diff --git "a/data_multi/mr/2021-25_mr_all_0134.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2021-25_mr_all_0134.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2021-25_mr_all_0134.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,695 @@ +{"url": "https://activenews.in/2021/04/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%86/", "date_download": "2021-06-15T16:55:31Z", "digest": "sha1:TAUSIIVOJO5GEDC6QOHF6JQMP52KYRMH", "length": 20267, "nlines": 243, "source_domain": "activenews.in", "title": "पत्रकार लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे, त्यांच्यावर संचारबंदी लावु नका – ACTIVE NEWS", "raw_content": "\nहौस ऑफ बांबू : मराठीचे प्राचीन अवशेष \nअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतीने कोवीड मधील रुग्णाच्या नातेवाईकांस 28 दिवस अन्नदान सेवा\nजांब रोडच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nPune Corona: सलग चौथ्या दिवशी रुग्णसंख्या एक हजाराच्या आत\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nHome/Uncategorized/पत्रकार लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे, त्यांच्यावर संचारबंदी लावु नका\nपत्रकार लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे, त्यांच्यावर संचारबंदी लावु नका\n(मानवी हक्क सुरक्षा दल संघटनेची मागणी) *\nबातम्या संकलित करू दया *मंत्रालयासहीत विविध शासकीय कार्यालयात प्रवेश दया\n(मुंबई) :पत्रकार हा देशातील लोकशाही चा चौथा आधारस्तंभ असल्यामुळे त्यांच्यावर संचारबंदी लावु नका असे मत मानवी हक्क सुरक्षा दल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई जगदिश कुमार ईगळे यांनी प्रसिद्धी पत्रकात नमुद केले आहे पत्रकार मग तो प्रिंट मिडिया चा असो कि ईलेक्ट्रॉनिक मिडिया चा आपल्या जीवाची परवा न करता विविध प्रकारच्या बातम्या संकलित करुन सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे महत्वपूर्ण काम करीत असतो दि २६:११चादहशतवादी हल्ला असो कि कोरोना महामारचे संकट असो जीवावर उदार होऊन बातम्या संकलित करतो त्यामुळे जनतेत जनजागृती होते सरकारने नेमकं त्याच्यावर संचारबंदी लावल्या मुळे लोकशाही चा गळा दाबण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप मानवी हक्क सुरक्षा दल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई जगदिश कुमार ईगळे यांनी प्रसिद्धी पत्रकातुन केला आहे पुढें प्रसिद्धी पत्रकात नमुद आहे कि पत्रकारांना व त्यांच्या परिवारातील प्रत्येक माणसाला संरक्षण करण्यासाठी घरपोच आरोग्य सुविधा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी सुद्धा केली आहे *\nभाई जगदिश कुमार ईगळे (संस्थापक अध्यक्ष) मानवी हक्क सुरक्षा दल ७७९६१९१५९६\neditor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - \"सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ\" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...\nहौस ऑफ बांबू : मराठीचे प्राचीन अवशेष \nअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतीने कोवीड मधील रुग्णाच्या नातेवाईकांस 28 दिवस अन्नदान सेवा\nजांब रोडच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nPune Corona: सलग चौथ्या दिवशी रुग्णसंख्या एक हजाराच्या आत\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nहौस ऑफ बांबू : मराठीचे प्राचीन अवशेष \nअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतीने कोवीड मधील रुग्णाच्या नातेवाईकांस 28 दिवस अन्नदान सेवा\nजांब रोडच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nPune Corona: सलग चौथ्या दिवशी रुग्णसंख्या एक हजाराच्या आत\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे ���मेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nअत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरु राहणार\nऔरंगाबाद येथील समाजसेवक सुमित पंडित व कुटुंबातील सदस्यांनी कोरोना वर केली मात.\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nदत्तापूरचे उपसरपंच पत्नीसह अपघातात जागीच ठार\nमहिलेची तीन वर्षीय चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\nऑनलाइन वेबिनार चे आयोजन मनीवाइज सेंटर चा उपक्रम\nऑनलाइन वेबिनार चे आयोजन मनीवाइज सेंटर चा उपक्रम\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nकोरोणा बाधितांची संख्या वाढल्याने शिरपूर पुढील ४ दिवस लॉकडाऊन – सुनीता अंभोरे\nनागपूर – औरंगाबाद महामार्गावर अपघातात टिप्पर चालक जागीच ठार\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nहौस ऑफ बांबू : मराठीचे प्राचीन अवशेष \nअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतीने कोवीड मधील रुग्णाच्या नातेवाईकांस 28 दिवस अन्नदान सेवा\nजांब रोडच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतीने कोवीड मधील रुग्णाच्या नातेवाईकांस 28 दिवस अन्नदान सेवा\nजांब रोडच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nकोरोणा बाधितांची संख्या वाढल्याने शिरपूर पुढील ४ दिवस लॉकडाऊन – सुनीता अंभोरे\nखंडाळा शिंदे उमेद ��ंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nकोरोणा बाधितांची संख्या वाढल्याने शिरपूर पुढील ४ दिवस लॉकडाऊन – सुनीता अंभोरे\nनागपूर – औरंगाबाद महामार्गावर अपघातात टिप्पर चालक जागीच ठार\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nउंडळी सुट्टीत दहावी-बारावीची परीक्षा आरोग्यविषयक माहिती सील अभिप्राय\n\"एकनाथ खडसे आई मला व्हिलन शिवलं, योग्य हो बोलेन; কৃষকদের জন্য দিন সাহায্য করুন\" – फडणवीस\n\"हो सके तो लौट के आना\" म्हणत सुधीर मुनगंटीवारांनी खडसेंच्या राजीनाम्यावर व्यक्त केलं मत\nकांद्याचे भाव वाढल्याने डोळ्यांत पाणी आले असताना राज्याच्या कृषी मंत्र्याने दिली अजब प्रतिक्रिया\nनाथाभाऊंनी दिल्या घरी सुखी राहावे, रावसाहेब दानवेंचा सल्ला\nह्रदयद्रावक घटना: 15 ते 20 कुत्र्यांनी नऊ वर्षांच्या मुलाचे तोडले लचके, मूलाचा मृत्यू\nactive news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://jahirati.maayboli.com/node/1459", "date_download": "2021-06-15T16:39:53Z", "digest": "sha1:LNYTHDPBTKYUJ7X3CNS5EAEQCBUYLFEV", "length": 2247, "nlines": 49, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "साहित्य आगामी मासिकासाठी | jahirati.maayboli.com", "raw_content": "\nनवीन वर्षाच्या सार्यांना गुलाबी शुभेचछा \nमायबोलीवर दर्जेदार आणि मनापासून लिहिणारे अनेक जण आहेत.\nविनोदी, ललित , कार्टून काढणारे , प्रवास वर्णने , रेसिपी इत्यादी साहित्य आगामी मासिकासाठी मागवीत आहोत.\nDr . केतकी ( ९१ ९७६-४३६-४९४६) वि पु पण चालेल\nफोन केल्यास बोलता येईल सविस्तर.\nगेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://jayvidarbha.com/health-department-staff-are-providing-health-services-day-and-night-to-prevent-corona-infection/", "date_download": "2021-06-15T15:06:13Z", "digest": "sha1:HJY7B7IDLIE3MXVY2BJV2IZ5SIBG4I72", "length": 9521, "nlines": 129, "source_domain": "jayvidarbha.com", "title": "आरोग्य विभागातील कर्मचारी देत आहेत रात्रनदिवस करोना संसर्ग रोखण्य��साठी आरोग्य सेवा - जयविदर्भ न्यूज", "raw_content": "\nजयविदर्भ न्यूज - बातमी आमची निर्णय तुमचा\nआरोग्य विभागातील कर्मचारी देत आहेत रात्रनदिवस करोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य सेवा\nआरोग्य विभागातील कर्मचारी देत आहेत रात्रनदिवस करोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य सेवा\nकरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व कोरोना संसर्गाची बाधा झालेल्या रूग्णाना सेवा देण्यासाठी आरोग्य विभागातील कर्मचारी रात्रनदिवस स्वत:च्या जीवाची पर्वा न करता आरोग्य सेवा देत असल्यामुळे ते देवदुतच ठरलेले आहे.\nकोरोना संसर्ग म्हटलं कि कोणीच कोरोना बाधीत व्यक्तीच्या जवळपास सुद्धा फिरकण्याची हिंमत करत नाही परंतू आरोग्य विभागातील कर्मचारी हे सातत्याने शासनस्तरावर कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेची,लसीकरणाची अंमलबजावणी करत आहेत.\nकोरोना संसर्गाची बाधा होऊ नये म्हणून जि.प. प्राथमिक शाळा खेर्डा येथे कोव्हिशिल्ड कोरोना प्रतिबंधक लसीचे लसीकरणाचे शिबिर प्राथमिक आरोग्य केंद्र भोनगावच्यावतीने वैद्यकीय अधिकारी डाॅ.डी.पी.कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२४ एप्रिल २०२१ रोजी खेर्डा आयोजित करण्यात आलेला होता. सदर लसीकरण शिबिराप्रसंगी फ्रण्ट लाईन वर्कर ४, वयोगट ४५ वर्षापेक्षा जास्त वयाचे ५७ व ६० वर्ष वयापेक्षा जास्त २८ असे एकूण ९० ग्रामस्थांना कोव्हिशिल्ड कोरोना प्रतिबंधक लसीचे लसीकरण करण्यात आले आहे.\nयाप्रसंगी डॉ. लखोटीयामॅडम यांच्या उपस्थितीमध्ये आरोग्य सेविका यु.जे.मुंडे यांनी लसीकरणाचे कार्य यशस्वीपणे केले आहे, तुषार भांडे,सरोदे, दिप्ते,आर.पी. निखाडे\nयांनी लसीकरण नोंदणी करण्याचे कार्य तर श्रीमती ढोके यांनी लस घेतलेल्या लाभार्थ्यांचे निरीक्षण केले\nयाप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक आर.आर. कडू, सरपंच भास्कर दळी,ग्रामसेवक खरात,तलाठी चौधरी,पोलीस पाटील गीताबाई भारसाकडे,ग्रामपंचायत सदस्या रेखा निंबाळकर,पद्मा गावंडे,आशा सेविका संगीता शिंदे,अंगणवाडी-सेविका पी. डी. चिमनकर,रुख्मिनी वाघमारे यांनी सदर लसीकरण शिबिरामध्ये सहकार्य करून लसीकरणाची जनजागृती करण्यासाठी अथक परिश्रम घेतलेले आहे.\nलसीकरण प्रसंगी उपस्थित आरोग्य विभागातील कर्मचारी,लसीकरण संदर्भात जनजागृती व सहकार्य करणारे गावातील लोकप्रतिनिधी व शासकीय कर्मचारी\nलसीकरण ऑनलाईन नोंदणी करतांना आरोग्य ��िभागातील कर्मचारी व मुख्याध्यापक आर.आर.कडू\nआरोग्य विभागातील कर्मचारी देत आहेत रात्रनदिवस करोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य सेवा\nहायवेच्या कडेला पीपीई किटमध्ये मृतदेह, महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय\nराष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचे खाते उघडण्यासंदर्भात शिक्षकांना सक्ती करण्यात येणार नाही.\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं, आजोबा-काकीला हत्येप्रकरणी अटक\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन् घेतला 103 कोटींचा फ्लॅट\nदोनशे फुट उंच पुलावर अडकलेल्या मुलाचे वाचवले प्राण\n चॉकलेट घशात अडकल्यानं चिमुकलीचा मृत्यू, भिवंडीतील हृदयद्रावक घटना\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं,…\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन्…\nहोमबातम्या WTC Final: भारताविरुद्ध खेळणार ही ‘टीम…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/centre-pushes-enam-in-states-without-apmcs/5deb51884ca8ffa8a21ecb8a?language=mr&state=maharashtra", "date_download": "2021-06-15T16:27:32Z", "digest": "sha1:NM6JRPMGPL7MQFAAE6AEYHCHU63FXRF6", "length": 6561, "nlines": 66, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - बाजारसमिती नसलेल्या राज्यात केंद्र सरकार ईनाम वर जोर देणार - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nकृषि वार्ताद इकॉनॉमिक टाइम्स\nबाजारसमिती नसलेल्या राज्यात केंद्र सरकार ईनाम वर जोर देणार\nशेतकर्‍यांना त्यांचे उत्पादन विकायला मोठी संधी देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्या (एपीएमसी) नसलेल्या राज्यात ईनाम ऑनलाईन कृषी-व्यापार व्यासपीठावर केंद्र सरकार जोर देत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अलीकडेच राज्यांना एपीएमसी काढून टाकण्यास आणि ईनामध्ये सामील होण्यासाठी शेतकर्यांना त्यांच्या उत्पादनांची अधिक चांगली किंमत मिळवून देण्यासाठी मदत करण्यास सांगितले. एपीएमसी एक मार्केटींग बोर्ड आहे जे किंमतींचे दर मध्यम ठेवण्यासाठी आणि मोठ्या व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांचे शोषण करण्यापासून रोखण्यासाठी आहेत अधिकाऱ्याने सांगितले की, व्यवसायात वाढ होत असून आणि इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मवर १150 हून अधिक वस्तूंचा व्यापार होत आहे. संदर्भ – द इकॉनॉमिक्स टाइम्स ५ डिसेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शे��करी मित्रांसोबत शेयर करा\nद इकॉनॉमिक टाइम्सकृषी वार्ताकृषी ज्ञान\nद इकॉनॉमिक टाइम्सकृषी वार्ताकृषी ज्ञान\nनाबार्ड चालू आर्थिक वर्षात १.२० लाख कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरीत करणार\nकोविड -१९ संकटाच्या पार्श्वभूमीवर कृषी क्षेत्राला पाठिंबा देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकने(नाबार्ड) गुरुवारी म्हटले आहे की या आर्थिक वर्षात...\nकृषी वार्ता | द इकॉनॉमिक टाइम्स\nयोजना व अनुदानद इकॉनॉमिक टाइम्सकृषी वार्ताकृषी ज्ञान\nई-राष्ट्रीय कृषी बाजारच्या शेतकरी संघटनांच्या एकीकरणासाठी सरकारचे वेगवान पावले\nशेतकरी उत्पादक संघटना (एफपीओ) आणि गोदामांसह ई-नॅशनल एग्रीकल्चरल मार्केट्स (ई- नाम) च्या एकीकरणास सरकार वेगाने पाऊल उचलत आहेत, जे शेतकर्‍यांना एंड-टू-एंड कनेक्टिव्हिटी...\nकृषी वार्ता | द इकॉनॉमिक टाइम्स\nकृषी वार्ताद इकॉनॉमिक टाइम्सकृषी ज्ञान\nयुरियाबाबत केंद्र सरकार घेणार ‘हा’ महत्वाचा निर्णय; शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी.\n\"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्पन्न आणि मातीच्या आरोग्यास चालना देण्यासाठी यूरियाच्या वापरावर लक्षणीय कपात करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आणि त्यांनी...\nकृषी वार्ता | द इकॉनॉमिक टाइम्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-priya-bapat-umesh-kamat-wedding-photos-5764694-PHO.html", "date_download": "2021-06-15T15:32:34Z", "digest": "sha1:VUVU2R6FVNRRUH3ANEHK4LAT7Y6DD4CY", "length": 4890, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "priya bapat umesh kamat wedding photos | B'day:डेटींगनंतर सहा वर्षांनी विवाहबंधनात अडकले होते प्रिया बापट-उमेश कामत, अशी आहे लव्हस्टोरी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nB'day:डेटींगनंतर सहा वर्षांनी विवाहबंधनात अडकले होते प्रिया बापट-उमेश कामत, अशी आहे लव्हस्टोरी\nआज मराठी अभिनेता उमेश कामत त्याचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. 12 डिसेंबर 1978 साली मुंबई येथे जन्मलेला उमेश आज मराठी इंडस्ट्रीतील एक नामवंत अभिनेता आहे. असंभव, एका लग्नाची तिसरी गोष्ट, शुभंकरोती यांसारख्या मालिकांतून नाव कमावलेला अभिनेता उमेश कामतने अभिनेत्री प्रिया बापटसोबत संसार थाटला आहे. आज प्रिया-उमेश हे मराठीतील एक क्युट कपल म्हणून ओळखले जातात. सहा वर्षे डेटींगनंतर केले लग्न..\nप्रिया आणि उमेश हे एकाच इंडस्ट्रीत असल्याने एकमेकांना खूप अगोदरपासून चांगले मित्र होते. कालांतराने दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले पण एकमेकांसाठी असलेले प्रेम व्यक्त कोण करणार अशी अडचण होती. अखेर प्रियाने पुढाकार घेत प्रेम व्यक्त केले आणि उमेशने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्या प्रेमाला होकार दिला.\nउमेश प्रियापेक्षा सहा वर्षाने मोठा आहे..\nउमेश आणि प्रिया यांच्या वयात 8 वर्षाचे अंतर आहे. या कारणामुळे उमेश लग्नाबाबत साशंक होता. यासाठी त्याने सहा वर्षाचा वेळ घेतला आणि अखेर लग्न करण्याचा निर्णय घेतला. याची आठवण करत प्रियाने सांगितले होते की, \"उमेशने लग्नासाठी फार वेळल घेतला. आमच्या रिलेशनशीपमध्ये मी पुढाकार घेतला होता आणि त्याच्याशी लग्न करण्यासाठी मी इतकी आतूर झाले होते की मी स्वतःला लंपट समजायला लागले होते.\" अखेर उमेशने लग्नाचा निर्णय घेत ऑक्टोबर 2011 साली लग्न केले.\nपुढच्या स्लाईडवर पाहा, प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या लग्नाचे काही खास PHOTOS...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/a-six-year-old-boy-was-charged-because-of-a-pencil-1566702875.html", "date_download": "2021-06-15T15:44:02Z", "digest": "sha1:SD7KVQ2JQC3UM474DX2ZIESB3P5ZMZTH", "length": 5360, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "A six-year-old boy was charged because of a pencil | पेन्सिलमुळे सहा वर्षांच्या बालकावर दाखल झाला गुन्हा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपेन्सिलमुळे सहा वर्षांच्या बालकावर दाखल झाला गुन्हा\nनदबई (भरतपूर) - भरतपूरच्या नदबई गावात गेल्या महिन्यात विचित्र घटना समोर आली. दुसऱ्या इयत्तेत शिकणारा एक मुलगा पेन्सिलला टोक करत असताना पेन्सिल हातातून उडाली आणि दुसऱ्या मुलाच्या डोळ्यात घुसली. शाळा सुटल्यानंतर संध्याकाळी घरी गेल्यावर पालक त्याला दवाखान्यात घेऊन गेले. अनेक दिवस उपचार करूनही डोळा बरा न झाल्याने सहा वर्षांच्या मुलावर षड्यंत्र करत डोळा फोडल्याचा आरोप लावण्यात आला. एवढेच नाही, तर त्याच्याविरोधात १७ दिवसांनंतर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जखमी मुलाच्या पित्याने दाखल केलेल्या एफआयआरनुसार त्यांचा मुलगा नदबईतील केव्हीएम विद्यालयातील होली हाइट इंग्लिश मीडियममध्ये दुसऱ्या वर्गात शिकतो. गेल्या २६ जुलै रोजी सकाळी ९ वाजता वर्गात शिक्षिका गणित शिकवत होती. तेव्हा विद्यार्थी दुसरा विद्यार्थी पेन्सिलला टोक करत होता.\nत्या वेळी त्याने पेन्सिल वर्गमित्राच्या डोळ्यात घातली. यामुळे तो जखमी झाला. पित्याचा आरोप आहे की, शाळा व्यवस्थापनाने जखमी मुलास ना घरी पाठवले ना त्याच्यावर उपचार केले. शाळा सुटल्यानंतर तो घरी आल्यानंतर घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर कुटुंबीय त्याला घेऊन भरतपूर घेऊन गेले. नंतर जयपूरला नेण्यात आले. तेथेही फायदा न झाल्याने त्याला नवी दिल्लीतील एम्समध्ये आणण्यात आले जेथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्यावर अजूनही उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येते. पोलिस उपनिरीक्षक पंजाब सिंह यांनी सांगितले की, ज्या मुलावर वडिलांच्या मदतीने डोळा फोडण्याचा आरोप आहे त्याचे वय ६ वर्षे आहे, तो दुसरीत शिकतो. यात कट करण्यासारखे काही दिसत नाही. आता, कुटुंबीयांना या प्रकरणात कोणतीही कारवाई नको आहे. मात्र, त्यांनी लेखी स्वरूपात काही दिलेले नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/infog-suspended-accused-in-the-murder-of-bjp-woman-officer-in-nalasopara-5969029.html", "date_download": "2021-06-15T16:44:15Z", "digest": "sha1:GLNLCVGAFT7LZYKUBBGXSTK4FNTJWP34", "length": 4104, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Suspended accused in the murder of BJP woman officer in Nalasopara | भाजप महिला पदाधिकारी हत्याप्रकरण..संशयित आरोपीला पोलिसांनी लातूरमधून घेतले ताब्यात - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभाजप महिला पदाधिकारी हत्याप्रकरण..संशयित आरोपीला पोलिसांनी लातूरमधून घेतले ताब्यात\nमुंबई- नालासोपारा येथील भाजपच्या महिला पदाधिकारी रुपाली चव्हाण (32) यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी लातूर येथून एका संशयित आरोपीला गुरुवारी (ता.11) रात्री ताब्यात घेतले आहे. नितीन चाफे असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. रुपाली चव्हाण यांच्या हत्येनंतर आरोपी फरार होता.\nरुपाली यांच्या घरी पेईंग गेस्ट म्हणून राहात होता नितीन\nनितीन चाफे हा रुपाली यांच्या फ्लॅटवर पेईन्ग गेस्ट म्हणून राहात होता. अशी माहिती रुपाली यांच्या वडिलांनी पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिस नितीनचा शोध घेत होते.\nदरम्यान, मंगळवारी (2 अॉक्टोबर) रुपाली चव्हाण यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत त्यांच्या फ्लॅटमध्ये सापडला होता. रुपाली यांना इस्त्रीचे चटके आणि इलेक्ट्रीक शॉक दिल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता.\nरूपाली चव्हाण या भाजप युतीच्या वसई-विरार जिल्हा सहप्रमुख म्हणून क���र्यरत होत्या. नालासोपारा पश्चिमेकडील तपस्या अपार्टमेंटच्या बी विंग़मध्ये रूम नंबर 101 मध्ये त्या राहत होत्या. त्या घटस्फोटित होत्या. त्यामुळे त्यांचे वडील जवळच राहत होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://misalpav.com/node/46411/backlinks", "date_download": "2021-06-15T16:32:49Z", "digest": "sha1:QNGBCGRYVS57N4QNCHDVTW5RROSOPS2C", "length": 7483, "nlines": 119, "source_domain": "misalpav.com", "title": "Pages that link to मोसंबी नारंगी - एक वेगळा नाट्यानुभव | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nसर्व मिपाकरांना विनंती, वारंवार सूचना देऊनही 'चालू घडामोडी' आणि इतरही काही धाग्यांत व्यक्तिगत पातळीवर केली जाणारी टीका दिसून येते. पक्षांचे प्रमुख, पक्ष यांच्यावर केल्या जाणा-या टिकाही संयमित असाव्यात अशी अपेक्षा आहे, नव्या कायद्यांमुळे संकेतस्थळावरील सर्वांचा वावर कायद्यातील नियमाबरोबर, सार्वजनिक संस्थळावरील सभ्यतेचे किमान निकष पाळणारा असावे असे मिपा व्यवस्थापनाचे मत आहे, यापुढे असे आढळून येत राहिल्यास कोणतेही स्पष्टीकरण न देता असे प्रतिसाद, धागे सरसकट अप्रकाशित केल्या जातील किंवा खाते निष्कासित करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.\nमोसंबी नारंगी - एक वेगळा नाट्यानुभव\nPages that link to मोसंबी नारंगी - एक वेगळा नाट्यानुभव\nसध्या 13 सदस्य हजर आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B2-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97/", "date_download": "2021-06-15T15:35:55Z", "digest": "sha1:KLPUA3BCA754LMEXFSO7XIQ7YWBPWTTS", "length": 8259, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "फेशियल योग Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nDilip Walse Patil | मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा; गृहमंत्री वळसे पाटील…\nFacial Yoga : फेशियल योगव्दारे ‘या’ पध्दतीनं कंट्रोल करा थायरॉइडची समस्या, जाणून घ्या…\nपोलिसनामा ऑनलाईन - लोकांमध्ये थायरॉईडची समस्या वाढत आहे. चेहरा योग तज्ज्ञ मानसी गुलाटी म्हणतात, की थायरॉईड किंवा इतर कोणत्याही समस्येसाठी व्यायामापूर्वी शरीर शिथिल करणे आवश्यक आहे. आजकाल लोकांमध्ये थायरॉईडची समस्या खूप वाढत आहे. बहुतेक…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nPune News | उद्योगनगरीतील भयानक वास्तव \n गजा मारणे सेलिब्रिटी आहे का \nअजित पवारांच्या भेटीनंतर शाहू महाराजांचं मराठा आरक्षण…\nCorona Vaccination: लस घेतली नाही तर सिमकार्ड होणार Block,…\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nDilip Walse Patil | मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा\nGold Price Today | सोनं 8000 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या…\nSelfie Point Pune | सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन…\n‘महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रभोधिनी’ प्रशिक्षण…\nPune Fire Case | उरवडे आग प्रकरणातील कंपनीच्या मालकाला…\nकोरोना काळात EPF चे पैसे काढण्याचा विचार करत असाल तर…\n पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nGold And Silver Price मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या गुंतवणुकीबाबत काय…\nकोण आहेत सुल्तान अन्सा��ी ज्यांनी दहा मिनिटात राम मंदिर ट्रस्टकडून…\nmodi government schemes | सुरू करा ‘हा’ दमदार नफा देणारा…\nPune News | ‘मी तुला खूप लाईक करतो’ \n महापालिकेकडून निलेश राणे आणि संजय काकडे यांना नोटीस; थकवली तब्बल 83 लाखांची पाणीपट्टी\nLearning licenses साठी आता RTO ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही, घरबसल्या मिळेल परवाना\nगुगलने सुरू केली फोटो हाईड करण्याची सुविधा, अशा प्रकारे लपवा पर्सनल फोटोज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2-2/", "date_download": "2021-06-15T16:59:21Z", "digest": "sha1:PL72GNWODGANXVZPWHQWLU6JGJINJB3Z", "length": 13003, "nlines": 126, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "मुख्यमंत्र्यांनी केलेल्या पोकळ घोषणांचा गोयंकरांसाठी लस पुरवठा आणि आर्थिक मदतीसाठी काहीएक उपयोग नाही : आप | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या पोकळ घोषणांचा गोयंकरांसाठी लस पुरवठा आणि आर्थिक मदतीसाठी काहीएक उपयोग...\nमुख्यमंत्र्यांनी केलेल्या पोकळ घोषणांचा गोयंकरांसाठी लस पुरवठा आणि आर्थिक मदतीसाठी काहीएक उपयोग नाही : आप\nगोवा खबर : आम आदमी पक्षाने भाजप सरकारवर पुन्हा एकदा जोरदारपणे टीका केली आहे. आपच्या मते यात फक्त पोकळ घोषणा आणि निरंतर आश्वासने देण्यात आल्या आहेत.\nलसीच्या विषयावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर जोरदारपणे हल्ला चढवत राज्य संयोजक राहुल म्हांबरे म्हणाले की, सावंत हे गोव्यातील “खट्टर मॉडेल”चे अनुकरण करत आहेत आणि हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर खट्टर यांनी दिलेल्या लसीकरनासबंधी सूचनेचा संदर्भ देऊन सांगितले की लसीचा साठा अधिक काळ टिकविण्यासाठी दररोज कमी लसी द्याव्यात. म्हाबरे म्हणाले की, लसींचे हे रेशनिंग तसेच दोन डोसांमधील अंतर 12 आठवड्यांपर्यंत जाणीवपूर्वक वाढविले गेले, केवळ केंद्र व राज्य या दोन्ही ठिकाणी असलेल्या भाजपा सरकारच्या पुरेशा प्रमाणात लस घेण्याच्या असफल अपयशाला लपवण्यासाठीच हे सर्व केले जात आहे.\nगोवा हे असे राज्य आहे की तीन महिन्यांतच दोन्ही डोस देऊन पूर्णपणे लस दिली गेली असती. पण त्याऐवजी सावंत कोविन पोर्टलवर दर आठवड्याला लाखो गोव्यातील तरुणांवर फक्त 100 डोस पुरविले जाते आहेत. तसेच सर्व मंत्री व आमदारांना मात्र दोन्ही डोस देऊन पूर्णपणे लस देण्यात आली आहेत. जरी त्यापैकी बहुतेक जण फक्त घरी बसलेले आहेत आणि इतर ठिकाणी दिसणार पण नाहीत ”, म्हांबरे यांनी असे म्हणत त्यांची थट्टा केली.\n30 जूनपर्यंत 18 वर्षांवरील प्रत्येकाला लसीकरण करण्यात येणार असल्याची घोषणाही सावंत यांनी केलेल्या अलीकडील घोषणेवर म्हांबरे यांनी टीका केली.\n“जरी मुख्यमंत्र्यांनी हे लक्ष्य पूर्ण केले तरी ते फक्त पहिला डोस आहे. दुसर्‍या डोसचे काय आम्ही गोव्यातच पाहिले आहे की अलीकडील कोविड मृत्यूंपैकी जवळजवळ 10-20% मृत्यू एक डोस घेतलेल्या लसींमध्ये आहेत. केवळ दोन डोसच संपूर्ण संरक्षण प्रदान करतात, असे सांगण्यात आले आहे, परंतु टीका टाळण्यासाठी आणि स्वतःची प्रतिमा पॉलिश करण्यासाठी सावंत केवळ घोषणा करण्यास इच्छुक आहेत, असा यांनी आरोप केला.\nकोविड निर्बंध मुदतवाढीच्या मुद्दय़ावर म्हांबरे म्हणाले की, भाजपा सरकारने आपच्या निरनिराळ्या भागातील लोकांना आर्थिक मदत मिळावी ,या मागणीसाठी वारंवार दुर्लक्ष केले जात आहे. म्हाबरे म्हणाले की, परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे, आणि असे दिसून आले आहे की ,अन्न आणि किराणा सामान ,यासारख्या मूलभूत सवलतीसाठी जास्तीत जास्त लोक ‘आप’ स्वयंसेवकांकडे येत आहेत.\n“लॉकडाउन वाढविणे हा सर्वात सोपा निर्णय आहे. परंतु सावंत यांच्यासारखा एक असंवेदनशील आणि जनतेविरोधी मुख्यमंत्री इतका दिवस सर्वसामान्यांवरील या निर्णयाच्या आर्थिक प्रभावांकडे दुर्लक्ष करू शकतात. लोकांना कित्येक महिन्यांचे कल्याणकारी योजनांचे पैसेही मिळालेले नाहीत, परंतु मुख्यमंत्र्यांनी लवकरच त्यांच्या कॅसिनो मित्रांना कोट्यवधी रुपयांची मदत देईल यात मला शंका नाही ”, म्हांबरे म्हणाले.\nआरोग्यमंत्री विश्वजित राणे हे दोन फोटो सोडून इतर दोन आठवडे जमिनीवर दिसले नाहीत, हे लक्षात घेता म्हांबरे म्हणाले की मुख्यमंत्र्यांच्या व्यवस्थापनावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष इतके लक्ष केंद्रित आहे की त्यांनी आरोग्य मंत्री यांनाही महामारीच्या मध्यभागी बाजूला केले आहे., कारण त्यांची अंतर्गत भांडण सरकारला मान खाली घालणारी होती.\nPrevious articleपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेशन योजनेच्या डोअर स्टेप डिलिव्हरीवरील बंदी उठवावी : केजरीवाल\nNext articleपार्टी व्हिथ व डिफरंसच्या सरकारात ताळमेळ नसल्याचे उघड : बिना शांताराम नाईक\nकॉंग्रेसच्या अग्रणी संघटना पक्ष मजबुत करण्यासाठी महत्वाची भुमीका बजवणार : दिनेश राव\nकॉंग्रेस पक्षाच्या नवीन माध्यम विभागाची घोषणा\nरॉय फर्नांडिसवरील हल्ल्याचा युवा कॉंग्रेसने केला निषेध\nशिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींकडून शुभेच्छा\nमोलेला चक्री वादळाचा फटका,गोवा-बेळगाव हायवे 6 तास ठप्प\nअॅपलचे २ नवीन फोन होणार भारतात लाँच\nसुपर स्पेशलीटीमधील समस्यांबाबत याचिकेतून लोकांच्या समस्या सूटतील : म्हांबरे\nपर्रिकर यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी साथ द्या:मोदी\nविमान खरेदीचे सत्य पुढे येइपर्यंत, राफेलचे भूत प्रकट पर्रिकरांचा वारसा पुढे नेणाऱ्यांना सतावत राहील...\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nगोसुमंच्या शिरोडकरांचा जाहिरनामा प्रसिद्ध\nलॉक डाऊनच्या काळातील पगाराबाबत परिपत्रक काढण्यास सरकारची चालढकल:शिवसेनेचा आरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/mumbai-police-share-salman-khans-radhe-meme-on-twitter-goes-viral/?amp=1", "date_download": "2021-06-15T15:22:49Z", "digest": "sha1:MO53WPM2QUJWSS7JN42SZMUCL6O2RAJE", "length": 5167, "nlines": 14, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "मुंबई पोलीसने सलमानच्या ‘राधे’च मीम शेअर करत केलं भन्नाट ट्वीट; “आय लव्ह इट”", "raw_content": "मुंबई पोलीसने सलमानच्या ‘राधे’च मीम शेअर करत केलं भन्नाट ट्वीट; “आय लव्ह इट”\nदेशात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे अनेक राज्यात लॉकडाऊन करण्यात आलं असून महाराष्ट्रातही कडक लॉकडाऊन करण्यात आलं आहे. राज्यातील पोलीस आपल कर्तव्य बजावत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीचं मुंबई पोलिसांचे ट्विट चांगलेच चर्चेत आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्तव्य बजावताना होणारी ओढाताण, नागरिकांचं संरक्षण करतानाच कोरोनाचा धोका अशा अनेक समस्या असतानाही मुंबई पोलीसांमध्ये सकारात्मकता दिसून येते आहे.\nमुंबई पोलिसांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून नागरिकांसाठी एक मेसेज दिला आहे. मुंबई पोलिसांचं हे ट्विट सध्या चांगलंच व्हायरल होत आहे. मुंबई पोलिसांनी नुकत्यात रिलीज झालेल्या राधे सिनेमातील एका सीनचं मीम शेअर करत नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला असून या ट्विटमध्ये “जेव्हा नागरिक बिना मास्क घराबाहेर निघतात तेव्हा” असं म्हणत फोट��� शेअर करण्यात आला आहे. ट्रेलरमधील एका सीनमध्ये रणदीप हुड्डा चा एक डायलॉग आहे. ‘आय लव्ह इट’. रणदीप हुड्डाच्या चेहऱ्याच्या जागी कोरोनाच्या व्हायरलसचा फोटो लावून मुंबई पोलिसांनी तो शेअर केला आहे. यावर ‘आय लव्ह इट’ लिहण्यात आलं. म्हणजेच जर कुणी बिना मास्क बाहेर पडलं तर कोरोनाला बळी पडू शकतो असं यातून दर्शवण्यात आलं आहे.\nनुकत्यात रिलीज झालेल्या राधे सिनेमातील एका सीनचं मीम शेअर करत नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न हा मुंबई पोलीस करत आहे. मुंबई पोलीसांनी हा मॅसेज सोशल मीडिया अकाऊंटवरून नागरिकांसाठी दिला आहे. मुंबई पोलिसांचं हे ट्विट सध्या चांगलंच व्हायरल होत आहे. मुंबई पोलिसांच्या या ट्विटवर अनेक नेटकऱ्यांसह कलाकारांनी देखईल प्रतिक्रिया दिल्या आहेत. या आधीदेखील अनेक वेळा मुंबई पोलिसांनी सिनेमाचे पोस्टर किंवा दृश्य शेअर करत जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. शिवाय कोरोनाच्या काळात नागरिकांकडून सर्व नियमांच पालन होतयं का याकडे मुंबई पोलीस बारीक लक्ष ठेवून आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/entertainment/", "date_download": "2021-06-15T15:39:04Z", "digest": "sha1:6GFWZLSVTF7HYUOAIOCIAIJPTALEQB27", "length": 36995, "nlines": 175, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "एकनाथ शिंदेंविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट | मराठी कलाकार मयुरेश कोटकरला अटक | एकनाथ शिंदेंविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट | मराठी कलाकार मयुरेश कोटकरला अटक | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nखुशखबर | SBI कडून ‘या’ खातेदारांना 2 लाखांचं अपघात विमा संरक्षण | असा मिळवा फायदा Sarkari Naukri | SBI (मुंबई) बँकेत फायर इंजिनियर्सला मोठी संधी | वाचा, शेअर करा ई-सेवा | पॅन कार्ड हरवलंय | असं ऑनलाईन ड्युप्लिकेट काढा Health First | खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी | ही कारणं आधी वाचा Health First | तुमचा चेहरा सुजल्यासारखा वाटतोय | असं ऑनलाईन ड्युप्लिकेट काढा Health First | खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी | ही कारणं आधी वाचा Health First | तुमचा चेहरा सुजल्यासारखा वाटतोय हे उपाय करून पाहा Health First | घरातील फ्रीजमधून वास येतोय हे उपाय करून पाहा Health First | घरातील फ्रीजमधून वास येतोय | हे करून पहा Health First | ताप कमी करण्यासाठी घरगुती उपाय | वाचा सविस्तर\nएकनाथ शिंदेंविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट | ��राठी कलाकार मयुरेश कोटकरला अटक\nशिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध समाज माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी मराठी कलाकाराला अटक करण्यात आली आहे. मराठी कलाकार मयुरेश कोटकर यांना ठाण्यातील श्रीनगर पोलिसांनी अटक केली. कोटकर यांना आता कोर्ट कोठडी सुनावण्यात आलेली आहे. मयुरेश कोटकर यांनी अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.\nसुशांतसिंहच्या मृत्यूचं सत्य सीबीआयकडूनही गुलदस्त्यात | राज्याला बदनाम करणारे विरोधकही मूग गिळून शांत\nमागील वर्षी म्हणजेच २०२० मध्ये बॉलिवू़ अभिनेता सुशांतसिंग राजपूतयाचा मृतहेह वांद्रा येथील त्याच्या राहत्या घरी गळफास लावलेल्या अवस्थेत मिळाला. त्याच्या मृत्यूनंतर सिनेसृष्टीसह राजकारणीही हळहळले. यानंतर त्याचा मृत्यू कसा झाला याचा तपास सुरु झाला. ही हत्या होती की आत्महत्या यावरुन राजाकराण सुरु झालं. अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूच्या तपासावरून ‘बिहार विरुद्ध महाराष्ट्र’ पोलीस असा सामना रंगला. दुसरीकडे सोशल मीडियावर मुंबई पोलिसांविरुद्ध बदनामीचे षड्‌यंत्र राबविल्याचे समोर येताच, आरोप- प्रत्यारोपांचे राजकारण तापले. मात्र, वर्षभरानंतरही सुशांतच्या मृत्यूचे गूढ कायम आहे.\nराहुल गांधींना ‘पंतप्रधानपदी’ पाहणं म्हणजे मोदींना ‘पंतप्रधान’ म्हणून कायम करणं - जावेद अख्तर\nदेशात सध्या कोरोना आपत्तीमुळे पंतप्रधान मोदी आणि भाजपाची प्रतिमा मलिन झाली आहे. तसेच नुकत्याच पार पडलेल्या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाची ३ प्रमुख राज्यांत बिकट अवस्था झाली आहे. त्यात देशातील संपूर्ण भाजपाला एकट्या ममता बॅनर्जींनी दिलेली मात ही विरोधकांचा आत्मविश्वास वाढविण्यात कारणीभूत ठरली आहे. तसेच उत्तर प्रदेशात देखील पंचायत निवणुकीत भाजपाची चिंता वाढली आहे. मात्र यामध्ये काँग्रेसने कोणतीही विशेष कामगिरी केलेली नाही.\nराजे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भेटू पाहत होते, या अभिनेत्री‌ कोणते प्रश्न घेऊन भेटल्या होत्या\nमराठा आरक्षण हा राज्याचा विषय आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटते. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांची आजपर्यंत संभाजीराजे छत्रपतींशी भेट होऊ शकली नाही, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. दरम्यान, चंद्रकांत पाटील ��ांनी यावेळी मांडलेल्या भूमिकेतील एका मुद्द्यावर बोट ठेवत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करत सवाल केला आहे.\nVIDEO | राकेश-दक्षिणाच्या लग्नासाठी संपूर्ण विमान बूक केलं | विमानात १६१ नातेवाईकांची उपस्थिती\nजेव्हा देशात कोरोनाच्या संकटामुळे सामान्य जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अशा काळात सरकारने लॉकडाऊनसारखे कठोर निर्बंध लागू केले आहेत. लग्नाच्या या मौसमात अनेक लोकांना यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर काही लोक या सोहळ्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करत आहेत.\nVIDEO | अँड ऑस्कर गोज टू | मोदींची चित्रपट क्षेत्रातूनही फिरकी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना व्हायरस प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभरातील जिल्हाधिकारी, डॉक्टर्स, पॅरामेडीकल स्टाफ आणि फ्रंटलाईन वर्कर्सं यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगच्या माध्यमाने संवाद साधत आहेत. याच एक भाग म्हणून मोदींनी शुक्रवारी वाराणसीतील जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागातील फ्रंटलाईन वर्कर्संशी संवाद साधला. यावेळी, कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांबद्दल बोलताना मोदी भावूक झाले होते.\nआपल्याला मृत्यूच्या 8-12 आठवड्यांनंतर लसचा दुसरा डोस मिळू शकेल का\nकोरोनाचा देशात शिरकाव होऊन आता वर्ष लोटलं आहे. पहिल्या लाटेनंतर देशात दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला. यात दिलासा देणारी बाब होती ती म्हणजे करोनावरील लस. करोनावरील लशींच्या आपतकालीन वापराला केंद्र सरकारने परवानगी दिली. त्यामुळे आता सगळ्याचं लशीकरण होईल आणि करोना संपेल, अशीच जवळपास सगळ्याचा समज होता. मात्र, हे सगळं अंदाज चुकले. एकीकडे देशात करोनाचे नवनवे म्युटंट आढळून येत असताना लसीकरणाच्या कार्यक्रमाला खिळ बसली आहे.\n | हे अमृता फडणवीसांचे मंगळवारचे प्रेरणादायी विचार, 'जब कुत्ते पीछे भौंक रहे हो तो'...\nकोणत्याही विषयात ट्विट करून कायम प्रकाशझोतात राहण्याचा अमृता फडणवीस यांचा प्रयत्न काही नवा विषय राहिलेला नाही. त्यांना देखील कोणत्याही विषयात सत्ता बदलाची स्वप्न कायम पडत असतात. अनेकदा त्यांच्या ट्विटचा अर्थ त्यांना स्वतःला तरी समजतो का असा देखील प्रश्न उपस्थित होताना दिसला आहे.\nदेशात वादळ आणि कोरोना आपत्ती | त्यात अमृता फडणवीस यांचं सूचक नव्हे तर 'निरर्थक ट्विट'\nकोणत्याही विषयात ��्विट करून कायम प्रकाशझोतात राहण्याचा अमृता फडणवीस यांचा प्रयत्न काही नवा विषय राहिलेला नाही. त्यांना देखील कोणत्याही विषयात सत्ता बदलाची स्वप्न कायम पडत असतात. अनेकदा त्यांच्या ट्विटचा अर्थ त्यांना स्वतःला तरी समजतो का असा देखील प्रश्न उपस्थित होताना दिसला आहे.\nकोणत्या फेक न्यूज फॉलो करते ही | म्हणाली, समजलं की ते गंगा नदीतील नाही तर नाजयेरियातील फोटो\nदेशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. त्यात बिहार आणि उत्तर प्रदेशात स्मशान भूमीत २-३ दिवसांचा वेटिंग लागत असल्याने कोरोना प्रेतातून दुर्गंधी पसरत असल्याचं देखील समोर आलं आहे. परिणामी बिहार आणि उत्तर प्रदेशातील कोरोना रुग्णांचे नातेवाईक धक्कादायक मार्ग स्वीकारून स्वतःला मोकळे करत असल्याचं पाहायला मिळतंय. बिहार मधील गंगा नदीत जवळपास १०० मृत कोरोना बॉडी फेकल्याचं आढळून आलं आहे आणि अगदी तसाच प्रकार उत्तर प्रदेशातील गंगा नदीत देखील पाहायला मिळाला होता. त्यामुळे स्थानिक प्रशासनाला घाम फुटला आहे.\nकेंद्र सरकार नक्कीच कमी पडतंय, स्वत:ची प्रतिमा निर्मिती करण्यापेक्षा लोकांचा जीव वाचवा, अनुपम खेर यांनी झापलं\nबॉलिवूड अभिनेते अनुपम खेर हे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचे कट्टर समर्थक आणि मोदी भक्त समजले जातात. मात्र आता देशातील कोरोनाच्या भीषण परिस्थितीवरुन त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. सरकार कुठे न कुठे कमी पडलं असून स्वत:ची प्रतिमा निर्मिती करण्यापेक्षा लोकांचा जीव वाचवणं हे महत्वाचं आहे अशा प्रकारची टीका अभिनेते अनुपम खेर यांनी केली आहे. अभिनेता अनुपम खेर यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे मत व्यक्त केलंय.\nनको तिथे विवादित वक्तव्य | कंगना स्वतःच ठरतेय स्वतःची ब्रँड व्हॅल्यू कमी होण्यामागील कारण\nपश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकींच्या निकालानंतर कंगना रानौत ट्विटरवर नको ते बरळली आणि यानंतर ट्विटरने तिचे अकाऊंट सस्पेंड केले. ट्विटरच्या या कारवाईनंतर कंगनाची सटकलीये, पण बॉलिवूडच्या एका गटात मात्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. रिचा चड्ढा, स्वरा भास्कर, गुलशन देवैया आणि हंसल मेहता यांनी कंगनाचे ट्विटर अकाऊंट सस्पेन्ड होताच प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे आनंद साजरा केला आहे.\nमला चांगले उपचार मिळाले असते तर म��� वाचलो असतो | मोदींना मेन्शन करत कलाकाराने प्राण सोडले\nप्रसिद्ध अभिनेता आणि नाट्यकर्मी राहुल व्होरा याचे कोरोना संसर्गानंतर रविवारी निधन झाले. पुन्हा जन्म घेऊन चांगलं काम करेन, आता हिंमत हरलो आहे, अशा आशयाची पोस्ट राहुलने शनिवारीच फेसबुकवर केली होती. दुसऱ्याच दिवशी तो आयुष्याशी झुंजही हरला. दिग्दर्शक आणि थिएटर गुरु अरविंद गौड यांनी समाज माध्यमांवरून राहुलच्या निधनाचं वृत्त दिलं.\nकंगणाचा कोरोना रिपोर्ट पॅाझिटिव्ह | म्हणाली 'हर हर महादेव', मी त्याचा नाश करणार\nदेशामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असेल्या प्रत्येक विषयावर स्वत:चं मतं मांडण्यात आघाडीवर असणाऱ्या कंगणा राणावतला अखेर कोरोनाची लागण झालेली आहे.कंगणाने गेल्या वर्षभरात अनेक मुद्दयांवक महाराष्ट्र सरकार,उद्धव ठाकरे,संजय राऊत यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.कंगणा भाजपशी निगडीत असल्याचा आरोप तिच्यावर सातत्याने होत असतो.\nकोरोना आपत्ती | भारताला नव्या पंतप्रधानांची गरज - स्वरा भास्कर\nसध्या देशाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. करोनामुळे दररोज कित्येकांना आपला जीव गमवावा लागत आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढतच आहे. आरोग्य यंत्रणा अपुऱ्या पडत आहेत. कित्येक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा आहे. अनेक ठिकाणी रुग्णांना बेड मिळत नाहीयेत. या सर्व परिस्थितीसाठी बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिने केंद्र सरकारला जबाबदार धरलं आहे. सरकारच्या नियोजनशून्य कारभारावर ताशेरे ओढत स्वराने चक्क पंतप्रधान बदलण्याची मागणी केली.\nBREAKING | बंगाल हिंसाचारावरील संतापजनक ट्विट्स | कंगना रनौतचे ट्विटर हँडल सस्पेंड\nअभिनेत्री कंगना रनौतचे ट्विटर हँडल सस्पेंड करण्यात आले आहे. ट्विटरच्या नियमांचं उल्लंघन करणारी पोस्ट शेअर केल्यामुळे तिच्यावर कारवाई करण्यात आली. बंगाल हिंसाचारावरील ट्वीट्सनंतर कारवाई करण्यात आली. नुकत्याच झालेल्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या कथित हिंसाचाराबद्दल अभिनेत्रींनी ट्वीटच्या करत आक्षेपार्ह भाष्य केले होते.\nप. बंगाल निकालानंतर कंगना पिसाळली | गुजरात दंगलीचं अप्रत्यक्ष उदाहरण देत मोदींना रुद्रावतार घेण्यासाठी ट्विट\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर तृणमूल काँग्रेसकडून हिंसाचार करण्यात आल्याचा आरोप होत आहे. ट्विटरला भारतीय जनता पक्षाचे नेते आणि समर्थकांकडून पश्चिम बंगालमधील व्हिडीओ शेअर करत राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणीदेखील केली जात आहे. पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु असून भाजपासहित इतर पक्षांनाही तृणमूल काँग्रेसवर आरोप केले आहेत. हिंसाचारात ११ जणांचा मृत्य झाला असून केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंबंधी सविस्तर अहवाल मागवला आहे.\nकंगनाचं अज्ञान | म्हणाली.. केंद्र सरकार मोफत लस देतंय आणि महाराष्ट्र सरकार स्वतःचा प्रचार करतंय\nदेशात कोरोना लसीकरणाचा चौथा टप्पा १ मे पासून सुरु होणार आहे. राज्यांकडे १८ ते ४४ वयोगटातील लोकांना देण्यासाठी लसच उपलब्ध नाहीय. कालच महाराष्ट्र सरकारने ६००० कोटीची तरतूद करून १८ ते ४४ वयोगटातील सर्वाना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान काल कोविन अॅपवर नोंदणी केल्यानंतरही लसीकरणाचा स्लॉट केवळ ४५+ असाच दाखवत होता.\nदेशाचे भलेही स्मशानभूमीत रुपांतर झालं तरी चालेल, पण आपल्या 'मालकाची' प्रतिमा मलिन होता कामा नये - स्वरा भास्कर\nदेशात कोरोना रुग्ण बरे होणाच्या वेगामध्ये एका दिवसाच्या आत 111.20% ची वाढ झाली आहे. शुक्रवारी 24 तासांच्या आत विक्रमी 2 लाख 20 हजार 382 लोक रिकव्हर झाले आहेत. आतापर्यंत जगात एका दिवसाच्या आत बरे होणाऱ्या रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी गुरुवारी एका दिवसात विक्रमी 1 लाख 98 हजार 180 लोक बरे झाले. बुधवारी 192 लाख लोक रिकव्हर झाले होते. मात्र चिंतेची बाब म्हणजे कोरोनाचे नवीन रुग्ण आढळण्याची संख्या सातत्याने वाढत आहे. शुक्रवारी देशात विक्रमी 3 लाख 44 हजार 949 नवीन रुग्ण आढळले. गेल्यावर्षीपासून आतापर्यंत एखाद्या देशात एका दिवसात नवीन रुग्ण मिळण्याचा हा सर्वात मोठा आकडा आहे. शुक्रवारी 2,620 लोकांचा संक्रमणामुळे मृत्यू झाला.\nसुप्रसिद्ध अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनाने निधन\nसुप्रसिद्ध अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनाने निधन झालं. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी आपल्या विनोदी पात्रांनी गाजवलेल्या या अभिनेत्याला कोरोनाने ग्रासलं होतं. दोन आठवड्यापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर किशोर नांदलस्कर यांनी दुपारी 12.30 च्या सुमारास ठाणे इथे अखेरचा श्वास घेतला.\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nबारामतीच्या चहावाल्याकडून मोदींना दाढीसाठी 100 रुपयांची मनी ऑर्डर | म्हणाला साहेब, दाढीऐवजी लसीकरण वाढवा\nदेशाची अर्थव्यवस्था ढासळतेय | पण भाजपचा पक्ष खजिना तुडुंब भरतोय | २०१९-२० मध्ये ७८५ कोटीची देणगी\nVIDEO | मला आनंद आहे की, कोविडमध्ये देशात अनेकांनी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जीव गमावले - गडकरी\nबीड | परळी तालुक्यातील सिरसाळा येथे MIDC उभारण्याचा मार्ग मोकळा | उद्योग मंत्रालयाची मंजुरी\nहमीभाव वाढवल्याचा दावा कोणत्याही तज्ज्ञाने सिद्ध करून दाखवावा - राजू शेट्टी\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nकोरोना आपत्तीत आरोग्य व्यवस्थेची पोलखोल झाली, पण मोदी म्हणाले, आम्ही नव्या आरोग्य सुविधा उभारल्या\nआज सकाळी ११ वाजता पंतप्रधान-मुख्यमंत्री भेट | काय असतील मराठा आरक्षण प्रश्नी मुद्दे\nअजब | उपराष्ट्रपतींचं ट्विटर खातं सक्रिय नसल्यानं ब्लू टिक ऑटोमॅटिकली गेली | भाजप म्हणतं हा घटनेवरील हल्ला\nमोफत लसीकरणासाठी फेब्रुवारीपासूनच मुख्यमंत्र्यांची मागणी होती | निर्णयासाठी मोदींना ४ महिने लागले - ममता बॅनर्जी\nSpecial Recipe | गाजर न किसता गाजराचा चविष्ट हलवा बनवा\nSpecial Recipe | पारंपारिक गावरान पद्धतीने मिरचीचा ठेचा | करून पहा\nदेशात कोरोना लसींचा तुटवडा आणि केंद्र सरकार ट्विटरवरील ‘ब्लू टिक’साठी भांडतंय - राहुल गांधी\nकेंद्र सरकार केवळ हेडलाईन मॅनेजमेंटमध्ये व्यस्त | राज्यांना कशापध्दतीने लस पुरवठा करणार ते सांगावे - राष्ट्रवादी\nदेशात कोरोनाबळींच्या संख्येत थोडी वाढ | पण कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ\nछत्रपती घराण्याचं काम लोकांना पेटवण्याचं नाही, तर न्याय देण्याचं - संभाजी छत्रपती\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विद���श | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kolhapur.gov.in/%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2021-06-15T15:05:04Z", "digest": "sha1:RK3INL5TWPKTL7JXW5C2FHUMXLEO33SM", "length": 8021, "nlines": 94, "source_domain": "kolhapur.gov.in", "title": "रंकाळा तलाव | कोल्हापूर | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nएसटीडी आणि पिन कोड\nमाहितीचा अधिकार 2005 अर्ज\nमाहितीचा अधिकार पहिले अपील\nमाहितीचा अधिकार जिल्हाधिकारी कार्यालय\nमाहितीचा अधिकार तहसिल कार्यालय\nमाहितीचा अधिकार उपविभागीय अधिकारी\nकोल्हापूर जिल्हा पर्यटन आराखडा\nमहालक्ष्मी मंदीराच्या पश्चिम दिशेला, रंकाळा तलाव आहे, सायंकाळी फिरण्यासाठी आणि करमणुकीचे लोकप्रिय ठिकाण आहे.हा तलाव राजा शाहु महाराज यांनी बांधला आहे. ह्या तलावाच्या सभोवताली चौपाटी व बाग आहे. याच्या मागच्या बाजुला शालिनी पॅलेस आहे.हे महाराष्ट्रातील तारांकीत हॉटेल आहे. ही चौपाटी आपल्याला नेहमी चातक, भेलपूरी आणि रागडा पॅटीज आणि ईतर चांगल्या प्रकारच्या अन्न पदार्थांची आठवण करून देते. भूत काळामध्ये कोल्हापूर हे शहर चित्रिकरणातील प्रसिध्द शहर आहे. पुष्कळ मराठी, हिंदी चित्रपठ कोल्हापूरातील चित्र गृहांमध्ये चित्रीत झाले आहेत. रंकाळा तलावाजवळ शांतकिरण चित्र गृहामध्ये बरेचसे चित्रपट चित्रित झाले आहेत. व्ही. शांताराम ह्यांचा हा स्वत:चा चित्रपट गृह (व्ही म्हणजे वणकुंद्रे), भारतीय चित्रपट सृष्टीला दिलेली भेट आहे.\nआज, इतिहास काळातील हे दिवस आपल्याला एक सोनेरी भूतकाळ देऊन गेले आहेत. 750-850 नुसार काळ्या दगडांपासून बनलेल्या इतिहासातील काही घटनांची साक्ष देणारा हा तलाव आहे. 800-900 AD नुसार, येथे भूकंप होत जे खनिजांमधुन येत असत. ह्याच्या तळाशी मोठमोठे डबरे आहेत तेथे मोठ्या प्रमाणात पाणी साठवले जाते. महालक्ष्मी मंदिरा पासून अर्धा कि. अंतर�� वरती असलेल्या ह्या तलावाला ‘रंकाळा तलाव’ म्हणतात. हा सर्वात जुना तलाव आहे असे म्हणले जाते. भुत काळातील सर्वात मोठे नंदी असलेले ‘संध्या मठ’ मंदीर बांधले आहे. ह्यातील नंदीची मूर्ती सर्वात मोठी व जुनी आहे. ह्या तलावाच्या ऊत्तरेकडील टोकाला शालिनी पॅलेस आहे. दक्षिणेला पद्माराजे बाग आहे. हा तलाव चित्रिकरणातील असल्यासारखा आहे त्यामुळे बरेचजण येथुन चालत जाण्याचा आनंद घेतात. ह्या तलावा मध्ये राजघाट व मराठा घाट ह्या दोन घाटातुन पाणी येते. राजघाटावरती टॉवर आहे. ह्या टॉवरच्या पुढच्या बाजुला शालिनी पॅलेस आणि आंबाई पोहण्याचा तलाव आहे.चित्रपट चित्रिकरणाकरिता हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. पावसाळ्यामध्ये ‘संध्या मठ’ जास्तीत जास्त पाण्यामध्ये येतो.\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कोल्हापूर जिल्हा प्रशासन , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 11, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/yogasan-marathi/learn-the-benefits-of-doing-akash-mudra-yoga-121022200054_1.html", "date_download": "2021-06-15T16:27:46Z", "digest": "sha1:YWN27E7IGIBQSEHF3IJWEL2HFWESRGG6", "length": 15206, "nlines": 150, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आकाश मुद्रा योग करण्याचे फायदे जाणून घ्या | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 15 जून 2021\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआकाश मुद्रा योग करण्याचे फायदे जाणून घ्या\nमुद्रा आणि इतर योगासनाचे वर्णन करणारे सर्वात जुने पुस्तक म्हणजे घेरंड संहिता आहे. हठयोगाचा या ग्रंथ ला महर्षी घेरंड ह्यांनी लिहिले होते. घेरंड मध्ये 25 आणि हठयोग प्रदीपिका मध्ये 10 मुद्रांचा उल्लेख केला आहे. परंतु योग ग्रंथांच्या आसनाला मिळून एकूण 50 ते 60 हस्तमुद्रा आहेत.\nया पैकी एक आहे आकाश मुद्रा चला आपण ह्याचे फायदे जाणून घेऊ या.\nआकाश मुद्रांचे नाव आकाश मुद्रा या साठी ठेवले आहे. कारण या मध्ये आकाशाची वैशिष्टये आहेत. ही मुद्रा करताना ह्याचा संबंध हृदयाशी आहे. कारण हे करताना हाताच्या मधल्या बोटांचा वापर केला जातो. ह्या बोटाचा संबंध हृदयाशी असतो. आकाश मुद्रा योगाची ती मुद्रा आहे. जे शरीराच्या पंच घटकांमधून आकाश घटकाला वाढवतो आणि आकाश घटकांपासून होणाऱ्या आरोग्याच्या समस्येला कमी करत. आयुर्वेदानुसार आरोग्याशी निगडित कोणतीही समस्या, पंचतत्त्व, वात, पित्त आणि कफाच्या असंतुलनामुळे उद्भवते.\nआकाश मुद्रा आसन कसं करावं-\n1 आकाश मुद्रा आसन -\nध्यान लावून एका आसनावर बसा आणि जीभ तोंडात दुमडून टाळूला स्पर्श करा आणि शांभवी मुद्रेचा सराव करा. डोकं हळू-हळू मागे वळवा आणि आसन पूर्ण करा.\n2 आकाश हस्त मुद्रा -\nहे आसन करण्यासाठी सर्वप्रथम वज्रासन, पद्मासन किंवा सुखासनात बसा. आता दोन्ही हाताच्या मध्य हाताचे टोक अंगठ्याच्या टोकाला जोडा. हे दररोज 10 ते 15 मिनिटा साठी 3 वेळा करा.\nमुद्रा बनविण्याची पद्धत -\nआकाश मुद्रा करण्यापूर्वी वज्रासनात बसावं. नंतर अंगठ्याच्या टोकाला मधल्या बोटाच्या टोकाशी जोडा. इतर बोट सरळ ठेवा. ही मुद्रा आकाश मुद्रा आहे.\nया दोन्ही मुद्रा सुरुवातीच्या काळात 1 मिनिटांपासून वाढवून कमीतकमी 5 मिनिटापर्यंत करा. दिवसातून फक्त 3 वेळा असं करावं. सराव झाल्यावर वेळ वाढवू शकता.\nदोन्ही आसने करण्याचे फायदे-\n1 या मुद्राचा सराव करणाऱ्याला चैतन्य आणि सामर्थ्य मिळते.\n2 हे मनाला शांती देतो. मनात सकारात्मक विचार संचारतात.\n3 हे केल्याने आज्ञाचक्रात ध्यान लागते.\n4 या मुळे हाडे बळकट होतात.\n5 हृदयाचे सर्व आजार दूर होण्यात मदत मिळते.\n6 छातीत दुखण्या पासून\n7 कान दुखणे, कान वाहणे इत्यादी त्रास नाहीसे होतात.\n8 हे आसन केल्यानं ऐकण्याची शक्ती वाढते.\n9 उच्च रक्तदाबातही ही मुद्रा फायदेशीर आहे.\n10 शरीर जाड झाले असल्यास ही मुद्रा फायदेशीर आहे.\n11 शरीराला विषारी घटकांपासून मुक्ती मिळते.\n12 वात, पित्त आणि कफामध्ये संतुलन स्थापित होत, परंतु वात प्रकृतीच्या लोकांनी ही मुद्रा करू नये.\n13 आकाश मुद्रा केल्यानं शरीरात ऊर्जा येते.\nमधल्या बोटाला शनीचे बोट मानले आहे. अग्नी आणि शनी एकत्र आल्यावर आध्यात्मिक शक्ती तीव्र होते, जे आध्यात्मिक आणि सांसारिक यशाच्या प्राप्तीसाठी आवश्यक आहे.\n* या मुद्रेचा सराव चालता-चालता करू नये.\n* ही मुद्रा जेवताना कधीही करू नये.\n* मुद्रा बनवून कधी ही हाताला उलट करू नये.\n* ही मुद्रा करताना धैर्य बाळगा.\n* वात प्रकृतीच्या लोकांनी ही मुद्रा करू नये. या मुळे गॅस, त्वचेचा कोरडेपणा, संधिवातासारखे त्रास उद्भवू शकतात.\nशीर्षासन कसे करावे त्याचे 7 फायदे जाणून घेऊ या\nमुलांसाठी सर्वोत्तम हे योगासन आणि त्याचे फायदे जाणून घेऊ या\nहे 5 योगासन करतील महिलांचे त्रास कमी\nम्हातारपणात देखील हृदयाला तरुण ठेवणारे हे 5 योगासन\nकपालभाती योगासनाचे फायदे जाणून घेऊ या, घरात सराव कसा करावा\nयावर अधिक वाचा :\n\"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी\"\nविविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,\nधनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...\nपुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...\nअंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली\nसंगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...\nऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...\n‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...\nगेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...\nअनलॉक ला सहज घेऊ नका ,या 10 गोष्टी लक्षात ठेवा\nकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आता हळूहळू कमी होत आहे. देशातही अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू ...\nWorld Yoga Day 2021:योगासन म्हणजे काय, त्याचे किती प्रकार ...\n21 जून 2021 रोजी जागतिक योग दिन साजरा केला जाणार .योगातील आसन काय आहेत, आसन कशाला म्हटले ...\nचविष्ट साबुदाणा फ्रुट कस्टर्ड\nजर आपल्याला गोड खाणं आवडत तर या वेळी साबुदाण्याचे फ्रुट कस्टर्ड बनवा. हे खाण्यात चविष्ट ...\nकातर वेळचा गार वारा\nकातर वेळचा गार वारा, तुझी स्मृती घेऊन भेटतो, मिट्ट काळोख येता गारवा\nहललें जरासें चांदणें भरल्या दिशांच्या पापण्या, होतील वर्षे मोकळी हरवून त्या साऱ्या ...\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुंबईत - अवेळी पाऊस\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/curtains-between-two-seats-in-the-msrtc-st-buses-26534/", "date_download": "2021-06-15T17:12:55Z", "digest": "sha1:ZUIX6W6OTBISW6GIP76UT5BFOJ4FQW2Y", "length": 12717, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "curtains between two seats in the msrtc st buses | एसटीत होणार हा बदल; दोन आसनांमध्ये येणार पडदे | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून १५, २०२१\nराज्यात ��ुढील पाच दिवस पाऊस, मुंबई कोसळणार मुसळधार, कोकणात पडणार अतिवृष्टी\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nगावकऱ्यांनी आदिवासी महिलेला नग्न करून गावभर धिंड काढली आणि पुढे जे घडलं ते तुम्हीच वाचा\nविधानपरिषदेच्या ‘त्या’ १२ नावांची यादी अखेर सापडली; पुढील निर्णय लवकरच होणार\nयेत्या दोन तीन दिवसात मंजुरी मिळाल्यानंतर पहिल्या टप्प्याच्या प्राध्यापक भरतीला सुरुवात होईल : उदय सामंत\nMSRTCएसटीत होणार हा बदल; दोन आसनांमध्ये येणार पडदे\nसध्या ५० टक्के प्रवासी क्षमतेने धावणारी एसटी पूर्ण प्रवासी क्षमतेने चालवण्यासाठी महामंडळाने दोन आसनांमध्ये आता पडदे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची चाचपणी एसटीच्या दापोडी येथील कार्यशाळेत सुरू होणार असल्याची माहिती महामंडळाने दिली.\nमुंबई : एसटी महामंडळाकडून जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बस चालवताना ४४ ऐवजी २२ प्रवाशांनाच प्रवासाची मुभा दिली आहे. यामुळे आधीच तोट्यात चालणाऱ्या एसटीचे उत्पन्न आणखीनच कमी झाले आहे. ही परिस्थिती पुढेही अशीच सुरू राहिल्यास आर्थिक नुकसान सोसावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्पन्न वाढावे व खर्च बचतीसाठी यावर उपाय म्हणून पूर्ण प्रवासी क्षमतेने एसटी चालवण्याच्या विचारात महामंडळ आहे. त्यासाठी दोन आसनांवर बाजूबाजूला बसलेल्या प्रवाशांमध्ये पडदे बसवण्यात येणार आहेत.\nयासंदर्भात एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी हा प्रस्ताव गेल्या आठवडय़ात राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे दोन बसमध्ये पडदे बसवण्यात आले असून राज्य सरकारकडून मंजुरी मिळताच त्याची चाचपणी केली जाणार असल्याचे सांगितले.\nबचत करण्याचा महामंडळाचा प्रयत्न\nटाळेबंदीआधी एसटीच्या १८ हजार बसमधून दररोज ६० ते ६५ लाख प्रवासी प्रवास करत असल्याने त्यातून दररोज २१ ते २२ कोटी रुपये उत्पन्नही मिळत होते. परंतु गेल्या पाच महिन्यांत हेच उत्पन्न पूर्णपणे बुडाले. त्यामुळे एसटी पूर्ण क्षमतेने चालवतानाच खर्चातही बचत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.\nकरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी बेस्ट, रिक्षामध्ये प्रवासी व चालकांच्या मध्ये प्लास्टिक शिट्स बसविले जात असतानाच एसटीत पडदे बसविण्यामागील नेमका उद्देश काय, एसटी गाडय़ांच्या स्वच्छतेबाबत प्रश्न होत असतानाच या पडद्यांची देखभालही होईल का असाही प्रश्न असल्याचे एसटीतील सूत्रांनी सांगितले.\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nमंगळवार, जून १५, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/raigad-news-marathi/growing-graph-of-corona-patients-in-sudhagad-taluka-20759/", "date_download": "2021-06-15T15:54:31Z", "digest": "sha1:GCUNOWP2GACCA5DVB4Y6B62FOOX2F7LF", "length": 10785, "nlines": 169, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Growing graph of corona patients in Sudhagad taluka | सुधागड तालुक्यात कोरोना रुग्णांचा वाढता आलेख | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून १५, २०२१\nराज्यात पुढील पाच दिवस पाऊस, मुंबई कोसळणार मुसळधार, कोकणात पडणार अतिवृष्टी\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nगावकऱ्यांनी आदिवासी महिलेला नग्न करून गावभर धिंड काढली आणि पुढे जे घडलं ते तुम्हीच वाचा\nविधानपरिषदेच्या ‘त्या’ १२ नावांची यादी अखेर सापडली; पुढील निर्णय लवकरच होणार\nयेत्या दोन तीन दिवसात मंजुरी मिळाल्यानंतर पहिल्या टप्प्याच्या प्राध्यापक भरतीला सुरुवात होईल : उदय सामंत\nकोरोना पॉझिटिव्ह सुधागड तालुक्यात कोरोना रुग्णांचा वाढता आलेख\nसुधागड तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवारी (दि.११) एकाच दिवशी ७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तालुक्यात आता कोरोनाचे तब्बल ७५ रुग्ण झाले आहेत. जनतेने अधिक सतर्क राहून खबरदारी घेतली पाहिजे. असे आवाहन तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी केले आहे.\nपाली : सुधागड तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवारी (दि.११) एकाच दिवशी ७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तालुक्यात आता कोरोनाचे तब्बल ७५ रुग्ण झाले आहेत. जनतेने अधिक सतर्क राहून खबरदारी घेतली पाहिजे. असे आवाहन तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी केले आहे.\nसुधागड तालुक्यात कोरोनाचे आत्तापर्यंत ४० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे आणि ३३ जणांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती सुधागड-पाली तहसीलदार दिलीप रायन्नावर यांनी दिली आहे. प्रशासन याबाबत योग्य नियोजन करून काम करत असल्याचे तहसीलदार दिलीप रायन्नावर यांनी सांगितले.\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांन�� एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nमंगळवार, जून १५, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://iplliveupdate.in/2021/06/09/sbi-controlled-rrbs-see-four-fold-jump-in-net-profit-at-rs-1004-cr-in-fy21/", "date_download": "2021-06-15T15:05:40Z", "digest": "sha1:5YOAREK6IX62BGYVKBPH7M5FMPHWAMVF", "length": 9942, "nlines": 156, "source_domain": "iplliveupdate.in", "title": "SBI-controlled RRBs see four-fold jump in net profit at Rs 1,004 cr in FY21 | IPL Live Update", "raw_content": "\n14 ग्रामीण प्रादेशिक बँका स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) अंतर्गत देशातील सर्वात मोठी सावकार स्टेट बँक ऑफ इंडियाने (आरआरबी) निव्वळ नफ्यात चौपट वाढ केली असून, निव्वळ नफ्यात १,0047.२ pension कोटी रुपये निवृत्तीवेतनाची भरीव तरतूद केली आहे. वित्तीय वर्षात त्यांचा निव्वळ नफा 248.8 कोटी होता. या बँका एसबीआयच्या 2020-21 (एफवाय 21) च्या वार्षिक अहवालानुसार, त्यांच्या मुख्य बँकिंग व्यवसायामधून मिळकत सुधारणे, फी उत्पन्नाचे प्रवाह बळकट करणे आणि ऑपरेटिंग खर्चांवर नियंत्रण ठेवणे यावर आपले लक्ष केंद्रित करणे सुरू ठेवले आहे.\n,,72२6 शाखांसह, सावकारांनी मॅक्रो-इकोनॉमिक शॉक आणि कोविड -१ p (साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा साथीचा रोग) साथीच्या आजाराचा सामना करत असूनही त्यांचे व्यवसाय सुधारले. त्यांची ठेवी 13 टक्क्यांनी वाढून 1.05 ट्रिलियन रुपये आणि आर्थिक वर्ष 21 मध्ये प्रगती 15.06 टक्क्यांनी वाढून 66,551 कोटी रुपये झाली.\nपोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्याच्या नियोजित रणनीतीप्रमाणे, आरआरबीने त्यांच्या गृह कर्जात 20.35 टक्क्यांनी वाढ केली, तर सोन्याच्या कर्जात 91.73 टक्क्यांनी वाढ झाली, एसबीआय म्हणाले.\nमालमत्तेची गुणवत्ता प्रोफाइल देखील सुधारली. एकत्रित सकल नॉन-परफॉर्मिंग मालमत्ता (एनपीए) प्रमाण मार्च २०२० च्या अखेरीस to.9 per टक्क्यांवरून घटून .4..4 per टक्क्यांवर आला. निव्वळ एनपीए प्रमाण २.१16 टक्के होता, मार्च २०२० मध्ये २.66 टक्के होता.\nआपल्या आवडीचे आणि देश व जगासाठी व्यापक राजकीय आणि आर्थिक परिणाम घडविणा develop्या घडामोडींवर अद्ययावत माहिती आणि भाष्य करण्यासाठी बिझिनेस स्टँडर्डने नेहमीच प्रयत्न केले आहेत. आम���े ऑफर कसे सुधारता येईल याविषयी आपले प्रोत्साहन आणि निरंतर अभिप्राय यामुळे केवळ या आदर्शांबद्दलचा आमचा संकल्प आणि वचनबद्धता अधिक मजबूत झाली आहे. कोविड -१ of पासून निर्माण झालेल्या या कठीण काळातही आम्ही विश्वासार्ह बातम्या, अधिकृत मते आणि प्रासंगिकतेच्या विशिष्ट मुद्द्यांवरील अस्पष्ट भाष्यांसह आपल्याला माहिती आणि अद्ययावत ठेवण्यासाठी वचनबद्ध राहणे सुरू ठेवतो.\nआमच्याकडे मात्र एक विनंती आहे.\n(साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला च्या आर्थिक परिणाम लढाई म्हणून आम्हाला आपल्या समर्थनाची आणखी आवश्यकता आहे जेणेकरून आम्ही आपल्याला अधिक दर्जेदार सामग्री ऑफर करू शकू. आमच्या सदस्यता मॉडेलने आपल्यापैकी बर्‍याचजणांचा उत्साहवर्धक प्रतिसाद पाहिला आहे, ज्यांनी आमच्या ऑनलाइन सामग्रीची सदस्यता घेतली आहे. आमच्या ऑनलाइन सामग्रीची अधिक सदस्यता आपल्याला केवळ अधिक चांगली आणि अधिक संबंधित सामग्री ऑफर करण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यात मदत करू शकते. आम्ही विनामूल्य, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेवर विश्वास ठेवतो. अधिक सदस्यतांद्वारे आपले समर्थन आम्हाला वचनबद्ध असलेल्या पत्रकारितेचा अभ्यास करण्यास मदत करू शकते.\nसमर्थन गुणवत्ता पत्रकारिता आणि बिझिनेस स्टँडर्डची सदस्यता घ्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/gambhir-kavita/(-)-3369/", "date_download": "2021-06-15T15:28:31Z", "digest": "sha1:L57LX7X3W4FOX73OZWRFODRM3OOKATWE", "length": 4088, "nlines": 102, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita-नाते.. (मरणाला मात्र उपस्थित असतात)", "raw_content": "\nनाते.. (मरणाला मात्र उपस्थित असतात)\nAuthor Topic: नाते.. (मरणाला मात्र उपस्थित असतात) (Read 1651 times)\nशब्द हा बाणा प्रमाणे तिक्ष्ण असतो.....\nनाते.. (मरणाला मात्र उपस्थित असतात)\nनाते खूप विलक्षण असतात\nतर कधी तक्ताडनारे शूल भासतात\nजखमांवर फुंकर घालणारे तेच\nतर कधी जळजळीत निखारे असतात\nअश्रू पुसणारे तेच हात\nतर कधी द्वेषाने पेटून उठतात\nत्यांचीच कट्यारे पाठीत निघतात\nजगतांना राग अन मत्सर बाळगणारे\nमरणाला मात्र उपस्थित असतात...\nनाते.. (मरणाला मात्र उपस्थित असतात)\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nRe: नाते.. (मरणाला मात्र उपस्थित असतात)\nकविता म्हणजे भावनांचं चित्र\nRe: नाते.. (मरणाला मात्र उपस्थित असतात)\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: नाते.. (मरण���ला मात्र उपस्थित असतात)\nनाते.. (मरणाला मात्र उपस्थित असतात)\nदहा गुणिले पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/vidyut-jammwal/", "date_download": "2021-06-15T15:40:43Z", "digest": "sha1:FFQ67N3NGZ6WOC5KFAVOWC5TASHP4EDJ", "length": 3844, "nlines": 48, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates Vidyut Jammwal Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nबहुप्रतीक्षित ‘जंगली’ सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला\nअभिनेता विद्युत जामवालच्या बहुप्रतीक्षित जंगली सिनेमाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. रिलीज झालेला ट्रेलर अॅक्शनपॅक्ड…\nमराठी सिनेसृष्टीतील ‘ही’ अभिनेत्री करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री\nमराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री पूजा सांवतच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘क्षणभर विश्रांती’ सिनेमातून मराठी…\nदेशात तब्बल ७५ दिवसानंतर कोरोनाबाधितांची संख्या ६० हजारांवर\n‘सोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करते आहे’\nआशा कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर\nराज्यात पावसाची आठवडाभर विश्रांती\nदेशात कोरोनाचा ‘डेल्टा प्लस’ विषाणू\nनवी मुंबईत पित्यानेच केला मुलांवर गोळीबार\nधारावीत सोमवारी एकही कोरोना रुग्ण नाही\nदेशात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ\nया अभिनेत्रीने अनुष्का शर्मा आणि प्रियंका चोपडा यांच्या पतीसोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली\nदिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नीचे कोरोनाने निधन\nकढीपत्ता हा आरोग्यासाठी फायदेशीर\nया वेबसाईटवर सुशांतसिंह राजपूतचा अनोखा प्रवास पाहा..\nअंकिताने सुशांतसोबत असलेले व्हिडीओ शेअर करत आठवणींना दिलाय उजाळा\nडॉ. घुले कुणाला घाबरले\nसोशल मीडियाद्वारे करिना कपूर-खानवर बहिष्कार घालण्याची होतेय मागणी, काय आहे नेमकं प्रकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathijokes.in/2016/01/funny-yoga-marathi-jokes.html", "date_download": "2021-06-15T17:06:29Z", "digest": "sha1:ICKYBAGZZ5LOGZL7FSAKRBAV2MBYRKKF", "length": 6437, "nlines": 100, "source_domain": "www.marathijokes.in", "title": "Funny Yoga Marathi Jokes", "raw_content": "\n1) गिरमिटासन : नवरा जरासा निवांत टेकला की, वेगवेगळ्या मागण्यांचे टुमणे त्याच्यामागे गिरमीट लावल्यासारखे लावून द्यावे. तो वैतागून कोपला की अश्रूपात करूनच थांबावे. हमखास फायदा होतो.\nविभ्रमासन : सेल लागल्यावर करणे. यासाठी नवरा कामावरून घरी परतल्��ावर लगेच गरमागरम पोहे , आलं घातलेला फक्कड चहा देणे अपरिहार्य आहे. नंतर लाडीक विभ्रमांचा मारा केला की , सेलची लाँटरी लागलीच, समजा.\nनिगरगट्टासन : आपल्या धांदरटपणाने काही नुकसान झाल्याने नवरा साहजीकपणे चिडला, तर हे आसन सवयीने जमण्यासारखे आहे. निगरगट्ट चेहरा करून थोडा वेळ श्रवणभक्ती झाली , की त्याच्याहीपेक्षा मोठ्ठा आवाज चढवून, त्याने पूर्वी केलेल्या चुकांचा पाढा वाचून , यथेच्छ वाभाडे काढावे व अबोला धरावा. असे केल्याने परत कधी कितीही चुका केल्या तरी शत्रूपक्ष मूग गिळून गप्प राहतो.\nशवासन : हे आसन कधीही करू शकतो.\n\"लोळत पडा दिवसभर अजगरासारखे\" असं कानावर आलं की हे आसन संपतं.\nअर्धोन्मिलित नेत्रासन : हे कामावर करण्याचे आसन आहे. धड झोपलेला नाही, जागा नाही अशी अवस्था. कुणी हाक मारली की हे आसन संपतं.\nकर्णबंदासन : घरात पाउल ठेवलं की हे आसन बाय डिफॉल्ट चालू होतं. बायको, आपल्याला काहीही बोलली तरी तो लोट कानात शिरू द्यायचा नाही. बायको रडायची शक्यता वाटू लागली की हे आसन संपतं.\nनिष्पापमुखासन : अतिशय उपयुक्त आसन. खूप कष्टदायक आसन आहे. वर्षानुवर्ष अभ्यास लागतो. बरेच लोक याला बावळटमुखासन असंही म्हणतात.\nयावर बारीक़ लक्ष ठेवायच\nमराठी नॉन वेज जोक्स काल लॅाकडाऊनमध्ये एक किराणा दुकानदार शटर बंद करून सामान विकत होता बाहेरून आवाज आला पॅराशुट तेल आहे बाहेरून आवाज आला पॅराशुट तेल आहे\nFunny Jokes In Marathi, मराठी जोक्स, मराठी विनोद जज: (नवीन नवऱ्यास) तुम्हाला घटस्फोट का हवा आहे नवरा: कारण बायको मला लसूण सोलायला ल...\nदिवसाला सूर्याची साथ आहे,.... वाह..वाह.... रात्री ला चंद्राची साथ आहे.. वाह..वाह.... समुद्राला लाटांची साथ आहे, वाह..वाह.............. . . ....\nलॉक डाउन मध्ये मित्रांचा सारखा फोन - मराठी विनोद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://jobtodays.com/about-us/", "date_download": "2021-06-15T17:23:35Z", "digest": "sha1:WRZ5NLJBBUUXKM45O7IN76PU2L4A4T3B", "length": 2540, "nlines": 70, "source_domain": "jobtodays.com", "title": "About Us - महाराष्ट्र सरकारी नोकरी फ्री जॉब अलर्ट MPSC", "raw_content": "\nस्पर्धा परीक्षा संपूर्ण माहिती\nकमीत कमी पुस्तके वाचून एकाच प्रयत्नात\nअगोदर कोणते पुस्तक वाचावे\nस्कोरिंग कोणते विषय आहेत त्यांना किती गुण आहेत\nशेवटच्या महिन्यात रीविजन कोणत्या पुस्तकातून करावी \nAbout Us ही बेबसाईट मराठी मध्ये सर्व महाराष्ट्र सरकारी नोकरी फ्री जॉब अलर्ट MPSC Megabharti Mahapariksha,जॉब साठी तय���र करण्यात आली आहे\nऑफिस अटेंडंट भरती प्रवेशपत्र RBI Admit Card 2021\nसरळसेवा परीक्षार्थी साठी खुशखबर \nMPPSC Exam नवीन तरिखा जाहीर करण्यात आल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://mr.jxplasma.com/plasma-power-source-huayuan-brand.html", "date_download": "2021-06-15T16:08:50Z", "digest": "sha1:RMIHX73AWYL3BVF3VVWSNQJYJEL2JAAN", "length": 13107, "nlines": 157, "source_domain": "mr.jxplasma.com", "title": "प्लाझ्मा उर्जा स्त्रोत हुआयुआन ब्रँड - जियाक्सिन", "raw_content": "\nपोर्टेबल सीएनसी प्लाझ्मा / फ्लेम कटिंग मशीन\nगॅन्ट्री सीएनसी प्लाझ्मा / फ्लेम कटिंग मशीन\nटेबल सीएनसी प्लाझ्मा / फ्लेम कटिंग मशीन\nपाईप सीएनसी प्लाझ्मा / फ्लेम कटिंग मशीन\nप्लाझ्मा इन्व्हर्टर एअर प्लाझ्मा कटर\nप्लाझ्मा उर्जा स्त्रोत मिसनको ब्रँड\nप्लाझ्मा उर्जा स्त्रोत हुआयुआन ब्रँड\nपत्ता जिनिंग, शेडोंग, चीन\nपोर्टेबल सीएनसी प्लाझ्मा / फ्लेम कटिंग मशीन\nगॅन्ट्री सीएनसी प्लाझ्मा / फ्लेम कटिंग मशीन\nटेबल सीएनसी प्लाझ्मा / फ्लेम कटिंग मशीन\nपाईप सीएनसी प्लाझ्मा / फ्लेम कटिंग मशीन\nप्लाझ्मा इन्व्हर्टर एअर प्लाझ्मा कटर\nप्लाझ्मा उर्जा स्त्रोत मिसनको ब्रँड\nप्लाझ्मा उर्जा स्त्रोत हुआयुआन ब्रँड\nप्लाझ्मा उर्जा स्त्रोत हुआयुआन ब्रँड\nप्लाझ्मा उर्जा स्त्रोत हुआयुआन ब्रँड\n♦. मऊ स्विचिंग इनव्हर्टर तंत्रज्ञानासह, पठाणला प्रवाह खूप स्थिर आहे\n♦. अवजड उद्योगासाठी उच्च भार कालावधी\n♦. सध्याच्या रॅम्पिंग तंत्रज्ञानाचा वापर केल्यास टॉर्चमधील accessक्सेसरीसाठी वापर कमी होतो\nWide. वाइड ग्रिड व्होल्टेज अनुकूलता\n♦ .अद्वितीय डस्टप्रूफ डिझाइन, उच्च विश्वसनीयता\n♦. कॉम्पॅक्ट रचना, लहान आकार आणि हलके वजन, ते सीएनसी मशीन टूल्सवर चढविले जाऊ शकते\n♦. स्वस्त कॉम्प्रेस्ड एअर, कमी कटिंग कॉस्टसह एअर स्त्रोत कटिंग\n♦. प्रीसेट प्रीसेट कटिंग वर्तमान, स्टेपलेसली समायोज्य\n♦. प्लाझ्मा गॅस प्रेशर शोधणे आणि संकेत कार्य सह\n♦. गॅस टेस्ट फंक्शनसह, हवेचा दाब समायोजित करणे सोपे आहे\n♦. अति उष्णता, ओव्हरव्होल्टेज, अंडरव्होल्टेज, टप्प्यात नुकसान स्वयंचलित संरक्षण सह\nCarbon मुख्यतः कार्बन स्टील, धातूंचे मिश्रण स्टील आणि नॉन-फेरस धातू यासारख्या धातू सामग्रीच्या मॅन्युअल आणि मशीन कटिंगसाठी वापरले जाते.\nBo बॉयलर रासायनिक उद्योग, प्रेशर वेसल्स उत्पादन, औद्योगिक उर्जा संयंत्र स्थापना, धातुकर्म बांधकाम, che .केमिकल बांधकाम, एरोस्पेस उद्योग, ऑटोमोबाईल उत्पादन व देखभाल, आर्किटेक्चरल सजावट इ.\nइनपुट पॉवर व्ही / हर्ट्झ 3 ~ 380 ± 15% 50/60\nरेट इनपुट क्षमता केव्हीए 9.5\nरेट केलेले इनपुट करंट ए 14.5\nरेट केलेले मुक्त सर्किट व्होल्टेज व्ही 300\nरेटेड कटिंग करंट ए 63\nरेट केलेले लोड व्होल्टेज व्ही 106\nसध्याची अ‍ॅडजे रेंज ए 30~63\nगुणवत्ता कटिंग जाडी मिमी 25\nप्लाझ्मा गॅस - संकुचित हवा\nहवेचा दाब एमपीए 0.3~12\nआर्क व्होल्टेजचे आउटपुट सिग्नल - 1: 1/1: 20 1: 50/1: 100 चाप व्होल्टेज\nटॉर्च कूलिंग मोड कटिंग - हवा थंड\nरेटेड ड्यूटी सायकल % 60/40 ° से\nइन्सुलेशन ग्रेड - एफ\nसंरक्षण ग्रेड - IP21S\nपरिमाण (एल-डब्ल्यू × एच) मिमी 585 × 280 × 485\nउर्जा स्त्रोत एन डब्ल्यू. कि.ग्रा 26\nइनपुट पॉवर व्ही / हर्ट्झ 3 ~ 380 ± 15% 50/60\nरेट इनपुट क्षमता केव्हीए 17.8\nरेट केलेले इनपुट करंट ए 27\nरेट केलेले मुक्त सर्किट व्होल्टेज व्ही 300\nरेटेड कटिंग करंट ए 120\nरेट केलेले लोड व्होल्टेज व्ही 128\nसध्याची अ‍ॅडजे रेंज ए 30~100\nगुणवत्ता कटिंग जाडी मिमी 0 -22\nप्लाझ्मा गॅस - संकुचित हवा\nहवेचा दाब एमपीए 0.45~0.6\nआर्क व्होल्टेजचे आउटपुट सिग्नल - 1: 1/1: 20 1: 50/1: 100 चाप व्होल्टेज\nटॉर्च कूलिंग मोड कटिंग - हवा थंड\nरेटेड ड्यूटी सायकल % 100/40 ° से\nइन्सुलेशन ग्रेड - एफ\nसंरक्षण ग्रेड - IP21S\nपरिमाण (एल-डब्ल्यू × एच) मिमी 695 × 320 × 580\nउर्जा स्त्रोत एन डब्ल्यू. कि.ग्रा 51\nइनपुट पॉवर व्ही / हर्ट्झ 3 ~ 380 ± 15% 50/60\nरेट इनपुट क्षमता केव्हीए 32.2\nरेट केलेले इनपुट करंट ए 49\nरेट केलेले आउटपुट करंट व्ही 160\nरेट केलेले आउटपुट व्होल्टेज ए 144\nरेट केलेले न-लोड व्होल्टेज व्ही 315\nसध्याची अ‍ॅडजे रेंज ए 40~160\nगुणवत्ता कटिंग जाडी मिमी 1 -35\nप्लाझ्मा गॅस - संकुचित हवा\nहवेचा दाब एमपीए 0.4~0.6\nआर्क व्होल्टेजचे आउटपुट सिग्नल - 1: 1/1: 20 1: 50/1: 100 चाप व्होल्टेज\nटॉर्च कूलिंग मोड कटिंग - एअर कूलिंग / वॉटर कूलिंग\nरेटेड ड्यूटी सायकल % 100/40 ° से\nइन्सुलेशन ग्रेड - एफ\nसंरक्षण ग्रेड - IP21S\nपरिमाण (एल-डब्ल्यू × एच) मिमी 800*380*810\nउर्जा स्त्रोत एन डब्ल्यू. कि.ग्रा 65\nइनपुट पॉवर व्ही / हर्ट्झ 3 ~ 380V ± 15% 50/60 हर्ट्ज\nरेट इनपुट क्षमता केव्हीए 38.8\nरेट केलेले इनपुट करंट ए 71\nप्लाझ्मा उर्जा स्त्रोत मिसनको ब्रँड\nप्लाझ्मा इन्व्हर्टर एअर प्लाझ्मा कटर\nपरदेशी सेवा मिनी सीएनसी कटिंग मशीन फिलिपिन्स\n1530 स्वस्त स्वयंचलित पोर्टेबल सीएनसी प्लाझ्मा कटिंग मशीन\nचीन स्वस्त दर पोर्टेबल सीएनसी प्लाझ्मा कटिंग मशीन\nस्टील टेलर जी 3 ई अक्ष सीएनसी प्लाझ्मा कटि���ग मशीन\nनिर्माता स्वस्त पोर्टेबल सीएनसी प्लाझ्माफ्लेम कटर, प्लाझ्मा कटिंग नोजल आणि इलेक्ट्रोड\nचीन स्वस्त पोर्टेबल सीएनसी प्लाझ्मा कटिंग मशीन\nप्लाझ्मा उर्जा स्त्रोत, उत्पादने\nपोर्टेबल सीएनसी प्लाझ्मा / फ्लेम कटिंग मशीन\nगॅन्ट्री सीएनसी प्लाझ्मा / फ्लेम कटिंग मशीन\nटेबल सीएनसी प्लाझ्मा / फ्लेम कटिंग मशीन\nपाईप सीएनसी प्लाझ्मा / फ्लेम कटिंग मशीन\nमोठा 2000 * 6000 मिमी सीएनसी मेटल शीट पाईप प्लाझ्मा कटिंग ड्रिलिंग मशीन\nपोर्टेबल सीएनसी ज्योत प्लाझ्मा कटर, फ्लेम प्लाझ्मा गॅस कटिंग मशीन\nट्यूबचा व्यास 30 ते 300 पोर्टेबल सीएनसी पाईप कटिंग मशीन आहे\n चीन व्यावसायिक कमी खर्च बीटा 1325 सीएनसी प्लाझ्मा कटिंग मशीन कार्बन मेटल स्टेनलेस स्टील लोखंड\nप्लाझ्मा फ्लेम कटिंग मशीन स्टील प्लेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://news7.co.in/1082/", "date_download": "2021-06-15T15:29:18Z", "digest": "sha1:7XW3FQWVHDWMV3VQONCNBEHMEQGR3YDU", "length": 9585, "nlines": 184, "source_domain": "news7.co.in", "title": "एन.ए.नाईक यांची केंद्रीय मुख्याध्यापक पदी नियुक्ती – News 7", "raw_content": "\nममता मेमोरियल हॉस्पिटलची मान्यता रद्द, जिल्हाधिकऱ्यांचे आदेश\nबजाजनगरात तिसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकून महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न\nवादळामुळे घरावरचे छपर उडाले;संसार आला उघडयावर\nआमदार बंब यांनी उभारले 100 खाटाचे कोविड हॉस्पिटल\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\nभरधाव वेगात जाणारे रेतीचे टिप्पर उलटलेचालक जखमी\nमहादेवाचे संहारक अस्त्र ‘ त्रिशूळ’ ची पुजा करताना वृद्धाची मान अडकून मृत्यू\nअखेर गंगापूर फाटा या ठिकाणी बस थांबण्याचे आदेश\nकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गंगापूरचा आठवडी बाजार बंद\nपगारवाढीसाठी विप्रोच्या कामगारांचे चार दिवसापासून उपोषण सुरु\nHome/आपला जिल्हा/औरंगाबाद/एन.ए.नाईक यांची केंद्रीय मुख्याध्यापक पदी नियुक्ती\nएन.ए.नाईक यांची केंद्रीय मुख्याध्यापक पदी नियुक्ती\nदि.२८ रोजी जि प औरंगाबाद यांनी राबविलेल्या समुपदेशन मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रियेत एन.ए.नाईक यांना केंद्र प्राथमीक शाळा गाढेपिंपळगाव तालुका वैजापूर येथे केंद्रीय मुख्याध्यापक पदी नियुक्ती मिळाली असून त्यांचे याबद्दल जि. प.औरंगाबाद चे शिक्षण व आरोग्य सभापती मा अविनाश पा गलांडे, वैजापूर पंचायत समित��� सभापती पती मनाजी पा. मिसाळ,गटशिक्षणाधिकारी मनीष दिवेकर, शिक्षक भारती चे जिल्हा सरचिटणीस मच्छिंद्र भराडे, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष दिपक दादा पवार, माजी सरपंच मोहनराव गायकवाड,सरपंच नारायणराव गायकवाड शिक्षक संघाचे विभागीय उपाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.\nममता मेमोरियल हॉस्पिटलची मान्यता रद्द, जिल्हाधिकऱ्यांचे आदेश\nबजाजनगरात तिसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकून महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न\nआमदार बंब यांनी उभारले 100 खाटाचे कोविड हॉस्पिटल\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\nममता मेमोरियल हॉस्पिटलची मान्यता रद्द, जिल्हाधिकऱ्यांचे आदेश\nबजाजनगरात तिसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकून महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न\nवादळामुळे घरावरचे छपर उडाले;संसार आला उघडयावर\nआमदार बंब यांनी उभारले 100 खाटाचे कोविड हॉस्पिटल\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\nबजाजनगरात तिसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकून महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न\nवादळामुळे घरावरचे छपर उडाले;संसार आला उघडयावर\nआमदार बंब यांनी उभारले 100 खाटाचे कोविड हॉस्पिटल\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/crime-patrol/ed-notice-varsha-raut-wife-of-sanjay-raut-present-in-ed-mumbai-office-news-updates/", "date_download": "2021-06-15T16:46:32Z", "digest": "sha1:CQ3DMKWPLKTC76RZGL7Y2NG7LKLZRF3M", "length": 22857, "nlines": 155, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Breaking | वर्षा राऊत एक दिवस आधीच ED कार्यालयात हजर | Breaking | वर्षा राऊत एक दिवस आधीच ED कार्यालयात हजर | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nHealth First | भाजलेले चणे खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे | वाचा सविस्तर खुशखबर | SBI कडून ‘या’ खातेदारांना 2 लाखांचं अपघात विमा संरक्षण | असा मिळवा फायदा Sarkari Naukri | SBI (मुंबई) बँकेत फायर इंजिनियर्सला मोठी संधी | वाचा, शेअर करा ई-सेवा | पॅन कार्ड हरवलंय | असं ऑनलाईन ड्युप्लिकेट काढा Health First | खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी | ही कारणं आधी वाचा Health First | त���मचा चेहरा सुजल्यासारखा वाटतोय | असं ऑनलाईन ड्युप्लिकेट काढा Health First | खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी | ही कारणं आधी वाचा Health First | तुमचा चेहरा सुजल्यासारखा वाटतोय हे उपाय करून पाहा Health First | घरातील फ्रीजमधून वास येतोय हे उपाय करून पाहा Health First | घरातील फ्रीजमधून वास येतोय | हे करून पहा\nBreaking | वर्षा राऊत एक दिवस आधीच ED कार्यालयात हजर\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 5 महिन्यांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nमुंबई, ४ जानेवारी: शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावले होते. पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश ईडीने दिले होते. त्यावर वर्षा राऊत यांनी ईडीकडे वेळ वाढवून मागितला होता. ५ जानेवारी रोजी वर्षा राऊत चौकशीसाठी जाणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, आजच ईडी कार्यालयात हजर होत वर्षा राऊत यांनी सगळ्यांना धक्का दिला आहे.\nपीएमसी बँकेत वर्षा राऊत यांच्या खात्यात १२ वर्षांपूर्वी निकटवर्तीय प्रकाश राऊत यांच्याकडून ५० लाख रुपये भरण्यात आले होते. याबाबत प्रकाश राऊत व त्यांच्या पत्नीचा जबाब नोंदविण्यात आला असून ईडी गेल्या दीड महिन्यापासून वर्षा राऊत यांच्याकडे पत्रव्यवहार करून विचारणा करीत आहे. मात्र त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना २९ डिसेंबरला ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याबाबत समन्स बजाविले होते. मात्र संजय राऊत यांनी भाजपकडून ही राजकीय सुडातून कारवाई सुरू असल्याची टीका केली. मंगळवारी त्यांच्या पत्नी वर्षा या ईडीच्या कार्यालयाकडे गेल्या नव्हत्या.\nमुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पीएमसी बँकेचं कर्ज बुडवणाऱ्या सारंग वाधवान आणि राकेश वाधवान यांना अटक केली होती. हे दोघे एचडीआयएल कंपनीचे संचालक आहेत. पीएमसी बँकेचं कर्ज बुडवणाऱ्या एकूण 44 मोठ्या खात्यांपैकी 10 खाती ही एचडीआयएल (HDIL) आणि वाधवान यांच्याशी संबंधित आहेत. त्यामुळे ही कारवाई महत्त्वाची मानली जाते.\nमागील बातमी पुढील बातमी\n22 आमदारांना ईडीची नोटीस पाठवून राज्य सरकार पाडण्याचा डाव - संजय राऊत\nशिवसेनेचे दिग्गज नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवली. वर्षा राऊत यांनी पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून संजय राऊतांच्या सहक���ऱ्यासोबत केलेल्या 55 लाखांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली.\nED Vs Shivsena | 5 जानेवारीला शिवसेना ED विरोधात थेट रस्त्यावर\nप्रताप सरनाईक यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नीलाही सक्तवसूली संचलनालय अर्थात EDची नोटीस आल्यानंतर शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. ED विरोधात शिवसेनेची रस्त्यावर उतरणाची तयारी सुरु आहे. शिवसेनेच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येनं शक्ती प्रदर्शन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.\nED Vs Shivsena | वैयक्तिक घरातली उणी धुनी बाहेर निघत असल्याने मोर्चा\nप्रताप सरनाईक यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नीलाही सक्तवसूली संचलनालय अर्थात EDची नोटीस आल्यानंतर शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. ED विरोधात शिवसेनेची रस्त्यावर उतरणाची तयारी सुरु आहे. शिवसेनेच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येनं शक्ती प्रदर्शन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.\n वर्षा बंगला सोडताना देखील भिंतीवर 'विकृत-प्रवृत्ती' दर्शन\nमहाराष्ट्रात सत्तापालट झालाय. आता महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे. उद्धव ठाकरे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत. अशातच मुंबईतील मुख्यमंत्री बंगल्यावर म्हणजेच वर्षावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वाक्य लिहिण्यात आली आहेत.\nआ देखे जरा किसमे, कितना है दम, जमके रखना कदम | ईडी नोटीसवर राऊतांची प्रतिक्रिया\nशिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)कडून समन्स बजावण्यात आलं आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. मंगळवार २९ डिसेंबर रोजी त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे.कलम ६७ अंतर्गत ही नोटीस बजावण्यात आलेली आहे. त्यामुळे आता वर्षा राऊत यांना ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागणार आहे.\nईडीचं ट्विट पहाटे ४:४२ | भाजप नेत्याचं ट्विट पहाटे ५:१२ | व्हिडिओ | एवढं जागरण\nशिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नोटीस बजावल्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत घमासान पाहायला मिळाले. दरम्यान PMC Bank घोटाळ्याप्रकरणी प्रवीण राऊत यांची ईडीने ७२ कोटीची मालमत्ता जप्त केली आहे. शिवसेनेचे खासदा�� संजय राऊत यांचे निकटवर्तीय असणाऱ्या प्रवीण राऊत यांना ईडीने दणका दिला आहे.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nबारामतीच्या चहावाल्याकडून मोदींना दाढीसाठी 100 रुपयांची मनी ऑर्डर | म्हणाला साहेब, दाढीऐवजी लसीकरण वाढवा\nदेशाची अर्थव्यवस्था ढासळतेय | पण भाजपचा पक्ष खजिना तुडुंब भरतोय | २०१९-२० मध्ये ७८५ कोटीची देणगी\nVIDEO | मला आनंद आहे की, कोविडमध्ये देशात अनेकांनी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जीव गमावले - गडकरी\nबीड | परळी तालुक्यातील सिरसाळा येथे MIDC उभारण्याचा मार्ग मोकळा | उद्योग मंत्रालयाची मंजुरी\nहमीभाव वाढवल्याचा दावा कोणत्याही तज्ज्ञाने सिद्ध करून दाखवावा - राजू शेट्टी\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nकोरोना आपत्तीत आरोग्य व्यवस्थेची पोलखोल झाली, पण मोदी म्हणाले, आम्ही नव्या आरोग्य सुविधा उभारल्या\nअजब | उपराष्ट्रपतींचं ट्विटर खातं सक्रिय नसल्यानं ब्लू टिक ऑटोमॅटिकली गेली | भाजप म्हणतं हा घटनेवरील हल्ला\nआज सकाळी ११ वाजता पंतप्रधान-मुख्यमंत्री भेट | काय असतील मराठा आरक्षण प्रश्नी ���ुद्दे\nमोफत लसीकरणासाठी फेब्रुवारीपासूनच मुख्यमंत्र्यांची मागणी होती | निर्णयासाठी मोदींना ४ महिने लागले - ममता बॅनर्जी\nSpecial Recipe | गाजर न किसता गाजराचा चविष्ट हलवा बनवा\nदेशात कोरोना लसींचा तुटवडा आणि केंद्र सरकार ट्विटरवरील ‘ब्लू टिक’साठी भांडतंय - राहुल गांधी\nSpecial Recipe | पारंपारिक गावरान पद्धतीने मिरचीचा ठेचा | करून पहा\nकेंद्र सरकार केवळ हेडलाईन मॅनेजमेंटमध्ये व्यस्त | राज्यांना कशापध्दतीने लस पुरवठा करणार ते सांगावे - राष्ट्रवादी\nदेशात कोरोनाबळींच्या संख्येत थोडी वाढ | पण कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ\nछत्रपती घराण्याचं काम लोकांना पेटवण्याचं नाही, तर न्याय देण्याचं - संभाजी छत्रपती\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/photo-gallery/lockdown-6160/", "date_download": "2021-06-15T16:32:56Z", "digest": "sha1:N4QBMZAU6DLGPAOVX4YERPXKH6BN7YE2", "length": 8497, "nlines": 166, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "लॉकडाऊनमुळे खेळण्यावर आली बंधने | लॉकडाऊनमुळे खेळण्यावर आली बंधने | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून १५, २०२१\nराज्यात पुढील पाच दिवस पाऊस, मुंबई कोसळणार मुसळधार, कोकणात पडणार अतिवृष्टी\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nगावकऱ्यांनी आदिवासी महिलेला नग्न करून गावभर धिंड काढली आणि पुढे जे घडलं ते तुम्हीच वाचा\nविधानपरिषदेच्या ‘त्या’ १२ नावांची यादी अखेर सापडली; पुढील निर्णय लवकरच होणार\nयेत्या दोन तीन दिवसात मंजुरी मिळाल्यानंतर पहिल्या टप्प्याच्या प्राध्यापक ���रतीला सुरुवात होईल : उदय सामंत\nफोटो गॅलरीलॉकडाऊनमुळे खेळण्यावर आली बंधने\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nमंगळवार, जून १५, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://adarshmaharashtra.in/category-news/25/kala", "date_download": "2021-06-15T16:39:04Z", "digest": "sha1:Q44SCRRCZ6MTIEIDSWGPPGS432N6AVNH", "length": 7345, "nlines": 157, "source_domain": "adarshmaharashtra.in", "title": "Contact", "raw_content": "\nघोडेगाव बौद्ध वस्ती येथे... - Read Now करोनाच्या संभाव्य तिसऱ्या... - Read Now DRDO ने विकसित केलेल्या... - Read Now फलटण शहरासह तालुक्यातील ८... - Read Now माजी गृहमंत्री अनिल देशमुख... - Read Now\nवच्छी हीं व्यक्तिरेखा खऱ्या अर्थाने जगले -----संजीवनी पाटील\nझी मराठी वाहिनीवर नित्य नियमाने लागणारी.. रहस्यमय अशी लोकप्रिय मालिका रात्रीस खेळ चाले पार्ट २ यांमधील वच्छी ही खलनायकी भूमिका...\nमोडी लिपी विषयी कुतूहल असणाऱ्या सर्वांसाठी विनामूल्य ऑनलाईन कार्यशाळा\nविद्यार्थी उत्कर्ष मंडळ, मुंबईसंचालितमोडी लिपी प्रशिक्षण केंद्रआयोजित\"मोडी - एक प्राचीन लिपी\"(सर्वांसाठी विनामूल्य ऑनलाईन...\nचित्रकर्ती डॉ. नीलिमा प्रसाद सिन्हा यांनी साकारलेल्या “कालबाह्य”...\nप्रसिद्ध चित्रकर्ती डॉ. नीलिमा प्र���ाद सिन्हा यांच्या नवनिर्मित अमूर्त कालबाह्य चित्रांचे प्रदर्शन “टाइमलेस” हया शीर्षकांतर्गत...\nइंडियन आर्ट प्रमोटर आयोजित “कलास्पंदन कला महोत्सव– २०१८”\nमुंबई: इंडियन आर्ट प्रमोटर संस्थेतर्फे “कलास्पंदन कला महोत्सव – २०१८” चे आयोजन करण्यात आले आहे. हा भव्य...\nपत्रकार शिवाजी घोडे संपादित \"धनश्री\" दिवाळी अंकाचे प्रकाशन अखिल भारतीय...\nपत्रकार शिवाजी घोडे संपादित \"धनश्री\" दिवाळी अंकाचे प्रकाशन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा माजी कुलगुरू डॉ...\nवेळ \" जात\" आहे\n...लहानपणी अनेकांना पडणारा हा अनुत्तरीत प्रश्न.....या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न अनिकेत शिंदे हा तरुण...\nविश्वसनीय पत्रकारितेसाठी तुमचा सहभाग आणि योगदान आवश्यक आहे.\nसहभाग निधी साठी इथे क्लिक करा\nपॉर्थ पवार राजकारणातील लंबी रेस का घोडा असू शकतो का \nघोडेगाव बौद्ध वस्ती येथे बौद्धविहार...\nकरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासुन...\nDRDO ने विकसित केलेल्या अँटी-कोविड...\nमी आता सेक्स करीत नाही, मी पूर्णपणे...\nमानवी विकृतीची परिसीमा; मालवणीत...\nअभिनेते भाऊ कदम यांनी आगरी समाजाची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-essence-of-good-family-4233326-NOR.html", "date_download": "2021-06-15T17:09:28Z", "digest": "sha1:ELS7IMTHEHM4Q4AWRTW4DQOVM6UVCG6T", "length": 14217, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "essence of good family | लक्ष्‍मणरेषा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमित्राच्या पत्नीनं ज्या शिस्तीचा उल्लेख केला तो मुद्दा थोडा खोलात शिरून समजून घेण्यासारखा आहे. ही स्वयंशिस्त नसून हा संस्काराचा भाग आहे. संस्कार म्हणजे केवळ वरवरचं वर्तन नव्हे. ड्रॉइंग रूममध्ये आलेल्या पाहुण्यांशी होणारं बोलणं किंवा त्यांच्याशी होणारं वर्तन हा केवळ बाह्य-उपचार असतो. त्यावरून संस्कारांचं वा शिस्तीचं मूल्यांकन करता येणार नाही.