diff --git "a/data_multi/mr/2021-21_mr_all_0318.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2021-21_mr_all_0318.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2021-21_mr_all_0318.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,497 @@ +{"url": "https://lokvruttant.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C/", "date_download": "2021-05-14T07:24:56Z", "digest": "sha1:J3D6Y7GHUOKN2T4PTXD5XJMIKKDMXFLM", "length": 7813, "nlines": 54, "source_domain": "lokvruttant.com", "title": "मराठा आरक्षण आजपासून राज्यभरात लागू – Lokvruttant", "raw_content": "\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nमराठा आरक्षण आजपासून राज्यभरात लागू\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम December 1, 2018\nमुंबई : १ डिसेंबरला जल्लोष करा,आता आंदोलन नको….. असे आश्वाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते ते अखेर प्रत्यक्षात आले आहे. आजपासून मराठा आरक्षणाचा कायदा राज्यभरात लागू करण्यात आला आहे.\nराज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर मराठा आरक्षणाच्या विधेयकावर राज्य सरकारने राजपत्र जाहीर केले आहे. मराठा आरक्षण लागू करण्यासंदर्भात सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली असून मराठा आरक्षणाच्या विधेयकाचे कायद्यात रुपांतरण झाले. त्यामुळे मराठा आरक्षणाचा कायदा आजपासून म्हणजेच 1 डिसेंबर 2018 पासून अखेर राज्यभरात लागू झाला आहे. 29 नोव्हेंबर रोजी विधीमंडळात मराठा आरक्षण विधेयकाला एकमताने मंजुरी मिळाली. त्यानंतर काल मराठा आरक्षण विधेयकावर राज्यपालांनी स्वाक्षरी केली. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर आज राजपत्रात अधिसूचना निघाली आहे.यामुळे मराठा आंदोलनाला मोठे यश मिळाले असून समाजात आनंदाचे वातावरण आहे.\nTags: #मराठा आरक्षण #\nराज्यात 1 जानेवारी 2019पासून सातवा वेतन आयोग लागू होणार\nठाणे जिल्हा शासकीय रुग्नालय यांच्या वतीने जागतिक एड्स दिनानिमित्त ठाण्यात एड्स जनजागृती रॅली काढण्यात आली होती यामध्ये परिचारिका,कॉलेज तरुण,तरुणी,सामाजिक संस्था सहभागी झाल्या होत्या\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण को��कत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंद्रपूर जम्मू-काश्मीर जळगाव ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी दिल्ली नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पनवेल पश्चिम महाराष्ट्र पालघर पुणे प्रतिमा बीड भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रायगड वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1-%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1/", "date_download": "2021-05-14T07:46:19Z", "digest": "sha1:EPSIR26B2WLKMGWSHXUHJW4TU2WY5XOV", "length": 3265, "nlines": 40, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "अल्फ्रेड फोर्ड Archives - Majha Paper", "raw_content": "\nकृष्णभक्तीत लीन झाला आहे फोर्ड कंपनीच्या संस्थापकाचा नातू, स्विकारला हिंदू धर्म\nबंगालच्या नदिया जिल्ह्यातील मायापूर येथे 113 मीटर उंच श्रीकृष्णाच्या मंदिराचे बांधकाम सध्या सुरू आहे. हे मंदिर पुढील 2 वर्षात बांधून …\nकृष्णभक्तीत लीन झाला आहे फोर्ड कंपनीच्या संस्थापकाचा नातू, स्विकारला हिंदू धर्म आणखी वाचा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2021-05-14T07:36:14Z", "digest": "sha1:UYBXENGBJ76LMUMQDWHZ25WLYZNJ3KHY", "length": 5475, "nlines": 132, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nसांडपाणी प्रक्रियेसाठी महापालिकेतर्फे ७ प्रक्रिया केंद्राची उभारणी\nमिठी नदी होणार पर्यटन स्थळ, महापालिका करणार २१ कोटी खर्च\n१९ ते ३० नोव्हेंबरदरम्यान हिवाळी अधिवेशन, केवळ ९ दिवस चालणार कामकाज\nहँकॉक पुलाचा बांधकाम खर्च पावणे दोन कोटींनी वाढला\nमुंबईकर अभिषेक नायर पुद्दुचेरीकडून खेळणार\nगोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी नेमला तिसरा सल्लागार\nनीरज पांडेंच्या सिनेमासाठी अजय बनला ‘चाणक्य’\nबॅकबे उद्यानाच्या सल्लागार निवडीचा प्रस्ताव मंजूर\nदेवनार पशुवध गृहासाठी दुसऱ्यांदा प्रकल्प सल्लागार; ६.२५ कोटींचा खर्च\nशिवसेना भाजपाची ‘कोस्टल रोड’वरून एकमेकांवर चिखलफेक\nकोस्टल रोडवरून प्रशासन आणि स्थायी समितीत जुंपणार\nमुंबईतील त्या १०४ इमारतींवर मेपूर्वी होणार कारवाई\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudarshannews.in/Hindu_janjagruti_samiti_news-9687-newsdetails.aspx", "date_download": "2021-05-14T07:30:31Z", "digest": "sha1:RGPGX2D4KH7NPXFQXR7UNUZE6EQI5OG5", "length": 12640, "nlines": 124, "source_domain": "www.sudarshannews.in", "title": "राजभवनात मुस्लिमांना नमाजासाठी देण्यात आलेल्या जागेप्रमाणे हिंदूंनाही उपासनेसाठी मोठी जागा द्यावी ! हिंदु जनजागृती समितीची मागणी", "raw_content": "\nसुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे\nराजभवनात मुस्लिमांना नमाजासाठी देण्यात आलेल्या जागेप्रमाणे हिंदूंनाही उपासनेसाठी मोठी जागा द्यावी - हिंदु जनजागृती समितीची मागणी\nमुस्लिमही नमाज पठणासाठी येत होते. शुक्रवारी तेथे गर्दी होत होती. कोरोना काळात राज्यशासनाच्या निर्देशानुसार राजभवनातील प्रार्थनास्थळ अन्य प्रार्थनास्थळांप्रमाणे बंद झाले होते. त्यावर ‘रझा अकादमी’ या मुस्लिम संघटनेकडून मुस्लिमांसाठी नमाजसाठी राजभवनातील सदर मशीद खुली करावी, अशी मागणी एका पत्राद्वारे राज्यपालांकडे करण्यात आली आहे.\nSnehal Joshi . सौजन्य- हिंदु जनजागृती समिती,\nराजभवनातील म���स्लिम कर्मचार्‍यांसाठी नमाज पठणासाठी राजभवनात एक खोली देण्यात आली आहे. तिथे बाहेरील मुस्लिमही नमाज पठणासाठी येत होते. शुक्रवारी तेथे गर्दी होत होती. कोरोना काळात राज्यशासनाच्या निर्देशानुसार राजभवनातील प्रार्थनास्थळ अन्य प्रार्थनास्थळांप्रमाणे बंद झाले होते. त्यावर ‘रझा अकादमी’ या मुस्लिम संघटनेकडून मुस्लिमांसाठी नमाजसाठी राजभवनातील सदर मशीद खुली करावी, अशी मागणी एका पत्राद्वारे राज्यपालांकडे करण्यात आली आहे. राजभवनात मुस्लिमांसाठी मशीद वा जागा दिली जात असेल, तर शासन सर्वधर्मसमभाव मानणारे असल्यामुळे राजभवनात हिंदूंनाही उपासना, आरती, पूजा आणि उत्सव साजरे करण्यासाठी मोठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी आज हिंदु जनजागृती समितीने एका पत्राद्वारे राज्यपालांकडे केली आहे, असे समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी सांगितले आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. भगतसिंग कोश्यारी यांना पाठवलेल्या पत्रात समितीने म्हटले आहे की, राज्यघटनेप्रमाणे भारतीय शासन आणि प्रशासन व्यवस्था धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) आहे. सर्वधर्मसमभावाचे पालन करणारी आहे. त्यामुळे कोणत्याही विशिष्ट जाती-धर्माला झुकते माप देता येत नाही. राज्यघटनेत न्याय, बंधूता, समता...’ आदी मूलभूत तत्त्वाचे पालन बंधनकारक आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे राजभवनात मुस्लिम कर्मचार्‍यांना एका मशीदीसाठी जागा देण्यात आली आहे. त्याचधर्तीवर आणि नियमानुसार हिंदू कर्मचार्‍यांनाही त्यांच्या संख्येनुसार राजभवनात मंदिरासाठी मोठी जागा देण्यात यावी. जेणेकरून राजभवनातील हिंदू कर्मचारी आणि बाहेरील हिंदू महाआरती, पूजा, उपासना, तसेच विविध धार्मिक उत्सव आनंदाने साजरे करतील. तसेच त्या जागेत जाऊन त्यांना नित्य उपासना करता येईल, असेही श्री. घनवट यांनी म्हटले आहे.\nहम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें ज्यादा से ज्यादा आर्थिक सह���ोग करें\nताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प\nमराठा आरक्षण केंद्र सरकारच्या फेरविचार याचिके वर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले पहा..\nमराठा आरक्षणाबाबत केंद्राकडून दाखल पुनर्विचार याचिकेचे स्वागत\nमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ दापोलीतील रिसॉर्टच्या चौकशीसाठी दिल्लीहून पथक येणार, सोमय्यांचा दावा\nमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ दापोलीतील रिसॉर्टच्या चौकशीसाठी दिल्लीहून पथक येणार, सोमय्यांचा दावा\nशामली में कोरोना संक्रमण को रोकने के लिए हवा के शुद्धिकरण के लिए हवन-यज्ञ\nपुलिस अधीक्षक द्वारा डायल 112 पीआरवी कर्मियों के साथ की गई गोष्ठी\nचित्रकूट में गरीबों को वितरण की जा रही राहत सामग्री\nबैरिया भाजपा विधायक सुरेंद्र सिंह का बड़ा बयान, राहुल गांधी मुस्लिम तुष्टीकरण की राजनीति करते हैं\nन्यायपालिका के \"अ न्याय\" के 33 साल...1988 में हुआ गैंगरेप, 2021 में मिली सजा..\n14 मई – जन्मजयंती छत्रपति संभाजी महाराज .. अंग अंग काटते रहे मुगल मुसलमान बनाने के लिए, पर हर घाव से आवाज आई– “जय भवानी”\nUP: सुल्तानपुर में शुरू होगा 27 करोड़ की लागत से बना 100 बेड वाला हॉस्पिटल\nTRAI ने जारी किए फरवरी के आंकड़े, जानिए किस कंपनी ने जोड़े सबसे ज्यादा ग्राहक\nकोरोना: दिल्‍ली में आए 13,287 नए केस, यूपी में आए 17,775\nनेपाल: विश्वास मत हारने के तीन दिन बाद केपी ओली फिर प्रधानमंत्री नियुक्त\nशुभेंदु अधिकारी बने पश्चिम बंगाल विधानसभा में प्रतिपक्ष के नेता\nआईसीसी की सालाना अपडेट में टीम इंडिया नंबर 1, न्यूजीलैंड दूसरे स्थान पर\nकोविशील्ड की डोज के बीच अंतराल बढ़ाने को मिली मंजूरी, अब 12-16 हफ्ते में लगेगी वैक्सीन की दूसरी खुराक\nयूपी में ऑक्सीजन की सुचारू आपूर्ति में नही है कोई बाधा\nअब वैक्सीनेशन पर है योगी सरकार का सारा जोर... मिल रही है टीकाकरण को गति...\nकॉपीराइट © 2020 सुदर्शन न्यूज | सभी अधिकार सुरक्षित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/arbitration-decision/", "date_download": "2021-05-14T06:39:40Z", "digest": "sha1:SWL4XZELHYBBAS6Q3IFBRB6LU74ALC7Z", "length": 3317, "nlines": 84, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "arbitration decision Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nलवादाच्या निर्णयाविरोधात सरकारची याचिका\nव्होडाफोनसंबंधी निर्णयाला सरकारने दिले आव्हान\nप्रभात वृत्तसेवा 5 months ago\nलवादाच्या निर्णयाला बीसीसीआय आव्हान देणार\nप्रभात वृत्तसेवा 10 months ago\nगंगेतील मृतदेहावरून बिहार आणि उत्तरप्रदेश आमने-सामने; मृतदेह सीमेवरूनच पाठवले जातायत माघारी\n‘लस तर नाही, मग त्या कॉलर ट्यून का वाजवत आहात’ हायकोर्टाचा केंद्राला सवाल\n‘लव्ह यु जिंदगी’ म्हणणाऱ्या ‘त्या’ तरुणीचा अखेर मृत्यू; तब्बल १० दिवस ICU…\nपुणे – 623 रुग्णालयांना 6 हजार रेमडेसिविरचा पुरवठा\n“भारताची स्थिती पाहता शक्य तितक्या लवकर लसीकरण वेगाने करणे गरजेचे”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/england-west-indies/", "date_download": "2021-05-14T06:23:26Z", "digest": "sha1:W7A3SU2GLPGXKBGSL6FX4O6GUAICSNZS", "length": 2797, "nlines": 81, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "England-West Indies Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\n#ENGvWI Test : क्रिकेटला आजपासून प्रारंभ\nप्रभात वृत्तसेवा 10 months ago\n‘लस तर नाही, मग त्या कॉलर ट्यून का वाजवत आहात’ हायकोर्टाचा केंद्राला सवाल\n‘लव्ह यु जिंदगी’ म्हणणाऱ्या ‘त्या’ तरुणीचा अखेर मृत्यू; तब्बल १० दिवस ICU…\nपुणे – 623 रुग्णालयांना 6 हजार रेमडेसिविरचा पुरवठा\n“भारताची स्थिती पाहता शक्य तितक्या लवकर लसीकरण वेगाने करणे गरजेचे”\nपुणे – 2,393 नवीन करोनाबाधित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/malaika-arora-news/", "date_download": "2021-05-14T07:51:43Z", "digest": "sha1:RXQOR2ZGPP3ZA62RTYAEDF5K7ACNXX3N", "length": 3073, "nlines": 81, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "malaika arora news Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nमलायकाकडून चाहत्यांना होळीच्या खास शुभेच्छा\nप्रभात वृत्तसेवा 2 months ago\nगोव्यात पुन्हा मृत्यूचे थैमान मध्यरात्री ऑक्सिजन संपला; ४ तासांत १३ रुग्णांचा मृत्यू\nतीव्र संताप : हिंदू देवी-देवतांचा अवमान : ‘शार्ली हेब्दो’ नव्या वादात\n“अहंकार आणि राजकारण विसरून ‘महाराष्ट्र मॉडेल’ लागू करा”; संजय राऊतांचा…\nकरोनाच्या काळातील आरोग्य विम्याचे महत्त्व ध्यानात घ्या\nगंगेतील मृतदेहावरून बिहार आणि उत्तरप्रदेश आमने-सामने; मृतदेह सीमेवरूनच पाठवले जातायत माघारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%91%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE/", "date_download": "2021-05-14T06:52:43Z", "digest": "sha1:A7Q5JXLBEGLSVSYHN6AE4KH5LZXP4ZDP", "length": 3127, "nlines": 40, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "ऑटोरिक्षा Archives - Majha Paper", "raw_content": "\n१ ऑगस्टपासून १५ वर्ष जुन्या रिक्षा चालवण्यास बंदी\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर\nमुंबई – राज्याच्या परिवहन विभागाने राज्यात रिक्षांची वयोमर्यांदा १५ वर्षे करण्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ही वयोमर्यादा यापूर्वी २० …\n१ ऑगस्टपासून १५ वर्ष जुन्या रिक्षा चालवण्यास बंदी आणखी वाचा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://udyogvishwa.com/July14/email/e.html", "date_download": "2021-05-14T06:38:09Z", "digest": "sha1:ERUHWCKEFZORG37E3WRDPPCDQU3HA2N4", "length": 8113, "nlines": 36, "source_domain": "udyogvishwa.com", "title": "MUV July 2014 Newsletter", "raw_content": "वर्ष:७-अंक ०७ जुलै २०१४ www.udyogvishwa.com\nनुकताच अर्थमंत्री अरुण जेटली ह्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. ह्या अर्थसंकल्पाविषयी चर्चा करण्याआधी आपण त्याची पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे. २००८ साली अचानक आलेल्या ...\n'औद्योगिक विकासासाठी एकापेक्षा अनेक क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे.' मुकुंद कुलकर्णी\nऔद्योगिक विकासासंबंधी कार्य करणाऱ्या अनेक संस्थांशी संलग्न असणारे उद्योजक म्हणजे मुकुंद कुलकर्णी. मराठवाडा विभागातील औद्योगिक क्षेत्राविषयी जाणून घेण्यासाठी चित्रा वाघ यांनी त्यांच्याशी केलेली ही बातचित\nमॅक्सेल महाराष्ट्र कॉर्पोरेट एक्सलन्स अॅवॉर्डस् – २०१४\nमुंबईत एका शानदार समारंभात माननीय शरद पवार यांच्या हस्ते ’मॅक्सेल महाराष्ट्र कॉर्पोरेट एक्सलन्स पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाची क्षणचित्रे आणि पुरस्कार विजेत्यांचा अल्प परिचय...\nकेंद्रीय अर्थसंकल्प –एक दृष्टिक्षेप\nकेंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दि. १० जुलै रोजी मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प संसदेत सादर केला. १७.८० लाख कोटी रुपयांचा खर्च असलेल्या या अर्थसंकल्पात १२ लाख कोटी रुपयांचा सुनियोजित खर्च दाखवण्यात आला आहे. ७ ते ८ टक्के विकासदर राखण्याचं उद्ष्टि समोर ठेवून मांडलेल्या या अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये\nबजेट २०१४-१५ एक आश्वासक पाऊल\nनव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प असल्याने सर्वच आर्थिक घटकांत यासंबंधी उत्सुकता होती तसंच अपेक्षांच ओझंही जास्त होतं. देशाच्या अर्थव्यवस्थेपुढील जटिल समस्यांचे आव्हान पेलत सादर करण्यात आलेल्या या अर्थसंकल्पाचे दूरगामी परिणाम, त्याच्या सकारात्मक बाजू तसेच त्रुटींविषयी अभ्यासपूर्ण विवेचन करत आहेत अर्थतज्ञ डॉ.चंद्रहास देशपांडे.\nसम्यक दूरगामी परिणाम करणारा अर्थसंकल्प\nसबका साथ, सबका विकास, शाश्वत संतुलन, पर्यावरण विकास आणि उंचावणारे मानवी विकास निर्देशांक डोळ्यासमोर ठेवून यंदाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. गंगा शुद्धिकरण प्रकल्प, अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रास प्रोत्साहन, जलस्त्रोतांचे सुव्यवस्थापन, ईशान्य भारतातील राज्यांच्या विकास अशा अनेक महत्त्वपूर्ण धोरणांविषयी माहिती देत आहेत डॉ. मंगेश कश्यप\nमराठवाडा विभागाच्या औद्योगिक विकासात तेथील अन्नप्रक्रिया उद्योगाचा वाटा महत्त्वपूर्ण आहे, दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्टा प्रकल्पाचा एक भाग म्हणून शेंद्रा-बिडकीन भागाच्या विकासासाठी शासनातर्फे अनेक तरतूदी करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर अन्नप्रक्रीया क्षेत्रातील वाढत्या संधींविषयी सांगत आहेत विजयकुमार चोले. (इंग्रजी लेख)\nभारतात पेट्रोल महाग का\nभारत देश जरी ८० टक्के कच्चे तेल आयात करीत असला तरी पण आपल्या देशात यापेक्षा कितीतरी जास्त क्षमतेचे तेल शुद्धिकरण प्रकल्प उभे केलेले आहेत. भारतातील निर्यातीत पेट्रोलियमजन्य पदार्थ या क्षेत्राचा दुसरा क्रमांक आहे हे आपल्यापैकी अनेकांना माहित नाही. पेट्रोलच्या वाढत्या किंमती आणि हे उद्योगक्षेत्र यातील परस्परसंबंधांवर दृष्टिक्षेप टाकला आहे विश्वास पिटके यांनी.\nरिझर्व्ह बँकेकडून केवासीच्‍या नियमात स्वागतार्ह बदल\nबॅंकिंग परवान्याबाबत यंदा मार्गदर्शक तत्त्वे\nमर्सिडीजच्या दोन नव्या गाड्या बाजारात\n‘ब्रिक्स बँके’चे अध्यक्षपद सहा वर्षे भारताकडे\nजाहिराती साठी संपर्क -\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokvruttant.com/category/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2021-05-14T07:17:07Z", "digest": "sha1:JEG32AMZY5I4E4APUU5URXUCABNDWUTE", "length": 13853, "nlines": 103, "source_domain": "lokvruttant.com", "title": "सातारा – Lokvruttant", "raw_content": "\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०��� नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\n राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपा आमदाराला मोठी ‘ऑफर’\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम February 16, 2021\nसातारा :जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीआधी साताऱ्यात भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यात वाद निर्माण झाला होता या दोघातील वाद थाबण्याचे काही नाव घेत नाही. शिवेंद्रराजेनी तर\nमाजी मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांचे निधन.\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम January 4, 2021\nकराड :काँग्रेसच्या विचारधारेशी शेवटपर्यंत एकनिष्ठ असलेले तसेच तब्बल 35 वर्ष कराड दक्षिण मतदार संघाचे आमदार राहिलेले काँग्रेसचे जेष्ठ नेते विलासराव पाटील उंडाळकर यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. ते\nकराड जनता सहकारी बॅंकेचा परवाना रद्द – आरबीआय\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम December 8, 2020\nसातारा : कराड जनता सहकारी बॅंकेवर कारवाईचा बडगा उगारत रिझर्व्ह बॅंकेने या बॅंकेचा परवानाच रद्द करण्याची कारवाई केली आहे. नियमबाह्य, कर्ज, थकबाकी यासारख्या अडचणी यासारख्या गोष्टींसाठी परवाना रद्द केला असल्याचे\nप्रतापगड, विजयदूर्गची ढासळू लागली तटबंदी शिवभक्त आ.संजय केळकर यांचा पुरातत्व खात्याकडे पाठपुरावा\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम July 23, 2020\nठाणे: सातारा जिल्ह्यातील प्रतापगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्गची तटबंदी खचली असून संभाजीनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक अंतुर किल्ल्याकडे जाणारा मार्ग पावसाळ्यात खचला आहे. या गड-किल्ल्यांची वेळीच दुरूस्ती हाती घ्यावी यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष,\nजिल्ह्यांच्या सीमांवर पासशिवाय प्रवेश करता येणार नाही – अनिल देशमुख\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम June 29, 2020\nसातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन पुन्हा जाहीर करण्यात आले आहेत तसेच लॉकडाउनमधील निर्बंध शासनाकडून शिथील केले जात असले तरी जिल्ह्यांच्या सीमांवर पासशिवाय प्रवेश करता येणार नाही, असा\nसाताऱ्यात दारूऐवजी सॅनिटायझर प्यायल्यामुळे दोघांचा मृत्यू\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम April 29, 2020\nसातारा : सॅनिटायझर प्यायल्यामुळे साताऱ्याच्या जिंती गावात दोघांचा मृत्यू झाला आहे. दारू आणि सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल हा घटक असतो, पण दोघांचाही परिणाम भिन्न असल्यामुळे तळीरामांची फसगत झाली आणि ते जीवाला मुकले.\nमी खासदारकीचा राजीनामा देतो ; खासदार उदयनराजे भोसले\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम June 22, 2019\nसातारा :- लोकसभेत पराभूत झालेल्या उमेदवारांनी अनेकदा ईव्हीएम घोटाळ्याचा मुद्दा उचलला आहे परंतु पहिल्यांदाच साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी ईव्हीएमवर आक्षेप घेतला आहे. मी साताऱ्याच्या खासदारकीचा राजीनामा देतो. निवडणूक आयोगाने\nसातारा जिल्ह्यात भूकंपाचे धक्के\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम June 20, 2019\nसातारा:- आज सकाळी सातारा जिल्ह्यात भूकंपाचे धक्के बसले असून या भूकंपाची तीव्रता ४.८ रिश्टर स्केल इतकी होती. त्यामुळे भूकंपाचे धक्के बसलेल्या परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. भूंकपाचा केंद्रबिंदू हा कोयनापासून १०\nसाताऱ्यात रामराजेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन; उदयनराजेंचे कार्यकर्ते आक्रमक\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम June 15, 2019\nसातारा – सातारा जिल्ह्यातील खासदार उदयनराजे यांच्या वर विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्वयंघोषित छत्रपती म्हणून टीका केल्यामुळे सातारा जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले असून शनिवारी साताऱ्यात हिंसक वळण घेतले.\n“माझं राज्य दुष्काळात, गुलाल उधळून जल्लोष करणार नाही.”;उदयनराजे भोसले\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम May 24, 2019\nसातारा : साताऱ्यातील राष्ट्रवादीचे उमेदवारउदयनराजे भोसले यांचा सलग सातारा लोकसभा मतदार संघातून तीन वेळा विजयी झाले आहेत. उदयनराजे भोसले यांची लोकसभा निवडणुकीत हॅटट्रिक साधली असून शिवसेनेचे उमेदवार आणि माथाडी कामगारांचे नेते\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंद्रपूर जम्मू-काश्मीर जळगाव ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी दिल्ली नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पनव���ल पश्चिम महाराष्ट्र पालघर पुणे प्रतिमा बीड भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रायगड वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/505901", "date_download": "2021-05-14T08:27:32Z", "digest": "sha1:NVY5BSMGANPPW63QKXYIMHWDFP2FCERN", "length": 2301, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"वर्ग:इ.स. ५३५\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"वर्ग:इ.स. ५३५\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२१:३६, १५ मार्च २०१० ची आवृत्ती\n१८ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n०३:३१, ४ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती (संपादन)\nEscarbot (चर्चा | योगदान)\n२१:३६, १५ मार्च २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nArthurBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: br:Rummad:535)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/822800", "date_download": "2021-05-14T06:39:04Z", "digest": "sha1:WL3UPICWTGSOOWUWYSWMALVPDURZT3VH", "length": 2349, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"लीज (प्रांत)\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"लीज (प्रांत)\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०६:२०, ४ ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती\n३५ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n०५:१५, ७ सप्टेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\nXqbot (चर्चा | योगदान)\n०६:२०, ४ ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%97_%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%B6_%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%97", "date_download": "2021-05-14T08:08:49Z", "digest": "sha1:TZ6WJTWVPPS2H3A2PGZS4I2VAFS3DBLL", "length": 6476, "nlines": 112, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "बिग बॅश लीग - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकेफसी टी२० बिग बॅश लीग (इंग्लिश: KFC T20 Big Bash League) ही ऑस्ट्रेलियातील स्थानिक ट्वेंटी२० क्रिकेट स्पर्धा आहे.\nसाखळी सामने आणि बाद फेरी\nसिडनी सिक्सर्स (१ वेळा)\nसिडनी सिक्सर्स (१ वेळा)\nराणा नवेद उल-हसन (१२)\n२०११-१२ बिग बॅश लीग\nपहिला हंगाम १६ डिसेंबर २०११ रोजी सुरू झाला. सिडनी सिक्सर्स संघाने पहिला हंगाम जिंकला.[१]\n४ संदर्भ व नोंदी\nसंघाच्या नावाची घोषणा ६ एप्रिल २०११ मध्ये करण्यात आली.[२]\nऍडलेड स्ट्राईकर्स ऍडलेड दक्षिण ऑस्ट्रेलिया ऍडलेड ओव्हल\nब्रिस्बेन हिट ब्रिस्बेन क्वींसलॅंड गब्बा\nहोबार्ट हरिकेन्स होबार्ट टास्मानिया ब्लंडस्टोन एरेना\nमेलबॉर्न रेनेगाड्स मेलबॉर्न व्हिक्टोरिया एतिहाद मैदान\nमेलबॉर्न स्टार्स मेलबॉर्न व्हिक्टोरिया एमसीजी\nपर्थ स्कॉर्चर्स पर्थ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया वाका क्रिकेट मैदान\nसिडनी सिक्सर्स सिडनी न्यू साउथ वेल्स एससीजी\nसिडनी थंडर्स सिडनी न्यू साउथ वेल्स ए.एन.झेड. मैदान\nचषक ठरवण्यासाठी स्पर्धा घेण्यात आली[३].[४]\nमाहिती पर्थ स्कॉर्चर्स वाका क्रिकेट मैदान सिडनी सिक्सर्स\n१५८/३ (१८.५ षटके) सिक्सर्स ७ गडी राखुन विजयी\nसंदर्भ व नोंदीसंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १९:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudarshannews.in/CM_Thakre_Gorewada_news-11853-newsdetails.aspx", "date_download": "2021-05-14T06:24:57Z", "digest": "sha1:KDLGVYGNVFJ5MPT6WB2E4U54QU3ZXINC", "length": 15543, "nlines": 127, "source_domain": "www.sudarshannews.in", "title": "नागपूर गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाचे नामकरण बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान", "raw_content": "\nसुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे\nनागपूर गोरेवाडा आंतरर��ष्ट्रीय प्राणी संग्रहालयाचे नामकरण बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान\nविदर्भवाद्यांनी गोरेवाडा प्राणी संग्रहालयाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव देण्याच्या शासन निर्णयाची होळी आज नागपूर शहरात केली. तर आदिवासी समाज के संघटनांनी जिल्हाधिकारी ठाकरे यांना डेपुटेशन दिले. त्यांची मागणी आहे की या प्राणी संग्रहालयास 'गोंडवाना अंतर राष्ट्रीय प्राणी उद्यान' असे नाव देण्यात यावे.\nनागपूरस्थित गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाचे नामकरण ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर’ असे करण्यात आले आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला असल्याची माहिती वन मंत्री संजय राठोड यांनी दिली . नागपूर जवळ गोरेवाडा येथे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान साकारण्यात येत असून त्या ठिकाणी जनतेला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने प्रकल्प आराखडा बनविण्यात आला आहे. गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान हे व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र वनविकास महामंडळ, नागपूर यांच्या अखत्यारीत असून तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सफारी व सुविधा उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही सुरु आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 26 जानेवारी रोजी भारतीय सफारीचे उद्घाटन गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान हे वैविध्यपूर्ण असून त्यामधील भारतीय सफारीचे काम पूर्ण झाले आहे. ही सफारी 26 जानेवारी रोजी मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जनतेसाठी खुली केली जाणार आहे. या भारतीय सफारीमध्ये व्याघ्र सफारी, बिबट सफारी, अस्वल सफारी, तृणभक्षी प्राणी सफारी कार्यान्वित करण्यासाठी प्राण्यांचे स्थलांतरण सुद्धा करण्यात आलेले आहे. भारतीय सफारीचे उद्घाटन झाल्यानंतर 40 आसन क्षमतेची 3 विशेष वाहने व ऑनलाईन तिकिट बुकींग सुविधा जनतेसाठी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. 2 हजार हेक्टर वन क्षेत्रावर उभारणी जवळपास 2 हजार हेक्टर वन क्षेत्रावर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणी उद्यान साकारण्यात येत असून यामधील महत्वाची कामे महाराष्ट्र वनविकास महामंडळ, नागपूर यांचेकडून पूर्ण करण्यात आलेली आहेत. उद्यानातील सुविधा नागपूर शहराच्या मध्यापासुन गोरेवाडा हे ठिकाण फक्त 6 किलोमीटर असून भविष्यात हे एक महत्वा���े व मोठे पर्यटन स्थळ म्हणून विकसीत करण्याचा शासनाचा मानस आहे. हा प्रकल्प नागपूर शहरास लागुन असल्याने या प्रकल्पामुळे या भागात निसर्ग पर्यटनाला चालना मिळेल व रोजगाराच्या संधी सुद्धा उपलब्ध होणार आहेत. वन्यजीव संवर्धन, संशोधन व शिक्षण तसेच वन्यजीवांचे पुनर्वसन याबाबतचे कामही या आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात केले जाणार आहे. प्राणी उद्यानात ये-जा करणाऱ्या पर्यटकांकरीता पार्किंग, प्रसाधनगृह, पिण्याचे पाणी, वाहने इत्यादी सुविधा करण्यात आलेल्या आहेत, अशी माहितीही वन मंत्री संजय राठोड यांनी दिली. मात्र या सर्व प्रकाराचा विदर्भातल्या राजकारणात असंतोष दिसून आला गोरेवाडा प्राणी संग्रहालयाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव, नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गालाबाळासाहेब ठाकरेंचे नाव म्हणजे विदर्भातील लोकांवर अन्याय आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या पदाचा गैर उपयोग करत आहेत. असा आरोप करत विदर्भवाद्यांनी गोरेवाडा प्राणी संग्रहालयाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव देण्याच्या शासन निर्णयाची होळी आज नागपूर शहरात केली तर आदिवासी समाज के संघटनांनी जिल्हाधिकारी ठाकरे यांना डेपुटेशन दिले. त्यांची मागणी आहे की या प्राणी संग्रहालयास 'गोंडवाना अंतर राष्ट्रीय प्राणी उद्यान' असे नाव देण्यात यावे.\nहम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें\nताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प\nईद के दिन रिविलगंज गोदना ईदगाह में पसरा सन्नाटा, लोगों ने अपने अपने घरों में ही अदा की ईद-उल-फित्र की नमाज\nशामली में कोरोना संक्रमण को रोकने के लिए हवा के शुद्धिकरण के लिए हवन-यज्ञ\nपुलिस अधीक्षक द्वारा डायल 112 पीआरवी कर्मियों के साथ की गई गोष्ठी\nचित्रकूट में गरीबों को वितरण की जा रही राहत सामग्री\nबैरिया भाजपा विधायक सुरेंद्र सिंह का बड़ा बयान, र���हुल गांधी मुस्लिम तुष्टीकरण की राजनीति करते हैं\nन्यायपालिका के \"अ न्याय\" के 33 साल...1988 में हुआ गैंगरेप, 2021 में मिली सजा..\n14 मई – जन्मजयंती छत्रपति संभाजी महाराज .. अंग अंग काटते रहे मुगल मुसलमान बनाने के लिए, पर हर घाव से आवाज आई– “जय भवानी”\nभाजपा युवा मोर्चा ने 100 भाप मशीन उन्हैल हॉस्पिटल को भेंट की\nन्यायपालिका के 'अ न्याय' के 33 साल...1988 में हुआ गैंगरेप, 2021 में मिली सजा..\nकोरोना संकट में मसीहा बना मोतिहारी का लाल,खूब हो रही इनकी चर्चा\nUP: सुल्तानपुर में शुरू होगा 27 करोड़ की लागत से बना 100 बेड वाला हॉस्पिटल\nTRAI ने जारी किए फरवरी के आंकड़े, जानिए किस कंपनी ने जोड़े सबसे ज्यादा ग्राहक\nकोरोना: दिल्‍ली में आए 13,287 नए केस, यूपी में आए 17,775\nनेपाल: विश्वास मत हारने के तीन दिन बाद केपी ओली फिर प्रधानमंत्री नियुक्त\nशुभेंदु अधिकारी बने पश्चिम बंगाल विधानसभा में प्रतिपक्ष के नेता\nआईसीसी की सालाना अपडेट में टीम इंडिया नंबर 1, न्यूजीलैंड दूसरे स्थान पर\nकोविशील्ड की डोज के बीच अंतराल बढ़ाने को मिली मंजूरी, अब 12-16 हफ्ते में लगेगी वैक्सीन की दूसरी खुराक\nयूपी में ऑक्सीजन की सुचारू आपूर्ति में नही है कोई बाधा\nअब वैक्सीनेशन पर है योगी सरकार का सारा जोर... मिल रही है टीकाकरण को गति...\nकॉपीराइट © 2020 सुदर्शन न्यूज | सभी अधिकार सुरक्षित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/chinchwade-thousands-ltr-water-wastage-due-to-pipeline-leakage-at-dalvinagar-chinchwad-137030/", "date_download": "2021-05-14T07:23:29Z", "digest": "sha1:JYNLQXW2GP5KSDCBFOMNSVLZENVBJD4V", "length": 9283, "nlines": 91, "source_domain": "mpcnews.in", "title": "Chinchwad: दळवीनगरमध्ये पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाण्याची नासाडी - MPCNEWS", "raw_content": "\nChinchwad: दळवीनगरमध्ये पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाण्याची नासाडी\nChinchwad: दळवीनगरमध्ये पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाण्याची नासाडी\nएमपीसी न्यूज – एककीकडे पिंपरी-चिंचवड महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग गेल्या सहा महिन्यांपासून दिवसाआड पाणीपुरवठा करत असताना दुसरीकडे पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाण्याची नासाडी होत आहे. मध्यरात्रीपासून चिंचवड, दळवीनगर येथील पाण्याची पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाण्याची नासाडी झाली आहे. यामुळे शहरवासीयांकडून संताप व्यक्त केला जातोय. दरम्यान, पाईपलाईन कशामुळे फुटली हे सांगता येणार नसून दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यां���ी सांगितले.\nपिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे मावळातील पवना धरण यंदा 100 टक्के भरले होते. परंतु, प्रशासनाच्या नियोजनशुन्य कारभारामुळे शहरवासीयांना हिवाळ्यापासूनच एक दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी समन्यायी पाणी वाटपाचे कारण देत 25 नोव्हेंबर 2019 पासून एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला. एकदिवसाआड पाणीपुरवठा कायम ठेवला आहे. त्यामुळे धरणात मुबलक पाणीसाठा असूनही पाणीकपातीला सामोरे जावे लागत आहे. त्यातच पाईपलाईन फुटल्याने पाण्याची नासाडी होत आहे.\nमध्यरात्रीपासून चिंचवड, दळवीनगर येथील पाण्याची पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाण्याची नासाडी झाली आहे. दळवीनगर भागात रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. पाईपलाई फुटल्याने पिण्याच्या पाण्याची अशी नासाडी झाली आहे. हजारो लिटर पाणी रस्त्यावरून वाहत आहे. शहरात पाणी कपात सुरू असताना पालिकेचा हा निष्काळजीपणा पाहून शहरवासीयांकडून संताप व्यक्त केला जातोय.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nMaval: सार्वजनिक बांधकाम खात्याकडून लवकरच ‘तळेगाव दाभाडे’ असे नामफलक लागतील – सुनील शेळके\nNigdi: वंडरलँड स्कूलमधील मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचा 61 महिलांना लाभ\nPimpri News: आरक्षण हिरावून राज्य सरकारने मागासवर्गीयांच्या जखमेवर चोळले मीठ – अमित गोरखे\nPimpri : आमदार बनसोडे यांच्यावर गोळीबार प्रकरण; आमदारपुत्र सिद्धार्थ बनसोडे आणि साथीदारांच्या विरोधातही खुनाच्या…\nBhosari Crime News : पैशांसाठी उपाशी ठेवून विवाहितेचा छळ; सासरच्या चार जणांविरोधात गुन्हा\nMumbai News : उपमुख्यमंत्री कार्यालयासाठी स्वतंत्र सोशल मिडिया यंत्रणेची गरज नाही : अजित पवार\nPimpri Vaccination News : शहरातील 45 वर्षांपुढील नागरिकांनाच गुरुवारी मिळणार दुसरा डोस\nPimpri News : घरासमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञाताने पेटवली\nPune vaccination News : पुण्यात आजपासून फक्त दुसराच डोस मिळणार\nPune Crime News : येरवड्यातील मेंटल हॉस्पिटल अधीक्षकाच्या शासकीय निवासस्थानी जबरी चोरी\nPune News : आता लसीकरणाची माहिती घरबसल्या मिळणार : महापौर मुरलीधर मोहोळ\nBopkhel News : बलात्कार करून, ‘पतीला सोडचिठ्ठी देऊन दुसरे लग्न करण्याचे ‘ लिहून घेतले हमीपत्र\nPune News: लॉकडाऊन मुदतवाढीच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालया��मोर लाक्षणिक उपोषण\nChinchwad news: कोरोना विरोधातील लढाई चिंचवड देवस्थान ट्रस्टच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 11 लाख रुपये\n बारामतीत ”म्युकर मायकोसिस 20 ते 25 रुग्ण, दोन जणांचा मृत्यू\nLonavala News : जामतारा वेब सिरिज पाहून अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक\nVideo by Shreeram Kunte : राहुल गांधी करणार का देशाला काँग्रेसमुक्त\nNigdi : निगडी उड्डाणपुलाजवळ पाइपलाइन फुटली ; पाणी टंचाईच्या काळात हजारो लिटर पाण्याची नासाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokvruttant.com/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%9D%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%95/", "date_download": "2021-05-14T07:48:51Z", "digest": "sha1:XJH5ZIL3MPRNM66EIGLTNGBUC56TOOQR", "length": 7307, "nlines": 54, "source_domain": "lokvruttant.com", "title": "तुझ्या बापाचं राज्य आहे का ? आशिष शेलारांची मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका – Lokvruttant", "raw_content": "\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nतुझ्या बापाचं राज्य आहे का आशिष शेलारांची मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम February 3, 2020\nवसई : नागरिकत्व दुरुस्ती कायदा महाराष्ट्रात लागू देणार नाही, असं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत केलं. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपचे नेते आणि माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी टीका केली आहे. “अरे तुझ्या बापाचं राज्य आहे का,” असं म्हणत आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना एकेरी भाषा वापरली आहे. तसंच शिवसेनेच्या बदललेल्या भूमिकेचाही समाचार घेतला. शिवसेना सध्या एवढे रंग बदलत आहे की रंग बदलणारा सरडा ही आत्महत्या करेल, असं ते म्हणाले.\nभाजपचे ज्येष्ठ नेते आणि वसई जनता सहकारी बँकेचे माजी संचालक सुरेश जोशी यांच्या स्मृत्तीदिनानिमित्त नालासोपारा इथे रविवारी एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात आशिष शेलार यांनी हे वक्तव्य केलं.\nमुंबई महापालिकेच्या तिजोरीला गळती \nठाण्यातील सहा क्लस्टर योजनांना राज्य सरकारची मंजुरी\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंद्रपूर जम्मू-काश्मीर जळगाव ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी दिल्ली नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पनवेल पश्चिम महाराष्ट्र पालघर पुणे प्रतिमा बीड भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रायगड वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/chakan-theft-of-a-million-dollars-by-breaking-the-lock-of-a-closed-house-crime-against-unknown-thieves-122223/", "date_download": "2021-05-14T07:49:51Z", "digest": "sha1:VIRC7CNZZNMZEZH5TKXNB6IHWCGS6TUH", "length": 8832, "nlines": 92, "source_domain": "mpcnews.in", "title": "Chakan : बंद घराचे कुलूप तोडून सव्वा लाखाची चोरी ; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा - MPCNEWS", "raw_content": "\nChakan : बंद घराचे कुलूप तोडून सव्वा लाखाची चोरी ; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा\nChakan : बंद घराचे कुलूप तोडून सव्वा लाखाची चोरी ; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा\nएमपीसी न्यूज – बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी एक लाख 20 हजार रुपये किमतीचे दागिने, रोकड आणि कपडे चोरून नेले. ही घटना रविवारी (दि. 10) पहाटे साडेचारच्या सुमारास एकतानगर चाकण येथे उघडकीस आली.\nराहुल धोंडिबा गोपाळे (वय 33, रा. एकतानगर, चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.\nयाबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल यांचे घर शनिवारी रात्री साडेअकरा ते रविवारी पहाटे साडेचार या कालावधीत कुलूप लावून बंद होते. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातून 35 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, साड्या आणि कपडे असा एकूण एक लाख 20 हजार रुपये कितमीचा ऐवज चोरून नेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकण पोलीस तपास करीत आहेत.\nchakan policechakan police stationgold chaintheftunknown thievesएकतानगरकपडे चोरून नेलेकुलूप तोडूनचाकणचाकण पोलीसचाकण पोलीस तपासचोरट्यांविरोधात गुन्हा दाखलदागिनेबंद घराचेराहुल धोंडिबा गोपाळेरोकड\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nMumbai : महाराष्ट्र राज्यात ‘राष्ट्रपती राजवट’ लागू होणार\nPune : विधानसभेच्या ‘पुन्हा’ निवडणुकीची नवनिर्वाचित आमदारांना धास्ती\nPune News : कोरोनाच्या दोन महिन्यात पुणे प्रादेशिक विभागात तब्बल 81 हजारांवर नवीन वीजजोडण्या कार्यान्वित\nChinchwad Crime News : गोळीबार प्रकरण कसे घडले सांगत आहेत आमदार अण्णा बनसोडे …\nPune vaccination News : पुण्यात आजपासून फक्त दुसराच डोस मिळणार\nMumbai News : 600 मीटर अंतरावरील कृषी पंप जोडणीलाही आता मिळणार प्राधान्य\n नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेले रुग्ण जास्त, शहरात आज 1327 नवीन रुग्णांची नोंद, 2057…\n म्हाडाच्या इमारतीत लहान मुलांसाठी कोविड केअर सेंटर तयार करणार\nPune News : सागरी उद्योगात करिअर करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुण्यातील एमआरसीच्या वतीने ‘समर इंटर्नशिप’\nPimpri News: ऑस्ट्रेलियातील भारतीय अभियंत्याची कोरोनाविरोधातील लढाईसाठी मदत; लोकमान्य हॉस्पिटलला पाच पॅरामीटर असलेले…\nPune News : पुणे पालिकेच्या कारभाराची पोलखोल झाल्यानंतर हेल्पलाईनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण टीमला बदलण्याचा…\nBopkhel News : बलात्कार करून, ‘पतीला सोडचिठ्ठी देऊन दुसरे लग्न करण्याचे ‘ लिहून घेतले हमीपत्र\nPune News: लॉकडाऊन मुदतवाढीच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण\nChinchwad news: कोरोना विरोधातील लढाई चिंचवड देवस्थान ट्रस्टच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 11 लाख रुपये\n बारामतीत ”म्युकर मायकोसिस 20 ते 25 रुग्ण, दोन जणांचा मृत्यू\nLonavala News : जामतारा वेब सिरिज पाहून अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक\nVideo by Shreeram Kunte : राहुल गांधी करणार का देशाला काँग्रेसमुक्त\nChakan Crime News : क���मावरून काढल्याने महिलेकडून कंपनीच्या प्लांट हेडला धमकी, केबिनची तोडफोड\nChakan Crime News: शेताजवळ मुरूम टाकल्याच्या कारणावरून भावकीत वाद; परस्पर विरोधात गुन्हा दाखल\nChinchwad News : ‘हप्ता का दिला नाही’ म्हणत कोयत्याच्या धाकाने दुकानातून जबरदस्तीने रोकड पळविली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/boy-dead/", "date_download": "2021-05-14T06:36:20Z", "digest": "sha1:PSVI7S56PRIAWGS7CTDING3BDKCB3V46", "length": 2787, "nlines": 81, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "boy dead Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nओढ्यातील डोहात बुडून तरुणाचा मृत्यू\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\n‘लस तर नाही, मग त्या कॉलर ट्यून का वाजवत आहात’ हायकोर्टाचा केंद्राला सवाल\n‘लव्ह यु जिंदगी’ म्हणणाऱ्या ‘त्या’ तरुणीचा अखेर मृत्यू; तब्बल १० दिवस ICU…\nपुणे – 623 रुग्णालयांना 6 हजार रेमडेसिविरचा पुरवठा\n“भारताची स्थिती पाहता शक्य तितक्या लवकर लसीकरण वेगाने करणे गरजेचे”\nपुणे – 2,393 नवीन करोनाबाधित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/entry-bjp/", "date_download": "2021-05-14T08:06:17Z", "digest": "sha1:JNN6TZMXZ5PC5R424IXUEXZSJGUWQVZL", "length": 2957, "nlines": 81, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "entry bjp Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nअभिनेते सनी देओल यांचा भाजपमध्ये प्रवेश\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nस्पुतनिक लसीची किंमत किती डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजकडून दर जाहीर\nगोव्यात पुन्हा मृत्यूचे थैमान मध्यरात्री ऑक्सिजन संपला; ४ तासांत १३ रुग्णांचा मृत्यू\nतीव्र संताप : हिंदू देवी-देवतांचा अवमान : ‘शार्ली हेब्दो’ नव्या वादात\n“अहंकार आणि राजकारण विसरून ‘महाराष्ट्र मॉडेल’ लागू करा”; संजय राऊतांचा…\nकरोनाच्या काळातील आरोग्य विम्याचे महत्त्व ध्यानात घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudarshannews.in/MSMS_Nitinji_Gadkari_news-9708-newsdetails.aspx", "date_download": "2021-05-14T07:52:33Z", "digest": "sha1:764WOPV2XW3WGJXPF6EH7APG33BOX3DM", "length": 14437, "nlines": 127, "source_domain": "www.sudarshannews.in", "title": "जैविक इंधनामुळे शेतकरी आणि ग्रामीण क्षेत्र समृध्द होईल ना. गडकरी", "raw_content": "\nसुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे\nजैविक इंधनामुळे शेतकरी आणि ग्रामीण क्षेत्र समृध्द होईल : ना. गडकरी\nजैविक इंधनामुळे शेतकरी आणि ग्रामीण क्षेत्र समृध्द होईल : ना. गडकरी ‘एक होता कार्व्हर’ पुस्तकाचे प्रकाशन\nदेशात दरवर्षी अतिरिक्त होणार्‍या गहू, तांदूळ, मका आणि साखर यापासून जैविक इंधन निर्मिती झा��ी तर शेतकरी आणि ग्रामीण-मागास भाग सुखी, संपन्न व समृध्द होईल. इथेनॉल, मिथेनॉल, सीएजी, बायो सीएनजी, इलेक्ट्रिक हेच इंधन आता देशाचे भविष्य राहणार असून डिझेल पेट्रोलसारखे 100 जैविक इंधन शेतकरी तयार करून देशाला देईल, असा विश्वास केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.\nप्राज इंडस्ट्रीतर्फे व वीणा गवाणकर लिखित ‘एक होता कार्व्हर’ या पुस्तकाच्या व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या प्रकाशन समारंभात ना. गडकरी बोलत होते. इंडियन ऑईलचे अध्यक्ष श्रीकांत वैद्य, डॉ. प्रमोद चौधरी डॉ. सदानंद बोरसे व लेखिका वीणा गवाणकर याप्रसंगी उपस्थित होते. अमेरिकेतील वॉशिंग्टन कार्व्हर यांचे जीवन प्रेरणादायी आहे. कार्व्हर यांच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार आमच्या डॉ. चौधरी यांना मिळाला, याबद्दल त्यांचे अभिनंदन ना. गडकरी यांनी केले. अमेरिकेत ग्रामीण क्षेत्राला दिशा देण्याचे काम कार्व्हर यांनी केले. पण आपल्याकडे नेमकी उलट स्थिती असल्याचे सांगून ना.गडकरी म्हणाले- आधी 80 लोक हे ग्रामीण भागात वास्तव्यास असायचे, पण आता ही संख्या 65 टक्क्यांपर्यंत आली आहे. शहरीकरण अधिक होत आहे. कृषी आणि ग्रामीण क्षेत्र हे आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्यामुळे शहरीकरण अधिक होत आहे. शेती किफायतशीर नसल्यामुळे विदर्भात हजारो शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेती अडचणीत आहे. शेतकर्‍यांची अवस्था भयानक आहे. शेतकरी हा कर्जात जन्मला, कर्जातच जगला आणि कर्जात त्याला मरण आले.\nकृषी आणि ग्रामीण-मागास भागातील लोक आणि शेतकर्‍यांचे जीवन सुधारणे यासाठी या क्षेत्राच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकासाची आवश्यकता असल्याचे सांगताना ना.गडकरी म्हणाले- ग्रामीण, कृषी अर्थव्यवस्थेचा विकास साखर कारखानदारीने झाला. पण तो मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात. आज साखरेचे अतिरिक्त उत्पादन होत असल्यामुळे ही कारखानदारी अडचणीत आली आहे. इथेनॉल आणि ग्रीन पॉवरच्या निर्मितीमुळे ही कारखानदारी परवडणारी होणार आहे. कृषी क्षेत्राने आता ऊर्जानिर्मिती, जैविक इंधन निर्मिती या क्षेत्राकडे वळण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे, असेही ते म्हणाले.\nआपण 80 टक्के आयातीवर अवलूंबन आहोत. जोपर्यंत ही आयात कमी होणार नाही, तोपर्यंत आपण आत्मनिर्भरतेकडे जाणार नाही, असे सांगून ना. गडकरी म्हणाले- जैविक इंधन निर्मितीमुळे ग्रामीण भाग, शेतकरी, मजूर संपन्न होईल. मोठ्या प्रमाणावर क्रांती यामुळे होणार आहे. क्रूड ऑईलची 8 लाख कोटींची आयात आज करावी लागत आहे. त्यामुळे प्रदूषण वाढत आहे. मानवी जीवन संकटात सापडले आहे. याचा विचार करता इथेनॉल, मिथेनॉल, सीएनजी, बायो सीएनजी या इंधनाची निर्मिती शेतकरी करणार. वाहने जैविक इंधनावर चालतील, संपूर्ण वाहतूक या इंधनावर येईल. त्यामुळे अर्थव्यवस्था मजबूत होईल. रोजगार निर्माण होईल. शहराकडून लोक पुन्हा गावाकडे वळतील आणि कार्व्हर सारखे परिवर्तन भारतात होईल. भारत सुखी, संपन्न व समृध्द होईल. जैविक इंधनाची अर्थव्यवस्था 5 लाख कोटींची होईल व 1 कोटी तरुणांना रोजगार मिळतील व देश आत्मनिर्भर होईल, असा विश्वास ना. गडकरी यांनी व्यक्त केला.\nहम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें\nताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प\nचित्रकूट जेल में शूटआउट.. गैंगस्टर मुकीम काला समेत 3 की मौत\nचित्रकूट जेल में शूटआउट.. गैंगस्टर मुकीम काला समेत 3 की मौत\n६०० मीटर अंतरावरील कृषी पंप जोडणीलाही आता मिळणार प्राधान्य\nतारापुर को प्राणवायु का उपहार देने के लिए उद्योग मंत्री को धन्यवाद - जयराम विप्लव\nमराठा आरक्षण केंद्र सरकारच्या फेरविचार याचिके वर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले पहा..\nमराठा आरक्षणाबाबत केंद्राकडून दाखल पुनर्विचार याचिकेचे स्वागत\nमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ दापोलीतील रिसॉर्टच्या चौकशीसाठी दिल्लीहून पथक येणार, सोमय्यांचा दावा\nमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ दापोलीतील रिसॉर्टच्या चौकशीसाठी दिल्लीहून पथक येणार, सोमय्यांचा दावा\nशामली में कोरोना संक्रमण को रोकने के लिए हवा के शुद्धिकरण के लिए हवन-यज्ञ\nपुलिस अधीक्षक द्वारा डायल 112 पीआरवी कर्मियों के साथ की गई गोष्ठी\nचित��रकूट जेल में शूटआउट.. गैंगस्टर मुकीम काला समेत 3 की मौत\nन्यायपालिका के \"अ न्याय\" के 33 साल...1988 में हुआ गैंगरेप, 2021 में मिली सजा..\nUP: सुल्तानपुर में शुरू होगा 27 करोड़ की लागत से बना 100 बेड वाला हॉस्पिटल\nTRAI ने जारी किए फरवरी के आंकड़े, जानिए किस कंपनी ने जोड़े सबसे ज्यादा ग्राहक\nकोरोना: दिल्‍ली में आए 13,287 नए केस, यूपी में आए 17,775\nनेपाल: विश्वास मत हारने के तीन दिन बाद केपी ओली फिर प्रधानमंत्री नियुक्त\nशुभेंदु अधिकारी बने पश्चिम बंगाल विधानसभा में प्रतिपक्ष के नेता\nआईसीसी की सालाना अपडेट में टीम इंडिया नंबर 1, न्यूजीलैंड दूसरे स्थान पर\nकोविशील्ड की डोज के बीच अंतराल बढ़ाने को मिली मंजूरी, अब 12-16 हफ्ते में लगेगी वैक्सीन की दूसरी खुराक\nकॉपीराइट © 2020 सुदर्शन न्यूज | सभी अधिकार सुरक्षित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/292660", "date_download": "2021-05-14T07:17:40Z", "digest": "sha1:WT6FBXMA4ZHHFMYNP7RBEM4FJKVAJ4PZ", "length": 2467, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"गुस्ताव कोरियोलिस\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"गुस्ताव कोरियोलिस\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n००:०१, ६ ऑक्टोबर २००८ ची आवृत्ती\n५२ बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\n०९:५१, ७ मे २००८ ची आवृत्ती (संपादन)\nSieBot (चर्चा | योगदान)\n००:०१, ६ ऑक्टोबर २००८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/damages-to-house-due-to-lightning-in-vavi", "date_download": "2021-05-14T07:47:26Z", "digest": "sha1:22ENXLE2T4IXGFLGTSMAK77DIA5WD4D3", "length": 3108, "nlines": 45, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Damages to house due to lightning in vavi", "raw_content": "\nवावीत घरावर वीज पडून नुकसान; सुदैवाने जीवित हानी नाही\nआज सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास वावी येथील खळवाडी भागात विलास सच्चे यांच्या घरावर वीज कोसळली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसून घराचे मात्र पत्रे फुटून पडझड झाली आहे. तसेच घरातील इलेक्ट्रिक साहित्याचीही राखरांगोळी झाली आहे.\nसायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास सच्चे यांचे घरावर वीज कोसळली. घरातील बाथरूम व टॉयलेटवर वीज पडल्याने तेथील पत्रे फुटून भिंतींना तडे गेले. तर विजेच्या मीटरसह घरातील संपूर्ण वायरिंगनेही पेट घेतला. याम��ळे संपूर्ण घरात धूर पसरला होता. याचवेळी वीज पुरवठा देखील खंडित झाला होता.\nशेजाऱ्यांनी घराकडे धाव घेतल्यावर विज पडल्याचा प्रकार लक्षात आला. सच्चे कुटुंबीय यावेळी घरातच होते. सुदैवाने ते सर्वजण सुखरूप बचावले. घरातील इलेक्ट्रिक साहित्य मात्र या घटनेत जळून खाक झाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/agarkar-mala-citizens-oppose-the-containment-zone-ahmednagar", "date_download": "2021-05-14T07:16:41Z", "digest": "sha1:M64EPWAIQI7HF5GK5KGKMZHXZMC37ZIM", "length": 4416, "nlines": 48, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "आगरकर मळ्यातील कंटेन्मेंट झोनला नागरिकांचा विरोध", "raw_content": "\nआगरकर मळ्यातील कंटेन्मेंट झोनला नागरिकांचा विरोध\nआगरकर मळा भागातील कंटेन्मेंट झोनच्या विरोधात नागरिक रस्त्यावर आले आहेत.\nरुग्ण बरे होऊन देखील हा भाग सील केल्याच्या तक्रारी येथील नागरिकांनी महापालिका अधिकार्‍यांकडे केल्या आहेत.\nमहापालिकेने या भागात कंटेन्मेंट झोनचा आदेश दिला. रात्रीतून कर्मचार्‍यांनी हा भाग सील केला. आदेशात दाखविलेल्या नकाशापेक्षा जास्त भाग सील केल्याचा प्रकार नागरिकांच्या लक्षात आल्याने जागरुक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहास मुळे यांच्या पुढाकारातून नागरिकांनी महापालिका अधिकार्‍यांकडे आपली कैफियत मांडली.\nनागरिकांचे म्हणणे आहे की, या भागात अगदी विस्कळीत स्वरूपामध्ये दहा ते पंधरा रुग्ण आढळून आले. त्यापैकी निम्मे आता उपचार घेऊन घरी परतले आहेत. त्यानंतर प्रशासनाने दोन हजार लोकवस्ती असलेला भाग सील केला. तो सील करताना आतील लोकांच्या आणि परिसरातील अन्य नागरिकांचाही विचार केला नाही. या भागात काही शेतकरीही आहेत. त्यांची जनावरेही आत अडकली आहेत. त्यांच्या चार्‍याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी अडकून पडले आहेत.\nत्यांना कामावर जायचे असेल तर बाहेरच राहण्याची सोय करण्यास सांगण्यात येत आहे. त्यामुळे या भागाचे पुन्हा सर्वेक्षण करून खरोखर किती भाग सील करण्याची अवश्यकता आहे, याचा विचार करून बाकीचा मोकळा करावा, अशी मागणी करण्यात आली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/health/double-mutant-strain-found-in-61-per-cent-of-samples-collected-from-maharashtra-63792", "date_download": "2021-05-14T07:29:33Z", "digest": "sha1:SZJ6L7ZMSVBTI2ZOO5ZS2GEQ5WHX2EHQ", "length": 11636, "nlines": 146, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "चिंताजनक! महाराष्ट्रातील ६१ टक्के नमुने कोरोनाच्या ‘डबल म्युटंट स्ट्रेन’चे", "raw_content": "\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\n महाराष्ट्रातील ६१ टक्के नमुने कोरोनाच्या ‘डबल म्युटंट स्ट्रेन’चे\n महाराष्ट्रातील ६१ टक्के नमुने कोरोनाच्या ‘डबल म्युटंट स्ट्रेन’चे\nकेंद्राने देखील गेल्या महिन्यात महाराष्ट्रातील नमुने हे ‘डबल म्युटंट स्ट्रेन’चे असल्याचं स्पष्ट केलं होतं.\nBy मुंबई लाइव्ह टीम आरोग्य\nपुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेने (NIV) तपासलेल्या एकूण नमुन्यांपैकी ६१ टक्के नमुने (३६१ पैकी २२०) हे कोरोना विषाणूच्या ‘डबल म्युटंट स्ट्रेन’ (double mutation E484Q and L452R of the coronavirus, identified under the B.1.617 lineage) चे असल्याचं पुढं आलं आहे. हे नमुने जानेवारी ते मार्च २०२१ दरम्यान राज्यातील विविध भागातून घेण्यात आले होते.\nतर केंद्राने देखील गेल्या महिन्यात महाराष्ट्रातील १५ ते २० टक्के नमुने हे ‘डबल म्युटंट स्ट्रेन’चे असल्याचं स्पष्ट केलं होतं. परंतु महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अचानक वाढण्यामागचं हेच कारण असेल, हे खात्रीने सांगता येणार नाही, असंही सांगितलं होती.\nएनआयव्ही आणि एनसीडीसीकडे कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात येत आहेत. त्यानुसार जिनोम सिक्वेन्सिंग केल्यानंतर हाती आलेला अहवाल राज्य सरकारच्या प्रयोगशाळांना दाखवण्याची तयारी राष्ट्रीय विषाणू संस्थेने दाखवली आहे. तसंच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी देखील त्यासंबंधीचा अहवाल राज्याला देण्याची विनंती केंद्राकडे केली आहे.\nदेशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण हे महाराष्ट्रातच आढळून येत आहेत. राज्यात दिवसाला सरासरी ५० हजारांहून अधिक रुग्ण आढळून येण्यामागे ‘डबल म्युटंट स्ट्रेन’चा प्रभाव असू शकतो, असा अंदाज तज्ज्ञांकडून लावला जात आहे.\nहेही वाचा- मुंबई-पुण्याबाहेरही महाराष्ट्र आहे, फडणवीसांचा ठाकरे सरकारला टाेला\nराष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्रा (NCDC) चे संचालक डाॅ. सुजित सिंह यासंदर्भात म्हणाले की, विविध जिल्ह्यातून गोळा करण्यात आलेले हे नमुने अत्यंत कमी आहेत. या नुमन्यांच्या आधारे आपण हा निष्कर्ष काढू शकत नाही. हा डबल म्युटंट स्ट्रेन दिल्लीतही आढळून आला होता. सध्या हाती आलेले नमुने हे १ टक्का देखील नाहीत, त्यामुळे हाच स्ट्रेन रुग्णवाढीला कारणीभूत असेल, असा दावा सध��या तरी करता येणार नाही.\nएनआयव्हीच्या आकडेवारीनुसार जानेवारीमध्ये ठाणे आणि अकोल्यात कोरोनाचा हा डबल म्युटंट स्ट्रेन (B.1.617) आढळून आला हाेता. फेब्रुवारीमध्ये अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, हिंगोली, नागपूर, पुणे, वर्धा आणि यवतमाळ इ. जिल्ह्यातील ५० टक्के नमुन्यांमध्ये हा स्ट्रेन आढळून आला. या जिल्ह्यातून प्रत्येकी १० ते ३० नमुने घेण्यात आले होते.\nअमरावती आणि अकोल्यात कोरोनाच्या या स्ट्रेनचा प्रभाव जाणवतो. अकोल्यातील ८५.२ टक्के (३४ पैकी २७) नमुन्यात हा स्ट्रेन आढळून आला आहे. तर अमरावतीतील ६९.३ टक्के (९८ पैकी ६८) नमुन्यात हा स्ट्रेन आढळला आहे.\nटास्क फोर्सचे सदस्य डाॅ. शशांक जोशी म्हणाले की, कोरोनाच्या या नव्या लाटेत संपूर्ण कुटुंब प्रभावित होताना दिसत आहे. हा नवा स्ट्रेन अत्यंत वेगाने पसरणारा आहे. या स्ट्रेनची परिपूर्ण माहिती होण्यासाठी जिल्हानिहाय त्याचा अभ्यास करावा लागेल.\nहेही वाचा- नालासोपाऱ्यात झालेल्या मृत्यूला जबाबदार कोण, भाजपचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nदहावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान\nनवी मुंबईत झोपडपट्टीतील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात\nमहापालिका तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी ६ हजार खाटांच्या क्षमतेची ३ जम्बो केंद्रे उभारणार\nपुणे - मुंबई धावणारी 'डेक्कन क्वीन' रद्द\nभारतीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रमेश पोवार\nपरराज्यातील मालवाहतूक वाहन चालकांना कोरोना चाचणी बंधनकारक\n मुंबईतील 'या' भागात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.prescientrading.com/mr/%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3/", "date_download": "2021-05-14T06:52:23Z", "digest": "sha1:AVTXF7ZUJYR3ZFILTATY3PXU6DYYPTR4", "length": 7574, "nlines": 177, "source_domain": "www.prescientrading.com", "title": "सल्ला आणि प्रशिक्षण | प्रेसिएन ट्रेडिंग", "raw_content": "\nप्रेस्सीनट्रेडर आहे वापरकर्ता अनुकूल आणि डिझाइन केलेले जेणेकरून आपण उठून चालू शकता आणि आत आपले प्रथम चक्र विश्लेषण व्युत्पन्न करू शकता मिनिटे. तथापि, प्रेसिएनट्रेडर देखील एक आहे अत्यंत परिष्कृत व्यासपीठ अनेक प्रगत वैशिष्ट्ये ऑफर करतो, अनुभवी व्यापा .्यांना फायदेशीर व्यापार धोरणे विकसित करू देते किंवा विद्यमान धोरणे पुढील स्तरावर नेतात.\nआपण प्रेस्सीनट्रेडरमधून जास्तीत जास्त कसे मिळवायचे हे जाणून घेण्यास स्वारस्य असल्यास किंवा आपण आमचे संस्थापक नवीन रणनीती तयार करण्यात मदत शोधत आहात, ब्रॅड कोनिया, उपलब्ध आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे खाजगी सल्ला आणि प्रशिक्षण. ब्रॅड एक व्यावसायिक व्यापारी आहे, त्यापेक्षा जास्त आहे 20 वर्षांचा अनुभव बाजारपेठेत व्यापार करणे आणि विविध व्यापार पद्धती वापरुन व्यूहरचना तयार करणे. तो विकसित करू शकतो सानुकूल धोरणे विशिष्ट बाजारपेठे, टाइमफ्रेम्स आणि जोखीम व्यवस्थापन लक्ष्ये लक्ष्यित करणे.\nब्रॅडबरोबर सल्लामसलत किंवा प्रशिक्षण सत्र शेड्यूल करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.\nआपल्या ईमेल इनबॉक्समध्ये दररोज वितरित केलेले विनामूल्य व्यापार सिग्नल प्राप्त करण्यासाठी सदस्यता घ्या\nनि: शुल्क सिग्नल एका आठवड्यात उशिरा. मागील आठवड्याच्या भविष्यवाण्यांची वास्तविक परिणामाशी तुलना करून हे आपल्याला आमच्या प्रिस्टेन्टसिग्नल्स सेवेचे जोखीम-मुक्त मूल्यांकन करू देते.\nप्रेसेंटीसिग्नल्स द्वारा दैनिक व्यापार सिग्नल\nआपल्या ईमेल इनबॉक्समध्ये दररोज वितरित केलेले विनामूल्य व्यापार सिग्नल प्राप्त करण्यासाठी सदस्यता घ्या\nनि: शुल्क सिग्नल एका आठवड्यात उशिरा. मागील आठवड्याच्या भविष्यवाण्यांची वास्तविक परिणामाशी तुलना करून हे आपल्याला आमच्या प्रिस्टेन्टसिग्नल्स सेवेचे जोखीम-मुक्त मूल्यांकन करू देते.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/income-tax-raid-on-cm-ashok-gehlot-related-people-amid-rajasthan-crisis-242534.html", "date_download": "2021-05-14T07:49:09Z", "digest": "sha1:GJWALYVS25465K47ULOQS2ZZ5PBM6DBB", "length": 18315, "nlines": 256, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Income Tax raid on CM Ashok Gehlot related people amid Rajasthan Crisis | TV9 Marathi", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nमराठी बातमी » राष्ट्रीय » Rajasthan Crisis: मुख्यमंत्री गहलोत समर्थकांवर आयकर छापे, दिल्ली ते राजस्थानपर्यंत धाडी\nRajasthan Crisis: मुख्यमंत्री गहलोत समर्थकांवर आयकर छापे, दिल्ली ते राजस्थानपर्यंत धाडी\nराजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या जवळच्या व्यक्तींवर आयकर छापे पडण्यास सुरुवात झाली आहे (Income Tax raid on CM Ashok Gehlot related people).\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्ली : राजस्थानमधील राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या जवळच्या उद्योगपतींवर आयकर विभागाचे छापे पडण्यास सुरुवात झाली आहे (Income Tax raid on CM Ashok Gehlot related people). आयकर विभागाचे 200 पेक्षा अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिल्लीपासून राजस्थानपर्यंत अनेक ठिकाणी छापे टाकले. ही सर्व ठिकाणं अशोक गहलोत यांच्या निकटवर्तीयांची असल्याचं सांगितलं जात आहे.\nअशोक गहलोत यांचे निकटवर्ती आणि ज्वेलरी फर्मचे मालक राजीव अरोरा यांच्या ठिकाणांवर आज (13 जुलै) सकाळी आयकर विभागाची पथक दाखल झाली. त्यांनी अरोरा यांच्या घरासह कार्यालयावर छापे टाकले. विशेष म्हणजे या छाप्यांची माहिती स्थानिय पोलिसांनाही देण्यात आली नव्हती. आयकर विभागाच्या पथकाने केंद्रीय राखीव पोलीस दलासोबत ही कारवाई केली.\nMahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर\nराजीव अरोरा यांच्या व्यतिरिक्त धर्मेंद्र राठोड यांच्या देखील घर आणि कार्यालयावर आयकर विभागाने छापेमारी केली. धर्मेंद्र राठोड मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे निकटवर्ती मानले जातात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजीव अरोरा आणि धर्मेंद्र राठोड यांची चौकसी केली जात आहे. यात त्यांनी केलेल्या परदेशातील व्यवहारांची तपासणी केली जात आहे.\nTOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज\nराजीव अरोरा आणि धर्मेंद्र राठोड यांच्या जवळपास 24 ठिकाणांवर छापे मारण्यात आले. या कारवाईवर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत. या कारवाईतून भाजप राजस्थानमधील काँग्रेसचे गहलोत सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यासोबत स्थानिक पोलिसांना कोणतीही माहिती न देता करण्यात आलेल्या या कारवाईवर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत.\nराजीव अरोरा यांच्याकडे राजस्थान काँग्रेसचं आर्थिक व्यवस्थापन\nराजीव अरोरा हे राजस्थान काँग्रेसचे आर्थिक व्यवस्थापन करतात. त्यामुळे आयकर विभागाने त्यांच्या विविध ठिकाणांवर केलेल्या छापेमारीचे अनेक अर्थ निघत आहेत. यावरुन राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. काँग्रसही भाजपवर सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोप करत आहे.\nभाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेसच्या या आरोपांचं खंडन केलं आहे. संबित पात्रा म्हणाले, “कोरोनामुळे आयकर विभागाची छापे टाकण्याची कारवाई थांबलेली होती. आता पुन्हा एकदा या कारवाईला सुरुवात झाली आहे. या छापेमारीचा आणि राजस्थानमधील राजकीय संकटाचा काहीही संबंध नाही.\nSachin Pilot | काँग्रेसचा ‘पायलट’ भाजप एअरलाईन्सच्या वाटेवर, नड्डांच्या उपस्थितीत सचिन पायलट यांच्या पक्षप्रवेशाची चिन्हं\nSachin Pilot | 26 व्या वर्षी खासदार ते केंद्रीय मंत्री, गहलोत सरकारला हादरे देणारे सचिन पायलट कोण आहेत\n‘लेमन टी’चे 5 फायदे\nतुळस खा रोग पळवा\nप्लाझ्मा कधी दान करू शकता\nPF काढताना ‘या’ चुका टाळा\nमराठा आरक्षणासाठी केंद्राप्रमाणेच फेरविचार याचिका दाखल करा; संभाजी छत्रपतींचं मुख्यमंत्र्यांना पत्रं\nपंतप्रधान, गृहमंत्री गायब, देश रामभरोसे; अहंकार सोडा, ‘महाराष्ट्र मॉडेल’ लागू करा: संजय राऊत\nकोरोना सुद्धा एक जीव, त्यालाही जगण्याचा अधिकार; भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांचं अजब तर्कट\nराष्ट्रीय 3 hours ago\nलॉकडाऊनचे नियम शिवसेनेला नाहीत का काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांचा निशाणा\nमराठा आरक्षणाबाबत केंद्राकडून पुनर्विचार याचिका, ठाकरे सरकारने मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे सवलती द्याव्यात : चंद्रकांत पाटील\nMaharashtra Coronavirus LIVE Update : पुण्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं नियोजन सुरु – उपमुख्यमंत्री अजित पवार\nAkshaya Tritiya 2021 | धार्मिकदृष्ट्या अत्यंत शुभ मानला जातो अक्षय्य तृतीयेचा दिवस, जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व\nLIVE | कोल्हापूर गोकूळ दूध संघाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील\nPM Modi LIVE | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशी पंतप्रधान मोदींचा संवाद\nCM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हायकोर्टात दाखल\nबीडची ढोबळी मिरची हैदराबादच्या बाजारात, कृषी पदवीधारक तरुणाने तीन महिन्यात घेतलं 7 लाखांचं उत्पन्न\nचाँद पाहण्यासाठी सानिया मिर्झा पतीसह दुबईत, ईद सेलिब्रेशनचे खास फोटो\nफोटो गॅलरी27 mins ago\nसलमान खानच्या ‘राधे’वर बहिष्काराची मागणी, सोशल मीडियावर ट्रेंड होतोय #BoycottRadhe, जाणून घ्या कारण\n‘जामतारा’ वेब सिरिज पाहून मुंबईच्या टोळीने प्लॅन आखला, लोणावळ्यात बसून अमेरिकेतील नागरिकांची लूट\nमराठी न्यूज़ Top 9\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्य न्यायाधीशांच्या भेटीसाठी हायकोर्टात; कारण गुलदस्त्यात\nAkshaya Tritiya 2021 | अक्षय्य तृतीयेला 100 कोटींची उलाढाल होणाऱ्या जळगावात यंदा सोने ��रेदी ठप्प\nअन्य जिल्हे1 hour ago\nअख्खं गाव सुतकात, तरुण जिद्दीला पेटले, लोकप्रतिनिधींच्या नाकावर टिच्चून कोव्हिड सेंटर उभारलं\nअन्य जिल्हे42 mins ago\nमराठा आरक्षणासाठी केंद्राप्रमाणेच फेरविचार याचिका दाखल करा; संभाजी छत्रपतींचं मुख्यमंत्र्यांना पत्रं\n‘जामतारा’ वेब सिरिज पाहून मुंबईच्या टोळीने प्लॅन आखला, लोणावळ्यात बसून अमेरिकेतील नागरिकांची लूट\nचाँद पाहण्यासाठी सानिया मिर्झा पतीसह दुबईत, ईद सेलिब्रेशनचे खास फोटो\nफोटो गॅलरी27 mins ago\nVIDEO | मामाचा फोन घेतला नाही, कॉलबॅक राहिला, दुसऱ्या दिवशी मामा गेला, पुष्कर जोग बोलता बोलता रडायला लागला\nMaharashtra Coronavirus LIVE Update : पुण्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं नियोजन सुरु – उपमुख्यमंत्री अजित पवार\nLIVE | कोल्हापूर गोकूळ दूध संघाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/bjp-mla-ganpat-gaikwad-on-mns-bjp-alliance-in-kdmc-election-172572.html", "date_download": "2021-05-14T06:46:40Z", "digest": "sha1:UPSFTL532UJIABWUSK2AVGUU7BR4MNBV", "length": 16666, "nlines": 249, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "केडीएमसीत भाजप-मनसे एकत्र येतील BJP MLA on MNS BJP Alliance | TV9 Marathi", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nमराठी बातमी » राजकारण » कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजप-मनसे एकत्र येतील, भाजप आमदाराचं भाकित\nकल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजप-मनसे एकत्र येतील, भाजप आमदाराचं भाकित\nआगामी कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजप-मनसेची युती होऊ शकते, असा विश्वास भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी व्यक्त केला\nअमजद खान, टीव्ही9 मराठी, कल्याण\nकल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजप-मनसे एकत्र येऊ शकतात, असं भाकित भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी वर्तवलं (BJP MLA on MNS BJP Alliance) आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर भाजपमधून मनसेशी युतीचा सूर आळवला जात आहे.\nएकमेकांना शिव्या देणारे एकत्र येऊ शकतात, तर आम्ही हिंदुत्ववादी आणि देशाच्या हिताचा विचार घेऊन चालणारेही एकत्र येऊ शकतो, असं म्हणत आमदार गणपत गायकवाड यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला. आगामी कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजप-मनसेची युती होऊ शकते, असा विश्वासही गणपत गायकवाड यांनी ‘टीव्ही9 मराठी’कडे व्यक्त केला. गणपत गायकवाड हे कल्याण पूर्व मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत.\nकल्याणमधील पिसवली गावची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे गावात सध्या रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. पावसाळ्यात गुडघाभर पाण्यातून ग्रामस्थांना प्रवास करावा लागत होता. त्यामुळे स्थानिक नगरसेवक आणि माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनी डीपी प्लॅन मांडण्यात आला. रस्त्याच्या कामाचे उद्घाटन आमदार गणपत गायकवाड यांनी केले.\nएकीकडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाअधिवेशनातील समारोपाच्या भाषणात राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’ला जाहीर पाठिंबा दिला होता. मनसे 9 फेब्रुवारीला आझाद मैदानात ‘सीएए’च्या समर्थनार्थ भव्य मोर्चाही काढणार आहे. त्यामुळे शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आलेले असताना भाजप-मनसे युतीचीही नांदी होताना दिसत आहे.\nभाजप मनसे समविचारी : गिरीश महाजन\nविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आधीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विषम विचारी पक्ष एकत्र येत असतील, मग आम्ही तर समविचारी आहोत, असं म्हणत भाजपचे संकटमोचक नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनीही मनसे-भाजप युतीचे संकेत दिले होते. भविष्यात काहीही अशक्य नसल्याची प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी मनसेच्या भगव्या झेंड्याच्या अनावरणानंतर ‘टीव्ही9 मराठी’कडे (BJP MLA on MNS BJP Alliance) दिली होती.\n‘लेमन टी’चे 5 फायदे\nतुळस खा रोग पळवा\nप्लाझ्मा कधी दान करू शकता\nPF काढताना ‘या’ चुका टाळा\nपंतप्रधान, गृहमंत्री गायब, देश रामभरोसे; अहंकार सोडा, ‘महाराष्ट्र मॉडेल’ लागू करा: संजय राऊत\nकोरोना सुद्धा एक जीव, त्यालाही जगण्याचा अधिकार; भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांचं अजब तर्कट\nराष्ट्रीय 2 hours ago\nपत्नीचे मसाज पार्लरमधील ग्राहकाशी विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय, पतीची भलतीच करामत\nमराठा आरक्षणाबाबत केंद्राकडून पुनर्विचार याचिका, ठाकरे सरकारने मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे सवलती द्याव्यात : चंद्रकांत पाटील\nमराठा आरक्षणाबाबत केंद्राकडून दाखल पुनर्विचार याचिकेचं स्वागत : चंद्रकांत पाटील\nऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाची टीम, संघात रोहित-विराट-धोनीला स्थान नाही, रिषभ पंतकडे कर्णधारपदाची धुरा\nProtein foods : तंदुरुस्त राहण्यासाठी ‘या’ 5 प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन करा \nफोटो गॅलरी8 mins ago\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोपरगावमध्ये कोरोना रुग्णांची ईद, कोरोना सेंटरमध्येच नमाज\nअमिताभ बच्चन यांची देणगी परत करा, गुरुद्वारा समितीने मदत स्वीकारल्यानंतर संतापला समुदाय\nRanbir kapoor Lookalike: रणबीर कपूरचा हमशकल पाहून ऋषी कपूर झाले होते आश्चर्यचकित, पाहा जुनैद शाहचे हे फोटो\nफोटो गॅलरी17 mins ago\nAkshaya Tritiya 2021 | अक्षय्य तृतीयेला 100 कोटींची उलाढाल होणाऱ्या जळगावात यंदा सोने खरेदी ठप्प\nअन्य जिल्हे18 mins ago\nआता हिंदू देवी-देवतांचा अवमान; फ्रान्सच्या ‘शार्ली हेब्दो’ मॅगझिनविरोधात तीव्र संताप\nMarriage On Akshaya Tritiya 2021 | विवाहासाठी का अत्यंत शुभ मानला जातो अक्षय्य तृतीयेचा दिवस\nJoe Biden | लसीकरण पूर्ण झाल्यास मास्क नको, जो बायडेन यांची मोठी घोषणा\nमराठी न्यूज़ Top 9\nनिलेश लंके फाऊंडेशनसाठी कार्यकर्त्याचा चेक, लंकेंना फोन करुन अजित पवार म्हणतात…\nAkshaya Tritiya 2021 | अक्षय्य तृतीयेला 100 कोटींची उलाढाल होणाऱ्या जळगावात यंदा सोने खरेदी ठप्प\nअन्य जिल्हे18 mins ago\nपंतप्रधान, गृहमंत्री गायब, देश रामभरोसे; अहंकार सोडा, ‘महाराष्ट्र मॉडेल’ लागू करा: संजय राऊत\nVIDEO | मामाचा फोन घेतला नाही, कॉलबॅक राहिला, दुसऱ्या दिवशी मामा गेला, पुष्कर जोग बोलता बोलता रडायला लागला\nAkshaya Tritiya 2021 | अक्षय्य तृतीया दिवशी सोने-चांदी स्वस्त की महाग, मुंबईसह महाराष्ट्रातील सोन्याचे नवे दर काय\nProtein foods : तंदुरुस्त राहण्यासाठी ‘या’ 5 प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन करा \nफोटो गॅलरी8 mins ago\nCorona Cases in India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये 19 हजारांनी घट, कोरोनामुक्तांचा आकडा दोन कोटींपार\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोपरगावमध्ये कोरोना रुग्णांची ईद, कोरोना सेंटरमध्येच नमाज\nLIVE | कोल्हापूर गोकूळ दूध संघाच्या अध्यपदाची आज होणार निवड, दुपारी 1 वाजता घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0", "date_download": "2021-05-14T07:36:19Z", "digest": "sha1:S7RKKPLXNEPLWJSZ4WKANLVUFXDYNKFE", "length": 8443, "nlines": 162, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जमशेदपूर - विकिपीडिया", "raw_content": "\n(जमशेदपुर या पानावरून पुनर्निर्देशित)\nजिल्हा पूर्व सिंगभूम जिल्हा\nक्षेत्रफळ २२४ चौ. किमी (८६ चौ. मैल)\n- घनता ४,२०० /चौ. किमी (११,००० /चौ. मैल)\nजमशेदपूरचे संस्थापक जमशेदजी टाटा\nजमशेदपूर (संताली: ᱡᱟᱢᱥᱮᱫᱽᱯᱩᱨ) हे भारताच्या झारखंड राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे. जमशेदपूर शहर झारखंडच्या आग्नेय भागात पश्चिम बंगाल व ओडिशा राज्यांच्या सीमेजवळ वसले आहे व ते राजध���नी रांचीच्या १३०० किमी आग्नेयेस स्थित आहे.ते पूर्व सिंघभूम जिल्ह्याचे मुख्य ठिकाण/मुख्यालय आहे २०११ साली जमशेदपूरची लोकसंख्या सुमारे १३.४ लाख होती व ते भारतामधील ३५व्या क्रमांकाचे मोठे शहर होते.\n१९व्या शतकाच्या अखेरीस प्रसिद्ध भारतीय उद्योगपती जमशेदजी टाटा ह्यांनी आपल्या नव्या लोखंड उत्पादन कारखान्यासाठी ह्या जागेची निवड केली. १६ फेब्रुवारी १९१२ रोजी येथून पोलादाचे उत्पादन सुरू झाले. १९१९ मध्ये लॉर्ड चेम्सफर्डने ह्या शहराचे नाव जमशेदपूर असे ठेवले. आजही ३ मार्च हा जमशेदजी टाटांचा जन्मदिवस येथे स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो.\nसोनारी विमानतळ शहराच्या वायव्य भागात स्थित आहे परंतु सध्या येथून प्रवासी सेवा कार्यरत नाही. टाटानगर रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व रेल्वे क्षेत्रामधील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असून येथे दररोज अनेक गाड्या थांबतात.\nराष्ट्रीय महामार्ग ३२ जमशेदपूरला दिल्ली-कोलकातादरम्यान धावणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग २ सोबत तर राष्ट्रीय महामार्ग ३३ रांचीसोबत जोडतो.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ ऑगस्ट २०२० रोजी १०:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_66.html", "date_download": "2021-05-14T07:50:18Z", "digest": "sha1:6MIWHXN3ICBTDVLR6FLOKPWLUCDI42WT", "length": 20281, "nlines": 307, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मालवाहू ट्रक उलटली | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nपुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मालवाहू ट्रक उलटली\nसंगमनेर/प्रतिनिधी : संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली येथील नवीन घाटात मालवाहू ट्रक पलटी झाल्याची घटना रविवार...\nसंगमनेर/प्रतिनिधी : संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली येथील नवीन घाटात माल��ाहू ट्रक पलटी झाल्याची घटना रविवार (दि. 28 फेब्रुवारी) दुपारी पावने दोन वाजेच्या सुमारास घडली. त्यामुळे काही काळ महामार्ग बंद होता तर सर्व वाहतूक ही जुन्या एकल घाटाने वळवण्यात आली होती.\nयाबाबत महामार्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मालवाहू ट्रक क्रमांक जीजे 03 बी.डब्लू 5505 हीच्यावरील चालक विनोद गिरी गोस्वामी हा राजकोट येथून नामांकित कंपनीच्या वाहणांचे स्पेअरपार्ट घेवून नाशिक येथून संगमनेर मार्गे पुणेच्या दिशेने जात होते रविवारी दुपारी हा मालवाहू ट्रक पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली नवीन घाटात आला असता त्याच वेळी चालकाचा ताबा सुटल्याने हा ट्रक महामार्गावर पलटी झाला. त्यामुळे ट्रक मधील सर्व स्पेअरपार्टचे बॉक्स महामार्गावर पडले होते. घटनेची माहिती मिळताच डोळासणे महामार्गाचे पोलिस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील साईनाथ दिवटे, रमेश शिंदे, अरविंद गिरी, आदिंनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक ही जुन्या एकल घाटाने वळवण्यात आली होती. त्याचबरोबर टोलनाक्याचे कर्मचारीही क्रेन घेवून घटनास्थळी आले होते, त्यामुळे काही वेळ महामार्गावरील वाहतुक बंद होती.\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअनावश्यक गर्दी नियंत्रणासाठी कोपरगाव प्रशासन उतरले रस्त्यावर\nकोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव शहरात महसूल, पोलिस आणि कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी संयुक्तपणे खरेदी विक्री केंद्रावर...\nदहेगाव(बोलका)प्राथमिक केंद्रात सोशल डिस्टंसिंगचा नियम धाब्यावर ;पोलिस मोबाईल बघण्यात व्यस्त\nकोपरगाव प्रतिनिधी-सध्या कोरोनाने घातलेले थैमान बेडची अनुपलब्धता,अॉक्सीजन आणि रेमडेसिवीर अभावी प्राणास मुकलेली माणसे आणि आरोग्य व...\nराजस्थानी व्यापार्‍याच्या पाटण तालुक्यातील घरावर दहशतवाद विरोधी पथकाचा छापा; 103 किलो स्फोटके जप्त\nसातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्हा दहशतवाद विरोधी पथकाने बुधवारी रात्री आठच्या सुमारास गोविंदसिंह बाळुसिंग राजपूत (वय 45, सध्या रा. तारळे) य...\nलॉकडाउनमुळे गटई कामगारांवर उपासमारीची पाळीअनेकांनी कुटुंबासह संपवले आयुष्य: तरीही आमचे लोकप्रतिनिधी भाजतायत राजकीय पोळी\nबुलडाणा:पुरुषोत्तम बोर्डे : गटई कामगारांचे हातावरचे पोट आहे. मी सुद्धा एका गटई कामगाराचा मुलगा आहे,मी स्वतः गटई कामगार बांधवां...\nरुग्णसेवेत कमतरता आढळल्यास गय केली जाणार नाही -आमदार आशुतोष काळे\nकोपरगाव प्रतिनिधी :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची दाहकता मोठी असून दररोज शेकडो कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिन���धी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nलोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मालवाहू ट्रक उलटली\nपुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मालवाहू ट्रक उलटली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3_%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2021-05-14T08:03:46Z", "digest": "sha1:S2NB5D3EUMZ3YCGGBPTWLAXP6IGHOY6G", "length": 9371, "nlines": 88, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जनाधिपतीय संरक्षण समिती - विकिपीडिया", "raw_content": "\nजनाधिपतीय संरक्षण समिती पक्षाचा ध्वज\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nजनाधिपतीय संरक्षण समिती (रोमन लिपी:Janathipathiya Samrakshana Samithy,केरळ)हा एक केरळमधील राजकीय पक्ष आहे.(अर्थ:लोकशाही संरक्षण समिती/संघटना)(जनाधिपति :लोकनिर्वाचित अध्यक्ष/राष्ट्रपती)\nडावी आघाडी • राष्ट्रीय लोकशाही आघाडी • संयुक्त पुरोगामी आघाडी\nबहुजन समाज पक्ष • भारतीय जनता पक्ष • भारतीय कम्युनिस्ट पक्ष • मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष • भारतीय राष्ट्रीय काँग्रेस • राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष\nआम आदमी पार्टी • महाराष्ट्र नवनिर्माण सेना • अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम • फॉरवर्ड ब्लॉक • अरुणाचल काँग्रेस • आसाम गण परिषद • बिजू जनता दल • भारतीय कम्युनिस्ट पक्ष (एम.एल.) लिबरेशन • द्रविड मुन्नेत्र कळघम • मणिपूर फेडरल पक्ष • डोंगर राज्य पीपल्स लोकशाही पक्ष • राष्ट्रीय लोक दल • स्वयंभू राष्ट्रवादी त्वीप्रा पक्ष • जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स • जम्मु काश्मीर राष्ट्रीय पँथर्स पक्ष • जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी • जनता दल (धर्मनिरपेक्ष) • जनता दल (संयुक्त) • जनाधिपतीय संरक्षण समिती • झारखंड मुक्ति मोर्चा • झारखंड विकास मोर्चा (प्रजातांत्रिक) • केरळ काँग्रेस (मणी) • केरळ काँग्रेस • महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष • मणिपूर पीपल्स पक्ष • मारूमाल��रची द्रविड मुन्नेत्र कळघम • मेघालय लोकशाही पक्ष • मिझो राष्ट्रीय दल • मिझोरम पीपल्स सम्मेलन • मुस्लिम लीग केरळ राज्य मंडळ • नागालँड पीपल्स फ्रंट • राष्ट्रवादी लोकशाही चळवळ • राष्ट्रवादी तृणमूल काँग्रेस • पटाली मक्कल कात्ची • राष्ट्रीय जनता दल • राष्ट्रीय लोक दल • क्रांतीकारी समाजवादी पक्ष • समाजवादी पक्ष • शिरोमणी अकाली दल (सिम्रनजीत मानसिंग) • शिरोमणी अकाली दल • शिवसेना • सिक्कीम लोकशाही दल • तेलुगु देशम पक्ष • संयुक्त लोकशाही पक्ष • संयुक्त गोवा लोकशाही पक्ष • उत्तराखंड क्रांती दल • झोरम राष्ट्रवादी पक्ष • अखिल भारतीय एन.आर. काँग्रेस • इंडियन युनियन मुस्लिम लीग\nऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन • भारतीय नवशक्ती पक्ष • लोक जनशक्ती पक्ष • लोकतांत्रिक जन समता पक्ष • राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष • आर.पी.आय. (आठवले) • समाजवादी जनता पक्ष (राष्ट्रीय)\nइतर नविन किंवा लहान पक्ष\nवंचित बहुजन आघाडी • लोकसंग्राम पक्ष • जनसुराज्य पक्ष •\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ मार्च २०२१ रोजी ०९:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsmasala.in/2019/01/blog-post_19.html", "date_download": "2021-05-14T07:24:27Z", "digest": "sha1:CFNO6YZ4YCU3Q7DPJUMAEEBEWIRGV6XF", "length": 22618, "nlines": 106, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन ही काळाची गरज ! देशभरात सर्वात जास्त महाराष्ट्रात कचरा निर्माण होतो-प्रा.दिक्षित ! एचएएलचा सीएसआर निधी काही ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनासाठी मिळणार-डाँ.नरेश गिते !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!", "raw_content": "\nसांडपाणी घनकचरा व्यवस्थापन ही काळाची गरज देशभरात सर्वात जास्त महाराष्ट्रात कचरा निर्माण होतो-प्रा.दिक्षित देशभरात सर्वात जास्त महाराष्ट्रात कचरा निर्माण होतो-प्रा.दिक्षित एचएएलचा सीएसआर निधी काही ग्रामपंचायतींना घनकचरा व्य��स्थापनासाठी मिळणार-डाँ.नरेश गिते एचएएलचा सीएसआर निधी काही ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनासाठी मिळणार-डाँ.नरेश गिते सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जानेवारी २०, २०१९\nनाशिक – स्वच्छ भारत अभियान राबविताना शौचालयाबरोबरच ‍सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन ही काळाची गरज असून ग्रामीण भागात स्वच्छतेविषयक काम करताना यापुढे ‍सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनावर अधिक भर देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या ग्राम विकास आराखड्यातील निधीतून यासाठी खर्च करून स्वच्छ व सुंदर गाव तयार करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी केले.\nजिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने आज महिरावणी जवळील संदीप फाउंडेशन येथे गोदाकाठावरील ग्रामपंचायती व रूरबन प्रकल्पातील ग्रामपंचायतीमधील सरपंच, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, उप अभियंता यांच्यासाठी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. कार्यशाळेस आय.आय.टी. मुंबई येथील प्रा. इंद्र्कांत झा, प्रा. अनिल दीक्षित, प्रा. प्रशांत पाटील आदि उपस्थित होते.\nपुढे बोलताना डॉ गिते यांनी सांडपाण्यामुळे गोदावरी नदी प्रदूषित होत असून ग्रामीण भागातील गोदाकाठावरील सर्व ग्रामपंचायतीमध्ये सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबवून नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी काम करण्यात येणार असल्याचे सांगितले. यासाठी एच.ए.एल. कारखाना काही गावांसाठी सि.एस.आर. मधून निधी उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात ग्राम विकास आराखड्यातून चांगले काम करण्यात आले असून ग्रामपंचायतीनी या आराखड्यातील निधी रस्ते, नाले, इमारती यावर खर्च करण्यापेक्षा सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनावर खर्च केल्यास गावाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार असल्याचे डॉ. गिते यांनी सांगितले.\nआय.आय.टी. मुंबई येथील प्रा. इंद्र्कांत झा यांनी सांडपाणी व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करताना देशातील सांडपाणी प्रक्रियेची माहिती दिले. सांडपाण्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असून मानवाला जगण्यासाठी पर्यावरण महत्वाचे असल्याचे याबाबत अधिक जागरूकता निर्माण कारणे आवश्यक आहे. यावेळी त्यांनी सांडपाणी व्यवस्थापणासाठी तयार केलेल्या प्रकल्पाची माहिती देवून पर्यावरणपूरक सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प याविषयी माहिती दिली. तसेच आय.आय.टी. मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप फाउंडेशन येथे राबविण्यात आलेल्या प्रकल्पाची माहिती दिली.\nप्रा. अनिल दीक्षित यांनी घनकचरा व्यवस्थापन याबाबत विस्तृत माहिती देताना एका आकडेवारीनुसार देशात निर्माण होणाऱ्या कचऱ्यापैकी केवळ १८ टक्के कचऱ्यावरच प्रक्रिया केली जात असल्याचे सांगितले. देशात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो मात्र शहरांमध्ये केवळ कंपोस्ट आणि डंपिग एवढीच प्रक्रिया केली जाते. कचऱ्यापासून वीज देखील तयार करता येते. सुका आणि ओला कचरा यांचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत तसेच देशात विविध ठिकाणी राबविण्यात आलेल्या प्रकल्पांची त्यांनी यावेळी माहिती दिली.\nकरमाळा येथील महात्मा फुले सामाजिक संस्थेचे सचिन झिंझाडे यांनी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या लोकसहभागाचे महत्व स्पष्ट केले. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन हा महत्वाचा विषय असूनही याकडे दुर्लक्ष झाले असून यापुढे ग्रामीण भागात यासाठी काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.\nकार्यशाळेचे प्रास्ताविक करताना पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत गोदाकाठावरील ग्रामपंचायतीसाठी तसेच दाभाडी रूरबन प्रकल्पातील गावांसाठी साठी सांडपाणी व घनकचरा प्रकल्प गरजेचा असून यासाठी काम करण्यात येत आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शाश्वत स्वच्छतेमध्ये यापुढे प्रत्येक गावात सांडपाणी व घनकचरा यावर काम करणायत येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संदीप फाउंडेशन येथे राबविण्यात आलेल्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला भेट देवून त्याची माहिती देण्यात आली. सायंकाळी डॉ नरेश गिते यांनी सर्वांशी संवाद साधत विविध घटकांबाबत चर्चा केली. कार्यशाळेस एच.ए.एल. चे अधिकारी श्री चंदेल. श्री साहू यांच्यासह सर्व गट विकास अधिकारी, उप अभियंता, सरपंच, ग्रामसेवक, गटसमन्वयक, जिल्हा कक्षातील कर्मचारी उपस्थित होते.\nया ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जून १९, २०२०\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते. नासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते. नासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात न्यूज मसालाचे आवाहन ::-सर्वसामान्य जनतेने अतिमहत्त\n प्रश्न- सगळे इतकी वर्ष कोठे होती पावसा��्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला क्रियाशील कोण आमदार आहेत क्रियाशील कोण आमदार आहेत सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै १२, २०२०\nसंतोष गिरी यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस निसाका, रासाका बनकराच्या पाठपुराव्या बाबत हा घ्या पुरावा- जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे पावसाळ्यात छत्र्या उगवतात त्या प्रमाणे सध्या रासाका व निसाका बाबत आंदोलने, बैठका, निवेदने देण्यासाठी विरोधकांना उत आला आहे परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड नासिक: :- निफाड तालुक्यात सध्या पावसाळ्यात पावसापेक्षा निसाका व रासाका बाबत सोशल मीडिया व विविध दैनिकांमधून हे दोन्ही साखर कारखाने सुरू होण्या बाबत पाऊस बरसावा तशा बातम्या विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या विषयी बरसत असल्याने जनतेत व ऊस‌ उत्पादक शेतकरी, कामगार यांनी गत पाच वर्ष व मागील काही वर्षांपासून सर्वांचा अनुभव घेतला असल्याने थोडा धीर धरत आमदार दिलीप बनकर यांचा ही अनुभव घ्यावा, \"सब्र का फल मीठा होता है\" अशा शब्दांत टिकाकारांना चांदोरी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य सिध्दार्थ वनारसे यांनी सल्ला देत विद्यमान आमदारांन\nजिल्हा परिषदेतील उपशिक्षणाधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै ११, २०२०\nनासिक ::- जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी वर्ग-२ भाऊसाहेब तुकाराम चव्हाण यांस काल लाचलुचपत विभागाच्या वतीने ६०००/- रुपयांची लाच स्विकारताना पकडण्यात आले. तक्रारदार यांची पत्नी जिल्हा.प. उर्दू प्राथमिक शाळा चांदवड येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून नेमणुकीस असतानाचे तत्कालीन कालावधीत भाऊसाहेब चव्हाण गटशिक्षण पदावर कार्यरत होता. त्यावेळी तक्रारदार यांच्या पत्नीची वेतन निश्चिती होवून ही डिसेंबर १९ पासून वेतन मिळाले नव्हते त्याबाबत तक्रारदाराने खात्री केली असता त्याच्या पत्नीचे सेवापुस्तकामध्ये तत्कालीन गट शिक्षणाधिकारी याची स्वाक्षरी नसल्याने वेतन काढून अदा करण्यात आले नव्हते. म्हणून माध्यमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांने सेवापुस्तिकेत सही करण्यासाठी १५०००/- रुपयांची लाचेची मागणी केली व तडजोडी अंती ६०००/- रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत विभाग नासिक कडून पंच साक्षीदारांसमक्ष पकडण्यात आले. सदर कारवाई जिल्हा परिषद नासिक येथील माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी कार्यालयात करण्यात आली.\nMichael Elkan द्वारे थीम इमेज\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudarshannews.in/MSMS_Nitinji_Gadkari_news-10246-newsdetails.aspx", "date_download": "2021-05-14T07:23:12Z", "digest": "sha1:ZQO3PUVFNHLFOZWBWHUJENFZGQA4GGE6", "length": 13103, "nlines": 137, "source_domain": "www.sudarshannews.in", "title": "नवीन संशोधन, तंत्रज्ञानाचा उपयोग ग्रामीण भागाच्या विकासासाठी व्हावा ना.गडकरी", "raw_content": "\nसुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे\nनवीन संशोधन, तंत्रज्ञानाचा उपयोग ग्रामीण भागाच्या विकासासाठी व्हावा : ना.गडकरी\nनवीन संशोधन, तंत्रज्ञानाचा उपयोग ग्रामीण भागाच्या विकासासाठी व्हावा : ना.गडकरी एमएसएमईच्या आर्थिक सप्ताहाचा समारोप\nनवीन संशोधन, तंत्रज्ञानाचा उपयोग करून कृषी, ग्रामीण आणि आदिवासी भागाचा कायापालट कसा\nकरता येईल आणि अधिक रोजगार निर्मिती कशी होईल देशाला प्रगतीकडे कसे जाता येईल, याचा विचार केला जावा आणि त्यासाठी सकारात्मक प्रयत्न औद्योगिक क्षेत्राने आणि अभियांत्रिकी क्षेत्राने करावे, असे प्रतिपादन राष्ट्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.\n‘गेम’तर्फे आयोजित एमएसएमईच्या आर्थिक सप्ताहाच्या समारोपप्रसंगी ना. गडकरी बोलत होते. ते पुढे\nम्हणाले- एमएसएमईची व्याख्या आ���ा बदलली आहे. एमएसएमई भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून\nएमएसएमईने 30 टक्के जीडीपी 40 टक्क्यांपर्यंत, 48 टक्के निर्यात 60 टक्क्यांपर्यंत आणि 5 कोटी नवीन रोजगार 5 वर्षात निर्माण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. आत्मनिर्भर भारताची संकल्पना साकार होण्यासाठी हे उद्दिष्ट महत्त्वपूर्ण आहे. यामुळे उद्योगांमध्ये वाढ होईल आणि रोजगार निर्मिती अधिक होईल, असेही ते म्हणाले.\nशहरी भागातील उद्योगांचे विकेंद्रीकरण होऊन ते कृषी, ग्रामीण आणि आदिवासी भागाकडे वळणे\nआवश्यक असल्याचे सांगताना ना.गडकरी म्हणाले- येत्या 2 वर्षात ग्रामीण अर्थव्यवस्था 5 लाख कोटींची\nबनविण्यासाठी हे पाऊन उललणे आवश्यक आहे. पाणी, ऊर्जा, वाहतूक आणि संवाद या चार बाबीही\nउद्योगांच्या विकासासाठी आवश्यक असून ज्ञानाचे आणि कचर्‍याचे संपत्तीत रूपांतर करणे ही देशाची\nगरज आहे. देशात आज मोठ्या प्रमाणात तांत्रिक केंद्रे आहे. ही केंदे अभियांत्रिकी महाविद्यालयांना लीजवर दिली जावी.त्यामुळे या केंद्रांच्या माध्यमातून विद्यार्थी नवीन संशोधन, नवीन तंत्रज्ञानाचा शोध लावू शकतील. त्याचा उपयोग उत्पादन क्षेत्रासाठी, नवीन डिझाईनसाठी होईल व देशातील उत्पादनाचा दर्जा वाढून ते आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धेत येऊ शकतील. नवीन संशोधन, नवीन तंत्रज्ञान हे सामान्य\nमाणसापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. रोजगाराच्या क्षमता कोणत्या क्षेत्रात अधिक आहे, याचा शोध\nघेतला गेला पाहिजे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.\nआज देशात तांदूळ मुबलक प्रमाणात आहे. मका मुबलक आहे. यापासून इथेनॉल इंधन निर्मितीला\nशासनाने परवानगी दिली आहे. आवश्यक इथेनॉलची निर्मिती झाली, तर ही अर्थव्यवस्था 2 लाख कोटींची होईल. रोजगार निर्माण होईल आणि ग्रामीण व कृषी क्षेत्राचा विकास होण्यास मदत मिळेल,असे सांगून ना.गडकरी म्हणाले- देश आणि एमएसएमई प्रगतीकडे, विकासाकडे कशी जाईल, यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे.\nहम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें देश विरोधी ताकत���ं से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें\nताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प\nमराठा आरक्षण केंद्र सरकारच्या फेरविचार याचिके वर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले पहा..\nमराठा आरक्षणाबाबत केंद्राकडून दाखल पुनर्विचार याचिकेचे स्वागत\nमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ दापोलीतील रिसॉर्टच्या चौकशीसाठी दिल्लीहून पथक येणार, सोमय्यांचा दावा\nमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ दापोलीतील रिसॉर्टच्या चौकशीसाठी दिल्लीहून पथक येणार, सोमय्यांचा दावा\nशामली में कोरोना संक्रमण को रोकने के लिए हवा के शुद्धिकरण के लिए हवन-यज्ञ\nपुलिस अधीक्षक द्वारा डायल 112 पीआरवी कर्मियों के साथ की गई गोष्ठी\nचित्रकूट में गरीबों को वितरण की जा रही राहत सामग्री\nबैरिया भाजपा विधायक सुरेंद्र सिंह का बड़ा बयान, राहुल गांधी मुस्लिम तुष्टीकरण की राजनीति करते हैं\nन्यायपालिका के \"अ न्याय\" के 33 साल...1988 में हुआ गैंगरेप, 2021 में मिली सजा..\n14 मई – जन्मजयंती छत्रपति संभाजी महाराज .. अंग अंग काटते रहे मुगल मुसलमान बनाने के लिए, पर हर घाव से आवाज आई– “जय भवानी”\nUP: सुल्तानपुर में शुरू होगा 27 करोड़ की लागत से बना 100 बेड वाला हॉस्पिटल\nTRAI ने जारी किए फरवरी के आंकड़े, जानिए किस कंपनी ने जोड़े सबसे ज्यादा ग्राहक\nकोरोना: दिल्‍ली में आए 13,287 नए केस, यूपी में आए 17,775\nनेपाल: विश्वास मत हारने के तीन दिन बाद केपी ओली फिर प्रधानमंत्री नियुक्त\nशुभेंदु अधिकारी बने पश्चिम बंगाल विधानसभा में प्रतिपक्ष के नेता\nआईसीसी की सालाना अपडेट में टीम इंडिया नंबर 1, न्यूजीलैंड दूसरे स्थान पर\nकोविशील्ड की डोज के बीच अंतराल बढ़ाने को मिली मंजूरी, अब 12-16 हफ्ते में लगेगी वैक्सीन की दूसरी खुराक\nयूपी में ऑक्सीजन की सुचारू आपूर्ति में नही है कोई बाधा\nअब वैक्सीनेशन पर है योगी सरकार का सारा जोर... मिल रही है टीकाकरण को गति...\nकॉपीराइट © 2020 सुदर्शन न्यूज | सभी अधिकार सुरक्षित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://lokvruttant.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AB%E0%A4%A1-2/", "date_download": "2021-05-14T06:30:53Z", "digest": "sha1:NQLHLV2VGWUBKXHQIIRTCRYSRPL2RUTF", "length": 7816, "nlines": 53, "source_domain": "lokvruttant.com", "title": "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी रामलीला मैदानावर आंदोलनस्थळी गेले. – Lokvruttant", "raw_content": "\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी रामलीला मैदानावर आंदोलनस्थळी गेले.\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम March 30, 2018\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी रामलीला मैदानावर आंदोलनस्थळी गेले. यावेळी केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि गिरीश महाजन उपस्थित होते.त्यांनी अण्णा हजारे यांच्याबरोबर चर्चा केली. बहुतांश मागण्यांची पूर्तता करण्यासंदर्भातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पत्र अण्णा हजारे यांना दिले. या पत्राचे जाहीर वाचन शेखावत यांनी केले. त्यानंतर अण्णांनी फडणवीस व शेखावत यांच्या हस्ते पाणी पिऊन उपोषण मागे घेतले. अण्णा हजारे यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. देश भ्रष्टाचार मुक्त होण्याबरोबरच शेतकऱयांचा विकास हा अण्णा हजारे यांचा ध्यास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही हेच ध्येय आहे. केंद्र सरकार लवकरच सर्व मागण्या मान्य करेल. अण्णा हजारे यांना पुन्हा उपोषण करावे लागणार नाही, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.\nमहासभा रद्द करून भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या अहंकारी ठामपा आयुक्तांवर कायदेशीर कारवाई करा ‘धर्मराज्य पक्षा’ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nसर्वसामन्यांच्या खिशाला कात्री, उद्यापसून प्रत्येक बिल महागणार \nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंद्रपूर जम्मू-काश्मीर जळगाव ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी दिल्ली नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पनवेल पश्चिम महाराष्ट्र पालघर पुणे प्रतिमा बीड भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्न��गिरी रायगड वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokgatha.page/2020/03/37GmSx.html", "date_download": "2021-05-14T07:09:39Z", "digest": "sha1:3LCS3NN66QHGXW3GGAB27L6QVQNKKI5F", "length": 9264, "nlines": 36, "source_domain": "www.lokgatha.page", "title": "शहर विकासासाठी निधी कमी पडणार नाही - पालकमंत्री सतेज पाटील", "raw_content": "\nशहर विकासासाठी निधी कमी पडणार नाही - पालकमंत्री सतेज पाटील\nकेवळ महिनाभरात शहरासाठी 47 कोटी 50 लाखाचा निधी\nकोल्हापूर : करवीर काशीचा विकास होण्याच्या दृष्टीने महिनाभरात 22 कोटी 50 लाखाचा जिल्हा नियोजनमधून तर 25 कोटी ठोक अनुदान म्हणून वित्त मंत्र्यांनी दिला आहे. यापुढेही शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी दिली.\nश्री क्षेत्र महालक्ष्मी (करवीर निवासिनी अंबाबाई) मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत बहुमजली वाहनतळ इमारत बांधण्याचा भूमिपूजन सोहळा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते आज झाला. यावेळी महापौर निलोफर आजरेकर उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, आमदार चंद्रकांत जाधव, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, उपमहापौर संजय मोहिते आदी उपस्थित होते.\nपालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिल्या टप्याची सुरुवात आजच्या भूमिपूजन सोहळ्याने होत आहे. या बहुमजली वाहनतळामुळे शहरात येणाऱ्या भाविकांसाठी, पर्यटकांसाठी मोठी सोय होणार आहे. पहिला टप्पा म्हणून निधी दिला असला तरी उर्वरित र���हिलेलं काम ही आम्हीच करणार आहोत त्यासाठीही निधी देण्याची आमची भुमिका राहील. नगरोत्थान मधून सिग्लनसाठी दीड कोटी, बल्ड सेपरेशन युनिटसाठी दीड कोटी, दलित वस्ती प्रभागासाठी आकरा कोटी, पुरग्रस्तांसाठी तीन कोटी असा जिल्हा नियोजनमधून 22 कोटी 50 लाखाचा निधी दिला आहे. वित्तमंत्री अजित पवार यांनीही ठोक अनुदान म्हणून 25 कोटीचा निधी महापालिकेला दिला आहे. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. शहराच्या विकासाला निधी कमी पडणार नाही त्यासाठी आम्ही प्रयत्नशिल राहू. मात्र तुम्हा सर्वांची साथ विकास कामाला हवी, असेही ते म्हणाले.\nश्री. मुश्रीफ म्हणाले, बहुमजली वाहनतळामुळे मोठा प्रश्न निकालात निघणार आहे. किमान 500 वाहनांची सोय या ठिकाणी व्हावी. आपल्या विभागाचा विकास झाला पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशिल आहोत. शहरातील रस्त्यांसाठी 178 कोटीचा रस्ते बांधणीच्या प्रकल्पास लवकरच मंजुरी दिली जाईल. विकासाभिमुख शहर करु. दर्जेदार कामं होणं ही लोकांची अपेक्षा आहे. चांगली विकासात्मक कामं करा, दर्शन मंडपाचा मार्गही मोकळा करु, असे आश्वासन ही त्यांनी दिले.\nयावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री. जाधव, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. जाधव, आमदार श्री. जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. सुरुवातीला महापौर श्रीमती आजरेकर यांनी सर्वांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले.\nयावेळी स्थायी समितीचे सभापती संदीप कवाळे, प्राथमिक शिक्षण समिती सभापती श्रावण फडतारे, परिवहन समिती सभापती प्रतिज्ञा उत्तुरे, विरोधी पक्षनेता विजय सूर्यवंशी, प्रभाग समिती सभापती.हसिना फरास, गटनेता शारगंधर देशमुख, अजित ठाणेकर, राहुल चव्हाण, स्थानिक नगरसेवक शेखर कुसाळे, अशोक जाधव, प्रतापसिंह जाधव, अर्जुन माने, तौफिक मुल्लानी, सुभाष बुचडे, सचिन पाटील, नियाज खान, लाला भोसले, आशिष ढवळे, नगरसेविका .माधुरी लाड, वहिदा सौदागर, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, उप-शहर अभियंता रावसाहेब चव्हाण, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, कनिष्ठ अभियंता अरुण गवळी, ठेकेदार व्ही.के.पाटील व नागरिक आदी उपस्थित होते.\nसीबीआई ने वाधवान बंधूना महाबळेश्वर येथून घेतले ताब्यात\nकामगार दिनानिमित्ताने कलावंतांचं भावनिक आवाहन\nकोरोना प्रसंगी गरीबांसाठी धावुन आली खाकी वर्दीत���ल देवमाणसं\nसंस्कारक्षम शिवसैनिकांनी जपला शिवसेनाप्रमुखांचा सामाजिक कार्याचा वसा\nहोळी रे होळी गावठाण, कोळीवाड्यातील भूमिपुत्रांना मिळणार कधी शाश्वत विकासाची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/government-gifts-to-obc-dhangar-and-minorities-before-mission-election/06181556", "date_download": "2021-05-14T08:42:28Z", "digest": "sha1:4GY3WMSQHDGOMTZFYOE4ZJ5GMZXSIF3L", "length": 6662, "nlines": 55, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "महाराष्ट्र बजेट 2019: 'मिशन इलेक्शन'आधी ओबीसी, धनगर, अल्पसंख्याकांना सरकारची भेट Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nमहाराष्ट्र बजेट 2019: ‘मिशन इलेक्शन’आधी ओबीसी, धनगर, अल्पसंख्याकांना सरकारची भेट\nमुंबई– फडणवीस सरकारचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला असून, त्यात ओबीसींंसाठी भरीव तरतूद करण्यात आल्या आहेत. ओबीसी मुला-मुलींच्या वसतिगृहाची बांधणी करण्याकरिता दोनशे कोटी रुपये देणार असल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे.\nया योजनेंतर्गतओबीसी मुला-मुलीसाठी 36 वसतिगृहे बांधण्यात येणार आहेत. संजय गांधी अन् श्रावणबाळ योजनेचे मानधन 600 वरून 1000 रुपये करण्याची तरतूदही या अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे.\nधनगर समाजाच्या कल्याणासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यासाठी आदिवासी विभागाच्या बजेटला धक्का लागणार नसून स्वतंत्रपणे तरतूद करण्यात आली आहे.\nअण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षासाठी 100 कोटींची तरतूद करण्यात आली असून, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अल्पसंख्यांक समाजाच्या महिला कल्याणासाठी शंभर कोटी रुपयांची तरतूद मालेगाव येथे आयटीआय सुरू करणार आहे.\nनागपुर में ड्राइव-इन वैक्सीनेशन की शुरूआत\nएका पाळीव बैलाने(गोरा) मालकीन महिलेचा जीवे मारले\nहिवरा हिवरी येथे कोविड लसिकरण समुपदेशन\nक्रिस्टल नर्सिंग होम विरोधात सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याची नोंद\nदोन महिन्यानंतर ‘पॉझिटिव्हिटी’च्या टक्केवारीत घट\nनागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने लसीकरणासाठी मंगल कार्यालय उपलब्ध करून द्या\nवर्धा रेमडीसीविर इंजेवशनचे पाहिले उत्पादन\nनियमों के उल्लंघन पर सदर में दो कोचिंग संस्थानों पर कार्रवाई\nएका पाळीव बैलाने(गोरा) मालकीन महिलेचा जीवे मारले\nहिवरा हिवरी येथे कोविड लसिकरण समुपदेशन\nक्रिस्टल नर्सिंग होम विरोधात सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्य���ची नोंद\nदोन महिन्यानंतर ‘पॉझिटिव्हिटी’च्या टक्केवारीत घट\nनागपुर में ड्राइव-इन वैक्सीनेशन की शुरूआत\nMay 14, 2021, Comments Off on नागपुर में ड्राइव-इन वैक्सीनेशन की शुरूआत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://gadchiroli.gov.in/mr/%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B3%E0%A5%87/", "date_download": "2021-05-14T07:04:24Z", "digest": "sha1:BPCJFJLKS2CDZ56VO7XXBBQZRNQCENNM", "length": 4897, "nlines": 117, "source_domain": "gadchiroli.gov.in", "title": "धार्मिक स्थळे | जिल्हा गडचिरोली, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा गडचिरोली District Gadchiroli\nतहसील व महसूल मंडळ\nएसटीडी आणि पिन कोड\nजिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालय\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nडिजिटल स्वाक्षरीकृत 7/12 पहा\nधार्मिंक व ऐतिहासिक ठिकाणाचे नाव\nउत्सवाचे नाव व कालावधी\nठिकाणास भेट देणाऱ्या लोकांची अंदाजित संख्या\nअहेरी ता. अहेरी दशहरा उत्सव,\nकालावधी – 3 दिवस\nमहिना – सप्टेंबर / ऑक्टोबर 25000 ते 30000\nता. चामोर्शी महाशिवरात्र उत्सव\nकालावधी – एक आठवडा\nमहिना – फेब्रुवारी/ मार्च 50000 ते 60000\nता. चामोर्शी हनुमान जयंती\nकालावधी – 3 दिवस\nमहिना – एप्रिल / मे 10000 ते 12000\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा गडचिरोली , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 04, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%80/", "date_download": "2021-05-14T07:12:10Z", "digest": "sha1:INZ7R7TCXRTOAXVEJZTI5HDQSSXKRY7G", "length": 3748, "nlines": 44, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "पीयुसी Archives - Majha Paper", "raw_content": "\nविना PUC गाडी चालवल्यास रद्द होईल गाडीचा परवाना \nदेश, मुख्य / By माझा पेपर\nनवी दिल्ली : विना प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) जर तुम्ही गाडी चालवत असाल तर तुम्हाला आता हे महागात पडू शकते. …\nविना PUC गाडी चालवल्यास रद्द होईल गाडीचा परवाना \nPUC नसल्यास या राज्यात भरावा लागणार तब्बल 10 हजारांचा दंड\nदेश, मुख्य / By माझा पेपर\nनवी दिल्ली : वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालयाने गेल्या वर्षी वाहतुकीचे नियम अधिक कठोर केले होते. त्यानुसार आधीच्या दंडात …\nPUC नसल्यास या राज्यात भरावा लागणार तब्बल 10 हजारांचा दंड आणखी वाचा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वर���पातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/meghan-markle-career-horoscope.asp", "date_download": "2021-05-14T07:51:18Z", "digest": "sha1:QTOYJHVACZKT6HHGOS4TZS324BQV2OE3", "length": 12179, "nlines": 303, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "मेघन मार्ले करिअर कुंडली | मेघन मार्ले व्यवसाय कुंडली", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » मेघन मार्ले 2021 जन्मपत्रिका\nमेघन मार्ले 2021 जन्मपत्रिका\nज्योतिष अक्षांश: 34 N 0\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: संदर्भ (आर)\nमेघन मार्ले प्रेम जन्मपत्रिका\nमेघन मार्ले व्यवसाय जन्मपत्रिका\nमेघन मार्ले जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nमेघन मार्ले 2021 जन्मपत्रिका\nमेघन मार्ले ज्योतिष अहवाल\nमेघन मार्ले फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nमेघन मार्लेच्या करिअरची कुंडली\nतुम्ही कार्यालयीन राजकारण शक्य तेवढे टाळता आणि इच्छित पद मिळविण्यासाठी इतरांशी भांडण करणे तुम्हाला पसंत नाही. त्यामुळे तुम्ही असे कार्यक्षेत्र निवडा जिथे तुम्हाला एकट्याला काम करता येईल, तुमचे स्वतःचे काम करता येईल आणि तुमच्या वेगाने काम करता येईल. उदा. लेखन, चित्रकला, कम्प्युटर प्रोग्रॅमिंग इत्यादी.\nमेघन मार्लेच्या व्यवसायाची कुंडली\nजिथे खूप परिश्रम घेण्याची आवश्यकता असेल किंवा खूप जबाबदारीचे काम असेल, त्या क्षेत्रासाठी तुमचे व्यक्तिमत्व योग्य नाही. तुम्हाला काम करण्यास हरकत नसते, उलट तुम्हाला ते आवडते पण त्यात खूप जबाबदारी नसावी. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे काम करायला आवडते पण जे काम सुसंस्कृत आणि स्वच्छ असेल त्या कामाकडे तुमचा जास्त कल आहे. ज्या कामात तुम्हाला एकांत आणि शांतता मिळणार असेल त्यापेक्षा ज्या कामात तुम्हाला प्रसन्नता मिळणार असेल त्या ठिकाणी काम करणे तुम्हाला अधिक पसंत आहे. वस्तुस्थिती ही आहे की, तुमचा स्वभाव शांत असला तरी वातावरणातील शांतता तुम्हा���ा सहन होत नाही आणि खुशाली आणि आनंदी वातावरणाची तुम्हाला अपेक्षा असते.\nमेघन मार्लेची वित्तीय कुंडली\nआर्थिक बाबतीत तुम्ही दूरदर्शी असाल आणि पैसे खर्च करताना तुमची मूठ झाकलेली असेल. भविष्याबाबत तुम्ही चिंता करणारे आहेत आणि यामुळेच तुम्ही तुमच्या भविष्यासाठी योग्य ती गुंतवणूक करून ठेवाल. तुम्ही जर उद्योगपती असाल तर तुम्ही लवकर निवृत्ती घ्याल. शेअर बाजाराबद्दल तुमचे अंदाज योग्य असतील. शेअर बाजारात तुम्ही भरपूर गुंतवणूक कराल. तुम्ही तुमच्या स्वतःच्या विचाराने चाललात तर तुम्ही निश्चितच यशस्वी व्हाल. तुम्ही दुसऱ्याच्या विचाराने गुंतवणूक केलीत किंवा अफवांवर विश्वास ठेवलात तर मात्र तुमचे नुकसान होईल.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%8F%E0%A4%9A%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AB%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95/", "date_download": "2021-05-14T06:59:28Z", "digest": "sha1:6TVHGQYRYOYRJHBNZZBNQLHEEXKC7JEY", "length": 16409, "nlines": 108, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "एचडीएफसी बँक Archives - Majha Paper", "raw_content": "\nराज्यातील १ हजार ८०० तरुणांना मिळणार डिजिटल मार्केटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत प्रशिक्षण\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर\nमुंबई : एचडीएफसी बँक आणि फ्यूएल या स्वयंसेवी संस्थेमार्फत राज्यातील १ हजार ८०० तरुणांना कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आणि डिजिटल …\nराज्यातील १ हजार ८०० तरुणांना मिळणार डिजिटल मार्केटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत प्रशिक्षण आणखी वाचा\nएखाद्याच्या खात्यातून हॅकर्सने पैसे गायब केल्यास त्याला बँक असेल जबाबदार\nअर्थ, मुख्य / By माझा पेपर\nनवी दिल्ली – राष्ट्रीय ग्राहक तंटा निवारण आयाेगाने एखाद्या व्यक्तीच्या बँक खात्यातून हॅकरने किंवा अन्य कारणास्तव रक्कम काढून फसवणूक केली …\nएखाद्याच्या खात्यातून हॅकर्सने पैसे गायब केल्यास त्याला बँक असेल जबाबदार आणखी वाचा\nरिझर्व्ह बँकेचे एचडीएफसी बँकेला नवीन क्रेडिट कार्ड व डिजिटल लाँचेस थांबवण्याचे आदेश\nअर्थ, मुख्य / By माझा पेपर\nनवी दिल्ली – भारतीय रिझर्व्ह बँकेने एचडीएफसी बँकेवर नवीन क्रेडिट कार्ड ग्राहक जोडण्यासोबतच सर्व प्रकारच्या डिजिटल व्यवसायातील नवे व्यवहार सुरू …\nरिझर्व्ह बँकेचे एचडीएफसी बँकेला नवीन क्रेडिट कार्ड व डिजिटल लाँचेस थांबवण्याचे आदेश आणखी वाचा\nआता एचडीएफसी बँकेत जमा होणार मुंबई पोलिसांचे पगार\nअर्थ, मुख्य / By माझा पेपर\nमुंबई : आता एचडीएफसी बँकेत मुंबई पोलिसांचे पगार जमा होणार आहेत. त्याचबरोबर एचडीएफसी बँकेकडून पोलिसांना १ कोटी विमा कवच आणि …\nआता एचडीएफसी बँकेत जमा होणार मुंबई पोलिसांचे पगार आणखी वाचा\nएचडीएफसी बँकेच्या सीईओ आणि एमडीपदी शशिधर जगदीशन यांची नियुक्ती\nदेशातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या एचडीएफसीच्या सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टरपदी शशिधर जगदीशन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे …\nएचडीएफसी बँकेच्या सीईओ आणि एमडीपदी शशिधर जगदीशन यांची नियुक्ती आणखी वाचा\nआता कॅशसाठी बाहेर पडण्याची गरज नाही, या बँकांनी सुरू केली खास सेवा\nकोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी प्रत्येकाला घरातच राहण्याचा सल्ला दिला जात आहे. लॉकडाऊन असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद आहे. बँका देखील …\nआता कॅशसाठी बाहेर पडण्याची गरज नाही, या बँकांनी सुरू केली खास सेवा आणखी वाचा\nएचडीएफसी बँकेचा शेतकऱ्यांसाठी खास उपक्रम, एका कॉलवर मिळणार सेवा\nअर्थ, सर्वात लोकप्रिय / By Majha Paper\nएचडीएफसी बँकेने ग्रामीण भागातील ग्राहकांशी जोडण्यासाठी एक खास उपक्रम सुरू केला आहे. यासाठी बँकेने एक टोल फ्री क्रमांक लाँच केला …\nएचडीएफसी बँकेचा शेतकऱ्यांसाठी खास उपक्रम, एका कॉलवर मिळणार सेवा आणखी वाचा\nअवघ्या 3 रुपयात होऊ शकते ऑनलाइन फसवणुकीपासून बचाव\nअर्थ, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nमुंबई : सध्याच्या डिजीटल युगात आपल्यापैकी अनेकजण ऑनलाईन खरेदी आणि पैसे देण्याचे काम करतात. पण यामुळे अनेकांची ऑनलाईन फसवणूक देखील …\nअवघ्या 3 रुपयात होऊ शकते ऑनलाइन फसवणुकीपासून बचाव आणखी वाचा\nजाणून घ्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एचडीएफसीच्या पासबुकची सत्यता\nअर्थ, मुख्य / By माझा पेपर\nसध्याच्या घडीला सोशल मीडियात स्टॅम्पसह एक पासबुक व्हायरल होत आहे. कदाचित आपण कुठेतरी पाहिले असेल, जर नसेल तर येथे आम्ही …\nजाणून घ्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एचडीएफसीच्या पासबुकची सत्यता आणखी वाचा\nएचडीएफसी बँकेच्या सीईओला एका दिवसाला मिळतो एवढा पगार\nअर्थ, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nमुंबई: ���चडीएफसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आदित्य पुरी यांच्या वेतनात १०.५ टक्के कपात करण्यात आली असून १०.५ …\nएचडीएफसी बँकेच्या सीईओला एका दिवसाला मिळतो एवढा पगार आणखी वाचा\nएचडीएफसी बँकेने हटवले ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचे चार्ज\nमुख्य, अर्थ / By माझा पेपर\nनवी दिल्ली : खाजगी क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने कॅशलेस ट्रान्झॅक्शनला प्रोत्साहन देण्यासाठी ऑनलाइन ट्रान्झॅक्शनचे चार्ज हटवले …\nएचडीएफसी बँकेने हटवले ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचे चार्ज आणखी वाचा\nमिसकॉल द्या- मोबाईल रिचार्ज करा\nतंत्र - विज्ञान, मोबाईल, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे\nआज मोबाईल हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेला असला तरी अनेकदा गरज असेल तेव्हा नेमका चार्ज संपलेला असणे व अशावेळी …\nमिसकॉल द्या- मोबाईल रिचार्ज करा आणखी वाचा\nयूपीआयवरून होणा-या आर्थिक व्यवहारांवर कोणतेही शुल्क नाही\nअर्थ, मुख्य / By माझा पेपर\nनवी दिल्ली: एचडीएफसी बँकेने युनिफाईड पेमेंटस् इंटरफेस (यूपीआय) या यंत्रणेचा वापर करून होणाऱ्या आर्थिक व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा निर्णय जाहीर केला …\nयूपीआयवरून होणा-या आर्थिक व्यवहारांवर कोणतेही शुल्क नाही आणखी वाचा\nएचडीएफसी, आयसीआयसीआयचे गृहकर्ज स्वस्त\nअर्थ / By माझा पेपर\nमुंबई- महिलांसाठी ७५ लाखांपर्यंतच्या कर्जावर खासगी क्षेत्रातील बँका एचडीएफसी आणि आयसीआयसीआयने ८.६५ टक्के व्याजदराची घोषणा केली असून ८.७ टक्के व्याजदर …\nएचडीएफसी, आयसीआयसीआयचे गृहकर्ज स्वस्त आणखी वाचा\nएचडीएफसीकडून रोख व्यवहारांवरील शुल्कात वाढ\nअर्थ, मुख्य / By माझा पेपर\nमुंबई – खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी दुसरी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने रोख व्यवहारांसाठी बचत खातेधारकांवर आकारण्यात येणार्‍या शुल्कात भरमसाठ वाढ …\nएचडीएफसीकडून रोख व्यवहारांवरील शुल्कात वाढ आणखी वाचा\nएचडीएफसी बँकेत सर्व्हीस रोबो\nअर्थ, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे\nमुंबईच्या कमला मिल्स शाखेत एचडीएफसी बँकेने इंटरअॅक्टीव्ह ह्युमनाईड रोबो आयआरए (इरा) लाँच केला असून बँक कर्मचार्‍यांच्या मदतीने तो ग्राहक सेवा …\nएचडीएफसी बँकेत सर्व्हीस रोबो आणखी वाचा\nरिटेल दुकानांमधुन मिळणार दोन हजार रुपये\nअर्थ, मुख्य / By माझा पेपर\nमुंबई- ग्राहक��ंसाठी खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँक नवी ऑफर सुरु करणार असून नोटाबंदीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर या ऑफर अंतर्गत तुम्ही आता रिटेल …\nरिटेल दुकानांमधुन मिळणार दोन हजार रुपये आणखी वाचा\nस्टेट बॅंकेनंतर एचडीएफसी व आयसीआयसीआयनेही कमी केले गृहकर्जदर\nअर्थ / By माझा पेपर\nमुंबई – नवीन घर घेण्यासाठी कर्ज देणाऱ्या एचडीएफसी या गृहवित्त संस्थेने गृहकर्जाचा दर ०.१५ टक्के कमी केला असून आजपासून नवे …\nस्टेट बॅंकेनंतर एचडीएफसी व आयसीआयसीआयनेही कमी केले गृहकर्जदर आणखी वाचा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://xn--l1b6a9di5a0j.xn--h2brj9c/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6/%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%87/", "date_download": "2021-05-14T06:16:48Z", "digest": "sha1:75DRIBPKFH3JNNWLH66KXDHPKQN5D5HI", "length": 5212, "nlines": 76, "source_domain": "xn--l1b6a9di5a0j.xn--h2brj9c", "title": "बसविणे | अमरकोश - भारत का शब्दकोश", "raw_content": "\nमराठी शब्दकोषातील बसविणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.\n१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक\nअर्थ : एखाद्या वस्तू इत्यादिमध्ये दुसरी वस्तू लावणे.\nउदाहरणे : सोनाराने सोन्याच्या अंगठीत हिरा जडवला.\nसमानार्थी : जडवणे, जडविणे, बसवणे\nकिसी वस्तु आदि में किसी वस्तु आदि को बैठाना\nसुनार ने सोने की अँगूठी में हीरा जड़ा\nजड़ना, फिट करना, बिठाना, बैठाना, लगाना\n२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक\nअर्थ : एखाद्या वाहनावर बसेल असे करणे.\nउदाहरणे : त्याने मुलाला घोड्यावर बसवले.\nसमानार्थी : आरूढ करणे, बसवणे\n३. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक\nअर्थ : व्यवस्थित जोडणे.\nउदाहरणे : गवंड्याने फर्शीवर लादी बसवली.\nअच्छी तरह से स्थिर करना\nराजगीर फर्श पर टाइल बैठा रहा है\n४. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक\nअर्थ : एखाद्या पदावर नियुक्त करणे.\nउदाहरण��� : चाणक्याने चंद्रगुप्ताला तक्षशिलेच्या सिंहासनावर बसविले.\nकिसी पद पर नियत करना\nचाणक्य ने चन्द्रगुप्त को तक्षशिला के सिंहासन पर बिठाया\nआसीन करना, बिठाना, बैठाना\n५. क्रियापद / प्रयोजक\nअर्थ : बसविण्याचे काम दुसर्‍याकडून करविणे.\nउदाहरणे : आजोबांनी रडणार्‍या मुलाला घोड्यावर बसविले.\nबैठाने का काम दूसरे से करवाना\nदादाजी ने रोते बच्चे को घोड़े पर बिठवाया\nस्वतःच्या पोषणासाठी एखाद्या जिवंत पेशीवर अवलंबून राहणारा असा अतिसूक्ष्म जीव.\nहिदूंच्या कालगणनेतील बारा महिन्यांपैकी पहिला महिना.\nहोळीच्या वेळी नाचणार्‍या मुलींनी म्हटलेली कृष्णाची गाणी.\nसोळाव्या शतकातील एक मराठी राजा.\nकपाशीच्या फळातील तंतुमय पांढरा पदार्थ.\nअसूरांचा वध करणारी एक देवी.\nचैत्र आणि वैशाख या दोन मासांचा ऋतू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1501018", "date_download": "2021-05-14T07:01:11Z", "digest": "sha1:FWDTWTQ3HH7O26HEDPHLS2BCLFEFBFYW", "length": 2224, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"वोल्गा संघशासित जिल्हा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"वोल्गा संघशासित जिल्हा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nवोल्गा संघशासित जिल्हा (संपादन)\n२१:३१, १० ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती\n०३:३४, १० ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती (संपादन)\nTohaomgBot (चर्चा | योगदान)\n२१:३१, १० ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTohaomgBot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/mns-chief-raj-thackeray-mns-meeting-in-support-of-caa-172531.html", "date_download": "2021-05-14T07:48:33Z", "digest": "sha1:F3V3KNBWOECAPHJIWQSMG7D4HQLLDTGQ", "length": 16515, "nlines": 248, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेची बैठक Raj Thackeray MNS Meeting on CAA | TV9 Marathi", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nमराठी बातमी » महाराष्ट्र » मुंबई » राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक, CAA समर्थनार्थ मोर्चाची दिशा ठरवणार\nराज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक, CAA समर्थनार्थ मोर्चाची दिशा ठरवणार\nमनसे 9 फेब्रुवारीला आझाद मैदानात 'सीएए'च्या समर्थनार्थ भव्य मोर्चा काढणार आहे\nहेमंत बिर्जे, टीव्ही9 मराठी, मुंबई\nमुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे पदाधिकाऱ्यांची ब��ठक बोलवण्यात आली आहे. मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या रंगशारदा सभागृहात आज (सोमवार 27 जानेवारी) मनसेची बैठक होणार आहे. ‘सीएए’ कायद्याच्या समर्थनार्थ मनसेने 9 फेब्रुवारीला आयोजित केलेल्या मोर्चाची दिशा यावेळी ठरवली जाणार (Raj Thackeray MNS Meeting on CAA) आहे.\nमनसेच्या महाअधिवेशनानंतर पक्षात नवी उर्मी आलेली दिसत आहे. महाअधिवेशनातील समारोपाच्या भाषणात राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’ला जाहीर पाठिंबा दिला होता. मनसे 9 फेब्रुवारीला आझाद मैदानात ‘सीएए’च्या समर्थनार्थ भव्य मोर्चा काढणार असल्याची घोषणाही राज ठाकरे यांनी केली होती.\nदेशाच्या इतर भागातून लोक देशात सरळ घुसखोरी करतात. त्यामुळे आपल्याला इतर देशांप्रमाणे कठोर व्हायला हवं. म्हणून पहिल्यांदा या देशात आलेले बांग्लादेशी आणि पाकिस्तानी मुस्लिम बाहेर काढले पाहिजेत. यासाठी माझा केंद्राला पूर्ण पाठिंबा आहे, असं राज ठाकरे म्हणाले होते.\n‘अचानक देशात मोर्चे निघायला लागले, मुस्लिम रस्त्यावर उतरले. मला काहींनी सांगितलं की त्यांना काश्मिर, राम मंदिराचा राग आहे. त्याचा एकत्रित राग आता बाहेर पडत आहे. ते जर बाहेरच्या मुस्लिमांसोबत उभे राहत असतील, तर आम्ही त्यांना का साथ द्यावी अनेक जण म्हणतात, राज ठाकरेचा रंग बदलला का अनेक जण म्हणतात, राज ठाकरेचा रंग बदलला का मात्र माझा रंग तोच आहे. मी रंग बदलून सरकारमध्ये जात नसतो. राज ठाकरे विरोधाला विरोध करत नाही.’ असं राज ठाकरे भाषणात म्हणाले होते.\nराज ठाकरे यांनी मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण करत महाअधिवेशनाला सुरुवात केली होती. राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांची राजकारणात अधिकृत एण्ट्री झाली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी अमित ठाकरे यांची मनसेच्या नेतेपदी निवड करण्याचा ठराव मांडला. त्याला उपस्थितांनी मंजुरी देत एकच जल्लोष केला. त्यानंतर दिवसभर मनसेच्या विविध नेत्यांची भाषणं झाली.\n‘लेमन टी’चे 5 फायदे\nतुळस खा रोग पळवा\nप्लाझ्मा कधी दान करू शकता\nPF काढताना ‘या’ चुका टाळा\nकोरोना काळात जीव धोक्यात घालून वार्तांकन, पत्रकारांना ‘फ्रंटलाईन वर्कर्स’ म्हणून घोषित करा, अमित ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र\n‘लसीकरणात ठाण्याला झुकते माप, डोंबिवलीकरांशी दुजाभाव; हे राजकारण नाही तर काय\nमुंबईतील मार्ड डॉक्टरांचे शिष्टमंडळ कृष्णकुंजवर, राज ठाकरे आरोग्यमंत्र्यांसमोर विषय मांडणार\n‘राज ठाकरेंची भेट आणि प्रश्न सुटला’, राज्य सरकारकडून पेस्ट कंट्रोल आणि फवारणी कर्मचाऱ्यांबाबत महत्त्वाचा निर्णय\nSandeep Deshpande | सगळच रामभरोसे, मात्र राम नाही : संदीप देशपांडे\nMaharashtra Coronavirus LIVE Update : पुण्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं नियोजन सुरु – उपमुख्यमंत्री अजित पवार\nAkshaya Tritiya 2021 | धार्मिकदृष्ट्या अत्यंत शुभ मानला जातो अक्षय्य तृतीयेचा दिवस, जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व\nLIVE | कोल्हापूर गोकूळ दूध संघाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील\nPM Modi LIVE | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशी पंतप्रधान मोदींचा संवाद\nCM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हायकोर्टात दाखल\nबीडची ढोबळी मिरची हैदराबादच्या बाजारात, कृषी पदवीधारक तरुणाने तीन महिन्यात घेतलं 7 लाखांचं उत्पन्न\nचाँद पाहण्यासाठी सानिया मिर्झा पतीसह दुबईत, ईद सेलिब्रेशनचे खास फोटो\nफोटो गॅलरी26 mins ago\nमराठा आरक्षणासाठी केंद्राप्रमाणेच फेरविचार याचिका दाखल करा; संभाजी छत्रपतींचं मुख्यमंत्र्यांना पत्रं\nसलमान खानच्या ‘राधे’वर बहिष्काराची मागणी, सोशल मीडियावर ट्रेंड होतोय #BoycottRadhe, जाणून घ्या कारण\n‘जामतारा’ वेब सिरिज पाहून मुंबईच्या टोळीने प्लॅन आखला, लोणावळ्यात बसून अमेरिकेतील नागरिकांची लूट\nमराठी न्यूज़ Top 9\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्य न्यायाधीशांच्या भेटीसाठी हायकोर्टात; कारण गुलदस्त्यात\nAkshaya Tritiya 2021 | अक्षय्य तृतीयेला 100 कोटींची उलाढाल होणाऱ्या जळगावात यंदा सोने खरेदी ठप्प\nअन्य जिल्हे1 hour ago\nअख्खं गाव सुतकात, तरुण जिद्दीला पेटले, लोकप्रतिनिधींच्या नाकावर टिच्चून कोव्हिड सेंटर उभारलं\nअन्य जिल्हे42 mins ago\nमराठा आरक्षणासाठी केंद्राप्रमाणेच फेरविचार याचिका दाखल करा; संभाजी छत्रपतींचं मुख्यमंत्र्यांना पत्रं\n‘जामतारा’ वेब सिरिज पाहून मुंबईच्या टोळीने प्लॅन आखला, लोणावळ्यात बसून अमेरिकेतील नागरिकांची लूट\nचाँद पाहण्यासाठी सानिया मिर्झा पतीसह दुबईत, ईद सेलिब्रेशनचे खास फोटो\nफोटो गॅलरी26 mins ago\nVIDEO | मामाचा फोन घेतला नाही, कॉलबॅक राहिला, दुसऱ्या दिवशी मामा गेला, पुष्कर जोग बोलता बोलता रडायला लागला\nMaharashtra Coronavirus LIVE Update : पुण्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं नियोजन सुरु – उपमुख्यमंत्री अजित पवार\nLIVE | कोल्हापूर गोकूळ दूध संघाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://techdiary.in/author/admin/page/2/", "date_download": "2021-05-14T06:52:03Z", "digest": "sha1:NDSB453B44IMZ3GQGY2LBOQ6ODCAFCYS", "length": 4642, "nlines": 66, "source_domain": "techdiary.in", "title": "Shrikant Gadhave » TechDiary » Page 2 Of 3", "raw_content": "\nनमस्कार मित्रांनो, नवीन तंत्रज्ञानाचे आविष्कार, उपउक्त तंत्रज्ञान आणि शाशकीय योजना, ऐतिहासिक, महान देशभक्ताचे जीवनचरित्र, शिवाय मनोरंजनसाठी आपले एकमात्र ठिकाण. तर याबद्दल नवनवीन माहितीसाठी वेबसाइट Visit करत राहा\nGas Cylinder subsidy | गँस सिलेंडर सबसिडी आता गँस सिलेंडर सबसिडी (Gas Cylinder subsidy)आपणास गँस सिलेंडरला आधार कार्ड …\nओमराजे निंबाळकर biography in Marathi | ओमराजे निंबाळकर वाइफ age नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमचा …\nनरेंद्र मोदी कोन आहेत\nनरेंद्र मोदी कोन आहेत | नरेंद्र मोदी यांचे जीवन चरित्र | Narendra Modi biography in Marathi नरेंद्र मोदी …\n | ब्लाँग कसा असावा\n | ब्लॉग कसा तयार करावा | What is the blog in Marathi\nSubhash Chandra Bose Biography in Marathi नमस्कार मित्रांनो, आज आम्ही सुभाषचंद्र बोस (Subhash Chandra Bose) याच्या बद्धल माहिती …\nआपल्या शरीराला कॅल्शियम पुरवणारे पदार्थ | शरीरात कॅल्शियमची कमतरता\nऔषधी तुळस महत्व | तुळशीचे फायदे आणि माहिती\nशेतकरी कर्जमाफी योजना 2021 | महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना\nपाच महत्त्वाच्या औषधी वनस्पती | Medicinal plants Information\nनरेंद्र मोदी कोन आहेत\n | ब्लाँग कसा असावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://marathitrends.com/shilpa-shetty-fitness-tips-yoga/", "date_download": "2021-05-14T06:35:46Z", "digest": "sha1:GKLEX4UE3KCSDLELENQRWJHFWGYMJBHE", "length": 11014, "nlines": 126, "source_domain": "marathitrends.com", "title": "शिल्पा सारखी फिगर हवी आहे का मग जाणून घ्या तिचा डाएट प्लॅन तुम्ही देखील व्हाल तिच्यासारखे...! - marathitrends", "raw_content": "\nHome Viral शिल्पा सारखी फिगर हवी आहे का मग जाणून घ्या तिचा डाएट प्लॅन...\nशिल्पा सारखी फिगर हवी आहे का मग जाणून घ्या तिचा डाएट प्लॅन तुम्ही देखील व्हाल तिच्यासारखे…\nडाएटच्या मदतीने शिल्पा तंदुरुस्त तर राहतेच पण सोबत ती आपली फिगरही मेंटेन ठेवते. अत्यंत व्यस्त जिवनशैलीतही ती व्यायाम, योगा आणि आहार या त्रिसूत्रीकडे कधीही दुर्लक्ष होऊ देत नाही आणि दूर्लक्ष करत ही नाही. तुम्हीही शिल्पा सारखे फिट राहु इच्छिता तर तिने दिलेल्या टीप्स जरुर अमलात आणा.\nडाएटिंगविषयी विचारल्यावर शिल्पा सांगतात, “लोकांना न्युट्रिशनची माहिती असणं गरजेचं आहे. 30% वर्कआउट असतो. मग ते जिम असो किंवा योग. मात्र, उत्तम ���रोग्यासाठी 70% डाएट गरजेचा असतो.\nअभिनेत्री शिल्पा शेट्टी ही केवळ अभिनयच नव्हे तर तिच्या चिरतारुण्य दर्शवणाऱ्या फिगरसाठीही ओळखली जाते. तिच्या बरोबरीच्या अनेक अभिनेत्री आज वयाच्या शिकार झाल्या आहेत. पण, शिल्पा शेट्टीला ना वयाचे बंधन ना तिच्या क्षेत्रामुळे निर्माण होणाऱ्या जीवनशैलीच्या परिणामांचे. वय आणि तिचे क्षेत्र या कशाचाच परिणात तिच्या शरीरावर झालेला पाहायाल मिळत नाही.\nअर्थात ती त्यासाठी तितके कष्टही घेते. पण एका मुलखतीदरम्यान शिल्पा शेट्टीने तिच्या आहाराबद्दल सांगितले. तिच्या एकूण फिगरसाठी तिचा आहार अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतो. चला तर मग आपण ही जाणूया शिल्पा शेट्टीचा डाएट कसा असतो ते.\nशिल्पा शेट्टी प्रत्येक दिवशी 1800 कॅलरी एनर्जी घेते. त्यांच्या दिवसाची सुरुवात आवळा आणि एलोवेरा ज्यूसने होते. यासोबतच ती लो ग्यासेमिक इंडेक्सचे कार्बोहायड्रेट घेते. पदार्थ तयार कराताना ती ऑलिव्ह ऑइलचा वापर करते. शिल्पाला जास्तीत जास्त नॉनव्हेजिटेरिअन पदार्थ खाणे आवडते.\nयोगा आणि व्यायामानंतर शिल्पाला प्रोटीन शेक घ्यायला आवडते ती आठवड्यातून सहा दिवस खाण्यावर नियंत्रण ठेवते. एक दिवस बाहेर जाऊन ती रेस्तरॉमध्ये जेवते. जेवताना ती स्नॅक्स घेत नाही. कारण तिला वाटते की, यामुळे कॅलरीचे प्रमाण वाढते.\nनाश्ता: शिल्पा नाश्त्यात दलिया (लापशी), दूध किंवा पोषक तत्व असलेली फळे आदिंचा समावेश शिल्पाच्या नाश्त्यात असतो. ती जर प्रवासात असेल तरीसुद्धा ती हेल्दी नाश्ता खाण्यालाच पसंती देते असेही शिल्पा सांगते.\nडाएट: आपल्या आहारात शिल्पा नेहमी फायबरयुक्त पदार्थ असतील याबाबत दक्ष असते. कारण, फायबरयुक्त आहार घेतल्याने पोट बराच काळ भरलेले राहते. ऑयली फूड (तेलकट पदार्थ) खाल्याने पोटात क्रेविंग होत नाही. त्यामुळे तुम्ही बराच काळ काहीच खात नाही.\nअसा आहे शिल्पाचा डायट प्लान:\nब्रेकफास्ट मध्ये : 1 वाटी दलिया आणि एक कप चहा ( ग्रीन टी ) वर्कआउटनंतर : प्रोटीन शेक, 2 खजूर, 8 मनुके\nलंचमध्ये : तुप लावलेली भाकरी (वेगवेगळ्या पीठांनी तयार केलेली) चिकन, डाळ, रिफाइंड तेलात बनवलेली भाजी\nदुपारनंतर : एक कप ग्रीन टी\nरात्री : सफरचंद आणि सलाद\nवजन नियंत्रणात ठेवण्यासाठी शिल्पा नेहमी कमी कॅलरी असलेले अन्नच खाते. लो कॅलरी फूड शरीरात चरबी निर्माण होऊ देत नाहीत. माईंडफुल इटिं�� करण्यासही शिल्पा प्राधान्य देते. माईंडफूल इटिंग ही एक पद्धत आहे. जी आपल्या खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवते. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहायला मदत होते.\nशिल्पा शेटी कशी झवुन घेते,\n“तू बुधवार पेठेतील..” घृणास्पद कमेंट करणार्‍या युजरला मानसी नाईकची चपराक\nरावणाने स्त्रीविषयी वाईट पण सत्य अशा या गोष्टी सांगितल्या होत्या…\nचिकन किंवा अंडे खाल्ल्याने खरंच बर्ड फ्लू होतो का\nआमिर खानचा विवाहित पुतण्या इम्रान खान ला झाले आहे आपल्या शेजारणीवर...\nबॉलिवुड अभिनेत्री आणि मॉडेल सारखी फिगर पाहिजे का\nकरीना सारखे गोबरे, गुटगुटीत गाल हवे आहेत का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95", "date_download": "2021-05-14T08:14:40Z", "digest": "sha1:D2HZOBWRYRUJEYUXONJ462BUEU3DWCEE", "length": 5147, "nlines": 113, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:मराठी समीक्षक - विकिपीडिया", "raw_content": "\n\"मराठी समीक्षक\" वर्गातील लेख\nएकूण ३६ पैकी खालील ३६ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ डिसेंबर २०२० रोजी १४:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2021-05-14T07:42:57Z", "digest": "sha1:3IWEXPYLL3BXA3ATQXVVFGXGVCW6PIQ5", "length": 5745, "nlines": 52, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "केंद्रीय शिक्षणमंत्री Archives - Majha Paper", "raw_content": "\nमे 2021 सत्रातील JEE (Main) परीक्षेला स्थगिती, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची घोषणा\nमुख्य, कोरोना, देश / By माझा पेपर\nनवी दिल्ली : कोरोनाच्या देशातील वाढत्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर मे 2021 सत्रातील JEE (Main) परीक्षेला स्थगिती देण्यात आल्याची घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री …\nमे 2021 सत्रातील JEE (Main) परीक्षेला स्थगिती, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची घोषणा आणखी वाचा\nकेंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी जाहिर केले सीबीएसईचे 10 वी, 12 वी परीक्षेचे वेळापत्रक\nदेश, मुख्य / By माझा पेपर\nनवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेचे वेळापत्रक केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी …\nकेंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी जाहिर केले सीबीएसईचे 10 वी, 12 वी परीक्षेचे वेळापत्रक आणखी वाचा\nनेट परीक्षेच्या तारखांची केंद्रीय शिक्षणमंत्र्यांकडून घोषणा\nदेश, मुख्य / By माझा पेपर\nनवी दिल्ली: राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजे नेट परीक्षेच्या तारखांची घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक केली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी …\nनेट परीक्षेच्या तारखांची केंद्रीय शिक्षणमंत्र्यांकडून घोषणा आणखी वाचा\n४ मेपासून ‘सीबीएसई’ दहावी आणि बारावीच्या परीक्षा\nदेश, मुख्य / By माझा पेपर\nनवी दिल्ली – दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा केंद्रीय शिक्षण मंडळाने (सीबीएसई) जाहीर केल्या असून ४ मेपासून लेखी परीक्षा तर …\n४ मेपासून ‘सीबीएसई’ दहावी आणि बारावीच्या परीक्षा आणखी वाचा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://daryafirasti.com/2017/06/06/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2021-05-14T07:44:07Z", "digest": "sha1:RSSXK27ER5XJUIHPEEM4GATO5M7ZXDAT", "length": 14787, "nlines": 119, "source_domain": "daryafirasti.com", "title": "किल्ले घोडबंदर: मुंबईच्या इतिहासाचा साक्षीदार | Darya Firasti", "raw_content": "\nकिल्ले घोडबंदर: मुंबईच्या इतिहासाचा साक्षीदार\nकमानींची रांग व मागे दिसणारा बुरुज\nकधीकधी आपल्या अगदी जवळ खूप खास गोष्टी, खूप खास जागा असतात … पण तिथं जाणं, तिथला इतिहास समजून घेणं आपल्याला जमतंच असं नाही घोडबंदर ही अशीच एक जागा … मी छत्रपती शिवाजी महाराजांचा चाहता …. त्यांच्या आरमाराबद्दल गजानन भास्कर मेहेंदळेंनी लिहीलेलं पुस्तक वाचताना प्रथमच जाणवलं की महाराजांच्या आरमाराची सुरुवात ही मुंबईच्या आसपास कल्याण-भिवंडीजवळ कुठंतरी उल्हास नदीत झाली आहे … या नदीच्या मुखावर वसईचा बेलाग किल्ला आहे आणि दक्षिण किनाऱ्यावर मुंबईच्या टोकावर घोडबंदरचे ठाणे … शिवाजी महाराजांच्या आरमाराची पहिली तुकडी खुल्या समुद्रात बाहेर पडली ती इथूनच असं पोर्तुगीज कागदपत्रांच्या हवाल्याने स्पष्ट होतं … या ऐतिहासिक घटनेची साक्ष असलेला घोडबंदरचा किल्ला त्याची चित्रकथा तुमच्या समोर मांडतो आहे.\nकल्याणजवळ रुई व्हीएगश नावाच्या पोर्तुगीज कारागिराच्या नेतृत्वाखाली शिवाजी महाराजांनी गलबते बांधून घेतली … इथे जोडलेले दोन नकाशे पाहिले तर लक्षात येते की दोन्हीकडे असलेल्या वसई व घोडबंदर या पोर्तुगीज किल्ल्यांवर असलेल्या तोफांच्या नाकाखालून या नवजात आरमाराला बाहेर पडावे लागणार होते … उत्तरेचा पोर्तुगीज गव्हर्नर आणि गोवेकर पोर्तुगीज यांना जेव्हा शिवाजीच्या या प्रयत्नांची कुणकुण लागली तेव्हा या गलबतांना बाहेर पडू देता कामा नये अशी भूमिका घेण्याचं ठरलं … पण ते अंमलात आणायचं असेल तर शिवाजी महाराजांशी शत्रुत्व पत्करणं आलं … साष्टी बेटाच्या सभोवार महाराजांचे घोडदळ सज्ज होतेच … मी दंडा राजपुरीच्या सिद्दीच्या विरोधात हे आरमार उभे करत असून त्याला कोणत्याही प्रकारे त्रास होता कामा नये असा निरोप महाराजांच्या दूतांनी वसईच्या कप्तानाला पाठवला असेलच … पोर्तुगीज कागद असे दाखवतात की या शिवाजीला सौम्य शब्दांत समज देऊन प्रकरण मिटवावे अशा मवाळ भूमिकेपर्यंत वसईचे पोर्तुगीज पोचले\nया ठिकाणी उल्हास नदी आणि वसईची खाडी एकत्र येतात … मराठा आरमाराच्या ३५ गलबतांना समुद्रात झेपावताना इथूनच पोर्तुगीज पहारेकर्यांनी पाहिले असावे … दुर्दैवाने घोडबंदर गावातील ही जागा आज दुर्लक्षित आहे … तिथे साचलेले प्लॅस्टिकच्या कचऱ्याचे ढीग सिद्ध करतात की ना आपल्याला भूतकाळाची किंमत आहे ना वर्तमानाची … घोडबंदर किल्ल्याकडे गावातून जावं लागतं … मुंबईतली ही जुनी गावठाणं म्हणजे मुंबईचे वैभव …. अस्सल मुंबईकर हेच ना मग क्रिकेट लोकप्रिय असणारच\nया गावातून टेकडीचा माथा गाठला की एका दुर्लक्षित वळणावर किल्ल्याचा बुरुज आणि त्यावर फडकणारा जरीपटका लक्ष वेधू��� घेतात … इथे ना पुरातत्व विभागाच्या पाट्या ना सूचना … काळाशी झुंज घेत ही वास्तू हळूहळू कोसळत चालली आहे .. या ठिकाणाला काही ग्रंथांमध्ये हिप्पाकुरा असे संबोधण्यात आले आहे आणि एकेकाळी अरब घोड्यांचा व्यापार इथून होत असे म्हणून हे घोडबंदर अशी कहाणी सांगितली जाते … आधी पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेले हे ठाणे नंतर मराठ्यांनी काबीज केले आणि मराठेशाहीच्या अस्तानंतर ब्रिटिशांनी इथे कार्यालय म्हणून वावर केला … स्वातंत्र्य मिळालं आणि आपण दुर्लक्ष केलं.\nपोर्तुगीज शैलीतल्या या कमानींची रांग अजूनही शाबूत आहे … त्यातून झाडांची मुळे जागा शोधत आहेत … पलीकडे एक मोठे टाके आहे ज्याला नव्या काँक्रीटचा गिलावा झालाय असं वाटलं … चर्च सारखी भासणारी मोकळी जागा आणि त्याला लागून असलेल्या अनेक हॉल्स ची रांग हेच काय ते बांधकाम आज आपण इथे पाहू शकतो\nपुढे पाऊलवाटेने मुख्य बुरुज चढून गेल्यावर किल्ल्याच्या सभोवतालचा परिसर दिसतो आणि आतल्या बांधकामांचा आढावा घेता येतो … खाडीपलीकडे आजचे मीरा भाईंदर आकार घेताना दिसते आहे … बुरुजात छोट्याशा दारातून प्रवेश करावा लागतो … सन १७३८ मध्ये खंडोजी मानकराने इथे मराठ्यांसाठी बांधकाम केल्याचे उल्लेख सापडतात (वसईची – मोहीम केळकर पृ १८०)\nइथे एक चर्चवजा पण मुस्लिम धाटणीची इमारत आहे … नरवणेंच्या पुस्तकात त्याला नवाबाचा राजवाडा असे म्हंटले आहे त्याला दुरूनच नमस्कार केला आणि मार्गस्थ झालो त्याला दुरूनच नमस्कार केला आणि मार्गस्थ झालो वसईच्या किल्ल्याची गोष्ट पुन्हा कधीतरी\n← गाव म्हणजे कोळथरे\nसुंदर माहिती. खरच आपल्याला आपल्या इतिहासाची किंमत नाही.\n Select Category मराठी (117) ऐतिहासिक (1) कोकणातील दुर्ग (39) खोदीव लेणी (5) चर्च (2) जागतिक वारसा स्थळ (1) जिल्हा ठाणे (2) जिल्हा मुंबई (8) जिल्हा रत्नागिरी (51) जिल्हा रायगड (33) जिल्हा सिंधुदुर्ग (17) ज्यू सिनॅगॉग (1) पुरातत्व वारसा (11) मंदिरे (36) मशिदी (3) शिल्पकला (4) संकीर्ण (8) संग्रहालये (5) समुद्रकिनारे (11) English (1) World Heritage (1)\nभू चुंबकीय वेधशाळा, अलिबाग\nनमन छत्रपती संभाजी महाराजांना\nनमन छत्रपती संभाजी महाराजांना\nनमन छत्रपती संभाजी महाराजांना\nEnglish World Heritage ऐतिहासिक कोकणातील दुर्ग खोदीव लेणी चर्च जागतिक वारसा स्थळ जिल्हा ठाणे जिल्हा मुंबई जिल्हा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्हा सिंधुदुर्ग ज्यू सिनॅगॉग पुरातत��व वारसा मंदिरे मराठी मशिदी शिल्पकला संकीर्ण संग्रहालये समुद्रकिनारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://eprabuddhbharat.com/author/sumit-wasnik/", "date_download": "2021-05-14T06:36:10Z", "digest": "sha1:SGEW72SWUY673ISH33JYBTUSKL5T5WNQ", "length": 4626, "nlines": 68, "source_domain": "eprabuddhbharat.com", "title": "Sumit Wasnik, Author at Prabuddh Bharat", "raw_content": "\nपाच राज्यांचे निवडणुक निकाल, प्रादेशिक पक्षांची सरशी\nकाल २ मे रोजी आसाम, केरळ, बंगाल, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. आसाम मध्ये...\nराज्यपालांच्या भेटीत ऍड.बाळासाहेब आंबेडकरांची सरकार बरखास्तीची मागणी-\nऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त करण्यात यावे अशी मागणी केली....\nआरोग्य मंत्री, जालन्यातील आरोग्य विभागाच्या गलथान कारभारा कडे लक्ष घाला\nजालना - शहरातील जुना जालना भागातील नगरसेवक व शांतता समिती सदस्यांची बैठक दिनांक 13 मे 2021 रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रमजान ...\nमुंबई मॉडेल आणि त्याचे भविष्यकालीन पडसाद\nया सगळ्या घडामोडींचे भविष्यकालीन पडसाद मात्र वेगळे असणार आहेत. कोविड पश्चात मुंबईतुन गरिब व मध्यम वर्गाचे स्थलांतर आता अधिक वेग ...\nअ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी घेतली कोवॅक्सिन लस\nपुणे,दि. १० - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे, जुने भोसरी रुग्णालय येथे को ...\nकोरोना विरुद्ध लढ्याचा नंदुरबार पॅटर्न\n\"महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नागपुर सारख्या नंदुरबार पेक्षा अधिक प्रगत जिल्हातील अधिका-यांना जे जमले नाही ते डॉ. राजेंद्र भारुड यांच्या सारख्या ...\nपदोन्नती मधील आरक्षण रद्द, ऍड.आंबेडकरांची सरकारवर जहरी टीका \nदि. 7 मे 2021 रोजी महाराष्ट्र राज्य सरकारने जीआर काढून पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णय जाहीर केला आहे. राज्य सेवेत ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%AC%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8/", "date_download": "2021-05-14T06:16:37Z", "digest": "sha1:7EQLVWURBCWNVQ277T5KI5AOTSIOOKDN", "length": 4004, "nlines": 44, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "बजाज फायनान्स Archives - Majha Paper", "raw_content": "\n चीनच्या बँकेने खरेदी केली बजाज फायनान्समध्ये हिस्सेदारी\nभारत-चीन सीमेवर तणावाचा स्थिती आहे. चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची देखील मागणी केली जात आहे. यातच आता चीनची सेंट्रल बँक पिपल्स …\n चीनच्या बँकेने खरेदी केली बजाज फायनान्समध्ये हिस्सेदारी आणखी वाचा\nराहुल बजाज यांच्या पद सोडण्याच्या घोषणेनंतर गडगडले कंपनीचे शेअर\nबजाज फायनान्सचे चेअरमन राहुल बजाज यांनी मोठा निर्णय घेत, या महिन्याच्या अखेर कंपनीच्या चेअरमन पदावरून हटणार असल्याचे सांगितले आहे. राहुल …\nराहुल बजाज यांच्या पद सोडण्याच्या घोषणेनंतर गडगडले कंपनीचे शेअर आणखी वाचा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%AA%E0%A5%81.-%E0%A4%B2.-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87", "date_download": "2021-05-14T06:29:21Z", "digest": "sha1:LR5SIIWHJIUDY5JWXXDNLDVKAMWFOKKW", "length": 5026, "nlines": 123, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nपुलं नंतर बाबासाहेब साकारणं हा दुग्धर्शकरा योग : सागर देशमुख\n'अमृतयोग'च्या माध्यमातून दिग्गजांना मानाचा मुजरा\n'आनंदयात्री'च्या सुरावटीवर पुलंच्या आठवणींची मैफल\n'भाई'मधील पुलंसाठी तिरुपतीहून आले केस\nबटाट्याच्या चाळीत ‘भाई’ उत्तरार्धचा ट्रेलर लाँच\nमराठीला एक शो मिळालाच पाहिजे, महेश मांजरेकर यांनी थिएटर मालकांना दटावलं\nदोन भागांमध्ये भेटणार मराठी साहित्यातील 'भाई'\nExclusive: पुलंच्या साहित्याचा परवानगीविना वापर; नमुने मालिकेवर 'आयुका'चा ५० लाखांचा दावा\nमहाराष्ट्र उत्सव स्पर्धेत रुपारेलची बाजी\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsmasala.in/2019/04/blog-post_13.html", "date_download": "2021-05-14T07:39:40Z", "digest": "sha1:NIDIGY5OL7KEDQLTCAEPQUCIY7J4X7YX", "length": 16306, "nlines": 102, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "काळारामाच्या दर्शनाने गोडसेंचा शहर दौऱ्यास प्रारंभ !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!", "raw_content": "\nकाळारामाच्या दर्शनाने गोडसेंचा शहर दौऱ्यास प्रारंभ सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- एप्रिल १३, २०१९\nकाळारामाच्या दर्शनाने गोडसेंच्या शहर दौऱ्यास प्रारंभ\nनाशिक- लोकसभा मतदार संघातील शिवसेना-भाजप महाआघाडीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या ग्रामीण भागातील झंझावाती दौऱ्यानंतर आजपासून शहरात प्रचार दौरा सुरु झाला. गोडसे यांनी येथील ग्रामदैवत असलेल्या प्रसिध्द काळाराम मंदिरात विधीवत पूजा केली. यावेळच्या निवडणुकीत मागील निवडणुकीपेक्षा अधिक मताधिक्य मिळावे यासीठी त्यांनी श्रीरामाला साकडे घातले. यावेळी महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी मंदीर परिसरात श्रीरामाचा जयघोष केल्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खरी रंगत आणली \nसिन्नर, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील नगरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आजपासून गोडसे यांनी शहर प्रचार दौऱ्यास प्रारंभ केला. प्रचार दौऱ्यात नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रचारा दरम्यान मतदारांकडून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले. काळाराम मंदिरापासून सुरु झालेला प्रचारदौरा पुढे पंचवटी परिसर, गोदावरी गंगाघाट, मखलाबाद आदी भागात नेण्यात आला. या दरम्यान खा. गोडसे यांनी मोठ्या प्रमाणावर गाठीभेटी घेत मतदारांना मतदानाचे आवाहन केले. यावेळी प्रचार दौऱ्यात आमदार बाळासाहेब सानप, शिवसेनेचे महानगर प्रमुख महेश बडवे, नगरसेवक सुनीता पिंगळे, पुंडलीक खोडे, भाजपाचे चंद्रशेखर पंचाक्षरी, शैलेश सूर्यवंशी, निलेश मोरे, जगदीश गोडसे, अमित घुगे, दिगंबर धुमाळ, सुनील निरगुडे, विष्णू गोडसे, प्रसाद सानप आदींसह सेना-भाजपाचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.\nया ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जून १९, २०२०\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव नासिक जिल्हा परिषद��च्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते. नासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते. नासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात न्यूज मसालाचे आवाहन ::-सर्वसामान्य जनतेने अतिमहत्त\n प्रश्न- सगळे इतकी वर्ष कोठे होती पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, न��वेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला क्रियाशील कोण आमदार आहेत क्रियाशील कोण आमदार आहेत सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै १२, २०२०\nसंतोष गिरी यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस निसाका, रासाका बनकराच्या पाठपुराव्या बाबत हा घ्या पुरावा- जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे पावसाळ्यात छत्र्या उगवतात त्या प्रमाणे सध्या रासाका व निसाका बाबत आंदोलने, बैठका, निवेदने देण्यासाठी विरोधकांना उत आला आहे परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड नासिक: :- निफाड तालुक्यात सध्या पावसाळ्यात पावसापेक्षा निसाका व रासाका बाबत सोशल मीडिया व विविध दैनिकांमधून हे दोन्ही साखर कारखाने सुरू होण्या बाबत पाऊस बरसावा तशा बातम्या विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या विषयी बरसत असल्याने जनतेत व ऊस‌ उत्पादक शेतकरी, कामगार यांनी गत पाच वर्ष व मागील काही वर्षांपासून सर्वांचा अनुभव घेतला असल्याने थोडा धीर धरत आमदार दिलीप बनकर यांचा ही अनुभव घ्यावा, \"सब्र का फल मीठा होता है\" अशा शब्दांत टिकाकारांना चांदोरी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य सिध्दार्थ वनारसे यांनी सल्ला देत विद्यमान आमदारांन\nजिल्हा परिषदेतील उपशिक्षणाधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै ११, २०२०\nनासिक ::- जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी वर्ग-२ भाऊसाहेब तुकाराम चव्हाण यांस काल लाचलुचपत विभागाच्या वतीने ६०००/- रुपयांची लाच स्विकारताना पकडण्यात आले. तक्रारदार यांची पत्नी जिल्हा.प. उर्दू प्राथमिक शाळा चांदवड येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून नेमणुकीस असतानाचे तत्कालीन कालावधी��� भाऊसाहेब चव्हाण गटशिक्षण पदावर कार्यरत होता. त्यावेळी तक्रारदार यांच्या पत्नीची वेतन निश्चिती होवून ही डिसेंबर १९ पासून वेतन मिळाले नव्हते त्याबाबत तक्रारदाराने खात्री केली असता त्याच्या पत्नीचे सेवापुस्तकामध्ये तत्कालीन गट शिक्षणाधिकारी याची स्वाक्षरी नसल्याने वेतन काढून अदा करण्यात आले नव्हते. म्हणून माध्यमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांने सेवापुस्तिकेत सही करण्यासाठी १५०००/- रुपयांची लाचेची मागणी केली व तडजोडी अंती ६०००/- रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत विभाग नासिक कडून पंच साक्षीदारांसमक्ष पकडण्यात आले. सदर कारवाई जिल्हा परिषद नासिक येथील माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी कार्यालयात करण्यात आली.\nMichael Elkan द्वारे थीम इमेज\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://eprabuddhbharat.com/donations/", "date_download": "2021-05-14T07:22:43Z", "digest": "sha1:5P7MNSMKB3HWQ5XLKDO4H7TXJ3AESCTB", "length": 5630, "nlines": 78, "source_domain": "eprabuddhbharat.com", "title": "देणगी - Prabuddh Bharat", "raw_content": "\nप्रबुद्ध भारताच्या अंकाचा व कार्यालयातील व्यवस्थापनेचा सर्व खर्च वार्षिक वर्गणीतून चालतो. तरुण लेखकांना, रिपोर्ताज वा विशेषांकासाठी संपादकीय मंडळाला वाटत असलं तरी आता मानधन देता येत नाही. प्रबुद्ध भारताचा तसा कोर्पस (स्थायी निधी) नाही. आपण ह्यात सहकार्य करावे\nआपली देणगी रक्कम ‘प्रबुद्ध भारत मिडिया हाउस’, या नावाने चेकद्वारे पाठवू शकता किंवा प्रबुद्ध भारताच्या बँक अकाउंटवर जमा करू शकता किंवा प्रबुद्ध भारताच्या कार्यालयात रोख स्वरूपात जमा करू शकता.\nअकाउंट प्रबुद्ध भारत मिडिया हाउस\nबँक बँक ऑफ बडोदा\nवरील IFSC Code मध्ये 5 वा क्रमांक हा शून्य आहे. तर 9 वे अक्षर हे इंग्रजी अक्षर O ‘ओ’ आहे.\nसंपर्क: प्रबुद्ध भारत मिडिया हाउस\n२५० क, चंद्रशेखर आगाशे पथ,\nशनिवार पेठ, पुणे – ३०\nवेळ: स. ११ वा. ते सायं. ५ पर्यंत\nआरोग्य मंत्री, जालन्यातील आरोग्य विभागाच्या गलथान कारभारा कडे लक्ष घाला\nजालना - शहरातील जुना जालना भागातील नगरसेवक व शांतता समिती सदस्यांची बैठक दिनांक 13 मे 2021 रोजी कोर���नाच्या पार्श्वभूमीवर रमजान ...\nमुंबई मॉडेल आणि त्याचे भविष्यकालीन पडसाद\nया सगळ्या घडामोडींचे भविष्यकालीन पडसाद मात्र वेगळे असणार आहेत. कोविड पश्चात मुंबईतुन गरिब व मध्यम वर्गाचे स्थलांतर आता अधिक वेग ...\nअ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी घेतली कोवॅक्सिन लस\nपुणे,दि. १० - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे, जुने भोसरी रुग्णालय येथे को ...\nकोरोना विरुद्ध लढ्याचा नंदुरबार पॅटर्न\n\"महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नागपुर सारख्या नंदुरबार पेक्षा अधिक प्रगत जिल्हातील अधिका-यांना जे जमले नाही ते डॉ. राजेंद्र भारुड यांच्या सारख्या ...\nपदोन्नती मधील आरक्षण रद्द, ऍड.आंबेडकरांची सरकारवर जहरी टीका \nदि. 7 मे 2021 रोजी महाराष्ट्र राज्य सरकारने जीआर काढून पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णय जाहीर केला आहे. राज्य सेवेत ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/sport/hardik-pandya-wife-actress-natasa-stankovic-share-photos-with-husband-and-krunal-pandya-mhsd-533649.html", "date_download": "2021-05-14T07:55:41Z", "digest": "sha1:DKDDKQN5PZXSJIYTVTRPRH5OASGGF6ZH", "length": 17165, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "PHOTOS : हार्दिक-कृणालसोबत नताशा स्विमिंग पूलमध्ये, पाहा HOT PHOTO– News18 Lokmat", "raw_content": "\nइंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूचा दुसरा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह\nमिका सिंगनं गरीबांना दिला मदतीचा हात; मुंबईच्या रस्त्यावर वाटले पैसे\nकोरोना लशीचे 2 वेगवेगळे डोस घेतल्यास काय होईल\nमुलुंड कोविड सेंटरचा ऑक्सिजन बचतीचा नवा पॅटर्न हिट; 50 टक्क्यांपर्यंत होतेय बचत\nकोरोना उपचारात Remdesivir किती प्रभावी पुण्याच्या शास्त्रज्ञाच्या संशोधनाला यश\nआता काय आम्ही गळफास घ्यायचा का' लशीबाबतच्या प्रश्नावर भडकले केंद्रीय मंत्री\nभारतीयांना मिळणार Pfizer, Moderna ची लस पुरवठ्यासाठी सरकारचा रोडमॅप तयार\nफेसबुकवरील नात्यावर ठेवला विश्वास, तरुणीला जंगलात बोलवत 25 जणांनी केला बलात्कार\nमिका सिंगनं गरीबांना दिला मदतीचा हात; मुंबईच्या रस्त्यावर वाटले पैसे\n‘कोरोना फुफ्पुसांना हानी पोहोचवतो आणि राधे मेंदूला’; अभिनेत्यानं उडवली खिल्ली\nमी कशी दिसते, माझा रंग यावर माझा आत्मविश्वास अवलंबून नाही - प्रियांका चोप्रा\nसामान्य मुलगी झाली National Crush; ‘किरिक पार्टी’नं बदललं रश्मिकाचं आयुष्य\nइंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूचा दुसरा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह\nIPL 2021 च्या उर्वरित मॅच होणार नाहीत राजस्थानच्या मालकांचं मोठं वक्तव्य\nमोहम्मद आमीरचं IPL खेळण्यासाठी एक पाऊल पुढे, मुंबईच्या खेळाडूंबद्दल म्हणाला....\n पॅट कमिन्सनं प्रेग्नेंट गर्लफ्रेंडला दिलं 70 कोटींचं गिफ्ट\nकोरोना काळात क्रेडिट कार्डवर लोन घेणं टाळा,हे आहे कारण;पाहा लोनसाठीचे इतर पर्याय\nकाहीच वेळात मोदी सरकार देणार शेतकऱ्यांना गिफ्ट, खात्यात पाठवणार 2000 रुपये\nमोदी सरकार देतंय स्वस्त सोनेखरेदीची संधीबाजारभावापेक्षा कमी दरात विकत घ्या सोनं\nमोदी सरकार देतंय स्वस्त दरात सोनं खरेदीची संधी, पाहा कसा घ्याल या योजनेचा फायदा\nमी कशी दिसते, माझा रंग यावर माझा आत्मविश्वास अवलंबून नाही - प्रियांका चोप्रा\nSummer Super Food: वाचा उन्हाळ्यात पांढरा कांदा खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nसोनूला भेटली भारतातील सर्वात श्रीमंत महिला, तिच्या मदतीने झाला भावुक\n6 मॉडेल्सनी बोटीवर केलं Nude shoot; ऐन रमझानमध्ये तुर्कस्तानात वातावरण तापलं\nExplainer : लशीचा पहिला डोस घेऊन कोरोना झाल्यास दुसरा डोस कधी घ्यावा\nजिवंत व्यक्ती पाण्यात बुडते, पण मृतदेह पाण्यावर का तरंगतो\nProning Explainer : ऑक्सिजन लेव्हल कायम ठेवण्यासाठी पालथं झोपायचं पण नेमकं कसं\nExplainer: ख्रिश्चन, ज्यू, मुस्लिमांचे या एका जागेसाठीच आहेत वाद; काय आहे इतिहास\nकोरोना लशीचे 2 वेगवेगळे डोस घेतल्यास काय होईल\nमुलुंड कोविड सेंटरचा ऑक्सिजन बचतीचा नवा पॅटर्न हिट; 50 टक्क्यांपर्यंत होतेय बचत\nकोरोना उपचारात Remdesivir किती प्रभावी पुण्याच्या शास्त्रज्ञाच्या संशोधनाला यश\n'अंत्यदर्शन करायचं असेल तर 500 रुपये द्या...', टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार\nसामान्य मुलगी झाली National Crush; ‘किरिक पार्टी’नं बदललं रश्मिकाचं आयुष्य\nHBD Manushi Chhillar: या प्रश्नाचं उत्तर देऊन मेडिकल स्टुडंट झाली Miss World\n'भाभीजी घरपर है' फेम सौम्या टंडनने आपल्या हॉट अंदाजाने सर्वांनाच केलं क्लीन बोल्\nपुण्याच्या तरुणाचा इतिहास, Everest वरील 'माऊंट अन्नपूर्णावर यशस्वीपणे केली चढाई\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nसमारंभात महिलेचं मुलासोबत विचित्र कृत्य, Video Viral होताच सोशल मीडियावर ट्रोल\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nVIDEO: जुन्नरमध्ये बिबट्याची दहशत; अचानक समोर आला बिबट्या आणि मग...\n 31 लाखांच्या फॉर्च्युनरमधून विकत होते वांगी; VIDEO पाहून हैराण व्हाल\nहोम » फ़ोटो गैलरी » बातम्या\nहार्दिक-कृणालसोबत नताशा स्विमिंग पूलमध्ये, पाहा HOT PHOTO\nहार्दिक पांड्या (Hardik Pandya) त्याची पत्नी नताशा (Natasha Stancovic) आणि भाऊ कृणाल (Krunal Pandya) यांच्यासोबत स्विमिंग पूलमध्ये मजा मस्ती करताना दिसली.\n30 वर्षांच्या कृणाल पांड्याने (Krunal Pandya) इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या मॅचमधून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आपल्या पहिल्याच वनडेमध्ये खेळणाऱ्या कृणालने 26 बॉलमध्येच अर्धशतक पूर्ण केलं. पदार्पणाच्या सामन्यात एवढ्या जलद अर्धशतक करण्याचा विक्रम कृणालच्या नावावर झाला आहे. या कामगिरीनंतर आज कृणालचा वाढदिवस आहे. हा वाढदिवस कृणालने भाऊ हार्दिक (Hardik Pandya) आणि वहिनी नताशासोबत साजरा केला. (Photo- natasastankovic/Instagram)\nपांड्याने त्याच्या खेळीमध्ये 31 बॉलचा सामना करून 7 फोर आणि 2 सिक्स मारल्या. याशिवाय त्याने एक विकेटही घेतली. काहीच दिवसांपूर्वी हार्दिक आणि कृणालच्या वडिलांचं निधन झालं होतं. पहिल्या वनडेमध्ये केलेल्या अर्धशतकानंतर कृणालला वडिलांच्या आठवणीने अश्रू अनावर झाले. (Photo- natasastankovic/Instagram)\nइंग्लंडविरुद्धच्या या सीरिजमध्ये हार्दिकची पत्नी नताशाही त्याच्यासोबत आहे. नताशाने स्विमिंग पूलमधले काही फोटो इन्स्टाग्रामवर शेयर केले आहेत. (Photo- natasastankovic/Instagram)\nया फोटोंमध्ये नताशा ब्लॅक स्विमिंग ड्रेसमध्ये दिसत आहे. (Photo- natasastankovic/Instagram)\nस्विमिंग पूलमध्ये चिल करणारी नताशा फोटोंमध्ये स्टायलिश दिसत आहे. (Photo- natasastankovic/Instagram)\nहार्दिक आणि नताशा यांची लव्ह स्टोरी फिल्मी आहे. या दोघांची पहिली भेट मुंबईच्या एका नाईट क्लबमध्ये झाली होती. यानंतर या भेटीचं रुपांतर प्रेमात झालं. (Photo- natasastankovic/Instagram)\nहार्दिक आणि नताशाने 2020 च्या पहिल्याच दिवशी चाहत्यांना सरप्राईज दिलं. सोशल मीडियावर दोघांनी एकमेकांना प्रपोज करतानाचा फोटो शेयर केला. (Photo- natasastankovic/Instagram)\nनताशाने 30 जुलै 2020 साली मुलाला जन्म दिला, त्याचं नाव अगस्त्य ठेवण्यात आलं. या दोघांनीही अगस्त्यचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेयर क���ले आहेत. (Photo- natasastankovic/Instagram)\nनताशाने अगस्त्यसोबतही स्विमिंग पूलमधला एक फोटो पोस्ट केला आहे. (Photo- natasastankovic/Instagram)\nइंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूचा दुसरा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह\nकोरोना काळात क्रेडिट कार्डवर लोन घेणं टाळा,हे आहे कारण;पाहा लोनसाठीचे इतर पर्याय\nमिका सिंगनं गरीबांना दिला मदतीचा हात; मुंबईच्या रस्त्यावर वाटले पैसे\nपप्पू यादव ठरले मित्राच्या प्रेमातील व्हिलन, 32 वर्षांपुर्वीच्या अपहरणाची कहाणी\nकोरोनामध्ये जीवंतपणीच करवून घेतले स्वत:वर अंत्यसंस्कार;75 हजार रुपये केले खर्च\nकोरोनाला हरवल्यानंतरही महिलेची जीवनमृत्यूशी झुंज; जीव वाचला पण गमावला 'चेहरा'\nकोरोनानंतर किती काळ अँटीबॉडीज् राहतात\nअमिताभ बच्चन यांच्यावर गंभीर आरोप; नाकारला BIG B यांचा मदतनिधी\n'आणि पुढच्याचं दिवशी तो आम्हाला सोडून गेला', पुष्कर जोग झाला भावुक\nसोनाली कुलकर्णी देतेय फिटनेसचे धडे; पाहा अभिनेत्रीचं Hot workout\nIPL स्पर्धा रद्द झाली तरी वॉर्नर, स्मिथ, कमिन्सला मिळणार पूर्ण पगार\n टीम पेननं दिला 'या' खेळाडूला पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/breaking-news/increase-in-the-number-of-corona-patients-in-nashik-district-today-death-of-40-corona-patients", "date_download": "2021-05-14T07:24:39Z", "digest": "sha1:ZMBNWHBKF55MEWQT7A3YDIGBMBXGBYXO", "length": 5850, "nlines": 54, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Increase in the number of corona patients in Nashik district; Today Death of 40 Corona Patients", "raw_content": "\nनाशिक जिल्ह्यात करोना रुग्णसंख्येत वाढ; आज ४० बळी\nदिवसभरात जिल्ह्यात 5 हजार 749 पॉझिटिव्ह\nशहर तसेच जिल्ह्यात करोनाचा उद्रेक सुरूच असून यामध्ये नाशिक शहराने सातत्याने आघाडी राखली आहे. याबरोबर ग्रामिण भागात हा प्रसार वाढला आहे. आज एकाच दिवसात पुन्हा एकदा 40 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर पॉझिटिव्हमध्ये हजाराने वाढ होऊन हा आकडा 5 हजार 749 पोहचला आहे. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत पॉझिटिव्ह येणारांची संख्या 2 लाख 63 हजार 770 इतकी झाली आहे.\nनाशिक शहराबरोबरच ग्रामिण भागात करोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. शनिवारी यात घट होऊन हा आकडा 4 हजार 718 इतका झाला होता. परंतु आज यात हजारने वाढ झाली आहे. मागील चोवीस तासात 4 हजार 913 रूग्णांनी करोनावर मात केली. यामुळे आतापर्यंत करोनामुक्त होणारांचा आकडा 2 लाख 22 हजार 368 वर पोहचला आहे.\nजिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील 24 तासात 5 हजार749 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आह��त. यामध्ये नाशिक शहरातील सर्वाधिक 3 हजार 365 रुग्ण आहेत. यामुळे नाशिक शहराचा आकडा 1 लाख 60 हजार 303 वर पोहचला आहे. ग्रामिण भागातही रूग्ण संख्या झपाट्याने वाढीस लागली असून आज ग्रामिण भागातील 2 हजार 249 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रुग्णांचा आकडा 89 हजार 563 झाला आहे. मालेगावात 50 रूग्ण आढळल्याने येथील आकडा 10 हजार 300 झाला आहेे. जिल्हा बाह्य 85 रूग्ण आढळल्याने याचा आकडा 3 हजार 604 झाला आहे.\nयाबरोबरच करोना मृत्यूमध्ये सातत्य असून आज एकाच दिवसात जिल्ह्यात 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात ग्रामिण भागातील सर्वाधिक 21 रूग्ण, नाशिक शहरातील 17, मालेगाव 2 रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा 2 हजार 935 इतका झाला आहे. याबरोबरच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडाही वाढतत चालला असून मागील चोवीस तासात 5 हजार 412 नवे संशयित दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक 5 हजार 39 रूग्ण नाशिक शहरातील आहेत. ग्रामिण भागातील 301 तर मालेगाव येथील 43 रूग्ण आहेत.\n* एकूण करोना बाधित : 2,63,770\n* उर्वरित जिल्हा : 89,563\n* जिल्हा बाह्य ः 3,604\n* एकूण मृत्यू: 2,935\n* करोनामुक्त : 2,22,368\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/jalgaon-updates/temporary-jail-in-government-technical-college-for-prisoners", "date_download": "2021-05-14T07:03:08Z", "digest": "sha1:JZ4ED5GC2PK455NBOGA33H5J2MYX3MDC", "length": 3777, "nlines": 52, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Temporary Jail in Government Technical College for Prisoners", "raw_content": "\nबंद्यांसाठी शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात तात्पुरते कारागृह\nतात्पुरते कारागृह कोविड केअर सेंटर म्हणून घोषित\nकारागृहातील बंद्यांना कोरोना (कोव्हिड -19) विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच दररोज कारागृहात नव्याने दाखल होणाऱ्या बंद्यांना अलगीकरण व संस्थात्मक विलगीकरण सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे.\nयासाठी शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय, जळगाव परिसरातील प्रशिक्षाणार्थी वसतीगृहामधील एकूण 4 खोल्या (3 खोल्या पुरुष कैदी व 1 खोली महिला कैदी) हे ठिकाण पुढील आदेश होईपावेतो अधिग्रहीत करण्यात येत आहे. याठिकाणी तात्पुरते कारागृह हे कोविड केअर सेंटर म्हणून घोषित करीत आहे. असे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहे.\nयाठिकाणी पोलिस अधिक्षक, जळगाव शहर महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम (विद्युत विभाग), जिल्हा शल्य चिकीत्सक आणि अधिक्षक, जळगाव ज���ल्हा कारागृह वर्ग-2 यांनी आरोग्य सुविधा, आवश्यक त्या सोईसुविधांसह सुरक्षेच्या योजना करुन आवश्यक ती खबरदारी घ्यावयाची आहेत. असेही जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अभिजीत राऊत यांनी म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://daryafirasti.com/2020/04/02/mjanjirasee/", "date_download": "2021-05-14T07:24:31Z", "digest": "sha1:C2RWL5DZOYQGOCR5ZJ5UGLXWUSGK2ABP", "length": 17540, "nlines": 123, "source_domain": "daryafirasti.com", "title": "सिद्दीची लंका: जंजिरा | Darya Firasti", "raw_content": "\nमुरुड-जंजिऱ्याच्या सुंदर समुद्र किनाऱ्यावर निवांत सुट्टी घेऊन आराम करायचा. शहराच्या धकाधकीपासून दूर शांत, धीम्या आयुष्याची मजा घ्यायची.. आणि मग कंटाळा आला तर एखाद्या सकाळी जवळच राजपुरीला जाऊन जंजिरा किल्ला पाहायचा बेत आखायचा. छत्रपती शिवरायांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी अनेकदा प्रयत्न करूनही न जिंकलेला हा जलदुर्ग. महाराजांच्या कट्टर शत्रूचे बलस्थान. अबिसीनिया म्हणजेच आजच्या इथियोपियातून आलेल्या सिद्दी लोकांच्या कडवेपणाची आणि शौर्याची कथा समजून घ्यायला इथं गेलं पाहिजे. जंजिरा हे महाराजांचं अधुरं स्वप्नच.. त्यामुळे किल्ला पाहताना आम्हा शिवभक्तांना या गोष्टीची हुरहूर वाटणे साहजिकच आहे. परंतु हे समजून घेणं गरजेचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना लेचेपेचे शत्रू लाभले नव्हते. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग किंवा खांदेरीची महती कळण्यासाठी जंजिरा किती बेफाम, बेलाग, अभेद्य होता हे समजून घेणं आवश्यक आहे.\nदंडा-राजपुरीतील सिद्दी समाजाचे लोक आजही तिथं राहतात. किल्ल्यावर जाणाऱ्या शिडाच्या होड्या हेच चालवतात. दिघी आणि राजपुरीच्या मध्यभागी असलेल्या या खाडीत पाण्याचा प्रवाह समुद्राच्या अफाट ताकदीची जाणीव करून देण्याइतपत उसळता असतो. सिद्दी जमात दर्यावर्दी असली तरीही आज या बोटींवर लाईफ जॅकेट किंवा इतर आवश्यक साधने नाहीत. जीव मुठीत धरून किल्ल्यावर २० मिनिटांत पोहोचले की फक्त ४५ मिनिटांत किल्ला पाहण्याची दटावणी केली जाते. अर्थात शिडाच्या बोटीने जाण्याचं आणि जंजिरा दर्शन घेण्याचं थ्रिल आपण अनुभवतो हे आहेच पण या ठिकाणी व्यवस्थापन सुधारणे गरजेचे आहे हे नक्की.\nकिल्ल्याच्या दारात पोहोचल्यानंतर आपले लक्ष वेधून घेते ते कोरीव शरभ शिल्प. मदमस्त हत्तींना आपल्या पंजात पकडणाऱ्या वाघाचे. दारावरच नगारखाना असून पहारेकऱ्यांसाठी बांधलेल्या देवड्याही आहेत. तिथं समोरच पीरपंचायतन दिसते. काही इतिहासकार आणि रायगड जिल्हा गॅझेट मधील उल्लेखांनुसार हे कोळ्यांची दैवते असलेले राम पंचायतन होते. इथं कार्तिक पौर्णिमेला जत्रा भरते. याच भागात सिद्दी कुटुंबातील लोकांच्या कबरी सुद्धा आहेत.\nकिल्ल्यात उंच ठिकाणी सिद्दी सुरुलखानाचा वाडा दिसतो. त्याच्या भिंती शाबूत असून खिडक्या आणि त्यावरील नक्षीही पाहता येते. सारसेनिक म्हणजे इस्लामी पद्धतीच्या या बांधकामाची भव्यता त्याच्या भग्नावशेषांतूनही स्पष्ट दिसते.\nहुलमुख, अरबा, बहादूरशा, कापूरकस्तूरी, याकुतीखान, अल्वी अशा नावांचे बुरुज किल्ल्याला आहेत. या सगळ्या बुरुजांमध्ये सुमारे २७ मीटर अंतर असून हे बुरुज दुमजली तरी आहेत. कमळ पुष्पाचा आकार असलेल्या बुरुजांच्या वरच्या भागातून सैनिकांना आक्रमकांचा मुकाबला करण्याची सोय आहे. महादरवाजावळील बुरुजांच्या आकारामुळे अगदी जवळ येईपर्यंत दरवाजा दिसत नाही.\nया किल्ल्याचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे इथं आढळणाऱ्या देशी-विदेशी तोफा. मुख्य दरवाजाच्या जवळच असलेल्या तटांवर तीन मोठया तोफा आहेत. यापैकी सगळ्यात मोठी तोफ आहे कलाल बांगडी. या नावाचा अर्थ बत्ती दिल्यावर जी कोलाहल माजवते ती असा लावला जातो. ही तोफ साडेपाच मीटर लांब असून तिच्या तोंडाचा व्यास ३५ सेंटीमीटर आहे.\nनंतर आपल्याला कीर्तिमुख असलेली चावरी नावाची तोफ दिसते आणि लांडा कासम नावाची तिसरी मोठी तोफही इथं आहे. या तोफेला शेपूट नसलेल्या नागाचा आकार दिला आहे असे भासते. या तोफांच्या व्यतिरिक्त किल्ल्यावर काही युरोपियन बनावटीच्या तोफाही आहेत.\nस्वीडन, स्पेन, फ्रान्स आणि हॉलंडच्या हा तोफा असून एक तोफ ओळखता येत नाही. या तोफांवर विविध राजचिन्हे आणि बनावटीबद्दल काही तपशील कोरलेला दिसतो. तापलेल्या तोफा गोलंदाजी करताना वळवता याव्यात म्हणून मागे हॅन्डल सारखी रचना केलेली दिसते.\nकिल्ल्यात दोन तलाव आहेत आणि मशिदी सुद्धा आहेत. तटबंदीचे बुरुज एकमेकांना जोडलेले असून खालच्या मजल्यावरून सैन्य आणि दारुगोळा एका बुरुजावरून दुसऱ्या बुरुजावर नेणे सहज शक्य असे. किल्ल्याच्या उंच भागात बालेकिल्ला असून तिथं पायऱ्यांनी चढून जाता येते. या ठिकाणी आता ध्वजस्तंभ आहे. तिथे लागूनच जुने चुनेगच्ची बांधकाम दिसते ज्याला सदर म���हणतात.\nकिल्ल्यात अनेक पर्शियन शिलालेख आहेत. त्यांच्याबद्दल गॅझेटमध्ये माहिती दिली गेली आहे. मुसाफिराची मशीद नावाच्या इमारतीवर १५७६-७७ च्या काळात लिहिलेल्या शिलालेखात निजामशाहीत फहीमखानाची नियुक्ती इथं झाली आणि त्याने हा किल्ला बांधला अशी नोंद दिसते. १६९९-१७०० च्या सुमारास कोरलेल्या शिलालेखात सिद्दी सुरुरने हुलमुख बुरुज बांधले असा उल्लेख दिसतो तर\n१७०५ च्या शिलालेखात सिद्दी सुरुरने दरवाजाजवळील बुरुजांचे काम पूर्ण केले असे सांगितले गेले आहे. १७१०-११ चा एक शिलालेख मुख्य दरवाजाजवळ आहे त्यात फहीमखानाने बांधलेल्या तटबंदीला याकूतखानाने पुन्हा बांधून उंच केले असे म्हंटले आहे. किल्ल्याचे डोके शनि ग्रहाच्या घुमटाला लागले आहे असा त्यात अतिरंजित उल्लेख आहे. शिवाय १७२७-२८ च्या शिलालेखातही याकूतखानाने हा किल्ला पुन्हा बांधून बुलंद केला असा उल्लेख दिसतो.\nया किल्ल्याचा झुंजार इतिहास आणि दर्यावर्दी सिद्दी घराण्याचा इतिहास मोठा रोचक आहे त्याबद्दल एक वेगळा ब्लॉग लिहावा लागेल त्याबद्दल एक वेगळा ब्लॉग लिहावा लागेल जो आम्ही लवकरच लिहितो आहोत. सिद्दी घराण्यातील नवाबांची थडगी खोकरी नावाच्या गावात आहेत. त्यांच्याबद्दल इथं वाचा. कोकणातील अशाच ऐतिहासिक महत्त्वाच्या ठिकाणांच्या चित्र-भ्रमंतीसाठी दर्या फिरस्ती वेबसाईटला जरूर भेट देत रहा.\n Select Category मराठी (117) ऐतिहासिक (1) कोकणातील दुर्ग (39) खोदीव लेणी (5) चर्च (2) जागतिक वारसा स्थळ (1) जिल्हा ठाणे (2) जिल्हा मुंबई (8) जिल्हा रत्नागिरी (51) जिल्हा रायगड (33) जिल्हा सिंधुदुर्ग (17) ज्यू सिनॅगॉग (1) पुरातत्व वारसा (11) मंदिरे (36) मशिदी (3) शिल्पकला (4) संकीर्ण (8) संग्रहालये (5) समुद्रकिनारे (11) English (1) World Heritage (1)\nभू चुंबकीय वेधशाळा, अलिबाग\nनमन छत्रपती संभाजी महाराजांना\nनमन छत्रपती संभाजी महाराजांना\nनमन छत्रपती संभाजी महाराजांना\nEnglish World Heritage ऐतिहासिक कोकणातील दुर्ग खोदीव लेणी चर्च जागतिक वारसा स्थळ जिल्हा ठाणे जिल्हा मुंबई जिल्हा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्हा सिंधुदुर्ग ज्यू सिनॅगॉग पुरातत्व वारसा मंदिरे मराठी मशिदी शिल्पकला संकीर्ण संग्रहालये समुद्रकिनारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/congress-challenged-narendra-modi-to-contest-from-south-india-update-am-357430.html", "date_download": "2021-05-14T06:47:48Z", "digest": "sha1:EEVZEGBTOTL2DQXTJ3YLXC4QNJHRVJC4", "length": 20585, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "काँग्रेसचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना नवं आव्हान congress challenged narendra modi to contest from south india | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nआता काय आम्ही गळफास घ्यायचा का' लशीबाबतच्या प्रश्नावर भडकले केंद्रीय मंत्री\nमी कशी दिसते, माझा रंग यावर माझा आत्मविश्वास अवलंबून नाही - प्रियांका चोप्रा\n ब्लॅक बेल्ट तायक्वांदो प्रशिक्षकावर आली प्लंबर होण्याची वेळ\nलशीच्या खरेदीवरुन पुण्यात राजकारण भाजपा नेत्याचा मुख्यमंत्र्यांवर आरोप\nआता काय आम्ही गळफास घ्यायचा का' लशीबाबतच्या प्रश्नावर भडकले केंद्रीय मंत्री\nभारतीयांना मिळणार Pfizer, Moderna ची लस पुरवठ्यासाठी सरकारचा रोडमॅप तयार\nफेसबुकवरील नात्यावर ठेवला विश्वास, तरुणीला जंगलात बोलवत 25 जणांनी केला बलात्कार\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nमी कशी दिसते, माझा रंग यावर माझा आत्मविश्वास अवलंबून नाही - प्रियांका चोप्रा\nसामान्य मुलगी झाली National Crush; ‘किरिक पार्टी’नं बदललं रश्मिकाचं आयुष्य\n‘500 लोकांना फोन केले पण कोणीही मदत केली नाही’; टप्पूच्या आईनं व्यक्त केला संताप\nतारक मेहता फेम बबिताच्या अडचणींत वाढ; कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक\nIPL 2021 च्या उर्वरित मॅच होणार नाहीत राजस्थानच्या मालकांचं मोठं वक्तव्य\nमोहम्मद आमीरचं IPL खेळण्यासाठी एक पाऊल पुढे, मुंबईच्या खेळाडूंबद्दल म्हणाला....\n पॅट कमिन्सनं प्रेग्नेंट गर्लफ्रेंडला दिलं 70 कोटींचं गिफ्ट\n'ई-पास' शिवाय गोव्याला चाललेल्या पृथ्वी शॉला आंबोलीत पोलिसांनी थांबवलं, आणि मग..\nकाहीच वेळात मोदी सरकार देणार शेतकऱ्यांना गिफ्ट, खात्यात पाठवणार 2000 रुपये\nमोदी सरकार देतंय स्वस्त सोनेखरेदीची संधीबाजारभावापेक्षा कमी दरात विकत घ्या सोनं\nमोदी सरकार देतंय स्वस्त दरात सोनं खरेदीची संधी, पाहा कसा घ्याल या योजनेचा फायदा\nप्रत्यक्ष सोनं विकत घेणं चांगलं की डिजीटल gold, ETF त्यावर कसा आकारला जातो कर\nमी कशी दिसते, माझा रंग यावर माझा आत्मविश्वास अवलंबून नाही - प्रियांका चोप्रा\nSummer Super Food: वाचा उन्हाळ्यात पांढरा कांदा खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nसोनूला भेटली भारतातील सर्वात श्रीमंत महिला, तिच्या मदतीने झाला भावुक\n6 मॉडेल्सनी बोटीवर केलं Nude shoot; ऐन रमझानमध्ये तुर्कस्तानात वातावरण तापलं\nExplainer : लशीचा पहिला डोस घेऊन कोरोना झाल्यास ���ुसरा डोस कधी घ्यावा\nजिवंत व्यक्ती पाण्यात बुडते, पण मृतदेह पाण्यावर का तरंगतो\nProning Explainer : ऑक्सिजन लेव्हल कायम ठेवण्यासाठी पालथं झोपायचं पण नेमकं कसं\nExplainer: ख्रिश्चन, ज्यू, मुस्लिमांचे या एका जागेसाठीच आहेत वाद; काय आहे इतिहास\nआता काय आम्ही गळफास घ्यायचा का' लशीबाबतच्या प्रश्नावर भडकले केंद्रीय मंत्री\nभारतीयांना मिळणार Pfizer, Moderna ची लस पुरवठ्यासाठी सरकारचा रोडमॅप तयार\n...आणि 2100 रुपयांच्या चेकसाठी अजित पवारांनी केला आमदार निलेश लंकेंना फोन\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nसामान्य मुलगी झाली National Crush; ‘किरिक पार्टी’नं बदललं रश्मिकाचं आयुष्य\nHBD Manushi Chhillar: या प्रश्नाचं उत्तर देऊन मेडिकल स्टुडंट झाली Miss World\n'भाभीजी घरपर है' फेम सौम्या टंडनने आपल्या हॉट अंदाजाने सर्वांनाच केलं क्लीन बोल्\nपुण्याच्या तरुणाचा इतिहास, Everest वरील 'माऊंट अन्नपूर्णावर यशस्वीपणे केली चढाई\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nसमारंभात महिलेचं मुलासोबत विचित्र कृत्य, Video Viral होताच सोशल मीडियावर ट्रोल\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nVIDEO: जुन्नरमध्ये बिबट्याची दहशत; अचानक समोर आला बिबट्या आणि मग...\n 31 लाखांच्या फॉर्च्युनरमधून विकत होते वांगी; VIDEO पाहून हैराण व्हाल\nकाँग्रेसचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना नवं आव्हान\nभारतीयांना मिळणार Pfizer, Moderna ची लस पुरवठ्यासाठी सरकारचा रोडमॅप तयार\nफेसबुकवरील नात्यावर ठेवला विश्वास, तरुणीला जंगलात बोलवत 25 जणांनी केला बलात्कार\nVIDEO: कोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nआणखी एक नेता हरपला; पी चिदंबरम यांना चप्पल फेकून मारणाऱ्या माजी आमदाराचं कोरोनानं निधन\nकोरोना कॉलर ट्यूनवरुन उच्च न्यायालयही भडकलं, कठोर टीका करत सरकारला फटकारलं\nकाँग्रेसचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना नवं आव्हान\nकाँग्रेसनं आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिलं आहे.\nनवी दिल्ली, 01 एप्रिल : काँग्रेसनं आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आव्हान दिलं आहे. हिंम्मत असेल तर नरेंद्र मोदी यांनी दक्षिणेतून लोकसभा निवडणूक लढवावी असं आव्हान आता काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी वायनाडमधून देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यावर भाजपनं जोरदार टीका केली. शिवाय, पराभव दिसू लागल्यानं आता काँग्रसचे अध्यक्ष राहुल गांधी केरळमधील वायनाड येथून लढत असल्याची टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली. या साऱ्या प्रतिक्रिया आल्यानंतर काँग्रेसनं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिलं आहे. त्यामुळे आता भाजप काँग्रेसच्या या आव्हानाला काय उत्तर देणार हे पाहावं लागणार आहे. दरम्यान, काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेत राहुल गांधी यांनी निर्णय घेतल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे.\nकेरळमधून डाव्याचं राहुल गांधी यांना आव्हान\nकाँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आता अमेठीसह केरळमधील वायनाड या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. त्यावर आता उलट-सुलट राजकीय प्रतिक्रिया देखील पुढे येत आहेत. दरम्यान, राहुल गांधी यांचा निर्णय केरळचे मुख्यमंत्री के. विजयन यांना पटलेला नाही. काँग्रेसच्या घोषणेनंतर त्यांनी त्यावर टीका केली आहे. शिवाय, आपली नाराजी व्यक्त करताना राहुल गांधी यांचा पराभव करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राहुल गांधींनी डाव्यांना आव्हान दिलं असून त्यांनी भाजपाविरोधात लढायला हवं होतं. पण, ते आता डाव्यांना आव्हान देत आहेत अशी प्रतिक्रिया के. विजयन यांनी दिली आहे. शिवाय, प्रकाश करात यांनी देखील राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.\nदक्षिण भारत काँग्रेससाठी लकी\nवायनाडमधून राहुल गांधी मैदानात\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी दोन ठिकाणांहून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. उत्तर प्रदेश आणि केरळ या दोन राज्यातील मतदारसंघातून राहुल गांधी निवडणूक लढवणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत ज्येष्ठ नेते ए.के.एन्टनी यांनी दिली. याआधी काँग्रेस अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांनीदेखील यापूर्वी दोन जागांवरून लोकसभा निवडणूक लढवली होती आणि जिंकलीही होती. त्याचप्रमाणे राहुल गांधीसुद्धा वायनाड आणि अमेठी या दोन्��ी जागा लढवणार आहे.\nकेरळमधली वायनाडची जागा सध्या रिक्त आहे. 2014 मध्ये निवडून आलेले खासदार एम. एल. शहनवाझ यांचं सहा महिन्यापूर्वीच निधन झालं. त्यामुळे वायनाडच्या जागेवर कोणीही उमेदवार नव्हता. केरळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मुलापल्ली रामचंद्रन यांनी वायनाडमधून राहुल यांनीच निवडणूक लढावी यासाठी आग्रह धरला होता. अखेर राहुल गांधी यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झालं.\nSPECIAL REPORT: कधी संपणार प्रदेश काँग्रेसमधल्या लाथाळ्या\nआता काय आम्ही गळफास घ्यायचा का' लशीबाबतच्या प्रश्नावर भडकले केंद्रीय मंत्री\nमी कशी दिसते, माझा रंग यावर माझा आत्मविश्वास अवलंबून नाही - प्रियांका चोप्रा\n ब्लॅक बेल्ट तायक्वांदो प्रशिक्षकावर आली प्लंबर होण्याची वेळ\nपप्पू यादव ठरले मित्राच्या प्रेमातील व्हिलन, 32 वर्षांपुर्वीच्या अपहरणाची कहाणी\nकोरोनामध्ये जीवंतपणीच करवून घेतले स्वत:वर अंत्यसंस्कार;75 हजार रुपये केले खर्च\nकोरोनाला हरवल्यानंतरही महिलेची जीवनमृत्यूशी झुंज; जीव वाचला पण गमावला 'चेहरा'\nकोरोनानंतर किती काळ अँटीबॉडीज् राहतात\nअमिताभ बच्चन यांच्यावर गंभीर आरोप; नाकारला BIG B यांचा मदतनिधी\n'आणि पुढच्याचं दिवशी तो आम्हाला सोडून गेला', पुष्कर जोग झाला भावुक\nसोनाली कुलकर्णी देतेय फिटनेसचे धडे; पाहा अभिनेत्रीचं Hot workout\nIPL स्पर्धा रद्द झाली तरी वॉर्नर, स्मिथ, कमिन्सला मिळणार पूर्ण पगार\n टीम पेननं दिला 'या' खेळाडूला पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://durgeshsonar.blogspot.com/2009/07/blog-post.html", "date_download": "2021-05-14T07:16:11Z", "digest": "sha1:RXWGSASYZ6FVSDOKOT374FR5UKLDE3CA", "length": 14232, "nlines": 61, "source_domain": "durgeshsonar.blogspot.com", "title": "अंतरीचे बोल: दिवस 'प्रतिभा संगम'चे...", "raw_content": "\n१९९६ सालचा ऑगस्ट महिना असेल... एक दिवस सोलापूरच्या अभाविप कार्यालयातून फोन आला, 'अंमळनेरला प्रतिभा संगम हे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीचं राज्यस्तरीय संमेलन व्हायचंय. त्यासाठी जिल्ह्यातून आम्ही काही विद्यार्थी साहित्यिकांची नावं काढलीयत. त्यात तुझ्या नावाचा समावेश आहे. ' फोनवर फार काही चौकशी करता आली नाही. पण, त्यानंतर त्या संदर्भातलं एक पत्र घरच्या पत्त्यावर आलं. त्यानुसार मी माझ्या दोन कविता पाठवून दिल्या. त्यानंतर काही दिवस गेले आणि अचानक एके दिवशी अंमळनेरचं निमंत्रणच आलं. मला खूप बरं वाटलं. इतके दिवस पंढरपूर आणि सोलापूर जिल्हा असं सीमित असलेलं माझं साहित्यविश्व विस्तारण्यासाठी मला व्यासपीठ मिळणार होतं. गणपती विसर्जनाच्या दिवशी मी अंमळनेरला जाण्यासाठी निघालो. बाबाही मला सोलापूरपर्यंत सोडायला आले होते. सोलापुरातून आणखी काही जण माझ्यासोबत येणार होते. सोलापुरातल्या नव्या पेठेत अभाविपचं कार्यालय होतं. तिथं जमायचं होतं. आम्ही दुपारी साडे चारच्या सुमाराला तिथे पोहोचलो. कार्यालयाचा जुना लाकडी जिना चढत असताना बरंच काही डोळ्यांसमोर तरळत होतं. तिथे पोहोचताच सोलापुरातल्या अभाविप कार्यकर्त्यांनी माझी आपुलकीनं चौकशी केली. हा माझा विद्यार्थी परिषदेशी आलेला पहिला संपर्क...\nअंमळनेरचं ते पहिलं प्रतिभा संगम आज तेरा वर्षांनंतरही माझ्या मनात अगदी तस्संच्या तस्सं ताजं आहे. राज्यभरातनं किमान सातशे ते आठशे विद्यार्थी साहित्यिक अंमळनेरच्या प्रताप महाविद्यालयाच्या प्रांगणात एकत्र आले होते. मराठी साहित्यविश्वातले हे इतके ताजेतवाने अंकुर पहिल्यांदाच एके ठिकाणी एकत्र येणं, मान्यवर ज्येष्ठ साहित्यिकांनी त्यांना भरभरून मार्गदर्शन करणं... हा सगळा सोहळा खरंच अनुभवण्यासारखा होता. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीला सातशे वर्षं झाल्याचं औचित्य या सगळ्या खटाटोपामागे होतं. अवघ्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरीसारखं अभिजात साहित्य लिहिणारे संत ज्ञानेश्वर हे सगळ्या युवा साहित्यिकांचे मूळ प्रेरणास्रोत... प्राचार्य राम शेवाळकर यांचं ओघवत्या शैलीतलं उद्घाटनाचं भाषण ऐकून मी अक्षरशः भारावून गेलो होतो. कविवर्य मंगेश पाडगावकरांची कवी प्रवीण दवणे यांनी ' कविता फुलते कशी ' यावर घेतलेली प्रकट मुलाखत, गटागटातून रंगलेल्या विद्यार्थी साहित्यिकांच्या चर्चा, असं सगळं पोषक खत मिळत गेलं आणि माझ्यासारखे कितीतरी त्या वेळेसचे विद्यार्थी साहित्यिक रुजत गेले.\nयाच प्रतिभा संगममधून अशोक जेधे सारखा हळवा, भावूक कविमित्र भेटला, 'येगं येगं इंद्रायणी' ही अशोकची त्यावेळची कविता अजूनही मनात तशीच आहे, वहीमध्ये एखादं मोरपीस जपून ठेवावं नां अगदी तशी... आता अशोक नाहीये पण, त्याची ती कविता कायम स्मरणात आहे. नाशिकचा मंदार भारदे, नंदुरबारची निकीता असोदेकर, पुणे जिल्ह्यातला संतोष शेंडकर, लासलगावचा ऐश्वर्य पाटेकर या सारखे अनेक लिहिते हात ओळखीचे झाले. तर प्रा. नरेंद्र पाठक, प्रा. जयंत कुलकर्णी, प्रा. धनंजय कुलकर्णी यांच्या सारखी साहित्यावर प्रेम करणारी आणि नव्या अंकुरांना जोपासणारी माणसं आपली झाली. त्यांच्याशी मैत्र जिवांचं जोडलं गेलं. एवढंच नाही तर ज्यांना फक्त दिवाळी अंकांतून, कवितासंग्रहांतून, पुस्तकांतून भेटता आलं होतं अशा मंगेश पाडगावकर, द. मा. मिरासदार, इंद्रजित भालेराव, दासू वैद्य, रेणू पाचपोर, अरूणा ढेरे, भानू काळे या सारख्या साहित्यिकांना अगदी जवळून भेटण्याचा योग आला. यातून साहित्यविषयक जाणिवांचं क्षितीज विस्तारलं आणि लेखनाच्या आशाही उंचावत गेल्या. प्रतिभा संगमनं ग्रामीण भागातल्या कित्येक विद्यार्थी साहित्यिकांना लिहितं केलं, त्यांना विहरण्यासाठी पंखांत बळ दिलं. प्रतिभा संगमनं धारण केलेलं 'विस्तारणारी क्षितिजं... उंचावणाऱ्या आशा' हे ब्रीद त्यामुळेच तर सार्थ ठरतं. अंमळनेरच्या प्रतिभा संगम नंतर झालेल्या रत्नागिरीतल्या दुसऱ्या प्रतिभा संगममध्ये आणखी संधी मिळाली आणि एका वेगळ्या साहित्यिक चळवळीत सक्रिय होता आलं.\nहे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे विद्यार्थी परिषदेला पूर्ण होत असलेली साठ वर्षं... प्रतिभा संगम सारखं व्यासपीठ अभाविपनं निर्माण केलं नसतं तर कदाचित माझा अभाविपशी संबंध आलाच नसता आणि माझे साहित्यिक अनुबंध जुळले नसते. ज्ञान, चारित्र्य आणि एकता ही अभाविपची त्रिसूत्री... स्वामी विवेकानंद हे प्रेरणास्थान... चारित्र्यवान तरूण घडला तरच राष्ट्र घडेल, याची खूणगाठ बांधून ही संघटना काम करतेय. संघाच्या मुशीतून साकारलेल्या अभाविप बद्दल काही जणांना ऍलर्जी आहे. असेल तर असोत बापुडी... पण, एखादी संघटना गेली साठ वर्षं सातत्यानं काही ना काही विधायक उपक्रम राबवत असेल तर, त्यांच्या प्रयत्नांत खिळ घालण्यापेक्षा त्यांना बळ देणं हे केव्हाही चांगलं, नाही का \n- दुर्गेश सोनार ( ९ जुलै २००९ )\nस्वतःविषयी लिहिण्याचा प्रसंग तसा फारवेळा येत नाही. स्वतःविषयी काय लिहायचं मी दुर्गेश दिगंबर सोनार. मूळचा पंढरपूरचा. एम.ए. बीसीजे पर्यंत शिक्षण घेतलं. पुण्यातून प्रत्यक्ष पत्रकारितेला सुरूवात केली. माझ्यातल्या इलेक्ट्रॉनिक पत्रकाराला चालना मिळाली ती हैदराबादमध्ये... ई टीव्ही मराठीत माझा पाया भक्कम झाला. त्यानंतर चोवीस तासचं थ्रील अनुभवलं. झी चोवीस तासमध्ये एक वर्ष आणि आता साम मराठीत... अस�� माझा पंढरपूर ते नवी मुंबई व्हाया पुणे-हैदराबाद प्रवास... लहानपणापासून लिहिण्याची आवड.. त्यातल्या त्यात कविता हा साहित्यप्रकार जास्त जवळचा... काव्यवाचनाचे अनेक कार्यक्रमही केले आणि करतोयही... कराडमध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून बोलावलं होतं. तो अनुभव शब्दातीत आहे. अक्षरांती नावाचा एक काव्यसंग्रहदेखील प्रसिद्ध झालाय. आता कवितांच्या वाटेवर आणखीही चालायचंय... पाहूया देवी शारदा काय आशीर्वाद देते...\nदवा, दुवा आणि देवा...\nराज्याच्या राजकारणाचा पोत बदलतोय\nभाजीवाल्याच्या कथेची सादळलेली सकाळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsmasala.in/2018/09/blog-post.html", "date_download": "2021-05-14T07:30:11Z", "digest": "sha1:CWOZWFTYZEFI6SNPROUOJ6VLMJMPFU2E", "length": 15220, "nlines": 101, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "गुणवंत शिक्षक पुरस्काराने आज तीस शिक्षक गौरविले जाणार ! छायाचित्रात गुणवंत शिक्षकांची नांवे !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!", "raw_content": "\nगुणवंत शिक्षक पुरस्काराने आज तीस शिक्षक गौरविले जाणार छायाचित्रात गुणवंत शिक्षकांची नांवे छायाचित्रात गुणवंत शिक्षकांची नांवे सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- सप्टेंबर ०४, २०१८\nनाशिक: जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या गुणवंत शिक्षक पुरस्कारांचे वितरण आज सकाळी ११ वाजता परशुराम सायखेडकर सभागृहात होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी दिली.\nजिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. शितल सांगळे यांच्या हस्ते या पुरस्कार सोहळ्याचे वितरण होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती यतींद्र पगार तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते तर विशेष अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा नयना गावित, अर्थ व बांधकाम विभागाच्या सभापती मनिषा पवार, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अपर्णा खोसकर, समाजकल्याण समिती सभापती सुनिता चारोस्कर, गटनेते धनराज महाले, डॉ. आत्माराम कुंभार्डे, यशवंत गवळी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे आदि उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ वैशाली झनक�� व माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी केले आहे.\nया ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जून १९, २०२०\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते. नासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते. नासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस व���भागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात न्यूज मसालाचे आवाहन ::-सर्वसामान्य जनतेने अतिमहत्त\n प्रश्न- सगळे इतकी वर्ष कोठे होती पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला क्रियाशील कोण आमदार आहेत क्रियाशील कोण आमदार आहेत सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै १२, २०२०\nसंतोष गिरी यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस निसाका, रासाका बनकराच्या पाठपुराव्या बाबत हा घ्या पुरावा- जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे पावसाळ्यात छत्र्या उगवतात त्या प्रमाणे सध्या रासाका व निसाका बाबत आंदोलने, बैठका, निवेदने देण्यासाठी विरोधकांना उत आला आहे परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड नासिक: :- निफाड तालुक्यात सध्या पावसाळ्यात पावसापेक्षा निसाका व रासाका बाबत सोशल मीडिया व विविध दैनिकांमधून हे दोन्ही साखर कारखाने सुरू होण्या बाबत पाऊस बरसावा तशा बातम्या विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या विषयी बरसत असल्याने जनतेत व ऊस‌ उत्पादक शेतकरी, कामगार यांनी गत पाच वर्ष व मागील काही वर्षांपासून सर्वांचा अनुभव घेतला असल्याने थोडा धीर धरत आमदार दिलीप बनकर यांचा ही अनुभव घ्यावा, \"सब्र का फल मीठा होता है\" अशा शब्दांत टिकाकारांना चांदोरी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य सिध्दार्थ वनारसे यांनी सल्ला देत विद्यमान आमदारांन\nजिल्हा परिषदेतील उपशिक्षणाधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै ११, २०२०\nनासिक ::- जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी वर्ग-��� भाऊसाहेब तुकाराम चव्हाण यांस काल लाचलुचपत विभागाच्या वतीने ६०००/- रुपयांची लाच स्विकारताना पकडण्यात आले. तक्रारदार यांची पत्नी जिल्हा.प. उर्दू प्राथमिक शाळा चांदवड येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून नेमणुकीस असतानाचे तत्कालीन कालावधीत भाऊसाहेब चव्हाण गटशिक्षण पदावर कार्यरत होता. त्यावेळी तक्रारदार यांच्या पत्नीची वेतन निश्चिती होवून ही डिसेंबर १९ पासून वेतन मिळाले नव्हते त्याबाबत तक्रारदाराने खात्री केली असता त्याच्या पत्नीचे सेवापुस्तकामध्ये तत्कालीन गट शिक्षणाधिकारी याची स्वाक्षरी नसल्याने वेतन काढून अदा करण्यात आले नव्हते. म्हणून माध्यमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांने सेवापुस्तिकेत सही करण्यासाठी १५०००/- रुपयांची लाचेची मागणी केली व तडजोडी अंती ६०००/- रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत विभाग नासिक कडून पंच साक्षीदारांसमक्ष पकडण्यात आले. सदर कारवाई जिल्हा परिषद नासिक येथील माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी कार्यालयात करण्यात आली.\nMichael Elkan द्वारे थीम इमेज\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsmasala.in/2019/03/blog-post_31.html", "date_download": "2021-05-14T08:11:21Z", "digest": "sha1:4NEU4DSONXE7J6TAAM6CZD23I5JUGMFR", "length": 30082, "nlines": 146, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "पत्रकार भारस्कर यांचे परिवहन मंत्र्यांना आवाहन, शौचालयांकडून होणारी सक्तीची वसुली बंद करा, सर्वसामान्यांना दिलासा द्या !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!", "raw_content": "\nपत्रकार भारस्कर यांचे परिवहन मंत्र्यांना आवाहन, शौचालयांकडून होणारी सक्तीची वसुली बंद करा, सर्वसामान्यांना दिलासा द्या सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- मार्च २९, २०१९\nहागणदारीमुक्त भारत करण्यासाठी शौचालयाकडे सरसवणाऱ्याकडून खंडणी वसुली\nरावते-देओल बंद करा वसुली\nनाशिक. पंतप्रधान नरेंद्र मोदी हागणदारी मुक्त करण्यासाठी महानायक अभिताभ बच्चन ते बालकलाकारापर्यंत सर्वांचीच मदत घेत आहे. मात्र शौचालयाच्या ठेकेदारापासून मंत्रालयात बसणाऱ्या बाबूपर्यंत सर्वच या प्रयत्नावर पाणी फिरवत असल्याचे दिसून येत आहे. सामाजिक कार्यकर्ते नागरिकांसाठी मोफत असलेल्या शौचालयात होणाऱ्या लुटीसंदर्भात वारंवार तक्रारी करीत असतांना देखील केवळ नरकातील पैशाचा स्वाद गॉड लागू लागल्याने सामान्य प्रवाशांच्या मूलभूत मुद्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहे प्राथमिक माहितीवरून वार्षिक कोटी रुपयांपर्यंत असून त्याबाबत तक्रार करणाऱ्या व्यक्तींचा मुडदा पाडण्यापर्यंतच्या धमक्या दिला जात आहे. या प्रकरणी पोलिसांकडून नियम धाब्यावर बसून जनतेच्या मजबुरीचा फायदा घेणाऱ्या शौचालयाचा ठेकेदार, कर्मचारी व त्यांना पाठीशी घालणाऱ्या संबंधिताच्या विरोधात खंडणीची मागणी केली जात आहे. गेल्या तीन वर्षांपासून या लुटीच्या विरोधात आवाज उठविणारे पत्रकार संतोष भारस्कर यांनी सांगितले की शासकीय नियमानुसार पुरुष अथवा महिला यांच्याकडून लघुशंकेसाठी कोणतेही शुल्क आकारता येत नाही तरी देखील अनेक सुलभ शौचालयामध्ये येणाऱ्या व्यक्तीकडून माणसी दोन रुपये व शौचालयासाठी दहा रुपयांची सक्तीने वसुंल केली जात आहे. यासंदभात एस टी महामंडळाच्या व्यवस्थापकीय महासंचालकांपासून ते नाशिक विभागाच्या नियंत्रकापर्यंत सर्वांकडे तक्रारी करण्यात आल्या आहे. मात्र आजपर्यंत कोणतेही ठोस कारवाई झालेली नाही यामुळे नियमित प्रवास करणाऱ्यामध्ये संतापाची लाट उसळली असून त्यांनी मंत्रालयाच्या बाहेर लघवी करू आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. भारस्कर पुढे म्हणाले की शहरातील ठक्कर बाजार, जुने सीबीएस, निमाणी, महामार्ग मुंबई नाका आदींसह अंदाजे १९ शौचालयामध्ये हीच स्थिती आहे. प्रत्येक शौचालयामध्ये साधारणपणे २४ तासात दहा हजार रुपयांची वसुली केली जाते हाच आकडा प्रती महिना एक कोटीपेक्षा अधिक रकमेचा होत आहे. माझा स्पष्ट आरोप आहे की, शौचालयातील नरकाचा मलिदा स्थानिक आधिकार्यापासून मंत्रालयात बसणाऱ्या बाबू पर्यंत सर्वाना मिळत आहे. म्हणूंन गोर गरीब माया बहिणी उघड्यावर लघुशंका करण्यास मजबूर होत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.\nग्रामीण भागात शौचालयाचा वापर करणाऱ्या पुरुषांकडून एक रुपया पन्नास पैसे तर शहरी भागात दोन रुपये आकारणी करावी. महिला व १२ वर्षांखालील बालकासाठी निशुल्क आहे. स्नानासाठी ग्रामीण भागात दोन रुपये आणि शहरी भागा�� तीन रुपये.\nमुतारी २ ते ५\nएसटी च्या एमडी ला निवेदन\nआदिवासी मागासवर्गीय कामगार संघटनेने राज्य परीवहन महामंडळ मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांची भेट घेऊन तक्रार देऊन निवेदन देण्यात आले मात्र यावर कोणतेही कारवाई झाली नाही. देओल यांनी संबंधित आदिवासी मागासवर्गीय संघटने चे नाशिक जिल्हा अध्यक्ष गनीभाई शहा यांना दिलेले अश्वशन फुसके सिध्द झाले आहे.\nरावतेसाहेब तुम्हालाही शरम वाटेल\nसुलभ शौचालय करदात्यांच्या घामातून उभे राहिले आहे त्याचा वापर कोठेतरी झाडाझुडपाआड किंवा रस्त्याच्या कडेला लघु शंका करण्यासाठी मजबूर असलेल्या व्यक्तींना होणे अपेक्षित आहे ,मात्र समाजसेवेच्या नावाखाली शौचालयाचा ठेका घेणाऱ्या ठेकेदारांनी याला तिजोरी भरण्याचे साधन म्हणून वापर करण्यास सुरु केले आहे. म्हणून पैसे नसेल तर पुरुषांसह महिलाना आत जाण्यास रोखले जात आहे त्यामुळे नाइलाजास्तव महिला बस स्टॅण्डमध्ये हजारो प्रवाश्यासमक्ष उघड्यावर लघुशंका करीत आहे. रावते साहेब तुम्हालाही शरम वाटेल की आपण म्हणतो हेच का छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य.\nमुडदा पडण्यापासून ते अट्रासिटी पर्यत दिल्या जात आहे धमक्या\nभारस्कर म्हणाले की एसटीचे एमडी देओल यांच्याकडे तक्रार केल्यानंतर मला सकारात्मक प्रतिसाद मिळण्याऐवजी धमक्या मिळू लागल्या आहे. काही फोन करून हात पाय तोडण्यापासून स्वताच्या जातीचा उल्लख करून अट्रासिटी दाखल करण्याची धमकी देत आहे. यासंदर्भात मी कायदेशीर तक्रार करणार आहे.\nकार्यालयात येऊन स्पष्टीकरण सुलभ इंटरनॅशनलचे प्रतिनिधी मुकेश झा यांनी कार्यालयात येऊन आज पर्यंत चुकी झाली पुढे होणार नाही असे स्पष्टीकरण दिले होते. व्हिडीओ कॅमेरासमोर कोणत्याही कर्मचाऱ्याने शौचालय अथवा लघुशंका करण्यासाठी नियमबाहय पैसे मागित्तल्यास त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करू असे सांगितले, तसेच सरकारी नियमांचा फलक शौचालयावर लावण्याचे आश्वासन दिले होते.\nदिल्लीसहीत अनेक राज्यामध्ये शौचालयाचा वापर करणाऱ्या नागरिकांना पैसे स्वीकारल्यानंतर त्याची पावती दिली जाते. मात्र राज्यात ही व्यवस्था अस्तित्वात नाही मुकेश झा यांनी या संदभात लवकरच व्यवस्था करु असे सांगण्यात आले होते पण कोणतीही कारवाई झालेली नाही.\nठेकेदाराकडून प्रवासी पुरुष, महिला आ���ि बालकांकडून जबरदस्तीने शुल्क वसुल केले जातात. पैसे न दिल्यास ठेकेदार कर्मचाऱ्याकडून दबंगिरी करून आरडाओरड करून अपमानित करत असल्याच्या अनेक तक्रारी प्रवासी करीत असल्याने याबाबत एस टी महामंडाळाचे विभागीय नियंत्रकाकडे तक्रारी देण्यात आलेल्या आहेत. याठिकाणी निशुल्क असा फलक लावून प्रवाश्याना दिलासा द्यावा अशी मागणी\nमहाराष्ट्र राज्यातील बस स्टॅन्ड शौचालयात जबरदस्तीने म्हणून पैसे आकारले जातात. शौचालयात आलेल्या महिला व बालकांकडून शुल्क घेण्याचा प्रकार सर्वत्र पाहावयास मिळतो संघटनेने संपूर्ण राज्यामध्ये हे या घटनेची तात्काळ दखल घेतली आहे हे शुल्क महिलांकडून व बालकांकडून आकारले जात असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे शासनाकडून अनेक वेळा आदेश निघून सुद्धा शौचालय संचालक कानाडोळा करतात व कार्यवाही न करता उलट संबंधित प्रवाशाकडून तक्रार घेण्यास टाळाटाळ करताना दिसतात दहा रुपये प्रमाणे पाच रुपये प्रमाणे शहरातील व ग्रामीण भागातील बसस्थानकावर शुल्क जबरदस्ती आकारले जाते त्यामुळे गोरगरीब शेतमजूर आदिवासी महीलांची हेळसांड होत आहे व लुबाडणूक होत आहे शौचालय वर कारवाई करण्यात यावी असे निवेदन व्यवस्थापक मुंबई लेखी पत्र देऊन आदिवासी मागास व कामगार संघटनेने संपूर्ण महाराष्ट्रात आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे याबाबत कठोर कारवाई करावी असे नाशिक जिल्हा अध्यक्ष गणी शहा जानू शाह यांनी म्हटले आहे.\nUnknown २९ मार्च, २०१९ रोजी ४:२५ PM\nअसाच प्रकार बसस्थानक साफसफाई बाबतीत संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे बसस्थानक साफसफाई करण्यासाठी ठेका देण्यात आला असून या ठेक्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात असे खात्रीपूर्वक समजते\nपरंतू संपूर्ण महाराष्ट्रात ठेकेदारांनकडून इमानेइतबारे बसस्थानकांची साफसफाई केली जात नाही प्रवासीवर्गाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते\nया बसस्थानकात केरकचऱ्यातुन भाकरीचा चंद्र शोधणारे व उघड्यावर झोपणारे लोक बसस्थानक सफाईचे काम करतांना दिसून येतात\nया साफसफाईच्या ठेक्यातुन कोट्यावधी रुपयांचा मलिदा खाणारांची चौकशी व्हावी ही अपेक्षा\nNEWS MASALA २९ मार्च, २०१९ रोजी ४:४२ PM\ndipak २९ मार्च, २०१९ रोजी ४:५६ PM\nअशा बातम्यांकडे कोणाचेही लक्ष नाही, त्यामुळे हा गोरखधंदा आज \"बिझनेस\" बनला आहे. Nice coverage\nUnknown २९ मार्च, २०१९ रोजी ४:५५ PM\nअसे प्रकार प्रत्येक बस स्टॉप ,रेल्वे स्टेशनमध्ये सुरू आहेत.काही ठिकाणी तर विचारले की निःशुल्क लिहले असताना तुम्ही कशाचे पैसे घेता तर मारायला सुद्धा आलेली पाहिले आहे.\nया ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जून १९, २०२०\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते. नासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते. नासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक��रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात न्यूज मसालाचे आवाहन ::-सर्वसामान्य जनतेने अतिमहत्त\n प्रश्न- सगळे इतकी वर्ष कोठे होती पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला क्रियाशील कोण आमदार आहेत क्रियाशील कोण आमदार आहेत सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै १२, २०२०\nसंतोष गिरी यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस निसाका, रासाका बनकराच्या पाठपुराव्या बाबत हा घ्या पुरावा- जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे पावसाळ्यात छत्र्या उगवतात त्या प्रमाणे सध्या रासाका व निसाका बाबत आंदोलने, बैठका, निवेदने देण्यासाठी विरोधकांना उत आला आहे परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड नासिक: :- निफाड तालुक्यात सध्या पावसाळ्यात पावसापेक्षा निसाका व रासाका बाबत सोशल मीडिया व विविध दैनिकांमधून हे दोन्ही साखर कारखाने सुरू होण्या बाबत पाऊस बरसावा तशा बातम्या विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या विषयी बरसत असल्याने जनतेत व ऊस‌ उत्पादक शेतकरी, कामगार यांनी गत पाच वर्ष व मागील काही वर्षांपासून सर्वांचा अनुभव घेतला असल्याने थोडा धीर धरत आमदार दिलीप बनकर यांचा ही अनुभव घ्यावा, \"सब्र का फल मीठा होता है\" अशा शब्दांत टिकाकारांना चांदोरी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य सिध्दार्थ वनारसे यांनी सल्ला देत विद्यमान आमदारांन\nजिल्हा परिषदेतील उपशिक्षणाधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात सविस्तर बातमीसाठी खा���ील लिंकवर क्लिक करा \n- जुलै ११, २०२०\nनासिक ::- जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी वर्ग-२ भाऊसाहेब तुकाराम चव्हाण यांस काल लाचलुचपत विभागाच्या वतीने ६०००/- रुपयांची लाच स्विकारताना पकडण्यात आले. तक्रारदार यांची पत्नी जिल्हा.प. उर्दू प्राथमिक शाळा चांदवड येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून नेमणुकीस असतानाचे तत्कालीन कालावधीत भाऊसाहेब चव्हाण गटशिक्षण पदावर कार्यरत होता. त्यावेळी तक्रारदार यांच्या पत्नीची वेतन निश्चिती होवून ही डिसेंबर १९ पासून वेतन मिळाले नव्हते त्याबाबत तक्रारदाराने खात्री केली असता त्याच्या पत्नीचे सेवापुस्तकामध्ये तत्कालीन गट शिक्षणाधिकारी याची स्वाक्षरी नसल्याने वेतन काढून अदा करण्यात आले नव्हते. म्हणून माध्यमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांने सेवापुस्तिकेत सही करण्यासाठी १५०००/- रुपयांची लाचेची मागणी केली व तडजोडी अंती ६०००/- रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत विभाग नासिक कडून पंच साक्षीदारांसमक्ष पकडण्यात आले. सदर कारवाई जिल्हा परिषद नासिक येथील माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी कार्यालयात करण्यात आली.\nMichael Elkan द्वारे थीम इमेज\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://yuvavarta.com/e_news.php?id=86", "date_download": "2021-05-14T06:19:19Z", "digest": "sha1:VR4KVGFRJHK5Z5TQ566572CVL426GGNS", "length": 23585, "nlines": 95, "source_domain": "yuvavarta.com", "title": "ई - बातम्या | दैनिक युवावार्ता", "raw_content": "शुक्रवार दि. १४/ ०५/ २०२१\nप्रत्येक रूग्णालयात ऑडीटर तपासणार आता कोविड रुग्णांचे बिले : जादा बीले आकारणीला बसणार चाप; तहसीलदार अमोल निकम यांच्या आदेशाने संगमनेरकरांना दिलासा\nसहकारातील आधारवड हरपला जेष्ठ नेते हरिभाऊ वर्पे यांचे वृध्दपकाळाने निधन\nविधान परिषदेचा निकाल मविआ सरकारच्या कामावर लोकांनी दाखवलेला विश्‍वास - ना. थोरात\nमहावितरणचा गलथान कारभार न सुधारल्यास कार्यालयावर ठिय्या आंदोलन - शिरीष मुळे\nकोरोनाची वाढ कायम, दोन दिवसांत ७९ रुग्णांची भर\nमहाआघाडीने शेतकरी संघटनांच्या भारत बंदला पाठिंबा द्यावा -किसान सभा\nअन्यायी कायदा मागे न घेतल्यास शेतकरी संसदेला घेरणार\nजरे हत्याकांडात संपादकच आरोपीच्या पिंजऱ्यात\nखांडगावमध्ये वाळू तस्करांवर कारवाई, हायवा, जेसीबी जप्त\nनवीन अकोले रस्त्याने घेतला मोकळा श्‍वास, रस्त्याची मात्र झाली चाळण\nसंगमनेर तालुक्यात कोरोनाचा चढउतार सुरुच\nडॉ. ऋषीकेश वाघोलीकर यांच्याकडून वृद्धाची किचकट शस्त्रक्रिया यशस्वी\nपो. नि. मुकूंद देशमुखांकडून संगमनेरच्या गुटखा माफियांवर प्रहार गुटखा तस्करीवर सलग धाडी- लाखोंचा माल जप्त, गुन्हे दाखल\nअकोले नगरपंचायतीवर प्रशासकराज सुरू\nधक्कादायक- बाबा आमटेंची नात डॉ. शीतल आमटेंची आत्महत्या\nसंगमनेरकरांना दिलासा, रूग्णसंख्येत घट\nसंगमनेरमध्ये पुन्हा कोरोनाची लाट. गर्दी आणि निष्काळजी भोवली आजही तब्बल 46 जणांना कोरोनाची बाधा शहरातील 19 तर ग्रामीण भागातील 27 जणांना बाधा.\nज्येष्ठ नेते मधुकर नवले काँग्रसमध्ये जाणारा मिनानाथ पांडेंसह अनेक नेते करणार पक्षांतर,राष्ट्रवादी व भाजपमध्ये फुट\nपालिकेने आर्थिक नुकसानीचे चिंतन करावे आधी सुशोभीकरण: नंतर विविध कामांसाठी खोदाई\nसंगमनेर तालुक्यात कोविडचा पुन्हा उद्रेक.. दिवाळी नंतर सलग चौथ्या दिवशी 50 जणांना बाधा \nसंगमनेर तालुक्याच्या कोविडचा पुन्हा उद्रेक.. ग्रामीण भागात रुग्णसंख्येत मोठी वाढ\n39 जणांना बाधित करत आजही कोरोना प्रबळच\nमंदावलेला कोरोना पुन्हा सक्रिय आज पुन्हा 42 जणांना बाधा\nमंदावलेला कोरोना पुन्हा सक्रिय आज पुन्हा 42 जणांना बाधा\nकोरोनाचा वेग मंदावला पण धोका कायम आज पुन्हा 32 जणांना बाधा\nकोरोनाचा वेग मंदावला पण धोका कायम आज पुन्हा 32 जणांना बाधा\nआजही कोरोनाने गाठले अर्धशतक शहरातील सात जनांसह 53 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह\nआज पुन्हा कोरोनाचा विक्रम आज पुन्हा तब्बल 74 जणांना बाधा संगमनेर शहरातील 17 तर ग्रामीण मधील 57 जणांचा समावेश\nकोरोनाची आजही जोरदार उसंडी 49 जणांना केले बाधित तालुक्याची एकूण संख्या साडेतीन हजार पार\nसंगमनेर मध्ये आज पुन्हा 30 जणांना कोरोनाची बाधा तर 51 जणांची कोरोनावर मात ग्रामीण मध्ये अजूनही प्रभाव सुरूच\nसंगमनेर तालुक्यात आजही कोरोना अर्धशतकपार शहरातील 17 तर ग्रामीण भागातील 34 जणांना बाधा ; एकूण 51 जणांची वाढ\nसंगमनेर तालुक्यात आजही कोरोना अर्धशतकपार शहरातील 17 तर ग्रामीण भागातील 34 जणांना बाधा ; एकूण 51 जणांची वाढ\nमहिन्याची सुरुवातही कोरोनाच्या अर्धशतकीय पारीने आज पुन्हा 51 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह\nतालुक्यातुन कोरोना जाता जाईना आज पुन्हा 62 जणांना बाधा\nसंगमनेरवर आज पुन्हा कोरोनाचा मोठा प्रहार पाच शासकीय कर्मचाऱ्यांसह एकूण त्रेहत्तर जणांना कोरोनाची बाधा\nसंगमनेर तालुक्यात कोरोनाची जोरदार बॅटिंग सुरूच आजही अर्धशतकपार संख्या शहरात 12 तर ग्रामीण मध्ये 43 रुग्ण\nसंगमनेर मध्ये आज पुन्हा कोरोनाची अर्धशतकीय बाजी\nसंगमनेर तालुक्यामध्ये आज पुन्हा 26 जणांना कोरोनाची बाधा शहरातील तीन तर ग्रामीण भागातील तेवीस जणांचा समावेश\nसंगमनेर तालुक्यामध्ये कोरोना हाटेना आज पुन्हा 49 जनांचा अहवाल पॉझिटिव्ह \nसंगमनेर तालुक्यामध्ये कोरोनाची ढगफुटी आज तब्बल 82 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह \n आज पुन्हा चौसष्ट रुग्ण\nसंगमनेर मध्ये आज कोरोनाच्या सोळा रुग्णाची भर आठवड्यातील सर्वात निचांकी संख्येने दिलासा\nसंगमनेर मध्ये कोरोनाचा संसर्ग वाढताच आज पुन्हा सापडले 34 रुग्ण आजची एकूण संख्या 39\nतालुक्यात आज सकाळीच पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह \nसंगमनेर मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुच आज पुन्हा सापडले 25 रुग्ण घुलेवाडी येथे आज 7 रुग्ण\nसंगमनेर मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुच आज पुन्हा सापडले 25 रुग्ण घुलेवाडी येथे आज 7 रुग्ण\nसंगमनेर तालुक्यात कोरोनाचा महापूर आजही सापडले तब्बल 79 रुग्ण ग्रामीण भागावर कोरोनाचा कब्जा\nकोरोनाचा ग्रामिण भागाला विळखा आज पुन्हा 72 नवीन रुग्ण\nसंगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आज पुन्हा सापडले 30 नवे रुग्ण आज पुन्हा सापडले 30 नवे रुग्ण २६ ग्रामीण तर ४ शहरवासीय \nसंगमनेर मध्ये कोरोनाचा प्रभाव वाढतच आज दोन मृत्यू तर नवीन 52 जणांना बाधा\nसंगमनेर मध्ये कोरोना थांबता थांबेना आज पुन्हा 40 रुग्णांची भर दोन हजाराचा टप्पा पार आज पुन्हा 40 रुग्णांची भर दोन हजाराचा टप्पा पार आज गुंजाळवाडीत कोरोनाचा उद्रेक\nसंगमनेर तालुक्यात कोरोनाचा धुमाकूळ आज पुन्हा सापडले 66 नवे रुग्ण दोन दिवसात तब्बल 146 जणांना बाधा\nसंगमनेर तालुक्यात कोरोनाचा तांडव एकाच दिवसात सापडले तब्बल 80 रुग्ण प्रशासन व्यस्त - नागरिक बेशिस्त\nसंगमनेर तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच आज पुन्हा 37 जणांना बाधा\n आज पुन्हा 42 जणांना बाधा\nसंगमनेरात कोरोनाची जोरदार बॅटिंग आज पुन्हा 38 जणांना बाधा मागील 36 तासात कोरोनाबाधितांचे शतक\nसंगमनेरला कोरोनाचा पुन्हा दणका 24 तासात तब्बल 65 कोरोनाबाधितांची वाढ\nसंगमनेर तालुक्यात आज पुन्हा बावीस जणांचा अहवाल पॉझिटिव्ह\nसंगमनेर मध्ये आज पुन्हा 29 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह खाजगी प्रयोगशाळेतील पंधरा तर अँटीजन टेस्टचे चौदा पॉझिटिव्ह\nसंगमनेर मध्ये आज तर 13 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह तर 27 जणांना डिस्चार्ज\nदि. 17/08/2020 संगमनेर मध्ये आज एक जनाचा मृत्यू तर 25 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह चिंचोली गुरवला कोरोनाचा घेराव खाजगी प्रयोगशाळेतील तीन तर अँटीजन टेस्टचे 22 अहवाल पॉझिटिव्ह\nसंगमनेर मध्ये आज पुन्हा 38 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह खाजगी प्रयोगशाळेतील नऊ तर अँटीजन टेस्टचे एकोणतीस अहवाल पॉझिटिव्ह कोरोनाबाधितांचा आकडा साडेअकराशे\nसंगमनेर तालुक्यात आज पुन्हा १९ जणांना बाधा खाजगी प्रयोगशाळेतील सात तर अँटीजन टेस्टच्या माध्यमातून 12 अहवाल पॉझिटिव्ह दीड वर्षाच्या चिमुरडीलाही बाधा\nसंगमनेर तालुक्यात आज पुन्हा ३९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह. खाजगी प्रयोगशाळेतील आठ तर अँटीजन टेस्टच्या माध्यमातून ३१ अहवाल पॉझिटिव्ह\nसंगमनेर तालुक्यात सकाळी ४ तर सायंकाळी पुन्हा 18 जण पॉझिटिव्ह\nतळेगाव दिघे, पिंपळे सह संगमनेर शहर व तालुक्याला कोरोनाचा पुन्हा दणका आज ४५ जणांना कोरोनाची बाधा, तालुक्याची संख्या हजारच्या घरात\nसंगमनेर मध्ये आज पुन्हा सोळा रुग्ण तर 26 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज\nपाच महिन्याच्या बालिकेसह 40 जणांना कोरोनाची बाधा\nBCCI कडून अधिकृत घोषणा, VIVO कंपनीसोबतचा करार स्थगित\nसंगमनेर मध्ये आज एकूण 28 जणांना कोरोनाची बाधा तर कोरोनावर 39 जणांची यशस्वी मात\nसंगमनेर मध्ये आज 7 जणांना कोरोनाची बाधा आता जिल्ह्यातील कोवीड हॉस्पिटलमधील उपब्ध बेडची संख्या मिळणार एका क्लिकवर\nसंगमनेर मध्ये आज आणखी 6 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आजची एकूण संख्या 23\nसंगमनेर मध्ये आज पुन्हा १९ जणांना कोरोनाची बाधा\nसंगमनेर मध्ये आज पुन्हा १९ जणांना कोरोनाची बाधा\n‘पुणे-नाशिक’ रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळत पूर्ण करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार\n‘पुणे-नाशिक’ रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळत पूर्ण करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार\nसंगमनेर मध्ये आज संध्याकाळी पुन्हा 8 कोरोना रुग्ण आजची एकुण संख्या 14\nसंगमनेर कोरोनाच्या विळख्यात आज प���न्हा 21 जणांना कोरोनाची बाधा\nसंगमनेरात संध्याकाळी पुन्हा 30 रुग्णांची भर आजची एकूण संख्या 57 आज एकूण 12 पोलिसांनाही कोरोनाची बाधा\nसंगमनेरात पुन्हा 18 रुग्णांची भर चार पोलिसांनाही कोरोनाची बाधा\nसंगमनेर तालुक्यात कोरोनाचा महापूर आजही सापडले तब्बल 79 रुग्ण ग्रामीण भागावर कोरोनाचा कब्जा\nदि. 10/09/2020 संगमनेर तालुक्यात कोरोनाचा महापूर आजही सापडले तब्बल 79 रुग्ण ग्रामीण भागावर कोरोनाचा कब्जा संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर शहर व तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा एखाद्या महापुरासारखा वाढतच असून आजही यामध्ये तब्बल 79 रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील रुग्णांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असून ग्रामीण भागावर कोरोनाने आपले वर्चस्व निर्माण केले आहे. आज आलेल्या अहवालामध्ये संगमनेर शहरातील गोविंद नगर येथील 31 वर्षीय इसम, मालदाड रोड येथील 43, 56 वर्षीय महिला, 46 वर्षीय पुरुष, इंदिरानगर येथील 33 वर्षीय महिला, ताजणे मळा येथील 48 वर्षीय महिला, चैतन्य नगर येथील 70 वर्षीय वृद्ध, 27 वर्षीय तरुण, पंपिंग स्टेशन परिसरातील 32 वर्षीय इसम, पेटकर हॉस्पिटल परिसरातील 40 वर्षीय पुरुष, जे.पी. रोड लष्मी चौक येथील 56 वर्षीय महिला, अकोले नाका येथील 76 वर्षीय वृद्ध असा बारा जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शहराबरोबरच तालुक्यातील आश्वि खुर्द येथील 58 वर्षीय पुरूष, रहीमपूर 35 वर्षीय महिला, हसनापूर 36 वर्षीय पुरुष, 9 वर्षीय बालिका, 29 वर्षीय महिला, सादतपुर येथील 15 वर्षीय मुलगी, 36 वर्षीय पुरुष, देवकौठे येथील 8 वर्षीय मुलगा, 39 वर्षीय महिला, कोल्हेवाडी येथील 60 वर्षीय महिला, चिंचपूर येथील 33 वर्षीय तरुण, कासारा दुमाला येथील 59 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला, धांदरफळ बुद्रुक येथील 22 वर्षीय तरुण, 76 वर्षीय वृद्धा, मंगळापूर येथील 75 वर्षीय वृद्ध, 70 वर्षीय वृद्धा, 16 वर्षीय तरुणी, जवळे कडलग येथील 41 वर्षीय पुरुष, चिकणी येथील 26 वर्षीय तरुणी, 62 वर्षीय पुरुष, 8 वर्षीय मुलगी, घुलेवाडी येथील 38 वर्षीय महिला, 17 वर्षीय मुलगा, 15 वर्षीय मुलगी, 42 वर्षीय पुरुष, सोनेवाडी येथील 45 वर्षीय महिला, कुरण येथील 23 वर्षीय तरुण, संगमनेर खुर्द येथील 31, 82 वर्षीय पुरुष, 24, 35, 70 वर्षीय महिला, तळेगाव दिघे येथील 44, 80 वर्षीय महिला, कोल्हेवाडी येथील 34 वर्षीय महिला, चिखली येथील 66 वर्षीय पुरुष, खांजापूर येथील 30 वर्षीय महिला,कौठे मलकापूर येथील 25 व��्षीय तरुण, कौठे बुद्रुक येथील 38 वर्षीय महिला, साकुर येथील 32 वर्षीय इसम, वनकुटे येथील 27 वर्षीय तरुण, कौठे धांदरफळ येथील 20 वर्षीय तरुणी, 25 वर्षीय तरुण, 42 वर्षीय महिला, कोल्हेवाडी येथील 19, 20, 38, 70 वर्षीय महिला, 12, 18, 46, 64 वर्षीय पुरुष, वडगाव पान येथील 50 वर्षीय पुरूष, जोर्वे येथील 26 वर्षीय तरुणी, निर्मल नगर गुंजाळवाडी येथील 57 वर्षीय पुरुष, वेल्हाळे येथील 57 वर्षीय पुरुष, जवळे कडलग येथील 44 वर्षीय पुरुष, बोटा येथील 23 वर्षीय तरुणी, अकलापूर येथील 26, 70 वर्षीय पुरुष, 22, 26, 24, 65, 70 वर्षीय महिला असा 67 जनांचा अहवाल पॉझिटि आला आहे. त्यामुळे आजची एकूण संख्या 79 झाली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://eprabuddhbharat.com/marathigazaal/", "date_download": "2021-05-14T07:23:59Z", "digest": "sha1:TC6M7AFKIZ5B7KYLVY6AB5PU362T7CWD", "length": 26237, "nlines": 121, "source_domain": "eprabuddhbharat.com", "title": "मराठी गझलेमधली सामाजिक जाणीव - Prabuddh Bharat", "raw_content": "\nमराठी गझलेमधली सामाजिक जाणीव\nby टीम प्रबुद्ध भारत\nफेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप सारख्या समाजमाध्यमांमुळे अभिव्यक्तीचा परीघ विस्तारला आहे. कवी आणि वाचक या दोघांमधे दुवा साधण्याचे काम ही समाजमाध्यमे करीत आहेत. पण या माध्यमांमुळे लाइक आणि कमेंट्सच्या जाळ्यात अनेक कवी-गझलकार अडकलेले दिसतात. त्यामुळे कविता असो की गझल हे एक प्रसिद्धीचे माध्यम बनत चालले आहे. पण खरं म्हणजे कविता लिहिणे हे एक व्रत आहे. सवंग प्रसिद्धीसाठी यमक किंवा गझलेतील रदीफ-काफिये जोडून नुसतेच पांढऱ्याचे काळे करणे म्हणजे कविता नव्हे. पण सोशल मिडियाच्या फुगवटाधारी काळातही व्रतस्थपणे लेखन करत आपल्या कविता-गझलांमधून सामाजिक बांधिलकी जपणारे कवी-गझलकार आजही अस्तित्वात आहेत.\nकविता-गझल हे स्वतःला व्यक्त करण्याचं एक साधन आहे. आपल्या मनात खोलवर असलेल्या नेणिवेच्या गुहेत दैनंदिन जीवनातल्या सर्व बारीक-सारीक गोष्टी साठवून ठेवलेल्या असतात. त्याची आपल्याला यत्किंचितही जाणीव नसते. जाणिवेच्या पातळीवर त्या गोष्टी कधीही समोर येत नाहीत. पण मनात अशा गोष्टींची गर्दी वाढली की त्या बाहेर पडण्यासाठी माध्यम शोधत असतात. जगताना झालेल्या जखमा, दुःख, वेदना, इच्छा, अपेक्षा यांना तर जास्त काळ मनातच साठवून ठेवताच येत नाही. अशा गोष्टी जर मनात साठवून ठेवल्या तर त्या भयावह स्वरूपात बाहेर पडू शकतात. आपल्या वेदनांना वाट करून देण्याचे एक प्रभावी माध्यम म्हणजे गझल ग���ल नेणिवेच्या दाराचा पासवर्डच असते गझल नेणिवेच्या दाराचा पासवर्डच असते ती जाणिवेतला आणि नेणिवेतला दुवा बनून माणसाला जुनं सर्व काही विसरून नव्यानं जगायला शिकवते, आपल्या दुःखातून बाहेर पडून इतरांच्या दुःखात सहभागी व्हायला शिकवते. म्हणूनच सुरेश भट म्हणतात –\nमाणसांचे दु:ख माझे बनत आहे\nसोसतांना मी नव्याने घडत आहे...\nगझलेच्या शेरात माणसाचे खरेखुरे जगणे चित्रित होणे अपेक्षित असते. मुळात चांगल्या कवितेची ही पहिली कसोटी आहे की ती माणसाचे जगणे मांडणारी असावी. ‘पोएटीक लिबर्टी’च्या नावाखाली हाडाच्या वाचकालाही न समजणारे अनाकलनीय, अतार्किक लिहीत राहणे म्हणजे कविता नाही. कविता जेव्हा वाचकाला आपलीशी वाटू लागते, आपल्या भावना व्यक्त करणारी वाटते तेव्हा तिचे स्वरूप वैश्विक झालेले असते. तुकारामांचे अभंग किंवा कबीराचे दोहे आजही लोकांना तोंडपाठ आहेत. त्यांच्या काव्यात देश-काल-परिस्थितीच्या सीमा भेदून पुढे जाण्याची शक्ती आहे. याचे कारण म्हणजे त्यांच्या काव्यात माणसांचे जगणे चित्रित झाले आहे. सुप्रसिद्ध शायर बशीर बद्र जेव्हा\nलोग टूट जाते हैं एक घर बनाने में,\nतूम तरस नहीं खाते बस्तिया जलाने में…\nअसे म्हणतात, तेव्हा गरीब माणसाला आपली एक छोटीशी झोपडी बांधण्यासाठी कितीतरी हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. बशीर बद्रांसारखा शायर ते सोसणं आपल्या डोळ्यांनी पाहतो. त्या झोपडीला जेव्हा स्वार्थी राजकारणी जाती-धर्माची आग लावून त्यावर आपली पोळी भाजतात तेव्हा सामाजिक भान असलेल्या बशीर बद्रांसारख्या संवेदनशील कविचे मनही जळते. स्वार्थी राजकारणी चेहऱ्यावर कैवारीपणाचा मुखवटा लावून फिरतात, पण त्यांना जनतेचे काहीही घेणेदेणे नसते. म्हणूनच नांदेडचे मारोती मानेमोड म्हणतात –\nपेटलेली आग ही पोटात आहे;\nभूक माझी का तरी अज्ञात आहे\nन्यायदाते, राज्यकर्ते चोर झाले;\nदेश बाकी जायचा कोमात आहे..\nआजची परिस्थिती पाहता असे वाटते की खरोखरच देश कोमात जायचाच बाकी आहे. दारिद्र्य, बेरोजगारी अशा समस्या सामान्य मानसापुढे आ वासून उभ्या आहेत. राज्यकर्ते बदलतात पण गरिबांची भूक तर आजही अज्ञातच आहे. न्यायव्यवस्था लोकशाहीचा आधारस्तंभ असते असे म्हणतात, पण सत्ता आणि पैशापुढे न्यायदाते सुद्धा लाचार होताना दिसतात. ‘बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत बोलो’ असे म्हणणारी बापूंची माकडे कुठे गेलीत हा प्रश्न पडत राहतो तेव्हा तुळजापूरच्या दास पाटील यांचा शेर आठवतो –\nकशी बिथरली आज माकडे तुमची बापू \nजो तो पैशामध्ये गांधी मोजत असतो\nगांधींच्या विचारांना त्यांच्या अनुयायांनीच केव्हाची मुठमाती दिलेली आहे. पैशापुढे माणुसकी आणि नीतीमत्ता फिकी पडत चालली आहे. आजकाल गांधी फक्त नोटांवर आणि सरकारी कार्यालयांच्या भिंतीवरच उरले आहेत. कोणतंही सरकारी काम म्हटलं की टेबलाखालून पैसे दिल्याशिवाय फाइल पुढे सरकतच नाही. त्यामुळेच देशाच्या विकासाचे तीन तेरा वाजले आहेत. दरवर्षी विकास कामांच्या फायलींचे ढिगारेच्या ढिगारे मंत्रालयात गोळा होतात पण विकास मात्र सापडत नाही. तेव्हा अमरावतीचे नितीन भट म्हणतात –\nया देशाचा विकास होता होता…\nसरकारी फायलीत अडला आहे \nदेशाचा विकास जसा सरकारी फायलीत अडकला आहे, तसाच तो समाजात पसरलेल्या अनेक अंधश्रद्धांमुळे सुद्धा अडला आहे. गाडगेबाबांसारख्या संतांनी समाजात पसरलेल्या अंधश्रद्धा दूर करण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्च केले परंतु लोकांच्या डोक्यातला कचरा मात्र काही केल्या साफ होत नाही. देशाच्या संविधानाने प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे. प्रत्येकाने आपाआपल्या धर्माची उपासना करावी पण लोक धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या अंधश्रद्धांना आज मुठमाती देणे आवश्यक झाले आहे. हीच गोष्ट धरणगावचे ज्ञानेश पाटील अत्यंत वेगळ्या पद्धतीने मांडतात –\nथेट लोटांगण अताशा घेत नाही मी,\nखरवडूनी पाहतो शेंदूर थोडासा…\nखरं तर बुरसटलेल्या विचारसरणींचा मनावर साचलेला शेंदूर काढणे काळाची गरज आहे. ज्ञानेश पाटलांच्या शेराला आशयाचे आणखीही अनेक पदर आहेत. तुर्तास एकाच अनुषंगाने या शेराचा विचार केला आहे. लोटांगण घालण्याआधी ज्ञानेश पाटलांसारख्या लोकांना शेंदूरामागे लपलेला देव एकदा तपासून पहावासा वाटतो. दुसरीकडे मात्र मंदीरांसमोर दर्शनासाठी कित्येक किलोमीटर पसरलेल्या रांगाच्या रांगा दिसतात. अकोल्याच्या अरविंद पोहरकरांनाही एक वेगळा साक्षात्कार झालेला दिसतो. ते म्हणतात –\nदर्शनाला मंदिराची पायरी मी चढत नाही\nमी सकाळी लेकराचा चेहरा पाहून घेतो \nपोहरकरांना लेकराच्या निरागस चेहऱ्यातच देव दिसतो. पण आजकाल लोकांची मेंढरांसारखी अवस्था झाली आहे. डोक्यातला विचार करण्याऱ्या पेशीच निकामी झाल्यात की काय असे वाटते. हजारो मेसेज रोज विचार न करता ‘व्हायरल’ केले जातात. आपण काय फॉरवर्ड करतो याचा तीळमात्र विचार कोणी करताना दिसत नाही. कधी काळी रेड्याच्या तोंडून ज्ञानेश्वरांनी वेद म्हणवून घेतल्याचे ऐकण्यात आहे. ती गोष्ट आजच्या विज्ञान युगात काही खरी वाटत नाही किंवा दुसरा एखादा रेडा पुन्हा बोलल्याचे सुद्धा कधी कोणी पाहिले नाही पण ज्ञानेश्वरांचा हेला समाधीतून निघून दुध द्यायला लागला आहे, असा मेसेजही कोणी कधी पाठवला तर आगीसारखा व्हायरल होऊ शकतो अशी आजची परिस्थिती आहे. सासवडचे शुभानन चिंचकर हीच गोष्ट आपल्या शेरातून मांडतात –\nव्हायरल झालाय हा मेसेज रातोरात येथे,\nकी नव्या ज्ञानेश्वरांचा देत आहे दूध हेला \nपण ही गोष्ट कोणाच्याच लक्षात येत नाही. आणि कुणाला काही समाजावून सांगणे हा आजकालच्या काळात मोठा गुन्हा आहे. चुकून व्हायरल झालेल्या पोस्टवर कोणी विरोधातली कमेंट केली रे केली अंधभक्त लगेच गोळा होतात. शिवीगाळ करू लागतात. नको तिथे संवेदनशीलता दाखवली जाते. तेव्हा नागपूरच्या अनंत नांदूरकर ‘खलिश’ यांचा शेर आठवतो –\nजसे आभाळ कोसळते सशावर पानही पडता,\nतशा संवेदना झाल्या कुणी काही जरा म्हणता \nजुन्या सशाच्या अंगावर आभाळ पडण्याच्या गोष्टीपेक्षा फार वेगळी गोष्ट आजकाल घडत आहे. आजकालच्या गोष्टीतल्या सशाच्या अंगावर पान पडते. त्यालाही वाटते आभाळ कोसळत आहे. तोही सुसाट पळत सुटतो. आभाळ कोसळल्याचा मेसेज सर्व जंगलात ‘व्हायरल’ करतो. आजकालचे इतर प्राणीही त्याच्यामागे विचार न करता धावत सुटतात. जुन्या सशाच्या गोष्टीत एखाद्या विचारी प्राण्याने आभाळ कुठे कोसळले आहे हे विचारले तर सर्वप्राणी त्याचा विचार करायचे. आज मात्र परीस्थीती फार विचित्र आहे. आजकाल दात ओठ खाऊन त्या बिचाऱ्या विचारी प्राण्यालाच जीव जाईस्तोवर मारायची पद्धत सुरू झाली आहे, असे सगळीकडे चालले आहे.\nमराठी गझलेत अनेक गझलकार आपल्या गझलेतून समाजातले अनेक प्रश्न हाताळताना दिसतात. अनेक गझलकार स्त्रीयांची व्यथा आपल्या शेरांमधून मांडतात. जन्म होण्याआधी पासूनच एका स्रीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अकोल्याचे अमित वाघ लिहितात –\nबदलू कसे स्वतःचे गर्भात लिंग आई\nनिष्पाप अर्भकाचा साधा सवाल होता \nआज भारतातले लिंग-गुणोत्तर पाहिले असता वंशाला दिवा हवा म्हणून मुलगा हवा असतो. हाच मुलगा पुढे आई-बापाला वृद्धाश्रमात पाठवतो. जन्म होण्याआधीच गर्भावर अपेक्षांचे ओझे लादले जाते. अमित वाघांचा स्त्रीगर्भाची व्यथा मांडणारा उपरोक्त शेर खूपच ह्रदयस्पर्शी आहे. मरेपर्यंत तिची व्यथा काही केल्या संपत नाही. रविवार असो की एखादा सण असो तिला मात्र कधीच सुट्टी नसते. आयुष्यभर राबून ती आपल्या संसाराला सांधत असते –\nपूर्ण जगाला सुट्टी आहे पण ती अजुनी राबत आहे,\nरांधत आहे, वाढत आहे, आयुष्याला सांधत आहे \nनांदेडच्या संजयकुमार बामणीकर यांचा हा शेर तिची व्यथा अचूकपणे मांडतो. समाजातले प्रश्न देखील अनेक गझलकार आपल्या गझलेत मांडताना दिसतात. गझलेचा प्रसार प्रचार गावखेड्यापर्यंत होत आहे. अनेक लोक गझल लेखनाकडे वळत आहेत. आज सोशल मिडियामुळे लेखनावर कोणाचीही मक्तेदारी राहिलेली नाही. आशयाची तीच ती आवर्तने टाळली गेली आणि माणसाचे खरेखुरे जगणे गझलेत आले तर निश्चितच मराठी गझल सुद्धा मराठी भाषेचे अस्तित्व आहे तोपर्यंत जिवंत राहू शकेल. गझलकार आणि ज्यांच्याविषयी, ज्यांच्यासाठी गझल लिहिली जात आहे, त्यांच्या भाषेत जोपर्यंत ती लिहिली जात नाही तोपर्यंत मराठी गझल वाचकाभिमुख होणार नाही. आपल्या काव्यातील संवेदना व सामाजिक मूल्य वेळोवेळी तपासत राहणे, हे कुठल्याही काळात लिहिणाऱ्या कवी-गझलकाराचे नैतिक कर्तव्य असले पाहिजे. हे कर्तव्य अनेक गझलकार पार पाडताना देखील दिसतात. त्यामुळे मराठी गझलेचे भवितव्य उज्वल आहे.\nलेखक मराठी गझलकार व गझल अभ्यासक आहेत.\n‘वंचितच्या’ राजकीय चमत्काराचे सिंहावलोकन\nवीज मीटर कापून नेणाऱ्या महावितरण अधिकाऱ्यांचा सत्कार करुन ‘वंबआ’च्या वतीने अनोखे आंदोलन\nवीज मीटर कापून नेणाऱ्या महावितरण अधिकाऱ्यांचा सत्कार करुन 'वंबआ'च्या वतीने अनोखे आंदोलन\nआरोग्य मंत्री, जालन्यातील आरोग्य विभागाच्या गलथान कारभारा कडे लक्ष घाला\nजालना - शहरातील जुना जालना भागातील नगरसेवक व शांतता समिती सदस्यांची बैठक दिनांक 13 मे 2021 रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रमजान ...\nमुंबई मॉडेल आणि त्याचे भविष्यकालीन पडसाद\nया सगळ्या घडामोडींचे भविष्यकालीन पडसाद मात्र वेगळे असणार आहेत. कोविड पश्चात मुंबईतुन गरिब व मध्यम वर्गाचे स्थलांतर आता अधिक वेग ...\nअ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी घेतली कोवॅक्सिन लस\nपुणे,दि. १० - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प��रकाश आंबेडकर यांनी आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे, जुने भोसरी रुग्णालय येथे को ...\nकोरोना विरुद्ध लढ्याचा नंदुरबार पॅटर्न\n\"महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नागपुर सारख्या नंदुरबार पेक्षा अधिक प्रगत जिल्हातील अधिका-यांना जे जमले नाही ते डॉ. राजेंद्र भारुड यांच्या सारख्या ...\nपदोन्नती मधील आरक्षण रद्द, ऍड.आंबेडकरांची सरकारवर जहरी टीका \nदि. 7 मे 2021 रोजी महाराष्ट्र राज्य सरकारने जीआर काढून पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णय जाहीर केला आहे. राज्य सेवेत ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/article-152403.html", "date_download": "2021-05-14T08:04:33Z", "digest": "sha1:SBEM6VI2HFW243NGWVQZVBGVU3CSUZ73", "length": 19301, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पाकच्या त्या बोटीबरोबर आणखी एक बोट होती ? | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nइंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूचा दुसरा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह\nमिका सिंगनं गरीबांना दिला मदतीचा हात; मुंबईच्या रस्त्यावर वाटले पैसे\nकोरोना लशीचे 2 वेगवेगळे डोस घेतल्यास काय होईल\nमुलुंड कोविड सेंटरचा ऑक्सिजन बचतीचा नवा पॅटर्न हिट; 50 टक्क्यांपर्यंत होतेय बचत\nकोरोना उपचारात Remdesivir किती प्रभावी पुण्याच्या शास्त्रज्ञाच्या संशोधनाला यश\nआता काय आम्ही गळफास घ्यायचा का' लशीबाबतच्या प्रश्नावर भडकले केंद्रीय मंत्री\nभारतीयांना मिळणार Pfizer, Moderna ची लस पुरवठ्यासाठी सरकारचा रोडमॅप तयार\nफेसबुकवरील नात्यावर ठेवला विश्वास, तरुणीला जंगलात बोलवत 25 जणांनी केला बलात्कार\nमिका सिंगनं गरीबांना दिला मदतीचा हात; मुंबईच्या रस्त्यावर वाटले पैसे\n‘कोरोना फुफ्पुसांना हानी पोहोचवतो आणि राधे मेंदूला’; अभिनेत्यानं उडवली खिल्ली\nमी कशी दिसते, माझा रंग यावर माझा आत्मविश्वास अवलंबून नाही - प्रियांका चोप्रा\nसामान्य मुलगी झाली National Crush; ‘किरिक पार्टी’नं बदललं रश्मिकाचं आयुष्य\nइंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूचा दुसरा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह\nIPL 2021 च्या उर्वरित मॅच होणार नाहीत राजस्थानच्या मालकांचं मोठं वक्तव्य\nमोहम्मद आमीरचं IPL खेळण्यासाठी एक पाऊल पुढे, मुंबईच्या खेळाडूंबद्दल म्हणाला....\n पॅट कमिन्सनं प्रेग्नेंट गर्लफ्रेंडला दिलं 70 कोटींचं गिफ्ट\nकोरोना काळात क्रेडिट कार्डवर लोन घेणं टाळा,हे आहे कारण;पाहा लोनसाठीचे इतर पर्याय\nकाहीच वेळात मोदी सरकार देणार शेतकऱ्यांना गिफ्ट, खात्यात पाठवणार 2000 रुपये\nमोदी सरकार देतंय स्वस्त सोनेखरेदीची संधीबाजारभावापेक्षा कमी दरात विकत घ्या सोनं\nमोदी सरकार देतंय स्वस्त दरात सोनं खरेदीची संधी, पाहा कसा घ्याल या योजनेचा फायदा\nमी कशी दिसते, माझा रंग यावर माझा आत्मविश्वास अवलंबून नाही - प्रियांका चोप्रा\nSummer Super Food: वाचा उन्हाळ्यात पांढरा कांदा खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nसोनूला भेटली भारतातील सर्वात श्रीमंत महिला, तिच्या मदतीने झाला भावुक\n6 मॉडेल्सनी बोटीवर केलं Nude shoot; ऐन रमझानमध्ये तुर्कस्तानात वातावरण तापलं\nExplainer : लशीचा पहिला डोस घेऊन कोरोना झाल्यास दुसरा डोस कधी घ्यावा\nजिवंत व्यक्ती पाण्यात बुडते, पण मृतदेह पाण्यावर का तरंगतो\nProning Explainer : ऑक्सिजन लेव्हल कायम ठेवण्यासाठी पालथं झोपायचं पण नेमकं कसं\nExplainer: ख्रिश्चन, ज्यू, मुस्लिमांचे या एका जागेसाठीच आहेत वाद; काय आहे इतिहास\nकोरोना लशीचे 2 वेगवेगळे डोस घेतल्यास काय होईल\nमुलुंड कोविड सेंटरचा ऑक्सिजन बचतीचा नवा पॅटर्न हिट; 50 टक्क्यांपर्यंत होतेय बचत\nकोरोना उपचारात Remdesivir किती प्रभावी पुण्याच्या शास्त्रज्ञाच्या संशोधनाला यश\n'अंत्यदर्शन करायचं असेल तर 500 रुपये द्या...', टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार\nसामान्य मुलगी झाली National Crush; ‘किरिक पार्टी’नं बदललं रश्मिकाचं आयुष्य\nHBD Manushi Chhillar: या प्रश्नाचं उत्तर देऊन मेडिकल स्टुडंट झाली Miss World\n'भाभीजी घरपर है' फेम सौम्या टंडनने आपल्या हॉट अंदाजाने सर्वांनाच केलं क्लीन बोल्\nपुण्याच्या तरुणाचा इतिहास, Everest वरील 'माऊंट अन्नपूर्णावर यशस्वीपणे केली चढाई\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nसमारंभात महिलेचं मुलासोबत विचित्र कृत्य, Video Viral होताच सोशल मीडियावर ट्रोल\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nVIDEO: जुन्नरमध्ये बिबट्याची दहशत; अचानक समोर आला बिबट्या आणि मग...\n 31 लाखांच्या फॉर्च्युनरमधून विकत होते वांगी; VIDEO पाहून हैराण व्हाल\nपाकच्या त्या बोटीबरोबर आणखी एक बोट होती \nकोरोना उपचारात Remdesivir कितपत प्रभावी पुण्याच्या महिला शास्त्रज्ञाच्या संशोधनाला आलं यश\nभारतीयांना मिळणार Pfizer, Moderna ची लस पुरवठ्यासाठी सरकारचा रोडमॅप तयार\nफेसबुकवरील नात्यावर ठेवला विश्वास, तरुणीला जंगलात बोलवत 25 जणांनी केला बलात्कार\nVIDEO: कोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nआणखी एक नेता हरपला; पी चिदंबरम यांना चप्पल फेकून मारणाऱ्या माजी आमदाराचं कोरोनानं निधन\nपाकच्या त्या बोटीबरोबर आणखी एक बोट होती \n02 जानेवारी : 26/11 च्या हल्ल्याच्या वेळी दहशतवादी ज्या पद्धतीने भारतात घुसले होते तसाच प्रयत्न 31 डिसेंबरच्या रात्री होणार होता पण सतर्क तटरक्षक दलाने तो हाणून पाडला. तटरक्षक दलाने पाकिस्तानकडून आलेल्या एका बोटीला अडवलं होतं पण बोटीवरील चौघांनी बोटीवरच स्फोट घडवून आणला होता. पण याचवेळी दुसरी एक बोटही भारताच्या हद्दीत होती आणि तिचा शोध सुरू आहे अशी माहिती सूत्रांनी IBN नेटवर्कला दिलीय. ही बोट मच्छीमारांच्या बोटींबरोबर मिसळल्यामुळे तिला त्या दिवशी शोधता आलं नाही असंही सांगण्यात आलंय.\nगुजरातच्या समुद्रात एक मोठा अतिरेकी हल्ल्याचा कट उधळून लावण्यात तटरक्षक दलाला यश आलंय. पोरबंदरच्या समुद्रात तटरक्षक दलाच्या दक्षतेमुळे अतिरेकी हल्ल्याचा हा कट फिस्कटला. हा सर्व प्रकार 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीच्या मध्यरात्री घडला. कराचीहून निघालेल्या एका मच्छिमारी बोटीनं अरबी समुद्रात भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. तब्बल 8 किलोमीटर आतमध्ये ही बोट आली होती. या बोटीवर 4 लोक आणि मोठ्या प्रमाणात स्फोटकं होती. तटरक्षक दलानं या बोटीला चौकशीसाठी थांबण्याचा इशारा दिला. पण या बोटीनं वेगानं भारताच्या हद्दीबाहेर जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सुमारे तासभर तटरक्षक दलानं या बोटीचा पाठलाग केला. तसंच इशार्‍यादाखल गोळीबारही केला. त्यानंतर ही पाकिस्तानी बोट थांबली. पण, या बोटीवरचे कर्मचारी खालच्या भागात लपले आणि त्यांनी बोट पेटवून दिली. त्यानंतर बोटीचा स्फोट झाला. ती बोट जागेवरच बुडालीय. पण हा पाठलाग सुरू असताना आणखी एक बोट भारतीय हद्दीत घुसली होती असा दावा 'टाईम्स ऑफ इंडिया' या वृत्त पत्राने केलाय. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार या बोटीसोबतच ही बोट भारताच्या दिशेनं येत होती. जेव्ह�� तटरक्षक दलाने पहिली बोट अडवली आणि त्यानंतर बोटीत स्फोट झाला हे पाहून या बोटीने आपला मार्ग बदलला. ती बोट पुन्हा पाकिस्तानच्या समुद्राच्या हद्दीत दाखल झाली. या दुसर्‍या बोटीबद्दल माहिती मिळवण्याचं काम सुरू आहे. दहशतवादी पुन्हा एकदा 26/11 प्रमाणे हल्ला करण्याच्या तयारीत होते अशी माहितीही सूत्रांनी दिली. या प्रकारानंतर भारतातील सर्व समुद्र किनार्‍यावर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.\nइंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूचा दुसरा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह\nकोरोना काळात क्रेडिट कार्डवर लोन घेणं टाळा,हे आहे कारण;पाहा लोनसाठीचे इतर पर्याय\nमिका सिंगनं गरीबांना दिला मदतीचा हात; मुंबईच्या रस्त्यावर वाटले पैसे\nपप्पू यादव ठरले मित्राच्या प्रेमातील व्हिलन, 32 वर्षांपुर्वीच्या अपहरणाची कहाणी\nकोरोनामध्ये जीवंतपणीच करवून घेतले स्वत:वर अंत्यसंस्कार;75 हजार रुपये केले खर्च\nकोरोनाला हरवल्यानंतरही महिलेची जीवनमृत्यूशी झुंज; जीव वाचला पण गमावला 'चेहरा'\nकोरोनानंतर किती काळ अँटीबॉडीज् राहतात\nअमिताभ बच्चन यांच्यावर गंभीर आरोप; नाकारला BIG B यांचा मदतनिधी\n'आणि पुढच्याचं दिवशी तो आम्हाला सोडून गेला', पुष्कर जोग झाला भावुक\nसोनाली कुलकर्णी देतेय फिटनेसचे धडे; पाहा अभिनेत्रीचं Hot workout\nIPL स्पर्धा रद्द झाली तरी वॉर्नर, स्मिथ, कमिन्सला मिळणार पूर्ण पगार\n टीम पेननं दिला 'या' खेळाडूला पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokvruttant.com/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%AF/", "date_download": "2021-05-14T06:47:16Z", "digest": "sha1:XYZ5UVFK43CABAGSAXEIQ3W7TLBX5BZA", "length": 9406, "nlines": 54, "source_domain": "lokvruttant.com", "title": "सुप्रीम कोर्टाचा निर्णय ! आता होणार ‘हायब्रिड’ पद्धतीने सुनावणी – Lokvruttant", "raw_content": "\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्�� राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\n आता होणार ‘हायब्रिड’ पद्धतीने सुनावणी\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम March 7, 2021\nनवी दिल्ली : गेल्या वर्षी कोरोना महामारीच संकट आल्याने या पार्श्वभूमीवर अनेक क्षेत्रावर परिणाम झाला आहे. तर याचा भारतीय न्यायव्यवस्थेच्या कामकाजावरही परिणाम झालेला दिसून येतो. तसेच कोरोना काळात कोर्टाची सुनावणीही ऑनलाईन स्वरूपात होत असताना आता मात्र हायब्रिड पद्धतीने सुनावणी घेण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टात घेण्यात आला. प्रारंभी प्रायोगिक तत्वावर ही पद्धत अवलंबली जाणार असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे.\nतर ही पद्धती कालांतराने ती नियमित करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. कोरोना दरम्यान परिस्थिती आणि बार असोसिएशनने केलेल्या शिफारशींनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ज्या प्रकरणांमध्ये वादी-प्रतिवादी अधिक असतील, अशा वेळी चालू रेकॉर्ड एक वकील आणि एक काऊन्सेल वादी-प्रतिवादी यांनाच न्यायालय कक्षात प्रवेशाची परवानगी आहे. न्यायालय कक्षात पाळायची स्वतंत्र नियम देखील सुप्रीम कोर्टाकडून जारी करण्यात आले आहे.\n*नेमकं हायब्रिड म्हणजे काय* सुप्रीम कोर्टात ऑनलाईन सुनावणी होणाऱ्या अनेक प्रकरणांमध्ये प्रत्यक्ष सुनावणी करण्याची मागणी करण्यात आली होती. यावरून बार असोसिएशनने केलेल्या काही शिफारशी सर्वोच्च न्यायालयाने विचारात घेऊन त्यानुसार ही नवी पद्धती तयार केली आहे. यानुसार येत्या १५ मार्चपासून दर मंगळवार, बुधवार आणि गुरुवार या तीन दिवशी कोर्टासमोर होणाऱ्या अंतिम सुनावणी आणि नियमित प्रकरणांची सुनावणी हायब्रिड पद्धतीने आणि या प्रकरणांमध्ये बाजू मांडणाऱ्या वकिलांची संख्या २० पेक्षा कमी असेल, तर सोमवार आणि शुक्रवारी होणाऱ्या सुनावणी या नेहमीप्रमाणे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारेच म्हणजे ऑनलाईन होणार आहे. ज्यामध्ये या प्रकरणांमध्ये वकिलांची संख्या २० पेक्षा जास्त असेल.\nपोलीस कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे वाचले 70 वर्षीय आजीबाईचे प्राण\nजेष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचे पुण्यात निधन\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंद्रपूर जम्मू-काश्मीर जळगाव ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी दिल्ली ���वी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पनवेल पश्चिम महाराष्ट्र पालघर पुणे प्रतिमा बीड भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रायगड वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AF%E0%A5%AB", "date_download": "2021-05-14T08:26:11Z", "digest": "sha1:27CD7V6YVVW72437I6UBCOFYDJ7MYKEF", "length": 3338, "nlines": 40, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. १७९५ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक\nदशके: १७७० चे - १७८० चे - १७९० चे - १८०० चे - १८१० चे\nवर्षे: १७९२ - १७९३ - १७९४ - १७९५ - १७९६ - १७९७ - १७९८\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\nमे १५ - नेपोलियन बोनापार्टने मिलान जिंकले.\nनोव्हेंबर २ - जेम्स पोक, अमेरिकेचा अकरावा राष्ट्राध्यक्ष.\n१३ ऑगस्ट - पुण्यश्लोक राणी अहिल्याबाई होळकर, इंदूरची राणी.\nजून ८ - लुई सतरावा, फ्रांसचा राजा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २३ मार्च २०१८ रोजी २१:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://m.transliteral.org/pages/z180304204125/view", "date_download": "2021-05-14T06:19:55Z", "digest": "sha1:7R255MIWQPL7ODGXL3MYW2R2P24COVTO", "length": 17772, "nlines": 105, "source_domain": "m.transliteral.org", "title": "ऋषभगीता - अध्याय दुसरा - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|ऋषभगीता|\nऋषभगीता - अध्याय दुसरा\nभीष्म म्हणाले, त्या सर्व ऋषींमध्ये श्रेष्ठ असलेला ॠषभ नावाचा विप्रश्रेष्ठ हसल्यासारखे करुन म्हणाला, ॥१॥\nनृपश्रेष्ठा, पूर्वी एकदा मी तीर्थाटन करीत असताना नर- नारायणांच्या दिव्य आश्रमात गेलो. ॥२॥\nत्या ठिकाणी ते बदरी नावाचे तीर्थ तसेच वैहायस डोह आहे. आणि राजा, जिथे हयग्रीव अविनाशी अशा वेदांचे पठन करतो. ॥३॥\nआधी त्या डोहात पितरांचे व देवांचे यथाविधी तर्पण केले व नंतर आश्रमात गेलो. ॥४॥\nया आश्रमात नर व नारायण हे दोन ऋषी नित्य वास्तव्य करतात. जवळच असलेल्या आश्रमात मी काही काळ वास्तव्य करण्यासाठी गेलो. ॥५॥\nतेथे वल्कल व अजिन परिधान केलेला, खूप उंच व कृश असा तनु नावाचा तपोधन ऋषी येत असलेला मला दिसला. ॥६॥\nमहाबाहो, हा ऋषी सामान्य पुरुषांच्या आठ पट उंच होता. इतका विलक्षण कृश पुरुष कधीही पाहिलेला नाही. ॥७॥\nराजर्षि, त्याचा देह करंगळीप्रमाणे कृश होता. त्याची मान, हात, पाय तसेच केसही अद्‍भुत होते. ॥८॥\nत्याचे मस्तक, नेत्र आणि कानही त्याच्या शरीराला अनुकूल होते. हे राजा, त्याची वाणी तसेच वागणे सामान्य होते. ॥९॥\nत्या कृश विप्राला पाहून मी घाबरतो व अतिशय अस्वस्थ झालो. त्याच्या चरणांना वंदन करुन, हात जोडून मी समोर उभा राहिलो. ॥१०॥\nहे राजा, माझे नाव, गोत्र, पित्याचे नाव मी त्याला सांगितले. आणि त्याने दाखविलेल्या आसनावर मी हळूच बसलो. ॥११॥\nनंतर धर्मवेत्त्या पुरुषांमधे श्रेष्ठ असलेल्या त्या तनुऋषीने ऋषींच्या सभेत धर्म व अर्थाने युक्त अशा विषयाचे विवेचन केले. ॥१२॥\nतनु हे विवेचन करीत असतानाच भूरिद्युम्नाचा पिता, कीर्तिमान, ऐश्वर्यसंपन्न राजा वीरद्युम्न आपल्या सैन्यासह अश्वारुढ होऊन तेथे आला. अतिशय खिन्न असलेल्या त्या राजाला अरण्यात बेपत्ता झालेल्या आपल्या पुत्राचे सतत स्मरण होत होते. ॥१३-१४॥\n‘इथे माझा पुत्र दिसेल’ , ‘इथे माझा पुत्र दिसेल ’ , अशी उत्कट आशा धरुन तो राजा वनात संचार करीत होता. ॥१५॥\n‘माझा धर्मनिष्ठ पुत्र अरण्यात नाहीसा झाला. तो मला भेटणे अशक्य आहे. पण माझ्या अमर्याद आशेने मला घेरुन टाकले आहे. माझे मरण खरोखरच जवळ आले आहे.’ असे तो स्वत:शीच पुटपुटत होता. ॥१६-१७॥\nत्याचे हे बोलणे ऐकून मुनिश्रेष्ठ भगवान्‍ तनूने मान खाली घातली. आणि थोडावेळ ध्यानमग्न झाला. ॥१८॥\nतनु ध्यानमग्न आहे असे पाहून अस्वस्थ झालेला वीरद्युम्न राजा अतिशय दीनवाणेपणाने हलक्या आवाजात मुनीला उद्देशून पुन्हा पुन्हा म्हणाला, ॥१९॥\nदेवर्ष, आशेपेक्षाही दुर्लभ व सर्वव्यापक असे काय आहे हे माझ्यासाठी रहस्य ठेवायचे नसेल तर कृपा करुन आपण हे मला सांगा. ॥२०॥\nतुझ्या पुत्राचे नशीब खडतर असल्यामुळे बालिश बुध्दीने त्याने पूर्वी एका श्रेष्ठ महर्षीचा अपमान केला होता. ॥२१॥\nराजा, तुझ्या पुत्राकडे सुवर्णकलश व वल्कलांची मागणी केली असता ती पूर्ण न करता त्याने त्याचा अपमान केला. ॥२२॥\nहे ऐकून, त्या सर्व जगाला आदरणीय असलेल्या मुनीला अभिवान करुन हे राजा, तुझ्याप्रमाणेच श्रान्त व क्षीण झालेला तो बसला. ॥२३॥\nनंतर त्या महर्षीने अर्घ्य व पाद्योदक आणले आणि वनात उचित असलेल्या विधीने त्याने ते सर्व राजाला अर्पण केले. ॥२४॥\nहे पुरुषश्रेष्ठा, नंतर सप्तर्षी ध्रुवाच्या भोवाती असतात त्याप्रमाणे ते सारे विरद्युम्न राजाच्या भोवती बसले. ॥२५॥\nतिथे त्यांनी त्या पराक्रमी राजाला आश्रमात येण्याचे प्रयोजन विचारले. ॥२६॥\nराजा म्हणाला, मी वीरद्युम्न राजा म्हणून सर्व जगात विख्यात आहे. भूरिद्युम्न नावाच्या माझ्या बेपत्ता झालेल्या पुत्राच्या शोधासाठी मी वनात आलो आहे. ॥२७॥\nकुठेही दिसत नाही. म्हणून त्याला शोधण्यासाठी मी हिंडतो आहे. ॥२८॥\nऋषभ म्हणाला, राजा असे बोलल्यावर तो मुनी मान खाली घालून शांत बसला. त्याने राजाला काही अंतर दिले नाही. ॥२९॥\nमागे दीर्घकाल तपश्चर्या करणारा एक विप्र मनात आशा बाळगून त्या राजाकडे गेला असताना त्याने त्या ब्राह्माणाला विशेष मानाने वागविले नाही. ॥३०॥\nतेव्हापासून ‘काही झाले तरी राजांकडून कशाचाही स्वीकार, करणार नाही. आणि अन्य वर्णीयांकडूनही काही घेणार नाही,’ असा निर्धार त्याने केला.॥३१॥\n‘मनात ठाण मांडून राहिलेला आशा लहान-थोर प्रत्येकाला धडपडायला भाग पाडते. म्हणून मी तिलाच संपवतो असा त्याने निश्चय केला. ॥३२॥\nराजा म्हणाला, भगवान्‍, आपण धर्म व अर्थ जाणता. अमर्याद आशा करणार्‍या आणि तिच्या पूर्ण तावडीत सापडलेल्या माणसाप्रमाणे दुर्लभ या जगात काय आहे \nऋषभ म्हणाला, तेव्हा त्या कृश शरीराच्या तनुची जागृत होऊन ��ाजाला सर्व स्मरण देण्याच्या इच्छॆने तो विप्र म्हणाला, ॥३४॥\nराजा, आशा बाळगणार्‍या माणसाप्रमाणे जगात अन्य काहीही नाही. आशेच्या दुर्लभतेमुळे मला राजांची याचना करणे भाग पडले. ॥३५॥\nराजा म्हणाला, विप्रश्रेष्ठ, कृश व अकृश कोणाला म्हणावे ते आपल्या बोलण्याने मला समजते. आशेने ध्यास घेतलेल्या गोष्टी दुर्लभ असतात. हे मी वेदवाक्यांप्रमाणे मानले आहे. ॥३६॥\nहे प्रज्ञावंत व्दिजश्रेष्ठ , माझ्या मनातील शंका मी विचारतो. आपण तिचे यथायोग्य निराकरण करावे. ॥३७॥\nभगवन्‍, आपल्यापेक्षाही कृश काय आहे जर हे रहस्य नसेल तर मला स्पष्ट करुन सांगा. ॥३८॥\nकृशतनु म्हणाला, जो याचक धैर्याने संपन्न असेल तो दुर्लभ असेल वा नसेल, पण जो याचकाची अवहेलना करीत नाही असा पुरुष मात्र अतिशय दुर्लभ आहे. ॥३९॥\nयाचकाचा प्रथम सत्कार करुन नंतर आपल्या सामर्थ्याप्रमाणे त्याला दान न देणार्‍या पुरुषावर तसेच सर्वच माणसांवर वर्चस्व गाजविणारी आशा माझ्यापेक्षाही कृश आहे. ॥४०॥\nएकुलता एक पुत्र नष्ट झाल्यावर वा देशांतरी गेल्यावर त्याची कुशलवार्ता न जाणणार्‍या पित्याची आशा माझ्यापेक्षा अधिक कृश आहे. ॥४१॥\nराजा, संततीसाठी तळमळणार्‍या स्त्रियांची, पुत्रासाठी असलेली वृध्दांची तसेच धनिकांची आशा माझ्यापेक्षाही कृश आहे. ॥४२॥\nऋषभ म्हणाला, राजा, तेव्हा हे ऐकून त्या राजाने आपल्या स्त्रियांसमवेत त्या व्दिजश्रेष्ठाला साष्टांग प्रणिपात केला. ॥४३॥\nराजा म्हणाला, भगवन्‍, मी विनंती करतो मला पुत्राचा सहवास हवा आहे. हे विप्रा, ज्याची इच्छा असेल ती गोष्टा यथाविधी मागा. ॥४४॥\nऋषभ म्हणाला, तो कमळाप्रमाणे डोळे असलेला राजा त्याला म्हणाला की ‘ आपण जे सांगितले ते अगदी सत्य आहे. त्यात काही खोटे नाही.’ ॥४५॥\nतेव्हा धर्मनिष्ठ तापसांमध्ये श्रेष्ठ असलेल्या भगवान तनुने हसून आपल्या तप व ज्ञानाच्या सामर्थ्याने तत्क्षणी त्याच्या पुत्राला तिथे आणले. ॥४६॥\nराजाच्या पुत्राला तिथे आणून, राजाची निर्भत्सना करुन, धर्मनिष्ठांमध्ये श्रेष्ठ असलेल्या तनुने त्याला आपल्या धर्माचे ज्ञान करुन दिले.॥४७॥\nआपल्या दिव्य व अद्‌भुत स्वरुपाचे दर्शन दिल्यावर, पापरहित व क्रोधरहित असा तो मुनी वनाच्या जवळ संचार करु लागला. ॥४८॥\nराजा, हे सर्व मी प्रत्यक्ष पाहिजे व ऐकले आहे. तेव्हा या कमालीच्या कृश आशेचा तू लवकरात लवकर त्याग क���. ॥४९॥\nभीष्म म्हणाले, महात्मा ऋषभाने असा उपदेश केल्यावर सुमित्राने अत्यंत कृश अशा आशेचा तत्क्षणी त्याग केला. ॥५०॥\nयुधिष्ठिरा, माझे हे विवेचन ऐकल्यावर तू सुध्दा हिमालय पर्वताप्रमाणे स्थिर राहा. ॥५१॥\nसंकटकाळी विचारणारा, पाहणारा तूच आहेस. माझे हे बोलणे ऐकल्यावर आता तू मनस्ताप करुन घेऊ नकोस. ॥५२॥\n॥ ऋषभगीता समाप्त ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_781.html", "date_download": "2021-05-14T07:52:09Z", "digest": "sha1:XMBNNDZ5JDUAVQF7VBPSJC5AJI73WDTW", "length": 18891, "nlines": 306, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "ताडोबात वाघ आढळला मृतावस्थेत | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nताडोबात वाघ आढळला मृतावस्थेत\nचंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मोहुर्ली बफर वनपरिक्षेत्रालगत अर्जुनी गावालगत शेतात वाघ मृतावस्थेत आढळला आहे. सदर घटना मंगळवा...\nचंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मोहुर्ली बफर वनपरिक्षेत्रालगत अर्जुनी गावालगत शेतात वाघ मृतावस्थेत आढळला आहे. सदर घटना मंगळवारी सकाळी साडे दहा वाजता उघडकीस आली. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मुधोली नियत क्षेत्रातील अर्जुनी गावालगत भानुसखिंडीपासून सुमारे २०० मीटर अंतरावरील प्रल्हाद किटे यांच्या शेत शिवारात वाघ मृतावस्थेत आढळला. याबाबतची माहिती ताडोबा प्रशासनाला मिळाल्यावर घटनास्थळी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी व कर्मचारी हजर झाले होते. मृतावस्थेत आढळलेला ३ वर्षांचा नर वाघ असून त्याचे सर्व अवयव शाबूत असल्याची माहिती ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली. दरम्यान दोन वाघांच्या झुंजीत त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअनावश्यक गर्दी नियंत्रणासाठी कोपरगाव प्रशासन उतरले रस्त्यावर\nकोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव शहरात महसूल, पोलिस आणि कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी संयुक्तपणे खरेदी विक्री केंद्रावर...\nदहेगाव(बोलका)प्राथमिक केंद्रात सोशल डिस्टंसिंगचा नियम धाब्यावर ;पोलिस मोबाईल बघण्यात व्यस्त\nकोपरगाव प्रतिनिधी-सध्या कोरोनाने घातलेले थैमान बेडची अनुपलब्धता,अॉक्सीजन आणि रेमडेसिवीर अभावी प्राणास मुकलेली माणसे आणि आरोग्य व...\nराजस्थानी व्यापार्‍याच्या पाटण तालुक्यातील घरावर दहशतवाद विरोधी प��काचा छापा; 103 किलो स्फोटके जप्त\nसातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्हा दहशतवाद विरोधी पथकाने बुधवारी रात्री आठच्या सुमारास गोविंदसिंह बाळुसिंग राजपूत (वय 45, सध्या रा. तारळे) य...\nलॉकडाउनमुळे गटई कामगारांवर उपासमारीची पाळीअनेकांनी कुटुंबासह संपवले आयुष्य: तरीही आमचे लोकप्रतिनिधी भाजतायत राजकीय पोळी\nबुलडाणा:पुरुषोत्तम बोर्डे : गटई कामगारांचे हातावरचे पोट आहे. मी सुद्धा एका गटई कामगाराचा मुलगा आहे,मी स्वतः गटई कामगार बांधवां...\nरुग्णसेवेत कमतरता आढळल्यास गय केली जाणार नाही -आमदार आशुतोष काळे\nकोपरगाव प्रतिनिधी :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची दाहकता मोठी असून दररोज शेकडो कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,���ू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nताडोबात वाघ आढळला मृतावस्थेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/vidhansabha-2019/cm-uddhav-thackeray-in-vidhan-parishad-answer-to-shivsena-mla-154162.html", "date_download": "2021-05-14T07:20:49Z", "digest": "sha1:CEXZMLABPNQWWK3DE3O77I2KMIHGSM2S", "length": 16211, "nlines": 251, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "उद्धव ठाकरेंचं विधिमंडळात पहिलं उत्तर Uddhav Thackeray in Vidhan Parishad | TV9 Marathi", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nमराठी बातमी » विधानसभा 2019 » शिवसेना आमदाराचा प्रश्न, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं विधिमंडळात पहिलं उत्तर\nशिवसेना आमदाराचा प्रश्न, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं विधिमंडळात पहिलं उत्तर\nशिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी अकोल्यातील शिवणी विमानतळाच्या विस्तारीत धावपट्टीचा मुद्दा सदनात मांडला होता\nदिनेश दुखंडे, टीव्ही 9 मराठी, नागपूर\nनागपूर : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पहिलंच अधिवेशन होत आहे. नागपुरात होत असलेल्या सहादिवसीय हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत आमदाराने उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर दिलं. उद्धव ठाकरे यांचं हे विधिमंडळातील पहिलंच उत्तर (CM Uddhav Thackeray in Vidhan Parishad) ठरलं आहे.\nशिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी अकोल्यातील शिवणी विमानतळाच्या विस्तारीत धावपट्टीचा मुद्दा सदनात मांडला. विमानतळासंबंधीचा हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचं बाजोरिया यांनी सांगितलं. गोपीकिशन बाजोरिया हे अकोला-वाशिम-बुलडाणा मतदारसंघातून शिवसेनेचे विधानपरिषदेवरील आमदार आहेत.\n‘शिवणीमधील विमानतळच्या विस्तारित धावपट्टीच्या प्रश्नाबाबत मी माहिती घेतली आहे. मी माझ्या दालनात बैठक घेतो आणि या प्रश्नावर मार्ग काढतो’, असं उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं. आता, शिवणीतील विस्तारीत धावपट्टीच्या प्रश्नावर ठाकरे सरकार काय तोडगा काढणार, याकडे अकोलावासियांचं लक्ष लागलं आहे.\nभाजप आमदार नागपुरात संघाच्या ‘शाळे’त, नितेश राणे, विखे, गणेश नाईकही हजर\nहिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. सोमवारी सावकरांच्या मुद्द्यावर पहिला दिवस विरोधकांनी गाजवला होता. त्यानंतर काल शेतकरी कर्जमाफीसह इतर मुद्द्यांवर विरोधकांनी गोंधळ घातल्याने कामकाज तहकूब झालं. भाजपने विधान भवन परिसरात शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरुन जोरदार घोषणाबाजी केली.\nदरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज आमदारांशी संवाद साधणार आहेत. शरद पवार यांच्या नागपुरातील ‘देवगिरी’ निवासस्थानी ते आमदारांशी संवाद साधणार आहेत. भाजप आक्रमक झाल्याने आता पवार आपली खेळी खेळणार आहेत. ते आज केवळ राष्ट्रवादीच्या आमदारांशी संवाद साधून नेमकी काय रणनीती आखणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\n‘लेमन टी’चे 5 फायदे\nतुळस खा रोग पळवा\nप्लाझ्मा कधी दान करू शकता\nPF काढताना ‘या’ चुका टाळा\nमराठा आरक्षणासाठी केंद्राप्रमाणेच फेरविचार याचिका दाखल करा; संभाजीराजेंचं मुख्यमंत्र्यांना पत्रं\nMonsoon Update | अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार, येत्या 24 तासात चक्रीवादळात रुपांतर\nMonsoon Update | राज्यात आजपासून 4 दिवस पावसाचा इशारा\nअरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार, येत्या 24 तासात चक्रीवादळात रुपांतर, महाराष्ट्रात कुठे काय परिणाम\nमहाराष्ट्र 4 hours ago\nSpecial Report | राज्यात कोणत्या जिल्ह्यात किती मृत्यूदर\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोपरगावमध्ये कोरोना रुग्णांची ईद, कोरोना सेंटरमध्येच नमाज\nLIVE | कोल्हापूर गोकूळ दूध संघाच्या अध्यपदाची आज होणार निवड, दुपारी 1 वाजता घोषणा\nसलमान खानच्या ‘राधे’वर बहिष्काराची मागणी, सोशल मीडियावर ट्रेंड होतोय #BoycottRadhe, जाणून घ्या कारण\n‘जामतारा’ वेब सिरिज पाहून मुंबईच्या टोळीने प्लॅन आखला, लोणावळ्यात बसून अमेरिकेतील नागरिकांची लूट\nHeadline | 12 PM | मुंबईत पेट्रोल 98.65 रुपये प्रति लिटर\nअख्खं गाव सुतकात, तरुण जिद्दीला पेटले, लोकप्रतिनिधींच्या नाकावर टिच्चून को���्हिड सेंटर उभारलं\nअन्य जिल्हे14 mins ago\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्य न्यायाधीशांच्या भेटीसाठी हायकोर्टात; कारण गुलदस्त्यात\nऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाची टीम, संघात रोहित-विराट-धोनीला स्थान नाही, रिषभ पंतकडे कर्णधारपदाची धुरा\nProtein foods : तंदुरुस्त राहण्यासाठी ‘या’ 5 प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन करा \nफोटो गॅलरी42 mins ago\nमराठी न्यूज़ Top 9\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्य न्यायाधीशांच्या भेटीसाठी हायकोर्टात; कारण गुलदस्त्यात\nAkshaya Tritiya 2021 | अक्षय्य तृतीयेला 100 कोटींची उलाढाल होणाऱ्या जळगावात यंदा सोने खरेदी ठप्प\nअन्य जिल्हे52 mins ago\nअख्खं गाव सुतकात, तरुण जिद्दीला पेटले, लोकप्रतिनिधींच्या नाकावर टिच्चून कोव्हिड सेंटर उभारलं\nअन्य जिल्हे14 mins ago\nमराठा आरक्षणासाठी केंद्राप्रमाणेच फेरविचार याचिका दाखल करा; संभाजीराजेंचं मुख्यमंत्र्यांना पत्रं\n‘जामतारा’ वेब सिरिज पाहून मुंबईच्या टोळीने प्लॅन आखला, लोणावळ्यात बसून अमेरिकेतील नागरिकांची लूट\nProtein foods : तंदुरुस्त राहण्यासाठी ‘या’ 5 प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन करा \nफोटो गॅलरी42 mins ago\nVIDEO | मामाचा फोन घेतला नाही, कॉलबॅक राहिला, दुसऱ्या दिवशी मामा गेला, पुष्कर जोग बोलता बोलता रडायला लागला\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोपरगावमध्ये कोरोना रुग्णांची ईद, कोरोना सेंटरमध्येच नमाज\nLIVE | कोल्हापूर गोकूळ दूध संघाच्या अध्यपदाची आज होणार निवड, दुपारी 1 वाजता घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=213&Itemid=405&limitstart=3&fontstyle=f-smaller", "date_download": "2021-05-14T06:14:45Z", "digest": "sha1:QBOXI3WZQ7NGLKGM37EMT2OOYDALGHRO", "length": 4179, "nlines": 42, "source_domain": "saneguruji.net", "title": "मिरी", "raw_content": "शुक्रवार, मे 14, 2021\n'शेजारच्या मुलींना त्यांची आई शिकविते, पण मला कोण शिकविणार परंतु ती जंमत कुठे आहे परंतु ती जंमत कुठे आहे \nकृपारामने आपले खिशातून काही तरी काढले. काय होते ते \n माऊचे पिलू. हे काय आणलेत कसे आहे छान \n'घे तुला, त्याला कुशीत निजव. तुला ऊब मिळेल.'\n'परंतु आत्याबाई मारील त्याला.'\n ते लपून का राहील आणि त्याला दूध कोठले घालू आणि त्याला दूध कोठले घालू असू दे, पण मला आवडले आहे हे माऊचे पिलू. कसे छान आहे असू दे, पण मला आवडले आहे हे माऊचे पिलू. कसे छान आहे घुरघूर करते आहे बघा. नेऊ मी घुरघूर करते आहे बघा. नेऊ मी \n'ने, उद्या भेटशील ना \n'हो. मी तर तुम्हांला रोज बघत असते. तुमचेच म��झ्याकडे लक्ष नसते. तुमचे आपले दिवे लावण्याकडे लक्ष.'\n'आता तुझ्याकडेही माझे लक्ष राहील.'\nतो दिवे लावणारा गेला. माऊचे पिल्लू हातात घेऊन मिरी गुपचूप वर गेली. तिने आपल्या अंथरुणात ते ठेवले. खानावळ गजबजली, कोणी पानात भात टाकला होता. मिरीने पान उचलताना तो भात पटकन् एका वाटीत घातला. तो दहीभात होता. तिने वरती माऊच्या पिलाला तो नेऊन दिला. पुन्हा ती खाली आली. तिने सारे काम केले. माऊची वाटीही तिने विसळली. सारे काम झाल्यावर जेवून ती खिडकीजवळच्या आपल्या अंथरुणात येऊन बसली. पिलू तिने जवळ घेतले.\n'कुठे आहे तुझी आई माझी आई नाही. तुझी आई नाही. आपण सारखी आहोत. नीज हो माझ्याजवळ.' त्या पिल्लाला जवळ घेऊन ती निजली.\nदुसर्‍या दिवशी ते पिलू घरात हिंडू लागले. आत्याबाई ओरडली. 'कोठून आले हे पिलू ' तिने विचारले. मिरी बोलली नाही. परंतु सायंकाळी निराळाच प्रकार झाला. मिरीने लवकर दूध आणले होते. ते पिलू कोठे तरी 'म्यांव' करीत होते. आत्याबाईच्या पायात ते आले नि आत्याबाई पडल्या. त्या संतापल्या. त्यांनी ते पिलू संतापाने उचलले \nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-183245.html", "date_download": "2021-05-14T08:20:52Z", "digest": "sha1:YFPXNACDA3M54XGGGKSXGVQHLSSEMS2O", "length": 19698, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "हंडी लागली, पण गोविंदा काही थर लावेना ! | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nधोनीबरोबर 10 वर्षांपूर्वी घडली होती घटना, इंग्लंडच्या खेळाडूनं कबूल केला गुन्हा\n'अश्लील दृश्य करणार नाही’; टीव्ही अभिनेत्रीनं दिला अल्ट बालाजीला नकार\nअक्षय्य तृतीयेला लग्न झाल्यास खबरदार, गमवावी लागेल सरकारी नोकरी\nइंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूचा दुसरा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह\nअक्षय्य तृतीयेला लग्न झाल्यास खबरदार, गमवावी लागेल सरकारी नोकरी\nकोरोना उपचारात Remdesivir किती प्रभावी पुण्याच्या शास्त्रज्ञाच्या संशोधनाला यश\nआता काय आम्ही गळफास घ्यायचा का' लशीबाबतच्या प्रश्नावर भडकले केंद्रीय मंत्री\nभारतीयांना मिळणार Pfizer, Moderna ची लस पुरवठ्यासाठी सरकारचा रोडमॅप तयार\n'अश्लील दृश्य करणार नाही’; टीव्ही अभिनेत्रीनं दिला अल्ट बालाजीला नकार\nमिका सिंगनं गरीबांना दिला मदतीचा हात; मुंबईच्या रस्त्यावर वाटले पैसे\n‘कोरोना फुफ्पुसांना हानी पोहोचवतो आणि राधे मेंदूला’; अभिनेत्यानं उडवली खिल्ली\nमी कशी दिसते, माझा रंग यावर माझा आत्मविश्वास अवलंबून नाही - प्रियांका चोप्रा\nधोनीबरोबर 10 वर्षांपूर्वी घडली होती घटना, इंग्लंडच्या खेळाडूनं कबूल केला गुन्हा\nइंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूचा दुसरा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह\nIPL 2021 च्या उर्वरित मॅच होणार नाहीत राजस्थानच्या मालकांचं मोठं वक्तव्य\nमोहम्मद आमीरचं IPL खेळण्यासाठी एक पाऊल पुढे, मुंबईच्या खेळाडूंबद्दल म्हणाला....\nकोरोना काळात क्रेडिट कार्डवर लोन घेणं टाळा,हे आहे कारण;पाहा लोनसाठीचे इतर पर्याय\nकाहीच वेळात मोदी सरकार देणार शेतकऱ्यांना गिफ्ट, खात्यात पाठवणार 2000 रुपये\nमोदी सरकार देतंय स्वस्त सोनेखरेदीची संधीबाजारभावापेक्षा कमी दरात विकत घ्या सोनं\nमोदी सरकार देतंय स्वस्त दरात सोनं खरेदीची संधी, पाहा कसा घ्याल या योजनेचा फायदा\nमी कशी दिसते, माझा रंग यावर माझा आत्मविश्वास अवलंबून नाही - प्रियांका चोप्रा\nSummer Super Food: वाचा उन्हाळ्यात पांढरा कांदा खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nसोनूला भेटली भारतातील सर्वात श्रीमंत महिला, तिच्या मदतीने झाला भावुक\n6 मॉडेल्सनी बोटीवर केलं Nude shoot; ऐन रमझानमध्ये तुर्कस्तानात वातावरण तापलं\nExplainer : लशीचा पहिला डोस घेऊन कोरोना झाल्यास दुसरा डोस कधी घ्यावा\nजिवंत व्यक्ती पाण्यात बुडते, पण मृतदेह पाण्यावर का तरंगतो\nProning Explainer : ऑक्सिजन लेव्हल कायम ठेवण्यासाठी पालथं झोपायचं पण नेमकं कसं\nExplainer: ख्रिश्चन, ज्यू, मुस्लिमांचे या एका जागेसाठीच आहेत वाद; काय आहे इतिहास\nअक्षय्य तृतीयेला लग्न झाल्यास खबरदार, गमवावी लागेल सरकारी नोकरी\nकोरोना लशीचे 2 वेगवेगळे डोस घेतल्यास काय होईल\nमुलुंड कोविड सेंटरचा ऑक्सिजन बचतीचा नवा पॅटर्न हिट; 50 टक्क्यांपर्यंत होतेय बचत\nकोरोना उपचारात Remdesivir किती प्रभावी पुण्याच्या शास्त्रज्ञाच्या संशोधनाला यश\n'अश्लील दृश्य करणार नाही’; टीव्ही अभिनेत्रीनं दिला अल्ट बालाजीला नकार\nसामान्य मुलगी झाली National Crush; ‘किरिक पार्टी’नं बदललं रश्मिकाचं आयुष्य\nHBD Manushi Chhillar: या प्रश्नाचं उत्तर देऊन मेडिकल स्टुडंट झाली Miss World\n'भाभीजी घरपर है' फेम सौम्या टंडनने आपल्या हॉट अंदाजाने सर्वांनाच केलं क्लीन बोल्\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nसमारंभात महिलेचं मुलासोबत विचित्र कृत्य, Video Viral होताच सोशल मीडियावर ट्रोल\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nVIDEO: जुन्नरमध्ये बिबट्याची दहशत; अचानक समोर आला बिबट्या आणि मग...\n 31 लाखांच्या फॉर्च्युनरमधून विकत होते वांगी; VIDEO पाहून हैराण व्हाल\nहंडी लागली, पण गोविंदा काही थर लावेना \nधोनीबरोबर 10 वर्षांपूर्वी घडली होती घटना, इंग्लंडच्या खेळाडूनं कबूल केला गुन्हा\nअक्षय्य तृतीयेला लग्न झाल्यास खबरदार, गमवावी लागेल सरकारी नोकरी\nइंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूचा दुसरा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह\nमिका सिंगनं गरीबांना दिला मदतीचा हात; मुंबईच्या रस्त्यावर वाटले पैसे\nCorona Vaccine: कोरोना लशीचे 2 वेगवेगळे डोस घेतल्यास काय होईल\nहंडी लागली, पण गोविंदा काही थर लावेना \n05 सप्टेंबर : दहीहंडीचा उत्सव उद्यावर येऊन ठेपला असतानाही गोविंदा पथकांना अजूनही नियमावली मिळालेली नाहीये. दहीहंडी फोडणारी गोविंदा पथकं त्यामुळे संभ्रमात आहेत. पोलिसांनी गोविंदा पथकांना दिलेल्या पत्रकात 18 वर्षांखालच्या मुलांना सहभागी होता येणार नसल्याचं म्हटलंय. आणि त्याच पत्रकात 12 ते 15 वर्षं वयाच्या मुलांना आपल्या पालकांचे संमती पत्र बरोबर ठेवावं लागणार असंही म्हटलंय. बाल हक्क आयोगाच्या आदेशाने 12 वर्षांखालच्या मुलांना भाग घेता येणार नसल्याचं नमुद केलंय.\nगेल्या काही वर्ष्यात दहिहंदीच परंपरागत स्वरुप लुप्त झालंय. दहिहंडीकडे एक इव्हेंट म्हणून पाहण्याचा दृष्टिकोण तयार झाला आहे. दहीहंडी सणचा राजकारण्यांनी बखुबीने उपयोग करून घेतला आणि स्वता:च्या प्रतिष्ठानच्या नावाने प्रायोजक जमा करून लाखो रुपयांच्या घरात बक्षिसांची खैरात ठेवली. यात मग गोविंदपथक भाग घेऊ लागले आणि यात अनेक गोविंदांचे जिव गेले तर काहीजण जायबंदी झाले. मागील वर्षी बारा वर्षांखालील मुलांना दहीहंडी उत्सवात सहभागी होता येणार नाही असा आदेश बाल हक्क आयोगाने काढला होता, यावर उपाय म्हणून या वर्षी या दहीहंडी मंडळाला साहसी खेळाचा दर्जा देण्यात आला मात्र न्यायालयाच्या आदेश न��सार खेळाडूना वयाचे बंधन घालण्यात आले. पोलिसांनी गोविंदा पथकाना दिलेल्या पत्रकात उच्च न्यायालयाच्या आदेशाने 18 वर्षांखालील मुलांना सहभागी होता येणार नसल्याचे म्हटलं आहे आणि त्याच पत्रकात तर 12 ते 15 वषांर्च्या वयाच्या मुलांना आपल्या पालकांचे संमती पत्र सोबत ठेवावे लागणार आहे. तर शेवटी बाल हक्क आयोगाच्या आदेशाने 12 वर्षांखालील मुलांना भाग घेता येणार नसल्याचे नमूद केले आहे त्यामुळे गोपाळकाला मंडळे संमभ्रात आहेत .\nमुंबई पोलीस ही या उत्सवात सहभागी होण्यासाठी तयारीत आहेत. मुंबई पोलिसांनी सर्व मंडळांना सुरक्षेची काळजी घेण्याचे आव्हान केले आहे. 2 ते 15 वर्षं वयाच्या मुलांना आपल्या पालकांचे संमती पत्र सोबत ठेवल्यास दही हंडी उत्सवात सहभागी होता येणार आहे मात्र दही हंडीच्या थरा बाबत मात्र कोणीच बोलत नाही.\nपोलिसांनी दिलेल्या पत्रकात तीन वेगवेगळ्या सूचना असल्याने मंडळात संभ्रम आहे. तर नेहमी प्रमाणे पोलीस आणि प्रशासन आपले काहीही करू शकत नाही अशा भ्रमात आयोजक आहेत. न्यायालयाच्या आदेशाबाबत सरकारच्या निर्णयाबाबत अजूनही स्पष्टता नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत\nTags: dahihandigovindamumbai dahi handiगोविंदादहीहंडीसर्वोच्च न्यायालय\nधोनीबरोबर 10 वर्षांपूर्वी घडली होती घटना, इंग्लंडच्या खेळाडूनं कबूल केला गुन्हा\n'अश्लील दृश्य करणार नाही’; टीव्ही अभिनेत्रीनं दिला अल्ट बालाजीला नकार\nअक्षय्य तृतीयेला लग्न झाल्यास खबरदार, गमवावी लागेल सरकारी नोकरी\nपप्पू यादव ठरले मित्राच्या प्रेमातील व्हिलन, 32 वर्षांपुर्वीच्या अपहरणाची कहाणी\nकोरोनामध्ये जीवंतपणीच करवून घेतले स्वत:वर अंत्यसंस्कार;75 हजार रुपये केले खर्च\nकोरोनाला हरवल्यानंतरही महिलेची जीवनमृत्यूशी झुंज; जीव वाचला पण गमावला 'चेहरा'\nकोरोनानंतर किती काळ अँटीबॉडीज् राहतात\nअमिताभ बच्चन यांच्यावर गंभीर आरोप; नाकारला BIG B यांचा मदतनिधी\n'आणि पुढच्याचं दिवशी तो आम्हाला सोडून गेला', पुष्कर जोग झाला भावुक\nसोनाली कुलकर्णी देतेय फिटनेसचे धडे; पाहा अभिनेत्रीचं Hot workout\nIPL स्पर्धा रद्द झाली तरी वॉर्नर, स्मिथ, कमिन्सला मिळणार पूर्ण पगार\n टीम पेननं दिला 'या' खेळाडूला पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/breaking-news/poonawal-say-correct-information-be-shared-with-the-public", "date_download": "2021-05-14T06:40:14Z", "digest": "sha1:5C4LPU4H2IKMMI5CGIXHXWQ4BKDXYJ4N", "length": 6510, "nlines": 50, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "poonawal say, correct information be shared with the public", "raw_content": "\nCorona Vaccine लसीच्या वादंगावरुन अदर पुनावाला यांनी केला हा खुलासा\nकोरोना लस निर्मिती करणारे सीरम इन्सिस्ट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी लंडनमधून दिलेल्या मुलाखतीनंतर वाद निर्माण झाला आहे. लंडनमध्ये दिलेल्या मुलाखतीनंतर वाद निर्माण झाला आहे.\nलंडनच्या एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत अदर पुनावाला यांनी केंद्राने सीरमकडे लसीची मागणी नोंदवली नव्हती, असे जाहीर केले. यानंतर केंद्र सरकारने पीआयबीमार्फत लसींच्या पुरवठ्याबाबत स्पष्टीकरण दिले होते. यानंतर बऱ्याच घडामोडी आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत.\nसीरम इन्सिस्ट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला त्यांच्या वक्तव्यानंतर लस उत्पादनावरून तसेच मागणीवरून सुरु झालेल्या गदारोळावर आता खुलासा केला आहे. त्यांनी निवेदन सोशल मीडियात सादर करताना आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याचे म्हटले आहे. त्यांनी ट्विटरवर निवेदन प्रसिद्ध करताना म्हटले आहे की, “ मी केलेल्या वक्तव्यावर त्याचा विपर्यास करण्यात आला आहे. पहिल्यांदा मी सर्वप्रथम सांगू इच्छितो की, लस निर्मिती ही विशेष प्रक्रिया आहे. त्यामुळे त्याचे उत्पादन एका रात्रीत वाढवणे शक्य नाही. आपण हे सुद्धा समजून घेतले पाहिजे की भारतीय लोकसंख्या अवाढव्य आहे. आणि त्यासाठी पुरेशा लची निर्मिती करणे हे सोपे काम नाही. इतकचे नाही, तर अत्याधुनिक देश आणि कंपन्याही लहान लोकसंख्येसाठी झगडत आहेत.\nनाशकात अनेक लसीकरण केंद्र बंद : लसी शिल्लक असलेल्या केंद्रांवर गर्दी\nकेंद्राकडून सर्व मदत मिळाली\nदुसरे म्हणजे, आम्ही गेल्या वर्षी एप्रिलपासून भारत सरकारबरोबर काम करत आहोत. आम्हाला वैज्ञानिक, नियामक आणि आर्थिक असो सर्व प्रकारचे समर्थन मिळाले आहे. आजपर्यंत आम्हाला एकूण 26 कोटी पेक्षा जास्त डोसचे ऑर्डर प्राप्त झाले, त्यापैकी आम्ही 15 कोटीहून अधिक डोस पुरविला. आम्हाला 100% आगाऊ रक्कम देखील मिळाली आहे. पुढच्या काही महिन्यांत 11 कोटी डोससाठी 1732.50 कोटी मिळाले आहेत. पुढील काही महिन्यांत राज्य आणि खासगी रुग्णालयांसाठी आणखी 11 कोटी डोस पुरवल्या जातील. आम्हाला हे समजते की प्रत्येक��ला लस लवकरात लवकर उपलब्ध व्हावी असे वाटते. तेही आमचे प्रयत्न आहेत आणि ते मिळवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. आम्ही आणखी कठोरपणे काम करू आणि कोविड विरुद्धचा भारताचा लढा मजबूत करू, असे त्यांनी म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_273.html", "date_download": "2021-05-14T07:07:21Z", "digest": "sha1:M4LHBSKUWBJDTS3Y5MGCU3XARGCQDHMF", "length": 21604, "nlines": 308, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "भारतात दरवर्षी होते सात कोटी टन अन्नाची नासाडी | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nभारतात दरवर्षी होते सात कोटी टन अन्नाची नासाडी\nन्यूयार्कः 2019मध्ये जगभरात सुमारे 93 कोटी दहा लाख टन अन्न वाया गेले, असे संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालावरून समोर आले आहे. या वर्षात भारता...\nन्यूयार्कः 2019मध्ये जगभरात सुमारे 93 कोटी दहा लाख टन अन्न वाया गेले, असे संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालावरून समोर आले आहे. या वर्षात भारतात घरांतील जवळपास सहा कोटी 87 लाख टन अन्न वाया गेल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रे पर्यावरण कार्यक्रम (यूएनईपी) आणि भागीदार संस्था डब्ल्यूआरएपी यांनी वाया अन्न निर्देशांक अहवाल-2021 तयार केला आहे. त्यानुसार 2019मध्ये सुमारे 93 कोटी दहा लाख टन अन्न वाया गेले.\nयातील 61 टक्के अन्न घरांतून, तर 26 टक्के अन्न सेवांमध्ये आणि 13 टक्के किरकोळ क्षेत्रात वाया गेले. जगभरातील एकूण अन्न उत्पादनापैकी 17 टक्के अन्न वाया गेल्याची शक्यता आहे, असे यावरून सूचित होते. हे प्रमाण ढोबळमानाने 40 टन क्षमतेच्या दोन कोटी 30 लाख पूर्ण भरलेल्या ट्रकच्या बरोबरीचे आहे, असे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे. भारतात घरांमध्ये वाया जाणार्‍या खाद्यपदार्थांचे प्रमाण प्रति वर्ष, प्रति व्यक्ती सुमारे 50 किलो, म्हणजे वर्षाल सहा कोटी 6 लाख 60 हजार 163 टन असण्याचा अंदाज आहे. अमेरिकेत घरांमध्ये वाया जाणार्‍या खाद्यपदार्थांचे प्रमाण प्रति वर्ष, प्रति व्यक्ती 59 किलो ग्रॅम, म्हणजे वर्षाला एक कोटी 93 लाख 59 हजार 951 टन आहे. चीनमध्ये हे प्रमाण प्रतिवर्ष प्रतिव्यक्ती 64 किलो ग्रॅम म्हणजे वर्षाला नऊ कोटी 16 लाख 46 हजार 213 टन आहे. या अहवालात किरकोळ दुकाने, रेस्टॉरंट आणि घरांमध्ये वाया जाणार्‍या अन्नाचा विचार करण्यात आला. त्यामध्ये अन्न आणि हाडे, कवच यांसारख्या खाण्यायोग्य नसलेल्या भागांचाही समावे��� करण्यात आला. त्यानंतर हा व्यापक अहवाल सादर करण्यात आला. जगभरात प्रतिव्यक्ती 121 किलो ग्रॅम अन्न दरवर्षी वाया जाते. यातील 74 किलो ग्रॅम घरांमध्ये अन्न वाया जाते, असे यूएनईपीने म्हटले आहे.\nहवामान बदल, प्रदूषण आणि कचरा हे प्रश्‍न सोडवण्यासाठी आपल्याला गंभीर व्हायचे असेल, तर जगभरातील व्यवसाय, सरकार आणि नागरिकांनी अन्न वाया जाणे कमी करण्यात सहभागी व्हायला हवे, असे यूएनईचे कार्यकारी संचालक इंगेर अँडरसन यांनी सांगितले.\nदेश महाराष्ट्र मुंबई विदेश\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअनावश्यक गर्दी नियंत्रणासाठी कोपरगाव प्रशासन उतरले रस्त्यावर\nकोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव शहरात महसूल, पोलिस आणि कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी संयुक्तपणे खरेदी विक्री केंद्रावर...\nदहेगाव(बोलका)प्राथमिक केंद्रात सोशल डिस्टंसिंगचा नियम धाब्यावर ;पोलिस मोबाईल बघण्यात व्यस्त\nकोपरगाव प्रतिनिधी-सध्या कोरोनाने घातलेले थैमान बेडची अनुपलब्धता,अॉक्सीजन आणि रेमडेसिवीर अभावी प्राणास मुकलेली माणसे आणि आरोग्य व...\nराजस्थानी व्यापार्‍याच्या पाटण तालुक्यातील घरावर दहशतवाद विरोधी पथकाचा छापा; 103 किलो स्फोटके जप्त\nसातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्हा दहशतवाद विरोधी पथकाने बुधवारी रात्री आठच्या सुमारास गोविंदसिंह बाळुसिंग राजपूत (वय 45, सध्या रा. तारळे) य...\nलॉकडाउनमुळे गटई कामगारांवर उपासमारीची पाळीअनेकांनी कुटुंबासह संपवले आयुष्य: तरीही आमचे लोकप्रतिनिधी भाजतायत राजकीय पोळी\nबुलडाणा:पुरुषोत्तम बोर्डे : गटई कामगारांचे हातावरचे पोट आहे. मी सुद्धा एका गटई कामगाराचा मुलगा आहे,मी स्वतः गटई कामगार बांधवां...\nरुग्णसेवेत कमतरता आढळल्यास गय केली जाणार नाही -आमदार आशुतोष काळे\nकोपरगाव प्रतिनिधी :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची दाहकता मोठी असून दररोज शेकडो कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच���याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nभारतात दरवर्षी होते सात कोटी टन अन्नाची नासाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/349893", "date_download": "2021-05-14T07:21:53Z", "digest": "sha1:FDAUCDHUDF5EX7UYPFV4OAP25XAXIURB", "length": 2559, "nlines": 46, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"वर्ग:इ.स. १०५६ मधील जन्म\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रव���श करा(लॉग इन करा)\n\"वर्ग:इ.स. १०५६ मधील जन्म\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nवर्ग:इ.स. १०५६ मधील जन्म (संपादन)\n००:०२, १७ मार्च २००९ ची आवृत्ती\n७० बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\n००:४४, ६ फेब्रुवारी २००९ ची आवृत्ती (संपादन)\nEscarbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: la:Categoria:Nati 1056)\n००:०२, १७ मार्च २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nVolkovBot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/modi-government", "date_download": "2021-05-14T07:26:14Z", "digest": "sha1:CIX3USBNOPZUW6DUPSB426A52J3EULQH", "length": 5359, "nlines": 129, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nकोरोना प्रतिबंधक लसीचं 'राष्ट्रीय धोरण' जाहीर करा- काँग्रेस\nअदर पुनावालांना सुरक्षा देण्यामागचं राजकारण काय, काँग्रेसचा मोदी सरकारला सवाल\nकेंद्र सरकारनं रेमडेसिवीरवरील आयात शुल्क हटवले\nघरोघरी जाऊन लसीकरण करण्यास केंद्राचा विरोध\nइंधन दरवाढीवरोधात राष्ट्रवादीची मोदी सरकारविरोधात पोस्टरबाजी\nट्विटरला पर्याय आहे 'हा' स्वदेशी अॅप, मंत्रालयानं दिली मंजुरी\n मग पहिलं हे काम करा, नाहीतर...\nमोदी सरकार IRCTC मधील २० टक्के हिस्सा विकणार\nतर पंतप्रधानही घराबाहेर पडतील, उद्धव ठाकरेंचा खोचक सल्ला\nकेंद्रातलं सरकार परदेशी नाही, मदत मागण्यात गैर काय\nकेंद्राच्या कृषी कायद्यातील उणीवा दूर करणं गरजेचं- उद्धव ठाकरे\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidhyarthimitra.com/2017/09/2017.html", "date_download": "2021-05-14T06:09:08Z", "digest": "sha1:LYYZJJUO6HNG4IDHWYXHUXPONPGZNZTC", "length": 17842, "nlines": 107, "source_domain": "www.vidhyarthimitra.com", "title": "विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख सर : ईयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यासाठी प्रथम सत्र परीक्षेच्या पुर्व तयारी साठी विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख सर संपादित विशेष मार्गदर्शिका-2017", "raw_content": "विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख सर\nप्रिय स्न्हेही नेट बंधुनो हार्दिक सुस्वागतंमं........विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख एक विद्यार्थी प्रिय प्रयोगशील शि��्षक व्यक्तिमत्व आणि मार्गदर्शक यांच्या ह्या अधिकृत संकेत स्थळ (वेबसाईट-पोर्टल) ला भेट दिल्याबद्दल हार्दिक धन्यवाद..\nईयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यासाठी प्रथम सत्र परीक्षेच्या पुर्व तयारी साठी विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख सर संपादित विशेष मार्गदर्शिका-2017\nदहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर समुपदेशन आणि मार्गदर्शन मेळावा दहावी साठी मोफत करिअर मार्गदर्शन मेळावा\nदहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर समुपदेशन आणि मार्गदर्शन मेळावा दहावी साठी मोफत करिअर मार्गदर्शन मेळावा\nएसके कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून गेल्या 17-18 वर्षांपासून विध्यार्थ्यांच्या अविरत सेवेत दिवसागणिक वेगवेगळे शैक्षणिक अभिनव प्रयोग करून विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावत त्यांना आपल्या जीवापाड प्रयत्नाला यशाचा सुगंध देत भावी आयुष्यातील असणा-या करीयरच्या संधी आणि व्यक्तिमत्व विकासाच्या माध्यमातून हा एक सुंदर संकल्प आपल्या यशाचा राजमार्ग तयार करण्याचा ठाम निर्धार-मार्गदर्शन मेळावा आपल्या पुढील वाटचालीस एक ‘दीपस्तंभ’ ठरेल याची आम्ही खात्री बाळगतो.\nज्ञान आत्मसात करता-करता यशाची नवनवीन उत्तुंग शिखरे ‘सर’ करण्याची जी विलक्षण जिद्द तुमच्यात दिसतंय त्या जिद्दीला मनापासून सलाम..\nशालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच मी पुढे कोण होणार. असं प्रश्नचिन्ह तुमच्या मनात सतत उमटत असे ज्याला तुम्ही स्वतःच्या आवडी-निवडी ,छंद,कल, वातावरण,कौटुंबिक व्यावसायिक पार्श्वभूमी, पालकांच्या किमान अपेक्षा आणि आपल्या क्षमता कौशल्यानुसार उत्तरे देत असता,पण काही उत्तरे आपलं पूर्ण समाधान करतात का असं प्रश्नचिन्ह तुमच्या मनात सतत उमटत असे ज्याला तुम्ही स्वतःच्या आवडी-निवडी ,छंद,कल, वातावरण,कौटुंबिक व्यावसायिक पार्श्वभूमी, पालकांच्या किमान अपेक्षा आणि आपल्या क्षमता कौशल्यानुसार उत्तरे देत असता,पण काही उत्तरे आपलं पूर्ण समाधान करतात का\nमित्रांनो , हे माहिती-तंत्रज्ञानाच आधुनिक सुसज्ज युग आहे. माहितीची विस्तीर्णता आणि तंत्रज्ञानाची सखोलता हे आजची वास्तविकता, त्यामुळे अशा युगात शिकणा-याकडे अधिकाधिक गोष्टी आणि कौशल्य असावेत. अशावेळी अनेक मार्गदर्शकाचं सहकार्य आणि हातभार लागतो.\nआम्ही हाच प्रयत्न मोफत करिअर मार्गदर्शन मेळाव्यातून कर��ार आहोत.\nएखादे करिअर कसे निवडावे आपल्या क्षमता आणि कल कसा ओळखावा आपल्या क्षमता आणि कल कसा ओळखावा करिअरचे स्वरूप कसे इच्छित करिअर साठी लागणारी शैक्षणिक पात्रता , व्यक्तिमत्व,शिक्षण आणि वेळ-अनुकूलता ई.सर्व गोष्टी या करीअरच्या विशाल सागरातून मार्गदर्शनाचे मोती देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आणि संकल्प आपल्या सर्वांच्या सहकार्यातून पूर्ण व्हावं अशी किमान अपेक्षा ठेवतो.\nकरिअर चे महत्व काय..\nआपण करिअर निवडतांना काय विचार करतो..\nकरिअर बाबत स्वतःला व इतरांना काय विचारावे.\nआयुष्याची दिशा सापडत नाही..\nआपल्या पालकांना आपलं करिअर कसं समजुन सांगावं..\nकरिअर चे मार्गदर्शन कसे घ्यावे..\nआयुष्यात यश कसं प्राप्त करावे..\nह्या आणि अशा साऱ्या प्रश्नांवर आपल्याला एकच उत्तर ...\nया आणि सहभागी व्हा..\nमोफत करिअर मार्गदर्शन समुपदेशन मेळाव्यात..\n“ आपणच आहोत आपल्या जीवनाचे खरे शिल्पकार ,वेळ आलेली आहे स्वतःला ओळखून झोकून देऊन , भव्य-दिव्यता निर्माण करून स्वतःच्या आणि इतरांचा विकास घडवणे.”\n ‘करिअर’ म्हणजे ‘प्रोफेशन’ व्यवसाय होय.\n ज्या विषयाचा किंवा एखाद्या गोष्टींचा आपण सखोल अभ्यास केला आहे,त्यात आपला खरा रस आहे,रुची आहे अशा विषयांशी निगडीत कायम स्वरूपी काम करून त्यातून आंनद आणि समाधान प्राप्त करणे म्हणजे करिअर आणि व्यवसाय होय.\nआयुष्यात पद,प्रतिष्ठा , मान-मरातब, पैसा ,प्रसिद्धी मिळवणे म्हणजे करिअर.\nआवडत असलेल्या गोष्टींचा जन्मभर अभ्यास आणि त्यातून मिळणारा आनंदासोबत अर्थप्राप्ती म्हणजे करियर होय.\nआपल्या उपजत क्षमता, आवड आणि बुद्धिमत्ता कल यानुसार एखादा व्यवसाय अर्थप्राप्तीसाठी निवडणे आणि त्यात आयुष्य वेचणे म्हणजे करिअर.\nकधी-कधी आपला छंद ही करिअर होऊ शकते..\nआयुष्यात यशस्वी होण्यासाठी इच्छित असलेला मार्ग निवडणे म्हणजे करिअर\nस्वतःच्या क्षमता ओळखून जग जिंकण्याची अभिलाषा बाळगण्याच्या प्रयत्नांना करिअर म्हणता येईल.\nस्वत:च्या स्वाभाविक कलांना अनुसरून आणि अंगी असलेल्या विविध क्षमता व कौशल्य यांचा विचार करून योग्य शिक्षण घेऊन त्यात अथर्जन करणे म्हणजे करिअर होय.\n समाजाला कशाची गरज आहे माझं अस्तिव काय आहे माझं अस्तिव काय आहे माझ्या आयुष्याचं ध्येय काय आहे माझ्या आयुष्याचं ध्येय काय आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजे करिअर असू शकत .\n स्वतःच्या क्षमता , आवड , कल आणि बुद्धिमत्ता यानुसार करिअर निवडावे.\nआपल्या बुद्धीला झेपणारे , नीट आकलन करण्याची क्षमता आपल्यात असणारे , आपल्या आवडीचे आपल्या , आपल्या व्यक्तिमत्वाला शोभणारे व्यवसाय / काम ज्यांमुळे आयुष्याला योग्य दिशा मिळवू शकते याचा विचार करणे म्हणजे करिअर निवडणे होय.\nआयुष्यातील इच्छित यशाच्या गाडीला दोन चाके असतात-\nएक म्हणजे क्षमता ( Ability) आणि दुसरे म्हणजे इच्छा ( Willingness ) यांतले एक चाक जरी गळून पडले तर, यशाची गाडी सुरळीतपणे पुढे जाऊ शकणार नाही, त्यामुळे आपण क्षमता आणि आवड यांची सांगड घालून आत्मविश्वासाने सतत प्रयत्न करून निश्चित आणि शाश्वत यश प्राप्त करणे म्हणजे करिअर निवडणे होय.