\nघ रात पाऊल टाकल्यावर पादत्राणं जागेवर ठेवण्यापासून स्नानाला जाताना स्वत:चा टॉवेल स्वत: घेणे यातली सहजता ही शिस्त आहे. उठणं, बसणं, बोलणं यासारख्या नित्यकर्मात मर्यादा राखणं कशाला म्हणायचं आणि मोकळेपणा कशाला म्हणायचं हे कळणं ही शिस्त आहे. ही पायाभूत शिस्त मुलांना शिकवणं हे आईवडिलांचं कर्तव्य असतं. वयात येऊ घातलेल्या मुलामुलींशी आईवडिलांनी चर्चा करावी, सगळ्यांनीच आपलं ���त मांडावं, त्याचं समर्थनही करावं. पण कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ही शिस्त हवी की मतभेद किंवा वादविवाद विसंवादाचं कारण बनता कामा नये. इथे पित्याची कुटुंबप्रमुखाची भूमिका महत्त्वाची ठरते. अशा वेळी पित्यानं आपल्या ज्येष्ठत्वाचा वापर करणं हा शिस्तीचाच भाग असतो. त्याला अहंकार किंवा रेजिमेंटेशन म्हणता येणार नाही.\nकौ टुंबिक संबंधात स्वातंत्र्य असणं वेगळं आणि स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वच्छंद वागणं हे पूर्णपणे वेगळं आहे. या दोहोतील लक्ष्मणरेषा कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीनेच आखायला हवी. आपल्या ज्येष्ठतेतून आलेल्या शहाणपणाचा वापर करून त्यांनी जी रेषा आखून दिली असेल त्याचा सर्वांनी स्वीकार करायला हवा. जोवर मुलांचे स्वतंत्र परिवार आणि व्यवहार सुरू होत नाहीत तोवर या शिस्तीचाच अंमल व्हायला हवा.\nजी कुटुंबं तुटलेली आहेत किंवा कुरूप ठिगळं लावल्याप्रमाणे जोडलेली आहेत, त्यात चैतन्य नसतं. सद्भावना, स्नेह-माया नसते. काही वेळा एकमेकांबद्दलची अप्रीती अशा थराला जाते की साधं व्यवहारापुरतं बोलणंसुद्धा उरत नाही. ज्या कुटुंबातील मोठ्यांनी ही शिस्त थोडं कडक वागून का होईना शिकवली नाही किंवा ज्या कुटुंबातल्या तरुण पिढीनं आईवडिलांच्या सौम्य स्वभावाचा गैरफायदा घेऊन स्वच्छंदतेलाच स्वातंत्र्य मानलं आहे, अशी कुटुंबं सामाजिक प्रदूषणात भरच घालतात.\nमोठ्यांच्या अपेक्षांबद्दलही थोडं बोलायला हवं. मी मोठा आहे तेव्हा जेवणाच्या टेबलावर माझं ताट वाढून तयार असायला हवं आणि पाण्याचा पेलाही कुणीतरी तत्परतेनं भरून द्यायला हवा. अशा अपेक्षा राखणा-या वडीलधा-यांवर स्वत:च्या दुर्दैवाला दोष द्यायची पाळी आली तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. स्वत:ची जी सहज करण्यासारखी कामे आहेत ती स्वत: कित्येक वर्षांत केली नसतील. तरीही अशी कामं करण्याची सवय लावून घेणं यातच भविष्यातला संभाव्य रागलोभ टाळण्याचं रहस्य दडलेलं आहे. पैशाच्या व्यवहारातही फार खोलात न शिरता स्वत:च समजून उमजून घरखर्चासाठी निश्चित अशी रक्कम देणं अगत्याचं असतं. त्यामुळे खर्च करणा-याला एक प्रकारे आश्वस्त वाटतं. ज्याच्याजवळ स्वत:ची अशी मिळकत नसेल त्यांच्याबाबतीत हा मुद्दा गैरलागू आहे.\nकाही वेळा ज्येष्ठ नागरिकांचं शारीरिक स्वास्थ्य बिघडतं. उठणं, बसणं, एकूण सगळ्याच हालचालींवर निर्बंध येतात. अशा वेळी फार कठीण प्रश्न निर्माण होतात. त्यांचा सगळा दिवस अंथरुणावर पडून राहण्यातच जातो. दुर्दैवानं त्यांना संगीत, वाचन अशा एखाद्या गोष्टीत रुची नसली तर हे पडून राहणं शिक्षेसारखं वाटतं. घरातल्या प्रत्येकाला, अगदी त्यांच्या जोडीदारालाही आपापली कामे असतात. त्यांचं हे अंथरुणाला खिळणं कायमचं झाल्यामुळे त्यांच्याबरोबर गप्पा मारायला प्रत्येकाजवळ वेळ नसतो. अशा वेळी त्यांना वाटायला लागतं की आपल्याला कुणी विचारत नाही, आपली कुणाला फिकीर नाही\nउद्योगधंद्यात असलेल्या ज्येष्ठांनी एक गोष्ट ध्यानात घेण्यासारखी आहे. नोकरदार माणसं वयाप्रमाणे निवृत्त होतात, पण व्यवसाय किंवा उद्योगधंद्यातील व्यक्ती साठीच काय, सत्तरीनंतरही आपली पकड घट्ट राखण्याचा प्रयत्न करतात. गेली अनेक वर्षं सारा कारभार त्यांच्या हातात असतो. मुलं मोठी झाली की वडिलांच्या व्यवसाय-धंद्यात सहभागी होतात. पण त्यांना स्वतंत्र निर्णयाचा अधिकार दिला जात नाही. खर्चासाठी त्यांना ठरावीक रक्कम देऊन काही ठिकाणी त्याचा हिशेबही मागितला जातो. याचा एक परिणाम असा की मुलांमध्ये आत्मविश्वास विकसित होत नाही आणि स्वत:चं आर्थिक परावलंबन त्यांना दु:सह वाटतं. यातून सुटण्यासाठी काही वेळा गुप्तपणे अनुचित मार्गही अवलंबले जातात. हे मुळीच हितावह नाही. खरं तर धंद्याचं योग्य विभागीकरण करून त्या त्या भागापुरते निर्णय घेण्याचे, खर्च करण्याचे आणि ठरावीक काळानंतर त्याचे परिणाम जाहीर करण्याचे स्वातंत्र्य मुलांना द्यायला हवे. याबाबत वडिलांचाच आग्रह असावा.\nआयुष्यात प्रत्येक व्यक्तीचे काही प्राधान्यक्रम असतात आणि काळाबरोबर ते बदलतातही सत्तरी गाठलेल्या वृद्धाचे आणि तिशीतल्या तरुणाचे प्राधान्यक्रम वेगळेच नव्हे तर विरुद्ध असू शकतात.\nनोकरी-धंदा, अर्थार्जन, सामाजिक प्रतिष्ठा, पत्नी आणि मुलांच्या अपेक्षा पूर्ण करणे हे वयाच्या 30 ते 50 वर्षामधील अग्रक्रम असतात. अशा वेळी मुलांनी स्वत:चे अग्रक्रम बाजूला ठेवून ज्येष्ठांबरोबर अधिक वेळ घालवावा, गप्पा मारत बसावं अशी अपेक्षा करणं चूकच मुळात या काळात त्यांच्यापाशी वेळ नसतो, इच्छा असली तरीही, तेव्हा आपली उपेक्षा केली जात आहे असे न मानण्यातच शहाणपण आहे.\nआयुष्याची समाप्ती केव्हा हे कुणालाच ठाऊक नसतं. पण वयाची ऐंशी ओलांडल्यानंतर ��ंद्यात वा कामकाजात लक्ष घालणं हा काळ आणि शक्ती दोन्हीचा अपव्यय आहे. आजच्या अत्यंत गतिमान काळात पुढच्या दशकाकडे पाहण्याची तळभूमी आपल्या पायाखाली नाही, ती तरुणांच्या पायाखाली आहे. तेव्हा आता पुढचं आयोजन त्यांना करू द्या. आता वृक्ष त्यांना लावू द्या.\nलक्षात असू द्या; बीज उत्तम असेल तर घनदाट, डेरेदार वृक्षाची निर्मिती होते.\nअनुवाद - डॉ. प्रतिभा काटीकर, सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://iplliveupdate.in/2021/06/01/npas-of-nbfcs-hfcs-may-rise-to-4-5-5-by-march-2022-says-icra/", "date_download": "2021-06-15T15:02:26Z", "digest": "sha1:PNQX3UVANAGJAODURPM4V2NHQXUVDNGL", "length": 14561, "nlines": 167, "source_domain": "iplliveupdate.in", "title": "NPAs of NBFCs, HFCs may rise to 4.5-5% by March 2022, says Icra | IPL Live Update", "raw_content": "\nविविध राज्यांनी लागू केलेल्या हालचालींवरील निर्बंधामुळे नॉन-बँकिंग फायनान्सियल कंपन्या (एनबीएफसी) आणि गृहनिर्माण संकलनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. वित्त मार्च 2022 पर्यंत एनपीए 4.5 ते 5 टक्क्यांपर्यंत वाढू शकतील अशा कंपन्या (एचएफसी) एका अहवालात म्हटले आहेत.\nIcra रेटिंग्सने म्हटले आहे की, नॉन-बँका (एनबीएफसी आणि एचएफसी) एप्रिल-मे 2021 मध्ये सीव्हीआयडी -१ of च्या दुसर्‍या लाटेचा आणि विविध राज्यांद्वारे लावण्यात आलेल्या हालचालींच्या बंधनांचा ताण जाणवतील, कारण त्यांच्या कर्जाच्या २ 25–30० टक्के वसुली झाल्या आहेत. फील्ड कलेक्शन टीम आणि मुख्यत्वे रोख रकमेद्वारे.\n“आम्ही अशी अपेक्षा करतो की मार्च 2022 पर्यंत बँकेने नोंदविलेल्या एनपीएत वाढ होऊन ते डिसेंबर 2020 मध्ये 4 टक्क्यांपर्यंत वाढेल.\nएजन्सीचे सेक्टर हेड (वित्तीय क्षेत्राचे रेटिंग) मनुश्री सागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे की, चालू आर्थिक वर्षात ही कमाई कमी होईल आणि कोविडपूर्व पातळीपेक्षा सुमारे 30 टक्के कमी राहील.\nऑगस्ट २०२० पर्यंत देशव्यापी लॉकडाऊन आणि कर्जाच्या तारणावर परिणाम झालेल्या बिगर बँकांकडून कर्ज संकलनात आर्थिक वर्ष २०२१ च्या तिसर्‍या आणि चौथ्या तिमाहीत स्थिर पुनरुज्जीवन झाले असल्याचे एजन्सीने म्हटले आहे.\nहे अपेक्षित आहे की ही उदयोन्मुख आजार (साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेल्या महामारीच्या दुस wave्या लहरीमुळे उद्भवू शकेल, ज्यामुळे एप्रिल 2021 च्या मध्यापासून विविध राज्यांत लोकल लॉकडाउन सुरू झाले आहेत.\nमे २०२१ मध्ये बर्‍याच राज्यांनी कठोर ताळेबंद लागू केले होते. एप्रिल २०२१ मध��ये बर्‍याच खेळाडूंनी दिलेल्या संकलनात most-१० टक्क्यांनी (मार्च २०२० च्या मार्चमध्ये) घसरण झाली. या महिन्यात संग्रहात मोठा धक्का बसला. म्हणाले.\n“बहुतेक राज्यांत जून 2021 मध्ये लॉकडाऊन वाढण्याची शक्यता असून जुलै 2021 पासून काही सामान्यीकरण अपेक्षित आहे. बिगर बँकांना जास्त थकीत थकीत बादली आणि वसुलीसाठी उशीर होणार आहे, ज्यामुळे थकीत थकबाकी लागू शकेल. “नजीकच्या काळात,” सागर म्हणाला.\nगेल्या आर्थिक वर्षाप्रमाणेच लेखन-बंदही मागील वर्षाच्या ट्रेंडच्या तुलनेत वाढीची अपेक्षा आहे, असे त्या म्हणाल्या.\nफील्ड-बेस्ड कलेक्शनचा जास्त वाटा नसलेल्या बॅंकांवर अधिक विपरित परिणाम होतो; विशेषत: मर्यादित बँकिंग सवयी असणा b्या कर्जदारांवर लक्ष केंद्रित करणार्‍या संस्था, ग्रामीण कर्जदार आणि लहान कर्ज तिकिटे (नॉन-डिजिटल कर्जे) त्यांच्या क्षेत्राच्या कामकाजामध्ये मोठ्या प्रमाणात हिस्सा घेतात.\nबिगर बॅंकांमध्ये फील्ड कलेक्शनचा वाटा जास्त असल्याचे एजन्सीने म्हटले आहे एनबीएफसी सुमारे 35-40 टक्के, तर समान एचएफसी सुमारे 5-10 टक्के आहे.\nएनबीएफसी मायक्रोफाइन्सच्या प्रदर्शनासह, छोट्या तिकिटासह ग्रामीण / अर्ध शहरी कर्जदार (एसएमई, वाहन कर्जे) आणि असुरक्षित कर्ज (नॉन-डिजिटल) सामान्यत: फील्ड कलेक्शनमध्ये तुलनेने जास्त प्रमाणात असतात.\nऐतिहासिकदृष्ट्या, सोन्याच्या कर्जाचा व्यवसाय मुख्यत्वे शाखा-केंद्रित आहे ज्याचा परिणाम प्रचलित ऑपरेटिंग वातावरणामुळे होईल.\nतथापि, ऑनलाइन कर्जे आणि सुरक्षेचे लिक्विड स्वरूप देण्याच्या दृष्टीने संस्थांकडून घेतलेले पुढाकार संग्रह आणि अंतिम कर्ज वसुलीवर दिलासा देतात, असे एजन्सीने सांगितले.\n(या अहवालाची केवळ शीर्षक आणि चित्रे बिझिनेस स्टँडर्ड स्टाफने पुन्हा तयार केली असतील; बाकीची सामग्री सिंडिकेटेड फीडमधून स्वयंचलितपणे व्युत्पन्न केली गेली आहे.)\nआपल्या आवडीचे आणि देश व जगासाठी व्यापक राजकीय आणि आर्थिक परिणाम घडविणा develop्या घडामोडींवर अद्ययावत माहिती आणि भाष्य करण्यासाठी बिझिनेस स्टँडर्डने नेहमीच प्रयत्न केले आहेत. आमचे ऑफर कसे सुधारता येईल याविषयी आपले प्रोत्साहन आणि निरंतर अभिप्राय यामुळे केवळ या आदर्शांबद्दलचा आमचा संकल्प आणि वचनबद्धता अधिक मजबूत झाली आहे. कोविड -१ of पासून निर्माण झालेल्या या कठीण काळातही आम्ही विश्वासार्ह बातम्या, अधिकृत मते आणि प्रासंगिकतेच्या विशिष्ट मुद्द्यांवरील अस्पष्ट भाष्यांसह आपल्याला माहिती आणि अद्ययावत ठेवण्यासाठी वचनबद्ध राहणे सुरू ठेवतो.\nआमच्याकडे मात्र एक विनंती आहे.\n(साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला च्या आर्थिक परिणाम लढाई म्हणून आम्हाला आपल्या समर्थनाची आणखी आवश्यकता आहे जेणेकरून आम्ही आपल्याला अधिक दर्जेदार सामग्री ऑफर करू शकू. आमच्या सदस्यता मॉडेलने आपल्यापैकी बर्‍याचजणांचा उत्साहवर्धक प्रतिसाद पाहिला आहे, ज्यांनी आमच्या ऑनलाइन सामग्रीची सदस्यता घेतली आहे. आमच्या ऑनलाइन सामग्रीची अधिक सदस्यता आपल्याला केवळ अधिक चांगली आणि अधिक संबंधित सामग्री ऑफर करण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यात मदत करू शकते. आम्ही विनामूल्य, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेवर विश्वास ठेवतो. अधिक सदस्यतांद्वारे आपले समर्थन आम्हाला वचनबद्ध असलेल्या पत्रकारितेचा अभ्यास करण्यास मदत करू शकते.\nसमर्थन गुणवत्ता पत्रकारिता आणि बिझिनेस स्टँडर्डची सदस्यता घ्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://jayvidarbha.com/harbhajan-singh-expressed-anger-while-sharing-the-viral-video-of-bengaluru/", "date_download": "2021-06-15T15:11:23Z", "digest": "sha1:LPI5IKTJVIKSZDFISNXLBDMEMC4GVDMH", "length": 7683, "nlines": 126, "source_domain": "jayvidarbha.com", "title": "करोनाची लस घेण्यासाठी तरुणाला चोपले?, हरभजनने व्यक्त केला संताप - जयविदर्भ न्यूज", "raw_content": "\nजयविदर्भ न्यूज - बातमी आमची निर्णय तुमचा\nकरोनाची लस घेण्यासाठी तरुणाला चोपले, हरभजनने व्यक्त केला संताप\nकरोनाची लस घेण्यासाठी तरुणाला चोपले, हरभजनने व्यक्त केला संताप\nबंगळुरूतील व्हिडिओ असल्याची चर्चा आली समोर\nसध्या करोनाबाबतचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. करोनासंबंधी प्रॉटोकॉलचे उल्लंघन करण्यापासून जिल्ह्याधिकाऱ्यांना एका तरुणाच्या कानशिलात लावण्यापर्यंतचे व्हिडिओ समोर आले आहेत. अशातच एका नव्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे भारताचा क्रिकेटपटू हरभजन सिंग भडकला आहे. या व्हिडिओमध्ये दोन लोक एका मुलाला मारहाण करत असून हरभजनने आपला संताप व्यक्त केला आहे.\nव्हिडिओमधील मुलाला करोनाची लस घेण्यासाठी जबरदस्ती केली जात असल्याचे दिसत आहे. तो लस घेण्यास नकार देतो, तेव्हा दोन जण त्याला मारहाण करण्यास सुरवात करतात. हा व्हिडिओ बंगळुरूतील असल्याचे म्हट��े जात आहे. मात्र, या व्हिडिओची सत्यता समोर आलेली नाही. हा व्हिडिओ हरभजननेही शेअर केला असून त्याने यावर प्रतिक्रिया दिली आहे.\nहरभजन म्हणाला, ”लाजिरवाणी गोष्ट. या मुलाला चाचणीसाठी का मारहाण केली जाते अशाप्रकारे आपण करोनाविरुद्धची लढाई जिंकू अशाप्रकारे आपण करोनाविरुद्धची लढाई जिंकू हे खूप चुकीचे आहे.” काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये छत्तीसगडच्या अधिकाऱ्याने एका मुलाच्या कानशिलात लगावली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली.\nharbhajan singhviral videoकरोनाची लसव्हायरल व्हिडिओहरभजन\nCyclone Yaas: यास चक्रीवादळ आज ओडिशा-बंगालच्या किनाऱ्याला धडकणार; ‘या’ राज्यांनाही हाय अलर्ट\nLockdownमध्ये सर्रासपणे नियमांचं उल्लंघन; पुणे पोलिसांनी धाड टाकून 18 बार, बिअर शॉप केले सील\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं, आजोबा-काकीला हत्येप्रकरणी अटक\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन् घेतला 103 कोटींचा फ्लॅट\nहोमबातम्या WTC Final: भारताविरुद्ध खेळणार ही ‘टीम न्यूझीलंड’, वाचा कोण…\nदोनशे फुट उंच पुलावर अडकलेल्या मुलाचे वाचवले प्राण\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं,…\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन्…\nहोमबातम्या WTC Final: भारताविरुद्ध खेळणार ही ‘टीम…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/kisan-rail-baliraja-today-ro-ro-train-bangalore-solapur-339642", "date_download": "2021-06-15T16:27:54Z", "digest": "sha1:PHUTTUP6BR545BZWDL5JKXUJ4UJEUC27", "length": 20038, "nlines": 194, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | बळीराजासाठी किसान रेल! आज बेंगलोरहून 'रो-रो' रेल्वे सोलापुरात; 'असा' पाठवा शेतमाल", "raw_content": "\nसांगोला ते दानापूर (पटणा) या अंतरासाठी प्रतिकिलो साडेचार रुपयांचे भाडे\nकिसान रेल्वेतून शेतमाल नेण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी करावा स्टेशन मास्तरशी संपर्क\nदानापूर तथा अन्य ठिकाणच्या व्यापाऱ्यांशी संबंधित शेतकऱ्यांची असायला हवी ओळख\nकिसान रेलमध्ये केवळ शेतकऱ्यांना शेतमालच वाहतूक करता येईल; मालासोबत जाण्यावर निर्बंध\nशेतकऱ्यांना दहा किलोपासून ते 200 टनांहून अधिक शेतमाल विक्रीसाठी पाठविता येईल\n आज बेंगलोरहून 'रो-रो' रेल्वे सोलापुरात; 'असा' पाठवा शेतमाल\nसोलापूर : कोरोनाच्या वैश्‍विक संकटामुळे देशातील प्रवासी रेल्वे वाहतूक बंद असून मोजक्‍याच गाड्या सोडल्या आहेत. लॉकडाउनमुळे हतबल झालेल्या बळीराजासाठी रेल्वे मंत्रालयाने एक पाऊल पुढे टाकून किसान रेल सुरू केली. सोलापूर विभागातील शेतकऱ्यांचा शेतमाल वाहतुकीसाठी आठवड्यातील प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवारी ही रेल्वे दानापूर, पटणा, बिहार याठिकाणी जाते.\nजिल्ह्यातील सांगोल्याहून किसान रेल शेतमाल वाहून नेते. कुर्डुवाडी, दौण्ड, कोपरगाव, बेलापूर यामार्गे ही रेल्वे दानापूर, पाटणा याठिकाणी जाते. आंबा, डाळिंब, मिरची यासह अन्य शेतमालाची वाहतूक केली जात आहे. एका रेल्वेतून एकावेळी दोनशे टनापर्यंत शेतमाल वाहून नेण्याची क्षमता आहे. शेतकऱ्यांचा या रेल्वेला चांगला प्रतिसाद मिळू लागल्याने आठवड्यातून दोनदा ही रेल्वे धावू लागली आहे. सांगोला ते दानापूर हा प्रवास सोळाशे किलोमीटरपर्यंत आहे. या अंतरावर शेतमाल पोहच करण्यासाठी शेतकऱ्याला प्रतिकिलो साडेचार रुपयांचा दर मोजावा लागतो.\nसांगोला ते दानापूर (पटणा) या अंतरासाठी प्रतिकिलो साडेचार रुपयांचे भाडे\nकिसान रेल्वेतून शेतमाल नेण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी करावा स्टेशन मास्तरशी संपर्क\nदानापूर तथा अन्य ठिकाणच्या व्यापाऱ्यांशी संबंधित शेतकऱ्यांची असायला हवी ओळख\nकिसान रेलमध्ये केवळ शेतकऱ्यांना शेतमालच वाहतूक करता येईल; मालासोबत जाण्यावर निर्बंध\nशेतकऱ्यांना दहा किलोपासून ते 200 टनांहून अधिक शेतमाल विक्रीसाठी पाठविता येईल\nकिसान तथा रो-रो रेल्वेतून माल वाहतुकीची जबाबदारी रेल्वेची\nशेतकऱ्यांचा शेतमाल दानापूर बाजारपेठेपर्यंत पोहच करण्यासाठी किसान रेल सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना दिल्ली, चेन्नई, केरळ, राजस्थानसह अन्य ठिकाणी शेतमाल घेऊन जाण्यासाठी किमान दोनशे टनापर्यंत शेतमाल असायला हवा. त्याठिकाणचे व्यापारी आणि संबंधित शेतकऱ्यांची ओळख असायला हवी. रेल्वेतून शेतमाल वाहून नेला जातो, शेतमालाच्या पैशांची जबाबदारी संबंधित शेतकरीच घेतात. दरम्यान, आज (रविवारी) बेंगलोरहून सोलापुरात रो-रो रेल्वे येणार असून 1 सप्टेंबरला ती बेंगलोरला रवाना होईल.\n- प्रदरप हिरडे, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर रेल्वे विभाग\n'रो-रो' सेवेची आज ट्रायल\nसोलापूर (बाळे) ते बेंगलोर अशी 'रो-रो' सेवा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आह���. त्याची ट्रायल उद्या (रविवारी) घेतली जाणार असून बेंगलोरजवळील नेलमंगला रेल्वे स्थानकापासून ही रेल्वे 42 ट्रक घेऊन बाळे स्थानकावर येणार आहे. सोलापुरातील उदय पाटील यांनी त्याचा ठेका घेतला असून सोलापूरसह अन्य जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना त्यांच्याकडील शेतमाल तथा अन्य मालाची वाहतूक बेंगलोरपर्यंत करता येणार आहे. दरम्यान, बेंगलोरहून सोलापुरात आलेली रो-रो रेल्वे 1 सप्टेंबरला बेंगलोरला रवाना होणार आहे. शेतकऱ्यांनी संबंधित ठेकेदाराशी संपर्क करून त्यांच्याकडील शेतमाल तथा अन्य वस्तू नेण्याची नोंदणी करावी, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.\nयेवल्यात लाल कांदा आवकेत वाढ बाजारभावात घसरण, हरभरा-सोयाबीनच्या दरात वाढ\nयेवला (जि.नाशिक) : सप्ताहात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येवला व अंदरसूल आवारात लाल कांदा आवकेत वाढ झाली, तर देशावर मागणी कमी झाल्याने बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे दिसून आले.\nयेवल्यात लाल कांदा आवकेत घट; बाजारभावात मात्र वाढ\nयेवला (जि.नाशिक) : सप्ताहात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येवला मुख्य बाजार आवार व अंदरसूल उपबाजार आवारात लाल कांदा आवकेत घट होताना बाजारभावात मात्र वाढ झाली आहे. कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, राजस्थान, पश्‍चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश व परदेशात चा\n परदेशांत रस्त्यांवर पोलिस नसतात; एक हजार किलोमीटर प्रवासानंतरही थकवा येत नाही\nसोलापूर : अमेरिकेसह अन्य देशांमध्ये पर्यटनाला खूप महत्त्व आहे. तत्पूर्वी, मी काश्‍मीर, अंदमान-निकोबार, गुजरात, झारखंड, बिहार, ओरिसा, कर्नाटक, केरळ, राजस्थान, तमिळनाडू, सौराष्ट्र (गिरनार, जुनागढ), महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे पाहिली. मात्र, वाहतुकीची मुबलक साधने, प्रवासातील सुरक्षितता, दर्जेद\nFight with Coronavirus : देशातील 'हे' २५ जिल्हे आहेत कोरोनामुक्तीच्या वाटेवर; महाराष्ट्रातील...\nनवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे रुग्णांची आणि मृतांची संख्या वाढत असताना एक दिलासादायक बातमी मिळाली आहे. देशातील १५ राज्यांमधील असे २५ जिल्हे आहेत, जे कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहेत.\nबापरे, कोरोना मृत्युदरात झाली वाढ; मेघालय एक नंबर तर महाराष्ट्र...\nपुणे : राज्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूदरात मागील दोन दिवसांपूर्वीच्या तुलनेत सोमवार�� (ता.२७) पुन्हा किंचित वाढ झाली आहे. सध्या हा मृत्युदर ४.२४ टक्के एवढा आहे. तरीही हे प्रमाण गुजरात आणि मध्यप्रदेशच्या तुलनेत कमीच आहे.\nऐकलं का..महाराष्ट्रातील स्थलांतरित कष्टकरी निघाले घराकडे\nइगतपुरी (नाशिक) ः लाॅकडाऊनमध्ये मुंबईहून घराकडे निघालेल्यांना नाशिक आणि इगतपुरीमध्ये थांबवण्यात आले. महाराष्ट्र दिनापासून खास रेल्वेने अशांना त्यांच्या घरी पाठवण्यास सुरवात झाली. इगतपुरीहून धुळे, जळगाव, बुलढाणा, वाशिमचे कष्टकऱयांचा घराकडे आज सायंकाळी रवाना झाले.\n मागणी घटल्याने शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा भुर्दंड\nयेवला ( जि.नाशिक) : सप्ताहात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येवला व अंदरसूल आवारात लाल कांद्याची आवक टिकून होती. तर देशावर मागणी कमी झाल्याने बाजारभावात घसरण झाली. कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, राजस्थान, पश्‍चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आदी राज्य व\n गेल्या २४ तासांत आढळले २५,३२० नवे कोरोना रुग्ण\nदेशाला कोरोना महामारीचा पडलेला विळखा आणखी घट्ट होताना दिसत आहे. दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या पाच दिवसांत सुमारे एक लाखांपेक्षा जास्त नवी रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू या सहा राज्यांत ८५ टक्के नवे रुग्ण आहेत. आरोग्य मंत्रा\nमालेगावच्या प्रसिध्द लुंगीला निर्यातीचे दार उघडण्याची प्रतीक्षा\nमालेगाव (जि.नाशिक) : येथील यंत्रमागाबरोबरच मालेगावची लुंगी प्रसिद्ध आहे. शहरातील २० कारखान्यांमधून महिन्याला ७० हजार लुंगी तयार होते. देशांतर्गत बाजारपेठांमध्ये येथील लुंगी चांगलाच भाव खाते. कोरोना लॉकडाउननंतर हा व्यवसाय पूर्वपदावर येऊ लागला आहे. पूर्वीप्रमाणेच उत्पादन सुरू झाले असून, उत्प\nसरकारचा कांदा आयातीवर भर; नाशिक-राजस्थानच्या कांद्याला आव्हान अशक्य\nनाशिक : देशाला एरवी महिन्याला १२ ते १५ लाख टन कांद्याची आवश्‍यकता भासते. भाव वाढल्यावर होणाऱ्या घटीच्या अनुषंगाने महिन्याला आठ ते नऊ लाख टनांची मागणी राहते. सध्या मागणीच्या तुलनेत कमी उपलब्धता होत असल्याने कांद्याचा किलोचा भाव १०० रुपयांपर्यंत पोचला आहे. याच पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/central-government-to-provide-rs-5-lakh-to-families-of-67-journalists-killed-by-corona-anurag-thakur/", "date_download": "2021-06-15T17:11:35Z", "digest": "sha1:OY7UE5DQMAYEUS6AB4C2OIYQ7T24W42H", "length": 17647, "nlines": 389, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "The families of 67 journalists who died due to corona will get assistance of Rs 5 lakh from the central government", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nविभागीय शुल्क समितीच्या कामकाजाबद्दल आठवड्याभरात प्रतिज्ञापत्र सादर करा – मुंबई उच्च…\nसरकारने ओबीसी आयोगावर नियुक्त केले ९ सदस्य\nकोरोना : राज्यात मृतांचा आकडा पुन्हा वाढला, ३८८ ची नोंद\n‘आशां’च्या संपावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणालेत …\nकोरोनामुळे मृत्यू झालेल्या 67 पत्रकारांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारकडून मिळणार 5 लाख रुपयांची मदत : अनुराग ठाकूर\nमुंबई :- कोविड-19 (Covid-19) मुळे मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 67 पत्रकारांच्या कुटुंबियांना 5 लाखांची आर्थिक मदत मिळणार आहे. आज माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या पत्रकार कल्याण योजनेअंतर्गत (Journalist Welfare Scheme) ही मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी माहिती दिली.\nकोविड-19 मुळे मृत्यू झालेल्या 26 पत्रकारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याच्या प्रस्तावाला आज केंद्र सरकारने मान्यता दिली. माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव अमित खरे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार कल्याण योजना समितीच्या वतीने हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.\nआर्थिक वर्ष 2020-21 मध्ये केंद्र सरकारने (Central Govt) अशा प्रकारची मदत कोविड मुळे मृत्यू झालेल्या 41 पत्रकारांच्या कुटुंबियांना केली होती. दरम्यान, समितीकडून आठवड्याला JWS बैठका घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने JWS अंतर्गत आर्थिक मदतीसाठी आलेल्या अर्जावर त्वरीत निर्णय घेता येईल. त्याचबरोबर समिती कोविड-19 मुळे मृत्यू झालेल्या 11 पत्रकारांच्या कुटुंबियांच्या मदती अर्जांचा देखील विचार करत आहे. दरम्यान, कोरोनामुळे देशात अनेक पत्रकारांना आपला जीव गमावावा लागला आहे. त्यामुळे केंद्र सरकराचा हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे.\nDisclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र ट��डेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleठाकरे सरकार रेशन दुकानातूनही दारू वाटेल – आ. राम सातपुतेंचा टोमणा\nNext articleअनाथ झालेल्या भावंडाना आदित्य ठाकरेंकडून धीर, चार लाखांची मदत सोपवली\nविभागीय शुल्क समितीच्या कामकाजाबद्दल आठवड्याभरात प्रतिज्ञापत्र सादर करा – मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश\nसरकारने ओबीसी आयोगावर नियुक्त केले ९ सदस्य\nकोरोना : राज्यात मृतांचा आकडा पुन्हा वाढला, ३८८ ची नोंद\n‘आशां’च्या संपावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणालेत …\nलर्निंग लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया झाली सोपी; आरटीओत जाण्याची गरज नाही \nकाँग्रेसचे प्रभारी करणार महाराष्ट्राचा दौरा, राजकीय चर्चांना उधाण; काँग्रेसच्या मनात …\nशिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे ; नितेश राणेंचा प्रहार\nउल्हासनगर महापालिका स्थायी सभापती निवडणूक ; शिवसेनेला टीम कलानीचा पाठिंबा ,...\nसोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करत आहे ;...\nशिवसेनेचे कट्टर विरोधक नारायण राणेंना पंतप्रधान मोदींकडून स्पेशल गिफ्ट\nराम मंदिरावर घोटाळ्याचा डाग ; मोदी आणि भागवतांना हस्तक्षेप करावाच लागेल...\nमराठा आरक्षण : … कुणाला कुठं गाठायचे हे मी बघतो :...\nमराठा आरक्षणासाठी दोन्ही राजे एकत्र; उदयनराजे म्हणाले, ‘आरक्षणासाठी दोन्ही घराणे एक’\nचंद्रकांतदादांची अवस्था म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी; अजित पवारांचे टीकास्त्र\nविभागीय शुल्क समितीच्या कामकाजाबद्दल आठवड्याभरात प्रतिज्ञापत्र सादर करा – मुंबई उच्च...\nदोन इटालियन मरीन्सविरुद्धचा खटला नऊ वर्षांनी अखेर रद्द\nपासपोर्टच्या नूतनीकरणासाठी कंगनाची हायकोर्टात याचिका\nपक्षाच्या अध्यक्षपदावरुन हटवलेल्या चिराग पासवान यांनी बंडखोर खासदारांना पक्षातून हाकलले\nनागपुरातील संविधान चौकात भरपावसात धरणे आंदोलन; संप चालूच राहणार : आशा...\nमराठा आरक्षण : संभाजीराजेंच्या आवाहनाला प्रकाश आंबेडकरांचा प्रतिसाद; आंदोलनासाठी कोल्हापुरात दाखल\nशिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे ; नितेश राणेंचा प्���हार\nबुरुज ढासळला : कंत्राट रद्द करून अधिकाऱ्यांना निलंबित करा; राष्ट्रवादी काँग्रेसची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.msdhulap.com/2021/06/Cabinet-approves-interest-free-crop-loan-scheme-up-to-Rs-3-lakh.html", "date_download": "2021-06-15T17:11:59Z", "digest": "sha1:RP6R2D7M66HZVQVIZ3E33OKPIUP3I2QR", "length": 13222, "nlines": 112, "source_domain": "www.msdhulap.com", "title": "3 लाखांपर्यंतच्या बिनव्याजी पीक कर्ज योजनेला मंत्रीमंडळ बैठकीची मंजुरी - मंत्रिमंडळ निर्णय : दि. १० जून २०२१ ", "raw_content": "\nसोशल मीडिया ग्रुप जॉईन करा\nHomeसरकारी योजना3 लाखांपर्यंतच्या बिनव्याजी पीक कर्ज योजनेला मंत्रीमंडळ बैठकीची मंजुरी - मंत्रिमंडळ निर्णय : दि. १० जून २०२१\n3 लाखांपर्यंतच्या बिनव्याजी पीक कर्ज योजनेला मंत्रीमंडळ बैठकीची मंजुरी - मंत्रिमंडळ निर्णय : दि. १० जून २०२१\nडॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना - पीक कर्जाची नियमित परतफेड कऱणाऱ्या शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतच्या कर्जासाठी शून्य टक्के व्याज - मंत्रिमंडळ निर्णय : दि. १० जून २०२१.\nपीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता तीन लाखांपर्यंतच्या कर्जासाठी शून्य टक्के दराने व्याज आकारणी केली जाईल. एक लाख ते तीन लाखांच्या कर्जमर्यादेत विहीत मुदतीत कर्जाची परतफेड केल्यास सध्याच्या एक टक्के व्याजदरात आणखी दोन टक्के व्याज दर सवलत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याज दराने देण्याची घोषणा केली होती.\nया निर्णयामुळे राज्य शासन देत असलेली व्याज दर सवलत तीन टक्के व केंद्र शासनाकडून मिळणारी तीन टक्के व्याज सवलत या दोन्हीचा एकत्रित फायदा मिळाल्याने शेतकऱ्यांना सदर पीक कर्ज शून्य टक्के व्याज दराने उपलब्ध होणार आहे.\nडॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेमध्ये विहित मुदतीत अल्प मुदत पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून व्याज सवलत देण्यात येते. योजनेत विहित मुदतीत अल्पमुदत पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना १ लाख रुपये कर्ज मर्यादेपर्यंत ३% व्याज सवलत १ लाख ते ३ लाख रुपये या कर्ज मर्यादेपर्यंत १% टक्का व्याज दरात सवलत देण्यात येत होती, आता १ लाख ते ३ लाख रुपये या कर्ज मर्यादेमध्ये शेतकऱ्यांनी अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड विहित मुदतीमध्ये केल्यास त्यांना अधिक २% व्याज दरात सवलत देण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला आहे.\nत्यानुसार आता विहित मुदतीत अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाख रुपये मर्यादेपर्यंतच्या कर्जावर सरसकट ३ (तीन टक्के) व्याज सवलत राज्य शासनामार्फत मिळेल व केंद्र शासनामार्फत ही ३ लाख रुपये कर्ज मर्यादेपर्यंत अल्पमुदत पीक कर्जाचे परतफेड मुदतीत केल्यास ३% व्याज सवलत मिळते. त्यामुळे आता सन २०२१-२२ पासून शेतकऱ्यांना ३ लाख रुपये कर्ज मर्यादेपर्यंत अल्पमुदत्तीच्या कर्जाची परतफेड विहित मुदतीमध्ये केल्यास त्यांना एकूण ६% व्याज सवलत मिळून अंतिमत: त्यांना सदरचे पीक कर्ज ०% (शून्य) टक्के व्याज दराने उपलब्ध होणार आहे. यामुळे कृषि उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांना आधुनिक कृषि निविष्ठा जसे बियाणे, खते, औषधे खरेदी करता येणार आहेत. यातून शेती उत्पादनात वाढ होईल. तसेच व्याज सवलत मिळण्यासाठी शेतकरी पीक कर्जाची मुदतीत परतफेड करतील. त्यामुळे बँकांची वसुली वाढून आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल.\nडॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतच्या कर्जासाठी शून्य टक्के व्याजदर आकारला जाणार आहे. व्याज सवलतीमध्ये दोन टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. pic.twitter.com/Xd1uol0s8Q\nहेही वाचा - खरीप पीककर्ज मागणीसाठी ऑनलाईन अर्ज सुरु - २०२१-२२ साठी असा करा ऑनलाईन अर्ज\nवरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.\nआमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा \nपीक कर्ज योजना सरकारी योजना\nफेसबुक पेजला लाईक करा\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक २०२१ निकाल ऑनलाईन पहा\nशरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) - घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची\nजातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.\nअतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी\nभ्रष्टाचारी किंवा अकार्यक्षम सरपंच, ग्रामसेवक, तलाठी तुम्हालाही घाबरतील फक्त हे काम करा\nजमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा जाणून घ्या सविस्तर माहिती\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 2021च्या नवीन यादीमध्ये आपले नाव ऑनलाईन तपासा\nआता गावातील तलाठ्याचे सर्व जमिनीचे फेरफार आणि जमिन मोजणीचे व्यवहार पहा ऑनलाईन\nमहात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना - शेतकरी कर्जमाफीचा नवीन शासन निर्णय आणि निधी आला\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक २०२१ निकाल ऑनलाईन पहा\nशरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) - घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची\nजातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.\nअतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.reliableacademy.com/testimonials", "date_download": "2021-06-15T16:33:56Z", "digest": "sha1:LZUTR6A3T6LXXTDUH24HVPN3TX7APQYR", "length": 22367, "nlines": 170, "source_domain": "www.reliableacademy.com", "title": "", "raw_content": "\nमी प्रियंका मालुसरे, माझी निवड कर सहायक पदासाठी झाली आहे. याचा आनंद साजरा करत असतांना मला आयुष्यात अजून काही तरी करण्याची इच्छा निर्माण झाली आहे. “जे करायचे ते सर्वोत्तम” हे शब्द आमच्या मनावर बिंबवले ते Reliable Academy ने आणि याची सुरुवात अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी केली आहे. माझे हे यश या योग्य व अचूक मार्गदर्शनामुळेच मिळाले आहे. तरी या ठिकाणी एक बाब नमूद करीते की, योग्य मार्गदर्शन म्हणजेच Reliable Academy होय. माझ्या यशाचे संपूर्ण श्रेय आई-वडील व Reliable Academy ला देते.\nप्रियंका मालुसरे - TAX ASSISTANT\nमहाराष्टात मुलीं मध्ये १३वी (Open) प्रवर्गात\nविद्यार्थी मित्रांनो, मी राज्य विक्रीकर निरीक्षक (STI) २०१७ या परीक्षेमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींमध्ये चौथा क्रमांक (एस.टी. प्रवर्ग) ने उत्तीर्ण झाले आहे. मी माझ्या आयुष्यातील अतिशय आनंदाचे क्षण आता अनुभवत आहे. परंतु साधारण दोन वर्षांपूर्वी मी स्पर्धा परीक्षांचे अभ्यास करावयास सुरुवात केली. यासाठी ‘Reliable Academy, Kalyan’ मध्ये प्रवेश घेतला, मार्गदर्शन वर्ग रिलायबलमध्ये जसे सुरु झाले तसे स्पर्धा परिक्षा विश्वाबद्दल अधिक माहिती मिळू लागली. व या परीक्षामध्ये यशस्वी कसे व्हायचे यांचे उत्तम मार्गदर्शन मला क्लासचे संचालक मा. मनोहर पाटील सर, संदीप पाटील सर व इतर प्राध्यापकाकडून मिळाले. Reliable Academy मध्ये होणाऱ्या सराव चाचण्या विद्यार्ध्याकडून करूनघेतली जाणारी मेहनत यामुळे मला हे यश प्राप्त झाले आहे. माझ्या यशाचे श्रेय संपूर्णपणे माझे आई-वडील व Reliable Academy च्या टीमला देते.\nआरती चव्हाण - STI\nमहाराष्ट्र राज्यामध्ये मुलींमध्ये ४ था क्रमांक(ST) प्रवर्ग\nराहूल ससाणे पोलिस उपनिरीक्षक खासगी क्षेत्रात नोकरी करत असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांची तयारी करावी व त्यामधून त्या माध्यमातून अधिकारी व्हावे असे वाटत होते परंतु या माझ्या स्वप्नांना योग्य बळ देण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज होती आणि ती गरज रिलायबल अॅकॅडमीला प्रवेश घेतल्या बरोबर योग्य मार्गदर्शनाच्या माध्यमातून पूर्ण झाली व माझ्या अभ्यासाला परीक्षा परीक्षाभिमुख दिशा मिळाली त्यामुळे मुख्य पूर्व आणि मुख्य परीक्षेचे सखोल मार्गदर्शन मिळाले यामुळेच माझी ड्रीम पोस्ट पीएसआय ही मिळाली त्यामुळे मान्य मनोहर पाटील सर व सर्व प्राध्यापकवर्ग चे मनापासून धन्यवाद\nयोगिता भांडे कल्याण बॅचची विद्यार्थिनी सध्या पोलीस उपनिरीक्षक या पदाचे प्रशिक्षण नाशिक महिला पोलिस उपनिरीक्षक होणे हे एक खूप मोठी आव्हानात्मक बाब होती माझ्या कुटुंबातील किंवा किंवा नातेवाईकांमध्ये पाेलिस प्रशासनात कोणीही कार्य करत नव्हते आणि त्यामुळे मला पोलीस प्रशासनात जाण्याची इच्छा झाली परंतु याकरिता योग्य मार्गदर्शन आणि कमी वेळात पोस्ट मिळवणे गरजेचे होते आणि ते ध्येय गाठण्यासाठी रिलायबल ऍकॅडमीमध्ये प्रवेश घेतल्यापासून अतिशय नियोजनबद्ध पध्दतीने माझा प्रवास सुरू झाला पूर्व मुख्य आणि शारीरिक चाचणी शारीरिक क्षमता चाचणी यासाठी मान्य मनोहर पाटील सर व टीम रिलायबल मोलाचे मार्गदर्शन मिळाले त्यामुळे स्वप्नवत वाटणारी पोस्ट मला अतिशय कमी वेळात मिळाली माझ्या या यशामुळे मी अनेक मुलींना असे आवाहन करतो की त्यांनी पोलीस प्रशासनात यावे याकरिता रिलायबल अॅकॅडमी ही मुंबईतील सर्वात बेस्ट अॅकॅडमी आहे\nअनिल घायवट पोलिस उपनिरीक्षक कल्याण बॅच पदवीधर झाल्यानंतर विविध खासगी क्षेत्रामध्ये काम केल्यानंतर सरकारी नोकरीचा महत्त्व कल्याण समजले कल्याणचा व तयारी करण्यासाठी रिलायबल ऍकॅडमीमध्ये प्रवेश घेतला आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून आपला अभ्यास अगदी सहज पेस्ट करून घेतला जातो असे ते असं विद्यार्थांना त्यांच्या अडचणी समजून उर्वरित राज्यातील समजून घेऊन त्या सोडवल्या जातात पूर्व मुख्य व शारीरिक क्षमतांची उत्तम तयारी करून घेतली जाते . माझ्या मते रिलायबल अॅकॅडमी म्हणजेच उत्तम यश असे समीकरण मुंबई व मुंबई परिसरातील विद्यार्थ्यांसाठी झाले आहे त्यामुळे मान्य मनोहर पाटील सर व सर्व रिलायबल टीमचे मनापासून धन्यवाद\nसुवर्णा वाळके पोलिस उपनिरीक्षक कल्याण बॅचची विद्यार्थिनी पदवीधर झाल्यानंतर अधिकारी व्हावं असे स्वप्न उराशी बाळगलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांला योग्य मार्गदर्शनाची गरज असते माझ्या क्लासमेटकडून मिळालेल्या माहिती च्या आधारे मी रिलायबल ऍकॅडमीमध्ये प्रवेश घेतला तसे अभ्यासाचं नियोजन वेळेत होणारे लेक्चर्स योग्य सराव पेपर व त्यांचे आकलन वैयक्तिक समुपदेशन .जवळपास दहा ते बारा पूर्व मुख्य सराव पेपर्स .या सर्व बाबींवर सातत्याने लक्ष्य ठेवून असणारे पाटील सर व सर्व प्राध्यापक वृंद यामुळे माझे यश हे सहज आणि सुकर मिळाले आणि मला पोलिस उपनिरीक्षक हे पद मिळाले सध्या मी हिंगोली येथे Probationary पोलिस उपनिरीक्षक आहे ...\nआनंद यशवंते पोलिस उपनिरीक्षक लहानपणापासून आपल्या अंगावर खाकी वर्दी असावी असे माझे स्वप्न होते पदवीधर झाल्यावर योग्य मार्गदर्शनाच्या माध्यमातून मला ध्येय गाठायचे होते माझे हे ध्येय गाठण्यासाठी रिलायबल अॅकॅडमी ने मला मोलाचे मार्गदर्शन केले यामध्ये प्रामुख्याने पूर्व आणि मुख्य परीक्षा सराव पेपर अतिशय उत्तम आहेत त्यामुळे मला माझी पोस्ट मिळवता आली आज मी पोलीस उपनिरीक्षक या पदाचे नाशिक येथील पोलिस अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे So reliable academy is best\nदामिनी ननावरे पोलिस उपनिरीक्षक परभणी बॅच Impossible worlds says that i am possible परभणीसारख्या ग्रामीण क्षेत्रामधील मुली महाराष्ट्र लोकसेवा आयोगा च्या माध्यमातून होणाऱ्या परीक्षा देऊन त्या माध्यमातून अधिकारी होण्याचे स्वप्न बघणाऱ्या पैकी मी एक होते .दोन हजार सतरा अठरा च्या रिलायबल अॅकॅडमीच्या बॅचमध्ये प्रवेश घेतल्यानंतर अॅकॅडमीचं महत्त्व तुम्हाला पहिल्या दिवसापासून समजले नियोजनबद्ध अभ्यास वेळेवर होणाऱ्या सराव परीक्षा त्या सराव परीक्षांचं केले जाणारे आकलन वैयक्तिक समुपदेशन यामुळे आपली आपली पोस्ट यासाठी लागणारा वेळ कमी होतो हे रिलायबल अॅकॅडमीचं एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे त्यामुळे परभणी सारख्या ग्रामीण भागात अभ्यास करून मला ही पोस्ट मिळवता आली माझ्या यशामध्ये आईवडील व माननीय मनोहर पाटील सर व टीम रिलायबल चा सिंहाचा वाटा आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/what-exactly-is-the-toolkit-case/", "date_download": "2021-06-15T15:10:41Z", "digest": "sha1:YXIV5LL57VYXILGLIV7HYOKPMPSHZXSW", "length": 11747, "nlines": 122, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "टुलकिट प्रकरणावरून केंद्रात भाजप-काँग्रेस आमनेसामने; वाचा काय आहे नेमकं प्रकरण", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nटुलकिट प्रकरणावरून केंद्रात भाजप-काँग्रेस आमनेसामने; वाचा काय आहे नेमकं प्रकरण\nटुलकिट प्रकरणावरून केंद्रात भाजप-काँग्रेस आमनेसामने; वाचा काय आहे नेमकं प्रकरण\nनवी दिल्ली | भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी एक टुलकिट प्रकरण उघडकीस आणलं होतं. या प्रकरणात काँग्रेस टुलकिट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्याचा कट रचत असल्याचा आरोप संबित पात्रा यांनी केला होता. काँग्रेस कोरोनाच्या भारतीय स्ट्रेनचा उल्लेख मोदी स्ट्रेन म्हणून करत आहे. नेत्यांना ईद मेळाव्याबाबत मौन बाळगण्यास आणि कुंभमेळ्यात कोरोनाचा सुपरस्प्रेडर झाल्याचं सांगायचं, असा हा पुर्ण काँग्रेसचा डाव आहे, असं संबित पात्रा म्हणाले होते.\nत्यांच्या या पत्रकार परिषदेनंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी या प्रकरणात ट्विट केलं होतं. कोरोनाच्या संकटातही त्यात काँग्रेस देशाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर काँग्रेस या प्रकरणात चांगलीच आक्रमक झाली. जे.पी नड्डा, स्मृती इराणी तसेच भाजप नेते संबित पात्रा यांच्याविरोधात गुन्हा नोंद करावा, अशी मागणी काँग्रेसने दिल्ली पोलीस आयुक्तांकडे केली आहे. त्यांच्यावर गुन्हा नोंद न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे.\n‘आपल्या सर्वांमध्ये वैचारिक मतभेद असू शकतात. वेगळ्या विचारसरणी, मतं आणि श्रद्धा असू शकतात. पण काँग्रेस पक्ष भारतीय स्ट्रेन हा शब्द वापरण्यासाठी इतका उतावीळ का झाला आहे काँग्रेसकडून प्रत्येक वेळी भारतविरोधी भूमिका का घेतली जाते काँग्रेसकडून प्रत्येक वेळी भारतविरोधी भूमिका का घेतली जाते’ असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.\nदरम्यान, भाजपा हा खोटारडा, विखारी आणि कांगावाखोर पक्ष आहे, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले आहेत. टुलकिट प्रकरणाचा विषय माध्यमात चालवून मुळ कोरोनाची स्थिती लपवत असल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहेत.\n‘केंद्र सरकारला फार काळ अल्पदरात लसी देता येणार नाहीत’;…\n“उद्या लोकप्रतिनिधींना बोलुद्यात, आपण सर्वांनी मौन…\n“ठाकरे सरकारमधील तिन्ही पक्षांचे तीन मुख्यमंत्री व्हायला हवेत…\n“…मग सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये\nकोरोनाकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता घसरली; नवा निष्कर्ष आला समोर\nअहमदनगरमधील हनीट्रॅपचं सत्र सुरूच; अधिकाऱ्यासोबत ठेवले शरिरसंबंध अन्…\nदेशातील कोरोना रूग्णसंख्येत लक्षणीय घट, पण मृतांचा आकडा वाढला\n“लसीकरणात भारतालाच प्राधान्य, भारताला गरज असताना आम्ही लस निर्यात केली नाही”\n महाराष्ट्रातील या जिल्ह्यात म्युकरमायकोसिसमुळे 26 जणांचा मृत्यू\nलाॅकडाऊनमध्ये नोकरी गेल्यानंतर मुली लागल्या वेश्याव्यवसायाला, धक्कादायक प्रकार आला समोर\n‘केंद्र सरकारला फार काळ अल्पदरात लसी देता येणार नाहीत’; ‘या’…\n“उद्या लोकप्रतिनिधींना बोलुद्यात, आपण सर्वांनी मौन राखायचे” –…\n“ठाकरे सरकारमधील तिन्ही पक्षांचे तीन मुख्यमंत्री व्हायला हवेत कारण 2024 नंतर…\n कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहराने करून दाखवलं, वाचा आजची आकडेवारी\n‘केंद्र सरकारला फार काळ अल्पदरात लसी देता येणार नाहीत’; ‘या’ लस कंपनीचा केंद्राला इशारा\n“उद्या लोकप्रतिनिधींना बोलुद्यात, आपण सर्वांनी मौन राखायचे” – छत्रपती संभाजीराजे\n“ठाकरे सरकारमधील तिन्ही पक्षांचे तीन मुख्यमंत्री व्हायला हवेत कारण 2024 नंतर भाजपची सत्ता असणार”\n कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहराने करून दाखवलं, वाचा आजची आकडेवारी\n ‘या’ जिल्ह्यातील अवघ्या 6 महिन्याच्या चिमुकलीचा म्युकरमायकोसीसने मृत्यू\nकोरोना लसीमुळे मृत्यू झालेल्या पहिल्या व्यक्तीची भारतात झाली नोंद\nपुढचे 5 दिवस राज्यात पावसाचे राज्य; ‘या’ भागात अतिवृष्टी तर मुंबईत मुसळधार पाऊस\n‘प्रिय अण्णा….,अर्थव्यवस्था ढासळलीय’; जितेंद्र आव्हाडांच्या हजारेंना हटके शुभेच्छा\nमराठा आरक्षणासाठी वंचितचा एल्गार मराठा मोर्चात स्वत: प्रकाश आंबेडकर उतरणार\nनागीन फेम पर्ल पूरीला बलात्कार प्रकरणी अ���ेर जामीन\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokdisha.com/coronas-new-regulations-in-the-state-essential-services-will-be-available-at-this-time/", "date_download": "2021-06-15T15:44:37Z", "digest": "sha1:73OKQQTW6PTCZCZRKLNHEPP4T52VJHAY", "length": 7436, "nlines": 76, "source_domain": "lokdisha.com", "title": "राज्यात कोरोनाची नवी नियमावली; अत्यावश्यक सेवा ‘या’ वेळेतच राहणार सुरु | लोकदिशा - बातमी निर्भीडतेची", "raw_content": "\nराज्यात कोरोनाची नवी नियमावली; अत्यावश्यक सेवा ‘या’ वेळेतच राहणार सुरु\nराज्यातील वाढत्या कोरोना रुगणांच्या पार्श्वभूमीवरराज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.\nराज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. राज्यात दररोज 60 हजाराच्या आसपास कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवरच आता राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात आधीचं कडक निर्बंध लागू आहेत. मात्र तरीही कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे आता राज्य सरकारनी मोठे पाऊल उचलले आहे. राज्यात आता राज्यात कोरोनाची नवी नियमावली लागू करण्यात आली आहे.\nराज्यातील वाढत्या कोरोना रुगणांच्या पार्श्वभूमीवरराज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार किराणा दुकाने, बेकरी, भाजीपाला, फळविक्री, चिकन-मटण विक्रीची दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरु ठेवता येणार आहेत. अन्यथा कारवाई करण्यात येणार आहे. मात्र या नियमांमधून होम डिलिव्हरी करण्यासाठी रात्री आठपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्याचबरोबर नव्या नियमांनुसार रेशनिंगच्या दुकानांवरही 7 ते 11 ची मर्यादा घालून देण्यात आली आहे.\n*काय आहात नवे नियम\n7 ते 11 या वेळेतच राज्यातील अत्यावश्यक सेवेतील दुकानं सुरु राहणार आहेत. त्यामध्ये फळविक्री, दूध विक्री दुकान (डेअरी), किराणा दुकान, भाजीपाला, चिकन, मटण, मासे विक्री, पेट्रोल पंप, कृषी संबंधित सेवा, पशुखाद्याची दुकाने हे सकाळी 7 ते 11 या वेळेतचं सुरु राहणार आहेत.\nत्याचबरोबर आज राज्य सरकारने जाहीर केलेल्या नव्या नियमावलीनुसार, धार्मिक स्थळं, सर्व खासगी कार्यालये, आठवडी बाजार, दारुची दुकानं, सलून, ब्यूटी पार्लर, मैदाने, सिनेमागृह, चहाची टपरी, स्टेडियम, नाट्यगृह, कोचिंग क्लासेस पूर्णत: बंद राहणार आहेत.\nदरम्यान, राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे निर्णय घेण्यात आले आहेत. तरी राज्यातील अनेक रुग्णालयात हॉस्पिटल मध्ये रुग्णांना बेड मिळत नाहीत, त्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होताना दिसत आहे. म्हणून राज्यात विविध ठिकाणी कोविड सेंटर सुरु करण्यात आलेले आहेत. तर येत्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या कमी होईल, अशी अशा सर्वांनाच आहे.\n चितेला अग्निडाग देताना प्रशासनही हळहळले\nराज्यातल्या 13 अकृषी विद्यापीठांच्या परिक्षा ऑनलाईन होणार\nइंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nगल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या सर्व ताज्या घडामोडींसाठी 'लोकदिशा बातमी निर्भिडते'ची ही वेबसाईट सदैव कर्तव्य दक्ष असून आमची संपादकीय टीम आपल्याला खात्रीशीर आणि अचूक बातमी देण्याचा प्रयत्न राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%8F/", "date_download": "2021-06-15T16:44:07Z", "digest": "sha1:NAZP5FETYNBKXZURZE2Q4SMPYHNN2TWO", "length": 8322, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "आयडीएसए Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 9,350 नवीन…\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nDilip Walse Patil | मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा; गृहमंत्री वळसे पाटील…\nCoronavirus Impact : ‘कोरोना’मुळं अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचा भारत दौरा स्थगित,…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे अमेरिकेचे संरक्षण मंत्री मार्क एस्पर यांचा 15 - 16 मार्चला होणार भारत दौरा रद्द करण्यात आला आहे. या यात्रेदरम्यान एस्पर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेणार होते. मनोहर पर्रिकर…\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nVideo : नुसरत सोबतचा विवाह मान्य आहे की नाही\nविप्रोचे चीफ एक्झीक्यूटिव्ह आहेत देशातील सर्वात महागडे…\nपहिल्यांदाच अशी बंपर धमाका ऑफर \nDilip Walse Patil | मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा\nतेलंगनाच्या मुख्यमंत्र्याने कोरोना दरम्यान IAS…\nकिडनीच्या समस्येने पीडित लोकांनी कोरोना संसर्गापासून…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nCovid-19 | पोस्ट कोविड डायबिटीज पेशंटने आहारा��…\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nDilip Walse Patil | मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा\nGold Price Today | सोनं 8000 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या…\nSelfie Point Pune | सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन…\n‘महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रभोधिनी’ प्रशिक्षण…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nकिडनीच्या समस्येने पीडित लोकांनी कोरोना संसर्गापासून बचावासाठी ‘ही’…\n गजा मारणे सेलिब्रिटी आहे का \nकाँग्रेस नेत्याने अप्रत्यक्षपणे व्यक्त केली CM बनण्याची इच्छा, संजय…\nBurglary in Pune | आंबेगावमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट; बंद फ्लॅटमधून 3…\nकोरोना काळात ‘दुप्पट’ झाला ‘या’ सरकारी बँकेचा नफा, इन्कममध्ये सुद्धा वाढ\nCovid-19 ने संक्रमित झालेल्या लोकांसाठी कोरोना व्हॅक्सीनचा एक डोस पुरेसा – स्टडीमध्ये दावा\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2021-06-15T17:07:24Z", "digest": "sha1:LEY7DX2U5FI2QHM5536PQLUZNSXOHPXN", "length": 8567, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "कोरोना वॅक्सीन रजिस्ट्रेशन Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nReservation in Promotion | अजित पवारांनी गाढवांचा नांगर फिरवला, गोपीचंद पडळकर यांचा…\ndouble murder in pune today | पुण्याच्या धानोरीत राहणार्‍या आई अन् मुलाचा खून,…\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 9,350 नवीन…\nकोरोना वॅक्सीनसाठी अगोदर करावे लागणार रजिस्ट्रेशन, जाणून घ्या कोणत्या 12 फोटो आयडींची असेल आवश्यकता\nनवी दिल्ली : कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी जगभरात व्हॅक्सीन बनवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. भारतात सुद्धा कमीतकमी आठ व्हॅक्सीनवर काम सुरू आहे. यापैकी तीन ते चार व्हॅक्सीन लवकर उपलब्ध होण्याची होण्याची शक्यता आहे. हे पाहता सरकारने…\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\nVideo : नुसरत सोबतचा विवाह मान्य आहे की नाही\nगुगलने सुरू केली फोटो हाईड करण्याची सुविधा, अशा प्रकारे लपवा…\nFPO मधून 4300 कोटी रुपये जमवणार रामदेव यांची कंपनी, जाणून…\nSalary Overdraft | नोकरदारांना खुशखबर \n14 जून राशीफळ : आज पुष्ययोग, ‘या’ 7 राशींना…\nReservation in Promotion | अजित पवारांनी गाढवांचा नांगर…\ndouble murder in pune today | पुण्याच्या धानोरीत राहणार्‍या…\nकिडनीच्या समस्येने पीडित लोकांनी कोरोना संसर्गापासून…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nCovid-19 | पोस्ट कोविड डायबिटीज पेशंटने आहारात…\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nDilip Walse Patil | मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा\nGold Price Today | सोनं 8000 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nReservation in Promotion | अजित पवारांनी गाढवांचा नांगर फिरवला, गोपीचंद पडळकर…\nmodi government schemes | सुरू करा ‘हा’ दमदार नफा देणारा…\nCovid Update : 76 दिवसानंतर आढळल्या कोरोनाच्या सर्वात कमी केस, 24…\n परीक्षा नाही थेट मुलाखत, भारतीय नौदलात अधिकारीपदासाठी अर्ज…\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन हंसराज…\nFive Police Officer Suspended | दोन पोलीस उपनिरीक्षकासह 5 पोलीस तडकाफडकी निलंबित; केली होती महाराष्ट्रातील भाजपच्या…\nआता मुंबईत झाडांवर होणार ‘उपचार’, BMC ने नियुक्त केला ’डॉक्टर’; देशात पहिल्यांदा झाले असे\nCovid-19 | पोस्ट कोविड डायबिटीज पेशंटने आहारात ‘या’ 4 गोष्टींचा करावा समावेश, वेगाने होईल रिकव्हरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://activenews.in/2020/09/22/", "date_download": "2021-06-15T15:59:15Z", "digest": "sha1:GQOQQIJIL5BKPPIKZCAWSUCUSYYZPU2C", "length": 15928, "nlines": 202, "source_domain": "activenews.in", "title": "September 22, 2020 – ACTIVE NEWS", "raw_content": "\nहौस ऑफ बांबू : मराठीचे प्राचीन अवशेष \nअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतीने कोवीड मधील रुग्णाच्या नातेवाईकांस 28 दिवस अन्नदान सेवा\nजांब रोडच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येत��य मोबाईलवर मेसेज\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nPune Corona: सलग चौथ्या दिवशी रुग्णसंख्या एक हजाराच्या आत\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nकोरोना काळात मालिकांचं शुटिंग करताना सेटवर कशी काळजी घेतात\nपुणे : कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच प्रत्येकाला पावलोपावली काळजी घ्यावी लागत आहे. त्यातच चित्रीकरण म्हटले तर खूप काळजी घ्यावी लागते,…\nसोलापूर बाजार समितीत आज कांद्याचा भाव गेला पाच हजारपार\nSakal Newsletter आजचा ई-पेपर Wednesday, September 23, 2020 Toggle navigation x प्रीमियम ताज्या मुख्य पुणे मुंबई महाराष्ट्र महाराष्ट्र पुणे…\nनिर्दयीपणाचा कळस, वरवंट्याने ठेचून जन्मदात्याचा खून, भीतीने मातेने काढला पळ\nधामणगावरेल्वे (जि. अमरावती) : एका 34 वर्षीय मुलाने जन्मदात्या वडिलांचा पाटा-वरवंट्याने ठेचून खून केला. ही घटना धामणगाव तालुक्‍यातील परसोडी येथे…\nमावळात आज कोरोनाबाधितांनी ओलांडला चार हजारांचा टप्पा\nवडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात मंगळवारी कोरोना रुग्ण संख्येने चार हजारांचा टप्पा ओलांडला. परंतु, दिलासादायक बाब म्हणजे त्यातील दोन…\nVideo : पाच दिवसानंतर संधी मिळताच श्रीनिवास पाटील मराठा आरक्षणावर गरजले\nSakal Newsletter आजचा ई-पेपर Tuesday, September 22, 2020 Toggle navigation x प्रीमियम ताज्या मुख्य पुणे मुंबई महाराष्ट्र महाराष्ट्र पुणे…\nभांडणावरून हटकणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला\nहिंगणघाट (जि. वर्धा) : समोर दोन व्यक्तींचे भांडण होत असेल तर ते सोडविणे माणुसकी आहे. त्यातच भांडण जर पोलिसासमोर होत…\nविधेयकासाठी मोदी सरकारने लोकशाहीची हत्या केली, थोरातांचा घणाघात\nसंगमनेर ः कृषी विधेयकासंदर्भात कॉंग्रेससह इतर विरोधी पक्षांनी राज्यसभेत मतदानाची केलेली मागणी धुडकावून लावत, आवाजी मतदानाने ते मंजूर करून मोदी…\n 'अंतिम'च्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी दोन संधी\nसोलापूर : अंतिम वर्षातील बॅगलॉग विद्यार्थ्यांची परीक्षा 5 ऑक्‍टोबरपासून तर नियमित विद्यार्थ्यांची 10 ऑक्‍टोबरपासून सुरु होणार आहे. तत्पूर्वी, राज्यातील 13…\nकृषी दूतांनी कृषीआधारीत उद्योग विठ्ठल डाळ मिल येथे दिली भेट.\nडॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला सलग्नित सुविदें फाउंडेशन अंतर्गत कृषी महाविद्यालय रिसोड येथील ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत सातव्या सत्रातील विद्यार्थ्यांनी…\nकोरोना संकटात नवे \"बिझनेस मॉडेल'\nचंद्रपूर : कोरोनामुळे उद्योगधंद्यांना टाळे लागले. मात्र, नागपूर आणि चंद्रपुरातील काही व्यापाऱ्यांनी राजकीय नेते आणि मनपातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून कोरोनाच्या…\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nकोरोणा बाधितांची संख्या वाढल्याने शिरपूर पुढील ४ दिवस लॉकडाऊन – सुनीता अंभोरे\nनागपूर – औरंगाबाद महामार्गावर अपघातात टिप्पर चालक जागीच ठार\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nहौस ऑफ बांबू : मराठीचे प्राचीन अवशेष \nअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतीने कोवीड मधील रुग्णाच्या नातेवाईकांस 28 दिवस अन्नदान सेवा\nजांब रोडच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतीने कोवीड मधील रुग्णाच्या नातेवाईकांस 28 दिवस अन्नदान सेवा\nजांब रोडच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nकोरोणा बाधितांची संख्या वाढल्याने शिरपूर पुढील ४ दिवस लॉकडाऊन – सुनीता अंभोरे\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोब��ईलवर मेसेज\nकोरोणा बाधितांची संख्या वाढल्याने शिरपूर पुढील ४ दिवस लॉकडाऊन – सुनीता अंभोरे\nनागपूर – औरंगाबाद महामार्गावर अपघातात टिप्पर चालक जागीच ठार\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nउंडळी सुट्टीत दहावी-बारावीची परीक्षा आरोग्यविषयक माहिती सील अभिप्राय\n\"एकनाथ खडसे आई मला व्हिलन शिवलं, योग्य हो बोलेन; কৃষকদের জন্য দিন সাহায্য করুন\" – फडणवीस\n\"हो सके तो लौट के आना\" म्हणत सुधीर मुनगंटीवारांनी खडसेंच्या राजीनाम्यावर व्यक्त केलं मत\nकांद्याचे भाव वाढल्याने डोळ्यांत पाणी आले असताना राज्याच्या कृषी मंत्र्याने दिली अजब प्रतिक्रिया\nनाथाभाऊंनी दिल्या घरी सुखी राहावे, रावसाहेब दानवेंचा सल्ला\nह्रदयद्रावक घटना: 15 ते 20 कुत्र्यांनी नऊ वर्षांच्या मुलाचे तोडले लचके, मूलाचा मृत्यू\nactive news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/jalgaon-updates/jalgaon-corona-update-news-242", "date_download": "2021-06-15T15:51:52Z", "digest": "sha1:3EVQOHCUKQHQWAO4UUMVG2QZYXPSSGTU", "length": 5351, "nlines": 54, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "jalgaon corona update news", "raw_content": "\nजिल्ह्यात बाधितांपेक्षा बरे होणार्‍यांची संख्या अधिक\nअ‍ॅक्टीव्ह रुग्णांच्या संख्येत घट; दिवसभरात 622 नवे रुग्ण तर 652 करोनामुक्त\nजळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :\nजिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मृत्यू होणार्‍यांची संख्येत किंचितशी घट झाल्याने प्रशासनाकडून जिल्ह्याचा मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.\nआज दिवसभरात करोनाचे 622 नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. तसेच 10 जणांचा मृत्यू झाला असून 652 रुग्ण करोनामुक्त झाले आहे.\nजिल्ह्यात आज 17 मे रोजी दिवसभरात 622 नवे बाधित रुग्ण आढळून आल्याने ती संख्या 1 लाख 35 हजार 764 एवढी झाली आहे. तर दुसरीकडे 652 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून मुक्त होणार्‍यांची संख्या ही 1 लाख 23 हजार 681 इतकी झाली आहे.\nनवे आढळून आलेल्या बाधितांमध्ये जळगाव शहर 62, जळगाव ग्रामीण 34, भुसावळ 72, अमळनेर 25, चोपडा 48, पाचोरा 29, भडगाव 11,धरणगाव 17, यावल 61, एरंडोल 20, जामनेर 35, रावेर 58,पारोळा 27, मुक्ताईनगर 19, चाळीसगाव 54, बोदवड 35 आणि इतर जिल्ह्यातील 15 असे एकूण 622 नवे रुग्ण आढळून आले आहेत.\nमृत्यू होणार्‍यांची संख्या घटली\nगेल्या काही महिन्यांपासून मृत्यू होणर्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. मात्र आता मृत्यू होणार्‍यांची संख्या कमी होत असून सोमवारी जिल्ह्यात 10 बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये भुसावळ तालुक्यातील चार, जळगाव शहरातील तीन, यावल व पाचोरा तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आतपर्यंत मृत्यू होणार्‍यांची संख्या ही 2 हजार 427 इतकी झाली आहे.\nप्रशासनाकडून बाधित रुग्णाच्या संपर्कात येणार्‍यांची चाचणी केली जात आहे. तात्काळ चाचणी तात्काळ उपचार ही पद्धत अवलंबविली जात आहे. परंतु दुसरीकडे रुग्णांचे अहवाल चार ते पाच दिवस प्रलंबित असल्याने रुग्ण बिनधास्तपणे शहरात फिरत आहे. आज जिल्ह्यात सुमारे 175 रुग्णांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/cm-thackeray-thanks-pm-modi-after-centre-approves-supply-of-remidisivir/?amp=1", "date_download": "2021-06-15T15:41:29Z", "digest": "sha1:2WVX6AL6RAHKIPCAVDJDTUWLYOQYDUKJ", "length": 4169, "nlines": 12, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानले पंतप्रधानांचे आभार", "raw_content": "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानले पंतप्रधानांचे आभार\nदेशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात असल्याची दखल घेत केंद्र सरकारने महाराष्ट्राला रेमडेसिविरचा वाढीव साठा मंजूर केला आहे. २१ एप्रिल ते ३० एप्रिल या १० दिवसांच्या कालावधीत राज्याला ४,३५,००० रेमडेसिविर देण्यात येणार आहे. राज्याचा रेमडेसिवीरचा पुरवठा केंद्राने वाढल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.\nराज्यात गेले काही दिवस रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला होता. जागोजागी औषध विक्रेत्यांच्या दुकानाबाहेर रेमडेसिविरसाठी रांगा लागायच्या. रेमडेसिविर मिळत नाही म्हणून लोकांचा संताप वाढत असल्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून रेमडेसिविरचे वाटप करण्याचे आदेश सरकारने काढले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबरच्या बैठकीत महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजन आणि रेमडेसिविर मिळावे अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर कें��्रीय आरोग्य मंत्रालयाने देशभरातील रेमडेसिविर उत्पादनाचा आढावा घेऊन महाराष्ट्राला वाढीव रेमडेसिविर देण्याचा निर्णय घेतला आहे.\nविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबत माहिती दिली असून, ‘केंद्र सरकारने आश्वासित केल्याप्रमाणे अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला रेमडेसिवीरचे सर्वाधिक वितरण केलं आहे. नव्याने वितरण जाहीर झालेल्या ५ लाखांपैकी महाराष्ट्राला १,६५,८०० अर्थात ३४ टक्के रेमडेसिवीर दिलं आहे. आतापर्यंतच्या एकूण १६ लाख रेमडेसिवीरपैकी ४,३५,०००आणि तेही केवळ १० दिवसांसाठी’, असं फडणवीस यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.\nसंपादन: सिद्धी भरत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/kokan-news-marathi/heavy-traffic-closed-on-mumbai-goa-highway-find-out-because-20553/", "date_download": "2021-06-15T15:58:54Z", "digest": "sha1:PAF2XMZRVSUPLBUT2LGDAL6HZ5U53GPW", "length": 12007, "nlines": 169, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Heavy traffic closed on Mumbai-Goa highway, find out because .. | मुंबई- गोवा महामार्गावर अवजड वाहतूक बंद, जाणून घ्या कारण.. | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून १५, २०२१\nराज्यात पुढील पाच दिवस पाऊस, मुंबई कोसळणार मुसळधार, कोकणात पडणार अतिवृष्टी\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nगावकऱ्यांनी आदिवासी महिलेला नग्न करून गावभर धिंड काढली आणि पुढे जे घडलं ते तुम्हीच वाचा\nविधानपरिषदेच्या ‘त्या’ १२ नावांची यादी अखेर सापडली; पुढील निर्णय लवकरच होणार\nयेत्या दोन तीन दिवसात मंजुरी मिळाल्यानंतर पहिल्या टप्प्याच्या प्राध्यापक भरतीला सुरुवात होईल : उदय सामंत\nकोकणमुंबई- गोवा महामार्गावर अवजड वाहतूक बंद, जाणून घ्या कारण..\nकोरोनाच्या या वाढत्या सावटामुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने करण्याचे प्रशासनाने आव्हान केले आहे असे असतानाही कोकणामध्ये गणेशोत्सवासाठी जाण्यास बांधवांना प्रशासनाने मुभा दिली आहे. कोकणात जाणाऱ्या या चाकरमान्यांची संख्या सध्या जास्त दिसत आहे.\nमुंबई : कोरोनाच्या या वाढत्या सावटामुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने करण्याचे प्रशासनाने आव्हान केले आहे असे असतानाही को��णामध्ये गणेशोत्सवासाठी जाण्यास बांधवांना प्रशासनाने मुभा दिली आहे. कोकणात जाणाऱ्या या चाकरमान्यांची संख्या सध्या जास्त दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर चाकरमान्यांना प्रवास करताना अडथळा निर्माण होऊ नये याकरिता मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. आजपासून दोन दिवस ही वाहतूक बंद राहणार आहे त्यानंतर १९ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट पुन्हा एकदा ही वाहतूक बंद करण्यात येणार आहे.\nयामध्ये १६ टन किंवा त्यापेक्षा अधिक जास्त वाहतूक करणाऱ्या वाहनांवर बंदी घातली जाणार आहे. गणेशोत्सवात कोणताही अपघात होऊ नये म्हणून हा खबदारीचा उपाय करण्यात आला आहे. गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, तसेच त्यांनी अपघाताला सामोरे जाऊ नये याकरिता रत्नागिरी पोलीस प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. याचबरोबर चाकरमान्यांच्या परतीच्या वेळी म्हणजेच १ सप्टेंबर ते २ सप्टेंबरपर्यंत अवजड वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात अत्यावश्यक आणि जीवनाश्यक वाहनांची वाहतूक चालू ठेवण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे.\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nमंगळवार, जून १५, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर���याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.firstmaharashtra.com/tag/rajesh-tope/", "date_download": "2021-06-15T16:15:40Z", "digest": "sha1:SV7LYQJL3T6CNVF3X7HCBDZWJSS2YVJV", "length": 5976, "nlines": 96, "source_domain": "www.firstmaharashtra.com", "title": "Rajesh Tope – First Maharashtra", "raw_content": "\nमुंबई : सायन हॉस्पिटल व्हिडीओ प्रकरणी चौकशी समिती नियुक्त, २४ तासात अहवाल मागवला\nमुंबई - महापालिकेच्या सायन रुग्णालयात कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तींच्या मृतदेहांच्याबाजूला रुग्णांवर उपचार केले…\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केल्या महाराष्ट्र सरकारला ह्या ‘सात’…\nआज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांनी मंत्रालयात निमंत्रित बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे ह्यांनी…\nगरोदर महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा सरकारला विसर\nसंपूर्ण देश सध्या कोरोनाच्या विळख्यात अडकलेला आहे, या संकटातून बाहेर पडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केंद्र व राज्य…\nराज्यात आज १२३३ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्ण १६ हजार ७५८ – आरोग्यमंत्री…\nमुंबई, दि.६: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १६ हजार ७५८ झाली आहे. आज १२३३ नवीन रुग्णांचे निदान…\nमुंबई : सायन हॉस्पिटलचे भयानक वास्तव, आमदार नितेश राणेंनी शेअर केला व्हिडीओ\nरुग्णांची व्यथा रोखण्यासाठी, अमित ठाकरेंनी शासनाला सुचविला उपाय\nमहाराष्ट्रात कोरोना व अन्य आजारांच्या उपचारासाठी जी रुग्णालये कार्यरत आहेत, त्यांच्या बेड्सची क्षमता माहित…\nIAS अधिकाऱ्यांच्या पत्नीही नाहीत मागे, मुख्यमंत्री सहायता निधीस मदत\nसंपूर्ण देश आणि महाराष्ट्रराज्य आज कोरोनाच्या संकटाशी सामना करत आहेत, मंत्रालयातील अधिकारी ते ग्रामपंचायत मधील…\nडिजिटल मिडियातील पत्रकारांना संचारबंदी निर्बंधातून वगळावे – राजा माने\nजनसेवेसाठी एक माध्यम म्हणून मी राजकीय जीवनात – सुनील माने\nभाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर ‘नीलेश राणे’ यांना जवाबदारी\nमहाराष्ट्राच्या संत परंपरेवर आधारित सुंदर व सुबक अशा चित्ररथाचे काम अंतिम टप्प्यात\n” पिटर ” मैत्रीची भावनिक गोष्ट, 22 जानेवारीला प्रदर्शित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://iplliveupdate.in/2021/06/11/can-schools-mandate-covid-19-vaccines-for-children-what-we-know/", "date_download": "2021-06-15T17:00:40Z", "digest": "sha1:CTNEPAFBNFOOA5I3R7HFNTFA2MPYZ7Y3", "length": 25346, "nlines": 191, "source_domain": "iplliveupdate.in", "title": "Can schools mandate Covid-19 vaccines for children? What we know | IPL Live Update", "raw_content": "\n12 वर्षाची लहान मुले आता फिझर इंक. आणि बायोटेक एसई कडून कोविड -19 लस प्राप्त करण्यास पात्र आहेत. मॉडेर्ना इंक यांनी गुरुवारी सांगितले की, अमेरिकेच्या आरोग्य नियामकांना १२ ते १ ages वर्षे वयाच्या पौगंडावस्थेतील कोविड -१ shot शॉटचा वापर करण्यास अधिकृत करण्यास सांगितले आहे. किशोरवयीन मुलांसाठी दुसर्‍या लसीचा पर्याय उपलब्ध होऊ शकेल.\nअमेरिकेच्या रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्राच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेच्या आरोग्य नियामकांनी गेल्या महिन्यात त्या वयोगटातील वापरासाठी साफ केल्यापासून 12 ते 15 वर्षे वयोगटातील सुमारे 23% तरुणांना फायझर लस कमीतकमी एक डोस मिळाला आहे.\nमे महिन्यात झालेल्या 3,,500०० पेक्षा जास्त प्रौढांच्या गॅलअपच्या सर्वेक्षणानुसार, सुमारे %१% लोक मध्यम शालेय विद्यार्थ्यांसाठी, of 56% हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी आणि %१% महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लस देण्यास अनुकूल आहेत.\n12 ते 15 वर्षे वयोगटातील सुमारे 53% मुलांच्या पालकांनी सांगितले की त्यांनी त्यांच्या मुलास लसी देण्याची योजना आखली आहे. 12 वर्षांखालील मुलांच्या पालकांच्या समान टक्केवारीने सांगितले की त्यांनी हिरवा कंदील दिल्यानंतर त्यांच्या मुलांना लसी देण्याची योजना आखली.\nलसीसंदर्भातील राज्य धोरणे, गोवर इत्यादी संसर्गजन्य आजारांकरिता किती जणांना शॉट्स आवश्यक आहेत अशाच प्रकारे शाळांना कोविड -१ vacc लसीकरण करण्याची आवश्यकता आहे की नाही याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.\nशाळा कोविड -१ vacc लस पाठवू शकतात\nसामान्यत: शाळा आणि शालेय जिल्ह्यांकडे विद्यार्थ्यांच्या लसी लावण्याचा अधिकार नसतो.\nपरंतु इतर अधिकारी हे करू शकतातः बहुधा राज्य विधिमंडळ किंवा वैधानिक अधिकाराखाली काम करणारे आरोग्य अधिकारी, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया हेस्टिंग्ज कॉलेज ऑफ लॉ मधील सार्वजनिक आरोग्य कायद्याचे प्राध्यापक डॉरिट रुबिंस्टीन रीस म्हणाले.\nएक अपवाद न्यूयॉर्क शहर आहे, जिथे फ्लूच्या लसीकरणांवरील 2018 च्या कोर्टाच्या खटल्यात असे सूचित केले गेले आहे की शहराच्या अधिका-यांना राज्याद्वारे अधिकृत असलेल्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या लसींची देखील आवश्यकता असू शकते.\n“हे असे क्षेत्र आहे जे आधीच सहजच नियमितपणे नियंत्रित केलेले आहे,” सुश्री रेस म्हणाली.\nकॅलिफोर्निया सारखी काही ���ाज्ये राज्यातील आरोग्य विभागांना कायद्यानुसार आवश्यक असलेल्या इतर लसांमध्ये जोडण्याची परवानगी देतात. परंतु आरोग्य विभागाने तो भत्ता कधीच वापरला नाही, असे सुश्री रेस म्हणाल्या. कॅलिफोर्नियाच्या मान्यताप्राप्त यादीतील 10 लसांपैकी प्रत्येकाची एक राज्य विधानसभेत समाविष्ट झाली आहे.\nके -12 विद्यार्थ्यांसाठी कोविड -१ vacc लस सक्ती करण्यास राज्य खासदारांनी रस दर्शविला आहे का\nश्रीमती रीसच्या म्हणण्यानुसार खरोखर नाही आणि ते आश्चर्यकारक नाही. प्रारंभ करणार्‍यांना, ही लस केवळ १२ आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठीच मंजूर केली गेली आहे. तर, लस आवश्यक आहे असा युक्तिवाद करणे केवळ अर्ध्या शाळेतील लोकसंख्या प्राप्त करू शकल्यास कठोर सिद्ध होऊ शकते, असे सुश्री रेस म्हणाली. शालेय वयोगटातील सर्व मुलांना वापरण्यासाठी लस मंजूर होईपर्यंत कायद्याच्या आज्ञेची पूर्तता करण्याची शक्यता नाही. दुसरं कारण म्हणजे कोविड -१ all या तीनही लसी सध्या आपत्कालीन उपयोगाच्या प्राधिकरणाअंतर्गत मंजूर झाल्या आहेत. जरी ती स्थिती अनिवार्यतेने पुढे येत नसली तरी ती कायदेशीर स्थिती कमजोर करते.\nके -12 लसीची आवश्यकता रोखणारे कायदे करणारे ओक्लाहोमा पहिले राज्य ठरले. गेल्या महिन्याच्या अखेरीस रिपब्लिक गव्हर्नर केव्हिन स्टिट यांनी स्वाक्षरी केलेल्या या विधेयकात शाळांना विनाअनुदानित विद्यार्थ्यांवर मुखवटा आदेश लागू करण्यास मनाई करण्यात आली आहे. शाळांना लस देण्यास मनाई करणारी तत्सम विधेयके मिशिगन आणि पेनसिल्व्हेनिया विधानमंडळांतून सुरू आहेत.\nकोविड -१ vacc लस अनिवार्य करावी असे शाळा जिल्ह्यांना हवे आहे\nबरेच लोक या विषयावर गप्प आहेत. शाळांवर अधिकार असलेले न्यूयॉर्क शहरातील नगराध्यक्ष बिल डी ब्लासिओ यांनी गेल्या आठवड्यात असे सूचित केले की तो लसीच्या आदेशाबाबत उत्सुक नाही.\nश्री. ब्लासिओ म्हणाले, “जेव्हा आम्हाला असे वाटते की जेव्हा आम्हाला जबरदस्तीच्या धंद्यात अडचणी येतात तेव्हा आपण त्यात संघर्ष करावा लागतो ज्याची आम्हाला गरज नाही,” श्री. ब्लासिओ म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की त्यांच्या परिणामकारकतेबद्दल शिक्षण देऊन लसीकरण वाढविणे अधिक चांगले होईल.\nलॉस एंजेलिस युनिफाइड स्कूलचे जिल्हा अधीक्षक ऑस्टिन ब्यूटनर म्हणाले की, लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे सिद्ध झाल्यावर ते अनिवार्य केले पाहिजे.\n“मी अशी अपेक्षा करतो की फार फार दुर भविष्य नाही – ते आठवडे, महिने किंवा वर्षानुवर्षे नाही हे मला ठाऊक नसते – राज्य हे आदेश देईल. आम्ही गोवर आणि गालगुंडाच्या उपचारांपेक्षा कोविडशी कशा प्रकारे वेगळं वागू शकतो “मला हे समजत नाही,” श्री बूटनर म्हणाले.\nदेशातील दुसर्‍या क्रमांकाच्या शालेय जिल्ह्याचे प्रमुख श्री. ब्यूटनर म्हणाले की त्यांनी अनेक महिन्यांपासून राज्य आमदारांशी संभाव्य आदेशावर चर्चा केली आहे आणि जेव्हा या विषयावरील राजकारण बाजूला ठेवले जाते तेव्हा बरेच लोक लस देण्याची गरज असल्याचे मान्य करतात. ते अंमलात आणण्यासाठी योग्य वेळ कधी असेल यावर वेगवेगळी मते आहेत, असे ते म्हणाले.\nमि. बटटन महिन्याच्या शेवटी नोकरी सोडून जात आहे.\nन्यूयॉर्क शहर, लॉस एंजेलिस, क्लीव्हलँड आणि डेट्रॉईटसह जवळपास 50 शहरी शाळा जिल्हे विद्यार्थ्यांच्या व कुटूंबियांना शालेय इमारतींमध्ये लसी देतात, असे ग्रेट सिटी स्कूल ऑफ कौन्सिलने म्हटले आहे.\nनॅशनल एज्युकेशन असोसिएशन, देशातील सर्वात मोठी शिक्षक संघटना, असे म्हणते की त्याचे राष्ट्रीय स्थान नाही आणि अमेरिकन फेडरेशन ऑफ टीचर्स, दुसर्‍या क्रमांकाच्या शिक्षक संघटनेने असे म्हटले आहे की लसीकरण आवश्यक नाही. या गटाचे अध्यक्ष रॅन्डी विंगार्टन यांनी सांगितले आहे की, संकोच दूर करण्यासाठी लसीच्या कार्यक्षमतेबद्दल लोकांना खात्री देणे महत्वाचे आहे.\nमुलांमध्ये कोविड -१ vacc लस किती प्रभावी आहेत\nफायझर-बायोटेनटेकच्या 2,260 पौगंडावस्थेतील अभ्यासानुसार 12 ते 15 वर्षे वयोगटातील लाक्षणिक कोविड -१ against पासून संरक्षण करण्यासाठी दोन-डोस शॉट 100% प्रभावी असल्याचे आढळले.\nआतापर्यंत, संशोधकांना असे पुरावे सापडले नाहीत की या लसींमध्ये प्रौढ विरूद्ध मुलांसाठी कोणत्याही अतिरिक्त किंवा भिन्न जोखीम आहेत. सीडीसीनुसार लसीचा सर्वात सामान्य दुष्परिणाम म्हणजे ताप, स्नायू दुखणे आणि सर्दी यासारख्या फ्लूलाईक लक्षणे आहेत.\nशालेय लसीचे आदेश कार्य करतात\nहोय, फिलाडेल्फियाच्या चिल्ड्रेन्स हॉस्पिटलमधील लसी शिक्षण केंद्राचे संचालक डॉ. पॉल ऑफिट यांच्या म्हणण्यानुसार. गोवरच्या बाबतीत विचार करा, काही राज्यांतील शाळांमध्ये प्रथम लसी देणे आवश्यक आहे. अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या जर्नल ऑफ एथिक्सच्या २०० paper च्या पेपरानुसार, “शालेय लसीकरण कायद्यासह राज्यांमध्ये अशा प्रकारचे कायदे नसलेल्या राज्यांपेक्षा गोवरचे दर Ev०–5१% कमी असल्याचे दिसून आले आहे.”\nअशा निष्कर्षांमुळे अधिक राज्य आज्ञा आणि कठोर अंमलबजावणी झाली.\n“त्या नियमांमुळे आम्ही अखेर या देशातून गोवर काही काळासाठी दूर केले,” असे डॉ. ऑफिट म्हणाले.\nप्रत्येक राज्यात मुलांना गालगुंड, गोवर आणि रुबेला तसेच पोलिओ आणि डिप्थीरियाची लसीकरण करून शाळेत जाण्यासाठी लसी देण्याची आवश्यकता आहे. पण सूट आहेत. वेस्ट व्हर्जिनिया, मिसिसिप्पी, न्यूयॉर्क, मेन, कॅलिफोर्निया आणि कनेक्टिकट ही सहा राज्ये केवळ वैद्यकीय सूट मिळविण्यास परवानगी देतात.\nनॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेट विधानमंडळानुसार, चौंतीस राज्ये आणि जिल्हा कोलंबिया जिल्हा धार्मिक सवलतीस मान्यता देतात आणि १ states राज्ये तात्विक सवलतींना परवानगी देतात.\nसार्वजनिक आणि खाजगी या दोन्ही शेकडो महाविद्यालये आणि विद्यापीठे विद्यार्थ्यांना ही गडी बाद होण्याचा क्रम ऑन-कॅम्पसमध्ये भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना लसी देण्याची आवश्यकता आहे.\nके -12 शाळांवर बंधन घालणारी कायदेशीर बंधने नेहमीच लागू होत नाहीत कारण बहुतेक सार्वजनिक विद्यापीठांमध्ये राज्यात स्वराज्य अधिकार असतात आणि खासगी विद्यापीठे सामान्यत: राज्य नियमांच्या अधीन नसतात, असे सुश्री रेस यांनी सांगितले. परंतु सार्वजनिक विद्यापीठांच्या स्वशासनाधिकार सामान्यत: राज्य कायदे अधिलिखित करण्यासाठी इतके मजबूत नसतात. ओक्लाहोमा आणि यूटाच्या बाबतीत सार्वजनिक विद्यापीठे कोविड -१ vacc ची लस उपस्थितीची अट करू शकत नाहीत असे जर राज्ये म्हणत असतील तर विद्यापीठांचे अधिकार मर्यादित असू शकतात, असे सुश्री रेस म्हणाली.\nकाही सार्वजनिक-आरोग्य तज्ञ आणि बालरोगतज्ज्ञ सावध करतात की कोविड -१ vacc लस आवश्यक बनवण्यापूर्वी अधिक डेटा उपलब्ध होईपर्यंत प्रतीक्षा करणे योग्य आहे. ड्यूक युनिव्हर्सिटीचे बालरोगशास्त्रचे प्राध्यापक डॅनी बेंजामिन म्हणाले की, प्राथमिक लष्करांच्या प्राथमिक चाचण्यापेक्षा लसीच्या कार्यक्षमतेबद्दल आणि मृत्यूच्या दराबद्दल मोठ्या प्रमाणावर “जास्तीत जास्त माहिती” हवी असेल. ”आम्ही आयुष्याच्या आदेशानुसार खूपच लवकर आहोत. ते, “डॉ बेंजामिन म्हणाले.\nडॉ. बेंजामिन, ज्यांच्य��� चारही मुलांना ही प्राथमिक लसी देण्यात आली होती आणि ज्यांना सुरुवातीच्या चाचण्यांमध्ये भाग देण्यात आले होते त्यांनाही लस देण्यात आली आहे, असे सांगितले की लसांबाबत संकोच दिसून आला तर आदेशाकडे धाव घेऊ नका. त्याऐवजी प्रोत्साहन व शिक्षणाच्या माध्यमातून लसींना प्रोत्साहन देणे अधिक चांगले होईल, असे ते म्हणाले.\nयाची सदस्यता घ्या पुदीनाचे वृत्तपत्रे\n* वैध ईमेल प्रविष्ट करा\n* आमच्या वृत्तपत्राची सदस्यता घेतल्याबद्दल धन्यवाद.\nकधीही एक कथा चुकवू नका मिंटसह संपर्कात रहा आणि माहिती ठेवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://jayvidarbha.com/include-mint-chutney-in-the-diet-during-the-corona-period-there-are-many-benefits-to-increasing-immunity/", "date_download": "2021-06-15T16:03:14Z", "digest": "sha1:63HSXWAPX252UKDRNWQVAUHKDLROEZBI", "length": 13234, "nlines": 133, "source_domain": "jayvidarbha.com", "title": "कोरोना काळात पुदिन्याच्या चटणीचा आहारात करा समावेश; इम्युनिटी वाढवण्याबरोबरच मिळतील बरेच लाभ - जयविदर्भ न्यूज", "raw_content": "\nजयविदर्भ न्यूज - बातमी आमची निर्णय तुमचा\nकोरोना काळात पुदिन्याच्या चटणीचा आहारात करा समावेश; इम्युनिटी वाढवण्याबरोबरच मिळतील बरेच लाभ\nकोरोना काळात पुदिन्याच्या चटणीचा आहारात करा समावेश; इम्युनिटी वाढवण्याबरोबरच मिळतील बरेच लाभ\nपुदिनाच्या पानांमध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते. यात प्रोटीन आणि गूड फॅटही असतात. तसेच व्हिटॅमिन ए, सी आणि बी-कॉम्प्लेक्सच्या पुरेशा प्रमाणामुळे शरीर आरोग्यदायी राखण्याबरोबरच त्वचा मऊ राहते. (Include mint chutney in the diet during the corona period; There are many benefits to increasing immunity)\nनवी दिल्ली : जेवणाचा स्वाद वाढवायचा विचार डोक्यात येतो, त्यावेळी आपल्या डोळ्यासमोर चटकन पुदिनाचे चित्र उभे राहते. कारण पुदिनाच्या पानांच्या स्वादाला तोड नाही. जेवणात पुदिनाची पाने वापरली की आपले तन-मन सारे काही फ्रेश होऊन जाते. गरमीच्या दिवसांत पुदिनाची चटणी मोठ्या प्रमाणावर खाल्ली जाते. पुदिनाच्या पानांमध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते. यात प्रोटीन आणि गूड फॅटही असतात. तसेच व्हिटॅमिन ए, सी आणि बी-कॉम्प्लेक्सच्या पुरेशा प्रमाणामुळे शरीर आरोग्यदायी राखण्याबरोबरच त्वचा मऊ राहते. त्वचेला अनोखी चकाकी येते. (Include mint chutney in the diet during the corona period; There are many benefits to increasing immunity)\nपुदिनाचे बरेच फायदे आहेत, ते जाणून घेतल्यास तुम्हीही जेवणात पुदिनाचा वापर सुरू कराल आणि स्वादिष्ट जेवणाचा आनंदही घ्याल. आरोग्य��च्या दृष्टीने पुदिना किती लाभदायी आहे, याबाबत देशातील आयुर्वेद तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पुदिना रक्ताच्या पीएचला अ‍ॅसिडिक होऊ देत नाही. त्यामुळे क्लोटींगच्या समस्येपासूनही आपला बचाव होतो. सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात इम्युनिटी वाढवण्याची प्रचंड गरज व्यक्त होत आहे. पुदिनामध्ये हा एक मोठा गुणधर्म आहे. पुदिना आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फार उपयुक्त ठरतो. कारण पुदिन्याला आयरन, पोटॅशियम आणि मँगनीजचा चांगला स्त्रोत मानला जातो. यामुळे आपली स्मृती वाढते तसेच हिमोग्लोबिनच्या पातळीतसुद्धा सुधारणा होते.\nवजन कमी करण्यास अत्यंत उपयुक्त\nतुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर पुदिन्याचे सेवन अवश्य करा. कारण वजन नियंत्रित करण्यास पुदिना अत्यंत उपयुक्त असल्याचे आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात.\nपुदिनामुळे जेवलेले चांगल्या पद्धतीने पचते अर्थात पचन व्यवस्था सुस्थितीत राहते. एक चांगला मेटाबॉलिज्म वजन कमी करण्यास मदत करतो. अशा परिस्थितीत पुदिन्याची चटणी खूप उपयोगी ठरते.\nतोंडाचे आरोग्य उत्तम राहते\nपुदिनामुळे तोंडाचे आरोग्य उत्तम राहते. अर्थात पुदिना तोंडाच्या आतील भागात बॅक्टेरियाची वाढ होऊ देत नाही. याशिवाय दातांवरील डाग साफ करण्यास पुदिनाची मदत होते. तसेच जीभ आणि हिरड्यांचे आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत होते. पुदिनाची पाने चावत राहिल्यामुळे तोंडाला दुर्गंधी येत नाही.\nजर तुम्हाला मांसपेशीमध्ये वेदना होत असतील तर पुदिन्याची चटणी अवश्य खा, आपल्या डायटमध्ये पुदिनाच्या चटणीचा समावेश करा. याशिवाय सामान्य डोकेदुखीपासूनही पुदिनामुळे दिलासा मिळतो. पुदिनाचे तेज आणि ताजा स्वाद डोकेदुखी कमी करण्यास मोठी मदत करू शकतो.\nपुदिन्यामुळे नाक, गळा आणि फुफ्फुस स्वच्छ ठेवण्यास मदत होते. पुदिन्यामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. याच गुणधर्मामुळे पुदिनाचे सेवन केल्यानंतर अगदी खूप वर्षांपासून त्रास देत असलेल्या खोकल्यापासून आराम मिळतो. खोकल्यामुळे गळ्यात होणारी जळजळ थांबते. परिणामी, फुफ्फुस स्वस्थ राहते.\nसध्याच्या कोरोना काळात संसर्ग रोखण्यासाठी शरीरात स्ट्रॉंग इम्युनिटी पॉवर असण्याची गरज आहे. जर तुम्हाला तुमची प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर पुदिन्याची चटणी अवश्य आहारात अंतर्भूत करा. पुदिन्याची चटणी खाऊन तुम्ही प्रतिकारशक्ती वाढवाल, त्यामुळे तुमच्या शरीरातील विविध प्रकारच्या व्याधी दूर पळतील. (Include mint chutney in the diet during the corona period; There are many benefits to increasing immunity)\nCorona Periodmint chutney in the dietआहारात करा समावेशइम्युनिटीकोरोना काळातपुदिन्याच्या चटणीचामिळतील बरेच लाभ\n6 वर्षीय चिमुकलीच्या व्हिडिओची शिक्षण विभागानं घेतली दखल, ऑनलाइन क्लासेसचा वेळ बदलला\nदहावी परीक्षांचं काय होणार, मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाकडं महाराष्ट्राचं लक्ष, बारावी संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं, आजोबा-काकीला हत्येप्रकरणी अटक\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन् घेतला 103 कोटींचा फ्लॅट\nदोनशे फुट उंच पुलावर अडकलेल्या मुलाचे वाचवले प्राण\n चॉकलेट घशात अडकल्यानं चिमुकलीचा मृत्यू, भिवंडीतील हृदयद्रावक घटना\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं,…\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन्…\nहोमबातम्या WTC Final: भारताविरुद्ध खेळणार ही ‘टीम…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/coronavirus/corona-peak-ends-in-up-delhi-madhya-pradesh-maharashtra-121051400026_1.html", "date_download": "2021-06-15T15:01:32Z", "digest": "sha1:JH4RQGOEPG5F7SWYVHYZSENAVDH4UOOL", "length": 12131, "nlines": 121, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "चांगली बातमीः यूपी-महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये कोरोनाचा पीक संपला | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 15 जून 2021\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nचांगली बातमीः यूपी-महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये कोरोनाचा पीक संपला\nउत्तरप्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात आणि छत्तीसगड येथे कोरोना पीक संपला आहे. आता कोरोनासंक्रमण हळूहळू खाली येत आहे. संक्रमित होण्याचे प्रमाण कमी होत आहे. तथापि, कोरोनाचे अद्याप कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये आगमन झाले नाही. म्हणून दक्षता घेणे आवश्यक आहे. सर्वात मोठा धोका केरळ, बिहार, झारखंड, राजस्थान, हरियाणा आणि तेलंगणा येथे आहे, जिथे कोरोना संक्रमण फ्लक्चुएट करत आहे. कोरोना संक्रमणात सतत चढउतार दर्शविणारा आहे. हा अहवाल आयआयटीचे वरिष्ठ वैज्ञानिक प्रो. महेंद्रकुमार वर्मा आणि प्रा. राजेश रंजन यांचे आहे. हा अहवाल त्यांनी आरोग्य मंत्रालयालाही पाठविला आहे.\nआयआयटीचे प्रा महेंद्र कुमार वर्मा यांनी कोरोना संसर्गाच्या दुसर्‍या वेव्हच्या (सेक���डवेव्ह) दररोजच्या प्रकरणात एसएआर (सस्पेसिस इन्फेक्टेड रेसिस्टंट) मॉडेल बनवलेआहे. याच्या आधारे, प्रकरणांची संख्या वाढणे आणि घटणेचा अंदाज लावला जाऊ शकतो. त्यांनी प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र अहवाल तयार केलाआहे. प्रो. वर्मा यांनी टीपीआर (सकारात्मक घटनांच्या संख्येवरील 100 चाचण्या) आणि सीएफआर (मृत्यूच्या टक्केवारीवरील 100 प्रकरणे) यांचेही आपल्या अहवालात मूल्यांकन केले आहे. अहवालानुसार टीपीआर आणि सीएफआर दोन्ही दिल्लीत जास्त आहेत. 8 मे रोजी त्यांनी आरोग्य मंत्रालयाला हा अहवाल पाठवला आहे.\nदिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वांना सामना वाचावाच लागतो : संजय राउत\nहे 4 राशीचे लोक असतात प्रामाणिक आणि खरे मित्र, आनंद आणि दु: खात साथ निभवतात\nदिल्लीचा पंजाबवर 7 गडी राखून विजय\nदिल्लीलाही ‘महाराष्ट्र मॉडेल’प्रमाणेच चालावे लागेल : संजय राऊत\nदिल्लीत बगिचाच्या हिरवळीवर उभारलं तात्पुरतं स्मशान\nयावर अधिक वाचा :\n\"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी\"\nविविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,\nधनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...\nपुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...\nअंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली\nसंगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...\nऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...\n‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...\nगेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...\nWTC फाइनल 2021:टीम इंडिया ने जाहीर केले खेळाडूंचे नाव\nन्यूझीलंडनंतर भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठीही आपल्या 15 सदस्यीय संघाची ...\nचिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षात उभी फूट\nमाजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनानंतर लोक जनशक्ती पार्टीत उभी फूट ...\nनारायण राणे: कट्टर शिवसैनिक ते ठाकरेंशी 'शत्रुत्व', कसा आहे ...\nशिवसेना, काँग्रेस आणि स्वाभिमानी पक्ष असा प्रवास करून आता भाजपात स्थिरावलेले माजी ...\nNovavax: नोव्हा���ॅक्सच्या कोरोना लशीचं उत्पादन भारतात होणार, ...\nलसीकरणाच्या मंदावलेल्या वेगादरम्यान भारतासाठी एक आनंदाची बातमी आहे. अमेरिकेच्या ...\nLagaan: आमिर खानने 'लगान' सिनेमाला वाईट चित्रपट का म्हटलं ...\nमधू पाल 2001 साली आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शित केलेला 'लगान' चित्रपट हिंदी ...\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुंबईत - अवेळी पाऊस\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://verygoodrecipes.com/marathi", "date_download": "2021-06-15T15:51:07Z", "digest": "sha1:ETKJK57XZNDYBF6DJYDFUUZZXPSROMEC", "length": 17548, "nlines": 179, "source_domain": "verygoodrecipes.com", "title": "Very Good Recipes of Marathi", "raw_content": "\nआपल्याला आश्चर्य वाटेल की गूळ व मनूके सेवन केल्याने शरीराचे वजन कमी होते. पण वजन कमी करण्यासाठी आपल्याला आपल्या खाण्यावर नियंत्रण ठेवणे जरुरीचे आहे. वजन कमी करण्यासाठी आपल्याला रिफाइंड फूड कमी सेवन केले पाहिजे. त्याच बरोबर साखरेचे प्रमाण सुद्धा कमी करायला...\nमुरमुरे ही सर्वाना आवडतात. त्याचा चिवडा अगदी मस्त लागतो किंवा त्याची चटपटीत भेळ आपल्या तोंडाला पाणी आणते. मुरमुरे ही पचायला हलके असतात. आपण मुरमुरे वापरीन डोसा बनवला आहे का मुरमुरे वापरुन डोसा बनवून पहा तुम्हाला व मुलांना नक्की आवडेल. मुलांना भूक लागली...\nवाटली डाळ ही डिश चनाडाळ भिजवून बनवली जाते. वाटलीडाळ ही महाराष्ट्रियन लोकांची लोकप्रिय पारंपरिक डिश बनवायला अगदी सोपी व झटपट होणारी आहे. तसेच चटपटीत व खमंग लागते. वाटली डाळ आपण गणपती उत्सवमध्ये गणपती बापांच्या आरतीच्या वेळी खिरापत म्हणून वाटू शकतो. गौरी...\nआपण आंब्या पासून अजून एक छान रेसीपी पाहणार आहोत. आंब्याचे रोल चवीला खूप छान लागतात. आपण डेझर्ट म्हणून किंवा जेवण झाल्यावर स्वीट डिश म्हणून सुद्धा सर्व्ह करू शकतो. आंब्याचे रोल बनवायला अगदी सोपे अ झटपट होणारे आहेत बनवून पहा नक्की सर्वाना आवडतील. आंब्याचे...\nआता आंब्याचा सीझन चालू आहे. आपण आंब्याच्या रसा पासून बऱ्याच प्रकारच्या निरनिराळ्या रेसीपी पाहिल्या आता आपण झटपट आंब्याचे पुडिंग पाहणार आहोत. आंबा ही असे फळ आहे की ते सर्वाना आवडते. त्याचा रंग व सुगंध आपल्याला म���हून टाकतो. त्याच्या रसा पासून आपण बरेच पदार्थ...\nआपल्याला माहिती असेलच डाळीमद्धे पोषक तत्व, प्रोटीन व औषधी गुणधर्म आहेत. मसूर डाळीमद्धे सुद्धा भरपूर औषधी गुणधर्म आहेत. जे आपल्या शरीराला उपयोगी आहेत. त्याचे काय फायदे आहेत आहेत ते आपण पाहूया. प्रथम आपण त्याचे औषधी गुणधर्म काय आहेत ते पाहू या: मसुरच्या डाळीमध्ये...\nदाल बाटी ही एक राजस्थानी पारंपारिक डिश आहे. दाल बाटी ही डिश खास दिवशी राजस्थानी लोकांच्या घरी बनवली जाते. आता भारतभर ही डिश बनवली जाते. तिखट चमचमीत दाल बरोबर मस्त खुशखुशीत बाटी सर्व्ह करतात. आपण ब्रेकफास्टला किंवा जेवणात सुद्धा अश्या प्रकारची डिश बनवू शकतो....\nआपण फळांची किंवा फळ भाज्या ह्यांची साल कचरा समजून फेकून देतो पण त्याचे अगदी आश्चर्यकारक फायदे जाणून घेतले तर तुम्ही कधीसुद्धा साल फेकून देणार नाहीत. खर म्हणजे रोजच्या जीवनात त्याच्या वापराने बऱ्याच परेशानी दूर होऊ शकतात. The Marathi Mango Peel Benefits...\nभारतामध्ये साधारणपणे लोक गहू वापरुन त्यापासून चपाती बनवून त्याचे सेवन करतात. पण काही ठिकाणी लोक बाजरीची भाकरी किंवा रोटी खाणे पसंद करतात. बाजरीचे सेवन केल्याने आपली पचनशक्ती सुधारते व त्याच बरोबर अजून काही रोग सुद्धा बरे होतात. The Marathi Bājarīchi Bhākarī...\nMango Suji (Sooji, Semolina) Cake Without Oven, Maida, Curd And Egg In Marathi आपण आता पर्यन्त केकचे अनेक प्रकार बघितले. आता आपण रवा वापरुन आंब्याचा केक कसा बनवायचा ते पहाणार आहोत. मॅंगो सुजी केक बनवताना आपण मैदा, दही किंवा अंडे वापरले नाही तसेच ओव्हन सुद्धा...