\nआपल्याला आवडणाऱ्या गोष्टी , छंद ,बुद्धिमत्ता , शिक्षण , व्यक्तिमत्व विकास, कौटुंबिक पार्श्वभूमी, वातावरण , आर्थिक-स्थिती , आपले प्रयत्न यासर्व बाबींना विचारात घेऊन करिअर निवडावं.\nजीवनाचा विकास साधण्याचा असेल तर प्रत्येकाने आपली बुद्धी कोणत्या क्षेत्रात चालते ते ओळखून तसे क्षेत्र निवडावे, त्या निवडलेल्या क्षेत्रात उत्तमता आणि प्रतिभा साध्य करावी .\nआत्मपरीक्षण, रुची असलेल्या क्षेत्राची निवड आणि निवडलेल्या क्षेत्रात उत्तमता आणि प्रतिभा मिळवणे हि सर्वात महत्वाची त्रिसूत्री आहे .\nकरिअरला आवश्यक गुणसंपदा तुमच्या व्यक्तीमत्वांत असेल तर तुम्हांला त्या करिअरमध्ये ‘स्कोप’ आहे. ‘स्कोप’ करिअरला नसतो व्यक्तीला असतो.\nविद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख सर ,परभणी.\nडॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फौंडेशन.\nअधिक माहितीसाठी खालील संकेत स्थळ ला एकदा अवश्य भेट द्या:\nईयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यासाठी प्रथम सत्र परीक्षेच्या पुर्व तयारी साठी विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख सर संपादित विशेष मार्गदर्शिका-2017\nईयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यासाठी प्रथम सत्र परीक्षेच्या पुर्व तयारी साठी विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख सर संपादित विशेष मार्गदर्शिका-2017\nविद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख सर\nकरिअर मार्गदर्शन समुपदेशन लेखमालिका\nडॉ ए.पी.जे अब्दुल कलाम विद्यार्थी फाउन्डेशन\nडॉ ए.पी.जे अब्दुल कलाम विद्यार्थी फाउन्डेशन\nविद्यार्थी मित्र प्रा.रफिक शेख सर\nडॉ. एपीजे अब्दुल कलाम शैक्षणिक मार्गदर्शन केंद्र\nडॉ. एपीजे अब्दुल कल��म शैक्षणिक मार्गदर्शन केंद्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://daryafirasti.com/tag/alibag/", "date_download": "2021-05-14T08:18:19Z", "digest": "sha1:6GNKUXGOQT4IRLNUPDTXHXQRNBL7NMAT", "length": 19029, "nlines": 112, "source_domain": "daryafirasti.com", "title": "alibag | Darya Firasti", "raw_content": "\nजेव्हा पहिल्यांदा मी हे मंदिर पाहिले तेव्हा अजिबात वाटलं नाही की हे पुरातन मंदिर असेल म्हणून. पण मंदिरासमोर असलेल्या पुष्करिणीने लक्ष वेधून घेतले. काळ्या दगडी बांधकामातील हा जलाशय निरखून पाहिल्यावर लक्षात आलं की मंदिराचा सभामंडप जरी नवीन कॉंक्रिटमध्ये बांधलेला असला तरीही मंदिरे जुने आहे. आत गेल्यानंतर लक्ष वेधून घेतलं तिथं असलेल्या कृष्ण चरित्रातील कोरीव देखाव्यांनी. महादेवाच्या देवळात विष्णूचे चरित्रपर कोरीवकाम म्हणजे विशेषच. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीवर अतिशय सुंदर दगडी कोरीवकाम आहे. त्यामधील शिल्पे आणि विशेषतः दोन्ही बाजूला कोरलेले पिसारा फुलवलेले मोर […]\nअलिबाग शहरातील श्री व्यंकटेश बालाजीचे अतिशय सुंदर मंदिर गोपाळशेठ दलाल यांनी इसवीसन १७८८ मध्ये बांधले असा उल्लेख कुलाबा जिल्हा गॅझेटच्या १८८३ च्या आवृत्तीमध्ये आहे. हे मंदिर मराठा वास्तुरचनेचे उत्तम उदाहरण आहे. इथल्या दगडी स्तंभांवर अतिशय सुंदर कोरीवकाम पाहता येते. मंदिराच्या गाभाऱ्याला उंच शिखर आहे आणि सभामंडपावरील भागात एक घुमट दिसतो. दुर्दैवाने अतिशय भडक असा राखाडी रंग मंदिराला लावला गेल्याने त्याच्या मूल रंगाची कल्पना येत नाही. मंदिर जरी साधे असले तरी त्याची प्रमाणबद्ध रचना आणि भव्यता आकर्षित करणारी आहे. कोकणात अनेक […]\nरेवस ते तेरेखोल या जवळपास ७०० किमी लांब किनारपट्टीवर शंभर सव्वाशे समुद्रकिनारे आहेत. यापैकी अनेक किनारे पर्यटकांच्या यादीत हक्काचं स्थान कमावलेले आहेत तर काही थोडे आडबाजूला दुर्लक्षित आहेत. दर्या फिरस्तीच्या प्रवासात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळ्याच समुद्र किनाऱ्यांचं चित्रण आम्ही केलं. त्यापैकी काही किनारे हे समुद्र सौंदर्य अनुभवण्याच्या दृष्टीने अद्वितीय आहेत. वाळूची पुळण, समुद्राच्या लाटांनी धरलेला ताल, निळ्या आकाशाशी क्षितिजरेषेला भिडणारी सागर निळाई. प्रत्येक किनाऱ्यावर या सगळ्या गोष्टींचा एक वेगळा अनुभव आपल्याला मिळतो. कुठं पर्यटकांचा गजबजाट तर कुठं अस्पर्श […]\nअलिबागच्या क��लाबा किल्ल्याचा हा उपदुर्ग. मुख्य किल्ल्याला संरक्षण देणारा. दगडांच्या चिऱ्यांच्या राशी रचून पाच बुरुजांचे हे बांधकाम केले गेले आहे. आज्ञापत्रात सांगितल्याप्रमाणे कुलाब्याजवळचा खडकाळ भाग तटबंदी उभारून सुरक्षित केला गेला आहे. जेणेकरून या जागेचा वापर करून किल्ल्यावर हल्ला करता येऊ नये. दगडांच्या पुलाने किंवा आजच्या भाषेत कॉजवे बांधून सर्जेकोट आणि कुलाब्याला जोडले गेले आहे. हे बांधकाम छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात झाले आहे असे इतिहासकार मानतात. हा किल्ला छोटासाच आहे. सुमारे २७ मीटर x २७ मीटर च्या चौरस भागात हे बांधकाम […]\nअलिबागच्या समुद्र किनाऱ्यावरची जानेवारीतील एक सकाळ. एरवी पर्यटकांच्या गर्दीने गजबजून गेलेल्या या चौपाटीवर नीरव शांतता अनुभवणे म्हणजे विलक्षणच. निरभ्र आणि थंड सकाळी क्षितिजावर दिसणारा कुलाबा किल्ला. ओहोटीनंतर किनाऱ्यावर उरलेली पाण्याची नक्षी. नांगरून ठेवलेल्या होड्या आणि वाऱ्याने फडफडणारे त्या होड्यांवरचे झेंडे. किनाऱ्यावर सुरु झालेली सकाळची लगबग. सागरगडाच्या दिशेने दिसणारे ढगांचे पुंजके आणि धुक्याची चादर. दूर कुठेतरी मंदिरात लागलेल्या भजनाची कानावर पडणारी अस्पष्ट चाहूल. रात्रभर मासेमारी करून परतणाऱ्या होडीच्या डिझेल इंजिनचा ताल आणि थंड वाळूतून चालताना नितळ पाण्याचा पायाला होणार स्पर्श. या किल्ल्यावर मी […]\nशिल्पकार पद्मश्री विनायक पांडुरंग करमरकर यांच्या अप्रतिम शिल्पांचे संग्रहालय अलिबाग आणि रेवसच्या मध्ये असलेल्या सासवणे गावात आहे. त्यांच्या स्नुषा सुनंदा करमरकर यांनी कुटुंबाच्या घरातच या शिल्पांचे नेटके संग्रहालय करून या कलाकाराच्या स्मृती जपल्या आहेत. लहानपणी गणपतीच्या मूर्ती घडवण्याच्या कौटुंबिक व्यवसायात सहभागी झालेल्या विनायक करमरकर यांनी घडवलेली शिल्पे ऑटो रॉटफील्ड या ब्रिटिश कलेक्टर च्या पाहण्यात आली आणि या प्रतिभावंत कलाकाराला मुंबईच्या प्रख्यात जे जे स्कूल ऑफ आर्टस् मध्ये शिकण्याची संधी मिळाली. करमरकरांची शैली अतिशय वास्तवदर्शी होती आणि त्याला माणसाच्या निरीक्षणाची उत्तम […]\nअलिबागमधील शाळेजवळ छत्री बाग नामक एक आंग्रेकालीन बाग प्रसिद्ध आहे. या बागेत आंग्रे घराण्यातील सदस्यांच्या स्मृतीनिमित्त बांधलेल्या छत्र्या आहेत. आता इथं बरीच पडझड झालेल�� असली तरीही या दगडी छत्र्यांवरील कलाकुसर पाहण्यासारखी आहे. इथल्या एक एकर परिसरात जवळजवळ २० वृंदावने आहेत परंतु त्यापैकी नक्के कोणते कोणाचे हे मात्र माहिती अभावी लक्षात येत नाही. मराठा आरमाराचे सरखेल कान्होजी आंग्रे यांची समाधी इथेच आहे. दरवर्षी ४ जुलैला त्यांचा स्मृतिदिन साजरा केला जातो. मुंबईतील नौदलाच्या नाविक तळाला आणि खांदेरी किल्ल्यावरील दीपगृहाला सरखेल कान्होजी आंग्रे […]\nकोणे एकेकाळी इथं नागोबा नावाचे सत्पुरुष राहत होते आणि त्यांच्या सोबत त्यांचे शिष्य बुधोबा आणि चांगोबा देखील वस्तीला होते अशी आख्यायिका आवास भागात प्रसिद्ध आहे. सकाळी समुद्रस्नान घ्यायचे, मग आवासच्या वक्रतुंड विनायकाचे दर्शन घेऊन कनकेश्वराच्या दर्शनाला जायचे आणि मग रात्री मुक्कामाला आवास गावात परतायचे अशा नेमाने त्यांनी आयुष्य जगले. नागोबांची शंभरी पूर्ण झाल्यावर त्यांनी आणि यथावकाश त्यांच्या शिष्यांनी संजीवन समाधी घेतली आणि मग पाषाण रूपात त्यांची पूजा केली जाऊ लागली. तेच हे नागोबा देवस्थान. या मंदिराचा जीर्णोद्धार प्रथम मापगांव येथील […]\n Select Category मराठी (117) ऐतिहासिक (1) कोकणातील दुर्ग (39) खोदीव लेणी (5) चर्च (2) जागतिक वारसा स्थळ (1) जिल्हा ठाणे (2) जिल्हा मुंबई (8) जिल्हा रत्नागिरी (51) जिल्हा रायगड (33) जिल्हा सिंधुदुर्ग (17) ज्यू सिनॅगॉग (1) पुरातत्व वारसा (11) मंदिरे (36) मशिदी (3) शिल्पकला (4) संकीर्ण (8) संग्रहालये (5) समुद्रकिनारे (11) English (1) World Heritage (1)\nभू चुंबकीय वेधशाळा, अलिबाग\nनमन छत्रपती संभाजी महाराजांना\nनमन छत्रपती संभाजी महाराजांना\nEnglish World Heritage ऐतिहासिक कोकणातील दुर्ग खोदीव लेणी चर्च जागतिक वारसा स्थळ जिल्हा ठाणे जिल्हा मुंबई जिल्हा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्हा सिंधुदुर्ग ज्यू सिनॅगॉग पुरातत्व वारसा मंदिरे मराठी मशिदी शिल्पकला संकीर्ण संग्रहालये समुद्रकिनारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A5%87", "date_download": "2021-05-14T08:02:16Z", "digest": "sha1:L4OUKJGATZOX475F7GSS3E7UW5CPWYLH", "length": 5584, "nlines": 123, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:पुस्तके - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► मराठी पुस्तके‎ (२ क, ४ प)\nएकूण ३६ पैकी खालील ३६ पाने या वर्गात आहेत.\nअगेन्स्ट द मॅडनेस ऑफ मनु (पुस्तक)\nएक होते बाळ (पुस्तक)\nऑटोबायग्राफी ऑफ ए योगी\n���र्मनीच्या दहशतीत करपलेले बाल्य\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील पुस्तके\nत्रिरश्मी बुद्ध लेणी (पुस्तक)\nद अदर साइड ऑफ सायलेन्स\nप्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती\nफेमिनिस्ट मेथडॉलॉजी: चॅलेन्जेस ॲन्ड चॉइसेस (पुस्तक)\nमराठी माणसे, मराठी मने\nलिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्‌स\nसर्वदर्शी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (पुस्तक)\nसायन्स अॅन्ड सोशल इनइक्वॅलिटी (पुस्तक)\nहिंदुत्व: हिंदू कोण आहे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ मे २०१० रोजी १८:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%91%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B8/", "date_download": "2021-05-14T07:24:23Z", "digest": "sha1:5CQJVPYYCZMXWDCOPYBNYQHZZFGJ5ISD", "length": 9484, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "पोस्ट ऑफिस Archives - Majha Paper", "raw_content": "\nआता जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही तयार करु शकता तुमचे आधार कार्ड\nयुवा, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nनवी दिल्लीः टपाल कार्यालयाचे महत्त्व ग्रामीण भागात अद्यापही कायम आहे. टपाल कार्यालय अशा परिस्थितीत आपले काम सुधारण्याच्या दिशेने सातत्याने प्रयत्न …\nआता जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही तयार करु शकता तुमचे आधार कार्ड आणखी वाचा\nआता एकाच अ‍ॅपवर Post Office आणि Payment Bank ची सुविधा\nअर्थ, मुख्य / By माझा पेपर\nनवी दिल्ली – पोस्ट ऑफिसमध्ये आणि पोस्ट ऑफिस पेमेंट बँकेत तुमचे अकाउंट असेल तर आता या दोघांच्या बँकिंग सेवा तुम्ही …\nआता एकाच अ‍ॅपवर Post Office आणि Payment Bank ची सुविधा आणखी वाचा\nमुलांच्या उच्चशिक्षणासाठी पैशांची बचत करत आहात या योजनेत करा गुंतवणूक\nमुलांच्या भविष्याच्या दृष्टीने पालक बचत करण्याचा प्रयत्न करत असतात. जेणेकरून, मुलांना उच्च शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. त्यामुळे विविध …\nमुलांच्या उच्चशिक्षणासाठी पैशांची बचत करत आहात या योजनेत करा गुंतवणूक आणखी वाचा\nएफडीवर ज���स्त व्याज हवे असल्यास या योजनेत करा गुंतवणूक, मिळेल जास्त रिटर्न\nजर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीमधून अधिक व्याज हवे असल्यास तुम्ही पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (एनएससी) योजनेत फिक्स डिपॉजिट करणे उत्तम …\nएफडीवर जास्त व्याज हवे असल्यास या योजनेत करा गुंतवणूक, मिळेल जास्त रिटर्न आणखी वाचा\nया योजनेत पती-पत्नीचे खाते असल्यास मिळेल दुप्पट फायदा, कमवू शकता हजारो रुपये\nलोक नोकरीसोबतच कमाईचे आणखी काही साधन शोधत असतात. कारण केवळ नोकरीच्या पगारात बचत करणे अवघड होते. आज पोस्ट ऑफिसच्या अशाच …\nया योजनेत पती-पत्नीचे खाते असल्यास मिळेल दुप्पट फायदा, कमवू शकता हजारो रुपये आणखी वाचा\nपोस्टाच्या ‘राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र’ योजनेविषयी जाणून घ्या सर्वकाही\nअर्थ, सर्वात लोकप्रिय / By Majha Paper\nभारतीय पोस्ट ऑफिस अंतर्गत पैशांची गुंतवणूक करण्यासाठी अनेक योजना आहेत. सरकारच्या अंतर्गत येणारेपोस्ट ऑफिसद्वारे 9 बचत योजना येतात. देशभरात 1.5 …\nपोस्टाच्या ‘राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र’ योजनेविषयी जाणून घ्या सर्वकाही आणखी वाचा\nजाणून घ्या पोस्ट ऑफिसमधील रिकरिंग डिपॉझिटबाबत\nअर्थ, सर्वात लोकप्रिय / By Majha Paper\nइंडिया पोस्टची संपुर्ण देशभरात दीड लाखांपेक्षा अधिक डाकघरांचे नेटवर्क आहे. याद्वारे ते ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारच्या बँकिंग सेवा पुरवतात. इंडिया पोस्टद्वारे …\nजाणून घ्या पोस्ट ऑफिसमधील रिकरिंग डिपॉझिटबाबत आणखी वाचा\nलाहोल स्पिती मध्ये जगातील सर्वाधिक उंचीवरचे पोस्ट ऑफिस\nपर्यटन, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे\nदेवाची भूमी अशी ओळख असलेल्या हिमाचल प्रदेशातील लाहोल स्पिती व्हॅली मध्ये पर्यटकांना अनेक आकर्षणे आहेत. म्हणजे निसर्गाची आवड असलेल्यांना डोळ्याचे …\nलाहोल स्पिती मध्ये जगातील सर्वाधिक उंचीवरचे पोस्ट ऑफिस आणखी वाचा\n२०१७ पासून सुरू होणार पोस्ट बँक\nअर्थ / By माझा पेपर\nनवी दिल्ली – भारतीय टपाल खात्याने आपल्या पेमेंट बँकसाठी देण्यात येणा-या सेवांचा प्राधान्यक्रम निश्चित केला असून पोस्टल बँक ऑफ इंडियाच्या …\n२०१७ पासून सुरू होणार पोस्ट बँक आणखी वाचा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त म���हिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://xn--l1b6a9di5a0j.xn--h2brj9c/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6/%E0%A4%AE%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%95/", "date_download": "2021-05-14T07:58:28Z", "digest": "sha1:ZING7CU4N2ROWNL6QC3PL4RZSOOTD2W3", "length": 5703, "nlines": 45, "source_domain": "xn--l1b6a9di5a0j.xn--h2brj9c", "title": "मयंक | अमरकोश - भारत का शब्दकोश", "raw_content": "\nमराठी शब्दकोषातील मयंक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.\n१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू\nअर्थ : आकाशात दिसणारा, पृथ्वीभोवती फिरणारा तिचा एकमात्र उपग्रह.\nउदाहरणे : चंद्राला सूर्याप्रमाणे स्वतःचा प्रकाश नाही.\nसमानार्थी : इंदू, चंद्र, चंद्रमा, चांदोबा, निशापति, मृगांक, रजनीनाथ, विधू, शशांक, शशि, शीतभानू, शीतांशू, सुधांशु, सुधाकर, सोम, हिमांशू\nपृथ्वी के चारों ओर चक्कर लगाने वाला एक उपग्रह\nचंद्रमा सूर्य के प्रकाश से प्रकाशित होता है\nअब्ज, अब्धिज, अमीकर, अमीनिधि, अमृत-रश्मि, अमृतकर, अमृतद्युति, अमृतबंधु, अमृतबन्धु, अमृतरश्मि, अमृतवपु, अमृतांशु, इंदव, इंदु, इन्दव, इन्दु, कलाधर, कलानाथ, कलानिधि, चंदा, चंद्र, चंद्रमा, चन्द्र, चन्द्रमा, चाँद, चांद, छायांक, जैवातृक, तमोहपह, तुषारकर, तुषारकिरण, तुहिनकर, तुहिनकिरण, तुहिनदीधित, तुहिनद्युति, तुहिनरश्मि, तुहिनांशु, तुहिनाश्रु, द्विज, द्विजपति, द्विजाति, द्विजेंद्र, द्विजेन्द्र, द्विजेश, नभश्चमस, नभश्चर, निशाधीश, निशानाथ, निशापति, निशामणि, निशारत्न, निशिकर, निशिनाथ, निशिनायक, निशिपति, निशिपाल, निशेश, पतम, पतय, पर्वधि, पीयूषमहस, पीयूषरुचि, पीयूषवर्ष, भग्नात्मा, मयंक, मृगमित्र, मृगांक, यामिनीपति, यामीर, रजनीनाथ, रजनीश, रसपति, राकेश, वरालि, विधु, विश्वप्स, विहंग, विहग, शंभुभूषण, शम्भुभूषण, शशांक, शशाङ्क, शशि, शिवशेखर, शिशिरकर, शिशिरगु, शिशिरमयूख, शीतकर, शीतदीधिति, शीतद्युति, शीतभानु, शीतरश्मि, शीतांशु, शुचि, श्रीसहोदर, श्वेतद्युति, श्वेतधामा, श्वेतभानु, श्वेतमयूख, श्वेतवाहन, श्वेतांशु, श्वेतार्चि, सिंधुजन्मा, सिंधुनंदन, सिंधुपु, सितदीधिति, सिन्धुजन्मा, सिन्धुनन्���न, सुधांशु, सुधाकर, सोम, हिमकर, हिमवान्, हिमांशु, हृषु\nस्वतःच्या पोषणासाठी एखाद्या जिवंत पेशीवर अवलंबून राहणारा असा अतिसूक्ष्म जीव.\nहिदूंच्या कालगणनेतील बारा महिन्यांपैकी पहिला महिना.\nहोळीच्या वेळी नाचणार्‍या मुलींनी म्हटलेली कृष्णाची गाणी.\nसोळाव्या शतकातील एक मराठी राजा.\nकपाशीच्या फळातील तंतुमय पांढरा पदार्थ.\nअसूरांचा वध करणारी एक देवी.\nचैत्र आणि वैशाख या दोन मासांचा ऋतू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsmasala.in/2018/09/blog-post_20.html", "date_download": "2021-05-14T07:26:59Z", "digest": "sha1:ZYGWCUVTDKTJ6AI64I5D3FLVTRHZNC5M", "length": 27512, "nlines": 109, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "नासिकमध्ये मेट्रो होलसेल स्टोअर्सचे खासदार गोडसेंच्या हस्ते उद्घाटन,भारतातील २६ वे, महाराष्ट्रातील ३ रे, नासिकमधील पहिल्या दालनांस सुरूवात !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!", "raw_content": "\nनासिकमध्ये मेट्रो होलसेल स्टोअर्सचे खासदार गोडसेंच्या हस्ते उद्घाटन,भारतातील २६ वे, महाराष्ट्रातील ३ रे, नासिकमधील पहिल्या दालनांस सुरूवात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- सप्टेंबर १४, २०१८\nभारतातील मेट्रो कॅश अॅण्ड कॅरीतर्फे नाशिकमध्ये पहिल्या मेट्रो होलसेल स्टोअरचे उद्घाटन. मुंबईमधील दोन स्टोअर्ससह मेट्रोचे नाशिकमधील स्टोअर हे महाराष्ट्रातील तिसरे स्टोअर. नाशिक-पुणे महामार्गाजवळील तपोवन रोड येथे असलेल्या या नवीन स्टोअरमुळे नाशिक व आसपासच्या भागांमधील ५०० हून अधिक तरुणांना रोजगार मिळणार\nनाशिक, १४ सप्टेंबर २०१८ : मेट्रो कॅश अॅण्ड कॅरी या भारतातील सर्वात मोठ्या संघटित होलसेलर आणि फूड स्पेशालिस्ट कंपनीने आज नाशिक-पुणे महामार्गाजवळील तपोवन रोड येथे त्यांच्या पहिल्या मेट्रो होलसेल स्टोअरचे उद्घाटन केले. श्री. हेमंत तुकाराम गोडसे, खासदार - नाशिक,महाराष्ट्र शासन आणि मेट्रो कॅश अॅण्ड कॅरी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अरविंद मेदिरत्त यांच्या हस्ते या नवीन स्टोअरचे उद्धाटन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी,स्थानिक महत्त्वाच्या व्यक्ती आणि प्रमुख पुरवठादार भागीदार देखील उपस्थित होते.\nनाशिकमधील नवीन स्टोअर हे मेट्रोसाठी भारतातील २६वे आणि महाराष्ट्रातील तिसरे होलसेल स्टोअर आहे. ४३,००० चौ. फूटांहून अधिक जागेवर विस्तृत पसरलेल्या या नवीन स्टोअरमध्ये पार्किंगसाठी व्यापक सुविधा आहे (१४० हून अधिक कार्स आणि १०० टूव्हिलर्स मावण्याची क्षमता). ज्यामुळे ग्राहकांना सोईस्कर शॉपिंग अनुभव मिळतो. नवीन मेट्रो स्टोअर नाशिक आणि कसारा,इगतपुरी, येवला, शिर्डी, वणी,संगमनेर, लोणी व त्र्यंबकेश्वर यासारख्या आसपासच्या भागांमधील ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करण्यासोबतच ५०० हून स्थानिकांसाठी रोजगार देखील निर्माण करेल.\nदेशातील स्थिर विकासासाठी कंपनीच्या कटिबद्धतेला सादर करतमेट्रो कॅश अॅण्ड कॅरीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अरविंद मेदिरत्त म्हणाले, ''आम्हाला पश्चिम भागातील आमच्या उपस्थितीबाबत खूप आशा आहे. मुंबईमधील आमच्या दोन स्टोअर्सना भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर आम्ही महाराष्ट्रातील विविध ठिकाणी आमची उपस्थिती निर्माण करण्याचे कार्य सुरू केले आहे. नाशिकमधील नवीन स्टोअर राज्याप्रती आमच्या कटिबद्धतेला दाखवते. आम्ही विविध प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कार्यसंचालनांमधून ५०० हून अधिक तरुणांसाठी रोजगार संधी निर्माण करत आहोत. नाशिक शहरामध्ये प्रचंड क्षमता आहे आणि आमचे नवीन स्टोअर पश्चिम भारतासाठी महाराष्ट्र व गुजरातमधील आमच्या प्रबळ वितरण नेटवर्कला सादर करते.आमची प्रबळ पुरवठा शृंखला आणि डिजिटल नाविन्यतेमधील सातत्यपूर्ण गुंतवणूकीसह आम्ही आमच्या वाढत्या ग्राहकवर्गाच्या मागण्यांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करतो.''\nते पुढे म्हणाले की, ''स्थानिक गरजांची जाण असल्यामुळे आम्ही ताजे पदार्थ, किराणा माल आणि इतर वस्तूंसाठी ग्राहकांचे पसंतीचे ठिकाण आहोत. आमच्या स्टोअरमध्ये अनेक जागतिक दर्जाच्या वस्तूंसोबतच स्थानिक वस्तू देखील आहेत. ज्यामुळे आम्ही आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम सुविधा देतो.लहान व्यापारी व एमएसएमईंमध्ये आमची चर्चा अधिक होते. त्यांच्या यशावरच आमचा व्यवसाय अवलंबून आहे, यावर आमचा विश्वास आहे. नाशिकमधील स्टोअर हे देशातील आमचे २६वे होलसेल स्टोअर आहे. आम्ही अधिक स्टोअर्सचे निर्माण करत, आमच्या सेवांमध्ये अधिक सुधारणा करत आणि ग्राहकांच्या व्यवसायांवर सकारात्मक परिणाम करणारे उपक्रम राबवत आमची उपस्थिती वाढवण्याचे कार्य सुरूच ठेवू.''\nमेट्रोचे नाशिकमधील स्टोअर फूड व नॉन-फूडमधील ६००० हून अधिक उत्पादने ऑफर करेल आणि शहरातील ४०,००० हून अधिक ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करेल. या स्टोअरमध्ये ५००० हून अधिक किराणा स्टोअर्ससोबतच हॉटेल व रेस्तरॉंचे मालक, कॅटरर्स (होरेका);सर्विसेस, कंपन्या व कार्यालये(एससीओ) आणि स्वयंरोजगारीत व्यावसायिक असणार आहेत.\n'चॅम्पियन्स फॉर इंडिपेन्डन्ट बिझनेस'म्हणून ओळखले जाणारे मेट्रो सर्व स्थानिक व्यवसायांना मदत करते.मेट्रोमध्ये विक्री करण्यात येणारी ९९ टक्के उत्पादने एसएमई व स्थानिक पुरवठादारांकडून पुरवण्यात येतात.नाशिक स्टोअरमधील विशेष ऑफरिंग्जमध्ये १५ प्रकाराच्या डाळी,नाशिकमधील लोकप्रिय गोठी राइस मिलमधील तांदूळ, स्थानिक व विश्वसनीय राइस मिल्स, आयुर्वेदिक उत्पादनांची व्यापक रेंज, ऑर्गेनिक्स व वेलनेस उत्पादनांचा समर्पित विभाग, आकर्षक दरांमध्ये पोशाख,फूटवेअर, सामान व टेक्सटाइलमधील अव्वल ब्रॅण्ड्स,विविध दरांमधील ग्राहकोपयोगी वस्तू, मुरादाबाद व जयपूरमधील घरगुती सजावटी वस्तूंसारख्या प्रादेशिक स्पेशालिटीज आणि खुर्जामधील स्टोनवेअरचा आहे. या स्टोअरमध्ये काही लोकप्रिय प्रादेशिक ब्रॅण्ड्स देखील आहेत, जसे सपट चहा, रामबंधू मसाला, मुरली सोया बीन ऑईल, इंद्रायणी राइस, स्वदेशी ग्राऊण्ड ऑईल, कोंडाजी चिवडा,अन्नपूर्णा हिंग.\nनवीन आऊटलेट 'आकर्षक दर व अद्वितीय दर्जामधील उत्पादने एकाच छताखाली उपलब्ध' या मेट्रोच्या वचनाला पूर्ण करते. तसेच ग्राहकांना रोज ताजी फळे व भाज्यांची सुविधा देखील मिळेल.मेट्रो थेट स्थानिक शेतक-यांकडून या वस्तू मागवते. ज्यामुळे प्रांतातील कृषी इकोप्रणाली अधिक सक्षम होते.नाशिकमध्ये मेट्रो थेट पिंपळगाव व लासलगाव ओनियन फार्मर्स मार्केटमधून प्रतिवर्ष ६००० मेट्रिक टन कांदा खरेदी करते आणि भारतातील स्टोअर्समध्ये वितरित करते. ज्याचा फायदा १००० शेतक-यांना होतो. कंपनीचे मंचरमध्ये(आंबेगाव, पुणे) फार्मर कलेक्शन सेंटर आहे आणि ते सेंटर ५०० स्थानिक शेतक-यांकडून त्यांची उत्पादने मिळवते. ज्यामुळे मुंबईमधील त्यांच्या दोन स्टोअर्ससोबत नाशिकमधील स्टोअरच्या ताज्या उत्पादनांची गरज पूर्ण होईल.\nउत्पादनांच्या व्यापक रेंजसोबतच व्यावसायिक ग्राहकांना ऑनलाइन/ऑफलाइन ऑर्डरिंग व पेमेण्ट,जीपीएस सक्षम ट्रक्सच्या माध्यमातून दरवाजांपर्यंत डिलिव्हरी, आमच्या कमोडिटी तज्ज्ञांकडून कौशल्य व सहाय्यता आणि खरेदी अनुभव अधिक कार्यक्षम व व्यावसायिक बनवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रबळ लॉयल्टी प्रोग्रामची देखील सुविधा मिळेल.\nमेट्रो भारतातील जवळपास ३ दशलक्ष ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करते.आज कंपनी २६ होलसेल वितरण केंद्रांचे संचालन पाहते आणि ५००० हून अधिक पुरवठादारांच्या गरजांची पूर्तता करते. कंपनीने देशभरात १२,५०० हून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण केले आहेत. महाराष्ट्रात मेट्रोचे मुंबईमधील भांडुप व बोरिवली येथे २ लाख चौ. फूटांवर पसरलेले २ होलसेल आऊटलेट्स आहेत. या आऊटलेट्सच्या माध्यमातून २००० हून अधिक कुटुंबांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळाले असून ते ९०,००० अधिक व्यावसायिक ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करतात.\nया ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जून १९, २०२०\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते. नासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक���तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते. नासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात न्यूज मसालाचे आवाहन ::-सर्वसामान्य जनतेने अतिमहत्त\n प्रश्न- सगळे इतकी वर्ष कोठे होती पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला क्रियाशील कोण आमदार आहेत क्रियाशील कोण आमदार आहेत सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै १२, २०२०\nसंतोष गिरी यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस निसाका, रासाका बनकराच्या पाठपुराव्या बाबत हा घ्या पुरावा- जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे पावसाळ्यात छत्र्या उगवतात त्या प्रमाणे सध्या रासाका व निसाका बाबत आंदोलने, बैठका, निवेदने देण्यासाठी विरोधकांना उत आला आहे परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड नासिक: :- निफाड तालुक्यात सध्या पावसाळ्यात पावसापेक्षा निसाका व रासाका बाबत सोशल मीडिया व विविध दैनिकांमधून हे दोन्ही साखर कारखा��े सुरू होण्या बाबत पाऊस बरसावा तशा बातम्या विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या विषयी बरसत असल्याने जनतेत व ऊस‌ उत्पादक शेतकरी, कामगार यांनी गत पाच वर्ष व मागील काही वर्षांपासून सर्वांचा अनुभव घेतला असल्याने थोडा धीर धरत आमदार दिलीप बनकर यांचा ही अनुभव घ्यावा, \"सब्र का फल मीठा होता है\" अशा शब्दांत टिकाकारांना चांदोरी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य सिध्दार्थ वनारसे यांनी सल्ला देत विद्यमान आमदारांन\nजिल्हा परिषदेतील उपशिक्षणाधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै ११, २०२०\nनासिक ::- जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी वर्ग-२ भाऊसाहेब तुकाराम चव्हाण यांस काल लाचलुचपत विभागाच्या वतीने ६०००/- रुपयांची लाच स्विकारताना पकडण्यात आले. तक्रारदार यांची पत्नी जिल्हा.प. उर्दू प्राथमिक शाळा चांदवड येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून नेमणुकीस असतानाचे तत्कालीन कालावधीत भाऊसाहेब चव्हाण गटशिक्षण पदावर कार्यरत होता. त्यावेळी तक्रारदार यांच्या पत्नीची वेतन निश्चिती होवून ही डिसेंबर १९ पासून वेतन मिळाले नव्हते त्याबाबत तक्रारदाराने खात्री केली असता त्याच्या पत्नीचे सेवापुस्तकामध्ये तत्कालीन गट शिक्षणाधिकारी याची स्वाक्षरी नसल्याने वेतन काढून अदा करण्यात आले नव्हते. म्हणून माध्यमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांने सेवापुस्तिकेत सही करण्यासाठी १५०००/- रुपयांची लाचेची मागणी केली व तडजोडी अंती ६०००/- रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत विभाग नासिक कडून पंच साक्षीदारांसमक्ष पकडण्यात आले. सदर कारवाई जिल्हा परिषद नासिक येथील माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी कार्यालयात करण्यात आली.\nMichael Elkan द्वारे थीम इमेज\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/anil-parab-on-mns-maha-adhiveshan-170647.html", "date_download": "2021-05-14T08:25:17Z", "digest": "sha1:GBK5OVL4OPCWWJTU7EHGFMFXH6B4VCD3", "length": 16684, "nlines": 247, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "मनसेच्या महाअधिवेशनावर शिवसेनेचे ���निल परब म्हणतात... | TV9 Marathi", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nमराठी बातमी » महाराष्ट्र » मुंबई » मनसेच्या महाअधिवेशनावर शिवसेनेचे अनिल परब म्हणतात…\nमनसेच्या महाअधिवेशनावर शिवसेनेचे अनिल परब म्हणतात…\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने आज मुंबईत शिवसेना आणि मनसेने कार्यक्रम आयोजित केले आहेत. मनसेचे आज महाअधिवेशन आहे, तर शिवसेनेचा वचनपूर्ती सोहळा आहे.\nदिनेश दुखंडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई\nमुंबई : “शिवसेनेने हिंदुत्व कधीच सोडले नाही. शिवसेना उघड भूमिका मांडते. आम्ही भूमिका बदलली नाही. आता दुसरे काय करतात ते माहित नाही. उत्तर भारतीय, गुजरातींबाबत त्यांची भूमिका काय असते, ते हिंदूच आहेत ना या भूमिकांचा त्यांनी विचार करायला हवा”, अशी टीका शिवसेनेचे नेते आणि संसदीय कार्यमंत्री अनिल परब (Anil Parab on MNS Maha Adhiveshan) यांनी केली आहे.\n“शिवसेनेचे आज शक्तीप्रदर्शन नाही. आमचा वचनपूर्ती कार्यक्रम आहे. आमची एवढी मोठी ताकद आहे मग तो कार्यक्रम आम्ही षण्मुखानंद सभागृहात कसा करणार शिवसेनेला शक्तीप्रदर्शन करण्याची गरज नाही. गेल्या 50 वर्षात शिवसेनेची शक्ती सर्वांनी पाहिली आहे”, असा घणाघात अनिल परब यांनी केला. “आमचा दरवर्षी कार्यक्रम असतो. आम्ही ठरवून कार्यक्रम करत नाहीत. यावेळी कार्यक्रमाचं थोडं स्वरुप बदललं आहे. बाकी कोण काय करतंय याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही”, असा टोला अनिल परब (Anil Parab on MNS Maha Adhiveshan) यांनी मनसेला लगावला.\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने आज मुंबईत शिवसेना आणि मनसेनं कार्यक्रम आयोजित केले आहेत. मनसेचं आज महाअधिवेशन आहे, तर शिवसेनेचा आज वचनपूर्ती सोहळा आहे. मनसेच्या महाअधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेच्या कार्यक्रमात बाळासाहेबांसोबत काम केलेल्या ज्येष्ठ 11 शिवसैनिकांच्या हस्ते उद्धव ठाकरेंचा सत्कार केला जाणार आहे.\n“बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आमच्यासाठी सण असतो. गेले अनेक वर्षे हा सण आम्ही उत्साहात साजरा करतोय. यंदा या सणाचे महत्त्व वाढलं आहे. राज्याच्या मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे विराजमान झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना वचन दिले होते ते त्यांनी पूर्ण केलं. त्यामुळे आजचा दिवस वचनपूर��ती सोहळा म्हणूनही साजरा करीत आहोत. आज वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम असतील. बाळासाहेबांबरोबर काम केलेल्या 11 ज्येष्ठ शिवसैनिकाच्या हस्ते उद्धव ठाकरेंचा सत्कार होईल. याशिवाय हा फक्त शिवसेनेचा कार्यक्रम आहे, सरकारचा कार्यक्रम नाही”, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.\n‘लेमन टी’चे 5 फायदे\nतुळस खा रोग पळवा\nप्लाझ्मा कधी दान करू शकता\nPF काढताना ‘या’ चुका टाळा\nपंतप्रधान, गृहमंत्री गायब, देश रामभरोसे; अहंकार सोडा, ‘महाराष्ट्र मॉडेल’ लागू करा: संजय राऊत\nलॉकडाऊनचे नियम शिवसेनेला नाहीत का काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांचा निशाणा\nलसी कमी, पोस्टर जास्त, ‘मातोश्री’च्या अंगणातील काँग्रेस आमदाराचा पुन्हा शिवसेनेवर निशाणा\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कणाच मोडून पडला, आता अर्थव्यवस्थेला ऑक्सिजन कोण देणार\nSpecial Report | शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये वादाची पहिली ठिणगी , नेमकं कारण काय \nPhoto : ‘बाबा लव्हज अर्जून…’, अभिनेता आरोह वेलणकरकडून बाळाचा पहिला फोटो शेअर\nBeauty Tips: सुंदर दिसायचंय, चेहऱ्याला ‘अंड्याचा फेसपॅक’ लावा अन् रुपवान व्हा\nशेतकऱ्यांसाठी अलर्ट, हवामान विभागाचा चक्रीवादळाचा इशारा, मान्सूनवर परिणाम होणार\nAkshaya Tritiya 2021 | अक्षय्य तृतीयानिमित्त मंदिरात हापूस आंब्याची आरास, गाभाऱ्याला आमराईचे रुप\nफोटो गॅलरी10 mins ago\nमहाडिकांची सत्ता पालटल्याचं बक्षीस, विश्वास पाटील यांची थेट गोकुळच्या अध्यक्षपदी निवड\nअन्य जिल्हे29 mins ago\nआधी मोदी सरकारवर थेट टीका, आता अनुपम खेर यांनी घेतला युटर्न, म्हणाले…..\nस्पुतनिक लसीच्या एका डोसची किंमत किती; डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजकडून दर जाहीर\nMaharashtra Coronavirus LIVE Update : पुण्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं नियोजन सुरु – उपमुख्यमंत्री अजित पवार\nAkshaya Tritiya 2021 | धार्मिकदृष्ट्या अत्यंत शुभ मानला जातो अक्षय्य तृतीयेचा दिवस, जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व\nLIVE | कोल्हापूर गोकूळ दूध संघाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील\nमराठी न्यूज़ Top 9\nस्पुतनिक लसीच्या एका डोसची किंमत किती; डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजकडून दर जाहीर\nमहाडिकांची सत्ता पालटल्याचं बक्षीस, विश्वास पाटील यांची थेट गोकुळच्या अध्यक्षपदी निवड\nअन्य जिल्हे29 mins ago\nअख्खं गाव सुतकात, तरुण जिद्दीला पेटले, लोकप्रतिनिधींच्या नाकावर टिच्चून कोव्हिड सेंटर उभारलं\nअन्य जिल्हे1 hour ago\nAkshaya Tritiya 2021 | अक्षय्य तृतीयेला 100 कोटींची उलाढाल होणाऱ्या जळगावात यंदा सोने खरेदी ठप्प\nअन्य जिल्हे2 hours ago\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्य न्यायाधीशांच्या भेटीसाठी हायकोर्टात; कारण गुलदस्त्यात\nचाँद पाहण्यासाठी सानिया मिर्झा पतीसह दुबईत, ईद सेलिब्रेशनचे खास फोटो\nफोटो गॅलरी1 hour ago\nVIDEO | मामाचा फोन घेतला नाही, कॉलबॅक राहिला, दुसऱ्या दिवशी मामा गेला, पुष्कर जोग बोलता बोलता रडायला लागला\nMaharashtra Coronavirus LIVE Update : पुण्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं नियोजन सुरु – उपमुख्यमंत्री अजित पवार\nLIVE | कोल्हापूर गोकूळ दूध संघाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/nashik-crime", "date_download": "2021-05-14T07:42:56Z", "digest": "sha1:LU3ISKOZW47Q4LRWHKEYKLVPXHPXG2DE", "length": 16504, "nlines": 252, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Nashik Crime Latest News in Marathi, Nashik Crime Top Headline, Photos, Videos Online | TV9 Marathi | TV9 Marathi", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nचाचा चारोस्कर ते कडक्या बोडके, नाशिक पोलीस आयुक्तांचा धडाका सुरुच, सात गुंड तडीपार\nजो जसा गुन्हा करेल, त्याला तशी शिक्षा मिळेल, हा नाशिक पोलीस आयुक्तांचा फेमस डायलॉग. (Nashik Deepak Pandey Gangsters) ...\nनाशकात चाकूचा धाक दाखवून अल्पवीन मुलीवर सामूहिक बलात्कार; 7 नराधमांच्या मुसक्या आवळल्या\nनाशकात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकमध्ये 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. ...\n अनैतिक संबंधात आड येणाऱ्या मुलाचा खून, बापानेच काढला काटा\nया घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. ...\nकंपाऊंडरच्या पोटात चाकू खुपसला, दवाखाना बंद करुन पलायन, येवला पोलीस अज्ञात हल्लेखोराच्या शोधात\nशिवाजी पैठणकर काही उत्तर देतील त्यापूर्वीच या हल्लेखोराने अचानक त्यांच्या पोटात चाकू खुपसला आणि रुग्णालयातून पळ काढत बाहेरचं दार बंद केलं. ...\nनाशिक पोलीस आयुक्तांचा नवा उपक्रम, गुन्हेगारी रोखण्यासाठी अ‍ॅक्शन मोडमध्ये\nनाशिक पोलीस आयुक्त दीपक कुमार पांडे यांनी गुन्हेगारीला चाप बसवण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. (Nashik Police Commissioner on action mode) ...\nसोनसाखळी चोरांचा सिनेस्टाईल पाठलाग, नाशकात सुट्टीवरील पोलिसाची पत्नीसह धडाकेबाज कामगिरी\nनाशिकच्या पोलीस कर्मचाऱ्याने पत्नीसह प्रवासातून घरी येताना दोन सोनसाखळी चोरांना पकडून त्यांना अटक केली आहे. (Nashik Police Couple arrest most wanted theft) ...\nNashik Jewelers : पीपीई किट घालून च���रट्यांचा ज्वेलर्सवर डल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद\nकोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सध्या प्रत्येक जण मास्क तसेच रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्स पीपीई किट घालून वावरताना बघायला मिळत आहे (Theft at a jewelers shop ...\nप्रियकराची हौस भागवण्यासाठी अल्पवयीन मुलीची चोरी, नातेवाईकांच्याच घरातील दागिन्यांवर डल्ला\nप्रियकराची हौस भागवण्यासाठी एका अल्पवयीने मुलीने (Minor girl theft jewellery) नातेवाईकांच्याच घरी चोरी केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली. ...\nनाशिकच्या मंदिरात तांब्या-पितळेच्या वस्तूंची चोरी, चप्पल काढून चोर देवघरात, घटना सीसीटीव्हीत कैद\nनाशिकमध्ये एका चोरट्याने थेट महादेवाच्या एका मंदिरात जाऊन चोरी केली (Theft in Temple Nashik) आहे. या घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. ...\nनाशिकमध्ये मुलीचा सासरवाडीला जाण्यास नकार, आईचा पोलीस स्टेशनबाहेर आत्महत्येचा प्रयत्न\nताज्या बातम्या1 year ago\nमुलगी सासरी जात नसल्याच्या रागातून नाशिकच्या एका महिलेने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. ...\nPM Modi LIVE | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशी पंतप्रधान मोदींचा संवाद\nCM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हायकोर्टात दाखल\nHeadline | 12 PM | मुंबईत पेट्रोल 98.65 रुपये प्रति लिटर\nJoe Biden | लसीकरण पूर्ण झाल्यास मास्क नको, जो बायडेन यांची मोठी घोषणा\nAjit Pawar | निलेश लंके फाऊंडेशनसाठी कार्यकर्त्याचा चेक, लंकेंना फोन करुन अजित पवार म्हणतात…\nIndia Corona Death | कोरोनाचा कहर, देशात सलग तिसऱ्या दिवशी 4 हजार कोरोनाबाधितांचा मृत्यू\nMumbai Petrol Hike | मुंबईत पेट्रोल 98.65 रुपये प्रति लिटर\nSanjay Raut | ‘महाराष्ट्र मॉडेल’चं देशासह जगभरात कौतुक – खासदार संजय राऊत\nMumbai Breaking | ईद सणानिमित्त नागरिकांची मोठी गर्दी\nचाँद पाहण्यासाठी सानिया मिर्झा पतीसह दुबईत, ईद सेलिब्रेशनचे खास फोटो\nफोटो गॅलरी21 mins ago\nProtein foods : तंदुरुस्त राहण्यासाठी ‘या’ 5 प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन करा \nफोटो गॅलरी1 hour ago\nRanbir kapoor Lookalike: रणबीर कपूरचा हमशकल पाहून ऋषी कपूर झाले होते आश्चर्यचकित, पाहा जुनैद शाहचे हे फोटो\nफोटो गॅलरी1 hour ago\nPhoto : ‘ईद मुबारक…’, मराठमोळ्या स्मिता गोंदकरकडून हटके अंदाजात शुभेच्छा\nफोटो गॅलरी2 hours ago\nHappy Birthday : ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लरचा वाढदिवस, बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजाचे आहेत लाखो चाहते\nफोटो गॅलरी2 hours ago\nPHOTO | अॅक्शनच नाही, तर रोमान्सचाही ‘बादशाह’ ठरला ‘डार्लिंग’ प्रभास ‘या’ चित��रपटांनी वेडावली तरुणाई\nफोटो गॅलरी5 hours ago\nPHOTO | Summer Foods : उन्हाळ्याच्या हंगामात या पाच गोष्टींचे करा सेवन\nफोटो गॅलरी6 hours ago\nPHOTO | कामगिरी जोरदार, कमाई तडाखेदार, ‘हे’ आहेत क्रीडा क्षेत्रातील नवकोट नारायण, फोर्ब्सची यादी जाहीर\nभारताला 7 हजार कोटी रुपये दान करणारा 27 वर्षीय तरुण, एका आठवड्यात पुन्हा कमवले 2100 कोटी डॉलर\nफोटो गॅलरी16 hours ago\nPHOTOS : Summer Foods : उन्हाळ्यात हे 5 फळं खाणं अतिशय महत्त्वाचं, तुम्ही खाता\nफोटो गॅलरी16 hours ago\nMaharashtra Coronavirus LIVE Update : पुण्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं नियोजन सुरु – उपमुख्यमंत्री अजित पवार\nAkshaya Tritiya 2021 | धार्मिकदृष्ट्या अत्यंत शुभ मानला जातो अक्षय्य तृतीयेचा दिवस, जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व\nLIVE | कोल्हापूर गोकूळ दूध संघाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील\nPM Modi LIVE | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशी पंतप्रधान मोदींचा संवाद\nCM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हायकोर्टात दाखल\nबीडची ढोबळी मिरची हैदराबादच्या बाजारात, कृषी पदवीधारक तरुणाने तीन महिन्यात घेतलं 7 लाखांचं उत्पन्न\nचाँद पाहण्यासाठी सानिया मिर्झा पतीसह दुबईत, ईद सेलिब्रेशनचे खास फोटो\nफोटो गॅलरी21 mins ago\nमराठा आरक्षणासाठी केंद्राप्रमाणेच फेरविचार याचिका दाखल करा; संभाजी छत्रपतींचं मुख्यमंत्र्यांना पत्रं\nसलमान खानच्या ‘राधे’वर बहिष्काराची मागणी, सोशल मीडियावर ट्रेंड होतोय #BoycottRadhe, जाणून घ्या कारण\n‘जामतारा’ वेब सिरिज पाहून मुंबईच्या टोळीने प्लॅन आखला, लोणावळ्यात बसून अमेरिकेतील नागरिकांची लूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidhyarthimitra.com/search?updated-max=2017-09-10T22:44:00%2B05:30&max-results=50", "date_download": "2021-05-14T06:53:17Z", "digest": "sha1:VYU2AHSCY2HS66STYHCW4HIQOWNSRXWQ", "length": 14515, "nlines": 106, "source_domain": "www.vidhyarthimitra.com", "title": "विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख सर", "raw_content": "विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख सर\nप्रिय स्न्हेही नेट बंधुनो हार्दिक सुस्वागतंमं........विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख एक विद्यार्थी प्रिय प्रयोगशील शिक्षक व्यक्तिमत्व आणि मार्गदर्शक यांच्या ह्या अधिकृत संकेत स्थळ (वेबसाईट-पोर्टल) ला भेट दिल्याबद्दल हार्दिक धन्यवाद..\nआजच्या जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या सर्वं मिंत्रानो खूप खूप हार्दीक शुभेच्छा ……\nआनंद हा मानसिक असतो. तो बाह्य गोष्टीत न शोधता आपल्यामध्ये शोधा….\nप्रत्येक व्यक्तीची आनंदाची परिभाषा वेगळी असती त्याचा आदर ��रा…….\nजीवनात येनारया लहान सहान गोष्टीतून आनंद शोधण्याचा प्रयत्न करा .……\nसतत तणावाखाली राहून मानसिक संतुलन ढळू देऊ नका………\nखेळ , करमणूक, गायन ,छंद ,पर्यटन ,वाचन आणि इतर गोष्टीसाठी थोडा वेळ द्या ………\nआपल्या दैनदिन कामाचे गुलाम बनून जीवनातील आनंद उपभोगण्याची इच्छा संपू देऊ नका………\nआपल्याकडे जे आहे त्यावर संतुष्ट राहा,कारण सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नसतात………\nआयुष्यात दुख ,त्रास होतच असतो,त्याचं प्रमाण कमी कसे करता येईल ते शोधून पहा आणि आयुष्या कडे सकारत्मक दृष्टीने पहा………\nभविष्यात होणार्या बदलाची काळजी करत न बसता तो बदल स्वीकारण्याची तय्यारी करा, भविष्याच्या चिंतेने वर्तमान बिघडू देऊ नका……\nआपल्या आवडीच्या कामात व्यस्त राहा………\nआपल्या दुःखाचे भांडवल न करता दुसारच्ये दुख जाणून घेण्याचं प्रयत्न करा. आपोआप तुमचे दुःख कमी होईल…….\nइतरांशी आपली तुलना किंवा बरोबरी करत नशिबाला दोष न देता स्वत:ला भाग्यशाली समजून जीवनाचा आनंद घ्या……\nकुणाकडून फार अपेक्षा ठेऊ नका म्हणजे अपेक्षा भंगाचे दुःख होणार नाही ………\nआपल्या चिंता ,आपले दुख आपल्या पुरते ठेवा ,त्याचा बाऊ करा नका……\nप्रत्येक गोष्टीत , प्रत्येक प्रसंगात प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या .......\nआपल्यात असलेल्या क्षमता ओळखा . स्वतः वर विश्वास ठेवा……\nपरिणामाची चिंता न करता जे कराल ते कार्यक्षमतेणे ,मेहनतीने आणि आनंदाने करा…………\nज्या गोष्टी आवडत नाहीत ,त्याकडे दुर्लक्ष करा,इतरांच्या आनंदात आनंदी व्हा............\nआपल्या आयुष्यात होणार्या चांगल्या , वाईट घटनांसाठी दुसर्याला जबाबदार धरू नका…......\nजीवनात येउन गेलेल्या आंनदी क्षणाचा बायोस्कोप मनात फिरता ठेवा …...........\nनातेवाईक आणि मित्रं मंडळी यांच्याबरोबर चे संबंध वाढदिवस ,घरगुती समारंभ अशा कार्यक्रमांतून दृढ ठेवा ………...\nआपली नेहमीची दिनचर्या बाजूला ठेऊन कधी कधी नेहमीपेक्षा वेगळे काहीतरी करा…\nउदास वाटल्यास आपल्या आवडत्या व्यक्तीशी बोल किंवा शांत ठिकाणी किंवा आपल्या आवडत्या ठिकाणी एक फेरी मारून या. संगीत ऐका, वाचन करा……..\nनेहमी उत्स्फूर्त आणि टवटवीत राहा,हसत राहा आनंदी राहा आणि आयुष्य जगण्याची मजा लुटा….\nपुन्हा एकदा जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या सर्वं मिंत्रानो खूप खूप हार्दीक शुभेच्छा ……\nसंकलन: प्रा. रफीक शेख सर\nआयुष्यात शाश्वत यश ��ाय असते… हे जाणून घेण्यासाठी विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख सरांचा एक अप्रतिम आणि प्रेरणा देणारा लेख\nआयुष्यात शाश्वत यश काय असते…\nहे जाणून घेण्यासाठी विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख सरांचा..\nएक अप्रतिम आणि प्रेरणा देणारा लेख ....\nअवश्य वाचाच आणि आवडल्यास न विसरता आपल्या मित्रांना जशास तसा नक्कीच शेअर करा.\n“ प्रयत्नांना मोठे यश …… नक्कीच प्राप्त होते …जेव्हा आपले प्रयत्न प्रामाणिक असेल तर…. \n\" नवे पर्व ,नव्या दिशा ,नवे मार्ग नव्या आशा ……प्रत्येक नवी कल्पना ,प्रत्येक नवीन ध्येय ,प्रत्येक नवे स्वप्न ,मनात येणारा प्रत्येक चांगला विचार या सर्व गोष्टी प्रयत्नांवरच अवलंबून असतात.\nप्रयत्नच जर प्रामाणिक नसतील तर कुठलीच गोष्ट शक्य नाही सर्वांचे मूळ हे शेवटी प्रयत्नांतच आहे . प्रयत्न म्हणजे नुसते करून पाहिले आणि झाले असे नसून प्रामाणिकता ठेऊन सतत कार्यरत राहणे आवश्यक आहे, तरच जीवनात निश्चीत आणि शाश्वत यशप्राप्ती होते.\nसातत्याने प्रामाणिक प्रयत्न करणे म्हणजे ख-या अर्थाने शाश्वत यशाकडे वाटचाल होय. म्हणूनच आपल्या जीवनात प्रामाणिक प्रयत्नांना मोठे आणि अढळ स्थान आहे.\nत्यामुळेच मित्रानो प्रामणिक प्रयत्नांशिवाय या जगात कुठलीही अपेक्षा ठेऊ नका.\nप्रामाणिक आणि सतत प्रयत्नांने आत्मविश्वास वाढतो हाच आत्मविश्वास आयुष्यात येणा-या अनंतअडचणींना तोंड देण्यास सक्षम करतो आणि ख-या अर्थाने आयुष्याला अर्थ प्राप्त होतो.\nयश मिळवण्यासाठी नक्की कोणत्या मार्गाने जावे, हे मी सांगु शकणार नाही , कारण यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजुन तयार व्हायचा आहे.. \nपण स्वतःला ओळखून ,स्वतःला ,स्वतः साठी ,स्वतः कडून नेमके काय हवे; हे शोधणे आणि ते मिळवण्यासाठी सातत्याने प्रामाणिक प्रयत्न करणे म्हणजेच आयुष्यात शाश्वत यश प्राप्त करणे होय.\nआवडीसोबत आत्मविश्वास आणि ते प्राप्त करण्याची धडपड प्रामाणिक असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही.\nयशस्वी लोक वेगळ्या गोष्टी करीत नाहीत. आपण करतो त्याच गोष्टी वेगळेपनाणे करतात. ते जे करतात ,ते मनापासून प्रामाणिकता ठेऊन चिकाटीने प्रयत्न करतात म्हणून त्यांना यश प्राप्ती होते.\nआजकाल या जीवघेण्यां स्पर्धेच्या युगात श्वाश घेण्या इतकी जागा नसतांना मित्रानो प्रामाणिक प्रयत्नाशिवाय आयुष्यात निश्चित आणि शाश्वत यश शक्य नाही.\nआपलाच एक स्नेहांकित शुभेच्छुक:\nविद्यार्थी मित्र प्रा. रफीक शेख सर..🖋\nविद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख सर\nकरिअर मार्गदर्शन समुपदेशन लेखमालिका\nडॉ ए.पी.जे अब्दुल कलाम विद्यार्थी फाउन्डेशन\nडॉ ए.पी.जे अब्दुल कलाम विद्यार्थी फाउन्डेशन\nविद्यार्थी मित्र प्रा.रफिक शेख सर\nडॉ. एपीजे अब्दुल कलाम शैक्षणिक मार्गदर्शन केंद्र\nडॉ. एपीजे अब्दुल कलाम शैक्षणिक मार्गदर्शन केंद्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://xn--l1b6a9di5a0j.xn--h2brj9c/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6/%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2021-05-14T06:31:50Z", "digest": "sha1:52VFYOZCSSTGYZG6SJBWZSFNUXEFFG7H", "length": 3255, "nlines": 53, "source_domain": "xn--l1b6a9di5a0j.xn--h2brj9c", "title": "जवळचा | अमरकोश - भारत का शब्दकोश", "raw_content": "\nमराठी शब्दकोषातील जवळचा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.\n१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक\nअर्थ : जवळ असलेला.\nउदाहरणे : इथून जवळचे स्थानक दादर आहे.\nसमानार्थी : नजीकचा, निकटवर्ती\nदूरी, समय आदि के हिसाब से जो निकट हो या निकट का\nहमारे गाँव से निकटस्थ शहर कुशीनगर है\nश्यामजी हमारे करीबी मेहमान हैं\nअपदांतर, अपदान्तर, आसन्न, करीबी, क़रीबी, नजदीकी, नज़दीकी, निकट का, निकटवर्ती, निकटस्थ, नैकटिक, पास का, मुत्तसिल, सन्निकट, सन्निहित, समीप का, समीपवर्ती, समीपस्थ, समीपी\nस्वतःच्या पोषणासाठी एखाद्या जिवंत पेशीवर अवलंबून राहणारा असा अतिसूक्ष्म जीव.\nहिदूंच्या कालगणनेतील बारा महिन्यांपैकी पहिला महिना.\nहोळीच्या वेळी नाचणार्‍या मुलींनी म्हटलेली कृष्णाची गाणी.\nसोळाव्या शतकातील एक मराठी राजा.\nकपाशीच्या फळातील तंतुमय पांढरा पदार्थ.\nअसूरांचा वध करणारी एक देवी.\nचैत्र आणि वैशाख या दोन मासांचा ऋतू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://durgeshsonar.blogspot.com/2009/", "date_download": "2021-05-14T07:37:18Z", "digest": "sha1:HFRKFJ5MROQOVXWGBU63NKATXNANEFKG", "length": 110468, "nlines": 157, "source_domain": "durgeshsonar.blogspot.com", "title": "अंतरीचे बोल: 2009", "raw_content": "\n१९९६ सालचा ऑगस्ट महिना असेल... एक दिवस सोलापूरच्या अभाविप कार्यालयातून फोन आला, 'अंमळनेरला प्रतिभा संगम हे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीचं राज्यस्तरीय संमेलन व्हायचंय. त्यासाठी जिल्ह्यातून आम्ही काही विद्यार्थी साहित्यिकांची नावं काढलीयत. त्यात तुझ्या नावाचा समावेश आहे. ' फोनवर फार काही चौकशी करता आली नाही. पण, त्यानंतर त्या संदर्भातलं एक पत्र घरच्या पत्त्यावर आलं. त्यानुसार मी माझ्या दोन कविता पाठवून दिल्या. त्यानंतर काही दिवस गेले आणि अचानक एके दिवशी अंमळनेरचं निमंत्रणच आलं. मला खूप बरं वाटलं. इतके दिवस पंढरपूर आणि सोलापूर जिल्हा असं सीमित असलेलं माझं साहित्यविश्व विस्तारण्यासाठी मला व्यासपीठ मिळणार होतं. गणपती विसर्जनाच्या दिवशी मी अंमळनेरला जाण्यासाठी निघालो. बाबाही मला सोलापूरपर्यंत सोडायला आले होते. सोलापुरातून आणखी काही जण माझ्यासोबत येणार होते. सोलापुरातल्या नव्या पेठेत अभाविपचं कार्यालय होतं. तिथं जमायचं होतं. आम्ही दुपारी साडे चारच्या सुमाराला तिथे पोहोचलो. कार्यालयाचा जुना लाकडी जिना चढत असताना बरंच काही डोळ्यांसमोर तरळत होतं. तिथे पोहोचताच सोलापुरातल्या अभाविप कार्यकर्त्यांनी माझी आपुलकीनं चौकशी केली. हा माझा विद्यार्थी परिषदेशी आलेला पहिला संपर्क...\nअंमळनेरचं ते पहिलं प्रतिभा संगम आज तेरा वर्षांनंतरही माझ्या मनात अगदी तस्संच्या तस्सं ताजं आहे. राज्यभरातनं किमान सातशे ते आठशे विद्यार्थी साहित्यिक अंमळनेरच्या प्रताप महाविद्यालयाच्या प्रांगणात एकत्र आले होते. मराठी साहित्यविश्वातले हे इतके ताजेतवाने अंकुर पहिल्यांदाच एके ठिकाणी एकत्र येणं, मान्यवर ज्येष्ठ साहित्यिकांनी त्यांना भरभरून मार्गदर्शन करणं... हा सगळा सोहळा खरंच अनुभवण्यासारखा होता. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीला सातशे वर्षं झाल्याचं औचित्य या सगळ्या खटाटोपामागे होतं. अवघ्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरीसारखं अभिजात साहित्य लिहिणारे संत ज्ञानेश्वर हे सगळ्या युवा साहित्यिकांचे मूळ प्रेरणास्रोत... प्राचार्य राम शेवाळकर यांचं ओघवत्या शैलीतलं उद्घाटनाचं भाषण ऐकून मी अक्षरशः भारावून गेलो होतो. कविवर्य मंगेश पाडगावकरांची कवी प्रवीण दवणे यांनी ' कविता फुलते कशी ' यावर घेतलेली प्रकट मुलाखत, गटागटातून रंगलेल्या विद्यार्थी साहित्यिकांच्या चर्चा, असं सगळं पोषक खत मिळत गेलं आणि माझ्यासारखे कितीतरी त्या वेळेसचे विद्यार्थी साहित्यिक रुजत गेले.\nयाच प्रतिभा संगममधून अशोक जेधे सारखा हळवा, भावूक कविमित्र भेटला, 'येगं येगं इंद्रायणी' ही अशोकची त्यावेळची कविता अजूनही मनात तशीच आहे, वहीमध्ये एखादं मोरपीस जपून ठेवावं नां अगदी तशी... आता अशोक नाह���ये पण, त्याची ती कविता कायम स्मरणात आहे. नाशिकचा मंदार भारदे, नंदुरबारची निकीता असोदेकर, पुणे जिल्ह्यातला संतोष शेंडकर, लासलगावचा ऐश्वर्य पाटेकर या सारखे अनेक लिहिते हात ओळखीचे झाले. तर प्रा. नरेंद्र पाठक, प्रा. जयंत कुलकर्णी, प्रा. धनंजय कुलकर्णी यांच्या सारखी साहित्यावर प्रेम करणारी आणि नव्या अंकुरांना जोपासणारी माणसं आपली झाली. त्यांच्याशी मैत्र जिवांचं जोडलं गेलं. एवढंच नाही तर ज्यांना फक्त दिवाळी अंकांतून, कवितासंग्रहांतून, पुस्तकांतून भेटता आलं होतं अशा मंगेश पाडगावकर, द. मा. मिरासदार, इंद्रजित भालेराव, दासू वैद्य, रेणू पाचपोर, अरूणा ढेरे, भानू काळे या सारख्या साहित्यिकांना अगदी जवळून भेटण्याचा योग आला. यातून साहित्यविषयक जाणिवांचं क्षितीज विस्तारलं आणि लेखनाच्या आशाही उंचावत गेल्या. प्रतिभा संगमनं ग्रामीण भागातल्या कित्येक विद्यार्थी साहित्यिकांना लिहितं केलं, त्यांना विहरण्यासाठी पंखांत बळ दिलं. प्रतिभा संगमनं धारण केलेलं 'विस्तारणारी क्षितिजं... उंचावणाऱ्या आशा' हे ब्रीद त्यामुळेच तर सार्थ ठरतं. अंमळनेरच्या प्रतिभा संगम नंतर झालेल्या रत्नागिरीतल्या दुसऱ्या प्रतिभा संगममध्ये आणखी संधी मिळाली आणि एका वेगळ्या साहित्यिक चळवळीत सक्रिय होता आलं.\nहे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे विद्यार्थी परिषदेला पूर्ण होत असलेली साठ वर्षं... प्रतिभा संगम सारखं व्यासपीठ अभाविपनं निर्माण केलं नसतं तर कदाचित माझा अभाविपशी संबंध आलाच नसता आणि माझे साहित्यिक अनुबंध जुळले नसते. ज्ञान, चारित्र्य आणि एकता ही अभाविपची त्रिसूत्री... स्वामी विवेकानंद हे प्रेरणास्थान... चारित्र्यवान तरूण घडला तरच राष्ट्र घडेल, याची खूणगाठ बांधून ही संघटना काम करतेय. संघाच्या मुशीतून साकारलेल्या अभाविप बद्दल काही जणांना ऍलर्जी आहे. असेल तर असोत बापुडी... पण, एखादी संघटना गेली साठ वर्षं सातत्यानं काही ना काही विधायक उपक्रम राबवत असेल तर, त्यांच्या प्रयत्नांत खिळ घालण्यापेक्षा त्यांना बळ देणं हे केव्हाही चांगलं, नाही का \n- दुर्गेश सोनार ( ९ जुलै २००९ )\nपावसाचा सांगावा घेऊन आलेला ज्येष्ठ संपतो आणि आषाढाला सुरूवात होते. निळ्या-जांभळ्या मेघांनी आभाळ भरून येतं, गरजू लागतं. पावसाचे टपोरे थेंब ताल धरू लागतात. मध्येच वाराही उनाड मुलासारखा धिंगाणा घालतो. उक���ड्यानं त्रस्त झालेल्या धरेला आषाढसरींचा शिडकावा हवाहवासा वाटतो. मातकट गंधानं उल्हसित झालेलं असं वातावरण होरपळल्या मनाला तजेला देतं. पावसाचं भरभरून दान देणारी ही आषाढवेळा म्हणूनच तर महाकवी कालिदासालाही भावली असावी. वारकऱ्यांना पंढरीची ओढ लागते तीही आषाढातच... एकीकडे मुक्तपणे बरसरणारा निळा पाऊस आणि दुसरीकडे भक्तीरसात चिंबवणारा सावळा पाऊस... सारी किमया आषाढाचीच... कवितांमधूनही त्याचं प्रतिबिंब उमटलं नाही तरच नवल.... कवी नारायण सुमंत लिहितात...\nआषाढसरींमध्ये माऊलींचा पालखी सोहळा अनुभवणं ही बातच काही और आहे... वैष्णवांचा देव असलेला विष्णूही निळा आणि आषाढात बरसणारा पाऊसही निळा... विठूमाऊलीच्या जयघोषात टाळ मृदुंगांचा गजर आणि त्याच्या जोडीला आषाढात गर्जणाऱ्या मेघांचा मल्हार... एका बाजूला उधाण वाऱ्यानं धरलेला फेर, तर दुसरीकडे माऊलींच्या पालखीत वारकऱ्यांनी धरलेलं रिंगण.... पंढरीच्या दिशेनं पावलं चालत राहतात, भगव्या पताक्यांनी निळं आभाळ भरून जातं.. रंगांमधल्या समरसतेची प्रचिती देणारा हा आषाढ आणि त्याची साक्षात अनुभूती देणारा आषाढी वारीचा सोहळा.... नारायण सुमंतांसारख्या पंढरपूर परिसरातूनच लिहिता झालेल्या कवीला हे आषाढपण भावलं नाही तरच नवल.. सुमंत त्यांच्या आणखी एका कवितेत लिहितात...\nथेंब आभाळी ना येतो\nपूर भीमेसी ना येतो\nअवघी सृष्टी पंढरी झाल्याचा हा दिव्य अनुभव... सुमंतांची ही काव्यानुभूती थेट संत सावता माळ्याशी नाळ जोडणारी आहे. `कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी`, असं म्हणणारे सावता माळी हेदेखील त्या अर्थी निसर्गकवीच म्हटले पाहिजेत... निसर्ग आणि अध्यात्म यांचा अनोखा मिलाफ आषाढात प्रकर्षानं प्रत्ययाला येतो. उन्हानं रापलेल्या काळ्या मातीला हिरवी झळाळी मिळते ती आषाढात... पुंडलिकाला भेटण्यासाठी जसा परब्रह्म आला तसाच पाऊसही धरेला भेटतो... जसा विठूमाऊलीचा अभंग आषाढात बहरतो, तसंच, धरेच्या ओटीपोटातून सृजनाचं हिरवं गाणं अंकुरतं.. शिवाराची वाटही मग पंढरीची वाटू लागते. नांगरणी झालेलं शिवार पेरतं होतं. पाटाच्या पाण्यात आषाढसरींचे थेंब असे मिसळतात की जशी चंद्रभागाच शिवारातून खळाळतं जाते... आषाढसरींचा हा सोहळा पदोपदी विठूरायाची आठवण करून देतो आणि जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी मग माहेराची सय ताजी होते...\n- दुर्गेश सोनार ( २३ जून २००९ )\n...... उथळाचे श्रम वाया जाय \nबऱ्याच दिवसांनी आज लिहितोय. याचा अर्थ लिहिण्यासाठी अजिबात विषयच नव्हते, असा मुळीच नव्हे... थोडासा कंटाळा, काहीसा कामाचा ताण यामुळे लिहिण्यासाठी हवा तसा वेळ मिळत नव्हता. आता यावर तुम्ही म्हणाल आवड असली की सवड नक्की मिळते. हे शंभर टक्के मान्य आहे. पण, तशी वस्तुस्थिती प्रत्येक वेळी असतेच असं नाही. विषय कितीही डोक्यात घोळत असले तरी त्याला कागदावर मूर्त रुप देण्यासाठी काही तरी वेळ द्यायलाच हवा नां... मनात आले आणि लिहून मोकळा झालो, इतकं सहज सोपं नसतं नां लिहिणं... बियाणं पेरलं म्हणून लगेच ते थोडंच उगवून येतं... मनात आले आणि लिहून मोकळा झालो, इतकं सहज सोपं नसतं नां लिहिणं... बियाणं पेरलं म्हणून लगेच ते थोडंच उगवून येतं... त्यासाठी जमिनीची मशागत करावी लागते, त्याची नांगरणी करावी लागते, थोडं खतपाणी करावं लागतं, आणि एवढं सगळं झालं की, ते बियाणं जोमानं उगवून यावं यासाठी सर्जनाचा पाऊस यावा लागतो. तर आणि तरच ते बियाणं जोरकसपणे उगवून येऊ शकतं... संत तुकाराम महाराजांनी एके ठिकाणी म्हटलं होतं – खोल ओली पडे ते पिक उत्तम उथळाचे श्रम वाया जाय... ज्या पिकाची खोली उत्तम आहे, तेच पिक सकस उत्तम असतं... वर वर असलेलं उथळ असलेलं पिक वादळवाऱ्यात तग धरू शकत नाही. आणि हल्ली तर आजूबाजूला अशी वरवरची झुडुपं मोठ्या डौलात बहरताना दिसतात.. ही झुडुपं म्हणजेच खरेखुरे वटवृक्ष आहेत की काय असे वाटावे, अशी परिस्थिती मुद्दामहून निर्माण केली जाते. आपल्यालाही हेच मृगजळ खरे वाटायला लागते. ज्याच्याकडे मायेची सावली मागायला जावं, ते डेरेदार वृक्ष नाहीत तर फुटकळ झुडपं आहेत, हे समजेपर्यंत आपण परिस्थितीच्या उन्हात अगदी करपून गेलेले असतो. मोठी सावली देण्याचा आव आणणारी ही तथाकथित झाडं खरं तर बोन्सायच असतात. विशिष्ट विचारधारेला कवटाळून बसत आपल्याला सोयीचे तत्वज्ञान जगाला सांगणारी ही झाडं खुंटलेलीच असतात. त्यांची वाढ विशिष्ट चौकटीच्या पलिकडे होऊच शकत नाही. कारण अगदी स्पष्ट असतं. त्यांच्या मुळाशी एका विशिष्ट विचारधारेच्या तारेनं घट्ट बांधून ठेवलेलं असतं. आणि एकदा का ही विचारांची चौकट घट्ट पक्की झाली की, मग प्रत्येक प्रसंगाकडे हे लोक त्याच चौकटीच्या परिमाणातून पाहू लागतात. नदीच्या एकाच काठावर बसून ही मंडळी नदीच्या संपूर्ण भोवतालाचा अंदाज बांधू लागतात. त्यासाठी नदीच्या दुसऱ्या काठावर पण काही तरी आहे, तिथेही काही भोवताल आहे, हेच मुळी ते विसरून जातात. असो, तर अशी ही परिस्थिती असताना, लिहिण्यासाठी अजिबातच विषय नाही असे होणंच शक्य नाही... पण, लिहिण्यासाठी आवश्यक असणारी अंतःप्रेरणा जागृत करणारी परिस्थिती आजूबाजूला असते का, हे पाहावं लागतं. तरच नवं काही तरी लिहिलं जाऊ शकतं... अगदीच निराश व्हावं असं वातावरण असलं तरी त्यातही काही आश्वासक सूर आहेतच. ते गाते राहावेत, ते जुळून यावेत, यासाठी तरी आपले हात लिहिते राहावेत, नाही का \nशंख, मासा आणि सोमनाथदांचा वैताग...\nभाजपनं यंदा लालकृष्ण अडवाणी यांना पंतप्रधानपदी बसवायचंच असा चंग बांधलाय. त्यासाठी मुंबईत अडवाणींचा जाहीर सत्कार झाला. अकरा कोटी पन्नास लाख रुपयांचा निधीही त्यांना देण्यात आला. पण, यात एक गंमत झाली. हा परिस्थितीजन्य विनोद म्हणा किंवा नियतीनं दिलेले संकेत म्हणा... काहीही म्हणा, पण, या कार्यक्रमात लालकृष्ण अडवाणी यांचे शंख वाजवण्याचे प्रयत्न व्यर्थ ठरले. एरवी सत्ताधारी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या विरोधात शंख करण्यात अडवाणींचा हात कुणी धरत नाही. पण, खरोखरचा शंख वाजवायची जेव्हा वेळ आली तेव्हा अडवाणी यांची हवा थोडी कमीच पडली. दोनतीनदा शंख वाजवण्याचा आटापिटा अडवाणींनी केला खरा... पण, शंख अजिबातच वाजत नाही हे लक्षात येताच त्यांनी तो बाजूला केला. त्यामुळेच लाल'कृष्णा’चा शंख न वाजण्याचा झालेला हा (अप)शकुन भाजपला काय फळ देणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच... ( पण, म्हणून काँग्रेस आणि त्याच्या मित्रपक्षांनी आताच हुरळून जाऊन चालणार नाही. कारण याच सभेत अडवाणींनी आपल्या शब्दांचा शंखनाद चांगलाच केलाय. )\nनिवडणुका आता जवळ आल्यात, हे सांगायला आता कुणा ज्योतिषाची गरज नाही. सगळ्याच राजकीय पक्षांचे नेते आपल्या भाषणांमधून, जाहीर सभांमधून त्याचा डंका पिटू लागलेत. या जाहीर सभांमधून होणारी भाषणं मुळातूनच ऐकण्यासारखी असतात. आपल्या प्रतिस्पर्धी पक्षाच्या नेत्यांना शाब्दिक बाणांनी कसे घायाळ करता येईल, याची हरेक संधी प्रत्येक नेते शोधत असतात. त्यासाठी वाट्टेल त्या उपमा द्यायलाही हे नेते मागेपुढे बघत नाहीत. आता नरेंद्र मोदींचंच उदाहरण घ्या नां... परवा ते गोव्यात गेले होते. तिथल्या एका सभेत त्यांनी काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांना लक्ष्य केलं. राहुल गांध��� हा शोभेचा मासा आहे, अशा शब्दांत मोदींनी त्यांची खिल्ली उडवली. काँग्रेसमधले नेते हे संरक्षित वातावरणात मजेत वावरणारे शोभेचे मासे आहेत आणि भाजपमधले नेते म्हणजे महासागरात आव्हानांच्या लाटा झेलणारे मासे आहेत, अशी मत्स्यतुलना मोदींनी केली. गोव्यात आल्यानंतर माशांशिवाय दुसरी कुठली उपमा सुचणार, नाही का असो... हे झालं मोदींचं कवित्व... पण, काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनाही प्रत्युत्तर देण्याची खुमखुमी आली आणि मोदींच्याच उपमेचा आधार घेत त्यांनी पलटवार केला. मोदी म्हणजे माणसे खाणारा पिरान्हा जातीचा मासा आहे, अशी उलट टीका तिवारीबाबूंनी केली. तर असं हे आरोप प्रत्यारोपांचं मत्स्यपुराण...\nसंसदेचं या टर्ममधलं शेवटचं अधिवेशनही अंतिम टप्प्यात आलंय. या अधिवेशनातही खासदारांनी आपली गोंधळाची परंपरा कायम ठेवली. त्यामुळे खासदारांचे हेडमास्टर असलेले सोमनाथदा चांगलेच वैतागले. ‘अरे, तुम्ही असे वागता, तुम्हाला पुन्हा कुणी निवडून तरी देईल का ’ असं सोमनाथदांनी खासदारांना बजावलं देखील... पण, पुन्हा हे काही सुधारणार नाहीत, हे लक्षात येताच त्यांनी सगळ्या खासदारांना निवडून येण्याच्या शुभेच्छा देत कानात बोळे घालून घेतले. भारतीय लोकशाही साठीकडे झुकली असतानाच आपल्या लोकप्रतिनिधींनी संसदेत केलेलं प्रदर्शन सध्याचं वास्तव सांगायला पुरेसं आहे. मतदार राजा सुजाण आहे, त्याला कोणाला उचलून धरायचं आणि कुणाला उचलून आपटायचं हे चांगलंच माहिती आहे. त्यामुळेच बा, मतदारराजा ’ असं सोमनाथदांनी खासदारांना बजावलं देखील... पण, पुन्हा हे काही सुधारणार नाहीत, हे लक्षात येताच त्यांनी सगळ्या खासदारांना निवडून येण्याच्या शुभेच्छा देत कानात बोळे घालून घेतले. भारतीय लोकशाही साठीकडे झुकली असतानाच आपल्या लोकप्रतिनिधींनी संसदेत केलेलं प्रदर्शन सध्याचं वास्तव सांगायला पुरेसं आहे. मतदार राजा सुजाण आहे, त्याला कोणाला उचलून धरायचं आणि कुणाला उचलून आपटायचं हे चांगलंच माहिती आहे. त्यामुळेच बा, मतदारराजा जागा राहा, आणि सत्तांधांना त्यांची जागा दाखव रे बाबा....\n- दुर्गेश सोनार ( २४ फेब्रुवारी २००९ )\nचिरेबंदी बांधलेलं, असं तुझं गाव खोटं...\nमोरोपंत सकाळपासूनच अस्वस्थ होते. ज्यांना कधी एकही ओळ धड लिहिता आली नाही, त्यांनी कवितांचे व्याकरण शिकवावे म्हणजे काय असा सवाल त���यांच्या मनात घोळत होता. त्याला कारणही तसंच होतं. कवितेसंबंधी नवी मुंबईत कोमसापने भरवलेल्या चर्चासत्रात काही समीक्षकांनी १९७० ते १९९० या कालावधीतल्या कविता या कविताच नाहीत, असा विसंवादी सूर लावून धरला होता. त्याची साद्यंत बातमी वाचून मोरोपंत अस्वस्थ झाले. कविवर्य ग्रेस यांची कविता असेल दुर्बोध, पण म्हणून ती कविताच नाही की काय असा सवाल त्यांच्या मनात घोळत होता. त्याला कारणही तसंच होतं. कवितेसंबंधी नवी मुंबईत कोमसापने भरवलेल्या चर्चासत्रात काही समीक्षकांनी १९७० ते १९९० या कालावधीतल्या कविता या कविताच नाहीत, असा विसंवादी सूर लावून धरला होता. त्याची साद्यंत बातमी वाचून मोरोपंत अस्वस्थ झाले. कविवर्य ग्रेस यांची कविता असेल दुर्बोध, पण म्हणून ती कविताच नाही की काय असे म्हणण्याचे धारिष्ट्य हे तथाकथित समीक्षक करूच कसे शकतात असे म्हणण्याचे धारिष्ट्य हे तथाकथित समीक्षक करूच कसे शकतात ज्यांचे आयुष्य महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमोर पंचेचाळीस मिनिटांचे पाठ केलेले लेक्चर देण्यात गेले आणि वर्षानुवर्षे तोच तो अभ्यासक्रम शिकवून ज्यांच्या बुद्धीवर गंज चढला, त्यांना कविता ती कशी आकळावी ज्यांचे आयुष्य महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमोर पंचेचाळीस मिनिटांचे पाठ केलेले लेक्चर देण्यात गेले आणि वर्षानुवर्षे तोच तो अभ्यासक्रम शिकवून ज्यांच्या बुद्धीवर गंज चढला, त्यांना कविता ती कशी आकळावी हे परंपरागत चौकटीत अडकलेले आणि एकाच ठिकाणी बसून बसून बौद्धीक बद्धकोष्ठ झालेले समीक्षक छातीठोकपणे सांगतात की, १९७० ते १९९० या काळातल्या कवितेतून सामाजिक अभिव्यक्ती झालीच नाही. या काळातले कवी रोमँटीसिझममध्येच अडकले. असल्या या समीक्षकी बाण्यामुळे मोरोपंत कमालीचे व्यथित झालेले... त्यांनी तडक आपल्या बुकशेल्फातून ग्रेसच्या संध्याकाळच्या कविता काढल्या. एकेक कविता वाचत गेले... ‘शुभ्र अस्थींच्या धुक्यात, खोल दिठींतली वेणा... निळ्या आकाशरेषेत, जळे भगवी वासना... ’, ‘अंधार असा घनभारी, चंद्रातून चंद्र बुडाले... स्मरणाचा उत्सव जागुन, जणुं दुःख घराला आले.... ’ ‘गुतंवता मिठी, गर्द झाले श्वास, सुजले आकाश पाठीवरी... अशा रंगापाशी, मातीचे चांदणे, अल्याडचे जिणे, जन्माआधी...’ ‘पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने, हलकेच जाग मज आली दुःखाच्या मंद सूराने....’ ‘घरांनी आपली दारे बंद केलेली असतात, डोळ्यांना वेढून बसलेल्या अस्तित्वांच्या रांगाही निवून जातात...’ ‘तुला पाहिले मी नदीच्या किनारी, तुझे केस पाठीवरी मोकळे, इथे दाट छायांतुनी रंग गळतात, या वृक्षमाळेतले सावळे...’ या आणि या सारख्या कितीतरी कविता मोरोपंत वाचत गेले... एवढी समृद्ध शब्दकळा आणि त्यातून उलगडत जाणारे अर्थांचे अनेकांगी पदर... नित्य नूतन भासिजे... त्याप्रमाणे ग्रेस यांच्या कवितांमधून व्यक्त होत जाणाऱ्या अर्थांच्या लडी... त्यांनी वापरलेले शब्द दुर्बोध आणि बोजड आहेत, हे निःसंशय... पण, म्हणून त्याचा अर्थ माहिती करून घेण्याचा प्रयत्नच न करता, त्यांच्यावर सरसकट कविताच नाहीत त्या फक्त कवितांचा आभास निर्माण करतात, असं म्हणणं म्हणजे शुद्ध वेडगळपणा आहे. असं विधान करणाऱ्या समीक्षकांची मराठीची जाणच मुळातून तपासली पाहिजे. प्रतिमा आणि प्रतिकांमधून व्यक्त होणारी कविची प्रतिभा एखादा समीक्षक नाकारूच कसा शकतो हे परंपरागत चौकटीत अडकलेले आणि एकाच ठिकाणी बसून बसून बौद्धीक बद्धकोष्ठ झालेले समीक्षक छातीठोकपणे सांगतात की, १९७० ते १९९० या काळातल्या कवितेतून सामाजिक अभिव्यक्ती झालीच नाही. या काळातले कवी रोमँटीसिझममध्येच अडकले. असल्या या समीक्षकी बाण्यामुळे मोरोपंत कमालीचे व्यथित झालेले... त्यांनी तडक आपल्या बुकशेल्फातून ग्रेसच्या संध्याकाळच्या कविता काढल्या. एकेक कविता वाचत गेले... ‘शुभ्र अस्थींच्या धुक्यात, खोल दिठींतली वेणा... निळ्या आकाशरेषेत, जळे भगवी वासना... ’, ‘अंधार असा घनभारी, चंद्रातून चंद्र बुडाले... स्मरणाचा उत्सव जागुन, जणुं दुःख घराला आले.... ’ ‘गुतंवता मिठी, गर्द झाले श्वास, सुजले आकाश पाठीवरी... अशा रंगापाशी, मातीचे चांदणे, अल्याडचे जिणे, जन्माआधी...’ ‘पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने, हलकेच जाग मज आली दुःखाच्या मंद सूराने....’ ‘घरांनी आपली दारे बंद केलेली असतात, डोळ्यांना वेढून बसलेल्या अस्तित्वांच्या रांगाही निवून जातात...’ ‘तुला पाहिले मी नदीच्या किनारी, तुझे केस पाठीवरी मोकळे, इथे दाट छायांतुनी रंग गळतात, या वृक्षमाळेतले सावळे...’ या आणि या सारख्या कितीतरी कविता मोरोपंत वाचत गेले... एवढी समृद्ध शब्दकळा आणि त्यातून उलगडत जाणारे अर्थांचे अनेकांगी पदर... नित्य नूतन भासिजे... त्याप्रमाणे ग्रेस यांच्या कवितांमधून व्यक्त होत जाणाऱ्या अर���थांच्या लडी... त्यांनी वापरलेले शब्द दुर्बोध आणि बोजड आहेत, हे निःसंशय... पण, म्हणून त्याचा अर्थ माहिती करून घेण्याचा प्रयत्नच न करता, त्यांच्यावर सरसकट कविताच नाहीत त्या फक्त कवितांचा आभास निर्माण करतात, असं म्हणणं म्हणजे शुद्ध वेडगळपणा आहे. असं विधान करणाऱ्या समीक्षकांची मराठीची जाणच मुळातून तपासली पाहिजे. प्रतिमा आणि प्रतिकांमधून व्यक्त होणारी कविची प्रतिभा एखादा समीक्षक नाकारूच कसा शकतो बरं ग्रेस यांच्याबाबत बोलणं टाळलं, तरी याच वीस वर्षांत मंगेश पाडगावकरांचा आलेला सलाम या कवितासंग्रह विसरून कसे चालेल बरं ग्रेस यांच्याबाबत बोलणं टाळलं, तरी याच वीस वर्षांत मंगेश पाडगावकरांचा आलेला सलाम या कवितासंग्रह विसरून कसे चालेल पाडगावकरांची सलाम ही कविता सामाजिक अभिव्यक्ती करत नाही, त्यात फक्त रोमँटीसिझम आहे, असा निष्कर्ष काढणं कुणाला तरी पटेल का पाडगावकरांची सलाम ही कविता सामाजिक अभिव्यक्ती करत नाही, त्यात फक्त रोमँटीसिझम आहे, असा निष्कर्ष काढणं कुणाला तरी पटेल का एकूणच भाषण म्हणजे नुसता वारा... असा समज त्या बोलघेवड्या समीक्षकांचा असावा... सत्तर ते नव्वदच्या वीस वर्षांत ग्रेस पाडगावकरांबरोबरच वसंत बापट, विंदा करंदीकर ही कवित्रयी फुल फॉर्मातच होती. माझे विद्यापीठमधून कवितेतून सामाजिक वास्तवाकडे लक्ष वेधणारे नारायण सुर्वे यांचेही ‘सनद’सारखे कवितासंग्रह या काळात प्रकाशित झाले आहेत नां एकूणच भाषण म्हणजे नुसता वारा... असा समज त्या बोलघेवड्या समीक्षकांचा असावा... सत्तर ते नव्वदच्या वीस वर्षांत ग्रेस पाडगावकरांबरोबरच वसंत बापट, विंदा करंदीकर ही कवित्रयी फुल फॉर्मातच होती. माझे विद्यापीठमधून कवितेतून सामाजिक वास्तवाकडे लक्ष वेधणारे नारायण सुर्वे यांचेही ‘सनद’सारखे कवितासंग्रह या काळात प्रकाशित झाले आहेत नां सुर्व्यांच्या कविता रोमँटिसिझममध्ये अडकल्या आहेत काय सुर्व्यांच्या कविता रोमँटिसिझममध्ये अडकल्या आहेत काय त्यांना सामाजिक परिमाण नाही काय त्यांना सामाजिक परिमाण नाही काय नारायण कुलकर्णी कवठेकर यांची कविता असेल किंवा यशवंत मनोहरांचा उत्थानगुंफा सारखा कवितासंग्रह असेल... केशव मेश्राम यांच्यासारखे दलित जाणिवांतून लिहिणारे कवीही याच काळात पूर्ण भरात होते. त्यांची संवेदना ही सामाजिक संवेदना नाह��� काय नारायण कुलकर्णी कवठेकर यांची कविता असेल किंवा यशवंत मनोहरांचा उत्थानगुंफा सारखा कवितासंग्रह असेल... केशव मेश्राम यांच्यासारखे दलित जाणिवांतून लिहिणारे कवीही याच काळात पूर्ण भरात होते. त्यांची संवेदना ही सामाजिक संवेदना नाही काय नामदेव ढसाळ यांची गोलपीठामधून व्यक्त होणारी सामाजिक अभिव्यक्ती ही या झापडबंद समीक्षकांना दिसली नाही काय नामदेव ढसाळ यांची गोलपीठामधून व्यक्त होणारी सामाजिक अभिव्यक्ती ही या झापडबंद समीक्षकांना दिसली नाही काय विठ्ठल वाघ यांच्याही वृक्षसूक्त, काळ्या मातीत माती मधून प्रतीत होणाऱ्या संवेदना या रोमँटिक आहेत काय विठ्ठल वाघ यांच्याही वृक्षसूक्त, काळ्या मातीत माती मधून प्रतीत होणाऱ्या संवेदना या रोमँटिक आहेत काय ना.धों. महानोर यांच्या रानातल्या कवितांनंतर ग्रामीण भागातून लिहू लागलेली एक समृद्ध पिढीच मराठीला कवितेला मिळाली. त्यांच्या ग्रामीण संवेदना या काय सामाजिक प्रतिबिंब मांडणाऱ्या नव्हत्या ना.धों. महानोर यांच्या रानातल्या कवितांनंतर ग्रामीण भागातून लिहू लागलेली एक समृद्ध पिढीच मराठीला कवितेला मिळाली. त्यांच्या ग्रामीण संवेदना या काय सामाजिक प्रतिबिंब मांडणाऱ्या नव्हत्या यात इंद्रजीत भालेराव, नारायण सुमंत, प्रकाश घोडके, प्रकाश होळकर अशी कितीतरी नावं सांगता येतील... आता आघाडीचे कवी म्हणून यांची नाव घेतली जातात. पण, या सगळ्या कविंचा मशागतीचा काळ हा याच वीस वर्षांतला आहे, हे विसरून कसे चालेल. काट्याकुट्याचा तुडवित रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता अशी ग्रामीण वेदनेची कविता लिहिणाऱ्या इंद्रजीत भालेराव यांच्या कवितांना सामाजिकतेचे भान नाही यात इंद्रजीत भालेराव, नारायण सुमंत, प्रकाश घोडके, प्रकाश होळकर अशी कितीतरी नावं सांगता येतील... आता आघाडीचे कवी म्हणून यांची नाव घेतली जातात. पण, या सगळ्या कविंचा मशागतीचा काळ हा याच वीस वर्षांतला आहे, हे विसरून कसे चालेल. काट्याकुट्याचा तुडवित रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता अशी ग्रामीण वेदनेची कविता लिहिणाऱ्या इंद्रजीत भालेराव यांच्या कवितांना सामाजिकतेचे भान नाही नारायण सुमंत यांची वरकरणी मंचीय वाटणारी पण, तितकीच आत डोकवायला लावणारी ग्रामीण मराठी कविता ही सर्वार्थाने सामाजिकच आहे. प्रकाश घोडके यांच्या कवितांमध्ये तर दलित जाणिवांचा एक अंतःस्थ सूर नक्कीच जाणवतो. ‘आभाळ झडतं, आभाळ झडतं गं, उपाशी पोटी पाण्याच्या घोटी, सपान पडतं गं... चिरेबंदी बांधलेलं, असं तुझं गाव खोटं, वेशीपाशी आलो, अन् बंद झाली वहिवाट, काळजाच्या आत कुठं मन रडतं गं, आभाळ झडतं गं...’ प्रकाश घोडकेंच्या या कवितेतून व्यक्त झालेली नाकारले गेल्याची वेदना विद्यापीठीय समीक्षकांना कधी कळणार नारायण सुमंत यांची वरकरणी मंचीय वाटणारी पण, तितकीच आत डोकवायला लावणारी ग्रामीण मराठी कविता ही सर्वार्थाने सामाजिकच आहे. प्रकाश घोडके यांच्या कवितांमध्ये तर दलित जाणिवांचा एक अंतःस्थ सूर नक्कीच जाणवतो. ‘आभाळ झडतं, आभाळ झडतं गं, उपाशी पोटी पाण्याच्या घोटी, सपान पडतं गं... चिरेबंदी बांधलेलं, असं तुझं गाव खोटं, वेशीपाशी आलो, अन् बंद झाली वहिवाट, काळजाच्या आत कुठं मन रडतं गं, आभाळ झडतं गं...’ प्रकाश घोडकेंच्या या कवितेतून व्यक्त झालेली नाकारले गेल्याची वेदना विद्यापीठीय समीक्षकांना कधी कळणार बुकशेल्फातली अशी एक ना अनेक कवितांची पुस्तकं, त्यातल्या एकेक कविता आणि त्यातून रंगत गेलेली सामाजिक संवेदनांची मैफिल मोरोपंताच्या मनात रंगत गेली. मूठभर समीक्षकांच्या असल्या विद्यापीठीय निकषांमुळे चांगल्या कवितांची वहिवाट अशी वेशीपाशी बंद झाल्याचं पाहून मोरोपंतांचं मनही असंच काळजाच्या आत कुठं रडत राहिलं आणि मनाच्या आत दडलेलं आभाळही झडत राहिलं....\n- दुर्गेश सोनार ( दिनांक ५ फेब्रुवारी २००९ )\nसकाळी ऑफिसला जायला निघालो. सोसायटीच्या बाहेरच डोंबा-याचा खेळ सुरू होता. दोन बाजूला काठ्या उभारलेल्या... त्याला एक दोरी बांधलेली आणि त्यावर सात आठ वर्षांची चिमुरडी डोक्यावर हंड्याची उतरंड घेऊन काठीने तोल सांभाळत कसरत करत होती. तिच्या साथीला होता ढोलकीचा ताल.. कळकट कपड्यात फाटलेला संसार शिवण्यासाठी जगण्याचा संघर्ष करणारा तो डोंबारी... फाटकी लुंगी, मळलेला सदरा आणि गळ्यात अडकवलेला ढोलक, असा त्याचा अवतार... पोटाची खळगी भरण्यासाठी आपलाही हातभार देणारी ती चिमुरडी... काठीने तोल सावरणारी ती चिमुरडी स्वतःबरोबरच आपल्या कुटुंबाचाही तोल सांभाळत होती. काय असेल तिचं भविष्य.. मनात विचार आला, असे किती पैसे त्याला मिळत असतील, अशी कसरत करून मनात विचार आला, असे किती पैसे त्याला मिळत असतील, अशी कसरत करून पण, पोटासाठी ही रोजची कसरत त्यांन��� करावी तर लागणारच... आपण नाही का करत अशी कसरत... पण, पोटासाठी ही रोजची कसरत त्यांना करावी तर लागणारच... आपण नाही का करत अशी कसरत... करतो, जरूर करतो... पण, त्यात फरक असतो जमीन अस्मानाचा.... 'घरोघरी मातीच्या चुली' अशी मराठीत म्हण आहे. त्याचा प्रत्यय आपल्याला पदोपदी असा येत असतो. समस्या, दुःखं, प्रत्येक माणसाची सारखीच असतात... फक्त त्याचं स्वरुप आणि परिस्थिती वेगवेगळी असते. आपणही खरे तर डोंबारीच असतो... पांढरपेशी डोंबारी... व्यवस्था नावाचा ढोलक आपल्याला नाचवत असतो आणि आपणही जगण्याची कसरत करत असतो. दोन बाजूंच्या काठ्यांना बांधलेला दोर आणि त्यावरून चालताना पडू नये म्हणून करावी लागणारी खटपट... सरावानं हे शक्य होत असलं तरी त्यासाठी परिश्रम करावे तर लागतातच नां... करतो, जरूर करतो... पण, त्यात फरक असतो जमीन अस्मानाचा.... 'घरोघरी मातीच्या चुली' अशी मराठीत म्हण आहे. त्याचा प्रत्यय आपल्याला पदोपदी असा येत असतो. समस्या, दुःखं, प्रत्येक माणसाची सारखीच असतात... फक्त त्याचं स्वरुप आणि परिस्थिती वेगवेगळी असते. आपणही खरे तर डोंबारीच असतो... पांढरपेशी डोंबारी... व्यवस्था नावाचा ढोलक आपल्याला नाचवत असतो आणि आपणही जगण्याची कसरत करत असतो. दोन बाजूंच्या काठ्यांना बांधलेला दोर आणि त्यावरून चालताना पडू नये म्हणून करावी लागणारी खटपट... सरावानं हे शक्य होत असलं तरी त्यासाठी परिश्रम करावे तर लागतातच नां... आपणही असेच हळूहळू सरावतो... आणि आपल्याही नकळत पट्टीचे डोंबारी होऊन जातो... रस्त्याने जाताना आजूबाजूला असे अनेक डोंबारी दिसतात, काही सडलेले, काही पडलेले, तर काही चिवटपणे तोलून उभे राहिलेले....\nऑफिसात आलो... सवयीप्रमाणे ई मेल चेक केले. एका बालमित्राचा अनपेक्षित मेल इनबॉक्समध्ये येऊन पडला होता. उत्सुकतेने मी तो वाचला. नोकरीच्या निमित्ताने परदेशात गेलेला तो मित्र वैतागला होता. मंदीमुळे त्याच्या नोकरीवर संक्रांत आलेली... कुठल्याही क्षणी गाशा गुंडाळून भारतात परतावं लागणार या विचारानं तो हतबल झालेला... त्याच्या शब्दांशब्दांतून ते प्रतीत होत होतं. भल्यामोठ्या पगाराच्या नोकरीतही त्याला स्वास्थ्य नव्हतं. तो त्याचा तोल सावरू शकत नव्हता. आत्मविश्वास ढळलेला तो माझा मित्र केविलवाणा होऊन तिथलं मंदीचं वास्तव सांगत होता... माझ्या डोळ्यांसमोर पुन्हा तो सकाळचा डोंबारी आणि दोरीवर तोल सा��रत चालणारी ती चिमुरडी आली.... तोल सावरण्याचं त्यांचं कसब पाहून खरंच अप्रूप वाटलं... एकीकडे मंदीच्या फटक्यामुळे तोल न सावरू शकणारा माझा परदेशातला मित्र तर दुस-या बाजूला परिस्थितीचा हसतमुखाने स्वीकार करत जगणं तोलून धरणारी ती चिमुरडी.... तोल राखायला शिकवणारे हे प्रसंग माझ्यासाठी तितकेच तोलामोलाचे वाटले.\n- दुर्गेश सोनार (दिनांक, २९ जानेवारी २००९)\nनेहमीपेक्षा आज जरा लवकरच उठणं झालं ते सोसायटीत मोठ्याने लागलेल्या गाण्यांमुळे... अगदी सक्काळी सक्काळी `ऐ मेरे वतन लोगो`चे सूर कानी पडले... आणि झोपी गेलेला जागा झाला... झोपलेल्या प्रत्येकाला जागं करणं हे आपलं परमकर्तव्य आहे, या सद्भावनेनंच जणू काही आमच्या सोसायटीतल्या कार्यकर्त्यांनी हे गाणं मोठ्या आवाजात लावलं असावं, असा समज होऊन अस्मादिकांचं उठणं झालं... असो, निमित्त काही का असेना वर्षातून असं दोनदा या गाण्याची आठवण होते आणि तमाम भारतीयांना शहिदांनी केलेल्या बलिदानाची आठवण करून दिल्याचं समाधान असं सोसायटी सोसायटीतल्या प्रत्येक देशभक्त कार्यकर्त्याला लाभतं.... तर आमच्या प्रजासत्ताकाची सुरूवात झाली ती `याद करो कुर्बानी`च्या अमीट सुरांनी.... त्याच्या जोडीला देशभक्तीपर गाणी गाण्यासाठीच जन्मलेल्या महेंद्र कपूरांच्या आवाजातली गाणीही होतीच... अधूनमधून ऑस्कर नॉमिनी रेहमानभाऊंचं `माँ तुझे सलाम` होतंच... अशा स्वरमिलाफात प्रजासत्ताक दिनाची सुरूवात म्हणजे अहाहा.... झोपलेल्या प्रत्येकाला जागं करणं हे आपलं परमकर्तव्य आहे, या सद्भावनेनंच जणू काही आमच्या सोसायटीतल्या कार्यकर्त्यांनी हे गाणं मोठ्या आवाजात लावलं असावं, असा समज होऊन अस्मादिकांचं उठणं झालं... असो, निमित्त काही का असेना वर्षातून असं दोनदा या गाण्याची आठवण होते आणि तमाम भारतीयांना शहिदांनी केलेल्या बलिदानाची आठवण करून दिल्याचं समाधान असं सोसायटी सोसायटीतल्या प्रत्येक देशभक्त कार्यकर्त्याला लाभतं.... तर आमच्या प्रजासत्ताकाची सुरूवात झाली ती `याद करो कुर्बानी`च्या अमीट सुरांनी.... त्याच्या जोडीला देशभक्तीपर गाणी गाण्यासाठीच जन्मलेल्या महेंद्र कपूरांच्या आवाजातली गाणीही होतीच... अधूनमधून ऑस्कर नॉमिनी रेहमानभाऊंचं `माँ तुझे सलाम` होतंच... अशा स्वरमिलाफात प्रजासत्ताक दिनाची सुरूवात म्हणजे अहाहा.... या गाण्यांच्या पार्श्वसंगीत���वर आमच्या चित्तवृत्ती जाग्या झाल्या. लाल किल्ल्यापासून ते देशभरातल्या शाळा कॉलेजं, सरकारी ऑफिसांमध्ये तिरंगा अभिमानानं लहरत असल्याचं सुखद चित्र डोळ्यांसमोर तरळू लागलं... तशी स्वप्नं पाहायची आमच्या डोळ्यांची सवय फार जुनी आहे. अहो मीच काय, आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूही स्वप्नं पाहायचे... म्हणूनच तर स्वातंत्र्याची पहाट होत असताना त्यांनी भारतीयांना एक स्वप्न दाखवलं होतं. ‘फार वर्षांपूर्वी आम्ही नियतीशी एक करार केला होता. त्यानुसार वागण्याची वेळ आज येऊन ठेपली आहे’, असं नेहरू म्हणाले होते... `जन गण मन` लिहिणारे गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांनीही स्वातंत्र्याच्या नंदनवनाचं स्वप्न पाहिलं होतं. स्वप्नातल्या स्वातंत्र्याच्या नंदनवनात `देश सदैव जागा राहो`, अशी प्रार्थनाही त्यांनी केली होती... माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनीही भारत जागतिक महासत्ता होण्याचं स्वप्न पाहिलं आणि भारतीयांना दाखवलंही... तर अशी ही देशविकासाची स्वप्नं... आम्हीही अशी स्वप्नं पाहतो... पण, सकाळ झाली की, ती विरून जातात... स्वप्नं पडायची असतील, तर त्यासाठी गाढ झोपलं पाहिजे.... पण, असं सुखानं कोण झोपू देतं या गाण्यांच्या पार्श्वसंगीतावर आमच्या चित्तवृत्ती जाग्या झाल्या. लाल किल्ल्यापासून ते देशभरातल्या शाळा कॉलेजं, सरकारी ऑफिसांमध्ये तिरंगा अभिमानानं लहरत असल्याचं सुखद चित्र डोळ्यांसमोर तरळू लागलं... तशी स्वप्नं पाहायची आमच्या डोळ्यांची सवय फार जुनी आहे. अहो मीच काय, आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूही स्वप्नं पाहायचे... म्हणूनच तर स्वातंत्र्याची पहाट होत असताना त्यांनी भारतीयांना एक स्वप्न दाखवलं होतं. ‘फार वर्षांपूर्वी आम्ही नियतीशी एक करार केला होता. त्यानुसार वागण्याची वेळ आज येऊन ठेपली आहे’, असं नेहरू म्हणाले होते... `जन गण मन` लिहिणारे गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांनीही स्वातंत्र्याच्या नंदनवनाचं स्वप्न पाहिलं होतं. स्वप्नातल्या स्वातंत्र्याच्या नंदनवनात `देश सदैव जागा राहो`, अशी प्रार्थनाही त्यांनी केली होती... माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनीही भारत जागतिक महासत्ता होण्याचं स्वप्न पाहिलं आणि भारतीयांना दाखवलंही... तर अशी ही देशविकासाची स्वप्नं... आम्हीही अशी स्वप्नं पाहतो... पण, सकाळ झाली की, ती विरून जातात... स्���प्नं पडायची असतील, तर त्यासाठी गाढ झोपलं पाहिजे.... पण, असं सुखानं कोण झोपू देतं आता तर न्यूज चॅनेल्सनी सगळ्यांची अक्षरशः झोपच उडवून टाकली आहे... त्याच्यावर तोडगा म्हणून आता सगळे न्यूज चॅनेल्स हे मनोरंजन वाहिन्या म्हणून घोषित करा, अशी मागणी जोर धरत असल्याची चर्चा आहे. म्हणजे कसं, जसा सासू सुनांचा डेली सोप, तसाच चोवीस तास बातम्यांचा रिऍलिटी (वास्तव की अवास्तव आता तर न्यूज चॅनेल्सनी सगळ्यांची अक्षरशः झोपच उडवून टाकली आहे... त्याच्यावर तोडगा म्हणून आता सगळे न्यूज चॅनेल्स हे मनोरंजन वाहिन्या म्हणून घोषित करा, अशी मागणी जोर धरत असल्याची चर्चा आहे. म्हणजे कसं, जसा सासू सुनांचा डेली सोप, तसाच चोवीस तास बातम्यांचा रिऍलिटी (वास्तव की अवास्तव ) शो.. घटनाकारांनी प्रत्येक भारतीयाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य दिलं, त्यावेळी त्यांनाही या मूलभूत हक्कांचा भविष्यात असा वापर होईल, असं वाटलं नसेल... किंबहुना त्यांना स्वप्नातही असं वाटलं नसेल...\nतर देशभक्तीच्या गाण्यांनी आम्ही नुसतेच जागे झालो नाही तर स्वप्नातून वास्तवातही आलो. वर्तमानपत्रांतून छापून आलेलं कालचं वर्तमान वाचत वाचत आपण खरेच `लोकसत्ता`क झाल्याच्या अभिमानानं ऊर भरून आला. अतिरेकी हल्ल्यात वीरमरण आलेल्या शहिदांना मरणोत्तर जाहीर झालेले बहुमान, पद्म पुरस्कारांची भलीमोठी यादी, त्या यादीतून ‘बिटविन दी लाईन्स’ व्यक्त होणारे कुणाकुणाचे हितसंबंध... ‘प्रजासत्ताक चिरायु होवो’, असं म्हणत स्वतःचं मार्केटिंग करणा-या पान पान जाहिराती... देश मोठा की, ब्रँड असा भ्रम कुणालाही होईल, अशा या जाहिराती... इतक्या जाहिराती मिळाल्यानंतर कोणताही वृत्तपत्र मालक एखाद दिवस आपल्या कर्मचा-यांना सहजपणे सुटी देऊ शकतो नाही का... २६ जानेवारीची सुटी असल्याने उद्याचा अंक प्रकाशित होणार नाही, ही चौकट म्हणूनच पान एकच्या उपसंपादकानं समाधानानं पानात लावली असेल... तेव्हा समस्त वृतपत्रसृष्टीचा प्रजासत्ताक आनंदात साजरा होणार असं मनात म्हणत आमची स्वारी तयार झाली. आम्ही प्रिंटचे पत्रकार नसल्यानं आम्हाला कुठली प्रजासत्ताकाची सुट्टी आणि कसलं काय \nएकूणच २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट या दोन राष्ट्रीय सणांचा थाटच काही और असतो. चौकाचौकातून देशभक्तीची गाणी, रांगोळ्या, ठिकठिकाणी शहिदांच्या आठवणी जागवणारे का��्यक्रम, परिटघडीच्या गणवेशात नटूनथटून शाळेला निघालेली भारताची उद्याची पिढी... शाळांच्या मैदानावर होणारे संचलन... देशप्रेमाचं भरतं यावं, असं हे वातावरण... नसानसांतून मग रक्त उसळू लागतं.. देशासाठी काहीतरी करावं, असं वाटू लागतं.... देशासाठी आपण देणं लागतो, असे भलेथोर विचार मनात येऊ लागतात... पण, दिवस संपला की, हे विचारही कुठल्या कुठे पसार होतात... ‘भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत’, ही पाठ्यपुस्तकाच्या पहिल्या पानावर छापलेली प्रतिज्ञा विस्मरणात जाते... `मला काय त्याचे ` ही भावना बळावते. लोकलमधून जाताना प्रजासत्ताक भारताचं खरंखुरं वास्तव स्टेशनगणिक समोर येतं. पण, त्यावर काही व्यक्त होण्याइतकी संवेदना आमच्यात कुठे राहिलीय` ही भावना बळावते. लोकलमधून जाताना प्रजासत्ताक भारताचं खरंखुरं वास्तव स्टेशनगणिक समोर येतं. पण, त्यावर काही व्यक्त होण्याइतकी संवेदना आमच्यात कुठे राहिलीय जी अवस्था मुंबईची, तीच किंबहुना त्याहीपेक्षा दयनीय अवस्था ग्रामीण भारताची आहे. स्वतंत्र, सक्षम, बलशाली भारताचं स्वप्न लोडशेडिंगच्या अंधारात हरवून गेलीयत... एका बाजूला मोठमोठे फूड फेस्टीवल साजरे होतात, तर दुस-या बाजूला अनेकांना एका वेळचं अन्नही पोटभर मिळत नाही. प्रत्येक गोष्ट साजरी करायची सवय लागलेले आपण सो कॉल्ड पांढरपेशे २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट हे दिवसही त्याच पद्धतीनं साजरे करतो आहोत... असे भपकेबाज कार्यक्रम करताना प्रजासत्ताक भारताचं हे वास्तव सोयिस्करपणे विसरलं जातंय. साठीत बुद्धी नाठी होते असं म्हणतात.. प्रजासत्ताकाची साठी साजरी करत असताना भारतीयांची बुद्धी नाठी होऊ नये, इतकीच अपेक्षा...\n- दुर्गेश सोनार (दिनांक २६ जानेवारी २००९)\nज्येष्ठ साहित्यिक डॉ. आनंद यादव यांची ८२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याची बातमी कळली आणि ग्रामीण साहित्याचं हिरवं जग अधिकच बहरून आल्यासारखं वाटलं. त्याचं कारणही तसंच आहे. पंढरपूरसारख्या अर्धशहरी आणि बहुतांशी ग्रामीण चेहरा असणा-या गावातून लिहू लागलेल्या मुलांसाठी डॉ. आनंद यादव हे प्रेरणास्थानच आहेत. माझं नशीबही बलवत्तर आहे. यादव सरांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मला खूपदा मिळाली. गंमत म्हणजे डॉ. आनंद यादव यांनी प्राध्यापकीला ज्या ठिकाणाहून सुरूवात केली त्या रयत शिक्षण सं���्थेच्या पंढरपूर कॉलेजचा (आताचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय) मी विद्यार्थी... मी बारावीत असताना आमच्या वाङ्मय मंडळाचं उद्घाटन डॉ. आनंद यादव यांनी केलं होतं. त्यावेळी त्यांना सर्वप्रथम भेटण्याचा योग आला. तोपर्यंत त्यांचं ‘झोंबी’ हे आत्मकथन वाचलं होतं. शिक्षणाच्या ओढीनं घर सोडून पळून गेलेल्या आनंदाचा डॉ. आनंद यादव कसा होतो, याचं वास्तवदर्शी चित्रण ‘झोंबी’त वाचायला मिळतं. त्यामुळेच झोंबी लिहिणा-या या लेखकाला जवळून भेटण्याची उत्सुकता नक्कीच होती. पंढरपुरातले ज्येष्ठ साहित्यिक आणि यादव सरांचे जवळचे स्नेही डॉ. द. ता. भोसले यांनी माझी ओळख करून दिली. कवितेत नव्यानेच काहीतरी करू पाहणा-या माझी यादव सरांनी आस्थेनं केलेली विचारपूस आणि त्याचवेळी लिहित राहा हे सांगताना वडिलकीच्या नात्याने केलेला उपदेश माझ्या अजूनही स्मरणात आहे. त्यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा पंढरपुरात सुरू झाली. त्याच्या उद्घाटन कार्यक्रमालाही यादव सर आले होते. त्यावेळी झाली ती दुसरी भेट.. ही भेट आमची ओळख आणखी पक्की करून गेली.\nत्यानंतर मी उच्च शिक्षणाच्या निमित्तानं पुण्यात आलो. त्यावेळी यादव सरांच्या घरी जाऊन त्यांच्याशी गप्पा मारण्याची संधी मिळाली. यावेळी निमित्त ठरलं ‘प्रतिभा संगम’ या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या साहित्य संमेलनाचं... सांगलीत प्रतिभा संगम व्हायचं होतं. त्याचा मी निमंत्रक होतो आणि यादव सरांनी उद्घाटक म्हणून यावं हा प्रतिभा संगमच्या संयोजक मंडळींचा आग्रह होता. यादव सरांनी कोणतेही आढेवेढे न घेता होकार दिला. या भेटीत यादव सरांमधला सच्चा माणूस अधिक जवळून अनुभवता आला. मराठी साहित्यात अमूल्य योगदान दिलेल्या या लेखकाशी आपण इतकं जवळून बोलतो, हेच माझ्यासाठी खूप कौतुकाचं होतं.\nयादव सरांची ग्रामीण भागाशी असलेली नाळ पक्की आहे. पुण्यातल्या धनकवडी परिसरातल्या त्यांच्या घरी आलं की त्याची प्रकर्षानं जाणीव होते. कलानगरमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचं घर दिसतं. घराला नावही मातीशी नातं सांगणारं.. \"भूमी’… मातीशी नातं सांगणारं, मातीशी नाळ जोडलं गेलेलं आणि मातीतून फुललेलं यादव सरांच्या साहित्याचं हिरवं जग त्यांच्याच लेखनातून अनुभवण्यासारखं आहे. ग्रामीण संस्कृतीतली नेमकी स्पंदनं यादव सरांच्या आधी मराठी साहित्यात अपवादानं��� पाहायला मिळतात. १९६० मध्ये एक कवी म्हणून मराठी साहित्यविश्वात यादव सरांनी पाऊल ठेवलं. कदाचित ग्रामीण संवेदना जोरकसपणे मांडण्यासाठी यादव सरांना त्यावेळी कवितेचं साधन जास्त जवळचं वाटलं असेल.. पण, त्यानंतर त्यांचा दुसरा कवितासंग्रह आला तो तब्बल अठरा वर्षांनी... मातीशी नातं सांगणारं, मातीशी नाळ जोडलं गेलेलं आणि मातीतून फुललेलं यादव सरांच्या साहित्याचं हिरवं जग त्यांच्याच लेखनातून अनुभवण्यासारखं आहे. ग्रामीण संस्कृतीतली नेमकी स्पंदनं यादव सरांच्या आधी मराठी साहित्यात अपवादानंच पाहायला मिळतात. १९६० मध्ये एक कवी म्हणून मराठी साहित्यविश्वात यादव सरांनी पाऊल ठेवलं. कदाचित ग्रामीण संवेदना जोरकसपणे मांडण्यासाठी यादव सरांना त्यावेळी कवितेचं साधन जास्त जवळचं वाटलं असेल.. पण, त्यानंतर त्यांचा दुसरा कवितासंग्रह आला तो तब्बल अठरा वर्षांनी... ‘मळ्याची माती’ या नावाचा तो कवितासंग्रह होता आणि त्यानंतर १९८९ मध्ये म्हणजे अकरा वर्षांनी ‘मायलेकरं’ हा त्यांचा तिसरा कवितासंग्रह प्रकाशित झाला. पण, यादव सरांमधल्या कवीपेक्षाही त्यांच्यातला कथाकार आणि ललित लेखक अधिक आश्वासक ठरला. यादव सरांचं वेगळेपण सगळ्यात पहिल्यांदा मराठी वाचकांसमोर आलं ते ‘झोंबी’ या आत्मकथनामुळे... त्यातली सच्ची शब्दकळा आणि अनुभवांची प्रभावी मांडणी यामुळे वाचकाची पकड झोंबीनं घेतली. १९८७ साली प्रकाशित झालेल्या झोंबीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला तो १९९० साली.. राज्य सरकारचाही पुरस्कारही त्यांना मिळाला.\n‘झोंबी’चाच पुढचा भाग म्हणून लोकांसमोर आलेल्या 'नांगरणी' या आत्मकथनालाही वाचकांनी डोक्यावर घेतलं. त्यानंतर ‘घरभिंती’ (१९९२) आणि ‘काचवेल’ (१९९७) ही दोन आत्मकथनंही यथावकाश प्रसिद्ध झाली. या सगळ्या आत्मकथनांचं सामायिक वैशिष्ट्य सांगायचं तर त्यात कुठेही आक्रस्ताळेपणा येत नाही की दुःखाचं भांडवल करण्याचा केविलवाणा प्रयत्न दिसत नाही. यादव सरांच्या आधीही आणि नंतरही अनेकांनी आत्मकथनं लिहिली आहेत. पण, त्यापैकी अनेकांच्या लेखनांत आत्मप्रौढी, दुःख, संघर्ष यांचं भांडवल करण्याचाच प्रयत्न अधिक दिसून येतो. याच काळात दलित आत्मकथनंही गाजत होती. दलितांच्या वेदना, त्यांच्या वाट्याला आलेली दुःखं, डावललेपणाची भावना, या सगळ्यांचं प्रतिबिंब तत्कालीन दलित साहित���यात उमटत होतं. पण, तरीही त्याचा परिघ हा मर्यादितच होता. त्यात सर्वंकष ग्रामसंस्कृतीचा अभाव होता. ही उणीव यादव सरांच्या लेखनानं भरून काढली. ‘गोतावळा’, ‘एकलकोंडा’ या सारख्या कादंब-यातूनही याचा प्रत्यय आपल्याला येऊ शकतो. ‘खळाळ’, ‘माळावरची मैना’, ‘डवरणी’ ‘उखडलेली झाडे’, ‘झाडवाटा’, ‘उगवती मने’ या त्यांच्या कथासंग्रहांच्या नावातूनही त्यांची ग्रामसंस्कृतीविषयी असलेली आपुलकी आणि निष्ठा दिसून येते.\nअगदी अलिकडच्या काळात त्यांनी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांची जीवनचरित्रं वेगळ्या परिप्रेक्ष्यात मांडण्याचाही प्रयत्न केलाय. लोकसखा ज्ञानेश्वर (२००५) आणि संतसूर्य तुकाराम (२००८) या चरित्रात्मक कादंब-यातूनही त्यांनी ग्रामसंस्कृतीचे उत्तम दाखले दिलेयत. कथा, कादंबरी, कविता आणि ललित या साहित्याच्या विविध प्रांतांमध्ये सहजतेने मुशाफिरी करणा-या यादव सरांना आता महाबळेश्वरमध्ये होणा-या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान मिळणं म्हणजे ग्रामीण साहित्य संस्कृतीचाच गौरव आहे. यादव सरांच्या लेखणीने ग्रामीण साहित्याची केलेली ‘नांगरणी’ इतकी पक्की आहे की त्यातून ‘उगवत्या मनां’चा ‘गोतावळा’ दिवसेंदिवस वाढत जाईल आणि ‘मातीखालच्या माती’त दडलेलं आम्हा नवोदितांचं ‘हिरवं जग’ सर्वांसाठी बहरून येईल, हे निःसंशय...\n- दुर्गेश सोनार (दिनांक – १६ जानेवारी २००९)\n‘तुमच्या देशातील तरूणांच्या ओठी कोणती गाणी आहेत, ते सांगा मग मी तुम्हाला तुमच्या देशाचं भविष्य सांगतो’, हे कुण्या एका विचारवंतांचं वाक्य अनेकदा सांगितलं जातं. खरंच असं असेल तर आपल्या देशाचं भविष्य काय असेल याची कल्पनाच न केलेली बरी... पण, इतकाही निराशेचा सूर मी लावणार नाही. मुळात तरूण कुणाला म्हणायचं याची नेमकी व्याख्याच करता येणार नाही. नाही म्हणायला शारीरिक वयाचा आधार घेत तरूणाची व्याख्या करता येईलही, पण तरीही तरूण कुणाला म्हणायचं याचं नेमकं उत्तर मिळत नाही. हभप बाबामहाराज सातारकर यांनी त्यांच्या एका प्रवचनात तरूणाची व्याख्या सांगायचा प्रयत्न केलाय. ज्याच्यात तरून जाण्याचं सामर्थ्य असतं तो म्हणजे तरूण... आध्यात्मिक पातळीवर विचार केल्यास ही व्याख्या पटू शकते. पण एक प्रश्न त्यातून समोर येतो, तो म्हणजे खरंच आजच्या तरूणांमध्ये असं तरून जाण्याचं सामर्थ���य आहे का आजच्या तरूणांपुढे कितीतरी आव्हानं आहेत. त्यांच्या वयाला न पेलणारा मानसिक आणि शारीरिक ताण त्यांना सोसावा लागतो. या सगळ्या जिवघेण्या स्पर्धेत स्वतः.चं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आजची तरूण पिढी संघर्ष करतेय. या संघर्षातून तरून जाणं किती तरूणांना जमतं आजच्या तरूणांपुढे कितीतरी आव्हानं आहेत. त्यांच्या वयाला न पेलणारा मानसिक आणि शारीरिक ताण त्यांना सोसावा लागतो. या सगळ्या जिवघेण्या स्पर्धेत स्वतः.चं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आजची तरूण पिढी संघर्ष करतेय. या संघर्षातून तरून जाणं किती तरूणांना जमतं अनेकदा त्यातून तरूणांमध्ये वैफल्यच वाढीला लागतं. ताण असह्य झाला की त्यावर मात करण्यासाठी तरूण पिढी वेगळे मार्ग शोधू लागते. ब-याचदा हे मार्ग चुकीचे असतात. त्यामुळेच तरूण पिढी टीकेचं लक्ष्य ठरते.\nमध्यंतरी पेप्सीची एक जाहिरात कमालीची लोकप्रिय झाली. यंगिस्तानची कल्पना मांडणारी ही जाहिरात त्यातल्या नावीन्यामुळेच अधिक लक्षात राहिली. आपल्या देशातल्या या यंगिस्तानकडे आपण किती गांभीर्यानं पाहतो ही तरूण शक्ती किती उपयोगात आणली जाते ही तरूण शक्ती किती उपयोगात आणली जाते यंगिस्तानमधल्या तरुणांची काही मतं आहेत, त्यांच्याही काहीतरी समस्या आहेत. पण, त्याकडे लक्ष द्यायला वेळ आहे कुणाला यंगिस्तानमधल्या तरुणांची काही मतं आहेत, त्यांच्याही काहीतरी समस्या आहेत. पण, त्याकडे लक्ष द्यायला वेळ आहे कुणाला देशाच्या स्वातंत्र्याला आता साठ वर्षँ उलटून गेली तरी देशाचं युवा धोरण ठरलेलं नाही. एका पाहणीनुसार २०२० मध्ये भारतात युवकांची सर्वाधिक संख्या असेल. त्या अर्थी भारत ख-या अर्थानं यंगिस्तान असेल. माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनीही भारताला २०२० पर्यंत महासत्ता करण्याचं स्वप्न पाहिलं पण, ते सत्यात आणण्यासाठी यंगिस्तानमधली ताकद जास्तीत जास्त वापरली गेली पाहिजे. दुर्दैवाने त्याकडे दुर्लक्ष होतंय. आजचा तरूण गुरफटलाय तो अस्तित्वाच्या लढाईत... शाळा कॉलेज संपलं की त्याला करिअर करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी त्याची धावपळ सुरू होते. यातून तो इतरांना काय स्वतःलाही वेळ देऊ शकत नाही.\nआपल्या देशाच्या राजकारणात तरूणांचा सहभाग कितपत आहे तर तो अगदी नगण्य आहे. स्वातंत्र्य चळवळीत सर्वाधिक सहभाग त्या काळातल्या तरूणांचाच होता. भगत सिंग, राजगुरू, स्वातंत्र्यवीर सावरकर हे सगळे क्रांतिकारक घडले ते त्यांच्यातल्या तरूण रक्तामुळेच... हे तरूण रक्त आज का उसळत नाही तर तो अगदी नगण्य आहे. स्वातंत्र्य चळवळीत सर्वाधिक सहभाग त्या काळातल्या तरूणांचाच होता. भगत सिंग, राजगुरू, स्वातंत्र्यवीर सावरकर हे सगळे क्रांतिकारक घडले ते त्यांच्यातल्या तरूण रक्तामुळेच... हे तरूण रक्त आज का उसळत नाही एखाद्या अन्यायाविरोधात ही तरूण पिढी संघटीत का होत नाही एखाद्या अन्यायाविरोधात ही तरूण पिढी संघटीत का होत नाही हल्लीची परिस्थितीच अशी आहे की, माणसं चिडतात, माणसं बंड करतात, तेही मनातल्या मनात.... हल्लीची परिस्थितीच अशी आहे की, माणसं चिडतात, माणसं बंड करतात, तेही मनातल्या मनात.... उघडपणे बंड करण्याची प्रवृत्ती रक्तातूनच हद्दपार झालीय. हल्ली बंड होतात ते राजकीय हेतूनं.. एखादं पद पदरात पाडून घेण्यासाठी, स्वार्थ साधण्यासाठी... असे बंड करणारे असतात राजकारणात मुरलेले, वय झालेले पुढारी... आपल्याकडे पंतप्रधानच असतो सत्तरी ओलांडला... सगळ्या राजकारण्यांच्या वयाची सरासरी काढली तर ती पंचावन्न असल्याचं आढळेल. जे वय सेवानिवृत्तीचं असतं, त्या वयात हे राजकारणी सत्तेचा सारीपाट खेळत असतात. इथेच तरूणांनी सक्रिय होण्याची गरज आहे. अमेरिकेत बराक ओबामा सारखा तरूण उमदा नेता राष्ट्राचा अध्यक्ष होऊ शकतो, तर ते भारतात का शक्य होत नाही उघडपणे बंड करण्याची प्रवृत्ती रक्तातूनच हद्दपार झालीय. हल्ली बंड होतात ते राजकीय हेतूनं.. एखादं पद पदरात पाडून घेण्यासाठी, स्वार्थ साधण्यासाठी... असे बंड करणारे असतात राजकारणात मुरलेले, वय झालेले पुढारी... आपल्याकडे पंतप्रधानच असतो सत्तरी ओलांडला... सगळ्या राजकारण्यांच्या वयाची सरासरी काढली तर ती पंचावन्न असल्याचं आढळेल. जे वय सेवानिवृत्तीचं असतं, त्या वयात हे राजकारणी सत्तेचा सारीपाट खेळत असतात. इथेच तरूणांनी सक्रिय होण्याची गरज आहे. अमेरिकेत बराक ओबामा सारखा तरूण उमदा नेता राष्ट्राचा अध्यक्ष होऊ शकतो, तर ते भारतात का शक्य होत नाही ओबामांनी म्हटल्याप्रमाणे भारतालाही बदलाची गरज आहे. CHANGE WE NEED हे जसं ओबामांच्या यशाचं गमक ठरलं तेच भारतातल्या यंगिस्तानच्या यशाचंही ठरावं, हीच अपेक्षा.\nते दिवस आता कुठे \nपत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असं म्हट���ं जातं. आजचा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा होत असताना या विधानाची आठवण येणं स्वाभाविकच आहे. हा चौथा स्तंभ नेमक्या कोणत्या स्थितीत आहे, त्याची अवस्था काय आहे, खरंच असा स्तंभ वगैरे अस्तित्वात आहे का असे अनेक प्रश्न मनात रूंजी घालतायत. बाळशास्त्री जांभेकरांनी ६ जानेवारी १८३२ रोजी मराठी वृत्तपत्रांची मुहूर्तमेढ रोवली, त्याला आता पावणे दोनशे वर्षं उलटून गेलीयत. या पावणे दोन वर्षांत बरीच स्थित्यंतर होऊन गेली, वर्तमानपत्रांची ध्येयधोरणं बदलली, तंत्रज्ञानाचा विकास झाला आणि जागतिकीकरणाच्या काळात न्यूज चॅनेल्सचीही चलती सुरू झाली. त्यामुळे एकेकाळचा पत्रकार आता दूरचित्रवाणी पत्रकार झाला.\nएक काळ असा होता की, पत्रकार म्हटलं की, दाढीची खुटं वाढलेली, शबनम बॅग खांद्यावर अडकवलेली असं चित्र डोळ्यासमोर यायचं... कथा कादंब-या आणि चित्रपटांतूनही असंच चित्र रंगवलं जायचं.. आता परिस्थिती बदललीय. न्यूज चॅनेल्समुळे पत्रकारितेला आर्थिकदृष्ट्या चांगले दिवस आले. त्याचा थोडा का होईना पण वर्तमानपत्रांवरही परिणाम झाला. चॅनेल्सची चित्रमयता वर्तमानपत्रांतूनही रिफ्लेक्ट होऊ लागली. अधिकाधिक आकर्षक छायाचित्रं छापून वाचकांना आकृष्ट करण्यात जवळपास प्रत्येक वर्तमानपत्राची चढाओढ सुरू आहे. पूर्वी फक्त रविवारची पुरवणी सप्तरंगात असायची, आता रोजचा अंकच कलरफुल करावा लागतो, याचं कारणच चॅनेल्सबरोबर असलेली स्पर्धा हे आहे.\nजेव्हा लिपीचा, मुद्रणतंत्राचा शोध लागला नव्हता, तेव्हा माणूस श्रोता होता. त्यानंतरच्या काळात भाषेचा विकास झाला. लिपीचा शोध लागला, त्याला जोड म्हणून मुद्रणतंत्रही विकसित झालं आणि माणूस श्रोत्याचा वाचक झाला. आता चॅनेल्स, इंटरनेटच्या भडीमारात माणूस आता वाचकापेक्षाही प्रेक्षकच अधिक झाला. आपल्याला जास्त पाहायला आवडतं. त्यामुळेच की काय वाचन कमी झालंय, अशी ओरड केली जाते. असो, कालाय तस्मै नमः दुसरं काय...\nपत्रकारितेचं मला तसं लहानपणापासूनच वेड... माझं बालपण पंढरपुरात गेलं. आमच्याकडे तेव्हा महाराष्ट्र टाइम्स यायचा... मुंबईवरून प्रसिद्ध होणारं हे वर्तमानपत्र पंढरपुरात दुपारी यायचं.. त्याचं मला भारी आकर्षण होतं. त्यातूनच पुढे पाचवीत असताना हस्तलिखीत काढण्याची बुद्धी झाली. त्याला नावही ठेवलं पंढरपूर टाइम्स...(मटा इफेक्ट)... पत्रकारितेत करिअर करायचं तेव्हा ठरवलं.. आमच्या बाबांना त्याचं अप्रूप वाटलं...पण, त्याचवेळी थोडी काळजीही वाटली. कारण पंढरपुरात पत्रकारांचं रेप्युटेशन फार चांगलं नव्हतं. पंढरपुरात गल्लीमाजी साप्ताहिकं आणि त्यांचे कितीतरी पत्रकार... हे पत्रकार चहाभजी मिळाली की खूश... त्यामुळे आपल्या चिरंजिवानं चहाभजीचा पत्रकार होऊ नये, असं कोणत्याही बापाला वाटणार.... तरीही बाबांनी प्रोत्साहन दिलं. शाळेतही त्याचं कौतुक झालं आणि मी ते हस्तलिखित तब्बल पाच वर्षं म्हणजे माझ्या दहावीपर्यंत नियमितपणे काढलं. त्यावेळी सोलापुरातल्या दैनिकांतून माझ्याविषयीचं कौतुक वगैरे करणारे लेखही छापून आले होते. तर बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ते असे... आणि इसवीसन २००० मध्ये अस्मादिकांनी पत्रकारितेचं औपचारिक पदव्युत्तर पदवी शिक्षण पुण्यात घेतलं. तर आमच्या पत्रकार होण्यावर शिक्कामोर्तब झालं ते असं...\nआता सात आठ वर्षं उलटल्यानंतर पत्रकारिता करताना त्याबद्दल कळकळ वाटणं, त्याचे प्लस मायनस जाणवणं हे स्वाभाविक आहे. आणि ते व्यक्त करायला पत्रकार दिनाशिवाय दुसरा चांगला मुहूर्त तरी कुठला असू शकतो आता वर्तमानपत्रांची पानं ग्लॉसी, चकचकीत कलरफुल होतायत, अत्याधुनिक छपाईतंत्रामुळे त्यात आणखी आकर्षकताही आलीय. पण, पत्रकारितेच्या मूळ उद्देशाचं काय आता वर्तमानपत्रांची पानं ग्लॉसी, चकचकीत कलरफुल होतायत, अत्याधुनिक छपाईतंत्रामुळे त्यात आणखी आकर्षकताही आलीय. पण, पत्रकारितेच्या मूळ उद्देशाचं काय आपणच निर्माण केलेल्या या स्पर्धेच्या जगात टिकण्यासाठी इतकं उथळ खरंच व्हायचं का आपणच निर्माण केलेल्या या स्पर्धेच्या जगात टिकण्यासाठी इतकं उथळ खरंच व्हायचं का मॅगीच्या जाहिरातीसारखा इन्स्टन्ट मजकूर आणि तोही कोणताही संदर्भ माहिती नसताना देणं आपल्या बुद्धीला कितपत पटतं मॅगीच्या जाहिरातीसारखा इन्स्टन्ट मजकूर आणि तोही कोणताही संदर्भ माहिती नसताना देणं आपल्या बुद्धीला कितपत पटतं आज चॅनेल्समध्ये काम करताना उघड्या डोळ्यानं नीट बघून हे वास्तव पाहिलं की दिव्याखाली अंधार कसा आहे, ते लगेच कळतं... कुणाला सिंकदरासारखं जग जिंकायचंय, तर कुणाला खास बातम्यांचा अखंड रतीब चोवीस तास घालायचाय... सह्याद्रीच्या कुशीत बाळसं धरणारे हे चॅनेलु हिंदीच्या प्रवाहात आपले स्टार किती काळ चांगले ठेवू शकणार आज चॅनेल्समध्ये काम करताना उघड्या डोळ्यानं नीट बघून हे वास्तव पाहिलं की दिव्याखाली अंधार कसा आहे, ते लगेच कळतं... कुणाला सिंकदरासारखं जग जिंकायचंय, तर कुणाला खास बातम्यांचा अखंड रतीब चोवीस तास घालायचाय... सह्याद्रीच्या कुशीत बाळसं धरणारे हे चॅनेलु हिंदीच्या प्रवाहात आपले स्टार किती काळ चांगले ठेवू शकणार म-हाटमोळ्या प्रेक्षकांची नाळ ओळखणं हे इतकं ‘ई झी’ नाही हे आपल्याला कधी कळणार म-हाटमोळ्या प्रेक्षकांची नाळ ओळखणं हे इतकं ‘ई झी’ नाही हे आपल्याला कधी कळणार हिंदी वृत्तवाहिन्यांबाबत तर शहाण्यानं न बोलणंच बरं... मराठीवरही याच हिंदी चॅनेलबाबूंचा प्रभाव आहे. हिंदीच्याच मांडवाखालून गेलेलेच या मराठी चॅनेलांचे प्रमुख म्हणून काम करतायत. त्यामुळे मराठी हिंदीचा फ्लेवर येणारच... त्याच्यामुळेच तर प्रेक्षकाचा दर्शक होतो, शक्यतेची संभावना होते, कशाचं विशेषण कशाला वापरतात हेच कळेनासं होतं. प्रेक्षकांना नीट डोळे उघडून बघायला सांगणा-या वाहिनीवरती त्यांचे एक थोर बातमीदार शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीबद्दल थेट वार्तांकन करत होते. त्यावेळी त्यांना बहुधा कोणते विशेषण वापरावे याचे भानच राहिले नसावे, ते महाशय बोलून गेले, “ आज महाराष्ट्राच्या राजकारणातल्या दोन टोलेजंग नेत्यांची भेट झाली... ” आता बोला... हिंदी वृत्तवाहिन्यांबाबत तर शहाण्यानं न बोलणंच बरं... मराठीवरही याच हिंदी चॅनेलबाबूंचा प्रभाव आहे. हिंदीच्याच मांडवाखालून गेलेलेच या मराठी चॅनेलांचे प्रमुख म्हणून काम करतायत. त्यामुळे मराठी हिंदीचा फ्लेवर येणारच... त्याच्यामुळेच तर प्रेक्षकाचा दर्शक होतो, शक्यतेची संभावना होते, कशाचं विशेषण कशाला वापरतात हेच कळेनासं होतं. प्रेक्षकांना नीट डोळे उघडून बघायला सांगणा-या वाहिनीवरती त्यांचे एक थोर बातमीदार शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीबद्दल थेट वार्तांकन करत होते. त्यावेळी त्यांना बहुधा कोणते विशेषण वापरावे याचे भानच राहिले नसावे, ते महाशय बोलून गेले, “ आज महाराष्ट्राच्या राजकारणातल्या दोन टोलेजंग नेत्यांची भेट झाली... ” आता बोला... तर ही अवस्था सध्याच्या मराठी चॅनेलविश्वाची... मराठी पत्रविश्वातलं हे तिमिर दूर व्हावं, आणि आपलं ख-याखु-या वास्तवाचं प्रतिबिंब समस्त पत्रकारांच्या दर्पणात उमटावं, एवढंच विश्वात्मक पसायदान आजच्या पत्रकार दिनानिमित्त माऊलींकडे मागायचंय...\nचला, अखेर नवं वर्ष आज सुरू झालं. थर्टी फर्स्टचा हँगओव्हर संपून दिवसाची सुरूवात व्हायला अंमळ उशीर होणारच नां... हल्ली सेलिब्रेशनचा फेसाळता रंग रात्री उशिरापर्यंत चढत असतो. त्यामुळे नव्या दिवसाचा सूर्य उगवायला वेळ लागणारच नां... माझाही सूर्य आज थोडासा () उशिराच उगवला. नवं वर्ष सुरू झाल्याची जाणीव करून देणारं नवं कोरं कॅलेंडर भिंतीवर टांगलं. सरत्या वर्षाचं कॅलेंडर तितक्याच तत्परतेनं काढूनही टाकलं. खरंच किती सोपं असतं नां, जुनं कॅलेंडर बाजूला ठेवणं.... पण, गेलेल्या दिवसांतल्या आठवणी इतक्या सहजपणे बाजूला ठेवता येत नाहीत. गेल्या वर्षभरातलेच नव्हे तर भूतकाळातले भलेबुरे सारेच क्षण आपल्या मनाच्या कुठल्या तरी कप्प्यात रुंजी घालत राहतात. ते आपण एकांताच्या क्षणी आठवत राहतो, हळुवार स्मृतींना कुरवाळत राहतो. माणसाला भूतकाळात रमायला तसं खूपच आवडतं. म्हणूनच तर ‘आमच्या लहानपणी आम्ही काय मज्जा करायचो म्हणून सांगू….’ या सारखी वाक्यं सहजपणे ऐकायला मिळतात. ‘आमच्या काळी असं नव्हतं बुवा….’ असं खास पुणेरी शैलीतलं वाक्यही हमखास कानावर येतं. ही सगळी वाक्य आपल्या नॉस्टॅलजिक प्रवृत्तीची साक्ष देत असतात.\nआपण जितके भूतकाळात रमत असतो नां तितकंच आपल्याला भविष्याची स्वप्न पाहायलाही आवडत असतं. भविष्यात आपल्याला हे करायचंय, भविष्यात आपल्याला ते करायचंय, असं आपण मनोमन ठरवत असतो. आपापल्या परिनं त्याचं प्लॅनिंगही करत असतो. त्यामुळेच तर ‘मोठ्यापणी मला अमुक एक व्हायचंय…’ असं बालपणीच छातीठोकपणे आपण सांगत असतो. घर बांधणं, गाडी घेणं, या सारखी भौतिक आणि आताच्या काळात अत्यावश्यक ठरलेली सारी सुखं मिळावीत, यासाठीही आपण स्वप्नं पाहत असतो. याच आपल्या स्वप्नांचं भांडवल जाहिरातीतून केलं जातं. भविष्याबद्दल आपल्याला आकर्षण वाटत आलंय, म्हणूनच तर वर्तमानपत्रातल्या राशिभविष्याला प्रतिसाद मिळतो, ज्योतिषांकडे रांगा लागतात. ज्योतिषानं सांगितलेलं भविष्य खरं ठरो किंवा न ठरो, आपल्याला त्यानं सांगितलेल्या भविष्यावर विश्वास ठेवायला आवडत असतं. त्यानुसार स्वप्नंही आपण पाहत असतो.\nएकूणच काय तर भूतकाळात जितके आपण रमतो, तितकेच भविष्यातही मश्गुल होतो. या सगळ्यामध्ये आपण नेमका वर्तमान विसरतो. आज काय आहे, आज काय होणार आहे, आज आपल्याला काय करायचं आहे, याच्याकडेच नेमकं आपलं दुर्लक्ष होतं. ज्या वर्तमानाच्या पायावर आपली भविष्याची भक्कम भिंत उभी राहणार आहे, त्या वर्तमानाच्याच बाबतीत आपण असे उदासीन का बरे होतो भूतकाळातलं संचित, आधीच्या अनुभवांची शिदोरी आपल्याला आपला ‘ आज ’ घडवण्यासाठी उपयोगी असते. त्या शिदोरीच्या जोरावर वर्तमान घडवता येतो आणि एकदा का वर्तमान घडला की, भविष्यकाळही आपोआपच उज्ज्वल होऊन जातो. भूतकाळ आणि भविष्यकाळाला सांधणारा वर्तमानकाळ म्हणून तर महत्त्वाचा ठरतो. एखाद्याकडे आज सत्ता असेल, पण, ती त्याला भविष्यातही टिकवायची असेल तर त्याला वर्तमानावर प्रभुत्व गाजवावंच लागेल, यात शंका नाही.\nएवढं तत्वज्ञान आज आठवण्याचं कारण म्हणजे आज सुरू झालेलं नवं वर्ष... नव्या वर्षात ठरवलेले संकल्प सिद्धीस नेण्याची नैतिक जबाबदारी झटकता येणार नाही... जे संकल्प सोडले आहेत, ते तडीस न्यायचे असतील तर मलाही वर्तमानावर प्रभुत्व गाजवावंच लागेल... जितक्या सहजतेने सरत्या वर्षाचं कॅलेंडर बाजूला ठेवलं तितक्या सहजतेने भूतकाळ बाजूला सारता येणार नाही आणि कॅलेंडरकडे पाहत पुढच्या दिवसांचं प्लॅनिंग करणंही तितकं सहजसोपं नाही.\nनव्या वर्षाच्या शुभेच्छा देणारे खूप सारे एसएमएस, ई मेल्स येतायत. लोक भरभरून शुभेच्छा देतायत. त्यातल्या ब-याच फॉरवर्डेडही असतील, पण तरी त्यामागची त्यांची भावना आपल्या वर्तमानातल्या आणि पर्यायाने भविष्यातल्या वाटचालीला प्रोत्साहन देणारीच असेल. त्यातलाच एक एसएमएस मला खूप भावला. त्यात म्हटलंय – ‘The race is not over, because I have not won yet….’ त्यामुळेच आपण जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत शर्यत संपणार नाही, हा दुर्दम्य आशावाद बाळगून नव्या वर्षाची सुरूवात करायला हरकत नाही....\nस्वतःविषयी लिहिण्याचा प्रसंग तसा फारवेळा येत नाही. स्वतःविषयी काय लिहायचं मी दुर्गेश दिगंबर सोनार. मूळचा पंढरपूरचा. एम.ए. बीसीजे पर्यंत शिक्षण घेतलं. पुण्यातून प्रत्यक्ष पत्रकारितेला सुरूवात केली. माझ्यातल्या इलेक्ट्रॉनिक पत्रकाराला चालना मिळाली ती हैदराबादमध्ये... ई टीव्ही मराठीत माझा पाया भक्कम झाला. त्यानंतर चोवीस तासचं थ्रील अनुभवलं. झी चोवीस तासमध्ये एक वर्ष आणि आता साम मराठीत... असा माझा पंढरपूर ते नवी मुंबई व्हाया पुणे-हैदराबाद प्रवास... लहानपणापासून लिहिण्याची आवड.. त्य���तल्या त्यात कविता हा साहित्यप्रकार जास्त जवळचा... काव्यवाचनाचे अनेक कार्यक्रमही केले आणि करतोयही... कराडमध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून बोलावलं होतं. तो अनुभव शब्दातीत आहे. अक्षरांती नावाचा एक काव्यसंग्रहदेखील प्रसिद्ध झालाय. आता कवितांच्या वाटेवर आणखीही चालायचंय... पाहूया देवी शारदा काय आशीर्वाद देते...\n...... उथळाचे श्रम वाया जाय \nशंख, मासा आणि सोमनाथदांचा वैताग...\nचिरेबंदी बांधलेलं, असं तुझं गाव खोटं...\nते दिवस आता कुठे \nदवा, दुवा आणि देवा...\nराज्याच्या राजकारणाचा पोत बदलतोय\nभाजीवाल्याच्या कथेची सादळलेली सकाळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://eprabuddhbharat.com/%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%A1-%E0%A4%95%E0%A4%9F/", "date_download": "2021-05-14T06:59:25Z", "digest": "sha1:RJDXCCSKRFL3CNINGMKA3YSC4QWLXLMT", "length": 6177, "nlines": 83, "source_domain": "eprabuddhbharat.com", "title": "सोलापुरातील गायकवाड कुटुंबियांना दिला पहिल्या पगारातून प्रबुद्ध भारतासाठी निधी ! - Prabuddh Bharat", "raw_content": "\nसोलापुरातील गायकवाड कुटुंबियांना दिला पहिल्या पगारातून प्रबुद्ध भारतासाठी निधी \nby टीम प्रबुद्ध भारत\nसोलापूर – फुले-आंबेडकर विद्वत सभा सोलापूर शाखेचे जेष्ठ सदस्य व देना बैंकचे सेवानिवृत्त व्यवस्थापक ( मॅनेजर) वि. एन. गायकवाड साहेब यांनी त्यांची कन्या निशिगंधा गायकवाड यांच्या पहिल्या पगारातून प्रबुध्द भारत पाक्षिकला पाच हजार रुपयांचा धनादेश दिला.\nयावेळी मा. आयुष्यमान वि. एन. गायकवाड, पुष्पलता गायकवाड, निशिगंधा गायकवाड, फुले-आंबेडकर विद्वत सभा सोलापूर जिल्हा अध्यक्ष शाम शिंगे सर उपस्थित होते. हा धनादेशाचा चेक अमित गायकवाड यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. गायकवाड कुटुंबियांचे मनापासून आभार व धन्यवाद.\nआंबेडकर युग… हे आम्ही आहोत\nनिष्पक्ष चौकशीसाठी हे सरकार बरखास्त करावे, विरोधकांची भूमिका बोटचेपी – ॲड. प्रकाश आंबेडकर\nनिष्पक्ष चौकशीसाठी हे सरकार बरखास्त करावे, विरोधकांची भूमिका बोटचेपी - ॲड. प्रकाश आंबेडकर\nआरोग्य मंत्री, जालन्यातील आरोग्य विभागाच्या गलथान कारभारा कडे लक्ष घाला\nजालना - शहरातील जुना जालना भागातील नगरसेवक व शांतता समिती सदस्यांची बैठक दिनांक 13 मे 2021 रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रमजान ...\nमुंबई मॉडेल आणि त्याचे भविष्यकालीन पडसाद\nया सगळ्या घडामोडींचे भविष्यक���लीन पडसाद मात्र वेगळे असणार आहेत. कोविड पश्चात मुंबईतुन गरिब व मध्यम वर्गाचे स्थलांतर आता अधिक वेग ...\nअ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी घेतली कोवॅक्सिन लस\nपुणे,दि. १० - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे, जुने भोसरी रुग्णालय येथे को ...\nकोरोना विरुद्ध लढ्याचा नंदुरबार पॅटर्न\n\"महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नागपुर सारख्या नंदुरबार पेक्षा अधिक प्रगत जिल्हातील अधिका-यांना जे जमले नाही ते डॉ. राजेंद्र भारुड यांच्या सारख्या ...\nपदोन्नती मधील आरक्षण रद्द, ऍड.आंबेडकरांची सरकारवर जहरी टीका \nदि. 7 मे 2021 रोजी महाराष्ट्र राज्य सरकारने जीआर काढून पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णय जाहीर केला आहे. राज्य सेवेत ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/no-lpg-gas-subcidy-to-car-holders-276204.html", "date_download": "2021-05-14T08:09:43Z", "digest": "sha1:ORW3RWS33ZMR622E2URSJY562B6LECF6", "length": 16838, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कार मालकांची 'एलपीजी' सबसिडी होऊ शकते बंद ! | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'अश्लील दृश्य करणार नाही’; टीव्ही अभिनेत्रीनं दिला अल्ट बालाजीला नकार\nअक्षय्य तृतीयेला लग्न झाल्यास खबरदार, गमवावी लागेल सरकारी नोकरी\nइंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूचा दुसरा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह\nमिका सिंगनं गरीबांना दिला मदतीचा हात; मुंबईच्या रस्त्यावर वाटले पैसे\nअक्षय्य तृतीयेला लग्न झाल्यास खबरदार, गमवावी लागेल सरकारी नोकरी\nकोरोना उपचारात Remdesivir किती प्रभावी पुण्याच्या शास्त्रज्ञाच्या संशोधनाला यश\nआता काय आम्ही गळफास घ्यायचा का' लशीबाबतच्या प्रश्नावर भडकले केंद्रीय मंत्री\nभारतीयांना मिळणार Pfizer, Moderna ची लस पुरवठ्यासाठी सरकारचा रोडमॅप तयार\n'अश्लील दृश्य करणार नाही’; टीव्ही अभिनेत्रीनं दिला अल्ट बालाजीला नकार\nमिका सिंगनं गरीबांना दिला मदतीचा हात; मुंबईच्या रस्त्यावर वाटले पैसे\n‘कोरोना फुफ्पुसांना हानी पोहोचवतो आणि राधे मेंदूला’; अभिनेत्यानं उडवली खिल्ली\nमी कशी दिसते, माझा रंग यावर माझा आत्मविश्वास अवलंबून नाही - प्रियांका चोप्रा\nइंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूचा दुसरा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह\nIPL 2021 च्या उर्वरित मॅच होणार नाहीत राजस्थानच्या मालकांचं मोठं वक्तव्य\nमोहम्मद आमी���चं IPL खेळण्यासाठी एक पाऊल पुढे, मुंबईच्या खेळाडूंबद्दल म्हणाला....\n पॅट कमिन्सनं प्रेग्नेंट गर्लफ्रेंडला दिलं 70 कोटींचं गिफ्ट\nकोरोना काळात क्रेडिट कार्डवर लोन घेणं टाळा,हे आहे कारण;पाहा लोनसाठीचे इतर पर्याय\nकाहीच वेळात मोदी सरकार देणार शेतकऱ्यांना गिफ्ट, खात्यात पाठवणार 2000 रुपये\nमोदी सरकार देतंय स्वस्त सोनेखरेदीची संधीबाजारभावापेक्षा कमी दरात विकत घ्या सोनं\nमोदी सरकार देतंय स्वस्त दरात सोनं खरेदीची संधी, पाहा कसा घ्याल या योजनेचा फायदा\nमी कशी दिसते, माझा रंग यावर माझा आत्मविश्वास अवलंबून नाही - प्रियांका चोप्रा\nSummer Super Food: वाचा उन्हाळ्यात पांढरा कांदा खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nसोनूला भेटली भारतातील सर्वात श्रीमंत महिला, तिच्या मदतीने झाला भावुक\n6 मॉडेल्सनी बोटीवर केलं Nude shoot; ऐन रमझानमध्ये तुर्कस्तानात वातावरण तापलं\nExplainer : लशीचा पहिला डोस घेऊन कोरोना झाल्यास दुसरा डोस कधी घ्यावा\nजिवंत व्यक्ती पाण्यात बुडते, पण मृतदेह पाण्यावर का तरंगतो\nProning Explainer : ऑक्सिजन लेव्हल कायम ठेवण्यासाठी पालथं झोपायचं पण नेमकं कसं\nExplainer: ख्रिश्चन, ज्यू, मुस्लिमांचे या एका जागेसाठीच आहेत वाद; काय आहे इतिहास\nअक्षय्य तृतीयेला लग्न झाल्यास खबरदार, गमवावी लागेल सरकारी नोकरी\nकोरोना लशीचे 2 वेगवेगळे डोस घेतल्यास काय होईल\nमुलुंड कोविड सेंटरचा ऑक्सिजन बचतीचा नवा पॅटर्न हिट; 50 टक्क्यांपर्यंत होतेय बचत\nकोरोना उपचारात Remdesivir किती प्रभावी पुण्याच्या शास्त्रज्ञाच्या संशोधनाला यश\n'अश्लील दृश्य करणार नाही’; टीव्ही अभिनेत्रीनं दिला अल्ट बालाजीला नकार\nसामान्य मुलगी झाली National Crush; ‘किरिक पार्टी’नं बदललं रश्मिकाचं आयुष्य\nHBD Manushi Chhillar: या प्रश्नाचं उत्तर देऊन मेडिकल स्टुडंट झाली Miss World\n'भाभीजी घरपर है' फेम सौम्या टंडनने आपल्या हॉट अंदाजाने सर्वांनाच केलं क्लीन बोल्\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nसमारंभात महिलेचं मुलासोबत विचित्र कृत्य, Video Viral होताच सोशल मीडियावर ट्रोल\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्��� यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nVIDEO: जुन्नरमध्ये बिबट्याची दहशत; अचानक समोर आला बिबट्या आणि मग...\n 31 लाखांच्या फॉर्च्युनरमधून विकत होते वांगी; VIDEO पाहून हैराण व्हाल\nकार मालकांची 'एलपीजी' सबसिडी होऊ शकते बंद \nअक्षय्य तृतीयेला लग्न झाल्यास खबरदार, गमवावी लागेल सरकारी नोकरी\nकोरोना उपचारात Remdesivir कितपत प्रभावी पुण्याच्या महिला शास्त्रज्ञाच्या संशोधनाला आलं यश\nभारतीयांना मिळणार Pfizer, Moderna ची लस पुरवठ्यासाठी सरकारचा रोडमॅप तयार\nफेसबुकवरील नात्यावर ठेवला विश्वास, तरुणीला जंगलात बोलवत 25 जणांनी केला बलात्कार\nVIDEO: कोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nकार मालकांची 'एलपीजी' सबसिडी होऊ शकते बंद \nघरगुती गॅस सिलेंडर्सच्या सबसिडीबाबत केंद्र सरकार आणखी एक कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ज्यांच्याकडे स्वतःची कार आहे, अशा एलपीजी ग्राहकांची सबसिडी सरकार कायमची बंद करू शकतं. सरकारने यासाठी प्रायोगिक तत्वावर निवडक आरटीओ कार्यालयांमधून कार मालकांचा डेटा गोळा करण्यासही सुरूवात केलीय\n06 डिसेंबर, नवी दिल्ली : घरगुती गॅस सिलेंडर्सच्या सबसिडीबाबत केंद्र सरकार आणखी एक कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ज्यांच्याकडे स्वतःची कार आहे, अशा एलपीजी ग्राहकांची सबसिडी सरकार कायमची बंद करू शकतं. सरकारने यासाठी प्रायोगिक तत्वावर निवडक आरटीओ कार्यालयांमधून कार मालकांचा डेटा गोळा करण्यासही सुरूवात केलीय. एका बिझनेस इंग्रजी वृत्तपत्राच्या हवाल्यानुसार हे वृत्त देण्यात आलंय.\nदेशात आजही असे गॅस ग्राहक आहेत की ज्यांच्याकडे किमान दोन-तीन कार वाहनं आहेत तरीही ते बिनदिक्तपणे एलपीजीची सबसिडी लाटताहेत, अशाच ग्राहकांची माहिती गोळा करण्यास सरकारने सुरूवात केलीय. घरगुती गॅसची सबसिडी आधारक्रमांकाशी जोडली गेल्यानं सरकारी तिजोरीवरचा जवळपास 30 हजार कोटींचा बोजा कमी झाला आहे. आता श्रीमंतांना मिळणाऱ्या सरकारी अनुदानालाही कात्री लावण्याचं सरकार गांभिर्याने विचार करतंय.\n'अश्लील दृश्य करणार नाही’; टीव्ही अभिनेत्रीनं दिला अल्ट बालाजीला नकार\nअक्षय्य तृतीयेला लग्न झाल्यास खबरदार, गमवावी लागेल सरकारी नोकरी\nइंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूचा दुसरा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह\nपप्पू यादव ठरले मित्राच्या प्रेमातील व्हिलन, 32 वर्षांपुर्वीच्या अपहरणाची कहाणी\nकोरोनामध्ये जीवंतपणीच करवून घेतले स्वत:वर अंत्यसंस्कार;75 हजार रुपये केले खर्च\nकोरोनाला हरवल्यानंतरही महिलेची जीवनमृत्यूशी झुंज; जीव वाचला पण गमावला 'चेहरा'\nकोरोनानंतर किती काळ अँटीबॉडीज् राहतात\nअमिताभ बच्चन यांच्यावर गंभीर आरोप; नाकारला BIG B यांचा मदतनिधी\n'आणि पुढच्याचं दिवशी तो आम्हाला सोडून गेला', पुष्कर जोग झाला भावुक\nसोनाली कुलकर्णी देतेय फिटनेसचे धडे; पाहा अभिनेत्रीचं Hot workout\nIPL स्पर्धा रद्द झाली तरी वॉर्नर, स्मिथ, कमिन्सला मिळणार पूर्ण पगार\n टीम पेननं दिला 'या' खेळाडूला पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE", "date_download": "2021-05-14T06:59:27Z", "digest": "sha1:U6UEHZFVCQJMR4AW3GYTCTWGGMS2Y7ZO", "length": 5749, "nlines": 50, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "आल्बर्टा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nआल्बर्टा हा कॅनडा देशाच्या पश्चिम भागातील एक प्रांत आहे. आल्बर्टाच्या पूर्वेला सास्काचेवान, पश्चिमेला ब्रिटिश कोलंबिया, उत्तरेला नॉर्थवेस्ट टेरिटोरीज तर दक्षिणेला अमेरिकेचे मोंटाना हे राज्य आहेत. एडमंटन ही आल्बर्टाची राजधानी तर कॅल्गरी हे सर्वात मोठे शहर आहे.\nकॅनडाच्या नकाशावर आल्बर्टाचे स्थान\nसर्वात मोठे शहर कॅल्गरी\nक्षेत्रफळ ६,६१,८४८ वर्ग किमी (६ वा क्रमांक)\nलोकसंख्या ३६,६२,४८३ (४ वा क्रमांक)\nघनता ५.३८ प्रति वर्ग किमी\nकॅनडाच्या गवताळ प्रदेशात स्थित आल्बर्टाच्या नैऋत्य भागात रॉकी पर्वतरांग तर उत्तर भागात तैगा प्रदेश आहेत. मध्य व दक्षिण भागात जवळजवळ सर्व लोकवस्ती एकवटली आहे. आल्बर्टाची लोकसंख्या २०१० साली ३७ लाख होती. १ सप्टेंबर १९०५ रोजी निर्माण करण्यात आलेल्या आल्बर्टा प्रांताला आपले नाव इंग्लंडच्या व्हिक्टोरिया राणीची मुलगी राजपुत्री लुईस कॅरोलाइन आल्बर्टा हिच्या नावापासून मिळाले आहे.\nआर्थिक दृश्ट्या आल्बर्टा हा कॅनडामधील सर्वात पुढारलेल्या व विकसित प्रांतांपैकी एक आहे. येथील वार्षिक दरडोई उत्पन्न कॅनडामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. खनिज तेल व नैसर्गिक वायूचे साठे आल्बर्टामध्ये मोठ्या प्रमाणात सापडले आहेत. आल्बर्टा हा नैसर्गिक वायू निर्यातीत जगात दुसर्‍या क्रमंकावर आहे. तसेच शेती हा येथील एक मोठा उद्योग आहे. गहू व भुईमुग ही येथील प्रमुख पिके आहेत.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१५ रोजी १९:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://xn--l1b6a9di5a0j.xn--h2brj9c/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6/%E0%A4%B6%E0%A5%83%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%87/", "date_download": "2021-05-14T07:27:24Z", "digest": "sha1:ZOR73BHO7IPPRN3FCH6JINQ5G7GIUHDJ", "length": 3956, "nlines": 55, "source_domain": "xn--l1b6a9di5a0j.xn--h2brj9c", "title": "शृंगारणे | अमरकोश - भारत का शब्दकोश", "raw_content": "\nमराठी शब्दकोषातील शृंगारणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.\n१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक\nअर्थ : चांगले दिसेल वा भासेल असे करणे.\nउदाहरणे : त्याने आपली खोली सजवली\nसमानार्थी : नटवणे, सजवणे\nऐसी वस्तुओं से युक्त करना कि देखने में भला और सुंदर जान पड़े (व्यक्ति या स्थान)\nनई बहू ने घर को बहुत बढ़िया सजाया है\nअलंकृत करना, माँड़ना, सँजोना, सँवारना, संजोना, सजाना, सजावट करना, सज्जित करना\n१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम\nअर्थ : शृंगार करण्याची किंवा सजविण्याची क्रिया.\nउदाहरणे : आई मुलीला सजवित होती.\nकृष्णाद्वारे राधे शृंगारणे झाल्यावर काव्य समाप्त होते.\nसमानार्थी : नटविणे, सजविणे\nशृंगार करने या सजाने की क्रिया\nकृष्ण द्वारा राधा के प्रसाधन के बाद काव्य समाप्त हो जाता है\nअभिमंडन, अभिमण्डन, प्रसाधन, सँवारना, सजाना\nस्वतःच्या पोषणासाठी एखाद्या जिवंत पेशीवर अवलंबून राहणारा असा अतिसूक्ष्म जीव.\nहिदूंच्या कालगणनेतील बारा महिन्यांपैकी पहिला महिना.\nहोळीच्या वेळी नाचणार्‍या मुलींनी म्हटलेली कृष्णाची गाणी.\nसोळाव्या शतकातील एक मराठी राजा.\nकपाशीच्या फळातील तंतुमय पांढरा पदार्थ.\nअसूरांचा वध करणारी एक देवी.\nचैत्र आणि वैशाख या दोन मासांचा ऋतू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://lokvruttant.com/%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A5%80/", "date_download": "2021-05-14T07:26:51Z", "digest": "sha1:QNZRMFTV2SX4AXS5C6GLAYBQNBPPI4ET", "length": 8549, "nlines": 54, "source_domain": "lokvruttant.com", "title": "घरगुतीच्या वादात सरपंचनी केली आत्महत्या – Lokvruttant", "raw_content": "\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nघरगुतीच्या वादात सरपंचनी केली आत्महत्या\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम February 6, 2019\nरत्नागिरी -: रत्नागिरीमध्ये गावच्या चिपळूण तालुक्यातील रामपूर गावामधील सरपंचने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवरा-बायकोच्या भांडणातून बायकोने विष पिऊन तिने आत्महत्या केली. श्रीया रावराणे असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे श्रीयां यांनी आत्महत्या केली त्याच दिवशी त्यांचा वाढदिवस होता. श्रीया या राष्ट्रवादीकडून रामपूर गावातील सरपंच आहेत. पण श्रीया आणि त्यांच्या पतीमध्ये सतत वाद होत होता. वाढदिवसाच्या रात्रीदेखील श्रीया आणि त्यांच्या पतीमध्ये भांडणं झाली. त्याचाच राग म्हणून त्यांनी विष प्यायलं. रात्री रागाच्या भरात उचललेल्या या पावलामुळे श्रीया यांचा जीव गेला आहे. त्यांच्या आत्महत्येमुळे संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे.\nस्थानिकांकडून घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. त्यांनी घटनास्थळावरून श्रीया यांचा मृतदेह ताब्यात घेतला तो नजिकच्या स्थानिक रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. त्यात श्रेया यांनी विष प्यायल्याने त्यांचा जीव गेल्याचं उघड झालं आहे.दरम्यान, या संदर्भात पोलिसांत प्राथमिक तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. अद्याप श्रेया यांच्या कुटुंबीयांकडून कोणतीही तक���रार दाखल करण्यात आली नाही. दरम्यान, पोलीस आता या प्रकरणाचा शोध घेत आहेत.\nTags: #घरगुतीच्या वादात #सरपंचनी केली #आत्महत्या\nचिदंबरम यांचा जाहीर झालेल्या अर्थव्यवस्थेवर टोला\nऔरंगजेबाच्या हत्येप्रकरणी तीन जवानांना ताब्यात घेण्यात आलं\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंद्रपूर जम्मू-काश्मीर जळगाव ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी दिल्ली नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पनवेल पश्चिम महाराष्ट्र पालघर पुणे प्रतिमा बीड भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रायगड वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://m.transliteral.org/pages/i110206112709/view", "date_download": "2021-05-14T06:22:09Z", "digest": "sha1:NOPRG23WFVDGUXKLZMUEDSVMFL7BGSPY", "length": 10214, "nlines": 105, "source_domain": "m.transliteral.org", "title": "श्री मुक्तेश्वर आख्यान - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री मुक्तेश्वर आख्यान|\nब्रह्मांड पुराण वर्ण वैभव खंडामधील ब्रह्म व नारद यांच्या संवादात श्री मुक्तेश्वर पुराण सांगण्यात आले आहे.\nश्री मुक्तेश्वर आख्यान - कथा\nब्रह्मांड पुराण वर्ण वैभव खंडामधील ब्रह्म व नारद यांच्या संवादात श्री मुक्तेश्वर पुराण सांगण्यात आले आहे.\nश्री मुक्तेश्वर आख्यान - अध्याय १ ला\nब्रह्मांड पुराण वर्ण वैभव खंडामधील ब्रह्म व नारद यांच्या संवादात श्री मुक्तेश्वर पुराण सांगण्यात आले आहे.\nश्री मुक्तेश्वर आख्यान - अध्याय २ रा\nब्रह्मांड पुराण वर्ण वैभव खंडामधील ब्रह्म व नारद यांच्या संवादात श्री मुक्तेश्वर पुराण ���ांगण्यात आले आहे.\nश्री मुक्तेश्वर आख्यान - अध्याय ३ रा\nब्रह्मांड पुराण वर्ण वैभव खंडामधील ब्रह्म व नारद यांच्या संवादात श्री मुक्तेश्वर पुराण सांगण्यात आले आहे.\nश्री मुक्तेश्वर आख्यान - अध्याय ४ था\nब्रह्मांड पुराण वर्ण वैभव खंडामधील ब्रह्म व नारद यांच्या संवादात श्री मुक्तेश्वर पुराण सांगण्यात आले आहे.\nश्री मुक्तेश्वर आख्यान - अध्याय ५ वा\nब्रह्मांड पुराण वर्ण वैभव खंडामधील ब्रह्म व नारद यांच्या संवादात श्री मुक्तेश्वर पुराण सांगण्यात आले आहे.\nश्री मुक्तेश्वर आख्यान - अध्याय ६ वा\nब्रह्मांड पुराण वर्ण वैभव खंडामधील ब्रह्म व नारद यांच्या संवादात श्री मुक्तेश्वर पुराण सांगण्यात आले आहे.\nश्री मुक्तेश्वर आख्यान - अध्याय ७ वा\nब्रह्मांड पुराण वर्ण वैभव खंडामधील ब्रह्म व नारद यांच्या संवादात श्री मुक्तेश्वर पुराण सांगण्यात आले आहे.\nश्री मुक्तेश्वर आख्यान - अध्याय ८ वा\nब्रह्मांड पुराण वर्ण वैभव खंडामधील ब्रह्म व नारद यांच्या संवादात श्री मुक्तेश्वर पुराण सांगण्यात आले आहे.\nश्री मुक्तेश्वर आख्यान - अध्याय ९ वा\nब्रह्मांड पुराण वर्ण वैभव खंडामधील ब्रह्म व नारद यांच्या संवादात श्री मुक्तेश्वर पुराण सांगण्यात आले आहे.\nश्री मुक्तेश्वर आख्यान - अध्याय १० वा\nब्रह्मांड पुराण वर्ण वैभव खंडामधील ब्रह्म व नारद यांच्या संवादात श्री मुक्तेश्वर पुराण सांगण्यात आले आहे.\nश्री मुक्तेश्वर आख्यान - अध्याय ११ वा\nब्रह्मांड पुराण वर्ण वैभव खंडामधील ब्रह्म व नारद यांच्या संवादात श्री मुक्तेश्वर पुराण सांगण्यात आले आहे.\nश्री मुक्तेश्वर आख्यान - अध्याय १२ वा\nब्रह्मांड पुराण वर्ण वैभव खंडामधील ब्रह्म व नारद यांच्या संवादात श्री मुक्तेश्वर पुराण सांगण्यात आले आहे.\nश्री मुक्तेश्वर आख्यान - अध्याय १३ वा\nब्रह्मांड पुराण वर्ण वैभव खंडामधील ब्रह्म व नारद यांच्या संवादात श्री मुक्तेश्वर पुराण सांगण्यात आले आहे.\nश्री मुक्तेश्वर आख्यान - अध्याय १४ वा\nब्रह्मांड पुराण वर्ण वैभव खंडामधील ब्रह्म व नारद यांच्या संवादात श्री मुक्तेश्वर पुराण सांगण्यात आले आहे.\nश्री मुक्तेश्वर आख्यान - अध्याय १५ वा\nब्रह्मांड पुराण वर्ण वैभव खंडामधील ब्रह्म व नारद यांच्या संवादात श्री मुक्तेश्वर पुराण सांगण्यात आले आहे.\nश्री मुक्तेश्वर आख्यान - अध्याय १६ वा\n���्रह्मांड पुराण वर्ण वैभव खंडामधील ब्रह्म व नारद यांच्या संवादात श्री मुक्तेश्वर पुराण सांगण्यात आले आहे.\nश्री मुक्तेश्वर आख्यान - अध्याय १७ वा\nब्रह्मांड पुराण वर्ण वैभव खंडामधील ब्रह्म व नारद यांच्या संवादात श्री मुक्तेश्वर पुराण सांगण्यात आले आहे.\nश्री मुक्तेश्वर आख्यान - अध्याय १८ वा\nब्रह्मांड पुराण वर्ण वैभव खंडामधील ब्रह्म व नारद यांच्या संवादात श्री मुक्तेश्वर पुराण सांगण्यात आले आहे.\nअतिथी व अतिथिसत्कार याचे विशेष महत्व काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%AE_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2021-05-14T08:19:45Z", "digest": "sha1:5NK3GMAMVO6MKUX6QK5NTPYCU6RWBGNF", "length": 8990, "nlines": 311, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n→‎हेही पहा: रिकामे पान साचा, replaced: पाहा → पहा\nAbhijitsathe ने लेख मलयाळम वरुन मलयाळम भाषा ला हलविला\n→‎संदर्भ व नोंदी: योग्य वर्गनाव using AWB\nr2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: mk:Малајалам\nr2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: be:Малаялам\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: af:Malayalam\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: ur:ملیالم\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: az:Malayalam\nr2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: kv:Малаялам\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: lv:Malajālama\nसांगकाम्याने बदलले: ar:لغة ملبارية\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: eu:Malabarera\nr2.6.4) (सांगकाम्याने बदलले: fr:Malayalam\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: nds:Malayalam\n→‎हेसुद्धा पाहा: correction as हेसुद्धा पाहा, replaced: हे सुद्धा पहा → हेसुद्धा पाहा using AWB\nr2.5.1) (सांगकाम्याने बदलले: mk:Малајалам\n[r2.5.2] सांगकाम्याने वाढविले: fa:زبان مالایالم\nसांगकाम्याने वाढविले: bjn:Bahasa Malayalam\nसांगकाम्याने वाढविले: mk:Малајаламски јазик\nसांगकाम्याने बदलले: hi:मलयालम भाषा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://lokvruttant.com/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2021-05-14T07:08:23Z", "digest": "sha1:5T3OJA2RVMHV35DM6SAMWTNOKGZYP5DA", "length": 10555, "nlines": 61, "source_domain": "lokvruttant.com", "title": "नवी मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर करु भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार – Lokvruttant", "raw_content": "\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nनवी मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर करु भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम February 21, 2021\n*नवी मुंबईकरांना मोफत कोविड लस\n*- भाजपा नेते आमदार गणेश नाईक\n*शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश\nमुंबई : नवी मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर करायचे आहे, असे भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी जाहीर केले तर नवी मुंबईकरांना मोफत कोविड लस मिळायला हवी, अशी भूमिका भाजपा नेते आमदार गणेश नाईक यांनी जाहीर केली.\nआपल्या समर्थकांसह शिवसेना उप विभाग प्रमुख मनोज शिंदे, शाखा प्रमुख सागर शिंगाडे, माजी उपविभाग प्रमुख शंकर पाटील, आनंद पवार, उपविभाग संघटक मीनाताई पाटील, अखलाक शेख यांच्यासह राष्ट्रवादीचे राहुल कश्यप या नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी आज नवी मुंबई भाजपा निवडणूक प्रभारी आमदार अँड आशिष शेलार आणि\nआ. गणेशजी नाईक यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.\nक्रिस्टल हाऊस येथे झालेल्या कार्यक्रमाला जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत, सागर नाईक, संदीप नाईक यांच्यासह संजय उपाध्याय असे पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.\nयावेळी पक्षात आलेल्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करुन आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबईतील जनतेच्या सेवेसाठी आपण काम करीत आहोत. जनतेने आपल्या प्रेम दिले असेही त्यांनी नमूद केले.\nकोरोना लस आरोग्य कर्मचाऱ्यांना मोफत उपलब्ध करुन देण्यात आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकुण आर्थिकदृष्ट्या विचार करुन सामान्य नागरिकांना कशी लस उपलब्ध करून देणार याबाबत निर्णय घेतीलच. पण जर केंद्र सरकारने ही लस सर्वसामान्यांना मोफत उपलब्ध करुन दिली नाही तर नवी मुंबईतील सुमारे 15 लाख नागरिकांना महापालिकेने लस मोफत उपलब्ध करून द्यावी. त्यासाठी बजेटमध्ये 150 कोटींची तरतुद करण्यात यावी अशी मागणी आपण नुकतीच पालिका आयुक्तांकडे केली आहे. नवी मुंबईतील नागरिकांना मोफत लस मिळावी हीच आमची भूमिका आहे असे त्यांनी सांगितले.\nतर यावेळी भाजपा नेते आ. आशिष शेलार यांनी महाराष्ट्र विकास आघाडीच्या पराभवाची सुरुवात नवी मुंबईतून होईल. आ. गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे शहर देशातील एक नंबरचे स्वच्छ शहर झाले. या स्वच्छ शहराला आता भाजपाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर करायचे आहे. त्यामुळे नवी मुंबईतील जनता भाजपालाच विजयी करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\nरतन टाटा यांना जीवनगौरव पुरस्कार\nवर्तकनगरातील 'झेडपी'च्या मैदानावर रंगला आठवणींचा डाव- 'ग्राउंड रोलर'चा सुवर्ण महोत्सवी वाढदिवशी सन्मान- खेळाडूंकडून क्रिकेट रत्नाला अनोखी मानवंदना\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंद्रपूर जम्मू-काश्मीर जळगाव ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी दिल्ली नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पनवेल पश्चिम महाराष्ट्र पालघर पुणे प्रतिमा बीड भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रायगड वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%B0_%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88", "date_download": "2021-05-14T07:36:13Z", "digest": "sha1:EHPDP6GD3X4VQEZAGUHX3GJM774GFGST", "length": 9489, "nlines": 87, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "कान्हूर मेसाई - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकान्हूर मेसाई हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक गाव आहे.\n१ भोगोलिक स्थान आणि लोकसंख्या\n५ संपर्क व द���णवळण\n६ बाजार व पतव्यवस्था\n८ हे सुद्धा पहा\nभोगोलिक स्थान आणि लोकसंख्यासंपादन करा\nकान्हुर मेसाई हे पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील २६३३ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ८३० कुटुंबे व एकूण ४०२८ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर शिरूर २६ किलोमीटर अंतरावर आहे.\nगावात २ शासकीय शाळा आहेत. गावात प्राथमिक शाळा आहेत.त्याचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कान्हूर मेसाई, तालुका-शिरूर, जिल्हा- पुणे आहे. गावात १ शासकीय विद्याधाम हायस्कूल कान्हूर मेसाई शाळा आहे. जवळील पदवी महाविद्यालय (शिरूर ) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. तसेच जवळील शासकीय महाविद्यालय (पाबळ ) 0९किलोमीटर अंतरावर आहे.\nगावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे.\nइतर पदवीधर वैद्यक व्यवसायी आहे.\nगावात औषधाचे दुकान आहे.\nगावात हॅन्डपंपच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात ट्यूबवेलच्या/बोअरवेलच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात झऱ्याच्या पाण्याचा पुरवठा नाही . गावात न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावाला नळ ने पाणी येते\nसंपर्क व दळणवळणसंपादन करा\nगावात पोस्ट ऑफिस उपलब्ध आहे. गावात सार्वजनिक दूरध्वनी केंद्र उपलब्ध आहे. गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे.सर्वात जवळील इंटरनेट सुविधा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.गावात शासकीय बस सेवा उपलब्ध आहे. गावात खाजगी बस सेवा उपलब्ध आहे.सर्वात जवळील जिल्यातील मुख्य रस्ता २० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.. जिल्ह्यातील दुय्यम रस्ता गावाला जोडलेला आहे..\nबाजार व पतव्यवस्थासंपादन करा\nगावात एटीएम उपलब्ध नाही.सर्वात जवळील एटीएम १० किलोमीटर अंतरावर आहे. गावात पतसंस्था उपलब्ध आहे. गावात शेतकर्यांना शेतकी कर्ज दिले जाते . गावात रेशन दुकान उपलब्ध आहे. गावात आठवड्याचा बाजार उपलब्ध आहे. गावात कृषी उत्पन्न बाजार समिती उपलब्ध नाही.\nगावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. गावात क्रीडांगण उपलब्ध आहे.गावात चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र २५ किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.गावात वृत्तपत्र पुरवठा उपलब्ध आहे. गावात विधानसभा मतदान केंद्र उपलब्ध आहे. गावात ज��्म व मृत्यु नोंदणी केंद्र उपलब्ध आहे.\nहे सुद्धा पहासंपादन करा\nLast edited on २८ एप्रिल २०२१, at २०:२४\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २८ एप्रिल २०२१ रोजी २०:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A3_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2021-05-14T08:35:03Z", "digest": "sha1:E2FSAXG6KBHEWTDRDHJETTDKB47LG5J7", "length": 6461, "nlines": 148, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दक्षिण कालिमांतान - विकिपीडिया", "raw_content": "\nदक्षिण कालिमांतानचे इंडोनेशिया देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ३६,९८५ चौ. किमी (१४,२८० चौ. मैल)\nदक्षिण कालिमांतान (बहासा इंडोनेशिया: Kalimantan Selatan) हा इंडोनेशिया देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत बोर्नियो बेटाच्या दक्षिण भागात वसला आहे.\nआचे • उत्तर सुमात्रा • पश्चिम सुमात्रा • बेंकुलू • रियाउ • रियाउ द्वीपसमूह • जांबी • दक्षिण सुमात्रा • लांपुंग • बांका-बेलितुंग द्वीपसमूह\nजकार्ता • पश्चिम जावा • बांतेन • मध्य जावा • योग्यकर्ता • पूर्व जावा\nपश्चिम कालिमांतान • मध्य कालिमांतान • दक्षिण कालिमांतान • पूर्व कालिमांतान • उत्तर कालिमांतान\nबाली • पश्चिम नुसा तेंगारा • पूर्व नुसा तेंगारा\nपश्चिम सुलावेसी • उत्तर सुलावेसी • मध्य सुलावेसी • दक्षिण सुलावेसी • आग्नेय सुलावेसी • गोरोंतालो\nमालुकू • उत्तर मालुकू\nपश्चिम पापुआ • पापुआ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २०:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidhyarthimitra.com/p/s.html", "date_download": "2021-05-14T07:43:13Z", "digest": "sha1:MXE3KVS46RO6NZU5373LGIJSVELNEKW6", "length": 3475, "nlines": 59, "source_domain": "www.vidhyarthimitra.com", "title": "विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख सर : संपर्क", "raw_content": "विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख सर\nप्रिय स्न्हेही नेट बंधुनो हार्दिक सुस्वागतंमं........विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख एक विद्यार्थी प्रिय प्रयोगशील शिक्षक व्यक्तिमत्व आणि मार्गदर्शक यांच्या ह्या अधिकृत संकेत स्थळ (वेबसाईट-पोर्टल) ला भेट दिल्याबद्दल हार्दिक धन्यवाद..\nविद्यार्थी मित्र प्रा. रफीक शेख सर\nडॉ.ए.पी.जे. कलाम विद्यार्थी भवन,\nएसके कोचिंग क्लासेस ,\nइंदिरा गांधी नगर,परसावत नगर रोड,\nदुरध्वनी क्र. : +912452 234005 (कार्यालय)\nअधिकृत ब्लॉग संकेतस्थळ :\nविद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख सर\nकरिअर मार्गदर्शन समुपदेशन लेखमालिका\nडॉ ए.पी.जे अब्दुल कलाम विद्यार्थी फाउन्डेशन\nडॉ ए.पी.जे अब्दुल कलाम विद्यार्थी फाउन्डेशन\nविद्यार्थी मित्र प्रा.रफिक शेख सर\nडॉ. एपीजे अब्दुल कलाम शैक्षणिक मार्गदर्शन केंद्र\nडॉ. एपीजे अब्दुल कलाम शैक्षणिक मार्गदर्शन केंद्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/jacob-oram-horoscope-2018.asp", "date_download": "2021-05-14T07:59:42Z", "digest": "sha1:PIGMY6456BBZFP4VBG77TOBRXFXTW47D", "length": 20237, "nlines": 317, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "जेकब ओरम 2021 जन्मपत्रिका | जेकब ओरम 2021 जन्मपत्रिका Sports, Cricket Ipl", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » जेकब ओरम जन्मपत्रिका\nजेकब ओरम 2021 जन्मपत्रिका\nज्योतिष अक्षांश: 40 S 21\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nजेकब ओरम प्रेम जन्मपत्रिका\nजेकब ओरम व्यवसाय जन्मपत्रिका\nजेकब ओरम जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nजेकब ओरम 2021 जन्मपत्रिका\nजेकब ओरम ज्योतिष अहवाल\nजेकब ओरम फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nवर्ष 2021 कुंडलीचा सारांश\nतुमच्या पत्नीच्या आऱोग्याच्या तक्रारीमुळे तुम्हाला त्रास भोगावा लागेल. तुमचे सहकारी आणि वरिष्ठ यांच्याशी जुळवून घेणे तुम्हाला कठीण जाईल. अपत्यामुळेही तुमच्या आयुष्यात समस्या उभ्या राहतील. इतर बाबींमध्येही अडचणी निर्माण होतील. प्रेमसंबंधांमध्ये किंवा वैवाहिक जीवनात लहान-सहान भांडणे, गैरसमज, वाद-विवाद टाळावेत. जोडीदारासमवेत किंवा नातेवाईकांशी विवाद होतील. या काळात मानसिक संतु���न राखण्याची गरज आहे, कारण अनैतिक कामे करण्याची इच्छा होईल.\nअनेक अडचणी आणि कष्टप्रद काळानंतरचा हा काळ खूप चांगला आहे आणि अखेर तुम्ही थोडीशी विश्रांती घेऊ शकता आणि यशाची चव चाखू शकता आणि या आधी जे कष्ट केलेत त्याचे झालेले चीज उपभोगू शकता. शंकास्पद सट्टेबाजीचे व्यवहार टाळलेत तर आर्थिक बाबतीत तुमचे नशीब उत्तम असेल. प्रवासात चांगले मित्र मिळतील. राजकीय आणि महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींशी जवळीक वाढेल. तुमच्या कुटुंबात मुलाचा जन्म होईल.\nभागिदार आणि सहकाऱ्यांच्या धोरणात्मक गोंधळ आणि गैरसमज यांचा हा कालावधी आहे. महत्त्वपूर्ण विस्तार प्रकल्प आणि दीर्घकाली योजना तूर्तास थांबवून ठेवा. उपलब्ध स्रोतांपासून उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न करा. शक्यतो प्रवास टाळा. तुमचे शत्रू तुम्हाला अपाय करण्यासाठी खूप प्रयत्न करतील. तुमच्या मित्रांकडून फसवणूक होण्याची शक्यता असल्यामुळे त्यांच्यापासून सावध राहा. स्वत:ची काळजी घ्या. गंभीर आजार होण्याची शक्यता असल्यामुळे आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. या काळात तुमचे वागणे व्यावहारिक असू द्या. या काळात तुम्ही अनेक कामे अशी कराल, ज्यातून फार काही साध्य होणार नाही. अचानक आर्थिक नकुसान संभवते. लायकी नसलेल्या व्यक्तींशी वाद होतील.\nतुमच्या समोरील आव्हानांवर मात करण्यासाठी तुम्ही नव्या कल्पना लढवाल. व्यवहार अत्यंत सुरळीत आणि सहज पार पडतील कारण तुम्ही तुमच्या स्पर्धकांच्या एक पाऊल पुढे असाल. एकाहून अधिक स्रोतांमधून तुम्हाला उत्पन्न मिळेल. तुमचे क्लाएंट्स, सहकारी आणि इतर संबंधित व्यक्ती यांच्याशी असलेले तुमचे संबंध सुधारतील. तुम्ही या काळात काही चैनीच्या वस्तू विकत घ्याल. एकूणातच हा काळ तुम्हाला उत्पन्न मिळवून देणारा असेल.\nहा कालावधी मिश्र घटनांचा राहील. तुम्ही काही प्रभावशाली व्यक्तिमत्वांना आकर्षित करू शकाल, आणि त्या व्यक्ती तुमच्या योजना आणि प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी सहाय्य करण्यास तयार असतील. तुमच्या कष्टांचे चीज होण्यासाठी तुम्हाला फार काळ वाट पाहावी लागणार नाही. तुमच्या भावंडांमुळे काही समस्या किंवा तणावाचे प्रसंग उद्भवतील. तुमच्या पालकांच्या आरोग्याच्या तक्रारी सुरू होण्याची शक्यता असल्यामुळे त्यांच्याकडे अधिक लक्ष पुरविण्याची आवश्यकता आहे. काही धार्मिक कार्य ह���ण्याची शक्यता. आर्थिक बाबींचा विचार करता हे वर्ष लाभदायी असले.\nतुमच्या योजना कार्यान्वित करण्यासाठी हा अत्यंत योग्य समय आहे. वैवाहिक सुखासाठी ही ग्रहदशा अत्यंत अनुकूल आहे. आध्यात्मिक जगाचे दरवाजे तुमच्यासाठी उघडतील, परंतु तेथील संधींचा लाभ घेण्याआधी काही तयारीची आवश्यकता आहे. तुम्ही अपत्यप्राप्तीची अपेक्षा करत असाल तर सुरक्षित प्रसूती होईल. तुमच्या लिखाणाची प्रशंसा होईल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक यश मिळेल आणि त्यात तुम्ही पुढे जाल. या काळात अपत्यप्राप्तीची, विशेषत: कन्यारत्न प्राप्त होण्यीच शक्यता आहे.\nपरीक्षेत यश, बढती, कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा उंचावणे या काळात घडेल. कुटुंबाकडून मिळणाऱ्या सहकार्य़ात वाढ होईल. तुमच्यापासून लांब राहणाऱ्या आणि परदेशी सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. तुम्हाला नवीन काम मिळेल आणि ते अत्यंत फायदेशीर असेल. कोणतीही विपरीत परिस्थिती उद्भवली तरी त्याला तुम्ही आत्मविश्वासाने सामोरे जाल.\nतुम्ही तुमच्या सहकाऱ्यांशी आणि भागिदारांशी कितीही चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ते तसं होऊ शकणार नाही. विकास आणि नव्या संधी सहज उपलब्ध होणार नाहीत. या कालावधीची सुरुवात अडथळ्यांनी होईल आणि आव्हाने समोर येतील. वाद आणि अनावश्यक कुरापती होतील. अचानक नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या तक्रांरींमुळे त्रस्त राहाल. तुम्हाला व्यर्थ कामांमध्ये सहभागी व्हावे लागेल. विपरित परिस्थिती थोपविण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नका आणि केवळ अंदाजावर पाऊल उचलू नका.\nतुमच्या कुटुंबियांशी अधिक सखोल नाते निर्माण व्हावे, अशी तुमची इच्छा आहे. नवनवीन कल्पनांचा शोध घेणे, तुम्ही तुमच्या पालकांकडून शिकला आहात. कुटुंबात एकोपा राहील. तुमची नीतीमूल्ये आणि आदर्श राहणीमानामुळे तुम्हाला अनेक आशीर्वाद मिळतात. तुमच्या या उर्जेमुळे तुमचा जोडीदार आणि नातेवाईक यांना काकणभर अधिक सुख मिळते. या काळात तुमच्या आयुष्यात होणारे बदल हे जाणवणारे आणि दीर्घकाळापर्यंत टिकणारे असतील. तुम्ही तुमची एक गाडी विकून दुसरी घ्याल किंवा गाडी विकून तुम्हाला फायदा होईल.\nनशीबाची साथ आणि मानसिक स्थैर्य यामुळे तुमचे गृहस्थ जीवन सकारात्मक राहील. पत्नीच्या माध्यमातून लाभ होईल. प्रवास, उच्चशिक्षण, संवाद, नवीन उद्योगाची सु��ुवात, व्यवसाय या दृष्टीने हे वर्ष अत्यंत अनुकूल आहे. या कालावधीत सगेसोयरे आणि नातेवाईक यांच्याशी वाद होतील आणि कदाचित शत्रुत्वही निर्माण होईल. व्यावसायिकदृष्ट्या तुम्हाला चांगले निष्कर्ष मिळतील. एकूणातच हा काळ अत्यंत अनुकूल असेल.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/seven-per-cent-dividend-to-members-by-shikshak-bank-salim-khan-pathan", "date_download": "2021-05-14T06:26:45Z", "digest": "sha1:PHH7A64DJQJKKQ4RMPZSDFM6CMOFAH4L", "length": 5935, "nlines": 49, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Seven per cent dividend to members by Shikshak Bank - Salim Khan Pathan", "raw_content": "\nशिक्षक बँकेतर्फे सभासदांना सात टक्के लाभांश - सलीमखान पठाण\nकोवीड कर्ज नियमात सुधारणा, कर्जदारांसाठी विशेष सेविंग सुविधा\nजिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची कामधेनू असलेल्या अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेतर्फे सन 2020-21 या आर्थिक सालात सभासदांना सात टक्के लाभांश दिला जाणार असल्याची माहिती शिक्षक बँकेचे चेअरमन सलीमखान पठाण व व्हाईस चेअरमन बाबासाहेब खरात यांनी दिली.\nशिक्षक बँकेला2020-21 या आर्थिक वर्षात 6 कोटी 87 लाख रुपये निव्वळ नफा झाला असून तरतुदी वजा जाता सभासदांना सात टक्के लाभांश रिझर्व बँकेच्या मान्यतेनंतर दिला जाणार आहे.गेल्या पंधरा वर्षानंतर पहिल्यांदा एवढा विक्रमी लाभांश मिळणार असल्याने आनंदाचे वातावरण आहे.\nशिक्षक बँकेतर्फे सभासदांसाठी करोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर दोन लाख रुपये कोवीड कर्ज योजना सुरू असून या योजनेचे नियमात बदल करून सभासदाच्या कुटुंबातील सदस्याला जरी कोरोना झाला तरी त्याला कर्ज दोन लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे. यासाठी सभासदाने फक्त कर्जरोखा बँकेमध्ये भरून ठेवणे आवश्यक आहे. त्यानंतर सभासद किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्य दवाखान्यामध्ये अ‍ॅडमिट झाल्यास आणि त्यांनी मागणी केली असता तातडीने तो रोखा त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. या योजनेचा सभासदांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ही पठाण व खरात यांनी केले आहे.\nगुरुमाऊली मंडळाचे नेते बापूसाहेब तांबे व जिल्हाध्यक्ष राजकुमार साळवे यांच्या नेतृत्वाखाली सभासद हिताचे अनेक निर्णय संचालक मंडळाने आजपर्यंत घेतले आहेत. शिक्षक बँकेचे सभासद चिंता���ुक्त करण्याचे काम गुरुमाऊली मंडळाने केले असून यापुढेही हे कार्य चालू राहील, असे चेअरमन सलीमखान पठाण यांनी सांगितले.\nया सभेला माजी चेअरमन संतोष दुसुंगे, साहेबराव अनाप, शरदभाऊ सुद्रिक, राजू राहणे, विद्याताई आढाव, सीमाताई क्षिरसागर, बाळासाहेब मुखेकर, उषाताई बनकर, नानासाहेब बडाख, अर्जुन शिरसाट, अविनाश निंबोरे, किसन खेमनर, अनिल भवार, गंगाराम गोडे, राजू मुंगसे, मंजूताई नरवडे, संतोष अकोलकर, सुयोग पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप मुरदारे, ठोंबळ, संजय चौधरी आदी उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A8_%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0", "date_download": "2021-05-14T08:15:37Z", "digest": "sha1:3OOTU5ZJIEJ47DA4EDKYBF7755NIZKET", "length": 3857, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मदन भीमराव लोकुर - विकिपीडिया", "raw_content": "\nन्यायमूर्ती मदन भीमराव लोकुर (जन्म: ३१ डिसेंबर १९५३) हे भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत. पुर्वी ते दिल्ली तसेच गुवाहाटी उच्च न्यायालयाचे व हैदराबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते.\nइ.स. १९५३ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ जानेवारी २०१८ रोजी १९:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://vitthaljoshi.com/category/rrb-ntpc/page/3/", "date_download": "2021-05-14T08:12:44Z", "digest": "sha1:2UAEMZCQRDLFQ2QFHJH6JQA6WNDBFYOG", "length": 6256, "nlines": 114, "source_domain": "vitthaljoshi.com", "title": "RRB-NTPC Archives » Page 3 of 3 » VitthalJoshi", "raw_content": "\n30 DECEMBER 2020 या दिवशी RRB NTPC च्या पेपरमध्ये दुपारच्या बॅचला आलेले प्रश्न 1. फेसबुकचे संस्थापक कोण आहेत मार्क झुकरबर्ग 2. 1931 आली काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण...\n30 DECEMBER 2020 या दिवशी RRB NTPC च्या पेपरमध्ये सकाळच्या बॅचला आलेले प्रश्न 1. भारताचे 29 वे राज्य केव्हा निर्माण झाले 2014 2. पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष...\n29 DECEMBER 2020 या दिवशी RRB NTPC च्या पेपरमध्ये दुपारच्या बॅचला आलेले प्रश्न 1. Python काय आहे प्रोग्रामिंग लैंग्वेज 2. भारताचे शिक्षण मंत्री कोण आहेत प्रोग्रामिंग लैंग्वेज 2. भारताचे शिक्षण मंत्री कोण आहेत \n29 DECEMBER 2020 या दिवशी RRB NTPC च्या पेपरमध्ये सकाळच्या बॅचला आलेले प्रश्न 1. भारताचे पहिले सुपर कॉम्प्युटर कोणते आहे परम 2. तेलंगणा राज्याचे राज्यपाल कोण आहेत...\n28 DECEMBER 2020 या दिवशी RRB NTPC च्या पेपरमध्ये दुपारच्या बॅचला आलेले प्रश्न 1. जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा झाले 13 एप्रिल 1919 2. सापेक्षतावादाचा सिद्धांत कोणी सांगितला...\n28 DECEMBER 2020 या दिवशी RRB NTPC च्या पेपरमध्ये सकाळच्या बॅचला आलेले प्रश्न 1. बेकिंग सोडाचा फॉर्मुला सांगा. NaHCo3 सोडियम बायकार्बोनेट 2. भारताच्या संविधान सभेमध्ये निवडून आलेल्या सदस्यांपैकी...\nRRB NTPC Question Paper 2 Exam Date - 29 March 2016 RRB NTPC साठी मागील वर्षी झालेल्या प्रश्नपत्रिका मी तुम्हाला देत आहे. पहिली प्रश्नपत्रिका यांच्या आधीच्या...\nRRB NTPC PREVIOUS QUESTION PAPER 28 MARCH 2016 SHIFT 2 RRB NTPC ची झालेली प्रश्नपत्रिका उत्तरांसह दिलेली आहे. या प्रश्नपत्रिकेची पीडीएफ पाहण्यासाठी पुढे दिलेली लिंक ओपन...\nPM KISAN SANMAN NIDHI YOJNA पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/374840", "date_download": "2021-05-14T06:46:34Z", "digest": "sha1:Z5KSLXAFROZUMPXQT6UTSRTQIL7LI56W", "length": 2377, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"गुस्ताव कोरियोलिस\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"गुस्ताव कोरियोलिस\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०७:४४, २४ मे २००९ ची आवृत्ती\n४४ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n२०:२३, १७ एप्रिल २००९ ची आवृत्ती (संपादन)\nSieBot (चर्चा | योगदान)\n०७:४४, २४ मे २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nAlexbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: zh:贾斯帕-古斯塔夫·科里奥利)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.beblia.com/pages/main.aspx?Language=Marathi2015&Book=42&Chapter=3&DLang=Marathi2015", "date_download": "2021-05-14T07:57:25Z", "digest": "sha1:VAQO7KU2NLEIYFMPP77NTV6E2FY355GB", "length": 15070, "nlines": 159, "source_domain": "www.beblia.com", "title": "लूक ३ - पवित्र बायबल [मराठी बायबल 2015] - (लूक 3)", "raw_content": "\nबायबल एकाच वर्षात दिवसाचे पद्य विषय शोधा बायबलची तुलना करा अलीकडे वाचा परिच्छेद जतन केले व्हिडिओ नकाशे / टाइमलाइन / नकाशांचे पुस्तक\nपास्टरची शिफारस देणगी द्या आमच्याशी संपर्क साधा अनुप्���योग पवित्र बायबल (XML / ऑडिओ) सेटिंग्ज\nसाइन इन साइन अप करा सेटिंग्ज\nयुरोप उत्तर अमेरीका दक्षिण अमेरिका मध्य अमेरिका पूर्व आशिया आग्नेय आशिया दक्षिण आशिया मध्य आशिया मध्य पूर्व आफ्रिका ऑस्ट्रेलिया खंड जुन्या भाषा\nहिंदी ऑडिआ अवधी मिझो कन्नड मल्याळम मराठी गुजराती तामिळ तेलगू पंजाबी कुरुख आसामी मैथिली बंगाली उर्दू सिंहला\nबायबल निवड ↴ २०१८ २०१५ २००६\nउत्पत्ति निर्गम लेवीय नंबर अनुवाद यहोशवा न्यायाधीश रूथ १ शमुवेल २ शमुवेल १ राजे २ राजे १ इतिहास २ इतिहास एज्रा नहेम्या एस्तेर जॉब स्तोत्र नीतिसूत्रे उपदेशक सॉलोमनचे गाणे यशया यिर्मया विलाप यहेज्केल डॅनियल होशे जोएल आमोस ओबद्या योना मीखा नहूम हबक्कूक सपन्या हाग्गय जखऱ्या मलाखी --- --- --- मॅथ्यू मार्क लूक जॉन कायदे रोमन्स १ करिंथकर २ करिंथकर गलतीकर इफिसियन्स फिलिपीन्स कलस्सियन १ थेस्सलनीकाकर २ थेस्सलनीकाकर १ तीमथ्य २ तीमथ्य टायटस फिलेमोन इब्री जेम्स १ पीटर २ पीटर १ योहान २ योहान ३ योहान जुदाई प्रकटीकरण\n१ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४\n३:१ ३:२ ३:३ ३:४ ३:५ ३:६ ३:७ ३:८ ३:९ ३:१० ३:११ ३:१२ ३:१३ ३:१४ ३:१५ ३:१६ ३:१७ ३:१८ ३:१९ ३:२० ३:२१ ३:२२ ३:२३ ३:२४ ३:२५ ३:२६ ३:२७ ३:२८ ३:२९ ३:३० ३:३१ ३:३२ ३:३३ ३:३४ ३:३५ ३:३६ ३:३७ ३:३८\nतिबिर्य कैसर ह्याच्या राज्याच्या पंधराव्या वर्षी पंतय पिलात यहूदीयाचा अधिकारी होता; हेरोद गालीलाचा मांडलिक, त्याचा भाऊ फिलिप्प हा इतुरीया व त्राखोनीती ह्या देशांचा मांडलिक व लूसनिय अबिलेनेचा मांडलिक होता;\nआणि हन्ना व कयफा हे प्रमुख याजक होते; तेव्हा जखर्‍याचा मुलगा योहान ह्याला रानात देवाचे वचन प्राप्त झाले.\nमग तो यार्देनेजवळच्या सगळ्या प्रदेशात पापांच्या क्षमेसाठी पश्‍चात्तापाचा बाप्तिस्मा घ्यावा अशी घोषणा करत फिरला.\nहे यशया संदेष्ट्याच्या पुस्तकात जसे लिहिले आहे त्याप्रमाणे झाले. ते असे - “‘अरण्यात घोषणा करणार्‍याची वाणी झाली ती अशी की, परमेश्वराचा मार्ग तयार करा,’ त्याच्या ‘वाटा नीट करा;\nप्रत्येक खोरे भरेल, प्रत्येक डोंगर व टेकडी सखल होईल, वाकडी सरळ होतील, खडकाळीच्या वाटा सपाट होतील,\nआणि सर्व माणसे देवाने केलेले तारण पाहतील.”’\nतेव्हा जे लोकसमुदाय त्याच्या हातून बाप्तिस्मा घेण्यास त्याच्याकडे निघून येत असत त्यांना तो म्हणत असे, “अहो सापाच्या पिलांनो, भावी क्रोधापासून पळायला तुम्हांला कोणी सावध केले\nआता पश्‍चात्तापास योग्य अशी फळे द्या; आणि अब्राहाम आमचा बाप आहे असे आपल्या मनात म्हणू लागू नका. कारण मी तुम्हांला सांगतो, ह्या दगडांपासून अब्राहामासाठी मुले निर्माण करण्यास देव समर्थ आहे.\nआताच झाडांच्या मुळांशी कुर्‍हाड ठेवलेली आहे; जे जे झाड चांगले फळ देत नाही ते ते तोडून अग्नीत टाकले जाते.”\nतेव्हा लोकसमुदाय त्याला विचारीत, “तर मग आम्ही काय करावे\nतो त्यांना उत्तर देई, “ज्याच्याजवळ दोन अंगरखे आहेत त्याने, ज्याला नाही त्याला एक द्यावा, आणि ज्याच्याजवळ अन्न आहे त्याने त्याप्रमाणेच करावे.”\nमग जकातदारही बाप्तिस्मा घेण्यास आले व त्याला म्हणाले, “गुरूजी, आम्ही काय करावे\nत्याने त्यांना म्हटले, “तुम्हांला जे नेमून दिले आहे त्याहून अधिक काही घेऊ नका.”\nशिपायांनीही त्याला विचारले, “आम्ही काय करावे” त्याने त्यांना सांगितले, “कोणावर जबरदस्ती करू नका व कुभांड आणू नका, तर आपल्या पगारात तृप्त असा.”\nतेव्हा लोक वाट पाहत असत व हाच ख्रिस्त असेल काय असा सर्व जण योहानाविषयी आपल्या मनात विचार करत असत;\nआणि योहान त्या सर्वांना सांगत असे, “मी तर तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, परंतु जो माझ्यापेक्षा समर्थ आहे, ज्याच्या पायतणांचा बंद सोडण्यास मी योग्य नाही, तो येत आहे; तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करील.\nआपले खळे अगदी स्वच्छ करण्यास व गहू आपल्या कोठारात साठवण्यास त्याचे सूप त्याच्या हातात आहे; पण भूस तो न विझणार्‍या अग्नीत जाळून टाकील.”\nआणखी तो पुष्कळ निरनिराळ्या बोधाच्या गोष्टी सांगत असे व लोकांना सुवार्तेची घोषणा करत असे.\nपण त्याने मांडलिक हेरोद ह्याला त्याच्या भावाची बायको हेरोदिया हिच्याविषयी आणि त्याने केलेल्या सर्व दुष्कर्मांविषयी दोष दिल्यामुळे,\nत्याने ह्या सर्वांहून अधिक हेही केले की, योहानाला तुरुंगात कोंडून ठेवले.\nसर्व लोकांनी बाप्तिस्मा घेतला व येशूही बाप्तिस्मा घेऊन प्रार्थना करत असता असे झाले की, आकाश उघडले गेले,\nपवित्र आत्मा देहरूपाने कबुतराप्रमाणे त्याच्यावर उतरला, आणि आकाशातून अशी वाणी झाली की, “तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.”\nयेशूने आपल्या कार्याचा आरंभ केला तेव्हा तो सुमारे तीस वर्षांचा होता. लोक त्याला योसेफाचा पुत्र असे समजत. योसेफ एलीचा,\nतो मत्ताथाचा, तो लेवीचा, तो मल्खीचा, तो यन्नयाचा, तो योसेफाचा,\nतो मत्तिथ्याचा, तो आमोसाचा, तो नहूमाचा, तो हेस्लीचा, तो नग्गयाचा,\nतो महथाचा, तो मत्तिथ्याचा, तो शिमयीचा, तो योसेखाचा, तो योदाचा,\nतो योहानानाचा, तो रेशाचा, तो जरूब्बाबेलाचा, तो शल्तीएलाचा, तो नेरीचा,\nतो मल्खीचा, तो अद्दीचा, तो कोसामाचा, तो एल्मदामाचा, तो एराचा,\nतो येशूचा, तो अलियेजराचा, तो योरीमाचा, तो मत्ताथाचा, तो लेवीचा,\nतो शिमोनाचा, तो यहूदाचा, तो योसेफाचा, तो योनामाचा, तो एल्याकीमाचा,\nतो मलआचा, तो मिन्नाचा, तो मत्ताथाचा, तो नाथानाचा, तो दाविदाचा,\nतो इशायाचा, तो ओबेदाचा, तो बवाजाचा, तो सल्मोनाचा, तो नहशोनाचा,\nतो अम्मीनादाबाचा, तो अरामाचा, तो हेस्रोनाचा, तो पेरेसाचा, तो यहूदाचा,\nतो याकोबाचा, तो इसहाकाचा, तो अब्राहामाचा, तो तेरहाचा, तो नाहोराचा,\nतो सरूगाचा, तो रऊचा, तो पेलेगाचा, तो एबराचा, तो शेलहाचा,\nतो केनानाचा, तो अर्पक्षदाचा, तो शेमाचा, तो नोहाचा, तो लामेखाचा,\nतो मथुशलहाचा, तो हनोखाचा, तो यारेदाचा, तो महललेलाचा, तो केनानाचा,\nतो अनोशाचा, तो शेथाचा, तो आदामाचा, तो देवाचा पुत्र.\nलूक 1 / लूक 1\nलूक 2 / लूक 2\nलूक 3 / लूक 3\nलूक 4 / लूक 4\nलूक 5 / लूक 5\nलूक 6 / लूक 6\nलूक 7 / लूक 7\nलूक 8 / लूक 8\nलूक 9 / लूक 9\nलूक 10 / लूक 10\nलूक 11 / लूक 11\nलूक 12 / लूक 12\nलूक 13 / लूक 13\nलूक 14 / लूक 14\nलूक 15 / लूक 15\nलूक 16 / लूक 16\nलूक 17 / लूक 17\nलूक 18 / लूक 18\nलूक 19 / लूक 19\nलूक 20 / लूक 20\nलूक 21 / लूक 21\nलूक 22 / लूक 22\nलूक 23 / लूक 23\nलूक 24 / लूक 24\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2021/04/blog-post_4613.html", "date_download": "2021-05-14T06:11:28Z", "digest": "sha1:TQVP5FAPTYIGAMLDM2UM6LAH3FUXM7LH", "length": 22296, "nlines": 308, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "कोरोनाबाधितांच्या मदतीला धावला देवदूत | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nकोरोनाबाधितांच्या मदतीला धावला देवदूत\nमुंबई/प्रतिनिधी : कुणाला वेळेवर उपचार मिळत नाही, तर कुणी ऑक्सिजन पुरवठ्याच्या कमतरतेचा बळी ठरत आहे. यासर्वांमध्ये मुंबईत एक देवदूत लोकांच...\nमुंबई/प्रतिनिधी : कुणाला वेळेवर उपचार मिळत नाही, तर कुणी ऑक्सिजन पुरवठ्याच्या कमतरतेचा बळी ठरत आहे. यासर्वांमध्ये मुंबईत एक देवदूत लोकांच्या मदतीला धावून आला आहे शाहनवाज शेख असे या देवदुताचे नाव आहे. लोकांचा जीव वाचावा म्हणून त्यांनी स्वत:ची कार विकत लोकांना ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करुन दिले आहे. तसेच लोकांना कशा प्रकारे ऑ���्सिजन उपलब्ध करुन देता येईल, यासाठी तो जिवाचे रान करत आहेत. त्यांच्या याच धडपडीमुळे तो समस्त मुंबईत ऑक्सिजन मॅन म्हणून ओळखला जात आहेत.\nशाहनवाज शेख हा एका फोन कॉलवर कोरोना रुग्णांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करत आहे. लोकांच्या मदतीसाठी तयार त्यांच्या टीमने यासाठी एक ‘कंट्रोल रुम’ही तयार केली आहे. जेणेकरुन रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन मिळू शकेल. सध्याच्या कोरोना संसर्गाच्या काळात शाहनवाज शेख दिवसरात्र एक करून लोकांचा जीव वाचवण्यासाठी धडपडत आहे. मागील वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत त्याच्या एका मित्राच्या बहिणीला कोरोनाची लागण झाली होती; मात्र वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मित्राच्या बहिणीचा रिक्षामध्येच मृत्यू झाला. याच गोष्टीचा शाहनवाज यांना धक्का बसला आणि त्यांनी लोकांचा जीव वाचवण्यासाठी काम करण्याचे ठरवले.\nमित्राच्या बहिणीचा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मृत्यू झाल्यानंतर शाहनवाज यांनी लोकांची मदत करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी जमेल तेवढ्या लोकांना ऑक्सिजनचे सिलिंडल देण्याचे ठरवले. त्यासाठी भांडवल उभे करण्यासाठी त्यांनी स्वत:ची 22 लाख रुपयांची कार विकली. त्यातून त्यांनी 160 ऑक्सिजन सिलिंडर खऱेदी केले. तसेच 40 सिलिंडर भाड्याने घेतले. असे एकूण त्यांच्याकडे सध्या 200 ऑक्सिजनचे सिलिंडर आहेत.\nकोरोनाच्या पहिल्या लाटेत त्यांच्या या कार्याचा अनेकांना फायदा झाला. गरजूंना ते ऑक्सिजनचे सिलिंडर देत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये त्यांनी जवळपास चार हजार कोरोनाग्रस्तांना ऑक्सिजन सिलिंडर देऊन त्यांची मदत केली होती. शाहनवाज म्हणाले, की गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा परिस्थिती अधिक कठीण आहे. जानेवारीत ऑक्सिजन मागणीसाठी त्यांना 50 कॉल येत होते, तर आज दररोज 500 ते 600 फोन येत आहेत; पण दुर्दैव म्हणजे आता आम्ही केवळ 10 ते 20 टक्के लोकांपर्यंत पोहोचू शकलो आहोत. ऑक्सिजन सिलिंडरसोबतच बेड, व्हेंटिलेटरची उपलब्धता या सर्व गोष्टींची माहिती ते याच वॉर रुममधून लोकांना देत आहेत.\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअनावश्यक गर्दी नियंत्रणासाठी कोपरगाव प्रशासन उतरले रस्त्यावर\nकोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव शहरात महसूल, पोलिस आणि कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी संयुक्तपणे खरेदी विक्री केंद्रावर...\nदहेगाव(बोलका)प्राथमिक केंद्रात सोशल डिस्टंसिंगचा नियम धाब्यावर ;पोलिस मोबाईल बघण्यात व्यस्त\nकोपरगाव प्रतिनिधी-सध्या कोरोनाने घातलेले थैमान बेडची अनुपलब्धता,अॉक्सीजन आणि रेमडेसिवीर अभावी प्राणास मुकलेली माणसे आणि आरोग्य व...\nराजस्थानी व्यापार्‍याच्या पाटण तालुक्यातील घरावर दहशतवाद विरोधी पथकाचा छापा; 103 किलो स्फोटके जप्त\nसातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्हा दहशतवाद विरोधी पथकाने बुधवारी रात्री आठच्या सुमारास गोविंदसिंह बाळुसिंग राजपूत (वय 45, सध्या रा. तारळे) य...\nलॉकडाउनमुळे गटई कामगारांवर उपासमारीची पाळीअनेकांनी कुटुंबासह संपवले आयुष्य: तरीही आमचे लोकप्रतिनिधी भाजतायत राजकीय पोळी\nबुलडाणा:पुरुषोत्तम बोर्डे : गटई कामगारांचे हातावरचे पोट आहे. मी सुद्धा एका गटई कामगाराचा मुलगा आहे,मी स्वतः गटई कामगार बांधवां...\nरुग्णसेवेत कमतरता आढळल्यास गय केली जाणार नाही -आमदार आशुतोष काळे\nकोपरगाव प्रतिनिधी :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची दाहकता मोठी असून दररोज शेकडो कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ���्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nकोरोनाबाधितांच्या मदतीला धावला देवदूत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://gadchiroli.gov.in/mr/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%80/", "date_download": "2021-05-14T08:01:10Z", "digest": "sha1:GE5OP2KSFEOVCKGX4T7AZGPEWOGXODFS", "length": 7207, "nlines": 127, "source_domain": "gadchiroli.gov.in", "title": "जनसांखीकी | जिल्हा गडचिरोली, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा गडचिरोली District Gadchiroli\nतहसील व महसूल मंडळ\nएसटीडी आणि पिन कोड\nजिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालय\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nडिजिटल स्वाक्षरीकृत 7/12 पहा\nगडचिरोली जिल्ह्याचे २०११ च्या जनगणने नुसार डेमोग्राफिक वैशिष्टे खालील प्रमाणे आहे.\nजिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 14,412 चौ. कि.मी. एकूण राजस्व उपविभाग 6\nएकूण तालुक्यांची संख्या 12 एकूण महसूल मंडळे 59\nएकूण पंचायत समिती 12 एकूण ग्रामपंचायतीची संख्या 457\nएकूण नगर परिषद 3 एकूण नगर पंचायतींची संख्या 9\nएकूण राजस्व गावे 1688 एकूण पोलीस उपविभाग 8\nएकूण कुटुंब धारकांची संख्या 2,50,435 जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 10,72,942\nएकूण पुरुष लोकसंख्या 5,41,328 एकूण स्त्री लोकसंख्या 5,31,614\nस्त्री पुरुष प्रमाण 982 शहरी लोकसंख्या 1,18,033\nग्रामीण लोकसंख्या 9,54,909 ग्रामीण लोकसंख्या टक्���ेवारी 89.00 %\nशहरी लोकसंख्या टक्केवारी 11.00 % साक्षरता प्रमाण 74.4\nलोकसंख्या घनता 74 / चौ किमी ( जनगणना 2011) पुरुष साक्षरता टक्केवारी 82.3\nएकूण अनु.जाती लोकसंख्या 1,20,745 स्त्री साक्षरता टक्केवारी 66.3\nएकूण अनु.जाती पुरुष लोकसंख्या 61,041 निरक्षरता प्रमाण 25.6\nएकूण अनु.जाती स्त्री लोकसंख्या 59,704 पुरुष निरक्षरता प्रमाण 17.7\nअनु. जाती लोकसंख्या टक्केवारी 11.25% स्त्री निरक्षरता टक्केवारी 33.7\nएकूण अनु. जमाती लोकसंख्या 4,15,306 एकूण कुटुंब संख्या (गरिबी रेषे खाली) 1,12,738 (सर्वे 2002-07)\nएकूण अनु. जमाती पुरुष लोकसंख्या 2,07,377 एकूण अनु.जाती कुटुंब संख्या (गरिबी रेषेखाली) 18,888\nएकूण अनु. जमाती स्त्री लोकसंख्या 2,07,929 एकूण अनु.जमाती कुटुंब संख्या (गरिबी रेषेखाली) 42,737\nएकूण अनु.जमाती लोकसंख्या) 38.70 %\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा गडचिरोली , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 04, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/picture-gallery-others/1285619/dawood-ibrahims-nephew-alishah-parkars-wedding/", "date_download": "2021-05-14T07:35:18Z", "digest": "sha1:HFAQCX4D7Z54R57IEHSFWUTMYDE45NWW", "length": 9843, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: दाऊद इब्राहिमचा भाचा अलीशाह पारकरचा विवाह | Loksatta", "raw_content": "\nकासवाचा २०व्या मजल्यावरून पडून मृत्यू; गुन्हा दाखल\nमुंबईचे ३०० पोलीस ‘सुपर सेव्हर’ समूहात\nप्रतिजन चाचणी करूनच लसीकरण\nरेमडेसिविर खरेदीत तरुणाची फसवणूक\nपहिली मात्रा न घेतलेल्या पोलिसांचा शोध\nदाऊद इब्राहिमचा भाचा अलीशाह पारकरचा विवाह\nदाऊद इब्राहिमचा भाचा अलीशाह पारकरचा विवाह\nअंडरवर्ल्डचा कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाचा अलीशाह पारकर याचा बुधवारी विवाह पार पडला. (छाया - प्रशांत नाडकर)\nअलीशाह हा दाऊदची बहिण हसीना पारकरचा सर्वात लहान मुलगा आहे. (छाया - प्रशांत नाडकर)\nभारतातून पळ काढून दाऊद पाकिस्तानमध्ये राहत असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी होती. त्यामुळे तो भाच्याच्या लग्नाला प्रत्यक्षात उपस्थित न राहता स्काइपवरून लग्नाला हजेरी लावणार असल्याची चर्चा होती. (छाया - प्रशांत नाडकर)\nपारकर कुटुंबाच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अलीशाह हा हसीनाचा जीवंत असलेला एकमेव मुलगा आहे. (छाया - प्रशांत नाडकर)\nहसीनाचा मोठा मुलगा २००६ साली एका अपघातात वारला. तर तिची मुलगी उमैरा हिचा २०१५ साली विवाह झाला होता. पण याच वर्षी हसीनाचा मृत्यू झाल्याने हा विवाहसोहळा अगदी साध्या पद्धतीने करण्यात आला होता. (छाया - प्रशांत नाडकर)\nअलीशाहचा निकाह बुधवारी दुपारी दक्षिण मुंबईतील रसहू मस्जिद पार पडला. सायंकाळी जुहू येथील ट्युलिप स्टार हॉटेल येथे भव्य रिसेप्शन सोहळा होईल. (छाया - प्रशांत नाडकर)\nअलीशाह हा बांधकाम व्यवसायात असून त्याची पत्नी आयशा नगानी ही मेमन समुदायातील आहे. (छाया - प्रशांत नाडकर)\nकेंद्रीय अन्वेषन शाखेने लग्नात येणा-या प्रत्येक व्यक्तीवर नजर ठेवण्याचे आदेश त्यांच्या अधिका-यांना दिले आहेत. (छाया - प्रशांत नाडकर)\n'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील बबीताच्या अडचणी वाढ; 'त्या' वक्तव्यानंतर गुन्हा दाखल\nरिलीजनंतर काही तासातच सलमानचा 'राधे' लीक, चाहत्यांनी कमिटमेंट तोडली\nगंगा नदीतील मृतदेह पाहून परिणीती आणि फरहान संतापले; म्हणाले \"राक्षस\"\nइस्त्रायल आणि पॅलेस्टाइनमधील वादावरून कंगना आणि इरफान पठाणमध्ये वादाची ठिणगी\nमुलांसोबत का राहात नाही नीतू कपूर यांनी सांगितले कारण\nकल्याण-डोंबिवलीत म्युकरमायकोसिसचे सहा रुग्ण\nलशींसाठी जागतिक निविदा हे ठाण्यासाठी दिवास्वप्नच\n‘बेस्ट’चे स्थानक स्थलांतरित केल्याने तारांबळ\n बाळाला कडेवर घेऊन महिला कॉन्स्टेबल करते ड्युटी\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nMaharashtra Lockdown: ...अन्यथा महाराष्ट्रात प्रवेश नाही; ठाकरे सरकारचा मोठा निर्णयX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathitrends.com/reason-of-bird-flue-chicken-or-egg/", "date_download": "2021-05-14T08:17:23Z", "digest": "sha1:VOYOZAMXVELWTRXB7IPUUHKZEGKK2JMO", "length": 11249, "nlines": 123, "source_domain": "marathitrends.com", "title": "चिकन किंवा अंडे खाल्ल्याने खरंच बर्ड फ्लू होतो का? - marathitrends", "raw_content": "\nHome Viral चिकन किंवा अंडे खाल्ल्याने खरंच बर्ड फ्लू होतो का\nचिकन किंवा अंडे खाल्ल्याने खरंच बर्ड फ्लू होतो का\n‘शेळी जाते जीव निशी आणि खाणारा म्हणतो वातड’, अशी काहीशी गत सध्या कोंबड्���ांची झाली आहे. कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गानंतर आता कुठे सगळं सावरत न सावरतो तोच आता बर्ड फ्लूमुळे लोकांची चिंता पुन्हा वाढली आहे. बर्ड फ्ल्यु हा पक्ष्यांमध्ये होणाऱ्या विषाणूं मुळे उद्भवणारा रोग आहे. विषाणू पक्ष्यांच्या विष्ठेत असतो. ‘बर्ड फ्लू’ हा आजार H5N1 या व्हायरसमुळे होतो. याला एव्हियन इनफ्लूएन्झा म्हणतात. मुख्यतः हा विषाणू बदकं, कोंबड्या आणि स्थलांतरित पक्ष्यांमध्ये आढळतो आणि तो संसर्गजन्य आहे. अनेकदा स्थलांतरित पक्ष्यांमुळे संसर्ग पसरण्याचं क्षेत्रं वाढतं तो माणसांमध्येही पसरू शकतो.\n१९९७ मध्ये बर्ड फ्लूचं माणसांतल्या संसर्गाचं पहिलं प्रकरण आढळलं होतं. हाँगकाँगमधल्या पक्षी बाजारापासून याची सुरुवात झाली होती. आणि या विषाणूचा संसर्ग झालेल्या ६० टक्के लोकांचा तेव्हा मृत्यू झाला होता. पण हा बर्ड फ्लू माणसांमध्ये एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे सहजासहजी पसरू शकत नाही. जी लोकं एकमेकांच्या अगदी जवळच्या संपर्कात असतात, त्यांच्यातच याचा संसर्ग पसरल्याचं आढळून आलंय.\nदेशभरात अनेक ठिकाणी बर्ड फ्लू झाल्यामुळे कावळे, कोंबड्या आणि अनेक पक्षी मरून पडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अशात आता चिकन किंवा अंडी खाल्यामुळे माणसांमध्येही हा रोग पसरले अशा बातम्या समोर येत आहेत. पण यासंबंधी एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा ही समोर आला आहे. चिकन किंवा अंडी खाल्ल्यामुळे बर्ड फ्लू हा माणसांना अजिबातच होत नाही. भारतात बर्ड फ्लू माणसांना झाल्याची आजपर्यंत एकही घटना घडलेली नाही.\nभारतामध्ये अद्याप माणसांमध्ये बर्ड फ्लू झाल्याचं प्रकरण आढळलेलं नाही. पण हा विषाणूही मानवी शरीराच्या श्वसन यंत्रणेवर हल्ला करतो आणि यामुळे न्युमोनिया किंवा अक्युट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम – ARDS होण्याची शक्यता असते. ताप – सर्दी, घसा खवखवणं, पोटात दुखणं, डायरिया ही याची लक्षणं असू शकतात.\nबर्ड फ्लूसाठी राज्य सरकारची मार्गदर्शक तत्त्वं\n• सर्व शेतकरी आणि पशुपालकांना बर्ड फ्लूबद्दल माहिती द्यावी.\n• पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांनी बाजारात सर्वेक्षण मोहीम सुरू करावी.\n• संशयित क्षेत्रातून पशु-पक्ष्यांची ने-आण बंद\n• बर्ड फ्लू सर्वेक्षण मोहीम जिल्हा पातळीवर सुरू करावी.\n• जिल्हास्तरीय दक्षता पथकांची स्थापना करावी.\n• पक्षी, कावळ्यांमध्ये किंवा परिसरातील कोंबड्यांमध्ये आणि कुक्कुटपालन ठिकाणांवर असाधारण पक्षांचे मृत्यू होत असल्याचं आढळून आल्यास पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करावा.\nकोरोनाच्या बाबतीत जशी आपण काळजी घेतो. त्याच पद्धतीने स्वच्छता आणि निर्जंतूकीकरण करणं महत्त्वाचं आहे. मांस किंवा अंडी खाताना स्वच्छ धुणे, उकळून खाणं महत्त्वाचं आहे.मांस हे नेहमी आपण उकळून भाजून गरम करून आणि त्यावर प्रक्रिया करून खावे, त्यामुळे अशा तापमानात अन्न किंवा मांस शिजवल्याने कोणताही धोका राहत नाही. म्हणजे काय तर काळजी घेतल्याने रोगाचा धोका कमी होतो.\nखरंतर, कोणताही आहार घेताना तो स्वच्छ धुतला गेला पाहिजे. त्याला उकळून खाल्ल पाहिजे. त्यामुळे तुम्हीही जर चिकन आणि अंडी खात असाल ती पूर्ण उकळून खाल्ली पाहिजेत.\nPrevious articleदेव तारी त्याला कोण मारी, कार ऍक्सीडेन्ट मध्ये होरपळला – चेहरा आणि हाथ दोघे ही केले ट्रान्सप्लांट.\n“तू बुधवार पेठेतील..” घृणास्पद कमेंट करणार्‍या युजरला मानसी नाईकची चपराक\nरावणाने स्त्रीविषयी वाईट पण सत्य अशा या गोष्टी सांगितल्या होत्या…\nदेव तारी त्याला कोण मारी, कार ऍक्सीडेन्ट मध्ये होरपळला – चेहरा आणि हाथ दोघे ही केले ट्रान्सप्लांट.\nआमिर खानचा विवाहित पुतण्या इम्रान खान ला झाले आहे आपल्या शेजारणीवर...\nबॉलिवुड अभिनेत्री आणि मॉडेल सारखी फिगर पाहिजे का\nकरीना सारखे गोबरे, गुटगुटीत गाल हवे आहेत का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokgatha.page/2020/04/PaFNjf.html", "date_download": "2021-05-14T07:46:28Z", "digest": "sha1:6MRYUANSGESGXQKRQUYSZM5MZGM7UILR", "length": 7448, "nlines": 34, "source_domain": "www.lokgatha.page", "title": "सरकार,पोलीस कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे ; 'त्या'पोलिसांच्या कुटुंबियांना मिळणार ५० लाखांची आर्थिक मदत - गृहमंत्री अनिल देशमुख", "raw_content": "\nसरकार,पोलीस कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे ; 'त्या'पोलिसांच्या कुटुंबियांना मिळणार ५० लाखांची आर्थिक मदत - गृहमंत्री अनिल देशमुख\nनागपूर – राज्य सरकार पोलीस कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. मुंबईत दोन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्या पोलिसांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत, सरकारी नोकरी आणि नियमानुसार मिळणारी मदत देखील मिळेल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला, त्यात ते बोलत होते.\nगृहमंत्री देशमुख म्हणाले, “महाराष्ट्र पोलीस सध्या अत्यंत कठीण परिस्थितीत काम करत आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन दोन पोलिसांचा मृत्यू झाला. ही बाब अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी आहे. त्या पोलिसांच्या कुटुंबियांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे. त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल. पोलिसांना कोरोनाबाबत कोणतीही समस्या अथवा तक्रार असल्यास त्याचे तात्काळ निराकरण करण्यासाठी पोलिसांसाठी स्वतंत्र कोरोना दक्षता कक्ष निर्माण करण्यात आला आहे.\nप्रत्येक पोलिसाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य तो उपचार मिळण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न केला जाणार आहे. तसेच मुंबईमध्ये दोन हॉस्पिटल हे पोलिसांसाठी राखीव ठेवले जाणार आहेत. मुंबईसाठी सहपोलीस आयुक्त नवल बजाज तर, महाराष्ट्रासाठी अतिरिक्त महासंचालक संजीव सिंघल यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येत आहे. जिल्हा स्तरावर देखील संबंधित पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षक हे अशा प्रकारचे कक्ष निर्माण करतील.\nवाधवान प्रकरणाचा चौकशी अहवाल लवकरच सार्वजनिक होईल. रविवारी दुपारी साडेतीन वाजता सातारा पोलीस अधीक्षकांनी धीरज व कपिल वाधवान या दोघांना सीबीआयच्या ताब्यात दिले आहे. तसेच त्यांच्या कुटुंबातील इतर लोकांना होम क्वारंटाइन केले आहे. या कुटुंबाला महाबळेश्वर येथे जाण्यासाठी जे पत्र गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी दिले होते, त्याबाबत नेमलेल्या अपर मुख्य सचिव मनोज सैनिक चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे.\nचौकशी समितीचा अहवाल रीतसर माझ्याकडे येईल आणि पुढे मुख्यमंत्र्यांकडे जाईल. त्यावर योग्य तो निर्णय होईल. या अहवालात अमिताभ गुप्ता यांनी स्वतः हे पत्र मानवतेच्या आधारावर दिल्याचे कबूल केले आहे. त्यामुळे पत्र देण्याबद्दल त्यांच्यावर कोणाचाही दबाव नव्हता हे स्पष्ट झाले आहे. तसेच हा चौकशी अहवाल लवकरच सार्वजनिक करण्यात येईल, असेही देशमुख यांनी सांगितले.\nसीबीआई ने वाधवान बंधूना महाबळेश्वर येथून घेतले ताब्यात\nकामगार दिनानिमित्ताने कलावंतांचं भावनिक आवाहन\nकोरोना प्रसंगी गरीबांसाठी धावुन आली खाकी वर्दीतील देवमाणसं\nसंस्कारक्षम शिवसैनिकांनी जपला शिवसेनाप्रमुखांचा सामाजिक कार्याचा वसा\nहोळी रे होळी गावठाण, कोळीवाड्यातील भूमिपुत्रांना मिळणार कधी शा���्वत विकासाची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudarshannews.in/Bhandagilha_jeneralhospital_news-11258-newsdetails.aspx", "date_download": "2021-05-14T07:56:32Z", "digest": "sha1:W7OW3SHS4RZKINO552PWDHYA55QHJ6JM", "length": 14490, "nlines": 124, "source_domain": "www.sudarshannews.in", "title": "भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू...", "raw_content": "\nसुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे\nभंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू...\nआग नक्की कशामुळे लागली या बाबत चौकशी केली जाईल . मात्र ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असेही सांगितले जात आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. गृहमंत्री अमित शाहा तर मग नागपूर शहराचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी देखील आपल्या भावना ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या. सोबतच प्रत्येक पार्टीचे नेते भंडारा जिल्ह्यातील भंडारा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन पालकांचे सांत्वन करीत आहेत. आणि योग्य ती मदत देण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे. या कठीण प्रसंगी आम्ही आपल्या सोबत आहोत असे देखील. राजकीय नेत्यांचे व सामान्य जनतेचे संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे येत आहेत...\nभंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत निष्पाप 10 बालकांचा मृत्यू होणं ही अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी घटना आहे. यासंदर्भात सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले,सध्याच्या काळात राज्यभरातली आरोग्य यंत्रणा, सर्व रुग्णालये कोरोनाशी लढताहेत मात्र रुग्णालयाच्या सुरक्षेशी तडजोड अजिबात चालणार नाही. अशा दुर्घटना भविष्यात होऊ नये म्हणून राज्यातील सर्वच रुग्णालयांचे फायर ऑडीट व्यवस्थित झाले आहे का ते पाहण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत. या घटनेविषयी कळताच मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर तसेच जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली, घटनेची विस्तृत माहिती घेऊन वाचलेल्या बालकांच्या उपचारांत कोणतीही हयगय होणार नाही हे पाहण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या. मरण पावलेल्या 10 बालकांच्या पालकांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदतीची घोषणा देखील त्यांनी केली तसेच या आगीत कुणी जखमी झाले असल्यास त्यावर देखील उपचार करण्यात यावे अ��ेही त्यांनी सांगितले. या आगीतून अग्निशमन विभागाचे अधिकारी व वैद्यकीय कर्मचार्यांनी ७ बालकांना वाचविले आणि आग पसरू नये म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा केली म्हणून संपूर्ण रुग्णालय वाचले. या वाचलेल्या बालकांवर कोणतीही हयगय न होता व्यवस्थित उपचार सुरु ठेवा असेही निर्देश मी दिले आहेत, पण ही घटना मन सुन्न करणारी आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, कोवळ्या जीवांना मरण आले. कितीही सांत्वन केले तरी हे दु;ख भरून येणारे नाही. मी मुख्यमंत्री म्हणून या अतिशय दुर्दैवी घटनेत मरण पावलेल्या बालकांच्या पालकांच्या भावना समजू शकतो, त्यांच्यावर दु;खाचा डोंगर कोसळला आहे. राज्य शासन आपल्या दुःखात सहभागी आहे. तर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी घटनास्थळी येऊन मृत बालकांच्या पालकांचे सांत्वन केले आणि मृत बाळांचे शवविच्छेदन करण्यात येणार नाही. तर प्रत्येक बाळाच्या कुटुंबियांना 5-5 लाख रुपये देण्याची घोषणा देखील त्या वेळेस राजेश टोपे यांनी केली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. गृहमंत्री अमित शाहा तर मग नागपूर शहराचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी देखील आपल्या भावना ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या. सोबतच प्रत्येक पार्टीचे नेते भंडारा जिल्ह्यातील भंडारा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन पालकांचे सांत्वन करीत आहेत. आणि योग्य ती मदत देण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे. या कठीण प्रसंगी आम्ही आपल्या सोबत आहोत असे देखील. राजकीय नेत्यांचे व सामान्य जनतेचे संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे येत आहेत...\nहम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें\nताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प\nशामली से खत्म हुआ कैराना का कलंक, मुकीम काला ढेर\nचित्रकूट जेल में शूटआउट.. गैंगस्टर मुकीम काला समेत 3 की मौत\nचित्रकूट जेल में शूटआउट.. गैंगस्टर म��कीम काला समेत 3 की मौत\n६०० मीटर अंतरावरील कृषी पंप जोडणीलाही आता मिळणार प्राधान्य\nतारापुर को प्राणवायु का उपहार देने के लिए उद्योग मंत्री को धन्यवाद - जयराम विप्लव\nमराठा आरक्षण केंद्र सरकारच्या फेरविचार याचिके वर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले पहा..\nमराठा आरक्षणाबाबत केंद्राकडून दाखल पुनर्विचार याचिकेचे स्वागत\nमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ दापोलीतील रिसॉर्टच्या चौकशीसाठी दिल्लीहून पथक येणार, सोमय्यांचा दावा\nमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ दापोलीतील रिसॉर्टच्या चौकशीसाठी दिल्लीहून पथक येणार, सोमय्यांचा दावा\nशामली में कोरोना संक्रमण को रोकने के लिए हवा के शुद्धिकरण के लिए हवन-यज्ञ\nचित्रकूट जेल में शूटआउट.. गैंगस्टर मुकीम काला समेत 3 की मौत\nन्यायपालिका के \"अ न्याय\" के 33 साल...1988 में हुआ गैंगरेप, 2021 में मिली सजा..\nUP: सुल्तानपुर में शुरू होगा 27 करोड़ की लागत से बना 100 बेड वाला हॉस्पिटल\nTRAI ने जारी किए फरवरी के आंकड़े, जानिए किस कंपनी ने जोड़े सबसे ज्यादा ग्राहक\nकोरोना: दिल्‍ली में आए 13,287 नए केस, यूपी में आए 17,775\nनेपाल: विश्वास मत हारने के तीन दिन बाद केपी ओली फिर प्रधानमंत्री नियुक्त\nशुभेंदु अधिकारी बने पश्चिम बंगाल विधानसभा में प्रतिपक्ष के नेता\nआईसीसी की सालाना अपडेट में टीम इंडिया नंबर 1, न्यूजीलैंड दूसरे स्थान पर\nकोविशील्ड की डोज के बीच अंतराल बढ़ाने को मिली मंजूरी, अब 12-16 हफ्ते में लगेगी वैक्सीन की दूसरी खुराक\nकॉपीराइट © 2020 सुदर्शन न्यूज | सभी अधिकार सुरक्षित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudarshannews.in/CM_Thakre_Flagshowishovig_tatabestbus_6news-9836-newsdetails.aspx", "date_download": "2021-05-14T08:17:46Z", "digest": "sha1:OTKRCJBWCCIC3LAY2Y6XQAVX62UZL5MA", "length": 13171, "nlines": 124, "source_domain": "www.sudarshannews.in", "title": "बेस्टच्या २६ एसी इलेक्ट्रीक बसेस मुंबईकरांच्या सेवेत दाखल;* *मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण", "raw_content": "\nसुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे\nबेस्टच्या २६ एसी इलेक्ट्रीक बसेस मुंबईकरांच्या सेवेत दाखल;* *मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण\nबस ताफ्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले.\nशहरातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी बेस्ट उपक्रमात टाटा मोटर्सने उत्पादित केलेल्या पर्यावरणपूरक २६ एसी इलेक्ट्रीक बसेस मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. या बस ताफ्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले. नरिमन पॅाईंट येथे आयोजित लोकार्पण सोहळ्यात महापौर किशोरी पेडणेकर, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ.सुरेंद्रकुमार बागडे आदी मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाच्या 'फेम II' उपक्रमांतर्गत (फास्टर अॅडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायब्रीड अँड इलेक्ट्रीक वेहिकल्स) इलेक्ट्रीक बस योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत 'फेम'कडून ३४० बस गाड्या मंजूर झाल्या आहेत. यापैकी आज 26 बसगाड्या बेस्टच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. आजपासून त्या प्रवाशांसाठी सुरु करण्यात आल्या आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, या इलेक्ट्रीक बस मुंबईकरांच्या सेवेत आजपासून सुरु झाल्या ही आनंदाची बाब आहे. मुंबईत सद्यस्थितीला 46 बसेस सुरु असून एकूण 340 बसेस उपलब्ध होणार आहेत. येणाऱ्या काळात उर्वरित बसगाड्यांपैकी जास्तीत जास्त संख्येत बसेस उपलब्ध होतील यासाठी पाठपुरावा केला जाईल. शाश्वत आणि वातावरणातील बदलासाठी अशा इलेक्ट्रीक बसगाड्यांसारखे उपक्रम राबविले पाहिजेत. तसेच मुंबईकरांचा प्रवास कसा सुखकर राहील याकडे लक्ष देण्यात येणार आहे, असेही पर्यावरणमंत्री यांनी यावेळी सांगितले. *मुख्यमंत्र्यांचा ‘बेस्ट‘ प्रवास* या लोकार्पण सोहळ्यावेळी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी बसची पाहणी केली. त्यानंतर जनतेसाठी सोयीची आणि सुखकारक ठरेल याची खात्री करण्यासाठी स्वत: या नवीन इलेक्ट्रीक बसमध्ये प्रवास केला. यावेळी त्यांच्यासोबत महापौर किशोरी पेडणेकर, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. *सीसीटिव्ही* या बसेसमध्ये सुरक्षेची काळजी घेण्यात आली असून अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसविण्यात आले आहे. या कॅमेऱ्याद्वारे बसेसमध्ये होणाऱ्या अनुचित घटनांवर देखरेख ठेवली जाणार आहे. विशेषत: महिला प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे सीसीटीव्ही कॅमेरे महत्वाचे ठरणार आहेत. *अपंगांसाठी लिफ्ट* अपंग प्रवाशांना चढण्या-उतरण्यात समस्या येऊ नये यादृष्टीने बस गाड्यांमध्ये इलेक्ट्रीक लिफ्टची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही सुविधा अपंग प्रवाशांसाठी सोयीची ठरणार आहे.\nहम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें\nताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प\nशामली से खत्म हुआ कैराना का कलंक, मुकीम काला ढेर\nचित्रकूट जेल में शूटआउट.. गैंगस्टर मुकीम काला समेत 3 की मौत\nचित्रकूट जेल में शूटआउट.. गैंगस्टर मुकीम काला समेत 3 की मौत\n६०० मीटर अंतरावरील कृषी पंप जोडणीलाही आता मिळणार प्राधान्य\nतारापुर को प्राणवायु का उपहार देने के लिए उद्योग मंत्री को धन्यवाद - जयराम विप्लव\nमराठा आरक्षण केंद्र सरकारच्या फेरविचार याचिके वर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले पहा..\nमराठा आरक्षणाबाबत केंद्राकडून दाखल पुनर्विचार याचिकेचे स्वागत\nमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ दापोलीतील रिसॉर्टच्या चौकशीसाठी दिल्लीहून पथक येणार, सोमय्यांचा दावा\nमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ दापोलीतील रिसॉर्टच्या चौकशीसाठी दिल्लीहून पथक येणार, सोमय्यांचा दावा\nशामली में कोरोना संक्रमण को रोकने के लिए हवा के शुद्धिकरण के लिए हवन-यज्ञ\nचित्रकूट जेल में शूटआउट.. गैंगस्टर मुकीम काला समेत 3 की मौत\nन्यायपालिका के \"अ न्याय\" के 33 साल...1988 में हुआ गैंगरेप, 2021 में मिली सजा..\nUP: सुल्तानपुर में शुरू होगा 27 करोड़ की लागत से बना 100 बेड वाला हॉस्पिटल\nTRAI ने जारी किए फरवरी के आंकड़े, जानिए किस कंपनी ने जोड़े सबसे ज्यादा ग्राहक\nकोरोना: दिल्‍ली में आए 13,287 नए केस, यूपी में आए 17,775\nनेपाल: विश्वास मत हारने के तीन दिन बाद केपी ओली फिर प्रधानमंत्री नियुक्त\nशुभेंदु अधिकारी बने पश्चिम बंगाल विधानसभा में प्रतिपक्ष के नेता\nआईसीसी की सालाना अपडेट में टीम इंडिया नंबर 1, न्यूजीलैंड दूसरे स्थान पर\nकोविशील्ड की डोज के बीच अंतराल बढ़ाने को मिली मंजूरी, अब 12-16 हफ्��े में लगेगी वैक्सीन की दूसरी खुराक\nकॉपीराइट © 2020 सुदर्शन न्यूज | सभी अधिकार सुरक्षित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2021/05/blog-post_79.html", "date_download": "2021-05-14T07:00:13Z", "digest": "sha1:CV2LKP2GKX66BO5FOODP3UACNLPEJHYP", "length": 21547, "nlines": 308, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "ऑक्सिजनच्या उपलब्धतेनंतर खाजगी हॉस्पिटलच्या कोविड रुग्णालयात रुपांतरास परवानगी : रामचंद्र शिंदे | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nऑक्सिजनच्या उपलब्धतेनंतर खाजगी हॉस्पिटलच्या कोविड रुग्णालयात रुपांतरास परवानगी : रामचंद्र शिंदे\nसातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात सर्व शासकीय आणि खाजगी रुग्णालये मिळून एकूण 82 हॉस्पिटलमध्ये आज रोजी 16 हजार 626 इतके कोरोन संक्रमित रु...\nसातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात सर्व शासकीय आणि खाजगी रुग्णालये मिळून एकूण 82 हॉस्पिटलमध्ये आज रोजी 16 हजार 626 इतके कोरोन संक्रमित रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी 12 हजार 447 रुग्ण गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत. एकूण 82 हॉस्पिटल पैकी 58 खाजगी हॉस्पिटलना कोविड हॉस्पिटलमध्ये रुपांतरीत करण्यास परवानगी देण्यात आली आहे.\nसद्य:स्थितीत सातारा जिल्ह्यात एकूण 20 खाजगी हॉस्पिटल प्रशासनाने त्यांच्याकडील सुरु असलेले हॉस्पिटल हे कोविड हॉस्पिटलमध्ये रुपांतरीत करण्याबाबतचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंजूरीसाठी सादर केले आहेत. तथापि, ऑक्सिजन आणि रेमडिसीवर इंजेक्शनच्या कमतरतेमुळे या खाजगी हॉस्पिटल्सना कोविड हॉस्पिटलमध्ये रुपांतरीत करुन मंजूरी देणे उचित ठरणार नाही. परंतू, भाविष्यात ऑक्सिजन आणि रेमडिसीवर इंजेक्शनची आवश्यकतेनुसार उपलब्धता झाल्यास या सर्व 20 खाजगी हॉस्पिटल्सना कोविड हॉस्पिटलमध्ये रुपांतरीत करण्याबाबत तात्काळी मंजूरी देण्यात येईल असे, प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी कळविले आहे.\nसद्य:स्थितीत सातारा जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयात दैनंदिन लागणार्‍या ऑक्सिजनपेक्षा कमी ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. तसेच अत्यावश्यक रुग्णांना उपचाराकरीता आवश्यक असणारे रेमडिसीवर इंजेक्शनसुध्दा कमी प्रमाणात उपलब्ध होत आहे. याबाबत जिल्हा प्रशासनामार्फत वरिष्ठ कार्यालय आणि शासनस्तरावर ऑक्सिजन आणि रेमडिसीवर इंजेक्शन उपलब्ध होण्याकरीता युध्द पातळीवर पाठपुरावा करण्यात येत आहे. लवक��� सातारा जिल्ह्यासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन आणि रेमडिसीवर इंजेक्शन्स उपलब्ध होतील, असेही, शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअनावश्यक गर्दी नियंत्रणासाठी कोपरगाव प्रशासन उतरले रस्त्यावर\nकोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव शहरात महसूल, पोलिस आणि कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी संयुक्तपणे खरेदी विक्री केंद्रावर...\nदहेगाव(बोलका)प्राथमिक केंद्रात सोशल डिस्टंसिंगचा नियम धाब्यावर ;पोलिस मोबाईल बघण्यात व्यस्त\nकोपरगाव प्रतिनिधी-सध्या कोरोनाने घातलेले थैमान बेडची अनुपलब्धता,अॉक्सीजन आणि रेमडेसिवीर अभावी प्राणास मुकलेली माणसे आणि आरोग्य व...\nराजस्थानी व्यापार्‍याच्या पाटण तालुक्यातील घरावर दहशतवाद विरोधी पथकाचा छापा; 103 किलो स्फोटके जप्त\nसातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्हा दहशतवाद विरोधी पथकाने बुधवारी रात्री आठच्या सुमारास गोविंदसिंह बाळुसिंग राजपूत (वय 45, सध्या रा. तारळे) य...\nलॉकडाउनमुळे गटई कामगारांवर उपासमारीची पाळीअनेकांनी कुटुंबासह संपवले आयुष्य: तरीही आमचे लोकप्रतिनिधी भाजतायत राजकीय पोळी\nबुलडाणा:पुरुषोत्तम बोर्डे : गटई कामगारांचे हातावरचे पोट आहे. मी सुद्धा एका गटई कामगाराचा मुलगा आहे,मी स्वतः गटई कामगार बांधवां...\nरुग्णसेवेत कमतरता आढळल्यास गय केली जाणार नाही -आमदार आशुतोष काळे\nकोपरगाव प्रतिनिधी :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची दाहकता मोठी असून दररोज शेकडो कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- प���रनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nलोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: ऑक्सिजनच्या उपलब्धतेनंतर खाजगी हॉस्पिटलच्या कोविड रुग्णालयात रुपांतरास परवानगी : रामचंद्र शिंदे\nऑक्सिजनच्या उपलब्धतेनंतर खाजगी हॉस्पिटलच्या कोविड रुग्णालयात रुपांतरास परवानगी : रामचंद्र शिंदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/complaint-against-five-doctors-and-medical-negligence-against-rnh-hospital-nagpur/04022206", "date_download": "2021-05-14T07:39:37Z", "digest": "sha1:7VKLJXRPNJ5TAS4GHRTKVDJBZZIPNUOO", "length": 7850, "nlines": 54, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "नागपूरातील ५ डॉक्टर्स व आरएनएच हॉस्पिटल विरुद्ध वैद्यकीय निष्काळजीपणाची तक्रार - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nनागपूरातील ५ डॉक्टर्स व आरएनएच हॉस्पिटल विरुद्ध वैद्यकीय निष्काळजीपणाची तक्रार\nनागपूर: डॉ. राजेश सिंघान��या, डॉ. दिलीप राठी, डॉ. निता राठी, डॉ. देवेन ठाकूर, डॉ. शाहनवाज सिद्धिकी व धंतोली येथील आरएनएच हॉस्पिटल यांच्याविरुद्ध राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगात वैद्यकीय निष्काळजीपणाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच, त्यांच्याकडून २ कोटी ६० लाख रुपये भरपाईची मागणी करण्यात आली आहे.\nपारगतपालसिंग भट्टी असे तक्रारकर्त्याचे नाव असून ते दीक्षितनगर येथील रहिवासी आहेत. त्यांच्या पत्नी कवलनयन कौर (५३) यांना हर्निया आजार होता. त्यांच्यावर आरएनएच हॉस्पिटलमध्ये ६ जून २०१७ रोजी लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या पोटात असह्य वेदना होत होत्या. ७ जून रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास त्यांना रक्ताची उलटी झाली होती. डॉक्टर्सनी त्यांच्यावर तात्पुरता उपचार केला, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. रक्ताच्या उलट्या थांबल्या नाही. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला असे भट्टी यांचे म्हणणे आहे.\nभट्टी यांच्यावर दोन हृदयशस्त्रक्रिया झाल्या असून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. त्यांच्या पत्नी शिक्षिका होत्या. त्यांच्या वेतनावर कुटुंब चालत होते. त्यामुळे २ कोटी ६० लाख रुपये भरपाई देण्यात यावी असे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. आयोगाने सर्व प्रतिवादींना नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचा आदेश दिला आहे. प्रकरणावर १८ जुलै रोजी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. तक्रारकर्त्यातर्फे अ‍ॅड. सौमित्र पालिवाल यांनी बाजू मांडली.\nनागपुर में ड्राइव-इन वैक्सीनेशन की शुरूआत\nएका पाळीव बैलाने(गोरा) मालकीन महिलेचा जीवे मारले\nहिवरा हिवरी येथे कोविड लसिकरण समुपदेशन\nक्रिस्टल नर्सिंग होम विरोधात सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याची नोंद\nदोन महिन्यानंतर ‘पॉझिटिव्हिटी’च्या टक्केवारीत घट\nनागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने लसीकरणासाठी मंगल कार्यालय उपलब्ध करून द्या\nवर्धा रेमडीसीविर इंजेवशनचे पाहिले उत्पादन\nनियमों के उल्लंघन पर सदर में दो कोचिंग संस्थानों पर कार्रवाई\nएका पाळीव बैलाने(गोरा) मालकीन महिलेचा जीवे मारले\nहिवरा हिवरी येथे कोविड लसिकरण समुपदेशन\nक्रिस्टल नर्सिंग होम विरोधात सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याची नोंद\nदोन महिन्यानंतर ‘पॉझिटिव्हिटी’च्या टक्केवारीत घट\nनागपुर में ड्राइव-इन वैक्सीनेशन की शुरूआत\nMay 14, 2021, Comments Off on नागपुर में ड्राइव-इन वैक्सीनेशन की शुरूआत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/sports/inside-story-from-birmingham-vijay-shankar-is-dropped-not-sent-back-due-to-injury-as-portaryed-and-stated-by-the-team-management-and-bcci-78753.html", "date_download": "2021-05-14T06:24:36Z", "digest": "sha1:UIDAD3IQHV24QCQTQD7OVP6ILNEIC4Y3", "length": 17265, "nlines": 249, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "दुखापत नव्हे, विजय शंकरला परत पाठवण्यामागे दुसरंच कारण? | TV9 Marathi", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nमराठी बातमी » क्रीडा » दुखापत नव्हे, विजय शंकरला परत पाठवण्यामागे दुसरंच कारण\nदुखापत नव्हे, विजय शंकरला परत पाठवण्यामागे दुसरंच कारण\nविजय शंकरच्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. पण सूत्रांच्या माहितीनुसार, विजय शंकरला भारतात परत पाठवण्यामागे विजय शंकरची दुखापत हे कारण नाही. त्याची कामगिरी पाहता संघात त्याच्यासाठी योग्य स्थान नसल्यामुळेच त्याला वगळण्यात आल्याचं बोललं जातंय.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nलंडन : विश्वचषकात टीम इंडियाला आणखी एक धक्का बसलाय. दुखापतीमुळे अष्टपैलू विजय शंकर विश्वचषकातून बाहेर पडलाय. त्याच्या जागी सलामीवीर मयांक अग्रवालला संधी देण्यात आली. विजय शंकरच्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. पण सूत्रांच्या माहितीनुसार, विजय शंकरला भारतात परत पाठवण्यामागे विजय शंकरची दुखापत हे कारण नाही. त्याची कामगिरी पाहता संघात त्याच्यासाठी योग्य स्थान नसल्यामुळेच त्याला वगळण्यात आल्याचं बोललं जातंय.\nसूत्रांच्या माहितीनुसार, संधी देऊनही विजय शंकरला चौथ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून विश्वास मिळवून देता आला नाही. याबाबतीत संघव्यवस्थापन आणि बीसीसीआयचा विश्वास मिळवण्यात त्याला अपयश आलं आणि त्याची रवानगी करण्यात आली.\nजसप्रीत बुमराच्या गोलंदाजीवर सराव करताना विजय शंकरच्या बोटाला दुखापत झाली होती. पण ती दुखापत अत्यंत किरकोळ होती. यानंतर तो फिटनेस टेस्टमध्येही पास झाला. पण इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात रिषभ पंतला संधी देण्यासाठी विजय शंकरला वगळण्यात आलं. विजय शंकरला वगळण्यासाठी त्याची दुखापत हे कारण नव्हतं, असंही सूत्रांनी सांगितलंय.\nसलामीवीर शिखर धवन माघारी परतल्यामुळे टीम इंडियाच्या सलामीचा प्रश्न निर्माण झालाय. केएल राहुल फॉर्ममध्ये दिसत नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, या परिस्थितीमध्ये विजय शंकरला संघात ठेवण्यात काहीही अर्थ नव्हता. पण आयसीसीच्या नियमांनुसार फक्त दुखापतीच्या कारणास्तवच खेळाडू बदलला जाऊ शकतो.\nसलामीला अपयशी ठरलेल्या केएल राहुलला आता चौथ्या क्रमांकावर खेळवलं जाण्याची रणनीती असल्याची माहिती आहे. कारण, पहिल्या क्रमांकावर फलंदाजीसाठी भारताकडे मयांक अग्रवालचा पर्याय आहे. तो एक स्फोटक फलंदाज म्हणूनही ओळखला जातो. शिखर धवन माघारी परतलाय, गोलंदाज भुवनेश्वर कुमार बसून आहे, त्यात विजय शंकर हा एक अतिरिक्त खेळाडू बनला होता.\nभारतासाठी पुढील दोन सामने महत्त्वाचे आहेतच, पण त्यापेक्षाही महत्त्वाचा सेमीफायनल असेल. त्याअगोदर दोन सामन्यात चौथ्या क्रमांकासाठी आणि सलामीसाठी प्रयोग करुन पाहण्याची संधी भारताकडे आहे. त्यामुळे राहुलला चौथ्या क्रमांकावर आणि मयांकला सलामीला उतरवण्यासाठीच विजय शंकरला परत पाठवलं असल्याची माहिती आहे. भारत 2 जुलैला बांगलादेश आणि 6 जुलैला श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर गुणतालिकेतील अव्वल चार संघांमध्ये सेमीफायनल सामने होतील.\n‘लेमन टी’चे 5 फायदे\nतुळस खा रोग पळवा\nप्लाझ्मा कधी दान करू शकता\nPF काढताना ‘या’ चुका टाळा\nSpecial Report | राज्यात कोणत्या जिल्ह्यात किती मृत्यूदर\nSpecial Report | महाराष्ट्राच्या नावावर नकोसा रेकॉर्ड, नेमकं काय घडलंय\nPHOTOS : भारतातील या राज्यात जगातील सर्वात मोठं कुटुंब राहतं, 100 खोल्यांमध्ये 180 पेक्षा अधिक लोक\nविराटसेनेचा डंका, आयसीसी कसोटी क्रमवारीत टीम इंडिया नंबर वन\nदिल्लीसह देशातील 8 प्रमुख शहरांच्या आरोग्य व्यवस्थेवर अहवाल, पुण्याचाही समावेश, कोणत्या शहराची काय स्थिती\nMaharashtra Coronavirus LIVE Update : सोलापुरात 15 मे पर्यंत लॉकडाऊन, अक्षय तृतीयाच्या सणावर सावट\nMarriage On Akshaya Tritiya 2021 | विवाहासाठी का अत्यंत शुभ मानला जातो अक्षय्य तृतीयेचा दिवस\nJoe Biden | लसीकरण पूर्ण झाल्यास मास्क नको, जो बायडेन यांची मोठी घोषणा\nमेकअप वापरताना ‘या’ मूलभूत गोष्टी लक्षात ठेवा, सौंदर्याला लागतील चार चांद\nPetrol Diesel Price Today : महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यात पेट्रोलची शंभरी, तुमच्या शहरातले ताजे दर काय\nAjit Pawar | निलेश लंके फाऊंडेशनसाठी कार्यकर्त्याचा चेक, लंकेंना फोन करुन अजित पवार म्हणतात…\nउधारीवरुन मित्रांमध्ये वाद, भरचौकात सुरीने भोसकून 26 वर्षीय तरुणाची हत्या\nIndia Corona Death | कोरोनाचा कहर, देशात सलग तिसऱ्या दिवशी 4 हजार कोरोनाबाधितांचा मृत्यू\nPhoto : ‘ईद मुबारक…’, म��ाठमोळ्या स्मिता गोंदकरकडून हटके अंदाजात शुभेच्छा\nफोटो गॅलरी25 mins ago\nLIVE | कोल्हापूर गोकूळ दूध संघाच्या अध्यपदाची आज होणार निवड, दुपारी 1 वाजता घोषणा\nमराठी न्यूज़ Top 9\nनिलेश लंके फाऊंडेशनसाठी कार्यकर्त्याचा चेक, लंकेंना फोन करुन अजित पवार म्हणतात…\nमाझ्या प्रेमकथेचे रहस्य लवकरच उलगडणार, करुणा धनंजय मुंडे यांच्या फेसबुक पोस्टने खळबळ\nपंतप्रधान, गृहमंत्री गायब, देश रामभरोसे; अहंकार सोडा, ‘महाराष्ट्र मॉडेल’ लागू करा: संजय राऊत\nVIDEO | मामाचा फोन घेतला नाही, कॉलबॅक राहिला, दुसऱ्या दिवशी मामा गेला, पुष्कर जोग बोलता बोलता रडायला लागला\nAkshaya Tritiya 2021 | अक्षय्य तृतीया दिवशी सोने-चांदी स्वस्त की महाग, मुंबईसह महाराष्ट्रातील सोन्याचे नवे दर काय\nमेकअप वापरताना ‘या’ मूलभूत गोष्टी लक्षात ठेवा, सौंदर्याला लागतील चार चांद\nCorona Cases in India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये 19 हजारांनी घट, कोरोनामुक्तांचा आकडा दोन कोटींपार\nMaharashtra Coronavirus LIVE Update : सोलापुरात 15 मे पर्यंत लॉकडाऊन, अक्षय तृतीयाच्या सणावर सावट\nLIVE | कोल्हापूर गोकूळ दूध संघाच्या अध्यपदाची आज होणार निवड, दुपारी 1 वाजता घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/old-couple-defend-corona-successfully-from-home-bharvasphata-nashik", "date_download": "2021-05-14T06:23:51Z", "digest": "sha1:EWYNYCEPP64AP5HW4HXIRUSXJQDJ423L", "length": 7917, "nlines": 54, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "वयोवृद्ध दाम्पत्याचा स्कोर १६, ऑक्सिजन पातळी कमी, तरीही घरीच केली करोनावर यशस्वी मात... | old couple defend corona successfully from home bharvasphata nashik", "raw_content": "\nवयोवृद्ध दाम्पत्याचा स्कोर १६, ऑक्सिजन पातळी कमी, तरीही घरीच केली करोनावर यशस्वी मात...\nवाचा गोंदेगाव येथील करोनाबाधित वयोवृद्ध दाम्पत्याची यशोगाथा\nभरवसफाटा | विकास भोसले\nनिफाड तालुक्यातील गोंदेगाव तीन हजार लोकसंख्येच्या गावात करोनाने थैमान घातले असुन बरेच रूग्ण बाधित आढळून आले आहेत. एकीकडे बाधित रुग्णांची संख्या वाढलेली असताना दुसरीकडे गावातीलच वयोवृद्ध दाम्पत्याने करोनावर यशस्वी मात करत दिलासा दिला आहे. सध्या या दाम्पत्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.\nचांगदेवराव शिंदे वय 72 व त्यांच्या पत्नी गयाबाई शिंदे वय 66 असे या दाम्पत्याचे नाव आहे. 10 एप्रिलला 2021 रोजी अशक्तपणा, खोकला जाणू लागल्यामुळे त्यांचा मुलगा शिवाजी शिंदे यांनी प्रथम उपचार म्हणून गावातच डॉक्टर गोरख शिरापुरे या���च्याकडे तपासणी केली होती.\nसलाईन व गोळ्या घेतल्या त्यानंतरही शिंदे यांना काही फरक जाणवला नाही. अखेर दुसऱ्या दिवशी लासलगाव येथील डॉक्टर चांडक यांच्याकडे उपचारासाठी केले असता, डॉक्टर चांडक यांनी कोविड टेस्ट करण्यासाठी सांगितले.\nयानंतर शिंदे दाम्पत्यांना येवला येथे डॉक्टर गायकवाड यांच्याकडे तपासणी केली असता, त्यांची पंधरा तारखेला कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली.\n16 तारखेला एच आर सिटी केली असता यांचा चांगदेवराव शिंदे यांचा स्कोर 14 व गयाबाई शिंदे यांचा स्कोर 16 एवढा स्कोर असताना शिंदे कुटुंबीय घाबरले नाहीत. त्यांनी येवला येथेच ऍडमिट करण्यासाठी हॉस्पिटलचे शोधाशोध केली.\nमात्र, स्कोर जास्त असल्याने त्यांना कोणत्या हॉस्पिटलमध्ये बेड मिळाला नाही. त्यांनी पुन्हा तपासणी केली असता त्यांना ऑक्सीजन बेडची गरज असल्याचे डाॅ. चांडक यांनी सांगितले.\nत्यानंतर त्यांनी लासलगाव, विंचूर, निफाड, पिंपळगाव, नाशिक येथील सर्व हॉस्पिटलला चौकशी केली. मात्र, त्यांना कुठेही बेड मिळाला नाही. कोणत्या हॉस्पिटल मध्ये त्यांना ऍडमिट करून घेतले गेले नाही.\nयानंतर शिंदे कुटुंबीयांनी घरीच उपचार घेण्याचे ठरवले. येवला येथील डॉक्टर गायकवाड यांनी दिलेल्या गोळ्या औषध घेऊन तसेच दररोज सकाळ संध्याकाळ काढा सकाळी गरम पाणी, वाफ व सकाळी नाष्टा दोन अंडी, कोरा चहा, अकरा वाजता पोटभर जेवण त्यानंतर झोप दुपारी तीनला फळे, थोडेफार शेतीची कामे, पाच वाजता चहा, दोन अंडी, संध्याकाळी सहा वाजता पुन्हा काढा व 8 .30 जेवण असा दिनक्रम त्यांनी ठेवला.\nयातून शिंदे कुटुंबीय पूर्ण पूर्णपणे बरे झाले आहे. शिवाय त्यांचे लाखो रुपयेदेखील वाचले आहेत. आज पूर्वीप्रमाणेच ते शेतीची कामे करत आहेत. त्यांना कोणतीही इंजेक्शनची गरज भासली नाही. करोनातुन ते पुर्ण पणे बरे झाले आहेत.\nनाशिक जिल्ह्यासह गोंदेगावमध्ये करोनाने थैमान घातले असुन बरेच करोना पॉझिटीव्ह रुग्ण आहेत. त्यांनीही घाबरू नका सकारात्मक विचार ठेवा. मला साधा आजार आहे, लवकर यातून बरा होईल असे विचार करत रहा. आहाराकडे लक्ष द्या. आराम करा, मनोधैर्य खचु देऊ नका. बेडसाथ शोधाशोध करणारे आम्ही दोघेही ठणठणीत आहोत.\nचांगदेवराव शिंदे, करोनामुक्त वृद्ध भरवसफाटा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/mgm-collage", "date_download": "2021-05-14T06:16:54Z", "digest": "sha1:4IP6GOSLEFZVCCXI5CV7AWMFTWF5V6MS", "length": 12802, "nlines": 228, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Mgm collage Latest News in Marathi, Mgm collage Top Headline, Photos, Videos Online | TV9 Marathi | TV9 Marathi", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nमराठी बातमी » mgm collage\nनितीन गडकरी नेमकी कोणती रिस्क घेत नाहीत वाचा ते काय म्हणाले…\nसरकारी गाड्यांची अवस्था कशी असते, यावर केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी भाष्य केलं आहे (Nitin Gadkari on Government cars). ...\nएमजीएम कॉलेजमधील आकांक्षाच्या मारेकऱ्याला नेमकं कसं पकडलं\nऔरंगाबाद: औरंगाबादच्या एमजीएम महाविद्यालयाच्या वसतिगृहात झालेल्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश मिळालं. खून केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशातील आरोपीला मध्य प्रदेशातून ताब्यात घेण्यात आलं आहे. चोरीच्या उद्देशाने ...\nएमजीएम कॉलेजमधील विद्यार्थिनीच्या हत्येचं गूढ उकललं\nऔरंगाबाद : एमजीएम मेडिकल कॉललेजच्या मुलींच्या वसतिगृहातील तरुणीच्या हत्येचं गूढ उकललं आहे. चोरी करण्याच्या उद्देशाने घुसलेल्या आरोपीने तरुणीची हत्या केली. यावेळी तरुणीवर बलात्कार करण्याचाही प्रयत्न ...\nJoe Biden | लसीकरण पूर्ण झाल्यास मास्क नको, जो बायडेन यांची मोठी घोषणा\nAjit Pawar | निलेश लंके फाऊंडेशनसाठी कार्यकर्त्याचा चेक, लंकेंना फोन करुन अजित पवार म्हणतात…\nIndia Corona Death | कोरोनाचा कहर, देशात सलग तिसऱ्या दिवशी 4 हजार कोरोनाबाधितांचा मृत्यू\nMumbai Petrol Hike | मुंबईत पेट्रोल 98.65 रुपये प्रति लिटर\nSanjay Raut | ‘महाराष्ट्र मॉडेल’चं देशासह जगभरात कौतुक – खासदार संजय राऊत\nMumbai Breaking | ईद सणानिमित्त नागरिकांची मोठी गर्दी\nPune Dagdusheth Halwai | अक्षय्य तृतीयेनिमित्त दगडुशेठ गणपती मंदिर सजलं\nMonsoon Update | अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार, येत्या 24 तासात चक्रीवादळात रुपांतर\nPhoto : ‘ईद मुबारक…’, मराठमोळ्या स्मिता गोंदकरकडून हटके अंदाजात शुभेच्छा\nफोटो गॅलरी17 mins ago\nHappy Birthday : ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लरचा वाढदिवस, बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजाचे आहेत लाखो चाहते\nफोटो गॅलरी52 mins ago\nPHOTO | अॅक्शनच नाही, तर रोमान्सचाही ‘बादशाह’ ठरला ‘डार्लिंग’ प्रभास ‘या’ चित्रपटांनी वेडावली तरुणाई\nफोटो गॅलरी3 hours ago\nPHOTO | Summer Foods : उन्हाळ्याच्या हंगामात या पाच गोष्टींचे करा सेवन\nफोटो गॅलरी5 hours ago\nPHOTO | कामगिरी जोरदार, कमाई तडाखेदार, ‘हे’ आहेत क्रीडा क्षेत्रातील नवकोट नारायण, फोर्ब्सची यादी जाहीर\nभारताला 7 हजार कोटी रुपये दान करणारा 27 वर्षीय तरुण, एका आठवड्यात पुन्हा कमवले 2100 कोटी डॉलर\nफोटो गॅलरी14 hours ago\nPHOTOS : Summer Foods : उन्हाळ्यात हे 5 फळं खाणं अतिशय महत्त्वाचं, तुम्ही खाता\nफोटो गॅलरी15 hours ago\nTamil Thriller Movies : हे आहेत तामिळचे 5 थ्रिलर चित्रपट, लॉकडाऊनमध्ये घरबसल्या पाहता येणार\nफोटो गॅलरी15 hours ago\nPHOTOS : भारतातील या राज्यात जगातील सर्वात मोठं कुटुंब राहतं, 100 खोल्यांमध्ये 180 पेक्षा अधिक लोक\nफोटो गॅलरी16 hours ago\nPHOTO | ते लढले आणि लढतायत केवळ आपल्यासाठी, केरळच्या फोटोग्राफरकडून आरोग्य कर्मचाऱ्यांना अनोखा सलाम\nफोटो गॅलरी17 hours ago\nJoe Biden | लसीकरण पूर्ण झाल्यास मास्क नको, जो बायडेन यांची मोठी घोषणा\nमेकअप वापरताना ‘या’ मूलभूत गोष्टी लक्षात ठेवा, सौंदर्याला लागतील चार चांद\nPetrol Diesel Price Today : महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यात पेट्रोलची शंभरी, तुमच्या शहरातले ताजे दर काय\nAjit Pawar | निलेश लंके फाऊंडेशनसाठी कार्यकर्त्याचा चेक, लंकेंना फोन करुन अजित पवार म्हणतात…\nउधारीवरुन मित्रांमध्ये वाद, भरचौकात सुरीने भोसकून 26 वर्षीय तरुणाची हत्या\nIndia Corona Death | कोरोनाचा कहर, देशात सलग तिसऱ्या दिवशी 4 हजार कोरोनाबाधितांचा मृत्यू\nPhoto : ‘ईद मुबारक…’, मराठमोळ्या स्मिता गोंदकरकडून हटके अंदाजात शुभेच्छा\nफोटो गॅलरी17 mins ago\nLIVE | कोल्हापूर गोकूळ दूध संघाच्या अध्यपदाची आज होणार निवड, दुपारी 1 वाजता घोषणा\nयशराज फिल्म्सच्या ‘गोल्डन ज्युबिली’ सोहळ्याचे पैसे ‘या’ कामासाठी वापरणार, आदित्य चोप्रांचे कौतुकास्पद पाऊल\nपंतप्रधान, गृहमंत्री गायब, देश रामभरोसे; अहंकार सोडा, ‘महाराष्ट्र मॉडेल’ लागू करा: संजय राऊत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/dhule-news/shirpur-water-aner-dam-released", "date_download": "2021-05-14T07:38:52Z", "digest": "sha1:F2ZHPRT3E4ANJM47KHOOC34PPG3SU23Q", "length": 5797, "nlines": 52, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "shirpur water Aner dam released", "raw_content": "\nअनेर धरणाचे पाणी सोमवारीच पाटचारीत सोडले\nआ. काशिराम पावरा यांच्या सूचनेची अंमलबजावणी, लवकरच सोडणार नदीत\nशिरपूर - Shirpur - प्रतिनिधी :\nअनेर धरणाचे पाणी शेतीसाठी व पिण्यासाठी तात्काळ सोडण्यात यावे, अशी सूचना आ. काशिराम पावरा यांनी दिली होती. त्यानुसार सोमवार दि. 3 मे रोजीच धरणाचे पाणी पाटचारीत सोडल्याचे सांगण्यात आले.\nमात्र अनेर धरणाचे पाणी फक्त पाटचारीत सोडण्यात आले असून लवकरच ते नदी पात्रातही सोडण्यात येणार आहे.\nपाणी सोडल्यानंतर आ. काशिराम पावरा यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे ���िल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, बाजार समिती संचालक अविनाश पाटील, पिळोदा उपसरपंच योगेश बोरसे, जितेंद्र सूर्यवंशी आदींनी पाटचारीनजीक जावून खात्र केलाी.\nअनेर धरणाचे पाणी नदी व पाटचारीमध्ये तात्काळ सोडण्यात यावे याबाबतचे पत्र आ. पावरा यांनी शिरपूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना 20 एप्रिल रोजी दिले होते.\nपरंतु वरिष्ठ पातळीवरून अहवाल आला नाही, या कारणावरून पाणी अद्यापपर्यंत सोडण्यात आलेले नव्हते. याबाबत आ. पावरा यांनी तातडीने पाटबंधारे विभागाचे अधिकारी, तालुक्यातील काही पदाधिकारी व शेतकरी यांची दि. 30 एप्रिल रोजी बैठक घेतली.\nया बैठकीत ते म्हणाले, अनेर धरणात सध्या 67 टक्के जलसाठा उपलब्ध आहे. या परिसरातील अनेक शेतकर्‍यांना पाण्याची प्रतिक्षा असून अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी व गुराढोरांना देखील पाण्याची नितांत गरज आहे.\nहे सर्व लक्षात आणून दिल्यावर देखील अधिकारी तातडीने अंमलबजावणी का करत नाहीत, याबाबत आमदारांनी संताप व्यक्त केला होता.\nतसेच फोनवरून वरिष्ठ अधिकार्‍यांचीही कडक शब्दात सुनावणी केली होती. व संबंधितांना कडक सूचना दिल्यात. त्यानुसार सोमवारी पाटचारीत पाणी सोडण्यात आले आहे.\nया बैठकीला के. डी. पाटील, सभापती नरेंद्रसिंह सिसोदिया, अरुण धोबी, जिल्हा परिषद सदस्य योगेश बादल, साखर कारखाना संचालक भरत पाटील, पिळोदा येथील उपसरपंच योगेश बोरसे, घोडसगाव सरपंच हुकुमचंद पाटील, उपसरपंच पितांबर धनगर, पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता बी. के. राजपूत आदी उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/balasaheb-thorat-radhakrushan-vikhe-political-statement-ahmednagar", "date_download": "2021-05-14T06:39:17Z", "digest": "sha1:EKKFUJHBVB4UQ7X5ZSDOS7LYAUQVIS63", "length": 3931, "nlines": 48, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "‘त्यांच्या’ मनात सध्या नैराश्य दाटलेले", "raw_content": "\n‘त्यांच्या’ मनात सध्या नैराश्य दाटलेले\nमंत्री थोरात यांचा आ.विखेंना टोला\nविरोधीपक्षाचे ज्येष्ठ आमदार असल्याने सध्या त्यांच्याकडे जी भूमिका आली ती पार पाडत आहेत. त्यांच्या मनात खूप नैराश्याची भावना असून त्याला वाट मोकळी करून देत असावेत, अशी खोचक टीका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे आ. राधाकृष्ण विखे यांचे नाव न घेता केली. काही दिवसांपूर्वी ज���ल्ह्यातील तिनही मंत्री कर्तव्यशून्य असल्याचा आरोप आ. विखे यांनी केला होता.\nकरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्री थोरात नगरला आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री थोरात यांनी ऑक्सिजनवरून भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, राज्यात ऑक्सिजनची कमतरता असल्याने आणि त्याअभावी रुग्णांचे जीव धोक्यात असतानाही विशाखापट्टणम येथून निघालेली ऑक्सिजन ट्रेन उशिरा महाराष्ट्रात दाखल झाली.\nही ट्रेन सुरतला गेली. मग तिकडून इकडे आली, असे का झाले हा संशोधनाचा विषय आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केल्याबाबत त्यांना विचारले असता, गुन्हा व छापेमारी बद्दल आपल्याला पूर्ण माहिती नसल्याने त्यावर बोलणे योग्य ठरणार नाही, असे म्हणत त्यांनी अधिक भाष्य टाळले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokgatha.page/2020/04/25-zOWZLt.html", "date_download": "2021-05-14T08:05:36Z", "digest": "sha1:B75GKRIFVKAZUFQFKS5AZPHTHXXNVL66", "length": 5308, "nlines": 30, "source_domain": "www.lokgatha.page", "title": "आधार सेवा संस्था मुरबाडच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 25हजाराचा धनादेश सुपुर्द", "raw_content": "\nआधार सेवा संस्था मुरबाडच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 25हजाराचा धनादेश सुपुर्द\nमुरबाड : महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न सुरु असुन समाजासाठी एक हात मदतीचा,म्हणून मुरबाड तालुक्यात सर्व समाजातील समाज बांधवांना एकत्र घेवून कार्यरत असलेल्या आधार फाऊंडेशन सेवा संस्थेच्या वतीने शोध चांगल्या माणसांचा हे ब्रिद घेवून तालुक्यात जोमाने समाज कार्य सुर आहे.त्यात कुठल्याही प्रकारचा स्वार्थ हेतू किंवा राजकीय उद्देश न ठेवता हे कार्य चालू आहे.आज देशावर आलेले कोरोना महामारीचे संकट पहाता, या संकटात सरकारी यंत्रणा जसे पोलीस दल, डॉक्टर, नर्स, सामाजिक सेवाभावी संस्था,ह्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारच्या आदेशानूसार कार्यरत आहेत. त्यात प्रत्येक देशवासियांचे सहकार्य करणे हे कर्तव्य आहे. याच अनुषंगाने या सेवा संस्थेच्या वतीने फक्त सभासदांना मदतीचे आवाहन करण्यात आले होते. त्याला अनुसरुन संस्थेचे सभासद कैलास कोर, नितीन राणे, दिनेश भावार्थे, कांतीलाल शिंदे, श्रीकांत धुमाळ, भुषण कोर संतोष चौधरी, अमोल शिंदे, अँड.विलास घरत, जयवंत तुप���, हिरामन राणे, कचरु टेकडे, गणेश भोईर, हरेश म्हाडसे, गजानन भोईर,केशव शिंदे,कांतीलाल पवार, भगवान गारकर,सोमनाथ टेकडे, हरेश पथारे, विलास राणे संतोष घावट, विनि कोर, धनाजी चौधरी, निलेश ढमके, पद्माकर हरड यांनी तात्काळ सहकार्य करून जमा झालेली रक्कम रुपये 25 हजार मुरबाडचे तहसीलदार तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन समिती यांचे कडे धनादेशा द्वारे सुपुर्द करून सहकार्य केले आहे.\nसीबीआई ने वाधवान बंधूना महाबळेश्वर येथून घेतले ताब्यात\nकामगार दिनानिमित्ताने कलावंतांचं भावनिक आवाहन\nकोरोना प्रसंगी गरीबांसाठी धावुन आली खाकी वर्दीतील देवमाणसं\nसंस्कारक्षम शिवसैनिकांनी जपला शिवसेनाप्रमुखांचा सामाजिक कार्याचा वसा\nहोळी रे होळी गावठाण, कोळीवाड्यातील भूमिपुत्रांना मिळणार कधी शाश्वत विकासाची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_609.html", "date_download": "2021-05-14T06:27:22Z", "digest": "sha1:PCPWWNB6FIJHTG6NRR32SWXUHPHLKBDG", "length": 19573, "nlines": 306, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "जीएसटी 'भारत बंद' : पुण्यासह देशातील ८४ व्यापारी संघटना बंदमध्ये सहभागी | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nजीएसटी 'भारत बंद' : पुण्यासह देशातील ८४ व्यापारी संघटना बंदमध्ये सहभागी\nपुणे : कोरोनामुळे व्यापाऱ्यांवर संकट ओढावले असताना व्यापारवाढीसाठी प्रयत्न करण्याऐवजी 'जीएसटी'तील विविध जाचक अटींची पूर्तता करण्यात...\nपुणे : कोरोनामुळे व्यापाऱ्यांवर संकट ओढावले असताना व्यापारवाढीसाठी प्रयत्न करण्याऐवजी 'जीएसटी'तील विविध जाचक अटींची पूर्तता करण्यात व्यापाऱ्यांचा बराच वेळ जात आहे. त्यामुळे जीएसटी कायद्यातील जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी येत्या २६ फेब्रुवारीला (शुक्रवारी) 'कॉन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स'ने (कॅट) 'भारत बंद' पुकारला आहे.\nपुण्यासह देशातील विविध प्रकारच्या ८४ व्यापारी संघटना या बंदमध्ये सहभागी होणार आहे. पुण्यातील द पूना मर्चंट्स चेंबर, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ, पुणे खाद्यतेल व्यापारी संघटना, मार्केट यार्डातील पुणे ड्रायफ्रूट व मसाले व्यापारी संघटना, पुणे शुगर मर्चंट असोसिएशन, पुणे डिस्ट्रिक्ट मोटार गुड्स ट्रान्स्पोर्ट असोसिएशन, पुणे टी मर्चंट असोसिएशन, पुणे आटा-रवा-मैदा व्यापारी संघटना, पुणे पोहा व्यापारी असोसिएशन आदी संघटनांचा या बंदमध्ये सहभाग आहे, अशी माहिती 'कॅट'चे राज्य शाखेचे कार्यकारी अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी दिली.\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअनावश्यक गर्दी नियंत्रणासाठी कोपरगाव प्रशासन उतरले रस्त्यावर\nकोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव शहरात महसूल, पोलिस आणि कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी संयुक्तपणे खरेदी विक्री केंद्रावर...\nदहेगाव(बोलका)प्राथमिक केंद्रात सोशल डिस्टंसिंगचा नियम धाब्यावर ;पोलिस मोबाईल बघण्यात व्यस्त\nकोपरगाव प्रतिनिधी-सध्या कोरोनाने घातलेले थैमान बेडची अनुपलब्धता,अॉक्सीजन आणि रेमडेसिवीर अभावी प्राणास मुकलेली माणसे आणि आरोग्य व...\nराजस्थानी व्यापार्‍याच्या पाटण तालुक्यातील घरावर दहशतवाद विरोधी पथकाचा छापा; 103 किलो स्फोटके जप्त\nसातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्हा दहशतवाद विरोधी पथकाने बुधवारी रात्री आठच्या सुमारास गोविंदसिंह बाळुसिंग राजपूत (वय 45, सध्या रा. तारळे) य...\nलॉकडाउनमुळे गटई कामगारांवर उपासमारीची पाळीअनेकांनी कुटुंबासह संपवले आयुष्य: तरीही आमचे लोकप्रतिनिधी भाजतायत राजकीय पोळी\nबुलडाणा:पुरुषोत्तम बोर्डे : गटई कामगारांचे हातावरचे पोट आहे. मी सुद्धा एका गटई कामगाराचा मुलगा आहे,मी स्वतः गटई कामगार बांधवां...\nरुग्णसेवेत कमतरता आढळल्यास गय केली जाणार नाही -आमदार आशुतोष काळे\nकोपरगाव प्रतिनिधी :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची दाहकता मोठी असून दररोज शेकडो कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी द���खल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nलोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: जीएसटी 'भारत बंद' : पुण्यासह देशातील ८४ व्यापारी संघटना बंदमध्ये सहभागी\nजीएसटी 'भारत बंद' : पुण्यासह देशातील ८४ व्यापारी संघटना बंदमध्ये सहभागी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/talegaon-charges-filed-against-14-people-for-taking-exams-in-violation-of-lockdown-157426/", "date_download": "2021-05-14T06:24:11Z", "digest": "sha1:C6NH5HNMFEALIY4FFQRJBNSIDEUH2LJE", "length": 11860, "nlines": 99, "source_domain": "mpcnews.in", "title": "Talegaon : लॉकडाऊनचे उल्लंघन करीत परीक्षा घेतल्याप्रकरणी 14 जणांवर गुन्हे दाखल - MPCNEWS", "raw_content": "\nTalegaon : लॉकडाऊनचे उल्लंघन करीत परीक्षा घेतल्याप्रकरणी 14 जणांवर गुन्हे दाखल\nTalegaon : लॉकडाऊनचे उल्लंघन करीत परीक्षा घेतल्याप्रकरणी 14 जणांवर गुन्हे दाखल\nएमपीसीन्यूज : लाॅकडाऊन आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कायद्याचे उल्लंघन करून घेण्यात आलेल्या इयत्ता अकरावी काॅमर्सच्या पुनर्परीक्षेवर प्रशासनाने अचानक छापा टाकून कारवाई केली. मावळ मुळशीचे उपविभागीय अधिकारी तथा आपत्ती निवारण अधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे स्नेहवर्धक संस्थेचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक आणि संबंधित पर्यवेक्षक व परीक्षक अशा एकूण चौदा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.\nतळेगाव दाभाडे येथील पंचवटी काॅलनीतील स्नेहवर्धक मंडळ शैक्षणिक ट्रस्टचे ज्युनिअर काॅलेज ऑफ सायन्स अँड काॅमर्स काॅलेजने लाॅकडाऊन आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कायद्याची पायमल्ली करून चालू असलेल्या इयत्ता अकरावी काॅमर्सच्या पुनर्परीक्षेवर प्रशासनाने अचानक छापा टाकून कारवाई केली.\nआज, शुक्रवार (दि 12) रोजी सकाळी 9 ते 12 या दरम्यान इयत्ता 11वी काॅमर्स आयटी विषयाची परीक्षा घेण्याकरिता शाळेच्या syjc lectures या व्हाटस अप ग्रुपवर परिक्षेचे वेळापत्रक टाकण्यात आले.\nत्यानुसार 27 विद्यार्थ्यांना बालविकास शाळेत बोलावून त्यांची परिक्षा घेण्यात आली. हा प्रकार आढळून आल्याने स्नेहवर्धक शैक्षणिक ट्रस्टच्या संचालक मंडळ तसेच सदर शाळेच्या मुख्याध्यापिका व प्रत्यक्ष परिक्षा घेणारा पर्यवेक्षक वर्ग यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांनी राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना केलेल्या आवाहनानंतरही सर्व नियम धाब्यावर बसवून मनमानी करणा-या शैक्षणिक संस्थेवरील ही पहिलीच मोठी कारवाई मानली जात आहे.\nमावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, तळेगाव नगरपरिषद शिक्षण मंडळाचे प्रशासकीय अधिकारी एम. एस. गावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. एकूण 27 विद्यार्थी परीक्षेस बसलेले आढळून आले आहेत.\nमावळ मुळशीचे उपविभागीय अधिकारी तथा आपत्ती निवारण अधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे संस्थेचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक आणि संबंधित पर्यवेक्षक व परीक्षक अशा एकूण चौदा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.\nदरम्यान, हे प्रकरण मिटविण्यासाठी राजकीय घडामोडींना वेग आला असता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटरवर कडक कारवाईची सक्त ताकीद दिली.\nत्यानंतर पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त डॉ. संदीप बिष्णोई यांनी वै��क्तिक लक्ष दिल्याने गुन्हे दाखल करण्यात आले.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPune : Tocilizumab इंजेक्शनमुळे कोरोना रुग्ण होतायेत बरे – महापौर मुरलीधर मोहोळ\nMumbai: एकात्मिक पूर इशारा यंत्रणा मुंबईसाठी वरदान – उद्धव ठाकरे\nMaval News : मावळात लवकरच दोन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प – आमदार शेळके\nPune News: टपाल खात्यातील कर्मचाऱ्यांना 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण द्या; डॉ. अमोल कोल्हे यांची केंद्र सरकारकडे मागणी\nPimpri Corona News : अनावश्यक कामांवरील उधळपट्टी थांबवा, जीव वाचवण्याला प्राधान्य द्या – विलास लांडे\n शहरातील निर्बंध 1 जूनपर्यंत कायम\nPune News : अँफोटेरीसिन बी इंजेक्शनचे दर नियंत्रणात आणा – डॉ. अमोल कोल्हे\nMumbai News : 600 मीटर अंतरावरील कृषी पंप जोडणीलाही आता मिळणार प्राधान्य\nDighi news: दिघीतील ‘त्या’ कावळ्यांचा मृत्यू व्हायरल इन्फेक्शनमुळे; तपासणी अहवालात झाले स्पष्ट\nPune News : पुणे पालिकेच्या कारभाराची पोलखोल झाल्यानंतर हेल्पलाईनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण टीमला बदलण्याचा…\nPune Crime News : इन्कमटॅक्स ऑफिसर असल्याचे भासवून व्यवसायिकांची आर्थिक लूट करणाऱ्यास अटक\nPune News: लॉकडाऊन मुदतवाढीच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण\nChinchwad news: कोरोना विरोधातील लढाई चिंचवड देवस्थान ट्रस्टच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 11 लाख रुपये\n बारामतीत ”म्युकर मायकोसिस 20 ते 25 रुग्ण, दोन जणांचा मृत्यू\nLonavala News : जामतारा वेब सिरिज पाहून अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक\nVideo by Shreeram Kunte : राहुल गांधी करणार का देशाला काँग्रेसमुक्त\n ‘कोविशिल्ड’चा दुसरा डोस आता 12 ते 16 आठवड्यानंतर मिळणार\nChinchwad Crime News : गोळीबार प्रकरण कसे घडले सांगत आहेत आमदार अण्णा बनसोडे …\nChinchwad Crime News : आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार\nKalewadi Crime News : रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या मेडिकल चालकासह तिघांना बेड्या; 21 इंजेक्शन जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AC_%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80_%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4", "date_download": "2021-05-14T08:09:15Z", "digest": "sha1:A5OTAL474FYZDRXYZ376MFJ33LLXTKNR", "length": 60956, "nlines": 1123, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "२०१६ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n२०१६ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत\nब्राझील येथील रियो दि जानेरो येथे ५ ते २१ ऑगस्ट २०१६ दरम्यान आयोजित केल्या गेलेल्या २०१६ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत सहभागी झाला.\n१८९६ • १९०० • १९०४ • १९०८ • १९१२ • १९२० • १९२४ • १९२८ • १९३२ • १९३६ • १९४८ • १९५२ • १९५६ • १९६० • १९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९६ • २००० • २००४ • २००८ • २०१२ • २०१६ • २०२०\n१९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९४ • १९९८ • २००२ • २००६ • २०१४ • २०१८\nह्या ऑलिंपिक स्पर्धेतील १५ खेळांतील ६७ क्रिडाप्रकारांमध्ये भारताचे ११७ खेळाडू सहभागी झाले. स्पर्धेत सहभागी होणार्‍या खेळाडूंची संख्या ही आजवरची सर्वात जास्त आहे. याआधी भारतातर्फे सर्वात जास्त ८३ ॲथलिट २०१२ मध्ये सहभागी झाले होते.\nरजत सिंधू, पी. व्ही.पी. व्ही. सिंधू बॅडमिंटन महिला एकेरी १९ ऑगस्ट\nकास्य मलिक, साक्षीसाक्षी मलिक कुस्ती महिला फ्रीस्टाईल ५८ किलो १७ ऑगस्ट\nबॅडमिंटन ० १ ० १\nकुस्ती ० ० १ १\nएकूण ० १ १ २\nपुरुष ० ० ० ०\nमहिला ० १ १ २\nएकूण ० १ १ २\nॲथलेटिक्स १७ १७ ३४ १९\nकुस्ती ४ ३ ७ ७\nगोल्फ २ १ ३ २\nजलतरण १ १ २ २\nजिम्नॅस्टिक्स ० १ १ ५\nज्युदो १ ० १ १\nटेनिस २ २ ४ ३\nटेबल टेनिस २ २ ४ २\nतिरंदाजी १ ३ ४ ३\nनेमबाजी ९ ३ १२ ११\nबॅडमिंटन ३ ४ ७ ४\nमुष्टियुद्ध ३ ० ३ ३\nरोइंग १ ० १ १\nवेटलिफ्टिंग १ १ २ २\nहॉकी १६ १६ ३२ २\nमुख्य पान: २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स\nभारतीय ॲथलीट खालील ॲथलेटिक प्रकारांसाठी पात्र ठरले (एका प्रकारासाठी जास्तीत जास्त ३ ॲथलीट्स)[१][२]\nनोंदी–ट्रॅक इव्हेंट्समधील फक्त ॲथलीटच्या हीटमध्ये दिले गेलेले क्रमांक\nपा = पुढील फेरीसाठी पात्र\nq = पराभूत खेळाडूंमधील सर्वाधिक जलद खेळाडू म्हणून पुढील फेरीसाठी पात्र किंवा, मैदानी प्रकारांमध्ये पात्रता निकष साध्य न करता स्थान\nNR = राष्ट्रीय विक्रम\nSB = मोसमातील सर्वोत्कृष्ट कामगिरी\nला/ना = क्रिडाप्रकारासाठी फेरी लागु नाही\nबाय = फेरीमध्ये ॲथलीटने स्पर्धा करण्याची गरज नाही\nट्रॅक आणि रोड प्रकार\nमुहम्मद अनस ४०० मी ४५.९५ ६ पुढे जाऊ शकला नाही\nजिन्सन जॉन्सन ८०० मी १:४७.२७ ५ पुढे जाऊ शकला नाही\nअरोकीआ राजीव ४ × ४०० मी रिले अपात्र ला/ना पुढे जाऊ शकला नाही\nथोनाकल गोपी मॅरेथॉन ला/ना २:१५:२५ PB २५\nखेटा राम ला/ना २:१५:२६ PB २६\nनितेंदर सिंग रावत ला/ना २:२२:५२ ८४\nगणपती क्रिष्णन २० किलोमीटर चाल ला/ना अपात्र\nगुरमीत सिंग ला/ना १ः२१:२१ १३\nमनीष सिंग ला/ना अपात्र\nसंदीप कुमार ५० किलोमीटर चाल ला/ना ४:०७:५५ ३५\nअंकित शर्मा लांब उडी ७.६७ २४ पुढे जाऊ शकला नाही\nरेनजित महेश्वरी तिहेरी उडी १६.१३ ३० पुढे जाऊ शकला नाही\nविकास गौडा थाळीफेक ५८.९९ २८ पुढे जाऊ शकला नाही\nट्रॅक आणि रोड प्रकार\nदुती चंद १०० मी ११.६९ ७ पुढे जाऊ शकली नाही\nश्राबणी नंदा २०० मी २३.५८ ६ पुढे जाऊ शकली नाही\nनिर्मला शेवरान ४०० मी ५३.०३ ६ पुढे जाऊ शकली नाही\nटिनू लुका ८०० मी २:००.५८ ६ पुढे जाऊ शकली नाही\nललिता बाबर ३००० मी स्टीपलचेस ९:१९.७६ NR ४ q ला/ना ९:२२.७४ १०\nसुधा सिंग ९:४३.२९ ९ ला/ना पुढे जाऊ शकली नाही\nजिस्ना मॅथ्यूज* ४ × ४०० मी रिले ३:२९.५३ ७ ला/ना पुढे जाऊ शकल्या नाहीत\nओ. पी. जैशना महिला मॅरेथॉन ला/ना २:४७:१९ ८९\nकविता राऊत ला/ना २:५९:२९ १२०\nखुशबीर कौर २० किलोमीटर चाल ला/ना १:४०:३३ ५४\nसपना पुनिया ला/ना शर्यत पुर्ण करु शकली नाही\nमनप्रीत कौर गोळाफेक १७.०६ २३ पुढे जाऊ शकली नाही\nसिमा अंटिल थाळीफेक ५७.५८ २० पुढे जाऊ शकली नाही\nमुख्य पान: २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील कुस्ती\nऑलिंपिकसाठी भारताचे आठ मल्ल खालील वर्गात पात्र होऊ शकले. एकूण ५ भारतीय पुरूष मल्लांना ऑलिंपिकमधील स्थान मिळाले. वर्ल्ड रेसलिंग चँपियनशिप, २०१५ मध्ये पुरूष फ्रिस्टाईल ७४ किलो गटात एकाला आणि आशियाई पात्रता स्पर्धा, २०१६ मध्ये सर्वोच्च दोन अंतिम सामन्यांत पोहोचलेल्या दोन मल्लांना ऑलिंपिकमधील स्थान मिळाले.[३]\nयाशिवाय इतर वेगळ्या विश्व पात्रता स्पर्धेमधून भारताच्या आणखी तीन मल्लांनी ऑलिंपिकमधील आपले स्थान पक्के केले. त्यापैकी एक पुरूष फ्रिस्टाईल – ५७ किलो वजनीगटासाठी उलानबातर येथे २०१६ विश्व रेसलिंग ऑलिंपिक पात्रता स्पर्धा १ मध्ये आणि आणखी दोन महिला फ्रिस्टाईल ४८ व ५८ किलो वजनी गटात इस्तंबूल येथे २०१६ विश्व रेसलिंग ऑलिंपिक पात्रता स्पर्धा २ दरम्यान पात्र ठरल्या.\nऑलिंपिकसाठी पात्र ठरलेल्या सात मल्लांना मादक पदार्थांच्या सेवनामुळे निलंबित केले गेले आणि ११ मे २०१६ रोजी युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने पुरूष ग्रीको-रोमन ८५ किलो आणि महिला फ्रिस्टाईल ५३ किलो गटांमध्ये भारताच्या आणखी दोन मल्लांना ऑलिंपिकसाठी परवाना दिला.[४][५]\nVT – पाडाव करून विजय.\nPP - गुणांनुसार निर्णय – तांत्रिक गुणांनी पराभूत.\nPO - ��ुणांनुसार निर्णय – तांत्रिक गुणांशिवाय पराभूत.\nVB – दुखापतीमुळे विजय.\nST - तांत्रिक श्रेष्ठत्व – तांत्रिक गुणांशिवाय पराभूत आणि ८ (ग्रिको-रोमन) किंवा १० (फ्रीस्टाईल) गुणांच्या फरकाने विजयी.\nसंदीप तोमर -५७ किलो बाय\nप १–३ PP पुढे जाऊ शकला नाही १५\nयोगेश्वर दत्त -६५ किलो\nप ०-३ PO पुढे जाऊ शकला नाही २१\nरविंदर खत्री -८५ किलो बाय\nप ०-४ ST पुढे जाऊ शकला नाही २०\nहरदीप सिंग -९८ किलो बाय\nप १–३ PP पुढे जाऊ शकला नाही १३\nविनेश फोगट -४८ किलो बाय\nप १–५ VB पुढे जाऊ शकली नाही १०\nबबिता कुमारी -५३ किलो बाय\nप १–३ PP पुढे जाऊ शकली नाही १३\nसाक्षी मलिक -५८ किलो\nप १-३ PP पुढे जाऊ शकली नाही बाय\nमुख्य पान: २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील गोल्फ\nभारतातर्फे तीन गोल्फ खेळाडू ऑलिंपिकसाठी पात्र ठरले. ११ जुलै २०१६ च्या आयजीएफ क्रमवारीनुसार त्यांच्या वैयक्तिक क्रिडाप्रकारांत सर्वोत्कृष्ट ६० खेळाडूंपैकी असलेले अनिर्बन लहिरी (क्र. ६२), शिव चौरसिया (क्र. २०७), आणि आदिरी अशोक (क्र. ४४४) हे खेळाडू थेट पात्र ठरले.[६][७][८]\nशिव चौरसिया पुरूष ७१ ७१ ६९ ७८ २८९ +५ =५०\nअनिर्बन लहिरी ७४ ७३ ७५ ७२ २९४ +१० ५७\nआदिती अशोक महिला ६८ ६८ ७९ ७६ २९१ +७ ४१\nमुख्य पान: २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील जलतरण\nभारताला आंतरराष्ट्रीय जलतरण फेडरेशन – FINA कडून ऑलिंपिकसाठी दोन जलतरणपटू (एक महिला आणि एक पुरूष) पाठवण्यासाठी आमंत्रण देण्यात आले. [९][१०]\nसाजन प्रकाश २०० मी बटरफ्लाय १:५९.३७ २८ पुढे जाऊ शकला नाही\nशिवानी कटारिया २०० मी फ्रीस्टाईल २:०९.३० ४१ पुढे जाऊ शकली नाही\nमुख्य पान: २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील जिम्नॅस्टिक्स\nभारत १९६४ नंतर पहिल्यांदाज ऑलिंपिकमधील आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्ससाठी पात्र होऊ शकला. ऑलिंपिकमधील अपारटस आणि ऑल राऊंड प्रकाराकरता दिपा कर्मकर पात्र ठरलेली ती पहिलीच महिला.[११]\nदिपा कर्मकर ऑल राऊंड १५.१०० ११.६६६ १२.८६६ १२.०३३ ५१.६६५ ५१ पुढे जाऊ शकली नाही\nवॉल्ट १४.८५० N/A १४.८५० ८ पा १५.०६६ N/A १५.०६६ ४\nमुख्य पान: २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ज्युदो\nभारतातर्फे पुरूष मिडलवेट गटात (९० किलो) एक ॲथलीट ऑलिंपिकसाठी पात्र होऊ शकला. थेट पात्रता स्थानाबाहेर, ३० मे २०१६ च्या आयजेएफ विश्व क्रमावारी तालिकेमधील अग्रकमांकावर असणारा भारतीय ज्युडोका म्हणून अवतार सिंगने आशियामधून काँटिनेंटल कोटा मिळवला. [१२][१३]\nअवतार सिंग पुरूष−९० किलो बाय\nप ०००-००१ ��ुढे जाऊ शकला नाही\nमुख्य पान: २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील टेनिस\nया स्पर्धेतील टेनिस खेळाच चार खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करतील. हे चौघेही दुहेरी सामने खेळतील.[१४][१५]\nलिअँडर पेस पुरुष दुहेरी\nप ४-६, ६-७(६-८) पुढे जाऊ शकले नाहीत\nप्रार्थना ठोंबरे महिला दुहेरी\nप ६-७(६-८), ७-५, ५–७ पुढे जाऊ शकल्या नाहीत\nरोहन बोपण्णा मिश्र दुहेरी N/A\nप ६-२, २-६, [३-१०]\nप १-६, ५-७ ४\nमुख्य पान: २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील टेबल टेनिस\nऑलिंपिकमधील टेबल टेनिस खेळात भारताच्या चार खेळाडूंचा समावेश झाला. २०१२ मध्ये निवड झालेले सौम्यजित घोष आणि मनिका बत्रा यांनी दक्षिण आशियातील खेळाडूंच्या क्रमावारीतील सर्वोच्च स्थानासहित ऑलिंपिकमधील आपले स्थान पक्के केले. त्याशिवाय अचंता शरत कमल आणि २००४ ऑलिंपिकमधील मौमा धास यांनीसुद्धा हाँग काँग येथे झालेल्या आशियाई पात्रता स्पर्धेमधील कामगिरीच्या जोरावर रिओ ऑलिंपिकमधील आपले स्थान पक्के केले. [१६]\nअचंता शरत कमल पुरूष एकेरी\nप १-४ पुढे जाऊ शकला नाही\nप १-४ पुढे जाऊ शकला नाही\nमनिका बत्रा महिला एकेरी|\nप २-४ पुढे जाऊ शकली नाही\nप ०-४ पुढे जाऊ शकली नाही\nमुख्य पान: २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील तिरंदाजी\nभारताचे तीन स्त्री आणि एक पुरुष तिरंदाज २०१६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत भाग घेण्यास पात्र ठरले.[१७][१८] [१९]\nअंतिम सामना / कांस्य पदक सामना\nअतनू दास पुरुष एकेरी ६८३ ५\nली सेउंग-युन (दक्षिण कोरिया)\nप ४–६0 पुढे जाऊ शकला नाही\nबॉम्बायला देवी महिला एकेरी ६३८ २४\nलिन शिह-चिया (चिनी ताइपेइ)\nप २–६ पुढे जाऊ शकली नाही\nदीपिका कुमारी ६४० २०\nतान या-टिंग (चिनी ताइपेइ)\nप ०–६ पुढे जाऊ शकली नाही\nलक्ष्मीराणी माझी ६१४ ४३\nप १–७ पुढे जाऊ शकली नाही\nलक्ष्मीराणी माझी सांघिक १८९२ ७ N/A\nप ४–५ पुढे जाऊ शकले नाहीत\nमुख्य पान: २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील नेमबाजी\n२०१४ आणि २०१५ आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघाच्या जागतिक स्पर्धेत आणि २०१५ च्या विश्व करंडक तसेच आशियाई स्पर्धेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर आणि ३१ मार्च २०१६ पर्यंत किमान पात्रता गुण प्राप्त करून, खालील भारतीय नेमबाजांनी ऑलिंपिकमधील स्थान मिळवले.[२०]\n१९ मार्च २०१६ रोजी भारतीय राष्ट्रीय रायफल असोसिएशनने (NRAI) खेळ अकरा भारतीय नेमबाजांचा संघ जाहीर केला, ज्यामध्ये चार ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सहभागी आणि बीजिंग २००८ एअ��� रायफल प्रकारात विजेता अभिनव बिंद्रा, लंडन २०१२ कांस्य पदक विजेता गगन नारंग, आणि अनेक जागतिक पदके मिळवणारी जितू राय ह्यांचा समावेश आहे. भारतीय राष्ट्रीय रायफल असोसिएशनने ५० मी रायफल ३ पोझिशन (संजीव राजपूत विजयी) ऐवजी पुरूष ट्रॅप प्रकारात भाग घेण्याचे ठरवल्यामुळे, चौथ्या ऑलिंपिक सहभागाचे लक्ष्य असलेला, मानवजीत सिंग संधू संघात सहभागी झालेला बारावा भारतीय ठरला.[२१]\nअभिनव बिंद्रा १० मी एयर रायफल ६२५.७ ७ पा १६३.८ ४\nप्रकाश नान्जप्पा ५० मी पिस्तुल ५४७ २५ पुढे जाऊ शकला नाही\nगगन नारंग १० मी एयर रायफल ६२१.७ २३ पुढे जाऊ शकला नाही\n५० मी रायफल प्रोन ६२३.१ १३ पुढे जाऊ शकला नाही\n५० मी रायफल ३ पोझिशन्स ११६२ ३३ पुढे जाऊ शकला नाही\nजितू राय १० मी एयर पिस्तुल ५८० ६ पा ७८.७ ८\n५० मी पिस्तुल ५५४ १२ पुढे जाऊ शकला नाही\nचैन सिंग ५० मी रायफल प्रोन ६१९.६ ३६ पुढे जाऊ शकला नाही\n५० मी रायफल ३ पोझिशन्स ११६९ २३ पुढे जाऊ शकला नाही\nगुरप्रीत सिंग १० मी एयर पिस्तुल ५७६ २० पुढे जाऊ शकला नाही\n२५ मी रॅपिड फायर पिस्तुल ५८१ ७ पुढे जाऊ शकला नाही\nमानवजीत सिंग संधू ट्रॅप ११५ १६ पुढे जाऊ शकला नाही\nक्यनन चेनाई ट्रॅप ११४ १९ पुढे जाऊ शकला नाही\nमैराज अहमद खान स्कीट १२१ (+३) ९ पुढे जाऊ शकला नाही\nअपुर्वी चंडेला १० मी एयर रायफल ४११.६ ३४ पुढे जाऊ शकली नाही\nआयोनिका पॉल ४०७.० ४३ पुढे जाऊ शकली नाही\nहीना सिधू १० मी एयर पिस्तुल ३८० १४ पुढे जाऊ शकली नाही\n२५ मी पिस्तुल ५७६ २० पुढे जाऊ शकली नाही\nपात्रता सुची: पा = पुढच्या फेरीसाठी पात्र; q = कांस्य पदकासाठी पात्र (शॉटगन)\nमुख्य पान: २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन\n५ मे २०१६ रोजी असलेल्या बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन विश्व क्रमवारीनुसार भारताचे सात बॅडमिंटन खेळाडू खालील प्रकारांमध्ये पात्र होऊ शकले: [२२]\nवि (२१-६, २१-१८) ला/ना १ Q\n0प (६–२१, २१-११, १८-२१) पुढे जाऊ शकला नाही\nबी. सुमित रेड्डी दुहेरी\n0वि (२३-२१, २१-११) ४ ला/ना पुढे जाऊ शकले नाही\nप (१८-२१, १९-२१) N/A २ पुढे जाऊ शकली नाही\nवि (१९-२१, २१-१५, २१-१७) N/A १ Q\nप (२१-१९, १२-२१, १५-२१) 02\nप (१६-२१, २१-१६, १७-२१)\nप (१७-२१, १५-२१) ४ ला/ना पुढे जाऊ शकल्या नाही\nमुख्य पान: २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील मुष्टियुद्ध\nऑलिंपिक बॉक्सिंग स्पर्धेसाठी भारताचे तीन मुष्टीयोद्धे पात्र झाले. चीन मधील क्विनान येथे पार पडलेल्या २०१६ आशिया व ओशिनिया बॉक्सिंग ऑलि��पिक पात्रता स्पर्धेत भाराचे एक स्थान पक्के झाले. तर अझरबैजान मधील बाकू मध्ये झालेल्या २०१६ एआयबीए विश्व ऑलिंपिक पात्रता स्पर्धेत भारताचे आणखी दोन मुष्टियोद्धे पात्र होऊ शकले. [२३][२४]\n0प ०–३ पुढे जाऊ शकला नाही\nमनोज कुमार लाइट वेल्टरवेट\nप ०–३ पुढे जाऊ शकला नाही\nविकास क्रिशन यादव मिडलवेट\nप ०–३ पुढे जाऊ शकला नाही\nमुख्य पान: २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील रोइंग\nपुरूष सिंगल स्कल्स प्रकारासाठी रोइंग मध्ये भारताचा एक खेळाडू पात्र होऊ शकला.[२५]\nदत्तू बबन भोकनाळ पुरूष सिंगल स्कल्स ७:२१.६७ ३ उपु बाय ६:५९.८९ ४ उ.क/ड ७:१९.०२ २ अं.क. ६:५४.९६ १३\nपात्रता सुची: अं.अ.=अंतिम अ (पदक); अं.ब.= अंतिम ब (पदकाशिवाय); अं.क.=अंतिम क (पदकाशिवाय); अं.ड.=अंतिम ड (पदकाशिवाय); अं.इ.=अंतिम इ (पदकाशिवाय); अं.फ.=अंतिम फ (पदकाशिवाय); उ.अ/ब=अंतिम अ/ब; उ.क/ड=उपांत्य क/ड; उ.इ/फ=उपांत्य इ/फ; उपु=उपांत्यपुर्व; रि=रिपेज\nमुख्य पान: २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील वेटलिफ्टिंग\nभारताकडून एक पुरुष आमि एक महिला असे दोन खेळाडू भारोत्तलनासाठी प्रतिनिधितिव करतील.[२६]\nसतीश शिवलिंगम पुरुष - ७७ किलो १४८ १२ १८१ ११ ३२९ ११\nसैखोम मीराबाई चानू महिला - ४८ किलो ८२ ६ १०६ DNF ८२ DNF\nमुख्य पान: २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील हॉकी\nFT – पुर्ण वेळेनंतर.\nP – पेनल्टी शुटआऊटने सामन्याचा निकाल.\nभारतीय पुरुष पुरुष स्पर्धा\nप १–३ पुढे जाऊ शकले नाहीत ८\nभारतीय महिला महिला स्पर्धा\nप ०–५ ६ पुढे जाऊ शकल्या नाहीत १२\nमुख्य पान: २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील हॉकी - पुरुष\nइंचॉन येथे झालेल्या २०१४ आशियाई खेळात सुवर्ण पदक मिळवून भारतीय हॉकी संघ ऑलिंपिकसाठी पात्र झाला. [२७]\nभारतीय पुरूष हॉकी संघ खालीलप्रमाणे. [२८]\nमुख्या प्रशिक्षक: रोलंट ओल्ट्मन्स\nपी.आर. श्रीजेश (क व गो)\nजर्मनी ५ ४ १ ० १७ १० +७ १३ उपांत्यपूर्व फेरी\nनेदरलँड्स ५ ३ १ १ १८ ६ +१२ १०\nआर्जेन्टिना ५ २ २ १ १४ १२ +२ ८\nभारत ५ २ १ २ ९ ९ ० ७\nआयर्लंड ५ १ ० ४ १० १६ -६ ३\nकॅनडा ५ ० १ ४ ७ २२ -१५ १\nपात्रता निकष:१) गुण २) गोल फरक ३) केलेले गोल ४) परस्परविरूद्ध निकाल\nपंच: मरे ग्रिम (ऑ)\nपंच: टीम पुलमॅन (ऑ)\n६०' अहवाल आर. सिंग\nपंच: पॅको वाझक्वेझ (स्पे)\n४९' अहवाल सी. सिंग\nपंच: मरे ग्रिम (ऑ)\nपंच: नेथन स्टॅग्नो (इं)\nपंच: नेथन स्टॅग्नो (इं)\n५०' अहवाल ए. सिंग\nमुख्य पान: २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील हॉकी - महिला\n२०१४-१५ महिला हॉकी वर्ल्ड लीग उपांत्यफेरीमध्ये पहिल्या ��ाच संघांपैकी एक स्थान मिळवून ३६ वर्षांनंतर भारतीय महिला हॉकी संघाने ऑलिंपिकमधील पुनरागमन केले.[२९]\nभारतीय महिला हॉकी संघ खालीलप्रमाणे.\nमुख्य प्रशिक्षक: नील हॉगुड\nयुनायटेड किंग्डम ५ ५ ० ० १२ ४ +८ १५ उपांत्यपूर्व फेरी\nअमेरिका ५ ४ ० १ १४ ५ +९ १२\nऑस्ट्रेलिया ५ ३ ० २ ११ ५ +६ ९\nआर्जेन्टिना ५ २ ० ३ १२ ६ +६ ६\nजपान ५ ० १ ४ ३ १६ -१३ १\nभारत ५ ० १ ४ ३ १९ +१६ १\nपात्रता निकष:१) गुण २) गोल फरक ३) केलेले गोल ४) परस्परविरूद्ध निकाल\nपंच: केली सिमोर (ऑ)\nपंच: चिको सोमा (ज)\nपंच: सोल्डॅड इपारागुइरे (अर्जेंटिना)\nपंच: मेलिसा ट्रिव्हिक (ऑ)\nपंच: चिको सोमा (ज)\n^ \"iaaf.org – टॉप लिस्टस\" (इंग्रजी भाषेत). १८ एप्रिल २०१५ रोजी पाहिले.\n^ \"३०वी ऑलिंपिक स्पर्धा – रियो २०१६ पात्रता निकष\" (PDF). १८ एप्रिल २०१५ रोजी पाहिले.\n^ \"रियो २०१६ - कुस्ती\" (इंग्रजी भाषेत). १९ सप्टेंबर २०१५ रोजी पाहिले.\n^ \"ऑलिम्पिक पात्रता बदल जाहीर\" (इंग्रजी भाषेत). ११ मे २०१६ रोजी पाहिले.\n^ \"भारताला प्रचंड मोठा धक्का: पदकाची आशा असलेल्या बबिता कुमारीची २०१६ रिओ ऑलिम्पिकवारी चुकण्याची शक्यता\" (इंग्रजी भाषेत). ९ जुलै २०१६ रोजी पाहिले.\n^ \"ऑलिंपिक क्रमवारी – पुरूष\".\n^ \"ऑलिंपिक क्रमवारी – महिला\".\n^ \"अनिर्बन लहिरी, शिव चौरसिया, आदिती अशोक रियो ऑलिंपिक गोल्फ मध्ये\" (इंग्रजी भाषेत). ११ जुलै २०१६ रोजी पाहिले.\n^ \"जलतरण विश्व क्रमवारी\" (इंग्रजी भाषेत). १४ मार्च २०१५ रोजी पाहिले.\n^ \"रिओ २०१६– फिना जलतरण पात्रता पद्धत\" (PDF) (इंग्रजी भाषेत). २३ जानेवारी २०१५ रोजी पाहिले.\n^ \"रिओ २०१६ ऑलिंपिकमधील महिला आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स पात्र खेळाडू:अद्ययावत सारणी\". १८ एप्रिल २०१६ रोजी पाहिले.\n^ \"आयजेएफ तर्फे २०१६ रिओ ऑलिंपिकसाठी पात्र ॲथलिट्सची औपचारिक घोषणा\". २४ जून २०१६ रोजी पाहिले.\n^ सिंग कवल, कमलजीत. \"गुरदासपुर ज्युदोका अवतारचा रिओ ऑलिंपिक २०१६ मध्ये प्रवेश\". २३ मे २०१६ रोजी पाहिले.\n^ \"आयटीएफ तर्फे रियो २०१६ ऑलिंपिकसाठी खेळाडू जाहीर\" (इंग्रजी भाषेत). १ जुलै २०१६ रोजी पाहिले.\n^ डी'कुन्हा, झेनिया. \"आयटा गॉट इट राईंट:भारताचे लिएंडर पेस आणि रोहन बोपन्ना रिओ ऑलिम्पिकसाठी सर्वोत्तम का\" (इंग्रजी भाषेत). १४ जून २०१६ रोजी पाहिले.\n^ मार्शल, इयान. \"इंडिया सेक्युअर्स ऑलिंपिक गेम्स प्लेसेस बट सरप्राइज नेम एन रुट टू रिओ दि जानेरो\" (इंग्रजी भाषेत). १४ एप्रिल २०१६ रोजी पाहिले.\n^ \"तिरंदाजी: महिला रिकर्व्ह संघ रियो २०१६ साठी पात्र\". २९ जुलै २०१५ रोजी पाहिले.\n^ \"कोपेनहेगन मध्ये रियो २०१६ च्या स्थानांचे वितरण\". २९ जुलै २०१५ रोजी पाहिले.\n^ \"अंतनू दासचा भारतीय रियो संघात समावेश\". २८ जून २०१६ रोजी पाहिले.\n^ \"राष्ट्रावरून कोटा स्थाने आणि क्रमांक\". www.issf-sports.org/. ३० मे २०१६ रोजी पाहिले.\n^ \"रिओ ऑलिंपिकच्या भारतीय नेमबाजी संघात संजीव राजपूत ऐवजी मानवजित सिंग संधूचा समावेश\". १९ मार्च २०१६ रोजी पाहिले.\n^ सुकुमार, देव. \"ऑलिम्पिक पात्रता तात्पुरती यादी प्रकाशित\". ५ मे २०१६ रोजी पाहिले.\n^ \"चीन मध्ये उझबेकीस्तानला ४ सुवर्ण पदके तर किर्गिझस्तानचा पहिला खेळाडू रिओ २०१६ साठी पात्र\" (इंग्रजी भाषेत). ३ एप्रिल २०१६ रोजी पाहिले.\n^ \"विश्व ऑलिंपिक पात्रता उपांत्यपुर्व फेरीमधील २३ देशांमध्ये हैती, इराक, ताजिकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान\" (इंग्रजी भाषेत). २४ जून २०१६ रोजी पाहिले.\n^ \"भारताचा दत्तू भोकनाळ रिओ ऑलिंपिकसाठी पात्र\". २५ एप्रिल २०१६ रोजी पाहिले.\n^ \"आशियाई खेळ: पाकिस्तानला हरवून भारताला सुवर्ण, रिओ ऑलिंपिकसाठी पात्र\" (इंग्रजी भाषेत). २ ऑक्टोबर २०१४ रोजी पाहिले.\n^ \"सरदार ऐवजी श्रीजेश रिओ संघाचा कर्णधार\" (इंग्रजी भाषेत). १२ जुलै २०१६ रोजी पाहिले.\n^ \"भारतीय महिला हॉकी संघ ऑलिंपिकमध्ये\". २९ ऑगस्ट २०१५ रोजी पाहिले.\nLast edited on २६ एप्रिल २०२०, at १६:१३\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/trssnnaa-ajuunhii-atrpt-bhaag-1/ks1h7k4f", "date_download": "2021-05-14T08:05:06Z", "digest": "sha1:N5FIFIFKB4LU6PYWIKRJJ36G3ANOYACS", "length": 52056, "nlines": 284, "source_domain": "storymirror.com", "title": "तृष्णा - अजूनही अतृप्त भाग १ | Marathi Horror Story | Vrushali Thakur", "raw_content": "\nतृष्णा - अजूनही अतृप्त भाग १\nतृष्णा - अजूनही अतृप्त भाग १\nसकाळच्या कोवळ्या किरणाने तिची खोली उजळून गेली होती. रोज ह्या कोवळ्या किरणांचा आस्वाद घेणारी ती मात्र आज गायब होती. तिल��� शोधण्याच्या नादात उन्हाचा एक कोवळा चुकार कवडसा उगाचच तिच्या मॉडर्न बाथरूमच्या नाजूक काचेतून डोकावला आणि क्षणभर तिथेच स्तब्ध झाला. अस बावनकशी भिजलेलं सौंदर्य जणू तो प्रथमच पाहत होता. पाण्याचे थंडगार ओघळ तिच्या मऊशार नितळ गोऱ्या कायेवरून व घाटदार वळणावरून तिच्या सर्वांगाचा वेध घेण्यासाठी घाईने धावत होते. सर्वच लहान मोठ्या थेंबांची तिच्या सर्वांगाला स्पर्श करण्याची चढाओढ चालू होती. पाण्याच्या थंडगार स्पर्शाने तीच अंग अंग रोमांचित होत होत. ती शीतलता सहन न होऊन घटकेला तीच अंग शहारत होत. तिच्या ओलसर फेसाळल्या केसातून फिरणारी तिची लांबसडक बोट अचानक तिच्या निमुळत्या मानेपाशी थबकली. तिने बोटानेच मानेचा भाग चाचपडला. मानेतून एक सौम्यशी कळ उठली... त्यानेही तिच्या डोळ्यात पाणी आल आणि काल रात्रीचा तिच्या नवऱ्याचा प्रताप तिला आठवला.\nहे काल रात्रीपुरतच मर्यादित नव्हतं. सहा महिन्यापूर्वी तीच लग्न झालं तेव्हापासून तिच्या रात्री ह्या अशाच होत्या. आई वडिलांनी अगदी खूप श्रीमंत आणि चांगल्या घरातील मुलाशी तिचा विवाह करून दिला होता. तिच्या नवऱ्याची स्वतःची कंपनी होती. खूप मोठा बंगला, दिमतीला नोकर चाकर, दाराशी उंची गाड्या सर्वांच्या दृष्टीने सर्व सुख तिच्या पायाशी लोळण घेत होती. परंतु.... ती श्रीमंत नवऱ्याच्या शोकेस मधली बाहुली होती हे कोणाच्या लक्षातच नाही आल कधी. त्याच्या व्यस्त जीवनातील जे काही दोन तास हिच्या वाट्याला येत ते ही त्याला तिच्यासोबत घालवावेसे वाटत नसत. कधी पहावं तेव्हा तो तिच्यापासून अंतर ठेवूनच राहत असे. ती किती आशाभरल्या डोळ्यांनी त्याची प्रतीक्षा करत असे.... तो कधीतरी येऊन जवळ घेईल.. आपल्यावर प्रेम करेल.. पण कसच काय... सगळ स्वप्नच बनून राहील. त्याला वाटेल तेव्हा त्याच्या कामापुरता तो जवळ घेई. त्यानंतर काय घडायचं ते कधीच तिला आठवायच नाही आणि तिला आठवण्याचा प्रयत्नही करायचा नसे. कालही असच काहीस घडल होत. त्याच्याच खुणा आता जखम बनून ठसठसत होत्या. नुसत्या आठवणीनेच तिच्या तोंडून हलका उसासा निघाला.\nआपल्या ओलेत्या अंगाभोवती मऊ टॉवेल लपेटत ती आरशासमोर उभी राहिली. बऱ्याच दिवसांनी आज ती स्वतःला अस न्याहाळत होती. तिची गोरीपान सोनेरी चमक असणारी कांती मागच्या काही महिन्यांत बऱ्यापैकी निस्तेज पडली होती. तिच्या चेहऱ्यावर सदैव विलासणार टवटवीत हास्य कुठल्या कुठे गायब झालय. तिच्या टपोऱ्या तांबूस झक असणाऱ्या डोळ्यातील स्वप्न चक्काचूर झाली होती. तिचे मऊ गुलाबी ओठ सततच्या चाव्याने काळपट पडलेत.... शी.... तिने आपला चेहरा तळव्यांमध्ये झाकला. तिला कधीच स्वतःला अस बघायची इच्छा नव्हती. निदान नव्या नवरीचे नवलाईचे दिवस असताना दिवसेंदिवस उमलायच सोडून तिच्या तारुण्याची पानगळ चालू होती... आरश्याकडे पाठ फिरवत तिने तसच स्वतःला कालच्याच चोळामोळा झालेल्या बेडवर झोकून दिलं... हेच आयुष्य पाहिजे होत का.... लग्नानंतर केवळ वासनापूर्तीच साधन तेवढीच एका बाईची ओळख उरते का.... लग्नानंतर केवळ वासनापूर्तीच साधन तेवढीच एका बाईची ओळख उरते का.... आणि भले तेवढीच ओळख असुदे पण निदान माणुसकी तरी अपेक्षित असतेच ना... बऱ्याच उलटसुलट विचारांत ती गुरफटून गेली... अचानक तिला आठवण झाली त्याची.... तिच्या नजरेसमोर तीच पूर्वायुष्य येताच ती थबकली... तिच्या आठवणीच्या ठेवीतल्या सर्वात मधुर आठवणी होत्या त्या... एखाद्या तरुणीने तारुण्यात प्रवेशताच ज्या गोष्टी केवळ स्वप्नात पाहत समाधान मानावे ते अविट गोडीचे सुख तर तिने आधीच चाखले होते.. तो हलकासा शहारे आणणारा स्पर्श.. ते श्वासात गुंफत जाणारे श्वास.. ती अंगातून लहरणारी बिजली... डोळ्यांना न दिसणाऱ्या त्या शक्तीने तिला सर्व काही दिलं होत... तिच्या तारुण्याचे क्षण न क्षण फुलवले होते. तिच्या शरीराच्या गंधातून ते क्षण दरवळले होते.परंतु तिला सुखावणारी ती शक्ती अमानवी होती म्हणून गुरुजींच्या तंत्रमंत्रच्या शक्तीने तिच्यावर विजय मिळवला होता... तिने ओठ कोपऱ्यात वाकडे केले... म्हणे अमानवी शक्ती वाईट असतात... तिला गुरुजींचा रागच आला होता. हा माणूस येऊन बघा जरा ज्याच्यासोबत लग्नाच्या दावणीला बांधलंय... अस पशूसारखं वागवतो.. त्यापेक्षा ती अदृश्य शक्तीच चांगली होती...\nआज ती खूपच रागात होती. तिला स्वतःच्या अश्या आयुष्याचा राग येत होता. अस तीळ तीळ तुटत जाण्यापेक्षा मरून गेलेल्या चांगलं. तिने आपला डावा हात चाचपडला. मनगटावर तीन वेढ्याचा लाल रंगाचा दोरा होता. त्या पूजेनंतर काही काळासाठी संरक्षण म्हणून गुरुजींनी मंतरलेला धागा तिच्या हातात बांधला होता. परंतु त्या धाग्याकडे पाहून तिच्या जुन्या आठवणी रोजच ताज्या होत.. त्या शक्तीला विसरण्याऐवजी तिच्या आठवणीत ती बऱ्याचदा स्वतःल���च विसरून जाई.. आता अजुन नाही... स्वतःच्या शरीराचा असा छळ तिला अमान्य होता.. तीच घाटदार, सोनेरी झळाळी असलेलं शरीर, ज्याची कोणालाही भुरळ पडावी.... परंतु ते ज्याला लाभलं त्याने धसमुसळेपणाने केवळ वापरावं.. त्या शरीराच्या काही इच्छा असतीलच ना.. त्या तर कित्येक महिने अपूर्णच आहेत... हव्याहव्याशा स्पर्शासाठी ते कधीपासून तडफडतय... तिने पुन्हा उसासा सोडला. तिच्या गरम श्वासाला जोर चढला. काहीतरी ठरवून तिने हातातील दोऱ्याची गाठ खेचली.. अचानक खिडकीची काच वाजल्यासारखी वाटली... तिची खोली थोडीशी अंधारली गेली... एक थंडगार वाऱ्याची झुळूक हळूच तिच्या गालाला स्पर्शून गेली... हे बदल तिच्या ओळखीचे होते.. मिटलेल्या तिच्या ओठांवर किंचित हास्य पसरल.. ती एकेक वेढा सोडवत होती.. आणि तिच्याभोवती थंडगार धुक जमत होत.... तेवढ्याशा थंडीने छोट्याश्या टॉवेलमध्ये कसबस गुंडाळलेला तिचा देह थरथरला... सुटलेला धागा एव्हाना काळा पडला होता... जळल्यासारखा.... तिने तसाच त्याला कोपऱ्यात फेकून दिला आणि तिच्या चेहऱ्यावर हसू अजुनच रुंदावल.. एक जुना परिचित गंध पुन्हा दरवळला... ती सुखावली. तिच्या आतील जाणीवा पुन्हा एकदा बधीर झाल्या. थंडीने गारठून थरथरणाऱ्या तिच्या शरीराला प्रेमाची ऊब हवी होती. तिने आपले डोळे घट्ट मिटून घेतले... तिला ते सगळे क्षण पुन्हा अनुभवायचे होते... त्याच्या स्पर्शाला तिच्या तहानलेल्या शरीराने साद दिली.... त्यांच्यातील टॉवेलचा अडसर कधीच गळून पडला होता. हलक्या मोरपिसासारखा एक स्पर्श तिला अंगभर जाणवत होता. त्याच्या स्पर्शाने तीच यौवन सुखावत होत. अंगभर सुखाचे झरे पाझरू लागले होते. आपल्या अनावृत्त देहाला गोंजारत ती पुन्हा पुन्हा तीच धुंदी अनुभवू लागली.\n\" हे भगवन...\" त्याने खाडकन डोळे उघडले. पद्मासनात असलेलं त्याच बळकट शरीर थरथरू लागल. अचानक समाधी भंग झाल्याने त्याला किंचितशी भोवळ आली. एका हाताने आधार घेत तो मृगजिनावर लवंडला. आता त्याने जे पाहिले होते ते त्याच्या कल्पनेपलीकडे होते. आताच्या काळात अस काही घडेल ह्याची त्याला अपेक्षाच नव्हती... आजकाल माणसचं जास्त भयानक असतात ना..\nओम त्याच नाव.. कला शाखेचा विद्यार्थी आणि ऐतिहासिक व सांस्कृतिक चित्रे रेखाटण्याचा असलेला छंद म्हणून बराच भारत त्याने पिंजून काढला होता.... मागे अशाच कोणत्यातरी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी एखाद्या नवीन विषयाच्या शोधात त्याने कोण्या नव्या गावाची वाट पकडली होती. सोसायटीतील एका आजोबांनी आपल्या बालपणीच्या आजोळच्या गप्पा सांगताना एका गावाच्या संस्कृतीचा उल्लेख केला आणि बाजूनेच घरी जायच्या धांदलीत धावणाऱ्या ओमचे कान टवकारले गेले. गावाचं नाव समजायचा अवकाश... ओमच तर जायचं प्लॅनिंग तयार असत. आई वडिलांच्या हो-नाचा प्रश्नच नव्हता. त्यांना तो प्रश्न विचारण्याएवढा वेळही कधी दिला नाही त्याने. प्रवास चालू झाल्यावर अमुक ठिकाणी जातोय एवढीच सांगायची काय ती तसदी घ्यायचा.. बास्स... तेव्हाही तेच केलं होत त्याने. फरक इतकाच होता की तो अशा एका गावात येऊन पोचला होता की ज्याचं नावसुद्धा गुगल मॅप वर नव्हत. खूप धाडसाने केलेल्या ह्या प्रवासात त्याला नुसती त्या गावाची संस्कृतीच नाही समजली तर त्यावर आधारित चित्राने त्याला कलेच्या दुनियेत वेगळी ओळख निर्माण करून दिली. त्या प्रवासादरम्यान एक अशी चमत्कारिक गोष्ट घडली की कोणा भल्या पुरुषाच्या हातून दैवी उपासनेची दीक्षाही मिळाली. हे सगळं इतकं वेगात घडल की त्याला त्यावर विचार करायची साधी उसंतही मिळाली नव्हती. दीक्षादानाच्या नियमाप्रमाणे त्याला रोज काही वेळ ध्यान करणं आवश्यक होत. दैवी शक्ती बाळगण्यासाठी शरीरासोबत मनही मजबूत लागत. मोह, माया आणि सगळ्या विकारांपासून दूर राहण्यासाठी मनावर संतुलन ठेवण तर अत्यावश्यक असत. आणि मनाची चंचलता केवळ एकाग्र ध्यान दूर करू शकत. त्याच्या साधनेला पूरक ह्या उद्देशाने त्याला हे खास मृगजिन आशीर्वाद म्हणून देण्यात आल होत. काहीतरी वेगळं करून बघुया म्हणून त्यानेही मजेतच दीक्षा घेतली होती. हे ध्यान साधना केवळ मनशांती पलीकडे अजुन काही उपयोगाची नाही अस त्याच ठाम मत होत. पण तरीही योगा म्हणून आपल्या दिवसातील एक तास तो ह्या साधनेला देई.\nपरंतु आज त्याला काहीतरी जाणवलं. नजरेआड काहीतरी भयानक घडतंय व ते सत्य असू शकत ह्या विचारानेच त्याचा थरकाप उडाला. दीक्षा देतेवेळी गुरुजींचे शब्द त्यावेळी नीटसे लक्षात आले नव्हते. पण त्याचे मनपटलावर उमटलेले ठसे त्याला आठवण करू द्यायला पुरेसे होते. काहीतरी विचित्र शब्दांची गुंफण करून एक बिजमंत्र उच्चारला होता जे शब्द त्याने कदाचित कधीच ऐकले नव्हते. दीक्षादानानंतर त्याच्या मनात बऱ्याच प्रश्नांनी गोंधळ माजवला होता. त्याला सगळ्याची उत���तरं हवी होती परंतु ' योग्य वेळी सगळ ज्ञात होईल ' बोलून गुरुजी कुठे गायब झाले त्याला समजलच नाही. तेव्हापासून आजपर्यंत तो नित्यनियमाने साधना करत होता. दर दिवशी साधनेनंतर त्याला काही ना काही आवर्तने जाणवत. कसल्याशा अलौकिक शक्तीची अनुभूती होई आणि त्याच मन प्रसन्नतेने भरून जाई.\nआजच्या साधनेनंतर झालेल्या जाणीवा मात्र अशुभाची चाहूल देत होत्या. त्याला कोणाचीतरी चाहूल लागली होती. धुक्यामध्ये अस्पष्ट वेडावाकडा दिसणारा आकार... जो पसरत पसरत सगळीकडे कब्जा करू पाहत होता... त्याच्या छायेखाली आलेलं सगळच क्षणार्धात उद्ध्वस्त होऊन जात होत... त्या आकाराला ना चेहरा होता ना शरीर... होता तो केवळ धुक्याचा आभास...\n\" अरे जावईबापू कसं काय येणं केलत... ते ही सकाळी..\" घाईने सोफ्यावरील पसारा आवरत तिच्या बाबांनी त्यांच्या जावयासाठी बसायला जागा केली. तो... तिचा नवरा... अनय... सहा महिन्यांआधी तीच आणि अनयच लग्न झालं होत. नेहमी येताना अनय आणि ती एकत्रच यायचे. आज मात्र इतक्या सकाळी आणि घाईने आपल्या जावयाचं एकटच येणं त्यांना अपेक्षित नव्हतं.\n\" बाबा.. बसा जरा बोलायचं होत..\" त्याने बाबांचा हात पकडत त्यांना बळजबरी खाली बसवलं. त्याच्या चेहऱ्यावरचा तणाव पाहून बाबाही काळजीत पडले.\n\" काय झालं.. सगळ ठीक तर आहे ना..\" बाबांनी काळजीने विचारलं. मात्र त्यातही त्यांना आपल्या स्वरातील व्याकुळता लपवता आली नाही.\n\" नाही... \" अनय थोड्या शांतपणे उद्गारला.\n\" काय झालंय.. ती काही चुकीचं वागतेय का...\" बाबा एव्हाना घाबरून गेले होते. आधीच ते जरा घाबरट त्यात नेमकी आई कालच बाहेर गेली होती त्यामुळे बाबांना आधार म्हणून कोणीच नव्हतं आता घरात.\n\" चुकीचं नाही विचित्र...\" अनयलाही कोणत्या शब्दात बोलावं ते कळेना.\n\" म्हणजे..\" बाबांच्या मनात भूतकाळाने मान वर काढायला सुरुवात केली. मनोमन ते तस काही नसू दे म्हणून देवाला विनवणी करत होते.\n\" माहित नाही मी ह्या गोष्टी तुम्हाला सांगणं योग्य आहे की नाही...आमच्या पर्सनल गोष्टी... म्हणजे..\" तो अडखळला.\n\" जे काही असेल ते तुम्ही सगळ नीट सांगा...\" बाबांनी एव्हाना स्वतःच्या मनाची ऐकायची तयारी केली. अनयची अवस्था बघता त्यालाच धीराची जास्त गरज होती.\n\" बाबा माफ करा.. हे सगळं सांगतोय पण नाईलाज आहे माझा..\" त्याचा स्वर हळवा झाला होता. नकळत त्याच्या डोळ्यात आसू दाटले.\n\" तू बोल..\" बाबांनी खांद्यावर थोपट�� त्याला आश्र्वस्त केलं.\n\" लग्न झाल्या दिवसापासून बघतोय.. म्हणजे.. आमच्यात तसे नवरा बायकोसारखे संबंध बनतच नाहीत.. ती खूप चांगली आहे.. एक पत्नी म्हणून सगळी कर्तव्य अचूक बजावते मात्र....\" आपण कोणासमोर बोलतोय हे उमजून शरमेने त्याने मान खाली घातली.\n \" बाबांनीही त्याच्या बोलण्याचा उद्देश समजून दुसरीकडे मान फिरवत प्रश्न विचारला.\n\" मात्र जेव्हाही मी तिच्या जवळ जायचा प्रयत्न करत होतो तेव्हा तीच वागणच बदलून जात होत. अरेंज मॅरेज आहे आणि ती लाजत असेल म्हणून मी ही मनावर घेतल नव्हतं. परंतु नंतर नंतर ती खूपच आक्रमक बनत गेली. कधी वाटायचं ती मला प्रेमाने जवळ बोलावतेय परंतु जवळ गेल्यावर कित्येक वेळा तिने माझ्यावर जबरदस्ती केलीय. आमच्या प्रणयात केवळ प्रचंड शारीरिक सुखाची भूक असते. अगदी आपल्या मानवी शरीराला सोसणार नाही इतकी. त्यात तिच्या अपेक्षाच अश्या काही असतात की... म्हणजे कालचाच प्रसंग आहे तिने इतक्या जोराने चावा घ्यायला लावला... तिच्या अश्या विचित्र वागण्यावरून अस वाटायचं की तिच्या शरीरात कोणी अमानवी शक्ती घुसून हे सगळं करवून घेतेय. खर सांगतोय... दोन तीन वेळेस प्रणयाच्या मधात मी बेशुद्ध पडलोय इतका आवेग असायचा. आजकाल तर घाबरून मी तिला रिस्पॉन्स देणं बंद केलय. पण काल... \" भयाने त्याचे डोळे विस्फारले. त्या रात्री जे काही घडल असेल त्याची झलक त्याच्या डोळ्यात दिसून येत होती.\n\" असं काय घडलं काय...\" बाबांनी घाबरून गळ्यातील रुद्राक्षांची माळ घट्ट पकडली. त्याचे श्वास क्षणासाठी थांबून गेले. कपाळावर आठ्यांची गर्दी झाली.\n\" काल रात्री तिला पाहिल्यावर माझी खात्री पटली... तिचे ते लालभडक डोळे, चेहऱ्यावरचं विचकटलेल हास्य, निर्वस्त्र चमकणार अंग आणि तिच्या नजरेतील माझ्यासाठीचे अनोळखी भाव. \" त्याच्या डोळ्यांसमोर कालच्या रात्रीच तीच रूप उभ राहील. भीतीने त्याच्या माथ्यावर घामाचे थेंब जमले. \" आणि इतक्या दिवसात जे समाधान मी तिला देऊ शकलो नव्हतो ते समाधान तिच्या अंगभर पसरलं होत.. अगदी तृप्त होऊन तिच्याच विश्वात मग्न होती. आणि आजकाल माझ्यावर झडप घालणारी ती चक्क माझ्याकडे ढुंकूनही बघत नव्हती..\"\n\" बाबांनी किंचित जोराने विचारलं.\n\" नेहमीपेक्षा वेगळी होती ती... तीच बोलणं वागणं सगळच बदललं होत... तीच्यालेखी मी तिथे नव्हतोच... कसल्याशा आठवणीत हरवून ती हसत होती, गिरक्या घेत होती, कित्येकदा आरशात न्याहाळत होती... जणू नुकतीच प्रेमात पडली होती...\" बोलता बोलता तो थरथरत होता.\n\" तिच्या हातात दोरा होता का...\" बाबांनी साशंकतेने विचारलं.\n\" दोरा..\" प्रश्नाचा रोख त्याच्या लक्षात आला नव्हता.\n\" तिच्या डाव्या मनगटात लाल दोरा आहे..\" बाबांनी खूण सांगितली.\n\" डाव्या मनगटात...\" आपल्या मेंदूवर जोर देत, काहीतरी विचार करत त्याने स्वतःचे दोन्ही हात न्याहाळले आणि तो जोराने ओरडला.. \" नाही... दोरा नव्हता...\"\n\" घात झाला... परमेश्वरा...\" बाबांच्या डोळ्यात अश्रू तरळले. \" आम्ही तुझ्यापासून एक गोष्ट लपवून ठेवली होती आणि नेमकी...... वाटलं होत संकट टळलय पण...\" पश्चात्तापाने त्यांनी आपला चेहरा तळव्यांमध्ये लपवला.\n\" बाबा.... तिने सांगितले सर्व मला.. म्हणूनच तर तिच्या काळजीपोटी इथे आलोय मी. मला तिच्या प्रेमावर संशय नाहीये.. परंतु जे तिच्यावर गारूड घालून आहे त्याच्यापासून मला तिचा वाचवायचय. मला नाही माहित त्या शक्तीशी कसं लढायच... मागच्या वेळेस ज्यांनी ह्या सगळ्यातून वाचवलेल त्या गुरुजींना भेटूया आपण. ते वाचवतील आपल्याला.. \" अनयच्या डोळ्यात तिच्याबद्दलच प्रेम स्पष्ट दिसून येत होत. तिला वाचवण्याची कळकळ त्याच्या चेहऱ्यावर वाचता येत होती.\n\" हे काय वाढून ठेवलंय समोर....\" बाबांनी गडबडीने कोणाला तरी फोन केला. पलीकडून ' डायल केलेला क्रमांक अस्तित्वात नाही ' ची टोन वाजत होती. हताश होऊन त्यांनी फोन सोफ्यावर फेकला.\n\" काय झालं बाबा... कोणाला कॉल करताय...\" अनयने उत्सुकतेने विचारलं.\n\" गुरुजींना.... पण काही उपयोग नाही त्याचा..\" बाबांच्या थकल्या स्वरांवरून अनय समजून गेला.\n\" का...\" त्याच्या मनात अजूनही आशा होती.\n\" त्या शक्तीसोबतच्या लढ्यात बाबांनी आपली इतक्या वर्षांची तपश्चर्या पणाला लावली होती. सर्वांचा जीव वाचवण्याच्या धडपडीत त्यांनी आपली सारी शक्ती खर्च केली. शेवटचे काही बीज मंत्र उच्चारून त्यांनी आपले शक्तिकवच तिच्याभोवती बांधून ते पुन्हा साधनेसाठी कायमचे निघून गेले. पण....\" बाबांच्या डोळ्यासमोर तो प्रसंग जसा च्या तसा उभा राहिला.\n\" पण....\" अनयच्या मनातील आशा मावळत चालली होती.\n\" जाताना ते मला एकट्यात बोलावून बोलले होते की माझं शक्तीकवच त्या शक्तीपुढे किती काळ तग धरून राहू शकेल माहित नाही. तिने स्वतःहून आवाहन करून आपल्या सर्वस्वाला त्याच्यापुढे वाहून घेतलं होत. त्यामुळे ती शक्ती आण��� तिच्यामध्ये एक प्रकारचे न तुटणारे बंध तयार झाले आहेत. ज्याला कोणीच नष्ट नाही करू शकत. माझ्या बीजमंत्राची शक्ती तिला शारीरिक हानी होण्यापासून वाचवेल. परंतु त्या जर तिच्या मनात अजूनही त्या शक्तिविषयी काही सकारात्मक भावना निर्माण झाल्या तर ती शक्ती पुन्हा कार्यान्वित होऊ शकते. अशा वेळी माझे मंत्र काहीच करू नाही शकत. ती पुन्हा त्या आठवणींत जाणार नाही ह्याची काळजी घ्यायला सांगितलं. चुकूनही त्या आठवणी उगाळू नये म्हणून त्या आठवणींना मनाच्या तळाशी गाडून टाकल. \"\n\" .... आणि नेमक मला सत्य सांगण्याच्या नादात ती पुन्हा त्याच आठवणींच्या गर्तेत गेली.... शिट...\" अचानक झालेल्या खुलाश्याने अनयने कपाळावर हात मारून घेतला. \" अप्रत्यक्षपणे का होईना मीच कारणीभूत आहे तिला पुन्हा त्याच आठवणीत न्यायला.... आपण गुरुजींना भेटूया ना...प्लीज.. ते वाचावतील ना तिला..\" त्याला रडू कोसळलं. त्याच्या डोळ्यात हजारो सश्यांची व्याकुळता भरून आली होती. जिच्यावर जीवापाड प्रेम केलं तिच्या त्रासाला आपणच कारणीभूत आहोत हा गिल्ट त्याच्या मनाला टोचत होता.\n\" जावईबापू... पण आता तिला वाचवायला गुरुजी नाहीत..\" बाबांनी त्याला सत्याची जाणीव करून दिली.\n\" आता काय करायचं.. \" अनयने आशेने बाबांकडे पाहिलं.\n\" मी तरी काय करू पोरा.... हताश बाप आहे मी... आपल्या पोटच्या गोळ्यावरच संकट जाणवूनही त्याच निवारण नाही करू शकत... माझ्यापेक्षा दुर्दैवी दुसरा कोणी बाप नसावा....\" इतका वेळ कणखर असल्याचा मुखवटा बाबांनी आपल्या चेहऱ्यावर चढवला होता तो गळून पडला. दोन्ही दुर्दैवी जीव आपल्या हताशपणावर आसू ढाळण्याशिवाय काहीच करू शकत नव्हते.\nआताही नेहमीप्रमाणे कोणाला काही न सांगता आपली प्रवासी बॅग पाठीवर मारून रात्रीच्या अंधारात ओम बाहेर पडला. अंगात नेहमीची त्याच्या आवडीची ब्लॅक हुडी, ब्लॅक जीन्स आणि त्याने खूप जपलेली ट्रावेलींग ब्लॅक बॅग अशा अवतारात त्याच्या गळ्यातील लॉकेट तेवढं प्रकाशमान होऊन चमकत होत. त्याच्या चालण्याचा वेग इतका होता की बरच अंतर त्याने बघता बघता पार केलं. आतापासून प्रवास चालू केला तर साधारण दोन दिवसांत पोचण्याची शक्यता होती. शहरातून बाहेर पडायला भरपूर गाड्या मिळतील पण त्या गावी पोचण्यासाठी...... खूप प्रवास बाकी होता.....\n\" ओ पाव्हण... हा शेवटचा स्टॉप आहे.. याच्यापुढे तर काही गाडी जात नाही...\" कंडक्टर ��मला जागं करत होता.\n\" धन्यवाद साहेब उठवल्याबद्दल \" कंडक्टरशी हात मिळवत तो खाली उतरला. आपली बॅग सावरत त्याने मनगटावरील घड्याळ तपासल. संध्याकाळचे पाच वाजून गेले होते. इश्चीत स्थळी पोचायला बराच वेळ लागणार होता... झपाझप चालायला हवं... मनाशी विचार करत त्याने कुच केली.\n\" हे येड नक्की कुठं चाललंय...त्या बाजूला रस्ता संपतो...\" कंडक्टरने जरा ओरडतच ड्रायव्हरला विचारलं. शेवटच्या स्टॉपवरून यू टर्न मारून गाडी आल्या दिशेने गेलीच होती तेवढ्यात कंडक्टरने मागे वळून बघितलं. ओम आपल्याच तंद्रीत आणि बऱ्याच वेगात पुढे जात होता.\n\" नवीन तर नसेल ना हा... पण.... जाऊदे आपण आधी पळूया..\" ड्रायव्हरला तिथून निघायची घाई होती.\n\" पण त्याला सांगायला तर पाहिजे ना... तो भुताटकीचा भाग आहे...\" कंडक्टरने काळजीने विचारलं.\n\" तिथे गेल्यावर जिवंत राहिलो तर सांगू ना... \" पुढे काही न बोलता त्याने वेगाने गाडी दामटवली.\nतिथल्या गावकऱ्यांच म्हणणं होत की तो भाग अमानवी शक्तींच्या नियंत्रणाखाली आहे. बरेचसे विचित्र प्रकारही तिथे घडून गेले असल्याने त्या भागात कोणी फिरकायच नाही. एवढंच नाही तर गावात येणाऱ्या बसेसही शेवटच्या स्टॉपवर यायच्या नाहीत. आज ओममुळे त्यांना पुढे यावं लागलं. परंतु अंधार पडायच्या आत घाईने तिथून निघून जाणं भाग होत.\n' भूक ' बळी\n' भूक ' बळी\nत्याच्या सावलीखाली दोन रानकोंबडे गस्त घालत असल्याप्रमाणे फिरत होते. काहीश्या अंतरावर असलेल्या एका धाकट मुंगुसाची बारीक न...\nअंगावर काटा उभा करणारी भयकथा\nमी जोरात किंचाळले तेवढ्यात पुन्हा वीज कडाडली आणि धावत घरात गेले तर तिथे ती आरामखुर्ची तशीच हलत होती.....\nबोलु दे कि जरा तुझ्या लवणाऱ्या पापणीसोबत त्यानी लपवलेली गुपित ऐकायचीत खेळू दे ना लहरणाऱ्या बटांसोबत त्यांच्या गंधात ह...\nआजच्या तारखे शेजारी काळ्या भरीव वर्तुळाकार चिन्हाचा उलगडा त्याला अचानक झाला. आज अमावस्या होती\nएका चित्तथरारक अनुभवाची मांडणी\nलहानपणी ज्या ज्या गोष्टी ऐकल्या होत्या त्या सगळ्या डोळ्यांपुढे येत होत्या. देवाचं नाव घेत चालत होतो. शेवटी घुंगराचा आवाज...\nते बाईचं भूत होतं. इथे अधेमधे दिसते रात्री बारा नंतर\nतापलेला सूर्य सौम्य होऊन समुद्राच्या क्षितिजावर टेकला होता. समुद्रकिनाऱ्यालगत, एका मोडलेल्या होडीच्या लाकडी आवशेषावर, को...\nचित्र आणि जिवंतं माणसांची थरारक कथा\n���िच्या अंगावर काटा आला... तिचा स्पीडोमीटर शंभराच्या आसपास घुटमळत होता.\nसुरवातीपासून खिळवून ठेवणारी, क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी, प्रत्येक वळणागणिक अंगावर रोमांचे उठवणारी अत्यंत प्रत्ययकारी ...\nपोलिस सुद्धा हैराण झाले होते. हे असलं दृश्य त्यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात कधी पाहिलं नसावं.\nवो आ गयी है...\nदुसऱ्या दिवशी सुधीरने सुट्टी घेतली व सिमाला ह्यापुढे हॉरर सिनेमे बिलकुल बघू नकोस अशी ताकीद दिली. कालचा प्रसंग आठवून सुधी...\nअंगांगावर शहारे आणणारी भयकथा\nस्पर्शाची स्वप्नाच्या आयुष्यातील वेदना\nत्याचं सर्वांग थरथरूं लागलं. वारेनखाने डोळ्यांच्या कोप-यातूंन पाहिलं, रीम्स्कीचं घाबरणं आणि खुर्चीच्या मागे लागलेली त्या...\nएका चित्तथरारक अनुभवाचा कथाभाग\nती लाल खोली - भाग...\nएका रहस्याच्या शोधाची थरारक कथा भाग 2\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/lalita-salve/", "date_download": "2021-05-14T06:42:02Z", "digest": "sha1:X7S7NUF2JAR6FL43NA5W5WU3Q3H34V46", "length": 2914, "nlines": 81, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "lalita salve Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nगंगेतील मृतदेहावरून बिहार आणि उत्तरप्रदेश आमने-सामने; मृतदेह सीमेवरूनच पाठवले जातायत माघारी\n‘लस तर नाही, मग त्या कॉलर ट्यून का वाजवत आहात’ हायकोर्टाचा केंद्राला सवाल\n‘लव्ह यु जिंदगी’ म्हणणाऱ्या ‘त्या’ तरुणीचा अखेर मृत्यू; तब्बल १० दिवस ICU…\nपुणे – 623 रुग्णालयांना 6 हजार रेमडेसिविरचा पुरवठा\n“भारताची स्थिती पाहता शक्य तितक्या लवकर लसीकरण वेगाने करणे गरजेचे”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/nityanand-ray/", "date_download": "2021-05-14T08:35:24Z", "digest": "sha1:U5L6M33HVEDVBJYPVZOCN7BPYIGPO3J7", "length": 2980, "nlines": 81, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "nityanand ray Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nपंतप्रधानांची स्तुती करताना केंद्रीय मंत्र्यांची झाली गोची\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\n“गलती तो उन्हीं से होती है…निकम्मों की ज़िंदगी तो…”\nकेंद्रीय कर्मचार्‍यांना DA मध्ये मोठी वाढ अपेक्षित\nस्पुतनिक लसीची किंमत किती डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजकडून दर जाहीर\nगोव्यात पुन्हा मृत्यूचे थैमान मध्यरात्री ऑक्सिजन संपला; ४ तासांत १३ रुग्णांचा मृत्यू\nतीव्र संताप : हिंदू देवी-देवतांचा अवमान : ‘शार्ली हेब्दो’ नव्या वादात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/party-leader-devendra-fadnavis/", "date_download": "2021-05-14T07:19:26Z", "digest": "sha1:MSVT7GCNDSJUSCBGG56IQSV6AEQ6JETJ", "length": 3129, "nlines": 81, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Party leader Devendra Fadnavis Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nजलयुक्त शिवार घोटाळा प्रकरणात कसून चौकशी सुरु; दोन अधिकारी निलंबित\nप्रभात वृत्तसेवा 5 months ago\n“अहंकार आणि राजकारण विसरून ‘महाराष्ट्र मॉडेल’ लागू करा”; संजय राऊतांचा…\nकरोनाच्या काळातील आरोग्य विम्याचे महत्त्व ध्यानात घ्या\nगंगेतील मृतदेहावरून बिहार आणि उत्तरप्रदेश आमने-सामने; मृतदेह सीमेवरूनच पाठवले जातायत माघारी\n‘लस तर नाही, मग त्या कॉलर ट्यून का वाजवत आहात’ हायकोर्टाचा केंद्राला सवाल\n‘लव्ह यु जिंदगी’ म्हणणाऱ्या ‘त्या’ तरुणीचा अखेर मृत्यू; तब्बल १० दिवस ICU…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%AC-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B2/", "date_download": "2021-05-14T06:54:22Z", "digest": "sha1:BEB3JP6FBCFSXQKTUQUQDYBR3TJEWRY3", "length": 4654, "nlines": 48, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "जॉब पोर्टल Archives - Majha Paper", "raw_content": "\nदावा; जॉब पोर्टलवर 40 दिवसात 69 लाख जणांची नोंदणी, केवळ 7700 लोकांना मिळाला रोजगार\nजुलै महिन्यात पंतप्रधान मोदींनी सरकारी रोजगार पोर्टल लाँच केले होते. हे पोर्टल सुरू झाल्यानंतर अवघ्या 40 दिवसांमध्ये यावर तब्बल 69 …\nदावा; जॉब पोर्टलवर 40 दिवसात 69 लाख जणांची नोंदणी, केवळ 7700 लोकांना मिळाला रोजगार आणखी वाचा\nकेंद्राच्या जॉब पोर्टलवर 1 कोटी बेरोजगारांनी मागितला रोजगार\nकेंद्र सरकारच्या जॉब पोर्टलवर आतापर्यंत 1 कोटींपेक्षा अधिक बेरोजगार युवकांनी नोकरीच्या मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. यातील 67.99 लाख …\nकेंद्राच्या जॉब पोर्टलवर 1 कोटी बेरोजगारांनी मागितला रोजगार आणखी वाचा\nकेंद्र सरकारचे जॉब पोर्टल सुरू होणार\nअर्थ, मुख्य / By शामला देशपांडे\nदिल्ली -नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी केंद्र सरकारने नॅशनल करियर सर्व्हीस जॉब पोर्टल सुरू करण्याचा निर्णय घेतला असून या पोर्टलाचा पहिला टप्पा …\nकेंद्र सरकारचे जॉब पोर्टल सुरू होणार आणखी वाचा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या व��भागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://xn--l1b6a9di5a0j.xn--h2brj9c/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2021-05-14T07:56:21Z", "digest": "sha1:2D7M3HTM6YWBSWEO7APUVEXFVVITEH6H", "length": 2815, "nlines": 45, "source_domain": "xn--l1b6a9di5a0j.xn--h2brj9c", "title": "जार | अमरकोश - भारत का शब्दकोश", "raw_content": "\nमराठी शब्दकोषातील जार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.\n१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती\nअर्थ : परस्त्रीशी संबंध ठेवणारा.\nउदाहरणे : राणीचा एक जार होता.\n२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती\nअर्थ : प्राचीन काळातील रूसचा राजा किंवा शासक.\nउदाहरणे : जारने १९१७ पर्यंत रूसवर राज्य केले.\nप्राचीन समय में रूस का राजा या शासक\n१९१७ तक रूस में ज़ारों का शासन था\nस्वतःच्या पोषणासाठी एखाद्या जिवंत पेशीवर अवलंबून राहणारा असा अतिसूक्ष्म जीव.\nहिदूंच्या कालगणनेतील बारा महिन्यांपैकी पहिला महिना.\nहोळीच्या वेळी नाचणार्‍या मुलींनी म्हटलेली कृष्णाची गाणी.\nसोळाव्या शतकातील एक मराठी राजा.\nकपाशीच्या फळातील तंतुमय पांढरा पदार्थ.\nअसूरांचा वध करणारी एक देवी.\nचैत्र आणि वैशाख या दोन मासांचा ऋतू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokgatha.page/2020/03/pIk5BN.html", "date_download": "2021-05-14T08:14:01Z", "digest": "sha1:VQ3Q66BBJT4J5C2IUXR2W2333BN6EVFN", "length": 6095, "nlines": 32, "source_domain": "www.lokgatha.page", "title": "ट्रॅफिक तणाव-मुक्त ठाणे भाजपाचे लोक अभियान", "raw_content": "\nट्रॅफिक तणाव-मुक्त ठाणे भाजपाचे लोक अभियान\nकळवा नाका येथे ठाणे शहरातील वाढती वाहतूककोंडी लक्षात घेऊन, भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, खासदार डॉ. विनयजी सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ट्रॅफिक तणाव-मुक्त ठाणे लोक अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या अभियानानुसार ठाण्यातील महत्वाच्या 20 ठिकाणी झालेल्या स्वाक्षरी अभियानात हजारो ठाणेकरांनी सहभाग घेऊन वाढत्या ट्रॅफिकविषयीची नाराजी व्यक्त केली. सदरच्या अभियानात श्री.निरंजन डावखरे साहेब (आमदार तथा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष) श्री.मनोहर सुखडरे (सरचिटणीस ठाणे शहर) श्री.हिरोज कपोते (कळवा मंडळ अध्यक्ष) श्री.गणेश भालेकर (सरचिटणीस ठाणे शहर जिल्हा अनु.जाती मोर्चा) श्री.कुणाल पाटील(मुंब्रा मंडळ अध्यक्ष)श्री.निलेश पाटील(ठाणे शहर अध्यक्ष युवा मोर्चा) श्री.संजय पाटील (ठाणे शहर उपाध्यक्ष) हर्षला बुबेरा(अध्यक्षा ठाणे शहर महिला मोर्चा) श्री.चेतन कोळी(अध्यक्ष मच्छीमार संगठना)श्री.ठोसर काका,कन्हयालाल विश्वकर्मा,पुरुषोत्तम पाटील,तेजस चांद्रमोरे,प्रशांत पवार,अमीन मिश्रा,लुक्समिकांत यादव तसेच कळवा मुंब्रातील सर्व युवा कार्यकर्ते पदाधिकारी व महिला आघाडी उपस्थित होते.\nठाणे शहरात येणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर दररोज वाहतूककोंडी होत आहे. ठाणेकरांना दिलासा देण्यासाठी मेट्रो व कोपरी पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत शहरातून जाणारी अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करावी, तसेच भाईंदर-भिवंडी ते उरण आणि उरण ते भिवंडी-भाईंदर वाहतुकीसाठी ठाणे शहराला वगळून पर्यायी माध्यमे आणि मार्ग विकसित करावेत आणि वाहतुकीचा जाच सहन करणाऱ्या ठाणेकरांना मुंबईत जाता-येता भरावा लागणारा टोल पूर्णपणे माफ करावा.\nआदी मागण्या आम्ही भाजपाच्या वतीने केल्या आहेत. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. मिस्ड कॉल देऊनही अभियानात सहभाग व्हा ०८०४५९३६०७७ या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊनही ठाणेकरांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावे.\nसीबीआई ने वाधवान बंधूना महाबळेश्वर येथून घेतले ताब्यात\nकामगार दिनानिमित्ताने कलावंतांचं भावनिक आवाहन\nकोरोना प्रसंगी गरीबांसाठी धावुन आली खाकी वर्दीतील देवमाणसं\nसंस्कारक्षम शिवसैनिकांनी जपला शिवसेनाप्रमुखांचा सामाजिक कार्याचा वसा\nहोळी रे होळी गावठाण, कोळीवाड्यातील भूमिपुत्रांना मिळणार कधी शाश्वत विकासाची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2021/04/blog-post_825.html", "date_download": "2021-05-14T06:15:33Z", "digest": "sha1:ZDZJKZLHIKF2PVB22YWUM3VDP46NTJ2S", "length": 24075, "nlines": 307, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "रॅपिड अँटिजन किट तातडीने उपलब्ध करुन द्या :स्नेहलताताई कोल्हे | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nरॅपिड अँटिजन किट तातडीने उपलब्ध करुन द्या :स्नेहलताताई कोल्हे\nकोपरगाव शहर प्रतिनिधी - कोरोना सारख्या वैश्विक महामारीमुळे जगासह, देश ठप्प झाला असुन राज्यातील जनजीवनही पूर्णपणे विस्कळीत झालेले...\nकोपरगाव शहर प्रतिनिधी - कोरोना सारख्या वैश्विक महामारीमुळे जगासह, देश ठप्प झाला असुन राज्य���तील जनजीवनही पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. कोपरगाव मतदारसंघात या दुसर्या लाटेत रुग्णांची संख्या मोठयाप्रमाणात वाढलेली आहे. याच परिस्थितीत रूग्णांना आॅक्सीजन, रेमडिसिव्हर इंजेक्शन तसेच बेड देखील उपलब्ध होत नाही, यापाठोपाठ आत्ता रॅपिड अँटिजन किट गेली तीन दिवसांपासुन उपलब्ध नाही त्याचाही तुटवडा निर्माण झाल्याने शहर व ग्रामीण भागातील तपासणीसाठी आलेल्या नागरिकांना विनातपासणी माघारी जावे लागत आहेत, त्यात काही नागरिकांना लक्षणे असतांना देखील आपण सुरक्षीत असल्याचे गृहीत धरुन नागरिक बिनधास्त वावरत आहे रुग्ण संख्येत वाढू नये याकरिता रॅपीड अॅटिजन किट तातडीने उपलब्ध व्हावे यासाठी पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्याकडे कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार, भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशसचिव सौ. स्नेहलता बिपीनदादा कोल्हे यांनी लेखीपत्राव्दारे मागणी केली आहे.\nकोपरगांव मतदारसंघात अशीच परिस्थिती राहते की काय असे देखील आत्ता वाटायला लागले आहेत. सरकारने बंधनकारक केलेल्या चाचण्यांमुळे आता टेस्टींग सेंटर वर रांगांच रांगा दिसत आहेत त्यातच कोरोना टेस्ट किटचा ही तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांना माघारी जावे लागत असल्याने आपण कोरोना बाधित रुग्ण आहेत किंवा नाही हे कळणार कसे असे देखील आत्ता वाटायला लागले आहेत. सरकारने बंधनकारक केलेल्या चाचण्यांमुळे आता टेस्टींग सेंटर वर रांगांच रांगा दिसत आहेत त्यातच कोरोना टेस्ट किटचा ही तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांना माघारी जावे लागत असल्याने आपण कोरोना बाधित रुग्ण आहेत किंवा नाही हे कळणार कसे . नागरिकांचे वेळेतच तपासणी होणे देखील गरजेचे आहे. राज्य सरकार ने कोरोना कालावधीत योग्य ते नियोजन न केल्याने महाराष्ट्रात ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वैद्यकीय विभागाला कोरोना संदर्भात लागणारे साहित्य, औषधांचे वेळेतच नियोजन राज्य सरकारने केले असते ही परिस्थिती निर्माण झाली नसती. तुटवडा झाल्यावर जागी होणारे हे सरकार जनतेचे काय कामाचे . नागरिकांचे वेळेतच तपासणी होणे देखील गरजेचे आहे. राज्य सरकार ने कोरोना कालावधीत योग्य ते नियोजन न केल्याने महाराष्ट्रात ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वैद्यकीय विभागाला कोरोना संदर्भात लागणारे साहित्य, औषधांचे वेळेतच नियोजन राज्य सरकारने केले असते ही परिस्थिती निर्माण झाली नसती. तुटवडा झाल्यावर जागी होणारे हे सरकार जनतेचे काय कामाचे . कामाला जाण्यासाठी, बाहेरगांवी प्रवास करणार्यांची संख्या जास्त असल्याने तपासणी केंद्रावर गर्दीचे प्रमाण मोठे असल्याने प्रशासनावर ताण पडत आहे. सरकारने आता अॅटीजेन चाचणीला परवानगी दिली तरी मुळातच चाचण्यांचा हा अट्टाहास का . कामाला जाण्यासाठी, बाहेरगांवी प्रवास करणार्यांची संख्या जास्त असल्याने तपासणी केंद्रावर गर्दीचे प्रमाण मोठे असल्याने प्रशासनावर ताण पडत आहे. सरकारने आता अॅटीजेन चाचणीला परवानगी दिली तरी मुळातच चाचण्यांचा हा अट्टाहास का असा सवाल आता नागरिकांमधुन विचारला जात आहे. आता सरकारने नवा आदेश काढत आरटीपीसीआर ऐवजी अॅंटीजेन चाचण्या केलेल्याही चालतील असं सांगितलं आहे मात्र या गरजु - लक्षण असणार्या नागरिकांना प्रथम चाचणीला प्राधान्य मिळेल असे धोरण का ठरवले जात नाही. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी नागरिकांनीच आपली व आपल्या कुटुंबातील सदस्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. प्रशासनाने घालुन दिलेल्या नियमांचे पालन करावे. कोरोना कालावधीत राज्य सरकार नियोजन करण्यात अपयशी ठरल्यामुळेच स्थानिक पातळीवरील वैद्यकीय अधिकारी, महसुल , नगपरिषद, पोलीस अधिकारी राञ न दिवस एक करुन आपआपल्या पातळीवर नियोजन करत कोरोनाशी लढाई करुन नागरिकांना संरक्षण देण्याचे काम करत आहे. नागरिकांची देखील प्रशासनाला मदत करण्याची मोठी जवाबदारी असुन प्रशासनाला जास्तीत जास्त सहकार्य करावे असे आवाहन सौ. कोल्हे यांनी केले आहे.\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअनावश्यक गर्दी नियंत्रणासाठी कोपरगाव प्रशासन उतरले रस्त्यावर\nकोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव शहरात महसूल, पोलिस आणि कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी संयुक्तपणे खरेदी विक्री केंद्रावर...\nदहेगाव(बोलका)प्राथमिक केंद्रात सोशल डिस्टंसिंगचा नियम धाब्यावर ;पोलिस मोबाईल बघण्यात व्यस्त\nकोपरगाव प्रतिनिधी-सध्या कोरोनाने घातलेले थैमान बेडची अनुपलब्धता,अॉक्सीजन आणि रेमडेसिवीर अभावी प्राणास मुकलेली माणसे आणि आरोग्य व...\nराजस्थानी व्यापार्‍याच्या पाटण तालुक्यातील घरावर दहशतवाद विरोधी पथकाचा छापा; 103 किलो स्फोटके जप्त\nसातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्हा दहशतवाद विरोधी पथ���ाने बुधवारी रात्री आठच्या सुमारास गोविंदसिंह बाळुसिंग राजपूत (वय 45, सध्या रा. तारळे) य...\nलॉकडाउनमुळे गटई कामगारांवर उपासमारीची पाळीअनेकांनी कुटुंबासह संपवले आयुष्य: तरीही आमचे लोकप्रतिनिधी भाजतायत राजकीय पोळी\nबुलडाणा:पुरुषोत्तम बोर्डे : गटई कामगारांचे हातावरचे पोट आहे. मी सुद्धा एका गटई कामगाराचा मुलगा आहे,मी स्वतः गटई कामगार बांधवां...\nरुग्णसेवेत कमतरता आढळल्यास गय केली जाणार नाही -आमदार आशुतोष काळे\nकोपरगाव प्रतिनिधी :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची दाहकता मोठी असून दररोज शेकडो कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृ���्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nलोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: रॅपिड अँटिजन किट तातडीने उपलब्ध करुन द्या :स्नेहलताताई कोल्हे\nरॅपिड अँटिजन किट तातडीने उपलब्ध करुन द्या :स्नेहलताताई कोल्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://lokvruttant.com/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A1-%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2021-05-14T07:17:42Z", "digest": "sha1:UW3PT4ZMMYKJDI2INPKP6A7R623QIKUC", "length": 12845, "nlines": 58, "source_domain": "lokvruttant.com", "title": "ग्लोबल कोविड हॉस्पिटलचा बोजवारा;३० टक्के कर्मचारी, युनानी डॉक्टरांची भरतीभाजपाचे गटनेते मनोहर डुंबरे यांचा आरोप – Lokvruttant", "raw_content": "\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nग्लोबल कोविड हॉस्पिटलचा बोजवारा;३० टक्के कर्मचारी, युनानी डॉक्टरांची भरतीभाजपाचे गटनेते मनोहर डुंबरे यांचा आरोप\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम April 17, 2021\nठाणे : महापालिकेतर्फे चालविण्यात येणाऱ्या ग्लोबल कोविड हॉस्पिटलमधील कारभाराचा बोजवारा उडाला आहे. ग्लोबल हॉस्पिटलमध्ये कंत्राटदाराकडून क्षमतेपेक्षा अवघ्���ा ३० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती असल्याचे खात्रीलायक सूत्रांवरून समजते. तर चक्क कर्नाटकातील एका विशिष्ट महाविद्यालयात उत्तीर्ण युनानी डॉक्टरांकडून रुग्णांवर उपचार केले जात आहेत, असा धक्कादायक आरोप भाजपाचे महापालिकेतील गटनेते मनोहर डुंबरे यांनी आज येथे केला. त्याचबरोबर शहरातील रुग्णांचे प्राण वाचविण्यााठी खासगी हॉस्पिटलमधील रुग्णांनाही ग्लोबलमध्ये दाखल करून खासगी डॉक्टरांनी सेवा द्यावी, असे आवाहन श्री. डुंबरे यांनी केले आहे.\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ठाणेकरांना बेड उपलब्ध न होण्याबरोबरच अत्यवस्थ स्थितीतील रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध होत नाही. तर महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून हट्टाने तयार करून घेतलेली व्होल्टास, बुश आदी हॉस्पिटले धूळ खात पडून आहेत. तर कळव्यातील भूमिपूत्र व कौसा येथील रुग्णालय सुरू करता आलेले नाही. या पार्श्वभूमीवर भाजपाचे गटनेते मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नगरसेवक मिलिंद पाटणकर, नारायण पवार यांनी ग्लोबल कोविड हॉस्पिटलला भेट दिली. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.\nग्लोबल कोविड हॉस्पिटलची क्षमता १०२४ रुग्णांची आहे. या रुग्णालयात २४ तासांसाठी डॉक्टर, नर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. मात्र, केवळ ३० टक्के कर्मचाऱ्यांचीच नियुक्ती करण्यात आली. डॉक्टरांची संख्याही कमी आहे. त्यात एमबीबीएस, बीएएमएस डॉक्टरांऐवजी चक्क युनानी पदवीधारक डॉक्टर कार्यरत आहेत. ते कर्नाटकातील एका विशिष्ट महाविद्यालयातील असल्याचा आरोप श्री. डुंबरे यांनी केला. डॉक्टरांबरोबरच नर्स, वॉर्डबॉय आदी कर्मचाऱ्यांची संख्याही कमी आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. अनेक रुग्णांना वेळेवर उपचारही मिळत नसावेत, अशी भीती श्री. डुंबरे यांनी व्यक्त केली.\nग्लोबल हॉस्पिटलमध्ये सुमारे ९०० ते एक हजार नागरिकांना दररोज कोरोनाची लस दिली जात आहे. या ठिकाणीही कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जात असल्यामुळे, हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे, याकडे श्री. डुंबरे यांनी लक्ष वेधले. या ठिकाणाऐवजी शहरातील विविध भागातील केंद्रांवरच लसीकरण केल्यास हॉस्पिटलवरील ताण कमी होईल. त्याचबरोबर लसीकरणासाठी येणाऱ्या वृद्ध नागरिकांना संसर्गाचा धोकाही टाळता येईल, असे श्री. डुंबरे यांनी सांगितले.\nग्लोबल क��विड हॉस्पिटलसह महापालिकेच्या अन्य हॉस्पिटलमध्ये मनुष्यबळ पुरविण्यासाठी एका कंपनीला कंत्राट देण्यात आले. मात्र, या कंपनीची मनुष्यबळ पुरविण्याची क्षमता नाही. त्यामुळे कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणीही श्री. डुंबरे यांनी केली.\nखासगी डॉक्टरांचे सहकार्य अपेक्षित\nशहरातील खासगी हॉस्पिटलला ऑक्सिजनअभावी गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे काही खासगी हॉस्पिटलमधील रुग्णांना केवळ ऑक्सिजनसाठी ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागत आहे. त्यामुळे खासगी डॉक्टरांनी ग्लोबल हॉस्पिटलमध्ये सेवा देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन श्री. मनोहर डुंबरे यांनी केले.\nपंतप्रधान मोदींची आज रात्री ८ वाजता वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक\nशिक्षकांना विमा संरक्षण द्या; योग्य सुविधा पुरवाआ. संजय केळकर आणि शिक्षक परिषदेची मागणी\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंद्रपूर जम्मू-काश्मीर जळगाव ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी दिल्ली नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पनवेल पश्चिम महाराष्ट्र पालघर पुणे प्रतिमा बीड भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रायगड वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokgatha.page/2020/04/19-FaKXGa.html", "date_download": "2021-05-14T06:47:51Z", "digest": "sha1:6BOSY5DEHZ66OOTMWAAMLNFDR2VFIE2L", "length": 10223, "nlines": 37, "source_domain": "www.lokgatha.page", "title": "कोव्हीड 19 बाधित व नॉन कोव्हीड उपचारासाठी स्वतंत्र रुगणालये घोषित, मिक्सिंगमुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे मह��पालिका आयुक्त विजय सिंघल यांचे आवाहन", "raw_content": "\nकोव्हीड 19 बाधित व नॉन कोव्हीड उपचारासाठी स्वतंत्र रुगणालये घोषित, मिक्सिंगमुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांचे आवाहन\nठाणे : कोव्हीड 19 चा वाढता फैलाव लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सर्वत्र संचारबंदी लागू आहे. कोरोनाबाधित रुग्णांमुळे इतर व्यक्तींना संसर्ग होऊ नये या दृष्टीकोनातून महापालिकेच्या माध्यमातून काही रुग्णालये कोव्हीड 19 च्या उपचाराकरीता निश्चीत करण्यात आलेली आहेत. तसेच या रुग्णालयामध्ये कोरोना बाधित रुग्ण व संशयित रुग्ण अशी वर्गवारी करुन यानुसारच नागरिकांनी उपचारासाठी गेल्यास इतर नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही. तसेच रुगणालये कोव्हीड व नॉन कोव्हीड रुग्णांसाठी स्वतंत्र घोषीत करुन दिली आहेत, या दृष्टीने नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन ठाणे पालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांनी केले आहे.\nठाणे महापालिका कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता या रुग्णांवर तातडीने उपचार करता यावेत यासाठी महापालिकेने ठाण्यातील रुग्णालये घोषीत करुन त्या ठिकाणी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत.\n50 वर्षापेक्षा कमी वय असलेले, माईल्ड कॅटेगरीमधील Asymptomatic आणि Co-morbid नसलेले पॉझिटिव्ह रुग्ण यांनी 1) भाईंदरपाडा – डी विंग, 2) सफायर हॉस्पीटल, खारेगांव कळवा, 3) हॉटेल लेरिडा आणि 4) हॉटेल जिंजर येथे तर सिम्टोमॅटीक/क्रिटीकल पॉझिटिव्ह रुग्णांसाठी यांनी 1) सिव्हील हॉस्पीटल, ठाणे, 2) होरायझन प्राईम, पातलीपाडा, ठाणे, 3) कौशल्य हॉस्पीटल, पाचपाखाडी, 4) वेदांत हॉस्पीटल, घोडबंदर रोड येथे तर कोव्हीड सदृश्य संशयित रुग्ण यांनी बेथनी हॉस्पीटल येथे उपचारासाठी संपर्क साधावा.\nफिव्हर ओपीडी रुग्णालये :\nतसेच नियमित सर्दी, ताप, खोकला, श्वसनाचा त्रास या आजारांच्या निदानासाठी महापालिकेने विभागवार आरोग्य केंद्राची फिव्हर ओपीडी घोषीत केली आहेत. तरी सर्दी, ताप, खोकला, श्वसनाचा त्रास आदी कोव्हीड सदृश्य लक्षणे असलेल्या नागरिकांनी 1) कौसा आरोग्य केंद्र, ठामपा, ठाणे, 2) दिवा, ठामपा, ठाणे, 3) शिळ आरोग्य केंद्र, 4) कळवा आरोग्य केंद्र, 5) उथळसर आरोग्य केंद्र, 6) किसननगर आरोग्य केंद्र, 7) मानपाडा आरोग्य केंद्र, 8) नौपाडा आरोग्य ���ेंद्र, 9) वर्तकनगर आरोग्य केंद्र, 10) काजूवाडी आरोग्य केंद्र, 11) कोपरी आरोग्य केंद्र, 12) रोझा गार्डनिया आरोग्य केंद्र, 13) गांधीनगर आरोग्य केंद्र, 14) लोकमान्य आरोग्य केंद्र, 15) आतकोनेश्वर आरोग्य केंद्र 16) कामगार कल्याण केंद्र, 17) लोकमान्यनगर समाज मंदीर 18) शास्त्रीनगर आरोग्य केंद्र, 19) ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 49/93 रेतीबंदर 1, 20) ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 77/124 मुंब्रादेवी रोड, 21) ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 75/76/118,मुंब्रा मार्केट, 22) ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 123/78,अचानकनगर, 23) ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 31/117/109/14/104/96/99/108,शिम्ला पार्क, 24) ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 13, शिम्ला पार्क 25) हनुमान मंदीर कौसा, जुनागाव येथे संपर्क साधावा तसेच या व्यतिरिक्त ठाण्यातील 26) बेथनी हॉस्पीटल (नवीन इमारत), 27) बिलाल हॉस्पीटल, 28) मेट्रो हॉस्पीटल, 29) परम हॉस्पीटल, 30) रेहमानिया हॉस्पीटल या ठिकाणी फिव्हरसाठी स्क्रिनिंग व उपचारासाठी विशेष व्यवस्था केली आहे.\nनॉन कोव्हीड रुग्णालये :\nतसेच कोव्हीड 19 आजार वगळून अन्य इतर नॉन कोव्हीड आजारांसाठी ज्युपिटर, हॉस्पीटल, जितो हॉस्‌पीटल, गोडबोले हॉस्पीटल, भागवत हॉस्पीटल, टायटन हॉस्पीटल, ऑस्कर हॉस्पीटल, मेट्रो हॉस्पीटल, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय (मनपा) व इतर रुग्णालयांशी संपर्क साधावा. या शिवाय अधिक माहितीसाठी ठाणे महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाच्या 1800222108 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.\nसीबीआई ने वाधवान बंधूना महाबळेश्वर येथून घेतले ताब्यात\nकामगार दिनानिमित्ताने कलावंतांचं भावनिक आवाहन\nकोरोना प्रसंगी गरीबांसाठी धावुन आली खाकी वर्दीतील देवमाणसं\nसंस्कारक्षम शिवसैनिकांनी जपला शिवसेनाप्रमुखांचा सामाजिक कार्याचा वसा\nहोळी रे होळी गावठाण, कोळीवाड्यातील भूमिपुत्रांना मिळणार कधी शाश्वत विकासाची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokgatha.page/2020/04/UEjiff.html", "date_download": "2021-05-14T08:08:02Z", "digest": "sha1:KTVGICI7JTPJXTXFLKJK5QC7RXAPMFLG", "length": 4086, "nlines": 35, "source_domain": "www.lokgatha.page", "title": "संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई", "raw_content": "\nसंचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई\nसंचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी दीड हजार वाहने जप्त,तेराशे नागरिकांना बजावल्या नोटिसा, तर चारशे जणांवर गुन्हे दाखल\nपुणे : देशासह राज्यात सध्या लॉक��ाऊन आहे.त्यामुळे विनाकारण बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई केली जात आहे.\nयाबाबत पुणे पोलिसांनी आतापर्यंत संचारबंदी आदेश भंग केल्याप्रकणी ३८२ नागरिकांवर गुन्हे दाखल केले आहेत.\nविनाकारण घराबाहेर पडल्याप्रकरणी १२८७ नागरिकांना नोटिसा बजावल्या आहेत.तर जे नागरिक बाहेर पडले आहेत. त्यांची १५१६ वाहने जप्त केली आहेत.\nपुण्यातील स्वारगेट चौकात जे विनाकारण नागरिक बाहेर फिरत आहेत.त्या नागरिकांच्या वाहने ठेवून घेऊन त्यांना घरी पाठवले जात आहे.नाही तर बसवून एक दोन तास बसून ठेवलं जात आहे.\nकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लोकांनी काळजी घ्यायला हवी.तसेच या दरम्यान गुन्हे दाखल झाले तर भविष्यात याचा परिणाम गुन्हा दाखल होणाऱ्या नागरिकांना भोगावा लागणार आहे.त्यामुळे तुम्ही विनाकारण लॉकडाउन काळात बाहेर फिरला तर पोलीस कारवाई करणार आहेत.\nसीबीआई ने वाधवान बंधूना महाबळेश्वर येथून घेतले ताब्यात\nकामगार दिनानिमित्ताने कलावंतांचं भावनिक आवाहन\nकोरोना प्रसंगी गरीबांसाठी धावुन आली खाकी वर्दीतील देवमाणसं\nसंस्कारक्षम शिवसैनिकांनी जपला शिवसेनाप्रमुखांचा सामाजिक कार्याचा वसा\nहोळी रे होळी गावठाण, कोळीवाड्यातील भूमिपुत्रांना मिळणार कधी शाश्वत विकासाची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudarshannews.in/MSMS_Nitinji_Gadkari_news-10122-newsdetails.aspx", "date_download": "2021-05-14T07:53:06Z", "digest": "sha1:Y4BZ4N4DBL3JZWXWEVXZGZKQLBZ3EJBX", "length": 13220, "nlines": 127, "source_domain": "www.sudarshannews.in", "title": "थॅलेसेमिया व सिकलसेलच्या निर्मूलनासाठी संशोधन करून लस निर्माण व्हावी ना. गडकरी", "raw_content": "\nसुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे\nथॅलेसेमिया व सिकलसेलच्या निर्मूलनासाठी संशोधन करून लस निर्माण व्हावी : ना. गडकरी\nथॅलेसेमिया व सिकलसेलच्या निर्मूलनासाठी संशोधन करून लस निर्माण व्हावी : ना. गडकरी रक्तदात्यांनी या रुग्णांसाठी रक्तदान करावे थॅलेसेमिया व सिकलसेलच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन\nथॅलेसेमिया व सिकलसेल हा गंभीर आजार आहे. देशात अन्य अनेक आजारांसाठी लस निर्माण झाली. पण या रुग्णांसाठी अजूनही लस निर्माण होऊ शकली नाही. थॅलेसेमिया आणि सिकलसेल निर्मूलनासाठ़ी संशोधन करून लस निर्माण व्हावी. तसेच रक्तदात्यांनी या रुग्णांसाठी उत्स्फूर्तपणे रक्तदान करावे, असे कळकळीचे आवाहन केंद्रीय ��ाष्ट्रीय महामार्ग वाहतूक व परिवहन तसेच एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.\nथॅलेसेमिया व सिकलसेलच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करताना ना. गडकरी बोलत होते. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हा कार्यक्रम झाला असून यावेळी डॉ. विकी रुघवानी, डॉ. विनिता श्रीवास्तव, डॉ. केंद्रे, डॉ. जैन, डॉ. अरोरा व तेजस्विनी उमाळे उपस्थित होते. पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये या रुग्णांची संख्या वाढली ही चिंतेची बाब असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- थॅलेसेमिया व सिकलसेलच्या रुग्णांसाठी राष्ट्रीय स्तरावर ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करण्याची आवश्यकता होती. या दोन्ही रोगांचे देशात सुमारे 5 कोटी रुग्ण आहेत. ही अत्यंत गंभीर बाब आहे. विकसित नसलेल्या मागास भागात ही संख्या अधिक असल्याचे आढळते.\nसिकलसेलसाठीही ब्लड बँक असावी आणि रक्तदात्यांनी या रुग्णांसाठी उत्स्फूर्तपणे रक्तदान करावे, असे आवाहन करताना ना. गडकरी म्हणाले- पंतप्रधान आयुष्यमान योजनेत ‘बोनमॅरो ट्रान्सप्लांटेशन’चा समावेश करता येईल काय, गरीब रुग्णांना ही सवलत देता येईल काय याचा विचार करावा लागेल. तसेच थॅलेसेमिया व सिकलसेलच्या रुग्णांसाठी असलेल्या हॉस्पिटलची संख्या अत्यंत कमी असून या हॉस्पिटलची संख्या वाढेल काय, या रुग्णांच्या औषधांसाठी येणारा खर्च कमी करता येईल, यादृष्टीने विचार करावा लागणार आहे. शासनाची मदत मिळेल अशी योजना तयार करून शासनाकडे सादर करता येईल. या क्षेत्रात काम करणारे डॉक्टर सामाजिक संवेदनशीलतेचा परिचय देतातच आहेत. पण समाजाप्रती आपण काही देणे लागतो याचा विचार प्रत्येकाने करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.\nअनुवंशिकतेने हा रोग होऊ नये यासाठी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- देशातील सर्व शासकीय हॉस्पिटलमध्ये या रोगाच्या रुग्णांना औषध नि:शुल्क मिळाले पाहिजे, त्या दिशेने प्रयत्न करावे लागणार आहेत. मागास भागातील लोकप्रतिनिधीच्या निधीचा उपयोग या रुग्णांच्या कल्याणासाठी करता येईल काय तसेच मागास भागात या रुग्णांवर उपचार करणारे हॉस्पिटल तयार झाले तर 40 टक्के ‘व्हायब्लिटी गॅप’चा विचार करता येईल, याकडेही ना. गडकरी यांनी लक्ष वेधले.\nहम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं जिसके कारण विरोधी और देश द्रोही ता��त हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें\nताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प\nचित्रकूट जेल में शूटआउट.. गैंगस्टर मुकीम काला समेत 3 की मौत\nचित्रकूट जेल में शूटआउट.. गैंगस्टर मुकीम काला समेत 3 की मौत\n६०० मीटर अंतरावरील कृषी पंप जोडणीलाही आता मिळणार प्राधान्य\nतारापुर को प्राणवायु का उपहार देने के लिए उद्योग मंत्री को धन्यवाद - जयराम विप्लव\nमराठा आरक्षण केंद्र सरकारच्या फेरविचार याचिके वर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले पहा..\nमराठा आरक्षणाबाबत केंद्राकडून दाखल पुनर्विचार याचिकेचे स्वागत\nमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ दापोलीतील रिसॉर्टच्या चौकशीसाठी दिल्लीहून पथक येणार, सोमय्यांचा दावा\nमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ दापोलीतील रिसॉर्टच्या चौकशीसाठी दिल्लीहून पथक येणार, सोमय्यांचा दावा\nशामली में कोरोना संक्रमण को रोकने के लिए हवा के शुद्धिकरण के लिए हवन-यज्ञ\nपुलिस अधीक्षक द्वारा डायल 112 पीआरवी कर्मियों के साथ की गई गोष्ठी\nचित्रकूट जेल में शूटआउट.. गैंगस्टर मुकीम काला समेत 3 की मौत\nन्यायपालिका के \"अ न्याय\" के 33 साल...1988 में हुआ गैंगरेप, 2021 में मिली सजा..\nUP: सुल्तानपुर में शुरू होगा 27 करोड़ की लागत से बना 100 बेड वाला हॉस्पिटल\nTRAI ने जारी किए फरवरी के आंकड़े, जानिए किस कंपनी ने जोड़े सबसे ज्यादा ग्राहक\nकोरोना: दिल्‍ली में आए 13,287 नए केस, यूपी में आए 17,775\nनेपाल: विश्वास मत हारने के तीन दिन बाद केपी ओली फिर प्रधानमंत्री नियुक्त\nशुभेंदु अधिकारी बने पश्चिम बंगाल विधानसभा में प्रतिपक्ष के नेता\nआईसीसी की सालाना अपडेट में टीम इंडिया नंबर 1, न्यूजीलैंड दूसरे स्थान पर\nकोविशील्ड की डोज के बीच अंतराल बढ़ाने को मिली मंजूरी, अब 12-16 हफ्ते में लगेगी वैक्सीन की दूसरी खुराक\nकॉपीराइट © 2020 सुदर्शन न्यूज | सभी अधिकार सुरक्षित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%A7-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5/5f6620a464ea5fe3bdabaf31?language=mr", "date_download": "2021-05-14T07:41:33Z", "digest": "sha1:CK6NKLMDC3IJBICAI3VDJ4HC2RXQLR2V", "length": 4902, "nlines": 73, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - जनावरांच्या दूध वाढीसाठी पशुआहाराचे महत्व - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही\nआपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.\nजनावरांच्या दूध वाढीसाठी पशुआहाराचे महत्व\nपशुपालकांना बऱ्याच वेळा पशूंना कशापद्धतीने पशुआहार द्यावा जेणेकरून गाई म्हशीच्या दूध उत्पादनात वाढ करून पशुपालनकाना त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल.त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा\nसंदर्भ -फार्मिंग लीडर हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा\n• जनावरांना उन्हात उभे न करता त्यांना जास्तीत जास्त सावली पुरविणे आवश्यक आहे • जनावरांना उष्माघातापासून वाचवण्यासाठी जनावरे थेट सूर्यप्रकाशात येणार नाही...\n१० लिटर दूध देणाऱ्या 'सहिवाल गाय' संबंधित माहिती\n➡️ भारतातील सर्वोत्तम दूध देणारी गाय म्हणून साहिवाल ओळखली जाते. या जातीचा पाकिस्तानातील साहिवाल प्रांतातील मॉंटगोमेरी जिल्ह्यातून उगम झाला आहे. मुलतानी, तेली, मॉंटगोमेरी...\nपशुपालन | ग्रेट महाराष्ट्र\nपहा, दुग्ध व्यवसायात जनावरांसाठी चारा व खुराकाचे उत्तम नियोजन\n➡️ पशुपालकांनो, दुग्ध व्यवसाय करत असताना सर्वात महत्वाची बाब म्हणजे जनावरांचा चारा व खुराक यांचे नियोजन करणे. बऱ्याच पशुपालकांना नियोजन कसे करावे हे लक्षात येत नाही...\nपशुपालन | ग्रेट महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://eprabuddhbharat.com/anti-national-politics-of-modi-shaha/", "date_download": "2021-05-14T07:43:01Z", "digest": "sha1:GI762YQTF6T7XC5MKD2HXAP66BWNIWZ4", "length": 30243, "nlines": 88, "source_domain": "eprabuddhbharat.com", "title": "मोदी - शहा जोडीचे देशविरोधी धर्मांध राजकारण - Prabuddh Bharat", "raw_content": "\nमोदी – शहा जोडीचे देशविरोधी धर्मांध राजकारण\n१५ तारखेला #NRC #CAA(Citizenship Amendment Act विरोधात आसाम तसेच दिल्लीमधे उसळलेल्या आंदोलनाविषयी बोलताना मोदी म्हणाले “आंदोलकांच्या कपड्यांवरून कोण हिंसा करत आहे हे तुम्हाला ओळखता येईल.” या देशात पेहरावावरून शीख आणि मुस्लिम समुदाय सहज ओळखता येतात. मोदींचा इशारा जामिया मिलियाच्या आंदोलनकारी विद्यार्थी, विद्यार्थिनींकडे होता. मोदी हे देशाचे पंतप्रध��न आहे. पंतप्रधानपदाची घटनात्मक जबाबदारी स्वीकारत असताना देशाच्या नागरिकांमध्ये भेदभाव न करण्याची शपथ घेतली जाते. पण मोदींनी मुस्लिम समाजाविरोधात गरळ ओकून अनेकदा ही शपथ मोडली आहे.\nमोदीशाच्या कारभाराचा महत्वाचा आधार म्हणजे मुस्लिमद्वेष. या सरकारने आजवर घेतलेले निर्णय पहा. ज्या निर्णयामुळे मुस्लिम समाज भरडला जाणार आहे, दुखावला जाणार आहे ते निर्णय घेण्यास हे सरकार मागेपुढे पहात नाही. ट्रिपल तलाक, ३७०, NRC, CAB या सर्व निर्णयांचा फटका हा मुस्लिम समाजालााच जास्त बसणार आहे हे उघड आहे. हे सरकार एका पाठोपाठ एक मुस्लिम विरोधी निर्णय का घेत आहे हा महत्वाचा प्रश्न आहे. शेतकरी, कामगार, विद्यार्थी यांचे हीत सांभाळणारे निर्णय घेण्यास हे सरकार एकीकडे दुर्लक्ष करत आहे पण मुस्लिम समाजाला ज्याचा फटका बसेल असे निर्णय मात्र बेधडक घेतले जात आहेत. मुस्लिम विरोधी निर्णय घेतल्यावर सुखावणारा एक मोठा नवशिक्षीत नवश्रीमंत, नवमध्यम, नवं हिंदू वर्ग या देशात मोठ्या प्रमाणात आहे. कुटुंबाकडून वारसा हक्कात मिळालेला मुस्लिम, दलित द्वेष, आरएसएस शाखा व संलग्न धर्मांध संगठना आणि व्हाट्सअप युनिव्हर्सिटीतुन मिळालेले ईतिहास, वर्तमानातील घटनांची तोडामोड करून तयार केलेले मुस्लिम विरोधी धडे यावर हा वर्ग पोसला गेला आहे. मुस्लिम भरडला जातो म्हणून हा वर्ग मोदींच्या मागे उभा आहे. स्वतःच नुकसान झालं तरी चालेल पण मुस्लिम समाजाला धडा शिकवलाच पाहिजे या विचाराने पछाडलेले हे लोक आहेत. कधीकाळी पाकिस्तानी हुकूमशहा जनरल झिया म्हणाला होता “घास खाऐंगे लेकीने एटम बम बनाएंगे” आता मोदी भक्त म्हणतात “पेट्रोल ५०० रुपये झालं तरी चालेल पण मोदीच पाहिजे.” पण भक्त असं का म्हणत आहेत यावर विचार झाला पाहिजे. भक्तांना मोदी फक्त मुसलमानांना धडा शिकवायला पाहिजे आहे. देशाचा विकास करावा अशी या भक्तांची अजिबात अपेक्षा नाही. मुळात देशाच्या प्रगतीशी भक्तांना काहीही देणंघेणं नाही कारण मुस्लिम, दलित, आदिवासींचा, आंबेडकरवादी, डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांचा द्वेष करून भक्तांच पोट भरत असतं. धर्मांधांच्या दृष्टीने गुजरात दंगल हे मोदींच सर्वात मोठं कर्तृत्व आहे. गुजरात दंगलीत मोदीने बाबू बजरंगी सारख्या गुंडांना मुसलमानांचे खून करण्यास मोकळीक दिली होती. सरकारी यंत्रणांच्या संगनमतान�� भाजप-आरएसएस, व्हिएचपीच्या गुंडांनी मुसलमानांचे खून केले. अश्याच दंगली घडवुन मुसलमानांना धडा शिकवण्यास उत्सुक असलेल्या नवं श्रीमंत, नव मध्यमवर्गीय धर्मांधांना मोदी हवेहवेसे वाटतात. या धर्मांधांच्या मागे मग ज्याचे जीवन मरणाचे प्रश्न सुटलेले नाहीत, ज्याला रोजच्या जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो असा गरीब हिंदू वर्ग सुद्धा वाहवत जातो. सरकारला जाब विचारण्याऐवजी आपल्या अधोगतीला तो इस्लामिक आक्रमकांना जबाबदार मानतो. आपल्या सद्य परिस्थितीला वर्तमान सरकारची ध्येयधोरणे जबाबदार आहेत हा विचार करण्याची उसंत सुद्धा त्याला भाजप-आरएसएसच्या गोबेल्सच्या बापालाही लाजवेल अश्या अपप्रचार यंत्रणेमुळे मिळत नाही. प्रिंट, इलेक्टरोनिक, सोशल मीडियाला कवेत घेणारी भाजप-आरएसएसची अपप्रचार यंत्रणा हा वेगळ्या लेखाचा विषय आहे.\nदेशाच्या उध्वस्त होत असलेल्या अर्थव्यवस्थेवरून जनतेचे लक्ष हटविण्यासाठी मोदींनी मुद्दाम #CAA आणले असा आरोप एड.प्रकाश आंबेडकर यांनी केला. या आरोपात तथ्य आहे. देशाचा जीडीपी अधिकृतपणे ४.५ सांगितला जात आहे पण हा आकडा जीडीपी गनन प्रक्रियेत बदल करून मिळवला गरला आहे असा अर्थतज्ञांचा आरोप आहे. देशाचा जीडीपी प्रत्यक्षात १.५ ते २.५ ईतका असावा असे तज्ञांचे म्हणणे आहे. मालवाहू गाड्यांची विक्री नीचांकी पातळीवर आहे. उद्योग क्षेत्राकडून विजेची मागणी कमी झाली आहे. सिमेंट मागणी कमी झाली आगे. आपल्या मुच्युएल फंडांचे मागील दोन वर्षातील रिटर्न तपासा, बाजारात सोनारांना मागची दिवाळी कशी गेली ते विचारून पहा. दुपारी १२ – १ च्या सुमारास नाका कामगारांच्या ठिकाणांना भेटी द्या आणि अर्थव्यवस्थेच सत्य जाणून घ्या. मालवाहू गाड्यांची खरेदी, विजेची मागणी, सिमेंटची मागणी, सोन्याची विक्री, नाका कामगारांची मागणी हे देशाच्या विकासाची कथा सांगत असतात. बेरोजगारीने मागील ४५ वर्षाचा उच्चांक गाठला आहे. जीडीपी कमी झाला की बेरोजगारी वाढते हे साधसरळ समीकरण आहे. हे बेरोजगार रिकामे हात आपल्याला जाब विचारण्यासाठी आपल्या दिशेने वळू नयेत म्हणून देशात #CAA च्या निमित्ताने विद्वेषाच वातावरण निर्माण केलं जातं आहे. जनतेच लक्ष सरकारच्या आर्थिक अपयशाकडून धार्मिक उन्माद निर्माण केला जात आहे. आर्थिक आघाडीवर सरकारच्या अपयशाची चर्चा होण्याऐवजी धर्मावरून नागरिक���ेच्या मुद्दयावर चर्चा घडवली जात आहे. या विद्वेषाच्या वातावरणावर मुस्लिमविरोधी झुंड आरूढ झाली आहे.\nही मुस्लिमविरोधी झुंड मुळात नारसिस्ट आहे. मुसलमानांच्यानंतर यांना आंबेडकरवाद्यांना, डाव्यांना. झुंडशाहीला, धर्मांधतेला विरोध करणाऱ्या सर्वांना ही झुंड धडा शिकवण्याची भाषा करते. या झुंडीच्या तोंडी शिवाजी महाराजांचे, भगत सिंहाचे नाव असले तरी तावडीत सापडलेल्या शत्रूपक्षाच्या स्त्रियांना सन्मानाने परत पाठवणाऱ्या शिवाजी महाराजांऐवजी शत्रूपक्षाच्या स्त्रियांवर बलात्कार न करता त्यांना सन्मानाने परत पाठवणे ही सद्गुणविकृती आहे असे प्रतिपादन करणारा सावरकर रोल मॉडेल वाटतो. समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाची भाषा करणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर शत्रू वाटतात तर गांधी, नेहरू हिंदू विरोधी वाटतात. भाजप-आरएसएस त्यांच्या हजारो संगठनांच्या देशभर पसरलेल्या जाळ्याच्या माध्यमातून समाजात विषाची पेरणी करत असताना अनेक समाजवाद्यांनी त्यांना बळ दिले, काँग्रेस मधील संघी नेत्यांनी त्याकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष केले तर आंबेडकरवादी आणि डावे प्रक्षोभ व्यक्त करण्या पलीकडे फार काही करु शकले नाहीत. काँग्रेसने तर डाव्यांना कमजोर करण्यासाठी सावरकरवादी शिवसेनला मुंबईत बळ दिले. बंगाल, केरळ मध्ये भाजपला छुपी मदत केली. नरसिम्हां राव काँग्रेस सरकार मधे असताना त्यांनी संघाचे गुणगान गात संघावरील बंदी उठवली. तेच नरसीम्हाराव देशाचे पंतप्रधान असताना बाबरी मस्जिद पाडली गेली हा निव्वळ योगायोग नक्कीच नव्हता. या नरसीम्हारावांचा व्हिएचपीने आमचे पाहिले पंतप्रधान असा गौरव केला होता. सावरकरांचे गुणगान गाणारा शरद पवारांचा एक जुना व्हिडियो सोशल मीडियात व्हायरल झाला होता. एनसीपी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि संभाजी भिडे यांचे सख्य उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. सावरकर हा एनसीपी आणि शिवसेनेला जोडणारा दुवा आहे. राहुल गांधी संसदेत माफी मागायला मी काही सावरकर नाही असे म्हणत असताना महाराष्ट्रात तीच काँग्रेस सेना-एनसीपी सोबत सत्तेत बसलेली आहे. धर्मांधता ही केवळ मुस्लिम, दलित, आदिवासी, आंबेडकरवादी आणि डाव्यांसाठीच घातक नसून ती बहुसंख्य हिंदूंसाठी सुद्धा घातक आहे. वेळीच डोळे उघडले नाहीत तर बहुसंख्य हिंदू हा एक दिवस या धर्मांधतेचा बळी ठरणार आहे. धर्मांध��ा हि आधुनिकतेच्या, विज्ञानाच्या आणि ज्ञानाच्या विरोधात आहे. गुरुमुर्थी सारखा प्लास्टिक सर्जरी आणि पुष्पक विमान वगैरेंवर अगाध श्रद्धा, विश्वास असणारा माणूस आरबीआयच्या संचालक मंडळावर नेमल्याबर आरबीआयची स्वायत्त घोक्यात येणे हा योगायोग नाही. सरकारला सर्वाधिक नफा मिळवून देणारी ओएनजीसी संबीत पात्रा संचालक झाल्यावर तोट्यात जाणे योगायोग नाही. बाबरी मशिदीखाली सापडलेले गैर इस्लामिक म्हणजे बौद्ध स्तूपाचे किंवा जैनांच्या मंदिराचे अवशेष आहेत असा स्पष्ट निर्वाळा ICHR देत नाही हा योगायोग नाही. राखीगढी मधे सापडलेले डीएनए पुरावे हरप्पाला वैदिक असण्याच्या दाव्याला फोल ठरवत असताना वसंत शिंदे ढळढळीत पुरावे समोर असताना वसंत शिंदे उलट दावा करून जगात भारताचे हसे करून घेतात हा योगायोग नाही. कांद्याचे भाव वाढल्यावर मी आमी माझा परिवार कांदा खात नाही त्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही असे निर्मला सिथारमन म्हणते हा योगायोग नाही. रघुनाथ माशेलकर सारख्या CSIR च्या माजी संचालकाला गोमूत्रावर संशोधन करण्यास लावणे हा योगायोग नाही. ही सगळी सरकारच्या धर्मांधतेची उदाहरणं आहेत.\nदेश हा केवळ भूभागाचा बनलेला नसतो तर त्या भूभागावर राहणाऱ्या लोकांचा बनलेला असतो. देश हा विशिष्ट भूभागात राहणाऱ्या लोकांमधे असलेल्या परस्पर बंधुत्वाच्या भावनेचा अविष्कार असतो. स्टेट आणि लोकशाही त्यानंतर येतात. पेशवे काळात मराठा साम्राज्याच्या प्रभावाखालील प्रदेशाच्या सीमा दिल्ली ते तंजावर आणि पंजाब ते बंगाल पर्यंत विस्तारल्या गेल्या होत्या. अहमद शाह अब्दाली जेव्हा दिल्लीवर चाल करून आला तेव्हा त्याच्या विरोधात लढायला केवळ मराठेच गेले. शीख, जाट यांनी मराठा फौजेला मदत केली नाही. कारण पेशव्यांच्या अधिपत्त्याखाली विस्तीर्ण भूभाग असला तरी या भूभागावर राहणाऱ्या मराठा, शीख, जाट लोकांमधे देशभावनेचा आणि बंधुत्वाचा अभाव होता. खुद्द पेशवा फौज जातीपातीत विभागली गेली होती. पेशवा, मराठा फौजांना वारंवार द्याव्या लागणाऱ्या चौथ मुळे उत्तरेतील शीख, जाट राजे पुरते वैतागले होते. चौथ म्हणजे प्रोटेक्शन मनी. बंगाल मधे तर मराठा फौजा बारगीर म्हणून पुरत्या बदनाम झाल्या होत्या. बंगाल मधे राघूजी भोसलेच्या नेतृत्वाखाली मराठा फौजांनी जो प्रचंड हाहाकार उडवला होता त्याचे थरकाप उडवण���रे वर्णन महाराष्ट्र पुराण या बंगाली भाषेत लिहिल्या गेलेल्या तत्कालीन पुस्तकात ऊपलब्ध आहे. ब्रिटिशांनी सुद्धा त्याच्या नोंदी करून ठेवल्या आहेत. पंजाब सहित संपूर्ण उत्तर भारतातील बहुसंख्य जनतेसाठी पेशवे, मराठे आणि अब्दाली हे दोघेही सारखेच परकीय होते. शीख आणि जाटांना पेशवा, मराठा फौजेविषयी देशबांधव किंवा धर्मबांधव म्हणून ममत्व नव्हते. बंगाल मध्ये हाहाकार उडवणाऱ्या राघूजी भोसलेच्या फौजांना बंगाली मुस्लिम तर दूर बंगाली हिंदूंविषयी सुद्धा तिळमात्र प्रेम नव्हते. उत्तर भारतातील, बंगाल मधील बहुसंख्य हिंदू जनतेच्या दृष्टीने पेशवा, मराठा फौजा अब्दाली सारख्याच परकीय ठरल्या ही बाब हिंदुराष्ट्रवादाच पितळ उघड पाडते.\nआज बहुसंख्य मराठी, बंगाली, तामिळ जनतेला मोदिशा जोडी एखाद्या परकीय आक्रमकांपेक्षा फार वेगळी वाटत नाही. महाराष्ट्रात जेव्हा काँग्रेस, एनसीपी, शिवसेना एकत्र आले तेव्हा अनेकांनी त्याकडे मोदीशाच्या आक्रमणासमोर महाराष्ट्र एकत्र आला या दृष्टीने पाहिले. कोणतीही कट्टरता मग ती धार्मिक असो वा भाषिक, प्रांतीय, जातीय किंवा वांशिक असो ती मानवताविरोधी, लोकशाही विरोधी आहे आणि अंतिमतः विनाशकारी आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला नरेंद्र मोदींची गरज नाही त्यासाठी नाझीवादातून हिटलरने घडवलेला ज्यूंचा नरसंहार आणि शेवटी झालेल्या जर्मनी, जपानच्या विनाशाच उदाहरण पुरेस आहे. मोदीशहांची धर्मांधता आज जरी देशातल्या एका मोठ्या वर्गाला हवीहवीशी वाटत असली तरी ती कट्टरता अराजकाकडे, लोकशाहीच्या पतनाकडे आणि अंतिमतः विनाशाकडे घेऊन जाणारी आहे हे लक्षात घेऊन या कट्टरतेच्या आड या सरकारने घेतलेल्या भांडवलदार धार्जिण्या तसेच केवळ मुस्लिम नाही तर दलित, आदिवासी, शेतकरी, विद्यार्थी विरोधी आणि पर्यायाने बहुसंख्य हिंदूविरोधी निर्णयांचा प्रखर विरोध केला गेला पाहिजे. नाहीतर अखंड हिंदू राष्ट्र निर्माण करायला निघालेल्या या गॅंगकडून देशाचे बाल्कनायजेशन होण्यास फार वेळ लागणार नाही.\nभारतीय नागरिकत्व विरुद्ध आरएसएसचे नागरिकत्व\nभारतीय नागरिकत्व विरुद्ध आरएसएसचे नागरिकत्व\nआरोग्य मंत्री, जालन्यातील आरोग्य विभागाच्या गलथान कारभारा कडे लक्ष घाला\nजालना - शहरातील जुना जालना भागातील नगरसेवक व शांतता समिती सदस्यांची बैठक दिनांक 13 मे 2021 रो��ी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रमजान ...\nमुंबई मॉडेल आणि त्याचे भविष्यकालीन पडसाद\nया सगळ्या घडामोडींचे भविष्यकालीन पडसाद मात्र वेगळे असणार आहेत. कोविड पश्चात मुंबईतुन गरिब व मध्यम वर्गाचे स्थलांतर आता अधिक वेग ...\nअ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी घेतली कोवॅक्सिन लस\nपुणे,दि. १० - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे, जुने भोसरी रुग्णालय येथे को ...\nकोरोना विरुद्ध लढ्याचा नंदुरबार पॅटर्न\n\"महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नागपुर सारख्या नंदुरबार पेक्षा अधिक प्रगत जिल्हातील अधिका-यांना जे जमले नाही ते डॉ. राजेंद्र भारुड यांच्या सारख्या ...\nपदोन्नती मधील आरक्षण रद्द, ऍड.आंबेडकरांची सरकारवर जहरी टीका \nदि. 7 मे 2021 रोजी महाराष्ट्र राज्य सरकारने जीआर काढून पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णय जाहीर केला आहे. राज्य सेवेत ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://malatinandan.blogspot.com/2009/05/blog-post_28.html", "date_download": "2021-05-14T06:42:49Z", "digest": "sha1:JZZBGMASKV7S2QEV4PXLXYTFQNKMDBGW", "length": 37765, "nlines": 80, "source_domain": "malatinandan.blogspot.com", "title": "malatinandan: फॅमिली", "raw_content": "\n\"हे मिस्टर मदन.... मदन शृंगारपुरे. आज पासून आपल्याला जॉईन होताहेत, बिपिनच्या जागेवर......\"\nसमोर बसलेल्या पण त्या क्षणी उठून उभे रहात असलेल्या त्या तरुणाची घाणेकर साहेब ओळख करून देत होते.\n\"....... आणि मिस्टर शृंगारपुरे, लेट मी इन्ट्रोड्यूस, हे मिस्टर कारखानीस.. आमच्या... आय मिन्‌ आपल्या ड्रॉईंग सेक्शनचे सिनीयर ड्राफ्ट्समन\"\n\" मी हस्तांदोलनासाठीं हात पुढे केला.\n\" मिस्टर कारखानीस, प्लीज, यांना सेक्शनला घेऊन जा. सर्वांना इन्ट्रोड्यूस करा आणि कॅरी ऑन. वुईल यू प्लीज....\"\n\" येस् शुअर, सर\"\n\" मिस्टर शृंगारपुरे, मिस्टर कारखानीस वुईल बी युअर इमिजिएट सुपिरिअर. होप,यु वुईल एन्जॉय हिज कंपनी. सो, गुड लक\"\nपुण्याच्या एका नांवाजलेल्या लिमिटेड इंजिनियरिंग कंपनीच्या संशोधन आणि विकास विभागाच्या आरेखन कार्यालयाचा मी वरिष्ठ आरेखक होतो. नुकताच एक बिपिन दास नांवाचा आरेखक नौकरी सोडून गेला होता. त्याची जागा रिकामीच होती. त्या जागेवर या तरुणाची योजना झाली होती. एवढे आणि एवढेच माझ्या लक्षांत आलेले होते. कारण ही नेमणूक तशी अचानक झालेली होती आणि ती कुणाच्या तरी शिफारशीने झालेली असावी असा मनांत एक कयास निर्माण झाला होता. अ��्थात् त्यामुळे कांही प्रशनचिन्हंही\nमी त्या तरुणाला माझ्या टेबलापाशी घेऊन येई पर्यंत सेक्शनमध्ये कुतुहलाची अस्पष्टशी कुजबुज सुरू झालेली होती. सर्वांशी त्याची ओळख करून द्यायची होतीच. पण त्या आधी मला त्याची माहिती करून घेणे गरजेचे होते. शृंगापुरेला समोरच्या खुर्चीत बसण्याचा निर्देश करून मी सुरुवात केली.\n\" हां मिस्टर शृंगारपुरे, बसा.\"\n\" सर, प्लीज मला अहोजाहो करूं नका. लहान आहे मी तुमच्या पेक्षा. मला तुम्ही नुसतं मदन म्हटलं तरी चालेल\"\nमला त्याच्या या बोलण्याचं थोडं हसूं आलं. कारण कपाळावर येऊ पहाणारे केस मागे सारण्याचा प्रयत्न करीत हे जे कांही तो बोलला त्यांत एक लाडिकपणाची छटा होती. मी त्याच्या कडे जरा निरखून पाहिलं. गौर वर्ण, बर्‍यापैकी उंची आणि शरीर यष्टी, अतिशय नीट नेटका पेहेराव, या सार्‍याशी हे त्याचे लाडिकपणे बोलणे कांहीसे विसंगत होते. त्याच्याशी हस्तांदोलन केले तेंव्हाही त्याच्या हाताचा स्पर्श कांही निराळाच वाटला होता. पण त्याच्या व्यक्तिमत्वाविषयी विचार करण्याची सध्या तरी गरज नव्हती. त्याला कार्यालयाची आणि कार्यालयाला त्याची ओळख करून देणे अधिक महत्वाचे होते.\nमी त्याची प्राथमिक ओळख करून घेतली. इंजिनियरींगची पदविका प्राप्त केल्या नंतर त्याने मुंबईच्या एका प्रख्यात इंजिनिरिंग कंपनीत कांही वर्षे नौकरी केलेली होती. तिथे उमेदवारी संपताच त्याने लग्न केले. त्यानंतरही तो सहा वर्षे मुंबईतच राहिला होता पण मुंबईची हवा त्याला मानवेनाशी झाली म्हणून त्याने पुणे गांठले होते आणि एका व्यवसाय विनिमय दलाला मार्फत ही नौकरी मिळवली होती. ही सगळी माहिती सांगतांना त्याचं अतिशय मृदू आणि लाडिक बोलणं मात्र जरा विचित्र वाटत होतं. विशेषत: \" इथे घरी कोण कोण असतं\" या माझ्या प्रश्नावर त्याने, \" मी आणि आमची फॅमिली एवढेंच\" हे जे कांही उत्तर दिले ते इतके लाजून की, मला मोठी मौज वाटली. आणि \" आमची फॅमिली\" म्हणतांना त्याच्या चेहर्‍यावर आणि डोळ्यांत जे भाव होते ते विलक्षण रोमांचकारी होते. जणू त्या क्षणीही पत्नी त्याच्या समोर होती. मला हंसू दाबून ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करावा लागला.\nमी मदन शृंगारपुरेला त्याची कामाची जागा दाखवली, कामाचं स्वरूप समजावून दिलं आणि सर्वांशी रीतसर ओळख करून दिली. औपचारिक ओळखी नंतर थट्टामस्करीसह होणारी खरी ओळख दुपा���च्या जेवणाच्या वेळेला सुरू झाली. मी वयाने आणि अनुभवाने थोडा मोठा होतो म्हणून वरिष्ठ खरा पण तसे सर्वच सहकारी जवळपास सारख्याच वयाचे होते, आणि शिवाय अस्सल पुणेकर होते. कार्यालयीन वेळेनंतर मीही शिंग मोडून मी त्या कळपातलाच एक बनून रहात असें. त्या मुळे अशा अनौपचारिक वे़ळेला त्या उतांतही मी सामिल होत असें. आम्हाला असें एखादे गिर्‍हाईक हवेंच असायचे आणि आता तर ते आयतेंच मिळालेले. मग त्या दिवसा नतंर रोजचेच एक उधाण येऊ लागले. त्याच्या मदन या नांवाची जशी यथेच्च टिंगल झाली आणि लाडिक बोलण्याचीही. बापट तर एकदा म्हणालाही की आपण जर तरुण तुर्क - म्हातारे अर्क हे नाटक जर बसवले तर त्यातल्या ’ कुंदा’ चे पात्र शोधायला नको. मात्र शृंगारपुरे कधी चिडला नाही. सगळी टवाळी तो हंसत हंसत झेलायचा. खरी गंमत वाटायची ती, तो पत्नीचा उल्लेख फॅमिली असा करायचा त्याची.\nएकदां तो त्याची फॅमिली इडली सांबर खूप छान करते असें म्हणाला तर कोणीतरी सप्रयोग सिद्ध कर म्हणालं आणि पुढच्याच रविवारी सगळे इडली सांबर खायला त्याच्या घरी जातील आणि अनायसे वहिनींची ओळखही होईल असा बूट निघाला. तेंव्हा मात्र तो थोडा भांबावलेला दिसला. पुढच्या रविवारी त्याची फॅमिली माहेरी जाणार आहे हे सांगतांना त्याचा चेहरा ओशाळवाणा झाला होता. मात्र कां कोणास ठाऊक, ती त्याची केवळ सबब असावी आणि आम्हाला तो त्याच्या घरी नेण्याचे टाळतो आहे अशी त्याच्याच शेजारी बसणार्‍या बापटला शंका आली. ती त्याने खाजगीत बोलूनही दाखवली. पण असतांत अशी कांही माणसे, ज्यांना मर्मबंधातले कोश जपायला अधिक आवडतं. त्यातला हाही एक असेल म्हणून मी बापटची समजूत काढली.\nपण दुसर्‍याच दिवशी हा बहाद्दर कामावार येतांना दोन मोठ्या डब्यात इडली सांबर आणि एका छोट्या डब्यात ओल्या खोबर्‍याची उडपी उपाहारगृहांत असतें तशी चटणी, शिवाय स्टीलच्या ताटल्या, चमचे एवढा सगळा जामानिमा घेऊन आला तेंव्हा आम्ही चाटच पडलो. त्याच्या फॅमिलीने इडली सांबर मात्र अप्रतिम चवीचे केले होते. सगळ्यांनी वानवानून त्याचा फडशा पाडला. शृंगारपुरेचा चेहरा कृतकृत्यतेने उजळला होता. त्याच्या फॅमिलीने इतका मोठा उठारेटा केला याचे मला कौतुक वाटले. बापटला मात्र ती चव विश्व या उपाहारगृहातल्या इडलीसांबार सारखीच कशी हा प्रश्न पडला होता.\nत्यानंतर शृंगारपुरे मधून अधून कांही ना क��ंही खाण्याचे पदार्थ आमच्या साठीं घेऊन येत असें. कधी शंकरपाळे तर कधी चकल्या. कधी बेसनाचे लाडू तर कधी खोबर्‍याची बर्फी. साक्षात अन्नपुर्णेने केलेले असावे अशी त्या पदार्थाची चव असायची. तसेंही त्याच्या जिभेवर सतत फॅमिलीचेच गुणगान असायचे. दुसर्‍या कुठल्या विषयावर बोलतांना आम्ही कधी त्याला ऐकला नव्हता. बायकोवर इतके प्रेम करणारा तरुण आम्ही प्रथमच पहात होतो. एकदा त्याने आणलेली बाखरवडी तर ती चितळे मिठाईवाले यांच्याकडून मागवलेली असावी इतकी खुसखुशीत होती. त्याची बायको खरोखरच इतकी सुगरण असेल कां ही शंका आम्हां सर्वांनाही आलीच होती. तरी, खाल्ल्या बाखरवडीला जागायचे म्हणून कोणी तशी कांही टिप्पणी केली नाही. पण बापट तसा गप्प रहाणार्‍यातला नव्हता. त्याने हल्लाबोल केलाच.\n\" ए खरं सांग मदन्या, ही बाखरवडी चितळेची आही की नाहीं. च्यायला तुझ्या बंडला खूप झाल्या हं\"\n\" नाही हो. देवा शपथ सांगतो. आमच्या फॅमिलीनेच बनवलेली आहे ती\" शृंगारपुरेचे डोळे पाण्याने डबडबले.\n\" चल मग तुझ्या घरी घेऊन चल एकदा आम्हाला सगळ्यांना. वहिनींना आम्ही समक्षच कॉम्प्लीमेन्ट देऊ\"\n हो...हो...घरी....घरी.... या ना....जरूर या....फॅमिलीला.......\" शृंगारपुरे गदगदून रडायच्या बेतात.\nऑफिसमधले वातावरण चमत्कारिक कुंद झाले. तसें मी सगळ्यांना आपापल्या जागेवर पिटाळले आणि शृंगारपुरेच्या पाठीवर हात फिरवत त्याला शांत करू लागलो. पण माझ्याही मनांत एक शंका, एक संभ्रम निर्माण झाला होताच. वास्तविक त्याच्याच काय पण कुणाच्याही खाजगी आयुष्यात डोकावू नये एवढे समजण्या इतके आम्ही सगळेच सभ्य होतो. परिपक्वही असूं कदाचित. पण शृंगारपुरेचे हे असले वागणे कोड्यात टाकणारे होते. विशेशत: त्याच्या फॅमिलीचा विषय निघाला की तो कमालीचा खुले पण लगेचच आपले पंख मिटून घेत असे. सतत तो कांही तरी लपवतो आहे असा भास होत असे. तशा त्याच्या आणखीही कांही गोष्टी कोड्यात टाकणार्‍याच होत्या. कार्यालयीन माहितीत त्याने सिंहगड रोड वरील हिंगणे गांवाचा पत्ता दिलेला होता. मुंबईहून पुण्याच्या हडपसर सारख्या ठिकाणी नौकरी करायला आलेला हा माणूस हिंगण्यासारख्या सोळा सतरा किलोमीटर दूरच्या ठिकाणी कां राहतो खरं म्हणजे त्या काळात त्याला हडपसरच्या जवळपासही एखादी चांगली निवासी जागा अगदी सहज मिळाली असती. ज्या काळात आम्हाला एक चांगली सायकल विकत घ��यायची म्हणजे दिवाळीच्या बोनसची वाट पहावी लागे त्या काळात हा स्कूटरवर कामाला येत असें. त्याच्या कामांत तो तसा साधारणच पण बरा होता. पण कमालीचा नीटनेटकेपणाच्या संवयीचा. लहानसा कागद लिहायला घेतला त्याला तरी समास पाडल्याशिवाय तो लिहायला सुरुवात करीत नसे. त्याच्या या सगळ्या गोष्टी बाजूला सरून त्याच्या बायको विषयी कुतुहल मात्र आता प्रकर्षाने पुढे आलेले होते. याचा छडा लावायचाच असें माझ्या मनांत आले.\nपुढच्याच रविवारच्या सुट्टीत मी ते आमलात आणले. हिंगण्याच्या अलिकडेच विठ्ठलवाडीला माझा एक नातेवाईक रहात असे त्याच्या कडे जायच्या निमित्ताने मी शृंगारपुरेच्या घरी जाऊन धडकलो. मला पहाताच शृंगारपुरे चकितच झाला. नुसताच चकित नव्हे तर पुरता भांबावला. या या म्हणत त्याने मला घरांत घेतले आणि \"बसा. मी पाणी आणतो तुमच्यासाठीं\" म्हणत स्वयंपाक खोलीत गेला. मी सभोवताली नजर टाकू लागलो. शृंगारपुरेच्या एरवीच्या नीटनेटकेपणाचा मागमूसही तिथे कुठे दिसत नव्हता. दोनच पण जरा मोठ्या खोल्यांची ती जागा होती. दरवाज्या लगतच एक खिडकी आणि खिडकी खाली एक पलंग. पलंगावरची चादर सुरकुतलेली, पांघरुणाची चादर अस्ताव्यस्त पसरलेली. पलंगाच्या उशालगतच्या दांडीवर एक लेडीज नाईट गाऊन लटललेला. पलंगाच्या काटकोनातील भिंतीलगत एक आरशाचे कपाट. कपाटाशेजारी एक टीपॉय, त्यावर विस्कटून पडलेली कांही पुस्तके. छताला लटकणारा पंखाही बराचसा धुळकटलेला. दरवाज्यालगतच्या कोपर्‍यात कांही पादत्राणाचे जोड. एकूणातच एखाद्या कुटुंबवत्सल घराला विसंगत ठरावे असें चित्र. मी कांहीसा विस्मयचकित आणि कांहीसा गोंधळलेला.\n\" घ्या सर. पाणी घ्या.\" शृंगारपुरेच्या आवाजाने मी भानावर आलो. गणिताच्या पेपरला निघालेल्या विद्यार्थ्यासारखा त्याचा चेहरा झाला होता.\n\" मी चेहरा शक्य तितका कोरडा ठेवण्याच्या प्रयत्नात.\n त्याचं काय झालं. फॅमिली जरा गावाला गेलीय.\"\n काल ऑफीसमध्ये कांही बोलला नाहीत.\"\n\" नाही. बोललो नाही..पण तसं कांही बोलण्या सारखं नव्हतं म्हणून.....\"\n\" कांही नाही हो. फॅमिली तिच्या एका मैत्रिणीच्या मंगळागौरीला गेली आहे\"\n आय एम सॉरी.एक्स्ट्रीमली सॉरी. डोहाळजेवणाला.\"\n\" अहो, माझं हे असं होतं बघा. फॅमिली नसली ना की मी अगदी गोंधळून जातो. सो मच आय मिस्‌ हर.\"\n\" ती गेलीय नाशिकला. तिच्या एका जीवश्च कंठश्च मैत्रिणीकडे. डोहाळजेवणाला. सर, तुम्ही बसा कोपर्‍यावरून दूध घेऊन येतो. आपण चहा घेऊ\"\n\" छे, छे. चहाचं राहू द्या हो. परत कधी येईन चहाला. मलाही थोडी घाईच आहे. मी निघतो..\"\n\" सर, प्लीज. माझाही चहा व्हायचाच आहे. आत्ता येतो. पटकन्‌ दोन मिनिटात. तोवर हे बघा जरा.\"\nअसं म्हणत त्याने कपाटातून एक फोटोचा अल्बम काढला आणि माझ्या हातांत देऊन तो पसार झाला. तो अल्बम त्याच्या लग्नात काढलेल्या फोटोंचा होता. म्हणजे या इसमाला बायको होती तर, या विचाराने मला जरा बरं वाटलं. मी एक एक पान उलटीत फोटो पाहू लागलो. कोणत्याही लग्नातला ठराविक स्वरूपाचा असतो तसा तो अल्बम होता. पहिल्याच पानावर त्याचा आणि त्याच्या बायकोचा जोडीने काढलेला फोटो होता. शृंगारपुरेची बायको मात्र हिन्दी सिनेमातल्या मधुबालानेही हेवा करावी इतकी सुंदर होती. गौर वर्ण, भव्य कपाळ, टपोरे डोळे, चाफेकळी नाक आणि या सगळ्या सौंदर्यावर कडी करणारा डाव्या गालावरचा तीळ. नशीबवान आहे बेटा, मी मनांतल्या मनांत पुटपुटलो. पुढे नित्यनेमाचे फोटो झाल्यावर खास पोझ देउन काढलेले दोघांचे फोटो तर अप्रतिम होते. जवळ जवळ सगळ्याच ठिकाणी अत्यंत भावस्पर्शी डोळ्यांनी त्याची बायको त्याच्याकडे प्रेमार्द्र नजरेने पहात होती. कांही वेळापूर्वी त्याच्या बायकोबद्दल एक अनाकलनीय शंका माझ्या मनांत उद्भवली होती तिची मला लाज वाटली आणि त्याच्या फॅमिलीला भेटण्याची उत्सुकता वाढली.\nदुसरे दिवशी मी ऑफीसला गेलो तेंव्हा खाजगीत बापटला ती हकीकत सांगितली. तो तर चाटच पडला. त्याने त्याच्या स्वभावाला अनुसरून ती बातमी हळू हळू सगळ्यांपर्यंत पोहोचवली देखील. त्या दिवसापासून बहुतेक सार्‍यांचीच शृंगारपुरेकडे पहाण्याची नजर जरा बदलली. जो तो त्याच्याशी मैत्री करण्याची अहमहमिका करूं लागला. पालेकर तर त्याचा खास मित्र बनला. कारण पालेकरचे अजून लग्न झालेले पण तो बोहोल्यावार उभा रहायच्या तयारीत होता. शृंगारपुरेला जणू त्याने गाईड बनवले आहे असे वाटावे असे त्यांचे आपसात कुजबुजणे चाललेले असायचे. शृंगारपुरेने त्याला एकदा आपल्या बटाव्यातला बायकोचा फोटो दाखवला तसा तो, ते लावण्य पाहून, अगदी वेडावलाच. आपल्यालाही अशीच बायको मिळावी असे स्वप्न पाहू लागला. मध्येच एकदा पालेकर चार दिवस रजा टाकून मुलगी पहायला गेला तेंव्हा त्याने शृंगारपुरेलाही बरोबर चलण्याची विनंती केली पण ती त्���ाने, फॅमिली घरी एकटी कशी राहील या सबबीवर, नाकारली.\nचार दिवसांची रजा संपवून पालेकर कामावर पुन्हा रुजू झाला त्या वेळी शृंगारपुरे त्याच्या फॅमिलीने आदल्या दिवशी केलेल्या चिरोट्याचा डबा सर्वांना वाटण्यासाठीं उघडत होता. पालेकरला पहाताच त्याने \" या पालेकर. अगदी वेळेवर आलांत. आमच्या फॅमिलीने...\" शृंगारपुरेने एवढे शब्द उच्चारले असतील नसतील एवढ्यात पालेकर तिरासारखा त्याच्या अंगावर धावला. त्याने तो डबा उधळून दिला आणि शृंगारपुरेची कॉलर पकडून मारण्यासाठीं मूठ उगारली. काय होते आहे ते कुणाच्याच लक्षात येइना. पण एका अनाकलनीय सावधतेने मी वेगांत पुढे धावलो. पालेकरच्या कमरेला हातांचा विळखा घालीत त्याला मागे खेचला आणि ओढत ओढत ऑफिसच्या बाहेर घेऊन गेलो.\nबाहेर जिन्याच्या पायरीवर पालेकर ओंजळीत चेहरा झाकून धरीत मटकन बसला. कसल्या तरी संतापाचा उद्रेक त्याला आवरता येत नव्हता. \" पालेकर काय झालंय \" मी त्याच्या खांद्यावर थोपटत विचारले. चेहर्‍यावरचा हात काढीत लालबुंद डोळ्यांनी पालेकर उसळला,\n\" फ्रॉड आहे साला हा हलकट. कसली फॅमिली अन्‌ कसलं काय. च्यूत्या बनवतो साला आपल्याला. याच्या तर.........\"\nपालेकरने हळूं हळूं शांत होत जे कांही मला सांगितलं ते असं होतं. पालेकर नाशिकला जी मुलगी पहायला गेला होता तिथे पहाण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी मुलीकडच्या बायकांत एक तरूण स्त्री हुबेहूब शृंगारपुरेच्या बायकोसारखी दिसली होती. शृंगारपुरेच्या बायकोचा फोटो पालेकरनेही पाहिला होता. तिच्या गालावरचा तीळही त्याच्या लक्षांत राहिलेला होता. आधी असेल कुणीतरी, असतात कांही माणसे एका सारखी एक दिसणारी, म्हणून पालेकरने जरा तिकडे दुर्लक्ष केले. पण ती इकडून तिकडे वावरतांना पालेकरने तिच्या गालावरही तसाच तीळ पाहिला आणि तो चक्रावला. मग त्याने सरळच चौकशी केली तेंव्हा..... ती पूर्वाश्रमीची शृंगारपुरेचीच बायको होती. सध्या घटस्फोटित होती. लग्नानंतर तिला एका विदारक सत्त्याला सामोरे जावे लागले होते. लग्नापूर्वी भावी पतीचे गोरेगोमटे रूप पाहून ती हरखली होती. पण तिची भयानक फसगत झालेली होती. तिच्या स्वप्नांचा ढग अभ्रकाचा आहे हे तिला पहिल्या रात्री समजले तेंव्हाच ती उध्वस्त झाली होती. पण कांही औषधोपचाराने सुधारणा होईल या आशेवर दीडदोन वर्षे गेली. पण ती होणारच नव्हती. कारण तो दोष जन्मजा��� होता आणि हे शृंगारपुरेलाच काय पण त्याच्या मातापित्यांनाही माहिती होता. पण लग्नानंतर कदाचित कांही चमत्कार होईल या आशेवर त्यांनी त्याचे लग्न करून दिले होते. शृंगारपुरेने सुरुवातीस दादापुता करीत दत्तक मूल घेण्याबाबत बायकोअचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण तिने घटस्फोटाची मागणी करतांच तिचा छळ चालू केला होता. शृगारपुरेच्या आईवडिलांनीही त्याला त्यातच साथ दिली. पण दुसर्‍याच वर्षी त्यांना कोर्टात आरोपीच्या पिंजर्‍यात उभे रहावे लागले होते. शृंगारपुरेच्या वकिलांनी अटोकाट प्रयत्न करून त्याची फसवणुकीच्या आरोपाखालील सक्तमजुरीची शिक्षा टाळली होती पण घटस्फोट अगदी सहजगत्या मंजूर झाला होता.\nसुन्न झालेले डोके जरासे हलके झाले तसे आम्ही दोघेही आपापल्या जागेवर परत आलो तेंव्हा सेक्शनमध्ये सगळे आपापल्या कामांत गर्क होते. निदान तसें दाखवीत होते. एक विचित्र शांतता आसमंतात पसरलेली होती. मी शृंगारपुरेच्या टेबलाकडे पाहिलं. तो तिथे नव्हता. म्हणून टेबलकडे गेलो. टेबलवर चिरोट्याचा डबा होता आणि डब्याखाली त्याचा चार ओळीचा राजिनामा.\nह्म्म्म, ही शंका आलीच होती. ह्या अशा माणसांच्या बाबतीत बरेचदा असेच घडते. आईवडील सगळे माहीत असूनही लग्न लावण्याचा प्रयत्न का करतात आणि आपण पुरूषच आहोत हे दाखवण्याच्या भानगडीत एका मुलीचे वाटोळे करून टाकतात.\nमला नेहमी वाटते खरा मुद्दा समाज अशा लोकांशी कसा वागतो इथे आहे. जन्मता असणारा हा problem समजून घेतला जात नाहीच उलट सतत टिंगल-टवाळीला तोंड द्यावे लागते. शेवटी परिणीती काहीतरी वाईट घडण्यातच होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B0_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%B3", "date_download": "2021-05-14T07:48:58Z", "digest": "sha1:3UOED7DWEBVGQZPTGIJ7MTVKVJBJQEPB", "length": 36068, "nlines": 304, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गंगाधर गाडगीळ - विकिपीडिया", "raw_content": "\nऑगस्ट २५, इ.स. १९२३\n१५ सप्टेंबर, २००८ (वय ८५)\nगंगाधर गोपाळ गाडगीळ (ऑगस्ट २५, इ.स. १९२३ - सप्टेंबर १५, इ.स. २००८) हे मराठी लेखक, अर्थतज्ज्ञ व साहित्यसमीक्षक होते. मराठी साहित्यात कथा या साहित्यप्रकारातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना 'नवकथेचे अध्वर्यू' असे संबोधले जाते. त्यांनी नवकथेमध्ये नवनिर्मिती घडवून आणली.कथेचे नवे वळण विकसित करण्याचे श्रेय गंगाधर गाडगीळ यांचेकडे जाते. गाडगीळ आपल्या कथेतून वाचकांसमोर मनोरम चित्र रेखाटतात, एकरूप होतात. संज्ञा प्रवाही लेखन स्वप्नाचा प्रयोग लेखनात केला.\n६ अन्य ललित वाङ्मय\nमुंबईत २५ ऑगस्ट इ.स. १९२३ रोजी जन्मलेल्या गाडगीळांचे शालेय शिक्षण गिरगावातील 'आर्यन एज्युकेशन सोसायटी'च्या शाळेत झाले. या शाळेत इ.स. १९३८ मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर इ.स. १९४४ मध्ये त्यांनी चर्नीरोड येथील विल्सन महाविद्यालयातून अर्थशास्त्र, राज्यशास्त्र व इतिहास या विषयांमधून एमए केले.\nएमए झाल्यानंतर दोन वर्षांनी गाडगीळ यांनी आपल्या प्राध्यापकीला सुरुवात केली. आरंभीच्या काळात सुरतच्या किकाभाई प्रेमचंद या महाविद्यालयात व नंतर मुंबईतील पोद्दार, सिडनहॅम आणि रुपारेल या महाविद्यालयांत त्यांनी प्राध्यापक म्हणून काम पाहिले. इ.स. १९६४ ते इ.स. १९७१ या काळात ते मुंबईच्या ‘नरसी मोनजी कॉलेज ऑफ कॉमर्स ॲन्ड इकॉनॉमिक्स’चे प्राचार्य होते. इ.स. १९७१ ते इ.स. १९७६ या कालावधीत आपटे समूहाचे सल्लागार व त्यानंतर वालचंद उद्योगसमूहात आर्थिक सल्लागार ही पदे त्यांनी सांभाळली.\nलहानपणापासून गाडगीळांना वाचनाची आवड होती. त्यातूनच पुढे कॉलेजमध्ये असताना त्यांनी आपल्या लेखनाला सुरुवात केली. 'प्रिया आणि मांजर' ही त्यांची पहिली कथा जून इ.स. १९४१ मध्ये 'वाङ्मयशोभा' या मासिकात प्रकाशित झाली. पुढे बरीच प्रसिद्धी मिळालेली 'बाई शाळा सोडून जातात' ही त्यांची कथा देखील 'वाङ्मयशोभा' याच मासिकात इ.स. १९४४ मध्ये प्रसिद्ध झाली होती. काही कालावधीनंतर 'मानसचित्रे' हा त्यांचा पहिला कथासंग्रह इ.स. १९४६ साली प्रकाशित झाला.\nयानंतर ठरावीक काळाने त्यांचे लेखन प्रकाशित होत राहिले. विशेषतः कडू आणि गोड (इ.स. १९४८), नव्या वाटा (इ.स. १९५०), भिरभिरे (इ.स. १९५०), संसार (इ.स. १९५१), उध्वस्त विश्व (इ.स. १९५१), कबुतरे (इ.स. १९५२), खरं सांगायचं म्हणजे (इ.स. १९५४), तलावातले चांदणे (इ.स. १९५४), वर्षा (इ.स. १९५६), ओले उन्ह (इ.स. १९५७) हे त्यांचे उल्लेखनीय कथासंग्रह आहेत. वेगळी वाट चोखाळणाऱ्या या कथासंग्रहांमुळेच 'नवकथेचे अध्वर्यू' हे नामाभिधान त्यांना प्राप्त झाले.\nइ.स. १९५५ मध्ये पंढरपूर येथे झालेल्या साहित्य संमेलनात कथाशाखेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. पुढे इ.स. १९५७ मध्ये रॉकफेलर फाउंडेशनची एक वर्षाची अभ्यासवृत्ती घेऊन ते हार्वर्ड आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठात गेले. मध्यप्रदेश मधील रायपूर ���ेथे इ.स. १९८१ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. ऑक्टोबर १ इ.स. १९८३ रोजी मुंबईत झालेल्या मराठी विनोद साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन गाडगीळांच्या हस्ते झाले होते.\n'मुंबई मराठी साहित्य संघ' व 'मराठी साहित्य महामंडळ' या संस्थांचे अध्यक्ष तसेच साहित्य अकादमीच्या कार्यकारी मंडळावर सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. मुंबईतील ग्राहक पंचायतीत सुमारे ३५ वर्षे त्यांचा सक्रिय सहभाग होता. याच ग्राहक पंचायतीचे ते २५ वर्षे अध्यक्ष देखील होते. एका बाजूला उद्योजक संस्थांचे सल्लागार तर दुसर्‍या बाजूला ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते या कामांचा त्यांनी उत्तम समन्वय साधलेला होता.\nगंगाधर गाडगीळ यांचे प्रकाशित झालेले साहित्य पुढीलप्रमाणे :\nउद्ध्वस्त विश्व (इ.स. १९५१)\nओले उन्ह (इ.स. १९५७)\nकडू आणि गोड (इ.स. १९४८)\nखरं सांगायचं म्हणजे (इ.स. १९५४)\nजागृत देशाच्या ज्वलंत नवलकथा\nतलावातले चांदणे (इ.स. १९५४)\nनव्या वाटा (इ.स. १९५०)\nबंडू, जगू आणि खतरनाक अब्दुल्ला\nदुर्दम्य (खंड १: इ.स. १९७० आणि खंड २: इ.स. १९७१) : लोकमान्य टिळकांवरील कादंबरी\nमन्वंतर (न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या जीवनावरील कादंबरी)\nलिलीचे फूल (इ.स. १९५५)\nगोपुरांच्या प्रदेशात (इ.स. १९५२)\nचीन एक अपूर्व अनुभव (इ.स. १९९३)\nनायगाराचं नादब्रह्म (इ.स. १९९४)\nसाता समुद्रापलीकडे (इ.स. १९७९)\nआम्ही आपले थोर पुरुष होणार (बालनाट्य)\nज्योत्स्ना आणि ज्योती (इ.स. १९६४)\nबंडूकथा आणि फिरक्या (इ.स. १९७६)\nमुले चोर पकडतात (बालनाट्य)\nवेड्यांचा चौकोन (इ.स. १९५२)\nआजकालचे साहित्यिक (इ.स. १९८०)\nप्रा. गंगाधर गाडगीळ यांचे साहित्य (संपादक - प्रल्हाद वडेर)\nगंगाधर गाडगीळ : व्यक्ती आणि सृष्टी (संपादिका - प्रभा गणोरकर)\nखडक आणि पाणी (इ.स. १९६०)\nपाण्यावरची अक्षरे (इ.स. १९७९)\nसाहित्याचे मानदंड (इ.स. १९६२)\nअश्रूंचे झाले हिरे (बालसाहित्य)\nएका मुंगीचे महाभारत (आत्मचरित्र)\nएकेकीची कथा (संपादिका - प्रभा गणोरकर)\nगरुडाचा उतरला गर्व (बालसाहित्य)\nजगू आणि खतरनाक अब्दुल्ला\nनिवडक गंगाधर गाडगीळ (संपादिका - सुधा जोशी)\nबंडू-नानू आणि गुलाबी हत्ती\nबाबांचं कलिंगड आणि मुलीचा स्वेटर\nबुगडी माझी सांडली गं\nभरारी (विश्वनाथ नारायण मंडलिक यांचे चरित्र)\nमहाराष्ट्राचे प्रश्न : काही पाखंडी विचार (वैचारिक)\nमाकड झाले राजा (बालसाहित्य)\nमु��गीचं समाधान होतच नाही (बालसाहित्य)\nयक्षकन्या आणि राजपुत्र (बालवाङ्मय)\nवा रे वा नव्या फिरक्या\nसाता समुद्रापलीकडे (ललित लेख)\nस्नेहलता बंडूला अमेरिकेत नेते\nहसऱ्या कथा गंगाधर गाडगीळांच्या\nअध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन, रायपूर, इ.स. १९८१\nइ.स. १९९६ चा साहित्य अकादमी पुरस्कार – 'एका मुंगीचे महाभारत'\nवासंती गंगाधर गाडगीळ विश्वस्त निधीतर्फे मराठी साहित्यात प्रायोगिक व नावीन्यपूर्ण लेखन करणाऱ्या लेखकाला इ.स.१९९४सालापासून दर तीन वर्षांनी, ’गंगाधर गाडगीळ साहित्य पुरस्कार’ दिला जातो. २०१२सालचा हा पुरस्कार राजीव नाईक यांना देण्यात आला.\n'साउथ एशियन लिटररी रेकॉर्डिंग प्रोजेक्ट'वरील गंगाधर गाडगिळांवरील पान\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n• रुस्तुम अचलखांब • प्रल्हाद केशव अत्रे • अनिल अवचट • सुभाष अवचट • कृ.श्री. अर्जुनवाडकर • बाबुराव अर्नाळकर\n• लीना आगाशे • माधव आचवल • जगन्नाथ रघुनाथ आजगावकर • मंगला आठलेकर • शांताराम आठवले • बाबा आढाव • आनंद पाळंदे • नारायण हरी आपटे • मोहन आपटे • वामन शिवराम आपटे • विनीता आपटे • हरी नारायण आपटे • बाबा आमटे • भीमराव रामजी आंबेडकर • बाबा महाराज आर्वीकर\n• नागनाथ संतराम इनामदार • सुहासिनी इर्लेकर\n• निरंजन उजगरे • उत्तम कांबळे • शरद उपाध्ये • विठ्ठल उमप • प्रभाकर वामन उर्ध्वरेषे • उद्धव शेळके\n• एकनाथ • महेश एलकुंचवार\n• जनार्दन ओक •\n• शिरीष कणेकर • वीरसेन आनंदराव कदम • कमलाकर सारंग • मधु मंगेश कर्णिक • इरावती कर्वे • रघुनाथ धोंडो कर्वे • अतुल कहाते • नामदेव कांबळे • अरुण कांबळे • शांताबाई कांबळे • अनंत आत्माराम काणेकर • वसंत शंकर कानेटकर • दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर • किशोर शांताबाई काळे • व.पु. काळे • काशीबाई कानिटकर • माधव विनायक किबे • शंकर वासुदेव किर्लोस्कर • गिरिजा कीर • धनंजय कीर • गिरीश कुबेर • कुमार केतकर • नरहर अंबादास कुरुंदकर • कल्याण कुलकर्णी • कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • वामन लक्ष्मण कुलकर्णी • वि.म. कुलकर्णी • विजय कुवळेकर • मधुकर केचे • श्रीधर व्यंकटेश केतकर • भालचंद्र वामन केळकर • नीलकंठ महादेव केळकर • महेश केळु��्कर • रवींद्र केळेकर • वसंत कोकजे • नागनाथ कोत्तापल्ले • अरुण कोलटकर • विष्णु भिकाजी कोलते • श्रीपाद कृष्ण कोल्हटकर • श्री.के. क्षीरसागर • सुमति क्षेत्रमाडे • सुधा करमरकर\n• शंकरराव खरात • चांगदेव खैरमोडे • विष्णू सखाराम खांडेकर • नीलकंठ खाडिलकर • गो.वि. खाडिलकर • राजन खान • गंगाधर देवराव खानोलकर • चिंतामणी त्र्यंबक खानोलकर • संजीवनी खेर • गो.रा. खैरनार • निलीमकुमार खैरे • विश्वनाथ खैरे • चंद्रकांत खोत\n• अरविंद गजेंद्रगडकर • प्रेमानंद गज्वी • माधव गडकरी • राम गणेश गडकरी • राजन गवस • वीणा गवाणकर • अमरेंद्र गाडगीळ • गंगाधर गाडगीळ • नरहर विष्णु गाडगीळ • सुधीर गाडगीळ • लक्ष्मण गायकवाड • रामचंद्र भिकाजी गुंजीकर • वसंत नीलकंठ गुप्ते • अरविंद गोखले • दत्तात्रेय नरसिंह गोखले • मंदाकिनी गोगटे • शकुंतला गोगटे • अच्युत गोडबोले • नानासाहेब गोरे • पद्माकर गोवईकर •\n• निरंजन घाटे • विठ्ठल दत्तात्रय घाटे • प्र.के. घाणेकर\n• चंद्रकांत सखाराम चव्हाण • नारायण गोविंद चापेकर • प्राची चिकटे • मारुती चितमपल्ली • विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर • वामन कृष्ण चोरघडे • भास्कर चंदनशिव\n• बाळशास्त्री जांभेकर • नरेंद्र जाधव • सुबोध जावडेकर • शंकर दत्तात्रेय जावडेकर • रामचंद्र श्रीपाद जोग • चिंतामण विनायक जोशी • लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी • वामन मल्हार जोशी • श्रीधर माधव जोशी • श्रीपाद रघुनाथ जोशी • जगदीश काबरे •\n• अरूण टिकेकर • बाळ गंगाधर टिळक •\n• विमला ठकार • उमाकांत निमराज ठोमरे •\n• वसंत आबाजी डहाके\n• नामदेव ढसाळ • अरुणा ढेरे • रामचंद्र चिंतामण ढेरे •\n• तुकाराम • तुकडोजी महाराज • दादोबा पांडुरंग तर्खडकर • गोविंद तळवलकर • शरद तळवलकर • लक्ष्मीकांत तांबोळी • विजय तेंडुलकर • प्रिया तेंडुलकर •\n• सुधीर थत्ते •\n• मेहरुन्निसा दलवाई • हमीद दलवाई • जयवंत दळवी • स्नेहलता दसनूरकर • गो.नी. दांडेकर • मालती दांडेकर • रामचंद्र नारायण दांडेकर • निळू दामले • दासोपंत • रघुनाथ वामन दिघे • दिवाकर कृष्ण • भीमसेन देठे • वीणा देव • शंकरराव देव • ज्योत्स्ना देवधर • निर्मला देशपांडे • कुसुमावती देशपांडे • गणेश त्र्यंबक देशपांडे • गौरी देशपांडे • पु.ल. देशपांडे • पुरुषोत्तम यशवंत देशपांडे • लक्ष्मण देशपांडे • सखाराम हरी देशपांडे • सरोज देशपांडे • सुनीता देशपांडे • शांताराम द्वारकानाथ देशमुख • गोपाळ हरी देशमुख • सदानंद देशमुख • मोहन सीताराम द्रविड •\n• चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी • मधुकर धोंड •\n• किरण नगरकर • शंकर नारायण नवरे • गुरुनाथ नाईक • ज्ञानेश्वर नाडकर्णी • जयंत विष्णू नारळीकर • नारायण धारप • निनाद बेडेकर • नामदेव\n• पंडित वैजनाथ • सेतुमाधवराव पगडी • युसुफखान महम्मदखान पठाण • रंगनाथ पठारे • शिवराम महादेव परांजपे • गोदावरी परुळेकर • दया पवार • लक्ष्मण रामचंद्र पांगारकर • विश्वास पाटील • शंकर पाटील • विजय वसंतराव पाडळकर • स्वप्ना पाटकर • प्रभाकर आत्माराम पाध्ये • प्रभाकर नारायण पाध्ये • गंगाधर पानतावणे • सुमती पायगावकर • रवींद्र पिंगे • द्वारकानाथ माधव पितळे • बळवंत मोरेश्वर पुरंदरे • केशव जगन्नाथ पुरोहित • शंकर दामोदर पेंडसे • प्रभाकर पेंढारकर • मेघना पेठे • दत्तो वामन पोतदार • प्रतिमा इंगोले • गणेश प्रभाकर प्रधान • दिलीप प्रभावळकर • सुधाकर प्रभू • अनंत काकबा प्रियोळकर •\n• निर्मलकुमार फडकुले • नारायण सीताराम फडके • यशवंत दिनकर फडके • नरहर रघुनाथ फाटक • फादर दिब्रिटो • बाळ फोंडके •\n• अभय बंग • आशा बगे • श्रीनिवास नारायण बनहट्टी • बाबूराव बागूल • रा.रं. बोराडे • सरोजिनी बाबर • बाबुराव बागूल • विद्या बाळ • मालती बेडेकर • विश्राम बेडेकर • दिनकर केशव बेडेकर • वासुदेव श्रीपाद बेलवलकर • विष्णू विनायक बोकील • मिलिंद बोकील • शकुंतला बोरगावकर •\n• रवींद्र सदाशिव भट • बाबा भांड • लीलावती भागवत • पुरुषोत्तम भास्कर भावे • विनायक लक्ष्मण भावे • आत्माराम भेंडे • केशवराव भोळे • द.ता. भोसले • शिवाजीराव भोसले •\n• रमेश मंत्री • रत्नाकर मतकरी • श्याम मनोहर • माधव मनोहर • ह.मो. मराठे • बाळ सीताराम मर्ढेकर • गंगाधर महांबरे • आबा गोविंद महाजन • कविता महाजन • नामदेव धोंडो महानोर • श्रीपाद महादेव माटे • गजानन त्र्यंबक माडखोलकर • व्यंकटेश दिगंबर माडगूळकर • लक्ष्मण माने • सखाराम गंगाधर मालशे • गजमल माळी • श्यामसुंदर मिरजकर • दत्ताराम मारुती मिरासदार • मुकुंदराज • बाबा पदमनजी मुळे • केशव मेश्राम • माधव मोडक • गंगाधर मोरजे • लीना मोहाडीकर • विष्णु मोरेश्वर महाजनी •\n• रमेश मंत्री • विश्वनाथ काशिनाथ राजवाडे • विजया राजाध्यक्ष • मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष • रावसाहेब कसबे • रुस्तुम अचलखांब • पुरुषोत्तम शिव��ाम रेगे • सदानंद रेगे •\n• शरणकुमार लिंबाळे • लक्ष्मण लोंढे • गोपाळ गंगाधर लिमये •\n• तारा वनारसे • विठ्ठल भिकाजी वाघ • विजया वाड • वि.स. वाळिंबे • विनायक आदिनाथ बुवा • सरोजिनी वैद्य • चिंतामण विनायक वैद्य •\n• मनोहर शहाणे • ताराबाई शिंदे • फ.मुं. शिंदे • भानुदास बळिराम शिरधनकर • सुहास शिरवळकर • मल्लिका अमर शेख • त्र्यंबक शंकर शेजवलकर • उद्धव शेळके • शांता शेळके • राम शेवाळकर •\n• प्रकाश नारायण संत • वसंत सबनीस • गंगाधर बाळकृष्ण सरदार • त्र्यंबक विनायक सरदेशमुख • अण्णाभाऊ साठे • अरुण साधू • राजीव साने • बाळ सामंत • आ.ह. साळुंखे • गणेश दामोदर सावरकर • विनायक दामोदर सावरकर • श्रीकांत सिनकर • प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे • समर्थ रामदास स्वामी • दत्तात्रेय गणेश सारोळकर\nइ.स. २००८ मधील मृत्यू\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष\nसाहित्य अकादमी पुरस्कार विजेते\nइ.स. १९२३ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०९:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudarshannews.in/NagpurMahanagatpalikasmartcitynews-2748-newsdetails.aspx", "date_download": "2021-05-14T06:11:38Z", "digest": "sha1:2V5ES2QURNWAUJLFGLZY2FOZJK7C6CU4", "length": 16272, "nlines": 124, "source_domain": "www.sudarshannews.in", "title": "*नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पग्रस्तांना जमीनीचा मोबदला दया महापौर संदीप जोशी यांचे आदेश*", "raw_content": "\nसुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे\n*नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पग्रस्तांना जमीनीचा मोबदला दया महापौर संदीप जोशी यांचे आदेश*\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा महत्वाकांक्षी आणि नागपूर शहराच्या विकासाला गती देणारा महत्वपूर्ण स्मार्ट सिटी प्रकल्प आहे. दोन वर्षापूर्वी या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. मात्र मागील सहा महिन्यांपासून काम संथ अवस्थेत आहे.\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा महत्वाकांक्षी आणि नागपूर शहराच्या विकासाला गती देणारा महत्वपूर्ण स्मार्ट सिटी प्रकल्प आहे. दोन वर्षापूर्वी या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. मात्र मागील सहा महिन्यांपासून काम संथ अवस्थेत आहे. याशिवाय प्रकल्पासाठी हस्तांतरीत करण्यात आलेल्या नागरिकांच्या जमीनीचा मोबदला तीन टप्प्यात देण्याचे ठरले असताना संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्याचे कारण दाखवून सीईओंनी प्रकल्पग्रस्तांची तिसरी किस्त थांबविली असल्याची अधिकारी माहिती देत आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्पच गुंडाळण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप महापौर तथा स्मार्ट सिटीचे संचालक संदीप जोशी यांनी केला. स्मार्ट सिटीच्या विकास कामाचा आढावा घेण्यासंदर्भात गुरुवारी (ता.२) महापौर संदीप जोशी यांनी स्मार्ट सिटीचे आमंत्रित संचालक आमदार कृष्णा खोपडे, आमदार गिरीश व्यास यांच्यासह पारडी, पुनापूर, भरतवाडा भागाचा पाहणी दौरा केला. याप्रसंगी उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, परिवहन समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर, लकडगंज झोन सभापती राजकुमार शाहु, माजी स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, नगरसेवक दिपक वाडिभस्मे, नगरसेविका मनिषा अतकरे, नगरसेविका वैशाली रोहनकर, स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे, महाव्यवस्थापक (मोबिलिटी) राजेश दुफारे आदी उपस्थित होते. पवनगाव रोडवरील विट्टा भट्टी परिसरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू आहे. या परिसराचीही महापौरांनी पाहणी केली. पाण्याच्या टाक्यांसह एकूण ५२किमीच्या रस्त्यांचेही बांधकाम करण्याचे कार्य आहे. मात्र दोन्ही कामे मागील सहा महिन्यांपासून बंद असल्याची माहिती यावेळी स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे यांनी दिली. सदर कामासाठी डीपीआर अंतर्गत १७.५० कोटी चे कार्यादेश करण्यात आले होते. यापैकी संबंधित कंत्राटदार कंपनीला १० कोटी रुपये देण्यात आले आहेत मात्र त्या तुलनेत पाच टक्केही काम पूर्ण झाले नसल्याचे आमदार कृष्णा खोपडे यांनी सांगितले. स्मार्ट प्रकल्पाला दिलेली विहीत मुदत पूर्ण होउनही प्रकल्पाचे काम पाच टक्केही पूर्ण झालेले नाही यावर महापौर संदीप जोशी यांनी नाराजी वर्तविली व लवकरात लवकर काम सुरू करण्याचे निर्देश दिले. स्मार्ट स��टी अंतर्गत रस्त्याकरिता स्थानिक नागरिकांचे घर हटविण्यात आले. ज्यांची यामध्ये जागा गेली त्यांना प्रकल्पाद्वारे तीन टप्प्यात भरपाई रक्कम देण्याचे ठरले होते मात्र रक्कम मिळत नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात असल्याचा आरोप आमदार कृष्णा खोपडे यांनी केला. याबाबत माहिती देताना स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे यांनी सांगितले की, प्रकल्पग्रस्तांना दोन टप्प्यातील रक्कम देण्यात आलेली आहे. तिस-या टप्प्यातील रक्कम देण्यासंदर्भात सीईओ पद स्वीकारल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी संचालक मंडळाच्या बैठकीनंतर निर्णय घेण्याचे सांगितले. त्यामुळे तिस-या टप्प्यातील रक्कमेला विलंब होत असल्याबाबत माहिती श्री. मोरोणे यांनी दिली. याबाबतही महापौरांनी नाराजी व्यक्त केली. नागरिकांच्या सुविधेसाठी प्रकल्प उभारण्यात येत आहे. मात्र या प्रकल्पामुळे कोणत्याही नागरिकाला त्रास होउ नये याची विशेष काळजी घेण्याचे निर्देशही आधीच देण्यात आले होते. आज नागरिकांना परतावा न मिळत असल्याने ते स्थानिक नगरसेवकांकडे रोष व्यक्त करत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. प्रकल्पग्रस्तांना तीन टप्प्यात पूर्ण रक्कम देण्याचे आदेश स्मार्ट सिटीचे चेअरमन प्रवीणसिंग परदेशी यांनी वेळोवेळी झालेल्या बैठकीत दिले आहेत. चेअरमेनचे स्पष्ट आदेश असतानाही तिस-या टप्प्यातील रक्कम आयुक्तांनी रोखल्याचे स्पष्ट होत आहे, असेही महापौर म्हणाले.\nहम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें\nताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प\nईद के दिन रिविलगंज गोदना ईदगाह में पसरा सन्नाटा, लोगों ने अपने अपने घरों में ही अदा की ईद-उल-फित्र की नमाज\nशामली में कोरोना संक्रमण को रोकने के लिए हवा के शुद्धिकरण के लिए हवन-यज्ञ\nपुलिस अधीक्षक द्वारा डायल 112 पीआ���वी कर्मियों के साथ की गई गोष्ठी\nचित्रकूट में गरीबों को वितरण की जा रही राहत सामग्री\nबैरिया भाजपा विधायक सुरेंद्र सिंह का बड़ा बयान, राहुल गांधी मुस्लिम तुष्टीकरण की राजनीति करते हैं\nन्यायपालिका के \"अ न्याय\" के 33 साल...1988 में हुआ गैंगरेप, 2021 में मिली सजा..\n14 मई – जन्मजयंती छत्रपति संभाजी महाराज .. अंग अंग काटते रहे मुगल मुसलमान बनाने के लिए, पर हर घाव से आवाज आई– “जय भवानी”\nभाजपा युवा मोर्चा ने 100 भाप मशीन उन्हैल हॉस्पिटल को भेंट की\nन्यायपालिका के 'अ न्याय' के 33 साल...1988 में हुआ गैंगरेप, 2021 में मिली सजा..\nकोरोना संकट में मसीहा बना मोतिहारी का लाल,खूब हो रही इनकी चर्चा\nUP: सुल्तानपुर में शुरू होगा 27 करोड़ की लागत से बना 100 बेड वाला हॉस्पिटल\nTRAI ने जारी किए फरवरी के आंकड़े, जानिए किस कंपनी ने जोड़े सबसे ज्यादा ग्राहक\nकोरोना: दिल्‍ली में आए 13,287 नए केस, यूपी में आए 17,775\nनेपाल: विश्वास मत हारने के तीन दिन बाद केपी ओली फिर प्रधानमंत्री नियुक्त\nशुभेंदु अधिकारी बने पश्चिम बंगाल विधानसभा में प्रतिपक्ष के नेता\nआईसीसी की सालाना अपडेट में टीम इंडिया नंबर 1, न्यूजीलैंड दूसरे स्थान पर\nकोविशील्ड की डोज के बीच अंतराल बढ़ाने को मिली मंजूरी, अब 12-16 हफ्ते में लगेगी वैक्सीन की दूसरी खुराक\nयूपी में ऑक्सीजन की सुचारू आपूर्ति में नही है कोई बाधा\nअब वैक्सीनेशन पर है योगी सरकार का सारा जोर... मिल रही है टीकाकरण को गति...\nकॉपीराइट © 2020 सुदर्शन न्यूज | सभी अधिकार सुरक्षित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/death-of-13-years-girls-in-search-of-drinking-water-59849.html", "date_download": "2021-05-14T08:01:48Z", "digest": "sha1:5FCM5JWHOY56H7YAS5SYXJFNTAMU7SJ4", "length": 18034, "nlines": 252, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "सरकारी अनास्थेचा बळी, 13 वर्षीय मुलीचा पाण्यासाठी मुत्यू | TV9 Marathi", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nमराठी बातमी » राजकारण » सरकारी अनास्थेचा बळी, 13 वर्षीय मुलीचा पाण्यासाठी मुत्यू\nसरकारी अनास्थेचा बळी, 13 वर्षीय मुलीचा पाण्यासाठी मुत्यू\nविशाल ठाकूर, टीव्ही 9 मराठी, धुळे\nधुळे : जिल्ह्यात फार मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई आहे. अनेक खेड्यांमध्ये पाण्यासाठी गावकऱ्यांची भटकंती सुरु आहे. अनेकवेळा तर हंडाभर पाण्यासाठी जीव धोक्यात टाकावा लागत आहे. प्रसंगी जीवही जातो आहे. असाच एक प्रकार धुळ्यातील मोरदड तांडा गावात घडला.\nपाण्याच्या शोधात निघाल���ल्या 13 वर्षीय नंदिनी पवार हिचा 2 दिवसांपूर्वीच गावाजवळ असलेल्या 50 फूट विहिरीत पडून मृत्यू झाला. ती विहिरीतून पाणी काढत असताना तिचा पाय घसरला आणि तोल जाऊन ती विहिरीत पडली. त्या विहिरीत बुडून तिचा जीव गेला. या घटनेनंतर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. मुलीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी नागरी हक्क संरक्षण समितीचे महेश घुगे यांनी केली आहे.\nमोरदड तांडा हे बंजारा समाजाचे गाव आहे. या गावची लोकसंख्या जवळपास 4000 आहे. गावात सरकारी यंत्रणांच्या ढिसाळपणामुळे नंदिनीचा मृत्यू झाला, असा आरोप मुलीच्या घरच्यांनी केला आहे. नंदिनीच्या कुटुंबीयांना या घटनेने अगदीच धक्का बसला. आई, वडील, आजी यांच्या डोळ्यांतील अश्रू थांबायला तयार नाहीत. तिचे शाळेचे दफ्तर पाहून ते आठवणीने व्याकुळ होत आहेत. नंदिनीची लहान बहीण तिच्या फोटोशी खेळत आहे. आपली बहीण मामाच्या गावी गेलीय असंच तिला वाटतंय.\nनंदिनी दुपारी घरात पाणी नसल्याने हंडा घेऊन गावाजवळील विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली होती. बराच वेळ झाला पण ती परत आली नाही. म्हणून तिची आजी त्या विहीरजवळ गेली, तर नंदिनीची चप्पल विहिरीमध्ये दिसली. त्यानंतर आजीने जीवाचा आकांत करत गावकऱ्यांना गोळा केले. मात्र, तोपर्यंत खूप उशिर झाला होता. नंदिनीने आपला जीव सोडला होता. ही बातमी वाऱ्या सारखी परिसरात पसरली आणि परिसरात एकच हळहळ व्यक्त झाली.\n‘सरकारी अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे योजना पूर्ण झाली नाही’\nगावात मुख्यमंत्री पेयजल योजना मंजूर झाली आहे. परंतु गावातील काही लोकांच्या आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे योजना पूर्ण झाली नाही. अशात गावात दुष्काळ उभा राहिला. गावात सध्या फक्त 2 टँकर पाणी पुरवठा होत आहे. ज्या ठिकाणी 5 टँकरची गरज आहे त्या ठिकाणी 2 टँकर अगदी अपुरे पडत आहेत. नागरिकांना 50 रुपये बॅरेलप्रमाणे पाणी विकत घ्यावे लागत आहे. योजना मंजूर झाली तरी भ्रष्टाचार करुन ग्रामसेवक, तलाठी आणि इतर अधिकारी कामाची टाळाटाळ करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.\nगावातील महिलांना आजही कोसो दूर जाऊन पाण्यासाठी पायपीट करावी लागते. कठडे नसलेल्या विहिरीतून नाइलाजाने त्यांना जीव धोक्यात टाकून विहिरीतून पाणी काढावं लागतं. आज गावात पाण्याचा थेंब नाही. शेतकऱ्यांची जनावरं चारा आणि पाण्यासाठी तडफडत आहेत. सरकारने याचं भान ठेवत गावकाऱ्यांची तहान भागवली पाहिजे. नाही तर पुन्हा कुठल्या ना कुठल्या गावात पुन्हा एक ‘नंदिनी’ आपला जीव गमावून बसेल.\nमोहखेडमध्ये प्यायला पाणी नाही, मुख्यमंत्री म्हणतात ‘पाणीदार गाव’\nमहाराष्ट्राच्या हक्काचं 46 टीएमसी पाणी गुजरातला, मनसेच्या माजी आमदाराचा आरोप\n‘लेमन टी’चे 5 फायदे\nतुळस खा रोग पळवा\nप्लाझ्मा कधी दान करू शकता\nPF काढताना ‘या’ चुका टाळा\nदरोडेखोराला पळवण्यासाठी वडिलांसह कुटुंब एकवटलं, पुण्यात पोलिसांच्या गाडीला भररस्त्यात धडका\nMaharashtra Lockdown | अर्ध्या महाराष्ट्रात पूर्ण लॉकडाऊन, राज्यातील 17 शहरांमध्ये काय सुरु\nराज्यात जिल्हा पातळीवर पुन्हा लॉकडाऊन, कोणत्या जिल्ह्यात काय सुरु आणि काय बंद राहणार\nअन्य जिल्हे 4 days ago\nकोरोना महामारीत शेतीनं तारलं, माढयाच्या युवा शेतकऱ्यानं लाखो रुपयांचा आंबा थेट युरोपला पाठवला\nSolapur | सोलापुरात मासे वाहतूक करणारा ट्रक पलटला\nमहाडिकांची सत्ता पालटल्याचं बक्षीस, विश्वास पाटील यांची थेट गोकुळच्या अध्यक्षपदी निवड\nअन्य जिल्हे6 mins ago\nआधी मोदी सरकारवर थेट टीका, आता अनुपम खेर यांनी घेतला युटर्न, म्हणाले…..\nस्पुतनिक लसीच्या एका डोसची किंमत किती; डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजकडून दर जाहीर\nMaharashtra Coronavirus LIVE Update : पुण्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं नियोजन सुरु – उपमुख्यमंत्री अजित पवार\nAkshaya Tritiya 2021 | धार्मिकदृष्ट्या अत्यंत शुभ मानला जातो अक्षय्य तृतीयेचा दिवस, जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व\nLIVE | कोल्हापूर गोकूळ दूध संघाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील\nPM Modi LIVE | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशी पंतप्रधान मोदींचा संवाद\nCM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हायकोर्टात दाखल\nबीडची ढोबळी मिरची हैदराबादच्या बाजारात, कृषी पदवीधारक तरुणाने तीन महिन्यात घेतलं 7 लाखांचं उत्पन्न\nचाँद पाहण्यासाठी सानिया मिर्झा पतीसह दुबईत, ईद सेलिब्रेशनचे खास फोटो\nफोटो गॅलरी39 mins ago\nमराठी न्यूज़ Top 9\nस्पुतनिक लसीच्या एका डोसची किंमत किती; डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजकडून दर जाहीर\nAkshaya Tritiya 2021 | अक्षय्य तृतीयेला 100 कोटींची उलाढाल होणाऱ्या जळगावात यंदा सोने खरेदी ठप्प\nअन्य जिल्हे2 hours ago\nअख्खं गाव सुतकात, तरुण जिद्दीला पेटले, लोकप्रतिनिधींच्या नाकावर टिच्चून कोव्हिड सेंटर उभारलं\nअन्य जिल्हे55 mins ago\nमराठा आरक्षणासाठी केंद्राप्रमाणेच फेरविचार या���िका दाखल करा; संभाजी छत्रपतींचं मुख्यमंत्र्यांना पत्रं\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्य न्यायाधीशांच्या भेटीसाठी हायकोर्टात; कारण गुलदस्त्यात\nचाँद पाहण्यासाठी सानिया मिर्झा पतीसह दुबईत, ईद सेलिब्रेशनचे खास फोटो\nफोटो गॅलरी39 mins ago\nVIDEO | मामाचा फोन घेतला नाही, कॉलबॅक राहिला, दुसऱ्या दिवशी मामा गेला, पुष्कर जोग बोलता बोलता रडायला लागला\nMaharashtra Coronavirus LIVE Update : पुण्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं नियोजन सुरु – उपमुख्यमंत्री अजित पवार\nLIVE | कोल्हापूर गोकूळ दूध संघाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.kiapack.com/vertical-tomato-paste-honey-sachet-packing-machine.html", "date_download": "2021-05-14T06:11:29Z", "digest": "sha1:NI4UEK3MM2AZT7NCZULMMVP6SYRHOPK4", "length": 9335, "nlines": 82, "source_domain": "mr.kiapack.com", "title": "व्हर्टिकल टोमॅटो पेस्ट हनी सॅथेक पॅकिंग मशीन - IAPACK", "raw_content": "\nटी बॅग पॅकिंग मशीन\nव्हर्टिकल टोमॅटो पेस्ट हनी सेहेट पॅकिंग मशीन\nव्हर्टिकल टोमॅटो पेस्ट हनी सेहेट पॅकिंग मशीन\nहे चीन मधील सर्वोत्तम पिल्लू बॅग पॅकिंग मशीन आहे.\nओपन-फिल-सील फ्लॅट पाउच पॅकिंग मशीन, नियमित तोफ बॅगसाठी चांगले. पूर्ण सर्वो तंत्रज्ञान मशीन, पॅकिंगमध्ये जलद, ऑपरेटिंगमध्ये स्थिर, वाजवी किंमतीसह टिकाऊ मशीन.\nपावडर, द्रव, चिपचिपा द्रव, ग्रेन्युल, टॅब्लेट, घन, कॅंडी, स्टिक उत्पादनासारख्या विविध उत्पादनांना भरण्यासाठी लवचिक आणि पॅक करणे. हंडर्स मशीन्स आधीच अन्न, पेय, सौंदर्यप्रसाधने, वैयक्तिक देखभाल, घरगुती, रसायने आणि औषध उद्योगात सेवा देत आहेत.\nखाद्यपदार्थ, औषध, रासायनिक उद्योग, दैनिक रासायनिक उद्योग अर्ध-द्रव किंवा पेस्ट राज्य सामग्री जसे की मध, फळ सॉस, मिरची सॉस, भाजी तेल, पाणी, वाइन, सोया सॉस, व्हिनेगर, डिटर्जेंट, हात स्वच्छता करणारा, जंतुनाशक पॅकिंगसाठी मशीन , शैम्पू, कीटकनाशक इ.\nआमच्याकडे सामान्य उद्योगासाठी मानक कॉन्फिगरेशन आहे, आम्ही कॅंडी पॅकिंग मशीनसाठी विशेष कॉन्फिगरेशन सानुकूलित करू शकतो.\nकंट्रोल सिस्टम: पीएलसी प्रोग्राममेबल कॉम्प्यूटर कंट्रोलर, टच स्क्रीन, फोटोसेल सेन्सर, एन्कोडर आणि इन्व्हर्टर उच्च एकत्रीकरण गॅरंटी विश्वसनीय ऑपरेशनसह.\nअत्याधुनिक फोटोइलेक्ट्रिक सेन्सर ट्रॅकिंग सिस्टीम आणि अचूक बॅग रुंदी आणि फिल्मची स्थिती यासाठी सर्वो मोटर धावणारा.\nअनुलंब आणि क्षैतिज सीलिंग, अंतर्ज्ञानी आ��ि अचूक साठी स्वतंत्र डिजिटल तापमान नियंत्रक.\nबदल, सोपे कार्यप्रदर्शन आणि कमी आवाज, परिपूर्ण पॅकेज देखावा, संवेदनशील सुरक्षा डिव्हाइस आणि उत्पादन दरम्यान प्रदूषण कोणतेही सोपे आणि जलद समायोजन.\nप्रकार: मल्टी-फंक्शन पॅकेजिंग मशीन\nकार्य: भरणे, सील करणे, लपवणे, चिकटणे बॅग\nअनुप्रयोग: पेय, रासायनिक, अन्न, वैद्यकीय\nपॅकेजिंग प्रकार: बॅग्स, कॅप्सूल, फिल्म, पाउच, स्टँड-अप पाउच\nपॅकेजिंग साहित्य: पेपर, प्लॅस्टिक\nव्होल्टेज: 220V / 380 व्\nपॅकिंग पद्धत: मशीनसाठी फ्री फ्युमिगेशन क्रेट\nपॅकिंग स्वरूप: खांदपट्ट्या / विशेष आकार उभे रहा\nपॅकिंग स्पीडः 240-360 पाउच प्रति मिनिट\nपाउच आकारः 16 x 70 मिमी (किमान), 40 x 200 मिमी (कमाल)\nउत्पादन नाव: बॅग पॅकिंग मशीन\nमशीन प्रकारः स्वयंचलित बॅग तयार करणे सीलिंग मशीन भरणे\nनाव: स्वयंचलित पॅकिंग मशीन\nचित्रपट सामग्री: लमिनाटिड फिल्म\nविक्री केल्यानंतर सेवा प्रदान केली: अभियंते परदेशात सेवा यंत्रणा उपलब्ध\nस्वयंचलित लहान व्होल्म पाउच फॉर्म, पावडर भरून मशीन भरणे आणि सील करणे\nनवीन मधुची खोली पॅकिंग मशीन\nस्वयंचलित टोमॅटो पेस्ट केचप सॅथेक पॅकिंग मशीन\nसोया सॉस व्हिनेगरसाठी प्लास्टिक बॅग सॅथेर द्रव भरण्याचे सीलिंग पॅकिंग मशीन\nफ्लोर पावडर पॅकिंग मशीन व्हर्टिकल फॉर्म सील मशीन 1 किलो फ्लोर पॅकेजिंग मशीन भरा\nमॅन्युअल sachet क्षैतिज पॅकिंग मशीन\nअंडयातील बलक सॉस पॅकेजिंग मशीन\nटोमॅटो पेस्ट मसाल्यासाठी स्मार्ट व्हीएफएफएस स्टिक पॅकिंग मशीन\nटोमॅटो पेस्ट सॅचेट केचुप लिक्विड पॅकिंग मशीन किंमत\nकेचप सॅथेर पॅकेजिंग मशीन\nडिटर्जेंट पावडर पॅकिंग मशीन, मधुची खोली पॅकिंग मशीन, अर्ध स्वयंचलित पावडर पॅकिंग मशीन\nटी बॅग पॅकिंग मशीन\nअरबी डच इंग्रजी फ्रेंच जर्मन इटालियन जपानी पर्शियन पोर्तुगीज रशियन स्पॅनिश तुर्की थाई\nकॉपीराइट © झोंगली पॅकेजिंग मशीनरी कं, लि. सर्व हक्क राखीव.\nHangheng.cc | द्वारा समर्थित एक्सएमएल साइटमॅप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80", "date_download": "2021-05-14T07:34:17Z", "digest": "sha1:NAKLFWJ23HTRKJKKAG5TBAPNXIBWNFHW", "length": 97883, "nlines": 291, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "शिवाजी महाराज - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nमराठा साम्राज्याचे संस्थापक, प्रथम छत्रपती\n(शिवाजी या पानावरून पुनर्निर्देशित)\nया लेखातील मजकूर मराठ��� विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nविकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत\nहा ऐतिहासिक विषयाशी संदर्भातील लेख असून,विकिपीडियावरील लेखन विश्वकोशिय आणि मराठी विकिपीडिया लेखनाचे मानदंडास अनुसरून असणे अभिप्रेत आहे.*कथाकथन अथवा ललित साहित्य लेखनशैली टाळावी,ऐतिहासिक कथा कादंबर्‍यातील संदर्भ टाळावेत अथवा विशीष्टपणे नमुद करून ललित साहित्यातील उल्लेखांबद्दल वेगळा परिच्छेद बनवावा. *विकिपीडियावर इतिहास-विषयक संदर्भ देताना इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधनांचा उपयोग करून केलेल्या समसमिक्षीत संशोधनाचेच संदर्भांना प्राधान्य देण्याबद्दल सजग रहावे.\nऐतिहासिक परिपेक्षात एकाच (कुटूंबा/घराण्या)तील दोन पिढ्यात एकाच नावाच्या व्यक्ती असु शकतात.कृ.[[अंतर्गत विकिदुवा]] देताना, तो नेमका कोणत्या लेखात उघडतो ते तपासा;घाई आणि गल्लत टाळा.\nविकिपीडियात संदर्भ कसे जोडावेत लेखाकडे चला\nमूळ एतिहासिक दस्तएवज कुठे चढवावेत ते\nआपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. विकिस्रोतावर काय चालेल \nऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी.\nऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने.\nऐतिहासिक कलाकॄती - समसमीक्षित (पीअर-रिव्ह्यूड) किंवा संपादित माध्यमांतून प्रकाशित झालेली चित्रे/फोटो; मात्र खास त्यांच्यासाठी आयोजलेल्या प्रदर्शनांतून प्रसिद्ध झालेली नसावीत.\nछत्रपती शिवाजीराजे भोसले (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.[ संदर्भ हवा ] भोसले कुळातील या राजाने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले.[ संदर्भ हवा ] रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजी राजांनी उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला.[ संदर्भ हवा ]\nछत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले\nअधिकारकाळ जून ६, १६७४ ते एप्रिल ३, १६८०\nराज्याभिषेक जून ६, १६७४\nराज्यव्याप्ती पश्चिम महाराष्ट्र, कोकण,\nपूर्ण नाव शिवाजीराजे शहाजीराजे भोसले\nजन्म फेब्रुवारी १९, १६३०\nमृत्यू एप्रिल ३, १६८०\nउत्तराधिकारी छत्रपती संभाजीराजे भोसले\nराजब्रीदवाक्य 'प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते\nचलन होन, शिवराई, (सुवर्ण होन, रुप्य होन\nशिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले.[ संदर्भ हवा ] भूगोल, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले.[ संदर्भ हवा ] आपल्या वडिलांकडून मिळालेल्या २,००० सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले.[ संदर्भ हवा ] राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले.[ संदर्भ हवा ]\nमहाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिवराय अशा अनेक नावांनी ओळखले जातात.[ संदर्भ हवा ] शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा ‘शिवजयंती’ म्हणून साजरा होतो.[ संदर्भ हवा ] छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा संयुक्त उल्लेख 'शि���शंभू' असा होतो.\nसर्वसाधारणपणे शिवाजी महाराजांचा जन्म (१६३०) ते औरंगजेबाचा मृत्यू (१७०७) ह्या ७७ वर्षांच्या काळास इतिहासकार ‘शिवकाल’ असे म्हणतात.[१]\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल पंडित नेहरू आपल्या डिस्कवरी ऑफ इंडिया (भारताचा शोध) या ग्रंथात म्हणतात : \"छत्रपती शिवाजी प्रतिहल्ला करणाऱ्या हिंदू राष्ट्रवादाचे प्रतीक होते. जुन्या इतिहासातून त्यांनी प्रेरणा मिळविली. महाराज अत्यंत धैर्यशील आणि उत्कृष्ट नेतृत्वगुण असणारे नेते होते. त्यांनी स्वराज्यासाठी चिवटपणे लढणारा गट म्हणून मराठी जनांना एकत्र केले, त्यांच्यामागे राष्ट्रीयत्वाची पार्श्वभूमी उभी केली आणि या गटास अशी चेतना दिली की या गटाशी धडका घेत मुघल साम्राज्य अखेर मोडकळीस आले. छत्रपतींचा मृत्यू १६८० मध्ये झाला तरी त्यांच्यानंतर संपूर्ण भारतावर प्रभुत्व प्रस्थापित होईपर्यंत मराठ्यांचा राज्यविस्तार होतच राहिला.\"[ संदर्भ हवा ]\n१ कुटुंब व बालपण\n२ पहिली स्वारी - तोरणगडावर विजय\n६ पश्चिम घाटावर नियंत्रण\n१० सिद्दी जौहरचे आक्रमण\n१३ मोगल साम्राज्याशी संघर्ष\n१५ सुरतेची पहिली लूट\n१६ मिर्झाराजे जयसिंह प्रकरण\n१८ सर्वत्र विजयी घोडदौड\n२२ शिवाजी आणि चित्रपट\n२२.१ शिवाजीची भूमिका करणारे नट\n२३ हे सुद्धा पहा\nशिवाजी महाराजांचे जन्मस्थळ, शिवनेरी\nपुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ.स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला.[ संदर्भ हवा ] इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची नेमकी जन्मतारीख हा एकेकाळी मतभेदांचा मुद्दा होता. तो वाद नंतर मिटला. महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली.[२] इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७ (वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात होती.[ संदर्भ हवा ] एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती म्हणून या मुलाचे नाव 'शिवाजी' ठेवले गेले.[ संदर्भ हवा ] शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी दख्खनमधील राजसत्ता विजापूर, अहमदनगर आणि गोवळकोंडा या तीन मुसलमानी सल्तनतींमध्ये विभागलेली होती. शहाजीराजांनी आपली निष्ठा वेळोवेळी अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही आणि मुघल यांच्यादरम्यान बदलली; पण त्यांनी पुणे ही नेहमीच आपली जहागिरी ठेवली आणि स्वतःची एक लहानशी फौज पदरी बाळगली.[ संदर्भ हवा ]\nहे प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून होते.[ संदर्भ हवा ] मलिक अंबर ह्या निजामशहाच्या प्रभावी वजिराच्या मृत्यूनंतर मोगल सम्राट शहाजहानच्या सैन्याने इ.स. १६३६ मध्ये अहमदनगरवर चाल करून ते शहर आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी सरदार म्हणून रूजू झाले.[ संदर्भ हवा ] आदिलशहाने त्यांना पुण्याची जहागिरी दिली.[ संदर्भ हवा ] शहाजीराजांनी तुकाबाईंशी आपला दुसरा विवाह केला.[ संदर्भ हवा ] लहान शिवाजीराजांना घेऊन जिजाबाई पुण्याला रहायला आल्या. तुकाबाई आणि शहाजीराजे ह्यांच्या एकोजी भोसले (व्यंकोजी भोसले) ह्या पुत्रांनी पुढे सध्याच्या तमिळनाडूमधील तंजावरला आपले राज्य स्थापन केले.[ संदर्भ हवा ]\nजिजाबाई व बाल शिवाजी\nजिजाबाई पुण्यात रहायला गेल्या त्यावेळी पुण्याची फार दुरवस्था झालेली होती. तेव्हा छोटे शिवाजीराजे आणि कारभारी ह्यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात प्रतीकादाखल सोन्याच्या मुलाम्याचा नांगर फिरवून, जिजाबाईंनी पुण्याची पुन:स्थापना करायला सुरुवात केली.[ संदर्भ हवा ] शिवाजीराजे लहानाचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावरही (मोठेपणीच्या सिंहगडावरच्या स्वारीसारख्या) प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले.[ संदर्भ हवा ] शिवाजीमहाराजांच्या त्या आद्यगुरू होत. हिंदवी स्वराज्यस्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजीमहाराजांना जिजाबाईंनी स्फूर्ती दिली असे काही इतिहासकार मानतात.[ संदर्भ हवा ]\nयुद्धाभ्यास आणि रणनीती तसेच राजकारभार ह्यासंबंधी प्राथमिक मार्गदर्शन त्यांना शहाजीराजांकडून, दप्तरव्यवस्था व न्यायव्यवस्थेचे शिक्षण दादोजी कोंडदेव मलठणकर यांचेकडून,[ संदर्भ हवा ] तर परकीय सत्तेविरूद्ध लढा करण्याकरता आवश्यक असलेल्या शिस्तीचे शिक्षण जिजाबाईंकडून[ संदर्भ हवा ] मिळाले असे मात्र उपलब्ध ऐतिहासिक माहितीवरून निश्चितपणे सांगता येते. जिजाबाई यांनी बाल शिवाजीच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांस युद्धकला व राजनीतिशास्त्राचे शिक्षण देवविले.[ संदर्भ हवा ] शिवाय संत एकनाथ महाराजांच्या भावार्थ रामायण, भारूड इत्यादींच्या माध्यमातून बाल शिवबाच्या मनात स्वराज्याचे स्फुल्लिंग चेतविले.[ संदर्भ हवा ]\nकाशीबाई जाधव[ संदर्भ हवा ]\nगुणवंतीबाई इंगळे[ संदर्भ हवा ]\nपुतळाबाई पालकर[ संदर्भ हवा ]\nलक्ष्मीबाई विचारे[ संदर्भ हवा ]\nसईबाई निंबाळकर[ संदर्भ हवा ]\nसकवारबाई गायकवाड[ संदर्भ हवा ]\nसगुणाबाई शिंदे[ संदर्भ हवा ]\nसोयराबाई मोहिते[ संदर्भ हवा ]\nछत्रपती संभाजी भोसले[ संदर्भ हवा ]\nछत्रपती राजारामराजे भोसले[ संदर्भ हवा ]\nअंबिकाबाई महाडीक[ संदर्भ हवा ]\nकमळाबाई (सकवारबाईची कन्या)[ संदर्भ हवा ]\nदीपाबाई[ संदर्भ हवा ]\nराजकुंवरबाई शिर्के (सगुणाबाईची मुलगी, गणोजी शिर्के यांची पत्नी)[ संदर्भ हवा ]\nराणूबाई पाटकर[ संदर्भ हवा ]\nसखुबाई निंबाळकर (सईबाईची मुलगी)[ संदर्भ हवा ]\nअंबिकाबाई[ संदर्भ हवा ] (सती गेली)\nजानकीबाई[ संदर्भ हवा ]\nराजारामांच्या पत्नी ताराबाई (माहेरच्या मोहिते)[ संदर्भ हवा ]\nसंभाजीच्या पत्नी येसूबाई[ संदर्भ हवा ]\nराजसबाई[ संदर्भ हवा ] (पुत्र संभाजीची पत्नी)\nसगुणाबाई{ (संभाजीपुत्र शाहूची पत्नी) {संदर्भ हवा}}\nसंभाजीचा मुलगा - शाहू[ संदर्भ हवा ]\nताराबाई-राजारामाची मुले - दुसरा शिवाजी[ संदर्भ हवा ]\nराजसबाईची मुले - दुसरा संभाजी[ संदर्भ हवा ]\nताराबाईचा नातू रामराजा, याला शाहूने दत्तक घेतले, म्हणजे तो स्वतःचाच काका झाला.[ संदर्भ हवा ]\nदुसऱ्या संभाजीचा मुलगा - द्वितीय शिवाजी (खरेतर ३रा शिवाजी) (कोल्हापूर)[ संदर्भ हवा ]\nपहिली स्वारी - तोरणगडावर विजय\nइ.स. १६४७ मध्ये सतरा वर्षांच्या शिवाजीराजांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणगड जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली.[ संदर्भ हवा ] तोरणगड हे स्वराज्याचे तोरणच ठरले. त्याच साली शिवाजीराजांनी कोंढाणा (सिंहगड), आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले.[ संदर्भ हवा ] या शिवाय तोरणगडासमोरील मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली व त्याचे नाव त्यांनी राजगड असे ठेवले.[ संदर्भ हवा ]\nछत्रपती शिवाजीराजे जेव्हा पुण्याचा कारभार पाहू लागले, तेव्हा त्यांनी स्वतःची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली.[ संदर्भ हवा ] ही राजमुद्रा संस्कृत भाषेत होती. ती खालीलप्रमाणे-\n\"प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते\"[ संदर्भ हवा ]\nज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो, आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो, तशीच शहाजींचा पुत्र शिवाजींची ही मुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल.\nशिवाजीराजांच्या यशस्वी स्वाऱ्या बिथरून शिवाजीराजांना आळा घालण्याची एक युक्ती म्हणून आदिलशहाने शहाजीराजांना अटक केली.[ संदर्भ हवा ] शिवाय सुमारे ५००० फौज घेऊन फत्तेखान नावाच्या सरदाराला शिवाजीराजांवर हल्ला करण्यास पाठवले. शिवाजीराजांनी पुरंदरावर फत्तेखानाचा पराभव केला.[ संदर्भ हवा ] बाजी पासलकर सैन्यासकट पळत्या फत्तेखानाच्या पाठलागावर सासवडपर्य़ंत गेले. सासवडजवळ झालेल्या लढाईत बाजी पासलकरांचा मॄत्यू झाला.[ संदर्भ हवा ]\nशिवाजीराजांनी मोगल बादशाह शाहजहान यास त्याच्या दख्खनच्या सुभेदाराकरवी (शहजादा मुरादबक्ष) पत्र पाठवून शहाजीराजांसकट त्याच्या चाकरीत जायची इच्छा प्रकट केली.[ संदर्भ हवा ] त्याचा परिणाम म्हणून शाहजहानाने आदिलशहावर दबाव आणला आणि परिणामी शहाजीराजांची सुटका झाली. परंतु त्यासाठी शिवाजीराजांना कोंढाणा किल्ला, आणि शहाजीराजांना बंगळूर शहर आणि कंदर्पीचा किल्ला आदिलशहाला द्यावा लागला.[ संदर्भ हवा ]\nआदिलशहाशी इमान राखणारा जावळीचा सरदार चंद्रराव मोरे शहाजीराजे आणि शिवाजीराजे यांच्याविरूद्ध आदिलशहाकडे कुरापती काढत असे.[ संदर्भ हवा ] त्याला धडा शिकविण्यासाठी इ.स. १६५६ साली शिवाजीने रायरीचा किल्ला सर केला. त्यामुळे कोकण भागात स्वराज्याचा विस्तार झाला.[ संदर्भ हवा ]\nइ.स. १६५९ पर्यंत शिवाजीराजांनी जवळपासच्या पश्चिम घाटातील आणि कोकणातील चाळीस किल्ले जिंकले होते.[ संदर्भ हवा ]\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआदिलशहाच्या ताब्यात असणारे किल्ले जिंकत राहिल्यामुळे इ.स. १६५९ साली आदिलशहाने दरबारात शिवाजी महाराजांना संपविण्याचा विडा ठेवला.[ संदर्भ हवा ] हा विडा दरबारी असलेल्या अफझलखान नावाच्या सरदाराने उचलला. मोठ्या सैन्यासह आणि लवाजम्यासह अफझलखान मोहिमेवर निघाला. अफझलखान वाईजवळ आला तेव्हा शिवाजीराजांनी सध्याच्या महाबळेश्वरजवळ असलेल्या प्रतापगडावरून त्यास तोंड देण्याचे ठरवले. तहाची बोलणी सुरू झाली आणि अंतिम बोलणीसाठी शिवाजी महाराजांनी स्वतः यावे असा अफझलखानचा आग्रह होता. पण शिवाजीराजांच्या वकिलांनी (पंताजी गोपीनाथ बोकील यांनी) अफझलखानाला गळ घालून प्रतापगडावरच भेट घेण्यास बोलावले.[ संदर्भ हवा ] भेटीच्या नियमांनुसार दोन्ही पक्षांकडील मोजकीच माणसे भेटीसाठी येतील आणि दरम्यान सर्वांनी नि:शस्त्र राहण्याचे ठरले.[ संदर्भ हवा ]\nशिवाजीराजांना अफझलखानच्या दगाबाजपणाची कल्पना असल्यामुळे त्यांनी सावधगिरी म्हणून चिलखत चढविले आणि सोबत बिचवा तसेच वाघनखे ठेवली.[ संदर्भ हवा ] बिचवा चिलखतामध्ये दडविला होता तर वाघनखे हाताच्या पंजाच्या आतमध्ये वळविलेली असल्यामुळे दिसणारी नव्हती. शिवाजी महाराजांसोबत जिवा महाला हा विश्वासू सरदार होता तर अफझलखानसोबत सय्यद बंडा हा तत्कालीन प्रख्यात असा दांडपट्टेबाज होता.[ संदर्भ हवा ] प्रतापगडावरील एका छावणीमध्ये भेट ठरली. भेटीच्या वेळी उंचपुऱ्या, बलदंड अफझलखानाने शिवाजी महाराजांना मिठी मारली आणि शिवाजीराजांचे प्राण कंठाशी आले. त्याच वेळी अफझलखानने कट्यारीचा वार शिवाजी महाराजांवर केला परंतु चिलखतामुळे शिवाजीराजे बचावले. अफझलखानाचा दगा पाहून शिवाजीराजांनी वाघनखे खानाच्या पोटात घुसवली.[ संदर्भ हवा ] त्याचबरोबर अफझलखानाची प्राणांतिक आरोळी चहूकडे पसरली. सय्यद बंडाने तत्क्षणी शिवाजीवर दांडपट्ट्याचा जोरदार वार केला जो तत्पर जिवा महालाने स्वतःवर झेलला आणि शिवाजीराजांचे प्राण वाचले. यामुळेच \"होता जिवा म्हणून वाचला शिवा\" ही म्हण प्रचलित झाली.[ संदर्भ हवा ]\nआधीच ठरलेल्या इशाऱ्याप्रमाणे भेटीच्या वेळी तीन तोफांचे बार प्रतापगडावरून काढण्यात आले, आणि खानाच्या छावणीच्या जवळपासच्या झाडाझुडुपांमध्ये दडून बसलेल्या मावळ्यांनी हल्ला करून खानाच्या सैन्याची दाणादाण उडविली.[ संदर्भ हवा ] खानाचा मुलगा फाजलखान आणि इतर काही सरदार लपूनछपून वाईच्या मुख्य छावणीपर्यंत आले. इथे खानाचा जनाना होता.[ संदर्भ हवा ] ते पाठलागावर असलेल्या नेताजीच्या सैन्यापासून वाचण्यासाठी खजिना, हत्ती व इतर जड सामान टाकून विजापूरला जनान्यासकट पळाले.[ संदर्भ हवा ]\nअफझलखानाच्या मृत्यूनंतर त्यांनी त्याच्या शवाचे अंत्यसंस्कार इस्लामी पद्धतीने[ संदर्भ हवा ] करून त्याची एक कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधली[ संदर्भ हवा ] आणि त्या कबरीच���या कायम देखभालीची व्यवस्था केली.\nअफझलखानच्या मृत्यूनंतर शिवाजीराजांनी दोरोजी नावाच्या सरदाराला कोकणपट्ट्यातील आणखी किल्ले आणि प्रदेश जिंकण्यास पाठवले.[ संदर्भ हवा ] स्वतः राजे सातारा प्रांतात घुसून कोल्हापुरापर्यंत गेले व त्यांनी पन्हाळा जिंकून घेतला. नेताजीने त्याच्या सैन्यासह जवळपास विजापुरापर्यंत धडक मारली.[ संदर्भ हवा ]\nअफझलखानच्या मृत्यूमुळे चिडलेल्या आदिलशहाने त्याचा सेनापती सिद्दी जौहर यास सर्व शक्तीनिशी हल्ला करण्याचा आदेश दिला. इ.स. १६६० साली झालेले हे आक्रमण स्वराज्यावरील अनेक मोठ्या संकटांपैकी एक समजले जाते.[ संदर्भ हवा ] त्यासुमारास शिवाजीराजे मिरजेच्या किल्ल्याला वेढा घालून होते. सिद्दीच्या आक्रमणाची बातमी येताच राजे पन्हाळगडावर गेले आणि सिद्दी जौहरला त्याचा सुगावा लागताच त्याने गडालाच वेढा घातला आणि गडाची रसद तोडली.[ संदर्भ हवा ] काही दिवस गडावरील सर्वांनी तग धरली पण सिद्दीचा वेढा उठण्याचे काही लक्षण दिसेना तेव्हा सर्वांशी खलबत करून शिवाजीराजांनी जवळच्या विशालगडावर पोहोचावे असा निर्णय घेतला. पन्हाळगडावरून एके रात्री शिवाजीराजे आणि काही मंडळी गुप्त रस्त्याने शिताफीने निसटले.[ संदर्भ हवा ] ह्याचा पत्ता लागताच सिद्दी जौहरने सिद्दी मसऊदच्या बरोबर काही सैन्य पाठलागावर रवाना केले.[ संदर्भ हवा ]\nपन्हाळगडापासून काही अंतरावर वाटेत सिद्दीच्या सैन्याने त्यांना घोडखिंडीत गाठले आणि हातघाईची लढाई सुरू झाली.[ संदर्भ हवा ] तेव्हा शिवाजीराजांचे विश्वासू पराक्रमी सरदार बाजी प्रभु देशपांडे यांनी शिवाजीराजांना विनंती केली की त्यांनी विशालगडासाठी पुढे कूच करावी आणि खिंडीतील लढाई स्वतः लढतील.[ संदर्भ हवा ] विशालगडावर पोहोचताच तोफांच्या तीन डागण्या ऐकू आल्या म्हणजे शिवाजीराजे सुखरूप गडावर पोहचले असा संदेश मिळेल. बाजी प्रभु देशपांड्यांनी वचन दिले की जो पर्यंत तोफांचे तीन आवाज ऐकू येणार नाहीत तो पर्यंत सिद्दी जौहरला खिंडीमद्ध्येच झुंजवत ठेवतील.[ संदर्भ हवा ]\nशिवाजीराजांना ते पटेना पण 'बाजी'च्या विनंतीवजा हट्टापुढे त्यांनी यास मान्यता दिली आणि विशालगडासाठी कूच केले.[ संदर्भ हवा ] बाजींनी सिद्दीच्या सैन्याला रोखून धरण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, पण संख्येने कितीतरी पटीने अधिक सैन्यापुढे बाजीप्रभूंनी प्राणांची बाजी लावली.[ संदर्भ हवा ] ते स्वतः प्राणांतिक रितीने घायाळ झाले होते. शेवटी सैनिकांनी मृत्युपथावर असलेल्या घायाळ बाजींना एके ठिकाणी आणून बसविले, पण बाजींचे प्राण कानाशी साठले होते. थोड्या वेळाने तोफांचे तीन आवाज ऐकू आले आणि शिवाजीराजे गडावर पोहोचल्याचा तो संदेश समजल्यावरच बाजी प्रभु देशपांडे यांनी प्राण सोडले.[ संदर्भ हवा ]\nशिवाजीराजांना ही बातमी फार चटका लावून गेली. बाजीप्रभू हे ज्या घोडखिंडीत लढले आणि स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिले त्या घोडखिंडीचे नाव शिवरायांनी पावनखिंड असे बदलले.[ संदर्भ हवा ] बाजीप्रभूच्या बलिदानाने पावन झालेली ती पावनखिंड.\nतत्कालीन मोगल साम्राज्य हे भारतातील सर्वांत बलाढ्य होते आणि औरंगजेब हा अतिशय कठोर आणि कडवा मोगल बादशहा दिल्ली येथे शासन करीत होता.[ संदर्भ हवा ]\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nमोगल साम्राज्याचा नर्मदा नदीपलीकडे विस्तार, तसेच शिवाजी महाराजांच्या राज्यविस्ताराला वेसण घालणे या दोन हेतूंसाठी औरंगजेबाने त्याचा मामा शाहिस्तेखान याला दख्खनच्या मोहिमेवर पाठविले.[ संदर्भ हवा ] प्रचंड मोठा लवाजमा, सैन्य आणि फौजफाटा सोबत घेऊन शाहिस्तेखान निघाला आणि वाटेत असणाऱ्या प्रत्येक राज्यात, गावात त्याने दहशत पसरवीत जमेल तेवढा जमेल तेथे विध्वंस केला.[ संदर्भ हवा ] शेवटी पुण्याजवळील चाकणचा किल्ला जिंकून पुण्यातील शिवाजीराजांच्या लाल महालातच तळ ठोकला.[ संदर्भ हवा ] शिवाजीराजांनी खानाचा बंदोबस्त करण्यासाठी एक धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे लाल महालात शिरून खानाला संपविण्याचा. लाल महालात आणि अवतीभोवती खडा पहारा असे आणि महालात शिरणे अतिशय जोखमीचे काम होते.[ संदर्भ हवा ]\nएके रात्री लाल महालाजवळून जाणाऱ्या एका लग्नाच्या मिरवणुकीचा आधार घेऊन काही मोजक्या माणसांसह स्वतः शिवाजी महाराज लाल महालात शिरले.[ संदर्भ हवा ] महालाचा कानाकोपरा माहीत असल्यामुळे लवकरच प्रत्यक्ष शाहिस्तेखानच्या खोलीत शिवाजी महाराजांनी प्रवेश केला. तोपर्यंत महालात कोठेतरी झटापट सुरू झाल्यामुळे शाहिस्तेखानला जाग आली आणि तेवढ्यातच शिवाजीराजांना समोर पाह��न खानाने जीव वाचविण्यासाठी सरळ खिडकीतून खाली उडी घेतली.[ संदर्भ हवा ] शिवाजी महाराजांनी चपळाईने केलेला वार हुकल्यामुळे खानाच्या प्राणावर बेतण्याऐवजी त्याची तीन बोटे कापली गेली.[ संदर्भ हवा ]\nअनेकदा या गोष्टीचा अप्रत्यक्ष फायदा शिवाजी महाराज किंवा त्यांच्या सैन्याला मिळाला.[ संदर्भ हवा ] शत्रू सैन्यामध्ये शिवाजी महाराज घुसल्याच्या केवळ अफवा पसरवून संख्येने किरकोळ असलेल्या मावळ्यांनी संख्येने अनेक पटींनी मोठ्या सैन्याची उडविलेली दाणादाण ही याच गोष्टीची साक्ष देऊ शकते. इ.स. १६६३ सालचे शाहिस्तेखान प्रकरण शिवाजीराजांच्या जीवनात आणखी एका नाट्यमय प्रसंगाची भर घालून गेले.[ संदर्भ हवा ]\nइ.स. १६६४. सततची युद्धे आणि त्यामुळे रिता होत असलेला खजिना यामुळे शिवाजीराजे चिंतेत असत. मोगलांना किंवा इतर सुलतानांना ही चिंता फार सतावीत नसे.[ संदर्भ हवा ] अन्याय्य कर लादून किंवा बळजबरीने खंडणी जनतेकडून वसूल करण्यात बादशाही कारभारास कमीपणा वाटत नव्हता. अनेक दिवसांच्या खलबतांनंतर शिवाजीराजांनी शेवटी एक उपाय शोधून काढला तो म्हणजे इतिहासाला माहीत असलेली सुरतेची पहिली लूट. आजच्या गुजरात राज्यातील सुरत शहर हे तत्कालीन मोगल राज्यात होते आणि व्यापारामुळे अतिशय श्रीमंत शहरांमध्ये गणले जात होते. सुरत शहराच्या लुटीमुळे दोन गोष्टी साध्य करता आल्या, एक म्हणजे मोगल सत्तेला आव्हान आणि राज्याच्या खजिन्यात भर.[ संदर्भ हवा ]\nलुटीचा इतिहास भारतामध्ये अतिशय रक्तरंजित आणि विनाशक आहे.[ संदर्भ हवा ] त्या पार्श्वभूमीवर सुरतेची लूट ही पूर्णपणे वेगळी जाणवते. शिवाजीराजांच्या आज्ञेनुसार स्त्रिया, मुले आणि वृद्ध यांच्या केसालाही धक्का न लावता ही लूट केली गेली. मशिदी, चर्च यासारख्या देवस्थानांनाही लुटीतून संरक्षण दिले गेले.[ संदर्भ हवा ]\nइ.स. १६६५. औरंगजेबाने त्यांचे पराक्रमी सेनापती मिर्झाराजे जयसिंह याला प्रचंड सैन्यासह पाठविले. शिवाजीराजांचा प्रतिकार थिटा पडला आणि निर्णायक लढाईनंतर पुरंदरचा तह झाला आणि शिवाजीराजांना तहाच्या अटींनुसार २३ किल्ले द्यावे लागले.[ संदर्भ हवा ] त्याबरोबरच स्वतः आग्रा (तत्कालीन मोगल राजधानी) येथे पुत्र संभाजी यासह औरंगजेबासमोर हजर होण्याचे कबूल करावे लागले.[ संदर्भ हवा ]\nइ.स. १६६६ साली औरंगजेबाने शिवाजीराजांना दिल्ली य��थे भेटीसाठी आणि विजापूरवर त्यांनी केलेल्या आक्रमणावर चर्चा करण्यास बोलाविले. त्यानुसार शिवाजीराजे दिल्लीला पोहोचले. त्यांच्यासोबत नऊ वर्षांचा संभाजी देखील होता.[ संदर्भ हवा ] परंतु दरबारात त्यांना कनिष्ठ सरदारांच्या समवेत उभे करून शिवाजीसारख्या राजांचा उपमर्द केला. या अपमानामुळे अतिशय नाराज होऊन शिवाजीराजे तडक दरबाराबाहेर पडले असता त्यांना तत्क्षणी अटक करून नजरकैदेत ठेवण्यात आले. लवकरच त्यांची रवानगी जयसिंहाचे पुत्र मिर्झाराजे रामसिंग यांच्याकडे आग्रा येथे करण्यात आली.[ संदर्भ हवा ]\nशिवाजीबद्दल आधीपासूनच धास्ती असल्यामुळे त्यांच्यावर कडक पहारा ठेवला होता. काही दिवस निघून गेले. सुटकेसाठी प्रयत्‍न फोल ठरले होते.[ संदर्भ हवा ] शेवटी शिवाजीराजांनी एक योजना आखली. त्या योजनेनुसार त्यांनी आजारी पडल्याचे निमित्त केले आणि त्यांच्या प्रकृतिस्वास्थ्यासाठी विविध मंदिरांना व दर्ग्यांना मिठाईचे पेटारे पाठविण्यात येऊ लागले. सुरुवातीला पहारेकरी प्रत्येक पेटारा बारकाईने तपासून पहात पण काही दिवसांनी यात ढिलाई होऊ लागली. नंतर त्यांनी तपासण्याचेदेखील सोडले. या गोष्टीचा फायदा घेऊन एक दिवस शिवाजीराजे आणि संभाजी एकेका पेटाऱ्यामध्ये बसून निसटण्यात यशस्वी झाले. कोणास संशय येऊ नये यास्तव शिवाजीराजांचा विश्वासू हिरोजी फर्जंद हा शिवरायांचे कपडे चढवून आणि त्यांची अंगठी दिसेल अशा पद्धतीने हात बाहेर काढून झोपल्याचे नाटक करीत होता. शिवराय दूरवर पोहोचल्याची खात्री आल्यावर तो देखील पहारेकऱ्यांना बगल देऊन निसटला. बराच वेळ आतमध्ये काही हालचाल नाही हे वाटून पहारेकरी आत गेले असता त्यांना तेथे कोणीही आढळले नाही तेव्हा त्यांना सत्य परिस्थिती समजली. तोपर्यंत शिवाजी निसटून २४ तास झाले होते.[ संदर्भ हवा ]\nआग्रा येथून शिवाजीराजांनी वेषांतर केले आणि लगोलग स्वराज्याकडे न जाता मथुरेकडे गेले, तेथे संभाजीला त्यांनी वेगळ्या मार्गाने काही दुसऱ्या विश्वासू माणसांबरोबर पाठविले.[ संदर्भ हवा ] एका संन्याशाच्या वेषात महाराष्ट्रात प्रवेश केला. त्यातदेखील त्यांना अनेक खबरदाऱ्या घ्याव्या लागल्या. ते स्वतः अतिशय लांबच्या आणि तिरकस, वाकड्या मार्गाने मजल-दरमजल करीत आले. उद्देश हाच होता की काही झाले तरी पुन्हा औरंगजेबाच्या हातात पडायचे नाही.[ संदर्भ हवा ]\nयात आणखी एक गोष्ट उल्लेखनीय आहे. दिल्लीभेटीपूर्वी त्यांनी राज्यकारभारासाठी जे अष्टप्रधानमंडळ स्थापले होते, त्या मंडळाने राजांच्या अनुपस्थितीमध्ये देखील राज्याचा कारभार चोख चालविला होता. हे शिवाजीराजांचे आणि अष्टप्रधानमंडळाचे फार मोठे यश आहे.[ संदर्भ हवा ]\nशिवाजीराजे परतल्यानंतर त्यांनी झालेल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी पुरंदरच्या तहात दिलेले सर्व तेवीस किल्ले जिंकून घेतले. त्यांनी त्यातील पहिल्यांदा कोंढाणा घ्यायचे ठरवले. कोंढाण्याच्या लढाईत सुभेदार तानाजी मालुसरे यांस लढताना वीरमरण आले.[ संदर्भ हवा ]\nशिवाजी भोसले हे अभिषिक्त राजे नसल्याचे अनेक व्यावहारिक तोटे शिवरायांना व त्यांच्या साथीदारांना जाणवत होते. शिवाजीराजांनी अनेक जमिनींवर स्वामित्व स्थापन केलेले असले आणि अपार धन मिळविले असले तरी; त्यांच्याजवळ मजबूत लष्कर आणि नौदल असले आणि असंख्य सैनिकांवर त्यांचा हुकूम चालत असला तरी सैद्धांतिकदृष्ट्या त्यांची स्थिती ही राजासारखी किंवा सम्राटासारखी नव्हती.[ संदर्भ हवा ] मुघल सम्राटाच्या लेखी ते एक जमीनदार होते; आदिलशहासाठी ते एका जहागीरदाराचे बंडखोर पुत्र होते कोणत्याही राजासोबत समान दर्जाचा दावा ते करू शकत नव्हते. तसेच ज्या लोकांवर त्यांचे राज्य होते त्या लोकांकडून स्वामीनिष्ठेची वा भक्तीची खरीखुरी अपेक्षा राज्याभिषेकाशिवाय करणे चुकीचे होते. राज्याभिषेकाशिवाय त्यांच्या आज्ञांना किंवा आदेशांना अखिल रयत गांभीर्याने घेईलच असे नव्हते. राज्याभिषेक झालेला नसल्याने कोणत्याही तहावर स्वाक्षरी करणे, विधीवत मार्गाने एखाद्याला जमीन देणे व आपल्या राजकीय सत्तेच्या भविष्याची हमी देणे शक्य नव्हते आपल्या राजकीय निर्मितीला (स्वराज्याला) कायदेशीर मान्यता मिळवून देऊन तिचे अस्तित्व कायम राखण्यासाठी राज्याभिषेक आवश्यक होता.[ संदर्भ हवा ]\nऐतिहासिक कागदपत्रांवरून हेही स्पष्ट दिसते सामाजिकदृष्ट्या भोसले घराण्याशी समान असलेल्या अनेक मराठा सरदारांमध्ये त्याकाळी मत्सराची भावना निर्माण झालेली होती.[ संदर्भ हवा ] असे लोक स्वतःला शिवाजीराजांचे सेवक म्हणवून घेण्यास नकार देत होते व आपण आदिलशहाचे एकनिष्ठ सेवक आहोत असे म्हणत होते.[ संदर्भ हवा ] त्यांच्या लेखी अजूनही शिवाजी भोसले हे बंडखोर आणि स्वामीद्रोही होते. त्यांचा दृष्टिकोन बदलण्यासाठीही राज्याभिषेक गरजेचा होता. औपचारिक राज्याभिषेकामुळे अशा मत्सरी सरदारांना शिवाजी भोसले हे आता छत्रपती आहेत आणि विजापूर व गोवळकोंड्याच्या शहांप्रमाणेच समान दर्जाचे राजे आहेत असा संदेश गेला असता.[ संदर्भ हवा ]\nमहाराष्ट्रातील काही प्रागतिक विचारांची मंडळी त्याकाळी शिवाजी महाराजांकडे हिंदुत्वासाठी लढणारी महान व्यक्ती म्हणून पाहत होती आणि हिंदू धर्मातील एक व्यक्ती छत्रधारी बनून तिने स्वतंत्र बाण्याने राज्य करीत रहावे अशी त्यांची इच्छा होती.[ संदर्भ हवा ] हिंदू स्वराज्य उभे राहावे अशी त्यांची इच्छा होती आणि साहजिकच त्यासाठी हिंदू छत्रपतीची गरज होती.[ संदर्भ हवा ]\nप्राचीन हिंदू शास्त्राप्रमाणे केवळ क्षत्रिय वर्णातील व्यक्तीसच राजा म्हणून अभिषिक्त केले जाऊ शकत होते आणि अशी व्यक्तीच हिंदू रयतेचा राजा असल्याचा दावा करू शकत होती.[ संदर्भ हवा ] शिवाजी महाराज हे कुणबी होते. त्यांचे भोसले कूळ हे क्षत्रिय म्हणून गणले जात नव्हते, तसेच ते ब्राह्मणही नव्हते. अर्थातच या शास्त्रांनुसार भोसले कूळ शूद्र होते आणि अशा कुळातील व्यक्तीस राजा होण्याचा अधिकार नव्हता.[ संदर्भ हवा ] शिवाजी भोसले यांचा राज्याभिषेक अधिकृतपणे त्यांना 'क्षत्रिय' जाहीर करून झाला तरच भारताच्या सर्व भागातील ब्राह्मण उपस्थित राहून त्यांना आशीर्वाद देतील अशी परिस्थिती निर्माण झाली.[ संदर्भ हवा ]\nशूद्रकुलोत्पन्न म्हणून राज्याभिषेकासाठी आक्षेप घेणाऱ्यांची तोंडे बंद करू शकेल अशा पंडिताची म्हणूनच त्यावेळी स्वराज्यास गरज होती. विश्वेश्वर नामक पंडिताच्या रूपात ही गरज पूर्ण झाली. या पंडिताचे टोपणनाव 'गागाभट्ट' असे होते[ संदर्भ हवा ] आणि तो तत्कालीन ब्रह्मदेव वा व्यास म्हणून काशीक्षेत्री प्रसिद्ध होता.[ संदर्भ हवा ] सुरुवातीस काही आढेवेढे घेतल्यानंतर पंडित गागाभट्ट शिवाजी भोसले यांना क्षत्रिय मानण्यास तयार झाले. उदयपूरच्या क्षत्रिय घराण्याशी भोसले कुळाचा संबंध होता हे सिद्ध करण्यात बाळाजी आवजी आणि अन्य काही साथीदारांचा पुढाकार होता. त्यांनी भोसले कुळाची वंशावळी मांडून भोसले कूळ हे प्रभू रामचंद्राच्या सूर्य वंशातील शुद्ध क्षत्रिय घराणे आहे हे सिद्ध केले. अशा भक्कम पुराव्यानंतर गागाभट्ट महाराष्ट्रात येऊन शि��ाजी भोसले यांच्या राज्याभिषेकाचे प्रमुख पुरोहित म्हणून जबाबदारी स्वीकारण्यास तयार झाले. अर्थात त्यासाठी त्यांनी मोठी दक्षिणाही घेतली. शिवराय आणि त्यांच्या साथीदारांनी साताऱ्यापासून अनेक मैल चालत जाऊन गागाभट्टाचे जंगी स्वागत केले.[३]\n६ जून इ.स. १६७४ रोजी शिवाजीराजांना रायगडावर राज्याभिषेक करण्यात आला. त्या दिवसापासून शिवाजीराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले. या शिवाय नवी कालगणना सुरू होऊन नवा शक सुरू झाला, फारसी-संस्कृत शब्दकोश बनवला गेला. यामध्ये फारसीच्या जागी संस्कृत शब्द वापरणे यासाठी हुकुम जारी केले.[ संदर्भ हवा ] तसेच पंचांगशुद्धी करण्याची सक्ती केली. यासाठी कृष्ण दैवज्ञ नामक ज्योतिषी आणवला. या ज्योतिष्याने ग्रंथ लेखन करावे आणि संबंधितांना रित घालून द्यावी असा आदेश दिला. तसेच त्याज कसडून 'करणकौस्तुभ' नामक ग्रंथही लिहवून घेतला.[ संदर्भ हवा ]\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nगागाभट्टाने केलेल्या अभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक पुराणोक्त किंवा तांत्रिक पद्धतीने अश्विन शुद्ध पंचमी (२४ सप्टेंबर १६७४) रोजी करून घेतला अशी माहिती ‘शिवराज्याभिषेक कल्पतरू’ नावाच्या समकालीन संस्कृत ग्रंथांमध्ये मिळते.[ संदर्भ हवा ] अनिरुद्ध सरस्वती या कवीने हा ग्रंथ लिहिलेला असून त्यामध्ये निश्चलपुरी गोसावी आणि गोविंद या दोन व्यक्तींचा संवाद काव्यरूपात दिलेला आहे. त्यात असे म्हटले आहे की “गागाभट्टाने केलेल्या अभिषेकामध्ये अनेक चुका झाल्या आणि त्याचे विपरीत परिणाम महाराजांना भोगावे लागत आहेत.”[ संदर्भ हवा ] त्यामध्ये सेनापती प्रतापराव गुजर यांचा मृत्यू, प्रतापगडावर वीज पडणे, महाराजांची पत्नी काशीबाई यांचा मृत्यू, तसेच राज्याभिषेकानंतर केवळ बारा दिवसांनी राजमाता जिजाबाई यांचा मृत्यू इत्यादी घटनांचा उल्लेख आहे. यावरून असा निष्कर्ष काढता येतो की वैदिक पद्धतीच्या राज्याभिषेकाविषयी काही समज-गैरसमज तत्कालीन पुरोहितांमध्ये असावेत. विशेषतः तंत्रमार्गाचा पुरस्कार करणारे पुरोहित वैदिक विधींपेक्षा तांत्रिक विधींना श्रेष्ठ मानत असावेत आणि म्हणून तंत्रमार्गाचा पुरस्कार करणाऱ्या पुरोहितांनी पौराणिक किंवा तांत्रिक अभिषेक करून घेण्याविषयी शिवाजी महाराजांना आग्रह केला असावा.[ संदर्भ हवा ] कारण काहीही असो २४ सप्टेंबर १६७४ रोजी शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक तांत्रिक पद्धतीने झाला. राज्याभिषेकाचा हा समारंभ अतिशय साध्या पद्धतीने पार पडला. तत्कालीन पाश्‍चात्त्य वखारवाल्यांनी किंवा फारशी तवारिखकारांनी या दुसऱ्या राज्याभिषेकाच्या उल्लेख केलेला आढळत नाही.[४]\nशिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर अल्पावधीतच दिनांक १७ जून १६७४ रोजी जिजाऊ मांसाहेब मृत्यू पावल्या.[ संदर्भ हवा ] शिवरायांचा मोठा आधार गेला. त्यानंतर शिवरायांनी कर्नाटक प्रांतावर स्वारी करण्याचा निश्चय केला.[ संदर्भ हवा ] त्यांना आदिलशाहीची फारशी भीती नव्हती, परंतु दिल्लीचा मोगल बादशहा औरंगजेब हा मात्र मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी टपून बसला होता.[ संदर्भ हवा ] तो स्वराज्याचा घास केव्हा येईल याचा नेम नव्हता. मोगलांचे संकट स्वराज्यावर आले तर दक्षिणेतही एखादे मजबूत सैनिकी ठाणे असावे असा विचार शिवरायांच्या मनात आला; म्हणून त्यांनी दक्षिणेकडे मोहिमा करण्याचे ठरवले. राजाराम महाराजांच्या काळात जिंजी किती महत्त्वाची ठरली हे पाहता शिवरायांची दूरदृष्टी स्पष्ट होते.[ संदर्भ हवा ] या मोहिमेसाठी शिवरायांनी गोवळकोंड्याच्या कुतुबशाहाची मदत मागितली. अशी मदत देण्याचे त्याने खुशीने कबूल केले. दक्षिण मोहिमेमागे शिवरायांचा आणखी एक हेतू होता.[ संदर्भ हवा ] त्यांचे सावत्र भाऊ व्यंकोजीराजे हे दक्षिणेतील तंजावरची जहागीर सांभाळून होते. शहाजीराजांची कर्नाटकातील जहागिरीही त्यांच्याकडे होती. त्यांची भेट घेऊन स्वराज्याच्या कार्यासाठी त्यांची काही मदत मिळाली तर पहावे असा हेतू होता.[ संदर्भ हवा ]\nशिवरायांच्या दक्षिणेकडील मोहिमेदरम्यान गोवळकोंड्याच्या अबुल हसन कुतुबशहाने त्यांना भेटीचे आमंत्रण दिले होते. तेव्हा प्रथम कुतुबशहाच्या राजधानीला भेट देऊन मग दक्षिण दिग्विजयासाठी पुढे जायचे अशी योजना त्यांनी आखली.[ संदर्भ हवा ] गोवळकोंडा हीच कुतुबशाहाची राजधानी होती. गोवळकोंड्यात कुतुबशहाकडून व त्याच्या प्रजाजनांकडून शिवाजी महाराजांचे जंगी स्वागत झाले. दरबारातही कुतुबशहाने महाराजांना खास तयार केलेल्या सिंहासनावर आपल्या बरोबरीने बसवले. स्वागतसत्कार स्वीकारल्यानंतर शिवराय कर्नाटकाच्या मोहिमेवर निघाले.[ संदर्भ हवा ]\nचेन्नईच्या दक्षिणेस जिंजीचा किल्ला आहे. रायगडाप्रमाणेच प्रचंड आणि मजबूत असलेला हा किल्ला वेढा घालून महाराजांनी जिंकला.[ संदर्भ हवा ] त्यासोबतच दक्षिणेत स्वराज्याचे एक मजबूत ठाणे तयार झाले. नंतर शिवरायांनी वेल्लोरच्या किल्ल्याला वेढा दिला. कित्येक महिने वेढा देऊनही किल्ला ताब्यात येईना;[ संदर्भ हवा ] तेव्हा वेल्लोरजवळच्या डोंगरावरून त्या किल्ल्यावर तोफांचा मारा केला आणि किल्ला सर केला. त्यांनी कर्नाटकात एकूण वीस लक्ष उत्पन्नाचा प्रदेश आणि कित्येक छोटे-मोठे किल्ले जिंकले.[ संदर्भ हवा ]\nयानंतर शिवाजी महाराजांनी आपले सावत्र बंधू व्यंकोजीराजे यांना भेटीसाठी बोलावले.[ संदर्भ हवा ] व्यंकोजीराजे या भेटीसाठी फारसे उत्सुक नव्हते. काही दिवस ते महाराजांसोबत राहिले, परंतु एका रात्री महाराजांना काही न कळवता तंजावरला निघून गेले आणि उलट महाराजांच्या फौजेवर हल्ला केला. तेव्हा शिवरायांच्या फौजेने त्यांचा समाचार घेतला. व्यंकोजीराजांचा पराभव झाला. आपल्या भावाच्या अशा वर्तनामुळे महाराजांना दुःख झाले. त्यांनी व्यंकोजीराजांना समजुतीची काही पत्रेही पाठवली. जिंजीच्या दक्षिणेकडील काही प्रदेश त्यांना दिला. त्यांची पत्नी दीपाबाई ही समजूतदार होती, तिने व्यंकोजींची समजूत घातली. महाराजांनी तिला चोळीबांगडीसाठी कर्नाटकातील थोडा प्रदेश दिला. महाराजांनी व्यंकोजीराजांना पत्रात लिहिले : “परक्या शत्रूंचा भरवसा धरू नये. पराक्रमाचा तमाशा दाखवावा.”[ संदर्भ हवा ]\nकर्नाटकातील विजय मिळवून महाराज रायगडावर परतले. या मोहिमेची दगदग जाणवत असतानाच वयाच्या पन्नासाव्या वर्षी त्यांना जंजिऱ्याच्या सिद्दीविरुद्ध आरमारी मोहीम काढावी लागली.[ संदर्भ हवा ]\nसन १६८० मधील मराठी साम्राज्य\nमुख्य लेख: शिव जयंती\nभारतात इंग्रज येण्यापूर्वी तिथीनुसार व्यवहार होत असत. इंग्रजी राज्य आल्यावर ग्रेगरीय दिनदर्शिकेनुसार व्यवहार होऊ लागले.[ संदर्भ हवा ]\nग्रेगरीय दिनदर्शिका भारतात लागू झाल्यावर ज्यांचा जन्म झाला त्यांची जयंती तारखेने करतात.[ संदर्भ हवा ] महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक या सर्व मह��पुरुषांचा जन्म भारतात ग्रेगरीय दिनदर्शिका लागू झाल्यावर झाला होता. त्यामुळे त्यांची जयंती तारखेने केली जाते.[ संदर्भ हवा ]\nतुकाराम, बसवेश्वर, शिवाजी, गौतम बुद्ध या साऱ्यांचा जन्म भारतात ग्रेगोरीय दिनदर्शिका लागू करण्यापूर्वी झालेला आहे. त्यांच्या काळात सारे व्यवहार तिथीने करत असत. त्यांचे जन्मदिवस तिथीने साजरे होतात.[ संदर्भ हवा ]\nआज ज्या ग्रेगोरीय दिनदर्शिकेनुसार शिवाजी महाराजांच्या जन्माची तारीख १९ फेब्रुवारी अशी निश्चित केली आहे, ते कॅलेंडर शिवाजीच्या वेळेला युरोपातसुद्धा प्रचलित नव्हते.[ संदर्भ हवा ] इंग्रजांनी ग्रेगोरियन कॅलेंडर १७५२ साली स्वीकारले, तोपर्यंत त्यांच्या साम्राज्यात ज्युलियन दिनदर्शिका अधिकृत होती. ज्युलियन दिनदर्शिकेतील कालगणना व ग्रेगोरीय दिनदर्शिकेतील कालगणना यांच्यात १७०० सालपर्यंत १० दिवसांचा तर १७०० सालापासून पुढे ११ दिवसांचा फरक येतो.[ संदर्भ हवा ] (ज्युलियन दिनदर्शिका पुढे गेली होती.) त्यामुळे ज्युलियन दिनदर्शिकेनुसार निर्धारित १९ फेब्रुवारी ही तारीख १० - ११ दिवसांनी चुकते. (४ ऑक्टोबर १५८२ ज्युलियन या तारखेनंतरचा पुढचा दिवस ग्रेगोरियन १५ ऑक्टोबर १५८२ येतो.).[ संदर्भ हवा ] अनेक ठिकाणी शिवाजी महाराजांच्या जन्मावेळी जी कालगणना प्रचलित होती त्यानुसार शिवाजी जयंती तिथीनुसार साजरी केली जाते. सरकारी जयंती तारखेनुसार असते.[ संदर्भ हवा ]\nशिवाजीचा जन्म १६२७ साली झाला अशी जेव्हा मान्यता होती तेव्हा जयंतीची तिथी वैशाख शुद्ध तृतीया येत असे.[ संदर्भ हवा ] जेव्हा जन्मसाल १६३० नक्की झाले तेव्हा तिथी फाल्गुन वद्य तृतीया येऊ लागली.[ संदर्भ हवा ] शिवाजीच्या जन्मावेळी जर ग्रेगोरीय दिनदर्शिका प्रचलित असती तर १६३० सालची फाल्गुन वद्य तृतीया १९ फेब्रुवारीला आली असती.[ संदर्भ हवा ] म्हणून, २००१ सालापासून १९ फेब्रुवारी ह्या तारखेला सरकारी शिवजयंती साजरी होते.[ संदर्भ हवा ]\nशिवाजीच्या जयंतीला महाराष्ट्रात शिवजयंती म्हणतात. शिवाजीच्या जन्मदिनांकाबद्दल वाद असल्याने शिवजयंती महाराष्ट्रात वर्षभरात किमान दोनदा साजरी होते. त्या दिवशी दिवसभर ढोल-ताशे वाजवीत मिरवणुका निघतात आणि शिवाजीच्या पुतळ्यांना हार घालण्याचा कार्यक्रम होतो. मुंबईसारख्या शहरात शिवजयंतीच्या मिरवणुकीत १००च्या वर मालमोटारी व त्य��ंवर देखावे असतात.[ संदर्भ हवा ]\nभिवंडी आणि मालेगाव येथे या दिवशी अनेकदा दंगली झाल्या. इ.स. १९७० साली भिवंडीत शिवजयंतीची मिरवणूक मशिदीसमोर फार काळ रेंगाळल्यामुळे तुफान दंगल झाली.[ संदर्भ हवा ] त्यामुळे भिवंडीत शिवजयंतीची मिरवणूक काढायला १४ वर्षांची बंदी घातली गेली.[ संदर्भ हवा ] इ.स. १९८४ साली परवानगी मिळाली आणि त्यावर्षी झालेल्या भीषण दंगलीत अनेक वाहने जळून खाक झाली.[ संदर्भ हवा ] त्यामुळे आता मिरवणुकीत सामील होण्यास वाहने मिळत नाहीत. प्रत्येक शिवजयंतीच्या एक आठवडा आधी भिवंडीतले झोपडपट्टीवासी आपले चंबूगबाळे आवरून झोपडी सोडून परगावी जातात.[ संदर्भ हवा ]\nशिवाजीच्या जीवनावर अनेक चित्रपट निघाले; एक दूरचित्रवाणी मालिकाही निघाली. भालजी पेंढारकरांनी शिवाजीच्या मावळ्यांबद्दल काही चित्रपट काढले; त्यांतल्या काही चित्रपटांची नावे पुढे दिली आहेत :\nतान्हाजी द अनसंग हीरो\nभारत की खोज (हिंदी)\nमी शिवाजीराजे भोसले बॊलतोय\nराजमाता जिजाऊ (दूरचित्रवाणी मालिका)\nराजा शिवछत्रपती (दूरचित्रवाणी मालिका)\nवीर शिवाजी (हिंदी वेब सीरीज)\nशिवाजीची भूमिका करणारे नट\nशिवाजी महाराज यांच्याबद्दल व्यक्त झालेली मते\nछत्रपती शिवाजींविषयी साहित्य व कलाकृतीं\n^ शिवकाल, लेखक डॉ. वि. गो. खोबरेकर, प्रकाशक महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, प्रथमावृत्ती २००६\n^ टाइम्स ऑफ इंडिया [१] (इंग्लिश मजकूर)\n^ शिवाजी अँड हिज टाईम्स, लेखक जदुनाथ सरकार, प्रकाशक लाँगमन्स, ग्रीन अँड कं., दुसरी आवृत्ती, १९२०\n^ छत्रपती शिवाजी महाराज, लेखक डॉ. प्र. न. देशपांडे, प्रकाशक महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, द्वितीयावृत्ती, जुलै २००७.\nशिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग व भाषाशुद्धी मोहीम\nमोगल-मराठा गोदावरी खोऱ्यातील संघर्ष\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ८ मे २०२१ रोजी १८:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A3_%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%A8", "date_download": "2021-05-14T07:33:53Z", "digest": "sha1:3ZEF6RXUI3LBSC6IJG2T2TZDGHWGVC35", "length": 9160, "nlines": 157, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दक्षिण कोरियन वोन - विकिपीडिया", "raw_content": "\nअधिकृत वापर दक्षिण कोरिया\nआयएसओ ४२१७ कोड KRW\nविभाजन १/१०० जिऑन (वापरात नाही)\nविनिमय दरः १ २\nवोन हे दक्षिण कोरियाचे अधिकृत चलन आहे.\nअफगाणिस्तानी अफगाणी · कझाकस्तानी टेंगे · किर्गिझस्तानी सोम · रशियन रूबल · ताजिकिस्तानी सोमोनी · तुर्कमेनिस्तानी मनत · उझबेकिस्तानी सोम\nमंगोलियन टॉगरॉग · चिनी युआन · हाँग काँग डॉलर · जपानी येन(¥) · मकावनी पटाका · उत्तर कोरियन वोन · नवीन तैवानी डॉलर · दक्षिण कोरियन वोन\nब्रुनेई डॉलर · कंबोडियन रिएल · इंडोनेशियन रुपीया · लाओ किप · मलेशियन रिंगिट · म्यानमारी क्यात · फिलिपिन पेसो · सिंगापूर डॉलर · थाई बात · पूर्व तिमोर सेंतावो · अमेरिकन डॉलर (पूर्व तिमोर) · व्हियेतनामी डाँग\nबांगलादेशी टका · भूतानी न्गुल्त्रुम · भारतीय रुपया ( ) · मालदीवी रुफिया · नेपाळी रुपया · पाकिस्तानी रुपया · श्रीलंकी रूपया\nआर्मेनियन द्राम · अझरबैजानी मनात · बहरैनी दिनार · यूरो (सायप्रस) · इजिप्शियन पाऊंड (गाझा पट्टी) · जॉर्जियन लारी · इराणी रियाल · इराकी दिनार · इस्रायेली नवा शेकेल · जॉर्डनी दिनार · कुवैती दिनार · लेबनीझ पाउंड · ओमानी रियाल · कतारी रियाल · सौदी रियाल · सिरियन पाउंड · नवा तुर्की लिरा · संयुक्त अरब अमिराती दिरहम · येमेनी रियाल · नागोर्नो-काराबाख द्राम (अमान्य)\nसध्याचा दक्षिण कोरियन वोनचा विनिमय दर\nगूगल फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nयाहू फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओझफॉरेक्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nएक्सई.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओआंडा.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉ��र भारतीय रुपया\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १४:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/murder-of-navrdeva-who-went-to-distribute-wedding-cards", "date_download": "2021-05-14T07:28:47Z", "digest": "sha1:JRSUDBYLB7GLNIPRBJA5PPJ6XWOJXZAC", "length": 5350, "nlines": 51, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Murder of Navrdeva who went to distribute wedding cards", "raw_content": "\nलग्नपत्रिका वाटायला गेलेल्या नवरदेवाचा खून\nउद्या होणार होते लग्न, इगतपुरी तालुक्यातील घटना\nस्वतःच्या ३ मे ला होणाऱ्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिका वाटायला गेलेल्या युवकाचा शेणवड बुद्रुक खडकवाडी भागात मृतदेह आढळून आला. आज सकाळी उघडकीस आलेल्या ह्या घटनेमुळे माणिकखांब भागात दुःखाचे सावट पसरले आहे. छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह असल्याने ह्या युवकाचा हा निर्घृण खून असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.\nघोटी पोलिसांनी तपास सुरू केला असल्याचे समजते. कु. गजानन हरिश्चंद्र चव्हाण असे युवकाचे नाव असून उद्या त्याचे लग्न होणार होते. ह्या घटनेबाबत कोणाला काहीही माहिती असल्यास घोटी पोलिसांना कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे.\nयाबाबत अधिक माहिती अशी की, माणिकखांब ता. इगतपुरी येथील कु. गजानन हरिश्चंद्र चव्हाण हा युवक अतिशय मनमिळाऊ आणि प्रामाणिक म्हणून प्रसिद्ध आहे. परवा त्याचा विवाह सोहळा असल्याने त्याने शुक्रवारी रात्री आईवडिलांना सांगून शेणवड बुद्रुक खडकवाडी भागात निमंत्रण पत्रिका देऊन येतो असे सांगितले.\nमात्र फार उशीर झाल्याने त्याचे कुटुंबीय हवालदिल झाले. मात्र सकाळी तरी येईल या आशेने ते वाट पाहत होते. शेणवड बुद्रुक खडकवाडी भागात निर्जन स्थळी त्याचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत असल्याची माहिती घोटी पोलिसांना ग्रामस्थांनी कळवली.\nप्रथमदर्शनी हा निर्घृण खून असल्याचे ग्रामस्थ सांगतात. घोटीच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. अज्ञात खुनी व्यक्तींना तातडीने शोधावे यासाठी युवकाचे नातेवाईक संतप्त भावना व्यक्त करीत आहेत. ह्या प्रकरणी कोणाला काहीही माहीत असल्यास तात्काळ घोटी पोलिसांना माहिती द्यावी.\nदरम्यान ह्या प्रकरणी घोटी पोलिसांकडून वेगाने तपास सुरू करण्यात आल्याचे समजते. गजानन चव्हाण ह्याच्या हळदीच्या दिवशीच काळाने घाला घातल्याने माणिकखांब ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://xn--l1b6a9di5a0j.xn--h2brj9c/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%B2/", "date_download": "2021-05-14T06:58:48Z", "digest": "sha1:B4PPW5HRKVEGBZUVIBSA3IPZKON22AJN", "length": 2926, "nlines": 43, "source_domain": "xn--l1b6a9di5a0j.xn--h2brj9c", "title": "प्रबल | अमरकोश - भारत का शब्दकोश", "raw_content": "\nमराठी शब्दकोषातील प्रबल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.\n१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक\nअर्थ : खूप जोर असलेला.\nउदाहरणे : वारे प्रबळ वेगाने वाहत होते.\nत्याला विमानात बसायची उत्कट इच्छा होती.\nसमानार्थी : उत्कट, तीव्र, प्रबळ\nप्रबल वेग से हवा चल रही है\nयहाँ पानी का प्रवाह उग्र है\nबाहर तेज धूप है\nअमंद, अमन्द, आपायत, इषित, उग्र, उच्चंड, उच्चण्ड, उत्कट, कड़ा, कड़ाके का, तीक्ष्ण, तीव्र, तेज, तेज़, दुर्दम, प्रचंड, प्रचण्ड, प्रबल, वृष्णि, हेकड़\nस्वतःच्या पोषणासाठी एखाद्या जिवंत पेशीवर अवलंबून राहणारा असा अतिसूक्ष्म जीव.\nहिदूंच्या कालगणनेतील बारा महिन्यांपैकी पहिला महिना.\nहोळीच्या वेळी नाचणार्‍या मुलींनी म्हटलेली कृष्णाची गाणी.\nसोळाव्या शतकातील एक मराठी राजा.\nकपाशीच्या फळातील तंतुमय पांढरा पदार्थ.\nअसूरांचा वध करणारी एक देवी.\nचैत्र आणि वैशाख या दोन मासांचा ऋतू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://eprabuddhbharat.com/babasahebandsiddhrthcollege/", "date_download": "2021-05-14T07:27:48Z", "digest": "sha1:RXHYF5U7KHE3GC3ZHECP3GQRQZVLQREU", "length": 14332, "nlines": 95, "source_domain": "eprabuddhbharat.com", "title": "बाबासाहेब आणि सिद्धार्थ महाविद्यालय - Prabuddh Bharat", "raw_content": "\nHome विशेष चळवळीचा दस्तऐवज\nबाबासाहेब आणि सिद्धार्थ महाविद्यालय\nby टीम प्रबुद्ध भारत\nडॉ बाबासाहेब आंबेडकर हे फार मोठे स्वप्नद्रष्टे होते. त्यांनी त्यांच्या आयुष्यात जी काही स्वप्न बघितली ती पूर्ण करण्यासाठी जीवाचें रान केलं. आपल्या अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या ज्ञातीतील लोकांच्या सुधारणेविषयी उन्नतीची त्यांना अनेक स्वप्ने प��त होती. त्यातीलच एक स्वप्न होतं या लोकांकरिता एक प्रशस्त महाविद्यालय असलं पाहिजे जेणेकरून शिक्षणामुळे त्यांच्यातील अज्ञानमूलक भोळ्या समजुती नष्ट होतील आणि त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन, त्यांची पिळवणूक कुणीही करणार नाही. नुसत्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाने सामाजिकदृष्ट्या प्रगती होतं नाही. तर उच्च शिक्षणामुळे होणारा सर्वात मोठा फायदा हा की त्यांच्यांत आत्मविश्वास निर्माण होईल व हाच आत्मविश्वास त्यांच्या उन्नतीची पहिली पायरी होय.\nडॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात आपल्या लोकांसाठी एक महाविद्यालय असलं पाहिजे हे खूप वाटत होतं अनेक वर्षे त्यांच्या मनात हे वादळ निर्माण झाले होते. या महाविद्यालयातून अनेक क्षेत्रांतील नेते निर्माण होतील, अशी आशा त्यांना होती. यासाठी ते योग्य काळाची आणि संधीची वाट पाहत होते ती त्यांना मिळाली १९४४-४५ या सालात.\nमुंबईत दर वर्षी मुंबई विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढतच होती. ती १९४४ साली ४१००० एवढी झाली. या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा पास झाल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी महाविद्यालय कमी पडू लागली. अनेक नवीन महाविद्यालय निर्माण होवू लागली, पण ती मुंबई शहाराच्या बाहेर. मुंबईत या काळात एकही महाविद्यालय निघालं नाही. त्यामुळे जी काही महाविद्यालय होती ती विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात असमर्थ होती.\nती योग्य वेळ पाहून डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी २० जून १९४६ रोजी सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना केली.\nसुरवातीच्या काळात सिद्धार्थ महाविद्यालय हे मरीन लाइन्स येथील बॅरेक मध्ये भरत होते. १९४६ साली डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या महाविद्यालयाला भेट दिली होती.\nसिद्धार्थ महाविद्यालयाने अनेक बाबतीत विक्रम केला आहे त्यापैकी काही विक्रम हे सांगितले पाहिजे.\nमुंबई विद्यापीठांशी संलग्न झालेल्या महाविद्यालयाच्या इतिहासातील पहिले महाविद्यालय हे सिद्धार्थ महाविद्यालय आहे. जेव्हा सिद्धार्थ महाविद्यालय सुरू झालं तेव्हा पहिल्याच वर्षी B.A व B.Sc पर्यंत सर्व वर्ग उघडण्यात आले. इतर महाविद्यालयात अशी पद्धत नव्हती ते प्रथम दोन वर्ग सुरू करतं तो ही दुसरा वर्ग हा रिकामाच असे. नंतर दर वर्षी एक एक वर्ग वाढवत. सिद्धार्थ महाविद्यालयाने ही पुराण पर���परा मोडीत काढून संपूर्ण महाविद्यालय म्हणून जन्म घेतला. हा पहिला विक्रम.\nसिद्धार्थ महाविद्यालयाने जन्म घेतला तो बालक म्हणून नाही तर चांगला सशक्त तरुण म्हणून. पहिल्याच वर्षात सिद्धार्थ महाविद्यालयात विद्यार्थ्यांची संख्या ही १४०० च्या वर गेली होती. जी महाविद्यालयाच्या इतिहासातील विक्रमी संख्या आहे हा इतिहास त्याकाळी दुसऱ्या कोणत्याही महाविद्यालयात घडला नाही. हा दुसरा विक्रम.\nभारत हा स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर उभा होता. कोणत्याही स्वतंत्र राष्ट्राला संरक्षण करण्याचे सामर्थ्य आपल्या अंगी असलेच पाहिजे. ते सामर्थ्य म्हणजे भू सेना, नौ सेना आणि वायू सेना. भारताचे संरक्षणमंत्री सरदार बलदेव सिंह यांनी घोषणा केली होती, विश्व विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सैनिक शिक्षण घेतलं पाहिजे. त्यावेळी University Officer’s Training Corps ही संस्था स्थापन केली. (आजची NCC.)\nया कोअरची संख्या मर्यादित असल्यामुळे अनेक महाविद्यालयांना इच्छा असूनही त्यांना कोअर मध्ये प्रतिनिधित्व मिळाले नाही ; परंतु सिद्धार्थ महाविद्यालयाने पहिल्याच वर्षी एक पथक स्थापन केले. हा तिसरा विक्रम.\nतसेच चौथा आणि सर्वात महत्त्वाचा विक्रम म्हणजे. शासकीय सेवेत असणाऱ्या लोकांना विश्वविद्यालयात शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. त्याकाळी कला शाखेचे वर्ग सकाळी ७:३० ते १०:४५ या वेळेत भरत जेणेकरून या वेळेत आपल्या वर्गांना उपस्थित राहून नंतर आपापल्या सेवेसाठी जाणं हे नोकरी करणाऱ्यांना शक्य होतं. असे शिक्षण घेणारे त्याकाळी ६००च्या वर नोकरीपेशा विद्यार्थी होते जे नंतरच्या काळात मोठे अधिकारी झाले.\n(डावीकडून) प्रा. व्ही.जी. राव, सी. एन्. मोहिते गुरुजी, उपप्राचार्य एच.आर. कर्णिक, कमलाकांत चित्रे, डॉ बाबासाहेब आंबेडकर, म. भि. चिटणीस आणि प्राचार्य व्ही. एस्. पाटणकर.\nआंबेडकर आणि आंबेडकरोत्तर भारतीय माध्यमांतील जातवास्तव\nआंबेडकर स्कूल ऑफ पॉलिटिक्स\nआंबेडकर स्कूल ऑफ पॉलिटिक्स\nआरोग्य मंत्री, जालन्यातील आरोग्य विभागाच्या गलथान कारभारा कडे लक्ष घाला\nजालना - शहरातील जुना जालना भागातील नगरसेवक व शांतता समिती सदस्यांची बैठक दिनांक 13 मे 2021 रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रमजान ...\nमुंबई मॉडेल आणि त्याचे भविष्यकालीन पडसाद\nया सगळ्या घडामोडींचे भविष्यकालीन पडसाद मात्र वेगळे असणार आहेत. कोविड पश्चात मुंबईतुन गरिब व मध्यम वर्गाचे स्थलांतर आता अधिक वेग ...\nअ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी घेतली कोवॅक्सिन लस\nपुणे,दि. १० - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे, जुने भोसरी रुग्णालय येथे को ...\nकोरोना विरुद्ध लढ्याचा नंदुरबार पॅटर्न\n\"महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नागपुर सारख्या नंदुरबार पेक्षा अधिक प्रगत जिल्हातील अधिका-यांना जे जमले नाही ते डॉ. राजेंद्र भारुड यांच्या सारख्या ...\nपदोन्नती मधील आरक्षण रद्द, ऍड.आंबेडकरांची सरकारवर जहरी टीका \nदि. 7 मे 2021 रोजी महाराष्ट्र राज्य सरकारने जीआर काढून पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णय जाहीर केला आहे. राज्य सेवेत ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/governer-order-to-declared-exam-result-of-mumbai-university-264370.html", "date_download": "2021-05-14T06:50:31Z", "digest": "sha1:IW6KX5FYUZZMCEF6HB6ISNZ55AN5TKSJ", "length": 16692, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "31जुलैपर्यंत सर्व परीक्षांचे निकाल जाहीर करा,राज्यपालांचे आदेश | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nआता काय आम्ही गळफास घ्यायचा का' लशीबाबतच्या प्रश्नावर भडकले केंद्रीय मंत्री\nमी कशी दिसते, माझा रंग यावर माझा आत्मविश्वास अवलंबून नाही - प्रियांका चोप्रा\n ब्लॅक बेल्ट तायक्वांदो प्रशिक्षकावर आली प्लंबर होण्याची वेळ\nलशीच्या खरेदीवरुन पुण्यात राजकारण भाजपा नेत्याचा मुख्यमंत्र्यांवर आरोप\nआता काय आम्ही गळफास घ्यायचा का' लशीबाबतच्या प्रश्नावर भडकले केंद्रीय मंत्री\nभारतीयांना मिळणार Pfizer, Moderna ची लस पुरवठ्यासाठी सरकारचा रोडमॅप तयार\nफेसबुकवरील नात्यावर ठेवला विश्वास, तरुणीला जंगलात बोलवत 25 जणांनी केला बलात्कार\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nमी कशी दिसते, माझा रंग यावर माझा आत्मविश्वास अवलंबून नाही - प्रियांका चोप्रा\nसामान्य मुलगी झाली National Crush; ‘किरिक पार्टी’नं बदललं रश्मिकाचं आयुष्य\n‘500 लोकांना फोन केले पण कोणीही मदत केली नाही’; टप्पूच्या आईनं व्यक्त केला संताप\nतारक मेहता फेम बबिताच्या अडचणींत वाढ; कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक\nIPL 2021 च्या उर्वरित मॅच होणार नाहीत राजस्थानच्या मालकांचं मोठं वक्तव्य\nमोहम्मद आमीरचं IPL खेळण्यासाठी एक पाऊल पुढे, मुंबईच्या खेळाडूंबद्दल म्हणाला....\n पॅट कमिन्सनं प्रेग्न���ंट गर्लफ्रेंडला दिलं 70 कोटींचं गिफ्ट\n'ई-पास' शिवाय गोव्याला चाललेल्या पृथ्वी शॉला आंबोलीत पोलिसांनी थांबवलं, आणि मग..\nकाहीच वेळात मोदी सरकार देणार शेतकऱ्यांना गिफ्ट, खात्यात पाठवणार 2000 रुपये\nमोदी सरकार देतंय स्वस्त सोनेखरेदीची संधीबाजारभावापेक्षा कमी दरात विकत घ्या सोनं\nमोदी सरकार देतंय स्वस्त दरात सोनं खरेदीची संधी, पाहा कसा घ्याल या योजनेचा फायदा\nप्रत्यक्ष सोनं विकत घेणं चांगलं की डिजीटल gold, ETF त्यावर कसा आकारला जातो कर\nमी कशी दिसते, माझा रंग यावर माझा आत्मविश्वास अवलंबून नाही - प्रियांका चोप्रा\nSummer Super Food: वाचा उन्हाळ्यात पांढरा कांदा खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nसोनूला भेटली भारतातील सर्वात श्रीमंत महिला, तिच्या मदतीने झाला भावुक\n6 मॉडेल्सनी बोटीवर केलं Nude shoot; ऐन रमझानमध्ये तुर्कस्तानात वातावरण तापलं\nExplainer : लशीचा पहिला डोस घेऊन कोरोना झाल्यास दुसरा डोस कधी घ्यावा\nजिवंत व्यक्ती पाण्यात बुडते, पण मृतदेह पाण्यावर का तरंगतो\nProning Explainer : ऑक्सिजन लेव्हल कायम ठेवण्यासाठी पालथं झोपायचं पण नेमकं कसं\nExplainer: ख्रिश्चन, ज्यू, मुस्लिमांचे या एका जागेसाठीच आहेत वाद; काय आहे इतिहास\nआता काय आम्ही गळफास घ्यायचा का' लशीबाबतच्या प्रश्नावर भडकले केंद्रीय मंत्री\nभारतीयांना मिळणार Pfizer, Moderna ची लस पुरवठ्यासाठी सरकारचा रोडमॅप तयार\n...आणि 2100 रुपयांच्या चेकसाठी अजित पवारांनी केला आमदार निलेश लंकेंना फोन\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nसामान्य मुलगी झाली National Crush; ‘किरिक पार्टी’नं बदललं रश्मिकाचं आयुष्य\nHBD Manushi Chhillar: या प्रश्नाचं उत्तर देऊन मेडिकल स्टुडंट झाली Miss World\n'भाभीजी घरपर है' फेम सौम्या टंडनने आपल्या हॉट अंदाजाने सर्वांनाच केलं क्लीन बोल्\nपुण्याच्या तरुणाचा इतिहास, Everest वरील 'माऊंट अन्नपूर्णावर यशस्वीपणे केली चढाई\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nसमारंभात महिलेचं मुलासोबत विचित्र कृत्य, Video Viral होताच सोशल मीडियावर ट्रोल\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nVIDEO: जुन्नरमध्ये बिबट्याची दहशत; अचानक समोर आला बिबट्या आणि मग...\n 31 लाखांच्या फॉर्च्युनरमधून विकत होते वांगी; VIDEO पाहून हैराण व्हाल\n31जुलैपर्यंत सर्व परीक्षांचे निकाल जाहीर करा,राज्यपालांचे आदेश\nमी कशी दिसते, माझा रंग यावर माझा आत्मविश्वास अवलंबून नाही; प्रियांका चोप्राने सांगितले वर्णभेदाचे अनुभव\nलॉकडाऊनमुळे जबरदस्त आर्थिक फटका ब्लॅक बेल्ट तायक्वांदो प्रशिक्षकावर आली प्लंबर होण्याची वेळ\nभारतीयांना मिळणार Pfizer, Moderna ची लस पुरवठ्यासाठी सरकारचा रोडमॅप तयार\n‘500 लोकांना फोन केले पण कोणीही मदत केली नाही’; टप्पूच्या आईनं व्यक्त केला संताप\nसमारंभात महिलेचं मुलासोबत विचित्र कृत्य, IPS अधिकाऱ्यानं Video शेअर करत उपस्थित केला सवाल\n31जुलैपर्यंत सर्व परीक्षांचे निकाल जाहीर करा,राज्यपालांचे आदेश\nराज्यपालांनी परीक्षाकामांची चांगलीच झडती आहे. आत्तापर्यंत फक्त २० टक्के उत्तरपत्रिकांचंच मूल्यांकन झाल्यामुळे राज्यपालांनी नाराजीसुध्दा व्यक्त केली आहे.\n05 जुलै : राज्यपालांनी परीक्षाकामांची चांगलीच झडती आहे. आत्तापर्यंत फक्त २० टक्के उत्तरपत्रिकांचंच मूल्यांकन झाल्यामुळे राज्यपालांनी नाराजीसुध्दा व्यक्त केली आहे. शिवाय येत्या ३१ जुलैपर्यंत सर्व परीक्षांचे निकाल जाहीर करा, असे आदेशही दिले.\nमुंबई विद्यापीठाच्या परीक्षांमधील सर्वच विषयांच्या उत्तरपत्रिकांचं संगणकीय मूल्यांकन करण्याच्या कुलगुरू संजय देशमुख यांच्या अट्टहासापोटी परीक्षांचे निकाल लांबल्याने अखेर विद्यापीठाचे कुलपती या नात्याने राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मंगळवारी विद्यापीठाच्या परीक्षाकामांची झाडाझडती घेतली.\nकुलगुरू संजय देशमुख व परीक्षा नियंत्रक दीपक वसावे यांना पाचारण करून राज्यपालांनी उत्तरपत्रिका मूल्यांकनाच्या कामाचा आढावा घेतला आणि येत्या ३१ जुलैपर्यंत सर्व परीक्षांचे निकाल जाहीर करा, असे आदेशही दिले.\nTags: governermumbai universityमुंबई विद्यापीठराज्यपाल\nआता काय आम्ही गळफास घ्यायचा का' लशीबाबतच्या प्रश्नावर भडकले केंद्रीय मंत्री\nमी कशी दिसते, माझा रंग यावर माझा आत्मविश्वास अवलंबून नाही - प्रियांका चोप्रा\n ब्लॅक बेल्ट तायक्वांदो प्रशिक्षकावर आली प्लंबर होण्याची वेळ\nपप्पू यादव ठरले मित्राच्या प्रेमातील व्हिलन, 32 वर्षांपुर्वीच्या अपहरणाची कहाणी\nकोरोनामध्ये जीवंतपणीच करवून घेतले स्वत:वर अंत्यसंस्कार;75 हजार रुपये केले खर्च\nकोरोनाला हरवल्यानंतरही महिलेची जीवनमृत्यूशी झुंज; जीव वाचला पण गमावला 'चेहरा'\nकोरोनानंतर किती काळ अँटीबॉडीज् राहतात\nअमिताभ बच्चन यांच्यावर गंभीर आरोप; नाकारला BIG B यांचा मदतनिधी\n'आणि पुढच्याचं दिवशी तो आम्हाला सोडून गेला', पुष्कर जोग झाला भावुक\nसोनाली कुलकर्णी देतेय फिटनेसचे धडे; पाहा अभिनेत्रीचं Hot workout\nIPL स्पर्धा रद्द झाली तरी वॉर्नर, स्मिथ, कमिन्सला मिळणार पूर्ण पगार\n टीम पेननं दिला 'या' खेळाडूला पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%A4", "date_download": "2021-05-14T08:25:41Z", "digest": "sha1:HM7LQXIAZ3PQFN6GQUO5EHVPRE4DBAZN", "length": 14504, "nlines": 73, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "कपोत - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकपोत हा दक्षिण आकाशातील एक लहान तारकासमूह आहे. याला इंग्रजीमध्ये Apus (ॲपस) म्हणतात. ॲपस या शब्दाचा ग्रीक भाषेतील अर्थ \"पाय नसलेला\" असा आहे. हा तारकासमूह नंदनवन पक्षी दर्शवतो, ज्याला पाय नसतात असा पूर्वी गैरसमज होता. अल्फा अपोडिस हा या तारकासमूहातील सर्वात तेजस्वी तारा आहे.\n२.२ दूर अंतराळातील वस्तू\nखगोलावरील २०६.३ चौ. अंश म्हणजे ०.५००% क्षेत्रफळ व्यापणारा हा तारकासमूह आकारमानानुसार आधुनिक ८८ तारकासमूहांमध्ये ६७व्या क्रमांकावर आहे.[१] ७° उत्तर अक्षांशाच्या दक्षिणेकडील निरीक्षकांना संपूर्ण तारकासमूह पाहता येऊ शकतो.[१] त्याच्या उत्तरेला पीठ, दक्षिण त्रिकोण आणि कर्कटक, पश्चिमेला मक्षिका आणि वायुभक्ष, दक्षिणेला अष्टक आणि पूर्वेला मयूर हे तारकासमूह आहेत. इ.स. १९२२ मध्ये इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियनने स्वीकृत केलेले याचे लघुरूप 'Aps' आहे.[२] या तारकासमूहाच्या सीमा विषुवांश १३ता ४९.५मि ते १८ता २७.३मि यादरम्यान आणि क्रांती -६७.४८° ते -८३.१२° यादरम्यान आहेत.[३]\nनुसत्या डोळ्यांनी दिसणारा कपोत तारकासमूह\nया तारकासमूहामध्ये नुसत्या डोळ्यांनी दिसू शकणारे ३९ तारे आहेत.\nअल्फा ॲपोडीस हा पृथ्वीपासून ४४७ ± ८ प्रकाश-वर्षे अंतरावरील[४] ३.८ दृश्यप्रतीचा तारा आहे.[५][६] तो तारा अनेक वर्षे निळा मुख्य अनुक्रम तारा होता. पण त्याच्या केंद्रातील हायड्रोजन संपल्याने तो प्रसरण पावला, थंड झाला आणि तेजस्वी झाला.[७] आता त्याची तेजस्विता सूर्याच्या ९२८ पट आहे आणि पृष्ठभागाचे तापमान ४३१२ केल्व्हिन आहे.[८] बीटा ॲपोडीस हा एक नारंगी राक्षसी तारा आहे. तो पृथ्वीपासून १५७ ± २ प्रकाश-वर्षे अंतरावर आहे.[४] त्याची दृश्यप्रत ४.२ आहे.[५] त्याचे वस्तुमान सूर्याच्या अंदाजे १.८४ पट आहे आणि पृष्ठभागाचे तापमान ४६७७ केल्व्हिन आहे.[९] गॅमा ॲपोडीस हा पृथ्वीपासून १५६ ± १ प्रकाश-वर्षे अंतरावरील[४] ३.८७ दृश्यप्रतीचा तारा आहे. तो सूर्याच्या ६३ पट तेजस्वी असून त्याच्या पृष्टभागाचे तापमान ५२७९ केल्व्हिन आहे.[८] डेल्टा ॲपोडीस हा एक द्वैती तारा आहे.[१०] डेल्टा१ हा लाल राक्षसी तारा पृथ्वीपासून ७६० ± ३० प्रकाशवर्षे अंतरावर आहे.[४] डेल्टा२ ५.३ दृश्यप्रतीचा नारंगी राक्षसी तारा आहे.[६] तो पृथ्वीपासून ६१० ± ३० प्रकाश-वर्षे अंतरावर आहे.[४][५]\nझीटा ॲपोडीस हा एक नारंगी राक्षसी तारा आहे जो प्रसरण पावून थंड झाला आहे. त्याच्या पृष्ठभागाचे तापमान ४६४९ केल्व्हिन आणि तेजस्विता सूर्याच्या १३३ पट आहे.[८] तो पृथ्वीपासून २९७ ± ८ प्रकाश-वर्षे अंतरावर आहे.[४]\nईटा ॲपोडीस हा पृथ्वीपासून १३८ ± १ प्रकाश-वर्षे अंतरावरील मुख्य अनुक्रम तारा आहे.[४] त्याची दृश्यप्रत ४.८९ असून, त्याचे वस्तूमान सूर्याच्या १.७७ पट, तेजस्विता सूर्याच्या १५.५ पट आणि त्रिज्या २.१३ पट आहे. २५० ± २०० दशलक्ष वर्षाचा हा तारा अतिरिक्त २४ मायक्रोमीटर अवरक्त प्रारण उत्सर्जित करत आहे, जे कदाचित त्याच्याभोवतीच्या ३१ खगोलीय एककापेक्षा जास्त अंतरावरील धुळीच्या चकतीमुळे होत असावे.[११]\nथीटा ॲपोडीस हा पृथ्वीपासून ३७० ± २० प्रकाशवर्षे अंतरावरील लाल राक्षसी तारा आहे.[४] त्याची तेजस्विता अंदाजे सूर्याच्या ३८७९ पट आहे आणि पृष्ठभागाचे तापमान ३१५१ केल्व्हिन आहे.[८] हा एक चलतारा असून त्याची दृश्यप्रत दर ११९ दिवसांनी ०.५६ ने बदलते.[१२] तो दरवर्षी सूर्याच्या १.१ × १०−७ पट एवढे वस्तुमान त्याच्या सौर वादळामुळे गमावत आहे. जसजसा हा तारा दीर्घिकेमध्ये प्रवास करत आहे तसतसा त्याने उत्सर्जित केलेल्या वादळातील धुळीचा आसपासच्या आंतरतारकीय माध्यमाशी झालेल्या संपर्कामुळे धनुष्याच्या आकाराचा अभिघात(भास) निर्माण होत आहे.[१३]\nआयसी ४४९९ या गोलाकार तारकागुच्छाचे हबल दुर्बिणीने घेतलेले छायाचित्र.[१४]\nया तारकासमूहातील दोन तार्‍यांभोव���ी परग्रह आढळले आहेत.[१५] जो प्रसरण पावून थंड होऊ लागला आहे असा एचडी १३४६०६ हा एक सूर्यासारखा पिवळा तारा आहे .[१६] त्याच्याभोवती तीन ग्रह १२, ५९.५ आणि ४५९ दिवसांच्या कक्षेमध्ये फिरत आहेत.[१७] एचडी १३७३८८ हा आणखी एक तारा आहे जो सूर्यापेक्षा थंड आहे.[१६] सूर्याच्या अंदाजे ४७% तेजस्विता, ८८% वस्तूमान आणि ८५% व्यासाचा हा तारा ७.४ ± ३.९ अब्ज वर्षे जुना आहे.[१८] त्याच्याभोवती पृथ्वीच्या ७९ पट वस्तुमानाचा एक ग्रह ०.८९ खगोलीय एकक एवढ्या सरासरी अंतरावरून ३३० दिवसांच्या कक्षेमध्ये परिभ्रमण करत आहे.[१९]\nदूर अंतराळातील वस्तूसंपादन करा\nकपोतमधील सर्वात प्रसिद्ध असलेल्या दूर अंतराळातील वस्तूंमध्ये एनजीसी ६१०१ आणि आयसी ४४९९ हे गोलाकार तारकागुच्छ तसेच आयसी ४६३३ ही सर्पिलाकार दीर्घिका आहे.\nएनजीसी ६१०१ हा १४व्या दृश्यप्रतीचा गोलाकार तारकागुच्छ आहे. तो गॅमा ॲपोडीसच्या सात अंश उत्तरेकडे आहे.[६]\nआयसी ४४९९ हा आकाशगंगेच्या तेजोवलयातील एक गोलाकार तारकागुच्छ आहे.[२०] त्याची आभासी दृश्यप्रत १०.६ आहे.[२१]\nआयसी ४६३३ ही एक अंधुक सर्पिलाकार दीर्घिका आहे.[६]\nLast edited on ७ डिसेंबर २०१७, at १४:२८\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१७ रोजी १४:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://techdiary.in/author/admin/page/3/", "date_download": "2021-05-14T07:41:22Z", "digest": "sha1:LMGUBK3BAR4ISLB3AFDYV427QY4FHYUY", "length": 2945, "nlines": 45, "source_domain": "techdiary.in", "title": "Shrikant Gadhave » TechDiary » Page 3 Of 3", "raw_content": "\nनमस्कार मित्रांनो, नवीन तंत्रज्ञानाचे आविष्कार, उपउक्त तंत्रज्ञान आणि शाशकीय योजना, ऐतिहासिक, महान देशभक्ताचे जीवनचरित्र, शिवाय मनोरंजनसाठी आपले एकमात्र ठिकाण. तर याबद्दल नवनवीन माहितीसाठी वेबसाइट Visit करत राहा\nSharad Pawar Biography in Marathi | शरद पवार आत्मचरित्र नमस्कार मित्रांनो , या आमचा website मध्ये तुमचे स्वागत …\nआपल्या शरीराला कॅल्शियम पुरवणारे पदार्थ | शरीरात कॅल्शियमची कमतरता\nऔषधी तुळस महत्व | तुळशीचे फायदे आणि माहिती\nशेतकरी कर्जमाफी योजना 2021 | महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना\nपाच महत्त्वाच्या औषधी वनस्पती | Medicinal plants Information\nनरेंद्र मोदी कोन आहेत\n | ब्लाँग कसा असावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2021/04/blog-post_469.html", "date_download": "2021-05-14T08:08:12Z", "digest": "sha1:JXZQUR5BVJDXAINKF5I2VESBBOVVBADY", "length": 20191, "nlines": 306, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "पुण्यासाठी ऑक्सिजनचे चार टँकर हवाई दलाच्या विमानाने रवाना | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nपुण्यासाठी ऑक्सिजनचे चार टँकर हवाई दलाच्या विमानाने रवाना\nपुणे : मागील दोन आठवड्यांपासून पुण्यात कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन कमी पडू लागला आहे. प्रशासनाच्या प्रयत्नानंतरही हा पुरवठा सुरळीत झालेला नाह...\nपुणे : मागील दोन आठवड्यांपासून पुण्यात कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन कमी पडू लागला आहे. प्रशासनाच्या प्रयत्नानंतरही हा पुरवठा सुरळीत झालेला नाही. ऑक्सिजनची ही कमतरता भरून काढण्याकरिता थेट भारतीय हवाई दलाच्या मदतीचा हात पुढे केला आहे. हवाई दलाच्या विमानाने ऑक्सिजनचे चार रिकामे टँकर गुजरातमधील जामनगर येथे रवाना झाले.\nया टँकरमधून पुण्यासाठी ऑक्सिजन आण ला जाणार असल्याची माहिती संरक्षण विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. देशभरातच लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. हा तुटवडा कमी करण्यासाठी हवाई दल प्रयत्न करीत आहे. ऑक्सिजन आणण्यासाठी रेल्वेचीही मदत घेण्यात येत आहे. परंतु, रस्ते आणि लोहमार्गाने ऑक्सिजन पोचण्यास उशीर लागत आहे. त्यामुळे हवाई दलाने मदतीचा हात पुढे केला आहे. कमी वेळात ऑक्सिजन पुरविण्यासाठी विमानाने वाहतुकीचा प्रयत्न केला जात आहे. हवाई दलाचे सी-१७ विमान शनिवारी सकाळी दहा वाजता उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील हिंडन विमानतळावरून पुण्यात दाखल झाले. या विमानात दोन रिकामे क्रायोजेनिक ऑक्सिजन टँकर चढविण्यात आले. पुणे विमानतळावरून हे विमान जामनगरला रवाना झाले. हे दोन टँकर जामनगरला पोचवून हे विमान पुन्हा पुण्यात आले. दुसरी फेरी करून आणखी दोन ऑक्सिजन टँकर जामनगरला पोहोचविण्यात आले.\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअनावश्यक गर्दी नियंत्रणासाठी कोपरगाव प्रशासन उतरले रस्त्यावर\nकोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव शहरात महसूल, पोलिस आणि कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी संयुक्तपणे खरेदी विक्री केंद्रावर...\nदहेगाव(बोलका)प्राथमिक केंद्रात सोशल डिस्टंसिंगचा नियम धाब्यावर ;पोलिस मोबाईल बघण्यात व्यस्त\nकोपरगाव प्रतिनिधी-सध्या कोरोनाने घातलेले थैमान बेडची अनुपलब्धता,अॉक्सीजन आणि रेमडेसिवीर अभावी प्राणास मुकलेली माणसे आणि आरोग्य व...\nराजस्थानी व्यापार्‍याच्या पाटण तालुक्यातील घरावर दहशतवाद विरोधी पथकाचा छापा; 103 किलो स्फोटके जप्त\nसातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्हा दहशतवाद विरोधी पथकाने बुधवारी रात्री आठच्या सुमारास गोविंदसिंह बाळुसिंग राजपूत (वय 45, सध्या रा. तारळे) य...\nलॉकडाउनमुळे गटई कामगारांवर उपासमारीची पाळीअनेकांनी कुटुंबासह संपवले आयुष्य: तरीही आमचे लोकप्रतिनिधी भाजतायत राजकीय पोळी\nबुलडाणा:पुरुषोत्तम बोर्डे : गटई कामगारांचे हातावरचे पोट आहे. मी सुद्धा एका गटई कामगाराचा मुलगा आहे,मी स्वतः गटई कामगार बांधवां...\nरुग्णसेवेत कमतरता आढळल्यास गय केली जाणार नाही -आमदार आशुतोष काळे\nकोपरगाव प्रतिनिधी :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची दाहकता मोठी असून दररोज शेकडो कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nलोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: पुण्यासाठी ऑक्सिजनचे चार टँकर हवाई दलाच्या विमानाने रवाना\nपुण्यासाठी ऑक्सिजनचे चार टँकर हवाई दलाच्या विमानाने रवाना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudarshannews.in/MSMS_Nitinji_Gadkari_news-10174-newsdetails.aspx", "date_download": "2021-05-14T06:17:40Z", "digest": "sha1:JLAIORBM3AH6O5JINN42ZD56RYYVLIX5", "length": 12134, "nlines": 126, "source_domain": "www.sudarshannews.in", "title": "कृषी विधेयक शेतकरी हिताचेच ना.गडकरी आंदोलन भडकविण्याचे प्रयत्न", "raw_content": "\nसुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे\nकृषी विधेयक शेतकरी हिताचेच : ना.गडकरी आंदोलन भडकविण्याचे प्रयत्न\nकेंद्र शासनाने आणलेले कृषी विधेयक हे शेतकरी हिताचेच असून या विधेयकात करण्यात आलेल्या प्रावधानामुळे शेतकर्‍यांचेच हित साधले जाणार आहे. शेतकर्‍यांचे जे आंदोलन सध्या सुरु आहे, या आंदोलनाला राजकीय रंग देऊन भरकटविण्याचा प्रयत्न असल्याचे मत राष्ट्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.\nकेंद्र शासनाने आणलेले कृषी विधेयक हे शेतकरी हिताचेच असून या विधेयकात करण्यात आलेल्या प्रावधानामुळे शेतकर्‍यांचेच हित साधले जाणार आहे. शेतकर्‍यांचे जे आंदोलन सध्या सुरु आहे, या आंदोलनाला राजकीय रंग देऊन भरकटविण्याचा प्रयत्न असल्याचे मत राष्ट्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.\nएक वृत्तवाहिनीवर यासंदर्भात आपले मत व्यक्त करताना ना. गडकरी बोलत होते. ते पुढे म्हणाले- कृषी कायद्याबद्दल शेतकर्‍यांमध्ये भ्रम पसरविला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासनाने आतापर्यंत ग्रामीण आणि कृषी क्षेत्राच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. ‘कॉन्ट्रॅक्ट फॉर्मिंग’बद्दल गैरसमज पसरविले जात आहे. यामुळे शेतकर्‍याच्या शेतीचा सात बाराही बदलणार नाही आणि कुणी त्याच्या जमिनीवर कब्जाही करणार नाही. आजही बटाईने शेती केली जातच आहे. शेतकर्‍याजवळ बी-बियाणे, खते, औषधे, ड्रिपसाठी पैसा नाही. विदर्भातील शेतकरी तर आत्महत्या करीत आहे. अशा स्थितीत कुणी पैसा लावून शेतकर्‍याला नफ्यात अर्धा वाटा देत असेल तर शेतकर्‍याचाच फायदा आहे, असेही ते म्हणाले.\nनवीन कायद्यामुळे शेतकरी दलालीपासून बचावणार आहे, असे सांगताना ते म्हणाले- किमान आधारभूत किंमत ही शासनाने दरवर्षी वाढवली आहे. शेतकर्‍यांना नेहमीच संरक्षण दिले आहे. शेतकर्‍यांसाठी अनेक योजना आणून शेतकर्‍याला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न मोदी शासनाने केले आहे. गेल्या वर्षी 36 हजार कोटींचा शेतकर्‍यांचा कापूस शासनाने खरेदी केला. 13 लाख कोटीच्या कर्जाचे प्रावधान केले आहे. शेतकरी हिताचेच हे निर्णय आहेत. पण आंदोलन वेगळ्या दिेशेने वळविणे आणि शेतकर्‍याची दिशाभूल केली जात आहे, हे राजकारण शेतकर्‍यांनी समजून घ्यावे. शेतकर्‍यांच्या समस्या या मनमोकळ्या चर्चेने सुटणार्‍या आहेत. पण आंदोलन चिघळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असेही ना. गडकरी म्हणाले.\nहम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें\nताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प\nईद के दिन रिविलगंज गोदना ईदगाह में पसरा सन्नाटा, लोगों ने अपने अपने घरों में ही अदा की ईद-उल-फित्र की नमाज\nशामली में कोरोना संक्रमण को रोकने के लिए हवा के शुद्धिकरण के लिए हवन-यज्ञ\nपुलिस अधीक्षक द्वारा डायल 112 पीआरवी कर्मियों के साथ की गई गोष्ठी\nचित्रकूट में गरीबों को वितरण की जा रही राहत सामग्री\nबैरिया भाजपा विधायक सुरेंद्र सिंह का बड़ा बयान, राहुल गांधी मुस्लिम तुष्टीकरण की राजनीति करते हैं\nन्यायपालिका के \"अ न्याय\" के 33 साल...1988 में हुआ गैंगरेप, 2021 में मिली सजा..\n14 मई – जन्मजयंती छत्रपति संभाजी महाराज .. अंग अंग काटते रहे मुगल मुसलमान बनाने के लिए, पर हर घाव से आवाज आई– “जय भवानी”\nभाजपा युवा मोर्चा ने 100 भाप मशीन उन्हैल हॉस्पिटल को भेंट की\nन्यायपालिका के 'अ न्याय' के 33 साल...1988 में हुआ गैंगरेप, 2021 में मिली सजा..\nकोरोना संकट में मसीहा बना मोतिहारी का लाल,खूब हो रही इनकी चर्चा\nUP: सुल्तानपुर में शुरू होगा 27 करोड़ की लागत से बना 100 बेड वाला हॉस्पिटल\nTRAI ने जारी किए फरवरी के आंकड़े, जानिए किस कंपनी ने जोड़े सबसे ज्यादा ग्राहक\nकोरोना: दिल्‍ली में आए 13,287 नए केस, यूपी में आए 17,775\nनेपाल: विश्वास मत हारने के तीन दिन बाद केपी ओली फिर प्रधानमंत्री नियुक्त\nशुभेंदु अधिकारी बने पश्चिम बंगाल विधानसभा में प्रतिपक्ष के नेता\nआईसीसी की सालाना अपडेट में टीम इंडिया नंबर 1, न्यूजीलैंड दूसरे स्थान पर\nकोविशील्ड की डोज के बीच अंतराल बढ़ाने को मिली मंजूरी, अब 12-16 हफ्ते में लगेगी वैक्सीन की दूसरी खुराक\nयूपी में ऑक्सीजन की सुचारू आपूर्ति में नही है कोई बाधा\nअब वैक्सीनेशन पर है योगी सरकार का सारा जोर... मिल रही है टीकाकरण को गति...\nकॉपीराइट © 2020 सुदर्शन न्यूज | सभी अधिकार सुरक्षित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://yuvavarta.com/e_news.php?id=91", "date_download": "2021-05-14T06:44:02Z", "digest": "sha1:2KXT37X5HX2M5YHDTX4F2BT5BWQFFZPB", "length": 20611, "nlines": 95, "source_domain": "yuvavarta.com", "title": "ई - बातम्या | दैनिक युवावार्ता", "raw_content": "शुक्रवार दि. १४/ ०५/ २०२१\nप्रत्येक रूग्णालयात ऑडीटर तपासणार आता कोविड रुग्णांचे बिले : जादा बीले आकारणीला बसणार चाप; तहसीलदार अमोल निकम यांच्या आदेशाने संगमनेरकरांना दिलासा\nसहकारातील आधारवड हरपला जेष्ठ नेते हरिभाऊ वर्पे यांच�� वृध्दपकाळाने निधन\nविधान परिषदेचा निकाल मविआ सरकारच्या कामावर लोकांनी दाखवलेला विश्‍वास - ना. थोरात\nमहावितरणचा गलथान कारभार न सुधारल्यास कार्यालयावर ठिय्या आंदोलन - शिरीष मुळे\nकोरोनाची वाढ कायम, दोन दिवसांत ७९ रुग्णांची भर\nमहाआघाडीने शेतकरी संघटनांच्या भारत बंदला पाठिंबा द्यावा -किसान सभा\nअन्यायी कायदा मागे न घेतल्यास शेतकरी संसदेला घेरणार\nजरे हत्याकांडात संपादकच आरोपीच्या पिंजऱ्यात\nखांडगावमध्ये वाळू तस्करांवर कारवाई, हायवा, जेसीबी जप्त\nनवीन अकोले रस्त्याने घेतला मोकळा श्‍वास, रस्त्याची मात्र झाली चाळण\nसंगमनेर तालुक्यात कोरोनाचा चढउतार सुरुच\nडॉ. ऋषीकेश वाघोलीकर यांच्याकडून वृद्धाची किचकट शस्त्रक्रिया यशस्वी\nपो. नि. मुकूंद देशमुखांकडून संगमनेरच्या गुटखा माफियांवर प्रहार गुटखा तस्करीवर सलग धाडी- लाखोंचा माल जप्त, गुन्हे दाखल\nअकोले नगरपंचायतीवर प्रशासकराज सुरू\nधक्कादायक- बाबा आमटेंची नात डॉ. शीतल आमटेंची आत्महत्या\nसंगमनेरकरांना दिलासा, रूग्णसंख्येत घट\nसंगमनेरमध्ये पुन्हा कोरोनाची लाट. गर्दी आणि निष्काळजी भोवली आजही तब्बल 46 जणांना कोरोनाची बाधा शहरातील 19 तर ग्रामीण भागातील 27 जणांना बाधा.\nज्येष्ठ नेते मधुकर नवले काँग्रसमध्ये जाणारा मिनानाथ पांडेंसह अनेक नेते करणार पक्षांतर,राष्ट्रवादी व भाजपमध्ये फुट\nपालिकेने आर्थिक नुकसानीचे चिंतन करावे आधी सुशोभीकरण: नंतर विविध कामांसाठी खोदाई\nसंगमनेर तालुक्यात कोविडचा पुन्हा उद्रेक.. दिवाळी नंतर सलग चौथ्या दिवशी 50 जणांना बाधा \nसंगमनेर तालुक्याच्या कोविडचा पुन्हा उद्रेक.. ग्रामीण भागात रुग्णसंख्येत मोठी वाढ\n39 जणांना बाधित करत आजही कोरोना प्रबळच\nमंदावलेला कोरोना पुन्हा सक्रिय आज पुन्हा 42 जणांना बाधा\nमंदावलेला कोरोना पुन्हा सक्रिय आज पुन्हा 42 जणांना बाधा\nकोरोनाचा वेग मंदावला पण धोका कायम आज पुन्हा 32 जणांना बाधा\nकोरोनाचा वेग मंदावला पण धोका कायम आज पुन्हा 32 जणांना बाधा\nआजही कोरोनाने गाठले अर्धशतक शहरातील सात जनांसह 53 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह\nआज पुन्हा कोरोनाचा विक्रम आज पुन्हा तब्बल 74 जणांना बाधा संगमनेर शहरातील 17 तर ग्रामीण मधील 57 जणांचा समावेश\nकोरोनाची आजही जोरदार उसंडी 49 जणांना केले बाधित तालुक्याची एकूण संख्या साडेतीन हजार पार\nसंगमनेर मध्ये आज प���न्हा 30 जणांना कोरोनाची बाधा तर 51 जणांची कोरोनावर मात ग्रामीण मध्ये अजूनही प्रभाव सुरूच\nसंगमनेर तालुक्यात आजही कोरोना अर्धशतकपार शहरातील 17 तर ग्रामीण भागातील 34 जणांना बाधा ; एकूण 51 जणांची वाढ\nसंगमनेर तालुक्यात आजही कोरोना अर्धशतकपार शहरातील 17 तर ग्रामीण भागातील 34 जणांना बाधा ; एकूण 51 जणांची वाढ\nमहिन्याची सुरुवातही कोरोनाच्या अर्धशतकीय पारीने आज पुन्हा 51 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह\nतालुक्यातुन कोरोना जाता जाईना आज पुन्हा 62 जणांना बाधा\nसंगमनेरवर आज पुन्हा कोरोनाचा मोठा प्रहार पाच शासकीय कर्मचाऱ्यांसह एकूण त्रेहत्तर जणांना कोरोनाची बाधा\nसंगमनेर तालुक्यात कोरोनाची जोरदार बॅटिंग सुरूच आजही अर्धशतकपार संख्या शहरात 12 तर ग्रामीण मध्ये 43 रुग्ण\nसंगमनेर मध्ये आज पुन्हा कोरोनाची अर्धशतकीय बाजी\nसंगमनेर तालुक्यामध्ये आज पुन्हा 26 जणांना कोरोनाची बाधा शहरातील तीन तर ग्रामीण भागातील तेवीस जणांचा समावेश\nसंगमनेर तालुक्यामध्ये कोरोना हाटेना आज पुन्हा 49 जनांचा अहवाल पॉझिटिव्ह \nसंगमनेर तालुक्यामध्ये कोरोनाची ढगफुटी आज तब्बल 82 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह \n आज पुन्हा चौसष्ट रुग्ण\nसंगमनेर मध्ये आज कोरोनाच्या सोळा रुग्णाची भर आठवड्यातील सर्वात निचांकी संख्येने दिलासा\nसंगमनेर मध्ये कोरोनाचा संसर्ग वाढताच आज पुन्हा सापडले 34 रुग्ण आजची एकूण संख्या 39\nतालुक्यात आज सकाळीच पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह \nसंगमनेर मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुच आज पुन्हा सापडले 25 रुग्ण घुलेवाडी येथे आज 7 रुग्ण\nसंगमनेर मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुच आज पुन्हा सापडले 25 रुग्ण घुलेवाडी येथे आज 7 रुग्ण\nसंगमनेर तालुक्यात कोरोनाचा महापूर आजही सापडले तब्बल 79 रुग्ण ग्रामीण भागावर कोरोनाचा कब्जा\nकोरोनाचा ग्रामिण भागाला विळखा आज पुन्हा 72 नवीन रुग्ण\nसंगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आज पुन्हा सापडले 30 नवे रुग्ण आज पुन्हा सापडले 30 नवे रुग्ण २६ ग्रामीण तर ४ शहरवासीय \nसंगमनेर मध्ये कोरोनाचा प्रभाव वाढतच आज दोन मृत्यू तर नवीन 52 जणांना बाधा\nसंगमनेर मध्ये कोरोना थांबता थांबेना आज पुन्हा 40 रुग्णांची भर दोन हजाराचा टप्पा पार आज पुन्हा 40 रुग्णांची भर दोन हजाराचा टप्पा पार आज गुंजाळवाडीत कोरोनाचा उद्रेक\nसंगमनेर तालुक्यात कोरोनाचा ��ुमाकूळ आज पुन्हा सापडले 66 नवे रुग्ण दोन दिवसात तब्बल 146 जणांना बाधा\nसंगमनेर तालुक्यात कोरोनाचा तांडव एकाच दिवसात सापडले तब्बल 80 रुग्ण प्रशासन व्यस्त - नागरिक बेशिस्त\nसंगमनेर तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच आज पुन्हा 37 जणांना बाधा\n आज पुन्हा 42 जणांना बाधा\nसंगमनेरात कोरोनाची जोरदार बॅटिंग आज पुन्हा 38 जणांना बाधा मागील 36 तासात कोरोनाबाधितांचे शतक\nसंगमनेरला कोरोनाचा पुन्हा दणका 24 तासात तब्बल 65 कोरोनाबाधितांची वाढ\nसंगमनेर तालुक्यात आज पुन्हा बावीस जणांचा अहवाल पॉझिटिव्ह\nसंगमनेर मध्ये आज पुन्हा 29 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह खाजगी प्रयोगशाळेतील पंधरा तर अँटीजन टेस्टचे चौदा पॉझिटिव्ह\nसंगमनेर मध्ये आज तर 13 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह तर 27 जणांना डिस्चार्ज\nदि. 17/08/2020 संगमनेर मध्ये आज एक जनाचा मृत्यू तर 25 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह चिंचोली गुरवला कोरोनाचा घेराव खाजगी प्रयोगशाळेतील तीन तर अँटीजन टेस्टचे 22 अहवाल पॉझिटिव्ह\nसंगमनेर मध्ये आज पुन्हा 38 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह खाजगी प्रयोगशाळेतील नऊ तर अँटीजन टेस्टचे एकोणतीस अहवाल पॉझिटिव्ह कोरोनाबाधितांचा आकडा साडेअकराशे\nसंगमनेर तालुक्यात आज पुन्हा १९ जणांना बाधा खाजगी प्रयोगशाळेतील सात तर अँटीजन टेस्टच्या माध्यमातून 12 अहवाल पॉझिटिव्ह दीड वर्षाच्या चिमुरडीलाही बाधा\nसंगमनेर तालुक्यात आज पुन्हा ३९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह. खाजगी प्रयोगशाळेतील आठ तर अँटीजन टेस्टच्या माध्यमातून ३१ अहवाल पॉझिटिव्ह\nसंगमनेर तालुक्यात सकाळी ४ तर सायंकाळी पुन्हा 18 जण पॉझिटिव्ह\nतळेगाव दिघे, पिंपळे सह संगमनेर शहर व तालुक्याला कोरोनाचा पुन्हा दणका आज ४५ जणांना कोरोनाची बाधा, तालुक्याची संख्या हजारच्या घरात\nसंगमनेर मध्ये आज पुन्हा सोळा रुग्ण तर 26 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज\nपाच महिन्याच्या बालिकेसह 40 जणांना कोरोनाची बाधा\nBCCI कडून अधिकृत घोषणा, VIVO कंपनीसोबतचा करार स्थगित\nसंगमनेर मध्ये आज एकूण 28 जणांना कोरोनाची बाधा तर कोरोनावर 39 जणांची यशस्वी मात\nसंगमनेर मध्ये आज 7 जणांना कोरोनाची बाधा आता जिल्ह्यातील कोवीड हॉस्पिटलमधील उपब्ध बेडची संख्या मिळणार एका क्लिकवर\nसंगमनेर मध्ये आज आणखी 6 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आजची एकूण संख्या 23\nसंगमनेर मध्ये आज पुन्हा १९ जणांना कोरोनाची बाधा\nसंगमनेर मध्ये आज पुन्हा १९ जण���ंना कोरोनाची बाधा\n‘पुणे-नाशिक’ रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळत पूर्ण करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार\n‘पुणे-नाशिक’ रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळत पूर्ण करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार\nसंगमनेर मध्ये आज संध्याकाळी पुन्हा 8 कोरोना रुग्ण आजची एकुण संख्या 14\nसंगमनेर कोरोनाच्या विळख्यात आज पुन्हा 21 जणांना कोरोनाची बाधा\nसंगमनेरात संध्याकाळी पुन्हा 30 रुग्णांची भर आजची एकूण संख्या 57 आज एकूण 12 पोलिसांनाही कोरोनाची बाधा\nसंगमनेरात पुन्हा 18 रुग्णांची भर चार पोलिसांनाही कोरोनाची बाधा\nसंगमनेर मध्ये आज कोरोनाच्या सोळा रुग्णाची भर आठवड्यातील सर्वात निचांकी संख्येने दिलासा\nदि.१३/०९/२०२० संगमनेर मध्ये आज कोरोनाच्या सोळा रुग्णाची भर आठवड्यातील सर्वात निचांकी संख्येने दिलासा संगमनेर प्रतिनिधी संगमनेर शहर व तालुक्यात गेला आठवडाभर कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येचे उच्चांक दिसून येत होते मात्र आठवड्यातील शेवटचा दिवस थोडा दिलासादायक ठरला असून ह्या आठवड्यातील सर्वात निचांकी संख्या आज आली आहे. आज संगमनेर शहर व तालुक्यात सोळा रुग्णाची भर पडली आहे. आठवडाभरातील रोजच्या बधितांच्या संख्येपेक्षा कमी असल्याने आज थोडासा दिलासा मिळाला आहे. आज आलेल्या अहवालामध्ये संगमनेर शहरातील गोविंद नगर येथील 43 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याचबरोबर संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातील पिंपरणे येथील 70 वर्षीय वृद्ध, निमगाव जाळी येथील 42 वर्षीय पुरुष, निमगाव टेंभी येथील 34 वर्षीय इसम, निमोण येथील 48 वर्षीय पुरुष, मनोली येथील 70 वर्षीय वृद्ध व 55 वर्षीय पुरुष, तळेगाव दिघे येथील 64 वर्षीय महिला, निळवंडे येथील 53 व 56 वर्षीय पुरुष, वनकुटे येथील 75 वर्षीय वृद्ध, कौठे बुद्रुक येथील 46 वर्षीय महिला, वडगाव पान येथील 42 वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथील 54 वर्षीय पुरुष, मंगळापूर येथील 23 वर्षीय तरुणी व 21 वर्षीय तरुण असा सोळा जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://eprabuddhbharat.com/mahatma-pule-birth-anniversery-article-by-babasaheb-ambedkar/", "date_download": "2021-05-14T08:03:51Z", "digest": "sha1:ZMRRTVQH6JV4YHUJEC5GMT62E42XULS2", "length": 25963, "nlines": 95, "source_domain": "eprabuddhbharat.com", "title": "सत्तेवर येणार्‍या कोणाही पक्षाला, जनतेच्या सर्वांगीण हितासाठी जोतिबा फुल्यांचे धोरण आणि लोकशाहीवादी तत्त्वज्ञान घेऊनच पुढे जावे लागेल - डॉ. बाबासाहेब आंबेडकर - Prabuddh Bharat", "raw_content": "\nसत्तेवर येणार्‍या कोणाही पक्षाला, जनतेच्या सर्वांगीण हितासाठी जोतिबा फुल्यांचे धोरण आणि लोकशाहीवादी तत्त्वज्ञान घेऊनच पुढे जावे लागेल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nक्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची 11 एप्रिल रोजी जयंती आहे. यानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या संदर्भात व्यक्त केलेले विचार प्रबुद्ध भारतच्या वाचकांसाठी पुनर्प्रकाशित करीत आहोत.\nजनता, दिनांक 17 नोव्हेंबर 1951 मध्ये जाहीर केल्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मनमाड व नाशिक येथील सभेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यानुसार त्यांच्या नाशिक येथील सभेच्या कार्यक्रमाला दिनांक 17 नोव्हेंबर 1951 रोजी संध्याकाळी 6 वाजता सुरूवात झाली. त्याप्रसंगी ते आपल्या भाषणात म्हणाले, भगिनींनो आणि बंधुजनहो. माझे मित्र श्री. भाऊराव गायकवाड यांनी मी आपणास दोन शब्द सांगावे अशी मला विनंती केली. निवडणुकीचा हा माझा दौरा असल्याने मी आपणास निवडणुकी संबंधानेच काहीतरी सांगणार. या भागातर्फे उभे असलेल्या फेडरेशनच्या आणि समाजवादी पक्षाच्या उमेदवारांनाच आपण निवडून द्यावे हीच माझी आपणास विनंती आहे.\nया निवडणुकीत काँग्रेसचा पराभव करणे अगदीच अशक्य आहे असे नाही. काँग्रेसबाबत जनतेत किती असंतोष पसरलेला आहे हे सर्वांना माहीत आहेच. स्वतंत्र विचाराचे नागरिक काँग्रेसला परवडत नाहीत, काँग्रेसला केवळ बंदे लोक पाहिजेत. ज्यांना ते पटत नाही ते काँग्रेसमधून बाहेर पडतात. आज देशात जे अनेक पक्ष आहेत त्यात जनतेला अत्यंत अप्रिय झालेला असा काँग्रेससारखा दुसरा कोणताही पक्ष नाही. तरीही या निवडणुकीत काँग्रेस कदाचित यशस्वी होईल अशी भीती मला वाटते आणि त्याचे कारण एकच आणि ते म्हणजे आज काँग्रेसविरोधी गटात एकवाक्यता नाही. अनेक पक्ष आहेत आणि त्या प्रत्येक पक्षाने आपापले उमेदवार उभे केले आहेत. हे उमेदवार आपापसात झगडतील आणि त्यायोगे काँग्रेसविरोधी शक्तीचे बळ कमी होईल आणि त्यामुळेच काँग्रेसचा जय होईल.\nकाँग्रेसविरोधी सर्व पक्षांची एकजूट करून एका मतदार संघातून एकच उमेदवार उभा राहावा, अशी माझी इच्छा होती. परंतु निवडणुकीस फारच कमी अवधी राहिला असल्याने माझे त्याबाबतीत प्रयत्न यशस्वी होत नाहीत. तथापि ज्या पक्षात जास्त प्रमाणावर एकवाक्यता आहे असं निवडणुकीपुरती एकजूट आणावी या हेतूनेच फेडरेशनने समाजवादी निवडणूक करार केला आहे. आपणास माहीत आहेच की आपणास पंढरपूरास जावयाचे असेल तर अनेक मार्ग आहेत; सर्वांना एकाच मार्गाने पार जाणे शक्य नसते. काहींचा असा विश्वास असतो की अमुक मार्गाने गेलो तरच आपणास वैकुंठ प्राप्त होईल. अजून आपणास राजकारणाचा मिळावा तसा अनुभव मिळालेला नाही. जेव्हा तो अनुभव येईल तेव्हा सर्व पक्ष एकत्रित येऊन मार्गाची विचक्षणा करतील आणि त्यातूनच आपणास काँग्रेसविरोधी पक्षांची एकजूट दृष्टीस पडेल. आज मात्र प्रत्येकास आपला मार्ग खरा असे वाटत आहे. अशा परिस्थितीत मार्गाकडे जास्त लक्ष न देता कोणत्या दिशेने जावयाचे आहे ते पाहून त्या दिशेने जाणार्‍या इतरांशी हातात हात घालून रस्ता काढला तर त्यात कोणाची दिशाभूल केल्यासारखेही होणार नाही अगर कोणावर अप्रामाणिकपणाचा आरोपही लादता येणार नाही.\nया दृष्टीनेच फेडरेशन आणि समाजवादी पक्ष यांनी हा निवडणूक करार केलेला आहे. आम्हा दोघांमध्ये काही बाबतीत मतभिन्नता आहे. पण आम्हा दोघांचीही दिशा मात्र एकच आहे. वरिष्ठ वर्गांचे दडपणातून जनतेस खरे स्वातंत्र्य मिळवून देणे याबाबत आमच्यात एकमत आहे. तेव्हा सर्वच बाबतीत एकमत नसले तरी उभयतांनी एकदिलाने, संघटितपणे या लढाईस तोंड देणे शक्य आहे असे आम्हा दोघासही पटल्यानेच आम्ही ही निवडणूक संयुक्तपणे लढवीत आहोत.\nमला असा प्रश्न विचारण्यात आला की, महाराष्ट्रातील शेतकरी कामगार पक्षाशी तुम्ही करार का केला नाही मी अजूनपर्यंत याबाबत जाहीरपणे कोठे बोललो नव्हतो, आज मी या प्रश्नाचे उत्तर देणार आहे. पूर्वी ब्राह्मणेतर पक्ष अस्तित्वात होता. आपल्या प्रांतातच नव्हे तर मध्यप्रांत, वर्‍हाड, मद्रास येथेही असा पक्ष अस्तित्वात होता. म. जोतीबा फुले यांनी या पक्षाची मुहूर्तमेढ रोविली, म्हणून या पक्षाचे अनुयायी आपणास जोतीबा फुले यांचे अनुयायी म्हणवू लागले. पण या पक्षातील लोक केवळ नाममात्र अनुयायी राहिले जोतीबांचा कार्यक्रम, त्यांचे धोरण यास या पक्षातील लोकांनी तिलांजली दिली. स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व आपल्याच हातांनी जमिनीत गाडून हे लोक काँग्रेसमध्येही सामील झाले. हा ब्राहाणेतर पक्ष काही काळाने नामशेष झाला.\nजोतिबांचा अनुयायी म्हणवून घेण्यात मला यापूर्वीही कधी लाज वाटली नाही आणि आजही वाटत नाही. आत्मविश्वासान��� मी आज असे म्हणू शकतो की मीच तेवढा खरा आज जोतीबांना एकनिष्ठ राहिलो आहे आणि मला अशी खात्री आहे की या देशात जनतेचे सर्वांगीण हित करणारा असा कोणताही पक्ष पुढे आला, त्याने कोणतेही नाव धारण केले तरी त्याला जोतीबांचे धोरण. त्यांचे तत्त्वज्ञान आणि त्यांचे कार्यक्रम घेऊनच पुढे यावे लागेल. तोच एक खराखुरा लोकशाहीचा मार्ग आहे. समाजातील 80 टक्के लोकास विद्याप्राप्ती करू न देणे आणि त्यांना सामाजिक, आर्थिक व राजकीय गुलामगिरीत जखडून ठेवणे हे दिसत असता स्वराज्य, स्वराज्य म्हणून ओरडण्यात काय फायदा स्वराज्याचा फायदा सर्वांना मिळाला पाहिजे. मागासलेल्या वर्गांच्या सर्वांगीण उन्नतीचा कार्यक्रम घेऊन पुढे आल्याशिवाय कोणताही पक्ष आज जनतेचे नेतृत्व घेऊ शकत नाही हे सूर्यप्रकाशाएवढे स्पष्ट आहे. समाजवादी पक्षानेही या गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे, असे मला वाटते.\nआजचा शेतकरी कामगार पक्ष हा ब्राह्मणेतर पक्षाची आवृत्ती म्हणून पुढे आला आहे. परंतु ब्राह्मणेतर पक्ष म्हणवून घेण्यास त्या पक्षास लाज का वाटते ते मला कळत नाही. या पक्षाच्या पुढार्‍यांशी जुने आणि फार घनिष्ठ संबंध आहेत आणि असे असतानाही या पक्षाशी फेडरेशनने सहकार्य का केले नाही, या प्रश्नाचे उत्तर मला आज द्यावयाचे आहे.\nया पक्षाबाबतची एक गोष्ट जगजाहीर आहे की हा पक्ष एकेकाळी कम्युनिस्ट पक्ष बनावयास पाहत होता. नाशिक जिल्ह्यातच दाभाडी येथे या पक्षाची बैठक भरून या पक्षाने एक प्रबंध मान्य केला. त्या प्रबंधास दाभाडी प्रबंध म्हणण्यात येते. हा प्रबंध पूर्णपणे कम्युनिस्ट तत्त्वज्ञानावर आधारलेला असा आहे. कम्युनिझमला आज या देशात जागा देण्यास मी तयार नाही. कदाचित पंडित नेहरूंच्या आंतरराष्ट्रीय राजकारणातील घोडचुकांमुळे कम्युनिझम हा येईलही; आणि चीन व रशिया यांच्या नियंत्रणाखाली हा देश जाऊन या देशाचे स्वातंत्र्य लयास जाईल.\nआजच येथील ‘गावकरी’त मी एक महान संकटकारक अशी बातमी वाचली. नेपाळमध्ये कम्युनिस्ट सेना शिरकाव करून घेण्यासाठी ज्या संधीची वाट पाहात होत्या तशी संधी नेपाळमधील अंतर्गत परिस्थितीमुळे त्यांना मिळत आहे अशी ती बातमी आहे. आज भारताच्या सरहद्दीवर कम्युनिस्ट सेना सज्ज होऊन येऊन ठेपली आहे. ही सेना आपल्या देशात केव्हा घुसेल याचा नेम नाही. ही भीती आज दिसत आहे. एवढेच नव्हे तर एक वर्��ापूर्वी मी ही धोक्याची सूचना पंडित नेहरूंना दिली होती. त्यावेळेस माझे कोणी ऐकले नाही आज दुर्दैवाने माझी भीती खरी ठरू पाहत आहे. आपणास आपल्या देशाचे स्वातंत्र्य टिकविले पाहिजे. स्वातंत्र्य टिकवून आपणास आपला देश समृद्ध राखावयाचा आहे. कम्युनिझमला या देशात थारा दिला तर आपले स्वातंत्र्य रसातळास जाईल. आपला देश रशियाचा अंकित होऊन राहील. पूर्व युरोपातील राष्ट्रांचा अनुभव आपणास हेच सांगत आहे. आज आपल्या देशापुढे जे मोठे मोठे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपले स्वातंत्र्य गमावून आपण सोडवू शकणार नाही. देशाच्या स्वातंत्र्याची राखरांगोळी कम्युनिझममुळे होणार हे आपण दृष्टीआड करू शकत नाही. कम्युनिझमखेरीज दुसरे मार्ग आहेत आणि या दुसर्‍या मार्गाने जाऊन आपण आपल्या देशाचे स्वातंत्र्यही टिकवू आणि पददलित, पिडीत अशा जनतेस सुखी-समृद्ध बनवू असा मला विश्वास आहे. हा लोकशाहीचा मार्ग अपुरा आणि अयशस्वी ठरला तरच आम्ही कम्युनिझमचा विचार करू.\nआज कम्युनिझमशी सोयरिक करणार्‍या, कम्युनिझमच्या मार्गावर पावले टाकणार्‍यांना आणि त्यांच्या अनुयायांना मला हे विचारावयाचे आहे की या देशात कम्युनिस्ट राजवट आली तर काय होईल याचा त्यांनी विचार केला आहे काय शेतकरी कामगार पक्षामागे सारा मराठा समाज आहे असे आपणास सांगण्यात येते आणि म्हणूनच मला हे विचारावेसे वाटते. कम्युनिझम म्हणजे प्रथम सर्व संपत्ती सरकारच्या मालकीची करणे होय. सारे उद्योगधंदेच नव्हे तर सारी शेती, जमीन, घरे सर्व काही सरकारच्या मालकीची होतील आणि हे सर्व हुकूमशाही राजवटीखाली पार पाडण्यात येईल. शेतकरी कामगार पक्षाच्या मागे असलेल्या मराठा समाजास हे पसंत आहे का शेतकरी कामगार पक्षामागे सारा मराठा समाज आहे असे आपणास सांगण्यात येते आणि म्हणूनच मला हे विचारावेसे वाटते. कम्युनिझम म्हणजे प्रथम सर्व संपत्ती सरकारच्या मालकीची करणे होय. सारे उद्योगधंदेच नव्हे तर सारी शेती, जमीन, घरे सर्व काही सरकारच्या मालकीची होतील आणि हे सर्व हुकूमशाही राजवटीखाली पार पाडण्यात येईल. शेतकरी कामगार पक्षाच्या मागे असलेल्या मराठा समाजास हे पसंत आहे का त्यांची जमीन, त्यांची शेती, त्यांचे मळे, त्यांची घरेदारे सरकारच्या मालकीची झालेली त्यांना चालतील का हा माझा प्रश्न आहे. लोकशाही राजवटीत हे होणे शक्य नाही, म्हणून हुकूम��ाहीची प्रस्थापना येथे करण्यात येईल. विधीमंडळे नेस्तनाबूत करून लोकशाही राज्यपद्धतीला मूठमाती देऊन कम्युनिस्ट राजवट हे घडवून आणील, ‘दाभाडी प्रबंध’ आमचे ब्रीद आहे असे बेंबीच्या देठापासून ओरडणार्‍यांना आता तो प्रबंध म्हशीच्या गळ्यातील लोढण्यासारखा झाला आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या पुढार्‍यांना हे लोढणे काढणे आता जड झाले आहे. आता ते लोढणे फेकून देणे म्हणजे राजकीय अप्रामाणिकपणा असे त्यांना वाटते. परंतु आज ना उद्या या पक्षास हे लोढणे दूर फेकलेच पाहिजे. जोतीबांचे अनुयायी म्हणविणार्‍यांना कम्यनिझमची वाटचाल योग्य नाही हे लवकरच समजून येईल अशी आपण आशा करू या.\nTags: कम्यनिझमकाँग्रेसक्रांतिसूर्यजयंतीदाभाडी प्रबंधब्राह्मणेतर पक्षमहात्मा जोतिबा फुलेशेतकरी कामगार पक्ष\nमाणगाव परिषद आणि शतकोत्तर प्रश्न\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर : भारतीय राज्यघटना आणि आजचे समाज वास्तव\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर : भारतीय राज्यघटना आणि आजचे समाज वास्तव\nआरोग्य मंत्री, जालन्यातील आरोग्य विभागाच्या गलथान कारभारा कडे लक्ष घाला\nजालना - शहरातील जुना जालना भागातील नगरसेवक व शांतता समिती सदस्यांची बैठक दिनांक 13 मे 2021 रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रमजान ...\nमुंबई मॉडेल आणि त्याचे भविष्यकालीन पडसाद\nया सगळ्या घडामोडींचे भविष्यकालीन पडसाद मात्र वेगळे असणार आहेत. कोविड पश्चात मुंबईतुन गरिब व मध्यम वर्गाचे स्थलांतर आता अधिक वेग ...\nअ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी घेतली कोवॅक्सिन लस\nपुणे,दि. १० - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे, जुने भोसरी रुग्णालय येथे को ...\nकोरोना विरुद्ध लढ्याचा नंदुरबार पॅटर्न\n\"महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नागपुर सारख्या नंदुरबार पेक्षा अधिक प्रगत जिल्हातील अधिका-यांना जे जमले नाही ते डॉ. राजेंद्र भारुड यांच्या सारख्या ...\nपदोन्नती मधील आरक्षण रद्द, ऍड.आंबेडकरांची सरकारवर जहरी टीका \nदि. 7 मे 2021 रोजी महाराष्ट्र राज्य सरकारने जीआर काढून पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णय जाहीर केला आहे. राज्य सेवेत ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokvruttant.com/%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%8A%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC/", "date_download": "2021-05-14T07:51:16Z", "digest": "sha1:WGUAZST5IY46VV5H6C6OA3D6TOWLCPQT", "length": 6901, "nlines": 57, "source_domain": "lokvruttant.com", "title": "मजूरांना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात; जखमींना सोडून चालकासह इतर फरार – Lokvruttant", "raw_content": "\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nमजूरांना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात; जखमींना सोडून चालकासह इतर फरार\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम May 4, 2020\nवर्धा : सुरत येथे अडकून पडलेल्या मजुरांना घेऊन ओडिशाला निघालेल्या बसला अपघात झाल्याची घटना वर्ध्यात नागपूर-अमरावती महामार्गावर पहाटे घडली.\nया अपघातात जखमी झालेल्या मजुरांना सोडून चालकसह सर्वजण घटनास्थळावरुन निघून गेले आहेत.\nनागपूर-अमरावती महामार्गावर कारंजा येथील पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला.\nही बस पहाटे वर्धा जिल्ह्यात येताच रस्त्यावर आलेल्या एका वन्य प्राण्याला वाचवताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे वेगात असलेली ही बस उलटली.\nजखमींना टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात दाखल केले आहे.\nमुंबईतील प्रसिद्ध मूर्तीकार विजय खातू यांच्या गणेश मूर्ती कारखान्या आग\nमुंबई, पुणे वगळता इतर भागात एकल दुकाने सुरू करण्यास परवानगी\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंद्रपूर जम्मू-काश्मीर जळगाव ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी दिल्ली नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पनवेल पश्चिम महाराष्ट्र पालघर पुणे प्रतिमा बीड भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रायगड वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विव���याना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AA%E0%A5%AA_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2021-05-14T08:17:26Z", "digest": "sha1:HFDP4J2FRVFGORZ4QV7HG5XRCAH3QGCW", "length": 3036, "nlines": 53, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८४४ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवर्ग:इ.स. १८४४ मधील जन्म\n\"इ.स. १८४४ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण १३ पैकी खालील १३ पाने या वर्गात आहेत.\nपाचवा मेहमेद, ओस्मानी सम्राट\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ८ जुलै २०१५ रोजी १२:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/now-rapidly-recovering/", "date_download": "2021-05-14T08:00:17Z", "digest": "sha1:AQGGS3VEVPXE52OS6WF2LLNVW7YR4GCP", "length": 3099, "nlines": 81, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "now rapidly recovering Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nअर्थव्यवस्थेतील उष:काल दृष्टिपथात – शक्‍तिकांत दास\nप्रभात वृत्तसेवा 10 months ago\nगोव्यात पुन्हा मृत्यूचे थैमान मध्यरात्री ऑक्सिजन संपला; ४ तासांत १३ रुग्णांचा मृत्यू\nतीव्र संताप : हिंदू देवी-देवतांचा अवमान : ‘शार्ली हेब्दो’ नव्या वादात\n“अहंकार आणि राजकारण विसरून ‘महाराष्ट्र मॉडेल’ लागू करा”; संजय राऊतांचा…\nकरोनाच्या काळातील आरोग्य विम्याचे महत्त्व ध्यानात घ्या\nगंगेतील मृतदेहावरून बिहार आणि उत्तरप्रदेश आमने-सामने; मृतदेह सीमेवरूनच पाठवले जातायत माघारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://eprabuddhbharat.com/khandeshisongs/", "date_download": "2021-05-14T06:40:08Z", "digest": "sha1:JFHKI3CZ4FIO5D3MEOA7NUHDMUKF4XGM", "length": 17585, "nlines": 110, "source_domain": "eprabuddhbharat.com", "title": "अहिराणी गाण्यांना एवढे हिट्स का ? - Prabuddh Bharat", "raw_content": "\nअहिराणी गाण्यांना एवढे हिट्स का \nby टीम प्रबुद्ध भारत\nमराठी सिनेमाला प्रेक्षक मिळत नाहीये, सिनेमा ‘दर्जेदार’ असून चालत नाहीयेत, मराठी सिनेमाला थिएटर मिळत नाहीये इ.इ. ही नेहमीची ओरड आहे. यात पुन्हा एकदा भर पडली ती मराठी सिनेमा अभिनेता प्रसाद ओक यांची. ओक काका म्हणताय की, मराठी चित्रपटांना देश-विदेशातील अनेक पुरस्कारांनीही गौरवण्यात येतं. परंतु देखील मराठी प्रेक्षक आपल्या चित्रपटांकडे पाठ फिरवतात. महाराष्ट्रात मराठी चित्रपटांसाठी भीक मागावी लागतेय अशी वेळ येईल असा विचारही केला नव्हता असं दु:ख त्यांनी व्यक्त केलं.\nपण, प्रेक्षकांवर जबाबदारी ढकलून हे अभिनेते मोकळे होतात. मराठी सिनेमांना क्वालिटी आहे का हा प्रश्न सतत पडतो. म्हणजे ठाणे, मुंबई, कोथरूड, डोंबिवली यापलीकडे ओक काकांचा मराठी सिनेमा का जात नाही\nका इथल्या कल्चरवर, लोकांच्या प्रश्नांवर प्रसाद ओक आणि मराठी चित्रपट क्षेत्रातील लोकांना सिनेमा तयार करावासा वाटतं नाही सिरीयलमध्ये सावळ्या रंगाची अभिनेत्री भेटत ( सिरीयलमध्ये सावळ्या रंगाची अभिनेत्री भेटत () नाही, म्हणून गोऱ्या रंगांच्या अभिनेत्रीला काळ करून स्क्रीनवर दाखवणाऱ्या लोकांना प्रेक्षकांना जाब विचारायचा अधिकार आहे का\nदिड जीबी डेटाने पिढी बरबाद केली..असं सर्रास वापरलं जाणारे वाक्य आपण ठोकून देतो. पण, अतिग्रामीण भागात हा ‘दीड जीबी डेटा’ काय प्रभाव पाडत असेल हा विचार मनात येऊन गेला. त्याला कारण असं की, अमळनेर तालुक्यातील एक छोट्या खेड्यात राहणाऱ्या मुलाने व्हाट्सअप्पवर गाण्याची एक लिंक पाठवली. ती मी उघडून बघितल तर अहिराणी गाणं होते. त्या गाण्याला लाखो views होते. या पोराकडे कुठलीही साधन नाहीत. त्याने फक्त ऑडिओ रेकॉर्ड केलेला ट्रॅक एक इमेज वापरून युट्युबवर अपलोड केलं होतं.\nह्या अहिराणी गाण्यांनी एक मोठं मार्केट उभं केलंय. फार तुटपुंज्या साधनांमध्ये ही पोरं काहीतरी उभारताय. त्याचा एवढा फरक पडला की, मेन स्ट्रीममधील मराठी संगीत चॅनेल्सला त्याची दखल घ्यावी लागली.\nअनेक अहिराणी गाणी आजघडीला संगीत मराठी, 9 एक्स झकास मराठीवर दाखवली जातात. ते त्याला मिळणाऱ्या TRP वरून.\nकाही अहिराण�� गाणे आहेत, ज्याला जगभरातून views आले आहेत. गेल्यावर्षी रिलीज झालेलं प्रेम गीत जे एका शेतात शूट केले होते ते, ‘सावन महिना मा’ या गाण्याने धुमाकूळ घातला होता. त्या गाण्याने इतिहास रचला होता. युट्युबवरील काही निवडक गाण्यांची नाव देतो.\nसावन महिना मा – 8 करोड, 4 लाख views\nबबल्या इकस केसावर फुगे – 21 करोड views\nबबल्या इकस केसावर फुगे (लहान मुलांसाठी ऍनिमेटेड गाणं) 10 मिलियन\nमनी पैसावाली ताई – 3.8 करोड\nगोट्या न लगीन – 2.7 करोड\nभुली गयी मना प्यारला – 2 करोड\nखान्देशी जत्रा – 2.4 करोड\nमन लगीन करा – 2.4 करोड\nभाऊ मना सम्राट – 6.1 मिलियन\nमाडी मन लगन द्या करी – 2.5 करोड\nही काही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. काही दिवसांपूर्वी\nमृण्मयी देशपांडेचा ‘मन फकिरा’ सिनेमा आला होता. त्याच्या प्रमोशनसाठी अख्खी सिनेमाची टीम सिग्नलवर उभे राहून सिनेमा बघा नाहीतर तुमचं नुकसान होईल…असे पोस्टर घेऊन उभे होते. आता यात अनेकांना “प्रमोशन फंडा” वाटू शकतो. पण, तसं नाहीये. ह्या थिमचे अनेक सिनेमे येऊन गेले. तीच घिसीपीटी स्टोरी कोथरूड, मुंबई, डोंबिवली, सदाशिव पेठच्या पुढे जात नाही. त्यामुळे थिएटर्स जरी मिळाले, तरी प्रेक्षक कुठे आहेत हा मोठा प्रश्न आहे.\n‘मन फकिरा’ ह्या सिनेमाचे संगीत झी म्युझिकने केलं आहे. त्यातील सर्व गाण्यांची, सिनेमाच्या ट्रेलरची हिट्स एकत्र केल्यावर जेवढे होतात, तेवढे हिट्स एकट्या अहिराणी गाण्याचे आहेत.\n ही नस माहीत नसलेले लोकांवर त्यांची तीच कॅसेट लादतात. त्यामुळे सैराट, फँड्री, ख्वाडा, मोहरक्या, बबन एकचदा बनतो. मराठी सिनेमाला प्रक्षेक नाहीये, किंवा थिएटर्स मिळत नाही हे काही अंशी खरं जरी असलं तरी कंटेंट दर्जेदार ठरत नाही. ती कमी ही छोटं मार्केट भरून काढत आहेत.\nउदा. आमच्या मालेगावात ‘मॉलिवूड’ नावाची आमची स्वतंत्र इंडस्ट्री आहे. कमी बजेटमध्ये एखादा सिनेमा बनवणे, कॉमेडी शो बनवणे असं एकंदरीत चित्र असतं. यात टॅलेंट इतकं आहे की, एकच व्यक्ती अनेक कामे करतो जस की, सिनेमाचा हिरो हाच डायरेक्टर, सिनेमा एडिटिंग करतो, म्युझिक पण तोच देतो…अशी अनेक काम ही लोक करत असतात.\nआणि याला बघणारा मोठा समूह, कामगार वर्ग आहे. त्यामुळे हे सिनेमा चालतात. ह्या मालेगावच्या मॉलिवूडचा प्रभाव इतका ठरला की, तेच कलाकार, डायरेक्ट लोकांना घेऊन सोनी नेटवर्कने “सोनी सब” वर प्राईम टाईमला एक सायलेंट कॉमेडी शो ‘मालेगाव का चिंटू’ हा सुरू केला होता. ज्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता.\nह्या खान्देशातील ऑनलाईन मार्केटमध्ये अनेक जाती-धर्माच्या मुला-मुलींना संधी मिळाली आहे की, ते आज स्टार आहेत. जसे tiktok स्टार पोरांचा गावाकडे मेळावा भरतो, तसे ह्या युट्युबवरील स्टार मुलांचे मेळावासुद्धा होतात.\nधुळ्यातील मोराडी गावच्या पंकज कोळी ह्या भिल्ल जातीच्या एका पोराने संगीत दिलेलं ”भुली गयी मना प्यारला” हे गाणं, त्याचे शब्द इतके धारदार आहेत की, मला ऐकतांना अस वाटत की, ह्या ताकदीचे प्रेमभंग – विरह सहन न होणारे गाणं आजतागायत झालं नाहीये. ज्याला भाषा कळत नाही असाही व्यक्ती या गाण्याशी स्वतःला रिलेट करतो. ही त्या गाण्याची ताकद आहे. नंतर त्या पोरांनी पैसे गोळा करून ते गाणं शूट करून अपलोड केले. त्याला आता 12 मिलियन views आहेत.\nहा जो सांस्कृतिक वर्चस्ववाद आहे, तो ही पोर मोडून पुढे जात आहेत. हा फक्त कलेचा संघर्ष नाहीये. हा मोठा सांस्कृतिक संघर्ष आहे. जिथं माणसांना कला असूनही वजा केलं जात. तिथं तीच माणस ‘इंटरनेट’च्या साहऱ्याने पुढे निघून गेली आहेत.\nभाषेच्या श्रेष्ठत्वावादाने इथल्या लोक कलेला मृत अवस्थेत ढकललं होतं. भाषिक अस्मिता धार्मिक अस्मितेशी जोडली की, त्याचा राजकीय वापर करून आपला स्वार्थ साधला जातो. असो.\nह्या सांस्कृतिक संघर्षाला ह्या पोरांनी आपल्या कलेच्या, कंटेंटच्या जोरावर कधीच सुरुंग लावला आहे. त्यामुळे त्यांना सिग्नलवर येऊन आमची कला बघा अशी आर्जव करण्याची गरज पडणार नाही. हे तितकंच खरं आहे.\n-जितरत्न उषा मुकुंद पटाईत\nआजचे राजकारण आणि फुले-आंबेडकरी विचारधारा\nतमाशा कलावंतांना मदत करून बाबासाहेबांची जयंती साजरी\nतमाशा कलावंतांना मदत करून बाबासाहेबांची जयंती साजरी\nआरोग्य मंत्री, जालन्यातील आरोग्य विभागाच्या गलथान कारभारा कडे लक्ष घाला\nजालना - शहरातील जुना जालना भागातील नगरसेवक व शांतता समिती सदस्यांची बैठक दिनांक 13 मे 2021 रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रमजान ...\nमुंबई मॉडेल आणि त्याचे भविष्यकालीन पडसाद\nया सगळ्या घडामोडींचे भविष्यकालीन पडसाद मात्र वेगळे असणार आहेत. कोविड पश्चात मुंबईतुन गरिब व मध्यम वर्गाचे स्थलांतर आता अधिक वेग ...\nअ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी घेतली कोवॅक्सिन लस\nपुणे,दि. १० - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे, जुने भोसरी रुग्णालय येथे को ...\nकोरोना विरुद्ध लढ्याचा नंदुरबार पॅटर्न\n\"महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नागपुर सारख्या नंदुरबार पेक्षा अधिक प्रगत जिल्हातील अधिका-यांना जे जमले नाही ते डॉ. राजेंद्र भारुड यांच्या सारख्या ...\nपदोन्नती मधील आरक्षण रद्द, ऍड.आंबेडकरांची सरकारवर जहरी टीका \nदि. 7 मे 2021 रोजी महाराष्ट्र राज्य सरकारने जीआर काढून पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णय जाहीर केला आहे. राज्य सेवेत ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2021-05-14T08:33:37Z", "digest": "sha1:EKRQ3DUHZJAQJOLQAL4CC4JLCAGOR2TR", "length": 6309, "nlines": 209, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:ज्ञान - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गासाठी मुख्य लेख हे/हा ज्ञान आहे:.\nहेही पहा: the categories विश्वास and समायोजन.\nएकूण ७ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ७ उपवर्ग आहेत.\n► गूढता‎ (१ क)\n► ज्ञानमीमांसा‎ (१ क)\n► तत्त्वज्ञान‎ (१७ क, ६५ प)\n► परिभाषा‎ (२ क)\n► शिक्षण‎ (१४ क, ४२ प)\n► संकल्पना‎ (४ क, २ प)\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ जानेवारी २०२० रोजी २१:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_710.html", "date_download": "2021-05-14T06:57:32Z", "digest": "sha1:ONVAWJKAYZKYTIGHJSFEK2MI6K2TNBDG", "length": 37687, "nlines": 307, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "आताच का कंठ फुटावा? | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nआताच का कंठ फुटावा\nएखादी बाब न्यायप्रविष्ठ असताना त्यावर बाहेर भाष्य करणं चुकीचं आहे. न्यायालयीन प्रक्रियेेवर दबावाचा तो भाग असतो. कधी कधी त्यातून न्यायालयाचा ...\nएखादी बाब न्यायप्रविष्ठ असताना त्यावर बाहेर भाष्य करणं चुकीचं आहे. न्यायालयीन प्रक्रियेेवर दबावाचा तो भाग असतो. कधी कधी त्यातून न्यायालयाचा अवमान होण्याची शक्यता असते. महिलांची इज्जत काचेच्या भांड्यासारखी असते. तिला तडा गेला, की संपलंच. त्यामुळं तिला जपावं लागतं. करुणा आणि रेणू शर्मा या दोन भगिनींनी मुंडे यांच्याबाबतीत जे केलं, त्यामुळं सीतेला नाही, तर रामाला अग्नीपरीक्षा द्यावी लागते आहे.\nएखाद्या महिलेचा विनयभंग झाला, किंवा तिच्यावर बलात्कार झाला, तर ती जगजाहीर करीत नसते. कुटुंबातील लोकांना विश्‍वासात घेऊन पोलिसांत फिर्याद द्यायची, की नाही, ते ठरवित असते. पोलिस आणि काही ठराविक नातेवाइक वगळता तिच्यावर गुजरलेला प्रसंग अन्य कुणाला सांगितला जात नाही. सर्वोच्च न्यायालयानं बलात्कार, विनयंभग झालेल्यांची नावं जाहीर करू नयेत, असा आदेश दिला आहे. कोणतीही महिला बलात्कार झाली, तर आपलं नाव जाहीर करीत नसते. अत्याचारात तिची चूक काहीच नसते; परंतु समाजाचा मात्र तिच्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन वेगळाच असतो. विनयभंग, बलात्कार करणार्‍यांची मान शरमेनं खाली जायला हवी; परंतु इथं उलटंच होतं. त्यातही काही महिला आपल्या सौंदर्याचा कसा गैरवारप करतात आणि पुरुषांना, तरुणांना लुटतात, हे अलीकडं अनेक उदाहरणावरून स्पष्ट झालं. डेटिंग अ‍ॅपसारख्या अ‍ॅपचा दुरुपयोग केला जातो. अब्रूच्या भीतीनं तरुण तक्रारी दाखल करायला पुढं येत नाही. आती सीतेला नाही, तर रामांना अग्नीपरीक्षा देण्याची वेळ येत असते. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात त्यांच्याच मेहुणीनं बलात्काराची तक्रार केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दोनच दिवसांपूर्वी पीडितेची ओळख पटेल, असं काहीही करू नका, असा आदेश नगरच्या पोलिस अधिकार्‍यांना एका प्रकरणात दिला. पीडितेचं नावच नाही, तर तिच्या नातेवाइकांचं नाव, ती शाळा महाविद्यालयात असेल, तर त्यांचं नाव, ती ज्या क्लासमध्ये शिकत असेल, त्याचं नाव, तसंच तिच्या गावाचं नावही जाहीर करण्यास मनाई केली आहे. हा आदेश माध्यमांनाही लागू आहे. त्याचं कारण पीडितेवर अगोदरच आघात झालेला असताना तिची ओळख जाहीर करून तिला समाजात वावरणं अवघड होऊ नये, याची दखल न्यायालयं घेत असतात. बलात्कार पीडित महिला 14 वर्षे गप्प बसू शकत नाही. त्यातही कोणीही कोणत्याही आमिषाला बळी पडून स्वखुशीनं शरीर संबंध ठेवले, तर ती फसवणूक होते, बलात्कार नाही. या पार्श्‍वभूमीवर आपलं नाव जाहीर करीत, मुंडे यांच्याविरोधात समाज माध्य��ातून तक्रार करणार्‍या रेणू शर्मा हिचा उद्देश सुरुवातीपासून काही वेगळ्याच हेतूनं होता, असा संशय घ्यायला जागा होती. मुंडे यांच्याविरोधातील तक्रारीनंतर भाजपनं त्याचं भांडवल करायचं ठरविलं होतं. तसं आंदोलनही झालं; परंतु भाजपचे माजी आमदार कृष्णा हेगडे, मनसेचे मनीष घरत यांनी रेणूचे प्रताप उघडकीस आणल्यानंतर तिचं खरे स्वरुप पुढं आलं. श्रीमंत, उच्चपदस्थांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून आर्थिक फायदा उपटायचा आणि तो बंद झाला, की मग त्याच्याविरोधात तक्रार करायची, या मानसिकतेची रेणू होती, हे विमान कंपनीतील एका उच्च पदस्थ अधिकार्‍याच्या तक्रारीवरूनही पुढं आलं होतं. रेणू स्वतःच आरोपीच्या पिंजर्‍यात उभी राहिल्यानं तिनं तिची तक्रार मागं घेतली. एकीकडं रेणू दररोज मुंडे यांच्याविरोधात आरोप करीत असताना, पोलिस अधिकार्‍यांच्या भेटी घेत असताना दुसरीकडं तिची बहीण करुणा मात्र शांत होती. हे सर्व महाभारत घडत असताना मुंडे यांनी रेणूची बहीण करुणा हिच्याशी आपण लीव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत असल्याची कबुली दिली होती. तिच्यापासून दोन मुलं असून त्यांना आपलं नाव दिल्याचं म्हटलं. मुलांचा सांभाळ आपण करीत आहोत, असंही त्यांनी नमूद केलं. करुणा हिला सदनिका घेऊन देण्यास मदत केली, असं सांगत आपण स्वतःच करुणा आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचं म्हटलं होतं. न्यायालयाचं कामकाज कुठल्या टप्प्यावर आहे, याचाही उल्ले्ख त्यांनी केला होता. रेणूच्या वादाच्या काळात करुणा हिनं मौन बाळगलं आणि आता मात्र मुंडे यांच्याविरोधात आरोप केले आहेत. पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यामुळं मुंडे यांच्याविरोधातील अडचणी काही थांबायला तयार नाहीत, हे स्पष्ट झालं. आणखी आठ दिवसांनी याचिकेवरील पुढील कार्यवाही होणार असताना आताच करुणा यांना कंठ का फुटावा, असा प्रश्‍न उपस्थित होतो. मुंडे म्हणतात, त्याप्रमाणं एखादी बाब न्यायप्रविष्ठ असताना, एकामागून एक तक्रारी टप्प्याटप्प्यानं करायच्या, याचा अर्थ दबाव आणायचा आणि मीडिया ट्रायलद्वारे मुंडे यांची बदनामी करण्याचं षडयंत्र असल्याच्या आरोपात काही तथ्य असावं, अशी शंका घ्यायला वाव आहे. मुंडे यांच्यांशी सहमतीनं संबंधात असलेल्या जोडीदार करुणानं आपल्या तक्रारीत बलात्कार, घरगुती हिंसाचार आणि इतर ���लमांर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. जी बाई दोन दशकाहून अधिक काळ लीव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहते. तिला दोन मुलं होतात. स्वखुशीनं शरीर संबंध ठेवते, त्याला आता ती बलात्कार म्हणत असेल, तर दोन्ही बहिणींच्या तक्रारीत साम्य असून त्यांची मानसिकताही सारखीच आहे, असं म्हणायला जागा आहे. करुणा यांची तक्रार गंभीर आहे. करुणा यांनी मुंडे यांच्यावर बलात्कार, घरगुती हिंसाचार आणि इतर कलमांर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. इतकंच नाही, तर आपल्या दोन्ही मुलांना मुंडे यांनी त्यांच्या चित्रकूट बंगल्याच्या मागच्या खोलीत तीन महिन्यापासून कोंडून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तीन महिने मुलांना डांबून ठेवलं असेल, तर मागच्या सुनावणीच्या वेळीच न्यायालयाच्या ते का निदर्शनास आणलं नाही किंवा रेणू जेव्हा आरोप करीत होती, तेव्हाच करुणा यांनी तिच्यासोबत येऊन हे सगळं का सांगितलं नाही, हा प्रश्‍न उरतोच. समाज माध्यमांची दोन्ही बहिणींना फारच आवड दिसते. पोलिस, न्यायालयं अशा यंत्रणा असताना त्या समाज माध्यमांतून न्यायायाची अपेक्षा करीत आहेत. मुंडे यांची बदनामी करीत असताना त्यात आपल्याही अब्रूची लक्तरं वेशीवर टांगली जात आहेत, हे त्यांच्या लक्षात येत नाही. करुणा यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली होती; मात्र त्यांनी ही पोस्ट डिलीट केली. करुणा धनंजय मुंडे या नावाच्या अकाऊंटवरुन ही पोस्ट करण्यात आली होती. यामध्ये म्हटलं होतं, की आज माझा वाढदिवस आहे. पतीनं तीन महिन्यांपासून माझ्या मुलांना त्यांच्या चित्रकूट बंगल्यात डांबून ठेवलं आहे. त्यांना मला भेटूही देत नाहीत. बोलूही दिलं जात नाही. राजकीय सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे. करुणा यांचं हे अकाऊंट खरं आहे, की खोटं हे समजू शकलेलं नाही. गेल्या दोन वर्षांपासून करुणा आणि त्यांची बहीण रेणू यांनी मला ब्लॅकमेल करून पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जीविताला गंभीर शारीरिक इजा करण्याच्या, धोका करण्याच्या धमक्यासुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मादेखील सहभागी होता, असा आरोप मुंडे यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केला आहे. ही बाब न्यायप्रविष्ठ असताना न्यायालयाबाहेर असे आरोप करणं कितपत संयुक्तिक आहे, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. न्यायालयानं नेमलेल्���ा समितीची बैठक 13 तारखेला होत असताना त्याच्या दोन आठवडे अगोदर मुंडे यांच्याविरोधात एकामागून एक आरोप करण्याचा हेतू स्वच्छ दिसत नाही. ’सीता हर युग में अग्नि परीक्षा नही देगी,’ असं करुणा म्हणतात. त्या स्वतःला सीता समजतात का करुणा यांनी केलेल्या आरोपाबाबत मुंडे यांनी दिलेला तपशील जास्त महत्त्वाचा आहे. मुंडे आणि करुणा यांच्यातील विवादावर सहमतीनं तोडगा काढण्यासाठी दोघांनी सहमतीनं मध्यस्थ नमेण्याची विनंतीही केली. त्यानंतर न्यायालयानं मध्यस्थाची नियुक्तीदेखील केली आहे. असं असतानाही अशा प्रकारे मुलांच्या ताब्यावरून तक्रार करणं हेतूबद्दल शंका निर्माण करणारं असल्याचं मुंडे यांनी म्हटलं आहे. हा आरोप निव्वळ बदमानी करण्याच्या हेतूनं करण्यात येत असून यात काहीच तथ्य नसल्याचं मुंडे यांनी म्हटलं आहे. करुणा शर्मा यांच्या सोबत असलेल्या विवादासंदर्भात मी स्वतः उच्य न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर उच्च न्यायालयानं मद्रास उच्य न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायमूर्ती ताहिलरामानी यांची मध्यस्थ म्हणून नियुक्ती केली असल्याचं मुंडे यांनी म्हटलं आहे. या मेडिएशनच्या आतापर्यंत दोन बैठका झालेल्या असून येत्या 13 फेब्रुवारी रोजी पुढील बैठक निश्‍चित झालेली आहे. या मेडिएशनमध्ये मुलांच्या संदर्भातील सर्व विवादासह इतर सर्व मुद्द्यांवर चर्चा होऊन निर्णय येणार आहे, अशी माहिती देतानाच उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अतिवरिष्ठ न्यायिक अधिकार्‍यांसमोर मेडिएशनची प्रक्रिया सुरू असताना अशा प्रकारे मुलांच्या ताब्यावरून तक्रार करणं यामागील हेतूबद्दल शंका निर्माण करणारं आहे, असं जे मुंडे यांनी म्हटलं आहे, ते लक्षात घेतलं, तर जो मुद्दा मेडिएशनमध्ये चर्चेत आहे ,त्याबद्दल जाहीर मागणी करणं म्हणजे समोरच्या विरोधी पक्षास न्यायिक प्रक्रियेत काहीही रस नाही, हे स्पष्ट दिसतं. निव्वळ मीडिया ट्रायल चालवून बदनामी करणं हाच हेतू यात दिसून येतं, हे मुंडे जे म्हणतात, ते मग खरं वाटू लागतं. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून न्यायालयीन प्रक्रियेअंती जो निर्णय होईल तो सर्वांवर बंधनकारकच असणार आहे. इतके दिवस थांबणार्‍या करुणा आठ दिवस का थांबल्या नाहीत, याचं उत्तर मुंडे यांच्या स्पष्टीकरणात आहे.\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअनावश्यक गर्दी नियंत्रण��साठी कोपरगाव प्रशासन उतरले रस्त्यावर\nकोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव शहरात महसूल, पोलिस आणि कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी संयुक्तपणे खरेदी विक्री केंद्रावर...\nदहेगाव(बोलका)प्राथमिक केंद्रात सोशल डिस्टंसिंगचा नियम धाब्यावर ;पोलिस मोबाईल बघण्यात व्यस्त\nकोपरगाव प्रतिनिधी-सध्या कोरोनाने घातलेले थैमान बेडची अनुपलब्धता,अॉक्सीजन आणि रेमडेसिवीर अभावी प्राणास मुकलेली माणसे आणि आरोग्य व...\nराजस्थानी व्यापार्‍याच्या पाटण तालुक्यातील घरावर दहशतवाद विरोधी पथकाचा छापा; 103 किलो स्फोटके जप्त\nसातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्हा दहशतवाद विरोधी पथकाने बुधवारी रात्री आठच्या सुमारास गोविंदसिंह बाळुसिंग राजपूत (वय 45, सध्या रा. तारळे) य...\nलॉकडाउनमुळे गटई कामगारांवर उपासमारीची पाळीअनेकांनी कुटुंबासह संपवले आयुष्य: तरीही आमचे लोकप्रतिनिधी भाजतायत राजकीय पोळी\nबुलडाणा:पुरुषोत्तम बोर्डे : गटई कामगारांचे हातावरचे पोट आहे. मी सुद्धा एका गटई कामगाराचा मुलगा आहे,मी स्वतः गटई कामगार बांधवां...\nरुग्णसेवेत कमतरता आढळल्यास गय केली जाणार नाही -आमदार आशुतोष काळे\nकोपरगाव प्रतिनिधी :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची दाहकता मोठी असून दररोज शेकडो कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्��, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nआताच का कंठ फुटावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/entertainment/randhir-kapoor-accidentally-shared-the-photo-of-kareenas-second-son-63486", "date_download": "2021-05-14T07:43:16Z", "digest": "sha1:YM6JYNCFAA6C3FRVT265OFSMB4DFW46N", "length": 8883, "nlines": 146, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "गलती से मिस्टेक हुवा! चूक कळल्यावर रणधीर कपूर यांनी डिलिट केला फोटो", "raw_content": "\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nगलती से मिस्टेक हुवा चूक कळल्यावर रणधीर कपूर यांनी डिलिट केला फोटो\nगलती से मिस्टेक हुवा चूक कळल्यावर रणधीर कपूर यांनी डिलिट केला फोटो\nसोमवारी म्हणजेच ५ एप्रिलला करीनाचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता.\nBy मुंबई लाइव्ह टीम मनोरंजन\nबॉलिवूड स्टार करीना कपूर खान आणि सैफ अली खान दुसऱ्यांदा आईबाबा झाले. याचवर्षी २१ फेब्रुवारी रोजी करीनानं आपल्या दुस-या मुलाला जन्म दिला. सोमवारी म्हणजेच ५ एप्रिलला करीनाचे वडील आणि ज्येष्ठ ��भिनेते रणधीर कपूर यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता.\nरणधीर कपूर यांनी शेअर केलेला फोटो करीनाच्या दुसऱ्या मुलाचा असल्याचं म्हटलं जात आहे. पण काही वेळातच रणधीर यांनी फोटो डिलिट केला. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.\nरणधीर कपूर यांनी चुकून त्यांच्या नातवाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या फोटोत करीना-सैफच्या मुलाचे दोन फोटो कोलाज केले पाहायला मिळाले. चूक लक्षात येताच त्यांनी तो फोटो डिलिट केला. तरीदेखील फोटो काही यूजर्सनी पाहिला आणि स्क्रिनशॉट घेऊन ठेवला. त्यानंतर हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.\nकाही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत रणधीर कपूर यांनी सांगितलं होतं की, करीनाचा धाकटा मुलगा त्याचा भाऊ तैमूरसारखाच दिसतो. रणधीर कपूर यांना विचारण्यात आलं होतं की, नवजात बालक करीनासारखा दिसतो की सैफसारखा यावर उत्तर देताना रणधीर म्हणाले होते की, 'मला तर सगळी मुलं सारखीच वाटतात. पण तिथे प्रत्येकजण म्हणत होतं की तो (करीनाचा लहान मुलगा) आपल्या मोठ्या भावासारखा तैमूरसारखा दिसत आहे.'\nरेश्मा सोनावणेचं धमाकेदार गाणं 'जवानी २०' आता सप्तसूर म्युझिकवर\n'सूर्यवंशी'चं प्रदर्शन पुन्हा लांबणीवर\nदहावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान\nनवी मुंबईत झोपडपट्टीतील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात\nमहापालिका तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी ६ हजार खाटांच्या क्षमतेची ३ जम्बो केंद्रे उभारणार\nपुणे - मुंबई धावणारी 'डेक्कन क्वीन' रद्द\nभारतीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रमेश पोवार\nकोरोनाच्या संकटकाळात सरकार कुठे न कुठे कमी पडले : अनुपम खेर\nमहेश कंद यांच्या ‘कंदील’चे मोशन पोस्टर सोशल मीडियावर लाँच\nश्वेता तिवारीच्या नवऱ्याचा सोसायटीत ड्रामा, सीसीटीव्ही फूटेज आले समोर\nकोरोनाशी लढा देण्यासाठी भारताची मदत करा : अमिताभ बच्चन\nज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना कोरोनाची लागण\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudarshannews.in/Shivsena_cm_udhavThakare_vs_parvinDarekar_news-10933-newsdetails.aspx", "date_download": "2021-05-14T08:09:53Z", "digest": "sha1:RGWAYTB3LBZA5CEVKGKX6GDLSY5WJHG7", "length": 17513, "nlines": 124, "source_domain": "www.sudarshannews.in", "title": "शिवसेना संभाजीनगर संदर्भात स्पष्ट भूमिका कधी आणि केव्हा घेणार.. प्रवीण दरेकर", "raw_content": "\nसुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे\nशिवसेना संभाजीनगर संदर्भात स्पष्ट भूमिका कधी आणि केव्हा घेणार.. प्रवीण दरेकर\nसंभाजीनगरच्या नामांतराला शिवसेना कोणतीही ठाम भूमिका घेत नसून त्यांची भूमिका सध्या दुटप्पी व धरसोड स्वरुपाची आहे, त्यामुळे संभाजीनगरच्या नामकरणासंदर्भात शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. ती कधी आणि केव्हा करणार अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केली आहे.\nसंभाजीनगरच्या नामांतराला कॉग्रेसचा ठाम विरोध आहे. तर शिवसेना या विषयावरुन कोणतीही ठाम भूमिका घेत नसून त्यांची भूमिका सध्या दुटप्पी व धरसोड स्वरुपाची आहे, त्यामुळे संभाजीनगरच्या नामकरणासंदर्भात शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. ती कधी आणि केव्हा करणार अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केली आहे. पुणे येथे दौ-यावर असताना आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना प्रविण दरेकर यांनी सांगितले की, महाविकास आघाडी मधील कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी नामांतराला विरोध केला आहे, तर कॉंग्रेसचे नेते संजय निरुपम यांनीही इशारा दिला आहे की, सरकार आमच्यामुळेच आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार हा विषय आमच्या अजेंडावर कधीच नव्हता. त्यामुळे शिवसेनेला सत्तेची लाचारी हवी की, अस्मिता हवी हे शिवसेनेने स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी सांगितले. शिवसेना नेते संजय राऊत सांगत आहेत की हा विषय आम्ही मिटवू तर त्याचवेळी शिवसनेचे चंद्रकांत खैरे यांनी संभाजीनगरच्या नामांतराला कोणी विरोध केल्यास जशास तसे उत्तर देऊ अशी भूमिका घेत आहेत, पण ती कितपत खरी आहे, शिवसेनेचे आमदार आंबदास दानवे यांनीही या विषयावर नरो व कुंज रोवाची भूमिका घेत आहेत. असे सांगतानाच दरेकर म्हणाले की, या सर्व विषयाबाबतीत पक्ष प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारचे प्रमुख म्हणून आपली काय भूमिका आहे हे राज्यातील जनतेला स्पष्ट करावी. संजय राऊत यांनी ट्विट केले होते की, देवेंद्र फडणवीस यांनी ���ंभाजीनगरचे नामांतर करावे, पण कदाचित राऊत यांना ही प्रक्रिया माहित नसावी किंवा जाणूनबुजून ते दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे असे सांगताना दरेकर म्हणाले की, देवेंद्रजींच्या पाच वर्षाच्या काळात कुठल्याही महानगरपालिने तसा ठराव केला नव्हता. पण जर राज्य सरकारची इच्छा असेल व तर कॅबीनेटने तसा निर्णय घ्यायला हवा. परंतु त्यापेक्षा शिवसेनेला आज सत्ता महत्वाची आहे, की संभाजीनगरच्या बाबतीत आपली भूमिका अश्या गोंधळलेल्या अवस्थेत शिवसेना आज आहे म्हणून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. इडीच्या संदर्भात केवळ भूलथापा इडी ही स्वायत्त संस्था आहे. संविधानाने या लोकशाहीमध्ये जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला आव्हान देण्याचा प्रकार दुर्दैवाने गेल्या काही महिन्यात राज्यात सुरु आहे. केंद्र सरकारला मानत नाही, सुप्रीम कोर्टाला मानत नाही आणि इडी कारवाईच्या विरोधात रस्त्यावर उतरू अश्या प्रकारचे अराजकतेचे वातावरण निर्माण करण्याचं प्रयत्न चालू आहे आणि हे लोकशाहीला घातक आहे. एकनाथ खडसे यांनी सांगितले होते माझी इडीची चौकशी झाल्यास मी सीडी काढतो. पण मला वाटते की फक्त धमक्या, भूलथापा देण्याचं काम सुरु आहे. कवेळ लोकांना आपले मूलभूत प्रश्न व विकास कामांकडून दूर नेण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचा दिसत आहे. असे सांगताना दरेकर म्हणाले की, मराठा आरक्षणाचा विषय अजून ऐरणीवर आहे,त्या संदर्भात कोणी रस्त्यावर उतरत नाही. अतिवृष्टीमुळे शेतकरी त्रस्त आहे, कोकणात निसर्ग वादळ झालं, कायदा सुव्यवस्थेचा महाराष्ट्रात बोजवारा उडाला आहे. पुण्यात परवा अनिल देशमुख येऊन गेले, कॉल सेंटरचे उदघाटन करुन गेले, पण त्यानंतर गुन्हेगारी घटना घडली, याचाच अर्थ गृहमंत्री स्वत: पुण्यात येऊनही जर त्यांचा धाक, दरारा व पोलिसांचा अंकुश नसेल तर सुरक्षेच्यादृष्टीने राज्य खास करून पुणे सुरक्षित आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पुण्याच्या विकास कामांना खीळ पुण्याच्या विविध विकास कामांना गेल्या वर्षभऱात आवश्यक निधी मिळत नाही. मेट्रो असेल पीएमआरडीचे प्रकल्प असतील त्यांना निधी नाही. जे प्रकल्प देवेंद्रजी फडणवीस यांच्या काळात गतीने चालले होते ते आज ठप्प आहेत. पुणे इंडस्ट्रीचे शहर आहे,पण या ठिकाणी स्थलांतरित लोक बाहेर गेलेली आहेत. येथ���ल उद्योगधंदे आज अस्थिर झाले आहेत. केंद्राने पॅकेज दिली परंतु राज्याने स्वतंत्र उभारणी पॅकेज देण्याची गरज होती, ते दिले नाही. त्यामुळे येथे आज बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. येथील सर्वच विकास कामे ठप्प झाली आहेत. पण या सरकारला जनतेच्या प्रश्नावर लक्ष द्यायला व त्यांच्या विकासाकडे लक्ष देण्य़ासाठी वेळ नाही. सध्या फक्त सत्ता टिकवण्याची कसरत चालू आहे अशी टिकाही त्यांनी यावेळी केली.\nहम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें\nताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प\nशामली से खत्म हुआ कैराना का कलंक, मुकीम काला ढेर\nचित्रकूट जेल में शूटआउट.. गैंगस्टर मुकीम काला समेत 3 की मौत\nचित्रकूट जेल में शूटआउट.. गैंगस्टर मुकीम काला समेत 3 की मौत\n६०० मीटर अंतरावरील कृषी पंप जोडणीलाही आता मिळणार प्राधान्य\nतारापुर को प्राणवायु का उपहार देने के लिए उद्योग मंत्री को धन्यवाद - जयराम विप्लव\nमराठा आरक्षण केंद्र सरकारच्या फेरविचार याचिके वर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले पहा..\nमराठा आरक्षणाबाबत केंद्राकडून दाखल पुनर्विचार याचिकेचे स्वागत\nमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ दापोलीतील रिसॉर्टच्या चौकशीसाठी दिल्लीहून पथक येणार, सोमय्यांचा दावा\nमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ दापोलीतील रिसॉर्टच्या चौकशीसाठी दिल्लीहून पथक येणार, सोमय्यांचा दावा\nशामली में कोरोना संक्रमण को रोकने के लिए हवा के शुद्धिकरण के लिए हवन-यज्ञ\nचित्रकूट जेल में शूटआउट.. गैंगस्टर मुकीम काला समेत 3 की मौत\nन्यायपालिका के \"अ न्याय\" के 33 साल...1988 में हुआ गैंगरेप, 2021 में मिली सजा..\nUP: सुल्तानपुर में शुरू होगा 27 करोड़ की लागत से बना 100 बेड वाला हॉस्पिटल\nTRAI ने जारी किए फरवरी के आंकड़े, जानिए किस कंपनी ने जोड़े सबसे ज्यादा ग्राहक\nकोरोना: दिल्‍ली में आए 13,287 नए केस, यूपी में आए 17,775\nनेपाल: विश��वास मत हारने के तीन दिन बाद केपी ओली फिर प्रधानमंत्री नियुक्त\nशुभेंदु अधिकारी बने पश्चिम बंगाल विधानसभा में प्रतिपक्ष के नेता\nआईसीसी की सालाना अपडेट में टीम इंडिया नंबर 1, न्यूजीलैंड दूसरे स्थान पर\nकोविशील्ड की डोज के बीच अंतराल बढ़ाने को मिली मंजूरी, अब 12-16 हफ्ते में लगेगी वैक्सीन की दूसरी खुराक\nकॉपीराइट © 2020 सुदर्शन न्यूज | सभी अधिकार सुरक्षित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD/", "date_download": "2021-05-14T08:02:16Z", "digest": "sha1:DAN53QCHRLZV6NZCELTS6QSPAN7QUBWE", "length": 9665, "nlines": 56, "source_domain": "lokvruttant.com", "title": "कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण नवी मुंबई शहरात २९ जून ला पुन्हा लॉकडाऊनची घोषणा केली आहे – Lokvruttant", "raw_content": "\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण नवी मुंबई शहरात २९ जून ला पुन्हा लॉकडाऊनची घोषणा केली आहे\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम June 27, 2020\nनवी मुंबई : दररोज 200 पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. शहरात 24 जून रोजी तब्बल 321 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पालकमंत्री नवी मुंबईतील 44 कंटेन्मेंट झोनमध्ये 29 जूनपासून लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. हा लॉकडाऊन 7 दिवसांसाठी असणार आहे. कोरोना संसर्गाची साखळी रोखण्यासाठी शहरातील 44 कंटेन्मेंट झोनमध्ये पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला\nदिवसभरात तब्बल 224 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 5 हजार 853 वर पोहोचला आहे. शहरात दिवसभरात 5 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर आतापर्यंत एकूण 194 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.\nनवी मुंबईत नेरुळ, ऐरोली, कोपरखैरने, घणसोली हे परिसर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहेत. या भागात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. दरम्यान, नवी मुंबईत आज दिवसभरात 106 रुग्ण बरे झाले. आतापर्यंत एकूण 3 हजार 294 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र, तरीही नव्या कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे चिंता वाढली.\nनवी मुंबई पाठोपाठ कल्याणमध्ये कोरोनाने धुमाकुळ घातला आहे. कल्याणमध्ये दररोज 200 पेक्षा जास्त नवे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे अखेर केडीएमसीने कोरोना रोखण्यासाठी एसआरपीएफची तुकडी बोलवली आहे. कल्याण-डोंबिवलीत 15 ते 16 कंटेन्मेंट झोन हे पूर्णपणे सील करण्यात येणार आहेत. या भागात उद्यापासून एसआरपीएफच्या तुकड्या मोठ्या प्रमाणात तैनात होतील.असे ही त्यांनी सांगितले\nकॅान्टॅक्ट ट्रेसींग, डिस्चार्ज दर वाढवा, मृत्यू दर कमी करा हॅाटस्पॅाटची यादी जाहिर करून तिथे कडक अंमलबजावणी करा– पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे आदेश\nसंख्या वाढल्यामुळे घाबरून जाऊ नका पण मृत्यू दर कमी करण्यावर भर द्याचाचण्या वाढवा : केंद्रीय पथकाच्या जिल्ह्यातील महापालिकांना सूचना\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंद्रपूर जम्मू-काश्मीर जळगाव ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी दिल्ली नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पनवेल पश्चिम महाराष्ट्र पालघर पुणे प्रतिमा बीड भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रायगड वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%98%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B3/", "date_download": "2021-05-14T07:26:42Z", "digest": "sha1:NMPKKOE52P26QRZFLFXC3IOLQVBV5YJG", "length": 3416, "nlines": 40, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "राघवेंद्र कडकोळ Archives - Majha Paper", "raw_content": "\n‘बाबा चमत्कार’ या पात्रामुळे प्रसिद्ध झालेले ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचे निधन\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nपुणे – महेश कोठारे दिग्दर्शित ‘झपाटलेला’ या मराठी चित्रपटात ‘बाबा चमत्कार’ हे पात्र साकारुन प्रसिद्धीच्या झोतात आलेले ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र …\n‘बाबा चमत्कार’ या पात्रामुळे प्रसिद्ध झालेले ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचे निधन आणखी वाचा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokgatha.page/2020/03/k5vu53.html", "date_download": "2021-05-14T07:36:41Z", "digest": "sha1:BQQF5WA4W445PARPVPZ3A5CVQYCGRRHZ", "length": 6881, "nlines": 34, "source_domain": "www.lokgatha.page", "title": "देशात कोरोना चाचण्यांची सुविधा महाराष्ट्रात सर्वाधिक - आरोग्यमंत्री राजेश टोपे", "raw_content": "\nदेशात कोरोना चाचण्यांची सुविधा महाराष्ट्रात सर्वाधिक - आरोग्यमंत्री राजेश टोपे\nमुंबई : राज्यात कोरोना चाचण्यांची सुविधा देशात महाराष्ट्रात सर्वाधिक असून १३ शासकीय आणि ८ खासगी प्रयोगशाळांच्या माध्यमातून दररोज ५ हजार ५०० चाचण्या करू शकतो, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. राज्यात आतापर्यंत ६ हजार ३२३ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या असून ५ हजार ९११ जणांचे नमुने निगेटिव्ह आल्याचे त्यांनी सांगितले.\nमंत्री टोपे पुढे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात चाचण्यांची सुविधा वाढविण्यासाठी सुरूवातीपासून केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. राज्याच्या मागणीची दखल घेऊन केंद्र शासनाने तातडीने शासकीय महाविद्यालय आणि खासगी प्रयोगशाळांना चाचण्यांसाठी परवानगी देण्यात आली आहे. सध्या राज्यात १३ शासकीय प्रयोगशाळांच्या माध्यमातून कोरोनाची चाचणी केली जात आहे. त्याद्वारे दररोज २ हजार ३०० चाचण्या केल्या जाण्याची क्षमता आहे. आता त्यामध्ये अजून ३ शासकीय प्रयोगशाळांना मान्यता देण्यात येणार असून राज्यात शासकीय प्रयोगशाळांची संख्या १६ होईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.\nराज्यात सध्या ८ खासगी प्रयोगशाळांमधून चाचण्या केल्या जात असून, त्याद्वारे दररोज सुमारे २ हजार ८०० चाचण्या केल्या जाऊ शकतात. मात्र, सध्या तरी राज्यात मोठ्या प्रमाणावर चाचण्या करण्याची आवश्यकता नसून कोरोना उपचाराच्या प्रोटोकॉलनुसार चाचण्या केल्या जात असल्याचे आरोग्यमंत्री श्री.टोपे यांनी संगितले.\nराज्यात कोरोनाला सामोरे जाण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडे पुरेशी साधनसामुग्री उपलब्ध असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात सध्या दीड लाख एवढे एन ९५ मास्क उपलब्ध असून सुमारे ३५ हजार पीपीई किटस् तर २१ लाख ७० हजार ट्रीपल लेअर मास्क उपलब्ध आहेत. अजूनही ही साधनसामुग्री उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.\nराज्यात कोरोनाबाधित रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार करण्यात येणार असून उद्यापासून राज्यात या योजनेमध्ये सुमारे एक हजार रुग्णालये सहभागी होणार आहेत त्याद्वारेही कोरोनाच्या रुग्णांवर उपचार केले जातील, असेही आरोग्यमंत्र्यांनी संगितले.\nसीबीआई ने वाधवान बंधूना महाबळेश्वर येथून घेतले ताब्यात\nकामगार दिनानिमित्ताने कलावंतांचं भावनिक आवाहन\nकोरोना प्रसंगी गरीबांसाठी धावुन आली खाकी वर्दीतील देवमाणसं\nसंस्कारक्षम शिवसैनिकांनी जपला शिवसेनाप्रमुखांचा सामाजिक कार्याचा वसा\nहोळी रे होळी गावठाण, कोळीवाड्यातील भूमिपुत्रांना मिळणार कधी शाश्वत विकासाची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsmasala.in/2018/12/blog-post_76.html", "date_download": "2021-05-14T06:09:37Z", "digest": "sha1:LKNLAKNPARE7N5CVF7YQVJKIXASTI4JR", "length": 16283, "nlines": 105, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "१९ व्या स्थानावरून ९ व्या स्थानावर पोहचला रितेश ! स्कोर ट्रेंडस् इंडियाचा चार्ट !! खालील ��िंकवर क्लिक करून वाचा दीनानाथजींचा न्यूज मसालाच्या वाचकांसाठीचा स्पेशल रिपोर्ट !!!", "raw_content": "\n१९ व्या स्थानावरून ९ व्या स्थानावर पोहचला रितेश स्कोर ट्रेंडस् इंडियाचा चार्ट स्कोर ट्रेंडस् इंडियाचा चार्ट खालील लिंकवर क्लिक करून वाचा दीनानाथजींचा न्यूज मसालाच्या वाचकांसाठीचा स्पेशल रिपोर्ट \n- डिसेंबर १४, २०१८\nदीनानाथजी यांजकडून [ मनोरंजन प्रतिनिधी ]\n‘माऊली’ सिनेमामूळे रितेश देशमुखच्या लोकप्रियतेत वाढ\nसध्या अभिनेता रितेश देशमुख आपली आगामी फिल्म माऊलीच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. माऊली सिनेमाच्या प्रमोशनमूळे महाराष्ट्र दौरा केलेल्या रितेशच्या लोकप्रियतेतही चांगलीच वाढ झालेली आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत रितेश देशमुख दहा स्थाने पूढे गेलेला आहे.\nमाऊलीच्या प्रमोशनच्या सुरूवातीला स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्ट्सवर रितेश १९ व्या स्थानावरून ९ व्या स्थानी पोहोचला आहे. अमेरिकेतील मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेन्ड्स इंडियाव्दारे ही प्रमाणित आणि संशोधित आकडेवारी उपलब्ध झाली आहे.\nस्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल सांगतात, \"रितेशच्या वाढत्या लोकप्रियतेवरून दिसून येतं, की, देशभरात मराठी सिनेमा पाहणा-या दर्शकांमध्ये रितेश देशमुखचा मोठा चाहतावर्ग आहे. माऊली चित्रपटाच्या प्रमोशनमूळे सोशल, वायरल आणि डिजिटल प्लेटफार्मवर रितेशच्या लोकप्रियतेत चांगलीच वाढ दिसून आलीय.\"\nअश्वनी कौल सांगतात, \"आम्ही १४ भारतीय भाषांमधील ६०० हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”\nया ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जून १९, २०२०\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजन��� कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते. नासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते. नासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात न्यूज मसालाचे आवाहन ::-सर्वसामान्य जनतेने अतिमहत्त\n प्रश्न- सगळे इतकी वर्ष कोठे होती पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे जिल्हा परिषद सदस्यान��� मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला क्रियाशील कोण आमदार आहेत क्रियाशील कोण आमदार आहेत सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै १२, २०२०\nसंतोष गिरी यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस निसाका, रासाका बनकराच्या पाठपुराव्या बाबत हा घ्या पुरावा- जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे पावसाळ्यात छत्र्या उगवतात त्या प्रमाणे सध्या रासाका व निसाका बाबत आंदोलने, बैठका, निवेदने देण्यासाठी विरोधकांना उत आला आहे परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड नासिक: :- निफाड तालुक्यात सध्या पावसाळ्यात पावसापेक्षा निसाका व रासाका बाबत सोशल मीडिया व विविध दैनिकांमधून हे दोन्ही साखर कारखाने सुरू होण्या बाबत पाऊस बरसावा तशा बातम्या विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या विषयी बरसत असल्याने जनतेत व ऊस‌ उत्पादक शेतकरी, कामगार यांनी गत पाच वर्ष व मागील काही वर्षांपासून सर्वांचा अनुभव घेतला असल्याने थोडा धीर धरत आमदार दिलीप बनकर यांचा ही अनुभव घ्यावा, \"सब्र का फल मीठा होता है\" अशा शब्दांत टिकाकारांना चांदोरी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य सिध्दार्थ वनारसे यांनी सल्ला देत विद्यमान आमदारांन\nजिल्हा परिषदेतील उपशिक्षणाधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै ११, २०२०\nनासिक ::- जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी वर्ग-२ भाऊसाहेब तुकाराम चव्हाण यांस काल लाचलुचपत विभागाच्या वतीने ६०००/- रुपयांची लाच स्विकारताना पकडण्यात आले. तक्रारदार यांची पत्नी जिल्हा.प. उर्दू प्राथमिक शाळा चांदवड येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून नेमणुकीस असतानाचे तत्कालीन कालावधीत भाऊसाहेब चव्हाण गटशिक्षण पदावर कार्यरत होता. त्यावेळी तक्रारदार यांच्या पत्नीची वेतन निश्चिती होवून ही डिसेंबर १९ पासून वेतन मिळाले नव्हते त्��ाबाबत तक्रारदाराने खात्री केली असता त्याच्या पत्नीचे सेवापुस्तकामध्ये तत्कालीन गट शिक्षणाधिकारी याची स्वाक्षरी नसल्याने वेतन काढून अदा करण्यात आले नव्हते. म्हणून माध्यमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांने सेवापुस्तिकेत सही करण्यासाठी १५०००/- रुपयांची लाचेची मागणी केली व तडजोडी अंती ६०००/- रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत विभाग नासिक कडून पंच साक्षीदारांसमक्ष पकडण्यात आले. सदर कारवाई जिल्हा परिषद नासिक येथील माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी कार्यालयात करण्यात आली.\nMichael Elkan द्वारे थीम इमेज\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1052565", "date_download": "2021-05-14T07:46:51Z", "digest": "sha1:QRP3O4BEBNMY54K7E555RM56UMUIILQH", "length": 3381, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"गुस्ताव कोरियोलिस\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"गुस्ताव कोरियोलिस\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०६:५१, १८ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती\n८५६ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\n२०:०३, ३० ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nMerlIwBot (चर्चा | योगदान)\n०६:५१, १८ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\n'''गास्पार्ड-गुस्ताव दि कोरियोलिस''' तथा '''गुस्ताव कोरियोलिस''' (फ्रेंच उच्चार:[ɡaspaʁ ɡystav də kɔʁjɔlis]) ([[मे २१]], [[इ.स. १७९२]] - [[सप्टेंबर १९]], [[इ.स. १८४३]]) हा फ्रेंच गणितज्ञ, अभियंता आणि शास्त्रज्ञ होता. याने [[कोरियोलिस परिणाम|कोरियोलिस परिणामाचा]] शोध लावला.\n[[वर्ग:इ.स. १७९२ मधील जन्म|कोरियोलिस, गुस्ताव]]\n[[वर्ग:इ.स. १८४३ मधील मृत्यू|कोरियोलिस, गुस्ताव]]\nस्विकृती अधिकारी, तांत्रिक प्रचालक, प्रचालक\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_257.html", "date_download": "2021-05-14T06:16:51Z", "digest": "sha1:3MMSCB6BAZLZCLOFXB3ZI4WGUURPYSTL", "length": 22081, "nlines": 308, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "संजय राठोड समर्थकांचा मोर्चा गर्दीअभावी रद्द | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nसंजय राठोड समर्थकांचा मोर्चा गर्दीअभावी रद्द\nयवतमाळ/प्रतिनिधी: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात विरोधकांकडून वन मंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप करण्यात आल्याने राठोड समर्थक आक्रमक झाले ...\nयवतमाळ/प्रतिनिधी: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात विरोधकांकडून वन मंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप करण्यात आल्याने राठोड समर्थक आक्रमक झाले आहेत. राठोड यांचे समर्थन करण्यासाठी आणि विरोधकांचा निषेध नोंदवण्यासाठी बंजारा समाजाने मोर्चा काढण्याचे ठरविले; पण मोर्चाला गर्दीच न जमल्याने आयोजकांवर मोर्चा रद्द करण्याची नामुष्की ओढवली.\nपुसद येथे आज बंजारा समाजाच्यावतीने राठोड यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात येणार होता. राठोड हे बंजारा समाजाचे नेते असून त्यांना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे समाजाची बदनामी केली जात आहे. समजाची बदनामी करण्याचा हा डाव आहे, असा आरोप बंजारा समन्वय समितीने काल केला होता. विरोधकांडा हा डावा हाणून पाडण्यासाठी आणि राठोड यांना पाठिंबा देण्यासाठी आज पुसद येथे मोर्चा काढण्यात येणार होता. या मोर्चाला येण्याचे आवाहन समाजातील लोकांना करण्यात आले होते; मात्र मोर्चाला गर्दी न झाल्यामुळे हा मोर्चा रद्द करण्याची नामुष्की आयोजकांवर ओढवली. याबाबत आयोजकांकडून कारणे दिली जात आहेत. लोकांपर्यंत वेळेत मेसेज पोहोचला नाही. त्यामुळे कार्यकर्ते जमले नाहीत, असे सांगितले जात आहे, तर दोन गट पडल्याने कार्यकर्ते जमले नसल्याचे सांगितले जाते. मोर्चाच्या इशार्‍यामुळे पोलिसांनी जादा कुमक तैनात ठेवली होती; मात्र मोर्चाला माणसेच न जमल्याने पोलिसांचा बंदोबस्तही हटवण्यात आला. बंजारा समाजाच्या वतीने पुसद येथे काढलेला हा मोर्चा फेल झाल्याची चर्चा सुरू आहे; मात्र आमच्या बंजारा समाजातील कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्यांनी हा मोर्चा काढला नसून तो कुठल्यातरी विरोधी नेत्याचे समाजाला बदनाम करण्याचे कारस्थान आहे. कोणतीही बैठक न घेता हा मोर्चा काढला. बंजारा समाजाला बदनाम करण्यासाठीच कुणी तरी खोडसाळपणा केल्याचा दावा, बंजारा सेवा संघाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्रा. संजय चव्हाण यांनी केला आहे.\nपूजाचे आईवडील येणार असल्याची बतावणी\nया मोर्चामध्ये पूजा चव्हाणचे आईवडील सहभागी होणार असल्याचेही आयोजकांकडून प्��सारमाध्यमांना सांगण्यात आले होते; मात्र प्रत्यक्षात असे काहीच घडले नाही. आयोजकांनी केवळ चमकोगिरीसाठीच ही पुडी सोडली होती, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअनावश्यक गर्दी नियंत्रणासाठी कोपरगाव प्रशासन उतरले रस्त्यावर\nकोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव शहरात महसूल, पोलिस आणि कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी संयुक्तपणे खरेदी विक्री केंद्रावर...\nदहेगाव(बोलका)प्राथमिक केंद्रात सोशल डिस्टंसिंगचा नियम धाब्यावर ;पोलिस मोबाईल बघण्यात व्यस्त\nकोपरगाव प्रतिनिधी-सध्या कोरोनाने घातलेले थैमान बेडची अनुपलब्धता,अॉक्सीजन आणि रेमडेसिवीर अभावी प्राणास मुकलेली माणसे आणि आरोग्य व...\nराजस्थानी व्यापार्‍याच्या पाटण तालुक्यातील घरावर दहशतवाद विरोधी पथकाचा छापा; 103 किलो स्फोटके जप्त\nसातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्हा दहशतवाद विरोधी पथकाने बुधवारी रात्री आठच्या सुमारास गोविंदसिंह बाळुसिंग राजपूत (वय 45, सध्या रा. तारळे) य...\nलॉकडाउनमुळे गटई कामगारांवर उपासमारीची पाळीअनेकांनी कुटुंबासह संपवले आयुष्य: तरीही आमचे लोकप्रतिनिधी भाजतायत राजकीय पोळी\nबुलडाणा:पुरुषोत्तम बोर्डे : गटई कामगारांचे हातावरचे पोट आहे. मी सुद्धा एका गटई कामगाराचा मुलगा आहे,मी स्वतः गटई कामगार बांधवां...\nरुग्णसेवेत कमतरता आढळल्यास गय केली जाणार नाही -आमदार आशुतोष काळे\nकोपरगाव प्रतिनिधी :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची दाहकता मोठी असून दररोज शेकडो कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nलोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: संजय राठोड समर्थकांचा मोर्चा गर्दीअभावी रद्द\nसंजय राठोड समर्थकांचा मोर्चा गर्दीअभावी रद्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_378.html", "date_download": "2021-05-14T08:12:16Z", "digest": "sha1:SEZGKCJTVU5B47D4GFGVCWE4FKOQEHNQ", "length": 21432, "nlines": 308, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "पाटण नगरपंचायत सभापती निवडी बिनविरोध; चारही सभापती पाटणकर गटाचेच | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nपाटण नगरपंचायत सभापती निवडी बिनविरोध; चारही सभापती पाटणकर गटाचेच\nपाटण / प्रतिनिधी : पाटण नगरपंचायत विविध विषय सभापती पदांच्या निवडी सोमवारी बिनविरोध पार पडल्या. या निवडीत चारही सभापतींपदी राष्ट्रव���दी काँग...\nपाटण / प्रतिनिधी : पाटण नगरपंचायत विविध विषय सभापती पदांच्या निवडी सोमवारी बिनविरोध पार पडल्या. या निवडीत चारही सभापतींपदी राष्ट्रवादी काँग्रेस तथा माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर गटाच्याच पदाधिकार्‍यांची वर्णी लागली.\nसोमवारी येथील नगरपंचायत कार्यालयात पिठासिन तथा उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यांच्या उपस्थितीत निवडी झाल्या. प्रत्येक सभापती पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने सर्वच निवडी बिनविरोध पार पडल्या. यामध्ये पाणीपुरवठा सभापतीपदी उपनगराध्यक्ष विजय उर्फ बापू टोळे, महिला व बालकल्याण सभापती सौ. रश्मी राजेंद्र राऊत, नियोजन विकास व शिक्षण सभापती सौ. योगिता रामचंद्र कुंभार, बांधकाम सभापती किरण पवार व स्थायी समिती सभापती पदावर व नगराध्यक्ष अजय कवडे यांची निवड झाली. या निवडीनंतर श्रीरंग तांबे व अभिषेक परदेशी यांनी नवनिर्वाचीत निवडी जाहीर करत मान्यवरांचे अभिनंदन केले. यावेळी नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.\nनवनिर्वाचीत सभापतींचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर, पंचायत समिती सभापती राजाभाऊ शेलार, उपसभापती प्रतापराव देसाई, पाटण अर्बन बँकेचे चेअरमन दिनकरराव घाडगे, तालुका दुध संघाचे चेअरमन शंकरराव जाधव, खरेदी विक्री संघाचे चेअरमन अ‍ॅड. अविनाश जानुगडे, कोयना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सोपानराव चव्हाण, सचिव अमरसिंह पाटणकर, माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती राजेश पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे, माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष सचिन कुंभार आदी मान्यवर नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक, हितचिंतक व नागरिकांनी अभिनंदन केले.\nLatest News महाराष्ट्र सातारा\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअनावश्यक गर्दी नियंत्रणासाठी कोपरगाव प्रशासन उतरले रस्त्यावर\nकोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव शहरात महसूल, पोलिस आणि कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी संयुक्तपणे खरेदी विक्री केंद्रावर...\nदहेगाव(बोलका)प्राथमिक केंद्रात सोशल डिस्टंसिंगचा नियम धाब्यावर ;पोलिस मोबाईल बघण्यात व्यस्त\nकोपरगाव प्रतिनिधी-सध्या कोरोनाने घातलेले थैमान बेडची अनुपलब्धता,अॉक्सीजन आणि रेमडेसिवीर अभावी प्राणास मुकलेली माणसे आणि आरोग्य व...\nराजस्थानी व्यापार्‍याच्या पाटण तालुक्यातील घरावर दहशतवाद विरोधी पथकाचा छापा; 103 किलो स्फोटके जप्त\nसातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्हा दहशतवाद विरोधी पथकाने बुधवारी रात्री आठच्या सुमारास गोविंदसिंह बाळुसिंग राजपूत (वय 45, सध्या रा. तारळे) य...\nलॉकडाउनमुळे गटई कामगारांवर उपासमारीची पाळीअनेकांनी कुटुंबासह संपवले आयुष्य: तरीही आमचे लोकप्रतिनिधी भाजतायत राजकीय पोळी\nबुलडाणा:पुरुषोत्तम बोर्डे : गटई कामगारांचे हातावरचे पोट आहे. मी सुद्धा एका गटई कामगाराचा मुलगा आहे,मी स्वतः गटई कामगार बांधवां...\nरुग्णसेवेत कमतरता आढळल्यास गय केली जाणार नाही -आमदार आशुतोष काळे\nकोपरगाव प्रतिनिधी :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची दाहकता मोठी असून दररोज शेकडो कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभं��, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nलोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: पाटण नगरपंचायत सभापती निवडी बिनविरोध; चारही सभापती पाटणकर गटाचेच\nपाटण नगरपंचायत सभापती निवडी बिनविरोध; चारही सभापती पाटणकर गटाचेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.saveatrain.com/blog/touring-northern-italy-by-train/?lang=mr", "date_download": "2021-05-14T07:33:39Z", "digest": "sha1:B4ZZMFMUSDYQWSTK6OKJBHKYSTZ7JJQ4", "length": 16945, "nlines": 90, "source_domain": "www.saveatrain.com", "title": "रेल्वे उत्तर इटली दौरा | एक गाडी जतन करा", "raw_content": "ऑर्डर एक रेल्वेचे तिकीट आता\nघर > ट्रेन प्रवास इटली > रेल्वे उत्तर इटली दौरा\nरेल्वे उत्तर इटली दौरा\nवाचनाची वेळ: 3 मिनिटे\n(शेवटचा बदल केलेला दिनांक: 11/02/2020)\nइटली हा विविध प्रकारच्या कारणांमुळे भेट देणारा युरोपमधील लोकप्रिय देशांपैकी एक आहे गंतव्ये आत त्याच्या सीमा. तो इटालियन संस्कृती येतो तेव्हा उत्तर इटली एक स्थान हॉटस्पॉट आहे, पाहू आणि करू प्रवास इतका. दंड वाइन नमूना आणि जेवणाचे का जागतिक दर्जाचे खाद्यप्रकार किंवा प्राचीन अन्वेषण किल्ले आणि चर्च, या प्रदेशात ऑफर अद्वितीय अनुभव तुझ्यावर प्रेम करेन की. उत्तर इटली मध्ये अन्वेषण करण्यासाठी गंतव्ये भरपूर आहेत, त्यामुळे आपण असेल तर आठवडा किंवा दोन इटली मध्ये खर्च करण्यासाठी, आपण आकर्षित करण्यासाठी काही ठिकाणी शोधण्यासाठी बांधील आहेत. येथे तेव्हा भेट ठिकाणी सूचना एक दोन आहेत गाडी उत्तर इटली दौरा.\nहा लेख रेल्वे प्रवास बद्दल शिक्षण लिहिले होते आणि केली होती एक गाडी जतन करा, जगातील सर्वांत स्वस्त गाडी तिकीट वेबसाइट.\nरेल्वेमार्गाने आपले उत्तर इटली प्रवास सुरू करा मध्ये मिलान\nमिलान उत्तर इटली भेट सुरू, जगातील फॅशन भांडवल. शहर आकर्षक नवनिर्मितीचा काळ आर्किटेक्चर पूर्ण आहे, अविश्वसनीय cathedrals आणि कला जागतिक दर्जाचे कामे. अभ्यागत देखील एक दिवस ट्रिप घेऊ शकता इटालियन तलाव आणि दक्षिण आल्प्स या दंतकथेतील महानगर पासून प्रदेश. मिलान देखील मिलान केंद्रीय मुख्यपृष्ठ आहे, आणि सर्वात सुंदर युरोपियन एक मानले जाते रेल्वे स्थानके. या उत्तर इटली आपल्या दौरा सुरू करण्यासाठी परिपूर्ण ठिकाण आहे,.\nला स्पेझिआ मिलान गाड्या\nमिलान कडे वेनिस रेल्वे प्रवास विशेषत: दोन आणि दीड तास आहे, भरपूर एखाद्या प्रदेशातील नैसर्गिक देखावा रेल्वे प्रवास आपल्या चारचाकी घोडागाडी खिडकीतून प्रशंसा करू शकता. क्षण पासून व्हेनिस मध्ये गाडी स्टेशन सोडून, आपण महान ग्रँड कालवा एक ओझरते दर्शन पकडू शकता, वॉटरक्राफ्ट प्रत्येक प्रकारच्या करून निघाले पाहिले जाऊ शकते जेथे. वेनिस बनलेले आहे 118 बेटे जोडले पूल आणि वेगळे कालवे करून. या भव्य शहर त्याचे सौंदर्य प्रसिद्ध आहे, आर्किटेक्चर, artworks आणि फरसबंदी रस्त्यावर. प्रवासी मदत पण या मंत्रमुग्ध प्रदेश प्रेमात पडणे करू शकत नाही. उत्तर इटली टूरिंग रेल्वे वेनिस भेट पूर्ण होतच नाही.\nला स्पेझिआ वेनिस गाड्या\nफ्लॉरेन्स, प्रसिद्ध धर्मातच शहर, फक्त स्थित आहे वेनिस ट्रेनने तीन तास. आपण या गंतव्य पोहोचण्याचा एकदा, जवळजवळ प्रत्येक प्रमुख साइट रेल्वे स्टेशन पासून चालत जाण्याच्या अंतरावर आहे. टस्कॅनी प्रदेश राजधानी म्हणून, फ्लॉरेन्स आश्चर्यकारक अन्न आघाडीवर आणि वाइन, सोबत जागतिक दर्जाचे संग्रहालये. आयकॉनिक दृष्टी भेट द्या, भव्य पोन्ते Vecchio देखील 'जुना पूल' म्हणून ओळखले समावेश, भव्य फ्लॉरेन्स Duomo दावीद Michelangelo च्या शिल्पकला.\nरेजियो लेख फ्लॉरेन्स गाड्या\nइस्पिकचा पंजा टेरा – रेल्वे उत्तर इटली दौरा\nइस्पिकचा पंजा टेरा आपल्या अंतिम थांबा बनवा – या जबरदस्त आकर्षक प्रदेश फ्लॉरेन्स ट्रेनने फक्त काही तास आहे. इस्पिकचा पंजा टेरा नाही संग्रहालये किंवा लक्षणीय आहे ऐतिहासिक साइट पण untouched बाकी गेले आहे की इटालियन Riviera उल्लेखनीय विभाग आहे. उत्तर भारत दौर्यावर दिवस ��ंतर गाडी इटली, या इटली च्या नैसर्गिक आनंद परिपूर्ण ठिकाण आहे लँडस्केप. डोंगराळ किनारपट्टीवर रॉक कडे एक मिश्रण आहे आणि तेही द्राक्षमळे पाच सुंदर आणि दूरस्थ सह मासेमारी गावे.\nरेजियो लेख Levanto गाड्या\nशहरे फेरी फक्त जोडलेले आहेत, हायकिंग मार्ग आणि अर्थातच गाडी ओळी. कडे एक्सप्लोर करा आणि किनारे आणि एका पुन्हा इंधन भरणे किंवा भरुन घेणे भव्य कॅफे हार्बर जवळ खडकाळ headlands वर वसलेले. या सुंदर प्रदेश खरोखर श्वास घेत आहे – पुन्हा च्यामध्ये शक्ती उत्पन्न परिपूर्ण ठिकाण. येथे तुम्ही मिलान परत एक गाडी घेऊ शकता आपल्या प्रवासात आपण घरी सुरू करू शकता, जेथे.\nआपण गाडी उत्तर इटली दौरा का आम्हाला ट्वीट करुन आपण भेट दिलेल्या आवडत्या ठिकाणांची आम्हाला माहिती द्या @SaveATrain आम्हाला ट्वीट करुन आपण भेट दिलेल्या आवडत्या ठिकाणांची आम्हाला माहिती द्या @SaveATrain आम्ही सर्व सामाजिक चॅनेलवर देखील सक्रिय आहेत, तपासा Saveatrain\nआपण आपल्या साइटवर आमच्या ब्लॉग पोस्ट एम्बेड करू इच्छित नका, नंतर इथे क्लिक करा: https://iframely.com/embed/https%3A%2F%2Fwww.saveatrain.com%2Fblog%2Ftouring-northern-italy-by-train%2F%3Flang%3Dmr – (एम्बेड कोड पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)\nआपण आपल्या वापरकर्त्यांना प्रकारची व्हायचे असेल तर, आपण आमच्या शोध पृष्ठे मध्ये त्यांना थेट मार्गदर्शन करू शकता. या दुव्यावर, आपण आमच्या सर्वाधिक लोकप्रिय रेल्वे मार्ग सापडेल – https://www.saveatrain.com/routes_sitemap.xml. आपण इंग्रजी लँडिंग पृष्ठे आमच्या दुवे आहेत आत, पण आम्ही देखील आहे https://www.saveatrain.com/fr_routes_sitemap.xml आणि आपण / डी किंवा / आणि अधिक भाषा / फ्रान्स बदलू शकता.\nमी सर्व काही अनुभव डिजिटल मार्केटिंग आणि जनसंपर्क अनेक वर्षे कठोर परिश्रम आणि तापट वैयक्तिक आहे. गेल्या काही वर्षांपासून या संख्येने, मी तसेच प्रवास क्षेत्रात माझे कौशल्य घेतले आहेत आणि त्यामुळे लोकांना मी काय तितकी आमच्या जगात आनंद घेऊ शकता म्हणून सामग्री लिहायला सुरुवात केली. - आपण येथे क्लिक करू शकता मला संपर्क करा\n7 युरोपमधील बेस्ट फ्री वॉकिंग टूर्स\nट्रेन ट्रॅव्हल ऑस्ट्रिया, रेल्वे प्रवास झेक प्रजासत्ताक, ट्रेन प्रवास फ्रान्स, ट्रेन प्रवास जर्मनी, ट्रेन प्रवास इटली, ट्रेन प्रवास स्वित्झर्लंड, रेल्वे प्रवास द नेदरलँड्स, ट्रेन प्रवासाच्या टीपा, प्रवास युरोप\nसर्वोत्तम क्रॉस बॉर्डर युरोप मध्ये घ्या रेल्वे\nट्रेन ट्रॅव्हल बेल्जियम, ट्रेन प्रवास फ्रान्स, ट्रेन प्रवास जर्मनी, रेल्वे प्रवास हॉलंड, ट्रेन प्रवास इटली, ट्रेन प्रवास स्पेन, ट्रेन प्रवास स्वित्झर्लंड, प्रवास युरोप\nशीर्ष युरोपियन रेल्वे टूर्स आपण गमावू नये\nट्रेन प्रवास फ्रान्स, ट्रेन प्रवास जर्मनी, ट्रेन प्रवास इटली, ट्रेन प्रवास स्पेन, प्रवास युरोप\nहे क्षेत्र रिक्त सोडा मानवी असल्यास:\nआपल्या स्वयं-शोध सहलीला भेट देण्यासाठी मजेदार ठिकाणे\n12 युरोपमधील सर्वाधिक नयनरम्य पर्वत\n10 अप्रतिम एलजीबीटी मैत्रीपूर्ण गंतव्ये\nयुरोपियन स्वप्नाचा अनुभव घेत आहे: 5 अवश्य भेट द्या देश\nकॉपीराइट © 2021 - एक गाडी जतन करा, आम्सटरडॅम, नेदरलँड्स\nया विभागाचा बंद करा\nएक उपस्थित न करता सोडू नका - कूपन आणि बातम्या मिळवा \nआत्ताच नोंदणी करा - कूपन आणि बातम्या मिळवा ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudarshannews.in/MSMS_Nitinji_Gadkari_news-10081-newsdetails.aspx", "date_download": "2021-05-14T07:26:55Z", "digest": "sha1:5ZHHZB53DLNMX76TR3KDKMAA6CXJ6EUS", "length": 13325, "nlines": 127, "source_domain": "www.sudarshannews.in", "title": "अभियांत्रिकी क्षेत्रातील नवीन पिढीने संशोधनातून आयातीला पर्याय निर्माण करावा ना. गडकरी", "raw_content": "\nसुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे\nअभियांत्रिकी क्षेत्रातील नवीन पिढीने संशोधनातून आयातीला पर्याय निर्माण करावा : ना. गडकरी\nअभियांत्रिकी क्षेत्रातील नवीन पिढीने संशोधनातून आयातीला पर्याय निर्माण करावा : ना. गडकरी एमएसएमईचे दहावे अधिवेशन\nअभियांत्रिकी क्षेत्रातील नवीन पिढीने संशोधनातून आयातीला पर्याय निर्माण करून देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.\nदहाव्या एमएसएमई अधिवेशनात ना.गडकरी ‘एमएसएमईसाठी नावीण्यपूर्ण समाधान- आव्हाने आणि संधी’ या विषयावर बोलत होते. ज्ञानाचे संपत्तीत रूपांतर करणे हे देशाचे भविष्य असल्याचे सांगताना ते म्हणाले- देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पनात एमएसएमई 30 टक्के योगदान आहे, ते आता वाढवून 40 टक्केपर्यंत नेणे, 48 टक्के निर्यात 60 टक्क्यांवर नेणे व 5 कोटी नवीन रोजगार निर्मिती करणे हे आमचे मिशन आहे. यासाठी ग्रामीण-कृषी आणि आदिवासी अर्थव्यवस्था अधिक बळकट करणे गरजेचे असून त्यादृष्टीने आमचे प्रयत्न आहेत. इलेक्ट्रिक कार, बस, ऑटोरिक्षावर आपण आलो आहे. लवकरच ट्रकही इलेक्ट��रिकवर आणण्याचे प्रयत्न आहेत. पण इलेक्ट्रिक वाहनांना लागणारे चुंबक मात्र चीनमध्ये आयात करावे लागते. या चुंबकाची देशात निर्मिती करण्यात आली, तर आयातीला पर्याय निर्माण होईल. हे काम अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थी नवीन संशोधनाच्या माध्यमातून करू शकतात, असेही ते म्हणाले.\nदेशात साखर, तांदूळ, मका याचे ÷उत्पादन खूप आहे. त्यामुळेच या धान्याचा साठाही मुबलक आहे, असे सांगून ना. गडकरी म्हणाले- या धान्यापासून इथेनॉलची निर्मिती केली जावी. 1600 कोटी लिटर इथेनॉलची आवश्यकता असताना आपण फक्त 450 कोटी लिटरच इथेनॉल निर्माण करू शकतो. कच्च्या तेल आयातीला यामुळे पर्याय निर्माण होईल. प्रदूषण होणार नाही आणि आपण या क्षेत्रात आत्मनिर्भर बनू शकतो. तसेच आमचे खादी डेनिम आज अमेरिकेत लोकप्रिय आहे. लिवाईस कंपनीने या खादीचा वापऱ करून आकर्षक डिझाईनचे कपडे तयार केले. या कपड्यांना खूप मागणी आहे. नवीन संशोधनातून नाविण्यपूर्ण वस्तू बनवून त्या जागतिक बाजारात कमी किंमतीत उपलब्ध करून देण्याची संधी आपल्याकडे आहे, असेही ते म्हणाले.\nभारताची अर्थव्यवस्था की वेगाने प्रगतीकडे जाणारी असल्याचे सांगताना नाा. गडकरी म्हणाले- एमएसएमई देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. नवीन संशोधन, नवीन तंत्रज्ञान, विज्ञान, कौशल्य या माध्यमातून कमी किंमतीत दर्जेदार उत्पादन एमएसएमईच्या माध्यमातून होऊ शकते. सॅनिटायझरचे उदाहरण देताना ना. गडकरी म्हणाले- सॅनिटायझरच्या बाटलीचा पंप महत्त्वाचा आहे. पण हा पंप आपल्याला चीनमधून आयात करावा लागतो. हा पंप आपण देशात बनवू शकत नाही अशा लहान लहान गोष्टी देशाला आत्मनिर्भर बनवू शकतात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.\nहम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें\nताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प\nमराठा आरक्षण केंद्र सरकारच्या फेरविचार याचिके व��� देवेंद्र फडणवीस काय म्हणाले पहा..\nमराठा आरक्षणाबाबत केंद्राकडून दाखल पुनर्विचार याचिकेचे स्वागत\nमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ दापोलीतील रिसॉर्टच्या चौकशीसाठी दिल्लीहून पथक येणार, सोमय्यांचा दावा\nमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ दापोलीतील रिसॉर्टच्या चौकशीसाठी दिल्लीहून पथक येणार, सोमय्यांचा दावा\nशामली में कोरोना संक्रमण को रोकने के लिए हवा के शुद्धिकरण के लिए हवन-यज्ञ\nपुलिस अधीक्षक द्वारा डायल 112 पीआरवी कर्मियों के साथ की गई गोष्ठी\nचित्रकूट में गरीबों को वितरण की जा रही राहत सामग्री\nबैरिया भाजपा विधायक सुरेंद्र सिंह का बड़ा बयान, राहुल गांधी मुस्लिम तुष्टीकरण की राजनीति करते हैं\nन्यायपालिका के \"अ न्याय\" के 33 साल...1988 में हुआ गैंगरेप, 2021 में मिली सजा..\n14 मई – जन्मजयंती छत्रपति संभाजी महाराज .. अंग अंग काटते रहे मुगल मुसलमान बनाने के लिए, पर हर घाव से आवाज आई– “जय भवानी”\nUP: सुल्तानपुर में शुरू होगा 27 करोड़ की लागत से बना 100 बेड वाला हॉस्पिटल\nTRAI ने जारी किए फरवरी के आंकड़े, जानिए किस कंपनी ने जोड़े सबसे ज्यादा ग्राहक\nकोरोना: दिल्‍ली में आए 13,287 नए केस, यूपी में आए 17,775\nनेपाल: विश्वास मत हारने के तीन दिन बाद केपी ओली फिर प्रधानमंत्री नियुक्त\nशुभेंदु अधिकारी बने पश्चिम बंगाल विधानसभा में प्रतिपक्ष के नेता\nआईसीसी की सालाना अपडेट में टीम इंडिया नंबर 1, न्यूजीलैंड दूसरे स्थान पर\nकोविशील्ड की डोज के बीच अंतराल बढ़ाने को मिली मंजूरी, अब 12-16 हफ्ते में लगेगी वैक्सीन की दूसरी खुराक\nयूपी में ऑक्सीजन की सुचारू आपूर्ति में नही है कोई बाधा\nअब वैक्सीनेशन पर है योगी सरकार का सारा जोर... मिल रही है टीकाकरण को गति...\nकॉपीराइट © 2020 सुदर्शन न्यूज | सभी अधिकार सुरक्षित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://lokvruttant.com/category/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3/", "date_download": "2021-05-14T07:42:01Z", "digest": "sha1:VFM3RPSIMYWEUUVEHB4PZBKLNF3KIK22", "length": 13945, "nlines": 102, "source_domain": "lokvruttant.com", "title": "कल्याण – Lokvruttant", "raw_content": "\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nमनसे आमदार राजू पाटील कोरोना पॉझिटिव्ह\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम March 25, 2021\nकल्याण : राज्यात आता कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबादसह सर्वच शहरांमध्ये मोठ्यासंख्येने कोरोनाबाधित आढळून येत आहेत. सर्वसामान्यांपासून ते\nरेल्वे प्रवासात कोल्ड्रींक मधून गुंगीचे औषध देऊन लुटणाऱ्या भामट्यास अटक\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम February 22, 2021\nकल्याण : रेल्वे प्रवासा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोल्ड्रींकमध्ये गुंगीचे औषध टाकून लुटणाऱ्या भामटय़ास कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे चालत्या रेल्वेमध्ये अनोळखी व्यक्तीकडून काही खायला किंवा प्यायला घेऊ नका\nमध्य रेल्वेवर एसी लोकलचा शुभारंभ, कुर्ल्याहून पहिली लोकल रवाना.\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम December 17, 2020\nकल्याण : पश्चिम रेल्वेनंतर अखेर आता मध्य रेल्वे मार्गावरही एसी लोकल धावू लागली आहे. विरार-चर्चगेट, ठाणे-पनवेल पाठोपाठ आता मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याण मुख्य मार्गावर एसी लोकलला सुरुवात झाली आहे.\nकल्याणमध्ये मंडप व्यवसायांच्या नावाखाली सुरु होता गांजा व्यवसाय\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम December 7, 2020\nकल्याण : मंडप व्यवसायाच्या आड गांजा विक्रीचा धंदा करणाऱ्या दोघांना कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मोहसीन पठाण व बाबा उस्मान शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव असून कल्याण\nकेडीएमसीत कोरोना बाबतच्या उपाययोजनासाठी बैठक.\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम December 5, 2020\nकल्याण : मृत्युदर शुन्यावर आणण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करुया असे उद्गार पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज काढले. कोरोनाची संभाव्य दुसरी लाट, महापालिका करत असलेल्या उपाययोजना, लसीकरण याबाबत आयएमए\nपलावा उड्डाणपुलाच्या सर्वसाधारण आराखड्यास रेल्वेची मंजुरी महिन्याभरात होणार कामाला सुरुवात; खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांची माहिती\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम November 27, 2020\nकल्याण: शिळ – कल्याण रस्त्यावरील पलावा परिसरातील वाहतूककोंडी दूर होण्यासाठी महत्वाच्या असलेल्या पलावा उड्डाणपुलाच्या सर्वसाधारण आराखड्यास (जीएडी) रेल्वेने मंजुरी दिल्यामुळे एक महत्त्वाचा टप्पा पार पडला असल्याची माहिती या कामाचा सातत्याने\nपत्री पुलाच्या ७०० मेट्रिक टन वजनाच्या भव्य गर्डरसाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांची एनओसी दोन दिवसांच्या ब्लॉकची गरज· खा. डॉ. श्रीकांत शिंदे\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम November 10, 2020\nकल्याण : कल्याण पूर्व-पश्चिमेला जोडणारा आणि शिळ-कल्याण-भिवंडी रस्त्यावरील वाहतुकीसाठी महत्त्वाचा असलेल्या पत्री पुलाच्या तब्बल ७०० मेट्रिक टन वजनाच्या आणि ७६.६ मीटर लांब गर्डरच्या लाँचिंगसाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी विक्रमी वेळेत ना\nकल्याण आर्ट गॅलरी आणि टिटवाळा येथील कोविड रुग्णालयांचे ई लोकार्पण\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम November 8, 2020\nठाणे : राज्यात कोरोनाचा आलेख उतरता असुन रुग्णांची संख्या कमी होत आहेत हे चांगले लक्षण आहे परंतु जनतेने त्या दृष्टीने बेपर्वाई बाळगू नये. योग्य ती खबरदारी की लॉकडाऊन याचा निर्णय\nकल्याणमध्ये ९ कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा गौरव;सन्मान कर्तुत्वाचा,जागर स्त्री शक्तीचा…\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम October 26, 2020\nकल्याण : सामाजिक बांधिलकी जपून महिलांच्या उत्कर्षांसाठी नि:स्वार्थ भावनेने कार्यरत व प्रसिद्धीच्या मोहापासून अलिप्त अशा ९ कर्तबगार महिलांच्या कार्याचा गौरव नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा\nकल्याणमध्ये बनावट तूप तयार करणाऱ्या टोळीला बेड्या,गुन्हे शाखेची कारवाई\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम October 23, 2020\nकल्याण : कल्याणमध्ये नामांकित कंपन्यांच्या नावाने बनावट तुपाची विक्री होत असल्याची खबर गुन्हे शाखेला मिळताच बनावट तूप विक्री करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात यश मिळाले आहे. सणासुदीच्या दिवसात जर रेडीमेड शुद्ध\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंद्रपूर जम्मू-काश्मीर जळगाव ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी दिल्ली नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पनवेल पश्चिम महाराष्ट्र पालघर पुणे प्रतिमा बीड भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रायगड व��ई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pune-crime-news-the-former-sarpanch-demanded-a-ransom-from-a-doctor-to-run-the-hospital-192613/", "date_download": "2021-05-14T06:49:57Z", "digest": "sha1:ODJSORHE32PQCRFJF74E4PEUV76ILLJM", "length": 8244, "nlines": 94, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune Crime News : दवाखाना चालवण्यासाठी माजी सरपंचाने डॉक्टरकडे मागितली खंडणी : The former sarpanch demanded a ransom from a doctor to run the hospital", "raw_content": "\nPune Crime News : दवाखाना चालवण्यासाठी माजी सरपंचाने डॉक्टरकडे मागितली खंडणी\nPune Crime News : दवाखाना चालवण्यासाठी माजी सरपंचाने डॉक्टरकडे मागितली खंडणी\nएमपीसीन्यूज : गावात दवाखाना चालवण्यासाठी डॉक्टरकडे दरमहा 25 हजाराचा हप्ता देण्याची मागणी करणाऱ्या माजी सरपंचाविरोधात शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nरामभाऊ सासवडे असे गुन्हा दाखल झालेल्या माजी सरपंचाचे नाव आहे. याबाबत डॉ. रामेश्वर विठ्ठलराव बंडगर (वय 28) यांनी फिर्याद दिली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 जुलै रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास रामभाऊ सासवडे याने फिर्यादीना स्वतःच्या कार्यालयात बोलावले आणि शिक्रापूर गावच्या हद्दीत दवाखाना चालवायचा असेल तर दरमहा 25 हजार रुपये हप्ता द्यावा लागेल असे सांगितले.\nहप्ता दिला नाही तर गावात दवाखाना चालवू देणार नाही. गावातील लोकांना सांगून तुझ्याविरोधात खोट्या तक्रारी करायला लावीन, अशी धमकी देत खंडणीची मागणी केली.\nपोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPune News : सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी ससूनच्या डॉक्टरांचे कामबंद आंदोलन\nIndapur Crime News : चिंकारा हरणाची शिकार करण्यापूर्वीच शिकारी जाळ्यात\nPimpri Corona News : फुफ्फुसांची कार्यक्षमता तपासण्यासाठी सलग सहा मिनिटे चालावे – डॉ. प्रशांत खाडे\nPune Corona News : थेट लस खरेदीसाठी पुण्याला परवानगी का नाही : गणेश बिडकर\nPune Crime News : जाहिरातीचे फलक लावण्यासाठी लाच मागणार्‍या पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल\nChinchwad news: कोरोना विरोधातील लढाई चिंचवड देवस्थान ट्रस्टच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 11 लाख रुपये\nAlandi Crime News : पोलिसात तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी\nPune Crime News : इन्कमटॅक्स ऑफिसर असल्याचे भासवून व्यवसायिकांची आर्थिक लूट करणाऱ्यास अटक\nChinchwad News : डिस्ट्रिक्ट लायन्स ऑक्सिजन बॅंकेचे महापौरांच्या हस्ते उदघाटन\nPune Crime News : येरवड्यातील मेंटल हॉस्पिटल अधीक्षकाच्या शासकीय निवासस्थानी जबरी चोरी\nPune News: लॉकडाऊन मुदतवाढीच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण\nChinchwad news: कोरोना विरोधातील लढाई चिंचवड देवस्थान ट्रस्टच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 11 लाख रुपये\n बारामतीत ”म्युकर मायकोसिस 20 ते 25 रुग्ण, दोन जणांचा मृत्यू\nLonavala News : जामतारा वेब सिरिज पाहून अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक\nVideo by Shreeram Kunte : राहुल गांधी करणार का देशाला काँग्रेसमुक्त\n ‘कोविशिल्ड’चा दुसरा डोस आता 12 ते 16 आठवड्यानंतर मिळणार\nWakad News : तडीपार आरोपीची थेरगावात दहशत; पोलिसांनाही धक्काबुक्की\nPune News : मास्कची विचारणा करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत नोकरी घालवण्याची धमकी\nPune News : पुणे महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने साडेसात लाख रुपयांची फसवणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://techdiary.in/%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%A6-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-sharad-pawar-biography-in-marathi/", "date_download": "2021-05-14T06:08:01Z", "digest": "sha1:WHDIHOWDTU2VUL62THOSQJUNKCAUAN33", "length": 23963, "nlines": 102, "source_domain": "techdiary.in", "title": "शरद पवार जीवनचरित्र | Sharad Pawar Biography In Marathi » TechDiary", "raw_content": "\nशारीरिक आकडेवारी आणि बरेच काही\nराजकीय पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस (राष्ट्रवादी)\nशरद पवार जन्म आणि बालपण \nशरद पवार साहेब यांचा राजकारणात प्रवेश\nशरद पवार यांचा पत्नी व परिवार\nशरद पवारचा काँग्रेस मध्ये प्रवेश\nशरद पवारांचा आमदार ते मुख्यमंत्री प्रवास\nशरद पवार चे विकास साठी चे विशिष्ठ काम\nनमस्कार मित्रांनो , या आमचा website मध्ये तुमचे स्वागत आहे . आज चा या आर्टिकल मध्ये आपण माननिय श्री शरद पवार साहेब (Sharad Pawar Biography in Marathi). याची संपूर्ण biography जाणून घेणार आहोत. हि माहिती आपण सर्वांना आवडेल अशी अपेक्षा करतो.\nपूर्ण नाव :- शरद गोविंदराव पवार\nजन्म :- १२ डिसेंबर १९४६\nशारीरिक आकडेवारी आणि बरेच काही\nउंची (साधारण.) सेंटीमीटरमध्ये – १७५ सेमी\nमीटर मध्ये- १.७५ मी पाय इंच मध्ये – ५ ‘९’\nडोळ्याचा रंग काळा केसांचा रंग मीठ आणि मिरपूड (अर्ध टक्कल)\nराजकीय पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस (राष्ट्रवादी)\nधर्म निरपेक्ष संस्कृती आणि परंपरा जपणाऱ्या भारत देशाच्या राजकारणातलं एक सोनेरी पान म्हणजेच शरदचंद्रजी पवार साहेब राजकारण आणि समाजकारण याच्या माध्यमातून केवळ राज्य नवे केंद्रीय पातळीवर एक महाराष्ट्रीय नेता म्हणून पवार साहेब अर्थातच शरदचंद्र गोविंदराव पवार यांनी आपला एक वेगळा ठसा उमटवला.\nकामातील व्यग्रता सखोल योजना शिस्तबद्ध दैनंदिनी शांतपणा विरोधकांचे आरोप प्रत्यारोप घेण्याची प्रवृत्ती मुत्सद्दीपणा पण दुरदृष्टीचा व्यक्तिमत्व गुणांच्या जोरावर पवार साहेबांना काटेवाडी ते मंत्रालय हा मोठा पल्ला अल्पावधीतच काठाला राज्यासह केंद्रात दबदबा निर्माण करणारा नेता म्हणून राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नंतर पवार साहेबांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल यावंच शरद पवार यांच्या रूपात संपूर्ण महाराष्ट्रासह पूर्ण देशाला एक खेळाडू प्रेमी आधुनिक निदान होंडा मिळाला होता.\nशरद पवार जन्म आणि बालपण \nशरद गोविंदराव पवार यांचा जन्म पुणे जिल्यातील जवळच असणाऱ्या बारामती तालुक्यातील गाव काटेकाडी या छोटयाश्या गावचे गोविंदराव पवार व आई शारदाबाई पवार याच्या पोटी एका शेतकरी कुटूंबात १२ डिसेंबर 1946 रोजी शरद पवारांचा जन्म झाला. पुणे जिल्ह्यातील स्थानिक पातळीवरील राजकारणात कार्यरत होत्या, गोविंदराव हेदेखील सहकारी चळवळीतील एक अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ते होते, त्यांचे बंधू वसंतराव शेतकरी कामगार नावाच्या पक्षात कार्यरत होते.\nअशा कुटुंबात पवारांची लहानपणापासून राजकीय सामाजिक कार्याची धरण खरंच त्यामुळे शरद पवार यांचा कॉलेज अर्थात जनरल सेक्रेटरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि विविध खात्याचे केंद्रीय मंत्री हा खडतर प्रवास थक्क करणारा आहे शिवाय कार्���कर्त्यांसाठी प्रेरणा देणार आहे बारामती येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात शरद पवार यांचे शालेय शिक्षणासाठी त्यांनी पुढे पुण्यातील बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय येथे शिक्षण घेतानाही जनरल सेक्रेटरी म्हणून महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय स्तरावर नेतृत्व केला .\nशरद पवार साहेब यांचा राजकारणात प्रवेश\nया काळात शरद पवार यांचा युवक कॉंग्रेसशी संबंध आला आणि त्यातून त्यांनी पक्षीय राजकारणात प्रवेश केला बाबासाहेबांचा राजकीय प्रवास सर्वश्रुत आहे परंतु त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल सर्वसामान्यांना फार माहित नाही.\nशरद पवार यांचा पत्नी व परिवार\nएक ऑगस्ट १९६७ रोजी शरद पवार आणि प्रतिमा ताईचा विवाह झाला. प्रतिभाताई या पुण्यातील सदोष शिंदे या प्रसिद्ध माजी कसोटी क्रिकेटपटू यांच्या कन्या पवार साहेबांना उत्तम प्रतिभेची साथ लाभल्याने त्यांच्या संसार रुपी वेलीला सुप्रिया नावाची एक कन्यारत्न प्राप्त झाले. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून सुप्रिया (पवार) सुळे यांनी देखील स्वकर्तृत्वावर ठसा उमटवला सुप्रिया बारामतीच्या खासदार आहेत.\nशरद पवार साहेब आणि प्रतिभा या गिरी पाच दशकांपासून सोबत्याला प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असे सुभाषित शरद पवार आणि प्रतिभा पवार यांच्या बाबतीत तंतोतंत जुळते प्रतिभा पवार यांनी शांतपणे घरची आघाडी सांभाळली न बोलता पवार साहेबांच्या बरोबरीनं एक जबाबदारी उचलत केला आणि बिनबोभाट पार पाडत असतात\nनिवडणुकीच्या काळात तर विचारायलाच नको का मी कित्येक पटीने वाढलेली असतात कार्यकर्त्यांची वर्दळ वाढलेली असते मला फोन घडत असतात. आपली लाडकी कन्या सुप्रियाताईंचा विवाह सोहळ्यानिमित्त शरद पवारांना अगदी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांना पवार साहेब आपले राजकीय गुरू मानत यशवंतरावांनी शरद पवार यांच्यामधील नेतृत्वगुण ओळखले होतेच.\nशरद पवारचा काँग्रेस मध्ये प्रवेश\nशरद पवार यांचा युवक काँग्रेस अध्यक्ष प्रदेश कॉंग्रेस कार्यकारिणी प्रतिनिधी असा राजकीय प्रवास केला. याच काळात त्यांनी महाराष्ट्रभर असलेला राज्यातील विविध भागातील सर्वसामान्य माणसांना करते भेटलेच शिवाय साहित्य अन्य कला क्रीडा समाजसेवा उद्योग पत्रकारिता आदी क्षेत्रातील दिग्गजांशी मान्यवरांशी अभ्यासकांशी त्यांचे स्वाभाविक संबंध प्रस्थापित झाले .\nशरद पवारांचा आमदार ते मुख्यमंत्री प्रवास\nशरद पवार साहेब हे वयाच्या अवघ्या २६/२७ वर्षी आमदार साहेब पुढे प्रदेश काँग्रेस सरचिटणीस १९७४ मध्ये मंत्री साहेब आणि १९७८ मध्ये वयाच्या केवळ ३८ व्या वर्षी ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पदी विराजमान होते. एवढेच नव्हे तर पवार साहेबांनी १९७८, १९८८, १९८९, १९९३ असे चार वेळा त्यांनी विविध कालावधीसाठी केंद्रीय संरक्षण मुख्यमंत्री तसेच कृषीमंत्री खात्याची जबाबदारीही त्यांनी यशस्वीरीत्या सांभाळत.\nस्वतः स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे पवार साहेबांच्या यशामागे प्रचंड कष्ट प्रशासकीय कौशल्य कार्यकर्ते नेते शोधण्याची नेमकी दृष्टी कार्यकर्त्यांशी थेट संपर्क जोडीला आहेतच अनेक कार्यकर्ते नेते यांच्यामध्ये क्षमता ओळखून त्यांना राजकीय पटलावर मंजुरीसाठी देण्याचं काम शरद पवार यांनी त्यातून दिलीप वळसे पाटील ,पाटील जयंत पाटील, अजित पवार आणि कन्या सुप्रिया सुळे आदी नेते करत होते .\nशरद पवार चे विकास साठी चे विशिष्ठ काम\nशरद पवार साहेबांचे व्यक्तिमत्त्व उलगडून दाखवणारी अनेक पुस्तके प्रकाशित झाली पवार साहेबांच्या कार्यकाळात माजी सैनिकांच्या निवृत्ती वेतनात वाढ विकास योजना महाराष्ट्रात सहकार क्षेत्राचा विकास साखर कारखाने क्षेत्रातील योगदान लातूर मधील किल्लारी भूकंप परिस्थिती आणि राज्यातील वंचित घटकांसाठी विकास साखर कारखाने क्षेत्रातील योगदान मुंबईतील दगली, किल्लारी भूकंप या संकटानंतर हातांनी परिस्थिती महिला आरक्षण विषयातील भूमिका आणि महिला बचत गटांना चतुर आणि राज्यातील वंचित घटकांसाठी धोरण आणि त्याची दीड आहे अशी त्यांच्या राजकीय कारकीर्दीची अनेक ठळक वैशिष्ट्य सांगता येईल.\nमध्यंतरी पवार साहेबांना मोठ्या आजारांना सामोरे जावे लागत होते अवघड ऑपरेशन आणि त्याहून अवघड विश्रांतीचा काळ त्याला शरद पवार आणि प्रतिभाताई तसेच सुप्रिया सुळे यांनी मोठ्या कौशल्याने सांभाळलेले बाळासाहेब ठाकरे सारखं समोरच्यांना आपल्या कवितेत येईल इतकं अमोघ वक्तृत्वाने लाखांच्या सभा त्यांच्या भरत नाही हे कार्यकर्त्यांना कधीही कोणताही आदेश देत नाही.\nपण तरीही शरद पवार या गावाचा कारण या ���हाराष्ट्रभर का असावं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या माणसाला शरद पवार हे नाव माहीत असतं लाखांच्या सभा भरत नसल्या तरी शरद पवार काय बोलतात याकडे मात्र सगळ्यांचं जाणीवपूर्वक लक्ष असता जीव ओवाळून टाकायचा भाग कायमस्वरूपी त्यांना निष्ठा बहार करणारे विचारवंत कार्यकर्ते अवघ्या महाराष्ट्रभर त्यांनी निर्माण केले.\nहे गावातल्या एखाद्या कार्यकर्त्यांपासून साहित्य संस्कृती या क्षेत्रातील मान्यवर व पक्षापासून विरोधी पक्ष पर्यंत पवारांच्या मैत्रीचा वर्तुळ विस्तार केला असता एखाद्या माणसाचे एवढे पैसे वाचतात पवारांची स्मरणशक्ती हागून आपला थोडा आयुष्यात त्यांना एकदा भेटलेली माणसं पुढे दहा वर्षांनी घेतली तरी त्यांच्या लक्षात राहतात आणि असं घडलेलं खेड्यापाड्यात सभेला केल्यानंतर तेथील नेत्यांना त्यांना हात मारून त्यांच्याशी आदराने बोलतात त्यांना मान देतात.\nसमोरची व्यक्ती आपल्याला पवार ओळखतात आनंदातच त्यांची कधी होते ते कळतही नाही अगदी तालुकास्तरावर ही नेत्यांची नावे पवारांच्या डोक्यात असतात त्यांची माणसे जोडण्याची कला त्यांना अवगत असल्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री सर्वश्रुत आहे प्रत्येक क्षेत्रातील बड्या लोकांची वाचनाची आवड संस्कृती परंपरा शरद पवार साहेबांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक व्यक्तिमत्त्वाचे असे अनेक पैलू आहेत .\nतर मित्रांनो आजचा आर्टिकल मध्ये येवढेच . जर तुम्हाला काही शंका असल्यास कृपया खाली कॉमेंट मध्ये आम्हाला सांगा अम्ही ती माहिती Update करू . अशेच नवनवीन पोस्ट वाचण्या करिता आमचं ब्लॉग ला नेहमी Tech Diary visit करा .\nनमस्कार मित्रांनो, नवीन तंत्रज्ञानाचे आविष्कार, उपउक्त तंत्रज्ञान आणि शाशकीय योजना, ऐतिहासिक, महान देशभक्ताचे जीवनचरित्र, शिवाय मनोरंजनसाठी आपले एकमात्र ठिकाण. तर याबद्दल नवनवीन माहितीसाठी वेबसाइट Visit करत राहा\nPingback: ब्लॉग म्हणजे काय | ब्लाँग कसा असावा | ब्लाँग कसा असावा\nPingback: नरेंद्र मोदी कोन आहेत\nआपल्या शरीराला कॅल्शियम पुरवणारे पदार्थ | शरीरात कॅल्शियमची कमतरता\nऔषधी तुळस महत्व | तुळशीचे फायदे आणि माहिती\nशेतकरी कर्जमाफी योजना 2021 | महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना\nपाच महत्त्वाच्या औषधी वनस्पती | Medicinal plants Information\nनरेंद्र मोदी कोन आहेत\n | ब्लाँग कसा असावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/pulwama-encounter-wife-of-major-vs-dhoundiyal-by-his-mortal-remains-jn-343363.html", "date_download": "2021-05-14T07:36:41Z", "digest": "sha1:VHUAZBV6ZINFSMEXEBLDCTS67Q65HOWN", "length": 18025, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO : देशासाठी बलिदान देणाऱ्या मेजरला पत्नीने I Love You म्हणत दिला अखेरचा निरोप | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nमिका सिंगनं गरीबांना दिला मदतीचा हात; मुंबईच्या रस्त्यावर वाटले पैसे\nकोरोना लशीचे 2 वेगवेगळे डोस घेतल्यास काय होईल\nमुलुंड कोविड सेंटरचा ऑक्सिजन बचतीचा नवा पॅटर्न हिट; 50 टक्क्यांपर्यंत होतेय बचत\nकोरोना उपचारात Remdesivir किती प्रभावी पुण्याच्या शास्त्रज्ञाच्या संशोधनाला यश\nकोरोना उपचारात Remdesivir किती प्रभावी पुण्याच्या शास्त्रज्ञाच्या संशोधनाला यश\nआता काय आम्ही गळफास घ्यायचा का' लशीबाबतच्या प्रश्नावर भडकले केंद्रीय मंत्री\nभारतीयांना मिळणार Pfizer, Moderna ची लस पुरवठ्यासाठी सरकारचा रोडमॅप तयार\nफेसबुकवरील नात्यावर ठेवला विश्वास, तरुणीला जंगलात बोलवत 25 जणांनी केला बलात्कार\nमिका सिंगनं गरीबांना दिला मदतीचा हात; मुंबईच्या रस्त्यावर वाटले पैसे\n‘कोरोना फुफ्पुसांना हानी पोहोचवतो आणि राधे मेंदूला’; अभिनेत्यानं उडवली खिल्ली\nमी कशी दिसते, माझा रंग यावर माझा आत्मविश्वास अवलंबून नाही - प्रियांका चोप्रा\nसामान्य मुलगी झाली National Crush; ‘किरिक पार्टी’नं बदललं रश्मिकाचं आयुष्य\nIPL 2021 च्या उर्वरित मॅच होणार नाहीत राजस्थानच्या मालकांचं मोठं वक्तव्य\nमोहम्मद आमीरचं IPL खेळण्यासाठी एक पाऊल पुढे, मुंबईच्या खेळाडूंबद्दल म्हणाला....\n पॅट कमिन्सनं प्रेग्नेंट गर्लफ्रेंडला दिलं 70 कोटींचं गिफ्ट\n'ई-पास' शिवाय गोव्याला चाललेल्या पृथ्वी शॉला आंबोलीत पोलिसांनी थांबवलं, आणि मग..\nकोरोना काळात क्रेडिट कार्डवर लोन घेणं टाळा,हे आहे कारण;पाहा लोनसाठीचे इतर पर्याय\nकाहीच वेळात मोदी सरकार देणार शेतकऱ्यांना गिफ्ट, खात्यात पाठवणार 2000 रुपये\nमोदी सरकार देतंय स्वस्त सोनेखरेदीची संधीबाजारभावापेक्षा कमी दरात विकत घ्या सोनं\nमोदी सरकार देतंय स्वस्त दरात सोनं खरेदीची संधी, पाहा कसा घ्याल या योजनेचा फायदा\nमी कशी दिसते, माझा रंग यावर माझा आत्मविश्वास अवलंबून नाही - प्रियांका चोप्रा\nSummer Super Food: वाचा उन्हाळ्यात पांढरा कांदा खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nसोनूला भेटली भारतातील सर्वात श्रीमंत महिला, तिच्या मदतीने झाल��� भावुक\n6 मॉडेल्सनी बोटीवर केलं Nude shoot; ऐन रमझानमध्ये तुर्कस्तानात वातावरण तापलं\nExplainer : लशीचा पहिला डोस घेऊन कोरोना झाल्यास दुसरा डोस कधी घ्यावा\nजिवंत व्यक्ती पाण्यात बुडते, पण मृतदेह पाण्यावर का तरंगतो\nProning Explainer : ऑक्सिजन लेव्हल कायम ठेवण्यासाठी पालथं झोपायचं पण नेमकं कसं\nExplainer: ख्रिश्चन, ज्यू, मुस्लिमांचे या एका जागेसाठीच आहेत वाद; काय आहे इतिहास\nकोरोना लशीचे 2 वेगवेगळे डोस घेतल्यास काय होईल\nमुलुंड कोविड सेंटरचा ऑक्सिजन बचतीचा नवा पॅटर्न हिट; 50 टक्क्यांपर्यंत होतेय बचत\nकोरोना उपचारात Remdesivir किती प्रभावी पुण्याच्या शास्त्रज्ञाच्या संशोधनाला यश\n'अंत्यदर्शन करायचं असेल तर 500 रुपये द्या...', टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार\nसामान्य मुलगी झाली National Crush; ‘किरिक पार्टी’नं बदललं रश्मिकाचं आयुष्य\nHBD Manushi Chhillar: या प्रश्नाचं उत्तर देऊन मेडिकल स्टुडंट झाली Miss World\n'भाभीजी घरपर है' फेम सौम्या टंडनने आपल्या हॉट अंदाजाने सर्वांनाच केलं क्लीन बोल्\nपुण्याच्या तरुणाचा इतिहास, Everest वरील 'माऊंट अन्नपूर्णावर यशस्वीपणे केली चढाई\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nसमारंभात महिलेचं मुलासोबत विचित्र कृत्य, Video Viral होताच सोशल मीडियावर ट्रोल\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nVIDEO: जुन्नरमध्ये बिबट्याची दहशत; अचानक समोर आला बिबट्या आणि मग...\n 31 लाखांच्या फॉर्च्युनरमधून विकत होते वांगी; VIDEO पाहून हैराण व्हाल\nVIDEO : देशासाठी बलिदान देणाऱ्या मेजरला पत्नीने I Love You म्हणत दिला अखेरचा निरोप\nकोरोना उपचारात Remdesivir कितपत प्रभावी पुण्याच्या महिला शास्त्रज्ञाच्या संशोधनाला आलं यश\nभारतीयांना मिळणार Pfizer, Moderna ची लस पुरवठ्यासाठी सरकारचा रोडमॅप तयार\nफेसबुकवरील नात्यावर ठेवला विश्वास, तरुणीला जंगलात बोलवत 25 जणांनी केला बलात्कार\nVIDEO: कोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nआणखी एक नेता हरपला; पी चिदंबरम यांना चप्पल फेकून मारणाऱ्या माजी आमद��राचं कोरोनानं निधन\nVIDEO : देशासाठी बलिदान देणाऱ्या मेजरला पत्नीने I Love You म्हणत दिला अखेरचा निरोप\nशहीद डोंडियाल यांचे पार्थिव डेहराडूनमध्ये आणण्यात आले तेव्हा पत्नीने I Love You म्हणत त्यांना अखेरचा निरोप दिला.\nडेहराडून, 19 फेब्रुवारी: पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने 100 तासात जैश-ए-मोहम्मदच्या दोघा दहशतवाद्यांना ठार केले. सोमवारी झालेल्या चकमकीत 55 राष्ट्रीय रायफलचे मेजर विभूती शंकर डोंडियाल शहीद झाले. डोंडियाल यांच्यासह अन्य 4 जवान देखील या चकमकीत शहीद झाले. मेजर डोंडियाल यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी येथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी 'भारत माता की जय' आणि पाकिस्तान विरोधात घोषणा दिल्या. शहीद डोंडियाल यांचे पार्थिव डेहराडूनमध्ये आणण्यात आले तेव्हा पत्नीने I Love You म्हणत त्यांना अखेरचा निरोप दिला.\nमेजर विभूती यांनी एक वर्षापूर्वी फरीदाबाद येथील निकीता कौल यांच्याशी विवाह केला होता. निकीता कौल या मुळच्या काश्मीरच्या आहेत. त्यांचे कुटुंबीय काश्मीरमधून विस्थापित झाले होते. प्रथम विस्थापित झाल्याचे दु:ख आणि आता पतीच्या निधनामुळे निकीता मोठा धक्का बसला. विभूती आणि निकीता यांचे एकमेकांवर प्रेम होते आणि त्यांनी लव्ह मॅरेज केले होते. शहीद डोंडियाल यांच्या पार्थिवाकडे निकीता बराच वेळ पाहत होत्या. एकटक पार्थिवाकडे पाहून त्याजणू शहीद विभूतींशी बोलत होत्या. एकीकडे निकीताकडे पाहून नातेवाईकांच्या काळजाचं पाणी होत होतं, तर दुसरीकडे निकीता या विभूतींच्या भावविश्वात हरवून गेल्या होत्या. देशासाठी बलिदान देणाऱ्या पतीला निकीता यांनी कपाळावर किस केलं आणि अखेरचा प्रवास सुरू होण्याआधी निकीता यांनी त्यांना I Love You म्हटलं.\nकोरोना काळात क्रेडिट कार्डवर लोन घेणं टाळा,हे आहे कारण;पाहा लोनसाठीचे इतर पर्याय\nमिका सिंगनं गरीबांना दिला मदतीचा हात; मुंबईच्या रस्त्यावर वाटले पैसे\nकोरोना लशीचे 2 वेगवेगळे डोस घेतल्यास काय होईल\nपप्पू यादव ठरले मित्राच्या प्रेमातील व्हिलन, 32 वर्षांपुर्वीच्या अपहरणाची कहाणी\nकोरोनामध्ये जीवंतपणीच करवून घेतले स्वत:वर अंत्यसंस्कार;75 हजार रुपये केले खर्च\nकोरोनाला हरवल्यानंतरही महिलेची जीवनमृत्यूशी झुंज; जीव वाचला पण गमावला 'चेहरा'\nकोरोनानंतर किती काळ अँटीबॉडीज् राहतात\nअमिताभ बच्चन यांच्यावर गंभीर आरोप; नाकारला BIG B यांचा मदतनिधी\n'आणि पुढच्याचं दिवशी तो आम्हाला सोडून गेला', पुष्कर जोग झाला भावुक\nसोनाली कुलकर्णी देतेय फिटनेसचे धडे; पाहा अभिनेत्रीचं Hot workout\nIPL स्पर्धा रद्द झाली तरी वॉर्नर, स्मिथ, कमिन्सला मिळणार पूर्ण पगार\n टीम पेननं दिला 'या' खेळाडूला पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokvruttant.com/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9A-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2021-05-14T08:07:34Z", "digest": "sha1:XCT6Y7NMOTMZHQMOEGJXNUI5AS5RNTWB", "length": 6149, "nlines": 52, "source_domain": "lokvruttant.com", "title": "गुढीपाडवा म्हणजेच मराठी नवीन वर्ष्याच्या.. – Lokvruttant", "raw_content": "\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nगुढीपाडवा म्हणजेच मराठी नवीन वर्ष्याच्या..\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम March 17, 2018\nगुढीपाडवा म्हणजेच मराठी नवीन वर्ष्याच्या स्वागताची सर्वत्र जय्यत तयारी सुरु आहे याचंच स्वागत करण्यासाठी आज ठाण्यात तलावपाळी परिसरात येथे कोपिनेश्वर न्यास च्या वतीने दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते\nसीडीआर प्रकरणात अभिनेता नावाजुद्दिन सिद्धिकी याच्या वकिलाला अटक-23 मार्च पर्यंत पोलीस कोठडी\nटोलनाका, कोपरी ब्रिजमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विविध उपाययोजना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले निर्देश\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंद्रपूर जम्मू-काश्मीर जळगाव ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी दिल्ली नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पनवेल पश्चिम महाराष्ट्र पालघर पुणे प्रतिमा बीड भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रायगड वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदे�� व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pune-crime-news-murder-case-of-highly-educated-youth-due-to-homosexual-love-affair-accused-arrested-who-attempted-suicide-213448/", "date_download": "2021-05-14T08:13:30Z", "digest": "sha1:6CMH2IJHLFLVAEXK57ALSOH2GFTAXQOO", "length": 13427, "nlines": 100, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune Crime News: समलिंगी प्रेमसंबंधांतून उच्चशिक्षित तरुणाचा खून प्रकरण, आत्महत्येचा प्रयत्न करणारा आरोपी गजाआड Murder case of highly educated youth due to homosexual love affair, accused arrested who attempted suicide", "raw_content": "\nPune Crime News: समलिंगी प्रेमसंबंधांतून उच्चशिक्षित तरुणाचा खून प्रकरण, आत्महत्येचा प्रयत्न करणारा आरोपी गजाआड\nPune Crime News: समलिंगी प्रेमसंबंधांतून उच्चशिक्षित तरुणाचा खून प्रकरण, आत्महत्येचा प्रयत्न करणारा आरोपी गजाआड\nडेटिंग एपवरुन आराेपीशी समलैगिंक प्रेमसंबंध\nएमपीसी न्यूज – एका उच्चशिक्षित तरुणाचा पाषाण टेकडीवर निर्जनस्थळी झालेल्या खुनातील आराेपीस चतु:श्रुंगी पाेलिसांनी जेरबंद केले आहे. लग्नानंतर समलैंगिक जोडीदार दुरावेल, या भीतीतून आरोपीने खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.\nसुदर्शन बाबुराव पंडित (वय-30, रा. जानेफळ, ता. जाफराबाद, जालना) या पीएचडी तरुणाचा खून केल्याप्रकरणी रविराज राजकुमार क्षीरसागर (वय 24, रा. लाक, ता. औंढा, हिंगाेली) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे.\nडेटिंग ऍपवरुन सदर दाेघांची ओळख झाली हाेती आणि त्यानंतर समलैंगिक प्रेमसंबंध निर्माण झाले हाेते व सुदर्शन पंडित याचे लग्न ठरले हाेते आणि ताे आपल्यापासून दूर जाईल या भीतीने त्याचा आराेपीने चाकूने गळा चिरून व त्यानंतर चेहऱ्यावर दगड घालून खून केला हाेता, अशी माहिती पाेलीस उपआयुक्त पंकज देशमुख यांनी दिली आहे.\nसदर खुनाच्या घटनेन��तर आराेपीनेही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पाेलिसांना 26 फेब्रुवारी राेजी सुदर्शन पंडित याचा मृतदेह सापडल्यानंतर पाेलिसांनी आराेपीचा शाेध सुरु केला. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आराेपी रविराज क्षीरसागर याचे नाव निष्पन्न झाले.\nत्यानुसार पाेलिसांचे पथक त्याचा तपास करत असतानाच, आराेपी क्षीरसागर याने त्याचे राहते घरी काेणी नसताना सुसाईड नाेट लिहून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे आई-वडील घरी आले असता त्यांना रक्ताचे थाराेळयात पडलेला मुलगा मिळून आला. त्यांनी त्याला वारजे येथील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल केले.\nदरम्यान, चतृश्रृंगी पाेलीसांना आराेपीचे घराचा ठावठिकाणा मिळाला असता त्याचे घरी जाऊन चाैकशी केली असता, त्याच्या पत्नीने पतीस रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले.\nपाेलिसांनी आराेपीकडे तपास केला असता, आठ महिन्यापूर्वी सदर दाेघांची डेटिंग साइटवरून ओळख हाेऊन प्रेमसंबंध तयार झाले. परंतु सुदर्शन पंडित याचे लग्न ठरल्याने मागील 15 दिवसांपासून त्यांच्यात वाद निर्माण झाले हाेते.\nपंडित याचे लग्न झाल्यास ताे आपल्यापासून लांब जाईल, या मानसिकतेतून त्याचा खून करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पाेलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी दिली.\nसुदर्शन पंडित हा पुण्यातील काेथरुड परिसरात पाच मित्रांसमवेत राहात हाेता आणि मागील काही महिन्यांपासून माेबाईलवर अधिक प्रमाणात बाेलत हाेता. याबाबतची माहिती पाेलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तांत्रिक विश्लेषणाचे आधारे दाेन जणांची नावे निष्पन्न केली. रविराज क्षीरसागर याचे दाेन वर्षापूर्वी लग्न हाेऊनही ताे सुर्दशनच्या संर्पकात आला हाेता आणि दाेघांत प्रेमसंबंध इतके वाढले की क्षीरसागर याचे पत्नीसाेबत घटस्फाेटापर्यंत प्रकरण गेले. सुदर्शन याचा खून केल्यानंतर आराेपीने घरी जाऊन स्वत:च्या गळयावर चाकूने वार करुन आत्महत्येचा प्रयत्न केला.