\nआंबा मॅंगो फळांचा राजा हे आपल्याला माहिती आहेच. पण आपल्याला फक्त सीझनमध्येच आंबा चाखायला मिळतो. ते पण फक्त एप्रिल मे मध्ये मिळतो. जर आपण आंबा वर्षभर टिकवून ठेवला तर आपल्याला पाहिजे तेव्हा आंब्याचा रस वापरुन पदार्थ बनवता येतील. The Marathi How to store mangoes...\nआपण आपल्या दिवसाची सुरवात चहा घेऊन करतो त्यामुळे आपल्याला ताजे तवाने वाटते. तसेच आपला मेंदू तल्लख राहतो. भारतात चहाचे शौकीन खूप आहेत. आपल्या कडे घराबाहेर पडले की ठीक ठिकाणी चहाच्या गाड्या पहायला मिळतात. काळा चहा पिण्याचे आरोग्यदायी फायदे (हृदय, डायबीटीज,...\nगरमी म्हणजेच उन्हाळा ह्या सीझनमध्ये आपण स्कीन म्हणजेच त्वचाची काळजी घेतली पाहिजे गरमी पासून आपण आपल्या स्कीनचा बचाव करायचा असेल तर चंदन हा एक चांगला उपाय आहे. चंदन हे आयुर्वेदमध्ये एक चा���गले ब्‍यूटी इंग्रीडीयंट्स आहे जे आपण अगदी भरवसा ठेवून वापरू शकतो....\nप्रतेक घरामध्ये सुगंधित दालचीनी असतेच. दालचीनीचा उपयोग जेवणातील स्वाद वाढवण्यासाठी केला जातो. दालचीनीचा उपयोग फक्त स्वयंपाक करताना केला जात नसून बऱ्याच प्रकारची औषधे बनवण्यासाठी केला जातो. आयुर्वेद व पारंपारिक औषधे बनवण्यासाठी दालचीनीचा उपयोग केला जातो....\nकाही वर्षा पूर्वी महिला मुलतानी मातीचा उपयोग आपले सौदर्य वाढवण्यासाठी करत. मग रेडिमेड पॅक आल्यामुळे मुलतानी मातीचे महत्व कमी झाले. मुलतानी माती हे एक नॅच्युरल ब्युटी मटेरियल आहे. त्याच्या वापरण्यामुळे काही सुद्धा साईड इफेक्ट होत नाहीत. आपण सुद्धा आपली त्वचा...\nजगभर अनेक प्रकारचे शारीरिक व मानसिक आजारांसाठी फुलांच्या औषधांचा वापर केला जातो. शास्त्रज्ञाच्या मते फूल व पाने ह्याचा उपयोग मानसिक अवस्था व भावना च्या वर चांगला परिणाम होतो असे म्हणत. आज सुद्धा फुलांच्या व पानांच्या औषधाचा उपयोग करून स्वास्थ चांगले ठेवण्यास...\nझटपट केळ्याच्या गोड पुऱ्या | Nashta Recipe in Marathi -\nPreparation: 15 min - Cooking: 25 min सकाळच्या घाई-गडबडीत नाश्त्याला अश्या सोप्या केळ्याच्या पुऱ्या बनवून वेळ मारून नेता येईल. ह्या पुऱ्या बनवायला अगदी सोप्या आहेत. मस्त गोड, खुसखुशित आणि आतून थोडं भटूरयाच्या texture च्या लागतात. याशियाय तुम्ही ह्या आदल्या दिवशी रात्री बनवून ठेवल्या तरी पुढचे...\nसदाफुली सदाबहार फूल म्हणजे औषधांचा भंडार तिच्या पाकळ्यामध्ये आजारांवर इलाज आपल्याला सदाफुली हे झाड माहीत असेलच ह्या झाडाला रोज फुले येतात म्हणूनच त्याला सदाफुली असे म्हणतात. ते दिसायला आकर्षक दिसते तसेच त्याचे औषधी गुणधर्म सुद्धा बरेच आहेत. The Marathi...\nहिंदू धर्म अनुसार अक्षय तृतीया ह्या दिवसाला खूप महत्व आहे. अक्षय तृतीया हा पूर्ण दिवस खूप शुभ मानला जातो. दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्ष तृतीया ह्या दिवशी अक्षय तृतीया हा दिवस असतो. धार्मिक शास्त्रानुसार अक्षय तृतीया ह्या दिवशी सर्व पापांचा नाश होऊन...\nPreparation: 35 min - Cooking: 10 min असा मस्त तळलेला माश्याचा तुकडा, वाफाळलेला भात आणि सोलकढी, सुखं म्हणजे अजून काय पाहिजे माझी थोडीशी जास्त अपेक्षा म्हणजे, आयते ताटात हे पदार्थ मिळाले तर स्वर्गसुख. आता lockdown मुळे बाजारात जाऊन मच्छी खरेदी करण बंद आहे. online घरपोच मच्छी पुरवठा करणाऱ्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/politics/prakash-ambedkar-criticised-pankaja-mundey-over-maratha-community-reservation-file/", "date_download": "2021-06-15T15:56:30Z", "digest": "sha1:DKJ4EYLY3OKZPOIDWTD7BO6GPTK5V67J", "length": 25557, "nlines": 168, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Prakash Ambedkar criticised Pankaja Mundey over Maratha Community Reservation file | पंकजा मुंडे बालिश असून त्यांना ती काय चिक्‍कीची फाईल वाटली का? : आंबेडकर | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nखुशखबर | SBI कडून ‘या’ खातेदारांना 2 लाखांचं अपघात विमा संरक्षण | असा मिळवा फायदा Sarkari Naukri | SBI (मुंबई) बँकेत फायर इंजिनियर्सला मोठी संधी | वाचा, शेअर करा ई-सेवा | पॅन कार्ड हरवलंय | असं ऑनलाईन ड्युप्लिकेट काढा Health First | खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी | ही कारणं आधी वाचा Health First | तुमचा चेहरा सुजल्यासारखा वाटतोय | असं ऑनलाईन ड्युप्लिकेट काढा Health First | खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी | ही कारणं आधी वाचा Health First | तुमचा चेहरा सुजल्यासारखा वाटतोय हे उपाय करून पाहा Health First | घरातील फ्रीजमधून वास येतोय हे उपाय करून पाहा Health First | घरातील फ्रीजमधून वास येतोय | हे करून पहा Health First | ताप कमी करण्यासाठी घरगुती उपाय | वाचा सविस्तर\nपंकजा मुंडे बालिश असून त्यांना ती काय चिक्‍कीची फाईल वाटली का\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 3 वर्षांपूर्वी | By विजय केळकर\nनंदुरबार : जर मराठा आरक्षणाची फाईल माझ्या टेबलवर आली असती तर क्षणाचा सुद्धा विलंब न लावता मी मराठा आरक्षणाच्या फाईलवर सही केली असती या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंच्या विधानाचा सर्वच थरातून समाचार घेतला आहे. त्यात आता प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा निशाणा साधला आहे.\nभारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंचा समाचार घेताना म्हटलं आहे की, ते विधान निव्वळ बालिशपणाचे असून असा एका मिनिटात निर्णय आणि सही होत नाही. एका मिनिटात सही करायला ती काय चिक्कीची फाइल आहे काय, असा उपरोधिक टोलाही प्रकाश आंबेडकरांनी हाणला आहे.\nत्यामुळे एकूणच ग्रामविकास मंत्री यांनी परळी येथील मराठा समाजाच्या आंदोलकांना संबोधित करताना जोश मध्ये वक्तव्य केलं खरं, परंतु त्यावर आता चोहोबाजींनी टीका होताना दिसत आहे.\nमागील बातमी पुढील बातमी\nकाकासाहेब शिंदेंवर अंत्यसंस्कार, मराठा क्रांती मोर्चेकरी सेना खासदार खैरेंच्या अंगावर धावले आणि हाकलून दिल\nकाल औरंगाबाद इथं मराठा आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे या तरूणाचा मृत्यू झाला. आज सकाळी काकासाहेब शिंदे यांच्यावर गंगापूर तालुक्यातील कायगावात अंत्यसंस्कार करण्यात आले.\nसोलापूरमध्ये संतप्त मराठा क्रांती मोर्चाचा चक्काजाम, एसटी बसेस सुद्धा फोडल्या\nमराठा क्रांती मोर्चाच आंदोलन हळूहळू राज्यभर पेट घेण्याची चिन्ह आहेत. पंढरपूर नंतर आता सोलापुर शहरात मराठा समाजाने चक्काजाम आंदोलन छेडले आहे. आंदोलनादरम्यान संतप्त झालेल्या जमावाने दोन एसटी गाड्यांची तोडफोड केल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागण्यास सुरुवात झाली आहे.\nसातारा, आंदोलकांनी एनसीपी आमदार शिवेंद्रराजें'ना बोलू दिलं नाही\nसातारा येथे मराठा क्रांती मोर्च्यातील आंदोलकांना संबोधित करण्यासाठी आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिवेंद्र राजे यांना आक्रमक आंदोलकांनी घोषणा देत भाषण करण्यापासून रोखलं असं वृत्त आहे. त्यामुळे साताऱ्यात सुद्धा मराठा आरक्षणावरून वातावरण तापताना दिसत आहे.\nआरक्षणासंदर्भात भाजप-शिवसेना सरकारविरोधात मराठा समाज पुन्हां एल्गार पुकारणार\nनिवडणुकीपूर्वी आणि सत्तेत येऊन सुद्धा विद्यमान युती सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भातील आश्वासन पूर्ण न केल्याने मराठा समाजात भाजप आणि शिवसेना सरकारविरोधात रोष वाढत आहे. त्यामुळेच झोपलेल्या सरकारला जाग करण्यासाठी तुळजापूरमध्ये २९ जूनला जागरण गोंधळ घालून मराठा क्रांती मोर्चा सरकारविरोधात पुन्हां रणशिंग फुंकणार आहे.\nऔरंगाबादमध्ये मराठा मोर्चाला हिंसक वळण, आंदोलकांकडून शासनाच्या वाहनांची तोडफोड\nऔरंगाबादमध्ये मराठा मोर्चाला हिंसक वळण, आंदोलकांकडून शासनाच्या वाहनांची तोडफोड\nमराठा आरक्षणासाठी त्याने दिले प्राण\nअन् त्याने मारली गोदावरीत उडी – मराठा आरक्षणासाठी कायगाव टोका येथे सुरू असलेल्या आंदोलनात काकासाहेब शिंदे या तरुणाने अचानक पुलाचा कठडा ओलांडून पाण्यात उडी घेतली.\nपरभणीत मराठा आंदोलन चिघळलं, ६ बसेस आणि पोलीस व्हॅन सुद्धा जाळल्या\nमागील २ वर्षापूर्वी शांततेत पार पडलेले मराठा समाजाचे मोर्चे आता हिंसक वळण घेऊ लागले आहेत. मराठा समाजाच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी गंगाखेडमध्ये ४ खासगी गाड्या, ५ बसेस आणि पोलिसांची व्हॅन जाळली आहे.\nठाण्यात मराठा आंदोलनातील हिंसाचा���ात शिवसेना माजी नगरसेवक आणि शाखाप्रमुखाचा समावेश\nमराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन व बंद स्थगित केल्याची घोषणा समन्वयकांनी केल्यानंतर सुद्धा ठाण्यात नितिन कंपनी येथे रस्ता रोको आंदोलन करणाऱ्यांना ठाणे पोलिसांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केले होती. परंतु त्यानंतर सुद्धा हिंसाचार भडकून दंगल सद्रुश्य परिस्थिती झाली होती. पुराव्याअंती याप्रकरणात इतर ३८ जणांना अटक तर झालीच परंतु त्या व्यतिरिक्त शिवसेनेचे माजी नगरसेवक शरद कणसे आणि अशोक कदम हे सुद्धा त्या हिंसाचारात सामील असल्याच सीसीटीव्ही फुटेज वरून समोर आल्याने त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.\nमुख्यमंत्र्यांनी 'वारीत साप' सोडण्याचं विधान केल्याने मराठा आंदोलक आक्रमक झाले\nराज्याच्या मुख्यमंत्र्यानेच वारीत साप सोडण्याचं विधान केलं आणि त्यामुळेच मराठा समाजाचे आंदोलक आक्रमक झाले होते. नाहीतर मराठा आरक्षणच आंदोलन शांततेत चाललेलं, पण सत्ताधाऱ्यांनीच आगीत तेल ओतण्याचं काम केलं आणि आंदोलन चिघळलं,’ अशा तिखट शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे.\nआज मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक\nआज मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र विधानसभा आणि विधानपरिषदेच्या सर्वपक्षीय गटनेत्यांची एक बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षणावर तोडगा याच मूळ चर्चेचा विषय असणार आहे असं वृत्त आहे.\nमराठा समाजाला १६ टक्के ठेवलेले आरक्षण मिळेल याची खात्री काय पुढे काय म्हणाले राज ठाकरे\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान आज ते जालना येथे आले असता त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी राज्य तसेच देशपातळीवरील अनेक विषयांना हात घालत त्यावर दिलखुलास उत्तर दिली.\nमराठा आरक्षणाचा प्रश्न किचकट, घाईत निर्णय घेता येणार नाही: उद्योग मंत्री सुभाष देसाई\nशिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी मराठा आरक्षणाबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच मराठा आरक्षणाचा निर्णय कोर्टातही टिकणे गरजेचे आहे असं सांगत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nबारामतीच्या चहावाल्याकडून मोदींना दाढीसाठी 100 रुपयांची मनी ऑर्डर | म्हणाला साहेब, दाढीऐवजी लसीकरण वाढवा\nदेशाची अर्थव्यवस्था ढासळतेय | पण भाजपचा पक्ष खजिना तुडुंब भरतोय | २०१९-२० मध्ये ७८५ कोटीची देणगी\nVIDEO | मला आनंद आहे की, कोविडमध्ये देशात अनेकांनी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जीव गमावले - गडकरी\nबीड | परळी तालुक्यातील सिरसाळा येथे MIDC उभारण्याचा मार्ग मोकळा | उद्योग मंत्रालयाची मंजुरी\nहमीभाव वाढवल्याचा दावा कोणत्याही तज्ज्ञाने सिद्ध करून दाखवावा - राजू शेट्टी\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nकोरोना आपत्तीत आरोग्य व्यवस्थेची पोलखोल झाली, पण मोदी म्हणाले, आम्ही नव्या आरोग्य सुविधा उभारल्या\nअजब | उपराष्ट्रपतींचं ट्विटर खातं सक्रिय नसल्यानं ब्लू टिक ऑटोमॅटिकली गेली | भाजप म्हणतं हा घटनेवरील हल्ला\nआज सकाळी ११ वाजता पंतप्रधान-मुख्यमंत्री भेट | काय असतील मराठा आरक्षण प्रश्नी मुद्दे\nमोफत लसीकरणासाठी फेब्रुवारीपासूनच मुख्यमंत्र्यांची मागणी होती | निर्णयासाठी मोदींना ४ महिने लाग��े - ममता बॅनर्जी\nSpecial Recipe | गाजर न किसता गाजराचा चविष्ट हलवा बनवा\nदेशात कोरोना लसींचा तुटवडा आणि केंद्र सरकार ट्विटरवरील ‘ब्लू टिक’साठी भांडतंय - राहुल गांधी\nSpecial Recipe | पारंपारिक गावरान पद्धतीने मिरचीचा ठेचा | करून पहा\nकेंद्र सरकार केवळ हेडलाईन मॅनेजमेंटमध्ये व्यस्त | राज्यांना कशापध्दतीने लस पुरवठा करणार ते सांगावे - राष्ट्रवादी\nदेशात कोरोनाबळींच्या संख्येत थोडी वाढ | पण कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ\nछत्रपती घराण्याचं काम लोकांना पेटवण्याचं नाही, तर न्याय देण्याचं - संभाजी छत्रपती\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/govt-lying-on-maratha-reservation-claims-sharad-pawar-9163.html", "date_download": "2021-06-15T15:49:00Z", "digest": "sha1:DBATXYWA7UN7S5E3DN73EGGPIZPSG2E6", "length": 15264, "nlines": 250, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nमराठा आरक्षणावर सरकारकडून सरळ सरळ फसवणूक : शरद पवार\nविजय केसरकर, टीव्ही 9 मराठी, कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मुद्दावरुन सरकार सरळ सरळ फसवणूक करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. कोल्हापुरात ते आज पत्रकारांशी बोलत होते. 1 डिसेंबरला पाहू सरकार नेमकं काय निर्णय घेतं. मराठा आरक्षणाचा फायदा निवडणुकीत होईल असं सरकारला वाटत असेल, पण तसं होणार नाही असंही पवार म्हणाले.\nसमाजासमाजात दरी निर्माण करण्याचं काम हे सरकार करत असून राज्याच्या एकतेवर याचा परिणाम होताना दिसत असल्याचं पवारांनी यावेळी म्हटलं. आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने नेमलेल्या समितीवरही पवारांनी टीका केली.\nकोणी जिल्हा परिषद आणि महापालिका नगरसेवक फोडून कर्तृत्व निर्माण केले, म्हणजे समाजाला दिशा देण्याचे काम करेल असे नाही, असं म्हणत पवारांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेच्या चलो अयोध्या मुद्द्यावरही पवारांनी भाष्य केलं.\nनिवडणुका जवळ आल्या की राम मंदिराचा मुद्दा काढला जातो. अशा मुद्द्यांचा एकदाच वापर होतो वारंवार होत नाही, अशी टीका पवारांनी शिवसेनेवर केली. गेल्या साडे चार वर्षात सांगण्यासारखं काम केलं नाही म्हणून धर्माचा आधार घेतला जातोय, अशी टीकाही पवारांनी केली.\nजम्मू आणि काश्मीरमध्ये राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयाचा पवारांनी निषेध केला. शिवाय असे राजकारण देशासाठी घातक असल्याचंही त्यांनी म्हटलंय. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये 40 जागांवर एकमत झाले असून, भाजपविरोधात प्रत्येक राज्यात मोट बांधण्याचं काम सुरु झाल्याचं पवारांनी सांगितलं.\nदेशात एक आघाडी नाही तर प्रत्येक राज्यात वेगवेगळी मोट बांधून भाजपला विरोध करण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करत आहेत. याच संदर्भात 10 डिसेंबर रोजी दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याचंही पवारांनी सांगितलं.\nVideo : संभाजीराजेंच्या बैठकीत काही काळ गोंधळ, राजेंच्या आवाहनानंतर कार्यकर्ते शांत\nअन्य जिल्हे 2 hours ago\nVideo | संभाजी छत्रपती यांच्या कोल्हापुरातील बैठकीत गोंधळ\nVideo | मराठा आरक्षणासाठीच्या मोर्चात प्रकाश आंबेडकरही सहभागी होणार\nKolhapur | कोल्हापुरात उद्यापासून मराठा समाजाचा मूक आंदोलन\nमोठी बातमी : एकीकडे मराठा मोर्चाचा हुंकार, दुसरीकडे OBC संघटनांचा एल्गार, उद्यापासून महिनाभर आंदोलन\nWTC final : बीसीसीआयकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडियाची घोषणा, 15 सदस्यांमध्ये कुणाचा समावेश\nSpecial Report | मराठा मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर नेमकं कसं असणार मराठा मूक आंदोलन\nपहिल्या पावसात मुंबईची तुंबई झाली, पालिकेने काय काम केले \nSpecial Report | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घेरण्यासाठी नारायण राणेंना मंत्रिपद\nमहाआवास अभियानांतर्गत 3 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना घरकुलाच्या चाव्या, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश\nठाकरे सरकार आशा सेविकांच्या जीवाशी का खेळतेय\nमराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनाची कोल्हापुरातून सुरुवात, कोरोना नियमांचे पालन करावे : संभाजीराजे\n256GB स्टोरेज, 64MP कॅमेरा, Realme चा आतापर्यंतचा सर्वात ढासू 5G फोन लाँच\nदि.बा.पाटील यांच्या नावासाठी सर्वपक्षीय कृती समिती आक्रमक, 24 जूनला सिडकोला घेराव, 1 ल���ख लोक जमणार\nनवी मुंबई58 mins ago\nमराठा आरक्षणाचा विषय राज्य सरकारच्या अखत्यारित, केंद्राचा संबंध नाही : रावसाहेब दानवे\nमराठी न्यूज़ Top 9\nBirthday Special : डॅशिंग नांगरे पाटलांची बायकोच्या वाढदिवसाला रोमँटिक पोस्ट\nफोटो गॅलरी2 hours ago\nपहिल्या पावसात मुंबईची तुंबई झाली, पालिकेने काय काम केले \nआठवडाभरात प्रतिज्ञापत्र सादर करा, शाळांच्या फी वसुलीच्या मुद्द्यावरुन उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश\nमहाआवास अभियानांतर्गत 3 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना घरकुलाच्या चाव्या, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश\nVideo : संभाजीराजेंच्या बैठकीत काही काळ गोंधळ, राजेंच्या आवाहनानंतर कार्यकर्ते शांत\nअन्य जिल्हे2 hours ago\n7th pay Commission : केंद्र सरकारचं कर्मचाऱ्यांना गिफ्ट, DA सह मिळणार वाढलेली मेडीक्लेमची सुविधा\nVideo | शाहरुख सारखे केस, त्याच्यासारखेच हावभाव, तरुणाच्या व्हिडीओची सोशल मीडियावर धूम\nMaharashtra Coronavirus LIVE Update :नाशिकमध्ये दिवसभरात 155 नव्या कोरोना रुग्णांची नोंद\nMaharashtra News LIVE Update | दि. बा. पाटलांच्या स्मृतिदिनी 24 जूनला सिडकोला घेराव, आंदोलकांचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://kolhapur.gov.in/document-category/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%A6/", "date_download": "2021-06-15T15:14:21Z", "digest": "sha1:KW6ZPUMY7CUJ245WZ4V4G72ZS7222E54", "length": 4862, "nlines": 102, "source_domain": "kolhapur.gov.in", "title": "नागरिकांची सनद | कोल्हापूर | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nएसटीडी आणि पिन कोड\nमाहितीचा अधिकार 2005 अर्ज\nमाहितीचा अधिकार पहिले अपील\nमाहितीचा अधिकार जिल्हाधिकारी कार्यालय\nमाहितीचा अधिकार तहसिल कार्यालय\nमाहितीचा अधिकार उपविभागीय अधिकारी\nकोल्हापूर जिल्हा पर्यटन आराखडा\nसर्व कोविड नियोजन वर्ग 2 जमिनी सरकारी हक्क गायरान कब्जे हक्क भाडे पट्टा मुलकीपड माहितीचा अधिकार माहितीचा अधिकार तहसिल कार्यालय माहितीचा अधिकार उपविभागीय अधिकारी माहितीचा अधिकार जिल्हाधिकारी कार्यालय इतर कार्यालयीन आदेश जनगणना जिल्हा प्रोफाइल जेष्ठता यादी नागरिकांची सनद मार्गदर्शक तत्त्वे योजना अहवाल वार्षिक अहवाल सांख्यिकीय अहवाल सूचना\nनागरिकांची सनद २०२० 29/09/2020 पहा (496 KB)\nनागरिकांची सनद 15/04/2015 पहा (562 KB)\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कोल्हापूर जिल्हा प्रशासन , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट���रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 11, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/nawab-malik-slams-governor-koshyari-over-mahavikas-aghadhi/", "date_download": "2021-06-15T15:39:06Z", "digest": "sha1:IEWRBAIJPI25ZBFIPY76I35POSSGNNJC", "length": 15856, "nlines": 378, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "…म्हणून राज्यपालांनी आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय अनिर्णीत ठेवला : नवाब मलिक - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nलर्निंग लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया झाली सोपी; आरटीओत जाण्याची गरज नाही \nकाँग्रेसचे प्रभारी करणार महाराष्ट्राचा दौरा, राजकीय चर्चांना उधाण; काँग्रेसच्या मनात …\nदोन इटालियन मरीन्सविरुद्धचा खटला नऊ वर्षांनी अखेर रद्द\nपासपोर्टच्या नूतनीकरणासाठी कंगनाची हायकोर्टात याचिका\n…म्हणून राज्यपालांनी आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय अनिर्णीत ठेवला : नवाब मलिक\nमुंबई : विधान परिषदेवर १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्य मंत्रिमंडळानं राज्यपालांकडे शिफारस केली होती. या घटनेला सात महिने होत आले तरी निर्णय घेतलेला नाही. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय (NCP) प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी राज्यपालांवर निशाणा साधला. ‘त्या’ कायद्यात वेळ निश्चित नसल्याने त्याचा फायदा घेऊन राज्यपालांनी विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय अनिर्णीत ठेवला असल्याचे मत मलिक यांनी व्यक्त केले आहे.\nन्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठानं याचिकाकर्त्यांना थेट राज्यपालांच्या सचिवांना या याचिकेत प्रतिवादी करण्याचे निर्देश देत सर्व प्रतिवाद्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच यासंदर्भातील सुनावणी ९ जूनपर्यंत तहकूब केली आहे. या घडामोडींवर मंत्री नवाब मलिक यांनी भाष्य केले आहे. दरम्यान जनहित याचिकेवर न्यायालयाने विचारल्यानंतर त्यावर निर्णय राज्यपाल घेतील व न्यायालयाला कळवतील, असा विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleमोदींकडे मदतीची मागणी केल्यास फडणवीस जनतेसोबत असल्याचे सिद्ध होईल – नवाब मलिक\nNext articleसोनू सूदच्या फोटोला श्रीकालहस्तीच्या गावकऱ्यांनी केला दुधाने अभिषेक\nलर्निंग लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया झाली सोपी; आरटीओत जाण्याची गरज नाही \nकाँग्रेसचे प्रभारी करणार महाराष्ट्राचा दौरा, राजकीय चर्चांना उधाण; काँग्रेसच्या मनात …\nदोन इटालियन मरीन्सविरुद्धचा खटला नऊ वर्षांनी अखेर रद्द\nपासपोर्टच्या नूतनीकरणासाठी कंगनाची हायकोर्टात याचिका\nदेशमुखांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यापूर्वी संमती घेण्याची मुळीच गरज नाही\nकेंद्राची मनाई नसल्याने घरी जाऊन लसीकरणाचा निर्णय राज्याने घ्यावा\nशिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे ; नितेश राणेंचा प्रहार\nउल्हासनगर महापालिका स्थायी सभापती निवडणूक ; शिवसेनेला टीम कलानीचा पाठिंबा ,...\nसोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करत आहे ;...\nशिवसेनेचे कट्टर विरोधक नारायण राणेंना पंतप्रधान मोदींकडून स्पेशल गिफ्ट\nराम मंदिरावर घोटाळ्याचा डाग ; मोदी आणि भागवतांना हस्तक्षेप करावाच लागेल...\nमराठा आरक्षण : … कुणाला कुठं गाठायचे हे मी बघतो :...\nमराठा आरक्षणासाठी दोन्ही राजे एकत्र; उदयनराजे म्हणाले, ‘आरक्षणासाठी दोन्ही घराणे एक’\nचंद्रकांतदादांची अवस्था म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी; अजित पवारांचे टीकास्त्र\nदोन इटालियन मरीन्सविरुद्धचा खटला नऊ वर्षांनी अखेर रद्द\nपासपोर्टच्या नूतनीकरणासाठी कंगनाची हायकोर्टात याचिका\nपक्षाच्या अध्यक्षपदावरुन हटवलेल्या चिराग पासवान यांनी बंडखोर खासदारांना पक्षातून हाकलले\nनागपुरातील संविधान चौकात भरपावसात धरणे आंदोलन; संप चालूच राहणार : आशा...\nमराठा आरक्षण : संभाजीराजेंच्या आवाहनाला प्रकाश आंबेडकरांचा प्रतिसाद; आंदोलनासाठी कोल्हापुरात दाखल\nशिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे ; नितेश राणेंचा प्रहार\nबुरुज ढासळला : कंत्राट रद्द करून अधिकाऱ्यांना निलंबित करा; राष्ट्रवादी काँग्रेसची...\nउल्हासनगर महापालिका स्थायी सभापती निवडणूक ; शिवसेनेला टीम कलानीचा पाठिंबा ,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://deepstambhindia.org/SchemeDtls.aspx", "date_download": "2021-06-15T16:21:19Z", "digest": "sha1:XMCUK2XUIOVRSUY5OGBJXFAQGY7Y2QKR", "length": 5435, "nlines": 91, "source_domain": "deepstambhindia.org", "title": "Scheme Details", "raw_content": "\nSearch निवड करा महानगरपालिका नगरपालिका जिल्हा उप-विभाग तालुका गाव-ग्रामसेवक गाव-तलाठी Department Show All\nस्थावर मालमत्ता एजंट नोंदणी ... महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण महानगरपालिका ३०\nआधार कार्ड मध्ये बदल करणे ... Unique Identification Authority of India महानगरपालिका १५\nअन्न व औषध परवाना नूतनीकरण... अन्न आणि औषध प्रशासन विभाग जिल्हा 30\nअन्न व औषध परवाना नोंदणी ... अन्न आणि औषध प्रशासन विभाग जिल्हा 30\nअन्न परवाना नोंदणी ... अन्न आणि औषध प्रशासन विभाग जिल्हा 30\nपासपोर्ट नूतनीकरण ... परराष्ट्र विभाग महानगरपालिका 30\nशिकाऊ वाहन परवाना ... परिवहन विभाग जिल्हा 30\nनवीन पासपोर्ट काढणे ... परराष्ट्र विभाग महानगरपालिका 30\nSID 541 लग्न नोंदणी प्रमाणपत्र ... ग्राम विकास विभाग गाव-ग्रामसेवक 5\nतक्रार निवारण प्रणाली - ग्रामीण ... Grievance Redressal जिल्हा 21\nतक्रार निवारण प्रणाली - ग्रामीण ... Grievance Redressal उप - विभाग 21\nतक्रार निवारण प्रणाली - ग्रामीण ... Grievance Redressal तालुका 21\nतक्रार निवारण प्रणाली - ग्रामीण ... Grievance Redressal गाव-ग्रामसेवक 21\nतक्रार निवारण प्रणाली ... Grievance Redressal महानगरपालिका 21\nतक्रार निवारण प्रणाली ... Grievance Redressal नगरपालिका 21\nSID 537 शेतकऱ्याकडील कृषी उत्पादनांची थेट खरेदी करण्यासाठी लायसन्स मिळण्यासाठी अर्ज... कृषी विभाग जिल्हा 0\nSID 536 व्यापारी म्हणून कर्म करू इच्छिणाऱ्या व्यक्तिला परवाना देण्यासाठी अर्ज... कृषी विभाग जिल्हा 0\nSID 535 रोजगार हमी योजनेअंतर्गत रेशीम शेतीसाठी लाभार्थ्याने द्यावयाचा अर्जाचा नमुना... कृषी विभाग जिल्हा 0\nSID 534 खाजगी बाजार व शेतकरी ग्राहक बाजार यांना परवाना देण्यासाठी अर्ज... कृषी विभाग जिल्हा 0\nSID 533 केंद्रीय रेशीम सीडीपी बाबत अनुदाना बाबत नमुना अर्ज... कृषी विभाग जिल्हा 0\nSID 532 केंद्र पुरस्कृत CDP or CPP अनातर्गत कीटक संगोपन साहित्य पुरवठा योजना... कृषी विभाग जिल्हा 0\nSID 531 संयुक्त संमतीपत्र... पर्यावरण विभाग जिल्हा 0\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-now-in-agricultre-dept-scam-125-crores-scam-in-bbf-machine-contract-5058402-NOR.html", "date_download": "2021-06-15T15:36:45Z", "digest": "sha1:RDFCYBAW7S3GARW7GZ5T7NYLDEWYMI7X", "length": 5968, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "now in agricultre dept scam, 125 crores scam in bbf machine contract | कृषी खात्यातही 125 कोटींचा घोटाळा? राज्य सरकारवर आणखी एक आरोप - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकृषी खात्यातही 125 कोटींचा घोटाळा राज्य सरकारवर आणखी एक आरोप\nमुंबई- चिक्की व अग्निशमन यंत्राच्या कंत्राटानंतर आता कृषी खात���याने खरेदी केलेल्या बीबीएफ यंत्र (गादी वाफा व रूंद सरी-वरंबा बनविण्याचे मशिन) खरेदी कंत्राटात गैरव्यवहार झाल्याचे वृत्त आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिले आहे. विशेष म्हणजे याबाबतची तक्रार खुद्द भाजप आमदारानेच दिल्याने हा घोटाळा युती सरकारचा आहे की आघाडी सरकारचा असा प्रश्न उपस्थित झाला आहे.\nआताचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे आघाडी सरकारमध्ये कृषी मंत्री होते. तर आता एकनाथ खडसेंकडे हे खाते आहे. हे वृत्त प्रकाशित झाल्यानंतरही भाजप सरकार अथवा विरोधकांनीही यावर अद्याप प्रतिक्रिया दिली नाही.\nआज प्रकाशित झालेल्या वृत्तात म्हटले आहे की, विदर्भ व मराठवाड्यातील शेतक-यांना कृषी विभागांतर्गत काही शेतीपयोगी मशिनरी पुरविण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता. शेताची नागरट केल्यानंतर गादी वाफे तयार करण्याबरोबरच रूंद सरी व वरंबा बनविण्यासाठी बीबीएफ यंत्र शेतक-यांना उपयुक्त ठरेल असा दावा कृषी खात्याने केला होता. त्यानुसार मागील काही महिन्यांपासून या यंत्राचे वाटप झाले आहे. मात्र, ही यंत्रे शेतक-यांसाठी काहीही उपयोगाची नाहीत अशा तक्रारी शेतक-यांनी केल्या. या मशिनद्वारे पेरणी केल्यास 20 टक्के उत्पादन वाढेल असा दावा यंत्र पुरविणा-या कंपनीने केला होता. मात्र, तो साफ खोटा ठरला आहे. याशिवाय यंत्र खरेदीचे कंत्राट देतानाही नियमांचा भंग केला आहे. तसेच यात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप होत आहे.\nया यंत्राची खरेदी करताना पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून यंत्रांची तपासणी करणे बंधनकारक होते. मात्र ही तपासणी हैदराबादमधील एका त्रयस्त संस्थेकडून करवून घेण्यात आली. पंजाबराव देशमुख विद्यापीठाने या यंत्रात काही बदल सुचवले होते, त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे, त्यामुळे विदर्भातील (अमरावती) भाजपचे आमदार सुनील देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांसह संबंधित विभागाकडेही तक्रार दाखल केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/general-discussion/t3568/", "date_download": "2021-06-15T16:57:44Z", "digest": "sha1:ZKB4L4YKJ5ZPQU5PCN7UUKIPWRH2FL7T", "length": 32505, "nlines": 156, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "General Discussion-संयुक्त महाराष्ट्राला आज ५० वर्षे पूर्ण-1", "raw_content": "\nसंयुक्त महाराष्ट्राला आज ५० वर्षे पूर्ण\nAuthor Topic: संयुक्त महाराष्ट्राला आज ५० वर्षे पूर्ण (Read 3593 times)\n��ंयुक्त महाराष्ट्राला आज ५० वर्षे पूर्ण\nसंयुक्त महाराष्ट्राला आज ५० वर्षे पूर्ण होत आहेत. ह्या सुवर्ण वर्षाबद्दल सर्वाना हार्दिक शुभेच्छा . ह्या आनंदोत्सवाच्या शुभेच्छा इथे द्या..\nसंयुक्त महाराष्ट्राला आज ५० वर्षे पूर्ण\nRe: संयुक्त महाराष्ट्राला आज ५० वर्षे पूर्ण\nजय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा..\nRe: संयुक्त महाराष्ट्राला आज ५० वर्षे पूर्ण\nमहराष्ट्राच्या सुवर्न्मोह्त्स्वी वर्ष्याच्या हार्दिक शुभेछा,जय जय महाराष्ट्र माझा,गरजा महाराष्ट्र माझा......... मराठी पाऊल पडते पुढे......\nRe: संयुक्त महाराष्ट्राला आज ५० वर्षे पूर्ण\nह्या महाराष्ट्र दिन निम्मित्ताने माझे मुंबई स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन\nRe: संयुक्त महाराष्ट्राला आज ५० वर्षे पूर्ण\nमहराष्ट्राच्या सुवर्न्मोह्त्स्वी वर्ष्याच्या हार्दिक शुभेछा.\nRe: संयुक्त महाराष्ट्राला आज ५० वर्षे पूर्ण\nसंयुक्त महाराष्ट्राला आज ५० वर्षे पूर्ण होत आहेत. ह्या सुवर्ण वर्षाबद्दल सर्वाना हार्दिक शुभेच्छा .\nजर मराठी अस्मिता टिकावायाची असेल तर कुठेही जिकडे जाल तिकडे जास्तीत जास्त प्रमाणात मराठी बोलण्याचा वापर केला पाहिजे...\nRe: संयुक्त महाराष्ट्राला आज ५० वर्षे पूर्ण\nRe: संयुक्त महाराष्ट्राला आज ५० वर्षे पूर्ण\nजय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा\nरेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी\nएकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी\nभीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा\nजय जय महाराष्ट्र माझा ...\nभीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्‍या नभा\nअस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा\nसह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा\nदरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा\nकाळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी\nपोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी\nदारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला\nदिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा\nRe: संयुक्त महाराष्ट्राला आज ५० वर्षे पूर्ण\nदिनांक १३ मे, १९४६ रोजी बेळगांव येथे भरलेल्या साहित्य संमेलनाच्या ललित विभागाचे अध्यक्ष माडखोलकर यांनी भाषणात ‘संयुक्त महाराष्ट्राच्या’ मागणीचे सूतोवाच केले. संयुक्त महाराष्ट्रात मुंबई, मध्यप्रांत, वर्‍हाड, मराठवाडा, गोमंतक यांचा त्यांनी समावेश केला होता. या ठरावाच्या पाठपुराव्यासाठी २८ जुलै, १९४६ रोजी श��करराव देव यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत ‘महाराष्ट्र एकीकरण परिषद’ भरविण्यात आली. संयुक्त महाराष्ट्र परिषदेच्या जळगाव परिषदेने मुंबईसह महाराष्ट्राचा नारा दिला. भारताचे स्वातंत्र्य नजरेच्या टप्प्यात येऊ लागल्यावर डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी भाषावार प्रांतरचना कितपत उपयुक्त आहे हे बघण्यासाठी न्यायमूर्ती एस. के. दार यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला. आयोगाचे कामकाज चालू असतानाच ३० ऑगस्ट, १९४७ रोजी म. गांधी यांनी ‘हरिजन’ मध्ये भाषावार प्रांतरचनेच्या संदर्भात लेख लिहिला. ‘भाषावार प्रांतरचनेला धरून मुंबईने योग्य ती सर्वमान्य योजना तयार करावी’, असे गांधीजींनी सुचविले. दार कमिशनसमोर १७ प्रमुख नेत्यांनी स्वाक्षरी करून ‘अकोला करार’ केला. १९४८ मध्ये संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे मुंबईत अधिवेशन भरले. तेथे अण्णा भाऊ साठे यांनी ‘मुंबई कुणाची’ हा कार्यक‘म सादर केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दार कमिशनला जे निवेदन दिले त्यात त्यांनी ‘मुंबईसह महाराष्ट्र’ यावर भर दिला. दिनांक १० डिसेंबर, १९४८ ला दार कमिशनचा अहवाल प्रसिद्ध झाला. दार यांनी मुंबईवर महाराष्ट्राचा हक्क नसल्याचे सांगितले. दार कमिशनच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटताच जयपूर अधिवेशनात जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, पट्टभी सीतारामय्या यांची ‘जेव्हीपी’ समिती निर्माण केली गेली. या समितीनेसुद्धा पुढे मुंबईसह महाराष्ट्राला विरोध केला. या समितीचा अहवाल येताच रामराव देशमुख यांनी स्वतंत्र वर्‍हाडचा आग्रह सोडून मध्यप्रांत – वर्‍हाडप्रांत मुंबई राज्यात समाविष्ट करण्याची मागणी केली. सरदार पटेल व नेहरूंना महाराष्ट्रात कोण विरोध करणार संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात प्राण फुंकण्यासाठी सेनापती बापट पुढे झाले. २८ नोव्हेंबर, १९४९ रोजी मुंबई कॉर्पोरेशनमध्ये आचार्य अत्रे व आर. डी. भंडारे यांनी ‘मुंबईसह महाराष्ट्र’ चा ठराव मांडला.\nमहाराष्ट्रात अशी गडबड चालू असतानाच स्वतंत्र आंध्रच्या मागणीसाठी पोट्टी रामलु यांनी बलिदान दिले. आंध्रात वातावरण पेटले, त्यामुळे १९५२ मध्ये स्वतंत्र आंध्र अस्तित्वात आला. यानंतर भाषावार प्रांतरचनेचा निर्णय करण्यासाठी पं. नेहरू यांनी फाजलअली आयोग नेमला. आयोगापुढे संयुक्त महाराष्ट्र परिषदेने आपले निवेदन ठेवले. आयोगाने द्वैभाषिक र��ज्याची शिफारस केली. आयोगाने विदर्भाचे स्वतंत्र राज्य व संपूर्ण गुजराथी प्रदेशासह मराठवाडा धरून मुंबईच्या द्वैभाषिक राज्याची शिफारस केली. मुंबईचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी, ‘पाच हजार वर्षे मुंबई महाराष्ट्राला देणार नाही’, अशी वल्गना केली. विधानसभेत ‘त्रिराज्य’ स्थापनेचे बील (विधेयक) चर्चेला येणार होते. महाराष्ट्रातील जनतेने याच्या विरोधात मोर्चा काढला. सरकारने विधानसभेकडे जाणारे रस्ते अडवले. जमाव हाताळता न आल्याने पोलिसांनी गोळीबार केला यात १५ जण मरण पावले. सेनापती बापट यांना अटक करण्यात आली. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी विविध वेळी झालेल्या आंदोलनांत एकूण जे १०६ हुतात्मे झाले त्यातील हे पहिले पंधरा होत. त्रिराज्य ठरावाच्या विरोधात ‘लोकमान्य’ पत्राचे संपादक पां. वा. गाडगीळ यांनी विधानपरिषदेतील सदस्यत्वाचा राजीनामा दिला. लोकमताच्या दडपणामुळे त्रिराज्य ठराव बारगळला.\nदिनांक १६ जानेवारी, १९५६ रोजी पं. नेहरू यांनी मुंबई शहर केंद्र शासनाच्या अधिपत्याखाली राहील अशी घोषणा केली व त्रिराज्याऐवजी ‘द्वैभाषिकाची’ घोषणा केली. ‘विदर्भासह संपूर्ण मराठी भाषिकांचा महाराष्ट्र आणि सौराष्ट्र कच्छसह गुजराथ’, अशी घोषणा केली. जनतेच्या प्रतिकि‘या या निर्णयाच्या विरोधात जाताहेत हे पाहून पोलिसांनी गोळीबार केला. १६ जानेवारी ते २२ जानेवारी या कालावधीत एकूण ६७ लोक हुतात्मा झाले. याच वेळेला जयप्रकाश नारायण यांनी सुद्धा मुंबई महाराष्ट्राला देण्याची मागणी केली. हैदराबाद विधानसभा कॉंग्रेस पक्षानेसुद्धा याच मागणीची ‘री’ ओढली. संसदेत फिरोज गांधी यांनी मुंबई महाराष्ट्राला द्यावी असे सांगितले. विख्यात अर्थतज्ज्ञ व मंत्री चिंतामणराव देशमुख यांनी मुंबईच्या प्रश्र्नावर केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनाम दिला. जून, १९५६ मध्ये इंग्लंडची राजधानी लंडन येथे ‘संयुक्त महाराष्ट्र समिती’ ची स्थापना झाली.\nऑगस्ट, १९५६ मध्ये लोकसभेत ‘महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, गुजराथ, सौराष्ट, कच्छ, मुंबई यांचे मिळून एक संमिश्र राज्य करावे अशी सूचना आली. सरकारने ती तात्काळ स्वीकारली. ऑक्टोबर, १९५६ मध्ये मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात प्रवेश झाल्याने यशवंतराव चव्हाण मु‘यमंत्री झाले. या नव्या राज्याची मुंबई राजधान��� झाली. कॉंग्रेसला विरोध करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र विधानसभा पक्ष अस्तित्वात आला. मुंबई महापालिकेत या पक्षाला बहुमत मिळाले व आचार्य दोंदे महापौर झाले. १९५९ मध्ये इंदिरा गांधी कॉंग्रेसच्या अध्यक्ष झाल्या. त्यांनी महाराष्ट्राचा दौरा केल्यावर त्यांच्या लक्षात आले की, द्वैभाषिक राज्य ही न टिकणारी गोष्ट आहे. त्यांनी या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी ९ सदस्यीय समिती नेमली. या समितीने द्वैभाषिक राज्य संपुष्टात आणून गुजरात या स्वतंत्र राज्याची शिफारस केली. इंदिरा गांधी यांनी मुंबईसह महाराष्ट्र ही भूमिका मान्य केली. संसदेने दिनांक १ मे, १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आणण्याची घोषणा केली. २६ जिल्हे, २२९ तालुके समाविष्ट असणारे राज्य अस्तित्वात आले\nमुंबई महाराष्ट्रात आली ती केवळ संयुक्त महाराष्ट्र समितीच्या रेट्यामुळे. अन्यथा गुजरातने किंवा केंद्रानेच ती गिळून टाकली असती. आज मुंबई तथाकथित कॉस्मोपॉलिटिन आहे, ती कुण्या एका भाषिकांची नाही, असे एकत्रितपणे कंठशोष करुन सांगितले जात असले तरी ही मुंबई मिळविण्यासाठी १०६ मराठी हुतात्म्यांनी आपले रक्त सांडले आहे, ही गोष्ट विसरता कामा नये. संयुक्त महाराष्ट्र स्थापनेचा सारा इतिहास प्रत्येक मराठी माणसाने एकदा तरी वाचायलाच हवा, मुंबईसाठी मराठी माणसाने काय मोजले आहे, ते मुंबईला कॉस्मोपॉलिटिन म्हणणारे काय जाणोत त्यांना ते आपणच सांगायला हवे, पण त्यासाठी आधी ते आपल्याला तरी माहीत असायला हवे की नको\nRe: संयुक्त महाराष्ट्राला आज ५० वर्षे पूर्ण\nभारत स्वातंत्र्य झाल्यानंतर ठिकठिकाणी भाषिक राज्यांची मागणी होऊ लागली. त्यासाठी आंदोलने होऊ लागली. तेलगू राज्य व्हावे यासाठी उपोषणाचा मार्ग अवलंबून नंतर प्राणत्याग करणारे श्रीरामलू पोट्टी हे अखेरीस राज्य पुनर्रचना आयोग नेमण्यास कारणीभूत ठरले. त्यानंतर स्थापन झालेल्या राज्य पुनर्रचना समितीने आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक आणि तमिळनाडू अशी राज्ये स्थापन करण्याची शिफारस केंद्राला केली. त्यावेळी या समितीने मराठी व गुजराती भाषिकांचे स्वतंत्र राज्य न करता या दोहोंचे मिळून एक राज्य करावे व त्याची राजधानी मुंबई असावी अशी शिफारस केली. या शिफारशीवरच ही समिती थांबली नाही, तर निजामाच्या ताब्यात असलेला मराठी भाषिकांचा मराठवाडा व तत्कालीन मध्य भारतात असलेला विदर्भ यांचे मिळून मराठी भाषकांचे विदर्भ राज्य करण्याची शिफारस करून तमाम मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळले.\nयाला विरोध करण्यसाठी सर्व पक्षीय मराठी नेते एकत्र आले. त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी समितीची स्थापन सहा फेब्रुवारी १९५६ रोजी केली. या समितीचे अध्यक्ष म्हणून एकेकाळचे ब्राह्मणेतरांचे नेते केशवराव जेधे यांची निवड करण्यात आली. संयुक्त महाराष्ट्र समितीत त्यावेळी सर्व पक्षांचे नेते होते. आचार्य अत्रे यांची मुलखमैदान तोफ तर होतीच, पण सुधारकाग्रणी प्रबोधनकार ठाकरे, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, कॉम्रेड डांगे हे नेतेही त्यात होते. या सर्वांनी महाराष्ट्राला जागे केले. स्वतंत्र भाषक राज्य असण्याची जाणीव निर्माण केली. या समितीचा प्रभाव एवढा पडला की त्यानंतर झालेल्या मुंबई राज्याच्या निवडणुकीत समितीला १०१ जागा मिळाल्या. पण गुजरात, मराठवाडा व विदर्भातील लोकप्रतिनिधींच्या साथीने यशवंतराव चव्हाण द्वैभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री झाले.\nपण यानंतरही संयुक्त महाराष्ट्राची चळवळ थाबंली नाही. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या गर्जनेसह तमाम मराठी मंडळी पेटून उठली. त्यावेळी केंद्रात अर्थमंत्री असलेल्या सी. डी. देशमुखांनीही या मागणीला पाठिंबा देऊन आपल्या पदाचा राजीनामा दिला. चिंतामणरावांना खरेतर आधुनिक महाराष्ट्राचे रामशास्त्रीच म्हणायला हवे. त्यामुळे या लढ्याला नैतिक बळ प्राप्त झाले. पुढे मुख्यमंत्री झालेल्या मोरारजी देसाईं यांनी हे आंदोलन चिरडण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांच्या निर्दयीपणामुळेच फ्लोरा फाऊंटनजवळ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १०६ जण हुतात्मा झाले. मराठी राज्यासाठी १०६ जणांचे रक्त सांडले. या घटनेनंतर मात्र, संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचे गांभीर्य वाढले. मग देसाईंना हटवून मुख्यमंत्रिपदाची धुरा यशवंतराव चव्हाणांकडे देण्यात आली. त्यानंतर मग अखेरीस १ मे १९६० रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. गुजराती भाषिकांचे गुजरात हे वेगळे राज्य करण्यात आले. मुंबईसह महाराष्ट्र राज्य होत असताना मराठी भाषिकांची मोठी वस्ती असलेले बेळगाव मात्र कर्नाटकातच राहिले. शिवाय डांग, निपाणी असे छोटे छोटे भागही अनुक्रमे गुजरात व कर्नाटकात गेले. त्याची जखम ��जही ठसठसती आहेच. त्यात आता स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचीही भर पडली आहे.\nसंयुक्त महाराष्ट्र चळवळीने पेट घेतल्यानंतर 1 मे 1960 रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते नवनिर्मित महाराष्‍ट्र राज्याची निर्मिती झाली. या चळवळीत पत्रकार, राजकारणी, लेखक आणि विचारवंत यांनी सहभाग घेतला होता. नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी 106 जणांनी आपले बलिदान दिले.\nसंयुक्त महाराष्‍ट्र स्थापनेचे स्वप्न साकार झाल्यानंतर आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी 1 मे या दिवसाला ‘सोन्याचा दिवस’ असे संबोधले होते. संयुक्त महाराष्‍ट्र राज्याच्या उदघाटन प्रसंगी ते म्हणाले होते, की ‘महाराष्ट्राच्या निर्मितीमुळे आपल्याला भरभराटीचे आणि सुखाचे दिवस आले असून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे, हा महाराष्‍ट्र राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने मी माझे कर्तव्य समजतो. मराठी भाषिक प्रदेश एकत्र करून जनताभिमुख सरकार देणे, हे महाराष्ट्र राज्य स्थापनेमागील मुख्य धोरण आहे, हे सर्वांनी आपल्या मनावर कोरून ठेवावे.`\n1 मे 1960 हा मराठी भाषिकांच्या स्वप्नपूर्तीचा दिवस या दिवशी यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या मं‍त्रिमंडळाने नवराज्याचा राज्यकारभार हाती घेतला. महाराष्ट्रातील लोक कोणत्या भागात राहत आहेत, त्यांची भाषा काय, त्यांचा धर्म, जात, पंथ कोणता, अशा विचाराला यत्किंचितही थारा न देता सर्वांना समान न्याय व समान संधी प्राप्त करून देणे, ही सरकारची मुख्य भूमिका असेल. केवळ मराठी बोलणाराच महाराष्ट्रीय नसेल तर जो महाराष्‍ट्रात राहून आपले जीवनमान समृद्ध करतो. असा प्रत्येक माणूस हा महाराष्ट्रीय असल्याचे मानले तरच महाराष्ट्र हे सर्वधर्मसमभावाचे प्रतिक असल्याचे राज्य असेल, असेही ते म्हणाले होते.\nसंयुक्त महाराष्ट्राला आज ५० वर्षे पूर्ण\nअकरा गुणिले दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://misalpav.com/comment/1096110", "date_download": "2021-06-15T17:05:07Z", "digest": "sha1:TFM7O7SWHS3WUQZO6USNHE4TVUANQX6S", "length": 12765, "nlines": 170, "source_domain": "misalpav.com", "title": "तुम्हे अल्फाजों मे..... २ | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nसर्व मिपाकरांना विनंती, वारंवार सूचना देऊनही 'चालू घडामोडी' आणि इतरही काही धाग्यांत व्यक्तिगत पातळीवर केली जाणारी टीका दिसून येते. पक्षांचे प्रमुख, पक्ष यांच्यावर केल्या जाणा-या टिकाही संयमित असाव्यात अशी अपेक्षा आहे, नव्या कायद्यांमुळे संकेतस्थळावरील सर्वांचा वावर कायद्यातील नियमाबरोबर, सार्वजनिक संस्थळावरील सभ्यतेचे किमान निकष पाळणारा असावे असे मिपा व्यवस्थापनाचे मत आहे, यापुढे असे आढळून येत राहिल्यास कोणतेही स्पष्टीकरण न देता असे प्रतिसाद, धागे सरसकट अप्रकाशित केल्या जातील किंवा खाते निष्कासित करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.\nतुम्हे अल्फाजों मे..... २\nविजुभाऊ in जनातलं, मनातलं\nमी कॉफीचा कप घेऊन येतो आणि म्हणतो. मी का आलो माहिती आहे काल फोनवर विसरलो होतो. हॅलो म्हणायचं. ते सांगायला....\nआज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं\nजीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं.\nये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं\nतुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........\nमाझ्या कडे बघताना तुझे डोळे विस्फारतात. तू एक दीर्घ श्वास घेतेस आणि हसत सुटतेस.\nतू म्हणजे ना अस्सा आहेस म्हणत लटक्या रागाने माझ्या पाठीत एक गुद्दा घालतेस. आणि हसता हसता रडायला लागतेस.\nएक बोट नाचवत \"पुन्हा असं करू नकोस माझ्याशी . शप्पथ आहे तुला माझी.असं म्हणत बिनदिक्कत माझ्या शर्टच्या बाहीने डोळे पुसतेस.\nएरवी शर्टची इस्त्री जपणरा मी तुला ते खुशाल करू देतो.\nतुझं ते हाताचं बोट नाचवत शप्पथ आह माझी म्हणताना मला तू एकदम छोटी शाळकरी मुलगी वाटतेस. अगदी . दुसरी ब मधली.\nअशीच असशील ना तेंव्हा. भावंडांशी , वर्गातल्या मित्रमैत्रीणींशी अशीच भांडत असशील. स्वतः होऊन धरलेला अबोला मोडत असशील.\nचिमणीच्या दातांनी गोळ्या चॉकलेट तोडून एकमेकांना देत असशील.\nतुझं ते निरागस रूपडं पाहून मला आतून काहितरी एकदम गलबलून येतं .\nसलौना सा सजन है और मै हु.\nजिया मे इक अगन है और मै हु.\nतुम्हारे रूप की छाया मे\nसजन बडी ठंडी है और मै हु.\nयेताना चौकात गजरे विकणारी ती छोटी मुलगी पुन्हा दिसते. तिच्याकडचे सगळे गजरे विकत घेतेस. या वेळेस कोणतीही घासगीस न करता.\nम���ा विचारायचं असतं काय करणार आहे इतक्या गजर्‍यांचं मी मुकाट ,पैसे देतो.\nनुकत्याच घेतलेल्या माळेतून एक गजरा सोडवतेस आणि त्या गजरेवाल्या मुलीच्या डोक्यात अडकवतेस.\nत्या मुलीच्या चेहेर्‍यावर मघा तुझ्या चेहेर्‍यावर होतं तसं हसू पसरत जातं.\nहे हसू डबीत जपून ठेवता यायला पाहिजे.\nमोगर्‍याचा गजरा डो़क्यात माळायचा आनंद विकणार्‍या मुलीला तू तो आनंद घेऊ दिलास.\nआपण जे विकतो ते आपल्याला कधीच मिळत नाही.\nजे वाटतो ते मात्र आपल्याला भरभरून पुन्हा पुन्हा मिळत जातं.\nयुं तो हम सबकी झोली ख्वाबों से भरी होती है\nहम गैरो के दिखाये ख्वाब खरीदने जाते है.\nअपनी झोली खाली कर आते है.\nयुं तो हम सबकी झोली ख्वाबों\nयुं तो हम सबकी झोली ख्वाबों से भरी होती है\nहम गैरो के दिखाये ख्वाब खरीदने जाते है.\nसध्या 15 सदस्य हजर आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/bjps-navchetana-yoga-camp-in-shirdi", "date_download": "2021-06-15T16:55:47Z", "digest": "sha1:SVQKHCGSOEG7G3R7IRPYAK6RWXM7D37Z", "length": 4904, "nlines": 47, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "BJP's Navchetana Yoga Camp in Shirdi", "raw_content": "\nशिर्डीत भाजपचे नवचेतना योग शिबिर\nशिर्डी (शहर प्रतिनिधी) - भारतीय जनता पार्टीच्या सेवा ही संघटना या अभियाना अंतर्गत करोनाच्या महामारीमध्ये सेवा उपक्रम म्हणून उत्तर नगर जिल्ह्यातील शिर्डी कोविड सेंटरमध्ये नवचेतना योग शिबीर राबिवण्यात आले. यामध्ये आपल्या फुफ्फुसाची क्षमता व ऑक्सिजन लेव्हल वाढविण्यासाठी कपालभारती, भस्त्रिका, प्राणायाम व योगा बाधि�� रुग्णांना आनंदी व तणावमुक्तीसाठी लाभदायी ठरणार असल्याचे मत भाजपचे उपजिल्हाध्यक्ष अशोक पवार यांनी व्यक्त केले.\nशिर्डी शहरातील कोविड सेंटरमध्ये भारतीय जनता पक्ष व आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड रुग्णांसाठी नवचेतना योग, प्राणायाम, ध्यान शिबिराचा शुभारंभ भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, साईबाबा हॉस्पिटलचे प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रितम वडगावे यांच्या हस्ते पार पडला.\nयाप्रसंगी अशोक पवार यांनी सांगितले, भारतीय जनता पार्टीच्या सेवा ही संघटना या अभियानांंतर्गत करोनाच्या महामारीमध्ये सेवा उपक्रम म्हणून उत्तर नगर जिल्ह्यातील कोविड सेंटरमध्ये हे नवचेतना योग शिबीर राबिवण्यात येणार आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगचे डॉ. दिपक जानी यांनी सांगितले, नियमित योगा केल्याने मनावरील ताणतणाव कमी होतो. सध्या करोनाचा वाढता पादुर्भाव पाहता प्रत्येकाने योग करणे गरजेचे आहे. यामुळे आनंदी जीवन जगण्यास मदत होईल.\nप्रास्ताविक राजेश टिक्यांनी यांनी केले. याप्रसंगी युवा मोर्चाचे प्रदेश सदस्य किरण बोराडे, संजय जगताप, अमोल बढे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कोविड सेंटरमधील करोनाबाधीत रुग्णांनी देखील योगासनांची प्रात्यक्षिके करून भविष्यात आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी कटीबद्ध राहणार असल्याचे सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/aurangabad-news-shivsena-leader-chandrkant-khaire-stetment-330270", "date_download": "2021-06-15T16:16:26Z", "digest": "sha1:5STL5VQAOUOQJUNSQ6M6NVTUA7NLTDKY", "length": 27693, "nlines": 236, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | प्रभू रामांविषयी श्रद्धा असावी, त्यांच्या नावाने राजकारण नको : सेनानेते खैरे", "raw_content": "\nकारसेवक शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची भावना\nप्रभू रामांविषयी श्रद्धा असावी, त्यांच्या नावाने राजकारण नको : सेनानेते खैरे\nऔरंगाबाद : प्रभू रामांविषयी श्रद्धा असली पाहिजे, मात्र त्यांच्या नावाने राजकारण केले जाऊ नये. अयोध्येत राममंदिराच्या कामाला सुरुवात झाली आणि कारसेवकांचे स्वप्न पूर्ण झाले. शिवसेना पक्षप्रमुखांनी मंदिर बांधण्याची घोषणा केल्यानंतर हालचाली सुरू झाल्या आणि मंदिराच्या कामाला सुरुवात झाली, हा शिवसेनेचा विजय असल्याचे मत शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केले.\nमाजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटी�� निलंगेकर यांचे निधन\nअयोध्येत कारसेवेत औरंगाबादमधून खूप मोठ्या प्रमाणात शिवसैनिक गेले होते, त्यापैकीच एक असलेले शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे आहेत. बुधवारी (ता.पाच) अयोध्येत राममंदिराच्या निर्माण कार्यासाठी भूमिपूजन सोहळा झाला. तर औरंगाबादमध्ये शिवसेनेच्यावतीने राममंदिरामध्ये पूजन केले. श्री. खैरे यांनी त्यांच्या निवासस्थानीच प्रभू रामचंद्रांचे पूजन केले.\nमध्यरात्री जिल्हाधिकारी कोवीड वॉर्डात घुसतात तेव्हा...\nमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांना कारसेवा करा असे आदेश देताच, त्यानुसार आम्ही सर्व आमदार सहभागी झालो होतो. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली आदी सर्व ठिकाणचे शिवसैनिक मोठ्या संख्येने कारसेवेत सहभागी झाले होते. औरंगाबादमधून माझ्यासोबत नगरसेवक गिरजाराम हळनोर, सतीश कटकटे, बापू जहागीरदार असे अनेकजण होते.\nवडिलांचा त्याग, आईची तगमग...औरंगाबादच्या नेहाने साकारले युपीएससीत यश\nअयोध्येमध्ये वादग्रस्त ढाचा उद्ध्वस्त करून रामजन्मभूमी मुक्त केल्यानंतर तेथील दगड, माती, विटा, मलबा हटवण्याचे काम माझ्यासह सर्वांनी केले. सध्या तिथे रामलल्लाची जी मूर्ती आहे ती आम्ही सर्वांनी मिळून तिथे बसवली. मी स्वत:ला भाग्यवान समजतो की त्या मूर्तीला माझा हात लागलेला आहे. राममंदिराच्या निर्माण कार्याला लवकर सुरुवात व्हावी यासाठी ऑक्टोबर २००२ मध्ये उत्तर प्रदेश शिवसेनेतर्फे अयोध्येत तत्कालीन उत्तर प्रदेश सरकारने निर्बंध लादले असतानादेखील आम्ही तिथे रामभक्तांचा यशस्वीपणे मेळावा घेतला होता.\nराष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा\nपुढे श्री. खैरे म्हणाले, की अयोध्या आंदोलनात शिवसेनेचा सर्वात जास्त सहभाग होता. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राममंदिर व्हावे यासाठी अयोध्येला भेट दिली, घोषणा केली तेव्हा कुठे हालचालींनी वेग घेतला आणि राममंदिराच्या बांधकामासाठी आता सुरुवात झाली. यामुळे हा शिवसेनेचा विजय आहे. आज कारसेवकांचे स्वप्न पूर्ण झाले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.\nयोग ‘ऊर्जा’ : आसनाच्या अंतरंगात...\nआपण कुठलंही आसन करताना ते कसं असावं, ते करत असताना आपण काय करावं आणि आसन करून काय साधायचंय, हे या वेळी समजून ���ेऊ. नाहीतर आपण कवायत केल्यासारखी किंवा नुसती यांत्रिकरीत्या आसनं करत राहू आणि हेच नेमकं महर्षी पातंजलींनी योग सूत्रातील अष्टांग योगात सांगितलं आहे. आसनं करणं म्हणजे योग करणं नाही य\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून, या उपक्रमातून मिळणाऱ्य\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतकरी रात्रभर शेतात रेडिओवर गाणी सुरू ठेवत\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलगत नियमितपणे स्वच्छता के\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल्प शहराचा सर्वांगीण विक\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक माणिक सांगळे या\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून लग्न समारंभातून \"हात' मारण्यासाठी स\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर्फ रेखा विशाल पात्रे (वय 30), कुमा सितंब\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येतो. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे हा विशिष्\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात 4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल हद्दीतून पुलाचा (फ्लाय ओव्हर) हा घाटरस्ता जिल्ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिलांनी शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार दिली आहे.\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील. विद्युतीकरणाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण हो\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महेंद्र तुकाराम खरात (रा.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन होणार आहे. सागरेश्वर अभया\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये नोकरीला पाठविले. प्रशिक्षणावेळी आलेला अ\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच���छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आराखडा तयार केला आहे. सुमारे दोन कोटींची र\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्रवेश निश्‍चितीसाठी यंदा खिसा हलका करावा ल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/stop-pointing-the-finger-at-the-center-do-some-introspection-advise-fadnavis-to-the-state-government/", "date_download": "2021-06-15T17:00:42Z", "digest": "sha1:65KYJZGOTU3DUFJ2VZW3NPQWNBLQQEW6", "length": 18226, "nlines": 386, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Fadnavis advises state government : केंद्राकडे बोट दाखवणे सोडा, एखादवेळी आत्मचिंतनही करा;", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nविभागीय शुल्क समितीच्या कामकाजाबद्दल आठवड्याभरात प्रतिज्ञापत्र सादर करा – मुंबई उच्च…\nसरकारने ओबीसी आयोगावर नियुक्त केले ९ सदस्य\nकोरोना : राज्यात मृतांचा आकडा पुन्हा वाढला, ३८८ ची नोंद\n‘आशां’च्या संपावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणालेत …\nकेंद्राकडे बोट दाखवणे सोडा, एखादवेळी आत्मचिंतनही करा; फडणवीसांचा राज्य सरकारला सल्ला\nअहमदनगर :- आपलं केलेल्या कामांचं अपयश झाकण्यासाठी सतत केंद्राकडे बोट दाखवण्याची राज्य सरकारला सवय झाली आहे. आता ही सवय सोडा आणि एखादवेळी आत्मचिंतन करा, असा सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यातील आघाडी सरकारला दिला. कोपरगाव येथे ४० ऑक्सिजन बेड्सच्या कोविड सेंटरचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.\nयावेळी फडणवीस म्हणाले, कुठल्या वेळी कोणते काम करायचे याचा विचार सरकारने केला पाहजे. आपत्ती कोणत्याही एका पक्षाची नसते. आपत्तीत सर्वांनी मिळून काम करायचे असते. चांगलं झालं की आपली पाठ थोपटून घ्���ायची. मात्र अपयश आले की लगेच केंद्राकडे बोट दाखवायचे, राज्य सरकारचं असं वागणं बरं नाही, असा चिमटा त्यांनी काढला.\nयावेळी त्यांनी पीक विमा योजनेवरही महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले. राज्य सरकारने सुरुवातीला टेंडर काढलं नाही. उशिरा टेंडर काढलं. त्यामुळे काही जिल्ह्यांत टेंडरच झाले नाही. फळबागासंदर्भात यांनी अनेक निकष बदलले. निकष बदलल्याने टेंडर झाले तिथे मदत मिळाली नाही. या संदर्भात गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि टेंडरही वेळेत गेले पाहिजे, असं ते म्हणाले.\nवंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. आंबेडकर यांनी चांगला सल्ला दिला आहे. मात्र मी ते काम कधीच सुरू केलं आहे. नागपूरला थांबून जे करायचं आहे, ते आधीच पूर्ण केलं आहे. ऑक्सिजनचा साठा कमी होता, तो उपलब्ध करून दिला आहे. विविध सेवाही सुरू केल्या आहेत. आम्ही जे काही केलं, ते कदाचित आंबेडकरांपर्यंत पोहचलं नसेल. त्यांच्यापर्यंत आम्ही ते पोहचवू, असं त्यांनी सांगितलं.\nमागच्या वर्षी झालेल्या चक्रीवादळात मोठं नुकसान झालं होतं. त्यावेळी राज्य सरकारने घोषित केलेली रक्कम नुकसानग्रस्तांना पोहचली नाही. ही मदतही कमी होती. मागच्या वर्षी वाड्याच्या वाड्या नष्ट झाल्या होत्या. यावेळी वादळात कमी नुकसान होईल, अशी अपेक्षा करू, असंही ते म्हणाले.\nही बातमी पण वाचा : सगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleघरपोच लसवाल्यांवर कारवाई हवी\nNext articleन्यायालयाच्या आदेशाने वॅक्सिनचा प्रकल्प पुण्यात आणला; अजितदादांनी भाजपला सुनावले\nविभागीय शुल्क समितीच्या कामकाजाबद्दल आठवड्याभरात प्रतिज्ञापत्र सादर करा – मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश\nसरकारने ओबीसी आयोगावर नियुक्त केले ९ सदस्य\nकोरोना : राज्यात मृतांचा आकडा पुन्हा वाढला, ३८८ ची नोंद\n‘आशां’च्या संपावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणालेत …\nलर्निंग लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया झाली सोपी; आरटीओत जाण्याची गरज नाही \nकाँग्रेसचे प्रभारी करणार महाराष्ट्राचा दौरा, राजकीय चर्चांना उधाण; काँग्रेसच्या मनात …\nशिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे ; नितेश राणेंचा प्रहार\nउल्हासनगर महापालिका स्थायी सभापती निवडणूक ; शिवसेनेला टीम कलानीचा पाठिंबा ,...\nसोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करत आहे ;...\nशिवसेनेचे कट्टर विरोधक नारायण राणेंना पंतप्रधान मोदींकडून स्पेशल गिफ्ट\nराम मंदिरावर घोटाळ्याचा डाग ; मोदी आणि भागवतांना हस्तक्षेप करावाच लागेल...\nमराठा आरक्षण : … कुणाला कुठं गाठायचे हे मी बघतो :...\nमराठा आरक्षणासाठी दोन्ही राजे एकत्र; उदयनराजे म्हणाले, ‘आरक्षणासाठी दोन्ही घराणे एक’\nचंद्रकांतदादांची अवस्था म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी; अजित पवारांचे टीकास्त्र\nविभागीय शुल्क समितीच्या कामकाजाबद्दल आठवड्याभरात प्रतिज्ञापत्र सादर करा – मुंबई उच्च...\nदोन इटालियन मरीन्सविरुद्धचा खटला नऊ वर्षांनी अखेर रद्द\nपासपोर्टच्या नूतनीकरणासाठी कंगनाची हायकोर्टात याचिका\nपक्षाच्या अध्यक्षपदावरुन हटवलेल्या चिराग पासवान यांनी बंडखोर खासदारांना पक्षातून हाकलले\nनागपुरातील संविधान चौकात भरपावसात धरणे आंदोलन; संप चालूच राहणार : आशा...\nमराठा आरक्षण : संभाजीराजेंच्या आवाहनाला प्रकाश आंबेडकरांचा प्रतिसाद; आंदोलनासाठी कोल्हापुरात दाखल\nशिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे ; नितेश राणेंचा प्रहार\nबुरुज ढासळला : कंत्राट रद्द करून अधिकाऱ्यांना निलंबित करा; राष्ट्रवादी काँग्रेसची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-raosaheb-danve-statement-uddhav-thakarey%C2%A0-8256", "date_download": "2021-06-15T16:24:42Z", "digest": "sha1:V366LIVOWBIIJT4G7FMVESWJYY3GCYGK", "length": 15233, "nlines": 156, "source_domain": "www.saamtv.com", "title": "आता बनवा सरकार म्हणत दानवेंचा उद्धव ठाकरेंना टोला | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआता बनवा सरकार म्हणत दानवेंचा उद्धव ठाकरेंना टोला\nआता बनवा सरकार म्हणत दानवेंचा उद्धव ठाकरेंना टोला\nआता बनवा सरकार म्हणत दानवेंचा उद्धव ठाकरेंना टोला\nगुरुवार, 14 नोव्हेंबर 2019\nभोकरदनः केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे नेहमीच वादग्रस्त वक्तव्यावरुन चर्चेत असतात. आता त्यांच्या निशाण्यावर आहेत उद्धव ठाकरे..\nसत्ता स्थापनेसाठी राज्यपालांनी वेळ दिला नाही, म्हणून न्यायालयात धाव घेणाऱ्या मित्रपक्ष शिवसेनेला भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी टोला लगावला आहे. \" तुम्हाल वेळ हवा होता, आता राज्यपालांच्या निर्णयावर आक्षेप घेणे योग्य नाही'' अशा शब्दांत दानवे यांनी सरकारनामाशी बोलतांना शिवसेनेला डिवचले.\nभोकरदनः केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे नेहमीच वादग्रस्त वक्तव्यावरुन चर्चेत असतात. आता त्यांच्या निशाण्यावर आहेत उद्धव ठाकरे..\nसत्ता स्थापनेसाठी राज्यपालांनी वेळ दिला नाही, म्हणून न्यायालयात धाव घेणाऱ्या मित्रपक्ष शिवसेनेला भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी टोला लगावला आहे. \" तुम्हाल वेळ हवा होता, आता राज्यपालांच्या निर्णयावर आक्षेप घेणे योग्य नाही'' अशा शब्दांत दानवे यांनी सरकारनामाशी बोलतांना शिवसेनेला डिवचले.\nमित्रपक्ष शिवसेनेने जनादेशाचा आदर केला नाही, आता राज्यपालांनी त्यांना सत्ता स्थापनेसाठी भरपूर वेळ दिला आहे, त्याचा सदुपयोग करून घेत त्यांनी सरकार स्थापन करावे असे आवाहन देखील रावसाहेब दानवे यांनी केले. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राज्यपाल व केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकावर चोहोबाजूंनी टिकेची झोड उठत आहे.\nरावसाहेब दानवे म्हणाले, राज्यात विशेषता मराठवाड्याच्या काही भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी संकटात सापडला असतांना राज्यात सरकार स्थापन होऊन त्याला तात्काळ मदत होणे गरजेचे होते. पण मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या हट्टामुळे राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार स्थापन होऊ शकले नाही.\nमहायुती म्हणून राज्यातील जनतेने आम्हाला कौल दिला होता, त्यामुळे लवकर सरकार स्थापन करून शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या हिताची कामे करणे अपेक्षित होते. पण शिवसेनेने सुरूवातीपासूनच आम्हाला सर्व पर्याय खुले असल्याचे सांगितले. मित्रपक्ष सोबत नसल्याने भाजपकडे सरकार स्थापन करण्याएवढे पुरेसे संख्याबळ नसल्याने आम्ही सत्तेचा दावा करू शकलो नाही. शिवसेनेला राज्यपालांनी आमंत्रित केले, पण त्यांनाही सरकार स्थापन करता आले नाही.\nराज्यपालांनी भाजपलाही वेळ वाढवून दिली नाही\nशिवसेनेने राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करतांना केवळ आमदारांच्या नावांची यादी दिली, आणि वेळ वाढवून मागितली. राज्यपालांनी त्यास नकार दिला, खरतंर भाजपने देखील राज्यपालांकडे वेळ वाढवून मागितली होती, पण त्यांनी आम्हालाही ती वाढवून दिली नसल्याचा खुलासाही रावसाहेब दानवे यांनी यावेळी केला.\nकुठलाच पक्ष सत्ता स्थापन करू शकत नसल्यानेच राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केंद्राकडे केली. शिवसेनेला वेळ हवा होता, आता सहा महिने वेळच वेळ आहे, तेव्हा आवश्‍यक आमदारांचे समर्थन मिळवून त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा करावा आणि राज्यातील जनतेला या परिस्थितीतून सोडवावे असे आवाहन करतांनाच आम्ही विरोधी पक्षात बसू असेही स्पष्ट केले.\nरावसाहेब दानवे raosaheb danve उद्धव ठाकरे uddhav thakare भाजप टोल सरकार government सरकारनामा sarkarnama राष्ट्रपती अतिवृष्टी\nइतकी डाळ शिल्लक राहणं हा महाविकास आघाडी सरकारचा निष्काळजीपणा:...\nजालना : आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत जे प्रवासी मजदूर दुसऱ्या राज्यांमध्ये...\nराज्य सरकारचं भविष्य ते चालवणाऱ्यांनाही माहित नाही; दानवेंची...\nजालना : राज्य सरकारचं भविष्य सरकारमध्ये काम करणाऱ्या मंत्र्यांसह सरकारचं नेतृत्व...\nVIDEO | राऊत-फडणवीस यांच्य़ा भेटीमुळे चर्चांना उधाण\nएक सर्वात मोठी राजकीय बातमी. भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना खासदार संजय राऊत...\nभाजपाने गलिच्छ राजकारण बंद करुन सहकार्याची भूमिका घ्यावी - सचिन...\nदेशपातळीवर कोरोनाच्या अभूतपूर्व संकटाला एकत्र येऊन सामना करावा हा पंतप्रधान मोदी...\nकाँग्रेसला भोपळा, भाजपच्या जागा वाढल्या\nनवी दिल्ली Delhi Election 2020 : दिल्ली विधानसभा निवडणुकीत तिरंगी,...\nVIDEO | पंकजा मुंडेंच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न की पाण्याचा\nगोपीनाथ गडावरून पक्षातील स्वकीयांवर हल्ला चढवत गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठाणच्या...\nतेव्हा खोतकरांकडून तोंडघशी पडलेल्या सत्तारांनी आता असा घेतला बदला\nऔरंगाबाद: अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यानंतर त्यांची मनधरणी करण्यासाठी...\n‘सामना’च्या अग्रलेखामधून शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्यावर...\nमुंबई : बारामतीत नव्या पवारांचा उदय झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे अशा...\nभाजप आपल्याच चार आमदारांना देणार नारळ\nपुण्यात 'शत प्रतिशत' भाजप ही गेल्या वेळची सक्‍सेसफूल स्वप्नवत खेळी पुन्हा...\nविधानसभेत अधिकच्या मतासाठी भाजपच्या चिंतन बैठका सुर��\nमुंबई - लोकसभा निवडणुकीत राहिलेल्या त्रुटी आणि नव्याने समोर आलेली आव्हाने यांचा...\nमुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार- उद्धव ठाकरे\nलोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही युती कायम राहिल, असे शिवसेना आणि...\nआनंद सोडा, आता विधानसभेच्या कामाला लागाः मुख्यमंत्री\nलोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला असला तरी आता कार्यकर्त्यांनी त्या मानसिकतेतून...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://freegamesboom.com/mr/games/freaky-cows/", "date_download": "2021-06-15T16:54:35Z", "digest": "sha1:OU4TS7GJA3ZSTZSNAGSQZ54OCLV732ZL", "length": 10979, "nlines": 341, "source_domain": "freegamesboom.com", "title": "खेळा Freaky Cows · ऑनलाईन गेम - फ्रीगेम्सबूम.कॉम", "raw_content": "\nत्यागी कोंदणात बसवलेले एकच रत्न खेळ\nFreddy येथील पाच रात्री\nव्हॅलेंटाईन डे साठी मुली\nस्वतंत्रपणे निर्णय घेण्याची कुवत नसलेला\nबाळ तांबूस पिंगट रंग\nझगमगाट आणि अक्राळविक्राळ मशीन\nमुले साठी 5 वर्षे\nखेळ मुली साठी 3 वर्षे\nखेळ मुलींसाठी 4 वर्षे\nखेळ मुली साठी 5 वर्षे\nमुलींच्या खेळ 6 वर्षे\nमुलींच्या खेळ 7 वर्षे\nमुलींच्या खेळ 8 वर्षे\nखेळ मुली साठी 9 वर्षे\nमुलींच्या खेळ 10 वर्षे\nमुलींच्या खेळ 11 वर्षे\nमुलींच्या खेळ 12 वर्षे\nहा गेम मोबाइलवर उपलब्ध नाही.\n3.8 HTML hot रत्नजडित अकादमी\n4.2 FLASH hot संपत्ती गूढ समुद्र\n4.8 HTML new पेंग्विन कॅफे\n5.0 FLASH new ड्रॅगन च्या आई\n4.4 FLASH new सांता स्फोट\n4.7 FLASH new स्वादिष्ट मध जेली\n4.6 HTML new दागिने जंगल\n4.8 FLASH new नोटबुक वाहून नेणे\n4.8 HTML hot पेंग्विन कॅफे\n4.5 FLASH hot विनाविलंब फुगे\n4.7 FLASH hot स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची कुवत नसलेला टॉवर संरक्षण: पुनर्जन्म झालेला\n4.6 FLASH hot नमुन्यांची दुवा\n4.1 HTML hot अक्राळविक्राळ ड्रॉप\n4.8 FLASH hot टायटॅनिक: जगण्याची खेळ\n4.4 HTML hot गोगलगाय बॉब 6: हिवाळा कथा\n4.8 HTML hot फार्म ध्येयवादी नायक\n4.9 HTML hot महजॉन्ग खूळ\n4.1 HTML hot रत्नजडित स्फोट\n3.8 HTML hot रत्नजडित अकादमी\n4.8 FLASH hot पिक्सेल क्रश खूळ\n4.2 FLASH hot संपत्ती गूढ समुद्र\n4.4 HTML hot एचडी बबल नेमबाज\n4.7 HTML hot टॉकिंग टॉम लपविलेले तारे\n4.2 HTML hot करार किंवा करार\n4.1 HTML hot सामना रिंगण पुष्कळसे\n4.9 FLASH hot अथेन्स खजिना\n4.7 HTML hot पाणी विमानांचा हानीकारक तीव्र हल्ला\n4.9 HTML hot बुद्धिबळ मास्टर\n4.8 FLASH hot Deerling च्या हंगामात स्लायडर\nआमच्या साइटवर Freaky Cows मूळ नावासह एक मनोरंजक ऑनलाइन गेम Freaky गायी आमच्या साइटव�� विनामूल्य सादर केले गेले आहे. हे आधीपासून खेळले गेले आहे 0 वेळा. खेळाचे रेटिंग आहे 4.2 / 5 आणि धावा 109 आवडी.\nफ्लॅशवर विकसित आणि फ्लॅश प्लेयर वापरुन सर्व संगणकांवर कार्य करते - lags शिवाय पूर्णस्क्रीन प्ले करा.\nसाइट आवृत्ती भाषा: मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://jobtodays.com/mpsc-tax-assistant-syllabus/", "date_download": "2021-06-15T16:49:04Z", "digest": "sha1:OGAJ3SJMY2DQZ2QFSFQJR3D7VNCIJHZP", "length": 21237, "nlines": 259, "source_domain": "jobtodays.com", "title": "MPSC Tax Assistant Main Syllabus मुख्य परीक्षा गट-क कर सहायक अभ्यासक्रम", "raw_content": "\nस्पर्धा परीक्षा संपूर्ण माहिती\nHome/All Syllabus/महाराष्ट्र गट-क सेवा कर सहायक मुख्य परीक्षा अभ्यासक्रम २०२०\nमहाराष्ट्र गट-क सेवा कर सहायक मुख्य परीक्षा अभ्यासक्रम २०२०\nमहा IT ने केली आहे कंपनी निवड पहा लवकर\nMPSC करणार आहे हे बद्दल पाहा लवकर\nMPSC Grade-C Services Main Examination of Tax Assistant Gr.C Main Exam Syllabus & Exam Pattern 2020 – महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा विक्रीकर विभाग कर सहायक एमपीएससी अभ्यासक्रम व परीक्षा नमुना २०२०\nजाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे\nसर्व स्पर्धा परीक्षा अभ्यास साहित्य डाउनलोड करा\nMain Examination Tax Assistant Grade C Services MPSC Maharashtra Public Service Commission Exam Pattern & Syllabus – मुख्य परीक्षा गट-क सेवा विक्रीकर विभाग कर सहाय्यक एमपीएससी मुख्य अभ्यासक्रम २०२० पीडीएफ व परीक्षा नमुना गट-क सेवा प्रीलिमिनरी व मुख्य परीक्षा पॅटर्न एमपीएससी गट-क सेवा प्रारंभिक व मुख्य परीक्षा हॉलमध्ये बसण्याची योजना असलेले उमेदवार एमपीएससी महाराष्ट्र गट-क सेवा अभ्यासक्रम शोधू शकतात. विक्रीकर विभाग कर सहायक गट क मुख्य परीक्षा अभ्यासक्रम\nमुख्य परीक्षा गट-क सेवा परीक्षेचा वेगळा विभाग असेल. पूर्व परीक्षेच्या पेपरमध्ये एकूण २०० गुण आहेत. प्राथमिक परीक्षेचा पेपर सोडविण्यासाठी उमेदवारांना 120 मिनिटे दिली जातात.\nThere will be negative marking of one fourth or 0.25 for each wrong answer. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश किंवा 0.25 नकारात्मक चिन्हांकन असेल.\nउमेदवारांना प्राथमिक ऑनलाईन परीक्षेस पात्र ठरवावे लागेल त्यानंतर ऑनलाईन मुख्य परीक्षेसाठी निवडले जाईल.\nमराठी – सर्वसामान्य शब्दसंग्रह , वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे\nनागरिकशास्त्र राज्य व्यवस्थापन प्रशसन नागरी व ग्रामीण व्यवस्थापन प्रशासन\nभारतीय राज्यघटना घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे ठळक वैशिष्टये, केंद्र व राज्य संबंध निधर्मी राज्य मूलभूत हक्क व कर्तव्ये राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे\nचालू घडामोडी जागतिक तसेच भारतातील\nबुध्दिमत्ता चाचणी उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो यावर याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने सदर प्रश्न विचारण्यात येतील\nअंकगणित गुणाकार, भागाकार, दंशाश अपूर्णाक व टक्केवारी, गुणोत्तर व प्रमाण, व्याज, वेळ व काम, वेळ व अंतर, नफा व तोटा, आलेख, सरासरी, महत्त्वमापन व क्षेत्रमापन, इत्यादी\nपुस्तपालन व लेखाकार अर्थ आणि परिभाषा, लेखा परिभाषा, दुहेरी प्रवेशाची मूलतत्वे, लेखा, जर्नल, सहाय्यक पुस्तके, लेजर, बँक सलोखा यासाठी स्त्रोत दस्तऐवज निवेदने, चाचणी शिल्लक, घसारा, अंतिम खाती, आर्थिक स्टेटमेन्ट तयार करणे, ना-नफा करणार्‍या संस्थांची खाती\nआर्थिक सुधारणा व कायदे पार्श्वभूमी, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण, संकल्पना व त्याचा अर्थ आणि व्याप्ती, मर्यादा, केंद्र व राज्य स्तरावरील आर्थिक सुधारणा, तरतुदी आणि सुधारणा आणि त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील अपेक्षित परिीणाम, प्रश्न व समस्या, विक्रीकर\nअधिक माहितीसाठी खालील एमपीएससी विक्रीकर विभाग कर सहायक मुख्य परीक्षा अभ्यासक्रम पहा...\nसर्व स्पर्धा परीक्षा अभ्यास साहित्य डाउनलोड करा\nMPSC (टंकलेखक / लिपिक) बद्दल संपूर्ण विस्तारीत माहिती\nMPSC राज्यसेवा परीक्षा नवीन अभ्यासक्रम 2020\nलक्ष्मण कसेकर सर MPSC पुस्तक यादी (उपजिल्हाधिकारी)\nMPSC पोलिस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा अभ्यासक्रम २०२०\nMPSC पोलिस उपनिरीक्षक पुर्व परीक्षा अभ्यासक्रम २०२०\nमहाराष्ट्र गट-क सेवा लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा अभ्यासक्रम २०२०\nमहाराष्ट्र गट-क सेवा कर सहायक मुख्य परीक्षा अभ्यासक्रम २०२०\nमहाराष्ट्र गट-क सेवा दुय्यम निरीक्षक मुख्य परीक्षा अभ्यासक्रम २०२०\nMPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम २०२०\nMPSC राज्यसेवा पुर्व परीक्षा अभ्यासक्रम २०२०\nफ्री ऑनलाइन टेस्ट सिरिज टेस्ट सोडवा\nMPSC परीक्षा प्रश्नपत्रिका डाउनलोड करा\nMPSC गट क मुख्य परीक्षा अभ्यासक्रम\nMPSC सहायक वन संरक्षक मुख्य परीक्षा अभ्यासक्रम\nMPSC पोलिस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा अभ्यासक्रम २०२०\nMpsc कर सहायक परीक्षा संपूर्ण माहिती\nमहाराष्ट्र गट क सेवा (मुख्य) परीक्षा 2019 अंतिम नि��ाल\nMPSC वनसेवा मुख्य परीक्षा २०१९ मुलाखतीचे वेळापत्रक\nMpsc राज्यसेवा मुख्य प्रश्नपत्रिका डाउनलोड करा\nमहाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा प्रश्नपत्रिका डाउनलोड\nPrevious महाराष्ट्र गट-क सेवा दुय्यम निरीक्षक मुख्य परीक्षा अभ्यासक्रम २०२०\nNext महाराष्ट्र गट-क सेवा लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा अभ्यासक्रम २०२०\nMpsc राज्यसेवा जाहिराती MPSC च्या सर्व लेटेस्ट Updates यामध्ये दिलेल्या आहेत त्या पहा व माहिती …\nआरोग्य विभाग ऑनलाइन कोर्स 2021\nफ्री जॉब अलर्ट App डाउनलोड करा\nफ्री सरकारी जॉब अलर्ट मोबाइल वर मिळवा\nमोफत सरकारी नोकरी अलर्ट मिळवा\nस्पर्धा परीक्षा पुस्तक यादी\nस्पर्धा परीक्षा अभ्यास विडियो\nस्पर्धा परीक्षा सराव प्रश्न पत्रिका\nऑफिस अटेंडंट भरती प्रवेशपत्र RBI Admit Card 2021\nसरळसेवा परीक्षार्थी साठी खुशखबर \nMPPSC Exam नवीन तरिखा जाहीर करण्यात आल्या\nऑफिस अटेंडंट भरती प्रवेशपत्र RBI Admit Card 2021\nसरळसेवा परीक्षार्थी साठी खुशखबर \nMPPSC Exam नवीन तरिखा जाहीर करण्यात आल्या\n12 वी पास सरकारी नोकरी\nआरोग्य विभाग संपूर्ण नोट्स PDF\nमहाराष्ट्र आरोग्य विभाग अभ्यासक्रम 2021\nआरोग्य विभाग भरती परीक्षा अभ्यासक्रम PDF डाउनलोड\nसराव प्रश्नसंच डाउनलोड करा\nपदानुसार नुसार सरकारी नोकरी पहा पदानुसार नुसार सरकारी नोकरी: […] Commerse Jobs […]...\nपदानुसार नुसार सरकारी नोकरी पहा पदानुसार नुसार सरकारी नोकरी: […] आयुष नोकरी […]...\nपदानुसार नुसार सरकारी नोकरी पहा पदानुसार नुसार सरकारी नोकरी: […] MBBS नोकरी […]...\nपदानुसार नुसार सरकारी नोकरी पहा पदानुसार नुसार सरकारी नोकरी: […] नर्स नोकरी […]...\nशिक्षणांनुसार सरकारी नोकरी उपलब्ध पहा शिक्षणांनुसार सरकारी नोकरी, latest nokri: […] नोकरी पहा […]...\nऑफिस अटेंडंट भरती प्रवेशपत्र RBI Admit Card 2021\nसरळसेवा परीक्षार्थी साठी खुशखबर \nMPPSC Exam नवीन तरिखा जाहीर करण्यात आल्या\nराष्ट्रीय आरोग्य अभियान अहमदनगर भरती\nMPSC सहायक वन संरक्षक पूर्व परीक्षा अभ्यासक्रम\nराष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी भरती २०२०\nनाबार्ड कंसल्टेंसी सर्विसेज (NABCONS) भरती 2020\nएनएचएम सांगली भरती 2020 डाऊनलोड pdf\nहॉलटीकेट (प्रवेश पत्र) 2020 pdf डाऊनलोड करा\nइंडियन आर्मी भरती 2020\nसेंट्रल कोलफिल्ड लिमिटेड मध्ये ‘अप्रेंटिस’ 1565 भरती\nऑफिस अटेंडंट भरती प्रवेशपत्र RBI Admit Card 2021\nसरळसेवा परीक्षार्थी साठी खुशखबर \nMPPSC Exam नवीन तरिखा जाहीर करण्यात आल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/marathi-cinema-news/marathmol-artist-to-curb-corona-121042900018_1.html", "date_download": "2021-06-15T16:10:49Z", "digest": "sha1:33QDL2KLFRS73FYMHP4HGLOQG7WEYEF6", "length": 11857, "nlines": 121, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कोरोनाला आळा घालण्यासाठी मराठमोळ कलाकारांनी कसली कंबर | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 15 जून 2021\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकोरोनाला आळा घालण्यासाठी मराठमोळ कलाकारांनी कसली कंबर\nकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशामध्ये पुन्हा लॉकडाउन लावण्याची वेळ आली आहे. नेमके राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोनाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘ब्रेक द चेन' मोहिेमेंतर्गत नियम व अटी लागू करून फक्त अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणालाही बाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. अशातच अनेक मराठमोळ कलाकारांनी कोरोनाला आळा घालण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी आता कंबर कसली आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर प्लाझ्मा दानासाठी आवाहन केलं आहे. स्त्रियांमध्ये HB कमी असल्यामुळे आणि बाळंतीण झाल्यानंतर प्लाझ्मा दान करता येत नाही म्हणून इतर महिलांनी ही अवश्य पुढे यावं, अशी विनंती सोनालीने सगळंना केली आहे.\nसोनाली व्यतिरिक्त स्वप्निल जोशी यानेसुद्धा आपले सर्व अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर काही दिवसांसाठी फक्त कोरोनासंबंधित गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी वापरण्यात येणार असल्याचे घोषित केलं आहे. यावर फक्त लोकांच्या मदतीसाठी तसेच जागरूकतेसाठी काही पोस्ट करण्यात येणार आहे. त्याच्या व्यक्तीगत किंवा मनोरंजन क्षेत्राशी निगडित कोणत्याही प्रकारच्या घडामोडी तो यादरम्यान पोस्ट करणार नाही अशी माहिती स्वप्निलने दिली आहे. तसेच स्वप्निलने यात प्रत्येकाला सहभागी होण्याचे आवाहन केलं आहे.\nहिमालयातलं अन्नपूर्णा शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली मराठमोळी प्रियांका\nराज्यातील वृद्ध साहित्यिक व कलावंतांना येत्या आठ दिवसांत मार्च अखेर पर्यंतचे मानधन अदा होणार\nजगातल्या मोठ्या कालाकारांच्या यादीत\nप्रसिद्ध कलाकारांच्या उपस्थितीत लॉच झाला शिव ठाकरे चा डीओड्रंट ब्रांड\nकलाकार प्रवाशांना रात्री जेवणातून गुंगीचे औषध देऊन लुटले\nयावर अधिक वाचा :\nअयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...\nसप्���पुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...\nदेवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...\nभटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...\nपलरुवी अर्थात दुधाचा धबधबा\nकेरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...\nरामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र\nरामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...\nकंगना रनौत ला दिलासा नाही , कंगनाला कोर्टानं फटकारलं\nअभिनेत्री कंगना रनौत नेहमी आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असते. त्यामुळे तिला बऱ्याच ...\nनिसर्गाच्या सानिध्यात वसलेलं मुन्नार हिल स्टेशन\nहिल स्टेशनला नयनरम्य हिल स्टेशन म्हणतात. भारतामध्ये डोंगरांच्या मोठ्या ,लांब, सुंदर आणि ...\nपक्याचे वडील पक्याला रागावत असतात वडील- पक्या, तुझ्या कडून एक काम नीट होत नाही, तुला ...\nLagaan: आमिर खानने 'लगान' सिनेमाला वाईट चित्रपट का म्हटलं ...\nमधू पाल 2001 साली आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शित केलेला 'लगान' चित्रपट हिंदी ...\n'मुलगी झाली हो' महाराष्ट्राची नंबर 1 मालिका\nमराठी मालिक आणि त्यांच्या कलाकारांना नेहमीच प्रेक्षकांचा प्रेम आणि प्रतिसाद लाभत असतो. ...\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुंबईत - अवेळी पाऊस\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95/", "date_download": "2021-06-15T15:49:46Z", "digest": "sha1:STL4IUYR5DARSMGACILLSA27YSSSY4VY", "length": 8531, "nlines": 122, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "पर्वरी येथे दिव्यांग लोकांसठी प्रशिक्षण आणि जागृती कार्यक्रम | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर पर्वरी येथे दिव्यांग लोकांसठी प्रशिक्षण आणि जागृती कार्यक्रम\nपर्वरी येथे दिव्यांग लोकांसठी प्रशिक्षण आणि जागृती कार्यक्रम\nगोवा खबर: संजय विशेष शिक्षण केंद्र, पर्वरी येथील परिषद सभागृहात आगामी लोकसभा निवडणुकीस��ठी दिव्यांग लोकांना आवश्यक निवडणूक प्रक्रीया कळावी म्हणून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.\nउत्त्तर गोवा लोकसभा मतदारसंघातील १११ दिव्यांग मतदार आणि २५ पालक कार्यक्रमास उपस्थित होते.\nदिव्यांग व्यक्तींसाठीचे नोडल अधिकारी श्री. नारायण गाड यांनी मुख्य निवडणूक अधिकारी गोवा आणि उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने उपस्थित दिव्यांग मतदारांचे स्वागत केले आणि दिव्यांग व्यक्तींना निवडणूक प्रक्रीया कळावी हा या प्रशिक्षणामागचा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.\nश्रीमती. आर मेनका, आयएएस, जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी उत्तर गोवा यांनी माहिती दिली की निवडणूक आयोगाने ऍक्सॅसीबल इलेक्शन (Accessible Election) ही संकल्पना मर्गी लावली असून एकही मतदार मतदानापासून वंचीत राहणार नाही यावर भर दिला आहे. निवडणूक आयोग निवडणूक प्रक्रीया सर्व समावेशक करण्याचा प्रयत्न करत आहे, म्हणजे सगळ्या विभागातील मतदारांना मतदान प्रक्रिया सोयीस्कर असेल अस त्या म्हणाल्या.\nमुख्य निवडणूक कार्यालयातील नोडल अधिकारी श्री. हाजिक हे सुद्धा प्रशिक्षण कार्यक्रमाला उपस्थित होते. मास्टर ट्रेनर डॉ. शंतनू गावस यांनी मतदान केंद्रावरील मतदानाची प्रक्रिया सहभागींना समजावून सांगितली. संपूर्ण प्रक्रियेची प्रत्याक्षिकही यावेळी दाखविण्यात आले.\nसुदेश गावडे यांनी आभार मानले.\nPrevious articleआप कोणाचीही बी टीम नाही:गोम्स\nNext articleलोकांचा ढवळीकरांवरील विश्वास उडाला:उपमुख्यमंत्री आजगावकर\nकॉंग्रेसच्या अग्रणी संघटना पक्ष मजबुत करण्यासाठी महत्वाची भुमीका बजवणार : दिनेश राव\nकॉंग्रेस पक्षाच्या नवीन माध्यम विभागाची घोषणा\nरॉय फर्नांडिसवरील हल्ल्याचा युवा कॉंग्रेसने केला निषेध\nउत्कृष्ठ समाज सेवक पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन\nपाकिस्तानच्या गोळीबारात औरंगाबाद जिह्यातील जवान शहीद\nपोलिस महासंचालक नंदा यांचे दिल्लीत कार्डियाक अटॅकने निधन\nप्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेची राज्यात औपचारिक सुरुवात\nगोव्यात फुटबॉल खेळणाऱ्या गायीचा सोशल मीडियावर धुमाकुळ\n‘हिरकणी’ एक प्रेरणादायी दस्तऐवज :गोविंद गावडे\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ ���पलब्ध करून देणार आहे.\nकोविडवर मात करण्यासाठी लॉकडाउन १५ दिवसाने वाढविण्याची गरज : युवा कॉंग्रेस\nसिंधुदुर्गातील रुग्णांवर मोफत उपचार नाहीच;आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटून तोडगा काढणार:आरोग्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.msdhulap.com/2021/05/The-Break-the-Chain-order-is-valid-till-June-15.html", "date_download": "2021-06-15T16:01:00Z", "digest": "sha1:4Y4NU4SUJT7GNU2LBMTDNDOXPGBLIBEY", "length": 20586, "nlines": 129, "source_domain": "www.msdhulap.com", "title": "‘ब्रेक दि चेन’चे आदेश १५ जूनपर्यंत लागू - कोरोना रुग्ण वाढ आणि ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेवर जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करणार ", "raw_content": "\nसोशल मीडिया ग्रुप जॉईन करा\nHomeसरकारी कामे‘ब्रेक दि चेन’चे आदेश १५ जूनपर्यंत लागू - कोरोना रुग्ण वाढ आणि ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेवर जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करणार\n‘ब्रेक दि चेन’चे आदेश १५ जूनपर्यंत लागू - कोरोना रुग्ण वाढ आणि ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेवर जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करणार\n‘ब्रेक दि चेन’चे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार १५ जूनच्या सकाळी ७ पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत.\n२९ मे २०२१ च्या तारखेनुसार आठवड्याच्या शेवटी असलेली पॉझिटीव्हीटी दर आकडेवारी आणि तेथील ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यासाठी गृहीत धरली जाईल.\nपालिका स्वतंत्र प्रशासकीय घटक असतील:\n२०११ च्या जनगणनेनुसार 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व महानगरपालिका जसे की, बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई-विरार, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, औरंगाबाद, नाशिक यांना कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून समजण्यात येईल. या पालिकांच्या क्षेत्रांव्यतिरिक्तचा जिल्ह्यातील उर्वरित भाग हा वेगळा प्रशासकीय घटक राहील.\nपॉझिटीव्हीटी दर 10 टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या जिल्हे व पालिकांसाठी:\nवरील ज्या पालिका किंवा जिल्हा क्षेत्रात कोविड पॉझिटीव्हीटी दर 10 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 40 टक्क्यांपेक्षा कमी भरले असतील तर तिथे (१२ मे २०२१ ब्रेक दि चेन आदेशाप्रमाणे) खालीलप्रमाणे निर्बंध शिथिल करण्यात येतील.\nसर्व आवश्यक वस्तू व सेवांची द��काने जी सध्या सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु आहेत, ती सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरु ठेवता येतील.\nसर्व आवश्यक गटात नसलेल्या इतर दुकानांना उघडणे आणि त्यांच्या वेळा (केवळ एकल दुकाने. मॉल्स किंवा शॉपिंग सेन्टर्स नव्हे) याबाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेईल. मात्र आवश्यक गटातील दुकानाच्या वेळेप्रमाणेच त्यांच्या वेळा असतील तसेच शनिवार, रविवार ती बंद राहतील\nअशा भागांत आवश्यक वस्तूंच्या जोडीने आवश्यक नसलेल्या वस्तू देखील ई कॉमर्स माध्यमातून वितरीत करता येतील\nदुपारी ३ नंतर मात्र वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगांव्यतिरिक्त येण्याजाण्यावर निर्बंध असतील\nकोरोनाविषयक कामे करणाऱ्या कार्यालयांव्यतिरिक्त इतर सर्व शासकीय कार्यालये ही २५ टक्के कर्मचारी उपस्थितीनिशी सुरु राहतील. संबंधित विभाग प्रमुखास यापेक्षाही जादा उपस्थिती हवी असेल तर संबंधित आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी त्यास परवानगी देईल.\nकृषिविषयक दुकाने आठवड्याच्या कामाच्या दिवसांना दुपारी २ पर्यंत सुरु राहू शकतील. येणारा पावसाळा व पेरणीच्या तयारीसाठी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी या दुकानाच्या वेळा वाढवू शकते किंवा शनिवार, रविवार सुरु ठेवण्यास परवानगी देऊ शकते\nपॉझिटीव्हीटी दर 20 टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या जिल्हे व पालिकांसाठी :\nवरील ज्या पालिका किंवा जिल्ह्यांत पॉझिटीव्हीटी दर 20 टक्क्यांपेक्षा जास्त असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 75 टक्क्यांपेक्षा जास्त भरले असतील तर तिथे १२ मे २०२१ ब्रेक दि चेन आदेशातील निर्बंध खालीलप्रमाणे वाढविण्यात येतील.\nअशा जिल्ह्यांच्या सीमा पूर्णपणे बंद करण्यात येतील आणि कुणाही व्यक्तीला जिल्ह्याच्या आत बाहेर करण्यास परवानगी राहणार नाही. केवळ कुटुंबातील मृत्यू, वैद्यकीय कारण आणि आवश्यक, आणीबाणीच्या कोविड प्रसंगीची सेवा देणाऱ्या व्यक्तींचा अपवाद असेल.\nउपरोक्त प्रशासकीय घटकांमध्ये न येणाऱ्या इतर सर्व जिल्हे व पालिकांच्या ठिकाणी १२ मे २०२१ चे ब्रेक दि चेनचे निर्बंध नेहमीप्रमाणे लागू राहतील.\nदुकानांना पुरवठा केल्या जाणारा वस्तूंच्या वाहतुकीवर निर्बंध नाहीत हे पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात येते. मात्र दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना विक्री करता येणार नाही. या निय��ांचा भंग केल्यास दुकान कोरोना साथ जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत बंद ठेवण्यात येईल तसेच १२ मे च्या आदेशाप्रमाणे दंडही आकारण्यात येईल. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांनी निश्चित केलेल्या वेळेनुसार होम डिलिव्हरी सुरूच राहतील.\n१२ मे २०२१ चे ‘ब्रेक दि चेन’ चे आदेश माहिती व संदर्भासाठी:\nकोणत्याही वाहनातून महाराष्ट्र राज्यामध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे RT-PCR निगेटिव्ह चाचणी अहवाल असणे अनिवार्य आहे. हा अहवाल राज्यामध्ये प्रवेश करण्याच्या जास्तीत जास्त 48 तास अगोदर केलेल्या चाचणीचा असावा.\nयापूर्वी 18 एप्रिल आणि 1 मे 2021 रोजी जाहीर केलेल्या निर्बंधांमध्ये महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या संवेदशील भागातील व्यक्तींसाठी असलेले नियम आता देशाच्या कोणत्याही भागातून महाराष्ट्रामध्ये दाखल होणाऱ्या व्यक्तींसाठी लागू राहतील.\nमालवाहतूक करणाऱ्यांकरिता एका वाहनांमध्ये फक्त दोन व्यक्ती (चालक आणि क्लिनर/हेल्पर) यांना प्रवास करण्याची मुभा असेल. जर हे मालवाहक महाराष्ट्राच्या बाहेरून येत असतील तर त्यातील दोघांना RT-PCR निगेटिव्ह चाचणी अहवाल द्यावा लागेल आणि हा अहवाल राज्यात दाखल होण्याच्या जास्तीत जास्त 48 तासापूर्वीचा असावा. हा अहवाल सात दिवसांकरिता वैध राहील.\nस्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन (डीएमए) हे ग्रामीण बाजारपेठ आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कामावर सनियंत्रण ठेवतील आणि कोरोना निर्बंधांचे काटेकोर पालन केले जात आहे की नाही यावर लक्ष ठेवतील. जर ‘डीएमए’ला असे आढळले की, अशा काही ठिकाणी व्यवस्था करणे व शिस्तीचे पालन होत नाहीये, तर त्या त्या ठिकाणच्या ग्रामीण बाजारपेठा आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कामकाज बंद करण्याचा निर्णय किंवा अधिक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला जाईल.\nदूध संकलन, दुधाची वाहतूक आणि प्रक्रिया हे सर्व कोणत्याही निर्बंधांशिवाय चालू ठेवता येईल, परंतु लागू असलेल्या सर्व निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करून आवश्यक वस्तू विक्रीसाठीची परवानगी असलेल्या दुकानांसाठी किरकोळ दूध विक्रीला मुभा असेल किंवा ते ‘होम डिलिव्हरी’ करू शकतील.\nकोविड-19 व्यवस्थापनाच्या कामासाठी औषधी आणि इतर साहित्यांची मालवाहतूक करण्याच्या कामात सहभागी असलेले विमानतळ आणि बंदर सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल, मोनो आणि मेट्रो रेल��वेने प्रवास करण्याची मुभा असेल.\nस्थानिक डीएमए आपल्या अखत्यारीतील विशेष भागांमध्ये अधिक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेऊ शकतात. परंतु याची कल्पना राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला (एसडीएमए) द्यावी लागेल आणि हे निर्बंध लागू करण्याच्या 48 तास अगोदर त्याची जाहीर घोषणा करावी लागेल.\nहेही वाचा - परवानाधारक ऑटोरिक्षा चालकांनी १५०० रुपये अनुदानासाठी असा करा ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन अर्ज १ जून पासून सुरु\nवरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.\nआमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा \nब्रेक दि चेन सरकारी कामे\nफेसबुक पेजला लाईक करा\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक २०२१ निकाल ऑनलाईन पहा\nशरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) - घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची\nजातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.\nअतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी\nभ्रष्टाचारी किंवा अकार्यक्षम सरपंच, ग्रामसेवक, तलाठी तुम्हालाही घाबरतील फक्त हे काम करा\nजमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा जाणून घ्या सविस्तर माहिती\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 2021च्या नवीन यादीमध्ये आपले नाव ऑनलाईन तपासा\nआता गावातील तलाठ्याचे सर्व जमिनीचे फेरफार आणि जमिन मोजणीचे व्यवहार पहा ऑनलाईन\nमहात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना - शेतकरी कर्जमाफीचा नवीन शासन निर्णय आणि निधी आला\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक २०२१ निकाल ऑनलाईन पहा\nशरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) - घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची\nजातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.\nअतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/complaints-of-increased-bills-increased-notices-to-172-hospitals-in-pune-city-nrab-139842/", "date_download": "2021-06-15T15:30:51Z", "digest": "sha1:XV7KMBPBF4JHGUSWEWHFE5TYCHFW5LZL", "length": 12941, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Complaints of increased bills increased; Notices to 172 hospitals in Pune city nrab | वा��ीव बिलाच्या तक्रारी वाढल्या ; पुणे शहरातील १७२ रुग्णालयांना नोटिस | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून १५, २०२१\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवाप्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nगावकऱ्यांनी आदिवासी महिलेला नग्न करून गावभर धिंड काढली आणि पुढे जे घडलं ते तुम्हीच वाचा\nविधानपरिषदेच्या ‘त्या’ १२ नावांची यादी अखेर सापडली; पुढील निर्णय लवकरच होणार\nयेत्या दोन तीन दिवसात मंजुरी मिळाल्यानंतर पहिल्या टप्प्याच्या प्राध्यापक भरतीला सुरुवात होईल : उदय सामंत\nपुणेवाढीव बिलाच्या तक्रारी वाढल्या ; पुणे शहरातील १७२ रुग्णालयांना नोटिस\nकाेराेनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासंदर्भात राज्य सरकारने नियमावली आणि दर ठरविले आहे. राज्य सरकारच्या नियमानुसारच दराची आकारणी करण्याचे बंधन आहे. त्यानंतरही अनेक रुग्णालयांकडून वाढीव बिले दिली जात आहे. उपचारापोटी खासगी रुग्णालयांकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.\nपुणे : काेराेनाबाधित रुग्णांवर उपचाराची वाढीव बिले रुग्णालयांकडून दिली जात असल्याच्या तक्रारी वाढत आहे. अशा प्रकारच्या २२२ तक्रारी महापालिकेकडे दाखल झाल्या असून, १७२ रुग्णालयांना नाेटीस दिली गेली आहे.\nकाेराेनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासंदर्भात राज्य सरकारने नियमावली आणि दर ठरविले आहे. राज्य सरकारच्या नियमानुसारच दराची आकारणी करण्याचे बंधन आहे. त्यानंतरही अनेक रुग्णालयांकडून वाढीव बिले दिली जात आहे. उपचारापोटी खासगी रुग्णालयांकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. वाढीव बीलाच्या तक्रारींचे निराकरण आणि शहानिशा करण्यासाठी महापालिकेने प्रत्येक रुग्णालयात ऑडीटरची नियुक्ती केली आहे. फेब्रुवारी महीन्यात काेराेनाची दुसरी लाट सुरू झाली, या कालावधीत वाढीव बिलाच्या सुमारे २२२ तक्रारी दाखल झाल्या आहेत. या तक्रारींच्या आधारे महापालिकेने १७२ रुग्णालयांना नाेटीस बजाविल्या आहेत. दाखल तक्रारींपैकी ९० निकाली काढण्यात आले, २७ तक्रारींमधील बिलांच�� लेखा परीक्षण करून वाढीव स्वरुपात घेण्यात आलेले २० लाख रुपये संबंधितांना परत दिली गेले आहेत. काही प्रकरणांत तक्रारदारांशी संपर्क हाेऊ शकत नाही, तर काही तक्रारीत तथ्य नसल्याचे आढळले आहे.\nया नंबरवर करा तक्रार\nकोविडच्या साधारण बेडसाठी प्रतिदिन ४ हजार, ऑक्सिजन बेडसाठी साडेसात हजार आणि व्हॅटीलेटर बेडसाठी ९ हजार अशी बिल आकारण्याची मर्यादा राज्य शासनाने खासगी रुग्णालयांना ठरवून दिलेली आहे. यापेक्षा दरदिवशी जास्त बिल आकारल्यास रुग्णांनी पालिकेच्या ०२०- २५५०२११५ या क्रमांकावरही तक्रार करावी.\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nमंगळवार, जून १५, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/firing-near-mla-anna-bansodes-office-update-12899", "date_download": "2021-06-15T17:10:22Z", "digest": "sha1:5HWTIXSDNLKE6UX2DHGSKO2EVDAJBFNR", "length": 11406, "nlines": 148, "source_domain": "www.saamtv.com", "title": "पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार; थोडक्यात बचावले ( पहा व्हिडिओ ) | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार; थोडक्यात बचावले ( पहा व्हिडिओ )\nपिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार; थोडक्यात बचावले ( पहा व्हिडिओ )\nबुधवार, 12 मे 2021\nविधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार झाला आहे. ही घटना बुधवारी (ता.१२) दुपारी एकच्या सुमारास चिंचवड स्टेशन जवळ घडली असल्याची माहिती देण्यात आली आहे. आरोपीने पिस्तुलातून गोळ्या झाडल्या असून यामध्ये कोणीही जखमी नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.\nपिंपरी -पिंपरीमध्ये Pimpiri आज एक धक्कादायक घटना घडली आहे. विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे Anna Bansode यांच्यावर गोळीबार झाला आहे. ही घटना बुधवारी Wednesday (ता.१२) दुपारी एकच्या सुमारास चिंचवड Chinchwad स्टेशन जवळ घडली असल्याची माहिती देण्यात आली आहे. Firing near MLA Anna Bansode's office\nआरोपीने पिस्तुलातून Gun गोळ्या झाडल्या असून यामध्ये कोणीही जखमी नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. चिंचवड स्टेशन येथे आमदार अण्णा बनसोडे Anna Bansode यांचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या परिसरात ठेकेदाराच्या एका माणसाकडून गोळीबार Firing बुधवारी दुपारी एकच्या सुमारास करण्यात आली .\nकोरोना पॉझिटिव्ह दांपत्याच्या मुलींना सामाजिक कार्यकर्ते बाळा बांगर यांचा आधार\nया घटनेत कुणीही जखमी झाले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि संपूर्ण घटनेचा तपस सुरु केला. याप्रकरणी पोलिसांनी तानाजी पवार नामक इसमला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून शस्त्र देखील जप्त केले आहे. गोळीबार का केला, आरोपीकडे शस्त्र कुठून आले , याचा शोध आता पोलिस घेत आहेत. दरम्यान, भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.\n'मराठा समाजावर होणारा अन्याय झोपलेल्या सरकारला कधी कळणार\nमराठा आरक्षण (Mratha Reservation) पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी शिवसंग्रामचे अध्यक्ष...\nYCM रुग्णालयातील स्टाफचे भरपावसात आंदोलन\nपुणे : दहा वर्षांहून Year अधिक काळ झाल तरीही आपल्याला मानधनावरच काम करावे लागत आहे....\nभाजपचे १२ सदस्य वाढतील या स्वप्नात राज्यपाल - राजू शेट्टी\nसांगली - महाविकास आघाडी सत्तेवरून खाली येईल आणि भाजपचे BJP बारा नावे राज्यपालांच्या...\nविद्यार्थ्यांच्या फसवणूक प्रकरणी प���लक आणि ग्रामस्थांचा आंदोलनाचा...\nडोंबिवली : खिडकाळी येथील सीताबाई के. शहा मेमोरिअल या शाळेत राज्यमंडळ...\nपोलिसांच्या कानशिलात वाजवली; महिला आमदाराची दादागिरी\nजयपूर : एका महिला आमदाराने MLA हेड कॉन्स्टेबलला मारहाण केल्याचा आरोप झाला आहे....\nनाल्यातील कचऱ्याच्या पाण्याने कंत्राटदाराला अंघोळ...\nमुंबई : शहरामध्ये City गेल्या पाच ते सात दिवसांपासून पावसाची Rain जोरदार बॅटिंग...\nराज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत 1053 फुलझाडांचे मोफत...\nडोंबिवली - मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेचे...\nसध्याची परिस्थिती अजून वर्ष- दोन वर्षे राहणार; काळजी घ्या -...\nआंबेगाव: कोरोना गेलेला नाही. हीच परिस्थितीत अजून वर्ष- दोन वर्षे राहणार आहे....\nदेहूगावात मावळातील पहिल्या ऑक्सीजन प्लांटचे उद्घाटन\nपुणे: जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या देहूगावमध्ये ऑक्सिजन प्लांट्चे (Oxygen...\nकाँग्रेस नेते भाई जगताप यांच्यावर गुन्हा\nमुंबई : राज्यात Maharashtra अनेक ठिकाणी काँग्रेसतर्फे पेट्रोल Petrol दरवाढी...\n''राणा दांपत्यावर गुन्हेगारी स्वरूपाचे खटले दाखल करणार''\nजे लोक स्वतः घाणेरडे राजकारण करतात त्यांना दुसरे लोक देखील घाणेरडे वाटतात अशा शब्दात...\nनवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले तर...\nमुंबई - नवी मुंबईत Navi Mumbai उभारण्यात येणाऱ्या विमानतळाला Airport हिंदुहृदयसम्राट...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-shisvena-party-chief-uddhav-thackeray-supreme-courts-ayodhya-verdict-8190", "date_download": "2021-06-15T15:29:50Z", "digest": "sha1:KCMAOAKZVEH2PTYXIMHBFTXI43C2AQHH", "length": 13164, "nlines": 157, "source_domain": "www.saamtv.com", "title": "VIDEO | अयोध्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे कोणती आनंदाची बातमी देणार ? | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nVIDEO | अयोध्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे कोणती आनंदाची बातमी देणार \nVIDEO | अयोध्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे कोणती आनंदाची बातमी देणार \nVIDEO | अयोध्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे कोणती आन��दाची बातमी देणार \nशनिवार, 9 नोव्हेंबर 2019\nसर्वोच्च न्यायालयाने आज ऐतिहासिक अशा अयोध्या केसचा निकाल दिलाय. निकाल आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.\nसर्वोच्च न्यायालयाने आज ऐतिहासिक अशा अयोध्या केसचा निकाल दिलाय. निकाल आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.\nआजचा दिवस हिंदुस्थानच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस आहे . मी न्यायदेवतेला दंडवत घालतो. मी मागच्या वर्षी 24 तारखेला अयोध्येत जाऊन शरयू नदीचीही पूजा केली होती. मी तिथे जाताना शिवनेरीवरून महाराष्ट्रातील, शिवाजी महाराजांच्या भूमीतील माती तिथे घेऊन गेलो होतो. मला विश्वास होता शिवरायांच्या भूमीतील मातीमुळे एक चमत्कार घडेल. मी येत्या दोन ते तीन दिवसात शिवनेरीवर जाऊन शिवरायांसमोर नतमस्तक होणार आहे.\nदरम्यान, आजचा दिवस आनंदाचा आहे त्यामुळे आज मी राजकारणावर बोलणार नाही अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली.\nबाळासाहेब ठाकरे यांची आठवण येणं स्वाभाविक\nश्रीरामाच्या अस्तित्वापासून प्रश्न उपस्थित केले जात होते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल सर्वांनी स्वीकारला आहे. आलेल्या निकालाकडे पाहताना एक मोठा कालखंड डोळ्यासमोरून जातो. अशात, जगातील सर्वांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येणं स्वाभाविक आहे.\nबाळासाहेब ठाकरे यांनी 'गर्व से कहो हम हिंदू है' ही घोषणा बुलंद केली. राम मंदिराबद्दल बोलताना अशोक सिंघल, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, अटल बिहारी वाजपेयी आणि रथयात्रेची सुरवात करणरे लालकृष्ण अडवाणी यांची आठवण येते. मी येत्या काही दिवसात अडवाणी यांना भेटायलाही जाणार आहे.\nउद्धव ठाकरे जाणार अयोध्येला..\nगेल्या २४ नोव्हेंबर रोजी अयोध्येला गेलो होतो, शरयू किनारी मी आरती केली होती. शिवजन्मभूमीतील माती घेऊन मी गेलो होतो. मला चमत्कार घडेल हा विश्वास होता. आज, मी जाऊन येण्याच्या वर्षभरात निकाल आलाय\nआनंद साजरा करा, पण..\nआजचा दिवस अत्यंत आनंदाचा आहे. आनंद साजरा करत असताना समजूतदारपणा दाखवा. आपलं पाऊल वाकडं पडू देऊ नका असा आदेश उद्धव ठाकरे यांनी सर्वांना दिलाय.\nसर्वोच्च न्यायालय शिवसेना shivsena उद्धव ठाकरे uddhav thakare शिवनेरी shivneri महाराष्ट्र maharashtra शिवाजी महाराज shivaji maharaj राजकारण politics ब��ळ baby infant बाळासाहेब ठाकरे हिंदू hindu राम मंदिर प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे बिहार uddhav thackeray ayodhya verdict\nराज्य सरकारने ५ जुलैपुर्वी स्वतःच्या हातातील निर्णय घ्यावे अन्यथा...\nउस्मानाबाद : मराठा Maratha समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात Supreme Court रद्द...\nसुशांतच्या स्मृती जागवण्यासाठी वेबसाईट\nमुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाला 14 जून म्हणजेच आजच्या दिवशी एक...\nमहाराष्ट्राचे वाटोळे करायचे या सरकारने ठरवले - चंद्रकांत पाटील\nसांगली - आरक्षण व इतर मुद्यांवरून राज्याचे वाटोळ करण्याचे काम...\nसुप्रीम कोर्टाने परमबीर सिंग यांची याचिका फेटाळली\nमुंबई - माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग Parambir Singh यांनी त्यांच्या विरोधात...\nमराठा आरक्षण: पंतप्रधानांनी ऐकून घेतले, आश्वासन मात्र काही नाही\nवृत्तसंस्था : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray आणि उपमुख्यमंत्री...\nउद्धव ठाकरे पंतप्रधान निवासस्थानी दाखल\nवृत्तसंस्था : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित...\nइतरांचे आरक्षण कायम ठेऊन मराठ्यांना आरक्षण देणार - अजित पवार\nवृत्तसंस्था : सर्वोच्च न्यायालयाने Supreme Court फटकारलेल्या # मराठ्यांना...\nUnlock breaking: पुण्याबाबत सोमवारी निर्णय होणार\nउपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात कोरोना आढावा बैठक...\nमराठा आरक्षण प्रकरणी ५७० पानी समीक्षा अहवाल सरकारला सादर\nसर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रकरणी दिलेल्या ५७० पानी...\nगोपीचंद पडळकरांचे शरद पवारांसह मविआ सरकारवर जहरी टीकास्त्र \nसांगली : शरद पवार Sharad Pawar यांच्या पुढाकाराने स्थापित झालेलं सरकार...\nमराठा आरक्षण मोर्चा; विनायक मेटे आणि जिल्हा प्रशासन वादाची शक्यता\nबीड - मराठा Maratha आरक्षणाच्या Reservation मागणीसाठी 5 जून रोजी बीड Beed...\nआशिष शेलार याचं ठाकरे सरकारवर टीकास्त्र\nमराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांची भुमिका म्हणजे तोंडात...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/show-cause-notice-seed-sellers-13878", "date_download": "2021-06-15T15:48:22Z", "digest": "sha1:BHKA65BAWJOACZFBGCNIAYSGCZE2BGPW", "length": 13709, "nlines": 157, "source_domain": "www.saamtv.com", "title": "साम इम्पॅक्ट- 'त्या' बियाणे विक्रे��्यांना कारणे दाखवा नोटीस | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसाम इम्पॅक्ट- 'त्या' बियाणे विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस\nसाम इम्पॅक्ट- 'त्या' बियाणे विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस\nशुक्रवार, 4 जून 2021\nसोयाबीन बियाण्यांबाबत गतवर्षीपासून वाद सुरू आहेत. उगवण क्षमता नसलेले बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचे प्रकार गतवर्षी उघडकीस आल्याने अनेक कंपन्यांवर कारवाईही झाली होती.\nसोयाबीन बियाण्यांबाबत गतवर्षीपासून वाद सुरू आहेत. उगवण क्षमता नसलेले बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचे प्रकार गतवर्षी उघडकीस आल्याने अनेक कंपन्यांवर कारवाईही झाली होती. त्यातून यावर्षी कंपन्या व बियाणे विक्रेत्यांनी अजब पळवाट काढून बियाणे विकणार, पण जबाबदारी स्वीकारणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. थेट बियाणे विक्रीच्या देयकावरच शिक्का मारून जबाबदारीतून मुक्त होण्याचा प्रयत्न विक्रेते करीत आहेत. ही बातमी काल साम टीव्ही वर दाखवन्यात आली होती. (Show cause notice to seed sellers)\nदरम्यान, साम टिव्हीच्या बातमीची दखल घेत कृषी विभागाने अशा प्रकारचे शिक्के मारणाऱ्या बियाणे विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. नोटीस मधून कारवाईचा इशारा कृषी विभागाने दिला आहे. सध्या सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा असून त्यातही काही कृषी केंद्र चालक सोयाबीन बियाण्यांच्या जबाबदारीतून बाहेर निघण्याचा प्रकार करत आहेत.\nबियाणे खरेदी केलेल्या बिलावर बियाणे विक्रेते ‘सदर सोयाबीन बियाणे मी झाल्या जबाबदारीवर घेत आहे. तसेच याची उगवण क्षमता मी पेरणी करण्यापूर्वी तपासून घेईल’, असा शिक्का मारल्याचा प्रकार तेल्हारा तालुक्यात घडला आहे. हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांच्या माथी बियाणे मारून त्याची कोणतीही जबाबदारी न घेण्यासारखा आहे.\nसोयाबीन बियाणे मी माझ्या जबाबदारीवर घेत आहे..\nयातून उद्या जर बियाणे उगवलेच नाही आणि विकत घेतलेले बियाणे बोगस निघाले तर त्याची जबाबदारी कुणावर निश्चित करावी, हा प्रश्नच आहे. बियाणे विकत घेणारा शेतकरीच यात फसवल्या जाण्याची भिती अधिक आहे. बियाण्यांची जबाबदारी संबधित कंपनीसोबतच विक्रेत्यांवरही समप्रमाणात राहिल्यास बोगस बियाणे विक्रीला आळा बसतो. मात्र, आता विक्रेत व बियाणे कंपनीच देयकांवर शिक्के मारून जबाबदारी झटकत असेल तर अशा व्यवहारात शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे मारल्या गेल्यास शेतकऱ्याने नुकसान भरपाईसाठी कुणाचे द्वार ठोठवावे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान आता साम टीव्हीच्या बातमीची दखल घेताच अखेर बियाणे विकर्त्याना नोटीस देण्यात आली आहे.\nताज्या बातम्यासाठी भेट द्या\nसोयाबीन साम टीव्ही टीव्ही कृषी विभाग agriculture department विभाग sections चालक शेतकरी कंपनी company website twitter facebook youtube टेलिग्राम\nवर्ध्यात मृगाच्या पहिल्या पावसानंतर पेरणीला सुरुवात\nवर्धा : रोहिणी नक्षत्राचा शेवटचा व मृग नक्षत्राचा पहिला पाऊस Rain पेरणी योग्य...\nजिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांसह डी ए पी खतांचा तुटवडा शेतकऱ्यांची...\nवाशिम : जिल्ह्यात समाधानकारक पाऊस Rain झाला असून, शेतकऱ्यांनी farmers पेरणीला...\nलातुरात बाजारातील महाबीज बियाणे आणि खत संपले; शेतकरी संकटात \nलातूर: निसर्गाची अवकृपा असलेल्या लातूर जिल्ह्यात आता महाबीज सोयाबीनचे बियाणं उपलब्ध...\nविमा कंपनीच्या नफ्यात राज्य सरकारची भागीदारी; शेतकऱ्याच्या हातावर...\nबीड : 'पिक विमा मॉडेल' Crop insurance model ची चर्चा राज्यभर सुरू आहे. बीड Beed...\nबीडमध्ये महाबीजच्या सोयाबीन बियाण्यांची साठेबाजी\nमहाबीजच्या सोयाबीन बियाणाचा कृत्रिम तुटवडा, बीड जिल्ह्यात निर्माण केला जात असल्याचा...\nपिकविम्याचा बीड पॅटर्न आहे तरी काय; घ्या जाणून\nपीक विम्याचा बीड पॅटर्न (Crop insurance) राज्यात राबवण्यात यावा अशी मागणी...\nलॉकडाऊन मुळे दूध व्यवसायांवर अवकळा, दूधउत्पादक शेतकरी आर्थिक संकटात\nशिर्डी : लॉकडाऊन Lockdown मुळे संपूर्ण देशात दुधाची मागणी घटली. अहमदनगर ...\nसव्वाचार कोटीचे अवैध बियाणे जप्त; प्रशासनाची धडक कारवाई\nयवतमाळ : बीज प्रक्रिया केंद्रात अवैधरित्या तयार करण्यात आलेले ४ कोटी २० लाख रुपयाचे...\nसोयाबीन बियाणे मी माझ्या जबाबदारीवर घेत आहे..\nअकोला : सोयाबीन बियाण्यांबाबत गतवर्षीपासून वाद सुरू आहेत. उगवण क्षमता नसलेले बोगस...\nमहाबीजच्या बियाणांचा लातूरमध्ये तुटवडा\nयंदा खाजगी कंपन्यांच्या सोयाबीन बियाणाच्या (Soybean Seeds) दारात मोठी वाढ झालीय....\nपेरणी पूर्व मशागत अंतिम टप्प्यात; आता वाट मान्सूनची\nअकोला जिल्ह्यात (Akola District) खरीप हंगामातील मशागती अंतिम टप्प्यात असून आता...\nयावर्षी सोयाबीन बियाण्यांची कमतरता भासणार\nअकोला - यावर्षी सोयाबीनला Soyabean मिळालेला चांगला दर आणि बोंड अळीच्या...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://iplliveupdate.in/2021/05/17/bank-neft-transfers-will-not-be-operational-coming-weekend/", "date_download": "2021-06-15T16:20:14Z", "digest": "sha1:OLSVASGWXG5DX2W4NADTDWHIEG5TEZSH", "length": 9987, "nlines": 161, "source_domain": "iplliveupdate.in", "title": "Bank NEFT transfers will not be operational coming weekend | IPL Live Update", "raw_content": "\nआपण शनिवारी मध्यरात्री आणि रविवारी दरम्यान बँकिंग सिस्टमचा वापर करुन ऑनलाईन मनी ट्रान्सफरची योजना आखत असाल तर अशा प्रकारच्या बदल्या रद्द करा किंवा पुढे ढकलण्याचा सल्ला तुम्हाला मिळेल.\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) सोमवारी सांगितले की, ते तेल सिस्टम अपग्रेड, ही सेवा रविवारी, 23 मे 2021 रोजी विशेष म्हणजे दुपारी 14: 00 वाजेपासून उपलब्ध होणार नाही.\nयाचा अर्थ असा की या कालावधीत कोणत्याही पैशाच्या हस्तांतरणामध्ये समावेश आहे तेल बँक ग्राहकांद्वारे वापरण्यासाठी सिस्टम उपलब्ध होणार नाही. परंतु, आरटीजीएस प्रणाली या कालावधीत नेहमीप्रमाणे कार्यरत राहील.\nहे नमूद केले जाऊ शकते की आरटीजीएससाठी तत्सम तांत्रिक अपग्रेड 18 एप्रिल 2021 रोजी पूर्ण केले गेले.\n“कामगिरी आणि लचीलापन वाढविण्यासाठी लक्ष्यित एनईएफटीचे तांत्रिक अपग्रेड 22 मे 2021 रोजी व्यवसाय बंद झाल्यानंतर निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार, तेल रविवार, 23 मे 2021 रोजी “आरबीआय कम्युनिकेशन” पासून रविवार, 1 मे रोजी रात्री 1 ते दुपारी 14:00 पर्यंत सेवा उपलब्ध होणार नाही. बँका म्हणाले.\nसंवादाचा सल्ला दिला बँका त्यानुसार त्यांच्या पेमेंट ऑपरेशन्सची योजना करण्यास त्यांच्या ग्राहकांना माहिती देणे.\n(या अहवालाचे केवळ शीर्षक आणि चित्रे बिझिनेस स्टँडर्ड स्टाफने पुन्हा तयार केल्या असतील; बाकीची सामग्री सिंडिकेटेड फीडमधून स्वयंचलितपणे व्युत्पन्न केली गेली आहे.)\nआपल्या आवडीचे आणि देश व जगासाठी व्यापक राजकीय आणि आर्थिक परिणाम घडविणा develop्या घडामोडींवर अद्ययावत माहिती आणि भाष्य करण्यासाठी बिझिनेस स्टँडर्डने नेहमीच प्रयत्न केले आहेत. आमचे ऑफर कसे सुधारता येईल याविषयी आपले प्रोत्साहन आणि निरंतर अभिप्राय यामुळे केवळ या आदर्शांबद्दलचा आमचा संकल्प आणि वचनबद्धता अधिक मजबूत झाली. कोविड -१ of पासून निर्माण झालेल्या या कठीण काळातही आम्ही विश्वासार्ह बातम्या, अधिकृत मते आणि प्रासंगिकतेच्या विशिष्ट मुद्द्यांवरील अस्पष्ट भाष्यांसह आपल्याला माहिती आणि अद्ययावत ठेवण्यासाठी वचनबद्ध राहणे सुरू ठेवतो.\nआमच्याकडे मात्र एक विनंती आहे.\n(साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला च्या आर्थिक परिणाम लढाई म्हणून आम्हाला आपल्या समर्थनाची आणखी आवश्यकता आहे जेणेकरून आम्ही आपल्याला अधिक दर्जेदार सामग्री ऑफर करू शकू. आमच्या सदस्यता मॉडेलने आपल्यापैकी बर्‍याचजणांचा उत्साहवर्धक प्रतिसाद पाहिला आहे, ज्यांनी आमच्या ऑनलाइन सामग्रीची सदस्यता घेतली आहे. आमच्या ऑनलाइन सामग्रीची अधिक सदस्यता आपल्याला केवळ अधिक चांगली आणि अधिक संबंधित सामग्री ऑफर करण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यात मदत करू शकते. आम्ही विनामूल्य, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेवर विश्वास ठेवतो. अधिक सदस्यतांद्वारे आपले समर्थन आम्हाला वचनबद्ध असलेल्या पत्रकारितेचा अभ्यास करण्यास मदत करू शकते.\nसमर्थन गुणवत्ता पत्रकारिता आणि बिझिनेस स्टँडर्डची सदस्यता घ्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://jayvidarbha.com/1-58-crore-savings-due-to-change-of-organization-to-finance-autorickshaw-drivers-zws/", "date_download": "2021-06-15T16:46:51Z", "digest": "sha1:NAJXNIBAMLN7OLMVJF3HHYVTSU2R7CD7", "length": 10721, "nlines": 124, "source_domain": "jayvidarbha.com", "title": "ऑटोरिक्षाचालकांना अर्थसाहाय्य करण्यासाठी संस्था बदलल्याने १.५८ कोटींची बचत! - जयविदर्भ न्यूज", "raw_content": "\nजयविदर्भ न्यूज - बातमी आमची निर्णय तुमचा\nऑटोरिक्षाचालकांना अर्थसाहाय्य करण्यासाठी संस्था बदलल्याने १.५८ कोटींची बचत\nऑटोरिक्षाचालकांना अर्थसाहाय्य करण्यासाठी संस्था बदलल्याने १.५८ कोटींची बचत\nऑटोरिक्षाच्या व्यवहारावरील शुल्क व आयसीआयसीआय बँक आकारणार असलेल्या शुल्कात २२ रुपयांचा फरक पडला आहे.\nनागपूर : शासनाने राज्यातील परवानाधारक ऑटोरिक्षाचालकांना प्रत्येकी १,५०० रुपये अर्थसाहाय्य थेट त्यांच्या बँक खात्यात देण्याची घोषणा करत महाआयटीकडून त्यासाठी प्रक्रिया करणार असल्याचे सांगितले होते. परंतु महाआयटीकडून होणारा विलंब बघता परिवहन खात्याने हे काम आयसीआयसीआय बँकेला दिले. दरम्यान, प्रत्येक ऑटोरिक्षाचालकांच्��ा व्यवहाराच्या बदल्यात महाआयटीने मागणी केलेले शुल्क व आयसीआयसीआय बँकेला द्यावे लागणार असलेले शुल्क बघता परिवहन खात्याचे १.५८ कोटी रुपये वाचणार आहे.\nदुसऱ्या लाटेत करोनाचा उद्रेक सुरू झाल्यावर राज्यात कडक निर्बंध लावताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑटोरिक्षाचालकांना आर्थिक आधार देण्याचे निश्चित केले. त्यासाठी प्रत्येक परवानाधारक ऑटोरिक्षाचालकाला १,५०० रुपये अर्थसाहाय्य थेट त्यांच्या बँक खात्यात देण्याचे निश्चित झाले. या अर्थसाहाय्यासाठी निघालेल्या शासकीय आदेशात या प्रक्रियेसाठी महाआयटीकडून अ‍ॅप विकसित करण्याचे नमूद होते. परंतु महाआयटीने या कामासाठी ४५ दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे स्पष्ट करत प्रत्येक ऑटोरिक्षाचालकाच्या व्यवहारापोटी २७.५० रुपयांची मागणी केली होती. परंतु एवढा कालावधी महाआयटीला दिल्यास टाळेबंदीच्या कठीण काळात ऑटोरिक्षाचालकांना मदत मिळणे कठीण होणार होते. त्यामुळे परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी आयसीआयसीआय बँकेसोबत चर्चा करत त्यांना अ‍ॅप विकसित करण्यास सांगितले.\nदरम्यान, शासनालाही महाआयटीकडून संभावित विलंबाची माहिती देत आयसीआयसीआय बँकेकडून प्रक्रिया करण्याचा प्रस्ताव दिला गेला. आयसीआयसीआय बँकेने झपाटय़ाने काम करत प्रत्येक ऑटोरिक्षाचालकाच्या व्यवहारापोटी ५.५० रुपये शुल्क आकारणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार महाआयटीने प्रस्तावित केलेले प्रत्येक ऑटोरिक्षाच्या व्यवहारावरील शुल्क व आयसीआयसीआय बँक आकारणार असलेल्या शुल्कात २२ रुपयांचा फरक पडला आहे. त्यामुळे राज्यातील ७.२० लाख ऑटोरिक्षाचालक बघता हे काम आयसीआयसीआय बँकेला दिल्याने शासनाचे तब्बल १ कोटी ५८ लाख ४० हजार रुपयांची बचत होणार आहे. दरम्यान, शासनाला प्रत्येक ऑटोरिक्षाचालकाला १,५०० रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यासाठी १०५ कोटी रुपये लागणार आहेत, हे विशेष.\nप्रत्येक ऑटोरिक्षाचालकाच्या व्यवहारापोटी महाआयटीला २७.५० रुपये द्यावे लागणार होते. परंतु हे काम आयसीआयसीआय बँकेला दिल्याने त्यांना केवळ ५.५० रुपये द्यावे लागणार आहेत. त्यामुळे परिवहन विभागाचे १ कोटी ५८ लाख ४० हजार रुपये वाचणार आहे. सोबत हे काम लवकर होऊन ऑटोरिक्षाचालकांनाही लाभ होणार आहे.\nग्रामीणच्या लसीकरणावर भर द्या; पालकमंत्री डॉ. राऊत यांचे आवाहन\nमुंबईत 24 ते 26 मे रोजी थेट येणाऱ्यांसाठी लस मिळणार, लसीकरणासाठी महापालिकेच्या गाईडलाईन्स जारी\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं, आजोबा-काकीला हत्येप्रकरणी अटक\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन् घेतला 103 कोटींचा फ्लॅट\nदोनशे फुट उंच पुलावर अडकलेल्या मुलाचे वाचवले प्राण\n चॉकलेट घशात अडकल्यानं चिमुकलीचा मृत्यू, भिवंडीतील हृदयद्रावक घटना\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं,…\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन्…\nहोमबातम्या WTC Final: भारताविरुद्ध खेळणार ही ‘टीम…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://jayvidarbha.com/parambir-singh-letter-from-maharashtra-dgp-sanjay-pandey-letter-to-home-ministry/", "date_download": "2021-06-15T17:14:54Z", "digest": "sha1:YCCA5IDGXGAFZGY5QX2P2WUDTMC2WLG2", "length": 10668, "nlines": 124, "source_domain": "jayvidarbha.com", "title": "Parambir Singh Case : परमबीर सिंह यांची चौकशी करण्यास असमर्थ; पोलीस महासंचालक संजय पांडेंचं गृहमंत्रालयाला पत्र - जयविदर्भ न्यूज", "raw_content": "\nजयविदर्भ न्यूज - बातमी आमची निर्णय तुमचा\nParambir Singh Case : परमबीर सिंह यांची चौकशी करण्यास असमर्थ; पोलीस महासंचालक संजय पांडेंचं गृहमंत्रालयाला पत्र\nParambir Singh Case : परमबीर सिंह यांची चौकशी करण्यास असमर्थ; पोलीस महासंचालक संजय पांडेंचं गृहमंत्रालयाला पत्र\nपोलीस महासंचालक संजय पांडेंचं गृहमंत्रालयाला पत्र\nमुंबई : परमबीर सिंह यांची चौकशी करण्यास असमर्थ असलयाच्या आशयाचं पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी गृहमंत्रालयाला पत्र दिलं आहे. परमबीर सिंह यांच्या नव्या आरोपांनंतर संजय पांडे यांनी गृहमंत्रालयाला पत्र लिहिलं आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील दोन पोलीस अधिकाऱ्यांनी परमबीर सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलीस महासंचालक संजय पांडे यांना याप्रकरणी चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र आता संजय पांडे यांनी परमबीर सिंहांची चौकशी करण्यास असमर्थ असल्याचं पत्र गृहमंत्रालयाला लिहलं आहे.\nराज्य सरकारनं परमबीर सिंह यांच्याविरोधात सुरु केलेल्या दोन प्रकरणांतील प्राथमिक चौकशीला परमबीर सिंह यांनी विरोध दर्शवला आहे. तसेच याविरोधात त्यांनी पुन्हा एकदा हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्यांनी यासंदर्भात नुकतीच एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. परमब���र सिंह यांनी यावेळी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. परमबीर सिंह म्हणाले की, जर मी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधातील तक्रार मागे घेतली, तर ते माझ्या विरोधात सुरु असलेली चौकशी मार्गी लावतील, असा दबाव टाकण्यात आला. यासंदर्भात परमबीर सिंह यांनी सीबीआयला देखील पत्र लिहिलं आहे.\nमार्च महिन्यात मुंबई पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंह यांची बदली होमगार्डच्या पोलीस महासंचालक पदावर करण्यात आली. त्यानंतर त्यांनी राज्याच्या गृहविभागाच्या कारभारवर बोट ठेवत तात्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. त्यामुळेच आता त्यांना हा विनाकारण त्रास दिला जात आहे. इतकंच नव्हे तर त्यांच्यावरोधात एकापाठो पाठ एक गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचं सांगत त्यांच्यावर अनिल देशमुखांविरोधात लिहिलेलं ते पत्र मागे घेण्यासाठी प्रचंड दबाव टाकला जात असल्याचा आरोपही त्यांनी या याचिकेतून केला आहे.\nदरम्यान, राज्य सरकारनं 1 एप्रिल आणि 20 एप्रिल रोजी राज्याचे पोलीस महालंचालक संजय पांडे यांना दोन प्रकरणांत माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. ज्यात 1 एप्रिलला तात्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ऑल इंडिया सर्विसच्या नियमावलीतील निर्देशांचा भंग केल्याबद्दल चौकशीचे आदेश दिले होते. तर 20 एप्रिलला राज्याचे विद्यमान गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी परमबीर सिंह यांच्याविरोधात असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांत चौकशीचे आदेश दिले आहेत.\nWhatsApp चे नवीन फीचर येतेय, व्हॉइस मेसेज पाठवण्याआधी ऐकू शकाल ऑडियो\nसर्पमित्राने चक्क कोविड सेंटर परिसरात सोडले विषारी साप, बुलढाण्यातील प्रकार\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं, आजोबा-काकीला हत्येप्रकरणी अटक\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन् घेतला 103 कोटींचा फ्लॅट\nदोनशे फुट उंच पुलावर अडकलेल्या मुलाचे वाचवले प्राण\n चॉकलेट घशात अडकल्यानं चिमुकलीचा मृत्यू, भिवंडीतील हृदयद्रावक घटना\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं,…\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन्…\nहोमबातम्या WTC Final: भारताविरुद्ध खेळणार ही ‘टीम…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.msdhulap.com/search/label/Sharad%20Pawar%20Gram%20Samrudhi%20Yojana", "date_download": "2021-06-15T16:10:15Z", "digest": "sha1:HS3N2CG3ZU7KQ4SNRRKTI7KBSRXXRLL4", "length": 5184, "nlines": 96, "source_domain": "www.msdhulap.com", "title": "MSDhulap.com ", "raw_content": "\nसोशल मीडिया ग्रुप जॉईन करा\nशरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा\nमहात्मा गाांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा मूळ उद्देश हा ग्रामीण भागातील व्यक…\nफेसबुक पेजला लाईक करा\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक २०२१ निकाल ऑनलाईन पहा\nशरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) - घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची\nजातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.\nअतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी\nभ्रष्टाचारी किंवा अकार्यक्षम सरपंच, ग्रामसेवक, तलाठी तुम्हालाही घाबरतील फक्त हे काम करा\nजमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा जाणून घ्या सविस्तर माहिती\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 2021च्या नवीन यादीमध्ये आपले नाव ऑनलाईन तपासा\nआता गावातील तलाठ्याचे सर्व जमिनीचे फेरफार आणि जमिन मोजणीचे व्यवहार पहा ऑनलाईन\nमहात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना - शेतकरी कर्जमाफीचा नवीन शासन निर्णय आणि निधी आला\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक २०२१ निकाल ऑनलाईन पहा\nशरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) - घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची\nजातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.\nअतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.firstmaharashtra.com/tag/raigadh/", "date_download": "2021-06-15T15:28:11Z", "digest": "sha1:F6JWBMX2YSSDCQFFDAAZPDWLOJP4JKUD", "length": 3344, "nlines": 76, "source_domain": "www.firstmaharashtra.com", "title": "Raigadh – First Maharashtra", "raw_content": "\nगणेश मूर्ती साकारणारे कारखाने होणार सुरू, आदिती तटकरे यांच्या पाठपुराव्याला यश\nअलिबाग,जि.रायगड, दि.5 (जिमाका) : - करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्याकरिता संपूर्ण देशासह राज्यातही दि. 17 मे…\n‘तटकरे विरुद्ध तटकरे’ फॉर्म्युला यंदा फेल\nरायगड: रायगडमध्ये मागील (२०१४ ) लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांचा अवघ्या ��� हजार ११०…\nडिजिटल मिडियातील पत्रकारांना संचारबंदी निर्बंधातून वगळावे – राजा माने\nजनसेवेसाठी एक माध्यम म्हणून मी राजकीय जीवनात – सुनील माने\nभाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर ‘नीलेश राणे’ यांना जवाबदारी\nमहाराष्ट्राच्या संत परंपरेवर आधारित सुंदर व सुबक अशा चित्ररथाचे काम अंतिम टप्प्यात\n” पिटर ” मैत्रीची भावनिक गोष्ट, 22 जानेवारीला प्रदर्शित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.firstmaharashtra.com/tag/vidhansabha-2019/", "date_download": "2021-06-15T15:19:49Z", "digest": "sha1:VWI6M7MRUO2C6NKTKPLWFHWBUVVTTXK2", "length": 7407, "nlines": 109, "source_domain": "www.firstmaharashtra.com", "title": "Vidhansabha 2019 – First Maharashtra", "raw_content": "\nआमदार सुनील टिंगरेंनी, जिंकली मने\nयंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अत्यंत चुरशीच्या लढतीमध्ये वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले…\nविनायक मेटे नवनिर्वाचित आमदारांसह मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमहायुतीमधील महत्वाचा घटक पक्ष असलेल्या शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आ विनायकराव मेटे यांच्या उपस्थितीत…\nभरत गोगावले यांची विजयाची तर माणिक जगताप यांची पराभवाची हॅट्रिक\nमहाड विधानसभेचा गड राखण्यात शिवसेनेला पुन्हा यश आले असून, शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी तब्बल २२…\nविकास गोगावले यांचे माणिक जगताप यांना खुले आव्हान\n\"आमच्यावरील खंडणीचे गुन्हे सिद्ध केले तर आमदारकी बिनविरोध देऊन टाकू\" असे खुले आव्हान दक्षिण रायगड युवा सेना…\nसिद्धार्थ शिरोळे यांचं ‘मॉर्निंग टॉल्क’\nआज सकाळी मॉडेल कॉलनी येथील चित्तरंजन वाटीकेला शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ…\nआमदार भरतशेठ गोगावले यांच्याकडून पूरग्रस्त महाड शहराची पाहणी\nमहाड : महाड शहरातील पूर ओसरल्यानंतर आमदार भरतशेठ गोगावले यांनी महाड बाजारपेठीतील नुकसानीची पाहणी करत,…\nबाळापूर विधानसभा मतदारसंघावर शिवसंग्रामचाच दावा\nअकोला : आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये अकोला जिल्ह्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघावर भाजप -सेना युतीत…\nअमित गोरखेंची दमदार सुरवात, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची प्रलंबित कामे…\nपिंपरीमधील उच्चशिक्षित तरुण, उद्योजक अमित गोरखे यांची नुकतीच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या अध्यक्ष…\nप्रलंबित लघु सिंचन प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावा – आमदार भरतशेठ गोगावले\nमुंबई : कोकणातील प्रलंबित लघु सिंचन प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावा अशी मागणी महाड चे आमदार भरतशेठ गोगावले\" यांनी…\nशिवसंग्राम रोजगार – व्यवसाय मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न, आ. मेटे…\nबीड : आमदार विनायक मेटे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रोजगार व व्यवसाय मार्गदर्शन मेळावा बीड…\nडिजिटल मिडियातील पत्रकारांना संचारबंदी निर्बंधातून वगळावे – राजा माने\nजनसेवेसाठी एक माध्यम म्हणून मी राजकीय जीवनात – सुनील माने\nभाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर ‘नीलेश राणे’ यांना जवाबदारी\nमहाराष्ट्राच्या संत परंपरेवर आधारित सुंदर व सुबक अशा चित्ररथाचे काम अंतिम टप्प्यात\n” पिटर ” मैत्रीची भावनिक गोष्ट, 22 जानेवारीला प्रदर्शित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://jayvidarbha.com/covid-will-prepare-a-village-wise-plan-for-the-tests/", "date_download": "2021-06-15T15:07:15Z", "digest": "sha1:VK2QIF2SZX7IY5OHN5T5AGF5GSIDT6FM", "length": 7172, "nlines": 122, "source_domain": "jayvidarbha.com", "title": "कोविड चाचण्यांसाठी गावनिहाय आराखडा तयार करणार - जयविदर्भ न्यूज", "raw_content": "\nजयविदर्भ न्यूज - बातमी आमची निर्णय तुमचा\nकोविड चाचण्यांसाठी गावनिहाय आराखडा तयार करणार\nकोविड चाचण्यांसाठी गावनिहाय आराखडा तयार करणार\nजिल्हाधिकारी कार्यालयात आज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली करोना नियंत्रणासाठी प्रमुखांची बैठक घेण्यात आली.\nकोल्हापूर : जिल्ह्यतील करोनाचा रुग्णदर व मृत्युदर कमी होण्यासाठी गावनिहाय आराखडा तयार केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी दिली. चांगले काम करीत असलेल्या ग्रामसमित्या व सरपंच यांचे अनुकरण इतर गावांनी करावे, ग्रामस्तरीय अलगीकरण कक्ष स्थापन करावेत, तसेच तपासण्या वाढवून बाधित रुग्णांना वेळेत उपचार मिळवून द्यावेत, असे निर्देश त्यांनी दिले.\nजिल्हाधिकारी कार्यालयात आज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली करोना नियंत्रणासाठी प्रमुखांची बैठक घेण्यात आली. देसाई म्हणाले, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रतिजन चाचणीचे योग्य प्रमाणात वाटप करावे. किमान १५ दिवसांचा औषधांचा साठा प्रत्येक शासकीय कोविड केंद्रात असेल याप्रमाणे नियोजन करावे, औषधे शासनाकडून मागविणे किंवा स्थानिकरीत्या खरेदी करणे याचे योग्य नियोजन करावे. पूर परिस्थितीमुळे बाधित भागातील ज्येष्ठ नागरिक व मदतकार्यात सहभागी नावाडी व बचाव पथकातील तरुण यांचे लसीकरण प्राधान्याने करून घ्यावे.\nम्युकरमायकोसिसचा विळखा; ७८९ रुग्णांवर उपचार\nआधी चॅट, मग अश्लिल व्हिडीओ कॉल अन् नंतर ब्लॅकमेलिंग; ‘सेक्सटॉर्शन’ प्रकाराने पोलिसांची डोकेदुखी वाढली\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं, आजोबा-काकीला हत्येप्रकरणी अटक\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन् घेतला 103 कोटींचा फ्लॅट\nदोनशे फुट उंच पुलावर अडकलेल्या मुलाचे वाचवले प्राण\n चॉकलेट घशात अडकल्यानं चिमुकलीचा मृत्यू, भिवंडीतील हृदयद्रावक घटना\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं,…\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन्…\nहोमबातम्या WTC Final: भारताविरुद्ध खेळणार ही ‘टीम…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%AF-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3/", "date_download": "2021-06-15T15:24:23Z", "digest": "sha1:6JIBTEJNMTR3SKVJXJAEZJQBFAISOARQ", "length": 8410, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "आयटीआय उत्तीर्ण Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nDilip Walse Patil | मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा; गृहमंत्री वळसे पाटील…\nRailway Recruitment 2021 : 10 पास उमेदवारांना सुवर्णसंधी, रेल्वेमध्ये विनापरीक्षा नोकरभरती\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - भारतीय रेल्वेत सरकारी नोकरीची संधी चालून आली आहे. रेल्वेमध्ये अप्रँटिसच्या 130 पदांसाठी नोकरभरती केली जाणार आहे. केवळ दहावी पास उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांची निवड परीक्षेशिवाय केवळ शैक्षणिक…\nVideo : नुसरत सोबतचा विवाह मान्य आहे की नाही\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nPetrol Price Today | पेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा वाढल्या,…\npune crime branch police | खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयात…\nदारूचे दुकान उघडताच आनंदाने बेभान झाला ‘हा’…\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nDilip Walse Patil | मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा\nGold Price Today | सोनं 8000 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या…\nSelfie Point Pune | सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन…\n‘महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रभोधिनी’ प्रशिक्षण…\nPune Fire Case | उरवडे आग प्रकरणातील कंपनीच्या मालकाला…\nकोरोना काळात EPF चे पैसे काढण्याचा विचार करत असाल तर…\n पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\n गजा मारणे सेलिब्रिटी आहे का \n होय, 74 % भारतीय कर्मचार्‍यांना आवडला ’वर्क फ्रॉम होम’…\nMLA’s appointed by Governor | विधानपरिषदेच्या 12 आमदारांची यादी…\nपुढील आठवड्यात लाँच होणार Hyundai Creta चे 7 सीटर व्हर्जन, जाणून घ्या…\n प्रियकराच्या मित्रांनी शरीसंबंधांसाठी केली जबरदस्ती, नकार देताच तरुणीचा चाकूने भोसकून केला खून\nModi Government Cabinet Expansion | मोदींच्या मंत्रिमंडळात ‘या’ दिग्गजांना मिळणार संधी\nNarayan Rane and Shiv Sena | शिवसेनेवर वेळोवेळी टीका करणार्‍या नारायण राणेंना पीएम मोदींकडून मिळणार ‘गिफ्ट’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://vichakshan.com/home/bookDetails/77", "date_download": "2021-06-15T15:40:48Z", "digest": "sha1:LNSTGKOXG4TPSVOUHYYMQEKZZZRLYNOZ", "length": 2715, "nlines": 55, "source_domain": "vichakshan.com", "title": "Book Details", "raw_content": "\nBy श्री.प्रकाश माणिकराव राऊत\nभूतकाळ व भविष्यकाळ या दोन्ही काळापेक्षा सर्वात जास्त महत्त्व कशाला असेल तर ते आजचं जीवन जगण्याला म्हणजेच वर्तमान काळाला. कारण भूतकाळातील घटनांना मनामध्ये उगाळून उगीच चिंता करण्यापेक्षा आजच्या वर्तमान काळात जगतांना नेमक्या कोणत्या अडचणी येतात किंवा येणाऱ्या अडचणींवर कशी मात करावी व आपलं जीवन सुखी कसं होईल या उद्देशाने व विशेषतः विद्यार्थ्यांच्या जीवनापयोगी पडावे यासाठी हा आजचा काळात नेमकी कशाची आवश्यकता आहे हे विशेषतः विद्यार्थ्यांना माहित होणे फार महत्त्वाचे आहे.\nविद्यार्थ्यांना या पुस्तकामधून प्रेरणा मिळावी व त्यांचा उत्साह वाढावा, एकंदरीत सर्वकंष दृष्टी ठेवून संक्षिप्त पुस्तक तयार करण्याचा हा प्रयत्न मी सुज्ञ वाचकांवर सोडत आहे.\nPublished by श्री.प्रकाश माणिकराव राऊत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/jalgaon-updates/jalgaon-corona-update-news-249", "date_download": "2021-06-15T16:19:18Z", "digest": "sha1:CA4JFT7ZPB6WK3Z7UTHB2K7ODWJTP67B", "length": 7963, "nlines": 58, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "jalgaon corona update news", "raw_content": "\nआठवड्याभरात बाधितांपेक्षा बरे होणार्‍यांचे प्रमाण दोन पट अधिक; मृत्यूदरही घसरला\nजळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :\nराज्यासह देशभरात करोनाने हाहाकार माजविला आहे. काही दिवसांपासून बाधितांसह मृत्यू होणार्‍यांची संख्या देखील वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात होती.\nतसेच रुग्णांना बेड मिळत नसल्याने त्यांची प्रचंड हेळसांड होत असल्याचे प्रकार उघडकीस आले होते. मात्र आता दुसर्‍या लाट ओसरत असून शहरातील आरोग्य यंत्रणेतील सुमारे हजारपेक्षा अधिक बेड शिल्लक आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना आरोग्य यंत्रणेवरील भार हलका झाला आहे.\nगेल्या वर्षभरापासून देशभरात करोनाने हाहाकार माजविला आहे. पहिली लाट ओसरत नाही तोच फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा नवीन स्ट्रेंटची दुसर्‍या लाटेचे संकट देशावर निर्माण झाले. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अतिशय वेगाने पसरल्याने देशभरातील आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली होती. अशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणेने आपली यंत्रणा लावत करोनाबाधितांवर उपचार करण्यास सुरुवात केली.\nदेशभरात अद्याप देखील कोरोनाचे संकट टळले नसून बाधित रुग्णांसह मयतांच्या संख्या देखील कमी होत नाही आहे. यातच गेल्या आठ दिवसांपासून राज्यात कोरोनाचा कहर कमी झाला आहे. जिल्ह्यात देखील बाधित रुग्णांची संख्या घटली असून दिवसाला हजारपेक्षा अधिक बाधत रुग्ण आढळून येत होते.\nमात्र आता तीच निम्म्यावर येवून ठेपल्याने जिल्हावासीयांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. तसेच जिल्ह्यातील बाधित रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण जळगाव शहरात आढळून येत होते. परंतु आता जळगाव शहरात बाधित रुग्णांची संख्या ही पन्नाशीच्या आत असल्याने मृत्यू होणार्‍यांची संख्या देखील आता एकवर येवून ठेपली आहे.\nबेड नियंत्रण कक्षामुळे समाधानकारक स्थिती\nगेल्या महिन्यापासून बाधित रुग्णांच्या संख्ये प्रचंड वाढ होवू लागली होती. त्यामुळे शहरात रुग्णांना उपचारासाठी एकाही रुग्णालयात बेड शिल्लक नसल्याचे भयानक चित्र निर्माण झाले होते. अशा परिस्थिती जिल्हाधिकार्‍यांनी बेडच्या नियोजनासाठी बेड नियंत्रण कक्षाची स्थापना करीत बेडचे नियोजन केले.\nदरम्यान आता शहरातील बाधित रुग्णांची संख्या कमी झाली असून शहरात ह��ारपेक्षा अधिक बेड शिल्लक असल्याची समाधानकार स्थिती आज शहरात आले.\nशहरातील खासगीसह शासकीय रुग्णातील बाधित रुग्णांच्यासंख्येत घट झाली आहे. यामध्ये विना ऑक्सिजनचे 156, ऑक्सिजनचे 594, आयसीयू 179, व्हेंटीलेटर तर बायपॅकचे 44 असे एकूण 982 बेड शिल्लक आहेत.\nजिल्हा प्रशासनासह मनपा प्रशासनाकडून दुसर्‍या लाटेत बाधित रुग्णाच्या संपर्कातील नागरिकांचा तात्काळ शोध घेवून त्यांचे तात्काळ निदान व तात्काळ उपचार ही पद्धती अवलंबविण्यात आली.\nया त्रिसूत्रीचा वापर केल्यामुळे शहरात बाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यात यश आले आहे. गेल्या आठवड्याभरात बाधित रुग्णांपेक्षा बरे होणार्‍यांची संख्या ही दोन पट अधिक आहे. तसेच मृत्यू होणार्‍यांची संख्या देखील घटल्याने ही जळगाव शहरवासीयांसाठी समाधानाची बाब मानली जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/others/maharashtra/deepali-chavan-suicide-case-bail-granted-to-srinivas-reddy", "date_download": "2021-06-15T17:13:50Z", "digest": "sha1:ADKVNGXLGHNKFFXW2XTHGLIPGMYRSL4V", "length": 4625, "nlines": 46, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "deepali chavan suicide case bail granted to srinivas reddy", "raw_content": "\nदिपाली चव्हाण आत्महत्या : श्रीनिवास रेड्डी यांना जामीन\nनागपूर - वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून अमरावती जिल्ह्यात वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी निलंबित मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. आरएफओ दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. स्वत:विरोधात कोणतेही पुरावे नसल्याचा दावा रेड्डी यांनी न्यायालयात केला.\nआरएफओ दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या एका चिठ्ठीमध्ये रेड्डी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्या आरोपांना केंद्रस्थानी ठेवत रेड्डींना अटकही करण्यात आली होती. पण, आता मात्र त्यांना जामीन मंजूर झाला आहे.\nआत्महत्या करण्यापूर्वी दिपाली चव्हाण यांनी श्रीनिवास रेड्डी यांच्या नावे एक चार पानी पत्र लिहिलं होतं. यामध्ये त्यांनी अनेक खळबळजनक खुलासे केले होते. याच पत्राच्या आधारे काही दिवसांपूर्वी अमरावती पोलिसांनी कारवाई करत रेड्डी यांना ताब्यात घेत 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलं होतं. दिपाली चव्हाण यांनी सुसाईड नोटमध्ये लिहलेल्या वरिष्ठ अधिकारी शिवकुमारला याआधीच अटक केल��� असून श्रीनिवास रेड्डी यांची चौकशी लावली होती. चौकशी झाल्याबरोबर त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल, असं पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगीतल होतं. पण, अटकेच्या या कारवाईनंतर सदर घटनेशी आपला काहीही संबंध नसल्याचा युक्तीवाद रेड्डींना मांडल्यानंतर त्यांना उच्च न्यायालयाने सशर्त अंतरिम जामीन मंजूर केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/first-free-mucor-mycosis-camp-baramati-13194", "date_download": "2021-06-15T15:15:57Z", "digest": "sha1:GE4I2TXNDZRL4MPGASHKP5DPOUBKXURG", "length": 12756, "nlines": 150, "source_domain": "www.saamtv.com", "title": "बारामतीत राज्यातील पहिले मोफत म्युकर मायकोसिस शिबिर, आढळले १४ रुग्ण | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबारामतीत राज्यातील पहिले मोफत म्युकर मायकोसिस शिबिर, आढळले १४ रुग्ण\nबारामतीत राज्यातील पहिले मोफत म्युकर मायकोसिस शिबिर, आढळले १४ रुग्ण\nगुरुवार, 20 मे 2021\nकोरोना आजाराच्या काळात अजून एका आजाराने डोकं वर काढला आहे ते म्हणजे म्युकर मायकोसिस. या आजाराची भीती जावी यासाठी राज्यातील पहिले म्युकर मायकोसिस रोग निदान शिबीर बारामतीत पार पडले.\nबारामती - कोरोना corona आजाराच्या काळात अजून एका आजाराने डोकं वर काढला आहे ते म्हणजे म्युकर मायकोसिस mucormycosis. या आजाराची भीती जावी यासाठी राज्यातील पहिले म्युकर मायकोसिस रोग निदान शिबीर Camp बारामतीत Baramati पार पडले. The first free mucor mycosis camp at Baramati\nबारामती येथील नटराज नाट्य कला मंडळ व इंडियन डेंटल असोसिएशन Indian Dental Association फलटण- बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने बारामतीत मोफत म्युकर मायकोसिस रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात परिसरातील 650 हून अधिक कोरोनातून मुक्त झालेल्या लोकांची तपासणी करण्यात आली. या शिबिरात 14 म्युकर मायकोसिसचे रुग्ण आढळून आले. या शिबिरात लक्षणे आढळून येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांवर बारामतीतच एका स्वतंत्र कक्षाची स्थापना करून मोफत उपचार करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे प्रस्ताव ठेवला जाणार असल्याचे नगरसेवक किरण गुजर Kiran Gujar यांनी सांगितले .\nहे देखील पहा -\nम्युकर मायकोसिस या आजाराची कोणतीही भीती न बाळगता योग्य वेळी उपचार घेतल्यास हा आजार बरा होतो. दात दुखणे, दातातून फेस येणे,तोंडाचा अर्धा भाग दुखणे, टाळूवरती तपकिरी किंवा काळसर डाग पडणे, डोळे लाल होणे, ताप येणे, नाकातून दुर्गंधी येणे आदी लक्षणे दिसल्यास तात्काळ उपचार करून घ्यावेत. The first free mucor mycosis camp at Baramati\nमाजी महिला क्रिकेटरला विराट कोहलीची लाखमोलाची मदत\nया शिबिरात सापडलेल्या म्युकर मायकोसिसच्या रुग्णांना लागणारा औषध पुरवठा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केला जाणार आहे. तसेच बारामतीत महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांमधून या रुग्णांवर उपचार केले जाणार आहे. आजार गंभीर असून त्याचे उपचारही महागडे आहेत. या पार्श्वभूमीवर लवकरच बारामतीत शासकीय जागेत ३० बेडचे स्वतंत्र म्युकर मायकोसिसचे रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये बारामती मधील शासकीय व खाजगी रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांकडून उपचार केले जाणार आहेत.\nकोरोना corona बारामती नगरसेवक औषध महात्मा फुले आरोग्य health डॉक्टर doctor\nजर्मनीत डॉक्टर असल्याचे सांगून वकील महिलेला 15 लाखांचा गंडा...\nसांगली - जर्मनीत germany डॉक्टर docto असल्याचे सांगत सोशल मीडियाच्या Social...\nएका कॉलवर मिळणार कोरोना लस; आता ऑनलाईन बुकिंगची गरज नाही\nनवी दिल्ली: कोरोना संक्रमणाची दुसरी लाट (Coronavirus Second Wave) थांबली आहे....\n मागेल त्या जिल्हाला आता मिळणार मेडिकल कॉलेज...\nभंडारा - राज्यात कोरोनाच्या Corona दोन्ही लाटेने निर्माण केलेली आरोग्य...\nYCM रुग्णालयातील स्टाफचे भरपावसात आंदोलन\nपुणे : दहा वर्षांहून Year अधिक काळ झाल तरीही आपल्याला मानधनावरच काम करावे लागत आहे....\nबुलढाण्यात 2 हजार आशा वर्कर्स बेमुदत संपावर...\nबुलढाणा - कोरोना Corona महामारिच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून ग्रामीण भागात...\n150 रुपये प्रती डोस दराने कोव्हॅक्सिनचा पुरवठा फार काळ शक्य नाही :...\nनवी दिल्ली : केंद्र सरकारला कोव्हॅक्सिनची लस 150 रुपये प्रति डोस किमतीवर...\nशंभर कोटींची उलाढाल आली वीस कोटींवर, शिक्षण पंढरीच्या अर्थकारणाला...\nलातूर: लातूर Latur हे शिक्षणाच्या बाबतीत राज्यातच नव्हे तर देशात नावाजलेल्या...\nकोरोना विषाणूंना नष्ट करणारा मास्क भारतात विकसित\nपुणे : कोविड 19 विषाणूच्या साथीला सुरवात झाल्यापासून बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे...\nशाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारात�� गुरुजींचे...\n20 मार्च 2020 पासून ज्ञानाचे मंदिर असलेल्या देशभरातील शाळा बंद झाल्या, दररोज...\nआशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक महिला कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर\nनंदुरबार - महाराष्ट्रातील आरोग्य विभागाच्या कामांची व महिला बालकल्याण विभागाच्या...\nतुम्ही पाहिला नसणार '' असा '' आगळा वेगळा लग्न सोहळा..\nयवतमाळ : सर्वत्र सध्या लग्नसोहळ्यांची Wedding धामधूमला सुरवात झाले आहे. असाच एक...\nकेंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार: अमित शहांनी घेतली भाजपच्या 25...\nवृत्तसंस्था : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराच्या...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.firstmaharashtra.com/tag/worli/", "date_download": "2021-06-15T16:59:18Z", "digest": "sha1:NJLEYSWIZE5VURAJIKSSSFNHNVICBF6Q", "length": 3849, "nlines": 80, "source_domain": "www.firstmaharashtra.com", "title": "Worli – First Maharashtra", "raw_content": "\nआदित्य ठाकरेंवर, मनसे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांची खोचक टिका म्हणाले…\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांनी अतिशय खोचक शब्दात युवासेना प्रमुख, पर्यावरण…\nExclusive : मुंबई ‘महापौर’ पुन्हा परिचारिकेच्या भूमिकेत\nमुंबईसह महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना या रुग्णांची सेवा करणाऱ्या…\n‘अभिजीत बिचुकले’ करणार सत्ता स्थापनेचा दावा\nमराठी बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी एका पत्रकाद्वारे आपण सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचे सांगितले आहे.…\nडिजिटल मिडियातील पत्रकारांना संचारबंदी निर्बंधातून वगळावे – राजा माने\nजनसेवेसाठी एक माध्यम म्हणून मी राजकीय जीवनात – सुनील माने\nभाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर ‘नीलेश राणे’ यांना जवाबदारी\nमहाराष्ट्राच्या संत परंपरेवर आधारित सुंदर व सुबक अशा चित्ररथाचे काम अंतिम टप्प्यात\n” पिटर ” मैत्रीची भावनिक गोष्ट, 22 जानेवारीला प्रदर्शित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-jokes-marathi-funny-sms/t3434/", "date_download": "2021-06-15T15:34:22Z", "digest": "sha1:SBZUULJI3K3QY3WEP67S7GOXHYJIXRR4", "length": 6066, "nlines": 142, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Jokes | SMS | हसा लेको-इलेक्ट्रीक पीजे...", "raw_content": "\nअमेरिकेत जेव्हा घरातली वीज जाते,\nतेव्हा तिथली लोकं लगेच पॉवर हाऊसला फोन करतात आणि ���्रॉब्लेम समजून घेतात.\nजपानमध्ये जेव्हा घरातली वीज जाते, तेव्हा तिथली लोकं लगेच फ्युज तपासतात आणि लगेच बदलून घेतात.\nभारतात जेव्हा वीज जाते, तेव्हा इथली लोकं शेजाऱ्यांच्या घरी डोकावतात आणि म्हणतात.... सगळ्यांचीच गेलीय ना... मग जाऊ देत\nअमेरिकेत जेव्हा घरातली वीज जाते,\nतेव्हा तिथली लोकं लगेच पॉवर हाऊसला फोन करतात आणि प्रॉब्लेम समजून घेतात.\nजपानमध्ये जेव्हा घरातली वीज जाते, तेव्हा तिथली लोकं लगेच फ्युज तपासतात आणि लगेच बदलून घेतात.\nभारतात जेव्हा वीज जाते, तेव्हा इथली लोकं शेजाऱ्यांच्या घरी डोकावतात आणि म्हणतात.... सगळ्यांचीच गेलीय ना... मग जाऊ देत\nमहाराष्ट्र हे भारतातील एकमेव राज्य आहे, जिथे दर तीन तासांनी लोक आनंदोत्सव साजरा करतात...\n\"लाईट आली, लाईट आली, लाईट आली, लाईट आली, लाईट आली, लाईट आली, लाईट आली, लाईट आली, ......\"\nती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nपन्नास वजा दहा किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0_(%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%83%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3)", "date_download": "2021-06-15T17:16:06Z", "digest": "sha1:DCVNXMTBI7CMPGORQWRJYRXQJY3ZYRP4", "length": 3245, "nlines": 32, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "अश्विनी कुमार (निःसंदिग्धीकरण) - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nया निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.\nजर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.\nअश्विनी कुमार - भारतीय राजकारणी\nअश्विनी कुमार (पोलिस अधिकारी)\nअश्विनी कुमार (पौराणिक वैद्य)\nLast edited on २७ नोव्हेंबर २०१८, at १५:३३\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २७ नोव्हेंबर २०१८ रोजी १५:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vichakshan.com/home/bookDetails/78", "date_download": "2021-06-15T15:44:32Z", "digest": "sha1:3ICJXY5NGGZFF5UVHLEH5RBWOAHPD7SP", "length": 1765, "nlines": 57, "source_domain": "vichakshan.com", "title": "Book Details", "raw_content": "\nBy सौ. अर्चना सुनील लाड\nकविता म्हणजे केवळ आनंद किंवा विचार नसून ती एक भावना आहे.\nअर्चना सुनील लाड लिखित 'मोकळा श्वास' या काव्यग्रंथातील कविता या सामाजिक, वैयक्तिक, स्रिभावनात्मक व वैचारिक आशा विषयांना धरून आहेत. त्या वाचकांचा पसंतीस उतरतील अशीच आशा व्यक्त करत आहे.\nजन्म होवूनी सार्थ झाला\nकविता बनुनी यथार्थ झाला\nPublished by सौ. अर्चना सुनील लाड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/the-decision-of-gyms-restaurants-temples-depends-on-the-situation-supriya-sule-24847/", "date_download": "2021-06-15T16:52:06Z", "digest": "sha1:Z5YOMIFL5HZP32IYIEOSALUIFKY42Q44", "length": 15740, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "The decision of gyms, restaurants, temples depends on the situation : Supriya Sule | जिम, रेस्टोरंट्स, मंदिरांचा निर्णय परिस्थितीचा बघूनच : सुप्रिया सुळे | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून १५, २०२१\nराज्यात पुढील पाच दिवस पाऊस, मुंबई कोसळणार मुसळधार, कोकणात पडणार अतिवृष्टी\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nगावकऱ्यांनी आदिवासी महिलेला नग्न करून गावभर धिंड काढली आणि पुढे जे घडलं ते तुम्हीच वाचा\nविधानपरिषदेच्या ‘त्या’ १२ नावांची यादी अखेर सापडली; पुढील निर्णय लवकरच होणार\nयेत्या दोन तीन दिवसात मंजुरी मिळाल्यानंतर पहिल्या टप्प्याच्या प्राध्यापक भरतीला सुरुवात होईल : उदय सामंत\nपुणेजिम, रेस्टोरंट्स, मंदिरांचा निर्णय परिस्थितीचा बघूनच : सुप्रिया सुळे\nपुणे : काेराेनाचा धाेका अद्याप टळलेला नसुन, त्यामुळेच जिम ,रेस्टाॅरंट, मंदीरे खुले करण्याचा निर्णय परिस्थितीचा अभ्यास करूनच घ्यावा लागेल असे मत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)यांनी व्यक्त केले.\nपुणे महापालिकेत बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे या मतदार संघाच्या कामानिमित्त अधिकारी वर्गा सोबत बैठक आयोजित केली होती. त्यानंतर खासदार सुळे पत्रकारांशी बाेलत हाेत्या. राज्यातील करोना बाधित रुग्णांच्या संख्येचा विचार करून सरकार निर्णय घेता आहे. पण मात्र त्याच दरम्यान पुणे शहराचा विचार करायचा झाल्यास, करोनाचा आलेख स्थिरावला आहे. मात्र धोका टळलेला नाही. त्यामुळे जिम, रेस्टोरंट्स, मंदिरे खुली करण्याबाबत परिस्थितीचा अभ्यास करून निर्णय घ्यावा लागेल. अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांना पुण्यात मंदिरे, रेस्टॉरंट खुली करण्याची योजना मागणी होत आहे. त्या प्रश्नावर त्यांनी भूमिका मांडली.\nप्रसार माध्यमांशी बोलताना अनेक विषयावर त्यांनी भूमिका मांडली. खासदार इम्तियाज जलील यांनी २ तारखेपासून मशीद खुल्या करणार असे विधान केले होते. त्यावर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मंदिरे, मशिदी उघडा अशी मागणी करण्याचा लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे. आज तारीख काय आहे, थोडा धीर धरा अशी सूचक प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली.\nमाजी खासदार राजू शेट्टी हे बारामती मध्ये आंदोलन करीत आहे. त्यावर त्या म्हणाल्या की, राजू शेट्टी बारामतीत आंदोलन करतात हाच आमच्या सरकारमधील आणि आधीच्या सरकार मधील फरक आधीच्या सरकारमध्ये दपडपशाही होती राजू शेट्टी हे आमचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ नेते आहेत. कुणालाही आंदोलन करण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले.अंतिम वर्षाच्या परिक्षा बाबत त्या म्हणाल्या की, अंतिम वर्ष परिक्षेबाबत मी सरकार बरोबर असून जी सरकारची भूमिका तीच माझी भूमिका आहे. तसेच आता हा विषय न्यायप्रविष्ट असून फक्त तारीख आणखी पुढे ढकलायला नको, अशी भूमिका त्यांनी मांडली.सुप्रिया सुळे यांच्या नागरिकत्ववर सुब्रमण्यम स्वामींना यांनी ट्विट केले. त्यावर त्या म्हणाल्या की, सिंगापूर नागरिकत्वविषयीची केस मी न्यायालयात जिंकले असून त्यामुळे ट्विट करणाऱ्या सुब्रमण्यम स्वामींनाच या बाबत विचारा, असे त्यांनी सांगितले.\nसुशांत विषयात माझा फारसा अभ्यास नाही\nमागील तीन महिन्या पासून अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी अनेक नावे पुढे येत आहे. तपासावरून चर्चा केली जात आहे. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सुशांत विषयात माझा फारसा अभ्यास नसल्याचे त्यांनी सांगितले.\nपरभणी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर झालेला हल्ला दुर्दैवी आणि निषेधार्थ घटना आहे. य�� प्रकरणाची माहिती लवकरच समोर येईल अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी परभणी घटनेवर मांडली.\nनवीन महापालिका करण्याचा निर्णय चर्चा करून घ्यावा\nपुणे शहराच्या आसपासच्या भागातील 23 गावे महापालिकेत घेण्याबाबत शहरातील विविध पक्ष संघटना आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी घेतला पाहिजे. अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी समाविष्ट गावामुळे प्रशासना वर कामाचा ताण वाढला आहे. त्या प्रश्नावर त्यांनी भूमिका मांडली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nमंगळवार, जून १५, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/mumbai-ready-face-cyclone-says-kishori-pednekar-12995", "date_download": "2021-06-15T15:43:53Z", "digest": "sha1:FFBQPZXAWOSTLHMMHQ4S7LCXQ2LT4VYH", "length": 13774, "nlines": 151, "source_domain": "www.saamtv.com", "title": "चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी मुंबई सज्ज, किशोरी पेडणेकर यांची माहिती | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nचक्रीवादळाचा सामना करण्यासाठी मुंबई सज्ज, किशोरी पेडणेकर यांची माहिती\nचक्रीवादळाचा सामना करण्यासाठी मुंबई सज्ज, किशोरी पेडणेकर यांची माहिती\nशनिवार, 15 मे 2021\nमुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर देखील या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवू शकतो. त्यादृष्टीने पालिकेने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. या चक्रीवादळामुळे २ दिवस सी लिंक बंद राहणार आहे अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.\nमुंबई - दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, चक्रीवादळात Cyclone त्याचे रूपांतर होणार आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याचे पुढील २४ तासांमध्ये वादळामध्ये रुपांतर होणार आहे. 'तौत्के'असे या वादळाचे नाव असून या वादळाचा १५, १६ आणि १७ तारखेला प्रभाव दिसेल. कोकण किनारपट्टी, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि गोव्यात Goa मुसळधार पावसाची Rain शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर ,सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान विभागाने रविवारी आणि सोमवारी 'ऑरेंज अॅलर्ट' Orange aleart दिला आहे. Mumbai ready to face cyclone says Kishori Pednekar\nतर दुसरीकडे मुंबईच्या Mumbai समुद्रकिनाऱ्यांवर देखील या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवू शकतो. त्यादृष्टीने पालिकेने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. या चक्रीवादळामुळे २ दिवस सी लिंक Sea Link बंद राहणार आहे अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर Kishori Pednekar यांनी दिली आहे.\nहे देखील पहा -\nमुंबई महानगर पालिकेने Mumbai Municipal Corporation यंत्रणा सज्ज केली आहे योग्य त्या सर्व उपाययोजना करून ठेवल्या आहेत. समुद्र किनारी वस्तीतील लोक निर्मनुष्य करण्याचं काम सुरू आहे. तसेच या चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता आसपासच्या परिसरातील ३८४ हून अधिक झाडांची छाटणी केली आहे . AMC सोबत मिटिंग झाल्या आहेत आपण सर्व परीने तयार आहोत असे देखील महापौर यावेळी म्हणाल्या. Mumbai ready to face cyclone says Kishori Pednekar\nया चक्रीवादळाचा तडाखा कदाचित मुंबईला बसणार नाही. शहरात ज्या ठिकाणी पाणी घुसू शकते अशा ठिकाणी पंप ठेवले आहेत. मुंबईच्या 6 चौपाट्या आहेत तिथे आपातकालीन पथके तैनात करण्यात आली आहे. सगळं तैनात असता पण हा निसर्ग आहे निसर्गाच्या ताक्तीचा अंदाज बांधता येत नाही. ते वादळ मुंबईकडे आलंच, तर सौम्य होऊन येईल. विजेच्या तारांचा प्रवाह देखील खंडित केला आहे, अशी माहिती महापौरां���ी दिली.\nपंतप्रधान साधणार महाराष्ट्रातील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद\nतसेच, बीकेसी, दहिसर अशा ठिकाणी असणाऱ्या कोविड सेंटर मधील रुग्ण हलवायची का याबाबत दुपारपर्यंत निर्णय घेणार असल्याचे त्या म्हणाल्या. ICU पेशंट हलवणे रिसकी आहे त्यासाठी टीम तयार केल्या आहेत. 100 च्या परीने लाईफ गार्ड तेथे तैनात केले आहे. अशी देखील माहिती यावेळी महापौर यांनी दिली. Mumbai ready to face cyclone says Kishori Pednekar\nअरेरावी करणाऱ्या शिक्षिकेचा वाद चव्हाट्यावर, ग्रामस्थांनी ठोकले...\nमुंबई - कल्याण ग्रामीण भागातील निळजे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिकेच्या अरेरावी...\nगाईंचे अवैधरित्या वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात\nधुळे - धुळे शहरालगत असलेल्या मुंबई - आग्रा महामार्गावर मोहाडी पोलीस ठाण्याचे...\nप्रवाशांचे मोबाईल लंपास करणाऱ्या चोरट्याला गोंदिया रेल्वे...\nगोंदिया - रेल्वेने Railway प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे Passengers मोबाईल...\nराज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीचा शोध आज लागणार\nमुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे CM Uddhav Thackeray यांच्या मंत्रिमंडळाने विधानपरिषद...\n गेल्या 24 तासात धारावीत एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही\nमुंबई - राज्यासह मुंबईत Mumbai देखील कोरोनाचा Corona शिरकाव झाला आणि पाहता...\nमुंबईत बेकरीच्या नावाखाली सुरू होता ड्रग्जचा पुरवठा; दोघांना अटक\nमुंबई : नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने NCB मुंबई Mumbai मध्ये आणखी एक मोठी कारवाई...\nप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याचा मृत्यू\nमुंबई : राष्ट्रीय पुरस्कार विजेते संचारी विजय Sanchari Vijay यांचं बाईक...\nनाल्यातील कचऱ्याच्या पाण्याने कंत्राटदाराला अंघोळ...\nमुंबई : शहरामध्ये City गेल्या पाच ते सात दिवसांपासून पावसाची Rain जोरदार बॅटिंग...\nपुढील विधानसभा निवडणुका कॉंग्रेस एकट्यानेच लढवेल; नाना पटोले\nमुंबई : महाराष्ट्रात 2019 च्या विधानसभा निवडणूकीपासूनच राजकीय उलथापालथ सुरू...\nनागपूरात 245 इमारती धोकादायक; 139 इमारतींमध्ये नागरिकांचा वावर\nनागपूरात 245 इमारती जीर्ण झाल्या असून धोकादायक स्थितीत आहेत. यातील 139 इमारती तर...\nसावधान कोल्हापूर अजूनही डेंजर झोन मध्येच\nकोल्हापूर - राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे राज्यात निर्बंध सैल करण्यासाठी...\nपरमबीर सिंग यांची अटक २२ जूनपर्यंत टळली\nमुंबई : मुंबईचे Mumbai माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग Parambir Singh यांना...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मि��िटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://blog.maanbindu.com/", "date_download": "2021-06-15T15:35:06Z", "digest": "sha1:CIP3JIQM65WAIMC2FXHQCAX5E7C2QTGD", "length": 64676, "nlines": 125, "source_domain": "blog.maanbindu.com", "title": "Maanbindu.com Blog", "raw_content": "\nशाळा - एक नॉस्टेल्जिया\nसध्या सगळीकडे चर्चा आहे सुजय डहाके दिग्दर्शीत \"शाळा\" या चित्रपटाची मिलींद बोकील लिखित शाळा या कादंबरीवर हा चित्रपट आधारीत असून या चित्रपटाच्या निमीत्ताने प्रत्येक प्रेक्षक \"शाळा\" पहाताना आपल्या शालेय जीवनात जगलेल्या आयुष्याचा नॉस्टेल्जिया पुन्हा अनुभवतो\nचित्रपट पहाताना तीन गोष्टींचे विशेष कौतुक करावेसे वाटते, त्यातली सर्वात पहिली गोष्ट म्हणजे कलाकारांची निवड आणि त्यांचा 'सहजाभिनय' सारेगमप लिटल चॅंप्समध्ये स्पर्धक असलेल्या केतकी माटेगावकर हिला 'शिरोडकर'च्या भूमिकेत मोठ्या पडद्यावर पहाताना तिच्या साध्या, सुंदर आणि आणि निरागस दिसण्याने क्षणभर सगळ्यांचाच काळजाचा ठोका चुकतो आणि आपापल्या शालेय जीवनातली 'शिरोडकर' नकळत सगळ्यांच्याच डोळ्यासमोरून तरळून जाते सारेगमप लिटल चॅंप्समध्ये स्पर्धक असलेल्या केतकी माटेगावकर हिला 'शिरोडकर'च्या भूमिकेत मोठ्या पडद्यावर पहाताना तिच्या साध्या, सुंदर आणि आणि निरागस दिसण्याने क्षणभर सगळ्यांचाच काळजाचा ठोका चुकतो आणि आपापल्या शालेय जीवनातली 'शिरोडकर' नकळत सगळ्यांच्याच डोळ्यासमोरून तरळून जातेतिने आणि विशेषत: अंशुमन जोशी याने मुकुंद जोशीची भूमिका साकारताना केलेला वावर हा इतका सहज आहे की त्यांच्या नेहमीच्या शालेय जीवनाचं हे एखाद्या छुप्या कॅमेराने केलेलं शुटींग आहे की काय असा भास होतो. संपूर्ण चित्रपटात या दोघांच बेअरिंग अतिशय उत्तम जमलय आणि त्या दोघांचा पडद्यावरचा वावर हवाहवासा वाटतोतिने आणि विशेषत: अंशुमन जोशी याने मुकुंद जोशीची भूमिका साकारताना केलेला वावर हा इतका सहज आहे की त्यांच्या नेहमीच्या शालेय जीवनाचं हे एखाद्या छुप्या कॅमेराने केलेलं शुटींग आहे की काय असा भास होतो. संपूर्ण चित्रपटात या दोघांच बेअरिंग अतिशय उत्तम जमलय आणि त्या दोघांचा पडद्यावरचा वावर हवाहवासा वाटतो सिनेमात बरेच प्रसंगी अंशुमन जोशीने काहीही न बोलता केलेला केवळ चेह-यावर आणलेले भाव त्याच्या मनातलं सारं ���ाही सांगून जातात. फावड्या, सु-या आणि इतर सगळ्याच पात्रांची निवड आणि त्यांचेही अभिनय लाजवाबच\nचित्रपटामध्ये कौतुक करण्यासारखी दुसरी गोष्ट म्हणजे चित्रपटाचे लोकेशन्स १९७० च्या दशकातलं गाव, गावामधली शाळा, आजूबाजूचा परिसर, मंदीर, शेत, डोह सारं काही मूळ कांदबरीत असलेल्या वर्णनाशी तंतोतंत जुळणारं आहे. त्या काळातल्या लोकांचे वेष ,ते वापरत असलेली त्या काळची जुनी घड्याळं, इतकचं काय तर बाजारात खरेदी विक्री करताना २ आणि ५ रुपयाच्या नोटा वापरण्यापर्यंत केलेलं डीटेलींग खरोखर वाखाणण्याजोगं आहे १९७० च्या दशकातलं गाव, गावामधली शाळा, आजूबाजूचा परिसर, मंदीर, शेत, डोह सारं काही मूळ कांदबरीत असलेल्या वर्णनाशी तंतोतंत जुळणारं आहे. त्या काळातल्या लोकांचे वेष ,ते वापरत असलेली त्या काळची जुनी घड्याळं, इतकचं काय तर बाजारात खरेदी विक्री करताना २ आणि ५ रुपयाच्या नोटा वापरण्यापर्यंत केलेलं डीटेलींग खरोखर वाखाणण्याजोगं आहे आणिबाणीचा काळ दाखवताना त्यावेळेचे पोलीसांचे वेष, त्यावेळच्या लोकांची वागण्याबोलण्याची पद्धत हे ही खासच\nचित्रपटातील कौतुक करण्याची अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे वरील सगळ्या गोष्टी हाताळताना सुजय डहाकेमध्ये असलेलं दिग्दर्शन कौशल्य इतक्या प्रसिद्ध कादंबरीवर चित्रपट बनवणं हे काम मुळातच खूप जोखमीच आणि अवघड आहे इतक्या प्रसिद्ध कादंबरीवर चित्रपट बनवणं हे काम मुळातच खूप जोखमीच आणि अवघड आहे दोन ते अडीच तासात अख्खी कादंबरी लोकांसमोर मांडण्यासाठी खूप अभ्यासाची आवश्यकता आहे. त्यातल्या वातावरणाची, पात्रांची निवड आणि त्यांचा अभिनय आणि एकंदरीतच डीटेलिंग पहाताना सुजय हा चित्रपट ख-या अर्थाने 'जगलाय' हे सतत जाणवत रहातं. चित्रपट कुठेही रटाळ, संथ वाटत नाही आणि चित्रपटातला प्रत्येक संवाद ,फ़्रेम अन फ़्रेम प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवते. मात्र चित्रपट संपवताना थोडीशी घाई झाल्यासारखं वाटतं. चित्रपटाची लांबी थोडी वाढवून शेवट अधिक परिणामकारक करता आला असता असं वाटतं दोन ते अडीच तासात अख्खी कादंबरी लोकांसमोर मांडण्यासाठी खूप अभ्यासाची आवश्यकता आहे. त्यातल्या वातावरणाची, पात्रांची निवड आणि त्यांचा अभिनय आणि एकंदरीतच डीटेलिंग पहाताना सुजय हा चित्रपट ख-या अर्थाने 'जगलाय' हे सतत जाणवत रहातं. चित्रपट कुठेही रटाळ, संथ वाटत न��ही आणि चित्रपटातला प्रत्येक संवाद ,फ़्रेम अन फ़्रेम प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवते. मात्र चित्रपट संपवताना थोडीशी घाई झाल्यासारखं वाटतं. चित्रपटाची लांबी थोडी वाढवून शेवट अधिक परिणामकारक करता आला असता असं वाटतं संपूर्ण चित्रपटात एवढी एकच गोष्ट खटकते, बाकी चित्रपट अगदी नॉस्टेल्जिक आणि 'संग्राह्य' असून पदार्पणातच इतका सुंदर चित्रपट करून सुजयने दिग्दर्शनात 'Distinction' मिळवलय हे नक्की\n'शाळा' या चित्रपटाच्या निमित्ताने अजून एका प्रकारच्या बदलाचे वारे मराठी चित्रपटसृष्टीत वाहू लागले तर ते शाळा या चित्रपटाचं सर्वात मोठं यश ठरेल आणि ते म्हणजे उत्तमोत्तम साहित्याचर आधारीत चित्रपट निघण्याचे मराठी भाषेत गेल्या अनेक दशकात दर्जेदार साहित्य निर्माण झालयं मराठी भाषेत गेल्या अनेक दशकात दर्जेदार साहित्य निर्माण झालयं त्या साहित्यावर व्यावसायिकरित्या यशस्वी चित्रपट जर निर्माण होऊ लागले तर मराठी चित्रपटसृष्टी पुन्हा ख-या अर्थाने समृद्ध होईल. नटरंग या चित्रपटाने व्यावसायिक यश संपादन करत यातलं पहिलं पाऊल टाकलं आहे, शाळा हे त्यातलं दुसरं पाऊल ठरावं यासाठी मानबिंदू परिवारातर्फे अनेक शुभेच्छा\n10 Facebook Marketing Tips Marathi Artists | मराठी कलाकारांसाठी फेसबुक मार्केटींग्च्या खास १० टीप्स\nनुकतीच भारतात इंटरनेट वापरणा-यांची संख्या १०० मिलियन (१० कोटी) वर पोहोचल्याची बातमी वाचनात आली आणि अर्थातच ही संख्या भविष्यात वाढतच जाणार आहे सध्याच्या युगात इंटरनेट वापरणा-या जवळपास प्रत्येकाचे फेसबुकवर अकाउंट असतच; म्हणून कलाकारांना स्वत:ची कला लोकांपर्यंत पोहोचवण्याच फेसबुकसारखं दुसरं माध्यम नाही. पण हे माध्यम योग्यप्रकारे हाताळण्याचेही काही अलिखित नियम आहेत आणि ते पाळल्यासच फेसबुकचा जास्तीत जास्त फायदा कलाकारांना होईल. हेच नियम सगळ्या कलाकरापर्यंत पोहोचवण्यासाठी हा उहापोह सध्याच्या युगात इंटरनेट वापरणा-या जवळपास प्रत्येकाचे फेसबुकवर अकाउंट असतच; म्हणून कलाकारांना स्वत:ची कला लोकांपर्यंत पोहोचवण्याच फेसबुकसारखं दुसरं माध्यम नाही. पण हे माध्यम योग्यप्रकारे हाताळण्याचेही काही अलिखित नियम आहेत आणि ते पाळल्यासच फेसबुकचा जास्तीत जास्त फायदा कलाकारांना होईल. हेच नियम सगळ्या कलाकरापर्यंत पोहोचवण्यासाठी हा उहापोह10 Facebook Marketing Tips for Marathi Artists | मराठी कलाकारांसाठी फेसबुक मार्केटींग्च्या खास १० टीप्स\n\"A wise man is not the one who knows what to say but rather the one who knows what NOT to say\" या प्रसिद्ध उक्तीनुसार फ़ेसबुक कसं वापरावं यापेक्षा फेसबुक कसं वापरू नये हे आधी सांगणं आम्हाला जास्त महत्वाचं वाटतं.\nफ़ेसबुक कसं वापरू नये\n१. स्पॅमिंग करू नये : आपली गाणी/व्हिडिय़ोज \"हॅमर\" केल्यास ती लोकांना आवडतील या समजापोटी बरेचदा कलाकार आपली गाणी/व्हिडीयोज यांची एकच लिकं साधारणत: दररोज आपल्या किंवा दुस-यांच्या वॉलवर किंवा सतत एका ग्रूपमध्ये पोस्ट करतात. प्रत्येक ग्रुपवर, वॉलवर एखाद दोनदा पोस्टस करण हे योग्य आहेच, पण रोज त्याच त्याच गोष्टी \"हॅमर\" करणं म्हणजे स्पॅमिंगच आहे असं करणा-या कलाकारांचाच (त्या गाण्या/व्हिडीयोपेक्षा) लोकांना कालांतराने \"विट\" येऊ लागतो आणि त्या कलाकारानी केलेल्या नंतर केलेल्या कुठल्याही पोस्ट सगळे Ignore करू लागतात. तुम्हाला रोज सकाळी वर्तमानपत्रात त्याच बातम्या वाचायला मिळाल्यास कसं वाटेल याचा विचार करा. प्रमोट करा आणि स्पॅम नव्हे\n२. स्वत:च ग्रूप तयार करून सरसकट सगळ्यांना ऍड करणे : आपली कलाकृती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा सर्वात सोप्पा मार्ग कलाकारांना वाटतो. पण असे ग्रूप तयार करताना ऍड केल्या जाणा-या व्यक्तीची पूर्वसंमती घेणं आवश्यक नसल्याने, बरेचदा व्यक्तीला इंटरेस्ट नसताना त्यात ऍड केलं जातं. त्यांनतर कलाकारांनी केलेल्या सततच्या पोस्ट्समुळे त्या व्यक्तीला सतत नोटीफिकेशन्सचे इमेल येतात आणि ती व्यक्ती वैतागून त्या कलाकाराबद्दल तिचे निगेटीव्ह मत तयार होते हा एक अप्रत्यक्ष स्पॅमिंगचा प्रकार आहे हा एक अप्रत्यक्ष स्पॅमिंगचा प्रकार आहे तसच News Feed तयार करताना फ़ेसबुकच्या अल्गोरिदममध्ये ग्रूप पोस्टसना कमी प्राधान्य आहे, म्हणूनच अशा ग्रूप्सची सदस्यसंख्या आपोआप फार वाढत नाही आणि तुम्ही त्याच लोकांपर्यंत तीच माहिती पोहोचवत रहाता\n३. फोटोत नसलेल्या व्यक्तींना टॅग करणे : आपल्याबद्दची महिती सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा एक सोपा उपाय बरेचजण वापरतात. या पर्यायाचा वापर एखादवेळेस फार महत्वाची बातमी पोहोचवण्यासाठी केल्यास ठीक आहे पण वारंवार या गोष्टी केल्यास लोकांना तुमचा वीट येऊ लागतो आणि तुमच्याबद्दल निगेटीव्ह मत तयार होते\n४. फेसबुकचा वापर \"फक्त\" स्वतच्या कार्यक्रमांची माहिती देण��यासाठी करणे : फेसबुक हे माध्यम संवाद साधण्यासाठी केलं असून फक्त \"ब्रॉडकास्टींग\"साठी नाही हे लक्षात घ्या. कार्यक्रमाच्या माहितीबरोबरच इतर विषयांवर वरचेवर पोस्ट्स कराव्यात जेणेकरून तुमच्या प्रोफाईलला एक \"पर्सनल टच\" येईल\nआता पाहूया फ़ेसबुक कसे वापरावे\n१. स्वत:चे (फॅन)पेज बनवणे : कलाकारांसाठी ही फेसबुकवरील \"अत्यंत महत्वाची\" गोष्ट आहे. \"स्वत:चे (फॅन)पेज स्वत:च कसे बनवायचे\", \"माझे असे कितीसे फॅन्स असणार\" असे तात्विकदृष्ट्या अतिशय गहन आणि प्रॅक्टीकली तितकेच निरर्थक प्रश्न स्वत:ला कृपया अजिबात पाडून घेऊ नयेत\" असे तात्विकदृष्ट्या अतिशय गहन आणि प्रॅक्टीकली तितकेच निरर्थक प्रश्न स्वत:ला कृपया अजिबात पाडून घेऊ नयेत (फॅन)पेज कुणी तयार केले याची नोंद त्या पेजवर \"By Default\" नसते. त्यामुळे तुमचं अजूनही (फॅन)पेज नसल्यास हा ब्लॉग वाचवणं थांबवून आत्ताच एक पेज तयार करा\n२.रोज फॅनपेजवर एकतरी पोस्ट करा : फॅनपेजचे सदस्य वाढवण्याचा हा सोप्पा आणि विनाखर्चिक उपाय आहे News Feed तयार होताना (फॅन)पेजने केलेल्या पोस्टसना फेसबुकवर सगळ्यात जास्त प्राधान्य असते आणि या पोस्ट्स द्वारे (फॅन)पेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फेसबुकचे अल्गोरिदम डिझाईन्ड आहेत. अर्थात एखाद्या पोस्टची पोहोच ही त्या पेजच्या फॅन्सच्या ( साधारणत: ) प्रमाणात असते News Feed तयार होताना (फॅन)पेजने केलेल्या पोस्टसना फेसबुकवर सगळ्यात जास्त प्राधान्य असते आणि या पोस्ट्स द्वारे (फॅन)पेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फेसबुकचे अल्गोरिदम डिझाईन्ड आहेत. अर्थात एखाद्या पोस्टची पोहोच ही त्या पेजच्या फॅन्सच्या ( साधारणत: ) प्रमाणात असते तसच पोस्ट ही तुमच्या कलेबद्दलच असण आवश्यक नाही, जगातल्या कुठल्याही विषयाबद्दल आपले मत तुम्ही मांडू शकता. साधारणत: तुम्ही दिवसातून एकदा किंवा दोनदा पोस्टस केल्यास आणि तुम्ही लोकांपर्यंत पोस्टद्वारे पोहोचवलेली माहिती लोकांना आवडल्यास अनेक लोकं स्वत:हून तुमच्या पेजचे मेंबर होतात आणि ही संख्या Exponentially देखील वाढते. वानगीदाखल आम्ही मानबिंदूच्या फॅन पेजचा ग्राफ आम्ही इथे शेअर करत आहोत तसच पोस्ट ही तुमच्या कलेबद्दलच असण आवश्यक नाही, जगातल्या कुठल्याही विषयाबद्दल आपले मत तुम्ही मांडू शकता. साधारणत: तुम्ही दिवसातून एकदा किंवा दोनदा पोस्टस केल्��ास आणि तुम्ही लोकांपर्यंत पोस्टद्वारे पोहोचवलेली माहिती लोकांना आवडल्यास अनेक लोकं स्वत:हून तुमच्या पेजचे मेंबर होतात आणि ही संख्या Exponentially देखील वाढते. वानगीदाखल आम्ही मानबिंदूच्या फॅन पेजचा ग्राफ आम्ही इथे शेअर करत आहोत याव्यतिरीक्त फ़ॅन्सची संख्या वाढविण्यसाठी तुम्ही फेसबुकमध्ये पेड जाहीरातही देऊ शकता\n३.आपल्या फॅन्सना वैयक्तीक उत्तर द्या : तुमच्या फॅन्सना तुमच्याशी संपर्कात रहायला आवडते. तुमच्या पेजचा वापर \"ब्रॉडकास्ट\" करण्यासाठी न वापरता संवाद साधण्यासाठी वापरा, फॅन्सशी जिव्हाळ्याचं नातं जोडण्याचा प्रयत्न करा\n४. आपल्या कलाकृतीचे फॅनपेज करण्यापेक्षा तुमचे वैयक्तीक फ़ॅनपेज सुरू करा: बरेचसे गायक/संगीतकार आपल्या अल्बमचे किंवा चित्रपटाशी संदर्भात व्यक्ती आपल्या चित्रपटाचे फॅनपेज प्रमोट करतात. असं करण्यापेक्षा अनुक्रमे आपले स्वत:चे किवा प्रॉडक्शन हाऊसचे पेज तयार करावे, जेणेकरून पुढच्या अल्बम/चित्रपटाच्या वेळी आधीच संलग्न असलेल्या फॅन्सशी तुम्ही आपोआप पोहोचता आणि तुम्हाला पुन्हा शून्यापासून सुरूवात करावी लागत नाही\n५. स्मॉल आणि कॅपिटल लेटर्सचा योग्य वापर करा: एखाद्या व्यक्तीचे नाव/आडनाव इंग्रजीत लिहिताना पहिले अक्षर आवर्जून कॅपिटल लेटर मध्ये लिहा, अन्यथा ते वाचताना खूपच बाळबोध वाटते.स्वत:चे नाव संपूर्णत: स्मॉल लेटर्समध्ये वाचायला ब-याच जणांना आवडत नाही. इंग्रजी संकेतात ते दुस-याला कमी लेखणे समजले जाते तसच संपूर्णपणे कॅपिटल लेटर्स मध्ये कुठलीही पोस्ट करू नये, दुस-याच्या अंगावर ओरडण्यासाठी इंग्रजी भाषेत या संकेताचा वापर केला जातो\n६. चांगल्या गोष्टी लाईक आणि शेअर करा : लाईक आणि शेअर या दोनच गोष्टींवर फेसबुक प्रामुख्याने आधारीत आहे एखादी गोष्ट जितकी जास्त लाईक आणि शेअर केली जाते,तितका फेसबुकच्या News Feeds मध्ये त्या पोस्टला प्राधान्यक्रम जास्त मिळतो आणि आपोआप तितक्या जास्त लोकांपर्यंत ती गोष्ट आपोआप पोहोचते.तुम्हाला इतरांच्या आवडलेल्या गोष्टी खुल्या मनाने लाईक आणि शेअर करा. जेणेकरून इतर लोकंही खुल्या मनाने तुमच्या चांगल्या गोष्टी/पोस्टस/कलाकृतीना शेअर करतील कारण तुम्ही जे समाजाला देता तेच तुम्हाला परत मिळतं\n हा ब्लॉग तुम्हाला आवडल्यास खाली दिलेल्या लाईक बटनावर क्लिक करून आपल्या मित्र-मैत्रि��ींसोबत नक्की शेअर करा\nतुमच्या पुढील प्रवासासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा\nआजकाल बरेच नवीन (आणि जुने) गायक, संगीतकार आपल्याला आवडणारं, करावसं वाटणारं संगीत रसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वत:चा अल्बम काढण्याचा पर्याय चोखंदळतात. पण या क्षेत्रातल्या अर्थकारणाचं व्यवस्थित ज्ञान नसल्याने उत्तम संगीताची निर्मीती करूनही त्यांच्या वाटेला नैराश्य येतं मानबिंदूतर्फे मराठी संगीताचं मार्केटींग करताना निर्मीती, मार्केटींग आणि वितरण या सगळ्या प्रक्रियेत ब-याचशा उणीवा जाणवल्या. त्या दूर करता आल्या, तर परिस्थीती बरीचशी सुधारू शकेल असं वाटलं मानबिंदूतर्फे मराठी संगीताचं मार्केटींग करताना निर्मीती, मार्केटींग आणि वितरण या सगळ्या प्रक्रियेत ब-याचशा उणीवा जाणवल्या. त्या दूर करता आल्या, तर परिस्थीती बरीचशी सुधारू शकेल असं वाटलं तेच मुद्दे येथे मांडले आहेत.\nनवीन मराठी अल्बम्समध्ये सहसा ८-१० गाणी असतात. प्रत्येक गाण्याचा निर्मीती खर्च (गायकांचं/अरेंजरचं/संगीतकाराचं मानधन,स्टुडिओचं भाडं हे धरून) साधारणत: प्रत्येक गाण्यामागे २५,००० ते ३५,००० येतो. त्यामुळे २ ते ३ लाख इथेच खर्च होतात. \"ढोबळमानाने\" प्रत्येक अल्बममधली २,३ किंवा फार तर ४ गाणीचं छानं असतात (लोकांना आवडतात) आणि बाकीची तितकी चांगली होत नाहीत.चाल बांधताना संगीतकाराला स्वत:लाही एक गाणं दुस-यापेक्षा उजवं झाल्याचं जाणवत असतच बरं यातही जवळपास संपूर्णपणे किबोर्ड प्रोग्रॅमिंग वापरल्याने ती गाणी कानाला तितकासा आनंद देत नाहीत(कृत्रिम वाटतात). माझ्यामते ८ ते १० गाण्यांचा अल्बम करण्याऐवजी सर्वोत्तम शब्द,चाली असलेल्या ५-६ गाण्यांचाच अल्बम करावा. राहिलेले ३-४ गाण्यांपैकी काही बजेट अकाऊस्टीक, लाईव्ह संगीतासाठी, मार्केटींगसाठी वापरावं बरं यातही जवळपास संपूर्णपणे किबोर्ड प्रोग्रॅमिंग वापरल्याने ती गाणी कानाला तितकासा आनंद देत नाहीत(कृत्रिम वाटतात). माझ्यामते ८ ते १० गाण्यांचा अल्बम करण्याऐवजी सर्वोत्तम शब्द,चाली असलेल्या ५-६ गाण्यांचाच अल्बम करावा. राहिलेले ३-४ गाण्यांपैकी काही बजेट अकाऊस्टीक, लाईव्ह संगीतासाठी, मार्केटींगसाठी वापरावं जेणेकरून Quantity काम होण्यापेक्षा Quality काम होईल आणि ते जास्त लोकांपर्यंत पोहोचेल.\nगाण्यांचा शब्दांवर मेहनत घ्यावी, कारण लोकं जेंव्हा गाणं गु��गुणतात तेंव्हा शब्दच त्यांच्या ओठावर असतात (आणि संगीत डोक्यात वाजत असतं.). शब्द जितके, प्रभावी तितकं गाणं लोकप्रिय होण्याची शक्यता जास्त मन उधाण वा-याचे हे उत्तम उदाहरण आहे\nगाणी अनेक गायकांकडून गाऊन घेण्यापेक्षा, एका किंवा दोन चांगल्या पण व्हर्सटाईल गायकांकडून बरीचशी गाऊन घ्यावीत. जेणेकरून गायक/गायिकेला आपली व्हर्सटॅलिटी दाखवण्याची मुभा मिळते आणि बल्क कॉंट्रॅक्ट दिल्याने गायक प्रत्येक गाण्यामागे कमी मानधन घेण्याची शक्यता वाढते.\nअल्बम तयार झाल्यावर त्याचं लॉंच फ़ंक्शन होतं नाही म्हणता म्हणता हा ही खर्च ३० ते ४० हजाराच्या घरात जातो (काही निर्मात्यांनी ७० ते ८० हजार अप्रतिम लॉंच फंक्शनसाठी खर्च केल्याचे ऐकिवात आहे नाही म्हणता म्हणता हा ही खर्च ३० ते ४० हजाराच्या घरात जातो (काही निर्मात्यांनी ७० ते ८० हजार अप्रतिम लॉंच फंक्शनसाठी खर्च केल्याचे ऐकिवात आहे). बर हा खर्च करून आपण प्रेक्षागृहात उपस्थित असलेल्या ३००-४०० लोकांपर्यंतच पोहोचतो. या ऐवजी हेच पैसे PR किंवा वर्तमानपत्रातल्या जाहीरातीसाठी खर्च केले तर निदान ५-६ दिवस काही लाख लोकांपर्यंत पोहोचवणारी जाहीरात करता येते\nआता गाण्यांच्या CDs बाबत बोलू. मानबिंदूतर्फे आम्हाला CD डिस्ट्रीब्युशन सुरू करायचे होते. यासाठी एकंदरीत या व्यवसायाची सध्या काय स्थिती आहे ते जाणून घेण्यासाठी आम्ही (अगदी खासगीतल्या आणि वैयक्तीक ओळखीने) प्रिझम व्हिडीयोच्या संचालकांशी बोलणी केली होती. त्यांच्याच शब्दात सांगायच झालं तर ते म्हणाले, \"या धद्याची परिस्थीती अतिशय वाईट आहे एकेकाळी आम्ही गाडीच्या डिकीत भरून पैसे घरी नेले, पण आज ती स्थिती कंप्लीट बदलली आहे एकेकाळी आम्ही गाडीच्या डिकीत भरून पैसे घरी नेले, पण आज ती स्थिती कंप्लीट बदलली आहे आजकाल CDs कुणीही दुकानात जाऊन विकत घेत नाही. कॅसेट्स जशा कालबाह्य झाल्या त्याच मार्गावर CDs आहेत. लोकं मोबाईलमध्ये टाकून गाणी ऐकतात किंवा USB वर १००० गाणी टाकून ती कारमध्ये ऐकतात. याव्यतिरीक्त FM आणि TV, इंटरनेटद्वारे त्यांना बरीच गाणी ऐकायला मिळतात. त्यांची ती भूक भागते रे आजकाल CDs कुणीही दुकानात जाऊन विकत घेत नाही. कॅसेट्स जशा कालबाह्य झाल्या त्याच मार्गावर CDs आहेत. लोकं मोबाईलमध्ये टाकून गाणी ऐकतात किंवा USB वर १००० गाणी टाकून ती कारमध्ये ऐकतात. याव्यतिरीक्त FM आ��ि TV, इंटरनेटद्वारे त्यांना बरीच गाणी ऐकायला मिळतात. त्यांची ती भूक भागते रे कोण कशाला दुकानात जाऊन विकत घेईल तुझी नवीन CD कोण कशाला दुकानात जाऊन विकत घेईल तुझी नवीन CD इतरांच जाऊ दे, तू दुकानात जाऊन शेवटीची CD कधी घेतली होतीस आठवतं का इतरांच जाऊ दे, तू दुकानात जाऊन शेवटीची CD कधी घेतली होतीस आठवतं का.. घेतली असशील तर ती पण लता, आशाचीच असेल.. घेतली असशील तर ती पण लता, आशाचीच असेल स्वत:वरून जग ओळखावं रे... आणि सपोज तुला जर CD मुंबईतून नाशिकला किंवा इतर ठिकाणी पाठवायचीच असेल तर ती तुला वैयक्तीकरित्या तरी जाऊन द्यावी लागेल किंवा कुरीयरने पाठवावी लागेल तिकडच्या लोकल डिस्ट्रीब्युटरला, हा खर्च आहेच. तो तिथल्या लोकल दुकानात सप्लाय करणार स्वत:वरून जग ओळखावं रे... आणि सपोज तुला जर CD मुंबईतून नाशिकला किंवा इतर ठिकाणी पाठवायचीच असेल तर ती तुला वैयक्तीकरित्या तरी जाऊन द्यावी लागेल किंवा कुरीयरने पाठवावी लागेल तिकडच्या लोकल डिस्ट्रीब्युटरला, हा खर्च आहेच. तो तिथल्या लोकल दुकानात सप्लाय करणार त्या दोघांच कमीशन त्यात आहे. पुन्हा तुला जकातकर आणि व्हॅट भरावा लागेल, त्याच्या पावत्या आणि वर्षाच्या शेवटी टॅक्स कॅल्क्युलेशन्स.. (हे सगळ ऑफिशियली करायचं असेल तर त्या दोघांच कमीशन त्यात आहे. पुन्हा तुला जकातकर आणि व्हॅट भरावा लागेल, त्याच्या पावत्या आणि वर्षाच्या शेवटी टॅक्स कॅल्क्युलेशन्स.. (हे सगळ ऑफिशियली करायचं असेल तर नाहीतर इतर ठिकाणी पर्सनली जाऊन पैसे दाबावे लागतात.) एवढे करून तुझी CD फक्त तिथे पोहोचते. ती विकली जाईल न जाईल सांगता येत नाही. विकल्या गेलेल्या CDचे पैसे कित्येक डिलर्स थकवून ठेवतात.अर्धे देतात आणि अर्धे नंतर देतात सांगून देत नाहीत. न विकल्या गेलेल्या CDs दुकानदार दुकानात जागा नाही म्हणून परत पाठवतात, परत तो कुरीयरचा आणि पुन्हा जकातीचा खर्च तुझ्याच माथी नाहीतर इतर ठिकाणी पर्सनली जाऊन पैसे दाबावे लागतात.) एवढे करून तुझी CD फक्त तिथे पोहोचते. ती विकली जाईल न जाईल सांगता येत नाही. विकल्या गेलेल्या CDचे पैसे कित्येक डिलर्स थकवून ठेवतात.अर्धे देतात आणि अर्धे नंतर देतात सांगून देत नाहीत. न विकल्या गेलेल्या CDs दुकानदार दुकानात जागा नाही म्हणून परत पाठवतात, परत तो कुरीयरचा आणि पुन्हा जकातीचा खर्च तुझ्याच माथी हे झालं एका डिलरच, महाराष्ट्रातल्या ५० डिलर���ी ५० अल्बम्ससाठी डिल करताना तुझी मानसिक आणि आर्थिक अवस्था काय होईल याचा विचार कर हे झालं एका डिलरच, महाराष्ट्रातल्या ५० डिलरशी ५० अल्बम्ससाठी डिल करताना तुझी मानसिक आणि आर्थिक अवस्था काय होईल याचा विचार कर अरे आत्ता कुठला तो आता पिक्चर आला होता.. ’गजर’ की काय... त्याच्या २००० CD गोडाऊन मध्ये पडून आहेत.. सालं कुत्र पण विचारत नाही... ठेवायच्या कुठे आणि करायचं काय हा प्रश्न आहे.. ते बनवण्यामध्ये टाकलेला पैसा सुद्धा वायाच ना अरे आत्ता कुठला तो आता पिक्चर आला होता.. ’गजर’ की काय... त्याच्या २००० CD गोडाऊन मध्ये पडून आहेत.. सालं कुत्र पण विचारत नाही... ठेवायच्या कुठे आणि करायचं काय हा प्रश्न आहे.. ते बनवण्यामध्ये टाकलेला पैसा सुद्धा वायाच ना आणि एवढं करून १०० मधला एखादा अल्बम चालतो रे, पण उरलेल्या ९९ चं काय आणि एवढं करून १०० मधला एखादा अल्बम चालतो रे, पण उरलेल्या ९९ चं काय त्यात पुन्हा तुला काय मिळणार आणि प्रोड्युसरला काय मिळणार त्यात पुन्हा तुला काय मिळणार आणि प्रोड्युसरला काय मिळणार शहाणा असशील तर यात पडू नकोस. मी माझ्या भाच्याची CD नाही रिलीज केली शहाणा असशील तर यात पडू नकोस. मी माझ्या भाच्याची CD नाही रिलीज केली तू जे मानबिंदूवरून ऑनलाईन CD सेल करतोयस तेच अगदी योग्य आहे. ऑर्डर आली तर CD कुरीयर करून टाकायची, पैसे ऑलरेडी मिळलेले असतात तू जे मानबिंदूवरून ऑनलाईन CD सेल करतोयस तेच अगदी योग्य आहे. ऑर्डर आली तर CD कुरीयर करून टाकायची, पैसे ऑलरेडी मिळलेले असतात त्याचं मार्केटींग कर आणि पसारा वाढव, तेच फ़्युचर आहे त्याचं मार्केटींग कर आणि पसारा वाढव, तेच फ़्युचर आहे ..आणि त्याहीपेक्षा पेड डाऊनलोड ठेवतोयस ते तर सर्वात उत्तम आहे. CD बनवण्याचा खर्च नाही, कुरीयरचा खर्च नाही आणि कुणाच कमीशान आणि Vat पण नाही, बरं लोकांनाही मोबाईलमध्ये टाकायला लगेच गाणी मिळतात म्हणून ते ही खूश ..आणि त्याहीपेक्षा पेड डाऊनलोड ठेवतोयस ते तर सर्वात उत्तम आहे. CD बनवण्याचा खर्च नाही, कुरीयरचा खर्च नाही आणि कुणाच कमीशान आणि Vat पण नाही, बरं लोकांनाही मोबाईलमध्ये टाकायला लगेच गाणी मिळतात म्हणून ते ही खूश माझ्यामते तेच जास्त चालत असेल.. काय माझ्यामते तेच जास्त चालत असेल.. काय\nत्यांचं म्हणण योग्यच होतं मानबिंदूवर होणा-या सेल पैकी ८५% सेल हा डाऊनलोडचा आहे\nतुम्ही कुठल्याही म्युझिक कंपनीकडे गेलात तर तुमच्याच अल्बमच्या १००० CDs त्या तुम्हालाच विकत घ्यायला सांगतात साधारणत: ४० रु दराने. म्हणजे वर ४०,००० हजाराचा नाहक खर्च, पुन्हा त्या विकायच्या पण तुम्हीच हा अगदी वायफळ खर्च आहे, जो तुम्ही मुळीच करू नये हा अगदी वायफळ खर्च आहे, जो तुम्ही मुळीच करू नये आमच्या मते फार फार तर १०० ते २०० CDs करून घ्याव्यात. गरज पडल्यास आणखी CDs नंतर तुम्ही घेऊ शकता.\nवरील सर्व मार्ग अवलंबल्यास १ ते १.५ लाखापर्यंत निर्मीती खर्च तुमचा अल्बममागे सहज वाचू शकतो हा खर्च तुम्ही अल्बमचा व्हिडीओ बनवण्यासाठी किंवा त्याच्या पब्लिसीटीसाठी करावा. मानबिंदूतर्फे ऑनलाईन सेलिंग आणि एकंदरीत मार्केटींगसाठी आम्ही खालील पर्याय सुचवतो\n१. मानबिंदूतर्फे आम्ही मराठी संगीताची ऑनलाईन विक्री करतो आणि या विक्रीचा ८०% भाग निर्मात्यांना मिळतो. यामध्ये तुमच्या अल्बमची संपूर्ण माहिती देणारी एक मायक्रोसाईट बनवून दिली जाते आणि ऑनलाईन सेलिंगसाठी १८ बॅंकांचे क्रेडीट कार्डस, २० बॅंकाचं नेटबॅंकिंग, क्रेडीट कार्ड्स आणि मोबाईल बॅंकिंग असे अनेक पर्याय उपलब्ध करून दिले जातात. उदा. गंध हलके हलके, स्पंदन हे अल्बम्स.\n२. मराठी संगीताच्या फेसबुकवरील प्रसारासाठी आणि तिथून ऑनलाईन विक्रीसाठी मानबिंदू मराठी संगीत ऍप्लीकेशन बनवले आहे. हे मानबिंदूच्या फॅनपेजव्यतिरीक्त अन्य ७२ फॅनपेजवर उपलब्ध आहे उदा. स्वप्नील बांदोडकर फॅन्स , अभिजीत राणे फॅन क्लब. (तुम्हालाही तुमच्या फॅनपेजवर हे ऍप्लीकेशन क्षणार्धात सुरू करता येईल उदा. स्वप्नील बांदोडकर फॅन्स , अभिजीत राणे फॅन क्लब. (तुम्हालाही तुमच्या फॅनपेजवर हे ऍप्लीकेशन क्षणार्धात सुरू करता येईल यासाठी ऍप्लीकेशन पेजवर जाऊन डाव्या बाजूस असलेल्या Add to My Page वर क्लिक करावे.)\n३. मराठी संगीत अन्य वेबसाईट्स आणि ब्लॉगवर उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही मानबिंदू म्युझिक शॉपी हा महत्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे. याद्वारे आजमितीस मराठी संगीत १२२ मराठी ब्लॉग्स/वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे ( तुम्हालाही तुमच्या ब्लॉगद्वारे/वेबसाईटद्वारे मानबिंदू म्युझिक शॉपीच्या सहाय्याने काही क्षणातच मराठी संगीताचा प्रसार करता येईल आणि सोबत उत्पन्न मिळवता येईल)\n४. तुमच्या अल्बममधल्या एका गाण्याचा व्हिडीयो १५ ते २०,००० या अत्यंत कमी किमतीत बनवून देण्याची सोय मानबिंदूतर्फे आम्ही उपलब्ध करून देत आहोत युट्य़ुब आणि फेसबुकवरील प्रभावी प्रसारासाठी व्हिडियो हे खूप प्रभावी माध्यम आहे युट्य़ुब आणि फेसबुकवरील प्रभावी प्रसारासाठी व्हिडियो हे खूप प्रभावी माध्यम आहे चांगल्या गाण्याचा, चांगला व्हीडीओ लोक स्वत:हून इतरांबरोवर शेअर करतात चांगल्या गाण्याचा, चांगला व्हीडीओ लोक स्वत:हून इतरांबरोवर शेअर करतात यूट्यूबवर तो कायस्वरुपी असल्याने, आपोआप तुमचं गाणं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं जातं यूट्यूबवर तो कायस्वरुपी असल्याने, आपोआप तुमचं गाणं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं जातं यूट्यूब वरील प्रमोटेड व्हिडियोज ही Paid सेवा वापरून तुम्ही तुमचा व्हिडियो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकता\n५. गूगल ऍडवर्डस ई सेवा वापरून जगभरातल्या गूगल द्वारे इटरनेटवर प्रभावीपणे मार्केटींग करता येते याद्वारे तुमच्या अल्बमची जाहीरात गुगल सर्च रिझल्ट्समध्ये, जीमेल मध्ये आणि जवळपास जगातल्या ८०% वेबसाईटसवर दाखवता येते. जगातल्या कुठल्या भागात जाहीरात दाखवायची ही सोय तुमच्याकडे असते. जेणेकरून परदेशात किंवा भारतातल्या दिल्ली, बॅंग्लोर मैसूर अशा कुठल्याही भागातल्या मराठी रसिकांपर्यंत सहज पोहोचता येते\n६. फेसबुकवरही या प्रकारची जाहीरात करून, विशिष्ट फॅनपेजेसशी संलग्न असलेल्या, विशिष्ट वयोगटातल्या, विशिष्ट भागातल्या लोकांपर्यत आपण पोहोचू शकतो\n७. मानबिंदूने INS Accredited ऍड एजन्सीशी टाय अप केल्याने, कुठल्याही वर्तमानपत्रात अगदी कमी किमतीत जाहीरात छापली जाऊ शकते\n८. लवकरच मानबिंदूतर्फे कॉलरट्यून्सची सेवा आम्ही उपल्बध करून देत आहोत\n९. आपल्या अल्बमला फक्त लेबल मिळावे यासाठी जर तुम्ही कुठल्याही कंपनीकडे जात असाल, तर तुम्ही मानबिंदूच्या लेबलखालीही आपला अल्बम प्रकाशित करता येईल.\nएकंदरीत पहाता मराठी अल्बम्सचं योग्य मार्केटींग करण्याचे अणि ऑनलाईन विक्रीतून उत्पन्न मिळवण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत, पण त्यासाठी बजेट असणं आवश्यक आहे आणि बजेटसाठी प्लॅनिंग असण अत्यावश्यक आहे अगदी पहिल्या पायरीपासून ते योग्य केल्यास पुढच्या ब-याच गोष्टी सहज शक्य होतात\nजाता जाता एक सांगायचय, लतादीदी आणि आशाताई अद्वितीय गायिका तर होत्याच, पण त्यावेळेस उपलब्ध असलेली सर्वोत्तम टेक्नॉलॉजी - रेडीओ चा वापर करून त्यांनी आपला आवाज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवला म्हणूनच त्या यशस्वी आहेत आणि आज त्यांच्या कारकिर्दीकडे आदर्श म्हणून पाहिलं जातं. अगदी ताजं उदाहराण द्यायचं तर अमेरिकेतला सर्वात तरूण पॉपस्टार, १३ वर्षीय जस्टीन बाबर हा याने घरी बनवून व्हिडियोस सुरूवातीला युट्य़ूब वर टाकले आणि आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली आता त्याच्या व्यावसायिक पद्धतीने लॉंच केलेल्या या व्हिडिओचे एका वर्षात ५८ कोटीहून जास्त व्हूज आहेत आता त्याच्या व्यावसायिक पद्धतीने लॉंच केलेल्या या व्हिडिओचे एका वर्षात ५८ कोटीहून जास्त व्हूज आहेत या दोन उदाहरणांवरून सगळ्यांनाच बरच काही शिकण्यासारखं आहे\nतुमच्या पुढील उपक्रमांसाठी तुम्हाला मानबिंदूतर्फे अनेक शुभेच्छा\n(अधिक महितीसाठी आमच्याशी इथे संपर्क साधावा)\n\"जशा जन्मती तेज घेऊन तारा, जसा मोर घेऊन येतो पिसारा\nतसा येई कंठात घेऊन गाणे, असा बालगंधर्व आता न होणे\nअप्रतिम, देखणा आणि भव्य असं बालगंधर्व या चित्रपटाचं तीन शब्दात वर्णन करता येईल. बालगंधर्वांनी साकारलेली संगीत नाटकं रात्रीपासून पहाटेपर्यंत चालत असत, त्यामुळे चित्रपट पाहिल्यावर असं जाणवतं की बालगंधर्वांसारख्या महान कलाकाराचं गंधर्वयुग साकारण्यासाठी अडीच-तीन तास ही अगदीच अपुरी वेळ आहे. केवळ त्यामुळेच चित्रपट पाहूनही कुठेतरी अतृप्त राहील्यासारखं वाटतं रहातं; अन्यथा नितीन देसाईंनी हा चित्रपट ज्या भव्यतेने साकारला आहे ते पहाताना अस वाटतं की हा चित्रपट अजून दिवसभर चालला असता तरी अगदी आनंदाने पाहिला असता :)\nया चित्रपटातली फ्रेम अन फ्रेम अतिशय देखणी आहे. नितीन देसाईंची ही खासियत असून ती बालगंधर्व या चित्रपटाच्या निर्मीतीमध्ये पुन्हा प्रकर्षाने जाणवते सुबोध भावेचा अभिनय तर दृष्ट लागण्यासारख्या झाला आहे. उंची भरजरी वस्त्र आणि दागदागिने घातलेला स्त्रीवेषातला सुबोध सुंदरच दिसतो. मध्यंतरापूर्वीचे तरुण बालगंधर्व आणि मध्यंतरानंतर वयस्कर झालेले बालगंधर्व दाखवण्यासाठी सुबोधने देहबोलीत केलेला बदल केवळ लाजवाब आहे सुबोध भावेचा अभिनय तर दृष्ट लागण्यासारख्या झाला आहे. उंची भरजरी वस्त्र आणि दागदागिने घातलेला स्त्रीवेषातला सुबोध सुंदरच दिसतो. मध्यंतरापूर्वीचे तरुण बालगंधर्व आणि मध्यंतरानंतर वयस्कर झालेले बालगंधर्व दाखवण्यासाठी सुबोधने देहबोलीत केलेला बदल केवळ लाजवाब आहे विभावरी देशपांडेनेही बालगंधर्वांच्या पत्नीचा अप्रतिम आणि लक्षात रहाण्यासारखा रोल केलाय विभावरी देशपांडेनेही बालगंधर्वांच्या पत्नीचा अप्रतिम आणि लक्षात रहाण्यासारखा रोल केलाय पूर्वी संगीत नाटकांची सुरुवात नांदीने व्हायची, म्हणून या चित्रपटाचीही सुरूवात देखील नांदीने होईल अशी एक अपेक्षा होती पण ती पूर्ण नाही झाली. नांदी या चित्रपटात शेवटी येते. पण या नांदीच्या सुरुवातीला वाजलेल्या अनेक तबल्याच्या एकत्र ठेक्याने अंगावर शहारा मात्र येऊन जातो पूर्वी संगीत नाटकांची सुरुवात नांदीने व्हायची, म्हणून या चित्रपटाचीही सुरूवात देखील नांदीने होईल अशी एक अपेक्षा होती पण ती पूर्ण नाही झाली. नांदी या चित्रपटात शेवटी येते. पण या नांदीच्या सुरुवातीला वाजलेल्या अनेक तबल्याच्या एकत्र ठेक्याने अंगावर शहारा मात्र येऊन जातो या नांदीच्या शेवटी असलेल्या \"असा बालगंधर्व आता न होणे\" या ओळी चित्रपटातल्या महत्वाच्या क्षणी पार्श्वसंगीतासाठी वापरल्या असत्या तर चित्रपट आणखी परिणामकारक झाला असता.\nचित्रपटाचं संगीत हे अर्थातच या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. बालगंधर्वांनी अजरामर केलेली अनेक गाणी या चित्रपटात झलक स्वरुपात घेतलेली आहेत, त्यामुळे संपूर्ण गाण्यांचा आस्वाद घेण्याचा आनंदापासून कुठेतरी वंचित राहिल्यासारखं वाटतं. वेळेचं बंधन नाईलाजाने पुन्हा आडवं आलय. खरतर गंधर्वांची गायकी आत्ताच्या काळात पडद्यावर उतरवणं हेच एक मोठं आव्हान होतं. कौशल इनामदारांच्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं की,\" या चित्रपटासाठी बालगंधर्वांची गाणी पुन्हा रेकॉर्ड करायची होती. पण असं करायचं झाल्यास त्यांच्या आवाजाला आत्ताच्या काळात कुणाचा आवाज देणार हा खूप मोठा प्रश्न होता. बालगंधर्व हे एक चमत्कार होते आणि चमत्कारांची प्रतिकृती नाही करता येत पण सुदैवाने आनंद भाटे(आनंद गंधर्व) यांच्या रुपात तो आवाज मला दिसला आणि सगळे प्रश्न चुटकीसरशी सुटले पण सुदैवाने आनंद भाटे(आनंद गंधर्व) यांच्या रुपात तो आवाज मला दिसला आणि सगळे प्रश्न चुटकीसरशी सुटले\". कौशल इनामदारांची निवड सार्थ ठरवत आनंद भाटेंनी बालगंधर्वांची सगळी गाणी चित्रपटात अप्रतिमच गायली आहेत. राहुल देशपांडे आणि आनंद भाटेंची एका गाण्यात असलेली जुगलबंदी हाउसफुल्ल ���ित्रपटगृहातही दाद मिळवून जाते.\nपण चित्रपट झाल्यानंतरही एक गाणं विशेष लक्षात रहातं ते म्हणजे कौशल इनामदारांनी या चित्रपटासाठी नव्याने संगीतबद्ध केलेलं आणि बेला शेंडेने गायलेलं \"पावना\" हे गीत या गाण्यातल्या \"आज\" या शब्दाचा उच्चार बेलाने इतका लडीवाळ केलाय आणि एकूणच गाणं इतकं सुंदर गायलय की क्या बात है\nएकूणच हा चित्रपट चित्रपटगृहात पहाताना पडद्यावरची नजर एकही क्षण हलत नाही आणि एकदा पाहिला तरी पुन्हा पहावासा वाटतो हे निश्चित चित्रपटाच्या शेवटी श्रेय नामावली दाखवताना बालगंधर्वांची अनेक दुर्मिळ छायाचित्रे दाखवली असल्याने चित्रपट संपल्यावरही अनेकांचे पाय चित्रपटगृहातून निघता निघत नाहीत चित्रपटाच्या शेवटी श्रेय नामावली दाखवताना बालगंधर्वांची अनेक दुर्मिळ छायाचित्रे दाखवली असल्याने चित्रपट संपल्यावरही अनेकांचे पाय चित्रपटगृहातून निघता निघत नाहीत बालगंधर्वसारखे चित्रपट वारंवार येत नाही म्हणूनच गंधर्वयुग अनुभवण्यासाठी प्रत्येकाने हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पहायलाच हवा\nमराठी संगीत आता तुमच्या ब्लॉग/ संकेतस्थळावर आणि सोबत् उत्पन्नही\nनवीन मराठी संगीताच्या इंटरनेटवरील प्रभावी प्रसारासाठी सध्या \"मानबिंदू म्युझिक शॉपी\" हा महत्वाकांक्षी प्रकल्प आम्ही हाती घेतला आहे. माहितीजालावर असलेल्या प्रत्येक मराठी ब्लॉग/संकेतस्थळावर नवीन मराठी संगीत सहज उपलब्ध व्हावे आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे; तसच संगीताच्या ऑनलाईन् विक्रीतून संकेतस्थळ/ब्लॉग चालविणा-या व्यक्तीला उत्पन्नही मिळावे हे या प्रकल्पाचे मूळ उद्दीष्ट आहे. \"मानबिंदू म्युझिक शॉपी\" तुमच्या ब्लॉग/संकेतस्थळावर सुरू करण्यासाठी \"कुठल्याही\" तांत्रिक ज्ञानाची आवश्यकता नसून फक्त आम्ही दिलेल्या ४-५ ओळी तुमच्या संकेतस्थळावर कॉपी पेस्ट करणे अभिप्रेत आहे ब्लॉगसाठी तर हे काम फक्त ३ क्लिक्स मध्ये फत्ते होते\nयाबद्दल सविस्तर माहिती http://shopee.maanbindu.com येथे दिलेलीच आहे. तरीही या उपक्रमात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होऊन आणि आपणही ही माहिती शक्य तितक्या लोकांपर्यंत पोहोचवून हा महत्वाकांक्षी उपक्रम यशस्वी करण्यास आम्हाला मदत करावी असे आम्ही आवाहन करतो\n'पोटापाण्याचा उद्योग तर हवाच. पण नाटक,गाणं ,कविता, अशा एखाद्या कलेशी नातं ठेवा. पोटापाण्याचा उ��्योग तुम्हाला जगवील आणि कलेशी असलेलं नातं जगायाचं कशासाठी ते सांगेल ' हे पुलंनी उद्गारलेले मोलाचे शब्द आम्हाला पटले आणि त्यातून जन्म झाला मानबिंदू.कॉम या पोर्टल चा\nसध्या हे पोर्टल गुणी मराठी कलाकार, नवीन मराठी संगीत, नवीन मराठी चित्रपट, नवीन मराठी नाटक यांचा इंटरनेटवर अधिकाधिक प्रसार करण्यासाठी काम करतय या मध्ये स्वप्नील बांदोडकर, पुष्कर लेले, अभिजीत राणे या सारखे तरुण कलाकार; स्पंदन, गंध हलके हलके, संगीत मनमोही रे, गर्द निळा गगनझुला, तुझा चेहरा आघात, कस या सारखे मराठी चित्रपट, अजय-अतुल यांचे लाईव्ह शोज,संन्यस्त ज्वालामुखी सारखं विवेकानंदांच विचार पसरवणारं नाटक अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे\nमानबिंदू.कॉम हे तंत्रज्ञानाच्या बाबतीतही मराठीतलं सर्वात अग्रेसर पोर्टल आहे. यातील काही महत्वाचे टप्पे या प्रमाणे :\nइंटरनेट बॅंकींगसारख्या अद्ययावत सुविधा उपलब्ध असलेलं पहिलं मराठी पोर्टल\nयाहू, गूगल सारखा स्वत:चा टुलबार असणारं पहिलं मराठी पोर्टल\nनवीन मराठी चित्रपट, नवीन मराठी संगीत यासाठी स्वत:चं फेसबुक ऍप्लीकेशन बनवणारं पहिलं मराठी पोर्टल\nकलाकारांच्या कार्यक्रमांचे, मराठी नाटकांसाठीचे Free Sms Alerts पुरवणारं पहिलं मराठी पोर्टल\nदेशातील सर्वाधिक पाहिल्या जाणा-या व्हिडियो चॅनेल्समध्ये मानबिंदूचा YouTube Video Channel २६व्या क्रमांकावर\nफेसबुक फॅनक्लब ची सदस्यसंख्या ५२०० हून अधिक\nऑकुट कम्युनिटीची सदस्यसंख्या जवळपास ७०००\n.. आणि हे सगळ शक्य झालय तुमच्या प्रेमामुळे असाच लोभ असावा किंबहूना तो वृद्धींगत व्हावा ही सदीच्छा\nMaanbindu Music Shopee-नवीन मराठी संगीत खरेदी करून मराठी कलाकारांना प्रोत्साहन द्या\nमराठी ब्लॉगसमधून उत्पन्न मिळवण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.firstmaharashtra.com/tag/attack/", "date_download": "2021-06-15T15:52:27Z", "digest": "sha1:P7Y5TFCQZLRMLU6GXJAZYK2BPSAGWHPC", "length": 3511, "nlines": 80, "source_domain": "www.firstmaharashtra.com", "title": "Attack – First Maharashtra", "raw_content": "\nखा. ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकूहल्ला\nउस्मानाबाद – कळंब विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारार्थ खा. ओमराजे निंबाळकर…\nगडचिरोली मध्ये नक्षलवादी हल्ला १५ जवान शहीद, पोलीस जीपचा स्फोट\nगडचिरोलीतील कुरखेडा भागात सी - कमांडो व नक्षलवाद विरोधी पथक पेट्रोलिंग करत असताना…\nडिजिटल मिडियातील पत्रकारांना संचारबंदी निर्बंधातून वगळावे – राजा माने\nजनसेवेसाठी एक माध्यम म्हणून मी राजकीय जीवनात – सुनील माने\nभाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर ‘नीलेश राणे’ यांना जवाबदारी\nमहाराष्ट्राच्या संत परंपरेवर आधारित सुंदर व सुबक अशा चित्ररथाचे काम अंतिम टप्प्यात\n” पिटर ” मैत्रीची भावनिक गोष्ट, 22 जानेवारीला प्रदर्शित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://adarshmaharashtra.in/category-news/62/dombivali", "date_download": "2021-06-15T17:04:55Z", "digest": "sha1:YAHGDGT66K7GFX4LXAZL5REB7WTNOYVS", "length": 13027, "nlines": 222, "source_domain": "adarshmaharashtra.in", "title": "Contact", "raw_content": "\nघोडेगाव बौद्ध वस्ती येथे... - Read Now करोनाच्या संभाव्य तिसऱ्या... - Read Now DRDO ने विकसित केलेल्या... - Read Now फलटण शहरासह तालुक्यातील ८... - Read Now माजी गृहमंत्री अनिल देशमुख... - Read Now\nविना मास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून`फ`प्रभाग क्षेत्र हद्दीत तीन दिवसात...\nडोंबिवली : विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर डोंबिवलीतील पालिकेच्या `फ`प्रभाग क्षेत्र हद्दीत गेल्या तीन दिवसात ३१,५०० रुपये दंड...\nकोरोना वाढता प्रादुर्भाव; विनामास्क फिरणाऱ्या 357 जणांकडून पावणे दोन...\nडोंबिवली: कल्याण डोंबिवलीतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता केडीएमसीनेही कोवीड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या...\nमाणुसकीची भिंतीमुळे बच्चेकंपनीच्या चेहऱ्यावर उमलले हास्य\nडोंबिवली :(प्रतिनिधी) लहान गरजू मुलांनी समोरील समानातुन आपल्याला उपयोगी वस्तू शोधून घेताना ती मिळताच आनंदाने आपल्या मित्रांसह...\nकामगार वसाहतीला लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू तर एक कामगार गंभीर जखमी ...\nडोंबिवली : (प्रतिनिधी) डोंबिवली पूर्वेकडील कल्याण-शिळ मार्गावर असलेल्या उसरघर येथे असलेल्या रुणावल माय सिटी गृहप्रकल्पाच्या फेज...\nडोंबिवलीतील के.व्ही.पेंढारकर महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा\nडोंबिवली:(प्रतिनिधी) डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या के.व्ही.पेंढारकर महाविद्यालयाला विद्यापीठाच्या अनुदान आयोगाने दहा...\nकोरोना फोफावतोय; तिसरा प्रवासी रिक्षात दिसल्यास वाहतूक पोलीस पुन्हा एक्शन...\nडोंबिवली :(प्रतिनिधी) एमएमआरडीए रिजनमध्ये कोरोना रुग्णांच्या सर्वाधिक संख्येत कल्याण-डोंबिवली महानगरपालिका चार...\nडोंबिवलीकर बालकलाकाराने शिवरायांचे चित्र रेखाटत दिला कलेच्या माध्यमातून...\nडोंबिवली :डोंबिवली पूर्व मधील ओंकार इंटरनेशनल स्कुल मध्ये श��कणारा ६ वर्षीय कु.सम्राट सिद्धेश भांगे हा विद्यार्थी छत्रपती शिवाजी...\nमहावितरणची केबल चोरणाऱ्या त्रिकुटास अटक,अट्टल गुन्हेगारांकडून 4.67 लाखांचा...\nडोंबिवली : डोंबिवली पोलिस ठाण्याच्या गुन्हेप्रकटीकरण पथकाने लागोपाठ 10 गुन्ह्यांचा छडा लावून 5 अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या...\nजीवघेण्या हल्ल्यातील फरार आरोपी ७ वर्षांनी जाळ्यात\nडोंबिवली : आर्थिक व्यवहाराच्या वादातून सहकाऱ्याच्या डोक्यात फावड्याचा घाव घालून पसार झालेल्या हल्लेखोराच्या विष्णूनगर...\nकल्याण-डोंबिवलीतील खड्डेपुराण संपणार नव्या रस्त्यांच्या बांधकामासाठी...\nडोंबिवली(प्रतिनिधी)कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांवर वारंवार पडणाऱ्या खड्ड्यांमुळे बदनामीची नामुष्की ओढविलेल्या कल्याण-डोंबिवली...\nभररस्तात एसटी फेल होण्याचा अजब प्रकार चाकाचे नट-बोल्ट गायब झाल्याने...\nडोंबिवली(प्रतिनिधी): रस्त्यावर चालत असताना एसटी बसमधून आवाज आल्यानंतर बस थांबवून जेव्हा पाहिले तेव्हा तर बसमधील एका चाकाचे सर्व...\nसामाजिक संस्थांना स्वराज्य सोशल वेल्फेअर ऑर्गनायझेशनकडून पुरस्कार जाहीर\nडोंबिवली(प्रतिनिधी) स्वराज्य सोशल वेल्फेअर ऑर्गनायझेशन संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त सेवाभावी संस्थाना पुरस्कार वितरण...\nअच्युत कऱ्हाडकर यांचे दुख:द निधन\nडोंबिवली (प्रतिनिधी) श्री गणेश मंदिर संस्थांचे माजी अध्यक्ष तथा विश्वस्त अच्युत कऱ्हाडकर यांचे मंगळवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या...\nखोणी-वडवली ग्रामपंचायतीवर फडकला शिवसेनेचा भगवा... सरपंचपदी वंदना ठोंबरे\nडोंबिवली:(प्रतिनिधी) खोणी-वडवली ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदी अखेर शिवसेनेच्या वंदना ठोंबरे विजयी होऊन शिवसेनेने भगवा फडकवला....\nसामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर यांच्या आंदोलनाचा ७५ वा दिवस\nडोंबिवली:(प्रतिनिधी) अनधिकृत बांधकामविरोधात समाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर यांच्या आंदोलनाला मंगळवारी ७५ दिवस पूर्ण झाले...\nडोंबिवलीत आणखी एका पेढीकडून फसवणूक,फसगत झालेल्यांसाठी मनसे करणार आंदोलन\nडोंबिवली :(प्रतिनिधी) सर्वसामान्यांना जवळपास 15 कोटी रुपयाचा गंडा घालणाऱ्या प्रथमेश ज्वेलर्सच्या अजित कोठारीकडून लायसन्स नसताना...\nविश्वसनीय पत्रकारितेसाठी तुमचा सहभाग आणि योगदान आवश्यक आहे.\nसहभाग निधी साठी इथे क्लिक करा\nपॉर्थ पवार राजक��रणातील लंबी रेस का घोडा असू शकतो का \nघोडेगाव बौद्ध वस्ती येथे बौद्धविहार...\nकरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासुन...\nDRDO ने विकसित केलेल्या अँटी-कोविड...\nमी आता सेक्स करीत नाही, मी पूर्णपणे...\nमानवी विकृतीची परिसीमा; मालवणीत...\nअभिनेते भाऊ कदम यांनी आगरी समाजाची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/producers-decide-what-price-to-get-for-onions-dighole", "date_download": "2021-06-15T16:22:32Z", "digest": "sha1:ZOYPGIF7WO5AK5PBCQGHIX7XX5XV5OG6", "length": 7429, "nlines": 51, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Producers decide what price to get for onions: Dighole", "raw_content": "\nकांद्याला काय दर मिळावा हा उत्पादकांचा निर्णय\nकांद्याचे दर ठरविण्याचे काम कांदा उत्पादक शेतकरी करणार- भारत दिघोळे\nकांद्याला काय भाव मिळावा, हा विचार कांदा उत्पादक म्हणून करण्याऐवजी कांदा काय दराने विकला जावा हा विचार करण्याची आज खर्‍या अर्थाने गरज आहे,असे आवाहन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.\n'आपला कांदा आपलाच भाव ’ या मोहिमेअंतर्गत कांद्याचे दर ठरविण्याचे काम आपण कांदा उत्पादक शेतकरी करणार असल्याचा विश्वासही दिघोळे यांनी शेतकर्‍यांना दिला आहे. त्यांनी सोशल मिडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची अधिकृत भूमिका ही की कांद्याला किती दर मिळावा हा अधिकार पुर्णपणे कांदा उत्पादकांचा आहे.\nकांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या कुटुंबातील सर्वच सदस्यांचे कष्ट, कांद्याचे पीक पिकवतांना येणारा खर्च, जमिनीची किंमत, लाईट बील, मजुरी, खते, औषधे, बियाणे याचबरोबर कांदा उत्पादकांचे कांदा पिकवण्याचे कसब आहे.देशाला कांदा पुरवण्याची आपली किंमत,जगाच्या पाठीवर आपल्या महाराष्ट्रीयन कांद्याची चव व टिकवन क्षमता याची किंमत.केवळ एका कांदा पिकातून देशातील लाखो लोकांना मिळणार्‍या रोजगाराची किंमत.आपल्या देशाला परकीय चलन मिळवून देण्याची कांद्याची असलेली क्षमता त्याची किंमत , या सर्व गोष्टींचा विचार करता कांद्याला काय दर मिळावा, हा विचार आपण कांदा उत्पादक म्हणून करण्याऐवजी आपण कांदा काय दराने विकावा हा विचार करण्याची खर्‍या अर्थाने आज गरज आहे.\nमहाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची अधिकृत भूमिका अशी आहे की,कांदा हा कमीत कमी 30 रुपये ��्रति किलो पेक्षा जास्त व पुढे 50 रुपये 100 रुपये 150 रुपये 200 रुपये असा कितीही दराने विकत असला तरी तरी तो आपला कांदा उत्पादक शेतकर्‍यांचा अधिकार आहे. आपल्या मालाची किंमत आपणच ठरवली पाहिजे . त्याला कोणाचाही विरोध असण्याचे काही कारण नाही.ज्यांचा ज्यांचा या गोष्टीला विरोध आहे, त्यांनी कांदा स्वतः पिकवून स्वतःची सोय करून घ्यावी,असेही दिघोळे यांनी म्हटले आहे.\nमहाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना राज्यातील, देशातील कुठल्याही राजकीय पक्षांना, राजकीय नेत्यांना इतर कुठल्याही घटकांना बांधील नसल्याने कांदा उत्पादकांच्या उज्वल भविष्यासाठी अहोरात्र काम करत आहे.आपण सर्व कांदा उत्पादकांनी आपल्याच कांदा पिकाकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याचे महत्त्वपूर्ण काम महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करण्यात येत असून आपला कांदा आपलाच भाव मोहिमेअंतर्गत कांद्याचे दर ठरविण्याचे काम आपण कांदा उत्पादक शेतकरीच करणार आहोत,असा विश्वासही कांदा उत्पादक बांधवांना भारत दिघोळे यांनी दिला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/palghar-earthquake/", "date_download": "2021-06-15T16:35:10Z", "digest": "sha1:KZL4K7HB6BK2XA6DAZQDOZPELXQHLHFU", "length": 7218, "nlines": 81, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates तीन महिन्यांपासून पालघरमध्ये भूकंपाचे धक्के jai maharahtra news", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nतीन महिन्यांपासून पालघरमध्ये भूकंपाचे धक्के\nतीन महिन्यांपासून पालघरमध्ये भूकंपाचे धक्के\nपालघरमध्ये शुक्रवारी सकाळी पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के बसले. हे धक्के डहाणू, तलासरी या भागात बसले आहेत. 3.3.रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता नोंदवण्यात आली. या परिसरात गेल्या काही दिवसात सतत भूकंप होत आहे. याचा परिणाम पालघरमधील जनजीवनावर देखील होत आहे. सतत बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे स्थानिकांच्या मनात भीतीचं वातावरण पसरलं आहे. येथील अनेक स्थानिकांवर भीतीपोटी घरं सोडण्याचीही वेळ आली. या ठिकाणी प्रशासनाकडून भूकंपमापक यंत्रणा बसवण्यात आली आहे. तसंच भूकंपग्रस्त नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे.\nनोव्हेंबरपासून पालघरमध्ये भूकंपाची मालिका\nतलासरी तालुक्यात 11 नोव्हेंबर 2018 पासून 10 हून अधिक भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.\n12 डिसेंबर 2018 रोजी पालघरच्या धुंदलवाडी येथे धक्के बसले.\n25 आणि 27 जानेवारी 2019 रोजी डोंगरीपाडा आणि तलासरी येथे भूकंप निरीक्षणासाठी तात्पुरतं क्षेत्र कार्यालय स्थापन केलं.\n1 फेब्रुवारीला सकाळी 6 वाजून 58 मिनिटांनी भूकंपाचा पहिला धक्का बसला.\n1 फेब्रुवारीला भूकंपाच्या 6 धक्क्यांनी पालघर हादरलं.\nहा धक्का रिश्टर स्केलवर 3.3 इतक्या तीव्रतेचा होता.\nया भूकंपामध्ये 2 वर्षांच्या एका मुलीचा मृत्यूही झाला.\n8 फेब्रुवारी 2019 रोजी पुन्हा 3.3.रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का जाणवला.\nPrevious हार्दिक पांड्या पुन्हा एकदा होतोय ट्रोल, नेटकरी विचारतायत तिथे ‘कॉफी’ होती का \nNext माढा मतदारसंघातून शरद पवार निवडणुक लढणार \nदेशात तब्बल ७५ दिवसानंतर कोरोनाबाधितांची संख्या ६० हजारांवर\n‘सोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करते आहे’\n‘या’ विद्यार्थ्याने बनवले खास डूडल, गुगलने दिले २२ लाख रुपये\nअभिनेत्री नाइरा शाहला बर्थ डे पार्टी पडली महागात\nदेशात तब्बल ७५ दिवसानंतर कोरोनाबाधितांची संख्या ६० हजारांवर\n‘सोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करते आहे’\nआशा कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर\nराज्यात पावसाची आठवडाभर विश्रांती\nदेशात कोरोनाचा ‘डेल्टा प्लस’ विषाणू\nनवी मुंबईत पित्यानेच केला मुलांवर गोळीबार\nधारावीत सोमवारी एकही कोरोना रुग्ण नाही\nदेशात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ\nया अभिनेत्रीने अनुष्का शर्मा आणि प्रियंका चोपडा यांच्या पतीसोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली\nदिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नीचे कोरोनाने निधन\nकढीपत्ता हा आरोग्यासाठी फायदेशीर\nया वेबसाईटवर सुशांतसिंह राजपूतचा अनोखा प्रवास पाहा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://activenews.in/2020/11/", "date_download": "2021-06-15T15:16:14Z", "digest": "sha1:7P6MFXIWCQFHSVPX5G2GIYB4WMM4WBX6", "length": 16491, "nlines": 210, "source_domain": "activenews.in", "title": "November 2020 – ACTIVE NEWS", "raw_content": "\nहौस ऑफ बांबू : मराठीचे प्राचीन अवशेष \nअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतीने कोवीड मधील रुग्णाच्या नातेवाईकांस 28 दिवस अन्नदान सेवा\nजांब रोडच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nPune Corona: सलग चौथ्या दिवशी रुग्णसंख्या एक हजाराच्या आत\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nकृषी दूताने जांब आढाव गावामधील लोकांच्या समस्यांचे केले निवारण\nरिसोड:कोरोना रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उन्हाळ्यातील दरवर्षी गावामधील चालणारी कामे स्थगित पडल्यामुळे गावातील रस्त्याच्या कडेची नाली उपसा व दुरुस्ती तसेच जि.प.…\nमुळावा येथे माजी सरपंच तथा तंटामुक्ती अध्यक्ष मो. शब्बीर यांचे दुःखद निधन …\nमाजी सरपंच तथा तंटामुक्ती अध्यक्ष मो. शब्बीर यांचे दुःखद निधन …………………………… अॅक्टीव न्युज गजानन वानखेडे तालुका प्रतिनिधी उमरखेड दिं.३१.११.२०२०.मो.९०९६७४६५१८. मुळावा…\nदेहविक्रय करणाऱ्या महिलांना मदतीचा हात; 40,000 जणींना राज्य सरकारचा दिलासा\nपुणे – कोरोनामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीत देहविक्रय करणाऱ्या देविका (नाव बदलले आहे) व तिच्या मुलाची जेवणाची व्यवस्था होत होती. पण, दैनंदिन…\nतेल्हारा येथे महात्मा फुले पुण्यतिथी तसेच 26/11 च्या शहीद जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी भव्य रक्तदान शिबिर\nमहात्मा फुले ब्रिगेड व संत सावता माळी युवक संघ यांच्या वतीने आयोजन दि. 28 नोव्हेंबर रोजी महात्मा फुले पुण्यतिथी तसेच…\nप्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी; RTE २५ टक्के राखीव जागांवर होणार अॅडमिशन\nपुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागेवरील प्रवेशासाठी प्रतीक्षा यादीत तुमच्या पाल्याचे नाव लागले असेल आणि अद्याप प्रवेश…\nजांब आढाव येथे आंबा कलम बांधणीचे प्रात्याक्षिक\nरिसोड:सुविदे फाउंडेशन अंतर्गत कृषी महाविद्यालय रिसोड येथील कृषिदूत नितीन सुरेश वाघ याने दि.१२ सप्टेंबर रोजी जांब अढाव येथील शेतकरी रामदास…\nअखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद रिसोड च्या वतीने महात्मा फुले पुण्यतिथी साजरी.\nविशेष प्रतिनिधी कपिल भालेराव रिसोड( प्रतिनिधि) :- प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणाचे ज्योत पेटवून क्रांती घडवून समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याचे महान कार्य…\nमोटारसायकल दुरुस्तीसाठी शिरपूर जैन येथे एकमेव पर्याय जय जानगीर ऑटोमोबाइल\nभालेराव आणि घिरके घेवून येत आहेत आपल्या सेवेत अविरत… एकवेळ अवश्य भेट दया जहिरात प्रतिनिधी शिरपूर शिरपूर जैन…\nखडक उत्खननावर महसुल विभागाचा पंचनामा\nऍक्टिव्ह न्यूज च्या दणक्याने प्रशासनाला आली जाग संदेश कांबळेऍक्टिव्ह न्यूज रिपोर्टरमो.9503151634 मुळावा प्रतिनिधी:- सुकळी परीसरात असलेल्या खडक उत्खननाची बातमी ऍक्टिव्ह…\nशिरपूर जैन येथे महात्मा फुले पुण्यतिथी साजरी\nविशेष प्रतिनिधी (कपिल भालेराव) शिरपूर शहर ( प्रतिनिधी ):- महाराष्ट्रत स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, बहुजनांचे उद्धारक ,समता आणि सत्याचे पुजारी…\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nकोरोणा बाधितांची संख्या वाढल्याने शिरपूर पुढील ४ दिवस लॉकडाऊन – सुनीता अंभोरे\nनागपूर – औरंगाबाद महामार्गावर अपघातात टिप्पर चालक जागीच ठार\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nहौस ऑफ बांबू : मराठीचे प्राचीन अवशेष \nअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतीने कोवीड मधील रुग्णाच्या नातेवाईकांस 28 दिवस अन्नदान सेवा\nजांब रोडच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतीने कोवीड मधील रुग्णाच्या नातेवाईकांस 28 दिवस अन्नदान सेवा\nजांब रोडच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nकोरोणा बाधितांची संख्या वाढल्याने शिरपूर पुढील ४ दिवस लॉकडाऊन – सुनीता अंभोरे\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nकोरोणा बाधितांची संख्या वाढल्याने शिरपूर पुढील ४ दिवस लॉकडाऊन – सुनीता अंभोरे\nनागपूर – औरंगाबाद महामार्गावर अपघातात टिप्पर चालक जागीच ठार\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nउंडळी सुट्टीत दहावी-बारावीची परीक्षा आरोग्यविषयक माहिती सील अभिप्राय\n\"एकनाथ खडसे आई मला व्हिलन शिवलं, योग्य हो बोलेन; কৃষকদের জন্য দিন সাহায্য করুন\" – फडणवीस\n\"हो सके तो लौट के आना\" म्हणत सुधीर मुनगंटीवारांनी खडसेंच्या राजीनाम्यावर व्यक्त केलं मत\nकांद्याचे भाव वाढल्याने डोळ्यांत पाणी आले असताना राज्याच्या कृषी मंत्र्याने दिली अजब प्रतिक्रिया\nनाथाभाऊंनी दिल्या घरी सुखी राहावे, रावसाहेब दानवेंचा सल्ला\nह्रदयद्रावक घटना: 15 ते 20 कुत्र्यांनी नऊ वर्षांच्या मुलाचे तोडले लचके, मूलाचा मृत्यू\nactive news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/sinnar-from-state-level-kabaddi-competition-tomorrow-5975989.html", "date_download": "2021-06-15T16:27:18Z", "digest": "sha1:G6OF43WPE2ZWFOVCIU342WVJQPH3HSJK", "length": 8214, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Sinnar from state-level kabaddi competition tomorrow | राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा उद्यापासून सिन्नरला - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nराज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा उद्यापासून सिन्नरला\nसिन्नर - राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार अनुभवण्याची संधी यंदा नाशिककरांना प्रथमच मिळणार असून, सिन्नरमध्ये अाडवा फाटा मैदानावर उभारण्यात अालेल्या क्रीडानगरीत बुधवारी सायंकाळी शुभारंभ हाेणार अाहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असाेसिएशनच्या मान्यतेने नाशिक जिल्हा कबड्डी असाेसिएशन, नाशिक जिल्हा परिषद व सह्याद्री युवा मंचच्या संयुक्त विद्यमाने पाच दिवस कबड्डी महाेत्सव रंगणार अाहे. स्पर्धेतील मुले व मुलींचे विजेते संघ ६६ व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत खेळण्यासाठी पात्र हाेणार असल्याने त्यातील थरार अनुभवण्यासाठी प्रेक्षकांची उपस्थिती माेठ्या प्रमाणात राहणार अाहे. पुरुषांचे २९ तर मुलींचे २५ संघ स्पर्धेत उतरणार अाहे. ६०० खेळाडू, ६० प्रशिक्षक, २०० पंच, स्वयंसेवक अशा सुमारे हजार जणांची निवास व भाेजनव्यवस्था करण्यात अाली अाहे.\nसिन्नरमधील मान्यवर बांधकाम व्यावसायिकांकडून निवास व्यवस्थेची साेय करून देण्यात अाली अाहे. मुलींच्या रहिवासाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार अाहे. राेज दुपारी ४ वाजेपासून स्पर्धा रंगतील. एकूण ९२ सामने खेळविले जाणार अाहेत. अांतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरावर खेळणाऱ्या कबड्डीपटूंचे काैशल्य बघण्यास मिळणार अाहे. अाठ हजार प्रेक्षक बसू शकतील एवढ्या क्षमतेची प्रेक्षक गॅलरी उभारण्यात अाली अाहे.\nबुधवारी सायंकाळी उद‌्घाटन समारंभ हाेणार असून खेळाडूंचे संचलन, मानवंदना, सांस्कृतिक कार्यक्रम व सामूहिक नृत्याचे सादरीकरण केले जाणार अाहे. भाऊ कदम व बद्रिके यांच्या विनाेदाची अातषबाजी हाेणार अाहे. गुरुवारी रात्री ९ वाजता 'हवा येऊ द्या, फेम प्रसिद्ध विनाेदी कलाकार भाऊ कदम, कुशल बद्रिके व सहकलाकारांचा धमाल विनाेदी कार्यक्रम पाहण्यास मिळणार अाहे. शुक्रवारी झी युवा वाहिनीवरील कलावंत सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार अाहेत. शनिवारी स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम हाेतील. रविवारी उपांत्य व अंतिम फेरीचे सामने रंगतील. रंगारंग समारंभात पारिताेषिक वितरण करण्यात येणार अाहे.\nसाडेतीन एकरच्या क्रीडानगरीत चार प्रवेशद्वार उभारण्यात अाली अाहे. सिन्नर बसस्थानकावरील पाेलिस चाैकीत खेळाडूंसाठी स्वागत कक्ष उभारण्यात अाला अाहे. क्रीडानगरीत वाहनतळ, अापत्कालीन व्यवस्थापन, अाैषधाेपचार केंद्राची उभारणी करण्यात अाली अाहे.\nअासनव्यवस्थेच्या मधाेमध मातीची सहा मैदानेे अासनव्यवस्थेच्या मधाेमध मातीची सहा मैदाने उभारण्यात अाली अाहे. त्यात ९२ सामने हाेतील. सामने जवळून पाहता येण्यासाठी स्क्रीनचीही व्यवस्था करण्यात अाली अाहे. राज्य कबड्डी असाेसिएशन पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली माजी अामदार जयवंत जाधव, प्रकाश बाेऱ्हाडे, माेहन गायक���ाड, प्रशांत भाबड यांच्यासह सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, सह्याद्री युवा मंचचे अध्यक्ष उदय सांगळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते, क्रीडाशिक्षक परिश्रम घेत अाहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-jokes-marathi-funny-sms/t3652/", "date_download": "2021-06-15T16:14:35Z", "digest": "sha1:A5NECZGM3Z4OVGILO47WLV2X5BKT6BHU", "length": 3892, "nlines": 90, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Jokes | SMS | हसा लेको-नेम", "raw_content": "\nएकदा एक मुलगा जंगलात बेचकी नी नेम धरून पक्षी उडवत असतो.\nतर त्याचा नेम लागत नाही आणि तो बोलतो \"च्या..याला नेम चुकला..\"\nतर तिथे बसलेला एक साधू त्याला बोलतो की \" बेटा असा नाही बोलायचा , हे\nअप्शब्द आहेत, लहान मुलांनी असा नाही वागायचे \".\nत्यानंतर परत तो मुलगा नेम लावतो आणि त्याचा नेम चुकतो आणि तो परत बोलतो\n\"च्या..याला नेम चुकला..\" ..\nहे तो साधू परत ऐकतो आणि परत त्याला तेच समजवतो...\nतरीही तो मुलगा ऐकत नाही आणि तिसररयांदा सुद्धा परत तसेच करतो\nआता तो साधू भडकतो आणि त्या मुलाला शाप देतो..\n\"आता विजांचा कडकडाट होईल आणि आकाशातुन एक वीज येऊन तुझ्या अंगावर पडेल.\"\nसाधू महाराजांनी बोल्या प्रमाणे आकाशात विजांचा कडकडाट होतो आणि एक वीज\nयेऊन त्या मुलाच्या ऐवजी चुकुन त्या साधू वर पडते...\nत्याच बरोबर आकाशातुन एक आवाज़ येतो ...\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nएकावन्न अधिक पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://news7.co.in/1706/", "date_download": "2021-06-15T16:06:02Z", "digest": "sha1:LEJKYECTKQ3MSKGQ4E5UAAMBG4AEM5NI", "length": 13089, "nlines": 184, "source_domain": "news7.co.in", "title": "लसीकरणामध्ये अनागोंदी यावल रावेर तालुक्यातील डॉक्टरांनी दिले प्रांत अधिकार्‍यांकडे निवेदन – News 7", "raw_content": "\nममता मेमोरियल हॉस्पिटलची मान्यता रद्द, जिल्हाधिकऱ्यांचे आदेश\nबजाजनगरात तिसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकून महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न\nवादळामुळे घरावरचे छपर उडाले;संसार आला उघडयावर\nआमदार बंब यांनी उभारले 100 खाटाचे कोविड हॉस्पिटल\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\nभरधाव वेगात जाणारे रेतीचे टिप्पर उलटलेचालक जखमी\nमहादेवाचे संहारक अस्त्र ‘ त्रिशूळ’ ची पुजा करताना वृद्धाची मान अडकून मृत्यू\nअखेर गंगापूर फाटा या ठिकाणी बस थांबण्याचे आदेश\nकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गंगापूरचा आठवडी बाजार बंद\nपगारवाढीसाठी विप्रोच्या कामगारांचे चार दिवसापासून उपोषण सुरु\nHome/आपला जिल्हा/जळगाव/लसीकरणामध्ये अनागोंदी यावल रावेर तालुक्यातील डॉक्टरांनी दिले प्रांत अधिकार्‍यांकडे निवेदन\nलसीकरणामध्ये अनागोंदी यावल रावेर तालुक्यातील डॉक्टरांनी दिले प्रांत अधिकार्‍यांकडे निवेदन\nफैजपुर / राजु तडवी\n१५ जानेवारी २०२१ पासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे परंतु यावल व रावेर तालुक्‍यातील अनेक डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाइन वर्कर्स यांना लसीकरण झाले नाही.त्यांची नावे सुद्धा यादीत आलेली नाही इतर क्षेत्रातील अनेकांना लसीकरण झाल्याचे व्हाट्सअप,फेसबुक वरून लक्षात येत असल्याने अंतःकरणाला खूप वाईट वाटते असे डॉक्टरांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. प्रांताधिकारी कैलास कडलक यांच्याकडे दि.२४/२/२०२१दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की१५जानेवारी २०२१पासून संपूर्ण भारतात आपत्कालीन लसीकरणाला सुरुवात झाली.यामध्ये डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी,आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांना लसीकरण होणे अपेक्षित होते आणि आहे तरी सुद्धा२० फेब्रुवारी २०२१ पर्यंत डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी यांना लसीकरण होणे अपेक्षित असताना सदर तारीख उलटून सुद्धा लसीकरणाच्या यादीत नाव आलेले नाही यावल रावेर तालुक्यातील अनेक डॉक्टर,आरोग्य कर्मचारी,ॲम्बुलन्स चालक लसीकरणापासून वंचित आहेत. प्राधान्यक्रम चुकवून अनेकांनी लसीकरण करून घेतलेले दिसत आहे,ज्याचे समाजात कवडीचे योगदान नाही असे अनेक लोक फेसबुक वर लसीकरण करत असतानाचे फोटो टाकतात तेव्हा आमच्या अंतःकरणाला खूप वाईट वाटतं कारण कोरोनाच्या काळात पेशंटला सर्वात जास्त सामोरे जाणारे आम्ही असतांना आता आम्हाला अशा पद्धतीने डावलून लसीकरण करणे योग्य नाही.प्रशासनाला आणि अधिकाऱ्यांना वेळोवेळी सहकार्य करून सुद्धा प्रशासन आमच्या बाबतीत गांभीर्य ठेवून नाही याचा आम्हाला खेद वाटतो तरी याची सखोल चौकशी करून आम्हा सर्व डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण व्हावे ही विनंती करीत आहोत. दिलेल्या निवेदनावर यावल येथील डॉ.कुंदन फेगडे, डॉक्टर विलास पाटील, डॉ.राजेश चौधरी, डॉ.प्रशांत जावळे, डॉ.गौरव धांडे, डॉ.पराग पाटील, फैजपूर येथील डॉ.अभिजित हिवराळे, डॉ.प्रशांत अहिरे(विवरे), डॉ.सुधाकर चौधरी(निंभोरा), डॉ.��ंद्रशेखर पाटील(सावदा), भरत महाजन(फैजपुर), डॉ.सुनील चौधरी, डॉ.रवींद्र भारंबे(चिनावल), डॉ.अविनाश बढे(सावखेड़ा बु.), डॉ.पंकज तळेले(सावदा), डॉ.शंतनु सरोदे,(सावदा), डॉ.नितीन महाजन, डॉ.अभिजीत सरोदे, डॉ. प्रशांत पाटील फैजपुर यांची स्वाक्षरी आहे.\nकिंनगाव येथे वाळूमाफियांची महसूल पथकाशी हुज्जत : पोलिसात गुन्हा दाखल\nकिनगाव जवळ पपई घेऊन जाणारी आयसर पलटी १५ मजुरांचा जागीच मृत्यू\nपीआरपी तर्फे फैजपुरात शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ रास्ता रोको आंदोलन\nलुबना अमरीन यांचा फातेमाबी शेख महिला आदर्श पुरस्काराने सन्मान\nलुबना अमरीन यांचा फातेमाबी शेख महिला आदर्श पुरस्काराने सन्मान\nममता मेमोरियल हॉस्पिटलची मान्यता रद्द, जिल्हाधिकऱ्यांचे आदेश\nबजाजनगरात तिसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकून महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न\nवादळामुळे घरावरचे छपर उडाले;संसार आला उघडयावर\nआमदार बंब यांनी उभारले 100 खाटाचे कोविड हॉस्पिटल\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\nबजाजनगरात तिसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकून महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न\nवादळामुळे घरावरचे छपर उडाले;संसार आला उघडयावर\nआमदार बंब यांनी उभारले 100 खाटाचे कोविड हॉस्पिटल\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/facebook-cyber/", "date_download": "2021-06-15T16:46:06Z", "digest": "sha1:3637BMEKS5VVAQWTUZNXENVFUTQHOY47", "length": 8466, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "Facebook cyber Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 9,350 नवीन…\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nDilip Walse Patil | मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा; गृहमंत्री वळसे पाटील…\nफेसबुकवर सायबर हल्ला ५ कोटी अकाउंट हॅक\nवॉशिंग्टन : वृत्तसंस्थाफेसबुकची ५ कोटी अकाऊंट हॅक झाली आहेत.फेसबुकच्या View as या सुविधेच्या सुरक्षेतील उणीवांचा गैरफायदा घेत हॅकर्सने फेसबुक अकाऊंट हॅक केल्याची माहिती खुद्द कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी दिली.हॅक झालेली पाच कोटी…\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सु���ांत, बनवली होती…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत…\nउद्धव ठाकरे हेच 5 वर्ष मुख्यमंत्री राहतील की राष्ट्रवादी…\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nतेलंगनाच्या मुख्यमंत्र्याने कोरोना दरम्यान IAS…\nकिडनीच्या समस्येने पीडित लोकांनी कोरोना संसर्गापासून…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nCovid-19 | पोस्ट कोविड डायबिटीज पेशंटने आहारात…\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nDilip Walse Patil | मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा\nGold Price Today | सोनं 8000 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या…\nSelfie Point Pune | सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन…\n‘महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रभोधिनी’ प्रशिक्षण…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nकिडनीच्या समस्येने पीडित लोकांनी कोरोना संसर्गापासून बचावासाठी ‘ही’…\nकोरोना काळात EPF चे पैसे काढण्याचा विचार करत असाल तर ‘या’…\nव्हॅक्सीनेशनसाठी आहात अस्वस्थ, आता Paytm वरून बुक होईल व्हॅक्सीन…\nकोण आहेत सुल्तान अन्सारी ज्यांनी दहा मिनिटात राम मंदिर ट्रस्टकडून…\nउद्धव ठाकरे हेच 5 वर्ष मुख्यमंत्री राहतील की राष्ट्रवादी दावा करणार \nPetrol Price Today | ‘विक्रमी’ स्तरावर पोहचले पेट्रोल-डिझेल, परभणीत पेट्रोल 104.52 रूपये, जाणून घ्या…\nकोरोना काळात ‘दुप्पट’ झाला ‘या’ सरकारी बँकेचा नफा, इन्कममध्ये सुद्धा वाढ\nCovid-19 | पोस्ट कोविड डायबिटीज पेशंटने आहारात ‘या’ 4 गोष्टींचा करावा समावेश, वेगाने होईल रिकव्हरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://thakareblog.in/courses/bridge-course-class-8th/", "date_download": "2021-06-15T17:09:42Z", "digest": "sha1:NWW6NPDBAUQWND4Q5NSC4UYAG2SC6PH3", "length": 13795, "nlines": 342, "source_domain": "thakareblog.in", "title": "आठवी | Thakare Blog", "raw_content": "\nइयत्ता आठवीच्या संपूर्ण कोर्स मध्ये\nवरील विषयाचे संपूर्ण अभ्यास देण्यात येणार आहे.\nसर्व विषयाचे प्रत्येक घटकाचे व्हिडीओ\nघटकावरील सराव प्रश्न online सोडवणे\nघटक चाचणी १/२ ,प्रथम सत्र आणि द्वितीय सत्र सराव परीक्षा online\nसंपूर्ण कोर्स तुम्ही पूर्ण केला आ���ि सराव प्रश्नांमध्ये मार्क्स मिळवले तर तुम्हाला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.\nभारत देश महान (कविता)\nमाझ्या देशावर माझे प्रेम आहे\nमाझ्या देशावर माझे प्रेम आहे\nनव्या युगाचे गाणे (कविता)\nनव्या युगाचे गाणे (कविता)\nअसा रंगारी श्रावण (कविता)\nअसा रंगारी श्रावण (कविता)\nधाडसी कॅपटन : राधिका मेनन\nधाडसी कॅप्टन : राधिका मेनन\nलिओनार्दो दा व्हिंची (स्थूलवाचन)\nनाखून क्यों बधते है \nनाख़ून क्यों बढ़ते हैं \nजरा प्यार से बोलना सीख लीजे\nजरा प्यार से बोलना सीख लीजे\nपरिमेय व अपरिमेय संख्या\nपरिमेय व अपरिमेय संख्या\nसमांतर रेषा व छेदिका\nसमांतर रेषा व छेदिका\nत्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगा\nत्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगा\nचौकन रचना व चौकोनाचे प्रकार\nचौकोन रचना व चौकोनाचे प्रकार\nगणित सेमी 10 Topics\nसजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण\nसजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण\nविज्ञान सेमी 10 Topics\nसामाजिक व धार्मिक प्रबोधन\nसामाजिक व धार्मिक प्रबोधन\nस्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ\nस्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ\nसंसदीय शासन पद्धतीची ओळख\nस्थानिक वेळ व प्रमाण वेळ\nस्थानिक वेळ व प्रमाण वेळ\nराज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरु आणि शिक्षक उपस्थितीबाबत सूचना\nSCERT मार्फत ज्ञानगंगा या शैक्षणिक कार्यक्रमला सुरुवात\nSSC परीक्षा 2021 साठी विषय निहाय Excel Sheet गुण याद्या\nअध्ययन नुकसान सुधारात्मक कार्यक्रम\nइ.१० वीच्या मूल्यमापन कार्यपध्द्ती संदर्भात प्रशिक्षण | दि.१०/०६/२०२१\nइ दहावी परीक्षा 2021 च्या मूल्यमापन व निकाल विषय निहाय गुण PDF याद्या\nकल आणि अभिक्षमता चाचणी २०२१\nराज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरु आणि शिक्षक उपस्थितीबाबत सूचना\nSCERT मार्फत ज्ञानगंगा या शैक्षणिक कार्यक्रमला सुरुवात\nSSC परीक्षा 2021 साठी विषय निहाय Excel Sheet गुण याद्या\nअध्ययन नुकसान सुधारात्मक कार्यक्रम\nइ.१० वीच्या मूल्यमापन कार्यपध्द्ती संदर्भात प्रशिक्षण | दि.१०/०६/२०२१\n© 2021 Thakare Blog -ठाकरे ब्लॉगवरील माहिती हि संपूर्ण खात्रीदायकच असणार आहे, या ब्लॉगवरील माहिती इतर ठिकाणी विना परवानगीने प्रसिद्ध केल्यास @copywriter Act नुसार कारवाई करण्यात येईल. Next Update Groups.\n© 2021 Thakare Blog -ठाकरे ब्लॉगवरील माहिती हि संपूर्ण खात्रीदायकच असणार आहे, या ब्लॉगवरील माहिती इतर ठिकाणी विना परवानगीने प्रसिद्ध केल्यास @copywriter Act नुसार कारवाई करण्यात येईल. Next Update Groups.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/elephant-on-railway-track/?amp=1", "date_download": "2021-06-15T16:29:05Z", "digest": "sha1:CEIJWVUHQJRIUVJASCX6QYXMGTUAAXVC", "length": 3986, "nlines": 14, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "रेल्वे ट्रॅकवर आला हत्ती, पुढे काय घडलं...", "raw_content": "रेल्वे ट्रॅकवर आला हत्ती, पुढे काय घडलं…\nआयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी आपल्या ट्विटवर केलेल्या रेल्वे स्टेशनवरील अनाऊसमेंटची ही विचित्र पोस्ट केली आहे आणि ही पोस्ट आता चर्चेत आली आहे. ‘प्रवाशांनो कृपया लक्ष द्या… गजानन एक्स्प्रेस काही वेळातच प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वरून जाईल. आपाआपले कॅमेरे बाहेर काढा आणि सुरक्षित अंतर ठेवा’, अनेकदा जंगलातील प्राणी हे रस्त्यावर येतात असचं काही रेल्वे ट्रॅकवर झाल्यचं समोर येत आहे .\nरेल्वे ट्रॅकवर अचानक आलेल्या हत्तीचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. गजानन एक्स्प्रेस ही कोणती नवी एक्स्प्रेस बरं आणि त्यासाठी कॅमेरा का बाहेर काढायला हवेत आणि त्यासाठी कॅमेरा का बाहेर काढायला हवेत असे बरेच प्रश्न अनेकांच्या मनात पडला असणार तर ही गजानन एक्स्प्रेस म्हणजे चक्क तुमचा आमचा लाडका जम्बो अर्थातच हत्ती.\nरेल्वे ट्रॅकवर एक्स्प्रेसच्याऐवजी चक्क हत्तीची स्वारी आली हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत रात्री झाल्याचं दिसत आहे. तसं स्टेशनवर कुणीच नाही. स्टेशन अगदी सुनसान झालं आहे. तिथून रेल्वे ट्रॅकवरून अचानक एक हत्ती डुलत येताना दिसतो. रेल्वे ट्रॅकवरून तो छान चालताना दिसत आहे. जणू काही हा रेल्वे ट्रॅक कोणत्या रेल्वेचा नाही तर त्याच्याच मार्ग आहे. त्याच्यासाठीच तो बांधण्यात आला आहे. हत्ती एका दिशेने येतो आणि दुसऱ्या दिशेला शांतपणे चालत जातो. हा व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत.\nयात्रीगण कृपया ध्यान दें, #गजानन_एक्सप्रेस कुछ ही समय मे प्लेटफार्म नंबर 6 से गुज़रेगी. अपने-अपने कैमरे निकाल लें और सुरक्षित दूरी बनाकर रखें…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/the-cost-of-the-funeral-increased-demanding-government-intervention/", "date_download": "2021-06-15T16:39:46Z", "digest": "sha1:KUO5OO5BXXSQEMBEH6VXBDVUOQ6OC3FP", "length": 21910, "nlines": 389, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "अंतिम संस्कारांचा खर्च वा��ला, सरकारच्या हस्तक्षेपाची होतीये मागणी | Marathi News - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nसरकारने ओबीसी आयोगावर नियुक्त केले ९ सदस्य\nकोरोना : राज्यात मृतांचा आकडा पुन्हा वाढला, ३८८ ची नोंद\n‘आशां’च्या संपावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणालेत …\nलर्निंग लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया झाली सोपी; आरटीओत जाण्याची गरज नाही \nअंतिम संस्कारांचा खर्च वाढला, सरकारच्या हस्तक्षेपाची होतीये मागणी\nकोरोनाच्या (Corona) वाढत्या आलेखासोबतच माणूसकीचा स्तर ढासळत असल्याचं चित्र आहे. बऱ्याच ठिकाणी रुग्णांना औषधं मिळत नाही आहेत. जिथं मिळतात तिथं औषधांच्या किंमती पाच पटीनं वाढलेल्या आहेत. अनेक रुग्णालांनी कोरोनाग्रस्त रुग्णांना वाऱ्यावर सोडलंय. अनेकांचा बळी जातोय. जीवन मरणाची लढाई सुरु असताना राज्य सरकार आणि केंद्र सरकार (Centre Govt) कोरोना रोखण्यासाठी शर्थीने प्रयत्न करत असल्याची विधानं नेतेमंडळी करत आहेत. उपचारांच्या वाढीव दरांशी सामना करणाऱ्या सामान्य जनतेला इतर अनेक गोष्टींसाठी पै पैसाठी दरोदार भटकण्याची वेळ आली आहे. पाच- पाच किलोमीटरला रुग्णवाहिका नेण्यासाठी १० हजारांहून भाडं वसुल केलं जातंय. अशा परिस्थीतीतून कोरोनाग्रस्त रुग्णाला वाचवण्यात अपयश आलं तर आता अंत संस्कार करणं ही अशक्य होईल अशी परिस्थीती निर्माण झाली आहे.\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जबर तडाखा भारताला बसला आहे. यामुळं मृतांच्या संख्येत तुफान वाढ (Cost of the funeral increase) होत आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांचा अंतिम संस्कार करायचा कसा असा प्रश्न नातेवाईकांना पडतो आहे. याला कारण आहे अंतिम संस्कार करण्यासाठी उकळले जात असलेले पैसे, अंतिम संस्कार करण्यासाठी दुप्पट आणि चौपट किंमत वसूल करताना अनेक जण दिसत आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांचे अंतिम संस्कार कसे करावेत असा प्रश्न नातेवाईकांना पडतो आहे. याला कारण आहे अंतिम संस्कार करण्यासाठी उकळले जात असलेले पैसे, अंतिम संस्कार करण्यासाठी दुप्पट आणि चौपट किंमत वसूल करताना अनेक जण दिसत आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांचे अंतिम संस्कार कसे करावेत याबद्दल कोणतीच मार्गदर्शक तत्त्वे सरकारकडून जाहीर करण्यात आलेले नाहीत. असं असताना सुद्धा अशी लुबाडणूक रोखण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही आहेत.\nदररोज कोरोना विषाणूमुळं शेकडो मृत्यू ओढावत आहेत. स्मशानात जिथं रोज १ आणि जास्तीजास्त चार ते पाच मृतदेहांवर अंतिम संस्कार शक्य होते. आता कोरोना काळात स्मशानांवर ताण वाढताना दिसतो आहे. मृतदेहांवर अंतिम संस्कार करता यावेत यासाठी नातेवाईकांना टोकन दिले जात आहेत. अंतिम संस्करांची संख्या वाढल्यामुळं लाकड आणि इतर सामग्रीची मागणी वाढली आहे. वाढलेल्या मागणीनंतर लगेचच यांचे दर वाढवण्यात आले आहेत. अंतिम संस्काराच्यावेळीसुद्धा लोकांची लुट सुरु आहे. ही भीषण परिस्थीती अनेक गरिब आणि आर्थिक दुर्बल घटकांवर ओढावली जात आहे.\nइतकी वाढली आहे किंमत\nअंतिम संस्कार करण्यासाठी लागणाऱ्या लाकडांचा दर आकाशला शिवतो आहे. एका मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यासाठी किमान चार क्विंटल लाकडं लागतात. मागच्या काही महिन्यांपूर्वी लाकडं ५०० रुपये क्विंटल होती आता याचे दर वाढून १८०० रुपये क्विंटल इतके पोहचले आहेत. शिवाय तुप, अर्थी बांधण्यासाठी बांबू, मध, कापड, फुलं, कापूर इत्याती सामानाचा दर वाढलाय. अर्थीसाठी लागणारे बांबू आधी १०० रुपयाला मिळायचे आता त्याचे दर ४०० रुपये झाले आहेत. मृदेह झाकण्यासाठी लागणारं कापड आधी १०० रुपयाला मिळायचं आता ते २०० रुपयांना मिळतं आहे. ५० ग्रॅम कापूर आधी ११० रुपयांना मिळायचा आता त्याची किंमत वाढून २५० रुपये झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला तुप आणि मधाचे ही दर वाढले आहेत.\nमहागाई रोखण्यासाठी सरकारनं उचलली नाहीत पावलं\nकोरोना विषाणूमुळं मृतांच्या आकड्यात वाढ झाली आहे. मृतांचा आकडा नियंत्रणात आणण्यात सरकार सपशेल अपयशी झालेलं आहे. शिवाय वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यातही सरकार पावलं उचलाताना दिसतं नाही आहे. अंतिम संस्कारकरण्यासाठी लागणाऱ्या सामुग्रीचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी तरी किमान सरकारनं मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करावीत अशी मागणी लोक करत आहेत. मजबुरीचा फायदा घेऊन गरिब रुग्णांची होणारी लुट थांबावी अशी मागणी समाजाच्या सर्वच स्तरातून होते आहे. महत्त्वाच्या सामानाची तस्करीही मोठ्या प्रमाणात सुरु आहे. साठेबाजारी करुन तुडवड्याचं चित्र निर्माण केलं जातंय. यामुळं अधिक रक्कम प्रदान करुन लोक अंतिम संस्कारासाठी सामग्री खरेदी करत आहेत. सरकारनं वेळेत यात लक्ष घालून लोकांची लुट थांबवावी अशी मागणी लोक करत आहेत.\nही बातमी पण वाचा : महाराष्ट्रतील गंभीर होत असलेल्या कुपोषणाच्या प्रश्नाचं उत्तर मध्यप्रदेशात शोधावं लागेल\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleकॅन्सरसह अनेक आजारांवर गुणकारी आहे हा मशरूम; किंमत मात्र …\nNext articleअ‌ॅलोपॅथिक सायन्सबाबतच्या रामदेवबाबांच्या अवमानजनक वक्त्यव्याचा आएमएने केला निषेध\nसरकारने ओबीसी आयोगावर नियुक्त केले ९ सदस्य\nकोरोना : राज्यात मृतांचा आकडा पुन्हा वाढला, ३८८ ची नोंद\n‘आशां’च्या संपावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणालेत …\nलर्निंग लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया झाली सोपी; आरटीओत जाण्याची गरज नाही \nकाँग्रेसचे प्रभारी करणार महाराष्ट्राचा दौरा, राजकीय चर्चांना उधाण; काँग्रेसच्या मनात …\nदोन इटालियन मरीन्सविरुद्धचा खटला नऊ वर्षांनी अखेर रद्द\nशिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे ; नितेश राणेंचा प्रहार\nउल्हासनगर महापालिका स्थायी सभापती निवडणूक ; शिवसेनेला टीम कलानीचा पाठिंबा ,...\nसोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करत आहे ;...\nशिवसेनेचे कट्टर विरोधक नारायण राणेंना पंतप्रधान मोदींकडून स्पेशल गिफ्ट\nराम मंदिरावर घोटाळ्याचा डाग ; मोदी आणि भागवतांना हस्तक्षेप करावाच लागेल...\nमराठा आरक्षण : … कुणाला कुठं गाठायचे हे मी बघतो :...\nमराठा आरक्षणासाठी दोन्ही राजे एकत्र; उदयनराजे म्हणाले, ‘आरक्षणासाठी दोन्ही घराणे एक’\nचंद्रकांतदादांची अवस्था म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी; अजित पवारांचे टीकास्त्र\nदोन इटालियन मरीन्सविरुद्धचा खटला नऊ वर्षांनी अखेर रद्द\nपासपोर्टच्या नूतनीकरणासाठी कंगनाची हायकोर्टात याचिका\nपक्षाच्या अध्यक्षपदावरुन हटवलेल्या चिराग पासवान यांनी बंडखोर खासदारांना पक्षातून हाकलले\nनागपुरातील संविधान चौकात भरपावसात धरणे आंदोलन; संप चालूच राहणार : आशा...\nमराठा आरक्षण : संभाजीराजेंच्या आवाहनाला प्रकाश आंबेडकरांचा प्रतिसाद; आंदोलनासाठी कोल्हापुरात दाखल\nशिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे ; नितेश राणेंचा प्रहार\nबुरुज ढासळला : कंत्राट रद्द करून अधिकाऱ्यांना निलंबित करा; राष्ट्रवादी काँग्रेसची...\nउल्हासनगर महापालिका स्थायी सभापती निवडणूक ; शिवसेनेला टीम कलानीचा पाठिंबा ,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://iplliveupdate.in/2021/05/27/cbse-class-12-board-exam-schedule-by-tuesday/", "date_download": "2021-06-15T16:12:12Z", "digest": "sha1:JA47QK37YDHRXLIT64JPGTDU6RNDB7MO", "length": 9103, "nlines": 159, "source_domain": "iplliveupdate.in", "title": "CBSE Class 12 board exam schedule by Tuesday | IPL Live Update", "raw_content": "\nनवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (26 मे) राज्यांकडून आलेल्या अभिप्रायाच्या आधारे (सीबीएसई) चे वेळापत्रक आणि नमुना औपचारिकरित्या जाहीर करेल बारावी बोर्ड परीक्षा मंगळवारी\nसीबीएसई प्रस्तावाच्या दुस option्या पर्यायावर अधिका authorities्यांकडून संपर्क साधला जाण्याची शक्यता आहे, म्हणजे ज्या विद्यार्थ्याने शिक्षण घेत आहे अशाच शाळांमध्ये परीक्षा घ्यावी आणि बाह्य केंद्र न नियुक्त करावे. कोविड -१ by द्वारे प्रभावित विद्यार्थ्यांना प्रथम परीक्षेस न बसल्यास दुसरी संधी मिळू शकेल. जुलैच्या मधल्या दरम्यान परीक्षा आयोजित केली जाऊ शकते आणि ऑगस्टच्या मध्यापर्यंत पूर्ण होईल.\n“आम्हाला आशा आहे की मंगळवारी हा निर्णय अंतिम होईल. अशा निर्णयाचा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जात आहे ज्यामुळे सुरक्षितता घटकांचा समावेश न करता शिकणा and्यांना आणि त्यांच्या कारकिर्दीला फायदा होईल, “असे एका सरकारी अधिका said्याने नाव न सांगण्याची विनंती केली.\nविद्यार्थ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, १ core मूल विषयांच्या परीक्षा प्रत्येकी 90 ० मिनिटांच्या कालावधीसाठी घेण्यात येतील आणि विद्यार्थ्यांवरील ओझे कमी करण्यासाठी त्यांना एक भाषा आणि तीन विषय चार बसण्याची परवानगी दिली जाऊ शकते. मुख्य विषय. या विषयातील कामगिरीच्या आधारे पाचव्या व सहाव्या पेपरसाठी गुण देण्यात येतील.\nएकाधिक-निवडीवर आधारित प्रश्न पॅटर्नमध्ये वस्तुनिष्ठ आणि अतिशय लहान उत्तर प्रकारचे प्रश्न असतील. 2020-21 शैक्षणिक वर्षाचा तर्कसंगत अभ्यासक्रम म्हणून प्रश्नपत्रिकांमध्ये विहित अभ्यासक्रम समाविष्ट केला जाईल.\nअंतिम परीक्षेचे वेळापत्रक ठरवताना यावर्षी पेन आणि पेन्सिल चाचणीला विरोध करणारे राष्ट्रीय राजधानी आणि महाराष्ट्र व गोवा शारीरिक परीक्षांनाही अनुकूल नसतील असे अधिकारी कसे विचार करतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.\n१ April एप्रिल रोजी केंद्र सरकारने सीबीएसईच्या १२ वीच्या बोर्ड परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा केली होती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली या विषयावरील बैठकीनंतर दहावीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. यानंतर आयसीएसई बोर्डासह हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा, गुजरात आणि पंजाब या राज्यांसह अनेक शाळा मंडळांनी १२ वीच्या बोर्ड परीक्षा तहकूब केल्या आहेत.\nयाची सदस्यता घ्या पुदीनाचे वृत्तपत्रे\n* वैध ईमेल प्रविष्ट करा\n* आमच्या वृत्तपत्राची सदस्यता घेतल्याबद्दल धन्यवाद.\nकधीही एक कथा चुकवू नका मिंटसह संपर्कात रहा आणि माहिती ठेवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://iplliveupdate.in/2021/06/09/delhi-govt-redeploys-guest-teachers-for-academic-session-2021-22/", "date_download": "2021-06-15T16:27:10Z", "digest": "sha1:U6XMRMBR74L42T7GEERPLGD44O4NY5LI", "length": 9014, "nlines": 161, "source_domain": "iplliveupdate.in", "title": "Delhi govt redeploys guest teachers for academic session 2021-22 | IPL Live Update", "raw_content": "\nनवी दिल्ली राष्ट्रीय राजधानीतील कोविड -१ cases प्रकरणे लक्षात घेता उन्हाळ्याच्या सुटीत सेवा बंद करण्यात आलेल्या अतिथी शिक्षकांना पुन्हा नियुक्त करण्याचे आदेश दिल्ली सरकारने बुधवारी आपल्या शाळांना दिले. शिक्षण संचालनालयाच्या म्हणण्यानुसार.\nराष्ट्रीय राजधानीत 20,000 हून अधिक अतिथी शिक्षक सरकारी, अनुदानित शाळांमध्ये आणि ताब्यात घेतलेल्या शाळांमध्ये कार्यरत आहेत.\nशिक्षण संचालनालयाने (डीओई) या वर्षाच्या 19 एप्रिल पर्यंत सरकारी शाळांमध्ये कार्यरत अतिथी शिक्षकांना शाळा पुन्हा सुरू करण्याच्या तारखेला म्हणजेच 10.06.2021 विना ड्युटीवर अहवाल पाठविण्यास सांगितले.\nडीओई पुढे म्हणाले की, 17 जूनपर्यंत एखादा पाहुण्या शिक्षकाने शाळेचा अहवाल दिला नाही तर असे समजले जाईल की त्याला किंवा तिला आता रस नाही आणि वैकल्पिक व्यवस्था केली जाईल.\n“१ .0 .०4.२०१२ पर्यंत सरकारी शाळा / अनुदानित शाळा / दिल्लीतील टेकन ओव्हर स्कूलमध्ये कार्यरत असणा All्या सर्व अतिथी शिक्षकांना याप्रमाणे शाळा पुन्हा सुरू करण्याच्या तारखेला म्हणजेच १०.०6.२०१२ रोजी संबंधित एचओएसला कळविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. १ guest जून २०२१ पर्यंत एखादा पाहुण्या शिक्षकाने शाळेचा अहवाल न दिल्यास असे मानले जाईल की त्याला / तिला आता पुन्हा गुंतवणूकीची आवड नाही आणि पर्यायी व्यवस्था केली जाईल, असे शिक्षण संचालनालयाने (डीओई) एका आदेशात सांगितले. .\nदिल्ली सरकार अतिथी शिक्षकांना पुन्हा नियुक्त करते\nडीओईने गैरप्रकारांमुळे निराश झालेल्या किंवा परवानगीशिवाय गैरहजर राहिलेल्या, वैयक्तिक कामगिरीमुळे किंवा वैयक्ति��� कारणास्तव राजीनामा देणा those्या अशा अतिथी शिक्षकांना शाळांच्या प्रमुखांनाही परवानगी देऊ नये असे सांगितले.\nयापूर्वी, राष्ट्रीय राजधानीतील कोविड -१ situation situation situation situation situation situation situation situation situation situation situation situation situation situation situationवरील परिस्थिती लक्षात घेता, डीओईने एप्रिलमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीला सुरुवात केली. 11 मे ते 30 जून या कालावधीत सुट्टीचे वेळापत्रक 20 एप्रिल ते 9 जून या कालावधीत ठरविण्यात आले होते. सुट्टीच्या वेळी सरकारने सर्व ऑनलाईन आणि सेमी-ऑनलाईन शिक्षण आणि शिकवण्याचे कामकाज स्थगित करण्याचे आदेश दिले होते आणि अतिथी शिक्षकांच्या सेवा बंद केल्या. .\nयाची सदस्यता घ्या पुदीनाचे वृत्तपत्रे\n* वैध ईमेल प्रविष्ट करा\n* आमच्या वृत्तपत्राची सदस्यता घेतल्याबद्दल धन्यवाद.\nकधीही एक कथा चुकवू नका मिंटसह संपर्कात रहा आणि माहिती ठेवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%AC_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA", "date_download": "2021-06-15T15:34:13Z", "digest": "sha1:4CG6LZO6MK2OPSYZRD7VCV2PXAXRH2QG", "length": 2556, "nlines": 28, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "बॉब क्रिस्प - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nरॉबर्ट जेम्स बॉब क्रिस्प (२८ मे, १९११:कोलकाता, ब्रिटिश भारत - ३ मार्च, १९९४:इसेक्स, इंग्लंड) हा दक्षिण आफ्रिकाकडून १९३५ ते १९३६ दरम्यान ९ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.\nLast edited on २६ सप्टेंबर २०२०, at ०७:२७\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ सप्टेंबर २०२० रोजी ०७:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://news7.co.in/1617/", "date_download": "2021-06-15T15:37:16Z", "digest": "sha1:IGGJ5WFT4OGVQ5KVSRLL5RBN36WK65KT", "length": 12878, "nlines": 185, "source_domain": "news7.co.in", "title": "किनगाव जवळ पपई घेऊन जाणारी आयसर पलटी १५ मजुरांचा जागीच मृत्यू – News 7", "raw_content": "\nममता मेमोरियल हॉस्पिटलची मान्यता रद्द, जिल्हाधिकऱ्यांचे आदेश\nबजाजनगरात तिसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकून महिलेचा आत्महत्���ाचा प्रयत्न\nवादळामुळे घरावरचे छपर उडाले;संसार आला उघडयावर\nआमदार बंब यांनी उभारले 100 खाटाचे कोविड हॉस्पिटल\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\nभरधाव वेगात जाणारे रेतीचे टिप्पर उलटलेचालक जखमी\nमहादेवाचे संहारक अस्त्र ‘ त्रिशूळ’ ची पुजा करताना वृद्धाची मान अडकून मृत्यू\nअखेर गंगापूर फाटा या ठिकाणी बस थांबण्याचे आदेश\nकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गंगापूरचा आठवडी बाजार बंद\nपगारवाढीसाठी विप्रोच्या कामगारांचे चार दिवसापासून उपोषण सुरु\nHome/आपला जिल्हा/जळगाव/किनगाव जवळ पपई घेऊन जाणारी आयसर पलटी १५ मजुरांचा जागीच मृत्यू\nकिनगाव जवळ पपई घेऊन जाणारी आयसर पलटी १५ मजुरांचा जागीच मृत्यू\nअपघाता प्रकरणी पंतप्रधानांकडून दाखल ; प्रत्येकिय कुटुंबियांना २ लाखाची मदत जाहीर\nफैजपुर / राजु तडवी\nतालुक्यातील किनगाव जवळ झालेल्या अपघातात १३ मजूरांसह २ बालकांचा अशा १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५ गंभीर जखमी झाले आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास किनगावजवळ आयशर टेम्पो पलटून हा अपघात झाला. दरम्यान, या अपघाताची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली असून मृतकाच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख आणि जखमींना ५० हजारांची मदत जाहीर करण्यात आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून मृत कुटुंबियांचे सांत्वन केले आहे . अपघातग्रस्त झालेल्यांना पंतप्रधान कार्यालयाकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान मदत निधीतून दोन लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींना 50 हजार रुपये मदत दिली जाणार आहे. या अपघातामध्ये शेख हुसेन शेख मुस्लीम मन्यार वय ३० रा फकीरवाडा,सरफराज कासम तडवी वय ३२ रा केऱ्हाला, नरेंद्र वामन वाघ वय 25 रा आभोडा,दिगंबर माधव सपकाळे वय 55 रा रावेर, दिलदार हुसेन तडवी वय 20 रा अभोडा संदीप युवराज भालेराव वय २५र विवरा, अशोक जगन वाघ वय 40 आभोडा, दुर्गाबाई संदीप भालेराव वय 20 रा अभोडा, गणेश रमेश मोरे वय 05 रा अभोडा, शारदा रमेश मोरे वय १५ रा अभोडा, सागर अशोक वाघ वय ०३ रा अभोडा, संगीता अशोक वाघ वय ३५ रा अभोडा, सुमनबाई शालिक इंगळे वय ४५ रा अभोडा, कमलबाई रमेश मोरे वय ४५ रा अभोडा, सबनुर हुसेन तडवी वय 53 रा अभोडा मयात झाले आहेत. या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाकडून ट्वीट क��ण्यात आले आहे. शोकाकुल कुटुंबाच्या दु:खात मी सहभागी असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. यावल तालुक्यातील किंनगाव येथे हृदय हेलावून टाकणारा ट्रकचा अपघात घडला आहे. शोकाकुल कुटुंबांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो. असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. दरम्यान किनगाव टेम्पो अपघातातील मृत मजुरांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत तर जखमींच्या उपचाराचाही खर्च करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या.\nकिंनगाव येथे वाळूमाफियांची महसूल पथकाशी हुज्जत : पोलिसात गुन्हा दाखल\nलसीकरणामध्ये अनागोंदी यावल रावेर तालुक्यातील डॉक्टरांनी दिले प्रांत अधिकार्‍यांकडे निवेदन\nपीआरपी तर्फे फैजपुरात शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ रास्ता रोको आंदोलन\nलुबना अमरीन यांचा फातेमाबी शेख महिला आदर्श पुरस्काराने सन्मान\nलुबना अमरीन यांचा फातेमाबी शेख महिला आदर्श पुरस्काराने सन्मान\nममता मेमोरियल हॉस्पिटलची मान्यता रद्द, जिल्हाधिकऱ्यांचे आदेश\nबजाजनगरात तिसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकून महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न\nवादळामुळे घरावरचे छपर उडाले;संसार आला उघडयावर\nआमदार बंब यांनी उभारले 100 खाटाचे कोविड हॉस्पिटल\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\nबजाजनगरात तिसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकून महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न\nवादळामुळे घरावरचे छपर उडाले;संसार आला उघडयावर\nआमदार बंब यांनी उभारले 100 खाटाचे कोविड हॉस्पिटल\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/hyderabad/", "date_download": "2021-06-15T16:02:30Z", "digest": "sha1:ZTVAK2YCUOCQT3KM4FDTNWZW54DR7HVI", "length": 10469, "nlines": 116, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates hyderabad Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nसुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणात सर्वात मोठी कारवाई; एनसीबीकडून सिद्धार्थ पिठाणीला अटक\nमुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात अमलीपदार्थ नियंत्रण विभाग अर्थात NCB ने सर्वात मोठी…\nचेन्नईचा हैदराबादवर ७ गडी राखून विजय\nदेशात सुरु असलेल्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सने सनराईज हैदराबादवर विजय मिळवत आयपीएलमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे….\nहैदराबाद येथून अपहरण झालेला 3 वर्षीय मुलगा सापडला वाशिममध्ये\nहैदराबाद येथील रुद्रमनी शिवकुमार हा तीन वर्षीय मुलगा एका हॉटेल समोर खेळत असताना त्याचे अपहरण…\nमुस्लिमांच्या बदनामीचा प्रयत्न होतोय, औवैसी यांचा गंभीर आरोप\nभारतासमोर कोरोनाचं मोठं संकट उभं असताना त्याच्याऐवजी भारतातल्या मुस्लिमांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे, असा…\n‘आम्ही 800 वर्षं तुमच्यावर राज्य केलंय, याहून काय मोठा पुरावा हवा’ ओवैसीचा प्रक्षोभक सवाल\nहिंदुद्वेषी वक्तव्यांमुळे यापूर्वीही अनेकदा वादग्रस्त ठरलेले MIM चे नेते आणि असदुद्दीन ओवैसी यांचे बंधू अकबरुद्दीन…\nहैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचे एन्काउंटर\nहैदराबाद : दिशा बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींना एन्काऊंटरमध्ये ठार करण्यात आले आहे. या…\nमराठवाडा मुक्ती संग्रामाबद्दल ‘हा’ इतिहास माहिती आहे का \nभारताच्या स्वतंत्राच्या एका वर्षानंतर 17 सप्टेंबर 1948 रोजी स्वतंत्र झाला आणि भारतीय संघराज्यात सहभागी झाला. या स्वतंत्रासाठी या प्रदेशानी संघर्ष केले याला काही तोढ नाही.\nकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयपाल रेड्डी यांच वयाच्या 77 व्या वर्षी निधन\nकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले आहे. जयपाल रेड्डी गेल्या काही दिवसांपासून आजारी होते.\nआंध्र प्रदेशात खासगी नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना 75 टक्के आरक्षण\nशरीरसंबंधांना नकार, बारबालेचे कपडे उतरवून मारहाण\nडान्सबारमधील बारबाला या केवळ डान्सर्स असतात, त्या शरीरविक्रय करत नाहीत, असं वारंवार सांगितलं जातं. मात्र हैदराबाद येथील डान्सबारमधील घटनेने एक भीषण वास्तव समोर आलं आहे.\n#IPL2019 मुंबईचा कोलकातावर ९ गडी राखून विजय\nमुंबई आणि कोलकातामध्ये झालेल्या सामन्यात मुंबईने कोलकाताला ९ गडी राखून विजय मिळवला आहे. कोलकाताने प्रथम…\n#IPL2019 बंगळुरूची हैदराबादवर ४ गडी राखून मात\nबंगळुरू आणि हैदराबाद यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात बंगळुरूने विजय मिळवला आहे. बंगळुरूने हैदराबादवर ४ गडी आणि…\nशहर वाहतुकीची बस चोरून विकणारी टोळी जे���बंद\nकार चोरी करणाऱ्या टोळक्यांबद्दल तुम्ही ऐकलं असेल. मात्र नांदेडमध्ये बस चोरणाऱ्या एका टोळक्याला अटक करण्यात…\n#IPL2019 हैदारबादची बंगळुरुवर ११८ धावांनी मात\nसनरायजर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या सामन्यात पुन्हा एकदा बंगळुरुला पराभवाचा सामना करावा लागला….\nएका दिवसासाठी भारतात येणार ‘या’ साऊथ सुपरस्टारचा मादाम तुसादमधील मेणाचा पुतळा\nसाऊथ सुपरस्टार महेश बाबूच्या चाहत्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जगप्रसिद्ध मादाम तुसाद संग्रहालयात साऊथ महेश…\nदेशात तब्बल ७५ दिवसानंतर कोरोनाबाधितांची संख्या ६० हजारांवर\n‘सोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करते आहे’\nआशा कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर\nराज्यात पावसाची आठवडाभर विश्रांती\nदेशात कोरोनाचा ‘डेल्टा प्लस’ विषाणू\nनवी मुंबईत पित्यानेच केला मुलांवर गोळीबार\nधारावीत सोमवारी एकही कोरोना रुग्ण नाही\nदेशात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ\nया अभिनेत्रीने अनुष्का शर्मा आणि प्रियंका चोपडा यांच्या पतीसोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली\nदिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नीचे कोरोनाने निधन\nकढीपत्ता हा आरोग्यासाठी फायदेशीर\nया वेबसाईटवर सुशांतसिंह राजपूतचा अनोखा प्रवास पाहा..\nअंकिताने सुशांतसोबत असलेले व्हिडीओ शेअर करत आठवणींना दिलाय उजाळा\nडॉ. घुले कुणाला घाबरले\nसोशल मीडियाद्वारे करिना कपूर-खानवर बहिष्कार घालण्याची होतेय मागणी, काय आहे नेमकं प्रकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/corona-will-not-end-mere-advertisements-central-government-nawab-malik-12820", "date_download": "2021-06-15T15:44:38Z", "digest": "sha1:CSD74F72Z57IEQ4PX7GIRRSFS2PQVBX4", "length": 12129, "nlines": 150, "source_domain": "www.saamtv.com", "title": "केंद्र सरकारच्या नुसत्या जाहिरातींनी कोरोना संपणार नाही - नवाब मलिक | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकेंद्र सरकारच्या नुसत्या जाहिरातींनी कोरोना संपणार नाही - नवाब मलिक\nकेंद्र सरकारच्या नुसत्या जाहिरातींनी कोरोना संपणार नाही - नवाब मलिक\nसोमवार, 10 मे 2021\nकोरोना परिस्थिती लक्षात घेता एक देश एक निती हा कार्यक्रम ठरवण्याची गरज असताना नुसत्या जाहिरातीच्या माध्यमातून कोरोना संपणार नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्रसरकारला लगावला आहे.\nमुंबई : कोरोना Corona परिस्थिती लक्षात घेता एक देश एक निती हा कार्यक्रम ठरवण्याची गरज असताना नुसत्या जाहिरातीच्या Advertisements माध्यमातून कोरोना संपणार नाही असा टोला राष्ट्रवादी NCP काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक Nawab Malik यांनी केंद्रसरकारला Central Government लगावला आहे. Corona will not end with mere advertisements of Central Government - Nawab Malik\nउत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये शव दाहिन्यांमध्ये नव्हे तर नदीमध्ये अंत्यसंस्कार केले जात आहेत ही परिस्थिती आहे. त्यामुळे संपूर्ण देशात एक नीती बनवली नाही तर कोरोना देशातून हद्दपार होणार नाही अशी भीती व्यक्त करतानाच मोदीसरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवावी आणि नीती ठरवावी अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.\nहे देखील पहा -\nकेंद्रसरकारला कोरोना परिस्थिती हाताळता येत नाहीय याबाबत कुणाच्याही मनात शंका राहिलेली नाही. देशातील सात हायकोर्टाने वेगवेगळे आदेश दिले आहेत. सुप्रीम कोर्टानेही टास्कफोर्स निर्माण करण्याचा निर्णय घेतलाय. जी कामे केंद्रसरकारला करायची आहेत ती केंद्रसरकारकडून होत नसल्याने न्यायालयाच्या आदेशाने होत आहेत. याचा अर्थ सरकार जबाबदारी पार पाडण्यात कमी पडतंय असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. Corona will not end with mere advertisements of Central Government - Nawab Malik\nपरभणीत पेट्रोलचे शतक पार \nभाजपशासित उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये कोरोना मॅनेजमेंट जाहिरातीमध्ये आहे. जितके पैसे जाहिरातीवर खर्च करताय तेवढा पैसा कोरोनावर खर्च केला असता तर प्रत्येक गावात लोकांचा मृत्यू झाला नसता असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला आहे.\nजर्मनीत डॉक्टर असल्याचे सांगून वकील महिलेला 15 लाखांचा गंडा...\nसांगली - जर्मनीत germany डॉक्टर docto असल्याचे सांगत सोशल मीडियाच्या Social...\nएका कॉलवर मिळणार कोरोना लस; आता ऑनलाईन बुकिंगची गरज नाही\nनवी दिल्ली: कोरोना संक्रमणाची दुसरी लाट (Coronavirus Second Wave) थांबली आहे....\n मागेल त्या जिल्हाला आता मिळणार मेडिकल कॉलेज...\nभंडारा - राज्यात कोरोनाच्या Corona दोन्ही लाटेने निर्माण केलेली आरोग्य...\nYCM रुग्णालयातील स्टाफचे भरपावसात आंदोलन\nपुणे : दहा वर्षांहून Year अधिक काळ झाल तरीही आपल्याला मानधनावरच काम करावे लागत आहे....\nबुलढाण्यात 2 हजार आशा वर्कर्स बेमुदत संपावर...\nबुलढाणा - कोरोना Corona महामारिच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून ग्रामीण भागात...\n150 रुपये प्रती डोस दराने कोव्हॅक्सिनचा पुरवठा फार काळ शक्य नाही :...\nनवी दिल्ली : केंद्र सरकारला कोव्हॅक्सिनची लस 150 रुपये प्रति डोस किमतीवर...\nशंभर कोटींची उलाढाल आली वीस कोटींवर, शिक्षण पंढरीच्या अर्थकारणाला...\nलातूर: लातूर Latur हे शिक्षणाच्या बाबतीत राज्यातच नव्हे तर देशात नावाजलेल्या...\nकोरोना विषाणूंना नष्ट करणारा मास्क भारतात विकसित\nपुणे : कोविड 19 विषाणूच्या साथीला सुरवात झाल्यापासून बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे...\nशाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारातच गुरुजींचे...\n20 मार्च 2020 पासून ज्ञानाचे मंदिर असलेल्या देशभरातील शाळा बंद झाल्या, दररोज...\nआशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक महिला कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर\nनंदुरबार - महाराष्ट्रातील आरोग्य विभागाच्या कामांची व महिला बालकल्याण विभागाच्या...\nतुम्ही पाहिला नसणार '' असा '' आगळा वेगळा लग्न सोहळा..\nयवतमाळ : सर्वत्र सध्या लग्नसोहळ्यांची Wedding धामधूमला सुरवात झाले आहे. असाच एक...\nकेंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार: अमित शहांनी घेतली भाजपच्या 25...\nवृत्तसंस्था : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराच्या...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-first-and-only-marshal-of-the-indian-air-force-history-and-facts-5696916-NOR.html", "date_download": "2021-06-15T17:04:06Z", "digest": "sha1:YSUSNTGEEJ6EUDPRKK3ZZDJFHLOGL4I7", "length": 4983, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "First And Only Marshal Of The Indian Air Force History And Facts | 1965 च्‍या युध्‍दाचे हिरो होते मार्शल अर्जन; एका तासात केला होता पाकिस्‍तानवर हमला - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n1965 च्‍या युध्‍दाचे हिरो होते मार्शल अर्जन; एका तासात केला होता पाकिस्‍तानवर हमला\nनवी दिल्‍ली - मार्शल अर्जन सिंह (98) यांचे शनिवारी निधन झाले. त्‍यांच्‍यावर आर्मीच्‍या दवाखाण्‍यात उपचार सुरू होते. पंतप्रधान नरेंद्र् मोदी, सुरक्षामंत्री निर्मला सीतारामन हे अर्जन सिंह यांना बघ���यला दवाखण्‍यात आले होते. एअरफोर्सने जेव्‍हा 1965 मध्‍ये युध्‍दात सहभाग नोंदवला होता तेव्‍हा अर्जन सिंह त्‍याचे प्रमुख होते. युध्‍द सुरू होण्‍यापुर्वी तत्‍कालीन सुरक्षामंत्री यशवंतराव चव्‍हाण यांनी त्‍यांना आपल्‍या कार्यालयामध्‍ये बोलावले होते. त्‍यांना विचारले की, एअरफोर्स किती वेळात आर्मीच्‍या मदतीसाठी जावु शकते. तेव्‍हा सिंह यांनी उत्‍तर दिले एका तासात आणि एका तासाच्‍या आत एअरफोर्सने पाकिस्तानी फौजेवर हमला केला.\nअर्जन सिंह यांना 2002 मध्‍ये एअरफोर्सचा पहीला आणि एकमेव मार्शल मार्शल बनवील्‍या गेले. ते एअरफोर्सच्‍या आगोदर 5 स्‍टार रँक चे ऑफीसर बनले होते. 1965 च्‍या युध्‍दावेळी त्‍याच्‍या कामगीरी साठी त्‍यांचा सन्‍मान करण्‍यात आला होता. त्‍यांना 1965 मध्‍येच पद्म विभूषण पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आले. 1 ऑगस्‍ट 1964 ते 15 जुलै 1996 पर्यत ते चीफ ऑफ एयर स्टाफ (CAS) राहीले.\n44 व्‍या वर्षी बनले CAS\n- सिंह यांच्‍या लिडरशिपमध्‍ये पहिल्‍यांदाच एअरफोर्सने युध्‍दात सहभाग नोंदवला होता. वयाच्‍या 44 व्‍या वर्षी ते CAS बनले होते. 1949 मध्‍ये ते IAF मध्‍ये भरती झाले आणि 1970 मध्‍ये 50 व्‍या वर्षी निवृत्‍ती घेतली. त्‍यानंर त्‍यांनी स्विट्रजरलँड आणि वेटकिन चे अॅम्‍बेस्‍डर म्‍हणुन काम केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/review-of-madhukar-dharmapurikars-book-altoon-paltoon-5975777.html", "date_download": "2021-06-15T16:11:08Z", "digest": "sha1:U4VRZXMGVEWCOO6AKMBAF7QR3GIQBG5Y", "length": 11115, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Review of Madhukar dharmapurikar's book 'Altoon Paltoon' | स्वागत अफलातून पुस्तकाचे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमधुकर धर्मापुरीकर हे नाव जसं कथालेखनासाठी प्रसिद्ध आहे तसंच ते त्यांच्याकडच्या व्यंगचित्रांच्या प्रचंड संग्रहासाठीदेखील प्रसिद्ध आहे. त्यांच्याकडचा देशी आणि विदेशी व्यंगचित्रांचा संग्रह इतका मोठा आहे की, तो त्यांच्या जगण्याचा भागच झालेला आहे. आपल्या दैनंदिन जगण्याची व्यंगचित्रांशी सांगड घालत त्यांनी काही ललित लेख लिहिले आहेत. अशा लेखनाचा संग्रह म्हणजे ‘आलटून पालटून’ हे वाचनीय व रंजक पुस्तक आहे.\nम राठीतले एक महत्त्वाचे कथालेखक मधुकर धर्मापुरीकर हे कथालेखनाशिवाय माहीत आहेत ते त्यांच्या आगळ्यावेगळ्या छंदिष्ट प्रकृतीमुळे. यांची ही झपाटलेली छंदिष्ट वृत्ती जशी कथालेखनात दिसते, तशीच कथांच्या संपादनात दिसते. आणि उर्दू शायरी, व्यंगचित्रांच्या विषयातही दिसते. धर्मापुरीकरांकडे देशी आणि विदेशी व्यंगचित्रांचा प्रचंड संग्रह आहे, आणि एवढा संग्रह राज्यात क्वचितच कुणाकडे असेल. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे आवडलेल्या गोष्टीवर भरभरून लिहिणे - तेही खास अशा शैलीत - ही त्यांची खासियत आहे. व्यंगचित्रकलेवर एवढं लेखन करणारेही लेखक विरळाच असावेत. व्यंगचित्रांच्या आस्वादाच्या निमित्ताने आजवर त्यांची प्रसिद्ध झालेली पुस्तके त्याची साक्ष देतील : व्यंगचित्रं : एक संवाद (सहलेखक-वसंत सरवटे), हसऱ्या रेषेतून हसविण्याच्या पलीकडले, रेषालेखक : वसंत सरवटे (सहसंपादक-दिलीप माजगावकर), अनकॉमन मॅन - आर.के. लक्ष्मण असे त्यांचे संग्रह प्रसिद्ध झाले असून या लेखनाला शासनाने दोन वेळा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे. सध्या इयत्ता नववीच्या ‘कुमारभारती’ या पुस्तकात मधुकर धर्मापुरीकर यांचा ‘हास्यचित्रांतील मुलं’ हा पाठ घेण्यात आला असून त्या निमित्ताने मराठी आभ्यसक्रमात पहिल्यांदाच व्यंगचित्रांचा समावेश झाला आहे.\nआता याच मालिकेतले धर्मापुरीकरांचे आणखी आगळेवेगळे पुस्तक पद्मगंधा प्रकाशनाच्या वतीने प्रसिद्ध झाले आहे - आलटून पालटून या पुस्तकाला, दृष्यमाध्यमाचा सखोल आभ्यास असणारे दीपक घारे यांची प्रस्तावना आहे. दैनंदिन अनुभवांच्या अनुषंगाने केलेले हे ललित लेखन आहे; मात्र त्याला निमित्त ठरलेले आहे ते सुरेख व्यंगचित्रांचे.\nप्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे व्यंगचित्रं ही धर्मापुरीकरांच्या जगण्याचा भाग झालेली आहेत. आपल्याला एखाद्या प्रसंगाच्या निमित्ताने गाणे आठवते. एखादी कथा-कविता आठवून जाते आणि त्यामुळे ते गाणे-कथा-कविता प्रत्ययकारी होते. वेगळ्या तऱ्हेचा अनुभव येतो. इथे धर्मापुरीकरांना दैनंदिन प्रसंगांच्या निमित्ताने आठवतात ती त्यांच्या संग्रहातली व्यंगचित्रे. आणि त्या व्यंगचित्रांची सांगड आपल्या अनुभवाशी ताडून पाहताना त्याचा सुरेख असा ललित लेख होतो. मुलाच्या लग्नाची पत्रिका करताना त्यांना सेम्पेचे अफलातून व्यंगचित्र आठवते आणि ते व्यंगचित्र पत्रिकेवर छापताना काय धांदल होते, हे ते शब्दांत मांडतात. कधी एखादे चित्र त्यांना एवढे आवडून जाते की, त्यावर एक सुरेख असा लेख तयार होतो. अशा लेखनाच��� संग्रह म्हणजे ‘आलटून पालटून’ हे पुस्तक आहे.\nव्यंगचित्रांवरील लेखनाशिवाय धर्मापुरीकरांना व्यंगचित्रांच्या आस्वादावर आधारित स्लाइड शो घेण्याचाही छंद आहे. एकदा नांदेडच्या जिल्हा कारागृहात चक्क कैद्यांना त्यांनी स्लाइड शो दाखविला आणि त्या रोमहर्षक अनुभवावर आधारित ‘भिंतीची उंची’ हा मजेदार लेख तयार झाला. हा संग्रह आपल्या पत्नीला अर्पण करताना धर्मापुरीकरांनी एका मजेदार अशा फ्रेंच व्यंगचित्राचा वापर करून औचित्य साधले आहे. लेखासोबत व्यंगचित्र असून त्याशिवाय या संग्रहात वेगवेगळ्या देशातली विविध व्यंगचित्रे पूरक चित्रे म्हणून घेण्यात आलेली असल्याने हा संग्रह अपूर्व असा आनंद देणारा झालेला आहे.\nज्येष्ठ व्यंगचित्रकार शि.द. फडणीस यांच्या एका हास्यचित्राचे मुखपृष्ठ घेऊन त्याची छान मांडणी केली आहे रविमुकुल यांनी. १७६ पृष्ठांच्या या पुस्तकात एकूण ९० व्यंगचित्रे आहेत आणि या व्यंगचित्रांची देखणी मांडणी केली आहे चित्रकार गिरीश सहस्त्रबुध्दे यांनी.\nव्यंगचित्रं किती गंभीर आणि मानवी जीवनाच्या सखोल अशा विसंगतीला स्पर्श करतात हे या संग्रहातील व्यंगचित्रांतून जाणवत राहते. आणखी जाणवत राहते, ते म्हणजे, व्यंगचित्रं ही केवळ हसण्यापुरती मर्यादित नसून ती अनुभवाचा भाग असू शकतात - लेखनाला निमित्त ठरू शकतात. अर्थात हे सगळे लक्षात येते ते, मधुकर धर्मापुरीकर यांच्या खुमासदार निर्मळ अशा लेखन शैलीमुळे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/tharoor-shashi-has-criticized-modi-5975471.html", "date_download": "2021-06-15T16:20:56Z", "digest": "sha1:4VMDOKUWNVJ47QZFT23JUNNFU77BWBBV", "length": 6893, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Tharoor Shashi has criticized Modi | मोदी शिवलिंगावरील विंचवासारखे, हाताने किंवा चपलेने काढता येणार नाही; शशी थरूर यांचे वादग्रस्त विधान - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमोदी शिवलिंगावरील विंचवासारखे, हाताने किंवा चपलेने काढता येणार नाही; शशी थरूर यांचे वादग्रस्त विधान\nनवी दिल्ली - आपल्या वक्तव्यांमुळे सतत वाद पेटवणारे आणि चर्चेत राहणारे काँग्रेस खासदार शशी थरूर रविवारी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भाष्य करून वादात अडकले आहेत. बंगळुरू लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये रा. स्व. संघाच्या सूत्रांचा हवालात देत थरूर यांनी मोदींची तुलना ��िवलिंगावर बसलेल्या विंचवाशी केली. ते म्हणाले, ‘संघाच्या एका व्यक्तीने पत्रकारांशी बोलताना विचित्र तुलना केली होती. ती व्यक्ती म्हणाली होती, मोदी शिवलिंगावर बसलेल्या विंचवासारखे आहेत. याला आपण हाताने काढू शकत नाही आणि चपलेने मारूही शकत नाही.’\nथरूर यांच्या या टिप्पणीवर आक्षेप घेत भाजपने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. पक्षाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद म्हणाले, राहुल स्वत:ला शिवभक्त असल्याचे सांगतात.\nमात्र, त्यांचे नेते भगवान शिवाचा अपमान करतात. हिंदू देव-देवतांचा असा अवमान देश सहन करणार नाही. हा प्रकार राहुल व काँग्रेसला आलेले नैराश्यच दर्शवते, असेही प्रसाद म्हणाले. थरूर यांचे सोनिया व राहुल समर्थन करतात का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, यावर स्पष्टीकरण देताना थरूर यांनी ही टिप्पणी सहा वर्षांपूर्वीच्या एका पब्लिक डोमेनमध्ये असल्याचे सांगत सहा वर्षांपूर्वीच्या गोष्टींवरून भाजप वाद पेटवत असल्याचे म्हटले आहे.\n‘कारवां’तील मोदींसंबंधी लेखात आला होता संदर्भ\nआपल्या टिप्पणीवरून वाद पेटल्याचे लक्षात येताच थरूर यांनी ज्या लेखात हा संदर्भ होता त्याची लिंक ट्विटरवर शेअर केली. विनोद के. जोस यांचा हा लेख असून ‘कारवां’च्या वेबसाईटवर १ मार्च २०१२ रोजी लेख प्रसिद्ध झाला होता. ‘द एम्परर अनक्राऊन्ड’ मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या या दीर्घ लेखात शेवटच्या परिच्छेदात म्हटले आहे की, ‘मी गुजरात सोडण्यापूर्वी एका संघाच्या नेत्याने अत्यंत तिरस्काराने म्हटले होते की, शिवलिंगावर विंचू बसला आहे. तो हाताने काढता येत नाही, ना चप्पलने मारता येत नाही.’ जोस या नियतकालिकाचे संपादक आहेत.\nथरूर पाकमध्ये असते तर...\nहा हिंदुस्थान आहे. पाकिस्तान असता तर शशी थरूर यांचे तोंड कायमचे बंद केले गेले असते. त्यांनी केवळ पंतप्रधानांचा अपमान केलेला नाही., कोट्यवधी हिंदू आणि भगवान शिवाचा अपमान केला आहे. काँग्रेस आता मर्यादा ओलांडत आहे, एवढेच मी म्हणेन.\n- गिरिराज सिंह, केंद्रीय मंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2021-06-15T16:42:35Z", "digest": "sha1:X3KR5Q2XPDR2IDUFET4PQ5MU5BMEB6RD", "length": 16510, "nlines": 571, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "त्रिशरण - विकिपीडिया", "raw_content": "\nभगवान बुद्ध आणि त्��ांचा धम्म\nनमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स..\nनमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स..\nनमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स..\nबुद्ध वंदणेतील पाली शब्दांचे मराठी अर्थ\nनमो — वंदन, नमस्कार, हात जोडणे\nतस्स — तुझ्या सारखा, गौतमा (बुद्ध) सारखा.