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPimpri News: स्थायी समितीचे अध्यक्षपद चिंचवड मतदारसंघाकडे\nDehuroad : गुप्तांगावर मारून निर्घृणपणे तरुणाचा खून; नग्नावस्थेत मृतदेह ड्रेनेजमध्ये फेकला\nPune News : महिलांच्या विविध समस्या सोडविण्याला प्राधान्यक्रम : ॲड. सुप्रिया बर्गे\nTalegaon News : पुणे पिपल्स बँकेच्या तळेगाव शाखेचा 22 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा\nPimpri Vaccination News : शहरातील 45 वर्षांपुढील नागरिकांनाच गुरुवारी मिळणार दुसरा डोस\nPune News : मास्कची विचारणा करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत नोकरी घालवण्याची धमकी\nChakan Crime News : रम्मी जुगार खेळणाऱ्या 15 जणांवर कारवाई; 11 लाख 76 हजारांचा मुद्देमाल जप्त\nPimpri Corona News : फुफ्फुसांची कार्यक्षमता तपासण्यासाठी सलग सहा मिनिटे चालावे – डॉ. प्रशांत खाडे\nChinchwad Crime News : गोळीबार प्रकरण कसे घडले सांगत आहेत आमदार अण्णा बनसोडे …\nPune News : पाळणाघर चालवणाऱ्या महिलेच्या मुलाकडून सात वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार\nPune News : मुंबईत हायकोर्टातातून थेट पुणे पालिकेच्या हेल्पलाईनवर फोन , आणि घडलं असं\nPimpri News: कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आहे पण लक्षणे असलेल्या रुग्णांनाही मिळणार उपचार\nBopkhel News : बलात्कार करून, ‘पतीला सोडचिठ्ठी देऊन दुसरे लग्न करण्याचे ‘ लिहून घेतले हमीपत्र\nPune News: लॉकडाऊन मुदतवाढीच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण\nChinchwad news: कोरोना विरोधातील लढाई चिंचवड देवस्थान ट्रस्टच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 11 लाख रुपये\n बारामतीत ”म्युकर मायकोसिस 20 ते 25 रुग्ण, दोन जणांचा मृत्यू\nLonavala News : जामतारा वेब सिरिज पाहून अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक\nPune Crime News : इन्कमटॅक्स ऑफिसर असल्याचे भासवून व्यवसायिकांची आर्थिक लूट करणाऱ्यास अटक\nPune Crime News : रुग्णालयातून पळून जाऊन कोरोनाबाधित महिलेची कॅनॉलमध्ये उडी मारुन आत्महत्या\nPune News : मास्कची विचारणा करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत नोकरी घालवण्याची धमकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AA", "date_download": "2021-05-14T08:16:33Z", "digest": "sha1:ASNWQT56JOEMWKERMVB6T2DJT3ICMXHQ", "length": 3607, "nlines": 48, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. १०१४ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १० वे शतक - ११ वे शतक - १२ वे शतक\nदशके: ९९० चे - १००० चे - १०१० चे - १०२० चे - १०३० चे\nवर्षे: १०११ - १०१२ - १०१३ - १०१४ - १०१५ - १०१६ - १०१७\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nफेब्रुवारी ���४ - पोप बॉनिफेस पहिल्याने बव्हारियाच्या हेन्रीला जर्मनीचा राजा म्हणून मान्यता दिली.\nफेब्रुवारी ३ - स्वेन पहिला, डेन्मार्कचा राजा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०७:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%AE_%E0%A4%A5%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AA", "date_download": "2021-05-14T08:27:59Z", "digest": "sha1:F4SQK2VN5LBFRMKZWIRCTU7URLW3MF4B", "length": 8645, "nlines": 126, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जिम थॉर्प - विकिपीडिया", "raw_content": "\nजिम थॉर्प (२८ मार्च, इ.स. १९५३) हा अमेरिकेचा डेकेथ्लॉन आणि पेंटेथ्लॉन खेळाडू होता. अतिशय गरीब आणि अशिक्षित असलेला थॉर्पने अमेरिकेकडून १९१२ साली स्टॉकहोम येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत जागतिक उच्चांकासह डेकॅथ्लॉन आणि पेंटॅथ्लॉनची सुवर्णपदके जिंकली.\n१ पारितोषिके परत घेतली\n२ व्यावसायिक खेळाडू म्हणून यश\n३ विसाव्या शतकातला सर्वोत्तम खेळाडू\nथॉर्प हा मूळ अमेरिकन होता. जिम थॉर्पचा हा सन्मान बव्हंश दुर्लक्षिला गेला होता. त्यावेळी वंशभेद सर्रास असलेल्या अमेरिकेत गौरवर्णीय अमेरिकन लोकांनी थॉर्पकडे दुर्लक्ष केले. १९०९ आणि १९१० मध्ये थॉर्प एका स्थानिक क्लबकडून पैसे घेऊन बेसबॉल खेळला होता. यामुळे तो धंदेवाईक खेळाडू ठरला. बेसबॉल जरी त्या वेळी ऑलिंपिकशी संलंग्न नव्हता तरीही शंभर टक्के सदस्य गौरवर्णीय असलेल्या अमेरिकन ॲथलेटिक संघटनेनं थोर्पवर नियमभंगाचा आरोप ठेवून त्याने मिळवलेली सर्व पारितोषिके परत घेतली आणि त्याची हेटाळणी केली.\nव्यावसायिक खेळाडू म्हणून यश[संपादन]\nत्यानंतर मात्र, थॉर्प सरळ सरळ व्यावसायिक खेळाडू म्हणूनच मैदानात उतरला. अनेक खेळातून त्याने अनेकानेक बक्षिसे पटकावली. मान-मरातबही मिळविला. रशियासह अनेक देशांत क्रीडा दौरे केले. तरीही अमेरिकेत त्याची उपेक्षाच झाली\nविसाव्या शतकातला सर्वोत्तम खेळाडू[संपादन]\nपुढे 1950 साली विसाव्या शतकातील पहिल्या अर्��शतकातला सर्वोत्तम खेळाडू म्हणून अमेरिकेच्या क्रीडा लेखक, क्रीडा पत्रकार यांच्या संयुक्त समितीने थॉर्पची निवड केली. त्यानंतर अमेरिकेभर त्याचे सत्कार झाले.\nजेव्हा अमेरिकन सामान्य लोकांनी जिम थॉर्पची चहा केल्यावर अमेरिकेच्या ऑलिंपिक समितीने सर्व अन्यायी निर्णय रद्द करून १३ ऑक्‍टोबर १९८२ रोजी थॉर्पने मिळविलेल्या दोन सुवर्णपदकांसह उच्चांकाची आणि अनेक प्रकारांची मानचिन्हे ऑलिंपिक समितीच्या अध्यक्षांच्याच हस्ते त्याला त्याच्या कॅलिफोर्नियातील घरी जाऊन दिली. शेकडोंच्या संख्येत थॉर्पप्रेमी त्या वेळी उपस्थित होते; मात्र त्यावेळी थॉर्प यांच्या निधनाला तीस वर्षे होऊन गेली होती.\nइ.स. १९५३ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०१९ रोजी १५:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/jalgaon-updates/violation-rules-citizens", "date_download": "2021-05-14T07:12:13Z", "digest": "sha1:PJFDFXIZ5P5ECSTZPYES2XODPUL73CDB", "length": 6854, "nlines": 56, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Violation rules citizens", "raw_content": "\nजिल्ह्यात 20 हजार नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन\n63 लाखांचा दंड वसूल; पोलिस प्रशासनासह महानगरपालिकेची कारवाई\nजळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :\nजिल्ह्यात करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे कडक निर्बंध लागू केले असून नागरीकांसाठी नियमावलीही जाहिर केली आहे.\nमात्र काही नागरीक नियमांचे पालन करीत नसल्याने पोलीस व नगरपालिका प्रशासनाने जिल्ह्यातील अशा 20 हजार 268 व्य्क्तींवर दंडात्मक कारवाई करुन त्यांचेकडून 63 लाख 6 हजार 400 रुपयांचा दंड वसुल केला आहे.\nतसेच 574 व्यक्ती व संस्थावर गुन्हे दाखल करण्यात आले असून 23 प्रतिष्ठाने सील करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी दिली.\nजिल्ह्यात आतापर्यंत मास्क न लावणार्‍या 19 हजार 77 व्यक्तींकडून 53 लाख 83 हजार 700 रुपये, सार्वजनि��� ठिकाणी थुंकणार्‍या 15 व्यक्तींकडून 69 हजार 800 रुपये, विहित मर्यादेपेक्षा जास्त संख्येने गर्दी करणार्‍या 561 व्यक्तींकडून 2 लाख 17 हजार 400 रुपये दंड वसूल केला असून 531 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.\nकोविड प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना न करणार्‍या 241 प्रतिष्ठानांना यामध्ये मंगल कार्यालये, नाट्यगृह, हॉटेल, बार, मॉल, सिनेमागृह यांना 4 लाख 80 हजार 300 रुपये दंड करुन 43 प्रतिष्ठानांवर गुन्हे दाखल केले आहेत तर 23 प्रतिष्ठाने सील करण्यात आली आहेत.\nतसेच सार्वजनिक वाहतुक करणार्‍या 374 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून त्यांना 1 लाख 55 हजार 200 रुपयांचा दंड करण्यात आला आहे.\nनियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्यामध्ये पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिले आहे. त्यानुसार जिल्हा पोलीस दलाने मास्क न वापरणार्‍या 12 हजार 603 व्यक्तींकडून 26 लाख 81 हजार 200 रुपयांचा, विहित मर्यादेपेक्षा जास्त संख्येने गर्दी करणार्‍या 531 व्यक्तींकडून 1 लाख 81 हजार 900 रुपये दंड वसूल करण्यात आला असून 531 व्यक्तींवर गुन्हेही दाखल केले आहेत.\nतसेच कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना न करणारे 38 प्रतिष्ठानांकडून 69 हजार दंड करुन 38 प्रतिष्ठानांवर गुन्हे दाखल केले आहे.\nजळगाव महानगरपालिका उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या पथकासह इतर पथके कार्यरत आहेत. या पथकांनी मास्क न लावणार्‍या 1 हजार 25 व्यक्तींकडून 4 लाख 88 हजार रुपये दंड वसूल केला आहे.\nतर सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्‍या 8 व्यक्तींकडून 35 हजार रुपये, विहित मर्यादेपेक्षा जास्त संख्येने गर्दी करणार्‍या 5 व्यक्तींकडून 2 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.\nतसेच नियमांचे उल्लंघन करणार्‍या अनेक दुकानांवर सीलची कारवाई करण्यात आली आहे . मनपासह जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रांमध्येही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/nagar-lady-shrirampur-crime-news", "date_download": "2021-05-14T07:17:52Z", "digest": "sha1:MD3FGNR6C7T6HOK52ZGLCFIAEDEUWLY5", "length": 5255, "nlines": 47, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नगरच्या तरुणीस श्रीरामपुरात आणले पळवून", "raw_content": "\nनगरच्या तरुणीस श्रीरामपुरात आणले पळवून\nशिवप्रहारच्या कार्यकर्त्यांनी केले प्रकरण उघड; मुलगी आई-वडिलांच्या ताब्यात\nशहरातील डावखर वस्ती, वॉर्ड नं. 7 या ठिकाणी नगरहून एका मुलीस पळवून आणले. काल शिवप्रहारच्या कार्यकर्त्यांनी या मुलीला पोलिसांच्या सहकार्याने तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले तर त्या तरुणास श्रीरामपूर पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.\nश्रीरामपूर शहरातील डावखर वस्ती ,वार्ड -07 परिसरात एका तरुणाने नगर येथील अतिक एजाज अकबर शेख, रा. नगर याला आश्रय दिला आहे. अतिक शेख याने नगर तालुक्यातील एका मुलीला पळवून आणले आहे.\nती मुलगी अतिक शेख सोबत डावखर वस्ती येथे आहे. ही बाब शिवप्रहार प्रतिष्ठानच्याकार्यकर्त्यांना समजताच त्यांनी डावखर वस्ती येथे जाऊन या प्रकरणाची शहानिशा केली असता त्यामध्ये सत्यता आढळल्याने शिवप्रहारच्या कार्यकर्त्यांनी अतिक शेखचा श्रीरामपूर स्टाईलने पाहुणचार केला व तात्काळ श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक श्री.वांडेकर यांना याठिकाणी बोलवून घेतले. त्यांनी चौकशी केल्यानंतर असे समजले की,या मुलीच्या वडिलांनी ही मुलगी हरवल्याबाबत नगर तालुका पोलीस स्टेशन मध्ये मुलगी हरवल्याची तक्रार नोंदवली आहे. त्यावरून तात्काळ मुलीच्या वडिलांचा संपर्क शोधुन त्यांना कळविले.\nपोलिसांनी संपर्क केल्याने मुलीचे वडील व या मिसींगचा तपास करणारे नगर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार श्री. ससाणे हे श्रीरामपुरात आले आणि श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला नोंद करून त्यांच्या मुलीला ताब्यात घेऊन ते नगरला निघुन गेले. नगर येथुन मुलीला फुस लावुन पळवुन श्रीरामपुरात आणणारा आरोपी अतिक शेख याला श्रीरामपूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरु आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://daryafirasti.com/2020/07/01/myashwantgad/", "date_download": "2021-05-14T06:21:37Z", "digest": "sha1:MVGPM5KMK3BGHQXKTN2UU3OEUETQ3BRQ", "length": 11689, "nlines": 108, "source_domain": "daryafirasti.com", "title": "नाटेचा यशवंतगड | Darya Firasti", "raw_content": "\nजैतापूर खाडी पूल ओलांडून नाटे गावातून मुसाकाजी बंदराकडे जात असताना डावीकडे रस्त्याजवळच एका दुर्गाची तटबंदी दिसते. हाच नाटे गावचा यशवंतगड. हे गाव राजापूर बंदराकडे जाणाऱ्या अर्जुना नदीच्या तीरावर वसलेलं आहे आणि हा किल्ला शिवकालात राजापूर बंदरात होणाऱ्या व्यापारी आणि लष्करी नौकानयनावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला गेला असावा. किल्ल्याचे नाव सांगताना नाटे गावचा यशवंतगड असं सांगित��ं जातं कारण याच नावाचा किल्ला वेंगुर्ल्याच्या दक्षिणेला रेडी गावाजवळही आहे.\nहा किल्ला गर्द वनराईने वेढलेला आहे. दोन मी दोनदा या ठिकाणी गेलो परंतु प्रचंड झाडोरा माजलेला असल्याने सगळे गडावशेष पाहता आले नाहीत. मे महिन्यात थोडी मोकळी जागा होती.\nकोकणात सापडणाऱ्या जांभा दगडात यशवंतगडाचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यातून साकारलेली भक्कम तटबंदी आजही आपली ऐट सांभाळून आहे. लष्करी वास्तुरचनेची वैशिष्ट्ये पाहताना गवतातून जात असाल तर साप विंचू वगैरेबद्दल जागरूक राहून पाऊल टाकले पाहिजे.\nपण संध्याकाळी दिवस संपता संपता मी तिथं पोहोचलो होतो त्यामुळे पुरेसा वेळ मिळाला नाही. नंतर नोव्हेंबर महिन्यात गेलो तेव्हा छातीपर्यंत उंच गवत माजलेलं असल्याने किल्ल्याचा संपूर्ण परिसर पाहता आला नाही. आता करोनाचे निर्बंध संपले की पावसाळा येण्यापूर्वी एक फेरी मारता आली तर राजापूर बरोबर यशवंतगडाचेही चित्रण पूर्ण होईल. बुरुजाजवळ खंदक आहे. त्या खंदकात उतरून पलीकडे दरवाजा गाठावा लागतो. दरवाजाची कमान ढासळून गेलेली असली तरीही आतील देवड्यांचे अवशेष दिसतात.\nकिल्ल्याच्या आत एक सुटा बुरुज आहे. तिथून संपूर्ण परिसरावर टेहेळणी करणे शक्य होत असावे. आज मात्र उंच झाडे असल्याने या बुरुजावरून किल्ल्याचा परिसर नीट दिसत नाही. असा एक बुरुज सिंधुदुर्ग किल्ल्यातही आहे. या बुरुजावर पायऱ्या चढून जाता येते परंतु मी गेलो होतो तेव्हा गवताने ही जागा पूर्ण भरून गेली होती. ड्रोनने काढलेल्या मी महिन्यातील फोटोत मात्र निशाणकाठीचा बुरुज, खंदक, भग्न दरवाजा, आतला बुरुज आणि अर्जुना नदीच्या तीरापर्यंत उतरत गेलेली तटबंदी दिसते. नदीपलीकडे जैतापूर परिसरातील हिरवळ दिसते.\nया किल्ल्याच्या इतिहासाबद्दल सविस्तर माहिती मिळाली नाही. बांधणी पाहता हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला असं काही इतिहासकार मानतात. आधी कदाचित इथं टेहेळणी करण्यासाठी ठाणे किंवा गढी असू शकेल. जनरल औट्रम ही बोट १८७१ साली जैतापूर दीपगृहाच्या उत्तरेला या परिसरात बुडली अशी नोंदही सापडते. ही वाफेच्या इंजिनावर चालणारी बोट ग्लासगो येथे बांधली गेली. तर दर्या फिरस्ती मधील ही गोष्ट तूर्तास अधूरी आहे. धावती भेट देऊन केलेल्या पाहणीला पूर्ण मानता येणार नाही. तेव्हा आशा करतोय की करोनाचे संकट दूर होऊन लवकरच ��थली भ्रमंती पूर्ण करायला दर्या फिरस्तीला वाव मिळेल.\n← रेडी चा गणपती\nपावसात गवसलेला रायगड →\n Select Category मराठी (117) ऐतिहासिक (1) कोकणातील दुर्ग (39) खोदीव लेणी (5) चर्च (2) जागतिक वारसा स्थळ (1) जिल्हा ठाणे (2) जिल्हा मुंबई (8) जिल्हा रत्नागिरी (51) जिल्हा रायगड (33) जिल्हा सिंधुदुर्ग (17) ज्यू सिनॅगॉग (1) पुरातत्व वारसा (11) मंदिरे (36) मशिदी (3) शिल्पकला (4) संकीर्ण (8) संग्रहालये (5) समुद्रकिनारे (11) English (1) World Heritage (1)\nभू चुंबकीय वेधशाळा, अलिबाग\nनमन छत्रपती संभाजी महाराजांना\nनमन छत्रपती संभाजी महाराजांना\nनमन छत्रपती संभाजी महाराजांना\nEnglish World Heritage ऐतिहासिक कोकणातील दुर्ग खोदीव लेणी चर्च जागतिक वारसा स्थळ जिल्हा ठाणे जिल्हा मुंबई जिल्हा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्हा सिंधुदुर्ग ज्यू सिनॅगॉग पुरातत्व वारसा मंदिरे मराठी मशिदी शिल्पकला संकीर्ण संग्रहालये समुद्रकिनारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://eprabuddhbharat.com/intelectual-heritage-of-mooknayak/", "date_download": "2021-05-14T06:53:49Z", "digest": "sha1:6URBL7SG645QFE6ERNWX3PFKNVT4PHN7", "length": 27962, "nlines": 97, "source_domain": "eprabuddhbharat.com", "title": "‘मूकनायक’चा वैचारिक वारसा - Prabuddh Bharat", "raw_content": "\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जसे एक तत्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्रज्ञ होते, तसेच ते संपादक व पत्रकारही होते. पत्रकारितेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदविले पाहिजे असे महनीय कार्य त्यांनी केलेले दिसते. पत्रकारीतेचा अभ्यासक्रम तयार करताना मात्र, त्यांच्यासारख्या काही समाजप्रबोधक पत्रकारांचा नामोल्लेख विद्यापीठीय पाठ्यक्रमातून वगळला गेला होता. विसाव्या शतकाच्या शेवटी-शेवटी त्यांच्या पत्रकारीतेची दखल अकादमीय क्षेत्रात घेतली गेलेली दिसते.\nआधुनिक काळाच्या प्रत्येक टप्प्यावर वृत्तपत्र, नियतकालिके व अनियतकालिकांचे अनन्य साधारण महत्त्व असते. आपली मते, आपली बाजू आणि आपली भूमिका सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठीचे ते प्रभावी असे माध्यम असते. 19 व्या शतकात सुधारक, क्रांतीकारक, प्रतिगामी सर्वच छटांच्या महानीयांनी या प्रसिध्दी माध्यमांकडे अत्यंत गांभीर्याने पाहिलेले दिसते. सत्यशोधक चळवळीच्या नेत्यांनी ‘दीनबंधु’, ‘सत्सार’, ‘इशारा’, ‘सत्यप्रकाश’ अशी नियतकालिके समाज प्रबोधनासाठी चालविलेली दिसतात.\nडॉ.बाबासाहेब आंबेडकरांनीसुध्दा या माध्यमांकडे जनप्रबोधनाचे एक महत्त्वपूर्ण साधन म्हणूनच पाहिलेले दिसते. त्यांचे स्पष्ट मत होते की, समाज परिवर्तनासाठी चालविल्या जाणार्‍या चळवळींना स्वत:चे वर्तमानपत्र असायलाच हवे. ‘अन्यथा पंख तुटलेल्या पक्षासारखी अवस्था होऊन बसेल’. खरेतर त्यांनी एकप्रकारचा इशाराच समाजाला दिला आहे. वृत्तपत्र काढण्यावर त्यांनी भर दिला. ‘समता’, ‘बहिष्कृत भारत’, ‘मूकनायक’, आणि ‘प्रबुध्द भारत’ त्यांच्या वैचारिक नेतृत्वाची धगधगती उदाहरणेच आहेत. ही वृत्तपत्रांची एक चळवळच त्यांनी चालवलेली दिसते. याची कारणेही तशीच महत्त्वाची आहेत.\nभारतासारख्या जातिव्यवस्थेद्वारा प्रधान शोषण होणाऱ्या समाजात जातीअंताचा लढा उभा करताना त्यांना या वैचारिक चळवळीची गरज वाटणे स्वाभाविक होते. कारण, जातीअंताचा लढा हा जणू ‘अराष्ट्रीय’ प्रश्न मानला जात होता. एकोणीसाव्या शतकात जातीस्त्रीदास्यांताची चळवळ गतीमान करणाऱ्या सत्यशोधक चळवळीला ‘ब्रिटीशधार्जिणी’ ठरविण्यात आले. विसाव्या शतकात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली गतीमान झालेल्या जातीअंताच्या चळवळीवरही ‘स्वातंत्र्य आंदोलनविरोधी’ असा ठपका ठेवण्यात आला. या चळवळींच्या नेमक्या भूमिका, वैचारिक मांडणी व कार्यक्रम समजवुनच घेतले गेले नाहीत. या भूमिका धारदारपणे समाजापुढे मांडण्यासाठी, आपल्या जनतेच्या जाणिवा-नेणिवा घडविण्यासाठी, तिला प्रबोधित करण्यासाठी व देशाच्या राजकारणात-समाजकारणात आपला हस्तक्षेप करण्यासाठी वृत्तपत्रांची आवश्यकता होती, याच नेमक्या हेतूने बाबासाहेबांनी विविध वृत्तपत्रे सुरू केली होती. कारण, या सामाजिक सर्वहारांची भूमिका समाजापुढे येण्यास अन्य दुसरा मार्ग नव्हता.\nसत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा यापासून या सामाजिक सर्वहारांना जसे वंचित ठेवले गेले, तसेच या प्रस्थापितांच्या वृत्तपत्रातही उच्च जातीवर्गीयांच्याच हितसंबंधांना ‘जागा’ होती. दलित, आदिवासी, भटके-विमुक्त यांना ना गावकुसात, ना वृत्तपत्रात ‘जागा’ ‘मूकनायक’च्या संपादकीयात म्हणूनच म्हटले होते, ‘इतर वृत्तपत्रांकडे पाहिले असता असे दिसून येईल की, यातील बरीचशी पत्रे विशिष्ट अशा जातींचे हितसंबंध पाहणारी आहेत. इतर जातीच्या हिताची त्यांना पर्वा नसते इतकेच नव्हे तर, केव्हा-केव्हा त्यांना अहितकारक असेही यातून प्रलाप निघतात.’ ही उणीव व धोका टाळण्यासाठी स्वत:चे असे वृ��्तपत्र सुरु करण्यात आले ‘मूकनायक’.\nमूकनायकमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सहकार्यांनी 31 जानेवारी 1920 मध्ये समाजाच्या वेदना व विद्रोहाचा जागर मांडला. खऱ्या ‘मूकनायकांनी’ सुरु केलेले हे मराठी भाषेतील पाक्षिक मुंबईहून निघू लागले. समाजातील एक उच्च शिक्षित पांडुरंग नंदराम भटकर हे या पाक्षिकाचे संपादक होते. कारण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस सिडनेहॅम कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करीत होते. त्यामुळे त्यांना उघडपणे संपादकपदावर कार्य करणे अशक्य होते म्हणून त्यांनी मूकनायकाच्या व्यवस्थापकपदाची जबाबदारी ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप यांच्याकडे देण्यात आली. पहिल्या अंकातील ‘मनोगत’ नावाचा अग्रलेख आंबेडकरांनी स्वतः लिहिला होता. पुढील तेरा अंकातही त्यांनी लेख लिहिले. मूकनायकासाठी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी 2,500 रुपयांची आर्थिक मदत दिली होती. मूकनायकाचे ध्येय-धोरण म्हणचे बहिष्कृत लोकांत होत असलेल्या व पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाययोजना सुचविणे तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खर्या स्वरूपाची चर्चा घडवून आणणे हेच होते. याला अनुसरुन ‘मूकनायक’ शिर्षकाखाली संत तुकारामांचा अभंग छापला जात होता.\nकाय करुन आता धरुनिरा भीड \nनि:शक हे तोंड वाजविले ॥1॥\nनव्हे जगी कोण मुकियांचा जाण \nसार्थक लाजोनी नव्हे हित ॥2॥\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगांच्या ओळी याचप्रमाणे कधी एखाद्या सदरासाठी तर कधी लेखाचे शिर्षक म्हणून वापरलेल्या दिसतात. या संदर्भात त्यांचे मत लक्षात घ्यायला हवे. त्यांच्या मते, ‘तुकारामाची गाथा वगळता सर्व मराठी साहित्य जरी समुद्रात बुडाले तरी मराठी समाजाचे फार नुकसान होणार नाही. इतके महत्त्व त्यांच्यालेखी संत तुकाराम व तुकाराम गाथेचे होते.’ आता भीड धरून चालणार नाही तर जगात जरी ‘मूक लोकांची’ जाण नसणारे असले तरी आता आपल्याला त्यांच्या हितासाठी झटावे लागेल हा मतितार्थ ‘मूकनायक’ने स्वीकारला होता.\n‘मूकनायक’चे हे शताब्दी वर्ष आहे. निर्ऋतीच्या वारसदारांनी 1920 ते 2020 या शताब्दी वर्षानिमित्त काही संकल्प केला पाहिजे. ‘मूकनायक’ आज आपल्याला प्रेरणा देतो ती जातीअंताच्या लढ्याची. ब्राह्मणशाहीच्या नेमक्या शोषणाची. स्त्रीपुरूष सहजीवनाची. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातील मूळ गाभ्याचा भाग हा जातिव्यवस्थाविरोधाचा राहिला आहे. त्यांनी एकीकडे जातीव्यवस्थेचा इतिहास, तिचे शोषक स्वरूप, तिची संरचना याबद्दल सैध्दांतिक मांडणी केली. ‘जातीव्यवस्था म्हणजे श्रेणीबध्द विषमता’ असे सिद्धांतन केले. तर दुसरीकडे जनतेचे प्रबोधन करताना ‘मूकनायक’ सारख्या अंकांमधून जातीव्यवस्थेची चिकित्सा सर्वसामान्यांना मजेल अशा भाषेत केलेली दिसते. ‘हिंदुसमाज हा एक मनोरा आहे. व एक एक जात म्हणजे त्याचा एक एक मजलाच होय….या मनोऱ्यास शिडी नाही’ ही ‘जातीव्यवस्था म्हणजे श्रेणीबध्द विषमता’ याची साध्यासोप्या भाषेतील मांडणी होती.\n14 फेब्रुवारी 1920 च्या दुसऱ्याच अंकात ‘वर्तमानसार’ सदरात “सामाजिक बाबतीत स्वयंनिर्णयाच्या तत्वास रा. टिळक यांचे धोरण विघातक असल्यामुळे त्यांना देशाचे खरे पुढारी म्हणता येत नाही.” असे म्हणत लोकांना टिळकांचे दुजाभावाचे राजकारण लक्षात आणून दिलेले दिसते. स्वातंत्र्य आंदोलनाचा पडदाफाश करत ‘हे स्वराज्य नव्हे, हे तर आमच्यावर राज्य’ हे पटवुन देत जातीभेद व धर्मभेद जोपर्यंत जारी आहे तोपर्यंत हिंदुस्थान देश स्वराज्यास लायक नाही असे जातीला प्राधान्य देणारी भूमिका विशद केली आहे. तसेच दक्षिण महाराष्ट्रातील बहिष्कृत परिषद व नागपूर येथे झालेल्या अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषदांचा सविस्तर वृत्तांत प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यातून या परिषदांमध्ये झालेले विचार मंथन लक्षात येते. शिक्षणादी मागण्यांसाठीचा संघर्ष आधोरेखित होतो. शिवाय सर्वाधिक शोषित जातीतील स्त्रियांनी या परिषदांमध्ये बजावलेली कामगिरीही लक्षात येते. आज एकविसाव्या शतकात जातीअंताची चळवळ गतीमान करताना आपल्याला ‘मूकनायक’ मधील विचार प्रेरणा देतात. ज्या जातीव्यवस्थेविरूध्द आपल्याला लढा संघटित करायचा आहे, तो करताना तिचे बदलते स्वरूप आपण नेमकेपणाने लक्षात घेतले पाहिजे ही शिकवण बाबासाहेबांची वृत्तपत्रे व इतर ग्रंथातील लिखाण आपल्याला देते. जुन्या कालबाह्य विचार व वैचारिक हत्यारांनी आपण आजच्या काळात जातीअंताचा लढा यशस्वीतेच्या दिशेने नेऊ शकत नाही, हा विचार या शताब्दी वर्षात आपण लक्षात घेऊन 21व्या शतकात विविध क्षेत्रात उभ्या राहिेल्या आव्हानांना कसे सामोरे जाणार आहोत याचे सतत चिंतन, अभ्यास करण्याची प्रेरणा व मार्गदर्शन ‘मूकनायक’ आपल्याला करतो.\n‘जिवंत राष्ट्र म्हणून काही एखादी सामान्य व्यक्ती नव्हे. जसें एकच माणूस म्हणजे कुटुंब किंवा एकच घर ह्मणजे समाज किंवा गाव अगर प्रांत किंवा देश होऊ शकत नाही, तद्वत् एका राष्ट्रांतील एकच विवक्षित जात अगर समाज म्हणजेच एक राष्ट्र होऊ शकत नाही. तर एकापेक्षा अधिक माणसे मिळून एक कुटुंब, अशी अनेक कुटुंबे मिळून एक समाज, समाज मिळून गांव, व गांवें मिळून प्रांत अगर राष्ट्र होऊ शकते. एका कुटुंबांतील माणसांमध्रे एकमेकाविषरीं जशी आपलेपणाची भावना असते, तशीच ती प्रत्येक समाजांत असल्याशिवाय राष्ट्राचा जिवंतपणा दिसणे शक्य नाही आणि ज्या ठिकाणी हा जिवंतपणा नसेल, त्या ठिकाणी इतरांच्या चढाओढीत अपयशच असणार’ अशी भूमिका ‘मूकनायक’ मधून मांडण्यात आली आहे. राष्ट्र कशाला म्हणायचे याचा सविस्तर विचार यात व्यक्त झाला आहे. अलीकडे राष्ट्र संकल्पनेचा संकुचित वापर, त्याचा ब्राह्मणी पुरुषसत्ताक अर्थ सांगत समाजात हिंसाचार माजवला जात असताना राष्ट्राची ही जातीअंताच्या परिप्रेक्षातील चर्चा महत्त्वाची ठरते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म. गांधीशी वैचारिक वाद करताना राष्ट्राची चर्चा केली होती. गांधींना ‘Mr. Gandhi, I have no motherland’ हे ऐकवले होते. भारतासारख्या जातीसमाजात दोन राष्ट्र अहेत. एक गावकुसाच्या आतले राष्ट्र आणि दुसरे गावकुसाच्या बाहेरचे. राष्ट्र संकल्पनेच्या आड येणार्या जातीव्यवस्थेकडे बाबासाहेबांनी लक्ष वेधले होते. ‘मूकनायक’ मधून राष्ट्र म्हणजे फक्त नकाशा नसतो, लोकांचा वास्तव्य असलेला भूभाग असतो. त्यावर वास्तव्य करणाऱ्या मूठभर व्यक्ती, कुटुंब म्हणजे राष्ट्र नाही याची आठवण जनतेला करुन देत राष्ट्रात गोरगरीब जनतेचाही समावेश होतो हे आधोरेखित करण्यात आले आहे. आज राष्ट्र जणू फक्त गोरक्षकांचे, धर्मांधशांचे, रास्वसंघाच्या कार्यकर्त्यां पुरुषांचेच असल्याचे मानत इतरांना दुय्यम नागरिक ठरविण्याचा घाट घातला जात आहे. आता तर एनआरसी व सीएएसारख्या कायद्यांनी राष्ट्र, राष्ट्रीयत्व याच्यावरच नवे प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ‘मूकनायक’च्या शताब्दी वर्षात आपण निऋर्र्तीच्या वारसदारांनी खर्या अब्राह्मणी राष्ट्र व राष्ट्रीयत्वासाठी संघर्षशील होत ‘मूकनायक’चा वैचारिक वारसा पुढे नेला पाहिजे.\n(लेखिका प्रबुद्ध भारत संपादक मंडळाच्या सदस्य, मासिक सत्यशोधक जागरच्या संपादक व विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्ष आहेत.)\nTags: अर्थतज्ञतत्वज्ञपत्रकारप्रबुध्द भारतबहिष्कृत भारतमूकनायकवैचारिक वारसासंपादकसमतासमाजशास्त्रज्ञ\nबुद्धप्रिय कबीर : चळवळीशी जाज्वल्य निष्ठा ठेवणारा सच्चा कार्यकर्ता\nआरोग्य मंत्री, जालन्यातील आरोग्य विभागाच्या गलथान कारभारा कडे लक्ष घाला\nजालना - शहरातील जुना जालना भागातील नगरसेवक व शांतता समिती सदस्यांची बैठक दिनांक 13 मे 2021 रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रमजान ...\nमुंबई मॉडेल आणि त्याचे भविष्यकालीन पडसाद\nया सगळ्या घडामोडींचे भविष्यकालीन पडसाद मात्र वेगळे असणार आहेत. कोविड पश्चात मुंबईतुन गरिब व मध्यम वर्गाचे स्थलांतर आता अधिक वेग ...\nअ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी घेतली कोवॅक्सिन लस\nपुणे,दि. १० - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे, जुने भोसरी रुग्णालय येथे को ...\nकोरोना विरुद्ध लढ्याचा नंदुरबार पॅटर्न\n\"महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नागपुर सारख्या नंदुरबार पेक्षा अधिक प्रगत जिल्हातील अधिका-यांना जे जमले नाही ते डॉ. राजेंद्र भारुड यांच्या सारख्या ...\nपदोन्नती मधील आरक्षण रद्द, ऍड.आंबेडकरांची सरकारवर जहरी टीका \nदि. 7 मे 2021 रोजी महाराष्ट्र राज्य सरकारने जीआर काढून पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णय जाहीर केला आहे. राज्य सेवेत ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-150213.html", "date_download": "2021-05-14T07:50:28Z", "digest": "sha1:XJDTB3ENGXAIKCXCIXWWEL5AD35EVZ3M", "length": 18537, "nlines": 138, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "लख्वी तुरुंगातच राहणार, पाकिस्तान सरकारचा निर्णय | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nइंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूचा दुसरा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह\nमिका सिंगनं गरीबांना दिला मदतीचा हात; मुंबईच्या रस्त्यावर वाटले पैसे\nकोरोना लशीचे 2 वेगवेगळे डोस घेतल्यास काय होईल\nमुलुंड कोविड सेंटरचा ऑक्सिजन बचतीचा नवा पॅटर्न हिट; 50 टक्क्यांपर्यंत होतेय बचत\nकोरोना उपचारात Remdesivir किती प्रभावी पुण्याच्या शास्त्रज्ञाच्या संशोधनाला यश\nआता काय आम्ही गळफास घ्यायचा का' लशीबाबतच्या प्रश्नावर भडकले केंद्रीय मंत्री\nभारतीयांना मिळणार Pfizer, Moderna ची लस पुरवठ्यासाठी सरकारचा रोडमॅप तयार\nफेसबुकवरील नात्याव�� ठेवला विश्वास, तरुणीला जंगलात बोलवत 25 जणांनी केला बलात्कार\nमिका सिंगनं गरीबांना दिला मदतीचा हात; मुंबईच्या रस्त्यावर वाटले पैसे\n‘कोरोना फुफ्पुसांना हानी पोहोचवतो आणि राधे मेंदूला’; अभिनेत्यानं उडवली खिल्ली\nमी कशी दिसते, माझा रंग यावर माझा आत्मविश्वास अवलंबून नाही - प्रियांका चोप्रा\nसामान्य मुलगी झाली National Crush; ‘किरिक पार्टी’नं बदललं रश्मिकाचं आयुष्य\nइंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूचा दुसरा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह\nIPL 2021 च्या उर्वरित मॅच होणार नाहीत राजस्थानच्या मालकांचं मोठं वक्तव्य\nमोहम्मद आमीरचं IPL खेळण्यासाठी एक पाऊल पुढे, मुंबईच्या खेळाडूंबद्दल म्हणाला....\n पॅट कमिन्सनं प्रेग्नेंट गर्लफ्रेंडला दिलं 70 कोटींचं गिफ्ट\nकोरोना काळात क्रेडिट कार्डवर लोन घेणं टाळा,हे आहे कारण;पाहा लोनसाठीचे इतर पर्याय\nकाहीच वेळात मोदी सरकार देणार शेतकऱ्यांना गिफ्ट, खात्यात पाठवणार 2000 रुपये\nमोदी सरकार देतंय स्वस्त सोनेखरेदीची संधीबाजारभावापेक्षा कमी दरात विकत घ्या सोनं\nमोदी सरकार देतंय स्वस्त दरात सोनं खरेदीची संधी, पाहा कसा घ्याल या योजनेचा फायदा\nमी कशी दिसते, माझा रंग यावर माझा आत्मविश्वास अवलंबून नाही - प्रियांका चोप्रा\nSummer Super Food: वाचा उन्हाळ्यात पांढरा कांदा खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nसोनूला भेटली भारतातील सर्वात श्रीमंत महिला, तिच्या मदतीने झाला भावुक\n6 मॉडेल्सनी बोटीवर केलं Nude shoot; ऐन रमझानमध्ये तुर्कस्तानात वातावरण तापलं\nExplainer : लशीचा पहिला डोस घेऊन कोरोना झाल्यास दुसरा डोस कधी घ्यावा\nजिवंत व्यक्ती पाण्यात बुडते, पण मृतदेह पाण्यावर का तरंगतो\nProning Explainer : ऑक्सिजन लेव्हल कायम ठेवण्यासाठी पालथं झोपायचं पण नेमकं कसं\nExplainer: ख्रिश्चन, ज्यू, मुस्लिमांचे या एका जागेसाठीच आहेत वाद; काय आहे इतिहास\nकोरोना लशीचे 2 वेगवेगळे डोस घेतल्यास काय होईल\nमुलुंड कोविड सेंटरचा ऑक्सिजन बचतीचा नवा पॅटर्न हिट; 50 टक्क्यांपर्यंत होतेय बचत\nकोरोना उपचारात Remdesivir किती प्रभावी पुण्याच्या शास्त्रज्ञाच्या संशोधनाला यश\n'अंत्यदर्शन करायचं असेल तर 500 रुपये द्या...', टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार\nसामान्य मुलगी झाली National Crush; ‘किरिक पार्टी’नं बदललं रश्मिकाचं आयुष्य\nHBD Manushi Chhillar: या प्रश्नाचं उत्तर देऊन मेडिकल स्टुडंट झाली Miss World\n'भाभीजी घरपर है' फेम सौम्या टंडनने आपल्या हॉट अंदाजाने सर्वांनाच केलं क्लीन बोल्\nपुण्याच्या तरुणाचा इतिहास, Everest वरील 'माऊंट अन्नपूर्णावर यशस्वीपणे केली चढाई\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nसमारंभात महिलेचं मुलासोबत विचित्र कृत्य, Video Viral होताच सोशल मीडियावर ट्रोल\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nVIDEO: जुन्नरमध्ये बिबट्याची दहशत; अचानक समोर आला बिबट्या आणि मग...\n 31 लाखांच्या फॉर्च्युनरमधून विकत होते वांगी; VIDEO पाहून हैराण व्हाल\nलख्वी तुरुंगातच राहणार, पाकिस्तान सरकारचा निर्णय\nइंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूचा दुसरा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह\nमिका सिंगनं गरीबांना दिला मदतीचा हात; मुंबईच्या रस्त्यावर वाटले पैसे\nCorona Vaccine: कोरोना लशीचे 2 वेगवेगळे डोस घेतल्यास काय होईल\nकोरोना उपचारात Remdesivir कितपत प्रभावी पुण्याच्या महिला शास्त्रज्ञाच्या संशोधनाला आलं यश\n'अंत्यदर्शन करायचं असेल तर 500 रुपये द्या...', साताऱ्यात टाळूवरचं लोणी खाण्याचा धक्कादायक प्रकार\nलख्वी तुरुंगातच राहणार, पाकिस्तान सरकारचा निर्णय\n19 डिसेंबर : मुंबईतील 26/11च्या हल्ल्याचा मास्टर माइंड आणि लष्कर- ए- तय्यबाचा कमांडर झकिउर सहमान लख्वीला दहशतवादविरोधी न्यायालयाने जामीन दिला असला तरी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने त्याची तुरुंगातून सुटका करणार नाही असे स्पष्टीकरण पाकिस्तान सरकारने दिले आहे.\nपाकिस्तानमधील दहशतवादविरोधी न्यायालयाने झकीउर रहमान लखवीला काल (गुरुवारी) जामीन मंजूर केला होता. मात्र स्थानिक प्रशासनाने झकीरला पुन्हा ताब्यात घेत त्याला तुरुंगातच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. लखवीच्या सुटका झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे पाकिस्तान सरकारने म्हटले असून लखवी ज्या तुरुंगात आहे त्या तुरुंगाचे सर्व दरवाजेही बंद करण्यात आले आहे. यासोबतच दहशतवादविरोधी न्यायालयाच्या निर्णयाला वरिष्ठ कोर्टात आवाहन देऊ अशी माहित�� मुख्य सरकारी वकिल अझहर चौधरी यांनी दिली आहे.\nझकीउर लखवी हा 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड असून त्याच्या सुटकेवर भारताने तीव्र निषेध नोंदवला होता. दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलण्याची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी केली असतानाच न्यायालयाने झकीउर लखवीला जामीन दिल्याने पाकिस्तानचा दुटप्पीपणा सर्वांसमोर आला होता. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही या निर्णयाविरोधात आज (शुक्रवारी) पाकिस्तान सरकारकडे निषेध व्यक्त केला. अशा स्थितीत पाकिस्तान सरकार दहशतवादाशी कसा लढा देईल असा प्रश्नही भारताने विचारला आहे. त्यानंतर पाकिस्तान सरकारने लख्वीच्या जामिनाला विरोध करण्याचा निर्णय घेतला.\nदरम्यान, पेशावरमधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सरकार येत्या एक ते दोन दिवसांत 17 अतिरेक्यांना फाशी देणार आहे. 80 अतिरेक्यांविरोधात फाशीचे वॉरंट काढण्यात आलं आहे.\nइंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूचा दुसरा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह\nकोरोना काळात क्रेडिट कार्डवर लोन घेणं टाळा,हे आहे कारण;पाहा लोनसाठीचे इतर पर्याय\nमिका सिंगनं गरीबांना दिला मदतीचा हात; मुंबईच्या रस्त्यावर वाटले पैसे\nपप्पू यादव ठरले मित्राच्या प्रेमातील व्हिलन, 32 वर्षांपुर्वीच्या अपहरणाची कहाणी\nकोरोनामध्ये जीवंतपणीच करवून घेतले स्वत:वर अंत्यसंस्कार;75 हजार रुपये केले खर्च\nकोरोनाला हरवल्यानंतरही महिलेची जीवनमृत्यूशी झुंज; जीव वाचला पण गमावला 'चेहरा'\nकोरोनानंतर किती काळ अँटीबॉडीज् राहतात\nअमिताभ बच्चन यांच्यावर गंभीर आरोप; नाकारला BIG B यांचा मदतनिधी\n'आणि पुढच्याचं दिवशी तो आम्हाला सोडून गेला', पुष्कर जोग झाला भावुक\nसोनाली कुलकर्णी देतेय फिटनेसचे धडे; पाहा अभिनेत्रीचं Hot workout\nIPL स्पर्धा रद्द झाली तरी वॉर्नर, स्मिथ, कमिन्सला मिळणार पूर्ण पगार\n टीम पेननं दिला 'या' खेळाडूला पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%87.%E0%A4%B8%E0%A5%80._%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2021-05-14T06:56:51Z", "digest": "sha1:VJC7QQF47H7H437WCVVXAC62RTCZ46KT", "length": 28552, "nlines": 88, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "केशव सीताराम ठाकरे - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(के.सी. ठाकरे या पानावरून पुनर्निर्देशित)\nह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोड��न या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.\nकेशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे (जन्म : १७ सप्टेंबर १८८५; मृत्यू : २० नोव्हेंबर १९७३) हे मराठी पत्रकार, समाजसुधारक, वक्ते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पुढारी होते. शिवसेनेचे संस्थापक बाळ ठाकरे हे केशव सीताराम ठाकरे यांचे पुत्र आहेत.\nरायगड जिल्ह्यातील पनवेल येथे जन्मलेल्या केशव ठाकरे यांचे महात्मा फुले हे आदर्श होते. महात्मा फुलेंच्या क्रांतिकारी साहित्याचा अभ्यास केल्यानंतर समाजसुधारणांबाबतच्या त्यांच्या संकल्पना अधिक स्पष्ट झाल्या. म्हणूनच महात्मा फुले यांचा पुण्यातील कट्टर सनातन्यांकडून छळ झाल्यानंतरच्या काळात त्यांचा लढा पुढे चालविण्यासाठीच प्रबोधनकार पुण्यात स्थायिक झाले. या कार्यात त्यांच्या विरोधकांनी आणलेले अडथळे पार करत त्यांनी साऱ्यांची दाणादाण उडवून दिली.\nसामाजिक सुधारणा हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. त्यांनी ध्येयप्राप्तीसाठी कधीच कोणतीही तडजोड केली नाही. मग भले बालविवाह व विधवांच्या केशवपनाची अभद्र रूढी असो, देवळांमधील ब्राह्मण पुजाऱ्यांची अरेरावी, हुकूमशाही असो, अस्पृश्यतेचा प्रश्र्न असो किंवा हुंडाप्रथेचा प्रश्र्न असो; ते या सर्व आघाड्यांवर अखेरपर्यंत त्वेषाने लढत राहिले. त्यांच्या लढ्यापासून, तत्त्वांपासून त्यांना परावृत्त करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, अनेक आमिषे दाखविली पण प्रबोधनकारांनी कशालाही दाद दिली नाही. अन्याय्य रूढी, जाति-व्यवस्था आणि अस्पृश्यता दूर करण्यासाठी वक्तृत्व, लेखन व प्रत्यक्ष कृती ही तीन शस्त्रे वापरून त्यांनी पुराणमतवाद्यांशी लढा दिला.\nसमाजातील सर्व विकारांचे मर्म ब्राह्मणी कर्मकांडांत आहे असे त्यांचे मत होते. धार्मिक पूजेचे विधी, उपासतापास, व्रतवैकल्ये आणि धर्म या नावाखाली सर्व जातींमध्ये जे रूढ परिपाठ आहेत, ते सर्व परिपाठ ब्राह्मणांनी आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी प्रस्थापित केले आहेत. या दुष्ट रूढींमुळेच स्त्रियांवर अन्याय होतो. विशेष अधिकारांपासून वंचित अशा बहुजन समाजावर अन्याय होतो. सारांश सर्व अशिक्षित जनता या रूढींखाली भरडली जाते असे वाटल्याने त्यांनी या सर्व घटकांच्या मुळावर, म्हणजेच ब्राह्मणशाहीवर घाला घातला. पुरोगामी, उदारमतवादी, सुधारक विचारांच्या ब्राह्मणांविषयी त्यांच्या मनात द्वेषभावना नव्हती. पण धंदेवाईक भट-भिक्षुकशाही व्यवस्थेचे ते टीकाकार होते. संत एकनाथांच्या जीवनावरील ’खरा ब्राह्मण’ या नाटकाच्या माध्यमातून त्यांनी खऱ्या ब्राह्मणांची भूमिका मांडली.\nत्यांच्या कार्यख्यातीमुळे ते राजर्षी शाहू महाराजांच्या संपर्कात आले. शाहू महाराज हे स्वतः सुधारणावादी व महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीचे पुरस्कर्ते होते. त्यामुळे ते प्रबोधनकारांचे चाहते झाले. त्यांनी प्रबोधनकारांची परीक्षाही घेतली व नंतर जाहीरपणे सांगितले की, लाच देऊन ज्याला वश करता येणार नाही किंवा विकत घेता येणार नाही अशी एकच व्यक्ती मी पाहिली आहे, ती म्हणजे प्रबोधनकार होय.\nमुंबईत स्थायिक झाल्यानंतर त्यांनी हुंडाप्रतिबंधक चळवळ हाती घेतली. सर्व जातींची हुंडाप्रतिबंधक स्वयंसेवक सेना स्थापन करून अनेक वरपित्यांना त्यांनी घेतलेल्या हुंड्याच्या रकमा परत देण्यास भाग पाडले. त्या काळी विवाहाआधी प्रेम करणे हा गुन्हा, व्यभिचार समजला जाई. अशा काळात त्यांनी अनेक प्रेमी युगुलांचे विवाह लावून दिले. आजच्या काळात हे संदर्भ वाचताना आपणास या गोष्टी सहज वाटतात, या समस्यांची तीव्रता आपल्या लक्षात येत नाही. त्या काळच्या कर्मठ वातावरणात समाजसुधारणांचा केवळ उच्चार करणेही अवघड होते. आजही हुंड्याविरोधात अनेक कायदे आहेत, पण हुंडा घेण्याच्या प्रवृत्तीचा समूळ नाश झालेला नाही. स्त्रियांवर अत्याचार होतच आहेत. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात या समस्येची काय तीव्रता असेल याची केवळ कल्पनाच केलेली बरी यावरून प्रबोधनकारांचे द्रष्टेपण सिद्ध होते.\nप्रबोधनकार हे लेखक, पत्रकार व इतिहास संशोधकही होते. त्यांनी सारथी, लोकहितवादी व प्रबोधन या नियतकालिकांच्या माध्यमातून आधुनिक विचारांचा प्रसार केला. कोदंडाचा टणत्कार, भिक्षुकशाहीचे बंड, देवांचा धर्म की धर्माची देवळे, ग्रामधान्याचा इतिहास, कुमारिकांचे शाप, वक्‍तृत्वशास्त्र इत्यादी ग्रंथासह समर्थ रामदास, संत गाडगे महाराज, रंगो बापूजी, पंडिता रमाबाई, माझी जीवनगाथा (आत्मचरित्र) ही चरित्रे - अशा साहित्यसंपदेची त्यांनी निर्मिती केली. त्यांची ’खरा ब्राह्मण’ आणि ’टाकलेले पोर’ ही दोन्ही नाटके समाजसुधारणांसाठी क्रांतिकारकच ठरली. खरा ब्राम्हण या नाटकाच्या प्रयोगाला परवानगी देऊ नये अशी मागणी पुण्यातील ब्राम्हणांनी न्यायालयाकडे केली असता, न्यायाधीशांनी प्रबोधनकारांच्या बाजूने निकाल दिला होता.\nसंयुक्त महाराष्ट्राची चळवळ हा त्यांच्या जीवनातील सर्वांत महत्त्वाचा लढा होता. या वेळी त्यांचे वयही बरेच झाले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी या चळवळीला नेतृत्व दिले, काही काळ कारावासही भोगला. या चळवळीतील त्यांच्या योगदानाची बरोबरी फक्त प्रल्हाद केशव अत्रे आणि कॉम्रेड डांगे यांच्याशीच करता येईल. या चळवळीत त्यांनी वेगवेगळ्या विचारांच्या व्यक्ती आणि पक्ष यांना एकत्र बांधून ठेवण्यात यश मिळवले. ते कुशल संघटकही होते.\n१ वृत्तपत्र क्षेत्रात आगमन\nवृत्तपत्र क्षेत्रात आगमनसंपादन करा\nतत्त्वविवेचक या छापखान्यात इ.स. १९०८च्या सुमारास असिस्टंट शास्त्री अर्थात मुद्रितशोधक या नात्याने ठाकरे यांचा वृत्तपत्राशी प्रथम संबंध आला. तेथे लक्ष्मण नारायण जोशी हेडशास्त्री होते. त्या काळात रोज निघणाऱ्या आणि सरकारी दडपशाहीने लगेच गायब होणाऱ्या हंगामी वृत्तपत्रांचे ते छुप्या ररीतीने लेखन करत. अशा छुप्या लेखनाची दीक्षा त्यांनीच ठाकरे यांना दिली. त्याआधी विद्यार्थी असताना ठाकरे यांनी विद्यार्थी हे मासिक चालवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानतंर, दोन-तीन साप्ताहिके, विविध वृत्त व इंदुप्रकाश पत्रात ते लेखन करत असत. ठाण्याच्या जगत्समाचार साठीही ते लेख लिहित असत. जलशांच्या निमित्ताने ठाकरे जळगावला गेले. तेथेकाव्यरत्नावलीकार नारायण नरसिंह फडणीस यांच्याशी त्यांचा परिचय झाला. ठाकरे यांनी तेथे सारथी हे मासिक सुरू केले. पत्रव्यवसायातील आपल्या या आगमनाचे श्रेय ठाकरे फडणिसांनाच देतात.\nप्रबोधन पाक्षिक काढण्यापूर्वी ठाकरे यांच्या सार्वजनिक कार्यांची चर्चा सर्वत्र झाली होती. सामाजिक अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचा ठाकरे यांचा निर्णय अभ्यासपूर्ण होता. इतिहाससंशोधक वि.का. राजवाडे यांनी कायस्थ प्रभूंबाबत काही विधाने केली होती. त्यावर को��ण्डाचा टणत्कार (१९१८) हा ग्रंथ लिहून त्यांनी राजवाडे यांची विधाने ऐतिहासिक पुरावे देवून खोडून काढली होती. या प्रकरणी जागृतीसाठी महाराष्ट्रभर ठाकरे यांनी दौराही केला होता. ब्राम्हणेतर चळवळीकडेही ते त्यानंतर वळले. चळवळी, प्रचार करायचा, इतरांच्या प्रचाराला उत्तर द्यायचे, तर हाती वृत्तपत्रासारखे साधन हवे. या जाणिवेतून वृत्तपत्र सुरू करण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेतला. त्यावेळी ते सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरी करत होते. सरकारी नोकरांना वृत्तपत्र चालविण्यास बंदी होती. पण ठाकरे यांनी तशी परवानगी मिळवली. त्यानंतर १६ ऑक्टोबर १९२१ रोजी केशव सीताराम ठाकरे यांच्या प्रबोधन पत्राचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. पत्र पाक्षिक होते. पत्राच्या नावाबरोबरच उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत असे संस्कृत वचन होते. त्याबरोबरच सामाजिक, धार्मिक आणि नैतिक गोष्टींना हे पत्र वाहिले असल्याचा उल्लेखही इंग्रजीत होता.\nअधिक मूलभूत सुधारणा म्हणून सामाजिक सुधारणांना प्रबोधनने प्राधान्य दिले. प्रि. गो. चि. भाटे, गोपाळराव देवधर, गो. म. चिपळूणकर, भाऊराव पाटील आदींनी या पत्राला पाठिंबा दिला. त्यापैकी अनेकांचे लेखही पत्रात प्रसिद्ध होत.\nया प्रबोधन मासिकामुळे के.सी. ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरे म्हणून ओळखले जाऊ लागले.\nक्षात्रजगदगुरूंचे पीठ शाहू महाराजांनी निर्माण केले. त्यावेळी ठाकरे यांनी मानसिक दास्याविरुद्ध बंड (१९९२) असा टीकात्मक लेख लिहिला. रोखठोक भाषेत लिहिणे, हे ठाकरे यांचे वैशिष्ट्य होते. त्यांचे विचार आजच्या काळालाही लागू पडतील असे आहेत. त्याच लेखात ते म्हणतात, मठ आला, की मठाधिपती आले, की संपद्राय सुरू झाला, संप्रदायाच्या मागोमाग सांप्रदायिक गुलामगिरी ठेवलेलीच.\nमुंबईत परप्रांतीय, विशेषत दाक्षिणात्य मंडळी मोठ्या संख्येने येऊ लागली. त्यामुळे मराठी माणसांची गैरसोय होऊ लागली. त्याला प्रबोधनने १९२२मध्ये सर्वप्रथम तोंड फोडले. तसेच, पत्राच्या पहिल्या अंकापासूनच कवी वसंतविहार यांच्या समाजहितवादी कविता त्यात प्रसिद्ध होत असत. प्रबोधनचा अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रात प्रसार झाला. १९२३मध्ये मुंबईत बसलेले बस्तान मोडून प्रबोधन साताऱ्यात स्थलांतरित झाले. तेथील काही कटु घटनानंतर ठाकरे पुण्यात आले. तेथे ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर वादात तेही पडले. काही ब्राह्मण मंडळींनी डिवचल्यामुळे पुण्यात छापखाना उभारून ठाकरे यांनी प्रबोधन मासिक स्वरूपात आणि लोकहितवादी हे साप्ताहिक सुरू केले. साहजिकच, पुण्यातल्या वादात ठाकरेही उतरले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याच्या प्रकरणात ठाकरे यांनी परखडपणे पुतळाविरोधकांचा समाचार घेतला. पण अखेर कंटाळून त्यांनी पुणे सोडले. मासिक व साप्ताहिकही १९२६मध्ये बंद पडले. ते मुंबईला परतले. त्यानंतर त्यांनी स्वत वर्तमानपत्र काढले नाही. पण अनेक वृत्तपत्रांत ते वेळोवेळी लिहीत राहिले.\nप्रबोधनकार ठाकरे विचार साहित्य संमेलन नावाचे एक संमेलन पुण्यात २३-२४ मार्च २०१३रोजी झाले. संमेलनाध्यक्ष संपत जाधव होते. या संमेलनात उत्तम बंडू तुपे यांना साहित्यगौरव हा आणि मोहन अडसूळ यांना कलागौरव हा पुरस्कार देण्यात आला. या प्रकारचे २रे संमेलन २३-२-२०१४ला पुणे शहरात झाले. साहित्यिक रा.रं. बोराडेअध्यक्षस्थानी होते.\nप्रबोधनकार ठाकरे समग्र वाङ्‌मय (५ खंड) -प्रकाशक : महाराष्ट्र सरकार. संपादक : पंढरीनाथ सावंत\nऊठ मऱ्हाठ्या ऊठ लेखसंग्रह\nकोदंडाचा टणत्कार इतिहास संशोधन\nग्रामण्याचा साद्यंत इतिहास इतिहास संशोधन\nदेवळाचा धर्म आणि धर्माची देवळे वैचारिक\nप्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापूजी इतिहास संशोधन\nभिक्षुकशाहीचे बंड इतिहास संशोधन\nपं. रमाबाई सरस्वती चरित्र\nश्री. संत गाडगेबाबा चरित्र\nहिंदू जनांचा ऱ्हास आणि अध:पात अनुवाद\nप्रबोधनकार ठाकरे यांच्या नावाने अनेक पुरस्कार दिले जातात, त्यांपैकी काही हे -\nमारवाडी फाऊंडेशनचा प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन पुरस्कार -\nहा पुरस्कार मिळालेल्या काही व्यक्ती - डॉ. आ.ह. साळुंखे (२०११), गिरीश कुबेर (२०१७), पन्नालाल सुराणा (२००९), बाबा आढाव (२०१०), भा.ल. भोळे, शरद जोशी (२०१४), सदानंद मोरे (२०१५)\nप्रबोधनकार.कॉम - केशव सीताराम ठाकरे यांच्याबद्दल माहिती (मराठी मजकूर)\nप्रबोधनकार ठाकरे यांचे जीवनचरित्र : biographymarathi.com\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २५ मार्च २०२१ रोजी २१:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयत��� धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokgatha.page/2020/04/s3DPCz.html", "date_download": "2021-05-14T07:42:15Z", "digest": "sha1:E6POZ4TNCZXIN7E4Q2RWJHZZTD2ELVRK", "length": 5030, "nlines": 34, "source_domain": "www.lokgatha.page", "title": "चर्मकार विकास संघ ठाणे च्या वतिने आयोजित रक्तदान शिबीरास मोठा प्रतिसाद", "raw_content": "\nचर्मकार विकास संघ ठाणे च्या वतिने आयोजित रक्तदान शिबीरास मोठा प्रतिसाद\nसंपुर्ण जगात व भारतात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा मोठ्या प्रादुर्भाव बघता रक्ताची गरज भासणार असल्यामुळे चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष मा.संजयजी खामकर यांच्या मार्गदर्शनाने ठाणे जिल्हाध्यक्ष भास्कर चव्हाण यांनी आज दि.३१ मार्च २०२०रोजी गुरुकुल विद्यालय मनोरमा नगर ठाणे येथे रक्तदानाचे आयोजन केले होते.\nकोरोनाचा संसर्ग (बाधा) लक्षात घेत प्रशासनाचे आदेश व सुचनांचे पालन करुन रक्तदान करणाऱ्यांची गर्दी होऊ नये म्हणुन मोबाईल वर रक्तदान करणाऱ्यांची नोंदणी करण्यात आली व प्रत्येक रक्तदान करणाऱ्यांना वेळ देण्यात येवुन गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यात आली.\nठाणे शहरातुन मोठा प्रतिसाद मिळाला वैद्य रक्त पतपेढी यांच्या ४४ बाँटल रक्त देण्यात आल्यात.\nविशेष उल्लेखनीय बाब म्हणजे बंदोबंस्तात व्यस्त असतांना सुध्दा वेळ काढुन पोलिस विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी रक्तदान केले.\nरक्तदान शिबीर यशस्वी करण्याकरिता चर्मकार विकास संघाचे शहराध्य सोमनाथ कांबळे महिला शहराध्यक्षा गिता पवार राजु कांबळे सुभाष बनसोङे दादासाहेब भोसले जिल्हा सचिव संघटक बापुसाहेब उदमले शहराध्यक्ष अशोक जाधव यांच्या सह पदधिकारी सदस्य यांनी यशस्वी पर्यंत केलेत. सर्व रक्तदान करणारे व वैद्य रक्त पेढीतील पदधिकारी कर्मचारी यांचे व यशस्वी करणाऱ्यांचे आभार जिल्हाध्यक्ष भास्कर चव्हाण यांनी आभार व्यक्त केले.\nसीबीआई ने वाधवान बंधूना महाबळेश्वर येथून घेतले ताब्यात\nकामगार दिनानिमित्ताने कलावंतांचं भावनिक आवाहन\nकोरोना प्रसंगी गरीबांसाठी धावुन आली खाकी वर्दीतील देवमाणसं\nसंस्कारक्षम शिवसैनिकांनी जपला शिवसेनाप्रमुखांचा सामाजिक कार्याचा वसा\nहोळी रे होळी गावठाण, कोळीवाड्यातील भूमिपुत्रांना मिळणार कधी शाश्वत विकासाची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%AB%E0%A5%85%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9F/", "date_download": "2021-05-14T07:08:23Z", "digest": "sha1:3ILZCER7REHS4K6KPAZVXQ7UFEI7QMWQ", "length": 3249, "nlines": 40, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "फॅशन स्ट्रीट Archives - Majha Paper", "raw_content": "\nमुंबईतील फॅशन स्ट्रीटवरील दुकानदार उतरले शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर\nमुंबई – राजभवनवर मोर्चासाठी शेतकरी आणि कामगार कायद्यांच्या विरोधात नाशिकहून निघालेले शेतकरी आंदोलक रविवारी मुंबईत दाखल झाले असून आज सकाळपासूनच …\nमुंबईतील फॅशन स्ट्रीटवरील दुकानदार उतरले शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आणखी वाचा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://m.transliteral.org/pages/z180304204025/view", "date_download": "2021-05-14T07:06:12Z", "digest": "sha1:LGO74445EWBWDAFS44OPWMXQIPDWTVXW", "length": 12975, "nlines": 89, "source_domain": "m.transliteral.org", "title": "ऋषभगीता - अध्याय पहिला - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|ऋषभगीता|\nऋषभगीता - अध्याय पहिला\nयुधिष्ठिर म्हणाला, हे पितामह, पुरुषाच्या बाबतीत शील श्रेष्ठ आहे असे तुम्ही सांगितले. जी आशा ती कशी उत्पन्न झाली, ते मला सांगा. ॥१॥\nपितामह, मला मोठा संशय निर्माण झाला आहे. परपुरंजय (शत्रूंची नगरे जिंकणार्‍या) तुमच्याशिवाया त्याचे निराकरण करणारा दुसरा कोणी नाही. ॥२॥\nपितामह, युध्दाचा प्रसंग आला तर हा योग्य तेच करील अशी सुयोधनाच्या बाबतीत मला मोठी आशा होती. ॥३॥\nप्रत्येक माणसाच्या ठिकाणी मोठी आशा निर्माण होत असते. तिचा भंग झाला की नि:संशय मरणप्राय दु:ख होते. ॥४॥\nहे राजेंद्रा, त्या दुष्टात्मा, धृतराष्ट्रपुत्र दुर्योधनाने माझी आशा नष्ट केली. माझा हा निर्बुध्दपणा पहा. ॥५॥\nहे राजा, वृक्षांनी भरलेल्या पर्वतापेक्षाही आशा मोठी आहे असे मी मानतो. किंवा ��ी आकाशापेक्षाही मोठी आहे. वा अनाकलनीय आहे. ॥६॥\nकुरुश्रेष्ठा, या आशेविषयी तर्कवितर्क करणे अवघड आहे. तिच्यावर मात करणे कठीण आहे. त्यामुळे हिच्यापेक्षा अधिक दुर्जय काय असू शकेल \nभीष्म म्हणाले, युधिष्ठिरा, इथे मी तुला सुमित्र व ऋषभ यांच्या वृत्तांताचा इतिहास सांगतो. तो तू समजावून घे. ॥८॥\nहैहय वंशातील सुमित्र राजा एकदाअ मृगयेसाठी गेला होता. एका हरणाला बाणाने विध्द करुन तो निघाला. ॥९॥\n(घुसलेला ) बाण घॆऊन ए हरिण अतिशय वेगाने पळून गेले तो राजाही वेगाने हरणाचा पाठलाग करु लागला. ॥१०॥\nअतिशय वेगाने धावणारा तो मृग एका दरीत गेला (उतारावरुन गेली.) आणि क्षणातच सपाट जागेवरुन धावू लागला. ॥११॥\nतारुण्यामुळे आणि बळाने तो राजा धनुष्यबाण व खड्‍ग घेऊन त्याच्या मागे हंसाप्रमाणे गेला. ॥१२॥\nअनेक नद, नद्या, जलाशय, वने ओलांडून, मागे टाकीत बनातून संचार करत त्याने पाठलाग केला. ॥१३॥\nतो मृग काही वेळा राजाच्या अगदी जवळ येई आणि लगेच खूप वेगाने दूर निघून जाई. ॥१४॥\nराजा, त्या वनात फिरणार्‍या हरणावर अनेक बाण पडले होते, तरीही गमतीने राजाला हुलकावण्या देत, ते पुन्हा जवळ जाई. ॥१५॥\nहरणांच्या कळपाचा तो प्रमुख पुन्हा खूप वेगाने राजापासून दूर जाऊन पुन्हा त्याज्याजवळ येई. ॥१६॥\nतेव्हा शत्रूचा नाश करणार्‍या सुमित्राने मर्मभेद करणारा उत्तम बाण धनुष्यावरुन सोडला. ॥१७॥\nतेव्हा बाणाच्या मार्गातून दूर होऊन मृगांच्या कळपाचा तो प्रमुख एक कोसभर अंतरावर जाऊन जणू हसत उभा राहिला. ॥१८॥\nतो तेजस्वी बाण जमिनीवर पडल्यावर तो मृग निबिड अरण्यात शिरला आणि राजाही त्याच्या मागोमाग धावला. ॥१९॥\nत्या घोर अरण्यात शिरल्यावर तो राजा तापसांच्या आश्रमाजवळ आला. आणि खूप दमून गेल्यामुळे तो तिथेच बसला. ॥२०॥\nतेव्हा त्या थकलेल्या, क्षुधेने व्याकुळ झालेल्या धनुर्धार्‍याला पाहून ऋषींनी त्याज्याजवळ जाऊन त्याचा यथास्थित आदरसत्कार केला. ॥२१॥\nऋषींनी त्या नृपश्रेष्ठाला स्वत:चे प्रयोजन विचारले.अरे भद्रा, कोणत्या कारणासाठी तू तपोवनात आला आहेस.\nहे राजा, पायी चालत, खड्‍ग, धनुष्य-बाण घेऊन तू कुठून आला आहेत हे जाणून घेण्याची आमची इच्छा आहे. तू कोणत्या कुळात जन्मला आहेस व तुझे नाव काय हे तू आम्हाला सांग. ॥२३॥\nहे पुरुषश्रेष्ठ , तेव्हा त्या राजाने सर्व ऋषींना घडलेला वृत्तांत जसाच्या तसा सांगितला आणि आपला प��िचयही दिला. ॥२४॥\nहैहयांच्या कुळात जन्मलेल्या, मित्राचा पुत्र मी सुमित्र आहे. बाणांनी हजारो मृगांचा वध करीत मी फिरत आहे. माझ्या संरक्षणासाठी मोठे सैन्य तसेच अमात्य व अंत:पुरही माझ्याबरोबर आहे. ॥२५॥\nमी फेकलेल्या बाणाने विध्द झालेले हरिण जखमी अवस्थेत धावू लागले. त्याचा पाठलाग करणारा मी योगायोगाने दरिद्री, दमलेल्या अवस्थेत आपल्यापर्यंत आलो आहे. ॥२६॥\nश्रमाने थकलेल्या, निराश झालेल्या, एकही राजचिह्र अंगावर नसलेल्या मला आपल्या आश्रमात येणे भाग पडावे, यापरते दु:ख ते कोणते \nतपोधनांनो, राजचिह्रांच्या अभावामुळे मला जेवढे तीव्र दु:ख होते नाही, तेवढे दु:ख माझ्या आशेची निराशा झाल्यामुळे होत आहे. ॥२८॥\nजसे महानग व हिमालय किंवा महासागर किंवा समुद्र यांचा थांग लागत नाही. त्यांच्याहीपेक्षा विशाल असल्यामुळे आकाशाचा अंत सापडत नाही, त्याप्रमाणे हे तपश्रेष्ठांनो, मला आशेचा अंत कळलेला नाही. ॥२९॥\nहे सर्व आपणास माहीतच आहे. तपोधन हे सर्वज्ञ असतात. आपण श्रेष्ठ आहात म्हणून मी आपल्याला शंका विचारतो. ॥३०॥\nया जगात आशेने बध्द झालेला पुरुष मोठा की अंतरीक्ष मोठे महत्त्वामुळे या दोनपैकी जगात आपल्याला कोण अधिक मोठे वाटते महत्त्वामुळे या दोनपैकी जगात आपल्याला कोण अधिक मोठे वाटते\nहे मी यथातथ्य जाणू इच्छितो. आपल्याला अज्ञात असे काय आहे आपल्याला हे नित्य रहस्य ठेवायच नसेल तर मला सत्वर क्थन कर. ॥३२॥\nव्दिजश्रेष्ठहो, आपल्या दृष्टीने हे रहस्य असेल तर ते ऐकण्याची माझी इच्छा नाही. आपल्या तपश्चर्येत विघ्न येणार असेल तर मी इथेच थांबतो. पण जर हे आपल्याला सांगण्यासारखे असेल तर मी प्रश्न विचारला आहे. ॥३३॥\nयाचे यथायोग्य कारण जाणून घेण्याची मला उत्सुकता आहे. आपण सर्व तपस्वी आहात. आपण सर्वांनी मिळून माझ्या शंकेचे निराकरण करावे. ॥३४॥\nआषाढी एकादशीला \"देवशयनी एकादशी\" का म्हणतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokgatha.page/2020/04/ZwUpMw.html", "date_download": "2021-05-14T07:59:38Z", "digest": "sha1:6GCQ7UQ3YOGXS6TLDM5OBQ6UCCJDW3R3", "length": 5255, "nlines": 34, "source_domain": "www.lokgatha.page", "title": "ड्यूटीवर निघालेल्या पोलिसाला मारहाण करून दिले खड्यात फेकून", "raw_content": "\nड्यूटीवर निघालेल्या पोलिसाला मारहाण करून दिले खड्यात फेकून\nआळंदी– रात्रपाळी ड्युटीवर निघालेल्या पोलीस कर्मचा-याला तीन अज्ञातांनी लाकडी दांडक्याने बेदम मार���ाण केली. त्यानंतर खिशातील किमती ऐवज काढून पोलिसाला चक्क रस्त्यालगतच्या खड्ड्यात फेकून दिले.\nही धक्कादायक घटना मंगळवारी (दि. २१) रात्री साडेआठच्या सुमारास आळंदी येथील रासे गावालगत घडली.\nइंद्रकुमार तुकाराम धोत्रे (वय ३०, रा. आळंदी) असे जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nवरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी धोत्रे यांना रात्रपाळी असल्याने ते दुचाकीवरून आळंदी येथून चाकणकडे येत होते. दरम्यान, आळंदी घाटात अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. आरोपींनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच धोत्रे यांच्या खिशातील चार हजारांची रोकड आणि मोबाईल असा नऊ हजारांचा ऐवज काढून घेतला. त्यानंतर आरोपींनी त्यांना रस्त्यालगतच्या खड्ड्यात फेकून दिले आणि घटनास्थळावरून पळ काढला.\nरस्त्याने जाणाऱ्या एका पोलिसाने धोत्रे यांची दुचाकी रस्त्याच्या बाजूला पडलेली बघितली. त्यानंतर धोत्रे यांचा शोध घेतला असता धोत्रे रस्त्याच्या बाजूच्या खड्ड्यात पडलेले आढळून आले. त्यांना तात्काळ उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. धोत्रे यांच्यावर आता एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. चाकण पोलीस तपास करीत आहेत.\nसीबीआई ने वाधवान बंधूना महाबळेश्वर येथून घेतले ताब्यात\nकामगार दिनानिमित्ताने कलावंतांचं भावनिक आवाहन\nकोरोना प्रसंगी गरीबांसाठी धावुन आली खाकी वर्दीतील देवमाणसं\nसंस्कारक्षम शिवसैनिकांनी जपला शिवसेनाप्रमुखांचा सामाजिक कार्याचा वसा\nहोळी रे होळी गावठाण, कोळीवाड्यातील भूमिपुत्रांना मिळणार कधी शाश्वत विकासाची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokvruttant.com/%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2021-05-14T06:29:56Z", "digest": "sha1:NIKURY3RTWK35A6BHXG7SUZBK4XDZVQT", "length": 8028, "nlines": 56, "source_domain": "lokvruttant.com", "title": "भरती प्रक्रियेतील बदलाला विरोध दर्शवत राज्यभरातील पोलीस भरती उमेदवार पुणे ते मुंबई मोर्चा काढणार – Lokvruttant", "raw_content": "\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड��राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nभरती प्रक्रियेतील बदलाला विरोध दर्शवत राज्यभरातील पोलीस भरती उमेदवार पुणे ते मुंबई मोर्चा काढणार\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम February 6, 2019\nपुणे-: भरती प्रक्रियेतील बदलाला विरोध दर्शवत हा बदल रद्द करण्याच्या मागणीसाठी पुणे ते मुंबई मोर्चा काढला जाणार आहे. ७ फेब्रुवारीला सकाळी नऊ वाजता नदीपात्रातून सुरू झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाईल. त्यानंतर मागण्यांचे निवेदन घेऊन उमेदवार जिल्हाधिकारी कार्यालयापासून आझाद मैदानापर्यंत धावत जातील. त्यात राज्यभरातील उमेदवार टप्प्याटप्प्याने सहभागी होतील.\n११ फेब्रुवारीला मुंबईत आझाद मैदानावर उपोषण करण्यात येईल, अशी माहिती पोलीस भरती स्टुडन्ट्स राइट्च्या महेश बडे आणि किरण निंभोरे यांनी दिली.\nराज्य सरकारने पोलीस भरतीच्या प्रक्रियेत सुरुवातीला लेखी परीक्षा आणि नंतर मैदानी परीक्षा घेण्याचे ऐनवेळी ठरवल्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पोलीस भरतीमध्ये अचानक करण्यात आलेल्या बदलाच्या विरोधात उमेदवारांनी एकत्र येऊन पोलीस भरती स्टुडन्ट्स राइट्सची स्थापना केली आहे.\nTags: #भरती प्रक्रियेतील बदलाला विरोध दर्शवत राज्यभरातील #पोलीस भरती उमेदवार #पु�\nराष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) परीक्षा २० ते २८ जूनदरम्यान होणार\n\"मेसेंजर\"वर हि आता मेसेज डिलिट करता येणार\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंद्रपूर जम्मू-काश्मीर जळगाव ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी दिल्ली नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पनवेल पश्चिम महाराष्ट्र पालघर पुणे प्रतिमा बीड भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रायगड वसई विज्ञान तंत्रज्ञान वि���र्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%A8%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2021-05-14T08:15:58Z", "digest": "sha1:GWNNFCPPR6VL76DAGXENIUJFHLHTKKFF", "length": 3874, "nlines": 55, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.चे १३२० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवर्ग:इ.स.चे १३२० चे दशक\nसहस्रके: २ रे सहस्रक\nशतके: १३ वे शतक - १४ वे शतक - १५ वे शतक\nदशके: १२९० चे १३०० चे १३१० चे १३२० चे १३३० चे १३४० चे १३५० चे\nवर्षे: १३२० १३२१ १३२२ १३२३ १३२४\n१३२५ १३२६ १३२७ १३२८ १३२९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nएकूण १२ उपवर्गांपैकी या वर्गात खालील १२ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १३२०‎ (२ क, १ प)\n► इ.स. १३२१‎ (२ क, १ प)\n► इ.स. १३२२‎ (२ क, १ प)\n► इ.स. १३२३‎ (३ क, १ प)\n► इ.स. १३२४‎ (२ क, १ प)\n► इ.स. १३२५‎ (२ क, १ प)\n► इ.स. १३२७‎ (२ क, १ प)\n► इ.स. १३२८‎ (२ क, १ प)\n► इ.स. १३२९‎ (२ क, १ प)\n► इ.स.च्या १३२० च्या दशकातील वर्षे‎ (१ क, १० प)\n► इ.स.च्या १३२० च्या दशकातील जन्म‎ (१० क)\n► इ.स.च्या १३२० च्या दशकातील मृत्यू‎ (१० क)\n\"इ.स.चे १३२० चे दशक\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १३२० चे दशक\nLast edited on २३ एप्रिल २०१३, at ०६:४९\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०६:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-त��टा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/361180", "date_download": "2021-05-14T07:23:09Z", "digest": "sha1:UDNLFMXSG7MKANY2KDMH6GKG4KGBK3X4", "length": 2635, "nlines": 48, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"गुस्ताव कोरियोलिस\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"गुस्ताव कोरियोलिस\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२०:२३, १७ एप्रिल २००९ ची आवृत्ती\nNo change in size , १२ वर्षांपूर्वी\n१६:५९, ३१ ऑक्टोबर २००८ ची आवृत्ती (संपादन)\nSieBot (चर्चा | योगदान)\n२०:२३, १७ एप्रिल २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nSieBot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%95", "date_download": "2021-05-14T08:07:43Z", "digest": "sha1:B7WFBJNYPB56FQY4N5J62E3VPJDSSGHO", "length": 11629, "nlines": 195, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चुंबक - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nमॅग्नेटाईट नावाच्या लोखंडाच्या किंवा पोलादाच्या खाणीत आढळणार्‍या एक प्रकारच्या पदार्थाचा दगड.[ संदर्भ हवा ] यास 'लोडस्टोन' असे नाव होते.या पदार्थात चुंबकाचे गुणधर्म होते. ख्रिस्तपूर्व ८०० च्या सुमारास ग्रीक लोकांनी चुंबकाचा उल्लेख आपल्या लिखाणात केला आहे.[ संदर्भ हवा ]\nचुंबकीय क्षेत्र निर्माण करणारी कुठलीही वस्तू अथवा पदार्थ.\nलोखंडी , कोबाल्ट ,निकेल व अन्य चुंबकीय पदार्थ चुंबकाकडे आकर्षित होतात.\nचुंबकाकडे आकर्षित झालेला लोखंडाचा कीस\nध्वनिफ़ीत, फ़्लॉपी, हार्डडिस्क, क्रेडिट-डेबिट कार्ड, संगणकाचे व टिव्हीचे मॉनिटर्स, स्पीकर्स, मायक्रोफ़ोन्स, विद्युत मोटार, जनरेटर्स, होकायंत्र\n• गुरुत्वाकर्षण • अंतर • अणुक्रमांक • अणू • अणु-सम्मीलन क्रिया • आण्विक वस्तुमान अंक • अतिनील किरण • अपारदर्शकता • अभिजात यामिक • अर्ध-पारदर्शकता • अवरक्त किरण • अव्यवस्था • अशक्त अतिभार • आकुंचन • आघूर्ण • आयन • आयसोस्फेरिक • आरसा • आवाज (ध्वनी) • उर्जेच्या अक्षय्यतेचा नियम • उष्णता वहन • ऊर्जा • ऊर्जास्रोत • ऊष्मगतिकी • कंपन • कक्षा • कक्षीय वक्रता निर्देशांक • कण घनता • कर्ब���दक • काल-अवकाश • काळ • काळ-अवकाश, वस्तुमान, आणि गुरुत्वाकर्षण • किरणोत्सर्ग • क्वार्क • क्ष-किरण • गतिज ऊर्जा • घनता • घनफळ • चुंबक • चुंबकीय क्षेत्र • चुंबकीय ध्रुव • चुंबकीय ध्रुवीकरण क्षमता • चुंबकीय बल • चुंबकीय आघूर्ण • छिद्रता • जड पाणी • ट्रिटियम • ठिसूळ • ड्युटेरियम • तात्पुरते चुंबक • तापमान • ताम्रसृती • दाब • दुर्बीण • दृश्य घनता • दृश्य प्रकाश किरणे • नीलसृती • नॅनोकंपोझिट • न्यूक्लिऑन • न्यूटनचे गतीचे नियम • न्यूट्रिनो • न्यूट्रॉन • पदार्थ • पारदर्शकता • पुंज यामिकाची ओळख • पॅरिटी • पॉझिट्रॉन • प्रकाश • प्रतिकण • प्रतिध्वनी • प्रमाण प्रतिकृती • प्रसरण • प्रोटॉन • प्लाझ्मा (भौतिकशास्त्र) • फर्मिऑन • फिरक • बाष्पीभवन • बॅर्‍यॉन • बोसॉन • मध्यम तरंग • मिती • मुक्तिवेग • मूलकण भौतिकशास्त्र • मूलभूत कण • मूलभूत बले • मृगजळ • म्यूऑन • रंगभार • रेणू • लघुतरंग • लार्ज हॅड्रॉन कोलायडर • लेप्टॉन • लोलक • वस्तुमान • वातावरणाचा दाब • वायुवीजन • विजाणू • विद्युत चुंबक • विद्युत द्विध्रुव मोमेंट • विद्युत ध्रुवीकरण क्षमता • विद्युत प्रभार • विद्युतचुंबकत्व • विद्युतचुंबकीय क्षेत्र • विद्युतभार • विद्युतभार त्रिज्या • वेधशाळा • श्रोडिंजरचे मांजर • संप्लवन • संयुक्त कण • संवेग अक्षय्यतेचा नियम • समस्थानिके • सांख्य यामिक • सापेक्ष आर्द्रता • सापेक्षतावाद • सापेक्षतावादाचा सामान्य सिद्धान्त • सूक्ष्मदर्शक • सूर्यप्रकाश • सेल्सियस • सौर भौतिकशास्त्र • सौरऊर्जा • स्टार्क परिणाम • स्थितिज ऊर्जा • स्वाद (भौतिकशास्त्र) • हर्ट्झ • हवामानशास्त्र • हॅड्रॉन •\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ नोव्हेंबर २०१८ रोजी ०९:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_382.html", "date_download": "2021-05-14T06:07:03Z", "digest": "sha1:IDO7UYXFJFHFJZ47BBPK3AAY245PWVZR", "length": 36339, "nlines": 307, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "मातोश्रीच्या बंद दाराआडच्या चर्चेचं गुर्‍हाळ | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nमातोश्रीच्या बंद दाराआडच्या चर्चेचं गुर्‍हाळ\nराजकारणात कोणी कुणाचा कायमचा मित्र नसतो, तसंच कुणाचा कायमचा शत्रूही नसतो. राजकीय पक्षांचंही तसंच असतं. राजकीय फायद्यासाठी तत्वं, मैत्रीची बं...\nराजकारणात कोणी कुणाचा कायमचा मित्र नसतो, तसंच कुणाचा कायमचा शत्रूही नसतो. राजकीय पक्षांचंही तसंच असतं. राजकीय फायद्यासाठी तत्वं, मैत्रीची बंधनं गळून पडतात. सत्तेच्या हव्यासापोटी दिल्या, घेतल्या वचनांची आठवण राहत नाही. एकेकाळच्या मित्राला मग सगळी दूषणं दिली जातात. तापी नदीत बुडवलेल्या तत्वांचा संदर्भ दिला जातो; परंतु झेलमच्या पाण्यात बुडवलेल्या तत्त्वाचं काय केलं, हे कुणीच का सांगत नाही. भारतीय जनता पक्षाचे देशातील सर्वांत जुने मित्र म्हणून शिवसेना आणि अकाली दलाकडं पाहिलं जायचं. आता हे दोन्ही मित्रपक्ष भाजपच्या बरोबर नाहीत.\nभाजपच्या यशाचे पायाचे दगड झालेले मित्रपक्ष दूर करून भाजपला आता काही नुकसान झालं असं वाटत नसेल; परंतु दीर्घकाळाचा विचार करता अडचणीच्या काळात भाजपकडं मैत्रीचा हात पुढं करायला कुणीच तयार होणार नाही. शिवसेना आणि भाजप हे सर्वांत जुने मित्रपक्ष असले आणि त्यांच्यात हिंदुत्व हा दोघांना बांधून ठेवणारा समान दुवा असल्याचं सांगितले जात असलं, तरी प्रत्यक्षात हा धागा मजबूत नव्हता. तो तडजोडीच्या आणि वाटाघाटीच्या तत्त्वावर अभेद्य होता. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी पालघरच्या जागेसह नाणार प्रकल्प रद्द करण्याच्या मुद्द्यावर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती कायम राहिली खरी; परंतु त्याचवेळी या युतीचा पाया ठिसूळ होता, हे स्पष्ट झालं होतं. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीला दोन्ही पक्षांनी जागावाटपावरून ताणून धरलं होतं. जागा वाटप करताना मुख्यमंत्रिपद व मंत्रिपदं समान घेण्याचं ठरलं होतं, असं सांगितलं जात होतं. त्या वेळी शिवसेना वारंवार तसं सांगत होती. माध्यमातून बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. पहिले अडीच वर्षे कुणाला मुख्यमंत्रिपद मिळणार, याच्या अटकळी बांधल्या जाणार्‍या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यावर त्या वेळी या मित्रापैकी कुणीही काही बोलत नव्हतं. वि���ानसभेच्या निवडणुकीत भाजपला 105 जागा मिळाल्या, त्यांनंतर काही अपक्ष आमदारांना भाजपनं, तर काही अपक्षांना शिवसेनेनं गळाला लावलं. खरंतर दोन्ही पक्षांकडं पुरेसं बहुमत होतं. या दोन पक्षांनी सत्ता घेतली असती, तर त्यात कुणालाही आक्षेप नव्हता; परंतु मुख्यमंत्रिपद हेच त्यांच्या सत्तेतला मुख्य अडथळा होता. निवडणुकीच्या प्रचारात भाजप सातत्यानं तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवीत असल्याचं सांगत होता आणि शिवसेना सातत्यानं आमचाच मुख्यमंत्री होणार असल्याचं सांगत होती. त्या वेळी हे दोनही पक्ष एकमेकावर आक्षेप घेत नव्हते. मातोश्रीवर बंद खोलीत चर्चा झाल्याचे सांगितलं जात होतं; परंतु बंद खोलीत काय चर्चा झाली, हे कुणीच सांगत नव्हतं. त्यामुळं दोन्ही पक्षांचे कार्यकर्तेही संभ्रमात होते. विधानसभेच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपद द्यायला भाजप तयार नसल्यानं शिवसेनेनं मग भाजपला सहकार्य करण्यास नकार दिला. सत्तेसाठी आवश्यक बहुमत कुणाकडंच नव्हतं. त्यामुळं मग एक महिनाभर सत्तेसाठी वेगवेगळी समीकरणं आकाराला येऊ पाहत होती. केंद्र सरकारनं राष्ट्रपती राजवट लावली आणि घोडेबाजार होण्याची शक्यता निर्माण झाली; परंतु भाजपविरोध या एकमेव सूत्रानं शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीनही पक्ष एकत्र आले. त्यानंतर भाजपनं मातोश्रीच्या बंद खोलीत अशी काहीच चर्चा झाल्याचं नाकारलं. उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या तिघांत ही चर्चा झाली होती. त्यातील फडणवीस यांनी अगोदर अशी काही चर्चा झाल्याचं नाकारलं असलं, तरी शिवसेना मात्र सातत्यानं शाह यांच्या हवाल्यानिशी अशी तडजोड झाल्याचं सांगत होतं. गेल्या सव्वा वर्षांत शाह यांनी कधीही त्यावर मतप्रदर्शन केलं नाही आणि आताच का केलं, हे समजावून घेण्यासाठी काही दिवसांतील घडामोडी पाहाव्या लागतील. विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर झालेल्या विधानसभेच्या शेवटच्या अधिवेशनातील शेवटचं भाषण करताना फडणवीस यांनी मी पुन्हा येईन, असं जाहीर केलं होतं, याचा अर्थ त्यांचं सरकार आणि तेच मुख्यमंत्री असा होत होता. सर्वाधिक जागा मिळूनही भाजपला राज्यातील सत्तेपासून दूर राहावं लागलं. वारंवार लोटस् ऑपरेशनचा प्रयत्न करूनही भाजपच्या हाती काहीच लागलं नाही, तरीही भाजपनं आपले प्रयत्न सोडले नाहीत. विधान परिषदेच्या निवडणुकीत अपयश, ग्रामपंचायत निवडणुकीत जास्त जागा मिळाल्या असल्या, तरी पूर्वीच्या तुलनेत आलेलं अपयश यामुळं भाजपत अस्वस्थता होती. त्यातच एकनाथ खडसे यांच्यासह काही माजी आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेत प्रवेश केला. काहींची अजूनही रीघ चालूच आहे. असं असताना गेल्या आठवड्यात विरारमध्ये बोलताना फडणवीस यांनी मी पुन्हा येईन, असं सांगितलं. त्याचवेळी सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्यांशी बंद दाराआड चर्चा केली. शिवसेना हा कायमचा शत्रू नाही, असं मुनगंटीवार यांनी सांगितलं. त्यामुळं शिवसेना-भाजपच्या मैत्रीच्या तारा जुळतात, की काय अशा शंका काहींना यायला लागल्या होत्या; परंतु तसं होणार नव्हतं. त्याचं कारण सरकारपुढं गेल्या वर्षभरात भाजपनं काही थोड्या अडचणी उभ्या केल्या नाहीत. त्याला ठाकरे आणि खा. संजय राऊत यांनी तितक्याच चोखपणे प्रत्युत्तर दिलं. दसरा मेळावा असो, की अन्य; भाजपची पिसं काढण्याचं काम केलं. ही पार्श्‍वभूमी एकदा लक्षात घेतलं, की दोन्ही पक्षांत किती कटुता आली आहे, हे लक्षात येतं. कारशेडचा प्रश्‍न असो, की अन्य; भाजपनं केंद्रीय सत्तेचा उपयोग करून शिवसेनेला अडचणीत आणलं. ठाकरे यांचे जमिनीचे व्यवहार, शिवसेनेच्या आमदारांची ईडी चौकशी, खा. राऊत यांच्या पत्नीला ईडीनं बजावलेली नोटीस हे सर्व शुद्ध हेतूनं होत नव्हतं. या पार्श्‍वभूमीवर शाह यांनी ओरोस येथे केलेलं भाषण दोन पक्षांत आणखी दुरावा निर्माण करणारं आहे. शिवसेना म्हणते, की बंद खोलीत वचन दिलं होतं. आम्ही दिलेलं वचन मोडणारे लोक नाही. मी बंद दरवाजामागं राजकारण करत नाही. जे करतो ते जाहीरपणे, हे शाह यांचं म्हणणं शिवसेनेला चांगलंच झोंबलं आहे. त्यातच बाळासाहेबांची शिवसेना आता राहिली नाही, बाळासाहेबांची तत्व शिवसेनेनं तापी नदीत बुडवून टाकली. शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली आहे, अशी टीका शाह यांनी केली. त्यामुळं या दोन मित्रांत आणखी अंतर वाढलं आहे. सत्तेच्या मोहापायी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचे सिद्धांत विसरली, असं म्हणत शाह यांनी शिवसेनेला डिवचलं. शिवसेना नेत्यांना शाह यांचे शब्द जिव्हारी लागले आणि त्यांनी शाह यांना प्रत्युत्तर दिलं. शाह यांनी मुख्यमंत्रिपदाचा विषय उ���रून काढल्यानं शिवसेना-भाजपत पुन्हा शाब्दिक युद्ध सुरू झालं आहे. त्यामुळंच एकेकाळी राजकारणात एकमेकांचे सोबती असलेल्या या दोन्ही पक्षांचा काडीमोड झाला आहे का, या प्रश्‍नाचं उत्तर तितकसं सोपं नाही. सत्तेसाठी खोटं बोलण्याची आमच्यामध्ये लाचारी नाही. 105 आमदार, देशाची प्रचंड आर्थिक यंत्रणा, तपासयंत्रणा हाती असतानाही महाराष्ट्रात सत्ता मिळाली नाही, ही त्यांची वेदना मी समजू शकतो,’ असं म्हणत राऊत यांनी भाजपच्या वर्मावर बोट ठेवलं. मी त्यांच्या दुखात सहभागी आहे, ठाकरे मुख्यमंत्री आहेत. हे वास्तव त्यांनी स्वीकारायला हवं, असं राऊत म्हणाले. मुख्यमंत्रिपदाच्या मुद्यावरून शाह आणि शिवसेना नेत्यांची वक्तव्य म्हणजे या दोन पक्षांमध्ये पुन्हा एकत्र येण्याचं सर्व मार्ग बंद झाले का, या प्रश्‍नाचं उत्तर तात्पुरते असं देता येईल. सद्य स्थितीत शिवसेना महाविकास आघाडी सोबत राहील; पण येणार्‍या काळात काय होईल हे परिस्थितीवर अवलंबून असेल. भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर उद्धव ठाकरे आक्रमक झालेत. जीएसटी प्रणाली चुकली असली तर पंतप्रधानांची चूक मान्य करावी, असं थेट विधान ठाकरे यांनी केलं. भाजप नेत्यांवर टीका करण्यात ठाकरे मागेपुढे पाहत नाहीत. त्यानंतर, शिवसेना-भाजप पुन्हा कधीच एकत्र येणार नाहीत अशी चर्चा सुरू झाली होती; परंतु राजकारणात फक्त इंटरेस्ट कायम असतो. मित्र-शत्रू नाही. 2013 साली नितीशकुमार राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडले; मात्र त्यानंतर त्यांनी भाजपचा हात धरला. उत्तर प्रदेशात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले मायावती आणि अखिलेख यादव सत्तेसाठी एकत्र आलेच होते. ही उदाहरणं विसरून चालणार नाही. महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस् मोहिमेला अजून यश आलेलं नाही, तरी भाजपनं त्याचा नाद सोडलेला नाही. काँग्रेसच्या काळात नारायण राणे यांना जे मिळालं नाही, ते भाजपच्या काळात मिळालं. राणे अन्य पक्षांपेक्षा शिवसेनेवर त्यातही उद्धव ठाकरे यांच्यावर ज्या पद्धतीनं टीक करतात, ते पाहिलं, तर राणे यांच्यामागं भाजपनं ताकद उभी करण्यामुळंही शिवसेना आणि भाजपत आणखी दुरावा निर्माण होईल.\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअनावश्यक गर्दी नियंत्रणासाठी कोपरगाव प्रशासन उतरले रस्त्यावर\nकोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव शहरात महसूल, पोलिस आणि कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी संयुक्तपणे खरेदी विक्री केंद्रावर...\nदहेगाव(बोलका)प्राथमिक केंद्रात सोशल डिस्टंसिंगचा नियम धाब्यावर ;पोलिस मोबाईल बघण्यात व्यस्त\nकोपरगाव प्रतिनिधी-सध्या कोरोनाने घातलेले थैमान बेडची अनुपलब्धता,अॉक्सीजन आणि रेमडेसिवीर अभावी प्राणास मुकलेली माणसे आणि आरोग्य व...\nराजस्थानी व्यापार्‍याच्या पाटण तालुक्यातील घरावर दहशतवाद विरोधी पथकाचा छापा; 103 किलो स्फोटके जप्त\nसातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्हा दहशतवाद विरोधी पथकाने बुधवारी रात्री आठच्या सुमारास गोविंदसिंह बाळुसिंग राजपूत (वय 45, सध्या रा. तारळे) य...\nलॉकडाउनमुळे गटई कामगारांवर उपासमारीची पाळीअनेकांनी कुटुंबासह संपवले आयुष्य: तरीही आमचे लोकप्रतिनिधी भाजतायत राजकीय पोळी\nबुलडाणा:पुरुषोत्तम बोर्डे : गटई कामगारांचे हातावरचे पोट आहे. मी सुद्धा एका गटई कामगाराचा मुलगा आहे,मी स्वतः गटई कामगार बांधवां...\nरुग्णसेवेत कमतरता आढळल्यास गय केली जाणार नाही -आमदार आशुतोष काळे\nकोपरगाव प्रतिनिधी :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची दाहकता मोठी असून दररोज शेकडो कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nलोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: मातोश्रीच्या बंद दाराआडच्या चर्चेचं गुर्‍हाळ\nमातोश्रीच्या बंद दाराआडच्या चर्चेचं गुर्‍हाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5/", "date_download": "2021-05-14T06:58:37Z", "digest": "sha1:RVKQRTGVKIQZVXTFYIAMTNWFLJJXN4TB", "length": 14554, "nlines": 96, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "अमली पदार्थ Archives - Majha Paper", "raw_content": "\nअभिनेता एजाज खानला एनसीबीने केली अटक\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे\nअमली पदार्थ विरोधी पथकाने म्हणजे एनसीबीने अभिनेता एजाज खान याला आठ तास करून चौकशी केल्यावर अटक केली असल्याचे समजते. एजाज …\nअभिनेता एजाज खानला एनसीबीने केली अटक आणखी वाचा\nनवाब मलिक यांचा जावई मुच्छड पानवाल्यामुळे अडचणीत\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर\nमुंबई – मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवालावर ड्रग्ज प्रकरणी कारवाई करण्यात आल्यानंतर अल्पसंख्याक व कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांचा जावई …\nनवाब मलिक यांचा जावई मुच्छड पानवाल्यामुळे अडचणीत आणखी वाचा\nबॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी निर्माता करण जोहरला एनसीबीकडून समन्स\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nनिर्माता करण जोहरला एनसीबीने बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात समन्स बजावले आहे. एनसीबीने याआधीही अनेक बड्या कलाकारांना ड्रग्ज प्रकरणात समन्स बजावले होते. …\nबॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी निर्माता करण जोहरला एनसीबीकडून समन्स आणखी वाचा\nसंयुक्त राष्ट्रसंघाने गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवले, दिला औषधाचा दर्जा \nदेश, मुख्य / By माझा पेपर\nनवी दिल्ली – गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून संयुक्त राष्ट्रसंघात ऐतिहासिक मतदानानंतर हटवण्यात आले आहे. बुधवारी हा निर्णय संयुक्त राष्ट्राच्या अंमलीपदार्थ …\nसंयुक्त राष्ट्रसंघाने गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवले, दिला औषधाचा दर्जा \nएनसीबीची न्यायालयाकडे भारती सिंह-हर्ष लिंबाचियाचा जामीन रद्द करण्याची मागणी\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर\nमुंबई : ड्रग्ज प्रकरणात कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना अटक करण्यात आली होती. ते दोघेही सध्या …\nएनसीबीची न्यायालयाकडे भारती सिंह-हर्ष लिंबाचियाचा जामीन रद्द करण्याची मागणी आणखी वाचा\nकॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष यांची जामीनावर सुटका\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर\nमुंबई – विशेष एनडीपएस न्यायालयाने कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया या दोघांचा जामीन मंजूर केला आहे. ड्रग्ज …\nकॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष यांची जामीनावर सुटका आणखी वाचा\nड्रग्ज प्रकरणी अभिनेत्री भारती सिंह व तिच्या पतीची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमनोरंजन, मुख्य / By माझा पेपर\nमुंबई : एनसीबी अधिकाऱ्यांनी ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी कॉमेडियन भारती सिंह हिच्या घरी धाड टाकली असता, तिच्या घरी 86.5 ग्राम गांजा …\nड्रग्ज प्रकरणी अभिनेत्री भारती सिंह व तिच्या पतीची न्यायालयीन कोठडीत रवानगी आणखी वाचा\nभारती आणि हर्ष यांनी गांजा घेत असल्याचे केले कबूल \nमनोरंजन, मुख्य / By माझा पेपर\nमुंबई : अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) कॉमेडियन भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या घरावर छापा टाकल्यानंतर एनसीबीने कॉमेडियन …\nभारती आणि हर्ष यांनी गांजा घेत असल्याचे केले कबूल \nकॉमेडियन भारती सिंहच्या घरी एनसीबीला सापडला गांजा\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nनारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात कॉमेडियन भारती सिंहच्या मुंबईतील घरी छापा टाकला असून या छापेमारीत तिच्या घरात गांजा …\nकॉमेडियन भारती सिंहच्या घरी एनसीबीला सापडला गांजा आणखी वाचा\nड्रग्ज प्रकरणी एनसीबीची अर्जुन रामपालच्या घरावर धाड\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर\nमुंबई – अभिनेता अर्जुन रामपालच्या घरावर बॉलिवूड ड्रग्जप्रकरणी अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) धाड टाकली आहे. बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण अभिनेता सुशांत …\nड्रग्ज प्रकरणी एनसीबीची अर्जुन रामपालच्या घरावर धाड आणखी वाचा\nड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरी पोलिसांचा छापा\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर\nबंगळूरु पोलिसांनी बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयच्या मुंबई येथील घरी छापा टाकला असून बंगळूरु पोलीस दुपारी एक वाजता विवेकच्या घरी पोहोचले …\nड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरी पोलिसांचा छापा आणखी वाचा\nड्रग्स प्रकरणावरुन बॉलीवूडवर होत असलेल्या आरोपांवर अक्षय कुमारने सोडले मौन\nमनोरंजन, व्हिडिओ, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nड्रग्स प्रकरणावरुन बॉलीवूडवर होत असलेल्या आरोपांवर अभिनेता अक्षय कुमारने अखेर मौन सोडले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत अक्षयने …\nड्रग्स प्रकरणावरुन बॉलीवूडवर होत असलेल्या आरोपांवर अक्षय कुमारने सोडले मौन आणखी वाचा\nपंजाबमध्ये पाकिस्तानचे वाढते जाळे\nभारतात घातपाती कारवाया घडवण्यासाठी उतावीळ झालेल्या पाकिस्तानला भारत सरकारने काश्मिरमध्ये शह दिला खरा. मात्र दहशतवादी कृत्यांना सरावलेल्या पाकिस्तानने आपले जुने …\nपंजाबमध्ये पाकिस्तानचे वाढते जाळे आणखी वाचा\nझाड उन्मळून पडल्याने उघड झाले अंमली पदार्थांच्या छुप्या लॅबचे रहस्य\nजरा हटके, सर्वात लोकप्रिय / By मानसी टोकेकर\nनेदरलँड्समध्ये अलीकडेच आलेल्या वादळामुळे उन्मळून पडलेल्या झाडाचा पसारा सावरत असताना सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानाने अकस्मात एका अंमली पदार्थांच्या लॅबचा धक्कादायक शोध …\nझाड उन्मळून पडल्याने उघड झाले अंमली पदार्थांच्या छुप्या लॅबचे रहस्य आणखी वाचा\nनेस वाडियाला अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी जपानमध्ये २ वर्षाची शिक्षा\nमुख्य, देश / By माझा पेपर\nनवी दिल्ली – अमली पदार्थांचे सेवन करणे उद्योगपती नुस्ली वाडिया यांचे पुत्र नेस यांना चांगलेच भोवले आहे. जपान न्यायालयाने नेस …\nनेस वाडियाला अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी जपानमध्ये २ वर्षाची शिक्षा आणखी वाचा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsmasala.in/2021/04/blog-post_24.html", "date_download": "2021-05-14T06:37:21Z", "digest": "sha1:26UA4C4FRLFIBOPCKOOY6I5TQKAU3MPL", "length": 25543, "nlines": 108, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "हर्षद थविल याने बी.ई. (मेकॅनिकल) होऊनही स्वेच्छेने व डोळसपणे घरची शेतीच करण्याचा निर्णय घेतला ! 'सामूहिक वृत्ती' ची वारली कलाकृती !! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!", "raw_content": "\nहर्षद थविल याने बी.ई. (मेकॅनिकल) होऊनही स्वेच्छेने व डोळसपणे घरची शेतीच करण्याचा निर्णय घेतला 'सामूहिक वृत्ती' ची वारली कलाकृती 'सामूहिक वृत्ती' ची वारली कलाकृती सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- एप्रिल २४, २०२१\n' सामूहिक वृत्ती 'ची वारली कलाकृती \nआदिवासी वारली चित्रशैली ही जरी 'स्व-तंत्र' असली ; तरी आपल्या प्रकटीकरणात एक कलावस्तू म्हणून ती 'सामूहिक स्वयं-शिस्त' देखिल कटाक्षाने पाळत असल्याचे जाणवते.वारली कला निसर्गाविषयी स्नेह, पर्यावरणाबाबत प्रेम आणि दैनंदिन जीवनात आत्मसन्मान बाळगायला शिकवते. वारली कलाकार चित्रांचे श्रेय स्वतःकडे घेत नाहीत. अज्ञात दैवी शक्तीने हे रेखाटन आपल्याकडून घडवून आणले, अशी त्यांची श्रद्धा असते. त्यामुळेच 'मी- माझं' या धारणेच्या पलिकडची एक ' समूहवाचक ' अशी कलाकृती निर्माण होते. म्हणून वारली चित्रशैली ही सामूहिक वृत्तीची निदर्शक आहे, असेच म्हणावे लागते.नुकताच वसुंधरा दिन झाला, त्यानिमित्ताने ...\n११०० वर्षांची प्रदीर्घ परंपरा आदिवासी वारली चित्रकलेला लाभली आहे. गडद पार्श्वभूमीवर फक्त पांढरा रंग, मूलाकारांचा वापर, दैनंदिन जीवनातील प्रसंग, ठराविक चित्रविषय अशा मर्यादा या कलेला आहेत. त्या कोणी लादलेल्या नसल्या तरी स्वेच्छेने स्वीकारलेल्या या मर्यादांवर मात करून वारली चित्रवैभव निर्माण होतं. चित्र काय व कसं काढायचं हे त्यांना जसं सुचतं, तसंच चित्र काढताना कुठे थांबायचं याचंही भान त्यांना उपजत असतं. हा विवेक कलाकाराकडे नसेल तर चांगल्या चित्राचा बेरंग होऊ शकतो. त्यासाठी संयम आवश्यक असतो. प्रत्येक क्षण आनंदात कसा जगावा हे वारली कला शिकवते. चित्र काढताना आपोआपच मौनसाधना होते. आत्मसंवाद,आत्मचिंतन व आत्मपरीक्षण सुरु राहाते. श्वासावर नियंत्रण येऊन कलाकृतीत लयबद्धता निर्माण होते. निसर्गात जशी लय असते तशीच ती शरीर, मन व आत्मा यांच्यातही असतेच. लयदार वारली चित्र बघणाऱ्याला निसर्गाच्या अधिक जवळ नेते. रूढ अर्थाने काही भाष्य न करताही पर्यावरणरक्षण, संतुलन शिकवते. मूकपणे वसुंधरा रक्षणाचे महत्त्व पटवते. कलेत मन रमले की, भावनात्मक व शारीरिक ताणतणाव दूर होऊन तरल आत्मिक आनंद मिळतो. मन भरकटत नाही. लाभलेली चैतन्यऊर्जा उत्साह वाढवते. चित्र काढताना सहजपणे ध्यानधारणा होऊन सरावाने समाधी अवस्था देखील अनुभवता येते.वारली चित्रकला 'नित्यनूतनत्वा'च्या संकल्पनेवर आधारलेली आहे. ती सतत नाविन्याची अनुभूती देते. अभिजात भारतीय सौंदर्यशास्त्राच्या अंगाने वारली चित्रशैलीचा अभ्यास केला तर षडांग सूत्राचे आयोजन त्यात केल्याचे स्पष्ट जाणवते.\nरूपभेद म्हणजे आकारांची रचना केवळ मूलाकारांच्या सुयोग्य मांडणीतून वारली चित्र आकाराला येते. अवघड आकारांचे सहजतेने सुलभीकरण केले जाते. रूपातील भेद कमीतकमी रेषांतून व्यक्त होतात. प्रमाण या दुसऱ्या नियमानुसार निसर्गातील विविध घटकांचे प्रमाणबद्ध आकार रेखाटण्यात वारली कलाकार वाकबगार आहेत. तालमानानुसार असलेला त्यांचा सजीवांचा तसेच मानवी शरीरशास्त्र व शरीररचनेचा अभ्यास थक्क करतो. सौंदर्यशास्त्राच्या निकषानुसार ज्या चित्रात उत्तम भावदर्शन असते ते चित्र उत्कृष्ट मानले जाते. या कसोटीवरही वारली चित्रे उतरतात. वारली चित्रकार आकृतींच्या नेमक्या हालचाली सूचित करुन समर्थपणे भाव प्रकट करतात. मानवी आकृतीच्या चेहऱ्यावर कोणतेही तपशील नसून सुद्धा आनंद, उत्साह, भय, क्रोध, चिंता, उत्सुकता असे कितीतरी भाव सहजतेने उमटतात. लावण्ययोजना म्हणजे सौंदर्य नि��्मिती. त्यासाठी वारली चित्रशैलीत वर्तुळाकार वापरलेला दिसतो. अनादिकालापासून सूर्य,चंद्र यांचा वर्तुळाकार मानवाला मोहवीत आला आहे. लावण्यासाठी लयबद्ध रेषेद्वारे आकारांची पुनरावृत्ती होते. अनुभवांवर आधारलेले संकेत व प्रतिमांचे आयोजन कौशल्याने केले जाते. षडांगातील पाचवे अंग म्हणजे ' सादृश्य '. ते अर्थातच कलाकाराचे निरीक्षण, स्मरणशक्ती, सूक्ष्म अवलोकन व निसर्गाच्या सान्निध्यात मनावर उमटणाऱ्या तरंगांवर अवलंबून असते. षडांगातील शेवटचे व सहावे अंग म्हणजे वर्णिकाभंग. वर्णिका म्हणजे रंगछटा . वारली कलेत गडद पार्श्वभूमीवर केवळ पांढऱ्या रंगछटेचा वापर करतात. ही मर्यादा त्यांनी स्वखुशीने स्वीकारली असली तरी रंगांचा अभाव जाणवत नाही. वारली चित्रकलेने कलाजाणिवांमध्ये मोलाची भर घातली आहे. अनेक अज्ञात कलाकारांनी ही कला सर्वदूर पोहोचविण्यासाठी आयुष्य वेचले, अनेकजण योगदान देत आहेत.कलेद्वारे वसुंधरेची आराधना करीत आहेत.\nनातं कलेशी ; इमान मातीशी...\nहर्षद थविल या युवा कलाकाराने वारली चित्रकलेशी नातं जोडलं आहे. निसर्गावर मनापासून प्रेम करीत व मातीशी इमान राखत तो सेंद्रिय शेतीत रमला आहे. आदिवासी कोकणा जमातीचा हर्षद बालपणी निसर्गाच्या सहवासातच वाढला.त्याने महाविद्यालयीन व\nउच्चशिक्षण नाशिक तसेच कोल्हापूर येथे घेतले. बी.ई. (मेकॅनिकल) होऊनही त्याने स्वेच्छेने व डोळसपणे घरची शेतीच करण्याचा निर्णय घेतला. सुरगाण्याजवळ गारमाळ येथे राहून चार एकर शेतीत तो अभिनव प्रयोग करतो. औषधी वनस्पती, फुलझाडे, रानभाज्या पिकवतांना त्याने कॉफी, कोको, स्ट्रॉबेरी यांची योजकतेने लागवड केली. त्याबरोबरच ड्रॅगन फ्रुट, स्टार फ्रुट, आवाकाडू, लिची, थायलंड चेरी, सफेद जांभूळ अशी फळफळावळ तो यशस्वीपणे घेतो. यातून वेळ काढून त्याने कृत्रिम धबधबा, तलावनिर्मिती केली आहे. मिळणाऱ्या फावल्या वेळी हर्षद वारली चित्रे रंगविण्यात रममाण होतो. त्याच्या चित्रांमध्ये पेरणीपासून सुगीपर्यंतची शेतीची दृश्ये प्रामुख्याने दिसतात.माझ्या संपर्कात आल्यावर मी आयोजित केलेल्या विविध उपक्रमांतही तो सहभागी झाला. विद्रोही साहित्य संमेलनात त्याच्या चित्रांचे प्रदर्शन झाले होते. कोल्हापूरला असतांना त्याने अनेक बंगल्यांच्या, घरांच्या भिंती वारली चित्रांनी सुशोभित केल्या. शेती आणि चित्रकला परस्परपूरक आहेत, त्यातून आनंद, समाधान व सकारात्मक ऊर्जा मिळते असे मत तो मांडतो.हर्षदच्या आगामी कलात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा \nया ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जून १९, २०२०\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते. नासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते. नासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामु��े सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात न्यूज मसालाचे आवाहन ::-सर्वसामान्य जनतेने अतिमहत्त\n प्रश्न- सगळे इतकी वर्ष कोठे होती पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला क्रियाशील कोण आमदार आहेत क्रियाशील कोण आमदार आहेत सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै १२, २०२०\nसंतोष गिरी यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस निसाका, रासाका बनकराच्या पाठपुराव्या बाबत हा घ्या पुरावा- जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे पावसाळ्यात छत्र्या उगवतात त्या प्रमाणे सध्या रासाका व निसाका बाबत आंदोलने, बैठका, निवेदने देण्यासाठी विरोधकांना उत आला आहे परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड नासिक: :- निफाड तालुक्यात सध्या पावसाळ्यात पावसापेक्षा निसाका व रासाका बाबत सोशल मीडिया व विविध दैनिकांमधून हे दोन्ही साखर कारखाने सुरू होण्या बाबत पाऊस बरसावा तशा बातम्या विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या विषयी बरसत असल्याने जनतेत व ऊस‌ उत्पादक शेतकरी, कामगार यांनी गत पाच वर्ष व मागील काही वर्षांपासून सर्वांचा अनुभव घेतला असल्याने थोडा धीर धरत आमदार दिलीप बनकर यांचा ही अनुभव घ्यावा, \"सब्र का फल मीठा होता है\" अशा शब्दांत टिकाकारांना चांदोरी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य सिध्दार्थ वनारसे यांनी सल्ला देत विद्यमान आमदारांन\nजिल्हा परिषदेतील उपशिक्षणाधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै ११, २०२०\nनासिक ::- जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी वर्ग-२ भाऊसाहेब तुकाराम चव्हाण यांस काल लाचलुचपत विभागाच्या वतीने ६०००/- रुपयांची लाच स्विकारताना पकडण्यात आले. तक्रारदार यांची पत्नी जिल्हा.प. उर्दू प्राथमिक शाळा चांदवड येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून नेमणुकीस असतानाचे तत्कालीन कालावधीत भाऊसाहेब चव्हाण गटशिक्षण पदावर कार्यरत होता. त्यावेळी तक्रारदार यांच्या पत्नीची वेतन निश्चिती होवून ही डिसेंबर १९ पासून वेतन मिळाले नव्हते त्याबाबत तक्रारदाराने खात्री केली असता त्याच्या पत्नीचे सेवापुस्तकामध्ये तत्कालीन गट शिक्षणाधिकारी याची स्वाक्षरी नसल्याने वेतन काढून अदा करण्यात आले नव्हते. म्हणून माध्यमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांने सेवापुस्तिकेत सही करण्यासाठी १५०००/- रुपयांची लाचेची मागणी केली व तडजोडी अंती ६०००/- रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत विभाग नासिक कडून पंच साक्षीदारांसमक्ष पकडण्यात आले. सदर कारवाई जिल्हा परिषद नासिक येथील माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी कार्यालयात करण्यात आली.\nMichael Elkan द्वारे थीम इमेज\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://daryafirasti.com/tag/chiplun/", "date_download": "2021-05-14T06:50:49Z", "digest": "sha1:2KKYOZSUCUWZA2Y5N6KOBPVWFX6TF3BC", "length": 8967, "nlines": 98, "source_domain": "daryafirasti.com", "title": "chiplun | Darya Firasti", "raw_content": "\nकोकण आणि श्री गणेशाचे खास नाते आहे असं म्हणता येईल. गुहागरकडून तवसाळकडे जाणाऱ्या रस्त्यावर म्हणजेच सागरी महामार्गावर हेदवी गावा नंतर दगडी बांधकाम केलेलं गणेश मंदिर दिसतं. ते म्हणजे हेदवीचे दशभुज गणेश मंदिर. हे मंदिर पेशवेकालीन असावे आणि माधवराव पेशव्यांच्या काळात ते बांधले गेले असावे असा कयास आहे. केळकर स्वामी नामक गणेशभक्त गृहस्थांनी पेशव्यांच्या कृपेने हे मंदिर उभारले आणि उर्वरित रकमेत हरेश्वराचे मंदिर गावात बांधले. मी गेलो होतो तेव्हा मंदिरात पूजा सुरु होती त्यामुळे आतून फोटो काढता आले नाहीत. सभामंडपात जय-विजय […]\nगुहागर, वेळणेश्वर, हेदवी ही सर्व ठिकाण��� पर्यटन नकाशावर तशी प्रसिद्ध आहेत. पण या भागात एक अतिशय सुंदर समुद्रकिनारा आहे तो म्हणजे पालशेत गावचा किनारा. गुहागरच्या दक्षिणेला असगोळी गावानंतर हे ठिकाण येते. इथून पुढे बुधल, अडूर वगैरे ठिकाणे पाहत आपण हेदवीच्या दिशेने पुढे जाऊ शकतो. या गावातील एक खास पाहण्यासारखे ठिकाण म्हणजे इथले पुरातन बंदराचे अवशेष. या ठिकाणी ना नदी दिसते, ना खाडी ना समुद्र मग हे बंदर कुठून आलं पेरिप्लस सारख्या प्राचीन पुस्तकांममधून आपल्याला कोकणात असलेल्या प्राचीन बंदरांची माहिती मिळते. […]\n Select Category मराठी (117) ऐतिहासिक (1) कोकणातील दुर्ग (39) खोदीव लेणी (5) चर्च (2) जागतिक वारसा स्थळ (1) जिल्हा ठाणे (2) जिल्हा मुंबई (8) जिल्हा रत्नागिरी (51) जिल्हा रायगड (33) जिल्हा सिंधुदुर्ग (17) ज्यू सिनॅगॉग (1) पुरातत्व वारसा (11) मंदिरे (36) मशिदी (3) शिल्पकला (4) संकीर्ण (8) संग्रहालये (5) समुद्रकिनारे (11) English (1) World Heritage (1)\nभू चुंबकीय वेधशाळा, अलिबाग\nनमन छत्रपती संभाजी महाराजांना\nनमन छत्रपती संभाजी महाराजांना\nनमन छत्रपती संभाजी महाराजांना\nEnglish World Heritage ऐतिहासिक कोकणातील दुर्ग खोदीव लेणी चर्च जागतिक वारसा स्थळ जिल्हा ठाणे जिल्हा मुंबई जिल्हा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्हा सिंधुदुर्ग ज्यू सिनॅगॉग पुरातत्व वारसा मंदिरे मराठी मशिदी शिल्पकला संकीर्ण संग्रहालये समुद्रकिनारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://eprabuddhbharat.com/work-for-bjp-rss-to-get-prizes/", "date_download": "2021-05-14T08:03:15Z", "digest": "sha1:P7EWP2LJBVCVFRCFC7M66HKVIJ22RA72", "length": 28682, "nlines": 114, "source_domain": "eprabuddhbharat.com", "title": "संघ-भाजप सरकारच्या तालावर नाचा आणि बक्षिसी मिळवा! - Prabuddh Bharat", "raw_content": "\nसंघ-भाजप सरकारच्या तालावर नाचा आणि बक्षिसी मिळवा\nby टीम प्रबुद्ध भारत\nएका बाजुला कोरोना विषाणुने जगभर हाहा:कार माजवला आहे. सर्व जनता (काहींचा अपवाद सोडुन) आपापले धर्म-जाती-पक्ष-मतं-पुजा-नमाज-प्रार्थना, आदी सर्व बाजुला ठेवून एकजुटीने त्याच्याशी झगडत आहे. भारताचे पंतप्रधान यांनी शेजारी राष्ट्रे अफगाणीस्तान, श्रीलंका, बांगलादेश, भुतान, पाकिस्तान, नेपाळ, मालदीव यांना वडीलकीच्या भावनेने कोरोनाशी मिळून संघर्ष करुया (म्हणजे कसा) असा संवाद करून आवाहन केले आहे.\nत्याचवेळी दिल्लीत मात्र, वेगळेच “आम्हाला खुश केलेत. आता तुम्हाला बक्षिस” असे नाटक सुरू आहे. प्रशासन, न्याय-पोलीस-विज्ञान-तंत्रज्ञान-शास्त्रज्ञ-मीडि���ा-लेखक-कवी-नाटक-सिनेमा-खेळ-बँक, आदी क्षेत्रांतील तज्ञांना राज्यसभा, विधानपरिषद सारख्या वरिष्ठ सभागृहात घेण्यात यावे यासाठी त्यांची निर्मिती झाली आहे. त्यांनी त्यांचे अनुभव, ज्ञानाचा उपयोग करून केंद्र-राज्य-(को-ऑप्ट मेंबर बनून) स्थानिक स्वराज्य संस्थांना मार्गदर्शन करावे हा मुख्य हेतू आहे. राष्ट्रपती, राज्यपाल, भारताबाहेरच्या राष्ट्रांतील हाय कमिशनर ही पदेही याच हेतुने निवडायची असतात. पण, स्वातंत्र्यानंतरच्या सर्व सरकारांनी काही सन्माननीय अपवाद सोडल्यास साऱ्या ठिकाणी या सभागृहांत व पदांवर साऱ्या नेमणुका, निवडणुका सोयीसाठी ”बक्षिसी म्हणून” केल्या गेल्या आहेत.\nन्या. गोगोईंना खास बक्षिसी\nजसे आता सर्वोच्च न्यायालयाचे काही दिवसांपुर्वीच निवृत्त झालेले न्यायाधीश रंजन गोगोई यांना संघ-भाजपने राज्यसभेवर खासदार म्हणून घेतले आहे वादग्रस्त राफेल खरेदी प्रकरण, बाबरी मस्जिद-राम मंदिर प्रकरणी सरकारी पक्षाच्या सोयीचे निर्णय घेतल्याची ही “खास बक्षिसी” आहे वादग्रस्त राफेल खरेदी प्रकरण, बाबरी मस्जिद-राम मंदिर प्रकरणी सरकारी पक्षाच्या सोयीचे निर्णय घेतल्याची ही “खास बक्षिसी” आहे त्याच प्रमाणे सर्वांना आठवत असेल की, उत्तर प्रदेशच्या फैजाबादचे जिल्हाधिकारी नैय्यर यांनाही “बक्षिसी” म्हणुन खासदार बनविले होते.\nकोरोनात सारे वाहुन गेले\nवंचित बहुजन आघाडीचे कॉंग्रेसशी भरपूर मतभेद आहेत. कॉंग्रेसच्या संधिसाधु नावेत त्याच्या खासदार-आमदारांना ती थोपवू शकत नाही. ना “खऱ्या खुऱ्या धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी” पक्षांना उभे राहु देत नाही. तरिही राज्यघटना मानणारी व लोकशाहीवादी वंचित बहुजन आघाडी भारतातील “कोविड-१९” च्या हाहा:काराच्या दिवसांतच मध्यप्रदेशमध्ये जो “तमाशा” सुरू आहे याचा निषेध करीत आहे. स्वत:ला “नैतिक, शिस्तबध्द, घटनेला मानणारी, लोकशाहीवादी -एक चालकानुवर्ति संघ-भाजप” राज्यघटनेतील संघराज्य प्रणालीचा मुलभूत ढाचाच नष्ट करु मागत आहे.\nसर्वोच्च न्यायाधीशांची अभुतपूर्व कृती आणि—–\nदि १२ जानेवारी २०१८ रोजी भारतीय इतिहासात प्रथमच केंद्र सरकारच्या न्याय व्यवस्थेतील हस्तक्षेपाविरुध्द सर्वोच्च न्यायालयातील न्या. कुरियन जोसेफ, न्या. चेलमेश्वर, न्या. रंजन गोगोई आणि मदन बी. लोकूर या चार न्यायाधीशांनी तत्कालीन मुख्य न्यायाधीश यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेवून आवाज उठविला होता. कधी-कधी सर्वोच्च न्यायालयातील कारभार ठिक नसतो. याबाबत काही ठोस घटना घडल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच यामुळे लोकशाही व्यवस्थेसमोर आव्हान उभे राहिले आहे असेही ते म्हणाले. या दरम्यान देशात प्रथमच राजकीय भूकंप घडला होता त्यावेळी मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा होते. त्यांना या न्यायाधीशांनी तसे लेखी पत्रही दिले होते. पण त्याचाही काहीही उपयोग होणार नाही म्हटल्यावर त्यांनी ही प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. वास्तविक हा असंतोष संघ-भाजपचे “एक चालकानुवर्ती संघ-भाजपचे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांविरुध्द” चा होता त्यावेळी मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा होते. त्यांना या न्यायाधीशांनी तसे लेखी पत्रही दिले होते. पण त्याचाही काहीही उपयोग होणार नाही म्हटल्यावर त्यांनी ही प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. वास्तविक हा असंतोष संघ-भाजपचे “एक चालकानुवर्ती संघ-भाजपचे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांविरुध्द” चा होता आता मात्र “संघाचे संस्कार वा टाकलेले जाळे” कामी आले आता मात्र “संघाचे संस्कार वा टाकलेले जाळे” कामी आले किमान या न्यायाधीशांनी त्यांचा असंतोष त्यांच्या मुख्य न्यायाधीशाविरोधात तरी काढला. जर तो थेट या दोघांविरोधी काढा असता तर देशात कोणता भुकंप झाला असता याची कल्पनाच केलेली बरी. या सर्व प्रकरणात न्या. मिश्रांनी कोणतीच कार्रवाई केली नाही याचा अर्थ तेथे काहीतरी मुरत होते यात शंकाच नाही\nआधी कॉंग्रेसही असेच वागत आली. दोघांनीही राज्यघटनेनुसार निवडून येत, लोकशाही ढाच्याला खिळखिळे करायचे प्रयत्न केले होते आणि आताही करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या अखेरच्या भाषणात बोलताना म्हणाले होते; तसेच आता घडत आहे. ते म्हणाले होते की, राज्यघटना कितीही चांगली असली, तरी तिचे भवितव्य ती ज्याच्या हातात पडते त्या सत्ताधारी पक्षाकडे असते.\nन्या. गोगोई असेही एक न्यायाधीश होते\nकाही पत्रकार त्यांचे कितीही गुणगान गात असले, तरी रोस्टरसारखे मुद्दे त्यांनी गुंडाळून ठेवले होते. यावर कहर म्हणजे गोगोई यांची मुख्य न्यायाधिशपदी नियुक्ती झाल्यापासून सात महिन्यातच तेथील एकेकाळच्या जुनिअर सहाय्यकाने त्यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. त्यावेळी हा कट असल्याची भूमिका त्यांनी घेतली होती. या स���ाय्यक स्त्रिने नंतरचे मुख्य न्यायाधीश बोबडे यांच्या अंतर्गत चौकशी समितीसमोर जाण्यास नकारही दिला होता. त्यामुळे सारेच गौंडबंगाल वाटत आले. आणि आता या खासदारकीच्या निवडीने तर ते अधिकच संशयास्पद झाले आहे\nआता पहायचे खा. गोगोई राज्यघटनेचे किती सच्चे संरक्षक\nया सर्व पार्श्वभुमीवर दि. १९ मार्च २०२० रोजी न्या. गोगोई यांनी सदस्यत्वाची शपथ राज्यसभेत घेतली. त्यावेळी विरोधी पक्षांनी “निषेधाच्या घोषणा” दिल्या. याला अनुसरून गोगोई म्हणाले की, आता निषेध करणारेच लवकरच माझे कौतुक करतील. आशा करुया, “जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या सर्वोच्च घटनापीठावर बसून घटनेतील गाभ्यातील सूत्रांचे अन्वयार्थ लावत होते.” ही ऐतिहासिक संधी मिळालेले न्या. रंजन गोगोई आता राज्यसभेत या परंपरेनुसार “उगवत्या सूर्याला सलाम करणाऱ्यांच्या संधिसाधू गटाचे सदस्य बनतात की, तटस्थपणे” राज्यसभेची शान राखतात\nनिधी कमी नाही. पण महाराष्ट्राची कोंडी नको\nसंघ-भाजपचे पंतप्रधान मोदीजी नेहमी म्हणत असतात, “स्वत:चे अंत:करण प्रकाशमान करायचे आहे म्हणुन “थाळ्या, शंख बडवा; मेणबत्त्या लावा. सारे करायचे”. सेवा देणाऱ्या आरोग्य सेवकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पण, या सर्वांचा आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून रात्रंदिवस कोरोनाच्या पेशंट्सची सेवा देणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉय यांना न मिळणाऱ्या सर्जिकल मास्क, व्हेंटिलेटर, व्यक्तिगत सुरक्षा उपकरणं (पीपीई), सुसज्ज हॉस्पिटल्स, क्वारंटाईन वॉर्ड्स, आवश्यक औषधं यांचा आणि या साऱ्या भावनिक उपक्रमांचा काडीचा तरी संबंध आहे का पण, या सर्वांचा आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून रात्रंदिवस कोरोनाच्या पेशंट्सची सेवा देणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉय यांना न मिळणाऱ्या सर्जिकल मास्क, व्हेंटिलेटर, व्यक्तिगत सुरक्षा उपकरणं (पीपीई), सुसज्ज हॉस्पिटल्स, क्वारंटाईन वॉर्ड्स, आवश्यक औषधं यांचा आणि या साऱ्या भावनिक उपक्रमांचा काडीचा तरी संबंध आहे का याचा साधा उल्लेखही संघ-भाजपच्या पंतप्रधानांनी केला नाही याचा साधा उल्लेखही संघ-भाजपच्या पंतप्रधानांनी केला नाही जागतिक बॅंकेने दिलेले सात हजार कोटींवर कर्ज, केवळ तिघांच्या नावे काढलेल्या संशयास्पद ट्रस्टमध्ये गोळा केलेला पीएम केअर्स” चा निधी, पंतप्रधान सहाय्यता निध���, सर्व खासदारांचा ३०% पगार आणि राज्यांना आजवर न मिळालेला हक्काचा “जीएसटी” चा वाटा, इ. निधीचे काय करणार जागतिक बॅंकेने दिलेले सात हजार कोटींवर कर्ज, केवळ तिघांच्या नावे काढलेल्या संशयास्पद ट्रस्टमध्ये गोळा केलेला पीएम केअर्स” चा निधी, पंतप्रधान सहाय्यता निधी, सर्व खासदारांचा ३०% पगार आणि राज्यांना आजवर न मिळालेला हक्काचा “जीएसटी” चा वाटा, इ. निधीचे काय करणार त्याचा विनीयोग आरोग्याच्या कामी कसा करणार हे पंतप्रधानांनी देशाला सांगितले असते, तर ते योग्य झाले असते. खासदार-आमदारांच्या उरलेल्या पगाराचा उपयोग उगाच कशावर तरी करण्यापेक्षा कोरोना-आरोग्याशी निगडित नेमक्या (फोकस्ड) सुचना दिल्या असत्या; कारण कोरोनानंतर मोठी समस्या आर्थिक आहे. खर्च कसा, कुठे कमी करणार हाही एक प्रश्न असणार आहे. तर देशाला खूप उपकार झाले असते त्याचा विनीयोग आरोग्याच्या कामी कसा करणार हे पंतप्रधानांनी देशाला सांगितले असते, तर ते योग्य झाले असते. खासदार-आमदारांच्या उरलेल्या पगाराचा उपयोग उगाच कशावर तरी करण्यापेक्षा कोरोना-आरोग्याशी निगडित नेमक्या (फोकस्ड) सुचना दिल्या असत्या; कारण कोरोनानंतर मोठी समस्या आर्थिक आहे. खर्च कसा, कुठे कमी करणार हाही एक प्रश्न असणार आहे. तर देशाला खूप उपकार झाले असते किमान ही “भाजप भक्तांची थेरं” तरी जगाला नसती दिसली\n“पीएम केअर्स” ट्रस्ट बरखास्त करावा :\nवास्तविक हा “पीएम केअर्स” ट्रस्ट बरखास्त करुन त्यातील निधी “पंतप्रधान सहायता निधी”मध्ये जमा करावा. राज्यांना त्यांचा “जीएसटी”चा वाटा तात्काळ द्यायला हवा. पण, आठ एप्रिलपर्यंत यातील एकही पैसा दिलेला नाही. संघराज्यातील केंद्राचे महत्त्वाचे घटनात्मक स्थान कुणाही राज्याने नाकारलेले नाही. पण, त्याचबरोबर राज्यांना भिक मागायला लागू नये हेही घटनेतच आहे. किंबहुना तो त्यांचा अधिकार आहे. राजस्थानमधील अत्यंत महत्त्वाचा “भिलवाडा पॅटर्न” काही तेथील जिल्हाधिकारी यांनी केंद्राला विचारुन केलेला नाही. अशा केरळ, दिल्ली, महाराष्ट्र, राजस्थानसारख्या पुढाकारांना प्रोत्साहन केंद्राकडुन का मिळत नाही \nतज्ञांचा सल्ला आवश्यक की आणखी काही\nएकुण पैसा काही कमी नाही. हवी प्रामाणिक नियत, प्राथमिकता आणि राजकीय महत्त्वाकांक्षा. केंद्र तथा राज्यांनी तज्ञ संस्थांचे सल्लेही ऐकुन घेतलेच पाह���जेत. केवळ मंत्र्यांना खुश करण्याची सवय असलेल्या प्रशासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांचे ऐकुन काहीही ठरवू नये. यामागे त्यांचे खास व्यक्तिगत हितसंबंध दडलेले असतात. आरोग्याची प्राथमिकता इतरत्र वळविण्याचा जुना कॉंग्रेसी, आताचा संघ-भाजपचा अनुभव आहे. मंदिर-पुतळे, संघाच्या हजारो नावाच्या संस्था-संघटना आहेत\nमहाराष्ट्राच्या हक्काचा आर्थिक वाटा आणि संघराज्य कल्पना :\nमहाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री यांनी केंद्रसरकारकडे —-\n१. केंद्रीय करांच्या हिश्श्यापोटी राज्य सरकारला मिळणारे १,६८७ कोटी रुपये.\n२. मदतरुपी अनुदान पोटी मिळणारे १४ हजार ९६७ कोटी रुपये,\n३. या व्यतिरिक्त कोरोनाच्या सोबतच्या लढाईसाठी राज्य सरकारला २५,००० कोटीचा विशेष निधी,\n४. “जीएसटी”च्या हक्काचे सुमारे १५ हजार कोटी रुपये, एकुण (२५,००० कोटींचा विशेष निधी वगळला तरी) ३१,६५४ कोटी केंद्र सरकार राज्याचं देणं आहे.\nमुख्यमंत्र्यांनी व्हेंटिलेटर्स, पीपीई, सर्जिकल मास्क, आदींची आकड्यांसह वारंवार मागणी केली आहे. ना अजून निधी मिळला; ना या वस्तु, ना राज्यांना स्वत:चे व्हेंडर्स पाहुन या वस्तु खरेदी करण्यास केंद्र सरकार-“ पीएमओ” सांगत आहे. याला काय म्हणायचे ही कोणती संघराज्याची कल्पना ही कोणती संघराज्याची कल्पना ना हे रा.स्व.संघाचे “हिटलरी एकचालकानुवर्तीत्व ना हे रा.स्व.संघाचे “हिटलरी एकचालकानुवर्तीत्व\nभारतीय राज्यघटनेत केंद्र-राज्य संघराज्याची कल्पना मांडली आहे. त्यामुळे केंद्राचे महत्त्व मानुनही त्याचे राज्यांशी सौहार्धाचे संबंध असले पाहिजेत असे मानले गेले आहे. येथे केंद्राबरोबर-राज्यांतील विविध विचारसरणीच्या राजकीय पक्षांची राज्य सरकारं असतील हे गृहित धरले आहे. किंबहुना हीच तर राज्यघटनेची खरी शक्ती आहे.\nभारतीय संविधानाच्या भाग अकरा, कलम-२४५ ते २६३मध्ये “संघराज्य आणि राज्ये यामधील संबंध” याचे बारकाईने वाचन-मनन केले, तर केंद्राची शक्ती ही राज्यांचीही शक्ती आहे असे जाणवेल. यातील जेवढे संबंध सौहार्दाचे असतील; तेवढी परस्परांची शक्ती किती तरी पटींनी वाढणार आहे. ते समृध्द होणार आहे. या भागातुन जो महत्त्वपूर्ण संदेश येतो तो “आपल्याच पक्षाचे सरकार राज्यांतही सर्वत्र असलेच पाहिजे ही संघ-भाजपची जबरदस्त भावना आहे; ती वास्तविक घटनेच्या या स्पिरीटच्या (प्राण) विरोधात आहे. तेच कॉंग्रेसलाही लागु पडते. कारण, कॉंग्रेसचे वर्तनही या अकराव्या भागाविरुध्द झालेले आहे.”\nया पार्श्वभुमीवर केंद्र राज्यांची आर्थिक कोंडी करत असल्याचे दिसते. त्यामुळेच हा अडकलेल्या निधीचा प्रश्न निर्माण होतो. निधी लांबवला जात आहे. केंद्राच्या तुलनेत नक्कीच चांगले काम करणा-या सरकारांची अशी कोंडी नको\nTags: shantarampandereकेंद्र सरकारखासदारन्या. गोगोईलॉकडाऊन\nकरोना संसर्ग आणि लॉकडाऊनचे देशावरील दूरगामी परिणाम\nलॉकडाऊन आणि लिंगभावाच्या चाकोरीत अडकलेले स्त्रियांचे श्रम\nलॉकडाऊन आणि लिंगभावाच्या चाकोरीत अडकलेले स्त्रियांचे श्रम\nआरोग्य मंत्री, जालन्यातील आरोग्य विभागाच्या गलथान कारभारा कडे लक्ष घाला\nजालना - शहरातील जुना जालना भागातील नगरसेवक व शांतता समिती सदस्यांची बैठक दिनांक 13 मे 2021 रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रमजान ...\nमुंबई मॉडेल आणि त्याचे भविष्यकालीन पडसाद\nया सगळ्या घडामोडींचे भविष्यकालीन पडसाद मात्र वेगळे असणार आहेत. कोविड पश्चात मुंबईतुन गरिब व मध्यम वर्गाचे स्थलांतर आता अधिक वेग ...\nअ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी घेतली कोवॅक्सिन लस\nपुणे,दि. १० - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे, जुने भोसरी रुग्णालय येथे को ...\nकोरोना विरुद्ध लढ्याचा नंदुरबार पॅटर्न\n\"महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नागपुर सारख्या नंदुरबार पेक्षा अधिक प्रगत जिल्हातील अधिका-यांना जे जमले नाही ते डॉ. राजेंद्र भारुड यांच्या सारख्या ...\nपदोन्नती मधील आरक्षण रद्द, ऍड.आंबेडकरांची सरकारवर जहरी टीका \nदि. 7 मे 2021 रोजी महाराष्ट्र राज्य सरकारने जीआर काढून पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णय जाहीर केला आहे. राज्य सेवेत ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%A8_%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9C", "date_download": "2021-05-14T07:09:40Z", "digest": "sha1:GFSKUJLN4JIXES5WFJJSWVV3HEXK5UXX", "length": 6578, "nlines": 149, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लंडन ब्रिज - विकिपीडिया", "raw_content": "\nलंडन ब्रिज नावाचे अनेक पूल लंडन आणि साउथवार्क शहराच्या दरम्यान थेम्स नदीवर पसरले आहेत. सध्याचा पूल , जो 1973 मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला तो काँक्रिट आणि स्टीलपासून बांधलेला एक बॉक्स गर्डर पूल आहे.ह्या पुलाने 19व्या शतकातील दगड-कमानीच्या पुलाची जागा घेतली, ज��याने 600 वर्षे जुन्या मध्ययुगीन बांधकामाची जागा घेतली होती. त्यापूर्वी लंडन ब्रीज ची जागा अनेक लाकडी पुलांनी घेतली होती ज्यापैकी पहिला पूल लंडनच्या रोमन संस्थापकांनी बांधला होता. सध्याचा पूल हा पूल ऑफ लंडनच्या पश्चिम टोकाला आहे आणि पूर्वीच्या बांधकामापेक्षा 30 मीटर (9 8 फूट) वरच्या बाजूस उभा आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nc. late १८९० च्या दशकातील\nलंडनमधील इमारती व वास्तू\nइ.स. १२०९ मधील निर्मिती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १२:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8/", "date_download": "2021-05-14T07:28:29Z", "digest": "sha1:KB7XQQIVAJUBMURPXS2P2SGLS3WN7KQA", "length": 10311, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "कर्नाटक पोलीस Archives - Majha Paper", "raw_content": "\nZomatoच्या डिलीव्हरी बॉयने केला महिलेनेच चप्पलने मारहाण केल्याचा दावा\nमुख्य, देश / By माझा पेपर\nबंगळुरु: झोमॅटो या खाद्यपदार्थ सुविधा उपल्बध करुन देणाऱ्या अ‌ॅपवरुन जेवण ऑर्डर करुन ते रद्द केल्यामुळे डिलीव्हरी बॉयने चक्क महिलेला मारहाण …\nZomatoच्या डिलीव्हरी बॉयने केला महिलेनेच चप्पलने मारहाण केल्याचा दावा आणखी वाचा\nपगार न मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी लुटले iPhone, ४४० कोटीचे नुकसान\nदेश, मुख्य / By माझा पेपर\nकोलार – शनिवारी कर्नाटकातील कोलारमधील विस्ट्रॉनच्या प्रकल्पात हिंसाचार झाला. ४४० कोटी रुपयांचे यामध्ये नुकसान झाले असून हजारो आयफोन्सची लूट करण्यात …\nपगार न मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी लुटले iPhone, ४४० कोटीचे नुकसान आणखी वाचा\nड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरी पोलिसांचा छापा\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर\nबंगळूरु पोलिसांनी बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयच्या मुंबई येथील घरी छापा टाकला असून बंगळूरु पोलीस दुपारी एक वाजता विवेकच्या घरी पोहोचले …\nड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरी पोलिसांचा छापा आणखी वाचा\nकर्नाटकातील न्यायालयाचे पोलिसांना कंगनाविरोधात FIR दाखल करण्याचे निर्देश\nदेश, मुख्य / By माझा पेपर\nबंगळुरु – बॉलिवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना राणावतविरोधात कृषी कायद्यांचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना कथितरित्या निशाणा बनवून केलेल्या ट्विटसाठी प्राथमिक माहिती …\nकर्नाटकातील न्यायालयाचे पोलिसांना कंगनाविरोधात FIR दाखल करण्याचे निर्देश आणखी वाचा\nपीएम केअर्स फंडविरोधात संभ्रम पसरवल्याप्रकरणी सोनिया गांधी यांच्याविरोधात गुन्हा\nकोरोना, देश, मुख्य / By माझा पेपर\nनवी दिल्ली : पीएम केअर्स फंडविरोधात संभ्रम पसरवल्याप्रकरणी कर्नाटकमधील एका वकिलाने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात पोलिसात तक्रार केल्यानंतर सोनिया …\nपीएम केअर्स फंडविरोधात संभ्रम पसरवल्याप्रकरणी सोनिया गांधी यांच्याविरोधात गुन्हा आणखी वाचा\n‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणाऱ्या तरुणीच्या हत्येसाठी 10 लाखांचे बक्षीस\nमुख्य, देश / By माझा पेपर\nबंगळुरू : नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात गुरुवारी सायंकाळी एक रॅलीमध्ये ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची घोषणा देणारी अमूल्या लियोना हिची हत्या करण्यासाठी दक्षिणपंथी संघटना …\n‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणाऱ्या तरुणीच्या हत्येसाठी 10 लाखांचे बक्षीस आणखी वाचा\nसेनेगलमध्ये आवळल्या अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीच्या मुसक्या\nदेश, मुख्य / By माझा पेपर\nनवी दिल्ली – पुन्हा एकदा सेनेगलमध्ये अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला अटक करण्यात आली असून रवी पुजारी खंडणीच्या वेगवेगळया गुन्ह्यांमध्ये भारतीय …\nसेनेगलमध्ये आवळल्या अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीच्या मुसक्या आणखी वाचा\nमहाराष्ट्र-कर्नाटक दोन्ही राज्यातील एसटी वाहतूक बंद\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर\nमुंबई – कर्नाटक नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना महाराष्ट्र–कर्नाटक सीमेवर उभे करुन गोळ्या घाला, असे …\nमहाराष्ट्र-कर्नाटक दोन्ही राज्यातील एसटी वाहतूक बंद आणखी वाचा\nहिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलीस उपायुक्ताने गायले राष्ट्रगीत\nदेश, मुख्य, व्हिडिओ / By माझा पेपर\nबंगळुरू – सध्या देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलने सुरू असून पोलीस आक्रमक आंदोलकांना रोखण्यासाठी कधी लाठीचार्ज, कधी अश्रूधुराचा मारा तर …\nहिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलीस उपायुक्ताने गायले राष्ट्रगीत\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://eprabuddhbharat.com/ambedkarcontributioninmaharastra/", "date_download": "2021-05-14T07:50:49Z", "digest": "sha1:4PGH3NAGPNFT5WCHKIDZAX6I2CZYQNGH", "length": 28789, "nlines": 89, "source_domain": "eprabuddhbharat.com", "title": "संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात डॉ.बाबासाहेब आंबेडकर व आंबेडकरी चळवळीचे योगदान - Prabuddh Bharat", "raw_content": "\nसंयुक्त महाराष्ट्र आंदोलनात डॉ.बाबासाहेब आंबेडकर व आंबेडकरी चळवळीचे योगदान\nसंयुक्त महाराष्ट्र आंदोलन हे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशात ऊभारले गेलेले सर्वात मोठे आंदोलन होते. मुंबई, बेळगाव, कारवार, धारवाडसह संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी महाराष्ट्राची जनता रस्त्यावर उतरली होती. हा इतिहास सांगताना संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेत्यांचा ऊल्लेख नेहमीच केला जातो पण तसे करताना त्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे व आंबेडकरी चळवळीचे योगदानाची दखल मात्र ठळकपणे घेतली जात नाही हे कटू असले तरी सत्य आहे. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात आंबेडकरी चळवळीचे योगदान समुजन घेण्यासाठी या आंदोलनाची पार्श्वभुमी समजून घेणे आवश्यक आहे.\nस्वतंत्र भाषावर प्रातरचनेसाठी देशाच्या विविध भागतून मागण्या वाढत चालल्या होत्या. भारताच्या विविध प्रांतांतून होणा-या भाषवार प्रांतरचनेच्या मागणीव्या दबावाखाली कॉग्रेसने राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद सिंह सहीने १७ जुन १९४८ रोजी धार कमिशनच��� स्थापना केली. भाषावार प्रांतरचना करावी की नाही हा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी धार कमिशनवर होती. अलाहाबाद हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधिश एस.के.धार या कमिशनचे अध्यक्ष होते तर जयंत नारायण लाल हे संविधान सभेचे सदस्य व पन्ना लाल हे निवृत्त सनदी अधिकारी या कमिशनचे सदस्य होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९४८ धार कमिशनला मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य स्थापनेला पाठिंबा देणारे निवेदन सादर केले. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाची ही औपचारिक सुरवात म्हणता येईल. १० डिसेंबर १९४८ रोजी या कमिशनने सादर केलेल्या अहवालात भाषावार प्रांतरचनेला नकार देत भौगोलिक सलगता, आर्थिक सक्षमता व प्रशासकिय सोयीच्या आधारे प्रांत रचना करण्याची शिफारस केली. त्यानंतर धार कमिशनचा अभ्यास करण्यासाठी तत्कालीन कॉंग्रेस सरकारने जेपीव्ही कमिशन स्थापन केले. या कमिशन मधे खुद्द देशाचे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु, गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल आणि तत्कालीन कॉंग्रेस अध्यक्ष पट्टाभी सितारमय्या या दिग्गज नेत्यांचा समावेश होता. या कमिशनने धार कमिशनच्या अहवालाचा अभ्यास करुन सध्याची वेळ भाषावार प्रांतरचनेस योग्य नसल्याचा निष्कर्ष काढला.\nपण दक्षिण भारतात स्वंतंत्र तेलगू राज्याच्या स्थापनेसाठी आंदोलन पेटत होते. १९५२ साली पोट्टी श्रीरामालू या आंदोलकाच्या ऊपोषणात झालेल्या मृत्युनंतर हे आंदोलन अधिक ऊग्र झाले. परिणामी १९५३ साली नेहरु सरकारने आंध्रपदेश राज्याच्या मागणीला मान्यता दिली. यानंतर देशाच्या विविध भारातातुन भाषावर प्रांताच्या मागणीने जोर धरला. २८ सप्टेंबर १९५३ रोजी संयुक्त महाराष्ट्र परिषदेने स्वतंत्र मराठी भाषिक राज्याच्या स्थापनेला पाठिंबा मिळविण्यासाठी विदर्भातील नेत्यांशी सशर्त “नागपुर करार” केला. २२ डिसेंबर १९५३ रोजी नेहरु सरकारने राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना केली. निवृत्त सरन्यायाधिश फाजल अली या आयोगाचे अध्यक्ष होते तर ह्रद्यनाथ कुंजरु आणि के.एम.पण्णीकर हे या आयोगाचे इतर दोन सदस्य होते. संयुक्त महाराष्ट्र परिषदेने व इतर भाषिक समित्यांनी या फाजल आयोगसमोर साक्षी दिल्या. या फाजल आयोगाने १० ऑक्टोबर १९५५ रोजी आपला अहवाल सादर केला. १४ डिसेंबर १९५५ रोजी लोकसभेत सादर केला. या अहवालाने सुद्धा देशाची अखंडता क���यम राखण्यासाठी केवळ भाषिक किंवा सांस्कृतिक या कोणत्याही एका तत्वावर प्रांत रचनेस नकार दिला. पण दुसरीकडे हिमाचल, केरळ, कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यांच्या निर्मितीची शिफारस केली. हैदराबाद व विदर्भ स्वतंत्र ठेउन गुजराती व मराठी भाषिकांचे द्वीभाषिक राज्य स्थापन करण्याची शिफारस केली. तसेच मुंबई प्रांतात असलेला दक्षिणेतील बेळगाव, निपाणी, चिकोडी, खानापुर, कारवार, धारवाड हा मराठी भाषिक प्रांत मैसुर(कर्नाटक) प्रांताला जोडण्याची शिफारस केली आला. या अहवालाच्या शिफारसी स्वीकारून मराठी भाषिकांच्या संतापाकडे दुर्लक्ष करत नेहरू सरकारकडून मुंबई ही राजधानी ठेऊन गुजराती व मराठी भाषिकांचे द्विभाषिक राज्य शेवटी स्थापन करण्यात आले. याच अन्यायातुन संयुक्त महाराष्ट्र आंदोलन पेटले. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचा पुढील ईतिहास सर्वांना माहीत आहे. त्यावर प्रसिद्धी माध्यमात बरीच चर्चा होते पण या आंदोलनात आंबेडकरी चळवळीने दिलेल्या योगदानावर मात्र फारशी चर्चा होत नाही. वस्तुत: संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात आंबेडकरी चळवळीने व तत्कालिन रिपब्लिकन पक्षाने फार निर्णायक भुमिका बजावली आहे.\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष असताना भाषिक प्रांत आयोगाला स्वतंत्र महाराष्ट्र राज्य निर्मितीची मागणी करणारे निवेदन दिले होते. ते निवेदन Maharashtra as linguistic state म्हणून प्रकाशित केले तसेच Thoughts on linguistic states या ग्रंथातून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याबाबत अतिशय तर्कशुद्ध आणि मुद्देसूद मांडणी बाबासाहेबांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईसह महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेची मागणी केल्यानंतर मुंबई गुजरातला जोडावी म्हणून वर्तमान इंग्रजी पत्रातून काही गुजराती मंडळींकडून केल्या जाणाऱ्या लेखांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर वकिली प्रत्युत्तराने खोडून काढत असत. महाराष्ट्राचे स्वतंत्र्य राज्य निर्माण न होण्यामागे मुंबई हे महत्वाचे कारण होते. गुजराती, पारशी व्यापारी व भांडवलदारांचा मुंबई महाराष्ट्राला देण्यास विरोध होता. मुंबई गुजरातच्या ताब्यात न गेल्यास मुंबईला केंद्राशासीत करावे असा काँग्रेस व गुजराती भांडवलंदारांचा मनसुबा होता. पण मुंबईवर गुजराती भाषिकांचे वर्चस्व असावे म्हणून गुजरात व महाराष्ट्राचे द्विभाषिक राज्य ��्थापन करण्याचा मार्ग स्विकारण्यात आले. या द्विभाषिक राज्यात मराठी भाषिक लोकप्रतिनिधींची संख्या कमी करण्यासाठी म्हणून बेळगाव, कारवार, निपाणी, चिकोडी, खानापूर सह मोठा मराठी भाषिक प्रांत वेगळा करुन कर्नाटकला जोडण्यात आला. विदर्भाचा काही प्रांत मध्यप्रदेशाला जोडण्यात आला. या गोष्टीचा खुलासा बाबासाहेबांनी Thoughts on linguistic state या ग्रंथात केला आहे.\nसंयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची सुरवात करण्याआधी सयुंक्त महाराष्ट्र समितीचे नेते कॉम्रेड डांगे, एस.एस. जोशी, आचार्य अत्रे वगैरे मंडळी बाबासाहेबांना दिल्लीला निवासस्थानी जाऊन भेटले होते. मुंबई ही संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाची रणभुमी होती. या रणभुमीत बौद्ध समाजाची लोकसंख्या लक्षणीय होती. दिल्लीला हादरा बसेल असे आंदोलन मुंबईत करायचे असेल तर कामगारांसह बाबासाहेबांचा अनुयायी सुद्धा या आंदोलनात उतरणे आवश्यक आहे हे स.म. समितीला ठाऊक होते. कारण शिस्तबद्ध आंबेडकरी कार्यकर्ता हा संगठीत होता शिवाय रस्त्यावरील लढाईसाठी अतिशय महत्वाचा होता. या भेटीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्याला पाठींबा दिला होता. “माझा शेकाफे संयुक्त महाराष्ट्र समितीच्या पाठीशी जिब्राल्टरचे खडका सारखा खंबीर पणे उभा राहील” असे आश्वासन बाबासाहेबानी सं.म. समितीला दिले होते. त्यानंतर बाबासाहेब मुंबईत परतल्यानंतर राजगृह या बाबासाहेबांच्या निवासस्थानी संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेत्यांच्या बैठका पार पडत. एस. एम. जोशी, कॉम्रेड डांगे, प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे यांच्यासह समितीमधील विविध नेतेमंडळी हजर असत. बाबासाहेबांनी समितीला दिलेला शब्द खरा करून दाखवला. आंबेडकरी नेते, कार्यकते आणि सामान्य जनता मोठ्या प्रमाणात जीवावर उदार होऊन या आंदोलनात उतरली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संयुक्त महाराष्ट्राला दिलेला पाठिंबा केवळ ते महाराष्ट्रात, मराठी कुटुंबात जन्माला आले यासाठी नव्हता तर संयुक्त महाराष्ट्राची मागणी न्यायाची होती याचसाठी होता.\nबाबासाहेबांच्या हयातीत आणि नंतर सुद्धा संपूर्ण आंबेडकरवादी नेतृत्वफळी, कार्यकर्ते संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात उतरली होते. दादासाहेब गायकवाड, भैय्यासाहेब आंबेडकर, बॅ. बी.सी. कांबळे यांच्यासह अनेक आंबेडकरवादी नेते या लढ्यात उतरले होते. दादासाहे���ांनी आपल्या रांगड्या वक्तृत्वाने आणि संगठनशक्तीच्या बळावर आंबेडकरवादी समूह कामागरांच्या सोबतीला मुंबईच्या रस्त्यावर उतरवला होता. त्यावेळेस मुख्यमंत्री मोरारजी देसाई आणि काँग्रेस सरकारला दादासाहेबांच्या भाषणांची धडकी भरली होती. दादासाहेबांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आग पसरवण्यासाठी मुंबईसह महाराष्ट्र पिंजून काढला होता. ते आपल्या रांगड्या पण सर्वसामान्यांच्या मनाला साद घालणाऱ्या भाषेत मोरारजी देसाई, काँग्रेस आणि संयुक्त मराष्ट्राच्या विरोधकांना सोलून काढीत असत. त्यांच्या प्रखर वक्तृत्वामुळे आंबेडकरवादी आणि त्यांना मानणारा भूमिहीन मजूर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात रस्त्यावर उतरला. मुंबईत झालेला संयुक्त महाराष्ट्र समितीचा न भूतो न भविष्यती असा मोर्चा यशस्वी करण्यात दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाचा फार मोठा वाटा होता याकडे कायम दुर्लक्ष केले जाते.\nदुसरीकडे बॅरिस्टर बी.सी. कांबळे यांनी विधानसभेत संयुक्त महाराष्ट्र आंदोलकांवर होणाऱ्या पोलिसी कारवाई बाबत वारंवार प्रश्न विचारून मुख्यमंत्री मोरारजी देसाईंना हैराण केले होते. समितीच्या आंदोलकांवर झालेल्या पोलिसी अत्याचाराचा जाब बॅरिस्टर बी.सी. कांबळे विधानसभेत सरकारला विचारात असत. उत्तरादाखल मोरारजींनी दिलेल्या पोलिसी कारवाई व जखमींच्या माहितीच्या जबाबाच्या दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात मुख्य बातम्या बनत आणि त्यातून हे आंदोलन अधिक पेट घेत असे. मोरारजींनी बॅ. बी.सी. कांबळे यांना उत्तर देण्यासाठी सभागृहात इतक्यावेळ उठावे-बसावे लागे कि विधानसभेचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना बॅ. बी.सी कांबळे हे मोरारजी देसाईंना जणू उठाबशा काढण्याची शिक्षा देत आहेत असे वाटे. पुढे संयुक्त महाराष्ट्राचा लढा यशस्वी होऊन संयुक्त महाराष्ट्राचा कलश कलश मुंबईत आणण्यात आला. शिवाजी पार्कवर त्या कलशाचे स्वागत करण्यासाठी जंगी सभा भरवण्यात आली. विचारपीठावरून समितीचा जो तो नेता यशवंतराव चव्हाण यांचे कौतुक करत होता. जेव्हा शेवटी दादासाहेब गायकवाड यांची भाषण करण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी स्पष्टपणे बजावले कि “संयुक्त महाराष्ट्राची खरी आई केवळ संयुक्त महाराष्ट्र् समिती आहे. यशवंतराव चव्हाण यांनी फक्त दाईचे काम केले आहे.”\nआपल्या एकजुटीच्या बळा��र त्याकाळी आरपीआयचे लोकसभेत ९ खासदार व महाराष्ट्र विधानसभेत १३ आमदार निवडून होते. १९६० साली पी.टी. बोराळे हे बौद्ध समाजातील पहिले महापौर मुंबईला लाभले. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर व आंबेडकरी चळवळीच्या योगदानाकडे कितीही दुर्लक्ष केले तरी नव्या पिढीपर्यंत या गौरवशाली इतिहासाची माहीती पोहचत आहे आणि त्यातुनच आंबेडकरी चळवळ केवळ शोषित वंचित समुहांच्या हक्कांपु्रती मर्यादीत नव्हते तर या चळवळीने भूमीहिनांचे लढे सुद्धा लढले आहेत आणि संयुक्त महाराष्ट्रासारख्या न्याय्य आंदोलनात सुद्धा निर्णायकी भूमिका बजावली आहे हा इतिहास सर्वांसमोर येत आहे ही आनंदाची बाब आहे.\nपाच राज्यांचे निवडणुक निकाल, प्रादेशिक पक्षांची सरशी\nपाच राज्यांचे निवडणुक निकाल, प्रादेशिक पक्षांची सरशी\nआरोग्य मंत्री, जालन्यातील आरोग्य विभागाच्या गलथान कारभारा कडे लक्ष घाला\nजालना - शहरातील जुना जालना भागातील नगरसेवक व शांतता समिती सदस्यांची बैठक दिनांक 13 मे 2021 रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रमजान ...\nमुंबई मॉडेल आणि त्याचे भविष्यकालीन पडसाद\nया सगळ्या घडामोडींचे भविष्यकालीन पडसाद मात्र वेगळे असणार आहेत. कोविड पश्चात मुंबईतुन गरिब व मध्यम वर्गाचे स्थलांतर आता अधिक वेग ...\nअ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी घेतली कोवॅक्सिन लस\nपुणे,दि. १० - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे, जुने भोसरी रुग्णालय येथे को ...\nकोरोना विरुद्ध लढ्याचा नंदुरबार पॅटर्न\n\"महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नागपुर सारख्या नंदुरबार पेक्षा अधिक प्रगत जिल्हातील अधिका-यांना जे जमले नाही ते डॉ. राजेंद्र भारुड यांच्या सारख्या ...\nपदोन्नती मधील आरक्षण रद्द, ऍड.आंबेडकरांची सरकारवर जहरी टीका \nदि. 7 मे 2021 रोजी महाराष्ट्र राज्य सरकारने जीआर काढून पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णय जाहीर केला आहे. राज्य सेवेत ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://m.transliteral.org/dictionary/ekanatha/search", "date_download": "2021-05-14T07:23:50Z", "digest": "sha1:2VIW36EEER3TN6J4VBS4UJ26T457RG32", "length": 8932, "nlines": 152, "source_domain": "m.transliteral.org", "title": "Dictionary meaning of ekanatha - TransLiteral Foundation", "raw_content": "\nएकनाथी भागवत - श्लोक ४ था\nएकनाथी भागवत - श्लोक ४ था\nएकनाथी भागवत - श्लोक ४८ वा\nएकनाथी भागवत - श्लोक ४८ वा\nएकनाथी भागवत - श्ल���क २ रा\nएकनाथी भागवत - श्लोक २ रा\nनामपाठ - अभंग १७११ ते १७३०\nनामपाठ - अभंग १७११ ते १७३०\nएकनाथी भागवत - श्लोक ३४ वा\nएकनाथी भागवत - श्लोक ३४ वा\nएकनाथी भागवत - श्लोक २४ वा\nएकनाथी भागवत - श्लोक २४ वा\nसार्थ श्रीएकनाथी भागवत - अध्याय सोळावा\nसार्थ श्रीएकनाथी भागवत - अध्याय सोळावा\nचतुःश्लोकी भागवत - वैकुंठ स्थिति\nचतुःश्लोकी भागवत - वैकुंठ स्थिति\nएकनाथी भागवत - श्लोक ४२ वा\nएकनाथी भागवत - श्लोक ४२ वा\nएकनाथी भागवत - श्लोक १० वा\nएकनाथी भागवत - श्लोक १० वा\nएकनाथी भागवत - श्लोक ५४ वा\nएकनाथी भागवत - श्लोक ५४ वा\nएकनाथी भागवत - श्लोक ४१ वा\nएकनाथी भागवत - श्लोक ४१ वा\nएकनाथी भागवत - श्लोक २२ वा\nएकनाथी भागवत - श्लोक २२ वा\nलगोरी - अभंग १९१ ते १९२\nलगोरी - अभंग १९१ ते १९२\nरामनाममहिमा - अभंग ८९१ ते ९००\nरामनाममहिमा - अभंग ८९१ ते ९००\nएकनाथी भागवत - श्लोक ५ वा\nएकनाथी भागवत - श्लोक ५ वा\nपंढरी माहात्म्य - अभंग ३३१ ते ३४०\nपंढरी माहात्म्य - अभंग ३३१ ते ३४०\nएकनाथी भागवत - आरंभ\nएकनाथी भागवत - आरंभ\nचतुःश्लोकी भागवत - तपाचें महिमान\nचतुःश्लोकी भागवत - तपाचें महिमान\nएकनाथी भागवत - श्लोक २० वा\nएकनाथी भागवत - श्लोक २० वा\nएकनाथी भागवत - श्लोक ४४ वा\nएकनाथी भागवत - श्लोक ४४ वा\nएकनाथी भागवत - श्लोक २४ वा\nएकनाथी भागवत - श्लोक २४ वा\nदत्तनाममहिमा - अभंग १००८ ते १०५५\nदत्तनाममहिमा - अभंग १००८ ते १०५५\nपुजारी - अभंग २६७६\nपुजारी - अभंग २६७६\nएकनाथी भागवत - श्लोक २ रा\nएकनाथी भागवत - श्लोक २ रा\nएकनाथी भागवत - श्लोक २४ वा\nएकनाथी भागवत - श्लोक २४ वा\nएकनाथी भागवत - श्लोक ४० वा\nएकनाथी भागवत - श्लोक ४० वा\nएकनाथी भागवत - श्लोक २९ वा\nएकनाथी भागवत - श्लोक २९ वा\nएकनाथी भागवत - श्लोक ७ व ८ वा\nएकनाथी भागवत - श्लोक ७ व ८ वा\nएकनाथी भागवत - श्लोक २६ वा\nएकनाथी भागवत - श्लोक २६ वा\nएकनाथी भागवत - श्लोक ७ वा\nएकनाथी भागवत - श्लोक ७ वा\nएकनाथी भागवत - श्लोक ९ वा\nएकनाथी भागवत - श्लोक ९ वा\nएकनाथी भागवत - श्लोक १२ वा\nएकनाथी भागवत - श्लोक १२ वा\nविठ्ठलमाहात्म्य - अभंग ६०१ ते ६१०\nविठ्ठलमाहात्म्य - अभंग ६०१ ते ६१०\nएकनाथी भागवत - आरंभ\nएकनाथी भागवत - आरंभ\nएकनाथी भागवत - श्लोक ३९ वा\nएकनाथी भागवत - श्लोक ३९ वा\nएकनाथी भागवत - श्लोक १ ला\nएकनाथी भागवत - श्लोक १ ला\nएकनाथी भागवत - श्लोक १० वा\nएकनाथी भागवत - श्लोक १० वा\nएकनाथी भागवत - श्लोक ३० वा\nएकनाथी भागवत - श्लोक ३० वा\n���कनाथी भागवत - श्लोक १ ला\nएकनाथी भागवत - श्लोक १ ला\nएकनाथी भागवत - श्लोक १६ वा\nएकनाथी भागवत - श्लोक १६ वा\nएकनाथी भागवत - श्लोक २९ वा\nएकनाथी भागवत - श्लोक २९ वा\nएकनाथी भागवत - श्लोक ४६ वा\nएकनाथी भागवत - श्लोक ४६ वा\nएकनाथी भागवत - श्लोक १८ वा\nएकनाथी भागवत - श्लोक १८ वा\nएकनाथी भागवत - श्लोक १३ वा\nएकनाथी भागवत - श्लोक १३ वा\nएकनाथी भागवत - श्लोक २२ वा\nएकनाथी भागवत - श्लोक २२ वा\nएकनाथी भागवत - श्लोक २१ वा\nएकनाथी भागवत - श्लोक २१ वा\nएकनाथी भागवत - श्लोक १३ वा\nएकनाथी भागवत - श्लोक १३ वा\nएकनाथी भागवत - श्लोक ११ वा\nएकनाथी भागवत - श्लोक ११ वा\nएकनाथी भागवत - श्लोक १८ वा\nएकनाथी भागवत - श्लोक १८ वा\nजें सदाचरणास वांकडें, तें समाधानास वांकडें\nजी गोष्‍ट सदाचरणाविरूद्ध असेल ती केल्‍याने कधीहि समाधान मिळणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://xn--l1b6a9di5a0j.xn--h2brj9c/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82/", "date_download": "2021-05-14T07:36:55Z", "digest": "sha1:3RIYZUUHN63H7EAHI7KE5BDWE4TFN77I", "length": 5703, "nlines": 45, "source_domain": "xn--l1b6a9di5a0j.xn--h2brj9c", "title": "इंदू | अमरकोश - भारत का शब्दकोश", "raw_content": "\nमराठी शब्दकोषातील इंदू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.\n१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू\nअर्थ : आकाशात दिसणारा, पृथ्वीभोवती फिरणारा तिचा एकमात्र उपग्रह.\nउदाहरणे : चंद्राला सूर्याप्रमाणे स्वतःचा प्रकाश नाही.\nसमानार्थी : चंद्र, चंद्रमा, चांदोबा, निशापति, मयंक, मृगांक, रजनीनाथ, विधू, शशांक, शशि, शीतभानू, शीतांशू, सुधांशु, सुधाकर, सोम, हिमांशू\nपृथ्वी के चारों ओर चक्कर लगाने वाला एक उपग्रह\nचंद्रमा सूर्य के प्रकाश से प्रकाशित होता है\nअब्ज, अब्धिज, अमीकर, अमीनिधि, अमृत-रश्मि, अमृतकर, अमृतद्युति, अमृतबंधु, अमृतबन्धु, अमृतरश्मि, अमृतवपु, अमृतांशु, इंदव, इंदु, इन्दव, इन्दु, कलाधर, कलानाथ, कलानिधि, चंदा, चंद्र, चंद्रमा, चन्द्र, चन्द्रमा, चाँद, चांद, छायांक, जैवातृक, तमोहपह, तुषारकर, तुषारकिरण, तुहिनकर, तुहिनकिरण, तुहिनदीधित, तुहिनद्युति, तुहिनरश्मि, तुहिनांशु, तुहिनाश्रु, द्विज, द्विजपति, द्विजाति, द्विजेंद्र, द्विजेन्द्र, द्विजेश, नभश्चमस, नभश्चर, निशाधीश, निशानाथ, निशापति, निशामणि, निशारत्न, निशिकर, निशिनाथ, निशिनायक, निशिपति, निशिपाल, निशेश, पतम, पतय, पर्वधि, पीयूषमहस, पीयूषरुचि, पीयूषवर्ष, भग्नात्मा, ���यंक, मृगमित्र, मृगांक, यामिनीपति, यामीर, रजनीनाथ, रजनीश, रसपति, राकेश, वरालि, विधु, विश्वप्स, विहंग, विहग, शंभुभूषण, शम्भुभूषण, शशांक, शशाङ्क, शशि, शिवशेखर, शिशिरकर, शिशिरगु, शिशिरमयूख, शीतकर, शीतदीधिति, शीतद्युति, शीतभानु, शीतरश्मि, शीतांशु, शुचि, श्रीसहोदर, श्वेतद्युति, श्वेतधामा, श्वेतभानु, श्वेतमयूख, श्वेतवाहन, श्वेतांशु, श्वेतार्चि, सिंधुजन्मा, सिंधुनंदन, सिंधुपु, सितदीधिति, सिन्धुजन्मा, सिन्धुनन्दन, सुधांशु, सुधाकर, सोम, हिमकर, हिमवान्, हिमांशु, हृषु\nस्वतःच्या पोषणासाठी एखाद्या जिवंत पेशीवर अवलंबून राहणारा असा अतिसूक्ष्म जीव.\nहिदूंच्या कालगणनेतील बारा महिन्यांपैकी पहिला महिना.\nहोळीच्या वेळी नाचणार्‍या मुलींनी म्हटलेली कृष्णाची गाणी.\nसोळाव्या शतकातील एक मराठी राजा.\nकपाशीच्या फळातील तंतुमय पांढरा पदार्थ.\nअसूरांचा वध करणारी एक देवी.\nचैत्र आणि वैशाख या दोन मासांचा ऋतू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95/", "date_download": "2021-05-14T08:06:25Z", "digest": "sha1:YED33BUNSKV4SJHRNERIKUQFW2VTLQBP", "length": 6335, "nlines": 52, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार Archives - Majha Paper", "raw_content": "\n‘बार्डो’ चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर\nमनोरंजन, मुख्य / By माझा पेपर\n67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा आज करण्यात आली. यामध्ये ‘बार्डो’ या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. …\n‘बार्डो’ चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर आणखी वाचा\nमराठमोळ्या पल्लवी जोशी यांना सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर\nमनोरंजन, मुख्य / By माझा पेपर\nअभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार अभिनेत्री आणि लोकप्रिय सूत्रसंचालक पल्लवी जोशी यांना जाहीर झाला आहे. दिल्लीमध्ये आज जाहीर झालेल्या ६७ व्या राष्ट्रीय …\nमराठमोळ्या पल्लवी जोशी यांना सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर आणखी वाचा\n‘मणिकर्णिका’, ‘पंगा’साठी कंगना राणावतला मिळाला सर्वोत्तम अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार\nमुख्य, मनोरंजन / By माझा पेपर\nसर्वोत्तम अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार अभिनेत्री अभिनेत्री कंगना राणावतला घोषित झाला आहे. कंगनाला हा पुरस्कार ‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी’ आणि …\n‘मणिकर्णिका’, ‘पंगा’साठी कंगना राणावतला मिळाला सर्वोत्तम अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणखी वाचा\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात मराठीत भोंगा, तर हिंदीत अंधाधून ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट\nमनोरंजन, मुख्य, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nनुकतीच ६६व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून यात आयुषमान खुराना, तब्बू आणि राधिका आपटे यांची मुख्य भूमिका असलेल्या …\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात मराठीत भोंगा, तर हिंदीत अंधाधून ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट आणखी वाचा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2_%E0%A5%AC", "date_download": "2021-05-14T07:31:57Z", "digest": "sha1:OTZNEYPW3FRUOPJ3W3QPFBUGIRV5QPCD", "length": 10898, "nlines": 92, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "एप्रिल ६ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n<< एप्रिल २०२१ >>\nसो मं बु गु शु श र\n३ ४ ५ ६ ७ ८ ९\n१० ११ १२ १३ १४ १५ १६\n१७ १८ १९ २० २१ २२ २३\n२४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nएप्रिल ६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ९६ वा किंवा लीप वर्षात ९७ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\n१६५६ - शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे यांचा पराभव करुन रायगड किल्ला ताब्यात घेतला.\n१८१४ - पदच्युत झालेल्या नेपोलियन बोनापार्टची एल्बाला रवानगी.\n१८९६ - पहिल्या आधुनिक ऑलिंपिक खेळांचे अथेन्समध्ये उद्घाटन. रोमन सम्राट थेडोसियस पहिला याने घातलेल्या बंदीमुळे १५०० वर्षे हे खेळ बंद होते.\n१९१७ - पहिले महायुद्ध - अमेरिकेची जर्मनीवर युद्ध घोषणा.\n१९१९ - महात्मा गांधींची सत्याग्रहाचे आवाहन .\n१९३० - दांडीयात्रेच्या समाप्तीनंतर मह���त्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला.\n१९६५ - अमेरिकेने अर्ली बर्ड हा संदेशबवाहक उपग्रह प्रक्षेपित केला.\n१९६६ - भारतीय जलतरणपटू मिहीर सेन यांनी भारत व श्रीलंकेच्या मधील पाल्कची सामुद्रधुनी पोहून पार केली.\n१९७३ - गुरू, शनी, सौर वारे आणि वैश्विक किरणांचा अभ्यास करणारे पायोनियर-११ अवकाशात प्रक्षेपित केले गेले.\n१९८० - अटल बिहारी वाजपेयी यांच्या अध्यक्षपदाखाली भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली.\n१९९८ - पाकिस्तानने मध्यम पल्ल्यांच्या क्षेपणास्रांची (भारतावर मारा करण्याची क्षमता असणारी) चाचणी केली.\n१९९८ - स्तनांचा कर्करोग बरा करणार्‍या टॅमॉक्सीफेन या औषधाच्या चाचणीचे निकाल जाहीर करण्यात आले. या औषधामुळे होणार्‍या दुष्परिणामांमुळे गर्भाशयाच्या कर्करोगाची शक्यता वाढते, असे जाहीर करण्यात आले.\n२००० - मिर या रशियाच्या अंतरिक्ष प्रयोगशाळा आणि सोयुझ अंतराळयान एकमेकांना जोडले गेले.\n२०१० - नक्षलवाद्यांशी लढताना दांतेवाडा जिल्ह्यात ७६ सीआरपीएफ जवानांना वीरमरण.\n१७७३ - जेम्स मिल, स्कॉटिश तत्त्ववेत्ता, इतिहासकार व अर्थशास्त्रज्ञ.\n१८६४ - सर विल्यम हार्डी, ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ.\n१८९० - अँटनी फोक्कर, फोक्कर एरक्राफ्टचा स्थापक.\n१८९० - अली सिकंदर ऊर्फ जिगर मोरादाबादी, उर्दू कवी.\n१८९२ - डोनाल्ड विल्स डग्लस, डग्लस एरक्राफ्ट कंपनीचा स्थापक.\n१९०९ - जी.एन. जोशी, भावगीतगायक व संगीतकार.\n१९१७ - हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु, मराठी कथाकार व कवी.\n१९१९ - रघुनाथ विष्णू पंडित, कोंकणी कवी.\n१९२७ - विष्णू महेश्वर ऊर्फ व्ही. एम. तथा दादासाहेब जोग, मराठी उद्योजक.\n१९२८ - जेम्स वॉटसन, फ्रान्सिस क्रीक व मॉरिस विल्कीन्स या जोडीदारांसह डीएनएची संरचना स्पष्ट करणारा नोबेल पारितोषिक विजेता जैवरसायनशास्त्रज्ञ.\n१९३१ - रमा दासगुप्ता तथा सुचित्रा सेन, बंगाली व हिंदी चित्रपट अभिनेत्री.\n१९३३ - पी.के. नायर, नॅशनल फिल्म आर्काईव्ह्जचे संस्थापक.\n१९५६ - दिलीप वेंगसरकर, भारतीय क्रिकेटपटू व प्रबंधक.\n१९७१ - संजय सुरी, चित्रपट अभिनेता, निर्माता.\n१९६४ - डेव्हिड वुडर्ड, अमेरिकन लेखक आणि संगीत कंडक्टर.\n१५२८ - आल्ब्रेख्त ड्यूरर, जर्मन चित्रकार.\n१९५५ - धर्मभास्कर विनायक महाराजा मसूरकर\n१९८३ - जनरल जयंतो नाथ चौधरी, भारताचे लष्करप्रमुख (१९६२]] - १९६६), हैदराबादचे लष्करी प्रशासक (१९��८]] - १९४९) व भारताचे कॅनडातील राजदूत, पद्‌मविभूषण\n१९८९ - पन्नालाल पटेल, ज्ञानपीठ पारितोषिक विजेते गुजराती कथा-कादंबरीकार. चारशेहून अधिक कथांचे २५ संग्रह, ३२ कादंबर्‍या, ५ नाटके, बालसाहित्य यासारखी विपुल साहित्यसंपदा त्यांच्या नावावर आहे.\n१९९२ - आयझॅक असिमॉव्ह, अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक.\nभारतीय जनता पक्ष स्थापना दिवस\nबीबीसी न्यूजवर एप्रिल ६ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nएप्रिल ४ - एप्रिल ५ - एप्रिल ६ - एप्रिल ७ - एप्रिल ८ - (एप्रिल महिना)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०२१ रोजी ०५:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/urvshii-bhaag-1/vcwq4aky", "date_download": "2021-05-14T06:18:51Z", "digest": "sha1:IIWIS5K2WYYDLLOU5U3TIXOBHW7QTJCF", "length": 37016, "nlines": 237, "source_domain": "storymirror.com", "title": "उर्वशी - भाग १ | Marathi Horror Story | SAMPADA DESHPANDE", "raw_content": "\nउर्वशी - भाग १\nउर्वशी - भाग १\nकथा मराठी रात्र सूर्योदय हवेली सुर्यास्त जड अंधारी मराठीकथा पेटारे\nगावचे माजी सरपंच अण्णासाहेब देशमुख वयाने सत्तरीच्या आसपास. तरीही ताठ. कोणत्याही दुखण्याने त्यांना गाठलं नव्हतं. आज सत्तरीला येऊनही त्यांना एकही औषध घ्यावं लागत नव्हतं. अण्णा रोज गावातल्या जुन्या शंकराच्या मंदिरात जाऊन स्वतःच्या हाताने त्यांच्या अभिषेक घालत असत. ते मंदिर किती पुरातन होतं हे कोणालाच माहित नव्हतं पण स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा जीर्णोद्धार करून घेतला होता. मंदिराच्या आवारात लोकांनी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बनवून घेतला होता. देवळात जाण्यापूर्वी लोक आदराने स्वराज्य उभारणाऱ्या या देवाला नमस्कार करूनच आत जात असत. अण्णासाहेबांच्या अनेक पिढ्यांपासून शिवशंकराला अभिषेक घालण्याची प्रथा चालू होती. त्या दिवशीही नेहिमीप्रमाणे अण्णा अभिषेक घालून ध्यानस्थ बसले. का कोणास ठाऊक शंभू महादेवाच्या देवळाच्या आसपासचे वातावरण काहीस�� गढूळलेले जाणवत होते. नेहेमीप्रमाणे अण्णांचे चित्त एकाग्र होत नव्हते. मग ते बाहेर येऊन बसले. तोंडाने \" शिव -शिव \" असा जप चालू होता. सहजच त्यांची नजर मंदिरासमोरच्या तलावावर गेली. इतरवेळी नितळ, निळे असणारे पाणी अचानक काळे दिसू लागले. अण्णा दचकले. डोळे चोळून पाहिल्यावर पाणी परत पूर्ववत झाले. इतक्यात त्यांची नजर आभाळात गेली. गावाबाहेरून दक्षिणेकडून एक काळी सावली त्यांना गावाकडे येताना दिसली. \"शिवशिव हे कोणते संकट गावावर येऊ घातले आहे काय सुचवतो आहेस देवा काय सुचवतो आहेस देवा\" त्यांच्या तोंडून बाहेर पडले. इतक्यात शेताकडे जाणारा शिरपा गाभाऱ्यातून दर्शन घेऊन बाहेर पडला,\" राम राम अन्नासाहेब \" त्यांच्या तोंडून बाहेर पडले. इतक्यात शेताकडे जाणारा शिरपा गाभाऱ्यातून दर्शन घेऊन बाहेर पडला,\" राम राम अन्नासाहेब काय म्हणता आज काय आजारी असल्यावाणी दिसता जणू. \"शिरपा अण्णासाहेबांच्या चेहऱ्याकडे पाहून म्हणाला. शिरपाकडे पाहून अण्णा म्हणाले,\"शिरपा गावावर मोठं संकट येऊ घातलंय. शंभू दाखवतोय मला. काहीतरी वाईट येणारे गावात. जे देवालाही भारी पडणारे. नीट काही कळत नाही पण मोठा धोका आहे हे नक्की.\" शिरपा हसून म्हणाला,\" अव अण्णासाहेब नवे सरपंच हायेत ना गावावर मोठं संकट येऊ घातलंय. शंभू दाखवतोय मला. काहीतरी वाईट येणारे गावात. जे देवालाही भारी पडणारे. नीट काही कळत नाही पण मोठा धोका आहे हे नक्की.\" शिरपा हसून म्हणाला,\" अव अण्णासाहेब नवे सरपंच हायेत ना त्यांनी गावचा विकास कि काय म्हणतात ते कराच ठरविला हाय. आपला गाव म्हणे एका संस्थने दत्तक घेतला हाय. ते लोक आज येणार हायेत. पर बगा ना त्यांनी गावचा विकास कि काय म्हणतात ते कराच ठरविला हाय. आपला गाव म्हणे एका संस्थने दत्तक घेतला हाय. ते लोक आज येणार हायेत. पर बगा ना नेमका आजचा दिवस निवडला. आज अवस हाय. पण आपले नवीन सरपंच कुठे मानतात काय नेमका आजचा दिवस निवडला. आज अवस हाय. पण आपले नवीन सरपंच कुठे मानतात काय चला निघतो म्या. काम लवकर आटोपून जायचंय कार्यक्रमाला ते लोक येणारेत ना चला निघतो म्या. काम लवकर आटोपून जायचंय कार्यक्रमाला ते लोक येणारेत ना राम राम.\" शिरपा निघून गेल्यावर परत अण्णासाहेब विचार करू लागले. आजच ती संस्थेची माणसे येणार आणि आजच हे अशुभ संकेत दिसत आहेत. माहित नाही का ते पण एक खूप वाईट शक्ती गावाच्या दिशेने येत���ना जाणवत आहे. “शंभू सांभाळ रे बाबा.” असे म्हणून त्यांनी गाभाऱ्याकडे पाहात हात जोडले.\nआज माधवपूरमध्ये खूप उत्साह संचारला होता. त्याचे कारण होते हे गाव एका समाजसेवी संस्थेने दत्तक घेतले होते आणि त्या संस्थेचे सदस्य गावात येऊन राहणार होते. गावकऱ्यांबरोबर. गावातल्या जुन्या हवेलीची डागडुजी करून ती राहण्यायोग्य केली होती. अगदी दहा माणसंही आरामात राहतील इतकी प्रशस्त हवेली होती ती. सगळे गावकरी जय्यत तयारीत होते. शहर जवळ असूनही या गावचा विकास झाला नव्हता. ते गावातल्या काही अधिकारी लोकांच्या आडमुठेपणामुळे. पण आता ती वेळ गेली होती. 'सहारा' या संस्थेने गावाची संपूर्ण जबाबदारी घेतली होती. गावकऱ्यांनी संस्थेतून येणाऱ्या लोकांसाठी एक छोटासा स्वागत समारंभ ठेवला होता. सगळे लगबगीने समारंभाच्या ठिकाणी जमत होते. स्वयंसेवकांची गडबड चालू होती. सगळं जागच्या जागी आहे ना हे ते बघत होते. गाव जरी लहान दिसत असला तरी मोठा होता. छोट्या छोट्या आदिवासी वाड्या एकत्र मिळून गाव बनला होता. अनेक आदिवासी पाडे तर डोंगरात लांबवर पसरलेले होते. अशा या माधवपूरचे नशीब उघडले आणि ते आता नवीन बदलासाठी सज्ज झाले होते. सगळे आतुरतेने संस्थेतल्या लोकांची वाट बघत होते . ठरल्या वेळी बरोबर संस्थेची गाडी आली एक एक सदस्य उतरू लागले. सगळे उत्सुकतेने त्यांना पाहण्यासाठी उभे राहिले. त्यांना ओवाळण्यासाठी सुवासिनी पुढे आल्या. एक एक करून सगळे उतरायला लागले. दहाजण येणार होते नऊजण उतरले. मग १० वी व्यक्ती कोण आहे याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. ती उतरली आणि तिच्या तेजाने सगळेच दिपून गेले. ती इतकी सुंदर होती की तिच्यापुढे स्वर्गातील अप्सराही फिक्या वाटाव्यात. लांबसडक काळे केस त्यांची सैलसर वेणी घातली होती. दुधासारखा गोरा रंग, गुलाबी ओठ, पांढऱ्या शुभ्र दंतपंगती, टपोरे काळेभोर डोळे, माध्यम उंची, आखीवरेखीव बांधा. काय नव्हतं तिच्यात ती म्हणजे मूर्तिमंत सौंदर्य होते. तिने अगदी साधी पांढरी सुती साडी नेसली होती. तिच्या चेहऱ्यावर मंद हसू होते. सगळे तिच्या सौंदर्याने जणू मंत्रमुग्ध झाले होते. कोणालाच पुढे काय करायचे हे सुचत नव्हते. मग तिनेच हसून विचारले,\" कार्यक्रमाला सुरवात करायची ना ती म्हणजे मूर्तिमंत सौंदर्य होते. तिने अगदी साधी पांढरी सुती साडी नेसली होती. तिच्या चेहऱ्यावर मंद ह���ू होते. सगळे तिच्या सौंदर्याने जणू मंत्रमुग्ध झाले होते. कोणालाच पुढे काय करायचे हे सुचत नव्हते. मग तिनेच हसून विचारले,\" कार्यक्रमाला सुरवात करायची ना\" तसे सगळे भानावर आले. मग सरपंचानी खूण करताच सगळ्या सुवासिनी त्यांना ओवाळायला पुढे आल्या. त्यांना नम्रपणे नकार देऊन ते दहाजण व्यासपीठाच्या दिशेने गेले. सरपंच आबा पाटलांनी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सर्व गावकऱ्यांनी टाळ्या वाजवल्या. मग सरपंच बोलायला उभे राहिले,\" नमस्कार लोकहो \" तसे सगळे भानावर आले. मग सरपंचानी खूण करताच सगळ्या सुवासिनी त्यांना ओवाळायला पुढे आल्या. त्यांना नम्रपणे नकार देऊन ते दहाजण व्यासपीठाच्या दिशेने गेले. सरपंच आबा पाटलांनी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सर्व गावकऱ्यांनी टाळ्या वाजवल्या. मग सरपंच बोलायला उभे राहिले,\" नमस्कार लोकहो आपण सगळेजण खूप भाग्यवान आहोत कि आपण माधवपूर गावचे रहिवासी आहोत. आपल्या गावाला अतिशय उज्वल इतिहास लाभला आहे. आपल्या गावचा माधव निंबाळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या फौजेत फार मोलाची कामगिरी बजावली होती. त्यांच्या नावावरूनच आपल्या गावाला माधवपूर नाव पडले. मधल्या काळात गावातल्या काही लोकांच्या आपापसातल्या राजकारणामुळे या गावाचा विकास खुंटला होता. परंतु आता असे होणार नाही. मागल्या वेळेस जेंव्हा मी शहरात गेलो होतो तेंव्हा योगायोगानेच मला उर्वशीबाई भेटल्या आणि आपल्या गावाबद्दल ऐकताच त्यांनी गावाचा विकास करायची इच्छा बोलून दाखवली. मग काय शुभस्य शीघ्रम, लगेच हो म्हणून मोकळा झालो. गावातल्या लोकांनीही खूप उत्साह दाखवला. म्हणून प्रथम मी गावातल्या लोकांचे कौतुक करतो आणि आपल्या गावाविषयी काय योजना आहेत हे सांगायची मी उर्वशीबाईंना विनंती करतो.\" असे म्हणून टाळ्यांच्या गजरात सरपंच बसले.\nमग उर्वशीबाई बोलायला उठल्या,\"नमस्कार सरपंच साहेबानी सांगितल्याप्रमाणे या गावाचा विकास करायचे आम्ही ठरवले आहे. हा विकास तीन टप्प्यांमध्ये होईल. प्रथम आपण शेतीला प्राधान्य देऊ. आमचं संस्थेने काढलेल्या माहितीनुसार या गावात शेती आणि बागायती हा प्रमुख व्यवसाय आहे. जवळ जवळ ९०% लोकांची रोजीरोटी या शेतीवरच अवलंबुन आहे. या गावात आजही शेती पारंपरिक पद्धतीने केली जाते ती अर्थातच चंगली आहे. परंतु कष्टाचीही आहे. आपण सर्वप्��थम गावातल्या नदीला बांध घालून अडवणार आहोत आणि जेणेकरून शेतीसाठी लागणारे पाणी सहज उपलब्ध होईल. आम्ही पहिले आहे कि शेतीसाठी लागणारे पाणी शेतकरी किती कष्टाने आणतात ते. आपण एका जागी ते पाणी जमा करून इलेक्ट्रिक पंपाद्वारे सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवू शकतो. त्यासाठी प्रत्येकाच्या शेतात आपण टाक्या बांधणार आहोत. जेणेकरून शेती आणि बागायतीला पाणी देणे सोपे होईल. मग शेतीसाठी लागणारी आधुनिक साधने आपण पुरवणार आहोत. ज्यामुळे शेती करणे सोपे जाईल, तसेच आपण उत्तम प्रतीचे बियाणे,खते , पिकांवर फवारणीची औषधेही पुरवणार आहोत. आपल्याकडे निरनिराळे तज्ञ येऊन आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतील. इतकंच नाही तर आपल्या शेतमालाला, फळांना योग्य ती बाजारपेठ मिळवून देऊन गावातल्या लोकांचा जास्तीतजास्त फायदा कसा होईल हे आम्ही पाहू . अन्नधान्य, कडधान्य, फळे याचबरोबर आजच्या काळात फुलांच्या शेतीलाही आनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. देवळांतून देवासाठी ,लग्नसमारंभ, आणि इतर शुभकार्यांमध्ये सजावटीसाठी फुलांना अतिशय महत्व आहे. फुलांपासून उत्तरेही बनतात. मग आपण फुलांची शेती कशी करायची यासाठीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू.\nशेती तर महत्वाची आहेच, त्याचबरोबर महत्वाची आहे गावाची स्वच्छता. हा विषय आपण पहिल्या टप्प्यात घेऊया गावात स्वच्छता अभियान राबवून कचऱ्यापासून खत तयार करूया. त्याचा फायदा शेती आणि फळबागांनाही होईल. तसेच सार्वजनिक शौचालयेही बांधूया. जेणेकरून गावाच्या स्वच्छतेत हातभार लागेल. गावातल्या कलाकार मुलांना आपण भितींवर चित्रे काढायला सांगू. जेणेकरून आपला गाव स्वच्छ व सुंदर दिसेल.\nया गावात अनेक आदिवासी वाड्या आहेत. त्यांचे वेगळे असे स्वयंपूर्ण जग आहे. ते बाहेरच्या जगापासून अलिप्त आहेत. आपण त्यांनाही आपल्यात घेऊन बाहेरच्या जगाची ओळख करून देऊ. त्यांच्या अंगातील विविध कलागुणांना वाव देऊन त्यानी बनवलेल्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध करून देऊ. त्यांच्या मुलांना आपल्या मुलांमध्ये घेऊन त्यांना शिक्षणाचे महत्व पटवून देऊ. आदिवासी लोकांच्या मेंढीपालन, कुकुटपालन व्यवसायाला चालना देऊन त्यांना आर्थिक मदत करू. आदिवासी पाड्यांमध्ये पाण्याची टंचाई आहे. त्यांच्या स्त्रिया दुरवरून पाणी वाहून आणतात. त्याच्यासाठी विहिरी, तसेच बोअरवेल खोदण्य���ची सोय करू. “\nउर्वशी नावाप्रमाणेच सुंदर होती. तिचा आवाजही मंत्रमुग्ध करणारा होता.एखादा मुद्दा पटवून देण्यात तिचा हातखंडा होता. त्यामुळे साहजिकच तिचं बोलणं ऐकून लोक भारावून गेले होते. तिची योजना ऐकताच सर्वानी टाळ्यांचा कडकडाट केला. ती गोड हसून म्हणाली,\" अरे अरे अजून माझं बोलणं पूर्ण झालं नाही. दुसरा टप्पा असेल आपल्या गावातली मुले ज्यांना प्राथमिक शिक्षण इथेच मिळतं पण पुढील शिक्षणासाठी त्यांना बसनी प्रवास करून शहरात जावं लागतं. या गावात कितीतरी महिला अशा आहेत कि ज्यांना शिकण्याची इच्छा आहे परंतु त्या घरातील जबाबदाऱ्यांमुळे बाहेर पडू शकत नाहीत मग आपण या सर्वांच्या शिक्षणाची सोय इथे गावातच करणार आहोत. आपल्या माननीय सरपंच साहेबांनी मोठ्या मनाने गांवाबाहेरची विवादास्पद जागा आपल्याला शाळेची इमारत उभी करण्यासाठी दिली आहे. तिकडेही लवकरच इमारतीचं बांधकाम सुरु होईल. आपण शहरातून चांगले शिक्षक बोलवू, महिलांसाठी रात्रीचे वर्गही चालू करू.जेणेकरून शिकण्याची इच्छा असलेल्या महिला शिकू शकतील. महिलांच्या विकासासाठी आमची संस्था बांधील आहे. इथे फक्त पुस्तकी ज्ञानच मिळणार नाही तर ज्या महिलांना स्वतःचा छोटा व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्यांनाही मदत केली जाईल. त्यांना आवश्यक ते व्यवसायिक शिक्षण दिले जाईल. जसे पापड, लोणची बनवणे, इथे आंब्याच्या अनेक आमराया आहेत. आंब्यापासून तसेच इतरही फळांपासून जॅम, लोणची आणि इतर टिकाऊ उत्पादने बनवण्याचे प्रशिक्षण आपण महिलांना देऊ. तसेच ज्या महिलांना शिवणकाम, विणकाम, भरतकाम याची आवड असेल त्यांनाही मदत करून त्यांना विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध कशी होईल याकडे जातीने लक्ष दिले जाईल.\" उर्वशी जरावेळ थांबली आपल्या बोलण्याचा लोकांवर काय परिणाम झालाय हे पाहण्यासाठी. लोक तिच्या बोलण्याने भारावून गेले होते. तिने पुढे सुरवात केली,\" थोडक्यात आपण हे गाव स्वयंपूर्ण कसे होईल याकडे लक्ष देणार आहोत. आता तिसरा टप्पा याविषयी मी आताच बोलणार नाही. ते वेळ आल्यावरच जाहीर कारेन. मी जे बोलले त्याबद्दल आपल्या सर्वांच्या मनात काही शंका असल्यास नक्की विचारा. आपण आपले गाव आमच्या ताब्यात देत आहात. त्यामुळे आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास आम्ही बांधील आहोत. मी आणि माझे सहकारी आपल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे द��तील.\" असे म्हणून ती बसली.\nगावातल्या लोकांना शंका असा काही नव्हत्याच. ते गावाचा विकास होणार या कल्पनेनंच हुरळून गेले होते. मग सरपंच उठले. रघुवीर उर्फ आबा पाटील नव्यानेच गावचे सरपंच म्हणून निवडून आले होते. चाळीशीच्या आसपासचे रघुवीर उंच, धिप्पाड तगडे होते. व्यायामाने शरीर कमावले होते. नजरेत एक दरारा होता. लोक त्यांना मान देण्यापेक्षा घाबरून त्यांच्यापुढे मान झुकवत असत. असं गावातल्या जेष्ठ लोकांना वाटत होतं. मग सरपंच बोलू लागले,\"तर मला नाही वाटत कोणाच्याही मनात काही शंका असतील. आमच्या गावाबद्दल या संस्थेने जितका विचार केला आहे तितका आम्हीही केला नाही. तर उर्वशीबाईंना आपले पूर्ण सहकार्य आहे असे जाहीर करू ना \" त्यांनी प्रश्न विचारला पण उत्तर \"हो\" असेच यावे अशा थाटात विचारला. जमलेल्या सर्व लोकांनीही हो म्हणून त्यांना साथ दिली. मग उर्वशी उठली. \"बरं कोणाला शंका नाहीत ना\" त्यांनी प्रश्न विचारला पण उत्तर \"हो\" असेच यावे अशा थाटात विचारला. जमलेल्या सर्व लोकांनीही हो म्हणून त्यांना साथ दिली. मग उर्वशी उठली. \"बरं कोणाला शंका नाहीत ना चंगली गोष्ट आहे. आपण उद्यापासून कामाला सुरवात करूया. फक्त आमची एक अट आहे.\" लोकांच्या प्रश्नार्थक चेहऱ्यांकडे बघत ती हसत म्हणाली,\"आम्ही फक्त सूर्यास्तानंतरच काम करू. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आम्ही काम करणार नाही. ही अट जर मान्य असेल तर आपण उद्या सूर्यास्तानंतर काम चालू करू.मला आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे.\" सर्व लोकांनी चकित होऊन सरपंचांकडे पहिले. तसे ते गडबडून उभे राहिले आणि म्हणाले,\" हो चंगली गोष्ट आहे. आपण उद्यापासून कामाला सुरवात करूया. फक्त आमची एक अट आहे.\" लोकांच्या प्रश्नार्थक चेहऱ्यांकडे बघत ती हसत म्हणाली,\"आम्ही फक्त सूर्यास्तानंतरच काम करू. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आम्ही काम करणार नाही. ही अट जर मान्य असेल तर आपण उद्या सूर्यास्तानंतर काम चालू करू.मला आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे.\" सर्व लोकांनी चकित होऊन सरपंचांकडे पहिले. तसे ते गडबडून उभे राहिले आणि म्हणाले,\" हो हो का नाही. म्हणजे आम्हीही आमची कामे करून तुम्हाला हातभार लावू.मग ठरलं तर. उद्या संध्याकाळपासून कामाला सुरवात करूया .आता सगळे दमले असतील. तुम्ही हवेलीवर जाऊन आराम करा.\" हवेलीवर संस्थेच्या लोका���चं सामान एका टेम्पोतून आलं होतं. लोक ते उतरवत होते. त्यांचे मोठमोठाले जड पेटारे उतरवताना त्यांच्या नाकी नऊ आले होते. \"च्यायला काय आहे यात दगडं भरलीत कि काय दगडं भरलीत कि काय \" हमाल वैतागून म्हणाला. इकडे आण्णासाहेब जेवून बाहेर बसले होते. आमवस्येच्या अंधाऱ्या रात्रीत एक काळोखापेक्षाही काळी वावटळ गावात भिरभिरताना त्यांना दिसत होती.\nत्याच्या सावलीखाली दोन रानकोंबडे गस्त घालत असल्याप्रमाणे फिरत होते. काहीश्या अंतरावर असलेल्या एका धाकट मुंगुसाची बारीक न...\nअंगावर काटा उभा करणारी भयकथा\nमी जोरात किंचाळले तेवढ्यात पुन्हा वीज कडाडली आणि धावत घरात गेले तर तिथे ती आरामखुर्ची तशीच हलत होती.....\nबोलु दे कि जरा तुझ्या लवणाऱ्या पापणीसोबत त्यानी लपवलेली गुपित ऐकायचीत खेळू दे ना लहरणाऱ्या बटांसोबत त्यांच्या गंधात ह...\nआजच्या तारखे शेजारी काळ्या भरीव वर्तुळाकार चिन्हाचा उलगडा त्याला अचानक झाला. आज अमावस्या होती\nएका चित्तथरारक अनुभवाची मांडणी\nलहानपणी ज्या ज्या गोष्टी ऐकल्या होत्या त्या सगळ्या डोळ्यांपुढे येत होत्या. देवाचं नाव घेत चालत होतो. शेवटी घुंगराचा आवाज...\nते बाईचं भूत होतं. इथे अधेमधे दिसते रात्री बारा नंतर\nतापलेला सूर्य सौम्य होऊन समुद्राच्या क्षितिजावर टेकला होता. समुद्रकिनाऱ्यालगत, एका मोडलेल्या होडीच्या लाकडी आवशेषावर, को...\nचित्र आणि जिवंतं माणसांची थरारक कथा\nतिच्या अंगावर काटा आला... तिचा स्पीडोमीटर शंभराच्या आसपास घुटमळत होता.\nसुरवातीपासून खिळवून ठेवणारी, क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी, प्रत्येक वळणागणिक अंगावर रोमांचे उठवणारी अत्यंत प्रत्ययकारी ...\nपोलिस सुद्धा हैराण झाले होते. हे असलं दृश्य त्यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात कधी पाहिलं नसावं.\nवो आ गयी है...\nदुसऱ्या दिवशी सुधीरने सुट्टी घेतली व सिमाला ह्यापुढे हॉरर सिनेमे बिलकुल बघू नकोस अशी ताकीद दिली. कालचा प्रसंग आठवून सुधी...\nअंगांगावर शहारे आणणारी भयकथा\nस्पर्शाची स्वप्नाच्या आयुष्यातील वेदना\nत्याचं सर्वांग थरथरूं लागलं. वारेनखाने डोळ्यांच्या कोप-यातूंन पाहिलं, रीम्स्कीचं घाबरणं आणि खुर्चीच्या मागे लागलेली त्या...\nएका चित्तथरारक अनुभवाचा कथाभाग\nती लाल खोली - भाग...\nएका रहस्याच्या शोधाची थरारक कथा भाग 2\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/manohal-lal-khattar/", "date_download": "2021-05-14T08:34:31Z", "digest": "sha1:AHAOURANSDPGLMXOTHIZDQUSI3TUATCU", "length": 3005, "nlines": 81, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "manohal lal khattar Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nहरियाणात मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वाखाली सरकार होणार स्थापण\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\n“गलती तो उन्हीं से होती है…निकम्मों की ज़िंदगी तो…”\nकेंद्रीय कर्मचार्‍यांना DA मध्ये मोठी वाढ अपेक्षित\nस्पुतनिक लसीची किंमत किती डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजकडून दर जाहीर\nगोव्यात पुन्हा मृत्यूचे थैमान मध्यरात्री ऑक्सिजन संपला; ४ तासांत १३ रुग्णांचा मृत्यू\nतीव्र संताप : हिंदू देवी-देवतांचा अवमान : ‘शार्ली हेब्दो’ नव्या वादात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/pankaja-munde-latest-news/", "date_download": "2021-05-14T08:31:37Z", "digest": "sha1:NK4BTDQGXHSNFMNUOGS7HMA7ATX4SZ3E", "length": 2944, "nlines": 81, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "pankaja munde latest news Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nपंकजा मुंडे यांची नव्या इनिंगची घोषणा\nप्रभात वृत्तसेवा 9 months ago\n“गलती तो उन्हीं से होती है…निकम्मों की ज़िंदगी तो…”\nकेंद्रीय कर्मचार्‍यांना DA मध्ये मोठी वाढ अपेक्षित\nस्पुतनिक लसीची किंमत किती डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजकडून दर जाहीर\nगोव्यात पुन्हा मृत्यूचे थैमान मध्यरात्री ऑक्सिजन संपला; ४ तासांत १३ रुग्णांचा मृत्यू\nतीव्र संताप : हिंदू देवी-देवतांचा अवमान : ‘शार्ली हेब्दो’ नव्या वादात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%AC%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8/", "date_download": "2021-05-14T06:47:29Z", "digest": "sha1:ZNZ5C6NTF4MDXX2ILIPMLUVZCCLBP3US", "length": 4930, "nlines": 48, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "बजेट फोन Archives - Majha Paper", "raw_content": "\nमोटोरोलाने भारतात लाँच केले दोन स्वस्त स्मार्टफोन, किंमत 9 हजार 999 रुपयांपासून सुरू\nमोबाईल, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nनवी दिल्ली – भारतीय बाजारात मोटोरोला कंपनीने मोटो जी 30 आणि मोटो जी 10 Power हे दोन लेटेस्ट बजेट स्मार्टफोन …\nमोटोरोलाने भारतात लाँच केले दोन स्वस्त स्मार्टफोन, किंमत 9 हजार 999 रुपयांपासून सुरू आणखी वाचा\nपॉपअप कॅमेऱ्यासह लाँच झाला इन्फिनिक्स एस ५ प्रो\nतंत्र - विज्ञान, मोबाईल, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे\nफोटो सौजन्य एनडीटीव्ही पॉपअप कॅमेरा असलेला सर्वात अॅफोर्डेबल स्मार्टफोन इन्फिनिक्स एस ५ प्रो नावाने भारतात लाँच झाला आहे. बजेट सेगमेंटमध्ये …\nपॉपअप कॅमेऱ्यासह लाँच झ��ला इन्फिनिक्स एस ५ प्रो आणखी वाचा\nमोबिस्टारच्या एक्स वन नॉच स्मार्टफोनची ऑफलाईन विक्री\nतंत्र - विज्ञान, मोबाईल, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे\nभारत स्मार्टफोनची वेगाने विकसित होत असलेली बाजारपेठ ठरल्यापासून जगातील अनेक कंपन्या त्यांचे स्मार्टफोन भारतात आणत आहेत. व्हिएतनामच्या अपकमिंग ब्रांड मोबिस्टारने …\nमोबिस्टारच्या एक्स वन नॉच स्मार्टफोनची ऑफलाईन विक्री आणखी वाचा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2021-05-14T08:13:37Z", "digest": "sha1:ULWJQOT3IFQKARRTQEELBBZDYFPR4WVJ", "length": 4103, "nlines": 44, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "रिक्षावाला Archives - Majha Paper", "raw_content": "\nबारामतीच्या लावणीसम्राटाला मिळाली थेट दोन चित्रपटांत काम करण्याची संधी\nमुख्य, पुणे / By माझा पेपर\nबारामती: रिक्षा व्यावसायिक बाबाजी कांबळे यांनी ‘आता वाजले की बारा..’ या लावणीवर केलेले नृत्य ‘सुपरडुपर’ हिट झाली होती. लाखोंच्या संख्येने …\nबारामतीच्या लावणीसम्राटाला मिळाली थेट दोन चित्रपटांत काम करण्याची संधी आणखी वाचा\nफेक अकाऊंटच्या माध्यमातून या रिक्षावाल्याने पटवल्या तब्बल 3 हजार पोरी\nसोशल मीडिया, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nलखनऊ : तब्बल तीन हजार मुलींची एका रिक्षावाल्याने फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये ही घटना …\nफेक अकाऊंटच्या माध्यमातून या रिक्षावाल्याने पटवल्या तब्बल 3 हजार पोरी आणखी वाचा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_38.html", "date_download": "2021-05-14T06:41:01Z", "digest": "sha1:AHBAT5BVXMOQDUXIPD2FMSQOX5KQ5UGM", "length": 19992, "nlines": 306, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "महाराष्ट्रातील ४ महिला पोलीस अधिकाऱ्यांना ‘कोविड वुमन वॉरियर’ पुरस्कार | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील ४ महिला पोलीस अधिकाऱ्यांना ‘कोविड वुमन वॉरियर’ पुरस्कार\nनवी दिल्ली : कोरोना महासाथीच्या काळात आपले कर्तव्य उत्कृष्टपणे बजावलेल्या महाराष्ट्रातील 4 महिला पोलीस अधिकाऱ्यांचा केंद्रीय माहिती व प्रसार...\nनवी दिल्ली : कोरोना महासाथीच्या काळात आपले कर्तव्य उत्कृष्टपणे बजावलेल्या महाराष्ट्रातील 4 महिला पोलीस अधिकाऱ्यांचा केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते ‘कोविड वुमन वॉरियर’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. राष्ट्रीय महिला आयोगाच्या 29व्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी येथील विज्ञान भवनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री श्री.जावडेकर यांच्यासह राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा तसेच आयोगाचे इतर सदस्य उपस्थित होते. कोरोना महासाथीच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता ज्या-ज्या महिलांनी विविध क्षेत्रात कर्तव्यपालन केले त्यांना याप्रसंगी सन्मानित करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील 4 महिला पोलीस अधिकऱ्यांचा समावेश आहे. सोलापूर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपूते, औरंगाबाद पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंह, मुंबई पोलीस उपायुक्त नियती ठाकर-दवे यांनाही यावेळी गौरिवण्यात आले.\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअनावश्यक गर्दी नियंत्रणासाठी कोपरगाव प्रशासन उतरले रस्त्यावर\nकोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव शहरात महसूल, पोलिस आणि कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी संयुक्तपणे खरेदी विक्री केंद्रावर...\nदहेगाव(बोलका)प्राथमिक केंद्रात सोशल डिस्टंसिंगचा नियम धाब्यावर ;पोलिस मोबाईल बघण्यात व्यस्त\nकोपरगाव प्रतिनिधी-सध्या कोरोनाने घातलेले थैमान बेडची अनुपलब्धता,अॉक्सीजन आणि रेमडेसिवीर अभावी प्राणास मुकलेली माणसे आणि आरोग्य व...\nराजस्थानी व्यापार्‍याच्या पाटण तालुक्यातील घरावर दहशतवाद विरोधी पथकाचा छापा; 103 किलो स्फोटके जप्त\nसातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्हा दहशतवाद विरोधी पथकाने बुधवारी रात्री आठच्या सुमारास गोविंदसिंह बाळुसिंग राजपूत (वय 45, सध्या रा. तारळे) य...\nलॉकडाउनमुळे गटई कामगारांवर उपासमारीची पाळीअनेकांनी कुटुंबासह संपवले आयुष्य: तरीही आमचे लोकप्रतिनिधी भाजतायत राजकीय पोळी\nबुलडाणा:पुरुषोत्तम बोर्डे : गटई कामगारांचे हातावरचे पोट आहे. मी सुद्धा एका गटई कामगाराचा मुलगा आहे,मी स्वतः गटई कामगार बांधवां...\nरुग्णसेवेत कमतरता आढळल्यास गय केली जाणार नाही -आमदार आशुतोष काळे\nकोपरगाव प्रतिनिधी :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची दाहकता मोठी असून दररोज शेकडो कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा प��िषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nलोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: महाराष्ट्रातील ४ महिला पोलीस अधिकाऱ्यांना ‘कोविड वुमन वॉरियर’ पुरस्कार\nमहाराष्ट्रातील ४ महिला पोलीस अधिकाऱ्यांना ‘कोविड वुमन वॉरियर’ पुरस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/latest-news/puranik-builders-kidnapped-68-year-old-women-for-land-5660.html", "date_download": "2021-05-14T08:22:59Z", "digest": "sha1:FDBU24VXO2SQ2QXI4ZP7D3FR37ITR5AN", "length": 17058, "nlines": 247, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "पुण्यात 17 गुंठे जमिनीसाठी 68 वर्षांच्या महिलेचं अपहरण | TV9 Marathi", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nमराठी बातमी » महाराष्ट्र » पुणे » पुण्यात 17 गुंठे जमिनीसाठी 68 वर्षांच्या महिलेचं अपहरण\nपुण्यात 17 गुंठे जमिनीसाठी 68 वर्षांच्या महिलेचं अपहरण\nसचिन चपळगांवकर, टीव्ही 9 मराठी, पिंपरी : पुण्यातल्या बाणेरमध्ये केवळ 17 गुंठे जागेसाठी एका 68 वर्षांच्या वृद्धेचं अपहरण करुन तिची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रसिद्ध पुराणिक बिल्डरने हे अपहरण आणि फसवणूक केली आहे. पोलिसांनी आता पुराणिक बिल्डर्स आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला असून, प्रकरण गुन्हे विभागाकडे सुपूर्द करण्यात आला आहे.\nनेमका प्रकार काय आहे\nआयटी पार्क झाल्यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये जमिनीचे भाव गगनाला भिडले. त्यातूनच अंडरवर्ल्ड आणि राजकारणी जमिनीच्या व्यवहारांत उतरले. गोरगरिब, एकटे वृद्ध यांना हुडकून त्यांच्या कोट्यवधींच्या जमिनी फुकटात लाटण्याचा धंदाच सुरु झाला. या धंद्यातलीच ही कहाणी आहे. पार्वती शंकर ऊर्फ बबन भाडाळे या 68 वर्षांच्या वृद्ध महिलेची.\nदेवाची आळंदीमध्ये पार्वती यांची 17 गुंठे जमीन आहे. या जमिनीची किंमत सध्या कोटींच्या घरात आहे. त्यामुळे जमिनीवर अर्थात भूमाफियांच्या नजर पडली. पार्वती या घरी असताना त्यांचा मामेभाऊ सुनील बांदल हा घरी आला. गणेश कुऱ्हे (पार्वती यांचा नातू) हा मुंबईला गेला असून, त्याने मला तुला शिवाजीनगर येथील न्यायालयात न्यायला सांगितल्याचं खोटंच सांगितलं. हा खोटेपणा लक्षात आल्यानं त्यांनी नकार दिला. पण जबरदस्ती आणि दमदाटी करुन त्यांना कोर्टात नेले. तिथे त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन काही कागदपत्रांवर जबरदस्तीनं सह्या घेतल्या.\n68 वर्षीय अशिक्षित महिलेला भाड्याच्या घरातून उचलून नेले आणि कोट्यवधींची जागा हडपण्यासाठी दबाव टाकला. पुराणिक बिल्डर्सच्या वतीने बँकेत 5 लाख रुपयेही भरले. हा सारा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. जमिनीच्या वाटण्या झालेल्या नसतानाही पार्वती आणि त्यांची मामेबहीण शैलाबाई कुऱ्हे यांची कसलीही संमती न घेता त्यांच्या जमिनीची पुराणिक बिल्डर प्रा.लि. यांनी परस्पर विक्री केली. या विरोधात पार्वती आणि शैलाबाई यांनी मालकी हक्काबाबत न्यायालयात दावा दाखल केला. पार्वती यांना मूलबाळ नसल्याने त्यांना फसवण्याचा प्रयत्न कोर्टात उधळला गेला.\nदावा मागे घेण्यासाठी खोटी तडजोड आणि खोटं प्रतिज्ञापत्र सादर करुन त्यांची फसवणूक केल्याचं उघड झाल्यानंतर कोर्टानं अपहरणकर्त्यांवर गुन्हा दाखल करायला सांगितला. पुराणिक बिल्डर प्रा.लि. यांच्यासह सुनील शंकर बांदल, पोंक्षे वकील यांच्यावर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या एकाला अटक झाली असून, पोलिसांनी तपासही सुरु केला आहे. आता या प्रकरणी गुन्हे विभागाच्या चौकशीकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.\nपाहा स्पेशल रिपोर्ट :\n‘लेमन टी’चे 5 फायदे\nतुळस खा रोग पळवा\nप्लाझ्मा कधी दान करू शकता\nPF काढताना ‘या’ चुका टाळा\nSpecial Report | आमदार अण्णा बनसोडेंवर भरदिवसा गोळीबार, अंतर्गत वादातून गोळीबार झाल्याची माहिती\nराष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार\nकुकशेत ग्रामस्थांच्या जमिनी बिल्डरच्या घशात 4 दिवसांपासून बेमुदत उपोषण, न्यायासाठी राज्यपालांकडे धाव\nPimpri Chinchwad | पिंपरी चिंचवडमध्ये टोळक्याकडून वाहनांची तोडफोड\nपिंपरीत शौचालयाच्या टाकीत सापडला अज्ञात मृतदेहाचा सांगाडा, पोलीस तपास सुरू\nBeauty Tips: सुंदर दिसायचंय, चेहऱ्याला ‘अंड्याचा फेसपॅक’ लावा अन् रुपवान व्हा\nशेतकऱ्यांसाठी अलर्ट, हवामान विभागाचा चक्रीवादळाचा इशारा, मान्सूनवर परिणाम होणार\nAkshaya Tritiya 2021 | अक्षय्य तृतीयानिमित्त मंदिरात हापूस आंब्याची आरास, गाभाऱ्याला आमराईचे रुप\nफोटो गॅलरी8 mins ago\nमहाडिकांची सत्ता पालटल्याचं बक्षीस, विश्वास पाटील यांची थेट गोकुळच्या अध्यक्षपदी निवड\nअन्य जिल्हे27 mins ago\nआधी मोदी सरकारवर थेट टीका, आता अनुपम खेर यांनी घेतला युटर्न, म्हणाले…..\nस्पुतनिक लसीच्या एका डोसची किंमत किती; डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजकडून दर जाहीर\nMaharashtra Coronavirus LIVE Update : पुण्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं नियोजन सुरु – उपमुख्यमंत्री अजित पवार\nAkshaya Tritiya 2021 | धार्मिकदृष्ट्या अत्यंत शुभ मानला जातो अक्षय्य तृतीयेचा दिवस, जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व\nLIVE | कोल्हापूर गोकूळ दूध संघाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील\nPM Modi LIVE | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशी पंतप्रधान मोदींचा संवाद\nमराठी न्यूज़ Top 9\nस्पुतनिक लसीच्या एका डोसची किंमत किती; डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजकडून दर जाहीर\nमहाडिकांची सत्ता पालटल्याचं बक्षीस, विश्वास पाटील यांची थेट गोकुळच्या अध्यक्षपदी निवड\nअन्य जिल्हे27 mins ago\nअख्खं गाव सुतकात, तरुण जिद्दीला पेटले, लोकप्रतिनिधींच्या नाकावर टिच्चून कोव्हिड सेंटर उभारलं\nअन्य जिल्हे1 hour ago\nAkshaya Tritiya 2021 | अक्षय्य तृतीयेला 100 कोटींची उलाढाल होणाऱ्या जळगावात यंदा सोने खरेदी ठप्प\nअन्य जिल्हे2 hours ago\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्य न्यायाधीशांच्या भेटीसाठी हायकोर्टात; कारण गुलदस्त्यात\nचाँद पाहण्यासाठी सानिया मिर्झा पतीसह दुबईत, ईद सेलिब्रेशनचे खास फोटो\nफोटो गॅलरी1 hour ago\nVIDEO | मामाचा फोन घेतला नाही, कॉलबॅक राहिला, दुसऱ्या दिवशी मामा गेला, पुष्कर जोग बोलता बोलता रडायला लागला\nMaharashtra Coronavirus LIVE Update : पुण्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं नियोजन सुरु – उपमुख्यमंत्री अजित पवार\nLIVE | कोल्हापूर गोकूळ दूध संघाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://daryafirasti.com/tag/savarkar/", "date_download": "2021-05-14T06:40:26Z", "digest": "sha1:R773XTR4RYGCREGP5CFM6CS6TLPTKZ6X", "length": 7844, "nlines": 82, "source_domain": "daryafirasti.com", "title": "savarkar | Darya Firasti", "raw_content": "\nरत्नागिरी शहराच्या पश्चिम टोकाला असलेल्या डोंगरावर आहे किल्ले रत्नदुर्ग. या किल्ल्याचा आकार घोड्याच्या नालासारखा असून त्याला तीन टोकं आहेत. हा किल्ला शिलाहारकालीन असावा असं काही इतिहासकारांचे मत आहे. १२०५च्या सुमारास राजा भोजाने याची निर्मिती केली असे म्हंटले जाते. किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे १२० एकर असून एका बाजूला पेठ किल्ला, दुसऱ्या बाजूला दीपस्तंभ असलेला डोंगर आणि तिसऱ्या टोकाला २०० फूट उंचीच्या डोंगरावर असलेला बालेकिल्ला असं रत्नदुर्गाचं स्वरूप आहे. किल्ल्यावर भगवती देवीचे मंदिर आहे. या देवीच्या वास्तव्यामुळे किल्ल्याला भगवती किल्ला या नावानेही ओळखले […]\n” सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करीत आहात त्याविषयी अनुकूल अभिप्राय देण्याची ही संधी घेत आहे . जर अस्पृश्य वर्ग हिंदू समाजाचा अभिन्न भाग व्हायचा असेल तर नुसती अस्पृश्यता जाऊन भागणार नाही . चतुर्वरण्याचे उच्चाटन झाले पाहिजे . ज्या थोड्या लोकांना ह्याची आवश्यकता पटली आहे त्यापैकी आपण एक आहात हे सांगावयास मला आनंद वाटतो .” संदर्भ :- पुस्तक – स्वातंत्रवीर सावरकर ; लेखक – धनंजय कीर , प्रकरण – सामाजिक क्रांती पान क्र.२०२ हे शब्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सावरकरांना पतित […]\n Select Category मराठी (117) ऐतिहासिक (1) कोकणातील दुर्ग (39) खोदीव लेणी (5) चर्च (2) जागतिक वारसा स्थळ (1) जिल्हा ठाणे (2) जिल्हा मुंबई (8) जिल्हा रत्नागिरी (51) जिल्हा रायगड (33) जिल्हा सिंधुदुर्ग (17) ज्यू सिनॅगॉग (1) पुरातत्व वारसा (11) मंदिरे (36) मशिदी (3) शिल्पकला (4) संकीर्ण (8) संग्रहालये (5) समुद्रकिनारे (11) English (1) World Heritage (1)\nभू चुंबकीय वेधशाळा, अलिबाग\nनमन छत्रपती संभाजी महाराजांना\nनमन छत्रपती संभाजी महाराजांना\nनमन छत्रपती संभाजी महाराजांना\nEnglish World Heritage ऐतिहासिक कोकणातील दुर्ग खोदीव लेणी चर्च जागतिक वारसा स्थळ जिल्हा ठाणे जिल्हा मुंबई जिल्हा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्हा सिंधुदुर्ग ज्यू सिनॅगॉग पुरातत्व वारसा मंदिरे मराठी मशिदी शिल्पकला संकीर्ण संग्रहालये समुद्रकिनारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/527507", "date_download": "2021-05-14T08:24:26Z", "digest": "sha1:LWTGVBKUUTWO3VUQJLIZIOKR5OM43V4E", "length": 2208, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"वर्ग:इ.स. ५३५\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"वर्ग:इ.स. ५३५\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०९:३७, १ मे २०१० ची आवृत्ती\n२८ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n२१:३६, १५ मार्च २०१० ची आवृत्ती (संपादन)\nArthurBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: br:Rummad:535)\n०९:३७, १ मे २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nArthurBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: os:Категори:535)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2021-05-14T06:26:04Z", "digest": "sha1:SG2OGYHFMWJ2ZDHVGJV2KSMTT3QXJY63", "length": 5598, "nlines": 183, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अल्ला - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइस्लाम धर्मानुसार अल्ला हा सर्व जगांचा परमेश्वर, पालनकर्ता, सर्वोसर्वा आहे. अल्लाह हा एक आणि एकच आहे. अल्लाह हाच सर्वोच्च आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ जानेवारी २०१८ रोजी १२:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/naredra-modi/", "date_download": "2021-05-14T08:06:55Z", "digest": "sha1:YDTG7RMQO3QLZMBL2CJ7ECMUO4VU4Q7X", "length": 4187, "nlines": 92, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "naredra modi Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nदिल्लीत अमोल कोल्हे ठरतायत पवारांचं ‘ब्रह्मास्त्र; आता आंदोलक शेतकऱ्यांची घेणार भेट\nप्रभात वृत्तसेवा 3 months ago\n” गरिबांच शोषण…मित्रांचं पोषण…हेच आहे मोदींचे शासन “\nराहुल गांधींची पुन्हा एकदा सरकारवर टीका\nप्रभात वृत्तसेवा 8 months ago\nपुण्यात उद्धव ठा��रे आणि नरेंद्र मोदींची भेट\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\nसोनिया गांधी, राहुल गांधी मोदींच्या शपथविधीसाठी राष्ट्रपती भवनात\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nनरेंद्र मोदी ३० मे रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेणार\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nसरकार स्थापनेसाठी राष्ट्रपतींचे मोदींना पाचारण\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nस्पुतनिक लसीची किंमत किती डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजकडून दर जाहीर\nगोव्यात पुन्हा मृत्यूचे थैमान मध्यरात्री ऑक्सिजन संपला; ४ तासांत १३ रुग्णांचा मृत्यू\nतीव्र संताप : हिंदू देवी-देवतांचा अवमान : ‘शार्ली हेब्दो’ नव्या वादात\n“अहंकार आणि राजकारण विसरून ‘महाराष्ट्र मॉडेल’ लागू करा”; संजय राऊतांचा…\nकरोनाच्या काळातील आरोग्य विम्याचे महत्त्व ध्यानात घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/normal-pregnancy/", "date_download": "2021-05-14T07:43:06Z", "digest": "sha1:654ZXC4LGR74WVC6MOPCOSQWLMBEPNMH", "length": 3114, "nlines": 81, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "normal pregnancy Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nजाणून घ्या, एक्टोपिक गर्भधारणा आणि सामान्य गर्भधारणेत फरक काय \nप्रभात वृत्तसेवा 4 weeks ago\nगोव्यात पुन्हा मृत्यूचे थैमान मध्यरात्री ऑक्सिजन संपला; ४ तासांत १३ रुग्णांचा मृत्यू\nतीव्र संताप : हिंदू देवी-देवतांचा अवमान : ‘शार्ली हेब्दो’ नव्या वादात\n“अहंकार आणि राजकारण विसरून ‘महाराष्ट्र मॉडेल’ लागू करा”; संजय राऊतांचा…\nकरोनाच्या काळातील आरोग्य विम्याचे महत्त्व ध्यानात घ्या\nगंगेतील मृतदेहावरून बिहार आणि उत्तरप्रदेश आमने-सामने; मृतदेह सीमेवरूनच पाठवले जातायत माघारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/women-of-45-year-old-claim-herself-as-daughter-of-singer-anuradha-paudwal-160828.html", "date_download": "2021-05-14T07:16:14Z", "digest": "sha1:UZFM25SEF4OWCPVZDESEYKXVLS54QJ7D", "length": 20078, "nlines": 251, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवालांची मुलगी असल्याचा दावा, हक्काचं बालपण नाकारल्याने 50 कोटींच्या मागणी | Women of 45 year old claim herself as daughter of Singer Anuradha Paudwal | TV9 Marathi", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nमराठी बातमी » राष्ट्रीय » प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवालांची मुलगी असल्याचा दावा, हक्काचं बालपण नाकारल्याने 50 कोटींच्या मागणी\nप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवालांची मुलगी असल्याचा दावा, हक्काचं बालपण नाकारल्याने 50 कोटींच्या मागणी\nकेरळमधील तिरुवनंतपुरम येथे राहणाऱ्या एका 45 वर्षीय करमला मोडेक्स या महिलेने प्रसिद्ध पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांची मुलगी असल्याचा दावा केला आहे (Claim of daughter of Singer Anuradha Paudwal).\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nतिरुवनंतपुरम : केरळमधील तिरुवनंतपुरम येथे राहणाऱ्या एका 45 वर्षीय करमला मोडेक्स या महिलेने प्रसिद्ध पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांची मुलगी असल्याचा दावा केला आहे (Claim of daughter of Singer Anuradha Paudwal). तसेच याबाबत जिल्हा कौटुंबिक न्यायालयामध्ये खटला देखील दाखल केलाय. त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. अनुराधा पौडवाल यांनी 1974 मध्ये आपला जन्म झाल्यानंतर केवळ 4 दिवसांची असताना पालक आई-वडिल पोन्नाचन आणि एग्नेस यांच्याकडे आपल्याला सोपावल्याचा दावा मोडेक्स यांनी आपल्या याचिकेत केला आहे (Claim of daughter of Singer Anuradha Paudwal).\nकरमला मोडेक्स म्हणाल्या, “अनुराधा पौडवाल यांनी पार्श्वगायनाचं खूप काम बाकी असल्याचं कारण सांगत लहान मुलाला सांभाळ करण्यास असमर्थता दाखवली होती. त्यावेळी त्यांनी पद्मश्री आणि राष्ट्रीय फिल्म पुरस्काराने सन्मानित अनुराधा पौडवाल यांनी संगीतकार अरुण पौडवाल यांच्याशी लग्न केलं होतं.\nकरमला यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं, “जवळपास 4-5 वर्षांपूर्वी माझे पालक वडील पोन्नाचन यांनी मृत्यू होण्याआधी माझी जन्मदाती आई अनुराधा पौडवाल असल्याचं मला सांगितलं. मी 4 दिवसांची असताना मला माझे पालक पोन्नाचन यांच्याकडं सोपवण्यात आलं. पोन्नाचन त्यावेळी महाराष्ट्रात सैन्यात तैनात होते. त्यांची अनुराधा पौडवाल यांच्याशी मैत्री होती. काही काळाने त्याची केरळमध्ये बदली झाली.”\nपोन्नचन यांनी आपल्या मृत्यूआधी अंतरात्म्यावरील ओझं कमी करण्यासाठी करमला यांना त्यांच्या खऱ्या आईबद्दल सांगितल्याचंही करमला म्हणाल्या. विशेष म्हणजे करमला यांच्या पालक आई एग्नेस यांनाही ही मुलगी गायिका अनुराधा पौडवाल यांची असल्याबद्दल माहिती नव्हती. करमला आणि एग्नेस यांना तीन मुले आहेत. त्यांनी करमाला यांना आपलं चौथं अपत्य म्हणूनच वाढवलं. एग्नेस सध्या 82 वर्षांच्या असून सध्या स्मृतीभ्रंशाने ग्रस्त आहेत. त्यामुळे एकूणच हे प्रकरण गुंतागुंतीचं झालं आहे.\nपालक वडिलांनी आपल्याला जन्मदात्या आईविषयी सांगितल्यानंतर आपण त्यांना फोन करुन अनेकदा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी असं काही मानण्यास नकार दिला. तस���च नंतर आपला फोन नंबरही ब्लॉक केल्याचा दावा करमाला यांनी केला आहे. आता आम्ही याविषयी कायदेशीर मार्गाने लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्या माझी आई आहेत आणि मला त्या परत हव्या आहेत, असंही मत करमाला यांनी व्यक्त केलं आहे.\nअनुराधा पौडवाल यांनी मान्य केलं नाही, तर DNA चाचणी\nकरमाला यांचे वकील अनिल प्रसाद म्हणाले, “तिरुवनंतपुरममधील जिल्हा कौटुंबिक न्यायालयात 27 जानेवारी रोजी या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. यावेळी अनुराधा पौडवाल आणि त्यांच्या दोन मुलांना स्वतः हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. अनुराध पौडवाल आणि त्यांच्या मुलांशी आधी संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांनी कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही.”\nकरमाला यांनी आपल्याला ज्या प्रकारच्या बालपणाचा हक्क मिळायला हवा होता तो नाकारल्याने आपल्या कथित जन्मदात्या आई वडिलांकडे 50 कोटी रुपयांच्या भरपाईची मागणीही केली आहे. तसेच पौडवाल यांच्याशी संबंधित सर्व संपत्तीच्या विक्रीवरही स्थगिती लावण्याची मागणी केली आहे. जर अनुराध पौडवाल आणि त्यांच्या पतींनी आमचा दावा फेटाळला, तर आम्ही त्यांची डीएनए चाचणी करण्याची मागणी करणार असल्याचंही करमाला यांचे वकील अनिल प्रसाद यांनी म्हटलं आहे.\n‘लेमन टी’चे 5 फायदे\nतुळस खा रोग पळवा\nप्लाझ्मा कधी दान करू शकता\nPF काढताना ‘या’ चुका टाळा\nपत्ता बदलला, गाणं सोडून दिलं, आवाज बसला, अनेक अफवा उठूनही ‘ही’ गायिका डगमगली नाही; वाचा सविस्तर\nवडील कडिया काम करायचे, गाणं शिकल्या नाहीत, पण आवाज दमदार; वाचा, वैशाली शिंदे कशा घडल्या\nPHOTOS : बस ड्रायव्हरच्या मुलीला प्रशिक्षण नाकारलं, वडिलांना रडू कोसळलं, आता हीच मुलगी भारतासाठी ऑलिंपिक इतिहास रचणार\nफोटो गॅलरी 5 days ago\nगाजलेल्या ‘नाजुका’ मालिकेत काम करण्याची ऑफर नाकारली, आज पश्चात्ताप; गायिका नंदा नांद्रेकर काय म्हणतात\nऑक्सिजन बेडअभावी आईने प्राण सोडले, सॅनिटायझर पिऊन लेकीची आत्महत्या\nमराठा आरक्षणासाठी केंद्राप्रमाणेच फेरविचार याचिका दाखल करा; संभाजीराजेंचं मुख्यमंत्र्यांना पत्रं\nसलमान खानच्या ‘राधे’वर बहिष्काराची मागणी, सोशल मीडियावर ट्रेंड होतोय #BoycottRadhe, जाणून घ्या कारण\n‘जामतारा’ वेब सिरिज पाहून मुंबईच्या टोळीने प्लॅन आखला, लोणावळ्यात बसून अमेरिकेतील नागरिकांची लूट\nHeadline | 12 PM | मुंबईत पेट्रोल 98.65 रुपये प्रति लिटर\nअख्खं गाव सुतकात, तरुण जिद्दीला पेटले, लोकप्रतिनिधींच्या नाकावर टिच्चून कोव्हिड सेंटर उभारलं\nअन्य जिल्हे10 mins ago\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्य न्यायाधीशांच्या भेटीसाठी हायकोर्टात; कारण गुलदस्त्यात\nऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाची टीम, संघात रोहित-विराट-धोनीला स्थान नाही, रिषभ पंतकडे कर्णधारपदाची धुरा\nProtein foods : तंदुरुस्त राहण्यासाठी ‘या’ 5 प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन करा \nफोटो गॅलरी37 mins ago\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोपरगावमध्ये कोरोना रुग्णांची ईद, कोरोना सेंटरमध्येच नमाज\nमराठी न्यूज़ Top 9\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्य न्यायाधीशांच्या भेटीसाठी हायकोर्टात; कारण गुलदस्त्यात\nAkshaya Tritiya 2021 | अक्षय्य तृतीयेला 100 कोटींची उलाढाल होणाऱ्या जळगावात यंदा सोने खरेदी ठप्प\nअन्य जिल्हे48 mins ago\nअख्खं गाव सुतकात, तरुण जिद्दीला पेटले, लोकप्रतिनिधींच्या नाकावर टिच्चून कोव्हिड सेंटर उभारलं\nअन्य जिल्हे10 mins ago\nपंतप्रधान, गृहमंत्री गायब, देश रामभरोसे; अहंकार सोडा, ‘महाराष्ट्र मॉडेल’ लागू करा: संजय राऊत\nAkshaya Tritiya 2021 | अक्षय्य तृतीया दिवशी सोने-चांदी स्वस्त की महाग, मुंबईसह महाराष्ट्रातील सोन्याचे नवे दर काय\nProtein foods : तंदुरुस्त राहण्यासाठी ‘या’ 5 प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन करा \nफोटो गॅलरी37 mins ago\nVIDEO | मामाचा फोन घेतला नाही, कॉलबॅक राहिला, दुसऱ्या दिवशी मामा गेला, पुष्कर जोग बोलता बोलता रडायला लागला\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोपरगावमध्ये कोरोना रुग्णांची ईद, कोरोना सेंटरमध्येच नमाज\nLIVE | कोल्हापूर गोकूळ दूध संघाच्या अध्यपदाची आज होणार निवड, दुपारी 1 वाजता घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokvruttant.com/13915-2/", "date_download": "2021-05-14T08:17:06Z", "digest": "sha1:JGQVY5EOXK4MDN4H2J7VYJC5EK3GNG6G", "length": 7939, "nlines": 54, "source_domain": "lokvruttant.com", "title": "तरुणाच्या पोटातून काढले ११६ खिळे – Lokvruttant", "raw_content": "\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nतरुणाच्या पोटातून काढले ११६ खिळे\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम May 14, 2019\nजयपूर : जयपूरच्या बुंदी जिल्ह्यातील एक तरुणाच्या पोटातून एक नाही तर तब्बल ११६ लोखंडी खिळे,तारा आणि काडतूस काढण्यात आहे आहेत.डॉक्टरांनी या रुग्णाच्या पोटातून यशस्वी ऑपरेशन करून या वस्तू काढल्या आहेत. या वस्तू पोटात गेल्याच कशा हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.\nभोला शंकर असं या रुग्णाचं नाव असून अचानक त्याच्या पोटात दुखू लागल्याने त्याला बुंदी जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी त्याचा एक्स-रे आणि सिटी स्कॅन काढण्यात आला. तेव्हा त्याच्या पोटात खिळे आणि तारा दिसल्या. डॉक्टरांनी लगेचच त्याच्या कुटुंबीयांना सर्जरी करण्यास सांगितले. दीड तास ऑपरेशन करून डॉक्टरांनी भोलाच्या शरीरातील सर्व लोखंडी वस्तू काढल्या आहेत.भोला २० वर्षांपूर्वी बागकाम करत असे. मात्र त्याची मानसिक स्थिती बिघडल्याने त्याने ते काम सोडून दिले होते, असे भोलाच्या वडिलांनी डॉक्टरांना सांगितले. त्यावरून मानसिक स्थिती बरोबर नसल्याने भोलानेच या लोखंडाच्या गोष्टी खाल्ल्या असतील, असा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला आहे. भोलाच्या पोटातील एक खिळा जवळपास ६.५ इंच लांब होता, अशी माहिती डॉ. अनिल सैनी यांनी दिली.\nकोकण रेल्वे ठप्प; युटीव्ही मशीन रेल्वे रुळांवरून घसरली\nठाण्यात ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी खोदलेल्या खडड्यात गाडी पलटी\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंद्रपूर जम्मू-काश्मीर जळगाव ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी दिल्ली नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पनवेल पश्चिम महाराष्ट्र पालघर पुणे प्रतिमा बीड भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रायगड वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/minister-tanpure-appeal-to-citizens-ahmednagar", "date_download": "2021-05-14T07:36:31Z", "digest": "sha1:HUXVTE66CWN4W6YGUGKH367NBMC7HBWA", "length": 5181, "nlines": 45, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे या", "raw_content": "\nप्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे या\nराज्यमंत्री तनपुरे यांचे नागरिकांना आवाहन\nसध्याच्या परिस्थितीत करोना बाधित रुग्णांवर प्लाझ्मा उपचार ही एक चांगली उपचार पद्धती आहे. मात्र, प्लाझ्मा दान करण्याचे प्रमाण फारच कमी असल्याने ऑक्सिजन व रेमडेसिवीर इंजक्शन प्रमाणे प्लाझ्माचा मोठ्याप्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. यासाठी प्लाझ्मा दानबाबत जनजागृती अत्यावश्यक आहे. करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत प्राण वाचवण्यासाठी जास्तीतजास्त नागरिकांनी न घाबरता प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले.\nबुर्‍हाणनगरच्या तुळजाभवानी मंदिराचे पुजारी अ‍ॅड. अभिषेक भगत यांनी सुरु केलेल्या प्लाझ्मा दान मोहीमेच्या जनजागृतीसाठी पुढाकर घेतला आहे. त्याअनुषंगाने राज्यमंत्री तनपुरे यांची त्यांनी भेट घेवून प्लाझ्मा दान मोहिमेत सहभागी होण्याची विनंती केली. मंत्री तनपुरे यांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी अ‍ॅड. भगत यांच्या समवेत नगर शहरातील जनकल्याण रक्तपेढीला भेट देवून प्लाझा संकलनाची सविस्तर माहिती घेतली.\nजनकल्याण रक्तपेढीचे व्यवस्थापक मुकेश साठ्ये यांनी त्यांना माहिती दिली. यावेळी व सामाजिक कार्यकर्ते अमोल जाधव, डॉ. गुलशन गुप्ता, सुशांत पारनेरकर उपस्थित होते. मंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले, येणार्‍या काळात करोनाचा अजून प्रादुर्भाव वाढण्यची शक्यता आहे. त्यामुळे प्लाझ्मा दान मोहिम अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी या मोहिमेत सहभागी होत आहे. जिल्हा आरोग्यधिकारी व महानगरपालिका कडूनही करोनावर मात केलेल्या व्यक्तीची माहिती घेवून त्यांना वैय्यक्तिक संपर्क साधून प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://eprabuddhbharat.com/category/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2021-05-14T08:00:47Z", "digest": "sha1:P4J2H4HI5ZEC4D7KS2NPS5NGKAZTH5HT", "length": 4468, "nlines": 72, "source_domain": "eprabuddhbharat.com", "title": "वारसा सावित्रीचा Archives - Prabuddh Bharat", "raw_content": "\nशोधाची नवी वाट : थेरीगाथा नवे आकलन\nby टीम प्रबुद्ध भारत\nसत्यशोधकी जाणीव – नेणीवामधून साकारलेल एक फोटो प्रदर्शन\nस्त्रियांचे नाक आणि पुरुषांचे डोके कापण्याच्या धमकीचा गर्भितार्थ\nनिऋतीच्या लेकीच्या हातावरील घट्टे पहिले जाणार का \nHome Category वारसा सावित्रीचा\nआरोग्य मंत्री, जालन्यातील आरोग्य विभागाच्या गलथान कारभारा कडे लक्ष घाला\nजालना - शहरातील जुना जालना भागातील नगरसेवक व शांतता समिती सदस्यांची बैठक दिनांक 13 मे 2021 रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रमजान ...\nमुंबई मॉडेल आणि त्याचे भविष्यकालीन पडसाद\nया सगळ्या घडामोडींचे भविष्यकालीन पडसाद मात्र वेगळे असणार आहेत. कोविड पश्चात मुंबईतुन गरिब व मध्यम वर्गाचे स्थलांतर आता अधिक वेग ...\nअ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी घेतली कोवॅक्सिन लस\nपुणे,दि. १० - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे, जुने भोसरी रुग्णालय येथे को ...\nकोरोना विरुद्ध लढ्याचा नंदुरबार पॅटर्न\n\"महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नागपुर सारख्या नंदुरबार पेक्षा अधिक प्रगत जिल्हातील अधिका-यांना जे जमले नाही ते डॉ. राजेंद्र भारुड यांच्या सारख्या ...\nपदोन्नती मधील आरक्षण रद्द, ऍड.आंबेडकरांची सरकारवर जहरी टीका \nदि. 7 मे 2021 रोजी महाराष्ट्र राज्य सरकारने जीआर काढून पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णय जाहीर केला आहे. राज्य सेवेत ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2021/03/9_5.html", "date_download": "2021-05-14T08:19:03Z", "digest": "sha1:EPXYCZ4QS4UIWXK4AUAOFWIL4B5YPZ3J", "length": 24197, "nlines": 310, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "अखेर बाळ बोठे झळकणार पोस्टरवर ; न्यायालयाने केले फरार घोषित, 9 एप्रिलपर्यंत स्वतःहून हजर होण्याची दिली संधी | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nअखेर बाळ बोठे झळकणार पोस्टरवर ; न्यायालयाने केले फरार घोषित, 9 एप्रिलपर्यंत स्वतःहून हजर होण्याची दिली संधी\nअहमदनगर- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणाचा मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ ज. बोठे याचा फोटो असलेले पोस्टर...\nअहमदनगर- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणाचा मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ ज. बोठे याचा फोटो असलेले पोस्टर्स आता गावभर झळकणार आहेत. त्याला पारनेर न्यायालयाने फरार घोषित केले आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायाधीश उमा बोराडे यांनी गुरुवारी (4 मार्च) हा आदेश दिला. दरम्यान, न्यायालयाने दिनांक 9 एप्रिलपर्यंत बोठेला स्वतःहून न्यायालयासमोर हजर राहण्यास सांगितले आहे. जर तो हजर राहिला नाही तर त्याची प्रॉपर्टी जप्त करण्यासह अन्य पुढील कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.\nबोठेला फरार घोषित करण्याच्या मागणीसाठी पोलिसांनी पारनेर न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तपासी अधिकारी उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांनी सीआरपीसी कलम 82 प्रमाणे हा अर्ज दाखल केला होता. 1 मार्च रोजी दाखल केलेल्या या अर्जासंदर्भात न्या. बोराडे यांच्या न्यायालयासमोर बुधवारी (3 मार्च) सुनावणी झाली. त्यानंतर अंतिम आदेश न्यायालयाने गुरुवारी दिला. बोठे हा शोधूनही सापडलेला नाही. मध्यंतरी पोलिसांनी न्यायालयात अर्ज दाखल करुन बोठे याच्याविरोधात स्टँडिंग वॉरंट घेतले होते. बोठेच्या शोधासाठी आणखी दोन पोलिस पथके वाढविण्यात आली. पण तो सापडलेला नाही. या पार्श्‍वभूमीवर आता बोठेला फरार घोषित केल्यामुळे त्याच्या मालमत्तेच्या संदर्भात पोलिसांकडून जप्तीची कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. बोठे याला न्यायालयाने फरारी घोषित केल्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू केलेली आहे. न्यायालयाने दिनांक 9 एप्रिल पर्यंत त्याला स्वतःहून हजर राहण्याचे सांगितले आहे. तो हजर राहिला नाही तर पुढील कारवाई करण्याचे आदेश सुद्धा न्यायालयाने यावेळी दिले आहे. पुढील कारवाई मध्ये त्याच्या मालमत्तेवर टाच आणली जाणार आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून पोलिसांनी सुद्धा त्याची अगोदरपासूनच तयारी सुरू केलली आहे. त्याच्या संपत्तीची माहिती संकलित केल्याचे समजते.\nजाहीरनामा व पोस्टर्स लावली जाणार\nबोठे याला फरार घोषित केल्याने आता पोलिसांकडून तसा जाहीरनामा प्रसि��्ध करण्यात येणार आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशनुसार व दिलेल्या मुदतीत त्याने न्यायालयासमोर हजर राहण्याबाबत या जाहीरनाम्यात स्पष्टीकरण केले जाणार आहे. त्यानंतर या जाहीरनाम्यातील मजकुराच्या अनुषंगानेे ठीकठिकाणी बोठे फरार असल्याची पोस्टर्स चिटकवले जाणार आहेत तसेच सार्वजनिक ठिकाणांमध्ये बोठे फरार असल्याविषयी जाहीर उद्घोषणा (अनाउन्समेंट) करण्यात येणार आहे.\nरेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणात नजरेआड असलेल्या आरोपी बाळ बोठे याच्याविरोधात फरार घोषित करण्याचा अर्ज न्यायालयात केला होता. तो अर्ज न्यायालयाने मंजूर केला असून, लवकरच कायदेशीर कारवाईची पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती तपासी अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांनी दिली.\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअनावश्यक गर्दी नियंत्रणासाठी कोपरगाव प्रशासन उतरले रस्त्यावर\nकोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव शहरात महसूल, पोलिस आणि कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी संयुक्तपणे खरेदी विक्री केंद्रावर...\nदहेगाव(बोलका)प्राथमिक केंद्रात सोशल डिस्टंसिंगचा नियम धाब्यावर ;पोलिस मोबाईल बघण्यात व्यस्त\nकोपरगाव प्रतिनिधी-सध्या कोरोनाने घातलेले थैमान बेडची अनुपलब्धता,अॉक्सीजन आणि रेमडेसिवीर अभावी प्राणास मुकलेली माणसे आणि आरोग्य व...\nराजस्थानी व्यापार्‍याच्या पाटण तालुक्यातील घरावर दहशतवाद विरोधी पथकाचा छापा; 103 किलो स्फोटके जप्त\nसातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्हा दहशतवाद विरोधी पथकाने बुधवारी रात्री आठच्या सुमारास गोविंदसिंह बाळुसिंग राजपूत (वय 45, सध्या रा. तारळे) य...\nलॉकडाउनमुळे गटई कामगारांवर उपासमारीची पाळीअनेकांनी कुटुंबासह संपवले आयुष्य: तरीही आमचे लोकप्रतिनिधी भाजतायत राजकीय पोळी\nबुलडाणा:पुरुषोत्तम बोर्डे : गटई कामगारांचे हातावरचे पोट आहे. मी सुद्धा एका गटई कामगाराचा मुलगा आहे,मी स्वतः गटई कामगार बांधवां...\nरुग्णसेवेत कमतरता आढळल्यास गय केली जाणार नाही -आमदार आशुतोष काळे\nकोपरगाव प्रतिनिधी :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची दाहकता मोठी असून दररोज शेकडो कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nलोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: अखेर बाळ बोठे झळकणार पोस्टरवर ; न्यायालयाने केले फरार घोषित, 9 एप्रिलपर्यंत स्वतःहून हजर होण्याची दिली संधी\nअखेर बाळ बोठे झळकणार पोस्टरवर ; न्यायालयाने केले फरार घोषित, 9 एप्रिलपर्यंत स्वतःहून हजर होण्याची दिली संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudarshannews.in/MSMS_Nitinji_Gadkari_news-10636-newsdetails.aspx", "date_download": "2021-05-14T07:39:30Z", "digest": "sha1:Y3INKNLVNH7AVK26CBP3DVPBMUZMYQOF", "length": 14143, "nlines": 127, "source_domain": "www.sudarshannews.in", "title": "शिक्षणाचा उपयोग मागास भागात सामाजिक आर्थिक परिवर्तनासाठी व्हावा ना. गडकरी", "raw_content": "\nसुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे\nशिक्षणाचा उपयोग मागास भागात सामाजिक आर्थिक परिवर्तनासाठी व्हावा : ना. गडकरी\nशिक्षणाचा उपयोग मागास भागात सामाजिक आर्थिक परिवर्तनासाठी व्हावा : ना. गडकरी आसाम विद्यापीठाचा 18 वा दीक्षांत समारंभ\nशिक्षण ही एक शक्ती आहे. संशोधन, उद्यमशीलता, विज्ञान, तंत्रज्ञान, नाविण्य, कौशल्य आणि यशस्वी प्रयोग म्हणजे ज्ञान. हे ज्ञान मिळविल्यानंतर मिळालेल्या शिक्षणाचा उपयोग विद्यार्थ्यांनी मागास भागात सामाजिक व आर्थिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी करावा, असे आवाहन केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले. सर्व सुवर्णपदक प्राप्त आणि गुणवंतांचे याप्रसंगी ना. गडकरी यांनी अभिनंदन केले.\nआसाम विद्यापीठाचा आज 18 वा दीक्षात समारंभ सिल्चर येथे पार पडला. या समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ना. गडकरी बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल, विद्यापीठाचे कुलगुरु व अन्य मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना ना. गडकरी पुढे म्हणाले- विद्यार्थ्यांनी शिक्षण म्हणजे काय हे आधी जाणून घेतले पाहिजे. भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था व्हावी, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केले आहे. 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था आणि 100 लाख कोटींच्या पायाभूत सुविधा हेही त्यांचे स्वप्न असून हे पूर्ण करण्याची आपली जबाबदारी आहे. शिक्षणाच्या माध्यमातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग आपला देश, आपला प्रदेशाची प्रगती आणि विकासासाठी व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करताना ना. गडकरी म्हणाले- नावीण्यपूर्ण संशोधन, तंत्रज्ञान आणि यशस्वी प्रयोगांमुळे हा देश सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो. शिक्षणाचा, ज्ञानाचा उपयोग अविकसित, मागास असलेल्या प्रदेश���त सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन घडावे यासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग असावा. कृषी, उद्योग, संगणक तंत्रज्ञान, आयआयटी, आयटी, बायो टेक्नॉलॉजी, आरोग्य अशा सर्वच क्षेत्रात दर्जेदार सेवा देण्याची आज देशाला गरज आहे. यासाठी सर्वच क्षेत्रात सुधारणा घडविणे आवश्यक आहे. हे सर्व शिक्षणाच्या माध्यमातून होऊ शकते, हा शिक्षणाचा उद्देश आहे.\nकृषी, ग्रामीण, आदिवासी भागात आज उद्योग नाही, पायाभूत सुविधा नाही, रोजगार नाही, त्यामुळे हे लोक शहराकडे स्थानांतरित होत आहेत. हे रोखण्यासाठी कृषी, ग्रामीण आणि आदिवासी भागाचा विकास करणे, पायाभूत सुविधा निर्माण करणे, उद्यमशीलता वाढीस लावणे आवश्यक झाले आहे. अशा पध्दतीचे परिवर्तन झाले तरच या क्षेत्राचे सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढून अर्थव्यवस्था मजबूत होईल, असेही ते म्हणाले.\nतंत्रज्ञानाचा उपयोग करून जैविक इंधन बनविणे आता शक्य झाल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- ऊस, तांदूळ, मका, धानाचे तणस यापासूनही इंधन निर्मिती यशस्वी झाली आहे. शासनाने धान्यपासून इंधन निर्मितीला आता परवानगी दिली आहे. याचा फायदा घेत जैविक इंधनाची अर्थव्यवस्था 5 लाख कोटींची करणे देशासाठी आवश्यक आहे. संशोधन, नाविण्यपूर्ण संकल्पना यामुळे हे शक्य झाले असून सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनासाठी हे आवश्यक असून हा आत्मनिर्भरतेचा मार्ग आहे. आत्मनिर्भरतेच्या मार्गामुळेच पंतप्रधानांनी घोषित केलेल्या 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था आणि 100 लाख कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांचे स्वप्न साकार होईल, असेही ना. गडकरी म्हणाले\nहम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें\nताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प\nचित्रकूट जेल में शूटआउट.. गैंगस्टर मुकीम काला समेत 3 की मौत\n६०० मीटर अंतरावरील कृषी पंप जोडणीलाही आता मिळणार प्राधान्य\nमराठा आरक्षण केंद्र सरकारच्य�� फेरविचार याचिके वर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले पहा..\nमराठा आरक्षणाबाबत केंद्राकडून दाखल पुनर्विचार याचिकेचे स्वागत\nमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ दापोलीतील रिसॉर्टच्या चौकशीसाठी दिल्लीहून पथक येणार, सोमय्यांचा दावा\nमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ दापोलीतील रिसॉर्टच्या चौकशीसाठी दिल्लीहून पथक येणार, सोमय्यांचा दावा\nशामली में कोरोना संक्रमण को रोकने के लिए हवा के शुद्धिकरण के लिए हवन-यज्ञ\nपुलिस अधीक्षक द्वारा डायल 112 पीआरवी कर्मियों के साथ की गई गोष्ठी\nचित्रकूट में गरीबों को वितरण की जा रही राहत सामग्री\nबैरिया भाजपा विधायक सुरेंद्र सिंह का बड़ा बयान, राहुल गांधी मुस्लिम तुष्टीकरण की राजनीति करते हैं\nUP: सुल्तानपुर में शुरू होगा 27 करोड़ की लागत से बना 100 बेड वाला हॉस्पिटल\nTRAI ने जारी किए फरवरी के आंकड़े, जानिए किस कंपनी ने जोड़े सबसे ज्यादा ग्राहक\nकोरोना: दिल्‍ली में आए 13,287 नए केस, यूपी में आए 17,775\nनेपाल: विश्वास मत हारने के तीन दिन बाद केपी ओली फिर प्रधानमंत्री नियुक्त\nशुभेंदु अधिकारी बने पश्चिम बंगाल विधानसभा में प्रतिपक्ष के नेता\nआईसीसी की सालाना अपडेट में टीम इंडिया नंबर 1, न्यूजीलैंड दूसरे स्थान पर\nकोविशील्ड की डोज के बीच अंतराल बढ़ाने को मिली मंजूरी, अब 12-16 हफ्ते में लगेगी वैक्सीन की दूसरी खुराक\nयूपी में ऑक्सीजन की सुचारू आपूर्ति में नही है कोई बाधा\nअब वैक्सीनेशन पर है योगी सरकार का सारा जोर... मिल रही है टीकाकरण को गति...\nकॉपीराइट © 2020 सुदर्शन न्यूज | सभी अधिकार सुरक्षित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/siddhivinayak-temple-idol-gets-golden-ceiling-and-door-after-35-kilo-gold-donation-169430.html", "date_download": "2021-05-14T06:31:06Z", "digest": "sha1:CD2MXPNBZVNMLJ5AIQYMBOZERAZ5KS4A", "length": 17835, "nlines": 249, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "सोन्याचा दरवाजा, सोन्याचा घुमट, सिद्धीविनायकाला भक्ताकडून तब्बल 35 किलो सोनं दान | TV9 Marathi", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nमराठी बातमी » महाराष्ट्र » मुंबई » सोन्याचा दरवाजा, सोन्याचा घुमट, सिद्धीविनायकाला भक्ताकडून तब्बल 35 किलो सोनं दान\nसोन्याचा दरवाजा, सोन्याचा घुमट, सिद्धीविनायकाला भक्ताकडून तब्बल 35 किलो सोनं दान\nलाखो मुंबईकरांचे आराध्य दैवत असलेल्या सिद्धीविनायक मंदिराचा लवकरच देशातील सगळ्यात श्रीमंत मंदिराच्या यादीमध्ये समावेश होणार (Siddhivinayak Temple 35 kg gold donation) आहे.\nगिरीश गायकवाड, टीव्ही 9 मराठी, मुंबई\nमुंबई : लाखो मुंबईकरांचे आराध्य दैवत असलेल्या सिद्धीविनायक मंदिराचा लवकरच देशातील सगळ्यात श्रीमंत मंदिराच्या यादीमध्ये समावेश होणार (Siddhivinayak Temple 35 kg gold donation) आहे. मोठ्या नेत्यांपासून सेलिब्रिटी बाप्पाच्या चरणी लीन होतात. त्याचा आशिर्वाद घेतात. चांदी सोन्याचे आभूषण अर्पण करतात. अशाच एका भक्ताने सिद्धीविनायकाच्या चरणी तब्बल 35 किलो सोनं दान केलं आहे.\nगेल्या काही दिवसांपासून सिद्धीविनायकाचे मंदिर शिंदूर लेपनासाठी बंद होते. या दरम्यान नवस पूर्ण झालेल्या एका भाविकाने विघ्नहर्त्याच्या चरणी 35 किलो सोनं दान केलं आहे. या सोन्याची किंमत 14 कोटींच्या घरात आहे. गणपती बाप्पाच्या चरणी एवढं सोनं चढवणाऱ्या भक्ताची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे. भक्ताने दिलेल्या या सोन्याच्या दानातून मंदिराचा गाभारा, घुमट, दरवाजा यासह इतर गोष्टींना सोन्याचा मुलामा देण्यात आला आहेत.\nबाप्पाचा घुमट हा सोन्याने मढवण्यात आला आहे. त्यासोबतच दरवाजेसुद्धा सोन्याने मढवण्यात आले आहेत. याचे सौंदर्य शब्दात व्यक्त करता येत नाही. दिल्लीतील एका भक्ताने हे सोनं बाप्पाच्या चरणी दान केल्याची माहिती मिळत असून ज्याची ओळख गुप्त ठेवण्यात आली (Siddhivinayak Temple 35 kg gold donation) आहे.\nबाप्पाचं हे गोंडस आणि डोळ्याचे पारणे फिटणार रुप पाहून भक्तांचं मन प्रसन्न झालं आहे. बाप्पाचा सोनेरी घुमट पाहण्यासाठी भक्तांची एकच गर्दी केली आहे. दूरवरुन भक्त लाडक्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आले आहेत.\nयेत्या 28 जानेवारीला माघी गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. या दिवशी गणपती बाप्पाचा जन्म झाला होतो असं बोललं जातं. या निमित्ताने 15 जानेवारीपासून पाच दिवस शेंदूर लेपणासाठी मंदिर बंद ठेवण्यात आलं होतं. ते आज (20 जानेवारी) उघडण्यात आलं. त्यानंतर रितसर पूजा आणि विधी करुन बाप्पाला आरसा दाखवण्यात आला. यानंतर भाविकांसाठी दर्शनाकरिता मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले.\n“सोन मढवण्याचे काम लवकरच पूर्ण होईल. गेल्या दोन वर्षात पारदर्शक कामामुळे 320 कोटींचे दान 400 कोटींच्या घरात पोहोचलं आहे. या दानातून गोरगरिबांना, रुग्णांना मदत देण्याचं काम ट्रस्टद्वारे सुरु आहे. पुढे भविष्यातही हे होत राहणार आहे. भक्तीला समाजसेवेची जोड देण्याचे काम मंदिर प्रशासन करत आहे. सध्या सिद्धीविनायकाचा सोनेरी कळस, सोनेरी घुमट आणि आरस पाहण्यासाठी भक्तांची अलोट गर्दी झाली आहे,” असे मत सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकरांनी व्यक्त केलं (Siddhivinayak Temple 35 kg gold donation) आहे.\n‘लेमन टी’चे 5 फायदे\nतुळस खा रोग पळवा\nप्लाझ्मा कधी दान करू शकता\nPF काढताना ‘या’ चुका टाळा\nGold Rate Today: अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला सोने-चांदी खरेदीची उत्तम संधी, झटपट पाहा 10 ग्रॅम सोन्याचा भाव\nअर्थकारण 4 days ago\nपत्नीला शेवटचं पाहण्यासाठी घालमेल, मालकाकडून सुट्टी देण्यास नकार, शेवटी नोकराने जे केलं त्यावर विश्वास बसणार नाही\n हॉलमार्किंग नसले तरी आता दंड किंवा शिक्षा नाही; काय आहे संपूर्ण प्रकरण\nअर्थकारण 6 days ago\nअक्षय्य तृतीयेवरही लॉकडाऊनचं ग्रहण ज्वेलर्सनी सोन्याची विक्री करण्यासाठी अवलंबली ही पद्धत\nअर्थकारण 7 days ago\nसोन्यात गुंतवणूक करणार असाल तर हे 3 पर्याय येतील कामी; दुप्पट फायदा मिळणार\nअर्थकारण 3 weeks ago\nRanbir kapoor Lookalike: रणबीर कपूरचा हमशकल पाहून ऋषी कपूर झाले होते आश्चर्यचकित, पाहा जुनैद शाहचे हे फोटो\nफोटो गॅलरी2 mins ago\nAkshaya Tritiya 2021 | अक्षय्य तृतीयेला 100 कोटींची उलाढाल होणाऱ्या जळगावात यंदा सोने खरेदी ठप्प\nअन्य जिल्हे3 mins ago\nआता हिंदू देवी-देवतांचा अवमान; फ्रान्सच्या ‘शार्ली हेब्दो’ मॅगझिनविरोधात तीव्र संताप\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोपरगावमध्ये कोरोना रुग्णांची ईद, कोरोना सेंटरमध्येच नमाज\nMarriage On Akshaya Tritiya 2021 | विवाहासाठी का अत्यंत शुभ मानला जातो अक्षय्य तृतीयेचा दिवस\nJoe Biden | लसीकरण पूर्ण झाल्यास मास्क नको, जो बायडेन यांची मोठी घोषणा\nमेकअप वापरताना ‘या’ मूलभूत गोष्टी लक्षात ठेवा, सौंदर्याला लागतील चार चांद\nPetrol Diesel Price Today : महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यात पेट्रोलची शंभरी, तुमच्या शहरातले ताजे दर काय\nAjit Pawar | निलेश लंके फाऊंडेशनसाठी कार्यकर्त्याचा चेक, लंकेंना फोन करुन अजित पवार म्हणतात…\nउधारीवरुन मित्रांमध्ये वाद, भरचौकात सुरीने भोसकून 26 वर्षीय तरुणाची हत्या\nमराठी न्यूज़ Top 9\nनिलेश लंके फाऊंडेशनसाठी कार्यकर्त्याचा चेक, लंकेंना फोन करुन अजित पवार म्हणतात…\nAkshaya Tritiya 2021 | अक्षय्य तृतीयेला 100 कोटींची उलाढाल होणाऱ्या जळगावात यंदा सोने खरेदी ठप्प\nअन्य जिल्हे3 mins ago\nपंतप्रधान, गृहमंत्री गायब, देश रामभरोसे; अहंकार सोडा, ‘महाराष्ट्र मॉडेल’ लागू करा: संजय राऊत\nVIDEO | मामाचा फोन घेतला नाही, कॉलबॅक राहिला, दुसऱ्या दिवशी मामा गेला, पुष्कर जोग बोलता बोलता रडायला लागला\nAkshaya Tritiya 2021 | अक्षय्य तृतीया दिवशी सोने-चांदी स्वस्त की महाग, मुंबईसह महाराष्ट्रातील सोन्याचे नवे दर काय\nआता हिंदू देवी-देवतांचा अवमान; फ्रान्सच्या ‘शार्ली हेब्दो’ मॅगझिनविरोधात तीव्र संताप\nCorona Cases in India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये 19 हजारांनी घट, कोरोनामुक्तांचा आकडा दोन कोटींपार\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोपरगावमध्ये कोरोना रुग्णांची ईद, कोरोना सेंटरमध्येच नमाज\nLIVE | कोल्हापूर गोकूळ दूध संघाच्या अध्यपदाची आज होणार निवड, दुपारी 1 वाजता घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/bjp-shivsena-other-alliance", "date_download": "2021-05-14T08:08:36Z", "digest": "sha1:CXWUYYHYPOQ74RSVWS2USPHMQ3R6QH5J", "length": 10655, "nlines": 219, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "BJP-Shivsena-other Alliance Latest News in Marathi, BJP-Shivsena-other Alliance Top Headline, Photos, Videos Online | TV9 Marathi | TV9 Marathi", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nPM Modi LIVE | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशी पंतप्रधान मोदींचा संवाद\nCM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हायकोर्टात दाखल\nHeadline | 12 PM | मुंबईत पेट्रोल 98.65 रुपये प्रति लिटर\nJoe Biden | लसीकरण पूर्ण झाल्यास मास्क नको, जो बायडेन यांची मोठी घोषणा\nAjit Pawar | निलेश लंके फाऊंडेशनसाठी कार्यकर्त्याचा चेक, लंकेंना फोन करुन अजित पवार म्हणतात…\nIndia Corona Death | कोरोनाचा कहर, देशात सलग तिसऱ्या दिवशी 4 हजार कोरोनाबाधितांचा मृत्यू\nMumbai Petrol Hike | मुंबईत पेट्रोल 98.65 रुपये प्रति लिटर\nSanjay Raut | ‘महाराष्ट्र मॉडेल’चं देशासह जगभरात कौतुक – खासदार संजय राऊत\nMumbai Breaking | ईद सणानिमित्त नागरिकांची मोठी गर्दी\nचाँद पाहण्यासाठी सानिया मिर्झा पतीसह दुबईत, ईद सेलिब्रेशनचे खास फोटो\nफोटो गॅलरी46 mins ago\nProtein foods : तंदुरुस्त राहण्यासाठी ‘या’ 5 प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन करा \nफोटो गॅलरी1 hour ago\nRanbir kapoor Lookalike: रणबीर कपूरचा हमशकल पाहून ऋषी कपूर झाले होते आश्चर्यचकित, पाहा जुनैद शाहचे हे फोटो\nफोटो गॅलरी2 hours ago\nPhoto : ‘ईद मुबारक…’, मराठमोळ्या स्मिता गोंदकरकडून हटके अंदाजात शुभेच्छा\nफोटो गॅलरी2 hours ago\nHappy Birthday : ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लरचा वाढदिवस, बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजाचे आहेत लाखो चाहते\nफोटो गॅलरी3 hours ago\nPHOTO | अॅक्शनच नाही, तर रोमान्सचाही ‘बादशाह’ ठरला ‘डार्लिंग’ प्रभास ‘या’ चित्रपटांनी वेडावली तरुणाई\nफोटो गॅलरी5 hours ago\nPHOTO | Summer Foods : उन्हाळ्याच्या हंगामात या पाच गोष्टींचे करा सेवन\nफोटो गॅलरी7 hours ago\nPHOTO | कामगिरी जोरदार, कमाई तडाखेदार, ‘हे’ आहेत क्रीडा क्षेत्रातील नवकोट नारायण, फोर्ब्सची यादी जाहीर\nभारताला 7 हजार कोटी रुपये दान करणारा 27 वर्षीय तरुण, एका आठवड्यात पुन्हा कमवले 2100 कोटी डॉलर\nफोटो गॅलरी16 hours ago\nPHOTOS : Summer Foods : उन्हाळ्यात हे 5 फळं खाणं अतिशय महत्त्वाचं, तुम्ही खाता\nफोटो गॅलरी17 hours ago\nमहाडिकांची सत्ता पालटल्याचं बक्षीस, विश्वास पाटील यांची थेट गोकुळच्या अध्यक्षपदी निवड\nअन्य जिल्हे13 mins ago\nआधी मोदी सरकारवर थेट टीका, आता अनुपम खेर यांनी घेतला युटर्न, म्हणाले…..\nस्पुतनिक लसीच्या एका डोसची किंमत किती; डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजकडून दर जाहीर\nMaharashtra Coronavirus LIVE Update : पुण्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं नियोजन सुरु – उपमुख्यमंत्री अजित पवार\nAkshaya Tritiya 2021 | धार्मिकदृष्ट्या अत्यंत शुभ मानला जातो अक्षय्य तृतीयेचा दिवस, जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व\nLIVE | कोल्हापूर गोकूळ दूध संघाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील\nPM Modi LIVE | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशी पंतप्रधान मोदींचा संवाद\nCM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हायकोर्टात दाखल\nबीडची ढोबळी मिरची हैदराबादच्या बाजारात, कृषी पदवीधारक तरुणाने तीन महिन्यात घेतलं 7 लाखांचं उत्पन्न\nचाँद पाहण्यासाठी सानिया मिर्झा पतीसह दुबईत, ईद सेलिब्रेशनचे खास फोटो\nफोटो गॅलरी46 mins ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%B0", "date_download": "2021-05-14T06:19:43Z", "digest": "sha1:Q6RQTAT6FMNMLBI3SV26DFXNTH6FY3HG", "length": 5135, "nlines": 134, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nमेट्रोच्या १०० टनाच्या गर्डरखाली चिरडून एक ठार\nमावळ्यांसह अवतरले जिजाऊ आणि शिवराय\nधमाल ‘आप्पा आणि बाप्पा’ची\n'हाऊसफुल ४' चा धमाकेदार ट्रेलर लाँच\nराजकुमार आणि मौनी रॉयच्या 'मेड इन चायना'चा ट्रेलर प्रदर्शित\nएमएक्स प्लेयरवर मोफत पहा या मराठी वेब सिरीज\nरहस्य वाढवणारा 'खिचिक'चा ट्रेलर\n'ये रे ये रे पैसा २'चा धमाकेदार ट्रेलर लाँच\nविवाहपद्धतीवर ग्रामीण शैलीत टिपण्णी करणार 'बायको देता का बायको'\n... तो हमे अपने आपको साइंटिस्ट कहने का कोई अधिकार नही : अक्षय कुमार\nसंजय दत्तच्या मराठमोळ्या 'बाबा'चा ट्रेलर प्रदर्शित\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनब��क्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://udyogvishwa.com/Apr15/email/e.html", "date_download": "2021-05-14T06:14:11Z", "digest": "sha1:2LUQQLRWB6RGEHMEYZMVRDEKNC73EJR2", "length": 5997, "nlines": 36, "source_domain": "udyogvishwa.com", "title": "MUV Newsletter", "raw_content": "\nमागील महिन्यात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार ह्यांनी राज्याचा अर्थसंकल्प विधान सभेत सादर केला. तब्बल ५५,००० कोटींच्या योजना असणारा नवनिर्वाचित सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प\nराज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी २०१५-१६ वर्षासाठीचा अर्थसंकल्प नुकताच सादर केला. या अर्थसंकल्पाची उद्योगक्षेत्राशी संबंधीत काही ठळक वैशिष्ट्ये...\nराज्यसरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पाबाबत उद्योगवर्तुळातून तसेच सामान्य नागरिकांकडून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. महाराष्ट्रातील विविध औद्योगिकसंस्थांचे प्रतिनिधी, अर्थतज्ञ तसेच उद्योजकांची या अर्थसंकल्पाविषयीची मते जाणून घेऊया.\nमहाराष्ट्र अर्थसंकल्प : उरलो उपचारापुरता\nराज्याची अर्थव्यवस्था, त्यातील कर्जाचा बोजा, औद्योगिक गुंतवणूक, हे विषय सातत्याने चर्चिले जातात. यंदाच्या अर्थसंकल्पातून राज्याच्या विकासाच्या दृष्टीने काही आश्वासक, सकारात्मक पाऊले उचलली गेली आहेत की तो केवळ एक उपचार उरला आहे यासंबंधी विवेचन करत आहेत अर्थतज्ञ डॉ.चंद्रहास देशपांडे.\nनाविन्यपूर्ण निर्मिती – उद्योजकतेचा गुरूमंत्र\nआजच्या भांडवलवादाच्या काळात समूहाने केलेले सृजनात्मक उत्पादन हे उद्योजकतेचे अधिक यशस्वी तंत्र म्हणून आकाराला येत आहे. ही नव्या स्वरूपातील समूहाअंतर्गत सृजनशीलता आणि उद्योजकता याविषयी सांगत आहेत डॉ.नरेंद्र जोशी.\nमहाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या वतीने २०१४-१५चा आर्थिक पाहणी अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. त्यामधून राज्यातील औद्योगिक सद्यस्थिती, निर्मिती प्रकल्प तसेच थेट परदेशी गुंतवणूक याविषयीची माहिती व आकडेवारी येथे देत आहोत.\nअधिक संतुलित प्रादेशिक विकासाकडे...\n‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’ तर्फे नवनिर्वाचित सरकारला धोरणनिर्मितीमध्ये उपयुक्त ठरेल असा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यातील संपादित अंश 'महाराष्ट्राचे उद्योगविश्व’च्या वाचकांसाठी क्रमश: देत आहोत...\n५६ ग्र��मीण बँकामध्ये ‘रुपे कार्ड’\nसराज्यातील ६० टक्के स्टील प्रकल्प बंद\n‘मेक इन राजस्थान’ साठी पुण्याच्या उद्योजकांना निमंत्रण\nबँकांना ‘मेक इन इंडिया’तून मोठी व्यवसाय संधी\nमनोरंजन उद्योग पाच वर्षांत दुपटीने वाढणार\nआर्थिक मुद्दय़ाबाबत रिझव्‍‌र्ह बँक आणि सरकारचा एकविचार\nजाहिराती साठी संपर्क -\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://costaricascallcenter.com/mr/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%87%E0%A4%82/", "date_download": "2021-05-14T08:22:06Z", "digest": "sha1:DHOGXC3IFBRN75UHLB7MFRQ3WPXD4TV6", "length": 7388, "nlines": 34, "source_domain": "costaricascallcenter.com", "title": "कॉल सेंटर दूरसंचार आणि इंटरनेट | Costa Rica's Call Center", "raw_content": "\nकॉल सेंटर दूरसंचार आणि इंटरनेट\nकेंद्र आमच्या उपकरणात आपल्या उपकरणे समाविष्ट करण्यास सक्षम आहे किंवा आमच्या सिस्टीम रुम आपल्या सिस्टमसह कार्य करण्यासाठी कॉन्फिगर करण्यात सक्षम आहे. खोली नेहमी लॉक केली गेली आहे, दिवसात 24 तास प्रवेश प्रतिबंधित आहे आणि त्यावर नजर ठेवली आहे. सेंट्रल अमेरिकन कॉल सेंटरमध्ये फाइबर ऑप्टिक व व्हीओआयपी फोन आहेत. पीबीएक्स डिजिटल आहे आणि आम्ही प्रत्येक ग्राहक सेवा आणि विक्री कॉलसाठी पूर्णपणे अनावश्यक फोन सेवा आणि विश्वसनीयता सुनिश्चित करण्यासाठी तीन भिन्न दूरसंचार वाहक वापरतो.\nआमच्या ऑफ सेंटर सर्व ऑफशोअर आउटसोर्सिंग मोहिमांना सर्वोच्च अपटाइमची हमी देण्यासाठी तीन स्थानिक प्रदात्यांद्वारे पुरेशी इंटरनेट बँडविड्थ पेक्षा अधिक प्रदान करते. कोणत्याही अडथळ्यांना टाळण्यासाठी, फायबर ऑप्टिक समर्पित कनेक्शन अंडरग्राउंड केले गेले आहे आणि सर्व प्रतिकूल हवामान परिस्थिती आणि कचऱ्यापासून संरक्षित आहे.\nविशिष्ट विकास अंदाजांसह जवळच्या दूरध्वनी प्रकल्पांसाठी, आमच्या आयटी सपोर्ट टीम आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आमची बँडविड्थ क्षमता समायोजित करेल. कोस्टा रिका बीपीओ केंद्रात 100 मेगापिक्सेल योग्य प्रगत नोटिस देण्याची क्षमता आहे.\nआमचे परस्पर लक्ष्य नेहमी सेवा प्रदान करणे हे सुरक्षित आणि विश्वसनीय 87KVA Wacker बॅकअप डीजल जनरेटर आमच्या संपूर्ण कॉल सेंटर इन्फ्रास्ट्रक्चरला संपूर्ण सामर्थ्य देण्यास सक्षम आहे जोपर्यंत बाह्य शक्ती अपयशी होईपर्यंत. प्रत्येक द्विभाषिक बीपीओ एजंटच्या कार्यस्थळावर स्थापित एकाधिक यूपीएस जेनरेटर सुरू ह��ईपर्यंत आवश्यक पॉवर प्रदान करतात. वीज अयशस्वी होण्याच्या 30 सेकंदांच्या आत जनरेटर स्थिर ऊर्जा पुरवण्यास प्रारंभ करतो तेव्हा टेलीमार्केटिंग आणि ग्राहक सेवा कॉल गमावल्या जाणार नाहीत किंवा त्या सोडल्या जाणार नाहीत. सर्व ऑफशोर कॉल सेंटर मोहिम व्यत्यय किंवा डाउन टाइमशिवाय कार्य करणे सुरू ठेवतील.\nआमचे संपूर्ण मध्य अमेरिकी संपर्क केंद्र 100% सुरक्षित आहे आणि पॅसेओ कोलनवर स्पॅनिश दूतावास आहे. एजंट आणि कर्मचारी एकाधिक सशस्त्र सुरक्षा, दिवसात 24 तास संरक्षित आहेत, दोन डझन पाळणारे कॅमेरे आणि जगभरातील कुठल्याही ठिकाणी इंटरनेटवर पूर्णपणे निरीक्षण केले जाऊ शकतात. कोस्टा रिका एक शांत देश आहे आणि हिंसाचा प्रचार करीत नाही. योग्य व्यवसाय मानकांचे पालन केल्यामुळे, तांत्रिक पायाभूत सुविधा आणि आमच्या सहा आकृती बीपीओ आउटसोर्सिंग कॉन्ट्रॅक्ट्समध्ये आपले मोठे संरक्षण आणि विम्याचे संरक्षण केले पाहिजे.\nसिस्को एएसए 5510 डब्ल्यू / आयपीएस मॉड्यूल\nसिस्को आयपी फोन सीपी -7 9 11\nडेल पॉवर एज 2 9 50\nएपीसी स्मार्ट-यूपीएस हेड युनिट\nएपीसी स्मार्ट-यूपीएस बॅटरी पॅक\nयूएस रोबोटिक्स 56 के मोडेम\nसिस्को 7941 व्हीओआयपी फोन\nसिस्को एयरोनेट 1130AG वायरलेस एक्सेस पॉइंट\nसिस्को 2 9 50\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokvruttant.com/%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%86%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2021-05-14T06:37:01Z", "digest": "sha1:ZWKVRRRT4I4BSVX574TGOSPXXUQD36MK", "length": 11548, "nlines": 55, "source_domain": "lokvruttant.com", "title": "ठाण्यातही महाविकास आघाडीत ठिणगीकॉंग्रेसचे प्रदेश सदस्य राजेश जाधव यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीला धरले धारेवर – Lokvruttant", "raw_content": "\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nठाण्यातह��� महाविकास आघाडीत ठिणगीकॉंग्रेसचे प्रदेश सदस्य राजेश जाधव यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीला धरले धारेवर\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम July 5, 2020\nठाणे : मागील काही महिन्यापासून राज्यात महाविकास आघाडीत बिघाडी होत असून कोणत्याही निर्णय प्रक्रियेत समावून न घेतल्याने कॉंग्रेस पक्ष नाराज झाला आहे. आता तीच नाराज ठाण्यातही आता उघडपणे समोर येऊ लागली आहे. एकीकडे राष्ट्रवादीने पर्यावरण मंत्री आदीत्य ठाकरे यांना पत्र देऊन आम्हालाही बोलावणे करा अशी मागणी केली असून नाराजी व्यक्त केली आहे. परंतु कॉंग्रेसने आता शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निषाणा साधत आम्हाला दोघांपैकी कोण सामावून घेतो असा सवाल उपस्थित केला आहे. कोवीड रुग्णालयाचा शुभारंभ तुम्हीच करता, पालिकेत काही शहराच्या दृष्टीकोणातून बैठकी होतात, त्यावेळेसही आम्हाला डावललेच जाते असा धक्कादायक आरोप कॉंग्रेसचे प्रदेश सदस्य राजेश जाधव यांनी केला आहे.\nमागील काही दिवसापासून राज्यात कॉंग्रेस नाराज झाला असून प्रत्येक ठिकाणी डावलले जात असल्याने वारंवार महाविकास आघाडीत ठिणगी पडत आहे. ती ठिणगी आता ठाण्यातही पडू लागल्याचे दिसू लागले आहे. राज्यात तर आम्हाला डावलले जातेच, परंतु ठाण्यातही आम्हाला डावलले जात असल्याचे मत जाधव यांनी व्यक्त केले आहे. राष्ट्रवादीकडून नाराजी व्यक्त करीत थेट आदीत्य ठाकरे यांना निवेदन देऊन ठाण्यात जर कोणी मंत्री येणार असेल तर त्याची माहिती आम्हाला दिली जात नाही. असा आक्षेप घेतला आहे, परंतु आता शिवसेना आणि राष्ट्रवादी दोघेही आम्हाला डावलत असल्याने आम्ही कधी नाराजी व्यक्त केली का उलट आम्ही महाविकास आघाडीचे घटक म्हणून एकत्रीत काम करण्याची इच्छा व्यक्त करीत होतो. परंतु आता आम्हाला साध्या कोणत्याही निर्णय प्रक्रियेत सामावून घेतले जात नाही. कॉंग्रेसला शिवसेना, राष्ट्रवादीकडून वारंवार आमच्याकडून डावलले जाते, ठाण्यात कॉंग्रेसला विचारतच घेतले जात नाही. ज्या वेळेस शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित काम करत होते, तेव्हांही आम्हाला कोणी विश्वासात घेतले का उलट आम्ही महाविकास आघाडीचे घटक म्हणून एकत्रीत काम करण्याची इच्छा व्यक्त करीत होतो. परंतु आता आम्हाला साध्या कोणत्याही निर्णय प्रक्रियेत सामावून घेतले जात नाही. कॉंग्रेसला शिवसेना, राष्ट्रवादीकडून वारंवार आमच��याकडून डावलले जाते, ठाण्यात कॉंग्रेसला विचारतच घेतले जात नाही. ज्या वेळेस शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित काम करत होते, तेव्हांही आम्हाला कोणी विश्वासात घेतले का कोवीड हॉस्पीटलचा शुभारंभ, शहराच्या विकसाच्या दृष्टीने कोणी आम्हाला विचारत घेतले नाही. आम्ही देखील महाविकास आघाडीचाच घटक आहोत. आम्हाला देखील शहराची आणि येथील नागरीकांची काळजी आहे. परंतु वारंवार डावलून आमच्यावर हा अन्याय का कोवीड हॉस्पीटलचा शुभारंभ, शहराच्या विकसाच्या दृष्टीने कोणी आम्हाला विचारत घेतले नाही. आम्ही देखील महाविकास आघाडीचाच घटक आहोत. आम्हाला देखील शहराची आणि येथील नागरीकांची काळजी आहे. परंतु वारंवार डावलून आमच्यावर हा अन्याय का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.\nराज्यात कॉंग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांसह इतर मंत्र्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीत बिघाडी होऊ लागली आहे. आता ही बिघाडीची ही ठिणगी ठाण्यात येऊन पोहचली असून जाधव यांनी उपस्थित केलेल्या काही मुद्यांवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी आता तरी कॉंग्रेसला विश्वासात घेतील का असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.\nभावाने केली भावाची हत्या तिघांना अटक\nअतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीला ठाणे महानगरपालिका जबाबदार : राज राजापूरकर\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंद्रपूर जम्मू-काश्मीर जळगाव ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी दिल्ली नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पनवेल पश्चिम महाराष्ट्र पालघर पुणे प्रतिमा बीड भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रायगड वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल��प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/dehugaon-no-plastic-drive-by-dehugaon-gram-panchayat-129084/", "date_download": "2021-05-14T07:18:25Z", "digest": "sha1:WLY6YS4INJ6MS4GFRDDPLVPJU6AJRTVE", "length": 9373, "nlines": 92, "source_domain": "mpcnews.in", "title": "Dehugaon : प्लॉस्टिक विरोधी कारवाईसाठी ग्रामपंचायत सदस्याचा पुढाकार, विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई - MPCNEWS", "raw_content": "\nDehugaon : प्लॉस्टिक विरोधी कारवाईसाठी ग्रामपंचायत सदस्याचा पुढाकार, विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई\nDehugaon : प्लॉस्टिक विरोधी कारवाईसाठी ग्रामपंचायत सदस्याचा पुढाकार, विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई\nएमपीसी न्यूज – देहुगावातील आठवडे बाजारात मोठ्या प्रमाणात प्लॉस्टिकचा वापर केला जात आहे. प्लॉस्टिकवर कारवाईसाठी ग्रामपंचायत सदस्य संतोष हगवणे यांनी पुढाकार घेतला असून शुक्रवारी ग्रामपंचायत प्रशासनाने विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली.\nपर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या प्लास्टिकला हद्दपार करण्यासाठी राज्य सरकारने प्लास्टिकच्या पिशव्या, चमचे, ग्लास, स्ट्रॉ, थर्माकोल ताट, ग्लास, वाट्या, उत्पादने साठवण्यासाठी असलेली प्लास्टिकची आवरणे, द्रवपदार्थ साठवण्याठी वापरण्यात येणारे प्लास्टिक, अन्न पदार्थ साठवण्यासाठी वापरले जाणारे प्लास्टिक, प्लास्टिक व थर्माकोल डेकोरेशन यावर सरकारने वर्षभरापुर्वी बंदी घातली आहे. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे सरकारचे निर्देश आहेत. परंतु, भाजीपाला विक्रेत्यांकडून प्लास्टिक पिशव्यांचा अद्यापही वापर केला जातो.\nदेहुगावत मंगळवारी आणि शुक्रवारी आठवडे बाजार भरतो. या बाजारात विक्रेत्यांकडून प्लास्टिक पिशव्यांचा सर्रारसपणे वापर केला जातो. त्याला आळा घालण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य संतोष हगवणे यांनी पुढाकार घेतला आहे. शुक्रवारी ग्रामपंचायत प्रशासनाने विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली.\nbowlsdehugaon gram panchayatdehugaon newsglassesno plastic driveplastic bagsproductsSantosh hagawanespoonsstrawsthermocouplesआठवडे बाजारग्रामपंचायत सदस्य संतोष हगवणेदंडात्मक कारवाईदेहुगाव ग्रामपंचायतप्लॉस्टिक विरोधी कारवाई\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nChinchwad: धनगर समाजाचा उद्या रहाटणीत राज्यस्तरीय वधू-वर मेळावा\nPune : महिला मुक्ती परिषदेत सावित्रीच्या 11 लेकींचा सन्मान\nPune Crime News : येरवड्यातील मेंटल हॉस्पिटल अधीक्षकाच्या शासकीय निवासस्थानी जबरी चोरी\n शहरातील निर्बंध 1 जूनपर्यंत कायम\nPune News : महिलांच्या विविध समस्या सोडविण्याला प्राधान्यक्रम : ॲड. सुप्रिया बर्गे\nPimpri Vaccination News: शहरातील 45 वर्षांपुढील नागरिकांना शुक्रवारी ‘या’ केंद्रांवर मिळणार लसीचा दुसरा डोस\nAlandi Crime News : पोलिसात तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी\nMaratha Reservation : मराठा आरक्षणप्रश्नी लवकरच पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार – उद्धव ठाकरे\nChinchwad Crime News : गोळीबार प्रकरण कसे घडले सांगत आहेत आमदार अण्णा बनसोडे …\nPune Crime News : रुग्णालयातून पळून जाऊन कोरोनाबाधित महिलेची कॅनॉलमध्ये उडी मारुन आत्महत्या\nWeather Alert : महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर शनिवारी धडकणार ‘तौकते’ चक्रीवादळ\nBopkhel News : बलात्कार करून, ‘पतीला सोडचिठ्ठी देऊन दुसरे लग्न करण्याचे ‘ लिहून घेतले हमीपत्र\nPune News: लॉकडाऊन मुदतवाढीच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण\nChinchwad news: कोरोना विरोधातील लढाई चिंचवड देवस्थान ट्रस्टच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 11 लाख रुपये\n बारामतीत ”म्युकर मायकोसिस 20 ते 25 रुग्ण, दोन जणांचा मृत्यू\nLonavala News : जामतारा वेब सिरिज पाहून अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक\nVideo by Shreeram Kunte : राहुल गांधी करणार का देशाला काँग्रेसमुक्त\nDehugaon News : देहूत मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत बीज सोहळा संपन्न\nDehu News : शासनाच्या नियमानेच तुकाराम बीज सोहळा साजरा करणार – देहू संस्थान\nDehugaon News : देहूच्या वेशीवर वारकऱ्यांचे आंदोलन; तुकाराम बीज सोहळ्यास देहूगावात येऊ देण्याची वारकऱ्यांची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.bookprintingchina.com/mr/Factory", "date_download": "2021-05-14T06:27:04Z", "digest": "sha1:CCMZZKUJAWXXVRRWF2AWD6SNNYLZ3C56", "length": 6246, "nlines": 153, "source_domain": "www.bookprintingchina.com", "title": "Factory Equipments-Book Printing China,कस्टम छपाई सेवा,चायना प्रिंटिंग कंपनी", "raw_content": "\nसर्पिल & वायर-ओ बाऊंड बुक\nवही & जर्नल बुक\nपोस्टर & कार्ड्स प्रिंटिंग\nफ्लायर & पत्रक मुद्रण\nलोकप्रिय पेपर आणि पेपर वजन\nआता कस्टम कोट मिळवा\nकॉफी टेबल बुक प्रिंटिंग\nसर्पिल & वायर-ओ बाऊंड बुक\nवही & जर्नल बुक\nपोस्टर & कार्ड्स प्रिंटिंग\nफ्लायर & पत्रक मुद्रण\nलोकप्रिय पेपर आणि पेपर वजन\nतू इथे आहेस. : घर>आमच्याबद्दल>फॅक्टरी उपकरणे\nयांगंग स्ट्रीट क्र.५, हायझू जिल्हा, ग्वांगझू शहर, गुआंगडोंग प्रांत, चीनName\nसर्पिल & वायर-ओ बाऊंड बुक\nवही & जर्नल बुक\nपोस्टर & कार्ड्स प्रिंटिंग\nफ्लायर & पत्रक मुद्रण\nइन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.hnnanbeiwang.com/mr/Biocatalyst/cephalosporin-c-acetyl-esterase", "date_download": "2021-05-14T08:29:49Z", "digest": "sha1:SNO7M2UKXNG6C6IJXJ3EANRTTNH5ACX7", "length": 5785, "nlines": 111, "source_domain": "www.hnnanbeiwang.com", "title": "Cephalosporin C एस्टिल Esterase, चीन Cephalosporin C एस्टिल Esterase उत्पादक, पुरवठादार, कारखाना - हुनान Nanbeiwang जैविक तंत्रज्ञान कंपनी, लि.", "raw_content": "\nपत्ताः १२1288 पुरुई वेस्ट रोड, वांगचेंग इकॉनॉमिक अँड टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट झोन, चांगशा सिटी, हुनान प्रांत, चीन\nसेफलोस्पोरिन सी tyसेटिल एस्ट्रॅस\nप्लास्टिक किंवा कार्डबोर्ड ड्रममध्ये सीलबंद, 25/30/40 किलो प्रति बॅरल\nऑर्डर पूर्ण झाल्यानंतर एका महिन्यात\n45 दिवस किंवा 90 दिवस\n10 टन / वर्ष\nHunan Nanbeiwang जैविक तंत्रज्ञान कं, लिमिटेड\nसेफलोस्पोरिन सी एसिटिल एस्टेरेज एक एस्टेरेज आहे जो सेफलोस्पोरिन सी (सीपीसी) किंवा 7-एमिनोसेफलोस्पोरॅनिक acidसिड (7-एसीए) 3 'पोझिशन ceसिटिल ग्रुप.सीपीसी किंवा 7-एसीएच्या संश्लेषणासाठी पूर्वसूचना म्हणून वापरला जाऊ शकतो सेफुरॉक्झिम, सेफ्युरोक्झिम, सेफोक्झिटिन, सेफपॉडॉक्साइम आणि यासारख्या विविध अर्ध-कृत्रिम सेफलोस्पोरिन प्रतिजैविक औषधांचे.\nसेफलोस्पोरिन सी डेसॅटीलेज अर्ध-कृत्रिम सेफलोस्पोरिन महत्त्वपूर्ण इंटरमीडिएट डी---एसीएच्या उत्पादनासाठी प्राधान्य दिलेला उत्प्रेरक आहे.\nपांढरा किंवा पांढरा गोलाकार कण\nसजीवांच्या शरीरात निर्मार्ण होणारे द्रव्य क्रियाकलाप\nपत्ता : १२1288 पुरुई वेस्ट रोड, वांगचेंग इकॉनॉमिक अँड टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट झोन, चांगशा सिटी, हुनान प्रांत, चीन\nकॉपीराइट -2002 २००२-२०१ Hun हुनान नानबेईवांग बायोलॉजिकल टेक्नॉलॉजी कं, लि.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:AshLin", "date_download": "2021-05-14T06:28:04Z", "digest": "sha1:436CVW6LSQFGFRARE425DXAK4PEYWHT4", "length": 3393, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य:AshLin - विकिपीडिया", "raw_content": "\nही व्यक्ती पुणे येथे राहते\nमी आहे ससुल्यागडी, डुल्डुल्डुल्क्या मी मारी वाघोबाच्या तन्ग्डी तोडी, अस्वलाच्या झिन्जा ओढी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोड��े आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ नोव्हेंबर २०११ रोजी १४:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/fitness/", "date_download": "2021-05-14T07:06:24Z", "digest": "sha1:F4BGOUWAHRQJU27KNVEX2FGJHLG7VXPS", "length": 6766, "nlines": 120, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "fitness Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\n…म्हणून केळीच्या पानावर जेवण करावे; वाचा फायदे आणि तोटे\nप्रभात वृत्तसेवा 4 hours ago\nपोटातील गॅसचा त्रास दूर करण्यासाठी ‘हे’ आसन कराच\nप्रभात वृत्तसेवा 4 hours ago\n‘हे’ सोपे उपचार करतील तुमच्या गुडघ्याच्या दुखापतीची तीव्रता कमी\nप्रभात वृत्तसेवा 4 hours ago\nजाणून घ्या स्त्रियांचे मानसिक आरोग्य\nप्रभात वृत्तसेवा 4 hours ago\nलो ब्लड प्रेशरसाठी मोलाच्या टिप्स\nप्रभात वृत्तसेवा 5 hours ago\n#Covid-19 : घरातच राहा.. सुरक्षित राहा.. संयम ठेवा\nप्रभात वृत्तसेवा 5 hours ago\nसोप्प्या पद्धतीने बनवा परफेक्ट मऊ लुसलुशीत मालपुवा\nप्रभात वृत्तसेवा 5 hours ago\nकिडनी आरोग्य : क्रॉनिक किडनी डिसीज एक सायलेंट किलर\nप्रभात वृत्तसेवा 5 hours ago\nमुख आरोग्य : डायबिटीस आणि ओरल हेल्थ\nप्रभात वृत्तसेवा 5 hours ago\nशिळी चपाती सुद्धा तुम्हाला बनवू शकते निरोगी; होतील ‘हे’ खास फायदे जाणून घ्या कसे\nप्रभात वृत्तसेवा 5 hours ago\n#रेसिपी : चटपटीत बनवा डाळींबाची उसळ\nप्रभात वृत्तसेवा 5 hours ago\nतांब्याचं ‘ब्रेसलेट’ किंवा ‘अंगठी’ वापरण्याचे शरीराला होतात ‘हे’…\nप्रभात वृत्तसेवा 1 day ago\nलसीकरणानंतर करोनापासून लगेचच संरक्षण मिळेल का जाणून घ्या, तुमच्या मनातील शंकांची उत्तरे\nप्रभात वृत्तसेवा 1 day ago\nजाणून घ्या… झोपेच्या गोळ्यांचे गंभीर साईड इफेक्ट्स\nप्रभात वृत्तसेवा 1 day ago\nआरोग्य बाळाचे : दुग्धवर्धनासाठीचे उपाय…\nप्रभात वृत्तसेवा 1 day ago\nरक्‍तशुद्धी करून शरीर तेजस्वी बनवणारे – हस्तपादगुप्तासन\nप्रभात वृत्तसेवा 1 day ago\nसमुपदेशन : लाडावलेली मुलं आणि आरोग्य\nप्रभात वृत्तसेवा 1 day ago\n#रेसिपी : संडे स्पेशल ब्रेकफास्टमध्ये बनवा खरपूस पनीर पराठे\nप्रभात वृत्तसेवा 1 day ago\nरेसिपी : सकाळी नाश्ताला झटपट बनवा हराभरा पौष्टिक कबाब\nप्रभात वृत्तसेवा 1 day ago\nही पाच फळे खा ऍसिडिटीपासून मुक्‍ती मिळवा\nप्रभात वृत्तसेवा 1 day ago\nगंगेतील मृतदेहावरून बिहार आणि उत्तरप्रदेश आमने-सामने; मृतदेह सीमेवरूनच पाठवले जातायत माघारी\n‘लस तर नाही, मग त्या कॉलर ट्यून का वाजवत आहात’ हायकोर्टाचा केंद्राला सवाल\n‘लव्ह यु जिंदगी’ म्हणणाऱ्या ‘त्या’ तरुणीचा अखेर मृत्यू; तब्बल १० दिवस ICU…\nपुणे – 623 रुग्णालयांना 6 हजार रेमडेसिविरचा पुरवठा\n“भारताची स्थिती पाहता शक्य तितक्या लवकर लसीकरण वेगाने करणे गरजेचे”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/gliding-center/", "date_download": "2021-05-14T07:04:10Z", "digest": "sha1:SNWWTKT7OJQZVEYMI5Y6QLQNVSNEZT57", "length": 2994, "nlines": 81, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "gliding center Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nउड्डाणाचा आनंद देणारे ‘ग्लायडींग सेंटर’\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nगंगेतील मृतदेहावरून बिहार आणि उत्तरप्रदेश आमने-सामने; मृतदेह सीमेवरूनच पाठवले जातायत माघारी\n‘लस तर नाही, मग त्या कॉलर ट्यून का वाजवत आहात’ हायकोर्टाचा केंद्राला सवाल\n‘लव्ह यु जिंदगी’ म्हणणाऱ्या ‘त्या’ तरुणीचा अखेर मृत्यू; तब्बल १० दिवस ICU…\nपुणे – 623 रुग्णालयांना 6 हजार रेमडेसिविरचा पुरवठा\n“भारताची स्थिती पाहता शक्य तितक्या लवकर लसीकरण वेगाने करणे गरजेचे”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/laser-guided-anti-tank-missiles/", "date_download": "2021-05-14T07:36:07Z", "digest": "sha1:H2NK57BAHOGEBANYTAOWMXZKD2HEMSPE", "length": 3089, "nlines": 81, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Laser guided anti-tank missiles Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nरणगाडाभेदी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी\nप्रभात वृत्तसेवा 7 months ago\nगोव्यात पुन्हा मृत्यूचे थैमान मध्यरात्री ऑक्सिजन संपला; ४ तासांत १३ रुग्णांचा मृत्यू\nतीव्र संताप : हिंदू देवी-देवतांचा अवमान : ‘शार्ली हेब्दो’ नव्या वादात\n“अहंकार आणि राजकारण विसरून ‘महाराष्ट्र मॉडेल’ लागू करा”; संजय राऊतांचा…\nकरोनाच्या काळातील आरोग्य विम्याचे महत्त्व ध्यानात घ्या\nगंगेतील मृतदेहावरून बिहार आणि उत्तरप्रदेश आमने-सामने; मृतदेह सीमेवरूनच पाठवले जातायत माघारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/newly-couple/", "date_download": "2021-05-14T07:28:32Z", "digest": "sha1:WHJX5PRVHJIRGOOLI2IQKZXULWHWAX3E", "length": 2996, "nlines": 81, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "newly couple Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nमहिला PSIच्या कुटुंबावर काळाचा घाला; ���वदांपत्यासह चौघांचा मृत्यू\nप्रभात वृत्तसेवा 4 months ago\nतीव्र संताप : हिंदू देवी-देवतांचा अवमान\n“अहंकार आणि राजकारण विसरून ‘महाराष्ट्र मॉडेल’ लागू करा”; संजय राऊतांचा…\nकरोनाच्या काळातील आरोग्य विम्याचे महत्त्व ध्यानात घ्या\nगंगेतील मृतदेहावरून बिहार आणि उत्तरप्रदेश आमने-सामने; मृतदेह सीमेवरूनच पाठवले जातायत माघारी\n‘लस तर नाही, मग त्या कॉलर ट्यून का वाजवत आहात’ हायकोर्टाचा केंद्राला सवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.hnnanbeiwang.com/mr/Biocatalyst/penicillin-g-acylase-for-7-adca", "date_download": "2021-05-14T08:10:28Z", "digest": "sha1:ZTU7KMYC3AGO6USBAVZFZFOB73QARJYH", "length": 6505, "nlines": 111, "source_domain": "www.hnnanbeiwang.com", "title": "पेनिसिलीन जी Acylase 7-ADCA, चीन पेनिसिलीन जी Acylase 7-ADCA उत्पादक, पुरवठादार, कारखाना - हुनान Nanbeiwang जैविक तंत्रज्ञान कंपनी, लि.", "raw_content": "\nपत्ताः १२1288 पुरुई वेस्ट रोड, वांगचेंग इकॉनॉमिक अँड टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट झोन, चांगशा सिटी, हुनान प्रांत, चीन\n7-एडीसीएसाठी पेनिसिलिन जी yकिलेझ\nप्लास्टिक किंवा कार्डबोर्ड ड्रममध्ये सीलबंद, 25/30/40 किलो प्रति बॅरल\nऑर्डर पूर्ण झाल्यानंतर एका महिन्यात\n45 दिवस किंवा 90 दिवस\n10 टन / वर्ष\nHunan Nanbeiwang जैविक तंत्रज्ञान कं, लिमिटेड\nसेफलोस्पोरिन अँटीबायोटिकचे विस्तृत अँटीबैक्टीरियल स्पेक्ट्रम, मजबूत अँटीबैक्टीरियल क्रिया, उच्च गुणकारी प्रभाव आणि क्लिनिकल inप्लिकेशनमध्ये कमी विषारीपणाचे फायदे आहेत. 7-अमीनो-डिएसेटोऑक्सीसेफ्लोस्पोरॅनिक acidसिड (7-एडीसीए म्हणून संक्षिप्त) हा सेफलोस्पोरिन प्रतिजैविकांच्या संश्लेषणासाठी एक महत्त्वाचा इंटरमीडिएट आहे आणि चीनमध्ये आयात आणि निर्यातीसाठी सर्वात सक्रिय फार्मास्युटिकल कच्चा माल आहे. 7-एडीसीए इफोबिलाइज्ड पेनिसिलिन yसिलेज असलेल्या सेफलोस्पोरिन जी acidसिडच्या क्लीवेजद्वारे तयार केले गेले होते. ऑपरेशन सोपे होते, परिस्थिती सौम्य होती, उत्पादन जास्त होते, उत्पादनाची गुणवत्ता चांगली होती आणि तेथे कोणतेही पर्यावरण प्रदूषण नव्हते.\nहे सजीवांच्या शरीरात निर्मार्ण होणारे द्रव्य प्रामुख्याने 7-एडीसीए तयार करण्यासाठी वापरले जाते.\nपांढरा किंवा पिवळसर गोलाकार कण\nसजीवांच्या शरीरात निर्मार्ण होणारे द्रव्य क्रियाकलाप\nपत्ता : १२1288 पुरुई वेस्ट रोड, वांगचेंग इकॉनॉमिक अँड टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट झोन, चांगशा सिटी, हुनान प्रांत, चीन\nकॉपीराइट -2002 २००२-२०१ Hun हुनान नानबेईवांग बायोलॉजिकल टेक्नॉलॉजी कं, लि.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2021/03/blog-post_20.html", "date_download": "2021-05-14T06:09:37Z", "digest": "sha1:EOBBOAYRWP6GLVWGVOZJEUEACNBNG4HZ", "length": 21719, "nlines": 308, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "चीनला घेरण्याची तयारी ; क्वॉड देशांच्या प्रमुखांची होणार बैठक | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nचीनला घेरण्याची तयारी ; क्वॉड देशांच्या प्रमुखांची होणार बैठक\nकॅनबेराः चीनच्या वाढत्या दादागिरीला वेसण घालण्यासाठी क्वॉड देशाच्या प्रमुखांची बैठक होणार आहे. पहिल्यांदाच अशी बैठक होणार असल्याचे ऑस्ट्रेलि...\nकॅनबेराः चीनच्या वाढत्या दादागिरीला वेसण घालण्यासाठी क्वॉड देशाच्या प्रमुखांची बैठक होणार आहे. पहिल्यांदाच अशी बैठक होणार असल्याचे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी सांगितले. दक्षिण चीन समुद्रापासून ते लडाखपर्यंत आक्रमक विस्तारवादी धोरण राबवणार्‍या चीनला घेरण्याची तयारी पूर्ण झाली आहे. पहिल्यांदाच या बैठकीत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा एकत्र बैठकीत उपस्थित असणार आहेत.\nमॉरिसन यांनी सांगितले, की हिंदी महासागरात अमेरिका आणि आमची भूमिका महत्त्वाची आहे. आसियान समूहातील देशांसोबतही चर्चा सुरू आहे. लवकरच क्वॉड देशाची बैठक होणार आहे. या बैठकीबाबत मोदी आणि सुगा यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. ’क्वॉड’ हा चार देशांचा समूह हिंदी-पॅसिफिक महासागर परिसरात शांतता आणि समृद्धीसाठी एकत्रपणे काम करणार आहे. याचा फायदा या भागातील देशांना होणार असल्याचे त्यांनी म्हटले. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी क्वॉडला इंडो-पॅसिफिक नाटो असे संबोधले आहेत. वांग यी यांनी सांगितले, की अमेरिका या भागाचे सैन्यकीकरण करत आहे. त्याचे घातक परिणाम होऊ शकतात. मलेशियाची राजधानी क्वालालंपूरमध्ये त्यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले, की अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारतामधील रणनितीक सहकार्य म्हणजे अमेरिकेकडून इंडो-पॅसिफिक नाटोच्या निर्मितीचा प्रयत्न आहे.\nआशिया खंडात चीनच्या वाढत्या आर्थिक आणि लष्करी दादागिरीला उत्तर देण्यासाठी या क्वॉडची स्थापना झाली असल्याचे विश्‍लेषक सांगतात. का गट स्थापन झाल्यानंतर चीनची तडफड सुरू झाली आहे. त्यातूनच चीनने भारताला गटनिरपेक्ष भूमिकेचे धोरण न सोडण्याचे आवाहन केले आहे. क्वॉड, अमेरिकेच्या नेतृत्वातील गटात सहभागी न होण्याची धमकी दिली होती. क्वॉड गटातील बहुतांशी देशांसोबत चीनचे सध्या वाद सुरू आहेत.\nदेश ब्रेकिंग महाराष्ट्र विदेश\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअनावश्यक गर्दी नियंत्रणासाठी कोपरगाव प्रशासन उतरले रस्त्यावर\nकोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव शहरात महसूल, पोलिस आणि कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी संयुक्तपणे खरेदी विक्री केंद्रावर...\nदहेगाव(बोलका)प्राथमिक केंद्रात सोशल डिस्टंसिंगचा नियम धाब्यावर ;पोलिस मोबाईल बघण्यात व्यस्त\nकोपरगाव प्रतिनिधी-सध्या कोरोनाने घातलेले थैमान बेडची अनुपलब्धता,अॉक्सीजन आणि रेमडेसिवीर अभावी प्राणास मुकलेली माणसे आणि आरोग्य व...\nराजस्थानी व्यापार्‍याच्या पाटण तालुक्यातील घरावर दहशतवाद विरोधी पथकाचा छापा; 103 किलो स्फोटके जप्त\nसातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्हा दहशतवाद विरोधी पथकाने बुधवारी रात्री आठच्या सुमारास गोविंदसिंह बाळुसिंग राजपूत (वय 45, सध्या रा. तारळे) य...\nलॉकडाउनमुळे गटई कामगारांवर उपासमारीची पाळीअनेकांनी कुटुंबासह संपवले आयुष्य: तरीही आमचे लोकप्रतिनिधी भाजतायत राजकीय पोळी\nबुलडाणा:पुरुषोत्तम बोर्डे : गटई कामगारांचे हातावरचे पोट आहे. मी सुद्धा एका गटई कामगाराचा मुलगा आहे,मी स्वतः गटई कामगार बांधवां...\nरुग्णसेवेत कमतरता आढळल्यास गय केली जाणार नाही -आमदार आशुतोष काळे\nकोपरगाव प्रतिनिधी :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची दाहकता मोठी असून दररोज शेकडो कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- म���तदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nलोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: चीनला घेरण्याची तयारी ; क्वॉड देशांच्या प्रमुखांची होणार बैठक\nचीनला घेरण्याची तयारी ; क्वॉड देशांच्या प्रमुखांची होणार बैठक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://xn--l1b6a9di5a0j.xn--h2brj9c/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6/%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2021-05-14T06:56:14Z", "digest": "sha1:PB4SROJ534OXNU7WHAYPDJPU4UMEQH5T", "length": 5907, "nlines": 88, "source_domain": "xn--l1b6a9di5a0j.xn--h2brj9c", "title": "तप्त | अमरकोश - भारत का शब्दकोश", "raw_content": "\nमराठी शब्दकोषातील तप्त शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.\n१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक\nअर्थ : ज्यात उष्णता आहे असा.\nउदाहरणे : वज्रेश्वरीला उष्ण पाण्याची कुंडे आहेत\nसमानार्थी : उष्ण, उष्म, ऊन, गरम, तापलेला\nवसंत ऋतु के समाप्त होते ही हवा गर्म होने लगती है\nअशीतल, उष्ण, गरम, गर्म, ताबदार\n२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक\nअर्थ : क्रोध अनावर झालेला.\nउदाहरणे : संतप्त व्यक्ती आपली विवेक बुद्धी हरवून बसतो\nसमानार्थी : खवळलेला, संतप्त, संतापलेला\nजो अत्यधिक क्रुद्ध हो\nमैं अति क्रुद्ध पिताजी का सामना नहीं करना चाहता था\nवह मेरी बात सुनकर अति क्रुद्ध हो गया\nअति क्रुद्ध, अत्युग्र, आग बबूला\n३. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक\nअर्थ : तापविलेले अथवा जाळलेले.\nउदाहरणे : तप्त सुवर्णात अशुद्ध असे काही उरतच नाही.\nतपाया या जलाया हुआ\nअभितप्त स्वर्ण पूर्ण शुद्ध होता है\n४. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक\nविशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक\nअर्थ : तापलेल्या स्थितीत असलेला.\nउदाहरणे : गरम तव्यावरच पोळी भाजायला हवी.\nसमानार्थी : गरम, तापलेला\n५. विशेषण / वर्णनात्मक / उष्णतादर्शक\nअर्थ : जो तापवला आहे किंवा तापला गेला आहे असा.\nउदाहरणे : तापलेल्या भांड्याला हात लावताच चटका बसला.\nसमानार्थी : तापलेला, तापवलेला\nजिसे तपाया गया हो या तपा हुआ\nतप्त बर्तन को छूते ही हाथ जल गया\nअनुतप्त, आतप्त, उत्तापित, उष्ण, गरम, गर्म, तपा, तपाया, तपित, तपु, तप्त, तापयुक्त, तापित, ताबदार, परितप्त, प्रतप्त\nस्वतःच्या पोषणासाठी एखाद्या जिवंत पेशीवर अवलंबून राहणारा असा अतिसूक्ष्म जीव.\nहिदूंच्या कालगणनेतील बारा महिन्यांपैकी पहिला महिना.\nहोळीच्या वेळी नाचणार्‍या मुलींनी म्हटलेली कृष्णाची गाणी.\nसोळाव्या शतकातील एक मराठी राजा.\nकपाशीच्या फळातील तंतुमय पांढरा पदार्थ.\nअसूरांचा वध करणारी एक देवी.\nचैत्र आणि वैशाख या दोन मासांचा ऋतू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/salman-khan-radhe-john-abraham-satyameva-jayate-2-eid-2021-mhgm-531413.html", "date_download": "2021-05-14T06:26:43Z", "digest": "sha1:THK2KLBV2MG2HJY4QCHYDP7ZAZQ4M2JN", "length": 18944, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सलमान की जॉन कोण मारणार बाजी?; एकाच दिवशी होणार बिग बजेट हिरोंची टक्कर | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभारतीयांना मिळणार Pfizer, Moderna ची लस पुरवठ्यासाठी सरकारचा रोडमॅप तयार\n‘500 लोकांना फ��न केले पण कोणीही मदत केली नाही’; टप्पूच्या आईनं व्यक्त केला संताप\nसमारंभात महिलेचं मुलासोबत विचित्र कृत्य, Video Viral होताच सोशल मीडियावर ट्रोल\n'या' अमेरिकन नागरिकांना मास्क वापरण्याची गरज नाही, बायडेन यांची घोषणा\nभारतीयांना मिळणार Pfizer, Moderna ची लस पुरवठ्यासाठी सरकारचा रोडमॅप तयार\nफेसबुकवरील नात्यावर ठेवला विश्वास, तरुणीला जंगलात बोलवत 25 जणांनी केला बलात्कार\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nलोकनेता हरपला; चिदंबरम यांना चप्पल फेकून मारणाऱ्या माजी आमदाराचं कोरोनानं निधन\n‘500 लोकांना फोन केले पण कोणीही मदत केली नाही’; टप्पूच्या आईनं व्यक्त केला संताप\nतारक मेहता फेम बबिताच्या अडचणींत वाढ; कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक\nशिवाजी राजे...ते नागरिक; सचिन खेडेकरांचे फॅन असाल तर हे 5 चित्रपट पाहाच\nHBD Manushi Chhillar: या प्रश्नाचं उत्तर देऊन मेडिकल स्टुडंट झाली Miss World\nIPL 2021 च्या उर्वरित मॅच होणार नाहीत राजस्थानच्या मालकांचं मोठं वक्तव्य\nमोहम्मद आमीरचं IPL खेळण्यासाठी एक पाऊल पुढे, मुंबईच्या खेळाडूंबद्दल म्हणाला....\n पॅट कमिन्सनं प्रेग्नेंट गर्लफ्रेंडला दिलं 70 कोटींचं गिफ्ट\n'ई-पास' शिवाय गोव्याला चाललेल्या पृथ्वी शॉला आंबोलीत पोलिसांनी थांबवलं, आणि मग..\nकाहीच वेळात मोदी सरकार देणार शेतकऱ्यांना गिफ्ट, खात्यात पाठवणार 2000 रुपये\nमोदी सरकार देतंय स्वस्त सोनेखरेदीची संधीबाजारभावापेक्षा कमी दरात विकत घ्या सोनं\nमोदी सरकार देतंय स्वस्त दरात सोनं खरेदीची संधी, पाहा कसा घ्याल या योजनेचा फायदा\nप्रत्यक्ष सोनं विकत घेणं चांगलं की डिजीटल gold, ETF त्यावर कसा आकारला जातो कर\nSummer Super Food: वाचा उन्हाळ्यात पांढरा कांदा खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nसोनूला भेटली भारतातील सर्वात श्रीमंत महिला, तिच्या मदतीने झाला भावुक\n6 मॉडेल्सनी बोटीवर केलं Nude shoot; ऐन रमझानमध्ये तुर्कस्तानात वातावरण तापलं\n ओम...ओम...ओम... म्हणत चितेवरच उठून बसला मृतदेह आणि...\nExplainer : लशीचा पहिला डोस घेऊन कोरोना झाल्यास दुसरा डोस कधी घ्यावा\nजिवंत व्यक्ती पाण्यात बुडते, पण मृतदेह पाण्यावर का तरंगतो\nProning Explainer : ऑक्सिजन लेव्हल कायम ठेवण्यासाठी पालथं झोपायचं पण नेमकं कसं\nExplainer: ख्रिश्चन, ज्यू, मुस्लिमांचे या एका जागेसाठीच आहेत वाद; काय आहे इतिहास\nभारतीयांना मिळणार Pfizer, Moderna ची लस पुरव��्यासाठी सरकारचा रोडमॅप तयार\n...आणि 2100 रुपयांच्या चेकसाठी अजित पवारांनी केला आमदार निलेश लंकेंना फोन\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nलोकनेता हरपला; चिदंबरम यांना चप्पल फेकून मारणाऱ्या माजी आमदाराचं कोरोनानं निधन\nHBD Manushi Chhillar: या प्रश्नाचं उत्तर देऊन मेडिकल स्टुडंट झाली Miss World\n'भाभीजी घरपर है' फेम सौम्या टंडनने आपल्या हॉट अंदाजाने सर्वांनाच केलं क्लीन बोल्\nपुण्याच्या तरुणाचा इतिहास, Everest वरील 'माऊंट अन्नपूर्णावर यशस्वीपणे केली चढाई\nडिसेंबरपर्यंत संपूर्ण देशाला कोरोना लशीचं कवच; मोदी सरकारने तयार केला हा प्लॅन\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nसमारंभात महिलेचं मुलासोबत विचित्र कृत्य, Video Viral होताच सोशल मीडियावर ट्रोल\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nVIDEO: जुन्नरमध्ये बिबट्याची दहशत; अचानक समोर आला बिबट्या आणि मग...\n 31 लाखांच्या फॉर्च्युनरमधून विकत होते वांगी; VIDEO पाहून हैराण व्हाल\nसलमान की जॉन कोण मारणार बाजी; एकाच दिवशी होणार बिग बजेट हिरोंची टक्कर\nभारतीयांना मिळणार Pfizer, Moderna ची लस पुरवठ्यासाठी सरकारचा रोडमॅप तयार\n‘500 लोकांना फोन केले पण कोणीही मदत केली नाही’; टप्पूच्या आईनं व्यक्त केला संताप\nसमारंभात महिलेचं मुलासोबत विचित्र कृत्य, IPS अधिकाऱ्यानं Video शेअर करत उपस्थित केला सवाल\n'या' अमेरिकन नागरिकांना मास्क वापरण्याची गरज नाही, बायडेन यांची घोषणा\nPM-Kisan Scheme: काहीच वेळात मोदी सरकार देणार शेतकऱ्यांना गिफ्ट, खात्यात पाठवणार 2000 रुपये\nसलमान की जॉन कोण मारणार बाजी; एकाच दिवशी होणार बिग बजेट हिरोंची टक्कर\nकोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळं सिनेसृष्टीला जबरदस्त आर्थिक फटका बसला आहे. परिणामी अनेक मोठे चित्रपट सिनेमागृहांऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्मवरच प्रदर्शित केले गेले. मात्र काही कलाकार असेही ज्यांनी आपल्या चित्रपटांना ओटीटीवर प्रदर्शित करण्यास नकार दिला.\nमुंबई 17 मार्च: बॉल��वूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) एक नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या आगामी चित्रपटाचं नाव ‘राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’ (Radhe) असं आहे. हा चित्रपट येत्या 13 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. लक्षवेधी बाब म्हणजे त्याच दिवशी अॅक्शनस्टार जॉन अब्राहमचा (John Abraham) ‘सत्यमेव जयते 2’ (Satyameva Jayate 2) हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे. म्हणजेच ईदच्या निमित्तानं दोन सुपरस्टार एकमेकांना आव्हान देताना दिसतील.\nकोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळं सिनेसृष्टीला जबरदस्त आर्थिक फटका बसला आहे. परिणामी अनेक मोठे चित्रपट सिनेमागृहांऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्मवरच प्रदर्शित केले गेले. मात्र काही कलाकार असेही ज्यांनी आपल्या चित्रपटांना ओटीटीवर प्रदर्शित करण्यास नकार दिला. त्यामुळं सिनेसमागृहांच्या तारखांमध्ये एकच गोंधळ पाहायला मिळत आहे. अन् त्यापैकी एक उदाहरण म्हणजे सलमानचा राधे आणि जॉनचा सत्यमेव जयते 2 हे चित्रपट. हे दोन्ही चित्रपट 13 मे रोजी ईदच्या निमित्तानं प्रदर्शित होणार आहेत. म्हणजेच एकाच दिवशी बॉलिवूडमधील दोन मोठ्या कलाकारांची बॉक्स ऑफिस लढाई पाहायला मिळेल. आता प्रेक्षक कुठल्या चित्रपटाला अधिक प्रतिसाद देतात याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.\nअवश्य पाहा - ‘गटबाजीत पडू नका काम करा अन् पैसे घ्या’; राजपाल यादवनं केली बॉलिवूडची पोलखोल\n‘मोस्ट वाँटेड भाई राधे’ हा सलमान खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. दोन वर्षांपूर्वी सलमाननं या चित्रपटाची घोषणा केली. हा २००९ साली प्रदर्शित झालेल्या ‘वाँटेड’ या चित्रपटाचा सिक्वेल असल्याचे म्हटले जात आहे. अर्थात याबद्दल अद्याप कुठंलही अधिकृत स्पष्टीकरण सलमाननं दिलेलं नाही. दुसरीकडे सत्यमेव जयते हा चित्रपटाच्या ट्रेलरनं देखील सर्वांचं लक्ष वेधून घेतल आहे. या चित्रपटात जॉन डबलरोल साकारणार आहे. त्यामुळं या चित्रपटाबाबतही प्रेक्षक उत्सुक आहेत.\nभारतीयांना मिळणार Pfizer, Moderna ची लस पुरवठ्यासाठी सरकारचा रोडमॅप तयार\n‘500 लोकांना फोन केले पण कोणीही मदत केली नाही’; टप्पूच्या आईनं व्यक्त केला संताप\nसमारंभात महिलेचं मुलासोबत विचित्र कृत्य, Video Viral होताच सोशल मीडियावर ट्रोल\nपप्पू यादव ठरले मित्राच्या प्रेमातील व्हिलन, 32 वर्षांपुर्वीच्या अपहरणाची कहाणी\nकोरोनामध्ये जीवंतपणीच करवून घेतले स्वत:वर अंत्यसंस्कार;75 हजार रुपये केले खर्च\nकोरोनाला हरवल्यानंतरही महिलेची जीवनमृत्यूशी झुंज; जीव वाचला पण गमावला 'चेहरा'\nकोरोनानंतर किती काळ अँटीबॉडीज् राहतात\nअमिताभ बच्चन यांच्यावर गंभीर आरोप; नाकारला BIG B यांचा मदतनिधी\n'आणि पुढच्याचं दिवशी तो आम्हाला सोडून गेला', पुष्कर जोग झाला भावुक\nसोनाली कुलकर्णी देतेय फिटनेसचे धडे; पाहा अभिनेत्रीचं Hot workout\nIPL स्पर्धा रद्द झाली तरी वॉर्नर, स्मिथ, कमिन्सला मिळणार पूर्ण पगार\n टीम पेननं दिला 'या' खेळाडूला पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathitrends.com/ramayan-serial-in-marathi-on-star-pravah/", "date_download": "2021-05-14T07:16:37Z", "digest": "sha1:2C6NSB767QLRDUMKKCAOY6VVPV64BXVC", "length": 8939, "nlines": 114, "source_domain": "marathitrends.com", "title": "लोकप्रिय मालिका 'रामायण' आता मराठीतून स्टार प्रवाहवर - marathitrends", "raw_content": "\nHome News लोकप्रिय मालिका ‘रामायण’ आता मराठीतून स्टार प्रवाहवर\nलोकप्रिय मालिका ‘रामायण’ आता मराठीतून स्टार प्रवाहवर\nमराठी परंपरा, मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य जपत घराघरात पोहोचलेली स्टार प्रवाह वाहिनी प्रेक्षकांसाठी एक अनोखा नजराणा घेऊन येणार आहे. रामानंद सागर निर्मित रामायण ही पौराणिक मालिका पहिल्यांदाच मराठी भाषेतून स्टार प्रवाहवर पहाता येणार आहे. या पौराणिक मालिकेची जादू इतक्या वर्षांनंतर तसूभरही कमी झालेली नाही. आजही प्रेक्षकांना ही मालिका तितकाच आनंद देते. रामायण ही फक्त मालिकाच नाही तर हा मनामनात रुजलेला संस्कार आहे. अलौकिक निष्ठा, पवित्र प्रेम, आणि असामान्य श्रद्धेची गोष्ट पहिल्यांदाच मराठीतून अनुभवायला मिळणं ही प्रेक्षकांसाठी अनोखी पर्वणी असेल. ही महामालिका १ जूनपासून रात्री ९ वाजता भेटीला येणार आहे.\nयाविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘इतकी महान कथा, संस्कार शिकवणारी, आयुष्य घडवणारी मालिका पहिल्यांदाच स्टार प्रवाहवर येतेय याचा आनंद आणि अभिमान आहे. आपल्या भाषेतले प्रभुराम , सीतामाता, लक्ष्मण, हनुमान कसे दिसतील आणि कसे वाटतील हे पाहायला नक्की आवडेल. माझी खात्री आहे मायबोली मराठीमध्येही ही मालिका तितकीच प्रभावी ठरेल.’\nया महामालिकेत अभिनेता स्वप्नील जोशीने देखिल महत्वाची भूमिका साकारली होती. स्टार प्रवाहवर मराठीतून सुरू होणाऱ्या रामयणाबद्दल सांगताना स्वप्नील म्हणाला, ‘रामायण साधारण 30 वर्षांपूर्वी पह���ल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला आलं. तेव्हापासून ते जितके वेळा ज्या ज्या चॅनेलवर दाखवलं गेलं तेव्हा फक्त मराष्ट्रातच नाही तर जगभरातील प्रेक्षकांना या मालिकेने भुरळ घातली. त्यामुळे स्टार प्रवाहचं खूप खूप अभिनंदन की, रामायण आता मराठीतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मला खूप आनंद आणि अभिमान आहे की मी या मालिकेचा एक भाग होतो. मी कुश साकारला होता. आता हे सगळं आपल्या मातृभाषेत अनुभवायला मिळणार याचा आनंद वेगळाच आहे. प्रभू रामचंद्रांची कृपा आपल्या सर्वांवर राहो हीच प्रार्थना.\nतेव्हा पाहायला विसरू नका मनामनात संस्कार घडवणारी मालिका रामायण पहिल्यांदाच मायबोली मराठीत. 1 जूनपासून रात्री 9 वाजता स्टार प्रवाहवर.\nPrevious articleसीरत कपूरची आगामी चित्रपट होईल ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित\n“तू बुधवार पेठेतील..” घृणास्पद कमेंट करणार्‍या युजरला मानसी नाईकची चपराक\nघटस्फोट सोहळ्याच्या व्हायरल फोटोचे रहस्य काय आहे जाणून घ्या..\nनीता अंबानी ने आपले वजन कमी करण्यासाठी वापरल्या होत्या ह्या टिप्स… वजन कमी करणे आहे खूपच सोपे तसेच स्वस्तही…\nआमिर खानचा विवाहित पुतण्या इम्रान खान ला झाले आहे आपल्या शेजारणीवर...\nबॉलिवुड अभिनेत्री आणि मॉडेल सारखी फिगर पाहिजे का\nकरीना सारखे गोबरे, गुटगुटीत गाल हवे आहेत का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://xn--l1b6a9di5a0j.xn--h2brj9c/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9/", "date_download": "2021-05-14T06:51:09Z", "digest": "sha1:F2VRJH5T4WY4H3SK5QVBSNIZFCSCLAJC", "length": 3070, "nlines": 43, "source_domain": "xn--l1b6a9di5a0j.xn--h2brj9c", "title": "चित्रपटगृह | अमरकोश - भारत का शब्दकोश", "raw_content": "\nमराठी शब्दकोषातील चित्रपटगृह शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.\n१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण\nअर्थ : जेथे सिनेमा दाखवला जातो ती इमारत.\nउदाहरणे : मुंबईत अनेक वातानुकूलित चित्रपटगृह आहेत.\nसमानार्थी : टॉकीज, थिएटर, सिनेमागृह\nवह भवन जिसमें सिनेमा दिखाया जाता है\nइस शहर में सात सिनेमाघर हैं\nचल-चित्रगृह, चल-चित्रालय, टाकीज, टाकीज़, टॉकीज, टॉकीज़, थिएटर, फिल्म थियेटर, सिनेमा हाल, सिनेमा हॉल, सिनेमा-घर, सिनेमाघर, सिनेमाहाल, सिनेमाहॉल\nस्वतःच्या पोषणासाठी एखाद्या जिवंत पेशीवर अवलंबून राहणारा असा अतिसूक्ष्म जीव.\nहिदूंच्या कालगणनेतील बारा महिन्यां���ैकी पहिला महिना.\nहोळीच्या वेळी नाचणार्‍या मुलींनी म्हटलेली कृष्णाची गाणी.\nसोळाव्या शतकातील एक मराठी राजा.\nकपाशीच्या फळातील तंतुमय पांढरा पदार्थ.\nअसूरांचा वध करणारी एक देवी.\nचैत्र आणि वैशाख या दोन मासांचा ऋतू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://costaricascallcenter.com/mr/%E0%A4%86%E0%A4%89%E0%A4%9F%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6/", "date_download": "2021-05-14T07:15:32Z", "digest": "sha1:X6CQSAZLXTKXSUD7OFTJMKDWE4HFXJHV", "length": 6042, "nlines": 15, "source_domain": "costaricascallcenter.com", "title": "आउटसोर्सिंग सेमिनार नोंदणी आणि कॉल सेंटर फॉलो अप | Costa Rica's Call Center", "raw_content": "\nआउटसोर्सिंग सेमिनार नोंदणी आणि कॉल सेंटर फॉलो अप\nकोस्टा रिका च्या कॉल सेंटरमध्ये आपले सेमिनार कार्यक्षम आणि यशस्वी होण्यासाठी आमच्या जवळील द्विभाषिक कॉल सेंटर वापरण्यासाठी सर्व सार्वजनिक स्पीकर्स स्वागत करतात. आमचे बीपीओ कर्मचारी आपल्या इव्हेंटची विक्री बल, समर्पित फॉलोअप संरचना आणि विशेषतः डिझाइन केलेले प्रचारात्मक साहित्य सह करण्यास सक्षम आहेत. नोंदणी प्रक्रियेदरम्यान सर्व टेलिमार्केटिंग आणि ग्राहक सेवा संपर्क इंग्रजी आणि स्पॅनिशमध्ये तयार केले जाऊ शकतात जेणेकरून आपल्याला संभाव्य क्लायंट्सच्या विस्तृत स्पेक्ट्रमपर्यंत पोहोचता येईल. डेटा गोळा करणे आणि संभाव्य माहिती ऑफशोर सेमिनार प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग असावा आणि तिचा संपूर्ण संभाव्य वापर केला जावा. कोस्टा रिका च्या कॉल सेंटरमध्ये आम्ही कार्यक्रमापूर्वी एक पूर्व-अर्हताप्राप्त प्रश्नावली विकसित करतो आणि नंतर एक विकसित-विकसित पोस्ट-इव्हेंट फॉलो-अप प्रोग्राम लागू करतो ज्यामुळे उपस्थिती आणि कमाई वाढेल. सेमिनारची तारीख संपली की, आमच्या कॉल सेंटर द्विभाषी एजंट्स आमच्या तपशीलवार कॉलबॅक सूचीचा वापर स्मरणपत्रे कॉल करण्यासाठी आणि इव्हेंटच्या आधी ईमेल पाठवण्यासाठी करतील. उशीरा देय देणारी आणि खरेदीदाराच्या पश्चात्ताप कमी करण्यासाठी नोंदणी करणार्या व्यक्तींना प्रेरणा देण्यासाठी वेळ महत्त्वपूर्ण आहे. ही ऑफशोअर बीपीओ प्रक्रिया मागील रद्द करण्याचे विश्लेषण करेल आणि नोंदणी प्रक्रिया सुधारण्यासाठी कोणतेही शो नाही.\nद्विभाषी कॉल सेंटर एजंट आमच्या सेंट्रल अमेरिकन कॉल सेंटरशी संपर्क साधताना फोनवर किंवा फोनवर नोंदणी करणार्या लोकांसाठी पुष्टीकरण ईमेल पाठविण्यास परिश्रम घेत आहेत. जर त्यांनी ऑनलाइन साइन अप करणे निवडले असेल तर ते सत्यापनसाठी तत्काळ फॉलो अप सौजन्याने फोन कॉल प्राप्त करतील. प्रारंभिक पक्षी नोंदणी किंवा कोस्टा रिकाच्या कॉल सेंटरने साइन अप करण्याच्या वेळी त्याच वेळी संस्थेला व्हॉल्यूम सवलत कॉल सहजपणे हाताळू शकता अशा स्थापित केलेल्या अंतिम मुदतीपूर्वी आम्ही सवलत नोंदणी कार्यक्रम तयार करण्यास सक्षम आहोत. आमच्या जवळच्या आउटसोर्सिंग सेवांमध्ये परिवहन निवडी, संबंधित खर्च किंवा इव्हेंटमध्ये उपस्थित राहण्यासाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही गोष्टीसह सहाय्य देखील समाविष्ट असू शकते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/first-attempt-to-supply-oxygen-by-train-was-successful", "date_download": "2021-05-14T06:25:50Z", "digest": "sha1:CHRO4HPCOWXM6BVKMAVIISOJT5EXTQBK", "length": 7590, "nlines": 52, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "first attempt to supply oxygen by train was successful", "raw_content": "\nरेल्वेने ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचा पहिलाच प्रयत्न यशस्वी\nअसा झाला राज्यात ऑक्सिजन पुरवठा\nऑक्सिजन एक्सप्रेसने देशात ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचा रेल्वेचा पहिलाच प्रयत्न यशस्वी झाला. ऑक्सिजन टँकरच्या जलद वाहतूकीसाठी ग्रीन कॉरिडोर तयार करण्यात आला. उच्च स्तरावर ऑक्सिजन एक्सप्रेसची देखरेख करण्यात आली.\nरेल्वेने ऑक्सिजन एक्सप्रेसची वाहतूक एक आव्हान म्हणून स्वीकारली आणि कळंबोली ते विझाग आणि विझाग ते नाशिकपर्यंत पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस यशस्वीरीत्या चालविली. द्रवरूप मेडिकल ऑक्सिजन टँकरच्या वाहतूकीसाठी रेल्वेला विनंती करताच रेल्वेने विविध ठिकाणी त्वरित रॅम्प बनविले. मुंबई टीमने कळंबोली येथे फक्त २४ तासांत रॅम्प बनविण्याचे कौतुकास्पद कार्य केले आहे.\nरो-रो सेवेच्या वाहतूकीसाठी रेल्वेला घाट सेक्शन, रोड ओव्हर ब्रिज, बोगदे, वक्र मार्ग, प्लॅटफॉर्म कॅनोपीज, ओव्हर हेड इक्विपमेंट आदी ठिकाणी बाधा लक्षात घेऊन संपूर्ण मार्गाचा नकाशा बनवायचा होता. कारण उंची ही यातील महत्वाची बाब असल्याने रेल्वेने वसईमार्गे वाहतूकीचा नकाशा तयार केला. उंची ३३२० मिमी असलेले रोड टँकर टी 1618 चे मॉडेल सपाट वॅगन्सवर ठेवणे शक्य असल्याचे आढळले. मुंबई विभागातील घाट विभागात ओव्हर डायमेंशनल कार्गो (ओडीसी) चालविण्याची परवानगी नसल्यामुळे वसईमार्गे जाणा-या दूरच्या मार्गाची निवड करण्���ात आली होती.\nऑक्सिजन हे क्रायोजेनिक आणि घातक रसायन असल्याने, रेल्वेला अचानक वेग वाढवणे, कमी करणे हे टाळण्याच्या आवश्यकतेसह मध्येच दाब (प्रेशर) तपासणे आवश्यक असते. जेव्हा ते भरलेल्या अवस्थेत असते तेव्हा दाब वाढतो. तरीही रेल्वेने हे आव्हान म्हणून स्वीकारले. मार्गाचे नकाशे तयार केले, लोकांना प्रशिक्षण दिले आणि विशिष्ट आकाराचे टँकर वसई, सूरत, भुसावळ, नागपूर मार्गे विझागमध्ये नेऊ शकले.\nकळंबोली ते विझाग मधील अंतर १८५० किलोमीटरहून अधिक आहे. ते या ट्रेनने ५० तासात पूर्ण केले. १०० टनांपेक्षा जास्त एलएमओ (लिक्विड मेडिकल ऑक्सिजन) असलेले ७ टँकर १० तासात लोड केले गेले आणि केवळ २१ तासांत नागपुरात परत आणले. उर्वरित ४ टँकर केवळ १२ तासांत नागपूरहून आज सकाळी १०.२५ वाजता नाशिकला पोहोचले आहेत.\nलांब पल्ल्यांसाठी ऑक्सिजनची वाहतूक रेल्वे गाड्यांद्वारे रस्ते वाहतुकीपेक्षा जलद होते. रेल्वेमार्गाने वाहतुकीस २ दिवस तर रस्त्यामार्गे ३ दिवस लागतात. रेल्वेगाड्या २४ तास धावू शकतात परंतु ट्रक चालकांना थांबा इ. घेण्याची गरज असते.\nया टँकरच्या वेगवान वाहतूकीसाठी ग्रीन कॉरिडोर तयार केले गेले होते आणि हालचालींचे निरीक्षण सर्वोच्च पातळीवर केले गेले होते कारण आम्हाला माहित आहे की आपल्या राष्ट्रासाठी हा कठीण काळ आहे आणि राष्ट्र आमच्यासाठी सर्वोपरी आहे. गेल्या वर्षीही लॉकडाऊनमध्ये रेल्वेने जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली आणि पुरवठा साखळी कायम ठेवली आणि आपत्कालीन परिस्थितीत राष्ट्राची सेवा सुरू ठेवली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokgatha.page/2020/03/peJ4DT.html", "date_download": "2021-05-14T06:54:29Z", "digest": "sha1:D64XXGSLBN45OORRLZBPN7UOJOWW2H4U", "length": 5703, "nlines": 33, "source_domain": "www.lokgatha.page", "title": "ठाण्यातील राष्ट्रध्वजाची दुरवस्था", "raw_content": "\nठाणे : ठाणे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या मुद्दयावरून उठलेले वादळ शमत असतानाच, ठाण्यातील गोल्डन डाइज नाका भागात महापालिकेने उभारलेल्या राष्ट्रध्वजाचा दुरवस्थेमुळे अवमान होत असल्याचा आरोप महापौर नरेश म्हस्के यांनी केला आहे. या कामासाठी नियुक्त कंपनीने जबाबदारी झटकून पालिकेकडे बोट दाखविल्याचा दावा करत त्यांनी राष्ट्रध्वज बदलण्याची मागणी केली आहे.\nठाणे येथील माजिवडा भागातील गोल्डन डाइज नाका परिसरात महापालिकेने तीन व��्षांपूर्वी मोठा गाजावाजा करत शंभर फुटी राष्ट्रध्वज स्तंभ उभारला. या राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, याची काळजी घेण्यात येणार असल्याचा दावाही पालिकेने केला होता. मात्र आता हा दावा फोल ठरल्याचे समोर आले आहे.\nया संदर्भात ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. राष्ट्र ध्वजासंदर्भात निश्चित केलेल्या आचारसंहितेचा अवमान होत आहे. याबाबत अनेक नागरिकांनी माझ्याकडे तक्रार केली असून ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे महापौर म्हस्के यांनी पत्रात म्हटले आहे. राष्ट्रध्वज बदलण्याबाबत संहितेमध्ये नमूद केलेल्या तरतुदीनुसार तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी पत्रात केली आहे.\nगोल्डन डाइज नाका परिसरात उभारलेला शंभर फुटी राष्ट्रध्वज जीर्ण झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्यानंतर याबाबत चौकशी केली. त्यामध्ये या कामासाठी नियुक्त केलेल्या कंपनीकडे निगा व देखभाल करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र ही जबाबदारी आमची नसून महापालिकेची असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. तसेच याबाबत नागरिक महापालिकेला जबाबदार धरत असून हा राष्ट्रध्वज केवळ प्रसिद्धीसाठी उभारला आहे का, असा प्रश्न उपस्थित करीत आहेत.\nसीबीआई ने वाधवान बंधूना महाबळेश्वर येथून घेतले ताब्यात\nकामगार दिनानिमित्ताने कलावंतांचं भावनिक आवाहन\nकोरोना प्रसंगी गरीबांसाठी धावुन आली खाकी वर्दीतील देवमाणसं\nसंस्कारक्षम शिवसैनिकांनी जपला शिवसेनाप्रमुखांचा सामाजिक कार्याचा वसा\nहोळी रे होळी गावठाण, कोळीवाड्यातील भूमिपुत्रांना मिळणार कधी शाश्वत विकासाची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://techdiary.in/category/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2021-05-14T07:35:32Z", "digest": "sha1:KR56BEUSUQHIWDVJNEXPJCIUUX5ZTTOQ", "length": 3967, "nlines": 61, "source_domain": "techdiary.in", "title": "जीवनचरित्र » TechDiary", "raw_content": "\nओमराजे निंबाळकर biography in Marathi | ओमराजे निंबाळकर वाइफ age नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमचा …\nनरेंद्र मोदी कोन आहेत\nनरेंद्र मोदी कोन आहेत | नरेंद्र मोदी यांचे जीवन चरित्र | Narendra Modi biography in Marathi नरेंद्र मोदी …\nSubhash Chandra Bose Biography in Marathi नमस्कार मित्रांनो, आज आम्ही सुभाषचंद्र बोस (Subhash Chandra Bose) याच्या बद्धल माहिती …\nSharad Pawar Biography in Marathi | शरद पवार आत्मचरित्र नमस्कार मित्रांनो , या आमचा website मध्ये तुमचे स्वागत …\nआपल्या शरीराला कॅल्शियम पुरवणारे पदार्थ | शरीरात कॅल्शियमची कमतरता\nऔषधी तुळस महत्व | तुळशीचे फायदे आणि माहिती\nशेतकरी कर्जमाफी योजना 2021 | महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना\nपाच महत्त्वाच्या औषधी वनस्पती | Medicinal plants Information\nनरेंद्र मोदी कोन आहेत\n | ब्लाँग कसा असावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2021-05-14T07:02:04Z", "digest": "sha1:YN2GVEC24I64ET45FND3X224WP5JB2D4", "length": 6161, "nlines": 52, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "श्रीमंत कलाकार Archives - Majha Paper", "raw_content": "\nफोर्ब्सच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत अक्षय कुमार एकमेव बॉलिवूड अभिनेता\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\n२०२०मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या महागड्या अभिनेत्यांची यादी नुकतीच फोर्ब्सने जाहिर केली असून बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार या यादीत सर्वाधिक कमाई …\nफोर्ब्सच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत अक्षय कुमार एकमेव बॉलिवूड अभिनेता आणखी वाचा\nफोर्ब्जच्या श्रीमंतांच्या यादीत सहाव्या स्थानी एकुलता एक भारतीय कलाकार\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nफोर्ब्ज कंपनी दरवर्षी जगभरातील कलाकारांच्या मिळकतीचे सर्वेक्षण करत असते. त्याप्रमाणे त्यांनी यंदा देखील सर्वेक्षण केले असून कोरोनाच्या संकटामुळे यंदा कलाकारांच्या …\nफोर्ब्जच्या श्रीमंतांच्या यादीत सहाव्या स्थानी एकुलता एक भारतीय कलाकार आणखी वाचा\nजगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांच्या यादीत एकमेव भारतीय कलाकार\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nअभिनेता अक्षय कुमारने बॉलिवूडमध्ये एक नवा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. अक्षयने बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या यादीत पहिले स्थान मिळवले …\nजगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांच्या यादीत एकमेव भारतीय कलाकार आणखी वाचा\nआमिर-सलमानपेक्षा जास्त संपत्तीचा मालक आहे ‘हा’ सुपरस्टार\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nटॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्यापैकी दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा सुपरस्टार चिरंजीवी यांचा मुलगा रामचरण हा एक आहे. त्याने आपल्या सिनेकरिअरला 2007 मध्ये ‘चिरुथा’ …\nआमिर-सलमानपेक्षा जास्त संपत्तीचा मालक आ���े ‘हा’ सुपरस्टार आणखी वाचा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/03/15/%E0%A4%9F%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%89/", "date_download": "2021-05-14T08:09:42Z", "digest": "sha1:HJCUHM3VE2HQO7HAQF2H22RID5JEL6UD", "length": 5178, "nlines": 42, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "टशीगंग, जगातील सर्वाधिक उंचीवरचे मतदानकेंद्र - Majha Paper", "raw_content": "\nटशीगंग, जगातील सर्वाधिक उंचीवरचे मतदानकेंद्र\nदेश, मुख्य / By शामला देशपांडे / टशीगंग, मतदान केंद्र, लाहोल स्पिती / March 15, 2019 March 15, 2019\nलोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचे वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. त्यात जगातील सर्वाधिक उंचीवरचे मतदान केंद्र हिमाचल मधील लाहोल स्पिती जिल्ह्यात टशीगंग हे ठरले आहे. चीन सीमेपासून १० किमीवर असलेले हे ठिकाण समुद्रसपाटीपासून १५२५६ फुट उंचावर आहे. यापूर्वी जगातील सर्वाधिक उंचीवरचे मतदान केंद्र याच भागातील हिक्कीम हे होते. तेथील पोलिंग बूथ १४५६७ फुट उंचावर आहे.\nटशीगंग काजापासून साधारण ३५ किमीवर असून सध्या तेथे ३ ते ४ फुट बर्फ आहे. त्यामुळे पोलिंग बूथ कडे जाणारा रस्ता बंद आहे. मात्र प्रशासन रस्ता सुरु करण्यासाठी प्रयत्नशील आहे. येथील मतदारांना मतदानाची उत्सुकता असून ते पारंपारिक वेशात मतदानाला येतात. १५ हजार फुटापेक्षा उंच असल्याने येथे प्राणवायूचे प्रमाण कमी आहे त्यामुळे श्वसनाला त्रास होतो तसेच येथे झाडे उगवत नाहीत. या ठिकाणी मतदारांची संख्या ४९ असून त्यात २९ पुरुष आणि २० महिला मतदार आहेत.\nयेथील सर्वाधिक मोठ्या मतदाराचे वय ७८ असून सर्वात लहान मतदार १९ वर्षाचा तरुण आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक ���ातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%8F%E0%A4%AE", "date_download": "2021-05-14T08:15:54Z", "digest": "sha1:JOMLFZE3F6V6RKBLWHTW3QVEYGXSLOTV", "length": 5562, "nlines": 132, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nवंचित आघाडीची पहिली यादी जाहीर, हे आहेत २२ उमेदवार\nएमआयएमची पहिली यादी जाहीर, 'हे' आहेत मुंबईतील ५ उमेदवार\nएमआयएमचे आमदार वारिस पठाण लढवणार लोकसभा निवडणूक\n१४ पक्षांची नोंदणी धोक्यात; निवडणूक आयोगाने बजावली नोटीस\nमहाराष्ट्रात बीएसपी आणि सपा यांच्यात होणार युती\nइम्तियाज जलिल यांचा यु टर्न, मराठा आरक्षणाविरोधातील याचिका मागे\nराजचं अस्तित्व धोक्यात, म्हणून घेतलं माझं नाव, ओवीसींचा राज यांच्यावर पलटवार\nमुस्लिम आरक्षणासाठी एमआयएम आक्रमक; न्यायालयात घेणार धाव\n'वंदे मातरम्'ला आमचाही विरोध - प्रकाश आंबेडकर\nभित्रेपणा लपवण्यासाठी शिवसेना मोदींविरोधात फक्त अग्रलेख लिहिते- ओवेसी\nआंबेडकरांनी आम्हाला धर्मनिरपेक्षता शिकवू नये- शरद पवार\nकाँग्रेससोबत गेलो, तरी 'एमआयएम'ची साथ सोडणार नाही- प्रकाश आंबेडकर\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://amara.org/en/videos/w0BLT5Syrkh5/mr/2802799/10238744/", "date_download": "2021-05-14T07:09:48Z", "digest": "sha1:66I34BJGJG6R36U27CK6SDBC4WH47V2A", "length": 15414, "nlines": 233, "source_domain": "amara.org", "title": "Marathi - The Internet: Cybersecurity & Crime | Amara", "raw_content": "\nइंटरनेट: सायबरसुरक्षा आणि गुन्हे\nइंटरनेट: सायबरसुरक्षा आणि गुन्हे\nहाय, माझं नाव आहे जेनी मार्टीन आणि मी\nसिमँटेकमध्ये सायबर सुरक्षा तपास विभागाची\nसंचालक आहे. आज सायबर गुन्ह्यांमुळे समाजात\nआणि अगदी राष्ट्रीय सुरक्षेच्या गोष्टींमध्ये मोठ्या\nप्रमाणावर समस्या निर्माण झालेल्या आहेत. गेल्या\nकाही वर्षातच कोट्यावधी क्रेडीट कार्ड नंबर्स\nकोट्यावधी सोशल सिक्युरीटी क्रमांक आणि आरोग्यसेवा\nउघड झाल्या. अगदी आण्विक सेन्ट्रीफ्युजेससुद्धा हॅक\nहवाई ड्रोन्स हायजॅक करण्यात आले. हार्डवेअर आणि\nसॉफ्टवेअरमधील कमकुवत दुवे ओळखून किंवा\nबऱ्याचदा सॉफ्टवेअर वापरणाऱ्या लोकांनी नकळत घेतलेल्या निर्णयांचा फायदा घेऊन\nया सर्व गोष्टी केल्या जातात. सायबर गुन्हे\nकरणारे लोक एकाच प्रकारचे किंवा एक हेतू असलेलेच नसतात. आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यापासून ते\nअधिकार मिळवण्यासाठी झगडणाऱ्या किशोरवयीन मुलांपर्यंत कोणीही त्यात असू शकतो. आज सर्वांत\nमोठ्या देशांमध्ये केवळ नेहमीचे सैन्यच नसते तर सज्ज\nअसलेली सायबर सैन्यसुद्धा असते.\nखरं तर, पुढचं जागतिक युद्ध पारंपारिक शस्त्रांनी लढलं\nजाणार नाही तर देशातील पाणी पुरवठा,\nवीजेची ग्रीड्स आणि वाहतूक व्यवस्था बंद करणाऱ्या कॉम्प्युटर्सच्या माध्यमातून लढलं जाईल.\nहाय, माझं नाव परिसा आणि मी गुगल सुरक्षा राजकन्या आहे. मी खूप वेगवेगळ्या\nउत्पादनांवर काम केलं आहे आणि आमचं सॉफ्टवेअर\nशक्य तितकं सुरक्षित करण्यासाठी वेगवेगळया\nपद्धतींवर काम केलं आहे.\nआता आपण सायबर गुन्हे कसं काम करतात, ते पाहू.\nआपण सॉफ्टवेअर व्हायरसेस, सेवा नाकारण्यासाठी\nहल्ले, आणि फिशिंग स्कॅम्स याबद्दल शिकू.\nजीवशास्त्रात आणि जीवनात, व्हायरस म्हणजे खोकणे,\nशारीरिक संपर्कातून पसरणारा जीव.\nपेशींना संसर्ग करून, आपले जेनेटिक मटेरियल त्यात\nघालून आणि पुनरुत्पादनासाठी या\nपेशी वापरून विषाणू काम करतात. ते लोकांना आजारी पाडतात आणि नंतर इतर लोकांकडे प्रसारित करतात.\nकॉम्प्युटरमधील व्हायरस थोडासा अशाचप्रकारे काम\nकरतो. व्हायरस एक्झिक्युट करण्यासारखा प्रोग्रॅम\nअसतो, जो सामान्यपणे, नकळत इन्स्टॉल होणारा\nअसतो आणि तो युजर आणि त्यांचा कॉम्प्युटर यांचे\nनुकसान करतो. व्हायरस आपणहून इतर\nकॉम्प्युटर्सपर्यंत प्रसारित होणंसुद्धा शक्य असतं. आता\nतुमच्या कॉम्प्युटरपर्यंत व्हायरस येतो कसा\nएक-दोन मार्गांनी एखाद्याच्या कॉम्प्युटरला\nसंसर्ग करू शकतो. ते बळी पडणाऱ्या माणसाला प्रोग्रॅम इन्स्टॉल करायला भाग पडतात, तेव्हा त्या प्रोग्रॅमचा हेतू\nवेगळाच सांगून दिशाभूल करतात, उदा. खूप व्हायरस एखाद्या सिक्युरीटी अपडेटचे सोंग घेऊन येतात.\nतुमच्या कॉम्प्युटरवरील सॉफ्टवेअरमध्ये काही\nकच्चे दुवे असू शकतात, त्यामुळे हल्लेखोर\nस्पष्ट परवानगी न मागतासुद्धा स्वत: इन्स्टॉल करू\nएकदा व्हायरस तुमच्या कॉम्प्युटरवर आला की तो\nतुमच्या कोणत्याही फाईल्स चोरू शकतो, हटवू शकतो\nइतर प्रोग्रॅम्स नियंत्रित करू शकतो, किंवा अगदी एखाद्याला लांबून तुमच्या कॉम्प्युटरचं नियंत्रण\nकरण्याची परवानगीसुद्धा देऊ शकतो.\nकॉम्प्युटर व्हायरस वापरून, हॅकर्स जगभरातील\nलक्षावधी कॉम्प्युटर्सवर नियंत्रण मिळवू शकतात\nआणि त्यांचा उपयोग डिजिटल सैन्य म्हणून करू\nशकतात, ज्याला बॉटनेट असं म्हणतात, आणि हल्ले\nकरून वेबसाईट्स बंद पाडू शकतात. अशा हल्ल्याला\nसेवेला वितरीत नकार, असे म्हणतात.\nसेवेला नकार म्हणजे हॅकर्स वेबसाईटला खूपच\nजास्त विनंत्या पाठवून ती बंद पाडतात. जेव्हा असा\nहल्ला अनेक कॉम्प्युटर्सकडून एकाच वेळा केला जातो\nतेव्हा त्याला सेवेला वितरीत नकार असे म्हणतात.\nबहुतेक सर्व वेबसाईट्स एका दिवशी लक्षावधी विनंत्यांना\nप्रतिसाद देण्यासाठी तयार असतात, पण जर आपण\nत्यांना कोट्यावधी किंवा अब्जावधी विनंत्या, वेगवेगळ्या\nतर कॉम्प्युटर्स ओव्हरलोड होतात आणि प्रतिसाद देणे\nथांबवतात. सायबर गुन्हेगार करत असलेला दुसरा\nप्रकार म्हणजे लोकांना संवेदनशील वैयक्तिक माहिती\nशेअर करायला भाग पाडण्यासाठी खूप मोठ्या\nप्रमाणावर स्पॅम ईमेल पाठवणे.\nयाला फिशिंग स्कॅम असे म्हणतात. यामध्ये तुम्हाला एखादे विश्वासार्ह ईमेलसारखे दिसणारे ईमेल येते आणि\nते तुम्हाला तुमच्या खात्यात लॉग इन करायला सांगते,\nपण त्या ईमेलवर क्लिक केल्यास तुम्हाला एका\nबनावट वेबसाईटवर नेण्यात येते.\nजर तुम्ही लॉग इन केलेच तर तुम्हाला फसवून तुमचा\nमग हॅकर्स तुमची लॉग इन क्रेडेन्शियल्स वापरून\nतुमच्या खऱ्या खात्यांमध्ये प्रवेश करून\nमाहिती चोरतात किंवा अगदी तुमचे पैसेसुद्धा चोरतात.\nकायदे आणि सरकारी संस्था इंटरनेट सुरक्षित करण्यासाठी काम करत आहेत,\nपण हे प्रयत्न पुरेसे नाहीत.\nतुम्हाला असं वाटेल की जेव्हा कॉम्प्युटर सिस्टीम हॅक\nहोते, तेव्हा ही सुरक्षेच्या डिझाईनची\nकिंवा सॉफ्टवेअरची समस्या असेल. नव्वद टक्के वेळा\nजेव्हा सिस्टीम हॅक होते, तेव्हा ती सुरक्षेतील\nबगमुळं नाही तर माणसांनी केलेल्या साध्या चुकांमुळं\nस्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी आपण काही पावलं उचलू\nतुमच्या कृतींचा परिणाम केवळ तुमच्या स्वत:चा डेटा\nआणि कॉम्प्युटर याच्याच सुरक्षिततेवरच नव्हे,\nतर तुमची शाळा, कामाची जागा आणि घरातील\nकोट्यावधी किंवा अब्जावधी डॉलर्स पणाला\nसायबर गुन्हेगार दरवर्षी अधिकाधिक स्मार्ट होतात आणि आपण सर्वांनी त्यांचा वेग गाठणं आवश्यक आहे.\nइंटरनेट: सायबरसुरक्षा आणि गुन्हे\nगुगलमधील परिसा तबरिझ आणि सिमँटेकमधील जेनी मार्टीन स्याबर गुन्ह्यांच्या सर्वांत सामान्य प्रकारांची म्हणजे व्हायरसेस, मालवेअर, डीडीओएस हल्ले, फिशिंग स्कॅम्सची ओळख करून देत आहेत. हॅक होणे टाळण्याकरता महत्त्वाच्या चार टिप्स पाहण्यासाठी 4:40 पर्यंत व्हिडिओ बघा.\nhttp://code.org/ वर शिकायला सुरुवात करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8_%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%A8", "date_download": "2021-05-14T07:27:10Z", "digest": "sha1:GJ34VRMVPVCVAKH23GGABV7LWXOGTQ3R", "length": 8830, "nlines": 140, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "केव्हिन पीटरसन - विकिपीडिया", "raw_content": "\nपूर्ण नाव केव्हिन पीटर पीटरसन\nउपाख्य केपी, केल्व्स, केप्स\nजन्म २७ जून, १९८० (1980-06-27) (वय: ४०)\nउंची ६ फु ४ इं (१.९३ मी)\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने off break\nक.सा. पदार्पण (६२६) २५ जुलै २००५: वि ऑस्ट्रेलिया\nशेवटचा क.सा. ९ ऑगस्ट २००७: वि भारत\nआं.ए.सा. पदार्पण (१८५) २८ नोव्हेंबर २००४: वि झिम्बाब्वे\nएकदिवसीय शर्ट क्र. २४\nकसोटी ए.सा. प्र.श्रे. List A\nसामने ३० ६६ १११ १७२\nधावा २८९८ २३८९ ८९१७ ५७३९\nफलंदाजीची सरासरी ५२.६९ ४९.७७ ५२.१४ ४४.८३\nशतके/अर्धशतके १०/१० ५/१७ ३१/३५ १०/३७\nसर्वोच्च धावसंख्या २२६ ११६ २२६ १४७\nचेंडू ३३६ १०१ ५०५० २०३१\nबळी २ २ ५८ ३६\nगोलंदाजीची सरासरी १३१.०० ५३.०० ५०.०६ ४९.७५\nएका डावात ५ बळी – – ० ०\nएका सामन्यात १० बळी – n/a ० n/a\nसर्वोत्तम गोलंदाजी १/११ १/४ ४/३१ ३/१४\nझेल/यष्टीचीत ९/– २८/– ९९/– ७०/–\n१४ ऑक्टोबर, इ.स. २००७\nदुवा: cricketarchive (इंग्लिश मजकूर)\nइंग्लंड संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\n१४ स्ट्रॉस(ना.) •२३ प्रायर •९ अँडरसन •७ बेल •२० ब्रेस्नन •८ ब्रॉड •५ कॉलिंगवूड •१६ मॉर्गन •२४ पीटरसन •१३ शहझाद •६६ स्वान • ट्रेडवेल •४ ट्रॉट •६ राइट •४० यार्डी •प्रशिक्षक: फ्लॉवर\nइंग्लंड संघ - क्रिकेट विश्वचषक, २००७\n५ कॉलिंगवुड • ७ बेल • ९ अँन्डरसन • ११ फ्लिंटॉफ • १४ स्ट्रॉस • १७ प्लंकेट • १८ लुईस • १९ महमूद • २४ पीटरसन • ३४ डालरिम्पल • ३६ जॉइस • ३९ ब्रोड • ४२ ब���पारा • ४६ पानेसर • ४७ निक्सन • ९९ वॉन • प्रशिक्षक: फ्लेचर\nकौटुंबिक कारणांमुळे स्पर्धेच्या मध्यात परतलेल्या जॉन लुईस ऐवजी स्टुअर्ट ब्रॉडला बोलावण्यात आले\nदिल्ली डेअरडेव्हिल्स – सद्य संघ\nसेहवाग (क) •३ टेलर •५ फिंच •६ चांद •७ नागर •१२ रसेल •१५ नेगी •२० साळवी •२४ पीटरसन •२७ जयवर्धने •३१ वॉर्नर •३२ मॅक्सवेल •३४ ब्रेसवेल •३५ ओझा •३६ राव •५२ मर्व •५५ आगरकर •५६ पठाण •६५ मॉर्कल •७७ आरोन • ८७ यादव •८८ नदीम • बोडी • बिस्ट • मिश्रा • यादव • रावल • बिश्ट • जुनेजा • नाईक • गुप्ता • पटेल •\nइ.स. १९८० मधील जन्म\nइ.स. १९८० मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n२७ जून रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nदिल्ली डेअरडेव्हिल्स सद्य खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी ०८:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/political-news/corona-vaccination-rahul-gandhi-and-priyanka-gandhi-attack-modi-government", "date_download": "2021-05-14T07:04:50Z", "digest": "sha1:76JWG7ANKH2A5PQZCNSL7BP7NSPS4ECK", "length": 9372, "nlines": 58, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Corona vaccination राहुल गांधींसह प्रियंका गांधी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल", "raw_content": "\nकरोना लसीकरण : राहुल गांधींसह प्रियंका गांधी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल\nभारतात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळत असून एकूण करोनाग्रस्त रुग्णांची संख्या दीड कोटीवर पोहोचली आहे. तसेच करोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा एक लाख ८२ हजारांवर पोहोचला आहे. तसेच देशात करोना लसीकरणही वेगाने सुरू आहे. याच दरम्यान करोना लसीकरणावरून काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.\nकेंद्र सरकारने लसीकरण मोहिमेला गती देण्यासंदर्भात आखलेल्या धोरणावर राहुल गांधींनी टीका केली आहे. राहुल गांधींनी ट्विट मध्ये म्हंटले आहे की, \"केंद्र सरकारची लसीकरण रणनीती नोटबंदीपेक्षा कमी नाही. सर्वसामान्य माणूस रांगेत लागणार. संपत्ती, आरोग्य आणि जीव गमवणार. आणि शेवटी काही मोजक्या उद्योगपतींचा फायदा होणार,\" अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.\nतसेच \"केंद्र सरकारच्या अपयशी धोरणांमुळे देशात करोनाची भयंकर अशी दुसरी लाट आहे आणि स्थलांतरित मजूर पुन्हा एकदा गावाकडे परतत आहेत. सर्वसामान्यांचं जीवन व देशाची अर्थव्यवस्था दोन्हींसाठी लसीकरण वाढवण्यासोबतच त्यांच्या हातात पैसा देणं देखील अत्यंत आवश्यक आहे. मात्र अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अ‍ॅलर्जी आहे\" असं देखील राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.\nदरम्यान, काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनीही मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. 'करोनाची दुसरी लाट येणार असल्याचं माहिती असतानाही सुविधा निर्माण करण्यात का आल्या नाहीत' अशी संतप्त विचारणा त्यांनी केली आहे. तसेच, 'जर हे सरकार पाकिस्तानच्या आयएसआयसोबत चर्चा करु शकतं, तर हे सरकार विरोधी पक्षांशी चर्चा का करु शकत नाही' अशी संतप्त विचारणा त्यांनी केली आहे. तसेच, 'जर हे सरकार पाकिस्तानच्या आयएसआयसोबत चर्चा करु शकतं, तर हे सरकार विरोधी पक्षांशी चर्चा का करु शकत नाही' असा प्रश्न काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केंद्राला विचारला आहे.\nतसेच, 'रेमडेसिवीरसाठी लोक वणवण फिरत आहेत. गेल्या सहा महिन्यात १० लाखांहून अधिक रेमडेसिवीरची निर्यात करण्यात आली. सरकारने गेल्या तीन महिन्यात सहा कोटी लसींची निर्यात केली. त्याचवेळी देशात तीन ते चार कोटी लोकांना लस देण्यात आली. तुम्ही देशवासियांना प्राधान्य का दिलं नाही कारण तुम्ही प्रसिद्धीत व्यस्त आहात. मॉरिशिअस, नेपाळला लस जात असल्याचं आम्ही टीव्हीवर पाहत होतो. तुम्ही सहा कोटी लस निर्यात केल्या आणि देशवासियांना तीन ते चार कोटी लस दिल्या. योग्य धोरण नसल्यानेच आज तुटवडा जाणवत आहे,' अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे.\n'देशातील कोरोना महामारीची परिस्धिती पाहता, नरेेद्र मोदींनी प्रचारयात्रांमध्ये विनोद करणं सोडून लोकांमध्ये जात त्यांची परिस्थिती पाहावी. त्यांनी लोकांना सांगावं, की कशा पद्धतीने ते लोकांचा जीव वाचवणार आहेत.' असेही गांधी म्हणाल्या.\nतसेच, 'गेल्या सहा महिन्यांमध्ये १० लाखांहून अधिक रेमडेसिवीर निर्यात केले आ��ेत, आणि आज देशात याचा तुटवडा जाणवतोय. तसेच जानेवारी ते मार्चमध्ये ६ कोटी लसी निर्यात केल्या, तर देशातील ४ कोटी लोकांचेच लसीकरण पार पडले. या सगळ्यात भारतीयांना प्राधान्य का दिले नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%AB-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%9D%E0%A5%8B%E0%A4%B8/", "date_download": "2021-05-14T07:42:24Z", "digest": "sha1:SL2UDXHXCC6HW52SK73OREF3OSZEQ5KS", "length": 14422, "nlines": 100, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "जेफ बेझोस Archives - Majha Paper", "raw_content": "\nअॅमेझॉनच्या सीईओ पदावरुन जेफ बेझोस पायउतार\nअर्थ, मुख्य / By माझा पेपर\nनवी दिल्ली – अॅमेझॉनचे संस्थापक आणि सीईओ जेफ बेझोस हे आपल्या पदावरुन पायउतार झाले असून त्यांची जागा आता कंपनीच्या क्लाऊड …\nअॅमेझॉनच्या सीईओ पदावरुन जेफ बेझोस पायउतार आणखी वाचा\nजाणून घेऊया जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा सक्सेस मंत्रा\nयुवा, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nआजच्या काळातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती म्हणून अमेझॉन डॉट कॉमचे संस्थापक जेफ बेजोस हे ओळखले जातात. १५,००० करोड डॉलरहून अधिक त्यांची …\nजाणून घेऊया जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा सक्सेस मंत्रा आणखी वाचा\nअ‍ॅमेझॉनच्या संस्थापकाने लॉकडाऊन काळात कमावले तब्बल 3 लाख कोटी\nमुख्य, अर्थ / By माझा पेपर\nनवी दिल्ली : जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊन करण्यात आला होता. पण या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद …\nअ‍ॅमेझॉनच्या संस्थापकाने लॉकडाऊन काळात कमावले तब्बल 3 लाख कोटी आणखी वाचा\nजगातील सर्वात महागड्या बंगल्याचा मालक झाला हा व्यक्ती\nअर्थ, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nआपल्यापैकी अनेकांचे स्वतःचे हक्काचे घर असावे असे स्वप्न असते आणि त्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरु असते. त्यात काहीजण यशस्वी होतात तर …\nजगातील सर्वात महागड्या बंगल्याचा मालक झाला हा व्यक्ती आणखी वाचा\nजगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची प्रेयसीसह ताजमहलला भेट\nमुख्य, देश / By माझा पेपर\nनवी दिल्ली – जगातील सर्वात श्रीमंत मानव आणि ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जेफ बेजोस यांनी …\nजगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची प्रेयसीसह ताजमहलला भेट आणखी वाचा\n१० लाख भारतीयांना रोजगार देणार ‘अॅमेझॉन’\nअर्थ, मुख्य / By माझा पेपर\nनवी दिल्ली – अॅमेझॉनने येत्या पाच वर्षांच्या कालावधीत भारतात १ अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा केल्यानंतर रोजगारनिर्मितीबाबत आता महत्त्वाची …\n१० लाख भारतीयांना रोजगार देणार ‘अॅमेझॉन’ आणखी वाचा\nजेफ बेझोस आणि मॅकेन्झीच्या घटस्फोटाला न्यायालयाची मंजूरी\nमुख्य, आंतरराष्ट्रीय / By माझा पेपर\nसॅनफ्रान्सिस्को – अॅमेझॉनचा सहसंस्थापक जेफ बेझोसची पूर्वाश्रमीची पत्नी मॅकेन्झी हिला घटस्फोट झाल्यानंतर तब्बल २ लाख ६६ हजार कोटी मिळाले आहेत. …\nजेफ बेझोस आणि मॅकेन्झीच्या घटस्फोटाला न्यायालयाची मंजूरी आणखी वाचा\n१८०० कोटी डॉलरचे दान करणार जेफची बेझोसची पत्नी\nआंतरराष्ट्रीय, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nन्यूयॉर्क – पत्नी मॅककेन्झी बेझोसला अॅमेझॉनचा संस्थापक जेफ बेझोसकडून देण्यात येणार घटस्फोट जगभरात चर्चेचा विषय झाला. मॅककेन्झी यांना या घटस्फोटानंतर …\n१८०० कोटी डॉलरचे दान करणार जेफची बेझोसची पत्नी आणखी वाचा\n‘या’ महिलेमुळे मोडला जेफ बेजोस यांचा संसार\nयुवा, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nनुकताच अ‍ॅमेझॉन कंपनीचे मालक जेफ बेजोस यांच्या लग्नाचा 25 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी लोकांमध्ये बेजोस यांची …\n‘या’ महिलेमुळे मोडला जेफ बेजोस यांचा संसार आणखी वाचा\nजगातील सर्वात श्रीमंत माणसाचे दोन दिवसांत बुडाले ७९ हजार कोटी\nअर्थ, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nजगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या जेफ बेजोसला सर्वात मोठा धक्का बसला आहे. गेल्या दोन दिवसांत अमेझॉनचा फाऊंडर जेफ बेजोसने …\nजगातील सर्वात श्रीमंत माणसाचे दोन दिवसांत बुडाले ७९ हजार कोटी आणखी वाचा\nमुकेश अंबानी स्वत:च्या सुरक्षेवर करतात एवढा खर्च\nयुवा, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nआशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची ओळख आहे. मुकेश अंबानी सर्वाधिक श्रीमंत असल्यामुळे त्यांना …\nमुकेश अंबानी स्वत:च्या सुरक्षेवर करतात एवढा खर्च आणखी वाचा\nजेफ बेझोस बनले जगातील सगळ्यात श्रीमंत गृहस्थ\nअर्थ, मुख्य / By माझा पेपर\nफोर्ब्जने अब्जाधीशांची यादी जाहीर केली असून ११० अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेले अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस हे जगातील सगळ्यात श्रीमंत गृहस्थ …\nजेफ बेझोस बनले जगातील सगळ्या��� श्रीमंत गृहस्थ आणखी वाचा\nजेफ बेझोसने एका दिवसात कमावले १४ हजार कोटी\nअर्थ, मुख्य / By माझा पेपर\nनवी दिल्ली – ई-कॉमर्समध्ये दिग्गज असलेल्या अॅमेझॉन या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस यांना ब्लॅक फ्रायडेला झालेल्या महासेलने ६.५ …\nजेफ बेझोसने एका दिवसात कमावले १४ हजार कोटी आणखी वाचा\nदुस-यांदा जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले अ‍ॅमेझॉनचे जेफ बेझोस\nअर्थ / By माझा पेपर\nन्यूयॉर्क : दुस-यांदा सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस हे समोर आले असल्याची माहिती वॉल स्ट्रीट जनरलने दिली …\nदुस-यांदा जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले अ‍ॅमेझॉनचे जेफ बेझोस आणखी वाचा\nअमेझॉनचे जेफ बेझोस जगातील तिसरी श्रीमंत व्यक्ती\nअर्थ, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे\nई कॉमर्स कंपनी अमेझॉनचे संस्थापक, सीईओ व व्यवस्थापकीय संचालक जेफ बेझोस यांनी जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत तीन नंबरवर झेप घेतली …\nअमेझॉनचे जेफ बेझोस जगातील तिसरी श्रीमंत व्यक्ती आणखी वाचा\nभारतात ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार अॅमेझॉन\nअर्थ / By माझा पेपर\nवॉशिंग्टन – भारतात आणखी तीन अब्ज डॉलर गुंतवणूक करण्याचा निर्णय अमेरिकेतील सर्वांत मोठी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने घेतला आहे. भारतातील स्टार्टअप …\nभारतात ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार अॅमेझॉन आणखी वाचा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://xn--l1b6a9di5a0j.xn--h2brj9c/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%B3/", "date_download": "2021-05-14T06:22:58Z", "digest": "sha1:EJ3PRCF4DP2CUH5TBTSWR7M4QSR4EXFR", "length": 3845, "nlines": 57, "source_domain": "xn--l1b6a9di5a0j.xn--h2brj9c", "title": "प्रबळ | अमरकोश - भारत का शब्दकोश", "raw_content": "\nमराठी शब्दकोषातील प्रबळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.\n१. वि��ेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक\nअर्थ : खूप जोर असलेला.\nउदाहरणे : वारे प्रबळ वेगाने वाहत होते.\nत्याला विमानात बसायची उत्कट इच्छा होती.\nसमानार्थी : उत्कट, तीव्र, प्रबल\nप्रबल वेग से हवा चल रही है\nयहाँ पानी का प्रवाह उग्र है\nबाहर तेज धूप है\nअमंद, अमन्द, आपायत, इषित, उग्र, उच्चंड, उच्चण्ड, उत्कट, कड़ा, कड़ाके का, तीक्ष्ण, तीव्र, तेज, तेज़, दुर्दम, प्रचंड, प्रचण्ड, प्रबल, वृष्णि, हेकड़\n२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक\nविशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक\nअर्थ : अपेक्षेपेक्षा अधिक बळ किंवा क्षमता असलेला.\nउदाहरणे : हा संघ हा खेळ जिंकण्याचा प्रबळ दावेदार आहे.\nजो अपेक्षाकृत अधिक बल वाला हो या बल में किसी से बीस पड़ता हो\nयह टीम प्रतियोगिता के प्रबल दावेदार हैं\nस्वतःच्या पोषणासाठी एखाद्या जिवंत पेशीवर अवलंबून राहणारा असा अतिसूक्ष्म जीव.\nहिदूंच्या कालगणनेतील बारा महिन्यांपैकी पहिला महिना.\nहोळीच्या वेळी नाचणार्‍या मुलींनी म्हटलेली कृष्णाची गाणी.\nसोळाव्या शतकातील एक मराठी राजा.\nकपाशीच्या फळातील तंतुमय पांढरा पदार्थ.\nअसूरांचा वध करणारी एक देवी.\nचैत्र आणि वैशाख या दोन मासांचा ऋतू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/others/national-international/good-news-for-astronomers-supermoon-will-be-seen-today", "date_download": "2021-05-14T07:40:13Z", "digest": "sha1:N4RDLQ2LTE4N33PIGLCS5W7QPZKAH3XC", "length": 6057, "nlines": 48, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "खगोलप्रेमींसाठी आनंदाची बातमी! आज होणार 'सुपरमून'चे दर्शन", "raw_content": "\n आज होणार 'सुपरमून'चे दर्शन\nखगोलप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी. आज चैत्र पौर्णिमा आहे. अवकाशात एक विलोभनीय घटना आपल्याला आज (मंगळवार) पाहायला मिळणार आहे.\nअवकाशात आज वर्षातील पहिला सुपरमून म्हणजे सर्वात मोठा चंद्र दिसणार आहे. चैत्र पौर्णिमेची ही 'सुपरमून' पौर्णिमा राहणार असून वर्षातील पहिला सुपरमून असणार आहे. या 'सुपर मून' चे विशिष्ट म्हणजे पौर्णिमा २७ एप्रिलला असली तरी २६ ते २८ एप्रिल या तीन दिवस चंद्र जवळ जवळ पूर्ण दिसेल. चंद्र आणि पृथ्वीमधील यावेळेस अंतर ३ लाख ५८ हजार ६१५ किमी असेल.\nचंद्र आणि पृथ्वी मधील अंतर कमी जास्त होत असतं. यंदाचं पृथ्वी आणि चंद्रामधील सर्वात कमी अंतर २६ मे रोजीच्या सुपर मूनच्या दिवशी असणार आहे. सुपरमूनच्या दिवशी चंद्र नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी दिसतो. खरं तर आजचा आणि २६ मे २०२१ चा सुपर मून हे दोन, जुळे सुपरमून आहेत. या दोन्ही दिवशी चंद्र आणि पृथ्वी मधल्या अंतरात फक्त १५७ किलोमीटरचा फरक असेल. आज सूर्यास्तानंतर चंद्र पूर्वेकडून उगवितानाच मोठ्या आकाराचा दिसेल.\nसुपरमून पाहण्यासाठी दुर्बिणीची आवश्यकता नाही पण दुर्बिणीला फिल्टर लावून चंद्रा वरील विवरं पाहता येणार आहेत. खरोखरीचा अतिविशाल सुपरमून २६ जानेवारी १९४८ला दिसला होता; त्यानंतर १४ नोव्हेंबर २०१६ रोजी. यापुढचे अतिशय मोठे सुपरमून २५ नोव्हेंबरर २०३४ रोजी आणि त्यानंतर ६ डिसेंबर २०५२ रोजी दिसतील.\nपृथ्वीभोवती फिरता फिरता जेव्हा चंद्र पृ्थ्वीच्या जवळात जवळ बिंदूवर येतो, तेव्हा पौर्णिमेचा चंद्र नेहमीपेक्षा मोठा दिसतो. यालाच सुपरमून म्हणतात. चंद्राची पृथ्वीभोवती फिण्याची कक्षा लम्बवर्तुळाकार आहे. जेव्हा त्याचे पृथ्वीपासून जास्तीत जास्त अंतर ४,०६,६९२ किलोमीटर असते, त्यावेळी तो अपोजी बिंदूवर असतो. तर कमीतकमी अंतर ३,५६,५०० किलोमीटर असताना तो पेरिजी बिंदूवर असतो. तेव्हा पौर्णिमा असते. जेव्हाजेव्हा चंद्र पृथ्वीपासून ३,६१,८८५ किलोमीटर किंवा त्याहून कमी अंतरावर असतो, तेव्हाच्या पौर्णिमेला सुपरमून दिसतो. सुपरमून हा नेहमीच्या चंद्रापेक्षा सुमारे १४% टक्के मोठा आणि सुमारे ३० टक्के अधिक प्रकाशमान भासतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/aadhar-pan-link/", "date_download": "2021-05-14T08:02:55Z", "digest": "sha1:4OZPA6XC4O7BCXBOWU7YWQV7Q7HTTNVG", "length": 3322, "nlines": 84, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Aadhar pan link Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\n1 एप्रिलपासून होणाऱ्या “या’ बदलांना जाणून घ्या : वेतन घटले तरी वाढणार बचत\nतुमच्या आर्थिक नियोजनाचा विचार करा\nप्रभात वृत्तसेवा 1 month ago\nआधार-पॅन कार्ड जोडण्याची अंतिम मुदत 31 मार्च\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\nस्पुतनिक लसीची किंमत किती डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजकडून दर जाहीर\nगोव्यात पुन्हा मृत्यूचे थैमान मध्यरात्री ऑक्सिजन संपला; ४ तासांत १३ रुग्णांचा मृत्यू\nतीव्र संताप : हिंदू देवी-देवतांचा अवमान : ‘शार्ली हेब्दो’ नव्या वादात\n“अहंकार आणि राजकारण विसरून ‘महाराष्ट्र मॉडेल’ लागू करा”; संजय राऊतांचा…\nकरोनाच्या काळातील आरोग्य विम्याचे महत्त्व ध्यानात घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/deaths-per-hour/", "date_download": "2021-05-14T08:32:12Z", "digest": "sha1:G7JHIZAMO2YWIGAKFS6W7SA456GEA6AS", "length": 2980, "nlines": 81, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "deaths per hour Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nCoronaUpdates : देशात दर मिनिटाला 117 नवे रुग्ण, तर तासाला ‘एवढे’ मृत्यू\nप्रभात वृत्तसेवा 1 month ago\n“गलती तो उन्हीं से होती है…निकम्मों की ज़िंदगी तो…”\nकेंद्रीय कर्मचार्‍यांना DA मध्ये मोठी वाढ अपेक्षित\nस्पुतनिक लसीची किंमत किती डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजकडून दर जाहीर\nगोव्यात पुन्हा मृत्यूचे थैमान मध्यरात्री ऑक्सिजन संपला; ४ तासांत १३ रुग्णांचा मृत्यू\nतीव्र संताप : हिंदू देवी-देवतांचा अवमान : ‘शार्ली हेब्दो’ नव्या वादात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/ex-mla-pradeep-jaiswal/", "date_download": "2021-05-14T07:35:26Z", "digest": "sha1:75BOHPQ2QX2ZE3Q6Z64OBSLFZ4OG6HHU", "length": 2993, "nlines": 81, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ex-mla pradeep jaiswal Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nगोव्यात पुन्हा मृत्यूचे थैमान मध्यरात्री ऑक्सिजन संपला; ४ तासांत १३ रुग्णांचा मृत्यू\nतीव्र संताप : हिंदू देवी-देवतांचा अवमान : ‘शार्ली हेब्दो’ नव्या वादात\n“अहंकार आणि राजकारण विसरून ‘महाराष्ट्र मॉडेल’ लागू करा”; संजय राऊतांचा…\nकरोनाच्या काळातील आरोग्य विम्याचे महत्त्व ध्यानात घ्या\nगंगेतील मृतदेहावरून बिहार आणि उत्तरप्रदेश आमने-सामने; मृतदेह सीमेवरूनच पाठवले जातायत माघारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/stunning-win-over-kolkata/", "date_download": "2021-05-14T08:14:25Z", "digest": "sha1:LB5ZNZFZ5G5IKWRYZZ6SY3ELLJ3A5XW6", "length": 3042, "nlines": 81, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "stunning win over Kolkata Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nIPL 2021 : डुप्लेसीस, ऋतुराजची स्फोटक अर्धशतके; चेन्नईचा कोलकात्यावर शानदार विजय\nप्रभात वृत्तसेवा 3 weeks ago\n“गलती तो उन्हीं से होती है…निकम्मों की ज़िंदगी तो…”\nकेंद्रीय कर्मचार्‍यांना DA मध्ये मोठी वाढ अपेक्षित\nस्पुतनिक लसीची किंमत किती डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजकडून दर जाहीर\nगोव्यात पुन्हा मृत्यूचे थैमान मध्यरात्री ऑक्सिजन संपला; ४ तासांत १३ रुग्णांचा मृत्यू\nतीव्र संताप : हिंदू देवी-देवतांचा अवमान : ‘शार्ली हेब्दो’ नव्या वादात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/others/emphasis-on-vaccination-in-micro-containment-zone-in-aurangabad", "date_download": "2021-05-14T07:34:04Z", "digest": "sha1:BNSLYHYLMNQRTMBKRM2HZ2M2XPHQH44E", "length": 4706, "nlines": 50, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Emphasis on vaccination in micro containment zone in Aurangabad", "raw_content": "\nऔरंगाबादेत मायक्रो कन्टेनमेंट झोनमध्ये लसीकरणावर भर\nमायक्रो, मीडिअम व ला��्ज असे तीन प्रकारचे कन्टेनमेंट झोन\nऔरंगाबाद महापालिकेने वाढत्या कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी शहरात 26 भाग कन्टेनमेंट झोन म्हणून घोषित केले आहेत. आता यातील मायक्रो झोनमधील जबाबदारी त्या-त्या परिसरातील गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष व सचिवांवर दिली जाणार आहे. सोसायटीतील अधिकाधित नागरिकांच्या चाचण्या, लसीकरण करून घेणे, तसेच पॉझिटिव्ह रूग्णांची माहिती पालिकेला कळवण्याची जबाबदारी अध्यक्ष व सचिवांना पार पाडावी लागणार आहे.\nपालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी गुरूवारी फेसबुक लाइव्हद्वारे नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नमूद केले की, शहरात वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पालिकेने कन्टेनमेंट झोन जाहीर केले आहेत. त्यात मायक्रो, मीडिअम व लार्ज असे तीन प्रकारचे कन्टेनमेंट झोन आहेत. यातील मायक्रो झोनमधील संसर्ग कमी करण्यावर पालिका अधिक भर देणार आहे.\nअर्पाटमेंट, टाऊनशिपमधील 20 टक्के नागरिक पॉझिटिव्ह आल्याने हे भाग कंन्टेनमेंट झोन म्हणून जाहीर केले आहेत. त्यामुळे सोसायटी अध्यक्ष व सचिवांवर अपार्टमेंटमध्ये जास्तीत जास्त चाचण्या करून घेणे, लसीकरण करणे अशा जबाबदार्‍या दिल्या जाणार आहेत. चाचण्यांनंतर कोणी पॉझिटिव्ह आढळल्यास त्याची माहिती पालिकेला कळवावी लागेल.\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी कन्टेनमेंट झोनमधील स्वयंसेवकांनी समोर यावे, असे आवाहन डॉ. पाडळकर यांनी केले. त्या भागातील लोकांचा सहभाग असेल तर साथ नियंत्रणात येऊ शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/recruitment/all/", "date_download": "2021-05-14T07:23:45Z", "digest": "sha1:LF3A6FZF5KWV2GAVERMXTG7LE5PTQGRG", "length": 15635, "nlines": 157, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "All details about Recruitment - News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमिका सिंगनं गरीबांना दिला मदतीचा हात; मुंबईच्या रस्त्यावर वाटले पैसे\nकोरोना लशीचे 2 वेगवेगळे डोस घेतल्यास काय होईल\nमुलुंड कोविड सेंटरचा ऑक्सिजन बचतीचा नवा पॅटर्न हिट; 50 टक्क्यांपर्यंत होतेय बचत\nकोरोना उपचारात Remdesivir किती प्रभावी पुण्याच्या शास्त्रज्ञाच्या संशोधनाला यश\nकोरोना उपचारात Remdesivir किती प्रभावी पुण्याच्या शास्त्रज्ञाच्या संशोधनाला यश\nआता काय आम्ही गळफास घ्यायचा का' लशीबाबतच्या प्रश्नावर भडकले केंद्रीय मंत्री\nभारतीयांना मिळणार Pfizer, Moderna ची ल��� पुरवठ्यासाठी सरकारचा रोडमॅप तयार\nफेसबुकवरील नात्यावर ठेवला विश्वास, तरुणीला जंगलात बोलवत 25 जणांनी केला बलात्कार\nमिका सिंगनं गरीबांना दिला मदतीचा हात; मुंबईच्या रस्त्यावर वाटले पैसे\n‘कोरोना फुफ्पुसांना हानी पोहोचवतो आणि राधे मेंदूला’; अभिनेत्यानं उडवली खिल्ली\nमी कशी दिसते, माझा रंग यावर माझा आत्मविश्वास अवलंबून नाही - प्रियांका चोप्रा\nसामान्य मुलगी झाली National Crush; ‘किरिक पार्टी’नं बदललं रश्मिकाचं आयुष्य\nIPL 2021 च्या उर्वरित मॅच होणार नाहीत राजस्थानच्या मालकांचं मोठं वक्तव्य\nमोहम्मद आमीरचं IPL खेळण्यासाठी एक पाऊल पुढे, मुंबईच्या खेळाडूंबद्दल म्हणाला....\n पॅट कमिन्सनं प्रेग्नेंट गर्लफ्रेंडला दिलं 70 कोटींचं गिफ्ट\n'ई-पास' शिवाय गोव्याला चाललेल्या पृथ्वी शॉला आंबोलीत पोलिसांनी थांबवलं, आणि मग..\nकाहीच वेळात मोदी सरकार देणार शेतकऱ्यांना गिफ्ट, खात्यात पाठवणार 2000 रुपये\nमोदी सरकार देतंय स्वस्त सोनेखरेदीची संधीबाजारभावापेक्षा कमी दरात विकत घ्या सोनं\nमोदी सरकार देतंय स्वस्त दरात सोनं खरेदीची संधी, पाहा कसा घ्याल या योजनेचा फायदा\nप्रत्यक्ष सोनं विकत घेणं चांगलं की डिजीटल gold, ETF त्यावर कसा आकारला जातो कर\nमी कशी दिसते, माझा रंग यावर माझा आत्मविश्वास अवलंबून नाही - प्रियांका चोप्रा\nSummer Super Food: वाचा उन्हाळ्यात पांढरा कांदा खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nसोनूला भेटली भारतातील सर्वात श्रीमंत महिला, तिच्या मदतीने झाला भावुक\n6 मॉडेल्सनी बोटीवर केलं Nude shoot; ऐन रमझानमध्ये तुर्कस्तानात वातावरण तापलं\nExplainer : लशीचा पहिला डोस घेऊन कोरोना झाल्यास दुसरा डोस कधी घ्यावा\nजिवंत व्यक्ती पाण्यात बुडते, पण मृतदेह पाण्यावर का तरंगतो\nProning Explainer : ऑक्सिजन लेव्हल कायम ठेवण्यासाठी पालथं झोपायचं पण नेमकं कसं\nExplainer: ख्रिश्चन, ज्यू, मुस्लिमांचे या एका जागेसाठीच आहेत वाद; काय आहे इतिहास\nकोरोना लशीचे 2 वेगवेगळे डोस घेतल्यास काय होईल\nमुलुंड कोविड सेंटरचा ऑक्सिजन बचतीचा नवा पॅटर्न हिट; 50 टक्क्यांपर्यंत होतेय बचत\nकोरोना उपचारात Remdesivir किती प्रभावी पुण्याच्या शास्त्रज्ञाच्या संशोधनाला यश\n'अंत्यदर्शन करायचं असेल तर 500 रुपये द्या...', टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार\nसामान्य मुलगी झाली National Crush; ‘किरिक पार्टी’नं बदललं रश्मिकाचं आयुष्य\nHBD Manushi Chhillar: या प्रश्नाचं उत्तर देऊन मेडिकल स्टु���ंट झाली Miss World\n'भाभीजी घरपर है' फेम सौम्या टंडनने आपल्या हॉट अंदाजाने सर्वांनाच केलं क्लीन बोल्\nपुण्याच्या तरुणाचा इतिहास, Everest वरील 'माऊंट अन्नपूर्णावर यशस्वीपणे केली चढाई\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nसमारंभात महिलेचं मुलासोबत विचित्र कृत्य, Video Viral होताच सोशल मीडियावर ट्रोल\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nVIDEO: जुन्नरमध्ये बिबट्याची दहशत; अचानक समोर आला बिबट्या आणि मग...\n 31 लाखांच्या फॉर्च्युनरमधून विकत होते वांगी; VIDEO पाहून हैराण व्हाल\nIndian Army Recruitment 2021: भारतीय सैन्यात नोकरीची सुवर्णसंधी; कसा कराल अर्ज\nIndian Army GD Constable recruitment 2021: भारतीय सैन्यात पुन्हा एकदा भरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे. 8 वी ते 12 पास उमेदवारांसाठी ही निश्चितच एक सुवर्णसंधी आहे.\n तब्बल 3 हजार 401 पदांसाठी भरती सुरू, तुम्ही केला का अर्ज\n SBI मध्ये 445 पदांसाठी नोकरभरती, द्यावी लागणार नाही लेखी परीक्षा\n'जनता कर्फ्यु'दरम्यान नागरिकांनो घरात बसा, या पॅसेंजर्ससह 55 एक्स्प्रेस रद्द\nGovernment Jobs : इंडियन एअरफोर्समध्ये भरती, अर्ज करण्यासाठी उद्या शेवटची संधी\nरेल्वेमध्ये आहेत 500हून जास्त व्हेकन्सी, 'या' पदांसाठी करा अर्ज\nरेल्वेत सुरू आहे 2150 जागांवर भरती, 'या' पदांसाठी मागवलेत अर्ज\nRRB recruitment 2019 : 10वी उत्तीर्ण झालेल्यांना संधी, 992 पदांवर भरती\nरेल्वेनं 'या' पदांसाठी काढल्यात 95 व्हेकन्सीज्, 30 जूनच्या आधी करा अर्ज\n12 वी उत्तीर्ण असलेल्यांना भारतीय नौदलात संधी, 'या' पदांसाठी करा अर्ज\nरेल्वेत आहेत नव्या व्हेकन्सीज्, 28 जूनपर्यंत 'या' पदांसाठी करा अर्ज\n ONGC मध्ये 'या' पदांवर आहे व्हेकन्सी\nरेल्वेमध्ये नोकरीची संधी, 'इतक्या' पदांवर व्हेकन्सी, दिल्लीत पोस्टिंग\nमिका सिंगनं गरीबांना दिला मदतीचा हात; मुंबईच्या रस्त्यावर वाटले पैसे\nकोरोना लशीचे 2 वेगवेगळे डोस घेतल्यास काय होईल\nमुलुंड कोविड सेंटरचा ऑक्सिजन बचतीचा नवा पॅटर्न हिट; 50 टक्क्यांपर्यंत होतेय बचत\nपप्पू यादव ठरले मित्राच्या प्रेमातील व्हिलन, 32 वर्ष��ंपुर्वीच्या अपहरणाची कहाणी\nकोरोनामध्ये जीवंतपणीच करवून घेतले स्वत:वर अंत्यसंस्कार;75 हजार रुपये केले खर्च\nकोरोनाला हरवल्यानंतरही महिलेची जीवनमृत्यूशी झुंज; जीव वाचला पण गमावला 'चेहरा'\nकोरोनानंतर किती काळ अँटीबॉडीज् राहतात\nअमिताभ बच्चन यांच्यावर गंभीर आरोप; नाकारला BIG B यांचा मदतनिधी\n'आणि पुढच्याचं दिवशी तो आम्हाला सोडून गेला', पुष्कर जोग झाला भावुक\nसोनाली कुलकर्णी देतेय फिटनेसचे धडे; पाहा अभिनेत्रीचं Hot workout\nIPL स्पर्धा रद्द झाली तरी वॉर्नर, स्मिथ, कमिन्सला मिळणार पूर्ण पगार\n टीम पेननं दिला 'या' खेळाडूला पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokvruttant.com/epaper/", "date_download": "2021-05-14T06:43:04Z", "digest": "sha1:F4T5WUFQDJH2JCKOCSVZKDNR5CLQQWWZ", "length": 4623, "nlines": 43, "source_domain": "lokvruttant.com", "title": "Epaper – Lokvruttant", "raw_content": "\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंद्रपूर जम्मू-काश्मीर जळगाव ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी दिल्ली नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पनवेल पश्चिम महाराष्ट्र पालघर पुणे प्रतिमा बीड भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रायगड वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudarshannews.in/Saint_Gadge_Maharaj_Article-10382-newsdetails.aspx", "date_download": "2021-05-14T08:15:18Z", "digest": "sha1:Q5TWYMCSHD4E645YSPMNAKFDHK4A6VA5", "length": 18144, "nlines": 124, "source_domain": "www.sudarshannews.in", "title": "युग निर्माता संत गाडगेबाबा", "raw_content": "\nसुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे\nयुग निर्माता संत गाडगेबाबा\nमानवतावादी दृष्टिकोनातून मार्गक्रमण करीत, विज्ञाननिष्ठ, विवेकवादी विचारांच्या आधारे शोषितांच्या, दुःखीतांच्या तसेच तळागाळातील दीनदुबळ्या समूहाच्या वेदनेवर फुंकर घालणारे व आपल्या बुद्धिप्रामाण्यवादातून व कार्यातून समाजक्रांती घडविणारे थोर समाजसेवक म्हणजेच संत गाडगेबाबा.\nसंत गाडगेबाबा यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी अमरावती जिल्ह्यामध्ये दर्यापुर तालुक्यातील शेंडगाव येथे झाला. त्यांचे नाव डेबुजी झिंगराजी जानोरकर होते. आईचे नाव सखुबाई होते. कर्जबाजारीपणा व व्यसनाधीनता यामुळे त्यांच्या वडिलांचा मृत्यू होऊन वडिलांचे छत्र हरवले. त्यामुळे बालपणापासून दारिद्र्य, अज्ञानामुळे होणारी फसवणूक, व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम त्यांनी जवळून अनुभवले होते व सहन केले होते. त्यांचे जीवन चक्र चालू असतांना त्यांच्या विचारांना या अनुभवातून प्रगल्भता आली होती. अशातच या समस्यांतून समाजाला मुक्त करण्याच्या भावनेतून सन १९०५ साली त्यांनी गृहत्याग करून समाज उद्धारासाठी पाऊल उचलले आणि त्यांच्या जीवनाचे दुसरे पर्व सुरू झाले. गाडगेबाबांनी आपल्या जीवनात सावकारीचा पाश कसा गुंडाळतो याचा अनुभव घेतला होता. समाजाचाही अभ्यास त्यांना होता. सामाजिक चालीरीती, रूढी, परंपरा मनुष्यास कशा हतबल करतात याचाही कठोर अनुभव त्यांनी घेतला होता. त्यातच समाजामध्ये असलेली जातीयतेची दरी मनुष्याचे माणूसपण नाकारत होती. शिक्षण नसल्यामुळे सर्वसामान्यांची कशी फसवणूक होते हे त्यांनी पाहिले होते. रोगराईचे मूळ अस्वच्छतेत आहे, ही रोगराई दूर करण्याऐवजी लोक पशुहत्या करीत होते. हे बदलले पाहिजे असे त्यांना वाटत होते. हे सर्व बदलण्यासाठी खराटा रुपी शास्त्राचा अत्यंत चपलख वापर त्यांनी केला. तसेच किर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्यास त्यांनी सुरुवात केली. दिवसा खराट्याने गाव स्वच्छ करणे व रात्री कीर्तनाने गावातील लोकांची मनेही स्वच्छ करणे हे कार्य त्यांनी नित्य सुरू केले. संपूर्ण आयुष्यभर त्यांनी कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, मुक्या जनावरांची हत्या करू नका, मुला-मुलींना शिक्षण द्या असा उपदेश केला. गाडगेबाबांना सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयात जास्त रुची होती. कारण ते वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले महान समाजसुधारक होते. गाडगेबाबा आपल्या कीर्तनातून दांभिकपणा, अनिष्ट रूढी, कालबाह्य अनिष्ठ परंपरा यावर टीका करून कीर्तनातील श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून अज्ञानाची जाणीव करून देत. त्यांचे उपदेशही अगदी साधे सोपे असत. चोरी करू नका, व्यसन करू नका, एक वेळ उपाशी रहा पण कर्ज काढू नका, मुक्या प्राण्यांना अभय द्या अशा प्रकारे ते सांगात. ते माणसातच देव पाहणारे संत होते. त्यांना मुर्तीपूजा मान्य नव्हती. देवासाठी कोंबडे, बकरे अशा मुक्या प्राण्यांचे बळी देणे त्यांना मान्य नव्हते. ते माणसातच देव पाहत होते. समाजातील अपंग, दिनदुबळ्या लोकांची सेवा म्हणजेच देवाची सेवा असे ते मानत होते. समाजातील असत्याला वाचा फोडून सत्य सांगण्याचे धैर्य त्यांच्या अंगी होते. त्यांच्या अंगी प्रचंड आत्मविश्वास होता. शिक्षणाचे महत्त्व पटवून देतांना स्वच्छता आणि चरित्र यांची शिकवण ते देत. त्यांच्या विचारात शिक्षणाला अग्रस्थान होते. ते कठोर शब्दात म्हणत, \"बापहो शिका ज्याले विद्या नाही, शिक्षण नाही त्याला खटाऱ्याचा बैल म्हटलं तरी चालेल. आता तरी सुधरा, इव्हायाले पाहुणचार करू नका, पण मुलाला शाळेत घातल्या बिगर सोडू नका. विद्या हे मोठं धन आहे.\" अशा शब्दात गाडगेबाबा तळागाळातील जनतेला सतत प्रबोधन करीत असत. गाडगेबाबांनी केलेल्या कार्यात आश्रमशाळा, शाळा, वसतिगृहे यांना प्रथम स्थान असल्याचे दिसून येते. त्यांचे शिक्षणाविषयी विचार पुस्तकी नव्हते. त्यांनी समाजाकडे जे डोळसपणे पाहिले म्हणजेच लोकव्यवहाराचे निरीक्षण केले आणि अनुभव घेतले त्यातून विकसित झालेले होते. महात्मा फुले यांनी शिक्षणाविषयी लोकजागृती करून प्रत्यक्षात शैक्षणिक क्षेत्रात योगदान दिले. हेच कार्य गाडगेबाबांनी केले. म्हणूनच लोकशिक्षकाची भूमिका घेऊन खरे लोकशिक्षण घडविणारे संत गाडगेबाबा हे केवळ एक व्यक्ती नाही, तर ते समाज प्रबोधन करणारे लोक विद्यापीठ आहे. \"महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ\" असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांविषयी काढले आहेत. गाडगेबाबांचे व्यक्तिमत्त्व अलौकिक, विज्ञाननिष्ठ, विवेकवादी होते. म्हणूनच अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीला संत गाडगेबाबांच्या विचारांचे पाठबळ मिळाले. \"जे का रंजले गांजले\" म्हणणाऱ्या संत तुकारामांचा विचार संत गाडगेबाबांनी प्रत्यक्ष कृतीत आणला. दिशाहीन समाजाला मार्ग दाखवण्यासाठी बाबांचे कार्य दीपस्तंभासारखे आहे. लोकसेवेच्या या धकाधकीच्या प्रवासातच गाडगेबाबांचे अमरावती जवळ वलगाव येथे पेढी नदीच्या पुलाजवळ २० डिसेंबर १९५६ रोजी देहावसान झाले. स्वतःला शिक्षणाचा लेशही नसतांना ज्यांनी स्वतःच्या कार्याद्वारे समाजाला ज्ञानाचा मार्ग दाखविला व रचनात्मक कार्यातून समाजासमोर महान आदर्श ठेवला असे महान कर्मयोगी संत गाडगेबाबा यांना विनम्र अभिवादन \nहम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें\nताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प\nशामली से खत्म हुआ कैराना का कलंक, मुकीम काला ढेर\nचित्रकूट जेल में शूटआउट.. गैंगस्टर मुकीम काला समेत 3 की मौत\nचित्रकूट जेल में शूटआउट.. गैंगस्टर मुकीम काला समेत 3 की मौत\n६०० मीटर अंतरावरील कृषी पंप जोडणीलाही आता मिळणार प्राधान्य\nतारापुर को प्राणवायु का उपहार देने के लिए उद्योग मंत्री को धन्यवाद - जयराम विप्लव\nमराठा आरक्षण केंद्र सरकारच्या फेरविचार याचिके वर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले पहा..\nमराठा आरक्षणाबाबत केंद्राकडून दाखल पुनर्विचार याचिकेचे स्वागत\nमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ दापोलीतील रिसॉर्टच्या चौकशीसाठी दिल्लीहून पथ�� येणार, सोमय्यांचा दावा\nमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ दापोलीतील रिसॉर्टच्या चौकशीसाठी दिल्लीहून पथक येणार, सोमय्यांचा दावा\nशामली में कोरोना संक्रमण को रोकने के लिए हवा के शुद्धिकरण के लिए हवन-यज्ञ\nचित्रकूट जेल में शूटआउट.. गैंगस्टर मुकीम काला समेत 3 की मौत\nन्यायपालिका के \"अ न्याय\" के 33 साल...1988 में हुआ गैंगरेप, 2021 में मिली सजा..\nUP: सुल्तानपुर में शुरू होगा 27 करोड़ की लागत से बना 100 बेड वाला हॉस्पिटल\nTRAI ने जारी किए फरवरी के आंकड़े, जानिए किस कंपनी ने जोड़े सबसे ज्यादा ग्राहक\nकोरोना: दिल्‍ली में आए 13,287 नए केस, यूपी में आए 17,775\nनेपाल: विश्वास मत हारने के तीन दिन बाद केपी ओली फिर प्रधानमंत्री नियुक्त\nशुभेंदु अधिकारी बने पश्चिम बंगाल विधानसभा में प्रतिपक्ष के नेता\nआईसीसी की सालाना अपडेट में टीम इंडिया नंबर 1, न्यूजीलैंड दूसरे स्थान पर\nकोविशील्ड की डोज के बीच अंतराल बढ़ाने को मिली मंजूरी, अब 12-16 हफ्ते में लगेगी वैक्सीन की दूसरी खुराक\nकॉपीराइट © 2020 सुदर्शन न्यूज | सभी अधिकार सुरक्षित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%AC_%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95", "date_download": "2021-05-14T08:11:05Z", "digest": "sha1:7UBQBLTXYAVGHW2KY3FMC3WNJJAUNOPF", "length": 2284, "nlines": 28, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स.पू.चे ६ वे सहस्रक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइ.स.पू.चे ६ वे सहस्रक\nसहस्रके: पू. ७ वे सहस्रक - पू. ६ वे सहस्रक - पू. ५ वे सहस्रक\nLast edited on ११ एप्रिल २०१८, at १५:३८\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ११ एप्रिल २०१८ रोजी १५:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/mango", "date_download": "2021-05-14T07:15:34Z", "digest": "sha1:ZK2K5NZK4ILAL7XWSRINU57UPJLQTXZ3", "length": 15939, "nlines": 253, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Mango Latest News in Marathi, Mango Top Headline, Photos, Videos Online | TV9 Marathi | TV9 Marathi", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nमराठी बातमी » mango\nतोटा झाला तरी चालेल, क��वालिटीशी तडजोड नाही; खराब आंब्याची निर्यात नाही, पुण्याच्या शेतकऱ्याचा निर्णय\nकोरोना संसर्गाचा फटका बसत असताना अवकाळी पावसानं हापूस आंब्याला मोठा फटका बसला आहे. alphonso farmer Nitin Kale ...\nचिकन मटण दुकानं रविवारी उघडणार का आंब्यांचं काय खवय्यांच्या प्रश्नांवर राज्य सरकारचं स्पष्टीकरण\nराज्यात चिकन मटण पोल्ट्री आणि इतर शॉप वीकेंडला उघडे राहणार का\nकोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘या’ फळांचे रस प्या \nफोटो गॅलरी2 weeks ago\nआंब्याचा रस पिणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी सोबतच कॉपर, झिंक, पोटॅशियमसारखे अनेक मिनरल्स असतात. ...\nकर्नाटक आंबा ‘देवगड हापूस’ नावानं विकणं महागात पडलं, पुण्यात तिघांवर कारवाई\nपुण्यातील गुलटेकडी मार्केटमध्ये कर्नाटक आंब्याची देवगड हापूस म्हणून विक्री करणाऱ्या तिघांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. Karnataka Mango sale as Kokan Devgad Alphonso ...\nBeauty Tips : टॅनिंग आणि सनबर्न दूर करण्यासाठी आंबा गुणकारी\nफोटो गॅलरी3 weeks ago\nआंब्याला फळांचा राजा म्हटलं जातं. आंबा खायला तर प्रचंड चविष्ट आहेच मात्र हे फळ आपल्या त्वचेसाठीसुद्धा फायदेशीर आहे. (Mango is good for removing tanning and ...\nहापूस खरेदीसाठी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये जात असाल तर सावधान तुमची फसवणूक होऊ शकते\nनवी मुंबई3 weeks ago\nदेवगड हापूसच्या नावाखाली बाजार आवारात कर्नाटक आणि केरळ आंबा विकला जात आहे, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे (Customers are being cheated by selling mangoes ...\nओरिजनल हापूस कसा ओळखणार कोकणातील बागायतदारांचा मॉडर्न फंडा, प्रत्येक आंब्यावर क्युआर कोड\nहापूस मध्ये होणारी भेसळ रोख्यासाठी कोकणातील आंबा बागायतदारांनी नवा फंडा आणलाय. QR Code to Alphonso Mango ...\nआंबा खाण्याने वाढेल रोगप्रतिकारक शक्ती, वाचा याबद्दल अधिक \nफोटो गॅलरी3 weeks ago\nआंब्यामध्ये असणाऱ्या घटकांमुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. ...\nIndian Mango Varieties : ‘फळांचा राजा’ आंब्याच्या ‘या’ लोकप्रिय भारतीय प्रजाती…\nफोटो गॅलरी3 weeks ago\nदशहरी आंब्याचा रंग जास्त हिरवा आणि फिकट पिवळा असतो. ...\nखरा हापूस आंबा नेमका कसा ओळखालं\nबाजारातील विक्रेते सामान्य हापूस म्हणून कोणताही आंबा 'हापूस आंबा' किंवा 'अल्फोन्सो आंबा' या नावाने विकतात. (How to Identify Real Alphonso Hapus Mango) ...\nHeadline | 12 PM | मुंबईत पेट्रोल 98.65 रुपये प्रति लिटर\nJoe Biden | लसीकरण पूर्ण झाल्यास मास्क नको, जो बायडेन यांची मोठी घोषणा\nAjit Pawar | निलेश लंके फाऊंडेशनसाठी कार्यकर्त्याचा चेक, लंकेंना फोन करुन अजित पवार म्हणतात…\nIndia Corona Death | कोरोनाचा कहर, देशात सलग तिसऱ्या दिवशी 4 हजार कोरोनाबाधितांचा मृत्यू\nMumbai Petrol Hike | मुंबईत पेट्रोल 98.65 रुपये प्रति लिटर\nSanjay Raut | ‘महाराष्ट्र मॉडेल’चं देशासह जगभरात कौतुक – खासदार संजय राऊत\nMumbai Breaking | ईद सणानिमित्त नागरिकांची मोठी गर्दी\nPune Dagdusheth Halwai | अक्षय्य तृतीयेनिमित्त दगडुशेठ गणपती मंदिर सजलं\nMonsoon Update | अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार, येत्या 24 तासात चक्रीवादळात रुपांतर\nProtein foods : तंदुरुस्त राहण्यासाठी ‘या’ 5 प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन करा \nफोटो गॅलरी37 mins ago\nRanbir kapoor Lookalike: रणबीर कपूरचा हमशकल पाहून ऋषी कपूर झाले होते आश्चर्यचकित, पाहा जुनैद शाहचे हे फोटो\nफोटो गॅलरी46 mins ago\nPhoto : ‘ईद मुबारक…’, मराठमोळ्या स्मिता गोंदकरकडून हटके अंदाजात शुभेच्छा\nफोटो गॅलरी1 hour ago\nHappy Birthday : ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लरचा वाढदिवस, बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजाचे आहेत लाखो चाहते\nफोटो गॅलरी2 hours ago\nPHOTO | अॅक्शनच नाही, तर रोमान्सचाही ‘बादशाह’ ठरला ‘डार्लिंग’ प्रभास ‘या’ चित्रपटांनी वेडावली तरुणाई\nफोटो गॅलरी4 hours ago\nPHOTO | Summer Foods : उन्हाळ्याच्या हंगामात या पाच गोष्टींचे करा सेवन\nफोटो गॅलरी6 hours ago\nPHOTO | कामगिरी जोरदार, कमाई तडाखेदार, ‘हे’ आहेत क्रीडा क्षेत्रातील नवकोट नारायण, फोर्ब्सची यादी जाहीर\nभारताला 7 हजार कोटी रुपये दान करणारा 27 वर्षीय तरुण, एका आठवड्यात पुन्हा कमवले 2100 कोटी डॉलर\nफोटो गॅलरी15 hours ago\nPHOTOS : Summer Foods : उन्हाळ्यात हे 5 फळं खाणं अतिशय महत्त्वाचं, तुम्ही खाता\nफोटो गॅलरी16 hours ago\nTamil Thriller Movies : हे आहेत तामिळचे 5 थ्रिलर चित्रपट, लॉकडाऊनमध्ये घरबसल्या पाहता येणार\nफोटो गॅलरी16 hours ago\n‘जामतारा’ वेब सिरिज पाहून मुंबईच्या टोळीने प्लॅन आखला, लोणावळ्यात बसून अमेरिकेतील नागरिकांची लूट\nHeadline | 12 PM | मुंबईत पेट्रोल 98.65 रुपये प्रति लिटर\nअख्खं गाव सुतकात, तरुण जिद्दीला पेटले, लोकप्रतिनिधींच्या नाकावर टिच्चून कोव्हिड सेंटर उभारलं\nअन्य जिल्हे9 mins ago\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्य न्यायाधीशांच्या भेटीसाठी हायकोर्टात; कारण गुलदस्त्यात\nऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाची टीम, संघात रोहित-विराट-धोनीला स्थान नाही, रिषभ पंतकडे कर्णधारपदाची धुरा\nProtein foods : तंदुरुस्त राहण्यासाठी ‘या’ 5 प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन करा \nफोटो गॅल���ी37 mins ago\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोपरगावमध्ये कोरोना रुग्णांची ईद, कोरोना सेंटरमध्येच नमाज\nअमिताभ बच्चन यांची देणगी परत करा, गुरुद्वारा समितीने मदत स्वीकारल्यानंतर संतापला समुदाय\nRanbir kapoor Lookalike: रणबीर कपूरचा हमशकल पाहून ऋषी कपूर झाले होते आश्चर्यचकित, पाहा जुनैद शाहचे हे फोटो\nफोटो गॅलरी46 mins ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokvruttant.com/category/country/", "date_download": "2021-05-14T06:27:48Z", "digest": "sha1:XYRA2LYA7HUSEAG3IKQ6W3V72IDYOUOV", "length": 14248, "nlines": 102, "source_domain": "lokvruttant.com", "title": "देश – Lokvruttant", "raw_content": "\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nगुजरातमध्ये भीषण अपघात; रस्त्याच्या कडेला झोपलेल्या १५ मजुरांचा मृत्यू\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम January 19, 2021\nगुजरात : गुजरातमधील सुरतमध्ये मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातामध्ये १५ मजुरांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास सुरत जिल्ह्यातील कोसांम्बा येथे झालेल्या एका अपघातामध्ये काही मजूर चिरडले गेले\nपंतप्रधानांच्या हस्ते जगातील सर्वात मोठ्या वीज निर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन.\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम December 15, 2020\nगुजरात : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातच्या कच्छमध्ये अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन करणार आहेत. याचवेळी जगातील सर्वात मोठ्या पर्यायी वीज निर्मिती प्रकल्पाचं देखील पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. सरकारकडून यासंदर्भात\nगुजरात भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदीही ‘चंद्रकांत पाटील’, पहिल्यांदाच मराठी माणसाकडे धुरा\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम July 21, 2020\nगुजरात : भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी पहिल्यांदाच मराठी माणसाची वर्णी लागली आहे. योगायोग म्हणजे महाराष्ट्राच्या पाठोपाठ गुजरात भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदीही ‘चंद्रकांत पाटील’ नामक नेत्याची नियुक्ती करण्यात आली आहे. नवसारीचे भाजप खासदार चंद्रकांत रघुनाथ\nस्टॅच्यू ऑफ युनिटी’ ला पंतप्रधानांकडून आदरांजली\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम October 31, 2019\nगुजरात :- देशाचे माजी उपप्रधानमंत्री, गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४४ व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी या ठिकाणी जाऊन त्यांच्या पुतळय़ाला आदरांजली वाहिली आणि आपल्या भावना\nपी. व्ही. सिंधू -जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी पहिली भारतीय\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम August 25, 2019\nस्वित्झर्लंड : भारतीय महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूने तिसऱ्यांदा प्रवेश करून २०१७ च्या स्पर्धेत तिला अपयश आले. परंतू त्या अपयशावर मात करून २०१८ च्या जागतिक बॅडमिंटन\nअमरनाथ यात्रेमध्ये दहशतवादी हल्ल्याची भीती;४ ऑगस्टपर्यंत अमरनाथ यात्रा मार्ग बंद करण्याचा निर्णय\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम August 2, 2019\nअमरनाथ – दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रा बंद करण्याचे आदेश जम्मू-काश्मीर सरकारकडून देण्यात आले आहे. ४ ऑगस्टपर्यंत अमरनाथ यात्रा मार्ग बंद करण्याचा निर्णयही घेण्यात आला असून अमरनाथ यात्रेकरूंना परतण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव अमरनाथ\nभारताची चांद्रयान-२ मोहीम यशस्वीरीत्या अवकाशात झेपावल\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम July 22, 2019\nश्रीहरिकोटा :- संपूर्ण जगभराचे लक्ष वेधून घेतलेल्या भारताची ‘चांद्रयान-२’ रॉकेट इस्रोच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी अंतराळात यशस्वी रित्या झेपावलं.भारतीयांसाठी हि अभिमानास्पद गोष्ट असून ही ‘चांद्रयान-२’ मोहीम यशस्वीपणे\nपुन्हा एकदा चांद्रयान-२ प्रक्षेपणासाठी सज्ज;आज दुपारी २ वाजता प्रक्षेपण\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम July 22, 2019\nश्रीहरीकोटा – भारताची ‘चांद्रयान-२’ या महत्त्वाच्या अंतराळ मोहिमेसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने म्हणजेच “इस्रो” पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. ‘चांद्रयान-२’ मोहिमेवर जाणाऱ्या ‘जीएसएलव्ही-मार्क-३’ या शक्तिशाली रॉकेटचे आज सोमवारी दुपारी २.४३ वाजता\nनरेंद्र मोदी वाराणसी ��ौऱ्यावर; काशीविश्वेश्वराची केली पूजा\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम May 27, 2019\nवाराणीस : लोकसभा निवडणुकीच्या दणदणीत विजयानंतर नरेंद्र मोदी धन्यवाद रॅलीसाठी वाराणसी दौऱ्यावर आहेत. प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदा वाराणसी येथे पोहोचले व पंतप्रधान मोदी यांनी प्रथम काशीविश्वेश्वराचं दर्शन घेत\nसुरत मध्ये तक्षशीला कॉम्पलेक्स मध्ये भीषण आग; आगीत १७ जण ठार\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम May 24, 2019\nगुजरात :- सुरत येथील सरथाना भागातील तक्षशीला कॉम्पलेक्स इमारतीला भीषण आग लागली असुन या आगीत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील बहुतांश विद्यार्थी आहेत. इमारतीला लागलेली आग ही भीषण असल्याने\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंद्रपूर जम्मू-काश्मीर जळगाव ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी दिल्ली नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पनवेल पश्चिम महाराष्ट्र पालघर पुणे प्रतिमा बीड भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रायगड वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokgatha.page/2020/02/CnIV4c.html", "date_download": "2021-05-14T06:36:46Z", "digest": "sha1:UH75S4D5N4LJJEFGMWYL6H73JJID4IUP", "length": 4016, "nlines": 30, "source_domain": "www.lokgatha.page", "title": "महत्वाच्या घडामोडी विकास प्रकल्पांचा भूमीपूजन व लोकार्पण सोहळा", "raw_content": "\nमहत्वाच्या घडामोडी विकास प्रकल्पांचा भूमीपूजन व लोकार्पण सोहळा\nलोकार्पण सोहळा ठाणे महानगरपालिकेच्यावतीने व महापौर तथा स्थानिक नगरसेवक श्री. नरेश गणपत म्हस्के यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्र. १९ मध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक लोकार्पण, किसननगर नागरी समूह विकास योजना तसेच विकास प्रकल्पांचा भूमीपूजन व लोकार्पण सोहळा गुरुवार दिनांक ६ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ११.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या सर्व प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उधदवजी ठाकरे यांच्या शुभहस्ते तसेच मा.ना.श्री एकनाथ शिंदे, मंत्री, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), महाराष्ट्र राज्य, तथा पालकमंत्री, ठाणे जिल्हा यांच्या शुभहस्ते व मा.ना.डॉ.श्री.जितेंद्र आव्हाड, मंत्री, गृहनिर्माण, महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मा.श्री.नरेश गणपत म्हस्के, महापौर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.\nसीबीआई ने वाधवान बंधूना महाबळेश्वर येथून घेतले ताब्यात\nकामगार दिनानिमित्ताने कलावंतांचं भावनिक आवाहन\nकोरोना प्रसंगी गरीबांसाठी धावुन आली खाकी वर्दीतील देवमाणसं\nसंस्कारक्षम शिवसैनिकांनी जपला शिवसेनाप्रमुखांचा सामाजिक कार्याचा वसा\nहोळी रे होळी गावठाण, कोळीवाड्यातील भूमिपुत्रांना मिळणार कधी शाश्वत विकासाची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%86%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A1/", "date_download": "2021-05-14T07:07:09Z", "digest": "sha1:LBIYILQ4Z2T5M3IEUQTEN4FFTZB7M7OJ", "length": 4078, "nlines": 44, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "क्युआर कोड Archives - Majha Paper", "raw_content": "\nआता आणखी सुरक्षित होणार व्हॉट्सअॅप डेस्कटॉप लॉगइन\nसर्वात लोकप्रिय, सोशल मीडिया / By माझा पेपर\nनवी दिल्ली : मागील काही दिवसांमध्ये सर्वाधिक वापरात असणाऱ्या व्हॉट्सअप या मेसेजिंग अॅपच्या गोपनीयता धोरणाची बरीच चर्चा पाहायला मिळाली होती. …\nआता आणखी सुरक्षित होणार व्हॉट्सअॅप डेस्कटॉप लॉगइन आणखी वाचा\nव्हॉट्सअॅपच्या नव्या खास फिचरमुळे नंबर सेव्ह करण्याची कटकट संपणार\nसर्वात लोकप्रिय, सोशल मीडिया / By माझा पेपर\nतरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेले लोकप्रिय मेसेंजर अॅप व्हॉट्सअॅप त्यांच्या जीवनातील अविभाज्य घटक बनले असल्याचे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. व्हॉट्सअॅप …\nव्हॉट्सअॅपच्या नव्या खास फिचरमुळे नंबर सेव्ह करण्याची कटकट संपणार आणखी वाचा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑ��लाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/video-martyr-major-kunal-gosavis-father-munnagir-gosavi-budgam-sialkot-nowshera-rajouri-srinagar-and-pathankot-dr-345464.html", "date_download": "2021-05-14T08:09:17Z", "digest": "sha1:LBOPI55JTJB54VATVOLRFITE3KAGDUEG", "length": 21250, "nlines": 190, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO :IndiaStrikesBack : मेजर शहीद कुणाल गोसावी यांचे वडील म्हणतात... Martyr Major Kunal Gosavis father Munnagir Gosavi Budgam Sialkot Nowshera Rajouri Srinagar and Pathankot | Video - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'अश्लील दृश्य करणार नाही’; टीव्ही अभिनेत्रीनं दिला अल्ट बालाजीला नकार\nअक्षय्य तृतीयेला लग्न झाल्यास खबरदार, गमवावी लागेल सरकारी नोकरी\nइंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूचा दुसरा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह\nमिका सिंगनं गरीबांना दिला मदतीचा हात; मुंबईच्या रस्त्यावर वाटले पैसे\nअक्षय्य तृतीयेला लग्न झाल्यास खबरदार, गमवावी लागेल सरकारी नोकरी\nकोरोना उपचारात Remdesivir किती प्रभावी पुण्याच्या शास्त्रज्ञाच्या संशोधनाला यश\nआता काय आम्ही गळफास घ्यायचा का' लशीबाबतच्या प्रश्नावर भडकले केंद्रीय मंत्री\nभारतीयांना मिळणार Pfizer, Moderna ची लस पुरवठ्यासाठी सरकारचा रोडमॅप तयार\n'अश्लील दृश्य करणार नाही’; टीव्ही अभिनेत्रीनं दिला अल्ट बालाजीला नकार\nमिका सिंगनं गरीबांना दिला मदतीचा हात; मुंबईच्या रस्त्यावर वाटले पैसे\n‘कोरोना फुफ्पुसांना हानी पोहोचवतो आणि राधे मेंदूला’; अभिनेत्यानं उडवली खिल्ली\nमी कशी दिसते, माझा रंग यावर माझा आत्मविश्वास अवलंबून नाही - प्रियांका चोप्रा\nइंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूचा दुसरा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह\nIPL 2021 च्या उर्वरित मॅच होणार नाहीत राजस्थानच्या मालकांचं मोठं वक्तव्य\nमोहम्मद आमीरचं IPL खेळण्यासाठी एक पाऊल पुढे, मुंबईच्या खेळाडूंबद्दल म्हणाला....\n पॅट कमिन्सनं प्रेग्नेंट गर्लफ्रेंडला दिलं 70 कोटींचं गिफ्ट\nकोरोना काळात क्रेडिट कार्डवर लोन घेणं टाळा,हे आहे कारण;पाहा लोनस��ठीचे इतर पर्याय\nकाहीच वेळात मोदी सरकार देणार शेतकऱ्यांना गिफ्ट, खात्यात पाठवणार 2000 रुपये\nमोदी सरकार देतंय स्वस्त सोनेखरेदीची संधीबाजारभावापेक्षा कमी दरात विकत घ्या सोनं\nमोदी सरकार देतंय स्वस्त दरात सोनं खरेदीची संधी, पाहा कसा घ्याल या योजनेचा फायदा\nमी कशी दिसते, माझा रंग यावर माझा आत्मविश्वास अवलंबून नाही - प्रियांका चोप्रा\nSummer Super Food: वाचा उन्हाळ्यात पांढरा कांदा खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nसोनूला भेटली भारतातील सर्वात श्रीमंत महिला, तिच्या मदतीने झाला भावुक\n6 मॉडेल्सनी बोटीवर केलं Nude shoot; ऐन रमझानमध्ये तुर्कस्तानात वातावरण तापलं\nExplainer : लशीचा पहिला डोस घेऊन कोरोना झाल्यास दुसरा डोस कधी घ्यावा\nजिवंत व्यक्ती पाण्यात बुडते, पण मृतदेह पाण्यावर का तरंगतो\nProning Explainer : ऑक्सिजन लेव्हल कायम ठेवण्यासाठी पालथं झोपायचं पण नेमकं कसं\nExplainer: ख्रिश्चन, ज्यू, मुस्लिमांचे या एका जागेसाठीच आहेत वाद; काय आहे इतिहास\nअक्षय्य तृतीयेला लग्न झाल्यास खबरदार, गमवावी लागेल सरकारी नोकरी\nकोरोना लशीचे 2 वेगवेगळे डोस घेतल्यास काय होईल\nमुलुंड कोविड सेंटरचा ऑक्सिजन बचतीचा नवा पॅटर्न हिट; 50 टक्क्यांपर्यंत होतेय बचत\nकोरोना उपचारात Remdesivir किती प्रभावी पुण्याच्या शास्त्रज्ञाच्या संशोधनाला यश\n'अश्लील दृश्य करणार नाही’; टीव्ही अभिनेत्रीनं दिला अल्ट बालाजीला नकार\nसामान्य मुलगी झाली National Crush; ‘किरिक पार्टी’नं बदललं रश्मिकाचं आयुष्य\nHBD Manushi Chhillar: या प्रश्नाचं उत्तर देऊन मेडिकल स्टुडंट झाली Miss World\n'भाभीजी घरपर है' फेम सौम्या टंडनने आपल्या हॉट अंदाजाने सर्वांनाच केलं क्लीन बोल्\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nसमारंभात महिलेचं मुलासोबत विचित्र कृत्य, Video Viral होताच सोशल मीडियावर ट्रोल\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nVIDEO: जुन्नरमध्ये बिबट्याची दहशत; अचानक समोर आला बिबट्या आणि मग...\n 31 लाखांच्या फॉर्च्युनरमधून विकत होते वांगी; VIDEO पाहून हैराण व्हाल\nVIDEO: 'पुन्हा वाक��्या नजरेनं पाहणार नाही असा पाकिस्तानला धडा शिकवा'\nVIDEO: 'पुन्हा वाकड्या नजरेनं पाहणार नाही असा पाकिस्तानला धडा शिकवा'\n''एका सैन्य अधिकाऱ्याचे कुटुंबीय म्हणून सन्मानीत होताना जेव्हढा आनंद झाला नसेल, तेवढा आनंद आज झाला आहे,'' अशी प्रतिक्रिया जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पंढरपूरचे मेजर कुणाल गोसावी यांचे वडील मुन्नागीर गोसावी यांनी न्यूज18 लोकमतला दिली. भारतीय लढाऊ विमानांनी आज LoC पार करून दहशतवादी संघटनेचे तळ उद्ध्वस्त केले, त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.\nVIDEO: पुण्यामध्ये कडक लॉकडाऊन लागू ,31 मार्चपर्यंत शाळादेखील बंद\nस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांची हजेरी\nक्राईम ब्रांचमधून सचिन वाझेंची पोलीस कंट्रोल रुममध्ये बदली; पाहा VIDEO\nVIDEO: सातारा आपत्ती व्यवस्थापन कमिटीवर कोरोना साहित्य खरेदीत भ्रष्टाचाराचा आरोप\nMPSC परीक्षेची तारीख पुढे ढकलल्याने संतप्त विद्यार्थ्यांचा पुण्यात रास्तारोको\nकोरोनामुळे महाशिवरात्रीला मंदिरे बंद,भाविकांचं बाहेरूनच दर्शन\nमहाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरात नयनरम्य रोषणाई; पाहा VIDEO\nहार्दिक पटेलकडून शरद पवारांची भेट; काँग्रेसमध्ये नाराज असल्याचं वृत्त\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब घेतली कोरोनाची लस; पाहा Exclusive VIDEO\nमनसुख हिरेनच्या गाडीसंदर्भात ATS च्या हाती महत्वाचे धागेदोरे; पाहा VIDEO\nमुख्यमंत्री वाझेंना पाठीशी घालत असल्याचा अतुल भातखळकरांचा आरोप\nCID कार्यालयातूनच चोरले 4 UPS,सफाई कर्मचाऱ्याच धाडस; पाहा VIDEO\nभारतीय नौदलाचं नव सायलेंट किलर अस्त्र 'INS करंज'; पाहा VIDEO\nमनसुख यांची पत्नी,मुलगा ठाणे ATS कार्यालयात दाखल; पाहा VIDEO\nठाण्याच्या मध्यमवर्गीय घरातील मधुरिका पाटकरची अर्जुन पुरस्कारावर मोहोर\nगृहिणी ते यशस्वी उद्योजिका बनण्याचा उषा काकडे यांचा प्रवास; पाहा VIDEO\nVIDEO: ठाणे शहरातील 16 हॉटस्पॉट परिसरात कडक लॉकडाऊन लागू\nAssembly Elections 2021: भाजपचं मिथुन चक्रवर्तीं अस्त्र ममतांसाठी किती धोकादायक\nVIDEO: नियम न पाळल्यास अंशतः लॉकडाऊनचा करण्याचा पालकमंत्री अस्लम शेख यांचा इशारा\nVIDEO: मुंबईकरांच्या निष्काळजीपणामुळे अंधेरी बनतोय कोरोनाचा नवा हॉटस्पॉट\nमनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी ATS कडून सचिन वाझेंच्या जबाबाची नोंद; पाहा VIDEO\nVIDEO: मुंबईत स्फोटकं सापडली त्या गाडीच्या मालकाचा खाडीत सापडला मृतदेह\nमोदींच्या उपस्थितीत मिथुन चक्रवर्ती करणार भाजपमध्ये प्रवेश\nमहाराष्ट्र March 22, 2020\nगजबजलेल्या कोल्हापुरात 'कोरोना'मुळे स्मशानशांतता, पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : कोरोना दुसऱ्या स्टेजला, उद्धव ठाकरे म्हणाले, आता स्वयंशिस्त पाळा\nVIDEO तुम्ही वापरत असलेलं सॅनिटायझर बनावट नाही ना\nमहाराष्ट्र March 9, 2020\nVIDEO : जिगरबाज संयाजी शिंदे डोंगरावर लागलेली आग विझवताना सांगितला थरारक अनुभव\nEXCLUSIVE VIDEO: 'पत्नीचा पगार जास्त, हे सांगताना देवेंद्रजींचा इगो आड येत नाही'\n'अश्लील दृश्य करणार नाही’; टीव्ही अभिनेत्रीनं दिला अल्ट बालाजीला नकार\nअक्षय्य तृतीयेला लग्न झाल्यास खबरदार, गमवावी लागेल सरकारी नोकरी\nइंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूचा दुसरा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह\nबातम्या, मनोरंजन, फोटो गॅलरी\n'अश्लील दृश्य करणार नाही’; टीव्ही अभिनेत्रीनं दिला अल्ट बालाजीला नकार\nबातम्या, मनोरंजन, फोटो गॅलरी\nसामान्य मुलगी झाली National Crush; ‘किरिक पार्टी’नं बदललं रश्मिकाचं आयुष्य\nबातम्या, मनोरंजन, फोटो गॅलरी\nHBD Manushi Chhillar: या प्रश्नाचं उत्तर देऊन मेडिकल स्टुडंट झाली Miss World\nPHOTOS: विठ्ठल-रखुमाई आणि श्रीमंत दगडूशेठ गणपतीला हापूस आब्यांची आरास\nसंजिदा शेखने खास अंदाजात दिल्या 'ईद' च्या शुभेच्छा, PHOTO\nपप्पू यादव ठरले मित्राच्या प्रेमातील व्हिलन, 32 वर्षांपुर्वीच्या अपहरणाची कहाणी\nकोरोनामध्ये जीवंतपणीच करवून घेतले स्वत:वर अंत्यसंस्कार;75 हजार रुपये केले खर्च\nकोरोनाला हरवल्यानंतरही महिलेची जीवनमृत्यूशी झुंज; जीव वाचला पण गमावला 'चेहरा'\nकोरोनानंतर किती काळ अँटीबॉडीज् राहतात\nअमिताभ बच्चन यांच्यावर गंभीर आरोप; नाकारला BIG B यांचा मदतनिधी\n'आणि पुढच्याचं दिवशी तो आम्हाला सोडून गेला', पुष्कर जोग झाला भावुक\nसोनाली कुलकर्णी देतेय फिटनेसचे धडे; पाहा अभिनेत्रीचं Hot workout\nIPL स्पर्धा रद्द झाली तरी वॉर्नर, स्मिथ, कमिन्सला मिळणार पूर्ण पगार\n टीम पेननं दिला 'या' खेळाडूला पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%AF%E0%A5%87_%E0%A4%B5_%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%A6_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2021-05-14T08:33:02Z", "digest": "sha1:L5ZZCD2NTCEQPDS45UY5IHDILRKGXHXA", "length": 6670, "nlines": 149, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कोगिलुये व बोयेर-अहमद प्रांत - विकिपीडिया", "raw_content": "कोगिलुये व बोयेर-अहमद प्रांत\nकोगिलुये व बोयेर-अहमदचे इराण देशामधील स्थान\nक्षेत्रफळ १५,५०४ चौ. किमी (५,९८६ चौ. मैल)\nघनता ४१ /चौ. किमी (११० /चौ. मैल)\nकोगिलुये व बोयेर-अहमद (फारसी: استان کهگیلویه و بویراحمد) हा इराण देशाच्या ३१ प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत इराणच्या पश्चिम भागात झाग्रोस पर्वतरांगेमध्ये वसला असून येथील बहुतेक सर्व भूभाग डोंगराळ आहे.\nकोगिलुये व बोयेर-अहमद प्रांत\nअर्दाबिल • आल्बोर्ज • इलाम • इस्फहान • कर्मान • कर्मानशाह • काजविन • कुर्दिस्तान • कोगिलुये व बोयेर-अहमद • कोम • खुजस्तान • उत्तर खोरासान • दक्षिण खोरासान • रझावी खोरासान • गिलान • गोलेस्तान • चहार्महाल व बख्तियारी • झंजान • तेहरान • पश्चिम अझरबैजान • पूर्व अझरबैजान • फार्स • बुशहर • मर्काझी • माझांदारान • याझ्द • लोरिस्तान • सिस्तान व बलुचिस्तान • सेमनान • हमादान • होर्मोज्गान\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ फेब्रुवारी २०१४ रोजी १०:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2021/02/1800.html", "date_download": "2021-05-14T07:47:53Z", "digest": "sha1:DYMJYZEABK6C2Z5362T7XA6DEPYFDWH5", "length": 22542, "nlines": 307, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "कांजूरमार्गला शेड उभारल्यास 1800 कोटींची बचत ; समितीचा अहवाल; जादा मेट्रो थांबण्याचीही सुविधा | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nकांजूरमार्गला शेड उभारल्यास 1800 कोटींची बचत ; समितीचा अहवाल; जादा मेट्रो थांबण्याचीही सुविधा\nमुंबई/प्रतिनिधी : मेट्रो तीनची कारशेड आरेमध्ये उभारायची, की कांजुरमार्गमध्ये यावरून वाद सुरू असताना आता कांजूरमार्ग मेट्रो कारशेड राज्याचे...\nमुंबई/प्रतिनिधी : मेट्रो तीनची कारशेड आरेमध्ये उभारायची, की कांजुरमार्गमध्ये यावरून वाद सुरू असताना आता कांजूरमार्ग मेट्रो कारशेड राज्याचे एक हजार 580 कोटी रुपये वाचवणार असल्याचा दावा नऊ सदस्यांच्या समितीने केला आहे. मेट्रो कारशेडच्या अभ्यासासाठी राज्य सरकारने राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्यांची समिती स्थापन केली होती. कांजूरमार्गच्या जागेत कारशेड उभारल्यास जागेची किंमत आणि बांधकाम खर्च यामध्ये राज्याचे एक हजार 580 कोटी वाचतील, असे या समितीने अहवालात म्हटले आहे. आरे येथील जागेपेक्षा कांजूरमार्ग येथील जागा अधिक मोठी आहे. आरेच्या कारशेडमध्ये केवळ 30 मेट्रो उभ्या राहू शकतात. कांजूरमार्ग येथील जागेत 55 मेट्रो उभ्या राहू शकतात, असे या समितीने अहवालात म्हटले आहे.\nल मेट्रो 3 चे कारशेड कांजूरमार्ग येथे हलवण्याचा निर्णय होताच केंद्र सरकारनेही कांजूरमार्गच्या या जागेवर स्वतःचा मालकी हक्क दाखवला. ही जागा ही मिठागराची असल्यामुळे त्यावर केंद्र सरकारचा अधिकार आहे असे नमूद करून त्यावर कोणी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला, तर कायदेशीर कारवाई केली जाईल असा फलक लावला होता. दरम्यान, एका बांधकाम व्यवसायिकानेही ती जागा आपण मिठागराकडून भाडे तत्त्वावर काही वर्षांपूर्वी घेतलेली आहे. तसा आमच्यात करार झाला असून सध्या एमएमआरडीएने तेथे मेट्रो कारशेडसाठी जे खोदकाम सुरू केले आहे, ते तात्काळ थांबवावे असा उल्लेख असणारी नोटीसच महेशकुमार गरोडिया यांनी मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरिकर यांना पाठवली आहे. गरोडिया ग्रुपचे म्हणणे आहे, की त्यांनी कांजूर गावात सुमारे 500 एकर जमीन भाडयाने घेतली आहे. त्यामध्ये मेट्रोकारशेडसाठी घेतलेल्या जमिनीचाहीचा समावेश आहे. त्यामुळे मिलिंद बोरिकर यांनी जी 102 एकर जमीन एमएमआरडीएला देणारे आदेशपत्र दिले आहे, ते तात्काळ रद्द करावे. यासांदर्भात गरोडिया यांनी केंद्र सरकारने त्यांचा करार रद्द करण्याच्या निर्णयाला 2005 मध्ये उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायालयाने गरोडिया यांना तूर्तास दिलासा देत ’त्या’ जमिनी संदर्भात अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत त्यांचा दावा कायम ठेवण्यास परवानगी दिली आहे.\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअनावश्यक गर्दी नियंत्रणासाठी कोपरगाव प्रशासन उतरले रस्त्यावर\nकोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव शहरात महसूल, पोलिस आणि कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी संयुक्तपणे खरेदी विक्री केंद्रावर...\nदहेगाव(बोलका)प्राथमिक केंद्रात सोशल डिस्टंसिंग���ा नियम धाब्यावर ;पोलिस मोबाईल बघण्यात व्यस्त\nकोपरगाव प्रतिनिधी-सध्या कोरोनाने घातलेले थैमान बेडची अनुपलब्धता,अॉक्सीजन आणि रेमडेसिवीर अभावी प्राणास मुकलेली माणसे आणि आरोग्य व...\nराजस्थानी व्यापार्‍याच्या पाटण तालुक्यातील घरावर दहशतवाद विरोधी पथकाचा छापा; 103 किलो स्फोटके जप्त\nसातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्हा दहशतवाद विरोधी पथकाने बुधवारी रात्री आठच्या सुमारास गोविंदसिंह बाळुसिंग राजपूत (वय 45, सध्या रा. तारळे) य...\nलॉकडाउनमुळे गटई कामगारांवर उपासमारीची पाळीअनेकांनी कुटुंबासह संपवले आयुष्य: तरीही आमचे लोकप्रतिनिधी भाजतायत राजकीय पोळी\nबुलडाणा:पुरुषोत्तम बोर्डे : गटई कामगारांचे हातावरचे पोट आहे. मी सुद्धा एका गटई कामगाराचा मुलगा आहे,मी स्वतः गटई कामगार बांधवां...\nरुग्णसेवेत कमतरता आढळल्यास गय केली जाणार नाही -आमदार आशुतोष काळे\nकोपरगाव प्रतिनिधी :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची दाहकता मोठी असून दररोज शेकडो कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यां���ी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nलोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: कांजूरमार्गला शेड उभारल्यास 1800 कोटींची बचत ; समितीचा अहवाल; जादा मेट्रो थांबण्याचीही सुविधा\nकांजूरमार्गला शेड उभारल्यास 1800 कोटींची बचत ; समितीचा अहवाल; जादा मेट्रो थांबण्याचीही सुविधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/crime/chandrapur-human-trafficking-teenage-girl-found-at-haryana-165133.html", "date_download": "2021-05-14T06:51:34Z", "digest": "sha1:4KME2MZ2ZYHYE35BDKNNKKNUOOAYWIUB", "length": 17842, "nlines": 247, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "चंद्रपुरातील अल्पवयीन मुलीची हरियाणात विक्री, दहा वर्षांनी छडा | TV9 Marathi", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nमराठी बातमी » क्राईम » चंद्रपुरातील अल्पवयीन मुलीची हरियाणात विक्री, दहा वर्षांनी छडा, चार महिलांना अटक, मानवी तस्करीचं मोठं रॅकेट\nचंद्रपुरातील अल्पवयीन मुलीची हरियाणात विक्री, दहा वर्षांनी छडा, चार महिलांना अटक, मानवी तस्करीचं मोठं रॅकेट\nचंद्रपुरातील अल्पवयीन मुलीला हरियाणात विकल्याचे प्रकरण तब्बल दहा वर्षानंतर उघडकीस आले आहे. याप्रकरणी आतापर्यंत चंद्रपुरातील चार महिलांना अटक करण्यात आली आहे.\nनिलेश डाहाट, टीव्ही 9 मराठी, चंद्रपूर\nचंद्रपूर : चंद्रपुरातील अल्पवयीन मुलीला हरियाणात विकल्याचे प्रकरण तब्बल दहा वर्षानंतर उघडकीस आले आहे. याप्रकरणी आतापर्यंत चंद्रपुरातील चार महिलांना अटक करण्यात आली आहे. या मानवी तस्करीच्या (Chandrapur Human trafficking) प्रकरणाचा छडा लावण्यासाठी स्थापन केलेले चंद्रपूर पोलिसांचे विशेष पथक आज हरिणायाकडे रवाना झाले. याप्रकरणातील सुमारे 15 आरोपी हरिणायातील विविध जिल्ह्यात असल्याची माहिती आहे. ते हाती लागल्यास मानवी तस्करीची (Chandrapur Human trafficking) साखळीच पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.\nपोलीस कोठडीतील आरोपींनी आतापर्यंत वीसपेक्षा जास्त मुली लग्नाच्या नावावर विकल्याची कबुली दिली आहे. गुन्ह्यातील पीडितेला पोलिसांनी दोन जानेवारीला चंद्रपुरात आणले. त्यानंतर तिला विकणाऱ्या जान्हवी मुजूमदार आणि सावित्री रॉय या दोन महिलांना सहा जानेवारीला पोलिसांनी अटक केली. गीता मुजूमदारने मुलींना दुसऱ्या राज्यात लग्नाच्या नावावर पाठवत असल्याचं कबुल केलं. गीताला आठ जानेवारीला पोलिसांनी अटक केली.\nगीताने दिलेल्या माहितीनुसार जिजाबाई शिंदे हिला पोलिसांनी ताब्यात घेतले. मध्यप्रदेशातील उज्जैन येथील सहा जण क्रृष्णनगर परिसरातील एका गरीब कुटुंबातील मुलीला नेण्यासाठी येणार आहेत, अशी माहिती गीताने पोलिसांना दिली. त्यात जिबाबाईची मध्यस्थी होती, अशी ‘टीप’ तिच्याकडून पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून सहा जणांना नऊ जानेवारीला ताब्यात घेतले.\nत्यांच्या चौकशीत जिजाबाई शिंदे हिने सात मुलींचा सौदा केल्याचे समोर आले. या मुली दिल्ली, उत्तरप्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेशात पाठविण्यात आल्या आहेत. पोलीस आता त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेत आहे.\nहरिणायातील सहा जणांची पोलिसांनी तब्बल तीन दिवस चौकशी केली. मात्र पीडितेच्या कुटुंबीयांनी तक्रार देण्यास नकार दिला. शेवटी पीडितेने यातील दशरथ पाटीदार आणि राजेश प्रजापती (दोघेही मध्यप्रदेशातील) यांनी विनयंभगांचा प्रयत्न केल्याचा जबाब दिला. त्यासाठी जिजाबाईने मदत केली, असा आरोप तिने केला. त्यामुळे तूर्तास पोलिसांनी पाटीदार, प्रजापती आणि जिजाबाईवर भादंवी ३५४, ४५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.\nदशरथ पाटीदार याने जिजाबाईशी मुली संदर्भात संपर्क साधला होता. त्यानंतर पाटीदार सहा जणांसह दीड लाख घेऊन मुलीच्या घरी पोहचला. मात्र तत्पूर्वीच पोलीस पोहोचले आणि पुढचा अनर्थ टळला. दुसरीकडे अटकेत��ल चारही महिलांनी सांगितलेल्या मुलींच्या कुटुंबीयांशी पोलिस संपर्क साधत आहेत. आता मुलगी नेमकी कुठे आहे, याची माहिती घेत आहेत.\n‘लेमन टी’चे 5 फायदे\nतुळस खा रोग पळवा\nप्लाझ्मा कधी दान करू शकता\nPF काढताना ‘या’ चुका टाळा\nउधारीवरुन मित्रांमध्ये वाद, भरचौकात सुरीने भोसकून 26 वर्षीय तरुणाची हत्या\nChanakya Niti | मनुष्य जीवनात मृत्यूपेक्षाही सर्वात मोठे भय कोणते\nअध्यात्म 3 days ago\nChandrapur | चंद्रपूरमधील एका गावाची कोरोनाविरोधात अनोखी लढाई\nBreaking | चंद्रपुरात अमित देशमुखांच्या दौऱ्यादरम्यान गोंधळ, दीड महिन्यांपासून वेतन थकल्यानं आंदोलन\nथयथयाट केल्याने मेलेले परत येणार नाहीत, आम्ही काहीच करू शकत नाही; हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचं धक्कादायक विधान\nराष्ट्रीय 2 weeks ago\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे हायकोर्टात, कारण गुलदस्त्यात\nऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाची टीम, संघात रोहित-विराट-धोनीला स्थान नाही, रिषभ पंतकडे कर्णधारपदाची धुरा\nProtein foods : तंदुरुस्त राहण्यासाठी ‘या’ 5 प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन करा \nफोटो गॅलरी13 mins ago\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोपरगावमध्ये कोरोना रुग्णांची ईद, कोरोना सेंटरमध्येच नमाज\nअमिताभ बच्चन यांची देणगी परत करा, गुरुद्वारा समितीने मदत स्वीकारल्यानंतर संतापला समुदाय\nRanbir kapoor Lookalike: रणबीर कपूरचा हमशकल पाहून ऋषी कपूर झाले होते आश्चर्यचकित, पाहा जुनैद शाहचे हे फोटो\nफोटो गॅलरी22 mins ago\nAkshaya Tritiya 2021 | अक्षय्य तृतीयेला 100 कोटींची उलाढाल होणाऱ्या जळगावात यंदा सोने खरेदी ठप्प\nअन्य जिल्हे23 mins ago\nआता हिंदू देवी-देवतांचा अवमान; फ्रान्सच्या ‘शार्ली हेब्दो’ मॅगझिनविरोधात तीव्र संताप\nMarriage On Akshaya Tritiya 2021 | विवाहासाठी का अत्यंत शुभ मानला जातो अक्षय्य तृतीयेचा दिवस\nJoe Biden | लसीकरण पूर्ण झाल्यास मास्क नको, जो बायडेन यांची मोठी घोषणा\nमराठी न्यूज़ Top 9\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे हायकोर्टात, कारण गुलदस्त्यात\nAkshaya Tritiya 2021 | अक्षय्य तृतीयेला 100 कोटींची उलाढाल होणाऱ्या जळगावात यंदा सोने खरेदी ठप्प\nअन्य जिल्हे23 mins ago\nपंतप्रधान, गृहमंत्री गायब, देश रामभरोसे; अहंकार सोडा, ‘महाराष्ट्र मॉडेल’ लागू करा: संजय राऊत\nVIDEO | मामाचा फोन घेतला नाही, कॉलबॅक राहिला, दुसऱ्या दिवशी मामा गेला, पुष्कर जोग बोलता बोलता रडायला लागला\nAkshaya Tritiya 2021 | अक्षय्य तृतीया दिवशी सोने-चांदी स्वस्त की महाग, मुंबईसह महाराष्ट्रातील सोन्याचे नवे ��र काय\nProtein foods : तंदुरुस्त राहण्यासाठी ‘या’ 5 प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन करा \nफोटो गॅलरी13 mins ago\nCorona Cases in India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये 19 हजारांनी घट, कोरोनामुक्तांचा आकडा दोन कोटींपार\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोपरगावमध्ये कोरोना रुग्णांची ईद, कोरोना सेंटरमध्येच नमाज\nLIVE | कोल्हापूर गोकूळ दूध संघाच्या अध्यपदाची आज होणार निवड, दुपारी 1 वाजता घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F_%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%A8,_%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%A1%E0%A4%BE", "date_download": "2021-05-14T08:18:18Z", "digest": "sha1:D74CJ6THW3XLBLETFTSPQWXAA3AV7PCC", "length": 3862, "nlines": 49, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सेंट जॉन, कॅनडा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसेंट जॉन हे कॅनडाच्या न्यू ब्रुन्सविक ह्या प्रांतामधील सर्वात मोठे शहर आहे. सेंट जॉन हे कॅनडा देशातील सर्वात पहिले वसवलेले शहर होते. हे शहर न्यू ब्रुन्सविकच्या दक्षिणेला अटलांटिक महासागराच्या किनार्‍यावर वसले आहे.\nसेंट जॉनचे न्यू ब्रुन्सविकमधील स्थान\nक्षेत्रफळ ३१.३१ चौ. किमी (१२.०९ चौ. मैल)\n- घनता २१५.७ /चौ. किमी (५५९ /चौ. मैल)\nप्रमाणवेळ यूटीसी - ५:००\nविकिव्हॉयेज वरील सेंट जॉन पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nLast edited on २९ ऑक्टोबर २०१६, at ००:४३\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ ऑक्टोबर २०१६ रोजी ००:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_355.html", "date_download": "2021-05-14T07:08:44Z", "digest": "sha1:FL7WAPK7MXEIOXFGZDKSSB4TUXQINM6L", "length": 22182, "nlines": 308, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "नगर वाचनालयाच्या अभ्यासिकेतून नऊ विद्यार्थ्यांचे स्पर्धा परिक्षेत यश | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nनगर वाचनालयाच्या अभ्यासिकेतून नऊ विद्यार्थ्यांचे स्पर्धा परिक्षेत यश\nकराड / प्रतिनिधी : येथील नगर परिषदेच्या नगरपालिका वाचनालयात सुरु असलेल्या स्पर्धा परीक्षासाठीच्या अभ्यासिकेतून नुकतेच नऊ विद्यार्थ्यांनी सुय...\nकराड / प्रतिनिधी : येथील नगर परिषदेच्या नगरपालिका वाचनालयात सुरु असलेल्या स्पर्धा परीक्षासाठीच्या अभ्यासिकेतून नुकतेच नऊ विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचा नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, गटनेते राजेंद्रसिंह यादव, बांधकाम सभापती हणमंतराव पवार, आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान, नगरसेवक विनायक पावसकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ओंकार मुळे, महेश कांबळे, निशांत ढेकळे, जयंत बेडेकर, शिवराज इंगवले, ग्रंथालयाचे ग्रंथपाल संजय शिंदे,अभियंता ए. आर. पवार आदी उपस्थित होत.\nनगरपालिकेचे नगर वाचनालय यशवंतराव चव्हाण स्मृती सदनात सुरू असून या ठिकाणी 2012 साली स्पर्धा परीक्षेसाठी स्वतंत्र अभ्यासिका सुरू करण्यात आली. नगर वाचनालयात 72 हजार पुस्तके उपलब्ध असून स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी स्वतंत्र अभ्यासिका असून त्यासाठी चार हजार पुस्तके उपलब्ध आहेत. अभ्यासिका सकाळी 7 ते रात्री 11 या वेळेत अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी खुली असते.सध्या या अभ्यासिकेत 80 विद्यार्थी अभ्यासिकेचा लाभ घेत आहेत.\nनगर वाचनालयाच्या या अभ्यासिकेचा सर्वसामान्य कुटुंबातील शेकडो गरीब, होतकरू मुलं-मुली लाभ घेत आहेत. नगरपालिकेने सामाजिक बांधिलकेतून सुरू केलेल्या या उपक्रमाचा लाभ घेऊन गेल्या आठ वर्षात सर्वसामान्य कुटुंबातील 95 विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळवून शासन सेवेत दाखल होण्याचा मान मिळवला आहे.स्पर्धा परीक्षेतून नुकतीच निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये अक्षय संजय कदम पिंपरी (सीआयएसएफ), प्रतीक भानुदास केंजळे साखरवाडी (सीआरपीएफ), अमर संजय पाटोळे (एसएसबी), अक्षय नारायण शेडगे हणबरवाडी (बीएसएफ), प्रशांत प्रकाश जगदाळे मसूर (आसाम रायफल), अक्षय विजय साळुंखे किवळ, अक्षय आनंदा घोरपडे विंग, ओंकार तानाजी हजारे कासारशिरंबे(सीआयएसएफ), किशोर शहाजी कांबळे मसूर (आसाम रायफल) मध्ये निवड झाली आहे. यानिमित्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांनी या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअनावश्यक गर्दी नियंत्रणासाठी कोपरगाव प्रशासन उतरले रस्त्यावर\nकोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव शहरात महसूल, पोलिस आणि कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी संयुक्तपणे खरेदी विक्री केंद्रावर...\nदहेगाव(बोलका)प्राथमिक केंद्रात सोशल डिस्टंसिंगचा नियम धाब्यावर ;पोलिस मोबाईल बघण्यात व्यस्त\nकोपरगाव प्रतिनिधी-सध्या कोरोनाने घातलेले थैमान बेडची अनुपलब्धता,अॉक्सीजन आणि रेमडेसिवीर अभावी प्राणास मुकलेली माणसे आणि आरोग्य व...\nराजस्थानी व्यापार्‍याच्या पाटण तालुक्यातील घरावर दहशतवाद विरोधी पथकाचा छापा; 103 किलो स्फोटके जप्त\nसातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्हा दहशतवाद विरोधी पथकाने बुधवारी रात्री आठच्या सुमारास गोविंदसिंह बाळुसिंग राजपूत (वय 45, सध्या रा. तारळे) य...\nलॉकडाउनमुळे गटई कामगारांवर उपासमारीची पाळीअनेकांनी कुटुंबासह संपवले आयुष्य: तरीही आमचे लोकप्रतिनिधी भाजतायत राजकीय पोळी\nबुलडाणा:पुरुषोत्तम बोर्डे : गटई कामगारांचे हातावरचे पोट आहे. मी सुद्धा एका गटई कामगाराचा मुलगा आहे,मी स्वतः गटई कामगार बांधवां...\nरुग्णसेवेत कमतरता आढळल्यास गय केली जाणार नाही -आमदार आशुतोष काळे\nकोपरगाव प्रतिनिधी :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची दाहकता मोठी असून दररोज शेकडो कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nलोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: नगर वाचनालयाच्या अभ्यासिकेतून नऊ विद्यार्थ्यांचे स्पर्धा परिक्षेत यश\nनगर वाचनालयाच्या अभ्यासिकेतून नऊ विद्यार्थ्यांचे स्पर्धा परिक्षेत यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2021-05-14T06:51:50Z", "digest": "sha1:DQCCM3CGBFONC3F7PS3LXN63RYCLSF67", "length": 4136, "nlines": 44, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "खाजगी कर्मचारी Archives - Majha Paper", "raw_content": "\n21 हजारपेक्षा कमी पगार असणाऱ्यांना 1 एप्रिलपासून मिळणार या सुविधा\nअर्थ, मुख्य / By माझा पेपर\nनवी दिल्ली : लाभार्थ्यांना आता 1 एप्रिलपासून 735 जिल्ह्यांमध्ये एम्प्लॉयीज स्टेट इन्शूरन्स कॉर्पोरेशनच्या (ईएसआयसी -ESIC) योजनेअंतर्गत आरोग्य सेवा मिळणार आहेत. …\n21 हजारपेक्षा कमी पगार असणाऱ्यांना 1 एप्रिलपासून मिळणार या सुविधा आणखी वाचा\nईएसआयअंतर्गत कमी खर्चात कर्मचाऱ्यांना मिळणार विमा सुरक्षा\nअर्थ, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nनवी दिल्ली – ई���सआय अॅक्टअंतर्गत कंपन्या तसेच, कर्मचाऱ्यांकडून विमा सुरक्षेसाठी घेतल्या जाणाऱ्या रकमेची टक्केवारी केंद्र सरकारने कमी केल्यामुळे या विम्याअंतर्गत …\nईएसआयअंतर्गत कमी खर्चात कर्मचाऱ्यांना मिळणार विमा सुरक्षा आणखी वाचा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://xn--l1b6a9di5a0j.xn--h2brj9c/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2021-05-14T08:11:11Z", "digest": "sha1:LN6QS3SAER5ENJIZAFNZMHXRECKFTRWG", "length": 4125, "nlines": 43, "source_domain": "xn--l1b6a9di5a0j.xn--h2brj9c", "title": "महीपाल | अमरकोश - भारत का शब्दकोश", "raw_content": "\nमराठी शब्दकोषातील महीपाल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.\n१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती\nअर्थ : एखाद्या देशाचा वा विशिष्ट जनसमूहाचा शासक आणि स्वामी.\nउदाहरणे : कोरियाचा राजा मॉसोलस याची १४० फूट उंचीची कबर हॅलिकार्नेस येथे आहे.\nसमानार्थी : नरपती, नराधिप, नरेंद्र, नरेश, नृप, नृपती, नृपाल, भूप, भूपती, भूपाल, महीपाळ, राजा\nकिसी देश का प्रधान शासक और स्वामी\nत्रेतायुग में श्रीराम अयोध्या के राजा थे\nअधिप, अधिपति, अधिभू, अधीश, अर्थपति, अवनिनाथ, अवनिपाल, अवनीश, अवनीश्वर, अविष, इंद्र, इन्द्र, ईश, ईश्वर, जनेश, दंडधार, दण्डधार, नरकंत, नरनाह, नरपति, नरपाल, नराधिप, नरिंद, नरेश, नृदेव, नृदेवता, नृप, नृपति, नृपाल, पृथिवीपति, पृथिवीपाल, पृथिवीश, पृथिवीश्वर, प्रजापति, भट्टारक, भुआल, भूप, भूपति, भूमिदेव, भूमिपति, भूमिपाल, भूमिभुज, भूमिभृत, मलिक, महिपति, महीप, महीपाल, मानवेंद्र, मानवेन्द्र, मानवेश, यलधीस, यलनाथ, रसपति, राजन्य, राजा, रावल, राष्ट्रभृत्, लोकपाल, वरेंद्र, वरेन्द्र, स्कंध, स्कन्ध\nस्वतःच्या पोषणासाठी एखाद्या जिवंत पेशीवर अवलंबून राहणारा असा अतिसूक्ष्म जीव.\nहिदूंच्या कालगणनेतील बारा महिन्यांप��की पहिला महिना.\nहोळीच्या वेळी नाचणार्‍या मुलींनी म्हटलेली कृष्णाची गाणी.\nसोळाव्या शतकातील एक मराठी राजा.\nकपाशीच्या फळातील तंतुमय पांढरा पदार्थ.\nअसूरांचा वध करणारी एक देवी.\nचैत्र आणि वैशाख या दोन मासांचा ऋतू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/coronavirus-patient-in-shrirampur-18", "date_download": "2021-05-14T06:41:22Z", "digest": "sha1:RXBME4ELSA6OX4TO2KQOEE2KT27BOEIG", "length": 4502, "nlines": 48, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "coronavirus patient in shrirampur", "raw_content": "\nश्रीरामपूर तालुक्यात 66 करोनाबाधित रुग्ण\nश्रीरामपूर तालुक्यात काल 66 रुग्ण सापडले आहे. तर 987 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत\nआहेत. काल 09 रुग्ण बरे होवू न घरी गेले आहेत.\nजिल्हा रुग्णालयात 04 खासगी रुग्णालयात 17 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत 45 असे रुग्ण आढळून आले आहेत. यात काल 09 जणांना बरे वाटले म्हणून घरी सोडण्यात आले आहे. श्रीरामपूर तालुक्यात एकूण 987 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 3852 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 1776 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत. तर सध्या एकूण अंदाजे 987 रुग्ण विविध कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.\nश्रीरामपूर शहरात 17 रुग्ण असून तर तालुक्यात 44 व अन्य तालुक्यातील 5 रुग्ण आढळून आले आहेत.\nशहरात वॉर्ड नं. 1-06, वॉर्ड नं. 3-03, वॉर्ड नं. 6-01, वॉर्ड नं. 7-07 से 17 तर ग्रामीण भागात उक्कलगाव-01, खंडाळा-01, गोंडेगाव-04, वळदगाव-04, ब्राम्हणगाव-01, उंदिरगाव-01, महांकाळवाडगाव-01, उंबरगाव-02, गुजरवाडी-01, टाकळीभान-01, खिडीर्र्-02, बेलापूर-05, शिरसगाव-01, दिघी-02, निमगाव खैरी-05, हरेगाव-05, गोंधवणी-0़5, रामपूर-01, फत्याबाद-01, नायगाव-01 असे एकूण 61 रुग्ण आहेत. तर अन्य तालुक्यातील आंबी-01, श्रीगोंदा तालुक्यातील खाणगा-01, तर अन्य तीन पत्ते माहित नसल्यामुळे श्रीरामपूरात वर्ग झालेले रुग्ण आहेत.\nगेल्या आठवडाभरात करोनाने कहर केला होता. त्यावेळी शंभर दोनशेचे आकडे पार करुन करोना संसर्गाने कहर केला होता. काल मात्र केवळ 66 रुग्ण आढळून आल्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी थोडा मोकळा श्वास घेतला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/vishwas-nangare-patil/all/", "date_download": "2021-05-14T06:16:33Z", "digest": "sha1:PUFXDVXCUK26SJ5JA24PEVXXH7UI355B", "length": 15828, "nlines": 155, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "All details about Vishwas Nangare Patil - News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसमारंभात महिलेचं मुलासोब��� विचित्र कृत्य, Video Viral होताच सोशल मीडियावर ट्रोल\n'या' अमेरिकन नागरिकांना मास्क वापरण्याची गरज नाही, बायडेन यांची घोषणा\nकाहीच वेळात मोदी सरकार देणार शेतकऱ्यांना गिफ्ट, खात्यात पाठवणार 2000 रुपये\nतारक मेहता फेम बबिताच्या अडचणींत वाढ; कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक\nफेसबुकवरील नात्यावर ठेवला विश्वास, तरुणीला जंगलात बोलवत 25 जणांनी केला बलात्कार\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nलोकनेता हरपला; चिदंबरम यांना चप्पल फेकून मारणाऱ्या माजी आमदाराचं कोरोनानं निधन\nकोरोना कॉलर ट्यूनवरुन उच्च न्यायालयही भडकलं, कठोर टीका करत सरकारला फटकारलं\nतारक मेहता फेम बबिताच्या अडचणींत वाढ; कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक\nशिवाजी राजे...ते नागरिक; सचिन खेडेकरांचे फॅन असाल तर हे 5 चित्रपट पाहाच\nHBD Manushi Chhillar: या प्रश्नाचं उत्तर देऊन मेडिकल स्टुडंट झाली Miss World\nगुरुदत्त यांचं वहिदा रेहमान यांच्यावर होतं प्रेम; love story राहिली अर्धवट\nIPL 2021 च्या उर्वरित मॅच होणार नाहीत राजस्थानच्या मालकांचं मोठं वक्तव्य\nमोहम्मद आमीरचं IPL खेळण्यासाठी एक पाऊल पुढे, मुंबईच्या खेळाडूंबद्दल म्हणाला....\n पॅट कमिन्सनं प्रेग्नेंट गर्लफ्रेंडला दिलं 70 कोटींचं गिफ्ट\n'ई-पास' शिवाय गोव्याला चाललेल्या पृथ्वी शॉला आंबोलीत पोलिसांनी थांबवलं, आणि मग..\nकाहीच वेळात मोदी सरकार देणार शेतकऱ्यांना गिफ्ट, खात्यात पाठवणार 2000 रुपये\nमोदी सरकार देतंय स्वस्त सोनेखरेदीची संधीबाजारभावापेक्षा कमी दरात विकत घ्या सोनं\nमोदी सरकार देतंय स्वस्त दरात सोनं खरेदीची संधी, पाहा कसा घ्याल या योजनेचा फायदा\nप्रत्यक्ष सोनं विकत घेणं चांगलं की डिजीटल gold, ETF त्यावर कसा आकारला जातो कर\nSummer Super Food: वाचा उन्हाळ्यात पांढरा कांदा खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nसोनूला भेटली भारतातील सर्वात श्रीमंत महिला, तिच्या मदतीने झाला भावुक\n6 मॉडेल्सनी बोटीवर केलं Nude shoot; ऐन रमझानमध्ये तुर्कस्तानात वातावरण तापलं\n ओम...ओम...ओम... म्हणत चितेवरच उठून बसला मृतदेह आणि...\nExplainer : लशीचा पहिला डोस घेऊन कोरोना झाल्यास दुसरा डोस कधी घ्यावा\nजिवंत व्यक्ती पाण्यात बुडते, पण मृतदेह पाण्यावर का तरंगतो\nProning Explainer : ऑक्सिजन लेव्हल कायम ठेवण्यासाठी पालथं झोपायचं पण नेमकं कसं\nExplainer: ख्रिश्चन, ज्यू, मुस्लिमांचे या एका जागेसाठीच आहेत वाद; काय आहे इतिहास\n...आणि 2100 रुपयांच्या चेकसाठी अजित पवारांनी केला आमदार निलेश लंकेंना फोन\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nलोकनेता हरपला; चिदंबरम यांना चप्पल फेकून मारणाऱ्या माजी आमदाराचं कोरोनानं निधन\nकोरोना कॉलर ट्यूनवरुन उच्च न्यायालयही भडकलं, कठोर टीका करत सरकारला फटकारलं\nHBD Manushi Chhillar: या प्रश्नाचं उत्तर देऊन मेडिकल स्टुडंट झाली Miss World\n'भाभीजी घरपर है' फेम सौम्या टंडनने आपल्या हॉट अंदाजाने सर्वांनाच केलं क्लीन बोल्\nपुण्याच्या तरुणाचा इतिहास, Everest वरील 'माऊंट अन्नपूर्णावर यशस्वीपणे केली चढाई\nडिसेंबरपर्यंत संपूर्ण देशाला कोरोना लशीचं कवच; मोदी सरकारने तयार केला हा प्लॅन\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nसमारंभात महिलेचं मुलासोबत विचित्र कृत्य, Video Viral होताच सोशल मीडियावर ट्रोल\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nVIDEO: जुन्नरमध्ये बिबट्याची दहशत; अचानक समोर आला बिबट्या आणि मग...\n 31 लाखांच्या फॉर्च्युनरमधून विकत होते वांगी; VIDEO पाहून हैराण व्हाल\nमुंबईतील भिकाऱ्यांना मिळणार डोक्यावर छप्पर; विश्वास नांगरे पाटील यांची नवी मोहीम\nमुंबईचे सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी मुंबईतील एका दुर्लक्षित घटकासाठी पुढाकार घेतला आहे.\n'विश्वासराव, मी मुख्यमंत्री बोलतोय'; 31 डिसेंबरच्या मध्यरात्री फोन येतो तेव्हा..\nविश्वास नांगरे पाटील व विनायक मेटेंमध्ये चर्चा; आंदोलन मागे घेणार नाही यावर ठाम\nतुकाराम मुंढेंनंतर विश्वास नांगरे पाटील यांचीही बदली; राज्यात मोठे फेरबदल\n'तुम्ही सीपी असाल पण आम्ही इथले एसीपी आहोत', नांगरे-पाटलांना असे मिळाले आदेश\nनाशिकमध्ये विश्वास नांगरे-पाटील यांच्या सोशल पोलिसिंगला आव्हान\nVIDEO: नाशिकमध्ये आजपासून हेल्मेट सक्ती, विश्वास नांगरे पाटील स्वत: मैदानात\nSPECIAL REPORT : नांगरे पाटलांचं वर्दीच्या पलीकडचं काम, हे पाहुन तुम्हालाही कौतुक वाट���ल\n'दरोडेखोरांच्या टोळीला अटक, पोलिसांच्या टीमचा 35 हजार रुपये देऊन करणार सन्मान'\nVIDEO : विश्वास नांगरे पाटलांची नाशिकमध्ये एंट्री, पोलीस सहकऱ्यांनी असं केलं स्वागत\nमीही अंधश्रद्धाळू,सिद्धीविनायक मंदिरातूनच पोस्टिंगबाबत फोन केले-नांगरे पाटील\nPHOTOS : डॅशिंग नांगरे पाटील मराठा आंदोलनात, कुठे शेकहँड तर कुठे सेल्फी \nVIDEO : मराठा आंदोलनात नांगरे पाटलांची एंट्री, तरुण पडला पाया \nसमारंभात महिलेचं मुलासोबत विचित्र कृत्य, Video Viral होताच सोशल मीडियावर ट्रोल\n'या' अमेरिकन नागरिकांना मास्क वापरण्याची गरज नाही, बायडेन यांची घोषणा\nकाहीच वेळात मोदी सरकार देणार शेतकऱ्यांना गिफ्ट, खात्यात पाठवणार 2000 रुपये\nपप्पू यादव ठरले मित्राच्या प्रेमातील व्हिलन, 32 वर्षांपुर्वीच्या अपहरणाची कहाणी\nकोरोनामध्ये जीवंतपणीच करवून घेतले स्वत:वर अंत्यसंस्कार;75 हजार रुपये केले खर्च\nकोरोनाला हरवल्यानंतरही महिलेची जीवनमृत्यूशी झुंज; जीव वाचला पण गमावला 'चेहरा'\nकोरोनानंतर किती काळ अँटीबॉडीज् राहतात\nअमिताभ बच्चन यांच्यावर गंभीर आरोप; नाकारला BIG B यांचा मदतनिधी\n'आणि पुढच्याचं दिवशी तो आम्हाला सोडून गेला', पुष्कर जोग झाला भावुक\nसोनाली कुलकर्णी देतेय फिटनेसचे धडे; पाहा अभिनेत्रीचं Hot workout\nIPL स्पर्धा रद्द झाली तरी वॉर्नर, स्मिथ, कमिन्सला मिळणार पूर्ण पगार\n टीम पेननं दिला 'या' खेळाडूला पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokvruttant.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%80/", "date_download": "2021-05-14T07:18:20Z", "digest": "sha1:YLFMLITNB72DJ6G2VQEF4VUMAKIG5ZCG", "length": 8212, "nlines": 60, "source_domain": "lokvruttant.com", "title": "सांगली पालिकेत महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजय – Lokvruttant", "raw_content": "\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५�� मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nसांगली पालिकेत महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजय\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम February 23, 2021\nसांगली: महापौर निवडणुकीत महाविकास आघाडीकडून भाजपाला मोठा धक्का बसला आहे. बहुमत असलेल्या महापालिकेत महापौर निवडीवेळी पक्ष शाबूत ठेवण्याबरोबरच बंडखोरी टाळण्याचं आव्हान पेलण्यात भाजपाला अपयश आलं आहे. सांगली पालिकेत महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला आहे.\nतर उपमहापौरपदी काँग्रेसच्या उमेदवाराची निवड झाली आहे. सत्ताधारी भाजपाला पालिकेत बंडखोरीचा मोठा फटका बसला असून हातातील सत्ता गमावली आहे. सत्ताधारी भाजपची पाच मतं फुटली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्विजय सुर्यवंशी यांची महापौरपदी निवड झाली आहे.\nमहापौर निवडीवेळी भाजपाचे दोन सदस्य गैरहजर होते. तर उपमहापौरपदी काँग्रेसचे उमेश पाटील विजयी झाले आहेत. महापालिकेत भाजपाचे संख्याबळ पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले ४१ आणि समर्थन दिलेले दोन अपक्ष असं एकूण ४३ आहे. माजी महापौर हारूण शिकलगार यांचे अकाली निधन झाल्याने काँग्रेसचे १९, तर राष्ट्रवादीचे १५ सदस्य आहेत. बहुमतासाठी ३९ सदस्यांचा पाठिंबा आवश्यक होता.\n*दिग्विजय सूर्यवंशी – ३९\n*धीरज सूर्यवंशी – ३६\n*एकूण संख्याबळ – ७८\nमुंबईतील हॉटेलमध्ये खासदाराची आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये अधिकारी अन् माजी मंत्र्याचे नावामुळे खळबळ.\nवृत्तपत्र विक्रेत्यांना लवकरच मिळणार शासकीय योजनाचा लाभ\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंद्रपूर जम्मू-काश्मीर जळगाव ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी दिल्ली नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पनवेल पश्चिम महाराष्ट्र पालघर पुणे प्रतिमा बीड भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रायगड वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पव��र\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A5%A9%E0%A5%A6-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%95/", "date_download": "2021-05-14T06:40:02Z", "digest": "sha1:Y7BC54PLI2CJN4VYLNN7VV5GZYSOKW6W", "length": 3168, "nlines": 40, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "हॅनवे जी ३० बाईक Archives - Majha Paper", "raw_content": "\nहॅनवे जी ३० बाईक\nरॉयल एनफिल्डची नकली चीनी आवृत्ती हॅनवे जी ३० बाईक\nयुवा, जरा हटके, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे\nभारताच्या लोकप्रिय रॉयल एनफिल्ड हिमालयन बाईकची डुप्लीकेट चीनी कॉपी हॅनवे जी ३० नावाने चीनी बाजारात दाखल झाली असून या बाईकची …\nरॉयल एनफिल्डची नकली चीनी आवृत्ती हॅनवे जी ३० बाईक आणखी वाचा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://eprabuddhbharat.com/indianmarrige/", "date_download": "2021-05-14T07:52:34Z", "digest": "sha1:5JSXHD7F2OIQP7HNKZN323BIAJOVMJCZ", "length": 37594, "nlines": 118, "source_domain": "eprabuddhbharat.com", "title": "भारतीय विवाह संस्था आणि स्त्री दास्याचा प्रश्न : आंबेडकरवादी आकलन - Prabuddh Bharat", "raw_content": "\nभारतीय विवाह संस्था आणि स्त्री दास्याचा प्रश्न : आंबेडकरवादी आकलन\nby टीम प्रबुद्ध भारत\nभारतीय विवाह संस्थेचा इतिहास हा स्त्रीदास्य व्यवस्थेचे अनुसरण, उपयोजन आणि उदात्तीकरणाच्या व्यवस्थेचा इतिहास आहे. प्रस्थापित भारतीय तत्त्वज्ञानानुसार धर्म, अर्थ, काम, आणि मोक्ष या चार कथित पुरुषार्थांची उभारणी भारतीय वर्ण आणि जाती संस्थेला पोषक अशा धर्म सिद्धांतांच्या आधारे करण्यात आली. त्यानुसार मानवी वयाचे चार टप्पे निर्धारित करून, त्यात पहिली २५ वर्ष ब्रम्हचर्य, दुसरी २५ वर्ष गृहस्थधर्म, तिसरी २५ वर्ष वानप्रस्थाश्रम आणि शेवटची २५ वर्ष सन्यासाश्रम या प्रमाणे त्याचे विभाजन करण्यात आले. या १०० वर्षांच्या काळासही १) गर्भधान, २) पुंसवन, ३) सीमन्तोन्नयन, ४) जातकर्म, ५) नामकरण, ६) निष्क्रमण, ७) अन्नप्राशन, ८) मुंडन/चूडाकर्म, ९) विद्यारंभ, १०) कर्णवेध, ११) यज्ञोपवीत, १२) वेदारम्भ, १३) केशान्त, १४) समावर्तन, १५)विवाह, १६) अन्त्येष्टि अथवा श्राद्ध या कथित १६ संस्कारांमध्ये विभाजित करण्यात आले. या साऱ्या व्यवस्थेचे विवेकी आकलन करता केवळ आणि केवळ ब्राम्हणी पुरुषसत्तेचा विकास आणि उत्थान आणि अर्थातच कथित उच्चवर्णीयांच्या स्वार्थासाठी हा सारा प्रपंच असल्याचे आपल्या लक्षात येईल. मुळात, या प्रश्नाची चिकित्सा करीत असताना त्यासाठी या संपूर्ण व्यवस्थेतील स्त्री आणि कथित शूद्रातिशूद्रांची भूमिका आपणास नीटपणे समजावून घ्यावी लागेल. त्यातून त्यांना या व्यवस्थेत कोणतेही स्थान नसल्याचे आपणास ठळकपणे आढळेल. मात्र ,या व्यवस्थेचे वाहक म्हणून त्यांचा वापर झाल्याचे प्रकर्षाने आपणास आढळून येईल. त्याची कारणे पुढील प्रमाणे – उपरोक्त व्यवस्थेतील गर्भधान, पुंसवन, सीमन्तोन्नयन, जातकर्म, नामकरण, निष्क्रमण, अन्नप्राशन, मुंडन/चूडाकर्म, विद्यारंभ, कर्णवेध, यज्ञोपवीत, वेदारम्भ, केशान्त आणि समावर्तन आदी १४ संस्कारांमध्ये स्त्रियांना गर्भाधान, पुंसवन, सीमन्तोन्नयन, जातकर्म, नामकरण, निष्क्रमण, अन्नप्राशन हे नऊ तथा विवाह आणि अन्त्येष्टि संस्कार अथवा श्राद्ध इतकेच एकूण ११ संस्कार करण्याची मुभा आहे. त्यात तत्कालीन मान्यतेनुसार अत्यंत महत्त्वाचे समजले जाणारे मुंडन/चूडाकर्म, विद्यारंभ, कर्णवेध, यज्ञोपवीत, वेदारम्भ, केशान्त, समावर्तन आदी संस्कारांची त्यांना कोणत्याही प्रकारे अनुमती देण्यात आली नाही. याचे कारण स्त्रियांना विद्येपासून वंचित ठेवून केवळ आणि केवळ त्यांचा वापर या व्यवस्थेचे ‘वहन’ करण्यासाठी करून घेणे हे होते. यामागचे सैद्धांतीकरण प्रतिक्रांती नंतरच्या काळात लिहिल्या गेलेल्या मनुस्मृतीसारख्या ग्रंथात आढळेल. त्यानुसार –\nपिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने \nरक्षन्ति स्थविरे पुत्रा न स्त्री स्वातन्त्र्यं अर्हति \n(अर्थ – वडिलांनी कौमार्यात, तारुण्यात पतीने आणि वृद्धावस्थेत तिच्या म���लांनी स्त्रीचे संरक्षण करावे कारण त्या मुक्त होऊ शकत नाहीत.)\nअस्वतन्त्राः स्त्रियः कार्याः पुरुषैः स्वैर्दिवानिशम् \nविषयेषु च सज्जन्त्यः संस्थाप्या आत्मनो वशे \n(अर्थ – मुलगी लग्नाला आल्यानंतर जो पिता मुलीचे लग्न करून देत नाही तो (वडील) निंदनीय आहे. आणि लग्नानंतर तिच्यासोबत कामक्रिडा करण्यास असमर्थ असणारा नवरासुद्धा निंदनीय आहे. पतीच्या निधनानंतर जो मुलगा आईचे रक्षण करीत नाही तोदेखील निंदनीय आहे.)\nकालेऽदाता पिता वाच्यो वाच्यश्चानुपयन्पतिः \nमृते भर्तरि पुत्रस्तु वाच्यो मातुररक्षिता \n(अर्थ – सर्व वर्णांचा हा (उपरोक्त) श्रेष्ठ धर्म पाहता दुर्बल पतीसुद्धा आपल्या महिलेचे रक्षण करण्यासाठी खूप प्रयत्न करतात.)\nसूक्ष्मेभ्योऽपि प्रसङ्गेभ्यः स्त्रियो रक्ष्या विशेषतः \nद्वयोर्हि कुलयोः शोकं आवहेयुररक्षिताः \n(अर्थ – आपल्या स्त्रीच्या रक्षणाचा प्रयत्न करणे, हे आपले कुटुंब, आत्मा आणि आपल्या धर्माचे रक्षण करणे होय.)\nउपरोक्त मनुस्मृतीमधील (अध्याय ९ वा) विधानांवरून स्त्री ही कोणत्याही प्रकारे मुक्त होण्यास सक्षम नसल्याने तिचे रक्षण करणे पुरुषांचे आद्यधर्मकर्तव्य असल्याचे कळते .अर्थात, हे रक्षण केवळ धर्म कार्य नसून तिचा भोग घेणे हेही त्याच कर्तव्याचा एक अविभाज्य भाग आहे, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. अर्थात, प्रस्थापित भारतीय सामाजिक परिपेक्षात जो पुरुषांसाठी धर्म आहे तोच स्त्रियांसाठी अधर्म असल्याने धर्मविहीनत्व आणि म्हणूनच राष्ट्र विहिनत्व स्त्रियांच्या वाट्याला आले आहे. हीच स्थिती शूद्र आणि अतिशूद्र वर्गाची असल्याचे आपणास दिसून येईल. म्हणूनच नामदेव ढासळ यांनी भारतातील समस्त स्त्री वर्गाची गणना ‘दलित’ म्हणून केली आहे.\nवर्गबंधिस्थीकरणाचा सिद्धांत आणि भारतीय विवाह संस्थेचे स्वरूप –\nभारतीय सामाजिक परिपेक्षात स्त्री हा ‘उपमानव’ असल्याने पुरुषांकडेच त्यांच्या पालन-पोषण आणि रक्षणाची जबाबदारी आली आहे. अर्थात, स्त्रियांचा विवाह आणि त्यांचे प्रजनन झाल्याशिवाय त्यांच्या स्त्रीत्वाला मान्यताच मात्र मिळू शकत नाही. मूळात, स्त्रियांच्या भारतीय विवाह संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या शोषणाचा वेध घेता आपणास वर्णपूर्व काल आणि वर्णोत्तर जातिनिर्मितीचा काळ या दोहोंचा अभ्यास करून,\nवर्गबंधिस्थीकरणाची प्��क्रिया आणि तिचे भारतीय समाज आणि मुख्यता: त्या माध्यमातून समस्त स्त्री वर्गावर झालेले दुष्परिणाम बघावे लागतील.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक ९ मे १९१३ रोजी कोलंबिया विद्यापीठात झालेल्या आंतरराष्ट्रीय मानववंश शास्त्र परिषदे मध्ये ‘भारतातील जाती : उत्पत्ती, यंत्रणा आणि विकास’ (Castes in India: Their Mechanism, Genesis and Development) या त्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या पेपरचे वाचन केले. पुढे याच शोधनिबंधाचे प्रकाशन सन १९१७ मध्ये करण्यात आले. त्यात सुप्रसिद्ध विचारवंत विल्यम सेनार्ट यांचा संदर्भ देत वर्गबंधिस्थीकरणाचा सिद्धांत त्यांनी मांडला आहे. त्यानुसार सुरुवातीच्या काळात कोण्या एका उच्च म्हणवून घेणाऱ्या पण अल्पसांख्यक असलेल्या समाजाने स्वतःचे उच्चत्व जोपासण्यासाठी किंवा अधोरेखित करण्यासाठी स्वत:ला बंधिस्थ करवून घेतले. अर्थात, बहुसंख्य समाजाला तो बंधिस्थ करू शकणे शक्य नव्हते. मात्र, त्यांच्या स्वयंबंधिस्थीकरणाच्या प्रक्रियेने उर्वरित समाजासही तसे करणे अपरिहार्य ठरले. यामागे सामाजिक आणि आर्थिक कारणे महत्त्वाची होती. अर्थात ,ज्या समुदायास बंधिस्थीकरणाची गरज भासली नाही त्यांनाही त्यातून सर्वच बंधिस्थ झाल्याने पर्याय उरला नाही. अर्थात, हे\nबंधिस्थीकरण आडव्या अक्षात न होता उभ्या अक्षात झाले. मूळात, त्यामागची कारणे हिंदू तत्त्वज्ञानात ‘कर्म’ सिद्धांत आणि श्रम विभागणीच्या रूपाने सांगितल्या गेली असली ,तरीही बाबासाहेबांच्या ‘जातीप्रथेचे निर्मूलन’ (Aannihilation of Caste) या सुप्रसिद्ध पुस्तकानुसार ते श्रमाचे विभाजन नसून ,श्रमिकांचे विभाजन असल्याचा निर्वाळा दिला. कर्म सिद्धांताबाबत ‘…स्त्रियांनी या जन्मी पतीची आणि शूद्रातिशूद्रांनी चातुर्वर्णाची सेवा उत्तम प्रकारे केल्यास त्यांना पुढील जन्म चांगला (अर्थात ब्राम्हण पुरुषाचा) मिळेल” या सिद्धांताचे त्यांनी जोरदार खंडन केले.\nअर्थात, उपरोक्त वर्गबंधिस्थीकरणाचा परिणाम सर्वप्रथम स्त्रियांना लैंगिकदृष्ट्या गुलाम करण्यात झाला. (डॉ. आंबेडकर, कस्ट इन इंडिया) तथापि “ऐतिहासिकदृष्ट्या भारतात अनुलोम शारीरिक (वैवाहिक) संबंध निर्माण होत होते. अर्थात ,तथाकथित उच्च वर्णीय पुरुष कथित खालच्या जातीच्या स्त्रीशी शारीरिक संबंध ठेवत होता आणि त्याला शास्त्रीय मान्यतासुद्धा होती मात्र प्रतिलोम संबंधा�� प्रतिरोध करण्यात आला होता. म्हणजेच उच्च वर्णीय जातीची स्त्री आपल्यापेक्षा खालच्या जातीच्या पुरुषाशी संबंध ठेवू शकत नव्हती.” (आंबेडकर, कस्ट इन इंडिया) तथापि ‘मनुस्मृती’च्या तिसऱ्या अध्यायात म्हटल्या प्रमाणे प्राचीन भारतात खालील आठ प्रकारे विवाह होत असत.\nगान्धर्वो राक्षसश्चैव पैशाचश्चाष्टमोऽधमः ॥\n(अर्थात – विवाह आठ प्रकारचे असत. जे क्रमशः ब्राह्म, दैव, आर्ष, प्राजापत्य, आसुर, गान्धर्व, राक्षस आणि आठवा निकृष्टतम श्रेणीचा ‘पैशाच’ विवाह होय.)\n‘सरप्लस विमेन’, भारतीय विवाह पद्धाती आणि प्रेमाचा प्रश्न : आंबेडकरी चिकित्सा –\nकोणत्याही समाजात निसर्गतः स्त्री पुरुषांचा जन्मदर समान असतो. मात्र कोणत्याही कारणाने असा दर विषम झाल्यास त्यातून जोडीदारांचा प्रश्न निर्माण होईल. (भारतात २०११ च्या जणगणने नुसार हा दर १००० पुरुषांमागे ९९७ असा आहे.) आणि त्यातून कथित ‘अवैध’ संबंध प्रस्थापित होऊन अवर्ण आणि पुढे अजात समाजाची निर्मिती होईल. असे होणे\nबंधिस्थ वर्गाच्या हिताच्या विरुद्ध होते. हे टाळण्यासाठी सुद्धा स्त्रियांची लैंगिकता ‘कंट्रोल’ करणे महत्त्वाचे होते. त्यासाठीचा पहिले पाऊल म्हणून त्यांचा कथित ‘प्रतिलोम’ विवाह नाकारण्यात आला. अर्थात, त्यांना प्रेम करण्याचा नैसर्गिक अधिकार नाकारण्यात आला. मात्र तत्कालीन समाजात हा अधिकार नाकारून थांबणे शक्य होणार नव्हते. म्हणूनच ‘सती’ सारख्या प्रथांची चाल उदात्तीकरणाच्या प्रक्रियेतून राबविण्यात आली. (ही चाल थांबवण्यास पुढे राजा राम मोहन राय यांनी केलेले प्रयत्न आणि त्यातून सन १८२९ साली लॉर्ड बेन्टीक यांनी आणलेला सती विरोधी कायदा सर्वांस माहीतआहे.) अर्थातच ,जो समाज आद्य बंधिस्त वर्गाच्या जितक्या जास्त जवळ असेल त्यांच्यात ही चाल कथित शूद्र अथवा अस्पृश्य वर्गाच्या तुलनेत जास्तच आढळून येते. सारांशाने आपणास इतके निश्चितच म्हणता येईल की, स्त्रियांची लैंगिकता नियंत्रित करून त्यांना केवळ स्वजातवर्णीय व स्वजातवर्णमान्य विवाह करण्याचाच मार्ग उरला. अर्थात ,आंतरजातीय प्रेम आणि विवाह पूर्णपणे बंद होण्यात त्याची परिणीती झाली.\nसुप्रसिद्ध स्त्रीवादी अभ्यासक उमा चक्रवर्ती यांनी या साऱ्याचे सिद्धांतान करताना त्यासाठी कुमारीत्वाचे उदात्तीकरण कशा प्रकारे या समाजाने केले त्याचे यथोचित वर्णन केले आहे. बाल्यावस्थेतून मुलींचे कुमार अवस्थेमध्ये होणारे रूपांतर, त्यांना येणारी मासिक पाळी, होणारे शारीरिक बदल आणि यातून भिन्नलिंगी (किंवा स्वलिंगी) व्यक्ती विषयी निर्माण होणारे आकर्षण हे सारेच पुढील कथित अवैध क्रिया आणि पर्यायाने सामाजिक समस्यांना जन्म देणारे ठरत असल्याने कथित पावित्र्याच्या प्रश्नातून कुमारी अवस्थेतच किंवा बाल्यावस्थेत त्यांचे विवाह करून देण्यावर भर घालण्यात आल्याचे त्यांनी मांडले आहे. यातून निर्माण होणाऱ्या विविध समस्या आजच्या समाजातही आपणास बघता येणे सहज शक्य आहे. अशाच प्रकारचा पावित्र्याचा प्रश्न पुढे जाती बळकट करणारा ठरला.\nअर्थात, भारतीय विवाह संस्था ही ब्राम्हण्यवादी पुरुषसत्ता आणि पर्यायाने वर्ग बंधिस्थीकरणाच्या सिद्धांताचे पोषक असल्याने ‘सरप्लस’ पुरुषाचा प्रश्न सोडवताना मात्र त्यास हितकारक अथवा स्वार्थकारक विचार करण्यात आला. अर्थात ,ब्राम्हणी पुरुषसत्ताक व्यवस्थेमध्ये संतती आणि संपत्ती या दोहोंवरही पुरुषी हक्क असल्याने पुरुषास महत्त्वाचे स्थान असणे अपरिहार्य होते. याचे फलित मात्र स्त्रियांच्या गुलामीत झाल्याचे आढळेल. हीच गुलामी आपणास महिलांचे विवाह साक्षात मंदिरातल्या देवाशी लावून देत त्यांच्या उपभोगाची मालकी मात्र पुरुषांकडे असण्याच्या प्रथेत झाली. ज्येष्ठ संपादक उत्तम मारोती कांबळे यांनी त्यांच्या ‘देवदासी आणि नग्न पूजा’ या पुस्तकात या अंगाने केलेली मांडणी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आजही ‘झुलवा’ सारखे विवाह प्रकार याच कारणांनी अस्तित्वात आहेत.\nप्रतिक्रांतीवादी विवाह संस्था, ‘LGBTQIA’, शारीरिक संबंधांचा प्रश्न आणि आंबेडकरवादी समाधान –\nसर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त होत स्त्री आणि पुरुषांनी आपल्या विवेकाने जोडीदार निवडण्याची अपेक्षा आंबेडकरी विचारधारा करते. त्यातूनच विवेकी, समतावादी आणि संविधानवादी नवा प्रबुद्ध समाज निर्माण होईल अशी अशा आहे. ब्राह्मण्यवादी पितृसत्ता ही स्त्री आणि कथित शूद्रातिशूद्रांच्या शोषणास पोषक ठरत असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विवेकावर आधारित आंतरजातीय विवाहास उत्तेजन देण्यास सांगितले आहे. भारताची मुख्य समस्या अर्थात ‘जात’ प्रश्न, जो येथील उच्च जातीवर्णवर्गीय स्त्रीवाद्यांनी नाकारला आणि त्यावरील चर्चा टाळली. तीच चर्चा नंतरच्या काळात आंबेडकरवादी समुदायाने उचलून धरली आहे. मूलतः भारतात ‘जात’प्रश्नाकडे दुर्लक्ष करून निश्चितच चालणारे नव्हते. मात्र, त्यावर बाबासाहेबांचे आंतरजातीय ‘विवाह’ हे मॉडेल मात्र कथित अतिरेकी ‘ब्राम्हणी’ (Radical) स्त्रीवाद्यांना मानवणारे नव्हते. त्यांनी बाबासाहेबांना केवळ ‘विवाहवादी’ ठरवले. मात्र ,डॉ. बाबासाहेबांनी “पती-पत्नीमधील नातेसंबंध सर्वात जवळच्या मित्रांसारखे असावेत.” अशी भूमिका घेतल्याचे ते विसरलेले दिसतात. बाबासाहेबांच्या उपरोक्त विधानातून पतीपत्नी पेक्षाही मित्रत्वाची भूमिका महत्त्वाची असल्याचे आपणास दिसून येयील. अर्थात, आंबेडकरी तत्त्वज्ञानास मर्यादित भूमिकेतून बघून त्याचे आकलन ब्राम्हण्यावादी परिपेक्षातून केल्यास असा गुंता होणे स्वाभाविक आहे. मात्र ,आंबेडकरी विचारधारा ही लोकतांत्रिक ‘संविधानवादी’ असल्याने केवळ लघुक्षेत्रिक आकलन त्यासाठी निश्चितच अपुरे ठरेल. प्रस्थापित हिंदू विवाह व्यवस्थेला छेद देण्यासाठीच बाबासाहेबांनी दिनांक २४ फेब्रुवारी १९४९ रोजी हिंदू कोडबील मांडले. अर्थात ,ज्या हिंदू विवाह संस्थेत स्त्रियांचे संपत्तीचेच नव्हे तर मूलभूत मानवाधिकारही नाकारण्यात येऊन ‘विवाह’ हे सात जन्मांचे ‘बंधन’ होते ते कायद्याच्या चौकटीत तोडण्याचे स्वातंत्रोत्तर भारतातील हे पहिले प्रयत्न होते. दुर्दैवाने बाबासाहेबांच्या हयातीत हे बिल पारित होऊ शकले नाही.\nइतकेच नव्हे , तर ज्या भारतीय विवाह संस्थेने स्त्री पुरुष वगळता इतर लिंगांच्या व्यक्तींचे शारीरिक संबधच नव्हेत, तर नैसर्गिक मानवाधिकारही नाकारले त्या उपेक्षित समूहाची बाजू सन १९३४ साली रघुनाथ कर्व्यांच्या ‘समाजस्वास्थ्य’ मासिकावर झालेल्या अश्लीलतेच्या आरोपाविरुद्ध बचाव करताना “समलैंगिक संबंध पूर्णपणे नैसर्गिक आहेत, ज्यामध्ये काहीही गैर नाही आणि कोणाच्याही हक्कांचे उल्लंघन न करता स्वत: चे जीवन जगण्यात आणि आनंद मिळवणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे.” असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेबांनी केले. त्यांच्या या विचारातून आपणास अलीकडच्या काळातील ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ च्या प्रश्नाचे आकलन करणे सोपे जाते. मा. सर्वोच्च न्यायालयाने त्यासंदर्भात दिलेला निर्वाळा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. म्हणून आंबेडकरी दृष्टिकोन केवळ ‘विवाहवादी’ नसून प्रखर मानवतावादी असल्याचे नमूद करणे महत्त्वाचे ठरते.\nभारतीय संविधानास अपेक्षित असलेला ‘स्वातंत्र्य-समता-न्याय-बंधुता’ या मूल्यांवर आधारित समतावादी समाजाच्या निर्मितीसाठी अडसर ठरत असलेली प्रस्थापित विवाह संस्था नाकारत विवेकावर आधारित नातेसंबंध प्रस्थापित होणे आंबेडकरी तत्त्वज्ञानास अपेक्षित आहे.\nमुक्त पत्रकार आणि आंबेडकरवादी सामाजिक कार्यकर्ते, हैद्राबाद\nवीज मीटर कापून नेणाऱ्या महावितरण अधिकाऱ्यांचा सत्कार करुन ‘वंबआ’च्या वतीने अनोखे आंदोलन\nआंबेडकर युग… हे आम्ही आहोत\nआंबेडकर युग... हे आम्ही आहोत\nआरोग्य मंत्री, जालन्यातील आरोग्य विभागाच्या गलथान कारभारा कडे लक्ष घाला\nजालना - शहरातील जुना जालना भागातील नगरसेवक व शांतता समिती सदस्यांची बैठक दिनांक 13 मे 2021 रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रमजान ...\nमुंबई मॉडेल आणि त्याचे भविष्यकालीन पडसाद\nया सगळ्या घडामोडींचे भविष्यकालीन पडसाद मात्र वेगळे असणार आहेत. कोविड पश्चात मुंबईतुन गरिब व मध्यम वर्गाचे स्थलांतर आता अधिक वेग ...\nअ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी घेतली कोवॅक्सिन लस\nपुणे,दि. १० - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे, जुने भोसरी रुग्णालय येथे को ...\nकोरोना विरुद्ध लढ्याचा नंदुरबार पॅटर्न\n\"महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नागपुर सारख्या नंदुरबार पेक्षा अधिक प्रगत जिल्हातील अधिका-यांना जे जमले नाही ते डॉ. राजेंद्र भारुड यांच्या सारख्या ...\nपदोन्नती मधील आरक्षण रद्द, ऍड.आंबेडकरांची सरकारवर जहरी टीका \nदि. 7 मे 2021 रोजी महाराष्ट्र राज्य सरकारने जीआर काढून पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णय जाहीर केला आहे. राज्य सेवेत ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_682.html", "date_download": "2021-05-14T06:46:42Z", "digest": "sha1:N7SMMGJDTPU5BNSNDR435EAOKCIF4V2F", "length": 20024, "nlines": 306, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उदयनराजे- पवार भेट | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nमराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उदयनराजे- पवार भेट\nनवीदिल्लीः भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण ...\nनवीदिल्लीः भाजपचे खासदार उ���यनराजे भोसले यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण शरद पवार यांना भेटलो असल्याचे त्यांनी सांगितले.\nया वेळी उदयनराजे म्हणाले, की पवार यांची भेट घेण्यामागचे कारण म्हणजे, मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा होता. आमची एकच मागणी आहे, जेवढे गांभीर्याने महाराष्ट्र शासनाकडून बाजू मांडायला हवी होती, ती काही मांडली गेली नाही. त्यामुळे लोकांच्या मनात मोठी संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. मराठा समजातील लोकांची एवढीच अपेक्षा आहे, की अन्य समाजातील लोकांना ज्याप्रमाणे आरक्षण दिले गेले, त्याचप्रमाणे कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता, आम्हालादेखील आरक्षण मिळाले पाहिजे. शरद पवार हे मराठा समाजातील ज्येष्ठ व राजकारणात सक्रिय आहेत व आज राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेसची जी सत्ता आहे, त्याचे सर्वेसर्वा शरद पवार हे आहेत. त्यामुळे एक वडीलकीच्या नात्याने त्यांनी यामध्ये लक्ष घालावे. अन्यथा, फार मोठ्या प्रमाणावर उद्रेक होईल, असा इशारा त्यांनी दिला. या अगोदर शांततेत मोर्चे निघाले; पण जर आरक्षण मिळाले नाही तर काय होईल, हे सांगता येणार नाही, त्याची कल्पना देखील करता येणार नाही, असा इशारा उदयनराजे यांनी राज्य सरकारला दिला.\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअनावश्यक गर्दी नियंत्रणासाठी कोपरगाव प्रशासन उतरले रस्त्यावर\nकोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव शहरात महसूल, पोलिस आणि कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी संयुक्तपणे खरेदी विक्री केंद्रावर...\nदहेगाव(बोलका)प्राथमिक केंद्रात सोशल डिस्टंसिंगचा नियम धाब्यावर ;पोलिस मोबाईल बघण्यात व्यस्त\nकोपरगाव प्रतिनिधी-सध्या कोरोनाने घातलेले थैमान बेडची अनुपलब्धता,अॉक्सीजन आणि रेमडेसिवीर अभावी प्राणास मुकलेली माणसे आणि आरोग्य व...\nराजस्थानी व्यापार्‍याच्या पाटण तालुक्यातील घरावर दहशतवाद विरोधी पथकाचा छापा; 103 किलो स्फोटके जप्त\nसातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्हा दहशतवाद विरोधी पथकाने बुधवारी रात्री आठच्या सुमारास गोविंदसिंह बाळुसिंग राजपूत (वय 45, सध्या रा. तारळे) य...\nलॉकडाउनमुळे गटई कामगारांवर उपासमारीची पाळीअनेकांनी कुटुंबासह संपवले आयुष्य: तरीही आमचे लोकप्रतिनिधी भाजतायत राजकीय पोळी\nबुलडाणा:पुरुषोत्तम बोर्डे : गटई कामगारांचे हातावरचे पोट आहे. मी सुद्धा एका गटई कामगाराचा मुलगा आहे,मी स्वतः गटई कामगार बांधवां...\nरुग्णसेवेत कमतरता आढळल्यास गय केली जाणार नाही -आमदार आशुतोष काळे\nकोपरगाव प्रतिनिधी :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची दाहकता मोठी असून दररोज शेकडो कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थे��\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nलोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उदयनराजे- पवार भेट\nमराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उदयनराजे- पवार भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A5%80/", "date_download": "2021-05-14T07:39:38Z", "digest": "sha1:YIWDL6F4DAYC7Q6MLEMYDIEM7OLAU24N", "length": 16652, "nlines": 108, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "एनसीबी Archives - Majha Paper", "raw_content": "\nअभिनेता एजाज खानला एनसीबीने केली अटक\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे\nअमली पदार्थ विरोधी पथकाने म्हणजे एनसीबीने अभिनेता एजाज खान याला आठ तास करून चौकशी केल्यावर अटक केली असल्याचे समजते. एजाज …\nअभिनेता एजाज खानला एनसीबीने केली अटक आणखी वाचा\nएनसीबीचे सुशांत सिंग राजपूत प्रकरणी आरोपपत्र दाखल, रियासह 33 जणांचा आरोपपत्रात समावेश\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर\nमुंबई : एनसीबीने अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील चार्जशीट दाखल केली आहे. 33 जणांचा एनसीबीच्या चार्जशीटमध्ये समावेश आहे. एनसीबीने …\nएनसीबीचे सुशांत सिंग राजपूत प्रकरणी आरोपपत्र दाखल, रियासह 33 जणांचा आरोपपत्रात समावेश आणखी वाचा\nनवाब मलिक यांच्या जावयाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर\nमुंबई – ड्रग्जप्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना सुनावण्यात आली आहे. …\nनवाब मलिक यांच्या जावयाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी आणखी वाचा\nनबाब मलिक यांचे जावई समीर खान याना अटक\nमहाराष्ट्र, मुख्य, मुंबई / By शामला देशपांडे\nफोटो साभार रिपब्लिकन महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक आणि कौशल्यविकास मंत्री नबाब मलिक यांचे जावई समीर खान याना अमली पदार्थ विभागाने बुधवारी अटक …\nनबाब मलिक यांचे जावई समीर खान याना अटक आणखी वाचा\nनवाब मलिक यांचा जावई मुच्छड पानवाल्यामुळे अडचणीत\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर\nमुंबई – मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवालावर ड्रग्ज प्रकरणी कारवाई करण्यात आल्यानंतर अल्पसंख्याक व कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांचा जावई …\nनवाब मलिक यांचा जावई मुच्छड पानवाल्यामुळे अडचणीत आणखी वाचा\nड्रग्ज तस्करी प्रकरणी मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवालाला एनसीबीने केली अटक\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर\nमुंबई – एनसीबीकडून ड्रग्ज तस्करी प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. या प्रकरणात आता मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवालाचे देखील …\nड्रग्ज तस्करी प्रकरणी मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवालाला एनसीबीने केली अटक आणखी वाचा\nबॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी निर्माता करण जोहरला एनसीबीकडून समन्स\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nनिर्माता करण जोहरला एनसीबीने बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात समन्स बजावले आहे. एनसीबीने याआधीही अनेक बड्या कलाकारांना ड्रग्ज प्रकरणात समन्स बजावले होते. …\nबॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी निर्माता करण जोहरला एनसीबीकडून समन्स आणखी वाचा\nएनसीबीचे पुन्हा एकदा अर्जुन राजपालला समन्स\nमनोरंजन, मुख्य / By माझा पेपर\nमुंबई – बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी एनसीबीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल याला एनसीबीने पुन्हा …\nएनसीबीचे पुन्हा एकदा अर्जुन राजपालला समन्स आणखी वाचा\nएनसीबीची मोठी कारवाई; ड्रग्ज पुरवणाऱ्या रिगल महाकालला अटक\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर\nमुंबई – अंमलीपदार्थ नियंत्रण ब्युरोने (एनसीबी) अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात एक मोठी कारवाई केली आहे. मिलत नगर, लोखंडवाला भागात …\nएनसीबीची मोठी कारवाई; ड्रग्ज पुरवणाऱ्या रिगल महाकालला अटक आणखी वाचा\nरिया चक्रवर्तीचा भाऊ शौविकला ड्रग्ज प्रकरणी मिळाला जामीन\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर\nमुंबई – सुशांतसिंह राजपूत आत्महत्येचा तपास करताना बॉलीवूडमधील ड्रग अँगलचा खुलासा झाला होता तेव्हापासून अद्यापपर्यंत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून चौकशी सुरुच …\nरिया चक्रवर्तीचा भाऊ शौविकला ड्रग्ज प्रकरणी मिळाला जामीन आणखी वाचा\nएनसीबीची न्यायालयाकडे भारती सिंह-हर्ष लिंबाचियाचा जामीन रद्द करण्याची मागणी\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर\nमुंबई : ड्रग्ज प्रकरणात कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना अटक करण्यात आली होती. त��� दोघेही सध्या …\nएनसीबीची न्यायालयाकडे भारती सिंह-हर्ष लिंबाचियाचा जामीन रद्द करण्याची मागणी आणखी वाचा\nकॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष यांची जामीनावर सुटका\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर\nमुंबई – विशेष एनडीपएस न्यायालयाने कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया या दोघांचा जामीन मंजूर केला आहे. ड्रग्ज …\nकॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष यांची जामीनावर सुटका आणखी वाचा\nएनसीबीच्या तपास अधिकाऱ्यांवर ड्रग्ज पेडलर्सकडून हल्ला\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर\nमुंबई – एनसीबीचे तपास अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांवर ड्रग्ज पेडलर्सकडून मुंबईतील गोरेगावमध्ये काल संध्याकाळी हा हल्ला झाल्याचे …\nएनसीबीच्या तपास अधिकाऱ्यांवर ड्रग्ज पेडलर्सकडून हल्ला आणखी वाचा\nड्रग्ज प्रकरणी अभिनेत्री भारती सिंह व तिच्या पतीची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमनोरंजन, मुख्य / By माझा पेपर\nमुंबई : एनसीबी अधिकाऱ्यांनी ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी कॉमेडियन भारती सिंह हिच्या घरी धाड टाकली असता, तिच्या घरी 86.5 ग्राम गांजा …\nड्रग्ज प्रकरणी अभिनेत्री भारती सिंह व तिच्या पतीची न्यायालयीन कोठडीत रवानगी आणखी वाचा\nभारती आणि हर्ष यांनी गांजा घेत असल्याचे केले कबूल \nमनोरंजन, मुख्य / By माझा पेपर\nमुंबई : अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) कॉमेडियन भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या घरावर छापा टाकल्यानंतर एनसीबीने कॉमेडियन …\nभारती आणि हर्ष यांनी गांजा घेत असल्याचे केले कबूल \nकॉमेडियन भारती सिंहच्या घरी एनसीबीला सापडला गांजा\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nनारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात कॉमेडियन भारती सिंहच्या मुंबईतील घरी छापा टाकला असून या छापेमारीत तिच्या घरात गांजा …\nकॉमेडियन भारती सिंहच्या घरी एनसीबीला सापडला गांजा आणखी वाचा\nड्रग्ज प्रकरणी एनसीबीची अर्जुन रामपालच्या घरावर धाड\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर\nमुंबई – अभिनेता अर्जुन रामपालच्या घरावर बॉलिवूड ड्रग्जप्रकरणी अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) धाड टाकली आहे. बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण अभिनेता सुशांत …\nड्रग्ज प्रकरणी एनसीबीची अर्जुन रामपालच्या घरावर धाड आणखी वाचा\nड्रग्स प्रकरणावरुन बॉलीवूडवर होत असलेल्या आरोपांवर अ���्षय कुमारने सोडले मौन\nमनोरंजन, व्हिडिओ, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nड्रग्स प्रकरणावरुन बॉलीवूडवर होत असलेल्या आरोपांवर अभिनेता अक्षय कुमारने अखेर मौन सोडले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत अक्षयने …\nड्रग्स प्रकरणावरुन बॉलीवूडवर होत असलेल्या आरोपांवर अक्षय कुमारने सोडले मौन आणखी वाचा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/baramati-loksabha-election", "date_download": "2021-05-14T08:26:20Z", "digest": "sha1:3LNANT45U7ILVVQ3NR7RKW3AA5TLXLX2", "length": 14125, "nlines": 234, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Baramati Loksabha Election Latest News in Marathi, Baramati Loksabha Election Top Headline, Photos, Videos Online | TV9 Marathi | TV9 Marathi", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nलोकसभा निवडणूक : तिसऱ्या टप्प्यात सरासरी 61.30 टक्के मतदान\nताज्या बातम्या2 years ago\nमुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 14 मतदारसंघांमध्ये संध्याकाळी सहा वाजेपर्यंत 61.30 टक्के मतदान झाले. निवडणूक आयोगाकडून प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत पहिल्या ...\nनिलेश आणि नितेश राणेंचं काठावर मतदान, दोघेही वेळ संपताना मतदान केंद्रात\nताज्या बातम्या2 years ago\nसिंधुदुर्ग : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांनी संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास मतदान केलं. त्यांनी कणकवली मध्ये मतदानाचा हक्क बजावला. निलेश राणे मतदान ...\nराज्यात अनेक ठिकाणी EVM बिघाड, कुठे कुठे EVM बंद\nताज्या बातम्या2 years ago\nमुंबई : आज देशभरात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाले. मात्र, मतदानाच्या सुरुवातीपासूनच काही ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे मतदानासाठी आलेल्या मतदारांचाही हिरमोड ...\nलोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 14 मतदार संघांत 61.30 टक्के मतदान\nताज्या बातम्य��2 years ago\n[svt-event title=”संध्याकाळी 6 वाजेपर्यंत किती टक्के मतदान ” date=”23/04/2019,9:50PM” class=”svt-cd-green” ] LIVE : तिसरा टप्पा – संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान – \nबारामतीही आम्हीच जिंकणार, चंद्रकांत पाटलांचा दावा\nताज्या बातम्या2 years ago\nपुणे : बारामतीसह पश्चिम महाराष्ट्रातील सर्व 10 जागा आम्हीच जिंकणार असल्याचा दावा सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ते टीव्ही 9 मराठीशी खास बातचीत ...\nAjit Pawar LIVE | पुणे जिल्हा आणि शहराची कोविड आढावा बैठक\nPM Modi LIVE | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशी पंतप्रधान मोदींचा संवाद\nCM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हायकोर्टात दाखल\nHeadline | 12 PM | मुंबईत पेट्रोल 98.65 रुपये प्रति लिटर\nJoe Biden | लसीकरण पूर्ण झाल्यास मास्क नको, जो बायडेन यांची मोठी घोषणा\nAjit Pawar | निलेश लंके फाऊंडेशनसाठी कार्यकर्त्याचा चेक, लंकेंना फोन करुन अजित पवार म्हणतात…\nIndia Corona Death | कोरोनाचा कहर, देशात सलग तिसऱ्या दिवशी 4 हजार कोरोनाबाधितांचा मृत्यू\nMumbai Petrol Hike | मुंबईत पेट्रोल 98.65 रुपये प्रति लिटर\nSanjay Raut | ‘महाराष्ट्र मॉडेल’चं देशासह जगभरात कौतुक – खासदार संजय राऊत\nPhoto : ‘बाबा लव्हज अर्जून…’, अभिनेता आरोह वेलणकरकडून बाळाचा पहिला फोटो शेअर\nफोटो गॅलरी1 min ago\nAkshaya Tritiya 2021 | अक्षय्य तृतीयानिमित्त मंदिरात हापूस आंब्याची आरास, गाभाऱ्याला आमराईचे रुप\nफोटो गॅलरी11 mins ago\nचाँद पाहण्यासाठी सानिया मिर्झा पतीसह दुबईत, ईद सेलिब्रेशनचे खास फोटो\nफोटो गॅलरी1 hour ago\nProtein foods : तंदुरुस्त राहण्यासाठी ‘या’ 5 प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन करा \nफोटो गॅलरी2 hours ago\nRanbir kapoor Lookalike: रणबीर कपूरचा हमशकल पाहून ऋषी कपूर झाले होते आश्चर्यचकित, पाहा जुनैद शाहचे हे फोटो\nफोटो गॅलरी2 hours ago\nPhoto : ‘ईद मुबारक…’, मराठमोळ्या स्मिता गोंदकरकडून हटके अंदाजात शुभेच्छा\nफोटो गॅलरी2 hours ago\nHappy Birthday : ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लरचा वाढदिवस, बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजाचे आहेत लाखो चाहते\nफोटो गॅलरी3 hours ago\nPHOTO | अॅक्शनच नाही, तर रोमान्सचाही ‘बादशाह’ ठरला ‘डार्लिंग’ प्रभास ‘या’ चित्रपटांनी वेडावली तरुणाई\nफोटो गॅलरी5 hours ago\nPHOTO | Summer Foods : उन्हाळ्याच्या हंगामात या पाच गोष्टींचे करा सेवन\nफोटो गॅलरी7 hours ago\nPHOTO | कामगिरी जोरदार, कमाई तडाखेदार, ‘हे’ आहेत क्रीडा क्षेत्रातील नवकोट नारायण, फोर्ब्सची यादी जाहीर\nAjit Pawar LIVE | पुणे जिल्हा आणि शहराची कोविड आढावा बैठक\nPhoto : ‘बाबा लव्हज अर्जून…’, अभिनेता आरोह वेलणकरकडून बाळाचा पहिला फोटो शेअर\nफोटो गॅलरी1 min ago\nBeauty Tips: सुंदर दिसायचंय, चेहऱ्याला ‘अंड्याचा फेसपॅक’ लावा अन् रुपवान व्हा\nशेतकऱ्यांसाठी अलर्ट, हवामान विभागाचा चक्रीवादळाचा इशारा, मान्सूनवर परिणाम होणार\nAkshaya Tritiya 2021 | अक्षय्य तृतीयानिमित्त मंदिरात हापूस आंब्याची आरास, गाभाऱ्याला आमराईचे रुप\nफोटो गॅलरी11 mins ago\nमहाडिकांची सत्ता पालटल्याचं बक्षीस, विश्वास पाटील यांची थेट गोकुळच्या अध्यक्षपदी निवड\nअन्य जिल्हे30 mins ago\nआधी मोदी सरकारवर थेट टीका, आता अनुपम खेर यांनी घेतला युटर्न, म्हणाले…..\nस्पुतनिक लसीच्या एका डोसची किंमत किती; डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजकडून दर जाहीर\nMaharashtra Coronavirus LIVE Update : पुण्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं नियोजन सुरु – उपमुख्यमंत्री अजित पवार\nAkshaya Tritiya 2021 | धार्मिकदृष्ट्या अत्यंत शुभ मानला जातो अक्षय्य तृतीयेचा दिवस, जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://daryafirasti.com/tag/chhatrapati-shivaji/", "date_download": "2021-05-14T07:04:28Z", "digest": "sha1:VCIQ4EJPFZ7MOPIWPBOEGQ5ORLYHP4UG", "length": 11532, "nlines": 92, "source_domain": "daryafirasti.com", "title": "chhatrapati shivaji | Darya Firasti", "raw_content": "\nआरमार म्हणजे स्वतंत्र एक राज्यांगच आहे. जसे ज्यास अश्वबल त्याची पृथ्वी प्रजा आहे, तद्‍वतच. ज्याच्याजवळ आरमार त्याचा समुद्र. याकरता आरमार अवश्यमेव करावे – या शब्दांत छत्रपती शिवरायांनी आरमाराचा संकल्प मांडला. सरखेल कान्होजी आंग्रेंच्या काळात मराठा आरमाराचा दरारा पश्चिम किनाऱ्यावर निर्माण झाला. खांदेरी, कुलाबा, पद्मदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग अशी जलदुर्गांची मालिका उभारून शिवरायांनी आरमाराची ताकद वाढवली. नदीच्या मुखावर जयगड, गोपाळगड, पूर्णगड, यशवंतगड असे किल्ले बांधले गेले आणि खाडीतून होणाऱ्या व्यापारी किंवा सामरिक हालचालींवर वचक बसला. छोट्या गलबतांच्या चपळाईने युरोपियन सागरी सत्तांना […]\nआमचे लक्ष सिंधुदुर्गी स्थिरावले असे हे बरे जाणणे. अवघे काम चखोट करणे. माणसे नवी आहेती त्यास सांभाळोन इत्येकांचा उपेग करून घेणे. पाया भला रुंद घेणे. खाली अवघा कातळ तरी वर थोर इमारत. तस्माद दो बाजूंस दो हात जागा सोडून तट उभारला इतकी रुंदी घेणे, तट कोठे रुंद तर कोठे जाग जागा अरुंद येणेप्रमाणे धरावा लागतो. अनुकूल दिसेल त्याप्रमाणे करणे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या पाच जलदुर्गांपैकी सगळ्यात विशाल आणि मजबूत किल्ला म्हणजे सिंधुदुर्ग. एक कोटी होन खर्च करून महाराजांनी हा किल्ला […]\nशीतल कोटणीस आणि रश्मी चेंदवणकर या ब्लॉगपोस्टचे प्रायोजक आहेत. त्यांच्या सहकार्याने पद्मदुर्ग फोटोग्राफीचे काम पूर्ण होऊ शकले. काही ठिकाणे अशी असतात जी आपण काही अंतरावरून पाहिलेली असतात. आपल्याला ती खुणावत असतात. निमंत्रण देत असतात. पण तिथं पोहोचण्याचा योग सहज येत नाही. दरवेळी ही जागा पाहण्याची उत्सुकता वाढतच राहते. असेच एक ठिकाण म्हणजे मुरुड-जंजिऱ्याच्या किनाऱ्यावरून समुद्रात दिसणारा पद्मदुर्ग किंवा कांसा किल्ला. २००१-०२ पासून मी अनेकदा मुरुडला गेलो आहे. तिथं दंडा-राजपुरी जवळ पाण्यात असलेला प्रबळ जलदुर्ग जझिरा-ए-मेहरूब म्हणजे सिद्दीचा जंजिरा सुद्धा पाहिला […]\nखत प्रकल्पामुळे प्रसिद्ध असलेल्या थळ गावातील बंदरातूनच खांदेरी आणि उंदेरी किल्ले पाहण्यासाठी नाव मिळते. याच गावात खूबलढा नावाचा चार बुरुजांचा छोटासा किल्ला होता. आज या किल्ल्याचे बांधकाम कुठेही दिसत नाही. थळ बंदराकडे जाताना मात्र या किल्ल्याच्या बुरुजाचा पाया आणि इतर अवशेष आपल्याला दिसू शकतात. इथं परिसरात मासेमार बांधवांची लगबग सुरु असते. जाळी स्वच्छ करणे, त्यांची डागडुजी करणे, मासोळी वाळायला ठेवणे अशी कामे सुरु असतात. बंदरात आलेले ताजे मासे इथं बैलगाडीवर लादण्यात येतात आणि मग पुढे ते बाजारपेठेपर्यंत गेले की मालवाहतूक […]\n Select Category मराठी (117) ऐतिहासिक (1) कोकणातील दुर्ग (39) खोदीव लेणी (5) चर्च (2) जागतिक वारसा स्थळ (1) जिल्हा ठाणे (2) जिल्हा मुंबई (8) जिल्हा रत्नागिरी (51) जिल्हा रायगड (33) जिल्हा सिंधुदुर्ग (17) ज्यू सिनॅगॉग (1) पुरातत्व वारसा (11) मंदिरे (36) मशिदी (3) शिल्पकला (4) संकीर्ण (8) संग्रहालये (5) समुद्रकिनारे (11) English (1) World Heritage (1)\nभू चुंबकीय वेधशाळा, अलिबाग\nनमन छत्रपती संभाजी महाराजांना\nनमन छत्रपती संभाजी महाराजांना\nनमन छत्रपती संभाजी महाराजांना\nEnglish World Heritage ऐतिहासिक कोकणातील दुर्ग खोदीव लेणी चर्च जागतिक वारसा स्थळ जिल्हा ठाणे जिल्हा मुंबई जिल्हा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्हा सिंधुदुर्ग ज्यू सिनॅगॉग पुरातत्व वारसा मंदिरे मराठी मशिदी शिल्पकला संकीर्ण संग्रहालये समुद्रकिनारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_383.html", "date_download": "2021-05-14T06:55:41Z", "digest": "sha1:GGG2JLMU6WVY5G5VH5A4QWC7LIVZ2GCG", "length": 21163, "nlines": 306, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "पदभार स्वीकारण्यासाठी सरपंच हेलिकॉप्टरमधून | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nपदभार स्वीकारण्यासाठी सरपंच हेलिकॉप्टरमधून\nअहमदनगर/प्रतिनिधी: हल्लीच्या काळात राजकारण्यांकडून निवडणुकीपासून ते शपथविधीपर्यंतच्या प्रत्येक सोहळ्याचे भव्यदिव्य आयोजन केले जाते. असाच एक ...\nअहमदनगर/प्रतिनिधी: हल्लीच्या काळात राजकारण्यांकडून निवडणुकीपासून ते शपथविधीपर्यंतच्या प्रत्येक सोहळ्याचे भव्यदिव्य आयोजन केले जाते. असाच एक सोहळा शुक्रवारी संगमनेर तालुक्यात पार पडला. तालुक्यातील आंबा दुमाला गावच्या सरपंचांनी हेलिकॉप्टरमधून एन्ट्री घेत पदाचा कार्यभार स्वीकारला. या सोहळ्यास आख्खा गाव लोटला होता.\nसंगमनेर तालुक्यातील आंबी दुमाला या गावात हा शपथविधी सोहळा रंगला होता. सरपंचाचे हेलिकॉप्टरने आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आले आणि बारा बैलाच्ंया गाडीतून मिरवणूक काढण्यात आली. गावातील तरुण उद्योजक जालिंदर गागरे यांच्या पुणे येथे विविध कंपन्या आहेत. शेकडो तरुणांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. गागरे पुण्यात राहत असले, तरी त्यांची आपल्या गावाशी नाळ जोडलेली आहे. गावाचा सर्वांगीण विकास करण्याच्या ध्येयाने त्यांनी गावची निवडणूक लढवली आणि त्यांचे संपूर्ण पॅनल बहूमताने विजयी झाले. योगायोगाने सरपंचपद सर्वसाधारण निघाल्याने गागरे आज सर्वानुमते सरपंचपदी विराजमान झाले आहेत. गावचा विकास हेच ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या पद्धतीने मंत्री, मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडतो, तशाच पद्धतीने आज ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच, उपसरपंच यांचा शपथविधी समारंभ पार पडला. गावच्या विकासाची शपथ घेतली. ‘गावाकडे चला’ हा नारा गांधीजींनी दिला होता, त्याच ध्येयाने मी गावात आलो असून आजचा सोहळा अविस्मरणीय व्हावा, यासाठी हेलिकॉप्टरने आल्याचे गागरे यांनी सांगितले. गावचा विकास करण्याचा ध्यास असलेला सरपंच लाभल्याने आज गावही आनंदी आहे. अशाच पद्धतीने राज्यातील प्रत्येक गावातील सुशिक्षित उद्योजक जर पुढे आले, तर गाव सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही, अशी भावना उपस्थित गावकर्‍यांनी व्यक्त केली.\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअनावश्यक गर्दी नियंत्रणासाठी कोपरगाव प्रशासन उतरले रस्त्या��र\nकोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव शहरात महसूल, पोलिस आणि कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी संयुक्तपणे खरेदी विक्री केंद्रावर...\nदहेगाव(बोलका)प्राथमिक केंद्रात सोशल डिस्टंसिंगचा नियम धाब्यावर ;पोलिस मोबाईल बघण्यात व्यस्त\nकोपरगाव प्रतिनिधी-सध्या कोरोनाने घातलेले थैमान बेडची अनुपलब्धता,अॉक्सीजन आणि रेमडेसिवीर अभावी प्राणास मुकलेली माणसे आणि आरोग्य व...\nराजस्थानी व्यापार्‍याच्या पाटण तालुक्यातील घरावर दहशतवाद विरोधी पथकाचा छापा; 103 किलो स्फोटके जप्त\nसातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्हा दहशतवाद विरोधी पथकाने बुधवारी रात्री आठच्या सुमारास गोविंदसिंह बाळुसिंग राजपूत (वय 45, सध्या रा. तारळे) य...\nलॉकडाउनमुळे गटई कामगारांवर उपासमारीची पाळीअनेकांनी कुटुंबासह संपवले आयुष्य: तरीही आमचे लोकप्रतिनिधी भाजतायत राजकीय पोळी\nबुलडाणा:पुरुषोत्तम बोर्डे : गटई कामगारांचे हातावरचे पोट आहे. मी सुद्धा एका गटई कामगाराचा मुलगा आहे,मी स्वतः गटई कामगार बांधवां...\nरुग्णसेवेत कमतरता आढळल्यास गय केली जाणार नाही -आमदार आशुतोष काळे\nकोपरगाव प्रतिनिधी :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची दाहकता मोठी असून दररोज शेकडो कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रत���निधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nलोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: पदभार स्वीकारण्यासाठी सरपंच हेलिकॉप्टरमधून\nपदभार स्वीकारण्यासाठी सरपंच हेलिकॉप्टरमधून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsmasala.in/2021/04/blog-post_25.html", "date_download": "2021-05-14T08:03:02Z", "digest": "sha1:SPEOSDIJT6KHZL4RYR4EAYB2B4FKMGU2", "length": 16161, "nlines": 104, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "सिस्टर शिवानी करोनाकाळात सकारात्मक विचारांसाठी मार्गदर्शन करणार ब्रह्माकुमारीज तर्फे आज लाईव वेबिनारचे आयोजन ! आयोजकांतर्फे व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आवाहन !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!!", "raw_content": "\nसिस्टर शिवानी करोनाकाळात सकारात्मक विचारांसाठी मार्गदर्शन करणार ब्रह्माकुमारीज तर्फे आज लाईव वेबिनारचे आयोजन आयोजकांतर्फे व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांतर्फे व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आवाहन सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा \n- एप्रिल २५, २०२१\nसिस्टर शिवानी करोनाकाळात सकारात्मक विचारांसाठी मार्गदर्शन करणा��\nब्रह्माकुमारीज तर्फे आज लाईव वेबिनारचे आयोजन\nमानव समाजाला उच्च सकारात्मक विचारांची दिशा देणा·या सुप्रसिद्ध समुपदेशक व प्रेरक वक्त्या सिस्टर बीके शिवानी यांचे `अपनी मुश्किलोसे बडे बनो` या विषयावर प्रेरक व्याख्यान आज २५ एप्रिल रोजी ऑनलाईन आयोजित केले आहे.\nकरोना काळात सर्वत्र भय, दुख: आणि नैराश्येचे वातावरण आहे. मानवी समाजासमोर आलेल्या या मोठ्या संकटास सामोरे जातांना वैद्यकिय उपचाराबरोबर उच्च सकारात्मकतेचीही आवश्यकता असल्याचे जाणूव लागले आहे. नव्हे दृढ मनोबल आणि सकारात्मक विचार हे करोनापासून मुक्तीचे एक मोठे औषध आहे. सिस्टर शिवानी यांनी जगभरातील व्यक्तिंना उच्च सकारात्मकतेचा संदेश देऊन त्यांचे सुदृढ मनोबल तयार केलेले आहे. त्यायोगे विचारांनी जीवनाची दिशा आणि दशा बदलेले लाखो व्यक्ति त्याची साक्ष देतात.\nब्रह्माकुमारीज् मीडिया सर्विस सेंटरतर्फे त्यांच्या ऑनलाईन वेबिनारचे आयोजन आज रविवार दि. २५ रोजी संध्याकाळी ५ वाजता करण्यात आले असून युट्यूब व झुमच्या माध्यमातून लाईव संवाद सिस्टर शिवानी साधणार आहे. त्यांच्या प्रत्यक्ष ऐकण्याची संधी युट्यूबच्या http://tiny.cc/sisterbkshivani या चैनलवर उपलब्ध आहे. तरी सर्व नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक ब्र.कु. वासंती आणि माध्यम समन्वयक डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी केले आहे.\nया ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जून १९, २०२०\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते. नासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते. नासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात न्यूज मसालाचे आवाहन ::-सर्वसामान्य जनतेने अतिमहत्त\n प्रश्न- सगळे इतकी वर्ष कोठे होती पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला क्रियाशील कोण आमदार आहेत क्रियाशील कोण आमदार आहेत सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै १२, २०२०\nसंतोष गिरी यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस निसाका, रासाका बनकराच्या पाठपुराव्या बाबत हा घ्या पुरावा- जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे पावसाळ्यात छत्र्या उगवतात त्या प्रमाणे सध्या रासाका व निसाका बाबत आंदोलने, बैठका, निवेदने देण्यासाठी विरोधकांना उत आला आहे परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड नासिक: :- निफाड तालुक्यात सध्या पावसाळ्यात पावसापेक्षा निसाका व रासाका बाबत सोशल मीडिया व विविध दैनिकांमधून हे दोन्ही साखर कारखाने सुरू होण्या बाबत पाऊस बरसावा तशा बातम्या विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या विषयी बरसत असल्याने जनतेत व ऊस‌ उत्पादक शेतकरी, कामगार यांनी गत पाच वर्ष व मागील काही वर्षांपासून सर्वांचा अनुभव घेतला असल्याने थोडा धीर धरत आमदार दिलीप बनकर यांचा ही अनुभव घ्यावा, \"सब्र का फल मीठा होता है\" अशा शब्दांत टिकाकारांना चांदोरी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य सिध्दार्थ वनारसे यांनी सल्ला देत विद्यमान आमदारांन\nजिल्हा परिषदेतील उपशिक्षणाधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै ११, २०२०\nनासिक ::- जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी वर्ग-२ भाऊसाहेब तुकाराम चव्हाण यांस काल लाचलुचपत विभागाच्या वतीने ६०००/- रुपयांची लाच स्विकारताना पकडण्यात आले. तक्रारदार यांची पत्नी जिल्हा.प. उर्दू प्राथमिक शाळा चांदवड येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून नेमणुकीस असतानाचे तत्कालीन कालावधीत भाऊसाहेब चव्हाण गटशिक्षण पदावर कार्यरत होता. त्यावेळी तक्रारदार यांच्या पत्नीची वेतन निश्चिती होवून ही डिसेंबर १९ पासून वेतन मिळाले नव्हते त्याबाबत तक्रारदाराने खात्री केली असता त्याच्या पत्नीचे सेवापुस्तकामध्ये तत्कालीन गट शिक्षणाधिकारी याची स्वाक्षरी नसल्याने वेतन काढून अदा करण्यात आले नव्हते. म्हणून माध्यमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांने सेवापुस्तिकेत सही करण्यासाठी १५०००/- रुपयांची लाचेची मागणी केली व तडजोडी अंती ६०००/- रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत विभाग नासिक कडून पंच साक्षीदारांसमक्ष पकडण्यात आले. सदर कारवाई जिल्हा परिषद नासिक येथील माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी कार्यालयात करण्यात आली.\nMichael Elkan द्वारे थीम इमेज\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/covid19-lockdown", "date_download": "2021-05-14T08:12:25Z", "digest": "sha1:44FUZWOZ3CXTAZFDHC6JK6AQ6GISD2NG", "length": 11789, "nlines": 225, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "COVID19 lockdown Latest News in Marathi, COVID19 lockdown Top Headline, Photos, Videos Online | TV9 Marathi | TV9 Marathi", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nLockdown : भिवंडीतून उत्तर प्रदेशात कामगारांना घेऊन जाणारा कंटेनर पकडला, 60 कामगार ताब्यात\nताज्या बातम्या1 year ago\nभिवंडी येथून उत्तर प्रदेश येथे कंटेनरमध्ये बसून गावी जाणाऱ्या तब्बल 60 कामगारांना पकडण्यात आलं आहे. ...\nलॉकडाऊनच्या काळात 36 हजार 659 कोटी लाभार्थींच्या थेट खात्यात, किती कोटी महिलांना लाभ\nताज्या बातम्या1 year ago\n'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या लॉकडाऊन काळात थेट लाभार्थींच्या बॅंक खात्यात जमा करण्यात आली आहे. (Ministry of Finance Transfers to beneficiaries during COVID19 lockdown) ...\nPM Modi LIVE | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशी पंतप्रधान मोदींचा संवाद\nCM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हायकोर्टात दाखल\nHeadline | 12 PM | मुंबईत पेट्रोल 98.65 रुपये प्रति लिटर\nJoe Biden | लसीकरण पूर्ण झाल्यास मास्क नको, जो बायडेन यांची मोठी घोषणा\nAjit Pawar | निलेश लंके फाऊंडेशनसाठी कार्यकर्त्याचा चेक, लंकेंना फोन करुन अजित पवार म्हणतात…\nIndia Corona Death | कोरोनाचा कहर, देशात सलग तिसऱ्या दिवशी 4 हजार कोरोनाबाधितांचा मृत्यू\nMumbai Petrol Hike | मुंबईत पेट्रोल 98.65 रुपये प्रति लिटर\nSanjay Raut | ‘महाराष्ट्र मॉडेल’चं देशासह जगभरात कौतुक – खासदार संजय राऊत\nMumbai Breaking | ईद सणानिमित्त नागरिकांची मोठी गर्दी\nचाँद पाहण्यासाठी सानिया मिर्झा पतीसह दुबईत, ईद सेलिब्रेशनचे खास फोटो\nफोटो गॅलरी50 mins ago\nProtein foods : तंदुरुस्त राहण्यासाठी ‘या’ 5 प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन करा \nफोटो गॅलरी2 hours ago\nRanbir kapoor Lookalike: रणबीर कपूरचा हमशकल पाहून ऋषी कपूर झाले होते आश्चर्यचकित, पाहा जुनैद शाहचे हे फोटो\nफोटो गॅलरी2 hours ago\nPhoto : ‘ईद मुबारक…’, मराठमोळ्या स्मिता गोंदकरकडून हटके अंदाजात शुभेच्छा\nफोटो गॅलरी2 hours ago\nHappy Birthday : ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लरचा वाढदिवस, बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजाचे आहेत लाखो चा��ते\nफोटो गॅलरी3 hours ago\nPHOTO | अॅक्शनच नाही, तर रोमान्सचाही ‘बादशाह’ ठरला ‘डार्लिंग’ प्रभास ‘या’ चित्रपटांनी वेडावली तरुणाई\nफोटो गॅलरी5 hours ago\nPHOTO | Summer Foods : उन्हाळ्याच्या हंगामात या पाच गोष्टींचे करा सेवन\nफोटो गॅलरी7 hours ago\nPHOTO | कामगिरी जोरदार, कमाई तडाखेदार, ‘हे’ आहेत क्रीडा क्षेत्रातील नवकोट नारायण, फोर्ब्सची यादी जाहीर\nभारताला 7 हजार कोटी रुपये दान करणारा 27 वर्षीय तरुण, एका आठवड्यात पुन्हा कमवले 2100 कोटी डॉलर\nफोटो गॅलरी16 hours ago\nPHOTOS : Summer Foods : उन्हाळ्यात हे 5 फळं खाणं अतिशय महत्त्वाचं, तुम्ही खाता\nफोटो गॅलरी17 hours ago\nमहाडिकांची सत्ता पालटल्याचं बक्षीस, विश्वास पाटील यांची थेट गोकुळच्या अध्यक्षपदी निवड\nअन्य जिल्हे17 mins ago\nआधी मोदी सरकारवर थेट टीका, आता अनुपम खेर यांनी घेतला युटर्न, म्हणाले…..\nस्पुतनिक लसीच्या एका डोसची किंमत किती; डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजकडून दर जाहीर\nMaharashtra Coronavirus LIVE Update : पुण्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं नियोजन सुरु – उपमुख्यमंत्री अजित पवार\nAkshaya Tritiya 2021 | धार्मिकदृष्ट्या अत्यंत शुभ मानला जातो अक्षय्य तृतीयेचा दिवस, जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व\nLIVE | कोल्हापूर गोकूळ दूध संघाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील\nPM Modi LIVE | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशी पंतप्रधान मोदींचा संवाद\nCM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हायकोर्टात दाखल\nबीडची ढोबळी मिरची हैदराबादच्या बाजारात, कृषी पदवीधारक तरुणाने तीन महिन्यात घेतलं 7 लाखांचं उत्पन्न\nचाँद पाहण्यासाठी सानिया मिर्झा पतीसह दुबईत, ईद सेलिब्रेशनचे खास फोटो\nफोटो गॅलरी50 mins ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/bollywood-hero/", "date_download": "2021-05-14T08:26:02Z", "digest": "sha1:EJDVHWSQKOXBHD7YS2USZZCFTOMIUGZ4", "length": 3021, "nlines": 81, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "bollywood hero Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nसुपरस्टार रजनीकांत यांच्या प्रकृतीबाबत रूग्णालयाने दिली महत्वाची माहिती\nप्रभात वृत्तसेवा 5 months ago\n“गलती तो उन्हीं से होती है…निकम्मों की ज़िंदगी तो…”\nकेंद्रीय कर्मचार्‍यांना DA मध्ये मोठी वाढ अपेक्षित\nस्पुतनिक लसीची किंमत किती डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजकडून दर जाहीर\nगोव्यात पुन्हा मृत्यूचे थैमान मध्यरात्री ऑक्सिजन संपला; ४ तासांत १३ रुग्णांचा मृत्यू\nतीव्र संताप : हिंदू देवी-देवतांचा अवमान : ‘शार्ली हेब्दो’ नव्या वादात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/responsibility/", "date_download": "2021-05-14T07:13:40Z", "digest": "sha1:NYALJI4IL6UIEU2MZ7KJNGYU2Q4RCEEB", "length": 5598, "nlines": 106, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "responsibility Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nअग्रलेख : केंद्राची नेमकी जबाबदारी काय\nप्रभात वृत्तसेवा 1 month ago\nअंबानींच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याची दहशतवादी संघटनेने स्वीकारली जबाबदारी\nगृह मंत्रालयाकडून कोणताही दुजोरा नाही\nप्रभात वृत्तसेवा 3 months ago\nChess : ग्लोबल बुद्धिबळाची आनंदकडे जबाबदारी\nप्रभात वृत्तसेवा 3 months ago\nसर्वांना लस देण्याची जबाबदारी केंद्र सरकारने घ्यावी : अजित पवार\nप्रभात वृत्तसेवा 3 months ago\nदेशाचे संरक्षण करण्याची प्रत्येक भारतीयाची जबाबदारी – राज्यपाल कोश्यारी\nप्रभात वृत्तसेवा 5 months ago\nविद्यार्थ्याला करोना संसर्ग झाल्यास पुणे जिल्हा परिषद घेणार जबाबदारी\nप्रभात वृत्तसेवा 6 months ago\nशहराच्या आरोग्याची जबाबदारी राखीव पथकावर\nप्रभात वृत्तसेवा 10 months ago\nपालक, शिक्षकांची जबाबदारी निश्‍चित\nप्रभात वृत्तसेवा 11 months ago\nपोलिसांना कोरोनाबाधित भागात सर्वेक्षण करण्याची जबाबदारी\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\nदिल्लीतील दंगलीची जबाबदारी केंद्राचीच -शरद पवार\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\nकिशोरराजे निंबाळकरांकडे ‘सारथी’ची जबाबदारी\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\nइसिसने घेतली लंडन ब्रिज हल्ल्याची जबाबदारी\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\nअफगानिस्तानमध्ये पुन्हा एकदा आत्मघाती स्फोट\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\n“अहंकार आणि राजकारण विसरून ‘महाराष्ट्र मॉडेल’ लागू करा”; संजय राऊतांचा…\nकरोनाच्या काळातील आरोग्य विम्याचे महत्त्व ध्यानात घ्या\nगंगेतील मृतदेहावरून बिहार आणि उत्तरप्रदेश आमने-सामने; मृतदेह सीमेवरूनच पाठवले जातायत माघारी\n‘लस तर नाही, मग त्या कॉलर ट्यून का वाजवत आहात’ हायकोर्टाचा केंद्राला सवाल\n‘लव्ह यु जिंदगी’ म्हणणाऱ्या ‘त्या’ तरुणीचा अखेर मृत्यू; तब्बल १० दिवस ICU…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/vidharbha-region/", "date_download": "2021-05-14T07:33:21Z", "digest": "sha1:XR37UVDUKUQ6XCTPJYRGHIQHA2I4VBLC", "length": 3239, "nlines": 82, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Vidharbha region Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\n‘लाथ मारील तिथं पाणी काढील’ : २१ दिवसात खोदली २५ फूट खोल विहीर\nपाणी लागेपर्यंत विहीर खोदण्याचा केला होता निश्चय\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\nगोव्यात पुन्हा मृत्यूचे थैमान मध्यरात्री ऑक्सिजन संपला; ४ तासांत १३ रुग्णांचा मृत्यू\nतीव्र संताप : हिंदू देवी-देवतांचा अवमान : ‘शार्ली हेब्दो’ नव्या वादात\n“अहंकार आणि राजकारण विसरून ‘महाराष्ट्र मॉडेल’ लागू करा”; संजय राऊतांचा…\nकरोनाच्या काळातील आरोग्य विम्याचे महत्त्व ध्यानात घ्या\nगंगेतील मृतदेहावरून बिहार आणि उत्तरप्रदेश आमने-सामने; मृतदेह सीमेवरूनच पाठवले जातायत माघारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2021/02/16_10.html", "date_download": "2021-05-14T08:20:00Z", "digest": "sha1:JJG6244ZSEEUKZTMU7BQ6AMB4H4YDPVJ", "length": 21702, "nlines": 308, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "लग्नाचे आमिष दाखवून 16 लाखांना गंडा | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nलग्नाचे आमिष दाखवून 16 लाखांना गंडा\nकल्याण/प्रतिनिधी: ब्रिटनमध्ये एमडी डॉक्टर असल्याचे सांगून एका कंपनीत मोठ्या पदावर असलेल्या तरुणीला 16 लाखाचा गंडा घातल्याचा प्रकार कल्याणमध्...\nकल्याण/प्रतिनिधी: ब्रिटनमध्ये एमडी डॉक्टर असल्याचे सांगून एका कंपनीत मोठ्या पदावर असलेल्या तरुणीला 16 लाखाचा गंडा घातल्याचा प्रकार कल्याणमध्ये उघडकीस आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून ऑनलाइन फ्रॉड उघडकीस आल्यानंतर खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक पवार यांनी ही माहिती दिली.\nकल्याण पश्‍चिमेतील खडकपाडा परिसरात राहणारी एक तरुणी नवी मुंबई येथील ए\nका खासगी कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत आहे. 2017 मध्ये या तरुणीने जीवन साथी डॉट कॉम वर लग्नासाठी नोंदणी केली. तब्बल तीन वर्षानंतर 2020 नोव्हेंबर मध्ये प्रकाश शर्मा नावाच्या एका तरुणाने या तरुणीला संपर्क साधला. तो ब्रिटनमध्ये एमडी डॉक्टर आहे. शर्मा याने त्या तरुणीसोबत लग्न करण्यासाठी तयार आहे असे सांगितले. त्यानंतर दोघांमध्ये चॅटिंगच्या माध्यमातून चर्चा सुरू झाली. जानेवारीमध्ये प्रकाश हा भारतात येणार आहे, असे त्याने त्या तरुणीला सांगितले. 23 जानेवारी रोजी प्रकाश याने फोन करून सांगितले, की तो दिल्ली विमानतळावर आला आहे; मात्र त्याच्याजवळ सोने असल्याने त्याला सीमाशुल्क अधिकार्‍यांनी पकडले आहे. पैसे भरावे लागतील, आधी त्याने 65 हजार रुपयांची मागणी केली. संबंधित तरुणीने नेट बँकिंगद्वारे प्रकाशला पैसे दिले. त्यानंतर 24 ,25 आणि 26 जानेवारीला काही न काही बतावणी करून प्रकाश शर्मा याने तिच्याकड���न जवळपास 16 लाख 50 हजार रुपये घेतले आणि नंतर तो अचानक गायब झाला.\nआपली फसवणूक झाली असल्याचे समजताच त्या तरुणीने कल्याणच्या खडकपाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली. खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक पवार यांनी या प्रकरणात तपास सुरू केला. ऑनलाइन फसवणुकीचा हा प्रकार असल्याने पोलिस तपास करीत आहे; मात्र एका उच्च पदावर असलेल्या तरुणीला सोळा लाखाचा गंडा घातला गेल्याने कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे. स्वतःला ब्रिटनमध्ये एमडी डॉक्टर म्हणवणारी प्रकाश शर्मा ही व्यक्ती अस्तित्वात आहे की नाही, अशी शंका घेतली जात आहे. फक्त नाव बदलून त्या तरुणीची फसवणूक करण्यात आली असण्याची शक्यता आहे.\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअनावश्यक गर्दी नियंत्रणासाठी कोपरगाव प्रशासन उतरले रस्त्यावर\nकोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव शहरात महसूल, पोलिस आणि कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी संयुक्तपणे खरेदी विक्री केंद्रावर...\nदहेगाव(बोलका)प्राथमिक केंद्रात सोशल डिस्टंसिंगचा नियम धाब्यावर ;पोलिस मोबाईल बघण्यात व्यस्त\nकोपरगाव प्रतिनिधी-सध्या कोरोनाने घातलेले थैमान बेडची अनुपलब्धता,अॉक्सीजन आणि रेमडेसिवीर अभावी प्राणास मुकलेली माणसे आणि आरोग्य व...\nराजस्थानी व्यापार्‍याच्या पाटण तालुक्यातील घरावर दहशतवाद विरोधी पथकाचा छापा; 103 किलो स्फोटके जप्त\nसातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्हा दहशतवाद विरोधी पथकाने बुधवारी रात्री आठच्या सुमारास गोविंदसिंह बाळुसिंग राजपूत (वय 45, सध्या रा. तारळे) य...\nलॉकडाउनमुळे गटई कामगारांवर उपासमारीची पाळीअनेकांनी कुटुंबासह संपवले आयुष्य: तरीही आमचे लोकप्रतिनिधी भाजतायत राजकीय पोळी\nबुलडाणा:पुरुषोत्तम बोर्डे : गटई कामगारांचे हातावरचे पोट आहे. मी सुद्धा एका गटई कामगाराचा मुलगा आहे,मी स्वतः गटई कामगार बांधवां...\nरुग्णसेवेत कमतरता आढळल्यास गय केली जाणार नाही -आमदार आशुतोष काळे\nकोपरगाव प्रतिनिधी :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची दाहकता मोठी असून दररोज शेकडो कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर ��हर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nलग्नाचे आमिष दाखवून 16 लाखांना गंडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsmasala.in/2018/08/blog-post_64.html", "date_download": "2021-05-14T07:09:56Z", "digest": "sha1:YYTWPB6JW5M7FFTJMXWEIMSQT6YUYMVJ", "length": 18821, "nlines": 105, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "प्रशासकीय व्यक्तीच्या राजकीय पदार्पणाची प्रस्थापित राजकारण्यांना भीती अन् त्याच प्रशासनावर राजकीय दबाव आणून मुदतपूर्व बदलीचा डाव ! असा आरोप करीत तालुक्यातील संघटनांनी दिले निवेदन !!! सविस्तरतेसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!", "raw_content": "\nप्रशासकीय व्यक्तीच्या राजकीय पदार्पणाची प्रस्थापित राजकारण्यांना भीती अन् त्याच प्रशासनावर राजकीय दबाव आणून मुदतपूर्व बदलीचा डाव असा आरोप करीत तालुक्यातील संघटनांनी दिले निवेदन असा आरोप करीत तालुक्यातील संघटनांनी दिले निवेदन सविस्तरतेसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- ऑगस्ट २८, २०१८\nप्रशासनावरील राजकारण्यांचा दबाव अन् प्रशासनाधिकाऱ्याचा धाक \nनासिक तालुका तहसीलदार राजश्री अहिरराव यांची झालेली की केलेली बदली या विषयावरून तालुक्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे, अहिरराव यांच्या बदलीचा आदेश स्वतंत्रपणे काढण्यात आला असुन इतर तहसीलदारांच्या बदल्यांचा आदेश एकत्रितरित्या काढण्यात आला असा आरोप जनसामान्यांकडून करण्यात येत आहे, अहीरराव यांचा सेवाकाळ पूर्ण होण्याआधीच ही बदली झाली आहे, याबदली मागील गौडबंगाल हे कुतुहल निर्माण करणारे असुन याला राजकीय किनार लाभली आहे असा आरोप तालुक्यातील अनेक संघटनांकडून होत आहे\nराजकारणांतील अतीमहत्वाकांक्षींनी बदलीचा सोपस्कार पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे, यावरून प्रशासनाधिकाऱ्याचा किती धाक व भीती राजकारण्यांना वाटते तसेच दुसऱ्या बाजूने बघीतल्यास प्रशासनाला राजकारणी आपल्या राजकीय डावपेचाच्या माध्यमातून कसे झुकवतात हेही यानिमित्ताने प्रथमदर्शनी दिसुन येते.\nराजश्री अहिरराव यांनी जर जनतेची कामे केली अाहेत तर त्यांचा यथोचित सत्कार करण्याऐवजी त्यांनी भविष्यात राजकारणांत पाय रोवण्याचे मनसुबे व्यक्त केले असतील या शंकेने त्यांची तालुक्यातूनच उचलबांगडी करावी हा राजकीय डावपेचाचा भाग समजला गेल्याने तालुक्यातील जनता या बदलीप्रकरणाने रडते, बदली रद्द करण्याकरीता निवेदने देते, गांवपातळीवर निषेधाचे व बदली रद्द करण्याचे ठराव पारीत होतात हे चित्र काय दर्शविते असा प्रश्न निर्माण होतो.\nराजश्री अहिरराव यांचे मनसुबे जर राजकारणांतील प्रवेशाचे असतील तर या बदली प्रकरणाने त्यांच्या लोकप्रियतेत नक्कीच वाढ होईल हे कुणीही सांगेल, व प्रस्थापित राजकारण्यांनसाठी ही बदली मोठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत, जेव्हा जेव्हा जनता प्रशासनाधिकाऱ्यांच्या बाजूने लढते तेथे राजकारण्यांना बचावात्मक पवित्रा स्विकारावा लागतो , त्यात ते यशस्वी होवोत अथवा न होवोत पण दमछाक जी होते ती टाळता येत नाही तेव्हा जर अविचाराने त्यांच्यावर मात केली तर पराभवाला अगदी जवळून बघावे लागते,\nराजश्री अहिरराव यांची बदली नक्की राजकीय पार्श्वभुमीवर झाली आहे काय, राजकीय हस्तक्षेप असेल का, तालुक्यातील संघटना बदली रद्द करण्यासाठी का सरसावल्यात, जनतेने अश्रु का ढाळले, बदली रद्द होईल का, प्रशासनाची भूमिका काय असेल, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने पुढे आलेले दिसतात. यांचे उत्तर येणाऱ्या काळांत मिळतीलही तत्पुर्वी राजश्री अहिरराव या नोकरीचा राजीनामा देऊन खरोखर राजकारणांत पदार्पण करतील काय हा पहिला प्रश्न आहे, बघूयांत,,,,,,,\nया ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जून १९, २०२०\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते. नासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्य�� पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते. नासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात न्यूज मसालाचे आवाहन ::-सर्वसामान्य जनतेने अतिमहत्त\n प्रश्न- सगळे इतकी वर्ष कोठे होती पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला क्रियाशील कोण आमदार आहेत क्रियाशील कोण आमदार आहेत सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै १२, २०२०\nसंतोष गिरी यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस निसाका, रासाका बनकराच्या पाठपुराव्या बाबत हा घ्या पुरावा- जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे पावसाळ्यात छत्र्या उगवतात त्या प्रमाणे सध्या रासाका व निसाका बाबत आंदोलने, बैठका, निवेदने देण्यासाठी विरोधकांना उत आला आहे परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड ना��िक: :- निफाड तालुक्यात सध्या पावसाळ्यात पावसापेक्षा निसाका व रासाका बाबत सोशल मीडिया व विविध दैनिकांमधून हे दोन्ही साखर कारखाने सुरू होण्या बाबत पाऊस बरसावा तशा बातम्या विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या विषयी बरसत असल्याने जनतेत व ऊस‌ उत्पादक शेतकरी, कामगार यांनी गत पाच वर्ष व मागील काही वर्षांपासून सर्वांचा अनुभव घेतला असल्याने थोडा धीर धरत आमदार दिलीप बनकर यांचा ही अनुभव घ्यावा, \"सब्र का फल मीठा होता है\" अशा शब्दांत टिकाकारांना चांदोरी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य सिध्दार्थ वनारसे यांनी सल्ला देत विद्यमान आमदारांन\nजिल्हा परिषदेतील उपशिक्षणाधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै ११, २०२०\nनासिक ::- जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी वर्ग-२ भाऊसाहेब तुकाराम चव्हाण यांस काल लाचलुचपत विभागाच्या वतीने ६०००/- रुपयांची लाच स्विकारताना पकडण्यात आले. तक्रारदार यांची पत्नी जिल्हा.प. उर्दू प्राथमिक शाळा चांदवड येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून नेमणुकीस असतानाचे तत्कालीन कालावधीत भाऊसाहेब चव्हाण गटशिक्षण पदावर कार्यरत होता. त्यावेळी तक्रारदार यांच्या पत्नीची वेतन निश्चिती होवून ही डिसेंबर १९ पासून वेतन मिळाले नव्हते त्याबाबत तक्रारदाराने खात्री केली असता त्याच्या पत्नीचे सेवापुस्तकामध्ये तत्कालीन गट शिक्षणाधिकारी याची स्वाक्षरी नसल्याने वेतन काढून अदा करण्यात आले नव्हते. म्हणून माध्यमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांने सेवापुस्तिकेत सही करण्यासाठी १५०००/- रुपयांची लाचेची मागणी केली व तडजोडी अंती ६०००/- रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत विभाग नासिक कडून पंच साक्षीदारांसमक्ष पकडण्यात आले. सदर कारवाई जिल्हा परिषद नासिक येथील माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी कार्यालयात करण्यात आली.\nMichael Elkan द्वारे थीम इमेज\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://eprabuddhbharat.com/in-the-storm-of-Corona/", "date_download": "2021-05-14T08:17:17Z", "digest": "sha1:26IF7EQIY6IXHKBVBOAUIE6SBBHLKCNL", "length": 26376, "nlines": 109, "source_domain": "eprabuddhbharat.com", "title": "कोरोनाच्या वादळात शहरांची बेईमानी आणि कामगारांची परवड - Prabuddh Bharat", "raw_content": "\nकोरोनाच्या वादळात शहरांची बेईमानी आणि कामगारांची परवड\nभारतीय अर्थव्यवस्थेचा पाया मानल्या जाणाऱ्या कामगार वर्गाला आज समाजव्यवस्था आणि शासनव्यवस्था हजारो किलोमीटरचे रस्ते पायी तुडवीत शहरांतून गावी परतण्यास मजबूर करीत आहे. दररोजच्या वृत्त पत्रांमध्ये स्थलांतरित कामगारांच्या होत असलेल्या गैरसोयीच्या भरभरून येणाऱ्या बातम्या वाचून विचार येतो की, ह्या कामगरांनी जर त्यांनी स्वतः उभ्या केलेल्या ह्या शहरांना आपल्या प्रत्येक कष्टाचा हिशोब मागीतला, तर ते फैजच्या या शब्दात मागतील.\n“हम मेहनतकश, जग वालों से जब अपना हिस्‍सा मांगेंगे,\nएक खेत नहीं, एक देश नहीं, हम सारी दुनिया मांगेंगे\nभारतात कोविड-१९ च्या संक्रमणानंतर, केंद्र सरकार तसेच विविध राज्य सरकारांनी ज्या उपाययोजना मांडल्या आणि त्यांची अंमलबजावणी देखील सुरू झाली. थाळी-टाळीचा जनता कर्फ्यू, आणि त्यानंतर “देशभर-लॉकडाउन” सारख्या लोक-प्रसिद्ध नियोजनांच्या आड सरकारने आपत्ती निवारणासाठी काय केले आहे त्यामध्येही आज रस्त्यावर आलेले अनौपचारिक कामगार, हातमजूर, रोजंदारी व विठबिगारी कामगारांसाठी काय आहे\nकोविड-१९ चे संक्रमण थांबवण्यासाठी लॉकडाउन महत्त्वाचे आहे. यावर सर्वांचे मत एकच असेल पण, या लॉकडाउनचं ओझं कोणत्या घटकाला किती सहन करावं लागेल आणि या ओझ्याला कमी करण्यात सरकार किती सक्षम आहे आणि काय करू शकते यावर चर्चा जवळपास सुरु झाली आहे.\nअनेक अर्थतज्ञांनी लॉकडाउन सुरु झाल्यापासून आपले विचार आणि सूचना सरकारकडे मांडत आहेत. केंद्र सरकारने १७० कोटींची आपत्ती निवारण निधीची घोषणा केली आहे आणि असा दावा केला जातोय की, या निधीने देशातील गरीब जनतेला लॉकडाउनमध्ये मदत होईल. यातील काही उपाययोजनांचे विश्लेषण करण खूप महत्त्वाचे आहे.\nसार्वजनिक वितरण व्यवस्थेचा (सा.वि.व्य.) केलेला विस्तार :\nयापूर्वी शिधापत्रिका धारकाला जे ५ किलो धान्य रेशन दुकानावर मिळत होते. यापुढे आधी मिळत असलेल्या धान्यासोबतच ५ किलो धान्य प्रतिव्यक्ती आणि १ किलो डाळ प्रतिकुटुंब दरमहा सरकारकडून मोफत मिळेल अशी घोषणा करण्यात आली आहे.\nहा निश्चितच एक महत्त्वाचा निर���णय आहे. परंतू, केंद्रसरकारने ज्या प्रकारे कोरोनाच्या संक्रमणाच्या भीतीने कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक पडताळणी बंद केली. याच्या नेमकं उलट सा.वि.व्य. प्रत्येक शिधापत्रिका (रेशन कार्ड)लाही आधार-सोबत लिंककरून बायोमेट्रिक पडताळणी अनिवार्य केली आहे. सरकारने ही अनिवार्यता मागे घ्यावी म्हणजेच, करोना संक्रमणाची शक्यता टळू शकते, अशी मागणी वेगवेगळ्या स्तरावरून करण्यात येत आहे. बायोमेट्रिक वेरिफिकेशनमध्ये संक्रमणाची भीती, तर आहेच पण, त्यामुळे बरेच लाभार्थी सा.वि.व्यवस्थेपासून ‘वंचित’ आहेत. हा घटक आपल्या देशातील सर्वात उपेक्षित घटक आहे. सा.वि.व्यवस्थेपासून ‘वंचित’ असल्यामुळे या घटकांसमोर आधीच जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि लॉकडाउनच्या काळात याला साहय्यता नाही दिली, तर त्यांची परिस्थिती आणखी बिकट होईल. केरळ सरकारने सार्वत्रिक धान्य पोहोचवण्याची सोय केली आहे. त्याचप्रकारे प्रत्येक राज्यांनी ग्राम पंचायत, अंगणवाडी यांचा उपयोग करून कोणालाही उपेक्षित न ठेवता अन्नधान्याचा पुरवठा करावा अशी मागणी केली जात आहे.\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील (रा.ग्रा.रो.ह.यो.) बदल :\nरा.ग्रा.रो.ह. योजनेअंतर्गत कामगारांसाठी वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी कामगारांची रोजी २० रुपये प्रति दिवस वाढवण्याची घोषणा केली. ही दरवाढ कोविड-१९ संदर्भातील घोषणांच्या आधीच सरकारने सूचित केली होती. म्हणून दरवाढीचा कोविड-१९ सोबत संबंध जास्त लागत नाही. वित्तमंत्री म्हणतात, या घोषणेचा फायदा कामगारांपर्यंत कसा पोहोचवता येईल याबद्दल जिल्हा-प्रशासनाने विचार करावा. “सामाजिक अंतर” (Social Distancing) पाळण्याच्या नियमांचे उल्लंघन न करता, ज्या कृषीसंबंधित कामावर बंदी घालण्यात आलेली नाही ते काम या कामगारांना देऊन दरवाढीसह वेळेवर त्यांच्या वेतनाचा फायदा पोहोचवण्यात यावा. एका साधारण वर्षात रा.ग्रा.रो.ह.यो. कामगारांना सरकारने निर्धारित केलेले १०० दिवसाचेसुद्धा काम मिळत नाही, तर कोविड-१९ च्या या असाधारण वेळी किती काम मिळेल याची कल्पना करणं कठीण नाही.\nसरकारकडे मागणी केली जात आहे की, या कामगारांना आजपर्यंत केलेल्या कामाच्या वेतानाची बरीच थकबाकी अडकलेली आहे ती त्यांना लगेच उपलब्ध करून द्यावी. परंतू, यावर सरकारकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आलेला नाही. याशिवाय लॉकडाउनच्या काळात जे काम ठप्प होईल त्याची पूर्ण भरपाई सरकारने या कामगारांना करावी. सरकारने निर्धारित केलेल्या १०० दिवसाच्या कामाची मजुरी तत्काळ कामगारांना देण्यात यावी. जेणे करून लॉकडाउनच्या काळात त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल.\nसामाजिक सुरक्षा संबंधित :\nसरकारने गरिब महिलांना, वृध्दांना, विधवांना आणि दिव्यांग वर्गाला ते लाभार्थी असलेल्या पेन्शनचे आणि मोबदल्याचे थेट रोख हस्तांतरण (Direct Cash Transfer) करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारकडून वृध्दांना, विधवांना आणि दिव्यांग लोकांना मिळणारा रु. १००० रकमेचा Ex Gratia Payment खूप कमी आणि तत्पुरता आहे. या घटकाला सरकारकडून मिळणारी सामाजिक सुरक्षा पेशन्समध्ये वाढ करावी याची मागणी खूप आधीपासून केली जात आहे. याशिवाय राज्य सरकारकडून ज्या सामाजिक सुरक्षा पेंशन्स दिल्या जातात त्यांचा advance payment करावा.\nकेरळ सरकारने याबद्दल आधीच घोषणा केलेली आहे.\nगरिब जनधन खातेधारक महिलांना १५०० रुपयांचं Ex Gratia Payment देण्याची सरकारची घोषणा आहे. समाजातील सर्वात खालचा स्तरावरील कुटुंबांकडे अजूनही बँक खात्याची सोय नाही व ज्यांच्याकडे त्यामधील बऱ्याच लोकांना खात्याचा वापर कसा करावा याबद्दलची जागरुकता नाही आहे. जनधन खात्यांद्वारे पोहचवल्या जाणाऱ्या सुविधांमध्ये समाजातील काही अतिशय गरीब समुदायाला या योजनेपासून वंचित राहण्याची दाट शक्यता आहे.\nअर्थतज्ञ जेन ड्रेज सुचवतात की, या थेट रोख हस्तांतरासाठी रा.ग्रा.रो.ह.योजनेचे नोकरी-कार्ड जास्त उपयोगी ठरतील कारण, ते सामाजातील अतिशय गरिब समुदायाला लक्ष्य ठरवत पारदर्शकरित्या कामी येणार माध्यम आहेत. त्याच्या मदतीने सरकारने कामगारांच्या पगाराचा आगाऊ भरणा करावा.\nकेंद्र आणि बऱ्याच राज्य सरकारकडून स्थलांतरीत कागारांसाठी काहीच घोषणा करण्यात आली नाहीये. हातावर पोट असणाऱ्या या समुदायाला ‘संपूर्ण-लाॅकडाउनच्या’ घोषणेनंतर हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या आपल्या गावाकडे पलायन करावं लागत आहे. याची भयानक चित्रे आपण दररोज बघतच आहोत. ज्या हातांनी आपण राहतो, त्या शहरांना उभे केले त्यांना ही शहरं २१ दिवस पण, सांभाळण्याची खात्री देऊ शकली नाहीत. इतकी अमानुष शहरे आणि त्यातील लोकं आजच्या निर्दयतेचे अस्सल उदाहरण आहे.\nह्या कामगारांना ना सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ होईल, ��ा कोणत्या मोबदल्याचे थेट रोख हस्तांतरण (Direct Cash Transfer). म्हणून सार्वत्रिक धान्य पोहोचवण्याची सोय आणि जागोजागी सामुदायिक स्वयंपाक घरे बनवावीत. जिथे मोफत किंवा अतिशय कमी किंमतीत जेवण मिळेन अशी सोय करणं गरजेचं आहे. महाराष्ट्र सरकारने उशिरा का होईना पण, शिव-भोजन नावाने ही सुविधा करायला सुरुवात केली आहे. पण, ह्या सुविधेचा विस्तार जास्तीत जास्त दुर्गम भागापर्यंत व्हायला हवा.\nकेरळ आणि तामिळनाडूसारख्या राज्यांनी या कामगारांसाठी कौतुकास्पद सोय केली आहे. त्यांच्या राहण्या, खाण्यापासून, तर तपासणीपर्यंत सर्व सोयी पुरवल्या जात आहेत. ज्याप्रकारे तामिळनाडूने सरकारी शाळांमध्ये या कामगारांना आश्रय दिला आहे. त्याचप्रकारे इतर राज्यांनी पण, मदतीचा हात पुढे करावा. काही सामाजिक संस्था आणि संघटना कामगारांच्या मदतीला पुढे आल्या आहेत. गृहमंत्रालयाने राज्यांच्या सीमा बंद करून जे कामगार स्थलांतर करत आहेत त्यांना राज्यांच्या अंतर्गतच सर्व सुविधा पोहचवण्याचा आदेश दिला आहे. परंतू, सरकारला हा प्रश्न निश्चित विचारायला हवा की, या ‘संपूर्ण-लॉकडाउनची’ घोषणा करण्याआधी प्रधानमंत्री कार्यालयात बसलेल्या निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांना व नेत्यांना या कामगारांचा विचार आला नसेल काय की, भारतीय समाजाचा पाया असणाऱ्या या माणसांचा आवाज सत्ताधारी वर्गापर्यंत पोहोचतचं नाही की, भारतीय समाजाचा पाया असणाऱ्या या माणसांचा आवाज सत्ताधारी वर्गापर्यंत पोहोचतचं नाही हातावर पोट असणारी ही लोक अधिकतर या देशातील भूमीहीन दलित व आदिवासी समाजातील आहे. ज्यांना ह्या देशाची प्रगती होत असतांना स्वतःकडे उदरनिर्वाहाची किमान मूलभूत साधनेदेखील जमवण्याची मुभा मिळाली नाही. भारताची कामगार शक्ती (Labour Force) जाती व्यवस्थेच्या नियमांचच पालन करते आणि इथला सत्ताधारी वर्ग अर्थातच सवर्ण वर्ग बहुजनांना नेहमी उपेक्षित ठेवतो याचा आणखी एक हा पुरावा आहे .\nलॉकडाउनचा हा काळ अतिशय नाजूक आहे. यात आपल्याला कोरोनाच्या संक्रमणाला नियंत्रित, तर करायचं पण, त्यासोबत देशातील कमजोर वर्गासमोर जगण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही किंवा त्यावर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेणंही तेवढंच महत्त्वाचे आहे. अशा असाधारण वेळी जेव्हा बाजारपेठेचे “अदृश्य हात” घडी मारून बसून गेले आहेत, त्यावेळी अर्थव्यव���्थेला चालवणं सरकारची जबाबदारी बनली आहे. भांडवलशाही ह्याच आधारावर टिकून आहे. केंद्र व राज्य सरकार आपली ही जबाबदारी पूर्ण माणुसकीने पार पाडेल हीच अपेक्षा.\nकोविड-१९ संपल्यावर आपल्या समाज शैलीत बरेच काही बदल निश्चितच घडतील. पण, या संकटात आपल्या कामगारांवर जो अन्याय झाला त्यांना न्याय देण्यासाठी आपल्या समाज रचनेत आणि मानसिकतेत बदल होणे आवश्यक आहे. या जातीत बरबटलेल्या समाजात माणसाची माणुसकी आणि स्वाभिमान दोन्ही गोष्टी नाहीत. जातीअंताची आणि न्यायाची सुरूवात या देशातील कामगारांना त्यांची मानवी व्यक्तिमत्त्व देऊनच होईल. जसं की बाबासाहेब म्हणतात, “Ours is a battle not for wealth; not for power, ours is a battle for freedom; for reclamation of human personality.”\nलेखिका – अर्थशास्त्राच्या विद्यार्थी असून मीरिंडा हाऊस, दिल्ली विद्यापीठ येथे शिक्षण घेत आहेत.\nNRC-CAA: अखेर पोटातील विष ओठावर आलेच भागवत-भिड्यांच्या\nNRC-CAA: अखेर पोटातील विष ओठावर आलेच भागवत-भिड्यांच्या\nआरोग्य मंत्री, जालन्यातील आरोग्य विभागाच्या गलथान कारभारा कडे लक्ष घाला\nजालना - शहरातील जुना जालना भागातील नगरसेवक व शांतता समिती सदस्यांची बैठक दिनांक 13 मे 2021 रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रमजान ...\nमुंबई मॉडेल आणि त्याचे भविष्यकालीन पडसाद\nया सगळ्या घडामोडींचे भविष्यकालीन पडसाद मात्र वेगळे असणार आहेत. कोविड पश्चात मुंबईतुन गरिब व मध्यम वर्गाचे स्थलांतर आता अधिक वेग ...\nअ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी घेतली कोवॅक्सिन लस\nपुणे,दि. १० - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे, जुने भोसरी रुग्णालय येथे को ...\nकोरोना विरुद्ध लढ्याचा नंदुरबार पॅटर्न\n\"महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नागपुर सारख्या नंदुरबार पेक्षा अधिक प्रगत जिल्हातील अधिका-यांना जे जमले नाही ते डॉ. राजेंद्र भारुड यांच्या सारख्या ...\nपदोन्नती मधील आरक्षण रद्द, ऍड.आंबेडकरांची सरकारवर जहरी टीका \nदि. 7 मे 2021 रोजी महाराष्ट्र राज्य सरकारने जीआर काढून पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णय जाहीर केला आहे. राज्य सेवेत ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/check-the-calculation-of-the-empty-vial-of-remdesivir-ahmednagar", "date_download": "2021-05-14T07:21:31Z", "digest": "sha1:LOYNEAFICQEVIZ3SHCSIOOBLCW4IF3T6", "length": 7469, "nlines": 50, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "रेमडेसिवीरच्या रिकाम्या व्हायलचा हिशोब तपासा", "raw_content": "\nरेमडेसिवीरच्या रिकाम्या व्हायलचा हिशोब तपासा\nराज्यमंत्री प्राजक्त तनपुरे : ऑक्सिजन प्रकल्पाबाबत आयएमएच्या डॉक्टर प्रतिनिधीशी चर्चा\nजिल्ह्यात रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन तुटवड्यासंदर्भात सोमवारी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी प्रशासनाची बैठक घेतली. ज्या हॉस्पिटलमध्ये करोनाग्रस्तांवर रेमडेसिवीरचा वापर केला गेला तेथील रिकाम्या व्हायलचा हिशेब तपासा. हिशेब न ठेवणार्‍यांना नोटीसा काढा असा आदेश राज्यमंत्री तनपुरे यांनी मनपा आयुक्तांना दिला.\nदरम्यान, नगरमधील खासगी हॉस्पिटल यांनी स्वतंत्रपणे अथवा डॉक्टरांची संघटना असणार्‍या आयएमए यांनी एकत्रित ऑक्सिजन प्रकल्प उभारणी आणि त्यासाठी येवू शकणार्‍या अडचणीबाबत राज्यमंत्री तनपुरे यांनी नगरच्या डॉक्टरांशी चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप निचीत, आयएमए संघटनेचे नगरचे अध्यक्ष डॉ. अनिल आठरे, सचिव सचिन वहाडणे, डॉ. सतीष सोनवणे, डॉ. सागर झावरे, डॉ. राहुल पंडित, डॉ. अभिजित करडे आदी उपस्थित होते.\nयावेळी राज्यमंत्री तनपुरे यांनी जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेत करोना संदर्भातील उपाययोजनांची माहिती घेतली. याच बैठकीदरम्यान शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये करोनाग्रस्तांना रेमडेसिवीर इंजेक्शन दिले गेले. त्याचा हिशेब आयुक्तांनी तपासावा. रुग्णांना इंजेक्शन दिल्यानंतर रिकाम्या झालेल्या व्हायल प्रशासनाकडे जमा करण्याचे बंधन आहेत. मात्र, अनेक हॉस्पिटलने रिकाम्या व्हायल जमा केलेल्या नाहीत. त्यांना नोटीसा काढून विचारणा करा.\nनगर शहरातील साईदीप हॉस्पिटलनेच फक्त असा हिशेब ठेवल्याचे यावेळी सांगण्यात आले. जिल्ह्यातील ऑक्सिजन पुरवठ्याबाबत आढाव घेतल्यानंतर शहरातील बड्या खासगी हॉस्पिटल यांनी स्वतंत्रपणे ऑक्सिजन प्रकल्प सुरू केल्यास त्यांना काय अडचणी येवू शकतात, याबाबत मंत्री तनपुरे यांनी विचारणा केली. त्यावर उपस्थित डॉक्टरांनी ऑक्सिजन प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात शासनाच्या परवानगीची गरज आहे.\nमंत्री तनपुरे यांच्याकडे असणार्‍या नगरविकास खात्याने त्यांच्याकडील काही अटी आणि परवाने यात शिथीलता दिल्यास सोपे होईल, असा सूर यावेळी आवळण्यात आला. त्यावर मंत्री तनपुरे यांनी याबाबत मुंबईला मंत्रालयात अधिकार्‍��ांशी चर्चा करून काही सवलती देणे शक्यत आहे का याबाबतचा शब्द डॉक्टरांना दिला.\nदरम्यान, डॉक्टरांची संघटना असणार्‍या आयएमएने त्यांच्या स्वत:च्या जागेत कल्याण रोडवरील आयएमए भवन येथे पहिल्या टप्प्यात 125 सिल्डेंरचा ऑक्सिजन प्रकल्प उभा करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती मंत्री तनपुरे यांना दिली. यासाठी एक ते दीड कोटी रुपये खर्च अपेक्षीत असून चार ते सहा आठवड्यात हा प्रकल्प उभा करता येवू शकतो, अशी माहिती संघटनेचे सचिव डॉ. सचिन वहाडणे यांनी दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokgatha.page/2020/04/xOOi5c.html", "date_download": "2021-05-14T08:12:13Z", "digest": "sha1:RTJ26FADOOELU6H6RSYKNICMJMUXQ3AZ", "length": 2783, "nlines": 33, "source_domain": "www.lokgatha.page", "title": "धारावीमध्ये सामाजिक अंतर राखण्याच्या आवाहनाची ऐसी की तैसी", "raw_content": "\nधारावीमध्ये सामाजिक अंतर राखण्याच्या आवाहनाची ऐसी की तैसी\nमुंबई : लॉकडाऊन काळात देखील धारावीमध्ये नवनवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत.\nसरकारने येथे कडक निर्बन्ध लावलेले असताना सरकारच्या आदेशाला हरताळ फासण्याचे काम सुरु आहे.\nएवढ्या मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडल्यावर सुद्धा येथील नागरिकांना त्याचे गांभीर्य नसावे याचे आश्चर्य वाटते.\nसरकारने येथील भाजीपाला व फळ बाजार बंद करावा अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.\nसीबीआई ने वाधवान बंधूना महाबळेश्वर येथून घेतले ताब्यात\nकामगार दिनानिमित्ताने कलावंतांचं भावनिक आवाहन\nकोरोना प्रसंगी गरीबांसाठी धावुन आली खाकी वर्दीतील देवमाणसं\nसंस्कारक्षम शिवसैनिकांनी जपला शिवसेनाप्रमुखांचा सामाजिक कार्याचा वसा\nहोळी रे होळी गावठाण, कोळीवाड्यातील भूमिपुत्रांना मिळणार कधी शाश्वत विकासाची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%9C%E0%A4%88%E0%A4%88/", "date_download": "2021-05-14T07:12:52Z", "digest": "sha1:XIII54L5S3A4J6JS7OUSXOU7T4HPMJCS", "length": 3122, "nlines": 40, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "जईई Archives - Majha Paper", "raw_content": "\nNEET आणि JEE च्या परीक्षा ठरलेल्या वेळेतच होणार – सर्वोच्च न्यायालय\nदेश, मुख्य / By माझा पेपर\nनवी दिल्ली : आज सर्वोच्च न्यायालयाने NEET आणि JEE परीक्षांसंदर्भात महत्वपूर्ण सुनावणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज या परीक्षा पुढे …\nNEET आणि JEE च्या परीक्षा ठरलेल्या वेळेतच होणार – सर्वोच्च न्यायालय आणखी वाचा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध ��ोणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/pune/mulashi-113-year-old-grandmother-passed-away-after-voting-for-grandson-in-gram-panchayat-elections-mhas-515000.html", "date_download": "2021-05-14T08:16:54Z", "digest": "sha1:Y23FZAOR5LIQGUY3LKTC5PTBRYS2KS5W", "length": 18509, "nlines": 138, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नातवाला मत दिलं आणि 113 वर्षाच्या आजीने सोडले प्राण, निकालानंतर संपूर्ण गावाला आश्चर्याचा धक्का Mulashi 113-year-old grandmother passed away after voting for grandson in Gram Panchayat elections mhas | Pune - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nधोनीबरोबर 10 वर्षांपूर्वी घडली होती घटना, इंग्लंडच्या खेळाडूनं कबूल केला गुन्हा\n'अश्लील दृश्य करणार नाही’; टीव्ही अभिनेत्रीनं दिला अल्ट बालाजीला नकार\nअक्षय्य तृतीयेला लग्न झाल्यास खबरदार, गमवावी लागेल सरकारी नोकरी\nइंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूचा दुसरा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह\nअक्षय्य तृतीयेला लग्न झाल्यास खबरदार, गमवावी लागेल सरकारी नोकरी\nकोरोना उपचारात Remdesivir किती प्रभावी पुण्याच्या शास्त्रज्ञाच्या संशोधनाला यश\nआता काय आम्ही गळफास घ्यायचा का' लशीबाबतच्या प्रश्नावर भडकले केंद्रीय मंत्री\nभारतीयांना मिळणार Pfizer, Moderna ची लस पुरवठ्यासाठी सरकारचा रोडमॅप तयार\n'अश्लील दृश्य करणार नाही’; टीव्ही अभिनेत्रीनं दिला अल्ट बालाजीला नकार\nमिका सिंगनं गरीबांना दिला मदतीचा हात; मुंबईच्या रस्त्यावर वाटले पैसे\n‘कोरोना फुफ्पुसांना हानी पोहोचवतो आणि राधे मेंदूला’; अभिनेत्यानं उडवली खिल्ली\nमी कशी दिसते, माझा रंग यावर माझा आत्मविश्वास अवलंबून नाही - प्रियांका चोप्रा\nधोनीबरोबर 10 वर्षांपूर्वी घडली होती घटना, इंग्लंडच्या खेळाडूनं कबूल केला गुन्हा\nइंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूचा दुसरा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह\nIPL 2021 च्या उर्वरित मॅच होणार नाहीत राजस्थानच्या मालकांचं मोठं वक्तव्य\nमोहम्मद आमीरचं IPL खेळण्यासाठी एक पाऊल प���ढे, मुंबईच्या खेळाडूंबद्दल म्हणाला....\nकोरोना काळात क्रेडिट कार्डवर लोन घेणं टाळा,हे आहे कारण;पाहा लोनसाठीचे इतर पर्याय\nकाहीच वेळात मोदी सरकार देणार शेतकऱ्यांना गिफ्ट, खात्यात पाठवणार 2000 रुपये\nमोदी सरकार देतंय स्वस्त सोनेखरेदीची संधीबाजारभावापेक्षा कमी दरात विकत घ्या सोनं\nमोदी सरकार देतंय स्वस्त दरात सोनं खरेदीची संधी, पाहा कसा घ्याल या योजनेचा फायदा\nमी कशी दिसते, माझा रंग यावर माझा आत्मविश्वास अवलंबून नाही - प्रियांका चोप्रा\nSummer Super Food: वाचा उन्हाळ्यात पांढरा कांदा खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nसोनूला भेटली भारतातील सर्वात श्रीमंत महिला, तिच्या मदतीने झाला भावुक\n6 मॉडेल्सनी बोटीवर केलं Nude shoot; ऐन रमझानमध्ये तुर्कस्तानात वातावरण तापलं\nExplainer : लशीचा पहिला डोस घेऊन कोरोना झाल्यास दुसरा डोस कधी घ्यावा\nजिवंत व्यक्ती पाण्यात बुडते, पण मृतदेह पाण्यावर का तरंगतो\nProning Explainer : ऑक्सिजन लेव्हल कायम ठेवण्यासाठी पालथं झोपायचं पण नेमकं कसं\nExplainer: ख्रिश्चन, ज्यू, मुस्लिमांचे या एका जागेसाठीच आहेत वाद; काय आहे इतिहास\nअक्षय्य तृतीयेला लग्न झाल्यास खबरदार, गमवावी लागेल सरकारी नोकरी\nकोरोना लशीचे 2 वेगवेगळे डोस घेतल्यास काय होईल\nमुलुंड कोविड सेंटरचा ऑक्सिजन बचतीचा नवा पॅटर्न हिट; 50 टक्क्यांपर्यंत होतेय बचत\nकोरोना उपचारात Remdesivir किती प्रभावी पुण्याच्या शास्त्रज्ञाच्या संशोधनाला यश\n'अश्लील दृश्य करणार नाही’; टीव्ही अभिनेत्रीनं दिला अल्ट बालाजीला नकार\nसामान्य मुलगी झाली National Crush; ‘किरिक पार्टी’नं बदललं रश्मिकाचं आयुष्य\nHBD Manushi Chhillar: या प्रश्नाचं उत्तर देऊन मेडिकल स्टुडंट झाली Miss World\n'भाभीजी घरपर है' फेम सौम्या टंडनने आपल्या हॉट अंदाजाने सर्वांनाच केलं क्लीन बोल्\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nसमारंभात महिलेचं मुलासोबत विचित्र कृत्य, Video Viral होताच सोशल मीडियावर ट्रोल\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nVIDEO: जुन्नरमध्ये बिबट्याची दहशत; अचानक समोर आला बिबट्या आणि मग...\n 31 लाखांच्या फॉर्च्युनरमधून विकत होते वांगी; VIDEO पाहून हैराण व्हाल\nनातवाला मत दिलं आणि 113 वर्षाच्या आजीने सोडले प्राण, निकालानंतर संपूर्ण गावाला आश्चर्याचा धक्का\nकोरोना उपचारात Remdesivir कितपत प्रभावी पुण्याच्या महिला शास्त्रज्ञाच्या संशोधनाला आलं यश\nVIDEO: जुन्नरमध्ये बिबट्या थरार; अचानक बिबट्या कार समोर आला आणि मग...\nVIDEO: रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या कोरोना बाधित महिलेचा मृतदेह आढळला; पुण्यातील घटनेने खळबळ\n दोन शहरांतील रेल्वेसेवा आता बंद राहणार\nहायकोर्टाने पोलखोल केल्यानंतर पुणे पालिका वठणीवर, कॉल सेंटरची यंत्रणाच बदलली\nनातवाला मत दिलं आणि 113 वर्षाच्या आजीने सोडले प्राण, निकालानंतर संपूर्ण गावाला आश्चर्याचा धक्का\nपुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील वाळेण गावची ग्रामपंचायत निवडणूक प्रचंड विशेष ठरली.\nपुणे, 20 जानेवारी : ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा सोमवारच्या निकालानंतर शांत झाला आहे. कुठे भाजप वरचढ ठरले तर कुठे राष्ट्रवादी-शिवसेना, काँग्रेस. काही ठिकाणी स्थानिक आघाड्यांनी दणदणीत विजय मिळवला. पण पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील वाळेण गावची ग्रामपंचायत निवडणूक प्रचंड विशेष ठरली.\nया निवडणुकीत 113 वर्षांच्या आजीने मतदानाचा हक्क बजावत आपल्या नातवाला मतदान केले होते. मात्र त्याचदिवशी आजीबाईने जगाचा निरोप घेतला. आणि यापुढचं मोठे आश्चर्य म्हणजे त्या नातवाचा सोमवारी लागलेल्या निकालात अवघ्या एका मताने विजय झाला.\nराज्यासह पुणे जिल्ह्यात देखील ग्रामपंचायत निवडणुका बंडखोरी, पक्षांतर, फोडाफोडी प्रचारातील आरोप- प्रत्यारोप ते वारेमाप पैशांचा चुराडा यांनी लक्षणीय ठरल्या. काही ठिकाणी विद्यमान सदस्यांना पराभवाचा धक्का पचवावा लागला तर कुठे कुठे तरुणांना गाव कारभारी होण्याचा मान मिळाला. पण मुळशी तालुक्यातील वाळेण गावात ग्रामपंचायत निवडणुकीत जे काही घडलं ते सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.\n113 वर्षाच्या आजीबाईने नातवाला विजयाचा आशीर्वाद देत अखेरचा श्वास घेतला. अवघ्या एका मताने विजय मिळाल्यानंतर नातवाला आजीची व तिच्या मताची समजलेली किंमत आयुष्यभरासाठी सोबत राहील. मतमोजणी झाल्यावर जो काही निकाल समोर आला त्यात त्यांचा अवघ्या एका मताने निसटता विजय झाला असल्याचे समजले. त्याक्षणी त्यांच्या एका डोळ्यात आनंदाचे अश्रू तर दुसऱ्या डोळ्यात आपला विजय पाहायला आज आजी हयात नसल्याचे अतीव दुःख होते.\nविजय साठे यांच्या विजयात सरुबाईने दिलेलं योगदान हे आशीर्वाद ठरले. मात्र या प्रसंगाने साठे कुटुंबाला आनंद आणि दुःख यांची एकत्र जाणीव करून दिली.\nधोनीबरोबर 10 वर्षांपूर्वी घडली होती घटना, इंग्लंडच्या खेळाडूनं कबूल केला गुन्हा\n'अश्लील दृश्य करणार नाही’; टीव्ही अभिनेत्रीनं दिला अल्ट बालाजीला नकार\nअक्षय्य तृतीयेला लग्न झाल्यास खबरदार, गमवावी लागेल सरकारी नोकरी\nपप्पू यादव ठरले मित्राच्या प्रेमातील व्हिलन, 32 वर्षांपुर्वीच्या अपहरणाची कहाणी\nकोरोनामध्ये जीवंतपणीच करवून घेतले स्वत:वर अंत्यसंस्कार;75 हजार रुपये केले खर्च\nकोरोनाला हरवल्यानंतरही महिलेची जीवनमृत्यूशी झुंज; जीव वाचला पण गमावला 'चेहरा'\nकोरोनानंतर किती काळ अँटीबॉडीज् राहतात\nअमिताभ बच्चन यांच्यावर गंभीर आरोप; नाकारला BIG B यांचा मदतनिधी\n'आणि पुढच्याचं दिवशी तो आम्हाला सोडून गेला', पुष्कर जोग झाला भावुक\nसोनाली कुलकर्णी देतेय फिटनेसचे धडे; पाहा अभिनेत्रीचं Hot workout\nIPL स्पर्धा रद्द झाली तरी वॉर्नर, स्मिथ, कमिन्सला मिळणार पूर्ण पगार\n टीम पेननं दिला 'या' खेळाडूला पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/ipl/photos/page-26/", "date_download": "2021-05-14T07:14:18Z", "digest": "sha1:M6B6DT4GREY3ONAE57FF45HWUIRT4PKR", "length": 14976, "nlines": 155, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "See all Photos of Ipl - News18 Lokmat Official Website Page-26", "raw_content": "\n'अंत्यदर्शन करायचं असेल तर 500 रुपये द्या...', टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार\n‘कोरोना फुफ्पुसांना हानी पोहोचवतो आणि राधे मेंदूला’; अभिनेत्यानं उडवली खिल्ली\nआता काय आम्ही गळफास घ्यायचा का' लशीबाबतच्या प्रश्नावर भडकले केंद्रीय मंत्री\nमी कशी दिसते, माझा रंग यावर माझा आत्मविश्वास अवलंबून नाही - प्रियांका चोप्रा\nआता काय आम्ही गळफास घ्यायचा का' लशीबाबतच्या प्रश्नावर भडकले केंद्रीय मंत्री\nभारतीयांना मिळणार Pfizer, Moderna ची लस पुरवठ्यासाठी सरकारचा रोडमॅप तयार\nफेसबुकवरील नात्यावर ठेवला विश्वास, तरुणीला जंगलात बोलवत 25 जणांनी केला बलात्कार\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\n‘कोरोना फुफ्पुसांना हानी पोहोचवतो आणि राधे मेंदूला’; अभिनेत्यानं उडवली खिल्ली\nमी कशी दिसते, माझा रंग यावर माझा आत्मविश्वास अवलंबून नाही - प्रियांका चोप्रा\nसामान्य मुलगी झाली National Crush; ‘किरिक पार्टी’नं बदललं रश्मिकाचं आयुष्य\n‘500 लोकांना फोन केले पण कोणीही मदत केली नाही’; टप्पूच्या आईनं व्यक्त केला संताप\nIPL 2021 च्या उर्वरित मॅच होणार नाहीत राजस्थानच्या मालकांचं मोठं वक्तव्य\nमोहम्मद आमीरचं IPL खेळण्यासाठी एक पाऊल पुढे, मुंबईच्या खेळाडूंबद्दल म्हणाला....\n पॅट कमिन्सनं प्रेग्नेंट गर्लफ्रेंडला दिलं 70 कोटींचं गिफ्ट\n'ई-पास' शिवाय गोव्याला चाललेल्या पृथ्वी शॉला आंबोलीत पोलिसांनी थांबवलं, आणि मग..\nकाहीच वेळात मोदी सरकार देणार शेतकऱ्यांना गिफ्ट, खात्यात पाठवणार 2000 रुपये\nमोदी सरकार देतंय स्वस्त सोनेखरेदीची संधीबाजारभावापेक्षा कमी दरात विकत घ्या सोनं\nमोदी सरकार देतंय स्वस्त दरात सोनं खरेदीची संधी, पाहा कसा घ्याल या योजनेचा फायदा\nप्रत्यक्ष सोनं विकत घेणं चांगलं की डिजीटल gold, ETF त्यावर कसा आकारला जातो कर\nमी कशी दिसते, माझा रंग यावर माझा आत्मविश्वास अवलंबून नाही - प्रियांका चोप्रा\nSummer Super Food: वाचा उन्हाळ्यात पांढरा कांदा खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nसोनूला भेटली भारतातील सर्वात श्रीमंत महिला, तिच्या मदतीने झाला भावुक\n6 मॉडेल्सनी बोटीवर केलं Nude shoot; ऐन रमझानमध्ये तुर्कस्तानात वातावरण तापलं\nExplainer : लशीचा पहिला डोस घेऊन कोरोना झाल्यास दुसरा डोस कधी घ्यावा\nजिवंत व्यक्ती पाण्यात बुडते, पण मृतदेह पाण्यावर का तरंगतो\nProning Explainer : ऑक्सिजन लेव्हल कायम ठेवण्यासाठी पालथं झोपायचं पण नेमकं कसं\nExplainer: ख्रिश्चन, ज्यू, मुस्लिमांचे या एका जागेसाठीच आहेत वाद; काय आहे इतिहास\n'अंत्यदर्शन करायचं असेल तर 500 रुपये द्या...', टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार\nआता काय आम्ही गळफास घ्यायचा का' लशीबाबतच्या प्रश्नावर भडकले केंद्रीय मंत्री\nभारतीयांना मिळणार Pfizer, Moderna ची लस पुरवठ्यासाठी सरकारचा रोडमॅप तयार\n...आणि 2100 रुपयांच्या चेकसाठी अजित पवारांनी केला आमदार निलेश लंकेंना फोन\nसामान्य मुलगी झाली National Crush; ‘किरिक पार्टी’नं बदललं रश्मिकाचं आयुष्य\nHBD Manushi Chhillar: या प्रश्नाचं उत्तर देऊन मेडिकल स्टुडंट झाली Miss World\n'भाभीजी घरपर है' फेम सौम्या टंडनने आपल्या हॉट अंदाजाने सर्वांनाच केलं क्लीन बोल्\nपुण्याच्या तरुणाचा इतिहास, Everest वरील 'माऊंट अन्नपूर्णावर यशस्वीपणे केली चढाई\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; '���व्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nसमारंभात महिलेचं मुलासोबत विचित्र कृत्य, Video Viral होताच सोशल मीडियावर ट्रोल\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nVIDEO: जुन्नरमध्ये बिबट्याची दहशत; अचानक समोर आला बिबट्या आणि मग...\n 31 लाखांच्या फॉर्च्युनरमधून विकत होते वांगी; VIDEO पाहून हैराण व्हाल\nइंग्लड दौऱ्यासाठी निवडल्या गेलेल्या या खेळाडूची बहीण आहे मिस्ट्री गर्ल\nस्पोर्ट्स May 28, 2018\nआयपीएल 2018 मध्ये मुंबई इंडियन्सला मिळाला 'हा' पुरस्कार\nस्पोर्ट्स May 19, 2018\nबर्थडे स्पेशल- ३१ वर्षाचा झाला भारतीय टीमचा 'हिटमॅन' रोहित शर्मा \n.. आणि रोहित शर्माची पत्नी रितिका खूष झाली\nकोण आहे ज्युनिअर डाला\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n10 सामन्यांनंतर बदलला आहे आयपीएलमध्ये सामने जिंकायचा फॉर्म्यूला\nस्पोर्ट्स Apr 25, 2018\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nस्पोर्ट्स Apr 25, 2018\nमुंबई इंडियन्स ते चेन्नई सुपरकिंग्जपर्यंत आयपीएलचा रोमांचक इतिहास\nस्पोर्ट्स Apr 4, 2018\n'दिल्ली'ची धुरा गंभीरकडे; जेतेपद पटकावणार का\nस्पोर्ट्स Apr 25, 2018\nIPL 2018 : यंदाच्या हंगमात 'हे' नवीन इतिहास रचणार धोनी, रैना आणि जडेजा\nस्पोर्ट्स Apr 2, 2018\nIPL 2018 : रोहित शर्माची टीम यंदाही ठरेल का चॅम्पियन \nस्पोर्ट्स Apr 2, 2018\nविराट कोहलीचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू चॅम्पियन होण्यासाठी 'ही' आहेत कारणं\nकोरोना उपचारात Remdesivir किती प्रभावी पुण्याच्या शास्त्रज्ञाच्या संशोधनाला यश\n'अंत्यदर्शन करायचं असेल तर 500 रुपये द्या...', टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार\n‘कोरोना फुफ्पुसांना हानी पोहोचवतो आणि राधे मेंदूला’; अभिनेत्यानं उडवली खिल्ली\nपप्पू यादव ठरले मित्राच्या प्रेमातील व्हिलन, 32 वर्षांपुर्वीच्या अपहरणाची कहाणी\nकोरोनामध्ये जीवंतपणीच करवून घेतले स्वत:वर अंत्यसंस्कार;75 हजार रुपये केले खर्च\nकोरोनाला हरवल्यानंतरही महिलेची जीवनमृत्यूशी झुंज; जीव वाचला पण गमावला 'चेहरा'\nकोरोनानंतर किती काळ अँटीबॉडीज् राहतात\nअमिताभ बच्चन यांच्यावर गंभीर आरोप; नाकारला BIG B यांचा मदतनिधी\n'आणि पुढच्याचं दिवशी तो आम्हाला सोडून गेला', पुष्कर जोग झाला भावुक\nसोनाली कुलकर्णी देतेय फिटनेसचे धडे; पाहा अभिनेत्रीचं Hot workout\nIPL स्पर्धा रद्द झाली तरी वॉर्नर, स्मिथ, कमिन्सला मिळणार पूर्ण पगार\n टीम पेननं दिला 'या' खेळाडूला पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokvruttant.com/%E0%A4%85%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%BF-%E0%A4%89/", "date_download": "2021-05-14T06:56:07Z", "digest": "sha1:FDEUEWYHHHYCKRKKWWBWXE67UJEUXNVH", "length": 8846, "nlines": 54, "source_domain": "lokvruttant.com", "title": "अण्णासह मंत्र्यांना हि उपोषणास सामोरे जावे लागले – Lokvruttant", "raw_content": "\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nअण्णासह मंत्र्यांना हि उपोषणास सामोरे जावे लागले\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम February 6, 2019\nमुंबई-: अण्णा हजारेंच्या उपोषणाचा काल सातवा दिवस होता. मात्र अण्णांमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांच्यासोबत आलेल्या मंत्र्यांनाही उपवास घडला. लोकपाल, लोकायुक्ताची नेमणूक आणि कृषिमूल्य आयोगाच्या स्वायतत्तेबद्दल निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर अण्णा हजारे यांनी काल उपोषण सोडलं. अण्णा हजारेंच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन काल राळेगणला आले होते. त्यांनी अण्णांसोबत जवळपास साडे पाच चर्चा केली. दुपारी दोनपासून या बैठकीला सुरुवात झाली. ही चर्चा संध्याकाळी साडेसातच्या सुमारास संपली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अण्णांसोबत पत्रकार परिषद घेतली आणि अण्णांच्या मागण्या मान्य झाल्याची माहिती दिली. यानंतर अण्णांनी उपो���ण सोडलं.\nमुख्यमंत्री अण्णांच्या भेटीसाठी दुपारी राळेगणसिद्धीत दाखल झाले. त्यानंतर बंद दाराआड अण्णा हजारे, मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांची चर्चा सुरू झाली. है चर्चा जवळपास साडेपाच तास चालली. अण्णा हजारेंचं उपोषण सुरू असल्यानं राळेगणसिद्धीतील सर्वांनी चूल बंद ठेवली होती. सर्व ग्रामस्थ आणि मुलं दिवसभर यादवबाबा मंदिरासमोर बसून होते. ग्रामस्थांनी जनावरंही उपोषणस्थळी आणली होती. त्यामुळे मुख्यमंत्री आणि त्यांच्यासह आलेल्या इतर मंत्र्यांना चहासुद्धा मिळू शकला नाही.\nTags: #अण्णासह मंत्र्यांना हि #उपोषणास सामोरे जावे लागले\n\"मेसेंजर\"वर हि आता मेसेज डिलिट करता येणार\n8 फेब्रुवारीला आगरी सेनेच्या वतीने शिरसाड नाका येथे रास्ता रोको आंदोलन\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंद्रपूर जम्मू-काश्मीर जळगाव ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी दिल्ली नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पनवेल पश्चिम महाराष्ट्र पालघर पुणे प्रतिमा बीड भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रायगड वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://aadital.blogspot.com/2017/05/blog-post.html", "date_download": "2021-05-14T07:36:45Z", "digest": "sha1:YIA34MU4EF6NLQKX7DVVGWQUH3MQ3SUN", "length": 24916, "nlines": 91, "source_domain": "aadital.blogspot.com", "title": "विहिरीच्या खोल तळाशी... | आदिताल", "raw_content": "\nसोमवार, ८ मे, २०१७\nविहीर मला कायम थेट पाताळात उतरण्याची शिडी वाटत आलीय. तिच्यात डोकावलं की वाटतं, हिच्यात बुडी मारली तर आपण थेट जाऊ पृथ्वीच्या तळाशी. जिथे भरुन राहिलेला असेल आदिम का��ोख. सृष्टीच्या निर्माणाच्या क्षणी असलेला सर्जनशील काळोख. एकाच वेळी भयकारी आणि शुभंकर काळोख... ('नवे-गांव आंदोलन' मासिकाच्या मे महिन्याच्या विहीर विशेषांकात छापून आलेला माझा लेख...)\nमला पाण्यात डोकावायला खूप आवडतं. पण अथांग पसरलेल्या समुद्राच्या पाण्यात नाही, नदीच्या प्रवाही पाण्यात नाही, आणि तलावाच्या साठवलेल्या पाण्यातही नाही. मला आवडतं किर्रर्र जंगलातल्या, एखाद्या आडोशाच्या विहिरीतील कभिन्न काळ्या पाण्यात डोकावायला. त्यात डोकावताना खरंतर मनात प्रचंड भीती असते, आपण डोकावायला गेलो आणि आत पडलो तर... आजूबाजूला कुणीच नसेल आणि त्या विहिरीच्या पाण्यातच बुडून आपण मेलो तर... पण तरीही विहिरीत डोकावून पाहण्याचं औत्सुक्य मात करतं, मनातील या भीतीवर... आणि सोबत कुणी असो वा नसो, रानावनांत-गावात-वाड्या-पाड्यात कुठेही विहीर दिसली की मी हटकून डोकावतो त्या विहिरीत. त्या विहिरीचा आणि तिच्यात साठवलेल्या युगानुयुगाच्या भूतकाळाचा अदमास घ्यायला...\nविहिरींच्या खोलीचा कितीही अंदाज असला, तरी विहीर मला कायम थेट पाताळात उतरण्याची शिडी वाटत आलीय. तिच्यात डोकावलं की वाटतं, हिच्यात बुडी मारली तर आपण थेट जाऊ पृथ्वीच्या तळाशी. जिथे भरुन राहिलेला असेल आदिम काळोख. सृष्टीच्या निर्माणाच्या क्षणी असलेला सर्जनशील काळोख. एकाच वेळी भयकारी आणि शुभंकर काळोख.\nविहिरीत डोकावत असताना अशा मी कितीदा तरी डुबक्या मारल्यात, मनाशीच. नि गेलोय खोल खोल विहिरीत आत आत. जिथे नुस्तं पाण्याचं मधाळ मोहोळ असतं. जड पाणी. शरीरापेक्षा जड. या पाण्याचा वेढाच पडतो असा, ज्याच्या स्पर्श असतो सुस्तावलेल्या अजगरासारखा थंडगार. तो थंडपणा आधी रोमारोमांत शिरुन जिवाला सुखावतो. पण हळूहळू तो थंडपणा असह्य होतो. थंडपणाच नाही, विहिरीतला काळोखही. कारण डोळ्यांत बोटं खुपसली तरी दिसत नाही, या पाण्यात काही. मग भीतीची-वेदनेची एकच लहर थरारुन जाते शरीरात. अन् अचानक नाका-तोंडात पाणी जाऊन जीव घुसमटायला लागतो. कधी एकदा पण्याबाहेर येऊन मोकळा श्वास घेतोय, यासाठी जीव आसुसतो... पण तरीही नवी विहीर दिसली की पुन्हा तीत डुबकी मारण्याची ओढ काही कमी होत नाही.\n... पहिली विहीर पाहिली होती आमच्या गावचीच, आईचा हात धरुन. पाचेक वर्षांचा असेन तेव्हा. इतस्ततः निखळून पडलेले चिरे आणि मोडलेलं रहाटगाडगं बघताना आधीच तिची उध्वस्त���ा अंगावर आली होती. विहिरीत हळूच डोकावून पाहिल्यावर तर अंगावर सरकन् काटाच आला. विहिरीवर डोकावलेल्या झाडाची गडद सावली विहिरीतल्या पाण्यावर पडली होती. मुळातच काळं असलेलं पाणी त्यामुळे काळं-निळं-जांभळं दिसत होतं. भरपूर जांभळं खाल्ल्यावर काळी-निळी पडलेली जीभ एखाद्याने हातभर लांब बाहेर काढावी आणि ती आपल्याला आता ओढून आत घेणार असं वाटावं, तसं तत्क्षणी वाटलं होतं. मी घाबरुन आईला बिलगलो होतो. अन् तरीही पुन्हा एकदा तिचा हात घट्ट धरुन विहिरीत डोकावलो. मला विहिरीतल्या त्या काळ्या-निळ्या पाण्याची भुरळ पडली होती.\nत्यानंतर जेव्हा जेव्हा गावी गेलो, तेव्हा तेव्हा त्या विहिरीत डोकावलो, कधी आईचा हात धरुन, तर कधी गावालाच राहणाऱ्या बहिणीचा. प्रत्येक वेळी ती विहीर मला अधिक भकास वाटायची आणि त्यातलं पाणी अधिकाधिक गहिरं, काळं-निळं. पण ओढ तीच पहिल्या वेळेची. पाण्याला कवटाळण्याची.\nदुसरी विहीरही आईनेच दाखवलेली. तिच्या माहेरची. आकाराने मोठी नि निवळशंख पाण्याची. उघड्या माळरानावर असल्यामुळे कुठल्याच झाडाची सावली तिच्यावर पडलेली नसायची. अन् तरीही तिचा तळ मात्र दिसायचा नाही. नितळ पाण्यामुळे दिवसा थेट आभाळच तिच्या तळाशी उतरलेलं असायचं. दुपारी भर मध्याह्नी तर पाणी असं चमकायचं, जणू विहिरीच्या तळाशी रत्नांच्या राशीच पडल्यात. त्यातच तो एक मासा फिरायचा म्हणे, नाकात मोती असलेला. सहसा तो कुणाला दिसायचा नाही, पण एकदा का दिसला की, त्याचा मोहच पडायचा. मग कुणी तरी एखाद-दोन दिवसात विहिरीचा तळ जवळ करायचा. आईचा हात धरुन या विहिरीत डोकावताना आईने खसकन् मागे ओढून घेतलं होतं. पण मी हट्टाने त्या विहिरीत पाहत राहिलो. मला तो नाकात मोती असलेला मासा पाहायचा होता. पण तो नाहीच दिसला कधी. तेव्हाही आणि नंतरही. तरीही त्या विहिरीची ओढ मात्र कायम राहिली.\nलहानपणी आई-बाबांबरोबर जाईन तिथे असलेल्या विहिरीत डोकावत राहिलो, त्यांचा तळ शोधत राहिलो. आईही त्या-त्या विहिरींच्या काहीबाही कहाण्या सांगत राहिली. कधी देवाची विहीर, कधी नाकात मोती असलेल्या माशाची विहीर, तर कधी सात आसरांचा निवास असलेली विहीर. या कहाण्यांचं गारुडच व्हायचं मनावर. मोठेपणी किंवा अजूनही कुठलीही विहीर बघताना हेच गारुड येतं दाटून... नि मग विहिरीत डोकावताना खुणावू लागतं कोण कोण आतून. जणू आवाज-हाकारे येऊ लागतात विश्व���च्या खोल तळातून. बेंबीच्या दिठीपासून कुणी तरी साद घालत असल्यासारखे.\nएकदा तंजावरला गेलो होतो. तिथल्या रामदासी मठाचे आणि सरस्वतीमहाल ग्रंथालयातील मराठी विभागाचेही प्रमुख असलेल्या भीमराव गोस्वामी यांच्या घरी उतरलो होतो. घरी पोचल्या पोचल्या त्यांनी घरामागील परसात असलेल्या विहिरीतून पाणी काढून हातपाय धुऊन घ्यायला सांगितलं. मला वाटलं असेल नेहमीप्रमाणे आडमाप विहीर. पण जाऊन पाहतो, तर विटांनी कसबीपणे बांधून काढलेली अवघी दोन-अडीच फुटांची ती विहीर होती. हळूच विहिरीत डोकावलो, तर पाण्याचा काही थांगच लागेना. नुस्ता अंधार-अंधार आत भरुन राहिलेला. विहिरीच्या काठावर ठेवलेला पोहरा मी हळूच आत सोडला, तर तो खोल खोल जातच राहिला. मनात आलं हा बहुधा पृथ्वीच्या तळाशी जाऊनच थांबणार. खूप वेळाने बद्द असा पाण्यावर काही तरी आपटल्याचा आवाज आला. पोहऱ्याला बांधलेला दोरखंड हलवून मी तो भरल्याची खात्री केली. मग सरसर वर ओढून घेतला. त्यातलं पाणी पायावर ओतून घेतलं मात्र... थेट पृथ्वीच्या पोटातलं अमृतच अंगावर घेतल्याचा भास झाला. त्यानंतर कितीतरी वेळ पोहरा पाण्यात सोडत होतो, बाहेर काढत होतो. विहिरीत डोकावून पाहत होतो. त्या विहिरीच्या खोलीची आणि त्यातल्या खोल गूढ-गहिऱ्या पृथ्वीतत्त्वाची जणू मला भूल पडली होती.\nअशीच भूल नगर जिल्ह्यातील जामगावला शिंदेसरकारच्या वाड्यातील विहिरीचीही पडली होती. प्रचंड आणि अगडबंब विहीर. नुस्तं आत डोकावण्याच्या कल्पनेनेही एखाद्याला धडकी भरेल. कारण तिचा आकारच अंगावर येतो. एरव्ही दगडांत सुरेख बांधून काढलेली ती विहीर. परंतु आत डोकावून पाहिलं, तर तिचं काळंशार पाणी नजरबंदीच करतं. तिच्यात डोकावताना मनात आलं, किती अन् काय काय दडलं असेल, हिच्या तळाशी\nखरंतर खरोखरच काय काय दडलं असेल प्रत्येकच विहिरीच्या तळाशी… कुणाचे श्वास, कुणाचे निःश्वास, कुणाचे भास, कुणाचे आभास… आणखीही बरंच काय काय. एकेक स्तर तासत जावा जमिनीचा, तर एकेक संस्कृती दडलेली असते म्हणे प्रत्येक स्तरात. म्हणूनच कुठे स्वच्छतेसाठी जरी विहीर उपसत असले, तरी मला होतो आनंद, एखादं उत्खनन सुरू असल्यासारखा. मी जाऊन उभा राहतो त्या विहिरीजवळ. बघत राहतो, त्या विहिरीतून उपसलेला गाळ, एकटक. त्यातून काही जुने अव‍शेष मिळोत वा न मिळोत, माझ्यासाठी ती माती यत्किंचितही कमी महत्त्वाची नसते, मोहेनजोदारोहून. कारण किती तरी पिढ्या नांदून गेलेल्या असतात, हिच्याही पाण्याखालून\nविहिरीची अशी गाढ अन् गूढ मोहिनी माझ्यावर आहे. एखादी विहीर पायवाट सोडून, कितीही आडवाटेला असली, तरी ती बघितल्याशिवाय चैन पडत नाही. सोबत असलेल्या कुणालाही घेऊन त्या विहिरीजवळ जातो. खरंतर अनेकदा या विहिरी ढासळलेल्या असतात. विहिरीचे घडीव दगडी चिरे निखळून पाण्यात पडलेले असतात. कधी काळची नांदती विहीर अगदी भयाण दिसत असते. रानातला गळलेला पालापाचोळा, व‌िहिरीच्या सांदीकोपऱ्यात आत उगवून आलेली झाडंझुडपं आणि त्यावर लटकणारी पक्ष्यांची घरटी… अशा वेळी शांतताही असह्य होते. किंबहुना शांतताच विहिरीच्या भीषणतेत अधिक भर घालते. तिथून शक्य तितक्या लवकर बाहेर पडण्यासाठी मन आक्रंदू लागतं, अन् तरीही त्या विहिरीत डोक्यावल्याशिवाय चैन पडत नाही. मग हळूच मी विहिरीत डोकावतो, आत काही दिसतंय का ते पाहत राहतो. अनेकदा दिसत तर काहीच नाही, जाणवतही काही नाही. विहिरीचा घेर-आकार-उकार काही काही कळत नाही. पण म्हणून खेप फुकट गेलीय, असं मला आजवर कधीच वाटलेलं नाही. कारण प्रत्येक विहीर, विशेषतः आडवाटेवरची नि ढासळलेली माझ्यासाठी असते, एक गर्भाशय. खूप खूप गडद काळोख आपल्या आत जपून ठेवणारी, नि तिथूनच वळवळणारं काही तरी प्रसवणारी…\nद्वारा पोस्ट केलेले मुकुंद कुळे (Mukund Kule) येथे २०:१०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nPrashant ०८ मे, २०१७ २३:५४\nअगदी जिवाच्या तळापासून पटलं, भिडलं.\nPriya Jamkar २२ डिसेंबर, २०१८ १९:३२\nअप्रतिम..अलीकडे इतकी सुंदर भावनिक डूब असलेलं ललित लेखन वाचायला मिळत नाही.\nमुकुंद कुळे (Mukund Kule) २९ डिसेंबर, २०१८ १३:३२\nधन्यवाद, छान वाटलं तुमच्या प्रतिक्रियेमुळे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमुकुंद कुळे (Mukund Kule)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nकिशोरी आमोणकरांच्या जाण्याच्या निमित्ताने...\nबहीण-भावाच्या नात्याचे विविध पदर\nआज राखीपौर्णिमा. या सणाने बहीण-भावाच्या नात्याला एक वेगळा आयाम दिला, तरी याला फार मोठी प्राचीन परंपरा नाही. या सणाने बहीण-भावातील न...\nरुपखणी गुणखणी बावनखणी ................... मुकुंद कुळे लेखातील चित्र : रोहन पोरे ................. नजर भिरभिरत असते , दाण...\nगोहरला लावलेला काळा रंग खरवडत गेलो आणि गोहर एखाद्या दीपकळीसारखी पुन्हा नव्याने भेटत गेली. तरीही माहीमच्या कब्रस्ताना तून बाहेर पडताना ...\nपिंगळ्याचा शकुन ऐका वं माय\nतांबडं फुटायला अंमळ अवकाश असतो. कोंबड्याच्या आरवण्याचाही मागमूस नसतो. रातकिड्यांची किर्रर्र किरकिर अजून सुरूच असते. अन् एवढ्यातच पिंगळ...\nविहीर मला कायम थेट पाताळात उतरण्याची शिडी वाटत आलीय. तिच्यात डोकावलं की वाटतं, हिच्यात बुडी मारली तर आपण थेट जाऊ पृथ्वीच्या तळाशी. जिथे भर...\nब्लॉगला भेट देणारे लोक\nअनागर संस्कृती अभिरुची आंबा आठवणी इतिहास कला कृष्ण कोकण खाद्यसंस्कृती ग्रामसंस्कृती डोह देवदासी नाग नायिका निसर्ग नृत्य परंपरा पाणी पुणे पुराणकथा पेशवाई फिरस्ते भटके भीती महाराष्ट्र मिथक राधा लावणी लोककला लोकगीत लोकतत्त्व लोकदेवता लोकरहाटी लोकसंगीत लोकसंस्कृती संगीत संतपरंपरा संस्कृती स्त्री\n© मुकुंद कुळे. वॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/admissions/", "date_download": "2021-05-14T06:50:21Z", "digest": "sha1:W46LL4LHOMFBVC764LFBJHMENXEZGEHV", "length": 3389, "nlines": 85, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "admissions Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nअभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र प्रवेशासाठी गुणांची अट शिथिल\nप्रभात वृत्तसेवा 7 months ago\nप्रभात वृत्तसेवा 10 months ago\nआयटीआयसाठी सव्वातीन लाख अर्ज; प्रवेशासाठी रस्सीखेच\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nगंगेतील मृतदेहावरून बिहार आणि उत्तरप्रदेश आमने-सामने; मृतदेह सीमेवरूनच पाठवले जातायत माघारी\n‘लस तर नाही, मग त्या कॉलर ट्यून का वाजवत आहात’ हायकोर्टाचा केंद्राला सवाल\n‘लव्ह यु जिंदगी’ म्हणणाऱ्या ‘त्या’ तरुणीचा अखेर मृत्यू; तब्बल १० दिवस ICU…\nपुणे – 623 रुग्णालयांना 6 हजार रेमडेसिविरचा पुरवठा\n“भारताची स्थिती पाहता शक्य तितक्या लवकर लसीकरण वेगाने करणे गरजेचे”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/nivjyot-singh-sidhus/", "date_download": "2021-05-14T08:10:44Z", "digest": "sha1:ENU57WAWEEA6UTZCRKMN4R7RWBE5RDBY", "length": 3011, "nlines": 81, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Nivjyot Singh Sidhu's Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nशेतकरी आंदोलनाबाबत नवज्योतसिंह सिद्धूंचा शायरी अंदाज\nप्रभात वृत्तसेवा 5 months ago\nकेंद्रीय कर्मचार्‍यांना DA मध्ये मोठी वाढ अपेक्षित\nस्पुतनिक लसीची किंमत किती डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजकडून दर जाहीर\nगोव्यात पुन्हा मृत्यूचे थैमान मध्यरात्री ऑक्सिजन संपला; ४ तासांत १३ रुग्णांचा मृत्यू\nतीव्र संताप : हिंदू देवी-देवतांचा अवमान : ‘शार्ली हेब्दो’ नव्या वादात\n“अहंकार आणि राजकारण विसरून ‘महाराष्ट्र मॉडेल’ लागू करा”; संजय राऊतांचा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/pak-fears-after-induction-of-raffel/", "date_download": "2021-05-14T07:29:14Z", "digest": "sha1:4OFE5HUWY6LMZL265JBKWX2U6GA6N5VT", "length": 2977, "nlines": 81, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "pak fears after induction of raffel Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nपाकने राफेलचा घेतला धसका\nप्रभात वृत्तसेवा 7 months ago\nगोव्यात पुन्हा मृत्यूचे थैमान मध्यरात्री ऑक्सिजन संपला; ४ तासांत १३ रुग्णांचा मृत्यू\nतीव्र संताप : हिंदू देवी-देवतांचा अवमान\n“अहंकार आणि राजकारण विसरून ‘महाराष्ट्र मॉडेल’ लागू करा”; संजय राऊतांचा…\nकरोनाच्या काळातील आरोग्य विम्याचे महत्त्व ध्यानात घ्या\nगंगेतील मृतदेहावरून बिहार आणि उत्तरप्रदेश आमने-सामने; मृतदेह सीमेवरूनच पाठवले जातायत माघारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/vazhar/", "date_download": "2021-05-14T06:48:00Z", "digest": "sha1:BPWMUMZDBFVDVVDZQNVJCWI2PO4WB7EV", "length": 3104, "nlines": 81, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Vazhar Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nवझ्झर येथे सापन प्रकल्पावर पर्यटन क्षेत्र विकसित होणार – जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू\nप्रभात वृत्तसेवा 11 months ago\nगंगेतील मृतदेहावरून बिहार आणि उत्तरप्रदेश आमने-सामने; मृतदेह सीमेवरूनच पाठवले जातायत माघारी\n‘लस तर नाही, मग त्या कॉलर ट्यून का वाजवत आहात’ हायकोर्टाचा केंद्राला सवाल\n‘लव्ह यु जिंदगी’ म्हणणाऱ्या ‘त्या’ तरुणीचा अखेर मृत्यू; तब्बल १० दिवस ICU…\nपुणे – 623 रुग्णालयांना 6 हजार रेमडेसिविरचा पुरवठा\n“भारताची स्थिती पाहता शक्य तितक्या लवकर लसीकरण वेगाने करणे गरजेचे”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/article-230251.html", "date_download": "2021-05-14T08:03:03Z", "digest": "sha1:PRNJH6ON3BEGWLZIBWGJEMZOL26BUFT7", "length": 19164, "nlines": 158, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पाकची जिरवण्यासाठी भारताचं 'पाणीअस्त्र', मोदी आज घेणार निर्णय | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nइंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूचा दुसरा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह\nमिका सिंगनं गरीबांना दिला मदतीचा हात; मुंबईच्या रस्त्यावर वाटले पैसे\nकोरोना लशीचे 2 वेगवेगळे डोस घेतल्यास काय होईल\nमुलुंड कोविड सेंटरचा ऑक्सिजन बचतीचा नवा पॅटर्न हिट; 50 टक्क्यांपर्यंत होतेय बचत\nकोरोना उपचारात Remdesivir कित�� प्रभावी पुण्याच्या शास्त्रज्ञाच्या संशोधनाला यश\nआता काय आम्ही गळफास घ्यायचा का' लशीबाबतच्या प्रश्नावर भडकले केंद्रीय मंत्री\nभारतीयांना मिळणार Pfizer, Moderna ची लस पुरवठ्यासाठी सरकारचा रोडमॅप तयार\nफेसबुकवरील नात्यावर ठेवला विश्वास, तरुणीला जंगलात बोलवत 25 जणांनी केला बलात्कार\nमिका सिंगनं गरीबांना दिला मदतीचा हात; मुंबईच्या रस्त्यावर वाटले पैसे\n‘कोरोना फुफ्पुसांना हानी पोहोचवतो आणि राधे मेंदूला’; अभिनेत्यानं उडवली खिल्ली\nमी कशी दिसते, माझा रंग यावर माझा आत्मविश्वास अवलंबून नाही - प्रियांका चोप्रा\nसामान्य मुलगी झाली National Crush; ‘किरिक पार्टी’नं बदललं रश्मिकाचं आयुष्य\nइंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूचा दुसरा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह\nIPL 2021 च्या उर्वरित मॅच होणार नाहीत राजस्थानच्या मालकांचं मोठं वक्तव्य\nमोहम्मद आमीरचं IPL खेळण्यासाठी एक पाऊल पुढे, मुंबईच्या खेळाडूंबद्दल म्हणाला....\n पॅट कमिन्सनं प्रेग्नेंट गर्लफ्रेंडला दिलं 70 कोटींचं गिफ्ट\nकोरोना काळात क्रेडिट कार्डवर लोन घेणं टाळा,हे आहे कारण;पाहा लोनसाठीचे इतर पर्याय\nकाहीच वेळात मोदी सरकार देणार शेतकऱ्यांना गिफ्ट, खात्यात पाठवणार 2000 रुपये\nमोदी सरकार देतंय स्वस्त सोनेखरेदीची संधीबाजारभावापेक्षा कमी दरात विकत घ्या सोनं\nमोदी सरकार देतंय स्वस्त दरात सोनं खरेदीची संधी, पाहा कसा घ्याल या योजनेचा फायदा\nमी कशी दिसते, माझा रंग यावर माझा आत्मविश्वास अवलंबून नाही - प्रियांका चोप्रा\nSummer Super Food: वाचा उन्हाळ्यात पांढरा कांदा खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nसोनूला भेटली भारतातील सर्वात श्रीमंत महिला, तिच्या मदतीने झाला भावुक\n6 मॉडेल्सनी बोटीवर केलं Nude shoot; ऐन रमझानमध्ये तुर्कस्तानात वातावरण तापलं\nExplainer : लशीचा पहिला डोस घेऊन कोरोना झाल्यास दुसरा डोस कधी घ्यावा\nजिवंत व्यक्ती पाण्यात बुडते, पण मृतदेह पाण्यावर का तरंगतो\nProning Explainer : ऑक्सिजन लेव्हल कायम ठेवण्यासाठी पालथं झोपायचं पण नेमकं कसं\nExplainer: ख्रिश्चन, ज्यू, मुस्लिमांचे या एका जागेसाठीच आहेत वाद; काय आहे इतिहास\nकोरोना लशीचे 2 वेगवेगळे डोस घेतल्यास काय होईल\nमुलुंड कोविड सेंटरचा ऑक्सिजन बचतीचा नवा पॅटर्न हिट; 50 टक्क्यांपर्यंत होतेय बचत\nकोरोना उपचारात Remdesivir किती प्रभावी पुण्याच्या शास्त्रज्ञाच्या संशोधनाला यश\n'अंत्यदर्श�� करायचं असेल तर 500 रुपये द्या...', टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार\nसामान्य मुलगी झाली National Crush; ‘किरिक पार्टी’नं बदललं रश्मिकाचं आयुष्य\nHBD Manushi Chhillar: या प्रश्नाचं उत्तर देऊन मेडिकल स्टुडंट झाली Miss World\n'भाभीजी घरपर है' फेम सौम्या टंडनने आपल्या हॉट अंदाजाने सर्वांनाच केलं क्लीन बोल्\nपुण्याच्या तरुणाचा इतिहास, Everest वरील 'माऊंट अन्नपूर्णावर यशस्वीपणे केली चढाई\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nसमारंभात महिलेचं मुलासोबत विचित्र कृत्य, Video Viral होताच सोशल मीडियावर ट्रोल\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nVIDEO: जुन्नरमध्ये बिबट्याची दहशत; अचानक समोर आला बिबट्या आणि मग...\n 31 लाखांच्या फॉर्च्युनरमधून विकत होते वांगी; VIDEO पाहून हैराण व्हाल\nपाकची जिरवण्यासाठी भारताचं 'पाणीअस्त्र', मोदी आज घेणार निर्णय\nकोरोना उपचारात Remdesivir कितपत प्रभावी पुण्याच्या महिला शास्त्रज्ञाच्या संशोधनाला आलं यश\nभारतीयांना मिळणार Pfizer, Moderna ची लस पुरवठ्यासाठी सरकारचा रोडमॅप तयार\nफेसबुकवरील नात्यावर ठेवला विश्वास, तरुणीला जंगलात बोलवत 25 जणांनी केला बलात्कार\nVIDEO: कोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nआणखी एक नेता हरपला; पी चिदंबरम यांना चप्पल फेकून मारणाऱ्या माजी आमदाराचं कोरोनानं निधन\nपाकची जिरवण्यासाठी भारताचं 'पाणीअस्त्र', मोदी आज घेणार निर्णय\n26 सप्टेंबर : उरी हल्ल्यानंतर पाकला अद्दल घडवण्यासाठी भारतनं कंबर कसली असून यासाठी 'पाणीअस्त्र' वापरलं जाऊ शकतो. यासाठी आज दुपारी 12 वाजता पंतप्रधान मोदी, जलसंधारणमंत्री उमा भारती आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची यासंदर्भात बैठक होणार आहे.\nभारत पाकची जिरवण्यासाठी 56 वर्षांपूर्वी झालेला सिंधू पाणीवाटप करार रद्द करण्याच्या विचारत आहे. उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने ही योजना आखली आहे. त्यावर आज दुपारच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले, तर पाकिस्तानची मोठी ��ोंडी होणार आहे.\nदोनच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केरळमधील आपल्या सभेत पाकिस्तानची जिरवण्यासाठी त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटं पाडण्याचं प्रयत्न सुरू असल्याचे सांगितलं होतं. यासाठी सिंधू नदीच्या प्रवाहाला ब्रेक लावूनच याची सुरुवात होऊ शकते. पाणी पुरवठा पूर्णपणे बंद केलं जाण्याची शक्यता जरी कमी असली तरी पाकला इशारा देण्यासाठी या कराराचा आढावा घेतला जातोय, अशी माहिती मिळतेय.\nकाय आहे सिंधू पाणी करार\n- 1960 साली झाला करार\n- पंडित नेहरू आणि आयुब खान यांच्या सह्या\n- भारत आणि पाकमध्ये पाणी वाटपाबाबतचा करार\n- सिंधू नदीचं 80 टक्के पाणी पाकला मिळतं\n- रावी, बियास आणि सतलज नद्यांवर पूर्णपणे भारताचा हक्क\n- सिंधू, झेलम आणि चेनाबच्या पाण्यावर पाकचा हक्क\n- 3 युद्ध झाली तरी हा करार मोडला नाही\n- जगातला सर्वात यशस्वी पाणी करार\n- पाकच्या पंजाब प्रांतासाठी सिंधूचं पाणी अतिशय महत्त्वाचं\n- पाकला चांगलीच अद्दल घडेल\n- भारत पाण्याचंही अस्त्र उगारू शकतो याची पाकला जाणीव होईल\n- पाकच्या जनतेचा तिथल्या सरकारवर दबाव वाढेल\n- पाककडे पाण्याचं अस्त्र नाही\n- युद्ध लढण्यापेक्षा हा उपाय सोपा आणि स्वस्त\n- करार मोडणं निसर्ग आणि मानवतेच्या विरोधात\n- पंजाब आणि काश्मीरमध्ये पूर येऊ शकतो\n- आंतरराष्ट्रीय समूदायाकडून भारतावर टीका होईल\n- जगात भारताची विश्वसनीयता कमी होईल\n- पाकला एकाकी पाडण्याच्या प्रक्रियेत अडथळे येतील\n- बांगलादेश आणि भूतानसारखे देश अस्वस्थ होतील\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nइंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूचा दुसरा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह\nकोरोना काळात क्रेडिट कार्डवर लोन घेणं टाळा,हे आहे कारण;पाहा लोनसाठीचे इतर पर्याय\nमिका सिंगनं गरीबांना दिला मदतीचा हात; मुंबईच्या रस्त्यावर वाटले पैसे\nपप्पू यादव ठरले मित्राच्या प्रेमातील व्हिलन, 32 वर्षांपुर्वीच्या अपहरणाची कहाणी\nकोरोनामध्ये जीवंतपणीच करवून घेतले स्वत:वर अंत्यसंस्कार;75 हजार रुपये केले खर्च\nकोरोनाला हरवल्यानंतरही महिलेची जीवनमृत्यूशी झुंज; जीव वाचला पण गमावला 'चेहरा'\nकोरोनानंतर किती काळ अँटीबॉडीज् राहतात\nअमिताभ बच्चन यांच्यावर गंभीर आरोप; नाकारला BIG B यांचा मदतनिधी\n'आणि पुढच्याचं दिवशी तो आम्हाला सोडून गेला', पुष्कर जोग झाला भावुक\nसोनाली कुलकर्णी देतेय फिटनेसचे धडे; पाहा अभिनेत्रीचं Hot workout\nIPL स्पर्धा रद्द झाली तरी वॉर्नर, स्मिथ, कमिन्सला मिळणार पूर्ण पगार\n टीम पेननं दिला 'या' खेळाडूला पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokvruttant.com/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B0/", "date_download": "2021-05-14T07:04:42Z", "digest": "sha1:ICIVO564AXARGJ44RUBLOOB2M3KL2T3U", "length": 8761, "nlines": 55, "source_domain": "lokvruttant.com", "title": "गुजरातमध्ये भीषण अपघात; रस्त्याच्या कडेला झोपलेल्या १५ मजुरांचा मृत्यू – Lokvruttant", "raw_content": "\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nगुजरातमध्ये भीषण अपघात; रस्त्याच्या कडेला झोपलेल्या १५ मजुरांचा मृत्यू\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम January 19, 2021\nगुजरात : गुजरातमधील सुरतमध्ये मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातामध्ये १५ मजुरांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास सुरत जिल्ह्यातील कोसांम्बा येथे झालेल्या एका अपघातामध्ये काही मजूर चिरडले गेले असून त्यापैकी अनेकांचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मरण पावलेले सर्वजण हे मजूर आहेत.\nअपघाताच्या वृत्ताला दुजोरा देताना, “किमान १३ जणांना ट्रकने चिरडल्याने मृत्यू झाला आहे. ही घटना सुरतमधील कोसाम्बामध्ये घडलीय,” असं स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. तसेच मरण पावलेले व्यक्ती ही मजूर असून ते सर्वजण मूळचे राजस्थानमधील रहिवाशी असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.\nदरम्यान या १३ जणांबरोबरच त्यांच्या इतर दोन सहकाऱ्यांचाही नंतर मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या अपघातामध्ये सहाजण जखमी झाले असून त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयामध्ये उपाचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. हा अपघात झाला तेव्हा घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार एका ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट रस्त्याच्याकडेला झोपलेल्या मजुरांच्या अंगावर गेला.\nपोलिसांनी या घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. रात्री या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस अधिकारी आणि मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला असून मदतकार्य सुरु आहे..\n८० टक्के जागा महाविकास आघाडीकडे, १३ जिल्ह्यांमध्ये काँग्रेस नंबर एकचा पक्ष - बाळासाहेब थोरात\nग्रामपंचायत निवडणूक निकाल: शिवसेना पहिला तर , भाजपा दुसऱ्या क्रमांकावर\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंद्रपूर जम्मू-काश्मीर जळगाव ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी दिल्ली नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पनवेल पश्चिम महाराष्ट्र पालघर पुणे प्रतिमा बीड भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रायगड वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_39.html", "date_download": "2021-05-14T07:46:06Z", "digest": "sha1:B47M42MEXEU766WCQ2UN2E4G6JU3N3KL", "length": 20702, "nlines": 308, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "गुजरातीबहुल भागात शिवसेनेची मोर्चेबांधणी | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nगुजरातीबहुल भागात शिवसेनेची मोर्चेबांधणी\nमुंबई/प्रतिनिधी : मागील कित्येक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. राज्याच्या राजकारणात ज्याप्रमाणे मुंबईचं अनन्यसाधार...\nमुंबई/प्रतिनि��ी : मागील कित्येक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. राज्याच्या राजकारणात ज्याप्रमाणे मुंबईचं अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्याचप्रमाणे राजकीय वर्तुळात अमुक एका पक्षासाठी या मायानगरीतील प्रशासनावर असणारे वर्चस्व अतिशय मोलाचे असते. त्यामुळे येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने आतापासूनच शिवसेनेने तयारी सुरू केली आहे.\n’मुंबई मा जलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा.’ नंतर आता शिवसेनेनं गुजराती बांधवांसाठी\n’रासगरबा’ आयोजित केला आहे. हा कार्यक्रम अधिक खास ठरत आहे, कारण यामध्ये 21 उद्योजक आणि व्यावसायिक शिवसेना पक्षात पक्ष प्रवेश करणार आहेत. शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शहा यांनी गुजराती बांधवांसाठी हा कार्यक्रम येत्या सात फेब्रवारी रोजी मालाडमध्ये आयोजित केला आहे.\nमुंबई महापालिका निवडणुकीला आता अवघ्या एक वर्षाचा अवधी उरला आहे. त्यामुळे शिवसेनेने आता भाजपची व्होटबँक असलेल्या गुजरातीबहुल विभागातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन सुरू करत राजकीय पटलावर असणारे वर्चस्व आणखी बळकट करण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत. 2022 मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी आतापासून सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. पक्ष बांधणीपासून पक्ष बळकटीपर्यंतची पावले आता उचलली जात आहेत. त्यामध्येच मुंबई महानगरपालिकेच्या तब्बल 227 जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये गुजराती मतदारांचीही महत्त्वाची भूमिका असेल. याच पार्श्‍वभूमीवर 50हून अधिक गुजराती बहुल भागात शिवसेनेची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअनावश्यक गर्दी नियंत्रणासाठी कोपरगाव प्रशासन उतरले रस्त्यावर\nकोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव शहरात महसूल, पोलिस आणि कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी संयुक्तपणे खरेदी विक्री केंद्रावर...\nदहेगाव(बोलका)प्राथमिक केंद्रात सोशल डिस्टंसिंगचा नियम धाब्यावर ;पोलिस मोबाईल बघण्यात व्यस्त\nकोपरगाव प्रतिनिधी-सध्या कोरोनाने घातलेले थैमान बेडची अनुपलब्धता,अॉक्सीजन आणि रेमडेसिवीर अभावी प्राणास मुकलेली माणसे आणि आरोग्य व...\nराजस्थानी व्यापार्‍याच्या पाटण तालुक्यातील घरावर दहशतवाद विरोधी पथकाचा छापा; 103 किलो स्फोटके जप्त\nसातारा / प्रतिनिधी : सातार�� जिल्हा दहशतवाद विरोधी पथकाने बुधवारी रात्री आठच्या सुमारास गोविंदसिंह बाळुसिंग राजपूत (वय 45, सध्या रा. तारळे) य...\nलॉकडाउनमुळे गटई कामगारांवर उपासमारीची पाळीअनेकांनी कुटुंबासह संपवले आयुष्य: तरीही आमचे लोकप्रतिनिधी भाजतायत राजकीय पोळी\nबुलडाणा:पुरुषोत्तम बोर्डे : गटई कामगारांचे हातावरचे पोट आहे. मी सुद्धा एका गटई कामगाराचा मुलगा आहे,मी स्वतः गटई कामगार बांधवां...\nरुग्णसेवेत कमतरता आढळल्यास गय केली जाणार नाही -आमदार आशुतोष काळे\nकोपरगाव प्रतिनिधी :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची दाहकता मोठी असून दररोज शेकडो कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथी��� तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nगुजरातीबहुल भागात शिवसेनेची मोर्चेबांधणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AC%E0%A4%BE", "date_download": "2021-05-14T06:18:41Z", "digest": "sha1:M3GADSOBH42NRNAJ2VMQUZDV7TYU5IGW", "length": 3682, "nlines": 55, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "अरूबा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nअरूबा हा कॅरिबियन मधील नेदरलँड्स देशाचा एक स्वायत्त प्रदेश आहे.\nअरूबाचे जागतिक नकाशावरील स्थान\n(व सर्वात मोठे शहर) ओरांजेस्ताद\n- एकूण १९३ किमी२\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +297\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २० जुलै २०२० रोजी २२:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE", "date_download": "2021-05-14T07:42:56Z", "digest": "sha1:FEABK5372DV4IDL3SQGWIJPHVIQAA652", "length": 4802, "nlines": 37, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "राज्यकारभाराच्या शाखा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nराजकारणशास्त्रात राज्यकारभाराच्या तीन प्रमुख शाखा मानण्यात येतात.\nविधीमंडळ शाखेचे काम कायदे तयार करणे व कायद्यांमध्ये सुधारणा करणे हे असते. उदाहरणार्थ, भारतीय राज्यघटनेप्��माणे, संसद ही संस्था विधीमंडळ शाखेचे काम करते.\nराज्याच्या दैनंदिन कारभाराची कामे करणे ही कार्यकारण शाखेची जबाबदारी आहे. उदाहरणार्थ, संसदीय लोकशाहीमध्ये, बहुमताने निवडून आलेले पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ हे कार्यकारी शाखेची जबाबदारी पार पाडतात, तर अध्यक्षीय लोकशाहीमध्ये कार्यकारी शाखेची जबाबदारी राज्याचे अध्यक्ष व त्यांनी नेमलेले सहायक अधिकारी यांच्याकडे असते. कार्यकारी शाखेचा प्रमुख हा राज्याचा प्रमुख असतो. ज्या राज्यसंस्थामध्ये सत्तेचे विकेंद्रीकरण हा हेतू असतो, त्यात कार्यकारी शाखेची जबाबदारी कायदे करणे ही नसून, कायद्यांची अंमलबजावणी करणे ही आहे.\nराज्याच्या न्यायव्यवस्थेचे प्रशासन करणे, व विधीमंडळ शाखेने केलेल्या कायद्यांचे अर्थ स्पष्ट करणे हे न्यायसंस्थेचे काम आहे.\nLast edited on ३ फेब्रुवारी २०२१, at ००:४६\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ फेब्रुवारी २०२१ रोजी ००:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95/", "date_download": "2021-05-14T08:02:52Z", "digest": "sha1:V6GUZCCFQ2DBU74LZRYI2MDDW7L245BS", "length": 9244, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "स्विस बँक Archives - Majha Paper", "raw_content": "\nकेंद्र सरकारला स्विस बँकेकडून मिळाली भारतीयांची दुसरी यादी\nअर्थ, मुख्य / By माझा पेपर\nनवी दिल्ली – केंद्रातील मोदी सरकारला काळ्या पैशाविरूद्धच्या लढाईत आणखी एक मोठे यश मिळाले असून काळ्या पैशाची माहिती स्वयंचलितरित्या देवाणघेवाण …\nकेंद्र सरकारला स्विस बँकेकडून मिळाली भारतीयांची दुसरी यादी आणखी वाचा\nस्वित्झर्लंड सरकारने सोपवली स्विस बँकेत खाती असलेल्या भारतीय खातेदारांची यादी\nअर्थ, मुख्य / By माझा पेपर\nनवी दिल्ली : भारतीय नागरिकांचा किती पैसा स्विस बँकेत आहे, हा विषय नेहमीच कुतूहलाचा असतो. पण आता लवकरच स्विस बँकेत …\nस्वित्झर्लंड सरकारने सोपवली स्विस बँकेत ख��ती असलेल्या भारतीय खातेदारांची यादी आणखी वाचा\nसप्टेंबरपासून भारताला मिळणार स्विस बँकेतील काळ्या पैशाची माहिती\nअर्थ, मुख्य / By माझा पेपर\nनवी दिल्ली – स्विस बँक प्रथमच येत्या सप्टेंबरपासून भारतीयांच्या आर्थिक खात्याची सविस्तर माहिती भारत सरकारला देणार असल्यामुळे विदेशातील भारतीयांच्या काळ्या …\nसप्टेंबरपासून भारताला मिळणार स्विस बँकेतील काळ्या पैशाची माहिती आणखी वाचा\nएसएनबी रिपोर्टमधून स्विस बँकेत भारतीयांचे 99 लाख कोटी रूपये असल्याचा खुलासा\nदेश, मुख्य / By माझा पेपर\nनवी दिल्ली : सध्या देशात स्विस बँकेतील काळ्या पैशावरून मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. भाजपने 2014मध्ये सत्तेवर येण्यापूर्वी देखील काळ्या …\nएसएनबी रिपोर्टमधून स्विस बँकेत भारतीयांचे 99 लाख कोटी रूपये असल्याचा खुलासा आणखी वाचा\n११ भारतीयांच्या नावाचा स्विस बँकेकडून खुलासा\nआंतरराष्ट्रीय, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nबर्न : स्विस बँकांमध्ये खाते असणाऱ्या भारतीयांच्या संबधातील सूचना द्यायची प्रक्रिया स्वित्झर्लंडने वेगवान केली असून एक डझन भारतीयांना मागच्या एका …\n११ भारतीयांच्या नावाचा स्विस बँकेकडून खुलासा आणखी वाचा\nस्विस बँकांतील भारतीय खातेदारांची माहिती मिळणार\nअर्थ, मुख्य / By शामला देशपांडे\nकाळ्यापैशाविरोधात केंद्र सरकारने पुकारलेल्या युद्धाचे पुढचे पाऊल टाकले गेले असून भारत सरकार व स्वित्झर्लंड सरकार यांच्यात ऑटोमेटिक एक्स्चेंज ऑफ इन्फर्मेशन …\nस्विस बँकांतील भारतीय खातेदारांची माहिती मिळणार आणखी वाचा\nकाळा पैसा परत येईल\nस्वित्झर्लंडसारख्या देेशात पडलेला भारताचा काळा पैसा परत आणण्याविषयी चर्चा तर खूप जारी आहे पण तो पैसा कधीकाळी परत येईल का …\nकाळा पैसा परत येईल आणखी वाचा\nकाळापैसा तपास चर्चा- स्विसकडून भारताला बोलावणे\nअर्थ, मुख्य / By शामला देशपांडे\nदिल्ली- स्वित्झर्लंडच्या बँकातून करचुकव्या आणि राजकारणी लोकांनी दडविलेल्या काळ्या पैशांच्या तपासाबाबत अधिक चर्चा करण्यासाठी स्वित्झर्लंडच्या वित्त मंत्रालयाने भारतीय अधिकार्‍यांना बोलावणे …\nकाळापैसा तपास चर्चा- स्विसकडून भारताला बोलावणे आणखी वाचा\nस्वित्झर्लंडच्या २८३ बँकांमध्ये ज्या भारतीयांची काळी संपत्ती जमा झाली आहेत त्यांची नावे उघड करण्यास स्वित्झर्लंडच्या सरकारने अनुमती दिली आहे. भारतीय …\nगोपनियतेचा पडदा हटणार आणखी वाचा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/personal-and-team-competition-special-arrangements-from-jan-8/12221924", "date_download": "2021-05-14T08:41:03Z", "digest": "sha1:FNR4HENAN7GXL6XKKV4BLQLMZBSRDNLA", "length": 7899, "nlines": 55, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "मनपाचा शिक्षण सप्ताह ८ जानेवारीपासून वैयक्तिक व सांघिक स्पर्धेचे विशेष आयोजन - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nमनपाचा शिक्षण सप्ताह ८ जानेवारीपासून वैयक्तिक व सांघिक स्पर्धेचे विशेष आयोजन\nनागपूर: शालेय विद्यार्थ्यांचा बौद्धिक, शारीरिक, मानसिक स्तर वाढविण्यासाठी महानगरपालिका दरवर्षी शिक्षण सप्ताहाचे आयोजन करीत असते. या वर्षीचा शिक्षण सप्ताह ८ जानेवारी ते १८ जानेवारी २०१८ या दरम्यान आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा समिती सभापती नागेश सहारे यांनी दिली. शुक्रवार (ता.२२) मनपा मुख्यालयातील क्रीडा समितीच्या कार्यालयात आयोजित आलेल्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते.\nयावेळी क्रीडा समिती उपसभापती प्रमोद तभाने, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, क्रीडा अधीक्षक नरेश चौधरी, क्रीडा विभागाचे नरेश सवाईथूल प्रामुख्याने उपस्थित होते.\nयावर्षीच्या शिक्षण सप्ताहामध्ये ८ जानेवारीपासून वर्ग १ ते ४ या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक स्पर्धेत १००, २०० मी. धावणे, लांब उडी, उंच उडी, शॉर्ट पूट, थाली फेक (१ किलो) तर सांघिक स्पर्धेत कबड्डी, फुटबॉल, लंगडी, टग ऑफ वॉर या स्पर्धांचा समावेश असेल. वर्ग ५ ते ८ या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक स्पर्धेत १००, २००, ४०० मी. धावणे, लांब उडी, ट्रिपल जंप, उंच उडी, शॉर्ट पूट, थाली फेक (१ किलो) आदी स्पर्धांचा समावेश असेल. या स्पर्धा प्रथमतः झोन स्तरावर आयोजित करण्यात येतील. झोन स्तरावरील वैयक्तिक १, २, ३ क्रमांकांना त���ेच सांघिक खेळामध्ये विजयी व उपविजयी संघांना क्रेंद्रीय स्थळी सहभागी करण्यात येईल.\nया स्पर्धांसोबतच निबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धेचे आयोजन विभागाद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा निरिक्षक नरेश सवाईथूल यांनी दिली.\nनागपुर में ड्राइव-इन वैक्सीनेशन की शुरूआत\nएका पाळीव बैलाने(गोरा) मालकीन महिलेचा जीवे मारले\nहिवरा हिवरी येथे कोविड लसिकरण समुपदेशन\nक्रिस्टल नर्सिंग होम विरोधात सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याची नोंद\nदोन महिन्यानंतर ‘पॉझिटिव्हिटी’च्या टक्केवारीत घट\nनागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने लसीकरणासाठी मंगल कार्यालय उपलब्ध करून द्या\nवर्धा रेमडीसीविर इंजेवशनचे पाहिले उत्पादन\nनियमों के उल्लंघन पर सदर में दो कोचिंग संस्थानों पर कार्रवाई\nएका पाळीव बैलाने(गोरा) मालकीन महिलेचा जीवे मारले\nहिवरा हिवरी येथे कोविड लसिकरण समुपदेशन\nक्रिस्टल नर्सिंग होम विरोधात सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याची नोंद\nदोन महिन्यानंतर ‘पॉझिटिव्हिटी’च्या टक्केवारीत घट\nनागपुर में ड्राइव-इन वैक्सीनेशन की शुरूआत\nMay 14, 2021, Comments Off on नागपुर में ड्राइव-इन वैक्सीनेशन की शुरूआत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/take-care-that-no-farmer-will-be-deprived-of-loan-guardian-minister/06031943", "date_download": "2021-05-14T06:20:59Z", "digest": "sha1:BKOV3SX2XNPOZXCIGXTYPCG7YPDD2WM7", "length": 13265, "nlines": 59, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "कोणताही शेतकरी कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या – पालकमंत्री Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nकोणताही शेतकरी कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या – पालकमंत्री\n– आढावा बैठकीत सर्व बँकांना दिल्या सूचना\nगडचिरोली : कर्ज मिळण्यास पात्र असूनही बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नसतील तर त्या बँका कारवाईस पात्र होतील, कोणताही शेतकरी कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या अशा सूचना सर्व बँकांना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. जिल्हयाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज जिल्हा प्रशासनाबरोबर विविध विषयांवर आधारीत आढावा घेतला. पावसाळा तोंडावर आला असताना आता शेतकऱ्यांना मशागत, रोवणी, इतर पीकांसाठी पैशांची गरज असते. यावेळी बँकांनी अकारण शेतकऱ्यांना हेलपाटे मारायला लावू नयेत. पात्र शेकऱ्यांना तातडीने कर्ज पूरवठा करा अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.\nखरीप हंगामाच्या पीक कर���जाच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली. पालक मंत्री म्हणाले या जिल्ह्यामध्ये असलेल्या ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी झालेली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या यादीमधील कर्जमाफी झाल्यानंतर तिसरी यादी प्रतिक्षित आहे आणि त्या प्रतिक्षित यादीतील शेतकऱ्यांना कर्ज माफ होणारच आहे. कारण ते पात्र शेतकरी आहेत. त्या सर्व शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याचे काम सरकार करणार आहे. शेतकऱ्यांना त्यासंदर्भात अधिकची माहिती घ्यायची असेल तर ती बँकांमधून मिळवावी. कालच मुख्यमंत्री महोदयांच्या कॅबीनेटच्या मिटींगमध्ये रीझर्व बँकेला यासंदर्भात शेतकऱ्याला कर्ज मिळाले पाहिजे ही भूमिका आणि त्यांची परवानगी मागितली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे रूपांतर झालेले आहे, त्याही शेतकऱ्यांना कर्ज देण्याच्या सूचना आजच्या बैठकीत सर्व बँकांना देण्यात आल्या. व्यावसायिक तसेच राष्ट्रीय बँकांनी अत्यंत कमी कर्ज वाटप केल्याचे दिसून येत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सर्व बँकांनी कर्ज वाटपाचे उद्दीष्ट पुढिल दहा ते बारा दिवसांमध्ये वाढविण्याच्या सूचनाही केलेल्या आहेत. या बैठकीला जिल्हाधिकारी दीपक सिंगला, व इतर बँक अधिकारी उपस्थित होते.\nआवश्यक कागदपत्र सादर करा तुम्हाला कर्ज मिळेल : पालकमंत्री\nपालकमंत्री म्हणाले कुठल्याही कागदपत्रासाठी शेतकऱ्याची आडवणूक होता कामा नये. फक्त चारच कागद यामध्ये पासपोर्ट साईज फोटो, नमुना आठ, सातबारा आणि आधार कार्ड लागते. या व्यतिरीक्त कोणतेही कागदपत्र मागितल्यास तक्रार आमच्याकडे करावी किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे करावी. आणि तरीही बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नसतील तर त्या बँका मात्र कारवाईस पात्र होतील असे पालकमंत्रयांनी बँकांना सूचना केल्या.\nपालकमंत्रयांच्या प्रयत्नातून जिल्हयात परिपूर्ण आरटीपीसीआर कोविड-19 लॅब मंजूर\nजिल्हयाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून लवकरच जिल्हयात परिपूर्ण आरटीपीसीआर कोविड-19 लॅब सुरू होणार आहे. याबाबत त्यांनी आज कोरोना आढावा बैठकीत माहिती दिली. यामुळे जिल्हयातील कोविड-19 बाधित रूग्णांचे पॉझिटीव्ह अहवालही तपासता येणार आहेत. याव्यतिरीत् या उच्च दर्जाच्या लॅबमध्ये इतरही संसर्गजन्य आजारांबाबत तपासणी केली जाते. गडचिरोलीमधील कोरोना तपासण्या जल�� होवून सामाजिक संसर्ग वेळेत टाळता येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या लॅबच्या मंजूरीसाठी आवश्यक निधी लवकरच उपलब्ध केला जाणार आहे. यासाठी पालकमंत्र्यांनी आरोग्य विभागाचे संचालक, अप्पर मुख्य सचिव यांच्याशी वेळोवेळी पाठपुरावा केल्याचे त्यांनी सांगितले.\n*जिल्हयातील पावसाळयापूर्वी रस्ते दुरूस्त करण्याच्या सूचना* : राष्ट्रीय महामार्ग तसेच ग्रामीण रस्ते पावसाआधी वेळेत दुरूस्त करा अशा सूचना संबंधित विभागाला त्यांनी दिल्या. गडचिरोली जिल्हयातील नागरिकांना पावसाळयात दळणवळणासाठी अडचणी होवू नयेत म्हणून ताबडतोब कामे पुर्ण करून लोकांना सहकार्य करा अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.\nएका पाळीव बैलाने(गोरा) मालकीन महिलेचा जीवे मारले\nहिवरा हिवरी येथे कोविड लसिकरण समुपदेशन\nक्रिस्टल नर्सिंग होम विरोधात सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याची नोंद\nदोन महिन्यानंतर ‘पॉझिटिव्हिटी’च्या टक्केवारीत घट\nनागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने लसीकरणासाठी मंगल कार्यालय उपलब्ध करून द्या\nवर्धा रेमडीसीविर इंजेवशनचे पाहिले उत्पादन\nनियमों के उल्लंघन पर सदर में दो कोचिंग संस्थानों पर कार्रवाई\nकोहिनूर लॉन येथील लसीकरण केंद्राला आमदार कृष्णा खोपडे यांची भेट\nएका पाळीव बैलाने(गोरा) मालकीन महिलेचा जीवे मारले\nहिवरा हिवरी येथे कोविड लसिकरण समुपदेशन\nक्रिस्टल नर्सिंग होम विरोधात सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याची नोंद\nदोन महिन्यानंतर ‘पॉझिटिव्हिटी’च्या टक्केवारीत घट\nकोरोना: 24 घंटे में आए 3.42 लाख केस, करीब 4 हजार की मौत\nMay 14, 2021, Comments Off on कोरोना: 24 घंटे में आए 3.42 लाख केस, करीब 4 हजार की मौत\nLove you Zindagi गाने पर झूमने वाली लड़की से रूठ गई जिंदगी, अस्पताल में मौत\nMay 14, 2021, Comments Off on Love you Zindagi गाने पर झूमने वाली लड़की से रूठ गई जिंदगी, अस्पताल में मौत\nएका पाळीव बैलाने(गोरा) मालकीन महिलेचा जीवे मारले\nMay 14, 2021, Comments Off on एका पाळीव बैलाने(गोरा) मालकीन महिलेचा जीवे मारले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.filmwalaexp.com/category/marathi/", "date_download": "2021-05-14T06:30:40Z", "digest": "sha1:6OI6FG5LWX6ID7RYVJBEXE52FVLXN62C", "length": 12901, "nlines": 157, "source_domain": "www.filmwalaexp.com", "title": "Marathi | FILMWALAEXP.COM", "raw_content": "\nगझल सम्राट पंकज उधास यांचे अपेक्षा म्युझिक साठी पहिलेवहिले पाऊसगाणे वर्षा ऋतूला सुरुवात झाली आणि हा पावसाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ‘अपेक्��ा म्युझिक’ तर्फे सुद्धा नवीन पाऊसगाणेआले आहे. गझल सम्राट पंकज उधास आणि मधुर आवाजाची गायिका कविता पौडवाल या दोघांच्या स्वरात ‘रंगधनूचा झूला’ हे पाऊसगाणे वर्षाऋतुतील प्रेम अधिक गहिरे करणार आहे . हा पाऊस खास आहे कारण जेव्हा पावसाची रिमझिम बरसात होते ,तेव्हा ऊर्जादायक इंद्रधनुष्य तुमच्याशी संवाद साधतेआणि प्रेमाच्या लहरी पसरवते. पावसामध्ये सर्वात चांगली गोष्ट कोणती तर चांगले संगीत ऐकणे . पावसाच्या गीतांमध्ये नेहमीच प्रेमगीतांना महत्वाचे स्थान असते. ‘रंगधनूचा झूला’ हे पावसातील प्रेमगीत नक्कीच प्रेमाचासंदेश देणारे ठरेल. या संदर्भात ‘अपेक्षा फिल्म्स अँड म्युझिक’ चे अजय जसवाल म्हणतात, “संगीताशिवाय वर्षाऋतू अपूर्ण आहे. वर्षाऋतूच्यानिमित्ताने ‘रंगधनूचा झूला’ हे महत्वाचे गीत प्रदर्शित करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. माझे आवडते गायक गझलउस्ताद पंकज उधास यांनी मराठी भाषेत गायलेले हे पहिले पाऊसगाणे आहे. कविता पौडवाल यांच्या मधुर स्वरांनी सुद्धा यायुगुलगीताला साज चढवला आहे. म्हणूनच पावसाच्या गाण्यांच्या यादीत हे सुंदर गीत असलेच पाहिजे.” गझल सम्राट पद्मश्री पंकज उधास त्यांच्या मराठी भाषेतील या पहिल्या गीताबद्दल म्हणतात, “मराठी भाषेत गाणे गाण्याचेमाझे स्वप्न होते आणि या गाण्याच्या निमित्ताने हे पूर्ण झाले. हे गीत मराठीतील दिग्गज संगीतकार अशोक पत्की यांनीसंगीतबद्ध केले असून सुप्रसिद्ध गीतकार मंदार चोळकर यांच्या लेखणीतून हे गीत साकारले आहे. हे गीत उत्कृष्ट प्रेमगीतअसून कविता पौडवाल यांच्याबरोबर मी ते गायलं आहे. संगीत प्रेमींना हे गीत कायम लक्षात राहिल. मराठी गीत गाण्याचेमाझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी ‘अपेक्षा म्युझिक’ यांना धन्यवाद देतो.” गायिका कविता पौडवाल त्यांचा आनंद व्यक्त करताना म्हणाल्या, “मी माझ्या ‘रंगधनूचा झूला’ या गाण्याबद्दल बरीचउत्सुक आहे. हे मराठी युगुलगीत मी गझल उस्ताद पंकज उधास यांच्याबरोबर गायले आहे. मला पूर्ण खात्री आहे की हे गीतभाषेचे सर्व अडथळे दूर करेल आणि जगभरातील संगीतप्रेमी लोकांच्या हृदयाला स्पर्शून जाईल. पंकजजी यांचे हे पहिले मराठीगीत असल्याने या गीताला एक वेगळे महत्व आहे आणि त्यांच्या चाहत्यांपर्यंत ही गोष्ट नक्कीच योग्य प्रकारे पोहचेल. ‘अपेक्षा म्युझिक’ या निर्मिती सं��्थेचा कायमच दर्जेदार गोष्टींवर विश्वास आहे आणि त्यामुळे असे उत्तम गाणे चाहत्यांपर्यंतपोहचवण्यात ‘अपेक्षा म्युझिक’ हा उत्तम पर्याय आहे.” ‘रंगधनूचा झूला’ याला संगीत ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी दिले आहे आणि गीतकार मंदार चोळकर यांनी हे गीतलिहिले आहे. या गाण्याचा व्हिडीओ प्रशांत श्याम सुर्वे यांनी दिग्दर्शित केला आहे. पावसाचा आनंद द्विगुणित करण्यासाठीआणि हे गाणे ऐकताना गझल सम्राट पंकज उधास आणि कविता पौडवाल यांच्या स्वरात चिंब भिजण्यासाठी ‘अपेक्षा फिल्म्स अँड म्युझिक’ ही संस्था सर्वांना घरी राहा आणि सुरक्षित राहा अशी विनंती करून सर्वांना पावसाचे अँथम’रंगधनूचा झूला’ या पाऊसगाण्याचा आनंद घ्या, असे सांगत आहे. Mumbai, 14 June 2020: Monsoon is here, and so is the song from Apeksha Music to brighten up your monsoon blues. This monsoon, celebrate love like never before with the first-ever Marathi song of Ghazal Samrat Pankaj Udhas, ‘Rangadhanoocha Zhula’, along with the melodious Kavita Paudwal. There is something special about rains, as if those drizzles and the vibrant rainbow talk to you and spreads the vibes of love. When it is raining, one of the best things you can do is listen to music. Romantic songs always take their place in the monsoon playlist. The romantic duet ‘Rangadhanoocha Zhula’ will surely infuse romance in your life. Talking about their latest offering, Ajay Jaswal of Apeksha Films & Music says, “Monsoon is incomplete without music. We are thrilled with the release of this landmark song, as ‘Rangadhanoocha Zhula’ marks the first Marathi song of my personal favourite and Ghazal Maestro Padma Shri Pankaj Udhasji. Kavita Paudwals’s melodious voice has given life to this song. Hence, this beautiful number deserves to be on the monsoon playlist.” Talking about his debut in Marathi Music, Ghazal Maestro Padma Shri Pankaj Udhas says, “It is a dream come true for me, since I was very keen to do a Marathi song. And what better than a song composed by legendary Ashok Patki ji, and written by Mandar Cholkar, a romantic and melodious duet with very talented Kavita Paudwal, a song which music lovers will cherish for a long time. I am thankful to Apeksha Music for fulfilling my wish.” Expressing her excitement on the release of the song, ace singer Kavita Paudwal says, “I am very excited about my new single ‘Rangadhanoocha Zhula’, a Marathi love duet sung with Ghazal Maestro Padma Shri Pankaj Udhas. I...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://daryafirasti.com/2017/10/28/%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2021-05-14T07:52:16Z", "digest": "sha1:7XDOHK3ITQ2WQJ65YE7MHUYIDDJA64TB", "length": 38039, "nlines": 150, "source_domain": "daryafirasti.com", "title": "एलिफंटाचे शिल्पकाव्य | Darya Firasti", "raw_content": "\nपावसाळा यावेळी खूपच उशीरा संपलाय आणि गुलाबी थंडीचे (मुंबईत जितपत थंड असू शकते) दिवस अजूनही दूर आहेत. त्यामुळे कोकणात लांबच्या प्रवासाला निघायला अजून दीड महिना तरी वेळ आहे … पण आपली मुंबई कोकणातच आहे की आणि मुंबईच्या परिसरात पुरातन वास्तूंच्या टाइम मशीनमध्ये बसून प्रवास करण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. एके काळी मुंबई शहर मुंबई म्हणून प्रसिद्ध नव्हतं … टॉलेमीने त्याला सात बेटांचे शहर म्हणू��� हेप्टानेशिया असे नाव ठेवले होते … मुंबईपासून काही मैलांच्या अंतरावर समुद्रात श्रीपुरी म्हणून प्रसिद्ध असे एक बेट होते … व्यापाराची समृद्ध बाजारपेठ म्हणून या शहराची कीर्ती युरोप पर्यंत पोहोचली होती … इथल्या गजांत लक्ष्मीचे प्रतीक म्हणून कदाचित बांधलेला एक प्रचंड दगडी हत्ती अनेक शतके या बेटाची ओळख होता. आजही आपण त्या बेटावर सफर करायला जाऊ शकतो .. विश्व वारसा स्थळांच्या यादीत जागा पटकावलेलं बेट घारापुरी म्हणजेच एलिफंटा … दगडात खोदून काढलेल्या लेण्यांच्या या बेटावर आज मी तुम्हाला नेणार आहे.\nएलिफंटा लेण्यांची निर्मिती जोगेश्वरी नंतर ५० वर्षांनी म्हणजे सहाव्या शतकाच्या सुरुवातीला झाली (स्टोरीज इन स्टोन – डॉक्टर सूरज पंडित) सातवाहन आणि वाकाटक काळातील महत्वाचे व्यापारी ठाणे इथे होते. उत्तर कोकणची राजधानी म्हणून पुढे प्रसिद्ध झालेल्या या पुरी बेटावर इसवीसनपूर्व दुसऱ्या ते चौथ्या शतकात रोमन जहाजे येत असत हे इथं सापडलेल्या रोमन कुंभावरून सिद्ध झाले आहे. गेटवे ऑफ इंडियाच्या जेटीवरून सकाळची पहिली बोट पकडून आम्ही निघालो … सोबतीला अनेक सीगल पक्षी होतेच … मुंबई बंदरातून बाहेर पडलेल्या आणि नांगर टाकायला जागेची वाट पाहणाऱ्या अनेक अजस्त्र बोटी सभोवार दिसत होत्या … एका प्रचंड बोटीने माझं लक्ष वेधून घेतलं आम्ही नशीबवान कारण काहीच दिवसात नौदलातून निवृत्त केल्या जाणाऱ्या आयएनएस विराटचं दर्शन आम्हाला झालं.\nबोटीने सुमारे सव्वा तास प्रवास केल्यावर जवाहर द्वीपाला वळसा घालून घारापुरी बेटाच्या जेट्टीला आपली लाँच पोहोचते. कांदळवनांनी म्हणजे मॅन्ग्रोव्हजनी या बेटाला वेढले आहे. विमानातून मुंबईत येत असताना कधीकधी न्हावा-शेवा बंदराच्या शेजारीच या बेटाचे दर्शन होते. बेटाच्या मध्यभागी दोन टेकड्या आहेत त्यापैकी पश्चिमेकडील टेकडीच्या पायथ्याशी लेणी आहेत. जेटीपासून सुमारे १०-१२ मिनिटे चालत गेल्यावर आपण गुफांपाशी पोहोचतो. वाटेत दुतर्फा दुकानांच्या रांगा आहेत. सुमारे १२०० कोळी समाजातील लोक इथले रहिवासी असून फक्त त्यांनाच इथे मुक्काम करता येतो. पर्यटकांना राहण्याची परवानगी नाही.\nया गुफांची निर्मिती नक्की कोणी केली हे नक्की सांगता येत नाही. काही इतिहासकार कोकण मौर्यांना एलिफंटाचे निर्माते मानतात. पण इतक्या मोठ्या शिल्पा��्या निर्मितीसाठी लागणारी समृद्धी कोकण मौर्यांकडे असणे शक्य नसल्याने जोगेश्वरी गुफांची निर्मिती करणारे कलचुरी घराणे एलिफंटाचेही निर्माते असावेत असे वॉल्टर स्पिंक सारखे तज्ज्ञ मानतात. कलचुरी राजे पाशुपत पंथीय होते आणि शिवाच्या लकुलीश रुपाची मूर्ती एलिफंटात सापडल्याने इथे पाशुपत पंथाशी नातं असल्याचं स्पष्ट होतं. जोगेश्वरी लेण्याशी रचनेत आणि शिल्पांच्या बातबीत साम्य असल्याने या दाव्याला बळ मिळते असे अनेक इतिहासकार मानतात. वॉल्टर स्पिंक आणि कार्ल खंडाळावाला यांच्यात एलिफंटाच्या निर्मात्यावरून झालेला वाद रंजक आहे. ब्लॉगच्या शेवटी आपण त्याचा आढावा घेऊच. एलिफंटाच्या मुख्य गुंफेत शंकराची पिंडी असलेला एक चौकोनी गाभारा जरी असला तरीही एकंदर रचना व आराखडा एखाद्या म्युझिअमच्या गॅलेरीप्रमाणे आहे. खांबांच्या सभामंडपातून चालताना एक एक शिल्प विशिष्ट ठिकाणी उभे राहून पाहायचे. मध्ययुगीन काळात जेव्हा युरोपियन लोकांनी ही लेणी पाहिली तेव्हा त्यांना हे अपौरूषेय आणि जादुई वाटलं. डोम जोआओ दि कॅस्ट्रो म्हणतो की हे हिंदू लेणे इतके सुंदर आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात अशी शिल्पे बनवणं माणसाच्या कुवतीपलीकडची गोष्ट भासते.\nवेरूळच्या दुमार लेण्याशीही साम्य असल्याचे आपल्याला एलिफंटाच्या मुख्य गुहेत जाणवते. ढवलीकरांच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे इथली शिल्पशैली वाकाटक-गुप्त प्रभावाखाली निर्माण झालेली असून तिच्यावर गांधार शैलीचेही संस्कार आहेत. सिंध मधील मिरपूरखासला असलेल्या चौकोनी स्तूपाप्रमाणेच एलिफंटाच्या मुख्य गुफेचा आराखडा असल्याचे दिसते. कान्हेरीच्या बाबतीत सिंध प्रदेशही संपर्क प्रस्थापित झाल्याचे पुरावे असल्याने हे शक्य वाटते.\nसगळ्यात आधी माझं लक्ष वेधून घेतलं ते इथल्या खांबांनी. सुंदर भौमितीय रचना असलेले हे खांब बऱ्याच प्रमाणात जोगेश्वरी लेण्याशी साधर्म्य दाखवतात हे खरं आहे. कदाचित त्याच कारागिरांनी हे बांधकाम केलं असण्याची शक्यता असेल. चौकोनी पाया त्यावर गोल रेखीव स्तर आणि मग कॉलम कॅपिटल … या खांबांच्या टोकावर असलेल्या गणेशमूर्ती त्यांना एक वेगळे सौंदर्य देतात.\nमहाराष्ट्र टुरिझमचं बोधचिन्ह असलेली इथली महेशमूर्ती हे या लेण्यातील सर्वात प्रसिद्ध शिल्प आहे. अनेक जण याला ब्रम्हा-विष्णू-महेश समजतात ���ण खरंतर ही शिवाचीच विविध रूपे आहेत. पाहणाऱ्याच्या दिशेने विचार केला तर डावीकडची मूर्ती भैरवाची आहे … हे शिवाचं उग्र संहारक रूप आहे. तर मधला चेहरा शांत, ध्यानस्थ तत्पुरुषाचा आहे. उजवीकडील चेहरा वामदेवाचा म्हणजे सृष्टीचं पोषण करणाऱ्या शिवरुपाचा आहे. शिवाचं चौथं रूप मागील बाजूस आहे असा विचार करून कोरलेलं नाही तर पाचवं रूप पाहण्याची कुवत सामान्य माणसात नाही अशी मान्यता आहे.\n१२ फुटांपेक्षा जास्त उंचीचे द्वारपाल या ठिकाणी दिसतात, त्यांच्याबरोबर उंचीने खुजे आयुधपुरुष दिसतात. हत्यार जेव्हा मानवी रूप घेते तेव्हा त्याला आयुधपुरुष म्हटले जाते.\nशिव-पार्वतीच्या विवाहाचा क्षण चितारण्यात आला आहे कल्याणसुंदर शिवाच्या देखाव्यात. उमा किंवा पार्वती विवाहासाठी तयार असून लाजऱ्या वधूला वडील राजा हिमवान धीर देत असलेला दिसतो. विवाहासाठी ब्रह्म पुरोहिताच्या भूमिकेत आहे शिवाय विष्णू, पार्वतीचा भाऊ मैनाक आणि इतर देवताही तिथं आहेत.\nब्रम्हाने ब्रह्मांडाची निर्मिती करताना प्रथम फक्त पुरुषच तयार केला पण प्रजनन काही पुरुषाला जमेना. आख्यायिका अशी आहे की शंकराने ब्रम्हाला स्त्रीत्वाचे माहात्म्य पटवून देण्यासाठी अर्धनारीश्वराचे रूप घेतले. जवळजवळ १७ फूट उंचीचे हे शिल्प उभा अक्ष रेखला तर स्त्री आणि पुरुष या दोन भागात विभागलेले दिसते. नाजूक स्त्री, कमनीय बांधा तर नाग धारण केलेला राकट सशक्त पुरुष जो एक हात नंदीवर टेकून उभा आहे. सभोवताली इतर अनेक देवी-देवता दिसतात. कमळावर स्वार ब्रम्हा, विष्णू, कार्तिकेय आणि गणेश. ऐरावतावर स्वार होऊन आलेला वज्र धारण केलेला इंद्र इत्यादी.\nशिवाचे गंगेला धारण करणारे गंगाधर रूपही इथं फार सुंदर रीतीने चितारण्यात आले आहे. एक एक शिल्प म्हणजे काळाची एक फ्रेम नसून सगळी गोष्ट उलगडणारा संच आहे हे आपल्याला लक्षात येते. सोळा फूट उंच शिव तर १२ फूट चार इंच उंचीची पार्वती. शिव आपल्या जटांतून गंगा नदीला धारण करत आहे. राजा भगीरथ प्रणाम करायला झुकला आहे. गंगेचं येणं न आवडलेली पार्वती नजर फिरवून अलिप्त उभी आहे तर शिव एका हाताने तिला अलगद स्पर्श करून आश्वस्त करत आहे… असा हा देखावा. इथंही ब्रह्म, विष्णू, इंद्र हा सर्व देखावा पाहताना दिसतात.\nशिव-भैरवाचे उग्र रूप आपल्याला दिसते ते अंधकासूर राक्षसाच्या वधाचा प्रसंग दाखवणाऱ्या शि��्पात. आठ हातांची शिवमूर्ती हत्यारबंद आहे आणि लढाईत दिसणारी क्रोधीत मुद्रा आपल्याला दिसते. या राक्षसाला ब्रम्हाने असा वर दिला होता की याला मारू पाहताना याच्या रक्ताचा थेंब जोवर जमिनीवर पडत राहील तोवर त्याला जीवन मिळत राहील. त्यामुळे त्याचे रक्त जमिनीवर पडू नये यासाठी एका हातात वाडगा शिवाने धारण केलाय आणि देवी चामुंडा हे रक्त पिण्यासाठी तयार आहे. एकूण आठ हातांपैकी पाच तुटले आहेत. एका हातात मोठी तलवार आहे, एका हातात युद्धाची वर्दी देणारी घंटा तर एका हातात अंधकासुराचा साथीदार असलेल्या नील हत्तीचे डोके पकडले आहे. शिवाच्या मस्तकावरील नाग-मुंडके आणि चंद्रकोर हे पाशुपत पंथातील रचनेचे वैशिष्ट्य मानले जाते. इथं खांद्यावर मुंडक्यांची मालिकाही दिसते.\nनटेश किंवा नटराज हे शिवाचे एक लोभस रूप .. इथं तांडव करणारा शिव आपल्याला पाहायला मिळतो. त्याबरोबरच शिवाला तांडव करताना कौतुकाने पाहणारी पार्वतीही सोबत आहे.\nनवरा बायको म्हणजे भांडणं तर होणारच, रुसवे-फुगवे तर असणारच. अशाच एका क्षणी पार्वती रुसलेली असताना उन्मत्त रावणाने कैलास उचलण्याचा प्रयत्न केला. कैलास पर्वताला हादरे बसल्याने शिवाचे आसन डळमळले आणि पार्वती गोंधळून गेली पण शिवावर याचा काहीच परिणाम झाला नाही. त्याने शांतपणे रावणाला चिरडून टाकायला सुरुवात केली. गर्वहरण झालेल्या रावणाने शिवाचे आशीर्वाद मिळवून जीव वाचवला आणि शिव-पार्वतीचे भांडण सोडवल्याने त्यावर शिवाची कृपा झाली अशी आख्यायिका आहे. आपल्याकडे पाठ केलेला रावण जोर लावतोय आणि शिव अतिशय शांतपणे चलबिचल न करता त्याला विफल करतोय असं हे बोलकं शिल्प.\nपूर्वेकडील भागात गणेश आणि कार्तिकेय यांची शिल्पं आहेत शिवाय अजून एक गर्भगृह आहे ज्यात शिवलिंग आहे आणि बाहेर सिंहशिल्पे दिसतात. जुन्या तटबंदी सुद्धा सापडल्या आहेत. काही गुंफांमध्ये स्तंभांची लयबद्ध कविता अजूनही शाबूत आहे तर काही ठिकाणी पडझड होऊन कातळाचे अंतरंग दिसू लागले आहेत. ही सारी शिल्पं कोणत्या राजवटीने बनवली, कोण कारागीर या कामात होते, रचना कोणी केली असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत … ज्यांच्याबद्दल अनेक कयास मांडले गेले आहेत. शैली पाहता हे काम सहाव्या शतकाच्या सुरुवातीला झालेले असावे. इथं असलेला एक शिलालेख अर्थ लावण्यासाठी पोर्तुगालला नेण्यात आला अशी नोंद सापडते पण पुढे त्याचा काही पत्ता लागत नाही. इथल्या एका शिवमूर्तीवरून मात्र पाशुपत पंथाशी संलग्नतेला बळ मिळते. ती म्हणजे योगीश्वर किंवा लकुलीश रूपातील शिवमूर्ती.\nकमळाच्या आसनावर योगमुद्रेत बसलेला शिव आणि त्या आसनाला तोलून धरणारे नाग असं धीर-गंभीर दृश्य या शिल्पात आपल्याला दिसतंय. गौतम बुद्धाचीही अशी अनेक शिल्पं आहेत. कान्हेरीत श्रवस्तीच्या चमत्कारावरील देखाव्यात असा बुद्ध आपल्याला दिसतो. ही लकुलीश मूर्ती हे पाशुपत पंथाचं खास वैशिष्ट्य मानलं जातं. अभोणच्या ताम्रपटावर सापडलेल्या उल्लेखाप्रमाणे कलचुरी राजा कृष्णराजा हा पाशुपत पंथाला मानणारा राजा होता. त्याचा कृष्णराज रूपक नावाचा चांदीचा रुपया होता त्याची तांब्याचीही नाणी होती. ही नाणी मोठ्या संख्येत घारापुरीला सापडली. शोभना गोखलेंच्या मते ही खास कारीगरांना वेतन देण्यासाठी पाडलेली होती. वॉल्टर स्पिंकच्या मते कलचुरींचे राज्य या भागात सातव्या शतकापर्यंत होते तेव्हा एलिफंटाचे निर्माते कलचुरी ठरतात. जोगेश्वरी लेणेही त्यांचेच असल्याने या थियरीला पुष्टी मिळते.\nकार्ल खंडाळावाला आणि हिरानंद शास्त्री यांच्यामते एलिफंटाची बांधणी कोकण मौर्यांनी केली. घारापुरीचे मौर्य बंदर किंवा मोराबंदर याच नावाने प्रसिद्ध झाले. ६३४ CE मध्ये कोरलेल्या ऐहोळे येथील मेगुती मंदिरातील शिलालेखानुसार – पुलकेशी दुसरा याचा पिता कीर्तिवर्मन (५६७-५९८CE ) याने कोकण मौर्यांचा पुरी बेटाला नाविक वेढा घालून पराभव केला असे आपल्याला समजते. याआधारे कोकण मौर्यांना एलिफंटाचे निर्माते मानलं गेलं आहे. तेव्हा ही लेणी नक्की कोणी बांधली या वादावर काही निर्णायक पडदा पडलेला नाही. पण पाशुपत पंथाशी नातं आणि एलिफंटाची भव्यता पाहता; वॉल्टर स्पिंकची कलचुरी थियरी मला तरी जास्त मजबूत वाटते.\nपुढे हे ठिकाण पोर्तुगीजांच्या ताब्यात आले १५३४CE ला तेव्हा इथं वस्ती नव्हती. त्यांनी इथं बरीच नासधूस केली. अनेक शिल्पांवर बंदुका डागून त्यांना विद्रुप केलं गेलं. जॉन फ्रायर, ओविंग्टन सारख्या अनेक ब्रिटिश प्रवासी बखरकारांनी पोर्तुगीजांना इथे विध्वंस करण्यासाठी जबाबदार धरले आहे. डे कूटो ने सुद्धा याची पुष्टी केली आहे. सहाव्या गुंफेचं चर्चमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचीही नोंद सापडते. मंडपेश्वरला तसं झालंही आहे. १५५०CE ला इथं गुरांचे गोठे आणि साचलेले पाणी दिसले असं गारचिया दि ओर्टाच्या लिखाणात सापडतं. घारापूरीला सतराव्या शतकात शिवाजी महाराज आणि संभाजी येऊन गेल्याचं सांगितलं जातं.\nआम्हाला गन हिलवर दोन प्रचंड मोठ्या तोफा दिसल्या. दोन वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. तिथून राजबंदर आणि पुरी गावाचं सुंदर दृश्य दिसतं. मागे लगेचच नाव्हाशेवा बंदराच्या क्रेनही दिसतात. या बेटाला गोड्या पाण्याचा पुरवठा एका प्राचीन झऱ्याने केला जातो जो आजही वाहता आहे आणि त्यावर बांध आहे. तोफांच्या खाली त्यांना फिरवता यावे म्हणून काही जागा आहे. ती पाहावी म्हणून पायऱ्या उतरलो तर आम्हाला कुतूहल जागृत करेल असे काही सापडले.\nया भुयारांबद्दल अधिक अंदाज तुम्हाला व्हिडीओ पाहिल्यावर येईल. शत्रूवर भडिमार करताना दारुगोळा आणायला आणि दोन मोर्चाच्या मध्ये ये जा सुरक्षितपणे करता यावी म्हणून कदाचित ही भुयारे बांधली गेली असावीत. मुंबईच्या आसपासच्या समुद्रावर टेहेळणी करायला या ठाण्याचा उपयोग होत असावा असं वाटतं. तेव्हा एलिफंटा कसं असेल याची थोडीफार कल्पना काही ब्रिटिश चित्रकारांच्या चित्रांतून येते. ही सर्व लेणी आज भग्न असली तरीही त्यांचं सौंदर्य आपल्याला मोहित करतं. त्या कारागिरांनी काय हत्यारे आणि संदर्भ वापरून हे सर्व घडवलं असेल असा विचार करून स्तिमित व्हायला होतं.\nया द्वीपाचे नाव ज्या हत्तीवरून पडले तो हत्ती इथून नेण्याचा प्रयत्न केला गेला. क्रेन तुटली व मूर्ती पडून भंगली. या अजस्त्र दगडी हत्तीला जमेल तसे जोडून भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या आवारात राणीच्या बागेजवळ ठेवण्यात आले आहे. पुरी बंदरात हा हत्ती कसा दिसत असेल याचा अंदाज आपल्याला ब्रिटिशकालीन चित्र पाहून काही प्रमाणात येतो.\nमुंबईच्या इतिहासात आपण सहाव्या शतकापर्यंत मागे गेलो आहोत. मंडपेश्वर आणि जोगेश्वरी लेण्यांचा आढावा घेताना आपण काही वर्षे अजून मागे जाऊ … आणि नंतर कान्हेरीच्या आणि सोपाऱ्याच्या शोधात आपण पोहोचू इसवीसनपूर्व काळात. उत्तर मुंबईत बौद्ध लेणी आहेत तर एलिफंटा व परळला सापडलेली शिवमूर्ती पहिली तर दक्षिण मुंबईत शैव मंदिरे जास्त होती असं लक्षात येतं. शिलाहार कालीन बाणगंगा तलाव आणि पुढं १७-१८ व्या शतकात पुनरुज्जीवन केलेली मंदिरे पाहताना आपल्याला टाइम मशीनमध्ये बरंच मागे-पुढे फिरायचं आहे. अजून मुंबई सोडलीही नाही पण संस्कृती आणि इतिहासाच्या बाबतीत आपण मोठा प्रवास करूनही आलो नाही का\nभारताचे संस्कृती वैभव – शोभना गोखले,\n Select Category मराठी (117) ऐतिहासिक (1) कोकणातील दुर्ग (39) खोदीव लेणी (5) चर्च (2) जागतिक वारसा स्थळ (1) जिल्हा ठाणे (2) जिल्हा मुंबई (8) जिल्हा रत्नागिरी (51) जिल्हा रायगड (33) जिल्हा सिंधुदुर्ग (17) ज्यू सिनॅगॉग (1) पुरातत्व वारसा (11) मंदिरे (36) मशिदी (3) शिल्पकला (4) संकीर्ण (8) संग्रहालये (5) समुद्रकिनारे (11) English (1) World Heritage (1)\nभू चुंबकीय वेधशाळा, अलिबाग\nनमन छत्रपती संभाजी महाराजांना\nनमन छत्रपती संभाजी महाराजांना\nEnglish World Heritage ऐतिहासिक कोकणातील दुर्ग खोदीव लेणी चर्च जागतिक वारसा स्थळ जिल्हा ठाणे जिल्हा मुंबई जिल्हा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्हा सिंधुदुर्ग ज्यू सिनॅगॉग पुरातत्व वारसा मंदिरे मराठी मशिदी शिल्पकला संकीर्ण संग्रहालये समुद्रकिनारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/ind-vs-aus-test-series-opportunity-for-t-natarajan-to-replace-umesh-yadav-rohit-sharma-vice-captain-203001/", "date_download": "2021-05-14T07:26:01Z", "digest": "sha1:YRQQLLWBTE37X5TIJWVHB3JLGRD4L7LA", "length": 10398, "nlines": 102, "source_domain": "mpcnews.in", "title": "Ind Vs Aus Test Series : उमेश यादवच्या जागेवर टि नटराजनला संधी; रोहित शर्मा उपकर्णधार ; Opportunity for T Natarajan to replace Umesh Yadav; Rohit Sharma vice-captain", "raw_content": "\nInd Vs Aus Test Series : उमेश यादवच्या जागेवर टि नटराजनला संधी; रोहित शर्मा उपकर्णधार\nInd Vs Aus Test Series : उमेश यादवच्या जागेवर टि नटराजनला संधी; रोहित शर्मा उपकर्णधार\nएमपीसी न्यूज – भारतीय जलदगती गोलंदाज उमेश यादवला दुसऱ्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवसाच्या खेळात दुखापतीमुळे मैदानाबाहेर जावं लागलं होतं. त्यामुळे यादव आता उर्वरित कसोटी सामन्यांना मुकणार आहे. उमेश यादवच्या जागेवर भारतीय संघात टी. नटराजनला संधी मिळाली आहे.\nरोहित शर्मा पुढच्या सामन्यांसाठी सिडनीत दाखल झाला असून त्याच्यावर संघाच्या उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.\nपहिल्या डावात एकही बळी न घेतलेल्या उमेश यादवने दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर जो बर्न्सला माघारी धाडलं होतं. दुखापतीमुळे उमेश तिसऱ्या सामन्यासाठी मुकणार आहे. त्याच्या जागेवर टी. नटराजनचे नाव निश्चित करण्यात आले आहे.\nऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसरा कसोटी सामन्यासाठी भारताचा सलामीवीर रोहित शर्मा संघात संघात दाखल झाला आहे. रोहितकडे संघाच्या उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली ��हे.\nदुखापतीमुळे रोहित संघाबाहेर होता. अकरा डिसेंबर रोजी झालेली फिटनेस टेस्ट पास करत रोहित शर्मा शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात दाखल झाला आहे. सिडनीत दाखल झाल्यानंतर रोहितने आपला फिटनेस सुधारण्याच्या दृष्टीकोनातून संघाचे फिजीओ व प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सरावाला सुरुवातही केली आहे.\nभारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसरी कसोटी सात जानेवारीपासून सिडनीत खेळवली जाणार आहे. मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. पहिल्या सामन्यात भारताला लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर टिमने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भरीव कामगिरी करत कांगारुवर विजय मिळवला.\nआता तिसऱ्या सामन्यात आणखीनच चुरस वाढणार आहे. त्यामुळे क्रिडा रसिकांचे या सामन्याकडे लक्ष लागून राहिले आहे.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nChinchwad crime News : नववर्षाच्या पूर्वसंध्येला अवैध धंद्यांवर छापा; चार लाखांचा दारूसाठा जप्त\nCM Letter to Citizens : मुख्यमंत्र्यांचे राज्यातील जनतेला पत्र, नववर्षाच्या शुभेच्छा देत केलं ‘ हे’ आवाहन\nChinchwad Crime News : दुचाकीला कट मारल्याचा जाब विचारणाऱ्याला दगडाने मारहाण\nMNS News : महाराष्ट्र सैनिकांची माणुसकी लॉकडाउनच्या संकटात पडद्यामागच्या कलाकारांना दिला मदतीचा हात\nPimpri Vaccination News: शहरातील 45 वर्षांपुढील नागरिकांना शुक्रवारी ‘या’ केंद्रांवर मिळणार लसीचा दुसरा डोस\nMaratha Reservation : मराठा आरक्षणप्रश्नी लवकरच पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार – उद्धव ठाकरे\nWakad News : तडीपार आरोपीची थेरगावात दहशत; पोलिसांनाही धक्काबुक्की\nPune News : अँफोटेरीसिन बी इंजेक्शनचे दर नियंत्रणात आणा – डॉ. अमोल कोल्हे\nBhosari Crime News : लॉकडाऊनमध्ये अवैधरित्या दारूविक्री करणाऱ्या 18 जणांवर गुन्हा\nTalegaon News : पुणे पिपल्स बँकेच्या तळेगाव शाखेचा 22 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा\nBopkhel News : बलात्कार करून, ‘पतीला सोडचिठ्ठी देऊन दुसरे लग्न करण्याचे ‘ लिहून घेतले हमीपत्र\nPune News: लॉकडाऊन मुदतवाढीच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण\nChinchwad news: कोरोना विरोधातील लढाई चिंचवड देवस्थान ट्रस्टच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 11 लाख रुपये\n बारामतीत ”म्युकर मायकोसिस 20 ते 25 रुग्ण, दोन जणांचा मृत्यू\nLonavala News : जामतारा वेब सिरिज पाहून अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक\nVideo by Shreeram Kunte : राहुल गांधी करणार का देशाला काँग्रेसमुक्त\nArticle by Harshal Alpe : नियती पुढे आणि क्रिकेट पुढे सर्व समान\nInd Vs Aus Test Series : नवदीप सैनीचं कसोटी पदार्पण, तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर\nInd vs Aus Test Series : दुखापतीमुळे के. एल. राहुल मालिकेतून बाहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/dairy", "date_download": "2021-05-14T07:12:44Z", "digest": "sha1:U5C3ZC2QKRY7FJNYPPFI7JA7DNDDTL2X", "length": 11228, "nlines": 222, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Dairy Latest News in Marathi, Dairy Top Headline, Photos, Videos Online | TV9 Marathi | TV9 Marathi", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nमराठी बातमी » dairy\nवसईतून 2 हजार 500 किलो भेसळयुक्त पनीर जप्त\nताज्या बातम्या2 years ago\nमुंबई : वसईच्या चिंचोटी परिसरातून अन्न व औषध प्रशासनाने तब्बल 2 हजार 500 किलो भेसळयुक्त पनीर जप्त केलं. अजय आणि साईनाथ डेअरी येथून हे भेसळयुक्त ...\nHeadline | 12 PM | मुंबईत पेट्रोल 98.65 रुपये प्रति लिटर\nJoe Biden | लसीकरण पूर्ण झाल्यास मास्क नको, जो बायडेन यांची मोठी घोषणा\nAjit Pawar | निलेश लंके फाऊंडेशनसाठी कार्यकर्त्याचा चेक, लंकेंना फोन करुन अजित पवार म्हणतात…\nIndia Corona Death | कोरोनाचा कहर, देशात सलग तिसऱ्या दिवशी 4 हजार कोरोनाबाधितांचा मृत्यू\nMumbai Petrol Hike | मुंबईत पेट्रोल 98.65 रुपये प्रति लिटर\nSanjay Raut | ‘महाराष्ट्र मॉडेल’चं देशासह जगभरात कौतुक – खासदार संजय राऊत\nMumbai Breaking | ईद सणानिमित्त नागरिकांची मोठी गर्दी\nPune Dagdusheth Halwai | अक्षय्य तृतीयेनिमित्त दगडुशेठ गणपती मंदिर सजलं\nMonsoon Update | अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार, येत्या 24 तासात चक्रीवादळात रुपांतर\nProtein foods : तंदुरुस्त राहण्यासाठी ‘या’ 5 प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन करा \nफोटो गॅलरी34 mins ago\nRanbir kapoor Lookalike: रणबीर कपूरचा हमशकल पाहून ऋषी कपूर झाले होते आश्चर्यचकित, पाहा जुनैद शाहचे हे फोटो\nफोटो गॅलरी43 mins ago\nPhoto : ‘ईद मुबारक…’, मराठमोळ्या स्मिता गोंदकरकडून हटके अंदाजात शुभेच्छा\nफोटो गॅलरी1 hour ago\nHappy Birthday : ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लरचा वाढदिवस, बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजाचे आहेत लाखो चाहते\nफोटो गॅलरी2 hours ago\nPHOTO | अॅक्शनच नाही, तर रोमान्सचाही ‘बादशाह’ ठरला ‘डार्लिंग’ प्रभास ‘या’ चित्रपटांनी वेडावली तरुणाई\nफोटो गॅलरी4 hours ago\nPHOTO | Summer Foods : उन्हाळ्याच्या हंगामात या पाच गोष्टींचे करा सेवन\nफोटो गॅलरी6 hours ago\nPHOTO | कामगिरी जोरदार, कमाई तडाखेदार, ‘हे’ आहेत क्रीडा क्षेत्रातील नवकोट नारायण, फोर्ब्सची यादी जाहीर\nभारताला 7 हजार कोटी रुपये दान करणारा 27 वर्षीय तरुण, एका आठवड्यात पुन्हा कमवले 2100 कोटी डॉलर\nफोटो गॅलरी15 hours ago\nPHOTOS : Summer Foods : उन्हाळ्यात हे 5 फळं खाणं अतिशय महत्त्वाचं, तुम्ही खाता\nफोटो गॅलरी16 hours ago\nTamil Thriller Movies : हे आहेत तामिळचे 5 थ्रिलर चित्रपट, लॉकडाऊनमध्ये घरबसल्या पाहता येणार\nफोटो गॅलरी16 hours ago\nHeadline | 12 PM | मुंबईत पेट्रोल 98.65 रुपये प्रति लिटर\nअख्खं गाव सुतकात, तरुण जिद्दीला पेटले, लोकप्रतिनिधींच्या नाकावर टिच्चून कोव्हिड सेंटर उभारलं\nअन्य जिल्हे6 mins ago\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्य न्यायाधीशांच्या भेटीसाठी हायकोर्टात; कारण गुलदस्त्यात\nऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाची टीम, संघात रोहित-विराट-धोनीला स्थान नाही, रिषभ पंतकडे कर्णधारपदाची धुरा\nProtein foods : तंदुरुस्त राहण्यासाठी ‘या’ 5 प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन करा \nफोटो गॅलरी34 mins ago\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोपरगावमध्ये कोरोना रुग्णांची ईद, कोरोना सेंटरमध्येच नमाज\nअमिताभ बच्चन यांची देणगी परत करा, गुरुद्वारा समितीने मदत स्वीकारल्यानंतर संतापला समुदाय\nRanbir kapoor Lookalike: रणबीर कपूरचा हमशकल पाहून ऋषी कपूर झाले होते आश्चर्यचकित, पाहा जुनैद शाहचे हे फोटो\nफोटो गॅलरी43 mins ago\nAkshaya Tritiya 2021 | अक्षय्य तृतीयेला 100 कोटींची उलाढाल होणाऱ्या जळगावात यंदा सोने खरेदी ठप्प\nअन्य जिल्हे44 mins ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/113798", "date_download": "2021-05-14T07:55:38Z", "digest": "sha1:7UBCFLANZAKOZL57M6UUQVQWTHS4EUMJ", "length": 2942, "nlines": 41, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"श्रीहरिकोटा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"श्रीहरिकोटा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१०:१७, १७ जुलै २००७ ची आवृत्ती\n१०५ बाइट्सची भर घातली , १३ वर्षांपूर्वी\n१०:०२, १७ जुलै २००७ ची आवृत्ती (संपादन)\nMaihudon (चर्चा | योगदान)\n१०:१७, १७ जुलै २००७ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\n'''श्रीहरीकोटा''' हे [[द्विप]] [[आंध्र प्रदेश]] समुद्र किनारी , [[चेन्नई]] पासुन जवळपास ८० किमी आहे. [[सतीश धवन अंतराळ केंद्र]]जे भारताचे एकमेव उपग्रह प्रक्षेपण केंद्र श्रीहरीकोटा येथे आहे. [[इस्रो]] याचा उपयोग[[ भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान]], [[ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान]] इत्यादिंच्या प्रक्षेपणा साठी करतो.\nस्विकृती अधिकारी, तांत्रिक प्रचालक, प���रचालक\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/muk-morcha", "date_download": "2021-05-14T07:31:57Z", "digest": "sha1:N6V44R7ZHNCWKFOA6VFSTYUQJRZPQ4J5", "length": 12769, "nlines": 228, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Muk Morcha Latest News in Marathi, Muk Morcha Top Headline, Photos, Videos Online | TV9 Marathi | TV9 Marathi", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nमराठी बातमी » Muk Morcha\nमराठा संघटना घटनापीठाकडे गेल्या, तरीही आरक्षण मिळणार नाहीच : गुणरत्न सदावर्ते\nताज्या बातम्या7 months ago\nमराठा आरक्षणाला सुरुवातीपासून विरोध करणाऱ्या आणि या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ...\nमराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेणाऱ्या काकासाहेब शिंदेंचा गोदातीरी पुतळा\nताज्या बातम्या2 years ago\nमराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी गोदावरी नदीत उडी घेऊन प्राणार्पण करणाऱ्या काकासाहेब शिंदे यांचा औरंगाबादमधील कायगाव टोका येथील गोदावरी नदीच्या पात्रात पुतळा बसवण्यात आला आहे. ...\nवैद्यकीय प्रवेशांमधील मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय\nताज्या बातम्या2 years ago\nसर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने आज मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली. अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर झाल्याने ही याचिका ...