\nभगवतो — पवित्र (Blassedone)\nभगवा — तेजस्वी (Bright)\nभगवतो — उदात (Sublime)\nअर्हतो — निष्पाप (Worthyone)\nसम्मा — योग्य (Righty)\nसम्मासबुद्ध — संबोधी प्राप्त, प्रज्ञा प्राप्त (Enlightened one)\nबौद्ध धर्म विषय सूची\nबौद्ध धर्म • बौद्ध सण • बौद्ध वर्ष\nलाओस आणि थायलंडमधील मूर्तिविद्या\nमहाप्रजापती गौतमी (मावशी, सावत्र आई)\nबुद्धांनी वास्तव्य केलेली स्थळे\nभगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म\nभारतामधील बौद्ध धर्माचा इतिहास\nभारतामधील बौद्ध धर्माचा ऱ्हास\nबौद्ध धर्म आणि रोमन जग\nरेशीम मार्ग बौद्ध धर्म प्रसार\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ मे २०१८ रोजी २३:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/maharashtra/maharashtra-gram-panchayat-election-schedule-announced-by-election-commission-news-updates/", "date_download": "2021-06-15T17:04:15Z", "digest": "sha1:XQLLHJ6J5XZU6CN6G7SDIHQEGVM7PJXV", "length": 27848, "nlines": 153, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "ग्रामपंचायत निवडणुका जाहीर | पुन्हा महाविकास आघाडी आणि भाजपचं राजकीय युद्ध | ग्रामपंचायत निवडणुका जाहीर | पुन्हा महाविकास आघाडी आणि भाजपचं राजकीय युद्ध | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nHealth First | भाजलेले चणे खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे | वाचा सविस्तर खुशखबर | SBI कडून ‘या’ खातेदारांना 2 लाखांचं अपघात विमा संरक्षण | असा मिळवा फायदा Sarkari Naukri | SBI (मुंबई) बँकेत फायर इंजिनियर्सला मोठी संधी | वाचा, शेअर करा ई-सेवा | पॅन कार्ड हरवलंय | असं ऑनलाईन ड्युप्लिकेट काढा Health First | खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी | ही कारणं आधी वाचा Health First | तुमचा चेहरा सुजल्य��सारखा वाटतोय | असं ऑनलाईन ड्युप्लिकेट काढा Health First | खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी | ही कारणं आधी वाचा Health First | तुमचा चेहरा सुजल्यासारखा वाटतोय हे उपाय करून पाहा Health First | घरातील फ्रीजमधून वास येतोय हे उपाय करून पाहा Health First | घरातील फ्रीजमधून वास येतोय | हे करून पहा\nMarathi News » Maharashtra » ग्रामपंचायत निवडणुका जाहीर | पुन्हा महाविकास आघाडी आणि भाजपचं राजकीय युद्ध\nग्रामपंचायत निवडणुका जाहीर | पुन्हा महाविकास आघाडी आणि भाजपचं राजकीय युद्ध\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 6 महिन्यांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nमुंबई, ११ डिसेंबर: राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने भारतीय जनता पक्षाला जोरदार धक्का दिलेला असताना आता पुन्हा राजकीय वारे वाहू लागले आहेत. राज्यातील ग्रामीण भागात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडीत पुन्हा राजकीय युद्ध पेटणार आहे.\nमहाराष्ट्रातील तब्बल १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठीचा अधिकृत निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर (Election Commission announces election program for 14 thousand 234 Gram Panchayat in Maharashtra) करण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात एप्रिल ते डिसेंबरमध्ये या ग्रामपंचायतींची मुदत संपलेली होती. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असून, १५ जानेवारीला मतदान होणार आहे, तर १८ जानेवारीला मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.\nएप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापित सुमारे एकूण १४,२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम संगणकीकृत पद्धतीनं राबविणार असल्याचं निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे. कोरोनाच्या साथीच्या आजाराच्या संसर्गाची गंभीर परिस्थिती उद्भवल्यानं मार्च २०२० मध्ये सुमारे १५६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका निवडणूक आयोग्याच्या आदेशानुसार १७ मार्च २०२०ला स्थगित करण्यात आल्या होत्या.\nराज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीचे प्रतिबिंब या निवडणुकांमध्येही पहायला मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेने महाविकास आघाडीसोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवविण्याची घोषणा अलीकडेच केल�� (Shivsena recently announced to contest local body elections with Mahavikas Aghadi) आहे. भारतीय जनता पक्षाने स्वबळाचा निर्णय पूर्वीच घेतला (The Bharatiya Janata Party had already decided on its own) आहे. दोन्ही काँग्रेसची स्पष्ट भूमिका अद्याप जाहीर व्हायची आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने ग्रामपंचायतींच्या निवडणुका प्रथमच होत आहेत. विधानपरिषदेच्या निवडणुकीत दिसली तशीच चुरस यामध्ये दिसण्याची शक्यता आहे. प्रशासक नियुक्त्यांच्यावेळी झालेल्या राजकारणातून याची झलक पहायला मिळाली आहे. ग्रामीण भागावर आपली पकड मजबूत करण्यासाठी राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत बाजी मारणाऱ्या महाविकास आघाडीसाठी ही राजकीय आखाड्यातील दुसरी परीक्षा ठरणार आहे.\nमागील बातमी पुढील बातमी\nदुनिया घुम लो...लस पुण्यातच सापडणार | अन्यथा म्हणायचे मीच लस शोधली - खा. सुप्रिया सुळे\nदेशात झपाट्यानं पसरलेल्या कोरोना संसर्गानंतर आता प्रत्येकाला कोरोना व्हॅक्सिनची प्रतिक्षा लागली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आता कोरोना व्हॅक्सिनवर लक्ष केंद्रित केलं आहे. याचसाठी पंतप्रधान मोदी शनिवारी अहमदाबाद, हैदराबाद आणि पुण्याचा दौऱ्यावर आहेत.\nपदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या सर्वच्या सर्व जागा भाजपच जिंकणार - चंद्रकांत पाटील\nराज्यातील 3 पदवीधर, 2 शिक्षक मतदारसंघ आणि धुळे-नंदुरबार विधान परिषदेच्या जागेसाठी मतदान पार पडत आहे. या सर्वांच्या सर्व जागांवर आम्हीच विजयी होणार असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. या सर्व जागांवर जोरदार चुरस आहे, मात्र भारतीय जनता पक्षाला विजयाची पूर्ण खात्री असल्याचा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. इतकच नव्हे तर पुण्याची जागा तर एकतर्फी असल्याचं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले\nपुणे महापालिका निवडणुक २०२२ | भाजपसाठी हा पराभव भविष्यातील धोक्याची नांदी\nराज्यात सध्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची जोरदार चर्चा आहे. या निवडणुकीत महाविकासआघाडीला मिळालेले यश अत्यंत सूचक आणि महत्त्वाचे ठरते. तर बालेकिल्ल्यातच भारतीय जनता पक्षाच्या पदरी पडलेली निराशा पक्षाला पक्षाला आत्मचिंतन करायला लावणारी आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आता पुणे शिक्षक मतदारसंघाचा निकाल लागला असून या मतदारसंघात काँग्रेस���े जयंत आसगावकर अखेर विजयी झाले आहेत. ३४ व्या बाद फेरीत जयंत आसगावकर विजयी झाल्याची माहिती समोर येते आहे.\nफडणवीस, चंद्रकांत दादांच्या नैत्रुत्वात भाजपचा दारुण पराभव | धुळे-नंदुरबार उमेदवाराच्या पुण्याईवर\nराज्यातील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघाच्या निकालातून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला एकजुटीचं फळ मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढल्यानं भारतीय जनता पक्षाला जबरदस्त धक्का बसलाय. कारण, भारतीय जनता पक्षाला औरंगाबादसह हक्काचा मानला जाणारा पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघ देखील गमवावा लागला आहे. पदवीधरच्या या तिनही मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर पुणे शिक्षक मतदारसंघातही राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी ठरलाय.\nफडणवीसांना कधीही टरबुज्या म्हटलेले नाही | पण चंद्रकांतदादांच्या नावाचा शॉर्टफॉर्म चंपा असा होतो\n“देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीने कधीही टरबुज्या म्हटलेले नाही. पण चंद्रकांतदादांच्या नावाचा शॉर्टफॉर्म ‘चंपा’ असा होतो. त्यामुळे त्यांनी या गोष्टीचा राग मानून घेऊ नये”, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आरोपांना उत्तर दिले. पुणे पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अरूण लाड यांच्या प्रचारार्थ आज पुण्यात यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा झाला. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला.\nभाजपा मुबंईत चितपट होणार | म्हणून ते आतापासून तयारीला लागले आहेत - जयंत पाटील\nराष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघाचा आढावा घेतला. महाविकास आघाडीतील सर्व पक्षाचे नेते यावेळी उपस्थितीत होते. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अरुण लाड आणि जयंत आजगावकर यांच्या प्रचाराची सुरवात झाली. उद्यापासून पुणे जिल्ह्यात प्रचार सुरू होणार असून, त्याचा देखील आढावा यावेळी जयंत पाटील यांनी घेतला. यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील म्हणाले,”महाराष्ट्रात ५ जागांसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. सर्वच्या सर्व ५ ही जागांवर आमचे उमेदवार निवडून येतील. आम्ही तिन्ही पक��ष संयुक्त प्रचार करत आहोत, कोणी कुठं जायच तसं ठरलेलं आहे.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nबारामतीच्या चहावाल्याकडून मोदींना दाढीसाठी 100 रुपयांची मनी ऑर्डर | म्हणाला साहेब, दाढीऐवजी लसीकरण वाढवा\nदेशाची अर्थव्यवस्था ढासळतेय | पण भाजपचा पक्ष खजिना तुडुंब भरतोय | २०१९-२० मध्ये ७८५ कोटीची देणगी\nVIDEO | मला आनंद आहे की, कोविडमध्ये देशात अनेकांनी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जीव गमावले - गडकरी\nबीड | परळी तालुक्यातील सिरसाळा येथे MIDC उभारण्याचा मार्ग मोकळा | उद्योग मंत्रालयाची मंजुरी\nहमीभाव वाढवल्याचा दावा कोणत्याही तज्ज्ञाने सिद्ध करून दाखवावा - राजू शेट्टी\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nकोरोना आपत्तीत आरोग्य व्यवस्थेची पोलखोल झाली, पण मोदी म्हणाले, आम्ही नव्या आरोग्य सुविधा उभारल्या\nआज सकाळी ११ वाजता पंतप्रधान-मुख्यमंत्री भेट | काय असतील मराठा आरक्षण प्रश्नी मुद्दे\nअजब | उपराष्ट्रपतींचं ट्विटर खातं सक्रिय नसल्यानं ब्लू टिक ऑटोमॅटिकली गेली | भाजप म्हणतं हा घटनेवरील हल्ला\nमोफत लसीकरण��साठी फेब्रुवारीपासूनच मुख्यमंत्र्यांची मागणी होती | निर्णयासाठी मोदींना ४ महिने लागले - ममता बॅनर्जी\nSpecial Recipe | गाजर न किसता गाजराचा चविष्ट हलवा बनवा\nSpecial Recipe | पारंपारिक गावरान पद्धतीने मिरचीचा ठेचा | करून पहा\nदेशात कोरोना लसींचा तुटवडा आणि केंद्र सरकार ट्विटरवरील ‘ब्लू टिक’साठी भांडतंय - राहुल गांधी\nकेंद्र सरकार केवळ हेडलाईन मॅनेजमेंटमध्ये व्यस्त | राज्यांना कशापध्दतीने लस पुरवठा करणार ते सांगावे - राष्ट्रवादी\nदेशात कोरोनाबळींच्या संख्येत थोडी वाढ | पण कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ\nछत्रपती घराण्याचं काम लोकांना पेटवण्याचं नाही, तर न्याय देण्याचं - संभाजी छत्रपती\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/corona-test-report-get-positive-people-wandering-no-reason-12572", "date_download": "2021-06-15T16:33:18Z", "digest": "sha1:V3BFLPAKO72U6ECVLJWAZUBFCAL6PQVB", "length": 11138, "nlines": 147, "source_domain": "www.saamtv.com", "title": "विनाकारण फिरणाऱ्या लोकांची केली कोरोना टेस्ट; नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह.. | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nविनाकारण फिरणाऱ्या लोकांची केली कोरोना टेस्ट; नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह..\nविनाकारण फिरणाऱ्या लोकांची केली कोरोना टेस्ट; नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह..\nरविवार, 2 मे 2021\nशहरात कडक निर्बंध लागू असताना विनाकारण रस्त्यावर चक्कर मारणाऱ्या नागरिक नियमांचे पायदळी होताना दिसत होते. त्यामुळे विरार पोलिसांनी शहरात विनाकारण फिरणाऱ्या लोकांना ताब्यात घेऊन त्यांचीच कोरोना चाचणी करायला सुरुवात केली आहे\nवसई/ वि��ार : शहरात कडक निर्बंध Strict restrictions लागू असताना नागरिक विनाकारण रस्त्यावर गर्दी करताना दिसत आहे. त्यामुळे विरार Virar पोलिसांनी Police शहरात विनाकारण फिरणाऱ्या लोकांना ताब्यात घेऊन त्यांचीच कोरोना Corona चाचणी करायला सुरुवात केली आहे. विरार पूर्व मधिल मनवेल पाडा Manvel Pada सिग्नल जवळ ही चाचणी केली जात आहे. Corona test report get positive of people wandering for no reason\nया चाचणीसाठी पथक नेमण्यात आले आहे. तर त्यांच्यासोबत एका बसचा Bus समावेश करण्यात आला आहे. जे नागरिक रस्त्यावर फिरत असतात त्यांना बसमध्ये बसून आणले जात आहे आणि यामध्ये जे पॉझिटिव्ह आढळून आले, त्यांना कोरोना केंद्रात नेण्यात येत आहे. या ठिकाणी शंभरहून अधिक लोकांची कोरोना चाचणी केली जात आहे.\nत्यामधून अनेक फिरणाऱ्या नागरिकांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. तरी रस्त्यावर योग्य कारणाशिवाय बाहेर फिरणाऱ्या लोकांवर योग्य ती दंडात्मक कारवाई केली जात आहे. तरी देखील नागरिक रस्त्यावर मोकाट फिरताना दिसत आहे. म्हणून रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या लोकांची वसई/ विरार शहरात कोरोना चाचणी केली जात आहे.\nराष्ट्रीय महामार्गावर कंटेनरवर ऑईल टँकरची धडक...\nवसई : मुंबई Mumbai- अहमदाबाद Ahmedabad राष्ट्रीय महामार्गावर पेल्हार Pelhar...\nपहिल्याच मुसळधार पावसात वसई विरार पालिकेची पोलखोल\nराज्यातील ३५ ‘आयपीएस’ अधिकाऱ्यांकडे घरभाड्याचे चार कोटी थकित\nमुंबई : मुदतीनंतरही शासकीय निवासस्थान न सोडलेले जवळपास ३५ सेवेतले वा...\nवसई विरारसह पालघर जिल्ह्यात काय चालू राहील\nवसई / विरार - वसई विरार महापालिकेसह Municipal Corporation पालघर जिल्ह्याचा...\nमहानगरपालिकाचे सहाय्यक आयुक्त २ दिवसांपासून बेपत्ता \nवसई विरार : वसई विरार महानगरपालिकाचे सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधव २ जून पासून...\nमहापालिकेत नोकरी करणारा होता बोगस पदवीधर \nवसई विरार : सध्याच्या काळात बोगस प्रमाणपत्र मिळवून लोकांना लुटणायचे काम चालू असते....\nपरमवीर सिंह यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्याच्या विरोधात गुन्हा\nवसई /विरार : माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा,...\nमहावितरणच्या कल्याण परिमंडळाला चक्रीवादळाचा मोठा फटका, सुमारे तीन...\nकल्याण : तौक्ते चक्रीवादळाचा Cyclone महावितरणच्या MSEDCL कल्याण Kalyan ...\nसांगलीत अग्नि प���रतिबंधक उपाययोजना नसलेल्या रुग्णालयाला नोटीस\nसांगली - सांगली Sangli महापालिका क्षेत्रातील 24 कोविड रुग्णालय Covid Hospital पैकी...\nविरार हाॅस्पीटल दुर्घटना; पतीच्या मृत्यूच्या धक्क्याने पत्नीनेही...\nमुंबई : विरार येथे आज पहाटे लागलेल्या आगीत पतीचा मृत्यू झाल्याची घटना समजताच दुसऱ्या...\nसांगली-मिरजेतील रुग्णालयांचे २४ तासात फायर ऑडीट करा...\nसांगली : नाशिक Nashik आणि विरारमधील Virar हॉस्पिटलमधील मृत्यूच्या तांडवाच्या पार्श्‍...\nमुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या वारसांना आणि गंभीर जखमींना मदत जाहीर\nनाशिकमध्ये Nashik आॅक्सिजन गळती होऊन २२ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-injection-maleria-now-available-launched-africa-5009", "date_download": "2021-06-15T15:37:53Z", "digest": "sha1:P57JVINBS7XHWTUDTZPPBVVFXTG5O6VC", "length": 6934, "nlines": 129, "source_domain": "www.saamtv.com", "title": "आली मलेरिया आजारावरील जगातील पहिली लस ! | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआली मलेरिया आजारावरील जगातील पहिली लस \nआली मलेरिया आजारावरील जगातील पहिली लस \nआली मलेरिया आजारावरील जगातील पहिली लस \nआली मलेरिया आजारावरील जगातील पहिली लस \nबुधवार, 24 एप्रिल 2019\nनवी दिल्ली : मलेरिया या दुर्धर आजाराने आत्तापर्यंत अनेकजण ग्रस्त असतील. अशा लोकांना या आजारापासून दूर राहण्यासाठी कोणतीही प्रतिबंधक लस उपलब्ध नव्हती. परिणामी अनेक मलेरियाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र, आता या आजारावर जगातील पहिली लस आणली आहे. आफ्रिकेत ही लस उपलब्ध करून देण्यात आली.\nनवी दिल्ली : मलेरिया या दुर्धर आजाराने आत्तापर्यंत अनेकजण ग्रस्त असतील. अशा लोकांना या आजारापासून दूर राहण्यासाठी कोणतीही प्रतिबंधक लस उपलब्ध नव्हती. परिणामी अनेक मलेरियाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र, आता या आजारावर जगातील पहिली लस आणली आहे. आफ्रिकेत ही लस उपलब्ध करून देण्यात आली.\nआफ्रिकेतील मलावी येथे ही लस उपलब्ध करण्यात आली आहे. या लसीच्या निर्मितीसाठी गेल्या 30 वर्षांपासून प्रयत्न केले जात होते. त्यानंतर अखेर ही लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. मलेरिया या आजाराने बालकांसह अनेकांचा मृत्यू झाला. मलेरिया या आजारामुळे जगभरात दरवर्षी 4 लाख 35 हजार जणांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे आता ही प्रतिबंधक लसीचा फायदा अनेक मलेरियाग्रस्तांना होणार आहे. या मलेरिया प्रतिबंधक लसीला आरटीएस असे नाव देण्यात आले आहे. ही लस 2 वर्षांवरील मुलांना देता येणार आहे.\nदरम्यान, घाना आणि केनिया या देशातही येत्या आठवड्यात ही लस उपलब्ध केली जाणार आहे, अशी माहिती वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (डब्ल्यूएचओ) दिली आहे.\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.firstmaharashtra.com/tag/amit-thackarey/", "date_download": "2021-06-15T16:03:07Z", "digest": "sha1:OZ4A4CFOJY4P432TEM6IMAGUFPKLFVUF", "length": 2879, "nlines": 72, "source_domain": "www.firstmaharashtra.com", "title": "Amit Thackarey – First Maharashtra", "raw_content": "\nरुग्णांची व्यथा रोखण्यासाठी, अमित ठाकरेंनी शासनाला सुचविला उपाय\nमहाराष्ट्रात कोरोना व अन्य आजारांच्या उपचारासाठी जी रुग्णालये कार्यरत आहेत, त्यांच्या बेड्सची क्षमता माहित…\nडिजिटल मिडियातील पत्रकारांना संचारबंदी निर्बंधातून वगळावे – राजा माने\nजनसेवेसाठी एक माध्यम म्हणून मी राजकीय जीवनात – सुनील माने\nभाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर ‘नीलेश राणे’ यांना जवाबदारी\nमहाराष्ट्राच्या संत परंपरेवर आधारित सुंदर व सुबक अशा चित्ररथाचे काम अंतिम टप्प्यात\n” पिटर ” मैत्रीची भावनिक गोष्ट, 22 जानेवारीला प्रदर्शित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://iplliveupdate.in/2021/06/08/banks-offering-higher-interest-rates-on-fds-to-encourage-covid-vaccination/", "date_download": "2021-06-15T16:30:49Z", "digest": "sha1:XVGUFXQEK3XMIBGZQMFRTEECH3YIGB5J", "length": 9585, "nlines": 160, "source_domain": "iplliveupdate.in", "title": "Banks offering higher interest rates on FDs to encourage Covid vaccination | IPL Live Update", "raw_content": "\nअधिक प्रोत्साहित करण्यासाठी बोलीमध्ये\nकोविड -१ vacc लसीकरण, काही सरकारी मालकीच्या सावकारांनी उच्च जाहीर केले आहे व्याज दर ठेवींवर, परंतु मर्यादित कालावधीसाठी.\nकोटिव्ह लसचा किमान एक डोस मिळालेल्या अर्जदारांना 99 99 days दिवसांच्या मुदत ठेवींवर basis० बेसिस पॉईंट्स किंवा ०.30० टक्क्यांनी जास्त दर देण्यात येत असल्याचे सिटी-युको बँकेने म्हटले आहे.\n“आम्ही प्रोत्साहित करण्यासाठी किरकोळ पावलेही घेत आहोत लसीकरण ड्राइव्हस्. आम्ही 30 सप्टेंबरपर्यंत मर्यादित कालावधीसाठी यूकोवाक्सी -999 ऑफर करीत आहोत, असे एका बँकेच्या अधिका said्याने सांगितले.\nसेंट्रल बँक ऑफ इंडियाने नुकतीच लसीकरण करणार्‍यांना लागू असलेल्या कार्ड दरापेक्षा 25 बेस पॉईंट्स अतिरिक्त व्याज दरासह इम्यून इंडिया डिपॉझिट योजना सुरू केली आहे.\nनवीन उत्पादनाची परिपक्वता 1,111 दिवस आहे, असे सावकाराने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.\nदेशात देण्यात येणा CO्या कोविड -१ vacc लस डोसची एकूण संख्या २.5..5 crore कोटी ओलांडली आहे, असे आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सांगितले.\n(या अहवालाची केवळ शीर्षक आणि चित्रे बिझिनेस स्टँडर्ड स्टाफने पुन्हा तयार केली असतील; बाकीची सामग्री सिंडिकेटेड फीडमधून स्वयंचलितपणे व्युत्पन्न केली गेली आहे.)\nआपल्या आवडीचे आणि देश व जगासाठी व्यापक राजकीय आणि आर्थिक परिणाम घडविणा develop्या घडामोडींवर अद्ययावत माहिती आणि भाष्य करण्यासाठी बिझिनेस स्टँडर्डने नेहमीच प्रयत्न केले आहेत. आमचे ऑफर कसे सुधारता येईल याविषयी आपले प्रोत्साहन आणि निरंतर अभिप्राय यामुळे केवळ आमचे या संकल्पनेबद्दलचे संकल्प आणि वचनबद्धता दृढ झाली आहे. कोविड -१ of पासून निर्माण झालेल्या या कठीण काळातही आम्ही विश्वासार्ह बातम्या, अधिकृत मते आणि प्रासंगिकतेच्या विशिष्ट मुद्द्यांवरील अस्पष्ट भाष्यांसह आपल्याला माहिती आणि अद्ययावत ठेवण्यासाठी वचनबद्ध राहणे सुरू ठेवतो.\nआमच्याकडे मात्र एक विनंती आहे.\n(साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला च्या आर्थिक परिणाम लढाई म्हणून आम्हाला आपल्या समर्थनाची आणखी आवश्यकता आहे जेणेकरून आम्ही आपल्याला अधिक दर्जेदार सामग्री ऑफर करू शकू. आमच्या सदस्यता मॉडेलने आपल्यापैकी बर्‍याचजणांचा उत्साहवर्धक प्रतिसाद पाहिला आहे, ज्यांनी आमच्या ऑनलाइन सामग्रीची सदस्यता घेतली आहे. आमच्या ऑनलाइन सामग्रीची अधिक सदस्यता आपल्याला केवळ अधिक चांगली आणि अधिक संबंधित सामग्री ऑफर करण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यात मदत करू शकते. आम्ही विनामूल्य, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेवर विश्वास ठेवतो. अधिक सदस्यतांद्वारे आपले समर्थन आम्हाला वचनबद्ध असलेल्या पत्रकारितेचा अभ्यास करण्यास मदत करू शकते.\nसमर्थन गुणवत्ता पत्रकारि���ा आणि बिझिनेस स्टँडर्डची सदस्यता घ्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://jahirati.maayboli.com/node/2151", "date_download": "2021-06-15T16:32:37Z", "digest": "sha1:3LSFEYMFUSV5IT5X7SABJBVGPZ42U3EG", "length": 2480, "nlines": 46, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "इंग्रजी मराठी इंग्रजी भाषांतरासाठी भगवान कुलकर्णी ९८२२७५४७२३ येथे फोन करा bhagwankul at gmail.com यावर मेल करा | jahirati.maayboli.com", "raw_content": "\nइंग्रजी मराठी इंग्रजी भाषांतरासाठी भगवान कुलकर्णी ९८२२७५४७२३ येथे फोन करा bhagwankul at gmail.com यावर मेल करा\nकुलकर्णी भाषांतर सेवा आपणास मोडी मराठी लिप्यंतर, मराठी इंग्लिश, हिंदी अनुवाद आणि ऑडीओ चे टेक्सट करून देते. मजकूर पाहून आकार रक्कम वा शब्द दर ठरतो.\nविवेकानंद सोसायटीसमोर, निबंधक जवळ, पाषाण,\n४११०२१ पुणे , Maharashtra\nगेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/regional-marathi-news/announcing-a-reward-of-rs-5-000-for-bringing-the-guardian-minister-to-nagar-district-121041600042_1.html", "date_download": "2021-06-15T15:09:03Z", "digest": "sha1:BSE7AOXLZY22G6V2CCC2F7NN5JK3QZDD", "length": 12752, "nlines": 122, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "पालकमंत्री यांना नगर जिल्ह्यात घेऊन येणार्‍यास पाच हजार रुपयाचे बक्षिस जाहीर | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 15 जून 2021\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nपालकमंत्री यांना नगर जिल्ह्यात घेऊन येणार्‍यास पाच हजार रुपयाचे बक्षिस जाहीर\nअहमदनगरमध्ये कोरोनाने जिल्ह्याची परिस्थिती गंभीर झाली असताना, पालकमंत्री तोंड दाखविण्यास तयार नसल्याचे आरोप करुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना जिल्ह्यात घेऊन येणार्‍यास पाच हजार रुपयाचे बक्षिस जाहीर करण्यात आले.\nतर मुंबई, कोल्हापूरला जाणार्‍या एसटी बस, लक्झरी आणि शहरातील प्रवासी वाहनांना पालकमंत्री यांना जिल्ह्यात घेऊन येणार्‍यास पाच हजार रुपयाचे बक्षिसाचे पत्रक चिकटविण्यात आले.\nमनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ व शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर यांच्या सुचनेनूसार नितीन भुतारे यांच्या नेतृत्वाखाली हे अनोखे आंदोलन इंपिरीयल चौकातील पुणे बस स्थानक व शहरातील प्रमुख चौकात करण्यात आले.\nऑक्सीजन व रेमडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. या संकटकाळात प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री आपल्या जिल���ह्यात योग्य नियोजन करीत आहे. मात्र अहमदनगर जिल्ह्यात रुग्णांचे नातेवाईक सुविधा मिळत नसल्याने रस्त्यावर येत आहे.\nपालकमंत्री हसन मुश्रीफ कोरोनाची गंभीर परिस्थिती उद्भवली असताना जिल्ह्यात येण्यास तयार नाही. ते कधीतरी येऊन अधिकार्‍यांची बैठक घेतात, नियोजन न करता निघून जातात. उंटावरुन शेळ्या हाकण्याचे काम पालकमंत्री करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.\nतर दररोज नगरमध्ये चाळीस ते पन्नास नागरिक कोरोनाने मृत्यूमुखी पडत असताना, मुंबई व कोल्हापूरला जाणार्‍या नागरिकांनी पालकमंत्री दिसल्यास त्यांना नगरमध्ये घेऊन येण्याचे आवाहन केले.\nकोरोना मृतदेहांना अंत्यविधीसाठी करावी लागतेय प्रतीक्षा 15 दिवसात 300 पेक्षा जास्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार\nकोरोनाने मृत झालेल्या महापालिका कर्मचा-यांच्या नातेवाईकांना 25 लाखांचे अर्थसहाय\nफेरनोंदणी न झालेल्या साडेचार लाख घरेलू कामगारांनाही मिळणार मदत\nराज्यात ६१ हजार ६९५ नवीन करोनाबाधित\nरेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा, काळ्या बाजारात 15 हजारांना मिळतेय इंजेक्शन\nयावर अधिक वाचा :\n\"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी\"\nविविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,\nधनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...\nपुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...\nअंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली\nसंगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...\nऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...\n‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...\nगेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...\nWTC फाइनल 2021:टीम इंडिया ने जाहीर केले खेळाडूंचे नाव\nन्यूझीलंडनंतर भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठीही आपल्या 15 सदस्यीय संघाची ...\nचिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षात उभी फूट\nमाजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनानंतर लोक जनशक्ती पार्टीत उभी फूट ...\nनारायण राणे: कट्टर शिवसैनिक ते ठाकरेंशी 'शत्रुत्व', कसा आहे ...\nशिवसेना, काँग्रेस आणि स्वाभिमानी पक्ष असा प्रवास करून आता भाजपात स्थिरावलेले माजी ...\nNovavax: नोव्हावॅक्सच्या कोरोना लशीचं उत्पादन भारतात होणार, ...\nलसीकरणाच्या मंदावलेल्या वेगादरम्यान भारतासाठी एक आनंदाची बातमी आहे. अमेरिकेच्या ...\nLagaan: आमिर खानने 'लगान' सिनेमाला वाईट चित्रपट का म्हटलं ...\nमधू पाल 2001 साली आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शित केलेला 'लगान' चित्रपट हिंदी ...\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुंबईत - अवेळी पाऊस\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/deseases-in-nashik-post-flood/?amp=1", "date_download": "2021-06-15T14:58:32Z", "digest": "sha1:GN6BAFVEGWMU4G3EUT2QHTSZYDFVU6FZ", "length": 5003, "nlines": 19, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "पावसानंतर आता स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू, मलेरियाचा प्रादुर्भाव!", "raw_content": "पावसानंतर आता स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू, मलेरियाचा प्रादुर्भाव\nसध्या पावसाचा जोर कमी झाला असला, तरी रोगराईने आता डोकं वर काढलंय. स्वाईन फ्लू ,मलेरिया, डेंग्यू यांसारख्या दुर्धर आजारांनी आता नागरिकांना हैराण केलंय. स्वाईन फ्ल्यू ने तर राज्यात 197 रुग्णांचा बळी घेतलाय. यातील 33 रुग्ण हे नाशिक जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे नागरीकांमध्ये आता स्वाईन फ्ल्यूची भीती निर्माण झाली आहे. सध्याचा घडीला नाशिक रुग्णालयात 5 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.\nकाही दिवसांपूर्वी राज्यभरात पावसाने थैमान घातलं होतं.\nत्यामुळे नागरिक हैराण झाले होते.\nपाऊस जास्त प्रमाणात पडल्यामुळे अनेकांचं नुकसान देखील झालं होतं.\nनागरिक यातून जरा कुठे सावरतायत, तर आता रोगराईने डोकं वर काढलंय.\nस्वाईन फ्ल्यू, डेंग्यू, मलेरिया यासारखे साथीचे आजार आता वाढू लागलेत..पावसात साचलेली डबकी,वाढलेली दुर्गंधी,याला कारणीभूत ठरतीये.\nस्वाईन फ्ल्यू सह डेंग्यूचे रुग्णदेखील शहरात मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.\nसध्या नाशिक जिल्हा रुग्णालयातील स्वाईन फ्ल्यूच्या विशेष कक्षात 5 स्वाईन फ्ल्यू सदृश रुग्णांवर उपचार सुरू आहेत.\nस्वाईन फ्लूपासून बचाव करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्या ��ंदर्भात मागील काही दिवसांपूर्वी शासकीय रुग्णलयात विभागीय अधिकाऱ्यांनी बैठक घेण्यात आली. यामध्ये स्वाईन फ्ल्यू संदर्भात बचाव कसा लवकरात लवकर करता येईल अशा सूचना देखील आरोग्य विभागाला देण्यात आल्या होत्या.\nमागच्या काही दिवसांपासून शहरात साथीचे आजार वाढत असल्याने गर्दीच्या ठिकाणी लोकांनी जाऊ नये असं आवाहनदेखील प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. स्वाईन फ्ल्यू संदर्भात नागरिकांनी येणाऱ्या गणेशोत्सव काळात विशेष काळजी घेण्याचं देखील आव्हान करण्यात आलंय.\nस्वाईन फ्ल्यू मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. त्यामुळे सरकारी पातळीवर याची लवकरात लवकर दखल घेणं गरजेचं आहे. तसंच आता येणाऱ्या गणपती उत्सवात देखील जनजागृती करणं गरजेचं आहे आणि विशेष म्हणजे यावर उपाय योजना ही करण्याची गरज आहे, अन्यथा नागरिकांच्या जीवावर बेतू शकतं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/mumbai-covid-vaccination-started/", "date_download": "2021-06-15T16:17:16Z", "digest": "sha1:ZGEPCMWWPXSLB3NTIUEWPI2LMJQD4K3N", "length": 6584, "nlines": 76, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates मुंबईत लसीकरणाला पुन्हा सुरुवात", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nमुंबईत लसीकरणाला पुन्हा सुरुवात\nमुंबईत लसीकरणाला पुन्हा सुरुवात\nमुंबई: मुंबईतील आज ७३ पैकी ४० खासगी लसीकरण केंद्रांमधील लसीकरण लससाठ्याअभावी बंद ठेवण्यात आलं होतं. मुंबईमध्ये गुरुवारी सकाळी लसीचा साठा आल्यामुळे लसीकरण सुरळीतपणे सुरू झाले आहे. कोरोनाची लस घेण्यासाठी इथे लोकांनी रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.\nउर्वरित ३३ खासगी केंद्रांमध्ये मर्यादित लससाठा उपलब्ध असून या केंद्रांवर दुसरी मात्रा घेणाऱ्या नागरिकांना प्राधान्याने लस देण्यात येणार आहे.\nमुंबईमधील शासन आणि पालिकेच्या ६३, तर खासगी रुग्णालयातील ७३ अशा एकूण १३६ लसीकरण केंद्रांमध्ये नागरिकांना कोरोना प्रतिबंध लस देण्यात येत आहे. लशीचा साठा मर्यादित स्वरूपात प्राप्त होत असल्यामुळे काही लसीकरण केंद्रे तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवावी लागली होती.\nमुंबई महापालिकेला २५ एप्रिल २०२१ पर्यंत एकूण २४ लाख ५८ हजार ६०० इतक्या लशी उपलब्ध झाल्या. पैकी २४ लाख १० हजार ८६० लशी उपयोगात आल्या. ४७ हजार ७४० इतका लससाठा बुधवारी दुपारी २ वाजेपर्यंत संबंधित केंद्रांवर शिल्��क होता. आता पुन्हा एकदा लसीकरणास सुरुवात झाली आहे.\nसंपादन: सिद्धी भरत पाटील\nPrevious राज्यात होणार मोफत लसीकरण\nNext अदर पूनावाला यांना केंद्र सरकारकडून वाय दर्जाची सुरक्षा\nदेशात तब्बल ७५ दिवसानंतर कोरोनाबाधितांची संख्या ६० हजारांवर\n‘सोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करते आहे’\nआशा कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर\nअभिनेत्री नाइरा शाहला बर्थ डे पार्टी पडली महागात\nदेशात तब्बल ७५ दिवसानंतर कोरोनाबाधितांची संख्या ६० हजारांवर\n‘सोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करते आहे’\nआशा कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर\nराज्यात पावसाची आठवडाभर विश्रांती\nदेशात कोरोनाचा ‘डेल्टा प्लस’ विषाणू\nनवी मुंबईत पित्यानेच केला मुलांवर गोळीबार\nधारावीत सोमवारी एकही कोरोना रुग्ण नाही\nदेशात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ\nया अभिनेत्रीने अनुष्का शर्मा आणि प्रियंका चोपडा यांच्या पतीसोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली\nदिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नीचे कोरोनाने निधन\nकढीपत्ता हा आरोग्यासाठी फायदेशीर\nया वेबसाईटवर सुशांतसिंह राजपूतचा अनोखा प्रवास पाहा..\nअंकिताने सुशांतसोबत असलेले व्हिडीओ शेअर करत आठवणींना दिलाय उजाळा\nडॉ. घुले कुणाला घाबरले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/it-is-natural-for-prithvi-baba-who-is-not-angry-to-think-modi-is-an-npa-bjps-vicious-criticism/", "date_download": "2021-06-15T16:19:40Z", "digest": "sha1:AW3YJ2EP2V52K66JZSQOCSSUHMBCZHXH", "length": 17759, "nlines": 404, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "खिजगणतीत नसलेल्या पृथ्वीबाबांना मोदी एनपीए वाटणे स्वाभाविक; भाजपची विखारी टीका - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nकोरोना : राज्यात मृतांचा आकडा पुन्हा वाढला, ३८८ ची नोंद\n‘आशां’च्या संपावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणालेत …\nलर्निंग लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया झाली सोपी; आरटीओत जाण्याची गरज नाही \nकाँग्रेसचे प्रभारी करणार महाराष्ट्राचा दौरा, राजकीय चर्चांना उधाण; काँग्रेसच्या मनात …\nखिजगणतीत नसलेल्या पृथ्वीबाबांना मोदी एनपीए वाटणे स्वाभाविक; भाजपची विखारी टीका\nमुंबई : कोरोना (Corona) प्रादुर्भावामुळे देशात हाहाकार माजला आहे. अशा वेळी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका काँग्रेस (Congress) अध्यक्ष सोनिया गांधींपासून (Sonia Gandhi) अनेकांनी केली. राहुल गांधी (Rahul Gandhi), पी. चिदंबरम (P. Chidambaram) यांनी तर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. अशा वेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी पंतप्रधान मोदी हे बिनकामाची मालमत्ता (एनपीए) (NPA) असल्याचं म्हटलं होतं. त्यावर आता भाजपचे (BJP) आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी जहरी टीका केली.\n“महाराष्ट्र कॉंग्रेसच्याही खिजगणतीत नसलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पंतप्रधान नरेंद्र मोदींना नॉन परफॉर्मिंग असेट (एनपीए) म्हणाले. यूपीएच्या कणाहीन पंतप्रधानांच्या काळात 2G, 4G, जिजाजी… असे अनेक ‘परफॉर्मन्स’ पाहिलेल्या पृथ्वीराज यांच्यासारख्या नेत्याला मोदी NPA वाटणे स्वाभाविकच.” असा टोला भातखळकर यांनी चव्हाणांना लगावला.\nतसेच, अमरावतीत रेमडेसिवीरचा (Remdesivir) काळा बाजार करणाऱ्या ‘वाझे’ला कोणाचा आशीर्वाद मोठे मासे वाचवण्यासाठी चोरांचा सखोल तपासच केला नाही. या प्रकरणी आवाज उठवणारे भाजपा प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांच्यावर गुन्हे दाखल केले. पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur), वसुली सरकारचा निषेध करत असल्याचं म्हणत त्यांनी दुसरे ट्विट केले आहे.\nमहाराष्ट्र कॉंग्रेसच्याही खिजगणतीत नसलेले माजी मुख्यमंत्री @prithvrj पंतप्रधान नरेंद्र मोदींना नॉन परफॉर्मिंग असेट (NPA) म्हणाले.\nUPAच्या कणाहीन पंतप्रधानांच्या काळात 2G, 4G, जिजाजी… असे अनेक ‘परफॉर्मन्स’ पाहिलेल्या पृथ्वीराज यांच्यासारख्या नेत्याला मोदी NPA वाटणे स्वाभाविकच.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleयेत्या २४ तासांत अरबी समुद्रात चक्रीवादळ धडकणार \nNext articleपीएम केअर फंडातील व्हेंटिलेटर्स न वापरणे म्हणजे घृणास्पद राजकारण – प्रवीण दरेकर\nकोरोना : राज्यात मृतांचा आकडा पुन्हा वाढला, ३८८ ची नोंद\n‘आशां’च्या संपावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणालेत …\nलर्निंग लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया झाली सोपी; आरटीओत जाण्याची गरज नाही \nकाँग्रेसचे प्रभारी करणार महाराष्ट्राचा दौरा, राजकीय चर्चांना उधाण; काँग्रेसच्या मनात …\nदोन इटालियन मरीन्सविरुद्धचा खटला नऊ वर्ष���ंनी अखेर रद्द\nपासपोर्टच्या नूतनीकरणासाठी कंगनाची हायकोर्टात याचिका\nशिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे ; नितेश राणेंचा प्रहार\nउल्हासनगर महापालिका स्थायी सभापती निवडणूक ; शिवसेनेला टीम कलानीचा पाठिंबा ,...\nसोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करत आहे ;...\nशिवसेनेचे कट्टर विरोधक नारायण राणेंना पंतप्रधान मोदींकडून स्पेशल गिफ्ट\nराम मंदिरावर घोटाळ्याचा डाग ; मोदी आणि भागवतांना हस्तक्षेप करावाच लागेल...\nमराठा आरक्षण : … कुणाला कुठं गाठायचे हे मी बघतो :...\nमराठा आरक्षणासाठी दोन्ही राजे एकत्र; उदयनराजे म्हणाले, ‘आरक्षणासाठी दोन्ही घराणे एक’\nचंद्रकांतदादांची अवस्था म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी; अजित पवारांचे टीकास्त्र\nदोन इटालियन मरीन्सविरुद्धचा खटला नऊ वर्षांनी अखेर रद्द\nपासपोर्टच्या नूतनीकरणासाठी कंगनाची हायकोर्टात याचिका\nपक्षाच्या अध्यक्षपदावरुन हटवलेल्या चिराग पासवान यांनी बंडखोर खासदारांना पक्षातून हाकलले\nनागपुरातील संविधान चौकात भरपावसात धरणे आंदोलन; संप चालूच राहणार : आशा...\nमराठा आरक्षण : संभाजीराजेंच्या आवाहनाला प्रकाश आंबेडकरांचा प्रतिसाद; आंदोलनासाठी कोल्हापुरात दाखल\nशिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे ; नितेश राणेंचा प्रहार\nबुरुज ढासळला : कंत्राट रद्द करून अधिकाऱ्यांना निलंबित करा; राष्ट्रवादी काँग्रेसची...\nउल्हासनगर महापालिका स्थायी सभापती निवडणूक ; शिवसेनेला टीम कलानीचा पाठिंबा ,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/modi-government-cuts-farmers-throats-with-hair-after-sharad-pawars-letter-all-parties-including-shiv-sena-expressed-anger/", "date_download": "2021-06-15T16:23:44Z", "digest": "sha1:DUODS3J2BPI6T4JBLWHF2XD63KD6YMSL", "length": 18461, "nlines": 385, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Politics News : NCP's Sharad Pawar accused the central government of misleading the farmers", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nकोरोना : राज्यात मृतांचा आकडा पुन्हा वाढला, ३८८ ची नोंद\n‘आशां’च्या संपावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणालेत …\nलर्निंग लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया झाली सोपी; आरटीओत जाण्याची गरज नाही \nकाँग्रेसचे प्रभारी करणार महाराष्ट्राचा दौरा, राजकीय चर्चांना उधाण; काँग्रेसच्या मनात …\nमोदी सरकारने शेतकऱ्यांचा केसाने ��ळा कापला ; शरद पवारांच्या पत्रानंतर शिवसेनेसह सर्व पक्षांनी व्यक्त केला संताप\nमुंबई :- देशात एकीकडे कोरोनाचे (Corona) संकट आहे. त्यामुळे सर्वसामान्य अडचणीत सापडला आहे. अशाच प्रकारे आपल्या सर्वांचा पोशिंदा असलेला शेतकऱ्यांची केंद्र सरकार दिशाभूल करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला.\nशेतकऱ्यांच्या उत्पन्न दुप्पट करण्याचे आमीष दाखवून केंद्रातील मोदी सरकारने (Modi Govt) शेतकऱ्यांचा केसाने गळा कापला आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर खतांच्या भावात 55 टक्के भाववाढ करण्यात आली आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये टाकायचे आणि दुसऱ्या हाताने काढून घ्यायचे अशा दुतोंडी भूमिकेमुळे मोदी सरकारच्या विरोधात शेतकऱयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. खताची अन्यायकारक दरवाढ मागे घेण्यात यावी अशी जोरदार मागणी होत आहे. शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायांवर शरद पवारांच्या पत्रानंतर शिवसेनेसह(Shivsena) सर्व पक्षांनी संताप व्यक्त केला आहे .\nदरवाढीकडे आपण गांभीर्याने पाहून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी विनंती शरद पवारांनी केमीकल आणि फर्टीलायजर मंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहून केली आहे. याबाबत त्यांनी ट्विट करत माहिती दिली.\nएकीकडे शेतकऱ्यांना दोन हजार रुपये देण्याची घोषणा करायची आणि दरवाढ करून शेतकऱयांच्या खिशातून काढून घ्यायची, अशा पद्धतीचे अतिशय अन्यायकारक आणि दुटप्पी धोरण केंद्र शासनाने राबवले आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी दिली आहे. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय खत व रसायन मंत्र्यांना पत्र लिहिले असून हजारो शेतकऱयांचे निवेदनही पंतप्रधानांना पाठविण्यात येणार असल्याचे हेमंत पाटील म्हणाले. कोरोना काळात शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून ही दर वाढ रोखायला हवी, अशी मागणी केली.\nतसेच गेले वर्षभर कोरोना महासाथ आणि अन्य नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. अशातच खत उत्पादक कंपन्यांनी खताची किंमत वाढविल्यास शेतकऱ्यांसाठी अधिकच नुकसानकारक ठरेल. मान्सून काही दिवसांवर आला असून शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीसाठी तयारी सुरू केली आहे. हे ध्यानात घेता पेंद्र सरकारने शेतकऱयांना खताच्या खरेदीसाठी लवकरात लवकर अनुदान घोषित करावे, अशी मागणी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.\nही बातमी पण वाचा : हे तर शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणे; खतांच्या दरवाढीने शरद पवार संतापले\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleचातुर्यानं जिंकलेल्या गेलेल्या युद्धांचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का\nNext articleशिवसेना मदतीसाठी रस्त्यावर ; ऐन वादळात दोन दिवसांपासून मदतकार्य सुरू\nकोरोना : राज्यात मृतांचा आकडा पुन्हा वाढला, ३८८ ची नोंद\n‘आशां’च्या संपावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणालेत …\nलर्निंग लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया झाली सोपी; आरटीओत जाण्याची गरज नाही \nकाँग्रेसचे प्रभारी करणार महाराष्ट्राचा दौरा, राजकीय चर्चांना उधाण; काँग्रेसच्या मनात …\nदोन इटालियन मरीन्सविरुद्धचा खटला नऊ वर्षांनी अखेर रद्द\nपासपोर्टच्या नूतनीकरणासाठी कंगनाची हायकोर्टात याचिका\nशिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे ; नितेश राणेंचा प्रहार\nउल्हासनगर महापालिका स्थायी सभापती निवडणूक ; शिवसेनेला टीम कलानीचा पाठिंबा ,...\nसोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करत आहे ;...\nशिवसेनेचे कट्टर विरोधक नारायण राणेंना पंतप्रधान मोदींकडून स्पेशल गिफ्ट\nराम मंदिरावर घोटाळ्याचा डाग ; मोदी आणि भागवतांना हस्तक्षेप करावाच लागेल...\nमराठा आरक्षण : … कुणाला कुठं गाठायचे हे मी बघतो :...\nमराठा आरक्षणासाठी दोन्ही राजे एकत्र; उदयनराजे म्हणाले, ‘आरक्षणासाठी दोन्ही घराणे एक’\nचंद्रकांतदादांची अवस्था म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी; अजित पवारांचे टीकास्त्र\nदोन इटालियन मरीन्सविरुद्धचा खटला नऊ वर्षांनी अखेर रद्द\nपासपोर्टच्या नूतनीकरणासाठी कंगनाची हायकोर्टात याचिका\nपक्षाच्या अध्यक्षपदावरुन हटवलेल्या चिराग पासवान यांनी बंडखोर खासदारांना पक्षातून हाकलले\nनागपुरातील संविधान चौकात भरपावसात धरणे आंदोलन; संप चालूच राहणार : आशा...\nमराठा आरक्षण : संभाजीराजेंच्या आवाहनाला प्रकाश आंबेडकरांचा प्रतिसाद; आंदोलनासाठी कोल्हापुरात दाखल\nशिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे ; नितेश राणेंचा प्रहार\nबुरुज ढासळला : कंत्राट रद्द करून अधिकाऱ्यांना निलंबित करा; राष्ट्रवादी काँग्रेसची...\nउल्हासनगर महापालिका स्थायी सभापती निवडणूक ; शिवसेनेला टीम कलानीचा पाठिंबा ,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/preparation-for-up-assembly-elections-the-bjp-rss-meeting-was-held-in-the-presence-of-modi/", "date_download": "2021-06-15T15:48:08Z", "digest": "sha1:2K267QHFGUXMGUJP6UOUZQNOFLTDDQZH", "length": 16962, "nlines": 373, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "यूपी विधानसभा निवडणुकीची तयारी; मोदींच्या उपस्थितीत झाली ‘भाजपा-आरएसएस’ची बैठक - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\n‘आशां’च्या संपावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणालेत …\nलर्निंग लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया झाली सोपी; आरटीओत जाण्याची गरज नाही \nकाँग्रेसचे प्रभारी करणार महाराष्ट्राचा दौरा, राजकीय चर्चांना उधाण; काँग्रेसच्या मनात …\nदोन इटालियन मरीन्सविरुद्धचा खटला नऊ वर्षांनी अखेर रद्द\nयूपी विधानसभा निवडणुकीची तयारी; मोदींच्या उपस्थितीत झाली ‘भाजपा-आरएसएस’ची बैठक\nउत्तर प्रदेश : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे आव्हान निर्माण झाले आहे. परिस्थिती अजूनही कायम आहे. उत्तर प्रदेशातीलही स्थिती गंभीर आहे. गंगा नदीत वाहून आलेल्या प्रेतांमुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकार टीकेचे धनी ठरले. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधण्यात आला. उत्तर प्रदेशात पुढीलवर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी भाजपाने सुरू केली आहे. याबाबत रविवारी महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपा आणि आरएसएस नेत्यांची उपस्थिती होती.\nआगामी वर्षात उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र, कोरोनाची दुसरी लाट हाताळण्यावरून भाजपातील खासदार आणि नेत्यांकडून योगी सरकारवर टीका होत आहे. त्यामुळे भाजपने सरकारची प्रतिमा सुधारण्याचे आणि विधानसभा निवडणुकांचे धोरण ठरविण्याचे काम सुरू केले आहे.\nया अनुषंगाने रविवारी भाजपा-आरएसएसची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत उत्तर प्रदेशात २०२२मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीबद्दल चर्चा करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशात महत्त्वाच्या पंचायत समितीच्या निवडणूका पार पडल्या. या निवडणुकीमध्ये भाजपाला चांगलाच झटका बसला आहे. योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूरमध्ये समाजवादी पक्षाने मोठा विजय मिळविला. तर मथूरा आणि ���तर पंचायत समितीचे निकालही भाजपाला चिंतन करायला लावणारे आहेत. या निकालातून धडा घेत आणि कोरोना हाताळणीवरून होत आहे. महत्त्वाचे म्हणजे भाजपाचे खासदार, मंत्री आणि नेतेच योगी सरकारवर टीका करत असल्याचे बैठकीत चर्चा करण्यात आली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleसंभाजीराजेंनी घेतला आरक्षणाचे जनक शाहूंचा आशीर्वाद ; मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा सुरु\nNext articleकोरोना संकटात गाईला गोंजारल्याने मिळते मानसिक शांती\n‘आशां’च्या संपावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणालेत …\nलर्निंग लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया झाली सोपी; आरटीओत जाण्याची गरज नाही \nकाँग्रेसचे प्रभारी करणार महाराष्ट्राचा दौरा, राजकीय चर्चांना उधाण; काँग्रेसच्या मनात …\nदोन इटालियन मरीन्सविरुद्धचा खटला नऊ वर्षांनी अखेर रद्द\nपासपोर्टच्या नूतनीकरणासाठी कंगनाची हायकोर्टात याचिका\nदेशमुखांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यापूर्वी संमती घेण्याची मुळीच गरज नाही\nशिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे ; नितेश राणेंचा प्रहार\nउल्हासनगर महापालिका स्थायी सभापती निवडणूक ; शिवसेनेला टीम कलानीचा पाठिंबा ,...\nसोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करत आहे ;...\nशिवसेनेचे कट्टर विरोधक नारायण राणेंना पंतप्रधान मोदींकडून स्पेशल गिफ्ट\nराम मंदिरावर घोटाळ्याचा डाग ; मोदी आणि भागवतांना हस्तक्षेप करावाच लागेल...\nमराठा आरक्षण : … कुणाला कुठं गाठायचे हे मी बघतो :...\nमराठा आरक्षणासाठी दोन्ही राजे एकत्र; उदयनराजे म्हणाले, ‘आरक्षणासाठी दोन्ही घराणे एक’\nचंद्रकांतदादांची अवस्था म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी; अजित पवारांचे टीकास्त्र\nदोन इटालियन मरीन्सविरुद्धचा खटला नऊ वर्षांनी अखेर रद्द\nपासपोर्टच्या नूतनीकरणासाठी कंगनाची हायकोर्टात याचिका\nपक्षाच्या अध्यक्षपदावरुन हटवलेल्या चिराग पासवान यांनी बंडखोर खासदारांना पक्षातून हाकलले\nनागपुरातील संविधान चौकात भरपावसात धरणे आंदोलन; संप चालूच राहणार : आशा...\nमराठा आरक्षण : संभाजीराजेंच्या आवाहनाला प्रकाश आंबेडकरांचा प्रतिसाद; आंदोलनासाठी कोल्हापुरात दाखल\nशिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे ; नितेश राणेंचा प्रहार\nबुरुज ढासळला : कंत्राट रद्द करून अधिकाऱ्या��ना निलंबित करा; राष्ट्रवादी काँग्रेसची...\nउल्हासनगर महापालिका स्थायी सभापती निवडणूक ; शिवसेनेला टीम कलानीचा पाठिंबा ,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.msdhulap.com/2020/12/bpl-how-to-get-bpl-certificate-online.html", "date_download": "2021-06-15T16:14:20Z", "digest": "sha1:RZQBZZPMXGJASBWXMGYX6RWBO2EYWCFX", "length": 13119, "nlines": 119, "source_domain": "www.msdhulap.com", "title": "दारिद्र्य रेषेखाली (BPL) असल्याचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या - How to Get BPL Certificate Online? ", "raw_content": "\nसोशल मीडिया ग्रुप जॉईन करा\nHomeसरकारी कामेदारिद्र्य रेषेखाली (BPL) असल्याचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या - How to Get BPL Certificate Online\nदारिद्र्य रेषेखाली (BPL) असल्याचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या - How to Get BPL Certificate Online\nविविध शासकीय योजनांसाठी दारिद्र्य रेषेखाली (BPL) असल्याचा दाखला खूप महत्वाचा आहे. आपण या लेखामध्ये दारिद्र्य रेषेखाली (BPL) असल्याचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.\nदारिद्र्य रेषेखाली (BPL) असल्याचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा\nदारिद्र्य रेषेखाली (BPL) असल्याचा दाखला ऑनलाईन काढण्याची प्रक्रिया:\nदारिद्र्य रेषेखाली (BPL) असल्याचा दाखला ऑनलाईन काढण्यासाठी सर्वात आधी “आपले सरकारची”\nत्यानंतर नवीन यूजर या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर वापरुन नोंदणी करावे लागेल, नोंदणी झाल्यावर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर युजर आयडी आणि पासवर्ड येईल तो टाकायचा आहे व तुमच्या जिल्ह्याचे नाव टाकायचे आहे, तसेच खाली तुम्हाला कॅप्चा कोड टाकायचा आहे व लॉगिन करायचे आहे.\nहेही वाचा - ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपले सरकार पोर्टलवर नोंदणी कशी करायची जाणून घ्या सविस्तर माहीती\nआता तुमच्या पुढे आपले सरकारचे एक पेज ओपन होईल, त्याच्या उजव्या बाजूला इंग्लिश किंवा मराठी भाषा निवडण्यासाठी पर्याय दिलेला आहे, जर तुम्हाला मराठी भाषा निवडायचे असेल तर इंग्लिश वर सिलेक्ट करून त्याखाली मराठी भाषेचा पर्याय निवडा.\nत्यानंतर डाव्या बाजूला तुम्हाला शासनाच्या विविध सेवा आहेत त्या दिसतील, तिथे तुम्हाला \"ग्रामविकास व पंचायत राज विभाग\" हा पर्याय निवडायचा आहे.\nहा विभाग निवडल्यानंतर त्याअंतर्गत उपलब्ध असलेल्या सेवांची यादी दिसेल यामध्ये जन्म नोंद दाखला, मृत्यु नोंद दाखला, ���िराधार असल्याचा दाखला, दारिद्र्य रेषेखाली (BPL) असल्याचा दाखला असे बरेच पर्याय दिसतील. त्यातील \"दारिद्र्य रेषेखाली (BPL) असल्याचा दाखला\" या पर्यायावर क्लिक करायचे आहे, नंतर पुढे जा वर क्लिक करायचे आहे.\nत्यानंतर \"महाऑनलाईन\" हे एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये \"दारिद्र्य रेषेखाली (BPL) असल्याचा दाखला\" या पर्यायावर क्लिक करायचे आहे.\nदारिद्र्य रेषेखाली (BPL) असल्याचा दाखला-अर्जदाराची माहिती:\nहिथे अर्जदाराची माहिती हे पेज ओपन होईल त्यामध्ये अर्जदाराने स्वतःची पूर्ण माहिती भरायची आहे यामध्ये जिल्हा, तालुका,ग्रामपंचायतीचे नाव,अर्जदाराचे पूर्ण नाव (इंग्रजी), आधार क्रमांक, दारिद्र्य रेषेखाली दाखला किती वर्षाचा पाहिजे तो कालावधी टाकायचा आहे,(उदा.2014-2015), यादी क्रमांक (यादी क्रमांक या ठिकाणी तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये जाऊन ग्रामसेवक यांच्याकडे यादी क्रमांक मागायचा आहे. Parent Name (पालकांचे नाव ) हि सर्व माहिती टाकायची आहे, व \"समावेश करा\" या पर्यायावर क्लिक करायचे आहे.\nसमावेश करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्क्रीन वर एक मॅसेज येईल \"तुमचा अर्ज यशस्वीरीत्या जतन करण्यात आला\" आहे.व त्यामध्ये तुमचा अर्ज क्रमांक असेल तो जतन करून ठेवायचा आहे.\nनंतर \"ओके\" या पर्यायावर क्लिक करा. हा दाखला तुम्हाला ५ दिवसामध्ये भेटतो.\nहेही वाचा - उत्पन्नाचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याबद्दल सविस्तर जाणून घ्या\nमी आशा करतो की आपण या लेखाचा आनंद घेतला असेल. जर आपल्याला हा लेख आवडत असेल तर तो आपल्या सर्व मित्रांना सामायिक करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.\nआमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी हिथे क्लिक करा \nBPL Certificate दारिद्र्य रेषेखाली (BPL) असल्याचा दाखला सरकारी कामे\nफेसबुक पेजला लाईक करा\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक २०२१ निकाल ऑनलाईन पहा\nशरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) - घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची\nजातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.\nअतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी\nभ्रष्टाचारी किंवा अकार्यक्षम सरपंच, ग्रामसेवक, तलाठी तुम्हालाही घाबरतील फक्त हे काम करा\nजमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा जाणून घ्या सविस्तर माहिती\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 2021च्या नवीन यादीमध्ये आपले नाव ऑनलाईन तपासा\nआता गावातील तलाठ्याचे सर्व जमिनीचे फेरफार आणि जमिन मोजणीचे व्यवहार पहा ऑनलाईन\nमहात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना - शेतकरी कर्जमाफीचा नवीन शासन निर्णय आणि निधी आला\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक २०२१ निकाल ऑनलाईन पहा\nशरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) - घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची\nजातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.\nअतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/management-of-safflower-aphid/5c40026ef8f4c52bd284e19e?language=mr&state=maharashtra", "date_download": "2021-06-15T15:45:49Z", "digest": "sha1:SLMO7GNZUJFGY7XBMMFZCQNUC6VRTWWP", "length": 5806, "nlines": 67, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - करडईमधील मावा किडींचे व्यवस्थापन - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nगुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nकरडईमधील मावा किडींचे व्यवस्थापन\nमावा किडींच्या जास्त प्रादुर्भावामुळे करडई पिकांचे नुकसान होते. हा आकाराने थोडासा मोठा असतो. या किडींच्या उपद्रवामुळे झाडे काळे होतात, परिणामस्वरुप प्रकाश संश्लेषणातील क्रिया रोखली जाते आणि वनस्पती वाढीवर परिणाम होतो. एकात्मिक व्यवस्थापन - • करडईची योग्यवेळी पेरणी केल्यास मावा किडींचा प्रादुर्भाव कमी आढळून येतो.\n• सामान्यत: परभक्षी व परजीवी या किडींना नियंत्रणाखाली ठेवते. • मावा किडींच्या प्राथमिक अवस्थेत निम आधारित कीटकनाशकाची १० मिली (१.० ईसी) ते ४० मिली (०.१५ %) प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. • जर वातावरणात जास्त आर्द्रता असल्यास वर्टीसेलीअम लेकानी जैविक कीटकनाशकाची @ ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. • फॉस्फोमिडोन ४० ईसी@१० मिली किंवा १० मिली अॅसेफेट ७५ एसपी @१० ग्रॅम किंवा इमाडाक्लोप्रिड १७.८ एस एल @४ मिली किंवा क्विनोलफॉस २५ इसी @२० मिली किंवा डायमेथोएट ३० इसी @१०मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. डॉ. टी.एम. भरपोडा, माजी प्राध्यापक, कीटकशास्त्र, बी.ए. कृषी विद्यालय, आणंद कृषी विद्यापीठ, आणंद 388 110 (गुजरात भार���)\nइमिडाक्लोप्रीड 17.8 SL @ 4 मिली किंवा थायमेथोक्झाम 25 WG @ 4 ग्रॅम प्रत्येकी 10 लिटर पाण्यात मिसळून फवारा.\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\nकरडई पिकातील खत व्यवस्थापन\nकोरडवाहू करडई पिकाची निरोगी व जोमदार वाढ होण्याकरिता पेरणीच्या वेळी डीएपी @ 20 किलो/एकर, पोटॅश @ 20 किलो/एकर आणि गंधक @ 5 किलो / एकर यांचा खतांचा बेसल डोस द्यावा.\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\nकरडई पिकाच्या पेरणी संबंधित नियोजन\nकरडई पिकाची पेरणी वेळेवर करावी. पेरणी उशिरा केल्यास म्हणजेच ऑक्टोबर च्या दुसऱ्या पंधरवाड्यात केल्यास पीक थंडीच्या काळात आल्यामुळे माव्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात...\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://jahirati.maayboli.com/node/2152", "date_download": "2021-06-15T16:10:39Z", "digest": "sha1:W7LJGNUJC7H76OU7UO5CW7FHQ43VW6TM", "length": 2404, "nlines": 46, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "भगवान कुलकर्णी समुपदेशक शासन प्रमाणित ९८२२७५४७२३ आपल्या नाते संबंध ताण तणावावर समुपदेशन करतात. bhagwankul at gmail.com यावर मेल करा. | jahirati.maayboli.com", "raw_content": "\nभगवान कुलकर्णी समुपदेशक शासन प्रमाणित ९८२२७५४७२३ आपल्या नाते संबंध ताण तणावावर समुपदेशन करतात. bhagwankul at gmail.com यावर मेल करा.\nउत्तमोत्तम समुपदेशन, मसलत, मार्गदर्शन, मनःशांती यासाठी संपर्क भगवान कुलकर्णी.\nविवेकानंद सोसायटीसमोर, निबंधक जवळ, पाषाण,\n४११०२१ पुणे , Maharashtra\nगेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://lokdisha.com/strict-restrictions-in-ahmednagar-district-but-still-corona-did-not-take-a-break/", "date_download": "2021-06-15T17:01:28Z", "digest": "sha1:AIFUODQAVG7G4D3UOUHHS3VQCKFDWHXQ", "length": 7978, "nlines": 74, "source_domain": "lokdisha.com", "title": "अहमदनगर जिल्ह्यात कडक निर्बंध, पण तरीही कोरोनाला ब्रेक लागेना! | लोकदिशा - बातमी निर्भीडतेची", "raw_content": "\nअहमदनगर जिल्ह्यात कडक निर्बंध, पण तरीही कोरोनाला ब्रेक लागेना\nअहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासात 3 हजार 176 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.\nराज्यात कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी राज्य सरकारने ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत नवी नियमावली जारी केली आहे. त्यामुळे या ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत राज्यात आज (दि.22) रात्री 8 पासून हे नवे आणि कठोर नियम लागू होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवरच अहमदनगर मध्��े देखील याची कडक अंबलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासन देखील सज्ज झाले आहे.\nअहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासात 3 हजार 176 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे प्रशासन देखील या कोरोनाच्या वाढत्या संख्येला हतबल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहे, तब्बल 3 हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळून येत असल्याने जिल्ह्यात कोरोना दुसरी लाट आता वेगाने पसरत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.\n*वृत्तपत्र विक्रेत्यांचे लसीकरण* : अहमदनगरमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता अहमदनगर महापालिकेने शहरातील सर्वच दैनिकांच्या पत्रकारांचे लसीकरण केले आहे. पण वर्तमानपत्राचा मुख्य घटक असलेले विक्रेते हे लसीकरणापासून दूर होते. त्यामुळे आता त्यांचे देखील अहमदनगर महापालिकेने लसीकरण केले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे वृत्तपत्र विक्रेते पेपर वाटण्यासाठी नागरीकांच्या घरापर्यंत जातो, त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून हा निर्णय अहमदनगर महापालिकेने घेतला आहे. तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांचे लसीकरण झाल्यामुळे त्यांनी देखील समाधान व्यक्त करत अहमदनगर महापालिकेचे आभार मानले आहेत.\nऑक्सिजनच पुरवठा झाल्याने आंदोलन स्थगित : अहमदनगर जिल्ह्याला ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत व्हावा, या मागणीसाठी स्वयंसेवी संस्थांच्या महासंघाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले होते. मात्र काल ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत झाल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे, अशी माहिती स्नेहालयचे डॉ. गिरीष कुलकर्णी यांनी दिली आहे. त्याच बरोबर नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने त्या लवकरात लवकर सोडवाव्यात, असे आवाहन या आंदोलनाच्या वेळी या स्वयंसेवी संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.\nसंचारबंदीत फिरणाऱ्यांसमोर चक्क पोलिसांनी जोडले हात\nराज्यात 18 वर्षांवरील सर्वांचे मोफत लसीकरण होणार\nदेशात 551 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार \nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nगल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या सर्��� ताज्या घडामोडींसाठी 'लोकदिशा बातमी निर्भिडते'ची ही वेबसाईट सदैव कर्तव्य दक्ष असून आमची संपादकीय टीम आपल्याला खात्रीशीर आणि अचूक बातमी देण्याचा प्रयत्न राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/state-needs-alcohol-not-health-sadabhau-khot-12925", "date_download": "2021-06-15T16:03:48Z", "digest": "sha1:XAW7TDH6U6EVWABT2O2C6AERQWT7ASIH", "length": 12345, "nlines": 150, "source_domain": "www.saamtv.com", "title": "या राज्याला आरोग्याची नाही तर दारूची गरज - सदाभाऊ खोत | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nया राज्याला आरोग्याची नाही तर दारूची गरज - सदाभाऊ खोत\nया राज्याला आरोग्याची नाही तर दारूची गरज - सदाभाऊ खोत\nगुरुवार, 13 मे 2021\nजेष्ठ नेते शरद पवार साहेबांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानात गंभीर बाब घातली आहे. दारू दुकानदार, बार चालक, मोठ्या संकटात सापडला आहे.त्यामुळे त्यांना प्राधान्याने मदत केली पाहिजे. या राज्याला गरज आरोग्याची नाही तर दारूची गरज आहे. अशी खोचक टीका आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे.\nसांगली : जेष्ठ नेते शरद पवार Sharad Pawar साहेबांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्या कानात गंभीर बाब घातली आहे. दारू दुकानदार, बार चालक, मोठ्या संकटात सापडला आहे. त्यामुळे त्यांना प्राधान्याने मदत केली पाहिजे. या राज्याला गरज आरोग्याची Health नाही तर दारूची Alcohol गरज आहे. अशी खोचक टीका आमदार सदाभाऊ Sadabhau Khot खोत यांनी केली आहे. State Needs Alcohol not Health ; Sadabhau Khot\nलॉकडाऊन झाले तेव्हापासून त्याचा बळी शेतकरी Farmer ठरत आहे. शेतकऱ्याचा भाजीपाला रस्त्यावर आणि शेतात पडून आहे. कांदा घरात सडू लागला आहे. राज्य सरकार मदत करायला तयार नाही. शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे. पवार साहेबांना विनंती करतो, मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवा शेतकऱ्याला गांजा लावण्याची परवानगी द्या आणि मेहरबानी करा मगच बळीराजा कर्जमुक्त होईल. असा टोला सदाभाऊ खोत यांनी शरद पवार आणि महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे.\nहे देखील पहा -\nमराठा आरक्षणाचा सावळा गोंधळ राज्य सरकार सातत्याने करत आहे. एसईबीसी मुलांच्या निवडी ग्राह्य धरल्या आहेत मात्र नियुक्ती प्रमाणपत्र राज्य सरकार देत नाही अशी टि��ण्णी देखील त्यांनी केली. तुम्ही मराठा समाजातील युवकांना आणि विद्यार्थ्यांना न्याय देऊ शकत नाही. State Needs Alcohol not Health ; Sadabhau Khot\nपोलीस उपनिरीक्षक परीक्षार्थींना प्रशिक्षणास पाठवणार\nप्रस्थापित राज्यकर्ते विस्थापित मराठ्यांना विरोध करत आहेत असे देखील खोत म्हणाले. निवड झालेल्या मात्र अद्यापही नियुक्ती प्रमाणपत्र न मिळालेल्या मराठा समाजातील युवकांना तात्काळ प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपण पत्र दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nशरद पवार sharad pawar मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare दारू आरोग्य health आमदार सदाभाऊ खोत sadabhau khot alcohol health बळी सरकार मराठा आरक्षण maratha reservation आरक्षण मराठा समाज maratha community\nकेंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रशांत किशोर यांच्यावर गंमतीदार...\nप्रशांत किशोर (Prashant kishore) हे 2014 च्या निवडणुकित नरेंद्र मोदींसोबत (Narendra...\nकाँग्रेस हा यूपीएचा आत्मा; राहुल गांधीच पंतप्रधान बनणार - नाना...\nअँकर :- काँग्रेस Congress हा यूपीए UPA चा आत्मा आहे त्यामुळे देशात पंतप्रधान Prime...\nनवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले तर...\nमुंबई - नवी मुंबईत Navi Mumbai उभारण्यात येणाऱ्या विमानतळाला Airport हिंदुहृदयसम्राट...\nप्रशांत किशोर आणि शरद पवारांची केवळ सदिच्छा भेट की नवी रणनीती \nमुंबई - राजकीय सल्लागार आणि रणनितिकार प्रशांत किशोर Prashant Kishor यांनी...\nउद्धव ठाकरे पंतप्रधान निवासस्थानी दाखल\nवृत्तसंस्था : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित...\nखेडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी आमने-सामने; वाद गेला विकोपाला\nपुणे - खेड Khed पंचायत समिती सभापती विश्वास ठरावावरुन शिवसेना Shivsena व राष्ट्रवादी...\nव्याजदरात कोणतेही बदल नाहीत : शशिकांत दास\nवृत्तसंस्था : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) शुक्रवारी चालू आर्थिक वर्षाचा...\nगोपीचंद पडळकरांचे शरद पवारांसह मविआ सरकारवर जहरी टीकास्त्र \nसांगली : शरद पवार Sharad Pawar यांच्या पुढाकाराने स्थापित झालेलं सरकार...\nआमच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे बंद- देवेंद्र फडणवीस\nकोरोनाने मृत्यू (Coronavirus) झालेल्यां आणि मृत्यू च्या नोंदीत मोठी तफावत असल्याचा...\nएकनाथ खडसे शरद पवारांच्या भेटीला... ( पहा व्हिडिओ )\nमुंबई : महाराष्ट्राच्या Maharashtra राजकारणात नेमकं चाललंय तरी काय\nतोल ढासळणाऱ्या व्यक्तीवर बोलणं योग्य नाही, राऊतांची चंद्रकां���...\nमुंबई - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis यांनी राष्ट्रवादीचे...\nशरद पवारांनी फडणवीसांना नक्कीच मार्गदर्शन केलं असेल - राऊत\nमुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadanavis यांनी काल...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://iplliveupdate.in/2021/06/01/cbse-class-12-board-exams-cancelled-cannot-put-students-at-risk-says-pm/", "date_download": "2021-06-15T16:15:48Z", "digest": "sha1:3RUB63TEMGKDNXRUIQQQRRBNDUDMAKDI", "length": 13319, "nlines": 165, "source_domain": "iplliveupdate.in", "title": "CBSE Class 12 board exams cancelled; cannot put students at risk, says PM | IPL Live Update", "raw_content": "\nजवळपास १.4 दशलक्ष विद्यार्थ्यांना दिलासा देताना केंद्र सरकारने मंगळवारी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १२ वीच्या बोर्ड परीक्षा रद्द केल्या (सीबीएसई) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली या विषयावर आढावा बैठक घेण्यात आली.\nविद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे आणि सीबीएसई “ठरलेल्या उद्दिष्ट निकषानुसार ठराविक मुदतीत निश्चित करेल.” असेही ठरविण्यात आले की काही विद्यार्थ्यांची इच्छा असल्यास परीक्षा द्या, सीबीएसई “जेव्हा परिस्थिती अनुकूल असेल तेव्हा” हा पर्याय देईल.\nसंध्याकाळी पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकी घेण्यात आली आणि सीबीएसई आणि शिक्षण मंत्रालयाच्या अधिका officials्यांनी आतापर्यंत झालेल्या विस्तृत आणि विस्तृत सल्ल्याबद्दल आणि राज्य सरकारंसह सर्व भागधारकांकडून घेतलेली मते यावर सविस्तर सादरीकरण केले.\n“कोविडमुळे होणारी अनिश्चित परिस्थिती आणि विविध भागधारकांकडून मिळालेला अभिप्राय पाहता बारावीच्या बोर्ड परीक्षा यावर्षी होणार नाहीत असा निर्णय घेण्यात आला. पीएमओच्या निवेदनात म्हटले आहे की, सीबीएसई वेळोवेळी ठरविलेल्या उद्दीष्ट निकषांनुसार बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल संकलित करण्यासाठी पावले उचलणार आहे, असेही पीएमओच्या निवेदनात म्हटले आहे.\nपंतप्रधान म्हणाले की, बारावी सीबीएसई परीक्षांचा निर्णय हा विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेण्यात आला आहे आणि असे सांगितले आहे की या साथीच्या रोगाचा शैक्षणिक कॅलेंडरवर परिणाम झाला आहे आणि बोर्ड परीक्षेच्या मुद्दय़ामुळे विद्य���र्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये प्रचंड चिंता निर्माण झाली आहे. शेवटपर्यंत. ते म्हणाले की सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना धोका पत्करता येणार नाही.\nपंतप्रधान म्हणाले की कोविड परिस्थिती देशभरातील एक गतिमान परिस्थिती आहे… आणि अशा प्रकारच्या तणावग्रस्त परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षेस भाग घेण्यास भाग पाडता कामा नये.\nपीएमओच्या निवेदनात म्हटले आहे की, “पंतप्रधानांनी आमच्या विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे यावर जोर दिला आणि या बाबीवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही,” असे पंतप्रधानांच्या निवेदनात म्हटले आहे.\nविस्तृत सल्लामसलत प्रक्रियेचा संदर्भ देताना मोदी म्हणाले की, भारताच्या लांबी व रुंदीच्या सर्व भागधारकांशी सल्लामसलत केल्यानंतर विद्यार्थी अनुकूल निर्णय झाला आहे.\n23 मे रोजी मंत्र्यांच्या गटाने बोर्डाच्या परीक्षांवर राज्यांची भेट घेतली आणि बहुतेक राज्यांनी सीबीईने दिलेल्या दोन पर्यायांपैकी 19 पैकी 19 विषयांसाठी छाटलेल्या बोर्डाच्या परीक्षांना पाठिंबा दर्शविला होता. केंद्रीय मंडळाने असे सुचवले आहे की परीक्षा एकाच शाळेत घ्याव्यात आणि परीक्षेचा कालावधी 90 मिनिटांपेक्षा जास्त नसावा.\nपरंतु महाराष्ट्र आणि दिल्लीसह काही राज्यांनी सध्याच्या साथीच्या वातावरणाला ध्यानात घेऊन कोणत्याही शारीरिक परीक्षेला विरोध दर्शविला होता.\nसीबीएसई बोर्डाच्या परीक्षेबाबत पंतप्रधानांची ही तिसरी बैठक होती. १ April एप्रिल रोजी त्यांनी सभा घेतली. त्यानंतर दहावीची बोर्ड परीक्षा रद्द झाली आणि वर्ग परीक्षा पुढे ढकलण्यात आली. २१ मे रोजी त्यांनी बैठकही घेतली आणि त्यानंतर २ of मे रोजी मंत्र्यांच्या गटाने राज्यांची भेट घेतली.\nमंगळवारी झालेल्या बैठकीत केंद्रीय गृह, संरक्षण, वित्त, वाणिज्य, माहिती व प्रसारण, पेट्रोलियम आणि महिला व बालविकास मंत्रालयांचे मंत्री आणि पंतप्रधानांचे प्रधान सचिव, शालेय शिक्षण व उच्च शिक्षण विभागांचे सचिव व अन्य अधिकारी उपस्थित होते. आदल्या दिवशी कोविड -१ post नंतरच्या गुंतागुंतसाठी एम्समध्ये दाखल करण्यात आल्याने शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल बैठकीस उपस्थित नव्हते.\nदेशात (साथीचा रोग) सर्व देशभर (साथीचे साथीचे) साथीचे लहर दुसर्‍या लाटल्यानंतर सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांची मोठी चर्चा झाली होती. कॉंग्रेस आणि आम आदमी पक्षासह अनेक राजकीय पक्षांनी सरकारला परीक्षा रद्द करण्याचे आवाहन केले होते. इंडस्ट्री लॉबी ग्रुप एफआयसीसीआयनेही शिक्षण रद्द करण्याच्या वतीने शिक्षण मंत्रालयाला पत्र लिहिले होते.\nयाची सदस्यता घ्या पुदीनाचे वृत्तपत्रे\n* वैध ईमेल प्रविष्ट करा\n* आमच्या वृत्तपत्राची सदस्यता घेतल्याबद्दल धन्यवाद.\nकधीही एक कथा चुकवू नका मिंटसह संपर्कात रहा आणि माहिती ठेवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://jahirati.maayboli.com/node/2153", "date_download": "2021-06-15T15:33:31Z", "digest": "sha1:U6OZIEKKURKLAWVJA4VF7CVQLKPF2Z5D", "length": 2209, "nlines": 49, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "घेतली भरारी ... या काव्यसंग्रहाचे प्रकाशन | jahirati.maayboli.com", "raw_content": "\nघेतली भरारी ... या काव्यसंग्रहाचे प्रकाशन\nघेतली भरारी ... या कवी शरदचंद्र पाटील (शरद) [म्हणजे मी] यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन\nहस्ते: गज़लकार आणि गायक माननीय रमण रणदिवे\nप्रमुख पाहुणे: गज़लकार आणि कवी म. भा. चव्हाण\nअध्यक्ष : कवयित्री आसावरी काकडे\n४११०३० पुणे , Maharashtra\nगेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://jayvidarbha.com/car-with-crores-of-cash-recovered-from-rajasthan/", "date_download": "2021-06-15T17:04:52Z", "digest": "sha1:SJKRTOJQF5Y76QKFJEDXTER6U7FIUOCU", "length": 9787, "nlines": 125, "source_domain": "jayvidarbha.com", "title": "गुजरातला जाणाऱ्या कारमध्ये नोटांचं घबाड, सकाळपासून नोटा मोजता मोजता उलटली संध्याकाळ; अधिकारीही चक्रावले - जयविदर्भ न्यूज", "raw_content": "\nजयविदर्भ न्यूज - बातमी आमची निर्णय तुमचा\nगुजरातला जाणाऱ्या कारमध्ये नोटांचं घबाड, सकाळपासून नोटा मोजता मोजता उलटली संध्याकाळ; अधिकारीही चक्रावले\nगुजरातला जाणाऱ्या कारमध्ये नोटांचं घबाड, सकाळपासून नोटा मोजता मोजता उलटली संध्याकाळ; अधिकारीही चक्रावले\nराजस्थानच्या डुंगरपूर येथे दिल्लीहून गुजरातला जाणारी एक कार पोलिसांनी ताब्यात घेतली. (Car with crores of cash recovered from rajasthan)\nजयपूर: राजस्थानच्या डुंगरपूर येथे दिल्लीहून गुजरातला जाणारी एक कार पोलिसांनी ताब्यात घेतली. या कारची तपासणी करण्यात आली असता त्यात नोटांचं घबाड सापडलं. त्यामुळे अधिकाऱ्यांनी या नोटा मोजण्यास सुरुवात केली. सकाळपासून या नोटांची मोजणी सुरु होती. नोटा एव��्या प्रमाणावर होत्या की नोटा मोजता मोजता संध्याकाळ उलटली. त्यामुळे पोलीस आणि अधिकारीही चक्रावून गेले. (Car with crores of cash recovered from rajasthan)\nकोट्यवधी रुपये घेऊन निघालेली ही कार दिल्लीहून गुजरातला जात होती, असं सांगितलं जातं. तसेच हा सर्व पैसा हवाल्याचा असल्याचाही प्राथमिक अंदाज आहे. शनिवारी डुंगरपूर जिल्ह्यातील बिछीवाडा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी नॅशनल हायवे रस्ता क्रमांक 8 वर एक कार अडवली. या कारची तपासणी केली असता त्यात नोटांचं घबाड आढळून आलं. एक दोन लाख नव्हे तर तब्बल 4.5 कोटी रुपये या कारमधून जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. सर्व रक्कम जप्त करण्यात आली असून आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. हा पैसा हवाला मार्गे आला असावा, असं डीएसपी मनोज सवारियां यांनी सांगितलं.\nकारमध्ये प्रचंड प्रमाणात नोटा सापडल्याने पोलीसही चक्रावून गेले. ही रक्कम किती असेल याचा अंदाज पोलिसांना येत नव्हता. शिवाय हाताने नोटा मोजणंही शक्य नव्हते. पोलीस ठाण्यात नोट मोजण्याची मशीन नव्हती. त्यामुळे बँकांमधून नोट मोजण्याची मशीन मागवण्यात आली. सकाळपासून मशीनने या नोटा मोजण्यात आल्या. नोटा मोजता मोजता संध्याकाळ झाली. त्यामुळे अधिकाऱ्यांचीही दमछाक झाली. ही संपूर्ण रक्कम 4.5 कोटी असल्याचं पोलिसांनी सांगितलं. DL8CA X3573 या क्रमांकाच्या गाडीत या नोटा सापडल्या. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.\nबिछीवाडा पोलीस ठाणे हे गुजरातच्या हिम्मत नगर बॉर्डरवर आहे. येथून नॅशन हायवे जातो. या ठिकाणी नेहमीच तस्करी केली जाते. त्याचा पोलिसांकडून वेळोवेळी पर्दाफाशही केला जातो. मात्र, बिछीवाडा पोलिसांनी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्कम जप्त केली आहे. (Car with crores of cash recovered from rajasthan)\n“एमपीएससी’ची सप्टेंबरमध्ये संयुक्‍त पूर्व परीक्षा\nIRCTC Push Notification | ट्रेन तिकीटच्या बुकिंगसाठी भटकणं बंद, आता मोबाईलवर मिळणार सर्व माहिती\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं, आजोबा-काकीला हत्येप्रकरणी अटक\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन् घेतला 103 कोटींचा फ्लॅट\nदोनशे फुट उंच पुलावर अडकलेल्या मुलाचे वाचवले प्राण\n चॉकलेट घशात अडकल्यानं चिमुकलीचा मृत्यू, भिवंडीतील हृदयद्रावक घटना\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उल���डलं,…\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन्…\nहोमबातम्या WTC Final: भारताविरुद्ध खेळणार ही ‘टीम…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/marathi-cinema-news/in-satyashodhak-sandeep-kulkarni-is-playing-the-role-of-jyotiba-121041900022_1.html", "date_download": "2021-06-15T16:51:57Z", "digest": "sha1:X5LREZUVOJOSPGLP3Z5VPEW2M3YUKLDG", "length": 10827, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "‘सत्यशोधक’मध्ये संदीप कुलकर्णी साकारतोय ज्योतिबा | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 15 जून 2021\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n‘सत्यशोधक’मध्ये संदीप कुलकर्णी साकारतोय ज्योतिबा\nचित्रपटांमध्ये ऐतिहासिक चित्रपटांचा जुन्या काळापासून सध्याच्या काळापर्यंत बोलबाला आहे. बॉलिवूडमध्येही ऐतिहासिक चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमा करतात. या चित्रपटातून चांगला आदर्श निर्माण केला जातो. महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक महात्मा जेतिबा फुले यांनी समाज परिवर्तनासाठी सत्यशोधक समितीची स्थापना केली होती. समाजलेखक, विचारवंत आणि थोर समाजसुधारक महात्मा जेतिबा फुलेंच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.\n‘सत्यत्शोधक' असे या आगामी चित्रपटाचे नाव असणार आहे. या चित्रपटामध्ये ज्योतिबांची भूमिका संदीप कुलकर्णी साकारतो, तर राजश्री देशपांडे सावित्रीबाई फुलेंची भूमिका साकारत आहे. क्रांतिकारी महात्मा फुलेंची जीवनयात्रा ‘सत्यशोधक' या चित्रपटामध्ये पाहायला मिळेल. मोठ्या पडद्यावर हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.\nकोरोना: होळीला रंग खेळताना दक्षता बाळगली नाही तर तुम्ही बनाल सुपरस्प्रेडर\nहोळी खेळताना मुलांची काळजी घ्या, या 5 गोष्टी लक्षात ठेवा\nहोळी विशेष होळी खेळण्यापूर्वी जाणून घ्या, रंगाचा मनावर काय प्रभाव पडतो\nHOLI 2021: होळीच्या रंगाची अॅलर्जी असल्यास आपल्यासाठी हे खास 7 सोपे टिप्स, रंग सोडवा\nHoli 2021: होळी खेळण्यापूर्वी नक्की लक्षात असू द्या या 10 गोष्टी\nयावर अधिक वाचा :\nअयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...\nसप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...\nदेवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...\nभटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थान���ध्ये गेल्यावर जयपूर, ...\nपलरुवी अर्थात दुधाचा धबधबा\nकेरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...\nरामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र\nरामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...\nकंगना रनौत ला दिलासा नाही , कंगनाला कोर्टानं फटकारलं\nअभिनेत्री कंगना रनौत नेहमी आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असते. त्यामुळे तिला बऱ्याच ...\nनिसर्गाच्या सानिध्यात वसलेलं मुन्नार हिल स्टेशन\nहिल स्टेशनला नयनरम्य हिल स्टेशन म्हणतात. भारतामध्ये डोंगरांच्या मोठ्या ,लांब, सुंदर आणि ...\nपक्याचे वडील पक्याला रागावत असतात वडील- पक्या, तुझ्या कडून एक काम नीट होत नाही, तुला ...\nLagaan: आमिर खानने 'लगान' सिनेमाला वाईट चित्रपट का म्हटलं ...\nमधू पाल 2001 साली आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शित केलेला 'लगान' चित्रपट हिंदी ...\n'मुलगी झाली हो' महाराष्ट्राची नंबर 1 मालिका\nमराठी मालिक आणि त्यांच्या कलाकारांना नेहमीच प्रेक्षकांचा प्रेम आणि प्रतिसाद लाभत असतो. ...\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुंबईत - अवेळी पाऊस\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA/", "date_download": "2021-06-15T16:05:04Z", "digest": "sha1:HTFBQYRE2ZM5Y2ZO3QY4XLUOGBVOHEPU", "length": 11764, "nlines": 126, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "इंधनाची दरवाढी करुन भाजप सरकारने जनतेचे कंबरडे मोडले : दिगंबर कामत | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर इंधनाची दरवाढी करुन भाजप सरकारने जनतेचे कंबरडे मोडले : दिगंबर कामत\nइंधनाची दरवाढी करुन भाजप सरकारने जनतेचे कंबरडे मोडले : दिगंबर कामत\nगोवा खबर : गोव्यात २०१२ मध्ये सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने रु. ६० प्रति लिटर पॅट्रोलचे भाव निर्धारीत करण्याचे लोकांना आश्वासन दिले होते. सन २०१४ मध्ये ‘अच्छे दिन”ची स्वप्ने दाखवुन भाजप सरकारने केंद्रात सत्ता संपादन केली. परंतु, केंद्र व राज्य सरकारने आंतराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाचे भाव कमी झालेले असतानाही सात��्याने इंधन दरवाढ करुन जनतेचे कंबरडे मोडले व दिलेल्या आश्वासनाला हरताळ फासला. भाजप सरकार आज कष्टकरी जनतेचा खिसा ओरबाडुन लुटमार करीत आहे अशी टीका विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी केली.\nकोविड महामारीत सर्व व्यवहार ठप्प झालेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीनी जाहिर केलेल्या अविचारी देशव्यापी लॉकडाऊन जनता आर्थिक संकटात सापडलेली असताना, असंवेदनशील भाजप सरकार इंधन दरवाढीने त्यांच्यावर अधिक बोजा टाकत आहे. सरकारने ताबडतोब इंधर दरवाढ मागे घ्यावी व लोकांना दिलासा द्यावा असे दिगंबर कामत म्हणाले.\nभाजप सरकार कष्टकरी लोकांना आर्थिक सहाय्य देत नाही. मोटर सायकल पायलट, खाजेकार, फुलकार, रेंदेर, पोदेर, मॅकनिक अश्या अनेक पारंपारीक व्यावसायीकांना सरकारने संकट काळात वाऱ्यावर सोडले आहे असा आरोप दिगंबर कामत यांनी केला.\nविरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी आज कॉंग्रेस पक्षाच्या धरणे आंदोलनात भाग घेतला व मोदी सरकारचा निषेध केला. दक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस तर्फे मोहिद्दीन पॅट्रोल पंप येथे, युवक कॉंग्रेस तर्फे कुराडे पॅंट्रोल पंपावर तसेच मडगाव गट कॉंग्रेस तर्फे विर्जीनकप पॅट्रोल पंपावर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री आलेक्स सिक्वेरा, दक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष ज्यो डायस, कॉंग्रेसचे सचिव नितीन प्रभुदेसाई, दक्षिण गोवा कॉंग्रेसचे दीपक खरंगटे, अविता नाईक, रोयला फर्नांडिस, युवक कॉंग्रेसचे राज्य सचिव ॲड. अर्चित नाईक व दीपक पै, दक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष उबेद खान, मडगाव गट कॉंग्रेस अध्यक्ष गोपाळ नाईक हजर होते.\nमडगावच्या उप-नगराध्यक्ष दिपाली सावळ, नगरसेवीका लता पेडणेकर, दामोदर वरक, सिद्धांत गडेकर, सगुण नायक, माजी नगरसेवक अविनाश शिरोडकर, मनोज मसुरकर यांनी ही धरणे आंदोलनात भाग घेतला.\nभाजप सरकारच्या वाढत्या महागाईने, आज प्रत्येकाचे घरगुती जमा-खर्चाचे गणित कोलमडलेले आहे. गृहिणींना आज गॅस सिलींडरच्या वाढत्या किमतीने महिन्याचा खर्च सांभाळताना कष्ट सोसावे लागत आहेत. भाजपने लोकांच्या भावनांची दखल घेणे गरजेचे आहे असे दिपाली सावळ यांनी सांगितले.\nबेजबाबदार भाजप सरकारने लोकांचे भले करणे सोडुनच दिले आहे. अर्थव्यवस्था परत रुळावर आणण्यासाठी सरकारकडे कसलीच योजना नाही असे कॉंग्रेसचे सचिव नितीन प्रभुदेसाई म्हणाले.\nआजच्या धरणे आंदोलनात कॉंग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपुर्ण राज्यातील सर्व चाळीस मतदार संघात धरणे आंदोलन करुन कॉंग्रेस पक्षाने मोदी सरकारचा निषेध केला.\nPrevious articleतिसऱ्या लाटेला तोंड देण्यास सरकार सज्ज : मुख्यमंत्री\nNext articleआप कार्यकर्त्यांकडून जीएमसीमध्ये १७ हजारहून अधिक अन्न पॅकेटचे वितरण : राहुल म्हांबरे\nकॉंग्रेसच्या अग्रणी संघटना पक्ष मजबुत करण्यासाठी महत्वाची भुमीका बजवणार : दिनेश राव\nकॉंग्रेस पक्षाच्या नवीन माध्यम विभागाची घोषणा\nरॉय फर्नांडिसवरील हल्ल्याचा युवा कॉंग्रेसने केला निषेध\nकॉंग्रेसची कोविड हेल्पलाईन सेवा\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह :तेंडुलकर\nLIVE अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण( सौजन्य गोवा विधानसभा यूट्यूब चॅनल)\nवित्तीय समावेशनाचा भाग म्हणून वित्त मंत्रालयाकडून “जन धन रक्षक” मोबाईल ॲपचे उद्‌घाटन\nगोव्यात ‘एन्.आर्.सी.’ लागू करा \nपंतप्रधान मोदींच्या सभेला 25 हजार लोक असणार:मुख्यमंत्री\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nशनिवारी पहाटे १.३० ते २.३० च्या सुमारास चांद्रयान-२ विक्रम लॅडर चंद्राला...\nगोव्यात न्यूड पार्टीचे आयोजन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%87-%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-15T15:32:06Z", "digest": "sha1:OWWGWGSCHXNVKHICF4IWOFRJWKEP6F7Q", "length": 15787, "nlines": 135, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "दिव्यांग बालकांसाठी इ-साहित्य विकसित करण्याकरता सरकारने जारी केल्या मार्गदर्शक सूचना | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर दिव्यांग बालकांसाठी इ-साहित्य विकसित करण्याकरता सरकारने जारी केल्या मार्गदर्शक सूचना\nदिव्यांग बालकांसाठी इ-साहित्य विकसित करण्याकरता सरकारने जारी केल्या मार्गदर्शक सूचना\nसर्वंकष शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य करणे हे मार्गदर्शक सूचनांचे लक्ष्य\nगोवा खबर : दिव्यांग बालकांसाठी इ-साहित्य विकसित करण्याकरता मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करायला केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आज मंजूरी दिली.\nडिजिटल/ऑनलाईन/���न-एअर शिक्षणासंबंधित सर्व प्रयत्नांच्या एकत्रीकरणासाठी पीएम-इ-विद्या हा सर्वसमावेशक उपक्रम 17 मे 2020 रोजी सुरु करण्यात आला. दिव्यांग बालकांसाठी इ-साहित्य विकसित करण्याकरता हा विशेष कार्यक्रम राबवला जात आहे. या दृष्टीकोनातून शिक्षण मंत्रालयाच्या साक्षरता आणि शालेय शिक्षण विभागाने या बालकांसाठी इ-साहित्य विकसित करण्याबाबत शिफारस करण्याकरता तज्ञांची एक समिती स्थापन केली होती.\nदिव्यांग (CwDs) आणि विशेष गरजा असलेल्या दिव्यांग बालकांसाठीसाठी पहिल्यांदाच अशा प्रकारे मार्गदर्शक सूचना तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे, जेणेकरुन सर्वसमावेशक शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य होईल. समितीने 11 कलमे आणि 2 परिशिष्ट असलेला “दिव्यांग बालकांसाठी इ-साहित्य विकसित करण्याकरता मार्गदर्शक सूचना” या शीर्षकाचा अहवाल सादर केला आहे. हा अहवाल सामायिक करण्यात आला, सादर झाला तसंच त्यावर चर्चाही झाली. शिक्षण मंत्रालयाने हा अहवाल स्विकारला आहे.\nअहवालातील इ-साहित्य मार्गदर्शक सूचनांची ठळक वैशिष्ट्य याप्रमाणे :\nआकलन होईल असे, प्रयोगशील, समजण्यायोग्य आणि मजबूत या चार आधारांवर दिव्यांग बालकांसाठी इ-साहित्य विकसित केले पाहिजे.\nलिखित साहित्य, सारणी, आकृत्या, दृश्ये, ध्वनी, चलचित्रे इत्यादींचा समावेश असलेल्या इ-साहित्याने राष्ट्रीय मानक (GIGW 2.0) आणि आंतरराष्ट्रीय मानक WCAG 2.1, E-Pub, DAISY इत्यादी) यांच्या सुलभतेच्या मानकांचे पालन केले पाहिजे.\nसाहित्य प्रसारित होते असेव्यासपीठ (उदा. दिक्षा) आणि साहित्य उपलब्ध होते, संवाद साधता येतो असे वाचन व्यासपीठ/उपकरणे (उदा. इ-पाठशाला) यांनी तांत्रिक दर्जा राखला पाहिजे.\nया बालकांच्या विशेष गरजा पूर्ण होण्यासाठी योग्य शैक्षणिक वसतिगृहाची शिफारस केली आहे.\nतांत्रिक मानके आणि मार्गदर्शक सूचनांबाबत अहवालाच्या चोथ्या भागात तपशीलवार माहिती दिली आहे.\nपुस्तके टप्प्याटप्प्याने सहज उपलब्ध होतील अशा डिजिटल स्वरूपात रुपांतरीत करण्याची शिफारसही समितीने केली आहे. डिजिटल पुस्तकातील साहित्य विविध माध्यमात उपलब्ध करावे (लेखी, ध्वनी, चलचित्रे, सांकेतिक भाषा इत्यादि). यात माध्यम निवडण्याची, ती सुरु-बंद करण्याची सुविधाही असावी. दिव्यांग बालकांना या साहित्य आणि त्यातील सरावाच्या भागाला विविध प्रकारे प्रतिसाद देता यावा अशी लवचिकता डिजिटल पुस्तकात असावी.\nराष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अनुभवासह, नजीकच्या एनसीइआरटी मापदंड विकसित करण्याच्या अनुभवासह, डिजिटल पुस्तके विकसित करण्याबाबतच्या तपशीलवार मार्गदर्शक सूचना: बरखा: सगळ्यांसाठी वाचनमालिका (मुद्रीत आणि डिजिटल माध्यम), सगळ्यांसाठी सुलभ पाठ्यपुस्तक आणि युनिसेफचे शिक्षणासाठी वैश्विक पातळीवर तयार केलेले डिजिटल पाठ्यपुस्तक (दिव्यांग असलेल्या आणि नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी) पाचव्या भागात सादर केले आहे.\nडिजिटल पुस्तकासह, भाग 6 ते 9 पुरवणी इ-साहित्य विकसित करण्याबाबत विशेष मार्गदर्शक सूचनांची शिफारस समितीने केली आहे. विद्यार्थ्यांसाठीच्या आरपी डब्ल्यूडी कायदा 2016 मधे 21 दिव्यांग प्रकारांचा नेमका उल्लेख केला आहे. यानुसार वैचारिक आणि विकासाबाबतचे व्यंग, बहुव्यंगता, ऑटिझम स्पेक्ट्रम आजार, श्रवण दोष, अंधत्व, अधू दृष्टी, बहिरेपण आणि ऐकण्यात त्रास तसेच इतर गोष्टींचा समावेश आहे.\nशिफारशींचा सार भाग दहा मधे सादर केला आहे जेणेकरुन साहित्य तयार करणारे, त्याची रुपरेषा तयार करणारे, विकसित करणारे यांच्याबरोबर तो मोठ्या प्रमाणावर सामायिक करता येईल.\nपथदर्शी आराखड्याची सक्षम आणि शिस्तबद्ध अंलबजावणी करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांची माहिती अहवालाच्या 11 व्या भागात दिली आहे.\nसांकेतिक भाषेच्या चलचित्रे निर्माणासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना आणि तांत्रिक मानके अहवालाच्या परिशिष्ट एक मधे दिली आहेत.\nशिकण्याबाबतच्या वैश्विक आराखड्याच्या (UDL) साहित्य विकसित करणे आणि शैक्षणीक वसतीगृहासंदर्भात अहवालाच्या परिशिष्ट दोन मधे माहिती दिली आहे.\nदिव्यांग बालकांसाठीच्या डिजिटल शिक्षणासाठी उच्च दर्जाचे साहित्य विकसित करण्याकरता या मार्गदर्शक सूचना महत्वाचे पाऊल आहे. अनुभवावर आधारित सुधारणा करणे आणि नव्या तंत्रज्ञानांचा स्विकार करण्याची जबरदस्त क्षमता मूळातच त्यांच्यात असते .\nPrevious articleपणजी येथे प्रादेशिक स्तरावरील डाक अदालतचे आयोजन\nNext articleभाजप सरकारचा लोकांच्या जीवाशी खेळ चालुच : गिरीश चोडणकर\nकॉंग्रेसच्या अग्रणी संघटना पक्ष मजबुत करण्यासाठी महत्वाची भुमीका बजवणार : दिनेश राव\nकॉंग्रेस पक्षाच्या नवीन माध्यम विभागाची घोषणा\nरॉय फर्नांडिसवरील हल्ल्याचा युवा कॉंग्रेसने केला निषेध\nपूर्व राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना पंतप्रधानांनी त्यांच्या राष्ट्रपती भवनाच्या वास्तव्यातील शेवटच्या दिवशी लिहिलेले पत्र\nफास्टॅग’च्या अटीतून गोव्याला बाहेर काढा : चोडणकर\nबायोपिक्स हे माहितीपट असता कामा नयेत, ते डॉक्युड्रामा असले पाहिजेत:राहुल रवैल\nगणपतीपुळ्यात जाळ्यात अडकलेल्या कासवाला जीवदान\nकोरोना पासून असुरक्षित लोकांच्या जीवनाचे रक्षण करण्यासाठी अनिल अग्रवाल यांनी उभारला १०० कोटींचा निधी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल बोगद्याचे राष्ट्रार्पण\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nमहाराष्ट्राच्या सीमेवरील गावात दारूच्या विक्रीवर निर्बंध लागू\nकोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या आपत्कालीन स्थितीत नवरात्रोत्सव कसा साजरा करावा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/300-koli-brothers-get-devendra-gift/", "date_download": "2021-06-15T17:10:58Z", "digest": "sha1:F4QIOIZPQHDTQCXYQW2TLXSBF2PQXQBO", "length": 15602, "nlines": 376, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या ३०० कोळी बांधवांना मिळाली ‘देवेंद्रभेट’ - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nविभागीय शुल्क समितीच्या कामकाजाबद्दल आठवड्याभरात प्रतिज्ञापत्र सादर करा – मुंबई उच्च…\nसरकारने ओबीसी आयोगावर नियुक्त केले ९ सदस्य\nकोरोना : राज्यात मृतांचा आकडा पुन्हा वाढला, ३८८ ची नोंद\n‘आशां’च्या संपावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणालेत …\nचक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या ३०० कोळी बांधवांना मिळाली ‘देवेंद्रभेट’\nमुंबई : तौक्ते वादळामुळे (Toukate Cyclone) मुंबईच्या मालाड पश्चिम मढ येथील कोळी बांधवांच्या बोटींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येथील सुमारे ३०० कोळी बांधवांना उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते देवेंद्रभेट म्हणून अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. भारतीय जनता युवा मोर्च्याचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांनी मुंबईत देवेंद्रभेट (devendra-gift) हा उपक्रम सुरू केला आहे.