\nCM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हायकोर्टात दाखल\nHeadline | 12 PM | मुंबईत पेट्रोल 98.65 रुपये प्रति लिटर\nJoe Biden | लसीकरण पूर्ण झाल्यास मास्क नको, जो बायडेन यांची मोठी घोषणा\nAjit Pawar | निलेश लंके फाऊंडेशनसाठी कार्यकर्त्याचा चेक, लंकेंना फोन करुन अजित पवार म्हणतात…\nIndia Corona Death | कोरोनाचा कहर, देशात सलग तिसऱ्या दिवशी 4 हजार कोरोनाबाधितांचा मृत्यू\nMumbai Petrol Hike | मुंबईत पेट्रोल 98.65 रुपये प्रति लिटर\nSanjay Raut | ‘महाराष्ट्र मॉडेल’चं देशासह जगभरात कौतुक – खासदार संजय राऊत\nMumbai Breaking | ईद सणानिमित्त नागरिकांची मोठी गर्दी\nPune Dagdusheth Halwai | अक्षय्य तृतीयेनिमित्त दगडुशेठ गणपती मंदिर सजलं\nचाँद पाहण्यासाठी सानिया मिर्झा पतीसह दुबईत, ईद सेलिब्रेशनचे खास फोटो\nफोटो गॅलरी10 mins ago\nProtein foods : तंदुरुस्त राहण्यासाठी ‘या’ 5 प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन करा \nफोटो गॅलरी53 mins ago\nRanbir kapoor Lookalike: रणबीर कपूरचा हमशकल पाहून ऋ���ी कपूर झाले होते आश्चर्यचकित, पाहा जुनैद शाहचे हे फोटो\nफोटो गॅलरी1 hour ago\nPhoto : ‘ईद मुबारक…’, मराठमोळ्या स्मिता गोंदकरकडून हटके अंदाजात शुभेच्छा\nफोटो गॅलरी2 hours ago\nHappy Birthday : ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लरचा वाढदिवस, बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजाचे आहेत लाखो चाहते\nफोटो गॅलरी2 hours ago\nPHOTO | अॅक्शनच नाही, तर रोमान्सचाही ‘बादशाह’ ठरला ‘डार्लिंग’ प्रभास ‘या’ चित्रपटांनी वेडावली तरुणाई\nफोटो गॅलरी5 hours ago\nPHOTO | Summer Foods : उन्हाळ्याच्या हंगामात या पाच गोष्टींचे करा सेवन\nफोटो गॅलरी6 hours ago\nPHOTO | कामगिरी जोरदार, कमाई तडाखेदार, ‘हे’ आहेत क्रीडा क्षेत्रातील नवकोट नारायण, फोर्ब्सची यादी जाहीर\nभारताला 7 हजार कोटी रुपये दान करणारा 27 वर्षीय तरुण, एका आठवड्यात पुन्हा कमवले 2100 कोटी डॉलर\nफोटो गॅलरी16 hours ago\nPHOTOS : Summer Foods : उन्हाळ्यात हे 5 फळं खाणं अतिशय महत्त्वाचं, तुम्ही खाता\nफोटो गॅलरी16 hours ago\nMaharashtra Coronavirus LIVE Update : पुण्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं नियोजन सुरु – उपमुख्यमंत्री अजित पवार\nCM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हायकोर्टात दाखल\nLIVE | कोल्हापूर गोकूळ दूध संघाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील\nबीडची ढोबळी मिरची हैदराबादच्या बाजारात, कृषी पदवीधारक तरुणाने तीन महिन्यात घेतलं 7 लाखांचं उत्पन्न\nचाँद पाहण्यासाठी सानिया मिर्झा पतीसह दुबईत, ईद सेलिब्रेशनचे खास फोटो\nफोटो गॅलरी10 mins ago\nमराठा आरक्षणासाठी केंद्राप्रमाणेच फेरविचार याचिका दाखल करा; संभाजी छत्रपतींचं मुख्यमंत्र्यांना पत्रं\nसलमान खानच्या ‘राधे’वर बहिष्काराची मागणी, सोशल मीडियावर ट्रेंड होतोय #BoycottRadhe, जाणून घ्या कारण\n‘जामतारा’ वेब सिरिज पाहून मुंबईच्या टोळीने प्लॅन आखला, लोणावळ्यात बसून अमेरिकेतील नागरिकांची लूट\nHeadline | 12 PM | मुंबईत पेट्रोल 98.65 रुपये प्रति लिटर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/new-generation/", "date_download": "2021-05-14T07:54:25Z", "digest": "sha1:DGE2SB34YQZ4R3LF5IYYTJ3QMRBPGSNV", "length": 3565, "nlines": 85, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "new generation Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nकॉंग्रेसला नव्या पिढीला जोडून घेण्याची गरज; जी-23 नेत्यांचा सल्ला पक्ष नेतृत्वाला\nप्रभात वृत्तसेवा 3 months ago\nअहमदनगर : नव्या पिढीने माणुसकीचा ठेवा जोपासावा : संग्राम जगताप\nप्रभात वृत्तसेवा 9 months ago\nहे स्मारक नव्या पिढीला प्रेरणादायी ठरेल : पवार\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\nगोव्यात पुन्हा मृत्यूचे थैमान मध्यरात्री ऑक्सिजन संपला; ४ तासांत १३ रुग्णांचा मृत्यू\nतीव्र संताप : हिंदू देवी-देवतांचा अवमान : ‘शार्ली हेब्दो’ नव्या वादात\n“अहंकार आणि राजकारण विसरून ‘महाराष्ट्र मॉडेल’ लागू करा”; संजय राऊतांचा…\nकरोनाच्या काळातील आरोग्य विम्याचे महत्त्व ध्यानात घ्या\nगंगेतील मृतदेहावरून बिहार आणि उत्तरप्रदेश आमने-सामने; मृतदेह सीमेवरूनच पाठवले जातायत माघारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AD%E0%A5%A9_%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95", "date_download": "2021-05-14T06:10:07Z", "digest": "sha1:7NK3QHWXSBBVMT6W6HQ3JFY6R2DLCSEZ", "length": 3514, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "१९७३ हॉकी विश्वचषक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n१९७३ हॉकी विश्वचषक ही हॉकी विश्वचषक स्पर्धेची दुसरी आवृत्ती होती. ही स्पर्धा २४ ऑगस्ट ते २ सप्टेंबर, इ.स. १९७३ दरम्यान नेदरलँड्स देशामधील ॲम्स्टरडॅम शहराच्या ॲम्स्टलव्हीन ह्या उपनगरात खेळवली गेली. १० देशांनी सहभाग घेतलेल्या ह्या स्पर्धेमध्ये यजमान नेदरलँड्सने अंतिम फेरीमध्ये भारतीय संघाचा पराभव करून पहिले अजिंक्यपद मिळवले.\n← १९७१ (मागील) (पुढील) १९७५ →\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी ११:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3-%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A5%80/", "date_download": "2021-05-14T07:00:16Z", "digest": "sha1:KJJSSO3XXHHLLYJAE4EFF4WPZHUON4NP", "length": 12033, "nlines": 92, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "अरुण गवळी Archives - Majha Paper", "raw_content": "\nलवकरच आजोबा होणार अरूण गवळी\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nबेधडक, दोस्तीगिरी, बस स्टॉप अशा अनेक मराठी चित्रपटात झळकलेला अभिनेता अक्षय वाघमारे बाबा होणार आहे. असून अक्षयची पत्नी योगिता लवकरच …\nलवकरच आजोबा होणार अरूण गवळी आणखी वाचा\nकारागृहात असलेल्या अरुण गवळीला कोरोनाची लागण\nमहाराष्ट्र, मुख्य / By माझा पेपर\nनागप���र:- शिवेसना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी नागपूर कारागृहात शिक्षा भोगत असलेला कुख्यात डॉन अरुण गवळी याच्यासह पाच जणांना कोरोनाची …\nकारागृहात असलेल्या अरुण गवळीला कोरोनाची लागण आणखी वाचा\nअरुण गवळीला 28 दिवसांचा फर्लो मंजूर\nमुख्य, महाराष्ट्र / By माझा पेपर\nनागपूर – अडंरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 28 दिवसांचा फर्लो मंजूर केला आहे. विशेष म्हणजे अरुण …\nअरुण गवळीला 28 दिवसांचा फर्लो मंजूर आणखी वाचा\nमुंबई उच्च न्यायालयाचा गँगस्टर अरूण गवळीला दणका\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर\nमुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने कुप्रसिद्ध गँगस्टर अरूण गवळीला मोठा दणका दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अरूण गवळीला …\nमुंबई उच्च न्यायालयाचा गँगस्टर अरूण गवळीला दणका आणखी वाचा\nफोटो गॅलरी ; लॉकडाउनमध्ये पार पडला अरुण गवळीच्या मुलीचा लग्नसोहळा\nकोरोना, फोटो गॅलरी, मुख्य, मुंबई / By माझा पेपर\nमुंबईच्या दगडी चाळीत अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांची मुलगी योगिता ही विवाहबद्ध झाली. योगिता आणि तिचा पती अक्षय वाघमारे यांच्या …\nफोटो गॅलरी ; लॉकडाउनमध्ये पार पडला अरुण गवळीच्या मुलीचा लग्नसोहळा आणखी वाचा\n‘डॅडी’च्या दगडी चाळीत लॉकडाउनमध्येच लग्नसोहळा\nकोरोना, मुख्य, मुंबई / By माझा पेपर\nमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर देशासह राज्यात लॉकडाउन सुरु असून या लॉकडाऊनमध्येच कुख्यात गँगस्टर आणि माजी आमदार अरुण गवळीच्या घरात लग्न …\n‘डॅडी’च्या दगडी चाळीत लॉकडाउनमध्येच लग्नसोहळा आणखी वाचा\nउच्च न्यायालयाने कायम ठेवली ‘डॅडीं’ची जन्मठेप\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर\nमुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्याप्रकरणी मोठा निकाल दिला आहे. यात कुख्यात गँगस्टर अरुण गवळीची जन्मठेप …\nउच्च न्यायालयाने कायम ठेवली ‘डॅडीं’ची जन्मठेप आणखी वाचा\nतुरुंगाबाहेर अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर\nमुंबई- मुंबईमध्ये 80-90 च्या दशकात आपले राज्य गाजवणारा अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला फर्लो रजा मंजूर झाली झाली आहे. 28 दिवसांची …\nतुरुंगाबाहेर अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी आणखी वाचा\nमहायुतीला अरुण गवळीच्या पक्षाचे समर्थन\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर\nमुंबई : आता शेवटच्या टप्प्यात लोकसभा निवडणुका आल्या आहेत. येत्या 29 एप्रिलला निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान होणार असल्यामुळे सर्वच पक्षांचा …\nमहायुतीला अरुण गवळीच्या पक्षाचे समर्थन आणखी वाचा\nअरुण गवळीच्या संचित रजेला नागपूर खंडपीठाकडून मंजुरी\nमुख्य, महाराष्ट्र / By माझा पेपर\nनागपूर – नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी शिक्षा भोगत असून गवळीची २८ दिवसांची संचित रजा देण्याची मागणी कारागृह …\nअरुण गवळीच्या संचित रजेला नागपूर खंडपीठाकडून मंजुरी आणखी वाचा\nडॅडींच्या संचित रजेवर २३ एप्रिलला होणार सुनावणी\nमुख्य, महाराष्ट्र / By माझा पेपर\nनागपूर – मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात कुख्यात डॉन अरुण गवळीने संचित रजेकरिता याचिका दाखल केली होती. सरकारी पक्षाने या …\nडॅडींच्या संचित रजेवर २३ एप्रिलला होणार सुनावणी आणखी वाचा\nपुन्हा जेलबाहेर येणार डॅडी\nमहाराष्ट्र, मुख्य / By माझा पेपर\nनागपूर : पुन्हा एकदा जेलबाहेर गुन्हेगारी विश्वातील कुख्यात गुंड अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी उर्फ डॅडी येण्याची शक्यता असुन संचित रजेसाठी …\nपुन्हा जेलबाहेर येणार डॅडी\nअरुण गवळीच्या मुलीवर हल्ला\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर\nमुंबई -अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याची मुलगी गीता गवळीच्या गाडीवर भायखळा येथे हा हल्ला झाला असून ऐन मतदादिवशी घडलेल्या या …\nअरुण गवळीच्या मुलीवर हल्ला आणखी वाचा\nस्वबळावर निवडणूक लढणार; “डॅडी”चा एल्गार\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर\nमुंबई – अंडरवर्ल्ड डॉन आणि आमदार राहिलेल्या अरुण गवळीची अखिल भारतीय सेना विधानसभा निवडणुकीत राज्यात १३ जागा स्वबळावर लढवणार आहे. …\nस्वबळावर निवडणूक लढणार; “डॅडी”चा एल्गार आणखी वाचा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.perfectdisplay.com/mr/faqs/", "date_download": "2021-05-14T07:12:56Z", "digest": "sha1:NZLIZZTTECVIEP5FFF3N53NBCBCFCGN3", "length": 8539, "nlines": 163, "source_domain": "www.perfectdisplay.com", "title": "सामान्य प्रश्न - परफेक्ट डिस्प्ले टेक्नॉलॉजी कं, लि.", "raw_content": "\n4 के मेटल मालिका\n4 के प्लास्टिक मालिका\nआपल्या किंमती काय आहेत\nआमच्या किंमती पुरवठा आणि इतर बाजाराच्या घटकांवर अवलंबून बदलू शकतात. अधिक माहितीसाठी आपल्या कंपनीने आमच्याशी संपर्क साधल्यानंतर आम्ही आपल्याला अद्यतनित किंमत यादी पाठवू.\nआपल्याकडे कमीतकमी ऑर्डरचे प्रमाण आहे\nहोय, आम्हाला चालू असलेल्या किमान ऑर्डर प्रमाणात असणे आवश्यक आहे. आपण पुन्हा विक्री करण्याचा विचार करीत असाल परंतु कमी प्रमाणात, आम्ही शिफारस करतो की आपण आमची वेबसाइट पहा\nआपण संबंधित कागदपत्रे पुरवू शकता\nहोय, आम्ही बर्‍याच कागदपत्रे प्रदान करू शकतो ज्यात विश्लेषण / कॉन्फरन्स प्रमाणपत्रे समाविष्ट आहेत; विमा; मूळ आणि इतर निर्यात दस्तऐवज जिथे आवश्यक असेल तेथे.\nसरासरी आघाडी वेळ किती आहे\nनमुन्यांसाठी, आघाडी वेळ सुमारे 7 दिवस आहे. मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी, ठेवीची रक्कम प्राप्त झाल्यानंतर लीड वेळ 20-30 दिवसांची असते. आघाडी वेळ प्रभावी होईल जेव्हा (१) आम्हाला तुमची ठेव प्राप्त झाली असेल आणि (२) आम्हाला तुमच्या उत्पादनांसाठी तुमची अंतिम मंजुरी असेल. जर आमची लीड टाइम आपल्या अंतिम मुदतीसह कार्य करत नसेल तर कृपया आपल्या विक्रीसह आपल्या आवश्यकता पूर्ण करा. सर्व प्रकरणांमध्ये आम्ही आपल्या गरजा सामावून घेण्याचा प्रयत्न करू. बहुतेक प्रकरणांमध्ये आम्ही असे करण्यास सक्षम असतो.\nआपण कोणत्या प्रकारच्या देयक पद्धती स्वीकारता\nआपण आमच्या बँक खात्यात, वेस्टर्न युनियन किंवा पेपलवर पेमेंट करू शकता:\nआगाऊ 30% ठेव, बी / एलच्या प्रतीपेक्षा 70% शिल्लक.\nउत्पादनाची हमी काय आहे\nआम्ही आमच्या साहित्य आणि कारागिरीची हमी देतो. आमची उत्पादने आमच्या समाधानासाठी आमची वचनबद्धता आहे. वॉरंटी मध्ये की नाही हे आमच्या कंपनीची संस्कृती आहे जी प्रत्येकाच्या समाधानाने ग्राहकांचे सर्व प्रश्न सोडवते आणि सोडवते\nआपण उत्पादनांच्या सुरक्षित आणि सुरक्षित वितरणाची हमी देता\nहोय, आम्ही नेहमीच उच्च प्रतीची निर्यात पॅकेजिंग वापरतो. आम्ही धोकादायक वस्तूंसाठी विशेष धोकादायक पॅकिंग आणि तापमान संवेदनशील वस्तूंसाठी प्रमाणित कोल्ड स्टोरेज शिपर्स देखील वापर���ो. विशेषज्ञ पॅकेजिंग आणि मानक नसलेली पॅकिंग आवश्यकतेसाठी अतिरिक्त शुल्क लागू शकते.\nशिपिंग फी बद्दल काय\nशिपिंग किंमत आपण माल मिळविण्यासाठी निवडलेल्या मार्गावर अवलंबून असते. एक्सप्रेस सामान्यत: सर्वात वेगवान परंतु सर्वात महाग मार्ग देखील असतो. मोठ्या प्रमाणावर सीफ्रेट हा उत्तम उपाय आहे. अचूकपणे फ्रेट रेट आम्ही आम्हाला केवळ तेव्हाच देऊ शकतो जेव्हा आम्हाला रक्कम, वजन आणि मार्गाचा तपशील माहित असेल. कृपया पुढील माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा.\nआमच्याबरोबर काम करायचे आहे\nपरफेक्ट डिस्प्ले टेक्नॉलॉजी कं, लि.\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://daryafirasti.com/tag/konkan-railway/", "date_download": "2021-05-14T08:10:19Z", "digest": "sha1:NNEQHK3LA4WVJ2BCXN4V2TI4ALFZWXX5", "length": 6039, "nlines": 77, "source_domain": "daryafirasti.com", "title": "Konkan railway | Darya Firasti", "raw_content": "\nमालवणी भाषेचा गोडवा, कोकणी पाहुणचार, शाकाहारी-मांसाहारी मेजवानीचा बेत, मस्त थंडगार हवामान आणि काहीही न करता निवांत पडून राहण्याची पुरेपूर संधी हे सगळं अनुभवायचं असेल तर सावंतवाडीत यायला हवं. कोकण रेल्वेवरील हे ठिकाण. तेजस एक्सप्रेस, जनशताब्दी अशा जलद ट्रेन्स मुळे मुंबईहून वीकएंड प्लॅन करावा इतपत जवळ आलेलं. खेम-सावंत घराण्याची राजधानी असलेलं हे एक छोटंसं शहर म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मुकुटातील शिरपेच आहे असं म्हणता येईल. या सावंत भोसले घराण्यातील कर्तबगार राजांनी इथं अनेक शतके राज्य केलं. आजही या राजघराण्यातील वंशज ज्या राजवाड्यात […]\n Select Category मराठी (117) ऐतिहासिक (1) कोकणातील दुर्ग (39) खोदीव लेणी (5) चर्च (2) जागतिक वारसा स्थळ (1) जिल्हा ठाणे (2) जिल्हा मुंबई (8) जिल्हा रत्नागिरी (51) जिल्हा रायगड (33) जिल्हा सिंधुदुर्ग (17) ज्यू सिनॅगॉग (1) पुरातत्व वारसा (11) मंदिरे (36) मशिदी (3) शिल्पकला (4) संकीर्ण (8) संग्रहालये (5) समुद्रकिनारे (11) English (1) World Heritage (1)\nभू चुंबकीय वेधशाळा, अलिबाग\nनमन छत्रपती संभाजी महाराजांना\nनमन छत्रपती संभाजी महाराजांना\nEnglish World Heritage ऐतिहासिक कोकणातील दुर्ग खोदीव लेणी चर्च जागतिक वारसा स्थळ जिल्हा ठाणे जिल्हा मुंबई जिल्हा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्हा सिंधुदुर्ग ज्यू सिनॅगॉग पुरातत्व वारसा मंदिरे मराठी मशिदी शिल्पकला संकीर्ण संग्रहालये समुद्रकिनारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/sbi-new-rules/", "date_download": "2021-05-14T08:29:10Z", "digest": "sha1:ZD6MT745F7F2GIP6VFH5YU7U5BMZDTHK", "length": 13054, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Sbi New Rules Details - News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nटी 20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणार 20 टीम, ICC ची नवी योजना\nधोनीबरोबर 10 वर्षांपूर्वी घडली होती घटना, इंग्लंडच्या खेळाडूनं कबूल केला गुन्हा\n'अश्लील दृश्य करणार नाही’; टीव्ही अभिनेत्रीनं दिला अल्ट बालाजीला नकार\nअक्षय्य तृतीयेला लग्न झाल्यास खबरदार, गमवावी लागेल सरकारी नोकरी\nअक्षय्य तृतीयेला लग्न झाल्यास खबरदार, गमवावी लागेल सरकारी नोकरी\nकोरोना उपचारात Remdesivir किती प्रभावी पुण्याच्या शास्त्रज्ञाच्या संशोधनाला यश\nआता काय आम्ही गळफास घ्यायचा का' लशीबाबतच्या प्रश्नावर भडकले केंद्रीय मंत्री\nभारतीयांना मिळणार Pfizer, Moderna ची लस पुरवठ्यासाठी सरकारचा रोडमॅप तयार\n'अश्लील दृश्य करणार नाही’; टीव्ही अभिनेत्रीनं दिला अल्ट बालाजीला नकार\nमिका सिंगनं गरीबांना दिला मदतीचा हात; मुंबईच्या रस्त्यावर वाटले पैसे\n‘कोरोना फुफ्पुसांना हानी पोहोचवतो आणि राधे मेंदूला’; अभिनेत्यानं उडवली खिल्ली\nमी कशी दिसते, माझा रंग यावर माझा आत्मविश्वास अवलंबून नाही - प्रियांका चोप्रा\nटी 20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणार 20 टीम, ICC ची नवी योजना\nधोनीबरोबर 10 वर्षांपूर्वी घडली होती घटना, इंग्लंडच्या खेळाडूनं कबूल केला गुन्हा\nइंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूचा दुसरा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह\nIPL 2021 च्या उर्वरित मॅच होणार नाहीत राजस्थानच्या मालकांचं मोठं वक्तव्य\nकोरोना काळात क्रेडिट कार्डवर लोन घेणं टाळा,हे आहे कारण;पाहा लोनसाठीचे इतर पर्याय\nकाहीच वेळात मोदी सरकार देणार शेतकऱ्यांना गिफ्ट, खात्यात पाठवणार 2000 रुपये\nमोदी सरकार देतंय स्वस्त सोनेखरेदीची संधीबाजारभावापेक्षा कमी दरात विकत घ्या सोनं\nमोदी सरकार देतंय स्वस्त दरात सोनं खरेदीची संधी, पाहा कसा घ्याल या योजनेचा फायदा\nमी कशी दिसते, माझा रंग यावर माझा आत्मविश्वास अवलंबून नाही - प्रियांका चोप्रा\nSummer Super Food: वाचा उन्हाळ्यात पांढरा कांदा खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nसोनूला भेटली भारतातील सर्वात श्रीमंत महिला, तिच्या मदतीने झाला भावुक\n6 मॉडेल्सनी बोटीवर केलं Nude shoot; ऐन रमझानमध्ये तुर्कस्तानात वातावरण तापलं\nExplainer : लशीचा पहिला डोस घेऊन कोरोना झाल्यास दुसरा डोस कधी घ्यावा\nजिव��त व्यक्ती पाण्यात बुडते, पण मृतदेह पाण्यावर का तरंगतो\nProning Explainer : ऑक्सिजन लेव्हल कायम ठेवण्यासाठी पालथं झोपायचं पण नेमकं कसं\nExplainer: ख्रिश्चन, ज्यू, मुस्लिमांचे या एका जागेसाठीच आहेत वाद; काय आहे इतिहास\nअक्षय्य तृतीयेला लग्न झाल्यास खबरदार, गमवावी लागेल सरकारी नोकरी\nकोरोना लशीचे 2 वेगवेगळे डोस घेतल्यास काय होईल\nमुलुंड कोविड सेंटरचा ऑक्सिजन बचतीचा नवा पॅटर्न हिट; 50 टक्क्यांपर्यंत होतेय बचत\nकोरोना उपचारात Remdesivir किती प्रभावी पुण्याच्या शास्त्रज्ञाच्या संशोधनाला यश\n'अश्लील दृश्य करणार नाही’; टीव्ही अभिनेत्रीनं दिला अल्ट बालाजीला नकार\nसामान्य मुलगी झाली National Crush; ‘किरिक पार्टी’नं बदललं रश्मिकाचं आयुष्य\nHBD Manushi Chhillar: या प्रश्नाचं उत्तर देऊन मेडिकल स्टुडंट झाली Miss World\n'भाभीजी घरपर है' फेम सौम्या टंडनने आपल्या हॉट अंदाजाने सर्वांनाच केलं क्लीन बोल्\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nसमारंभात महिलेचं मुलासोबत विचित्र कृत्य, Video Viral होताच सोशल मीडियावर ट्रोल\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nVIDEO: जुन्नरमध्ये बिबट्याची दहशत; अचानक समोर आला बिबट्या आणि मग...\n 31 लाखांच्या फॉर्च्युनरमधून विकत होते वांगी; VIDEO पाहून हैराण व्हाल\nतुमच्या बँक अकाऊंटला Aadhaar लिंक आहे ना नाहीतर बसेल मोठा फटका\nजर तुमचं SBI (स्टेट बँक ऑफ इंडिया) मध्ये खातं असेल तर आपलं आधार कार्ड त्वरित खात्याशी लिंक करून घ्या अन्यथा तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.\nSBI ने घेतला मोठा निर्णय, एटीएममधून काढता येतील फक्त २० हजार रुपये\nटी 20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणार 20 टीम, ICC ची नवी योजना\nधोनीबरोबर 10 वर्षांपूर्वी घडली होती घटना, इंग्लंडच्या खेळाडूनं कबूल केला गुन्हा\n'अश्लील दृश्य करणार नाही’; टीव्ही अभिनेत्रीनं दिला अल्ट बालाजीला नकार\nपप्पू यादव ठरले मित्राच्या प्रेमातील व्हिलन, 32 वर्षांपुर्वीच्या अपहरणाची कहाणी\nकोरोनामध्ये जीवंतपणीच करवून घेतले स्वत:वर अंत्यसंस्कार;75 हजार रुपये केले खर्च\nकोरोनाला हरवल्यानंतरही महिलेची जीवनमृत्यूशी झुंज; जीव वाचला पण गमावला 'चेहरा'\nकोरोनानंतर किती काळ अँटीबॉडीज् राहतात\nअमिताभ बच्चन यांच्यावर गंभीर आरोप; नाकारला BIG B यांचा मदतनिधी\n'आणि पुढच्याचं दिवशी तो आम्हाला सोडून गेला', पुष्कर जोग झाला भावुक\nसोनाली कुलकर्णी देतेय फिटनेसचे धडे; पाहा अभिनेत्रीचं Hot workout\nIPL स्पर्धा रद्द झाली तरी वॉर्नर, स्मिथ, कमिन्सला मिळणार पूर्ण पगार\n टीम पेननं दिला 'या' खेळाडूला पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokvruttant.com/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%A3-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2021-05-14T07:57:51Z", "digest": "sha1:K6FRKH6ECVPQN2SHNQU3MYNFDYPA57HE", "length": 6128, "nlines": 52, "source_domain": "lokvruttant.com", "title": "एकीकडे होळीचा सण सर्वत्र साजरा होत असताना… – Lokvruttant", "raw_content": "\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nएकीकडे होळीचा सण सर्वत्र साजरा होत असताना…\nएकीकडे होळीचा सण सर्वत्र साजरा होत असताना ठाण्यातील काही सोसायटी मध्ये 1 मिनिटांसाठी ब्लॅक आऊट पाळण्यात आला धडाडीचे आयुक्त संजीव जैस्वाल यांच्या बदलीला विरोध दर्शवण्यासाठी हा ब्लॅक आऊट पाळण्यात आला असून 1 मिनटं सोसायटीमधील सर्व विधुत पुरवठा बंद करून तसेच कँडल पेटवून संजीव जयस्वाल यांच्या पाठीशी आम्ही ठाम पणे उभे आहोत असा संदेश देण्यात आला आहे.\nनारायण राणे यांना भाजपाकडून राज्यसभेची ऑफर\nमुंब्रातुन ३२ लाखांची अमली पदार्थ जप्त ३ आरोपींना अटक\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंद्रपूर जम्मू-काश्मीर जळगाव ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी दिल्ली नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर ���नवेल पश्चिम महाराष्ट्र पालघर पुणे प्रतिमा बीड भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रायगड वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokvruttant.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7/", "date_download": "2021-05-14T06:21:17Z", "digest": "sha1:EKVSOUNHQPOKTFEEVY53LFH2MAQTRBXE", "length": 7567, "nlines": 54, "source_domain": "lokvruttant.com", "title": "मुंबई – रेल्वे भरती परीक्षा गोंधळाविरोधात विद्यार्थ्यांनी रेल रोको केल्यानं मध्य रेल्वेवरील वाहतूक सेवा ठप्प – Lokvruttant", "raw_content": "\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nमुंबई – रेल्वे भरती परीक्षा गोंधळाविरोधात विद्यार्थ्यांनी रेल रोको केल्यानं मध्य रेल्वेवरील वाहतूक सेवा ठप्प\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम March 20, 2018\nमुंबई – रेल्वे भरती परीक्षा गोंधळाविरोधात विद्यार्थ्यांनी रेल रोको केल्यानं मध्य रेल्वेवरील वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. माटुंगा-दादर रेल्वे स्टेशनदरम्यान विद्यार्थ्यांनी लोकल, एक्स्प्रे�� अडवून ठेवल्या आहेत. यामुळे सीएसटीच्या दिशेनं जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. यामुळे कार्यालय गाठण्याच्या घाईत असणा-या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या प्रवाशांनी रेल्वे रुळावर उतरुन पायी प्रवास करण्यास सुरुवात केली आहे. रेल्वे भरतीतील गोंधळाविरोधात अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. विद्यार्थ्यांनी माटुंगा ते दादर दरम्यान रेल्वे रुळावर ठिय्या मांडला आहे. त्यामुळे लोकलसह बाहेरगावी जाणाऱ्या एक्स्प्रेसही रखडल्या आहेत.\nरेलवे प्रशिक्षणार्थी विद्यार्थिने केला लोकल जाम\nजागतिक चिमणी दिनानिमित्त ५०० घरटी लावण्याचा संकल्प\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंद्रपूर जम्मू-काश्मीर जळगाव ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी दिल्ली नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पनवेल पश्चिम महाराष्ट्र पालघर पुणे प्रतिमा बीड भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रायगड वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsmasala.in/2020/11/", "date_download": "2021-05-14T07:46:34Z", "digest": "sha1:UTKMYWDL5FS3KDVLWRWEMDOEGVH75O3O", "length": 5736, "nlines": 87, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "News Masala", "raw_content": "\nनोव्हेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे\nलासलगाव मंडल पदाधिकारी नियुक्ती वितरण सोहळा संपन्न सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- नोव्हेंबर १०, २०२०\nलासलगाव मंडल पदाधिकारी नियुक्ती वितरण सोहळा संपन्न संतोष गिरी यांजकडून, नासिक: – लासलगाव येवला मतदार संघातील निफाड येवला त���लुक्यातील ४६ गावातील मंडल पदाधिकारी नियुक्ती सोहळा येथील शिवमंगल कार्यालयात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार भारती पवार होत्या तर, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चांदवड देवळा मतदार संघाचे आमदार राहुल आहेर होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सुवर्णा ताई जगताप यांनी केले. खासदार भारती पवार यांनी शेतकरी बांधवांसाठी केंद्राच्या विविध योजनांचा उहापोह केला. मोदी सरकार हे शेतकरी हिताचे सरकार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार राहुल आहेर, सरचिटणीस सुनील बच्छाव, लासलगाव जिल्हा परिषद सदस्य डी. के. जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या वेळी लासलगाव मंडल मध्ये विविध पदाधिकारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी निफाड मंडल अध्यक्ष भागवत बाबा बोरस्ते, प्रदेश सरचिटणीस शंकरराव वाघ, नामको चे माजी अध्यक्ष प्रकाश दायमा, भाजपा ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष कैलास सोनवणे, लासलगाव मर्चंट चे\nMichael Elkan द्वारे थीम इमेज\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://udyogvishwa.com/Dec14/email/e.html", "date_download": "2021-05-14T06:48:38Z", "digest": "sha1:IOASWP2QVSRYNURWNEYRMFB7N7TGZZZD", "length": 3943, "nlines": 25, "source_domain": "udyogvishwa.com", "title": "MUV Newsletter", "raw_content": "वर्ष:७-अंक १२ डिसें. १४ – जाने. १५ www.udyogvishwa.com\nनुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत ३ टर्म सत्तेवर असलेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारला जनतेने पायउतार केले आहे व (अल्पमतातले) भाजप सरकार सत्तेवर आले आहे. ह्या निमित्ताने ...\nराज्य शासनाचे नवनिर्वाचित उद्योग मंत्री सुभाष देसाई व अर्थ मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांचा अल्प परिचय\n\"क्लस्टरच्या माध्यमातून होतोय उत्तर महाराष्ट्राचा विकास\" - प्रदीपकुमार दाबेराव\nउत्तर महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्राचा विकास करणे, येथील उद्योजकांना पाठबळ देणे हे काम नाशिक विभागाच्या उद्योग सहसंचालक कार्यालयातर्फे जिल्हा उद्योग केंद्राकडून सुरू आहे. गेल्या वर्षभरात नाशिक, नगर, धुळे जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांत सुरू करण्यात येणाऱ्या विविध क्लस्टर्ससंबंधी उद्योग सहसंचालक प्रदीपकुमार दाबेराव यांच्याशी बातचित केली आहे अविनाश पाठक यांनी...\nनवनिर्वाचित सरकारला धोरणनिर्मितीमध्ये उपयुक्त ठरेल असा अहवाल नुकताच 'पुणे इंटरनॅशनल सेंटर'तर्फे तयार करण्यात आला. त्यातील संपादित अंश 'महाराष्ट्राचे उद्योगविश्व’च्या वाचकांसाठी क्रमश: देत आहोत...\nचित्रपटगृह व्यवसायातून अनिल अंबानी बाहेर\n'टाटा'चे पहिले 'विस्तार' उड्डाण\nचालू हंगामात महाराष्ट्रात साखरेचे ६०% वाढीव उत्पादन\nई-व्यापार आता रिझव्‍‌र्ह बँकेच्या नियंत्रणाखाली\nनकली औषध नियंत्रणासाठी नवे धोरण\nइन्फोसिसच्या संस्थापकांकडून ६,४८४ कोटींच्या समभागांची विक्री\nसर्वाधिक डिमॅट खात्यांबद्दल कॉसमॉस बँकेला पुरस्कार\nजाहिराती साठी संपर्क -\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudarshannews.in/MSMS_Nitinji_Gadkari_news-9638-newsdetails.aspx", "date_download": "2021-05-14T06:37:58Z", "digest": "sha1:SEXCUKF5PHE75UZ3P6TPDPFMIF3GTZOX", "length": 14206, "nlines": 128, "source_domain": "www.sudarshannews.in", "title": "पूर्ती सिंचन समृध्दी कल्याणकारी संस्थेला जागतिक जलसंवर्धन पुरस्कार घोषित", "raw_content": "\nसुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे\nपूर्ती सिंचन समृध्दी कल्याणकारी संस्थेला जागतिक जलसंवर्धन पुरस्कार घोषित\nपूर्ती सिंचन समृध्दी कल्याणकारी संस्थेला जागतिक जलसंवर्धन पुरस्कार घोषित -ना. गडकरींनी केले ‘जल ही जीवन’ टीमचे अभिनंदन -येत्या 16 डिसेंबरला पुरस्कार प्रदान करणार\nग्रामीण क्षेत्राच्या विकासाचा ध्यास असलेले विकासपुरुष केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी व प्रसिध्द समाजसेवी भैयासाहेब मुंडले यांनी स्थापन केलेल्या पूर्ती सिंचन समृध्दी कल्याणकारी संस्थेला जागतिक ऊर्जा व पर्यावरण प्रतिष्ठान नवी दिल्ली तर्फे जागतिक जलसंवर्धन पुरस्कार घोषित केला आहे. पुरस्कार वितरण येत्या 16 डिसेंबरला करण्यात येणार आहे. यशस्वी झालेला हा जलसंधारणाचा पॅटर्न केंद्र शासनाच्या नीती आयोगानेही स्वीकारला असून तो देशभर राबविण्याचा निर्णय घेतला हे येथे उल्लेखनीय.\nभूजल ही देशातील 80 टक्के लोकांची गरज आहे. ते एक अदृश्य संसाधन आहे. पावसाचे पाणी हा एकमेव स्रोत असून त्याचे संवर्धन आणि पुनर्भरण आवश्यक ठरते. याच विचारातून ना. नितीन गडकरी आणि प्रभाकरराव मुंडले यांनी पूर्ती सिंचन समृध्दी कल्याणकारी संस्थेतर्फे पुढाकार घेऊन एक पथदर्शी प्रकल्प विदर्भात प्रस्थापित करण्याचा संकल्प टीम जल ही जीवनतर्फे करण्यात आला. यासाठी वर्धा तालुक्यातील सेलू तालुक्याअंतर्गत मृतप्राय असलेल्या 12 किमी लांबीचा तामसवाडा नाला निवडण्यात आला. मौजा तामसवाडा हे आदिवासीबहुल गाव आहे.\nयानंतर तामसवाड्याचे सर्वेक्षण करण्यात आले. ग्रामस्थ, शेतकर्‍यांना नियोजित कामाची माहिती देण्यात आली. या कामामुळे शेतकर्‍यांना कसे पाणी मिळेल, पाण्याचे स्रोत कसे जलमय होतील अशा परिणामांची माहिती देण्यात आली. गावात ज्येष्ठ नागरिकांच्या शिवारफेरी काढून नाल्याचे उगमस्थान निश्चित करण्यात आले. शेतकर्‍यांनी, ग्रामस्थांनी मार्च 2011 मध्ये या प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पाचा पाठपुरावा व समन्वयासाठी जबाबदारी पूर्ती सिंचन समृध्दीतर्फे अभियंता म्हणून माधव कोटस्थाने यांनी घेतली. आणि कामाची सुरुवात झाली.\nहा प्रकल्प पूर्ण झाला आणि हजारो हेक्टर जमिनीचे या नाल्याच्या पाण्यामुळे सिंचन होऊ लागले. पिण्याच्या पाण्याचे स्रोत जलमय झाले. ऐन उन्हाळ्यातही शेतकर्‍यांना आणि गावकर्‍यांना पाणी उपलब्ध झाले. पाणीटंचाईची समस्या संपुष्टात आली. गेल्या 20 वर्षांपासून संस्था करीत असलेल्या प्रामाणिक आणि प्रत्यक्ष कार्याची पावती ऊर्जा व पर्यावरण प्रतिष्ठानने या संस्थेला दिली. जल ही जीवनचे सर्व सदस्य यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे हा पुरस्कार मिळाला आहे, अशी भावना ना. गडकरी यांनी व्यक्त करून सर्वांचे अभिनंदन केले.\nआज सकाळी जल ही जीवनच्या चमूने केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. याप्रसंगी या तामसवाडा प्रकल्पाचे समन्वयक माधव कोटस्थाने यांचे पुष्पगुच्छ देऊन ना. गडकरी यांनी अभिनंदन केले. यावेळी प्रफुल्लदत्त जामदार, राणा विरेंद्र रणनवरे, मिलिंद भेंडे, विकास तोतडे, रमेश मानकर, मनोज तरारे, रवींद्र काळी, अरविंद कोकाटे, नंदकिशोर गावंडे, भीमराव लांडगे, सत्यजित जांभुळकर, मिलिंद भगत, अमित गोमासे, राजेंद्र देशकर, ज्ञानेश्वर चन्ने, शिरीष कुळकर्णी, नितीन महाजन, विजय घोटोळे, विजय घुगे, पी. के. जैन आदी उपस्थित होते.\nहम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमे�� और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें\nताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प\nईद के दिन रिविलगंज गोदना ईदगाह में पसरा सन्नाटा, लोगों ने अपने अपने घरों में ही अदा की ईद-उल-फित्र की नमाज\nशामली में कोरोना संक्रमण को रोकने के लिए हवा के शुद्धिकरण के लिए हवन-यज्ञ\nपुलिस अधीक्षक द्वारा डायल 112 पीआरवी कर्मियों के साथ की गई गोष्ठी\nचित्रकूट में गरीबों को वितरण की जा रही राहत सामग्री\nबैरिया भाजपा विधायक सुरेंद्र सिंह का बड़ा बयान, राहुल गांधी मुस्लिम तुष्टीकरण की राजनीति करते हैं\nन्यायपालिका के \"अ न्याय\" के 33 साल...1988 में हुआ गैंगरेप, 2021 में मिली सजा..\n14 मई – जन्मजयंती छत्रपति संभाजी महाराज .. अंग अंग काटते रहे मुगल मुसलमान बनाने के लिए, पर हर घाव से आवाज आई– “जय भवानी”\nभाजपा युवा मोर्चा ने 100 भाप मशीन उन्हैल हॉस्पिटल को भेंट की\nन्यायपालिका के 'अ न्याय' के 33 साल...1988 में हुआ गैंगरेप, 2021 में मिली सजा..\nकोरोना संकट में मसीहा बना मोतिहारी का लाल,खूब हो रही इनकी चर्चा\nUP: सुल्तानपुर में शुरू होगा 27 करोड़ की लागत से बना 100 बेड वाला हॉस्पिटल\nTRAI ने जारी किए फरवरी के आंकड़े, जानिए किस कंपनी ने जोड़े सबसे ज्यादा ग्राहक\nकोरोना: दिल्‍ली में आए 13,287 नए केस, यूपी में आए 17,775\nनेपाल: विश्वास मत हारने के तीन दिन बाद केपी ओली फिर प्रधानमंत्री नियुक्त\nशुभेंदु अधिकारी बने पश्चिम बंगाल विधानसभा में प्रतिपक्ष के नेता\nआईसीसी की सालाना अपडेट में टीम इंडिया नंबर 1, न्यूजीलैंड दूसरे स्थान पर\nकोविशील्ड की डोज के बीच अंतराल बढ़ाने को मिली मंजूरी, अब 12-16 हफ्ते में लगेगी वैक्सीन की दूसरी खुराक\nयूपी में ऑक्सीजन की सुचारू आपूर्ति में नही है कोई बाधा\nअब वैक्सीनेशन पर है योगी सरकार का सारा जोर... मिल रही है टीकाकरण को गति...\nकॉपीराइट © 2020 सुदर्शन न्यूज | सभी अधिकार सुरक्षित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://eprabuddhbharat.com/kashmir/", "date_download": "2021-05-14T07:19:25Z", "digest": "sha1:RVMVQBBRRQAIDK6BIHZ5S3A23Y7IQX6W", "length": 21702, "nlines": 98, "source_domain": "eprabuddhbharat.com", "title": "रोज रात्री काश्मीर तुमच्या स्वप्नात अवतारु द्या - रश्मी सहानी - Prabuddh Bharat", "raw_content": "\nरोज रात्री काश्मीर तुमच्या स्वप्नात अवतारु द्या – रश्मी सहानी\nby टीम प्रबुद्ध भारत\nया लेखा च्या शीर्षकाची प्रेरणा भारतातील एक ख्यातनाम चित्रकार नीलिमा शेख ह्यांच्या एका मोठ्या ‘कॅनवास वरील पेंटिंग्सच्या मालिकेवरून मिळाली. नीलिमा शेख बडोद्यात स्थाईक आहेत. ह्या कॅनवास पेंटिंग मालिकेचा प्रारंभ त्यांनी २००३ साली केला आणि २०१० साली पूर्णत्वास आली.ही पेंटिंग्स जगभरातल्या विविध कला महोत्सवांमध्ये प्रदर्शित करण्यात आली आहेत आणि त्यानंतर २०१७ साली प्रसिद्ध डॉक्युमेंटरी दिग्दर्शक अविजीत मुकुल किशोर ह्यांनी नीलिमा शेख आणि ह्या चित्रमालिकेवर वर आधारित एक चित्रपट बनवला. ही सर्वच पेंटीग्स अप्रतिम सुंदर आहेतच आणि त्यात तुम्हाला लघु शैलीतील (मिनिएचर) आकृत्या पाहायला मिळतील, काश्मिरी विणकामा ची झलक दिसेल आणि १३ व्या शतकातील गूढ कवियत्री लाल देड आणि विसाव्या शतकातील अमेरिकन काश्मिरी कवी आगह शाहिद अली यांची छाप ही आढळून येईल. अविजित मुकुल किशोर यांनी काश्मीर मधील दैनंदिन जीवनावरील डॉक्युमेंटरी फुटेज, सुंदर लँडस्केप्सचे अमूर्त चित्रण आणि नीलिमा शेख त्यांच्या पेंटिंग्सचे क्लोजअप याची अनोखी गुंफण केली आहे. जेव्हा काश्मीर च्या सुंदर व शांत वाटणाऱ्या निसर्गाचे चित्रण नीलिमा शेख ह्यांचा दुःख, हिंसा आणि गमावलेले जीवन अधोरेखित करणाऱ्या चित्रकले च्या जोडीने दिसते, तेव्हा प्रेक्षकांकडून एक तीव्र प्रतिक्रिया उमटते.\nया लेखात काश्मीर प्रश्नाबाबत सखोल चर्चा करण्याचा माझा मानस नाही. त्या बद्दल ची माहिती आपणा सर्वांना आहेच, भले ती पुरेशी नसेल. ५ ऑगस्ट २०१९ दिवशी काश्मिरी लोकांचे संविधानिक हक्क कसे निर्लज्जपणे हिरावून घेण्यात आले, हे आपण सर्वांनी पाहिले आहे. मागच्या वर्षी करोना व्हायरस च्या निम्मिताने ‘लॉक-डाउन’ नेमकं काय असत हे आपल्याला अनुभवायला मिळालं आणि नेहमीच लॉकडाउन सदृश परिस्थितीत राहायला लागणाऱ्या काश्मिरी जनतेचे काय हाल होत असतील, ह्याचे थोडेतरी अनुभव आपल्याला मिळाले पण तरीही, ‘आपल्या’ आणि ‘त्यांच्या’ लॉक -डाउन मध्ये फरक होताच. लॉकडाउन मध्ये जेव्हा उर्वरित भारत ‘Netflix’ वर वेग-वेगळ्या चित्रपटांचा आनं��� घेत होता, तेव्हा मात्र काश्मीर मध्ये ना इंटरनेट सेवा उपलब्ध होत्या, ना टेलीफोन सेवा. काश्मिरी मुलांसाठी कुणीच ‘ऑनलाईन क्लास’ घेतले नाहीत आणि दहशतीचे वातावरण कायम ठेवत काश्मीर च्या गल्ली-गल्लीत बंदुकी घेऊन सुरक्षा कर्मी सतत घिरट्या मारतच होते.\n‘पराकोटीच्या दुःखाचा आणि हिंसेचा अनुभव घेतलेली व्यक्ती एखादी सुंदर कलाकृती निर्माण करू शक्तो का’ हा मला पडलेला प्रश्न जर्मन तत्वज्ञ थिओडोर अडोर्नो यांनी अनेक वर्षांपूर्वी उपस्थित केला होता हिटलर काळखंडातील ज्यू वंशीय लोकांची सामूहिक कत्तल अडोर्नो ह्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितली, तेव्हा त्यांच्या ओठातून फुटलेले शब्द म्हणजे – ” Auschwitz मधील ज्यू मानवसंहारानंतर नंतर कविता लिहिण्याचा विचार सुद्धा पाशवी व अनैतिक वाटतो “. नाझी जर्मनीत Auschwitz’ येथील छळछावणीत तब्बल १० लाख पेक्षा जास्त ज्यू व्यक्तींची कत्तल करण्यात आली होती. अडोर्नो ह्यांच्या ह्या उद्गारांनंतर बऱ्याच विचारवंतानी आणि कलावंतांनी प्रतिक्रिया देत, कलात्मक दृष्ट्या व्यक्त होण्याच्या नवीन पद्धती निर्माण केल्या, ज्याने करून जगात होणाऱ्या क्रूर घटनांचे योग्य प्रतिबिंब व सादरीकरण कलाविश्वात साकारले जाईल.\nज्या प्रमाणे भारत आणि पाकिस्तान दोघांना आजून ही फाळणी च्या आठवणींनी ग्रासलेले आहे त्याचप्रमाणे ज्यू मानवीसंहाराच्या धक्क्यातून अजून ही युरोप सावरलेला नाही. १९७६ साली, अमेरिकन लेखक चार्ल्स रेझनीकॉफ, ह्यांनी जणू-काय अडोर्नो ह्यांना उद्देशूनच एक कवितासंग्रह लिहिला, ज्याचे नाव त्यांनी ‘Holocaust’ (ज्यू मानवसंहार) ठेवले . रेझनीकॉफ ह्यांचा जन्म १९व्या शतकात, मूळ रशियातल्या ज्यू धर्मीय आई-वडिलांच्या पोटी झाला, त्यांनी नंतर अमेरिकेला स्थलांतरण केले. रेझनीकॉफ ह्यांनी न्यूयॉर्क विद्यापीठात विधी व कायद्याचे शिक्षण घेतले. रेझनीकॉफ ह्यांनी कधीच वकील म्हणून काम केले नाही, पण त्यांच्या कवितांमध्ये तुम्हाला कायदेशीर पद्धतींची झलक दिसते. रेझनीकॉफ ह्यांचा मते कविता ही केवळ स्वतःच्या भावनांना वाट करून द्यायचे साधन नसून, ज्या पद्धतीने एखादा साक्षीदार न्यायालयात पाहिलेल्या- ऐकलेल्या- अनुभवलेल्या घटनांचे पुरावे देतो, त्याचप्रमाणे कविता ही आपण पाहिलेल्या, अनुभवलेल्या घटनांचे व्यवस्थित मांडण्याचा मार्ग आहे.\n‘गार्डन ऑफ ���रगॉटन स्नो’ ह्या कलाकृतीत, नीलिमा शेख ह्या स्वतःच्या अनुभवांमधून अर्डोनो यांच्याप्रमाणेच निर्माण झालेल्या द्विधा मनस्थितीला उत्तर देतात. नीलिमा शेख ह्या ‘बडोदा कलाकार समुहा’ चा भाग होत्या, महाराजा सयाजी गायकवाड विद्यापीठातल्या कला विभागात बडोदा कलाकार समूहाची सुरवात १९५७ साली एस. के बेंद्रे यांनी केली. बडोदा समूहाची खासियत म्हणजे त्यांनी एकीकडे वसाहतवादी कला पद्धती ह्यांचा धिक्कार केला तर दुसरी कडे बंगाल – शांतिनिकेतन कालसमूहा चा कलात्मक-राष्ट्रवाद ही पूर्णपणे स्वीकारला नाही. बडोदा कालसमूहाने प्राचीन भारतीय सांस्कृतीक व कला परंपरामधे रुजलेल्या पण आधुनिक भारतीय कलात्मकतेला प्राधान्य दिले. बडोदा कलाकार समूह चे इतर मान्यवर म्हणजे के.जी. सुब्रम्हण्यम, गुलाम मोहम्मद शेख, विवान सुंदरम, भूपेन खाकर, रेखा रोडवत्तीया व ज्योत्स्ना भट्ट. स्वत: नीलिमा शेख यांचा भारतीय परंपरेतील विणकाम आणि सूक्ष्म-कलाकृतींचा खोल अभ्यास होता. नीलिमा शेख यांना कनिष्ट आणि वरिष्ठ कला हा भेद मान्य नाही. शेख ह्यांच्या मते , एरवी कनिष्ठ मानल्या जाणाऱ्या ‘हस्तकला’ उद्योगांनी विविध कला पद्धती फक्त जिवंत नाही ठेवल्या, तर कलेला मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग बनवले. जेव्हा नीलिमा शेख स्वतः ची कलाशैली निर्माण करत होत्या, तेव्हा त्यांना वेग-वेगळ्या कलाशाखांमधील भिंती आणि भेदभाव दूर करण्याची तीव्र गरज भासली. हस्तकलेत सजावट असते म्हणून त्याला कलात्मक मूल्य नाही ह्या प्रकारची विधाने नाकारण्याची पण गरज आहे. जे पहिले आहे, जाणवले आहे ते व्यक्त होण्याची आणि त्याला दृश्यमान करण्याची गरज त्या मांडतात.\nफिल्म मधील एक दृश्य लक्षवेधक आहे. जेव्हा दिग्दर्शकाचा कॅमेरा शेख ह्यांच्या कलाकृतींवरून फिरत, कलाकृतीचे बारकावे आपल्या समोर आणत असतो , तेव्हा प्रेक्षकांच्या कानावर सलमान रश्दी लिखित ‘ शालिमार, द क्लाऊन’ ह्या पुस्तकातील काही ओळी पडतात –\n” अशा काही गोष्टी आहेत,\nज्यांच्या कडे अप्रत्यक्षच बघायला हवे,\nकारण ते थेट बघितल्यास, तुम्ही दृष्टी-हीन होऊ शकता\nसूर्या च्या तळपत्या तेजा प्रमाणे ….\nपाचीगाम नावाचं एक गाव ,\nअस्तित्वात होतं काश्मीर च्या नकाशावर,\nत्या गावाचं अस्तित्व इतर कुठेच उरले नाही,\nही कविता जेव्हा फिल्म मध्ये ऐकायला येते, त्या वेळेस नीलिमा शेख ह्य���ंची एक कलाकृती पडद्यावर झळकते, ज्यात दोन बायका आपल्याला दिसतात. एक बाईने तिचे डोळे हातानी झाकून घेतले आहेत, तर दुसरी बाई डोकं वळवून दूर काही तरी पाहत आहे. अशी काय गोष्ट आहे जे बघून पहिल्या बाईने तिचे डोळे झाकून घेतले आणि दुसरी बाई नक्की कुणावर लक्ष्य ठेवून आहे \nकाश्मीर, आता राज्य राहिलेले नाही , तर एक केंद्र-शासित प्रदेश बनले आहे. काश्मीर चा इतिहास पूसून टाकण्यात आला आहे आणि आता मुंबई-गुजरात येथील व्यापारांसाठी काश्मीर मधलं रान मोकळे झाले आहे. हे व्यापारी आता काश्मीर ला एक ‘ व्यावसायिक आणि पर्यटन केंद्र’ बनवायच्या प्रयत्नात आहेत. ही प्रक्रिया चालू असताना, आपल्या पैकी प्रत्येकानी काश्मीर ला आपल्या स्वप्नात अवतारु द्यावे आणि आगा शाहिद अली ह्यांच्या ‘अलविदा’ (Farewell) ह्या कवितेचे शब्द आठवावेत.\nअमित शाह आणि शरद पवार यांच्या गुप्त भेटी बाबत अमित शाह यांची सूचक प्रतिक्रिया – मिलिंद धुमाळे\nक्राईम इन महाराष्ट्र २०१९– जातीय अत्याचाराचा वाढता आलेख – ॲड. प्रियदर्शी तेलंग\nक्राईम इन महाराष्ट्र २०१९– जातीय अत्याचाराचा वाढता आलेख - ॲड. प्रियदर्शी तेलंग\nआरोग्य मंत्री, जालन्यातील आरोग्य विभागाच्या गलथान कारभारा कडे लक्ष घाला\nजालना - शहरातील जुना जालना भागातील नगरसेवक व शांतता समिती सदस्यांची बैठक दिनांक 13 मे 2021 रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रमजान ...\nमुंबई मॉडेल आणि त्याचे भविष्यकालीन पडसाद\nया सगळ्या घडामोडींचे भविष्यकालीन पडसाद मात्र वेगळे असणार आहेत. कोविड पश्चात मुंबईतुन गरिब व मध्यम वर्गाचे स्थलांतर आता अधिक वेग ...\nअ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी घेतली कोवॅक्सिन लस\nपुणे,दि. १० - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे, जुने भोसरी रुग्णालय येथे को ...\nकोरोना विरुद्ध लढ्याचा नंदुरबार पॅटर्न\n\"महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नागपुर सारख्या नंदुरबार पेक्षा अधिक प्रगत जिल्हातील अधिका-यांना जे जमले नाही ते डॉ. राजेंद्र भारुड यांच्या सारख्या ...\nपदोन्नती मधील आरक्षण रद्द, ऍड.आंबेडकरांची सरकारवर जहरी टीका \nदि. 7 मे 2021 रोजी महाराष्ट्र राज्य सरकारने जीआर काढून पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णय जाहीर केला आहे. राज्य सेवेत ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AE/", "date_download": "2021-05-14T07:41:51Z", "digest": "sha1:W6HE5HH7VN2DGB3CGLXXFUVFTWHCDCTU", "length": 3024, "nlines": 40, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "पीसीएम Archives - Majha Paper", "raw_content": "\nइंजिनिअर होण्यासाठी आता PCM विषय बंधनकारक नाही\nमुख्य, करिअर / By माझा पेपर\nनवी दिल्ली : आता जर तुम्हाला इंजिनिअरिंग क्षेत्रात करियर करायचे असेल तर बारावीला गणित, फिजिक्स, केमिस्ट्री (PCM) हे विषय नसले …\nइंजिनिअर होण्यासाठी आता PCM विषय बंधनकारक नाही आणखी वाचा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://eprabuddhbharat.com/how-people-following-manusmruti/", "date_download": "2021-05-14T07:47:51Z", "digest": "sha1:SDFE5QQ2IQ6F7MA3QA65CMY4C5ZN7FSE", "length": 31526, "nlines": 92, "source_domain": "eprabuddhbharat.com", "title": "मनुस्मृती : न वाचता, न पाहता कोण, कुठे, कसा, का जोपासतो ? - Prabuddh Bharat", "raw_content": "\nमनुस्मृती : न वाचता, न पाहता कोण, कुठे, कसा, का जोपासतो \nby टीम प्रबुद्ध भारत\n20 मार्च, 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रहाच्या वेळी मनुस्मृती जाळली. तिही त्यांचे समतावादी ब्राह्मण सहकारी मा. सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते या मागे खूप मोठे सत्य दडलेले आहे. यात ब्राह्मण समूह विशेषत: पुरोगामी ब्राह्मण व्यक्तिंची मोठी ऐतिहासिक जबाबदारी आहे. मनुस्मृती न वाचताही सर्वांच्या डोक्यांतील हे कल्पना-संस्कार हळूहळू का होईना समूळ घालविण्यासाठी त्यांच्याच मुखांतून सांगण्याची आता गरज वाटत आहे.\nलाख खंडाळा (ता. वैजापुर, जि.औरंगाबाद) गोदावरी खोर्‍यातील एक गांव. 2011 च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या 2,014, तर बौद्धांसह अनुसूचित जातींची लोकसंख्या 5.% आणि अनु. जमातीची लोकसंख्या 9.28% आहे. बाकी सारे मराठा-माळी-ओबीसीतील समाज आहेत. गावातील बहुसंख्य शेतकरी कुटुब आपापल्या शेतात कोपी (घर) करून विहीरीच्या पाण्यावर हंगामी बागायत शेती करत आहेत. बांधाला ��ांध लागलेली दोन शेतकरी कुटुंब. बौद्ध समाजातील बाळासाहेब अलकाबाई गायकवाड आणि माळी समाजातील देविदास देवकर एकमेकांसोबत एकत्र जेवत होती असे जवळीकचे संबंध असलेली ही दोन कुटुंब.\nकाही दशकापूर्वी एवढी कमी संख्या असतानाही गायकवाडांनी लाख खंडाळा गावचा सरपंच बौद्ध समाजातून निवडून आणला होता. आधीपासून गावची यात्रा, होळीला गायकवाड कुटुंब वर्गणी देत होते. पण, अचानक मागील काही वर्षांपासून ही वर्गणी घेणे (देणे नाही) बंद करण्यात आल्याचेही समजले. गायकवाड यांचा थोरला सज्ञान मुलगा अमोल (वय 22) वैजापूरला केटरिंगचे काम करून घराला हातभार लावत होता. 12 मार्चला तो या कामाला चालल्याचे सांगून गेला. तो नंतर परत आलाच नाही. त्यानंतर देवकरांनी त्यांच्या 24 वर्षाच्या सज्ञान मुलीला अमोलने पळवून नेले असा आरोप केला असल्याचे समजले (सज्ञान तरुण-तरुणी एकमेकाला पळवतात कसे) बंद करण्यात आल्याचेही समजले. गायकवाड यांचा थोरला सज्ञान मुलगा अमोल (वय 22) वैजापूरला केटरिंगचे काम करून घराला हातभार लावत होता. 12 मार्चला तो या कामाला चालल्याचे सांगून गेला. तो नंतर परत आलाच नाही. त्यानंतर देवकरांनी त्यांच्या 24 वर्षाच्या सज्ञान मुलीला अमोलने पळवून नेले असा आरोप केला असल्याचे समजले (सज्ञान तरुण-तरुणी एकमेकाला पळवतात कसे) आणि देविदासचा मुलगा सागर याने गायकवाड कुटुंबाला जिवे मारण्याची तक्रार वैजापूर पोलिसांसह पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांकडे केली होती.\n13 मार्च रोजीच्या या तक्रारीची गंभीरपणे दखल घेऊन पोलिसांनी हालचाल करून सार्‍या प्रकरणाचा तपास करायला हवा होता. ते झाले असते तर पुढच्या हत्या टळल्या असत्या. त्यामुळे गायकवाडांना संरक्षण द्यायला हवे होते. ते बाजूलाच राहिले. उलट पोलिसांनीच गायकवाडांना तुमची पोरगी असती तर तुम्ही काय केले असते असा प्रश्न तोंड वर करून विचारले आणि त्यांना गप्प बसवल्याचेही कळले आहे असा प्रश्न तोंड वर करून विचारले आणि त्यांना गप्प बसवल्याचेही कळले आहे इथूनच पाणी मुरत असल्याचे दिसते इथूनच पाणी मुरत असल्याचे दिसते त्यातच ते दोघे तरुण-तरुणी कुठे आहेत याचा अजून पत्ताच नाही. देवकर कुटुंबातील घरच्या सर्व स्त्रिया, अन्य माणसं, बकर्‍या आदी सारे काही कोपीतून हलविण्यात आले होते. घरी कुणीच राहत नाही असे अस्ताव्यस्त चित्र तेे निर्माण केले होते त्यातच ते दोघे तरुण-तरुणी कुठे आहेत याचा अजून पत्ताच नाही. देवकर कुटुंबातील घरच्या सर्व स्त्रिया, अन्य माणसं, बकर्‍या आदी सारे काही कोपीतून हलविण्यात आले होते. घरी कुणीच राहत नाही असे अस्ताव्यस्त चित्र तेे निर्माण केले होते तेे फक्त बकरीच्या लेंड्या, कांद्याची फोलफाटे आणि माती पडलेली दाखविली होती. सारा बनावच अधिक वाटत होता तेे फक्त बकरीच्या लेंड्या, कांद्याची फोलफाटे आणि माती पडलेली दाखविली होती. सारा बनावच अधिक वाटत होता या पार्श्वभूमीवर 14 मार्च, 2020 रोजी रात्री देविदास देवकर आणि त्यांचा धाकटा भाऊ रोहिदास देवकर काळोखात गायकवाड यांच्या घरी आले. त्यांनी गायकवाड उभयता नवरा-बायकोला जबर मारहाण करून गंभीर जखमी केले. त्याचबरोबर अमोलचा भाऊ भिमराजच्या मानेवर घाव घालून ठार मारण्यात आले. हे सारे पोलिसांच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे घडले होते यात शंकाच नाही या पार्श्वभूमीवर 14 मार्च, 2020 रोजी रात्री देविदास देवकर आणि त्यांचा धाकटा भाऊ रोहिदास देवकर काळोखात गायकवाड यांच्या घरी आले. त्यांनी गायकवाड उभयता नवरा-बायकोला जबर मारहाण करून गंभीर जखमी केले. त्याचबरोबर अमोलचा भाऊ भिमराजच्या मानेवर घाव घालून ठार मारण्यात आले. हे सारे पोलिसांच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे घडले होते यात शंकाच नाही म्हणून लाख खंडाळातील सार्‍या आरोपींवर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट त्यातील मुख्य कलमांसह खटला भरावा व तो फास्ट ट्रॅक कोर्टात चालवायला हवा. मात्र, सातेगाव-मराठवाडा, खैरलाजींसह अनेक प्रकरणात सारे आरोपी निर्दोष सुटले आहेत. तसे इथेही घडू नये. त्याचप्रमाणे मनुस्मृतीचा, ब्राह्मणी मानसिकतेचा नंगा नाच कसा रोखायचा यावर समतावाद्यांनी गंभीरपणे विचार करायला हवा.\nदेशभर उलथापालथ घडविलेल्या दिल्ली निर्भयाच्या आरोपींना फाशी द्यायला सात वर्षांहून अधिक काळ लागला. गायकवाडांकडे उरलेल्या ज्येष्ठ कुटुंबीयांचे पुनर्वसन करून कायम विकलांग होणार्‍यांना न्याय मिळायला हवा.\nमुंबईत वडाळाच्या सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये स्थापन झालेल्या दलित पँथर पूर्व दलित आघाडीच्या काळात व खूप गाजलेला बावडा बहिष्कार (ता. इंदापूर, जि. पुणे) इथपासून ते नामांतर ठरावानंतरचा मराठवाड्यातील अभुतपूर्व हिंसाचार, या काळात बौद्धांसह मातंग समूहावर झालेले अत्याचार, उस्मानाबाद-लातूर, नां��ेड, परभणी, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, रायगड इ. जिल्ह्यांतील कितीतरी प्रकरणांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. तर तत्कालीन भारिप आणि भूमीहीन हक्क संरक्षण समितीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत 1986 पासून पूर्वेकडील चंद्रपूर, भंडारा-गोंदीया, यवतमाळ, अकोला-वाशिमपासून पश्चिमेकडे धुळे-नंदुरबार येथील वन जमीन कसणार्‍या चिंचपाणी गावातील आदिवासींवर अत्याचार झाले होते. एका झोपडीतील बाळंत स्त्रिला त्रास देत होते. त्यावेळी प्रचंड चिडलेल्या आदिवासींनी त्या न ऐकणार्‍या वन कर्मचार्‍याला पेट्रोल टाकून जाळले होते. तेेथे आम्ही जाऊन आलो. काही लेखही लिहीले. तेव्हा शिवसेना, काँग्रेस, समाजवादी काँग्रेस, भाजप सार्‍यांचे बौद्ध, दलितांविरोधात कसे समान हितसंबंध एकवटले होते ते पाहिले तेेथे यांचा गाव स्वतंत्रच तेेथे यांचा गाव स्वतंत्रच तेव्हापासून पार आतापर्यंतही तेच पहात आहे. आताची महाआघाडी जरी भाजपविरोधी दिसत असली; तरी ही दुसरी कुठली आघाडी नसून ती पूर्वीपासूनची सनातन ब्राह्मण-क्षत्रिय युती आहे तेव्हापासून पार आतापर्यंतही तेच पहात आहे. आताची महाआघाडी जरी भाजपविरोधी दिसत असली; तरी ही दुसरी कुठली आघाडी नसून ती पूर्वीपासूनची सनातन ब्राह्मण-क्षत्रिय युती आहे त्यावेळी गावोगावची काँग्रेस-सकाँ पुढार्‍यांची मुलं शिवसेना-भाजपकडे पाठविण्यात आले होते आणि ते गावागावातील दोन्ही काँग्रेसवर वैतागलेले ओबीसी-बौद्धेतर दलित यांना शिवसेनेच्या नावाने संघटीत करीत होते त्यावेळी गावोगावची काँग्रेस-सकाँ पुढार्‍यांची मुलं शिवसेना-भाजपकडे पाठविण्यात आले होते आणि ते गावागावातील दोन्ही काँग्रेसवर वैतागलेले ओबीसी-बौद्धेतर दलित यांना शिवसेनेच्या नावाने संघटीत करीत होते आता कुठे सेनेमध्ये ओबीसींची दुसरी-तिसरी पीढी पुढे येत असतानाच आता फक्त नाव बदलून परत सराईत दोन्ही काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचे पद दाखवून त्यांच्याच पारंपरिक सत्तेचे जाळे टाकले आहे आणि त्यांची सारी कामं करून घेत आहेत\nबौद्ध, दलित, भटके-विमुक्त यांच्या हत्यांकाडांचे अत्याचारांचे कॉरिडर म्हणून सोशल मीडियात उल्लेख करण्यात आला आहे; ती आताची खर्डा, सोनई, जामखेड, सोनेगावचे बबनभाऊ मिसाळ खून प्रकरण, खैरलांजी आदी सर्व प्रकरणांत आणि एखादे अनुसूचित जातीतील युवकांनी केलेले कोपर्डी प्रकरण; या सर्व प्रकरणातील तपशिल काहीही असला तरी प्रत्यक्ष मनुस्मृती न वाचताही तिच्या हजारो वर्षांच्या विद्वेषी, हिंसक, विषमतावादी ब्राह्मणी संस्कारांचा (फारच कमी अपवाद सोडून) सर्वांच्या डोक्यांवर खूपच मोठे अधिराज्य आहे. नवनवे तंत्रज्ञान, जागतिक पातळीवरील भांडवलशाही – वैश्विकीकरणाच्या स्थितीमध्येही डोक्यातील ही ब्राह्मण-पुरोहित वर्णाचे श्रेष्ठत्व-पावित्र्य ही कशी-कोण-कधी करणार हा आजवरचा सर्वांत मोठा प्रश्न आहे.\n20 मार्च, 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रहाच्या वेळी मनुस्मृती जाळली. तिही त्यांचे समतावादी ब्राह्मण सहकारी मा. सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते या मागे खूप मोठे सत्य दडलेले आहे. यात ब्राह्मण समूह विशेषत: पुरोगामी ब्राह्मण व्यक्तिंची मोठी ऐतिहासिक जबाबदारी आहे. मनुस्मृती न वाचताही सर्वांच्या डोक्यांतील हे कल्पना-संस्कार हळूहळू का होईना समूळ घालविण्यासाठी त्यांच्याच मुखांतून सांगण्याची आता गरज वाटत आहे. हे श्रेष्ठत्व-पावित्र्य आमच्यात नाही. हे वैज्ञानिक नाही. राज्य घटनेच्या मूळ गाभ्याच्या अगदी विरोधातील आहे. मूंज, घरभरणी, विवाह अगदी जन्मल्यापासून पार मृत्यूनंतरचे सारे ब्राह्मणी-वैदिक विधी यात येतात. परदेशात गेलेल्या कुटुंबांसाठी नवीन तंत्रज्ञानाच्या आधारावर या सार्‍या विधींच्या सिडीज, युट्युब आदी साहित्य मोठ्या प्रमाणावर पाठविल्या जात आहेत. नवीन तंत्रज्ञानाबरोबर हे ब्राह्मण-पुरोहितांचे वर्चस्व-पावित्र्य भारताबाहेर जगभर जात आहे. हा कशाचा प्रभाव आहे या मागे खूप मोठे सत्य दडलेले आहे. यात ब्राह्मण समूह विशेषत: पुरोगामी ब्राह्मण व्यक्तिंची मोठी ऐतिहासिक जबाबदारी आहे. मनुस्मृती न वाचताही सर्वांच्या डोक्यांतील हे कल्पना-संस्कार हळूहळू का होईना समूळ घालविण्यासाठी त्यांच्याच मुखांतून सांगण्याची आता गरज वाटत आहे. हे श्रेष्ठत्व-पावित्र्य आमच्यात नाही. हे वैज्ञानिक नाही. राज्य घटनेच्या मूळ गाभ्याच्या अगदी विरोधातील आहे. मूंज, घरभरणी, विवाह अगदी जन्मल्यापासून पार मृत्यूनंतरचे सारे ब्राह्मणी-वैदिक विधी यात येतात. परदेशात गेलेल्या कुटुंबांसाठी नवीन तंत्रज्ञानाच्या आधारावर या सार्‍या विधींच्या सिडीज, युट्युब आदी साहित्य मोठ्या प्रमाणावर पाठविल्या जात आहेत. नवीन ��ंत्रज्ञानाबरोबर हे ब्राह्मण-पुरोहितांचे वर्चस्व-पावित्र्य भारताबाहेर जगभर जात आहे. हा कशाचा प्रभाव आहे यासंदर्भात मार्क्स, एंगल्स-लेनिनचा समाजाचा पाया आणि वरचा मजला या संदर्भात आर्थिक, सामाजिक-सांस्कृतिक-स्त्री-पुरूष विषमादी हितसंबंध यांची कित्येक दशकातील चर्चा करण्याची ही जागा नाही. पण, स्वातंत्र्यानंतर आज 73 वर्षांनंतरही काही मोजक्या व्यक्ती-कुटुंब आणि बौद्ध समूह सोडल्यास ब्राह्मणी वर्चस्व झुगारलेला अन्य कोणताही एक जाती-समूह नाही.\nयाच वास्तवामुळे अशी आंतरजातीय-धर्मिय प्रेम प्रकरणे-विवाह, फुले-आंबेडकरवाद्यांचे सामाजिक-सत्ताकारण पटत आहे. त्यातूनच महिला, बौद्ध, दलित, भटके-विमुक्त, आदिवासींवरील अत्याचार होत आहेत. नाहीतर एकाच ताटात जेवणार्‍या गायकवाड-देवकर या दोन कुटुंबातील देवकर परिवार गायकवाडांचे कुटुंब उद्ध्वस्त करेपर्यंत का गेला लिंबोणी (तत्कालीन ता. अंबड, जि. जालना) येथील भूमिमहीन बौद्ध स्त्रिया गायरान जमीन वहित करत असतानाच त्यांच्याविषयी कधीही राग नसलेल्या माझ्या ओळखीच्या एका मराठा शेतकरी तरुणाने काही तरुण मित्रांसोबत त्या स्त्रियांना गायरानमध्येच मारून टाकले. त्या तरुणाच्या डोक्यात आधी कधीही न दिसलेला हा इतका टोकाचा खुनशी विद्वेष कसा, कुठून आला लिंबोणी (तत्कालीन ता. अंबड, जि. जालना) येथील भूमिमहीन बौद्ध स्त्रिया गायरान जमीन वहित करत असतानाच त्यांच्याविषयी कधीही राग नसलेल्या माझ्या ओळखीच्या एका मराठा शेतकरी तरुणाने काही तरुण मित्रांसोबत त्या स्त्रियांना गायरानमध्येच मारून टाकले. त्या तरुणाच्या डोक्यात आधी कधीही न दिसलेला हा इतका टोकाचा खुनशी विद्वेष कसा, कुठून आला मातंग समाजातील तरुण कार्यकर्ते बबनभाऊ मिसाळ (पं. स. सभापती, जामखेड) यांच्या डोक्यावर भला मोठा दगड घालून चक्काचूर का, कुणी केला मातंग समाजातील तरुण कार्यकर्ते बबनभाऊ मिसाळ (पं. स. सभापती, जामखेड) यांच्या डोक्यावर भला मोठा दगड घालून चक्काचूर का, कुणी केला तेच खैरलांजी, डोंगरगांवच्या आई-मुलगीचा खून, लाख खंडाळ्याची परवाची घटना. सर्वांच्या डोक्यांत स्त्री शुद्रातिशुद्रांविरुद्ध एवढा अतिरेकी राग कुठून, कसा येतो तेच खैरलांजी, डोंगरगांवच्या आई-मुलगीचा खून, लाख खंडाळ्याची परवाची घटना. सर्वांच्या डोक्यांत स्त्री शुद्रातिशुद्रांविरुद्��� एवढा अतिरेकी राग कुठून, कसा येतो हा विद्वेष कोणी पेरला हा विद्वेष कोणी पेरला या आशयाचे उत्तर फक्त आणि फक्त मनुस्मृती या ब्राह्मणी, विद्वेषी ऐतिहासिक ग्रंथातच दिसते आणि याच्या समर्थनाची भूमिका आज फक्त संघ परिवारच करताना दिसत आहे. नुकतेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (रास्वसं) सरसंघचालक मोहन भागवत यांनी 6 जानेवारी, 2013 रोजी इंदूर येथे सभेत भाषण केले होते. ते म्हणाले होते, महिलांनी फक्त गृहिणी असाव्यात आणि पतींनीही तिला बक्षीस दिले पाहिजे. ते आणखी पुढे म्हणाले, पती आणि पत्नी एका सामाजिक कराराने बांधलेले आहेत. जर स्त्री आपली कर्तव्ये पार पाडण्यात अयशस्वी झाली तर तिला सोडून दिले जाऊ शकते. 93 वर्षांपूर्वी बाबासाहेब आणि सहस्त्रबुद्धेंनी मिळून जाळलेल्या मनुस्मृतीची ही जिवंत ब्राह्मणी स्मारके सर्वत्र फिरत आहेत. बोलत आहेत. या विरुद्ध सर्वत्र जोरदार प्रतिक्रिया येताच संघाचे प्रवक्ते राम माधव यांनी थोडे सावरायचा केविलवाणा प्रयत्न केला. पण, ‘बूंदसे गयी वो हौदसे नही आती’ या आशयाचे उत्तर फक्त आणि फक्त मनुस्मृती या ब्राह्मणी, विद्वेषी ऐतिहासिक ग्रंथातच दिसते आणि याच्या समर्थनाची भूमिका आज फक्त संघ परिवारच करताना दिसत आहे. नुकतेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (रास्वसं) सरसंघचालक मोहन भागवत यांनी 6 जानेवारी, 2013 रोजी इंदूर येथे सभेत भाषण केले होते. ते म्हणाले होते, महिलांनी फक्त गृहिणी असाव्यात आणि पतींनीही तिला बक्षीस दिले पाहिजे. ते आणखी पुढे म्हणाले, पती आणि पत्नी एका सामाजिक कराराने बांधलेले आहेत. जर स्त्री आपली कर्तव्ये पार पाडण्यात अयशस्वी झाली तर तिला सोडून दिले जाऊ शकते. 93 वर्षांपूर्वी बाबासाहेब आणि सहस्त्रबुद्धेंनी मिळून जाळलेल्या मनुस्मृतीची ही जिवंत ब्राह्मणी स्मारके सर्वत्र फिरत आहेत. बोलत आहेत. या विरुद्ध सर्वत्र जोरदार प्रतिक्रिया येताच संघाचे प्रवक्ते राम माधव यांनी थोडे सावरायचा केविलवाणा प्रयत्न केला. पण, ‘बूंदसे गयी वो हौदसे नही आती’ भागवतांची ही भूमिका राज्यघटनेविरुद्ध आहे. सर्व स्त्रीशुद्रातिशुद्रांचा अपमान करणारी आहे. त्यामुळेच 2014 नंतर केंद्रात सत्ता येताच अधिक चेकाळलेले संघ-भाजप परिवारातील नेते-मंत्री सर्रास स्त्रिया-पूर्वास्पृश्य दलित-मुस्लीम-बौद्ध आणि राज्यघटनेविरुद्ध सतत विष ओकत सुटले आहेत भागवतांची ही भूमिका राज्यघटनेविरुद्ध आहे. सर्व स्त्रीशुद्रातिशुद्रांचा अपमान करणारी आहे. त्यामुळेच 2014 नंतर केंद्रात सत्ता येताच अधिक चेकाळलेले संघ-भाजप परिवारातील नेते-मंत्री सर्रास स्त्रिया-पूर्वास्पृश्य दलित-मुस्लीम-बौद्ध आणि राज्यघटनेविरुद्ध सतत विष ओकत सुटले आहेत मनुस्मृती तर या विद्वेषी ब्राह्मणी भूमिकेविषयीच पूर्वापार बोलत आहे आणि ती न पहाणार्‍या, वाचणार्‍या बहुसंख्यांकांच्या डोक्यात भागवतांसह त्यांचे मूठभर संघीय, शाखीय ब्राह्मण जिवंत ठेवत आहेत आणि अशा बहुसंख्य समूहातील युवकांची डोकी भडकवीत आहेत. खून पाडत आहेत. त्यांना गुन्हेगार बनवत आहेत मनुस्मृती तर या विद्वेषी ब्राह्मणी भूमिकेविषयीच पूर्वापार बोलत आहे आणि ती न पहाणार्‍या, वाचणार्‍या बहुसंख्यांकांच्या डोक्यात भागवतांसह त्यांचे मूठभर संघीय, शाखीय ब्राह्मण जिवंत ठेवत आहेत आणि अशा बहुसंख्य समूहातील युवकांची डोकी भडकवीत आहेत. खून पाडत आहेत. त्यांना गुन्हेगार बनवत आहेत म्हणून अर्थतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या न झालेल्या ऐतिहासिक भाषणाच्या Annihilation of Castes (जातीव्यवस्थेचे निर्मूलन) या ग्रंथात डोक्यातील ही notion (भावना-कल्पना) घालविणे हे सर्वांत महत्त्वाचे आहे. शाळा कॉलेजेसमधील एखाद-दुसरा शिक्षक सोडल्यास सारे आणि सारी अभ्यासक्रमाची पुस्तके, साहित्य, आचार-विचार-रंग ही सारी ब्राह्मणी विचारांनी खच्चून भरलेली आहेत. पहिल्या पानावरील संविधानातील प्रस्ताविका ही नावापुरतीच राहते. बिगर संघीय समूहातील निवडक माणसे यांच्यावर प्रभाव टाकण्यास आज तरी अपुरी पडत आहेत. सारी सरकारं, व्यवस्था ब्राह्मणी विचार-मूल्यांनी काठोकाठ भरलेले आहेत. ती इतकी की, नवीन मीडियाही या विचारांनी पोखरला जात आहे. त्याचा फक्त एकच नमुना येथे देत आहे.\n (भारतातीय सर्वाधिक धोकादायक जात कोणती) असा प्रश्न टाकलात तर खालील उत्तर मिळते. Caste is not dangerous. Brahmins will remain the undisputed upper castesand others will be backward. Nobody can, not even God can change this equation. मात्र येथे सारे राज्यघटना समर्थक खूप दमदारपणे सोशल मीडियावर उतरले आहेत. या ब्राह्मणी प्रचार यंत्रणेबरोबर जोरदार टक्कर देत आहेत. त्यावरही मोठी बंधनं आणण्याचा संघ-भाजप सरकारं अटोकाट प्रयत्न करत आहेत. मनुस्मृती न वाचता, न पाहता कोण, कुठे, कसा जोपासतो) असा प्रश्न टाकलात तर खालील उत्तर मिळते. Caste is not dangerous. Brahmins will remain the undisputed upper castesand others will be backward. Nobody can, not even God can change this equation. मात्र येथे सारे राज्यघटना समर्थक खूप दमदारपणे सोशल मीडियावर उतरले आहेत. या ब्राह्मणी प्रचार यंत्रणेबरोबर जोरदार टक्कर देत आहेत. त्यावरही मोठी बंधनं आणण्याचा संघ-भाजप सरकारं अटोकाट प्रयत्न करत आहेत. मनुस्मृती न वाचता, न पाहता कोण, कुठे, कसा जोपासतो हे जरा सर्व परिवर्तनवाद्यांनी गांभीर्याने घेतले पाहिजे.\nलॉकडाऊन : औरंगाबाद मध्ये वंचित बहुजन आघाडीची हेल्पलाईन\nमाणगाव परिषद आणि शतकोत्तर प्रश्न\nमाणगाव परिषद आणि शतकोत्तर प्रश्न\nआरोग्य मंत्री, जालन्यातील आरोग्य विभागाच्या गलथान कारभारा कडे लक्ष घाला\nजालना - शहरातील जुना जालना भागातील नगरसेवक व शांतता समिती सदस्यांची बैठक दिनांक 13 मे 2021 रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रमजान ...\nमुंबई मॉडेल आणि त्याचे भविष्यकालीन पडसाद\nया सगळ्या घडामोडींचे भविष्यकालीन पडसाद मात्र वेगळे असणार आहेत. कोविड पश्चात मुंबईतुन गरिब व मध्यम वर्गाचे स्थलांतर आता अधिक वेग ...\nअ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी घेतली कोवॅक्सिन लस\nपुणे,दि. १० - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे, जुने भोसरी रुग्णालय येथे को ...\nकोरोना विरुद्ध लढ्याचा नंदुरबार पॅटर्न\n\"महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नागपुर सारख्या नंदुरबार पेक्षा अधिक प्रगत जिल्हातील अधिका-यांना जे जमले नाही ते डॉ. राजेंद्र भारुड यांच्या सारख्या ...\nपदोन्नती मधील आरक्षण रद्द, ऍड.आंबेडकरांची सरकारवर जहरी टीका \nदि. 7 मे 2021 रोजी महाराष्ट्र राज्य सरकारने जीआर काढून पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णय जाहीर केला आहे. राज्य सेवेत ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/balasaheb-thorat-cm-letter-corona-error-in-drug-availability", "date_download": "2021-05-14T07:37:42Z", "digest": "sha1:MKGQQILHJDLLLU7D77Y2G35ENV6IRVTY", "length": 6850, "nlines": 52, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "थोरातांचा राज्य सरकारला घरचा आहेर", "raw_content": "\nथोरातांचा राज्य सरकारला घरचा आहेर\nमुख्यमंत्र्यांना पत्र : करोना व्यवस्थापन व औषध उपलब्धतेत त्रुटी\nराज्यात करोनाचा संसर्ग वाढत आहे. अहमदनगर जिल्ह्यात तर करोना रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. जिल्हा दौर्‍यात तालुकानिहाय पातळीवर करोना संदर्भात त्रुटी आढळून आल्या आहेत, असा घरचा आहेर महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारला दिला आहे. त्यावर उपाययोजना केल्यास करोनावर मात करणे अधिक सोपे होईल, असे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.\nकरोना उपायोजनेत स्थानिक पातळीवर अडचणी असल्याच्या तक्रारी होत्या. सरकारी यंत्रणा कमी पडत असल्याबाबत टीका होत असताना आता सरकारमधील मातब्बर मंत्र्यांनीच त्रुटींबाबत आरसा दाखवला आहे.\nमुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात ना.थोरात म्हणतात, अहमदनगर जिल्ह्याचा तालुकानिहाय दौरा केला. या दौर्‍यात स्थानिक पातळीवरील माहिती तालुक्यातील अधिकारी व लोक प्रतिनिधींशी चर्चा करतांना समजली. त्यामध्ये स्वॅब घेतल्यानंतर अहवाल येण्यासाठी किमान 24 ते 48 तासांचा अवधी लागतो. या काळात स्वॅब दिलेल्या रुग्णांचे विलगीकरण केले जात नाही. अनेक तालुक्यांमध्ये रॅपीड अ‍ॅन्टीजेन टेस्ट कीट उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे काही तालुक्यांमध्ये रुग्णांच्या चाचण्या न झाल्याने, रुग्णांच्या संख्येत घट दिसून येते.\nवस्तुस्थिती तशी नाही. करोना पॉझीटिव्ह आलेले 85 टक्के रुग्ण निव्वळ विलगीकरणातून बरे होऊ शकतात. परंतु त्यासाठी आवश्यक औषधे सहज उपलब्ध होणे गरजेचे आहे. मात्र, पॉझीटिव्ह रुग्णांना देण्यासाठी पॅरासिटामॉल, सिट्रीझिन, झिन्क, अझिथ्रोमायसिन, फॅबीफ्ल्यू या साध्या औषधी शासकीय रुग्णालये किंवा कोविड केअर सेंटरमध्ये उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्णाची परिस्थिती खालावून त्यांना पुढील ऑक्सीजन, रेमडेसिवीर इंजेक्शन आदी उपचार देण्याची वेळ येते. ही औषधे उपलब्ध होण्याबाबत आवश्यक कार्यवाही व्हावी.\nनागरिकांमध्ये लक्षणे दिसल्यानंतर एचआरसिटी करण्याकडे नागरीकांचा कल असतो. पर्यायाने स्कॅनींग सेंटरवर गर्दी वाढू लागली आहे. ही ठिकाणे सुद्धा रुग्ण वाढीचे कारण ठरत आहे., रुग्णालयात दाखल करतांना डॉक्टर या एचआरसिटी रिपोर्टचा आग्रह धरतात. याबाबत निश्चित धोरण ठरविणे आवश्यक आहे. अनेक डॉक्टर रुग्णांना आवश्यकता नसतांनाही रेमडेसिवीर इंजेक्शनचा आग्रह धरताना दिसतात. याबाबतही राज्यस्तरावर रेमडेसिवीर वापराबाबत स्पष्ट निर्देश वैद्यकीय व्यावसायिकांना देणे आवश्यक आहे, असे त्यांनी पत्रात नमुद केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/shivaji-university", "date_download": "2021-05-14T08:20:29Z", "digest": "sha1:YTPCXSABNKJGBWADXIZFINWZ5TBLWREV", "length": 13815, "nlines": 234, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Shivaji University Latest News in Marathi, Shivaji University Top Headline, Photos, Videos Online | TV9 Marathi | TV9 Marathi", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nकोल्हापूर : शिवाजी विद्यापीठच्या परीक्षा स्थगित, विद्यापीठाकडून पत्रक जारी\nकोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुन्हा एकदा स्थगित करण्यात आल्या आहेत. वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाने निर्णय घेतला ...\nShivaji Vidyapeeth | शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाच्या परीक्षा लांबणीवर\nShivaji Vidyapeeth | शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाच्या परीक्षा लांबणीवर ...\nकोल्हापुरातील डी. वाय. पाटील कॉलेजला संस्थेचा दर्जा; UGC आणि शिवाजी विद्यापीठाची मान्यता\nताज्या बातम्या5 months ago\nडी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीला संस्थेचा दर्जा बहाल Institution Status To D. Y. Patil College by UGC And Shivaji University ...\nशिवाजी विद्यापीठात लैंगिक छळाचा अहवाल दडपला, स्त्री अभ्यास केंद्राच्या संचालिकांचा गंभीर आरोप\nताज्या बातम्या1 year ago\nशिवाजी विद्यापीठाचे कुलगुरुंनी विद्यापीठातील महिलांच्या लैंगिक छळाबाबतचा अहवाल दडपून ठेवल्याचा गंभीर आरोप विद्यापीठाच्या स्त्री अभ्यास केंद्राच्या संचालक डॉ. मेधा नानिवडेकर यांनी केला आहे ...\nइंदोरीकरांच्या उपस्थितीत शिवाजी विद्यापीठात कार्यक्रम, अंनिसचा आक्रमक पवित्रा\nताज्या बातम्या1 year ago\nकीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या उपस्थितीत आज कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात (Indorikar Maharaj Shivaji University) कार्यक्रम होत आहे. ...\nPM Modi LIVE | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशी पंतप्रधान मोदींचा संवाद\nCM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हायकोर्टात दाखल\nHeadline | 12 PM | मुंबईत पेट्रोल 98.65 रुपये प्रति लिटर\nJoe Biden | लसीकरण पूर्ण झाल्यास मास्क नको, जो बायडेन यांची मोठी घोषणा\nAjit Pawar | निलेश लंके फाऊंडेशनसाठी कार्यकर्त्याचा चेक, लंकेंना फोन करुन अजित पवार म्हणतात…\nIndia Corona Death | कोरोनाचा कहर, देशात सलग तिसऱ्या दिवशी 4 हजार कोरोनाबाधितांचा मृत्यू\nMumbai Petrol Hike | मुंबईत पेट्रोल 98.65 रुपये प्रति लिटर\nSanjay Raut | ‘महाराष्ट्र मॉडेल’चं देशासह जगभरात कौतुक – खासदार संजय राऊत\nMumbai Breaking | ईद सणानिमित्त नागरिकांची मोठी गर्दी\nAkshaya Tritiya 2021 | अक्षय्य तृतीयानिमित्त मंदिरात हापूस आंब्याची आरास, गाभाऱ्याला आमराईचे रुप\nफोटो गॅलर���5 mins ago\nचाँद पाहण्यासाठी सानिया मिर्झा पतीसह दुबईत, ईद सेलिब्रेशनचे खास फोटो\nफोटो गॅलरी58 mins ago\nProtein foods : तंदुरुस्त राहण्यासाठी ‘या’ 5 प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन करा \nफोटो गॅलरी2 hours ago\nRanbir kapoor Lookalike: रणबीर कपूरचा हमशकल पाहून ऋषी कपूर झाले होते आश्चर्यचकित, पाहा जुनैद शाहचे हे फोटो\nफोटो गॅलरी2 hours ago\nPhoto : ‘ईद मुबारक…’, मराठमोळ्या स्मिता गोंदकरकडून हटके अंदाजात शुभेच्छा\nफोटो गॅलरी2 hours ago\nHappy Birthday : ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लरचा वाढदिवस, बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजाचे आहेत लाखो चाहते\nफोटो गॅलरी3 hours ago\nPHOTO | अॅक्शनच नाही, तर रोमान्सचाही ‘बादशाह’ ठरला ‘डार्लिंग’ प्रभास ‘या’ चित्रपटांनी वेडावली तरुणाई\nफोटो गॅलरी5 hours ago\nPHOTO | Summer Foods : उन्हाळ्याच्या हंगामात या पाच गोष्टींचे करा सेवन\nफोटो गॅलरी7 hours ago\nPHOTO | कामगिरी जोरदार, कमाई तडाखेदार, ‘हे’ आहेत क्रीडा क्षेत्रातील नवकोट नारायण, फोर्ब्सची यादी जाहीर\nभारताला 7 हजार कोटी रुपये दान करणारा 27 वर्षीय तरुण, एका आठवड्यात पुन्हा कमवले 2100 कोटी डॉलर\nफोटो गॅलरी16 hours ago\nशेतकऱ्यांसाठी अलर्ट, हवामान विभागाचा चक्रीवादळाचा इशारा, मान्सूनवर परिणाम होणार\nAkshaya Tritiya 2021 | अक्षय्य तृतीयानिमित्त मंदिरात हापूस आंब्याची आरास, गाभाऱ्याला आमराईचे रुप\nफोटो गॅलरी5 mins ago\nमहाडिकांची सत्ता पालटल्याचं बक्षीस, विश्वास पाटील यांची थेट गोकुळच्या अध्यक्षपदी निवड\nअन्य जिल्हे25 mins ago\nआधी मोदी सरकारवर थेट टीका, आता अनुपम खेर यांनी घेतला युटर्न, म्हणाले…..\nस्पुतनिक लसीच्या एका डोसची किंमत किती; डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजकडून दर जाहीर\nMaharashtra Coronavirus LIVE Update : पुण्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं नियोजन सुरु – उपमुख्यमंत्री अजित पवार\nAkshaya Tritiya 2021 | धार्मिकदृष्ट्या अत्यंत शुभ मानला जातो अक्षय्य तृतीयेचा दिवस, जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व\nLIVE | कोल्हापूर गोकूळ दूध संघाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील\nPM Modi LIVE | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशी पंतप्रधान मोदींचा संवाद\nCM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हायकोर्टात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/product/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%AF%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8B-%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%85%E0%A4%9D%E0%A5%8B%E0%A4%B2-50-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%A8-25-%E0%A4%A1%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%9C%E0%A5%80100-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%AE/AGS-CP-562?language=mr&state=maharashtra", "date_download": "2021-05-14T07:01:00Z", "digest": "sha1:2HPG765UAZ5ZBYRDY3SDVI3HUMJJZI24", "length": 7941, "nlines": 106, "source_domain": "agrostar.in", "title": "बेयर बेयर नेटिवो (टेब्यूकोनॅझोल 50%+ ट्रायफ्लॉक्सीस्ट्रॉबीन 25% डब्लूजी)100 ग्रॅम - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही\nआपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.\nआपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.\nबेयर नेटिवो (टेब्यूकोनॅझोल 50%+ ट्रायफ्लॉक्सीस्ट्रॉबीन 25% डब्लूजी)100 ग्रॅम\nरासायनिक रचना: टेब्यूकोनॅझोल 50%+ ट्रायफ्लॉक्सीस्ट्रॉबीन 25% w/w 75 डब्लू जी\nमात्रा: 8 -10 ग्रॅम / पंप किंवा 80-160 ग्रॅम / एकर\nप्रभावव्याप्ती: तांदूळ: शीत करपा,पानावरील करपा; टोमॅटो: लवकर येणारा करपा ; आंबा:भुरी,अँथ्रॅकोनोस; गहू:तांबेरा,भुरी\nपुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते\nपिकांना लागू: भात ,टोमॅटो ,आंबा ,गहू\nअतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): नेटीओ हे एक आंतरप्रवाही विस्तृत गुणधर्म ज्यात संरक्षणात्मक आणि उपचारात्मक क्रियाशील बुरशीनाशक आहे जे रोगावर नियंत्रण ठेवण्याबरोबर पिकाच्या गुणवत्ता वाढवते.\nविशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा\nपेजर (डायफेन्थ्यूरॉन 50% डब्लूपी) 1 किलो\nटाटा माणिक (अॅसेटामिप्रीड 20% SP) (250 ग्रॅम)\nटोकन 20 एसजी ( डायनोटेफ्युरान 20% एसजी) 250 ग्रॅम\nयुपीएल- उलाला - 500 मिली\nकॉन्फिडॉर सुपर (इमिडाक्लोप्रिड ३०.५% एससी) २५० मिली\nसिजेंटा अलिका (थायोमेथॉक्झाम १२.६% + लॅम्डासायहॅलोथ्रीन ९.५ % झेड सी.) २०० मिली\nसुमिटोमो होसी जीए 0.001% १ ली.\nबेयर नेटिवो (टेब्यूकोनॅझोल 50%+ ट्रायफ्लॉक्सीस्ट्रॉबीन 25% डब्लूजी)100 ग्रॅम\nबेयर ओबेरॉन स्पायरोमेसीफेन 240 SC (22.9 % w/w) 100 मिली\nरॉकेट (प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% EC) 1000 मिली\nटाटा बहार (1000 मिली)\nयुपीएल- उलाला - 500 मिली\nस्टेलर (जिब्रेलीक ऍसिड ०.००१%) 1000 मिली\nकॉन्स्टा (फिप्रोनील ४०% + इमीडॅक्लोप्रिड ४०%) ४० ग्रॅम\nधनुका - अरेवा - 1 किग्रॅ\nहयूमिक पॉवर अडवांस पावडर (95% हुमिक ऍसिड) (250 ग्रॅम)\nधनुका - अरेवा - 1 किग्रॅ\nपावर जेल (वनस्पती पोषण) (500 ग्रॅम)\nअ‍ॅग्रोस्ट���रची निवड केल्याबद्दल धन्यवाद\nकृपया आपला नंबर द्या. आमचे प्रतिनिधी आपल्याला कॉल करून आपली ऑर्डर निश्चित करतील.\nआपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.\nअ‍ॅग्री शॉपवर परत जा\n‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम\nअ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत\nआमचे अ‍ॅप डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsmasala.in/", "date_download": "2021-05-14T07:54:25Z", "digest": "sha1:XFIYTRHSCR3A7T342HDK2L3BAZP3PU7D", "length": 36214, "nlines": 184, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "News Masala", "raw_content": "\nकोरोना साथ काळात औषध निर्माण अधिकारी संघटनेमार्फत प्लाझ्मा दान शिबिराचे आयोजन सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- मे ०९, २०२१\nन्यूज मसाला सर्विसेस, नासिक 7387333801 कोरोना साथ काळात औषध निर्माण अधिकारी संघटनेमार्फत प्लाझ्मा दान शिबिराचे आयोजन नाशिक दि.९ : भारत देशासह महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या साथीच्या लाटेने कहर केला आहे. नाशिक जिल्हा हा कोरोना वाढत्या संख्येत संपूर्ण भारत देशात दहा क्रमांकामध्ये असल्याची नोंद झाली आहे. कोरोना साथ काळात गेल्या वर्षभरापासून शासकीय रुग्णालयीन औषध निर्माण अधिकारी हे कोरोना साथरोग कार्यक्रमात पहिल्या फळीतील कर्मचारी म्हणून आरोग्य सेवेत कर्तव्य बजावत आहे. सामाजिक बांधिलकी उपक्रम म्हणून दैनंदिन शासकीय कामकाज सांभाळून शासकीय रुग्णालयात कामकाज करणाऱ्या औषध निर्माण अधिकारी यांची नोंदणीकृत औषध निर्माण अधिकारी संघटना, जिल्हा शाखा नाशिक यांचे मार्फत रक्तदान शिबिर, आपत्तीग्रस्तांना मदत, शासकीय कन्या विद्यालय नाशिक येथील मुलींना मोफत वह्या वाटप असे सामाजिक बांधिलकीचे उपक्रम संघटनेच्या व्यासपीठावरून राबविले जातात. सध्या महाराष्ट्र राज्यात त्यात प्राधान्याने नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढलेला असुन कोरोना बाधित रुग्णांसाठी प्लाझ्मा\nचित्रविषय खुलविणारी आकर्षक किनार हिऱ्याला सोन्याचे कोंदण केल्यावर त्याचे मूल्य अनेकपटीने वाढते तसेच काम या रेखीव किनारींमुळे होते हिऱ्याला सोन्याचे कोंदण केल्यावर त्याचे मूल्य अनेकपटीने वाढते तसेच काम या रेखीव किनारींमुळे हो��े न्यूज मसाला सर्विसेस नासिक, 7387333801. सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- मे ०८, २०२१\nचित्रविषय खुलविणारी आकर्षक किनार आदिवासी वारली स्त्री - पुरुष भिंतीवर चित्र रेखाटताना सर्वप्रथम आयताकृती किनार ( बॉर्डर ) रंगवतात. नंतर त्यामधील मोकळ्या जागेत चित्र काढतात. आकर्षक अशा किनारीमुळे चित्रातील विषय अधिकच खुलतो. चित्र जास्त उठावदार दिसते. चित्राला बंदिस्त स्वरूप येऊन बघणाऱ्या रसिकांचे लक्ष मुख्य चित्रातील घटकांवर एकवटते. एखाद्या चित्राला फ्रेम केल्यावर त्याचे सौंदर्य वृद्धिंगत होते. हिऱ्याला सोन्याचे कोंदण केल्यावर त्याचे मूल्य अनेकपटीने वाढते. तसेच काम या रेखीव किनारींमुळे होते. ११०० वर्षांची प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या आदिवासी वारली चित्रशैलीत मुलाकारांचा वापर केला जातो. चित्रांची किनार रेखाटताना बिंदू, रेषा, त्रिकोण, चौकोन, वर्तुळ यांचाच वापर करतात. आकार - घटकांची पुनरावृत्ती केली जाते.कोणत्याही चित्राला जशी आपण फ्रेम करतो त्याप्रमाणे वारली चित्र काढण्यापूर्वी किनार रेखाटली जाते. त्यामुळे चित्राला मर्यादा येते मात्र किनारीने उठाव देखिल मिळतो. किनारीत मोजकेच आकार असले तरी त्यांच्या उपयोजनात वैविध्य आढळते. वारली कला हा आदिवासींच्या काळजाचा हुंकार आहे. शेतीकाम\nपश्र्चिम बंगाल मध्ये भाजपा जिंकली हे वाक्य चूकीचे आहे का हे वाक्य चूकीचे आहे का याचे उत्तर खचितच नाही असे येणाऱ्या काळात दिसणार याचे उत्तर खचितच नाही असे येणाऱ्या काळात दिसणार सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- मे ०३, २०२१\nपश्र्चिम बंगाल मध्ये भाजपा जिंकली हे वाक्य चूकीचे आहे का हे वाक्य चूकीचे आहे का याचे उत्तर खचितच नाही असे म्हणावे लागेल, ममता बॅनर्जी यांनी दोनशेपार जागा जिंकून हॅटट्रिक साधली आहे ती एका अर्थाने राज्यापुरती मर्यादीत समजावी लागेल. पश्र्चिम बंगालच्या निवडणूकीत ममता बॅनर्जी यांच्या विजयाविषयी आज माध्यमांमधून रकानेच्या रकाने भरून येतील, तसे यायलाही हवेत याबद्दल कुणाचेही दुमत असू नये, लोकशाहीचा तो सन्मानच म्हणावा लागेल, ही नाण्याची एकच बाजू आहे, दुसऱ्या बाजूनेही विश्लेषण केल्यास केंद्रात भाजपाची सत्ता आहे आणि भाजपाचा काही छुपा अजेंडा असेल तर त्यासाठी तीन वरून ऐंशीच्या आसपास जागा जिंकणे व पश्र्चिम बंगाल मध्ये मोठा विरोधी पक्ष म्हणून बसणे हा वरकरणी पराभव दिसत असला तरी भाजपासाठी हाच खरा मोठा विजय आहे याचे उत्तर खचितच नाही असे म्हणावे लागेल, ममता बॅनर्जी यांनी दोनशेपार जागा जिंकून हॅटट्रिक साधली आहे ती एका अर्थाने राज्यापुरती मर्यादीत समजावी लागेल. पश्र्चिम बंगालच्या निवडणूकीत ममता बॅनर्जी यांच्या विजयाविषयी आज माध्यमांमधून रकानेच्या रकाने भरून येतील, तसे यायलाही हवेत याबद्दल कुणाचेही दुमत असू नये, लोकशाहीचा तो सन्मानच म्हणावा लागेल, ही नाण्याची एकच बाजू आहे, दुसऱ्या बाजूनेही विश्लेषण केल्यास केंद्रात भाजपाची सत्ता आहे आणि भाजपाचा काही छुपा अजेंडा असेल तर त्यासाठी तीन वरून ऐंशीच्या आसपास जागा जिंकणे व पश्र्चिम बंगाल मध्ये मोठा विरोधी पक्ष म्हणून बसणे हा वरकरणी पराभव दिसत असला तरी भाजपासाठी हाच खरा मोठा विजय आहे केंद्रात तील भारतीय जनता पक्षाचे सरकारचा अजेंडा व त्यासाठी लागणारे राज्यसभेतील संख्याबळ याचा विचार केल्यास काही मर्यादा येत आहेत, मात्र काल झालेल्या पश्चिम बंगाल मधील निवडणूक निकालानंतर भाजपाचे राज्यसभेतील संख्याबळ पाच ते सहा जागांनी वाढते आहे तद्वतच विरोधातील संख्याबळ पाच ते सहा ने कमी होत\nहिरकमहोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या पुण्यातील आदिवासी सांस्कृतिक संग्रहालयाचे जनक व्यासंगी लेखक, जिज्ञासू संशोधक, विचारवंत व उत्तम प्रशासक असलेले डॉ. गोविंद गारे हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व \n- मे ०२, २०२१\nआदिवासी संशोधनाचे हिरकमहोत्सवी पदार्पण आदिवासींच्या कला त्यांच्या जीवनशैलीशी निगडित आहेत. चित्र, नृत्य, संगीत यांनी त्यांचे जीवन समृद्ध केलेले आहे. त्यांच्या जगण्यातले कलात्मक अंतरंग पुण्यातील आदिवासी सांस्कृतिक संग्रहालयात उलडगलेले दिसते. महाराष्ट्रातील आदिम संस्कृतीच्या सखोल अभ्यासासाठी दि.३ मे १९६२ रोजी राज्य शासनाने आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेची ( टीआरटीआय ) स्थापना केली. पुढे १९६५ साली या संस्थेतर्फेच हे संग्रहालय दिमाखात उभे राहिले. आदिम संस्कृतीचा आकर्षक चेहरा येथे बघायला मिळतो. यंदा ही संस्था हिरकमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे.सध्या श्रीमती पवनीत कौर आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळत आहेत. या संग्रहालयाच्या कलात्मक वाटचालीचा प्रवास महाराष्ट्र राज्य एकसष्टी निमित्ताने... मह���राष्ट्रात एकूण ४७ आदिवासी जमाती सुखाने नांदतात. त्यातील वारली,महादेव कोळी, कोलाम, कातकरी, ठाकर,भिल्ल, गोंड, माडिया, पावरा अशा जमातींचा अवघा संसार पुण्यातील या संग्रहालयात सजला आहे. त्यांची पारंपरिक आगळीवेगळी वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती, आकर्षक घरेदारे, दररोजच्या वापरण्यात येणारी मातीची व ध\n१ मे १९२३ ला पहिल्या कामगार दिनाचे आयोजन सिंगरवेल्लू चेत्तीअर यांनी मद्रास इथे केले, लालबावटा ही निशाणी होती. लेखक अंकुश शिंगाडे यांचा सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- एप्रिल ३०, २०२१\nकामगार दिन की राजकारण आज १ मे जागतिक कामगार दिन. देशात नाही तर जगात मोठ्या प्रमाणावर साजरा होत आहे. महाराष्ट्रात तर याचा संबंध महाराष्ट्र दिनाशी जोडून १मे १९६० ला महाराष्ट्र दिवशी राज्याची निर्मीती करण्यात आली. नव्हे तर कामगार दिनाला महाराष्ट्र दिनाचं नवं नाव देवून नवीन राजकारण निर्माण करण्यात आलं. १मे हा दिवस जागतिक कामगार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. का साजरा करण्यात येतो. त्याही पाठीमागे कारणं आहे. जागतिक दर्जाचे इग्लंड, डच, पोर्तुगीज या देशांनी उद्योगाचे महत्व लक्षात घेवून आपआपल्या देशात उद्योग उभारणी केली. याचं मुळ कारण तेथील ज्ञानाचा प्रसार व संशोधन. अठराव्या शतकात या युरोपीयन लोकांनी नवनवे शोध लावले. त्या शोधाच्या आधारानं वस्तूंचं उत्पादन जास्त झालं. शिवाय जागतिक बाजारपेठेत ह्या वस्तू विक्रमी स्वरुपात झाल्यानं तो पैसा गुंतविण्यासाठी त्यांना वेगळ्या बाजारपेठा शोधणे भाग होते. त्यातच या देशांनी आपला पैसा उद्योगाच्या रुपात पैसा दुस-या देशात गुंतवला. जे अविकसित देश होते. यात कारण होतं, पैसा जास्तीत जास्त कमावणे व उद्योगाचा प्रसार करणे. तसेच आपल्या देशाचा\nमडगांव ते नागपूर व्हाया नासिक रेल्वे सुरू करण्याची गरज का किती विद्यापीठे, धार्मिक स्थळे, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक, संत गाडगेबाबा स्मारक यांसोबत कोकण-उत्तर महाराष्ट्र-विदर्भ या विभागातील सांस्कृतिक, पर्यटन, औद्योगिक विकास, व्यापार देवाणघेवाण असे या रेल्वेने काय जोडले जाणार किती विद्यापीठे, धार्मिक स्थळे, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक, संत गाडगेबाबा स्मारक यांसोबत कोकण-उत्तर महाराष्ट्र-विदर्भ या विभागातील सांस्कृतिक, पर्यटन, औद्योगिक विकास, व्याप���र देवाणघेवाण असे या रेल्वेने काय जोडले जाणार सविस्तर प्रसतावाच्या बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा सविस्तर प्रसतावाच्या बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा न्यूज मसाला सर्विसेस, नासिक, 7387333801\n- एप्रिल २६, २०२१\nरत्नागिरी (न्यूज मसाला सर्विसेस)::- महाराष्ट्राचे आराध्य दैवत व विदर्भातील प्रसिद्ध संत गजानन महाराज मंदिर,अमरावती शहरातील वालगाव येथील संत गाडगेबाबा महाराज स्मारक, नागपूर येथे महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची चैत्यभुमी, वर्धा येथील महात्मा गांधी यांचे सेवाग्राम, बुलढाणा येथील नांदुरा येथील १०५ फुटी हनुमानाची मूर्ती, मुर्तीजापुर येथील कार्तीकस्वामी मंदिर, कारंजा येथील दत्त गुरूंचे स्थान, रेणुकामाता मंदिर, नाशिक येथील शुर्पणखा मंदिर, धुळे येथील देवपुर येथील स्वामीनारायण मंदिर, जळगाव येथील मुक्ताबाई, चांगदेव मंदिर, दर्शनाकरीता व पाहण्याकरिता अनेक भाविक शेगाव व बुलढाणा परिसरात येत असतात. धार्मिक क्षेत्र, उदयोग क्षेत्र, पर्यटन क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, यांची नाळ जोडल्यामुळे प्रचंड प्रमाणात प्रवाशांची या गाडीसाठी मागणी आहे. तसेच कोकण ते खान्देश, विदर्भ असे महाराष्ट्र दर्शन म्हणून या गाडीला थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, कणकवली, राजापुर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड या थांब्यावरून नागपूर करिता जाणारे असंख्य प्रवासी आहेत या भाविकांना दर्शनासाठी रत्नागिरी व सिंधुदुर्ग परिसरा\nजनकल्याण समितीतर्फे कोविड काळात रक्तदान, प्लाझ्मा डोनेशन, घरपोच आॅक्सिजन कान्सन्ट्रेटर्स, औषधे, टीफीन अशा विविध प्रकारच्या मदतीसाठी ३०० स्वयंसेवकांची फळी कार्यरत न्यूज मसाला सर्विसेस,. 7387333801,. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा \n- एप्रिल २५, २०२१\nनाशिक ( प्रतिनिधी) - सध्याच्या परिस्थितीत रक्ततूटवडा लक्षात घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती तर्फे नाशिकरोड भागात नुकतेच कोविडचे प्रोटोकाॕल पाळून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.त्यामध्ये ३८ स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. तसेच \" प्लाझ्मा डोनेशन\" हे सिव्हिअर करोनाबाधित रुग्णांसाठी काही प्रमाणात जीवनदायी ठरु लागले आहे.त्यासाठी प्रबोधन, संकलन उपक्रम राबविण्यात येत आहे. जनकल्याण संकूल उत्तमनगर येथील रुग्णोपयोगी साहित्यकेंद्रात रा. स्व. सं��� जनकल्याण समितीच्या माध्यमातून १५ 'आॕक्सिजन काँन्स्न्ट्रेटर्स' विकत घेतले आहेत. ते आपण करोनाबाधीत गरजूंना डिपाझिट ठेवून घेऊन विनामूल्य घरी वापरायला देणे सुरु केले आहे. नजिकच्या काळात आजून ५० आॕक्सिजन काँन्सन्ट्रेटर जनकल्याण संकूलमधे उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. त्याची गरज असलेल्यांनी अंकूश बरशीले ९८९००६०७६२ यांच्याशी संपर्क करावा. शौनक गायधनी आणि अभिषेक पिंगळे या स्वयंसेवकांनी समविचारी स्वयंसेवकांची एक टीम 'जनकल्याण समिती - नाशिक' या नावाने व्हाट्सएप समूहाद्वारे संघटित केली आहे. त्यांच्या अथक उ\nकोरोना रुग्णांसाठी ५० बेडस् चे कोविड सेंटर मध्ये मोफत आहार, वैद्यकीय काढे, जरुरीप्रमाणे व्यायाम तसेच त्यांची मनस्थिती सकारात्मक रहावी यासाठीचे विशेष कार्यक्रम जनकल्याण समितीतर्फे विनामूल्य विशेष विलगीकरण कक्ष सुरू जनकल्याण समितीतर्फे विनामूल्य विशेष विलगीकरण कक्ष सुरू सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- एप्रिल २५, २०२१\nजनकल्याण समितीतर्फे सेवाकार्य विनामूल्य विशेष विलगीकरण कक्ष नाशिक ( प्रतिनिधी )- रा.स्व.संघ जनकल्याण समिती, आयुर्वेद सेवा संघ आणि नाशिक महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हाॅटेल राॅयल हेरीटेज, खडकाळी सिग्नल जवळ, गंजमाळ येथे ५० बेड्सचे 'कोवीड केअर सेंटर' (विलगीकरण कक्ष) सुरू झाले आहे. रविवारी ( दि.२५) वर्धमान जयंतीच्या मूहूर्तावर सुरू करण्यात आले. ही विनामूल्य सेवा गरजू रुग्णांना देण्यात येईल. या 'कोविड सेंटरमध्ये' कोविड पॉझिटिव्ह आणि लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी व ज्यांना होम आयसोलेशन मध्ये रहाण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे अशांना दाखल करुन घेतले जाईल. रुग्णास दाखल करुन घ्यायचा निर्णय योग्य तपासणीनंतर सर्वस्वी 'कोविड सेंटर' वरील डॉक्टरांच्या सल्ल्याने होईल. येथे जरूरीनुसार साधारण आठ ते दहा दिवसाच्या अवधीसाठी रुग्णाला दाखल करुन घेतले जाणार आहे.रुग्ण कोविड सेंटरमध्ये असतांना त्याच्यासाठी आहार, वैद्यकीय काढे, जरुरीप्रमाणे व्यायाम तसेच त्यांची मनस्थिती सकारात्मक रहावी यासाठीचे विशेष कार्यक्रम यांचे दिवसभराचे नियोजन येथील डॉक्टर्स आणि\nसिस्टर शिवानी करोनाकाळात सकारात्मक विचारांसाठी मार्गदर्शन करणार ब्रह्माकुमारीज तर्फे आज लाईव वेबिनारचे आयोजन आयोजकांतर्फे व्याख्��ानाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांतर्फे व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आवाहन सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा \n- एप्रिल २५, २०२१\nसिस्टर शिवानी करोनाकाळात सकारात्मक विचारांसाठी मार्गदर्शन करणार ब्रह्माकुमारीज तर्फे आज लाईव वेबिनारचे आयोजन मानव समाजाला उच्च सकारात्मक विचारांची दिशा देणा·या सुप्रसिद्ध समुपदेशक व प्रेरक वक्त्या सिस्टर बीके शिवानी यांचे `अपनी मुश्किलोसे बडे बनो` या विषयावर प्रेरक व्याख्यान आज २५ एप्रिल रोजी ऑनलाईन आयोजित केले आहे. करोना काळात सर्वत्र भय, दुख: आणि नैराश्येचे वातावरण आहे. मानवी समाजासमोर आलेल्या या मोठ्या संकटास सामोरे जातांना वैद्यकिय उपचाराबरोबर उच्च सकारात्मकतेचीही आवश्यकता असल्याचे जाणूव लागले आहे. नव्हे दृढ मनोबल आणि सकारात्मक विचार हे करोनापासून मुक्तीचे एक मोठे औषध आहे. सिस्टर शिवानी यांनी जगभरातील व्यक्तिंना उच्च सकारात्मकतेचा संदेश देऊन त्यांचे सुदृढ मनोबल तयार केलेले आहे. त्यायोगे विचारांनी जीवनाची दिशा आणि दशा बदलेले लाखो व्यक्ति त्याची साक्ष देतात. ब्रह्माकुमारीज् मीडिया सर्विस सेंटरतर्फे त्यांच्या ऑनलाईन वेबिनारचे आयोजन आज रविवार दि. २५ रोजी संध्याकाळी ५ वाजता करण्यात आले असून युट्यूब व झुमच्या माध्यमातून लाईव संवाद सिस्टर शिवानी साधणार आहे.\nहर्षद थविल याने बी.ई. (मेकॅनिकल) होऊनही स्वेच्छेने व डोळसपणे घरची शेतीच करण्याचा निर्णय घेतला 'सामूहिक वृत्ती' ची वारली कलाकृती 'सामूहिक वृत्ती' ची वारली कलाकृती सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- एप्रिल २४, २०२१\n' सामूहिक वृत्ती 'ची वारली कलाकृती आदिवासी वारली चित्रशैली ही जरी 'स्व-तंत्र' असली ; तरी आपल्या प्रकटीकरणात एक कलावस्तू म्हणून ती 'सामूहिक स्वयं-शिस्त' देखिल कटाक्षाने पाळत असल्याचे जाणवते.वारली कला निसर्गाविषयी स्नेह, पर्यावरणाबाबत प्रेम आणि दैनंदिन जीवनात आत्मसन्मान बाळगायला शिकवते. वारली कलाकार चित्रांचे श्रेय स्वतःकडे घेत नाहीत. अज्ञात दैवी शक्तीने हे रेखाटन आपल्याकडून घडवून आणले, अशी त्यांची श्रद्धा असते. त्यामुळेच 'मी- माझं' या धारणेच्या पलिकडची एक ' समूहवाचक ' अशी कलाकृती निर्माण होते. म्हणून वारली चित्रशैली ही सामूहिक वृत्तीची निदर्शक आहे, असेच म्हणावे लागते.नुकताच वसुंधरा दिन झा���ा, त्यानिमित्ताने ... ११०० वर्षांची प्रदीर्घ परंपरा आदिवासी वारली चित्रकलेला लाभली आहे. गडद पार्श्वभूमीवर फक्त पांढरा रंग, मूलाकारांचा वापर, दैनंदिन जीवनातील प्रसंग, ठराविक चित्रविषय अशा मर्यादा या कलेला आहेत. त्या कोणी लादलेल्या नसल्या तरी स्वेच्छेने स्वीकारलेल्या या मर्यादांवर मात करून वारली चित्रवैभव निर्माण होतं. चित्र काय व कसं काढायचं हे\nMichael Elkan द्वारे थीम इमेज\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudarshannews.in/14des_vidimandal_adhiveshan_news-9805-newsdetails.aspx", "date_download": "2021-05-14T07:17:29Z", "digest": "sha1:W4RARFEPP763MHTNQ6PEVSWH7OWYJGIL", "length": 11129, "nlines": 124, "source_domain": "www.sudarshannews.in", "title": "पळ काढू सरकार,14 डिसेंबर पासून विधिमंडळाचे अधिवेशन मुंबईत होणार...", "raw_content": "\nसुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे\nपळ काढू सरकार,14 डिसेंबर पासून विधिमंडळाचे अधिवेशन मुंबईत होणार...\nदेवेंद्र फडणवीस म्हणाले, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे महाविकास आघाडी सरकारचं पहिलं आणि पावसाळी अधिवेशनही थोडक्यात गुंडाळावं लागलं होतं. त्यानंतर आता हिवाळी अधिवेशनही अवघ्या 2 दिवसांचं घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.\nराज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन यंदा नागपूरऐवजी मुंबईत होणार आहे. विशेष म्हणजे येत्या १४ डिसेंबर आणि १५ डिसेंबर दोन दिवसाचे अधिवेशन घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. मात्र, सरकार चर्चेपासून पळ काढत असल्याचा थेट आरोप भाजपनं केला आहे. विरोधीपक्षानं दोन आठवड्याची मागणी केली होती. पहिला दिवस शोक प्रस्ताव ठेवला जाईल. त्यानंतर पुरवणी मागण्या मांडणे, दुसऱ्या दिवशी मागण्या मंजूर करणे असं कामकाज असेल, अशी माहिती परब यांनी दिली आहे. केवळ दोन दिवसांत हिवाळी अधिवेशन घेण्याच्या सरकारच्या या निर्णयाला भाजपकडून विरोध करण्यात आला आहे. अवघ्या 2 दिवसांचं अधिवेशन घेणे म्हणजे चर्चेपासून पळ काढण्याचा प्रयत्न असल्याचा घणाघाती आरोप विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे महाविकास आघाडी सरकारचं पहिलं आणि पावसाळी अधिवेशनही थोडक्यात गुंडाळावं लागलं होतं. त्यानंतर आता हिवाळी अधिवेशनही अवघ्या 2 दिवसांचं घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. दरम्यान, विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन हे नागपुरात होत असतं. मात्र, नागपुरातील आमदार निवास हे क्वारंटाईन सेंटर करण्यात आले होते. तसंच कोरोना काळात सर्व यंत्रणा नागपूरला हलवणं शक्य नसल्यानं यंदाचं हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.\nहम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें\nताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प\nमराठा आरक्षणाबाबत केंद्राकडून दाखल पुनर्विचार याचिकेचे स्वागत\nमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ दापोलीतील रिसॉर्टच्या चौकशीसाठी दिल्लीहून पथक येणार, सोमय्यांचा दावा\nमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ दापोलीतील रिसॉर्टच्या चौकशीसाठी दिल्लीहून पथक येणार, सोमय्यांचा दावा\nशामली में कोरोना संक्रमण को रोकने के लिए हवा के शुद्धिकरण के लिए हवन-यज्ञ\nपुलिस अधीक्षक द्वारा डायल 112 पीआरवी कर्मियों के साथ की गई गोष्ठी\nचित्रकूट में गरीबों को वितरण की जा रही राहत सामग्री\nबैरिया भाजपा विधायक सुरेंद्र सिंह का बड़ा बयान, राहुल गांधी मुस्लिम तुष्टीकरण की राजनीति करते हैं\nन्यायपालिका के \"अ न्याय\" के 33 साल...1988 में हुआ गैंगरेप, 2021 में मिली सजा..\n14 मई – जन्मजयंती छत्रपति संभाजी महाराज .. अंग अंग काटते रहे मुगल मुसलमान बनाने के लिए, पर हर घाव से आवाज आई– “जय भवानी”\nभाजपा युवा मोर्चा ने 100 भाप मशीन उन्हैल हॉस्पिटल को भेंट की\nUP: सुल्तानपुर में शुरू होगा 27 करोड़ की लागत से बना 100 बेड वाला हॉस्पिटल\nTRAI ने जारी किए फरवरी के आंकड़े, जानिए किस कंपनी ने जोड़े सबसे ज्यादा ग्राहक\nकोरोना: दिल्‍ली में आए 13,287 नए केस, यूपी में आए 17,775\nनेपाल: विश्वास मत हारने के तीन दिन बाद केपी ओली फिर प्रधानमंत्री नियुक्त\nशुभेंदु अधिकारी बने पश्चिम बंगाल विधानसभा में प्रतिपक्ष के नेता\nआईसीसी की सालाना अपडेट में टीम इंडिया नंबर 1, न्यूजीलैंड दूसरे स्थान पर\nकोविशील्ड की डोज के बीच अंतराल बढ़ाने को मिली मंजूरी, अब 12-16 हफ्ते में लगेगी वैक्सीन की दूसरी खुराक\nयूपी में ऑक्सीजन की सुचारू आपूर्ति में नही है कोई बाधा\nअब वैक्सीनेशन पर है योगी सरकार का सारा जोर... मिल रही है टीकाकरण को गति...\nकॉपीराइट © 2020 सुदर्शन न्यूज | सभी अधिकार सुरक्षित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://eprabuddhbharat.com/prakshambedkarapeals/", "date_download": "2021-05-14T07:39:55Z", "digest": "sha1:47UNS54I75YOK3RWIEHD6EFZGXFVDZRV", "length": 5657, "nlines": 82, "source_domain": "eprabuddhbharat.com", "title": "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती संदर्भात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे जनतेला आवाहन ! - Prabuddh Bharat", "raw_content": "\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती संदर्भात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे जनतेला आवाहन \nby टीम प्रबुद्ध भारत\nमहाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने महाराष्ट्र सरकारने मिनी लॉकडाऊन घोषित केला आहे. तो योग्य की अयोग्य हा विषय वेगळा आहे. १४ एप्रिलला बाबासाहेबांची जयंती सर्व स्थरांवर मोठ्या उत्साहात साजरी होते, त्याबाबत शासन काही नियमावली जाहीर करेल असं सांगण्यात येतंय. तेव्हा संपूर्ण जनतेला माझं आवाहन आहे की आपण शासनाच्या नियमांनुसारच जयंती साजरी करा.\nमाझी पत्नी काहीही करत नाही, ती घरी असते इतकेच \nमाझी पत्नी काहीही करत नाही, ती घरी असते इतकेच \nआरोग्य मंत्री, जालन्यातील आरोग्य विभागाच्या गलथान कारभारा कडे लक्ष घाला\nजालना - शहरातील जुना जालना भागातील नगरसेवक व शांतता समिती सदस्यांची बैठक दिनांक 13 मे 2021 रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रमजान ...\nमुंबई मॉडेल आणि त्याचे भविष्यकालीन पडसाद\nया सगळ्या घडामोडींचे भविष्यकालीन पडसाद मात्र वेगळे असणार आहेत. कोविड पश्चात मुंबईतुन गरिब व मध्यम वर्गाचे स्थलांतर आता अधिक वेग ...\nअ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी घेतली कोवॅक्सिन लस\nपुणे,दि. १० - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे, जुने भोसरी रुग्णालय येथे को ...\nकोरोना विरुद्ध लढ्याचा नंदुरबार पॅटर्न\n\"महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नागपुर सारख्या नंदुरबार पेक्षा अधिक प्रगत जिल्हातील अधिका-यांना जे जमले नाही ते डॉ. राजेंद्र भारुड यांच्या सारख्या ...\nपदोन्नती मधील आरक्षण रद्द, ऍड.आंबेडकरांची सरकारवर जहरी टीका \nदि. 7 मे 2021 रोजी महाराष्ट्र राज्य सरकारने जीआर काढून पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णय जाहीर केला आहे. राज्य सेवेत ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2021-05-14T06:44:43Z", "digest": "sha1:CMKTS6YCMD467VEPGWDWBDREZHVGVNKD", "length": 3740, "nlines": 62, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:रशियाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nह्या वर्गासाठी मुख्य लेखः रशियाचा इतिहास.\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► रशियाचे झार‎ (१८ प)\n► रशियाचे राज्यकर्ते‎ (३ क, ३ प)\n\"रशियाचा इतिहास\" वर्गातील लेख\nएकूण १५ पैकी खालील १५ पाने या वर्गात आहेत.\nरशियाचे सोव्हियेत साम्यवादी संघीय प्रजासत्ताक\nLast edited on २३ एप्रिल २०१३, at १३:३४\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १३:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/others/maharashtra/pankaja-munde-tested-positive-for-covid19", "date_download": "2021-05-14T07:07:06Z", "digest": "sha1:UQ3B4KM75GQ6TRSH6FE5YQ4PTJPE2L5M", "length": 4698, "nlines": 51, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "पंकजा मुंडे यांना करोनाची लागण", "raw_content": "\nपंकजा मुंडे यांना करोनाची लागण\nगेल्या वर्षभरापासून करोनाच संकट सुरु आहे. अनेक मोठमोठे नेते, सेलिब्रिटी देखील या करोनाच्या विळख्यात अडकले आहेत.\nआता भाजपा नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांना देखील करोनाची लागण झाली आहे. सध्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने घरातच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पंकजा मुंडे यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे.\nपंकजा मुंडे यांनी ��्हंटल आहे की, म्हटले की, “मी करोना पॉझिटीव्ह झाले असून अगोदरच विलीकरणात आहे, करोना बाधितांच्या परिवाराच्या भेटी दिल्या तेव्हा लोकांच्या संपर्कात आले असेन. माझ्या समवेत दौऱ्यात असणार्‍यांनी टेस्ट करून घ्यावी, काळजी घ्यावी” असे त्यांनी म्हंटल आहे.\nदरम्यान, गेल्या ४ ते ५ दिवसांपासून त्यांनी स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतलं होतं. आज, त्याचा करोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती त्यांनी दिली. दोन दिवसांपूर्वीच पंकजा यांनी अंबाजोगाई येथील सरकारी रुग्णालयाच्या कामकाजाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला होता.\nकाही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांचे खाजगी अंगरक्षक गोविंद मुंडे यांचे करोनामुळे निधन झाले होते. गोविंद मुंडे यांच्या मृत्यूनंतर पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. 'माझ्या परिवारातील एका तरूण, मेहनती व धाडसी सदस्य आपण गमावला आहे, त्यांच्या कुटूंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर देवो' अशा शब्दांत त्यांनी गोविंद मुंडे यांच्याप्रती शोक व्यक्त केला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/doctor.html?page=4", "date_download": "2021-05-14T08:43:25Z", "digest": "sha1:FJ7MDDNKWWCSF6GARLSVW3GKQDCUU4OC", "length": 8251, "nlines": 130, "source_domain": "zeenews.india.com", "title": "doctor News in Marathi, Latest doctor news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nनागपुरात डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी पोर्टेबल कोरोना चाचणी कक्ष\nदोन डॉक्टरांनी पोर्टेबल कोरोना चाचणी कक्ष तयार केला\nमोठी बातमी : केईएम रूग्णालयातील ४७ वर्षीय डॉक्टरला कोरोनाची लागण\nमुंबईत कोरोना झपाट्याने फोफावत आहे.\nमुंबई | मालवणी झिलाची गोष्टच वेगळी\nमुंबई | मालवणी झिलाची गोष्टच वेगळी\nकोरोना रुग्णांवर उपचार करण्यास डॉक्टरांच्या मदतीला रोबोट\nडॉक्टरांचा मदतनीस म्हणून रोबोट काम करू शकणार\nकोरोनाशी लढण्यासाठी कोकणी माणूस मैदानात, आयर्लंडच्या पंतप्रधानांचे रुग्णांवर उपचार\nकोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे जगात हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे.\nकोरोनाग्रस्त महिलेने सुदृढ बाळाला दिला जन्म\nसमाधानकार.... बाळ कोरोनाच्या विषाणूपासून दूर\nएका व्हेंटिलेटवरून आठ रुग्णांना मिळणार प्राणवायू\nकोरोनाविरोधातील लढाईला अधिक बळ\nमहापालिकेच्या डॉक्टर आणि नर्सना राहण्यासाठी ताज हॉटेलमध्ये सोय\nकोरोनाविरोधी लढ्यात ट��टा समुहाचा अनोखा आदर्श\nनाशिक | एमआयएम आमदारांची आरोग्य कर्मचाऱ्यांना धक्काबुकी, दमदाटी\nनाशिक | एमआयएम आमदारांची आरोग्य कर्मचाऱ्यांना धक्काबुकी, दमदाटी\n'कोरोना प्रतिबंधक औषध मिळेल' डॉक्टरचा अजब दावा\nअद्याप कोरोनावर कोणतंही ठोस औषधं उपलब्ध नाही.\n जाणून घ्या काय आहे सत्य\nकोरोनावर अद्याप कोणतंही औषधं तयार करण्यात आलं नाही.\nचीन | चीन का लपवतंय मृतांची आकडेवारी\nचीन | चीन का लपवतंय मृतांची आकडेवारी\nकौतुकास्पद : १४ वर्षे तुरूंगवास भोगून, ४०व्या वर्षी बनला डॉक्टर\nआपल्या ध्येयाचा पाठलाग करणारा अवलिया\nनागपूर | पीडितेची प्रकृती स्थिर मात्र चिंताजनक\nनागपूर | पीडितेची प्रकृती स्थिर मात्र चिंताजनक\nकेवळ १० रुपयांत ईलाज करतात हे डॉक्टर...\nरुग्णांकडून केवळ १० रुपये फी घेतात...\n मुंबई पालिकेने काय घेतलाय निर्णय, महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली ही माहिती\nकोहलीकडून मिळालेल्या गिफ्टला फ्रेम करणार, 'या' खेळाडूनं शेअर केला फोटो\nमोठी बातमी : केंद्र सरकारकडून मराठा आरक्षण संदर्भात फेरविचार याचिका दाखल\nराज्य आर्थिक संकटात असताना अजित पवारांच्या सोशल मीडियासाठी पैशांची उधळपट्टी\nकॉमेडीचे बादशाह जॉनी लिव्हर यांचे किस्से आणि कॉमिक टायमिंग\nHoroscope : या राशींसाठी आजचा दिवस खास, जाणून घ्या आजचे भविष्य\nआईसाठी शेवटच्या क्षणी मुलानं म्हटलं गाणं...'मेरा तुझ से है पहले का नाता कोई'\nचौफेर टीकेनंतर अजित पवारांकडून खासगी PR चा निर्णय रद्द\nRishi Kapoor यांनी दिलेली अंगठी Dimple Kapadia यांनी समुद्रात का फेकली...\nखांद्याच्या शस्त्रक्रियेतून सावर असलेल्या श्रेयस अय्यरचं ट्रेनिंग सुरू, व्हिडीओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://eprabuddhbharat.com/challenges-in-front-of-regional-leaderships/", "date_download": "2021-05-14T06:23:55Z", "digest": "sha1:LJT74PIGCO5DRFSUZC22IK6SSQW3P6V6", "length": 30713, "nlines": 102, "source_domain": "eprabuddhbharat.com", "title": "प्रादेशिक पक्ष- नेतृत्वासमोरील आव्हानं! - Prabuddh Bharat", "raw_content": "\nप्रादेशिक पक्ष- नेतृत्वासमोरील आव्हानं\nby टीम प्रबुद्ध भारत\nनुकतेच झारखंड विधानसभा निवडणुक निकाल लागले. निकालात हे स्पष्ट दिसले की, आधिच्या संघ-भाजपच्या मुख्यमंत्र्यासह त्यांच्या सरकारचा पराभव झाला आहे. आणि झारखंड मुक्ती मोर्चा (जे.एम.एम) प्रणित आघाडीचे बहुमत मिळवले. आणि संघ-भाजपच्या ताब्यातील आणखी एक राज्य सरकार निसटले. केंद्रात संघ भाजपचे मा. पंतप्र��ान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार असले तरी त्यांच्या संविधान म्हणून लोकशाहीविरोधी धोरण व वागणुकीमुळे निरंतर एक एक राज्य सरकार व सोबतचे शिवसेनेसारखे एक एक प्रादेशिक पक्ष निसटत चालले आहेत.\nयंदाची झारखंड विधानसभा निवडणुक हेमंत सोरेन या आदिवासी तरुण, शिक्षीत नेतृत्वात झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो), कॉंग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल (आरजेडी)(Congress-JMM-RJD) आघाडीने जिंकली आहे. सध्याच्या निकालाप्रमाणे भाजपने २५जागांवर विजय मिळवला आहे. कॉंग्रेसला १६जागा, झामुमोला ३०जागा तर आरजेडीला १जागा मिळाली आहे. अशाप्रकारे या आघाडीने ४७जागांवर विजय प्राप्त करत बहुमत मिळवले आहे.\nएवढे स्पष्ट चित्र असतानाही ताज्या झारखंड निकालाचे चित्रण एखादे वृत्तपत्र-टिव्ही चॅनल सोडल्यास सर्वांनी कॉंग्रेस जणूकाही या आघाडीचे नेतुत्व करत होता आणि तोच सर्वात मोठा पक्ष आहे असे चित्र रंगविले आहे. प्रसिध्दी माध्यमं, पत्रकार, विचारवंत, अभ्यासक यांच्या आजवरच्या कॉंग्रेसकेंद्रीत राजकीय वैचारिक दिवाळखोरीचा हा आणखी एक नमुना आहे. ही कॉंग्रेसकेंद्रीत वैचारिक गुलामी आहे. यानिमीत्ताने “वंचित बहुजन स्त्री-पुरूष केंद्रीत सम्यक वैचारिकता” अजून फारसी जमत नाही-पचत नाही असेच खेदाने म्हणावे लागत आहे.\nस्वातंत्र्यानंतर दक्षिणेत द्रमुक सारखे प्रादेशिक पक्ष आणि आणिबाणीनंतर मंडलमधील ओबिसी, एस.सी. मधील अगदी नवीन तरुण नेत्यांच्या नेतृत्वाखाली अनेक राज्यांमध्ये सरकारं आली. आज २०१९-२० मध्ये तेजस्वी यादव, (बिहार),अखिलेशयादव, मायावती (उत्तर प्रदेश), बाळासाहेब आंबेडकर (महाराष्ट्र),ममता बॅनर्जी (प. बंगाल), हेमंत सोरेन (झारखंड),अरविंद केजरीवाल (दिल्ली),वाय.एस.जगमोहन रेड्डी (आंध्र प्रदेश), केरळ,तामिळनाडू, आदी राज्यांमध्ये नवे नेतृत्व आणि मुख्य म्हणजे आजी-माजी सत्ताधारी पक्षांच्या बाहेरचे नेतृत्व व पक्ष पुढे येत आहेत. त्यामुळे राज्यघटनेतील “मजबूत केंद्र, संघराज्य आणि ३५६ कलम” याचा गैर अर्थ-अन्वयार्थ काढून; तसा व्यवहार कॉंग्रेस, संघ-भाजप या आजी-माजी ऊच्चवर्ण-जातीय पक्षांनी केला आहे. त्यांच्या पक्षाच्या आजवरच्या पंतप्रधानांनीब्राम्ह्य-क्षत्रीय वर्ण-जातींचे हितसंबंध राखले. मजबूत केले. त्यांचे सामाजिक-सांस्कृतिक व आर्थिक हितसंबंध पाहिले. त्याचबरोबर या दोन्ही पक्षांनी कधीच वंचित बहुजनांच्या उध्दारासाठी धोरणं आखली नाहित. आणि त्याचा थेट विपरित परिणाम राज्य आणि प्रत्येक गाव-नदी खोरे-डोंगरातील आदिवासी, भटके विमुक्त, ओबिसी विशेषत: छोटे ओबिसी-आलुतेदार-बलुतेदार-कारू-नारू आणि या समूहांतील स्त्रिया यांच्यावर होत आहे. “केवळ झिरपेल तेवढेच मातेरे-भिक उपकार म्हणून घ्या.” याच वृत्तीने मागिल ७० वर्षे व्यवहार चालू आहे. संघ-भाजप तर याही पुढे गेला आहे. त्यामुळे ते यापुढे सुधारतील याची अजिबात शाश्वती नाही.\nनव्या सम्यक फुले-लोहिया-आंबेडकरी दृष्टीची गरज\nत्याचे प्रतिबींब आज बाळासाहेब आंबेडकर म्हणतात तसे या समूहांना वंचित बहुजन आघाडी, राजद, समाजवादी, बसप, द्रमुक, आदी प्रादेशिक पक्ष उभारावे लागले. ती या समूहांची हक्काची घरं आहेत. त्यांनी कुणाला पटो न पटो प्रस्थापित पुरोगामी-प्रतिगामी शक्ती, विचारवंत-अभ्यासक-माध्यमं यांच्यासमोर मोठी आव्हानं उभी केली आहेत. आजवर कधिही न पाहिलेले हा सारा बदल समजून घ्यायला नवी सम्यक फुले-डॉ. लोहिया-डॉ. आंबेडकरी दृष्टी हवी.\nयाचा बारकाईने विचार केला तर आंबेडकरांनी राज्यघटना स्विकृतीनंतर राजकीय समता\nमिळाली असे म्हटले होते. पण त्याचवेळी सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित झाल्याशिवाय राज्यघटना व या राजकीय स्वातंत्र्याला मर्यादीतच अर्थ आहे असाही इशार दिला होत. आज जागतिक आर्थिक परिस्थिती, तेल-पेट्रोल-गॅस, जंगल-पाणी-खनिज, हवा, अंतराळ, आदी नैसर्गिक साधन संपत्तीवरील अधिकार, बदलते वातावरण, या सा-यांचा भारतावर होणारा परिणाम, आपली सत्ता म्हणजेच पोलिस-सैन्य, न्यायालय, नोकरशाही, नवीन तंत्रज्ञान, आदी दंडसत्ता स्वत:च्याच हातात अबाधित रहावी म्हणून राज्यकर्ते वर्ण-जाती-वर्ग-पुरूषीसमूह शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहेत. याबाबत कॉंग्रेस-संघ-भाजप यांच्या सामाजिक-राजकीय-आर्थिक हितसंबंधात फारसा फरक नाही असेच म्हणावे लागत आहे.\nवरील परिस्थितीचा सर्वाधिक फटका भारतातील बहुसंख्य वंचित बहुजन स्त्री समूहांचे जिवन मरणाचे प्रश्न बिकट होत जाणार आहेत. तसतसा ते विविध मार्गांनी असंतोष व्यक्त करणार आहेत.\nराखीव जागा हा अपवाद : आज काय चालू आहे\nघटना परिषदेत मागासलेपणा ठरविण्याबाबत खुप चर्चा झाली. सामान्य माणसाला स्वत:स मागासले म्हणून राखीव जागांची सवलत मागता येईल का यावरील चर्चेत बोलताना डॉ. आंबेडकरा��नी सांगितले, “मागासलेपणाची स्पष्ट ब्याख्या जर केली नाही तर राखीव जागा हा अपवाद न रहाता मूळ समान संधीच्या नियमासच डावलण्यास कारणीभूत होईल.” घटना परिषदेतील हा वादविवाद ७ व्या खंडात वाचल्यावर आज राखीव जागांवरील सारा गोंधळ उलगडता येतो. कॉंग्रेस आणि आता संघ-भाजप सरकारांनी भाषा केली अनु.जाती-जमाती आणि मंडलमधील मागासवर्गियांना राखीव जागा चालू ठेवायची. पण त्याचवेळी त्यांनी ऊच्च वर्ण-जात-वर्गियधार्जिणी आर्थिक, राजकीय धोरणं घेतल्यामुळे देशात आधिच असलेल्या विषम परिस्तितीत आणखी भर पडत गेली. त्यात सर्वाधिक बळी पडलेल्या वंचित बहुजन समूहांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण होत गेला. वर म्हटल्याप्रमाणे प्रस्थापित कॉग्रेस-संघ-भाजपच्या सता व पक्षांसमोर मोठी आव्हानं उभी राहू लागली. परिणामी त्यांना राजकीय अस्थिरतेला सामोरे जावू लागले. त्यांच्या आर्थिक-सामाजिक संस्थांसमोर कधिही नव्हते असे प्रश्न निर्माण होत गेले.\nहा राग आपल्या विरोधी जावू नये म्हणून या ब्राह्म-क्षत्रिय वृत्तीच्या जोडीने सर्वात सोपे उत्तर काढले राखीव जागांचे. आणि त्यांच्या आर्थिक-राजकीय धोरणांतून बळी ठरत असलेल्या समूहांना कात्रजचा घाट दाखवायला सुरूवात केली. यातून त्यांचे प्रश्न तर अजिबात सुटणार नाहितच. पण एक षडयंत्र मात्र यशस्वी होताना दिसत आहे. “जे जे काही होते ते या (लढाऊ) लोकांमुळे (म्हणजे बौध्द, दलित समूहांमुळे) आणि त्यांना संरक्षण देणा-या राज्यघटनेमुळे.” असा सार्वत्रिक समज करून दिला आहे. त्यामुळे आज संघ-भाजप आणि कॉंग्रेस घराणी यांच्या घटनाविरोधी मोहिमेत बरेच वंचित बहुजन सहभागी झाल्याचे दिसते. हा दोन्ही आजी-माजी सत्ताधा-यांचा मोठा खतरनाक डाव होता व आहे. हे त्यांच्यामागे सत्तेची लाळ घोटत फिरणा-या वंचित बहुजनांमधील काही नाव कमावलेल्या पुढा-यांना कळत नाही ते समाजाचाच घात करत आहेत ते समाजाचाच घात करत आहेत “समान संधीसाठी विशेष संधी” राखीव जागांच्या या मूळ तत्वालाच आज नख लावण्यात कॉंग्रेस-संघ-भाजप यशस्वी झाले आहे\nबदलती परिस्थिती, बदलते प्रश्न आणि राज्य घटना\nया सर्व पार्श्वभुमिवर सच्च्या राज्य घटना समर्थक फुले-आंबेडकरवादी शक्ती-पक्ष-संघटना-व्यक्तिंनी काही प्रश्नांवर पक्षांतर्गत व बाहेर सोशल मिडीयात गंभिरपणे चर्चा करून उत्तरे शोधली पाहिजेत. केंद्र-राज���य संबंध, संघ राज्यपध्दती, सामाजिक-आर्थिक विषमता, पक्ष-आमदार-खासदार-पक्षांतर यांचे परस्पर संबंध, राखीव जागा, उपजिवीकेचा हक्क, नैसर्गिक संसाधनांवरील हक्क, निवडणूक आयोग, न्याय संस्था, रिझर्व्ह बॅंक, सार्वजनिक उद्योगांसह अनेक स्वायत्त संस्था आणि सरकारं, आदी प्रश्न सध्या तातडीचे विषय बनले आहेत. आजी-माजी पक्षांच्या पलिकडे जावून हा विचार करायला हवा.\nआज CAA आणि NRC निमीत्ताने देशभर किंबहुना जगभर वाद उभा राहिला आहे. येथे संघ-भाजपचे पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहांचे केंद्र सरकार विरुध्द अनेक राज्य असा संघर्ष पेटला आहे. हे संघर्ष आणि घटनेतील तरतुदी आजवर पक्षीय हितसंबंधांनी वापरले गेले आणि आज वापरले जात आहेत. आजपर्यंतमा. राष्ट्रपती आणि राज्यांचे राज्यपाल हे पक्षिय सक्रिय सदस्यच निवड व नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांचे मूळ काम-कर्तव्य घटनेच्या सच्च्या रक्षणाऐवजी त्यातील तरतुदींचा गैरफायदा घेण्याचा सपाटाच लावला जात आहे. संघाच्याकाळ्या टोपीतील महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी नुकताच ज्या प्रकारे अंधारात शपथविधी उरकला व संघीय पंतप्रधान-गृहमंत्र्यांनी ज्याप्रकारे संविधान गुंडाळून दोन कायदे आणले ही याचीच ताजी उदाहरणे आहेत.\nया बदलत्या वास्तवाच्या पार्श्वभुमिवर न्या. सरकारिया आयोगाने त्यांच्या अहवालात काही महत्वाच्या शिफारसी केल्या आहेत. यांचा आशय असा की, घटनेतील मूळ तत्वांना मुरड न घालता त्यातील तरतूदींच्या अंमलबजावणिबाबत काही अलिखीत पण योग्य संकेत-परंपरा यांचा समावेश करायला हवा.\nवंचित बहुजन आणि ऐतिहासिक कठिण जबाबदारी\nशेवटचा प्रश्न या प्रादेशिक-पक्ष-नेतृत्वांतुन सर्वमान्य पण कॉंग्रेस-संघ-भाजपविरहीत केंद्रीय नेतृत्व कसे उभे राहिल एकदा हे ठरले आणि त्यांची राजकीय-सामाजिक आघाडी झाली की, कॉंग्रेस-संघ-भाजपला ठरवू दे कोणत्या नेतृत्व-आघाडीसोबत जायचे ते एकदा हे ठरले आणि त्यांची राजकीय-सामाजिक आघाडी झाली की, कॉंग्रेस-संघ-भाजपला ठरवू दे कोणत्या नेतृत्व-आघाडीसोबत जायचे ते कठिण आहे. ब्राह्म-क्षत्रियांसोबत सतत जायची व त्यांचेच नेतृत्व मानायची सवय झालेले वंचित-बहुजनांतील नेते आणि समूह यांना १८० डिग्री म्हणजे उलट्या दिशेला जावून विचार व व्यवहार करायची सवय लावायला हवा. यापुढे “आपणच आपले नेते बनू आणि किमान एकवाक्यता घडवू” या भुमिकेतून पण परस्पर विश्वासाने संवाद करत नवीन वंचित बहुजनांची वाट चोखाळावी लागणार आहे.\nब्राह्मणि मनुस्मृती आधारित व्यवस्थेत अशा स्वरुपाचा साधा विचार करायची सवय नाही. हजारो जाती-जमातींमध्ये पारंपारिक आणि विनाकरण अविश्वास निर्माण केला गेला आहे. आपल्यातील असूया, राग, अविश्वास. संवादाचा अभाव, शक्तीची जाणीव नसणे; त्यामुळे सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय आणि आर्थिक सत्तेची अभिलाषा कधी बाळगु दिली नाही. “राजकारण म्हणजे आपले काम नाही. ते वाईट असते. हे त्यांच्या सोयिसाठीच असे सा-यांच्या मनावर बिंबवले गेले. ब. मो. पुरंदरे आणि नत्थुराम गोडसेवादींनी लिहीलेला इतिहास कॉंग्रेस काळापासून सांगण्यात आला. याचे मुख्य कारण महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील जे लढे केले गेले; त्यांच्या अहिंसक मार्गांनी जी वैचारिक घुसळण झाली; त्यातून येथील वंचित बहुजन समूहांचे प्रश्न समोर येत गेले. चळवळ पुढे जात राहिली. भविष्यात जर या वंचित बहुजन शक्ति एकत्र येवून प्रस्तापित ब्राह्मणी सामाजिक-राजकीय सत्तेला आव्हान ठरतील म्हणून वरील ब्राह्म-क्षत्रिय युती भक्कम करण्यात आली. पाच वर्षांनी अस्तित्वात येणारी “औपचारिक सत्ता” (formal political power), क्षत्रिय समजल्या जाणा-या समूहांची आणि वयाच्या ६०-६५ वर्षांपर्यत आणि पुढेही नाते संबंधांनी कायम चालणारी प्रशासन-साहित्य-संस्कृतीची “अनौपचारिक सत्ता” (informal political power)) “अहं ब्रह्मामी (आम्हालाच सारे काही कळते)” असे समजणा-यांकडे दिली गेली. म्हणून त्यांनी “केवळ दलितांचे बाबासाहेब, पाक-मुस्लिम धार्जिणे महात्मा गांधी, गो-ब्राह्मणप्रतिपालक शिवाजी महाराज, संत तुकारामांच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडविणा-या यांच्या पूर्वजांविषयी कधीच राग न आणणे, आदी खोटा, ब्राह्मणी, वर्चस्ववादी इतिहास लिहिला गेला. सांगितला गेला. “देवा तुझे किती, सुंदर आकाश—-, सरस्वती पूजन, स्त्रि-पुरूष विषमतेचे विकृत रुप मूंज विधी“, इ. प्रकार लहान वयापासूनच बिंबवले गेले. आणि त्याचे वाहक आम्ही वंचित बहुजन बनविले गेले. यातून बाहेर पडून वंचित बहुजन स्त्रि-पुरूषांचे नेतृत्व, पक्ष, सत्ता आणि धोरणांच्या दिशेने जायचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. झारखंडचे तरुण, शिक्षीत,आदिवासी समूहातील नेते हेमंत सोरेन यांच्या सत्तेच्या निमीत्ताने ही आव्हानं दि��त आहेत.\nTags: shantarampandereझामुमोझारखंडझारखंड मुक्ती मोर्चानिवडणुकप्रादेशिक पक्ष\nभारतीय नागरिकत्व विरुद्ध आरएसएसचे नागरिकत्व\nसत्तेचा ऊर्जा स्त्रोत “अकोला पॅटर्न”…\nसत्तेचा ऊर्जा स्त्रोत \"अकोला पॅटर्न\"...\nआरोग्य मंत्री, जालन्यातील आरोग्य विभागाच्या गलथान कारभारा कडे लक्ष घाला\nजालना - शहरातील जुना जालना भागातील नगरसेवक व शांतता समिती सदस्यांची बैठक दिनांक 13 मे 2021 रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रमजान ...\nमुंबई मॉडेल आणि त्याचे भविष्यकालीन पडसाद\nया सगळ्या घडामोडींचे भविष्यकालीन पडसाद मात्र वेगळे असणार आहेत. कोविड पश्चात मुंबईतुन गरिब व मध्यम वर्गाचे स्थलांतर आता अधिक वेग ...\nअ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी घेतली कोवॅक्सिन लस\nपुणे,दि. १० - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे, जुने भोसरी रुग्णालय येथे को ...\nकोरोना विरुद्ध लढ्याचा नंदुरबार पॅटर्न\n\"महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नागपुर सारख्या नंदुरबार पेक्षा अधिक प्रगत जिल्हातील अधिका-यांना जे जमले नाही ते डॉ. राजेंद्र भारुड यांच्या सारख्या ...\nपदोन्नती मधील आरक्षण रद्द, ऍड.आंबेडकरांची सरकारवर जहरी टीका \nदि. 7 मे 2021 रोजी महाराष्ट्र राज्य सरकारने जीआर काढून पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णय जाहीर केला आहे. राज्य सेवेत ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96", "date_download": "2021-05-14T08:30:55Z", "digest": "sha1:TWD7UT457PXVQFTEYPVBXVZ5QWTG72BS", "length": 10853, "nlines": 290, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:रतिअभिनेत्रींवरील अपूर्ण लेख - विकिपीडिया", "raw_content": "\n\"रतिअभिनेत्रींवरील अपूर्ण लेख\" वर्गातील लेख\nएकूण २६१ पैकी खालील २०० पाने या वर्गात आहेत.\n(मागील पान) (पुढील पान)\nसोफी इव्हान्स (रति अभिनेत्री)\nकॅरोल कॉनर्स (रति अभिनेत्री)\nटिफनी टायलॉर (रति अभिनेत्री)\nलिंडा वोंग (रति अभिनेत्री)\n(मागील पान) (पुढील पान)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ ऑक्टोबर २०१२ रोजी १४:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध ��हे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/coronavirus-patient-in-shrirampur-20", "date_download": "2021-05-14T08:16:20Z", "digest": "sha1:ZVJ27ULB7WYUVVDSZOKTGPEWHYJWCBBZ", "length": 3149, "nlines": 46, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "coronavirus patient in shrirampur", "raw_content": "\nश्रीरामपूर तालुक्यात 178 करोनाबाधित रुग्ण\nकरोनाने आज पुन्हा डोके वर काढले\nश्रीरामपूर तालुक्यात आज 178 रुग्ण सापडले आहे. तर 1148 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. काल 111 रुग्ण बरे होवू न घरी गेले आहेत.\nजिल्हा रुग्णालयात 76 खासगी रुग्णालयात 12 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत 90 असे रुग्ण आढळून आले आहेत. यात आज 111 जणांना बरे वाटले म्हणून घरी सोडण्यात आले आहे. श्रीरामपूर तालुक्रात एकूण 1081 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.\nश्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 4195 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 1958 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत. तर सध्या एकूण अंदाजे 1148 रुग्ण विविध कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.\nगेल्या आठवडाभरात करोनाने कहर केला होता. त्यावेळी शंभर दोनशेचे आकडे पार करुन करोना संसर्गाने कहर केला होता. काल पुन्हा 178 रुग्ण आढळून आल्याने करोनाने पुन्हा डोकेवर काढले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/rte-admission-message-will-be-received-today", "date_download": "2021-05-14T07:33:30Z", "digest": "sha1:3BAQGQ46RV6UCZ2NU4GOI2J22T6WG6XL", "length": 7210, "nlines": 48, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "RTE admission message will be received today", "raw_content": "\nआरटीई प्रवेशाचे मेसेज मिळणार आज\nशिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील 25 टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने लॉटरी काढली आहे. गुरूवारपासून (दि. 15) विद्यार्थ्यांना प्रवेशाचे एसएमएस प्राप्त होणार आहेत. परिणामी आरटीई प्रवेशाची प्रतिक्षा संपणार आहे. मात्र, आरटीई प्रवेशाच्या उपलब्ध जागांच्या अनेक पटीने अर्ज आले आहेत. त्यामुळे पाल्याला प्रवेश मिळणार का याबाबत पालकांचे लक्ष लागले आहे.\nकरोनामुळे अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यामुळे आरटीई अंतर्गत प्रवेश मिळावा यासाठी अनेक पालक ��्रयत्नशील आहेत. राज्यातील आरटीई प्रवेशाच्या 96 हजार 684 जागांसाठी 2 लाखांहून 22 हजार 29 विद्यार्थ्यांचे ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्राप्त झाले. नाशिकमध्ये आरटीई प्रवेशाच्या 4 हजार 544 जागांसाठी एकूण 13 हजार 330 अर्ज आले आहेत.\nकरोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाच्या काही प्रमुख अधिकार्‍यांच्या उपस्थितीत लॉटरी काढण्यात आली. त्यानंतर ऑनलाइन लॉटरीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांना प्रवेशाचे एसएमएस उद्या प्राप्त होतील. मात्र, पालकांनी केवळ ‘एसएमएस’वर अवलंबून न राहता आरटीई वेबपोर्टलवर प्रवेश अर्जाचा क्रमांक टाकून प्रवेशाची स्थिती जाणून घ्यावी, असे आवाहन शालेय शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.\nआरटीई पोर्टलवर प्रवेशाची तारीख या ठिकाणी पालकांनी अर्ज क्रमांक टाकून अर्जाची स्थिती किंवा प्रवेशाचा दिनांक पहावा. प्रवेश घेण्याची तारीख पोर्टलवर दाखविली जाईल. त्या मुदतीतच पालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रे तपासून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी. ज्या विद्यार्थ्यांचे लॉटरीमध्ये सिलेक्शन झालेले आहे त्यांनी प्रवेशाकरिता एसएमएसद्वारे पुढील सूचना प्राप्त झाल्यानंतरच पडताळणी समितीकडे जावे.\nप्रवेशासाठी लागणारी मूळ कागद पत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती, पोर्टलवरील हमी पत्र आणि अर्जाची स्थिती यावर click करून हमी पत्र आणि ऑलॉटमेंट लेटर ची प्रिंट काढून पडताळणी समितीकडे घेऊन जावे. जाताना पाल्याला बरोबर घेऊन जाऊ नये. मुदतीनंतर संबंधित पालकांचा प्रवेशाचा हक्क राहणार नाही.\nपालकांनी अर्ज भरताना अर्जात निवासाचा जो पत्ता नोंद केला आहे त्याच पत्त्यावर Google location मध्ये red बलून दर्शविणे आवश्यक आहे location आणि घराचा नोंदविलेला पत्ता यामध्ये तफावत आढळल्यास प्रवेश रद्द केला जाईल. तसेच एकाच पालकांनी 2 अर्ज भरून ( duplicate अर्ज ) जर त्यांना लॉटरी लागली तरीही त्यांचा प्रवेश रद्द केला जाईल. प्रतिक्षा यादीतील पालकांनी बालकांच्या प्रवेशाकरिता पडताळणी समितीकडे सध्या जाऊ नये. त्यांच्या करिता पोर्टलवर स्वतंत्र सूचना दिल्या जातील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://daryafirasti.com/2017/11/04/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2021-05-14T07:45:22Z", "digest": "sha1:WJKQ3EUJSEDCTS6CAS5DDBNLCAB6AUZ4", "length": 15542, "nlines": 128, "source_domain": "daryafirasti.com", "title": "मंडपेश्वर माहात्म्य | Darya Firasti", "raw_content": "\nहा सुंदर लिथोग्राफ आहे रॉबर्ट प्यूझे नावाच्या एका ब्रिटिश चित्रकाराने काढलेला मुंबईतला देखावा … या जागेचे नाव आहे मॉण्टपेझीर किंवा माउंट पॉइन्सर … इथं चित्रात एक चर्चही दिसतंय … मुंबईत ही जागा नक्की आहे तरी कुठं … हे रहस्य उलगडायला आपल्याला जावं लागेल बोरिवली पश्चिमेला आयसी कॉलनी भागात … तिथं मंडपेश्वर गुफा नावाची शैव लेणी आहेत. या जागेचा इतिहास सहाव्या शतकापासून अगदी अलीकडे विसाव्या शतकापर्यंत सततच्या सत्ता संघर्षाशी जोडलेला आहे.\nसर्वात आधी आपल्याला दिसतो तो ५१ फूट रुंद आणि २१फूट खोलीचा एक मंडप … ज्याच्या दर्शनी भागात चार खांब आहेत. खांबांवर असलेले कोरीव-काम नंतरच्या काळात झाले असावे असं संशोधक मानतात. या मंडपाच्या डाव्या बाजूला अजून एक छोटी गुंफा आहे जिची रचना बौद्ध विहारासारखी वाटते.\nदगडात कोरलेल्या, खोदलेल्या लेण्यांच्या खांबांची गंमत अशी असते की ते भार तोलत नाहीत. केवळ सजावट या हेतूनेच त्यांची बांधणी केली जाते. मुख्य मंडपाच्या आत गाभारा आहे तिथं महिरपी तोरण असलेला दरवाजा आहे. दोन्ही बाजूला अजून दालने आहेत.\nसोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी कान्हेरी आणि मंडपेश्वर लेण्यांवर कब्जा मिळवला आणि आपल्या धर्माच्या प्रचाराचे काम इथून सुरु केलं. या भागातला महसूलही आता चर्चच्या तिजोरीत भर टाकू लागला. या चित्रात दिसणारा क्रॉस ही फिरंग्यांचीच कामगिरी. इथल्या शिल्पांची नासधूस केली गेली. काही शिल्पं भिंतीत चिणून व प्लास्टर घालून झाकली गेली आणि नटराज मूर्तीच्या समोरच्या भागात भिंत घालून नवा अल्टार बनवला गेला. गुंफेच्या छतावर मॉनेस्ट्री बांधण्यात आली. नीट पाहिल्यास या क्रॉसच्या वर उजव्या कोपऱ्यात आपल्याला उडत्या गंधर्वाप्रमाणे भासणारे एक शिल्प दिसते.\nमंडपाच्या पायऱ्यांना शान देतात दोन सिंह … आता ते जरी भग्न झालेले असले तरीही त्यांचे पंजे छान कोरलेले दिसतात. आम्ही या लेण्यात गेलो तेव्हा सभामंडपात काहीजण भजन कीर्तनात गुंग झाले होते.\nपूर्वी पोर्तुगीजांनी नासधूस केली आणि आता पूजा अर्चा करण्याच्या नावावर भक्त लोक या पुरातन शिल्पांची झीज लवकर होईल अशा गोष्टी करत आहेत. तेल आणि शेंदूर फासून शिल्पं काळसर आणि चिकट होत आहेत … कमकुवत खडकावर सळई लावून घंटा टांगल्या गेल्या आहेत.\nइथं लकुलीश रूपातील शिवाची मूर्ती होती त्याजागी क्रॉस आला. पण कमळाच्या रचनेची बैठक आणि तिला तोलून धरणारे नाग सेवक या शिल्पाचे लक्षण स्पष्ट करतात. अर्थात अंधारात आणि तेलाच्या काळसर चिकट पट्टयामुळे हे लक्षात यायला फारच निरखून पाहावं लागतं.\nअनेक खांबांवर अतिशय सुंदर कोरीवकाम आहे पण सगळं नीट दिसत नाही. आशा करूया की निधी उपलब्ध होईल आणि मग सगळं स्वच्छ लखलखीत झालेलं पाहण्याची संधी आपल्याला मिळेल.\nइथलं नटेश शिल्पं किंवा नटराजाचं शिल्प खूप मोहक आहे. शैलीचा विचार केला तर मला ते एलिफंटा आणि जोगेश्वरी लेण्यांच्या खूप जवळचं वाटतं. तांडव करणाऱ्या शिवमूर्तीला ब्रम्हा, विष्णू, कदाचित इंद्र आणि इतर यक्ष-गंधर्व सोबत देत आहेत असं दिसतं. गणेशाची मूर्तीही खूप सुंदर आहे.\nइथं आराखड्यात दिसणाऱ्या तुटक रेषेच्या ठिकाणी भिंत आणि अल्टर बांधण्यात आलं होतं. १९२० च्या सुमारास घेतलेल्या फोटोमध्ये ते दिसते. पुढे ते काढलं गेलं आणि कोर्टबाजीनंतर १९६०च्या सुमारास हे शिल्पं आणि तिथली जमीन पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अखत्यारीत आली असं समजतं . वसईला चिमाजी अप्पाने पोर्तुगीजांचा पराभव केल्यानंतर इथून रोमन कॅथलिक चर्चचंही उच्चाटन झालं आणि कदाचित नंतर ब्रिटिशांच्या काळात हे पुन्हा चर्च झालं. आज ते मंदिर आहे.\nइथला अग्निजन्य किंवा जांभा खडक इतका नाजूक असतो की त्यात शिल्पं खोदून काढणं हे किती जिकिरीचं आणि कौशल्याचं काम असेल हे कल्पनेच्या पलीकडचं आहे… आणि ते सुद्धा सहाव्या शतकात याला मूर्त स्वरूप देणं ही कमालच मानली पाहिजे. इथलं सर्व अतिक्रमण काढून… पूजा अर्चनेला शिस्त लावून इथल्या शिल्पांना त्यांची मूळ झळाळी मिळेल असं काम व्हायला हवं.\nपी अँटोनियो दि पोर्टोने इथं रोमन कॅथलिक मठ सुरु केला होता. त्याची रचना गुंफेच्या छतावर करण्यात आली. ते अवशेष आजही पाहता येतात. इथल्या चर्चचं समर्पण नोट्रे दाम ला मिसरीकोड ला करण्यात आलं आणि राजा डॉम तिसरा याने या बांधणीला आश्रय दिला अशी नोंद सापडते. यानंतर एलिफंटाच्या रचनेला प्रेरणा देणाऱ्या जोगेश्वरी लेण्याला भेट देऊ … या भ्रमंतीच्या ब्लॉगवर जरूर येत रहा. ही तुम्हा सर्वांना कळकळीची, आग्रहाची आणि अगत्याची विनंती.\nछान माहिती. मंडपेश्वरसंबंधी प्रथमच अशी माहिती वाचतो आहे.\n Select Category मराठी (117) ऐतिहासिक (1) कोकणातील दुर्ग (39) खोदीव लेणी (5) चर्च (2) जागतिक वारसा स्थळ (1) जिल्हा ठाणे (2) जिल्हा मुंबई (8) जिल्हा रत्नागिरी (51) जिल्हा रायगड (33) जिल्हा सिंधुदुर्ग (17) ज्यू सिनॅगॉग (1) पुरातत्व वारसा (11) मंदिरे (36) मशिदी (3) शिल्पकला (4) संकीर्ण (8) संग्रहालये (5) समुद्रकिनारे (11) English (1) World Heritage (1)\nभू चुंबकीय वेधशाळा, अलिबाग\nनमन छत्रपती संभाजी महाराजांना\nनमन छत्रपती संभाजी महाराजांना\nEnglish World Heritage ऐतिहासिक कोकणातील दुर्ग खोदीव लेणी चर्च जागतिक वारसा स्थळ जिल्हा ठाणे जिल्हा मुंबई जिल्हा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्हा सिंधुदुर्ग ज्यू सिनॅगॉग पुरातत्व वारसा मंदिरे मराठी मशिदी शिल्पकला संकीर्ण संग्रहालये समुद्रकिनारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokgatha.page/2020/02/1fP_cI.html", "date_download": "2021-05-14T07:06:20Z", "digest": "sha1:BJJ7ZVG6DOHOU7FJJ27QLGGNNG6D4R4U", "length": 2143, "nlines": 31, "source_domain": "www.lokgatha.page", "title": "आयपीएस परमबीर सिंग सर यांनी नुकतीच मुंबई पोलिस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली.", "raw_content": "\nआयपीएस परमबीर सिंग सर यांनी नुकतीच मुंबई पोलिस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली.\nआयपीएस परमबीर सिंग सर यांनी नुकतीच मुंबई पोलिस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली.\nसीबीआई ने वाधवान बंधूना महाबळेश्वर येथून घेतले ताब्यात\nकामगार दिनानिमित्ताने कलावंतांचं भावनिक आवाहन\nकोरोना प्रसंगी गरीबांसाठी धावुन आली खाकी वर्दीतील देवमाणसं\nसंस्कारक्षम शिवसैनिकांनी जपला शिवसेनाप्रमुखांचा सामाजिक कार्याचा वसा\nहोळी रे होळी गावठाण, कोळीवाड्यातील भूमिपुत्रांना मिळणार कधी शाश्वत विकासाची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokgatha.page/2020/04/U6rD0I.html", "date_download": "2021-05-14T06:56:34Z", "digest": "sha1:FKQXZIZBXV2FGQHL5NB4VZEIIRF733PM", "length": 5169, "nlines": 32, "source_domain": "www.lokgatha.page", "title": "वागळे प्रभाग समितीमध्ये कोरोनाचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी विशेष पथकाद्वारे सर्वेक्षण, रँडम टेस्टींग करण्याचे आयुक्तांचे आदेश", "raw_content": "\nवागळे प्रभाग समितीमध्ये कोरोनाचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी विशेष पथकाद्वारे सर्वेक्षण, रँडम टेस्टींग करण्याचे आयुक्तांचे आदेश\nठाणे : वागळे प्रभाग समितीमधील झोपडपट्टी व दा़टलोकवस्तीमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी बाधित परिसराचे तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले असून 5 विविध पथकांच्या साहाय्याने सर्वेक्षण सुरू झाले आहे. दरम्यान या परिसरात रँडम टेस्टींग करण्याचे आदेशही श्री. सिंघल यांनी दिले आहेत.\nकोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी काल वागळे प्रभाग समितीमधील अनेक ठिकाणी पाहणी केली होती. या परिसरात झोपडपट्टी आणि दाट लोकवस्ती असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढू नये तसेच परिसरात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी बाधित परिसराचे सर्वेक्षण करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्यानुसार वागळे प्रभाग समिती परिसरात सी. पी. तलाव, भटवाडी, किसननगर, पडवळनगर परिसरात या 5 विविध विशेष पथकांच्या साहाय्याने सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.\nसदरचे सर्वेक्षण ज्या ठिकाणी बाधित रूग्ण सापडले आहेत त्या परिसरातील नागरिकांनाच्या रँडम पद्धतीने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्यामार्फत कोरोनाच्या चाचण्या करण्यात येणार आहेत. वागळे प्रभाग समितीमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू नये तसेच परिसरातील कोरोना संसर्ग नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेच्यावतीने ही विशेष मोहीम रावबविण्यात येत आहे.\nसीबीआई ने वाधवान बंधूना महाबळेश्वर येथून घेतले ताब्यात\nकामगार दिनानिमित्ताने कलावंतांचं भावनिक आवाहन\nकोरोना प्रसंगी गरीबांसाठी धावुन आली खाकी वर्दीतील देवमाणसं\nसंस्कारक्षम शिवसैनिकांनी जपला शिवसेनाप्रमुखांचा सामाजिक कार्याचा वसा\nहोळी रे होळी गावठाण, कोळीवाड्यातील भूमिपुत्रांना मिळणार कधी शाश्वत विकासाची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokgatha.page/2020/05/7mnsF8.html", "date_download": "2021-05-14T08:00:14Z", "digest": "sha1:HYQ2HYQW2L6KTZIFSTGM6RGUXIN4KV75", "length": 5053, "nlines": 34, "source_domain": "www.lokgatha.page", "title": "कामगार दिनानिमित्ताने कलावंतांचं भावनिक आवाहन", "raw_content": "\nकामगार दिनानिमित्ताने कलावंतांचं भावनिक आवाहन\n१ मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सर्व लाईन्स व्यस्त असल्या तरी स्टेल्लारीया स्टुडिओस प्रस्तुत अमोल उतेकर यांची संकल्पना आणि दिग्दर्शन असलेला तसेच किरण खोत यांच लेखन असलेला एक व्हिडिओ आपल्या भेटीला आला आहे.\nकोविड- १९ ने सगळीकडे धुमाकूळ माजवला आहे. नुसतच शहरात नाही तर प्रत्येकाच्या मनात, घरात अशांततेचा कल्लोळ पसरवला आहे. प्रत्येक जण स्वतःच्या सुरक्षिततेसाठी आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी झ���ताना दिसतोय.\nआपल्यातीलच देव मग ते खाकी वर्दीतील पोलिस असो वा डॉक्टर परिचारिका असो आज आपल्यासाठी हे दिवस रात्र झटत आहेत. सोशल मीडिया वर विविध कला क्षेत्रातील कलाकारांनी निरनिराळ्या व्हिडीओच्या माध्यमातून सोशल डिस्टेंसिंग त्याचप्रमाणे स्वतःची काळजी कशा प्रकारे घेता येईल याबाबत नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवत आहेत.\nमात्र सोशल डिस्टेंसिंग सोबतच पोटाची खळगी भरायला आवश्यक अशी गोष्ट म्हणजेच पैसे त्याची मात्र आपल्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या सेवेकरूंना कमतरता भासू नये. मग त्या कामवाल्या मावशी असो किंवा आपला प्रवास सुखकर करणारे चालक त्यांना उपाशी झोपायला लागू नये याची काळजी घेण हे आपलं आद्य कर्तव्य असायला हवं.\nअशी विनंती मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकार सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, संस्कृती बालगुडे, स्मिता शेवाळे, हेमांगी कवी, राणी अग्रवाल, गौरव मोरे, नीता शेट्टी, अमोल उतेकर, प्रदीप मेस्त्री या व्हिडिओच्या मार्फत नागरिकांना करत आहेत.\nसीबीआई ने वाधवान बंधूना महाबळेश्वर येथून घेतले ताब्यात\nकामगार दिनानिमित्ताने कलावंतांचं भावनिक आवाहन\nकोरोना प्रसंगी गरीबांसाठी धावुन आली खाकी वर्दीतील देवमाणसं\nसंस्कारक्षम शिवसैनिकांनी जपला शिवसेनाप्रमुखांचा सामाजिक कार्याचा वसा\nहोळी रे होळी गावठाण, कोळीवाड्यातील भूमिपुत्रांना मिळणार कधी शाश्वत विकासाची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2021-05-14T06:55:12Z", "digest": "sha1:4UDDFKZP3MVRMVNLIL65GGB7NFH3ITGR", "length": 3084, "nlines": 40, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "निसर्गरम्य Archives - Majha Paper", "raw_content": "\nनिसर्गाच्या मांडीवर पहुडलेले चांगलांग\nपर्यटन, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे\nसुट्या सुरु झाल्या की भटक्या लोकांना पर्यटनाचे वेध लागतात. भारतात उन्हाळा सुरु झाला की सुट्ट्या लागतात आणि बहुतेकांची इच्छा थंड …\nनिसर्गाच्या मांडीवर पहुडलेले चांगलांग आणखी वाचा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंज���, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://lokvruttant.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87/", "date_download": "2021-05-14T08:12:22Z", "digest": "sha1:X5SISOJYGXFQTBBSNP2VMDF5MXG3GCNK", "length": 9097, "nlines": 56, "source_domain": "lokvruttant.com", "title": "भारत आणि पाकिस्तानमध्ये महत्वाचा करार – Lokvruttant", "raw_content": "\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nभारत आणि पाकिस्तानमध्ये महत्वाचा करार\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम February 25, 2021\nभारत आणि पाकिस्तानमध्ये अत्यंत महत्वाचा करार झाला असून दोन्ही देशाच्या लष्करांनी जम्मू आणि काश्मीरमधील तसंच इतर परिसरातील नियंत्रण रेषेवर गोळीबार थांबवण्यावर सहमती झाल्याची घोषणा केली आहे. भारत आणि पाकिस्तानच्या मिलिटरी ऑपरेशन्स डायरेक्टर जनरलकडून यासंबंधी संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.\nदोन्ही देशांकडून २००३ मध्ये झालेल्या युद्धविरामाच्या कराराचं पालन केलं जाणार आहे. या करारामुळे भारत-पाकिस्तानमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु असलेला तणाव कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यामध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, दोन्ही अधिकारी टेलिफोन हॉटलाइनच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते.\nयावेळी कोणताही गैरसमज दूर करण्यासाठी तसंच तोडगा काढण्यासाठी फ्लॅग मीटिंग किंवा हॉटलाइन सुविधा यंत्रणेचा उपयोग करण्याबाबत दोन्ही बाजूंनी एकमत झाल्याचं लष्कराने सांगितलं आहे. “भारत आणि पाकिस्तानच्या मिलिटरी ऑपरेशन्स डायरेक्टर जनरलमध्ये हॉटलाइनच्या मार्फत चर्चा पार पडली.\nदोन्ही देशांनी नियंत्रण रेषेवरील तसंच इतर ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेतला, अशी माहिती निवेदनात देण्यात आली आहे. दोन्ही देशाच्या अधिकाऱ्यांनी शांतता भंग करत हिंसाचारास बळ देणाऱ्या महत्वाच्या मुद्द्यांवर शांततेच्या मार्गाने चर्चा करण्यावरही एकमत दर्शवलं आहे.\n“दोन्ही बाजूंनी नियंत्रण रेषा आणि इतर सर्व क्षेत्रातील करारांचं पालन करण्यावर तसंच समजूतदारपण दर्शवण्यावर आणि गोळीबार थांबविण्यास सहमती दर्शवली आहे. २४/२५ फेब्रुवारी २०२१ रोजी मध्यरात्रीपासून याची अमलबजावणी होईल,” अशी माहिती निवेदनात देण्यात आली आहे.\nपोलीस ठाण्यात पोहोचलेल्या चित्रा वाघ संतापल्या\nवाशिममध्ये निवासी शाळेतील २२९ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंद्रपूर जम्मू-काश्मीर जळगाव ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी दिल्ली नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पनवेल पश्चिम महाराष्ट्र पालघर पुणे प्रतिमा बीड भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रायगड वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95/", "date_download": "2021-05-14T07:59:57Z", "digest": "sha1:7XYVSZGFKUZ2HFYX2WGMQYH4DQW72RKX", "length": 14064, "nlines": 100, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "दत्तक Archives - Majha Paper", "raw_content": "\nरामदास आठवलेंनी दत्तक घेतला बिबट्या; केक कापून केले नव्या पाहुण्याचे स्वागत\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर\nमुंबई : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्य��्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला (नॅशनल …\nरामदास आठवलेंनी दत्तक घेतला बिबट्या; केक कापून केले नव्या पाहुण्याचे स्वागत आणखी वाचा\nदत्तक मातृत्वाच्या प्रमाणात वाढ\nलंडनमध्ये करण्यात आलेल्या एका पाहणीमध्ये दत्तक मातृत्वाच्या प्रमाणात भरपूर वाढ झाली असल्याचे आढळले आहे. ब्रिटन, अमेरिका, जपान, जर्मनी अशा संपन्न …\nदत्तक मातृत्वाच्या प्रमाणात वाढ आणखी वाचा\nजगातली बेस्ट आई बनला हा बाबा\nयुवा, जरा हटके, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे\nफोटो सौजन्य नवभारत टाईम्स पुण्याच्या आदित्य तिवारी या सॉफ्टवेअर इंजिनीअरने जगातील ‘वर्ल्ड्स बेस्ट मॉम’ असा खिताब मिळविला आहे. ८ मार्च …\nजगातली बेस्ट आई बनला हा बाबा आणखी वाचा\nसलमानने दत्तक घेतले पुरग्रस्त कोल्हापूरातील गाव\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nबॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात अभिनेता सलमान खान ऑगस्ट 2019 मध्ये आलेल्या कोल्हापुरातील पुराचा फटका बसलेल्या गावासाठी खऱ्या अर्थाने ‘बजरंगी भाईजान’ ठरला …\nसलमानने दत्तक घेतले पुरग्रस्त कोल्हापूरातील गाव आणखी वाचा\n5 वर्षीय मुलाच्या दत्तक प्रक्रियेसाठी संपुर्ण वर्गाने लावली न्यायालयात हजेरी\nजरा हटके, सर्वात लोकप्रिय / By Majha Paper\nकेंट काउंटीच्या 23व्या दत्तक दिनानिमित्त मिशिगन येथील एका मुलाला दत्तक घेण्याची कारवाई पुर्ण करण्यात आली. हा दिवस 5 वर्षीय मायकल …\n5 वर्षीय मुलाच्या दत्तक प्रक्रियेसाठी संपुर्ण वर्गाने लावली न्यायालयात हजेरी आणखी वाचा\nआधारकार्ड, पासपोर्ट दाखवून गाय घेता येणार दत्तक\nदेश, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे\nदिल्लीच्या मयूर विहार फेज १ मधील गोशाळेत गाय मोफत दत्तक दिली जात असून राधाकृष्ण मंदिरातील महंत बाबा मंगलदास गेली १२ …\nआधारकार्ड, पासपोर्ट दाखवून गाय घेता येणार दत्तक आणखी वाचा\nसिद्धिविनायक मंदिर न्यास दत्तक घेणार धरण फुटून उद्ध्वस्त झालेले तिवरे गाव\nमुंबई, मुख्य / By माझा पेपर\nमुंबई : मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर न्यासाने धरण फुटून उद्ध्वस्त झालेलं रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्याती तिवरे गाव दत्तक घेण्याचा निर्णय घेतला असल्याची …\nसिद्धिविनायक मंदिर न्यास दत्तक घेणार धरण फुटून उद्ध्वस्त झालेले तिवरे गाव आणखी वाचा\nदत्तक घेतलेल्या मुलींचा प्रिती झिंटाला पडला विसर\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\n2009 साली अभिनेत्री प्रिती झिंटाने तब्बल 34 मुलींना दत्तक घेत त्यांची सर्व जबाबदारी घेतली होती. पण सध्या असे वृत्त आहे …\nदत्तक घेतलेल्या मुलींचा प्रिती झिंटाला पडला विसर आणखी वाचा\nआयसीटी, जीएमआर दत्तक घेणार चार मिनार व गोवळकोंडा\nपर्यटन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nराजधानी दिल्लीतील मुघलांचा लाल किल्ला डालमिया समुहाला दत्तक दिल्यानंतर सरकारने निजाम व कुतुबशहा यांची स्मारके दत्तक देण्याची तयारी केली आहे. …\nआयसीटी, जीएमआर दत्तक घेणार चार मिनार व गोवळकोंडा आणखी वाचा\nलेख, विशेष / By माझा पेपर\nदहा वर्षांपूर्वी रायगड जिल्ह्यातला एक किल्ला खाजगी संस्थेकडे सोपवण्याचा निर्णय सरकारने घेतला तेव्हा त्या भागात आंदोलन उभे राहिले आणि सरकारला …\nपर्यटक विकासाला गती आणखी वाचा\nताजमहाल आणि शनिवारवाडाही दिले जाणार दत्तक\nपर्यटन, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे\nकेंद्र सरकारने अॅडॉप्ट अ हेरीटेज या उपक्रमाअंतर्गत दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला दालमिया ग्रुपच्या पदरात २५ कोटीत दत्तक दिल्याच्या विरोधात चर्चेचे …\nताजमहाल आणि शनिवारवाडाही दिले जाणार दत्तक आणखी वाचा\nअजंठा गुहा दत्तक घेणार यात्रा ऑनलाईन कंपनी\nपर्यटन, मुख्य / By शामला देशपांडे\nकेंद्रीय पर्यटन मंत्रालयाने देशातील १४ वारसा पर्यटन स्थळांसाठी दत्तक योजना राबविली असून ही १४ स्मारके सांभाळण्यासाठी ७ कंपन्यांकडे सोपविली जात …\nअजंठा गुहा दत्तक घेणार यात्रा ऑनलाईन कंपनी आणखी वाचा\nविशेष, लेख / By माझा पेपर\nचित्रपट निर्माता, दिग्दर्शक करण जोहर याने सरोगसीच्या पध्दतीने एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये मिळवली आहेत. या जुळ्यांचा …\nदत्तक मातृत्वाचा कायदा आणखी वाचा\nया माणसाला दत्तक हवी आई\nयुवा, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे\nआजपर्यंत विनापत्य अथवा दयाळू लोक दत्तक अपत्ये घेतात असा सार्वत्रिक समज होता पण चीनमधील एका माणसाला आई दत्तक हवी आहे. …\nया माणसाला दत्तक हवी आई आणखी वाचा\nदत्तक घेण्यासाठी मुलींची जाणवतेय चणचण\nमुख्य, युवा, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे\nकेंद्र सरकारने दत्तक प्रक्रिया पारदर्शक आणि गतीमान करण्यासाठी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वे चांगलीच उपयुक्त शाबीत झाली आहेत. देशात सध्या दत्तक …\nदत्तक घेण्यासाठी मुलींची जाणवतेय चणचण आणखी वाचा\nसचिनने घेतले पट्टमराजू कंडरिगा गांव दत्तक\nक्रिकेट, क्रीडा, मुख्य, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे\nहैद्राबाद – पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेल्या खासदार आदर्श गांव मोहिमेत सहभागी होताना राज्यसभेतील खासदार भारतरत्न क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने आंध्र …\nसचिनने घेतले पट्टमराजू कंडरिगा गांव दत्तक आणखी वाचा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/doctor.html?page=8", "date_download": "2021-05-14T08:28:35Z", "digest": "sha1:4NUEITLKMUDYEKFIXASTCVNRW72XQTFA", "length": 9122, "nlines": 125, "source_domain": "zeenews.india.com", "title": "doctor News in Marathi, Latest doctor news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nकरोडोंची संपत्ती धुडकावत 'गोल्ड मेडलिस्ट' डॉक्टर बनली 'साध्वी'\nसंसारिक सुखांच्या त्यागाच्या रुपात आपले केस दान करत श्वेत वस्त्र परिधान केले\nडॉक्टरने रुग्णाच्या नातेवाईकाच्या डोक्यात घातली खुर्ची\nनाशिकच्या महात्मानगर परिसरातल्या सिक्स सिग्मा रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडलाय.\nप्रतिकूल परिस्थितीवर मात करत ९४ टक्के मिळविणाऱ्या साक्षीला व्हायचंय डॉक्टर\nकुठलीही शिकवणी न लावता दहावीच्या परीक्षेत साक्षीनं तब्बल ९४ टक्के मिळवले.\nखऱ्या राधिकाबद्दल शनायाला कळताच गुरूनाथला मिळाला चोप\nबायकोने सांगताच प्रेयसीने दिला नवऱ्याला चोप\nश्वासनलिकेत अजकलेली रिंग शस्त्रक्रिया न करता काढली बाहेर\nश्वासनलिकेत अजकलेली रिंग शस्त्रक्रिया न करता काढली बाहेर\nअहमदनगर | मेंढ्या पाळता पाळता महेश डॉक्टर होणार\nडॉ. दीपक सावंत यांचा पक्षप्रमुखांकडे मंत्रीपदाचा राजीनामा\nडॉ. दीपक सावंत यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.\nचार दिवसानंतर मार्डच्या डॉक्टरांचा संप अखेर मागे\nगेल्या चार दिवसांपासून सुरू असले��ा मार्डच्या डॉक्टरांचा संप अखेर मागे घेण्यात आलय.\nसायन रूग्णालयातील सुमारे ४५० डॉक्टरांचे कामबंद आंदोलन\nमुंबईत जे. जे. रुग्णालयात डॉक्टरांना बेदम मारहाण, घटना CCTVत कैद\nमुंबईत जे. जे. रुग्णालयात डॉक्टरांना बेदम मारहाण, घटना CCTVत कैद\nफेअरनेस क्रीमसाठी लागणार डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन\nफेअरनेस क्रीमसाठी लागणार डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन\nत्या फेअरनेस क्रिमसाठी डॉक्टरांची परवानगी लागणार\nफेअरनेस क्रिमच्या वापरावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं निर्बंध आणले आहेत.\nजळगाव: केबीनमध्ये घुसून डॉक्टरांवर धारधार शस्त्राने हल्ला\nशिरपूर रस्त्यावरील नर्मदा नगरमधील मालती हॉस्पिटलचे बालरोगतज्ज्ञ डॉ. आनंद पाटील हे केबिनमध्ये बसले होते. त्यावेळी गोविंद पाटील नावाच्या व्यक्तीने डॉक्टरच्या केबिनमध्ये घुसून आनंद पाटील यांना मारहाण करत शस्त्राने हल्ला केला.\nजळगाव: केबीनमध्ये घुसून डॉक्टरांवर धारधार शस्त्राने हल्ला\nLockdown: आता राज्यात याशिवाय प्रवेश नाही, महाविकास आघाडीचा मोठा निर्णय\n मुंबई पालिकेने काय घेतलाय निर्णय, महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली ही माहिती\nकोहलीकडून मिळालेल्या गिफ्टला फ्रेम करणार, 'या' खेळाडूनं शेअर केला फोटो\nमोठी बातमी : केंद्र सरकारकडून मराठा आरक्षण संदर्भात फेरविचार याचिका दाखल\nCorona : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून महत्त्वाची घोषणा\n अन्यथा ऑक्सिजनअभावी मृत्यूतांडवाने पुन्हा महाराष्ट्र हादरला असता...\nBlack Fungus: या 10 राज्यांत अति घातक ब्लॅक फंगस, त्याची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय जाणून घ्या\nराज्य आर्थिक संकटात असताना अजित पवारांच्या सोशल मीडियासाठी पैशांची उधळपट्टी\nकॉमेडीचे बादशाह जॉनी लिव्हर यांचे किस्से आणि कॉमिक टायमिंग\nHoroscope : या राशींसाठी आजचा दिवस खास, जाणून घ्या आजचे भविष्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://lokvruttant.com/category/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2021-05-14T08:06:58Z", "digest": "sha1:SFO4JOGOG5IZYXKR7P2PWBKZX6ZE3TYH", "length": 10134, "nlines": 75, "source_domain": "lokvruttant.com", "title": "कोलकत्ता – Lokvruttant", "raw_content": "\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या ���िसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nईव्हीएम विरोधात सोनिया गांधी नंतर राज यांनी घेतली ममता बॅनर्जीची भेट\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम July 31, 2019\nकोलकाता :- व्हीएमच्या मुद्द्यावरून राज यांनी ८ जुलै रोजी दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेतल्यानंतर राज यांनी यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर आता ईव्हीएम विरोधी मोहिमेत सहभागी\nमोदींना जनतेसमोर कान पकडून 100 उठा-बशा काढाव्या लागतील; ममता बॅनर्जीनी दिला इशारा\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम May 9, 2019\nकोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना तुम्हाला जनतेसमोर कान पकडून 100 उठा-बशा काढाव्या लागतील, असा इशारा दिला. कोळसा माफियांशी आमच्या पक्षातील कोणाचाही संबंध असल्याचा आरोप\n‘२३ मे रोजीच कळेल, कोण दुर्योधन आणि कोण अर्जुन’ अमित शाह यांचा प्रियांका गांधींवर पलटवार\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम May 8, 2019\nकोलकाता : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचारासाठी झालेल्या प्रचार सभेत प्रियांका गांधींवर पलटवार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना, अहंकारी सोबतच, दुर्योधनाचीही उपमा प्रियांका गांधीं दिली होती. त्यावरूनच, शाह\n‘कुत्ते की तरह मारूंगी’ भाजप उमेदवार भारती घोष यांची तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना धमकी\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम May 5, 2019\nकोलकाता : पश्चिम बंगालमधील भाजपच्या उमेदवार भारती घोष यांनी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ‘कुत्ते कि तरह मारुंगी’ अशा भाषेत धमकी दिली आहे. जास्त शहाणपणा करण्याचा प्रयत्न केल्यास उत्तर प्रदेशमधील लोकांना बोलावून\nफनी चक्रीवादळामुळे ओडिशाला तडाखा\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम May 4, 2019\nकोलकता : फणी वादळाने ओडिशाला शुक्रवारी जोरदार तडाखा दिला. मुसळधार पाऊस आणि ताशी १७५ ते २०० किलोमीटर वेगवान वाऱ्यामुळे ओडिशा येथे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.या चक्रीवादळाच्या पार्श���वभूमीवर दोन दिवसांपासून\nराहुल गांधी यांच्या पश्चिम बंगालमधील रॅलीला विक्रमी गर्दी\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम March 24, 2019\nकोलकत्ता :- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी पश्चिम बंगालमधील मालदा येथे रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीला विक्रमी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.या रॅली मध्ये ममता बॅनर्जी आणि नरेंद्र मोदी हे दोघेही सारखेच आहेत. यांची काम करण्याची\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंद्रपूर जम्मू-काश्मीर जळगाव ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी दिल्ली नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पनवेल पश्चिम महाराष्ट्र पालघर पुणे प्रतिमा बीड भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रायगड वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AE%E0%A5%AD%E0%A5%AF", "date_download": "2021-05-14T08:19:22Z", "digest": "sha1:W42BYUR44MYDXXMZEM5TUWP6DIXLMVLZ", "length": 3277, "nlines": 47, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. ८७९ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या पहिल्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ८ वे शतक - ९ वे शतक - १० वे शतक\nदशके: ८५० चे - ८६० चे - ८७० चे - ८८० चे - ८९० चे\nवर्षे: ८७६ - ८७७ - ८७८ - ८७९ - ८८० - ८८१ - ८८२\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nसप्टेंबर १७ - चार्ल्स तिसरा, फ्रांसचा राजा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २ जून २०१७ ���ोजी ०६:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/jalgaon-updates/dismissal-bams-contract-medical-officers", "date_download": "2021-05-14T07:43:46Z", "digest": "sha1:7E7TPKEBUY2X34KWF3H2UBDAND7UNUPR", "length": 7082, "nlines": 51, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Dismissal BAMS contract medical officers", "raw_content": "\nबीएएमएस कंत्राटी वैद्यकीय अधिकार्‍यांना कार्यमुक्तीचा घाट \nप्राथमिक आरोग्य केंद्राची आरोग्य सेवा पुन्हा व्हेन्टीलेटरवर जाण्याची शक्यता\nजळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :\nकरोनाच्या कठीण काळात ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देवून कोविड योद्धा म्हणून संबोधल्या जाणार्‍या बी.ए.एम.एस.तदर्थ् कंत्राटी वैद्यकीय अधिकार्‍यांच्या पदस्थापनेच्या नियुक्तीच्या ठिकाणी एम.बी.बी.एस. बंधपत्रित वैद्यकीय अधिकार्‍यांना नियुक्ती दिली जावून बी.ए.एम.एस.तदर्थ,कंत्राटी वैद्यकीय अधिकार्‍यांना कार्यमुक्त करण्याचा घाट रचला जात आहे.\nत्यामुळे राज्यातील बी.ए.एम.एस.कंत्राटी वैद्यकीय अधिकार्‍यावर अन्याय होणार आहे. तसेच महाराष्ट्रातील प्राथमिक आरोग्य केंद्राची आरोग्य सेवा पुन्हा व्हेन्टीलेटरवर जाण्याची शक्यता आहे.\nकरोना साथ उद्रेकाच गांभीर्य व कर्तव्याची जाणीव ठेऊ शासनाच्या अडचणीच्या काळात बी.ए.एम.एस. तदर्थ कंत्राटी वैद्यकीय अधिकार्‍यांनी कुठलेही आंदोलन करुन शासनाला वेठीस न धरता अहोरात्र सेवा दिली आहे व देत आहेत.\nमात्र, मागील 4 ते 5 दिवसापासून कोविड योदधा म्हणून संबोधल्या जाणार्‍या बी.ए.एम.एस. तदर्थ् कंत्राटी वैद्यकीय अधिकार्‍यांच्या पदस्थापनेच्या नियुक्तीच्या ठिकाणी एम.बी.बी.एस. बंधपत्रीत वैद्यकीय अधिकार्‍यांना नियुक्ती देवुन बी.ए.एम.एस. तदर्थ,कंत्राटी वैद्यकीय अधिकार्‍यांना कार्यमुक्त करण्यात येत आहे.\nयामुळे त्यांचेवर खुप मोठा अन्याय होत आहे. भविष्यात एमबीबीएस बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी उच्च शिक्षणासाठी अथवा बंधपत्रित कालावधी संपल्यानंतर सेवेतून कार्यमुक्त झाल्यावर संबंध महाराष्ट्रातील प्राथ.आरोग्य केंद्राची आरोग्य सेवा पुन्हा व्हेन्टीलेटरवर जाण्याची शक्यता आहे.\nखडसेंची आरोग्य मंत्र्यांशी चर्चाबीएएमएस आर्हताधारक तदर्थ कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यांनी कोरोना महामारीत आरोग्य सेवेला दिलेले योगदान लक्षात घेता त्यांच्या नियुक्तीचे ठिकाणी बंधपत्रित एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी यांना नियुक्ती दिली तरी त्या ठिकाणी कार्यरत बीएएमएस वैद्यकीय अधिकारी यांना कार्यमुक्त करण्यात येवु नये, असे संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ.अभिषेक ठाकूर, राज्य उपाध्यक्ष डॉ. दत्तात्रय साळुंखे व इतर 15 जिल्ह्यातील प्रतिनिधींच्या स्वाक्षरी असलेले निवेदन जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अ‍ॅड. रोहिणी खडसे खेवलकर यांच्या नेतृत्वाखाली माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना देण्यात आले.\nत्याअनुषंगाने खडसे यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी फोनवर संवाद साधून राज्यात एकही बीएएमएस कंत्राटी, तदर्थ वैद्यकीय अधिकारी कार्यामुक्त करण्यात येणार नाही, असे आश्वासन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी चर्चेव्दारे दिले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/shivsena-likely-to-get-one-cabinet-portfolio-in-modi-2-0-arvind-sawant-name-in-race-67206.html", "date_download": "2021-05-14T07:49:45Z", "digest": "sha1:B2NKG4Y4TMV5K56IYEC2NZMQFB736QHR", "length": 16427, "nlines": 244, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "शिवसेनेचा महाराष्ट्रातील एकमेव खासदार कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार? | TV9 Marathi", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nमराठी बातमी » महाराष्ट्र » मुंबई » शिवसेनेचा महाराष्ट्रातील एकमेव खासदार कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार\nशिवसेनेचा महाराष्ट्रातील एकमेव खासदार कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार\nदिनेश दुखंडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई\nमुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीची तयारी झाली आहे. पण महाराष्ट्रातून कुणाकुणाला मंत्रिमंडळात स्थान मिळणार याबाबतची अनिश्चितता अजूनही कायम आहे. विविध नावांवर चर्चा सुरु आहे. पण शिवसेनेकडून दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेला दोन मंत्रिपदं दिली जाण्याची शक्यता आहे, ज्यात एक कॅबिनेट आणि दुसरं राज्यमंत्रिपद असेल. कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी मोदींसोबतच होणार आहे.\nशिवसेनेने अरविंद सावंत यांचं नाव भाजपच्या वरिष्ठांकडे पाठवल्याची माहिती आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान मोदी यांची मंत्रिमंडळ नियुक्तीसाठी दोन वेळा बैठक झाली. पण अजूनही नावं जाहीर करण्यात आलेली नाहीत. एनडीएचे सर्व खासदार शपथविधीसाठी दिल्लीला जाणार आहेत. त्यामुळे नेमकं कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतं, यावर सस्पेन्स कायम आहे.\nमोदींच्या मंत्रिमंडळात यावेळी तरुण चेहऱ्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. यावेळी भाजपकडून अनेक तरुण खासदार निवडून गेले आहेत. एनडीएमध्ये शिरोमणी अकाली दल, जेडीयू आणि शिवसेनेलाही मंत्रीपद मिळणार आहे. शिवाय इतर छोट्या पक्षांनाही राज्यमंत्रिपद दिलं जाऊ शकतं. पण राज्यमंत्र्यांचा शपथविधी नंतर होणार आहे.\nउद्धव ठाकरे सहकुटुंब दिल्लीला रवाना\nशिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी ‘मातोश्री’वरून दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. हजारो पाहुण्यांच्या उपस्थितीत गुरुवारी सायंकाळी 7 वाजता मोदींचा शपथविधी होईल. अनेक राष्ट्रांच्या प्रमुखांसह दिग्गजांना या शपथविधीसाठी निमंत्रित करण्यात आलंय.\nकोण आहेत अरविंद सावंत\nदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवेसेनेच्या अरविंद सावंत यांनी पुन्हा एकदा बाजी मारली. त्यांनी काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांचा पराभव केला. दक्षिण मुंबई हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता. मिलिंद देवरा सलग दोन वेळा 2004 आणि 2009 मध्ये निवडून आले. मात्र 2014 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव करुन शिवसेनेचे अरविंद सावंत खासदार झाले.\n‘लेमन टी’चे 5 फायदे\nतुळस खा रोग पळवा\nप्लाझ्मा कधी दान करू शकता\nPF काढताना ‘या’ चुका टाळा\nMaharashtra Coronavirus LIVE Update : पुण्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं नियोजन सुरु – उपमुख्यमंत्री अजित पवार\nमहाराष्ट्र 7 mins ago\nAkshaya Tritiya 2021 | धार्मिकदृष्ट्या अत्यंत शुभ मानला जातो अक्षय्य तृतीयेचा दिवस, जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व\nअध्यात्म 8 mins ago\nLIVE | कोल्हापूर गोकूळ दूध संघाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील\nमहाराष्ट्र 10 mins ago\nPM Modi LIVE | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशी पंतप्रधान मोदींचा संवाद\nCM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हायकोर्टात दाखल\nबीडची ढोबळी मिरची हैदराबादच्या बाजारात, कृषी पदवीधारक तरुणाने तीन महिन्यात घेतलं 7 लाखांचं उत्पन्न\nचाँद पाहण्यासाठी सानिया मिर्झा पतीसह दुबईत, ईद सेलिब्रेशनचे खास फोटो\nफोटो गॅलरी27 mins ago\nमराठा आरक्षणासाठी केंद्राप्रमाणेच फेरविचार याचिका दाखल करा; संभाजी छत्रपतींचं मुख्यमंत्र्यांना पत्रं\nसलमान खानच्या ‘राधे’वर बहिष्काराची मागणी, सोशल मीडियावर ट्रेंड होतोय #BoycottRadhe, जाणून घ्या कारण\n‘जामतारा’ वेब सिरिज पाहून मुंबईच्या टोळीने प्लॅन आखला, लोणावळ्यात बसून अमेरिकेतील नागरिकांची लूट\nHeadline | 12 PM | मुंबईत पेट्रोल 98.65 रुपये प्रति लिटर\nअख्खं गाव सुतकात, तरुण जिद्दीला पेटले, लोकप्रतिनिधींच्या नाकावर टिच्चून कोव्हिड सेंटर उभारलं\nअन्य जिल्हे43 mins ago\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्य न्यायाधीशांच्या भेटीसाठी हायकोर्टात; कारण गुलदस्त्यात\nऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाची टीम, संघात रोहित-विराट-धोनीला स्थान नाही, रिषभ पंतकडे कर्णधारपदाची धुरा\nमराठी न्यूज़ Top 9\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्य न्यायाधीशांच्या भेटीसाठी हायकोर्टात; कारण गुलदस्त्यात\nAkshaya Tritiya 2021 | अक्षय्य तृतीयेला 100 कोटींची उलाढाल होणाऱ्या जळगावात यंदा सोने खरेदी ठप्प\nअन्य जिल्हे1 hour ago\nअख्खं गाव सुतकात, तरुण जिद्दीला पेटले, लोकप्रतिनिधींच्या नाकावर टिच्चून कोव्हिड सेंटर उभारलं\nअन्य जिल्हे43 mins ago\nमराठा आरक्षणासाठी केंद्राप्रमाणेच फेरविचार याचिका दाखल करा; संभाजी छत्रपतींचं मुख्यमंत्र्यांना पत्रं\n‘जामतारा’ वेब सिरिज पाहून मुंबईच्या टोळीने प्लॅन आखला, लोणावळ्यात बसून अमेरिकेतील नागरिकांची लूट\nचाँद पाहण्यासाठी सानिया मिर्झा पतीसह दुबईत, ईद सेलिब्रेशनचे खास फोटो\nफोटो गॅलरी27 mins ago\nVIDEO | मामाचा फोन घेतला नाही, कॉलबॅक राहिला, दुसऱ्या दिवशी मामा गेला, पुष्कर जोग बोलता बोलता रडायला लागला\nMaharashtra Coronavirus LIVE Update : पुण्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं नियोजन सुरु – उपमुख्यमंत्री अजित पवार\nLIVE | कोल्हापूर गोकूळ दूध संघाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.vidhyarthimitra.com/2020/01/blog-post_3.html", "date_download": "2021-05-14T06:38:35Z", "digest": "sha1:RAPYE3IKLJO6LGQFNFRMADAWG74OGD3L", "length": 9077, "nlines": 66, "source_domain": "www.vidhyarthimitra.com", "title": "विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख सर : आनंदोत्सव : शिरपेचात मानाचा एक नवीन तुरा...!", "raw_content": "विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख सर\nप्रिय स्न्हेही नेट बंधुनो हार्दिक सुस्वागतंमं........विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख एक विद्यार्थी प्रिय प्रयोगशील शिक्षक व्यक्तिमत्व आणि मार्गदर्शक यांच्या ह्या अधिकृत संकेत स्थळ (वेबसाईट-पोर्टल) ला भेट दिल्याबद्दल हार्दिक धन्यवाद..\nआनंदोत्सव : शिरपेचात मानाचा एक नवीन तुरा...\n\"मेरा वजूद नहीं किसी तलवार\nऔर तख़्त ओ ताज का मोहताज,\nमें अपने हुनर और होंठो की हंसी\nसे लोगो के दिल पे राज करता हुं..\n🎓 प्रिय स्नेही नेट बंधुनो,\nआयुष्यात 'धन' आणि 'ऋण' या चीन्हांशी गट्टी जमवत तडजोडीची आकडेमोड करून आयुष्याचं गणित मांडताना 'ध्यास' जडला तो माणसं जोडण्याचा ..या वेड्या ध्यासां मुळे अनेक स्नेही मित्र, विद्यार्थी मित्र, स्नेही पालक, प्रतिस्पर्धी , सहकारी तसेच जिवलग मित्र या सर्वांचा विविध माध्यमांद्वारे स्नेह मेळावा रंगत रंगत त्यातून आपुलकी ,स्नेह , विचारांची देवाण-घेवाण आणि व्यासायिक उपक्रम आदान प्रदान च्या Exchange मुळे आज मी स्वत:ला खूप भाग्यवान तसेच सर्वोत्तम मित्र संपती असल्याचा अभिमान बाळगतो. मी प्रा. रफीक शेख (परभणी),SK Coaching Classes, SK Life Foundation , Dr.A. P.J.Abdul Kalam Vidhyarthi Foundation आणि Aspire Education Foundation च्या माध्यमातुन माझ्या अवती -भोवती ,प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ,ओळखी-अनोळखी व्यक्तींच्या सहवासातून इंटरनेट जनसंपर्क च्या सर्वच प्रकारच्या Social Media च्या माध्यमातून सदैव चांगल्या गोष्टी शेअर करून प्रेरणा देण्याचे कार्य नि:स्वार्थ पणे करतो.\n\"प्रामाणिक प्रयत्न आणि आपल्या कार्यावर नितांत प्रेम आणि त्यातून मिळणारा समाधानाचा आनंदाच्या स्वरूपात आयुष्यात दरदिवशी मिळणारा खरा पुरस्कार होय..\" आजपर्यँत गेल्या दोन दशकांच्या सामजिक तसेच शैक्षणिक व्यवसायिक प्रवासांत वेगवेगळ्या संस्थांनी, व्यासपीठांनी आणि व्यक्तिंनी माझ्या शैक्षणिक -सामाजिक कार्याची सदैव दखल घेऊन गौरव आणि सन्मान केला आहे.\nनुकताच ( दिनांक 25 डिसेंबर 2019 रोजी) महात्मा ज्योतीराव फुले शिक्षण परिषद या सामाजिक संस्थेने 'जिल्हा स्तरीय आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार' हा सन्मान वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू माननीय श्री. अशोक ढवण सरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले आहे व माझ्या पुरस्कारचा शतक महोत्सव आपल्या सर्वांच्या प्रेम- आशीर्वादाने आणि स्नेहांन पूर्ण झालं.\nत्याबद्दल मी सर्वं स्नेही विद्यार्थी , सन्माननीय पालक तसेच आदरणीय प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष माझे शिक्षक बंधू आणि माझें आई-वडील व सदैव माझ्या पाठीशी खंबीर पणे राहणारी माझी ���र्धांगिनी यांचा ऋण निर्देश व्यक्त करीत आपणं सर्वांना समर्पित करतो.\nदिवसेंदिवस मिळणारा आपला सकारत्मक प्रतिसाद आणि प्रोत्साहन तसेच शुभेछ्या वेळोवेळी माझ्या उत्साहात आणि कार्यात नक्कीच दीप स्तंभा सारखे दिशा दर्शक आणि मार्गदर्शक ठरेल यांची आशा बाळगतो.\n💖 आपलाच स्नेहाकिंत आभारी:\n🔰 विद्यार्थी मित्र प्रा. रफीक शेख,परभणी.\n🎓 *डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन.*\n📡 *अधिक माहितीसाठी खालील संकेत स्थळ ला एकदा अवश्य भेट द्या:*\nविद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख सर\nकरिअर मार्गदर्शन समुपदेशन लेखमालिका\nडॉ ए.पी.जे अब्दुल कलाम विद्यार्थी फाउन्डेशन\nडॉ ए.पी.जे अब्दुल कलाम विद्यार्थी फाउन्डेशन\nविद्यार्थी मित्र प्रा.रफिक शेख सर\nडॉ. एपीजे अब्दुल कलाम शैक्षणिक मार्गदर्शन केंद्र\nडॉ. एपीजे अब्दुल कलाम शैक्षणिक मार्गदर्शन केंद्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/akshay-indikar-meets-bollywood-director-anurag-kashyap-mhgm-531726.html", "date_download": "2021-05-14T06:53:07Z", "digest": "sha1:P3WS5XXGTDYRWTBTV3WJHR3O43YGN2R7", "length": 24532, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "‘माझ्याही घरावर ईडीनं धाड टाकावी’; मराठी दिग्दर्शक झाला रातोरात श्रीमंत | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nआता काय आम्ही गळफास घ्यायचा का' लशीबाबतच्या प्रश्नावर भडकले केंद्रीय मंत्री\nमी कशी दिसते, माझा रंग यावर माझा आत्मविश्वास अवलंबून नाही - प्रियांका चोप्रा\n ब्लॅक बेल्ट तायक्वांदो प्रशिक्षकावर आली प्लंबर होण्याची वेळ\nलशीच्या खरेदीवरुन पुण्यात राजकारण भाजपा नेत्याचा मुख्यमंत्र्यांवर आरोप\nआता काय आम्ही गळफास घ्यायचा का' लशीबाबतच्या प्रश्नावर भडकले केंद्रीय मंत्री\nभारतीयांना मिळणार Pfizer, Moderna ची लस पुरवठ्यासाठी सरकारचा रोडमॅप तयार\nफेसबुकवरील नात्यावर ठेवला विश्वास, तरुणीला जंगलात बोलवत 25 जणांनी केला बलात्कार\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nमी कशी दिसते, माझा रंग यावर माझा आत्मविश्वास अवलंबून नाही - प्रियांका चोप्रा\nसामान्य मुलगी झाली National Crush; ‘किरिक पार्टी’नं बदललं रश्मिकाचं आयुष्य\n‘500 लोकांना फोन केले पण कोणीही मदत केली नाही’; टप्पूच्या आईनं व्यक्त केला संताप\nतारक मेहता फेम बबिताच्या अडचणींत वाढ; कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक\nIPL 2021 च्या उर्वरित मॅच होणार नाहीत राजस्थान���्या मालकांचं मोठं वक्तव्य\nमोहम्मद आमीरचं IPL खेळण्यासाठी एक पाऊल पुढे, मुंबईच्या खेळाडूंबद्दल म्हणाला....\n पॅट कमिन्सनं प्रेग्नेंट गर्लफ्रेंडला दिलं 70 कोटींचं गिफ्ट\n'ई-पास' शिवाय गोव्याला चाललेल्या पृथ्वी शॉला आंबोलीत पोलिसांनी थांबवलं, आणि मग..\nकाहीच वेळात मोदी सरकार देणार शेतकऱ्यांना गिफ्ट, खात्यात पाठवणार 2000 रुपये\nमोदी सरकार देतंय स्वस्त सोनेखरेदीची संधीबाजारभावापेक्षा कमी दरात विकत घ्या सोनं\nमोदी सरकार देतंय स्वस्त दरात सोनं खरेदीची संधी, पाहा कसा घ्याल या योजनेचा फायदा\nप्रत्यक्ष सोनं विकत घेणं चांगलं की डिजीटल gold, ETF त्यावर कसा आकारला जातो कर\nमी कशी दिसते, माझा रंग यावर माझा आत्मविश्वास अवलंबून नाही - प्रियांका चोप्रा\nSummer Super Food: वाचा उन्हाळ्यात पांढरा कांदा खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nसोनूला भेटली भारतातील सर्वात श्रीमंत महिला, तिच्या मदतीने झाला भावुक\n6 मॉडेल्सनी बोटीवर केलं Nude shoot; ऐन रमझानमध्ये तुर्कस्तानात वातावरण तापलं\nExplainer : लशीचा पहिला डोस घेऊन कोरोना झाल्यास दुसरा डोस कधी घ्यावा\nजिवंत व्यक्ती पाण्यात बुडते, पण मृतदेह पाण्यावर का तरंगतो\nProning Explainer : ऑक्सिजन लेव्हल कायम ठेवण्यासाठी पालथं झोपायचं पण नेमकं कसं\nExplainer: ख्रिश्चन, ज्यू, मुस्लिमांचे या एका जागेसाठीच आहेत वाद; काय आहे इतिहास\nआता काय आम्ही गळफास घ्यायचा का' लशीबाबतच्या प्रश्नावर भडकले केंद्रीय मंत्री\nभारतीयांना मिळणार Pfizer, Moderna ची लस पुरवठ्यासाठी सरकारचा रोडमॅप तयार\n...आणि 2100 रुपयांच्या चेकसाठी अजित पवारांनी केला आमदार निलेश लंकेंना फोन\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nसामान्य मुलगी झाली National Crush; ‘किरिक पार्टी’नं बदललं रश्मिकाचं आयुष्य\nHBD Manushi Chhillar: या प्रश्नाचं उत्तर देऊन मेडिकल स्टुडंट झाली Miss World\n'भाभीजी घरपर है' फेम सौम्या टंडनने आपल्या हॉट अंदाजाने सर्वांनाच केलं क्लीन बोल्\nपुण्याच्या तरुणाचा इतिहास, Everest वरील 'माऊंट अन्नपूर्णावर यशस्वीपणे केली चढाई\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nसमारंभात महिलेचं मुलासोबत विचित्र कृत्य, Video Viral होताच सोशल मीडियावर ट्रोल\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nVIDEO: जुन्नरमध्ये बिबट्याची दहशत; अचानक समोर आला बिबट्या आणि मग...\n 31 लाखांच्या फॉर्च्युनरमधून विकत होते वांगी; VIDEO पाहून हैराण व्हाल\n‘माझ्याही घरावर ईडीनं धाड टाकावी’; मराठी दिग्दर्शक झाला रातोरात श्रीमंत\nमी कशी दिसते, माझा रंग यावर माझा आत्मविश्वास अवलंबून नाही; प्रियांका चोप्राने सांगितले वर्णभेदाचे अनुभव\nलॉकडाऊनमुळे जबरदस्त आर्थिक फटका ब्लॅक बेल्ट तायक्वांदो प्रशिक्षकावर आली प्लंबर होण्याची वेळ\nभारतीयांना मिळणार Pfizer, Moderna ची लस पुरवठ्यासाठी सरकारचा रोडमॅप तयार\n‘500 लोकांना फोन केले पण कोणीही मदत केली नाही’; टप्पूच्या आईनं व्यक्त केला संताप\nसमारंभात महिलेचं मुलासोबत विचित्र कृत्य, IPS अधिकाऱ्यानं Video शेअर करत उपस्थित केला सवाल\n‘माझ्याही घरावर ईडीनं धाड टाकावी’; मराठी दिग्दर्शक झाला रातोरात श्रीमंत\nइतक्या मोठ्या पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या या मराठी दिग्दर्शकाची नोंद अनुराग कश्यपने घेतली. त्यानं स्वत:च्या त्याच्या घरी जाऊन त्याच्या कामाची स्तुती केली.\nमुंबई 18 मार्च: अक्षय इंडिकर (Akshay Indikar) हा भारतातील सर्वोत्कृष्ट उभरत्या दिग्दर्शकांपैकी एक आहे. अलिकडेच त्यानं तयार केलेल्या ‘स्थलपुराण’ (Sthalpuran) या चित्रपटाची नोंद जागतिक सिनेमानं घेतली होती. यासाठी ‘यंग सिनेमा अवॉर्ड’ हा प्रतिष्ठित पुरस्कार देऊन त्याला गौरवण्यात देखील आलं होतं. ऑस्ट्रेलियातील ‘आशिया पॅसेफिक स्क्रीन अकॅडमी’, ‘ग्रिफिथ स्कूल’ आणि ‘युनेस्को’ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. इतक्या मोठ्या पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या या मराठी दिग्दर्शकाची नोंद अनुराग कश्यपने घेतली. त्यानं स्वत:च्या त्याच्या घरी जाऊन त्याच्या कामाची स्तुती केली. अक्षयनं हा अनुभव एका ब्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केला आहे.\nअनुरागला भेटण्याचा अनुभव कसा होता\nजेंव्हा पासून मी सिनेमा करायला सूरवात केली तेंव्हापासूनच माझी एक इच्छा कायम होती की भारतात ज्या माणसांचं सिनेमावर भयंकर प्रेम आहे त्या माणसाला आपलं काम कधीतरी दाखवता आलं पाहिजे. खुप दुर असूनही कायम जव���चा वाटत रहाणारा माणूस माझ्यासाठी अनुराग होता. एकेरी सहज बोलू शकतो एवढा प्रचंड तरुण स्वभाव मनापासून त्यांनी जपला आहे.\nअवश्य पाहा - शशी कपूर यांच्या एका डायलॉगमुळं या अभिनेत्रीचं संपलं करिअर\nमला ख्यातनाम समीक्षक नम्रता जोशी यांचा मेसेज आला अनुराग कश्यप यांना तुझं काम बघायची इच्छा आहे ,तुझा नंबर मी दिला आहे. मी ओके म्हणलो. दुसऱ्या दिवशी मला केरळ च्या विमानतळावर एक ईमेल आला. घाई घाईत बघितला. हॅलो अक्षय , मी अनुराग ,मी तुझ्या शहरात शूटिंग करतोय , तुझा सिनेमा बघता येईल का आणि भेटता येणं शक्य आहे का आणि भेटता येणं शक्य आहे का मी स्वतःला चिमटा काढला , तोंडावर पाणी मारलं. रिप्लाय लिहला. चार वाजता वेळ ठिकाण ठरलं. चार वाजयला तीन मिनिट कमी असताना भल्या मोठ्या बॉडीगार्ड सोबत अनुराग आला. कडकडून मिठी मारली. मग काय मोठया पडद्यावर , एका मोठया थेटर मध्ये ज्याच्या कडे बघून सिनेमा करण्याचं धाडस एकवटत इरेने लढत राहिलो तो शेजारी , आम्ही दोघे माझा सिनेमा बघतोय.\nअवश्य पाहा - ‘जॅक स्नायडर्स जस्टिस लीग’ कुठे आणि किती रुपयांना पाहाता येईल\nमी आनंदाने मनातून नाचत होतो. फिल्म संपल्यावर काहीच बोलले नाहीत. फक्त एकच वाक्य. कितना pure व्हिजन है. बस. मैं एक मिनिट के लिये भी फिल्म से नहीं हटा. बास माझ्यासाठी एक वाक्य खूप पुरेसं होतं. म्हणलं थोडा वेळ माझ्या घरी या . माझ्या घरी अडीच तास मी तेजश्री आणि अनुराग तिघे. तेजश्री त्याना म्हणाली आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचायला खूप प्रयत्न करत होतो त्यावर लगेच ते म्हणाले काहीही लागलं तर मी आहे. कारण तुम्ही तुमची लढाई लढला आहात. कायम लक्षात राहील असं वाक्य. पहिल्याच भेटीत खूप जुनी मैत्री असल्यासारखी त्यांनी, मला माझ्या आयुष्यात मोठा भाऊ आहे असं क्षणभर वाटून गेलं.\nआमच्या दोघांची शाळा घेतली , सिनेमातले अनेक गुंतागुंतीचे मुद्दे , कायदेशीर प्रक्रिया इत्यादी इत्यादी काम कसं करायचं दोन तास आम्हाला पूर्ण एक एक मुद्दा समजावून सांगत होता. सिनेमावर अफाट प्रेम असणारा माणूस. माझ्या विषयी त्यांनी इत्यंभूत माहिती काढून ठेवली होती हे मला नंतर त्यांच्या बॉडीगार्ड ने सांगितलं. बोलता बोलता म्हणाले सोलापूर ला मटण खायला जायचं आहे कधीतरी जाऊ. गप्पांचे विषय काहीही अगदी दीपिका पदुकोण ते फतेह अकिन बरोबर च सिनेमा ते त्यांनी केलेलं ब्राझील मधलं शूटिंग ते त्यांचं सिनेमा एवढंच प्रेम समुद्रउडी ते माझा जगभरच्या फेस्टीव्हल मधला अनुभव ते त्यांचा २८ वर्षाचा सिनेमाचा प्रवास. मी त्यांचे खूप इंटरव्ह्यू यू ट्यूब वर बघितले आहेत, माझ्या घरातल्या खुर्चीवर बसून हा माणूस बोलतोय हे क्षणभर विसरून मी यू ट्यूब वरचं काहीतरी बघतोय असं वाटत होतं. आमची साऊ त्यांची दाढी ओढून चश्मा ओढून काहीतरी म्हणू पाहत होती.\nदोन अडीच तासांनी भरपेट खाऊन पुढे वेळ दिली असल्याने निघाले. निघताना एकच वाक्य वापरलं रास्ता मुश्किल होता है लेकीन जैसे हो वैसे रहो. फ्रीडम की किमत कोई नहीं खरिद सकता.\nकडकडुन मिठी मारून आमच्या घरातून निरोप घेतला भारतातला सगळयात महत्वाचा दिग्दर्शक निर्माता ऑस्कर चा मेंबर हे बच्चन साहेबांच्या पासून ते शाहरुख खान पर्यंत सगळ्यांशी मैत्री असणारा माणूस चार तास मनापासून बोलत होता. उगाच आपल्याकडे जसे दिग्दर्शक भाव खात मातीशी नाळ तोडून आव आणून जगतात तसलं काही नव्हतं. आता माझ्या पण घरावर इडी ने रेड टाकायला हरकत नाही एवढी संपत्ती देऊ केली त्या इस्टेटच मोजमाप कसं करु शकणार\nआता काय आम्ही गळफास घ्यायचा का' लशीबाबतच्या प्रश्नावर भडकले केंद्रीय मंत्री\nमी कशी दिसते, माझा रंग यावर माझा आत्मविश्वास अवलंबून नाही - प्रियांका चोप्रा\n ब्लॅक बेल्ट तायक्वांदो प्रशिक्षकावर आली प्लंबर होण्याची वेळ\nपप्पू यादव ठरले मित्राच्या प्रेमातील व्हिलन, 32 वर्षांपुर्वीच्या अपहरणाची कहाणी\nकोरोनामध्ये जीवंतपणीच करवून घेतले स्वत:वर अंत्यसंस्कार;75 हजार रुपये केले खर्च\nकोरोनाला हरवल्यानंतरही महिलेची जीवनमृत्यूशी झुंज; जीव वाचला पण गमावला 'चेहरा'\nकोरोनानंतर किती काळ अँटीबॉडीज् राहतात\nअमिताभ बच्चन यांच्यावर गंभीर आरोप; नाकारला BIG B यांचा मदतनिधी\n'आणि पुढच्याचं दिवशी तो आम्हाला सोडून गेला', पुष्कर जोग झाला भावुक\nसोनाली कुलकर्णी देतेय फिटनेसचे धडे; पाहा अभिनेत्रीचं Hot workout\nIPL स्पर्धा रद्द झाली तरी वॉर्नर, स्मिथ, कमिन्सला मिळणार पूर्ण पगार\n टीम पेननं दिला 'या' खेळाडूला पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/video-for-valentines-day-man-theft-17-lakh-for-girlfriend-pune-341073.html", "date_download": "2021-05-14T06:55:54Z", "digest": "sha1:ZFU2ZAUXMNJ4GQ774CFZVX6CITTBCW5K", "length": 21475, "nlines": 190, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Valentine's Day डोक्यावर, पठ्याने तिच्यासाठी केली 17 लाखांची चोरी | Maharashtra - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nआता काय आम्ही गळफास घ्यायचा का' लशीबाबतच्या प्रश्नावर भडकले केंद्रीय मंत्री\nमी कशी दिसते, माझा रंग यावर माझा आत्मविश्वास अवलंबून नाही - प्रियांका चोप्रा\n ब्लॅक बेल्ट तायक्वांदो प्रशिक्षकावर आली प्लंबर होण्याची वेळ\nलशीच्या खरेदीवरुन पुण्यात राजकारण भाजपा नेत्याचा मुख्यमंत्र्यांवर आरोप\nआता काय आम्ही गळफास घ्यायचा का' लशीबाबतच्या प्रश्नावर भडकले केंद्रीय मंत्री\nभारतीयांना मिळणार Pfizer, Moderna ची लस पुरवठ्यासाठी सरकारचा रोडमॅप तयार\nफेसबुकवरील नात्यावर ठेवला विश्वास, तरुणीला जंगलात बोलवत 25 जणांनी केला बलात्कार\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nमी कशी दिसते, माझा रंग यावर माझा आत्मविश्वास अवलंबून नाही - प्रियांका चोप्रा\nसामान्य मुलगी झाली National Crush; ‘किरिक पार्टी’नं बदललं रश्मिकाचं आयुष्य\n‘500 लोकांना फोन केले पण कोणीही मदत केली नाही’; टप्पूच्या आईनं व्यक्त केला संताप\nतारक मेहता फेम बबिताच्या अडचणींत वाढ; कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक\nIPL 2021 च्या उर्वरित मॅच होणार नाहीत राजस्थानच्या मालकांचं मोठं वक्तव्य\nमोहम्मद आमीरचं IPL खेळण्यासाठी एक पाऊल पुढे, मुंबईच्या खेळाडूंबद्दल म्हणाला....\n पॅट कमिन्सनं प्रेग्नेंट गर्लफ्रेंडला दिलं 70 कोटींचं गिफ्ट\n'ई-पास' शिवाय गोव्याला चाललेल्या पृथ्वी शॉला आंबोलीत पोलिसांनी थांबवलं, आणि मग..\nकाहीच वेळात मोदी सरकार देणार शेतकऱ्यांना गिफ्ट, खात्यात पाठवणार 2000 रुपये\nमोदी सरकार देतंय स्वस्त सोनेखरेदीची संधीबाजारभावापेक्षा कमी दरात विकत घ्या सोनं\nमोदी सरकार देतंय स्वस्त दरात सोनं खरेदीची संधी, पाहा कसा घ्याल या योजनेचा फायदा\nप्रत्यक्ष सोनं विकत घेणं चांगलं की डिजीटल gold, ETF त्यावर कसा आकारला जातो कर\nमी कशी दिसते, माझा रंग यावर माझा आत्मविश्वास अवलंबून नाही - प्रियांका चोप्रा\nSummer Super Food: वाचा उन्हाळ्यात पांढरा कांदा खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nसोनूला भेटली भारतातील सर्वात श्रीमंत महिला, तिच्या मदतीने झाला भावुक\n6 मॉडेल्सनी बोटीवर केलं Nude shoot; ऐन रमझानमध्ये तुर्कस्तानात वातावरण तापलं\nExplainer : लशीचा पहिला डोस घेऊन कोरोना झाल्यास दुसरा डोस कधी घ्यावा\nजिवंत व्यक्ती पाण्यात बुडते, पण मृतदेह पाण्यावर का तरंगतो\nProning Explainer : ऑक्सिजन लेव्हल कायम ठेवण्यासाठी पालथं झोपायचं पण नेमकं कसं\nExplainer: ख्रिश्चन, ज्यू, मुस्लिमांचे या एका जागेसाठीच आहेत वाद; काय आहे इतिहास\nआता काय आम्ही गळफास घ्यायचा का' लशीबाबतच्या प्रश्नावर भडकले केंद्रीय मंत्री\nभारतीयांना मिळणार Pfizer, Moderna ची लस पुरवठ्यासाठी सरकारचा रोडमॅप तयार\n...आणि 2100 रुपयांच्या चेकसाठी अजित पवारांनी केला आमदार निलेश लंकेंना फोन\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nसामान्य मुलगी झाली National Crush; ‘किरिक पार्टी’नं बदललं रश्मिकाचं आयुष्य\nHBD Manushi Chhillar: या प्रश्नाचं उत्तर देऊन मेडिकल स्टुडंट झाली Miss World\n'भाभीजी घरपर है' फेम सौम्या टंडनने आपल्या हॉट अंदाजाने सर्वांनाच केलं क्लीन बोल्\nपुण्याच्या तरुणाचा इतिहास, Everest वरील 'माऊंट अन्नपूर्णावर यशस्वीपणे केली चढाई\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nसमारंभात महिलेचं मुलासोबत विचित्र कृत्य, Video Viral होताच सोशल मीडियावर ट्रोल\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nVIDEO: जुन्नरमध्ये बिबट्याची दहशत; अचानक समोर आला बिबट्या आणि मग...\n 31 लाखांच्या फॉर्च्युनरमधून विकत होते वांगी; VIDEO पाहून हैराण व्हाल\nValentine's Day डोक्यावर, पठ्याने तिच्यासाठी केली 17 लाखांची चोरी\nValentine's Day डोक्यावर, पठ्याने तिच्यासाठी केली 17 लाखांची चोरी\nवैभव सोनावणे, पुणे, 11 फेब्रुवारी : सध्या व्हॅलेंटाईन विक सुरू आहे आणि प्रत्येक जण आपल्या आवडत्या माणसासाठी काहीतरी छान गिफ्ट वगैरे घेण्याचा विचार करत असेल. पण, पुण्यामध्ये प्रेयसीसाठी प्रियकरानं तब्बल 17 लाखांची चोरी केली. हुक्या उर्फ श्रीकांत गाडेला पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर त्यानं प्रेयसीवर खर्च करण्यासाठी ही चोरी केल्याचं कबूल केले आहे. या 22 वर्ष श्रीकांतसह त्याच्या इतरही साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ४०२ ग्रॅम सोने, ५ ग्रॅम चांदी, ११ दुचाकी असा १७ लाख १६ हजार २१४ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.\nVIDEO : कोरोना काळातच माणुसकीचा बाजार अवैधपणे मूल दत्तक देण्याचे प्रकार\nVIDEO : अवघ्या एक दिवसाच्या बाळाने केली Corona वर मात; नाशिकच्या डॉक्टरांची शर्थ\nस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांची हजेरी\nमहाराष्ट्र March 12, 2021\nसचिन वाझे यांची पुन्हा एकदा बदली; पाहा VIDEO\nक्राईम ब्रांचमधून सचिन वाझेंची पोलीस कंट्रोल रुममध्ये बदली; पाहा VIDEO\nVIDEO: सातारा आपत्ती व्यवस्थापन कमिटीवर कोरोना साहित्य खरेदीत भ्रष्टाचाराचा आरोप\nMPSC परीक्षेची तारीख पुढे ढकलल्याने संतप्त विद्यार्थ्यांचा पुण्यात रास्तारोको\nकोरोनामुळे महाशिवरात्रीला मंदिरे बंद,भाविकांचं बाहेरूनच दर्शन\nमहाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरात नयनरम्य रोषणाई; पाहा VIDEO\nहार्दिक पटेलकडून शरद पवारांची भेट; काँग्रेसमध्ये नाराज असल्याचं वृत्त\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब घेतली कोरोनाची लस; पाहा Exclusive VIDEO\nमनसुख हिरेनच्या गाडीसंदर्भात ATS च्या हाती महत्वाचे धागेदोरे; पाहा VIDEO\nमुख्यमंत्री वाझेंना पाठीशी घालत असल्याचा अतुल भातखळकरांचा आरोप\nमनसुख यांची पत्नी,मुलगा ठाणे ATS कार्यालयात दाखल; पाहा VIDEO\nमनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी ATS कडून सचिन वाझेंच्या जबाबाची नोंद; पाहा VIDEO\nVIDEO: मुंबईत स्फोटकं सापडली त्या गाडीच्या मालकाचा खाडीत सापडला मृतदेह\nकारमध्ये स्फोटकं: ते धमकीचं पत्र फडणवीसांनी विधानसभेत वाचलं, पाहा VIDEO\nसुशांत ड्रग्ज प्रकरणी एनसीबीनं दाखल केलं 12 हजार पानांचं आरोपपत्र\nपालिका निवडणूकांवरून फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल; पाहा VIDEO\nसावरकरांना भारतरत्न द्यावा हे पत्र नक्की कुणाचं आशिष शेलार यांचा सवाल\nOBC आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलावली तात्काळ बैठक; पाहा VIDEO\nखुद्द महसूलमंत्र्यांच्या मुलीचं बनवलं बनावट Facebook Account; पैश्यांची मागणी\nविधानसभा अध्यक्ष पदावरून भाजप आक्रमक; पाहा VIDEO\nVIDEO: उद्धव ठाकरे यांचा सुधीर मुनगंटीवारांना ठाकरे शैलीत टोला\nनाशिकच्या ढाकरदरी डोंगरावर वणवा; पाहा VIDEO\nVIDEO: धनंजय मुंडेचं मोठं वक्तव्य; अधिकारी निलंबित\nVIDEO: धनंजय मुंडे यांनी केली मोठी घोषणा; पदाधिकाऱ्यांचं निलंबन\nप्रकरण दडपण्यासाठी 5 कोटींचं आमिष दिल्याचा पूजाच्या चुलत आजीचा गौप्यस्फोट\nआता काय आम्ही गळफास घ्यायचा का' लशीबाबतच्या प्रश्नावर भडकले केंद्रीय मंत्री\nमी कशी दिसते, मा��ा रंग यावर माझा आत्मविश्वास अवलंबून नाही - प्रियांका चोप्रा\n ब्लॅक बेल्ट तायक्वांदो प्रशिक्षकावर आली प्लंबर होण्याची वेळ\nबातम्या, मनोरंजन, फोटो गॅलरी\nसामान्य मुलगी झाली National Crush; ‘किरिक पार्टी’नं बदललं रश्मिकाचं आयुष्य\nबातम्या, मनोरंजन, फोटो गॅलरी\nHBD Manushi Chhillar: या प्रश्नाचं उत्तर देऊन मेडिकल स्टुडंट झाली Miss World\nPHOTOS: विठ्ठल-रखुमाई आणि श्रीमंत दगडूशेठ गणपतीला हापूस आब्यांची आरास\nसंजिदा शेखने खास अंदाजात दिल्या 'ईद' च्या शुभेच्छा, PHOTO\nबातम्या, मनोरंजन, फोटो गॅलरी\n'भाभीजी घरपर है' फेम सौम्या टंडनने आपल्या हॉट अंदाजाने सर्वांनाच केलं क्लीन बोल्\nपप्पू यादव ठरले मित्राच्या प्रेमातील व्हिलन, 32 वर्षांपुर्वीच्या अपहरणाची कहाणी\nकोरोनामध्ये जीवंतपणीच करवून घेतले स्वत:वर अंत्यसंस्कार;75 हजार रुपये केले खर्च\nकोरोनाला हरवल्यानंतरही महिलेची जीवनमृत्यूशी झुंज; जीव वाचला पण गमावला 'चेहरा'\nकोरोनानंतर किती काळ अँटीबॉडीज् राहतात\nअमिताभ बच्चन यांच्यावर गंभीर आरोप; नाकारला BIG B यांचा मदतनिधी\n'आणि पुढच्याचं दिवशी तो आम्हाला सोडून गेला', पुष्कर जोग झाला भावुक\nसोनाली कुलकर्णी देतेय फिटनेसचे धडे; पाहा अभिनेत्रीचं Hot workout\nIPL स्पर्धा रद्द झाली तरी वॉर्नर, स्मिथ, कमिन्सला मिळणार पूर्ण पगार\n टीम पेननं दिला 'या' खेळाडूला पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokvruttant.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%A3-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%A0%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9/", "date_download": "2021-05-14T06:38:59Z", "digest": "sha1:CKWSKGHL6BQGKUWESUGIFPSNPB25XFAR", "length": 7438, "nlines": 54, "source_domain": "lokvruttant.com", "title": "कोकण रेल्वे ठप्प; युटीव्ही मशीन रेल्वे रुळांवरून घसरली – Lokvruttant", "raw_content": "\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nकोकण रेल्वे ठप्प; युटीव्ही मशीन रेल्वे रुळांवरून घसरली\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम May 14, 2019\nरत्नागिरी :- मंगळवारी सकाळी रत्नागिरीजवळ विद्युतीकरणासाठीचे मशीन रुळांवरून घसरल्यानं कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली असून मुंबईकडून आणि मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचा खोळंबा झाला आहे. नेमके सुट्टीच्या दिवसात अशी समस्या झाल्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.\nरत्नागिरीतील भोके गावाजवळ आज सकाळी विद्युतीकरणासाठी वापरण्यात येणारे युटीव्ही मशीन रेल्वे रुळांवरून घसरले. त्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. मुंबईहून कोकणात जाणाऱ्या, तसंच कोकणातून मुंबईत येणाऱ्या रेल्वे गाड्यांचा खोळंबा झाला. सुट्टीचा हंगाम सुरू असून, कोकणात मोठ्या संख्येनं जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. युटीव्ही मशीन रेल्वे रुळांवर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतर कोकण रेल्वेवरील वाहतूक सुरळीत होईल, असं कोकण रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.\nशिवसेनेच्या लाचखोर नगरसेवकाला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने केली अटक\nतरुणाच्या पोटातून काढले ११६ खिळे\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंद्रपूर जम्मू-काश्मीर जळगाव ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी दिल्ली नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पनवेल पश्चिम महाराष्ट्र पालघर पुणे प्रतिमा बीड भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रायगड वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://xn--l1b6a9di5a0j.xn--h2brj9c/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%87/", "date_download": "2021-05-14T08:14:07Z", "digest": "sha1:RQUJ2BAJXUS5AKYX3NP6BXLXNTWMYHTE", "length": 5006, "nlines": 72, "source_domain": "xn--l1b6a9di5a0j.xn--h2brj9c", "title": "गुंतवणे | अमरकोश - भारत का शब्दकोश", "raw_content": "\nमराठी शब्दकोषातील गुंतवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.\n१. क्रियापद / क्रियावाचक / कृतिवाचक\nअर्थ : लाभ मिळेल अशा आशेने भांडवल म्हणून वापरायला देणे.\nउदाहरणे : ह्या योजनेत किती जणानी पैसे गुंतवले.\n२. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक\nअर्थ : संकटात दुसर्‍यासही जबाबदार ठरवून त्याला आपल्याबरोबर अडकविणे.\nउदाहरणे : रमेश स्वतः तर अडकलाच पण मलाही त्यात गोवले.\nसमानार्थी : अडकवणे, अडकविणे, गुंतविणे, गोवणे\nउलझन या झंझट के लिए किसी को उत्तरदायी बनाकर उसे अपने साथ लगाना\nरमेश खुद तो फँसा ही साथ में मुझे भी लपेट लिया\n३. क्रियापद / क्रियावाचक\nअर्थ : गुंतवणूक करणे.\nउदाहरणे : त्याने आपला सगळा पैसा शेअरमध्ये गुंतवले.\nसमानार्थी : अडकवणे, गुंतविणे\nउसने अपना बहुत सारा पैसा शेयर में लगाया है\n४. क्रियापद / क्रियावाचक\nअर्थ : एखाद्यास बंधनात किंवा जाळ्यात अशाप्रकारे अडकविणे की त्याची सुटका होणे कठीण होईल.\nउदाहरणे : शिकार्‍याने पक्ष्यांना जाळ्यात अडकवले.\nसमानार्थी : अडकवणे, अडकविणे, गुंतविणे, फसवणे, फसविणे\nकिसी को बंधन या फंदे में इस प्रकार फँसाना कि उसका निकलना कठिन हो\nशिकारी ने पक्षियों को जाल में उलझा दिया\nअरुझाना, उलझाना, फँसाना, फंसाना, फाँसना, फांसना, बझाना\nस्वतःच्या पोषणासाठी एखाद्या जिवंत पेशीवर अवलंबून राहणारा असा अतिसूक्ष्म जीव.\nहिदूंच्या कालगणनेतील बारा महिन्यांपैकी पहिला महिना.\nहोळीच्या वेळी नाचणार्‍या मुलींनी म्हटलेली कृष्णाची गाणी.\nसोळाव्या शतकातील एक मराठी राजा.\nकपाशीच्या फळातील तंतुमय पांढरा पदार्थ.\nअसूरांचा वध करणारी एक देवी.\nचैत्र आणि वैशाख या दोन मासांचा ऋतू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://eprabuddhbharat.com/RSSandDemocracy/", "date_download": "2021-05-14T06:57:33Z", "digest": "sha1:X2DRTWWFGDQ44FQ3L6T4DLQKBDCV4AQC", "length": 30659, "nlines": 94, "source_domain": "eprabuddhbharat.com", "title": "एकचालकानुवर्ती-रा.स्व.संघ आणि लोकशाही म्हणजे ३६ चा आकडा! - शांताराम पंदेरे - Prabuddh Bharat", "raw_content": "\nएकचालकानुवर्ती-रा.स्व.संघ आणि लोकशाही म्हणजे ३६ चा आकडा\nby टीम प्रबुद्ध भारत\n२०१९ मार्चपासून जगात आणि भारतात कोरोनाचे थैमान सुरू झाले. आणि एक वर्षापूर्वी २४ मार्च, २०२० पासून कोणताही विचार न करता “लॉकडाऊन लादण्यात आला. जगाच्या बातम्या वाचून लादलेले हे आततायी पाऊल होते. या उलट, मागील दोन-तीन दशकांत भारतात अशा व यापेक्षा भयावह रोगांच्या विशेषत: कॉलरा-पटकी, देवी, टि.बी., प्लेग. इ. रोगांच्या साथी आल्याचे दिसते. यावर सार्वजनिक मालकीच्या-सरकारी मालकीच्या विशेषत: मुंबईच्या “हाफकीन” सारख्या संशोधन संस्थांतील शास्त्रज्ञांच्या अथक मेहेनतीमुळे या साथींना त्यांना रोखण्याचे यशस्वी प्रयत्नही झाले. आज देवी, पटकी, प्लेग सारखे आजार ऐकूही येत नाहीत. याचे सारे श्रेय संशोधकांना जाते. जनतेची साथही होतीच.\nपण त्यावेळी “सारे मानवी व्यवहार” बंद करून ’घरीच बसा’ असे “उफराटे-अजब” उपाय केल्याचे दिसत नाही. आता सारखी जनसंपर्काची कोणतीच माध्यमं नसताना केवळ शासन-प्रशासनाचे उपाय, लोकांचा डोळस सक्रिय सहभाग आणि फारशी न शिकलेल्या जनतेची स्वयंशिस्त-काळजी यासारख्या उपायांमुळेच या सर्वांवर यशस्वीपणे मात केलेली दिसते. त्यावेळी कमालीची सामाजिक बांधिलकी व स्वयंप्रेरणेने प्लेगसारख्या साथीत काम करताना ,तर आमच्या समता व शिक्षणाच्या प्रेरणादात्या सावित्रीबाई जोतीबा फुले आणि त्यांचा एकुलता एक दत्तक डॉक्टर यशवंतला मृत्यूही आला. हे कधीही भरून न येणारे नुकसान होते.\nमग ,आता तर विकसित विज्ञान-तंत्रज्ञान, मजबूत आर्थिक-राजकीय-जनसंपर्क व्यवस्था आणि ’सारे जग मुठ्ठिमें’ म्हणणा-यांची ’नफेखोर-लुटारू’ साथ असताना, भारतात “कोविड-१९” ने एवढे थैमान का घातले भारतात तर १०% च्या आत; त्यातही अतिगंभीर व मृत्यूमुखी पडलेल्यांचे प्रमाण २ ते ५ % च्या मध्ये दिसते. यात ’कोरोना’ व्यतिरिक्त अन्य गंभीर आणि स्थिरावलेल्या आजाराने गेलेल्यांची संख्या सरकार सांगतच नाही. आणि शेतकरी आत्महत्या कुठे गायब झाल्या पत्ताच नाही. ही कोरोनाची कृपाच मानायची का भारतात तर १०% च्या आत; त्यातही अतिगंभीर व मृत्यूमुखी पडलेल्यांचे प्रमाण २ ते ५ % च्या मध्ये दिसते. यात ’कोरोना’ व्यतिरिक्त अन्य गंभीर आणि स्थिरावलेल्या आजाराने गेलेल्यांची संख्या सरकार सांगतच नाही. आणि शेतकरी आत्महत्या कुठे गायब झाल्या पत्ताच नाही. ही कोरोनाची कृपाच मानायची का कोरोनावर मात करण्याचा हुकमी उपाय काय तर “लॉकडाऊन-सारे बंद-क���्फ्यु, उत्पन्नाचे सारे व्यवहार बंद कोरोनावर मात करण्याचा हुकमी उपाय काय तर “लॉकडाऊन-सारे बंद-कर्फ्यु, उत्पन्नाचे सारे व्यवहार बंद पोट-भूक बंद केवळ घरी बसा व काळजी घ्या” यातून नव्या संवाद-संपर्क माध्यमांचा पसारा वाढवला गेला. एखादे चॅनल सोडल्यास सारी माध्यमं ’मुठीत” यातून नव्या संवाद-संपर्क माध्यमांचा पसारा वाढवला गेला. एखादे चॅनल सोडल्यास सारी माध्यमं ’मुठीत’ आधीच “शोध पत्रकारिता” मारून टाकली गेलीय. आता फक्त पोपटपंची’ आधीच “शोध पत्रकारिता” मारून टाकली गेलीय. आता फक्त पोपटपंची शिस्तबध्द संघाची दहशत खाजगीकरणाची बुलेट ट्रेन अतिवेगाने धावायला लागली आहे. तिही कॉंग्रेसनेच सुरू केलेल्या महामार्गावरून व काही ठिकाणी शेजारच्या ’समृद्धी’ मार्गाने या सर्वांच्या बातम्या येत असतानाच कोरोना संदर्भातील आकड्यांवरून खूपच उलट सुलट बातम्याही येताहेत. त्यांची समाधानकारक उत्तरे-माहिती केंद्र वा राज्य सरकार देत नाही. किंबहुना त्यामागे खूप मोठे “राजकारण” आहे. त्यामुळे लसीसह अनेक समज-गैरसमज पसरत आहेत. याबाबत मोजकेच डॉक्टर्स या प्रश्नांची योग्य मांडणी करताहेत. खाजगी-मल्टिस्पेशियालिटी हॉस्पिटल्स, मधले दलाल-कंत्राटदार, काळा बाजारवाले, छुपे डिजीटल हॅकर्स-बदमाश, आदी सा-यांनी जेवढे सामान्य माणसांना लुटता येईल; तेवढे लुटत चालले आहेत. यावर नियंत्रण आणण्याची ना केंद्र वा न राज्याची राजकीय इच्छाशक्ती या सर्वांच्या बातम्या येत असतानाच कोरोना संदर्भातील आकड्यांवरून खूपच उलट सुलट बातम्याही येताहेत. त्यांची समाधानकारक उत्तरे-माहिती केंद्र वा राज्य सरकार देत नाही. किंबहुना त्यामागे खूप मोठे “राजकारण” आहे. त्यामुळे लसीसह अनेक समज-गैरसमज पसरत आहेत. याबाबत मोजकेच डॉक्टर्स या प्रश्नांची योग्य मांडणी करताहेत. खाजगी-मल्टिस्पेशियालिटी हॉस्पिटल्स, मधले दलाल-कंत्राटदार, काळा बाजारवाले, छुपे डिजीटल हॅकर्स-बदमाश, आदी सा-यांनी जेवढे सामान्य माणसांना लुटता येईल; तेवढे लुटत चालले आहेत. यावर नियंत्रण आणण्याची ना केंद्र वा न राज्याची राजकीय इच्छाशक्ती कारण सा-यांचीची ’अंदरकी बात है.’ बॅका लुटून सारे “राष्ट्रवादी ( कारण सा-यांचीची ’अंदरकी बात है.’ बॅका लुटून सारे “राष्ट्रवादी ()” परदेशी उडून जात आहेत\nमागील सात वर्षाच्या काळात त्यांची चुकलेली “नोटाबंदी”, स्वच्छता अभियान, स्टार्ट-अप सारख्या योजना, शेतकरी आंदोलनं, विद्यार्थ्यांची बेहाल परिस्थिती- ऑनलाईन शिक्षणाचा बोजवारा, आदी आर्थिक-सामाजिक-राजकीय धोरणे, मुस्लीम, दलित, स्त्रियांसह विविध समूहांवर चालू असलेले क्रूर अत्याचार किंबहुना कत्तल, शेतकरी आंदोलनांसह सा-यांना चिरडणारी धोरणे, इ. सारे अपयश लपविण्यासाठी ’कोरोना साथ आणि लॉकडाऊन’ हे हुकमी गणित संघ-भाजप, महाविकास आघाडीच्या सरकारने ठरवून टाकले आहे. यात सर्वाधिक मारला गेलाय तो हातावर पोट असलेला कोट्यवधी वंचित जनसमूह. ऑनलाईन शिक्षणाने तर हा समूह आणि ग्रामीण-डोंगराळ भागातील आदिवासी-भटका –शेतमजूर, स्थलांतरित मजूर पार ठेचला गेला आहे. लेकरांचे एक वर्ष वाया गेले आहे. कदाचित एक पिढीच बरबाद केली जाईल ,अशी भीती निर्माण झाली आहे. तेरा महिन्यानंतरही “लॉकडाऊनला” कोणतेच सरकार यावर योग्य व परिणामकारक उपाय काढू शकलेले नाही. त्या सर्वांची “हाक ना बोंब” या विरुध्द राज्यघटनेच्या अहिंसक मार्गाने आंदोलन करणारे; बोलणा-यांवर प्रचंड बंधने आणली जात आहेत. यासाठी ’देशद्रोही’ शब्दाचा ’संघीय’ अर्थ लावला गेला आहे. ’सारे संघाच्या मुठ्ठीमे’ केले जात आहे. सारे आपापली सरकारे केवळ ’मजबूत करण्यात-वाचविण्यात’ व एकमेकांची उणी-धुणी धुण्यात गुंतली आहेत. “आम्ही तुमची आणि तुम्ही आमची सारी प्रकरणे बाहेर काढू” या खो-खोच्या खेळात अडकले आहेत\nदेशातील न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याविषयी अहवाल म्हणतो,” माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना राज्यसभेचे सदस्यत्व देण्यात आल्याचा मुद्दा येथे उपस्थित करण्यात आलाय. “सर्वोच्च न्यायालयाने सरकारच्या बाजूने अधिक निर्णय दिले. तसेच सरकारच्या राजकीय हेतूच्या विरोधात निकाल दिल्यानंतर न्यायमूर्तींची बदली करण्यात आली.”\nमहाराष्ट्राचे माजी ’डिजीपी’ जुलियस रिबेरो यांनी तर, “——मी कॉंग्रेसचा माणूस नाही. नाही त्यांचा प्रचारक.” असे निक्षून सांगत, “मी एक स्वतंत्र मतदार” म्हणून मोदींच्या भूमिका व धोरणांवर जोरदार आक्षेप घेतले आहेत.”\nस्विडनच्या “डेमॉक्रेटीक रिपोर्ट” मध्ये तर, “—भारत पाकिस्तानसारख्या निरंकुश सत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे” असे म्हटले आहे. तसेच “बांगला देशापेक्षाही भारतातील वाईट परिस्थिती” असल्याचेही नमूद केले आहे.\n१९७५-७६ मध्ये मस्तवा��� कॉंग्रेसच्या अशाच वागलेल्या तत्कालीन पंतप्रधान श्रिमती इंदिरा गांधी यांच्या ’आणीबाणी’ विरुध्द लोकशाहीच्या बाजूने लढलेल्या संघ सोडून सर्व पुरोगाम्यांनी त्यांची “आणीबाणी परवडली” अशी ओरड सुरू केली आहे. आणि मोदी राजवटीविरुध्द सोशल मीडियातून बोंब मारत आहेत. काहींनी तर त्यावेळी संघ बदलल्याचे प्रमाणपत्रही दिले होते (यात एकही आंबेडकरवादी नाही) या समूहाला कोट्यवधी वंचित जनसमूहांच्या जीवनाचे काहीही वाटत नाही. त्यांची माफी असेच मागून बोलावे लागतेय. हुकूमशाही-निरंकुशता कुणाच्याही नावाने असू द्या; त्यांना समता, लोकशाहीवादी फुले-आंबेडकरवाद्यांचा शेवटपर्यंत विरोधच आहे. कोण काठीने ठार करतो; तर कोण लोखंडी सळीने तर कोण पिस्तुलाने “ मरतो तो सामान्य बहुसंख्य वंचित-बहुजन स्री-\nसंघ-भाजप विद्वेष, हिंसेशिवाय जिवंत राहूच शकत नाहीत. निरामय, समता व लोकशाहीच्या वातावरणात ते कामच करू शकत नाहीत भारतीय स्वातंत्र्य लढ्यात १९२० पर्यंत दिसत नसलेली संघ शक्ती निर्धास्त होत्या. पण ,त्यानंतर महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भारतीय पटलावर आगमन झाले आणि त्यांनी पूर्वास्पृश्य समूह, वंचित, बहुजन समाजाला स्वातंत्र्य लढ्यात आणले. एवढेच नाही ,तर बाबासाहेबांनी पूर्वास्पृश्य समूहासह सा-या वंचित-बहुजन समूहाला आवाहन करत मनुस्मृतीलाचा उघड आव्हानच दिले. त्यामुळे स्वातंत्र्य लढा अधिक समृध्द बनू लागला. आणि तोच मुख्यप्रवाह बनला. परिणामी “अहंम ब्रम्हास्मी-आम्हीच प्रमुख-आम्हालाच सारे कळते” या हजारो वर्षांच्या मानसिकतेमधील काही मोजके अपवाद करून ’जन्मानेच पवित्र-हुशार, बुद्धिमान’ असल्याचा दावा करणारा सारा ब्राह्मण समूह कमालीचा बेचैन झाला. त्याला त्याच्या अस्तित्वालाच धोका असल्याचे जाणवले. म्हणून त्यांनी १९२५ साली “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ” स्थापन केला. “ब्राह्मणी-हिंसक-विद्वेषी राष्ट्रवाद” मानत त्यांनी “आम्ही हिंदू” हा भूलभुलैय्या निर्माण केला. त्याला सर्व पक्ष-संघटनांचे पुरोगामी ब्राह्मण नेतृत्व व कॉंग्रेस काहीही करू शकली नाही. ना त्याला रोखू शकली. त्याचा पुरेपूर गैरफायदा त्यांच्याच राजवटीत संघाने घेतला. आज त्यांच्याकडे झुकलेला बहुजन समाज या पुरोगाम्यांकडे कधी गेलाच नाही. ते त्यांचे पारंपरिक नेतृत्व सोडून वंचित, बहुजनांक���े द्यायला तयारच नाहीत. उलट ,ते या मोठ्या समूहाने त्यांच्याच मागे यावे ,असेच सांगत बसले. सर्व मित्रांची माफी मागून म्हणेन पुरोगामी ब्राह्मण समूहाची ही सर्वांत मोठी घोडचूक आहे. बाळासाहेब आंबेडकरांचा सहकारी म्हणून एवढेच म्हणेन कर्मवीर दादासाहेब गायकवाडानंतर वंचित, बहुजन समाजाला सोबत घ्यायचा सातत्याने व प्रामाणिक प्रयत्न ’फक्त आणि फक्त’ बाळासाहेबच करत आहेत. आणि त्यांना सावकाश का होईना यशही येत आहे. बहुजनातील छोटा ओबिसी-बार बलुतेदार फुले-आंबेडकरी मुख्य प्रवाहात सामील होत आहे. त्याच्या भाषेत स्वत:च्या समाजाला समजावून सांगत आहे. परंतु, त्यांनाही रोखायच्या कॉंग्रेसी डावात हेच पुरोगामी पक्ष-संघटना-व्यक्ती सहभागी होत आहेत हे खेदाने म्हणावे लागते. आणि म्हणून त्याचे भयावह परिणाम आज सारे भोगत आहोत. खूप जबाबदारी व गांभिर्याने बोलत आहे; बहुजन समूहाला संघाच्या छावणीत ढकलायची जबाबदारी याच पुरोगामी वर्तुळाने स्वीकारायला हवी. तसेच उर्वरित रिपब्लिकन पक्ष-संघटनाही यात मागे नाहीत हेही नमूद करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. राम मनोहर लोहिया एकत्र येण्याची मनशा व्यक्त झाली असताना यांचा महाप्रवाह का झाला नाही भारतीय स्वातंत्र्य लढ्यात १९२० पर्यंत दिसत नसलेली संघ शक्ती निर्धास्त होत्या. पण ,त्यानंतर महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भारतीय पटलावर आगमन झाले आणि त्यांनी पूर्वास्पृश्य समूह, वंचित, बहुजन समाजाला स्वातंत्र्य लढ्यात आणले. एवढेच नाही ,तर बाबासाहेबांनी पूर्वास्पृश्य समूहासह सा-या वंचित-बहुजन समूहाला आवाहन करत मनुस्मृतीलाचा उघड आव्हानच दिले. त्यामुळे स्वातंत्र्य लढा अधिक समृध्द बनू लागला. आणि तोच मुख्यप्रवाह बनला. परिणामी “अहंम ब्रम्हास्मी-आम्हीच प्रमुख-आम्हालाच सारे कळते” या हजारो वर्षांच्या मानसिकतेमधील काही मोजके अपवाद करून ’जन्मानेच पवित्र-हुशार, बुद्धिमान’ असल्याचा दावा करणारा सारा ब्राह्मण समूह कमालीचा बेचैन झाला. त्याला त्याच्या अस्तित्वालाच धोका असल्याचे जाणवले. म्हणून त्यांनी १९२५ साली “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ” स्थापन केला. “ब्राह्मणी-हिंसक-विद्वेषी राष्ट्रवाद” मानत त्यांनी “आम्ही हिंदू” हा भूलभुलैय्या निर्माण केला. त्याला सर्व पक्ष-संघटनांचे पुरोगामी ब्राह्मण नेतृत्व व कॉंग्रेस काहीही करू शकली नाही. ना त्याला रोखू शकली. त्याचा पुरेपूर गैरफायदा त्यांच्याच राजवटीत संघाने घेतला. आज त्यांच्याकडे झुकलेला बहुजन समाज या पुरोगाम्यांकडे कधी गेलाच नाही. ते त्यांचे पारंपरिक नेतृत्व सोडून वंचित, बहुजनांकडे द्यायला तयारच नाहीत. उलट ,ते या मोठ्या समूहाने त्यांच्याच मागे यावे ,असेच सांगत बसले. सर्व मित्रांची माफी मागून म्हणेन पुरोगामी ब्राह्मण समूहाची ही सर्वांत मोठी घोडचूक आहे. बाळासाहेब आंबेडकरांचा सहकारी म्हणून एवढेच म्हणेन कर्मवीर दादासाहेब गायकवाडानंतर वंचित, बहुजन समाजाला सोबत घ्यायचा सातत्याने व प्रामाणिक प्रयत्न ’फक्त आणि फक्त’ बाळासाहेबच करत आहेत. आणि त्यांना सावकाश का होईना यशही येत आहे. बहुजनातील छोटा ओबिसी-बार बलुतेदार फुले-आंबेडकरी मुख्य प्रवाहात सामील होत आहे. त्याच्या भाषेत स्वत:च्या समाजाला समजावून सांगत आहे. परंतु, त्यांनाही रोखायच्या कॉंग्रेसी डावात हेच पुरोगामी पक्ष-संघटना-व्यक्ती सहभागी होत आहेत हे खेदाने म्हणावे लागते. आणि म्हणून त्याचे भयावह परिणाम आज सारे भोगत आहोत. खूप जबाबदारी व गांभिर्याने बोलत आहे; बहुजन समूहाला संघाच्या छावणीत ढकलायची जबाबदारी याच पुरोगामी वर्तुळाने स्वीकारायला हवी. तसेच उर्वरित रिपब्लिकन पक्ष-संघटनाही यात मागे नाहीत हेही नमूद करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. राम मनोहर लोहिया एकत्र येण्याची मनशा व्यक्त झाली असताना यांचा महाप्रवाह का झाला नाही तो पुढे का घेवून गेले नाहीत तो पुढे का घेवून गेले नाहीत याला तत्कालीन दोन्हीकडचे नेते जबाबदार आहेत.\nसंघ प्रथमपासूनच लोकशाही मानत नाही; म्हणून राज्यघटनाही मानत नाही. त्यामुळे त्यांनी नोंदणी केलीच नाही. शस्त्रास्त्रे पूजन करणे; ती सर्रास वापरणे; दहशत निर्माण करणे; त्यांना आव्हान देणा-यांचा विविध मार्गांनी काटा; इ. त्यांची वैशिष्ट्ये आहेत. हिंसेवर त्यांची श्रध्दा आहे. किंबहुना लोकमान्य टिळकांचे निधन व गांधी –आंबेडकर यांच्या चळवळीने हैराण झालेला संघ नंतर आंबेडकरांचे धर्मांतर, बौध्द धम्म स्वीकृती आणि राज्यघटना या प्रत्येक वेळेला ते प्रचंड असुरक्षिततेच्या मानसिकतेत गेले. त्यामुळे त्यांनी त्यांची मूळ भूमिका कायम ठेवून ’पवित्रे-डावपेच’ बदलायला सुरुवात केली. मुळात तो महिला, दलित, वंचित, हिंदू बहुजन, मुस्लीम बौध्द समूहांना घाबरू लागला. पण ,त्याला ते दाखवायचे नव्हते. म्हणून हा संघाकडचा मूळ गाभा ’अत्यल्प समूह’ हिंसेकडे अधिक वळला.\nवास्तविक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या ’समता सैनिक दला” च्या शिस्तीच्या कवायती व त्यांची बॉडी लॅंग्वेज ही कधीच, कुणाला भीतिदायक वाटत नाही. किंबहुना स.सै.दल वंचित, बहुजन, स्त्री-पु रुषांना ’सुरक्षिततेची’ हमी देते. ते स्वत: कधीच ’असुरक्षित नसतात.\nनेमकी या उलट संघाची भूमिका, वागणे; भाषा, मानसिकता व बॉडी लॅंग्वेज आहे. म्हणून त्यांनी सतत त्यांचा इतिहासाचा अन्वयार्थ “क्षत्रियत्व-ब्राह्मणत्व” ला खतपाणी देणाराच लिहिला, सांगितला. कारण त्यांना नेहमी बुध्द, जैन, लिंगायत, कबीर-सूफी-वारकरी संप्रदाय जोतीराव-बाबासाहेब-गाडगेबाबा, आदी समतावादी, लोकशाहीवादी परंपरेतील प्रवाहांची भीती वाटत राहिली. म्हणून संघ विविध संघटना, रूपं घेवून, फसवी नाव घेवून वावरतो. राष्ट्रवादाच्या नावाने तरुणांना बहकवतो. भावनेच्या महासागरात पोहायला लावतो. लोकशाही म्हणजे विविध जनसमूह. त्यांची स्वातंत्र्य, स्नेहभाव, समतावादी शक्ती. त्यांची मोट कुणी बांधू नये म्हणून सतत “ब्राह्मण-क्षत्रिय” युती कार्यरत रहाते. ती लोकशाहीवादी शक्तींना वाढूच देत नाही. सत्तेच्या आसपास येवू नये याची काळजी घेतात. आता तर त्यांना वाचवायला कोरोना-लॉकडाऊन आला आहे आधीच एकचालकानुवर्ती रा.स्व.संघ आणि लोकशाही, समता, अहिंसा यांच्यात ३६ चा आकडा आहे. कडाडून विरोध आहे. म्हणूनच जगाच्या दृष्टीने संघाचे सरकार व त्यांचे नरेंद्र मोदी आता हळूहळू मनातून उतरायला लागले आहेत आधीच एकचालकानुवर्ती रा.स्व.संघ आणि लोकशाही, समता, अहिंसा यांच्यात ३६ चा आकडा आहे. कडाडून विरोध आहे. म्हणूनच जगाच्या दृष्टीने संघाचे सरकार व त्यांचे नरेंद्र मोदी आता हळूहळू मनातून उतरायला लागले आहेत समता, अहिंसा व लोकशाहीची ही चिरंतन शक्ती, महत्त्वआहे\nTags: आणीबाणीआंबेडकरकॉंग्रेसडेमॉक्रेटीक रिपोर्टबहुजन समाजमहाराष्ट्ररा.स्व.संघलोकशाही\nक्राईम इन महाराष्ट्र २०१९– जातीय अत्याचाराचा वाढता आलेख – ॲड. प्रियदर्शी तेलंग\n‘वंचितच्या’ राजकीय चमत्काराचे सिंहावलोकन\n'वंचितच्या' राजकीय चमत्काराचे सिंहावलोकन\nआरोग्य मंत्री, जालन्यातील आरोग्य विभागाच्या गलथान कारभारा कडे लक्ष घाला\nजालना - शहरातील जुना जालना भागातील नगरसेवक व शांतता समिती सदस्यांची बैठक दिनांक 13 मे 2021 रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रमजान ...\nमुंबई मॉडेल आणि त्याचे भविष्यकालीन पडसाद\nया सगळ्या घडामोडींचे भविष्यकालीन पडसाद मात्र वेगळे असणार आहेत. कोविड पश्चात मुंबईतुन गरिब व मध्यम वर्गाचे स्थलांतर आता अधिक वेग ...\nअ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी घेतली कोवॅक्सिन लस\nपुणे,दि. १० - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे, जुने भोसरी रुग्णालय येथे को ...\nकोरोना विरुद्ध लढ्याचा नंदुरबार पॅटर्न\n\"महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नागपुर सारख्या नंदुरबार पेक्षा अधिक प्रगत जिल्हातील अधिका-यांना जे जमले नाही ते डॉ. राजेंद्र भारुड यांच्या सारख्या ...\nपदोन्नती मधील आरक्षण रद्द, ऍड.आंबेडकरांची सरकारवर जहरी टीका \nदि. 7 मे 2021 रोजी महाराष्ट्र राज्य सरकारने जीआर काढून पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णय जाहीर केला आहे. राज्य सेवेत ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokvruttant.com/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D/", "date_download": "2021-05-14T07:21:41Z", "digest": "sha1:ZKA4NSKS35WEK7VE7X4TQLVSCXIG7A5M", "length": 6060, "nlines": 53, "source_domain": "lokvruttant.com", "title": "गुडीपाडव्यानिमित्त ठाण्यातील गावदेवी मैदान येथे रंगरासिक ट्रस्ट.. – Lokvruttant", "raw_content": "\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nगुडीपाडव्यानिमित्त ठाण्यातील गावदेवी मैदान येथे रंगरासिक ट्रस्ट..\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम March 16, 2018\nगुडीपाडव्यानिमित्त ठाण्यातील गावदेवी मैदान येथे रंगरासिक ट्रस्ट व रंगवल्ली परिवार,ठाणे यांच्या वतीने १८,००० चौरस फुटाची रांगोळी काढण्यात आली आहे .ही रांगोळी नागरिकांसाठी १९ मार्च पर्यंत खुले असणार आहे.\n​​टोलनाक्यावरील पिवळ्या पट्ट्यांच्या कायदेशीर अमलबजावणीसाठी..\nऔरंगाबाद आणि कल्याण-डोंबिवली पालिका आयुक्तांची बदली\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंद्रपूर जम्मू-काश्मीर जळगाव ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी दिल्ली नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पनवेल पश्चिम महाराष्ट्र पालघर पुणे प्रतिमा बीड भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रायगड वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/illegal-construstction-destroy-126212/", "date_download": "2021-05-14T07:24:46Z", "digest": "sha1:RIWTTF2SAWFLNJ5OCJDOFDDV7HIUNQMT", "length": 8911, "nlines": 92, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune : अनधिकृत बांधकामांवर हातोडा - MPCNEWS", "raw_content": "\nPune : अनधिकृत बांधकामांवर हातोडा\nPune : अनधिकृत बांधकामांवर हातोडा\nएमपीसी न्यूज – मुंढवा-केशवनगर परिसरातील सर्व्हे नंबर २१ येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये सुमारे १७ हजार २७० चौ. फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले.\nकारवाई अंतर्गत इमारत क्रमांक – १ येथील सुमित भंडारी व ईतर यांचे सुमारे ६ हजार ६७० चौ. फूट व इमारत क्रमांक – २ येथील मधू पोका व पिंनी बोयना आणि ईतर अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. सुमारे १० हजार ६०० चौ. फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले. संबंधितांना महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ अंतर्गत ५२-अ, व ५३ ( १ )अन्वये दिनांक ६/६/२०१९ रोजी नोटिसा देण्यात आलेल्या होत्या.\nशहर अभियंता कार्यालय, बांधकाम विकास व��भाग, झोन क्रमांक- १ यांच्या वतीने कारवाई करण्यात आली. कार्यकारी अभियंता जयवंत सरवदे यांचे नियंत्रणा अंतर्गत व उपअभियंता किरण कलशेट्टी, कनिष्ठ अभियंता विठ्ठल मुळे, दत्तात्रय चव्हाण, स्थानिक पोलीस कर्मचारी घाडगे, पोलिस उपनिरीक्षक,१० पोलीस कर्मचारी व अन्य जाधव, १५ बिगारी, ज्वा कटर, ब्रेकर, गॅसकटर, यांच्या सहायाने कारवाई पूर्ण करण्यात आली. पुढील कालावधीतही अनधिकृत बांधकामावर सातत्याने कारवाई केली जाईल असे महापालिका प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.\nDattatray chavanJayvant sarvadeKiran kalshettiMundhva keshvnagar areapune cityPune newsSumit bhandarivitthal muleअनधिकृत बांधकामपुणे शहरबांधकाम विकास विभागमहाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियममुंढवा केशवनगरशहर अभियंता कार्यालय\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPune : वारजे येथे नूतन मंदिर जीर्णोद्धार, कलशारोहण सोहळा\nTalegaon : तळेगाव स्टेशन येथील युवा उद्योजक सचिन तांबोळी यांचे निधन\nCorona Vaccine : एकच डोस पुरेसा असणाऱ्या जॉन्सन अँड जॉन्सनच्या कोरोना लसीचे उत्पादन आता भारतात \nPune News : महिलांच्या विविध समस्या सोडविण्याला प्राधान्यक्रम : ॲड. सुप्रिया बर्गे\nNigdi Crime News : पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार\nBhosari Crime News : लॉकडाऊनमध्ये अवैधरित्या दारूविक्री करणाऱ्या 18 जणांवर गुन्हा\nPune News : कोरोनाच्या दोन महिन्यात पुणे प्रादेशिक विभागात तब्बल 81 हजारांवर नवीन वीजजोडण्या कार्यान्वित\nChinchwad Crime News : गोळीबार प्रकरण कसे घडले सांगत आहेत आमदार अण्णा बनसोडे …\nPune News: लॉकडाऊन मुदतवाढीच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण\nChinchwad Crime News : दुचाकीला कट मारल्याचा जाब विचारणाऱ्याला दगडाने मारहाण\nPune News : सागरी उद्योगात करिअर करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुण्यातील एमआरसीच्या वतीने ‘समर इंटर्नशिप’\nBopkhel News : बलात्कार करून, ‘पतीला सोडचिठ्ठी देऊन दुसरे लग्न करण्याचे ‘ लिहून घेतले हमीपत्र\nPune News: लॉकडाऊन मुदतवाढीच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण\nChinchwad news: कोरोना विरोधातील लढाई चिंचवड देवस्थान ट्रस्टच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 11 लाख रुपये\n बारामतीत ”म्युकर मायकोसिस 20 ते 25 रुग्ण, दोन जणांचा मृत्यू\nLonavala News : जामतारा वेब सिरिज पाहून अमेरिकेतील नागरिका���ची फसवणूक\nVideo by Shreeram Kunte : राहुल गांधी करणार का देशाला काँग्रेसमुक्त\nPune News: लॉकडाऊन मुदतवाढीच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण\n बारामतीत ”म्युकर मायकोसिस 20 ते 25 रुग्ण, दोन जणांचा मृत्यू\nPune News : महिलांच्या विविध समस्या सोडविण्याला प्राधान्यक्रम : ॲड. सुप्रिया बर्गे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/arrested-home-minister-anil-deshmukh-information/", "date_download": "2021-05-14T06:49:00Z", "digest": "sha1:C7NV2WAPQ6OB3ABP4XAWZNOABBOWW2ZI", "length": 3084, "nlines": 81, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "arrested; Home Minister Anil Deshmukh information Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nकोविडसंदर्भात राज्यात १ लाख ४५ हजार गुन्हे दाखल\nप्रभात वृत्तसेवा 10 months ago\nगंगेतील मृतदेहावरून बिहार आणि उत्तरप्रदेश आमने-सामने; मृतदेह सीमेवरूनच पाठवले जातायत माघारी\n‘लस तर नाही, मग त्या कॉलर ट्यून का वाजवत आहात’ हायकोर्टाचा केंद्राला सवाल\n‘लव्ह यु जिंदगी’ म्हणणाऱ्या ‘त्या’ तरुणीचा अखेर मृत्यू; तब्बल १० दिवस ICU…\nपुणे – 623 रुग्णालयांना 6 हजार रेमडेसिविरचा पुरवठा\n“भारताची स्थिती पाहता शक्य तितक्या लवकर लसीकरण वेगाने करणे गरजेचे”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/bogus-doctor/", "date_download": "2021-05-14T07:17:21Z", "digest": "sha1:JV6A773IO2M5CWQASEG3DY3L7AT7ICXI", "length": 3329, "nlines": 83, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "bogus doctor Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\n बारावी पास बोगस डॉक्टरकडून प्रेमी युगुलांचा अवैधरित्या गर्भपात; इंटरनेटवरून उपचार\nप्रभात वृत्तसेवा 6 days ago\nबोगस डॉक्‍टरवर मुंढवा पोलिसांची कारवाई\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\n“अहंकार आणि राजकारण विसरून ‘महाराष्ट्र मॉडेल’ लागू करा”; संजय राऊतांचा…\nकरोनाच्या काळातील आरोग्य विम्याचे महत्त्व ध्यानात घ्या\nगंगेतील मृतदेहावरून बिहार आणि उत्तरप्रदेश आमने-सामने; मृतदेह सीमेवरूनच पाठवले जातायत माघारी\n‘लस तर नाही, मग त्या कॉलर ट्यून का वाजवत आहात’ हायकोर्टाचा केंद्राला सवाल\n‘लव्ह यु जिंदगी’ म्हणणाऱ्या ‘त्या’ तरुणीचा अखेर मृत्यू; तब्बल १० दिवस ICU…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/collector-daulat-desai/", "date_download": "2021-05-14T08:11:57Z", "digest": "sha1:5AOZ2O5XVI53KZOGOPL55VXB5A6GHSRN", "length": 3671, "nlines": 88, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Collector Daulat Desai Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nनवरात्रोत्सव आणि दसरा साधेपणाने साजरा करा\nजिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आवाहन\nप्रभात वृत्तसेवा 7 months ago\nकोल्हापूर : 300 आयसीयू आणि 400 ऑक्सिजनेटेड बेडचा प्रस्ताव शासनाकडे\nप्रभात वृत्तसेवा 9 months ago\nकोल्हापूर : ‘सीपीआर’मधील प्रत्येक वॉर्डमध्ये सीसीटीव्ही\nप्रभात वृत्तसेवा 9 months ago\nकोल्हापूरात दुचाकीवरुन दोघांना बंदी\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\nकेंद्रीय कर्मचार्‍यांना DA मध्ये मोठी वाढ अपेक्षित\nस्पुतनिक लसीची किंमत किती डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजकडून दर जाहीर\nगोव्यात पुन्हा मृत्यूचे थैमान मध्यरात्री ऑक्सिजन संपला; ४ तासांत १३ रुग्णांचा मृत्यू\nतीव्र संताप : हिंदू देवी-देवतांचा अवमान : ‘शार्ली हेब्दो’ नव्या वादात\n“अहंकार आणि राजकारण विसरून ‘महाराष्ट्र मॉडेल’ लागू करा”; संजय राऊतांचा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/bhenda-firing-case-police-suspect-crime-news-bhenda", "date_download": "2021-05-14T07:24:02Z", "digest": "sha1:B4SWDFU4HFTIFLSV5HV6YGDR5JZFEE7A", "length": 5031, "nlines": 45, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "भेंडा गोळीबार प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता ?", "raw_content": "\nभेंडा गोळीबार प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता \nमित्रांनीच गोळीबार नाट्य घडवून आणल्याचा पोलिसांना संशय\nनेवासा lतालुका प्रतिनिधीl Newasa\nतालुक्यातील भेंडा येथे रविवारी रात्री झालेल्या गोळीबार प्रकरणाला आता कलाटणी मिळण्याची शक्यता असून घटनेतील जुन्या वादातील लोकांना अद्दल घडविण्याच्या उद्देशाने जखमी सोमनाथ तांबे यांच्या मित्रांनीच हे गोळीबार नाट्य घडवून आणल्याचा पोलिसांना संशय आहे. त्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू आहे.\nनेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथे हॉलीबॉल खेळत असतांना रविवार दि.2 एप्रिल रोजी रात्री 9:20 वाजता झालेल्या गोळीबारात सोमनाथ बाळासाहेब तांबे (वय 21 वर्षे) रा.लांडेवाडी (भेंडा) हा युवक गंभीर जखमी झालेला आहे. नेवासा फाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्याने नेवासा पोलिसांना दिलेल्या जबाब व फिर्यादीत पप्पू जावळे व गणेश पुंड यांचे सारखीच शरीरयष्टी असलेल्या इसमाने माझ्यावर पिस्तुल सारख्या शस्राने फायर केल्याचा संशय व्यक्त करून या दोन संशयित इसमाविरुद्ध फिर्याद दिली दिली.त्यावरून पोलिसांनी या दोन संशयितांवर कलम 307 प्रमाणे गुन्हा नोंदवून त्यांना अटक ही केली होती.\nमात्र घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी सर्वबाजू तपासून पाहिल्या असता त्यातील सोमनाथचे जवळचे काही मित्रांनी जु��्या वादातील लोकांना अद्दल घडविण्याच्या उद्देशाने गोळीबार नाट्य घडवून आणल्याचा पोलिसांना संशय आहे.या मित्रांच्या दबावामुळेच सोमनाथ ने संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या इसमांची नावे घेतल्याचे समजते.पोलिस खऱ्या आरोपींच्या शोधात आहेत. याबाबद अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पोलीस निरीक्षक विजय करे यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचेशी संपर्क होऊ शकला नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_861.html", "date_download": "2021-05-14T07:30:18Z", "digest": "sha1:VWPKRX2YAGTHVXAAJFXUESWL7RFH7YET", "length": 21756, "nlines": 306, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "सीमलेस कंपनीचे कामगार उद्यापासून संपावर | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nसीमलेस कंपनीचे कामगार उद्यापासून संपावर\nअहमदनगर/प्रतिनिधी: नगरच्या एमआयडीसीतील इंडियन सीमलेस कंपनीच्या तिन्ही युनिटमधील कामगारांनी दहा तारखेपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. दो...\nअहमदनगर/प्रतिनिधी: नगरच्या एमआयडीसीतील इंडियन सीमलेस कंपनीच्या तिन्ही युनिटमधील कामगारांनी दहा तारखेपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. दोन वर्षांपूर्वीचा वेतन करार संपला, असला तरी कंपनीने पुढील करार केला नसल्याने कामगार संघटनेने हा पवित्रा घेतला आहे. टाळेबंदीनंतरचा कामगारांचा हा पहिलाच संप आहे.\nनगरमध्ये या कंपनीची तीन युनिट आहेत. तेथील कामगारांची सभा नगर जिल्हा मजदूर सेनेचे अध्यक्ष अध्यक्ष बाबुशेठ टायरवाले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यामध्ये कंपनीला 72 तसांची नोटीस देण्यात आली आहे. मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर त्यानंतर संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. संघटनेचे सचिव वसंत सिंग यांनी सांगितले, की कंपनी व्यवस्थापन दोन वर्षांपासून करार करते, असे म्हणत आहे; मात्र नवीन करार करत नाही. मागील वर्षी जानेवारी महिन्यात चार हजार रुपये वेतन वाढ देऊ, असे आश्‍वासन दिले होते. आता मात्र व्यवस्थापन मधली दोन वर्षे सोडून एप्रिल 2021 पासून वाढ करू असे तोंडी सांगत आहे, त्यामुळे संपाचा निर्णय घेतला आहे. कोरोना काळात संचारबंदी असताना पोलिसांच्या लाठ्या खात कामगार कामावर येत होते. मधल्या काळात चीनहून येणार्‍या कच्चा मालाची अडचण आली. यातून मार्ग काढण्यासाठी कंपनीला कामगारांनी सहकार्य केले. आता कंपनीची स्थिती सुधारल्याने आ��्ही आमचे हक्क मागत आहोत; मात्र ते मिळत नसल्याने कामगारांमध्ये असंतोष आहे. व्यवस्थापन आमच्याशी चर्चा करते आणि पोलिसांशीही संपर्क ठेवून आहे. त्यामुळे आम्हीही प्रशासनाला आमची बाजू सांगितली असून करार झाले नाहीत, तर संप अटळ आहे. टायरवाले यांनी सांगितले, की कोरोनाच्या काळात प्रत्येक कामगाराने कंपनीला पंचवीस हजार रुपयांची मदत दिली आहे. कामगारांनीच कंपनीला मदत देण्याचे असे कोठेही झालेले नाही; मात्र आमच्या कामगारांनी अडचणीच्या काळात कंपनीला माणुसकीच्या नात्याने मदत केली. असे असूनही रखडलेला करार करण्यास कंपनी टाळाटाळ करीत आहे. कोरोनानंतर कंपनीची स्थिती आता सुधारली आहे, तरीही करार केले जात नाहीत. कंपनी बंद व्हावी, असे आम्हालाही वाटत नाही.\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअनावश्यक गर्दी नियंत्रणासाठी कोपरगाव प्रशासन उतरले रस्त्यावर\nकोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव शहरात महसूल, पोलिस आणि कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी संयुक्तपणे खरेदी विक्री केंद्रावर...\nदहेगाव(बोलका)प्राथमिक केंद्रात सोशल डिस्टंसिंगचा नियम धाब्यावर ;पोलिस मोबाईल बघण्यात व्यस्त\nकोपरगाव प्रतिनिधी-सध्या कोरोनाने घातलेले थैमान बेडची अनुपलब्धता,अॉक्सीजन आणि रेमडेसिवीर अभावी प्राणास मुकलेली माणसे आणि आरोग्य व...\nराजस्थानी व्यापार्‍याच्या पाटण तालुक्यातील घरावर दहशतवाद विरोधी पथकाचा छापा; 103 किलो स्फोटके जप्त\nसातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्हा दहशतवाद विरोधी पथकाने बुधवारी रात्री आठच्या सुमारास गोविंदसिंह बाळुसिंग राजपूत (वय 45, सध्या रा. तारळे) य...\nलॉकडाउनमुळे गटई कामगारांवर उपासमारीची पाळीअनेकांनी कुटुंबासह संपवले आयुष्य: तरीही आमचे लोकप्रतिनिधी भाजतायत राजकीय पोळी\nबुलडाणा:पुरुषोत्तम बोर्डे : गटई कामगारांचे हातावरचे पोट आहे. मी सुद्धा एका गटई कामगाराचा मुलगा आहे,मी स्वतः गटई कामगार बांधवां...\nरुग्णसेवेत कमतरता आढळल्यास गय केली जाणार नाही -आमदार आशुतोष काळे\nकोपरगाव प्रतिनिधी :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची दाहकता मोठी असून दररोज शेकडो कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nसीमलेस कंपनीचे कामगार उद्यापासून संपावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsmasala.in/2020/11/blog-post.html", "date_download": "2021-05-14T07:04:55Z", "digest": "sha1:MEM5YAMGZK6Y6VNDGGYYQ7T52MPCUS5P", "length": 20562, "nlines": 105, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "लासलगाव मंडल पदाधिकारी नियुक्ती वितरण सोहळा संपन्न ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!", "raw_content": "\nलासलगाव मंडल पदाधिकारी नियुक्ती वितरण सोहळा संपन्न सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- नोव्हेंबर १०, २०२०\nलासलगाव मंडल पदाधिकारी नियुक्ती वितरण सोहळा संपन्न\nनासिक: – लासलगाव येवला मतदार संघातील निफाड येवला तालुक्यातील ४६ गावातील मंडल पदाधिकारी नियुक्ती सोहळा येथील शिवमंगल कार्यालयात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार भारती पवार होत्या तर, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चांदवड देवळा मतदार संघाचे आमदार राहुल आहेर होते.\nकार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सुवर्णा ताई जगताप यांनी केले. खासदार भारती पवार यांनी शेतकरी बांधवांसाठी केंद्राच्या विविध योजनांचा उहापोह केला. मोदी सरकार हे शेतकरी हिताचे सरकार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार राहुल आहेर, सरचिटणीस सुनील बच्छाव, लासलगाव जिल्हा परिषद सदस्य डी. के. जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या वेळी लासलगाव मंडल मध्ये विविध पदाधिकारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.\nयावेळी निफाड मंडल अध्यक्ष भागवत बाबा बोरस्ते, प्रदेश सरचिटणीस शंकरराव वाघ, नामको चे माजी अध्यक्ष प्रकाश दायमा, भाजपा ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष कैलास सोनवणे, लासलगाव मर्चंट चे माजी अध्यक्ष संतोष पलोड, रवी होळकर, योगेश पाटील, पंचायत समिती उपाध्यक्ष संजय शेवाळे सारिका डेर्ले, स्मिता कुलकर्णी ,संपत नागरे, राजेंद्र राणा, किशोर पाटील, अरुण भांबारे, प्रदीप माथा, बापू सोनवणे, राजेंद्र गांगुर्डे , ४६ गावातील पदाधिकाऱ्यांना घेऊन भाजपाचा प्रचार प्रसार तसेच पक्षाकडून येणारे उपक्रम, योजना सर्वसामान्य प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहचवण्यासाठी मंडल पदाधिकारी कार्यकारणी करण्यात आली मंडल अध्यक्ष डि के नाना जगताप यांच्या अध्यक्षतेखाली ४६ गाव मंडल रचना करण्यात आली. मंडल अध्यक्ष महिला सौ स्मिता कुलकर्णी, युवा अध्यक्ष मंडल संदीप नागरे, यांची निवड करण्यात आली, आणि या वेळी वेगवेगळ्या आघाडी चे अध्यक्ष निवड करण्यात आले. वकील आघाड�� ॲड माठा, व्यवसाय आघाडी राजू राणा, कामगार आघाडी रेणुका पोळ, किसान आघाडी भरत शिंदे, डॉ.आघाडी स्वनिल जैन यांची निवड करण्यात आली .लासलगाव अध्यक्ष योगेश पाटील, शैलजा भावसार, विंचूर महिला अध्यक्ष नेहा पुंड, टाळकी विंचूर सुनंदा साळवे, पिंपळगाव ( न) भारती महाले यांची निवड करण्यात आली. बहुसंख्य लोकांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्स चे पालन करीत कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमा नंतर सुरुची भोजन व्यवस्था करण्यात आली होती ,या वेळी व्यासपीठावर मंडल अध्यक्ष डि के नाना जगताप, जिल्हा अध्यक्षा सुवर्णा जगताप, कोशाध्यक्ष प्रकाश दायमा, प्रदेश सदस्य कैलास सोनवणे, उत्तर महाराष्ट्र संयोजक संपत नागरे, ओबीसी जिल्हा अध्यक्ष संजय शेवाळे, जिल्हा उपाध्यक्ष सारिका डेर्ले, उद्योगपती संतोष पलोड, निफाड मंडल अध्यक्ष भागवत बाबा बोरस्ते, मंडल अध्यक्षा स्मिता कुलकर्णी,भटक्या विमुक्त सेल चे नितीन गोगले उपाध्यक्ष रविंद्र होळकर, शहर अध्यक्ष योगेश पाटील होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र चाफेकर यांनी केले व कार्यक्रमाची सांगता प्रकाश दायमा यांच्या सुंदर आवाजात वंदे मातरम व राष्ट्रगीता ने झाली. या प्रसंगी\nनितीन गोगले, राजू चाफेकर, राजू राणा, ज्योती शिंदे, रूपा केदारे, सिंधुताई पल्हार,किरण कुलकर्णी, नितीन शर्मा,उत्तम शिंदे,भरत शिंदे, बाळासाहेब रायते,ॲड माठा, संदीप नागरे, संतोष चौधरी, पूजा दायमा, रश्मी माठा, विद्या माठा, निलेश सालकाडे, महेश गिरी,भारती महाले, वेरुळे महाराज, आरती सोनवणे, शैला सोनवणे, सुनीता शिंदे, कविता आवारे, अनिता कांबळे, शैलजा भावसार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र चाफेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रकाश दायमा यांनी मानले.\nया ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जून १९, २०२०\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते. नासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते. नासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात न्यूज मसालाचे आवाहन ::-सर्वसामान्य जनतेने अतिमहत्त\n प्रश्न- सगळे इतकी वर्ष कोठे होती पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला क्रियाशील कोण आमदार आहेत क्रियाशील कोण आमदार आहेत सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै १२, २०२०\nसंतोष गिरी यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस निसाका, रासाका बनकराच्या पाठपुराव्या बाबत हा घ्या पुरावा- जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे पावसाळ्यात छत्र्या उगवतात त्या प्रमाणे सध्या रासाका व निसाका बाबत आंदोलने, बैठका, निवेदने देण्यासाठी विरोधकांना उत आला आहे परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड नासिक: :- निफाड तालुक्यात सध्या पावसाळ्यात पावसापेक्षा निसाका व रासाका बाबत सोशल मीडिया व विविध दैनिकांमधून हे दोन्ही साखर कारखाने सुरू होण्या बाबत पाऊस बरसावा तशा बातम्या विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या विषयी बरसत असल्याने जनतेत व ऊस‌ उत्पादक शेतकरी, कामगार यांनी गत पाच वर्ष व मागील काही वर्षांपासून सर्वांचा अनुभव घेतला असल्याने थोडा धीर धरत आमदार दिलीप बनकर यांचा ही अनुभव घ्यावा, \"सब्र का फल मीठा होता है\" अशा शब्दांत टिकाकारांना चांदोरी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य सिध्दार्थ वनारसे यांनी सल्ला देत विद्यमान आमदारांन\nजिल्हा परिषदेतील उपशिक्षणाधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै ११, २०२०\nनासिक ::- जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी वर्ग-२ भाऊसाहेब तुकाराम चव्हाण यांस काल लाचलुचपत विभागाच्या वतीने ६०००/- रुपयांची लाच स्विकारताना पकडण्यात आले. तक्रारदार यांची पत्नी जिल्हा.प. उर्दू प्राथमिक शाळा चांदवड येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून नेमणुकीस असतानाचे तत्कालीन कालावधीत भाऊसाहेब चव्हाण गटशिक्षण पदावर कार्यरत होता. त्यावेळी तक्रारदार यांच्या पत्नीची वेतन निश्चिती होवून ही डिसेंबर १९ पासून वेतन मिळाले नव्हते त्याबाबत तक्रारदाराने खात्री केली असता त्याच्या पत्नीचे सेवापुस्तकामध्ये तत्कालीन गट शिक्षणाधिकारी याची स्वाक्षरी नसल्याने वेतन काढून अदा करण्यात आले नव्हते. म्हणून माध्यमिक शिक्षण व��भागातील उपशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांने सेवापुस्तिकेत सही करण्यासाठी १५०००/- रुपयांची लाचेची मागणी केली व तडजोडी अंती ६०००/- रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत विभाग नासिक कडून पंच साक्षीदारांसमक्ष पकडण्यात आले. सदर कारवाई जिल्हा परिषद नासिक येथील माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी कार्यालयात करण्यात आली.\nMichael Elkan द्वारे थीम इमेज\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudarshannews.in/JansawadrallyNitinjiGadkarinews-2559-newsdetails.aspx", "date_download": "2021-05-14T07:22:34Z", "digest": "sha1:AD2LGSEJL3ZNZCQL7DEJASTOEH5MBZBM", "length": 15046, "nlines": 124, "source_domain": "www.sudarshannews.in", "title": "*साखर कारखान्यांनी इथेनॉलची अधिक निर्मिती करावी गडकरी*", "raw_content": "\nसुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे\n*साखर कारखान्यांनी इथेनॉलची अधिक निर्मिती करावी-- गडकरी*\nसाखर कारखान्यांच्या माध्यमातून इथेनॉलची अर्थव्यवस्था एक लाख कोटी पर्यंत देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे प्रतिपादन भाजपाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या जनसंवाद रॅलीला व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नितिन गडकरी संबोधित करीत होते.\nपश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने आहे. साखर निर्मितीत पश्चिम महाराष्ट्राचे योगदान अधिक आहे. साखरेपेक्षा इथेनॉल निर्मितीने ऊस उत्पादक शेतकरी समृद्ध होणार असल्यामुळे या भागातील साखर कारखान्यांनी साखरेची कमी आणि इथेनॉलची निर्मिती अधिक करावी. साखर कारखान्यांच्या माध्यमातून इथेनॉलची अर्थव्यवस्था एक लाख कोटी पर्यंत देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एम. एस.एम. ई. मंत्री नितीन गडकरी यांनी पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यात कारखानदारांना केले. भाजपाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या जनसंवाद रॅलीला व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ते संबोधित करीत होते. याप्रसंगी पश्चिम महाराष्ट्रा च्या कोल्हापूर येथील व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, महाराष्ट्राचे प्रभारी सरोज पांडे, विधान परिषदेचे विरोधी पक��षनेते प्रवीण दरेकर, नागपूर शहरात गडकरीं समवेत जनसंवाद रॅलीचे प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे खासदार विकास महात्मे व माजी खासदार अजय संचेती उपस्थित होते. गेल्या सहा वर्षात साखर कारखान्यांचे रक्षण करणारे फक्त नरेंद्र मोदी सरकार असल्याचे सांगताना नितीन गडकरी म्हणाले, की साखर निर्यातीवर 6 हजार कोटीचे अनुदान हे सरकार देत आहे. आज आपल्या देशात तांदूळ, गहू आणि साखरेचा पुरेसा साठा आहे. तांदळापासून इथेनॉल निर्मितीलाही सरकारने परवानगी दिली आहे. शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी इथेनॉल कडे वळले पाहिजे. असे ते म्हणाले. रस्त्याच्या कामाबद्दल सांगताना ते म्हणाले वर्धा, तुळजापूर हा रस्ता पूर्ण झाला. तसेच पुणे, सातारा व सातारा, कोल्हापूर हे कामही लवकर पूर्ण होणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गाचे 70 टक्के भूसंपादन झाले आहे. 90 टक्के भूसंपादन झाले की काम सुरू करू. 3 हजार कोटीचा हा मार्ग आहे. त्याच प्रमाणे संत तुकाराम महाराजांची पालखी मार्ग सुरू होत आहे. एकूण 8 हजार कोटीचे हे दोन्ही मार्ग आहेत. या मार्गालगत पायी वारीचा मार्ग वेगळा आहे. त्यावर गवत लावण्याची सूचना दिल्या आहेत. त्यामुळे वारकऱ्यांचे पाय भाजणार नाहीत व रस्त्यात निवासाच्या सोयी व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. शेगाव, पंढरपूर सोलापूर ते अक्कलकोट हे पालखी मार्गही पूर्ण झाले आहेत. महाराष्ट्र बदलत आहे. असे सांगून ते म्हणाले सुरत ते अहमदनगर 12 हजार कोटीचा ग्रीन कॅरिडॉर लागू असलेला मार्ग तयार केला जाईल. 50 हजार वाहने या रस्त्यावरून चालतील 421 किलोमीटरचा हा मार्ग असून अहमदनगर हैदराबाद बंगलोर आणि पुढे चेन्नई पर्यंत तो जाईल. त्यामुळे मुंबई, पुणे, सुरत मुंबई या रस्त्यावरील वाहतूक कमी होईल. या रस्त्यासाठी भूसंपादनाचे काम सुरू आहे. राज्याला रस्त्यांसाठी पाच लाख कोटी आपण दिलेले आहेत. रस्त्याच्या, सिंचनाच्या, उद्योगांच्या, जलसंवर्धनाच्या बाबतीत राज्याचे चित्र बदलते आहे. बुलढाणा पेटर्नचाही उल्लेख त्यांनी यावेळी केला. आणि सरतेशेवटी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या अंत्योदयाचा मार्ग स्वीकारून, समाजातील गरीब माणसाची सेवा करून महाराष्ट्र आणि हा देश सुखी, संपन्न, शक्तिशाली, अधिक निर्यात करणारा बनवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्�� पूर्ण करू असा संकल्प करण्याचे आवाहन गडकर्‍यांनी केले.\nहम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें\nताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प\nमराठा आरक्षणाबाबत केंद्राकडून दाखल पुनर्विचार याचिकेचे स्वागत\nमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ दापोलीतील रिसॉर्टच्या चौकशीसाठी दिल्लीहून पथक येणार, सोमय्यांचा दावा\nमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ दापोलीतील रिसॉर्टच्या चौकशीसाठी दिल्लीहून पथक येणार, सोमय्यांचा दावा\nशामली में कोरोना संक्रमण को रोकने के लिए हवा के शुद्धिकरण के लिए हवन-यज्ञ\nपुलिस अधीक्षक द्वारा डायल 112 पीआरवी कर्मियों के साथ की गई गोष्ठी\nचित्रकूट में गरीबों को वितरण की जा रही राहत सामग्री\nबैरिया भाजपा विधायक सुरेंद्र सिंह का बड़ा बयान, राहुल गांधी मुस्लिम तुष्टीकरण की राजनीति करते हैं\nन्यायपालिका के \"अ न्याय\" के 33 साल...1988 में हुआ गैंगरेप, 2021 में मिली सजा..\n14 मई – जन्मजयंती छत्रपति संभाजी महाराज .. अंग अंग काटते रहे मुगल मुसलमान बनाने के लिए, पर हर घाव से आवाज आई– “जय भवानी”\nभाजपा युवा मोर्चा ने 100 भाप मशीन उन्हैल हॉस्पिटल को भेंट की\nUP: सुल्तानपुर में शुरू होगा 27 करोड़ की लागत से बना 100 बेड वाला हॉस्पिटल\nTRAI ने जारी किए फरवरी के आंकड़े, जानिए किस कंपनी ने जोड़े सबसे ज्यादा ग्राहक\nकोरोना: दिल्‍ली में आए 13,287 नए केस, यूपी में आए 17,775\nनेपाल: विश्वास मत हारने के तीन दिन बाद केपी ओली फिर प्रधानमंत्री नियुक्त\nशुभेंदु अधिकारी बने पश्चिम बंगाल विधानसभा में प्रतिपक्ष के नेता\nआईसीसी की सालाना अपडेट में टीम इंडिया नंबर 1, न्यूजीलैंड दूसरे स्थान पर\nकोविशील्ड की डोज के बीच अंतराल बढ़ाने को मिली मंजूरी, अब 12-16 हफ्ते में लगेगी वैक्सीन की दूसरी खुराक\nयूपी में ऑक्सीजन की सुचारू आपूर्ति में नही है कोई बाधा\nअब वैक्सीनेशन पर है योगी सरकार का सारा जोर... मिल रही है टीकाकरण को गति...\nकॉपीराइट © 2020 सुदर्शन न्यूज | सभी अधिकार सुरक्षित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://m.transliteral.org/dictionary/dictionary.sa.kosh.monier/text?ref=MW.", "date_download": "2021-05-14T07:27:02Z", "digest": "sha1:DMBY6PUGHGZ3GS6YKRIN7UG7OG6QPSYA", "length": 8262, "nlines": 56, "source_domain": "m.transliteral.org", "title": "A Sanskrit-English Dictionary Reference Text - TransLiteral Foundation", "raw_content": "\nधर्मराज नभस्वत् पञ्चाल प्रसूत पुराण बहुपुत्र भगदत्त भोगिन् भोजा मणिमत् महेन्द्र महाजय महातपस् महापद्म महाभाग महावीर्य मायाविन् मित्रघ्न मोहिनी यवक्री रथवर वैजयन्ती वज्रनाभ वेदनिधि वेदशिरस् वैदेही वैधेय वैन्य वैयाघ्रपद्य वैरूप वैराज वैरोचन वृषभेक्षण वसुंधर वसुरुच् वैहायस वातिक विजयदशमी विदारण विधातृ विभीषण विमद विराज् विलोहित विश्ववसु विशोका शङ्खनख शृङ्ग शुचिमुखी शतमुख शतानीक शमन श्याव श्यावक श्रीपर्वत शाकम्भरी शाकल शान्ता शास्तृ शिखावत् शिखिन् शिप्रक शिवलिङ्ग शिशुनाग शोभन शौरि सुकृति सुकन्या सुखदा सुगन्ध सुगन्धा सुचक्षुस् सुचित्र सुजात सुजाता सत्कृत सत्यदेव सत्यधर्मन् सत्यव्रत सुदक्षिण सुनक्षत्रा सेनानी सुनीति सुप्रतीक सुपर्वन् सुप्रसाद सुप्रिया सम्भल सम्भव समवृत्ति सर्वकर्मन् सर्वकाम सर्वसेन सुवक्त्र सुवर्णा स्वरूप स्वराज् सुवाच् सुवीर संहनन\nविविध पूजा अथवा होम प्रसंगी स्त्रीने पुरूषाच्या कोणत्या अंगास बसावे आणि हाताला हात कां लावावा\nपु. १ उगम ; उत्पत्ति ; मूळ ; झरा . या विहिरीचा जिव्हाळा लहान आहे यामुळें पाणी थोडें . २ आत्मा ; सार ; मर्म ; मुख्य तत्त्व . नेणती मुक्तीचा जिव्हाळा - एरुस्व ७ . ४३ . जाणें भक्तीचा जिव्हाळा - एरुस्व ७ . ४३ . जाणें भक्तीचा जिव्हाळा तोचि दैवाचा पुतळा - तुगा . कीर्तन १ . १२ . ३ पोहोंच ; आवांका ; धारणाशक्ति . मुलाचा जिव्हाळा पाहून अभ्यास सांगा . ४ कळवळा ; काळजी ; उत्कंठा ; जीव लागणें ; मन जडणें . दुखणेकर्‍याच्या शुश्रूषेस जिव्हाळयाचा माणूस असावा ५ ( वीणा , इतर तंतुवाद्यें ) घोडी आणि तारा जेथें एकत्र होतात त्या बिंदूवर जो कापूस लावतात तो ; झारा . ६ मर्मस्थल ; वर्म . ७ जीवित ; प्राण ; चैतन्याचें उगमस्थान ; आधार . नामरूपा तूंचि जिव्हाळा - एरुस्व १६ . ९२ . विश्वाचा जिव्हाळा , व्यवहाराचा जिव्हाळा . ८ लाभ . तेतुला जिव्हाळा - एरुस्व १६ . ९२ . विश्वाचा जिव्हाळा , व्यवहाराचा जिव्हाळा . ८ लाभ . तेतुला जिव्हाळा मानावा हा - ज्ञा १३ . १०८९ . ९ माया ; ममता . [ सं . जीव + आलय ] जिव्हाळी - स्त्री . १ एखादी मर्माची जागा ; नाजुक , वर्माचा भाग ( नखाच्या , शिंगाच्या खालचा किंवा कानाच्या मागचा ); सचेतन मांसाचा भाग ; मर्मस्थान ( क्रि० लावणें ; लागणें ). २ विण्याचा झारा . जिव्हाळा अर्थ ५ पहा . [ जीव + आलय ] जिव्हाळी लावणें , जिव्हाळी लागणें , जिव्हाळीला लावणें , जिव्हाळीला लागणें - मर्मभेद होणें ; ( अक्षरश : व ल० ) जिवाला लागून राहणें . जिव्हाळयाचा - वि . अत्यंत मैत्रीचा ; जिवलग ; मायेचा ; काळजीचा ; कळकळीचा . तो गाजुदीखान याच्या जिव्हाळयाचा होता . - भाब २० . माझ्या जिव्हाळयाचा एथें कोण्ही नाहीं म्हणून तूं मला मारतोस .\nना. आत्मीयता , आपलेपणा , आप्तभाव , आपुलकी , आस्था , उत्कंठा , कळवळा , जवळीक , पोटतिडीक , ममत्व , ममता , माया .\nदुखणेकऱ्याचे चाकरीस जिव्हाळ्याचा माणूस असावा . A highly sensible or any quick or living part.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_332.html", "date_download": "2021-05-14T07:55:03Z", "digest": "sha1:T6W52MXVWMSHRU7DPU3QFX6NSAYSAII3", "length": 21076, "nlines": 309, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "तुटलेल्या वीजेच्या तारेमध्ये अडकून कृषी सहाय्यक ठार | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nतुटलेल्या वीजेच्या तारेमध्ये अडकून कृषी सहाय्यक ठार\nगोंदवले / वार्ताहर : देवापूर, ता. माण येथील कृषी सहाय्यकाचा आटपाडी तालुक्यातील विठ्ठलापूर गावानजीक डंपर चालकाच्या चुकीने हकनाक बळी गेल्याने...\nगोंदवले / वार्ताहर : देवापूर, ता. माण येथील कृषी सहाय्यकाचा आटपाडी तालुक्यातील विठ्ठलापूर गावानजीक डंपर चालकाच्या चुकीने हकनाक बळी गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.\nयाबाबत अधिक माहिती अशी की, आटपाडी तालुक्यामध्ये असणार्‍या राज्य मार्गांचे सर्व ठिकाणी काम चालू आहे. तालुक्यातील विठ्ठलापुर गावानजीक रस्त्याचे काम झाले असून साईडपट्टी भरण्याचे काम चालू आहे. याठिकाणी डंपर चालक साईट पट्टीच्या ठिकाणी मुरूम टाकत असताना डंपरचा डम्पिंग मुरूम टाकण्यासाठी वर उचलत असताना याचा अंदाज न आल्याने वर असणारी विजेची तार तुटली. तर याच वेळी दिघंचीकडून आटपाडीकडे आटपाडी कृषी कार्यालयांमध्ये कृषी सहाय्यक पदावर कार्यरत असलेले शाहीर बनसोडे (रा. देवापूर, ता. माण, जि. सातारा) येत होते. तुटलेली तार अचानक रस्त्यावर आल्याने या तारेमध्ये बनसोडे यांची दुचाकी अडकून रस्त्यावर पडली. (पान 1 वरुन) शाहीर बन��ोडे हेही दुचाकीवरून खाली पडले. यामध्ये बनसोडे यांच्या डोक्यास जबरदस्त मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेबाबत डंपर चालकाच्या निष्काळजीपणामुळे हकनाक कृषी सहाय्यकाचा बळी गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.\nठेकेदाराविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा : राजेंद्र खरात\nआटपाडी तालुक्यांमध्ये रस्त्याची कामे चालू आहेत. त्याठिकाणी काम करत असताना ठेकेदाराकडून काळजी घेतली जात नाही. आम्ही वारंवार प्रशासनाकडे तक्रार देऊनही याकडे अर्थपूर्ण व्यवहार करून डोळेझाक केले जात असल्याने त्याचाच परिणाम म्हणून आजची घटना घडली आहे. शाहीर बनसोडे यांच्या मृत्यूस जबाबदार असणार्‍या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी आमची मागणी आहे.\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअनावश्यक गर्दी नियंत्रणासाठी कोपरगाव प्रशासन उतरले रस्त्यावर\nकोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव शहरात महसूल, पोलिस आणि कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी संयुक्तपणे खरेदी विक्री केंद्रावर...\nदहेगाव(बोलका)प्राथमिक केंद्रात सोशल डिस्टंसिंगचा नियम धाब्यावर ;पोलिस मोबाईल बघण्यात व्यस्त\nकोपरगाव प्रतिनिधी-सध्या कोरोनाने घातलेले थैमान बेडची अनुपलब्धता,अॉक्सीजन आणि रेमडेसिवीर अभावी प्राणास मुकलेली माणसे आणि आरोग्य व...\nराजस्थानी व्यापार्‍याच्या पाटण तालुक्यातील घरावर दहशतवाद विरोधी पथकाचा छापा; 103 किलो स्फोटके जप्त\nसातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्हा दहशतवाद विरोधी पथकाने बुधवारी रात्री आठच्या सुमारास गोविंदसिंह बाळुसिंग राजपूत (वय 45, सध्या रा. तारळे) य...\nलॉकडाउनमुळे गटई कामगारांवर उपासमारीची पाळीअनेकांनी कुटुंबासह संपवले आयुष्य: तरीही आमचे लोकप्रतिनिधी भाजतायत राजकीय पोळी\nबुलडाणा:पुरुषोत्तम बोर्डे : गटई कामगारांचे हातावरचे पोट आहे. मी सुद्धा एका गटई कामगाराचा मुलगा आहे,मी स्वतः गटई कामगार बांधवां...\nरुग्णसेवेत कमतरता आढळल्यास गय केली जाणार नाही -आमदार आशुतोष काळे\nकोपरगाव प्रतिनिधी :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची दाहकता मोठी असून दररोज शेकडो कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार या��नी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nलोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: तुटलेल्या वीजेच्या तारेमध्ये अडकून कृषी सहाय्यक ठार\nतुटलेल्या वीजेच्या तारेमध्ये अडकून कृषी सहाय्यक ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://gadchiroli.gov.in/mr/document-category/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2021-05-14T07:05:21Z", "digest": "sha1:QRHJS7Q22TY4VGLV4EM7NI47ZO76BYDE", "length": 5653, "nlines": 122, "source_domain": "gadchiroli.gov.in", "title": "जनगणना | जिल्हा गडचिरोली, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा गडचिरोली District Gadchiroli\nतहसील व महसूल मंडळ\nएसटीडी आणि पिन कोड\nजिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालय\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nडिजिटल स्वाक्षरीकृत 7/12 पहा\nसर्व इतर कायदा कार्यालयीन आदेश जनगणना जिल्हा प्रोफाइल नागरिकांची सनद सांख्यिकीय अहवाल\nधानोरा तालुका प्रोफाईल (जनगणना २०११) 20/03/2018 पहा (461 KB)\nगडचिरोली तालुका प्रोफाईल (जनगणना २०११) 20/03/2018 पहा (463 KB)\nगडचिरोली जिल्हा प्रोफाईल (जनगणना २०११) 20/03/2018 पहा (451 KB)\nमहाराष्ट्र राज्य प्रोफाईल (जनगणना २०११) 20/03/2018 पहा (2 MB)\nभामरागड तालुका प्रोफाईल (जनगणना २०११) 20/03/2018 पहा (461 KB)\nएटापल्ली तालुका प्रोफाईल (जनगणना २०११) 20/03/2018 पहा (461 KB)\nसिरोंचा तालुका प्रोफाईल (जनगणना २०११) 20/03/2018 पहा (462 KB)\nअहेरी तालुका प्रोफाईल (जनगणना २०११) 20/03/2018 पहा (463 KB)\nकोरची तालुका प्रोफाईल (जनगणना २०११) 20/03/2018 पहा (461 KB)\nकुरखेडा तालुका प्रोफाईल (जनगणना २०११) 20/03/2018 पहा (463 KB)\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा गडचिरोली , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 04, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_760.html", "date_download": "2021-05-14T07:38:38Z", "digest": "sha1:47G7KCUZE6MTQOYRLE3OW2K6FZKEPFAH", "length": 23257, "nlines": 311, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "कबड्डी लीगमधून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू घडतील : ना. जयंत पाटील | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nकबड्डी लीगमधून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू घडतील : ना. जयंत पाटील\nइस्लामपूर / प्रतिनिधी : प्रो कबड्डी, महा कबड्डीने कबड्डी खेळास घरा-घरापर्यंत नेत देशातील, राज्यातील खेळाडूंना व्यावसायिक व्यासपीठ मिळवून दि...\nइस्लामपूर / प्रतिनिधी : प्रो कबड्डी, महा कबड्डीने कबड्डी खेळास घरा-घरापर्यंत नेत देशातील, राज्यातील खेळाडूंना व्यावसायिक व्यासपीठ मिळवून दिले आहे. जयंत कबड्डी लीगमध्ये खेळणार्‍या खेळाडूंनाही तसेच व्यावसायिक व्यासपीठ मिळताना या लीगमधून अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू घडतील, असा विश्‍वास राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी व्यक्त केला.\nइस्लामपूर येथील जयंत स्पोर्ट्सने ना. जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजिय जयंत कबड्डी प्रीमियर लीगचे ना. पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्य संयोजक, नगरसेवक खंडेराव जाधव, सांगली जिल्हा कबड्डी असोशिएशनचे अध्यक्ष रामभाऊ घोडके, पुणे जिल्हा उपकार्याध्यक्ष अण्णासाहेब देशमुख, उपनगराध्यक्ष दादासो पाटील, आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू नितीन मदने प्रामुख्याने उपस्थित होते. सांगली जिल्हा कबड्डी असाशिएशनच्या मान्यतेने पाच दिवस चालणारी लीग घेतली आहे.\nना. पाटील म्हणाले, अनेक वर्षांपासून वाळवा तालुक्यात कबड्डी खेळ खेळला जात असून नितीन मदने सारखे आंतरराष्ट्रीय खेळाडू घडले आहेत. या कबड्डी लिगमधून तालुक्यातील खेळाडूंना निश्‍चितपणे प्रोत्साहन मिळणार आहे. आय पीएलवर काही मंडळी टीका करतात. मात्र, देशातील क्रिकेट खेळाडूंना यातून मोठे प्रोत्साहन मिळाल्याचे नाकारता येत नाही.\nप्रारंभी सर्व खेळाडू, संघ मालकांची युवा नेते प्रतिक पाटील, खंडेराव जाधव यांच्यासह शहरातून मिरवणूक काढण्यात आली. राष्ट्रीय खेळाडू अभिषेक भुंगे याने खेळाडूंना शपथ दिली. यावेळी केक कापून ना. पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष राजवर्धन लाड, विजय लाड यांच्या वतीने ना. पाटील यांना युवा लिननचा आहेर करण्यात आला. किशोर गावडे (मुंबई) , प्रसाद कुलकर्णी (राजारामनगर) यांनी सूत्रसंचालन केले.\nस्पर्धेच्या पहिल्या दिवशी शरद लाहिगडे हरिकन्स,विरुध्द कै. जगदीश आप्पा पाटील रायडर्स तसेच स्फूर्ती रॉयल्स विरुध्द राजेंद्रभाऊ पाटील फायटर्स यांच्यामध्ये सामने खेळविण्यात आले. यावेळी विनायक पाटील, पै. भगवान पाटील, शहाजीबापू पाटील, बाळासाहेब पाटील, देवराज पाटील, रणजित पाटील, सुभाषराव सूर्यवंशी, लिंबाजी पाटील, ब्रह्मनंद पाटील, अतुल लाहिगडे, पृथ्वीराज पाटील, शिवाजी पवार यांच्यासह पदाधिकारी तसेच खेळाडू व कबड्डी प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nअरुण कांबळे, आयुब हवलदार, सदानंद पाटील, सागर जाधव, उमेश रासनकर, विजय (सोन्या) देसाई यांच्यासह जयंत स्पोर्ट्सचे खेळाडू, सदस्य लीगचे नियोजन करत आहेत.\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअनावश्यक गर्दी नियंत्रणासाठी कोपरगाव प्रशासन उतरले रस्त्यावर\nकोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव शहरात महसूल, पोलिस आणि कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी संयुक्तपणे खरेदी विक्री केंद्रावर...\nदहेगाव(बोलका)प्राथमिक केंद्रात सोशल डिस्टंसिंगचा नियम धाब्यावर ;पोलिस मोबाईल बघण्यात व्यस्त\nकोपरगाव प्रतिनिधी-सध्या कोरोनाने घातलेले थैमान बेडची अनुपलब्धता,अॉक्सीजन आणि रेमडेसिवीर अभावी प्राणास मुकलेली माणसे आणि आरोग्य व...\nराजस्थानी व्यापार्‍याच्या पाटण तालुक्यातील घरावर दहशतवाद विरोधी पथकाचा छापा; 103 किलो स्फोटके जप्त\nसातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्हा दहशतवाद विरोधी पथकाने बुधवारी रात्री आठच्या सुमारास गोविंदसिंह बाळुसिंग राजपूत (वय 45, सध्या रा. तारळे) य...\nलॉकडाउनमुळे गटई कामगारांवर उपासमारीची पाळीअनेकांनी कुटुंबासह संपवले आयुष्य: तरीही आमचे लोकप्रतिनिधी भाजतायत राजकीय पोळी\nबुलडाणा:पुरुषोत्तम बोर्डे : गटई कामगारांचे हातावरचे पोट आहे. मी सुद्धा एका गटई कामगाराचा मुलगा आहे,मी स्वतः गटई कामगार बांधवां...\nरुग्णसेवेत कमतरता आढळल्यास गय केली जाणार नाही -आमदार आशुतोष काळे\nकोपरगाव प्रतिनिधी :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची दाहकता मोठी असून दररोज शेकडो कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nलोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: कबड्डी लीगमधून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू घडतील : ना. जयंत पाटील\nकबड्डी लीगमधून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू घडतील : ना. जयंत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/central-minister-dharmendra-pradhan-criticized-on-opposition-leader-158398.html", "date_download": "2021-05-14T06:11:42Z", "digest": "sha1:JCKVKIUUURIU4X5JMHIQALJK3U7KT237", "length": 15710, "nlines": 248, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "भारतात राहायचं असेल तर भारत माता की जय म्हणावेच लागेल : धर्मेंद्र प्रधान | TV9 Marathi", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nमराठी बातमी » राजकारण » भारतात राहायचं असेल तर भारत माता की जय म्हणावेच लागेल : धर्मेंद्र प्रधान\nभारतात राहायचं असेल तर भारत माता की जय म्हणावेच लागेल : धर्मेंद्र प्रधान\n\"भारतात रा��ायचं असेल तर भारत माता की जय म्हणावेच लागेल\", असं वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan on Bharat mata ki jay slogan) यांनी केले.\nपांडुरंग रायकर, टीव्ही 9 मराठी, पुणे\nपुणे : “भारतात राहायचं असेल तर भारत माता की जय म्हणावेच लागेल”, असं वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan on Bharat mata ki jay slogan) यांनी केले. प्रधान आज (28 डिसेंबर) पुण्यातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 54 व्या महाराष्ट्र प्रेदश अधिवेशनात बोलत होते.\n“भारतात राहायचे असेल तर भारत माता की जय हे म्हणावेच लागेल, असं म्हणणारेच देशात राहू शकतील. देशात सध्या एनआरसी, सीसीए आणि लोकसंख्या सूचीवरून रणकंदन माजलं आहे. त्यातच आता देश धर्मशाळा बनतोय जो येईल तो राहील, असं होणार नाही”, असं धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan on Bharat mata ki jay slogan) म्हणाले.\nयावेळी बोलताना धर्मेंद्र प्रधान यांनी एनआरसी, सीएए आणि लोकसंख्या सूची वरून विरोधकांना खडेबोल सुनावले. “देशाचे तुकडे करण्याची योजना आखलेल्यांचे अनुयायी आजही विरोध करत असल्याचा आरोप धर्मेंद्र प्रधान यांनी केला.\n“चीनमध्ये सरकारच्या विरोधात कोण घोषणाबाजी करु शकतो का, देशात लोकशाही असून मतभिन्नता असू शकते वाद-विवाद होऊ शकतो. मात्र देशात सध्या नागरिकत्व कायदा तसेच लोकसंख्या सूची होऊ की नाही यावरुन वाद-विवाद होत आहे. जगात असा कोणता देश आहे. ज्या देशामध्ये तिथे राहणाऱ्या नागरिकांचा हिशोब ठेवला जात नाही”, असा सवाल प्रधान यांनी केला.\n“देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकजणांनी बलिदान दिले. मात्र आता स्वातंत्र्यानंतर लोकसंख्या, नागरिकता कायदा याच्यावर चर्चा होत आहे. देश धर्मशाळा बनतोय जो येईल तो राहील, असं होणार नाही”, असंही प्रधान यांनी सांगितले.\n‘लेमन टी’चे 5 फायदे\nतुळस खा रोग पळवा\nप्लाझ्मा कधी दान करू शकता\nPF काढताना ‘या’ चुका टाळा\nपंतप्रधान, गृहमंत्री गायब, देश रामभरोसे; अहंकार सोडा, ‘महाराष्ट्र मॉडेल’ लागू करा: संजय राऊत\nकोरोना सुद्धा एक जीव, त्यालाही जगण्याचा अधिकार; भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांचं अजब तर्कट\nराष्ट्रीय 1 hour ago\nलॉकडाऊनचे नियम शिवसेनेला नाहीत का काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांचा निशाणा\nमराठा आरक्षणाबाबत केंद्राकडून पुनर्विचार याचिका, ठाकरे सरकारने मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे सवलती द्याव्यात : चंद्रकांत पाटील\nलसी कमी, पोस्टर जास्त, ‘मातोश्री’च्या अंगणातील काँग्रेस आमदाराचा पुन्हा शिवसेनेवर निशाणा\nAjit Pawar | निलेश लंके फाऊंडेशनसाठी कार्यकर्त्याचा चेक, लंकेंना फोन करुन अजित पवार म्हणतात…\nउधारीवरुन मित्रांमध्ये वाद, भरचौकात सुरीने भोसकून 26 वर्षीय तरुणाची हत्या\nIndia Corona Death | कोरोनाचा कहर, देशात सलग तिसऱ्या दिवशी 4 हजार कोरोनाबाधितांचा मृत्यू\nPhoto : ‘ईद मुबारक…’, मराठमोळ्या स्मिता गोंदकरकडून हटके अंदाजात शुभेच्छा\nफोटो गॅलरी12 mins ago\nLIVE | कोल्हापूर गोकूळ दूध संघाच्या अध्यपदाची आज होणार निवड, दुपारी 1 वाजता घोषणा\nयशराज फिल्म्सच्या ‘गोल्डन ज्युबिली’ सोहळ्याचे पैसे ‘या’ कामासाठी वापरणार, आदित्य चोप्रांचे कौतुकास्पद पाऊल\nMaharashtra Coronavirus LIVE Update : सोलापुरात 15 मे पर्यंत लॉकडाऊन, अक्षय तृतीयाच्या सणावर सावट\nMumbai Petrol Hike | मुंबईत पेट्रोल 98.65 रुपये प्रति लिटर\nHappy Birthday : ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लरचा वाढदिवस, बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजाचे आहेत लाखो चाहते\nफोटो गॅलरी47 mins ago\nVIDEO | मामाचा फोन घेतला नाही, कॉलबॅक राहिला, दुसऱ्या दिवशी मामा गेला, पुष्कर जोग बोलता बोलता रडायला लागला\nमराठी न्यूज़ Top 9\nनिलेश लंके फाऊंडेशनसाठी कार्यकर्त्याचा चेक, लंकेंना फोन करुन अजित पवार म्हणतात…\nमाझ्या प्रेमकथेचे रहस्य लवकरच उलगडणार, करुणा धनंजय मुंडे यांच्या फेसबुक पोस्टने खळबळ\nपंतप्रधान, गृहमंत्री गायब, देश रामभरोसे; अहंकार सोडा, ‘महाराष्ट्र मॉडेल’ लागू करा: संजय राऊत\nVIDEO | मामाचा फोन घेतला नाही, कॉलबॅक राहिला, दुसऱ्या दिवशी मामा गेला, पुष्कर जोग बोलता बोलता रडायला लागला\nAkshaya Tritiya 2021 | अक्षय्य तृतीया दिवशी सोने-चांदी स्वस्त की महाग, मुंबईसह महाराष्ट्रातील सोन्याचे नवे दर काय\nअरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार, येत्या 24 तासात चक्रीवादळात रुपांतर, महाराष्ट्रात कुठे काय परिणाम\nCorona Cases in India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये 19 हजारांनी घट, कोरोनामुक्तांचा आकडा दोन कोटींपार\nMaharashtra Coronavirus LIVE Update : सोलापुरात 15 मे पर्यंत लॉकडाऊन, अक्षय तृतीयाच्या सणावर सावट\nLIVE | कोल्हापूर गोकूळ दूध संघाच्या अध्यपदाची आज होणार निवड, दुपारी 1 वाजता घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://daryafirasti.com/tag/kasba/", "date_download": "2021-05-14T08:17:07Z", "digest": "sha1:IN4GWXVQ7NQSBTTGLT45AJTFVNPIRBD4", "length": 5940, "nlines": 77, "source_domain": "daryafirasti.com", "title": "kasba | Darya Firasti", "raw_content": "\nकोकणात प्राचीन म्हणता येतील अशी खूप मंदिरे नाहीत. संगमेश्वराच्या परिसरात सोमेश्वर, काशी-विश्वेश्वर आणि कर्णेश्वर ही मंदिरे सुस्थितीत आहेत. त्यापैकी कर्णेश्वर मंदिर दगडात केलेल्या कोरीवकामाचा उत्कृष्ट वारसा जपून आहे. संगमेश्वरला अलकनंदा आणि वरुणा या दोन नद्या जिथं एकत्र येतात तिथं जवळच हे स्थान आहे. जवळपास एक हजार वर्षे जुने असलेले हे मंदिर कर्णराजाने बांधले असे सांगितले जाते. हा चालुक्य वंशातील राजा असून या भागात त्याचे शासन असल्याची नोंद ऐतिहासिक साधनांत आहे. दहा चौरस मीटर आकाराचा मुखमंडप मग पुढे अंतराळ आणि नंतर […]\n Select Category मराठी (117) ऐतिहासिक (1) कोकणातील दुर्ग (39) खोदीव लेणी (5) चर्च (2) जागतिक वारसा स्थळ (1) जिल्हा ठाणे (2) जिल्हा मुंबई (8) जिल्हा रत्नागिरी (51) जिल्हा रायगड (33) जिल्हा सिंधुदुर्ग (17) ज्यू सिनॅगॉग (1) पुरातत्व वारसा (11) मंदिरे (36) मशिदी (3) शिल्पकला (4) संकीर्ण (8) संग्रहालये (5) समुद्रकिनारे (11) English (1) World Heritage (1)\nभू चुंबकीय वेधशाळा, अलिबाग\nनमन छत्रपती संभाजी महाराजांना\nनमन छत्रपती संभाजी महाराजांना\nEnglish World Heritage ऐतिहासिक कोकणातील दुर्ग खोदीव लेणी चर्च जागतिक वारसा स्थळ जिल्हा ठाणे जिल्हा मुंबई जिल्हा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्हा सिंधुदुर्ग ज्यू सिनॅगॉग पुरातत्व वारसा मंदिरे मराठी मशिदी शिल्पकला संकीर्ण संग्रहालये समुद्रकिनारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://lokvruttant.com/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A4%86%E0%A4%A3/", "date_download": "2021-05-14T07:33:56Z", "digest": "sha1:QFY5UUNEH5BES3QHM6DY7XRYLMGAAYW3", "length": 9488, "nlines": 56, "source_domain": "lokvruttant.com", "title": "आता, सोसायटीचे अध्यक्ष आणि सचिवांवर होणार कारवाई – Lokvruttant", "raw_content": "\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्��िती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nआता, सोसायटीचे अध्यक्ष आणि सचिवांवर होणार कारवाई\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम April 9, 2021\nनवी मुंबई : ज्या सोसायटीमध्ये कोव्हीड रुग्ण आढळतात त्याठिकाणी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 5 पर्यंत कोरोनाबाधीत आढळल्यास तो मजला सील करण्यात येतो व तसा फलक कोरोना बाधीताच्या दरवाजाबाहेर वा मजल्याबाहेर प्रदर्शित करण्यात येतो.\nयाशिवाय एका इमारतीत 5 पेक्षा जास्त कोरोना बाधीत आढळल्यास ती संपूर्ण इमारत सील करण्यात येते व तशा प्रकारचा फलक प्रवेशव्दाराजवळ लावण्यात येऊन तेथील प्रवेश प्रतिबंधीत करण्यात येतो. एखाद्या सोसायटीच्या आवारात एकापेक्षा जास्त इमारती आहेत व त्यांची प्रवेशव्दारे स्वतंत्र आहेत. त्यामधील एखाद्या इमारतीमध्ये 5 पेक्षा जास्त कोरोनाबाधित आढळले तर ज्या इमारतींमध्ये 5 पेक्षा जास्त कोरोनाबाधित आहेत अशा इमारतीतील प्रवेश प्रतिबंधित करून ती इमारत सील करण्यात येते.\nया कन्टेनमेंट क्षेत्राची माहिती संबंधीत विभाग कार्यालयामार्फत त्या सोसायटीचे अध्यक्ष / सचिव यांना देण्यात येते. तसेच या विषयीची सूचना सोसायटीच्या दर्शनी भागी चिटकविण्यात येते. अशी पहिल्या श्रेणीची 4673 प्रतिबंधित क्षेत्रे (Cointainment Zone) नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत आहेत.\nअशा सोसायटींमध्ये जाहीर करण्यात आलेल्या सूक्ष्म प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये (Micro Cointainment Zone) कोणत्याही नागरिकाचा आतमध्ये प्रवेश अथवा बाहेर जाणे प्रतिबधीत असणार आहे.\nया विषयीची जबाबदारी संबंधीत नागरिकांप्रमाणेच त्या सोसायटीचे अध्यक्ष, सचिव यांच्यावर सोपविण्यात आली आहे. सदर नियमाचा भंग झालेला आढळल्यास सोसायटीला पहिल्या वेळी रक्कम रू. 10 हजार दंड करण्यात येणार आहे. दुसऱ्या वेळेस रक्कम रू. 25 हजार व तिसऱ्या वेळेपासून पुढे प्रत्येक वेळी रक्कम रू.50 हजार इतका दंड आकारण्यात येणार आहे.\nदेशातील सर्वाधिक सक्रिय रुग्ण असलेल्या महाराष्ट्राला गरजेनुसार लसींचा पुरवठा व्हावा – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nसर्व कृषिपंपांना वीज जोडण्या देऊन प्रलंबित अर्जांची संख्या शून्य करण्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांचे निर्देश\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंद्रपूर जम्मू-काश्मीर जळगाव ठाणे डोंबिवली दिल्ली देश ���गर नवी दिल्ली नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पनवेल पश्चिम महाराष्ट्र पालघर पुणे प्रतिमा बीड भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रायगड वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokvruttant.com/category/nagpur/", "date_download": "2021-05-14T08:04:02Z", "digest": "sha1:23PFDTPSD7CTRUWEOYMUZDQPTL4ZBVSK", "length": 13695, "nlines": 103, "source_domain": "lokvruttant.com", "title": "नागपूर – Lokvruttant", "raw_content": "\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nसिंचन प्रकल्पांच्या कामांची कालमर्यादा निश्चित करा – जलसंपदा मंत्री जयंत पाटील\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम February 3, 2021\nनागपूर : सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी अपूर्ण सिंचन प्रकल्पांच्या कामांना गती देतानांच कालमर्यादा निश्चित करा, असे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज येथे दिले. विदर्भ सिंचन\nभंडाऱ्यात नवजात शिशु केअर रुग्णालयात भीषण आग, १० बालकांचा मृत्य\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम January 9, 2021\nभंडारा: जिल्हा सामान्य रूग्णालया��्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनीटमध्ये ( SNCU ) शॉर्ट सर्किटने आग लागल्याने दहा बालकांचा मृत्यू झाला आहे. मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास ही आग लागली होती. धुरामुळे\nनागपूरनंतर आता दिल्लीत सापडला नव्या कोरोनाचा संशयित रुग्ण\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम December 25, 2020\nनागपूर: आणखी एक धक्कादायक बातमी हाती आली आहे. नव्या कोरोनाचा आणखी एक संशयित सापडल्याचे समोर आले आहे. याआधी महाराष्ट्रात नागपूर येथे इंग्लंडमधून आलेला तरुण कोरोना पॉझिटिव्ह आहे. तो नव्या कोरोना\nस्कॉलरशिप व निर्वाहभत्ता वाढीसाठी केंद्र स्तरावर प्रयत्न करणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम December 20, 2020\nनागपूर : केंद्र शासनाच्या भारत सरकार शिष्यवृत्ती योजनांवर कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा प्रतिकूल परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत त्यांची कार्यवाही सुरळीत करणे व निर्वाहभत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्यास आपले प्राधान्य असल्याची\nस्कॉलरशिप व निर्वाहभत्ता वाढीसाठी केंद्र स्तरावर प्रयत्न करणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम December 16, 2020\nनागपूर: केंद्र शासनाच्या भारत सरकार शिष्यवृत्ती योजनांवर कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा प्रतिकूल परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत त्यांची कार्यवाही सुरळीत करणे व निर्वाहभत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्यास आपले प्राधान्य असल्याची ग्वाही सामाजिक\nनागपूरमध्ये आजपासून जनता कर्फ्यू\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम September 19, 2020\nनागपूर : आजपासून दोन दिवसांचा जनता कर्फ्यू घेण्यात आला आहे. लोकप्रतिनिधींच्या अग्रसहास्तव जनता कर्फ्यू घेण्यात आला आहे. नागपुरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव\nनागपुरात तुकाराम मुंढेंच्या घराबाहेर समर्थकांची गर्दी\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम September 11, 2020\nनागपूर : नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली मुंबईत करण्यात आली. तुकाराम मुंढेंना कोरोनाची लागण झाली होती. त्याकाळातच ही बदली करण्यात आली होती. आज ते मुंबईला रवाना झाले. यावेळी\nनागपूर विभागातील पूरग्रस्तांसाठी १६ कोटी ४८ लाखांचा निधी मंजूर\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम September 5, 2020\nनागपूर : नागपूर विभागात निर्माण झालेल्या पुरपरिस��थितीमध्ये बाधित झालेल्या नागरिकांना तातडीने सानुग्रह अनुदान, घर पडझडीसाठी मदत वाटप तसेच मदत छावण्यांमध्ये दाखल नागरिकांना अन्न, पाणी व वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी\nनागपूरचे आयुक्त तुकाराम मुंढेंना कोरोनाची लागण\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम August 25, 2020\nनागपूर : महानगरपालिकेमध्ये गेल्या काही महिन्यांपासून कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात करण्यासाठी आणि या विषाणूचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करणाऱ्या आणि शासकीय यंत्रणेचा कारभार मोठ्या जबाबदारीनं सांभाळणाऱ्या पालिका आयुक्त तुकाराम मुंढे\nसाठे कुटुंबियांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचेकडून सांत्वन\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम August 8, 2020\nनागपूर : कोझिकोड येथील विमान दुर्घटनेत नागपूरचे सूपुत्र वैमानिक विंग कमांडर दीपक वसंत साठे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज भरतनगर येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन साठे\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंद्रपूर जम्मू-काश्मीर जळगाव ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी दिल्ली नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पनवेल पश्चिम महाराष्ट्र पालघर पुणे प्रतिमा बीड भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रायगड वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://malatinandan.blogspot.com/2011/01/blog-post_8931.html", "date_download": "2021-05-14T06:54:35Z", "digest": "sha1:HSEZKP2A2FOHKYM3CZC7SJB6AAO3NUGS", "length": 38240, "nlines": 78, "source_domain": "malatinandan.blogspot.com", "title": "malatinandan: बटाटा हाईट्‌स", "raw_content": "\nबोरिबंदर यायला तीनच स्टेशनच राहिली, तसा, लिमयेचा आवाज कानावर येऊन आदळला, \" लिखित्या ऊठ रे. डाऊनच्या लोंढ्यात मरायचंय का च्यायला लिखित्या, लेका झोप कशी रे लागते एवढ्या गर्दीत.\"\nखरंच आज झोप अगदी अनावर झालेली होती. मुंबईतील महानगरपालिकेतील चांगली नौकरी आणि भरभक्कम पगार केवळ या दोनच दोन जमेच्या बाबी वगळता सध्याचे बाकी सारे जीवन जीवघेण्या धकाधकीचे होते. चांगल्या नौकरीचा प्रश्न मुंबईने सोडवला होता तरी निवासाचा प्रश्न खर्डी सारख्या दूरवरच्या गांवात येऊन सुटला होता. प्रवासातच रोज जाऊन येऊन किमान तीन तास जात होते. विश्रांतीही जेमतेमच होत होती. त्यातून वाचनाचे व्यसन लागलेले. काल संध्याकाळी सिड्‌नी शेल्डन या लेखकाचे ' टेल मी युअर ड्रीम्‌स ' हे पुस्तक हाताशी लागले आणि त्यात इतका गढून गेलो की रात्र किती उलटून गेली ते समजलंच नाही. पण घड्याळाच्या लावून ठेवलेल्या गजराने त्याचे काम चोख बजावले. डोळ्यावरची झोप अगदी आनावर होत होती तरी पुढच्या कामावर जाण्याच्या तयारीच्या सगळ्या क्रिया प्रतिक्षिप्तपणे झाल्याच.\nया क्षणी, आत्ताही स्टेशनात गाडी थांबली कधी, गाडीतून उतरणार्‍या माणसांच्या लोंढ्याने मला स्टेशनाबाहेर फेकले कधी, मी टॅक्सीत बसलो कधी आणि मुंबई महापालिकेतील या अतिक्रमण विभागातील माझ्या टेबलाशी येऊन बसलो कधी; कांही म्हणता कांही मेळ लागत नव्हता. नाही म्हणायला, लिफ्टमधून येतांना, एस्टॅब्लिशमेन्ट मधली एक पोरगी माझ्या झोपाळलेल्या चर्येकडे सहेतुकपणे पाहात, \" हंऽऽ तिकडे बघा \" असं कांही तरी शेजारच्या इसमाच्या कानापाशी कुजबुजली आणि तोही महाभाग आवाजाच्या त्याच पट्टीत तिला,\" एन्क्रोचमेन्टला आहे तोऽऽ. तिथे काऽऽय .......\" असं कांही तरी शेजारच्या इसमाच्या कानापाशी कुजबुजली आणि तोही महाभाग आवाजाच्या त्याच पट्टीत तिला,\" एन्क्रोचमेन्टला आहे तोऽऽ. तिथे काऽऽय ....... (इथे तो उजव्या हाताचा अंगठा तर्जनीवर घासून दाखवीत होता) गेला असेल रात्री कुठे साईट इन्स्पेकशनला\". अशी, तोंडाकडे तोच अंगठा नेत, भिवया उंचावत, मौलिक माहिती देत होता. त्यावर ती फिस्कारून हसलेली आणि... \" वॉ‍ऽऽव्‌ लक्की गाय्‌ (इथे तो उजव्या हाताचा अंगठा तर्जनीवर घासून दाखवीत होता) गेला असेल रात्री कुठे साईट इन्स्पेकशनला\". अशी, तोंडाकडे तोच अंगठा नेत, भिवया उंचावत, मौलिक माहिती देत होता. त्यावर ती फिस्क��रून हसलेली आणि... \" वॉ‍ऽऽव्‌ लक्की गाय्‌ \"असं म्हणाल्याचं मला चांगलंच आठवत होतं.\n\" साहब, हमरी फाईलका क्या हुआ\" या आवाजासरशी मी धाडकन्‌ जागा झालो.\nया गर्जनेचा उगम मझ्या ‍टेबलासमोर, डोळ्यावर काळा चष्मा आणि काळ्याच पण भरभक्कम देहयष्टीच्या विरोधाभासात हस्तिदंती रंगाच्या सफारी सूटमधला नरपुंगव उभा ठाकलेला होता. बटाटा हाईट्स या नावाच्या नव्याने बांधलेल्या इमारतीचा तो बांधकाम कंत्राटदार होता. इमारतीचा आणखी कांही भाग तो बांधू पाहात होता आणि ते बांधकाम अनधिकृत असणार आहे अशी हरकत घेणारी याचिका त्या इमारतीत राहाण्यार्‍या एका पावशे नांवाच्या इसमाने दाखल केली होती. कंत्राटदाराला तो दावा अमान्य होता आणि त्या प्रकरणाची शहानिशा करण्याचे काम माझ्याकडे होते. हे सगळे मला तात्काळ आठवले.\n\" हां, वो सब देखना पडेगा. साईट व्हिजिट करनी पडेगी. मेझरमेन्ट लेने पडेंगे. तुम्हारा बांधकाम प्लॅनके मुताबिक है के नही वो सब देखना पडेगा. \" मी वेळकाढूपणाचा प्रस्ताव मांडला.\n\" चलिये ना साहब. हम गाडी लाया हूँ. चलके देख लेते है. बाकी सब वहीं जमा लेंगे \"\nशेवटच्या वाक्यावर त्याने त्याचा एक डोळा बारीक केला होता. ते मात्र मला आवडले नाही. त्याचे ते वाक्य पलिकडच्या टेबलावरील पोंक्षाच्या कानावर तर गेले नाही ना मी चापापून पोंक्षाकडे पाहिले. तर तो गालातल्या गालात हंसत होता. इतकेच नव्हे तर तो मला ' जा, जा मी चापापून पोंक्षाकडे पाहिले. तर तो गालातल्या गालात हंसत होता. इतकेच नव्हे तर तो मला ' जा, जा ' अशा अर्थाच्या खुणाही करत होता. मला कसेसेच झाले. मला हे सारे नवीन होते. मी या खात्यात नुकताच बदलून आलो होतो. उमेदीची दोन वर्षं एस्टॅब्लिशमेन्टला काढून झाल्यावर माझी बदली इथे झाली होती. माझ्या आधी हे काम पाहाणारे सद्‌गृहस्थ अशाच एका भानगडीत निलंबित झालेले होते आणि 'क्लीन शर्ट' म्हणून माझी इथे नेमणूक झाली होती.\n\" गाडीकी कोई ज़रूरत नही. आप चलिये. मै पहुँच जाऊँगा वहाँ. थोडी देरसे.\" असं म्हणून मी त्याची बोळवण केली. मात्र ती इमारत मला पाहावीच लागणार होती. शिवाय बटाटा हाईट्स या कांहीशा विचित्र नावाने मनात कुतुहल जागे झाले होते. कांही तांतडीने पाहाण्याजोगे कागद पाहून मी बटाटा हाईट्सची फाईल काढली आणि साईट व्हिजिटची परवानगी घेऊन जाण्यासाठी जीप मागवली.\nजीपमधे मी रात्री वाचायला घेतलेल्या कादंबर��चा आणि बटाटा हाईट्स या दोन्ही परस्परभिन्न गोष्टींचा विचार करीत होतो. कादंबरीचे कथानक एका मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर अशा विचित्र विकाराने ग्रासून लागोपाठ पाच खून करणार्‍या मुलीवर बेतलेले होते. प्रत्येक खुनाच्या वेळी तिचे तात्कालिक व्यक्तिमत्व तिच्या नैसर्गिक व्यक्तिमत्वापेक्षा अगदी निराळे असायचे. जणू एक दुभंग व्यक्तिमत्व मी विचार करीत होतो, खरंच असं असूं शकेल मी विचार करीत होतो, खरंच असं असूं शकेल एखादा माणूस असे निराळे व्यक्तिमत्व घेऊन जगू शकतो एखादा माणूस असे निराळे व्यक्तिमत्व घेऊन जगू शकतो निदान, कांही काळापुरता कां होईना, असा वावरू शकतो निदान, कांही काळापुरता कां होईना, असा वावरू शकतो डोक्यातली कादंबरी मी महत्‌प्रयासाने बाजूला सारली आणि बटाटा हाईट्सचा विचार करू लागलो. मला तो बटबटीत सफारीवाला आठवला. पण मला त्याच्याशी कांही घेणे देणे नव्हते. ते तसे असायलाही नको होते. कारण कुणा पावशे नावाच्या गृहस्थाने, आमच्या भाषेत भोगवटाधारक, अनधिकृत बांधकामाबाबत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला होता. मला त्याची आणि त्याचीच भेट घ्यायला पाहिजे असे मी मनाला ठासून बजावले. एवढ्यात ती बटाटा हाईट्स आलीदेखील.\nएका सहा मजली सीमेंट कॉन्क्रीटने बांधलेल्या उत्तुंग इमारतीसमोर मी उभा होतो. प्रत्येक मजल्यावर आठ बिर्‍हाडे असावीत. खालचा मजला आतल्या बाजूने वाहनतळासाठी मोकळी जागा आणि बाहेरच्या बाजूने सलग ओळीने दुकानाचे गाळे. इमारत काटकोनात बांधलेली. म्हणजे चार बिर्‍हाडांच्या काटकोनात लगतची चार बिर्‍हाडे. इमारतीची रचना एकूणच थोडी चमत्कारिक वाटणारी. इमारतीच्या खालील उरलेली जागा विरुध्द बाजूला बांधलेल्या तटबंदीवजा भिंतीने बंदिस्त केलेली. कोपर्‍यात बांधलेले एक गणपतीचे मंदीर. त्याच्यासमोर, बहुदा, सार्वजनिक कार्यक्रमासाठी पन्नासेक माणसे बसू शकतील असा चबुतरा. मी मुबईत गेली दोन वर्षे होतो. अनेक नाविन्यपूर्ण आणि नव्या काळाशी सुसंगत इमारती मी पाहिल्या होत्या. पण नाविन्याचा फारसा लवलेश नसलेली ही इमारत पाहून मी जरा अचंभ्यात पडलो. आणि शिवाय ही इमारत किंवा हा परिसर मी या आधी केंव्हातरी पाहिलेला आहे असं वाटायला लागलं. कांही निराळीच कंपनं मला जाणवायला लागली.\nमला पाहाताच मघाचा तो कंत्राटदार सामोरा आला. \"आव, आव, साहब\" म्हणत तो मला त्याच्या कार्��ालयाकडे नेऊ लागला. पण मी साफ नकार दिला आणि त्या पावशेची चौकशी केली. तो आणखी कांही बोलण्याच्या आतच त्या पटांगणात क्रिकेट खेळणार्‍या मुलांपैकी एकाला पावशे कुठे राहातात म्हणून विचारलं.\n कोन्ते पावशे पायजेलेत तुम्हाला आय मिन्‌, थर्टीन नंबर की थर्टीफोर आय मिन्‌, थर्टीन नंबर की थर्टीफोर\"\" पावशेऽऽऽ\" मी गडबडलो. पण कां कुणास ठाऊक, आणि\" थर्टीन तेरा, तेरा... अण्णा....अण्णा पावशे\" असा, जवळ जवळ, ओरडलोच\nकाय झालं होतं मला कोण अण्णा पावशे मी तेरा नंबरच कां सांगितला एव्हाना ती सगळी क्रिकेटची टीम जमा झाली होती आणि खूक्क्‌ करून हंसायला लागला होती.\n तुमचं कॉय कुंडली दॉखवायचं आहे कॉ \" पहिले दोन शब्द त्या टीमला उद्देशून पण पुढील सारे मला.\n\" नाही. अंऽऽ..कुंडली.... तसलं कांही नाही. माझं काम ... आय मिन्‌, खरं म्हणजे पावश्यांचं काम... सॉरी, मी कॉर्पोरेशन मधून एन्‌क्रोचमेन्ट्च्या चेकींगसाठी आलो आहे. \"\n म्हंजे मक्याचे पॉप्स्‌.. \"\nमला मक्याची कणसं माहिती होती. मक्याच्या लाह्या, पॉपकॉर्न्‌स माहिती होते. पण मक्याचे पॉप्स्‌ \nपण मला फार विचार करू न देता इतकावेळ शांतपणे बाजूला उभा असलेला एक गोरटेला मुलगा पुढे आला नि म्हणाला,\" चला.\" मी त्याच्या मागोमाग जाऊ लागलो. मध्येच मी त्याला विचारलं,\" कां रे, मक्याचे पॉप्स्‌.....\" \" माझे वडील\" \" माझे वडील मकरंद माझं नांव. मकरंद पावशे. तुम्हाला माझ्या बाबांना भेटायचं ना मकरंद माझं नांव. मकरंद पावशे. तुम्हाला माझ्या बाबांना भेटायचं ना\nतेरा क्रमांकाच्या घराचा दरवाजा उघडला जाताच चिरंजीव मकरंद ऊर्फ मक्याने सदरा पायजमा परिधान केलेल्या एका 'फॉर्टी प्लस' पुरुष व्यक्तीला केवळ \" बाबा \" अशी हांक मारली आणि अंगठयाने माझ्याकडे निर्देश करीत आतल्या खोलीकडे धूम ठोकली. मी, \" अण्णा...,\" असे म्हणून बोलायला सुरुवात करणार इतक्यात श्रीयुत पावशे उद्गारले.\n\" गेले ते. सहा वर्षं झाली त्याला. पण आपण.... आण्णांना....ओळखता..\"\" अरेरे, वाईट झालं. सॉरी हं. मला वाटतं खूप चांगले ज्योतिषी होते ते\nमाझ्या आतून कोणी तरी बोललं. तुला माहिती होतं ते बापरे, काय होत होतं मला बापरे, काय होत होतं मला मी तर इथे आयुष्यात पहिल्यांदाच येत होतो. त्या हस्तिदंती रंगाचा सफारीसूट घातलेल्या कंत्राटदाराचे लालबुंद डोळे मला दिसायला लागले. त्याच्या काळ्या चष्म्यातूनही ते मला स्पष्ट दिसत होते. आणि तेरा नं��र मी तर इथे आयुष्यात पहिल्यांदाच येत होतो. त्या हस्तिदंती रंगाचा सफारीसूट घातलेल्या कंत्राटदाराचे लालबुंद डोळे मला दिसायला लागले. त्याच्या काळ्या चष्म्यातूनही ते मला स्पष्ट दिसत होते. आणि तेरा नंबर काय आहे हे घशाला कोरड पडत चालली होती.\n जरा पाणी देता का मला...\" मी कसा बसा म्हणालो.\" हो नक्कीच. अहो, जरा पाणी आणता कां बाहेर\" हॉल आणि स्वयंपाकघर यामधील पडद्याच्या रोखाने पावशे म्हणाले. पडद्याच्या मागे एक कुतुहल उभं होतं हे मला मघाशीच जाणवलं होतं. तशी बांगड्यांची किणकिण ऐकायला आली होती.\n\" पण आपण आपली ओळख सांगितली नाही अजून\"\" मी लिखिते. कॉर्पोरेशनमधून आलोय. एन्क्रोचमेन्ट डिपार्टमेन्ट..\" मी भानावार येत म्हणालो.\" ओह्‌ बरं झालं तुम्ही आलात. नाईस टु मीट यू मिस्टर लिखिते. त्याचं काय आहे, इथे पूर्वी एक चाळ होती. फार जुनी. पुढे ती पडायला झाली तेंव्हा तुमच्या कॉर्पोरेशनने ती पाडून टाकली. याच जागेवर ही बिल्डिंग बांधली गेली. बांधकाम होईपर्यंत कांही काळ आम्ही रिहॅब कॅंपात राहिलो. पण जागेवरचा क्लेम ठेऊन होतो. आता हा बिल्डर...\" \" रामदुलारे तिवारी...\" मला हे नाव कां घ्यावसं वाटलं बरं झालं तुम्ही आलात. नाईस टु मीट यू मिस्टर लिखिते. त्याचं काय आहे, इथे पूर्वी एक चाळ होती. फार जुनी. पुढे ती पडायला झाली तेंव्हा तुमच्या कॉर्पोरेशनने ती पाडून टाकली. याच जागेवर ही बिल्डिंग बांधली गेली. बांधकाम होईपर्यंत कांही काळ आम्ही रिहॅब कॅंपात राहिलो. पण जागेवरचा क्लेम ठेऊन होतो. आता हा बिल्डर...\" \" रामदुलारे तिवारी...\" मला हे नाव कां घ्यावसं वाटलं माझ्या कपाळाची शीर कां ठणकते आहे. असं वाटायला लागलं.\n\" नाही. तो मेला कधीचाच. त्याचा खापर पणतू. कालीप्रसाद.... कालीप्रसाद तिवारी. तो तुम्हाला खाली भेटलाही असेलच.\"\nहस्तिदंती सफारीसूट. काळा चष्मा. लाल डोळे... मी पाण्याचा सगळाच्या सगळा तांब्या घशाखाली रिकामा केला. पण सांवरण्याचा प्रयत्न केला.\n\"\" त्याने सगळा घोळ केला. एक तर, तुम्ही पाहिलेच असेल, खाली दुकानाचे गाळे काढले आहेत. ते ओरिजिनल प्लॅनधे नव्हते. पण आम्ही कोणी विशेष अशी हरकत घेतली नाही. कारण तसा कांही त्याचा आम्हाला त्रास झाला नाही. उलट आमच्या एका मेंबरला थोडा फायदा झाला. त्याच्या मुलाला तिथे मेडिकल स्टोअर्स काढता आले..... \"समेळकाका\" मुकुंद गणेश समेळ... न्यू गजकर्ण औषधालय.....अरे देवा\" मुकुंद गणेश समेळ... न्यू गजकर्ण औषधालय.....अरे देवा मला कां हे माहिती होतं मला कां हे माहिती होतं\" वंडरफुल्‌ यू नो इट. पण अ करेक्‍शन. समेळकाका नव्हे, त्यांचा मुलगा, जनार्दन. मुकुंद फार्मसी. तुम्ही खाली पाहिली असेलच. \" मी पुढे कांही बोलणार इतक्यात शेजारून कुठूनतरी कानाचे पडदे फाटून जातील इतक्या कर्कश्श आवाजात कांही तरी संगीतमय गोंगाट कानावर आला. मी चमकून पावश्यांकडे पाहिले तर त्यांचाही चेहरा त्रासिक झालेला. \"काय शिंची कटकट आहे..\" म्हणत पावशे झटकन्‌ खिडकी लावायला धावले. दाराचा पडदाही हलल्यासारखा वाटला.\n\" कां...हो. काय झालं\" हे मी विचारायचं कांही कारण आहे कां असा विचार मनांत येण्यापूर्वीच मीबोलून बसलो.\n\" कांही नाही हो. हा दिन्या कय ते डीजे कि फीजे होणाराय म्हणे. त्याची कसलीशी प्रॅक्टीस घरातच करीत बसतो. सहा हजाराची म्यूझिक सिस्टीम आणून घरात बसवलीय. सूर्यापोटी शनैश्वर म्हणतात ना तसली गत आहे. सगळ्या बिल्डिंगला त्रास. ते जाऊ देत.\" पावशे ट्रान्स्मधे गेल्यागत बोलले.\" हा दिन्या कोण आय मीन्‌ शेजारी कां आय मीन्‌ शेजारी कां\"\" दिनेश हट्टंगडी.. ते जाऊ देत. आपण कामाचं बोलू.\"\n म्हणजे मंगेश हट्टंगडींचा...... ते अजून तबला वाजवतात आणि वरदाबाई.....\n\"हां...तर मी म्हणत होतो की जन्याला मेडिकल स्टोअर्स साठी फायदा झाला.म्हणून आम्ही कांही ऑब्जेक्शन रेज केलं नाही पण आता कहरच झालाय. तुम्ही खाली गणपतीचं मंदीर पाहिलं असेलच. ती जागा आमच्या सोसायटीची आहे. प्लॅन आणि एफेसाय प्रमाणे तो एरिया पार्किंग आणि सोशल परपजसाठी ओपन ठेवला आहे. तसं कन्व्हेयनस्‌ डीडदेखील झालं आहे. पण या कालीप्रसादने कांहीतरी मखलाशी करून, तुमच्याच लोकांना पैसे चारून, सो सॉरी टु से, पण तसं झालंय खरं... तिथे त्याच्या मालकीचं बांधकाम करायचा घाट घातला आहे. तिथे तो दारुचा गुत्ता, आय मीन्‌, बार काढणार आहे असंही समजतंय. म्हणून मी, आय मीन्‌, आम्ही सगळ्यांनी हरकत घेतली आहे. इथे ही कामं आणि काळजी करणारा मी एकटाच आहे. सांगायला लाज वाटतेय मला, पण, आमच्यात एकी नाही हो.\"\n\" पण मग बाबा कांहीच म्हणत नाहीत\n ते तर गांधीवादी विचारसरणीचे.......\" कपाळाची शीर\n तुम्हाला ते कसे माहित अहो ते तर कधीच गेले. मी कॉलेजमधे होतो तेंव्हाच. कसला गांधीवादी अहो ते तर कधीच गेले. मी कॉलेजमधे होतो तेंव्हाच. कसला गांधीवादी भंपक माणूस. त्यांची मुलेही जवळ राहिली नाही त्यांच्या.\"\nहो, एक तर गेला मेक्सिकोला. कायमचाच. आणि दुसरा अलास्काला..... आई गं\n\" बरं मग, आता काय करायचं\n\" ते तुम्हीच तर सांगायचं आहे. आपण असं करू, तुम्ही आलाच आहात तर, खाली गणपतीच्या कट्ट्यावर एक मीटिंग घेऊ. मी सगळ्यांना बोलावतो. तसे सगळेच घरी असतीलच असे नाहीच. आणि असूनही येतीलच अशी शाश्वतीही नाही. पण जे येतील ते येतील. निदान तुमच्या साक्षीने याला कांही तरी चालना तर मिळेल.\"\nमला काय म्हणावे आणि काय करावे तेच समजेना. त्यांच्या 'अहो' ने कांदा पोह्याच्या बशा आणून समोरच्या टी-पॉयवर ठेवल्या. \" घ्या. आलोच मी.\" म्हणून पावशे कपडे बदलायला आंत गेले.\nमीटिंगला कोण कोण येणार होते ग्रहगौरव श्री.अण्णा पावशे महापंडित श्री. बाबूकाका खरे कुशाभाऊ अक्षीकर सोकाजी दादाजी नानाजी त्रिलोकेकर बाबलीबाय त्रिलोकेकर मी ओळखतो कां या सार्‍यांना... आणि कां ओळखतो... आणि कां ओळखतो ....ही नावे मला कशी माहिती झाली ....ही नावे मला कशी माहिती झाली ....ही सगळी मंडळी आज हयात असतील\n ती तर कधीचीच गेली असतील. मीटिंगला कदाचित्‌ आता त्यांचे वारस येतील. कोण असतील ते. मीटिंगला कदाचित्‌ आता त्यांचे वारस येतील. कोण असतील ते त्यांची नांवे काय असतील त्यांची नांवे काय असतील डोक्यावर कोणी तरी मणा मणाचे घण घालीत होते. मेंदूच्या चिंधड्या होऊन तो बाहेत पडेल की काय, असं वाटायला लागलं.