\nया प्रसंगी खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले की, नुकसानग्रस्त कोळी बांधवांना पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्य सर��ारकडून लवकरच मदत मिळणार आहे. परंतु त्यांची रोजीरोटी गेल्याने त्यांना त्वरित दिलासा देण्यासाठी ‘देवेंद्रभेट’ म्हणून अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. या वादळात मच्छिमार बोटींचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे जनसेवा बँकेचे अध्यक्ष जयप्रकाश मिश्रा यांच्या संकल्पनेतून येथील कोळी बांधवांना कमी व्याजाने कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. त्यांची मासेमारी सुरू झाल्यानंतर पुढचे सहा महिने बँकेचे हप्ते घेतले जाणार नाहीत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleदहशतवादी संघटनेशी संबंध : राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त पोलीस अधिकारी बडतर्फ\nNext articleउद्धव ठाकरेंच्या ‘वैफल्यग्रस्त’च्या टीकेला फडणवीसांचे उत्तर; म्हणाले…\nविभागीय शुल्क समितीच्या कामकाजाबद्दल आठवड्याभरात प्रतिज्ञापत्र सादर करा – मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश\nसरकारने ओबीसी आयोगावर नियुक्त केले ९ सदस्य\nकोरोना : राज्यात मृतांचा आकडा पुन्हा वाढला, ३८८ ची नोंद\n‘आशां’च्या संपावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणालेत …\nलर्निंग लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया झाली सोपी; आरटीओत जाण्याची गरज नाही \nकाँग्रेसचे प्रभारी करणार महाराष्ट्राचा दौरा, राजकीय चर्चांना उधाण; काँग्रेसच्या मनात …\nशिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे ; नितेश राणेंचा प्रहार\nउल्हासनगर महापालिका स्थायी सभापती निवडणूक ; शिवसेनेला टीम कलानीचा पाठिंबा ,...\nसोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करत आहे ;...\nशिवसेनेचे कट्टर विरोधक नारायण राणेंना पंतप्रधान मोदींकडून स्पेशल गिफ्ट\nराम मंदिरावर घोटाळ्याचा डाग ; मोदी आणि भागवतांना हस्तक्षेप करावाच लागेल...\nमराठा आरक्षण : … कुणाला कुठं गाठायचे हे मी बघतो :...\nमराठा आरक्षणासाठी दोन्ही राजे एकत्र; उदयनराजे म्हणाले, ‘आरक्षणासाठी दोन्ही घराणे एक’\nचंद्रकांतदादांची अवस्था म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी; अजित पवारांचे टीकास्त्र\nविभागीय शुल्क समितीच्या कामकाजाबद्दल आठवड्याभरात प्रतिज्ञापत्र सादर करा – मुंबई उच्च...\nदोन इटालियन मरीन्सविरुद्धचा खटला नऊ वर्षांनी अखेर रद्द\nपासपोर्टच्या नूतनीकरणासाठी कंगनाची हायकोर्टात याचिका\nपक्षाच्या अध्यक्षपदावरुन हटवलेल्या चिराग पासवान यांनी बंडखोर खासदारांना पक्षातून हाकलले\nनागपुरातील संविधान चौकात भरपावसात धरणे आंदोलन; संप चालूच राहणार : आशा...\nमराठा आरक्षण : संभाजीराजेंच्या आवाहनाला प्रकाश आंबेडकरांचा प्रतिसाद; आंदोलनासाठी कोल्हापुरात दाखल\nशिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे ; नितेश राणेंचा प्रहार\nबुरुज ढासळला : कंत्राट रद्द करून अधिकाऱ्यांना निलंबित करा; राष्ट्रवादी काँग्रेसची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/parambir-singh-shielded-stamp-scam-accused-abdul-karim-telgi-12420", "date_download": "2021-06-15T15:38:39Z", "digest": "sha1:O6M5P4HJEPSWQMY6GW4TB5EQAICPZWWD", "length": 8700, "nlines": 123, "source_domain": "www.saamtv.com", "title": "परमबीर सिंग व तेलगीचेही होते संबंध; लेटरबाँबमधला आरोप...(पहा व्हिडिओ) | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपरमबीर सिंग व तेलगीचेही होते संबंध; लेटरबाँबमधला आरोप...(पहा व्हिडिओ)\nपरमबीर सिंग व तेलगीचेही होते संबंध; लेटरबाँबमधला आरोप...(पहा व्हिडिओ)\nमंगळवार, 27 एप्रिल 2021\nकाही वर्षांपूर्वी गाजलेल्या बनावट स्टँपपेपर प्रकरणाचा सूत्रधार अब्दुल करीम तेलगी यांच्याशीही मुंबईचे माजी पोलिस आयुक्त डाॅ. परमबीर सिंग यांचे आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप अकोल्याच्या पोलिस निरिक्षकाने केला आहे\nअकोला : काही वर्षांपूर्वी गाजलेल्या बनावट स्टँपपेपर Stamp Paper Scam प्रकरणाचा सूत्रधार अब्दुल करीम तेलगी Abdul Karim Telgi यांच्याशीही मुंबईचे माजी पोलिस Mumbai Police आयुक्त डाॅ. परमबीर सिंग यांचे आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप अकोल्याच्या पोलिस निरिक्षकाने केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thacekray यांना लिहिलेल्या १४ पानी पत्रात पोलिस निरिक्षक बी. आर. घाडगे यांनी हा आरोप केला आहे. घाडगे यांनी टाकलेल्या या लेटर बाँबमुळे खळबळ उडाली आहे. Parambir Singh Shielded Stamp Scam Accused Abdul Karim Telgi\nया अधिकाऱ्याने मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे Sanjay Pande यांना हे पत्र पाठवले आहेत. त्यात परमबीर सिंग यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. तेलगीशी असलेले आर्थिक हितसंबंध हा देखील या पत्रातला एक प्रमुख आरोप आहे. ''मिरारोड पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक वजीर शेख (सध्या वरिष्ठ पोलिस निरिक्षक कोराडी पोलीस स्टेशन,पोलीस आयुक्तालय,नागपुर ) यांनी ठाणे Thane ग्रामीणचे तत्कालिन पोलिस अधिक्षक परमबीर सिंग Parambir Singh यांना बनावट स्टँपच्या कारखान्याची माहिती देऊन कारवाई करण्याबाबत कळवले होते. मात्र, परमबीर सिंग व अन्य पोलिस अधिकाऱ्यांचे तेलगी बरोबर आर्थिक हितसंबंध असल्याने त्यांनी बनावट स्टँपचा कारखाना जप्त केला नाही व तेलगीला अटकही केली नाही,'' असे घाडगे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.\nघाडगेंनी आपल्या पत्रात परमबीर यांच्यावर तब्बल २३ गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. परमबीर सिंग यांनी माझ्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात आल्याचेही पत्रात म्हटले आहे. एस.आय.टी. SIT स्थापन करून माझ्या विरोधात दाखल केलेल्या खोट्या गुन्हयांचा Crime तपास करून दोषी अधिकाऱ्यांविरूध्द व त्यांना मदत करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांविरूध्द व इतरांवर गुन्हे दाखल करून तपास करावा, अशी विनंतीही घाडगेंनी केली आहे.\nतेलगी telgi पोलिस पोलिस आयुक्त scam abdul karim telgi mumbai mumbai police police मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare दिलीप वळसे पाटील पोलीस ठाणे thane crime\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://thakareblog.in/pm-cares-for-children-scheme-launched/", "date_download": "2021-06-15T16:47:42Z", "digest": "sha1:RMJXOLSRKULG4QC5QFTZTLYZAUQM5RCW", "length": 14657, "nlines": 141, "source_domain": "thakareblog.in", "title": "पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन:योजना सुरु", "raw_content": "\nपीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन:योजना सुरु\nin All Update's, विद्यार्थी कट्टा, शाळा माहिती Update, शिक्षक कट्टा, शैक्षणिक बातम्या, शैक्षणिक सूचना\n2. मुलाच्या नावे मुदत ठेव:\n3. शालेय शिक्षणः 10 वर्षाखालील मुलांसाठी\n4. शालेय शिक्षण: 11-18 वर्षांच्या मुलांसाठीः\n5. उच्च शिक्षणासाठी समर्थनः\nपीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन: कोविड बाधित मुलांना आधार मिळण्यासाठी व त्यांच्या सक्षमीकरणासाठी योजना सुरु\nकोविड -19 मुळे पालक गमावलेल्या मुलांना आधार देण्यासाठी कोणती पावले उचलावी याबाबत विचारविनिमय आणि चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. सध्याच्या कोविड महामारीचा फटका बसलेल्या मुलांसाठी पंतप्रधानांनी अनेक फायदे जाहीर केल��. या उपाययोजनांची घोषणा करताना पंतप्रधानांनी यावर भर दिला की मुले देशाच्या भवितव्याचे प्रतिनिधित्व करतात आणि मुलांना आधार देण्यासाठी व संरक्षण करण्यासाठी देश सर्वतोपरी प्रयत्न करेल जेणेकरून ते बलवान नागरिक म्हणून विकसित होतील आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल असेल. पंतप्रधान म्हणाले की, अशा कठीण काळात आपल्या मुलांची काळजी घेणे आणि उज्ज्वल भविष्याची आशा बाळगणे हे आपले कर्तव्य आहे. कोविड 19 मुळे, दोन्ही पालक किंवा पालनपोषण करणारे किंवा कायदेशीर पालक / दत्तक पालक गमावलेल्या मुलांना ‘पीएम-केअर्स फॉर चिल्ड्रेन’ योजनेंतर्गत पाठिंबा दिला जाईल.\n2 मुलाच्या नावे मुदत ठेव:\nमुलगा किंवा मुलगी 18 वर्षांची झाल्यावर त्या प्रत्येकासाठी दहा लाख रुपयांचा निधी उभारण्यासाठी विशेष रचना केलेल्या योजनेत पीएम केअर्स योगदान देईल.\nहा निधी: उच्च शिक्षणाच्या कालावधीत त्याची किंवा तिची वैयक्तिक आवश्यकता पूर्ण करण्यासाठी 18 वर्षापासून पुढील पाच वर्षांसाठी मासिक आर्थिक पाठिंबा / छात्रवृत्ती देण्यासाठी वापरला जाईल आणि 23 व्या वर्षात पदार्पण केल्यावर त्याला किंवा तिला वैयक्तिक आणि व्यावसायिक वापरासाठी एक रकमी निधीची रक्कम मिळेल.\n3 शालेय शिक्षणः 10 वर्षाखालील मुलांसाठी\nमुलाला जवळच्या केंद्रीय विद्यालयात किंवा खासगी शाळेत डे स्कॉलर म्हणून प्रवेश दिला जाईल.\nमुलास खासगी शाळेत प्रवेश मिळाल्यास आरटीईच्या निकषांनुसार फी पीएम केअर्स मधून दिली जाईल.\nगणवेश, पाठ्यपुस्तके आणि वह्यांच्या खर्चासाठी देखील पीएम केअर्स मधून पैसे दिले जातील.\n4 शालेय शिक्षण: 11-18 वर्षांच्या मुलांसाठीः\nमुलाला सैनिक स्कूल, नवोदय विद्यालय इ. सारख्या कोणत्याही केंद्र शासकीय निवासी शाळांमध्ये प्रवेश देण्यात येईल.\nजर मूल काळजीवाहू पालक / आजी-आजोबा / वाढीव कुटुंबाच्या देखरेखीखाली असेल तर, त्याला जवळच्या केंद्रीय विद्यालयात किंवा खासगी शाळेत डे स्कॉलर म्हणून प्रवेश दिला जाईल.\nमुलास खासगी शाळेत प्रवेश मिळाल्यास आरटीईच्या निकषांनुसार फी पीएम केअर्स मधून दिली जाईल.\nगणवेश, पाठ्यपुस्तके आणि वह्यांच्या खर्चासाठी देखील पीएम केअर्स मधून पैसे दिले जातील.\n5 उच्च शिक्षणासाठी समर्थनः\nमुलास सध्याच्या शैक्षणिक कर्जाच्या निकषांनुसार देशातील व्यावसायिक अभ्यासक्रम / उच्च शिक्षणासाठी शैक���षणिक कर्ज मिळविण्यात मदत केली जाईल. या कर्जावरील व्याज पीएम केअर्सद्वारे भरले जाईल.\nकेंद्र किंवा राज्य सरकारच्या योजनेंतर्गत अशा मुलांना मुलांना शासकीय निकषांनुसार पदवीधर / व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक शुल्क / कोर्स फी इतकीच शिष्यवृत्ती देण्याचा पर्याय आहे. विद्यमान शिष्यवृत्ती योजनेंतर्गत पात्र नसलेल्या मुलांसाठी, पंतप्रधान केअर्स मधून सममूल्य शिष्यवृत्ती दिली जाईल.\n5 लाख रुपयांच्या आरोग्य विमा कवचासह सर्व मुलांची आयुष्मान भारत (पीएम-जेएवाय) योजनेअंतर्गत लाभार्थी म्हणून नोंदणी केली जाईल.\nया मुलांची प्रिमिअम रक्कम 18 वर्षे वयापर्यंत पंतप्रधान केअर्सद्वारे दिली जाईल.\nअशा मुलांना पीएम केअर्समधून 18 वर्षांचे झाल्यावर मासिक छात्रवृत्ती आणि 23 वर्षांचे झाल्यावर 10 लाख रुपयांचा निधी मिळेल.\nकोविडमुळे पालक गमावलेल्या मुलांसाठी विनामूल्य शिक्षण सुनिश्चित केले जाईल.\nमुलांना उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज मिळवून देण्यात मदत केली जाईल आणि पीएम केअर्स या कर्जावरील व्याज फेडेल.\nमुलांना 18 वर्षापर्यंत आयुष्मान भारत अंतर्गत 5 लाख रुपयांचा मोफत आरोग्य विमा मिळेल आणि प्रिमिअम पीएम केअर्सद्वारे भरण्यात येईल.\nइयत्ता १० वी निकालाबाबत राज्यशासनाने धोरण\nराष्ट्रीय पुरस्कार नोंदणी १ जून २०२१ पासून सुरु.\nराज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरु आणि शिक्षक उपस्थितीबाबत सूचना\nSCERT मार्फत ज्ञानगंगा या शैक्षणिक कार्यक्रमला सुरुवात\nSSC परीक्षा 2021 साठी विषय निहाय Excel Sheet गुण याद्या\nअध्ययन नुकसान सुधारात्मक कार्यक्रम\nइ.१० वीच्या मूल्यमापन कार्यपध्द्ती संदर्भात प्रशिक्षण | दि.१०/०६/२०२१\nइ दहावी परीक्षा 2021 च्या मूल्यमापन व निकाल विषय निहाय गुण PDF याद्या\nराष्ट्रीय पुरस्कार नोंदणी १ जून २०२१ पासून सुरु.\nराज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरु आणि शिक्षक उपस्थितीबाबत सूचना\nSCERT मार्फत ज्ञानगंगा या शैक्षणिक कार्यक्रमला सुरुवात\nSSC परीक्षा 2021 साठी विषय निहाय Excel Sheet गुण याद्या\nअध्ययन नुकसान सुधारात्मक कार्यक्रम\nइ.१० वीच्या मूल्यमापन कार्यपध्द्ती संदर्भात प्रशिक्षण | दि.१०/०६/२०२१\n© 2021 Thakare Blog -ठाकरे ब्लॉगवरील माहिती हि संपूर्ण खात्रीदायकच असणार आहे, या ब्लॉगवरील माहिती ��तर ठिकाणी विना परवानगीने प्रसिद्ध केल्यास @copywriter Act नुसार कारवाई करण्यात येईल. Next Update Groups.\n© 2021 Thakare Blog -ठाकरे ब्लॉगवरील माहिती हि संपूर्ण खात्रीदायकच असणार आहे, या ब्लॉगवरील माहिती इतर ठिकाणी विना परवानगीने प्रसिद्ध केल्यास @copywriter Act नुसार कारवाई करण्यात येईल. Next Update Groups.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://misalpav.com/comment/1096518", "date_download": "2021-06-15T16:18:35Z", "digest": "sha1:LUWSBD3DOY24ZQ3KYLUR2LQESVXJKLWH", "length": 11222, "nlines": 164, "source_domain": "misalpav.com", "title": "असंही व्हॅलेंटाइनचं सेलिब्रेशन... | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nसर्व मिपाकरांना विनंती, वारंवार सूचना देऊनही 'चालू घडामोडी' आणि इतरही काही धाग्यांत व्यक्तिगत पातळीवर केली जाणारी टीका दिसून येते. पक्षांचे प्रमुख, पक्ष यांच्यावर केल्या जाणा-या टिकाही संयमित असाव्यात अशी अपेक्षा आहे, नव्या कायद्यांमुळे संकेतस्थळावरील सर्वांचा वावर कायद्यातील नियमाबरोबर, सार्वजनिक संस्थळावरील सभ्यतेचे किमान निकष पाळणारा असावे असे मिपा व्यवस्थापनाचे मत आहे, यापुढे असे आढळून येत राहिल्यास कोणतेही स्पष्टीकरण न देता असे प्रतिसाद, धागे सरसकट अप्रकाशित केल्या जातील किंवा खाते निष्कासित करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.\nमनस्विता in जे न देखे रवी...\nउगवला प्रेमिकांच्या सोहळ्याचा दिन वाजत गाजत\nत्याच्या हृदयाची वाढली होती धडधड\nतिच्याही काळजात होत होतं लकलक\nकारण तो होता ट्रेडमिलवर धावत\nआणि तिच्या लेकीच्या व्हॅनचा हॉर्न होता वाजत\nदिले तिने त्याला आवर्जून फूल\nपण होतं ते डब्यातलं कोबीचं फूल\nनिघाला मग तो एकटाच लॉंग ड्राईव्हवर\nकारण होतं त्याचं ऑफिस नगर रोडवर\nपोहोचला एकदाचा तो ऑफिसला\nहोतीच 'ती' तिथे सोबतीला\nसुरु झालं त्याचं आणि तिचं गूज\nम्हणला तो तिला दिवसभराची राणी माझी तूच\nतिचाही 'तो' होता घरात सोबतीला\nदेईना तिला एकही क्षण फुरसतील\nकॉम्प्युटरची सिस्टीम होती त्याची 'शिरीन'\nअन घरकामाचा रगाडा तिचा 'फरहाद'\nमा���ळला दिनकर अन झाला त्यांचा कॅन्डल लाईट डिनर\nकारण होती MSEB ची कृपा त्यांच्यावर\nतो शिरला निद्रादेवीच्या कुशीत अन ती बसली लेकीचा प्रोजेक्ट करीत\nम्हणे उगवला होता प्रेमिकांच्या सोहळ्याचा दिन वाजत गाजत...\nकविता उत्तमच आहे, कविता आणि\nकविता उत्तमच आहे, कविता आणि कवितेतील व्यथा वास्तव असूही शकतात.\n१४ फेब २०२१ ही तशी रविवारी , सहसा शाळा ऑफीसला सुट्टी असण्याच्या दिवशी आली होती, अर्थात कवि कवियत्रींवर काळाचे बंधन घालावेच असा अट्टाहास निश्चित नाही.\nतुमचा मुद्दा बरोबर आहे. ही कविता २०१८ साली लिहिली होती. पूर्वप्रकाशित असा उल्लेख करायचा राहिला.\nकारण होतं त्याचं ऑफिस नगर रोडवर\nह्यामुळं एकदम रिलेट करता आलं\nएकदम संसारी \"गृहस्था\"च्या वास्तवाची जाणीव करून देणारी टोकदार कविता\nसध्या 14 सदस्य हजर आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2021-06-15T17:13:43Z", "digest": "sha1:WP7ATOTENKZ4YUN3ZCAJXLN3QWZWY6CQ", "length": 6501, "nlines": 111, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मिथिला - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nमिथिला हे एक प्राचीन भारतातील राज्य होते. याचे दुसरे नाव विदेह असे होते.\nआजचे बिहार व झारखंड राज्यातील मैथिली भाषिक क्षेत्र मिळून मिथिला नावाचे वेगळे राज्य बनवण्याची ���ागणी जोर धरत आहे. [१]\nदशरथ · कौसल्या · सुमित्रा ·\nकैकेयी · सीरध्वज जनक · मंथरा · राम · [[भरत दाशरथि|भरत]] · लक्ष्मण · शत्रुघ्न · सीता · ऊर्मिला · मांडवी · श्रुतकीर्ती · विश्वामित्र · अहल्या · जटायू · संपाती · हनुमान · सुग्रीव · वाली · अंगद · जांबुवंत · बिभीषण · कबंध · ताटका · शूर्पणखा · मारिच · सुबाहू · [[खर (रामायण)|खर]] · रावण · कुंभकर्ण · मंदोदरी · मयासुर · सुमाली · इंद्रजित · [[सुलोचना (रामायण)|सुलोचना]] · प्रहस्त · [[अक्षयकुमार\n(रामायण)|अक्षयकुमार]] · अतिकाय · लव · कुश\nअयोध्या · मिथिला · लंका · शरयू ·\nत्रेतायुग · रघुवंश · लक्ष्मणरेखा · ओषधिपर्वत · सुंदरकांड · वेदवती · वानर ·\n^ \"पृथक मिथिला राज्य के लिए दिल्ली में दिया धरना\" (हिंदी भाषेत).\nलाल दुवे असणारे लेख\nCS1 हिंदी-भाषा स्रोत (hi)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ डिसेंबर २०२० रोजी १७:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://swateebapat.blogspot.com/2014/12/misfits.html", "date_download": "2021-06-15T16:42:28Z", "digest": "sha1:XGH2RJO5IWKSLB353TJTRLVF75BXJ53I", "length": 4071, "nlines": 70, "source_domain": "swateebapat.blogspot.com", "title": "मनी माझ्या: Misfits", "raw_content": "\nमला येणाऱ्या अनुभवांशी निगडित माझ्या मनात येणारे विचार\nवरकरणी अगदी चटपटीत दिसणारी, पण शाळेच्या अभ्यासात खूप मागे पडलेली मुले बघितली की त्यांना कशी आणि काय मदत करावी हे कळत नाही . ही मुले कुठल्याच \"diagnosis\" मध्ये बसत नाहीत . ती मतीमंद नसतात, गतिंमंदही नसतात . त्याना LD म्हणता येत नाही , त्याना काही Metabolic, Physical किंवा chromosomal disability नसते . अशी ही बिचारी मुले एका शाळेतून दुसऱ्या शाळेत, एका बालरोगतज्ञा कडून दुसऱ्या बालरोगतज्ञाकडे आणि एका मानसशात्रज्ञा कडून दुसऱ्या मानसशात्रज्ञाकडे ढकलली जातात. या सर्व प्रकारात वेळ जातो. त्या काळांत, शिक्षक या मुलांच्या मनाला लागेल असे खूप काही बोलत राहतात किवा शिक्षा देत राहतात. शाळेत आणि इतरत्रही बरोबरची मुले त्याना सतत चिडवतात आण��� मग ही मुले कोमेजून जातात . त्यातून एकदा का पालकांच्या मनात या मुलांबद्दल नकारात्मक भावना निर्माण झाली की मग तर सगळंच बिघडतं. या मुलांच्या मनातली शिक्षणाबद्द्लची ओढच कमी होऊन जाते . मुळांत आपल्या शिक्षण पद्धतीत अशा मुलांसाठी काही सोयच नाही , याचा फार त्रास होतो. अशा मुलांच्या मनाचा विचार करून त्यांच्या मनाला उभारी देऊन त्याना शिकवणे शक्य आहे. पण अशी मुलांची मने सांभाळणारे शिक्षक आणायचे कुठून\nमाझे या आधीचे लेख वाचा.\nपळा पळा, कोण पुढे पळे तो …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AB%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9/", "date_download": "2021-06-15T15:23:28Z", "digest": "sha1:PLVDICOEJDXUH7ZG4UKGW7P2JXLAJLMP", "length": 13357, "nlines": 126, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "जीएमपीएफचे केंद्रीय गृह मंत्रालयास तातडीच्या मदतीचे आवाहन | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर जीएमपीएफचे केंद्रीय गृह मंत्रालयास तातडीच्या मदतीचे आवाहन\nजीएमपीएफचे केंद्रीय गृह मंत्रालयास तातडीच्या मदतीचे आवाहन\nगोव्यातील ३ लाखांवरील खाण अवलंबिताच्या रोजगारहिताबाबत बैठक बोलावण्याची मागणी\nखाणबंदीच्या मुद्द्यावर मध्यस्थी करत तातडीने गोव्यातील खाणकाम सुरू करण्यासाठी मंत्रिगटाची बैठक बोलवण्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना विनंती\nखाणबंदीमुळे गोवा राज्याचे होतेय सुमारे ३५०० कोटी रुपयांचे वार्षिक नुकसान\nगोवा खबर:खाण कामगार, त्यांचे कुटुंबीय आणि एकूणच खाण व्यवसायावर अवलंबित असलेल्यांच्या हितासाठी कार्यरत, ना-नफा तत्त्वावर चालणाऱ्या गोवा मायनिंग पिपल्स फ्रंट (जीएमपीएफ)ने गोव्यातील खाणकाम सुरू करण्याबाबत मंत्रिगटाची तातडीने बैठक बोलावण्यात यावी यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना मध्यस्थी करण्याची आज विनंती केली.\nखाणकाम सुरू केल्यास लाखो जणांना उपजिविकेचे साधन मिळेल, लाखो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटण्यास तसेच राज्याची डबघाईला आलेली अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत होणार आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन या समस्येबाबत संपूर्ण माहिती सादर करण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सक्षम नेतृत्वाखाली एका समितीची स्थापना करण्याचीही मागणी जीएमपीएफने केली आहे. यापूर्वी गत जानेवारी महिन्यात अमित शाह यांच्याबरोबर जीएमपीएफची बैठक झाली होती.\nकेंद्र तसेच राज्यातील संबंधित सर्व शासकीय कार्यालयांना हे निवेदन सादर करण्यात आले आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी गोवा राज्यातील खाणकाम पूर्णपणे बंद झाल्याने राज्यातील प्रत्यक्ष खाण अवलंबित तसेच संबंधित क्षेत्रातील लाखो जणांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या खाणबंदीचा गोव्याच्या अर्थकारणावरही विपरित परिणाम जाला असून राज्याचे महसुली उत्पन्नही कमालीचे घसरले आहे. एकूणच राज्यात तीव्र अशी आर्थिक मंदी पसरलेली आहे.\nयाबाबत जीएमपीएफचे अध्यक्ष पुती गांवकर म्हणाले, “लाखो गोमंतकीयांच्या उपजीविकेशी निगडित असलेली ही समस्या केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित शाह यांच्या निदर्शनास आणून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. याप्रश्नावर पुनर्विचार करून सकारात्मक निर्णय घेण्याबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांनी खाण मंत्रालयास विनंती केल्याने खाण अवलंबितांच्या आशा वाढल्या आहेत. राज्य शासनाने दिलेल्या माहितीनुसार याविषयावर ३१ जुलै २०१९ पर्यंत आढावा बैठक होण्याची अपेक्षा होती, परंतु अशी कोणतीही बैठक झालेली नाही. त्यामुळे गोव्यातील खाणबंदीबाबत केंद्रीय मंत्रिगटाची बैठक लवकरात लवकर आयोजित करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांनी पुढाकार घेण्याची विनंती आम्ही या निवेदनातून केली आहे. या बैठकीत सकारात्मक निर्णय होऊन लाखो खाण अवलंबितांचे जीवन सुरळीत होईल अशी आम्हाला आशा आहे.”\n१२ जुलै २०१९ रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंत्रिगटाच्या बैठकीमध्ये गोव्यातील खाणबंदीच्या मुद्द्यावर अभ्यास करून ही समस्या सोडवण्यासाठी योग्य शिफारशी सादर करण्याची सूचना केली होती. त्यानंतर याबाबत काय प्रगती झाली याबाबत शासनाकडून काहीच माहिती मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर उच्च स्तरावरून या प्रश्नी तातडीने मध्यस्थी करून सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.\nगोव्यातील खाण अवलबितांच्या समस्यांबाबत संवेदनशील भूमिका घेत याप्रश्नी सकारात्मक व ठोस निर्णय घेण्याबाबत आश्वासन दिल्याबाबत जीएमपीएफने केंद्रीय गृहमंत्र्यांचे आभार व्यक्त केले आहेत. तसेच गोव्यातील खाण व्यवसाय लवकरात लवकर सुरू करण्याबाबत व्यापक प्रयत्न व पाठपुरावा केल्याबाबत जीएमपीएफने गोव���याच्या मुख्यमंत्र्यांचेही आभार मानले आहेत.\nPrevious articleबिग डॅडी एंटरटेनमेंटची गोमंतकीयांसाठी ‘अवर स्टेज युवर टॅलेंट’ स्पर्धा\nNext articleटीम इंडियाच्या महागुरूपदी रवी शास्त्रीच\nकॉंग्रेसच्या अग्रणी संघटना पक्ष मजबुत करण्यासाठी महत्वाची भुमीका बजवणार : दिनेश राव\nकॉंग्रेस पक्षाच्या नवीन माध्यम विभागाची घोषणा\nरॉय फर्नांडिसवरील हल्ल्याचा युवा कॉंग्रेसने केला निषेध\nगोवा मराठी चित्रपट महोत्सवाला यंदा दिग्गज कलाकारांची हजेरी\nमांद्रे, शिरोड्यातून शिवसेना स्वबळावर: नाईक\nमुख्यमंत्र्यांना कठपुतली म्हटल्या बद्दल भाजप कडून चोडणकर यांचा निषेध\nशांतताप्रिय गोव्यात राष्ट्रविघातक रोहिंग्या मुसलमानांच्या समर्थनासाठी ३ फेर्‍या काढण्यामागील हेतूचा शोध घ्या \nचार शहरातुन जाणारी १०० किमी अंतराची ट्रायगोवा राईड १७४ सायकलपटूंनी पूर्ण केली\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nमहालक्ष्मीचे दर्शन घेऊन पर्रिकर पुन्हा सक्रिय\nग्रीन, ऑरेंज आणि रेड झोनमधल्या तक्रारींच्या सुनावणीबाबत नवीन मार्गदर्शक सूचना...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%95/", "date_download": "2021-06-15T16:33:39Z", "digest": "sha1:GZ2ACLA5ZCCOGYEQW2R7SSPQLRM5DIES", "length": 11739, "nlines": 124, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "डॉक्टरांवरचा त्राण कमी करण्यासाठी लोकांनी स्वताची काळजी घ्यावी : एदुआर्द फालेरो | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर डॉक्टरांवरचा त्राण कमी करण्यासाठी लोकांनी स्वताची काळजी घ्यावी : एदुआर्द फालेरो\nडॉक्टरांवरचा त्राण कमी करण्यासाठी लोकांनी स्वताची काळजी घ्यावी : एदुआर्द फालेरो\nगोवा खबर : कोविड महामारीने आज डॉक्टरांवर अधिक जबाबदारी आली आहे. गोव्यातील सर्व डॉक्टर रात्रंदिवस लोकांचे प्राण वाचविण्यासाठी झटत आहेत. अनेक कुटुंबियांसाठी देवदूत होऊन त्यांनी अनेकांचे प्राण वाचविले आहेत. आपण सर्वांनी या कोविड महामारीच्या कठिण काळात स्वताची काळजी घेत डॉक्टरांवरील त्राण कमी करावा असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री एदुआर्द फालेरो यांनी केले.\nदक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस कार्या���यात आयोजित कोविड महामारीत अविरतपणे सेवा देणाऱ्या काही डॉक्टरांचा आज सन्मान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत, माजी मुख्यमंत्री लुईझिनो फालेरो, माजी मंत्री आलेक्स सिक्वेरा, दक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष ज्यो डायस उपस्थित होते.\nलोकांची सेवा करण्यास आम्ही बांधील असुन प्रयत्नांची पराकाष्ठा करुन जीव वाचविण्यासाठी कर्तव्य भावनेने आम्ही सर्व आरोग्य सेवक काम करीत आहोत. लोकांनी कोणत्याही आजाराची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे. डॉक्टरांवर अनेक मर्यादा असतात व वेळीच रुग्ण दाखल झाल्यास त्यांना योग्य इलाज करणे सोपे जाते. लोकांनी कोविडच्या महामारीत सर्व मर्यादा पाळुनच वागावे. कॉंग्रेस पक्षाने आमच्या कार्याची दखल घेवुन आमचा सन्मान केला याबद्दल आम्ही सर्वजण त्यांचे ऋणी आहोत असे उद्गार डॉ. राजेश नायक यांनी यावेळी सन्मान केलेल्या सर्व डॉक्टरांच्या तर्फे बोलताना काढले.\nमाजी केंद्रीय मंत्री एदुआर्द फालेरो यांच्या हस्ते डॉ. व्यंकटेश मळये, डॉ. राजेश नायक, डॉ. प्रविण भट यांचा सन्मान करण्यात आला. विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी डॉ. राजेश्वर नाईक, डॉ. सॅम्युएल अरवतगी व डॉ. सुजोय दास यांचा गौरव करण्यात आला. नावेलीचे आमदार लुईझिनो फालेरो यांनी डॉ. मिलींद देसाई, डॉ. सुधिर शेट व डॉ. राजेश जवेरानी यांचा सन्मान केला. माजी मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी डॉ. ब्रेनान तावारिस व डॉ. शशांक प्रभुदेसाई यांचा गौरव केला.\nदक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष ज्यो डायस यांनी आजच्या सन्मान कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल सर्व डॉक्टरांचे आभार मानले. कोविड महामारीत बंधने असल्यांने इतर आरोग्य सेवकांचा सन्मान नंतर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे प्रत्येक आरोग्य केंद्राना भेट देवुन आम्ही आरोग्य सेवकांचा सन्मान करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा कॉंग्रेस उपाध्यक्ष दीपक खरंगटे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पिटर गोम्स व रोयला फर्नांडिस यांनी केले.\nगोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस सुभाष फळदेसाई, ॲड. येमेनी डिसोजा, शिवानी पागी, फ्लोरीयानो कुलासो तसेच इतर कॉंग्रेस पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.\nNext articleमुख्यमंत्र्यांनी केलेल��या पोकळ घोषणांचा गोयंकरांसाठी लस पुरवठा आणि आर्थिक मदतीसाठी काहीएक उपयोग नाही : आप\nकॉंग्रेसच्या अग्रणी संघटना पक्ष मजबुत करण्यासाठी महत्वाची भुमीका बजवणार : दिनेश राव\nकॉंग्रेस पक्षाच्या नवीन माध्यम विभागाची घोषणा\nरॉय फर्नांडिसवरील हल्ल्याचा युवा कॉंग्रेसने केला निषेध\nगोव्यातील ताजमध्ये होणार ईस्टरचे चवदार सेलेब्रेशन\nआपची निलेश काब्राल यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने\nआयसीएआर -केंद्रीय किनारी कृषी संशोधन संस्था आणि गोवा राज्य जैवविविधता मंडळ यांची सामंजस्य करारावर स्वाक्षरी\nखेलो इंडिया उपक्रमाचा एक भाग म्हणून गोल्ड, मेरी कोम, भाग मिल्खा भाग, 1983, एसएसडी-द अनटोल्ड स्टोरी आणि सूरमा...\nआरोग्य सेवा संचालनालयातर्फे नेत्र चिकित्सा शिबिरे\nदाबोळी विमानतळावर 26 लाखांचे सोने जप्त\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nअग्निशमन दल, गृह रक्षक आणि नागरी संरक्षण विभागातल्या कर्मचाऱ्यांना 2019 या वर्षाचे राष्ट्रपती पदक...\nकॅसिनो प्राइड 2 चे 24 रोजी भव्य उद्धाटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%A8%E0%A5%85%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B2-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%A8/", "date_download": "2021-06-15T16:45:01Z", "digest": "sha1:5LBK5CCZJPXNMTC5EVBXW32FPWEQBAW6", "length": 7286, "nlines": 118, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "नॅशनल एक्स्पोर्ट इन्शुरन्स अकाऊंट ट्रस्ट साठी निधीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी | गोवा खबर", "raw_content": "\nHome बिझनेस खबर नॅशनल एक्स्पोर्ट इन्शुरन्स अकाऊंट ट्रस्ट साठी निधीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी\nनॅशनल एक्स्पोर्ट इन्शुरन्स अकाऊंट ट्रस्ट साठी निधीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी\nगोवाखबर:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली अर्थ विषयक केंद्रीय समितीने नॅशनल एक्स्पोर्ट इन्शुरन्स अकाऊंट ट्रस्टला(NEIA) 1,040 कोटी रुपये अनुदानपर मदत द्यायला मंजुरी दिली आहे.\nया निधीचा वापर 2017-18 ते 2019-20 या तीन वर्षात केला जाईल. वर्ष 2017-18 साठी 440 कोटी रुपये याआधीचमिळाले आहेत. वर्ष 2018-19 आणि 2019-20 साठी एनईआयएला प्रत्येकी 300 कोटी रुपये दिले जातील.\nया निधीमुळे एनईआयए देशातील धोरणात्मक आणि राष्ट्रीय महत्वाच्या निर्यात प्र��ल्पांना अर्थसहाय्य\nPrevious articleविज्ञान, तंत्रज्ञान आणि नावीन्यता क्षेत्र सहकार्याबाबत भारत आणि डेन्मार्क दरम्यानच्या झालेल्या कराराबाबत मंत्रिमंडळाला दिली माहिती\nNext articleदेशातल्या विविध सामाजिक सुरक्षा योजनांच्या लाभार्थ्यांशी व्हिडिओ ब्रीजच्या माध्यमातून पंतप्रधानांनी साधला संवाद\nलसीकरण सेवेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणीद्वारे लसीकरणासाठी पूर्व नोंदणी आणि भेटीची वेळ आधी निश्चित करणे अनिवार्य नाही\nचिंगारी ॲप गोव्यातील विविध रूग्णालयांना ऑक्सिजन कॉँसेंट्रेटर्स प्रदान करणार\nपुणे-स्थित कंपनीने विषाणूरोधक घटकांनी युक्त थ्रीडी-प्रिंटेड मास्क केले तयार\nआयुष राष्ट्रीय संस्थांच्या परिषदेचे आज प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते उदघाटन\nमला केवळ एकच काम उत्तम येतं, मुलांची काळजी घेणं : गुन्जलम्मा\nटीका उत्सवपासून भाजप घेतोय राजकीय लाभांश : विठू मोरजकर\nगोव्यातल्या दर्दी सिने रसिकांची दाद लाखमालाची:फडतरे\nपंतप्रधान मोदींनी व्हीआयपी लाल दिव्याची परंपरा मोडीत काढून गरीबांपर्यंत वीज पोचवण्याचे काम केले:नक्वी\nमान्सून 5 जूनपर्यंत गोव्यात\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nपंतप्रधानांची अहमदाबादेतील झायडस बायोटेक पार्कला भेट\nपरदेशी व्यापार महासंचालनालयाने केवळ ‘नियामक’ न राहता ‘सुविधा’ देण्यावर भर द्यावा-सुरेश...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/ongcs-ship-sinks-out-of-260-147-were-rescued-by-the-navy/", "date_download": "2021-06-15T15:50:45Z", "digest": "sha1:GVQ55BYCR4C26O6TH5R3LK5C66VSIUIX", "length": 20238, "nlines": 389, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Mumbai Marathi News : ‘ओएनजीसी’चे जहाज बुडाले; २६० पैकी १४७ जणांना नौदलाने वाचवले", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\n‘आशां’च्या संपावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणालेत …\nलर्निंग लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया झाली सोपी; आरटीओत जाण्याची गरज नाही \nकाँग्रेसचे प्रभारी करणार महाराष्ट्राचा दौरा, राजकीय चर्चांना उधाण; काँग्रेसच्या मनात …\nदोन इटालियन मरीन्सविरुद्धचा खटला नऊ वर्षांनी अखेर रद्द\n‘ओएनजीसी’चे जहाज बुडाले; २६० पैकी ��४७ जणांना नौदलाने वाचवले\nमुंबई :- अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळाच्या तडाख्यात बॉम्बे हायजवळच्या परिसरात ओएनजीसी’चे पी ३०५ (पापा-३०५) हे मोठं जहाज बुडाले. रविवारी सायंकाळी जहाजावरून ‘एसओपी’ संदेश मिळाल्यानंतर नौदलाने मदत व बचावकार्य हाती घेतले व १४७ जणांना वाचवले. जहाजावर २६० लोक होते. इतरांचा शोध घेणे सुरू आहे, अशी माहिती नौदल आणि ओएनजीसीच्या प्रवक्त्यांनी दिली.\nमुंबईजवळच्या अरबी समुद्रात ‘बॉम्बे हाय’ तेथे तेलाचे उत्खनन होते. या परिसरात हिरा ऑईल क्षेत्रात ओएनजीसी’चे जहाज पी ३०५ उभे होते. रविवारी चक्रीवादळामुळे समुद्रात मोठ्या लता उसळल्या आणि जहाजाचा नांगर तुटला. जहाज भरकटायला लागले. जहाजावरून नौदलाला एसओपी (जहाज संकटात वा बुडत असल्याचा संदेश पाठवण्यात आला. मदतीसाठी INS कोच्ची, INS कोलकाता या दोन मोठ्या युद्धनौका पाठवण्यात आल्या, असे ओएनजीसीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.\nआयएनएस कोच्ची आणि आयएनएस कोलकाता या युद्ध नौकांच्या मदतीला ओएनजीसीची समुद्र किनाऱ्याजवळ असलेली ‘ओएसव्ही’ आणि तटरक्षक दलाच्या ‘आयसीजी समर्थ’ या दोन नौकाही पाठवण्यात आल्या होत्या. ओएनजीसीच्या पी ३०५ जहाजाने जलसमाधी घेतली असून, असलेल्या २६० जणांपैकी १४७ जणांना सुखरूप वाचवण्यात नौदलाला यश मिळाले. नौदलाचे पी ८१ हे जहाज सकाळपासून समुद्रात इतरांचा शोध घेते आहे. शोध मोहिमेत ‘एनर्जी स्टार’ आणि ‘अहल्या’ या दोन नौकाही उतरवण्यात आल्या असल्याची माहिती नौदलाने दिली.\nअत्यंत आव्हानात्मक स्थितीत रात्रभर शोध मोहीम सुरू होती. मंगळवारी सकाळपर्यंत पी ३०५ वरून १४६ लोकांना वाचवण्यात आले आहे. ‘आयएनएस कोच्ची’ आणि ‘आयएनएस कोलकाता’ या युद्धनौकांनी १११ लोकांना तर ‘ओएसव्ही’ आणि ‘ग्रेटशिप अहल्या’ या दोन्ही नौकांनी १७ लोकांना वाचवले. ‘ओएसव्ही ओशन एनर्जी’ या नौकेने १८ जणांना बाहेर काढले, असे नौदलाकडून सांगण्यात आले. ‘वारा प्रभा’ जहाजही चक्रीवादळाच्या तडाख्या सापडलं. जहाज भरकटल असून, आयएनएस कोच्ची या युद्धनौकेनं जहाजावरील दोघांना सुखरूप बाहेर काढलं आहे.\nचक्रीवादळामुळे ‘गल कन्स्ट्रक्शन’ जहाज कुलाबा पॉईंटच्या उत्तरेस ४८ ‘सागरी मैल दूर गेले. त्यावर १३७ लोक होते. आपतकालीन मदत करणाऱ्या ‘वॉटल लिली’ आणि इतर दोन जहाजांना मदतीसाठी पाठवण्यात आले आहे.\n‘आयएनएस तलवार’ ही युद्धनौकाही तेल उत्खनन होत असलेल्या अन्य क्षेत्रात मदतीसाठी पाठवण्यात आली आहे. ‘सागर भूषण’ आणि ‘एनएस ३’ या जहाजांच्या मदतीसाठी ही युद्धनौका पाठवण्यात आली असून, दोन्ही जहाज पीपावाव बंदरापासून दक्षिण पूर्वेस जवळपास ५० सागरी मैल दूर आहेत, अशी माहिती नौदलाने दिली.\nDisclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleराष्ट्रवादीने हाकललेला माजी पदाधिकारी निघाला पाणीचोर ; निवृत्त पोलिसाच्या शेतातून चोरायचा पाणी\nNext articleप्रत्येक जिल्ह्याची वेगळी आव्हाने; मोदींनी दिला जिल्हाधिकाऱ्यांना कोरोना रोखण्याचे मंत्र\n‘आशां’च्या संपावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणालेत …\nलर्निंग लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया झाली सोपी; आरटीओत जाण्याची गरज नाही \nकाँग्रेसचे प्रभारी करणार महाराष्ट्राचा दौरा, राजकीय चर्चांना उधाण; काँग्रेसच्या मनात …\nदोन इटालियन मरीन्सविरुद्धचा खटला नऊ वर्षांनी अखेर रद्द\nपासपोर्टच्या नूतनीकरणासाठी कंगनाची हायकोर्टात याचिका\nदेशमुखांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यापूर्वी संमती घेण्याची मुळीच गरज नाही\nशिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे ; नितेश राणेंचा प्रहार\nउल्हासनगर महापालिका स्थायी सभापती निवडणूक ; शिवसेनेला टीम कलानीचा पाठिंबा ,...\nसोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करत आहे ;...\nशिवसेनेचे कट्टर विरोधक नारायण राणेंना पंतप्रधान मोदींकडून स्पेशल गिफ्ट\nराम मंदिरावर घोटाळ्याचा डाग ; मोदी आणि भागवतांना हस्तक्षेप करावाच लागेल...\nमराठा आरक्षण : … कुणाला कुठं गाठायचे हे मी बघतो :...\nमराठा आरक्षणासाठी दोन्ही राजे एकत्र; उदयनराजे म्हणाले, ‘आरक्षणासाठी दोन्ही घराणे एक’\nचंद्रकांतदादांची अवस्था म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी; अजित पवारांचे टीकास्त्र\nदोन इटालियन मरीन्सविरुद्धचा खटला नऊ वर्षांनी अखेर रद्द\nपासपोर्टच्या नूतनीकरणासाठी कंगनाची हायकोर्टात याचिका\nपक���षाच्या अध्यक्षपदावरुन हटवलेल्या चिराग पासवान यांनी बंडखोर खासदारांना पक्षातून हाकलले\nनागपुरातील संविधान चौकात भरपावसात धरणे आंदोलन; संप चालूच राहणार : आशा...\nमराठा आरक्षण : संभाजीराजेंच्या आवाहनाला प्रकाश आंबेडकरांचा प्रतिसाद; आंदोलनासाठी कोल्हापुरात दाखल\nशिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे ; नितेश राणेंचा प्रहार\nबुरुज ढासळला : कंत्राट रद्द करून अधिकाऱ्यांना निलंबित करा; राष्ट्रवादी काँग्रेसची...\nउल्हासनगर महापालिका स्थायी सभापती निवडणूक ; शिवसेनेला टीम कलानीचा पाठिंबा ,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/lava-to-shift-operations-from-china-to-india-invest-rs-800-crore-in-5-years-coronavirus-lockdown-marathi-news/", "date_download": "2021-06-15T15:26:34Z", "digest": "sha1:QV57V4N5NJDDCY7ZMRFN45S6QFHUJRFW", "length": 10352, "nlines": 122, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "‘लावा’ कंपनी चीनमधील व्यवसाय गुंडाळणार; भारतात करणार 'इतक्या' कोटींची गुंतवणूक", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\n‘लावा’ कंपनी चीनमधील व्यवसाय गुंडाळणार; भारतात करणार ‘इतक्या’ कोटींची गुंतवणूक\n‘लावा’ कंपनी चीनमधील व्यवसाय गुंडाळणार; भारतात करणार ‘इतक्या’ कोटींची गुंतवणूक\nनवी दिल्ली | मोबाईलचं उत्पादन करणारी ‘लावा’ या कंपनीनं आपला चीनमधील व्यवसाय गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. लावा इंटरनॅशनलकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. भारतात करण्यात आलेल्या धोरणात्मक बदलांनंतर कंपनीनं आपला व्यवसाय भारतात आणण्याचा निर्णय घेतला आहे.\nकंपनीनं मोबाईल फोन डेव्हलपमेंट आणि उत्पादन वाढीसाठी पुढील पाच वर्षात भारतात 800 कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.\nउत्पादनाच्या डिझायनिंग क्षेत्रात चीनमध्ये कमीतकमी आमचे 600 ते 650 कर्मचारी आहेत. आम्ही आता हे काम भारतात नेलं आहे. उत्पानांच्या विक्रीची आवश्यक ती गरज भारतातीलच कारखान्यातून पूर्ण केली जाईल. आम्ही यापूर्वी चीनमधून आमचे फोन जगभरात वितरीत करत होतो. पण आता आम्ही ते भारतातून करणार आहोत, अशी माहिती लावा इंटरनॅशनलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक हरी ओम राय यांनी दिली.\nदरम्यान, चीनमध्ये व्यवसाय करत असलेल्या अमेरिकन कंपन्यांना भरतात आणण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. एप्रिल महिन्यात सरकारनं 1000 पेक्षा अधिक कंपन्यांशी संपर्क साधला आहे.\n अखेर पुण्यातील त्या चिमुरडीला 16 कोटीचं इंजेक्���न आज…\n‘छिपाना भी नही आता और दिखाना भा नही आता’, तमन्ना भाटीया…\n‘केंद्र सरकारला फार काळ अल्पदरात लसी देता येणार नाहीत’;…\n“आदित्य ठाकरेंना कुणीतरी प्रोटोकॉल सांगा, शेवटी बालिश बुद्धी पुन्हा सिद्ध करून दाखवली”\nमोदी माझे चांगले मित्र, भारताला व्हेंटिलेटर पाठवणार- डोनाल्ड ट्रम्प\nटोमॅटोमध्ये व्हायरस शिरल्याची अफवा, विश्वास ठेवू नका\nकोरोनामुळे आणखी दोन पोलिसांचा मृत्यू; एका दिवसात 79 पोलिसांना कोरोनाची लागण\n…म्हणून पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबियांना काशी विश्वनाथाच्या मंदिरात बंदी\nटोमॅटोमध्ये व्हायरस शिरल्याची अफवा, विश्वास ठेवू नका\nतुम्ही पंतप्रधान असता तर कोणता निर्णय घेतला असता; राहुल गांधी म्हणतात…\n अखेर पुण्यातील त्या चिमुरडीला 16 कोटीचं इंजेक्शन आज मिळालं\n‘छिपाना भी नही आता और दिखाना भा नही आता’, तमन्ना भाटीया ड्रेसवरुन झाली…\n‘केंद्र सरकारला फार काळ अल्पदरात लसी देता येणार नाहीत’; ‘या’…\n“उद्या लोकप्रतिनिधींना बोलुद्यात, आपण सर्वांनी मौन राखायचे” –…\n अखेर पुण्यातील त्या चिमुरडीला 16 कोटीचं इंजेक्शन आज मिळालं\n‘छिपाना भी नही आता और दिखाना भा नही आता’, तमन्ना भाटीया ड्रेसवरुन झाली ट्रोल\n‘केंद्र सरकारला फार काळ अल्पदरात लसी देता येणार नाहीत’; ‘या’ लस कंपनीचा केंद्राला इशारा\n“उद्या लोकप्रतिनिधींना बोलुद्यात, आपण सर्वांनी मौन राखायचे” – छत्रपती संभाजीराजे\n“ठाकरे सरकारमधील तिन्ही पक्षांचे तीन मुख्यमंत्री व्हायला हवेत कारण 2024 नंतर भाजपची सत्ता असणार”\n कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहराने करून दाखवलं, वाचा आजची आकडेवारी\n ‘या’ जिल्ह्यातील अवघ्या 6 महिन्याच्या चिमुकलीचा म्युकरमायकोसीसने मृत्यू\nकोरोना लसीमुळे मृत्यू झालेल्या पहिल्या व्यक्तीची भारतात झाली नोंद\nपुढचे 5 दिवस राज्यात पावसाचे राज्य; ‘या’ भागात अतिवृष्टी तर मुंबईत मुसळधार पाऊस\n‘प्रिय अण्णा….,अर्थव्यवस्था ढासळलीय’; जितेंद्र आव्हाडांच्या हजारेंना हटके शुभेच्छा\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/", "date_download": "2021-06-15T16:06:56Z", "digest": "sha1:4T7PDUBCOIFPXDLXO23I5ORO2W7WPGO6", "length": 10504, "nlines": 183, "source_domain": "misalpav.com", "title": "नवे लेखन | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nसर्व मिपाकरांना विनंती, वारंवार सूचना देऊनही 'चालू घडामोडी' आणि इतरही काही धाग्यांत व्यक्तिगत पातळीवर केली जाणारी टीका दिसून येते. पक्षांचे प्रमुख, पक्ष यांच्यावर केल्या जाणा-या टिकाही संयमित असाव्यात अशी अपेक्षा आहे, नव्या कायद्यांमुळे संकेतस्थळावरील सर्वांचा वावर कायद्यातील नियमाबरोबर, सार्वजनिक संस्थळावरील सभ्यतेचे किमान निकष पाळणारा असावे असे मिपा व्यवस्थापनाचे मत आहे, यापुढे असे आढळून येत राहिल्यास कोणतेही स्पष्टीकरण न देता असे प्रतिसाद, धागे सरसकट अप्रकाशित केल्या जातील किंवा खाते निष्कासित करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.\nकाथ्याकूट आणीबाणीची चाहूल- भाग ६ चंद्रसूर्यकुमार 13\nकाथ्याकूट वॉटरगेट (भाग ६ - अंतिम भाग) श्रीगुरुजी 44\nभटकंती हंपी: भाग ६ - दिवस दुसरा- कृष्ण मंदिर, लक्ष्मीनृसिंह आणि बडवीलिंग मंदिर प्रचेतस 34\nस्पर्धा धम्मालपंती प्रवेशिका – ५ साहित्य संपादक 12\nदिवाळी अंक अनुक्रमणिका साहित्य संपादक 24\nशेअरमार्केट ची बाराख... 25\nशेअरमार्केट ची बाराख... 42\nशेअरमार्केट ची बाराख... 35\nशेअरमार्केट ची बाराख... 84\nअर्थक्षेत्र : टेक्नि... 4\nएक पावसाळी संध्याकाळ... 13\nनिष्क्रिय सज्जन म्हण... 2\nनष्ट झालेल्या आजाराच... 12\nसेनापती, सावरकर आणि... 7\nगोष्ट सांगा गणित शिक... 1\nआणीबाणीची चाहूल- भाग... 8\nघरपरती आणि त्यातील अ... 33\nआणीबाणीची चाहूल- भाग... 16\nचालू घडामोडी - जून २... 117\nसरकार व्यवस्थेची कोव... 26\nकुंदापूरा चिकन घी रो... 13\nपायनॅपल मँगो सालसा 12\nभाजलेले फेटा (ग्रीक... 8\nपदकांच्या / बत्ताश्य... 0\nपट्टदकल मंदिर समूह -... 11\nमध्ययुगीन इटाली तील... 18\nधारूर, धर्मापुरी आणि... 11\nचादर ट्रेक - २ 26\nजुन्या चहाची नवीन उक... 3\nअफसोस : पाहायलाच पाह... 9\nकानभट्ट , हलाला आणि... 14\nहिरवाईच्या गप्पा - भ... 37\nपहिला कृषीकट्टा - २०... 14\nहिरवाईच्या गप्पा - भ... 99\nमदत हवी आहे - बाल्कन... 59\nलॅपटॉप साध्या कामासा... 81\nसध्या 11 सदस्य हजर आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/hsc-and-ssc-teachers-get-relief-from-election-duty/", "date_download": "2021-06-15T15:04:16Z", "digest": "sha1:GKQEUWUZ2WNCRXWDQ2A6PXPW7IJFXN47", "length": 7094, "nlines": 79, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates अखेर दिलासा! निवडणुकीच्या कामातून शिक्षकांची सुटका", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n निवडणुकीच्या कामातून शिक्षकांची सुटका\n निवडणुकीच्या कामातून शिक्षकांची सुटका\nनिवडणुकीच्या काळात शिक्षकांना विशेष ड्युटी करावी लागते. मात्र यावेळच्या निवडणुकीमध्ये राज्यातील 10 वी आणि 12 वीच्या शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. त्यामुळे या परीक्षेसाठी नियामक आणि परीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या शिक्षकांना निवडणूक कामातून वगळावं, असा आदेश निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं आहे.\nराज्यात सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत.\nया परीक्षा झाल्यावर पेपर तपासण्याचे काम शिक्षकांकडे आसतं.\nतब्बल 50,000 पेक्षा अधिक शिक्षकांना निवडणुकीचं काम दिलं जाणार होतं.\nदहावी आणि बारावीचे पेपर तपासणी आणि निकालासंदर्भातील कामात शिक्षक व्यस्त असतात.\nयाबरोबर निवडणुकीचं काम लावल्यास दहावी बारावीचे निकाल रखडण्याची भीती होती.\nत्यामुळे निवडणुकीचे काम देऊ नये , अशी मागणी विविध शिक्षक संघटनांनी निवडणूक आयोगाकडे केली होती.\nया मागणीला यश आले असून परीक्षेसाठी नियामक आणि परीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या ��िक्षकांना निवडणूक कामातून वगळावे, असे आदेश निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.\nPrevious पंतप्रधान ‘मोदीं’वर वेबसीरिज\nNext “जे आपल्या आई वडिलांचे ऐकत नाही ते जनतेचं काय ऐकणार” अजित पवार यांचा टोला\nदेशात तब्बल ७५ दिवसानंतर कोरोनाबाधितांची संख्या ६० हजारांवर\n‘सोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करते आहे’\nआशा कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर\nदेशात तब्बल ७५ दिवसानंतर कोरोनाबाधितांची संख्या ६० हजारांवर\n‘सोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करते आहे’\nआशा कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर\nराज्यात पावसाची आठवडाभर विश्रांती\nदेशात कोरोनाचा ‘डेल्टा प्लस’ विषाणू\nनवी मुंबईत पित्यानेच केला मुलांवर गोळीबार\nधारावीत सोमवारी एकही कोरोना रुग्ण नाही\nदेशात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ\nया अभिनेत्रीने अनुष्का शर्मा आणि प्रियंका चोपडा यांच्या पतीसोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली\nदिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नीचे कोरोनाने निधन\nकढीपत्ता हा आरोग्यासाठी फायदेशीर\nया वेबसाईटवर सुशांतसिंह राजपूतचा अनोखा प्रवास पाहा..\nअंकिताने सुशांतसोबत असलेले व्हिडीओ शेअर करत आठवणींना दिलाय उजाळा\nडॉ. घुले कुणाला घाबरले\nसोशल मीडियाद्वारे करिना कपूर-खानवर बहिष्कार घालण्याची होतेय मागणी, काय आहे नेमकं प्रकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.msdhulap.com/2020/11/Find-the-lost-mobile-now-from-this-web-portal-CEIR-new-IMEI-based-service.html", "date_download": "2021-06-15T17:08:17Z", "digest": "sha1:ZDILZIPZMOHRKQURRUU3JV5WSIIHBLVM", "length": 14151, "nlines": 125, "source_domain": "www.msdhulap.com", "title": "हरवलेला मोबाइल आता या वेब पोर्टलवरून शोधा - CEIR ची IMEI आधारित नवी सेवा ", "raw_content": "\nसोशल मीडिया ग्रुप जॉईन करा\nHomeमोबाइलहरवलेला मोबाइल आता या वेब पोर्टलवरून शोधा - CEIR ची IMEI आधारित नवी सेवा\nहरवलेला मोबाइल आता या वेब पोर्टलवरून शोधा - CEIR ची IMEI आधारित नवी सेवा\nबनावट मोबाइल फोन बाजाराला आळा घालणे आणि मोबाइल फोन चोरीला परावृत्त करणे, ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणे आणि कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या अधिकाऱ्यांना सुलभ करण्याच्या उद्देशाने दूरसंचार मंत्रालयाने सर्व मोबाइल ऑपरेटरच्या आयएमईआय डेटाबेसशी जोडलेली केंद्रीय उपकरणे ओळख नोंदणी (सीईआयआर) कार्यान्वित करण्याचा विचार केला आहे. . सीईआयआर ब्लॅक लिस्टेड मोबाइल डिव्हाइस सामायिक करण्यासाठी सर्व नेटवर्क ऑपरेटरसाठी मध्यवर्ती प्रणाली म्हणून कार्य करते जेणेकरून एका नेटवर्कमध्ये ब्लॅकलिस्ट केलेले डिव्हाइस अन्य नेटवर्कवर कार्य करणार नाहीत जरी डिव्हाइसमधील सबस्क्राइबर आयडेंटिटी मॉड्यूल (सिम) कार्ड बदलले तरीही.\nहरवलेला / चोरीला गेलेला मोबाइल ब्लॉक करण्याची विनंती:\nवापरकर्ता खालीलपैकी कोणत्याही एकाद्वारे फोनच्या आयएमईआय अवरोधित करू शकतो:\nया संकेतस्थळावर सबमिट केलेल्या फॉर्मद्वारे. करण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहेः\nपोलिसांकडे अहवाल दाखल करा आणि त्या अहवालाची प्रत ठेवा.\nआपल्या दूरसंचार सेवा प्रदात्याकडून हरवलेल्या क्रमांकासाठी डुप्लीकेट सिम कार्ड मिळवा (उदा. एअरटेल, जिओ, व्होडा / आयडिया, बीएसएनएल, एमटीएनएल इ.). हे आवश्यक आहे कारण आपला आयएमईआय अवरोधित करण्याची विनंती सबमिट करताना आपल्याला हा प्राथमिक मोबाइल नंबर (या नंबरवर ओटीपी पाठविला जाईल) म्हणून प्रदान करण्याची आवश्यकता असेल.\nटीपः ट्रायच्या नियमांनुसार, पुन्हा जारी केलेल्या सिमवरील एसएमएस सुविधा 24 तास सिम सक्रिय झाल्यानंतर सक्षम केली जाईल.\nआपले कागदपत्रे सज्ज व्हा - पोलिस अहवालाची एक प्रत आणि ओळख पुरावा प्रदान करणे आवश्यक आहे. आपण मोबाइल खरेदीचे बीजक देखील प्रदान करू शकता.\nहरवलेल्या / चोरी झालेल्या फोनचा आयएमईआय अवरोधित करण्यासाठी विनंती नोंदणी फॉर्म भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. फॉर्म वर जाण्यासाठी येथे क्लिक करा.\nफॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला विनंती आयडी देण्यात येईल. आपल्या विनंतीची स्थिती तपासण्यासाठी आणि भविष्यात आयएमईआय अवरोधित करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो.\nटीएसपीच्या निर्दिष्ट ग्राहक दुकानांद्वारे.\nहरवलेला मोबाइल आता या वेब पोर्टलवरून शोधा CEIR ची IMEI आधारित नवी सेवा -\nइथे तुम्हाला तुमच्या फोनचा IMEI ब्लॉक करता येईल. जेणेकरून तुमचा फोन दुसऱ्या कुणाच्या हाती लागला तर त्यांना तो वापरता येणार नाही. ब्लॉक करण्यासाठी तुम्हाला हरवलेल्या फोनची माहिती विचारली जाईल. यामध्ये फोन क्रमांक, कंपनी, हरवलेलं ठिकाण, तारीख, नाव, पत्ता, ओळखपत्र, purchase invoice, पोलिस तक्रारीची प्रत, इ. त्यानंतर आलेला OTP टाका आणि फॉर्म सबमीट करा. त्यानंतर तुम्हाला एक Request ID मिळेल जो तुम्हाला फोन ट्रॅक करण्याची प्रक्रिया कुठपर्यंत आली आहे हे पाहण्यास मदत करेल\nमोबाइल मालकाची वैयक्तिक माहिती: Mobile Owner Personal Information\nफोन सापडल्यावर तो वापरण्यासाठी ब्लॉक केलेला IMEI अनब्लॉक करावा लागेल. यासाठी पुन्हा एकदा CEIR च्या वेबसाइटवर जा आणि Unblock Found Mobile पर्याय निवडा. इथे तुम्हाला Request ID आणि मोबाइल क्रमांक टाकायचा आहे. इथेच तुम्हाला IMEI चा स्टेट्ससुद्धा समजेल Know Your Mobile (KYM) हा पर्याय सुद्धा उपलब्ध असून यामुळे तुम्ही नव्याने खरेदी केलेला फोन किंवा सेकंड हँड फोन यांच्या IMEI ची सत्यता तपासता येईल. जर तो IMEI चोरीच्या फोनचा असेल तर तुम्हाला ती खरेदी रद्द करता येईल.\nया लेखात आपण हरवलेला मोबाइल आता या वेब पोर्टलवरून शोधा - CEIR ची IMEI आधारित नवी सेवा काय ते सविस्तर पाहिले. मी आशा करतो की आपण या लेखाचा आनंद घेतला असेल. जर आपल्याला हा लेख आवडत असेल तर तो आपल्या सर्व मित्रांना सामायिक करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.\nआमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी हिथे क्लिक करा \nफेसबुक पेजला लाईक करा\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक २०२१ निकाल ऑनलाईन पहा\nशरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) - घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची\nजातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.\nअतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी\nभ्रष्टाचारी किंवा अकार्यक्षम सरपंच, ग्रामसेवक, तलाठी तुम्हालाही घाबरतील फक्त हे काम करा\nजमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा जाणून घ्या सविस्तर माहिती\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 2021च्या नवीन यादीमध्ये आपले नाव ऑनलाईन तपासा\nआता गावातील तलाठ्याचे सर्व जमिनीचे फेरफार आणि जमिन मोजणीचे व्यवहार पहा ऑनलाईन\nमहात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना - शेतकरी कर्जमाफीचा नवीन शासन निर्णय आणि निधी आला\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक २०२१ निकाल ऑनलाईन पहा\nशरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) - घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची\nजातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.\nअतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/these-countries-should-be-wary-of-delta-variants-a-serious-warning-from-the-world-health-organization/", "date_download": "2021-06-15T15:34:24Z", "digest": "sha1:5XKUJ5BBPODZ73Q5U6TY76UETMALVQA3", "length": 11873, "nlines": 122, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "'या' देशांनी डेल्टा व्हेरियंटपासून सावध रहावं; जागतिक आरोग्य संघटनेचा गंभीर इशारा", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\n‘या’ देशांनी डेल्टा व्हेरियंटपासून सावध रहावं; जागतिक आरोग्य संघटनेचा गंभीर इशारा\n‘या’ देशांनी डेल्टा व्हेरियंटपासून सावध रहावं; जागतिक आरोग्य संघटनेचा गंभीर इशारा\nनवी दिल्ली | गेल्या एका महिन्यात डेल्टा व्हेरियंटच्या संसर्गात 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अल्फा व्हेरियंटपेक्षा डेल्टा व्हेरियंट 50 पट जास्त संसर्गजन्य आहे, अशी माहिती आरोग्य संघटनेनं दिली होती. विविध देशांमध्ये कोरोना संदर्भातील निर्बंध उठवण्यात घाई करण्यात आली तर त्याचे गंभीर परिणाम होतील. ज्यांचं लसीकरण झालेलं नाही त्यांच्यावर यामुळे अनर्थ ओढवेल, असा गंभीर इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे सरचिटणीस टेड्रोस घेब्रेसेस यांनी दिला आहे.\nआपण सध्या साथीच्या आजाराची महामारी अनुभवत आहोत. जगातील अनेक देश अद्यापही खूपच धोकादायक परिस्थितीतून जात आहेत. तर ज्या देशांमध्ये सर्वाधिक लसीकरण झालेलं आहे. ते देश आता निर्बंध हटवण्याबाबत बोलत आहेत. पण अशा देशांना या डेल्टा व्हेरियंटपासून सावध रहावं लागेल, असं टेड्रोस घेब्रेसेस यांनी म्हटलं आहे.\nभारतात विषाणूची दुसरी लाट जास्त वेगाने पसरण्यामागे डेल्टा वेरियंटची महत्त्वाची भूमिका होती. डेल्टा वेरियंट अल्फापेक्षा 50 टक्के जास्त संसर्गजन्य आहे. त्यामुळे विषाणू संक्रमण वेगाने होतं. हे विषाणू स्वरुप तीन म्यूटेंट वेरिएंट आहे. कारण या स्वरुपातून विषाणू तीन लिनिएजमध्ये पसरला जात असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या अभ्यासानुसार सांगितलं होतं.\nदरम्यान, भारतात कोरोनाचे दोन नवीन व्हेरियंट सापडले आहेत. भारतात सापडलेल्या कोरोना व्हेरिएंट बी.1.617.1 आणि बी.1.617.2 याला WHO ने क्रमशः ‘कप्पा’ आणि ‘डेल्टा’ ही नावे दिली आहेत. डेल्टा या स्ट्रेनच्या एक विषाणूचं स्वरूप दुसऱ्या स्ट्रेनपेक्षा घातक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आलं आहे.\n अखेर पुण्यातील त��या चिमुरडीला 16 कोटीचं इंजेक्शन आज…\n‘छिपाना भी नही आता और दिखाना भा नही आता’, तमन्ना भाटीया…\n‘केंद्र सरकारला फार काळ अल्पदरात लसी देता येणार नाहीत’;…\nनाशिकमध्ये नियम मोडणाऱ्या दुकानदारांकडून तब्बल एवढ्या कोटी रुपयांचा दंड वसूल\nभारताची B-टीम श्रीलंकेविरूद्ध भिडणार; शिखर धवनच्या खांद्यावर नेतृत्व सोपवण्याची शक्यता\nमित्रांचा दुरावा नियतीला देखील अमान्य; तोंड न पाहण्याची शपथ विसरुन मित्राचा जीव वाचवला\nराज्य शासनाच्या जाचक अटीमुळे 2 महिन्यांपासून 1500 रुपये मिळवण्यासाठी रिक्षाचालकांची धावपळ\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटीत ‘या’ मुद्द्यांवर होणार चर्चा\n 37व्या वेळी विवाहबंधनात 28 बायका, 135 मुलं, 126 नातवंडांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा; पाहा व्हिडीओ\nआरोग्य विभागात मेगा भरती; 2,226 पदांच्या भरतीसाठी शासकीय आदेश जारी\n अखेर पुण्यातील त्या चिमुरडीला 16 कोटीचं इंजेक्शन आज मिळालं\n‘छिपाना भी नही आता और दिखाना भा नही आता’, तमन्ना भाटीया ड्रेसवरुन झाली…\n‘केंद्र सरकारला फार काळ अल्पदरात लसी देता येणार नाहीत’; ‘या’…\n“उद्या लोकप्रतिनिधींना बोलुद्यात, आपण सर्वांनी मौन राखायचे” –…\n अखेर पुण्यातील त्या चिमुरडीला 16 कोटीचं इंजेक्शन आज मिळालं\n‘छिपाना भी नही आता और दिखाना भा नही आता’, तमन्ना भाटीया ड्रेसवरुन झाली ट्रोल\n‘केंद्र सरकारला फार काळ अल्पदरात लसी देता येणार नाहीत’; ‘या’ लस कंपनीचा केंद्राला इशारा\n“उद्या लोकप्रतिनिधींना बोलुद्यात, आपण सर्वांनी मौन राखायचे” – छत्रपती संभाजीराजे\n“ठाकरे सरकारमधील तिन्ही पक्षांचे तीन मुख्यमंत्री व्हायला हवेत कारण 2024 नंतर भाजपची सत्ता असणार”\n कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहराने करून दाखवलं, वाचा आजची आकडेवारी\n ‘या’ जिल्ह्यातील अवघ्या 6 महिन्याच्या चिमुकलीचा म्युकरमायकोसीसने मृत्यू\nकोरोना लसीमुळे मृत्यू झालेल्या पहिल्या व्यक्तीची भारतात झाली नोंद\nपुढचे 5 दिवस राज्यात पावसाचे राज्य; ‘या’ भागात अतिवृष्टी तर मुंबईत मुसळधार पाऊस\n‘प्रिय अण्णा….,अर्थव्यवस्था ढासळलीय’; जितेंद्र आव्हाडांच्या हजारेंना हटके शुभेच्छा\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://activenews.in/category/uncategorized/", "date_download": "2021-06-15T16:36:10Z", "digest": "sha1:TP6CRL2LUY4546N4B222WKAW43DUJTOB", "length": 16204, "nlines": 201, "source_domain": "activenews.in", "title": "Uncategorized Archives – ACTIVE NEWS", "raw_content": "\nहौस ऑफ बांबू : मराठीचे प्राचीन अवशेष \nअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतीने कोवीड मधील रुग्णाच्या नातेवाईकांस 28 दिवस अन्नदान सेवा\nजांब रोडच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nPune Corona: सलग चौथ्या दिवशी रुग्णसंख्या एक हजाराच्या आत\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nहौस ऑफ बांबू : मराठीचे प्राचीन अवशेष \nयेत्या काही दिवसात आपण अभिजात भाषेत बोलू, लिहू आणि वांचू अभिजात भाषेतला प्रत्येक साहित्यिक आपोआप अभिजात ठरणार असल्याने (माझ्यासारख्या साहित्यिकेने)…\nअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतीने कोवीड मधील रुग्णाच्या नातेवाईकांस 28 दिवस अन्नदान सेवा\nलातुर च्या टीम चा उपक्रम अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती एवम ब्रीक्स मानव अधिकार मिशन च्या वतीने सिव्हिल हाॅस्पीटल…\nजांब रोडच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश\nचौकशी करा व मगच देयके काढा अशी केली होती मागणी राहुलदेव मनवर यांनी शासनास पाठवीले होते निवेदनमंगरुळपीर:- शहरानजीकच्या सोनखास जांब…\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nप्रतिनिधी:- शिरपूरदिनांक 06/06/2021 रोजी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन शिवराज्याभिषेक दिन म्हणून शिरपूर जैन येथील संभाजी ब्रिगेड…\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\n..दिनांक/२५/०५/२०२१मंगरुळपीर तालुक्यातील गोगरी येथील अल्पभुधारक शेतकरी आकाराम मस्वडकर यांनी गट.क्रमांक २५/४ ४०आर शेतजमीन करीता शेतातील बोअरवेलसाठी महावितरण कार्यालय शेलुबाजार तथा…\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\n..दिनांक/२५/०५/२०२१मंगरुळपीर तालुक्यातील गोगरी येथील अल्पभुधारक शेतकरी आकाराम मस्वडकर यांनी गट.क्रमांक २५/४ ४०आर शेतजमीन करीता शेतातील बोअरवेलसाठी महावितरण कार्यालय शेलुबाजार तथा…\nPune Corona: सलग चौथ्या दिवशी रुग्णसंख्या एक हजाराच्या आत\nशहरात आज नव्याने ७०९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण संख्या आता ४ लाख ६५ हजार ६२५ इतकी झाली आहे.…\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nकृषिकन्या महिला स्वयं साहयता महिला बचत गट या महिल्यानी केली प्रकिया आज दि 21मे 2021 ला उमेद या अंतर्गत सोयाबीन…\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nकृषिकन्या महिला स्वयं साहयता महिला बचत गट या महिल्यानी केली प्रकिया आज दि 21मे 2021 ला उमेद या अंतर्गत सोयाबीन…\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nकृषिकन्या महिला स्वयं साहयता महिला बचत गट या महिल्यानी केली प्रकिया आज दि 21मे 2021 ला उमेद या अंतर्गत सोयाबीन…\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nकोरोणा बाधितांची संख्या वाढल्याने शिरपूर पुढील ४ दिवस लॉकडाऊन – सुनीता अंभोरे\nनागपूर – औरंगाबाद महामार्गावर अपघातात टिप्पर चालक जागीच ठार\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nहौस ऑफ बांबू : मराठीचे प्राचीन अवशेष \nअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतीने कोवीड मधील रुग्णाच्या नातेवाईकांस 28 दिवस अन्नदान सेवा\nजांब रोडच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतीने कोवीड मधील रुग्णाच्या नातेव��ईकांस 28 दिवस अन्नदान सेवा\nजांब रोडच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nकोरोणा बाधितांची संख्या वाढल्याने शिरपूर पुढील ४ दिवस लॉकडाऊन – सुनीता अंभोरे\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nकोरोणा बाधितांची संख्या वाढल्याने शिरपूर पुढील ४ दिवस लॉकडाऊन – सुनीता अंभोरे\nनागपूर – औरंगाबाद महामार्गावर अपघातात टिप्पर चालक जागीच ठार\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nउंडळी सुट्टीत दहावी-बारावीची परीक्षा आरोग्यविषयक माहिती सील अभिप्राय\n\"एकनाथ खडसे आई मला व्हिलन शिवलं, योग्य हो बोलेन; কৃষকদের জন্য দিন সাহায্য করুন\" – फडणवीस\n\"हो सके तो लौट के आना\" म्हणत सुधीर मुनगंटीवारांनी खडसेंच्या राजीनाम्यावर व्यक्त केलं मत\nकांद्याचे भाव वाढल्याने डोळ्यांत पाणी आले असताना राज्याच्या कृषी मंत्र्याने दिली अजब प्रतिक्रिया\nनाथाभाऊंनी दिल्या घरी सुखी राहावे, रावसाहेब दानवेंचा सल्ला\nह्रदयद्रावक घटना: 15 ते 20 कुत्र्यांनी नऊ वर्षांच्या मुलाचे तोडले लचके, मूलाचा मृत्यू\nactive news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://adarshmaharashtra.in/full-story/4475/polisa-tari-tyala-kona-mari-tilaka-nagara-uddana-pulakhaluna-vahuna-gelelya-tarunala-polisanni-dile-", "date_download": "2021-06-15T15:30:46Z", "digest": "sha1:ABHUQXULLLZNXVISVSTGUAIVQNXKAIF2", "length": 10572, "nlines": 163, "source_domain": "adarshmaharashtra.in", "title": "Adarsh Maharashtra", "raw_content": "\nघोडेगाव बौद्ध वस्ती येथे... - Read Now करोनाच्या संभाव्य तिसऱ्या... - Read Now DRDO ने विकसित केलेल्या... - Read Now फलटण शहरासह तालुक्यातील ८... - Read Now माजी गृहमंत्री अनिल देशमुख... - Read Now\nपोलीस तारी त्याला कोण मारी टिळक नगर उड्डाण पुलाखालून वाहून गेलेल्या तरुणाला पोलिसांनी दिले जीवदान\nमुंबई दि,05 (जीवन तांबे) मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस पडत असल्याने पालिकेच्या आपत्कालीन विभागाने नागरिकांनी घराबाहेर पडू नये म्हणून आव्हान केले असतानाच देखील टिळक नगर उड्डाण पुलाखालील शांता जोग मार्गावर गुडघाभर साचलेल्या पाण्यातील मॅनहोल मध्ये अडकून पडलेल्या तरुणाला पोलिसांनी बाहेर काढून जीवदान दिले आहे.\nमुंबईत काल पासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने चेंबूर व टिळकनगर परिसर संपूर्ण पाण्याने भरून गेला होता. पावसाळ्यात दरवर्षी गुडघाभर पाणी साचत असल्याने नागरिकांना पायाखालची वाट दिसत नसल्याने चालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. संतोष पवार वय 26 नांवाचा एक तरुण सकाळी ठीक.10 सुमारास अमर महल वरून टिळक नगर उड्डाण पुलाखालून चालत नेहरू नगर कडे जात होता.\nया उड्डाणपुला खालील मार्ग खोलगट असल्याने या ठिकाणी मुसळधार पावसात मोठ्या प्रमाणातप पाणी साचले होते.\nहा संतोष चालत येत असतानाच अचानक त्याचा तोल जाऊन 20 फूट अर्धा उघडे असलेल्या मॅनहोल जाऊन अडकला तो आपला जीव वाचविण्याचा प्रयन्त करीत होता. परन्तु पाण्याच्या प्रवाहाच्या दबावाने त्याला बाहेर पडणे मुस्किलच होऊन बसले होते.\nइतक्यात या मार्गवरून दक्ष नागरिक जात होते. त्याच्या लक्षात ही घटना येताच त्यांनी टिळक नगर पोलीस ठाण्याला माहिती दिली. लगेच पोलीस कॉस्टबल संजय पवार व सहकारी यांनी घटना स्थळी धाव घेतली आणि त्यांनी लगेच पालिकेला याबाबत माहिती दिली. त्यांनी त्याला स्वत: पाण्यात उतरून बाहेर काढल्याने या तरुणाला जीवनदान मिळाले आहे.\nवाहून जात असलेला तरुण संतोष पवार\nयामुळे पोलीस कॉन्स्टेबल संजय पवार यांची सर्वत्र वाहवा होत आहे.\nपोलीस तारी त्याला कोण मारी या म्हणीची प्रचिती येथे दिसून आली आहे. पवार यांच्या कामाची दखल मुंबई पोलीस आयुक्तांनी घेऊन त्यांचे धन्यवाद मानले आहे.\nप्रतिक्रिया:संजय पवार पोलीस कॉस्टेबल\nपालिकेने पावसाळ्या पूर्वी सर्व मार्गावरील मॅनहोल वर झाकणे लावली पाहिजेत. नागरिकांनी ही मुसळधार पावसात बाहेर पडू नये. स्वतःची काळजी घ्यावी.\nआम्ही तर तुमची काळजी घेतोच\nसेवा करणे हे आमचे कर्तव्य समजतो.\nआदर्श महाराष्ट्र वेब टीम\nमानवी विकृतीची परिसीमा; मालवणीत बलात्कार झालेल्या कुत्र्याचा मृत्यू\nअभिनेते भाऊ कदम यांनी आगरी समाजाची मागितली माफी..\nधडाकेबाज आमदार 'बच्चू कडू' यांच्याशी महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवर 'आदर्श महाराष्ट्र'ने साधलेला संवाद\nविश्वसनीय पत्रकारितेसाठी तुमचा सहभाग आणि योगदान आवश्यक आहे.\nसहभाग निधी साठी इथे क्लिक करा\nपॉर्थ पवार राजकारणातील लंबी रेस का घोडा असू शकतो का \nघोडेगाव बौद्ध वस्ती येथे बौद्धविहार...\nकरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासुन...\nDRDO ने विकसित केलेल्या अँटी-कोविड...\nमी आता सेक्स करीत नाही, मी पूर्णपणे...\nमानवी विकृतीची परिसीमा; मालवणीत...\nअभिनेते भाऊ कदम यांनी आगरी समाजाची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://jayvidarbha.com/pune-pimpri-chinchwad-bjp-mla-mahesh-landge-dance-in-daughter-sakshi-landge-wedding/", "date_download": "2021-06-15T16:13:43Z", "digest": "sha1:R7JUAPUG5SWMF2SLM6G7GIMCQLADOKUR", "length": 9097, "nlines": 136, "source_domain": "jayvidarbha.com", "title": "VIDEO | लेकीच्या मांडव टहाळीला भाजप आमदाराचा डान्स, भंडारा उधळत पुण्यात महेश लांडगेंचे बेफाम नृत्य - जयविदर्भ न्यूज", "raw_content": "\nजयविदर्भ न्यूज - बातमी आमची निर्णय तुमचा\nVIDEO | लेकीच्या मांडव टहाळीला भाजप आमदाराचा डान्स, भंडारा उधळत पुण्यात महेश लांडगेंचे बेफाम नृत्य\nVIDEO | लेकीच्या मांडव टहाळीला भाजप आमदाराचा डान्स, भंडारा उधळत पुण्यात महेश लांडगेंचे बेफाम नृत्य\nकन्या साक्षी लांडगे यांच्या विवाह सोहळ्यापूर्वी आयोजित विधींच्या वेळी लांडगेंनी भंडाऱ्याची मुक्त उधळण करत नृत्य केले ( BJP MLA Mahesh landge Dance)\nपिंपरी चिंचवड : भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे (Mahesh landge ) बेफाम नाचतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. कन्या साक्षी लांडगे यांच्या विवाह सोहळ्यापूर्वी आयोजित विधींच्या वेळी लांडगेंनी भंडाऱ्याची मुक्त उधळण करत नृत्य केले. मात्र यावेळी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन न केल्यामुळे टीका होत आहे. (Pune Pimpri Chinchwad BJP MLA Mahesh landge Dance in Daughter Sakshi Landge Wedding)\nभंडारा उधळत आमदार लांडगेंचा डान्स\nभाजप आमदार महेश लांडगे यांची मुलगी साक्षी लांडगे यांचे येत्या 6 जून रोजी लग्न आहे. या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. लग्नातील मांडव टहाळ कार्यक्रम नुकताच पार पडला. त्यावेळी भंडाऱ्याची मुक्त उधळण करत आमदार लांडगे बेफाम होऊन नृत्य करताना दिसले. समर्थकांच्या खांद्यावर बसून लांडग��ंनी नृत्याचा आनंद लुटला.\nकोरोना नियमांच्या पायमल्लीवरुन टीका\nदरम्यान, या कार्यक्रमात आमदारांनी भंडारा उधळत कोरोनासंबंधी सर्व नियम पायदळी तुडवल्याने टीका होत आहे. या सोहळ्यात काही अपवाद वगळता आमदारांसह अनेक जण विनामास्क वावरत असताना व्हिडीओत दिसत आहेत. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्यामुळे कारवाई होणार का, याकडे लक्ष लागले आहे.\nकोण आहेत महेश लांडगे\nमहेश लांडगे भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष\nभोसरी विधानसभा मतदारसंघातून आमदारकी\nपिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून राजकारणाला सुरुवात\n2017 मध्ये राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश\nराजकारणापूर्वी पैलवान म्हणून महेश लांडगे यांची ओळख\nVIDEO | लेकीच्या मांडव टहाळीला भाजप आमदाराचा डान्स, भंडारा उधळत पुण्यात महेश लांडगेंचे बेफाम नृत्य pic.twitter.com/DmA71BYXPw\nBJPPuneVIDEOआमदाराचा डान्समहेश लांडगेलेकीच्या मांडव\nओबीसींसाठी सध्या राज्यात कोणतंच आरक्षण उरलं नाही; देवेंद्र फडणवीसांचा दावा\n32 वर्षीय वनरक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या; वडाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं, आजोबा-काकीला हत्येप्रकरणी अटक\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन् घेतला 103 कोटींचा फ्लॅट\nहोमबातम्या WTC Final: भारताविरुद्ध खेळणार ही ‘टीम न्यूझीलंड’, वाचा कोण…\nदोनशे फुट उंच पुलावर अडकलेल्या मुलाचे वाचवले प्राण\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं,…\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन्…\nहोमबातम्या WTC Final: भारताविरुद्ध खेळणार ही ‘टीम…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://jahirati.maayboli.com/node/1661", "date_download": "2021-06-15T17:12:55Z", "digest": "sha1:COZPINTYMNMSKAZE35EIRDZMJ6JQPX7A", "length": 2564, "nlines": 51, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "१००% ओरिजीनल रुद्राक्ष | jahirati.maayboli.com", "raw_content": "\nत्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग येथे मंत्रसिध्द (Energize) केलेले लैब टेस्टेड उच्च प्रतिचे रुद्राक्ष. रुद्राक्ष धारण करण्याविषयी मोफत सल्ला. तसेच मोफत Money Meditation kit.\nविवीध मुखी उच्च दर्जाचे लैब टेस्टेट व सर्टिफाईड अस्सल रुद्राक्ष मणी, माळा, ब्रेसलेटस् व आपल्या जन्म पत्रिकेतील ग्रह स्थितीनूसार, गोचर ग्रहांनूसार रुद्राक्ष काँबिनेशन्स सुचविली जातील.\nगेल्या ३० दिवसात या जाह��रातीची वाचने\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2021-06-15T17:13:25Z", "digest": "sha1:RBO5QSMEYBJCCHXSTHRAGGWRMEET37F5", "length": 5006, "nlines": 121, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:समाजशास्त्रीय सिद्धांत - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गासाठी मुख्य लेख हे/हा समाजशास्त्रीय सिद्धांत आहे:.\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► सामाजिक संकल्पना‎ (३ क)\n\"समाजशास्त्रीय सिद्धांत\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ डिसेंबर २०१६ रोजी २२:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/i-dont-have-words-i-dont-know-what-say-actor-manoj-joshi-307566", "date_download": "2021-06-15T16:22:11Z", "digest": "sha1:K4HWC5KX4FZ3OGRN3M46NUPJRYRGQFLA", "length": 17814, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | माझ्याकडे शब्द नाहीत, काय बोलावे हे सुचत नाही- अभिनेते मनोज जोशी", "raw_content": "\nसुशांत सिंह याच्या आत्महत्येमुळे चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांना धक्का बसला आहे. जेष्ठ अभिनेते मनोज जोशी यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. वाचा\nमाझ्याकडे शब्द नाहीत, काय बोलावे हे सुचत नाही- अभिनेते मनोज जोशी\nसुशांत सिंह याच्या आत्महत्येमुळे चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांना धक्का बसला आहे. जेष्ठ अभिनेते मनोज जोशी यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. वाचा\nसुशांतचे चित्रपट प्रेरणादायी होते. छिछोरे या चित्रपटाद्वारे त्याने आत्महत्या करू नका...आपले सुंदर जीवन संपवू नका, असा संदेश दिला. त्याचे करिअर एका चांगल्या टप्प्यावर होते. करिअरने चांगला वेगही घेतला होता. चांगली दिशा मिळाली होती. पुढील वर्षी दोन-तीन चित्रपट प्रदर्शित होणार होते. शिवाय तो सुशिक्षित आणि सुजाण होता. जीवन आनंदी जगणारा होता. तो बिहारमधील छोट्याशा गावातून येथे आला आणि स्ट्रगल करून जम बसवू लागला. वयाच्या केवळ ३४ व्या वर्षी त्याने आपले जीवन संपविले. एवढा मोठा निर्णय त्याने घेतला.\nLive Update : सुशांतसिहवर विलेपार्ले स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार\nहे सगळे मन अस्वस्थ करणारे आहे. त्याने आत्महत्या का केली वगैरे गोष्टींचा तपास पोलिस करतीलच. चित्रपटसृष्टीवर हा मोठा आघात आहे. चित्रपटसृष्टी एकापाठोपाठ एक मोहरे गमावीत आहे. एवढ्या कमी वयात सुशांतने या जगाचा निरोप घेतला ही घटना मनाला चटका लावणारी आहे. सध्चा कोरोनासारख्या नकारात्मक वातावरणात एकमेकांनी एकमेकाला सहकार्य करण्याची तसेच सांभाळण्याची आवश्यकता आहे. कारण अशा काळात नकारात्मक विचार मनात येण्याची शक्यता असते. त्त्यावेळी मित्रमैत्रिणींनी एकमेकाला सहकार्य करण्याची गरज आहे. कारण आपल्या जीवनात चढ उतार असतात. अशा वेळी आपला हौसला व आत्मविश्वास बुलंद ठेवण्याची आवश्यकता आहे. सुशांतने आपल्या चित्रपटाद्वारे चांगला संदेश दिला...प्रेरणादायी चित्रपट त्याने केले आणि त्यानेच असे कृत्य करावे....खरोखर मन सुन्न करणारी घटना आहे. त्याच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मी देवाला विनंती करतो की आमच्यातील नकारात्मकता संपव आणि सकारात्मक विचार करण्याची शक्ती आम्हाला दे.\n तुमच्या एटीएम कार्डचं क्लोन करून काढल्या जातेय रक्कम\nअकोला : सध्याच्या काळात अनेकांचा पगार हातात न देता त्यांच्या बॅंकेच्या खात्यावर जमा केला जातो. एवढंच काय तर प्रत्येक वेळी छोटी-मोठी रक्कम काढण्याकरीता जवळच्या एटीएममध्ये किंवा बॅंकेत जावे लागते. दररोज मोठ्या प्रमाणात एटीएममधूनच पैसे काढले जातात. परंतु, एटीएममधून पैसे काढायला गेलेल्या अनेका\nउद्योजकांची व्यथा, म्हणतायत येत्या काळात उद्योग व्यवसाय चालवणे कठीण...\nमुंबई : सध्या कोरोना आणि त्यानंतरच्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर रडतखडत का होईना पण उद्योग-व्यवसाय सुरु राहण्याची जी आशा होती, ती आता स्थलांतरित कामगारांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्याची परवानगी सरकारने दिल्याने धुळीला मिळाल्याचे मत अनेक उद्योजक-व्यावसायिक व्यक्त करीत आहेत. मुंबई, बदलापूर,\nबिहार पोलिसांना क्वारंटाईन करणे चुकीचा सं���ेश देणारे; सर्वोच्च न्यायालयाने राज्याला खडसावले\nमुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास बिहार सरकारच्या मागणीवरुन सीबीआयकडे देण्याचा निर्णय झाला आहे, अशी माहिती आज केंद्र सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली. राज्य सरकारच्या वतीने सीबीआय तपासाला विरोध करण्यात आला. मात्र, बिहारच्या तपास अधिकार्यांना क्वारंटाईन क\nभिवंडीत महिलेवर सामूहिक अत्याचार; पाच जणांची पोलिसांकडून तत्काळ अटक\nभिवंडी : तालुक्यातील राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील रेल्वेलाईन येथील मैत्रिणीकडे कामाची चौकशी करून रात्री घरी परतणाऱ्या एका 42 वर्षीय महिलेवर पाच जणांच्या टोळक्याने शस्त्राचा धाक दाखवून तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात संतापाचे वातावरण पसरले आ\nराष्ट्रपतींवरील बायपास सर्जरी यशस्वी; 27 मार्चला केलं होतं AIIMS मध्ये दाखल\nनवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर आज मंगळवारी दिल्लीच्या AIIMS हॉस्पिटलमध्ये बायपास सर्जरी करण्यात आली. ही सर्जरी यशस्वी झाली असून सध्या राष्ट्रपतींची तब्येत स्थिर आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलंय की, मंग\nमध्य प्रदेशात पुन्हा राजकीय भूकंप; काँग्रेसचे 17 आमदार पळाले\nभोपाळ Bhopal : मध्य प्रदेशात सत्तेत असलेल्या काँग्रेसची Congress डोकेदुखी थांबण्याची काही चिन्हे नाहीत. काठावरचं बहुमत असलेल्या काँग्रेसचे आणखी काही आमदार बेंगळुरूला गेल्याची चर्चा आहे. त्यामुळं कमलनाथ Kamalnath सरकार पुन्हा अडचणीत आल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर आज, सकाळीच मुख्यमं\nश्रीलंका अन्‌ सौदी अरेबियासह कांद्याची 25 टक्के निर्यात \"ऑर्डर' रद्द..\nनाशिक : बदलते हवामान आणि अवकाळीच्या भीतीमुळे उघड्यावर ठेवलेला कांदा विक्रीसाठी आणण्यासाठी शेतकऱ्यांनी घाई केल्याने कांद्याच्या भावातील घसरण कायम आहे. बुधवारी (ता. 18) क्विंटलला सरासरी 900 ते बाराशे रुपये भावावर शेतकऱ्यांना समाधान मानावे लागले. निर्यात सुरू असतानाही भाव का कोसळत आहेत, याचा\nगेल्या काही वर्षात रियाच्या संपत्तीत सातत्याने वाढ; ईडीकडून होणार मालमत्तांविषयी चौकशी\nमुंबई : सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे देण्य���स केंद्र सरकारने बिहार सरकारची शिफारस मान्य केली. त्यापाठोपाठ सुशांतच्या बँक खात्यातून झालेल्या पैसे हस्तांतरणाबाबत तक्रारी आल्याने अंमलबजावणी संचलनालयानेही (ईडी) या प्रकरणात एन्ट्री घेतली. सुशांत सिंग राजपूतची मैत्रीण\nऑनलाईन गंडा घालणारी आंतरराज्यीय टोळी दिग्रस पोलिसांच्या जाळ्यात; ९ महिन्यांनी लागले हाती\nदिग्रस (जि. यवतमाळ) : स्थानिक रहिवासी असलेले सेवानिवृत्त रेणुराव विठ्ठलराव ठाकरे यांच्या खात्यातून ऑनलाईन पद्धतीने गंडा घातल्याचा प्रकार गेल्या ९ महिन्यांपूर्वी घडला होता. ती ऑनलाईन गंडा घालणारी टोळी दिग्रस पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. या टोळीतील एका आरोपीला बिहार राज्यातील नवादा जिल्ह्य\nमुख्यमंत्र्यांपेक्षा मंत्री धनवान; नितिश कुमारांनी जाहीर केली संपत्ती\nपाटणा - बिहारमध्ये मावळत्या वर्षातील शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह सर्व मंत्र्यांनी २०२० मध्ये कमावलेली संपत्ती जाहीर केली. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांपेक्षा त्यांचे बहुतेक सर्व मंत्री धनवान आहेत. नितीश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे स्थावर व जंगम मालमत्ते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.msdhulap.com/search/label/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%20%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AE%20%E0%A4%B8%E0%A5%8C%E0%A4%B0%20%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%80%20%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%AA%20%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2021-06-15T16:15:01Z", "digest": "sha1:UUFVBIPCE7DQKJT7QTHQ4S4UUGNLF2UL", "length": 5688, "nlines": 99, "source_domain": "www.msdhulap.com", "title": "MSDhulap.com ", "raw_content": "\nसोशल मीडिया ग्रुप जॉईन करा\nShowing posts with the label महाराष्ट्र कुसुम सौर कृषी पंप योजनाShow all\n६०० मीटर अंतरावरील कृषी पंप जोडणीसाठी धोरणामध्ये बदल करणार – ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत\nऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी कृषी पंप वीज जोडणी धोरणाचा घेतला आढावा. वीज पुरवठा करण…\nमहाराष्ट्र कुसुम योजना - सौर कृषी पंपासाठी असा करा ऑनलाईन अर्ज\nआपण या लेखात \"महाराष्ट्र कुसुम सौर कृषी पंप योजने बद्दल सविस्तर माहिती घेऊन ऑनलाई…\nफेसबुक पेजला लाईक करा\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक २०२१ निकाल ऑनलाईन पहा\nशरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) - घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची\nजातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायच��� याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.\nअतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी\nभ्रष्टाचारी किंवा अकार्यक्षम सरपंच, ग्रामसेवक, तलाठी तुम्हालाही घाबरतील फक्त हे काम करा\nजमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा जाणून घ्या सविस्तर माहिती\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 2021च्या नवीन यादीमध्ये आपले नाव ऑनलाईन तपासा\nआता गावातील तलाठ्याचे सर्व जमिनीचे फेरफार आणि जमिन मोजणीचे व्यवहार पहा ऑनलाईन\nमहात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना - शेतकरी कर्जमाफीचा नवीन शासन निर्णय आणि निधी आला\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक २०२१ निकाल ऑनलाईन पहा\nशरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) - घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची\nजातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.\nअतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.reliableacademy.com/study-material/view/1187/", "date_download": "2021-06-15T15:47:50Z", "digest": "sha1:MI4TS4MQW66LJMIS6CHH5XAXHAWBXBXQ", "length": 14746, "nlines": 98, "source_domain": "www.reliableacademy.com", "title": "", "raw_content": "\nReliable Academy | Study Materials | यूपीएससीची : महत्त्वाचे सामाजिक मुद्दे\nयूपीएससीची : महत्त्वाचे सामाजिक मुद्दे\nभारतीय समाजातील ज्वलंत प्रश्न (Current Issues In Indian Society) या अभ्यासघटकाचा यूपीएससी मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमातील सामान्य अध्ययन पेपर १ मध्ये अंतर्भाव करण्यात आलेला आहे. या घटकांतर्गत वर्तमान भारतीय समाजाची मूलभूत गुणवैशिष्टय़े, सामाजिक विविधता, स्त्रियांचे आजचे प्रश्न, लोकसंख्या, दारिद्र्य़ आणि विकासाच्या आंतरविरोधातून उद्भवणारे मुद्दे, नागरीकरणातील समस्या व त्यावरील उपाययोजना, जागतिकीकरणाचे भारतीय समाजाच्या विविध अंगांवर होणारे परिणाम, सामाजिक सक्षमीकरणाचे मुद्दे तसेच जमातवाद, प्रदेशवाद आणि धर्मनिरपेक्षतेसंबंधीच्या मुद्दय़ांचा समावेश केलेला दिसून येतो.\nया अभ्यासघटकांतर्गत येणाऱ्या उपघटकांवरही यूपीएससीने मुख्य परीक्षेत प्रश्न विचारलेले दिसून येतात. मागील काही वर्षांत ६२ गुणांपासून ते ७५ गुणांपर्यंत प्रश्न विचारले गेले आहेत. प्रश्नांचे स्वरूप पाहता यूपीएससीने सामान्य अध्ययन पेपर १ मध्ये कमीतकमी ५ ते ६ प्रश्न या अभ्यासघटकांवर सातत्याने विचारलेले आहेत.\nआजपर्यंत मुख्य परीक्षेत कुटुंबपद्धती, जाती, लिंगभाव, जागतिकीकरण, धर्मनिरपेक्षता, प्रदेशवाद, दारिद्रय़ यांच्या विविध आयामांवर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. प्रस्तुत लेखात भारतातील कुटुंबसंस्था आणि तिचे वर्तमानकालीन स्थान याचा थोडक्यात ऊहापोह केलेला आहे. या घटकाचा अभ्यास करताना कुटुंबरचना ही एक सामाजिक संस्था आहे आणि इतर सामाजिक संस्थांशी कुटुंबसंस्थेचे नाते काय प्रकारचे राहिले आहे याही बाबी सर्वप्रथम ध्यानात घ्याव्यात. कुटुंबसंस्था आकलनाच्या कक्षेत येण्यासाठी जात, वर्ग, धर्म, विवाह, रीती-परंपरा या संस्थांच्या जोडीने समजून घ्यावी लागते. परंतु त्यासोबत जागतिकीकरणाच्या सांस्कृतिक, आर्थिक प्रवाहाच्या प्रभावातून कुटुंबरचनेत काय प्रकारचे बदल होत आहेत याचाही विचार करावा लागतो.\nमुख्य परीक्षेच्या दृष्टीने विचार करू पाहता, मागील काही वर्षांपूर्वी मुख्य परीक्षेत पुढील प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला होता – संयुक्त कुटुंबाची जीवनशैली सामाजिक मूल्याऐवजी आर्थिक चल घटकांवर अवलंबून आहे, यावर चर्चा करा. या प्रश्नाची मुळे शोधण्यासाठी शहरीकरण व औद्योगिकीकरण अंतर्भूत असलेली आर्थिक प्रकिया नीट समजून घ्यावी लागते. दुसऱ्या बाजूला वर म्हटल्याप्रमाणे मुद्दे कितीही जुने असले तरीही वर्तमानातील त्या मुद्दय़ांचे स्थान काय आहे आणि त्याची चिकित्सा यावर यूपीएससी भर देताना दिसते.\nभारतीय समाज हा प्रामुख्याने कृषीप्रधान समाज राहिलेला आहे. खेडे ही त्याची पृष्ठभूमी राहिलेली आहे. संयुक्त कुटुंबाला जात-वर्गीय संरचनेचासुद्धा आधार होता. संयुक्त कुटुंबे प्रामुख्याने पितृसत्तात्मक राहिलेली आहेत. कमीतकमी तीन पिढय़ांचे त्यात अस्तित्व दिसून येते. वंशवेल, खानदान, पितृसत्ता आणि सामाजिक दर्जा या सामाजिक मूल्यांसाठी संयुक्त कुटुंबरचना महत्त्वाची मानली जात होती.\nशहरीकरण आणि औद्योगिकीकरणाच्या धोरणाने रोजगाराचे आणि उत्पन्नाचे अन्य पर्याय समोर आले. स्वातंत्र्यानंतर शहरीकरणाचे धोरण कायम राहिल्याने संयुक्त कुटुंबरचनेत मोठा बदल घडून येत गेला. रोजगार, शिक्षण तसेच जातव्यवस्थेतील वैगुण्यामुळे खेडय़ातील लोकांचे शहरांकडे स्थलांतर होण्याचे प्रमाण अधिकाधिक वाढत गेले. अशा परिस्थितीत संयुक्त कुटुंबरचेनेचे आधार आणि गुणवैश���ष्टय़ांमध्ये बदल घडून आले. थोडक्यात, सामाजिक मूल्याऐवजी संयुक्त कुटुंबावर आर्थिक घटक प्रभाव टाकू लागले.\nजागतिकीकरणाच्या रेटय़ातून कुटुंबे वर्तमान बाजारव्यवस्थेचे ग्राहक या भूमिकेत उतरू लागली. वाढत्या गरजांमधून अधिक अर्थार्जन कमावण्याकडे कल वाढू लागला. त्यातून आपण आणि आपली मुले याव्यतिरिक्त घरात इतर माणसांचा वावर नकोसा वाटू लागतो. त्यातूनही संयुक्त कुटुंबरचनेला तडे जाऊ लागले. व्यक्तीचे झालेले वस्तुकरण कुटुंबरचनेत बदल घडवून आणते. त्यामुळे चंगळवादाने कुटुंबसंस्थेवर काय प्रकारचे परिणाम केले याचीही उत्तरे मिळवणे आवश्यक आहे.\nसंयुक्त कुटुंबरचनेकडून विभक्त कुटुंबरचनेकडे झालेल्या स्थित्यंतरातून अनेक मुद्दे निर्माण झाले. विभक्त कुटुंबात आई-वडील दोघे नोकरीनिमित्ताने घराबाहेर पडणे अनिवार्य असल्याने लहान मुलांचा सांभाळ ही मोठी जिकिरीची समस्या बनली. त्यातून लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचा प्रश्न निर्माण झाल्याने शहरांमध्ये पाळणाघरे तयार झाली. त्यामुळे शहरीकरण आणि विभक्त कुटुंबे यांच्या आंतरसंबंधावर यूपीएससीकडून प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे.\nदुसरी समस्या म्हणजे निवाऱ्याची जागा मर्यादित असल्याने आणि कुटुंबाचा खर्च वाढण्यातून घरातील वृद्धांचे राहणीमान प्रभावित झाले. त्यातून समाजामध्ये त्यांच्यासाठी वृद्धाश्रमे उदयाला आली. या धर्तीवर वृद्धांची हेळसांड थांबवण्यासाठी सरकारने कोणती धोरणे आखली आहेत याचाही विचार अभ्यासामध्ये करावा लागेल.\nकुटुंबसंस्थेच्या संक्रमणातून जनरेशन गॅप नावाची समस्या समोर आली. मने जुळत नाहीत, धारणा एकसारख्या राहत नाहीत. दृष्टिकोनामध्ये फरक पडत जातो; अशी विविध लक्षणे असलेल्या जनरेशन गॅपचा अर्थ लावणे, ती निर्माण होण्याचे आधार तपासणे तसेच या जनरेशन गॅपची कारणे आणि परिणाम याचाही अभ्यास अनिवार्य ठरतो.\nवर्तमान कुटुंबसंस्थेचा परिचय करून घेण्यासाठी कुटुंबपद्धतीचे पायाभूत घटक आणि तिची गुणवैशिष्टय़े काय होती आणि त्यात वेळोवेळी कसा फरक पडत गेला, तसेच त्यात कोणते बदल घडून आले, बदलास जबाबदार असणारी प्रक्रिया आणि तिचे चलघटक कोणते आहेत, यालाही स्पर्श करावा लागेल. त्या दृष्टीने किमान पातळीवर संकल्पनात्मक अभ्यास एनसीईआरटीच्या इयत्ता बारावी समाजशास्त्राच्या क्रमिक पुस्तकातू��� करता येऊ शकतो. ती मुख्यत: इंडियन सोसायटी आणि सोशल चेंज अँड डेव्हलपमेंट इन इंडिया या नावाने बाजारात उपलब्ध आहेत. परंतु त्यापुढे जाऊन वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांमधून संदर्भ पाहावे लागतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://jayvidarbha.com/cricket-indian-team-comprising-white-ball-specialists-to-tour-sri-lanka/", "date_download": "2021-06-15T17:02:58Z", "digest": "sha1:VVJKWJIFQZAUUEATVR54YJXBEKA23CQZ", "length": 9471, "nlines": 127, "source_domain": "jayvidarbha.com", "title": "BCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा - जयविदर्भ न्यूज", "raw_content": "\nजयविदर्भ न्यूज - बातमी आमची निर्णय तुमचा\nBCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nBCCI चा मास्टर प्लॅन : विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा\nटीम इंडिया (Team India) जुलै महिन्यात श्रीलंकेचा दौरा करणार असल्याची घोषणा भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी केली आहे.\nमुंबई : टीम इंडिया (Team India) जुलै महिन्यात श्रीलंकेचा दौरा करणार असल्याची घोषणा भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी केली आहे. तीन वन-डे आणि पाच टी 20 सामने या दौऱ्यात होणार आहेत. या दौऱ्यात कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यासह अनेक दिग्गज खेळणार नाहीत. कारण, हे सर्व जण त्यावेळी इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिजची तयारी करणार आहेत. त्यामुळे या मालिकेसाठी बीसीसीआय नव्या खेळाडूंना संधी देणार आहे.\nकाय आहे मास्टर प्लॅन\nसौरव गांगुली यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, “आम्ही जुलैमध्ये मर्यादीत ओव्हर्सची मालिका खेळण्याची योजना तयार केली आहे. इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या टीमपेक्षा ही टीम वेगळी असेल. या टीममध्ये व्हाईट बॉल स्पेशालिस्ट खेळाडूंचा समावेश होणार आहे.”\nभारतीय टीमचा इंग्लंड दौरा 14 सप्टेंबर रोजी संपणार आहे. त्यानंतर आयपीएलचे उर्वरित 31 सामने खेळवण्याचा विचार देखील बीसीसीआय करत आहे. त्यामुळे शिखर धवन, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, युजवेंद्र चहल हे खेळाडू आयपीएलसाठी सज्ज असावेत म्हणून त्यांना श्रीलंका दौऱ्यात संधी देण्याची बीसीसीआयची योजना आहे.\nभारतीय टीम कोरोनाच्या संकटात लागोपाठ क्रिकेट खेळत आहे. मागच्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये युएईमध्ये आयपीएल झाली, यानंतर भारतीय टीम नोव्हेंब��� ते जानेवारीपर्यंत ऑस्ट्रेलियात होती. यानंतर जानेवारी ते मार्च घरच्या मैदानात इंग्लंडविरुद्धची सीरिज झाली आणि मग आयपीएल सुरू झाली. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफना कोरोना झाल्यामुळे आयपीएल स्थगित करण्यात आली.\nसप्टेंबर महिन्यात टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावरून परत येईल, त्यामुळे आयपीएल झाली नाही तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धची सीरिज प्रस्तावित आहे. या सीरिजला टी-20 वर्ल्ड कपची तयारी म्हणूनही पाहिलं जात आहे, पण टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) भारतातल्या आयोजनाबाबतही शंका आहे. देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातला टी-20 वर्ल्ड कप युएईमध्ये खेळवला जाऊ शकतो.