\nपुन्हा सिड्‌नी शेल्डन डोक्यात थैमान घालू लागला. ती पाच खून करणारी मुलगी. मनोरुग्ण होती ती. त्या मनोविकार तज्ज्ञाने तिच्या विकाराचे केलेले विश्लेषण\n'हा एक मनोविकार आहे. याला दुभंग व्यक्तिमत्वाच्या पुढची पायरी म्हणता येईल. बहुविध वक्तिमत्व दुष्प्रभाव (मल्टिपल पर्सनॅलिटी डिस्‌ऑर्डर) किंवा विलग्न प्रतिमा दुष्प्रभाव (डिसोशिएटीव्ह आयडेंटी डिस्‌ऑर्डर). या विकाराचे मूळ सर्वसाधारणपणे लहानपणी मनावर झालेल्या एखाद्या आघातात किंवा पौगंडावस्थेत झालेला असाच एखादा मानसिक आघात किंवा तारुण्यातील अत्यंत गूढ अशा स्वप्नरंजनातील संपृक्तता, यात असते. अशा अवस्थेतील माणूस किंवा असा विकार झालेला माणूस कधी कधी वास्तवाच्या अगदी विपरीत व्यक्तिमत्व धारण करून वावरतो. तर कधी, कधीही न पाहिलेल्या व्यक्तींचा आभासी वावर त्याच्या भोवताली असतो. दीर्घकाळ चालणारी संमोहन उपचार पद्धति यावर मात करू शकते. त्वरित परिणामासाठी मात्र विजेचे झटके हाच एक ���र्याय ठरू शकतो.'\nकांदे पोह्याच्या दोन बशांमधील दोन चमचे हवेत तरंगू लागले. माझ्या दोन्ही कानशिलाला ते चिकटले आणि हजारो वोल्टस्‌ विजेचा प्रवाह माझ्या मेंदूच्या ठिकर्‍या ठिकर्‍या उडवू लागला. मी उठून उभा राहिलो आणि पळत सुटलो. जिन्याच्या किती पायर्‍या उतरलो मी चाळीस पळता पळता कशाला तरी धडकलो. नव्हे कुणाला तरी धडकलो.\n\" साला लिखित्या तू वंडर फुल्‌ साला तू हल्ली बॅंकेमंदी ब्रॅन्चला दिसत नाय. काय बदली जाला की काय\n\" नाही म..म..मी.. कॉर्पोरेशन....\"\"करेक्ट. ते हरिराव लिखित्या, सांडगे बिल्डिंग.....यम्माय्‌ राईट्ट. ते तर कवाच ऑफ झाला. बट्‍ अ नाईस सोल हां. आय स्टिल रिमेम्बर...\"\nमी सोकाजीला ढकलून तसाच पुढे पळत सुटलो, ते दमछाक होऊन छातीत कळ येई पर्यंत. पाय पुढे चालेनात तेंव्हा श्वास एकवटून उभा राहिलो. वर स्वच्छ आकाश दिसत होतं.मागे बटाटा हाईटस्‌. वाचलो तो मनोविकाराचा आघात नव्हता तर. मग काय असेल तो मनोविकाराचा आघात नव्हता तर. मग काय असेल मागे वळून बघण्याची हिंमत होत नव्हती. कांही तरी होतं तिथे.\nपावशे, खरे, अक्षीकर, समेळ, हट्टंगडी, सोकाजी, नागूतात्या, कल्पलता... सगळे मीटिंगला येणार होते कसे येणार. ते तर जिवंत नव्हते. कदाचित्‌ असतीलही. की त्यांचे........\nआता इथून धावायला पाहिजे. पण कसे धावणार. समोर एक काळा कुत्रा वाट अडवून उभा होता. लाल जीभ बाहेर काढून लहाकत, लाल लाल डोळे माझ्यावर रोखून त्याने हस्तिदंती रंगाचा सफारीसूटही अंगावर चढवला होता. पण त्याच्यावरून उडी मारून पळून जाणे मला जमणार होते. शाळेत असतांना मला लांब उडीत नेहमी बक्षीसे मिळायची. लांब उडी त्याने हस्तिदंती रंगाचा सफारीसूटही अंगावर चढवला होता. पण त्याच्यावरून उडी मारून पळून जाणे मला जमणार होते. शाळेत असतांना मला लांब उडीत नेहमी बक्षीसे मिळायची. लांब उडी की उंच उडी... मी उडी मारलीच. तोही झेपावला. त्याचा जबडा वासला, माझ्या विजारीचे टोक त्याने दातात धरले आणि खस्सकन्‌ ओढून तो आता भुंकूही लागला.\n\" उठा आता. बस्स्‌ झालं ते पसरणं. माणसाने मेलं झोपावं तरी किती . दहा वाजायला आलेत. कामावर जायचंय की नाही. दहा वाजायला आलेत. कामावर जायचंय की नाही हज्जार वेळा सांगितलं त्या इंग्रजी कादंबर्‍या वाचत जाग्रण करत जाऊ नका म्हणून. इतकं रात्र रात्र जागून वाचण्यासारखं असतं तरी काय मेलं त्यात कोण जाणे. आणि हे काय हज्जार वेळा सांगितलं त्या इंग्रजी कादंबर्‍या वाचत जाग्रण करत जाऊ नका म्हणून. इतकं रात्र रात्र जागून वाचण्यासारखं असतं तरी काय मेलं त्यात कोण जाणे. आणि हे काय बटाटाट्याची चाळ म्हणजे तो शेल्डन संपवून तुम्ही हे घेतलंत रात्री वाचायला\nकम्माल आहे गंऽऽ बाई तुमची\nकुत्रा बायकोच्या............ बायको कुत्र्याच्या..............अयाऽऽऽऽऽई..... ....... बायको बायकोच्याच आवाजात ओरडत होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2021-05-14T08:36:47Z", "digest": "sha1:K4MWGCPIM2GPADSM6AKQCD77PE4INUHE", "length": 4869, "nlines": 75, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वसिष्ठा नदी - विकिपीडिया", "raw_content": "\nवासिष्ठी नदी याच्याशी गल्लत करू नका.\nवसिष्ठा नदी गोदावरी नदीची उपवाहिनी आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nकावेरी • कृष्णा • गंगा • गोदावरी • झेलम • नर्मदा • ब्रह्मपुत्रा • यमुना • सतलज\nइंद्रायणी • चिनाब • तापी • पंचगंगा• भीमा • मुळा • वैतरणा• सई\nउल्हास • क्षिप्रा • गौतमी • चंद्रभागा • पूर्णा • पैनगंगा • प्रवरा • बिंदुसरा • मंजिरा • मार्कंडेय • मुठा • येळवंडी • वर्धा • वसिष्ठा • वैनगंगा • हरिद्रा • कन्हान • पेंच • वाळकी • कोयना\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ फेब्रुवारी २०१६ रोजी २३:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/jalgaon-updates/jalgaon-municipal-corporation-covid-care-center", "date_download": "2021-05-14T08:13:41Z", "digest": "sha1:RMQNYPLD3MDCFZZNNBVKPGGXCDFNBO44", "length": 4990, "nlines": 54, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "jalgaon municipal corporation Covid Care Center", "raw_content": "\nजेवणाच्या दर्जावरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये रंगला कलगीतुरा\nमहापौर-उपमहापौरांची कोविड केअर सेंटरमध्ये धाव\nजळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :\nकोरोनाच्या ���ार्श्वभूमिवर महानगरपालिकेचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात कोविड केअर सेंटर कार्यान्वित केले आहे.\nयात करोना बाधित रुग्णांना दिले जाणार्‍या जेवणाचा दर्जा निकृष्ट असल्यावरुन सोमवारी कैलास सोनवणे यांनी त्या ठिकाणी जावून अधिकार्‍यांना धारेवर धरले.\nतर दुसर्‍या दिवशी महापौर जयश्री महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी भेट देवून रुग्णांना दिल्या जाणार्‍या जेवणाचा दर्जा चांगला असल्याचा दावा केला. त्यामुळे आता, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.\nशासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरला भेट देत महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी पाहणी केली.\nयावेळी नगरसेवक किशोर बाविस्कर, चेतन सनकत, कुंदन काळे, डॉ.विजय घोलप आदी उपस्थित होते.\nमहापौर-उपमहापौरांनी घेतली जेवणाची चव\nमनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये जेवणाचा दर्जा निकृष्ट असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने नगरसेवक कैलास सोनवणे यांनी त्या ठिकाणी जावून अधिकार्‍यांना धारेवर धरले होते.\nत्यानंतर दुसर्‍या दिवशी मंगळवारी महापौर जयश्री महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी भेट देवून रुग्णांशी संवाद साधला.\nतसेच जेवणाबाबत काही तक्रारी आहेत का अशी विचारणा केली असता, रुग्णांसह अधिकार्‍यांनी कुठलीही तक्रार नसल्याचा खुलासा केला.\nत्यानंतर रुग्णांना दिल्या जाणार्‍या जेवणाची चव महापौर आणि उपमहापौरांनी घेतली आणि दर्जा उत्तम असल्याचा खुलासा केला.\nत्यामुळे आता, जेवणाच्या दर्जावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80_%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%95_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A9", "date_download": "2021-05-14T07:23:21Z", "digest": "sha1:VTYEDZ7T5KWAFTOG76OEJNUZ67DAHJZ7", "length": 5111, "nlines": 71, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "या पृष्ठासंबंधीचे बदल - विकिपीडिया", "raw_content": "\n← चर्चा:दिवाळी अंक २०१३\nहे पृष्ठ एखाद्या विशिष्ट पानाशी, (किंवा एखाद्या विशिष्ट वर्गात असणाऱ्या पानांशी), जोडलेल्या पानांवरील बदल दर्शविते.एखाद्या वर्गातील पाने पाहाण्यासाठी तो वर्ग लिहा आपल्या निरीक्षणसूचीत ही पाने ठळक दिसतील.\nअलीकडील बदला���साठी पर्याय मागील १ | ३ | ७ | १४ | ३० दिवसांतील ५० | १०० | २५० | ५०० बदल पाहा.\nप्रवेश केलेले सदस्य लपवा | अनामिक सदस्य लपवा | माझे बदल लपवा | सांगकामे(बॉट्स) दाखवा | छोटे बदल लपवा | दाखवा पान वर्गीकरण | दाखवा विकिडाटा\n१२:५३, १४ मे २०२१ नंतर केले गेलेले बदल दाखवा.\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा सहभागी नामविश्वे\nपृष्ठ नाव: याऐवजी दिलेल्या पानाला जोडलेल्या पानांवरील बदल दाखवा\n(नवीन पानांची यादी हे सुद्धा पहा)\n$1 - छोटे बदल\nया पानाचा आकार इतक्या बाइटस् ने बदलला\nछो शांता शेळके‎ १४:५९ +१,१०८‎ ‎Tiven2240 चर्चा योगदान‎ 2409:4042:2295:1EF3:0:0:2119:E8A5 (चर्चा) यांनी केलेले बदल Sankalpdravid यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले. खूणपताका: उलटविले\nशांता शेळके‎ १४:५१ −१,१०८‎ ‎2409:4042:2295:1ef3::2119:e8a5 चर्चा‎ →‎जीवन खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Reverted\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/marathi-film/new-marathi-song-launch-on-saptasur-music-63465", "date_download": "2021-05-14T07:33:30Z", "digest": "sha1:EFM6VN7NJJKQBNLAR4IRWTYESUGRJV6J", "length": 9429, "nlines": 147, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "रेश्मा सोनावणेचं धमाकेदार गाणं 'जवानी २०' आता सप्तसूर म्युझिकवर!", "raw_content": "\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nरेश्मा सोनावणेचं धमाकेदार गाणं 'जवानी २०' आता सप्तसूर म्युझिकवर\nरेश्मा सोनावणेचं धमाकेदार गाणं 'जवानी २०' आता सप्तसूर म्युझिकवर\n'पप्पी दे पारूला' हे सुपरहिट गाणे देणाऱ्या गायिका रेश्मा सोनावणे आणि गीतकार हरिदास कड आता नवीन धमाकेदार गाणं घेऊन आले आहेत.\nBy मुंबई लाइव्ह टीम मराठी चित्रपट\n'पप्पी दे पारूला' हे सुपरहिट गाणे देणाऱ्या गायिका रेश्मा सोनावणे आणि गीतकार हरिदास कड आता नवीन धमाकेदार गाणं घेऊन आले आहेत. 'मला न्हाय रं कुणाची गॅरंटी, माझी हाय रं जवानी २०' हे गाणं सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर प्रदर्शित होत आहे.\nसप्तसूर म्युझिक आणि फिल्मी आउल स्टुडिओज प्रस्तुत \"जवानी २०....\"या गाण्याची निर्मिती साईनाथ राजाध्यक्ष यांनी केली आहे. नीलेश म��ळी आणि संदीप हिंदळेकर यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. अनुजा चौधरी आणि प्रियांका जाधव म्युझिक व्हिडिओमध्ये दिसणार आहेत. कृतिक माझिरे यांनी नृत्य दिग्दर्शन, अनिकेत के. यांनी छाया दिग्दर्शन केलं आहे.\nरेश्मा सोनावणे यांनी आतापर्यंत अनेक म्युझिक व्हिडिओ आणि चित्रपटांतील सुपरहिट गाणी गायली आहेत. त्यात \"पप्पी दे पारुला\", \"ही पोळी साजूक तुपातली\", \"वाट बघतोय रिक्षावाला\" अशा अनेक गाण्यांचा समावेश आहे. तर गीतकार हरिदास कड यांनीही \"लय भारी पोरी\", \"पप्पी दे पारूला\" अशा गाण्यांचं लेखन केलं आहे. त्यामुळे गायिका आणि गीतकार म्हणून रेश्मा सोनावणे आणि हरिदास कड यांची जोडी आधीपासूनच हिट आहे.\nसप्तसूर म्युझिक या युट्यूब चॅनलनं आतापर्यंत अनेक नव्या दमाच्या गीतकार, संगीतकार, गायकांना संधी दिली आहे. अनेक कलाकारांना मोठं करणारे म्युझिक व्हिडिओ अलीकडे दुर्मीळ झालेले असताना सप्तसूर म्युझिकनं गेल्या काही महिन्यांत अनेक नवे म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित केले आहेत.\nत्यांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही लाभला आहे. त्यामुळे रेश्मा सोनावणे आणि हरिदास कड यांचं \"जवानी २०\" हे नवं धमाकेदार गाणंही नक्कीच प्रेक्षक डोक्यावर घेतील यात शंका नाही.\n'हे' १३ सेलिब्रिटी कोरोनाच्या विळख्यात\n'सूर्यवंशी'चं प्रदर्शन पुन्हा लांबणीवर\nदहावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान\nनवी मुंबईत झोपडपट्टीतील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात\nमहापालिका तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी ६ हजार खाटांच्या क्षमतेची ३ जम्बो केंद्रे उभारणार\nपुणे - मुंबई धावणारी 'डेक्कन क्वीन' रद्द\nभारतीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रमेश पोवार\nकोरोनाच्या संकटकाळात सरकार कुठे न कुठे कमी पडले : अनुपम खेर\nमहेश कंद यांच्या ‘कंदील’चे मोशन पोस्टर सोशल मीडियावर लाँच\nश्वेता तिवारीच्या नवऱ्याचा सोसायटीत ड्रामा, सीसीटीव्ही फूटेज आले समोर\nकोरोनाशी लढा देण्यासाठी भारताची मदत करा : अमिताभ बच्चन\nज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना कोरोनाची लागण\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrian.in/", "date_download": "2021-05-14T07:15:56Z", "digest": "sha1:WS5GRTE2YWFCWVU6D2CRROZDTFHQG5MF", "length": 9352, "nlines": 63, "source_domain": "www.maharashtrian.in", "title": "Maharashtrian Marathi Ukhane Marathi Status Birthday Wishes", "raw_content": "\nदिवसाची चांगली सुरुवात करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपल्या माणसाबरोबर असणे आणि सकाळी त्या व्यक्तीद्वारे Good Morning सुविचार आपल्या प्रिय व्यक्तीला पाठवणे व स्वतःह गुड मॉर्निंग प्रेरणादायी सुविचार वाचून उत्साहात दिवसाची सुरुवात करणे. यासह, आपण सकाळी Marathi Good Morning, Marathi Good Morning message, Good Morning image in Marathi, Good, Morning images Marathi, Good Morning Marathi image, Good Morning Marathi images, Marathi Good Morning images, Marathi Good Morning sms तुमच्या मित्र-मैत्रिणी ,तसेच आपल्या प्रिय व्यक्तींना त्यांच्या whatsapp ,facebook ,instagram, sharechat इत्यादी त्यांच्या सोशल मीडिया वर त्यांच्या बरोबर share करू शकता.\nमित्रांनो आपण नेहमी रात्री झोपण्यापूर्वी गुड नाईट मेसेज आपल्या मित्रांना तसेच आपल्या नातेवाईकांना सोशल मीडिया वर शेयर करतो, तर मग मित्रांनो या लेखात मी तुमच्यासाठी Good night SMS in marathi चा एक सुंदर कलेक्शन अपडेट करत आहोत, मला आशा आहे तुम्हाला हे Good Night Marathi Wishes In Marathi, Good Night Marathi Images, Good Night In Marathi With Images, Good Night In Marathi, Good Night Marathi SMS, Good Night Marathi Quotes, चा संग्रह आवडेल.\nMarriage anniversary wishes marathi. Marriage असे नाते आहे जे दोन आत्म्यांना एकत्र ठेवते. Marriage म्हणजे सात जन्मांचा एक प्रेमळ नाते. Marriage anniversary दिवस हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात खास दिवसांपैकी एक आहे. जर तुमच्याही जवळील एखाद्या जोडप्यांचा Marriage anniversary जवळ येत असेल तर आपण त्यांना या खास प्रसंगासाठी काही खास गोड शब्द किव्हा lagna vadhdivsachya shubhechha पाठवू शकता\nनमस्कार मित्रांनो , गुगल वर Marathi Attitude Status शोधताय का मग एकदम बरोबर पेज वर आला आहात. या पेज वर आम्ही एकदम रॉयल Marathi Attitude Status शेयर केले आहेत. हे कशाला लागतात ,काही लोक्कांना एखाद्याची लायकी दाखवायची असते तर त्यांना हे marathi status आवडतील – Royal Marathi Status, Ek Number Marathi Status, success attitude status in marathi तुम्ही त्यांना सेंड करू शकता.\nनमस्कार मित्रांनो, या पोस्ट मध्ये आम्ही खास Best dosti shayri in marathi, चा Marathi collection बनवलेला आहे. आम्ही या आधी सुद्धा friendship status in marathi टाकले होते, आणि ते सर्वांना आवडले होते, मला आशा आहे तुम्हाला हा friendship day quotes in marathi चा collection सुद्धा आवडेल.\nमित्रांनो आज मी तुम्हाला वजन कमी करण्यासाठी ( weight loss tips in marathi ) प्रभावी उपाय सांगणार आहे. दररोज जीवनात लहान बदल करणे हा एक निरोगी राहण्यासाठी मार्ग आहे, परंतु हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की vajan kami karayche upay एखाद्यासाठी लाभदायक आहे, कदाचित ते तुमच्या��ाठी लाभदायक ठरणार नाही. अधिक पाणी पिण्यापासून ते डायटिंग (diet plan for weight loss) , आमच्या vajan kami karayche upay आवडत्या टीपा येथे आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE/", "date_download": "2021-05-14T07:36:14Z", "digest": "sha1:AZFWOX3PNSIJ55UO5UML4QOTFGLCJOG3", "length": 4118, "nlines": 44, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "अंतिम परीक्षा Archives - Majha Paper", "raw_content": "\n8 मार्चपासून एमबीबीएसच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला सुरूवात\nसर्वात लोकप्रिय, करिअर / By माझा पेपर\nमुंबई – 8 मार्चपासून मुंबईत एमबीबीएसच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला सुरूवात होणार आहे. या परीक्षा केवळ ऑफलाइन मोडमध्ये घेण्यात येतील. ऑनलाइन …\n8 मार्चपासून एमबीबीएसच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला सुरूवात आणखी वाचा\nकेंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जारी केली NEET-JEE परीक्षांसाठीची राज्यनिहाय केंद्रांची यादी\nदेश, मुख्य / By माझा पेपर\nनवी दिल्ली: कोरोनाच्या संकट काळात कोणत्याही परीक्षा न घेण्यासाठी होत असलेला विरोध डावलून नीट आणि जेईई (NEET-JEE) मुख्य परीक्षा आपल्या …\nकेंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जारी केली NEET-JEE परीक्षांसाठीची राज्यनिहाय केंद्रांची यादी आणखी वाचा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B9%E0%A4%A8/", "date_download": "2021-05-14T07:10:57Z", "digest": "sha1:H6RIGT3UWYDEI7YEZLF6VMUOBQGX5ZLW", "length": 3124, "nlines": 40, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "परिवहन Archives - Majha Paper", "raw_content": "\nPUC नसल्यास या राज्यात भरावा लागणार तब्बल 10 हजारांचा दंड\nदेश, मुख्य / By माझा पेपर\nनवी दिल्ली : वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालयाने गेल्या वर्षी वाहतुकीचे नियम अधिक कठोर केले होते. त्यानुसार आधीच्या दंडात …\nPUC नसल्यास या राज्यात भरावा लागणार तब्बल 10 हजारां���ा दंड आणखी वाचा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://eprabuddhbharat.com/babasaheb-ambedkar-constitution-and-todays-reality/", "date_download": "2021-05-14T07:10:23Z", "digest": "sha1:MJ57KGCDVNQKWITLJMQ7LMNANY7RITEP", "length": 59823, "nlines": 116, "source_domain": "eprabuddhbharat.com", "title": "डॉ. बाबासाहेब आंबेडकर : भारतीय राज्यघटना आणि आजचे समाज वास्तव - Prabuddh Bharat", "raw_content": "\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर : भारतीय राज्यघटना आणि आजचे समाज वास्तव\nशांत कुरणात उद्रेकनारा ज्वालामुखी या क्रांतीपेक्षा महान नाही.\nनव्या खंडाचे आद्य रेखांकन करण्यासाठी महासागराच्या खोल तळातून वर आलेली कोणती ही पर्वत राई या पलीकडच्या भविष्यात डोकावणार नाही.\nकारण, हा तर प्रत्यक्ष मानवाच्या हृदयातून उफाळणारा लाव्हारस आहे.\nहा तर स्वर्ग चुबणाऱ्या त्या पर्वत शिखरांचा प्रचंड उद्रेक आहे. त्यावरून वाहणारे निर्झर दूर भविष्यातील पिढ्यांच्या उपोषण करणार आहेत. हा नव्या प्राण्यांचा कच्चा आराखडा आणि रेखांकन आहे.\nमाणसाच्या बाह्य आवरणाखाली त्याला फुटणारे हे पंख आहेत.\nसमतेच्या फैलावणाऱ्या या फळांच्या प्राप्तीने सरतेशेवटी स्वतः पृथ्वीवरून उड्डाण करील आणि स्वर्ग सफरीचा आरंभ करील.\nएडवर्ड यांची ही कविता मी जेव्हा वाचते तेव्हा – तेव्हा मला बाबासाहेब आठवतात. शांत कुरणात उद्रेक नारा ज्वालामुखी या क्रांतीपेक्षा महान नाही. इथल्या वर्ण-जात-लिंग आधारित असा समाज व्यवस्थेत स्वतःच्या पोटभरू व सत्ताकांक्षी स्वार्थ दूरदृष्टीचा विचार करत, स्वतःच्या हिताचा विचार करणारी, व्यवस्था निर्माण करणारी माणसं. वैदिक धर्मांध मंडळींनी पाच हजार वर्षांच्या इतिहासात, माणसांच्या अनेक पिढ्या मारल्या व त्यात, स्वतःची सत्ता कायम ठेवली. या सार्‍यामागे त्यांचा सत्ताकांक्षी विचार होता.\nया पिढ्या मारत असताना हळूहळू माणुसकीची वृत्तीदेखील कमी होत गेली. या साऱ्या धर्तीवर ज्यावेळी आपण बाबासाहेबांचा विचार करतो, तर त्यावेळी असलेली सामाजिक परिस्थिती आणि एकूणच बाबासाहेबांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये आलेले चढ-उतार.\nएवढ्या प्रचंड संघर्षशील परिस्थितीतही बाबासाहेबांनी इथल्या समाजव्यवस्था आणि राज्य व्यवस्थेसोबत लढा दिला. त्यांनी इथल्या प्रस्थापित राजकीय भूमिका घेणाऱ्या आणि स्वातंत्र्य आंदोलनातल्या काही महत्त्वाच्या व्यक्तींसोबत संघर्षरत राहत जी भूमिका मांडली आणि त्या भूमिकेतून जे काही निष्पत्ती निघाली त्याची मांडणी आपल्याला बाबासाहेबांनी संविधानात केल्याचे दिसते.\nबाबासाहेबांनी 395 कलमी मुक्तीचा जो जाहीरनामा लिहिला. त्या मुक्तीच्या जाहीरनाम्याविषयी आपण जर विचार केला, तर तत्कालीन समाजव्यवस्था आणि त्या समाजव्यवस्थेत एकूणच असलेली, शोषणाची सरंजामी आणि भांडवलीवृत्ती आणि इथल्या ९६.५% टक्के समुदायाच्या हिताची कुठेच नसलेली मांडणी, एकूणच तत्कालीन राजकीय नेत्यांच्या भूमिकेत असल्याचे दिसते. पण, बाबासाहेबांनी या सगळ्या संघर्षाला सामोरे जात राज्यघटना लिहीत असतांना 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस केलेला जो काही संघर्ष आहे. त्या संघर्षाची निष्पत्ती आपल्याला पूर्ण संविधानामध्ये दिसते. संविधानामध्ये बाबासाहेबांनी जी मांडणी केली आहे, त्या मांडणीचा आजच्या समकालीन परिस्थिती संदर्भात विचार केला, तर आपण अधिक चांगल्या पद्धतीने बाबासाहेबांना अपेक्षित असलेली. अर्थातच, बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये मांडलेली जी काही भूमिका आहे आणि त्या भूमिकेचा विचार केला, तर स्वातंत्र्याच्या सत्तरीमध्ये आम्हाला खऱ्या अर्थाने भारतीय संविधान आणि त्या संविधानावर आधारित असलेली समता, न्याय, बंधुता, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही, समाजवादी गणराज्याची जी भूमिका होती आणि त्यातही महत्त्वाची ‘व्यक्तीची प्रतिष्ठा’ आणि त्या व्यक्ती प्रतिष्ठेवर आधारित ही समाजव्यवस्था आहे का \nइथल्या राजकीय स्वार्थाच्या पोटी आजवर राजकारण्यांनी घेतलेल्या भूमिका आणि त्या भूमिका ह्या संविधानावर आधारित मूळ तत्वांशी जोडल्या जाणाऱ्या आहेत का केवळ आपल्या संधीसाधू आणि स्वार्थदृष्टीने आज जे काही घडते, तर त्यामध्ये संविधानाची बाजू आणि संविधान कुठे बाजूला राहिले का \nआपण संविधान समजून घेत असतानाच आजच्या घडीला आपल्या स���ळ्यांसमोर असलेला एक महत्त्वाचा प्रश्न आहे की, इथे असलेली धर्मनिरपेक्षता आणि धर्मनिरपेक्ष या संकल्पनेत येणारी सर्वच गोष्ट. इथे आपल्याला आजच्या राजकीय भूमिकेतून तयार झालेल्या शासन व प्रशासन व त्याचा प्रभाव प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे सामजव्यवस्थेवर झाल्याचे दिसते. संविधानात असलेली धर्माच्या, उपासनेच्या, स्वातंत्र्याची भूमिका आणि व्यक्तिगत धर्माचरण यांची भूमिका आणि व्यक्तिगत धर्माचरण याविषयी दिलेली अभिव्यक्ती आज कलुषित पद्धतीने व सोयीने विपर्यास करित मांडल्याचे सत्ताकांक्षी व धर्मांध राजकारण्यांनी केल्याचे दिसते. येथे असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याचाच राजकीय भाग असलेली भारतीय जनता पार्टी. तसेच स्वतः ला धर्मनिरपेक्ष म्हणविणाऱ्या छद्मी अशा काँग्रेससह इतर प्रादेशिक पक्ष मुळातच धर्मनिरपेक्ष या संकल्पनेची कुठेतरी आपल्या स्वतःच्या सोयीने भूमिका मांडतात. आणि त्या धर्मनिरपेक्ष असल्याचा आव आणल्याचेच आपल्याला दिसतात. म्हणूनच आपण या लेखात त्याचा विचार करणार आहोत.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटना आणि आजचे वास्तव –\nसर्व जगाला माहित आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना हे दोन्ही शब्द एकत्र वापरले जातात. ते घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. स्वातंत्र्यानंतर आपल्या ब्रिटिश राज्यातून, सत्तेतून मुक्तता मिळाली. परंतु, ब्रिटिश कायद्याचेच अस्तित्व होते. त्यामुळे आपल्याला स्वतंत्र राज्याची राज्यघटना असावे म्हणून चर्चा करण्यासाठी समिती नेमली गेली. चर्चा होत असताना त्याला शब्दरूप देण्याचा कठीण काम कोणाकडे सोपवायची म्हणजे एकूणच पूर्ण घटनेचा मसुदा लिहिणे हे खूप मोठ्या जोखमीचे व तितक्याच जिकिरीचं काम होतं. कारण, देश स्वतंत्र झाला होता. ब्रिटिश पिनल कोड अद्यापही अस्तित्वात होता आणि स्वतंत्र देशाला स्वतंत्र घटना असावी आणि त्यात एकूणच भारतीय समाज व्यवस्था असेल. इथली राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि विविधांगी असलेली परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती याचा सांगोपांग असा विचार व त्याच्या व्यवस्थापनासोबत त्याच्या विकासाची भूमिका असेल याचा विचार करणारी व तितकीच दूरदृष्टी असलेली व्यक्तीच हे करू शकत होती. नव्याने स्वतंत्र झालेला देश , ब्रिटिशांच्या दीडशे वर्षाच्या राजवटीमध्ये प्रचंड अशा प्रश्‍नांचे जंजाळ उभा करून गेलेला होता. काही मोजक्या मूलभूत सुविधांचा बाबतीत विचार केला. त्या सोडल्या किंवा मग एक कार्यप्रणालीचा साचा असेल तो सोडला, तर ब्रिटिशांनी या देशात काहीही उभं केलेलं नव्हतं. येथे असलेल्या मूळ प्रश्नांच्या संदर्भामध्ये विचार करायचा म्हटला, तरी इथे दीडशे वर्षांच्या ब्रिटिश राजवटीमध्ये झालेल्या स्वातंत्र्य चळवळीच्या अनुषंगाने 1920 पर्यंत या चळवळी वर्ग – वर्णवादी जात्याधं व्यवस्थेच्या पुढाऱ्यांच्या हातात त्यांची सूत्र होते. व त्याच अनुषंगाने विचार करत त्यांनी उभ्या केलेल्या राजकीय भूमिका असतील किंवा त्यांनी तयार केलेल्या इथला ब्रिटिश पिनल कोड असेल. त्याचा सगळा जो गाभा होता, तो एकूणच इथल्या सरंजामी, भांडवली आणि इथल्या वर्ग-वर्ण आणि जाती व्यवस्थेला कायम ठेवत. त्यांच्या पद्धतीने वैदिकांच्या व वर्णवाद्याच्या आणि इथल्या मोजक्या लोकांच्या अस्मितेला सुखावणारा होता. त्यामुळे एक प्रचंड मोठा प्रश्न की,\nनेहरू, पटेलांसारखी व्यक्ती जगाच्या दृष्टिकोनातून विचार करत होती. त्यासोबतच म. गांधींनी उभे केलेले आंदोलन आणि त्या आंदोलनात उभी राहिलेली तेहतीस कोटी जनतेची एकजूट आणि 1925 च्या दरम्यान निर्माण झालेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.\nसावरकरांसारख्या काही मंडळींनी येथे प्रचंड मोठ्या पद्धतीने एक दुफळी माजविण्याचा चित्रं आपल्याला दिसतं. आता स्वातंत्र्य मिळाल आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देश चालवायचा, तर देशाला स्वतःची घटना असावी लागते. घटना अर्थातच मार्गदर्शक तत्व इथल्या सगळ्या पार्श्वभूमीवर आधारीत असावेत आणि त्याचा योग्य पद्धतीने मांडणी करणारा एक जबाबदार असा प्रचंड अभ्यास असणारे व्यक्ती हवी याविषयी विचार होत होता.\nस्वातंत्र्यानंतर ब्रिटिश राज्यसत्तेतून आपल्याला मुक्तता मिळाली परंतु, ब्रिटिश कायद्याचे अस्तित्व होतं. त्यामुळे आपल्या स्वतंत्र राज्याचे राज्यघटना असावी म्हणून चर्चा करण्यासाठी समिती नेमली गेली. चर्चा होत असताना त्यांना शब्दरूप देण्याचा कठीण काम कोणाकडे सोपवायचे हा एक मोठा प्रश्न होता. पंडित नेहरू व वल्लभभाई पटेल यांच्या मते परदेशातून एका तज्ञ व्यक्तींना बोलवायचं होतं. तेव्हा महात्मा गांधींनी त्यावेळी कायदेतज्ञ व कायदेमंत्री डॉ. आंबेडकर यांचे नाव सुचवले कारण, ते ���ज्ञ तर होतेच तसेच देशाची एकंदर स्थिती, भविष्यकालीन अपेक्षा यांची पूर्णतः जाणीव होती. सध्याची राज्यघटना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शब्दरूप केली. त्यात कालांतराने दुरुस्त झालेल्या आहेत. या राज्यघटनेचा ‘सरनामा’ म्हणजे आपण तयार केलेल्या आपल्या हक्काच्या आशा-आकांक्षाचा जाहीरनामा.\nराज्यघटनेचे मूळ तत्वे, भारतीय दंड संहितेचा आधार म्हणजे हा सरनामा असून, हा एक उत्कृष्ट दस्तावेज आहे. याचा संदर्भ घेऊन आजच्या मितीला राज्यघटनेचे वास्तव समोर ठेवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. राज्यघटनेची सुरुवातच ‘वी द पीपल ऑफ इंडिया: म्हणजेच, आम्ही भारतीय लोकांनी हे राज्यघटना चालवली आहे अशी आहे. राज्यघटना तयार होत असताना घटना समितीच्या अनेक बैठका झाल्या, अनेक पातळीवर चर्चा झाली. काही लोकांना ही घटना हिंदूंची आहे असा उल्लेख हवा होता मात्र, त्यांनी चर्चेत कधीच भाग घेतला नव्हता. सध्या ‘हिंदुराष्ट्र’ या शब्दाला महत्त्व येत चाललं आहे. भारतामध्ये अनेक जाती धर्म पंथाचे लोक एकत्र गुण्यागोविंदाने राहत आले आहेत. त्यातून आपली भारतीयता तयार झाली. तसेच आपली एक अलग जीवनपद्धती बनले आहे. त्यात जर द्वेष पेटला, तर मोठी कठीण परिस्थिती निर्माण होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते, आपल्या देशातील जात, धर्म, पंथ, लिंग हे भेद राष्ट्रीय एकात्मतेला मारक ठरतील. आज ही परिस्थिती जवळ येत चालली आहे असे वाटते. आणि भारतीय असे लिहिताना एक व्यक्ती, एक मत ,एक मूल्य अभिप्रेत आहे. विषमता असलेल्या देशात जर योग्य राज्यकर्ते आले नाहीत, तर देश ज्वालामुखीच्या तोंडावर आहे असे समजावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना सादर करताना दिली होती. लोकशाहीची एक जगप्रसिद्ध व्याख्या आहे ती म्हणजे ‘लोकांनी लोकांकरिता लोकांतर्फे लोकांसाठी चालवलेले राज्य’. बाबासाहेबांच्या मते, लोकांसाठीपेक्षा ‘लोकांनी’ शब्द जास्त महत्त्वाचा आहे. लोकांचा अनुनय करून सत्ता काबीज करणार्‍या लोकांसाठी सत्ता न वापरता स्वतःसाठी वापरतील हे त्यांचे भाकीत खरे होण्याच्या वाटेवर आहे .\nभारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य असेल तसेच जनतेसाठी न्याय, स्वातंत्र्य व बहूजनांवर आधारित व्यवस्था निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सार्वभौम स्वराज्याचा सोपा अर्थ या देशाच्या सत्तेवर बाहेरून व आतून कोणताही अंकुश असणार नाही. आपण बाह्य सत्तेला जवळ करून त्याचं तंत्राने राज्य चालवणार नाही हे खरे, तसेच देशातील लोक देशाच्या राज्यघटनेचा तसेच कायद्याचा मान राखतील आदर करतील. परंतु देशातील विषम समाजरचना, गरिब -श्रीमंतातील दरी यामुळे संपत्ती, प्रसिद्धी असणारे लोक कायद्याचे उल्लंघन करून मोकळे होत राहतात. दंड होणार नाही अशी जाहीर घोषणा करतात. भ्रष्टाचारामुळे कायदा फक्त गरिबांवर सक्तीचा केला जातो. धर्म, जातिभेदांमुळे गुन्हा करूनही लोक मोकळे राहू शकतात. अशी परिस्थिती आहे, असे जनतेला वाटत असेल, तर राज्यघटनेला कायद्याचा सदस्य होवो कायद्याचे राज्य आहे असे म्हणता येईल का\nसमाजवाद, धर्मनिरपेक्ष सेक्युलर हे शब्द सरनाम्यामध्ये 1976 मधील बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनुसार समाविष्ट करण्यात आले आहेत. वास्तविक राज्यघटने अंतर्गत असलेल्या सर्व कायद्यांना ह्या दोन तत्त्वांचाच आधार घेतलेला आहे. घटना समितीमध्येच हा वाद झाला होता. काही सदस्यांनी त्यावेळीच हे शब्द समावेश करण्याची गरज नाही असे मतं मांडले होते. डॉ. आंबेडकरांनी या मुलत्वावरच राज्यघटना त्यातील कायदे आधारित आहेत. त्यामुळे परत त्याचा सणांमध्ये समावेश करण्याची गरज नाही असे मत मांडले होते. त्याला कारणही होते, लोकशाहीची प्रक्रिया अनेक शतकांपासून चालू होती. त्या काळात राज्यसत्ता विरुद्ध धर्मसत्ता असाच वाद होता. तसेच सर्व आधुनिक राज्य ‘धर्मनिरपेक्ष’ आहेत असा या शब्दाचा नेमका अर्थ लक्षात न घेता, ‘तथाकथित सेक्युलर’ वाले असा शब्द दूषित प्रचारामुळे सामान्य माणूस सुद्धा करू लागला आहे. हा शब्द धर्मविरोधी, धर्म मान्य नसलेला, विशिष्ट धर्माचे लाड करणारा अशा विविध अर्थाने मनात विभ्रम निर्माण करणारा, अशा भूमिकेने प्रसारित केला आहे.\nखरंतर, ‘वाजवी विचार-विवेक विचार’ (Rational Thinking) याचा अर्थ Secular Thinking याप्रमाणे शब्दकोश व इतरत्र ठिकाणी आपण मांडला जातो .\nअसा आपल्याला दिसतं जगाच्या इतिहासाकडे आपण जर पाहिलं तर तीनशे ते तेराशेपन्नास हा कालखंड धार्मिक राजकिय असा रक्तरंजित काळ आहे.\nया कालखंडाला जगामध्ये ‘अंधारयुग’ म्हणून ओळखला जातो. या कालखंडामध्ये धर्मग्रंथ आणि त्यावर आधारित व्यवस्था असल्याकारणाने व त्यावर आधारित राजसत्ता असल्यामुळे, मुक्तपणे विचार करण्याची परवानगी नव्हती. त्यासाठी धर्माधारित ��िक्षेची तरतूद करून येथे धर्मांध आणि धर्माधारित व्यवस्थेचा जो मुळातच माणसाच्या शोषणाचा पाया आहे. तो कायम ठेवला जावा या पद्धतीची व्यवस्था आणि या पद्धतीची व्यवस्था काम करत असल्याच आपल्याला दिसते. धर्मग्रंथातील कायदे आणि याविरुद्ध मोठे संघर्ष झाल्याचे, त्याविरोधात प्रचंड मोठ्या प्रमाणात विचार , अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार केला गेल्याचे आपल्याला याचं कालखंडामध्ये दिसते. जगभरात ख्रिस्ती, इस्लाम, हिंदू अशा धर्मांमध्ये पंथ आणि संप्रदाय यांनी केलेली मांडणी असेल. ती मांडणी याच पद्धतीची होती की, जगभरामध्ये असलेल्या धर्माधारित शोषणाचा जो पाया आहे तो नाकारला जावा. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा विचार केला जावा. आणि तो विचार करण्यासाठीची भूमिका मांडली जावी. धर्मनिरपेक्ष ही वाजवीकरणाची पद्धत आहे. याचा कायद्याच्या भाषेत, लोकशाही देशातील कायदे हे धर्मग्रंथावर आधारित असणार नाहीत, ते करण्याचा पूर्ण अधिकार राजसत्तेचा असेल. ही लोकशाही अाधारित राजसत्ता त्यासाठी रिस्पॉन्सिबल असेल . ते जनतेला, धर्मग्रंथांला नाही. याच भूमिकेने डॉ. आंबेडकर यांनी सरनाम्यात हे शब्द घालण्याची गरज नाही. असे स्पष्टीकरण दिल्याचे दिसते.\nधर्मनिरपेक्ष या संकल्पनेला घेऊन खूप मोठ्या प्रमाणात एक गोंधळ माजवला जातो. स्वातंत्र्यानंतर १९८० पर्यंतच्या कालखंडामध्ये असेल. किंवा, आणीबाणीच्या कालखंडामध्ये असेल. भारतीय जनसंघाचे भारतीय जनता पार्टीमध्ये रूपांतर होत असताना, संघ परिवाराने आणि त्याच्या शॅडो आर्मीज आपण ज्यांना म्हणतो, त्या वेगवेगळ्या पद्धतीच्या युनिटमध्ये देशांमध्ये आज त्यांनी उभा केल्याचं दिसतं. इथल्या बहुजनांमधील जो समाज माणसामध्ये, सर्वसामान्य माणसांमध्ये येथील बहुजन वर्गामध्ये आणि बहुजनांमध्ये ‘आहे रे’ अभिजन झालेला आणि बुद्धिजीवी म्हटला जाणारा वर्ग, प्रस्थापितांच्या दावणीला बांधला जाऊन. ज्या पद्धतीने धर्मनिरपेक्ष या संकल्पनेशी असलेली मूलभूत भूमिका आणि त्या भूमिकेची केलेली मांडणी. त्यामुळे समाजात पसरलेले समज आणि गैरसमज याचे दुष्परिणाम. आपल्याला आज दिसत आहेत .\nदेशांमध्ये असलेले जे काही विषम असे व संभ्रमित असे वातावरण आहे. त्यामुळे देशातील परिस्थिती बिघडत गेली व अधिक बिघडत असल्याचे आपल्याला दिसते. या देशात हिंदूंचे म्हणजे हिंदू धर्माचे राज्य यावे. अशी भूमिका घेऊन काही पक्ष संघटना निर्माण झाल्या. त्यामुळे 1976 साली 42 व्या घटनादुरुस्तीने समाजवादी व धर्मनिरपेक्ष हे शब्द आणले. हिंदुत्ववादी धर्मांधवादी यांच्या हाती सत्ता असल्यामुळे धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाही याला विरोध करण्यास सुरुवात झाली आहे. डाॅ आंबेडकरांच्या विचारांची मूळ भुमिका जी या साऱ्यामागे आहे तीच संपविण्याचा घाट घातल्यावर आपल्याला दिसते. २६ नोव्हेबर २०१५ रोजी मोदी सरकारच्या काळात राज्यघटना दिवस शासनातर्फे साजरा केला गेला. त्यावेळी समाजवादी- धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द गायब झाले होते. या घटनेचे पडसाद देशभर उमटले. याशिवाय या ना त्या कारणाने धर्म आधारभूत ठरवून ‘जय’ म्हणणे व म्हणायला लावणे यासाठी प्रसंगी माणसं मारणे अशा पध्दतीने अराजक माजविणे व त्या घटनेचा विपर्यास करत. धर्मनिरपेक्ष संकल्पनेला बाजूला ठेवत, सर्वसामान्य माणसाची दिशाभूल करत या शब्दाला वादग्रस्त बनविले गेले आहे.\nहिंदू राज्य कल्पनेला डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विरोध केला आहे. ते म्हणतात, हिंदूराज्य जर अस्तित्वात आहे आले. तर, देशासमोरील सर्वात मोठे संकट ठरेल ते म्हणजे, स्वातंत्र्य-समता -बंधुभाव यासाठी हे घातक ठरणार आहे. ते लोकशाही राज्यात येऊ नये म्हणून असा विचार करणाऱ्यांना वैचारिक विरोध व जनमानसाची मनोभुमिका घडवित ते, थांबविले पाहिजे.\nभारतातील सर्वसामान्य माणसाला हिंदूराज्य संकल्पना माहित नाही, किंवा त्याच्यापर्यंत वैदिकांनी मांडलेली जी गुलामगिरीची संकल्पना आहे. आणि इथे असलेली चातुर्वर्णावर आधारित, इथे असलेली वर्ण आणि जातीवर आधारित व्यवस्था. त्याचा मूळ गाभा सर्वसामान्य माणसापर्यंत त्याच्या मूळ व शोषक अशा भूमिकेतून पोहोचलेला नाही. आणि तो पोहोचविण्यासाठी खऱ्या अर्थाने, बाबासाहेबांनी अथक प्रयत्न आणि प्रयोग केलेले आहेत. त्यांच्या 32 पुस्तकांच्या लिखाणातून आणि त्यांच्या प्रचंड अशा कामातून. त्यांनी केलेली मांडणी, जे अद्यापही इथल्या राज्यव्यवस्थेने पोहोचवलेली नाही. कारण, इथली राज्यव्यवस्था ही स्वतःची मक्तेदारी टिकविण्यासाठी, सर्वसामान्य माणसाला विवेक देणे, आणि त्याच्या तर्कसंगत बुद्धीचा विकास होणार नाही. अशा पद्धतीची आणि त्या पद्धतीचे शैक्षणिक- सामजिक पद्धतीची व्यवस्था ती कायम करणे. व त्यासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीने हातखंडे राबविणे. हे अद्यापही आपल्याला कायम असल्याचे दिसते. इतर धर्माबद्दल द्वेष पसरवणे विशेषतः करून येथे असलेल्या मुस्लीम अल्पसंख्यांक समुदायाच्या, इथे असलेल्या दलित-आदिवासी, भटके, विस्थापित मायनॉरिटीबद्दल पद्धतशीरपणे द्वेषात्मक अशा हिंदू राष्ट्रवाद या संकल्पनेतून, येथे असलेल्या संघ आणि भाजप आणि त्यासोबतच इतरत्र काम करणाऱ्या ज्या काही धर्मांध अशा पद्धतीच्या विचारधारा आहेत. त्या तोडा फोडा राज्य करा या मनु नीतीचा पद्धतशीरपणे वापर करताना आपल्याला दिसतात. हिंदू या शब्दांमध्ये अनेक गोष्टींचा समावेश आहे. याचा विचार सहसा केला जात नाही. वास्तविक हिंदू ही एक उच्चनीचता यावर आधारित जातिव्यवस्था आहे, हे एक वास्तव आहे. त्यात वर्णव्यवस्थेतील ब्राह्मण अर्थातच उच्चवर्णीयांना सोडले, तर सर्वच लोकांवर अन्याय होतो. इथे जातव्यवस्थेच्या उतरंडीत वरच्याव मजल्यावर असल्याचे ज्याला भासवले जाते, तो प्रत्येकजण स्वतःला श्रेष्ठ मानतो. पण, तो इतरांना कनिष्ठ तसेच शुद्र आहे हे त्याच्या लक्षात येत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी याला मनोर्‍याची उपमा दिली असून त्याला वर जाणारा कोणताही जिना नाही, ते जन्माने ठरते. हे जातवास्तव व त्यावर आधारित शोषणाचा गाभा बहुजनांच्या लक्षात आणून देणे गरजेचे आहे.\nआजच्या क्षणाला मग सावरकरवादी असतील, सावरकरांच्या लेखनामध्ये येणारी, वैदिकांच्या संकल्पनेचा पुनरुज्जीवन करणारी हिंदुत्व ही संकल्पना असेल. व त्यासोबतच मग गोळवलकर, हेडगेवार, सनातन संस्थेसारख्या संस्था, श्रीराम सेना सारख्या संस्था असतील. विश्व हिंदू परिषद नावाची संघटना असेल, बजरंग दल सारखी संघटना असेल. अशा अनेक संस्था आणि संघटना या धर्मनिरपेक्ष या विपर्यास करुन, भारतीय संविधान व त्याची तत्वे चुकीची आहेत असाच अपप्रचार करतांना दिसतात.\nधर्मनिरपेक्ष ही संकल्पना एका खूप व्यापक अशा पद्धतीने विचार करते. आणि बाबासाहेबांनीसुद्धा घटनेच्या पूर्ण 395 कलममध्ये कुठेही इथे धर्म- जात- वर्ण आणि वर्ग- लिंग यावर आधारित न ठेवता. ती इथल्या नागरिकाला आणि नागरिक तत्त्वाला ही व्यक्ती म्हणून प्रतिष्ठित करणारी अशी भूमिका मांडली. वैदिकांना हवी असणारी वर्णवादी जातिव्यवस्था कायम होऊन माणसांला गुलाम बनविण्यासाठी धर्मासाठी हिंदूत्ववा��ी संघ व त्याच्या शाखा उपशाखा तसेच वर्मी धर्मनिरपेक्ष अशा राजकीय पक्ष व संघटना धर्मनिरपेक्ष या भूमिकेला विरोध करतात. धर्मनिरपेक्षता ह्यामुळे आपली एकछत्री अशी धर्मराज्ये नावाची संकल्पना कार्यरत होऊ शकत नाही. व त्यातच ती संविधानिक तरतूद असल्या कारणामुळे आपले इसिप्त साध्य होतानां त्यांना दिसत नाही. भांडवली संरजामी असलेल्या राजकीय पक्षांनादेखील हेच वाटतं . त्यामुळे हिंदुत्ववाद्यांचा धर्मनिरपेक्ष शब्दालाही प्रचंड विरोध आहे आणि म्हणून, पळवाट काढण्यासाठी पंथनिरपेक्ष हा शब्द त्यांनी शोधून काढला आहे. भारतीय सामान्य माणूस पक्षीय राजकारण व सत्ताकारण विषयी राजकीयदृष्ट्या प्रचंड अनभिज्ञ असल्याचे चित्र आपल्याला दिसते. त्याचा राजकीय समज वाढू नये अशा पद्धतीची रचना इथल्या प्रस्थापित राजकारण्यांनी आणि राजकीय पक्षांनी करून ठेवली आहे. येथे पाच वर्षातून एकदा जाणं, आणि आपला मताधिकार बजावून त्यातही मताधिकाराला, मतदानासारखा एक शब्द देऊन. त्याला भूल थापांना बळी पाडुन, त्याला मत देणे इथपर्यंतच राजकीयदृष्टया मर्यादित ठेवणे. अशा पद्धतीची एक प्रचंड मोठी रचना इथे काम करते आणि ती रचना अद्यापही काम करत असताना आपल्याला दिसते. कोरोनासारख्या संकटकालीन परिस्थितीमध्ये लोकसभेमध्ये गेल्याच आठवड्यात धर्मनिरपेक्ष हा शब्द वगळून पंथनिरपेक्ष शब्द संविधानाच्या उद्देशिकेत समाविष्ट केला जावा असा एक ठराव पारित करण्याची भूमिका मांडलेली आहे.\nपंथनिरपेक्ष या संकल्पनेचा विचार केला, तर पंथनिरपेक्षता आणि त्यावर आधारित धर्माची मालकी. ती एका विशिष्ट धर्मालाच दिली जाऊन. त्यावर आधारित कायद्याच्या क्लिष्ट भाषेची सोयीने तोडजोड करणे. अशा पद्धतीने संघ व संघाला अभिप्रेत वैदिक ब्राह्मणी अधिपत्याखाली सर्वांना घेऊन आमचा धर्म श्रेष्ठ व अशा पद्धतीची भूमिका राबवण्याचे जे काही मनुवादी षडयंत्र आहे ते काम करत असताना दिसतंय.\nमनुस्मृतीआधारित पंथनिरपेक्षता मान्य केली, तर राज्यघटनेतील 395 कलमी मसुद्यामध्ये मांडलेल्या मानवी मूल्यांना अर्थ राहणार नाही. त्यात धर्मनिरपेक्षता-समता- न्याय तत्व हे सामाजिक, राजकीय व आर्थिक क्षेत्रात सर्वासाठी असले पाहिजे, असे म्हटले आहे. आज आपण बघतो की, काय स्थिती आहे. त्यानंतर आचार-विचार- विहार, अभिव्यक्तीचे धार्मिक स्वातंत्र्�� नमूद केलेले आहे. आज चित्र कसे आहे. विद्यापीठातूनसुद्धा व्यक्तींची गळचेपी होताना दिसते. जामिया असेल ,जेएनयू असेल. किंवा मग देशातल्या इतरत्र विद्यापीठांमध्ये , ज्या ज्या ठिकाणी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, विचार स्वातंत्र्याचा विवेक आधारित समताधिष्ठित समाजाच्या संदर्भामध्ये विचार मांडणाऱ्या विद्यार्थी संघटना आणि त्यांच्या नेत्यांसोबत होणार्‍या अन्याय, अत्याचारांच्या आणि मग झुंडशाहीने माजवलेल्या अपराधी घटना व हल्ले, आपण बघतो.\nहे सगळे गेल्या काही वर्षांमध्ये वर्तमानपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सध्या वाढत चालले आहे. शेतकरी गोरगरीब अल्पसंख्यांक इथे असलेल्या साडे 96 टक्के बहुजन आणि त्यातल्या त्यात या बहुजनांमध्ये असलेला शोषित- उपेक्षित आणि वंचित. अनुलक्षित असा वर्ग जो की, यांच्या उच्चवर्णीय अशा साच्यात बसत नाही. तेव्हा पंथनिरपेक्ष या संकल्पनेवर आधारित समाजरचना अपेक्षित असलेला. सध्या राजसत्तेत असलेल्यांना कमांड करणारे जे काही रेशीमबागेतले कमांड आहेत. ज्यावेळी ही सगळी सुत्र आपल्या हातात घेतील. त्यावेळी आपणा सर्वांसमोर परत एकदा मोठा प्रश्न उभा राहील की, आम्ही सगळेच्या सगळे ज्या वर्ग आणि लिंगभेद विरहित अशा समाज व्यवस्थेसाठी, बाबासाहेबांनी दिलेला संघर्षशील आणि बाबासाहेबांनंतर अद्यापही चालत असलेला संघर्ष. त्यासाठी अनेकानी केलेलं बलिदान व अद्यापही करत असलेले संघर्ष आणि त्या बलिदानाची फलनिष्पत्ती काय होणार आहे. तर त्यासाठी आपणास सर्वांना या सगळ्या गोष्टी समजून घेणं आणि एकूणच येथे असलेल्या या सगळ्या षडयंत्राला बळी न पडता. सामान्य माणसापर्यंत पोहचून, सामान्य माणसाला, संविधान आणि संविधानावर आधारित असलेली समतामूलक समाज रचना. आणि त्या समाजरचनेचा मूळ गाभा असलेला आंबेडकरी विचार हा त्याच्यापर्यंत पोहचविणे हे आपलं कर्तव्य आहे. येत्या काळामध्ये आपल्या समोरील आव्हाने द्विगुणीत होत जातील आणि ती गुणाकार होऊ नये. त्यासाठी आपण समतेच्या सामाजिक बेरजेचा सिध्दांत वापरत काम करणे गरजेचे आहे. त्यासाठी बाबासाहेबांच्या विचारांचा आणि त्यावर आधारित सामजिक, राजकिय भुमिका घेणाऱ्या सोशल इंजिनिअरिंगचा भाग होणे व त्यासाठी काम करणे. हे सर्वात महत्त्वाचं काम आहे. भारतीय राज्यघटना तिच्या मूळ उद्देशाने जिवंत ठेवण्यासाठी कार्यरत असले पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वांनी या सगळ्या लढाईमध्ये सहभागी झालं पाहिजे. ही अपेक्षा या सगळ्या संघर्षाची आहे. आणि संघर्ष परिवर्तनाचा, व्यक्तिच्या अस्तिवाचा आहे.\nसत्तेवर येणार्‍या कोणाही पक्षाला, जनतेच्या सर्वांगीण हितासाठी जोतिबा फुल्यांचे धोरण आणि लोकशाहीवादी तत्त्वज्ञान घेऊनच पुढे जावे लागेल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nकरोना संसर्ग आणि लॉकडाऊनचे देशावरील दूरगामी परिणाम\nकरोना संसर्ग आणि लॉकडाऊनचे देशावरील दूरगामी परिणाम\nआरोग्य मंत्री, जालन्यातील आरोग्य विभागाच्या गलथान कारभारा कडे लक्ष घाला\nजालना - शहरातील जुना जालना भागातील नगरसेवक व शांतता समिती सदस्यांची बैठक दिनांक 13 मे 2021 रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रमजान ...\nमुंबई मॉडेल आणि त्याचे भविष्यकालीन पडसाद\nया सगळ्या घडामोडींचे भविष्यकालीन पडसाद मात्र वेगळे असणार आहेत. कोविड पश्चात मुंबईतुन गरिब व मध्यम वर्गाचे स्थलांतर आता अधिक वेग ...\nअ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी घेतली कोवॅक्सिन लस\nपुणे,दि. १० - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे, जुने भोसरी रुग्णालय येथे को ...\nकोरोना विरुद्ध लढ्याचा नंदुरबार पॅटर्न\n\"महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नागपुर सारख्या नंदुरबार पेक्षा अधिक प्रगत जिल्हातील अधिका-यांना जे जमले नाही ते डॉ. राजेंद्र भारुड यांच्या सारख्या ...\nपदोन्नती मधील आरक्षण रद्द, ऍड.आंबेडकरांची सरकारवर जहरी टीका \nदि. 7 मे 2021 रोजी महाराष्ट्र राज्य सरकारने जीआर काढून पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णय जाहीर केला आहे. राज्य सेवेत ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/videsh/north-korea-kim-jong-un-is-using-the-bodies-of-political-prisoners-as-fertiliser-to-grow-crops-for-guards-mhmj-444803.html", "date_download": "2021-05-14T07:29:20Z", "digest": "sha1:HMUATIF55FJEIETBCNEJCFU7YPWQH6JO", "length": 16466, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "PHOTOS : मानवी मृतदेहांचं खत बनवून त्यापासून भाज्यांचं पिक घेतायत नॉर्थ कोरियाचे हुकूमशाह north korea kim jong un is using the bodies of political prisoners as fertiliser to grow crops for guards– News18 Lokmat", "raw_content": "\nमिका सिंगनं गरीबांना दिला मदतीचा हात; मुंबईच्या रस्त्यावर वाटले पैसे\nकोरोना लशीचे 2 वेगवेगळे डोस घेतल्यास काय होईल\nमुलुंड कोविड सेंटरचा ऑक्सिजन बचतीचा नवा पॅटर्न हिट; 50 टक्क्यांपर्यंत होतेय बचत\nकोरोना उपचारात Remdesivir कित��� प्रभावी पुण्याच्या शास्त्रज्ञाच्या संशोधनाला यश\nकोरोना उपचारात Remdesivir किती प्रभावी पुण्याच्या शास्त्रज्ञाच्या संशोधनाला यश\nआता काय आम्ही गळफास घ्यायचा का' लशीबाबतच्या प्रश्नावर भडकले केंद्रीय मंत्री\nभारतीयांना मिळणार Pfizer, Moderna ची लस पुरवठ्यासाठी सरकारचा रोडमॅप तयार\nफेसबुकवरील नात्यावर ठेवला विश्वास, तरुणीला जंगलात बोलवत 25 जणांनी केला बलात्कार\nमिका सिंगनं गरीबांना दिला मदतीचा हात; मुंबईच्या रस्त्यावर वाटले पैसे\n‘कोरोना फुफ्पुसांना हानी पोहोचवतो आणि राधे मेंदूला’; अभिनेत्यानं उडवली खिल्ली\nमी कशी दिसते, माझा रंग यावर माझा आत्मविश्वास अवलंबून नाही - प्रियांका चोप्रा\nसामान्य मुलगी झाली National Crush; ‘किरिक पार्टी’नं बदललं रश्मिकाचं आयुष्य\nIPL 2021 च्या उर्वरित मॅच होणार नाहीत राजस्थानच्या मालकांचं मोठं वक्तव्य\nमोहम्मद आमीरचं IPL खेळण्यासाठी एक पाऊल पुढे, मुंबईच्या खेळाडूंबद्दल म्हणाला....\n पॅट कमिन्सनं प्रेग्नेंट गर्लफ्रेंडला दिलं 70 कोटींचं गिफ्ट\n'ई-पास' शिवाय गोव्याला चाललेल्या पृथ्वी शॉला आंबोलीत पोलिसांनी थांबवलं, आणि मग..\nकोरोना काळात क्रेडिट कार्डवर लोन घेणं टाळा,हे आहे कारण;पाहा लोनसाठीचे इतर पर्याय\nकाहीच वेळात मोदी सरकार देणार शेतकऱ्यांना गिफ्ट, खात्यात पाठवणार 2000 रुपये\nमोदी सरकार देतंय स्वस्त सोनेखरेदीची संधीबाजारभावापेक्षा कमी दरात विकत घ्या सोनं\nमोदी सरकार देतंय स्वस्त दरात सोनं खरेदीची संधी, पाहा कसा घ्याल या योजनेचा फायदा\nमी कशी दिसते, माझा रंग यावर माझा आत्मविश्वास अवलंबून नाही - प्रियांका चोप्रा\nSummer Super Food: वाचा उन्हाळ्यात पांढरा कांदा खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nसोनूला भेटली भारतातील सर्वात श्रीमंत महिला, तिच्या मदतीने झाला भावुक\n6 मॉडेल्सनी बोटीवर केलं Nude shoot; ऐन रमझानमध्ये तुर्कस्तानात वातावरण तापलं\nExplainer : लशीचा पहिला डोस घेऊन कोरोना झाल्यास दुसरा डोस कधी घ्यावा\nजिवंत व्यक्ती पाण्यात बुडते, पण मृतदेह पाण्यावर का तरंगतो\nProning Explainer : ऑक्सिजन लेव्हल कायम ठेवण्यासाठी पालथं झोपायचं पण नेमकं कसं\nExplainer: ख्रिश्चन, ज्यू, मुस्लिमांचे या एका जागेसाठीच आहेत वाद; काय आहे इतिहास\nकोरोना लशीचे 2 वेगवेगळे डोस घेतल्यास काय होईल\nमुलुंड कोविड सेंटरचा ऑक्सिजन बचतीचा नवा पॅटर्न हिट; 50 टक्क्यांपर्यंत होतेय बचत\nकोरोना उपचारात Remdesivir किती प्रभावी पुण्याच्या शास्त्रज्ञाच्या संशोधनाला यश\n'अंत्यदर्शन करायचं असेल तर 500 रुपये द्या...', टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार\nसामान्य मुलगी झाली National Crush; ‘किरिक पार्टी’नं बदललं रश्मिकाचं आयुष्य\nHBD Manushi Chhillar: या प्रश्नाचं उत्तर देऊन मेडिकल स्टुडंट झाली Miss World\n'भाभीजी घरपर है' फेम सौम्या टंडनने आपल्या हॉट अंदाजाने सर्वांनाच केलं क्लीन बोल्\nपुण्याच्या तरुणाचा इतिहास, Everest वरील 'माऊंट अन्नपूर्णावर यशस्वीपणे केली चढाई\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nसमारंभात महिलेचं मुलासोबत विचित्र कृत्य, Video Viral होताच सोशल मीडियावर ट्रोल\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nVIDEO: जुन्नरमध्ये बिबट्याची दहशत; अचानक समोर आला बिबट्या आणि मग...\n 31 लाखांच्या फॉर्च्युनरमधून विकत होते वांगी; VIDEO पाहून हैराण व्हाल\nहोम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी\nमानवी मृतदेहांचं खत बनवून त्यापासून भाज्यांचं पिक घेतायत नॉर्थ कोरियाचे हुकूमशाह\nएकीकडे संपूर्ण जग कोरोना व्हायरसशी लढा देत आहे. मात्र या परिस्थितीत नॉर्थ कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांच्यावर मात्र मानवतेला काळीमा फासल्याचा आरोप केला जात आहे.\nएकीकडे संपूर्ण जग कोरोना व्हायरसशी लढा देत आहे. मात्र अशाही परिस्थितीत नॉर्थ कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांच्यावर मात्र मानवतेला काळीमा फासल्याचा आरोप केला जात आहे.\nनॉर्थ कोरियाच्या जेलमधून पळून गेलेल्या एका महिलेनं किम जोंग उन यांच्याबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. किम जोंग उन मानवी मृतदेहांचा वापर खतांसारखा करत असल्याचं तिनं म्हटलं आहे.\nडेली मेलनं दिलेल्या वृत्तानुसार उत्तर कोरियाच्या जेल मधून पळालेली महिला किम इल सून हिनं नॉर्थ कोरियामध्ये आपराध्यांच्या तापासणीसाठी नेमलेल्या एका आंतरराष्ट्रीय मानवाधिकार समितीसमोर हा खुलासा केला.\nकिम अल सून हिनं सांगितल्याप्रमाणे, नॉर्थ कोरियाचे शासक मानवी मृतदेहांचा वापर शेतात खतांसाठी करत आहेत. या ��रकारनं राजधानी प्योंगप्योंगच्या जवळ एक शेत तयार केलं आहे.\nया शेतात हुकूमशाहाच्या सुरक्षारक्षकांसाठी भाज्या आणि अन्य गोष्टींची पिकं घेतली जातात. याच शेतात राजकीय कैद्यांचे मृतदेह खतं बनवण्यासाठी वापरले जातात. यातून शेतीचं पिकही चांगलं येतं असं इथल्या सुरक्षा रक्षकांचं म्हणणं आहे.\nकिम इल सूननं असा आरोप केला आहे की, हे सर्व हुकूमशाह किम जोंग उन यांच्या सांगण्यावरुन केलं जात आहे. यावरून लक्षात येतं की नॉर्थ कोरियामध्ये मानवाधिकारांचं उल्लंघन खुलेआम सुरू आहे.\nकोरोना काळात क्रेडिट कार्डवर लोन घेणं टाळा,हे आहे कारण;पाहा लोनसाठीचे इतर पर्याय\nमिका सिंगनं गरीबांना दिला मदतीचा हात; मुंबईच्या रस्त्यावर वाटले पैसे\nकोरोना लशीचे 2 वेगवेगळे डोस घेतल्यास काय होईल\nपप्पू यादव ठरले मित्राच्या प्रेमातील व्हिलन, 32 वर्षांपुर्वीच्या अपहरणाची कहाणी\nकोरोनामध्ये जीवंतपणीच करवून घेतले स्वत:वर अंत्यसंस्कार;75 हजार रुपये केले खर्च\nकोरोनाला हरवल्यानंतरही महिलेची जीवनमृत्यूशी झुंज; जीव वाचला पण गमावला 'चेहरा'\nकोरोनानंतर किती काळ अँटीबॉडीज् राहतात\nअमिताभ बच्चन यांच्यावर गंभीर आरोप; नाकारला BIG B यांचा मदतनिधी\n'आणि पुढच्याचं दिवशी तो आम्हाला सोडून गेला', पुष्कर जोग झाला भावुक\nसोनाली कुलकर्णी देतेय फिटनेसचे धडे; पाहा अभिनेत्रीचं Hot workout\nIPL स्पर्धा रद्द झाली तरी वॉर्नर, स्मिथ, कमिन्सला मिळणार पूर्ण पगार\n टीम पेननं दिला 'या' खेळाडूला पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2021-05-14T08:29:41Z", "digest": "sha1:AD2DV7VCRGPCMWIFILPUEQ32CYOXTHEP", "length": 7365, "nlines": 183, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:साचा दस्तावेजीकरण - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात साचा दस्तावेजीकरण उपपाने आहेत. वर्ग:साचा दस्तावेजीकरण पाने हेही बघा.\nया वर्गाच्या यादीतील पाने ही साचे आहेत.\nहे पान विकिपीडियाच्या प्रशासनाचा भाग आहे व तो विश्वकोशाचा भाग नाही.\nपुढील साचा वर्ग नोंदी\nया वर्गात साचा नामविश्वाची पाने आहेत.त्याचा वापर लेखाचे वर्गीकरण किंवा इतर नामविश्वातील पानांसाठी करण्यात येऊ नये.\nया वर्गात साचा जोडण्यास:\nजर त्या साच्यास वेगळे दस्तावेजीकरण पान (बहुदा, \"साचा:template name/doc\" असे असलेले) असेल, तर\nअसे त्या पानाच्या खाली असलेल्या विभागात जोडा, तसे नसेल तर,\nहे साचा संकेताच्या शेवटी जोडा. त्यापूर्वी याची खात्री करा कि, ते त्याच ओळीत सुरु होते ज्यात संकेताचा शेवटचा वर्ण आहे.\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► साचा दस्तावेजीकरण पाने‎ (१ क)\n\"साचा दस्तावेजीकरण\" वर्गातील लेख\nएकूण १४ पैकी खालील १४ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ ऑगस्ट २०१८ रोजी २०:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.hellodox.com/healthtips/PetsHealth/883-CholesterolTest?page=4", "date_download": "2021-05-14T07:22:56Z", "digest": "sha1:EQG2TZ4SLX2PKQ5SGJMFGA546XY6H2WE", "length": 3735, "nlines": 39, "source_domain": "www.hellodox.com", "title": "Health Tips", "raw_content": "\nशुगर आणि कोलेस्टरॉलला कंट्रोलमध्ये ठेवतो मश्रुम\nमश्रुममध्ये बरेच महत्त्वपूर्ण खनिज आणि जीवनसत्त्व असतात. यात व्हिटॅमिन बी, डी, पोटॅशियम, कॉपर, आयरन आणि सेलेनियमची भरपूर मात्रा असते. त्याशिवाय मश्रुममध्ये कोलीन नावाचा एक खास पोषक तत्त्व असतो, जो स्नायूंमध्ये सक्रियता आणि स्मरणशक्ती कायम ठेवण्यासाठी फारच फायदेशीर असतो.\n1. मश्रुममध्ये एंटी-ऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात असते.\n2. मश्रुममध्ये उपस्थित तत्त्व रोग प्रतिरोधक क्षमतेला वाढवतात. याने सर्दी पडसं सारखे आजार वारंवार होत नाही. मश्रुममध्ये उपस्थित सेलेनियम इम्यून सिस्टमच्या रिस्पॉन्सला उत्तम बनवतो.\n3. मश्रुम विटामिन डी चा चांगला पर्याय आहे. हे व्हिटॅमिन हाडांच्या मजबुतीसाठी फारच गरजेचे आहे. मश्रुमाचे सेवन नियमित केले तर आमच्या आवश्यकतेचे 20 टक्के व्हिटॅमिन डी आम्हाला मिळून जात.\n4. मश्रुममध्ये फारच कमी मात्रेत कार्बोहाइड्रेट्स असतात, ज्याने वजन आणि ब्लड शुगर लेवल वाढत नाही.\n5. मश्रुममध्ये फारच कमी मात्रेत कोलेस्टरॉल असल्यामुळे याचे सेवन केल्याने बर्‍याच वेळेपर्यंत भूक लागत नाही.\nत्या शिवाय मश्रुम केसांसाठी आणि त्वचेसाठी देखील फार फायदेशीर आहे. काही स्टडीत असे आढळून आले आहे की मश्रुमच्या सेवनामुळे कँसर होण्याची आशंका कमी असते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokgatha.page/2020/09/Y4qSNV.html", "date_download": "2021-05-14T06:10:09Z", "digest": "sha1:ZJIRURXPQLFIQAYPGAM6WJVYOH46NDMT", "length": 7623, "nlines": 35, "source_domain": "www.lokgatha.page", "title": "सराईत गुन्हेगाराकडून ०२ मोटर सायकल हस्तगत करून दोन गुन्हे उघडकीस", "raw_content": "\nसराईत गुन्हेगाराकडून ०२ मोटर सायकल हस्तगत करून दोन गुन्हे उघडकीस\nठाणे (विकास पाटील) : कासारवडवली पोलीस स्टेशन हद्दीतील आनंद नगर येथे असणारे “राकेश ज्वेलर्स' येथे दिनांक १२.९. २०२० रोजी दुकानातील सुरेश कुमार सोहनलाल जैन वय-५६ वर्षे यांचेवर सोने लुट करण्याच्या उद्देशाने डोक्यावर व हातावर प्राणघातक हल्ला करून सदर दुकानातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम जबरी चोरी करून ते लुटून नेलेबाबत फिर्यादी यांनी तक्रार दिल्याने कासारवडवली पोलीस स्टेशन येथे २३१/२०२० PC ३९७, ४२७, ३४ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४,२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)१३५ प्रमाणे दिनांक १२.९.२०२० रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.\nसदर गुन्हयामध्ये आरोपीत नामे हर्षद राहुल मेश्राम,वय- २३ वर्षे, धंदा-बेकार, रा.भाल,कल्याण व आरोपीत नामे दिनेश दशरथ पवार वय-२५ वर्षे, यांना दि. १२/०९/२०२० रोजी तात्काळ अटक करण्यात आलेली आहे. अटक आरोपीत हे सराईत गुन्हेगार असून, त्यांचेकडे पोलीस कोठडी दरम्यान केलेल्या तपासामध्ये आरोपीत यांनी गुन्हयात वापरलेल्या ०२ बजाज कंपनीच्या पल्सर मोटर सायकली एकूण किमंत १,४०,000/- असलेल्या या मानपाडा पोलीस स्टेशन हद्दीतून चोरी केल्याची कबुली दिली असून, त्याबाबत अभिलेख पडताळून पाहता सदर मोटर सायकल हया मानपाडा पोलीस स्टेशन येथून चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे. तपासा दरम्यान सदर मुदेमाल हस्तगत करून मानपाडा पोलीस स्टेशन येथील ०२ गुन्हे उघडकीस आणण्यात आलेले आहेत.\n१) मानपाडा पोलीस स्टेशन ठाणे. ३४०/२०२०, भादंवि कलम ३७९ प्रमाणे. २) मानपाडा पोलीस स्टेशन ठाणे. ३५३/२०२०, भादंवि कलम ३७९ प्रमाणे.\nअटक आरोपीत यांचेकडे गुन्हयांचे अनुषंगाने अधिक सखोल तपास सुरू असून,यातील पाहिजे आरोपीत यांचे पोलीस पथका मार्फत ठाव-ठिकाणा प्राप्त करून त्यांना अटक करून मुदेमाल हस्तगत करण्यात येत असून गुन्ह्याचा तपास सुरु आहे.\nनमूद कारवाई मा.पोलीस आयुक्त श्री.विवेक फणसळकर,मा.सह पोलीस आयुक्त.श्री.सुरेश कुमार मेकला,मा.अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग,ठाणे श्री.अनिल कुंभारे,मा.पोलीस उपायक्त श्री. अविनाश अंबरे, मा.सहायक पोलीस आयुक्त,वर्तक नगर विभाग श्री.पंकज शिरसाठ, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार, पो.नि/अविनाश काळदाते, स.पो.नि सागर जाधव, पो.उप.निरीक्षक/ कुलदिप मोरे, पो.हवा./५६०४ अंकुश पाटील, पोहवा/५४०८ उदय कोरे, पोना/विजय जाधव, पो.ना./४९११ प्रविण घोडके, पो.ना./३०४३ महेंद्र लिंगाळे, तसेच बिटमार्शल पोहवा/१५१७ विरकर, पोना/२०६१ पवार. पो.ना /६६५२ आर.आर.रावते यांनी केलेली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक कुलदिप मोरे हे करीत आहेत.\nसीबीआई ने वाधवान बंधूना महाबळेश्वर येथून घेतले ताब्यात\nकामगार दिनानिमित्ताने कलावंतांचं भावनिक आवाहन\nकोरोना प्रसंगी गरीबांसाठी धावुन आली खाकी वर्दीतील देवमाणसं\nसंस्कारक्षम शिवसैनिकांनी जपला शिवसेनाप्रमुखांचा सामाजिक कार्याचा वसा\nहोळी रे होळी गावठाण, कोळीवाड्यातील भूमिपुत्रांना मिळणार कधी शाश्वत विकासाची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsmasala.in/2021/04/7387333801_26.html", "date_download": "2021-05-14T07:55:00Z", "digest": "sha1:5RHUDKLPHOWBP3KHGEB3SLCZABM6GKSI", "length": 20578, "nlines": 100, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "मडगांव ते नागपूर व्हाया नासिक रेल्वे सुरू करण्याची गरज का ? किती विद्यापीठे, धार्मिक स्थळे, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक, संत गाडगेबाबा स्मारक यांसोबत कोकण-उत्तर महाराष्ट्र-विदर्भ या विभागातील सांस्कृतिक, पर्यटन, औद्योगिक विकास, व्यापार देवाणघेवाण असे या रेल्वेने काय जोडले जाणार !! सविस्तर प्रसतावाच्या बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!! न्यूज मसाला सर्विसेस, नासिक, 7387333801", "raw_content": "\nमडगांव ते नागपूर व्हाया नासिक रेल्वे सुरू करण्याची गरज का किती विद्यापीठे, धार्मिक स्थळे, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक, संत गाडगेबाबा स्मारक यांसोबत कोकण-उत्तर महाराष्ट्र-विदर्भ या विभागातील सांस्कृतिक, पर्यटन, औद्योगिक विकास, व्यापार देवाणघेवाण असे या रेल्वेने काय जोडले जाणार किती विद्यापीठे, धार्मिक स्थळे, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक, संत गाडगेबाबा स्मारक यांसोबत कोकण-उत्तर महाराष्ट्र-विदर्भ या विभागातील सांस्कृतिक, पर्यटन, औद्योगिक विकास, व्यापार देवाणघेवाण असे या रेल्वेने काय जोडले जाणार सविस्तर प्रसतावाच्या बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा सविस्तर प्रसतावाच्या बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा न्यूज मसाला सर्विसेस, नासिक, 7387333801\n- एप्रिल २६, २०२१\nरत्नागिरी (न्यूज मसाला सर्विसेस)::- महाराष्ट्राचे आराध्य दैवत व विदर्भातील प्रसिद्ध संत गजानन महाराज मंदिर,अमरावती शहरातील वालगाव येथील संत गाडगेबाबा महाराज स्मारक, नागपूर येथे महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची चैत्यभुमी, वर्धा येथील महात्मा गांधी यांचे सेवाग्राम, बुलढाणा येथील नांदुरा येथील १०५ फुटी हनुमानाची मूर्ती, मुर्तीजापुर येथील कार्तीकस्वामी मंदिर, कारंजा येथील दत्त गुरूंचे स्थान, रेणुकामाता मंदिर, नाशिक येथील शुर्पणखा मंदिर, धुळे येथील देवपुर येथील स्वामीनारायण मंदिर, जळगाव येथील मुक्ताबाई, चांगदेव मंदिर, दर्शनाकरीता व पाहण्याकरिता अनेक भाविक शेगाव व बुलढाणा परिसरात येत असतात. धार्मिक क्षेत्र, उदयोग क्षेत्र, पर्यटन क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, यांची नाळ जोडल्यामुळे प्रचंड प्रमाणात प्रवाशांची या गाडीसाठी मागणी आहे. तसेच कोकण ते खान्देश, विदर्भ असे महाराष्ट्र दर्शन म्हणून या गाडीला थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, कणकवली, राजापुर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड या थांब्यावरून नागपूर करिता जाणारे असंख्य प्रवासी आहेत या भाविकांना दर्शनासाठी रत्नागिरी व सिंधुदुर्ग परिसरातून रेल्वे सेवा उपलब्ध नसल्याने द्राविडी प्राणायाम करावा लागत आहे. तरी या रेल्वेच्या प्रवाशांची मागणी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर, चिपळूण, गुहागर, खेड, मंडणगड, दापोली व सिंधुदुर्ग जिल्हातील कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण, देवगड हे महत्वाचे ठिकाण असुन ही वेगाने विकसित होणारी शहरे आहेत, दापोली येथे डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग परिसरात अनेक शाखा आहेत कोकण कृषी विद्यापीठामध्ये नाशिक, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर या परिसरात येणारी लोकांची प्रवाशांची संख्या भरपूर आहे. नाशिक येथे द्राक्षांची, धुळे व नंदुरबार येथे लाल मिरचीची मोठी बाजारपेठ, पाचोरा, चाळीसगाव, भुसावळ, जळगाव केळीची मोठी बाजारपेठ, व केळीची मोठी उत���पादन केंद्र कोकणामध्ये येणाऱ्या केळी, द्राक्षे, संत्री, लाल मिरची रत्नागिरी हापुस आंबा व सिंधुदुर्ग प्रसिध्द देवगड हापुस आंबा, मालवणी खाजा, कडक बुंदीचे लाडू, चुरमुऱ्याचे लाडू, सावंतवाडी प्रसिद्ध लाकडी खेळणी या मार्केटमुळे आयात निर्यात होण्यास मदत होणार आहे, तसेच की हि \"मडगाव ते नागपूर\" रेल्वेसेवेला पेण, चाळीसगाव, जळगांव, शेगांव, मुर्तीजापुर अधिकृत थांबे मिळावे असा प्रस्ताव कल्याण सावंतवाडी रेल्वे प्रवासी समन्वय समिती गृपचे दापोली मंडणगड जनसंपर्क तथा तालुकाध्यक्ष वैभव बहुतुले, कुडाळ तालुकाध्यक्ष चैतन्य धुरी, सुनील उत्तेकर, मनिष खानविलकर, प्रसन्ना जोशी, सुधीर राठोड, हर्षद भगत यांनी महाराष्ट्र राज्यमंत्री जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागास बहुजन कल्याण कामगार विभाग मा.श्री. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडु मंत्रालय मुंबई व बेलोरा (चांदुर बाजार अमरावती) कार्यालय येथे पाठविण्यात आला आहे.\nया ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जून १९, २०२०\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते. नासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते. नासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात न्यूज मसालाचे आवाहन ::-सर्वसामान्य जनतेने अतिमहत्त\n प्रश्न- सगळे इतकी वर्ष कोठे होती पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला क्रियाशील कोण आमदार आहेत क्रियाशील कोण आमदार आहेत सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै १२, २०२०\nसंतोष गिरी यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस निसाका, रासाका बनकराच्या पाठपुराव्या बाबत हा घ्या पुरावा- जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे पावसाळ्यात छत्र्या उगवतात त्या प्रमाणे सध्या रासाका व निसाका बाबत आंदोलने, बैठका, निवेदने देण्यासाठी विरोधकांना उत आला आहे परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड नासिक: :- निफाड तालुक्यात सध्या पावसाळ्यात पावसापेक्षा निसाका व रासाका बाबत सोशल मीडिया व विविध दैनिकांमधून हे दोन्ही साखर कारखाने सुरू होण्या बाबत पाऊस बरसावा तशा बातम्या विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या विषयी बरसत असल्याने जनतेत व ऊस‌ उत्पादक शेतकरी, कामगार यांनी गत पाच वर्ष व मागील काही वर्षांपासून सर्वांचा अनुभव घेतला असल्याने थोडा धीर धरत आमदार दिलीप बनकर यांचा ही अनुभव घ्यावा, \"सब्र का फल मीठा होता है\" अशा शब्दांत टिकाकारांना चांदोरी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य सिध्दार्थ वनारसे यांनी सल्ला देत विद्यमान आमदारांन\nजिल्हा परिषदेतील उपशिक्षणाधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै ११, २०२०\nनासिक ::- जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी वर्ग-२ भाऊसाहेब तुकाराम चव्हाण यांस काल लाचलुचपत विभागाच्या वतीने ६०००/- रुपयांची लाच स्विकारताना पकडण्यात आले. तक्रारदार यांची पत्नी जिल्हा.प. उर्दू प्राथमिक शाळा चांदवड येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून नेमणुकीस असतानाचे तत्कालीन कालावधीत भाऊसाहेब चव्हाण गटशिक्षण पदावर कार्यरत होता. त्यावेळी तक्रारदार यांच्या पत्नीची वेतन निश्चिती होवून ही डिसेंबर १९ पासून वेतन मिळाले नव्हते त्याबाबत तक्रारदाराने खात्री केली असता त्याच्या पत्नीचे सेवापुस्तकामध्ये तत्कालीन गट शिक्षणाधिकारी याची स्वाक्षरी नसल्याने वेतन काढून अदा करण्यात आले नव्हते. म्हणून माध्यमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांने सेवापुस्तिकेत सही करण्यासाठी १५०००/- रुपयांची लाचेची मागणी केली व तडजोडी अंती ६०००/- रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत विभाग नासिक कडून पंच साक्षीदारांसमक्ष पकडण्यात आले. सदर कारवाई जिल्हा परिषद नासिक येथील माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी कार्यालयात करण्यात आली.\nMichael Elkan द्वारे थीम इमेज\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A8_%E0%A4%AE%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE", "date_download": "2021-05-14T08:31:01Z", "digest": "sha1:BHIOJJC2ZS5G7UAAOLX4V4DVR5TTHN54", "length": 6805, "nlines": 169, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पूनमबेन मडाम - विकिपीडिया", "raw_content": "\n१ सप्टेंबर, इ.स. २०१४\n२३ सप्टेंबर, इ.स. १९७४\nपूनमबेन मडाम (२३ सप्टेंबर, इ.स. १९७४:जामनगर, गुजरात - हयात) या भारतीय जनता पक्षाच्या राजकारणी आहेत. या इ.स. २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरात राज्यातील जामनगर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n१६व्या लोकसभेतील गुजरातचे खासदार\nउप-निवडणुकांपूर्वी: नरेन्द्र मोदी - राजीनामा\n१५व्या लोकसभेतील गुजरातचे खासदार\n१७व्या लोकसभेतील गुजरातचे खासदार\nभारतीय जनता पक्षातील राजकारणी\nइ.स. १९७४ मधील जन्म\n१६ वी लोकसभा सदस्य\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी १०:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:Microformat_(uF)_message_templates", "date_download": "2021-05-14T08:10:18Z", "digest": "sha1:5OYZZ4RX4F5A4I6OT5TW4IX5YCPC54PZ", "length": 5212, "nlines": 92, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:Microformat (uF) message templates - विकिपीडिया", "raw_content": "\nmicroformats in Wikipedia याच्या वापराबद्दल माहिती पुरविणारे साचे.\nया वर्गात असलेली पाने ही या गोष्टींसाठी आहेत: संदेश साचे.\nपुढील साचा वर्ग नोंदी\nया वर्गात साचा नामविश्वाची पाने आहेत.त्याचा वापर लेखाचे वर्गीकरण किंवा इतर नामविश्वातील पानांसाठी करण्यात येऊ नये.\nया वर्गात साचा जोडण्यास:\nजर त्या साच्यास वेगळे दस्तावेजीकरण पान (बहुदा, \"साचा:template name/doc\" असे असलेले) असेल, तर\nअसे त्या पानाच्या खाली असलेल्या विभागात जोडा, तसे नसेल तर,\nहे साचा संकेताच्या शेवटी जोडा. त्यापूर्वी याची खात्री करा कि, ते त्याच ओळीत सुरु होते ज्यात संकेताचा शेवटचा वर्ण आहे.\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ सप्टेंबर २०१८ रोजी १४:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/mumbai-news-licensed-private-car-drivers-allowed-to-drive-freight-tempo-208628/", "date_download": "2021-05-14T08:03:57Z", "digest": "sha1:3CDXN75PQV6MSI7NBXIRGUMVCPHIVK6O", "length": 8117, "nlines": 91, "source_domain": "mpcnews.in", "title": "Mumbai News : परवानाधारक खासगी कार चालकांना मालवाहू टेम्पो चालवण्यास परवानगी : Licensed private car drivers allowed to drive freight tempo in maharashtra", "raw_content": "\nMumbai News : परवानाधारक खासगी कार चालकांना मालवाहू टेम्पो चालवण्यास परवानगी\nMumbai News : परवानाधारक खासगी कार चालकांना मालवाहू टेम्पो चालवण्यास परवानगी\nएमपीसी न्यूज – परवानाधारक खासगी कार चालकांना मालवाहू टेम्पो चालवण्यास परवानगी देण्यात आली आहे. रस्ते वाहतूक आयुक्त अविनाश ढाकणे यांनी याबाबत आदेश काढला आहे. हा आदेश महाराष्ट्रातील 50 क्षेत्रीय वाहतूक विभागांकडे पाठवण्यात आला आहे.\n‘टाइम्स ऑफ इंडिया’ या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, यापूर्वी ट्रान्सपोर्ट आणि नॉन ट्रान्सपोर्ट असे दोन वेगवेगळे परवाने दिले जात असतं. मात्र, यापुढे ‘वाहनांच्या वर्गासाठी’ परवाना ग्राह्य धरला जाईल.\nत्यानुसार लाईट मोटार व्हेईकल (एलएमव्ही) या प्रकारातील वाहन चालवण्यासाठी चालकाला दोन वेगवेगळ्या परवान्याची गरज भासणार नाही. रिक्षा, कार, कॅब, मिनी बस व एसी कार चालवण्यासाठी परवान्याव्यतिरिक्त बॅज आवश्यक आहे. वाहतूक विभाकडून तो बॅज मिळवता येईल.\nया बाबतचा निर्णय ब-याच दिवसांपासून प्रलंबित होता. याला आता परवानगी देण्यात आली असून, नागरिक एलएमव्ही प्रकारातील वाहन चालवण्यासाठी एकच परवाना वापरू शकणार आहेत असे, ढाकणे म्हणाले.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPune Accident News : हडपसरमध्ये कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार\nPune News : ‘सीरम’विरोधातील कुटिस बायोटेकची याचिका न्यायालयाने फेटाळली\nBhosari Crime News : पैशांसाठी उपाशी ठेवून विवाहितेचा छळ; सासरच्या चार जणांविरोधात गुन्हा\nChakan Crime News : रम्मी जुगार खेळणाऱ्या 15 जणांवर कारवाई; 11 लाख 76 हजारांचा मुद्देमाल जप्त\nPune vaccination News : पुण्यात आजपासून फक्त दुसराच डोस मिळणार\n म्हाडाच्या इमारतीत लहान मुलांसाठी कोविड केअर सेंटर तयार करणार\nPimpri Vaccination News: लसीकरणाचे कामकाज सुरळीत राहण्यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्वाचे – महापौर ढोरे\nMumbai News : उपमुख्यमंत्री कार्यालयासाठी स्वतंत्र सोशल मिडिया यंत्रणेची गरज नाही : अजित पवार\nVasantrao Karale : वसंतराव निवृत्ती कराळे यांचे निधन\nPimpri News: आरक्षण हिरावून राज्य सरकारने मागासवर्गीयांच्या जखमेवर चोळले मीठ – अमित गोरखे\nMaval News : मावळात लवकरच दोन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प – आमदार शेळके\nBopkhel News : बलात्कार करून, ‘पतीला सोडचिठ्ठी देऊन दुसरे लग्न करण्याचे ‘ लिहून घेतले हमीपत्र\nPune News: लॉकडाऊन मुदतवाढीच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण\nChinchwad news: कोरोना विरोधातील लढाई चिंचवड देवस्थान ट्रस्टच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 11 लाख रुपये\n बारामतीत ”म्युकर मायकोसिस 20 ते 25 रुग्ण, दोन जणांचा मृत्यू\nLonavala News : जामतारा वेब सिरिज पाहून अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक\nVideo by Shreeram Kunte : राहुल गांधी करणार का देशाला काँग्रेसमुक्त\nChinchwad: रिक्षा भाडे देताना ई-वॉलेटचा वापर करा; रिक्षा चालक आणि नागरिकांना आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pimpri-news-delete-tweet-from-ajit-pawar-greeting-pandit-deendayal-upadhyay-183745/", "date_download": "2021-05-14T08:20:03Z", "digest": "sha1:NEM7NZQ3EPBTUO3KW7OALITZSH25UWPF", "length": 10737, "nlines": 94, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pimpri News: अजितदादांकडून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन करणारे ट्वीट डिलीट; उलटसुलट चर्चेला उधाण - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri News: अजितदादांकडून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन करणारे ट्वीट डिलीट; उलटसुलट चर्चेला उधाण\nPimpri News: अजितदादांकडून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन करणारे ट्वीट डिलीट; उलटसुलट चर्चेला उधाण\nएमपीसी न्यूज – भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करणारे ट्वीट उप��ुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले होते. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. पण, काही वेळानंतर अजितदादांनी ते ट्वीट डिलीट केले. ट्वीट नेमके डिलीट का केले, याची चर्चा रंगली आहे.\nभारतीय जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची आज (शुक्रवारी) जयंती आहे. त्यानिमित्त भाजपच्या नेत्यांकडून त्यांना अभिवादन केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील उपाध्याय यांना ट्वीटरद्वारे अभिवादन केले होते.\nभारतीय जनसंघाचे सहसंस्थापक, ज्येष्ठ नेते स्वर्गीय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन असे अजित पवार यांनी ट्वीटमध्ये म्हटले होते. मात्र काही तासांनंतर अजित पवारांकडून हे ट्वीट डिलीट करण्यात आले आहे. त्यामुळे अजितदादांनी दीनदयाळ यांना अभिवादन करणारे ट्वीट डिलीट का केले असे अजित पवार यांनी ट्वीटमध्ये म्हटले होते. मात्र काही तासांनंतर अजित पवारांकडून हे ट्वीट डिलीट करण्यात आले आहे. त्यामुळे अजितदादांनी दीनदयाळ यांना अभिवादन करणारे ट्वीट डिलीट का केले अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.\nदरम्यान, अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटे शपथ घेऊन सरकार स्थापन केले होते. तेव्हापासून अजित पवार भाजपशी सलगी राखून असल्याचे बोलले जात होते. त्यातच त्यांचे पुत्र पार्थ यांच्याकडून वेळोवेळी भाजपला अनुकूल अशी घेतली जाणारी भूमिका, त्यामुळे पवार पिता-पुत्रांच्या मनात नेमके काय चालले आहे. असे प्रश्न उपस्थित केले जात होते.\nत्यातच आता अजित पवार यांनी भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करणारे ट्वीट करणे आणि त्यांनतर काही वेळाने ते डिलीट केले. यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या असून चर्चेला उधाण आले आहे.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nHRCT Test Rate : राज्यात ‘एचआरसीटी’ चाचणीचे दर निश्चित\nChikhali Crime : घरफोडी करून टीव्ही आणि मोबईल फोन पळवला\nPimpri Vaccination News: लसीकरणाचे कामकाज सुरळीत राहण्यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्वाचे – महापौर ढोरे\nMaharashtra Lockdown News : लॉकडाऊनमध्ये वाढ, राज्यात 1 जूनपर्यंत निर्बंध कायम\nPune Corona Update : दिवसभरात 4 हजार 135 रुग्णांना डिस्चार्ज तर 2 हजार 393 नवे कोरोना रुग्ण\nPune News : अँफोटेरीसिन बी इंजेक्शनचे दर नियंत्रणात आणा – डॉ. अमोल कोल्हे\nPimpri News: कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आहे पण लक्षणे असलेल्या रुग्णांनाही मिळणार उपचार\nMaratha Reservation : मराठा आरक्षणप्रश्नी लवकरच पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार – उद्धव ठाकरे\nBhosari Crime News : एमआयडीसी भोसरी मधील कंपनीत 49 हजार रुपयांची चोरी\nMaharashtra News : परवानाधारक रिक्षा चालकांना अनुदानासाठी फॉर्म भरण्याची गरज नाही\nPimpri News : महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी ‘स्पर्श’, दोषी पालिका अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा…\nPimpri News: कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आहे पण लक्षणे असलेल्या रुग्णांनाही मिळणार उपचार\nBopkhel News : बलात्कार करून, ‘पतीला सोडचिठ्ठी देऊन दुसरे लग्न करण्याचे ‘ लिहून घेतले हमीपत्र\nPune News: लॉकडाऊन मुदतवाढीच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण\nChinchwad news: कोरोना विरोधातील लढाई चिंचवड देवस्थान ट्रस्टच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 11 लाख रुपये\n बारामतीत ”म्युकर मायकोसिस 20 ते 25 रुग्ण, दोन जणांचा मृत्यू\nLonavala News : जामतारा वेब सिरिज पाहून अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक\nPimpri News: कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आहे पण लक्षणे असलेल्या रुग्णांनाही मिळणार उपचार\nPimpri News: ऑस्ट्रेलियातील भारतीय अभियंत्याची कोरोनाविरोधातील लढाईसाठी मदत; लोकमान्य हॉस्पिटलला पाच पॅरामीटर असलेले…\nPimpri News : महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी ‘स्पर्श’, दोषी पालिका अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudarshannews.in/Virodhi_pashneta_devendraFadanvis_news-9921-newsdetails.aspx", "date_download": "2021-05-14T08:17:33Z", "digest": "sha1:G5P7OM3IOAURYUZN3HHENKKHXHPYAB5A", "length": 14123, "nlines": 124, "source_domain": "www.sudarshannews.in", "title": "कृषी कायद्या विरोधातील अपप्रचाराला शेतकरी बळी पडणार नाहीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास", "raw_content": "\nसुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे\nकृषी कायद्या विरोधातील अपप्रचाराला शेतकरी बळी पडणार नाहीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास\nशेतीमालाच्या बाजार व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यास काँग्रेस, राष्ट्रवादी, अकाली दलासह डाव्या पक्षांनीही यापूर्वी वेळोवेळी पाठिंबा दिला आहे. मात्र आता केवळ मोदी सरकारला विरोध करून दिल्लीतील आंदोलनाद्वारे अराजक निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे.\nशेतीमालाच्या बाजार व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यास काँग्रेस, राष्ट्रवादी, अकाली दलासह डाव्या पक्षांनीही यापूर्वी वेळोवेळी पाठिंबा दिला आहे. मात्र आता केवळ मोदी सरकारला विरोध करून दिल्लीतील आंदोलनाद्वारे अराजक निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. विरोधी पक्षांनी कृषी कायद्यांबाबत सुरु केलेल्या अपप्रचाराला सामान्य शेतकरी बळी पडणार नाहीत, असा विश्वास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. फडणवीस बोलत होते. प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय, माजी खा. किरीट सोमैया, प्रदेश खजिनदार आ. मिहीर कोटेचा व माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक आदी या प्रसंगी उपस्थित होते. श्री. फडणवीस म्हणाले की, काँग्रेसने 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील जाहीरनाम्यात शेतमाल बाजार व्यवस्थेत सुधारणा करण्याचे आश्वासन दिले होते. माजी कृषीमंत्री व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही बाजार समिती कायद्यात सुधारणा करण्यास पाठिंबा दर्शविलेला आहे. आप च्या सरकारने दिल्लीमध्ये नवे कृषी कायदे लागू केलेही आहेत. आज मात्र हेच पक्ष दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. केवळ राजकीय हेतूंनी मोदी सरकारला विरोध म्हणून या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या विरोधकांचा दुटप्पीपणा उघड झाला आहे. दिल्लीतील आंदोलनात पुढाकार घेणाऱ्या अकाली दलाच्या हरप्रीत कौर यांनी संसदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत या कायद्यातील तरतुदींना पाठिंबा दिला होता. मोदी सरकारला विरोध करण्यासाठी मुद्दा शिल्लक नसल्याने दिल्लीत चालू असलेल्या आंदोलनाला काँग्रेस व अन्य विरोधी पक्ष पाठिंबा देत आहेत. या वेळी श्री. फडणवीस यांनी शरद पवार यांनी केंद्रात कृषी मंत्री असताना बाजार समितीतील बदलांबाबत राज्य सरकारांना पाठविलेल्या पत्रातील उतारे वाचून दाखविले. श्री. फडणवीस म्हणाले की, काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्रात सरकार असताना लँड लिजींग व खाजगी बाजार समित्या तयार करण्याचा कायदा करण्यात आला. या कायद्यामुळे कोणत्याही ���ेतकऱ्यांच्या जमिनी कंपन्यांना विकल्या गेल्या नाहीत किंवा कोणतीही बाजार समिती बंद पडलेली नाही. हे वास्तव असताना हाच कायदा जेव्हा केंद्र सरकारकडून केला गेल्यावर त्याला विरोध करून काँग्रेस नेतृत्व आपला दुटप्पीपणाच दाखवीत आहे. दिल्लीतील आंदोलनातून देशात अराजक माजविण्याचा काही शक्तींचा प्रयत्न आहे. मोदी सरकारला कोणत्या मुद्द्याच्या आधारे विरोध करायचा हे कळत नसल्याने या आंदोलनाच्या माध्यमातून विरोधकांनी अपप्रचाराची मोहीम उघडली आहे. मात्र विरोधकांनी सुरु केलेल्या अपप्रचाराच्या मोहिमेला सामान्य शेतकरी बळी पडणार नाहीत, असेही श्री. फडणवीस यांनी नमूद केले\nहम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें\nताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प\nशामली से खत्म हुआ कैराना का कलंक, मुकीम काला ढेर\nचित्रकूट जेल में शूटआउट.. गैंगस्टर मुकीम काला समेत 3 की मौत\nचित्रकूट जेल में शूटआउट.. गैंगस्टर मुकीम काला समेत 3 की मौत\n६०० मीटर अंतरावरील कृषी पंप जोडणीलाही आता मिळणार प्राधान्य\nतारापुर को प्राणवायु का उपहार देने के लिए उद्योग मंत्री को धन्यवाद - जयराम विप्लव\nमराठा आरक्षण केंद्र सरकारच्या फेरविचार याचिके वर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले पहा..\nमराठा आरक्षणाबाबत केंद्राकडून दाखल पुनर्विचार याचिकेचे स्वागत\nमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ दापोलीतील रिसॉर्टच्या चौकशीसाठी दिल्लीहून पथक येणार, सोमय्यांचा दावा\nमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ दापोलीतील रिसॉर्टच्या चौकशीसाठी दिल्लीहून पथक येणार, सोमय्यांचा दावा\nशामली में कोरोना संक्रमण को रोकने के लिए हवा के शुद्धिकरण के लिए हवन-यज्ञ\nचित्रकूट जेल में शूटआउट.. गैंगस्टर मुकीम काला समेत 3 की मौत\nन्यायपालिका के \"अ न्याय\" के 33 साल...1988 में हुआ गैंगरेप, 2021 में मिली सजा..\nUP: सुल्तानपुर ���ें शुरू होगा 27 करोड़ की लागत से बना 100 बेड वाला हॉस्पिटल\nTRAI ने जारी किए फरवरी के आंकड़े, जानिए किस कंपनी ने जोड़े सबसे ज्यादा ग्राहक\nकोरोना: दिल्‍ली में आए 13,287 नए केस, यूपी में आए 17,775\nनेपाल: विश्वास मत हारने के तीन दिन बाद केपी ओली फिर प्रधानमंत्री नियुक्त\nशुभेंदु अधिकारी बने पश्चिम बंगाल विधानसभा में प्रतिपक्ष के नेता\nआईसीसी की सालाना अपडेट में टीम इंडिया नंबर 1, न्यूजीलैंड दूसरे स्थान पर\nकोविशील्ड की डोज के बीच अंतराल बढ़ाने को मिली मंजूरी, अब 12-16 हफ्ते में लगेगी वैक्सीन की दूसरी खुराक\nकॉपीराइट © 2020 सुदर्शन न्यूज | सभी अधिकार सुरक्षित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/coronavirus-patient-in-newasa-14", "date_download": "2021-05-14T07:20:16Z", "digest": "sha1:NXKXSQHRUAZSES4KHKQYW2NHTTQSQF6Y", "length": 2804, "nlines": 48, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "coronavirus patient in newasa", "raw_content": "\nनेवासा : 26 गावांतून 46 संक्रमित\nभानसहिवरेत आणखी 10 बाधित\nनेवासा (का. प्रतिनिधी) -\nनेवासा तालुक्यात काल बुधवारी 26 गावांतून 46 करोना संक्रमित आढळून आले. मंगळवारी भानसहिवरेत 18 संक्रमित\nआढळल्यानंतर काल दुसर्‍या दिवशी आणखी 10 संक्रमित आढळून आले.\nखडका येथे 5 संक्रमित आढळले. मुकिंदपूर व हंडीनिमगाव येथे प्रत्येकी तिघे बाधित आढळले. सौंदाळा, पिचडगाव व राजेगाव येथे प्रत्येकी दोघे संक्रमित आढळले.\nखलालपिंप्री, कांगोणी, जेऊरहैबती, वाटापूर, वडाळा बहिरोबा, उस्थळदुमाला, प्रवरासंगम, खरवंडी, कुकाणा, मक्तापूर, नेवासा शहर, सलाबतपूर, गेवराई, गळनिंब, देडगाव, घोडेगाव, बेलपिंपळगाव, भेंडा बुद्रुक व अंतरवाली या 19 गावांतून प्रत्येकी एकजण संक्रमित आढळून आला. तालुक्यातील एकूण करोना संक्रमितांची संख्या 4451 झाली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/nagar-district-bank-working-hours-changed-ahmednagar", "date_download": "2021-05-14T07:32:19Z", "digest": "sha1:M2P4Z6THSV47KZ6EAJNTGYLGRCIFQGTX", "length": 4991, "nlines": 47, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नगर जिल्हा बँकेत आता 10.30 ते 2 पर्यंत व्यवहार", "raw_content": "\nनगर जिल्हा बँकेत आता 10.30 ते 2 पर्यंत व्यवहार\nकरोनामुळे बँकेच्या कामकाज वेळा बदलल्या\nराज्यामध्ये कोविड 19 ची दुसरी लाट मोठ्या प्रमाणावर आली आहे. शासनानेही कडक स्वरूपात लॉकडाऊन जाहीर केले असून या पार्श्वभूमीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने बँकेच्या कामकाज वेळेत बदल केला आहे.\nत्यानूसार 30 एप्रिलपर्यंत बँकेचे शाखांचे कामकाज ग्राहकांसाठी कॅश व्यवहार करण्यासाठी सकाळी 10.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत चालणार असल्याचे माहिती बँकेचे चेअरमन उदय शेळके आणि व्हॉईस चेअरमन माधवराव कानवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी दिली.\nजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माध्यमातून जिल्ह्यातील 850 ते 900 विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या पात्र कर्जदार शेतकरी सभासदांना चालू वर्षाचे जनरल कर्ज मंजूर करण्यात आले आहे. जिल्ह्यातील विविध शाखाद्वारे खरिपाचे पिकांसाठीचे कर्ज वितरण मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी जिल्हा बँकेला दिलेल्या पीक कर्जाची उद्दिष्ट प्रमाणे बँक कर्ज वाटप करणारच असून जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना व भगिनींना तसेच बँकेच्या इतर सर्व ग्राहकांना कोविड 19 पासूनचे स्वतःचे संरक्षण करून शाखांमध्ये गर्दी न करता सर्वांनी एकमेकाच्या सहकार्याने बँकिंग कामकाज चालवण्याची विनंती बँकेचे चेअरमन शेळके यांनी केली.\n190 कर्मचारी बाधित अन् आठचे निधन\nबँकेचे कर्मचारी व सोसायटीचे सचिव हे या परिस्थितीतही चांगले काम करत असून त्यांना सभासदांचे सहकार्य अपेक्षित आहेत. सध्या बँकेचे जवळपास 160 कर्मचारी करोना पॉझिटिव्ह निघाला आहे व 8 कर्मचारी निधन पावले आहेत. त्याच प्रमाणे 30 कंत्राटी कर्मचारी ही पॉझिटिव्ह असल्याची माहितीही चेअरमने शेळके यांनी दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokgatha.page/2020/03/YM--i1.html", "date_download": "2021-05-14T07:15:54Z", "digest": "sha1:3ERVEAJMSDUTFVCA7HUXLGKPRICM3UPP", "length": 5622, "nlines": 33, "source_domain": "www.lokgatha.page", "title": "'त्या' पाच मिनिटात आपण पुन्हा तिच भयंकर चूक केली", "raw_content": "\n'त्या' पाच मिनिटात आपण पुन्हा तिच भयंकर चूक केली\nमुंबई : संपूर्ण देश सध्या एका मोठ्या संकटाला सामोरं जात आहे. ज्या कोरोना व्हायरसने जवळपास संपूर्ण जगाला वेठीस धरलं आहे. त्याला हरविण्यासाठी आता अनेक प्रयत्न केले जात आहे. भारतात देखील सध्या कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. अशावेळी काही कठोर निर्णय सरकारने घेतले. त्यातील सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जनता कर्फ्यू. खुद्द पंतप्रधान मोदींनी सांगितल्याप्रमाणे आज देशभरात कर्फ्यू पाळला जात आहे. पण त्याचवेळी डॉक्टर, वैद्यकीय सेवेचे आभार मानण्यासाठी सायंकाळी पाच वाजता पाच मिनिटं थाळीनाद, टाळ्या वाजवण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं होतं. पण याच पाच मिनिटात अनेकांनी एक मोठी चूक केली.\nआपल्या टेरेसवर, बाल्कनीमध्ये किंवा खिडकीजवळ येऊन २४ तास आपल्यासाठी परिश्रम घेणाऱ्यांचे टाळ्या वाजवून किंवा थाळीनाद करुन आभार मानावेत असं पंतप्रधानांनी सांगितलं होतं. त्यामुळे आज संपूर्ण देशभरात पाच वाजता अनेकांनी पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला साथ देत थाळीनाद केला. पण याच वेळी बऱ्याच ठिकाणी एक मोठी चूक झालेली दिसून आली.\nकोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी एकत्र न येणं, गर्दी न करणं. हाच सध्या तरी जालीम उपाय आहे. मात्र, आज दिवसभर घरात बसणाऱ्या अनेकांनी त्या पाच मिनिटात आपल्या इमारतीच्या गच्चीवर किंवा खालील परिसरात एकत्र येऊन थाळीनाद करण्याचा एक सामूहिक कार्यक्रम आटोपला. त्यामुळे एकत्र न येण्याचा, गर्दी न करण्याची चूक अनेकांनी पुन्हा केल्याचं दिसून आलं. अनेक इमारतींच्या गच्चीवर लोक घोळक्याने थाळीनाद करत असल्याचं दिसून आलं. जर यापैकी एखादी व्यक्ती देखील कोरोना पॉझिटिव्ह असेल तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत.\nसीबीआई ने वाधवान बंधूना महाबळेश्वर येथून घेतले ताब्यात\nकामगार दिनानिमित्ताने कलावंतांचं भावनिक आवाहन\nकोरोना प्रसंगी गरीबांसाठी धावुन आली खाकी वर्दीतील देवमाणसं\nसंस्कारक्षम शिवसैनिकांनी जपला शिवसेनाप्रमुखांचा सामाजिक कार्याचा वसा\nहोळी रे होळी गावठाण, कोळीवाड्यातील भूमिपुत्रांना मिळणार कधी शाश्वत विकासाची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/sports/hardikpandya93-training-hard-hardik-pandya-workout-video-4618.html", "date_download": "2021-05-14T08:25:59Z", "digest": "sha1:FTWWAQZR73VP73WDGFKUFBWE4ITVTJ7O", "length": 16305, "nlines": 268, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "हार्दिक पांड्याची कसून मेहनत, जबरदस्त व्हिडीओ शेअर | TV9 Marathi", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nमराठी बातमी » क्रीडा » हार्दिक पांड्याची कसून मेहनत, जबरदस्त व्हिडीओ शेअर\nहार्दिक पांड्याची कसून मेहनत, जबरदस्त व्हिडीओ शेअर\nमुंबई : भारतीय क्रिकेट संघासाठी आनंदाची बातमी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेला भारताचा अष्टपैलू खेळाडूहार्दिक पांड्या लवकरच मैदानात दिसणार आहे. पांड्याने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत हार्दिक पांड्या प्रचंड मेहनत करताना दिसतोय.\nआशिया चषकात पाकिस्तान वि���ूद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या जखमी झाला होता. तेव्हापासून तो भारतीय संघातून बाहेर आहे.\nयेत्या डिसेंबर महिन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. मात्र या दौऱ्यासाठीही त्याची निवड झाली नाही. पण हार्दिक पांड्याने आपला कसून सराव सुरु केला आहे. फिटनेस वाढवण्यासाठी पांड्या घाम गाळत आहे. या सरावादरम्यानचा व्हिडीओ पांड्याने शेअर केला आहे.\nऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी स्थान मिळेल अशी आशा पांड्याला होती. पण निवड समिती सध्या कोणतीही रिस्क घेऊ इच्छित नाही. त्यामुळे पांड्याला तूर्तास विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nहार्दिक पांड्याऐवजी त्याचा भाऊ कृणाल पांड्या आता भारतीय संघात दिसणार आहे. भारताच्या टी ट्वेण्टी संघात कृणाल पांड्याला स्थान देण्यात आलं आहे.\nऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिकेसाठी भारतीय संघ\nविराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, रिषभ पंत (यष्टिरक्षक), कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, खलील अहमद\nऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघ\nविराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रोहित शर्मा, रिषभ पंत, पार्थिव पटेल, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार\nपहिला सामना – 21 नोव्हेंबर\nदुसरा सामना – 23 नोव्हेंबर\nतिसरा सामना – 25 नोव्हेंबर\nपहिला सामना – 6 डिसेंबर\nदुसरा सामना – 14 डिसेंबर\nतिसरा सामना – 26 डिसेंबर\nचौथा सामना – 3 जानेवारी\nपहिला सामना – 12 जानेवारी\nदुसरा सामना – 15 जानेवारी\nतिसरा सामना – 18 जानेवारी\n‘लेमन टी’चे 5 फायदे\nतुळस खा रोग पळवा\nप्लाझ्मा कधी दान करू शकता\nPF काढताना ‘या’ चुका टाळा\nस्पुतनिक लसीच्या एका डोसची किंमत किती; डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजकडून दर जाहीर\nSpecial Report | राज्यात कोणत्या जिल्ह्यात किती मृत्यूदर\nSpecial Report | महाराष्ट्राच्या नावावर नकोसा रेकॉर्ड, नेमकं काय घडलंय\nPHOTOS : भारतातील या राज्यात जगातील सर्वात मोठं कुटुंब राहतं, 100 खोल्यांमध्ये 180 पेक्षा अधिक लोक\nदिल्लीसह देशातील 8 प्रमुख शहरांच्या आरोग्य व्यवस्थेवर अहवाल, पुण्या��ाही समावेश, कोणत्या शहराची काय स्थिती\nAjit Pawar LIVE | पुणे जिल्हा आणि शहराची कोविड आढावा बैठक\nPhoto : ‘बाबा लव्हज अर्जून…’, अभिनेता आरोह वेलणकरकडून बाळाचा पहिला फोटो शेअर\nफोटो गॅलरी1 min ago\nBeauty Tips: सुंदर दिसायचंय, चेहऱ्याला ‘अंड्याचा फेसपॅक’ लावा अन् रुपवान व्हा\nशेतकऱ्यांसाठी अलर्ट, हवामान विभागाचा चक्रीवादळाचा इशारा, मान्सूनवर परिणाम होणार\nAkshaya Tritiya 2021 | अक्षय्य तृतीयानिमित्त मंदिरात हापूस आंब्याची आरास, गाभाऱ्याला आमराईचे रुप\nफोटो गॅलरी11 mins ago\nमहाडिकांची सत्ता पालटल्याचं बक्षीस, विश्वास पाटील यांची थेट गोकुळच्या अध्यक्षपदी निवड\nअन्य जिल्हे30 mins ago\nआधी मोदी सरकारवर थेट टीका, आता अनुपम खेर यांनी घेतला युटर्न, म्हणाले…..\nMaharashtra Coronavirus LIVE Update : पुण्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं नियोजन सुरु – उपमुख्यमंत्री अजित पवार\nAkshaya Tritiya 2021 | धार्मिकदृष्ट्या अत्यंत शुभ मानला जातो अक्षय्य तृतीयेचा दिवस, जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व\nLIVE | कोल्हापूर गोकूळ दूध संघाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील\nमराठी न्यूज़ Top 9\nस्पुतनिक लसीच्या एका डोसची किंमत किती; डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजकडून दर जाहीर\nमहाडिकांची सत्ता पालटल्याचं बक्षीस, विश्वास पाटील यांची थेट गोकुळच्या अध्यक्षपदी निवड\nअन्य जिल्हे30 mins ago\nअख्खं गाव सुतकात, तरुण जिद्दीला पेटले, लोकप्रतिनिधींच्या नाकावर टिच्चून कोव्हिड सेंटर उभारलं\nअन्य जिल्हे1 hour ago\nAkshaya Tritiya 2021 | अक्षय्य तृतीयेला 100 कोटींची उलाढाल होणाऱ्या जळगावात यंदा सोने खरेदी ठप्प\nअन्य जिल्हे2 hours ago\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्य न्यायाधीशांच्या भेटीसाठी हायकोर्टात; कारण गुलदस्त्यात\nचाँद पाहण्यासाठी सानिया मिर्झा पतीसह दुबईत, ईद सेलिब्रेशनचे खास फोटो\nफोटो गॅलरी1 hour ago\nVIDEO | मामाचा फोन घेतला नाही, कॉलबॅक राहिला, दुसऱ्या दिवशी मामा गेला, पुष्कर जोग बोलता बोलता रडायला लागला\nMaharashtra Coronavirus LIVE Update : पुण्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं नियोजन सुरु – उपमुख्यमंत्री अजित पवार\nLIVE | कोल्हापूर गोकूळ दूध संघाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://2wayporno.com/2waypornsrch?q=%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%20%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%93%20%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AE%20%E0%A4%9D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%B5%E0%A5%80", "date_download": "2021-05-14T08:17:58Z", "digest": "sha1:RYLV6NU6W7XCPIQFBCXSOLRQAXVMDLQQ", "length": 4340, "nlines": 105, "source_domain": "2wayporno.com", "title": "सेक्स व्हीडीओ गरमागरम झवाझवी - FREE Porn Videos at 2wayPorno.Com", "raw_content": "\nसेक्स व्हीडीओ गरमागरम झवाझवी on 2wayPorno.Com\nसेक्स करताना झवाझवी व्हीडीओ\nमराठी झवाझवी सेक्स व्हीडीओ\nमराठी मुलगी गरमागरम झवाझवी व्हिडिओ\nफक्त. झवाझवी. मराठी. सेक्स. व्हीडीओ\nसील तोडण्याचा झवाझवी सेक्स व्हीडीओ\nअस्सल मराठी झवाझवी सेक्स व्हीडीओ\nअस्सल मराठी सील तोडण्याचा झवाझवी सेक्स व्हीडीओ\nझवाझवी व्हीडीओ H D\nगरोधर बाई झवाझवी व्हीडीओ\nमराठी झवाझवी व्हीडीओ ङाऊनलोङ\nगरोदर बाई झवाझवी व्हीडीओ\nमोठी पुची झवाझवी व्हीडीओ\nमराठी झवाझवी क्लिप व्हीडीओ\nदेशी झवाझवी शेतातील व्हीडीओ\nगावरान बाई झवाझवी व्हीडीओ\nXnxx पंजाबी झवाझवी व्हीडीओ\nप्राणी मुलगी झवाझवी व्हीडीओ\nलुलिया की सेक्सी वीडियो Hd\nहिन्दी सेक्सी बिडियो हिन्दी सेक्सी\nविडियो सेक्सी ऐच डी\nभाई बहन की हिंदी मे सेक्सी\nXxx मराठी आई मुलगा\nकुत्रा आणि बाई सेक्सी पिक्चर वीडियो\nसेक्सी सासू जवाई मराटी कथा\nदेहाती औरत की चोदाई वीडियो\n18 साल उम्र ब्लू वीडियो सेक्सी सॉन्ग HD\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/check-pf-balance/", "date_download": "2021-05-14T06:18:06Z", "digest": "sha1:LKMJEW2QMOQFZFCLUBJ6KZJ6CEOHM3BX", "length": 2886, "nlines": 81, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Check PF Balance Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nEPFO : ‘या’ क्रमांकावर मिसकाॅल देऊन घरबसल्या तपासा तुमचा ‘पीएफ’ बॅलेंस\nप्रभात वृत्तसेवा 4 months ago\n‘लस तर नाही, मग त्या कॉलरट्युन का वाजवत आहात’ हायकोर्टाचा केंद्राला सवाल\n‘लव्ह यु जिंदगी’ म्हणणाऱ्या ‘त्या’ तरुणीचा अखेर मृत्यू; तब्बल १० दिवस ICU…\nपुणे – 623 रुग्णालयांना 6 हजार रेमडेसिविरचा पुरवठा\n“भारताची स्थिती पाहता शक्य तितक्या लवकर लसीकरण वेगाने करणे गरजेचे”\nपुणे – 2,393 नवीन करोनाबाधित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://lifebogger.com/mr/%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%9A%E0%A4%AA%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87/", "date_download": "2021-05-14T06:27:55Z", "digest": "sha1:5OCLLSG3H476O5PIFWIMWSB5LIN4DKPT", "length": 123644, "nlines": 423, "source_domain": "lifebogger.com", "title": "पॉल Pugba बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये", "raw_content": "\nआपल्या खात्यात लॉग इन करा\nआपला ई - मेल\n आपल्या खात्यात लॉग इन करा\nआपला ई - मेल\nपासवर्ड तुम्हाल इमेल द्वारा पाठवला जाईल.\nघर युरोपियन फुटबॉल कथा फ्रेंच फुटबॉल खेळाडू पॉल Pugba बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nपॉल Pugba बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nआमचे पॉल पोग्बा चरित्र आपल्याला त्याच्या बालपणीची कहाणी, अर्ली लाइफ, आई-वडील, कुटुंब, पत्नी (मारिया सॅल्यूज), मूल (लैबिले शकूर), जीवनशैली, नेट वर्थ आणि वैयक्तिक आयुष्याविषयी तथ्ये सांगते.\nथोडक्यात, आमच्याकडे येथे आहे, फ्रेंच लढाऊ फुटबॉलरचा संपूर्ण इतिहास. आमची कहाणी त्याच्या सुरुवातीच्या दिवसांपासून, जेव्हा तो गेममध्ये प्रसिद्ध झाला, तेव्हापासून सुरू होतो. च्या आकर्षक स्वरुपावर तुमची आत्मकथन भूक वाढवण्यासाठी पॉल पोग्बाबायो, त्याच्या जीवनाचा सारांश येथे आहे.\nपॉल पोग्बा यांचे चरित्र - त्याच्या सुरुवातीच्या काळापासून प्रसिद्धी.\nहोय, सर्वांना ठाऊक आहे की मॅन्चेस्टर युनायटेडने पुन्हा स्वाक्षरी केली २०१ France मध्ये जुव्हेकडून जागतिक विक्रम £ 89 मी साठी फ्रान्सचा मिडफिल्डर. तेव्हापासून, त्याने चाहत्यांना हे सिद्ध केले की तो सामर्थ्यवान, निपुण, सर्जनशील आहे - ध्येयासाठी डोळा आणि नेत्रदीपक दर्शविणारा.\nहा प्रशंसनीय असूनही, आपल्या लक्षात आले आहे की त्यांच्या पोग्बाच्या जीवन कथेवरील बहुतेकांनी एक विस्तृत लेख वाचला नाही. आम्ही आपल्यासाठी देखील तसेच खेळाच्या प्रेमासाठी हे तयार केले आहे. आता पुढील अडचण न घेता आपण सुरुवात करूया.\nपॉल पोग्बा बालपण कथा:\nलहानपणी लहान पॉल पोग्बा. त्याच्या जन्मानंतर छायाचित्र घेण्यात आले होते.\nचरित्र सुरू करणार्‍यांसाठी, ला पियोचे हे त्यांचे आवडते टोपणनाव आहे. पॉल लैबिले पोग्बा यांचा जन्म फ्रान्समधील पॅरिसच्या पूर्वेकडील उपनगरात असलेल्या लैग्नी-सुर-मार्ने येथील आई येओ मोरिबा पोग्बा आणि वडील फासो एन्टोईन पोग्बा यांच्यामार्फत मार्च 15 च्या 1993 व्या दिवशी झाला.\nदोन्ही स्थलांतरित असलेल्या त्याच्या पालकांमध्ये संघात जन्मलेल्या तीन मुलांमध्ये फ्रेंच स्टार सर्वात लहान आहे. पॉल पोग्बाचा जन्म त्याच्या आईच्या काही महिन्यांनंतर झाला, येओ मोरिबाने गुनिया सोडला पूर्णपणे फ्रान्समध्ये स्थायिक होण्यासाठी. कृतज्ञतापूर्वक, त्यांच्या शेवटच्या जन्माच्या मुलास परदेशात घेऊन गर्विष्ठ कुटुंबासाठी फ्रेंच नागरिकत्व मिळवले.\nआर्थर मेलो चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल बायोग्राफी तथ्य\nपॉल पोग्बाच्या आई-वडिलांना - त्याच्या मम (येओ मोरिबा पोग्बा) आणि सभ्य बाबा (फॅसो एन्टोईन पोग्बा) यांना भेटा.\nत्याच्या जन्माच्या अगोदर येओ मोरिबा आणि फासो एन्टोईन यांनी पॉल पोग्बाचे मोठे भाऊ असलेल्या फ्लोरेन्टिन आणि मथियास नावाच्या जुळ्या मुलांची स्थापना केली होती. आधीच फ्रान्समध्ये राहत असलेल्या फासो एन्टोईन (त्यांचे वडील) मध्ये सामील होण्यासाठी त्यांची आई परदेशात गेली तेव्हा मुले तुलनेने तरुण होती. त्या काळात ते आफ्रिकेतील गिनिया, कनॅक्री येथे राहिले.\nत्यांची येओ मोरिबा फ्रान्समध्ये स्थायिक झाल्यानंतर लवकरच, फ्लोरेंटिन आणि मॅथियस त्यांच्या पालकांसह पुन्हा एकत्र आले. पश्चिम आफ्रिकेच्या गिनियात काही वर्ष कठीण राहिलेल्या या मम्मीच्या सांत्वनांवर जुळी मुले (गडद दिसत आहेत) आनंद झाला. येथे, छोटा पॉल येथे त्याच्या आईबरोबर दिसला आहे - दोन्ही ताजे दिसत आहेत, असा एक पराक्रम जो फ्रेंच हवामानाचा पुरावा दर्शवितो.\nत्याच्या लूकनुसार, आपण म्हणू शकता की पॉल पोग्बा लहानपणापासूनच मम्मीचा मुलगा आहे. यावेळी, फ्लोरेंटिन आणि मॅथियस (जुळे) नुकतेच आफ्रिकेतून आले होते.\nपॉल पोग्बासाठी काय वाढत आहे हे भासले:\nयेओ मोरिबाने तिचे तीन मुलगे (एकटे) पॅरिसच्या पूर्वेस, रोसी-एन-ब्री येथे रेनार्डियर गृहनिर्माण संस्थेत आणले. तेथे या मोठ्या इमारतीत एव्हीन्यू ऑगस्टे रेनोइरवरील ब्लॉक 13 मध्ये, पॉल मॅथियस आणि फ्लोरेंटिन यांच्याबरोबर मोठा झाला, जे त्याच्यापेक्षा तीन वर्ष मोठे आहेत.\nपॉल पोग्बाने त्यांचे बालपण घालवलेली इस्टेट लॉस रेनार्डिअर, रोसी-एन-ब्री यांचे हे सामान्य दृश्य आहे.\nसंशोधनातून, येओने पोगबाला आणलेल्या निवासी अतिपरिचित क्षेत्राबद्दल काहीही धोकादायक नव्हते. तेथील रहिवासी मैत्रीपूर्ण आणि स्वागतार्ह आहेत. जरी रेनार्डियर इस्टेटवर एकदा दंगल उसळली होती. पॉल पोग्बा जेव्हा लहान होता तेव्हा वर्षांपूर्वी घडले होते. परदेशातून कायमची वस्ती करण्यासाठी येणारा किंवा आलेला पार्श्वभूमीतील तरुण त्यांना नोकरीपासून पोलिसांपर्यंतच्या प्रत्येक बाबतीत भेदभाव म्हणून पाहतात याचा विरोध करतात.\nपॉल पोग्बा शेजारच्या घरात वाढले ज्यात त्याच्या बालपणाच्या काळात हिंसाचार होता.\nतेव्हा, रेनार्डियर इस्टेटमध्ये ड्रग्सचा वापर देखील उपलब्ध होता आणि गँगस्टर्स बर्‍याचदा फिट, पोग्बा बंधूंप्रमाणे स्पोर्टी तरुणांची भरती करण्याचा प्रयत्न करतात. कृतज्ञतापूर्वक येओ मोरिबा शोधात होते. तिने पॉल, मॅथियस आणि फ्लॉरेन्टीन यांना स्वच्छ ठेवले आणि त्यापैकी कोणाचाही टोळीच्या त्रासात सामील होऊ नये याची काळजी घेतली.\nएखाद्या बाहेरील व्यक्तीच्या दृष्टीकोनातून, हे इतके अविश्वसनीय आहे की पौनासारख्या रेनार्डियरला सुपरस्टार फुटबॉलपटू तयार करता आला. इस्टेटमधील शेजार्‍यांपैकी एक अहमद एकदा म्हणाला होता की रेनार्डियरमधील बहुतेक मुले आता पॅरिसमधील रेस्टॉरंट्समध्ये किंवा इलेक्ट्रिशियन आणि प्लंबर म्हणून काम करतात. आज, ते सर्वजण स्वप्न पाहतात - त्यांच्या मुलांनी पौलसारखे व्हावे ही इच्छा आहे. इस्टेटमध्ये वाढणारा सर्वात यशस्वी माणूस.\nजॉनी इवांसची लहानपणाची कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nपॉल पोग्बा कौटुंबिक पार्श्वभूमी:\nफ्रेंच मिडफिल्डर हा तुटलेल्या घरातून आला आहे. १ 1996 XNUMX in मध्ये पॉल पोग्बाचे आईवडील येओ मोरिबा आणि फासो एन्टोईन केवळ दोन वर्षांचे असताना विभक्त झाले. त्यानंतर, पॅरिसमधील उपनगरीय सदनिकेत, तीन मुलांच्या आईने कठोर परिश्रम करून एकट्याने आपल्या मुलांचे संगोपन केले.\nघटस्फोट आणि विभक्त करण्याच्या फ्रेंच नियमांनुसार, येओ मोरिबाने आपल्या पतीस मुलांशी संबंध बनवण्याची परवानगी देण्याबद्दल एक मैत्रीपूर्ण करार केला. या कारणास्तव, पौलाने आपल्या वडिलांशी दृढ नातेसंबंध जोडले. खरे सांगा, हा असा मनुष्य आहे ज्याने आपल्या मुलाच्या कारकीर्दीचा पाया घातला. आपल्या बालपणात पौलाचे वर्णन करताना फासो एन्टोईन पोग्बा एकदा म्हणाले होते;\nपॉल पोग्बा नम्र उत्पत्ती पासून अफाट संपत्ती गोळा करण्यासाठी उदय. फुटबॉलर आणि त्याचे वडील (फासो एन्टोईन पोग्बा) बालपणात खूप जवळ होते.\nलहानपणी पौलाला जीवनाबद्दल बर्‍याच गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता होती. त्याचे मन त्याच्या वयाच्या पलीकडे उघडे, इतके मोठे होते.\nपौलाला विशिष्ट विषयांचे सखोल ज्ञान होते. मी बरीच गोष्टी करण्याकरिता आणि त्याने त्याच्या आवडीनुसार फुटबॉलमध्ये काम करण्यास प्रोत्साहित केले.\nजेव्हा मी पौलाला प्रथमच फुटबॉल खेळताना पाहिले तेव्हा मला हे समजले की त्याच्या तंत्राने त्याच्या साथीदारांना मारहाण केली. पॉल चार वर्षांचा होता आणि तो नेहमी त्याच्यापेक्षा मोठ्या असलेल्या मोठ्या मुलांबरोबर खेळत असे.\nपॉल पोग्बा यांचे कुटुंबाचे मूळ:\nजरी हा फ्रान्समध्ये जन्मलेला आणि पैदास असला तरी, फुटबॉलपटू आफ्रिकन वंशाचा आहे. पॉल पोग्बा यांचे कौटुंबिक मुळे काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक आहेत (त्याच्या आईचा देश आहे) आणि गिनी हा पश्चिम आफ्रिकेतील किनारपट्टीचा देश आहे जेथे त्याचे वडील आहेत. गुनीया बिसाऊ आणि इक्वेटोरियल गिनीपेक्षा परस्पर विरोधी नावे ठेवण्यासाठी गुणीयाला कधीकधी गिनी-कनॅक्री असे संबोधले जाते.\nब्रॅंडन विल्यम्स चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nपॉल पोग्बाचा जन्म पश्चिम आफ्रिका किनार्‍यालगत असलेल्या गिनिया या देशातून झाला आहे.\nपॉल पोग्बाचा जन्म होण्यापूर्वी, गिनियाने लष्करी अत्याचार, कुंड, मानवी हक्कांचे उल्लंघन आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक कोंडी पाहिले. या कृतीमुळे बरेच गिनी नागरिक फ्रान्सला गेले कारण तेथील जबरदस्तीने स्थलांतर केले. फासो एन्टोईन देशातून पळाला. येओ मोरिबा (त्यांची पत्नी) आणि त्यांची उर्वरित मुले नंतर त्याच्यात सामील झाली.\nपॉल पोग्बा यांचे शिक्षणः\nरेनार्डियर हाऊसिंग इस्टेटमधील बर्‍याच पालकांप्रमाणे येओ मोरिबानेही आपल्या मुलांना औपचारिक शालेय शिक्षणाची कल्पना दिली. संशोधनात असे दिसून आले आहे की पोग्बा (वय Ro) यांनी रौसी-एन-ब्री येथे औपचारिक शिक्षण घेतले - जिथे त्याला फुटबॉलचा पहिला स्वाद होता.\nफक्त त्यावेळी फुटबॉल खेळायला सुरुवात करा. खूप निरागस आणि केंद्रित दिसत आहे.\nशाळेत असताना, लहान पॉल जगण्याकरिता फुटबॉल खेळण्याचा अधिक उत्सुक झाला. त्यांनी आपल्या वडिलांच्या सल्ल्याचे पालन केले आणि करिअर बनवण्यास सुरुवात केली. लवचिकतेच्या शोधात - त्याचे शिक्षण खराब होणार नाही याची खात्री करून, येओ मोरिबाने तिच्या शेवटच्या मुलास होमस्कूल केले.\nपॉल पोग्बा फुटबॉल कथा (आरंभिक दिवसांपासून प्रसिद्धीपर्यंत):\nलहान मुले असताना, तिन्ही भाऊही या खेळाची सवय लावत असत कारण त्यांच्या पालकांनी (अगदी विभक्त देखील) त्यांना साथ दिली. येओ मोरिबा आणि फासो एन्टोईन यांनी खरोखरच आपल्या मुलांच्या छंदांची काळजी घेतली. लवकर, दोघांनाही विश्वास होता की फुटबॉल हा त्या घराण्याचा एकमेव व्यवसाय असेल.\nअदनान जानजाज बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nपॉल पोग्बाच्या वडिलांसाठी, त्याच्या भूतकाळाची चूक सुधारण्याबद्दल होते. आपल्या सोडलेल्या फुटबॉलच्या स्वप्नांचा सामना करणे गरीब वडिलांसाठी कठीण होते. फासो एन्टोईन एकेकाळी फुटबॉलर होता ज्याने कधीही तो तयार केला नाही. पॉल पोग्बाच्या आई-वडिलांमध्ये, मुलांमध्ये खेळाची आवड दाखविणारा तो पहिला होता.\nबायकोपासून विभक्त झाल्यापासून फासू यांना सल्ला देण्यापेक्षा जास्त काही करता आले नाही. त्याची पत्नी येओ मोरिबाने मुलांना सांभाळताना त्याने हे केले. आपल्या अयशस्वी कारकीर्दीबद्दल आणि त्याने आपल्या मुलांना कसे ढकलले याबद्दल फ्रेंच माध्यमांशी बोलताना, तिघांचे वडील एकदा म्हणाले;\nदुर्दैवाने, मी ज्या स्तरावर मला खेळायचे होते त्यापेक्षा कमी पातळीवर खेळलो. प्रारंभापासूनच मला फ्लोरेंटिन आणि मॅथियस आणि पॉल यांनी शक्य तितक्या उच्च पातळीवर खेळावे अशी इच्छा होती.\nजेव्हा ते लहान होते तेव्हा मला त्यांच्याबद्दल खरोखर कठीण वाटले आणि यामुळे त्यांना लवकर शिकण्यास मदत झाली.\nमी अशा ठिकाणी पोचलो जेव्हा मी मोठ्या मुलांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली जेणेकरुन पौल जेव्हा तो चार, पाच, सहा वर्षांचा होता तेव्हा त्यांना आव्हान देऊ शकेल. मी त्याला त्याच्या वयापेक्षा मोठ्या पातळीवर आणण्याचा प्रयत्न करीत होतो.\nपॉल पोग्बा अर्ली करिअर लाइफः\nवयाच्या सहाव्या वर्षी, त्याच्या कुटुंबाच्या घरापासून 20 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या यूएस रॉसी-एन-ब्री या छोट्या acadeकॅडमीशी या तरुण मुलाची यशस्वी चाचणी झाली. पॉल पोग्बाने आपला पहिला मोठा ब्रेक मिळविण्यापूर्वी क्लबमध्ये सात मोसमांसाठी आपल्या कौशल्यांचा सन्मान केला.\nगोंझलो हिगयुने बालपणाची कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nयूएस रॉसी-एन-ब्री येथे हा पॉल पोग्बा आहे, जेथे एक छोटीशी फुटबॉल क्लब आहे जी स्वप्ने सत्यात उतरतात.\nयूएस रॉसी-एन-ब्रीवर इतकी छाप पाडल्यानंतर, पौल आजूबाजूच्या लोकांमध्ये लोकप्रिय झाला. कौटुंबिक मित्र आणि शेजारी साम्बू टाटी यांनी यूएस टोरसी नावाच्या क्षेत्रातील सर्वोत्तम किशोर संघाशी संपर्क साधून पोग्बाच्या आईची मदत केली. त्यांच्या डोळ्यांसमोर असलेल्या कच्च्या हिamond्याबद्दल त्याने त्यांना माहिती दिली, पण त्यांना ते दिसले नाही.\nपोग्बाची यशस्वी चाचणी होती ज्यामुळे तो यूएस टॉर्सीमध्ये सामील झाला. तिथे असताना त्याने क्लबच्या अंडर -13 संघाच�� कर्णधार म्हणून काम पाहिले. त्यानंतर जेव्हा प्रशिक्षण संपले तेव्हा पौल आपल्या मित्रांना पुन्हा शोधण्यासाठी व त्यांच्याबरोबर सॉकर खेळण्यासाठी त्याच्या शेजारच्या घरी परत जायचा. अंधार होईपर्यंत त्यांनी हे केले आणि बॉल कोठे आहे हे सर्व मुलांना दिसू शकले नाही. जसे सांबौ टाटी ठेवतात;\nपराभूत होण्यामध्ये पॉल पोग्बा सर्वात वाईट होता. जेव्हा तो नेहमी ओरडायचा तेव्हा तो हरला आणि त्याच्या संघाला पराभूत करु शकला नाही. तो सर्वाधिक गोल करतो, एक पराक्रम ज्यामुळे इतर मुलांच्या पालकांना हेवा वाटतो.\nसेल्टा डी व्हिगो आणि ले हवरे पोग्बा ब्रदर्ससाठी कॉल:\nपॉल इतका चांगला होता म्हणून अमेरिकेच्या टॉर्सीबरोबर हंगामानंतर तो स्पॉट झाला. यावेळी, तो एक अतिशय मोठा क्लब, ले हॅवरेसमवेत होता. पॉल पॉल पोग्बा यांच्या कुटुंबासाठी 2007 हे वर्ष फायदेशीर ठरले. गर्विष्ठ येओ मोरिबा आणि फासो एन्टोईन यांनी आपल्या सर्व मुलांना मोठ्या अकादमीमध्ये नवीन संधी मिळवताना पाहिले.\nउत्तरी फ्रान्समधील नॉरमंडी येथे असलेल्या ले हॅव्हरे thथलेटिक क्लबबरोबर पॉलला संधी मिळाल्यावर या जुळ्या (फ्लोरेंटीन आणि मॅथियस) सेल्टा डी व्हिगो येथे चाचण्या पार झाल्या. १, boys1,550.4०. of किमी अंतरावर तिच्या मुलापासून विभक्त झाल्यामुळे येओ मोरिबाने त्यांचे व्यवस्थापन चांगले केले.\nस्कॉट McTominay बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nम्हणूनच येओ मोरिबाला सुपरमम म्हटले जाते. त्यानंतर, तिने आपल्या मुलांना पाहण्यासाठी विगो आणि नॉर्मंडी यांच्यामध्ये शटर केला.\nले हवरे होत कॅप्टन विलक्षण आणि फ्रान्स ऑफ फ्रान्स राष्ट्रीय युवा:\nले हव्हरे येथे, पॉल त्वरित यश बनले. दुसर्‍या सत्रात त्याने त्याच्या अंडर -16 संघाचे नेतृत्व करण्यास सुरवात केली. एका शूर पोगबाने त्याच्या संघाला क्लबच्या घरगुती लीगच्या अंतिम टप्प्यात नेले, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना चॅम्पियनॅट नॅशनल देस 16 उत्तर. जरी स्पर्धा जिंकली नसली तरी सर्वांना माहित होते की पॉल मेकिंगमध्ये एक मोठा स्टार आहे.\nया वयात पॉल पोग्बा हे करू शकणार नाहीत असे सुचविलेले काहीही नव्हते.\nदुस his्या सत्रात, पॉलला त्याच्या देशाकडून फ्रान्सच्या राष्ट्रीय अंडर -16 फुटबॉल संघात सामील होण्यासाठी बोलवले. त्याच्या नेतृत्वाचे गुणधर्म पाहून राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक गाय फेरीयरने त्याला कर्णधार बनवले. पोग्बाच्या नेतृत्वात फ्रेंच युवा संघाने चॅम्पियनशिपमध्ये शानदार विजय नोंदवले जेथे त्याने उत्कृष्ट गोल केले.\nजेव्हा त्याने राष्ट्रीय वय वाढविले तेव्हा पिएरे मॅन्कोव्स्कीसारख्या प्रशिक्षकांना प्रतिकार करता आला नाही पण कर्णधारपदाची धुरा सांभाळण्यास त्यांनी नकार दिला. अधिक कल्पित कामगिरी करून, पॉल राष्ट्रीय तरुणांच्या आकर्षणाचे केंद्र बनले.\nआपण त्याच्यामध्ये ख leader्या नेत्याच्या खुणा पाहू शकता. तारुण्यात तरूणाने फ्रान्सचे नेतृत्व केले.\nपॉल पोग्बा यांचे चरित्र-द रोड टू फेम स्टोरीः\nफ्रान्स आणि ले हॅवर दोघांसाठीही सर्वांत आशाजनक तरूण असल्याने पोगबाने कधीही युरोपमधील सर्वात मोठ्या क्लबची आवड निर्माण करण्यास सुरुवात केली. ज्यांनी त्याच्या स्वाक्षरीसाठी भीक मागितली त्यांच्यात आर्सेनल, जुव्हेंटस आणि मँचेस्टर युनायटेड होते. त्यांच्या प्रतिष्ठेबद्दल धन्यवाद, तो रेड डेविल्सकडे सर्वाधिक आकर्षित झाला.\nले हॅवरे आणि मॅनचेस्टर युनायटेड यांच्यातील लढाई:\nजुलै 31 च्या 2009 व्या दिवशी, पोग्बा रेड डेव्हलच्या अकादमीमध्ये सामील होण्यासाठी ले हवरेला प्रस्थान केले. फ्रेंच क्लबने पोग्बाच्या युनायटेडला दिलेल्या सेवांना मान्यता न दिल्याने ते स्तब्ध झाले. दुर्दैवाने, किशोर मॅन युनायटेड आणि ले हॅवर यांच्यात कायदेशीर लढाई दिसत होता त्यामध्ये अडकून पडला.\nअॅलेक्स फर्ग्युसन बालपणाची कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nपॉल पोग्बा यांच्या पहिल्या संयुक्त हस्तांतरणामुळे ले हॅवरे आणि मॅन युनायटेड यांच्यात मोठा वाद निर्माण झाला.\nले हवरे यांनी आणि पॉल पोग्बाच्या आई-वडिलांमधील एकाधिकार न करण्याच्या कराराचे उल्लंघन केल्यामुळे हे बदली पूर्ववत होणे आवश्यक आहे. एक दिवसानंतर, क्लबने टीका करत आपल्या वेबसाइटवर अधिकृत विधान प्रसिद्ध केले मँचेस्टर युनायटेड आणि पोग्बा कुटुंब. ले हावरे यांनी फिफाकडे हे प्रकरण हलविण्याचा आपला मानसही जाहीर केला आणि त्यांना असे वाटते की परिस्थितीची चौकशी होईल.\nसर्वात वाईट परिस्थिती करण्यासाठी, ले हॅव्हरेचे अध्यक्ष जीन-पियरे लूवेल यांनी आरोप केला की पोग्बाला फक्त पैशांची आवड आहे कारण त्याने सांगितले की त्याच्या आईला by 87,000 आणि युनायटेडने एक घर दिले आहे. प्रत्युत��तर म्हणून, एक संताप अॅलेक्स फर्ग्युसन क्लबवर दंड करण्याची धमकी देऊन मारहाण केली. फिफाने नियुक्त केलेल्या न्यायाधीशांनी क्लबला चूक केल्यामुळे अखेर मॅन यूटीडीचा विजय झाला.\nपॉल पोग्बाची सुरुवातीची वर्षे युनायटेड येथे:\nरेड डेव्हिल्सकडे सर्वात प्रलंबीत प्रथम स्थानांतरण अखेर October ऑक्टोबर २०० 7 रोजी घडले. त्यानंतर एका वर्षानंतर पोगबाने मॅन युनायटेडच्या अंडर -१ team संघाला यशस्वीरित्या त्यांच्या लीग विजेतेपदाचा बचाव करण्यास मदत करून द्रुत छाप पाडली.\nअनेक महिन्यांनंतर, त्यांच्याकडून काम करण्यासाठी नेमण्यात आलेले कडवा फलंदाज त्यांच्या राखीव संघात गेले पॉल स्कोल्स. पोग्बाने आपले मॅन युनायटेडचे ​​माजी दिग्गज लेबले आपले मेंटर म्हणून ठेवले, ज्यांनी त्याला त्याचे बॉल वितरण तंत्र परिपूर्ण करण्यास मदत केली.\nतरीही कधीकधी युनायटेड कनिष्ठ म्हणून वैशिष्ट्यीकृत असलेल्या पोग्बाने पंडितांनी वर्णन केलेल्या लांब पल्ल्याच्या गोलांची नोंद करुन प्रतिष्ठा मिळविली पाईल्ड्रिव्हर. अ‍ॅलेक्स फर्ग्युसनने क्लबच्या पहिल्या-संघीय संघाला बोलावलेल्या चार अ‍ॅकेडमी खेळाडूंमध्ये अशा गुणवत्तेमुळे पगबा बनला.\nलिओनार्डो बोनुसी लहानपणाची कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nपॉल पोग्बाचा संघर्ष अलेक्स फर्ग्युसनशी - पूर्ण कथाः\nत्याच्या उत्कृष्ट कार्यक्षमतेमुळे, दिग्गज व्यवस्थापकाने त्या मुलाला पहिल्या संघात कसा काय करता येईल हे पाहण्याची संधी दिली. दुर्दैवाने, हे बर्‍याचदा अर्ध्या-अर्ध्या पर्यायांसारखे होते आणि यामुळे गरम-डोके असलेले पोगबा अधिकाधिक अस्वस्थ होते. त्याच्या शब्दांत;\nसर अ‍ॅलेक्सने माझ्यावर विश्वास ठेवला, परंतु त्याने माझा उपयोग केला नाही कारण तो म्हणाला, मी फारच लहान होतो आणि माझे सामने सुरू होण्याची वेळ येईल. तो मला सहनही करतो की त्याच्याकडे इतरही जाहिराती आहेत.\nजेव्हा या पदासाठी दुसरा कोणी नव्हता तेव्हा जेव्हा त्याने मला पूर्ण-बॅक राफेल केंद्रासाठी निवडले तेव्हा माझा संयम संपला.\nमी प्रशिक्षकांना सांगितले “मला ठेव आणि मी तयार आहे तर मी तुम्हाला दर्शवीन.”तरीही, त्याने मला पीठावर सोडले आणि मध्यभागी जु सुंग पार्कसह राफेलची जोडी तयार केली.\nअ‍ॅलेक्स फर्ग्युसनची चौकशी केल्यानंतर, दिग्गज प्रशिक्षकाने पोगबाला खेळण्यास नका�� देऊन दूर शिक्षा केली. हा गरीब मुलगा एकटाच राहिला होता. अफवा अशी आहे की पौल त्याच्याशी ज्या पद्धतीने वागला गेला त्या कारणामुळे फर्ग्युसनच्या ऑफिसमध्ये त्याने पुष्कळ ओरडले. काही वेळेस फर्ग्युसन चिडला आणि त्याने त्याला एकट्या प्रशिक्षणासाठी पाठवले.\nपॉल पोग्बा (एकेकाळी युनायटेड आउटकास्ट) आणि अ‍ॅलेक्स फर्ग्युसन यांच्यामधील कथा.\nलोह-इच्छा येओ मोरिबा आणि तिच्या कुटुंबीयांनी पौलाला त्याच्या प्रिय क्लब युनायटेडपासून दूर जाण्यासाठी उद्युक्त केले. तिने पौलाच्या भावांसोबत एकत्र येऊन निर्णय घेतला की तो नवीन करारावर स्वाक्षरी करणार नाही. फर्ग्युसनने पोग्बाची समजूत घालण्यासाठी पॅट्रिस एव्हराला पाठविले आणि ते कार्य झाले नाही.\n3 जुलै 2012 रोजी, दिग्गज प्रशिक्षकाने क्लबच्या सर्वात वाईट भीतीची पुष्टी केली - की पोग्बा युवेंटससाठी युनाइटेडला रवाना झाला होता. फर्ग्युसनने आपल्या नवीन क्लबमध्येही त्याला दिलेल्या सतत छळाबद्दल बोलताना पोग्बा एकदा म्हणाले;\nमला आठवतेय सर अ‍ॅलेक्सने मी जुव्हेंटसला सोडल्यानंतर तीन आठवड्यांनंतर माझ्या फोनवर कॉल केला.\nत्याने 25 मिनिटे माझी चेष्टा केली. मला सर्वात जास्त चिडचिड झाली त्याने माझ्या मूर्ती पॉल स्कोल्सचा वापर केला.\nसर अ‍ॅलेक्सने माझा अपमान केला आणि वारंवार सांगितले की मी त्याच्या संघासाठी चांगला नाही. त्याने माझ्यावर युनायटेडचा अनादर केल्याचा आरोप केला.\nपॉल पोग्बाचा बायो - यशस्वी कथाः\nइटलीमध्ये पोग्बा मोठ्या प्रमाणात संपन्न झाला. त्याने नेहमीच्या इच्छेनुसार सतत खेळ वेळ मिळाल्यामुळे त्याने आपला खेळ दुसर्‍या स्तरावर उंचावला. ट्यूरिन येथे असताना त्याने मार्चिसियो आणि विडाल यांच्या जोडीदाराच्या जोडीला जुवेला सलग चार सेरी ए खिताब, दोन इटालियन सुपर कप आणि दोन कोपा इटालिया जिंकण्यास मदत केली.\nआरोन रामेसे बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nत्याच्या पॉल पोग्बाच्या यशोगाथाच्या दुसर्‍या आवृत्तीत, तो फ्रान्सचा पोस्टर बॉय बनला कारण देशाने युरो २०१ hos चे यजमानपद भूषवले. लेस ब्लेयस हे स्पर्धा जिंकण्यासाठी आवडत्यांपैकी एक होते आणि पोगबा स्टार मॅन ठरला. सोबत त्याच्या दमदार भूमिकेसह एंटोनी ग्रिझमन, त्याने फ्रान्सला अंतिम सामन्यापर्यंत पोहोचण्यास मदत केली, केवळ 1-0 ने पराभव स्वीकारला ख्���िश्चनो रोनाल्डोचा पोर्तुगाल.\nयुरो २०१ heart च्या हृदयविकारानंतर, लढाऊ मिडफिल्डरला त्याला मॅंचेस्टरमध्ये कॉल केल्याचे त्यांचे जुने भविष्य वाटू शकते. अ‍ॅलेक्स फर्ग्युसन यापुढे कार्यवाहात नसल्यामुळे, पगबाने त्याच्या आईच्या मंजुरीवर सह जुवे माजी प्रशिक्षक, अँटोनियो कॉन्टे वर्ल्ड रेकॉर्ड विक्री म्हणून संबोधले जाणे आवश्यक आहे.\nAugust ऑगस्ट २०१ On रोजी पोग्बा मॅनचेस्टर युनायटेडमध्ये तब्बल १० football दशलक्ष डॉलर्स (£ .8 ..2016 दशलक्ष) इतकी विक्रमी विक्रम नोंदवून मॅन्चेस्टर युनायटेडला परतला - त्यापेक्षा पुढे गॅरेथ गासडी. च्या व्यवस्थापनाखाली जोस मॉरिन्हो, पोग्बा (२०१-2016-२०१. च्या हंगामात) युनायटेडला ईएफएल चषक आणि यूईएफए युरोपा लीग उंचावण्यासाठी मदत केली.\nब्रॅंडन विल्यम्स चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nपॉल पोग्बाच्या यशोगाथेचा आणखी एक मुख्य आकर्षण 2018 मध्ये आला - ज्या वर्षी त्याने आपल्या प्रिय देशाला 2016 चे जुने कर्ज दिले. रशियामधील फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी फ्रान्स संघाचा एक भाग म्हणून, पॉल पोग्बाने प्रतिस्पर्धी नेतृत्व कौशल्य दाखविले - हे त्याच्या युवा कर्णधारपदाच्या दिवसांचे प्रतिबिंब आहे.\nसारख्या उल्लेखनीयांसह Kylian Mbappe आणि Ngolo Kante, लढाऊ ताराने आपल्या प्रिय फ्रान्सला प्रतिष्ठित फिफा 2018 विश्वचषक ट्रॉफी उंचावण्यासाठी मदत केली.\nहा महान पराक्रम गाजवल्याने त्यांना लिजन ऑफ ऑनर पुरस्कार मिळाला. फ्रान्समधील गुणवत्तेची ही सर्वोच्च मागणी आहे. तुम्हाला माहित आहे… पॉल पोग्बा यांनी अनेक जोरदार भाषण केले ज्यामुळे फ्रान्सने फिफा 2018 विश्वचषक जिंकला. संकलित व्हिडिओ येथे शोधा.\nहे सांगणे योग्य आहे की पॉल पोग्बा सारखा खेळाडू जागतिक फुटबॉलसाठी एक अवाढव्य रेसिपी प्रतिनिधित्व करतो. हे फक्त त्याच्या धाटणी आणि चटपटीत ड्रेस सेन्सबद्दलच नाही तर त्यांची शैली आणि नेतृत्व वैशिष्ट्ये आहेत ज्यामुळे तो त्याच्या पिढीसाठी प्रिय बनतो. बाकीचे, जसे ते म्हणतात, इतिहास आहे\nपॉल पोग्बाच्या पत्नीबद्दल - मारिया सॅल्यूजः\nला पिओशेच्या हृदयानंतर ती स्त्री आहे. १ November नोव्हेंबर १ 16 1994 of रोजी जन्मलेल्या मारिया झुलाय सॅल्यूज यांना पॉल पोग्बाची पत्नी म्हणून नियुक्त केले गेले. सुंदर डब्ल्यूएजी ही एक दक्षिण अमेरिकन महिला आहे, एक बोलिव्हियन असून ती श्रीमंत पालक��ंद्वारे जन्माला आली आहे - एक श्रीमंत संगोपन.\nमारिया सॅल्यूज पोग्बाने आपला कोर्स पूर्ण न करता - अमेरिकेत स्थलांतर करण्यापूर्वी बोलिव्हिया विद्यापीठात व्यवसाय प्रशासनाचा अभ्यास केला. मॉडेल म्हणून करिअर करण्यापूर्वी तिने मियामीमध्ये स्थानिक इस्टेट एजंट म्हणून काम सुरू केले.\nआर्थर मेलो चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल बायोग्राफी तथ्य\nत्यावर्षी 2017 मध्ये मारिया सलायू भेटली आणि पॉल पोग्बाच्या प्रेमात पडली. लव्ह पक्षी त्यांच्या भावनांना रोखू शकले नाहीत कारण त्यांनी काही महिन्यांनंतर प्रथम सार्वजनिक यात्रा केली. पॉल पोग्बाची नवीनतम प्रेयसी जो नंतर त्यांची पत्नी बनली तेव्हा फुटबॉल चाहते दंग झाले.\nतिच्या अनोख्या व्यक्तिमत्त्वाबद्दल धन्यवाद, मारिया सालाज यांना येओ मोरिबाला तिच्या मौल्यवान मुलाच्या भावी पत्नी म्हणून मान्यता मिळवण्यास त्रास झाला नाही. प्रेमाचा एक पुरावा म्हणून, पॉल पोग्बाची आई आणि तिची मुलगी-इनला बर्‍याच महत्त्वाच्या घराबाहेर घालण्यात आले. यामुळे दोघांनीही एकमेकांवर प्रेम केले आहे यावर सहमत होण्यास चाहते तयार झाले.\nफास्ट फॉरवर्ड जून २०१ ((फिफा वर्ल्ड कप दरम्यान) मारिया सॅल्यूजने गुंतवणूकीची अंगठी घातलेली दिसली जी सूचित करते की पौलाने प्रस्ताव दिला होता. फ्रान्सच्या डेनमार्कविरुद्धच्या विश्वचषक गटातील सामन्यादरम्यान तिने मॉस्कोच्या लुझ्निकी स्टेडियमवर येओ मोरिबाच्या शेजारी जागा मिळविली.\nपुढील गोष्टी चाहत्यांनी ऐकल्या, ती म्हणजे पॉल पोग्बा आणि मारिया झुलाय सालायूजमधील अफवांच्या लग्नाविषयीची बातमी. पोग्बाच्या पत्नी सोशल मीडियावर झालेल्या बदलांखेरीज या जोडप्याकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. तिने आपले इंस्टाग्राम खाते बंद केले आणि “मारिया जुलाय पोग्बा सॅल्यूज” या नवीन नावाने ते पुन्हा सक्रिय केले. या कृतीतून, बोलिव्हियन मॉडेल आणि पोग्बा अधिकृतपणे विवाहित आहेत यावर चाहत्यांना विश्वास वाटू लागला.\nपॉल पोग्बाची मुले कोण आहेत\n2021 च्या सुरुवातीस लढाई मिडफिल्डरला लबिले शकूर नावाचा मुलगा असून तिला मुलगी नाही. पॉल पोग्बा आणि मारिया सॅल्यूज यांनी 5 जानेवारी 2019 रोजी पहिल्या आणि एकुलत्या एका मुलाचे स्वागत केले. आपल्या पत्नीबरोबर तिचा जन्म होता तेव्हा तेथे राहणे हे पौलासाठी अविस्मरणीय क्षण होते.\nक्लाउडिओ मार्शिझो बचपन स्टोरी प्लस अनकॉल्ड बायोग्राफी तथ्ये\nत्याच्या जन्मानंतर बर्‍याच महिन्यांपर्यंत, पोग्बा आणि मारियाने सुरुवातीला लबिले शकूरला लोकांच्या नजरेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. नंतर, दोन्ही प्रेमींकडे त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्याला लबाडी करणे सुरू करण्याशिवाय पर्याय नव्हता.\nपॉल पोग्बा यांचे दृष्टी, लेबल शकुर यांच्या दृष्टीने:\nआपल्या मुलासाठी त्याने केलेली इच्छा सोपी आहे. प्रथम तो सर्वात उत्कृष्ट आयुष्यातला जीवन जगू शकेल. दुसरे म्हणजे जेव्हा लॅबिल शकूरने (पॉल पोग्बा) आपल्या कारकीर्दीला निरोप दिला तेव्हा लबिले शकूर कुटुंबाची स्वप्ने जगताना पाहण्याची योजना आखत आहेत. लांब पल्ल्याच्या नेमबाजांना आपल्या मुलाला वर आणण्याचा मार्ग माहित आहे. काही बाप-मुलाचे क्षण पहा, जे प्रेम आणि काळजी प्रतिबिंबित करते\nलैबिले शकूर पोग्बा 2 वर्ष 4 महिन्यांचा आहे. त्याच्या वडिलांच्या मदतीने मुलाला भविष्यात त्याच्यासाठी काय आहे हे समजू शकणार नाही. पॉल पोग्बा एक व्यावसायिक सॉकर खेळाडू होण्याच्या मार्गावर लेबले शकूरचे सतत पालनपोषण करतो - त्याच्यापेक्षा तो अधिक चांगला.\nपालक असणे पॉलसाठी सोपे आहे. त्याच्याकडे सोशल मीडिया फुटबॉल आव्हानांमध्ये भाग घेणा his्या त्याच्या कुटुंबासाठी नाटक कल्पनांचा उत्कृष्ट संग्रह आहे. त्यापैकी एकामध्ये (टिशू पेपर गेम), मारिया आणि पॉल यांच्यात शकूरचा वेग होता.\nपॉल पोग्बा भूतकाळातील संबंध- (माजी मैत्रिणी)\nमारिया झुलाय सॅल्यूज त्याच्या आयुष्यात येण्यापूर्वी तेथे आणखी एक स्त्री अस्तित्वात होती. या विभागात आम्ही पॉल पोग्बाचा पूर्वीचा संबंध तपशीलात स्पष्ट करतो. पुढील अडचणीशिवाय, चला सुरूवात करू.\nअदनान जानजाज बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nपॉल पोग्बा, लिसा थायलॉन प्रेम कथा:\nफुटबॉल चाहते तिच्याकडे एक बारीक आणि गोड-चेहरा असलेली सुंदर श्यामला म्हणून संबोधतात. ती इतर कुणीही नाही आहे जी अचानक अस्पष्टात पडलेली मुलगी लिसा थायलॉन आहे. पॉल आणि लिसा हे दिवस खूपच सुसंगत होते - केवळ अज्ञात कारणांमुळे त्यांचे संबंध संपुष्टात आले. आता मी पॉल पोग्बाच्या माजी मैत्रिणीबद्दल आपल्याला आणखी एक सांगेन.\nपदवीधर झाल्यानंतर, लिसा थायलॉन पॅरिसमधील प्रतिष्ठित आयडीआरएसी बिझिनेस स्कूलमध���ये दाखल झाली जिथे तिने यशस्वीपणे डिप्लोमा प्राप्त केला. एक परिपूर्ण द्विभाषिक म्हणून, तिला त्वरेने इटलीला जाणारा मार्ग सापडला. 2013 मध्ये, लिसा थायलॉनला जुव्हेंटसकडे सहाय्यक कार्यक्रम आणि आतिथ्य व्यवस्थापक म्हणून नोकरी मिळाली. इथेच ती भेटली, प्रेमात पडली आणि पॉल पोग्बाची मैत्रीण झाली.\nमाध्यम अहवालात असे म्हटले आहे की लिसा थायलॉनने (प्रेमापोटी) मॅन युनायटेडसाठी साइन इन केल्यावर पॉलच्या इंग्लंडला जाण्यासाठी तिची नोकरी सोडली. दुर्दैवाने, नवीन देशात त्यांचे नाते टिकून राहिले नाही. तिच्या प्रियकराची बदनामी असूनही, ती माध्यमांऐवजी सुज्ञ राहिली आहे आणि तिने पूर्वीच्या जुवे माणसाशी का ब्रेक केले हे कोणालाही माहिती नाही.\nपॉल पोग्बा वैयक्तिक जीवनात तथ्य:\nयेथे आम्ही त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे चांगले चित्र काढण्यास आपल्याला मदत करू. पॉल पोग्बा एक आउटगोइंग, सामाजिकदृष्ट्या विश्वासू व्यक्ती. फुटबॉलपासून दूर, मिडफिल्डरकडे विलक्षण आणि दमदार प्रवृत्ती आहे. पोग्बाला संगीत ऐकणे आणि नृत्य करणे, झोकदार कपडे आणि दागिने घालणे आवडते.\nपोग्बा हा विनोद, हुशार, अत्यंत महत्वाकांक्षी, स्वतंत्र आणि जीवनात व्यावहारिक दृष्टीकोन ठेवणारा माणूस आहे. आम्ही एक व्हिडिओ संकलित केला आहे जो त्याचे मुक्त-उत्साही व्यक्तिमत्व प्रदर्शित करतो.\nगोंझलो हिगयुने बालपणाची कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nपॉल पोग्बा केस संग्रह:\nफुटबॉलर मध्ये सर्वात देखण्यासारखी गोष्ट म्हणजे त्याचे मूल डोके कापणे - त्याच्या आईने (येओ मोरिबा) हात घातलेला एक लक्षण. पॉल पोग्बा यांनी एकदा हे उघड केले की त्याच्या केशरचनात न बदलणारे बदल त्याच्या आईकडून आले ज्याने त्याला त्यामध्ये प्रेरित केले. आम्ही पोग्बाच्या केश शैलीचे काही उत्कृष्ट संग्रह निवडले आहेत.\nपॉल पोग्बा बास्केटबॉल छंद:\nयूएसएमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये लीगच्या वाढीस, जवळपास जाण्याचे बरेच प्रेम आहे. पॉल पोग्बा बास्केटबॉल आणि एनबीएचे चाहते असलेले काही जागतिक दर्जाचे फुटबॉलपटू आहेत. त्याला एनबीए बास्केटबॉल गेम्समध्ये जायला आवडते आणि त्याचा आवडता प्लेमेट आहे Romelu Lukaku.\nपोग्बा आणि पत्नी मारिया सॅल्यूज बास्केटबॉल टूरमध्ये अमेरिकेत बर्‍याचदा दिसतात. दिसते त्यावरून, तो मियामी हीट आणि गोल्डन स्टेट वॉरियर्स यापैक��� उल्लेखनीय असलेल्या अनेक संघांचा चाहता असल्याचे दिसते. आम्ही पॉल पोग्बा बास्केटबॉल कौशल्याचा व्हिडिओ तयार केला आहे.\nपोगबुम, ज्याचे त्याला बहुतेकदा टोपणनाव दिले जाते, त्याला हार्डकोर प्रशिक्षणात वेगळेपण आहे. तो त्याचा उपयोग त्याच्या लांब पल्ल्याच्या शूटिंग सामर्थ्य, रणनीतिकखेळ आणि जगण्याची कौशल्ये सुधारण्यासाठी करतो. इन्स्टाग्रामद्वारे किकबॉक्सिंग हार्डकोर वर्कआउट व्हिडिओ अपलोड करताना, फुटबॉलर एकदा म्हणाला;\nजो कोणी मला वर आणण्याचा प्रयत्न करीत आहे तो कदाचित एखाद्या ओंगळ आश्चर्यांसाठी असेल. याला शो-ऑफ किंवा प्रेरणा म्हणा, शेवटी तेच निकाल देते.\nआम्ही मनोरंजन करण्यासाठी आणि त्याच्या सामर्थ्याविषयी सावध राहण्यासाठी आम्ही ला पियोचेचे काही कसरत व्हिडिओ संकलित केले आहेत.\nस्कॉट McTominay बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nया विभागात आम्ही आपल्याला त्याच्या जीवनशैली सांगू. २०१ World विश्वचषक विजेत्याने त्याच्या मोठ्या पैशांवर काय फेकले हे जाणून घेणे आपल्याला त्याची जीवनशैली अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत करेल. चला त्याच्या ऑटोमोबाईल्सपासून सुरुवात करूया.\nपॉल पोग्बाच्या जवळजवळ तितक्या प्रसिद्ध आणि त्याच्या नावाच्या कार आहेत. फ्रेंच फुटबॉलर बाजारात उपलब्ध असलेल्या सर्वात विलासी, महागड्या आणि उच्च तंत्रज्ञानाच्या कारांकडे झुकत आहे. त्याला ऑडी कार मॉडेल आवडते, जे परत किंवा पांढरे असले पाहिजे. त्यापैकी काही येथे पहा.\nसुशोभित फ्रेंच माणसाला आपल्या वाड्यात दिवस आणि रात्री घालवण्याची लक्झरी आहे जी किल्ल्यासारखी दिसते. खाली चित्रित, पॉल पोग्बाचे घर मँचेस्टरच्या सर्वात खास आणि प्रतिष्ठित शेजारांपैकी एक आहे.\nफुटबॉलरने आपल्या इंग्लंडच्या वाड्यात रॉयल्टीसारखे जगण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत. आता आपण पॉल पोग्बाच्या घराच्या ग्लॅमरस इंटिरिअर्स आणि एक्सटीरियरच्या सहलीवर जाऊया.\nपॉलसाठी, सुट्टीचा काळ हा संपर्क जोडण्यासाठी, प्रेमाचा प्रसार करण्यासाठी आणि त्याच्या जवळच्या लोकांना साजरा करण्यासाठी योग्य वेळ आहे. त्याने आपली पत्नी मारिया आणि मुलगा शकूर यांच्यासह एक साहसी लहान कुटुंब केले. त्याच्या सुंदर सुट्टीच्या मोहिमेचे 40 दशलक्षाहून अधिक आयजी अनुयायांचे दृश्य आश्चर्यचकित करण्यास पोग्बा कधी���ी थांबत नाही.\nपॉल पोग्बा कौटुंबिक जीवन:\nअवलंबून असलेल्या प्रियजनांना अपयशी ठरू नये म्हणून फक्त बलिदान देणा्या व्यक्तीला फक्त त्याग करणे आवश्यक आहे हे समजते. फुटबॉलपासून दूर, पॉल पोग्बा यांना या बर्‍याच लोकांवरील आपली जबाबदारी माहित आहे. हे फक्त नजीकचे कुटुंब नाहीत तर नातेवाईक (काका, काकू, चुलत भाऊ, पुतणे) जे त्याला शोधत असतात - त्यांचा भाकर.\nअॅलेक्स फर्ग्युसन बालपणाची कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nलाइफबॉगर आपल्याला पॉल पोग्बाचे पालक, भाऊ आणि नातेवाईकांबद्दल अधिक तथ्य सांगण्यासाठी या विभागाचा वापर करतो. चला कुटुंबातील प्रमुखांसह प्रारंभ करूया.\nजगातील एकेकाळी सर्वात महागड्या फुटबॉलरचे वडील फासो एन्टोईन पोग्बाला भेटा.\n१ 1940 s० च्या दशकात जन्मलेल्या फासो एन्टोईन पोग्बा यांचे प्रारंभिक आयुष्य गिनी येथे हौशी फुटबॉलर म्हणून घालवले. करियर सुरू करण्याच्या आशेने 30 व्या वर्षी ते पॅरिसमध्ये गेले. दुर्दैवाने, फासौने मला कमी संधी दिल्या आणि फुटबॉल आणि चेहरा अभ्यास सोडण्यास भाग पाडले गेले.\nत्याच्या सक्तीने सेवानिवृत्तीनंतर, त्याने रॉसी-एन-ब्रीच्या सभोवताल एक शाळा शिक्षक म्हणून काम करण्यास सुरवात केली. नंतर आरोग्याच्या आव्हानांमुळे फासो एन्टोईन पोग्बाने अखेरच्या निवृत्तीपूर्वी दूरसंचार चालू केले.\nदूरसंचार अभियंता म्हणून आयुष्यापासून दूर राहून, तो एक खरा कौटुंबिक माणूस होता ज्याने नेहमीच आपल्या मुलांबरोबर आणि त्यांच्या मित्रांना फुटबॉल खेळण्याची सवय लावली होती. काहीवेळा तो स्थानिक क्लब, मार्सिले (पॉलचा बालपण क्लब) पाहण्यासाठी त्यांच्यावर त्यांच्या वैयक्तिक निधीचा वापर करतो.\nपत्नी येओ मोरिबापासून विभक्त झाल्यामुळे, फासो एन्टोईन विशेषतः त्यांच्या किशोरवयीन मुलांमध्ये त्यांच्यापासून दूर गेले. आपल्या मुलाच्या व्यवसायात (फुटबॉल) गुंतलेले नसले तरी त्यांच्या कारकीर्दीचा पाया घालण्याचे श्रेय त्याला जाते. पूर्वी म्हटल्याप्रमाणे, फासो एन्टोईनने आपल्या मुलांना मर्यादेपर्यंत ढकलले जेणेकरुन तो फुटबॉलमध्ये जिथे अयशस्वी झाला तेथे तिथे ते यशस्वी होतील.\nपॉल पोग्बा यांचे त्याच्या वडिलांशी असलेले नाते:\nहा फुटबॉलर त्याच्या वडिलांना एक नम्र आणि शांततापूर्ण प्रेमळ माणूस म्हणून पाहतो. पॉल पोग्बा यापूर्वी त्याच्याश�� जवळचा नातेसंबंध स्थापित करण्यात अयशस्वी झाला परंतु तो प्रसिद्ध झाल्यामुळे तो सुधारला. त्याच्या माजी पत्नीसारखे नाही, फासो एन्टोईन कमी प्रोफाइल ठेवण्यात आरामदायक वाटते.\nलिओनार्डो बोनुसी लहानपणाची कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nपॉल पोग्बा यांनी आपल्या आईवडिलांना एकत्र करणे आणि तंदुरुस्त नसलेल्या आपल्या डॅडीसमवेत गमावलेला वेळ घालवणे बंधनकारक केले. दुर्दैवी मृत्यू होण्यापूर्वी फॅसो एन्टोईन आपल्या पत्नीबरोबर पुन्हा एकत्र आल्यामुळे आणि मुलांशी सौहार्दपूर्ण संबंध निर्माण केल्यामुळे आनंद झाला. पॉल पोग्बाच्या वडिलांचे वयाच्या age age व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले - शुक्रवारी मे 79 च्या 12 व्या दिवशी.\nपॉल पोग्बाची त्याच्या वडिलांची सर्वात चांगली आठवण तो आपला फुटबॉल गोल उत्सव डाब कसा साधायचा हे शिकवत होता. उशीरा फासो एन्टोईन त्याच्या मृत्यूच्या अगोदरच डॅब करत असल्याचा व्हिडिओ शोधा.\nसहसा म्हणून संदर्भित ममसो, येओ मोरिबा पोग्बा हे एकेकाळी जगातील सर्वात महागड्या फुटबॉलपटूमागील व्यवसाय मेंदूत आहे. फुटबॉल व्यवसायाच्या टायकूनबद्दल एक प्रकारची नैसर्गिक कुचंबणा आहे - एक मूर्खपणाची स्त्री जी आपल्या मुलाला स्टाईलिश कसे दिसते हे शिकवते.\nयेओ मोरिबाचे तिच्या शेवटच्या जन्माच्या मुलाबरोबरचे नाते लहानपणापासूनच खास राहिले आहे. खरं तर, पॉल पोग्बाने कौटुंबिक परिणामाच्या बाळाचा खूप आनंद लुटला. ऑनलाईन अहवालात असे म्हटले आहे की त्याच्या आईने त्याला जास्त लाड केले ज्याने तिच्या इतर मुलांपेक्षा त्याच्याशी भिन्न वागणूक दिली.\nलोखंडी इच्छाशक्तीवर तिच्या प्रख्यात हल्ल्यानंतर पॉल पोग्बाच्या आईने इतकी लोकप्रियता मिळविली\nफर्ग्युसनने तिच्या मुलाच्या उपचारांबद्दल. तिच्या मते,\n”जेव्हा फर्ग्युसन माझ्या घराकडे येतो, तेव्हा मी डिसर्पॉइंट झाल्याची खात्री देतो. मी नेहमीच त्याला सांगितले, माझा पुत्र पॉल त्याच्या करारावर पुन्हा स्वाक्षरी करणार नाही. त्याचा परिणाम म्हणून, फर्ग्युसनने त्याला ढकलले, तो त्याचा खेळत नाही, माझे बाळ पॉल एकटेच होते. त्याने ज्या प्रकारे उपचार दिले त्या मार्गावर फर्ग्युसनच्या ऑफिसमध्ये तो रचला.\nपॉल पोगा हे होते की पॉल शैक्षणिक संस्था २०१२ च्या जानेवारीत त्याच्या सहा महिन्यांच्या पुनर्वादानंतर परत आ��ी, ज्याने तो डोळे जे पाहिले त्या एक संयुक्त मध्यभागी जागेची सुटका करण्यासाठी. केवळ 2012 या वेळेस, पोगीला वाटेल त्याने आपली संधी दिली पाहिजे. हे माझ्या मुलाला म्हणूनच क्लब सोडण्यास निश्चित केले \".\nआमच्या सर्व ट्रॅबल्सचा त्याग करा, एक चमत्कारिक अद्याप घडेल. माझा मुलगा ज्युव्हेंटस मधील एक इंस्टंट हिट बनला. नौदये तुम्हाला असे म्हणायचे आहे की मला फुटबॉल बद्दल थोडासा माहित आहे, परंतु या व्यवसायात माझे काहीही पळता येत नाही, \"\nधर्मनिष्ठ मुस्लिम सुपरममने तिच्या मुलाला (पॉल पोग्बा) काही वेळातच दशलक्ष डॉलर्सच्या नशिबी रुपांतर केले. तिच्या मुलाचा एजंट, मॅनेजर आणि सल्लागार म्हणून रागावलेला, येओ मोरिबाने तिचे फुटबॉल व्यवसाय साम्राज्य निर्माण करताना मोठ्या प्रमाणात संपत्ती आणि सामर्थ्य कमावले.\nजॉनी इवांसची लहानपणाची कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nपॉल पोग्बाच्या पहिल्या हावभावांवरून जेव्हा त्याने युनायटेड पॅरिसजवळील ब्स्टी-सेंट-जॉर्जेस या प्रवासी गावात येओ ही नवीन हवेली खरेदी केली तेव्हा तो मोठ्या प्रमाणात पैसे कमवू लागला. गर्विष्ठ आईला हे ठाऊक आहे की खासगी जेट, फ्लॅश कार आणि मोठ्या प्रमाणात रोख रक्कम पौलावर फेकली जात आहे, याचा अर्थ त्याच्या कुटुंबावरील प्रेमाच्या तुलनेत काहीही नाही.\nखाली दिलेल्या व्हिडिओचा आधार घेत आपण माझ्याशी सहमत व्हाल की पॉल पोगबा त्याच्या आईच्या आयुष्याचे अँकर आहेत. पौल आणि येओ मोरिबा यांच्यातील प्रेमाइतके इतके विशेष असे कधीही नव्हते आणि कधीही नव्हते.\nआरोन रामेसे बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nबॉक्स-टू-बॉक्स मिडफिल्डर 'टेस्टोस्टेरॉन' च्या घरातून आला आहे. हे घर बंधूंचे वर्चस्व आहे आणि तत्काळ बहीण नाही. पॉल पोग्बाचे मोठे भाऊ - फ्लॉरेन्टिन आणि मॅथिया हे दोघेही फुटबॉलपटू आणि एकसारखे जुळे - दोन वर्षे ज्येष्ठ आहेत. खाली चित्रात, दोन्ही भावंडांना लहानपणापासूनच त्यांच्या लहान भावाची कळा मिळाली आहे.\nयेय मोरिबा येथे रविवारी, 19 ऑगस्ट 1990 रोजी गिनियाच्या कोनाक्री येथे जुळ्या जुळ्यांचा जन्म झाला. तिन्ही मुले लहान मुले म्हणून मार्सेली चाहते होती आणि त्यांचा 1998 सालाच्या ख्रिसमसच्या वेळी जेव्हा ते सर्व भेट देत असत आणि सांताच्या विचित्र बोटांसमवेत बसले होते तेव्हा त्यांचे सर्वात अविस्मरणीय बालपण क्षण होते.\nतीन लहान मुलं मोठी झाली आणि पौल त्यांच्या कुटूंबाचा स्टार म्हणून दोन्ही फुटबॉलपटू बनले. फ्लोरेंटीन पोग्बा\nआम्हाला पोग्बा बंधूंमध्ये इतर दोन गोष्टी सामान्य दिसतात. प्रथम, त्यापैकी प्रत्येकाचे एकदा टेबल टेनिस बाहेर उभे राहिले - परंतु फुटबॉलरचे लक्ष होते. दुसरे म्हणजे ते ए-क्लास नर्तक आहेत. आमच्याकडे पुराव्यांचा एक तुकडा आहे जो त्यांच्या नृत्यप्रकारांची लोकप्रियता दर्शवितो Pogbance.\n१ August ऑगस्ट १ 19 1990 ० रोजी जन्मलेल्या तो गिनी व्यावसायिक फुटबॉलपटू (राष्ट्रीय कर्णधार) आहे जो बचावपटू म्हणून खेळतो. त्यांच्या अजिंक्य हंगामानंतर फ्लोरेंटाईन आर्सेनलला पाठिंबा देत मोठी झाली.\nएकेकाळी, जागतिक फुटबॉल चाहत्यांनी पॉल पोग्बा कुटुंब खरोखर किती जवळचे आहे याची एक दुर्मिळ झलक पाहिली. जेव्हा असे घडले तेव्हा दोन भाऊ; ओल्ड ट्रॅफर्ड येथे फ्लोरेंटिन आणि पॉल एकमेकांना भेटायला गेले.\nब्रॅंडन विल्यम्स चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nतो दिवस होता झ्लाटन इब्राहिमोविच यजमानांनी सेंट-इट्येन्नेला खात्रीपूर्वक पराभूत केले म्हणून त्यांची प्रथम हॅटट्रिक युनायटेड शर्टमध्ये पकडली. सामन्यानंतर चाहते त्यांच्या हॅटट्रिक हिरोचे कौतुक करत नव्हते. त्या दिवशी पोगबा बंधूंनी सर्वाधिक लक्ष वेधले होते. 2021 पर्यंत, फ्लोरेंटाईन सॉचॉक्ससह खेळते.\nफ्लोरेंटीन पोग्बाची पत्नी सरिता आहे. शुक्रवारी, 13 डिसेंबर 2019 रोजी दोघांनी बिस्टी-सेंट-जॉर्ज (सीन-एट-मार्ने) च्या टाऊन हॉलमध्ये लग्न केले.\nखाली फ्लोरेंटिन पोग्बाच्या सरिताशी लग्न करण्याचा व्हिडिओ आहे. पॉल पोग्बाच्या जवळपास 150 जणांच्या नातेवाईकांचा समावेश आहे.\n१ August ऑगस्ट १ 19 1990 ० रोजी जन्मलेल्या तो गिनी व्यावसायिक फुटबॉलपटू आणि टेबल टेनिस तज्ञ देखील आहे. मॅथियस फासौ पोग्बा किशोरवयीन काळात टेबल टेनिसमधील एकेकाळी फ्रान्सचा सर्वात उजळ स्टार होता. त्याने आपल्या फ्रेंच प्रदेशासाठी स्पोर्ट्सची राष्ट्रीय यू 12 स्पर्धा जिंकली. टेबल टेनिस हे त्यांचे लक्ष्य नसले तरी, येओ मोरिबाने फुटबॉलसह रहा याची खात्री केली.\nफ्लोरेंटाईनपेक्षा तो अधिक लोकप्रिय आणि पौलाच्या अधिक जवळचा आहे. कारण त्याने काही इंग्रजी संघाकडून खेळला होता त्यापैकी क्रीव्ह अलेक्झांड्रा - त्याने बरीच गोल केली. तो पॉल पोग्बाच्या पायाचा सक्रिय सदस्य आहे.\nमॅथिस पोग्बा एक व्यावसायिक आहे. त्याच्याकडे फ्रान्समधील R R र्यू नॉलेट, 97०१75017 पॅरिस येथे असलेल्या ला रुचे इंक आणि बार्बर टूर्स आहेत. येथेच पॉल पोग्बा प्रत्येक वेळी फ्रान्सला जाताना आपले केस कापतो. हा फुटबॉलपटू गिनी आणि इतर आफ्रिकेसाठी क्रीडा व करमणूक कार्यक्रमांचे आयोजन करणार्‍या स्वयंसेवी संस्थेच्या 48 तास ऑफ लेग्लीनेचे मालक देखील आहे.\nआर्थर मेलो चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल बायोग्राफी तथ्य\nखरंच, लेस ब्लियस मिडफिल्डर कौटुंबिक मूल्यांशी खूप जोडलेला आहे. पॉल - त्याचे व्यस्त वेळापत्रक असूनही - बर्‍याच वेळा भेट देण्यास आणि नातेवाईकाशी संबंध निर्माण करण्यास. त्यापैकी एक आजारी काका, ज्यांचा एकेकाळी ग्रस्त होता आणि दुर्दैवाने, कर्करोगाने मरण पावला.\nपॉल पोग्बाच्या काकांनी आजारपणात व्हीलचेयरचा वापर केला आणि पॉल पोग्बाला त्याची बहीण म्हणून संबोधित असलेल्या आपल्या मुलीची देखभाल केली. आपल्या काका जाण्यापूर्वी काही दयाळूपणे वाटल्याचा या फुटबॉलरला अभिमान होता. त्यापैकी एकाने त्याच्या पुतण्याने जिंकलेल्या वर्ल्ड कपची भावना निर्माण केली होती.\nपॉल पोग्बाचे आजोबा उशीरा होण्याची शक्यता आहे तर त्यांचे बरेच नातेवाईक गिनी आणि कांगोमध्ये (त्याच्या पालकांचे मूळ) वास्तव्यास आहेत. तथापि, आमच्याकडे त्याचा एक नातेवाईक आहे - त्याची सासू. ती मारिया झुलाय सॅल्यूजची आई आहे.\nमारिया झुलाय सॅल्यूजच्या पालकांपैकी एकास भेट द्या - तिची आई. ती सुंदर नाही का\nपॉल पोग्बा अनटोल्ड तथ्ये:\nपोग्बाच्या अविश्वसनीय लाइफ स्टोरीमधून प्रवास केल्यावर, आम्ही या भागाची सत्यता अनावरण करण्यासाठी वापरु (काही) तुम्हाला फुटबॉल सुपरस्टारबद्दल कधीच माहिती नव्हते.\nतथ्य #1 - पॉल पोग्बा मॅनचेस्टर युनायटेड वेतन ब्रेकडाउन आणि नेट वर्थ:\nआपण पहाण्यास प्रारंभ केल्यापासून पॉल पोग्बाचा बायो, त्याने युनायटेडसह मिळवले.\nदर वर्षी £ १,, 19,499. मिळवणार्‍या मॅनचेस्टरच्या सरासरी नागरिकासाठी काम करण्याची गरज आहे चौदा वर्षे आणि 10 महिने पॉल पोग्बाचा महिना बनवण्यासाठी.\nक्लाउडिओ मार्शिझो बचपन स्टोरी प्लस अनकॉल्ड बायोग्राफी तथ्ये\nपोग्बाची प्रमुख प्रायोजकत्व म्हणजे स्पोर्ट्सवेअर उत्पादक idडिडासबरोबर २०१ year मध्ये साइन इन केलेला दहा वर्षांचा करार. कंपनीने त्याला ag१ दशलक��ष डॉलर्स (m 2016 मी. डॉलर) दिले. जेव्हा त्याच्या सक्रिय कर्तृत्वाची कमाई, प्रायोजकत्व आणि बोनसची वर्षे एकत्र केली गेली तेव्हा पॉल पोग्बाची 31 टक्के संपत्ती अंदाजे 40 ते 2021 दशलक्ष डॉलर्स इतकी आहे.\nतथ्य #2 - पॉल पोग्बाच्या रिंगबद्दलः\n2018 फिफा वर्ल्ड कपनंतर मिडफिल्डर आणि एंटोनी ग्रिझमन त्यांना सुपरबोल प्रेरणा पासून एक कल्पना विकसित केली. त्यांनी त्यांच्या फ्रान्स विश्वचषक विजेत्या संघाला भेट म्हणून एक स्मारकात्मक अंगठी खरेदी केली. दागिन्यांचा तुकडा त्यांच्या विजयासाठी उर्वरित काम करते. पॉल पोग्बाच्या रिंगची किंमत, 13,500 (, 10,260) आहे - प्रत्येकासाठी.\nतथ्य #3 - फिफा सामर्थ्य आणि दुर्बलताः\nमॅनचेस्टर युनायटेडमध्ये त्यांची उंची व कमतरता असूनही, पॉल पोग्बा अद्याप फुटबॉल व्हिडिओ गेम मालिकेतील सर्वोत्कृष्ट मिडफिल्डर्सपैकी एक म्हणून राज्य करतो. खाली पाहिल्याप्रमाणे बर्‍याच की सामर्थ्यासह, त्याचे अशक्तपणा कायम आहे; प्रवेग, एकाग्रता, शिल्लक, ओलांडणे आणि पूर्ण करणे. पॉल पोग्बाची तुलना खूप केली जाते ब्रुनो फर्नांडिस त्याच्यापेक्षा कोण चांगला आहे\nतथ्य #4 - पॉल पोग्बांचा धर्मः\nफ्रेंच पॉवरहाऊस विश्वासाने सराव करणारा मुस्लिम आहे. सॉकर ड्युटीवर असताना तो सामन्यांपूर्वी बर्‍याच वेळा प्रार्थना करताना दिसतो. जागतिक दर्जाचा फुटबॉलपटू होण्याची मोठ्या प्रमाणात मागणी असूनही, पॉल पोग्बाची जोरदार इस्लामिक संस्कृती खेळपट्टीपासून दूर आहे. तो अरब संस्कृतीचे अनुसरण करतो आणि त्याचा आदर करतो.\nपवित्र रमजानच्या वेळी तो प्रशिक्षित आणि सामने खेळत असल्यामुळे पॉल पोग्बा यांच्या धार्मिक श्रद्धांचा त्यांच्या जीवनावर परिणाम होत नाही. त्याच्या आईने विश्वासाची ओळख करुन दिल्यानंतर - फ्रेंच नागरिक लहानपणापासूनच एक धर्माभिमानी मुस्लिम आहे. पोग्बा हे अनेक मुस्लिम फुटबॉलपटूंचे आदर्श आहेत. तो आपला धार्मिक विश्वास आणि कुटुंबावरील प्रेम सर्व गोष्टींपेक्षा जास्त ठेवतो. पोग्बाचा हा व्हिडिओ आहे जेव्हा तो त्याच्या धर्म - इस्लामबद्दल प्रचंड प्रेम प्रदर्शित करतो.\nअॅलेक्स फर्ग्युसन बालपणाची कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nतथ्य #5 - मारिया सालुएसा मुस्लिम आहे\nपॉल पोग्बाची पत्नी ख्रिश्चन कुटुंबातील आहे. खरं तर, 'मारिया' हे नाव बायबलसंबंधी इब्री नाव आहे. असे मानले जाते ��ी मारिया झुले यांनी पॉल पोग्बाशी लग्न केल्यामुळे तिचे इस्लाम धर्म स्वीकारले आहे. तिच्या ड्रेसिंगचा आधार घेत ती मुस्लिम असल्याचे समजते.\nतथ्य #6 - पॉल पोग्बा त्याच्या भावांपेक्षा उंच आहे का\nकागदावर, फ्लोरेंटिन सर्वात उंच असल्याचे दिसते. तो 1.92 मीटर उंचीवर उभा आहे जो 6 फूट आणि 3.5 इंच उंच आहे. दुसरीकडे, पॉल आणि मॅथियस दोघेही 1.91 मीटर उंच आहेत जे 6 फूट 3.1 इंच उंच आहेत.\nअलीकडील संशोधनात आम्हाला आढळले की वरील विधान वास्तवात प्रतिबिंबित करत नाही. फ्लोरेंटिनच्या सरिताशी लग्नानंतर तिन्ही मुलं एका ग्रुप फोटोसाठी जमली होती. त्याच पातळीच्या मैदानावर उभे राहून, पॉल पोग्बा (सर्वात कमी शूची टाच असलेल्या) त्याच्या भावांपैकी सर्वात उंच दिसते.\nतथ्य #7 - पॉल पोग्बा सर्वोत्कृष्ट मित्र:\nत्याच्या युवा कारकीर्दीची शेवटची दोन वर्षे मँचेस्टर युनायटेड (२०० to ते २०११ पर्यंत) घालवताना पोगबाची भेट झाली आणि जेसी लिंगार्डची मैत्री झाली. दोन्ही फुटबॉलर्सनी एकत्रित ट्रॉफी जिंकल्या आहेत आणि मुख्य म्हणजे त्यांच्या उत्साही नृत्याच्या चरणांनी चाहत्यांना खूश केले आहे.\nअदनान जानजाज बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nफुटबॉलिंगपासून दूर, या जोडीने गाण्यांवर नृत्य करण्याच्या चाहत्यांचे मनोरंजन केले - विशेषत: नायजेरियन जन्मलेल्या विझकिडने प्रसिद्ध केलेले. हा व्हिडिओ पोग्बा आणि लिंगार्ड दरम्यानच्या ब्रमन्सचा सारांश देतो.\nतथ्य # 8 - पॉल पोग्बाच्या टोपणनावांचा अर्थ:\nजेव्हा ते जुव्हेंटस येथे होते तेव्हा त्यांच्यातील सर्वात प्रथम आला. हे टोपणनाव - 'पॉल द ऑक्टोपस' - पॉल नावाच्या लोकप्रिय ऑक्टोपस येथून आला. २०१० च्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान खेळांच्या भविष्यवाणीसाठी त्याचा वापर करण्यात आला होता.\nपॉल (आता कै) ग्लोबल स्पोर्ट्स बेटिंग अब्ज अब्ज मालकांनी ठार मारल्याची अफवा आहे. एखाद्या पेटीवर झुकून विश्व चषक फुटबॉल खेळाची यशस्वीरित्या भविष्यवाणी केल्याने जनावरांनी त्यांना कोट्यावधी गमावले - याचा अर्थ असा की देश आपला पुढील सामना जिंकेल.\nपोग्बाला त्याचे 'पॉल द ऑक्टोपस' टोपणनाव त्याच्या लांब, लवचिक आणि वाढवलेल्या अवयवांमुळे मिळाले ज्याची चाहत्यांनी प्रशंसा केली. ते म्हणतात की त्याचे पाय ऑक्टोपसच्या तंबूसारखे दिसतात जेव्हा तो हाताळतो, धावतो, झोपणे घेतो आणि दीर्घ-शॉट्स मारतो.\nपॉल पोग्बा मोठ्या भाऊंनी त्याला टोपणनाव दिले 'Pogboom'ध्येयासाठी त्यांनी केलेल्या दूर-दूरच्या प्रयत्नांचे आभार. लांब पल्ल्याच्या नेमबाजांनी त्याच्या बूटवर हे लिहिलेले आहे. शेवटी, बहुतेक चाहत्यांसाठी आता टोपणनाव सामान्य आहे ला पिओशे.\nआजकाल, आधुनिक फुटबॉलचा क्लासिक ट्रॉप हा मोठा तारा आहे (जसे Kylian Mbappe) अपरिहार्यपणे कठोर असलेल्या रस्त्यांवरून आले पाहिजे आणि असे केल्याने गुन्हेगारीच्या जीवनातून सुटू नये. पॉल पोग्बा यांच्या बाबतीत हेच नाही, कारण तो एका मध्यमवर्गीय फ्रान्स कुटुंबातील मानकांपैकी आहे.\nपॉल पोग्बा यांचे चरित्र आपल्याला शिकवते की जादूद्वारे स्वप्ने प्रत्यक्षात उतरत नाहीत; हे घाम, निर्धार, परिश्रम आणि कुटूंबाकडून आधार घेते. येओ मोरिबाच्या - आईची लोखंडी महिला, ज्यांनी नांगर, पाल आणि आपल्या मुलासाठी मार्गदर्शक प्रकाश या दोघांचीही भूमिका साकारली.\nस्कॉट McTominay बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nचाईल्डहुड बायोग्राफीची कथा सांगताना आम्ही अचूकपणा आणि निष्पक्षतेसाठी प्रयत्न केला पॉल पोग्बा जो गर्व आणि प्रतिभा दोन्ही आहे. जर आपणास असे काहीही दिसत असेल तर कृपया आमच्याशी संपर्क साधा, अन्यथा या लिखित-अप आणि मिडफिल्डरबद्दल टिप्पणी द्या. पॉल पोग्बाच्या बायोचा द्रुत सारांश मिळविण्यासाठी, आमचे विकी सारणी वापरा.\nवय: 28 वर्षे आणि 1 महिने जुने.\nजन्मतारीख: मार्च, 15 चा 1993 वा दिवस.\nपालकः येओ मोरिबा पोग्बा (आई) आणि स्वर्गीय फासोऊ अँटोइन पोग्बा (वडील).\nपत्नी: मारिया झुलाय पोग्बा.\nभाऊ: मॅथियास आणि फ्लोरेंटीन पोग्बा (जुळे).\nनातेवाईक: सरिता पोग्बा (ब्रदर्स वाइफ) अधिक इतर.\nकौटुंबिक उत्पत्ति: वडील गुनीयाचे आणि आई कॉंगोचे आहेत.\nउंची: सेंटीमीटर (१ 191 १ सेमी) मध्ये, मीटरमध्ये (१.1.91 m मीटर), पाय आणि इंच (ft फूट 6..१ इंच)\nछातीचे माप: 45 इंच.\nकचरा आणि बाईसेप मापन: 34 इंच (कमर) आणि 13 इंचेस (बायसेप्स).\nशिक्षण: रोसी-एन-ब्री (फुटबॉल स्कूल) आणि होमस्कूलिंग (त्याच्या आईने)\nटोपणनावे: पॉल ऑक्टोपस, पोगबूम, ब्लॅक स्पार्टॅकस आणि ला पिओचे.\nखेळण्याची स्थितीः सेंट्रल मिडफील्ड\nमॅन युनायटेड वार्षिक वेतन: £ 15,103,200\nनेट वर्थ (2021): To 200 ते 250 दशलक्ष\nफुटबॉल मार्गदर्शक: पॉल स्कोल्स.\nयुवा संघ: रॉसी-एन-ब्री (१ –––-२००1999), टॉर्सी (२००–-२००2006), ले हॅव्हरे (२००–-२००2006) आणि मँचेस्टर युनायटेड (२०० – -२��०१).\nमॅन युनायटेड फुटबॉल डायरी\nयुनायटेड स्टेट्स सॉकर प्लेयर्स\nवेस्टन मॅककेनी चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nअँजेलो ओगबोन्ना बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nदेजन कुलुसेव्हस्की बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nअ‍ॅक्सेल तुआनझेबी बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nआयव्हरी कोस्ट फुटबॉल खेळाडू\nअमड डायलॉ चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nडीन हेंडरसन बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nडॅनिएले रुगानी बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nब्रॅंडन विल्यम्स चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nफेडरिको बर्नार्डिची बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nएरिक कॅन्टोना चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nजोओ कॅन्सलो चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nमेसन ग्रीनवुड बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nनवीन फॉलो-अप टिप्पण्या माझ्या टिपण्या नवीन प्रतिसाद\nवेस्टन मॅककेनी चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nसुधारित तारीख: 7 फेब्रुवारी 2021\nअँजेलो ओगबोन्ना बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nसुधारित तारीख: 21 डिसेंबर, 2020\nदेजन कुलुसेव्हस्की बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nसुधारित तारीख: नोव्हेंबर 23, 2020\nलाइफबॉगर स्टोरीजवर सदस्यता घ्या\nमी गोपनीयता धोरण आणि अटींशी सहमत आहे. (दुवा)\nसर्वाधिक लोकप्रिय फुटबॉल कथा\nKylian Mbpe बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nसुधारित तारीख: 10 मार्च 2021\nपॉल Pugba बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nसुधारित तारीख: 10 मार्च 2021\nरोनाल्डो लुइस नझारियो डे लिमा बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nसुधारित तारीख: 4 मे 2021\nमोहम्मद सालह बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nसुधारित तारीख: 3 मे 2021\nएनगोलो कांते बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nसुधारित तारीख: 15 मार्च 2021\n लाइफबॉगर या वेबसाइटवर पोस्ट केलेल्या कोणत्याही चित्रांच्या मालकीचा दावा करत नाही. पुन्हा, आम्ही स्वत: चित्रे किंवा व्हिडिओ होस्ट करीत नाही. आमचे लेखक केवळ योग्य मालकाशी दुवा साधतात. शेवटी, लाइफबॉगरने त्यातील सर्व सामग्रीचा काळजीपूर्वक विचार केला आणि पुनरावलोकन केले. असे असूनही, काही माहिती कालबाह्य किंवा अपूर्ण असल्याची शक्यता आहे.\nआमच्याशी संपर्क साधा: प्रशासन @ Lifebogger.com\n© लाइफबॉगर कॉपीराइट © 2021.\nकृपया लाइफबॉगरचे सदस्यता घ्या\nआपल्या इनबॉक्समध्ये फुटबॉल कथा मिळवा\nहे पॉपअप बंद करा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokvruttant.com/%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95/", "date_download": "2021-05-14T06:59:57Z", "digest": "sha1:ZXTMYB3CD6F2TXSAVDNTXVP4NWLFSVF4", "length": 6726, "nlines": 56, "source_domain": "lokvruttant.com", "title": "भिवंडीमध्ये कपड्याच्या कंपनीला आग – Lokvruttant", "raw_content": "\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nभिवंडीमध्ये कपड्याच्या कंपनीला आग\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम December 31, 2018\nठाणे -: भिवंडीमध्ये आज सकाळी ०८:२० वाजताच्या सुमारास सरवली M.I.D.C. येथे, उजागर डाईंग कंपनीमध्ये आग लागली असुन सदर घटनास्थळी भिवंडीचे 1 फा.वा., कल्याण-डोंबिवलीचे 1 फा.वा., अंबरनाथचे 1 फा.वा. व ठाण्याचे 1 वॉटर टँकर उपस्थित असून अग्निशमन दलाचे जवानां कडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.घटनास्थळी कोणलाही दुखापत नसल्याचे भिवंडी अग्निशमन केंद्राकडून मिळालेल्या माहिती नुसार अद्ययावत.\nTags: #कपड्यांच्या #कंपनीला #आग\nमुंबईमधल्या आगीच्या सत्रात आणखी एक भर, परंतू अग्निशमन दलाचे २ जवान जखमी.\nतलावपाळी येथील फेरीवाल्याना ठामपा ची मदत का फेरीवाले वापरतात पाणीपुरीकरिता तलावातील पाणी\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंद्रपूर जम्मू-काश्मीर जळगाव ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी दिल्ली नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पनवेल पश्चिम महाराष्ट्र पालघर पुणे प्रतिमा बीड भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिर��� रायगड वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2021-05-14T06:49:17Z", "digest": "sha1:QWCW2TSQKQGRE2IZJZKJ4IBPBWHFFKIM", "length": 3239, "nlines": 40, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "आरोग्यसेवा Archives - Majha Paper", "raw_content": "\n21 हजारपेक्षा कमी पगार असणाऱ्यांना 1 एप्रिलपासून मिळणार या सुविधा\nअर्थ, मुख्य / By माझा पेपर\nनवी दिल्ली : लाभार्थ्यांना आता 1 एप्रिलपासून 735 जिल्ह्यांमध्ये एम्प्लॉयीज स्टेट इन्शूरन्स कॉर्पोरेशनच्या (ईएसआयसी -ESIC) योजनेअंतर्गत आरोग्य सेवा मिळणार आहेत. …\n21 हजारपेक्षा कमी पगार असणाऱ्यांना 1 एप्रिलपासून मिळणार या सुविधा आणखी वाचा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80/", "date_download": "2021-05-14T08:10:40Z", "digest": "sha1:D4562MM6CRE6PSCNECPJMMURRBALCYBL", "length": 17282, "nlines": 108, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "रोहित शेट्टी Archives - Majha Paper", "raw_content": "\nअक्षय कुमारच्या बहुचर्चित ‘सुर्यवंशी’बाबत महत्वाची घोषणा\nमनोरंजन, सर्वात लोक��्रिय / By माझा पेपर\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे दीर्घकालीन निर्बंधानंतर आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचे चित्र पुन्हा निर्माण होऊ लागले आहे. अशातच …\nअक्षय कुमारच्या बहुचर्चित ‘सुर्यवंशी’बाबत महत्वाची घोषणा आणखी वाचा\nआता या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार रोहित शेट्टी\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nआतापर्यंत दिग्दर्शक रोहित शेट्टीने सिंबा, गोलमाल, चेन्नई एक्स्प्रेस, ऑल दी बेस्ट, सिंघम रिटर्नस् अशा अनेक अ‍ॅक्शन आणि कॉमेडीचा तडका असलेल्या …\nआता या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार रोहित शेट्टी आणखी वाचा\nअहोरात्र कार्यरत असणाऱ्या पोलिसांसाठी रोहित शेट्टीने केली आठ हॉटेल्सची व्यवस्था\nमनोरंजन, कोरोना, मुख्य / By माझा पेपर\nज्यावेळी आपल्यावर कोणतेही संकट येते त्यावेळी आपल्या सुरक्षेसाठी कायम पोलीसच धावून येतात. पण आता याच पोलिसांच्या मदतीला बॉलीवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक …\nअहोरात्र कार्यरत असणाऱ्या पोलिसांसाठी रोहित शेट्टीने केली आठ हॉटेल्सची व्यवस्था आणखी वाचा\nअक्षय कुमारच्या सूर्यवंशीला देखील कोरोनाचा फटका\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nजगभरात घोंगावत असलेले कोरोना व्हायरसचे सावट पाहता सध्या सर्वच स्तरातील लोक खबरदारीचे उपाय करत आहेत. अनेक देशभरातील लोक गर्दीच्या ठिकाणी …\nअक्षय कुमारच्या सूर्यवंशीला देखील कोरोनाचा फटका आणखी वाचा\nअक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षित सूर्यवंशीचा ट्रेलर रिलीज\nमनोरंजन, व्हिडिओ, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nनुकताच दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि अभिनेता अक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षित सुर्यवंशी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. रोहित शेट्टीच्या सिंघम आणि …\nअक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षित सूर्यवंशीचा ट्रेलर रिलीज आणखी वाचा\nट्रेलरआधी ‘सूर्यवंशी’चे मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला\nसर्वात लोकप्रिय, मनोरंजन, व्हिडिओ / By माझा पेपर\nजसजशी दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि अभिनेता अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या ट्रेलरची तारीख जवळ येत आहे तसतशी या चित्रपटाबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये …\nट्रेलरआधी ‘सूर्यवंशी’चे मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आणखी वाचा\nमहाराष्ट्र पोलीस आंतरराष्ट्रीय मॅर���थॉनमध्ये ‘सूर्यवंशी’च्या टीमचा सहभाग\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nअभिनेता अक्षय कुमार, अजय देवगन आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी या तिघांनी महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने आयोजित आतंरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता. …\nमहाराष्ट्र पोलीस आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये ‘सूर्यवंशी’च्या टीमचा सहभाग आणखी वाचा\n‘चेन्नई एक्सप्रेस’च्या सिक्वेलमध्ये झळकणार ‘ही’ जोडी \nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nआजवर हिंदी सिनेसृष्टीला बरेच सुपरहिट चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीने दिले आहेत. शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांची मुख्य भूमिका असलेला …\n‘चेन्नई एक्सप्रेस’च्या सिक्वेलमध्ये झळकणार ‘ही’ जोडी \nअक्षयच्या ‘सूर्यवंशी’मध्ये जॅकी दादाची एंट्री\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nरोहित शेट्टी दिग्दर्शित आणि खिलाडी कुमार अर्थात अभिनेता अक्षय कुमारच्या आगामी कॉप ड्रामा असलेल्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाची चाहत्यांना फार आतुरता आहे. …\nअक्षयच्या ‘सूर्यवंशी’मध्ये जॅकी दादाची एंट्री आणखी वाचा\nआगामी सूर्यवंशीमध्ये या भूमिकेत दिसणार कतरिना कैफ\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nबॉलिवूड चित्रपट निर्माता रोहित शेट्टीचा आगामी चित्रपट सूर्यवंशी बराच काळ चर्चेत आहे. अक्षय कुमार आणि कतरिना कैफचे स्टारर या चित्रपटाची …\nआगामी सूर्यवंशीमध्ये या भूमिकेत दिसणार कतरिना कैफ आणखी वाचा\nपुढच्या वर्षी सुरु होणार ‘गोलमाल 5’चे शूटिंग\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nप्रेक्षकांना कॉमेडी आणि आपल्या धमाल अंदाजांने खळखळून हसवणाऱ्या ‘गोलमाल’ सिरीजचा पाचवा भाग लवकरच तयार करण्यात येणार आहे. या चित्रपटाचे संकेत …\nपुढच्या वर्षी सुरु होणार ‘गोलमाल 5’चे शूटिंग आणखी वाचा\nसत्ते पे सत्ताच्या रिमेकमधून ऋतिकचा काढता पाय\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nनिर्माता रोहित शेट्टीच्या चित्रपटापासून ऋतिक रोशन दूर झाला असून रोहित शेट्टी ‘सत्ते पे सत्ता’ या चित्रपटाचा रिमेक बनवणार आहे. पण …\nसत्ते पे सत्ताच्या रिमेकमधून ऋतिकचा काढता पाय आणखी वाचा\n‘सूर्यवंशी’च्या सेटवर अक्षय-रोहितचा राडा\nमनोरंजन, व्हिडिओ, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nरोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या ‘सूर्यवंशी’ या चित्रपटामध्ये अभिनेत��� अक्षय कुमार मूख्य भूमिका साकारत आहे. बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची …\n‘सूर्यवंशी’च्या सेटवर अक्षय-रोहितचा राडा आणखी वाचा\nरोहित शेट्टीच्या गाड्यांच्या ताफ्यात दाखल झाली Lamborghini Urus\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nदिग्दर्शक रोहित शेट्टीची बॉलीवूडमध्ये हवेत उडणाऱ्या गाड्यांचे सीन किंवा अभिनेत्याच्या गाडीची होणारी जोरदार टक्कर अशी ओळख आहे. आपल्या या अॅक्शन …\nरोहित शेट्टीच्या गाड्यांच्या ताफ्यात दाखल झाली Lamborghini Urus आणखी वाचा\nपहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार ऋतिक-दीपिका\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nसध्या जुन्या चित्रपटांच्या रिमेकचा ट्रेण्ड बॉलिवूडमध्ये सुरू असून प्रेक्षकांना आत्तापर्यंत बऱ्याच चित्रपटांचे रिमेक पाहायला मिळाले. तर काही चित्रपटांचे सिक्वलही प्रेक्षकांच्या …\nपहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार ऋतिक-दीपिका आणखी वाचा\nआता पुन्हा एकदा ‘टिप टिप बरसा पानी’\nसर्वात लोकप्रिय, मनोरंजन, व्हिडिओ / By माझा पेपर\nआजही अक्षय कुमारच्या मोहरा या चित्रपटातील ‘टिप टिप बरसा पानी’ हे गाणे आवडीने ऐकले आणि पाहिले जाते. या गाण्याची प्रसिद्धी …\nआता पुन्हा एकदा ‘टिप टिप बरसा पानी’ आणखी वाचा\nबँकॉकच्या रस्त्यांवर अक्षयची ‘सूर्यवंशी’साठी स्टंटबाजी\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nदिग्दर्शक रोहित शेट्टीसोबत बॉलीवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहे. तो रोहितच्या सुर्यवंशी चित्रपटात मुख्य भूमिकेत …\nबँकॉकच्या रस्त्यांवर अक्षयची ‘सूर्यवंशी’साठी स्टंटबाजी आणखी वाचा\nरोहित शेट्टीच्या आगामी चित्रपटात झळकणार ‘सूर्यवंशी’, ‘सिम्बा’ आणि ‘सिंघम’\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nनिर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी याचे चित्रपट अॅक्शन, रोमान्स, कॉमेडी, ड्रामा या सर्व गोष्टींनी परिपूर्ण असतात. सध्या आपल्या आगामी सुर्यवंशी या चित्रपटाच्या …\nरोहित शेट्टीच्या आगामी चित्रपटात झळकणार ‘सूर्यवंशी’, ‘सिम्बा’ आणि ‘सिंघम’\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, ���्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsmasala.in/2021/04/blog-post_30.html", "date_download": "2021-05-14T08:01:47Z", "digest": "sha1:PCFHB7DKP3TY5EKCBCQCY3KEFU4BDQII", "length": 26092, "nlines": 112, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "१ मे १९२३ ला पहिल्या कामगार दिनाचे आयोजन सिंगरवेल्लू चेत्तीअर यांनी मद्रास इथे केले, लालबावटा ही निशाणी होती. लेखक अंकुश शिंगाडे यांचा सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!", "raw_content": "\n१ मे १९२३ ला पहिल्या कामगार दिनाचे आयोजन सिंगरवेल्लू चेत्तीअर यांनी मद्रास इथे केले, लालबावटा ही निशाणी होती. लेखक अंकुश शिंगाडे यांचा सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- एप्रिल ३०, २०२१\nकामगार दिन की राजकारण\nआज १ मे जागतिक कामगार दिन. देशात नाही तर जगात मोठ्या प्रमाणावर साजरा होत आहे. महाराष्ट्रात तर याचा संबंध महाराष्ट्र दिनाशी जोडून १मे १९६० ला महाराष्ट्र दिवशी राज्याची निर्मीती करण्यात आली. नव्हे तर कामगार दिनाला महाराष्ट्र दिनाचं नवं नाव देवून नवीन राजकारण निर्माण करण्यात आलं.\n१मे हा दिवस जागतिक कामगार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. का साजरा करण्यात येतो. त्याही पाठीमागे कारणं आहे. जागतिक दर्जाचे इग्लंड, डच, पोर्तुगीज या देशांनी उद्योगाचे महत्व लक्षात घेवून आपआपल्या देशात उद्योग उभारणी केली. याचं मुळ कारण तेथील ज्ञानाचा प्रसार व संशोधन. अठराव्या शतकात या युरोपीयन लोकांनी नवनवे शोध लावले. त्या शोधाच्या आधारानं वस्तूंचं उत्पादन जास्त झालं. शिवाय जागतिक बाजारपेठेत ह्या वस्तू विक्रमी स्वरुपात झाल्यानं तो पैसा गुंतविण्यासाठी त्यांना वेगळ्या बाजारपेठा शोधणे भाग होते. त्यातच या देशांनी आपला पैसा उद्योगाच्या रुपात पैसा दुस-या देशात गुंतवला. जे अविकसित देश होते. यात कारण होतं, पैसा जास्तीत जास्त कमावणे व उद्योगाचा प्रसार करणे. तसेच आपल्या देशाचा औद्योगिक विकास करणे. असले उद्योग धंदे अविकसित भागात उभारले जात होते. जसे अमेरीका भारत.या भारतातील कच्चा माल ते कमी दामात घेवून जात आणि पक्का माल या देशात आणुन विकत.\nमहत्वाचे म्हणजे या भांडवलदारांना उद्योगात ��ास्त फायदा झाला कारण मजुरांचे कामाचे तास. मजुरांच्या कामाचे तास ठरलेले नव्हते.ते बारा बारा तास काम करीत. बदल्यात सुट्ट्याही मिळत नव्हत्या. तसेच वेतनही अत्यल्प होते. त्यामुळे साहजिकच कामगार संतापले आणि त्यांनी क्रांती केली. तीच औद्योगिक क्रांती होय. या क्रांतीनुसार कामगारांच्याही स्वप्नाचा एक दिवस असावा. तो दिवस कामगार दिवस म्हणून साजरा करण्यात यावा हे ठरले. यानुसार १मे १८९१ मध्ये पहिला कामगार दिवस साजरा करण्यात आला. भारतात मात्र हा कामगार दिन १मे १९२३ ला साजरा केला गेला. या पहिल्या कामगार दिनाचे आयोजन सिंगरवेल्लू चेत्तीअर यांनी मद्रास इथे केले, लालबावटा ही निशाणी होती. तसेच हा कार्यक्रम मद्रास उच्च न्यायालयासमोर साजरा झाला होता. तसेच हा कार्यक्रम लेबर किसान पार्टी हिंदुस्तान संघटनेने साजरा केला.\nकामगार दिनाच्या निमित्याने या दिवशी संपुर्ण कामगारांना सुटी असते. ते या दिवशी कार्यक्रमाचं आयोजन करतात.\nविशेषतः ज्यावेळी म्हणजे १८९१ ला कामगार दिनाची स्थापना झाली त्यावेळी या कामगार दिनाच्या दिवशी खालील गोष्टीची शपथही घेण्यात आली. चौदा वर्षे वयाखालील मुलांना कामाला ठेवू नये. कामगारांच्या कामाचे तास बारा वरुन आठ तास करावे. महिलांना कामगार म्हणून विशेष सुट असावी. रात्रपाळीतील कामगारांसाठी वेगळे नियम असावे. कामाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास समान काम व वेतन असावे.नव्हे तर त्याबाबतीत कायदाही करण्यात आला. त्यानुसार कर्मचारी(कामगार)वागायला लागले. कामगार युनियन तयार झाली.\nआज जगात कामगार युनियन आहे. पण सक्षम असल्यासारखी वाटत नाही. कामगार दिनी ठरविण्यात आलेले सर्व नियम आज भांडवलदारांनी धाब्यावर बसवले आहेत अर्थात पाळले जात नाही. चौदा वर्षे वयाखालील बालके आजही काम करतांना दिसतात आणि दिसणार का नाही कधीकधी त्यांची काम करण्यामागे मजबूरीही असते. जर लहाणपणी मायबाप अपघातात मरण पावलीत तर ते आपले पोट कसे भरतील कधीकधी त्यांची काम करण्यामागे मजबूरीही असते. जर लहाणपणी मायबाप अपघातात मरण पावलीत तर ते आपले पोट कसे भरतील त्यामुळे साहजिकच या कामगार नियमाला मर्यादा पडतात. तसेच काही लोकं मजबुरीनं लहान मुलांना राबवितात आहेत.\nआम्ही लहान मुले जेव्हा राबतांना पाहतो. तेव्हा आमच्यात दया करुणा निर्माण होते. पण त्यांच्यासाठी आम्ही का करु श���तो एक उदाहरण देतो. यवतमाळ जिल्ह्यात एका गावी एका शेतक-याला पीक न झाल्याने त्याने आत्महत्या केली. घरी त्याच मानसिक धक्क्याने आई आजारी पडली. घरी एक लहान बहिण तीही दुध पिती होती. त्यामुळे परीवार सांभाळण्यासाठी त्या लहान मुलाला काम करावे लागेल की नाही. आम्ही त्याचा विचार न करता केवळ लहान बालकाच्या कामावर बोट ठेवतो. त्यांच्यासाठी काही करीत नाही. पण साधारण नक्की करतो. कामगारदिनाचं......पण नेर येथील कांचनताई मात्र तसे बोट ठेवत नाही.\nकामगार दिवसाच्या निमित्याने महिलांसाठीही कायदे बनवले. पण खरंच आज महिला कामगार तरी सुखी आहेत काय आज महिला कामगारांना भांडवलदाराच्या इशा-यावर नाचावं लागतं. भांडवलगारांनी जे म्हटलं ते त्यांना करावं लागतं. नव्हे तर स्वतःची इज्जतही वेशीवर टांगावी लागते. काही काही ठिकाणी तर कामाचे आठ तास ठरवून दिलेले असतांनाही कामगारांकडून बारा ते पंधरा तास काम घेतलं जातं. कामगारांनाही मजबुरीनं ते काम करावंच लागतं.\nआज देशातील परीस्थिती समान काम आणि समान वेतनाची दिसत नाही. एकाच कामासाठी वेगवेगळा पगार कामगारांना आहे. त्यांच्यावर अनन्वीत अत्याचार रोजच होत असतात. न्यायालयात कामगार कायद्याअंतर्गत कामगारांनी आंदोलन केल्यास वा न्यायालयात दाद मागतल्यास त्या कामगारांना कामावरुन काढून टाकले जाते. साक्षीदारासह न्यायाधीश, वकील यांना विकत घेवून न्यायदान पलटवलं जातं.\n१८९१ मध्ये जाहीर केलेल्या नियमानुसार ८० देशांनी कामगार दिनाची सुटी कामगारांचा गौरव म्हणून जाहिर केली नव्हे तर या दिवशी उत्कृष्ट कार्य करणा-यांचा गौरव केला गेला. पण आज याच कामगार दिनी आम्ही कामगारांना सुटी न घेता कामावर जातांना पाहतो आहे. देशातील वाढत्या महागाईने आपल्या परीवाराची उपासमार होवू नये म्हणून राबतांना पाहतो आहे. तेव्हा असे वाटायला लागते की कामगार दिन या कामगारांसाठी आहे की या देशात राज करणा-या भांडवलदारांसाठी. साधा सुज्ञ सुशिक्षित वर्ग जिथे या कामगार दिनी सुटी उपभोगत नाही. तिथे सामान्यांचे काय असेही प्रश्न मनात घिरट्या घालतांना मन कसं विचलीत होतं.हे न सांगीतलेलं बरं. तरीही आम्ही कामगार दिवस साजरा करतो. कळत न कळत महाराष्ट्रदिन समजून.......हा आमच्यासाठी भाग्योदय असला तरी इतर राज्यासाठी नाही. इतर राज्यासाठी हा कामगार दिन आजही कामगार दिनाचं राजका��णच आहे हे न सांगीतलेलं बरं.\nया ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जून १९, २०२०\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते. नासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते. नासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण��याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात न्यूज मसालाचे आवाहन ::-सर्वसामान्य जनतेने अतिमहत्त\n प्रश्न- सगळे इतकी वर्ष कोठे होती पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला क्रियाशील कोण आमदार आहेत क्रियाशील कोण आमदार आहेत सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै १२, २०२०\nसंतोष गिरी यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस निसाका, रासाका बनकराच्या पाठपुराव्या बाबत हा घ्या पुरावा- जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे पावसाळ्यात छत्र्या उगवतात त्या प्रमाणे सध्या रासाका व निसाका बाबत आंदोलने, बैठका, निवेदने देण्यासाठी विरोधकांना उत आला आहे परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड नासिक: :- निफाड तालुक्यात सध्या पावसाळ्यात पावसापेक्षा निसाका व रासाका बाबत सोशल मीडिया व विविध दैनिकांमधून हे दोन्ही साखर कारखाने सुरू होण्या बाबत पाऊस बरसावा तशा बातम्या विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या विषयी बरसत असल्याने जनतेत व ऊस‌ उत्पादक शेतकरी, कामगार यांनी गत पाच वर्ष व मागील काही वर्षांपासून सर्वांचा अनुभव घेतला असल्याने थोडा धीर धरत आमदार दिलीप बनकर यांचा ही अनुभव घ्यावा, \"सब्र का फल मीठा होता है\" अशा शब्दांत टिकाकारांना चांदोरी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य सिध्दार्थ वनारसे यांनी सल्ला देत विद्यमान आमदारांन\nजिल्हा परिषदेतील उपशिक्षणाधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै ११, २०२०\nनासिक ::- जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी वर्ग-२ भाऊसाहेब तुकाराम चव्हाण यांस काल ला��लुचपत विभागाच्या वतीने ६०००/- रुपयांची लाच स्विकारताना पकडण्यात आले. तक्रारदार यांची पत्नी जिल्हा.प. उर्दू प्राथमिक शाळा चांदवड येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून नेमणुकीस असतानाचे तत्कालीन कालावधीत भाऊसाहेब चव्हाण गटशिक्षण पदावर कार्यरत होता. त्यावेळी तक्रारदार यांच्या पत्नीची वेतन निश्चिती होवून ही डिसेंबर १९ पासून वेतन मिळाले नव्हते त्याबाबत तक्रारदाराने खात्री केली असता त्याच्या पत्नीचे सेवापुस्तकामध्ये तत्कालीन गट शिक्षणाधिकारी याची स्वाक्षरी नसल्याने वेतन काढून अदा करण्यात आले नव्हते. म्हणून माध्यमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांने सेवापुस्तिकेत सही करण्यासाठी १५०००/- रुपयांची लाचेची मागणी केली व तडजोडी अंती ६०००/- रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत विभाग नासिक कडून पंच साक्षीदारांसमक्ष पकडण्यात आले. सदर कारवाई जिल्हा परिषद नासिक येथील माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी कार्यालयात करण्यात आली.\nMichael Elkan द्वारे थीम इमेज\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://daryafirasti.com/2020/03/18/mvijaygad/", "date_download": "2021-05-14T06:17:06Z", "digest": "sha1:ILKBSKEORPDVAI4RTTOO2NRHSFERC7IB", "length": 9290, "nlines": 110, "source_domain": "daryafirasti.com", "title": "तवसाळचा विजयगड | Darya Firasti", "raw_content": "\nशास्त्री नदीच्या दक्षिण तीरावर असलेला जयगड किल्ला तर बहुसंख्य कोकणप्रेमींना माहिती आहेच. पण याचा जोड किल्ला सुद्धा आहे. तवसाळ येथे असलेला विजयगड. शास्त्री नदीच्या मुखाच्या उत्तरेला तवसाळ किनाऱ्यावर खडा पहारा देणारा हा दुर्ग. आज मात्र आपण या किल्ल्याचे अवशेषच पाहू शकतो. हे अवशेष सागरी महामार्गावरच आहेत पण पटकन दिसत नाहीत. जयगड ते तवसाळ फेरी पकडून आपण गुहागरच्या दिशेने सहज जाऊ शकतो. तवसाळ जेट्टीहून निघाले की डाव्या बाजूला तवसाळचा समुद्र किनारा आहे. हा टप्पा पार झाला की चढण येते आणि ही नागमोडी चढण संपताना रस्ता जिथं उजवीकडे वळतो त्याच ठिकाणी डाव्या बाजूला झाडीत आपल्याला चिरेबंदी बुरुज आणि तटबंदीचे अवशेष दिसतात. हाच विजयगड.\nया ठिकाणी घडलेल्या ऐतिहासिक घटनांचा काही तपशील उपलब्ध नाही. एक आख्यायिका मला वाचायला मिळाली ती अशी की किल्ला बांधला जात असताना वारंवार बांधकाम पडत होते. तेव्हा किल्ल्यासाठी आणलेले चिरे तपासून पाहिले असता एका चिऱ्यावर गणेश शिल्प दिसले. त्याचा वापर महादरवाजात केल्यानंतर बांधकाम सुरळितपणे पार पडले. (कोकणातील पर्यटन – प्र. के. घाणेकर पृष्ठ क्रमांक ६८) इथं पूर्वी धामणखोल बंदर होते त्याचा हा संरक्षक किल्ला मानला जातो.\nतवसाळ गावातील समुद्रकिनारा काळ्या वाळूचा असला तरीही सुंदर आहे. शास्त्री नदीचे मुख, जयगड बंदर आणि त्यामागील जिंदालचा प्रकल्प, किनाऱ्यावरील वाळूत चालताना होणारा थंडगार लाटांचा स्पर्श हे सगळं अनुभवायला तवसाळ ला जरूर जा. या भागात नरवण, रोहिले असे अनाघ्रात समुद्र किनारे आहेत आणि हेदवीची बामणघळ सुद्धा इथून जवळच आहे. या सगळ्या ठिकाणांची चित्र भ्रमंती करण्यासाठी दर्या फिरस्ती साईटला भेट देत राहा.\n← तेरेखोलचा स्वातंत्र्य दुर्ग\nसाद रोहिले किनाऱ्याची →\nPingback: साद रोहिले किनाऱ्याची | Darya Firasti\n Select Category मराठी (117) ऐतिहासिक (1) कोकणातील दुर्ग (39) खोदीव लेणी (5) चर्च (2) जागतिक वारसा स्थळ (1) जिल्हा ठाणे (2) जिल्हा मुंबई (8) जिल्हा रत्नागिरी (51) जिल्हा रायगड (33) जिल्हा सिंधुदुर्ग (17) ज्यू सिनॅगॉग (1) पुरातत्व वारसा (11) मंदिरे (36) मशिदी (3) शिल्पकला (4) संकीर्ण (8) संग्रहालये (5) समुद्रकिनारे (11) English (1) World Heritage (1)\nभू चुंबकीय वेधशाळा, अलिबाग\nनमन छत्रपती संभाजी महाराजांना\nनमन छत्रपती संभाजी महाराजांना\nनमन छत्रपती संभाजी महाराजांना\nEnglish World Heritage ऐतिहासिक कोकणातील दुर्ग खोदीव लेणी चर्च जागतिक वारसा स्थळ जिल्हा ठाणे जिल्हा मुंबई जिल्हा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्हा सिंधुदुर्ग ज्यू सिनॅगॉग पुरातत्व वारसा मंदिरे मराठी मशिदी शिल्पकला संकीर्ण संग्रहालये समुद्रकिनारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://lokvruttant.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A1-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A4%A8%E0%A5%89%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%8B/", "date_download": "2021-05-14T08:15:21Z", "digest": "sha1:A3Q35XDJ2YAWEHKRLPBHTNFBKVXI7WSL", "length": 11877, "nlines": 55, "source_domain": "lokvruttant.com", "title": "कोविड रुग्णालयासह नॉन कोविड रुग्णालयासही रेमडेसिवीर पुरवावेत : महापौर नरेश म्हस्के – Lokvruttant", "raw_content": "\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज ��०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nकोविड रुग्णालयासह नॉन कोविड रुग्णालयासही रेमडेसिवीर पुरवावेत : महापौर नरेश म्हस्के\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम April 18, 2021\nठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच नागरिक आरटीपीसीआरची तपासणी करतात, मात्र सदर तपासणी अहवाल येण्यास दोन तीन दिवसांचा कालावधी आवश्यक असल्याने प्राथमिक लक्षणे असलेले रुग्ण खाजगी रुगणालयात दाखल होतात. काही वेळेस या रुग्णांना देखील रेमडेसिवीरचे इंजेक्शन देणे आवश्यक असते, परंतु खाजगी रुग्णालयात सदर इंजेक्शन उपलब्ध नसल्याने रुग्णांवर उपचार करण्यास विलंब होतो, यासाठी ठाण्यातील नॉन कोविड रुग्णालयात देखील रेमडेसिवीरचा पुरवठा करावा अशी मागणी महापौर नरेश म्हस्के यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.\nठाण्यामध्ये महापालिकेच्या कोविड रुग्णालयाव्यतिरिक्त एकूण 40 खाजगी रुग्णालयांना कोविड रूग्णालयाची मान्यता देण्यात आलेली आहे. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिध्द् झालेल्या यादीमध्ये केवळ 16 रुग्णालयांचीच नावे समाविष्ट आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेने मान्यता दिलेल्या सर्व कोविड रुग्णालयाची नावे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या यादीत समाविष्ट करावीत तसेच कालानुरूप जसजशी खाजगी रुग्णालयांना कोविड रुग्णालय म्हणून महापालिकेच्या वतीने मान्यता देण्यात येईल त्या रुग्णालयाची नावे देखील जिल्हाधिकाऱ्यांनी यादीत समाविष्ट करावी असेही महापौर यांनी नमूद केले आहे.\nसंशयित व्यक्तीने तपासणी केल्यानंतर त्याला कोरोनाची बाधा आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम अँटीजेन टेस्ट केली जाते. त्याचा रिपोर्ट अवघ्या काही मिनिटात मिळतो परंतु ही टेस्ट निगेटिव्ह आली आणि लक्षणे असली तर आरटीपीसीआर चाचणी केली जाते. मात्र या चाचण्या करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने येत असून चाचणी अहवाल येण्यास तीन ते चार दिवसाचा अवधी लागत असतो. या रुग्णाकडे कोव्हिड पॉझिटिव्हचा रिपोर्ट नसल्यामुळे त्यांना कोविड रुग्णालयामध्ये दाखल करुन घेतले जात नाही. परंतु कोरोनाचीच लक्षणे असल्यामुळे डॉक्टर त्यांना बहुतांश वेळा एचआरसीटी तपासणी करण्यास सांगतात व यामध्ये फुप्फुसामध्ये इन्फेक्शन असेल अशा रुग्णांना देखील रेमडेसिवीर इंजेक्शनची नितांत आवश्यकता असते, परंतु खाजगी रुग्णालयात हे इंजेक्शन उपलब्ध नसल्यामुळे योग्य उपचार करण्यास विलंब होतो व यामध्ये रुग्ण नाहक दगावला जाण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर नॉन कोविड रुग्णालयात देखील रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध असणे आवश्यक आहे.\nमहापालिकेने मान्यता दिलेल्या कोविड रुग्णालयामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करुन दिले जाते. सद्यस्थितीत नॉन कोविड रुग्णालयात देखील रेमडेसिवीर इंजेक्शनची आवश्यकता व गरज लक्षात घेवून याबाबत योग्य नियोजन करुन कोविड रुग्णालयासह नॉन कोविड रुग्णालयातही रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करुन द्यावे असेही महापौर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कळविले आहे.\nतिसऱ्या लाटेसाठीही सज्ज राहू - उद्धव ठाकरे\nदीड वर्षात बारा बलुतेदार आणि पारंपारीक व्यवसाय उद्ध्वस्त..१० हजारांची मदत द्या - आ. संजय केळकर\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंद्रपूर जम्मू-काश्मीर जळगाव ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी दिल्ली नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पनवेल पश्चिम महाराष्ट्र पालघर पुणे प्रतिमा बीड भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रायगड वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए ��्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathitrends.com/category/bollywood/", "date_download": "2021-05-14T07:01:02Z", "digest": "sha1:IBET3QHXYFEIRXNOT63KLFBVVXHCW3Y6", "length": 5450, "nlines": 113, "source_domain": "marathitrends.com", "title": "Bollywood Archives - marathitrends", "raw_content": "\n‘आपणच घातलेला ड्रेस अडचणीत आणतो तेव्हा’, त्रस्त जाह्नवी कपूर ने शेअर केला स्वतःचा फोटो…\nअरुणा ईराणी यांनी मूल जन्माला न घालण्याचा घेतला होता निर्णय\nआमिर खानचा विवाहित पुतण्या इम्रान खान ला झाले आहे आपल्या शेजारणीवर प्रेम…\nचित्रपटातील तसले सीन पाहुन वडीलांनी घरातून हाकलुन दिले होते… जाणून घ्या या प्रसिद्ध अभिनेत्याची झाली होती अशी फजिती…\n‘वरून धवन’ आणि ‘नताशा दलाल’ यांच्या लग्नाला ‘बॉलीवूड’ च्या या कलाकारांना मिळाले होते आमंत्रण…\nजेव्हा श्रीदेवीला भेटण्यासाठी संजूबाबा पोहोचला होता थेट चित्रपटाच्या सेटवर😲\nजाणून घ्या का झाला होता सुपरस्टार अमिताभ बच्चनचा Breakup 😥\nबॉलिवुड अभिनेत्री आणि मॉडेल सारखी फिगर पाहिजे का\nवयाचे 47 वर्ष पूर्ण करूनही इतकी तरुण आणि सुंदर का दिसते...\nसुशांतसिंग राजपूत यांच्या डॉक्टरांना आत्महत्येवर तीव्र संशय आला, ते म्हणतात- ‘असं...\nसुशांतने गुगलवर या 3 गोष्टी का शोधल्या\nया जेष्ठ अभिनेत्रीवर झाले ‘भीक मागण्याचे’ आरोप..\nरिया चक्रवर्ती चा व्हिडीओ झाला viral, रिया म्हणते कि..\nसीरत कपूरची आगामी चित्रपट होईल ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित\nउर्वशी रौतेलाने सुंदर पद्धतीने आपल्या चाहत्यांना ईदची सुभेक्षा दिली\nआमिर खानचा विवाहित पुतण्या इम्रान खान ला झाले आहे आपल्या शेजारणीवर...\nबॉलिवुड अभिनेत्री आणि मॉडेल सारखी फिगर पाहिजे का\nकरीना सारखे गोबरे, गुटगुटीत गाल हवे आहेत का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/865712", "date_download": "2021-05-14T07:45:45Z", "digest": "sha1:Q5JSMJWBF56TMHQERP5GH5JHQDUMTRD3", "length": 2482, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"वर्ग:इ.स. १०५६ मधील जन्म\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"वर्ग:इ.स. १०५६ मधील जन्म\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nवर्ग:इ.स. १०५६ मधील जन्म (संपादन)\n०६:४१, १६ डिसेंबर २०११ ची आवृत्ती\n४९ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n१४:५३, १८ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती (संपादन)\nArthurBot (चर्चा | योगदान)\n०६:४१, १६ डिसेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nMerlIwBot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%8F%E0%A4%95_%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8_%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%88", "date_download": "2021-05-14T07:43:04Z", "digest": "sha1:76FXKWGQVR5IAWLRDOO7Q656FIMX4EO5", "length": 3925, "nlines": 59, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एक रजाई तीन लुगाईला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nएक रजाई तीन लुगाईला जोडलेली पाने\n← एक रजाई तीन लुगाई\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख एक रजाई तीन लुगाई या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसदस्य चर्चा:ज ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:अभिजीत साठे ‎ (← दुवे | संपादन)\nरमेश औटी ‎ (← दुवे | संपादन)\nचर्चा:रमेश औटी ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Rachit143 ‎ (← दुवे | संपादन)\nएक रजाई तीन लुगाई (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nचर्चा:एक रजाई तीन लुगाई ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:अभय नातू/जुनी चर्चा ३३ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A_%E0%A5%AB", "date_download": "2021-05-14T07:38:30Z", "digest": "sha1:NYSST5B54WDODFUVEGBSF63FQ6Q3QL6F", "length": 14557, "nlines": 116, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मार्च ५ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n<< मार्च २०२१ >>\nसो मं बु गु शु श र\n१ २ ३ ४\n५ ६ ७ ८ ९ १० ११\n१२ १३ १४ १५ १६ १७ १८\n१९ २० २१ २२ २३ २४ २५\n२६ २७ २८ २९ ३० ३१\nमार्च ५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ६४ वा किंवा लीप वर्षात ६५ वा दिवस असतो.\n१०४६ - पर्शियन कवी व प्रवासी नसीर खुश्रोने आपल्या सात वर्षांच्या मध्य-पूर्वेच्या भ्रमंतीची सुरुवात केल. या प्रवासाचे वर्णन त्याने सफरनामा या आपल्या पुस्तकात करून ठेवलेले आहे.\n१५५८ - फ्रान्सिस्को फर्नांडिस यांनी धुम्रपान बनवण्यात पहिल्यांदा तंबाखूचा वापर केला.\n१६६६ - छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायगडावरून आग्र्याला प्रयाण केले.\n१८२४ - युनायटेड किंग्डमने बर्माविरुद्ध युद्ध पुकारले.\n१८५१ - जिओलॉजीकल सर्व्हे ऑफ इंडिया ची स्थापना झाली.\n१९०२ - तीन दिवसांत १,००,००० सैनिक गमावल्यावर रशियाने मांचुरियातून माघार घेतली.\n१९२४ - शफकेत व्हेलार्सी आल्बेनियाच्या पंतप्रधानपदी.\n१९३१ - महात्मा गांधी व ब्रिटीशांचे भारतातील व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन यांच्यात गांधी-आयर्विन करार करार झाला.\n१९३१ - डॅनियेल सालामांका उरे उरुग्वेच्या राष्ट्राध्यक्षपदी.\n१९३३ - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्टने देशातील सगळ्या बॅंका काही दिवसांसाठी बंद केल्या व आर्थिक व्यवहार करण्यास बंदी घातली.\n१९४० - सोवियेत पॉलिटब्युरोने पोलंडच्या १४,७०० युद्धकैद्यांसह २५,७०० पोलिश बुद्धीजीवींची हत्या करण्याचा आदेश मंजूर केला.\n१९४५ - दुसरे महायुद्ध - रुह्रची लढाई सुरू.\n१९६४ - श्रीलंकेत आणीबाणी.\n१९६६ - म्हैसूरचे राजे वाडियार यांचा बंगळुरूमध्ये असेलेला राजवाडा सरकारच्या ताब्यात घेण्याचा विधेयक मंजूर झाला.\n१९६८ - मार्टिन लूथर किंग यांची हत्या\n१९८३ - बॉब हॉक ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी.\n१९८८ - टर्क्स व कैकोस द्वीपांनी आपल्या संविधानाची नवीन आवृत्ती अंगिकारली.\n१९९१ - पहिले अखाती युद्ध - इराकने सगळ्या युद्धकैद्यांची मुक्तता केली.\n१९९७ - भारत आणि तेरा इतर देशांनी मिळून इंडियन ओशन रिम एसोसियेशन संघाची घोषणा केली\n१९९७ - संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेले टपाल तिकीट प्रकाशीत झाले.\n१९९७ - धार्मिक जनजागृतीबद्दल दिला जाणारा जॉन एम. टेम्पलटन पुरस्कार पांडुरंगशास्त्री आठवले यांना जाहीर करण्यार आला.\n१९९८ - रशियाकडून घेतलेल्या सिंधुरक्षक पाणबुडीचे मुंबईत आगमन झाले.\n२००१ - मक्केत हज सुरू असताना ३५ भाविकांचा चेंगरुन मृत्यू.\n२००० - कर्नाटकातील कैगा अणू वीजप्रकल्प पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते देशाला समर्पित केला.\n२००८ - महाराष्ट्राचे राज्यपाल एस.एम. कृष्णा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला\n२००८ -भारताने समुद्रावरुन ज़मीनीवर हल्ला करणारे 'ब्रह्मोस' मिसाइलचे सफल परीक्षण केले\n२०१७- भारताची सरकारी विमान वाहतूक कंपनी एअर इंडियाच्या महिला कर्मचार्‍यांनी अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. एअर इंडियाच्या संपूर्ण महिला चालक दल असलेल्या विमानाने पृथ्वी प्रदक्षिणा घालण्याचा विक्रम नोंदवला.\n११३३ - हेन्री दुसरा, इंग्लंडचा राजा.\n१३२४ - डेव्हिड दुसरा, स्कॉटलंडचा राजा.\n१५१२ - जेरार्डस मर्केटर, फ्लेमिश नकाशेतज्ञ.\n१८९८ - चाउ एन-लाय, चीनचा राष्ट्राध्यक्ष.\n१९१० - संपादक श्रीपाद वामन काळे\n१९१३ -: किरण घराण्याच्या शास्त्रीय गायिका गंगुबाई हनगळ\n१९१६ -: ओरिसाचे मुखमंत्री आणि स्वातंत्र्य सेनानी बिजू पटनायक\n१९२५ - वसंत साठे -पाचवी, सहावी, सातवी आठवी व नववी लोकसभेचे सदस्य\n१९३४ - सोम ठाकुर - मुक्तक, ब्रजभाषेचे छंद आणि बेमिसाल लोक गीतांचे वरिष्ठ आणि लोकप्रिय रचनाकार\n१९३७ - ओलुसेगुन ओबासांजो, नायजेरियाचा राष्ट्राध्यक्ष.\n१९४२ - फेलिपे गॉन्झालेझ, स्पेनचा पंतप्रधान.\n१९५९ - वाझ्गेन सर्ग्स्यान, आर्मेनियाचा पंतप्रधान.\n१९५९ - शिवराज सिंह चौहान - 'भारतीय जनता पार्टी' चे वरिष्ठ नेता तसेच 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे' समर्पित कार्यकर्ता\n१९७४: अभिनेता हितेन तेजवानी\n१५३९ - नुनो दा कुन्हा, भारतातील पोर्तुगीझ गव्हर्नर.\n१८१५ - फ्रांझ मेस्मेर, संमोहनविद्येचा ऑस्ट्रियन प्रवर्तक.\n१८२७ - पिएर-सिमोन लाप्लास, फ्रेंच गणितज्ञ.\n१८२७ - अलेस्सांद्रो व्होल्टा, इटालियन भौतिकशास्त्रज्ञ.\n१९१४ - नाटककार, समीक्षक आणि प्राध्यापक शांताराम अनंत देसाई\n१९५३ - जोसेफ स्टालिन, सोवियेत राष्ट्राध्यक्ष.\n१९५५ - अंतानास मर्किस, लिथुएनियाचा राष्ट्राध्यक्ष.\n१९६३ - पॅट्सी क्लाइन, अमेरिकन गायिका.\n१९६६ - साम्यवादी विह्चारांचे व्यासंगी नेते शंकरराव मोरे\n१९६८ - समाजशास्त्रज्ञ व ग्रंथकार नारायण गोविंद चाफेकर\n१९८५ - महाराष्ट्र संस्कृतीकार पु. ग. सहस्रबुद्धे\n१९८५ - कोशागार, तत्वज्ञ तत्त्वज्ञान महाकोशाचे संपादक देविदास दत्तात्रय वाडेकर\n१९८९ - गदार पार्टीचे एक संस्थापक बाबा पृथ्वीसिंग आझाद\n१९९५ - हिंदी चित्रपट अभिनेते जलाल आगा\n२०१० - जी.पी. बिर्ला - भारताचे प्रसिद्ध उद्योगपती\n२०१७-पी. शिवशंकर यांचे निधन झाले. ते आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात न्यायाधीश होते, पण तेथून राजीनामा देऊन ते सर्वोच्च न्यायालयात वकिली करू लागले. नंतर रा��कारणात आले.1980 मध्ये इंदिरा गांधी सत्तेवर आल्या तेव्हा शिवशंकर कायदामंत्री झाले तेव्हा त्यांनी न्यायाधीशांच्या नेमणुकांत हस्तक्षेप केला.\nबीबीसी न्यूजवर मार्च ५ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nमार्च ३ - मार्च ४ - मार्च ५ - मार्च ६ - मार्च ७ - (मार्च महिना)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी २३:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokvruttant.com/category/%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0/", "date_download": "2021-05-14T07:40:47Z", "digest": "sha1:32RYSLX7UY3ASMYRR5DRLIKXZQFACXI3", "length": 8084, "nlines": 67, "source_domain": "lokvruttant.com", "title": "चंद्रपूर – Lokvruttant", "raw_content": "\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\n३३ कोटी वृक्ष लागवडीत घोटाळ्याचा आरोप\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम February 19, 2020\nचंद्रपूर : माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून ३३ कोटी वृक्ष लागवडीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप झाला .आणि त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याचीही मागणी झाली. आता स्वतः मुनगंटीवार यांनीच या\nरिपाइं (इंदिसे) ची नागपुरात उग्र निदर्शने\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम December 17, 2019\nठाणे : भीमा कोरेगाव हल्ल्यानंतर उत्स्फूर्तपणे पुकारलेल्या बंद आंदोलनातील कार्यकर्त्यांवरील तसेच मराठा मोर्चातील आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घ्य���वेत, या मागणीसाठी रिपाइं (इंदिसे) च्या वतीने मंगळवारी (दि.17) नागपूर येथील यशवंतराव स्टेडियम\nपतीवर कुऱ्हाडीने हल्ला करून पत्नीने केली आत्महत्या\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम June 6, 2019\nचंद्रपूर : पत्नीने पतीवर कुऱ्हाडीने हल्ला करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस शहराच्या नकोडा भागात घडली आहे. पतीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीने हा हल्ला केला असून पती किरकोळ\nचंद्रपूरच्या बालाजी वॉर्डात अस्वलाने दर्शन\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम March 16, 2019\nचंद्रपूर : चंद्रपूरात बालाजी वॉर्डात सारख्या मोठ्या वस्ती मध्ये शनिवारी सकाळी चक्क एक अस्वल नागरिकांन दिसले आणि नागरिकांमध्ये एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले. हे अस्वल बालाजी वॉर्डातील एखा झुडुपात दडलेले होते\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंद्रपूर जम्मू-काश्मीर जळगाव ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी दिल्ली नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पनवेल पश्चिम महाराष्ट्र पालघर पुणे प्रतिमा बीड भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रायगड वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/solapur-a-hotelier-killed-his-wife-and-two-children-and-committed-suicide-165607/", "date_download": "2021-05-14T08:11:41Z", "digest": "sha1:ZNXUIHLT6S74YEP2XVSVO6PSEMMMW34P", "length": 11041, "nlines": 95, "source_domain": "mpcnews.in", "title": "Solapur: कर्जाला कंटाळून हॉटेल चालकाने पत्नी, दोन मुलांचा खून करुन स्वतः केली आत्महत्या - MPCNEWS", "raw_content": "\nSolapur: कर्जाला कंटाळून हॉटेल चालकाने पत्नी, दोन मुलांचा खून करुन स्वतः केल�� आत्महत्या\nSolapur: कर्जाला कंटाळून हॉटेल चालकाने पत्नी, दोन मुलांचा खून करुन स्वतः केली आत्महत्या\nSolapur: A hotelier killed his wife and two children and committed suicide लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद असल्याने आर्थिक कोंडी झाली. त्याचा तणाव अमोल यांच्या मनावर होता.\nएमपीसी न्यूज- कर्जाला कंटाळून एका हॉटेल चालकाने पत्नी आणि आपल्या दोन मुलांचा खून करुन स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापूर येथे सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. या हॉटेल चालकाने पत्नीचा दोरीने गळा आवळून खून केला. नंतर सात व चार वर्षीय मुलांना गळफास लावला आणि स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली.\nमुलांना आणि पत्नीला संपवले आहे, आता मीही आत्महत्या करत आहे, असे भावाला मोबाइलवरून सांगून या हॉटेलचालकाने आत्महत्या केली. भाऊ घरी पोहोचेपर्यंत हा प्रकार घडून गेला होता. अमोल अशोक जगताप (वय 37), मयूरी अमोल जगताप (वय 27), आदित्य (वय 6) आणि आयुष (वय 4, सर्व रा. रजपूत यांच्या घरी भाड्याने, हांडे प्लॉट, जुना पुना नाका) यांचा मृत्यू झाला आहे.\nलॉकडाऊनमुळे हॉटेल बंद असल्याने आर्थिक कोंडी झाली. त्याचा तणाव अमोल यांच्या मनावर होता. मृत्यूपूर्व चिठ्ठीमध्ये ‘मला माफ करा’ मी मुलांना व पत्नीला संपवले आहे, असे लिहिले आहे.\nदरम्यान, अमोल जगताप व त्यांचे भाऊ हे हॉटेल चालवत होते. सोमवारी सायंकाळच्या सुमाराला अमोल यांनी सुरुवातीला बेडरूममध्ये पत्नीचा गळा आवळला. त्या निपचित पडल्यानंतर आदित्य आणि आयुष्य या दोन मुलांना दुसऱ्या खोलीमध्ये गळफास दिला. यानंतर त्यांनी आपल्या भावाला फोन करून घटनेची माहिती दिली. मी मुलांना आणि पत्नीला संपवले आहे, मीही आत्महत्या करत असल्याचे त्यांनी सांगितले.\nफोन केल्यानंतर अमोल यांनी हॉलमध्ये गळफास घेतला. भाऊ व अन्य नातेवाईक अमोल यांच्या घरी आले. आतून दरवाजा बंद असल्यामुळे त्यांनी पोलिसांना माहिती दिली. दरवाजा उचकटून आत गेल्यानंतर हॉलमध्ये अमोल यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. दुसऱ्या खोलीत दोन मुले आणि बेडरूममध्ये पत्नी मयूरी होते. त्यांचा गळा आवळून तर मुलांना गळफास लावून खून केल्याचे समोर आले.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n, पायलट यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु, काँग्रेस आमदारांची आज पुन्हा बैठक\nCorona World Update: टक्केवारी घसरली तरी सक्रिय रुग्णांची संख्या 50 लाखांच्या उंबरठ्यावर\nBopkhel News : बलात्कार करून, ‘पतीला सोडचिठ्ठी देऊन दुसरे लग्न करण्याचे ‘ लिहून घेतले हमीपत्र\nIndia Corona Update : देशातील दोन कोटी रुग्ण झाले कोरोनामुक्त, रिकव्हरी रेट 83.50 टक्क्यांवर\nTalegaon Dabhade News: मायमर हॉस्पिटल अधिग्रहित करून उच्चस्तरीय चौकशी करा – सत्यशीलराजे दाभाडे\nChinchwad News : डिस्ट्रिक्ट लायन्स ऑक्सिजन बॅंकेचे महापौरांच्या हस्ते उदघाटन\nMNS News : महाराष्ट्र सैनिकांची माणुसकी लॉकडाउनच्या संकटात पडद्यामागच्या कलाकारांना दिला मदतीचा हात\nVasantrao Karale : वसंतराव निवृत्ती कराळे यांचे निधन\nMumbai News : उपमुख्यमंत्री कार्यालयासाठी स्वतंत्र सोशल मिडिया यंत्रणेची गरज नाही : अजित पवार\nPimpri Vaccination News: शहरातील 45 वर्षांपुढील नागरिकांना शुक्रवारी ‘या’ केंद्रांवर मिळणार लसीचा दुसरा डोस\nVaccination News : राज्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरण तूर्त स्थगित, कॅबिनेट बैठकीत निर्णय\nPimpri News: कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आहे पण लक्षणे असलेल्या रुग्णांनाही मिळणार उपचार\nBopkhel News : बलात्कार करून, ‘पतीला सोडचिठ्ठी देऊन दुसरे लग्न करण्याचे ‘ लिहून घेतले हमीपत्र\nPune News: लॉकडाऊन मुदतवाढीच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण\nChinchwad news: कोरोना विरोधातील लढाई चिंचवड देवस्थान ट्रस्टच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 11 लाख रुपये\n बारामतीत ”म्युकर मायकोसिस 20 ते 25 रुग्ण, दोन जणांचा मृत्यू\nLonavala News : जामतारा वेब सिरिज पाहून अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक\nBopkhel News : बलात्कार करून, ‘पतीला सोडचिठ्ठी देऊन दुसरे लग्न करण्याचे ‘ लिहून घेतले हमीपत्र\nPune News: लॉकडाऊन मुदतवाढीच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण\nChinchwad news: कोरोना विरोधातील लढाई चिंचवड देवस्थान ट्रस्टच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 11 लाख रुपये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/oxygen-generation-plant-approved-for-igatpuri-covid-center", "date_download": "2021-05-14T07:23:24Z", "digest": "sha1:UHS34ZU7WR5BB5L2NSW36S3VCTWK5IWE", "length": 4148, "nlines": 49, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Oxygen Generation Plant Approved for Igatpuri Covid Center", "raw_content": "\nइगतपुरी कोविड सेंटरला ऑक्सिजन जनरेशन प्लांट मंजुर\nआमदार हिरामण खोसकर यांच्या प्रयत्नांना यश\nआमदार खोसकर यांच्या पाठपुराव्याला यश आले असुन इगतपुरी ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरला कायमस्वरुपी ऑक्सीजन प्लांट मंजुर करण्यात आला आहे. इगतपुरी ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटर येथे लवकरच ऑक्सीजन जनरेशन प्लांट सुरु होणार असुन इतर आवश्यक वैद्यकीय साहित्याचाही लवकरच पुरवठा करणार असल्याची माहिती आमदार हिरामण खोसकर यांनी दिली आहे.\nकरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामूळे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याकारणाने आरोग्य यंत्रणेवर खुप ताण पडत आहे. असंख्य रुग्णांचे नातेवाईक आपल्या रूग्णाला ऑक्सीजन बेड मिळावा व लवकर बरा व्हावा यासाठी नातेवाईक उपचारासाठी धडपड करत आहे.\nही बाब बघता अनेक कोविड सेंटरमध्ये ऑक्सीजन, रुग्णवाहिका, रेमडिसीवर इंजेक्शन अश्या अनेक गोष्टीची कमतरता भासत आहे. ही बाब लक्षात घेत इगतपुरी-त्र्यंबकेश्वर, तालुक्याचे आमदार हिरामण खोसकर यांनी नाशिकचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांच्याकडे इगतपुरी ग्रामीण रुग्णालयाला ऑक्सीजन जनेरशन प्लांट मिळावा याबाबत मागणी धरून ठेवत पाठपुरावा सुरु ठेवला होता.\nया ऑक्सीजन प्लांटमुळे कोरोना रुग्णांना उपचारासाठी दिलासा मिळणार असल्यामुळे आमदार खोसकर यांचे तालुका वासीयांनी आभार मानले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1025060", "date_download": "2021-05-14T08:19:16Z", "digest": "sha1:2Z3ZRI5OQ4UW6XPOK3ULKFWOPURIYRBH", "length": 2198, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"हाँग काँग\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"हाँग काँग\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०६:४२, २१ जुलै २०१२ ची आवृत्ती\n२ बाइट्स वगळले , ८ वर्षांपूर्वी\nr2.7.2) (सांगकाम्याने बदलले: az:Honkonq\n०९:०३, ४ जुलै २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nXqbot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: xmf:ჰონგკონგი)\n०६:४२, २१ जुलै २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nJackieBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.2) (सांगकाम्याने बदलले: az:Honkonq)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokgatha.page/2020/03/0tb3JK.html", "date_download": "2021-05-14T07:28:17Z", "digest": "sha1:63VJXVLJEBCIWPZA5LK5YVABGKMKVR2L", "length": 5011, "nlines": 35, "source_domain": "www.lokgatha.page", "title": "लाठीमार नको; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पोलिसांना निर्देश", "raw_content": "\nलाठीमार नको; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पोलिसांना निर्देश\nमुंबई : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात सं���ारबंदी आणि जमावबंदी लागू असतानाही विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना पोलिसांनी अखेर कायद्याचा ‘दंडुका’ दाखविण्यास सुरुवात केली आहे. मात्र, बाहेर पडणाऱ्या लोकांशी सौम्यपणे वागा आणि त्यांच्यावर थेट लाठीमार करू नका, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.\nकरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारनं अनेक निर्बंध उपाय योजले आहेत. तसंच राज्यात संचारबंदी लागू केली आहे. या काळात कुणीही घराबाहेर पडू नका, असे आदेश आहेत. मात्र, तरीही काही लोक विनाकारण घराबाहेर पडत आहेत.\nअखेर पोलीस यंत्रणेनं या लोकांना दंडुका दाखवण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी नागरिकांना विचारपूस करण्याआधीच पोलिसांकडून चोप दिला जात असल्याचं व्हिडिओंमधून दिसून आलं आहे.\nजेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी यासंदर्भात राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांच्याकडे तक्रार केली.\nजीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारे ट्रक अडवले जात आहेत. तसंच पेट्रोल पंपही बंद करण्यात आले असल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली.\nपालघर येथे भाजीपाल्याची वाहतूक करणारे ट्रक अडवले जात आहेत. तसंच काही ठिकाणी पोलीस हे लोकांना चोप देताना व्हिडिओंमध्ये दिसत आहे. मेहता यांनी सचिवांसोबत झालेल्या आढावा बैठकीत या सर्व बाबी निदर्शनास आणून दिल्या. तसंच या संदर्भात मुख्यमंत्र्यांनाही माहिती दिली.\nसीबीआई ने वाधवान बंधूना महाबळेश्वर येथून घेतले ताब्यात\nकामगार दिनानिमित्ताने कलावंतांचं भावनिक आवाहन\nकोरोना प्रसंगी गरीबांसाठी धावुन आली खाकी वर्दीतील देवमाणसं\nसंस्कारक्षम शिवसैनिकांनी जपला शिवसेनाप्रमुखांचा सामाजिक कार्याचा वसा\nहोळी रे होळी गावठाण, कोळीवाड्यातील भूमिपुत्रांना मिळणार कधी शाश्वत विकासाची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%B8%E0%A5%80/", "date_download": "2021-05-14T06:39:04Z", "digest": "sha1:V6GB44LEDYEKFK5W7M4CEW7ZR3Z7PEW4", "length": 7447, "nlines": 60, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "युपीएससी Archives - Majha Paper", "raw_content": "\n27 जूनला होणारी केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा आता 10 ऑक्‍टोबरला\nकोरोना, देश, मुख्य / By माझा पेपर\nनवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा लांबणीवर पडली आहे. ही परीक्षा 27 जून रोजी होणार होती. …\n27 जूनला होणारी केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा आता 10 ऑक्‍टोबरला आणखी वाचा\nयूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेच्या पूर्वप्रशिक्षणासाठी अर्ज करण्यासाठी ११ मार्चपर्यंत मुदत\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर\nमुंबई : राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेच्या वतीने (एसआयएसी)संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०२१ साठी पूर्ण वेळ विनामूल्य प्रशिक्षण …\nयूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेच्या पूर्वप्रशिक्षणासाठी अर्ज करण्यासाठी ११ मार्चपर्यंत मुदत आणखी वाचा\nकेंद्र सरकार UPSC उमेदवारांना आणखी एक संधी देण्यास तयार\nदेश, मुख्य / By माझा पेपर\nनवी दिल्ली – जगासह देशातील शैक्षणिक क्षेत्रावर अचानक उद्भवलेल्या कोरोनाच्या संकटामुळे मोठा परिणाम झाला. केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोगांकडून घेणाऱ्या …\nकेंद्र सरकार UPSC उमेदवारांना आणखी एक संधी देण्यास तयार आणखी वाचा\n8-17 जानेवारी दरम्यान UPSC परीक्षा तर फेब्रुवारीमध्ये MPSC परीक्षा होण्याची शक्यता\nदेश, मुख्य / By माझा पेपर\nनवी दिल्ली – फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा (MPSC) तर 8 ते 17 जानेवारी दरम्यान केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा …\n8-17 जानेवारी दरम्यान UPSC परीक्षा तर फेब्रुवारीमध्ये MPSC परीक्षा होण्याची शक्यता आणखी वाचा\nपुढच्या वर्षी होणार UPSCची मुख्य परीक्षा\nमुख्य, देश / By माझा पेपर\nमुंबई – गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून यूपीएससी प्रिलिम्स (पूर्व परीक्षा) आणि मेन (मुख्य) परीक्षा पुढे ढकलण्याचा …\nपुढच्या वर्षी होणार UPSCची मुख्य परीक्षा आणखी वाचा\nयूपीएससीत उत्तम यश मिळविण्यासाठी योग्य विषयांचे चयन महत्वाचे\nकरिअर / By मानसी टोकेकर\nयुपीएससीच्या परीक्षांमध्ये उत्तम मार्कांनी उत्तीर्ण होण्यासाठी योग्य विषयांचे चयन आवश्यक असल्याचे, सिनियर आयएएस अधिकारी आणि राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांचे …\nयूपीएससीत उत्तम यश मिळविण्यासाठी योग्य विषयांचे चयन महत्वाचे आणखी वाचा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्��ीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://gadchiroli.gov.in/mr/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE/", "date_download": "2021-05-14T07:38:38Z", "digest": "sha1:E2PTISPMG5JHYKFSSR3PPA3AYOUFMCPS", "length": 3995, "nlines": 104, "source_domain": "gadchiroli.gov.in", "title": "जिल्हा नकाशा | जिल्हा गडचिरोली, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा गडचिरोली District Gadchiroli\nतहसील व महसूल मंडळ\nएसटीडी आणि पिन कोड\nजिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालय\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nडिजिटल स्वाक्षरीकृत 7/12 पहा\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा गडचिरोली , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 04, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://m.transliteral.org/pages/z70410125654/view", "date_download": "2021-05-14T07:32:11Z", "digest": "sha1:4FX4T6PD4C5S7CFTA4YTIHOWOIRI5QKZ", "length": 104685, "nlines": 448, "source_domain": "m.transliteral.org", "title": "शनिमाहात्म्य - TransLiteral Foundation", "raw_content": "\nश्रीगणेशाय नमः ॥ ॐ नमोजी गणनायका ॥ एकदंता वरदायका ॥ स्वरुपसुंदरा विनायका ॥ करी कृपा मजवरी ॥१॥\nआता नमूं ब्रह्मकुमारी ॥ हंसारुढ वागीश्वरी ॥ वीणा शोभे दक्षिण करीं ॥ विजयमूर्ति सर्वदा ॥२॥\nनमन माझें गुरुवार्या ॥ सुखमूर्ति करुणालया ॥ नमूं संतश्रोतयांच्या पायां ॥ अभेद भेदा करुनी ॥३॥\nआता नमूं श्रीपांडुरंगा ॥ यावें तुवां कथेचिया प्रसंगा ॥ निरसूनि माझिया भवसंगा ॥ करी कृपा मजवरी ॥४॥\nगुजराथ भाषेची कथा ॥ नवग्रहांची तत्त्वतां ॥ ही ऐकता एकचिता ॥ संकटा व्यथा न बाधती ॥५॥\nआता उज्जनीनाम नगरीं ॥ राजा विक्रम राज्य करी ॥ तेथील चरित्राची परी ॥ ऐका चित्त देऊनियां ॥६॥\nकोणी एके दिवशीं प्रातः काळी ॥ बैसली होती सभामंडळी ॥ तेथे महापंडित त्या काळीं ॥ लहान थोर बैसले ॥७॥\nऐसी सभा बैसली घनदाट ॥ तेथें चर्चा निघाली सुभट ॥ म्हणती नवग्रहांत कोण श्रेष्ठ ॥ सांगावे नीट निवडोनी ॥८॥\nकोण्या ग्रहाची कैसी स्थिती ॥ कैसी पूजा कैसी मती ॥ कोण रूप कैसी गती ऐसें यथार्थ सांगावे ॥९॥\nऐसें ऐकतांचि उत्तर ॥ पंडित सरसावले समोर ॥ काढोनि पुस्तकांचा संभार ॥ बोलती ते यथामतीनें ॥१०॥\nप्रथम एक पंडित बोलिला ॥ रविग्रह तो असे भला जो लागे त्याच्या उपासनेला ॥ त्यासी ग्रहपीडा न बाधे ॥११॥\nरवि तो सूर्यनारायण ॥ जे नर झाले तप्तरायण ॥ त्यांची विघ्नें होती निरसन ॥ महासामर्थ्य रवीचे ॥१२॥\nआधि व्याधि दरिद्र ॥ स्मरणमात्रेंचि होती दूर ॥ मग उपासना करी जो नर ॥ चिंतले अर्थ सर्व पुरती ॥१३॥\nरवि तो मुख्य दैवत ॥ त्यावीण सर्वही जाणा व्यर्थ ॥ नवग्रह आज्ञा पाळीत ॥ ऐसा श्रेष्ठ ग्रह हा ॥१४॥\nऐकता रवीची वार्ता ॥ आणि इतर ग्रहांची कथा ॥ तेणे निवारे सर्व व्यथा ॥ ऐसे नवग्रहही समर्थ ॥१५॥\nपरी रवि असे महाबळी ॥ सर्वांमाजी अर्तुबळी ॥ प्रत्यक्ष दिसतो नेत्रकमळीं ॥ तो हा सूर्यनारायण ॥१६॥\nतंव दुसरा पंडित बोलत ॥ सोमासी असे बळ अद्‍भुत ॥ तो माळी असे म्हणवीत ॥ वनस्पती पोषीतसे ॥१७॥\nजयांचे आराध्य दैवत ॥ शिव सांब कैलासनाथ ॥ त्याच्या भाळी हा विलसत ॥ म्हणोनि श्रेष्ठ जाणावा ॥१८॥\nचंद्र वर्षि अमृतास ॥ तृप्त करी सर्व देवांस ॥ निशिराज महारुपस ॥ षोडश कळा जयासी ॥१९॥\nतो न गांजी कोणासी ॥ अति सौख्यदाता सर्वांसी ॥ सदासर्वदा निर्मळ मानसी ॥ धन्य जयाचें पूजन ॥२०॥\nमग तिसरा पंडित बोलत ॥ ऐक राया सुनिश्चित ॥ मंगळ तो महासमर्थ ॥ कथा ऐक तयाची ॥२१॥\nमंगळग्रह हा महाक्रूर ॥ जैसी कां ते खड्‍गाची धार तयाचा न कळे पार ॥ सर्व ग्रहांमाजी वरिष्ठ हा ॥२२॥\nमंगळग्रह हा सोनार ॥ क्रूरता जयाची अति थोर ॥ पोर तो पूजकासी कृपाकर ॥ मंगल करी सर्वदा ॥२३॥\nगर्व धरुनि पूजा न करिती ॥ मग तो खवळे उग्रमूर्ती ॥ विलया जाय संतती संपत्ती ॥ शेवटी नाश करी जीवित्वाचा ॥२४॥\nतोचि पूजकासी सदा प्रसन्न ॥ सर्व अर्थ करी पावन ॥ सर्व दुःख निरसुन ॥ अंतरबाह्य संरक्षी ॥२५॥\nतंव बोले चौथा पंडीता ॥ बुध असे महाबळवंत ॥ बुधाचा प्रताप अद्‍भूत ॥ सर्व ग्रहांमाजी ॥२६॥\nबुध जातीचा असे वाणी ॥ नवग्रहांत शिरोमणी ॥ विघ्ने नासती तयाच्या पूजनी ॥ सर्वानंद प्राप्त करी ॥२७॥\nबुध ज्यावरी कृपा करी ॥ लक्ष्मीवंत त्यासी करी ॥ ऐसा तो महापरोपकारी ॥ बुधग्रह जाणिजे ॥२८॥\nबुधग्रह आहे ज्यास नीट ॥ त्यास सर्व मार्ग सुचती सुभट ॥ कोणत्या कार्यासही तूट ॥ तो न करी कल्पांती ॥२९॥\nबुधाची बुद्धी भारी ॥ कोणासी निष्ठुरता तो न करी ॥ संसारचिंता हरी ॥ प्राणिमात्राची ॥३०॥\nमग बोले पाचवा पंडित ॥ गुरुचे सामर्थ्य असे अद्‍भूत ॥ गुरु ते श्रेष्ठ सर्वात ॥ इंद्रादिदेवां समस्तां ॥३१॥\nगुरुज्ञानाचा न कळे पार ॥ भाविकांसी तो करुणाकार ॥ कर्माकर्मांचा करी चुर ॥ भवभयव्यथेसी ॥३२॥\nदुःख आणि दरिद्र्य रोग ॥ स्मरणमात्रें होती भंग ॥ नवग्रहांत महायोग्य ॥ ऐसा जाणिजे ॥३३॥\nगुरु जातिचा असे ब्राह्मण ॥ सर्वांत श्रेष्ठ असे वर्ण ॥ सर्व देव करिती मान्य ॥ गुरुवचनासी ॥३४॥\nगुरु असे ज्ञानाचा पुरा ॥ तुयाच्या साम्यासी नसे दुसरा ॥ त्यापुढे नुरेचि थारा ॥ कल्पनेचा कदाही ॥३५॥\nम्हणोने करितां गुरुसेवा ॥ मग ग्रहांचा कोण केवा ॥ गुरु सर्वभार्वे भजावा तेणे संतोष सर्व ग्रहांसी ॥३६॥\n तेथें पाड काय इतरांसी ऐसा श्रेष्ठ जो सर्वांसी ॥ आगमागम ॥३७॥\nतंव सहावा पंडित बोलिला ॥ शुक्रग्रह असे बहु भला ॥ जेणे राक्षसां उपकार केला ॥ संजीवनीमंत्रेकरोनी ॥३८॥\nशुक्र गुरु तो दैत्यांचा ॥ त्रिभुवनीं धाक वाहती जयाचा ॥ पार न कळे सामर्थ्याचा ॥ म्हणोनि श्रेष्ठ तो ॥३९॥\nशुक्राची शक्ती आहे फार ॥ तो करी कर्माकर्माचा चूर ॥ विघ्ने पळती दूरच्या दूर ॥ शुक्रांचे नाम घेतां ॥४०॥\nशुक्रपूजनी जे तत्पर ॥ त्याच्या शौर्यासी नाही पारावार ॥ जो दिव्यदेही निरंतर ॥ एकाक्ष तो ॥४१॥\nआधि व्याधि दुःख दरिद्र ॥ स्मरणमात्रेंचि होती दूर ॥ सर्वभीष्ट परिकर ॥ प्राप्त करी पूजका ॥४२॥\nनवग्रहांत शिरोमणी ॥ ज्याचा महिमा वर्णिजे पुराणी ॥ मान्यता श्रेष्ठ सर्वांहुनी ॥ शुक्राची असे जाण पां ॥४३॥\nऐसे हे सहा ग्रह ऐकोनि राजा ॥ तर्जनी मस्तक डोलवी वोजा ॥ म्हणे उत्तम कथिले काजा ॥ अखंडीत यांते स्मरावे ॥४४॥\nआणिक ग्रह राहिले कोण ॥ सांगा पंडीत हो निवडुन ॥ कैसी त्यांची नामें खूण ॥ त्या मूर्तीसी बोलिजे ॥४५॥\nमग संकेत बोले पंडीत ॥ राहु आणि दुसरा केतु ॥ हे उभयंता अति अद्‍भूत ॥ दैत्यकूळीचें असती ॥४६॥\nमातंग जातीचे दोन्ही ॥ दुष्ट क्रिया म्हणवोनी ॥ त्यांच्या दर्शनें चंद्रसूर्य गगनीं ॥ चळचळां कांपती ॥४७॥\n केतु तो सूर्यासी ॥ ग्रहण बोलिजे तयासी ॥ प्रत्यक्ष द्दष्टीसी दिसतसे ॥४८॥\nप्रणिमात्र सर्व जन ॥ त्यांसी न सांडिती पीडेवीण ॥ परी केलिया पूजन स्मरण ॥ किचिंत पीडा करितासी ॥४९॥\nराहु महापीडक अनिवार माया ॥ तद्रुपचि केतु जाण राया ॥ उभयतांची एक चर्या ॥ पूजनस्मरणें संतोषती ॥५०॥\nसर्व ग्रहांपरीस अति क्रूर ॥ जनांसी पीडा करती फार ॥ म्हणोनि पूजन स्मरण न��रंतर ॥ राहुकेतूचे करावे ॥५१॥\nतवं नववा पंडित बोलत ॥ शनिग्रह श्रेष्ठ अवघ्यांत ॥ बलाढ्य होय अद्‍भुत ॥ नकळे कळा तयाची ॥५२॥\nतो ज्यावरी करी कृपा ॥ त्यासी सर्व मार्ग असे सोपा ॥ ग्रहदिक्पाळावर छापा ॥ तया शनिग्रहाचा ॥५३॥\nज्यावरी तो कोपसी चढे ॥ तयावरी नाना विघ्नें ये रोकडे ॥ तयाचा संसार बिघडे ॥ न राहे कल्पांती ॥५४॥\nशनिदेव महाकोपी ॥ ज्याचा पराजय नोहे युद्धीं ॥ देवदानवां त्रिशुद्धी ॥ दुःखदाता शनिदेव ॥५५॥\nजो का भाविक सज्ञान नर ॥ या ग्रंथाचा करी आदर ॥ पूजन स्मरण निरंतर ॥ त्यावर कृपा करी शनिदेव ॥५६॥\nशनैश्वराची मूर्ति काळी ॥ तो जातीचा होय तेली ॥ चरण पंगु सुरत चांगली ॥ पूजा करी काळभैरवाची ॥५७॥\nत्याची द्दष्टी पडे जयावर ॥ करी तयाचा चकनाचूर ॥ अथवा कृपा करी जयावर ॥ तयासी सर्व आनंदच प्राप्त होय ॥५८॥\nद्दष्टीचा ऐका चमत्कार ॥ जन्मला जेव्हा शनैश्चर ॥ तेव्हा द्दष्टी पडली पित्यावर ॥ तेणें कुष्ठ भरला सर्वांगी ॥५९॥\nपित्याच्या रथीं होता जो सारथी ॥ तो पांगुळ झाला निश्चिती ॥ अश्वचिता नेत्रांप्रती ॥ अंधत्व आले तत्क्षणी ॥६०॥\nतेव्हा त्यांनी उपाय केले फार ॥ तरी गूण न येचि अणुमात्र ॥ जव द्दष्टी फिरवी शनैश्चर ॥ तंव निघेही आरोग्य हाले ॥६१॥\nऐसे ऐकतां राजा विक्रम ॥ हांसुनि बोले सप्रेम ॥ म्हणजे पुत्र जन्मोनि काय काम ॥ ऐसा अपवित्र जो ॥ ६२॥\nतो पुत्र नव्हे केवळ वैरी ॥ जो उपजतांच ऐसें करी ॥ पुढे तो काय न करी ॥ सांगा पंडीत हो ॥ ६३॥\nऐसें बोलिला हासोन ॥ करी टाळी वाजवी गर्जोन ॥ सभेसी विनोदवचन ॥ म्हणे हा पुत्र कैसा हो ॥६४॥\nऐसें बोलतां ते अवसरी ॥ कैसी वर्तली नवलपरी ॥ ती ऐकावी आतां चतुरीं ॥ चित्त देऊनियां ॥६५॥\nत्या समयी शनिदेव विमानीं ॥ जात होते बैसोनि ॥ रायाचें वाक्य ऐकतां तत्क्षणी ॥ विमान खाली उतरलें ॥६६॥\nअकस्मात येऊनियां सभेत ॥ बैसले तेव्हां विमानासहित ॥ तवं पहाते झाले सभापंडित ॥ म्हणती आले शनिदेव ॥६७॥\nमग राव उठे झडकरोनी ॥ जाऊनि नमन करी चरणी ॥ तंव टाकिला झिडकरोनी ॥ शनिदेवांने ॥६८॥\nम्हणे तू राजा ऐसा मस्त ॥ टवाळी करीसी अद्‍भूत ॥ याचा चमत्कार क्षणांत ॥ दावीन पाहें आतांचि ॥६९॥\nतूं फार करितोसी टवाळी ॥ नसतीच चढवली कळी ॥ तरी कन्याराशीस मुळी ॥ तुजला ग्रह मी आलो ॥७०॥\nआतां पाहें माझा चमत्कार ॥ तूं नको करुं गर्व फार ॥ ऐसें वदोनि अति सत्वर ॥ विमानरुढ पैं झाला ॥७१॥\nतंव तो राव ला���े चरणासी ॥ म्हणे कृपा करावी दीनासी ॥ अन्याय घाली पोटासी ॥ कृपाळुवा शनिदेवा ॥७२॥\nतरी तो न मानीच शनिदेव ॥ म्हणे मी तुज दाखवीन अनुभव ॥ तेव्हा मनी खिन्न जाहला राव ॥ चिंता मानसीं फार करी ॥७३॥\nमग म्हणतसे पंडितांला ॥ आम्ही महाग्रह उगाचि छळिला तो आतां कष्टवील आम्हांला ॥ तरी कैसे आतां करावे ॥७४॥\nजें जें पुढें होणार ॥ म्हणोनि बुद्धि सुचे तदनुसार ॥ तरी जे असेल लिखिताक्षर ॥ तैसे आतां होईल ॥७५॥\nराव दिलगीर जाहला मानसीं ॥ वसर्जन करी सभेसी ॥ जाता जाहला मंदीरासी ॥ कांही अंतरी सुचेना ॥७६॥\nकरुनिया संध्यास्नान ॥ मग करितसे भोजन ॥ तदनंतर करित झाला शयन ॥ नावेक पलंगावरी ॥७७॥\nऐसें करितां एक मास ॥ जाहला राया विक्रमास ॥ मग काय वर्तलें त्या कथेस ॥ तेंचि आता ऐकिजे ॥७८॥\nराया विक्रमासी आला शनी ॥ बारावा अति क्रुर स्थानीं ॥ जेणे त्रासिले बहुत प्राणी ॥ अभाविकां पीडीतसे ॥७९॥\nतेव्हा पंडीत बोलती वाचे ॥ राया पूजन करी शनिग्रहाचें ॥ साडेसात वर्ष नेमाचे ॥ सामर्थ्य आहे जाणिजे ॥८०॥\nतुम्हीं विनोदें हांसला शनीसी ॥ तरी तो कष्टवील तुम्हांसी ॥ जो कां गांजितो त्रैलोक्यासी ॥ तोचि हा महाग्रह जाणिजे ॥८१॥\nचित्त करोनियां एकाग्र ॥ ऐकावा पुजेचा प्रकार ॥ जेणें करोनि शनैश्र्चर ॥ कृपा करील तुम्हांवरी ॥८२॥\nप्रथम करोनि औषधी स्नान ॥ मग करावे प्रतिमेचें पूजन ॥ अश्वाचा नाल घेऊन ॥ त्याची प्रतिमा करावी ॥८३॥\nशास्त्र विधिपूजा निर्धार ॥ मग तैलअभिषेक कर ॥ मृत्तिकेच्या कुंभावर ॥ त्याची स्थापना करावी ॥८४॥\n पूगीफल ब्राह्माणासी देऊन ॥ तेवीस सहस्त्र जप संपूर्ण ॥ यथासांग करावा ॥८५॥\n चतुर्थाश हवन करी ॥ हवन झालियाउपरी ॥ दानें करावी शनीचीं ॥८६॥\nमग जपकर्त्या ब्राह्मणासी ॥ शनैश्र्वरुप मानूनि त्यासी ॥ दक्षिणा देऊनि पूजेसी ॥ प्रसन्नचि करावे ॥८७॥\nमग करावें ब्राह्मणभोजन ॥ यथाशक्ति द्यावें दान ॥ ब्राह्मण तृप्त होतां पूर्ण ॥ संतोष पावे शनिदेव ॥८८॥\nजेवीं रक्षी बाळकासी माता ॥ तैसें पडिताला ॥ तैसें रक्षी निजभक्त ॥ पंडित म्हणती राया समर्था ॥ गोष्ट एवढी ऐकावी ॥८९॥\nराजा म्हणे पंडीताला ॥ शनि न मानीच आम्हांला ॥ तोचि मातापिता वाहिला ॥ रक्षा तोचि पै जाणा ॥९०॥\nमग बोले विक्रम पंडितासी ॥ तुम्ही जावें आपुल्या गृहासी ॥ जें होणार असेल ते निश्चयेंसी ॥ घडुनि येईल न टळेचि ॥९१॥\nऐसें बोलोनियां उत्तर ॥ काय ज���हला चमत्कार ॥ चित्त करोनिया स्थिर ॥ श्रवण करावें सर्वांही ॥९२॥\nअसे मग कोण एके दिवशी ॥ दोन प्रहरांच्या समयासी ॥ कारवानवेषें उज्जनीसी ॥ घोडे विकावया आला शनिदेव ॥९३॥\nरुप पालटोनि आपुलें ॥ वारु विकावया आणलें ॥ तवं तेथं गिर्‍हाईक पातले ॥ रावही आला त्या स्थानी ॥९४॥\nतेव्हा किंमत पुसतसे रावो ॥ तयासी म्हणे शनिदेवो ॥ वारु फिरवूनि पाहा हो ॥ मग कळेल मोल तयाचें ॥९५॥\nतेव्हा सांरगा वारु राव आणवीत ॥ चाबुकस्वरासी वरी बैसवीत ॥ तेणें घोडा फिरविला चौगनांत ॥ अति उत्तम फिरतसे ॥९६॥\nतंव दुसरा घोडा अबलख ॥ त्यांचे मोल रुपये लक्ष एका ॥ तो सोडूनि ताक्ताळीक ॥ आणिला विक्रमपासी ॥९७॥\nतंव त्या सौदागरें काय केलें ॥ राया विक्रमासीच बैसविलें ॥ घोडा फिरवितां राव बोले ॥ अति उत्तम फिरतसे ॥९८॥\nतंव त्या घोड्यासी कोरडा मारितां ॥ घोडा उडाला गगनपंथा ॥ पवनवेगें वारु जातां ॥ महावनांत ते समयीं ॥९९॥\nअधिक कोरडा मारितां ॥ तो तो अधिक जाय पंथा ॥ थोर अवस्था हाये चित्ता केवीं वर्तले म्हणवोनी ॥१००॥\n जेथे घोर वन महाझाडी ॥ तेथें नदीच्या पैलथडी ॥ घोडा जाऊनि उतरला ॥१०१॥\nतेथे राव उतरला खाली ॥ तंव नवलपरी वर्तली वारु नाहीं नदी गुप्त झाली ॥ झाडाझुडांसहित ॥१०२॥\nतेव्हा आश्चर्य वाटले विक्रमासी म्हणे ईश्वरी गति न कळे कोणासी ॥ वारु आणि वनासी काय विचार पै जाहला ॥१०३॥\nतंव अस्तासी पावला वासरमणी ॥ अंधाकार प्रवर्तला रजनी ॥ पुढे मार्ग न दिसे नयनी ॥ मार्ग न दिसे नयनी ॥ मग तेथेंचि पहुडला ॥१०४॥\nचार प्रहार गेलियावरी ॥ उद्यासी आला तमारी ॥ मग तो एक नगराचा मार्ग धरी ॥ राजा विक्रम आपण ॥१०५॥\nतंव तेथोनि चार योजने दुर ॥ तामलिंगा नाम नगरी ॥ तेथें जाता झाला ते अवसरीं ॥ हळु हळु पोहोंचला ॥१०६॥\nइकडे उज्जनीची कथा राहिली ॥ आतां पाहिजे श्रवण केली ॥ नगरजनें वाट पाहिली ॥ चार प्रहर रायाची ॥१०७॥\nतेव्हा सौदागार म्हणे प्रधानासी ॥ वारु द्यावा आमुचा आम्हांसी ॥ कोणीकडे नेलें वारुसी ॥ राया विक्रमानें ॥१०८॥\nतंव पाहते झाले नगराबाहेर ॥ कोसीं दो कोसी कोस चार ॥ परी कोठें न दिसे राजेश्र्वर ॥ मग चिंता प्रवर्तली ॥१०९॥\nतेव्हा सौदागर म्हणे प्रधानासी ॥ सत्वर शोधोनि आणा रायासी ॥ नाहीं तरी आम्हांसी ॥ पैका द्यावा वारुचा ॥११०॥\nतेव्हा प्रधानासी पडली चिंता ॥ मनी म्हणे कैसे करावे आतां ॥ रायाचा शोध न लागे तत्त्वतां ॥ सौदागरें अ���विलें ॥१११॥\nमग प्रधानें काय केले ॥ सौदागरासी बोलाविले ॥ म्हणे वारुचे मोल काय वाहिलें ॥ ते सांगा ॥ आम्हांसी ॥११२॥\nतयानें मोल सांगतांचि झडकरी ॥ मग पैका घातला तयाचे पदरीं ॥ तेव्हा प्रधानासी पुसोनि सत्वरी ॥ जाता झाला शनिदेव ॥११३॥\nसौदागर गेलियापाठी ॥ मागे काय वर्तली गोष्टी ॥ नगरजन सर्व होती कष्टी ॥ देश पट्टणॆं धुंडिली ॥११४॥\nनगरी झाली ऐसी परी ॥ इकडे राजा विक्रम काय करी ॥ तया तामलिंदापुरा नगरीं ॥ ग्रामामाजी प्रवेशला ॥११५॥\nतंव तेथे व्यवहारी सावकार ॥ जातीचा वैश्‍व धनाढ्या थोर ॥ तेव्हां तयाचे दुकानावर ॥ राजा नावेक स्थिरावला ॥११६॥\nसावकाराचे दुकानी ॥ विक्री होतसे द्विगुणी ॥ त्याणे भला माणूस जाणोनी ॥ आदर केला तयाचा ॥११७॥\nमग व्यवहारी बोल भावें ॥ तुम्ही आतां मुखमार्जन करावे ॥ जातीचें कोण आम्हां सांगावे ॥ नाम ग्राम तुमचे पैं ॥११८॥\nराजा म्हणे तया वैश्यासी ॥ आम्ही क्षत्रिय असो परियेसी ॥ आमुचा मुलुख दूर देशी ॥ क्षणी एक येथे उतरलों ॥११९॥\nमग सावकारें करविला पाक ॥ अति उत्तम षड्रसादिक ॥ भात पुरया सांडगे देख ॥ करविले बहुत प्रकार ॥१२०॥\nमग तो वैश्य म्हणे क्षत्रिया ॥ उठा वेगीं जेवावया ॥ भोजन करोनि लवलाह्या ॥ मग जावें सुखरुप ॥१२१॥\nमग राव करी संध्यास्नान ॥ सत्त्वर सारिता झाला भोजन ॥ उत्तम प्रकारचें पक्कान्न ॥ सेवूनि तृप्ति पावला ॥१२२॥\n सत्य सांगावे आम्हांसी ॥ मग विक्रमे यथार्थ कथिलें तयासी ॥ तेव्हा तो निज अंतरी समजला ॥१२३॥\nआतां त्या सावकाराची कन्यका ॥ नाम तिचें अलोलिका ॥ तिचा पण हाचि देखा ॥ इच्छिला वर वरावा ॥१२४॥\nपरी तिसी न मिळे इच्छावर ॥ वैश्‍व शोध करी निरंतर ॥ तंव हा विक्रम राजा परिकर ॥ म्हणे यासी द्यावी कुमारीक ॥१२५॥\nतेव्हां न बोले कुमारिकेसी ॥ बाई उत्तम वर आणिला तुजसी ॥ आतां तूं माळ घाली यासी ॥ न करी अनमान ॥१२६॥\nहा स्वरुपें आहे सुंदर ॥ बत्तीसी लक्षणीं परिकर ॥ हा भाग्यवंत जाण वर ॥ यासी वरी कुमारीके ॥१२७॥\nतेव्हां कुमारी बोले पित्यासी ॥ तुम्ही बुत वर्णितां यासी ॥ परि न भरतां मम मानसीं ॥ तंववरी न वरी त्यासी निर्धारीं ॥१२८॥\nआज पाहीन याचें लक्षण ॥ कैसें चातुर्य काय ज्ञान ॥ भाषणावरुनि प्रमाण ॥ सर्व कळों येईल ॥१२९॥\nऐसें वदतां झाली सांज ॥ तंव अस्तासी गेला भानुराज ॥ पित्यासी म्हणे महाराज ॥ पांथिकासी पाठवावे ॥१३०॥\nमग वैश्य म्हणे क्षत्रियासी ��� जावें निद्रा करावयसी ॥ अति रम्य चित्रशाळेसी ॥ तेथे सर्व विदित होईल ॥१३१॥\nमग तो विक्रम उठोनि चालिला ॥ जेथे होती चित्रशाळा ॥ तेथे हंस मयूर कोकीळा ॥ नाना प्रकारचे लेपिले ॥१३२॥\nचित्रें रेखिली बहुकुशलता ॥ वारु आणि गजरथा ॥ चित्रकारें चित्र रेखितां ॥ आळस कांही न केला ॥१३३॥\nपुढें पाहे राजा नयनी तंव अपूर्व मंचक देखिला तत्क्षणीं ॥ त्यावर पासोडा लेप दोन्ही ॥ अंथरुण घातलेसे ॥१३४॥\nरत्‍नखचित सुरंग पलंग ॥ त्यावरी नाना परिचे रंग ॥ जाई जुई पुष्प सुरंग ॥ सेज केली अति निगुतीं ॥१३५॥\nवरती लोंबती मोतियांचे घड ॥ चांदवा करीतसे फडफड ॥ समया जळती धडधड ॥ चतुष्कोणी चार पैं ॥१३६॥\nऐसें पाहुनि राव झाला चकित ॥ म्हणे न कळे काय आहे वृत्तांत ॥ हा कोण देश कोणती गत ॥ होईल ती कळेना ॥१३७॥\nकर्माच्या गति असती गहना ॥ जें जें होणार तें कदा चुकेना ॥ तें तें भोगल्याविना सुटेना ॥ देवांदिका सर्वांसी ॥१३८॥\nतरी हे शनिदेवाचे छळण ॥ तेणें ही माया रचिली जाण ॥ आतां होणार ते होय आपण ॥ जो सर्वांसी पीडीतसे ॥१३९॥\nऐसा मनी करोनी विचार ॥ मग निद्रा करी राजेश्वर ॥ तया पलंगी साचार ॥ सावधान निजे अंतरी ॥१४०॥\nनाना परींचे करी विचार ॥ बुद्धिचे तरंग अपार ॥ म्हणोनि निद्रा न ये साचार ॥ परि मुख‍आच्छादन केलेंसे ॥१४१॥\nरायें केली ऐसी परी ॥ मग वैश्यकन्या काय करी ॥ पंचारती घेऊनि करीं ॥ आली रंगमहालाकारणें ॥१४२॥\nतिनें केला सर्व शृंगार गळां शोभती मोतियाचे हार ॥ केशर कस्तुरी कर्पूर ॥ सुगंधद्रव्ये आणिली पैं ॥१४३॥\nपायी पैंजण नेपुरें तीं झणत्कार करिती गरजें ॥ पदकांसी जडिले दिव्य हिरे ॥ त्यांचे तेज फाकतसे ॥१४४॥\nती जैसी पुतळीच केवळ ॥ बत्तीस लक्षणी वेल्हाळ ॥ मृगनयना विशाळभाळा ॥ येऊनि उभी ठाकली ॥१४५॥\nराव निद्रेचें मिष करुन ॥ पलंगी पहुडलासे जाण ॥ तो न उठे ऐसें जाणोन ॥ मग कुमारी काय करी ॥१४६॥\nचंदनपात्र घेऊनि हातीं ॥ अलोलिका होय शिंपती ॥ तरी जागा न होय नृपती ॥ कोणही प्रकारेंकरोनी ॥१४७॥\nऐसी एक प्रहर झाली कष्टी ॥ जागा न होय मग झाली हिंपुटी ॥ मुक्तहार ठेवूनि खुंटी ॥ निद्रा करी संचित ॥१४८॥\nतंव निद्रा आली कामिनीसी ॥ मग राव उघडितां मुखासी ॥ विचार करी निजमानसी ॥ मी सत्त्वधीर म्हणवितो ॥१४९॥\nपरोपकरी माझे मन ॥ पापास भितों रात्रंदिन ॥ ही तंव कन्या असे जाण ॥ कैसें भाषण करावें ॥१५०॥\nऐसा विचार करी निजमानसी ॥ तवं तो नि��्राभर कामिनीसी ॥ मग पाहता झाला चित्रांसी ॥ तेथे अपूर्व वर्तलें ॥१५१॥\nचित्रीचा हंस निर्जीव ॥ परी तो काय करिता झाला लाघव ॥ खाली उतरोनि सावयव ॥ हाराचीं मोत्यें भक्षीतसे ॥१५२॥\nराव पाहुनि झाला चकित ॥ मनी म्हणे हे आश्चर्यमाता ॥ परी ही गोष्ट अनुचिता ॥ दुःखदायक आपणासी ॥१५३॥\nजरी हार घ्यावा काढूनि ॥ तरी बिरुद निरसुनी ॥ परासी दुःख न द्यावे म्हणुनी ॥ बिरुद असें माझे हें ॥१५४॥\nपरंतु गोष्टी ही अघटित ॥ आपणासी दुःख होईल प्राप्त ॥ ग्रहदर्शचें मान सत्य ॥ परी हार न काढावा ॥१५५॥\nऐसा निश्चय रायें केला ॥ इकडे सर्व हार हंसे गिळिला ॥ तें पाहुन राव निजला ॥ कुमारिकेशेजारी ॥१५६॥\nतंव उगवला असे दिन ॥ कुमारी उठली खडबडोन ॥ म्हणे हा पित्यानें वर आणिला जाण ॥ अतिमूर्ख नपुंसक ॥१५७॥\nमनी क्रोध आला भारी ॥ हार न देखे कुमारिका ॥ ती म्हणे पांथिका अविवेका ॥ हार घेवोनि महाटका ॥ निद्रा केली सुखरुप ॥१५९॥\nतरी हार देई माझा झडकरी ॥ तुज पचणार नाहीं चोरी ॥ ऐसिया गोष्टीनें तुझी थोरी ॥ राहणार नाहीं तत्त्वतां ॥१६०॥\nतरी हार दे माझा मजप्रती ॥ मग त्वां जावें आपुल्या पंथी ॥ याची चर्चा झालिया निश्चितीं ॥ नाश होईल शरिराचा ॥१६१॥\nतंव पांथस्थ म्हणॆ कुमारिका ॥ हार नाही आम्हांसी ठाउका ॥ येथें निद्रा केली म्हणोनि देखा ॥ आळ घालिसी आम्हांवरी ॥१६२॥\nतंव ती कुमारी संतप्त मनी ॥ पित्यासी सांगे तत्क्षणीं ॥ म्हणे इच्छावर आणिला मजलागुनी ॥ त्याचें लक्षण अति उत्तम ॥१६३॥\nतुम्ही ठक चोर आणिक घरा ॥ तो तस्कर विद्येमाजी पुरा ॥ तेणें चोरिलें माझिया हारा ॥ तरी तो मागूनि घेईंचे ॥१६४॥\nतेव्हा वैश्य म्हणे पांथकासी ॥ तुज विश्राम दिधला कासयसी ॥ तरी तूं कां हार घेऊनि बैसलासी ॥ बरा झालासा उतराई ॥१६५॥\nउत्तम भोजन दिधंले देखा ॥ आणि ही अर्पिली निजकन्यका ऐसें असतां महामूर्खा ॥ हें काय आचरलासी ॥१६६॥\nबराच फेडीला उपकार ॥ देई माझे कन्येचा हार ॥ मग त्वां जावे सत्वर ॥ आलिया पंथे ॥१६७॥\nतंव राव म्हणॆ सावकरासी ॥ तुमचा हार नाहीं मजपाशी ॥ हा कर्मभोग ओढवला सायासी ॥ नसतसें विघ्ने हें ॥१६८॥\nतेव्हा सावकारासी क्रोध आला ॥ तेणे सेवकांसी हुकूम केला ॥ बंधन करावे या तस्कराला ॥ मार द्यावा निष्ठुरपणे ॥१६९॥\nयासी मारिल्यावांचून ॥ हार हस्तगत न होय जाण ॥ हा पक्का चोर म्हणोन ॥ ऐसें लक्षण पै याचें ॥१७०॥\nमग त्या सेवकीं धावून सत्वर ॥ बांधिला तो मुशाफर ॥ अतिशयें दिधला मार ॥ दया नाहीं अंतरी ॥१७१॥\nते मारिती निष्ठुर होऊनी ॥ दया नाहीं अंतःकरणीं ॥ मारा मारा ऎशा वचनीं ॥ वैश्य तेव्हां बोलत ॥१७२॥\nमार मारुनि केला जर्जर ॥ म्हणती हार देई गा सत्वर ॥ महानिर्दय निष्ठुर ॥ दया न ये कोणासी ॥१७३॥\nमग राव म्हणे वैश्‍वासी ॥ हार नाहीं गा आम्हापाशी ॥ कष्टवितोसी शरीरासी ॥ वृथाची जाण कासया ॥१७४॥\nतै वैश्य म्हणे सेवकांला ॥ हा पक्का तस्कर नव्हे भला ॥ अद्यापि नाही कबुल आला ॥ मार खातो निःशंक ॥१७५॥\nमग तो व्यवहारी काय करी ॥ जाऊनि रायाचे दरबारी ॥ राया चंद्रसेना श्रुत करी ॥ सांगे सकळ वर्तमान ॥१७६॥\nतें ऐकोनि राजेश्र्वर ॥ म्हणे आणावा तो तस्कर ऐसे वचन ऎकोनि सत्वर ॥ सेवकांची मांदी धावली ॥१७७॥\nत्यांनी बंधन करोनि विक्रमासी ॥ आणिते जाहले रायापाशी ॥ मग प्रणिपात केला वेगेंसीं ॥ सन्मुख उभा राहिला ॥१७८॥\nमग राव बोले पांथिकासी ॥ हार आहे कीं तुजपाशी तो देई आता सावकारासी ॥ प्राण वांचणी आपुला ॥१७९॥\nतंव विक्रम बोले वचना ॥ ऐक राया चंद्रसेना ॥ हार घेतला नाहीं जाणा ॥ असत्य न बोलें कदाही ॥१८०॥\nहारांचा सांगावा विचार ॥ तरी वृथा म्हणाल तुम्ही सर्व न घडे तोचि विचार ॥ घडला असे समर्था ॥१८१॥\nआम्हासी ग्रह नाहीं सानुकूल ॥ नसती उप्तन्न होते कळ ॥ त्याची काय करुन हळहळा ॥ होणार ते होतसे ॥१८२॥\nबरे चोरी न करवी परंतु केली ॥ परी आता पाहिजे क्षमा केली ॥ सर्व अपराध पोटीं घालीं ॥ कृपा करीं महाराजा ॥ १८३॥\nऐसें वचन ऐकता राजेश्वर क्रोधे संतप्त जैसा खंदिरांगार ॥ गर्जना करोनि सत्त्वर ॥ काय बोलता जाहला ॥१८४॥\nसेवकासी म्हणे उठा सत्वर ॥ तोडी याचे चरण कर ॥ टाकून द्या नगराबाहेर ॥ अन्न उदक न द्यावें ॥१८५॥\nऐसा रायाचा अविवेक ॥ मूढमती ते सकळीक ॥ नाहीं कोणी भाविक ॥ यथा राजा तथा प्रजा ॥१८६॥\nतरी रायाचे मुखी शनैश्चर ॥ सुचुं न दे कांही विचार ॥ तोचि पीडा करी वारंवार ॥ दुःख देत रायातें ॥१८७॥\nऐसें चंद्रसेनाचे उत्तर ऐकोनि ॥ सेवक उठले झडकरोनी ॥ राया विक्रमासी चालिले घेऊनी ॥ तया नगराबाहेर ॥१८८॥\n तोडिते झाले करचरणांसी ॥ अश्रु येती जनांच्या नयनांसी ॥ महासंकट ओढविले ॥१८९॥\nतेव्हां हात पाय चारी ॥ तोडिले त्याचे निष्ठुरीं ॥ टाकोनि ग्रामाबाहेरी ॥ सेवक गेले सांगावया ॥१९०॥\nमग राजा पुसे सेवकाला तो मेला किंवा वांचला ॥ त्याचा प्राण कोटे उरला ॥ ऐसें बोल उत्तर ॥���९१॥\nमग सेवक म्हणती महाराज ॥ सत्वरचि प्राण जाईल सहज करचरणांवीण आत्मराज ॥ कैसें सुख पावेल ॥१९२॥\nखाण्यावीण हैराण ॥ शरीरीं पीडा अतिदारुण ॥ तळमळ करी रात्रंदिन ॥ महादुःख होतसे ॥१९३॥\nइकडे राजा विक्रम काय करी ॥ हातापायांचे दुःख भारी जैसा मत्स्य तळमळ करी ॥ उदकावीण जाण पां ॥१९४॥\nकोणी येताती वाटसरु ॥ त्यासी पाहतां येत गहिंवरु ॥ ते म्हणती हे परमेश्वरु ॥ कोण कष्ट या प्राणियासी ॥१९५॥\nजरी अन्न उदक कोणी द्यावें ॥ तरी रायें त्यासी दंडावे ॥ ताडन बंधन करावे ॥ ऐसा धाक जनांसी ॥१९६॥\nऐसें असता जाहला एक मास ॥ अति दुःख होतसे विक्रमास ॥ परी द्‍या न ये कोणास ॥ ग्रहदशा म्हणवोनी ॥१९७॥\nराव विक्रम शोक करी ॥ म्हणे ग्रहा समर्था कृपा करीं ॥ निष्ठुर न व्हावें निजांतरी ॥ दया करी दीनास ॥१९८॥\nऐसी करुणा भाकितां तये वेळीं ॥ मग शनैश्चरासी कृपा आली ॥ म्हणॆ याच्या सत्वाची न कळे खोली ॥ सीमा झाली तत्त्वतां ॥१९९॥\nतरी आता पीडूं नये तत्त्वतां ॥ केली रायाच्या मनीं प्रेरकता ॥ चंद्रसेन द्रवला चित्ता ॥ म्हणॆ अन्न‍उदक देत जावें ॥२००॥\nअन्नउदकाची आज्ञा जाहली ॥ नगरजनांसी दया आली ॥ ते आणोनि देती नित्यकाळीं ॥ कनवाळू कृपाळू जन ॥२०१॥\nअन्न‍उदकाचा होतसे सुकाळ ॥ परंतु करचरणांवीण पांगुळ ॥ त्या अति दुःखे होतसे विकळ ॥ चैन न पडे क्षणभरी ॥२०२॥\nऐशीं क्रमिलीं वर्षे दोन ॥ तोंवरी दुःख सोशिलें अति दारुण ॥ ऐसें कर्माचे विंदान ॥ भोगिल्यावीण सुटेना ॥२०३॥\nतंव कोण एके दिवशीं ॥ तेलीण बैसोनि शिबिकेसी ॥ जात होती सासर्‍याची तया मार्गानें ॥२०४॥\nत्या तेलिणीचें माहेर ॥ होते पै उज्जनीनगर ॥ सासरें तामलिदापुर नगर ॥ ऐसें श्रोती जाणावें ॥२०५॥\nतेथील तेलियाने उज्जीनहूनी ॥ स्नुषा आणिली मूळ करोनी ॥ तंव ती त्या मार्गावरोनी ॥ येत होती उभयतां ॥२०६॥\nतेव्हा त्या तेलिणीनें ॥ पाहिलें विक्रमाकारणें ॥ मनी म्हणॆ राजा केणें ॥ आणिलासे या स्थानीं ॥२०७॥\nमग ती खाली उतरोनी कामिनी ॥ लागली विक्रमाच्या चरणी ॥ म्हणे हातांपायावांचोनी ॥ कोण अवस्था शरीराची ॥२०८॥\nराजा अवलोकी तेलिणीकडे ॥ बाई विजयी असोत तुझे चुडे ॥ काय वृत्तांत ग्रामाकडे ॥ तो सर्व सांग मज ॥२०९॥\nमग कामिनी म्हणॆ अहो राया ॥ सर्व सुखी आहेत करुणालय ॥ परी हे अवस्था तुमच्या देहा ॥ काय म्हणोनी जाहली ॥२१०॥\nराव म्हणॆ ऐक पतिव्रते ॥ हा कर्मभोग जाण निरुतें ॥ ग्रहदशा फिरली मातें ॥ हें कर्तृत्व देवाचें ॥२११॥\nमग सर्व सांगितलें तियेसी ॥ जें जें वर्तले ज्या समयासी ॥ ते ऐकोनि म्हणे विक्रमासी ॥ धन्य रे विधातिया ॥२१२॥\nमग ती तेलीण काय करीत ॥ रायासी शिबिकेमाजी बसवीत ॥ आपुल्या गृहासी घेऊनि जात ॥ अत्यादरें करोनिया ॥२१३॥\nतंव तो तेली कांपे थरथरा म्हणे हे विघ्न आणिलें घरा ॥ जरी श्रुत होईल राजेश्र्वरा म्हणे हे विघ्न आणिलें घरा ॥ जरी श्रुत होईल राजेश्र्वरा मग कैसें करावें आपण ॥२१४॥\nतेव्हा सून म्हणे श्र्वशुरासी ॥ हा विक्रमादित्य निश्‍चयसी ॥ धर्मनीती राज्य करी उज्जनीसी ॥ परी हे दशा ग्रहाची ॥२१५॥\nहा मावळा देशीचा धनी ॥ जैसा उकिरड्‍यांत पडला चिंतामणी ॥ दैवें लाधला आपणालगूनी ॥ म्हणोनि आला गृहातें ॥२१६॥\nमग तो तेली काय करी ॥ राया चंद्रसेना श्रुत करी ॥ आपण तस्कर टाकिला जो बाहेरी ॥ हस्तपाद खंडोनी ॥२१७॥\nजरी आज्ञा होईल राजेश्वरा ॥ तरी आणीन तया तस्कारा ॥ दया उपजली मम अंतरा ॥ दीन अनाथ म्हणवोनी ॥२१८॥\nमग राव म्हणे भला रे भला ॥ आणावें तया तस्कराला ॥ प्रतिपाळ करी वहिला ॥ अन्नवस्त्र देउनी ॥२१९॥\nऐसा हुकुम केला रायानें ॥ मग तेली आला घराकारणें ॥ तेव्हा तेलीयासी विक्रम म्हणॆ ॥ गोष्ट सांगतो ऐका ते ॥२२०॥\nमग राव म्हणे मेहतरासी ॥ तुम्ही श्रुत न करावें कोणासी ॥ विक्रम आहे मम गृहासी ॥ ऐसें कोठें न वदावें ॥२२१॥\nमग तो तेली म्हणे राजेश्वरा ॥ घाणा हांकावा माझिया घरा ॥ देईन मी अन्न आणि वस्त्रा ऐसा नेम पैं माझा ॥२२२॥\nमग विक्रम म्हणे तेलियासी ॥ धन्य तुझी बुद्धि ऐसी ॥ तुझ्या उपकार न फिटे आम्हांसी ॥ महासंकटी रक्षिलें ॥२२३॥\nऐसे करितां काहीएक दिवस ॥ होती झाले विक्रमास ॥ तया तेलियाचे घरी रात्रंदिवस ॥ घाणा हाकीतसे ॥२२४॥\nतंव सात वर्ष परिपूर्ण झाली ॥ पुढे कथा कैसी वर्तली ॥ ते पाहिजे श्रवण केली ॥ एकाग्रचित्ते करोनियां ॥२२५॥\nमग कोणे एके दिवशी ॥ सांयकाळ झाली निशी ॥ घाण्यावर असतां विक्रमासी ॥ बुद्धि कैसी आठवली ॥२२६॥\nतो दीपरागाचा अवसर ॥ ध्यानांत आणी राजेश्वर ॥ राग आळवितो मधुर ॥ सुस्वर कंठेकरोनी ॥२२७॥\nराग‍उद्धार करिता प्रत्यक्ष ॥ दीप लागले लक्षानुलक्ष ॥ जैसी दीपवाळीच देख ॥ प्रकाशमान नगरांत ॥२२८॥\nतंव एकस्तंभाच्या मांडीत ॥ राजकन्या अतिरुपवंत ॥ नामें पद्मसेना निश्चित ॥ बैसलीसे आनंदे ॥२२९॥\nतेव्हा तिने अवलोकिला प्रकाश ॥ मग पाचारिलें पारिचारिकेस ॥ म्हणे कोणी केलें दीपोत्सवास ॥ शोध करोनी मज सांगा ॥२३०॥\nदीपवाळी तों आज नाहीं ॥ आणि लग्न ही नसे कोठेंही ॥ तरी हे आश्चर्य दिसतें काहीं ॥ पाहुनि यावें सत्वर ॥२३१॥\nइकडे दीपराग झाला संपूर्ण ॥ तेव्हा मावळले मुळींहुन ॥ मग दुसरा श्रीरागनामेंकारुन ॥ तेथे राग आळवीतसे ॥२३२॥\nपद्मसेना पुसे परिचारिकेसी ॥ हा पुरुष रागज्ञानी विशेषीं ॥ राग आळवितो अति सुरसीं ॥ कोण्या स्थळीं पहा गे ॥२३३॥\nयाचा आणावा समाचार ॥ धुंडाळावे सकळ नगर ॥ जेथे असेल तो नर एथे आणा वेगेंसी ॥२३४॥\nतेव्हा परिचारिका चौघीजणी ॥ नगरीं शोध करिती तत्क्षणीं ॥ तवं तो तेलियाच्या घरीं घाणी ॥ हांकीतसे चौरंग ॥२३५॥\nत्या परतोनि राजकन्येसी सांगती ॥ कीं चौरंग केला जो निश्चितीं ॥ तो तस्कर तेलियाच्या गृहाप्रती ॥ घाणा हांकीत बैसला ॥२३६॥\nतोचि करित आहे रागरंग ॥ परी स्वरुप दिसताहे बेढंग ॥ जैसे का शिमग्याचें सोंग ॥ ऐसियापरी दिसताहे ॥२३७॥\nमग पद्मसेना म्हणे साचार ॥ तरी घेऊनि या तो तस्कर ॥ जीवें भावें करीन भ्रतार ॥ वेध लागला अंतरी ॥२३८॥\nपरिचारिका म्हणती प्रणाम ॥ परी राया श्रुत करावें जाण ॥ म्हणजे न लागे दूषण ॥ शब्द न ये आम्हावरीं ॥२३९॥\nतेव्हा पद्मसेना म्हणे तुम्हांस कायी ॥ तयासी येथे आणावें पाहीं ॥ मग रायसी श्रुत करीन लवलाहीं ॥ तुम्ही मनी भिऊं नका ॥२४०॥\nतेव्हा पारिचारिका निघाल्या तेथुनी येत्या झाल्या तेल्याचि दुकानीं ॥ मग त्या तेलियासी पुसोनी ॥ तयासी घेऊनि चालिल्या ॥२४१॥\nएकस्तंभाच्या मांडीवरी ॥ तयासी नेलें पै सत्वरीं ॥ मग त्यांतें अवलोकून राजकुमारी ॥ परम अंतरी संतोषली ॥२४२॥\nमग ते वेद चौरंगासी ॥ तुम्ही रागज्ञानी अतिविशेषीं ॥ तरी आतां रागोद्धार करावा वेगेंसी ॥ जेणें तृप्त होती श्रवण हे ॥२४३॥\nमग तो करी रागोद्धार ॥ यथान्याय गातसे सुस्वर ॥ कंठा त्याचा अति मधुर ॥ जैसा गंधर्व दुसरा ॥२४४॥\nऐसा राजकन्येच्या माडीवर ॥ रागरंग होतसे अपार ॥ तंव चंद्रसेन आपुल्या माडीवर ॥ ऐकता जाहला ॥२४५॥\nमग राव पुसे परिचारिकेसी ॥ आजि कुमारिकेच्या महालसी ॥ रंगी होतो दिवसनिशी ॥ कोण कार्यासी सांग पां ॥२४६॥\nमग दासी म्हणती समर्था ॥ हा अन्याय आम्हासी लावितां ॥ परी निजकन्येची अवस्था ॥ आम्हांकडे काय शब्द ॥२४७॥\nपरंतु आमची एक विनवणी ॥ येऊनि पाहावे निजनयनीं ॥ मग येईल कळोनी ॥ अवस्था तेथील ॥२४८॥\nपद्मसेनेचा वि���ार ॥ आम्हा सांगता न ये साचार ॥ म्हणोनि तेथें चलावे सत्वर ॥ मग जे करणें तें करा ॥२४९॥\nतंव त्या रायासी निद्रा आली ॥ पुढें कथा कैसी वर्तली ॥ ती पाहिजे श्रवण केली ॥ एकाग्रचित्ते करोनिया ॥२५०॥\nराजा विक्रम त्या माडीवर ॥ बैसलासे चिंतातुर ॥ तंव साडेसात वर्षे साचार ॥ भरलीं शनिदेवाची ॥२५१॥\nराजा मनीं चिंता करीत ॥ म्हणे केव्हा उज्जनीं होईल प्रात्प ॥ क्लेश भोगिलें अत्यंत ॥ परी कृपा न करी ग्रहस्वामी ॥२५२॥\nऐसा राव चिंता करीत ॥ तंव तेथे काय वर्तली मात ॥ शनिदेव होऊनि कृपावंत ॥ सन्मुख उभा ठाकला ॥२५३॥\nम्हणे ऐक राया विक्रमसेना ॥ मज न ओळखसी अज्ञाना ॥ अद्यापि अनुभव तव मना ॥ आला किंवा नाहीं ॥२५४॥\nमग राव उठूं पाहे झडकरोन ॥ परी ते नाहीत करचरण ॥ तेव्हा तैसाचि भूमिशयन ॥ लोटांगण घालितसे ॥२५५॥\nतेव्हा शनि म्हणे राया विक्रमा ॥ धन्य धन्य तुझा महिमा ॥ आतां मी प्रसन्न राजोत्तमा ॥ इच्छा असेल तें माग ॥२५६॥\nतव विक्रम सद्‍गद् बोले वचन ॥ म्हणे मनुष्यदेहा न पीडा जाण ॥ हेंचि द्यावें मज दान ॥ कृपाळुवा शनिदेवा ॥२५७॥\nम्यां दुःख सोशिलें अनिवार ॥ ऐसें प्राण्यासी नाही सोसणार ॥ तर तू कोणासी न पीडी साचार ॥ हेंचि मागणे शनिदेवा ॥२५८॥\nऐसे ऐकुनि शनिदेव ॥ म्हणे धन्य धन्य तू विक्रम राव ॥ परपीडेचा अनुभव ॥ जाणतोसी निजांतरी ॥२५९॥\nतूं न मागसी हात पाय ॥ राजछत्रादि सुखोपाय ॥ तरी तुज ईश्वरी म्हणों ये ॥ परदुःख निवारिसी ॥२६०॥\nमग कृपा उपजली शनिदेवासी ॥ रावीं करचरणादि रुपासी ॥ पहिल्याहूनि अति विशेषीं ॥ सुंदर काया पै केली ॥२६१॥\nमग राव शनिदेवाचे चरण धरी ॥ म्हणे कृपाळुवा कृपा करि ॥ हेचिं मागणें साचारीं ॥ न करी पीडा कोणासी ॥२६२॥\nमग रायातें शनिदेव बोले ॥ म्यां काय तुज दुःख दिधलें ॥ दुःख गुरुनाथें पाहिले ॥ ते कष्ट कोणे रीती ॥२६३॥\nतुज दुःख दाविले किंचिंत ॥ म्यां कैसे त्रासिले देवदैत्य ॥ तें श्रवण करी निश्चित ॥ गुरुपीडा अवधारीं ॥२६४॥\nएके दिवशी प्रातःकाळी ॥ नमन केले गुरुमाऊली ॥ मग हस्त जोडोनि ते वेळीं ॥ विनंती करी तयासी ॥२६५॥\nअहो जी श्रीगुरुनाथा ॥ मी तुमच्या राशीस येतों आतां ॥ तरी मान्य करी कृपावंत ॥ साडेसात वर्षातें ॥२६६॥\nमग गुरु म्हणे गा मजसी ॥ तुम्ही कृपा करावी आम्हासी ॥ न यावे आमुच्या राशी ॥ घडी एक जाण पां ॥२६७॥\nमग मी वदलों ते वेळा ॥ तुम्ही करतां माझा कंटाळा ॥ तरी मज थारा नाहीं दयाळ ॥ को��ी न करी मान्य मज ॥२६८॥\nतरी पांच वर्षे मान्य करी ॥ अथवा अडीच वर्षे पदरी भरीं ॥ अडीच वर्षांची परी ॥ थोडकीच असे ॥२६९॥\nपरी ते मानीच गुरु ॥ मग मी म्हणे न घडे निर्धारु ॥ पुन्हां मनी केला विचारु ॥ कीं गुरुसी न गांजावे ॥२७०॥\n सदा कृपेची करी साउली ॥ गुरुवचन न मानितां ये वेळी ॥ अधःपात प्राप्त होय ॥२७१॥\nते वेळा मी लागलो चरणीं ॥ विनंती करीत विनीत वचनीं ॥ मी प्रसान्न तुज ग्रह शनि ॥ माग माग गुरुनाथा ॥२७२॥\nतेव्हा गुरु म्हणे शनैश्चरा ॥ आम्हांवरी कृपा करा ॥ न यावें आमच्या शरीरा ॥ हेचि आतां मागतसे ॥२७३॥\nमग मी प्रसन्न जाहलों ते क्षणी ॥ साडेसात प्रहर येतों म्हणोनि ॥ तुम्ही मान्य न केल्या सर्व प्राणी ॥ न मानिती मजलागीं ॥२७४॥\nगुरुदेव म्हणॆ प्रणाम ॥ तरी सवा प्रहार येणें जाण ॥ ते म्यां मान्य केलें वचन ॥ मग आज्ञा दिघली गुरुनें ॥२७५॥\nगुरु विचार करी निजमानसी ॥ स्नानसंध्यादि स्वकर्मासी करितां दवडीन सवा प्रहरासी ॥ मग तो शनि काय करील ॥२७६॥\nऐसा गर्व धरिला मनांत ॥ तो मज कळला वृत्तांत ॥ मग म्यां विचारले चित्तांत ॥ काहीं चमत्कार दाखवूं ॥२७७॥\nतवं ती आली ग्रहाची वेळ ॥ तेव्हां गुरु जाहला उतावेळ ॥ म्हणे मृत्युलोकी गंगाजळ ॥ तरी स्नानालागी पैं जावें ॥२७८॥\nशनिग्रहाची पडतां छाया ॥ तेव्हा पालटली गुरुची काया ॥ मग फकीरवेर्षे तया ठाया ॥ शनैश्चर पातला ॥२७९॥\nतयापासीं खरबुजें होती दोनी ॥ ती केलीं गुरुसी अर्पण ॥ मग गुरु हर्षयुक्त होऊन ॥ दोन पैसे देत तया ॥२८०॥\nमग स्नान करोनि ते वेळीं ॥ धोत्रांत फळें बांधिली ॥ झारी शोभे करकमळीं ॥ चालिले ते मार्गानें ॥२८१॥\nतंव पुढे दिसे एक नगरी ॥ तेथें काय जाहली परी ॥ राव प्रधान समसरी ॥ दोन पुत्र दोघांसी ॥२८२॥\nते उभयंता त्या दिवशीं ॥ गेले होते शिकरीसी ॥ दोन प्रहर झाले तयांसी ॥ वाट पाहे राजेंद्र ॥२८३॥\nतंव ते येतां दिसेना ॥ इकडे उशीर जहाला भोजना ॥ तेव्हां सेवकांस केली आज्ञा ॥ धुंडुनि आणा दोघांसी ॥२८४॥\nमग ते सेवक निघाले सत्वर ॥ लगबगां आले गांवाबाहेर ॥ तंव तो पुढे देखिला विप्र ॥ हातीं झोळी खरबुजांची ॥२८५॥\nतंव शनैश्चरें केली माव ॥ फळांची मस्तके जाहली सावयव ॥ सेवकीं ओळखिला ब्रह्मादेव ॥ म्हणती तुम्हांपासी काय आहे ॥२८६॥\nब्राह्माण म्हणे सेवकांसी ॥ खरबुजे घेतली फराळासी ॥ सेवक म्हणती रुधिरासी ॥ स्त्राव होतो दिसताहे ॥२८७॥\nतू ब्राह्माण किंवा शूद���र ॥ वास्त्रांतून गळे रुधिर ॥ काय आहे तें सत्वर ॥ दाविजे पै आम्हासीं ॥२८८॥\nमग गुरु झाला भयभीत ॥ म्हणे हे अघटित काय वदत ॥ अधोद्दष्टिं झोळी पाहत ॥ तंव ते रुधिर प्रत्यक्ष ॥२८९॥\nसेवक झोळी घेती हिरोन ॥ मग ते पाहती सोडोन ॥ तवं शिरकमळे निघालीं दोन ॥ प्रधानराजपुत्रांची ॥२९०॥\nसेवक म्हणती रे चांडाळा ॥ महादुष्टा पतिता खळा ॥ ब्रह्मवंशी अमंगळा ॥ दया नाहीं तुज अंतरी ॥२९१॥\nमग ते क्रोधयुक्त मानसीं ॥ बंधन करिती ब्राह्मणासी ॥ मारीत मारीत तयासी ॥ रायापाशीं आणिला ॥२९२॥\nरायासन्मुख उभा करुन ॥ सेवके सांगती वर्तमान ॥ हा बाळहत्यारा ब्राह्मण ॥ यानें मारिलें ॥२९३॥\nऐकतांचि रायासी आली मूर्च्छना ॥ मनीं कैसें केले नारायणा ॥ एक पुत्र होता तोही मना॥ नाहीं आला तुझ्या कीं ॥२९४॥\nब्राह्मण नोहे हा काळ ॥ योनें गिळिला माझा बाळ ॥ तरी यासी नेऊन तक्ताळ ॥ सुळावरी देईजे ॥२९५॥\nऐसा हुकूम होता रायाचा सूळ करविला लोखंडाचा ॥ नेऊनि रोविला पैं साचा ॥ नगराबाहेरी ॥२९६॥\nतंव भृगूचिया मंदिरात ॥ वर्तमान झालें श्रुत ॥ तेव्हां एकचि वर्तला आकांत ॥ तो लिहितां ग्रंथ विस्तारेल ॥२९७॥\nपरी राजपुत्राची कामिनी ॥ परिव्रता लावण्यखाणी ॥ वार्ता ऐकतां तत्क्षणीं ॥ सती जावया सिद्ध जाहली ॥२९८॥\nआतां इकडे गुरुनाथासी ॥ घेऊनि गेले सुळापाशीं ॥ तेव्हां न सुचे कांही गुरुसी ॥ ग्रहदशेनें वेष्टिलें ॥२९९॥\nमग गुरु वदे सेवकांला ॥ आता सुळीं न द्यावें आम्हाला ॥ दहा सहस्त्र रुपये तुम्हाला ॥ देतों क्षणभरी थांबावे ॥३००॥\nदोन घटिका आम्हासी ॥ सुळी न द्यावे निश्चयेंसी ॥ मग अवलोकावें नेत्रेंसी ॥ कैसें होईल तें ॥३०१॥\nऐसें करुणशब्द बोलतां तयां ॥ मग त्या सेवकांसी आली दया ॥ तेव्हा ते म्हणती दोन घटिका थांबोनिया ॥ मग देऊं सुळावरी ॥३०२॥\nऐसें बोलतां जाणा ॥ सवा प्रहर झाला परिपूर्ण ॥ प्रधानराजपुत्र दोघेजण ॥ वारुंसहित पातले ॥३०३॥\nजेणें रायाशी जाणविलें ॥ त्यांचे दरिद्र दूर केलें ॥ मग सेवकांसी आज्ञापिलें ॥ सुळी न द्यावे ब्राहण ॥ ३०४॥\nतेव्हां सेवक धांवले सत्वर ॥ येऊनि नगराबाहेर ॥ सांगितला समाचर ॥ सूळीं न द्यावें ब्राह्मणा ॥ ३०५ ॥\nमग तो आणिला रायापाशीं ॥ ऊभा राहिला सन्मुखेंसी ॥ आशीर्वाद देऊनियां रायासी ॥ आपुला वृत्तांत निवेदिला ॥ ३०६ ॥\nऐकोनि राव झाला सद्‍गदित ॥ म्हणे मज नव्हते विदित ॥ मी दूषण लावोनि वधीत ॥ होतों तुम्हां गुरूराया ॥ ३०७ ॥\nधिक् धिक् हा संसार ॥ मी महापापी अनिवार ॥ केवढा केला अविचार ॥ राज्यमदें करोनियां ॥ ३०८ ॥\nतेव्हा सद्गदित झाला नृपती ॥ गुरूचरण धरिलें प्रीतीं ॥ स्फुंदस्फुंदोनि रडे निश्चितीं ॥ मी अपराधी गुरूवया ॥ ३०९ ॥\nनेणतपणें जाहला अविचार ॥ तो क्षमा करी साचार ॥ मग हात धरोनि सत्वर ॥ सिंहासनीं बैसविला ॥ ३१० ॥\nमग गुरू म्हणे ऐक भूपाळा ॥ हा अन्याय नाहीं तिजला ॥ ही शनैश्चराची कळा ॥ दुःख दाविलें तयानें॥ ३११ ॥\nमग झोळी आणोनि पाहती ॥ तंव तीं खरबुजेंच दिसती ॥ शिरकमळाची आकृती ॥ अदृश्य जाहली तत्काळ ॥ ३१२ ॥\nअसो रायें करविलें भोजन ॥ गुरूपंक्तीस बैसला आपण ॥ आणखीही दिव्य ब्राह्मण ॥ सर्वही तृप्ति पावले ॥ ३१३ ॥\nमग गुरूसी वस्त्रे भूषणें ॥ दिधली राया भृगूनें ॥ तेव्हां आज्ञा घेऊनि गुरूनें ॥ प्रयाण केलें तेथोनि ॥ ३१४॥\nमग शनिदेव आले गुरूपाशीं ॥ नमन केलें साष्टांगेसी ॥ म्हणे वर्तूणक जाहली कैसी ॥ ती सांगावी गुरूनाथा ॥ ३१५ ॥\nगुरू म्हणे बापा शनैश्चरा ॥ सवा प्रहरांत केला माझा मातेरा ॥ साडेसात वर्षे येतासी खरा ॥ तरी मग काय होते कळेना ॥ ३१६ ॥\nतूं ग्रहांमाजी ग्रह श्रेष्ठ ॥ जीवांसी देसी बहुत कष्ट ॥ मी गुरू तुज अति श्रेष्ठ ॥ बरा उपकार फेडिला ॥ ३१७ ॥\nअसों जें जाहलें तें बरे झालें ॥ परी ऐसें कोणा न कष्टवी वहिलें ॥ तुज शपथ माझी ये वेळे ॥ शनिग्रहा समर्था ॥ ३१८ ॥\nमग शनिदेव म्हणे गुरूसी ॥ गर्व न धरावा मानसीं ॥ गर्व धरील त्या पुरुषासी ॥ ऐसेच मी गांजीन ॥ ३१९ ॥\nगुरूजी तुम्हांस गर्व जाहला ॥ म्हणोनि हा अपराध घडला ॥ तरी क्षमा करा बाळकला ॥ अपराध पोटीं घालिजे ॥ ३२० ॥\nमग शनि गेला शिवापाशीं ॥ म्हणें आतां येतो तुम्हांसी ॥ तंव शंभु म्हणे आम्हांसी ॥ काय करिसी येऊनियां ॥ ३२१ ॥\nपरी येशील तेव्हां सांगून येणें ॥ ऐसें उभयंता झाले बोलणें ॥ मग दुसरे दिवशीं शनिनें ॥ येतों म्हणोनि सुचविलें ॥ ३२२ ॥\nशंकरे ऐकोनि वचनासी ॥ क्षण एक लपला कैलासी ॥ मग वदता झाला शनिसी ॥ तुवां आमुचें काय केलें ॥ ३२३ ॥\nमग शनि म्हणे महादेवा ॥ तुमचा धाक त्रिभुवनीं सर्वा ॥ मजभेणें लपलती देवाधिदेवा ॥ हे काय थोडे असे ॥ ३२४॥\nऐकोनि हास्य करी कैलासराज ॥ म्हणे धन्य तुझें उग्र तेज ॥ मग कृपा करोनी सहज ॥ आज्ञा देत शनीला ॥ ३२५ ॥\nमग ग्रह आला रामचंद्रासी ॥ वनवास भोगविल तयासी ॥ आणि ग्रह येता सीतेसी ॥ रावणें चोरून पैं नेलें ॥ ३२६ ॥\n���ावणाच्या मंचकाखालते ॥ नवग्रह होते पालथे ॥ त्यावरी मंचक ठेवूनि निरूतें ॥ रावण पहुडे नित्यकाळीं ॥ ३२७॥\nमग तेथें आले नारदमुनि ॥ ते वदते झाले मजलागुनी ॥ तूं ग्रहश्रेष्ठ महाअभिमानी ॥ ऐसी दशा तुमची ॥ ३२८॥\nतरी येथें तुमचे काही न चाले ॥ गरिबासी कष्टवितां बळें ॥ हें सामर्थ्य नव्हे आगळे ॥ उगाचि पुरुषार्थ भोगितां ॥ ३२९ ॥\nमग शनि देव नारदासी ॥ आम्ही पालथे ते सोईचे करविसी ॥ मग पाहें पराक्रमसी ॥ कैसा आहे तो दावीन ॥ ३३० ॥\nनारद म्हणे मी ऎसें करीन ॥ ऐसे बोलोनियां वचन ॥ मग रावणापाशी जाऊन ॥ सांगे तयासी विचार ॥ ३३१ ॥\nम्हणे ग्रह पालथे घालून ॥ मंचकी निद्रा करिसी रात्रंदिन ॥ तरी हे अनुचित असे जाण ॥ वैरियाच्या उरावरी पाय द्यावा ॥ ३३२ ॥\nते वचन रावणा मानलें ॥ मग पालथे ते सोईचे केले ॥ तंव तेथे काय वर्तलें ॥ तें परिसावे सज्जनी ॥ ३३३ ॥\nदृष्टी फिरवितां शनैश्चर ॥ षण्मासांत सहपरिवार ॥ निर्दाळी श्रीरामचंद्र ॥ पुत्रपौत्रांसहित पैं ॥ ३३४ ॥\nहरिश्चंद्रासी आला शनी ॥ बारावा अतिक्रूर स्थानीं ॥ पीडिता झाला कौशिकमुनी ॥ राज्यभ्रष्ट तो केला ॥ ३३५ ॥\nपुढे अति दुःख दिधले तयासी ॥ स्त्रीपुत्रादि घातले विक्रयासी ॥ सवें विकले डोंबासी ॥ तेथेंही बहुत जाचिलें ॥ ३३६ ॥\nऐसें कष्टविलें राजोत्तमा ॥ दमयंतीप्राणमनोरम ॥ दुःख दिधलें हे विक्रमोत्तमा ॥ पीडियेली दमयंती ॥ ३३७ ॥\nग्रह आला इंद्रराया ॥ भोगिली गौतमीची जाया ॥ भगांकित झाली सर्व काया ॥ ऋषी शापेंकरोनियां ॥ ३३८ ॥\nग्रह आला चंद्रासी ॥ स्पर्श केला गुरूपत्‍नीसी ॥ कलंक लागला चंद्रासी ॥ ऐसें झाले जाण पां ॥ ३३९ ॥\nग्रह आला वसिष्ठासी ॥ क्षय झाला शतपुत्रासी ॥ तैसेच पीडिलें पराशरासी ॥ मत्स्यगंधा भोगिली ॥ ३४० ॥\nपांडव ग्रहदशा भोगीत ॥ राज्य हरोनि गेले वनात ॥ कौरवांचा क्षय केला क्षणांत ॥ ग्रह येताची तत्त्काळीं ॥ ३४१ ॥\nतैसाचि श्रीकृष्णासी ग्रह आला ॥ स्यमंतकाचा डाग लागला ॥ तो कोणत्या कारणे निघाला ॥ हरिविजयीं ती कथा ॥ ३४२ ॥\nमग कृष्ण बोले शनैश्चर ॥ तूं महासमर्थ होसी खरा ॥ सर्वत्रांसी तुझा दरारा ॥ देवदानवादिकांसी ॥ ३४३ ॥\nऐसें देवादिकांसी त्रासिले ॥ त्यात तुला कांहीसें दुःख दिधले ॥ किचिंत चमत्करासी दाविलें ॥ समजावया तुजलागीं ॥ ३४४॥\nमग विक्रम उठे झडकरी ॥ साष्टांग नमस्कार करी ॥ धन्य शनैश्चरा अवधारीं ॥ पावन केलें मजलागीं ॥ ३४५ ॥\nआतां मी तुज अन��्यशरण ॥ कृपा करीं अनाथालागून ॥ हेचि द्यावें वरदान ॥ न पीडी प्राणीमात्रसी ॥ ३४६ ॥\nमग शनि म्हणे विक्रमासी ॥ धन्य तू परोपकारी होसी ॥ परपीडा निवारितोसी ॥ उपमा नाही तुजलागीं ॥ ३४७ ॥\nतेव्हा प्रसन्न झाला शनैश्चर ॥ रायासी देता झाला निजवर ॥ हा ग्रंथ श्रवण पठण करी जो नर ॥ तयासी पीडा न करीं मी ॥ ३४८ ॥\nभावें करितां श्रवण पठण ॥ आदरे ग्रंथसंरक्षण ॥ त्यासी रक्षीं मी रात्रंदिन ॥ कृपा करी सर्वथा ॥ ३४९ ॥\nजो कां श्रवण पठण न करी ॥ आणि ग्रंथाची हेलना करी ॥ तया नराच्या शरीरीं ॥ पीडा फार करीन मी ॥ ३५० ॥\nश्रवणपठणाचा ऐका विचार ॥ नित्य अथवा शनिवार ॥ श्रवण पठण करी जो नर ॥ उपोषण अतिसंतोषें ॥ ३५१ ॥\nजरी न करावे उपोषणासी ॥ तरी श्रवण करावे अहर्निशीं ॥ तेणें संतोष मम मानसीं ॥ मग पीडा न करीत तत्त्वतां ॥ ३५२ ॥\nहें वचन माझें नेमस्त ॥ विक्रमासी भाष देत ॥ त्या नरासी मी भाग्यवंत ॥ करीन जाण निर्धारें ॥ ३५३ ॥\nऐसा वर देउनि रायासी ॥ शनिदेव गेले निजस्थानासी ॥ पुढे कथा वर्तली कैसी ॥ ती श्रवण करावी श्रोतेहो ॥ ३५४ ॥\nराजकन्येच्या माडीवर ॥ विक्रमासी भेटले शनैश्चर ॥ तेव्हां रायाचें दिव्य झालें शरीर ॥ जैसा सूर्य प्रगटला ॥ ३५५ ॥\nतंव चंद्रसेन राव आला ॥ पाहे तंव देखे विक्रमाला ॥ जैसा मदनाचा पुतळा ॥ तटस्थ जाहला मानसीं ॥ ३५६ ॥\nमग ते पद्मसेना राजकुमारी ॥ राया विक्रमाते वरी ॥ राव पुसे ते अवसरीं ॥ आपण कोण महाराज ॥ ३५७ ॥\nविक्रम वदे सचार ॥ मी तुमचा असे चोर ॥ श्रीपती वैश्य सावकार ॥ बोलव आधीं तयासी ॥ ३५८॥\nतंव ते धावली सेवकांची मांदी ॥ वैश्य बसा होता गादी ॥ म्हणति बोलविलें राये आधीं ॥ सत्वर तेथें चलावे ॥ ३५९॥\nवैश्य उठला झडकरोन ॥ येऊनि रायासी करी नमन ॥ राव बोले वैश्यालागून ॥ हाचि तस्कर होय कीं ॥ ३६० ॥\nवैश्य म्हणे रायासी ॥ आतां चला मम मंदिरासी ॥ अवश्य म्हणोनि वेगेंसी ॥ चित्रशाळेसी पातले ॥ ३६१ ॥\nतंव चित्राचा निर्जीव हंस ॥ जेणें गिळिलें होते हारास ॥ तो पुन्हां उगाळी सावकाश ॥ जैसा होता तैसाचि ॥ ३६२ ॥\nहार उगाळितां हंसाने ॥ तो पाहिला सर्वजनें ॥ हें आश्चर्य सकळांकारणें ॥ म्हणती हे अघटित ॥ ३६३ ॥\nमग तो वैश्य वाणी बहु संतोषला निजमनीं ॥ कन्या अर्पूनि चरणीं ॥ विक्रमाच्या लागला ॥ ३६४ ॥\nजन म्हणती अघटित कळा ॥ निर्जीव लेपें हार गिळिला ॥ दोष लाविला महापुरुषाला ॥ तें आजि कळों आलें ॥ ३६५ ॥\nचंद्रसेन पुसे विक्रमासी ॥ आ���ण राहतां कोणे देशी ॥ कोण नाम कोणे वंशी ॥ जन्म तुमचा सांगावा ॥ ३६६ ॥\nतंव विक्रम म्हणे चंद्रसेना ॥ काय पुससी विचक्षणा ॥ मी असे उज्जणीचा राणा ॥ नाम माझे विक्रम ॥ ३६७ ॥\nऐसे ऐकता राजेश्वर ॥ घाली साष्टांग नमस्कार ॥ म्हणे अन्याय घडेल थोर ॥ कृपा करीं दयाळा ॥ ३६८ ॥\nतेव्हांच केले असते श्रुत ॥ तरी कष्ट का होते प्राप्त ॥ न कळतां झालें अनुचित ॥ त्यासी उपाय कायसा ॥ ३६९ ॥\nविक्रम म्हणे राजेश्वरा ॥ हा आमुच्या ग्रहदशेचा फेर ॥ पूजन न केले शनैश्चरा ॥ म्हणोनि कष्ट पावलों ॥ ३७० ॥\nतंव ग्रह नव्हता सानुकूळ ॥ म्हणोनि तंव बुद्धि विकळ ॥ आतां ग्रह झाला सानुकूळ ॥ म्हणोनि ऐसें वदतोसी ॥ ३७१ ॥\nअसो रायानें सोहळा केला फार ॥ फोडिलें द्रव्याचे भांडार ॥ धर्म केला अपार ॥ याचकजन संतोषती ॥ ३७२ ॥\nमग तो तेली बोलाविला ॥ विक्रमें तयासी नमस्कार केला ॥ एक देश तया देवविला ॥ सुखी केला तये वेळीं ॥ ३७३ ॥\nचंद्रसेन हर्षभरित ॥ म्हणे मम भाग्यासी नाही अंत ॥ विक्रम जोडा जामात ॥ धन्य मी एक संसारी ॥ ३७४ ॥\nऐसें करिता एक मास ॥ झाला राया विक्रमास ॥ मग पुसोनियां चंद्रसेनास ॥ आज्ञा मागतसे नृपती ॥ ३७५ ॥\nमग चतुरंग दळ सिद्ध करून ॥ हत्ती घोडे दासदासी जाण ॥ देश पट्टणें ग्राम देऊन ॥ जामातासी बोळविले ॥ ३७६ ॥\nतवं त्या सावकारें आपण ॥ नाना वस्तु अनर्घ्य रत्‍न ॥ विक्रमासी देऊन ॥ बोळवण केली कन्येची ॥ ३७७ ॥\nअसो सर्वे घेऊनि द्ळभार ॥ उज्जनीसी आला राजेश्वर ॥ नगर शृंगारिलें सत्वर ॥ अति आनंद होतसे ॥ ३७८ ॥\nमग सुमुहूर्त पाहूनी ॥ विक्रम बैसविला सिंहासनीं ॥ याचक तृप्त केले दानीं ॥ चिंता चित्ती असेना ॥ ३७९ ॥\nमग शनैश्चरव्रत ॥ राजा विक्रम आचारित ॥ पीडा गेली समस्त ॥ शनिप्रसादेंकरोनि ॥ ३८० ॥\nही महाराष्ट्रभाषेची कथा ॥ परी अर्थाविषयीं नाहीं न्यूनता ॥ यथामति वर्णिली तत्वतां ॥ श्रवण करा भाविक हो ॥ ३८१ ॥\nहा ग्रंथ करितां श्रवण ॥ सकळ विघ्नें जाती निरसून ॥ ग्रहपीडा अति दारुण ॥ न बाधे कदा कल्पांती ॥ ३८२ ॥\nऐकता कथा नवग्रहांची ॥ येणें पीडा निवारे क्लेशाची ॥ वार्ताही नुरे दुःखाची ॥ कृपा करिती ग्रह सर्व ॥ ३८३ ॥\nश्रवणपठणीं निदिध्यास ॥ लेखक पाठक सर्वास ॥ ग्रंथ संरक्षी तयास ॥ क्लेश विघ्नें न बाधिती कदा ॥ ३८४ ॥\nही शनैश्चराची ख्याती ॥ केवळ शनैश्चराची मूर्ती ॥ अहर्निश जे कां ध्याती ॥ त्यांसी संरक्षी शनिदेव ॥ ३८५ ॥\nसकळ दुःख दरिद्र ॥ येणें निरसेल समग्र ॥ भावें श्रवण करिता साचार ॥ फळ प्राप्त तयासी ॥ ३८६ ॥\nम्हणे तात्याजी महिपती ॥ ही प्रीति पावो शनैश्चरापती ॥ कृपाळू तो उग्रमूर्ती ॥ निर्विघ्न करी सर्वांची ॥ ३८७ ॥\nइति श्रीशनैश्चराची कथा ॥ त्याचा तोची वदविता ॥ आपुली तो मायिक वार्ता ॥ करविता श्रीपांडुरंग ॥ ३८८ ॥\nइति श्रीशनैश्चरमाहात्म्यं संपूर्णम् ॥\nशुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥\nकोणती वस्तु खाण्यातून वर्ज्य अथवा तिचा त्याग केल्याने काय पुण्य किंवा फळ मिळते\nअभिमाय [abhimāya] a. a. [अभिगतो मायामविद्याम्] Bewildered (इति- कर्तव्यतामूढ); ignorant, foolish.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AD%E0%A5%A6%E0%A5%AA", "date_download": "2021-05-14T08:27:20Z", "digest": "sha1:NMWQFTTUU4ZNVAVJSYJSL5EF7RJRDO6H", "length": 6758, "nlines": 253, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n→‎समाप्ती: आंतरविकी दुवे काढले, विकिडेटावरून थेट दुवे असतील\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ga:704, rue:704\nr2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: wuu:704年\nवर्गीकरणाची साफसफाई व व्यवस्थापन. using AWB\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: kk:704 жыл\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: sh:704\nr2.6.4) (सांगकाम्याने बदलले: tt:704 ел\nr2.5.5) (सांगकाम्याने काढले: ksh:Joohr 704\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: yo:704\nसांगकाम्याने वाढविले: os:704-æм аз\nसांगकाम्याने बदलले: new:सन् ७०४\nसांगकाम्याने वाढविले: be-x-old:704 बदलले: ar:ملحق:704\nसांगकाम्याने वाढविले: fa:۷۰۴ (میلادی)\nसांगकाम्याने वाढविले: lt:704 m.\nई.स. ७०४ वरील दुवे\nनवीन लेख; वर्षपेटी, वर्ग व इंग्रजी दुवा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0%E0%A5%87", "date_download": "2021-05-14T07:00:40Z", "digest": "sha1:4R25XMDUTG63GYZW6LWTFY3Q2D2J4ZAM", "length": 6071, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:भारतातील कृषी विद्यापीठे - विकिपीडिया", "raw_content": "\nचंद्रशेखर आझाद कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ\nसरदार पटेल कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठ\nबाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ\nडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ\nहा साचा कोसळलेल्या स्थितीत (collapsed) दाखवण्यासाठी हे वापरा: {{भारतात��ल कृषी विद्यापीठे|state=collapsed}}\nहा साचा पूर्ण उघडलेल्या स्थितीत (expanded) दाखवण्यासाठी हे वापरा: {{भारतातील कृषी विद्यापीठे|state=expanded}}\nजर साचा लावलेल्या पानावर ह्यासारखा दुसरा साचा असेल तर हा साचा कोसळलेल्या स्थितीत दाखवण्यासाठी हे वापरा: {{भारतातील कृषी विद्यापीठे|state=autocollapse}}\nरंगीत पृष्ठभूमी वापरणारे एनएव्ही बॉक्सेस\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० जुलै २०१७ रोजी ०८:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://eprabuddhbharat.com/theorygatha/", "date_download": "2021-05-14T06:38:10Z", "digest": "sha1:RNMEQAVYZYN7H3RMTWXNPT54YF4ORSOH", "length": 44527, "nlines": 100, "source_domain": "eprabuddhbharat.com", "title": "शोधाची नवी वाट : थेरीगाथा नवे आकलन - Prabuddh Bharat", "raw_content": "\nशोधाची नवी वाट : थेरीगाथा नवे आकलन\nby टीम प्रबुद्ध भारत\nभारतीय इतिहास हा अनेक हेतूंनी, छल कपटांनी आणि वर्चस्वाच्या दंभातून लिहिलेला आहे. येथील शिक्षणाची सर्वंकष मक्तेदारी ही ब्राह्मणशाहीच्या मालकीत पूर्वापार राहिलेली असल्याने त्या मालकीचा प्रभाव येथील इतिहास लेखनावर असल्याचे दिसून येते. वर्णाधिष्ठित धर्माच्या वर्चस्वाचा इतिहास त्यातूनच निर्माण करण्यात आलेला आहे. सनातनी सोवळ्यातील सांस्कृतिक दहशत समाजजीवनाच्या सर्वच क्षेत्रावर टिकून राहवी, हा दृष्ट हेतू त्यामागे राहिलेला आहे. त्या वृत्तीतून प्राचीन आणि अर्वाचीन इतिहासात अनेक अक्षम्य भानगडी घुसविल्याचे सबळ दाखले उपलब्ध आहेत. कल्पित मिथकं, प्रतीकं आणि घटनांना वास्तविकतेचा मुलामा देऊन, येथील बहुतांश इतिहास रचल्याचे त्या दाखल्यांच्या आधारे मर्मज्ञ इतिहासकारांनी सप्रमाण सिद्ध केलेलं आहे. महान क्रांतिकारक जोतीराव फुलेंनी, त्या एकूणच षडयंत्रास ‘ब्राह्मणाचे कसब’ असे संबोधले होते, हे सर्वश्रुत आहे. ब्राह्मणशाही आणि बौद्धधम्म संस्कृती या दोन परस्परविरोधी विचारधारांचा ऐतिहासिक संघर्ष बुद्धकाळापासून कायम राहिलेला आहे. सामाजिक समता, नीती आणि विज्ञानवाद या मूल्यांच्या विरुद्ध वर्णाधिष्ठित विषमता, नैतिकता आणि मनूवाद असे मूल्यात्मक स्वरुप त्या संघर्षाचे राहिलेले आहे. बुद्धाच्या अहिंसावादी समाजक्रांतीच्या पर्वात ब्राह्मणी वर्णजातस्त्रीदास्यत्व, रुढी-परंपरा व पुरोहितांच्या अमानवी कर्मकांडांना बुद्धाने प्रखरतेने विरोध केला. सामाजिक क्रांती घडविली. वैदिक धर्माच्या विषमतावादी तत्त्वज्ञानाचा दंभस्फोट त्यांनी विज्ञानाच्या कसोटीवर परजून केला. परिणामी त्या कृतिप्रवण जागरणातून समतेवर आधारित बौद्ध संस्कृतीची रुजवण तत्कालीन अवघ्या जंबुद्विपात झाली, असे इतिहास सांगतो. बौद्ध संस्कृतीच्या पायरवामुळे वर्णाधारीत वैदीक संस्कृतीचे अस्तित्व त्यामुळे धोक्यात आले. पुढील काळात ब्राह्मणशाहीच्या प्रकोपातून आणि त्यांच्या अनेकविध षडयंत्रांच्या राबवणुकीतून, बौद्धसंस्कृतीचा विलय झाल्याचे प्रत्ययास येते. यासंदर्भाने बाबासाहेबांनी ‘क्रांती आणि प्रतिक्रांती’ ( Revolution And Counter Revolution ) या त्यांच्या ग्रंथांत सविस्तर मांडणी केलेली आहे. तो इतिहास उलगडण्यासाठी बाबासाहेबांचा उदय व्हावा लागला. सम्यक इतिहासाच्या शोधासाठी व नव्याने बौद्ध संस्कृतीच्या रोपनासाठी बाबासाहेबांनी केलेले उत्खनन उपकारकचं ठरलेलं आहे.\nभारतीय इतिहास जसा लिहिला व सांगितला जातो, तो ‘जैसे थे’ स्वीकारायचा, असा प्रघातही इथे भूदेवांच्या प्रभावातून अज्ञानी समष्टीत राहिलेला आहे. इतिहासातील मनगढन तथ्यांविरोधात प्रश्न विचारण्याची व सैद्धांतिक साक्षीपुरावे न पडताळण्याची परंपरादेखील त्या सांस्कृतिक दहशतीतूनच बहुजनांमध्ये रुजलेली आहे. परिणामी सोवळ्यातील ब्राह्मणशाहीने बहुतांश इतिहास हा त्यांच्या वर्चस्वाचा, सोईचा, मानवतावादी महापुरुषांना अनुल्लेखाने मारणारा आणि मानवी मूल्यांचे हनन करणारा, असा कावेबाज रचलेला दिसून येतो. त्यामुळे सत्यान्वेषी इतिहास अंधारकोठडीत दडपून राहिला. तो प्रकाशमान होण्यास पुढे शतावधी वर्षे लागली. बौद्ध संस्कृतीच्या पाडावानंतर अनेक शतकांनी, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लुप्त झालेले बुद्धांचे समतावादी तत्त्वज्ञान आणि बौद्धसंस्कृती सूत्ररुपात पुन्हा प्रकाशमान केली. बौद्ध संस्कृतीच्या संदर्भाने जगभरातील जिज्ञासूंनीही मौलि��� संशोधन केलेलं आहे. परंतु भारतीय स्तरावर व महाराष्ट्राच्या मराठीत काही अपवाद वगळता त्या संदर्भात फारसं संशोधन झालेलं नाही. त्यामुळे अनेक ऐतिहासिक तथ्ये त्यांच्या अनुल्लेखामुळे अडगळीत पडून राहिलेले आहेत. बुद्धकालीन ‘थेरीगाथा’ हा ग्रंथ त्यापैकीच एक आहे.\nआंबेडकरोत्तर कालखंडातील आंबेडकरी विचार जाणिवा असलेल्या अभ्यासकांना अडगळीतील इतिहास खुणावत राहिलेला आहे. नेनीवेतील ते सूचन शिरोधार्य घेऊन जे अभ्यासक मार्गस्थ राहिलेले आहेत, त्यापैकी आयुष्मान देवेंद्र उबाळे हे एक महत्वाचं नांव आहे. बौद्ध वाङ्मयाचे व पालि भाषेचे ते साक्षेपी अभ्यासक असून लेखकीय कौशल्य त्यांनी जोपासलेलं आहे. पालि भाषेतील ‘थेरीगाथा’ हा ग्रंथ जागतिक साहित्याच्या इतिहासात स्त्रियांचे आत्मभान अधोरेखित करणारा, स्त्रियांनी लिहिलेला पहिला ग्रंथ आहे. बुद्धकालीन निवडक भिक्षुणींचे आत्मभान, आंतरिक सामर्थ्य आणि आत्मविश्वास त्यातून प्रकट होतो. या ग्रंथातील विविध पैलूंवर अभ्यासूंनी सखोल चर्चा करून त्या ग्रंथाचे समकालीन मूल्य आणि आजच्या वर्तमानात त्यानुषंगाने विविध बाबींचा तपशीलवार आढावा घ्यावा आणि ती एकूण मांडणी ग्रंथीत व्हावी, या हेतुतून आयु. उबाळे यांनी ‘थेरीगाथा नवे आकलन’ हा ग्रंथ संपादित केला आहे. नाशिकच्या डॉ. आंबेडकर वाङ्मयीन अभ्यासमंडळाने तो प्रकाशित केला आहे.\nबौद्ध वाङ्मयात ‘थेरीगाथा’ या मौलिक ग्रंथाचे स्वतंत्र दालन उपलब्ध आहे. शतावधी वर्षे ते अनुल्लेखामुळे पडद्याआड झाकोळलेलं होतं. १९ व २० व्या शतकात परदेशी अभ्यासकांनी त्यांच्या मर्यादित अवकाशात ते प्रकाशमान केले. समकाळात इतर काही मान्यवर अभ्यासकांनीही थेरीगाथांची दखल घेतली. बौद्धसंस्कृतीच्या ऐतिहासिक परंपरेतील बुद्धकालीन स्त्रियांनी लिहिलेला ‘थेरीगाथा’ हा जागतिक स्तरावरील पहिलाच ग्रंथ असल्याचे, त्या संशोधनामुळे शिक्कामोर्तब झाले. बहुपेगडी दास्यत्वाचा त्याग करून, प्रव्रजा स्वीकारलेल्या बुद्धकालीन स्त्रियांनी आपल्या पूर्व आयुष्याचा दु:खव्याकुळ जीवनपट आपल्या काव्यमय शब्दकळांमधून प्रस्तुत गाथांमध्ये नोंदविलेला आहे. त्या ‘गाथा’ वर्तमानातील साहित्य, संस्कृती, जनमानस व स्त्रीवादी चळवळीवर प्रभाव टाकणाऱ्या आहेत. त्यातून बौद्ध मतांचा व थेरीगाथेत समाविष्ट असणाऱ्या थे��ींच्या व्यथा-वेदनांचा आणि बुद्धांच्या उपदेशांमुळे त्यांच्यामध्ये झालेल्या परिवर्तनाचा साद्यंत दस्तावेज दडलेला आहे. थेरीगाथांची अशी विविधांगी मौलिकता जाणून, आयु. देवेंद्र उबाळे यांनी प्रस्तुतचा ग्रंथ साकारला आहे. बौद्धदर्शनाच्या अभ्यासकांपैकी निवडक अभ्यासकांचे थेरीगाथांविषयीचे आकलन त्यांनी या ग्रंथात समाविष्ट केलेलं आहे. केवळ संकलन न करता त्यांनी भिक्खू संघातील ‘थेर’ व भिक्षुणी संघातील ‘थेरी’ यांच्या जीवनाबद्दल व त्यानुषंगाने बौद्धधम्म व पालितील बौद्ध वाङ्मयाचा सांराशाने आढावाही त्यांच्या मनोगतात ससंदर्भ नोंदविलेला आहे. आटोपशीर आणि सुलभ मांडणीमुळे त्यांचे संपादकीय मनोगत वाचकांना ग्रंथ वाचण्यासाठी उद्युक्त करणारे ठरले आहे. आयु. उबाळे यांनी आवश्यक त्या लेखांना तळटिपा दिलेल्या आहेत. त्यामुळे संबंधित लेख मुळातून समजण्यासाठी वाचकांना सोईचे ठरले आहे. ग्रंथाला बिपीन बाकळे यांचे मुखपृष्ठ असून ते ग्रंथातील चिंतनशील चर्चेला साजेसे आहे. विरान प्रदेशात डोंगर, कडी-कपारीत जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असलेले ‘सिमोन्तक’ नावाचे झाड, आपल्या नैसर्गिक आत्मबळाच्या जोरावर काताळाचा दंभ फोडून बाहेर येते व बहरते. भिक्षुणी थेरींचा जीवनप्रवासही असाच संघर्षशील राहिलेला आहे. तो आविष्कार आयु.बाकळेंनी साकारलेल्या मुखपृष्ठातून प्रत्ययास येतो.\nप्रस्तुत ग्रंथात एकूण आठ मान्यवर अभ्यासकांनी आपापल्या दृष्टीतून साधार चिंतन प्रकट केलेलं आहे. डॉ.ज्ञानेश्वर पवार, डॉ. श्यामल गरुड, प्रा. आशालता कांबळे, सुनील हेतकर, प्रा. सचिन गरुड, अरविंद सुरवाडे, मोतीराम कटारे आणि उर्मिला पवार या साक्षेपी लेखकांचा त्यामध्ये समावेश आहे. ‘थेरीगाथेतील स्त्रियांचे भावविश्व आणि आधुनिक मानसशास्त्र’ हा डॉ. ज्ञानेश्वर पवार यांचा पहिलाच लेख आहे. या लेखात लेखकाने मानसशास्त्रज्ञाच्या विविध संशोधनाच्या आधारे थेरींच्या मनोव्यापाराचे व बुद्धांनी थेरींच्या मानसिक वर्तनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी केलेल्या उपचार पद्धतीचे शास्त्रीय परिभाषेत विश्लेषण केलं आहे. थेरीगाथेतील स्त्रियांचे जीवन हे आजच्या स्त्रियांच्या तुलनेने अतिशय वेदनादायी होते. त्यांच्या दु:खाचे निवारण करण्यासाठी तथागत बुद्धांनी वापरलेल्या उपचार पद्धतींमधून आधुनिक मानसशास्त्रातील, समस्येची पडताळणी, वस्तुनिष्ठता आणि समानता या नियमांचा प्रत्यय येतो, असे मत डॉ. पवार यांनी लेखात नोंदविले आहे. अडीच हजार वर्षांपूर्वी बुद्धांनी व्यक्तींचा आपल्या स्वतःच्या समस्येकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलवत, त्यांना सकारात्मक उपदेश करून दु:खमुक्त केलेले होते. बुद्धांच्या दु:खमुक्तीचा हा मानसशास्त्रीय प्रयोग वर्तमानातही दिशादर्शक ठरणारा आहे. असे अनुमान डॉ. पवार यांनी अधोरेखित केलेलं आहे.\n‘थेरीगाथेच्या सहोदरी आंबेडकरी स्त्री आत्मकथा’ या विषयावर डॉ. श्यामल गरुड यांनी मांडणी करताना वर्तमान स्त्रीवादी चळवळींचा आढावा घेतला आहे. थेरीगाथा ह्या आंबेडकरी स्त्री आत्मकथनाच्या आद्य पाऊलखुणा आहेत. बुद्धकाळात थेरींनी आपली मनोगते पद्यमय शैलीतून मांडली. जगभरात ही मांडणी महत्त्वपूर्ण मानली गेली. थेरीगाथेतील सर्वच विद्रोही भिक्षुणी, भारतीय स्त्रियांसाठी व स्त्रीवादी चळवळींसाठी आद्य क्रांतिकारी बंडखोर स्त्रिया ठरल्या असत्या. परंतु, येथील तथाकथित इतिहासाने त्यांना अधोरेखित करणे सोयीने टाळले आहे, असा आरोप डॉ. गरुड यांनी नोंदविला आहे. तो रास्तच आहे. थेरी आणि आंबेडकरी स्त्रियांची स्वकथने यांची तुलनात्मक मांडणी करताना; अन्यायाविरुद्धची चीड, आत्मभान आणि सम्यक जीवनधारेचा स्वीकार हे सूत्र घेऊन, त्यांनी थेरी आणि आंबेडकरी स्त्रियांच्या स्वकथनातील भावविश्व यांतील अनुबंध ससंदर्भ मांडलेले आहेत. त्यासाठी त्यांनी थेरीगाथेतील पटाचारा, कुण्डलकेसा, चंदा आदींची उदाहरणे देत, आंबेडकरी स्त्री स्वकथने लिहिणाऱ्या बेबीनंदा कांबळे, डॉ. शांताबाई दाणी, यशोधराबाई गायकवाड, हिरा पवार, उर्मिला पवार आदींच्या स्वकथनातील नायिकांच्या लढाऊ बाण्याचा अनुबंध त्यांनी थेरीगाथेतील नायिकांशी जोडला आहे. त्यांच्या ह्या नुतन आकलनातून बुद्ध ते आंबेडकर यांच्या विचारधारेतील तादात्म्यता स्पष्ट होते.\nनंदा मेश्राम यांचे (‘मी, नंदा’ )आणि मल्लिका अमरशेख यांचे (‘ मला उध्वस्त व्हायचंय’ ) ही आत्मकथने अनुक्रमे दलित समाज विरोधी व जात श्रेष्ठतेचा दंभ अधोरेखित करणारी आहेत, असे सटिक भाष्यही डॉ. श्यामल गरुडांनी स्पष्टतेने नोंदले आहे.\nप्रा.आशालता कांबळे यांनी ‘थेरीगाथांचा आंबेडकरी स्त्रियांच्या लेखनावरील प्रभाव’ या लेखात तपशीलांसह केलेली मांडणी उद्बोधक आहे. बुद्धकालीन स्त्रियांना सर्वोच्च ज्ञान म्हणजे अर्हंतपद प्राप्त करण्याचा मार्ग महाप्रजापती राणीने मिळवून दिलेला आहे. त्यासाठी तिने बुद्धांपुढे सत्याग्रह केला. ही घटना महत्त्वाची असून, महाप्रजापती गौतमी ही जगातील पहिली सत्याग्रही व स्त्रीमुक्ती चळवळीची आद्यस्त्रोत ठरते. तिच्या भिक्षुणीसंघात सर्व जाती-धर्माच्या, प्रवृतीच्या स्त्रिया सहभागी होत्या. असे नोंदवून त्यांनी कुण्डलकेसा, आम्रपाली, उत्पलवर्णा, मुक्ता, यशोधरा आदी थेरींच्या आयुष्याचा धांडोळा घेतलेला आहे. बाईपणाच्या व जातधर्माच्या गुलामगिरीतून त्या बुद्धांमुळे मुक्त झाल्या. संघातील समतेमुळे त्या ‘डि कास्ट’ व ‘डि क्लास’ झालेल्या होत्या. असे प्रतिपादनही प्रा. कांबळे यांनी केले आहे. थेरीगाथांवर लेखन केलेल्या आंबेडकरी लेखिकांचे नामोल्लेख करून त्यांनी कोणकोणत्या लेखिकेच्या साहित्यावर थेरीगाथांचा प्रभाव पडलेला आहे, त्या संदर्भाने केलेलं सविस्तर विवेचन मूलभूत आहे.\nसुनील हेतकर यांनी ‘थेरीगाथा आणि महाराष्ट्रातील संत स्त्रियांची आत्मचरित्रे’ या त्यांच्या लेखात थेरीगाथेतील काव्यमय स्वकथने आणि संत स्त्रियांचे आत्मचरित्रपर अभंग यांचा तुलनात्मक अभ्यास मांडलेला आहे. आकलन, निरीक्षण, साम्यस्थळे व विसंगती या घटकांना केंद्रवर्ती ठेवून त्यांनी थेरीगाथेतील कवणे व संत स्त्रियांचे अभंग यातून प्रसूत झालेल्या विचारांवर मार्मिक भाष्ये नोंदविली आहेत. थेरींच्या कवणांची शैली, त्यांनी प्रतीकांचा केलेला चपखल उपयोग यासंदर्भाने मार्मिक विवेचनही त्यांच्या लेखात वाचावयास मिळते. भारतीय मातीतला पहिला स्त्रीवाद म्हणजे थेरीगाथा होय. असे आत्मविश्वासाने सांगून आयु. हेतकरांनी ‘मार’ ही संकल्पना विशद करताना थेरीगाथेतील काव्यमय शब्दोळी अधोरेखित केलेल्या आहेत. मनाशी म्हणजे ‘माराशी’ संघर्ष करणाऱ्या थेरींच्या कवणातून प्रक्षेपीत होणारे आत्मभान, विकारांविरुद्ध बंड करण्याची त्यांची क्षमता आणि पुढे त्यांचा निब्बाणाकडे सुरू झालेला प्रवास यासंदर्भाने नेमके विश्लेषण करून, हेतकरांनी ‘मार’ ही संकल्पना स्पष्ट केली आहे. त्यासाठी त्यांनी किसा गौतमी, शैला, सोमा, उत्पलवर्णा, चाला, उपचाला, सिसुपचाला आदीं थेरींनी केलेल्या भावात्मक संघर्षाचे प्रकटीकरण असलेल्या कविता उद्धृत केलेल्या आहेत.\nसंत स्त्रियांच्या आत्मचरित्रांबद्दल सविस्तर माहिती देताना त्यांनी संत मुक्ताबाई, जनाबाई, बहिणाई, कान्होपात्रा आदींचे आत्मचरित्रपर अभंग अधोरेखित करून त्यांच्या भावविश्वाचे यथोचित निरुपण केले आहे. त्यातून संत स्त्रियांच्या व्यक्तीगत मुक्तीविषयीचे तत्त्वज्ञान प्रकटते. परंतु, ते तत्त्वज्ञान हिंदू धर्मव्यवस्थेला आणि वर्णव्यवस्थेला धक्का पोहचवत नाही. व्यक्तिगत, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात व्यथा, वेदना, जातीय छळवणूक आदी विविधांगी संकटांना संत स्त्रियां सामो-या जातात. परंतु व्यवस्थेविरुद्ध त्या ‘ब्र’ उच्चारत नाहीत. त्यामुळे त्यांच्या संयत विद्रोहाचे अवकाश मर्यादित ठरते. हेतकरांचा उपरोक्त अभिप्राय त्यांच्या चिंतनाचा निदर्शक आहे.\nबुद्धकालीन स्त्रियांचे जीवन पुरुषसत्ताक व्यवस्थेने नियंत्रित केलेले होते. गृहकेंद्री जीवनात त्या पुरुषावलंबी होत्या. परंतु भिक्षुणी झाल्यानंतरच्या गृहविहीन जीवनात त्यांना दु:खमुक्तीचा अनुभव प्रतीत झाल्याचे दाखले थेरीगाथेत मिळतात. भिक्षुणींच्या भौतिक व अध्यात्मिक मुक्तीचा उद्घोष थेरीगाथेत आहे. बुद्धकाळात समताप्रणित पर्यावरणामुळे भौतिक प्रगतीला गती प्राप्त झालेली होती. बुद्धांनी स्त्रीदास्याच्या भौतिक पायावर हल्ला केल्यामुळे, बुद्धकाळात स्त्रियांचे उन्नत घडून आले. स्त्रियांच्या त्या एकूणच बदलत्या जीवनमानाचे/परिवर्तनाचे चित्रण थेरीगाथेत दिसून येते. असे चिंतन आयु. प्रा. सचिन गरुड यांनी ‘भारतीय इतिहासातील पहिल्या स्त्री-मुक्तीचे उदान ‘थेरीगाथा’. या लेखात मांडले आहे. वर्णीय विषमता आणि बौद्ध संस्कृतीतील समता या परस्परविरोधी व्यवस्थांचे विद्वत्तापूर्ण असे सखोल विश्लेषण त्यांनी केले आहे.\n‘थेरीगाथा आणि आंबेडकरवादी साहित्यावर त्यांचा प्रभाव’ या विषयावर अरविंद सुरवाडे यांनी मांडणी केली आहे. थेरीगाथांमध्ये प्रकर्षाने विविध वाङ्मयीन मूल्ये आढळतात. आंबेडकरवादी साहित्य लेखनात थेरीगाथेचे प्रतिबिंब उमटणे अपेक्षित आहे. त्यांच्या गाथांमधील प्रतिकांची, रुपकांची, प्रतिमांचे उपयोजन आणि शब्दांच्या अर्थाचा नवीन प्रतीके, प्रतिमा, मिथके यांच्या निर्मितीसाठी यथायोग्य वापर होणे क्रमप्राप्त आहे. आंबेडकरी स्त्रियांच्या स्वकथनाचा प्रेरणास्त्रोत ��ेरीगाथा असल्यास, आंबेडकरवादी साहित्याला नवा आयाम प्राप्त होऊ शकतो. परंतु, तसे झालेले आढळून येत नाही. असे प्रतिपादन आयु. सुरवाडे यांनी त्यांच्या लेखात केलेले आहे. त्यांचे उपरोक्त मत आंबेडकरवादी अशी आयडेंटिटी सांगणा-या लेखकांना अंतर्मूख करणारे आहे. आंबेडकरवादी साहित्यात धम्मस्वीकारानंतर बुद्धांचे तत्त्वज्ञान, आंबेडकरवाद आणि समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय ही मूल्ये साहित्यनिर्मितीच्या केंद्रस्थानी येणे अपरिहार्य होते. तसे न होता प्रारंभ काळातील लिहित्या हातांनी दलित आयडेंटिटी स्वीकारून त्या जाणिवेतून दु:खभरा आक्रोश व जातीय अत्याचाराविरूद्ध विद्रोही भूमिकेतून साहित्य निर्मितीला प्राधान्य दिलेले निदर्शनास येते. परिणामी बौद्ध तत्त्वज्ञानातील मिथ्स तयार झाल्या नाहीत त्यामुळे आंबेडकरवादी साहित्यातून अभिजात वाङ्मय निर्माण होऊ शकले नाही. अशी खंत आयु. सुरवाडे यांनी व्यक्त केलेली आहे.\nमोतीराम कटारे यांचा ‘थेरीगाथेतील सौंदर्यविचार’ हा चिंतनपर लेख प्रस्तुत ग्रंथात समाविष्ट आहे. ह्या शोधनिबंधातून त्यांनी सौंदर्यशास्त्र व थेरीगाथेतील सौंदर्य अशी दोन भागात चर्चा केलेली आहे. संस्कृत आणि पाश्चात्य साहित्याच्या वेध घेत त्यांनी पारंपरिक सौदर्यशास्त्राच्या निकषांऐवजी बुद्धांचा विचार प्रगत असल्याचे, स्पष्टपणे नोंदवले आहे. मर्ढेकरांच्या लयसिंद्धांतावरही त्यांनी सटिक बोट ठेवून, बौद्धदर्शनातील मानवी मूल्यांच्या बाजूने अनुकूलता दर्शविली आहे. सौंदर्यशास्त्रावर चर्चा करताना त्यांनी बौद्ध तत्त्वज्ञानातील विविध संकल्पनांवर भाष्य नोंदविले असून ते नवे व उद्बोधक आहे. थेरीगाथेतून आलेल्या उपमा, निब्बाण, मानुषता, नीती आणि दु:खनिरोध या संकल्पनाच्या तपशीलवार चर्चेतून त्यांनी थेरीगाथेतील सौंदर्यविचार शब्दबद्ध केलेला आहे. त्यावर साधकबाधक चर्चा होणे आयु. कटारे यांना अपेक्षित आहे.\nप्रस्तुत ग्रंथात ‘थेरींची कालातीत थोरवी’ हा शेवटचा लेख आयुष्मती उर्मिला पवार यांचा आहे. त्यांच्या मते, बुद्धकाळातील एकूण ७३ थेरींनी, त्यांच्या पालि भाषेतील ५२२ गांथांमधून समस्त स्त्रियांना प्रज्ञा, आत्मविश्वास, दृढनिश्चय आणि ज्ञानाचे महत्त्व पटवून दिलेले होते. थेरींनी लिहिलेल्या आत्मानुभूतीच्या गाथा वर्तमानातही दु:खमुक्तीच�� मार्ग दाखविणाऱ्या आहेत, असे आश्वासक विचार अधोरेखित करून, बौद्धधम्माच्या प्रचार-प्रसारार्थ आणि समस्त स्त्रियांना आपल्यातील सामर्थ्याची जाणीव होण्यासाठी, थेरींच्या जीवनकहाण्या उद्बोधक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यासाठी त्यांनी यशोधरा, पटाचारा, किसागौतमी आणि कुण्डलकेसा या थेरींविषयीच्या कथाकथनाच्या निमित्ताने त्यांना चळवळीच्या पातळीवर आलेले काही अनुभवही मांडलेले आहेत. ‘थेरीगाथा:नवे आकलन’ हा ग्रंथ अभ्यासकांनी आपल्या पदरी आवर्जून ठेवावा, एवढे संदर्भमूल्य प्रस्तुत ग्रंथात निश्चितच आहे.\nग्रंथाचे शीर्षक : थेरीगाथा नवे आकलन\nसंपादन : देवेंद्र उबाळे\nप्रकाशक : डॉ.आंबेडकर वाङ्मयीन अभ्यासमंडळ, नाशिक\nसत्यशोधकी जाणीव – नेणीवामधून साकारलेल एक फोटो प्रदर्शन\nआंबेडकर आणि आंबेडकरोत्तर भारतीय माध्यमांतील जातवास्तव\nआंबेडकर आणि आंबेडकरोत्तर भारतीय माध्यमांतील जातवास्तव\nआरोग्य मंत्री, जालन्यातील आरोग्य विभागाच्या गलथान कारभारा कडे लक्ष घाला\nजालना - शहरातील जुना जालना भागातील नगरसेवक व शांतता समिती सदस्यांची बैठक दिनांक 13 मे 2021 रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रमजान ...\nमुंबई मॉडेल आणि त्याचे भविष्यकालीन पडसाद\nया सगळ्या घडामोडींचे भविष्यकालीन पडसाद मात्र वेगळे असणार आहेत. कोविड पश्चात मुंबईतुन गरिब व मध्यम वर्गाचे स्थलांतर आता अधिक वेग ...\nअ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी घेतली कोवॅक्सिन लस\nपुणे,दि. १० - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे, जुने भोसरी रुग्णालय येथे को ...\nकोरोना विरुद्ध लढ्याचा नंदुरबार पॅटर्न\n\"महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नागपुर सारख्या नंदुरबार पेक्षा अधिक प्रगत जिल्हातील अधिका-यांना जे जमले नाही ते डॉ. राजेंद्र भारुड यांच्या सारख्या ...\nपदोन्नती मधील आरक्षण रद्द, ऍड.आंबेडकरांची सरकारवर जहरी टीका \nदि. 7 मे 2021 रोजी महाराष्ट्र राज्य सरकारने जीआर काढून पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णय जाहीर केला आहे. राज्य सेवेत ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2021-05-14T08:30:44Z", "digest": "sha1:YGLIHJPPEDWGF5EP2XIWDKZGORK7BKRW", "length": 6387, "nlines": 90, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दिवाला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख दिवा या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसाचा:मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक, मध्य ‎ (← दुवे | संपादन)\nउल्हास नदी ‎ (← दुवे | संपादन)\nखोपोली ‎ (← दुवे | संपादन)\nमध्य रेल्वे क्षेत्र ‎ (← दुवे | संपादन)\nमुलुंड ‎ (← दुवे | संपादन)\nकर्जत ‎ (← दुवे | संपादन)\nमशीद रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nभायखळा ‎ (← दुवे | संपादन)\nचिंचपोकळी ‎ (← दुवे | संपादन)\nकरी रोड ‎ (← दुवे | संपादन)\nमाटुंगा ‎ (← दुवे | संपादन)\nशीव रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nविक्रोळी ‎ (← दुवे | संपादन)\nकांजुरमार्ग ‎ (← दुवे | संपादन)\nभांडुप ‎ (← दुवे | संपादन)\nकळवा रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nमुंब्रा ‎ (← दुवे | संपादन)\nमुंबई उपनगरी रेल्वे ‎ (← दुवे | संपादन)\nअंबरनाथ रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nशुभं करोति ‎ (← दुवे | संपादन)\nपूजा ‎ (← दुवे | संपादन)\nटिटवाळा ‎ (← दुवे | संपादन)\nविठ्ठलवाडी रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nशहाड रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nआंबिवली ‎ (← दुवे | संपादन)\nखडवली ‎ (← दुवे | संपादन)\nवाशिंद ‎ (← दुवे | संपादन)\nआसनगाव ‎ (← दुवे | संपादन)\nखर्डी ‎ (← दुवे | संपादन)\nआटगाव ‎ (← दुवे | संपादन)\nउल्हासनगर रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक, मध्य १ ‎ (← दुवे | संपादन)\nचरक ‎ (← दुवे | संपादन)\nठाणे शहरातील वाहतूक व्यवस्था ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Makyaj ‎ (← दुवे | संपादन)\nदिवा (नि:संदिग्धीकरण) ‎ (← दुवे | संपादन)\nबदलापूर रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nसँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा – सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ, औरंगाबाद ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://daryafirasti.com/tag/phond-sawant/", "date_download": "2021-05-14T06:42:28Z", "digest": "sha1:CLQBKA7HHAELW5XAUAEP2AN4TAUNAXJB", "length": 6012, "nlines": 77, "source_domain": "daryafirasti.com", "title": "phond sawant | Darya Firasti", "raw_content": "\nमालवणी भाषेचा गोडवा, कोकणी पाहुणचार, शाकाहारी-मांसाहारी मेजवानीचा बेत, मस्त थंडगार हवामान आणि काहीही न करता निवांत पडून राहण्याची पुरेपूर संधी हे सगळं अनुभवायचं असेल तर सावंतवाडीत यायला हवं. कोकण रेल्वेवरील हे ठिकाण. तेजस एक्सप्रेस, जनशताब्दी अशा जलद ट्रेन्स मुळे मुंबईहून वीकएंड प्लॅन करावा इतपत जवळ आलेलं. खेम-सावंत घराण्याची राजधानी असलेलं हे एक छोटंसं शहर म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मुकुटातील शिरपेच आहे असं म्हणता येईल. या सावंत भोसले घराण्यातील कर्तबगार राजांनी इथं अनेक शतके राज्य केलं. आजही या राजघराण्यातील वंशज ज्या राजवाड्यात […]\n Select Category मराठी (117) ऐतिहासिक (1) कोकणातील दुर्ग (39) खोदीव लेणी (5) चर्च (2) जागतिक वारसा स्थळ (1) जिल्हा ठाणे (2) जिल्हा मुंबई (8) जिल्हा रत्नागिरी (51) जिल्हा रायगड (33) जिल्हा सिंधुदुर्ग (17) ज्यू सिनॅगॉग (1) पुरातत्व वारसा (11) मंदिरे (36) मशिदी (3) शिल्पकला (4) संकीर्ण (8) संग्रहालये (5) समुद्रकिनारे (11) English (1) World Heritage (1)\nभू चुंबकीय वेधशाळा, अलिबाग\nनमन छत्रपती संभाजी महाराजांना\nनमन छत्रपती संभाजी महाराजांना\nनमन छत्रपती संभाजी महाराजांना\nEnglish World Heritage ऐतिहासिक कोकणातील दुर्ग खोदीव लेणी चर्च जागतिक वारसा स्थळ जिल्हा ठाणे जिल्हा मुंबई जिल्हा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्हा सिंधुदुर्ग ज्यू सिनॅगॉग पुरातत्व वारसा मंदिरे मराठी मशिदी शिल्पकला संकीर्ण संग्रहालये समुद्रकिनारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://eprabuddhbharat.com/category/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF/", "date_download": "2021-05-14T07:59:36Z", "digest": "sha1:7RZ5QSX7EFYZWKVTAOAR5TZCSCBZRHG3", "length": 10801, "nlines": 142, "source_domain": "eprabuddhbharat.com", "title": "संपादकीय Archives - Prabuddh Bharat", "raw_content": "\nकोविड-१९ : २०२१ ही दुसरी लाट जुन्यातून काहीही न शिकण्याचाच संकल्प\nby टीम प्रबुद्ध भारत\nआजचे राजकारण आणि फुले-आंबेडकरी विचारधारा\nप्रबुद्ध समाजासाठी एक व्हा – अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर\n“राष्ट्रभक्त ठेकेदार” संघ परिवार आणि “शेतकऱ्यांचे आंदोलन”\nपरिवर्तन वाद्यांचे थांबण्याचे ठिकाण \nby टीम प्रबुद्ध भारत\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चळ्वळीमध्ये वर्तमान पत्राचं महत्व ओळखून पाक्षिक आणि साप्ताहिक हि सुरुवात केली. शिक्षणापासून वंचित असणाऱ्या पंचमाळ समूहाला...\nएकचालकानुवर्ती-रा.स्व.संघ आणि लोकशाही म्हणजे ३६ चा आकडा\nby टीम प्रबुद्ध भारत\n२०१९ मार्चपासून जगात आणि भारतात कोरोनाचे थैमान सुरू झाले. आणि एक वर्षापूर्वी २४ मार्च, २०२० पासून कोणताही विचार न करता...\nसामाजिक स्वातंत्र्याशिवाय राजकीय स्वातंत्र्य निरर्थक \nby टीम प्रबुद्ध भारत\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीपासून स्वातंत्र्याबद्दल मौलीक मांडणी परखडपणे केलेली आहे. स्वातंत्र्याची त्यांची कल्पना काँग्रेस आणि इतरांपेक्षा वेगळी होती. केवळ मूठभरांच्या...\nनाचु; फटाके-बंदुका उडवू; निर्लज्जपणे वाढदिवस करु; तरीही आम्ही ..\nसंघ-भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनच्या एकविसाव्या दिवसाच्या आधी देशवासियांना दिवसभर “जनता कर्फ्यु” पाळायचे आवाहन केले होते. त्याला खूपच चांगला...\nसंघ-भाजप सरकारच्या तालावर नाचा आणि बक्षिसी मिळवा\nby टीम प्रबुद्ध भारत\nएका बाजुला कोरोना विषाणुने जगभर हाहा:कार माजवला आहे. सर्व जनता (काहींचा अपवाद सोडुन) आपापले धर्म-जाती-पक्ष-मतं-पुजा-नमाज-प्रार्थना, आदी सर्व बाजुला ठेवून एकजुटीने...\nमनुस्मृती : न वाचता, न पाहता कोण, कुठे, कसा, का जोपासतो \nby टीम प्रबुद्ध भारत\n20 मार्च, 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रहाच्या वेळी मनुस्मृती जाळली. तिही त्यांचे समतावादी ब्राह्मण सहकारी...\nघराणेशाहीतील तरुण नेतृत्वाला संधी हवीच पण… वंचित बहुजनांचे काय\nby टीम प्रबुद्ध भारत\nअखेर 30 डिसेंबर 2019 ला महाआघाडीच्या सर्व मंत्र्यांनी शपथ घेतली आणि सर्वत्र माध्यमांतून मंत्रिमंडळातील घराणेशाहीवर चर्चा झडू लागल्या. याला अभ्यासाचा...\nप्रादेशिक पक्ष- नेतृत्वासमोरील आव्हानं\nby टीम प्रबुद्ध भारत\nनुकतेच झारखंड विधानसभा निवडणुक निकाल लागले. निकालात हे स्पष्ट दिसले की, आधिच्या संघ-भाजपच्या मुख्यमंत्र्यासह त्यांच्या सरकारचा पराभव झाला आहे. आणि...\nby टीम प्रबुद्ध भारत\nदेशामध्ये आंबेडकरी विचार प्रवाह आहे. दैववाद स्वीकारत नाही, तर मानवतावाद स्वीकारतो. या कारणास्तव आंबेडकरी चळवळीचे प्रथम कर्तव्य हे मानवतावाद वाढविणे...\nएल्गार भीमा कोरेगाव हिंसाचार\nby टीम प्रबुद्ध भारत\nशिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्��ात ‘महाविकास आघाडी’चे सरकार अस्तित्वात आलेलं सार्‍यांनी पाहिले; त्यातील उरलेल्या दोन्ही म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादींच्या...\nआरोग्य मंत्री, जालन्यातील आरोग्य विभागाच्या गलथान कारभारा कडे लक्ष घाला\nजालना - शहरातील जुना जालना भागातील नगरसेवक व शांतता समिती सदस्यांची बैठक दिनांक 13 मे 2021 रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रमजान ...\nमुंबई मॉडेल आणि त्याचे भविष्यकालीन पडसाद\nया सगळ्या घडामोडींचे भविष्यकालीन पडसाद मात्र वेगळे असणार आहेत. कोविड पश्चात मुंबईतुन गरिब व मध्यम वर्गाचे स्थलांतर आता अधिक वेग ...\nअ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी घेतली कोवॅक्सिन लस\nपुणे,दि. १० - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे, जुने भोसरी रुग्णालय येथे को ...\nकोरोना विरुद्ध लढ्याचा नंदुरबार पॅटर्न\n\"महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नागपुर सारख्या नंदुरबार पेक्षा अधिक प्रगत जिल्हातील अधिका-यांना जे जमले नाही ते डॉ. राजेंद्र भारुड यांच्या सारख्या ...\nपदोन्नती मधील आरक्षण रद्द, ऍड.आंबेडकरांची सरकारवर जहरी टीका \nदि. 7 मे 2021 रोजी महाराष्ट्र राज्य सरकारने जीआर काढून पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णय जाहीर केला आहे. राज्य सेवेत ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A5%A7-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96-%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%9F/", "date_download": "2021-05-14T07:19:25Z", "digest": "sha1:PK6LM7KI65GQGGR567WCBKDMB2IEJE4S", "length": 3193, "nlines": 40, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "१ लाख मूल्य नोट Archives - Majha Paper", "raw_content": "\n१ लाख मूल्य नोट\nहा देश छापणार सर्वाधिक मुल्याची, एक लाखाची नोट\nआंतरराष्ट्रीय, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे\nफोटो साभार एमएसएन काही काळापूर्वी तेलभांडार म्हणून जगाच्या नकाशावर असलेल्या व्हेनेझुएला देशाची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. दर तीन …\nहा देश छापणार सर्वाधिक मुल्याची, एक लाखाची नोट आणखी वाचा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या ���टना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%B8_%E0%A4%8F%E0%A5%A9%E0%A5%A7%E0%A5%AF", "date_download": "2021-05-14T08:23:50Z", "digest": "sha1:YP4CR2BRMERTPM3KHP46QU4BSS3FDRPV", "length": 6235, "nlines": 51, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "एअरबस ए३१९ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nएअरबस ए३१९ हे एअरबस कंपनीचे छोट्या ते मध्यम पल्ल्याचे व मध्यम क्षमतेचे प्रवासी विमान आहे. एअरबसच्याच ए-३२० प्रकारच्या विमानात थोडेसे बदल करून हा प्रकार तयार करण्यात आला[१][२][३] ए३२०पेक्षा याची प्रवासीक्षमता सातने कमी असल्याने याला ए३२०एम-७ असेही नामाभिधान प्राप्त झाले. ए३२०पेक्षा याची लांबी ३.७३ मीटरने कमी आहे. यासाठी पुढील भागातून चार आणि मागील भागातून तीन फ्रेम काढण्यात आल्या. यात सहा आपत्कालीन दरवाजे आहेत. याची इंधनक्षमता ए३२० इतकीच असून प्रवासीक्षमता १२४ (दोन वर्गांत) आहे. यामुळे याचा पल्ला वाढून ३,३५० किमी झाला आहे. शार्कलेट लावल्यावर हा पल्ला ६,८५० किमी इतका होतो.[३]\nब्रिटिश एअरवेजच्या मालकीचे एअरबस ए-३१९ विमान\nछोट्या पल्ल्याचे मध्यम क्षमतेचे जेट विमान\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसंदर्भ आणि नोंदीसंपादन करा\n^ \"एअरबस ए३२०ची तांत्रिक माहिती\". Airbus. 20 February 2011 रोजी पाहिले. [मृत दुवा]\nवरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती मार्च ६, २०११ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)\n^ \"एअरबस ए३२१ची तांत्रिक माहिती\". Airbus. 20 February 2011 रोजी पाहिले. [मृत दुवा]\nवरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती जुलै २७, २०११ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)\n↑ a b \"एअरबस ए३१९ची तांत्रिक माहिती\". Airbus. 20 February 2011 रोजी पाहिले. [मृत दुवा]\nवरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती जानेवारी १७, २०११ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १० जुलै २०२० रोजी १८:४८ वाजता क��ला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokvruttant.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3/", "date_download": "2021-05-14T08:01:39Z", "digest": "sha1:BTWONPHS2D2LKLFVO6GYC2CDCYAUPUW3", "length": 8214, "nlines": 54, "source_domain": "lokvruttant.com", "title": "शिक्षकांना विमा संरक्षण द्या; योग्य सुविधा पुरवाआ. संजय केळकर आणि शिक्षक परिषदेची मागणी – Lokvruttant", "raw_content": "\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nशिक्षकांना विमा संरक्षण द्या; योग्य सुविधा पुरवाआ. संजय केळकर आणि शिक्षक परिषदेची मागणी\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम April 17, 2021\nठाणे : कोविड लाटेला तोंड देण्यासाठी शिक्षकांना विविध केंद्रांमध्ये आरोग्य सेवकांच्या मदतीसाठी पाठवले जात असून अशा कोविड संकटात काम करणा-यांना पीपीई कीट्स आणि अन्य साहित्य देण्यात टाळाटाळ करु नये तसेच शिक्षकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना इतर आरोग्य सेवकांप्रमाणे ५० लाखांचा संरक्षण विमा द्यावा, अशी सूचना आणि मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे.\nकोविडची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात आली असून शिक्षकांना विविध आरोग्य केंद्रांवर आणि घरोघरी आरोग्य तपासणीसाठी पाठवले जात आहे. त्यांच्या आरोग्याची आवश्यक काळजी घेणे जरुरीचे आहे. मागील वेळी त्यांना कामगिरी दिली, पण शासनाने अक्षरश: वा-यावर सोडले. विमा संरक्षण तर नाहीच दिले पण आरोग्य सेवेचे काम करत असताना ��वश्यक साहित्यही पुरवले नाही, त्यामुळे अनेक शिक्षक आणि त्यांची कुटुंबे कोरोनाग्रस्त झाल्याचे आ. संजय केळकर यांनी निदर्शनास आणून दिले.\nशासनाने फ्रंट लाईन वर्कर्स म्हणून त्यांचा अंतर्भाव करुन आरोग्यसेवकांप्रमाणे सवलती आणि सुविधा द्याव्यात, अशी मागणी आ. संजय केळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.\nग्लोबल कोविड हॉस्पिटलचा बोजवारा;३० टक्के कर्मचारी, युनानी डॉक्टरांची भरतीभाजपाचे गटनेते मनोहर डुंबरे यांचा आरोप\nतिसऱ्या लाटेसाठीही सज्ज राहू - उद्धव ठाकरे\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंद्रपूर जम्मू-काश्मीर जळगाव ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी दिल्ली नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पनवेल पश्चिम महाराष्ट्र पालघर पुणे प्रतिमा बीड भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रायगड वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.bookprintingchina.com/mr/Packing-way", "date_download": "2021-05-14T06:29:09Z", "digest": "sha1:R5AVTYMTGDU2ENL43R6TFXBTNUKIBT2Q", "length": 7778, "nlines": 151, "source_domain": "www.bookprintingchina.com", "title": "Packing Way-Book Printing China,कस्टम छपाई सेवा,चायना प्रिंटिंग कंपनी", "raw_content": "\nसर्पिल & वायर-ओ बाऊंड बुक\nवही & जर्नल बुक\nपोस्टर & कार्ड्स प्रिंटिंग\nफ्लायर & पत्रक मुद्रण\nलोकप्रिय पेपर आणि पेपर वजन\nआता कस्टम कोट मिळवा\nकॉफी टेबल बुक प्रिंटिंग\nसर्पिल & वायर-ओ बाऊंड बुक\nवही & जर्नल बुक\nपोस्टर & कार्ड्स प्रिंटिंग\nफ्लायर & पत्रक मुद्रण\nलोकप्रिय पेपर आणि पेपर वजन\nतू इथे आहेस. : घर>सामान्य प्रश्न>पॅकिंग वे\nलोकप्रिय पेपर आणि पेप�� वजन\nयांगंग स्ट्रीट क्र.५, हायझू जिल्हा, ग्वांगझू शहर, गुआंगडोंग प्रांत, चीनName\nपॅकिंगगुणवत्तेकडे आम्ही खूप लक्ष देतो. आपल्याला माहित आहे की पुस्तके परिपूर्ण गुणवत्तेच्या मानकामध्ये येतात, परंतु पॅकेजेस मजबूत नसतात प्रसूतीदरम्यान सहजपणे नुकसान होते,जेणेकरून अंतिम परिणाम 0. आम्हाला काय हवे आहे ते म्हणजे आम्हाला उच्च दर देण्यासाठी आणि पुढच्या वेळी आमच्याबरोबर पुनर्क्रमकरण्यासाठी आपल्याला आमची पुस्तके सुरक्षितपणे सुरक्षितपणे मिळवू द्या. We will control every steps very well for you.\nआमच्या कंपनीत आमच्या सर्व पॅकेजने शिपिंग कंपनीने नंतर सर्वात मजबूत निवडकेली पाहिजे याची खात्री करणे आवश्यक आहे. वॉटरप्रूफ प्लास्टिक बॅगसह आतील + 5एए मजबूत कार्टन + हिरव्या लाकडी पॅलेट + plastic belt wrapped outside.\nसर्पिल & वायर-ओ बाऊंड बुक\nवही & जर्नल बुक\nपोस्टर & कार्ड्स प्रिंटिंग\nफ्लायर & पत्रक मुद्रण\nइन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8/", "date_download": "2021-05-14T07:53:57Z", "digest": "sha1:KASGLWHG64PSLYZAZMFYXK6G6PV2ORTK", "length": 4188, "nlines": 44, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "इलेक्ट्रिक कार्स Archives - Majha Paper", "raw_content": "\nव्होल्वो २०३० पासून विकणार फक्त इलेक्ट्रिक कार्स\nअर्थ, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे\nजगभरातील सर्व कार उत्पादक कंपन्या शून्य उत्सर्जन मॉडेल साठी स्पर्धेत हिरीरीने सामील होत असल्याचे दिसून येत असतानाच व्होल्वोनेही २०३० पासून …\nव्होल्वो २०३० पासून विकणार फक्त इलेक्ट्रिक कार्स आणखी वाचा\nइलेक्ट्रिक कार्सला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न, 69 हजार पेट्रोल पंप्सवर मिळणार चार्जिंग सुविधा\nअर्थ, सर्वात लोकप्रिय / By Majha Paper\nकेंद्र सरकार इलेक्ट्रिक गाड्यांना प्रोत्साहन देत आहे. याच पार्श्वभूमीवर सरकार देशभरात जवळपास 69 हजार पेट्रोल पंप्सवर कमीत कमी एक इलेक्ट्रिक …\nइलेक्ट्रिक कार्सला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न, 69 हजार पेट्रोल पंप्सवर मिळणार चार्जिंग सुविधा आणखी वाचा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%85%E0%A4%B0-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8/", "date_download": "2021-05-14T07:17:05Z", "digest": "sha1:K5LMJEW3Z7NZNXMYZKOSMU5W5QLH6N72", "length": 3175, "nlines": 40, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "ग्लेशिअर एक्सप्रेस Archives - Majha Paper", "raw_content": "\nही आहे जगातील सर्वात मंद धावणारी एक्सप्रेस ट्रेन\nपर्यटन, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे\nआज जगभरात वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या सुपर ट्रेन, बुलेट ट्रेनची चर्चा होत असली तरी जगात सर्वात मंद वेगाने धावणारी एक एक्सप्रेस …\nही आहे जगातील सर्वात मंद धावणारी एक्सप्रेस ट्रेन आणखी वाचा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2021-05-14T07:03:49Z", "digest": "sha1:MJPGRXMFEIVKY7PV2EYBMF6JFKEHVUGJ", "length": 4065, "nlines": 44, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "पेट्रोलियम मंत्री Archives - Majha Paper", "raw_content": "\nपेट्रोलियम मंत्री म्हणतात; पेट्रोल-डिझेलच्या किंमती हिवाळ्यात वाढतातच\nअर्थ, मुख्य / By माझा पेपर\nनवी दिल्ली – एकीकडे सर्वसामान्य जनता इंधनाच्या वाढत्या दरांमुळे त्रस्त असताना या मुद्द्यावरुन केंद्र सरकारला विरोधकांनीही घेरले आहे. दरम्यान हिवाळा …\nपेट्रोलियम मंत्री म्हणतात; पेट्रोल-डिझेलच्या किंमती हिवाळ्यात वाढतातच आणखी वाचा\nदेशातील ३ टक्के श्रीमंतांनीच सोडले एलपीजी अनुदान\nअर्थ / By माझा पेपर\nनवी दिल्ली – स्वयंपाकाच्या गॅसवरील अनुदान सोडण्याप्रकरणी उ���्च उत्पन्न वर्गातील लोकांनी आणखी उदारता दाखवावी, कारण एका सर्वेक्षणात त्यांचे योगदान निराशाजनक …\nदेशातील ३ टक्के श्रीमंतांनीच सोडले एलपीजी अनुदान आणखी वाचा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsmasala.in/2019/04/blog-post_1.html", "date_download": "2021-05-14T06:18:16Z", "digest": "sha1:IVC6ZJFC4O247KNYEPMJXELGQ2QI5WZQ", "length": 14152, "nlines": 101, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "जिल्हा परिषदेचा मुख्याध्यापक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात ! ७ व्या वेतन आयोग वाढीसाठीच्या लाचप्रकरणाची पहिली शिकार !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!", "raw_content": "\nजिल्हा परिषदेचा मुख्याध्यापक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात ७ व्या वेतन आयोग वाढीसाठीच्या लाचप्रकरणाची पहिली शिकार ७ व्या वेतन आयोग वाढीसाठीच्या लाचप्रकरणाची पहिली शिकार सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- एप्रिल ०२, २०१९\nबीड::- सातव्या वेतन आयोग वाढीसाठीच्या फाईलवर सही करून फाईल जिल्हा परिषद लेखा विभागाकडे सादर करण्यासाठी मागीतलेली लाच स्वीकारताना प्रभारी मुख्याध्यापक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात.\nजिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वाहली ता.पाटोदा जि.बीड येथील प्रभारी मुख्याध्यापक एकनाथ गोरख लाड याने तेथील एका शिक्षकाचे ७व्या वेतन आयोग वाढीच्या फाईल वर सही करुन सदर फाईल लेखा विभागाकडे सादर करण्यासाठी लाचेच्या स्वरुपात पैशाची मागणी केली होती, ती रक्कम स्विकारतांना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकनाथ लाड यांस ताब्यात घेतले.\nया ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जून १९, २०२०\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते. नासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते. नासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात न्यूज मसालाचे आवाहन ::-सर्वसामान्य जनतेने अतिमहत्त\n प्रश्न- सगळे इतकी वर्ष कोठे होती पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे पावसाळ्यात छत्र्या उगवता�� तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला क्रियाशील कोण आमदार आहेत क्रियाशील कोण आमदार आहेत सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै १२, २०२०\nसंतोष गिरी यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस निसाका, रासाका बनकराच्या पाठपुराव्या बाबत हा घ्या पुरावा- जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे पावसाळ्यात छत्र्या उगवतात त्या प्रमाणे सध्या रासाका व निसाका बाबत आंदोलने, बैठका, निवेदने देण्यासाठी विरोधकांना उत आला आहे परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड नासिक: :- निफाड तालुक्यात सध्या पावसाळ्यात पावसापेक्षा निसाका व रासाका बाबत सोशल मीडिया व विविध दैनिकांमधून हे दोन्ही साखर कारखाने सुरू होण्या बाबत पाऊस बरसावा तशा बातम्या विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या विषयी बरसत असल्याने जनतेत व ऊस‌ उत्पादक शेतकरी, कामगार यांनी गत पाच वर्ष व मागील काही वर्षांपासून सर्वांचा अनुभव घेतला असल्याने थोडा धीर धरत आमदार दिलीप बनकर यांचा ही अनुभव घ्यावा, \"सब्र का फल मीठा होता है\" अशा शब्दांत टिकाकारांना चांदोरी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य सिध्दार्थ वनारसे यांनी सल्ला देत विद्यमान आमदारांन\nजिल्हा परिषदेतील उपशिक्षणाधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै ११, २०२०\nनासिक ::- जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी वर्ग-२ भाऊसाहेब तुकाराम चव्हाण यांस काल लाचलुचपत विभागाच्या वतीने ६०००/- रुपयांची लाच स्विकारताना पकडण्यात आले. तक्रारदार यांची पत्नी जिल्हा.प. उर्दू प्राथमिक शाळा चांदवड येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून नेमणुकीस असतानाचे तत्कालीन कालावधीत भाऊसाहेब चव्हाण गटशिक्षण पदावर कार्यरत होता. त्यावेळी तक्रारद���र यांच्या पत्नीची वेतन निश्चिती होवून ही डिसेंबर १९ पासून वेतन मिळाले नव्हते त्याबाबत तक्रारदाराने खात्री केली असता त्याच्या पत्नीचे सेवापुस्तकामध्ये तत्कालीन गट शिक्षणाधिकारी याची स्वाक्षरी नसल्याने वेतन काढून अदा करण्यात आले नव्हते. म्हणून माध्यमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांने सेवापुस्तिकेत सही करण्यासाठी १५०००/- रुपयांची लाचेची मागणी केली व तडजोडी अंती ६०००/- रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत विभाग नासिक कडून पंच साक्षीदारांसमक्ष पकडण्यात आले. सदर कारवाई जिल्हा परिषद नासिक येथील माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी कार्यालयात करण्यात आली.\nMichael Elkan द्वारे थीम इमेज\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://udyogvishwa.com/Oct14/email/e.html", "date_download": "2021-05-14T06:36:17Z", "digest": "sha1:OGRL45YNFZLT4ONLDK7R5PNFEGOX4PJM", "length": 3687, "nlines": 26, "source_domain": "udyogvishwa.com", "title": "MUV October 2014 Newsletter", "raw_content": "वर्ष:७-अंक १० ऑक्टोबर २०१४ www.udyogvishwa.com\nकुठल्याही राज्याचा विकास करताना प्रादेशिक समतोल राखणे अत्यंत गरजेचे आहे व हा मुद्दा आम्ही वेळोवेळी ह्या सदरातून अधोरेखित केलेला आहे. आपल्या महाराष्ट्राचा विकास झाला पण ...\n\"इंडिया एसएमई फायनान्शियल समिट\"\nलघुउद्योग क्षेत्रापुढे अनेकदा सर्वात मोठा प्रश्न असतो तो आर्थिक पाठबळाचा. या समस्येचा सर्व अंगाने विचार करण्याच्या आयोजित करण्यात आलेल्या ‘इंडिया एसएमई फायनान्शियल समिट’ या परिषदेचा आढावा.\nनाशिकचे ब्रँण्डींग होणे महत्त्वाचे - पियुष सोमाणी\nनाशिकमधील ‘इएसडिएस सॉफ्टवेअर सॉल्यूशन’चे मॅनेजिंग डायरेक्टर पियुष सोमाणी यांच्याशी नाशिकच्या आयटी उद्योगांची सद्यस्थिती व भविष्य याबाबत बातचित केली आहे अविनाश पाठक यांनी.\nऔद्योगिक क्षेत्रात झपाट्याने विकास करत असलेल्या नाशिक जिल्ह्याच्या भौगोलिक स्थितीबरोबरच जाणून घेऊया नाशिकमधील उद्योगक्षेत्रातील संधींविषयी. विशेषत: अन्नप्रक्रिया, इंजिनियरिंग आणि वाइनरीज उद्योगांविषयी.(इंग्रजी लेख)\nअरविंद सुब्रमण्यन मुख्य आर्थिक सल्लागार\nअखे�� ‘व्हॉट्‌सऍप’ ‘फेसबुक’च्या ताब्यात\nमायक्रोसॉफ्टकडून १० लाख महिलांना प्रशिक्षण\nइंडिगोद्वारे सर्वात मोठा खरेदी व्यवहार\nप्राप्तीकरसंदर्भातील केसमध्ये व्होडाफोनचा विजय\nटाकाऊ वस्तूंपासून साकारला वायुप्रदूषण नियंत्रक\nजाहिराती साठी संपर्क -\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/why-does-lung-cancer-happen-and-what-is-stage-3-myupchar-483269.html", "date_download": "2021-05-14T06:18:07Z", "digest": "sha1:7XY3Q4FXFC6VPSJ2KBK5LERHL4UE72GB", "length": 23071, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "संजय दत्तला झालेला फुफ्फुस कॅन्सरचा तिसरा टप्पा किती धोकादायक आहे वाचा why does lung cancer happen and what is stage 3 myupchar | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n‘500 लोकांना फोन केले पण कोणीही मदत केली नाही’; टप्पूच्या आईनं व्यक्त केला संताप\nसमारंभात महिलेचं मुलासोबत विचित्र कृत्य, Video Viral होताच सोशल मीडियावर ट्रोल\n'या' अमेरिकन नागरिकांना मास्क वापरण्याची गरज नाही, बायडेन यांची घोषणा\nकाहीच वेळात मोदी सरकार देणार शेतकऱ्यांना गिफ्ट, खात्यात पाठवणार 2000 रुपये\nफेसबुकवरील नात्यावर ठेवला विश्वास, तरुणीला जंगलात बोलवत 25 जणांनी केला बलात्कार\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nलोकनेता हरपला; चिदंबरम यांना चप्पल फेकून मारणाऱ्या माजी आमदाराचं कोरोनानं निधन\nकोरोना कॉलर ट्यूनवरुन उच्च न्यायालयही भडकलं, कठोर टीका करत सरकारला फटकारलं\n‘500 लोकांना फोन केले पण कोणीही मदत केली नाही’; टप्पूच्या आईनं व्यक्त केला संताप\nतारक मेहता फेम बबिताच्या अडचणींत वाढ; कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक\nशिवाजी राजे...ते नागरिक; सचिन खेडेकरांचे फॅन असाल तर हे 5 चित्रपट पाहाच\nHBD Manushi Chhillar: या प्रश्नाचं उत्तर देऊन मेडिकल स्टुडंट झाली Miss World\nIPL 2021 च्या उर्वरित मॅच होणार नाहीत राजस्थानच्या मालकांचं मोठं वक्तव्य\nमोहम्मद आमीरचं IPL खेळण्यासाठी एक पाऊल पुढे, मुंबईच्या खेळाडूंबद्दल म्हणाला....\n पॅट कमिन्सनं प्रेग्नेंट गर्लफ्रेंडला दिलं 70 कोटींचं गिफ्ट\n'ई-पास' शिवाय गोव्याला चाललेल्या पृथ्वी शॉला आंबोलीत पोलिसांनी थांबवलं, आणि मग..\nकाहीच वेळात मोदी सरकार देणार शेतकऱ्यांना गिफ्ट, खात्यात पाठवणार 2000 रुपये\nमोदी सरकार देतंय स्वस्त सोनेखरेदीची संधीबाजारभावापेक्षा कमी दरात विकत घ्या सोनं\nमोदी सरकार देतंय स्वस्त दरात सोनं खरेदीची संधी, पाहा कसा घ्याल या योजनेचा फायदा\nप्रत्यक्ष सोनं विकत घेणं चांगलं की डिजीटल gold, ETF त्यावर कसा आकारला जातो कर\nSummer Super Food: वाचा उन्हाळ्यात पांढरा कांदा खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nसोनूला भेटली भारतातील सर्वात श्रीमंत महिला, तिच्या मदतीने झाला भावुक\n6 मॉडेल्सनी बोटीवर केलं Nude shoot; ऐन रमझानमध्ये तुर्कस्तानात वातावरण तापलं\n ओम...ओम...ओम... म्हणत चितेवरच उठून बसला मृतदेह आणि...\nExplainer : लशीचा पहिला डोस घेऊन कोरोना झाल्यास दुसरा डोस कधी घ्यावा\nजिवंत व्यक्ती पाण्यात बुडते, पण मृतदेह पाण्यावर का तरंगतो\nProning Explainer : ऑक्सिजन लेव्हल कायम ठेवण्यासाठी पालथं झोपायचं पण नेमकं कसं\nExplainer: ख्रिश्चन, ज्यू, मुस्लिमांचे या एका जागेसाठीच आहेत वाद; काय आहे इतिहास\n...आणि 2100 रुपयांच्या चेकसाठी अजित पवारांनी केला आमदार निलेश लंकेंना फोन\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nलोकनेता हरपला; चिदंबरम यांना चप्पल फेकून मारणाऱ्या माजी आमदाराचं कोरोनानं निधन\nकोरोना कॉलर ट्यूनवरुन उच्च न्यायालयही भडकलं, कठोर टीका करत सरकारला फटकारलं\nHBD Manushi Chhillar: या प्रश्नाचं उत्तर देऊन मेडिकल स्टुडंट झाली Miss World\n'भाभीजी घरपर है' फेम सौम्या टंडनने आपल्या हॉट अंदाजाने सर्वांनाच केलं क्लीन बोल्\nपुण्याच्या तरुणाचा इतिहास, Everest वरील 'माऊंट अन्नपूर्णावर यशस्वीपणे केली चढाई\nडिसेंबरपर्यंत संपूर्ण देशाला कोरोना लशीचं कवच; मोदी सरकारने तयार केला हा प्लॅन\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nसमारंभात महिलेचं मुलासोबत विचित्र कृत्य, Video Viral होताच सोशल मीडियावर ट्रोल\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nVIDEO: जुन्नरमध्ये बिबट्याची दहशत; अचानक समोर आला बिबट्या आणि मग...\n 31 लाखांच्या फॉर्च्युनरमधून विकत होते वांगी; VIDEO पाहून हैराण व्हाल\nसंजय दत्तला झालेला फुफ्फुस कॅन्सरचा तिसरा टप्पा किती धोकादायक आहे वाचा\n‘500 लोकांना फोन केले पण कोणीही मदत केली नाही’; टप्पूच्या आईनं व्यक���त केला संताप\nसमारंभात महिलेचं मुलासोबत विचित्र कृत्य, IPS अधिकाऱ्यानं Video शेअर करत उपस्थित केला सवाल\n'या' अमेरिकन नागरिकांना मास्क वापरण्याची गरज नाही, बायडेन यांची घोषणा\nPM-Kisan Scheme: काहीच वेळात मोदी सरकार देणार शेतकऱ्यांना गिफ्ट, खात्यात पाठवणार 2000 रुपये\nतारक मेहता फेम बबिताच्या अडचणींत वाढ; कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक\nसंजय दत्तला झालेला फुफ्फुस कॅन्सरचा तिसरा टप्पा किती धोकादायक आहे वाचा\nअभिनेता संजय दत्तला (sanjay dutt) फुफ्फुसांचा कॅन्सर (lung cancer) आहे. त्याला तिसऱ्या टप्प्यातील कॅन्सरचं निदान आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीचा त्याचा फोटोही व्हारयल झाला होतो. ज्यामध्ये त्याची अवस्था कशी झाली आहे, ती दिसून आली.\nकर्करोगाचे (cancer) मुख्य कारण काय आहेत याबद्दल आजपर्यंत बरीच संशोधनं झाली आहेत. आजपर्यंत कर्करोगाचं कोणतंही ठोस कारण आढळलं नाही. कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत, त्यापैकी एक लंग कॅन्सर म्हणजे फुफ्फुसांचा कर्करोग (lung cacer). फुफ्फुसाचा कर्करोग बहुधा धूम्रपान, गुटखा सेवन किंवा ड्रग्ज घेतल्यामुळे होतो. शिवाय आनुवंशिक कारणांमुळेही होतो मात्र हे निश्चितपणे सांगू शकत नाही.\nफुफ्फुसाचा कर्करोग कसा होतो आणि त्याच्या प्रत्येक टप्प्याबद्दल जाणून घेऊया.\nआपल्या शरीरात पेशी तयार होणं आणि नष्ट होणं ही प्रक्रिया चालू असते. नवीन पेशी जुन्या पेशी पुनर्स्थित करतात. दररोज शरीरात सुमारे 40 हजार पेशी मरतात. ज्या पेशी नष्ट होतात त्याच प्रमाणात नवीन पेशी तयार होतात. या प्रक्रियेच्या दरम्यान निरनिराळ्या कारणांमुळे एका पेशीची निरंतर वाढ होते. शरीर त्या पेशीच्या यादृच्छिक वाढीस थांबवू शकत नाही. हेच कारण आहे की भविष्यात हे पेशी कर्करोगाचे रूप घेते.\nफुफ्फुसांच्या कर्करोगाचा तिसरा टप्पा म्हणजे काय\nकोणत्याही प्रकारच्या कर्करोगात, स्टेज -3 हा टप्पा असा असतो ज्यात कर्करोगाचे परिणाम शरीराच्या इतर भागांवर देखील होऊ लागतात. वेगवेगळ्या प्रकारच्या कर्करोगाबद्दल बघायला गेलो तर स्टेज 3 म्हणजे कर्करोग शरीराच्या एका भागामध्ये विकसित होतो आणि शरीराच्या इतर भागात पसरतो. याचा अर्थ असा होतो की फुफ्फुसांमध्ये फुफ्फुसांचा कर्करोग विकसित होतो आणि शरीराच्या इतर अवयवांना ग्रासतो.\nफुफ्फुसांचा कर्करोगाचा चौथा टप्पा खूप धोकादायक\nफुफ्फुसा���च्या कर्करोगाचा चौथा टप्पा सर्वात धोकादायक आणि प्राणघातक मानला जातो. या स्थितीत पोहोचण्यापूर्वी जर फुफ्फुसांचा कर्करोग नियंत्रित केला गेला तर या आजारावर मात करण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते.\nफुफ्फुस कर्करोगाचा सर्वात जास्त धोका कुणाला\nफुफ्फुसांचा कर्करोग बहुधा वृद्ध लोकांना होतो. 40 वर्षांखालील लोकांमध्ये फुफ्फुसांचा कर्करोग होण्याची शक्यता कमी असते. आधीच फुफ्फुस खराब व्हायला लागले असतील तर फुफ्फुसांचा कर्करोग वाढतो.\nधूम्रपान किंवा मद्यपान फुफ्फुसांच्या कर्करोगाने ग्रस्त रुग्णाने मुळीच करू नये. त्याशिवाय डॉक्टर किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार प्राणायाम केला पाहिजे. सुरुवातीच्या काळात हलका श्वास घेऊन प्राणायाम करावा.\nअधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - कॅन्सर: लक्षणे, कारणे, उपचार, औषध...\nन्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.\nअस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.\n‘500 लोकांना फोन केले पण कोणीही मदत केली नाही’; टप्पूच्या आईनं व्यक्त केला संताप\nसमारंभात महिलेचं मुलासोबत विचित्र कृत्य, Video Viral होताच सोशल मीडियावर ट्रोल\n'या' अमेरिकन नागरिकांना मास्क वापरण्याची गरज नाही, बायडेन यांची घोषणा\nपप्पू यादव ठरले मित्राच्या प्रेमातील व्हिलन, 32 वर्षांपुर्वीच्या अपहरणाची कहाणी\nकोरोनामध्ये जीवंतपणीच करवून घेतले स्वत:वर अंत्यसंस्कार;75 हजार रुपये केले खर्च\nकोरोनाला हरवल्यानंतरही महिलेची जीवनमृत्यूशी झुंज; जीव वाचला पण गमावला 'चेहरा'\nकोरोनानंतर किती काळ अँटीबॉडीज् राहतात\nअमिताभ बच्चन यांच्यावर गंभीर आरोप; नाकारला BIG B यांचा मदतनिधी\n'आणि पुढच्याचं दिवशी तो आम्हाला सोडून गेला', पुष्कर जोग झाला भावुक\nसोनाली कुलकर्णी देतेय फिटनेसचे धडे; पाहा अभिनेत्रीचं Hot workout\nIPL स्पर्धा रद्द झाली तरी वॉर्नर, स्मिथ, कमिन्सला मिळणार पूर्ण पगार\n टीम पेननं दिला 'या' खेळाडूला पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/raj-thackeray-on-ed-notice", "date_download": "2021-05-14T07:50:23Z", "digest": "sha1:6FRG5R5Z4P3NI4S57SOSNGM7NJD5CPLF", "length": 12035, "nlines": 225, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Raj Thackeray on ED notice Latest News in Marathi, Raj Thackeray on ED notice Top Headline, Photos, Videos Online | TV9 Marathi | TV9 Marathi", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nRaj Thackeray : 9 तास चौकशी, फक्त हात जोडून राज ठाकरे रवाना\nताज्या बातम्या2 years ago\nकोहिनूर मिल खरेदीप्रकरणी (Kohinoor Square) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना ईडीने नोटीस बजावली आहे. या प्रकरणी आज सकाळी 10.30 च्या सुमारास राज ठाकरे चौकशीसाठी ईडीच्या ...\nकोहिनूर प्रकरणी राज ठाकरेंना ईडीची नोटीस\nताज्या बातम्या2 years ago\nकोहिनूर स्क्वेअर प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावली आहे. येत्या गुरुवारी म्हणजे 22 ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी ...\nPM Modi LIVE | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशी पंतप्रधान मोदींचा संवाद\nCM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हायकोर्टात दाखल\nHeadline | 12 PM | मुंबईत पेट्रोल 98.65 रुपये प्रति लिटर\nJoe Biden | लसीकरण पूर्ण झाल्यास मास्क नको, जो बायडेन यांची मोठी घोषणा\nAjit Pawar | निलेश लंके फाऊंडेशनसाठी कार्यकर्त्याचा चेक, लंकेंना फोन करुन अजित पवार म्हणतात…\nIndia Corona Death | कोरोनाचा कहर, देशात सलग तिसऱ्या दिवशी 4 हजार कोरोनाबाधितांचा मृत्यू\nMumbai Petrol Hike | मुंबईत पेट्रोल 98.65 रुपये प्रति लिटर\nSanjay Raut | ‘महाराष्ट्र मॉडेल’चं देशासह जगभरात कौतुक – खासदार संजय राऊत\nMumbai Breaking | ईद सणानिमित्त नागरिकांची मोठी गर्दी\nचाँद पाहण्यास��ठी सानिया मिर्झा पतीसह दुबईत, ईद सेलिब्रेशनचे खास फोटो\nफोटो गॅलरी28 mins ago\nProtein foods : तंदुरुस्त राहण्यासाठी ‘या’ 5 प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन करा \nफोटो गॅलरी1 hour ago\nRanbir kapoor Lookalike: रणबीर कपूरचा हमशकल पाहून ऋषी कपूर झाले होते आश्चर्यचकित, पाहा जुनैद शाहचे हे फोटो\nफोटो गॅलरी1 hour ago\nPhoto : ‘ईद मुबारक…’, मराठमोळ्या स्मिता गोंदकरकडून हटके अंदाजात शुभेच्छा\nफोटो गॅलरी2 hours ago\nHappy Birthday : ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लरचा वाढदिवस, बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजाचे आहेत लाखो चाहते\nफोटो गॅलरी2 hours ago\nPHOTO | अॅक्शनच नाही, तर रोमान्सचाही ‘बादशाह’ ठरला ‘डार्लिंग’ प्रभास ‘या’ चित्रपटांनी वेडावली तरुणाई\nफोटो गॅलरी5 hours ago\nPHOTO | Summer Foods : उन्हाळ्याच्या हंगामात या पाच गोष्टींचे करा सेवन\nफोटो गॅलरी6 hours ago\nPHOTO | कामगिरी जोरदार, कमाई तडाखेदार, ‘हे’ आहेत क्रीडा क्षेत्रातील नवकोट नारायण, फोर्ब्सची यादी जाहीर\nभारताला 7 हजार कोटी रुपये दान करणारा 27 वर्षीय तरुण, एका आठवड्यात पुन्हा कमवले 2100 कोटी डॉलर\nफोटो गॅलरी16 hours ago\nPHOTOS : Summer Foods : उन्हाळ्यात हे 5 फळं खाणं अतिशय महत्त्वाचं, तुम्ही खाता\nफोटो गॅलरी16 hours ago\nMaharashtra Coronavirus LIVE Update : पुण्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं नियोजन सुरु – उपमुख्यमंत्री अजित पवार\nAkshaya Tritiya 2021 | धार्मिकदृष्ट्या अत्यंत शुभ मानला जातो अक्षय्य तृतीयेचा दिवस, जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व\nLIVE | कोल्हापूर गोकूळ दूध संघाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील\nPM Modi LIVE | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशी पंतप्रधान मोदींचा संवाद\nCM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हायकोर्टात दाखल\nबीडची ढोबळी मिरची हैदराबादच्या बाजारात, कृषी पदवीधारक तरुणाने तीन महिन्यात घेतलं 7 लाखांचं उत्पन्न\nचाँद पाहण्यासाठी सानिया मिर्झा पतीसह दुबईत, ईद सेलिब्रेशनचे खास फोटो\nफोटो गॅलरी28 mins ago\nमराठा आरक्षणासाठी केंद्राप्रमाणेच फेरविचार याचिका दाखल करा; संभाजी छत्रपतींचं मुख्यमंत्र्यांना पत्रं\nसलमान खानच्या ‘राधे’वर बहिष्काराची मागणी, सोशल मीडियावर ट्रेंड होतोय #BoycottRadhe, जाणून घ्या कारण\n‘जामतारा’ वेब सिरिज पाहून मुंबईच्या टोळीने प्लॅन आखला, लोणावळ्यात बसून अमेरिकेतील नागरिकांची लूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://lokvruttant.com/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2021-05-14T06:28:54Z", "digest": "sha1:GS3BWXJYPTBNHTCCVOBCIZ6XMUT3PYIJ", "length": 8088, "nlines": 52, "source_domain": "lokvruttant.com", "title": "समुद्रकिनाऱ्यावर होळी साजरी करण्यासाठी गेलेल्या ५ जणांचा मृत्यू – Lokvruttant", "raw_content": "\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nसमुद्रकिनाऱ्यावर होळी साजरी करण्यासाठी गेलेल्या ५ जणांचा मृत्यू\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम March 22, 2019\nनालासोपारा : वसईतील नालासोपाऱ्यातील कलंब समुद्रकिनाऱ्यावर होळी साजरी करण्यासाठी गेलेल्या ५ जणांचा बुडून मृत्यू झाला..कलंब समुद्रकिनारी दोन कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना काल सायंकाळी घडली होती आहे. वसईतील गोकुलपार्क या इमारतीमध्ये राहणारे मौर्या आणि गुप्ता या दोन कुटुंबातील सात जण कलंब समुद्रकिनारी पोहण्यासाठी दुपारी दोनच्या सुमारास गेले होते.परंतु समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते पाच जण बुडाल्याची घटना घडली.घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी त्यांना वाचण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. यानंतर स्थानिक गावकरी, पोलीस प्रशासन आणि वसई विरार अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत शोधमोहीम सुरु केली. बुडालेले पाचही जणांचे मृतदेह मिळाले आहेत. वसईतील दोन कुटुंबातील पाच जण बुडाले होते. 5 जणांपैकी सायंकाळी उशिरा एकाचा मृतदेह सापडला होता. रात्रभर शोधमोहीम केल्यानंतर मध्यरात्री दोघांचे आणि आज सकाळी दोघांचे मृतदेह सापडले आहे. कांचन गुप्ता, शीतल गुप्ता, नीशा मौर्या आणि प्रिया मौर्या यांचे मृतदेह सापडले आहेत.\nठाण्यात शिवसेना आणि भाजपा मध्ये होळीचा उत्साह...\nराष्ट्रवादीच्या नेत्या डॉ.भारती पवार व काँग्रेसचे प्रवीण छेडा भाजपमध्ये डेरेदाखल\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद क��्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंद्रपूर जम्मू-काश्मीर जळगाव ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी दिल्ली नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पनवेल पश्चिम महाराष्ट्र पालघर पुणे प्रतिमा बीड भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रायगड वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/nationalist-congress-preservation-of-constitution-country-rescue-program-70649/", "date_download": "2021-05-14T07:57:50Z", "digest": "sha1:SULIEAG3YT3HJ7EYJT7OQXXTXFQ464AR", "length": 9752, "nlines": 93, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune : ३ ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे संविधान बचाव, देश बचाव कार्यक्रमाचे आयोजन - MPCNEWS", "raw_content": "\nPune : ३ ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे संविधान बचाव, देश बचाव कार्यक्रमाचे आयोजन\nPune : ३ ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे संविधान बचाव, देश बचाव कार्यक्रमाचे आयोजन\nएमपीसी न्यूज – येत्या ३ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे संविधान बचाव, देश बचाव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री फौजिया खान यांनी दिली. यावेळी खासदार वंदना चव्हाण, विद्या चव्हाण, महिला शहराध्यक्षा रुपाली चाकणकर, वैशाली नागवडे आदी उपस्थित होते.\nपुण्यात खान यांनी बैठक घेत तीन तारखेच्या कार्यक्रमाची आखणी केली. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व वरिष्ठ नेते उपस्थित असणार असल्याची माहिती खान यांनी दिली. त्या म्हणाल्या की, देशात सध्या असलेल्या स्थितीमुळे संविधान धोक्यात आले आहे. सरकारचे न्यायव्यवस्था, निवडणूक आयोगावरही नियंत्र��� आहे. त्यामुळे लोकशाही धोक्यात आली असल्याने संविधान बचाव कार्यक्रम हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले.\nपुढे त्या म्हणाल्या की, दिल्ली, मुंबई, नाशिक, औरंगाबादनंतर आम्ही पुण्यात हा कार्यक्रम घेत असून त्यानंतर औरंगबाद आणि कोकण विभागातही हा कार्यक्रम करणार आहोत. यावेळी त्यांनी सरकारच्या ईव्हीएम मशीन धोरणावरही टीका केली.\nदरम्यान, देशाला भाजप पासून वाचवण्यासाठी सर्व समविचारी पक्षांनी एकत्र यावे अस आवाहन करत एमआयएम हा पक्ष धर्मनिरपेक्ष असेल तर त्यांनी देखील आमच्यासोबत यावं अस आमंत्रण फौजिया खान यांनी दिले.\nअजित पवारईव्हीएम मशीनदेश बचावनिवडणूक आयोगराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवारसंविधान बचाव\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPune : राष्ट्रवादी कॉंग्रेस, मराठ्यांना फसवणारा पक्ष ; दिवाळीच्या पाडव्याला करणार नवीन पक्षाची स्थापना – सुरेश पाटील\nPimpri : “फोन अ फ्रेंड”, “पोलीस आपल्या दारी” संकल्पना राबवणार पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय\nPimpri Corona News : फुफ्फुसांची कार्यक्षमता तपासण्यासाठी सलग सहा मिनिटे चालावे – डॉ. प्रशांत खाडे\nPune News : सक्रिय रुग्ण तब्बल 25 हजारांनी घटले तरीही, व्हेंटिलेटर बेड मात्र अद्याप फुल्लच\nPune Crime News : जाहिरातीचे फलक लावण्यासाठी लाच मागणार्‍या पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल\nPune News: टपाल खात्यातील कर्मचाऱ्यांना 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण द्या; डॉ. अमोल कोल्हे यांची केंद्र सरकारकडे मागणी\nPimpri Corona News : अनावश्यक कामांवरील उधळपट्टी थांबवा, जीव वाचवण्याला प्राधान्य द्या – विलास लांडे\nPune Corona Update : दिवसभरात 4 हजार 135 रुग्णांना डिस्चार्ज तर 2 हजार 393 नवे कोरोना रुग्ण\nPimpri Corona News : महापालिका दवाखान्यात दहा लाख जणांची कोरोना चाचणी, सरकारकडून 20 एप्रिलपर्यंत साडेतीन लाख लशींचे डोस\nPune Corona News : थेट लस खरेदीसाठी पुण्याला परवानगी का नाही : गणेश बिडकर\nPune News : अँफोटेरीसिन बी इंजेक्शनचे दर नियंत्रणात आणा – डॉ. अमोल कोल्हे\nBopkhel News : बलात्कार करून, ‘पतीला सोडचिठ्ठी देऊन दुसरे लग्न करण्याचे ‘ लिहून घेतले हमीपत्र\nPune News: लॉकडाऊन मुदतवाढीच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण\nChinchwad news: कोरोना विरोधातील लढाई चिंचवड देवस्थान ट्रस्टच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठ��� 11 लाख रुपये\n बारामतीत ”म्युकर मायकोसिस 20 ते 25 रुग्ण, दोन जणांचा मृत्यू\nLonavala News : जामतारा वेब सिरिज पाहून अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक\nVideo by Shreeram Kunte : राहुल गांधी करणार का देशाला काँग्रेसमुक्त\nPune News : ‘भारत बायोटेक’च्या प्रकल्पासाठी पुण्यात तातडीने जागा देणार – अजित पवार\nPune News : नागरिकांनी नियम पाळावेत, अन्यथा कडक लॉकडाऊन – अजित पवार\nPune News : माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचे ‘ते’ विधान अत्यंत धक्कादायक : शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_838.html", "date_download": "2021-05-14T07:53:52Z", "digest": "sha1:YTKAPW7QL6ZYTR7THTAYBF5UKSKUP2KS", "length": 18151, "nlines": 305, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "पोलिस निरीक्षकाची कार्यालयात गोळी झाडून आत्महत्या | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nपोलिस निरीक्षकाची कार्यालयात गोळी झाडून आत्महत्या\nनवी मुंबईः बाजार समितीतील पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक भूषण पवार यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. पवार हे गेल्या दोन महिन...\nनवी मुंबईः बाजार समितीतील पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक भूषण पवार यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. पवार हे गेल्या दोन महिन्यांपासून रजेवर होते. आज ते हजर होण्यासाठी आले होते; मात्र प्रत्यक्षात पदभार घेण्याआधीच त्यांनी पोलिस ठाण्यातील एका रूममध्ये स्वतःवर गोळी झाडली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसले, तरी घरगुती वादातून ही घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअनावश्यक गर्दी नियंत्रणासाठी कोपरगाव प्रशासन उतरले रस्त्यावर\nकोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव शहरात महसूल, पोलिस आणि कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी संयुक्तपणे खरेदी विक्री केंद्रावर...\nदहेगाव(बोलका)प्राथमिक केंद्रात सोशल डिस्टंसिंगचा नियम धाब्यावर ;पोलिस मोबाईल बघण्यात व्यस्त\nकोपरगाव प्रतिनिधी-सध्या कोरोनाने घातलेले थैमान बेडची अनुपलब्धता,अॉक्सीजन आणि रेमडेसिवीर अभावी प्राणास मुकलेली माणसे आणि आरोग्य व...\nराजस्थानी व्यापार्‍याच्या पाटण तालुक्यातील घरावर दहशतवाद विरोधी पथकाचा छापा; 103 किलो स्फोटके जप्त\nसातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्हा दहशतवाद विरोधी पथकाने बुधवारी रात्री आठच्या सुमारास गोविंदसिंह बाळुसिंग राजपूत (वय 45, सध्या रा. तारळे) य...\nलॉ��डाउनमुळे गटई कामगारांवर उपासमारीची पाळीअनेकांनी कुटुंबासह संपवले आयुष्य: तरीही आमचे लोकप्रतिनिधी भाजतायत राजकीय पोळी\nबुलडाणा:पुरुषोत्तम बोर्डे : गटई कामगारांचे हातावरचे पोट आहे. मी सुद्धा एका गटई कामगाराचा मुलगा आहे,मी स्वतः गटई कामगार बांधवां...\nरुग्णसेवेत कमतरता आढळल्यास गय केली जाणार नाही -आमदार आशुतोष काळे\nकोपरगाव प्रतिनिधी :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची दाहकता मोठी असून दररोज शेकडो कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्���ाप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nलोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: पोलिस निरीक्षकाची कार्यालयात गोळी झाडून आत्महत्या\nपोलिस निरीक्षकाची कार्यालयात गोळी झाडून आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudarshannews.in/MSMS_Nitinji_Gadkari_news-9998-newsdetails.aspx", "date_download": "2021-05-14T08:13:29Z", "digest": "sha1:JFCLGFB5MH76HX7FQR2RL4BWVHBGWL2J", "length": 13299, "nlines": 127, "source_domain": "www.sudarshannews.in", "title": "80 टक्के क्रूड तेल आयात ही अर्थव्यवस्थेसमोरील मोठी समस्या ना. गडकरी", "raw_content": "\nसुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे\n80 टक्के क्रूड तेल आयात ही अर्थव्यवस्थेसमोरील मोठी समस्या ना. गडकरी\n80 टक्के क्रूड तेल आयात ही अर्थव्यवस्थेसमोरील मोठी समस्या ना. गडकरी ‘रेग्युलेटरी रिक्वायरमेंट फॉर इले. व्हेईकल’ ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम\nदेशाला सध्याच्या स्थितीत लागणार्‍या इंधनासाठी 80 टक्के क्रूड तेल आयात करावे लागते. एवढ्या मोठ्या प्रमाणात होणारी आयात ही आपल्या अर्थव्यवस्थेसमोरील मोठी समस्या आहे. ही आयात कमी होऊन आत्मनिर्भरतेकडे भारताला घेऊन जाण्याची शासनाची भूमिका आहे. जैविक इंधन हाच यावरील पर्याय असल्याचे केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.\n‘रेग्युलेटरी रिक्वायरमेंट फॉर इलेक्ट्रिक व्हेईकल’ या विषयावर ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमात ना. गडकरी बोलत होते. अण्णासाहेब पाटील, अमित वर्धन, कॅ. रत्नपारखी, हेमंत काबरा, डी. पी. सास्ते, संजय गंजू आदी याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी बोलताना ना. गडकरी म्हणाले- एवढ्या मोठ्या प्रमाणात क्रूड तेलाची आयात ही आपल्या देशाला परवडणारी नाही. यामुळे अर्थव्यवस्थेसमोर प्रश्न निर्माण होतात आणि प्रदूषणाच्या समस्येलाही तोंड द्यावे लागते. यामुळे जैविक इंधनाचा वापर हा अत्यंत आवश्यक आहे. आपल्या कृषी क्षेत्राला आता जैविक इंधन निर्मिती क्षेत्राकडे वळावे लागणार आहे. देशात साखर, गहू, मका याचे मुबलक उत्पादन आहे. साखरेच्या निर्यातीवर सहा हजार कोटींचे अनुदान द्यावे लागले. असे असताना या धान्यांपासून आपल्याला आता इथेनॉल, मिथेनॉल, सीएनजीची निर्मिती करावी लागणार आहे.\nइलेक्ट्रिक वाहने ही आपल्या अर्थव्यवस्थेला परवडणारी असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- इलेक्ट्रिक वाहनांना लागणारे सुटे भाग आपल्याला चीनकडून आयात करावे लागतात. वास्तविक ही स्थिती आता बदलावी लागणार आहे. ऑटोमोबाईल कंपन्यांनी सहायक कंपन्या तयार करून हे सुटे भागही देशातच बनविण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यामुळे सुट्या भागांची आयात कमी होऊन देश आत्मनिर्भरतेकडे जाईल. सार्वजनिक वाहतूक ही इलेक्ट्रिक इंधन किंवा सीएनजी, बायो सीएनजीवर चालविण्यात यावी. इलेक्ट्रिकवर ट्रॉली बसेस देशाला परवडण्यासारखी आहे. सार्वजनिक वाहतुकीसाठी हा एक चांगला पर्याय देशासमोर येईल. त्याचप्रमाणे ब्रॉडगेज मेट्रो हा पर्यायही परवडणारा आहे. नागपूरसभोवती 800 किमीच्या ब्रॉडगेज मेट्रो चालविण्याचा आमचा प्रयत्न असून त्यासाठी रेल्वेची आणि महाराष्ट्र शासनाची परवानगी मिळाली आहे. नवीन संशोधन आणि तंत्रज्ञानाचा फायदा देशाला करून देण्याची हीच वेळ आहे, असेही ते म्हणाले.\nजैविक इंधनावर व इलेक्ट्रिकवर चालणार्‍या वाहनांची निर्मिती अधिक झाली तर त्या वाहनांची किंमतही कमी होईल, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- देशात वीज मुबलक आहे, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आहे. या ऊर्जेचा वापर करून सार्वजनिक व खाजगी वाहतूक सुरु झाली तर एक चांगला पर्याय लोकांनाही उपलब्ध होणार आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.\nहम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें\nताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्य���ज़ का मोबाइल एप्प\nशामली से खत्म हुआ कैराना का कलंक, मुकीम काला ढेर\nचित्रकूट जेल में शूटआउट.. गैंगस्टर मुकीम काला समेत 3 की मौत\nचित्रकूट जेल में शूटआउट.. गैंगस्टर मुकीम काला समेत 3 की मौत\n६०० मीटर अंतरावरील कृषी पंप जोडणीलाही आता मिळणार प्राधान्य\nतारापुर को प्राणवायु का उपहार देने के लिए उद्योग मंत्री को धन्यवाद - जयराम विप्लव\nमराठा आरक्षण केंद्र सरकारच्या फेरविचार याचिके वर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले पहा..\nमराठा आरक्षणाबाबत केंद्राकडून दाखल पुनर्विचार याचिकेचे स्वागत\nमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ दापोलीतील रिसॉर्टच्या चौकशीसाठी दिल्लीहून पथक येणार, सोमय्यांचा दावा\nमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ दापोलीतील रिसॉर्टच्या चौकशीसाठी दिल्लीहून पथक येणार, सोमय्यांचा दावा\nशामली में कोरोना संक्रमण को रोकने के लिए हवा के शुद्धिकरण के लिए हवन-यज्ञ\nचित्रकूट जेल में शूटआउट.. गैंगस्टर मुकीम काला समेत 3 की मौत\nन्यायपालिका के \"अ न्याय\" के 33 साल...1988 में हुआ गैंगरेप, 2021 में मिली सजा..\nUP: सुल्तानपुर में शुरू होगा 27 करोड़ की लागत से बना 100 बेड वाला हॉस्पिटल\nTRAI ने जारी किए फरवरी के आंकड़े, जानिए किस कंपनी ने जोड़े सबसे ज्यादा ग्राहक\nकोरोना: दिल्‍ली में आए 13,287 नए केस, यूपी में आए 17,775\nनेपाल: विश्वास मत हारने के तीन दिन बाद केपी ओली फिर प्रधानमंत्री नियुक्त\nशुभेंदु अधिकारी बने पश्चिम बंगाल विधानसभा में प्रतिपक्ष के नेता\nआईसीसी की सालाना अपडेट में टीम इंडिया नंबर 1, न्यूजीलैंड दूसरे स्थान पर\nकोविशील्ड की डोज के बीच अंतराल बढ़ाने को मिली मंजूरी, अब 12-16 हफ्ते में लगेगी वैक्सीन की दूसरी खुराक\nकॉपीराइट © 2020 सुदर्शन न्यूज | सभी अधिकार सुरक्षित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://eprabuddhbharat.com/mangaon-parishad/", "date_download": "2021-05-14T07:59:02Z", "digest": "sha1:3Z7WVUMBZTZFKLMWXGQS32T2UAZALLX2", "length": 28120, "nlines": 97, "source_domain": "eprabuddhbharat.com", "title": "माणगाव परिषद आणि शतकोत्तर प्रश्न - Prabuddh Bharat", "raw_content": "\nमाणगाव परिषद आणि शतकोत्तर प्रश्न\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाचा उदय झालेल्या ऐतिहासिक माणगाव परिषदेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने विशेष लेख…\nमानवी जीवनाचा विचार केला तर असे दिसते की इतिहासाच्या संशोधनातून मानवी समूहाच्या अस्तित्वाचे, स्वत्वाचे व समस्यांचे आकलन करून आपण नवा इतिहास घडवित असतो. भारतातील एका मोठ्या समूहाचा इतिहास पूर्णपणे बदलण्याचे सामर्थ्य आणि त्यांच्या समस्याचे आकलन ज्या महामानवाने केले ते महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येथील विस्थापितांच्या समग्र परिवर्तनासाठी दीर्घपल्याची लढाई यशस्वीपणे लढली. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक अशी विविध रूपे या चळवळीची आहेत. या चळवळीच्या प्रभावामुळे भारतातील अनेक उपेक्षित जाती – जमातींच्या लोकांचे खर्‍या अर्थाने सोने झाले. कवी वामनदादा कर्डक म्हणतात त्याप्रमाणे –\nउद्धारली कोटी कुळे ॥\nभिमा तुझ्या जन्मामुळे ॥\nहे सर्वार्थाने आज सिध्द झालेले आपण पाहतो. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसाधारणपणे 1920 ते 1956 या कालावधीत या मानवमुक्तीच्या चळवळीचे समर्थपणे नेतृत्व केले. म्हणून 1920 हे वर्ष आंबेडकरी चळवळीचा प्रारंभबिंदू तर 1956 हे वर्ष या चळवळीचा अंतिमबिंदू ठरले. दिनांक 21 व 22 मार्च 1920 रोजी माणगाव येथील बहिष्कृत परिषदेने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भारताच्या राजकीय, सामाजिक सुधारणा चळवळीच्या नभांगणावर खर्‍या अर्थाने उदय झाला म्हणून आंबेडकरी चळवळीत माणगावची परिषद ऐतिहासिक, गतिशील आणि सम्यक परिवर्तनासाठी ‘टर्निंग पाँईट’ ठरली हे लक्षात घ्यावे लागेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थित आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुढाकाराने तत्कालीन कागल या जहागिरीतील माणगाव या गावी ही परिषद भरली होती. या परिषदेत केवळ महार समाजाचा सहभाग नव्हता तर सर्व वंचित, उपेक्षित जाती – जमातींचा सहभाग होता. या परिषदेतील राजर्षी शाहू महाराजांचे भाषण तसेच त्यांनी आपल्या संस्थानातील केलेली अस्पृश्य उध्दाराची कामे यांची माहिती देतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उज्ज्वल नेतृत्वाविषयी केलेली भविष्यवाणी महत्त्वाची ठरली कारण, पुढील काळात राजर्षींचे ते भाकीत डॉ. आंबेडकरांनी खरे करून दाखविले.\nमाणगाव परिषदेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मार्गदर्शन अत्यंत प्रभावी ठरले. त्यात डॉ. आंबेडकरांनी अत्यंत चिकित्सकपणे अस्पृश्यांच्या दयनीयतेची कारणमीमांसा केली आणि या देशातील अस्पृश्य वर्गाच्या दयनीयतेचे कारण ईश्वरी लीला नसून उच्चवर्णिय व प्रस्थापित वर्गाच्या अन्यायकारक व्यवस्थेच्या दृष्कृत्यांचा परिणाम आहे हे उपस्थित जनतेला डॉ. आंबेडकरांनी सोदाहरण पटवून दिले. आत्मबल आणि स्वाभिमान ही प्रमुख दोन अस्पृश्यांच्या उन्नतीची कारणे आहेत हे सांगून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या अधोगतीची कारणे भारतीय सामाजिक व्यवस्थेत असल्याचे निर्देश त्यांनी केले. तसेच व्यापार, शेती आणि नोकरी या तीनही प्रगतीच्या वाटा बंद असल्याने अस्पृश्य वर्गाच्या विकासात आडकाठी येत असल्याचे स्पष्टीकरण याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. त्याचबरोबर केवळ अस्पृश्यांच्या दुरावस्थेवर नव्हे, तर ब्राम्हणेतरांच्या दुरावस्थेवरही चिकित्सक असे भाष्य डॉ. आंबेडकरांनी या परिषदेत केलेले होते म्हणूनच उपस्थित समुदायांसाठी त्यांचे मार्गदर्शन हे खरे टॉनिक’ ठरले.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतात शेकडो सभा आणि परिषदा घेतल्या. आपली चळवळ जातीबध्द नाही हे स्पष्ट करण्यासाठी काही वेळा स्वतंत्रपणे महार, मातंग, चर्मकार समाजाच्या परिषदा घेतल्या, तर बहुतेक वेळा संयुक्त सभा, परिषदा घेतल्या या प्रत्येक परिषदेचे वेगळेपण म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जाणीवपूर्वक काही ठराव प्रत्येक परिषदेत घेत असत. ते ठराव म्हणजे तत्कालीन समूहाचे लोकमत असाच त्याचा अर्थ होता आणि सर्वांसमक्ष त्या ठरावाच्या मागण्यांना लोकाश्रय मिळविण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यशस्वी होत असत, म्हणून या माणगाव परिषदेतही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सल्ल्याने व कुशल मार्गदर्शनाखाली एकूण पंधरा ठराव घेतलेले होते. या ठरावापैकी पहिले तीन ठराव हे तात्कालिक व औपचारिक स्वरूपाचे होते.\nपहिल्या महायुध्दात ब्रिटीश सरकारला अर्थात दोस्त राष्ट्रांना विजय मिळविल्याबद्दल आनंद व्यक्त करतानाच राजर्षी शाहू छत्रपती आणि काही इतर संस्थानिक व राजे जे बहिष्कृत समाजाच्या उन्नतीसाठी विशेष प्रयत्न करीत होते त्यांचे आभार, मानपान असे ते तात्कालिक महत्त्वाचे व सुधारकवर्गाचे मनोबल उंचावणारे व कृतज्ञतेने हे ठराव केलेले होते. ठराव क्र. 4 हा या परिषदेतील महत्त्वाचा भाग होता कारण तत्कालिन हिंदी साम्राज्यात अन्य समूहाप्रमाणे अस्पृश्यांनाही समान मानवी हक्क मिळण्याची आग्रही मागणी त्यात होती त्याचबरोबर व्यापार, नोकरीशिवाय आपली प्रगती होणार नाही हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना स्वअनुभवाने समजले होते म्हणूनच गुणसिध्द योग्यतेने त्यांना (अस्पृश्यांना) व्यापार करण्याचा व नोकरी मिळविण्याचा हक्क आहे हे ठासून सांगण्याचा या परिषदेत प्रयत्न झाला व अशा प्रकारचे मूलभूत अधिकार मिळताना आडकाठी आल्यास सरकारने कायद्याने मदत करावी असे त्या परिषदेचे मत असल्याचेही जाहीरपणे ठरावात मांडण्यात आले.\nठराव क्रमांक 5, 6, 7 आणि 8 हे शिक्षणासंबंधी होते याठिकाणी हे लक्षात घ्यायला हवे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्या काळातील अस्पृश्य वर्गातील एकमेव उच्च विद्याविभुषित व्यक्तीमत्त्व होते. शिक्षणाचे महत्त्व त्यांना पुरेपूर पटलेले होते म्हणून ‘शिका’ या ब्रीदाची जाहीरपणे वाच्यता करण्यापूर्वीच डॉ. आंबेडकरांनी शिक्षण हीच परिवर्तनाची गुरूकिल्ली आहे हे माणगावच्या या त्यांच्या पहिलाच जाहीर सभेतून स्पष्ट केलेले होते. प्राथमिक शिक्षण मुलामुलींना कोणताही भेदभाव न करता मिळावे, बहिष्कृत वर्गाच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन म्हणून त्याच वर्गातील इन्स्पेक्टर नेमावेत अस्पृश्यांना शिष्यवृत्या द्याव्यात आणि स्पृश्य व अस्पृश्य यांच्या शाळा एकत्र असाव्यात या मागण्या या परिषदेत करण्यात आल्या. या सर्व मागण्यांची 1920च्या दरम्यानची परिस्थिती पाहून आपण चिकित्सा केली तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दूरदृष्टी काळाच्या सुमारे शंभर वर्ष पुढची होती हे आपल्या लक्षात येते.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तीमत्त्वावर पाश्चात्य आधुनिक मूल्यांचा, स्त्री – पुरूष समानतेचा आणि आरक्षण ही काळाची गरज असल्याचा तसेच सहशिक्षणातूनच जातीभेद दूर होईल या आत्मविश्वासाचा फार मोठा प्रभाव वरील ठरावात दिसून येतो. पुढील काळात आंबेडकरी चळवळीत शैक्षणिक चळवळीला जे महत्त्व आले त्याची रूजुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या माणगाव परिषदेतच केली होती हेही यातून आपल्यासमोर येते. या ऐतिहासिक परिषदेत ठराव क्रमांक 13 सुध्दा एक क्रांतिकारी स्वरूपाचा होता. या ठरावात असे नमूद करण्यात आले होते की भावी कायदे कौन्सिलात बहिष्कृतांचे प्रतिनिधीही त्यांच्या लोकसंख्येच्या व गरजेच्या प्रमाणात त्यांच्या स्वतंत्र मतदारसंघातून निवडून घेण्यात यावेत अशी या परिषदेची हक्काची मागणी आहे.\nअस्पृश्यांचे हक्काचे प्रतिनिधी निवडून आले तर त्यांचे प्रश्न सुटतील हा विश्वास डॉ. आंबेडकरांना वाटत होत��. नेमकी हीच भूमिका तत्पूर्वी त्यांनी साऊथ ब्युरो कमिशनसमोर मांडताना अस्पृश्यांना शैक्षणिक व राजकीय हक्क देण्याची मागणी केलेली होती. त्यांचे प्रतिबिंब माणगाव परिषदेच्या ठरावात उमटलेले दिसते. म्हणजेच जे बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात, ध्येय धोरणात होते तेच या ठरावाच्या पानापानात प्रतिबिंबित झालेली होते व त्या निमित्ताने अस्पृश्यांच्या राजकीय मागण्या पुढे रेटण्याचा डॉ. आंबेडकरांचा उद्देश होता. त्यासाठीच पुणे करारापूर्वी त्यांनी स्वतंत्र मतदार संघाची मागणी केलेली होती हेही लक्षात घ्यायला हवे. या माणगाव परिषदेतील ठराव करताना अत्यंत विचारपूर्वक केलेले होते. तत्कालीन सामाजिक, राजकीय, शैक्षणिक प्रश्नांना तोंड फोडण्याचा आणि आपली अस्पृश्य उध्दाराची चळवळ गतिमान करण्याचा यशस्वी प्रयत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केला व त्याच अनुशंगाने पुढीलकाळात चळवळीची दिशा निश्चित केली व भारतीय संविधानात महत्त्वाची कवचकुंडले येथील सर्व विस्थापितांना प्रदान करण्यात डॉ. आंबेडकर आघाडीवर राहिले.\nज्या माणगाव परिसरात पुढीलकाळात या चळवळीचा विचार कशापध्दतीने झाला एवढेच नव्हे तर या परिषदेच्या शतकपूर्तीच्या आजच्या काळात त्या परिषदेच्या ठरावाचा विचार करता चळवळीची आजची अवस्था काय आहे याचे ही चिंतन या निमित्ताने झाले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सम्यक चळवळ ज्या माणगाव परिसरात कोल्हापूर भागात सर्वप्रथम सुरू झाली. दुर्देवाने आज त्या परिसरात आंबेडकरी चळवळ विशेष गतिमान दिसत नाही. विदर्भात, कोकणात ज्या गतीने आज आंबेडकरी चळवळीची बीजे रूजली आहेत त्या प्रमाणात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात काही जिल्ह्यात आंबेडकरी विचार धम्म्मविचार रूजले नाहीत हे वास्तव आहे.\nकेवळ भौतिक विकास म्हणजे अस्पृश्यांची प्रगती असा अर्थ या चळवळीत अपेक्षित नसतो कारण, बौध्दिक विकासाशिवाय चळवळ पुढे जात नसते. आजही बर्‍याच ठिकाणी सार्वजनिक पातळीवर जयभीम करण्यास कचरणारे समूह आणि आंबेडकरी विचारधारेचा प्राण असलेला धम्म विचार नाकारून विषमतावादी संस्कृतीचे पाईक असणार्‍यांची संख्या माणगाव आणि कोल्हापूर भागात आजही काही प्रमाणात का असेना असणे हे दुर्दैव म्हटले पाहिजे. काही प्रज्ञावंत मंडळी तर 1920 च्या माणगाव परिषदेचा उल्लेख महार परिषद असा करतात आंबेडक���ी चळवळ जातीच्या कप्यात बंदिस्त करतात हे सवार्थाने चुकीचे आहे.\nशतकपूर्तीनंतरच्या या काळात माणगाव परिषदेच्या आठवणी इतिहास प्रेरणेने पुढे नेणे गरजेचे आहे. इतिहास हे एक असे शस्त्र आहे की, ज्यातून आपणास बोध घेता येतो किंवा जे लोक इतिहासातून बोध घेत नाहीत त्यांना इतिहास धडा शिकविल्याशिवाय राहत नाही.माणगाव परिषदेच्या शतकोत्तर वाटचालीत आपण अधिक सम्यकपणे चळवळीत वाटचाल करणे, चिंतन करणे ही काळाची गरज आहे, आंबेडकरी चळवळ बौध्देतर व ब्राम्हणेतर समाजाच्या घराघरात घेऊन जाणे व आंबेडकरी निळाई’ चा आवाज बुलंद करणे तसेच जय भिम हा सम्यक परिवर्तनाचा पासवर्ड समजून आंबेडकरी विचार मूल्याचे जतन व संवर्धन करण्याची खर्‍या अर्थाने हीच ती वेळ आहे हे लक्षात घ्यावे.\nTags: डॉ. बाबासाहेब आंबेडकरमाणगाव परिषदराजर्षी छत्रपती शाहू महाराज\nमनुस्मृती : न वाचता, न पाहता कोण, कुठे, कसा, का जोपासतो \nसत्तेवर येणार्‍या कोणाही पक्षाला, जनतेच्या सर्वांगीण हितासाठी जोतिबा फुल्यांचे धोरण आणि लोकशाहीवादी तत्त्वज्ञान घेऊनच पुढे जावे लागेल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nसत्तेवर येणार्‍या कोणाही पक्षाला, जनतेच्या सर्वांगीण हितासाठी जोतिबा फुल्यांचे धोरण आणि लोकशाहीवादी तत्त्वज्ञान घेऊनच पुढे जावे लागेल - डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nआरोग्य मंत्री, जालन्यातील आरोग्य विभागाच्या गलथान कारभारा कडे लक्ष घाला\nजालना - शहरातील जुना जालना भागातील नगरसेवक व शांतता समिती सदस्यांची बैठक दिनांक 13 मे 2021 रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रमजान ...\nमुंबई मॉडेल आणि त्याचे भविष्यकालीन पडसाद\nया सगळ्या घडामोडींचे भविष्यकालीन पडसाद मात्र वेगळे असणार आहेत. कोविड पश्चात मुंबईतुन गरिब व मध्यम वर्गाचे स्थलांतर आता अधिक वेग ...\nअ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी घेतली कोवॅक्सिन लस\nपुणे,दि. १० - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे, जुने भोसरी रुग्णालय येथे को ...\nकोरोना विरुद्ध लढ्याचा नंदुरबार पॅटर्न\n\"महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नागपुर सारख्या नंदुरबार पेक्षा अधिक प्रगत जिल्हातील अधिका-यांना जे जमले नाही ते डॉ. राजेंद्र भारुड यांच्या सारख्या ...\nपदोन्नती मधील आरक्षण रद्द, ऍड.आंबेडकरांची सरकारवर जहरी टीका \nदि. 7 मे 2021 रोजी महाराष्ट्र राज्य सरकारने जीआर ���ाढून पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णय जाहीर केला आहे. राज्य सेवेत ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.hnnanbeiwang.com/mr/Biocatalyst/d-amino-acid-oxidase", "date_download": "2021-05-14T08:08:00Z", "digest": "sha1:ZRUCAD6B6FNDXKNQBF4FIYSXJOFHWIEU", "length": 5153, "nlines": 111, "source_domain": "www.hnnanbeiwang.com", "title": "D-Amino Acid Oxidase, चीन D-Amino Acid Oxidase उत्पादक, पुरवठादार, कारखाना - हुनान Nanbeiwang जैविक तंत्रज्ञान कंपनी, लि.", "raw_content": "\nपत्ताः १२1288 पुरुई वेस्ट रोड, वांगचेंग इकॉनॉमिक अँड टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट झोन, चांगशा सिटी, हुनान प्रांत, चीन\nप्लास्टिक किंवा कार्डबोर्ड ड्रममध्ये सीलबंद, 25/30/40 किलो प्रति बॅरल\nऑर्डर पूर्ण झाल्यानंतर एका महिन्यात\n45 दिवस किंवा 90 दिवस\n20 टन / वर्ष\nHunan Nanbeiwang जैविक तंत्रज्ञान कं, लिमिटेड\nकिंचित पिवळ्या गोलाकार कण\nसजीवांच्या शरीरात निर्मार्ण होणारे द्रव्य क्रियाकलाप\nपत्ता : १२1288 पुरुई वेस्ट रोड, वांगचेंग इकॉनॉमिक अँड टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट झोन, चांगशा सिटी, हुनान प्रांत, चीन\nकॉपीराइट -2002 २००२-२०१ Hun हुनान नानबेईवांग बायोलॉजिकल टेक्नॉलॉजी कं, लि.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2021/02/blog-post_309.html", "date_download": "2021-05-14T08:13:21Z", "digest": "sha1:FMRHSCKOC32DOB6OBNYLPHRSQC5BTABQ", "length": 19816, "nlines": 306, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "रस्त्यावरील वाढते अपघात चिंताजनक : नितीन गडकरी | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nरस्त्यावरील वाढते अपघात चिंताजनक : नितीन गडकरी\nनवी दिल्ली :केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते अपघातांनी होणाऱ्या म्रुत्यूंच्या प्रमाणात 2025 सालापर्यंत 50%घट होणे सुनिश्चित कर...\nनवी दिल्ली :केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते अपघातांनी होणाऱ्या म्रुत्यूंच्या प्रमाणात 2025 सालापर्यंत 50%घट होणे सुनिश्चित करण्यासाठी हितसंबंधितांनी सर्वसमावेशक प्रयत्न करण्याचे आवाहन केले. आंतरराष्ट्रीय रस्ते परीसंघाच्या भारत विभागाच्या वतीने झालेल्या 'भारतातील रस्ते सुरक्षा आव्हाने आणि कृती आराखडा' या विषयावर सुरू असलेल्या डिजिटल परिसंवाद मालिकेच्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते.\nगडकरी म्हणाले की रस्त्यावरील अपघात परिस्थिती चिंताजनक असून रस्ते अपघातात जगात अमेरिका आणि चीनच्याही पुढे आपण पहिल्या क्रमांकावर आहोत. रस्त्यावरील सुरक्षिततेच्या जागृती साठी सध्या भारतभर रस्ता सुरक्षा मास पाळला जात आहे. रस्ता सुरक्षिततेच्या सर्व बाबींचा समावेश करणाऱ्या 12 डिजिटल परिसंवाद वर्षभर आयोजित करण्यात येणार आहेत,असेही ते म्हणाले. देशात दरवर्षी 1.5 लाख लोक मृत्यूमुखी पडतात आणि 4.5 लाख लोक रस्ते अपघातात जखमी होतात.हे प्रमाण दरदिवशी 415 मृत्यू इतके आहे. या अपघातांमुळे देशाच्या राष्ट्रीय जीडीपीच्या 3.14% सामाजिक आर्थिक नुकसान होते आणि मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी 70%लोक 18 ते 45 या वयोगटातील असतात, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअनावश्यक गर्दी नियंत्रणासाठी कोपरगाव प्रशासन उतरले रस्त्यावर\nकोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव शहरात महसूल, पोलिस आणि कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी संयुक्तपणे खरेदी विक्री केंद्रावर...\nदहेगाव(बोलका)प्राथमिक केंद्रात सोशल डिस्टंसिंगचा नियम धाब्यावर ;पोलिस मोबाईल बघण्यात व्यस्त\nकोपरगाव प्रतिनिधी-सध्या कोरोनाने घातलेले थैमान बेडची अनुपलब्धता,अॉक्सीजन आणि रेमडेसिवीर अभावी प्राणास मुकलेली माणसे आणि आरोग्य व...\nराजस्थानी व्यापार्‍याच्या पाटण तालुक्यातील घरावर दहशतवाद विरोधी पथकाचा छापा; 103 किलो स्फोटके जप्त\nसातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्हा दहशतवाद विरोधी पथकाने बुधवारी रात्री आठच्या सुमारास गोविंदसिंह बाळुसिंग राजपूत (वय 45, सध्या रा. तारळे) य...\nलॉकडाउनमुळे गटई कामगारांवर उपासमारीची पाळीअनेकांनी कुटुंबासह संपवले आयुष्य: तरीही आमचे लोकप्रतिनिधी भाजतायत राजकीय पोळी\nबुलडाणा:पुरुषोत्तम बोर्डे : गटई कामगारांचे हातावरचे पोट आहे. मी सुद्धा एका गटई कामगाराचा मुलगा आहे,मी स्वतः गटई कामगार बांधवां...\nरुग्णसेवेत कमतरता आढळल्यास गय केली जाणार नाही -आमदार आशुतोष काळे\nकोपरगाव प्रतिनिधी :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची दाहकता मोठी असून दररोज शेकडो कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nरस्त्यावरील वाढते अपघात चिंताजनक : नितीन गडकरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://m.transliteral.org/pages/i141228225542/view", "date_download": "2021-05-14T08:07:44Z", "digest": "sha1:JN5WZAXOKGAOXYF6GYDHHU32CZLNRDU5", "length": 7554, "nlines": 122, "source_domain": "m.transliteral.org", "title": "हरिवंश - उत्तरार्ध - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|हरिवंश|उत्तरार्ध|\nहरिवंशांतल्या आर्यारचना आ��्याभारताच्याच तोलाच्या आहेत.\nउत्तरार्ध - अध्याय २५ वा\nहरिवंशांतल्या आर्यारचना आर्याभारताच्याच तोलाच्या आहेत.\nउत्तरार्ध - अध्याय २६ वा\nहरिवंशांतल्या आर्यारचना आर्याभारताच्याच तोलाच्या आहेत.\nउत्तरार्ध - अध्याय २७ वा\nहरिवंशांतल्या आर्यारचना आर्याभारताच्याच तोलाच्या आहेत.\nउत्तरार्ध - अध्याय २८ वा\nहरिवंशांतल्या आर्यारचना आर्याभारताच्याच तोलाच्या आहेत.\nउत्तरार्ध - अध्याय २९ वा\nहरिवंशांतल्या आर्यारचना आर्याभारताच्याच तोलाच्या आहेत.\nउत्तरार्ध - अध्याय ३० वा\nहरिवंशांतल्या आर्यारचना आर्याभारताच्याच तोलाच्या आहेत.\nउत्तरार्ध - अध्याय ३१ वा\nहरिवंशांतल्या आर्यारचना आर्याभारताच्याच तोलाच्या आहेत.\nउत्तरार्ध - अध्याय ३२ वा\nहरिवंशांतल्या आर्यारचना आर्याभारताच्याच तोलाच्या आहेत.\nउत्तरार्ध - अध्याय ३३ वा\nहरिवंशांतल्या आर्यारचना आर्याभारताच्याच तोलाच्या आहेत.\nउत्तरार्ध - अध्याय ३४ वा\nहरिवंशांतल्या आर्यारचना आर्याभारताच्याच तोलाच्या आहेत.\nउत्तरार्ध - अध्याय ३५ वा\nहरिवंशांतल्या आर्यारचना आर्याभारताच्याच तोलाच्या आहेत.\nउत्तरार्ध - अध्याय ३६ वा\nहरिवंशांतल्या आर्यारचना आर्याभारताच्याच तोलाच्या आहेत.\nउत्तरार्ध - अध्याय ३७ वा\nहरिवंशांतल्या आर्यारचना आर्याभारताच्याच तोलाच्या आहेत.\nउत्तरार्ध - अध्याय ३८ वा\nहरिवंशांतल्या आर्यारचना आर्याभारताच्याच तोलाच्या आहेत.\nउत्तरार्ध - अध्याय ३९ वा\nहरिवंशांतल्या आर्यारचना आर्याभारताच्याच तोलाच्या आहेत.\nउत्तरार्ध - अध्याय ४० वा\nहरिवंशांतल्या आर्यारचना आर्याभारताच्याच तोलाच्या आहेत.\nउत्तरार्ध - अध्याय ४१ वा\nहरिवंशांतल्या आर्यारचना आर्याभारताच्याच तोलाच्या आहेत.\nउत्तरार्ध - अध्याय ४२ वा\nहरिवंशांतल्या आर्यारचना आर्याभारताच्याच तोलाच्या आहेत.\nउत्तरार्ध - अध्याय ४३ वा\nहरिवंशांतल्या आर्यारचना आर्याभारताच्याच तोलाच्या आहेत.\nउत्तरार्ध - अध्याय ४४ वा\nहरिवंशांतल्या आर्यारचना आर्याभारताच्याच तोलाच्या आहेत.\nमंत्राग्नी आणि भडाग्नी मध्ये म्हणजे काय\nJUNCATE , s.किलाटपिष्टकः, दधिशर्करादिमयो मोदकः, मिष्टान्नं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2021-05-14T07:10:56Z", "digest": "sha1:ET7VO2PADUWFJAKKBEQ7RUR6BC2DHQE2", "length": 3408, "nlines": 62, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:पाकिस्तानचे पंतप्रधान - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"पाकिस्तानचे पंतप्रधान\" वर्गातील लेख\nएकूण २१ पैकी खालील २१ पाने या वर्गात आहेत.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ११ जुलै २०१० रोजी १६:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1086351", "date_download": "2021-05-14T08:20:20Z", "digest": "sha1:OSZN4SBL6NQGIPYV3ZSFX32R77LDKCYO", "length": 2335, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"गुस्ताव कोरियोलिस\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"गुस्ताव कोरियोलिस\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०२:२१, २ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती\n५५ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\n०६:५१, १८ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\n०२:२१, २ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nMerlIwBot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/prvaas-raatraanniicaa/1zvifu8w", "date_download": "2021-05-14T06:24:36Z", "digest": "sha1:GPFKULNTWI3DWHQJYWYU442UA5RYT4ZV", "length": 95122, "nlines": 376, "source_domain": "storymirror.com", "title": "प्रवास रातराणीचा | Marathi Horror Story | Bhaskar Suresh Tekade", "raw_content": "\nसन १९९३ ची एक अमावशेची रात्र...\n“डॉक्टर लय उपकार झाले बघा इतक्या रात्रि तुम्ही इथं आलात ते. आज जर तुमि आला नसता तर आमची भूरी रातभर दुःखान्यान कन्हत राहिली असती” रावसाहेब कृतज्ञ पने बोलले. पण खर सांगायचे तर माझ्या मनात त्यावेळेला काळरात्रि तीथे येण्याची दुरबुदधी कशी सुचलि असचं येत होतं. पण मी डॉक्टर (जनावरांचा) या नात्याने आणि आमच्या सवइप्रमाणे माझ्या तोंडून आमचे पेटेंट असलेलं वाक्य निघाले “छे हो उपकार कसले हे तर माझे कर्तव्य आहे.”\nहे वाक्य फिल्मी जरी वाटत असलं तरी डॉक्टर, पुलिस अणि इतर समाज���ची सेवा करणारे कर्मच्याऱ्यांनी पेटेंट केल्यासारखे आहे. आता नक्की याचा उपयोग फिल्म मध्ये पहिल्यांदा केल्या गेला की लोक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना वारसाहक्कात मिळाला हा संशोधनाचा विषय आहे.पण माझ्यावर मात्र फिल्मचाच प्रभाव होता. त्यामुळेच तर घरदारची पर्वा न करता या अमावस्येच्या रात्री या गावात आलो.\nरावसाहेब हे या ५०० लोकवस्ती असल्येया केचरी गावचे सरपंच. भूरी म्हणजे त्यांची म्हैस. दुपारी भूरी ही नदीतून बाहेर निघतांना तिच्या पायाचा खूर दगडावरील शेवाळावरुन घसरला अणि शेजारील असल्येल्या दुसऱ्या दगडानी तयार झालेल्या फटीमध्ये फसला. तिथे असलेल्या रावसाहेबांच्या घरगड्यानी व जवळ असलेल्याला गावातील काही लोकांनी मिळून तो कसाबसा काढला. पण हे करीत असतांना तिच्या पायला गंभीर दुखापत झाली. रावसाहेबांनी साधारण सायं ४ला मला तालुक्याला येणाऱ्या एका गावकऱ्याकडे निरोप पठवला होता, पण तालुक्याहून निघता निघता मला उशीर झाला. त्यात माझी स्कूटर ख़राब असल्यामुळे मी सायं 6.30 च्या बसने इकडे गावच्या फाट्यावर पोहचलो. फाट्यावरून गाव हे ३ मैल आत असल्या कारणाने रावसाहेबांनी फाट्यावरुण त्यांच्या एमएटी (दुचाकी) वर मला गावामध्ये आणले होते. भुरीला तपासून, तिला मलमपट्टी करुन रात्री 9.00 ला मी रावसाहेबांच्या घरी चहा घेत बसलो होतो. खरंतर त्यांनी जेवण्याचा आग्रह केला होता पण रात्री 10. 30 ला शेवटली रातराणी (एसटी बस) होती. तरी पुन्हा रावसाहेबांनी आग्रहाने “डॉक्टर थांबून जा आज इथे गावात. इतक्या रात्री नका प्रवास करू. आज अमावस्या बी आहे. लागलं तर उदया पहाटेला पहिल्या गाडीवर सोडतो फाट्यावर”\nमी चेस्टनी रावसाहेबांना “घाबरता की काय रावसाहेब मला आता फाट्यावर सोडायला”.\nरावसाहेब थोडं कचकत बोलले “तसं नाही पण तुम्हाला घरी पोहचायला उशीर होईन, म्हणून म्हटले.“\nचहाचा कप खाली ठेवत मी लगबगीत म्हणालो “नाही नाही, सकाळी निघालो तर उद्या मला दवाखान्यामध्ये जायला उशीर होईल. ”\nरावसाहेबांच्या गाडीवर बसून आम्ही एस्टी फट्याकडे निघालो. रावसाहेबांचे घर गावाच्या मध्यभागी असल्यामुळे गाव पार करून नंतर २ मैल कच्या रस्त्यानंतर फाटा लागणार होतो. थंडीचे दिवस आणि वरून अमावस्या, संपूर्ण गाव निजलेले होते. हातावर मोजता येणारे टिमटिमणारे लाइटबल्ब परिसरातल्या गडद अंधाराला चिरण्यात असमर्थ वाटत होते. गाडीवर मी आणि रावसाहेब दोघेही गप्प होतो. हळूहळू त्या भीतीदायक भयाण शांततेने माझ्या मनाला घेरले होते. गावातील रस्त्यावर तेवढे कुत्रे मात्र जागे होते आणि ते “वुं…“ असा आवाज काढीत होते व गावातील दुसऱ्या कोपऱ्यात असलेले कुत्रे त्यांना “वुं ..” ने प्रतिसाद देत होते. एखाद्या भयावह फिल्मचे दृश्य मी प्रत्यक्षात अनुभवत होतो.\nगाडी गावाबाहेर कच्च्या रस्त्यावर लागली तेव्हा तिथे टिमटिमणारे बल्बसुद्धा नव्हते. गाडीच्या हेडलाइटचाच तेवढा एकमात्र प्रकाश. शांतता असल्यामुळे अजूनही गावातील त्या कुत्रयांचा “वुं ..” आवाज कानावर पडत होता .मला माझ्या मागे पाठीवर कोणी एकदम हाथ मारेल कि काय , असा भास होत होता .मी सहज थोडे मागे वळून बघितले तेव्हा काळाकुट्ट अंधार . मी थोड घाबरून लगेच समोर रावसाहेबांच्या पाठीवर हात ठेवला. रावसाहेब गप्प होते. त्यांनी धरलेल्या मौनावरून नक्की तेसुद्धा घाबरले असावे. गाडीचा हेडलाइट रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या बाभळीच्या झाडावर पडत असल्यामुळे त्या झाडाच्या सावल्या आमच्या विरुद्ध दिशेने पळत होत्या . मला भुतांबीतावरती विश्वास नव्हता, पण ती भयाण रात्र मला, मी बघितलेल्या हॉरर फिल्म सीन्सची आठवण करून देत होती. रावसाहेबांचा भुतांवर विश्वास असावा म्हणूनच अमावसेच्या रात्री थांबण्याचा आग्र्ह त्यांनी धरला होता.\nथोड्याच वेळात आम्ही फाट्यावर मुख्य डांबरी रस्त्याला असलेल्या बस स्टॉपवर पोहचलो. बसस्टॉपवर आमच्या दोघांशिवाय कोणीच दिसत नव्हतं. रावसाहेबांनी गाडी बंद केल्यावर त्या गाडीच्या आवाजाचा आणि तिच्या हेडलाईटचा आधार सुटला. तसा बसस्टॉप शेजारी एक इलेट्रीक खांबावर ट्यूब लाईट होता, पण तोही त्यावेळेला चालू बंद होत होता. तिथे उभे राहून आम्ही बसची वाट बघायला लागलो.\nरावसाहेबांनी शांतता तोडत विचारले “किती वाजलेत \nमी घड्याळात बघून “10”\nरावसाहेब “मग येईलच १५ मिनटात गाडी “\nमी सहज उत्सुकतेने रावसाहेबाना विचारले “रस्त्यावर इतर वाहने दिसत नाहीत मला वाटले चांगला वाहता रस्ता असेल. आणि आता तर फक्त १० वाजलेत “\nरावसाहेब “रात्री ८ नंतर कोणी स्वतःच्या वाहनांनी प्रवास करीत नाही . आणि त्यात तर आज अमावस्या.“\nमी विचारले “का नाही करीत प्रवास रात्री\nरावसाहेब थोडं टाळण्याचा प्रयत्न करीत “नाही, काही नाही ,असच शेफ नाही वाटत म्हणून . कोणी म्हणते चोरी चपाती ,कोणी काय, अन् कोणी काय “\nरावसाहेब वैतागून “जाऊ द्या वो काही नाही, लोकांच्या म्हणण्यावर कुठे विश्वास ठेवता “ रावसाहेब कदाचित स्वतःचा कमीपणा नको म्हणून बोलले. पण कदाचित काही तरी गावकऱ्यांनी कहाणी बनवली असेल आणि त्याच्यावर रावसेहब पण विश्वास ठेवत असतील असे मला वाटले.\nआम्ही पुन्हा शांत झालो आणि शांतपणे गाडीची वाट बघायला लागलो. १०. १५ चे १०. ३० झाले\nमी घड्याळा कडे बघून “अजून नाही आली गाडी. काही वेळेवर येते का नाही \nरावसाहेब गराने सांगीत “काही खरं नाही बघा डॉक्टर कधी कधी दिवसालाही १-२ तास लेट होते. रात्रीच ठाऊक नाही . हे महामंडळ वाले बी इरसाल आहेत.“\nथोडा वेळ गेला .रावसाहेबही आता थोडे अस्वस्थ दिसायला लागेल होते . जसे माझ्यापेक्षा त्यांनाच माझ्या गाडीची वाट होती. सारखे समोर रस्त्याच्या मध्ये जाऊन दुरून कुठे बसचे लाईट दिसतायत का बघीत होते.\nबघता बघता थोडे रस्त्याच्या दुसऱ्या कडेला गेले आणि स्वतःच युरीन ब्लॅडर खाली केले . आणि तिथूनच आवाज देत “डॉक्टर या तुमि भी करा. “\nमी “नाही नको “\nरावसाहेब “अहो या हो काय लाजताय .“\nहि जशी जेवण्याची पंगत आहे आणि रावसाहेब मला जेवायचा आग्र्ह करताहेत. दो तीन वेळ आवाज दिल्यावर मीच कंटाळून काही तरी बोलायचं म्हणून “नाही घरी जाऊन मनसोक्तपणे करेल”\nयावर रावसाहेबाना बोलायला काही नव्हते . परत आम्ही थोडा वेळ वाट बघितली आता रात्री ११ वाजून गेले.\nरावसाहेब पुन्हा आग्रह करीत “ डॉक्टर चला परत गावाकडे जाऊ, बस अजूनही नाही आली आणि असं किती वाट बघायचं. अन तुमी काही खाल्ले पण नाही.“\nमी नकार देत \"नाही हो खरच घरी पोहचलो की बर राहिल. आणि तशे तुम्ही पण नाही जेवलात. तुम्ही निघा, गाड़ी येईल कदाचित थोड्या वेळात. असाहि एक तास झाला. निघा तुम्ही रावसाहेब\"\nरावसाहेब \"छे हो में तुम्हाला इथ एकटा सोडून कसा जाऊ,मी बी थंबतो तुमच्या बरोबर.पण आता मला नाई वाटत गाडी येईल. वेळ निघून गेला तिचा . ड्राइवर कंडकटर बी झोपले असतील डेपोत. कोण खड्यापाड्यांन असं प्रवास करत ते या वेळेला \"\nमला वाटलं रावसाहेब आता कंटाळले म्हणून काहीतरी सांगून मला ते परत गावात नेतील . मग म्हणून मीच बोललो \"नाही हो असं कस येणार नाही ते त्यांची ड्युटी आहे ती . माझी काळजी नका करू तुम्ही , निघा तुमी. तसहि काय मी गाडीतच बसणार आहे. पण तुम्हाला तर फाट्यावरून एकट्या��ा त्या कच्च्या रस्त्यावरुन जायचे आहे.\"\nरावसाहेबानी बराच आग्रह केला पण मी त्याना नकार देत त्यांना जायला सांगीतले .\nआता मी त्या फाट्यावर एकटाच होतो आणि सोबतीला होता तो लपलपता ट्यूबलाईट.\nरावसाहेब जाऊन 15 मिनट झाली होती. हा निर्मनुष्य रस्ता, त्यात रातकिड्यांचा आवाज ,ट्यूब चालू बंद मुळे ‘किर्र..दुब” आवाज, ह्यामुळे वातावरण आणखीनच भयावह भासत होते. तशी मला भूक पण लागली होती. पण विचार केला, ते जेवणाचं बघता येईल एकदा घरी पोहोचल्यावर . ही रात्र एकदाची संपायला हवी.\nमी तसा भूत प्रेतावर विश्वास न ठेवणारा. मजा आणि रोमांच म्हणून हॉरर फिल्म बघायचो. फिल्म मध्ये काही दृश्य फारच रोमांचित करीत मला, त्यामुळे मज्या वाटायची. मनुष्याचा विश्वास असो वा नसो, पण जर ती गोष्ट मनुष्याच्या नेहमीच्या अनुभवापेक्षा पेक्षा वेगळा अनुभव देणारी असली तर नकळत असुरक्षेची भावना निर्माण करते. फिल्म संपल्यानंतर मला हे सगळं थोतांड वाटत असे .\nइथे अंधारात मला भुताचा अनुभव तर अजून आला नव्हता, पण जे काही सभोवतालील वातावरण मी अनुभवत होतो त्यात माझी कल्पनाशक्ती मी बघीतलेले फिल्मी दृश्य मनामध्ये आणीत होते. त्यामुळे मी आणखीनच अस्वस्थ होत होतो . जणू आता जमिनीतून एखादा रक्ताने माखलेला हात निघेल आणि माझा पाय पकडेल. कधी भास व्हायचा जसे माझ्या मागे कोणी उभे आहे. मी वारंवार मागे वळून बघीत होतो. मग स्वतःवर हसू यायचे.\nतेवढ्यात सेकंदामध्ये चालू बंद होणारा तो ट्यूब बंद पडला. मी त्या ट्यूब कडे एकटक लावून सुरु होण्याची वाट बघितली, पण त्याच्या वेळेत तो सुरु झाला नाही . आता मला छातीत धस झालं. मी खाली बघितलं तर गडद अंधारामुळे मला माझे शरीरही दिसत नव्हते. मी हात वरती करून चेहऱ्या कडे नेत बघण्याचा प्रयन्त केला पण तोही दिसत नव्हता . हातातील फक्त घड्याळाचे रेडियम काटे तेवढे चमकत होते. ती वेळ होती रात्री १२. ०० ची. आता मात्र माझ्या तोंडचे पाणी पळाले. नको ते विचार मनात यायला लागेल . मी आता स्वतःला शिव्या दयाला लागलो ‘काय गरज होती आज संध्यकाळी या गावात यायची , आलो तर आज गप रावसाहेबांच्या घरी थांबायला पाहिजे होते. आणि आता गावात सुद्धा पायी त्या भयाण कच्च्या रस्त्याने जाऊ शकत नाही’.\nया विचारत असताना अचानक हवेत जास्तच गारवा जाणवायला लागला. स्वतः मनाशी ‘आता हे काय हि अचानक एवढी थंडी कशी वाजायला लागली. वरून ला��ट पण बंद, नक्की काही गडबड आहे. ’’\nतेवढ्यात उजवी कडून लांब रस्त्यावर मला गाडीचे दोन लाईट दिसले . हो ती रातराणीच होती.\nया बसला बघून जो आनंद मला झाला, तो मी सांगू शकत नाही.\nथोडा समोर जाऊन लगेच मी हात पुढे करून हलवीत गाडीला थांबण्याचा इशारा केला. बस ब्रेकचा ”ची..ची” असा आवाज करीत माझ्या समोर येऊन थांबली. बस मधील आतले दिवे लागले आणि दार उघडले. मी बसमध्ये आत चढत दाराजवळ असलेल्या कंडक्टरला विचारले “ काय आज रातराणीला जरा जास्तच उशीर झाला.” यावर मात्र कंडक्टर चे काही उत्तर नाही, तो एकटक डोळे फाडून रागाने माझ्याकडे बघीत होता.\nत्याचा चेहरा निर्जीव वाटत होता.त्याला असे बघून मला विचित्र अस्वस्थता झाली. माझी नजर त्याच्या चेहऱ्यावरून हटत नव्हती.मी खाली न बघता खिशातले पैसे काढीत “एक रामगढ.”\nकंडक्टरणी आधीच हातातील असलेले एक तिकीट मला दिले.जसे ते तिकीट त्यानी माझ्यासाठीच ठेवलेले होते. हे मला थोडे विचित्रच वाटले.पण मी त्यावर जास्त विचार न करता माझ्या वरील शर्टाच्या खिश्यात ठेवले.\nमी वळून पुढे गाडी मध्ये बघितले, तर गाडीत एकही प्रवासी नव्हता. रावसाहेब बोलले ते खरंच,कदाचित वेळ निघून गेल्यावर कोणी प्रवासी नसेल. पण गाडी लेट का होईना आली ते महत्वाचं . पुढे जात मी एका सीटवर बसलो. आतापर्यंतच्या त्या भयाण एकटेपणानंतर गाडीत मला बरे वाटत होते. गाडीचे दिवे बंद झाले. रात्रीचे १२वाजून गेलेले होते आणि मला एवढे जागण्याची सवय नसल्यामुळे मला लगेच झोप लागली.\nथोड्या वेळानंतर झोपेत मला अचानक जरा जास्तच थंडी वाजायला लागली. मी डोळे उघडले अणि बघतो तर काय, मी बाहेर एका झाडाखाली माझ्या बागेवरती डोके ठेऊन झोपलेला.\nमी खाडकन उठून उभा झालॊ. इकडे तिकडे बघितले तर एक कच्चा रस्ता आणि मी एका चिंचेच्या झाडाखाली. माझ्या डोक्यात असंख्य प्रश्न फिरायला लागले ‘मी तर बस मध्ये होतो आणि इथे कसा आणि बस कुठे दिसत नाही. त्या विचित्र कंडक्टरनी मला इथे टाकून तर दिले नाही आणि बस कुठे दिसत नाही. त्या विचित्र कंडक्टरनी मला इथे टाकून तर दिले नाही \nमला हेही ठाऊक नव्हते कि मी कुठे होतो ते. त्या कच्च्या रस्त्याच्या पलीकडे एक लाकडी खांब आणि त्यावर एक अँटिक असा बल्ब होता. त्याचा प्रकाश फारसा नव्हता . पण कमीत कमी तो सुरु बंद होत नव्हता. त्याच्या उजेडात मी थोडा फार बघू शकत होतो. माझ्या मागे जे चिंचेची घनदाट झाडी होती आणि ती त्या अंधारात भयावह भासत होती. त्या झाडांपलीकडे अंधार अधिकच गडद होता, त्यामुळे तिकडे काही मुख्य रास्ता असण्याची शक्यता फार कमी होती. कदाचित आत जंगल वगैरे होते. मला आता आधी रस्त्याच्या पलीकडे असलेल्या दिव्या खाली जाणेच योग्य वाटत होते.\nमी खाली पडलेली बॅग उचलली आणि पुढे पाय उचलणार तेवढ्यात अचानक माझ्या पाठीवर आणि डोक्याच्या मागील केसावर थंड हवेची झुळूक जाणवली. जसे कोणी अचानक माझ्या मागे येऊन थांबले व त्याचा श्वास उश्वास माझ्या शरीराला स्पर्श करीत आहे . माझ्या छातीत धस झाले. मागे वळून बघायची हिम्मत होत नव्हती.\nअचानक मला मागच्या चिंचेच्या जंगलातून विचित्र शक्ती हळूहळू मागे ओढायला लागली. माझी पावले इच्छा नसतांनाही मागे उलट्या दिशेने मला चालायला भाग पाडत होती. मी आता थरथर कापायला लागलो . कशी बशी हिम्मत करीत ताकदीने पाय समोरच्या दिशेने उचलण्याचा प्रयन्त केला ,तेवढ्यात मला त्या शक्तीने ताकदीने मागे ओढले आणि मी धाडकन पाठीवर पडून मागे फरफटल्या जायला लागलो . माझी हातातली बॅग निसटली. आता ती शक्ती मला आणखी जोरात त्या चिंचेच्या झाडाकडे माझ्या मागून कॉलरला पकडून फेरफटायला लागली. मी जीवाचा अकांत करून एकटक रस्त्याच्या पलीकडे असलेल्या लाईट कडे बघीत त्या दिशेने ओढण्याचा प्रयत्न करीत होतो, पण तेवढ्याच शक्तीनिशी ती अदृश्य शक्ती मला फरफट त्या जंगलाकडे नेत होती. मी जसा त्या जंगलाच्या तोंडावर पोहचलो, मला असंख्य लोकांच्या किंचाळण्याचा आवाज यायला लागला. माझ्या तोंडून कसाबसा जोरात “वाचावा “असा आवाज निघाला. रस्त्याच्या पलीकडे असलेल्या लाईटकडून अचानक कोणीतरी माझ्या दिशेने बंदुकीची गोळी झाडली. ती मला मागून फरफटत असलेल्याला लागल्याचा मला भास झाला आणि त्याने जोरात माझ्या कानात विचित्र किंचाळी फोडली व त्याक्षणी माझे फरफटणे थांबले.\nमी स्वतःला सांभाळत उठून उभा झालो. आता मला त्या ऐकाला येणाऱ्या इतर किंचाळ्या पण थांबल्या होत्या. मी हळूच मागे वळून बघितलं , तर तिथे कोणीच असं नव्हतं ज्याला गोळी लागली असेल . मी बॅग उचलून रस्त्या पलीकडे असलेल्या लाईट कडे चालायला लागलो. थोडं पुढे गेलो तर लाईटच्या मागे एक व्यक्ती हातात बंदूक घेऊन उभी होती. त्याचा चेहऱ्यावर अंधार असल्यामुळे लांबून नीट दिसत नव्हतं. मी हळुहळू त्या दिशेने चालायला लागलो. ���ेव्हा मी लाईट जवळ पोहचलो तेव्हा त्या व्यक्तीचा चेहरा दिसला. तो वयाने कदाचित २५-३० वर्ष, उंचपुरा , अंगकाठी पीळदार असलेला तरुण पहीलवानाप्रमाणे होता. त्याने पांढरा कुर्ता आणि धोतर नेसलेले होते.माझे शरीर अजूनही भीतीने थर कापीत होते . मी हात जोडून त्याला अभिवादन केले . त्याने बंदूक खाली घेतली आणि मान हलवून माझे अभिवादन स्वीकारले.\nआणि जाड आवाजात “या पाहुणे, आमच्या गावात तुमचे स्वागत आहे. “\nमी त्याला विचारले “हे काय होते त्या जंगलात आणि हे गाव नक्की कोणते ते”\nतो अर्धवट उत्तर देत “दिग्गर ,हे आमच्या गावचे नाव”\n या गावाचे नाव मी कधी ऐकले नाही आणि मी तर रामगढच्या बस मध्ये बसलो होतो.”\nत्याने माझे बोलणे कापीत “हो पण आता तुम्ही दिग्गर ला आहात तुमच्या रामगढपासून १०मैल दूर”\nमी पुन्हा त्याला विचारीत “पण हे काय होते मला काय अशी शक्ती तिकडे जंगलात ओढीत होती मला काय अशी शक्ती तिकडे जंगलात ओढीत होती आणि तूम्ही बंदूकिची गोळी कोणाकडे झाडली नक्की आणि तूम्ही बंदूकिची गोळी कोणाकडे झाडली नक्की मी बस मधून खाली कसा मी बस मधून खाली कसा बस कुठे\nतो माझ्या प्रश्नाचे उत्तर न देता तो जंगलाच्याविरुद्ध असलेल्या त्या दिग्गर गावाकडे चालायला लागला. मला तिथे फाट्यावर थांबणे योग्य वाटले नाही. मला भीती वाटत होती कि पुन्हा कदाचित ती अदृश्य शक्ती माझ्यावर ह्ल्ला चढवेल. आणखी विचार न करीता मी त्याच्या बरोबर चालायला लागलो.\nत्याला परिचय देत “माझे नाव गणेश ,मी रामगढला जनावराचा डॉक्टर आहे.”\nत्याने स्वतःचा परिचय दिला “मी माधव “ बस एवढं बोलून तो शांत झाला. थोड चालल्यानंतर आम्ही गावात शिरलो आणि गावात बघतो तर काय चक्क संपूर्ण गाव जागी होते . मला फार नवल वाटलं, कारण साधारण रात्रीचे १-१.३० वाजले होते. गावाच्या चौकातल्या वडाच्या झाडाखाली काही लोक बसून गप्पा मारीत होते . रस्त्यात भेटणारा प्रत्येक जण माधवला फार आदराने अभिवादन करीत होता आणि माझ्याकडे विचत्र शंकेच्या नजरेने बघीत होते.\nआम्ही चालत गावाच्या दुसऱ्या टोकावर पोहचलो तिथून एका बोळीमध्ये शिरलो. बोळ संपताच सामोर एक भले मोठे अंगण होते. तिथे मध्ये एक शेकोटी पेटलेली आणि त्याच्या सभोवताली वर्तुळाकार काही खाटा टाकलेल्या व त्यावरती काही गावकरी बसलेले. त्यामधील बरेच गावकरी हत्यारबंद होते. एका खाटेवरती माधवप्रमानेच उंच बलाढ्य तरुण एकटा बसलेला होता. तो हि साधारण २५-३० वर्ष वयोगटातला . त्याचा चेहरा रुबाबदार आणि त्यावर त्याच्या जाड पीळ मारलेल्या मिश्या. तो त्यावेळी एका लीडर प्रमाणे भासत होता.सर्व गावकरी त्याला फार लक्षपूर्वक ऐकत होते.\nआम्ही जसे जवळ गेलो तसे त्याने त्याचे बोलणे थांबविले. सर्व गावकरी मला विचत्र नजरेने एखाद्या परग्रहावरून आलेल्याला बघितल्याप्रमाणे बघत होते.\nमाधव त्या व्यक्तीचा परिचय देत “हे रणजित आमचे लीडर“\nतेवढ्यात रणजित खाटेवरून उठून माझ्या जवळ आला आणि माझ्या भोवती फिरत वरून खाली मला त्याने न्याहाळले व भारदस्त आवाजात “स्वागत आहे या गावात तुमचे. चला आमच्या वाड्यावर“\nह्या अंगणाच्या शेवटच्या टोकाला एक भला मोठा वाडा होता आणि त्याला मोठे लाकडी दार होते.\nबाकी गावकर्यांना तिथे खाटेवरती सोडून रणजित ,माधव आणि इतर दोघे गावकरी मला घेऊन त्या वाड्यात शिरलो .वाड्याच्या व्हरांड्यातच चार खुर्च्या एका खुर्चीला घेरून होती. मला त्या मधल्या खुर्चीवर त्यांनी बसवले आणि माझी विचारपूस सुरु केली.\nरणजित शंकेने “तुम्ही इथे या गावात कशे आणि तेही इतक्या रात्री आणि तेही इतक्या रात्री\nमी थोड घाबरत “ मी केचरी ला फाट्यावरून रामगढकरिता बसलो होतो आणि मला गाडीत झोप लागली. डोळे उघडले तर मी गाडीत नसून तुमच्या गावच्या फाट्यावर होतो. मलाच ठाऊक नाही की मी गाडी खाली कसा ते.“\nमाधव मला विचारीत “तुम्हाला कोणी काही सांगून तर इथे नाही धाडले \nमी “ नाही मला कोणी काही सांगीतलेले नाही. आणि माधव तुम्हीच तर फाट्यावरती होता. तुम्हाला तर ठाऊक असेल कि मी खाली कसा ते. “\nमाधव सांगायला लागला “त्या बसच्या ड्राइवर कंन्डक्टरनी तुम्हाला गावाच्या फाट्यावरती सोडलं आणि पिशाच्यांच्या हवाली केले.”\nमी भीतीने “पिशाच बापरे\nमाधव “हो पिशाच, त्या जंगलात पिशाच राहतात. आणि रात्री तिसऱ्या प्रहरात गावात शिरतात.”\nरणजित पुढे सांगायला लागला “आमचे आणि त्या पिशाच्यांचे गेल्या काही दशकांपासूनचे वैर आहे .आणि आमचा नेहमी त्यांच्याशी संघर्ष होत असतो.”\nहे आता माझ्या कल्पनेपलीकडील आणि मी बघितलेल्या फिल्मी सीन पेक्षा काहीतरी वेगळेच होते .\nएक पिशाचांची टोळी आणि त्याना हे बंदुकीने मारणारी विचित्र गावकरी.\nरणजित पुढे म्हणाला “आम्हाला पण ह्यातुन निघायचंय आणि ते तेव्हा शक्य होईल जेव्हा आम्ही आमची ज��ाबदारी पार पाडू. तुम्ही आता या गावात आलाच आहात तर तुम्हाला आता आमचा निरोप घेऊन जावं लागणार”\nमी आचार्याने “निरोप कसला आणि कुणाकरिता \nरणजित बोलणे थांबवून उठून उभा झाला “सांगतो चला माझ्याबरोबर”\nत्यानी कोपऱ्यात असलेला एक कंदील उचलला आणि मग मला घेऊन वाडाच्या मागील भागात गेले. वाडयाच्या मागे एक उंच भिंतीनी वेढलेल अंगण होते . तिथेहि दाट झाडी होती तेही या अंधारात फार भयाण जाणवत होते. ही लोक मला कश्यासाठी इथे घेऊन आलीत मला कळत नव्हतं . पण मला यांचे ऐकन्यावातिरिक्त काही इलाज नव्हता.\nत्या अंगणाच्या एका कोपऱ्यात वाडाल्या लागून छोटी खोली होती आम्ही तिथे गेलो. ती खोली दिसायला अडगडीची होती आणि त्यात बरच तुटलेलं फर्निचर व इतर अडगडीच्या वस्तू होत्या. माधवनी रूमच्या आतील एक तुटलेला टेबल सरकाविला आणि त्या खाली असलेली फरशी काढली. तर तिथे एक भुयारी मार्ग होता. रणजितने मला खुणावले आम्ही त्या कंदिलाच्या साह्याने त्या भुयारी मार्गाने खाली उतरलो . बघतो तर काय आत भली मोठी खोली होती तिथे एका कोपऱ्यात मोठ्या ट्रंका ठेवल्या होत्या. त्यातील रणजित ने एक ट्रंक उघडली तर ते बघून माझे डोळेच विस्फारले गेले त्यामध्ये सोन्याचे दागिने, शिक्के खच्च भरून होते.\nमग माझ्या मनात विचार आला कि नक्की हे डाकूंचे गाव असणार, म्हणूनच ही हत्यारबंद रात्री जगणारी गावकरी इथे आहेत आणि मी आता त्यांच्या तावडीत सापडलो. पण त्या पिशाच्यांची नक्की भानगड काय ते कळत नव्हते. मला आता त्यांना जास्त प्रश्न करायला पण भीती वाटत होती. पण तरीही थोडा घाबरत विचारले “तुम्ही बोललं कि तुमचा आणि पिशाचाचा संघर्ष आहे. तो या धनामुळे आहे का आणि त्यांना हे हवंय आणि त्यांना हे हवंय\nरणजित पुढे सांगायला लागला “हो धनामुळेच आहे आणि त्यांना बदला पण हवाय. जो कोणी हे धन इथून घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल त्याला हे ठार करण्याचा प्रयत्न जरूर करतील.“\nरणजित म्हणाला, “रामगढला आमचा एक सोबती आहे, राघव शास्त्री त्याला तुम्ही ह्याबद्दल कळवा. आम्हाला हे त्याला सुपूर्द करायचे होते.“\nमी म्हटले “मग तुम्हीच का रामगढला जाऊन निरोप का नाही देत\nयावर ते सर्व गप्प झाले. माधव पुढे सांगायला लागला “आम्ही एका सीमेत बांधल्या गेलोय आणि आम्हाला नाही आता जाता येणार तिथे.“\nमला काही कळत नव्हते. मी त्यांना निरोप देण्याचे आश्वासन देण्याव���यतीरिक्त काही पर्यायही नव्हता.\nआम्ही पुन्हा परत वाड्याचा वर्ह्यांड्यात आलो. तेवढ्यात वाडयाचे मोठे दार कोणी तरी ठोकले. माधवनी दार उघडले तर एक गावकरी निरोप घेऊन आला “ते गावात शिरले”.\nमी घाबरत विचारले “ते म्हणजे पिशाच\nमाधव मान हलवीत ”हो, तिसरा प्रहर सुरु झालाय.“\nचौघेही सतर्क झाले सर्वांनी वाडयाच्या वऱ्हांड्यात ठेवलेल्या आपल्या बंदुकी घेतल्या.\nरणजित मला म्हणाला “आता तुम्हाला इथे थांबता येणार नाही. तुम्ही माधवबरोबर फाट्यावर दुसऱ्या रस्त्याने निघा आणि पुन्हा या गावाकडे येऊ नका, कदाचित तेव्हा आम्ही तुम्हाला वाचवू शकणार नाही.”\nरणजित आणि इतर काही गावकऱ्याबरोबर त्या बोळीतुन गावाच्या दिशेने गडप झाले.\nमाधवनी त्याची बंदूक खांद्याला टांगली आणि माझ्या एका हातात कंदील आणि दुसऱ्या हातात माझी बॅग घेऊन आम्ही घाईत निघालो .\nमी आणि माधव वाड्याच्या उजव्या बाजूनी शेतामधून एका पायवाटेने फाट्याकडे पायी निघालो. गावाच्या बाहेर बाहेरून जात असताना माझी नजर गावाकडे होती. गावातून बंदुकीच्या गोळ्यांचे आवाज ऐकू यायला लागले,काही ठिकाणातून उंच हवेत आग दिसायला लागली , लोकांच्या किंचाळण्याचा आवाज यायला लागला होता. माझे इकडे तोंडचे पाणी पळाले मी सपाट्यानी पावले टाकायला लागलो.\nचालता चालता मी माधवला विचारले “ माधव फाट्यावर पण ते असतीलच ना मग आणि आता मी नक्की जाणार कश्यानी. बस तर नाहीये या वेळेला . “\nमाधव म्हणाला “आपण फाट्याच्या अलीकडे सकाळ पर्यंत दडून बसू आणि मग सकाळ होताच हि पिच्छाच नसणार तिथे.”\nतसेही आता रात्रीचे ३ वाजले होते . पहाट व्हायला तसाही वेळ कमी होता.\nआम्ही काही वेळ त्या अंधारात चालत राहल्या नंतर फाटयाच्या जवळ पोहचलो . रस्त्याच्या अलीकडे एका झाडीमध्ये आम्ही दडून बसलो आणि पहाट होण्याची वाट बघायला लागलो . तेवढ्यात कानावर घोड्यांची टापांचा आवाज यायला लागला आणि त्यात लोकांच्या किंचाळण्याचा. हा आवाज गावाच्या मुख्य रस्त्याकडून त्या चिंचेच्या झाडाकडे जात असतानाचा होता. मी अर्धवट उठून गावाच्या त्या रस्त्याकडे बघितलं तर माझा थरकाप उडाला. एक अदृश्य शक्ती काही गावकर्यांना फरफटत त्या चिंचेच्या झाडाकडे नेत होती . पण घोडे मला कुठे दिसत नव्हते. माझे पाय भीतीने लटलटायला लागले. हृदयाची स्पंदने तीव्र झाली .\nमी माधव कडे बघितले तर माधवचा चेहरा राग���ने लालबुंद झाला होता. नंतर अचानक उठून त्याने त्या दिशेने बंदूकिने गोळी झाडली . घोड्याचा आणि एका विचित्र किंचाळीचा आवाज आला, फरफटत असलेला व्यक्ती तिथेच जंगलाच्या आधी पडला. माधव ने त्याला तर वाचवले होते पण इतर काही गावकऱ्यांना त्याशक्तीने जंगलात नेले होते.\nतो वाचलेला व्यक्ती उठून पळत आमच्या दिशेने यायला लागला. अचानक ती अदृश्य शक्ती घोड्यावरून त्या पाळणाऱ्या व्यक्तीच्या मागे आमच्या दिशेने यायला लागली . कदाचित त्या पिशाच्यांची संख्या एकापेक्षा जास्त होती कारण माधव वेगवेगळ्या दिशेने त्यांच्याकडे बंदूक झाडायला लागला .जणू त्याला ते पिशाच दिसत होते. तो पळत येणारा व्यक्ती आमच्यापर्यंत पोहचणार त्याआधी परत त्याला त्या पिशाचाने पकडून विरुद्ध दिशेने ओढले. तो पाठीवर पडला आणि त्याला क्षणार्धात त्या पिशाचने फ़रफ़टून त्यालाही जंगलात नेले.\nतेवढ्यात इतर पिशाच आमच्यापर्यंत पोहोचले कदाचित ते दोन होते किंवा जास्त. त्यातील एकानी माधवच्या हातातली बंदूक खेचून त्याला खाली पाडले आणि एका शक्तीने मला मागून खेचले मी धाडकन पाठीवर पडलो आणि ते मला फरफटत न्यायला लागले. माझी नजर तिकडे माधवकडेच टिकली होती. माधवने कंदील उचलून हवेत त्या अदृश्य पिशाच्याकडे भिरकावला आणि आगेचा लोंढा निघाला त्यात मला चक्क मानवी आकृती दिसली. त्या पिशाच्यावर माधवने मात केली होती.\nमी इकडे फरफटत लवकरच जंगलात पोहचणार होतो. माझा जीव आता घस्यापर्यंत येऊन पोहचला. माधवने जमिनीवरील बंदूक उचलली. तो धावत त्या रस्त्यापलीकडील लाकडी खांबाकडे गेला, जिथे मला तो सुरवातीला दिसला होता त्या ठिकाणी. मी आता त्या जंगलाच्या तोंडावर पोहचलो होतो मला असंख्य किंचाळन्याचा आवाज यायला लागला. माझा जीव कंठातून डोळ्यात आला होता. हृदयाचे ठोके स्वतःला जोरात जाणवू लागले, इतके की कानावर त्याचे दडपण जाणवत होते. माझी नजर आशेने रस्त्याच्या पलीकडे खंबाजवळ असलेल्या माधव कड़े होती. अणि मी जीवाचा अकांत करुन “वाचवा” असा आवाज केला. अचानक समोरून माधवने बन्दुकीची गोळी माझ्या दिशेने झाड़ली अणि ती मला फरफटत असलेल्याला लागल्याचे मला जाणवले . त्याने माझ्या कानात विचित्र किंचाळी फोडली. माझे फरफटने थांबले मग मी तिथेच बेशुद पडलो.\nकाही वेळानी मला जाग आली. डोळे उघडले तेव्हा पहाट झालेली होती. आताही मी तिथेच चिंचेच्या ज���गला जवळ पडलेला होतो.घड्याळात बघितले तेव्हा सकाळचे ८.०० वाजलेले. मी उठून उभा झालॊ. तो कच्चा रस्ता तसाच होता ,पण रस्त्याच्या पलीकडे असलेला तो लाकडी खांब तिथे नव्हता . तिथे भरपूर झाडी आणि गवत वाढलेले होते. रस्त्याच्या पलीकडे गावात जाणारा रस्ता नसून घनदाट झाडी होती. मी विचार केला हे माझे स्वप्न तर नसेल. कारण दूर पर्यंत गाव कुठे दिसत नव्हते. मग मी इथे कसा याचा अर्थ बस मध्ये तर मी नक्की होतो. मी वरील खिश्यात हात टाकून बघितले तर बसचे तिकीट पण नव्हते. मला काही कळत नव्हते ते स्वप्न अगदी वास्तविक घडल्यासारखे भासत होते .\nमी नंतर तिथे मागे पुढे कुठून मुख्य रस्ता दिसतो का बघत होतो .पण मागील दाट झाडी मधून काहीच असं दिसत नव्हत. तेवढ्यात कोणीतरी गाणे गुणगणण्याचा आवाज आला . रस्त्याच्या मध्ये जाऊन मी उजवीकडे वळणावर आवाजाच्या दिशेने बघितले, तेव्हा एक मध्यम वय असलेली व्यक्ती बैलगाडी घेऊन दिसली. तो थोडा पुढे आल्यावर त्याने मला बघितले आणि जवळ येऊन त्याने बैलगाडी थांबवत मला विचारले “काय पाहूण इकडे कुठं आड़ रस्त्यानं.“ त्याला काय सांगावं कळत नव्हतं. म्हणून त्याला म्हटले “मी रामगढला निघालो होतो. मागील एका गावाच्या फाट्यावरून गाडी भेटत नव्हती , म्हणून दुसऱ्या कोण्या फाट्यावर गाडी भेटते काय हे पाहायला थोड चालत निघालो आणि भटकलो.” मला इशारा करीत तो म्हणाला “चला मी सोडतो मेन रोडवर. तिथून पुढे एखाद्याक मैलावर फाटा आहे. तिथे तुम्हाला गाडी मिळेल.“\nमी बैलगाडीत बसलो आणि निघालो.\nमी थोड कचकतच त्या बैलगाडीवाल्याला विचारले “का हो, इथे कुठे दिग्गर नावाचे गाव आहे का\nतो आचर्याने बोलला “दिग्गर नाही बुआ, अस कोणतं गाव इथे नाही. पण तुम्ही त्या झाडाखाली का थांबला होता“\nमी टाळत “तुम्हाला मघाशी सांगितले ना, मी रस्ता भरकटलो ते “\nतेव्हा तो बैलगाडीवाला म्हणाला “नाही कारण काही महिन्यापूर्वी या जंगलात तीन लोकांनी गळफास लावला होता.“\nतो पुढे सांगीत “हो त्यामध्ये एक प्रवासी आणि एका बसचे ड्राइवर कंडक्टर होते. बस त्या झाडाखाली उभी मिळाली.“\nहे एकूण माझ्या पायाखालून जशी जमीन सरकली. मी काही विचारात असताना आम्ही मेन रस्त्यावर दुसऱ्या गावाच्या फाट्यावर पोहोचलो. थोड्या वेळात मला तिथून रामगढकरीता बस मिळाली.\nमी रामगढला घरी पोहचलो आणि लगेच तयार होऊन दवाखान्याला निघताना रस्त्यात नाश्त�� केला. दवाखान्यात काही जानवरांना तपासले. दुपारी जेवणाची वेळ झाली. पण माझ्या डोक्यात अजूनही ती रात्रीची घटना घुमत होती. रामगढ़ला माझा मित्र रमेश जाधव पुलिस सब इंस्पेक्टर होता. माझ्या मनात त्याला भेटायचा विचार आला. मी लगेच त्याला दवाखान्याच्या फोन वरुन पोलिस स्टेशनला कॉल केला आणि त्याला भेटायला गेलो.\nमला उत्सुकता लागून होती कि त्या जंगलात झालेल्या ३ हत्यांचा आणि मी अनुभवलेल्या घटनेचा काही संबंध आहे का ते. योगायोगाने रमेशच त्या केसचे इन्वेस्टीगेशन करीत होता. मी त्याला त्या केस बद्दल विचारले असता\nरमेश मला सांगायला लागला “फार विचित्र केस होती ती. काही महिन्यापूर्वी त्या मेन रस्त्याचे काम सुरु असल्या कारणाने तत्पुरता मेन रस्ता त्या कच्च्या रस्त्याने वळवला होता. त्या रस्त्याने रात्रि कधी वर्दळ नसते तशी. ही बस एका रात्री त्या रस्ताने गेली .आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला कळले कि हे तिघे तिथे हे मारल्या गेले .इन्वेस्टीगेशन मध्ये लूटेची काहीच चिन्ह सापडली नाही . आणि आत्महत्या कोणी तिथे जाऊन झाडाच्या वेलींना गळ्याशी बांधून कस करू शकेल. मग नीट बघितलेले त्यांच्या पाठीवर काही व्रण होते. जणू कोणी त्यांना त्या जंगलात फरफटत नेऊन निर्दयीपने मारले . “\nहे एकूण मला ती रात्र आठवली आणि भीतीने अंगावर शहारे आले.\nरमेश पुढे सांगायला लागला “ आम्हाला मग खुनाचच कारण वाटले. मी जेव्हा त्त्यांच्या घरी चौकशीला गेलो तर विचित्र काही ऐकले. कंडक्टरच्या मुलीने सांगितले कि तो कंडक्टर एक महिन्याआधी बसने रात्री येत असताना त्याच कच्च्या रस्त्यानी जंगलाजवळ त्यांची बस पंक्चर झाली होती आणि मग ते बस ठीक करून दुसऱ्या दिवशी ते घरी परतले होते. त्या दिवसापासून तो रात्री झोपेत विचित्र बडबड करायचा धन, खजिना असं काही तरी आणि लोकांना सांगायचा तो लवकरच श्रीमंत होणार ते. “\n“त्या तिच्या बयाणावरून इन्व्हिसिटगेशन मध्ये लक्षात आले कि ड्राइवर कंडक्टर बरोबर असलेला प्रवाशी हा एक तांत्रिक होता. कदाचित तांत्रिकाला तिथे त्यांनी काही धनाच्या लालसेने बरोबर नेले असावे आणि त्यांच्या मागावर असेलेल्याने त्यांचे धन हस्तगत करण्याच्या लालसेने ठार केले असेल.“\nरमेशने मला त्या केस बद्दल सर्व काही सांगितले. ती केस अजूनही बंद झाली नव्हती . पुढे मी रमेशला विचारले “त्या रस्त्याने आणखी काही अ���्या हत्या झाल्यात का. “\nरमेश बोलला “नाही ती पहिलीच घटना. तेही त्या दरम्यान घडली ज्या वेळी त्या रस्त्याचे काम सुरु होते. “\nमी पुढे विचारले “तुझ्याकडे त्या ड्राइवर कंडक्टरचा फोटो तर असेल . मला दाखवशील \nरमेशनी मला त्यांचे फोटो दाखवले आणि ते बघून मलाआणखीनच खात्री पटली. तो तोच चेहरा होता कंडक्टरचा जो मला रात्री रातराणीत भेटला.\nरमेशने मला आचार्यांनी विचारले “पण तू का आता चौकशी करतोय.“\nमी रमेशला रात्री घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. रमेश ते एकूण बोलला “हं मला तुझ्यावर विश्वास बसला नसता पण मला ठाऊक आहे तुझा सुद्धा भुतांवर विश्वास नाही ते. आणि आच्चर्य म्हणजे तू केचरी फाट्यावरून १० मैलावर कसा पोहचला. तू म्हटल्या प्रमाणे कदाचित ड्राइवर कंडक्टर यांनाही त्यांच्या मरण्याच्या महिन्याभरआधी हा अनुभव आला असावा आणि त्यांना खजिन्याचा पत्ता लागला होता. त्यांनी राघव शास्त्रीला निरोप न देता तो त्यांना स्वतः गडप करायचा होता व त्यामुळेच ते त्या तांत्रिकाला घेऊन गेले असावे . पण आपल्याकडे काही असा पुरावा नाही कि तिथे धन होते ते. आणि या भुताची कहाणी सांगितली तर सगळे हसतील माझ्यावर . तू बोलला ते गाव कोणते मला तुझ्यावर विश्वास बसला नसता पण मला ठाऊक आहे तुझा सुद्धा भुतांवर विश्वास नाही ते. आणि आच्चर्य म्हणजे तू केचरी फाट्यावरून १० मैलावर कसा पोहचला. तू म्हटल्या प्रमाणे कदाचित ड्राइवर कंडक्टर यांनाही त्यांच्या मरण्याच्या महिन्याभरआधी हा अनुभव आला असावा आणि त्यांना खजिन्याचा पत्ता लागला होता. त्यांनी राघव शास्त्रीला निरोप न देता तो त्यांना स्वतः गडप करायचा होता व त्यामुळेच ते त्या तांत्रिकाला घेऊन गेले असावे . पण आपल्याकडे काही असा पुरावा नाही कि तिथे धन होते ते. आणि या भुताची कहाणी सांगितली तर सगळे हसतील माझ्यावर . तू बोलला ते गाव कोणते\nरमेश म्हणाला “आपल्या जिल्ह्यात तरी या नावाचे गाव नाही आणि शंका आहे कधी असेल ते. आणि राघव शास्त्री बद्दल आपल्याला नावा व्यतिरिक्त काहीच ठाऊक नाही. “\nथोडं थांबत रमेश जागेवरून उठला आणि बोलला “चल माझ्याबरोबर एक व्यक्ती आहे जो आपल्याला या बद्दल काही सांगू शकेल. ”\nरमेश मला घेऊन प्रताप पाटीलांकडे गेला. प्रताप पाटील हे एक इतिहासकार , ते काही वर्ष आर्क्यालॉजि डिपार्टमेंट मध्ये होते आणि सध्या ते सोडून एका कॉलेजमध्ये प्���ोफेसर होते.”\nआम्ही त्यांच्या कॉलेजला गेलो. त्यांनी आम्हाला येण्याचे कारण विचारले असता रमेश त्यांना म्हणाला “आम्हाला तुमची काही मदत हवी आहे, एका केस संदर्भात. काही नाही एक ऐतिहासिक माहिती हवी आहे. कदाचित ती महत्वपूर्ण ठरेल.“\nप्रताप पाटील “ठीक आहे बोला”\nरमेश पुढे चौकशी करीत “तुम्हाला आपल्या तालुक्यात कोणते दिग्गर नावाचे गाव आठवते का केचरी रस्त्याने इथून १० मैल अंतरावर. चिंचेच्या जंगलाजवळ असलेले. जे आता सध्या अस्तित्वात नाही असे.“\n तुम्हाला कसे ठाऊक एखादे गाव असे गडप झाले असेल ते कमाल आहे माझ्यानंतर तुम्हीच आहात फक्त जे तिथे एक गाव होते म्हणणारे.“\nरमेश मी सांगितलेल्या घटनेचा उल्लेख न करता म्हणाला “नाही आम्हाला इतर गावातील काही म्हाताऱ्या लोकांनी सांगितलं, तुमच्याकडे अधिक माहिती घावी म्हणून आलो.”\nप्रताप पाटील पुढे सांगायला लागले “मी मूळचा याच रामगढचा. हि गोष्ट साधारण १० वर्ष्याआधीची जेव्हा मी आर्क्यालॉजि डिपार्टमेंटला कार्यरत होतो आणि मी पुण्याला होतो. अधून मधून मी रामगढला यायचो. इकडे गावाकडची ओढ मला इथे आणायची . त्यावेळेस मी त्या रस्त्यानी शेती घेतली होती. आणि माझ्या शेतीपासून ते गाव आणि ती चिंचेची जंगल साधारण मैल भर अंतरावर असेल. हिवाळ्यात मी इथल्याच एका म्हाताऱ्याला पिकाची रखवाली म्हणून माझ्या शेतावर ठेवला होता. तो एक दिवस मी रामगढला असताना आला आणि त्याने शेतावर रात्री थांबण्यास नकार दिला. त्याला कारण विचारले तेव्हा तो बोलला कि शेतातून एका मैलांवरून त्याला त्या जंगलात विचत्र गोष्टी दिसतात दिवे सुरु असलेले,आग लागलेली वगैरे. तो म्हणाला दर अमावस्येला त्या तिथे गाव वसते , त्या गावातून आणि त्या चिंचाच्या जंगलातून मध्यरात्रीनंतर किंचाळ्या ऐकला येतात. मला आधी वाटले कि त्याला कदाचित दारूच्या नशेत वगैरे काही भास झाला असेल. मी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण तो ऐकाला तयार नव्हता. मग मी एका सकाळी त्याला घेऊन शेतावर गेलो. तिथे आमच्या शेजारील काही शेतावर काम करणार्यांना आणि आजूबाजूच्या गावात चौकशी केली. पण मला एकसारखी कहाणी ऐकाला मिळाली. बरेच गावकर्यांनी तिथे दुरून लाईट बघितले आणि किंचाळ्या ऐकल्या होत्या. माझी जिज्ञासा वाढली होती. मी माझ्या अर्र्क्यालॉजि डिपार्टमेंट मधल्या सहाय्यकाला बोलावून घेतले.अनऑफ��शिअली आणि एक दिवशी सकाळी आम्ही त्या जागेवर गेलो. प्रथम दर्शनी ते जंगलच होते. मग आम्ही रस्त्यापसून जरा आत गेलो तर आत काही ठिकाणी ओबड ढोबळ जमीन आढळली . जमिनीखाली काही तरी असेल असं आम्हाला आमच्या अनुभवावरून जाणवले. काही ठिकाणी मार्क करून आम्ही दोघांनीच थोडे खोदकाम केले , तर आच्चर्य मला काही बांधकामाचे अवशेष सापडले. पण हे फार कमी होते. कदाचित बरेच घरे इथे मातीची असतील मोजकेच दगडाची होती. त्यामुळे किती मोठे गाव असेल खात्रीपूर्वक सांगता येणार नाही. आणि आम्ही आणखी खोल त्या अवशेषांचा अभ्यास केला तर साधारण ते गाव इस १९३५ पर्यंत तरी तिथे असेल . “\nप्रताप पाटील पुढे संगीत “ नंतर मी आजूबाजूच्या गावातील अगदी म्हतारे झालेले जे त्या दरम्यान असतील अश्या लोकांना शोधले. त्यांच्याशी बोलून मला त्या गावाबद्दल कळले. त्यांनी मला सांगितलं कि त्या संपूर्ण गावातील लोकांनी स्वतःला देश्याच्या स्वतंत्र लढ्यात झोकून दिले होते . लहान मोठे वृद्ध सर्वच स्वतंत्र लढ्यात सामील होते. ती गावकरी फार आक्रमक होती. आणि ब्रिटिशांचे शिपाही नेहमी तिथे येऊन कोणाला न कुणाला अटक करून न्यायची. त्याकाळी फार गाजलेले गाव होते ते. पण दुर्दैव त्या गावातील कोणीच जिवंत राहल नाही “\n असं काय घडले “\nप्रतापराव पुढे सांगत “तिथे अशी कथा आहे एक रात्री तिथे ब्रिटिशांची अक्खी फौज आली होती. गावकरी आणि त्यांच्या मोठे द्वंद्व झाले. ब्रिटिशांनी त्या गावातल्या लहान वृद्ध महिला सर्वांचा बळी घेतला. पण त्या गावकऱयांनीहि बऱ्याच ब्रिटिशांचा तिथे बळी पाडला असं म्हणतात. आता मी इतिहासकार आहे पण या घटनेचे मला काही पुरावे किंवा उल्लेख कोठे नाही मिळाला. “\nरमेशनी मी सांगितलेल्या घटनेचा आधार घेऊन आणि त्या ड्राइवर कंडक्टर च्या इन्वेस्टीगेशन मध्ये असलेल्या धनाचा अँगल लक्ष्यात घेऊन प्रतापरावांना विचारले “मग या आक्रमक गावकर्यांनी ब्रिटिशांचे धन वगैरे लुटल्याची काही शक्यता असू शकते का \nप्रतापराव पुढे म्हणाले “हे गाव १९३५ पर्यंत अस्तित्वात होते. त्याच्या आधीचा १० वर्ष्याच्या स्वतंत्र लढा आक्रमक होता. तो काळ १९२५ साली हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनच्या क्रांतिकारकांनी काकोरी ट्रेन लुटली. तो पैसा देशाचा होता, जो ब्रिटाशांनी आधी लुटला आणि क्रांतिकारकानी परत मिळविण्याचा प्रयत्न केला. नंतर दुर्देवाने ते पकडल्या गेले. चंद्रशेखर आझादांनी १९२८ ते १९३१ मध्ये संघटनेचे काम पुढे नेले. त्या काळातील हे गाव. देशातील असे बरेच युवक या मोठ्या क्रांतिकारकापासून प्रेरणा घेत होते. ब्रिटीश या अश्या क्रांतिकारकापासून फार वैतागले होते. त्यामुळे गावांवर छापे मारून संशियिताची धरपकड सारखी चालायची. कदाचित त्या गावात त्यांना काहीतरी सुगावा लागला असेल आणि त्यांनी ते गाव उध्वस्त केले असावे.”\nरमेश प्रतापला विचारीत “पण सर या गावाचा उल्लेख इतिहासात नसावा हे कमाल आहे.”\nप्रतापराव बोलले “इन्स्पेक्टर अश्या इतिहासात असंख्य घटना असतील, असंख्य पात्र असतील ज्यांची नोंद कधी झाली नाही.आर्क्यालॉजी डिपार्टमेंंट देशातील अश्या अनेक साईट सरकारला सूचित करीत असते. जिथे देशाचा महत्वपूर्ण इतिहास दडला असण्याची शक्यता आहे. पण तुम्हाला तर ठाऊक आहे सरकारकडे फंड हा सीमित असतो. बऱ्याच अश्या साईट आहेत, जिथे जमिनीखाली अख्खी शहरे असल्याचे पुरावे आहेत. ते सुद्धा सरकार शोधायला तयार नाही. हे तर छोटे एक गाव आहे आणि पुरावे म्हणून गावकर्यांच्या गोष्टीवर सरकार कसे विश्वास ठेवणार.“\nप्रतापरावंचा निरोप घेऊन आम्ही परत निघालो.\nमला पटले होते, तिथे कोणे एके काळी गाव असेल ते. काही दिवस मी रमेश बरोबर राघव शास्त्री नावाच्या बरेच लोकांना भेटलो. पण ते त्या सालातील नव्हते. त्या घटनेला ५०वर्षे होऊन गेली होती कदाचित ती व्यक्ती आता हयात नव्हती किंवा गाव सोडून दुसरी कडे स्थलांतरारीत झाली असेल.\nइन्स्पेक्टर रमेशसाठी ती केस अनसॉल्व्हड होती. काही महिन्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी दोघांचे त्याच पद्धतीने प्रेत मिळाले. इन्स्पेक्टर रमेशवर भरपूर प्रेशर टाकण्यात आले त्या केसकरीता. रमेशनी एक थेअरी प्रेझेंट करून त्या जागेवर भूतच बळी घेत आहेत, हे सिद्ध करण्याचा प्रयन्त केला. पण कायदा कसा हे मान्य करेल. रमेशची त्यानतंर ट्रान्स्फर करण्यात झाली. त्यानंतर येणाऱ्या इन्स्पेक्टरला पण केस सॉल्व करण्यात अपयश आले. शेवटी वनविभागाच्या मदतीने पाटी लावून त्या भागात सायंकाळनंतर प्रवेश निषिद्ध करण्यात आला. त्या रस्त्यावरील रातराणी पण बंद करण्यात आली. ज्यामुळे लोक रात्री प्रवास टाळतील.\nत्या परिसराच्या मैलापर्यंतच्या अंतरात असल्याला शेतावर कोणी चुकून रात्री गेले, तर त्यांना अजूनही अमावस्येला त्���ा गावात दिवे दिसतात. आजही तिथे गाव वसते, त्या गावातील तरुण अजूनही प्रतीक्षा करताहेत कोणी त्यांची मदत करेल याची. आजही त्या पिशाच्यांचा आणि भूत झालेल्या गावकऱ्यांचा संघर्ष सुरु आहे व एका रातराणीचा नवीन प्रवाशाच्या शोधात निरंतर प्रवास सुरुच आहे.\nकुरूप (भाग ४ ...\nकुरूप (भाग ४ ...\nत्याच्या सावलीखाली दोन रानकोंबडे गस्त घालत असल्याप्रमाणे फिरत होते. काहीश्या अंतरावर असलेल्या एका धाकट मुंगुसाची बारीक न...\nअंगावर काटा उभा करणारी भयकथा\nमी जोरात किंचाळले तेवढ्यात पुन्हा वीज कडाडली आणि धावत घरात गेले तर तिथे ती आरामखुर्ची तशीच हलत होती.....\nबोलु दे कि जरा तुझ्या लवणाऱ्या पापणीसोबत त्यानी लपवलेली गुपित ऐकायचीत खेळू दे ना लहरणाऱ्या बटांसोबत त्यांच्या गंधात ह...\nआजच्या तारखे शेजारी काळ्या भरीव वर्तुळाकार चिन्हाचा उलगडा त्याला अचानक झाला. आज अमावस्या होती\nएका चित्तथरारक अनुभवाची मांडणी\nलहानपणी ज्या ज्या गोष्टी ऐकल्या होत्या त्या सगळ्या डोळ्यांपुढे येत होत्या. देवाचं नाव घेत चालत होतो. शेवटी घुंगराचा आवाज...\nते बाईचं भूत होतं. इथे अधेमधे दिसते रात्री बारा नंतर\nतापलेला सूर्य सौम्य होऊन समुद्राच्या क्षितिजावर टेकला होता. समुद्रकिनाऱ्यालगत, एका मोडलेल्या होडीच्या लाकडी आवशेषावर, को...\nचित्र आणि जिवंतं माणसांची थरारक कथा\nतिच्या अंगावर काटा आला... तिचा स्पीडोमीटर शंभराच्या आसपास घुटमळत होता.\nसुरवातीपासून खिळवून ठेवणारी, क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी, प्रत्येक वळणागणिक अंगावर रोमांचे उठवणारी अत्यंत प्रत्ययकारी ...\nपोलिस सुद्धा हैराण झाले होते. हे असलं दृश्य त्यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात कधी पाहिलं नसावं.\nवो आ गयी है...\nदुसऱ्या दिवशी सुधीरने सुट्टी घेतली व सिमाला ह्यापुढे हॉरर सिनेमे बिलकुल बघू नकोस अशी ताकीद दिली. कालचा प्रसंग आठवून सुधी...\nअंगांगावर शहारे आणणारी भयकथा\nस्पर्शाची स्वप्नाच्या आयुष्यातील वेदना\nत्याचं सर्वांग थरथरूं लागलं. वारेनखाने डोळ्यांच्या कोप-यातूंन पाहिलं, रीम्स्कीचं घाबरणं आणि खुर्चीच्या मागे लागलेली त्या...\nएका चित्तथरारक अनुभवाचा कथाभाग\nती लाल खोली - भाग...\nएका रहस्याच्या शोधाची थरारक कथा भाग 2\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95", "date_download": "2021-05-14T07:12:37Z", "digest": "sha1:P33X2UQ2MY5J3ZRVIAZL654HSBD7XD4E", "length": 5407, "nlines": 133, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nयेत्या काही वर्षात वाहतूकव्यवस्था होणार सक्षम\nपीएमसी बँक प्रकरणातून घ्या 'हा' धडा, अशी करा आपली गुंतवणूक\nMutual Fund भाग १ : गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडच का जाणून घेऊया म्युच्युअल फंडाविषयी\nShare Market भाग २ : शेअर बाजाराविषयी अनाठायी भीती\nShare Market भाग १ : शेअर बाजार : छप्पर फाडके रिटर्न देणारी गुंतवणूक\nकर बचतीसह चांगला परतावा हवाय 'या' आहेत पोस्टाच्या सर्वोत्तम योजना\nव्याजदर घटले तरी लघु बचत योजना आकर्षकच\nबोगस कॉलसेंटर प्रकरणी फरार अभिनेत्रीला अटक\nफ्लॅटचं आमीष दाखवून चूना लावणारे अटकेत\nचित्रपटात गुंतवणुकीचं आमिष दाखवून फसवणारा अटकेत\nशेअर मार्केट कोसळल्यानं वृद्धाने केली आत्महत्या\nगुंतवणूकीवर दुप्पट आमीष दाखवून शेकडोंना कोट्यवधी रुपयांचा गंडा\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://breakeveryyoke.com/%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%8F-1---%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%A8-irv-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80", "date_download": "2021-05-14T08:16:32Z", "digest": "sha1:WK5GACLRUZQ4KXKV2ZN4FCJA5NNNDALL", "length": 12114, "nlines": 244, "source_domain": "breakeveryyoke.com", "title": "योए. 1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी", "raw_content": "\nइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी\nइंडियन रिवाइज्ड वर्जन (IRV) उर्दू - 2019\nइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी\nपरमप्रभु यावे आ लोव़\n1पथूएलाचा मुलगा योएल, ह्याच्याकडे परमेश्वराचे वचन आले ते हे.\n2अहो वडिलांनो, हे ऐका, आणि देशात राहणाऱ्या तुम्ही सर्वांनी कान द्या. तुमच्या पूर्वजांच्या दिवसात किंवा तुमच्या दिवसात पूर्वी कधी असे हे घडले काय\n3ह्याविषयी आपल्या मुलाबाळांना सांगा, आणि तुमच्या मुलांनी आपल्या मुलाबाळांना सांगावे, व त्यांच्या मुलांनी आपल्या पुढच्या पिढीस सांगावे.\n4कुरतडणाऱ्या टोळापासून जे राहिले ते झुंडीने येणाऱ्या टोळांनी खाल्ले; झुंडीने येणाऱ्या टोळापासून जे राहिले ते चाटून खाणाऱ्या टोळांनी खाल्ले; आणि चाटून खाणाऱ्या टोळापासून, जे राहिले ते अधाशी ��ोळांनी खाल्ले.\n5दारू पिणाऱ्यांनो, तुम्ही जागे व्हा व रडा तुम्ही सर्व दारू पिणाऱ्यांनो, आक्रोश करा, कारण गोड दारू तुमच्यापासून काढून घेतली आहे.\n6कारण एक राष्ट्र माझ्या देशावर आले आहे, ते बळकट व अगणित आहेत. त्यांचे दात सिंहाचे आहेत, आणि त्यांना सिंहिणीचे दात आहेत.\n7त्यांनी माझा द्राक्षमळा घाबरून सोडवण्याची जागा केली आहे आणि माझ्या अंजिराचे झाड सोलून उघडे केले आहे. त्यांने साल सोलून दूर फेकली आहे. फांद्या उघड्या करून पांढऱ्या केल्या आहेत.\n8जशी कुमारी गोणताट नेसून आपल्या तरुणपणाच्या पतीकरता शोक करते, तसा शोक करा.\n9परमेश्वराच्या मंदिरातून अन्नार्पणे व पेयार्पणे नाहीसे झाले आहेत. परमेश्वराची सेवा करणारे याजक शोक करत आहेत.\n10शेतांचा नाश झाला आहे. आणि भूमी रडते. कारण धान्याचा नाश झाला आहे, नवा द्राक्षरस सुकून गेला आहे आणि तेल नासले आहे.\n11तुम्ही शेतकऱ्यांनो, गहू व जवाबद्दल लज्जित व्हा, आणि द्राक्षमळेवाल्यांनो, गहू व जवसासाठी आक्रोश करा, कारण शेतातील पीक नष्ट झाले आहे.\n12द्राक्षवेली शुष्क झाल्या आहेत, आणि अंजिराचे झाड सुकून गेले आहे, डाळिंबाचे झाड, खजुराचे झाड आणि सफरचंदाचे झाड अशी शेतातील सर्व झाडेसुद्धा शुष्क झाली आहेत. मानवजातीच्या वंशातून आनंद नष्ट झाला आहे.\n13याजकांनो, गोणताट घाला आणि शोक करा वेदीची सेवा करणाऱ्यांनो, आक्रोश करा. माझ्या परमेश्वराच्या सेवकांनो, या, तुम्ही पूर्ण रात्र गोणताट घालून राहा. कारण तुमच्या देवाच्या मंदिरात यापुढे अन्नार्पणे व पेयार्पणे अडकवून ठेवलेली आहेत.\n14पवित्र उपास नेमा, आणि पवित्र सभेसाठी लोकांस एकत्र बोलवा. तुमचा देव परमेश्वर याच्या मंदिरात वडिलांस व देशात राहणाऱ्या लोकांस एकत्र गोळा करा. आणि परमेश्वरास आरोळी मारा.\n15त्या भयानक दिवसाकरता हायहाय कारण परमेश्वराचा दिवस जवळ आला आहे. सर्वसमर्थ देवापासून जसा नाश तसा तो येईल.\n16आमच्या डोळ्यादेखत आमचे अन्न काढून घेतले, आणि देवाच्या मंदिरातील आनंद व उल्लास नष्ट झाले नाहीत काय\n17बियाणे त्यांच्या ढेकळाखाली कुजून गेले आहे, धान्याची कोठारे ओसाड झाली आहेत, कोठ्या खाली पाडल्या गेल्या आहेत, कारण धान्य सुकून गेले आहे.\n18प्राणी कसे कण्हत आहेत गुरांचे कळप घाबरले आहेत. त्यांना खाण्यास कुरणे नाहीत. मेंढ्यांचे कळपसुद्धा पीडले आहेत.\n19हे परमेश्वरा, मी तुझा धावा करतो. ���ारण आग्नीने रानातील कुरणे खाऊन टाकली आहेत. आणि शेतातील सर्व झाडे ज्वालांनी भस्म केली आहेत.\n20रानातील वनपशूंनासुध्दा तुझी उत्कंठा लागली आहे, कारण पाण्याचे ओहोळ कोरडे झाले आहेत आणि आग्नीने रानातील कुरणे खाऊन टाकली आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/unseasonal-rain-in-nashik-photo-gallery", "date_download": "2021-05-14T08:15:02Z", "digest": "sha1:GDDPAW3V4OQYRCVIC4YMKC5ZMPP36AAN", "length": 4170, "nlines": 49, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नाशिकमध्ये दुसऱ्या दिवशीही अवकाळीची हजेरी | unseasonal rain in nashik photo gallery", "raw_content": "\nनाशिकमध्ये दुसऱ्या दिवशीही अवकाळीची हजेरी\nढगांच्या गडगडाटात आणि विजांचा कडकडाट जोरदार पाऊस\nनाशिकमध्ये आज सायंकाळच्या सुमारस धुव्वाधार अवकाळी पावसाने हजेरी लावली. ढगांच्या गडगडाटात आणि विजांच्या कडकडाटाट नाशिककरांनी ऐन उन्हाळ्यात पावसाळ्याचा अनुभव घेतला....\nया आठवड्यात वाढलेल्या उष्णतेमुळे नाशिककर हैराण झाले होते. अखेर आज सायंकाळी बरसलेल्या जलधारांमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. लॉकडाऊन असल्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरु आहेत.\nत्यामुळे रस्त्यावर फारशी गर्दी नसली तरीदेखील बंदोबस्तावर असलेले पोलीस, मेडिकल, हॉस्पिटलमध्ये असलेल्या स्टाफची आज सायंकाळच्या पावसाने चांगलीच तारांबळ उडवली.\nनाशिककरांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून वेगवेगळे पावसाचे फोटो स्टेटस ठेवत अचानक आलेल्या पावसाचा आनंद लुटला.\nग्रामीण भागात शेतकऱ्यांचे नुकसान\nनाशिक शहरासह परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. सध्या उन्हाळ कांदा काढण्याची शेतकऱ्याची लगबग सुरु आहे. त्यामुळे आज अचानक आलेल्या पावसाने अनेक शेतकऱ्यांचा कांदा पावसात भिजला. कालदेखील नाशिकच्या अनेक भागात गारपिट झाली होती. त्यामुळे कालही मोठे नुकसान शेतकऱ्यांचे झाले होते. हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.gotquestions.org/Marathi/Marathi-mark-beast.html", "date_download": "2021-05-14T07:25:58Z", "digest": "sha1:3QY5DZDZFDQKOIOHGIE5LZARNPBOFIIY", "length": 7063, "nlines": 22, "source_domain": "www.gotquestions.org", "title": "श्वापदाचे चिन्ह काय आहे?", "raw_content": "शुभ वार्ता महत्वाचे वारंवार\nश्वापदाचे चिन्ह काय आहे\nप्रश्नः श्वापदाचे चिन्ह काय आहे\nउत्तरः इतर संदर्भ प्रकटीकरण 14:9,11, 15:2, 16:2,19:20 आणि 20:4 मध्य�� आपण पाहू शकतो. हे चिन्ह ख्रिस्तविरोधक आणि खोट्या संदेष्ट्याच्या अनुयायांसाठी (ख्रिस्तविरोधकाचा प्रवक्ता) शिक्का म्हणून कार्य करतो. खोटा संदेष्टा (दुसरा श्वापद किंवा पशू) तो आहे जो लोकांना हे धारण करावयास लावतो घेतात. हे चिन्ह अक्षरशः हातावर किंवा कपाळावर ठेवले जाईल आणि आमच्यासोबत घेतलेला कार्ड नाही.\nमेडिकल इम्प्लांट चिप टेक्नॉलॉजीजमध्ये नुकत्याच झालेल्या प्रगतीमुळे प्रकटीकरण अध्याय 13 मध्ये ज्या श्वापदाचा उल्लेख केला गेला आहे त्याच्याविषयी अधिक रस निर्माण झाला आहे. आज आपण ज्या तंत्रज्ञानास पहात आहोत हे त्या पशूचे चिन्ह म्हणून वापरल्या जाणा्या सुरवातीचा टप्पा दर्शविते ज्यास शेवटी श्वापदाचे चिन्ह म्हणून उपयोग केले जाईल. हे समजणे महत्वाचे आहे की वैद्यकीय रोपण चिप हे श्वापदाची खूण नाही. श्वापदाचे चिन्ह केवळ त्यांनाच दिले जाईल जे ख्रिस्तविरोधकाची उपासना करतील. आपल्या उजव्या हातात किंवा कपाळावर वैद्यकीय किंवा आर्थिक मायक्रोचिप घातली तर\nश्वापदाची खूण नाही. त्या श्वापदाची खूण खरेदी-विक्री करण्यासाठी ख्रिस्तविरोधकाने मागणी केलेली शेवटच्या काळाचे ओळखपत्र असेल आणि ते केवळ ख्रिस्तविरोधकाची उपासना करणार्‍यास दिले जाईल.\nप्रकटीकरणाच्या अनेक उत्तम व्याख्याकारांमध्ये श्वापदाच्या चिन्हाचे नेमके स्वरूप काय असेल याविषयी अनेक मतभेद आहेत. रोपण्यात आलेल्या चिप विषयीच्या मतांव्यतिरिक्त, इतर अनुमानांमध्ये आयडी कार्ड, मायक्रोचिप, त्वचेवर गोंदलेले बारकोड किंवा ख्रिस्तविरोधकाच्या राज्याप्रत विश्वासू असल्याचे ओळख दाखविणारी खूण इत्यादींचा समावेश आहे. या शेवटच्या मतासाठी किमान अनुमानाची आहे कारण बायबल आपल्याला जे काही सांगते त्यामध्ये ते अधिक माहिती जोडत नाही. दुसर्या शब्दांत, यापैकी कोणत्याही गोष्टी शक्य आहेत, परंतु त्याचवेळी त्या सर्व अनुमान आहेत. आम्ही अचूक तपशीलांवर अनुमान काढण्यात जास्त वेळ घालवू नये.\n666 चा अर्थ देखील गूढ आहे. काहींनी असा अंदाज लावला आहे की 6 जून 2006 चा एक संबंध होता - 06/06/06. तथापि, प्रकटीकरण अध्याय 13 मध्ये, 666 संख्या एखाद्या व्यक्तीची ओळख पटवते, तारखेची नाही. प्रकटी 13:18 आम्हास सांगते, “येथे अकलेचे काम आहे; ज्याला बुद्धी आहे त्याने श्वापदाचे नाव त्या संख्येवरून काढावे; त्या संख्येवरून माणसाचा बोध होत���; ती त्याची संख्या सहाशे सहासष्ट होय.” (2 थेस्सल. 2:3-4). 666 ही संख्या ख्रिस्तविरोधकाची ओळख करील. शतकानुशतके बायबलचे व्याख्याकार 666 असलेल्या विशिष्ट व्यक्तींना ओळखण्याचा प्रयत्न करीत आहेत. काहीही निर्णायक नाही. म्हणूनच प्रकटीकरण 13:18 म्हणते की संख्या ओळखण्यासाठी बुद्धीची गरज आहे. ख्रिस्तविरोधक प्रकट झाल्यावर (2 थेस्सल 2:3-4), तो कोण आहे आणि 666 क्रमांक त्याला कसा ओळखतो हे स्पष्ट होईल.\nमराठीच्या पहिल्या पानावर वापस या\nश्वापदाचे चिन्ह काय आहे\nकसे ते शोधा ...\nभगवंताशी अनंतकाळ खर्च करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.hnnanbeiwang.com/mr/Biocatalyst/transaminase", "date_download": "2021-05-14T08:03:34Z", "digest": "sha1:6ORBSQV2I3NVWENEQAITK53J37F6BKFQ", "length": 5948, "nlines": 111, "source_domain": "www.hnnanbeiwang.com", "title": "Transaminase, चीन Transaminase उत्पादक, पुरवठादार, कारखाना - हुनान Nanbeiwang जैविक तंत्रज्ञान कंपनी, लि.", "raw_content": "\nपत्ताः १२1288 पुरुई वेस्ट रोड, वांगचेंग इकॉनॉमिक अँड टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट झोन, चांगशा सिटी, हुनान प्रांत, चीन\nप्लास्टिक किंवा कार्डबोर्ड ड्रममध्ये सीलबंद, 25/30/40 किलो प्रति बॅरल\nऑर्डर पूर्ण झाल्यानंतर एका महिन्यात\n45 दिवस किंवा 90 दिवस\n10 टन / वर्ष\nHunan Nanbeiwang जैविक तंत्रज्ञान कं, लिमिटेड\nट्रान्समिनेज हा एंजाइमचा एक वर्ग आहे जो अमीनो idsसिडस् आणि केटो idsसिडस् दरम्यान अमीनो हस्तांतरणास उत्प्रेरित करतो. ट्रान्समिनेज-कॅटलाइज्ड प्रतिक्रिया सर्व उलट करण्यायोग्य आहेत. ट्रान्समिनेज थरानुसार तीन प्रमुख प्रकारांमध्ये विभागले जाऊ शकते: एल-am-एमिनो acidसिड एमिनोट्रांसफरेज, am-एमिनो acidसिड एमिनोट्रांसफरेज आणि डी-एमिनो acidसिड एमिनोट्रांसफरेज. जानवियाचा मुख्य घटक म्हणून, डायटायटीसच्या उपचारात सीटाग्लिप्टिन एक प्रभावी औषध बनले आहे, आणि सीटाग्लीप्टिनच्या सजीवांच्या शरीरात निर्मार्ण होणारे संश्लेषणात ट्रान्समिनेजची आवश्यकता आहे.\nकिंचित पिवळ्या गोलाकार कण\nसजीवांच्या शरीरात निर्मार्ण होणारे द्रव्य क्रियाकलाप\nपत्ता : १२1288 पुरुई वेस्ट रोड, वांगचेंग इकॉनॉमिक अँड टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट झोन, चांगशा सिटी, हुनान प्रांत, चीन\nकॉपीराइट -2002 २००२-२०१ Hun हुनान नानबेईवांग बायोलॉजिकल टेक्नॉलॉजी कं, लि.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2021/05/blog-post_82.html", "date_download": "2021-05-14T07:58:06Z", "digest": "sha1:Q673FD6ER7THH4PJQ7N3WWWHP3M3ZYM5", "length": 19945, "nlines": 308, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी सातारा जिल्ह्यात मंगळवारपासून कडक लॉकडाऊन | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nकोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी सातारा जिल्ह्यात मंगळवारपासून कडक लॉकडाऊन\nसातारा / प्रतिनिधी : लॉकडाऊन लावूनही जिल्ह्यात कोरोना संसर्गाची साखळी वाढत आहे. ही वाढती साखळी तोडण्यासाठी आणि रुग्ण संख्या कमी करण्यासाठी उ...\nसातारा / प्रतिनिधी : लॉकडाऊन लावूनही जिल्ह्यात कोरोना संसर्गाची साखळी वाढत आहे. ही वाढती साखळी तोडण्यासाठी आणि रुग्ण संख्या कमी करण्यासाठी उद्या 4 मे पासून सातारा जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.\nक्षेत्र माहुली व वडूथ येथील कोविड केअर सेंटरचे पालकमंत्री बाळसाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. या उद्घाटनप्रसंगी खा. श्रीनिवास पाटील, आ. शशिकांत शिंदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदिप विधाते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये उपस्थित होते.\nराज्यात लॉकडाऊन असूनही राज्यासह जिल्ह्यात कांही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. आज लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनाशी चर्चा करुन 4 मे पासून सातारा जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. कडक लॉकडाऊनमध्ये जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअनावश्यक गर्दी नियंत्रणासाठी कोपरगाव प्रशासन उतरले रस्त्यावर\nकोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव शहरात महसूल, पोलिस आणि कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी संयुक्तपणे खरेदी विक्री केंद्रावर...\nदहेगाव(बोलका)प्राथमिक केंद्रात सोशल डिस्टंसिंगचा नियम धाब्यावर ;पोलिस मोबाईल बघण्यात व्यस्त\nकोपरगाव प्रतिनिधी-सध्या कोरोनाने घातलेले थैमान बेडची अनुपलब्धता,अॉक्सीजन आणि रेमडेसिवीर अभावी प्राणास मुकलेली माणसे आणि आरोग्य व...\nराजस्थानी व्यापार्‍याच्या पाटण तालुक्यातील घरावर दहशतवाद विरोधी पथकाचा छापा; 103 किलो स्फोटके जप्त\nसातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्हा दहशतवाद विरोधी पथकाने बुधवारी रात्री आठच्या सुमारास गोविंदसिंह बाळुसिंग राजपू��� (वय 45, सध्या रा. तारळे) य...\nलॉकडाउनमुळे गटई कामगारांवर उपासमारीची पाळीअनेकांनी कुटुंबासह संपवले आयुष्य: तरीही आमचे लोकप्रतिनिधी भाजतायत राजकीय पोळी\nबुलडाणा:पुरुषोत्तम बोर्डे : गटई कामगारांचे हातावरचे पोट आहे. मी सुद्धा एका गटई कामगाराचा मुलगा आहे,मी स्वतः गटई कामगार बांधवां...\nरुग्णसेवेत कमतरता आढळल्यास गय केली जाणार नाही -आमदार आशुतोष काळे\nकोपरगाव प्रतिनिधी :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची दाहकता मोठी असून दररोज शेकडो कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणा��� आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nलोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी सातारा जिल्ह्यात मंगळवारपासून कडक लॉकडाऊन\nकोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी सातारा जिल्ह्यात मंगळवारपासून कडक लॉकडाऊन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokgatha.page/2020/04/t9ycYU.html", "date_download": "2021-05-14T07:54:45Z", "digest": "sha1:Y33GPJMYX3BUOI4B42FIDNDY6GB3AGTG", "length": 6914, "nlines": 33, "source_domain": "www.lokgatha.page", "title": "रेल्वे कामगार वाहतूक करताना फिजिकल डिस्टन्सिंगकडे होतंय दुर्लक्ष", "raw_content": "\nरेल्वे कामगार वाहतूक करताना फिजिकल डिस्टन्सिंगकडे होतंय दुर्लक्ष\nलोनावळा – रेल्वे लाईन दुरुस्ती व इतर दुरुस्ती कामाकरिता कामगार दोन डब्यांमधून घेऊन जाताना रेल्वे प्रशासनाकडून फिजिकल डिस्टन्सिंगचे कोणतेही नियम पाळले जात नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.\nलोणावळा नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, भाजपा शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल, माजी नगरसेवक बाळासाहेब जाधव, युवा मोर्चाचे हर्षल होगले यांनी रेल्वेचे एरिया प्रमुख ध्रुवकुमार देवांशी व स्टेशन मास्तर देशपांडे यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिल्यानंतर चुकीची कबुली देत उद्यापासून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले जाईल तसेच लोणावळा भागातील कामगार कल्याण, कर्जत भागात पाठविले जाणार नाही, कामगारांची आरोग्य तपासणी केली जाईल तसेच पुणे पिंपरी चिंचवड भागातून कोणाला कामाला येऊ दिले जाणार नाही याची खबरदारी घेऊ असे देवांशी यांनी सांगितले. देवांशी म्हणाले रेल्वे कामगार वाहतूक करताना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याकरिता एक जादा डब्बा उपलब्ध व्हावा अशी मागणी वरिष्ठांकडे करण्यात आली आहे.\nमागील काही दिवसांपासून रेल्वेने ट्रॅक तसेच लाईन दुरुस्तीचे काम, घाट परिसरातील बोल्टिंगचे काम सुरु केले आहे. याकरिता लोणावळा भागातून कामगार दोन डब्यांमधून नेहले जातात. काही कामगार ठाकूरवाडी, मंकीहिल भागात तर काही कल्याण, बदलापूर, कर्जत पळसदरी येथे नेले जातात तसेच कल्याण भागातून देखील कामगार कामासाठी आणले जात असल्याची तक्रारी आल्यानंतर चार दिवसांपूर्वी नगराध्यक्षा सुरेखा जाधव व उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, रामविलास खंडेलवाल यांनी रेल्वेचे स्टेशन मास्तर व पोलीस अधिकारी यांची भेट घेतली.\nया प्रश्नाबाबत स्टेशन मास्तरांना निवेदन दिले होते. त्यानंतर देखिल परिस्थिती ‘जैसे थे’ राहिली. आज रेल्वे कामगारांनी पुन्हा ही बाब नगराध्यक्षा जाधव यांना सांगितल्यानंतर त्यांनी पुन्हा मोजक्या शिष्टमंडळासह जाऊन रेल्वेचे लोणावळा विभाग प्रमुख ध्रुवकुमार देवांशी यांची भेट घेतली. यावेळी सर्व कामगारांनी आमची कसलीही वैद्यकिय तपासणी केली जात नसल्याचे तसेच रेल्वे डब्यातून कोंबून कामाच्या ठिकाणी घेऊन जात असल्याचे सांगितले. सुमारे शंभर कामगार, रेल्वे कामगार संघटन‍ांचे प्रमुख हे देखील यावेळी उपस्थित होते.\nसीबीआई ने वाधवान बंधूना महाबळेश्वर येथून घेतले ताब्यात\nकामगार दिनानिमित्ताने कलावंतांचं भावनिक आवाहन\nकोरोना प्रसंगी गरीबांसाठी धावुन आली खाकी वर्दीतील देवमाणसं\nसंस्कारक्षम शिवसैनिकांनी जपला शिवसेनाप्रमुखांचा सामाजिक कार्याचा वसा\nहोळी रे होळी गावठाण, कोळीवाड्यातील भूमिपुत्रांना मिळणार कधी शाश्वत विकासाची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsmasala.in/2021/04/7387333801.html", "date_download": "2021-05-14T07:53:10Z", "digest": "sha1:ZZ6DMII3AZ5ZNLS6VKFW3I3KEH2MKE4M", "length": 19231, "nlines": 107, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "जनकल्याण समितीतर्फे कोविड काळात रक्तदान, प्लाझ्मा डोनेशन, घरपोच आॅक्सिजन कान्सन्ट्रेटर्स, औषधे, टीफीन अशा विविध प्रकारच्या मदतीसाठी ३०० स्वयंसेवकांची फळी कार्यरत !! न्यूज मसाला सर्विसेस,. 7387333801,. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!!", "raw_content": "\nजनकल्याण समितीतर्फे कोविड काळात रक्तदान, प्लाझ्मा डोनेशन, घरपोच आॅक्सिजन कान्सन्ट्रेटर्स, औषधे, टीफीन अशा विविध प्रकारच्या मदतीसाठी ३०० स्वयंसेवकांची फळी कार्यरत न्यूज मसाला सर्विसेस,. 7387333801,. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक व�� क्लिक करा \n- एप्रिल २५, २०२१\nनाशिक ( प्रतिनिधी) - सध्याच्या परिस्थितीत रक्ततूटवडा लक्षात घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती तर्फे नाशिकरोड भागात नुकतेच कोविडचे प्रोटोकाॕल पाळून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.त्यामध्ये ३८ स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.\nतसेच \"प्लाझ्मा डोनेशन\" हे सिव्हिअर करोनाबाधित रुग्णांसाठी काही प्रमाणात जीवनदायी ठरु लागले आहे.त्यासाठी प्रबोधन, संकलन उपक्रम राबविण्यात येत आहे.\nजनकल्याण संकूल उत्तमनगर येथील रुग्णोपयोगी साहित्यकेंद्रात रा. स्व. संघ जनकल्याण समितीच्या माध्यमातून १५ 'आॕक्सिजन काँन्स्न्ट्रेटर्स' विकत घेतले आहेत. ते आपण करोनाबाधीत गरजूंना डिपाझिट ठेवून घेऊन विनामूल्य घरी वापरायला देणे सुरु केले आहे. नजिकच्या काळात आजून ५० आॕक्सिजन काँन्सन्ट्रेटर जनकल्याण संकूलमधे उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. त्याची गरज असलेल्यांनी अंकूश बरशीले ९८९००६०७६२ यांच्याशी संपर्क करावा. शौनक गायधनी आणि अभिषेक पिंगळे या स्वयंसेवकांनी समविचारी स्वयंसेवकांची एक टीम 'जनकल्याण समिती - नाशिक' या नावाने व्हाट्सएप समूहाद्वारे संघटित केली आहे. त्यांच्या अथक उत्स्फूर्त प्रयत्नातून दुसऱ्या कोरोना लाटेत आतापर्यंत जवळ जवळ ६०-६५ कोरोना बाधितांना 'प्लाझ्मा डोनर' ऊपलब्ध करुन देण्यात आले.\nया समूहातर्फे समाजातील जास्तीत जास्त कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी पूढे येऊन 'प्लाझ्मा' डोनेशन करावे याकरिता ठिकठिकाणी आवाहन करण्यात येत आहे. बऱ्या झालेल्या रुग्णांशी संवाद साधून त्यांना प्लाझ्मा दानासाठी त्यासंबंधी माहिती देऊन ऊद्यूक्त केले जात आहे.\nतसेच जवळ जवळ ४० जणांना घरी आॕक्सिजन काँन्सन्ट्रेटर अथवा जंबो सिलींडरची सोय करुन देण्यात आली आहे.\nया व्यतिरीक्त भारत सरकारने पूरस्कृत केलेल्या लसीकरणाची मोहिम सक्षम व्हावी म्हणून रा.स्व. संघ नाशिक शहर महाविद्यालयीन प्रमूख विक्रम थोरात यांनी शहरातून साधारण ३०० जणांचा चमू तयार केला आहे.\nत्यात प्रत्येक स्वयंसेवक फक्त एकच दिवस दुपारी १ ते संध्याकाळी ६ वाजे पर्यंत काम करतो. कामाचे स्वरुप लसीकरणासाठी आलेल्या लोकांची नोंदणी करणे, त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करणे आणि लसीकरण झाल्यावर आर्धातास त्यांना निरीक्षण कक्षात विलग ठेऊन त्यांच्याशी स���वाद साधणे.\nदररोज असे किमान ५ ते जास्तीत जास्त १० स्वयंसेवक ह्या उपक्रमा अंतर्गत श्रीगुरुजी रुग्णालयातील लसीकरण व्यवस्थापनात सहभागी होत आहेत.याबरोबरच पहिल्या लाटेप्रमाणे लोकांना टिफीन, घरपोच औषधे देणाऱ्या स्वयंसेवकांबद्दल आणि संस्थांबद्दल माहिती संकलित करणे, त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देणे, वेगवेगळ्या भागात अँब्यूलन्सची माहिती देणे असे विविध पातळीवरचे प्रयत्न चालूच आहेत.\nया ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जून १९, २०२०\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते. नासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा ���िरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते. नासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात न्यूज मसालाचे आवाहन ::-सर्वसामान्य जनतेने अतिमहत्त\n प्रश्न- सगळे इतकी वर्ष कोठे होती पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला क्रियाशील कोण आमदार आहेत क्रियाशील कोण आमदार आहेत सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै १२, २०२०\nसंतोष गिरी यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस निसाका, रासाका बनकराच्या पाठपुराव्या बाबत हा घ्या पुरावा- जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे पावसाळ्यात छत्र्या उगवतात त्या प्रमाणे सध्या रासाका व निसाका बाबत आंदोलने, बैठका, निवेदने देण्यासाठी विरोधकांना उत आला आहे परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड नासिक: :- निफाड तालुक्यात सध्या पावसाळ्यात पावसापेक्षा निसाका व रासाका बाबत सोशल मीडिया व विविध दैनिकांमधून हे दोन्ही साखर कारखाने सुरू होण्या बाबत पाऊस बरसावा तशा बातम्या विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या विषयी बरसत असल्याने जनतेत व ऊस‌ उत्पादक शेतकरी, कामगार यांनी गत पाच वर्ष व मागील काही वर्षांपासून सर्वांचा अनुभव घेतला असल्याने थोडा धीर धरत आमदार दिलीप बनकर यांचा ही अनुभव घ्यावा, \"सब्र का फल म��ठा होता है\" अशा शब्दांत टिकाकारांना चांदोरी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य सिध्दार्थ वनारसे यांनी सल्ला देत विद्यमान आमदारांन\nजिल्हा परिषदेतील उपशिक्षणाधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै ११, २०२०\nनासिक ::- जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी वर्ग-२ भाऊसाहेब तुकाराम चव्हाण यांस काल लाचलुचपत विभागाच्या वतीने ६०००/- रुपयांची लाच स्विकारताना पकडण्यात आले. तक्रारदार यांची पत्नी जिल्हा.प. उर्दू प्राथमिक शाळा चांदवड येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून नेमणुकीस असतानाचे तत्कालीन कालावधीत भाऊसाहेब चव्हाण गटशिक्षण पदावर कार्यरत होता. त्यावेळी तक्रारदार यांच्या पत्नीची वेतन निश्चिती होवून ही डिसेंबर १९ पासून वेतन मिळाले नव्हते त्याबाबत तक्रारदाराने खात्री केली असता त्याच्या पत्नीचे सेवापुस्तकामध्ये तत्कालीन गट शिक्षणाधिकारी याची स्वाक्षरी नसल्याने वेतन काढून अदा करण्यात आले नव्हते. म्हणून माध्यमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांने सेवापुस्तिकेत सही करण्यासाठी १५०००/- रुपयांची लाचेची मागणी केली व तडजोडी अंती ६०००/- रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत विभाग नासिक कडून पंच साक्षीदारांसमक्ष पकडण्यात आले. सदर कारवाई जिल्हा परिषद नासिक येथील माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी कार्यालयात करण्यात आली.\nMichael Elkan द्वारे थीम इमेज\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/dg", "date_download": "2021-05-14T07:51:40Z", "digest": "sha1:CHWCHWY2U2KUWXCMDFFG2S7RWS7VUR7B", "length": 12386, "nlines": 228, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Dg Latest News in Marathi, Dg Top Headline, Photos, Videos Online | TV9 Marathi | TV9 Marathi", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nमराठी बातमी » dg\nहातात हात, चेहऱ्यावर हास्य, उद्धव ठाकरेंकडून नरेंद्र मोदींचं स्वागत\nताज्या बातम्या1 year ago\nपुणे विमानतळावर नरेंद्र मोदींचा हात हातात घेत उद्धव ठाकरेंनी चेहरावर स्मितहास्य ठेवत त्यांचं स्वागत केलं. ...\nयुती तुटल्यानंतर मुख्यमंत्री आणि पंत��्रधान पहिल्यांदाच आमनेसामने येणार\nताज्या बातम्या1 year ago\nपुण्यात पोलिस महासंचालक आणि महानिरीक्षक यांच्या वार्षिक संमेलनाला नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे हजेरी लावणार आहेत. ...\nपडसलगीकरच 2020 पर्यंत राज्याचे पोलिस महासंचालक\nताज्या बातम्या2 years ago\nमुंबई : राज्याचे पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या नियुक्तीच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. केंद्र सरकार आणि राज्य सरकार ...\nPM Modi LIVE | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशी पंतप्रधान मोदींचा संवाद\nCM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हायकोर्टात दाखल\nHeadline | 12 PM | मुंबईत पेट्रोल 98.65 रुपये प्रति लिटर\nJoe Biden | लसीकरण पूर्ण झाल्यास मास्क नको, जो बायडेन यांची मोठी घोषणा\nAjit Pawar | निलेश लंके फाऊंडेशनसाठी कार्यकर्त्याचा चेक, लंकेंना फोन करुन अजित पवार म्हणतात…\nIndia Corona Death | कोरोनाचा कहर, देशात सलग तिसऱ्या दिवशी 4 हजार कोरोनाबाधितांचा मृत्यू\nMumbai Petrol Hike | मुंबईत पेट्रोल 98.65 रुपये प्रति लिटर\nSanjay Raut | ‘महाराष्ट्र मॉडेल’चं देशासह जगभरात कौतुक – खासदार संजय राऊत\nMumbai Breaking | ईद सणानिमित्त नागरिकांची मोठी गर्दी\nचाँद पाहण्यासाठी सानिया मिर्झा पतीसह दुबईत, ईद सेलिब्रेशनचे खास फोटो\nफोटो गॅलरी29 mins ago\nProtein foods : तंदुरुस्त राहण्यासाठी ‘या’ 5 प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन करा \nफोटो गॅलरी1 hour ago\nRanbir kapoor Lookalike: रणबीर कपूरचा हमशकल पाहून ऋषी कपूर झाले होते आश्चर्यचकित, पाहा जुनैद शाहचे हे फोटो\nफोटो गॅलरी1 hour ago\nPhoto : ‘ईद मुबारक…’, मराठमोळ्या स्मिता गोंदकरकडून हटके अंदाजात शुभेच्छा\nफोटो गॅलरी2 hours ago\nHappy Birthday : ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लरचा वाढदिवस, बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजाचे आहेत लाखो चाहते\nफोटो गॅलरी2 hours ago\nPHOTO | अॅक्शनच नाही, तर रोमान्सचाही ‘बादशाह’ ठरला ‘डार्लिंग’ प्रभास ‘या’ चित्रपटांनी वेडावली तरुणाई\nफोटो गॅलरी5 hours ago\nPHOTO | Summer Foods : उन्हाळ्याच्या हंगामात या पाच गोष्टींचे करा सेवन\nफोटो गॅलरी6 hours ago\nPHOTO | कामगिरी जोरदार, कमाई तडाखेदार, ‘हे’ आहेत क्रीडा क्षेत्रातील नवकोट नारायण, फोर्ब्सची यादी जाहीर\nभारताला 7 हजार कोटी रुपये दान करणारा 27 वर्षीय तरुण, एका आठवड्यात पुन्हा कमवले 2100 कोटी डॉलर\nफोटो गॅलरी16 hours ago\nPHOTOS : Summer Foods : उन्हाळ्यात हे 5 फळं खाणं अतिशय महत्त्वाचं, तुम्ही खाता\nफोटो गॅलरी16 hours ago\nस्पुतनिक लसीच्या एका डोसची किंमत किती; डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजकडून दर जाहीर\nMaharashtra Coronavirus LIVE Update : पुण्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं नियोजन सुरु – उपमुख्यमंत्री अजित पवार\nAkshaya Tritiya 2021 | धार्मिकदृष्ट्या अत्यंत शुभ मानला जातो अक्षय्य तृतीयेचा दिवस, जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व\nLIVE | कोल्हापूर गोकूळ दूध संघाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील\nPM Modi LIVE | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशी पंतप्रधान मोदींचा संवाद\nCM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हायकोर्टात दाखल\nबीडची ढोबळी मिरची हैदराबादच्या बाजारात, कृषी पदवीधारक तरुणाने तीन महिन्यात घेतलं 7 लाखांचं उत्पन्न\nचाँद पाहण्यासाठी सानिया मिर्झा पतीसह दुबईत, ईद सेलिब्रेशनचे खास फोटो\nफोटो गॅलरी29 mins ago\nमराठा आरक्षणासाठी केंद्राप्रमाणेच फेरविचार याचिका दाखल करा; संभाजी छत्रपतींचं मुख्यमंत्र्यांना पत्रं\nसलमान खानच्या ‘राधे’वर बहिष्काराची मागणी, सोशल मीडियावर ट्रेंड होतोय #BoycottRadhe, जाणून घ्या कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/dauch-khurd-my-family-is-my-responsibility-campaign-start-kopargav", "date_download": "2021-05-14T07:00:22Z", "digest": "sha1:XOSLEXQOEOKJVUGFK2YL4QWGWCYXETCD", "length": 4182, "nlines": 47, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "डाऊच खुर्द येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेस प्रारंभ", "raw_content": "\nडाऊच खुर्द येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेस प्रारंभ\nतालुक्यातील डाऊच खुर्द येथे करोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे करोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मागील वर्षी करोना परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी संपूर्ण डाऊच खुर्द येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राबविण्यात आली होती. पार्श्वभूमीवर डाऊच खुर्द येथे पुन्हा एकदा माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्यात येत असून नागरिकांनी आरोग्य तपासणीस सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच संजय गुरसळ यांनी केले आहे.\nकरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी महाविकास आघाडी सरकारची महत्वाकांक्षी माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम राबविली जाणार आहे. करोनाचे समूळ उच्चाटन करायचे असेल तर शेवटच्या करोनाबधित रुग्णापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यासाठी मतदार संघातील प्रत्येक कुटूंबाची आरोग्य तपासणी होणे आवश्यक आहे.\nनागरिकांनी तपासणीसाठी आलेल्या आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांना सहकार्य करून आपल्या कुटुंबातील स��्व सदस्यांची आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन सरपंच संजय गुरसळ यांनी केले आहेत. या कामी आशा सेविका आव्हाड ताई, प्राथमिक शिक्षक जाधव, ग्रामसेवक जालिंदर पाडेकर यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी मदत केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsmasala.in/2019/04/blog-post_89.html", "date_download": "2021-05-14T06:55:24Z", "digest": "sha1:J2EGDN77YPEJWB5Y4STK66GMH62OANUC", "length": 14138, "nlines": 102, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "२४ एप्रिल रोजी गिरणारेत शरद पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!", "raw_content": "\n२४ एप्रिल रोजी गिरणारेत शरद पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- एप्रिल २१, २०१९\nमहाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गिरणारेत शरद पवार यांची जाहीर सभा\nनाशिक,दि. २१ एप्रिल :- प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात नाशिक लोकसभा मतदारसंघात दिग्गज नेत्यांच्या सभा होणार आहे. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या उपस्थितीत दि.२४ एप्रिल रोजी महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गिरणारे येथे जाहीर सभा होणार आहे.\nत्याचबरोबर नाशिक लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक, यांच्या जाहीर सभा होणार असून डॉ.अमोल कोल्हे यांची प्रचार रॅली होणार आहे.\nया ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जून १९, २०२०\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते. नासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते. नासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात न्यूज मसालाचे आवाहन ::-सर्वसामान्य जनतेने अतिमहत्त\n प्रश्न- सगळे इतकी वर्ष कोठे होती पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला क्रियाशील कोण आमदार आहेत क्रियाशील कोण आमदार आहेत सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै १२, २०२०\nसंतोष गिरी यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस निसाका, रासाका बनकराच्या पाठपुराव्या बाबत हा घ्या पुरावा- जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वना���से पावसाळ्यात छत्र्या उगवतात त्या प्रमाणे सध्या रासाका व निसाका बाबत आंदोलने, बैठका, निवेदने देण्यासाठी विरोधकांना उत आला आहे परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड नासिक: :- निफाड तालुक्यात सध्या पावसाळ्यात पावसापेक्षा निसाका व रासाका बाबत सोशल मीडिया व विविध दैनिकांमधून हे दोन्ही साखर कारखाने सुरू होण्या बाबत पाऊस बरसावा तशा बातम्या विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या विषयी बरसत असल्याने जनतेत व ऊस‌ उत्पादक शेतकरी, कामगार यांनी गत पाच वर्ष व मागील काही वर्षांपासून सर्वांचा अनुभव घेतला असल्याने थोडा धीर धरत आमदार दिलीप बनकर यांचा ही अनुभव घ्यावा, \"सब्र का फल मीठा होता है\" अशा शब्दांत टिकाकारांना चांदोरी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य सिध्दार्थ वनारसे यांनी सल्ला देत विद्यमान आमदारांन\nजिल्हा परिषदेतील उपशिक्षणाधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै ११, २०२०\nनासिक ::- जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी वर्ग-२ भाऊसाहेब तुकाराम चव्हाण यांस काल लाचलुचपत विभागाच्या वतीने ६०००/- रुपयांची लाच स्विकारताना पकडण्यात आले. तक्रारदार यांची पत्नी जिल्हा.प. उर्दू प्राथमिक शाळा चांदवड येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून नेमणुकीस असतानाचे तत्कालीन कालावधीत भाऊसाहेब चव्हाण गटशिक्षण पदावर कार्यरत होता. त्यावेळी तक्रारदार यांच्या पत्नीची वेतन निश्चिती होवून ही डिसेंबर १९ पासून वेतन मिळाले नव्हते त्याबाबत तक्रारदाराने खात्री केली असता त्याच्या पत्नीचे सेवापुस्तकामध्ये तत्कालीन गट शिक्षणाधिकारी याची स्वाक्षरी नसल्याने वेतन काढून अदा करण्यात आले नव्हते. म्हणून माध्यमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांने सेवापुस्तिकेत सही करण्यासाठी १५०००/- रुपयांची लाचेची मागणी केली व तडजोडी अंती ६०००/- रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत विभाग नासिक कडून पंच साक्षी���ारांसमक्ष पकडण्यात आले. सदर कारवाई जिल्हा परिषद नासिक येथील माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी कार्यालयात करण्यात आली.\nMichael Elkan द्वारे थीम इमेज\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://eprabuddhbharat.com/%E0%A5%AC-%E0%A4%A1%E0%A4%B8-%E0%A5%A7-%E0%A4%9C%E0%A4%A8-%E0%A5%A8%E0%A5%AC-%E0%A4%9C%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A4%B7/", "date_download": "2021-05-14T07:05:10Z", "digest": "sha1:YXIHVEFCNVXS4QUPJUZHP7LXASEE7PCF", "length": 27423, "nlines": 94, "source_domain": "eprabuddhbharat.com", "title": "६ डिसें, १ जाने., २६ जाने, \"राष्ट्रभक्त ठेकेदार” संघ परिवार आणि “शेतकऱ्यांचे आंदोलन” - Prabuddh Bharat", "raw_content": "\n६ डिसें, १ जाने., २६ जाने, “राष्ट्रभक्त ठेकेदार” संघ परिवार आणि “शेतकऱ्यांचे आंदोलन”\n२६ जानेवारी २०२१, दरवर्षीप्रमाणे भारताचा प्रजासत्ताक दिन. या ऐतिहासिक दिनी, अभूतपूर्व अशा सैनिकी पहा-यात काही तरुण लाल किल्ल्यावरील गोल घुमटावर चढतात; की, चढू दिले जाते माहीत नाही. तेथे तिरंग्याशेजारी शीख धर्माचा झेंडा लावतात. कोणतीही तोडफोड नाही. पण एवढ्या कारणासाठी शेतकरी आंदोलन समर्थकांनी बचावात्मक भूमिकेवर जायला नको. कारण तसेच चित्र ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत बाबरी मस्जिदच्या घुमटावर घडले होते. फक्त फरक एवढाच की, तेथे संघ परिवाराने बाबरी पूर्ण उद्धस्त केली. ते मुस्लीम धर्मियांचे प्रतीक बनवले गेले होते. काहीही असले तरी काही काळ यामुळे शेतक-यांचा मूळ प्रश्न काही काळ बाजूला फेकला गेला माहीत नाही. तेथे तिरंग्याशेजारी शीख धर्माचा झेंडा लावतात. कोणतीही तोडफोड नाही. पण एवढ्या कारणासाठी शेतकरी आंदोलन समर्थकांनी बचावात्मक भूमिकेवर जायला नको. कारण तसेच चित्र ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत बाबरी मस्जिदच्या घुमटावर घडले होते. फक्त फरक एवढाच की, तेथे संघ परिवाराने बाबरी पूर्ण उद्धस्त केली. ते मुस्लीम धर्मियांचे प्रतीक बनवले गेले होते. काहीही असले तरी काही काळ यामुळे शेतक-यांचा मूळ प्रश्न काही काळ बाजूला फेकला गेला सारेच शंकास्पद. या सा-यांच्या म्होरक्या संघ-भाजप आहे.\nपाठोपाठ”मनसे’ नेते राज ठाकरे आणि संघ-भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्या भेटीचा कार्यक्रम जाह��र केला. त्या आधीच राळेगणसिद्दीच्या यादव बाबा मंदिरातील वयोवृद्ध आण्णा हजारे ३० जानेवारीपासून त्यांच्या आठ-दहा वर्षांपासूनच्या मागण्यांसाठी आमरण उपोषण जाहीर करून बसले होते. तात्काळ तेथे पत्रकार आणि संघ-भाजप नेत्यांची रिघ लागते. आणि माजी कॉंग्रेसचे नेते, केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत अडचणीतील ’राष्ट्रभक्त” संघ-भाजप सरकारने “समाधान” केल्याने आण्णा उपोषणही सोडतात त्यावेळच्या पत्रकार परिषदेत संघ-भाजप घेऱ्यांतील आण्णा शेतक-यांच्या आताच्या प्रश्नांचा साधा उल्लेखही करत नाहीत. उलट, ते शेतकरी आंदोलनावर आडून टीकाच करतात. महात्मा गांधींचा सत्याग्रह निगर्वीपणे चालायचा. तर येथे भलत्याच टेचात सारे घडतेय.\nप्रदीर्घ काळ सत्तेने मस्तवाल बनलेल्या कॉंग्रेसविरोधी २०१४ च्या आधी अण्णांच्या उपोषणाला देश व जगभरातून विशेषत: तरुणांचा पाठिंबा मिळत गेला. यातुन ’आप; सरकार आले. संघ-भाजपला वाटले होते की, “तरुण, शिक्षित ’आप” नेतृत्व आपल्या पर्यायाने संघ-भाजपच्या दावणीला बांधता येईल. पण दिल्लीत स्वत:च्या ’एनजीओ’ चे कॅडर, स्वतंत्र अभ्यास आणि दांडगा जनसंपर्क याच्या जोरावर ’आप’ नेच आपले पहिले वहिले तरुणांचे सरकार तुलनेने नक्कीच यशस्वी व चांगले चालविले असल्याचे दिसत आहे. दोन्ही माजी-आजी सत्तेतील खिलाडू त्यांना हैराण करत आहेत. पण, मुख्यमंत्री केजरीवाल यांनी कुणाचे ऐकले नाही.\nमात्र, स्वत:ला महात्मा गांधींच्या जागी मानणारे आण्णा देशभर दलित, मुस्लीम, बौध्द, आदिवासी, भटके-विमुक्त समूह, शेतकरी माणसं मारली जात आहेत. पण, आण्णांमधील वारक-याला काही पाझर फुटत नाही अण्णांची संघ-भाजप सरकारविरोधी उपोषणांतुन माघार घेणे आणि प्रत्येकवेळी पत्रकार परिषदेत “सतत “मी” लढतोय” असे म्हणणे यातून काय दिसते अण्णांची संघ-भाजप सरकारविरोधी उपोषणांतुन माघार घेणे आणि प्रत्येकवेळी पत्रकार परिषदेत “सतत “मी” लढतोय” असे म्हणणे यातून काय दिसते त्यांची वाढती निराशा, एकाकीपण.\nशेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर परवाचे आण्णांच्या उपोषणाचे नाटक हा भाजपचा राजकीय, कुटील डाव होता अहिंसात्मकरित्या चाललेल्या आणि सतत प्रभावी बनत चाललेल्या शेतकरी आंदोलनातील देशाचे लक्ष दुसरीकडे वळवायचे. आता सारा क्रम पाहिल्यावर असे वाटते की, संघ-भाजप सर्वांना थुका लावतोय अहिंसात्मकर��त्या चाललेल्या आणि सतत प्रभावी बनत चाललेल्या शेतकरी आंदोलनातील देशाचे लक्ष दुसरीकडे वळवायचे. आता सारा क्रम पाहिल्यावर असे वाटते की, संघ-भाजप सर्वांना थुका लावतोय माफ करा पण “लोकपाल प्रकरण आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा परत आणणे” हे “जनतेला राजकीयदृष्ट्या “बुद्धू” बनविण्याचे महानाटक आहे, असेच वाटतेय माफ करा पण “लोकपाल प्रकरण आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा परत आणणे” हे “जनतेला राजकीयदृष्ट्या “बुद्धू” बनविण्याचे महानाटक आहे, असेच वाटतेय यातून काय दिसते काहीही करा. अहिंसक शेतकरी आंदोलन दडपून टाका.\nसंघाच्या १९२५ च्या स्क्रिप्टप्रमाणे सारे चाललेय. राज्यसभेत संघ-भाजप अल्पमतात आहे. तेथे २० सप्टेंबर, २०२० ला शेतकरीविरोधी बिल्स संमत व्हायला अचानक “संघ-भाजप प्लानप्रमाणे त्यांचे कॉंग्रेसी-राष्ट्रवादी-धर्मनिरपेक्ष मित्र” गैरहजर राहतात आणि कोणत्याही चर्चेविना बिल्स सहज संमत होतात. कॉंग्रेस-राष्ट्रवादी-संघ-भाजप यांची ’ब्राह्म-क्षत्रिय युती’ आधीपासूनच “स्त्रिशूद्रातिशूद्रांच्या” उद्ध्वस्तीकरणासाठी कटिबध्द आहे.\n“सेझ’ च्या पुढचा टप्पा ’लॅड बॅंक’. शेतक-यांच्या सा-या जमिनी प्रथम दर्शनी “कंत्राटी पध्दतीने करार” करून घेणार. बाजार व बड्या बहुर्राष्ट्रीय कंपन्या आणि वेगाने बदलते वातावरण यांच्या कैचित सांपडलेल्या शेतक-याला शेतीमालाचे भाव कधीच मिळणार नाहीत. हुकूमशाही वृत्ती व दंडसत्तेच्या जोरावर लाखॊ-कोट्यवधीच्या भावाने जमिनी खरेदी करताना दिसताहेत. यातून दोन गोष्टी भयावहरीतीने पुढे दिसू लागल्या आहेत. एकतर हे आजचे सारे “शेतकरी” उघड्यावर येतील आणि याच अंबानी-अडाणींच्या कॉर्पोरेट शेतांवर कदाचित मजूर म्हणून कामाला जावे लागेल वा शेतमजुरांसोबत देशभर रोजगारासाठी फिरावे लागेल. हातात आलेले लाखो- कोट्यवधी रुपये कधीच संपलेले असतील. स्वातंत्र्यानंतरच्या सर्वच पंचवार्षिक योजनांमध्ये शेती-शेतकरी-शेतमजूर-कारागीर या ग्रामीण उत्पादक, कष्टकरी मोठ्या समूहांना दुय्यम स्थान दिले जातेय. याच शेतकरी समूहातील मुठभर मराठा, रेड्डी, जाट, ठाकूर, आदी जातींतील घराणी आजी-माजी सत्ताधारींसोबत राहून बहुसंख्य जाती-शेतकरी सोय-यांना लुबाडित आहेत देशभर अन्य आंदोलनांबरोबर महाराष्ट्रात वंचितने “किसानबाग” आंदोलन केले. प्रथमच मुस्लीमसमूह शेतक-यां��्या प्रश्नावर आपला सहभाग देत होती. ८० दिवसांहून अधिक दिवस थंडी वा-यात रात्रं-दिवस दिल्लीला घेराव घालून बसलेल्या हजारो शेतकरी आंदोलनाला सर्व मार्गांनी बदनाम करायचे काम सारे भक्त करत आहेत.\nपार्श्वभूमिवर नुकतेच राज्यसभेत अचानक पंतप्रधान शेतकरी आंदोलनाचे समर्थन करणा-यांना “आंदोलनजिवी” असे म्हणून हिणवणारे भाषण करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या जनतेला उद्देशून लिहिलेल्या खुल्या पत्रातील संसदीय लोकशाहीत विरोधी पक्षाचे असलेले स्थान नाकारतात. मोदी यावर थांबले नाहीत “शेतकरी आंदोलन थांबवा” असे आवाहन ही केले. महिन्यभरापूर्वी “अतिरेकी-दहशतवादी-नक्षलवादी” असा शिक्का मारलेल्या शेतकरी-शीख समूहाच्या शौर्याचा उल्लेखही केला पण संघाने एक “सूर्य सत्य” लक्षात घ्यायला हवे. १९५६ ला पूर्वाश्रमीचे ’पूर्वास्पृश्य ब्राह्मणी धर्मातुन’ बाहेर पडले आणि बौध्द धम्म स्विकारुन आधुनिक कालखंडातील आश्चर्य करून दाखविले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर गेले; पण त्यांचे सर्व धर्म जाती-जमातींमधील अनुयायायी आजही त्या ’विद्वेषी ब्राह्मणी धर्माविरुध्द’ बोलत आहेत. लढत आहेत.\n२०१९ ची लोकसभा संघ-भाजप जिंकला. पण, खूप शतकांनंतर बसवण्णांच्या लिंगायत धर्माचे शिक्षित समूह उघडपणे ब्राह्मणी धर्माविरुध्द ठामपणे उभा राहिला. आणि आता शेतकरी आंदोलनानिमित्ताने गुरु नानकजींचे सारे शीखधर्मीय अनुयायी ब्राह्मणी धर्मसमर्थक संघाच्या मोदींविरुध्द गेले आहेत. मुस्लीम समूह तर प्रथमपासूनच विरोधात आहे. हळू हळू बाबासाहेबांनी १९२७ साली ब्राह्मणी धर्म-पर्यायाने मनुस्मृतीविरुध्दची सुरु केलेली चळवळ आता देशभर-गावागावांतुन पसरली आहे. सारे भारतीय राज्यघटना आणि बाबासाहेबांची प्रतिमा घेवून लढत आहेत. जे सारे कॉंग्रेस गट मिळून करत नव्हते; ते शेतकरी-मजूर करू लागला आहे लढा येथेच अर्धा विजयी झाला आहे. आणि संघ-भाजप येथेच मागे जावू लागला आहे. पण, याचा अर्थ त्यांनी १९२५ सालापासुन जे “विषारी, ब्राह्मणी-जिएमओ बियाणे” पेरलेय ते संपलेय, असा होत नाही.\nसंघ परिवाराने आधी ६ डिसेंबर, १९९२ घडविले. फेब्रुवारी, २०१३ ला फुले-आंबेडकरी चळवळीचे एक ऐतिहासिक केंद्र वडाळा, मुंबईतील ’सिध्दार्थ हॉस्टेल मुंबई महानगपालिकेने पाडले. त्यानंतर २५ जुन, २०१६ ला दादरचे ’आंबेडकर भवन” पाडले. मग १ जानेवारी, २���१८ ला भीमा कोरेगांव हिंसाचार घडविला. यात सर्वत्र संघ परिवार सामिल आहे. विविध जाती-जमातीमधील लोकांना हाताशी धरुन सारे घडविले गेले. मात्र या विरुध्द रोखठोक भूमिका घेण्याऐवजी सारे काँग्रेस गट सोयीने भूमिका घेत राहिले. या सर्व घटनांमागे संघाचा हेतु मुस्लिम, बौध्द, दलित, बहुजनांसह सा-या समूहांना आव्हान देण्याचे, जरब बसविण्याचा होता. चीन, पाकिस्तान हद्दीपेक्षाही अधिक क्रूर व लोकशाही अधिकारांना “काटेरी तार कुंपण-खिळे, खंदक खोदून, विज-पाणी तोडुन, सारी संपर्क यंत्रणा बंद करुन” संघ-भाजप सरकारने लोकशाही व्यवस्थेलाच आव्हान दिले आहे आणि आता हे शेतकरी आंदोलनाला खोटे आवाहन करीत आहेत आणि आता हे शेतकरी आंदोलनाला खोटे आवाहन करीत आहेत सरकार मधील सा-या निर्ल्लज्ज मंत्र्यांची बॉडी लॅंग्वेज मग्रुरीची आहे.\nया सर्व क्रूर प्रकारांविरुध्द जगभर लिखाण येवू लागले. त्यात भर पडली जगप्रसिध्द गायिका रिहाना,ग्रेटा, मीना हॅरिस यांनी आवाज उठविला. ग्रेट ब्रिटनच्या १०० खासदारांनी तर संसदेत शेतकरी आंदोलनासाठी बाजूने निवेदन दिले. या सा-यांचे अन्य काहीही हेतू असले; तरी संघ-भाजपला चांगल्याच मि-या झोंबल्या. आणि मग हे राज्यसभेतील खोटे आवाहन अमेरिकेतील माजी अध्यक्ष व मोदींचे अतिलाडके ट्रंप यांच्या मस्तवाल वागणे-भूमिकेविरुध्द तेथील कॅपिटॉल हिल वर तिकडच्या भक्तांनी हल्ला केल्यावर देशाच्या माननीय पंतप्रधानांना दु:ख झाले. जगाची काळजी वहाणा-या मोदीजींनी तात्काळ दुखावल्यावरून ट्विट केले व भावना व्यक्त केल्या. हा दुस-या देशाच्या अंतर्गत व्यवहारात हस्तक्षेप होत नाही का अमेरिकेतील माजी अध्यक्ष व मोदींचे अतिलाडके ट्रंप यांच्या मस्तवाल वागणे-भूमिकेविरुध्द तेथील कॅपिटॉल हिल वर तिकडच्या भक्तांनी हल्ला केल्यावर देशाच्या माननीय पंतप्रधानांना दु:ख झाले. जगाची काळजी वहाणा-या मोदीजींनी तात्काळ दुखावल्यावरून ट्विट केले व भावना व्यक्त केल्या. हा दुस-या देशाच्या अंतर्गत व्यवहारात हस्तक्षेप होत नाही का मग तेथील वृत्तपत्रांचा हवाला देवून; केवळ इंटरनेट बंद करुन शेतक-यांच्या मार्गात खिळे ठाकण्यासारख्या आचरट कृत्यांविरुध्द रिहाना,ग्रेटा, मीना हॅरिस बोलल्या, तर तो मात्र देशाच्या अंतर्गत प्रश्नात हस्तक्षेप कसा ठरतो.\nआम्ही फुले-आंबेडकरी वैश्विक मूल्यांची परंपरा मानणारे आहोत. फुल्यांनी तर त्यांचा “गुलामगिरी” ग्रंथ “युनैटेड स्टेट्स मधील सदाचारी लोकांनी गुलामांस दास्यत्वापासून मुक्त करण्याच्या कामात औदार्य, निरपेक्षता व परोपकार बुध्दी दाखविली यास्तव त्यांच्या सन्मारार्थ —-“ अर्पण केला आहे. त्यामुळे भारतासह जगभरातील सर्व शोषित-वंचितांच्या अन्यायाविरुध्द बोलणे कृती करणे, हा अन्य देशांच्या अंतर्गत हस्तक्षेप होऊच शकत नाही. आणि आता तर\nसर्वांनी नवे जागतिकीरणाचे आर्थिक धोरण स्वीकारलेय. परवाच्या बजेटमध्ये तर अर्थमंत्र्यांनी “एलआयसी” चे साठ टक्क्यांहून अधिक भाग जगासाठी विकायला खुले केले आहेत, मग कुठे राहिला संघाचा “पवित्र राष्ट्रवाद” त्यामुळे बिना चर्चा केवळ ‘ताकद आणि मस्ती’ या जोरावर मंजुर केलेले तिनही कृषी कायदे प्रथम मागे घ्यायला हवेत. आणि नंतर निवांतपणे सर्व पक्ष-संघटना मिळून परत यावर कधीतरी चर्चा करावी, या एवढ्या बाबीसाठी संघ-भाजप का अडून बसलाय त्यामुळे बिना चर्चा केवळ ‘ताकद आणि मस्ती’ या जोरावर मंजुर केलेले तिनही कृषी कायदे प्रथम मागे घ्यायला हवेत. आणि नंतर निवांतपणे सर्व पक्ष-संघटना मिळून परत यावर कधीतरी चर्चा करावी, या एवढ्या बाबीसाठी संघ-भाजप का अडून बसलाय याचे मुख्य कारण अंबानी-अदानीला मोदींनी काहीतरी “खास शब्द” दिले असावेत\nसामाजिक स्वातंत्र्याशिवाय राजकीय स्वातंत्र्य निरर्थक \nवंचितांचा अंदाजपत्रकापूर्वीचा प्रस्ताव – ॲड. प्रियदर्शी तेलंग\nवंचितांचा अंदाजपत्रकापूर्वीचा प्रस्ताव - ॲड. प्रियदर्शी तेलंग\nआरोग्य मंत्री, जालन्यातील आरोग्य विभागाच्या गलथान कारभारा कडे लक्ष घाला\nजालना - शहरातील जुना जालना भागातील नगरसेवक व शांतता समिती सदस्यांची बैठक दिनांक 13 मे 2021 रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रमजान ...\nमुंबई मॉडेल आणि त्याचे भविष्यकालीन पडसाद\nया सगळ्या घडामोडींचे भविष्यकालीन पडसाद मात्र वेगळे असणार आहेत. कोविड पश्चात मुंबईतुन गरिब व मध्यम वर्गाचे स्थलांतर आता अधिक वेग ...\nअ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी घेतली कोवॅक्सिन लस\nपुणे,दि. १० - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे, जुने भोसरी रुग्णालय येथे को ...\nकोरोना विरुद्ध लढ्याचा नंदुरबार पॅटर्न\n\"महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नागपुर सारख्या नंदुरबार पेक��षा अधिक प्रगत जिल्हातील अधिका-यांना जे जमले नाही ते डॉ. राजेंद्र भारुड यांच्या सारख्या ...\nपदोन्नती मधील आरक्षण रद्द, ऍड.आंबेडकरांची सरकारवर जहरी टीका \nदि. 7 मे 2021 रोजी महाराष्ट्र राज्य सरकारने जीआर काढून पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णय जाहीर केला आहे. राज्य सेवेत ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AB-%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2021-05-14T08:01:56Z", "digest": "sha1:3ZAEW4O6ZF443ZFQMMMND5ILPGNEC2F5", "length": 3994, "nlines": 44, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "सीआरपीएफ जवान Archives - Majha Paper", "raw_content": "\nसीआरपीएफकडून रजेवर जाणाऱ्या जवानांना करता येणार MI-17 हेलिकॉप्टरचा वापर\nमुख्य, देश / By माझा पेपर\nनवी दिल्ली: पुलवामातील दहशतवादी हल्ल्याला दोन वर्ष पूर्ण झाली असून मोदी सरकारने या पार्श्वभूमीवर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांसाठी महत्त्वाचा …\nसीआरपीएफकडून रजेवर जाणाऱ्या जवानांना करता येणार MI-17 हेलिकॉप्टरचा वापर आणखी वाचा\nअमरनाथ यात्रेसाठी सीआरपीएफ जवानांना अनोखी बाईक\nयुवा, मुख्य / By शामला देशपांडे\nअमरनाथ यात्रेची सुरवात २८ जूनला झाली असून भाविकांचा पहिला जत्था अमरनाथ गुहेच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे. यंदाही या यात्रेवर दहशतवादी …\nअमरनाथ यात्रेसाठी सीआरपीएफ जवानांना अनोखी बाईक आणखी वाचा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://eprabuddhbharat.com/page/10/", "date_download": "2021-05-14T07:02:28Z", "digest": "sha1:B63UFHLIEC4AAM27IW42ZPPKFFDUMFNC", "length": 9225, "nlines": 107, "source_domain": "eprabuddhbharat.com", "title": "Prabuddh Bharat - Page 10 of 11 - Founded by Dr. B. R. Ambedkar", "raw_content": "\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी तर्फे मोफत ऍम्ब्युलन्सचे लोकार्पण\nby टीम प्रबुद्ध भारत\nनांदेड- कोवीड-१९ कोरोना व्हायरस प्रादुर्भावाने उद्भवलेल्या लॉकडाऊन परिस्���ितीशी मुकाबला करण्यासाठी नांदेड शहर आणि जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी एकजुटीने एकवटली आहे. ...\nघराणेशाहीतील तरुण नेतृत्वाला संधी हवीच पण… वंचित बहुजनांचे काय\nby टीम प्रबुद्ध भारत\nअखेर 30 डिसेंबर 2019 ला महाआघाडीच्या सर्व मंत्र्यांनी शपथ घेतली आणि सर्वत्र माध्यमांतून मंत्रिमंडळातील घराणेशाहीवर चर्चा झडू लागल्या. याला अभ्यासाचा ...\nसत्तेचा ऊर्जा स्त्रोत “अकोला पॅटर्न”…\nभास्कर भोजने डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना संजिवनी संदेश देतांना,म्हटले होते की,\"जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर कोरुन ठेवा \" मला ...\nप्रादेशिक पक्ष- नेतृत्वासमोरील आव्हानं\nby टीम प्रबुद्ध भारत\nनुकतेच झारखंड विधानसभा निवडणुक निकाल लागले. निकालात हे स्पष्ट दिसले की, आधिच्या संघ-भाजपच्या मुख्यमंत्र्यासह त्यांच्या सरकारचा पराभव झाला आहे. आणि ...\nभारतीय नागरिकत्व विरुद्ध आरएसएसचे नागरिकत्व\nसाक्या नितीन NRC म्हणजे काय NRC म्हणजे National Register of Citizens असून या रजिस्टर मधे देशातल्या नागरिकांची नोंद केली जाणार आहे. ...\nमोदी – शहा जोडीचे देशविरोधी धर्मांध राजकारण\nसाक्या नितीन १५ तारखेला #NRC #CAA(Citizenship Amendment Act विरोधात आसाम तसेच दिल्लीमधे उसळलेल्या आंदोलनाविषयी बोलताना मोदी म्हणाले \"आंदोलकांच्या कपड्यांवरून कोण हिंसा ...\nby टीम प्रबुद्ध भारत\nदेशामध्ये आंबेडकरी विचार प्रवाह आहे. दैववाद स्वीकारत नाही, तर मानवतावाद स्वीकारतो. या कारणास्तव आंबेडकरी चळवळीचे प्रथम कर्तव्य हे मानवतावाद वाढविणे ...\nएल्गार भीमा कोरेगाव हिंसाचार\nby टीम प्रबुद्ध भारत\nशिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात ‘महाविकास आघाडी’चे सरकार अस्तित्वात आलेलं सार्‍यांनी पाहिले; त्यातील उरलेल्या दोन्ही म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादींच्या ...\nby टीम प्रबुद्ध भारत\nअस्पृश्य समाज आपण ‘अस्पृश्य’ होतो, हे आता पूर्ण विसरला आहे. एका अर्थाने हे चांगले आहे. प्रगतिशील पाऊल आहे. कारण, मानसिक ...\nNRC-CAA: अखेर पोटातील विष ओठावर आलेच भागवत-भिड्यांच्या\nby टीम प्रबुद्ध भारत\n२४ डिसेंबरला सांगली येथे शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी पत्रकार परिषद घेतली. केंद्रातील बहुमताच्या जोरावर घटनेला बाजूला सारून ३७० कलम, ...\nआरोग्य मंत्री, जालन्यातील आरोग्य विभागाच्या गलथान कारभारा कडे लक्ष घाला\nजालना - शहरातील जुन��� जालना भागातील नगरसेवक व शांतता समिती सदस्यांची बैठक दिनांक 13 मे 2021 रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रमजान ...\nमुंबई मॉडेल आणि त्याचे भविष्यकालीन पडसाद\nया सगळ्या घडामोडींचे भविष्यकालीन पडसाद मात्र वेगळे असणार आहेत. कोविड पश्चात मुंबईतुन गरिब व मध्यम वर्गाचे स्थलांतर आता अधिक वेग ...\nअ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी घेतली कोवॅक्सिन लस\nपुणे,दि. १० - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे, जुने भोसरी रुग्णालय येथे को ...\nकोरोना विरुद्ध लढ्याचा नंदुरबार पॅटर्न\n\"महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नागपुर सारख्या नंदुरबार पेक्षा अधिक प्रगत जिल्हातील अधिका-यांना जे जमले नाही ते डॉ. राजेंद्र भारुड यांच्या सारख्या ...\nपदोन्नती मधील आरक्षण रद्द, ऍड.आंबेडकरांची सरकारवर जहरी टीका \nदि. 7 मे 2021 रोजी महाराष्ट्र राज्य सरकारने जीआर काढून पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णय जाहीर केला आहे. राज्य सेवेत ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://gadchiroli.gov.in/mr/%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%90%E0%A4%B5%E0%A4%9C/", "date_download": "2021-05-14T08:03:44Z", "digest": "sha1:3J4OVBOKRXFMMYDHN3NMO2XNAWNK5SDF", "length": 5484, "nlines": 121, "source_domain": "gadchiroli.gov.in", "title": "दस्तऐवज | जिल्हा गडचिरोली, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा गडचिरोली District Gadchiroli\nतहसील व महसूल मंडळ\nएसटीडी आणि पिन कोड\nजिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालय\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nडिजिटल स्वाक्षरीकृत 7/12 पहा\nसर्व इतर कायदा कार्यालयीन आदेश जनगणना जिल्हा प्रोफाइल नागरिकांची सनद सांख्यिकीय अहवाल\nमह्त्वाचे दूरध्वनी क्रमांक 09/02/2021 पहा (1 MB)\nराष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायदा – कोटपा कायदा २००३ 19/08/2019 पहा (5 MB)\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-२०१५ 21/06/2018 पहा (639 KB)\nलोकसेवा अध्यादेश 21/03/2018 पहा (274 KB)\nजिल्हा एका दृष्टीक्षेपात 20/03/2018 पहा (68 KB)\nनागरिकांची सनद 20/03/2018 पहा (4 MB)\nगडचिरोली जिल्हा प्रोफाइल 23/10/2020 पहा (223 KB)\nगडचिरोली जिल्हा प्रोफाईल (जनगणना २०११) 20/03/2018 पहा (451 KB)\nमहाराष्ट्र राज्य प्रोफाईल (जनगणना २०११) 20/03/2018 पहा (2 MB)\nभामरागड तालुका प्रोफाईल (जनगणना २०११) 20/03/2018 पहा (461 KB)\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा गडचिरोली , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान ���ंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 04, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/breaking-news/corruption-case-anil-deshmukh-reaches-cbi-office-for-questioning", "date_download": "2021-05-14T07:28:12Z", "digest": "sha1:ISRWKZ3TH7SXKKXYUX3UF45C3CHCGRTN", "length": 5252, "nlines": 54, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Corruption case: Anil Deshmukh reaches cbi office for questioning", "raw_content": "\nसीबीआयकडून अनिल देशमुखांची नऊ तास चौकशी\nमाजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करत लेटर बॉम्ब टाकला होता. या प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख चौकशी झाली. तब्बल ९ तास ही चौकशी झाली.\nपरमबीर सिंग यांच्या आरोपांमुळे अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. शंभर कोटी वसुली प्रकरणासंदर्भात याचिका जयश्री पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली होती. याच आधारावर मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आज सकाळी दहाच्या सुमारास अनिल देशमुख सीबीआयच्या डी आर डी ओ या कार्यालय पोहोचले. सीबीआयने जवळपास ३० प्रश्नांची सूची तयार केली असून अनिल देशमुख यांना याच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्यावे लागणार आहे. त्याबद्दलचे हे संभाव्य प्रश्न...\n१) आपण परमवीर सिंग यांना कधीपासून ओळखता\n२) परमवीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्त पदी नियुक्ती होण्याआधी आपण परमवीर सिंग यांना किती वेळ भेटला\n३) परमवीर सिंग यांनी लिहिलेल्या या पत्राबाबत आपणास काय बोलायचे आहे\n४)आपल्यावर करण्यात आलेले आरोप आपल्याला मान्य आहेत का\n५) आपले दोन्ही खाजगी सचिव यांनी दिलेले हे जबाब आहेत हे आपण वाचून घ्यावेत आणि यांवर आपणास काय आक्षेप आहे का किंवा जबाब आपल्याला मान्य आहेत का\n६) परमवीर सिंग यांनी लिहिलेल्या पत्रात आपल्यावर करण्यात आलेले आरोप यावर आपण काय खुलासा कराल\n७) १०० कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश आपण दिले होते का\n८) सचिन वाजे याच्या नियुक्ती करता त्याने तुमची भेट घेतली होती का\n९)मुंबई पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांना आपण वसुली करण्यास सांगितले होते याबाबत गंभीर आरोप परमवीर सिंग यांनी त्यांच्या पत्रात केला आहे\n१०) अशाप्रकारे शंभर कोटींची वसुली केली जाते का याबाबत आपल्याला काय माहिती आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokgatha.page/2020/03/0rG8cU.html", "date_download": "2021-05-14T07:22:44Z", "digest": "sha1:RWHJMPZS4GGR2CXEUZRBC46NRFLXLCMN", "length": 6206, "nlines": 34, "source_domain": "www.lokgatha.page", "title": "या आठवड्यात सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता : एंजल ब्रोकिंग", "raw_content": "\nया आठवड्यात सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता : एंजल ब्रोकिंग\nसोन्याचे भाव प्रति १० ग्रामकरिता ४५००० रुपयांपर्यंत दर वाढण्याचा अंदाज\nमुंबई : ३१ मार्च २०२०: कोरोना व्हायरसचा संपूर्ण मार्केटवर खोलवर परिणाम झालेला आहे. या आठवड्यातील कृषीव्यतिरिक्त कमोडिटीजवर प्रकाश टाकताना एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे नॉन एग्री कमोडिटीज अँड करन्सीजचे मुख्य विश्लेषक प्रथमेश माल्या यांनी सोन्याच्या किमतीमध्ये वाढीची शक्यता वर्तवली. त्यांनी सांगितले की अमेरिका सरकारने जाहीर केलेल्या मदतीच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात सोन्याच्या किंमती ८ टक्क्यांपेक्षा जास्त वाढल्या. अमेरिकी फेडरलने कोरोना व्हायरसच्या साथीमुळे होणा-या आर्थिक परिणामांना खिळ घालण्यासाठी २ ट्रिलियन डॉलरचे पॅकेज जाहीर केले होते.\nअमेरिकी डॉलरनेही घसरण घेतली असून धातूंच्या किंमतींना पाठींबा दर्शवला आहे. डॉलरच्या घसरणीमुळे सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे या आठवड्यात सोन्याच्या किंमती ४५००० रुपये प्रति १० ग्राम पर्यंत अशी अपेक्षा आहे.\nतांब्याच्या किंमतीबाबत त्यांनी सांगितले की मागील आटवड्यात एलएमईमध्ये धातूंच्या किंमतीत संमिश्र परिणाम दिसून आले. अॅल्युमिनिअमच्या किंमतीत सर्वाधिक घसरण दिसून आली. या आठवड्यात बेस मेटलच्या किंमतींमध्ये आणखी घट होईल आणि तांब्याच्या किंमतीत ३९० प्रति किलोग्रामच्या जवळपास असतील अशी आशा आहे. लॉकडाउननंतर किंमत मिळण्यास वेळ लागेल तसेच अनेक देशांनी आर्थिक गतिविधी टिकवून ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या असल्याने ही स्थिती सुधारण्याची अपेक्षा आहे.\nया आठवड्यातील तेलाच्या किंमतीबाबत बोलताना श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले की, 'लॉकडाउनचा आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या मागणीला मोठा फटका बसला आहे. यासह अमेरिकेच्या क्रूड यादीची पातळी सलग ९ व्या आठवड्यात १.६ दशलक्ष बॅरलने वाढली. त्यामुळे क्रूडच्या नफ्याला आणखी खिळ बसली. या आठवड्यात तेलाच्या किंमती १६०० अंकांनी घसरतील असा अंदाज आहे.\nसीबीआई ने वाधवान बंधूना महाबळेश्वर येथून घेतले ताब्यात\nकामगार दिनानिमित्ताने कलावंतांचं भावनिक आवाहन\nकोरोना प्रसंगी गरीबांसाठी धावुन आली खाकी वर्दीतील देवमाणसं\nसंस्कारक्षम शिवसैनिकांनी जपला शिवसेनाप्रमुखांचा सामाजिक कार्याचा वसा\nहोळी रे होळी गावठाण, कोळीवाड्यातील भूमिपुत्रांना मिळणार कधी शाश्वत विकासाची पोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/recruitment/news/", "date_download": "2021-05-14T06:21:23Z", "digest": "sha1:2W2XL5SCDCJRTKPY5RZ54P7WHYIZUTEJ", "length": 15494, "nlines": 156, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Get the latest news about Recruitment- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nभारतीयांना मिळणार Pfizer, Moderna ची लस पुरवठ्यासाठी सरकारचा रोडमॅप तयार\n‘500 लोकांना फोन केले पण कोणीही मदत केली नाही’; टप्पूच्या आईनं व्यक्त केला संताप\nसमारंभात महिलेचं मुलासोबत विचित्र कृत्य, Video Viral होताच सोशल मीडियावर ट्रोल\n'या' अमेरिकन नागरिकांना मास्क वापरण्याची गरज नाही, बायडेन यांची घोषणा\nभारतीयांना मिळणार Pfizer, Moderna ची लस पुरवठ्यासाठी सरकारचा रोडमॅप तयार\nफेसबुकवरील नात्यावर ठेवला विश्वास, तरुणीला जंगलात बोलवत 25 जणांनी केला बलात्कार\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nलोकनेता हरपला; चिदंबरम यांना चप्पल फेकून मारणाऱ्या माजी आमदाराचं कोरोनानं निधन\n‘500 लोकांना फोन केले पण कोणीही मदत केली नाही’; टप्पूच्या आईनं व्यक्त केला संताप\nतारक मेहता फेम बबिताच्या अडचणींत वाढ; कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक\nशिवाजी राजे...ते नागरिक; सचिन खेडेकरांचे फॅन असाल तर हे 5 चित्रपट पाहाच\nHBD Manushi Chhillar: या प्रश्नाचं उत्तर देऊन मेडिकल स्टुडंट झाली Miss World\nIPL 2021 च्या उर्वरित मॅच होणार नाहीत राजस्थानच्या मालकांचं मोठं वक्तव्य\nमोहम्मद आमीरचं IPL खेळण्यासाठी एक पाऊल पुढे, मुंबईच्या खेळाडूंबद्दल म्हणाला....\n पॅट कमिन्सनं प्रेग्नेंट गर्लफ्रेंडला दिलं 70 कोटींचं गिफ्ट\n'ई-पास' शिवाय गोव्याला चाललेल्या पृथ्वी शॉला आंबोलीत पोलिसांनी थांबवलं, आणि मग..\nकाहीच वेळात मोदी सरकार देणार शेतकऱ्यांना गिफ्ट, खात्यात पाठवणार 2000 रुपये\nमोदी सरकार देतंय स्वस्त सोनेखरेदीची संधीबाजारभावापेक्षा कमी दरात विकत घ्या सोनं\nमोदी सरकार देतंय स्वस्त दरात सोनं खरेदीची संधी, पाहा कसा घ्याल या योजनेचा फायदा\nप्रत्यक्ष सोनं विकत घेणं चांगलं की डिजीटल gold, ETF त्यावर कसा आकारला जातो कर\nSummer Super Food: वाचा उन्हाळ्यात पांढरा कांदा खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nसोनूला भेटली भारतातील सर्वात श्रीमंत महिला, तिच्या मदतीने झाला भावुक\n6 मॉडेल्सनी बोटीवर केलं Nude shoot; ऐन रमझानमध्ये तुर्कस्तानात वातावरण तापलं\n ओम...ओम...ओम... म्हणत चितेवरच उठून बसला मृतदेह आणि...\nExplainer : लशीचा पहिला डोस घेऊन कोरोना झाल्यास दुसरा डोस कधी घ्यावा\nजिवंत व्यक्ती पाण्यात बुडते, पण मृतदेह पाण्यावर का तरंगतो\nProning Explainer : ऑक्सिजन लेव्हल कायम ठेवण्यासाठी पालथं झोपायचं पण नेमकं कसं\nExplainer: ख्रिश्चन, ज्यू, मुस्लिमांचे या एका जागेसाठीच आहेत वाद; काय आहे इतिहास\nभारतीयांना मिळणार Pfizer, Moderna ची लस पुरवठ्यासाठी सरकारचा रोडमॅप तयार\n...आणि 2100 रुपयांच्या चेकसाठी अजित पवारांनी केला आमदार निलेश लंकेंना फोन\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nलोकनेता हरपला; चिदंबरम यांना चप्पल फेकून मारणाऱ्या माजी आमदाराचं कोरोनानं निधन\nHBD Manushi Chhillar: या प्रश्नाचं उत्तर देऊन मेडिकल स्टुडंट झाली Miss World\n'भाभीजी घरपर है' फेम सौम्या टंडनने आपल्या हॉट अंदाजाने सर्वांनाच केलं क्लीन बोल्\nपुण्याच्या तरुणाचा इतिहास, Everest वरील 'माऊंट अन्नपूर्णावर यशस्वीपणे केली चढाई\nडिसेंबरपर्यंत संपूर्ण देशाला कोरोना लशीचं कवच; मोदी सरकारने तयार केला हा प्लॅन\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nसमारंभात महिलेचं मुलासोबत विचित्र कृत्य, Video Viral होताच सोशल मीडियावर ट्रोल\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nVIDEO: जुन्नरमध्ये बिबट्याची दहशत; अचानक समोर आला बिबट्या आणि मग...\n 31 लाखांच्या फॉर्च्युनरमधून विकत होते वांगी; VIDEO पाहून हैराण व्हाल\nIndian Army Recruitment 2021: भारतीय सैन्यात नोकरीची सुवर्णसंधी; कसा कराल अर्ज\nIndian Army GD Constable recruitment 2021: भारतीय सैन्यात पुन्हा एकदा भरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे. 8 वी ते 12 पास उमेदवारांसाठी ही निश्चितच एक सुवर्णसंधी आहे.\n तब्बल 3 हजार 401 पदांसाठी भरती सुरू, तुम्ही केला का अर्ज\n SBI मध्ये 445 पदांसाठी नोकरभरती, द्यावी लागणार नाही ले��ी परीक्षा\n'जनता कर्फ्यु'दरम्यान नागरिकांनो घरात बसा, या पॅसेंजर्ससह 55 एक्स्प्रेस रद्द\nGovernment Jobs : इंडियन एअरफोर्समध्ये भरती, अर्ज करण्यासाठी उद्या शेवटची संधी\nरेल्वेमध्ये आहेत 500हून जास्त व्हेकन्सी, 'या' पदांसाठी करा अर्ज\nरेल्वेत सुरू आहे 2150 जागांवर भरती, 'या' पदांसाठी मागवलेत अर्ज\nRRB recruitment 2019 : 10वी उत्तीर्ण झालेल्यांना संधी, 992 पदांवर भरती\nरेल्वेनं 'या' पदांसाठी काढल्यात 95 व्हेकन्सीज्, 30 जूनच्या आधी करा अर्ज\n12 वी उत्तीर्ण असलेल्यांना भारतीय नौदलात संधी, 'या' पदांसाठी करा अर्ज\nरेल्वेत आहेत नव्या व्हेकन्सीज्, 28 जूनपर्यंत 'या' पदांसाठी करा अर्ज\n ONGC मध्ये 'या' पदांवर आहे व्हेकन्सी\nरेल्वेमध्ये नोकरीची संधी, 'इतक्या' पदांवर व्हेकन्सी, दिल्लीत पोस्टिंग\nभारतीयांना मिळणार Pfizer, Moderna ची लस पुरवठ्यासाठी सरकारचा रोडमॅप तयार\n‘500 लोकांना फोन केले पण कोणीही मदत केली नाही’; टप्पूच्या आईनं व्यक्त केला संताप\nसमारंभात महिलेचं मुलासोबत विचित्र कृत्य, Video Viral होताच सोशल मीडियावर ट्रोल\nपप्पू यादव ठरले मित्राच्या प्रेमातील व्हिलन, 32 वर्षांपुर्वीच्या अपहरणाची कहाणी\nकोरोनामध्ये जीवंतपणीच करवून घेतले स्वत:वर अंत्यसंस्कार;75 हजार रुपये केले खर्च\nकोरोनाला हरवल्यानंतरही महिलेची जीवनमृत्यूशी झुंज; जीव वाचला पण गमावला 'चेहरा'\nकोरोनानंतर किती काळ अँटीबॉडीज् राहतात\nअमिताभ बच्चन यांच्यावर गंभीर आरोप; नाकारला BIG B यांचा मदतनिधी\n'आणि पुढच्याचं दिवशी तो आम्हाला सोडून गेला', पुष्कर जोग झाला भावुक\nसोनाली कुलकर्णी देतेय फिटनेसचे धडे; पाहा अभिनेत्रीचं Hot workout\nIPL स्पर्धा रद्द झाली तरी वॉर्नर, स्मिथ, कमिन्सला मिळणार पूर्ण पगार\n टीम पेननं दिला 'या' खेळाडूला पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokvruttant.com/category/pune/", "date_download": "2021-05-14T08:01:02Z", "digest": "sha1:DM6UZWJZPB72Z45EUXSZ4RSYTSS7VJ7A", "length": 13371, "nlines": 95, "source_domain": "lokvruttant.com", "title": "पुणे – Lokvruttant", "raw_content": "\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरो�� तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम May 10, 2021\nपुणे : ‘कोरोना’च्या संभाव्य ‘तिसऱ्या लाटे’ची शक्यता गृहीत धरुन आरोग्य विभागाने सतर्क रहावे, अशा सूचना देऊन या लाटेत लहान बालके बाधित झाल्यास त्यांना आवश्यक ते उपचार वेळेत उपलब्ध करुन देण्यासाठी\nडॉ.अरुण निगवेकर यांचे निधन\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम April 24, 2021\nपुणे : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. अरुण निगवेकर (७९ ) यांचे पुण्यात राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार\nजेष्ठ महिलेला फेसबुक मैत्री पडली महागात,आयफोन भेट देण्याच्या बहाण्याने ४ कोटी उकळले\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम April 23, 2021\nपुणे : एका ६० वर्षीय महिलेला फेसबुकवर अनोळखी व्यक्तीसोबत झालेली मैत्री चांगलीच महागात पडली आहे. आयफोन गिफ्ट देण्याच्या बहाण्याने त्याने या महिलेची तब्बल ३ कोटी ९८ लाख रुपयांची फसवणूक केली.\nरयत क्रांती संघटनेतर्फे स्मशानभूमी मध्येच राज्य शासनाच्या पुतळ्याचे दहन..\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम April 20, 2021\nपुणे : आज कानगाव येथील स्मशानभूमी मध्ये कोरोना सहित सर्व विषयावरती अपयशी ठरलेल्या राज्य शासनाच्या पुतळ्याचे दहन स्मशानभूमीतच रयत क्रांती संघटनेतर्फे करण्यात आले. सदरचे राज्यव्यापी महाविकास आघाडीचे पुतळण्याचे आंदोलन आ.\nकोंबडयांनी अंडी देणे बंद केल्यामुळे शेतकऱ्यांची पोलिसांत तक्रार\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम April 20, 2021\nपुणे : एका विशिष्ट कंपनीचे खाद्य खाल्ल्याने पोल्ट्री फार्म मधील कोंबड्यानी अंडे देण्याचे बंद केल्याने काही पोल्ट्री धारक शेतकऱ्यांनी पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली. लोणी काळभोर पोलिसांनीही या शेतकऱ्यांची तक्रार\nपुणे-मुंबई महामार्गावर अपघात दोन ठार\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम April 20, 2021\nपुणे : यशवंतराव चव्हाण पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची घटना घडली. शेडूंग फाट्याजवळ सोमवारी मध्यरात्री झालेल्य��� अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला, तर तीनजण रुग्णालयात अत्यवस्थ आहेत. स्विफ्ट कारला\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम April 3, 2021\nपुणे : पुणे जिल्ह्यात कोरोना संसर्गवाढीचा वेग लक्षात घेत रूग्णसंख्येच्या प्रमाणात सर्व यंत्रणांनी अत्यावश्यक उपचार सुविधा निर्मितीवर भर देण्यासोबतच प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी एकजुटीने संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन\nदुर्देवी खोकल्याचं औषध समजून विष प्राशन केल्यानं पोलिसाचा मृत्यू\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम March 30, 2021\nबारामती : ग्रामीण पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने खोकल्याचे औषध समजून विषारी औषध प्राशन केल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात\nदैव हसतमुख अन् मनमिळावू असलेले निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त (ACP) बाजीराव मोहिते यांचे निधन\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम March 26, 2021\nपुणे : शहर पोलीस दलातून निवृत्त झालेले सहाय्यक पोलीस आयुक्त बाजीराव मोहिते (वय 61) यांचे कोरोनामुळे आज निधन झाले. त्यांच्या निधनाने पोलीस दलातून हळहळ व्यक्त होत आहे. बाजीराव मोहिते यांना\nपोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची गँगस्टर ‘आंदेकर’ आणि ‘मटका किंग’ नंदू नाईकवर मोठी कारवाई; ‘बंडू’ याच्यासह टोळीवर ‘मोक्का’ तर ‘सूर्यकांत’ आणि ‘नंदू’ ससूनमध्ये दाखल\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम March 10, 2021\nपुणे : पोलिसांचा गँगस्टर आणि सक्रिय टोळ्यांना लगाम लावण्याचा धडाका आता अवैध धंदे करणाऱ्यापर्यंत येऊन पोहचला असून, आज मध्यवस्तीमधील प्रसिद्ध आंदेकर टोळीवर मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कल्याण कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गुजरात गोवा चंद्रपूर जम्मू-काश्मीर जळगाव ठाणे डोंबिवली दिल्ली देश नगर नवी दिल्ली नवी मुंबई नागपूर नाशिक पंढरपूर पनवेल पश्चिम महाराष्ट्र पालघर पुणे प्रतिमा बीड भिवंडी मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रायगड वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ शिर्डी सातारा सोलापूर\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यात निधन\nठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लस���करण सुविधा रोज १०० नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nकोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांसह बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://m.transliteral.org/dictionary/povada/search", "date_download": "2021-05-14T07:14:19Z", "digest": "sha1:YYZTBQJCYY4AMFRA5KYX7RBIOX3HZ3FX", "length": 11106, "nlines": 152, "source_domain": "m.transliteral.org", "title": "Dictionary meaning of povada - TransLiteral Foundation", "raw_content": "\nरामजोशी - दो दिवसांची तनु ही सा...\nरामजोशी - दो दिवसांची तनु ही सा...\nपोवाडा - फत्तेसिंग गायकवाडाचा\nपोवाडा - फत्तेसिंग गायकवाडाचा\nशिवाजी महाराज पोवाडा - छत्रपती\nशिवाजी महाराज पोवाडा - छत्रपती\nपोवाडा - नाना शंकर शेट\nपोवाडा - नाना शंकर शेट\nपोवाडा - महेश्वर शहरावर\nपोवाडा - महेश्वर शहरावर\nशिवाजी महाराज पोवाडा - स्वराज्याचे तोरण\nशिवाजी महाराज पोवाडा - स्वराज्याचे तोरण\nशिवाजी राजांचा पोवाडा - भाग ३\nशिवाजी राजांचा पोवाडा - भाग ३\nरामजोशी - कां मजसीं अबोला धरुनी ...\nरामजोशी - कां मजसीं अबोला धरुनी ...\nसवाई माधवरावाचा मृत्य़ू - कमि नव्हते पृथ्वींत अवंतर...\nसवाई माधवरावाचा मृत्य़ू - कमि नव्हते पृथ्वींत अवंतर...\nरामजोशी - रघुवीर माझा जोडा हो \nरामजोशी - रघुवीर माझा जोडा हो \nशिवाजी महाराज पोवाडा - कल्याणचा खजिना लूट\nशिवाजी महाराज पोवाडा - कल्याणचा खजिना लूट\nशिवाजी राजांचा पोवाडा - भाग २\nशिवाजी राजांचा पोवाडा - भाग २\nरामजोशी - नन्दात्मज मन्द मन्द मा...\nरामजोशी - नन्दात्मज मन्द मन्द मा...\nशिवाजी महाराज पोवाडा - शिवरायांचे पुण्यस्मरण\nशिवाजी महाराज पोवाडा - शिवरायांचे पुण्यस्मरण\nशिवाजी महाराजांचा पोवाडा - वीरमणि बाजीप्रभु देशपांडे\nशिवाजी महाराजांचा पोवाडा - वीरमणि बाजीप्रभु देशपांडे\nब्राह्मणांचे कसब - चाल पाचवी\nब्राह्मणांचे कसब - चाल पाचवी\nपानपतचा तिसरा पोवाडा - भाऊ नानाच दुःख ऐकतां ह्रद...\nपानपतचा तिसरा पोवाडा - भाऊ नानाच दुःख ऐकतां ह्रद...\nरामजोशी - काय म्हणावे मुलगा दिसत...\nरामजोशी - काय म्हणावे मुलगा दिसत...\nशिवाजी महाराज प���वाडा - कल्याणी कल्याणची\nशिवाजी महाराज पोवाडा - कल्याणी कल्याणची\nखडकीची लढाई - दक्षणच्या पेशव्यांशीं घाल...\nखडकीची लढाई - दक्षणच्या पेशव्यांशीं घाल...\nरामजोशी - जा गडे त्याला तूं घाल...\nरामजोशी - जा गडे त्याला तूं घाल...\nरामजोशी - हरिपद वंदा मग धंदा दु...\nरामजोशी - हरिपद वंदा मग धंदा दु...\nखडर्याची लढाई - २\nखडर्याची लढाई - २\nब्राह्मणांचे कसब - चाल आठवी\nब्राह्मणांचे कसब - चाल आठवी\nरामजोशी - श्रीरंग गोपिकोत्संग धरु...\nरामजोशी - श्रीरंग गोपिकोत्संग धरु...\nरामजोशी - तरुणि तवेयं कुचतटिमति ...\nरामजोशी - तरुणि तवेयं कुचतटिमति ...\nशिवाजी महाराज पोवाडा - ठकास महाठक\nशिवाजी महाराज पोवाडा - ठकास महाठक\nटिपूवरील स्वारीचा पोवाडा - सर केला टिपू सुलतान फिरंग...\nटिपूवरील स्वारीचा पोवाडा - सर केला टिपू सुलतान फिरंग...\nआनंदराव धुळप - धोशा धुळपाचा अति आनंदराव ...\nआनंदराव धुळप - धोशा धुळपाचा अति आनंदराव ...\nशिवाजी महाराज पोवाडा - रायगडची हिरकणी\nशिवाजी महाराज पोवाडा - रायगडची हिरकणी\nरामजोशी - कसें करुं एकांतींचि गा...\nरामजोशी - कसें करुं एकांतींचि गा...\nरामजोशी - कारटा तुझा हा द्वाड य...\nरामजोशी - कारटा तुझा हा द्वाड य...\nब्राह्मणांचे कसब - चाल पहिली\nब्राह्मणांचे कसब - चाल पहिली\nरामजोशी - वदनीं श्री विघ्नविनायक गा...\nरामजोशी - वदनीं श्री विघ्नविनायक गा...\nडामाजी नाईकाचा पोवाडा - केले दंग समशेरजंग इंगरेजा...\nडामाजी नाईकाचा पोवाडा - केले दंग समशेरजंग इंगरेजा...\nरामजोशी - हरिवांचून संसार कशाचा ...\nरामजोशी - हरिवांचून संसार कशाचा ...\nरामजोशी - श्री सांबाच्या समान दै...\nरामजोशी - श्री सांबाच्या समान दै...\nब्राह्मणांचे कसब - चाल चवथी\nब्राह्मणांचे कसब - चाल चवथी\nतिसर्‍या रघूजी भोसल्याचा पोवाडा\nतिसर्‍या रघूजी भोसल्याचा पोवाडा\nशिवाजी महाराज पोवाडा - सिंहगड\nशिवाजी महाराज पोवाडा - सिंहगड\nरामजोशी - क्षमातळीं इजसमाज नाहीं ...\nरामजोशी - क्षमातळीं इजसमाज नाहीं ...\nहरबाजीराव धुळपांचा पोवाडा - पुण्यप्रतापी धन्य जगामधि ...\nहरबाजीराव धुळपांचा पोवाडा - पुण्यप्रतापी धन्य जगामधि ...\nरामजोशी - काय म्हणून झटशिल मला ...\nरामजोशी - काय म्हणून झटशिल मला ...\nरामजोशी - पहा विचारुनि सारासार व...\nरामजोशी - पहा विचारुनि सारासार व...\nरामजोशी - उध्दवजी मधुवनीं ॥ फ़ट ...\nरामजोशी - उध्दवजी मधुवनीं ॥ फ़ट ...\nपोवाडा - यशवंतराव होळकरावर\nपोवाडा - यशवंतराव होळकरावर\nरामजोशी - आतां काय आम्ही हरिवांच...\nरामजोशी - आतां काय आम्ही हरिवांच...\nरामजोशी - अमोल काया जाइल वायां ...\nरामजोशी - अमोल काया जाइल वायां ...\nरामजोशी - बाई नंदाचा मूल पहा कि...\nरामजोशी - बाई नंदाचा मूल पहा कि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/state-electricity/all/", "date_download": "2021-05-14T07:16:03Z", "digest": "sha1:FICNV7GDCXAJO56K4GAFHC4HRYWO5H7J", "length": 15662, "nlines": 155, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "All details about State Electricity - News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nकोरोना उपचारात Remdesivir किती प्रभावी पुण्याच्या शास्त्रज्ञाच्या संशोधनाला यश\n'अंत्यदर्शन करायचं असेल तर 500 रुपये द्या...', टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार\n‘कोरोना फुफ्पुसांना हानी पोहोचवतो आणि राधे मेंदूला’; अभिनेत्यानं उडवली खिल्ली\nआता काय आम्ही गळफास घ्यायचा का' लशीबाबतच्या प्रश्नावर भडकले केंद्रीय मंत्री\nकोरोना उपचारात Remdesivir किती प्रभावी पुण्याच्या शास्त्रज्ञाच्या संशोधनाला यश\nआता काय आम्ही गळफास घ्यायचा का' लशीबाबतच्या प्रश्नावर भडकले केंद्रीय मंत्री\nभारतीयांना मिळणार Pfizer, Moderna ची लस पुरवठ्यासाठी सरकारचा रोडमॅप तयार\nफेसबुकवरील नात्यावर ठेवला विश्वास, तरुणीला जंगलात बोलवत 25 जणांनी केला बलात्कार\n‘कोरोना फुफ्पुसांना हानी पोहोचवतो आणि राधे मेंदूला’; अभिनेत्यानं उडवली खिल्ली\nमी कशी दिसते, माझा रंग यावर माझा आत्मविश्वास अवलंबून नाही - प्रियांका चोप्रा\nसामान्य मुलगी झाली National Crush; ‘किरिक पार्टी’नं बदललं रश्मिकाचं आयुष्य\n‘500 लोकांना फोन केले पण कोणीही मदत केली नाही’; टप्पूच्या आईनं व्यक्त केला संताप\nIPL 2021 च्या उर्वरित मॅच होणार नाहीत राजस्थानच्या मालकांचं मोठं वक्तव्य\nमोहम्मद आमीरचं IPL खेळण्यासाठी एक पाऊल पुढे, मुंबईच्या खेळाडूंबद्दल म्हणाला....\n पॅट कमिन्सनं प्रेग्नेंट गर्लफ्रेंडला दिलं 70 कोटींचं गिफ्ट\n'ई-पास' शिवाय गोव्याला चाललेल्या पृथ्वी शॉला आंबोलीत पोलिसांनी थांबवलं, आणि मग..\nकाहीच वेळात मोदी सरकार देणार शेतकऱ्यांना गिफ्ट, खात्यात पाठवणार 2000 रुपये\nमोदी सरकार देतंय स्वस्त सोनेखरेदीची संधीबाजारभावापेक्षा कमी दरात विकत घ्या सोनं\nमोदी सरकार देतंय स्वस्त दरात सोनं खरेदीची संधी, पाहा कसा घ्याल या योजनेचा फायदा\nप्रत्यक्ष सोनं विकत घेणं चांगलं की डिजीटल gold, ETF त्यावर कसा आकारला जातो कर\nमी कशी दिसते, माझा रंग यावर मा��ा आत्मविश्वास अवलंबून नाही - प्रियांका चोप्रा\nSummer Super Food: वाचा उन्हाळ्यात पांढरा कांदा खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nसोनूला भेटली भारतातील सर्वात श्रीमंत महिला, तिच्या मदतीने झाला भावुक\n6 मॉडेल्सनी बोटीवर केलं Nude shoot; ऐन रमझानमध्ये तुर्कस्तानात वातावरण तापलं\nExplainer : लशीचा पहिला डोस घेऊन कोरोना झाल्यास दुसरा डोस कधी घ्यावा\nजिवंत व्यक्ती पाण्यात बुडते, पण मृतदेह पाण्यावर का तरंगतो\nProning Explainer : ऑक्सिजन लेव्हल कायम ठेवण्यासाठी पालथं झोपायचं पण नेमकं कसं\nExplainer: ख्रिश्चन, ज्यू, मुस्लिमांचे या एका जागेसाठीच आहेत वाद; काय आहे इतिहास\nकोरोना उपचारात Remdesivir किती प्रभावी पुण्याच्या शास्त्रज्ञाच्या संशोधनाला यश\n'अंत्यदर्शन करायचं असेल तर 500 रुपये द्या...', टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार\nआता काय आम्ही गळफास घ्यायचा का' लशीबाबतच्या प्रश्नावर भडकले केंद्रीय मंत्री\nभारतीयांना मिळणार Pfizer, Moderna ची लस पुरवठ्यासाठी सरकारचा रोडमॅप तयार\nसामान्य मुलगी झाली National Crush; ‘किरिक पार्टी’नं बदललं रश्मिकाचं आयुष्य\nHBD Manushi Chhillar: या प्रश्नाचं उत्तर देऊन मेडिकल स्टुडंट झाली Miss World\n'भाभीजी घरपर है' फेम सौम्या टंडनने आपल्या हॉट अंदाजाने सर्वांनाच केलं क्लीन बोल्\nपुण्याच्या तरुणाचा इतिहास, Everest वरील 'माऊंट अन्नपूर्णावर यशस्वीपणे केली चढाई\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nसमारंभात महिलेचं मुलासोबत विचित्र कृत्य, Video Viral होताच सोशल मीडियावर ट्रोल\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nVIDEO: जुन्नरमध्ये बिबट्याची दहशत; अचानक समोर आला बिबट्या आणि मग...\n 31 लाखांच्या फॉर्च्युनरमधून विकत होते वांगी; VIDEO पाहून हैराण व्हाल\nवाढीव वीज बिल येऊ द्यायचं नसेल तर हे कराच\nलॉकडाऊन (Lockdown) काळात महाराष्ट्रात वीज बिलांवरून (Electricity Bill) मोठा गोंधळ झाला.\n राज्याची वीज सायबर अटॅकर्सच्या हिट लिस्टवर; RAW ने दिला धोक्याचा इशारा\nवीजबिल थकबाकीदारांना ऊर्जामंत्र्यांचा शॉक; अजित पवारांच्या आश्वासनाला दिली बगल\nआ��ी 53 हजार नंतर पाठवले 1 लाखांचे वीज बिल, ग्राहकाने डोक्याला लावला हात\nसामान्यांना दिलासा, राज्यात 1 एप्रिलपासून वीज होणार स्वस्त\nMSEB मध्ये 'या' पदांसाठी भरती; बारावी उत्तीर्ण असलेल्यांना मोठी संधी\nकृषी पंपाच्या बिलाबाबत शेतकऱ्यांना मोठा दिलासा, नितीन राऊत यांनी दिले नवे आदेश\nमुंबईकरांना मिळणार समुद्राचे गोड पाणी, एका लिटरसाठी होणार 4 युनिट वीज खर्च\n'...तर तुमचा वीजपुरवठा खंडित होणार', महावितरणने घेतली आक्रमक भूमिका\n 3114154015... महिन्याचं अब्जावधीचं Electricity bill; ग्राहकाला शॉक\nमहाराष्ट्रात उद्योगांना मिळणार स्वस्त दरात वीज मोठा निर्णय होण्याची शक्यता\n 'चलते चलते' मिळणार वीज; रस्त्यावर फक्त चालण्याने ऊर्जा निर्मिती\nदुसऱ्याच्या शेतात मजुरी करतो शेतकरी; 26 लाखांचं विजेचं बिल पाहून हादरला\nकोरोना उपचारात Remdesivir किती प्रभावी पुण्याच्या शास्त्रज्ञाच्या संशोधनाला यश\n'अंत्यदर्शन करायचं असेल तर 500 रुपये द्या...', टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार\n‘कोरोना फुफ्पुसांना हानी पोहोचवतो आणि राधे मेंदूला’; अभिनेत्यानं उडवली खिल्ली\nपप्पू यादव ठरले मित्राच्या प्रेमातील व्हिलन, 32 वर्षांपुर्वीच्या अपहरणाची कहाणी\nकोरोनामध्ये जीवंतपणीच करवून घेतले स्वत:वर अंत्यसंस्कार;75 हजार रुपये केले खर्च\nकोरोनाला हरवल्यानंतरही महिलेची जीवनमृत्यूशी झुंज; जीव वाचला पण गमावला 'चेहरा'\nकोरोनानंतर किती काळ अँटीबॉडीज् राहतात\nअमिताभ बच्चन यांच्यावर गंभीर आरोप; नाकारला BIG B यांचा मदतनिधी\n'आणि पुढच्याचं दिवशी तो आम्हाला सोडून गेला', पुष्कर जोग झाला भावुक\nसोनाली कुलकर्णी देतेय फिटनेसचे धडे; पाहा अभिनेत्रीचं Hot workout\nIPL स्पर्धा रद्द झाली तरी वॉर्नर, स्मिथ, कमिन्सला मिळणार पूर्ण पगार\n टीम पेननं दिला 'या' खेळाडूला पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/606234", "date_download": "2021-05-14T08:22:35Z", "digest": "sha1:Q4HUMOD5TH2KT4CMPDN5DVZPOV7CUAO7", "length": 2277, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"वर्ग:इ.स. ५३५\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"वर्ग:इ.स. ५३५\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१८:२१, २३ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती\n२२ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\n१२:२३, ८ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन)\nEscarbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: is:Flokkur:535)\n१८:२१, २३ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: az:Kateqoriya:535)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/doctors-have-advised-the-president-ramnath-kovind-to-undergo-a-planned-bypass-procedure-mhjb-534724.html", "date_download": "2021-05-14T07:19:10Z", "digest": "sha1:HYQIIMVM22H2IGARS7B2YELTQNC6PU47", "length": 18693, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "President Health Update: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची प्रकृती स्थिर, बायपास करण्याचा डॉक्टरांचा सल्ला | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nकोरोना उपचारात Remdesivir किती प्रभावी पुण्याच्या शास्त्रज्ञाच्या संशोधनाला यश\n'अंत्यदर्शन करायचं असेल तर 500 रुपये द्या...', टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार\n‘कोरोना फुफ्पुसांना हानी पोहोचवतो आणि राधे मेंदूला’; अभिनेत्यानं उडवली खिल्ली\nआता काय आम्ही गळफास घ्यायचा का' लशीबाबतच्या प्रश्नावर भडकले केंद्रीय मंत्री\nकोरोना उपचारात Remdesivir किती प्रभावी पुण्याच्या शास्त्रज्ञाच्या संशोधनाला यश\nआता काय आम्ही गळफास घ्यायचा का' लशीबाबतच्या प्रश्नावर भडकले केंद्रीय मंत्री\nभारतीयांना मिळणार Pfizer, Moderna ची लस पुरवठ्यासाठी सरकारचा रोडमॅप तयार\nफेसबुकवरील नात्यावर ठेवला विश्वास, तरुणीला जंगलात बोलवत 25 जणांनी केला बलात्कार\n‘कोरोना फुफ्पुसांना हानी पोहोचवतो आणि राधे मेंदूला’; अभिनेत्यानं उडवली खिल्ली\nमी कशी दिसते, माझा रंग यावर माझा आत्मविश्वास अवलंबून नाही - प्रियांका चोप्रा\nसामान्य मुलगी झाली National Crush; ‘किरिक पार्टी’नं बदललं रश्मिकाचं आयुष्य\n‘500 लोकांना फोन केले पण कोणीही मदत केली नाही’; टप्पूच्या आईनं व्यक्त केला संताप\nIPL 2021 च्या उर्वरित मॅच होणार नाहीत राजस्थानच्या मालकांचं मोठं वक्तव्य\nमोहम्मद आमीरचं IPL खेळण्यासाठी एक पाऊल पुढे, मुंबईच्या खेळाडूंबद्दल म्हणाला....\n पॅट कमिन्सनं प्रेग्नेंट गर्लफ्रेंडला दिलं 70 कोटींचं गिफ्ट\n'ई-पास' शिवाय गोव्याला चाललेल्या पृथ्वी शॉला आंबोलीत पोलिसांनी थांबवलं, आणि मग..\nकाहीच वेळात मोदी सरकार देणार शेतकऱ्यांना गिफ्ट, खात्यात पाठवणार 2000 रुपये\nमोदी सरकार देतंय स्वस्त सोनेखरेदीची संधीबाजारभावापेक्षा कमी दरात विकत घ्या सोनं\nमोदी सरकार देतंय स्वस्त दरात सोनं खरेदीची संधी, पाहा कसा घ्याल या योजनेचा फायदा\nप्रत्यक्ष सोनं ���िकत घेणं चांगलं की डिजीटल gold, ETF त्यावर कसा आकारला जातो कर\nमी कशी दिसते, माझा रंग यावर माझा आत्मविश्वास अवलंबून नाही - प्रियांका चोप्रा\nSummer Super Food: वाचा उन्हाळ्यात पांढरा कांदा खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nसोनूला भेटली भारतातील सर्वात श्रीमंत महिला, तिच्या मदतीने झाला भावुक\n6 मॉडेल्सनी बोटीवर केलं Nude shoot; ऐन रमझानमध्ये तुर्कस्तानात वातावरण तापलं\nExplainer : लशीचा पहिला डोस घेऊन कोरोना झाल्यास दुसरा डोस कधी घ्यावा\nजिवंत व्यक्ती पाण्यात बुडते, पण मृतदेह पाण्यावर का तरंगतो\nProning Explainer : ऑक्सिजन लेव्हल कायम ठेवण्यासाठी पालथं झोपायचं पण नेमकं कसं\nExplainer: ख्रिश्चन, ज्यू, मुस्लिमांचे या एका जागेसाठीच आहेत वाद; काय आहे इतिहास\nकोरोना उपचारात Remdesivir किती प्रभावी पुण्याच्या शास्त्रज्ञाच्या संशोधनाला यश\n'अंत्यदर्शन करायचं असेल तर 500 रुपये द्या...', टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार\nआता काय आम्ही गळफास घ्यायचा का' लशीबाबतच्या प्रश्नावर भडकले केंद्रीय मंत्री\nभारतीयांना मिळणार Pfizer, Moderna ची लस पुरवठ्यासाठी सरकारचा रोडमॅप तयार\nसामान्य मुलगी झाली National Crush; ‘किरिक पार्टी’नं बदललं रश्मिकाचं आयुष्य\nHBD Manushi Chhillar: या प्रश्नाचं उत्तर देऊन मेडिकल स्टुडंट झाली Miss World\n'भाभीजी घरपर है' फेम सौम्या टंडनने आपल्या हॉट अंदाजाने सर्वांनाच केलं क्लीन बोल्\nपुण्याच्या तरुणाचा इतिहास, Everest वरील 'माऊंट अन्नपूर्णावर यशस्वीपणे केली चढाई\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nसमारंभात महिलेचं मुलासोबत विचित्र कृत्य, Video Viral होताच सोशल मीडियावर ट्रोल\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nVIDEO: जुन्नरमध्ये बिबट्याची दहशत; अचानक समोर आला बिबट्या आणि मग...\n 31 लाखांच्या फॉर्च्युनरमधून विकत होते वांगी; VIDEO पाहून हैराण व्हाल\nPresident Health Update: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची प्रकृती स्थिर, बायपास करण्याचा डॉक्टरांचा सल्ला\nकोरोना उपचारात Remdesivir कितपत प्रभावी पुण्याच्या महिला शास्त्रज्ञाच्या संशोधनाला आलं यश\nभा���तीयांना मिळणार Pfizer, Moderna ची लस पुरवठ्यासाठी सरकारचा रोडमॅप तयार\nफेसबुकवरील नात्यावर ठेवला विश्वास, तरुणीला जंगलात बोलवत 25 जणांनी केला बलात्कार\nVIDEO: कोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nआणखी एक नेता हरपला; पी चिदंबरम यांना चप्पल फेकून मारणाऱ्या माजी आमदाराचं कोरोनानं निधन\nPresident Health Update: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची प्रकृती स्थिर, बायपास करण्याचा डॉक्टरांचा सल्ला\nPresident Ramnath Kovind Health Update: डॉक्टरांनी राष्ट्रपतींना बायपास प्रक्रिया (Bypass Procedure) पार पाडण्याचा सल्ला दिला आहे. मंगळवारी त्यांच्यावर एम्समध्ये नियोजित बायपास प्रक्रिया होणार असल्याची माहिती मिळते आहे.\nनवी दिल्ली, 28 मार्च: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या प्रकृतीबाबत (President Ramnath Kovind Health Update) राष्ट्रपती भवनकडून अधिकृत निवेदन दिले आहे. त्यात राष्ट्रपतींची प्रकृती स्थिर असल्याचे नमूद केले आहे. 27 मार्च रोजी दुपारी राष्ट्रपतींना दिल्लीच्या एम्समध्ये (AIIMS, Delhi) दाखल करण्यात आले होते. त्यांची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी राष्ट्रपतींना बायपास प्रक्रिया (Bypass Procedure) पार पाडण्याचा सल्ला दिला आहे. मंगळवारी त्यांच्यावर एम्समध्ये नियोजित बायपास प्रक्रिया होणार असल्याची माहिती मिळते आहे.\nराष्ट्रपती भवनाकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्याचप्रमाणे सध्या ते एम्समधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत.\n(हे वाचा-31 मार्चपूर्वीच करा ही महत्त्वाची 10 कामं, 1 एप्रिलपासून लागू होणार नवे नियम)\nशुक्रवारी सकाळी छातीत दुखू लागल्यामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना आर्मी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर तपासणी केल्यानंतर पुढील उपचारांकरता त्यांना एम्समध्ये पाठवण्यात आले. दरम्यान शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या मुलाकडे त्यांच्या प्रकृतीविषयी चौकशी केली होती.\nभारताच्या राष्ट्रपती कार्यालयाकडून ट्वीट करण्यात आले होते कि, 'राष्ट्रपतींच्या नियमित वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांकडून त्यांची देखरेख केली जात आहे. त्यांच्या आरोग्याविषयी चौकशी करणाऱ्या सर्व शुभचिंतकांचे राष्ट्रपतींनी आभार व्यक्त केले आहेत.'\nकोरोना उपचारात Remdesivir किती प्रभावी पुण्याच्या शास्त्रज्ञाच्या संशोधनाला यश\n'अंत्यदर्शन करायचं असेल तर 500 रुपये द्या...', टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार\n‘कोरोना फुफ्पुसांना हानी पोहोचवतो आणि राधे मेंदूला’; अभिनेत्यानं उडवली खिल्ली\nपप्पू यादव ठरले मित्राच्या प्रेमातील व्हिलन, 32 वर्षांपुर्वीच्या अपहरणाची कहाणी\nकोरोनामध्ये जीवंतपणीच करवून घेतले स्वत:वर अंत्यसंस्कार;75 हजार रुपये केले खर्च\nकोरोनाला हरवल्यानंतरही महिलेची जीवनमृत्यूशी झुंज; जीव वाचला पण गमावला 'चेहरा'\nकोरोनानंतर किती काळ अँटीबॉडीज् राहतात\nअमिताभ बच्चन यांच्यावर गंभीर आरोप; नाकारला BIG B यांचा मदतनिधी\n'आणि पुढच्याचं दिवशी तो आम्हाला सोडून गेला', पुष्कर जोग झाला भावुक\nसोनाली कुलकर्णी देतेय फिटनेसचे धडे; पाहा अभिनेत्रीचं Hot workout\nIPL स्पर्धा रद्द झाली तरी वॉर्नर, स्मिथ, कमिन्सला मिळणार पूर्ण पगार\n टीम पेननं दिला 'या' खेळाडूला पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%82/", "date_download": "2021-05-14T06:37:11Z", "digest": "sha1:B4KQ653KGCKU6YCLBB3H3IZHRWULQXAE", "length": 12142, "nlines": 88, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "वस्तू Archives - Majha Paper", "raw_content": "\n27 ऑगस्टला जीएसटी काउंसिलची बैठक, महाग होऊ शकतात या वस्तू\n27 ऑगस्टला जीएसटी काउंसिलची बैठक होणार आहे. या बैठकीत जीएसटी कंपेनसेशनबाबत चर्चा होणार आहे. बैठकीनंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या …\n27 ऑगस्टला जीएसटी काउंसिलची बैठक, महाग होऊ शकतात या वस्तू आणखी वाचा\nपळपुट्या निरव मोदीच्या घोस्टचा ऑनलाईन लिलाव\nअर्थ, मुख्य / By शामला देशपांडे\nफोटो सौजन्य बिझिनेस टुडे देशातील बँकांना गंडा घालून परदेशी पलायन केलेला हिरे व्यापारी निरव मोदी याच्या जप्त केलेल्या आर्ट कलेक्शनचा …\nपळपुट्या निरव मोदीच्या घोस्टचा ऑनलाईन लिलाव आणखी वाचा\nस्पर्श न करता इकडून तिकडे वस्तू हलविणार रोबो ग्रीपर\nतंत्र - विज्ञान, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे\nफोटो सौजन्य टेक एक्स्प्लोर कोणतीही वस्तू स्पर्श न करता इकडची तिकडे हलविणे माणसाला शक्य नाहीच पण मशीनसाठी सुद्धा हे काम …\nस्पर्श न करता इकडून तिकडे वस्तू हलविणार रोबो ग्रीपर आणखी वाचा\nई-कॉमर्स कंपन्यांना मोठा झटका देणार सरकार, वस्तूंवर नाही देता येणार सूट\nअर्थ, सर्वात लोकप्रिय / By Majha Paper\nई-कॉमर्स कंपन्यांवर मिळणाऱ्या भरभक्कम ��ुटवर सरकार लवकरच लगाम घालणार आहे. या संदर्भात मंत्रालयाने बिलाचा प्रस्ताव तयार केला आहे. सणांच्या काळात …\nई-कॉमर्स कंपन्यांना मोठा झटका देणार सरकार, वस्तूंवर नाही देता येणार सूट आणखी वाचा\nआता रेशन कार्डधारकांना कोणत्याही दुकानावर मिळणार रेशन\nआता उत्तर प्रदेशमध्ये रेशन वितरण करताना दुकानदारांची मनमानी चालणार नाही. शासनाने शहरी भागात रेशनकार्ड पोर्टेबिलिटी व्यवस्था सुरू केली आहे. रेशनकार्डधारक …\nआता रेशन कार्डधारकांना कोणत्याही दुकानावर मिळणार रेशन आणखी वाचा\nयुवा, जरा हटके, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे\nनुकत्याच आलेल्या पुरात पाण्यातील अनेक मगरी रस्त्यावर आल्याचे पाहायला मिळाले. मगर या प्राण्याविषयी आपल्याला फारशी माहिती नसते. पण हा प्राणी …\nमगरीविषयी बरेच काही आणखी वाचा\nउधारी भागविण्यासाठी ट्रॉफीज विकणार बोरिस बेकर\nक्रीडा, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे\nलॉन टेनिस मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी प्रतिष्ठित विम्बल्डन स्पर्धा जिंकून रेकॉर्ड करणारा आणि हे रेकॉर्ड आजही कायम असलेला जर्मनीचा …\nउधारी भागविण्यासाठी ट्रॉफीज विकणार बोरिस बेकर आणखी वाचा\nया देशातून अश्या गोष्टींवरही आकारला जातो कर\nआंतरराष्ट्रीय, जरा हटके, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे\nजगातील बहुतेक सर्व देशात कोणत्या ना कोणत्या प्रकाराने नागरिकांना कर भरावे लागतात. सरकारचे ते प्रमुख उत्पन्न असते. बहुतेक सर्व देशात …\nया देशातून अश्या गोष्टींवरही आकारला जातो कर आणखी वाचा\nनमो ब्रांड वस्तूंची ३ महिन्यात ५ कोटींची विक्री\nअर्थ, मुख्य / By शामला देशपांडे\nतीन महिन्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांच्या नावाने नमो ब्रांडखाली नमो अॅपच्या माध्यमातून विक्रीसाठी आलेल्या वस्तूंच्या विक्रीने ५ कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला …\nनमो ब्रांड वस्तूंची ३ महिन्यात ५ कोटींची विक्री आणखी वाचा\nसारत – समुद्रात हरविलेल्या वस्तू शोधणारे अॅप\nतंत्र - विज्ञान, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे\nभारतीय राष्ट्रीय महासागर सूचना व सेवा केंद्र हैद्राबाद ने सारत नावाचे एक अॅप विकसित केले असून ते ६४ प्रकारे समुद्रात …\nसारत – समुद्रात हरविलेल्या वस्तू शोधणारे अॅप आणखी वाचा\nवस्तू पाहू शकणारा कृत्रिम हात विकसित\nतंत्र - विज्ञान, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे\nवैद्यकीय क्षेत्रात दररोज नवीन गोष्टींचा शोध लागत आहेच पण आता त्याला आधुनिक तंत्रज्ञानाचीही चांगली जोड मिळते आहे. कृत्रिम अवयव बनविणे …\nवस्तू पाहू शकणारा कृत्रिम हात विकसित आणखी वाचा\nया छोट्याशा शहरात आहेत प्रचंड मोठ्या वस्तू\nपर्यटन, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे\nअमेरिकेतील इलिनॉईस राज्यात केसी नावाचे एक चिमुकले शहर आहे. या शहराची नोंद गिनिज बुकमध्ये केली गेली आहे. या शहराचे क्षेत्रफळ …\nया छोट्याशा शहरात आहेत प्रचंड मोठ्या वस्तू आणखी वाचा\nऑनलाईन सेकंड हँड माल विक्रीलाही उत्तम प्रतिसाद\nअर्थ, मुख्य, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे\nदसरा दिवाळीचे दिवस म्हणजे व्यापारी लोकांसाठी घाईगर्दीचे दिवस. प्रत्यक्ष बाजारात जाऊन खरेदी करण्यापेक्षा ऑनलाईन खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढल्याने स्नॅपडील, फ्लिपकार्ट …\nऑनलाईन सेकंड हँड माल विक्रीलाही उत्तम प्रतिसाद आणखी वाचा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://xn--l1b6a9di5a0j.xn--h2brj9c/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9/", "date_download": "2021-05-14T08:03:58Z", "digest": "sha1:LQFB7MOBM4KB3FQQIOWHM2I2UTK6C7W2", "length": 3061, "nlines": 43, "source_domain": "xn--l1b6a9di5a0j.xn--h2brj9c", "title": "सिनेमागृह | अमरकोश - भारत का शब्दकोश", "raw_content": "\nमराठी शब्दकोषातील सिनेमागृह शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.\n१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण\nअर्थ : जेथे सिनेमा दाखवला जातो ती इमारत.\nउदाहरणे : मुंबईत अनेक वातानुकूलित चित्रपटगृह आहेत.\nसमानार्थी : चित्रपटगृह, टॉकीज, थिएटर\nवह भवन जिसमें सिनेमा दिखाया जाता है\nइस शहर में सात सिनेमाघर हैं\nचल-चित्रगृह, चल-चित्रालय, टाकीज, टाकीज़, टॉकीज, टॉकीज़, थिएटर, फिल्म थियेटर, सिनेमा हाल, सिनेमा हॉल, सिनेमा-घर, सिनेमाघर, सिनेमाहाल, सिनेमाहॉल\nस्वतःच्या पोषणासाठी एखाद्या जिवंत पेशीवर अवलंबून राहणारा असा अतिसूक्ष्म जीव.\nहिदूंच्या कालगणनेतील बारा महिन्यांपैकी पहिला महिना.\nहोळीच्या वेळी नाचणार्‍या मुलींनी म्हटलेली कृष्णाची गाणी.\nसोळाव्या शतकातील एक मराठी राजा.\nकपाशीच्या फळातील तंतुमय पांढरा पदार्थ.\nअसूरांचा वध करणारी एक देवी.\nचैत्र आणि वैशाख या दोन मासांचा ऋतू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://eprabuddhbharat.com/keralagoverment/", "date_download": "2021-05-14T08:01:58Z", "digest": "sha1:HZPHC5L7LC3RWHGV7AY4FBAGVB5MNVJ2", "length": 7856, "nlines": 89, "source_domain": "eprabuddhbharat.com", "title": "माझी पत्नी काहीही करत नाही, ती घरी असते इतकेच ! - Prabuddh Bharat", "raw_content": "\nमाझी पत्नी काहीही करत नाही, ती घरी असते इतकेच \nby टीम प्रबुद्ध भारत\nकेरळातील एका विद्यार्थ्याचे वडील आपल्या पत्नीची इतरांना ओळख करून देताना सांगायचे. परंतु हा मुलगा मात्र आपल्या आईला सतत कुठल्या ना कुठल्या कामात गर्क असलेला पहायचा, म्हणून त्यानं आपली आई विविध कामात गर्क असतानाचे पेंटींग काढले व त्याला शिर्षक दिले – ‘माझी आई व इतर शेजारच्या आया.\nअनुजथ सिंधु विनायल असं या मुलाचं नाव. तो केरळच्या त्रिसुरमध्ये इयत्ता नववीच्या वर्गात शिकतो. त्याचं हे चित्र पाहून त्याचे शिक्षक इतके चकीत झाले की त्यांनी ते सरकारी कार्यालयाकडे पाठवून दिले. या चित्रात त्यानं महिलांच्या विविध घरकामांची दखल घेतली आहे.\nहे पेंटींग केरळ सरकारच्या २०२०-२०२१ च्या जेंडर बजेट डॉक्युमेंट कव्हर म्हणून निवडले गेले आहे.\nसलाम आईंना सलाम तिच्या लेकराला सलाम शिक्षकांना\n“माझी बायको काहीच करत नाही”\nती घरी असते इतकेच\nकेरळच्या एका विद्यार्थ्याचे वडील इतरांना आपल्या बायकोची ओळख अशी करून द्यायचे. मात्र तिचा नववीतील मुलगा पाहत असे आपली आई सतत कोणते ना कोणते काम करताना. म्हणून त्याने काढली आईच्या विविध कामांची चित्रं. आणि त्याला नांव दिले “माझी आई आणि शेजारच्या बाया”\nया मुलाचे नांव अजयथ सिंधू विनायल. शिकतो केरळच्या त्रिशूर शाळेत. पाठवले हे चित्र शिक्षकाने केरळ सरकारकडे. प्रसिद्ध केले साम्यवादी विचारांच्या केरळ सरकारने. हे चित्र 2020-21 च्या जेंडर बजेट” चे कव्हर पेज आहे.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती संदर्भात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे जनतेला आवाहन \n“राष्ट्रभक्त ठेकेदार” संघ परिवार आणि “शेतकऱ्यांचे आंदोलन”\n\"राष्ट्रभक्त ठेकेदार” संघ परिवार आणि “शेतकऱ्यांचे आंदोलन”\nआरोग्य मंत्री, जालन्यातील आरोग्य विभागाच्या गलथान कारभारा कडे लक्ष घाला\nजालना - शहरातील जुना जालना भागातील नगरसेवक व शांतता समिती सदस्यांची बैठक दिनांक 13 मे 2021 रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रमजान ...\nमुंबई मॉडेल आणि त्याचे भविष्यकालीन पडसाद\nया सगळ्या घडामोडींचे भविष्यकालीन पडसाद मात्र वेगळे असणार आहेत. कोविड पश्चात मुंबईतुन गरिब व मध्यम वर्गाचे स्थलांतर आता अधिक वेग ...\nअ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी घेतली कोवॅक्सिन लस\nपुणे,दि. १० - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे, जुने भोसरी रुग्णालय येथे को ...\nकोरोना विरुद्ध लढ्याचा नंदुरबार पॅटर्न\n\"महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नागपुर सारख्या नंदुरबार पेक्षा अधिक प्रगत जिल्हातील अधिका-यांना जे जमले नाही ते डॉ. राजेंद्र भारुड यांच्या सारख्या ...\nपदोन्नती मधील आरक्षण रद्द, ऍड.आंबेडकरांची सरकारवर जहरी टीका \nदि. 7 मे 2021 रोजी महाराष्ट्र राज्य सरकारने जीआर काढून पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णय जाहीर केला आहे. राज्य सेवेत ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82", "date_download": "2021-05-14T08:25:01Z", "digest": "sha1:RIMRHTRGWT54GBHIYBIXA3V27LYVSB5R", "length": 7868, "nlines": 194, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:तमिळनाडू - विकिपीडिया", "raw_content": "\nभारताची राज्ये आणि प्रदेश\nअरुणाचल प्रदेश • आंध्र प्रदेश • आसाम • उत्तर प्रदेश • उत्तराखंड • ओरिसा • कर्नाटक • केरळ • गुजरात • गोवा • छत्तीसगढ • झारखंड • तमिळनाडू • तेलंगण • त्रिपुरा • नागालँड • पंजाब • पश्चिम बंगाल • बिहार • मणिपूर • मध्य प्रदेश • महाराष्ट्र • मिझोराम • मेघालय • राजस्थान • सिक्कीम • हरियाणा • हिमाचल प्रदेश\nअंदमान आणि निकोबार • चंदीगड • दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव • पाँडिचेरी • राष्ट्रीय राजधानी प्रदेश (दिल्ली) • लक्षद्वीप • जम्मू आणि काश्मीर • लडाख\nएकूण १७ उपवर्गांपैकी या वर्गात खालील १७ उपवर्ग आहेत.\n► तमिळनाडूचा इतिहास‎ (३ क, ११ प)\n► तमिळनाडूमधील चळवळी‎ (३ प)\n► चेन्नई‎ (६ क, २१ प)\n► तमिळनाडूमधील जिल्हे‎ (३१ क, ३४ प)\n► तमिळनाडू मार्गक्रमण साचे‎ (२ प)\n► तमिळनाडूचे खासदार‎ (४ क)\n► तमिळनाडूतील कला‎ (१ प)\n► ���मिळनाडूमधील धबधबे‎ (१९ प)\n► तमिळनाडूमधील नद्या‎ (४ प)\n► तमिळनाडूमधील पर्वतरांगा‎ (१ क, ३ प)\n► तमिळनाडूतील राजकारण‎ (४ क, ३ प)\n► तमिळनाडूचे राज्यपाल‎ (५ प)\n► तमिळनाडूमधील लोकसभा मतदारसंघ‎ (१ क, ४७ प)\n► तमिळनाडूमधील वाहतूक‎ (३ क, १ प)\n► तमिळ व्यक्ती‎ (५ क, १० प)\n► तमिळनाडूमधील शहरे‎ (५ क, ४८ प)\n► तमिळनाडूमधील शैक्षणिक संस्था‎ (१ क)\nएकूण १५ पैकी खालील १५ पाने या वर्गात आहेत.\nअखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १५:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/569310", "date_download": "2021-05-14T08:24:37Z", "digest": "sha1:AKLEKV3BIZ65B647EEQ4TTKDOZFEWELT", "length": 2422, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"वर्ग:इ.स. १०५६ मधील जन्म\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"वर्ग:इ.स. १०५६ मधील जन्म\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nवर्ग:इ.स. १०५६ मधील जन्म (संपादन)\n०१:०७, २२ जुलै २०१० ची आवृत्ती\nNo change in size , १० वर्षांपूर्वी\n१३:४१, १० एप्रिल २०१० ची आवृत्ती (संपादन)\nEscarbot (चर्चा | योगदान)\n०१:०७, २२ जुलै २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nMastiBot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/england-unchanged/", "date_download": "2021-05-14T08:27:09Z", "digest": "sha1:BHPMHXD7WTK4ZHRTYD2FO2GWUYGACOUE", "length": 2905, "nlines": 81, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "England unchanged Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\n#INDvENG 4th T20 : भारतीय संघात दोन बदल….\nप्रभात वृत्तसेवा 2 months ago\n“गलती तो उन्हीं से होती है…निकम्मों की ज़िंदगी तो…”\nकेंद्रीय कर्मचार्‍यांना DA मध्ये मोठी वाढ अपेक्षित\nस्पुतनिक लसीची किंमत किती डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजकडून दर जाहीर\nगोव्यात पुन्हा मृत्यूचे थैमान मध्यरात्री ऑक्सिजन संपला; ४ तासांत १३ रुग���णांचा मृत्यू\nतीव्र संताप : हिंदू देवी-देवतांचा अवमान : ‘शार्ली हेब्दो’ नव्या वादात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/entrance-fee/", "date_download": "2021-05-14T07:55:05Z", "digest": "sha1:577VS357FL5WJ5ZL3DL5ANIVVOYGJOFR", "length": 2973, "nlines": 81, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "entrance fee Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nगोव्यात पुन्हा मृत्यूचे थैमान मध्यरात्री ऑक्सिजन संपला; ४ तासांत १३ रुग्णांचा मृत्यू\nतीव्र संताप : हिंदू देवी-देवतांचा अवमान : ‘शार्ली हेब्दो’ नव्या वादात\n“अहंकार आणि राजकारण विसरून ‘महाराष्ट्र मॉडेल’ लागू करा”; संजय राऊतांचा…\nकरोनाच्या काळातील आरोग्य विम्याचे महत्त्व ध्यानात घ्या\nगंगेतील मृतदेहावरून बिहार आणि उत्तरप्रदेश आमने-सामने; मृतदेह सीमेवरूनच पाठवले जातायत माघारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/goa-airport/", "date_download": "2021-05-14T08:30:12Z", "digest": "sha1:3L7WM4VYVHU3IDHUBJ36OKKPOOEOAWXA", "length": 2926, "nlines": 81, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Goa airport Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nगोव्यात इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लॅंडिग\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\n“गलती तो उन्हीं से होती है…निकम्मों की ज़िंदगी तो…”\nकेंद्रीय कर्मचार्‍यांना DA मध्ये मोठी वाढ अपेक्षित\nस्पुतनिक लसीची किंमत किती डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजकडून दर जाहीर\nगोव्यात पुन्हा मृत्यूचे थैमान मध्यरात्री ऑक्सिजन संपला; ४ तासांत १३ रुग्णांचा मृत्यू\nतीव्र संताप : हिंदू देवी-देवतांचा अवमान : ‘शार्ली हेब्दो’ नव्या वादात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/makrand-deshpande/", "date_download": "2021-05-14T07:53:04Z", "digest": "sha1:WVDYIR4D2RLOIUF6QTJXJXPOMOTDR6NC", "length": 3066, "nlines": 81, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Makrand Deshpande Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\n‘डॅडीं’च्या वेशातला ‘हा’ मराठी अभिनेता कोण\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nगोव्यात पुन्हा मृत्यूचे थैमान मध्यरात्री ऑक्सिजन संपला; ४ तासांत १३ रुग्णांचा मृत्यू\nतीव्र संताप : हिंदू देवी-देवतांचा अवमान : ‘शार्ली हेब्दो’ नव्या वादात\n“अहंकार आणि राजकारण विसरून ‘महाराष्ट्र मॉडेल’ लागू करा”; संजय राऊतांचा…\nकरोनाच्या काळातील आरोग्य विम्याचे महत्त्व ध्यानात घ्या\nगंगेतील मृतदेहावरून बिहार आणि उत्तरप्रदेश आमने-सामने; मृतदेह सीमेवरूनच पाठवले जातायत माघारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/orphanage/", "date_download": "2021-05-14T06:53:45Z", "digest": "sha1:CUFYSX5S56XAJZIAOGWH3KLS2PI5LGY7", "length": 2982, "nlines": 81, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "orphanage Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nअनाथाश्रमातील 57 मुलींना करोनाचा संसर्ग\nप्रभात वृत्तसेवा 11 months ago\nगंगेतील मृतदेहावरून बिहार आणि उत्तरप्रदेश आमने-सामने; मृतदेह सीमेवरूनच पाठवले जातायत माघारी\n‘लस तर नाही, मग त्या कॉलर ट्यून का वाजवत आहात’ हायकोर्टाचा केंद्राला सवाल\n‘लव्ह यु जिंदगी’ म्हणणाऱ्या ‘त्या’ तरुणीचा अखेर मृत्यू; तब्बल १० दिवस ICU…\nपुणे – 623 रुग्णालयांना 6 हजार रेमडेसिविरचा पुरवठा\n“भारताची स्थिती पाहता शक्य तितक्या लवकर लसीकरण वेगाने करणे गरजेचे”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/us-first-aid-supplies-arrive-in-india/", "date_download": "2021-05-14T08:04:12Z", "digest": "sha1:HOWSSAG4XYIFCBTWMPPXSYMUZ3PKWWGO", "length": 9287, "nlines": 119, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अमेरिकेची पहिली मदत सामग्री भारतात दाखल; दिली 'ही' मदत", "raw_content": "\nअमेरिकेची पहिली मदत सामग्री भारतात दाखल; दिली ‘ही’ मदत\nनवी दिल्ली, दि. 30 – भारतातील करोना आपत्तीच्या संबंधात अमेरिकेतर्फे जाहीर करण्यात आलेली मदत घेऊन येणारे पहिले विमान भारतात दाखल झाले आहे. त्यात ऑक्‍सिजन सिलिंडर्स, रेग्युलेटर्स आणि अन्य वैद्यकीय सामग्रीचा समावेश आहे. अमेरिकन हवाईदलाच्या सी-5एम या सर्वात मोठ्या मालवाहू विमानाद्वारे ही सामग्री आणण्यात आली आहे.\nदुसरे विमानही आजच भारतात पोहोचणार आहे. या मदतीचे स्वागत करताना भारताच्या विदेश व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्‍तेअरिंदम बागची यांनी म्हटले आहे की, भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांतील ही आरोग्य भागीदारी करोनाच्या जागतिक आपत्तीचा मुकाबला सक्षमपणे करू शकणार आहे. अमेरिकेने या संकट काळात भारताला जी वैद्यकीय मदत सामग्री पोहोचवली आहे, त्याबद्दल त्यांनी अमेरिकेचे आभारही मानले आहेत.\nआत्तापर्यंत भारताला रशिया, फ्रांस, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, बेलजीयम, रोमानिया, लक्‍झेंमबर्ग, सिंगापूर, पोर्तुगाल, स्वीडन, न्यूझीलंड, कुवेत आणि मॉरिशस या देशांनी मदत पाठवली आहे. काल गुरुवारी रशियाने भारताला 20 टन मदत सामग्री पाठवली. त्यात प्रामुख्याने ऑक्‍सिजन कॉन्स्ट्रेटर्स, व्हेंटिलेटर्स आणि औषधांचा समावेश आहे.\nडिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nCoronaFight : इच्छाशक्तीचा विजय तीन हर्टअटॅक पचवून आजोबांची करोनालाही धोबीपछाड\nकरोना संसर्ग रोखण्यासह लसीचे ‘हे’ आहेत फायदे; ब्रिटनच्या संशोधकांनी काढला निष्कर्ष\nस्पुतनिक लसीची किंमत किती डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजकडून दर जाहीर\n“भारताची स्थिती पाहता शक्य तितक्या लवकर लसीकरण वेगाने करणे गरजेचे”\nदेशात आतापर्यंत 17.70 कोटी लोकांना लस; जागतिक स्तरावर सर्वात जलद व्हॅक्‍सिनेशन करणारा…\nस्पुतनिक लसीबाबत केंद्र सरकारची महत्वाची घोषणा, लवकरच…..\nभारताने उतावीळपणे देश खुला केल्याने कोरोनाचे संकट भीषण\nभारतातलं वाढतं संकट संपूर्ण जगासाठी धोका\nमृत्यूचे थैमान काही थांबेना एका दिवसात पुन्हा एकदा मृतांच्या आकडेवारीचा नकोसा विक्रम\nCovid 19 | बांगलादेशने भारताबरोबरची सीमाबंदी 14 दिवसांनी वाढवली\nकोव्हॅक्‍सिन लसींचा चौदा राज्यांना थेट पुरवठा\n देशात पुढील ३ दिवस ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता; हवामान…\nस्पुतनिक लसीची किंमत किती डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजकडून दर जाहीर\nगोव्यात पुन्हा मृत्यूचे थैमान मध्यरात्री ऑक्सिजन संपला; ४ तासांत १३ रुग्णांचा मृत्यू\nतीव्र संताप : हिंदू देवी-देवतांचा अवमान : ‘शार्ली हेब्दो’ नव्या वादात\n“अहंकार आणि राजकारण विसरून ‘महाराष्ट्र मॉडेल’ लागू करा”; संजय राऊतांचा…\nकरोनाच्या काळातील आरोग्य विम्याचे महत्त्व ध्यानात घ्या\nस्पुतनिक लसीची किंमत किती डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजकडून दर जाहीर\n“भारताची स्थिती पाहता शक्य तितक्या लवकर लसीकरण वेगाने करणे गरजेचे”\nदेशात आतापर्यंत 17.70 कोटी लोकांना लस; जागतिक स्तरावर सर्वात जलद व्हॅक्‍सिनेशन करणारा देश ठरला भारत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2021-05-14T06:29:44Z", "digest": "sha1:N7XQ6SJAZZI6QCJQ2QJ7BRZ3XICOHQXN", "length": 9530, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "बेपत्ता Archives - Majha Paper", "raw_content": "\nमागील २ महिन्यापासून बेपत्ता आहेत अलीबाबा समुहाचे मालक जॅक मा\nआंतरराष्ट्रीय, मुख्य / By माझा पेपर\nबीजिंग – मागील दोन महिन्यांपासून चीनमधील तिसर्‍या क्रमांकाचे सर्वात मोठे अब्जाधीश आणि अलीबाबा समूहाचे मालक जॅक मा हे बेपत्ता असून …\nमागील २ महिन्यापासून बेपत्ता आहेत अलीबाबा समुहाचे मालक जॅक मा आणखी वाचा\nएक महिन्यापासून बेपत्ता असलेले पुण्यातील प्रस��द्ध व्यावसायिक गौतम पाषाणकर अखेर सापडले\nपुणे, मुख्य / By माझा पेपर\nपुणे – तब्बल एक महिन्यापासून बेपत्ता असलेले पुण्यातील प्रसिद्ध पाषाणकर उद्योग समूहाचे प्रमुख गौतम पाषाणकर यांचा शोध लावण्यात पोलिसांना यश …\nएक महिन्यापासून बेपत्ता असलेले पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक गौतम पाषाणकर अखेर सापडले आणखी वाचा\n५३ वर्षापूर्वी गायब झालेल्या या पंतप्रधानाचा अजूनही नाही तपास\nआंतरराष्ट्रीय, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे\nफोटो सौजन्य कॅच न्यूज कोणत्याची देशाचे राष्ट्रपती, राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान यांच्यासुरक्षेची काळजी फार काटेखोरपणे घेतली जात असते. अश्या परिस्थितीत ऑस्ट्रेलियाचे माजी …\n५३ वर्षापूर्वी गायब झालेल्या या पंतप्रधानाचा अजूनही नाही तपास आणखी वाचा\nहरविल्या आणि सापडल्या मात्र नाहीत..\nयुवा, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nदररोजच्या बातम्यांमध्ये आपण कोणी ना कोणी व्यक्ती हरविल्याच्या घटना पहात किंवा ऐकत असतो. यातील काही व्यक्ती सापडतात, काहींचा कालांतराने शोध …\nहरविल्या आणि सापडल्या मात्र नाहीत.. आणखी वाचा\nअचानक गायब झाल्या या व्यक्ती, आजतागायत कोणताच मागमूस नाही\nजरा हटके, सर्वात लोकप्रिय / By मानसी टोकेकर\nआजवरच्या जगभरातील इतिहासामध्ये काही व्यक्ती ज्या प्रकारे हवेत विरल्याप्रमाणे गायब झाल्या त्या घटनांनी या व्यक्तींचे नातेवाईक, सहकारी, आप्तेष्ट आणि अर्थातच …\nअचानक गायब झाल्या या व्यक्ती, आजतागायत कोणताच मागमूस नाही आणखी वाचा\nकॅनडातील हायवे ऑफ टियर्सवर बेपत्ता झाल्यात अनेक महिला\nसर्वात लोकप्रिय, पर्यटन / By माझा पेपर\nटोरंटो – मागील काही दशकात मोठय़ा संख्येने महिला कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया भागात स्थित महामार्ग क्रमांक १६ वरून बेपत्ता झाल्या आहेत. …\nकॅनडातील हायवे ऑफ टियर्सवर बेपत्ता झाल्यात अनेक महिला आणखी वाचा\nइंडोनेशियाच्या बेपत्ता झालेल्या विमानाला जलसमाधी\nआंतरराष्ट्रीय, मुख्य / By माझा पेपर\nजकार्ता – इंडोनेशियाच्या बेलितुंग बेटाजवळ जावा समुद्रात एअर एशियाचे बेपत्ता विमान `क्यूझेड ८५०१’ चे अवशेष आढळल्याचे वृत्त असून इंडोनेशियाचे वाहतूक …\nइंडोनेशियाच्या बेपत्ता झालेल्या विमानाला जलसमाधी\nपुण्यातील बेपत्ता महिलांनी केला होता अपहरणाचा बनाव\nपुणे, मुख्य / By माझा पेपर\nपुणे – काही दिवसां���ूर्वी पुण्यातील हिंजवडी परिसरातून बेपत्ता झालेल्या तिन्ही महिला सुरत येथे सापडल्या असून त्या तिघींनी स्वत:च्या अपहरणाचा बनाव …\nपुण्यातील बेपत्ता महिलांनी केला होता अपहरणाचा बनाव आणखी वाचा\nतीन विवाहिता पुण्यातून बेपत्ता\nपुणे, मुख्य / By माझा पेपर\nपुणे – तीन विवाहित महिला आपल्या मैत्रिणीला दवाखान्यात घेऊन जाण्याच्या निमित्ताने बाहेर तीन दिवस उलटले तरी ते बेपत्ता आहेत आणि …\nतीन विवाहिता पुण्यातून बेपत्ता आणखी वाचा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://eprabuddhbharat.com/this-government-is-not-working-for-poor-but-working-for-rich-people/", "date_download": "2021-05-14T07:26:26Z", "digest": "sha1:7VIKIEWYQU233XK6EYFHG2S6RZLHYLFK", "length": 7593, "nlines": 84, "source_domain": "eprabuddhbharat.com", "title": "गरिबांना वाऱ्यावरती सोडणारे हे सरकार श्रीमंतांचे आहे - प्रकाश आंबेडकर - Prabuddh Bharat", "raw_content": "\nगरिबांना वाऱ्यावरती सोडणारे हे सरकार श्रीमंतांचे आहे – प्रकाश आंबेडकर\nby टीम प्रबुद्ध भारत\nपुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचवा लॉकडाऊन ३० जून पर्यंत करण्यात आल्याची घोषणा केली. या लॉकडाऊन मध्ये श्रीमंतांसाठी निर्णय घेण्यात आले. मात्र गरिबांना वाऱ्यावरती सोडण्यात आले. त्यामुळे हे सरकार श्रीमंतांचे आहे, असा थेट आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला.\nपाचवा लॉकडाऊन करताना काही नियम, अटी घालण्यात आल्या तर काही ठिकाणी नियमांना धरून लॉक डाऊन शिथिल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.त्यात मॉल, हॉटेल तसेच काही कार्यालये उघडण्याची परवानगी देण्यात आली. मात्र गरीब कामगार जे पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करतात ते कधी सुरु करणार, याबाबत काहीच खुलासा करण्यात आला नाही, असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. शिवाय कार्यालये चालू करणार पण गरीब कामगा�� प्रवास कसा करतील, याबाबत केंद्र आणि राज्य सरकार बोलायला तयार नाही.\nकोरोनाच्या काळातही हे सरकार श्रीमंतांची बाजू घेत आहे आणि गरिबांना वाऱ्यावर सोडत आहे, असे चित्र पाचव्या लॉक डाऊन मध्ये दिसत आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारचा जाहीर मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.\nजगभरातील समतेच्या आणि न्यायाच्या लढ्याचं प्रतीक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nनाभिक समाजातील बेरोजगार कुटुंबांना ‘वंचित’च्यावतीने धान्य वाटप\nनाभिक समाजातील बेरोजगार कुटुंबांना 'वंचित'च्यावतीने धान्य वाटप\nआरोग्य मंत्री, जालन्यातील आरोग्य विभागाच्या गलथान कारभारा कडे लक्ष घाला\nजालना - शहरातील जुना जालना भागातील नगरसेवक व शांतता समिती सदस्यांची बैठक दिनांक 13 मे 2021 रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रमजान ...\nमुंबई मॉडेल आणि त्याचे भविष्यकालीन पडसाद\nया सगळ्या घडामोडींचे भविष्यकालीन पडसाद मात्र वेगळे असणार आहेत. कोविड पश्चात मुंबईतुन गरिब व मध्यम वर्गाचे स्थलांतर आता अधिक वेग ...\nअ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी घेतली कोवॅक्सिन लस\nपुणे,दि. १० - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे, जुने भोसरी रुग्णालय येथे को ...\nकोरोना विरुद्ध लढ्याचा नंदुरबार पॅटर्न\n\"महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नागपुर सारख्या नंदुरबार पेक्षा अधिक प्रगत जिल्हातील अधिका-यांना जे जमले नाही ते डॉ. राजेंद्र भारुड यांच्या सारख्या ...\nपदोन्नती मधील आरक्षण रद्द, ऍड.आंबेडकरांची सरकारवर जहरी टीका \nदि. 7 मे 2021 रोजी महाराष्ट्र राज्य सरकारने जीआर काढून पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णय जाहीर केला आहे. राज्य सेवेत ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2021/02/24-l_50.html", "date_download": "2021-05-14T06:50:17Z", "digest": "sha1:PB5KYJGYBOZ6BT6CG5KQA7SPJHOD5PKV", "length": 18400, "nlines": 316, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "लोक न्यूज 24 | विशेष बातमी l भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या ईडीलाच चक्क बजावली नोटीस | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nलोक न्यूज 24 | विशेष बातमी l भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या ईडीलाच चक्क बजावली नोटीस\nलोक न्यूज 24 | विशेष बातमी l भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या ईडीलाच चक्क बजावली नोटीस ------------- https://youtu.be/gFw1XpLSQ_I --------------...\nलोक ��्यूज 24 | विशेष बातमी l भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या ईडीलाच चक्क बजावली नोटीस\nभल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या ईडीलाच चक्क बजावली नोटीस\nमुख्य संपादक - डॉ. अशोक सोनवणे\nअन्य बातम्यांसाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा\nसंपूर्ण देशातील आणि महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींचे अपडेट्स मिळवण्यासाठी जनसामान्यांचे हक्काचे लोक न्यूज २४ चॅनेल ला like करा share करा आणि SUBSCRIBE करा\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअनावश्यक गर्दी नियंत्रणासाठी कोपरगाव प्रशासन उतरले रस्त्यावर\nकोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव शहरात महसूल, पोलिस आणि कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी संयुक्तपणे खरेदी विक्री केंद्रावर...\nदहेगाव(बोलका)प्राथमिक केंद्रात सोशल डिस्टंसिंगचा नियम धाब्यावर ;पोलिस मोबाईल बघण्यात व्यस्त\nकोपरगाव प्रतिनिधी-सध्या कोरोनाने घातलेले थैमान बेडची अनुपलब्धता,अॉक्सीजन आणि रेमडेसिवीर अभावी प्राणास मुकलेली माणसे आणि आरोग्य व...\nराजस्थानी व्यापार्‍याच्या पाटण तालुक्यातील घरावर दहशतवाद विरोधी पथकाचा छापा; 103 किलो स्फोटके जप्त\nसातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्हा दहशतवाद विरोधी पथकाने बुधवारी रात्री आठच्या सुमारास गोविंदसिंह बाळुसिंग राजपूत (वय 45, सध्या रा. तारळे) य...\nलॉकडाउनमुळे गटई कामगारांवर उपासमारीची पाळीअनेकांनी कुटुंबासह संपवले आयुष्य: तरीही आमचे लोकप्रतिनिधी भाजतायत राजकीय पोळी\nबुलडाणा:पुरुषोत्तम बोर्डे : गटई कामगारांचे हातावरचे पोट आहे. मी सुद्धा एका गटई कामगाराचा मुलगा आहे,मी स्वतः गटई कामगार बांधवां...\nरुग्णसेवेत कमतरता आढळल्यास गय केली जाणार नाही -आमदार आशुतोष काळे\nकोपरगाव प्रतिनिधी :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची दाहकता मोठी असून दररोज शेकडो कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आ...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्या���ुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nलोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: लोक न्यूज 24 | विशेष बातमी l भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या ईडीलाच चक्क बजावली नोटीस\nलोक न्यूज 24 | विशेष बातमी l भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या ईडीलाच चक्क बजावली नोटीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/nagraj-popatrao/", "date_download": "2021-05-14T08:10:09Z", "digest": "sha1:DHOGV5CE3ZVN4UTT6LVCB3MLTUBZTEI3", "length": 14107, "nlines": 157, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Nagraj Popatrao Details - News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n'अश्लील दृश्य करणार नाही’; टीव्ही अभिनेत्रीनं दिला अल्ट बालाजीला नकार\nअक्षय्य तृतीयेला लग्न झाल्यास खबरदार, गमवावी लागेल सरकारी नोकरी\nइंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूचा दुसरा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह\nमिका सिंगनं गरीबांना दिला मदतीचा हात; मुंबईच्या रस्त्यावर वाटले पैसे\nअक्षय्य तृतीयेला लग्न झाल्यास खबरदार, गमवावी लागेल सरकारी नोकरी\nकोरोना उपचारात Remdesivir किती प्रभावी पुण्याच्या शास्त्रज्ञाच्या संशोधनाला यश\nआता काय आम्ही गळफास घ्यायचा का' लशीबाबतच्या प्रश्नावर भडकले केंद्रीय मंत्री\nभारतीयांना मिळणार Pfizer, Moderna ची लस पुरवठ्यासाठी सरकारचा रोडमॅप तयार\n'अश्लील दृश्य करणार नाही’; टीव्ही अभिनेत्रीनं दिला अल्ट बालाजीला नकार\nमिका सिंगनं गरीबांना दिला मदतीचा हात; मुंबईच्या रस्त्यावर वाटले पैसे\n‘कोरोना फुफ्पुसांना हानी पोहोचवतो आणि राधे मेंदूला’; अभिनेत्यानं उडवली खिल्ली\nमी कशी दिसते, माझा रंग यावर माझा आत्मविश्वास अवलंबून नाही - प्रियांका चोप्रा\nइंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूचा दुसरा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह\nIPL 2021 च्या उर्वरित मॅच होणार नाहीत राजस्थानच्या मालकांचं मोठं वक्तव्य\nमोहम्मद आमीरचं IPL खेळण्यासाठी एक पाऊल पुढे, मुंबईच्या खेळाडूंबद्दल म्हणाला....\n पॅट कमिन्सनं प्रेग्नेंट गर्लफ्रेंडला दिलं 70 कोटींचं गिफ्ट\nकोरोना काळात क्रेडिट कार्डवर लोन घेणं टाळा,हे आहे कारण;पाहा लोनसाठीचे इतर पर्याय\nकाहीच वेळात मोदी सरकार देणार शेतकऱ्यांना गिफ्ट, खात्यात पाठवणार 2000 रुपये\nमोदी सरकार देतंय स्वस्त सोनेखरेदीची संधीबाजारभावापेक्षा कमी दरात विकत घ्या सोनं\nमोदी सरकार देतंय स्वस्त दरात सोनं खरेदीची संधी, पाहा कसा घ्याल या योजनेचा फायदा\nमी कशी दिसते, माझा रंग यावर माझा आत्मविश्वास अवलंबून नाही - प्रियांका चोप्रा\nSummer Super Food: वाचा उन्हाळ्यात पांढरा कांदा खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nसोनूला भेटली भारतातील सर्वात श्रीमंत महिला, तिच्या मदतीने झाला भावुक\n6 मॉडेल्सनी बोटीवर केलं Nude shoot; ऐन रमझानमध्ये तुर्कस्तानात वातावरण तापलं\nExplainer : लशीचा पहिला डोस घेऊन कोरोना झाल्यास दुसरा डोस कधी घ्यावा\nजिवंत व्यक्ती पाण्यात बुडते, पण मृतदेह पाण्यावर का तरंगतो\nProning Explainer : ऑक्सिजन लेव्हल कायम ठेवण्यासाठी पालथं झ��पायचं पण नेमकं कसं\nExplainer: ख्रिश्चन, ज्यू, मुस्लिमांचे या एका जागेसाठीच आहेत वाद; काय आहे इतिहास\nअक्षय्य तृतीयेला लग्न झाल्यास खबरदार, गमवावी लागेल सरकारी नोकरी\nकोरोना लशीचे 2 वेगवेगळे डोस घेतल्यास काय होईल\nमुलुंड कोविड सेंटरचा ऑक्सिजन बचतीचा नवा पॅटर्न हिट; 50 टक्क्यांपर्यंत होतेय बचत\nकोरोना उपचारात Remdesivir किती प्रभावी पुण्याच्या शास्त्रज्ञाच्या संशोधनाला यश\n'अश्लील दृश्य करणार नाही’; टीव्ही अभिनेत्रीनं दिला अल्ट बालाजीला नकार\nसामान्य मुलगी झाली National Crush; ‘किरिक पार्टी’नं बदललं रश्मिकाचं आयुष्य\nHBD Manushi Chhillar: या प्रश्नाचं उत्तर देऊन मेडिकल स्टुडंट झाली Miss World\n'भाभीजी घरपर है' फेम सौम्या टंडनने आपल्या हॉट अंदाजाने सर्वांनाच केलं क्लीन बोल्\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nसमारंभात महिलेचं मुलासोबत विचित्र कृत्य, Video Viral होताच सोशल मीडियावर ट्रोल\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nVIDEO: जुन्नरमध्ये बिबट्याची दहशत; अचानक समोर आला बिबट्या आणि मग...\n 31 लाखांच्या फॉर्च्युनरमधून विकत होते वांगी; VIDEO पाहून हैराण व्हाल\n'सैराट'च्या सेंच्युरीचं खास सेलिब्रेशन\nलोणावळ्याच्या वॅक्स म्युझियममध्ये लवकरच आर्ची-परश्याचा पुतळा\n''सैराट' दुसर्‍यांदा बनवण्याची उत्सुक्ता'\nद कपिल शर्मा शो 'सैराट'मय\nनागराज मंजुळेंची संपूर्ण मुलाखत\nहॅपी बर्थ डे आर्ची...\n'सैराट'चं उद्धव ठाकरेंनी केलं कौतुक\nहाच तो 'सैराट'मधला इनामदारवाडा \nसैराटवर आठवलेंची मिश्किल प्रतिक्रिया\n'अश्लील दृश्य करणार नाही’; टीव्ही अभिनेत्रीनं दिला अल्ट बालाजीला नकार\nअक्षय्य तृतीयेला लग्न झाल्यास खबरदार, गमवावी लागेल सरकारी नोकरी\nइंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूचा दुसरा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह\nपप्पू यादव ठरले मित्राच्या प्रेमातील व्हिलन, 32 वर्षांपुर्वीच्या अपहरणाची कहाणी\nकोरोनामध्ये जीवंतपणीच करवून घेतले स्वत:वर अंत्यसंस्कार;75 हजार रुपये केले खर्च\nकोरोन���ला हरवल्यानंतरही महिलेची जीवनमृत्यूशी झुंज; जीव वाचला पण गमावला 'चेहरा'\nकोरोनानंतर किती काळ अँटीबॉडीज् राहतात\nअमिताभ बच्चन यांच्यावर गंभीर आरोप; नाकारला BIG B यांचा मदतनिधी\n'आणि पुढच्याचं दिवशी तो आम्हाला सोडून गेला', पुष्कर जोग झाला भावुक\nसोनाली कुलकर्णी देतेय फिटनेसचे धडे; पाहा अभिनेत्रीचं Hot workout\nIPL स्पर्धा रद्द झाली तरी वॉर्नर, स्मिथ, कमिन्सला मिळणार पूर्ण पगार\n टीम पेननं दिला 'या' खेळाडूला पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2021-05-14T08:23:10Z", "digest": "sha1:VUJYZ6TDBJ7XEIHD7TAGSKU5VEHVDGOG", "length": 3596, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "चेचन्या - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nचेचन्या (रशियन: Чече́нская Респу́блика, Chechenskaya Respublika; चेचन: Нохчийн Республика, Noxçiyn Respublika) हे रशियाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे. चेचन्या कॉकासस प्रदेशामधील बहुसंख्य जनता मुस्लिम आहे. १९९१ साली सोव्हियेत संघाचे तुकडे झाल्यानंतर चेचन जनतेने स्वतंत्र चेचन्या देशाचा दावा केला होता. आजही येथे फुटीरवादी चळवळ चालू आहे.\nचेचन्याचे रशिया देशामधील स्थान\nकेंद्रीय जिल्हा उत्तर कॉकासियन\nस्थापना ११ जानेवारी १९९१\nक्षेत्रफळ १७,३०० चौ. किमी (६,७०० चौ. मैल)\nLast edited on ५ फेब्रुवारी २०२०, at ०४:४६\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ५ फेब्रुवारी २०२० रोजी ०४:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2", "date_download": "2021-05-14T08:14:27Z", "digest": "sha1:VOG75H5AC6GU7JGEI47I4YLBIBFUKI3V", "length": 22538, "nlines": 540, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सेबास्टियान फेटेल - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसेबास्टियान फेटेल‎ (जर्मन: Sebastian Vettel ; जर्मन उच्चारण: zeˈbasti̯an ˈfɛtəl) (३ जुलै, इ.स. १९८७ ; हेपेनहाइम, हेसेन, पश्चिम जर्मनी - हयात) हा फॉर्म्युला वन शर्यतींमधील चालक आहे. स���्या (इ.स. २०११) रेड बुल रेसिंग संघाचा चालक व २०१०, २०११, २०१२ व २०१३ ह्या सलग चार हंगामांचा विजेता आहे. २००९ च्या मोसमात सेबास्टियान फेटेल ने आपल्या फॉर्म्युला वन कारकिर्दीची सुरवात केली. रेड बुल रेसिंग संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाच्या दौडीत दुसऱ्या स्थानापर्यंत झेप घेतली. असे करणारा तो सर्वात कमी वयाचा चालक ठरला. तसेच रेड बुल संघासाठी त्यांचे पहिले पोल स्थान आणि पहिला शर्यत विजय हि मिळवला. त्यानंतर च्या मोसमातच सर्वात कमी वयाचा फॉर्म्युला वन विश्व विजेता चालक बनण्याचा मान त्याने पटकावला. पहिल्या अजिंक्यपदानंतर २०११, २०१२ व २०१३ च्या मोसमात त्याने पुन्हा फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाला गवसणी घातली.\n२०१७ मलेशियन ग्रांप्री दरम्यान फेटेल.\nहेप्पनहाइम, हेसेन, पश्चिम जर्मनी\nफॉर्म्युला वन अजिंक्यपद कारकीर्द\n४ (२०१०, २०११, २०१२, २०१३)\n२००७ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री\n२०१९ अबु धाबी ग्रांप्री\nसेबास्टियान फेटेल चा जन्म पश्चिम जर्मनीतील हेपेनहाइम या शहरात झाला. सेबास्टियान ला एक लहान भाऊ, फाबिआन आणि दोन मोठया बहिणी मेलनी आणि स्टेफनी आहेत.\nफॉर्म्युला बी.एम.डब्ल्यू. ए.डी.ए.सी आयफिललॅन्ड रेसिंग १९ ५ ५ ४ १२ २१६ २\nफॉर्म्युला बी.एम.डब्ल्यू. ए.डी.ए.सी मऊक्के मोटरस्पोर्ट्स २० १८ १४ १३ २० ३८७ १\nफॉर्म्युला ३ युरो सिरीझ मऊक्के मोटरस्पोर्ट्स २० ० ० १ ६ ६३ ५\nमास्ट्रर्स ऑफ फॉर्म्युला ३ १ ० ० ० ० ११\nस्पॅनिश फॉर्म्युला ३ अजिंक्यपद रेसिंग इंजिनीयरिंग १ ० ० ० १ ८ १५\nमकाऊ ग्रांप्री आर्ट ग्रांप्री १ ० ० ० १ ३\nफॉर्म्युला वन विलियम्स एफ१\nफॉर्म्युला ३ युरो सिरीझ आर्ट ग्रांप्री २० ४ १ ५ ९ ७५ २\nमास्ट्रर्स ऑफ फॉर्म्युला ३ १ ० ० ० ० ६\nफॉर्म्युला रेनोल्ट ३.५ सिरीझ कार्लीन मोटरस्पोर्ट्स ३ १ १ ० २ २८ १५\nमकाऊ ग्रांप्री १ ० ० ० ० २३\nफॉर्म्युला वन बी.एम.डब्ल्यू. सॉबर\nफॉर्म्युला रेनोल्ट ३.५ सिरीझ कार्लीन मोटरस्पोर्ट्स ७ १ १ १ ४ ७४ ५\nफॉर्म्युला वन बी.एम.डब्ल्यू. सॉबर १ ० ० ० ० ६ १४\nस्कुदेरिआ टोरो रोस्सो ७ ० ० ० ०\nफॉर्म्युला वन स्कुदेरिआ टोरो रोस्सो १८ १ १ ० १ ३५ ८\nफॉर्म्युला वन रेड बुल रेसिंग १७ ४ ४ ३ ८ ८४ २\nफॉर्म्युला वन रेड बुल रेसिंग १९ ५ १० ३ १० २५६ १\nफॉर्म्युला वन रेड बुल रेसिंग १९ ११ १५ ३ १७ ३९२ १\nफॉर्म्युला वन रेड बुल रेसिंग २० ५ ६ ६ १० २८१ १\nफॉर्म्युला वन इन्फिनीटी रेड बुल रेसिंग १९ १३ ९ ७ १६ ३९७ १\nफॉर्म्युला वन इन्फिनीटी रेड बुल रेसिंग १९ ० ० २ ४ १६७ ५\nफॉर्म्युला वन स्कुदेरिआ फेरारी १९ ३ १ १ १३ २७८ ३\nफॉर्म्युला वन स्कुदेरिआ फेरारी २१ ० ० ३ ७ २१२ ४\nफॉर्म्युला वन स्कुदेरिआ फेरारी १९ ५ ४ ५ १२ ३०२* २*\nबी.एम.डब्ल्यू. सॉबर एफ.१ संघ\nबी.एम.डब्ल्यू. पी.८६ २.४ व्हि.८\nबहरैन मले ऑस्ट्रे मरिनो युरोपि स्पॅनिश मोनॅको ब्रिटिश कॅनेडि यु.एस.ए. फ्रेंच जर्मन हंगेरि तुर्की\nबी.एम.डब्ल्यू. सॉबर एफ.१ संघ\nबी.एम.डब्ल्यू. पी.८६/७ २.४ व्हि.८\nTD बहरैन स्पॅनिश मोनॅको कॅनेडि यु.एस.ए.\n८ फ्रेंच ब्रिटिश युरोपि\nफेरारी ०५६ २.४ व्हि.८\nफेरारी ०५६ २.४ व्हि.८\nफेरारी ०५६ २.४ व्हि.८\nरेनोल्ट आर.एस.२७-२००९ २.४ व्हि.८\nरेनोल्ट आर.एस.२७-२०१० २.४ व्हि.८\nरेनोल्ट आर.एस.२७-२०११ २.४ व्हि.८\nरेनोल्ट आर.एस.२७-२०१२ २.४ व्हि.८\nइन्फिनीटी रेड बुल रेसिंग\nरेनोल्ट आर.एस.२७-२०१३ २.४ व्हि.८\nइन्फिनीटी रेड बुल रेसिंग\nरेनोल्ट एनरजी एफ.१-२०१४ १.६ व्हि.६ टी.\nफेरारी ०६० १.६ व्हि.६ टी.\nफेरारी ०६१ १.६ व्हि.६ टी.\nफेरारी ०६२ १.६ व्हि.६ टी.\nफेरारी ०६२ ई.व्हि.ओ १.६ व्हि.६ टी.\nफेरारी ०६४ १.६ व्हि.६ टी.\n† शर्यत पुर्ण नाही केली, परंतु ९०% शर्यत पुर्ण केल्यामुळे गुण मिळाले.\nसुवर्ण विजेता रजत उप विजेता कांस्य तिसरे स्थान हिरवा पुर्ण, गुण मिळाले निळा पुर्ण, गुणांशिवाय\nनिळा पुर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.) जांभळा अपुर्ण (अपु.) माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.) लाल पात्र नाही (पा.ना.) काळा अपात्र घोषित (अ.घो.)\nपांढरा सुरवात नाही (सु.ना.) हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.) हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.) रिक्त सहभाग नाही (स.ना.) रिक्त जखमी (जख.)\nरिक्त वर्जीत (वर्जी.) रिक्त प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.) रिक्त हाजर नाही (हा.ना.) रिक्त हंगामातुन माघार (हं.मा.) रिक्त स्पर्धा रद्द (स्प.र.)\n२०१९ फॉर्म्युला वन हंगाम\nफॉर्म्युला वन ग्रांप्री यादी\nफॉर्म्युला वन चालक यादी\nफॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी\nफॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी\nफॉर्म्युला वन सर्किटांची यादी\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nफॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ\nसेबास्टियान फेटेल अधिकृत संकेतस्थळ.\nफॉर्म्युला वन डॉट कॉम अधिकृत संकेतस्थळावरील रेखाचित्र.\nफेरारी डॉट कॉम संकेतस्थळावरील रेखाचित्र.\nइंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील सेबास्टियान फेटेलचे पान (इंग्लिश मजकूर)\nLast edited on २१ डिसेंबर २०१९, at २१:१६\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २१ डिसेंबर २०१९ रोजी २१:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2021-05-14T08:32:45Z", "digest": "sha1:2NBR3JLPFEU4KGHRQMSQTKNOPO57Z2CU", "length": 5796, "nlines": 81, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चामर कपुगेडेरा - विकिपीडिया", "raw_content": "\nचामर कंथ कपुगेडेरा (फेब्रुवारी २४, इ.स. १९८७:कॅंडी, श्रीलंका - ) श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nश्रीलंका संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\t(उप-विजेता संघ)\n११ संघकारा(ना.) •२७ जयवर्दने •१८ दिलशान •२६ फर्नान्डो • हेराथ • कपुगेडेरा •०२ कुलशेखरा •९९ मलिंगा • मॅथ्यूस •४० मेंडिस •०८ मुरलीधरन • परेरा • समरवीरा •०५ सिल्वा •१४ थरंगा •प्रशिक्षक: बेलिस\nचेन्नई सुपर किंग्स – सद्य संघ\n३ रैना • ५ बेली • ८ विजय • १३ प्लेसिस • ३३ बद्रीनाथ • ३५ वासुदेवदास • ४८ हसी • ७७ श्रीकांत • ९० मुकुंद • १२ जडेजा • ४७ ब्रावो • ५६ स्टायरीस • ८१ मॉर्केल • -- विग्नेश • ७ धोणी • ६ सहा • ४ बॉलिंजर • १७ त्यागी • २१ महेश • -- पांडे • २३ शर्मा • २७ जकाती • २८ हिल्फेनहौस • ८८ रणदिव • ९२ कुलशेखरा • ९९ अश्विन • प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग\nचेन्नई सुपर किंग्स सद्य खेळाडू\nइ.स. १९८७ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १०:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अत���रिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://daryafirasti.com/2020/09/04/mvelaneshwar/", "date_download": "2021-05-14T08:00:48Z", "digest": "sha1:LJ7J73WXQWUQGFOJTPARKQA5ZZZA3HRM", "length": 12629, "nlines": 114, "source_domain": "daryafirasti.com", "title": "श्री वेळणेश्वर देवस्थान | Darya Firasti", "raw_content": "\nही ब्लॉग पोस्ट श्री विजय पुराणिक आणि अमृता रास्ते यांच्याद्वारे प्रायोजित आहे. दर्या फिरस्तीच्या उपक्रमाला अशा अनेक कोकणवेड्या रसिकांचा हातभार लागल्याने हा प्रकल्प शक्य झाला.\nअतिशय रम्य असा समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला लागूनच असलेलं एक भव्य शिवालय. रत्नागिरी जिल्ह्यात गुहागरजवळ असलेलं श्री वेळणेश्वर देवस्थान म्हणजे कोकणातील शिवभक्त मंडळींचं तीर्थक्षेत्रच. गुहागरकडून दक्षिणेला तवसाळमार्गे जयगडला जात असताना डोंगर सड्यावरून अनेक वाटा पालशेत, बुधल, वेळणेश्वर अशा समुद्र किनाऱ्यावरील गावांकडे घेऊन जातात. घाट वाटेने गाडी समुद्रसपाटीला आली की नारळ सुपारीच्या वनात शिरते आणि समुद्राच्या लाटांची गाज आपल्या कानी पडायला लागते. आणि मग अचानकपणे एखादं शिव मंदिर आपल्यासमोर येतं.\nकोकणातील अनेक मंदिरे पेशवेकालीन आहेत. बहुतेक मंदिरे अठराव्या-एकोणिसाव्या शतकात बांधलेली असून त्यांची स्वतःची एक स्थापत्यशैली आहे असे म्हणता येईल. वेळणेश्वर हे गाव गोखले, रास्ते, गोवंडे, वेलणकर, घाग या मंडळींचे मूळ गाव मानले जाते. गॅझेटमध्ये दुर्दैवाने वेळणेश्वर बद्दल अगदीच त्रोटक माहिती आहे. पण १८७२ सालची मजेशीर नोंद अशी की इथली लोकसंख्या दीड हजार होती आणि महाशिवरात्रीच्या मेळ्यात इथं सुमारे १२ हजार रुपयांची विक्री होत असे.\nश्री वेळणेश्वर क्षेत्र हे जवळजवळ दोन हजार वर्षे जुने आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे. आवारात गणपती, लक्ष्मीनारायण, कालभैरव, महाविष्णू, ग्रामदेवता, रामेश्वर अशी मंदिरे आहेत. इथं श्रावण महिन्याच्या कोणत्याही एका दिवशी अभिषेकाची संततधार सुरु ठेवण्याची प्रथा आहे. जवळपास चार हजार घागरी पाणी घालून गाभाऱ्यातील शिवलिंग बुडते आणि लगेच पाऊस येतो ही एक श्रद्धा आहे.\nश्री वेळणेश्वराचा उत्सव हा महाशिवरात्रीपासून तीन दिवस चालतो. इथं लघुरुद्र, अभिषेक, दुधाचा अभिषेक अशा विविध पूजा केल्या जातात. इथं असलेल्या गणपतीच्या मंदिराच्या खिडकीत असलेली जाळी ही नागाच्या आकारातील आहे.\nकोकणातील मंदिराच्या दीपमाळा नेहमीच खूप आकर्षक पद्धतीने बांधलेल्या असतात. इथेही त्या आवर्जून पाहाव्यात अशाच सुंदर आहेत. पेशवेकालीन बांधकामातील महिरपी आकाराच्या कमानीही नक्की पाहाव्यात.\nश्री वेळणेश्वर हे अनेक कुटुंबाचे कुलदैवत आहे – चापेकर, चाफेकर, आचार्य, कातरणे, गोखले, बडे, बर्ये, लेले, रास्ते, वेलणकर (काश्यप गोत्रातील), वेलवडकर, व्यास, पाळंदे, अधिटकर, थोरात, देसाई, पलुसकर, पाऊलबुद्धे, पुराणिक (गार्ग्य गोत्रातील), मरुकर, मुरुगकर, वैद्य, म्हसकर, शास्त्री, सुतारे, गोवंडे, भातखंडे (काही भातखंडे श्री व्याडेश्वर कुलदैवत मानतात) सावरकर या कुटुंबांमध्ये कुलदैवत म्हणून श्री वेळणेश्वराची पूजा केली जाते.\nमंदिरात दर्शन घेतल्यानंतर अतिशय मोहक असा अनुभव घेण्यासाठी नक्की किनाऱ्यावर जायला हवं. इथला किनारा धोकादायक आहे असं काही जण म्हणतात. पाण्यात जलक्रीडा करत असताना आवश्यक ती खबरदारी मात्र घ्यायला हवी. नाहीतर चूक आपली आणि दोष मात्र निसर्गाचा असा प्रकार होतो.\n१) कुलदैवत – अजित पटवर्धन\n२) रत्नागिरी गॅझेट १८८३\n३) साद सागराची मालिका – पराग पिंपळे, बुकमार्क प्रकाशन\n← किल्ले सर्जेकोट: सिंधुदुर्गाचा सोबती\nकेळशीचा याकूब बाबा दर्गा →\n Select Category मराठी (117) ऐतिहासिक (1) कोकणातील दुर्ग (39) खोदीव लेणी (5) चर्च (2) जागतिक वारसा स्थळ (1) जिल्हा ठाणे (2) जिल्हा मुंबई (8) जिल्हा रत्नागिरी (51) जिल्हा रायगड (33) जिल्हा सिंधुदुर्ग (17) ज्यू सिनॅगॉग (1) पुरातत्व वारसा (11) मंदिरे (36) मशिदी (3) शिल्पकला (4) संकीर्ण (8) संग्रहालये (5) समुद्रकिनारे (11) English (1) World Heritage (1)\nभू चुंबकीय वेधशाळा, अलिबाग\nनमन छत्रपती संभाजी महाराजांना\nनमन छत्रपती संभाजी महाराजांना\nEnglish World Heritage ऐतिहासिक कोकणातील दुर्ग खोदीव लेणी चर्च जागतिक वारसा स्थळ जिल्हा ठाणे जिल्हा मुंबई जिल्हा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्हा सिंधुदुर्ग ज्यू सिनॅगॉग पुरातत्व वारसा मंदिरे मराठी मशिदी शिल्पकला संकीर्ण संग्रहालये समुद्रकिनारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/money/implementation-of-the-new-labour-codes-from-may-2021-you-may-get-less-salary-less-than-mhjb-533510.html", "date_download": "2021-05-14T06:43:09Z", "digest": "sha1:FU5PGDWLMEWC4IHT72V7NLOJ4SFSCOXN", "length": 18708, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मे महिन्यापासून तुमच्या हातात येणार कमी Salary! नवीन लेबर कोडमुळे काय असणार पगाराचं गणित? | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n ब्लॅक बेल्ट तायक्वांदो प्रशिक्षकावर आली प्लंबर होण्याची वेळ\nलशीच्या खरेदीवरुन पुण्यात राजकारण भाजपा नेत्याचा मुख्यमंत्र्यांवर आरोप\nसामान्य मुलगी झाली National Crush; ‘किरिक पार्टी’नं बदललं रश्मिकाचं आयुष्य\nभारतीयांना मिळणार Pfizer, Moderna ची लस पुरवठ्यासाठी सरकारचा रोडमॅप तयार\nभारतीयांना मिळणार Pfizer, Moderna ची लस पुरवठ्यासाठी सरकारचा रोडमॅप तयार\nफेसबुकवरील नात्यावर ठेवला विश्वास, तरुणीला जंगलात बोलवत 25 जणांनी केला बलात्कार\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nलोकनेता हरपला; चिदंबरम यांना चप्पल फेकून मारणाऱ्या माजी आमदाराचं कोरोनानं निधन\nसामान्य मुलगी झाली National Crush; ‘किरिक पार्टी’नं बदललं रश्मिकाचं आयुष्य\n‘500 लोकांना फोन केले पण कोणीही मदत केली नाही’; टप्पूच्या आईनं व्यक्त केला संताप\nतारक मेहता फेम बबिताच्या अडचणींत वाढ; कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक\nशिवाजी राजे...ते नागरिक; सचिन खेडेकरांचे फॅन असाल तर हे 5 चित्रपट पाहाच\nIPL 2021 च्या उर्वरित मॅच होणार नाहीत राजस्थानच्या मालकांचं मोठं वक्तव्य\nमोहम्मद आमीरचं IPL खेळण्यासाठी एक पाऊल पुढे, मुंबईच्या खेळाडूंबद्दल म्हणाला....\n पॅट कमिन्सनं प्रेग्नेंट गर्लफ्रेंडला दिलं 70 कोटींचं गिफ्ट\n'ई-पास' शिवाय गोव्याला चाललेल्या पृथ्वी शॉला आंबोलीत पोलिसांनी थांबवलं, आणि मग..\nकाहीच वेळात मोदी सरकार देणार शेतकऱ्यांना गिफ्ट, खात्यात पाठवणार 2000 रुपये\nमोदी सरकार देतंय स्वस्त सोनेखरेदीची संधीबाजारभावापेक्षा कमी दरात विकत घ्या सोनं\nमोदी सरकार देतंय स्वस्त दरात सोनं खरेदीची संधी, पाहा कसा घ्याल या योजनेचा फायदा\nप्रत्यक्ष सोनं विकत घेणं चांगलं की डिजीटल gold, ETF त्यावर कसा आकारला जातो कर\nSummer Super Food: वाचा उन्हाळ्यात पांढरा कांदा खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nसोनूला भेटली भारतातील सर्वात श्रीमंत महिला, तिच्या मदतीने झाला भावुक\n6 मॉडेल्सनी बोटीवर केलं Nude shoot; ऐन रमझानमध्ये तुर्कस्तानात वातावरण तापलं\n ओम...ओम...ओम... म्हणत चितेवरच उठून बसला मृतदेह आणि...\nExplainer : लशीचा पहिला डोस घेऊन कोरोना झाल्यास दुसरा डोस कधी घ्यावा\nजिवंत व्यक्ती पाण्यात बुडते, ���ण मृतदेह पाण्यावर का तरंगतो\nProning Explainer : ऑक्सिजन लेव्हल कायम ठेवण्यासाठी पालथं झोपायचं पण नेमकं कसं\nExplainer: ख्रिश्चन, ज्यू, मुस्लिमांचे या एका जागेसाठीच आहेत वाद; काय आहे इतिहास\nभारतीयांना मिळणार Pfizer, Moderna ची लस पुरवठ्यासाठी सरकारचा रोडमॅप तयार\n...आणि 2100 रुपयांच्या चेकसाठी अजित पवारांनी केला आमदार निलेश लंकेंना फोन\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nलोकनेता हरपला; चिदंबरम यांना चप्पल फेकून मारणाऱ्या माजी आमदाराचं कोरोनानं निधन\nसामान्य मुलगी झाली National Crush; ‘किरिक पार्टी’नं बदललं रश्मिकाचं आयुष्य\nHBD Manushi Chhillar: या प्रश्नाचं उत्तर देऊन मेडिकल स्टुडंट झाली Miss World\n'भाभीजी घरपर है' फेम सौम्या टंडनने आपल्या हॉट अंदाजाने सर्वांनाच केलं क्लीन बोल्\nपुण्याच्या तरुणाचा इतिहास, Everest वरील 'माऊंट अन्नपूर्णावर यशस्वीपणे केली चढाई\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nतरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO\nVIDEO: यांना कोणीतरी आवरा रे मक्याच्या शेतातून बँड बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव\nबीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO\nसमारंभात महिलेचं मुलासोबत विचित्र कृत्य, Video Viral होताच सोशल मीडियावर ट्रोल\nकोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू\nVIDEO: जुन्नरमध्ये बिबट्याची दहशत; अचानक समोर आला बिबट्या आणि मग...\n 31 लाखांच्या फॉर्च्युनरमधून विकत होते वांगी; VIDEO पाहून हैराण व्हाल\nMay महिन्यापासून तुमच्या हातात येणार कमी Salary नवीन लेबर कोडमुळे काय असणार पगाराचं गणित\nलॉकडाऊनमुळे जबरदस्त आर्थिक फटका ब्लॅक बेल्ट तायक्वांदो प्रशिक्षकावर आली प्लंबर होण्याची वेळ\nभारतीयांना मिळणार Pfizer, Moderna ची लस पुरवठ्यासाठी सरकारचा रोडमॅप तयार\n‘500 लोकांना फोन केले पण कोणीही मदत केली नाही’; टप्पूच्या आईनं व्यक्त केला संताप\nसमारंभात महिलेचं मुलासोबत विचित्र कृत्य, IPS अधिकाऱ्यानं Video शेअर करत उपस्थित केला सवाल\n'या' अमेरिकन नागरिकांना मास्क वापरण्याची गरज नाही, बायडेन यांची घोषणा\nMay महिन्यापासून तुमच्या हातात येणार कमी Salary नवीन लेबर कोडमुळे काय असणार पगाराचं गणित\nNew Wage Code: नवीन लेबर कोडमध्ये तुमची कॉस्ट टू ���ंपनी (CTC) नव्याने ठरवली जाईल. याचा परिणाम असा होईल की तुमची पीएफमधील योगदान (PF Contribution) वाढेल.\nनवी दिल्ली, 24 मार्च: देशात पुढील महिन्यापासून अर्थात 1 एप्रिल 2021 पासून चार नवीन लेबर कोड्स (New Labour Codes) लागू होणार आहेत. हे लागू झाल्यानंतर देशात पगाराबाबत (Salary) काही नवीन नियम लागू होती. मोदी सरकारच्या (Modi Government) न्यू वेज कोडनुसार (New Wage Code) मे 2021 पासून तुम्हाला मिळणाऱ्या एकूण पगारात बेसिक सॅलरीचा हिस्सा कमीत कमी 50 टक्के करणे अनिवार्य असेल. एप्रिल महिन्यात सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षात अधिकतर कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ देतात.\nनवीन लेबर कोडमध्ये तुमची कॉस्ट टू कंपनी (CTC) नव्याने ठरवली जाईल. याचा परिणाम असा होईल की तुमची पीएफमधील योगदान (PF Contribution) वाढेल. म्हणजेच तुमचे इनक्रिमेंट झाले तरी ते पीएफमध्ये जाऊ शकते, त्यामुळे पगारवाढ होऊनही तुमची टेक होम सॅलरी (Take Home Salary) कमी होण्याची शक्यता आहे.\nनवीन कायद्यांचा तुमच्यावर काय होणार परिणाम\nटेक होम सॅलरी कमी होण्याची अनेक कारणे आहेत. एक म्हणजे, या कोडनुसार कंपन्यांना सीटीसी किंवा एकूण पगारात मूलभूत पगारचा हिस्सा कमीतकमी 50 टक्के करावा लागेल. असे केल्याने तुमची टेक होम सॅलरी कमी होईल. पण ग्रॅच्युइटीचे प्रमाण तसंच कर्मचारी आणि कंपनी दोघांच्या पीएफ योगदानाची टक्केवारी वाढेल. अशा परिस्थितीत असे म्हटले जात आहे की उच्च व मध्यम वेतन गटांवर फारसा परिणाम होणार नाही, परंतु ज्यांचा पगार कमी आहे, त्यांच्या घरच्या पगारावर 25 ते 30 टक्के परिणाम होऊ शकतो.\n(हे वाचा-Gold Price Today: सोन्याचे दर 800 रुपयांनी घसरले, काय आहे मुंबई-पुण्यातील भाव)\nजाणकारांच्या मते नवीन लेबर कोडमध्ये पगाराची नवीन परिभाषा प्रस्तावित करण्यात आली आहे. यामुळे कंपन्यांना ग्रॅच्युइटी, रजांच्या बदल्यात पैसे आणि पीएफसाठी जास्त रक्कम देण्याची तरतूद करण्याची आवश्यकता असेल. नवीन तरतुदींनुसार, केवळ त्याच्या आर्थिक परिणामाचे मूल्यांकन केल्यानंतर, कंपन्या दुसऱ्या सहामाहीत पगार बजेटचा आढावा घेतील.\n ब्लॅक बेल्ट तायक्वांदो प्रशिक्षकावर आली प्लंबर होण्याची वेळ\nलशीच्या खरेदीवरुन पुण्यात राजकारण भाजपा नेत्याचा मुख्यमंत्र्यांवर आरोप\nसामान्य मुलगी झाली National Crush; ‘किरिक पार्टी’नं बदललं रश्मिकाचं आयुष्य\nपप्पू यादव ठरले मित्राच्या प्रेमातील व्हिलन, 32 वर्षांपुर��वीच्या अपहरणाची कहाणी\nकोरोनामध्ये जीवंतपणीच करवून घेतले स्वत:वर अंत्यसंस्कार;75 हजार रुपये केले खर्च\nकोरोनाला हरवल्यानंतरही महिलेची जीवनमृत्यूशी झुंज; जीव वाचला पण गमावला 'चेहरा'\nकोरोनानंतर किती काळ अँटीबॉडीज् राहतात\nअमिताभ बच्चन यांच्यावर गंभीर आरोप; नाकारला BIG B यांचा मदतनिधी\n'आणि पुढच्याचं दिवशी तो आम्हाला सोडून गेला', पुष्कर जोग झाला भावुक\nसोनाली कुलकर्णी देतेय फिटनेसचे धडे; पाहा अभिनेत्रीचं Hot workout\nIPL स्पर्धा रद्द झाली तरी वॉर्नर, स्मिथ, कमिन्सला मिळणार पूर्ण पगार\n टीम पेननं दिला 'या' खेळाडूला पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/talegon-dabhade-corruption-charges-on-the-officials-of-various-municipal-councils-the-general-meeting-of-the-municipality-council-105865/", "date_download": "2021-05-14T07:53:30Z", "digest": "sha1:QIMLIQREW6LUCD27I262GSZI7TIQZAMH", "length": 21756, "nlines": 106, "source_domain": "mpcnews.in", "title": "Talegon Dabhade : नगरपरिषदेच्या विविध खात्यातील अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप!; नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ - MPCNEWS", "raw_content": "\nTalegon Dabhade : नगरपरिषदेच्या विविध खात्यातील अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप; नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ\nTalegon Dabhade : नगरपरिषदेच्या विविध खात्यातील अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप; नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ\nएमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत सत्तारूढ भारतीय जनता पक्ष, जनसेवा विकास समिती आणि विरोधी तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीच्या काही नगरसेवक यांनी नगरपरिषदेच्या विविध खात्यातील अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमतेचे आरोप करीत\nअधिकाऱ्यांना जेरीस आणले. माजी उपनगराध्य सुनील शेळके यांनी केलेल्या गंभीर आरोपांच्या फैरीने सोमवारची सर्वसाधारण सभा चांगलीच गाजली.\nनगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद सभागृहात सोमवारी सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, जनसेवा विकास समितीच्या गटनेत्या सुलोचना आवारे, सभागृह नेते सुशील सैंदाणे, मुख्याधिकारी वैभव आवारे, विविध खात्यांचे सभापती, नगरसेवक उपस्थित होते. सभेच्या पटलावर एकूण 109 विषय होते. सकाळी 11 वाजता सभा सुरू झाली.\nसुनील शेळके, सुलोचना आवारे, नगरसेवक गणेश खांडगे, अरुण भेगडे, अमोल शेटे, अरुण माने, वैशाली दाभाडे, शोभा भेगडे आदींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना अधिकाऱ्यांची दमछाक झाली. प्रत्यक्ष विषय पत्रिकेवरील विषय सुरू करण्यास दुपारचे एक वाजले. विषयपत्रिकेवरील विषयांवर चर्चा चालू असताना 1.30 च्या सुमारास काही नगरसेवकांनी सभागृह सोडले.\nयावेळी सभागृहात केवळ नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, नगरसेवक अमोल शेटे, अरुण भेगडे पाटील, विभावरी दाभाडे, वैशाली दाभाडे आणि अरुण माने असे केवळ सहा जण सभागृहात उपस्थित होते.या संधीचा फायदा घेत गणपूर्ती अभावी सभा तहकूब करावी, अशी मागणी तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे नगरसेवक अरुण माने यांनी केली. त्यामुळे दीड तास सभा तहकूब करीत असल्याचे नगराध्यक्षा जगनाडे यांनी जाहीर केले.सभा पुन्हा तीन वाजता सुरू झाली. पटलावरील विषयांवर चर्चा होत असताना अनेक नगरसेवकांनी नगरपरिषद प्रशासनावर भ्रष्टाचाराचा आरोप केला.\nमाजी उपनगराध्य सुनील शेळके यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाच्या अनागोंदी कारभारावर ताशेरे ओढले. तळेगाव स्टेशनच्या पाणी प्रश्नावर नागरिक त्रस्त असून तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी सुनील शेळके, गणेश खांडगे, सुलोचना आवारे, सुशील सैंदाणे यांनी केली. रात्री दोन वाजता पाणी सोडले जाते, हे योग्य आहे का असा सवाल सुलोचना आवारे यांनी केला. भटक्या कुत्र्यांचा नागरिकांना त्रास होत असून त्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी सुलोचना आवारे यांनी केली.\nजिजामाता चौक ते भेगडे आळी पर्यंतच्या चुकीच्या पद्धतीने केलेल्या रस्ता रुंदीकरणास नगरपरिषद प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप अरुण भेगडे पाटील, अमोल शेटे यांनी केला. जिजामाता – तळेगाव स्टेशन रस्त्यावरील हचिंग शाळेसमोर शाळा भरताना आणि सुटताना प्रचंड वाहतूक कोंडी होते. शाळा व्यवस्थापनाने शाळेच्या जागेत स्वतंत्र वाहनतळ सुरू करावे, त्यामुळे रस्त्यावरील पार्किंगमुळे होणारा धोका दूर होईल, यासाठी मुख्याधिका-यांनी शाळा प्रमुखांना सूचना द्याव्यात, अशी मागणी गणेश खांडगे यांनी केली.\nनागरी दलितवस्ती योजनेअंर्तग कामे करताना स्टेशन आणि गाव विभागात भेदभाव केला जात असल्याचा आरोप सुनील शेळके,अरुण माने, वैशाली दाभाडे यांनी केला. नगरपरिषदेच्या नुकत्याच झालेल्या विविध विकास कामांचे उद्घाटन, भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याच्या खर्चास प्रशासकीय मंजुरीच्या विषयास हा खर्च अवास्तव असल्याचा आरोप काही नगरसेवकांनी केला. त्यामुळे सभागृहाने या विषयास मंजुरी दिली नाही.\nखासगी मालकीच्या जागांवर आरक्षण टाकून त्यांना टीडीआर न देताही त्या जागेवर अतिक्रमण सदृश ताबा घेऊन विकासकामे करणे, कोट्यवधींच्या कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण न करता ठेकेदारांना कामे देणे, चढ्या दराची बिले अदा करणे, भुयारी गटर योजना आणि रस्ते खोदाई याचे नियोजन न करता नागरिकांना त्रास होईल याचा विचार न करता सभागृहाची दिशाभूल करत मंजुरी घेण्याचा प्रयत्न करणे, विकासाचा लाभ केवळ श्रीमंतांना होईल अशी कामे करणे असे गंभीर आरोप करत सुनील शेळके यांनी प्रशासनाची झाडाझडती घेतली.\nशहरातील विविध रस्त्यांची सुमारे 100 किलोमीटर लांबीची कामे करताना खोदाई होणार आहे. दोन वर्षे ही कामे सुरू राहणार असल्याचे मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी सांगितले. मात्र, नागरिकांना होणारा त्रास या सभागृहातील नगरसेवकांवर येत्या निवडणुकीत गंडांतर आणणारा असून माझ्यासह यापैकी एकही नगरसेवक पुढच्या वेळी सभागृहात नसेल, अशी भीती शेळके यांनी व्यक्त केली.\nसुनील शेळके यांनी विविध विषयांवर चर्चा करताना गंभीर आरोप केले.शेळके म्हणाले, इंद्रायणी आणि सोमटणे पंपिंग स्टेशनस् वरील काही पंप नगरपरिषद प्रशासनाने भंगाराच्या भावात विकले आहेत. नव्याने बांधलेली दोन्ही शॉपिंग कॉम्प्लेक्स ही केवळ श्रीमंतांसाठी आहेत. स्थानिक गरीब आणि गरजुंसाठी त्याचा उपयोग होताना दिसत नाही.\nभूयारी गटर योजनेसाठी एसटीपी प्लांटची जागा ताब्यात नसताना रस्ते खोदाईचा अट्टाहास कशासाठी पेव्हिंग ब्लॉक्स मुख्य रस्त्यावर टाकण्यास उच्च न्यायालयाने बंदी घातली असल्याची बाब शेळके यांनी यावेळी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. रस्ते खोदाईमुळे दोन वर्षे नागरिंकांना त्रासास सामोरे जावे लागेल. खासगी जागा आरक्षित करताना जागा मालकांना कायदेशीररित्या टीडीआर दिला गेला पाहिजे. पण, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.रेल्वे खात्याची परवानगी नसतांना रेल्वेच्या हद्दीत रस्ता तयार केला, झाडे लावलीत. हा लाखो रुपयांचा खर्च का केला पेव्हिंग ब्लॉक्स मुख्य रस्त्यावर टाकण्यास उच्च न्यायालयाने बंदी घातली असल्याची बाब शेळके यांनी यावेळी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. रस्ते खोदाईमुळे दोन वर्षे नागरिंकांना त्रासास सामोरे जावे लागेल. खासगी जागा आ��क्षित करताना जागा मालकांना कायदेशीररित्या टीडीआर दिला गेला पाहिजे. पण, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.रेल्वे खात्याची परवानगी नसतांना रेल्वेच्या हद्दीत रस्ता तयार केला, झाडे लावलीत. हा लाखो रुपयांचा खर्च का केला यावर समाधानकारक उत्तर नगरपरिषद प्रशासन देऊ शकले नाही. नगरपरिषदेत मनमानी कारभार सुरू आहे. त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही,असा घणाघाती आरोपही शेळके यांनी केला.\nजेसीबी, पोकलेन आणि डंपरच्या सहाय्याने आरोग्य खात्यातील कामांसाठी कोट्यवधी रुपये रुपये खर्ची टाकले असून यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शेळके यांनी केला. ज्यादा दराने आकारकेल्या उद्यान, आरोग्य, बांधकाम आणि विद्युत या विभागातील संशयास्पद बिलाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमण्याची मागणी शेळके यांनी केली. नगराध्यक्षा जगनाडे यांनी ती मान्य करून चौकशी समिती स्थापन केली. मागील दोन वर्षांतील संशयास्पद बिलांची ही समिती सखोल चौकशी करणार असून अहवाल सादर करणार आहेत.\nफेरीवाला सर्वेक्षणात लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप केलेला नाही. फेरीवाला सर्वेक्षण चुकीचे झाल्यास त्यात सर्वेक्षण समितीस जबाबदार धरावे, अशी सूचना संग्राम काकडे यांनी केली. नगरपरिषद हद्दीतील रहिवासी असणाऱ्या दिव्यांगांना 1 हजार रुपयांऐवजी 2 हजार रुपये मासिक पेंशन योजना सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. स्टेशन भाजी मार्केटसाठी कायमस्वरूपी शेड देण्याबाबतच्या विषयास स्थगिती देण्यात आली.\nसोमवारी सायंकाळी सात वाजता सभा संपली. यावेळी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष संग्राम काकडे,सुनील शेळके, अमोल शेटे,अरुण भेगडे पाटील, अरुण माने, वैशाली दाभाडे,शोभा भेगडे, विभावरी दाभाडे, कल्पना भोपळे, प्राची हेंद्रे हे मोजकेच नगरसेवक सभागृहात उपस्थित होते.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPimpri: तूर्तास पाणीकपात मागे नाही; आयुक्त हर्डीकर यांची माहिती\nDehugaon : कर्तव्य फाऊंडेशनच्या वर्धापनदिनानिमित्त सदस्यांचा अवयवदानाचा संकल्प\nPune News : मुंबईत हायकोर्टातातून थेट पुणे पालिकेच्या हेल्पलाईनवर फोन , आणि घडलं असं\nChinchwad Crime News : आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार\nPimpri Corona Update : प्रशासनाचा गोंधळ, तीनवेळा प्रेसनोट बदलली; शहरात आज 1790 नवीन रुग्णांची नोंद, 2884 जणांना…\nMaharashtra Corona Update : राज्यात एकूण 46 लाख रुग्ण कोरोनामुक्त ; आज 58,805 जणांना डिस्चार्ज\nBhosari Crime News : लॉकडाऊनमध्ये अवैधरित्या दारूविक्री करणाऱ्या 18 जणांवर गुन्हा\nPimpri News : महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी ‘स्पर्श’, दोषी पालिका अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा…\nPune Corona News : थेट लस खरेदीसाठी पुण्याला परवानगी का नाही : गणेश बिडकर\nLonavala News : जामतारा वेब सिरिज पाहून अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक\nTalegaon Dabhade : परिचारिका दिनानिमित्त 150 ऍप्रनचे वाटप\nBopkhel News : बलात्कार करून, ‘पतीला सोडचिठ्ठी देऊन दुसरे लग्न करण्याचे ‘ लिहून घेतले हमीपत्र\nPune News: लॉकडाऊन मुदतवाढीच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण\nChinchwad news: कोरोना विरोधातील लढाई चिंचवड देवस्थान ट्रस्टच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 11 लाख रुपये\n बारामतीत ”म्युकर मायकोसिस 20 ते 25 रुग्ण, दोन जणांचा मृत्यू\nLonavala News : जामतारा वेब सिरिज पाहून अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक\nVideo by Shreeram Kunte : राहुल गांधी करणार का देशाला काँग्रेसमुक्त\nTalegaon Dabhade : परिचारिका दिनानिमित्त 150 ऍप्रनचे वाटप\nMaval News : मावळात लवकरच दोन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प – आमदार शेळके\nTalegaon Dabhade : सामाजिक उपक्रम राबवून श्री भैरवनाथ महाराज व श्री बापूजीबुवा महाराज उत्सव साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/nmc-avoiding-for-oxygen-plant-in-nashik-pc-by-sahebrao-datir", "date_download": "2021-05-14T06:21:40Z", "digest": "sha1:336L4P6KEXRTXUAQWMSONH55R3ASGAUU", "length": 6315, "nlines": 49, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "ऑक्सिजन प्लांटसाठी मनपाकडूनच टाळाटाळ | nmc avoiding for oxygen plant in nashik pc by sahebrao datir", "raw_content": "\nऑक्सिजन प्लांटसाठी मनपाकडूनच टाळाटाळ\nउद्योजक दातीर यांचा आरोप\nनवीन नाशिक | प्रतिनिधी\nऑक्सिजन पुरवठ्यासाठी प्लांट उभारण्यासाठी उद्योजकांनी पुढे यावे असे आवाहन मनपा आयुक्तांनी केले होते. मात्र, गेल्या तीन ते चार वर्षापासून ऑक्सीजन प्लांट साठी सर्व कागदपत्र मनपा नगररचना विभागात सादर करून देखील ऑक्सिजन व इतर गॅस रिफिलिंग प्लांट लावण्यासाठी हा विभाग परवानगी देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप उद्योजक साहेबराव दातीर यांनी पत्रकार परिषदेत प्रसंगी केला...\nसध्या नाशिक शहरामध्ये करोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर नाशिक शहरामध्ये ऑक्सीजन चा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत असल्याने ऑक्सिजन न मिळाल्याने बऱ्याच बाधीत रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहे. सध्या मनपा प्रशासनातर्फे तसेच जिल्हा प्रशासनातर्फे नाशिककरांना ऑक्सिजन मिळावा याकरिता सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी अंबड तसेच सातपूर औद्योगिक वसाहतीत लसीकरण केंद्र सुरू करणार असल्याची पाहणी करत असताना उद्योजकांना ऑक्सीजन प्लांट लावण्यासाठी आवाहन केले होते.\nमात्र मनपाचाच नगररचना विभाग या गोष्टीला विरोध दर्शवत असल्याचा आरोप दातीर यांनी केला. यावेळी त्यांनी सांगितले की, नागपूर येथील विस्फोटक विभागाकडून अंबड औद्योगिक वसाहतीत गॅस प्लांट साठी परवानगी देखील मिळाली असताना गेल्या तीन ते चार वर्षापासून मनपाच्या नगररचना विभाग या प्लांट ला परवानगी देण्यासाठी टाळाटाळ करत आहे.\nजर यापूर्वीच हा प्लांट सुरू झाला असता तर नाशिककरांना त्याची मोठ्याप्रमाणावर आज मदत मिळाली असती. मी प्रामाणिक पणे गुंतवणुक करून ही मला ऑकसीजन प्लॉन्ट साठी परवानगी न देता अन्याय केल्याची भावना दातीर यांनी म्हटले आहे\nऑक्सीजन प्लांटसाठी कोटयाावधी रुपयांची गुंतवणुक केली आहे. दिल्ली नोएडा येथुन टॅक आणला आहे. मनपाने तीन वर्षा पुर्वी परवाानगी दिली असती तर नाशकात आज रूग्णांना ऑकसीजन मिळाले असते. क्रित्येक रूगणांचे प्राण वाचले आहे.एक तर मनपा परवानगी मिळणार नाही असे पत्र देत नाही व परवानगी देत नाही. मनपाने परवानगी मिळणार नाही असे पत्र दिले तर मी शेजारच्या राज्यात ऑक्सीजन प्लान्ट सुरु करु शकेल, तसेच मनपाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/sudhir-mungantiwar-slams-ajit-pawar-on-municipal-corporation-statement-172605.html", "date_download": "2021-05-14T06:13:36Z", "digest": "sha1:2K5BVRDFK4UXZIX7MTETJNCMILW754YS", "length": 17393, "nlines": 248, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "'नाचता येईना अंगण वाकडे', मुनगंटीवारांचा अजित पवारांवर निशाणा | Sudhir Mungantiwar slams Ajit Pawar | TV9 Marathi", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nमराठी बातमी » महाराष्ट्र » ‘नाचता येईना अंगण वाकडे’, मुनगंटीवारांचा अजित पवारांवर निशाणा\n‘नाचता येईना अंगण वाकडे’, मुनगंटीवारांचा अजित पवारांवर निशाणा\nभाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.\nनिलेश डाह��ट, टीव्ही 9 मराठी, चंद्रपूर\nचंद्रपूर : “नाचता येईना अंगण वाकडे ही म्हण सध्याच्या परिस्थितीवर तंतोतंत खरी ठरली आहे. राज्यातील महानगरपालिकांच्या पैशांशी केंद्राचा दुरान्वये संबंध नाही. आपल्या राज्यामध्ये महानगरपालिका या स्वायत्त आहेत. महानगरपालिकेला स्वत:चं उत्पन्न वाढवण्याचा विशिष्ट कायदा आहे. मग यात केंद्राचा काय संबंध”, असं म्हणत माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar slams Ajit Pawar) यांनी विद्यमान अर्थमंत्री अजित पवार यांना टोला लगावला आहे.\n“राज्यातील महापालिका केंद्राच्या चुकीच्या धोरणाने डबघाईस आल्या आहेत. त्यामुळे केंद्राचा अर्थसंकल्प सादर झाल्यावर राज्याची दिशा ठरवू”, असे विधान राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी केले होते. याच विधानावरुन सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवारांवर निशाणा साधला (Sudhir Mungantiwar slams Ajit Pawar).\n“भाजप पुन्हा सत्तेत येऊ नये म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांचे प्रयत्न सुरु आहेत. भाजपने गेल्या पाच वर्षात राज्यात चांगली कामं केली आहेत. राज्यात भाजप पुन्हा सत्तेवर आली तर आपल्याला पुढचे 25 वर्षे सरकारमध्ये येता येणार नाही, अशा भीतीमुळे मतभिन्नता असतानाही शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले आहेत. एक पक्ष स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न दिलं पाहिजे असं म्हणणारा आहे, तर दुसरा पक्ष स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल जगामध्ये कुणी वाईट लिहिणार नाही असं पुस्तक छापणार आहे. ज्यांच्या विचारांमध्ये कोणतीही समानता नाही असे दोन टोकाचे पक्ष आज राज्यामध्ये सत्तेसाठी एकत्र आले आहेत. विकासाची कामं करुन राज्याची प्रगती करणं त्यांच्याकडून होणार नाही”, असा घणाघात सुधीर मुनगंटीवार यांनी केला.\n“25 हजार रुपये हेक्टर अवकाळी पावसाची नुकसान भरपाई देऊ, असं सांगणारे पक्ष आता गप्प आहेत. एकवेळ जन्मापासून मुका असलेला माणूस बोलायला लागेल मात्र यावर महाविकास आघाडी सरकारचे नेते भाष्य करायला तयार नाहीत”, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला.\n“महाविकास आघाडीचे सरकार बनताच राज्यात बेरोजगारांचे प्रश्न संपले आहेत. मागच्या पाच वर्षात जे लोक बेरोजगारीचा विषय लावून धरत होते ते आता मात्र मंत्री झाले आहेत. मंत्री झाल्यानंतर त्यांना गावातील बेरोजगारांशी कोणतेही सोयरसुतक राहिलेली नाही. त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची वि���ासाची कामे होऊ शकत नाहीत. त्यामुळे येता-जाता, उठताबसता प्रत्येक गोष्टीत ते केंद्र सरकारला जबाबदार ठरवतात”, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.\n‘लेमन टी’चे 5 फायदे\nतुळस खा रोग पळवा\nप्लाझ्मा कधी दान करू शकता\nPF काढताना ‘या’ चुका टाळा\nपंतप्रधान, गृहमंत्री गायब, देश रामभरोसे; अहंकार सोडा, ‘महाराष्ट्र मॉडेल’ लागू करा: संजय राऊत\nकोरोना सुद्धा एक जीव, त्यालाही जगण्याचा अधिकार; भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांचं अजब तर्कट\nराष्ट्रीय 1 hour ago\nमराठा आरक्षणाबाबत केंद्राकडून पुनर्विचार याचिका, ठाकरे सरकारने मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे सवलती द्याव्यात : चंद्रकांत पाटील\nमराठा आरक्षणाबाबत केंद्राकडून दाखल पुनर्विचार याचिकेचं स्वागत : चंद्रकांत पाटील\nSpecial Report | शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये वादाची पहिली ठिणगी , नेमकं कारण काय \nमेकअप वापरताना ‘या’ मूलभूत गोष्टी लक्षात ठेवा, सौंदर्याला लागतील चार चांद\nPetrol Diesel Price Today : महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यात पेट्रोलची शंभरी, तुमच्या शहरातले ताजे दर काय\nAjit Pawar | निलेश लंके फाऊंडेशनसाठी कार्यकर्त्याचा चेक, लंकेंना फोन करुन अजित पवार म्हणतात…\nउधारीवरुन मित्रांमध्ये वाद, भरचौकात सुरीने भोसकून 26 वर्षीय तरुणाची हत्या\nIndia Corona Death | कोरोनाचा कहर, देशात सलग तिसऱ्या दिवशी 4 हजार कोरोनाबाधितांचा मृत्यू\nPhoto : ‘ईद मुबारक…’, मराठमोळ्या स्मिता गोंदकरकडून हटके अंदाजात शुभेच्छा\nफोटो गॅलरी14 mins ago\nLIVE | कोल्हापूर गोकूळ दूध संघाच्या अध्यपदाची आज होणार निवड, दुपारी 1 वाजता घोषणा\nयशराज फिल्म्सच्या ‘गोल्डन ज्युबिली’ सोहळ्याचे पैसे ‘या’ कामासाठी वापरणार, आदित्य चोप्रांचे कौतुकास्पद पाऊल\nMaharashtra Coronavirus LIVE Update : सोलापुरात 15 मे पर्यंत लॉकडाऊन, अक्षय तृतीयाच्या सणावर सावट\nMumbai Petrol Hike | मुंबईत पेट्रोल 98.65 रुपये प्रति लिटर\nमराठी न्यूज़ Top 9\nनिलेश लंके फाऊंडेशनसाठी कार्यकर्त्याचा चेक, लंकेंना फोन करुन अजित पवार म्हणतात…\nमाझ्या प्रेमकथेचे रहस्य लवकरच उलगडणार, करुणा धनंजय मुंडे यांच्या फेसबुक पोस्टने खळबळ\nपंतप्रधान, गृहमंत्री गायब, देश रामभरोसे; अहंकार सोडा, ‘महाराष्ट्र मॉडेल’ लागू करा: संजय राऊत\nVIDEO | मामाचा फोन घेतला नाही, कॉलबॅक राहिला, दुसऱ्या दिवशी मामा गेला, पुष्कर जोग बोलता बोलता रडायला लागला\nAkshaya Tritiya 2021 | अक्षय्य तृतीया दिवशी सोने-चांदी स्वस्त की महाग, मुंबईसह ���हाराष्ट्रातील सोन्याचे नवे दर काय\nअरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार, येत्या 24 तासात चक्रीवादळात रुपांतर, महाराष्ट्रात कुठे काय परिणाम\nCorona Cases in India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये 19 हजारांनी घट, कोरोनामुक्तांचा आकडा दोन कोटींपार\nMaharashtra Coronavirus LIVE Update : सोलापुरात 15 मे पर्यंत लॉकडाऊन, अक्षय तृतीयाच्या सणावर सावट\nLIVE | कोल्हापूर गोकूळ दूध संघाच्या अध्यपदाची आज होणार निवड, दुपारी 1 वाजता घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-21/segments/1620243991648.40/wet/CC-MAIN-20210514060536-20210514090536-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}