\nBCCIcricketTeam Indiaटीम इंडियासौरव गांगुली\nपुण्यातील काका हलवाई दुकानाला लागली आग\nममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळाचा आज शपथविधी; ‘या’ 43 चेहऱ्यांची मंत्रीपदी वर्णी लागणार\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं, आजोबा-काकीला हत्येप्रकरणी अटक\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन् घेतला 103 कोटींचा फ्लॅट\nहोमबातम्या WTC Final: भारताविरुद्ध खेळणार ही ‘टीम न्यूझीलंड’, वाचा कोण…\nदोनशे फुट उंच पुलावर अडकलेल्या मुलाचे वाचवले प्राण\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं,…\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन्…\nहोमबातम्या WTC Final: भारताविरुद्ध खेळणार ही ‘टीम…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AA-2/", "date_download": "2021-06-15T16:26:12Z", "digest": "sha1:YCQBIUINZSMBZMP4IV7BLQW6T632SAGA", "length": 13148, "nlines": 128, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी मे 2021 मध्ये लसीच्या 61.06 दशलक्ष मात्रा दिल्या | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी मे 2021 मध्ये लसीच्या 61.06 दशलक्ष मात्रा दिल्या\nराज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी मे 2021 मध्ये लसीच्या 61.06 दशलक्ष मात्रा दिल्या\nगोवा खबर : परिणामकारक लसीकरण मोहिमेसाठी सुरु असलेल्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रयत्नांना केंद्र सरकार या वर्षी, 16 जानेवारीपासून ‘संपूर्णतः सरकार’ दृष्टीकोनाच्या माध्यमातून पाठींबा देत आहे. कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांची सुरळीत उपलब्धता करून देण्य���साठी केंद्र सरकार सातत्याने लस उत्पादकांच्या संपर्कात असून सरकारने 1 मे 2021 पासून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीच्या खरेदीसाठी विविध पर्याय खुले करून दिले आहेत.\nकाही माध्यमांच्या निराधार वृत्तांताद्वारे जनतेमध्ये राष्ट्रीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या या अभियानाबाबत चुकीची माहिती पसरविली जात आहे असे निदर्शनास आले आहे .\nकेंद्र सरकारने जून महिन्यात लसीच्या 12 कोटी मात्रा उपलब्ध करून देणार असे सांगितल्याचे आणि मे महिन्यात उपलब्ध असलेल्या 7 कोटी 90 लाख मात्रांपैकी फक्त 5 कोटी 80 लाख मात्रा वापरल्याचे आरोप करणारी वृत्ते काही माध्यमांनी प्रसारित केली आहेत. ही वृत्ते, खरेतर, एकदम चुकीची असून त्यांना कोणताही आधार नाही.\n1 जून 2021 रोजी सकाळी 7 वाजता उपलब्ध माहितीनुसार, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी 1 मे ते 31 मे 2021 या कालावधीत एकूण 6 कोटी 10 लाख 60 हजार मात्रांचा वापर केला आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे एकूण 1 कोटी 62 लाख 20 हजार मात्रा लसीकरणासाठी अजूनही शिल्लक आहेत. 1 मे ते 31 मे 2021 या कालावधीत लसीच्या एकूण 7 कोटी 94 लाख 50 हजार मात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.\nकाही माध्यमांनी भारताचे लसीकरण धोरण पडताळून न बघितलेल्या गोष्टींवर आधारित आहेत अशी टीका केली आहे. लसीकरणासाठी सरकारने निश्चित केलेले लोकसंख्येतील घटकांचे प्राधान्य या संदर्भातील संपूर्ण माहितीवर आधारित नाही याबाबत या माध्यमांनी प्रश्न उभे केले आहेत.\nलसीकरणाला सुरुवात करताना लाभार्थ्यांचा प्राधान्य गट निश्चित करणे, खरेदी, लसीची निवड आणि त्याचे वितरण यासंबंधीच्या सर्व पैलूंबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ऑगस्ट 2020 मध्ये NEGVAC अर्थात कोविड-19 च्या लसीकरणासंबंधीच्या राष्ट्रीय तज्ञ गटाची स्थापना करण्यात आली होती. भारतातील कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या लाभार्थ्यांचा प्राधान्यक्रम उपलब्ध शास्त्रीय पुराव्यांचा आढावा, जागतिक आरोग्य संघटनेने आखून दिलेली मार्गदर्शक तत्वे, जगभरातील यासंदर्भातील उदाहरणे आणि इतर देशांमधील लसीकरण प्रक्रिया यावर आधारित आहे. भारतातील कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाची मुख्य उद्दिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:\nमहामारी प्रतिसाद यंत्रणेचा भाग म्हणून आरोग्य सुविधा क्षेत्राला संरक्षण देणे.\nकोविड-19 आजाराने होणारे मृत्यू थांबविणे आणि जास्त ���ोका असणाऱ्या व्यक्तींना संरक्षण देऊन या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूंबाबतची असुरक्षितता कमी करणे.\nत्यानुसार, आपल्या देशातील लसीकरण मोहीम क्रमाक्रमाने सर्व प्राधान्य गटांकरिता राबविण्यात आली.\nअसा दृष्टीकोन ठेवल्यामुळे नोंदणीकृत आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांपैकी 81% कर्मचाऱ्यांना आणि आघाडीवरील नोंदणीकृत कर्मचाऱ्यांपैकी 84% कर्मचाऱ्यांना लसीची पहिली मात्रा देण्यात येऊन आपण सकारात्मक निष्कर्ष नोंदविले आहेत. वय वर्षे 45 आणि त्याहून अधिक वय असलेल्या गटातील 37% व्यक्तींना लसीची पहिली मात्रा तर या वयोगटातील 32% पात्र लाभार्थ्यांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली आहे.\nआता, 1 मे 2021 पासून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीकरणासाठी पात्र ठरविण्यात आले आहे. 1 मे 2021 रोजी ‘मुक्त शुल्क निश्चिती आणि जलद राष्ट्रीय कोविड-19 लसीकरण नीती’चा स्वीकार करण्यात आला आणि त्या नीतीच्या मार्गदर्शनाखाली सध्याच्या कोविड-19 लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी सुरु आहे.\nPrevious articleदेशांतर्गत लस उत्पादनाचा वेग वाढविण्यासाठी केंद्र सरकारने उचलली पावले\nकॉंग्रेसच्या अग्रणी संघटना पक्ष मजबुत करण्यासाठी महत्वाची भुमीका बजवणार : दिनेश राव\nकॉंग्रेस पक्षाच्या नवीन माध्यम विभागाची घोषणा\nरॉय फर्नांडिसवरील हल्ल्याचा युवा कॉंग्रेसने केला निषेध\nखाणी बंद होऊ नयेत यासाठी खाण अवलंबित आक्रमक\nएफसी गोवा ने सिक्स5सिक्स(SIX5SIX)ऑफिशियल किटपार्टनर म्हणून घोषित केले\nभारताचे ॲक्ट इस्ट धोरण, संपूर्ण अग्नेय आशियासाठी महत्वाचे – डॉ. जितेंद्र सिंह\nसरकारी नोकऱ्या दलाल विकत आहेत: आपचा आरोप\nकाँग्रेसचे आणखी दोन आमदार भाजपच्या संपर्कात:तेंडुलकर\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nजिथे स्वच्छता तिथे परमेश्वराचा निवास असतो: आयुषमंत्री\n‘मिफ्फ’ची व्याप्ती अधिक वाढावी यासाठी प्रयत्न सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/motivational-story-of-indian-king-6005938.html", "date_download": "2021-06-15T16:04:21Z", "digest": "sha1:55VYIGXZJI3OVUGQASQ2ELUUBUHNO3AK", "length": 6728, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "motivational story of indian king | आपल्या जीवनात कधीकधी समस्या छोटी असते परंतु आपण विचारांनी ती मोठी बनवतो - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआपल्या जीवनात कधीकधी समस्या छोटी असते परंतु आपण विचारांनी ती मोठी बनवतो\nएक राजाने सुंदर महाल बांधून घेतला आणि मुख्य दारावर गणिताचे एक सूत्र लिहून घेतले. राजाने आपल्या राज्यात घोषणा केली की, या सूत्राचे उत्तर मिळताच हा दरवाजा उघडला जाईल आणि जो व्यक्ती उत्तर देईल त्याला मी माझा उत्तराधिकारी नियुक्त करेल.\n> ही घोषणा वाऱ्यासारखी राज्यात पसरली आणि सर्व लोक राजमहालाच्या दारात पोहोचून गणिताचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू लागले. कोणालाही त्या गणिताचे सूत्र लक्षात येत नव्हते. हळू-हळू ही गोष्ट इतर राज्यांपर्यंत पोहोचली आणि मोठमोठे विद्वान गणितज्ञ सूत्र सोडवण्यासाठी पोहोचले.\n> काही गणित विद्वानांनी तर आपल्यासोबत गणिताची पुस्तकेही आणली परंतु त्या गणिताचे उत्तर कोणालाही सांगता आले नाही.\n> तेथे उभा असलेला एक गरीब मुलगा हे सर्वकाही पाहात होता. त्यानेही गणिताचे उत्तर शोधावे असा विचार केला.\n> सैनिकांना त्याने आपली गणित सोडवण्याची इच्छा सांगितली. सैनिक म्हणाले येथे मोठे मोठे गणित विद्वान अपयशी ठरले आहेत, तू ही प्रयत्न करून बघ.\n> तो मुलगा थोडावेळ ध्यान लावून बसला आणि डोळे उघडून दरवाजाकडे चालू लागला. त्याने दरवाजाला हात लावताच दरवाजा उघडला. हे पाहून सर्वजण चकित झाले.\n> राजाने मुलाला तू हे कसे काय केले असा प्रश्न विचारला.\n> मुलगा म्हणाला की, मी ध्यान लावून बसल्यानंतर माझ्या अंतर्मनातून आवाज आला की, पहिले हे गणिताचे सूत्र आहे की नाही हे तपासून घ्यावे. त्यानंतर हे गणित सोडवण्याचा प्रयत्न करावा. मी माझ्या मनाचे ऐकले. सूत्रासोबत दरवाजाचा संबंध जाणून घेण्यासाठी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला आणि दरवाजा उघडला. यावरून हे सिद्ध होते की, दरवाजा आणि सूत्राचा काहीही संबंध नाही. हे गणित सूत्र नव्हतेच त्यामुळे हे सोडवण्याचीही गरज नव्हती. ही तर एक छोटीशी समस्या होती परंतु सर्वांनी आपल्या विचारांनी ही एक मोठी आणि अवघड समस्या बनवून घेतली. राजा मुलाच्या हुशारीवर प्रसन्न झाला आणि त्याला आपला उत्तराधिकारी बनवले.\nआपल्या जीवनात कधीकधी समस्या छोटी असते परंतु आपण विचारांनी ती समस्या मोठी बनवतो. राजाने मुख्य दारावर चुकीचे सूत्र लिहिले होते आणि सर्वजण हे मोठे आव्हान मानू लागले आणि गणित सोडवण्याचा प्रयत्न करू लागले. कोणीही सूत्राचे सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. आपल्या भावी उत्तराधिकाऱ्याची तार्किक बुद्धी पारखण्यासाठी राजाने ही अट ठेवली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/marathi-guru-mantra/here-are-some-tips-to-increase-your-ability-to-study-many-times-over-121021100036_1.html", "date_download": "2021-06-15T16:24:23Z", "digest": "sha1:4PN5XTNT5YEIFWLERYJK2BTF2PEIKONA", "length": 20525, "nlines": 133, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अभ्यास करण्याची क्षमता अनेक पटीने वाढविण्यासाठी काही टिप्स जाणून घ्या | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 15 जून 2021\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअभ्यास करण्याची क्षमता अनेक पटीने वाढविण्यासाठी काही टिप्स जाणून घ्या\nपरीक्षेचा काळ जस जस जवळ येतो, अभ्यासासाठी जास्त वेळ देण्याची गरज वाढू लागते. कारण शेवटच्या महिन्यात संपूर्ण सिलॅबस पुन्हा करावा लागतो. ज्या मुळे सामान्य दिवसांपेक्षा जास्त वेळ द्यावा लागतो. एखादा विध्यार्थी अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा, एसएससी, बँकिंग किंवा आयएएस सारख्या स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करत असल्यास त्याला 10 ते 12 तास अभ्यास करावा लागतो. कोणत्याही परीक्षेसाठी\nबराच काळ अभ्यास करणे कठीण आणि तणावाचे असू शकत. बऱ्याच वेळा मुलं 10 ते 12 तास अभ्यास करून देखील अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकण्यास असमर्थ होतात. आज आम्ही सांगत आहोत अभ्यासाच्या काही पद्धतींबद्दल ज्यांना शिकून आणि अवलंबवून आपण अभ्यासाच्या पद्धतीत बदल आणून आश्चर्यकारक फायदे मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊ या. अभ्यासाच्या काही खास पद्धतीं बद्दल.\nआपल्या शरीराला घड्याळ समजून अभ्यासाची वेळ ठरवा.\nप्रत्येक मानवाच्या शरीरात वेगवेगळे घड्याळ असतात. जर याचा संबंध अभ्यासाशी ठेवत असल्यास सोप्या शब्दात समजा की संपूर्ण 24 तासाच्या काळात एक असा काळ येतो जेव्हा आपल्या शरीरातील कार्य क्षमता शिगेला येते. त्या वेळी आपण अधिक चांगल्या पद्धतीने आपले काम करू शकतो काही मुलांना सकाळी वाचलेले अधिक चांगले समजते तर काही मुलांना रात्री वाचलेले अधिक चांगले समजते आणि लक्षात राहते. तर कोणत्याही परीक्षेच्या तयारीच्या पूर्वी आपल्या शरीरातील घड्याळीचे विश्लेषण करा.\n2 दुसऱ्या दिवशीची योजना रात्रीच बनवा-\nकाही विद्यार्थी सकाळी उठून कोचिंग आणि शाळेत जातात. काही लोक जे ऑफिसात जातात ���े देखील स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करतात. त्यांना सकाळी ऑफिसात जावं लागत. अशा परिस्थितीत दररोज काहीही योजना ना बनविता अभ्यास कराल तर काहीही मिळणार नाही आणि आपण गोंधळून जाणार.असं होऊ नये या साठी आपण कोणतेही काम करण्यापूर्वी योग्य योजना आखणे हे सर्वात महत्वाची पायरी आहे. जर आपल्याला कोणतीही परीक्षा एका वर्षातच उत्तीर्ण करावयाची आहे तर या साठी आपल्याकडे संपूर्ण वर्षाची किंवा एका महिन्याची योजना असायला पाहिजे. तस तर संपूर्ण वर्षाचा किंवा प्रत्येक महिन्याची योजना फक्त एक ब्लू प्रिंट असते. दुसऱ्या दिवशी काय करावयाचे आहे या साठी सर्वात महत्वाचे आहे ह्याची संपूर्ण योजना रात्रीच बनवावी. दुसऱ्या दिवशी निश्चित करावे की आपण रात्री आखलेल्या योजनेनुसार लक्ष पूर्ण करण्यात सक्षम आहात की नाही.\nपहाटे(4-5 वाजता)उठून अभ्यास करता तर 11 वाजे पर्यंत आपले सर्व काम पूर्ण होऊन अभ्यासासाठी देखील पुरेसा वेळ मिळेल.\n3 अभ्यास तंत्राचे मिश्रण वापरा-\nकाही लोक असं म्हणतात की सकाळी लवकर उठून आणि रात्री उशिरा पर्यंत अभ्यास करून देखील\nअभ्यासक्रम पूर्ण होत नाही. त्यांना अभ्यासाला पुरेसा वेळ मिळत नाही. तर त्या लोकांनी अभ्यासाच्या तंत्रावर लक्ष दिले पाहिजे. आजकाल व्यस्तता एवढी वाढली आहे की फक्त नोट्स बनवून अभ्यास करण्याची संधी मिळत नाही. अशा परिस्थितीत आपण वेगवेगळ्या तंत्र ज्ञानाचे वापर करू शकता. आपण आपल्या स्मार्टफोन मध्ये एखादे डायग्राम किंवा मॅप्सची छायाचित्रे सेव्ह करू शकता आणि गरज पडल्यास ते बघू शकता. बस किंवा रेल्वेने प्रवास करण्याच्या दरम्यान आपण ही पद्धत अवलंबवू शकता ही पद्दत खूप उपयुक्त आहे. अभ्यासाच्या इतर काही पद्धती देखील आपण तंत्रज्ञानाने शिकू शकता.\n4 अभ्यासाची कालावधी लक्षात ठेवा-\nअभ्यास करताना किंवा अभ्यासाचे नियोजन करताना अभ्यासाच्या कालावधीला लक्षात ठेवा. काही लोक 1-2 तास सहज अभ्यास करतात तर काही लोकांना 1 तास देखील अभ्यास करणे अवघड जात. या लोकांना अभ्यासाच्या दरम्यान थोड्या थोड्या वेळ विश्रांती घेणे किंवा वरील दिलेल्या अभ्यास तंत्राचे मिश्रण करणे महत्त्वाचे आहे. अभ्यासाची संपूर्ण योजना आखताना या विश्रांतीच्या वेळेला दुर्लक्षित करू नका. अभ्यास योजना आपण आपल्या क्षमतेनुसार बनवावी. जर आपण आज 1 तासच अभ्यास करीत आहात तर 1 महिन��यानंतर काही जादू होणार नाही की आपण 6 - 9 तास अभ्यास करायला सुरुवात कराल.\n5 शारीरिक व्यायाम आणि मेंदूला वाढवणारे आहार घ्या-\nतयारी करताना किंवा सुरु करणार असाल तर सर्वप्रथम चहा, कॉफी आणि फास्टफूडला शक्य तितक्या लवकर निरोप द्या. असं म्हणतात की एका निरोगी शरीरातच निरोगी मन असत. जर एखादी व्यक्ती आजारी आहे किंवा बऱ्याच आजाराने ग्रस्त आहेत तर तो आपल्या मनाला एकाग्र करू शकत नाही. या मुळे त्याचा थेट परिणाम त्याच्या परीक्षेवर होईल. म्हणून एकाग्रता सुधारण्यासाठी शारीरिक व्यायाम आणि निरोगी आहार घेणं महत्वाचे आहे. वॉक करणे, जम्पिंग जॅक्स, धावणे सारखे हलके एरोबिक व्यायाम केल्यानं मेंदूत ऑक्सिजन चे प्रमाण वाढते आणि आपण एकाग्रतेने अधिक वेळ अभ्यास करू शकता.\nअवाकाडो, बोर, ब्रोकोली, मोड आलेले शाबूत कडधान्य, मासे,आणि भोपळ्याचे बियाणं हे असे काही खाद्य पदार्थ आहे ज्यांना खाऊन आपल्या कार्य क्षमतेवर चांगला प्रभाव पडेल.\nआपण बोर्ड परीक्षा देत आहात किंवा इतर कोणतीही स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करीत आहात वरील दिलेल्या पद्धतींना अवलंबवून आपल्याला चांगले परिणाम मिळतील. सुरुवातीला या पद्धती अवलंबवून थोड्या अडचणींना सामोरी जावं लागू शकत. परंतु थोड्या कालांतराने यश नक्की मिळेल. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की जितका देखील अभ्यास करा आणि जेव्हा देखील करा तो पूर्ण एकाग्रतेने करा. या मुळे आपल्याला यश नक्की मिळेल.\nमनसेचा एकला चलो रेचा नारा\nआल्याचे चमत्कारिक फायदे जाणून घेऊ या\nहिवाळ्यात काय खावं आणि काय टाळावं जाणून घेऊया\nसंजय राऊत: 'महाविकास आघाडीत समन्वय समितीची गरज नव्हती, पण आता पुन्हा विचार करू'\nपरीक्षेची तयारी कशी करावी आणि त्यामध्ये यश मिळविण्यासाठीचे काही यशमंत्र\nयावर अधिक वाचा :\n\"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी\"\nविविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,\nधनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...\nपुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...\nअंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली\nसंगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...\nऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रो��्साहन; ...\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...\n‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...\nगेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...\nअनलॉक ला सहज घेऊ नका ,या 10 गोष्टी लक्षात ठेवा\nकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आता हळूहळू कमी होत आहे. देशातही अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू ...\nWorld Yoga Day 2021:योगासन म्हणजे काय, त्याचे किती प्रकार ...\n21 जून 2021 रोजी जागतिक योग दिन साजरा केला जाणार .योगातील आसन काय आहेत, आसन कशाला म्हटले ...\nचविष्ट साबुदाणा फ्रुट कस्टर्ड\nजर आपल्याला गोड खाणं आवडत तर या वेळी साबुदाण्याचे फ्रुट कस्टर्ड बनवा. हे खाण्यात चविष्ट ...\nकातर वेळचा गार वारा\nकातर वेळचा गार वारा, तुझी स्मृती घेऊन भेटतो, मिट्ट काळोख येता गारवा\nहललें जरासें चांदणें भरल्या दिशांच्या पापण्या, होतील वर्षे मोकळी हरवून त्या साऱ्या ...\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुंबईत - अवेळी पाऊस\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-aurangabad-municipal-corporation-shivsena-bjp-politics-5030229-NOR.html", "date_download": "2021-06-15T16:56:50Z", "digest": "sha1:JBGIZZFH2JCNKFFTTSSRIDFTZJTY2DI5", "length": 9513, "nlines": 65, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "aurangabad municipal corporation shivsena bjp politics | बाप दाखवा, नाही तर श्राद्ध घाला; शिवसेनेकडून भाजपला आव्हान - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबाप दाखवा, नाही तर श्राद्ध घाला; शिवसेनेकडून भाजपला आव्हान\nऔरंगाबाद - महापालिका निवडणुकीच्या काळात समांतर जलवाहिनी योजनेची चौकशी करण्याचे आश्वासन देणार्‍या पालकमंत्री रामदास कदम यांनी सोमवारी समांतरला जाहीर पाठिंबा दिला. या योजनेच्या आड येणार्‍यांना आडवे करू असे म्हणत समांतरमधील भ्रष्टाचाराबाबत नुसते आरोप करू नका. आधी पुरावे द्या. बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला, असे भाजपच्या स्थानिक नेत्यांना खुले आव्हान दिले. कदम केवळ एवढ्यावरच थांबले नाहीत तर समांतरला विरोध करणे सोडा; अन्यथा महापौरपद कार्यकाळाच्या वाटणीचा करार मोडून टाकू. भाजपला वर्षभराचे महापौरपद मिळू देणार नाही, असा इशाराही दिला.\nसमांतरसाठी डीआय की एचडीपीई पाइप या १५३ कोटींच्या व्यवहारावरून युतीत चकमकी सुरू झाल्या आहेत. शनिवारच्या सर्वसाधारण एचडीपीई पाइप वापराचा इतिवृत्तात घुसडलेला प्रस्ताव शिवसेनेने भाजपचा विरोध डावलून मंजूर केला. त्याविरुद्ध भाजपने विभागीय आयुक्तांकडे धाव घेत प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली. या आठवड्याच्या अखेरीस याविषयी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यासाठी भाजपचे पदाधिकारी जाणार आहेत. स्थानिक पातळीवर तापलेल्या या वादात कदम यांनी आज उडी घेतली. एप्रिलमध्ये मनपा निवडणुकीच्या काळात त्यांनी समांतरच्या करारात घोळ झाला. ठेकेदाराकडून गैरमार्गाने पाणीपट्टी वसुली सुरू आहे. त्यामुळे या योजनेची चौकशी करू, असे म्हटले होते. मात्र, सोमवारी पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, मनपाची निवडणूक \"समांतर'च्या प्रश्नावर लढली गेली आहे. लोकांना पाणी देण्याचे आश्वासन आम्ही दिले आहे. आज योजना बंद केली तर पुन्हा दिल्लीतून कोणत्याही योजनेला दमडा मिळणार नाही. आरोप करून काही लोकांची फक्त करमणूक होईल. लोकांना काहीही फायदा होणार नाही.\nभाजपच्या स्थानिक नेत्यांना तंबी\nतत्पूर्वी सकाळी सुभेदारी विश्रामगृहावरील युतीच्या बैठकीत कदम आक्रमक झाले होते. समांतरला विरोध कराल तर करारात ठरलेले एका वर्षाचे महापौरपद मिळणार नाही, असे ते म्हणाले. त्यावर भाजपचे स्थानिक पदाधिकारी अचंबित झाले. आम्ही या विषयावर काहीच बोलू शकत नाही. तुम्ही आमच्या वरिष्ठांशी बोला, असा सूर त्यांनी लावला. जिल्हास्तरीय ६० समित्यांवर सदस्यांची निवड करण्यासाठी त्यांनी युतीची बैठक बोलावली होती. कार्यकर्त्यांची नावे हवी आहेत, असा निरोप देऊन भाजप नेत्यांना सुभेदारीवर बोलावण्यात आले होते. विषय समित्यांवर नियुक्तीचा असला तरी चर्चा समांतरवरच झाली. समांतरला भाजपचा विरोध असल्याच्या बातम्या येत आहेत. भाजपचे लोक माध्यमांकडे का जातात, असा सवाल खैरे यांनी केला आणि हाच धागा धरून कदम यांनी भाजपवर हल्लाच केला. समांतरप्रकरणी विरोधात गेलात तर दीड वर्षानंतर भाजपला महापौरपदाचा करार पाळला जाणार नाही, असे पालकमंत्री म्हणाले.\nसमांतर ही शहराची गरज आहे, असे कदम म्हणाले तेव्हा समांतरने अजून पाणी दिले नाही तरीही वसुली का सुरू ���ेली, असा सवाल भाजपच्या नेत्यांनी केला. त्यावर आम्ही सभागृहात एकटे पडलो तरीही समांतर होणारच. काय विरोध करायचा तो करत राहा, असे कदम म्हणाले. तर भाजपवाले समांतरचे वाटोळे करण्यासाठी निघाले आहेत, अशी टिप्पणी खैरे यांनी केली. महापौरपदाचे वाटप वरिष्ठ पातळीवर झाले आहे. तुम्ही त्यांच्याशीच चर्चा करा असे स्पष्ट करून जय महाराष्ट्र म्हणत भाजपचे नेते बैठकीतून बाहेर पडले.\nसमांतर जलवाहिनी: डीआय पाइपच्या निर्णयाचा प्रस्ताव ऐनवेळी घुसडला\nऔरंगाबादकरांना दोन वर्षांनंतर समांतर जलवाहिनीचे पाणी\nचालढकल: समांतर योजनेच्या ठेकेदाराला पंपहाऊससाठी जागा मिळेना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-SOL-news-about-evm-in-solapur-5539354-NOR.html", "date_download": "2021-06-15T17:13:19Z", "digest": "sha1:RMU6XBL3ENVPLQKOVY7CB5AR3EL7V53F", "length": 7607, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "News about EVM in solapur | सर्वपक्षीय पराभूत एकवटले, ‘ईव्हीएम’वर खापर फोडले! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसर्वपक्षीय पराभूत एकवटले, ‘ईव्हीएम’वर खापर फोडले\nसोलापूर - महापालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या सर्वपक्षीय उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावरच (ईव्हीएम) राग व्यक्त केला. पराभवाचे खापर त्यावरच फोडले. त्याची चौकशी करावी, अशी मागणी निवडणूक निर्णय अधिकारी तथा महापालिका आयुक्त विजयकुमार काळम यांच्याकडे केली आहे.\nगेल्या आठवड्यात झालेल्या महापालिका निवडणुकीत भल्याभल्यांची धूळधाण उडाली. अनपेक्षित निकाल ऐकून बड्यांना धक्काही बसला. भाजपच्या सरशीमुळे राज्यभर अशीच स्थिती आहे. त्याच्या विश्लेषणात मतदान यंत्रालाच आरोपी ठरवले. सोलापुरातही अशीच स्थिती निर्माण झाली. मतदान यंत्रांची चौकशी करावी, अशा मागणीचे निवेदन घेऊन सोमवारी एक शिष्टमंडळ महापालिकेत आले.\nशिवसेनेचे पराभूत उमेदवार विष्णू कारमपुरी यांनी त्याचे नेतृत्व केले होते. त्यात माजी नगरसेवक मेघनाथ येमूल, दत्तोबा बंदपट्टे, नलिनी चंदेले, नारायण माशाळकर, सुनीता चिलका, केदार उंबरजे, सारिका सुरवसे, अविनाश बनसोडे, अश्विनी जाधव, सिद्धेश्वर मुनाळे, अंबिका मामड्याल, मंजुश्री वल्लाकाटी, कैरूनबी शेख, प्रशांत कांबळे, मीनाक्षी निशाणदार, सोनाली लाड, रोहिणी सावंत, विनोद गायकवाड, सरस्वती पाटनूरकर आदी होते.\nमनपा पराभूत उमेदवारांची आज बैठक\nमहापालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या सर्व उमेदवारांची तातडीची बैठक मंगळवारी दुपारी ३.३० वाजता शासकीय विश्रामगृह येथे होणार आहे. अशी माहिती पराभूत उमेदवार बसवराज बगले यांनी दिली. निवडणुकीत मशिनच्या तांत्रिक चुकामुळे अनेकांना पराभव स्वीकारावा लागला. यावर चर्चा करून न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येणार अाहे. याबाबत महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व पराभूत उमेदवारांनी बैठकीस उपस्थित राहवे, असे आवाहन पराभूत उमेदवार बगले. प्रा. भोजराव पवार, सुरेश स्वामी यांनी केले आहे.\n१.मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक बदल झाल्याने आकडेवारी बिघडली. एकाच पक्षाकडे अधिक मते गेली.\n२. मतांची ढोबळ आकडेवारी आणि प्रत्यक्षात मिळालेली मते यात प्रचंड तफावत असल्याने संशय.\n३. मतदान केंद्रांतील मॉकपोल आणि त्याचे सीसीटीव्ही फुटेज यांचीही तपशीलवार चौकशी करावी.\n४. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची चौकशी समिती नियुक्त करून या प्रकाराची सखोल चौकशी व्हावी.\n५. निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन झालेले दिसून येत नाही, नियमांचे उल्लंघनही झाले आहे.\n६. ज्या भागात उमेदवाराचे प्राबल्य, तिथेही संबंधितास संशयास्पद मते मिळाली, पडताळणी करावी.\n^भारतीय राज्यघटनेने लोकशाहीला पूरक अशा वातावरणात निवडणुका घेतल्या पाहिजेत, असे म्हटले आहे. पण लोकशाहीचा गळा घोटणारी प्रक्रिया झाल्याचा संशय आहे. त्याची चौकशी झालीच पाहिजे. अन्यथा आम्ही न्यायालयात दाद मागू.” विष्णूकारमपुरी, पराभूत उमेदवार, शिवसेना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-mars-mission-of-india-is-mere-stunt-claims-madhavan-nair-4329730-NOR.html", "date_download": "2021-06-15T16:47:00Z", "digest": "sha1:PC7SBZCONJH63KGNC6IKAJOEREUECKSW", "length": 4562, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "mars mission of india is mere stunt claims madhavan nair | भारताची मंगळ मोहीम निव्वळ स्टंटबाजी, जी. माधवन नायर यांचा आरोप - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभारताची मंगळ मोहीम निव्वळ स्टंटबाजी, जी. माधवन नायर यांचा आरोप\nबंगळुरू - भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने आगामी स्वदेशी मंगळ मोहिमेतून महत्त्वपूर्ण संशोधन होण्याबाबत केलेले भाकीत तसेच त्यावरील 450 कोटी रुपये प्रस्तावित खर्चाचा दावा हा प्रसिद्धीचा निव्वळ हातखंडा आहे, असा खळबळजनक आरोप भारतीय ‘म��न मॅन’ इस्रोचे निवृत्त प्रमुख आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ जी. माधवन नायर यांनी केला आहे.\nदेशातील संदेशवहन क्षेत्र तोकडे आहे. के. कस्तुरीरंगन समितीने सुचवलेल्या शिफारशीनुसार संदेशवहनातील त्रुटी पूर्ण होणे आवश्यक आहे. अशा स्थितीत यानाचे प्रक्षेपण झाल्यास त्याचे स्वरूप पीएसएलव्हीप्रमाणेच असेल. मंगळ मोहिमेच्या भवितव्याबाबत किमान आठ महिने वाट पाहायला हवी, असे नायर म्हणाले.\nनायर यांच्या इस्रो अध्यक्षपदाच्या सहा वर्षांच्या कारकीर्दीत 25 उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. यामध्ये चांद्रयान - 1 मोहिमेचा समावेश आहे. 1800 किलो वजनाचा उपग्रह वाहून नेण्याची जीएसएलव्हीची क्षमता आहे. या माध्यमातून यान मंगळ ग्रहाच्या कक्षेपर्यंत पोहोचवणे शक्य होणार आहे.\nजीएसएलव्हीमधील अनेक तांत्रिक बाबींचे निराकरण होणे आवश्यक आहे. अशा स्थितीत ‘मार्स ऑरिबटर मिशन’चे भवितव्य काय, असा सवाल नायर यांनी केला आहे. इस्रोचे अध्यक्ष के. राधाकृष्णन यांनी मंगळ मोहिमेतून महत्त्वपूर्ण संशोधन होईल, असा विश्वास व्यक्त केला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-DHA-infog-jaya-ekadashi-on-18-august-do-this-measure-5671299-PHO.html", "date_download": "2021-06-15T16:51:04Z", "digest": "sha1:44WLD76BGT5O4AYOPVCEU2C3JDQS36DK", "length": 2360, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Jaya Ekadashi On 18 August Do This Measure | हे आहेत एकादशीचे 5 सोपे उपाय, उद्या कोणतीही 1 करा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nहे आहेत एकादशीचे 5 सोपे उपाय, उद्या कोणतीही 1 करा\nशुक्रवार 18 ऑगस्टला श्रावण मासातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे. धर्म ग्रंथामध्ये या तिथीला जया किंवा अजा एकादशी म्हटले जाते. या दिवशी मुख्यतः भगवान विष्णूंची पूजा केली जाते. शास्त्रानुसार या दिवशी काही खास उपाय केल्यास भगवान विष्णू तसेच देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त केली जाऊ शकते.\nपुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, या दिवशी कोणकोणते खास उपाय केले जाऊ शकतात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%8A_(%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%83%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3)", "date_download": "2021-06-15T16:25:09Z", "digest": "sha1:4YKKPIPRU4CKEH7SDXD3ND4CMGZPLYXA", "length": 3096, "nlines": 31, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ऊ (निःसंदिग्धीकरण) - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nया निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षक���बद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.\nजर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.\nऊ – मराठी वर्णमालेतील एक स्वर.\nऊ (किडा) - डोक्यावरील केसांत राहणारा एक किडा.\nLast edited on २७ नोव्हेंबर २०१८, at २०:०८\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २७ नोव्हेंबर २०१८ रोजी २०:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://news7.co.in/1310/", "date_download": "2021-06-15T16:42:55Z", "digest": "sha1:UFMOZF43UBG5O6VDLDRZS6NHEXK4YHZ5", "length": 12407, "nlines": 184, "source_domain": "news7.co.in", "title": "अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीत निवासी डॉक्टरवर रात्री प्राणघातक हल्ला, डॉक्टरांची प्रकृती चिंताजनक – News 7", "raw_content": "\nममता मेमोरियल हॉस्पिटलची मान्यता रद्द, जिल्हाधिकऱ्यांचे आदेश\nबजाजनगरात तिसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकून महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न\nवादळामुळे घरावरचे छपर उडाले;संसार आला उघडयावर\nआमदार बंब यांनी उभारले 100 खाटाचे कोविड हॉस्पिटल\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\nभरधाव वेगात जाणारे रेतीचे टिप्पर उलटलेचालक जखमी\nमहादेवाचे संहारक अस्त्र ‘ त्रिशूळ’ ची पुजा करताना वृद्धाची मान अडकून मृत्यू\nअखेर गंगापूर फाटा या ठिकाणी बस थांबण्याचे आदेश\nकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गंगापूरचा आठवडी बाजार बंद\nपगारवाढीसाठी विप्रोच्या कामगारांचे चार दिवसापासून उपोषण सुरु\nHome/आपला जिल्हा/अमरावती/अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीत निवासी डॉक्टरवर रात्री प्राणघातक हल्ला, डॉक्टरांची प्रकृती चिंताजनक\nअमरावतीच्या गुरुकुंज मोझरीत निवासी डॉक्टरवर रात्री प्राणघातक हल्ला, डॉक्टरांची प्रकृती चिंताजनक\nगुरुकुंज मोझरीत निवासी डॉक्टरवर रात्री प्राणघातक ���ल्ला झालाय. यात डॉक्टरांची प्रकृती चिंताजनक आहे. निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यावर अज्ञात हल्लेखोरांनी धारधार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना गुरुकुंज मोझरी येथील श्री गुरुदेव आयुर्वेदिक रुग्णालयाच्या कॉर्टरमध्ये रात्री साडेबाराच्या सुमारास घडली. मनोज सांगळे असं प्राणघातक हल्ला झालेल्या निवासी वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर अमरावतीमध्ये खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. आराम करत असलेल्या डॉक्टरांवर अचानक हल्ला अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी मधील श्री गुरुदेव आयुर्वेदिक रुग्णालय मध्ये मनोज सांगळे हे गेल्या अनेक वर्षांपासून निवासी वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. नेहमीप्रमाणे कालही रुग्णालयात आपले काम केल्यानंतर रुग्णालयातच असलेल्या त्यांच्या कॉर्टरमध्ये आराम करायला गेले. अशातच रात्री साडेबाराच्या सुमारास दवाखान्याचा मागील गेटमधून काही हल्लेखोरांनी आता शिरून त्यांच्यावर धारधार शस्त्राने जोरदार हल्ला केला. हल्लेखोरांनी नंतर पळ काढला. हल्लेखोरांनी केलेला हल्ला एवढा भयंकर होता की, मनोज सांगळे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. खासगी रुग्णालयात डॉक्टरांच्यावर उपचार सुरूअशातच त्यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्याला फोन करून झालेल्या धक्कादायक प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर डॉक्टर मनोज सांगळे यांना उपचारासाठी तात्काळ अमरावतीला रवाना करण्यात आले. अमरावतीमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पहाटे चार वाजता घटनास्थळी धाव घेतली असून सध्या पोलिस आरोपींचा शोध घेत आहे.\nवादळामुळे घरावरचे छपर उडाले;संसार आला उघडयावर\nअमरावती शहरात 48 तासांत कोरोनाचे 24 बळी\nअमरावती जिल्ह्यातील लॉकडाउनवरून पालकमंत्री व खासदार यांच्यात आरोप प्रत्यारोप\nविनामास्क व बेशिस्त बुलेटस्वाराचा वाहन परवाना रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई\nविनामास्क व बेशिस्त बुलेटस्वाराचा वाहन परवाना रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई\nममता मेमोरियल हॉस्पिटलची मान्यता रद्द, जिल्हाधिकऱ्यांचे आदेश\nबजाजनगरात तिसऱ्या मजल्यावर��न दोन मुलांना फेकून महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न\nवादळामुळे घरावरचे छपर उडाले;संसार आला उघडयावर\nआमदार बंब यांनी उभारले 100 खाटाचे कोविड हॉस्पिटल\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\nबजाजनगरात तिसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकून महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न\nवादळामुळे घरावरचे छपर उडाले;संसार आला उघडयावर\nआमदार बंब यांनी उभारले 100 खाटाचे कोविड हॉस्पिटल\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E2%80%8B%E2%80%8B%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5-2018/", "date_download": "2021-06-15T15:28:41Z", "digest": "sha1:KSNXMG4QCP5INA5WFY43RBIYM22Y3KBC", "length": 11081, "nlines": 121, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "​​कान्स चित्रपट महोत्सव 2018 मध्ये ‘इंडियन पॅव्हिलियन’ चे उद्‌घाटन | गोवा खबर", "raw_content": "\nHome मनोरंजन खबर ​​कान्स चित्रपट महोत्सव 2018 मध्ये ‘इंडियन पॅव्हिलियन’ चे उद्‌घाटन\n​​कान्स चित्रपट महोत्सव 2018 मध्ये ‘इंडियन पॅव्हिलियन’ चे उद्‌घाटन\nकान्स चित्रपट महोत्सव 2018 मध्ये इंडियन पॅव्हिलियनच्या उद्‌घाटन समारंभासाठी उपस्थित असलेले भारतीय शिष्टमंडळ\nभारत आणि फ्रान्स यांच्या दरम्यान संयुक्त चित्रपट निर्मितीच्या संधी\nकान्स चित्रपट महोत्सव 2018 मध्ये ‘इंडियन पॅव्हिलियन’ चे उद्‌घाटन झाले. यावेळी प्रसिद्ध अभिनेता शरद केळकर उपस्थित होते तसेच फ्रान्समधील भारताचे राजदूत विनय मोहन कवात्रा, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे संयुक्त सचिव अशोक कुमार परमार, प्रसिद्ध कवी, लेखक आणि भारतीय चित्रपट प्रमाणपत्र (परीनिरिक्षण) केंद्रीय मंडळाचे अध्यक्ष प्रसून जोशी, मंडळाच्या सदस्य आणि निर्मात्या दिग्दर्शिका वाणी त्रिपाठी टिकू, जेरोम कुरेशी, चित्रपट अभिनेती हुमा कुरेशी, चित्रपट निर्माते शाजी करुण, जाहनु बरुआ, भारत बाला उपस्थित होते. कान्स चित्रपट महोत्सवात भारतामध्ये तयार होणाऱ्या वैविध्यपूर्ण चित्रपटांचे प्रदर्शन करण्याचे कार्य भारतीय प्रतिनिधी मंडळ यावर्षी करणार आहे.\nआपल्या देशाच्या प्रगतीचे प्रतिबिंब देशामध्ये तयार होणाऱ्या सिनेमांमध्ये दिसून येत असते, असे मत विनय मोहन कवात्रा यांनी यावेळी व्यक्त केले. सध्या भारतामध्ये तंत्रज्ञान आण��� आर्थिक क्षेत्रात खूप वेगाने प्रगती होत आहे. या दोन्ही क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर परिवर्तन घडून येत आहे. त्याचेही प्रतिबिंब आजच्या चित्रपटांमध्ये दिसून येत आहे. युरोपातील आणि संपूर्ण जगाच्या चित्रपटसृष्टीला जोडणारा एक महत्वाचा दुवा म्हणजे कान्स चित्रपट महोत्सव आहे असे प्रतिपादन जेरोम पिलार्ड यांनी यावेळी केले.\nकान्स चित्रपट महोत्सव आणि फ्रेंच चित्रपट उद्योग यांच्याशी भारताचे खूप चांगले संबंध आहेत त्यामुळे भारत आणि फ्रान्स संयुक्तपणे चित्रपट निर्मिती उत्तम होऊ शकते, असे मत वाणी त्रिपाठी टिकू यांनी यावेळी व्यक्त केले. भारतात बनलेले ‘तमाशा’, ‘बेफिकिर’ सारखे चित्रपट दोन देशांची कथा सांगतात.\nचित्रपट व्यवसायात नव्याने येणाऱ्या तरुण चित्रपट कर्त्यांसाठी ‘कान्स’ प्रमाणेच विविध लहान लहान चित्रपट महोत्सवांचे आयोजन केले तर त्यांची चित्रकृती अधिकाअधिक लोकांपर्यंत पोहोचू शकणार आहे, असे मत कवी,लेखक प्रसून जोशी यांनी उद्‌घाटन कार्यक्रमात व्यक्त केले.\nPrevious articleखाणी सुरु करणे जमत नाही तर सत्ता सोडा; काँग्रेसची मागणी\nNext articleलोकमान्य टिळकांचा हेतूतः ‘दहशतवादाचे जनक’ म्हणून उल्लेख करणार्‍यांवर त्वरित कारवाई करा आणि संबंधित पुस्तक मागे घ्या \nलसीकरण सेवेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणीद्वारे लसीकरणासाठी पूर्व नोंदणी आणि भेटीची वेळ आधी निश्चित करणे अनिवार्य नाही\nकोविडमधून बरे झाल्यानंतर 3-6 महिन्यानंतरही रुग्णांमध्ये लक्षणे दिसून येतात, रुग्णांनी घाबरुन न जाता डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित आरोग्य तपासणी करावी: डॉ निखिल बांते\nचिंगारी ॲप गोव्यातील विविध रूग्णालयांना ऑक्सिजन कॉँसेंट्रेटर्स प्रदान करणार\nदाबोळी विमानतळावर हवाई वाहतूक सेवेच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला\nसावंत सरकार कोरोनाविरुद्ध अग्रभागी लढणाऱ्या योध्यांचे जीवन व उपजीविका धोक्यात आणत आहे : आप\nपर्यावरण स्नेही गणेशोत्सव साजरा करण्याचे पंतप्रधानांचे आवाहन\nउत्तर गोव्यातून भाजपतर्फे श्रीपाद नाईक यांनी भरला उमेदवारी अर्ज\n51व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2020 साठी इंडियन पॅनोरमासाठीच्या चित्रपटांची निवड जाहीर\nकुलू येथून प्रवाशांची सुटका\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nआंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मात्यांसोबत चित्रपटांची सहनिर्मिती करण्यासाठीच्या संधी मिळवण्याचा भारताचा प्रयत्न\nसरफरोश-2 चित्रपटाची ही पाचवी पटकथा : जॉन मॅथ्यू मथान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/latur-district-assembly-constituencies", "date_download": "2021-06-15T16:52:24Z", "digest": "sha1:FOH6TTBJLCWA72T4BZUYRKEEWK7B4C7P", "length": 13434, "nlines": 237, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nPHOTO : कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवार यांच्या विजयाचे बॅनर\nफोटो गॅलरी2 years ago\nविधानसभा निवडणुकांचे निकाल उद्या स्पष्ट होतील. मात्र, मतमोजणीपूर्वीच कर्जत-जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या विजयाचे फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं ...\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक LIVE : सचिन तेंडुलकर, अमोल कोल्हे, धनंजय मुंडेंचं मतदान\nताज्या बातम्या2 years ago\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Vidhansabha Election Voting) राज्यातील 288 मतदारसंघांमध्ये एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर येत्या 24 तारखेला (गुरुवार 24 ऑक्टोबर 2019) ...\nलातूर जिल्ह्यात विधानसभेच्या सहा जागा आहेत. काँग्रेसला बालेकिल्ला (Latur Assembly seats) मानल्या जाणाऱ्या लातूरमध्ये यंदा भाजपने सर्वच्या सर्व जागा जिंकण्यासाठी चक्रव्यूह आखला. ...\n काय असू शकतात कारणं\nSpecial Report | लसीकरण केंद्राचं उद्धाटनाला जोरदार पोस्टरबाजी, महापालिका आयुक्त कारवाई करणार\nSpecial Report | ओबीसींसाठी आता भुजबळांचं बळ, मात्र आंदोलन नेमकं कुणाविरोधात\nSpecial Report | मराठा मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर नेमकं कसं असणार मराठा मूक आंदोलन\nSpecial Report | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घेरण्यासाठी नारायण राणेंना मंत्रिपद\nमराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनाची कोल्हापुरातून सुरुवात, कोरोना नियमांचे पालन करावे : संभाजीराजे\nमराठा आरक्षणाचा विषय राज्य सरकारच्या अखत्यारित, केंद्राचा संबंध नाही : रावसाहेब दानवे\nमुंबई लोकलचा निर्णय 2 दिवसात होणार : सुरेश ककाणी\nFast News | दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी |\nNarayan Rane | ठाकरेंना घेरण्यासाठी नारायण राणेंची केंद्रात वर्णी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा\nPhoto : प्रिया बापटचं वर्कआऊट सेशन, सोशल मीडियावर हटके फोटो शेअर\nफ��टो गॅलरी3 hours ago\nBirthday Special : डॅशिंग नांगरे पाटलांची बायकोच्या वाढदिवसाला रोमँटिक पोस्ट\nफोटो गॅलरी4 hours ago\nPhoto : श्रीलंका सर करण्यासाठी भारताची क्रिकेट सेना एकवटली\nस्पोर्ट्स फोटो4 hours ago\nBeauty Tips : चेहऱ्याला नैसर्गिक चमक देण्यासाठी बीटचा ‘हा’ फेसपॅक नक्की ट्राय करा\nलाईफस्टाईल फोटो6 hours ago\nPHOTO | देव आनंदशी नातं तुटल्यानंतर आयुष्यभर अविवाहित राहिल्या, वाचा सुरैयांच्या जीवनाशी संबंधित खास गोष्टी\nफोटो गॅलरी6 hours ago\nPHOTO | नाशिकमध्ये ऐन पावसाळ्यात रस्ते खोदले, खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीसह नागरिकांचे हाल\nमॅच पाहायला आलेल्या तरुणीवर भाळला, सात दिवसांत लग्न, ‘या’ दिग्गज भारतीय गोलंदाजाची Love Story माहित आहे का\nस्पोर्ट्स फोटो7 hours ago\nPhoto : ‘पुन्हा भेटूया…’ सूर नवा ध्यास नवाच्या महाअंतिम सोहळ्याचे सुंदर क्षण, स्पृहा जोशीनं शेअर केले खास फोटो\nफोटो गॅलरी8 hours ago\nHomemade Hair Conditioner : केसांची चमक कायम राखण्यासाठी होममेड हेअर कंडिशनर वापरा \nलाईफस्टाईल फोटो8 hours ago\nPhoto : कपल गोल्स, गौहर खान आणि जैद दरबारचं क्लासी फोटोशूट पाहिलत\nफोटो गॅलरी9 hours ago\n कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार विवेक पाटील यांना ईडीकडून अटक\nIRCTC च्या वेबसाईटवर ‘ही’ ट्रिक वापरा, तत्काळ तिकीट नक्की मिळणार \nशरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्याशी बोलूनच इथे आलोय, जितेंद्र आव्हाडांची मुंबईच्या चाळीतील रहिवाशांसोबत चर्चा\n काय असू शकतात कारणं\nसांगलीच्या तासगावमधील रहस्यमय खुनाचा उलगडा, पती-पत्नीस बेड्या, नेमकं प्रकरण काय\nअन्य जिल्हे21 mins ago\nSpecial Report | लसीकरण केंद्राचं उद्धाटनाला जोरदार पोस्टरबाजी, महापालिका आयुक्त कारवाई करणार\nSpecial Report | ओबीसींसाठी आता भुजबळांचं बळ, मात्र आंदोलन नेमकं कुणाविरोधात\nमहाविकास आघाडी सरकारकडून अखेर राज्य मागासवर्ग आयोगावर 9 सदस्यांची नियुक्ती, कुणाचा समावेश\nWTC final : बीसीसीआयकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडियाची घोषणा, 15 सदस्यांमध्ये कुणाचा समावेश\nSpecial Report | मराठा मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर नेमकं कसं असणार मराठा मूक आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.firstmaharashtra.com/tag/lavani/", "date_download": "2021-06-15T16:12:14Z", "digest": "sha1:QELDKCJQRGYUELYNIHVC2GT7V7D5PXBT", "length": 3325, "nlines": 76, "source_domain": "www.firstmaharashtra.com", "title": "Lavani – First Maharashtra", "raw_content": "\nसुप्रसिद्ध नृत्यांगना सुरेखा पुणेकर यांचा शिवसंग्राम मध्ये प्रवेश\nआपल्या लावणीने ��ंपूर्ण महाराष्ट्राला भुरळ पडणाऱ्या जेष्ठ नृत्यांगना व कलाकार सुरेखा पुणेकर यांनी आमदार विनायक…\nबिगबॉस: खलनायकाने धरला लावणीचा ठेका\nगैर, हापूस ,मी शिवाजीजराजे भोसले बोलतोय, अर्जुन यासारख्या अनेक मराठी चित्रपटातून खलनायकाची भूमिका साकारणारे …\nडिजिटल मिडियातील पत्रकारांना संचारबंदी निर्बंधातून वगळावे – राजा माने\nजनसेवेसाठी एक माध्यम म्हणून मी राजकीय जीवनात – सुनील माने\nभाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर ‘नीलेश राणे’ यांना जवाबदारी\nमहाराष्ट्राच्या संत परंपरेवर आधारित सुंदर व सुबक अशा चित्ररथाचे काम अंतिम टप्प्यात\n” पिटर ” मैत्रीची भावनिक गोष्ट, 22 जानेवारीला प्रदर्शित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://activenews.in/2020/10/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A5%A9%E0%A5%A6%E0%A5%A6-%E0%A4%B6%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-15T15:46:36Z", "digest": "sha1:C5SU5PACQSR2SNAHIELH3AI5PBUHKU3I", "length": 23524, "nlines": 254, "source_domain": "activenews.in", "title": "जिल्हा परिषदेच्या ३०० शाळा 'आदर्श शाळा' म्हणून विकसित करणार; राज्य सरकारचा निर्णय – ACTIVE NEWS", "raw_content": "\nहौस ऑफ बांबू : मराठीचे प्राचीन अवशेष \nअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतीने कोवीड मधील रुग्णाच्या नातेवाईकांस 28 दिवस अन्नदान सेवा\nजांब रोडच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nPune Corona: सलग चौथ्या दिवशी रुग्णसंख्या एक हजाराच्या आत\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nHome/Uncategorized/जिल्हा परिषदेच्या ३०० शाळा 'आदर्श शाळा' म्हणून विकसित करणार; राज्य सरकारचा निर्णय\nजिल्हा परिषदेच्या ३०० शाळा 'आदर्श शाळा' म्हणून विकसित करणार; राज्य सरकारचा निर्णय\nपुणे – राज्यातील प्रत्येक तालूक्यातील एक याप्रमाणे जिल्हा परिषदांच्या ३०० शाळा या आदर्श शाळा (मॉडल स्कूल) म्हणून विकस��त करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. उत्तम भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता आणि प्रशासन या तीन निकषांवर या शाळांचे आदर्श शाळांमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे.\n– ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nराज्याच्या द्वितीय अर्थसंकल्पीय अधिवेशनात शालेय शिक्षण विभागाने पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदांच्या ३०० शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे या शाळांची निवड केली आहे. या शाळांमध्ये इयत्ता पहिले ते सातवीचे वर्ग आहेत. परंतु गरज वाटल्यास त्याला आठवीचा वर्गही जोडण्यात येईल, असे शालेय शिक्षण विभागाने निर्णयात म्हटले आहे.\nआरटीई प्रवेशासाठी गुरुवारपर्यंत मुदत\nआदर्श शाळांच्या निकषाप्रमाणे भौतिक सुविधांमध्ये स्वतंत्र शौचालये, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुस्थितीतील वर्गखोल्या, आकर्षक इमारती, क्रीडांगण, क्रीडा साहित्य, विज्ञान प्रयोगशाळा अशा सुविधा असणार आहेत. तर शैक्षणिक गुणवत्तेत उत्तम शैक्षणिक पोषक वातावरण, पाठयपुस्तकांच्या पलीकडे विद्यार्थ्यांना शिक्षण देणे, विद्यार्थाना व्यवस्थित लिहिता- वाचता आले पाहिजे. प्राथमिक स्तरावर भाषा व गणित या विषयांतील मूलभूत संकल्पना शिकविणे, त्यात वाचन, लेखन व गणिती क्रिया अवगत होणे अनिवार्य असणार आहे. आदर्श शाळेत समीक्षात्मक विचार, वैज्ञानिक प्रवृत्ती, संविधानिक मूल्ये अंगीकारणे, संभाषण कौशल्य यावर भर दिला जाणार आहे. दप्तरांच्या ओझ्यातून मुक्तता म्हणून आठवडयातील 'एक दिवस (शनिवारी) दप्तरमुक्त शाळा' हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.\n– पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nअशी असेल 'आदर्श शाळा' –\n– पाल्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पालक या शाळांमध्ये पाठविण्यास इच्छुक असतील.\n– विद्यार्थ्यांना कृतियुक्त शिक्षणातून ज्ञानाची निर्मिती येईल.\n– रचनात्मक व आनंददायी शिक्षणातून विद्यार्थ्यांना कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त शिक्षण अवगत करता येईल.\n– विद्यार्थ्यांचा शारिरिक, बौध्दीक व मानसिक विकास होणे हे मुख्य उद्दीष्ट असेल.\n– विविध क्षेत्रातील कौशल्य विकसित करणारी ही शाळा असेल.\nशिक्षण विभागाने निवडलेल्या 'आदर्श' शाळांची दिलेल्या निकषांच्या आधारे पडताळणी करण्यात यावी. त्यात काह�� बदल असल्यास सहा नोव्हेंबरपर्यंत शालेय शिक्षण विभागाला कळविण्यात यावे. याबाबत जिह्यांकडून अभिप्राय न आल्यास निवडलेल्या शाळांना संमती गृहीत धरण्यात येईल.”, असे शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी आदेशात म्हटले आहे.\neditor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - \"सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ\" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...\nहौस ऑफ बांबू : मराठीचे प्राचीन अवशेष \nअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतीने कोवीड मधील रुग्णाच्या नातेवाईकांस 28 दिवस अन्नदान सेवा\nजांब रोडच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nPune Corona: सलग चौथ्या दिवशी रुग्णसंख्या एक हजाराच्या आत\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nहौस ऑफ बांबू : मराठीचे प्राचीन अवशेष \nअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतीने कोवीड मधील रुग्णाच्या नातेवाईकांस 28 दिवस अन्नदान सेवा\nजांब रोडच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nPune Corona: सलग चौथ्या दिवशी रुग्णसंख्या एक हजाराच्या आत\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nअशोक चव्हाण साहेब, जमत नसेल तर राजीनामा द्या : धनंजय जाधव\nबिहारच्या राजकारणात कांद्यामुळे पाणी; लिलाव ठप्प असल्याने ८० कोटींच्या झळा\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nदत्तापूरचे उपसरपंच पत्नीसह अपघातात जागीच ठार\nमहिलेची तीन वर्षीय चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\nऑनलाइन वेबिनार चे आयोजन मनीवाइज सेंटर चा उपक्रम\nऑनलाइन वेबिनार चे आयोजन मनीवाइज सेंटर चा उपक्रम\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nकोरोणा बाधितांची संख्या वाढल्याने शिरपूर पुढील ४ दिवस लॉकडाऊन – सुनीता अंभोरे\nनागपूर – औरंगाबाद महामार्गावर अपघातात टिप्पर चालक जागीच ठार\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nहौस ऑफ बांबू : मराठीचे प्राचीन अवशेष \nअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतीने कोवीड मधील रुग्णाच्या नातेवाईकांस 28 दिवस अन्नदान सेवा\nजांब रोडच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतीने कोवीड मधील रुग्णाच्या नातेवाईकांस 28 दिवस अन्नदान सेवा\nजांब रोडच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nकोरोणा बाधितांची संख्या वाढल्याने शिरपूर पुढील ४ दिवस लॉकडाऊन – सुनीता अंभोरे\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nकोरोणा बाधितांची संख्या वाढल्याने शिरपूर पुढील ४ दिवस लॉकडाऊन – सुनीता अंभोरे\nनागपूर – औरंगाबाद महामार्गावर अपघातात टिप्पर चालक जागीच ठार\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nउंडळी सुट्टीत दहावी-बारावीची परीक्षा आरोग्यविषयक माहिती सील अभिप्राय\n\"एकनाथ खडसे आई मला व्हिलन शिवलं, योग्य हो बोलेन; কৃষকদের জন্য দিন সাহায্য করুন\" – फडणवीस\n\"हो सके तो लौट के आना\" म्हणत सुधीर मुनगंटीवारांनी खडसेंच्या राजीनाम्यावर व्यक्त केलं मत\nकांद्याचे भाव वाढल्याने डोळ्यांत पाणी आले असताना राज्याच्या कृषी मंत्र्याने दिली अजब प्रतिक्रिया\nनाथाभाऊंनी दिल्या घरी सुखी राहावे, रावसाहेब दानवेंचा सल्ला\nह्रदयद्रावक घटना: 15 ते 20 कुत्र्यांनी नऊ वर्षांच्या मुलाचे तोडले लचके, मूलाचा मृत्यू\nactive news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://activenews.in/2020/10/22/", "date_download": "2021-06-15T17:05:11Z", "digest": "sha1:JAHUD2PR2XGAZ2UTFZHU3Y4AVVM4MMDS", "length": 16014, "nlines": 196, "source_domain": "activenews.in", "title": "October 22, 2020 – ACTIVE NEWS", "raw_content": "\nहौस ऑफ बांबू : मराठीचे प्राचीन अवशेष \nअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतीने कोवीड मधील रुग्णाच्या नातेवाईकांस 28 दिवस अन्नदान सेवा\nजांब रोडच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nPune Corona: सलग चौथ्या दिवशी रुग्णसंख्या एक हजाराच्या आत\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nआज्जीबाईंला तोडच नाही, वयाच��या सत्तरीतही निघाल्या चक्क सायकलने वैष्णवदेवीला\nखामगाव (जि.बुलडाणा) : ‘चल रे भोपळ्या टुणुक टुणुक म्हणत’ जंगली प्राण्यांपासून आपला जीव वाचवण्यासाठी भल्यामोठ्या भोपळ्यात बसून जंगली मार्गातून आपल्या…\nसोलापूरचे डिसले गुरुजी जगातील 10 शिक्षकांच्या यादीत ;\"ग्लोबल टीचर प्राइज'साठी अंतिम फेरीत प्रवेश : मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न\nसोलापूर ः मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना मान्यता म्हणून जिल्ह्यातील परितेवाडी (ता. माढा) येथील प्राथमिक शाळेचे शिक्षक रणजितसिंह डिसले…\n(शिरपूर जैन) शेतकऱ्यांच्या नावावर निवडून आलेले स्थानिक पुढारी कोमात;\nशेतकऱ्यांच्या हितासाठी अ.भा.भ्रष्टाचार समितीचा पुढाकार मालेगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतीच्या व शेतमालाच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करण्याची…\nअतिवृष्टीने झालेल्या नुकसान सर्वेक्षणात शिरपूर हे गाव समाविष्ट करा – कपिल भालेराव\nशिरपूर ( प्रतिनिधी ):- 9 ऑक्टोबर पासून परतीच्या पावसाने महाराष्ट्र राज्यात धुमाकूळ घातला आहे. शेतातील हजारो एकर सोयाबीन ,कपाशी सारखे…\nराज्यातील सर्व शहरे झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी एसआरए प्राधिकरणाची स्थापना\nपुणे – राज्यातील सर्व शहरे झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी एसआरए प्राधिकरणाची स्थापना करावी की मुंबई-पुण्याच्या एसआरएची बांधकाम नियमावली स्थानिक स्वराज्य संस्थांना…\nतलाठी कार्यालयाच्या बांधकामाच घोड अडलं\nमुळावा येथील तलाठी कार्यालयाच्या बांधकामालामुहुर्त कधी मिळणार निधी उपलब्ध असून सुद्धा बांधकाम का होत नाही..जि. प. सदस्य चितागंराव कदम…\nनवरात्री उत्सव निमित्त भक्तांसाठी, माननीय मंत्री श्री. प्रकाशभाई मेहता यांच्या संकल्पनेतून श्री. स्वामी समर्थ मठा मध्ये राबविण्यात येते विविध कार्यक्रम.\nमुंबई प्रतिनिधी: महेश कदम श्री स्वामी समर्थ मठ, पंतनगर घाटकोपर पूर्व मुंबई, येथे उपरोक्त मठाची स्थापना २०१३ मध्ये विभागातील निवृत्त…\nघरखरेदीची हीच खरी संधी; गृहकर्ज दर, मुद्रांक शुल्क कपातीचा लाभ – Real Estate Business In Dashera And Diwali Trending News…\nआज काय विशेष: एकनाथ खडसेंनी भाजपला रामराम का ठोकला\nSakal Newsletter आजचा ई-पेपर Thursday, October 22, 2020 Toggle navigation x प्रीमियम ताज्या मुख्य पुणे मुंबई महाराष्ट्र महाराष्ट्र पुणे…\nखंडाळा शिंदे ���मेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nकोरोणा बाधितांची संख्या वाढल्याने शिरपूर पुढील ४ दिवस लॉकडाऊन – सुनीता अंभोरे\nनागपूर – औरंगाबाद महामार्गावर अपघातात टिप्पर चालक जागीच ठार\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nहौस ऑफ बांबू : मराठीचे प्राचीन अवशेष \nअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतीने कोवीड मधील रुग्णाच्या नातेवाईकांस 28 दिवस अन्नदान सेवा\nजांब रोडच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतीने कोवीड मधील रुग्णाच्या नातेवाईकांस 28 दिवस अन्नदान सेवा\nजांब रोडच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nकोरोणा बाधितांची संख्या वाढल्याने शिरपूर पुढील ४ दिवस लॉकडाऊन – सुनीता अंभोरे\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nकोरोणा बाधितांची संख्या वाढल्याने शिरपूर पुढील ४ दिवस लॉकडाऊन – सुनीता अंभोरे\nनागपूर – औरंगाबाद महामार्गावर अपघातात टिप्पर चालक जागीच ठार\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nउंडळी सुट्टीत दहावी-बारावीची परीक्षा आरोग्यविषयक माहिती सील अभिप्राय\n\"एकनाथ खडसे आई मला व्हिलन शिवलं, योग्य हो बोलेन; কৃষকদের জন্য দিন সাহায্য করুন\" – फडणवीस\n\"हो सके तो लौट के आना\" म्हणत ���ुधीर मुनगंटीवारांनी खडसेंच्या राजीनाम्यावर व्यक्त केलं मत\nकांद्याचे भाव वाढल्याने डोळ्यांत पाणी आले असताना राज्याच्या कृषी मंत्र्याने दिली अजब प्रतिक्रिया\nनाथाभाऊंनी दिल्या घरी सुखी राहावे, रावसाहेब दानवेंचा सल्ला\nह्रदयद्रावक घटना: 15 ते 20 कुत्र्यांनी नऊ वर्षांच्या मुलाचे तोडले लचके, मूलाचा मृत्यू\nactive news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://jahirati.maayboli.com/node/1665", "date_download": "2021-06-15T15:08:34Z", "digest": "sha1:76PTWGDGEKW367KJXTKVIUQCM2LFYLKA", "length": 2514, "nlines": 57, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "वधू हवी | jahirati.maayboli.com", "raw_content": "\nनाव - चि. प्रसाद उल्हास देशपांडे\nउंची - ५ फूट ९ इंच\nशिक्षण - बी.ई. (केमिकल)\nनोकरी - बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे इथे असिस्टंट\nपगार - रु. ३ लाख प्रतिवर्ष\nदोन विवाहित बहिणी, आईवडील बीएसएनएलमधून सेवानिवृत्त\nअकोला इथे स्वतःचं घर, पुण्यात २ बीएचकेचा फ्लॅट\nअपेक्षा - पदवीधर व नोकरी करणारी असावी, कुठल्याही शाखेची चालेल\nसंपर्क - श्री. उल्हास देशपांडे\nफोन नं. - ९४२३१ ५७०७७\nपुणे ४११०४६ पुणे ,\nगेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/separate-vidarbha-slogans-during-speech-in-nagpur-nitin-gadkari-says-beat-them/", "date_download": "2021-06-15T16:33:04Z", "digest": "sha1:7CXLFPXYCLM2LINMGF4YWUDOCNKD4OC7", "length": 8656, "nlines": 86, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates ......आणि नितीन गडकरी संतापले Jai Maharashta", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n……आणि नितीन गडकरी संतापले\n……आणि नितीन गडकरी संतापले\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नागपूरमध्ये भाषण सुरू असताना काही विदर्भवाद्यांनी घोषणाबाजी करत पत्रके सभास्थळी फेकली.\nया घोषणाबाजीमुळे संतप्त झालेल्या गडकरींनी ‘शांत बसत नसतील तर त्यांना ठोकून काढा’, असे निर्देश पोलिसांना दिले.\nनागपूर-नागभीड गेज कन्व्‍‌र्हशन परियोजनेसह महापालिका, नागपूर सुधार प्रन्यास, मेट्रो, सार्वजानिक बांधकाम विभागाशी संबंधित 23 विकास काम��ंचे भूमिपूजन बुधवारी संध्याकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.\nया कार्यक्रमादरम्यान हा गोंधळ घडला आहे.\nनितीन गडकरी यांच्या वक्तव्याचा सर्वत्र निषेध\nनागपूरमध्ये फुटाळा तलाव परिसरात 23 विकास कामांचा भूमिपूजन बुधवारी संध्याकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.\nभूमिपूजनाच्या कार्यक्रमात गडकरी यांचे भाषण सुरु होताच विदर्भवाद्यांनी घोषणा देत पत्रके सभास्थळी फेकली.\nयुवकांच्या घोषणाबाजीमुळे गडकरी संतापले आणि शांत बसत नसतील तर त्यांना ठोकून काढा, असे निर्देश गडकरींनी पोलिसांना दिले.\nगडकरींच्या आदेशानंतर पोलिसांनी व भाजपाच्या कार्यकर्त्यानी विदर्भवाद्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. असा आरोपही करण्यात आला आहे.\nनितीन गडकरी यांच्या या वक्तव्याचा आता सर्वत्र निषेध होत आहे.\nगडकरी यांच्या भाषणावेळींच घोषणा का\n२०१४ मध्ये गडकरी यांनी स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी दिलेल्या आश्वासनाचा उल्लेख कार्यक्रमादरम्यान फेकलेल्या पत्रकांमध्ये होता.\n‘गडकरींनी २०१४ दिलेले आश्वासन पूर्ण करावे, स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे’, अशा घोषणा यावेळी युवकांनी दिल्या आहेत. .\nनितीन गडकरी व मुख्यमंत्री या पुढे जिथे जिथे जातील तिथे विदर्भवाद्यांनी विदर्भ केव्हा देता असा प्रश्न जाहीर सभेत विचारा असं विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने सांगण्यात आलं आहे.\nआधी विदर्भ द्या, मग भाषण करा व विदर्भाच आश्वासन पूर्ण करा असा इशारा विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने देण्यात आला आहे.\nPrevious लखनऊमध्ये काश्मीरी विक्रेत्यांना मारहाण\n अल्पवयीन भावाचा सख्ख्या बहिणीवर बलात्कार\nदेशात तब्बल ७५ दिवसानंतर कोरोनाबाधितांची संख्या ६० हजारांवर\n‘सोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करते आहे’\nअभिनेत्री नाइरा शाहला बर्थ डे पार्टी पडली महागात\nदेशात तब्बल ७५ दिवसानंतर कोरोनाबाधितांची संख्या ६० हजारांवर\n‘सोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करते आहे’\nआशा कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर\nराज्यात पावसाची आठवडाभर विश्रांती\nदेशात कोरोनाचा ‘डेल्टा प्लस’ विषाणू\nनवी मुंबईत पित्यानेच केला मुलांवर गोळीबार\nधारावीत सोमवारी एकही कोरोना रुग्ण नाही\nदेशात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ\nया अभिनेत्रीने अनुष्का शर्मा आणि प्रियंका चोपडा यांच्या पतीसोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली\nदिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नीचे कोरोनाने निधन\nकढीपत्ता हा आरोग्यासाठी फायदेशीर\nया वेबसाईटवर सुशांतसिंह राजपूतचा अनोखा प्रवास पाहा..\nअंकिताने सुशांतसोबत असलेले व्हिडीओ शेअर करत आठवणींना दिलाय उजाळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/delhi-news-marathi/sc-stays-verdict-in-maratha-reservation-case-nraj-107935/", "date_download": "2021-06-15T16:54:35Z", "digest": "sha1:TFCIVHRQ7Y6VMAKKZIYYXVAAHDZY42WA", "length": 12919, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "SC stays verdict in Maratha reservation case NRAJ | प्रतिक्षा आणि धाकधूक, मराठा आरक्षणाबाबत कोर्टानं निर्णय ठेवला राखून, आता होळीनंतरच कळणार फैसला | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून १५, २०२१\nराज्यात पुढील पाच दिवस पाऊस, मुंबई कोसळणार मुसळधार, कोकणात पडणार अतिवृष्टी\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nगावकऱ्यांनी आदिवासी महिलेला नग्न करून गावभर धिंड काढली आणि पुढे जे घडलं ते तुम्हीच वाचा\nविधानपरिषदेच्या ‘त्या’ १२ नावांची यादी अखेर सापडली; पुढील निर्णय लवकरच होणार\nयेत्या दोन तीन दिवसात मंजुरी मिळाल्यानंतर पहिल्या टप्प्याच्या प्राध्यापक भरतीला सुरुवात होईल : उदय सामंत\nमराठा आरक्षणप्रतिक्षा आणि धाकधूक, मराठा आरक्षणाबाबत कोर्टानं निर्णय ठेवला राखून, आता होळीनंतरच कळणार फैसला\nमराठा आरक्षणाला आक्षेप घेणाऱ्या याचिकेबाबत काय फैसला होतो, याकडे महाराष्ट्रासह पूर्ण देशाचं लक्ष लागलंय. आज (शुक्रवारी) याबाबत सर्वोच्च न्यायालय फैसला सुनावेल, अशी अपेक्षा होती. मात्र न्यायालयाने हा निकाल राखून ठेवलाय. आता पुढील आठवड्यात हा निर्णय जाहीर होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सर्वांचीच उत्कंठा शिगेला पोहोचलीय.\nगेल्या कित्येक वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी सुरू असणारी लढाई एका निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपलीय. सर��वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीत दोन्ही बाजूंचे युक्तीवाद पूर्ण झाले आहेत. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता न्यायालयाने अंतिम निकाल तयार केलाय.\nमराठा आरक्षणाला आक्षेप घेणाऱ्या याचिकेबाबत काय फैसला होतो, याकडे महाराष्ट्रासह पूर्ण देशाचं लक्ष लागलंय. आज (शुक्रवारी) याबाबत सर्वोच्च न्यायालय फैसला सुनावेल, अशी अपेक्षा होती. मात्र न्यायालयाने हा निकाल राखून ठेवलाय. आता पुढील आठवड्यात हा निर्णय जाहीर होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सर्वांचीच उत्कंठा शिगेला पोहोचलीय.\nमराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याचा निर्णय या घटनात्मकदृष्ट्या अवैध असल्याचं सांगत याचिकाकर्त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्याबाबतची सर्व सुनावणी पूर्ण झाली आणि आता निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. होळीनंतरच आता न्यायालयाने नेमका काय फैसला केलाय, ते समजणार आहे.\nया निर्णयाबरोबरच देशातील एकूण आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा अधिक असू नये, या सर्वोच्च न्यायालयाने १९९२ साली दिलेल्या निर्णयाचाही पुनर्विचार करणार आहे. त्याचा फैसलादेखील पुढील आठवड्यात अपेक्षित आहे.\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nमंगळवार, जून १५, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/wardha-news-marathi/climate-change-will-make-mango-sweets-more-expensive-the-blow-of-natures-whimsy-nrng-108013/", "date_download": "2021-06-15T16:48:05Z", "digest": "sha1:CVXC2MPDXQSK6NM2LI6X6EMDWB6UOGKA", "length": 13704, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Climate change will make mango sweets more expensive; The blow of nature's whimsy nrng | वातावरणातील बदलाने आंब्यांची गोडी महागणार; निसर्गाच्या लहरीपणाचा फटका | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून १५, २०२१\nराज्यात पुढील पाच दिवस पाऊस, मुंबई कोसळणार मुसळधार, कोकणात पडणार अतिवृष्टी\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nगावकऱ्यांनी आदिवासी महिलेला नग्न करून गावभर धिंड काढली आणि पुढे जे घडलं ते तुम्हीच वाचा\nविधानपरिषदेच्या ‘त्या’ १२ नावांची यादी अखेर सापडली; पुढील निर्णय लवकरच होणार\nयेत्या दोन तीन दिवसात मंजुरी मिळाल्यानंतर पहिल्या टप्प्याच्या प्राध्यापक भरतीला सुरुवात होईल : उदय सामंत\nआंबा शौकिनांची नाराजी वातावरणातील बदलाने आंब्यांची गोडी महागणार; निसर्गाच्या लहरीपणाचा फटका\nमात्र, वातावरणात अचानक बदल झाला. ढगाळ वातावरण निर्माण झाले. गारासंह पाऊस पडू लागला. वादळवा-यानेसुद्धा कहर केला. झाडांवरील बहरलेली मोहोर व लागलेले आंबे गळून जमिनीवर पडू लागली.\nवर्धा. मोहोरलेल्या आंब्यावर वातावरणातील आकस्मिक झालेल्या पदलाने विपरीत परिणाम पडला आहे. झा़डावरील आंबे व मोहोर गळून पडत असल्याने सुमारे 25 टक्क्यांवर उत्पादन घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, आंब्यांची गोडी महागणार असल्याचा अंदाज बाजारत वर्तविल्या जात आहे.\nतालुक्यात एकेकाळी मोठमोठ्या गावरान आमराई होत्या. मात्र, काळाच्या ओघात त्या हळूहळू नष्ट होऊ लागल्या. आता क्वचित आंब्यांची मोठी झाडे दिमाखात उभी दिसतात. तर, दुसरीकडे मोठी झाडे तोडून अनेकांनी कमी उंचीचे व भरघोस पीक देणारे संशोधित झाडाची लागवड करून आंब्यांची बागा तयार केल्या आहे.\nयावर्षी सुरुवातीला पोषक वातावरण असल��याने आंब्याची झाडे चांगलीच मोहरली होती. त्यामुळे आंबा उत्पादन शेतक-यांच्या आशा पल्लवीत झाल्या. तर माफक दरात भरपूर आंबा खायला मिळणार, रसाची गोडी चालता येणार या अपेक्षेने नागरिकांच्या तोंडालापाणी सुटू लागले होते.\nक्रॅश डाएटमुळे जडत आहे हृदयाचे आजार; हे आहे कारण\nमात्र, वातावरणात अचानक बदल झाला. ढगाळ वातावरण निर्माण झाले. गारासंह पाऊस पडू लागला. वादळवा-यानेसुद्धा कहर केला. झाडांवरील बहरलेली मोहोर व लागलेले आंबे गळून जमिनीवर पडू लागली. पाहता पाहता अर्ध्यापेक्षा जास्त झाडे खाली झाली. तर अशा अवस्थेतसुद्धा झाडांवर टिकून असलेल्या मोहोरवर हवामानाच्या सततच्या बदलाचा दुष्परिणाम दिसू लागला. झाडांवरील मोहोरसुद्धा काळपटली. परिणामी, आंब्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वातावरणाच्या या बदलाने शेतक-यांच्या अपेक्षेवर विरजण पडले आहे.\nत्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसणार आहे. पर्यावरणाने आंब्याच्या दरातसुद्धा वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. माफक दरात आंब्याच्या रसाची गोडी चाखता येईल, या अपेक्षेत असणा-या ग्राहकांसुद्धा वाढीवदरात आंबे खरेदी करुन आपली हौस भागवावी लागणारे आहे. या बदलामुळे आंबा उत्पादन शेतक-यांना आर्थिक फटका बसणार असल्याने त्यांची चिंता वाढली आहे.\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nमंगळवार, जून १५, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://adarshmaharashtra.in/full-story/7378/palava-siti-najika-paipalaina-phutalyane-purasadrsya-paristhiti", "date_download": "2021-06-15T16:57:55Z", "digest": "sha1:42FKVSOTHLGENLB4FBEZRI3UO7WK7AOU", "length": 8688, "nlines": 153, "source_domain": "adarshmaharashtra.in", "title": "Adarsh Maharashtra", "raw_content": "\nघोडेगाव बौद्ध वस्ती येथे... - Read Now करोनाच्या संभाव्य तिसऱ्या... - Read Now DRDO ने विकसित केलेल्या... - Read Now फलटण शहरासह तालुक्यातील ८... - Read Now माजी गृहमंत्री अनिल देशमुख... - Read Now\nपलावा सिटी नजीक पाईपलाईन फुटल्याने पूरसदृश्य परिस्थिती\nडोंबिवली :(प्रतिनिधी) कल्याण-शिळ मार्गावरील डोंबिवली नजीक असलेल्या देसाई गावाच्या हद्दीतबारवी धरणातून येणारी औद्योगिक महामंडळाची मुख्य पाईपलाईन फुटल्याची घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली. शिवाय कल्याण-शीळ मार्गाला अक्षरशः पूरसदृश्य परिस्थिती निमार्ण झाल्याने मार्गाच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.\nबदलापूरच्या बारवी धरणातून ठाणे महानगरपालिका व डोंबिवलीतील काही भागात पाणी पुरवठा करणारी ही जलवाहिनी देसाई फुटल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी प्रथमेश जोगळेकर यांनी दिली आहे. अचानक जलवाहिनी फुटून तिचं पाणी प्रचंड वेगाने रस्त्यावर आल्याने रस्त्याची एक बाजू रात्री उशिरापर्यंत बंद होती. त्यामुळे या रस्त्यावर रात्री उशिरापर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. या पाइपलाईनद्वारे दिवा, मुंब्रा, कळवा या ठिकाणी पाणी पुरवठा होत होता. या पाइपलाईनच्या दुरुस्तीसाठी नेमका किती वेळ लागेल हे अधिकृतरित्या अद्याप एमआयडीसीकडून सांगण्यात आलेलं नाही. तोवर या ठिकाणचा पाणी पुरवठा बंद असणार आहे.\nदरम्यान जलवाहिनी फुटल्यामुळे रविवारी दिवसभर डोंबिवली एमआयडीसी फेज एक, फेज दोन, एमआयडीसी निवासी विभाग, डोंबिवलीतील ग्रामपंचायती, तसंच केडीएमसी क्षेत्राला होणारा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती एमआयडीसीच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यानी दिली आहे.\nआदर्श महाराष्ट्र वेब टीम\nपलावा सिटीच्या जागरुक नागरिकांमुळे दोन वर्षांपूर्वी हरवल��ली आई लॉकडाऊनमुळे सापडली, मातृदिनाच्या पूर्वसंध्येला मायलेकाची भेट\nकल्याण-डोंबिवलीत कोरोना काळात डॉक्टर विरुद्ध राजकीय पक्ष\n१०६ वर्षांच्या आजीपुढे हरला कोरोना, डिस्‍चार्ज मिळताच चेहऱ्यावर फुललं असं हसू\nविश्वसनीय पत्रकारितेसाठी तुमचा सहभाग आणि योगदान आवश्यक आहे.\nसहभाग निधी साठी इथे क्लिक करा\nपॉर्थ पवार राजकारणातील लंबी रेस का घोडा असू शकतो का \nघोडेगाव बौद्ध वस्ती येथे बौद्धविहार...\nकरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासुन...\nDRDO ने विकसित केलेल्या अँटी-कोविड...\nमी आता सेक्स करीत नाही, मी पूर्णपणे...\nमानवी विकृतीची परिसीमा; मालवणीत...\nअभिनेते भाऊ कदम यांनी आगरी समाजाची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://jahirati.maayboli.com/node/1666", "date_download": "2021-06-15T17:05:27Z", "digest": "sha1:KRO5XRMOCVSPP66JKSEW2WRXB5NGGCNJ", "length": 3300, "nlines": 50, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "आगामी मराठी मासिकासाठी हौशी लेखकांचे साहित्य, जाहिराती आणि व्हॉलेंटियर्स हवे आहेत . | jahirati.maayboli.com", "raw_content": "\nआगामी मराठी मासिकासाठी हौशी लेखकांचे साहित्य, जाहिराती आणि व्हॉलेंटियर्स हवे आहेत .\nआपल्या शुभेच्छांमुळे \"गप्पागोष्टी\" मराठी मासिकाच्या दिवाळी अंकाचे २०१७ दिवाळी मध्ये धुमधडाक्यात प्रकाशन झाले.\nआमच्याबरोबर निशुल्क, स्वानंदाने काम करणाऱ्या सर्व वयोगटातील लोकांचे स्वागत आहे.\nआगामी अंकासाठी पाककृती, लेख , प्रवासवर्णने , कला , मुलाखती, विनोदी साहित्य इत्यादी अनेक प्रकारचे दर्जेदार साहित्य मागवीत आहोत.\nजगभरातील लेखकांनी / व्हॉलेंटियर्सनी अधिक माहितीसाठी संपर्क साधावा : +९१ ९७६ ४३६ ४९४६ (Whatsapp )\nकिंवा संपर्क मधून मेल करा . साहित्य पाठविण्यासाठी संपर्क मधून पाठवले तरी चालेल.\nअनेक धन्यवाद , नाताळ - नववर्षाच्या शुभेच्छा \nजाहिरात :अंतिम अपडेट: २० डिसेम्बर २०१७\nगेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/economics/lpg-price-gas-cylinder-rate-increased-fifty-rupees-oil-companies-news-updates/", "date_download": "2021-06-15T17:05:22Z", "digest": "sha1:IUN6TD7USGROHTSDRPD4PJPCTYHVSDKF", "length": 25106, "nlines": 154, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "अब की बार, लक्षच देईना मोदी सरकार | गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ | अब की बार, लक्षच देईना मोदी सरकार | गॅस सिलिंड��च्या दरात मोठी वाढ | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nHealth First | भाजलेले चणे खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे | वाचा सविस्तर खुशखबर | SBI कडून ‘या’ खातेदारांना 2 लाखांचं अपघात विमा संरक्षण | असा मिळवा फायदा Sarkari Naukri | SBI (मुंबई) बँकेत फायर इंजिनियर्सला मोठी संधी | वाचा, शेअर करा ई-सेवा | पॅन कार्ड हरवलंय | असं ऑनलाईन ड्युप्लिकेट काढा Health First | खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी | ही कारणं आधी वाचा Health First | तुमचा चेहरा सुजल्यासारखा वाटतोय | असं ऑनलाईन ड्युप्लिकेट काढा Health First | खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी | ही कारणं आधी वाचा Health First | तुमचा चेहरा सुजल्यासारखा वाटतोय हे उपाय करून पाहा Health First | घरातील फ्रीजमधून वास येतोय हे उपाय करून पाहा Health First | घरातील फ्रीजमधून वास येतोय | हे करून पहा\nMarathi News » Economics » अब की बार, लक्षच देईना मोदी सरकार | गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ\nअब की बार, लक्षच देईना मोदी सरकार | गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 6 महिन्यांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nनवी दिल्ली, १५ डिसेंबर: कोरोना आपत्तीमुळे लॉकडाउनच्या संकटात सापडलेल्या सामान्य लोकांची आर्थिक स्थिती बेताची झालेली असताना इतर गोष्टी देखील महाग झाल्या आहेत. मोदी सरकारने ज्या मुद्यांवरून निवडणुका जिंकल्या त्याच मुद्यावर सरकार लक्ष द्यायला देखील तयार नसल्याने सामान्य लोकांची स्थित बिकट होतं चालली आहे. त्यात रोजच्या जीवनातील महत्वाचा असणाऱ्या गॅसचे दर देखील गगनाला भिडले आहेत.\nऑईंल कंपन्यांनी एलपीजी (New LPG Prices) सिलिंडरच्या किंमतीमध्ये घसघशीत वाढ केली आहे. 14.2 किलोच्या घरगुती सिलिंडरची किंमत एकूण 50 रुपयांनी वाढविली आहे. अशाचप्रकारे 5 किलोग्रॅम छोट्या सिलिंडरच्या किंमतीत 18 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे 1 डिसेंबरला कोणतीही वाढ केली नव्हती.\nइंडियन ऑईलच्या संकेतस्थळानुसार 14.2 किलोचा सबसिडी नसलेला गॅस सिलिंडर दिल्लीमध्ये 594 रुपये होता. तर बेकरी हॉटेलसारख्या आस्थापनांमध्ये वापरण्यात येणारा कमर्शिअल गॅस सिलिंडरचा दर 55 रुपयांनी वाढविण्यात आला होता. परंतु, 15 दिवसांनी पुन्हा तेल कंपन्यांनी गॅसचे दर वाढविले आहेत. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करतानाच अन्य प्रकारातील सिलिंडरच्या किंमतीतही वाढ केली आहे. 19 किलोच्या गॅस सिलिंडरच्या दरात 36.50 रुपयांची वाढ केली आहे. दिल्लीमध्ये बिनासबसिडीवाल्या घरगुती सिलिंडरची किंमत 644 रुपये झाली आहे. कोलकातामध्ये ही किंमत 670.50 रुपये, मुंबईत 644 रुपये आणि चेन्नईमध्ये 660 रुपये झाली आहे.\nतर दुसरीकडे पेट्रोलियम कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर ठेवला आहे. सलग आठव्या दिवशी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केला नाही. त्याआधी १५ वेळा झालेल्या दरवाढीने पेट्रोल २.५५ रुपयांनी आणि डिझेल ३.४१ रुपयांनी महागले होते. याआधी सप्टेंबर २०१८ मध्ये या स्तरावर पेट्रोल आणि डिझेलचा भाव होता.\nपरिणामी आज मुंबईत पेट्रोलचा भाव एक लिटरसाठी ९०.३४ रुपये आहे. डिझेलचा भाव ८०.५१ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोलने ८३ रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. दिल्लीत पेट्रोलचा भाव ८३.७१ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ७३.८७ रुपये आहे. त्याशिवाय चेन्नईत देखील आज पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोलचा भाव ८६.५१ रुपये झाला असून डिझेल ७७.४४ रुपये झाले आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोलचा भाव ८५.१९ रुपये असून डिझेल ७७.४४ रुपये आहे.\nमागील बातमी पुढील बातमी\nआजपासून LPG सिलिंडर होम डिलिव्हरीचे नियम बदलले | वाचा अन्यथा...\nहोम डिलीव्हरीचे नियम बदलत आहेत, मात्र किंमती नाही. सिलिंडर चोरट्यांना रोखण्यासाठी आणि खर्‍या ग्राहकाची ओळख पटविण्यासाठी कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. नवीन नियम 1 नोव्हेंबरपासून लागू होईल, ज्याचा परिणाम फक्त घरगुती सिलिंडरवर होईल. तथापि, जुना नियम व्यावसायिक सिलिंडरवर लागू राहील. LPG सिलिंडरच्या होम डिलिव्हरीमध्ये कंपन्यांनी ऑथेंटिकेशन कोड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नियमांतर्गत, गॅस वितरणवेळी ओटीपी क्रमांकाची आवश्यकता असेल. इतकेच नाही तर हा नियम लागू करण्यासाठी ऍप ही तयार करण्यात आला आहे.\nजनतेची आर्थिक स्थिती बिकट असताना LPG'च्या दरांत वाढ\nएक जून २०२० पासून देशात अनेक मोठे बदल आणि नियम बदलणार आहेत. याचा थेट परिणाम आपल्या आयुष्यावर पडणार आहे. काही नव्या नियमांचा थेट फायदा होणार आहे तर काहींना फटका सहन करावा लागणार आहे. यातील काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास आर्थिक नुकसानही होऊ शकते. रेल्वे, गॅस सिलिंडर, पेट्रोल-डिजल यांची भाववाड.. तसेच रेशन कार्ड आणि रेल्वेच्या नियमातील बदलांचाही यात समावेश आहे.\nगॅस सिलेंडरचे अनुदान तुमच्या खात्यावर जमा होत नाही | काय असावं कारण\nकेंद्र सरकार दर महिन्याला घरगुती गॅस सिलेंडरचे दर जाहीर करत होते. त्यामुळे दर महिन्याला गॅस सिलेंडरची किंमत बदलत असून, त्यामागील अनुदान देखील बदल होते. आठशे रुपयांच्या सिलिंडरचे साधारण दोनशे रुपयांचे अनुदान ग्राहकांच्या आधारकार्डला जोडलेल्या बँक खात्यात जमा होत असे.\nलॉकडाउन: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामींच्या मुलाचे लग्न थाटामाटत\nभारतामध्ये कोरोना विषाणूचा वेग हळूहळू मंदावत चालला आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येतील वाढ कमी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या १२ तासांमध्ये कोरोनाचे ६२८ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर १७ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर गुरुवारी २२ जणांचा मृत्यू झाला होता. अशात शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार कोरोनाबाधितांचा आकडा कमी झाला आहे.\nवर्षाच्या पहिल्याच दिवशी सामान्यांना गॅस दरवाढीचा दणका\nगॅस कंपन्यांनी विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडर (१४.२ किलो)च्या दरात १९ रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता घरगुती गॅस ७४९ रुपयांना मिळणार आहे. तसेच व्यावसायिक सिलिंडर (१९ किलो)च्या किंमतीत २९.५० वाढ करण्यात आल्याने आता सिलिंडर घेण्यासाठी १३२५ रुपये मोजावे लागणार आहेत. सिंलिंडरचे नवीन दर आजपासून (बुधवार) लागू करण्यात येणार आहे.\n गॅस सिलिंडरच्या किमतीत तब्बल १४५ रुपयांनी वाढ\nगेल्या काही दिवसांपासून गॅसच्या किमतीत सतत वाढ होत आहे. त्यामुळं येत्या काही दिवसांत सर्वसामन्यांचे जेवण महागणार आहे. त्यामुळं आता सर्वसामन्यांना जास्त पैसे खर्च करावे लागतील. विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीत विक्रमी वाढ झाली आहे.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nबारामतीच्या चहावाल्याकडून मोदींना दाढीसाठी 100 रुपयांची मनी ऑर्डर | म्हणाला साहेब, दाढीऐवजी लसीकरण वाढवा\nदेशाची अर्थव्यवस्था ढासळतेय | पण भाजपचा पक्ष खजिना तुडुंब भरतोय | २०१९-२० मध्ये ७८५ कोटीची देणगी\nVIDEO | मला आनंद आहे की, कोविडमध्ये देशात अनेकांनी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जीव गमावले - गडकरी\nबीड | परळी तालुक्यातील सिरसाळा येथे MIDC उभारण्याचा मार्ग मोकळा | उद्योग मंत्रालयाची मंजुरी\nहमीभाव वाढवल्याचा दावा कोणत्याही तज्ज्ञाने सिद्ध करून दाखवावा - राजू शेट्टी\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nकोरोना आपत्तीत आरोग्य व्यवस्थेची पोलखोल झाली, पण मोदी म्हणाले, आम्ही नव्या आरोग्य सुविधा उभारल्या\nअजब | उपराष्ट्रपतींचं ट्विटर खातं सक्रिय नसल्यानं ब्लू टिक ऑटोमॅटिकली गेली | भाजप म्हणतं हा घटनेवरील हल्ला\nआज सकाळी ११ वाजता पंतप्रधान-मुख्यमंत्री भेट | काय असतील मराठा आरक्षण प्रश्नी मुद्दे\nमोफत लसीकरणासाठी फेब्रुवारीपासूनच मुख्यमंत्र्यांची मागणी होती | निर्णयासाठी मोदींना ४ महिने लागले - ममता बॅनर्जी\nSpecial Recipe | गाजर न किसता गाजराचा चविष्ट हलवा बनवा\nदेशात कोरोना लसींचा तुटवडा आणि केंद्र सरकार ट्विटरवरील ‘ब्लू टिक’साठी भांडतंय - राहुल गांधी\nSpecial Recipe | पारंपारिक गावरान पद्धतीने मिरचीचा ठेचा | करून पहा\nकेंद्र सरकार केवळ हेडलाईन मॅनेजमेंटमध्ये व्यस्त | राज्यांना कशापध्दतीने लस पुरवठा करणार ते सांगावे - राष्ट्रवादी\nदेशात कोरोनाबळींच्या संख्येत थोडी वाढ | पण कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ\n���त्रपती घराण्याचं काम लोकांना पेटवण्याचं नाही, तर न्याय देण्याचं - संभाजी छत्रपती\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/economics/minister-jitendra-awhad-has-taken-aim-by-sharing-an-old-poster-on-the-daily-rising-petrol-and-diesel-prices-news-latest-updates/", "date_download": "2021-06-15T15:39:58Z", "digest": "sha1:EJCGXO74KPQK5FN4EDPLRGWPLOHFCZZR", "length": 25624, "nlines": 163, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "२०१४’मध्ये ही होर्डिंग्स पाहिली असतील पेट्रोल पंपा वरती, आव्हाडांकडून आठवण | २०१४'मध्ये ही होर्डिंग्स पाहिली असतील पेट्रोल पंपा वरती, आव्हाडांकडून आठवण | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nखुशखबर | SBI कडून ‘या’ खातेदारांना 2 लाखांचं अपघात विमा संरक्षण | असा मिळवा फायदा Sarkari Naukri | SBI (मुंबई) बँकेत फायर इंजिनियर्सला मोठी संधी | वाचा, शेअर करा ई-सेवा | पॅन कार्ड हरवलंय | असं ऑनलाईन ड्युप्लिकेट काढा Health First | खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी | ही कारणं आधी वाचा Health First | तुमचा चेहरा सुजल्यासारखा वाटतोय | असं ऑनलाईन ड्युप्लिकेट काढा Health First | खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी | ही कारणं आधी वाचा Health First | तुमचा चेहरा सुजल्यासारखा वाटतोय हे उपाय करून पाहा Health First | घरातील फ्रीजमधून वास येतोय हे उपाय करून पाहा Health First | घरातील फ्रीजमधून वास येतोय | हे करून पहा Health First | ताप कमी करण्यासाठी घरगुती उपाय | वाचा सविस्तर\nMarathi News » Economics » २०१४’मध्ये ही होर्डिंग्स पाहिली असतील पेट्रोल पंपा वरती, आव्हाडांकडून आठवण\n२०१४'मध्ये ही होर्डिंग्स पाहिली असतील पेट्रोल पंपा वरती, आव्हाडांकडून आठवण\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 12 महिन्यांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nमुंबई, २५ जून : लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून दररोज होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आज डिझेलच्या किंमती वाढवल्या असून पेट्रोलचे दर मात्र स्थिर आहेत. आज डिझेलचे दर ४० ते ५० पैशांनी महागल्याने मुंबईत डिझेल प्रतिलिटर ७८.२२ रुपये झाले आहे. तर पेट्रोलचा भाव ८६.५४ रुपयांवर स्थिर आहे. तसेच ४८ पैशांच्या दरवाढीने राजधानी दिल्लीत डिझेलचा भाव ७९.८८ रुपये झाला आहे. तर पेट्रोलचा भाव ७९.७६ रुपयांवर कायम आहे. सलग १८व्या दिवशी झालेल्या या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचे कंबरडे मोडून निघाले आहे.\nदरम्यान, कोरोनाची साथ रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये इंधनाचा दैनंदिन आढावा तात्पुरता बंद होता. मात्र लॉकडाऊन शिथिल झाल्याने ७ जूनपासून पेट्रोलियम कंपन्यांनी दररोजची दर निश्चिती पुन्हा सुरु केल्याने १८ दिवसांत पेट्रोल ८.५० रुपयांनी तर डिझेल १०.४८ रुपयांनी महागले आहे.\nदररोज वाढणाऱ्या पेट्रोल व डिझेलच्या किंमतींवरून जितेंद्र आव्हाड यांनी एक जुनं पोस्टर शेअर करत निशाणा साधला आहे. 2014 च्या निवडणूक प्रचाराच्या वेळी भाजपने लावलेलं एक पोस्टर आव्हाड यांनी ट्विट करून मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. बुधवारी सकाळी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून “आज पेट्रोल व डिझेल चे भाव पुन्हा वाढवले. पेट्रोल 17 पैसे ते 20 पैसे तर डिझेलच्या दरात 47 ते 55 पैसे अशी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात पेट्रोलचा दर हा 86.85 रुपये तर डिझेलचा दर 77.49 रुपये” असं ट्विट आव्हाडांनी केलं आहे.\nआज पेट्रोल व डिझेल चे भाव पुन्हा वाढवले\nपेट्रोल १७ पैसे ते २० पैसे तर डिझेलच्या दरात ४७ ते ५५ पैसे अशी वाढ झाली आहे.\nमहाराष्ट्रात पेट्रोलचा दर हा ८६.८५ रुपये तर डिझेलचा दर ७७.४९ रुपये\nही होर्डींग्स पाहिली असतील पेट्रोल पंपा वरती\nविसरला असाल तर लक्षात आणुन द्यावे म्हंटल pic.twitter.com/n6573ZS0n3\nपेट्रोल आणि डिझेलचा दर सांगतानाच जितेंद्र आव्हाड यांनी 2014 च्या निवडणूक प्रचाराच्या काळात भाजपाने पेट्रोल पंपांवर लावलेल्या एका बॅनरचा फोटोही ट्विट केलं आहे. ‘ही होर्डिंग्स पाहिली असतील पेट्रोल पंपा वरती… विसरला असाल तर लक्षात आणून द्यावं म्हटलं’ असं म्हणत त्यांनी भाजपाला टोला लगावला आहे. काही दिवसांपूर्वी आव्हाड यांनी ‘देशातील जनता सध्या कोरोनाचा सामना करण्यात गुंतली आहे. तसेच भारत-चीन सीमेवर सुरू असलेल्या संघर्षाकडेही लोकांचं लक्ष आहे. त्यामुळे इंधनाच्या दरवाढीकडे त्यांचं लक्ष जाण���र नाही हे केंद्र सरकारला चांगलं माहीत आहे’ असं म्हटलं होतं.\nमागील बातमी पुढील बातमी\nपेट्रोल, डिझेल आजही महागले....सामान्यांची आर्थिक अडचण वाढली\nलॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलची मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे इंधनाचे दर महागले आहेत. आज सलग नवव्या दिवशी देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. आज मुंबईत पेट्रोलच्या दरात ४८ पैशांची, तर डिझेलच्या दरात ५९ पैशांची वाढ करण्यात झाली आहे.\nपेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सलग सोळाव्या दिवशी वाढ, सामान्य नागरिकांना फटका\nलॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झालेला असताना दररोज होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आज पेट्रोल-डिझेलच्या दरात आणखी वाढ केली आहे. सलग सोळाव्या दिवशी झालेल्या या इंधन दरवाढीमुळे सामान्य नागरिकांच्या खिशावरील ताण वाढला आहे.\nपेट्रोल आणि डिझेलवर एक्साईज ड्युटी वाढवून भाजपा स्वतःची सुटकेस भरतेय\nमंगळवारी रात्रीपासून पेट्रोलवर १० रूपये तर डिझेलवर १३ रुपयाचे उत्पादन शुल्क वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. यावरून काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. मोदी सरकार सतत उत्पादन शुल्क वाढवून संपूर्ण फायदा आपल्या सुटकेसमध्ये भरून घेत आहे, असा आरोप प्रियांका गांधी यांनी केला आहे.\nपेट्रोल-डिझेल दरवाढ थांबेना, महागाईचा उडणार भडका\nगेल्या १३ दिवसांपासून इंधन दरवाढीचे सत्र सुरूच आहे. परिणामी लॉकडाऊनचा मोठा आर्थिक फटका बसलेला असतानाच इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. आज पेट्रोल ५६ पैशांनी महागले असून डिझेलच्या दरात ६३ पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीकरांना आता प्रति लिटर पेट्रोलमागे ७८.३७ रुपये, तर प्रति लिटर डिझेलमागे ७७.०६ रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच मुंबईत पेट्रोलचे दर ८५.२१ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर ७५.५३ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत.\nमोदीजी सरकार पाडण्यात तुम्ही व्यस्त, पण त्याचवेळी एका गोष्टीकडे दुर्लक्ष केले...\nमध्य प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे या��नी मंगळवारी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर त्यांचे राजीनाम्याचे पत्र समोर आले. ज्योतिरादित्य शिंदे बुधवारीच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे.\nसलग आठव्या दिवशी पेट्रोल, डिझेल महागलं...सामान्य माणूस हैराण\nआज सलग आठव्या दिवशी इंधन दरवाढ झाली आहे. आज पेट्रोल ०.६२ रुपयांनी तर डिझेल ०.६४ रुपयांनी महागले असून दिल्लीतील आजचा पेट्रोलचा दर हा ७५.७८ रुपये आणि डिझेलचा दर ७४.०३ रुपये इतका झाला आहे. तर मुंबईत पेट्रोलचा दर ८२.१० रुपये आणि डिझेलचा दर ७२.०३ रुपये इतका झाला आहे.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nबारामतीच्या चहावाल्याकडून मोदींना दाढीसाठी 100 रुपयांची मनी ऑर्डर | म्हणाला साहेब, दाढीऐवजी लसीकरण वाढवा\nदेशाची अर्थव्यवस्था ढासळतेय | पण भाजपचा पक्ष खजिना तुडुंब भरतोय | २०१९-२० मध्ये ७८५ कोटीची देणगी\nVIDEO | मला आनंद आहे की, कोविडमध्ये देशात अनेकांनी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जीव गमावले - गडकरी\nबीड | परळी तालुक्यातील सिरसाळा येथे MIDC उभारण्याचा मार्ग मोकळा | उद्योग मंत्रालयाची मंजुरी\nहमीभाव वाढवल्याचा दावा कोणत्याही तज्ज्ञा��े सिद्ध करून दाखवावा - राजू शेट्टी\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nकोरोना आपत्तीत आरोग्य व्यवस्थेची पोलखोल झाली, पण मोदी म्हणाले, आम्ही नव्या आरोग्य सुविधा उभारल्या\nआज सकाळी ११ वाजता पंतप्रधान-मुख्यमंत्री भेट | काय असतील मराठा आरक्षण प्रश्नी मुद्दे\nअजब | उपराष्ट्रपतींचं ट्विटर खातं सक्रिय नसल्यानं ब्लू टिक ऑटोमॅटिकली गेली | भाजप म्हणतं हा घटनेवरील हल्ला\nमोफत लसीकरणासाठी फेब्रुवारीपासूनच मुख्यमंत्र्यांची मागणी होती | निर्णयासाठी मोदींना ४ महिने लागले - ममता बॅनर्जी\nSpecial Recipe | गाजर न किसता गाजराचा चविष्ट हलवा बनवा\nSpecial Recipe | पारंपारिक गावरान पद्धतीने मिरचीचा ठेचा | करून पहा\nदेशात कोरोना लसींचा तुटवडा आणि केंद्र सरकार ट्विटरवरील ‘ब्लू टिक’साठी भांडतंय - राहुल गांधी\nकेंद्र सरकार केवळ हेडलाईन मॅनेजमेंटमध्ये व्यस्त | राज्यांना कशापध्दतीने लस पुरवठा करणार ते सांगावे - राष्ट्रवादी\nदेशात कोरोनाबळींच्या संख्येत थोडी वाढ | पण कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ\nछत्रपती घराण्याचं काम लोकांना पेटवण्याचं नाही, तर न्याय देण्याचं - संभाजी छत्रपती\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/mumbai/story-deputy-chief-minister-ajit-pawar-slams-bjp-over-mahavikas-aghadi-unbreakable-alliance/", "date_download": "2021-06-15T16:45:54Z", "digest": "sha1:3B7SSALC3FBARN7M3T3FEXDSX5VVWF3D", "length": 26041, "nlines": 153, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "‘ये दिवार तुटती क्यू नही..’ असं म्हणण्याची वेळ विरोधकांवर येणार- अजित पवार | ‘ये दिवार तुटती क्यू नही..' असं म्हणण्याची वेळ विरोधकांवर येणार- अजित पवार | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nHealth First | भाजलेले चणे खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे | वाचा सविस्तर खुशखबर | SBI कडून ‘या’ खातेदारांना 2 लाखांचं अपघात विमा संरक्षण | असा मिळवा फायदा Sarkari Naukri | SBI (मुंबई) बँकेत फायर इंजिनियर्सला मोठी संधी | वाचा, शेअर करा ई-सेवा | पॅन कार्ड हरवलंय | असं ऑनलाईन ड्युप्लिकेट काढा Health First | खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी | ही कारणं आधी वाचा Health First | तुमचा चेहरा सुजल्यासारखा वाटतोय | असं ऑनलाईन ड्युप्लिकेट काढा Health First | खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी | ही कारणं आधी वाचा Health First | तुमचा चेहरा सुजल्यासारखा वाटतोय हे उपाय करून पाहा Health First | घरातील फ्रीजमधून वास येतोय हे उपाय करून पाहा Health First | घरातील फ्रीजमधून वास येतोय | हे करून पहा\nMarathi News » Mumbai » ‘ये दिवार तुटती क्यू नही..’ असं म्हणण्याची वेळ विरोधकांवर येणार- अजित पवार\n‘ये दिवार तुटती क्यू नही..' असं म्हणण्याची वेळ विरोधकांवर येणार- अजित पवार\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 1 वर्षांपूर्वी | By विजय केळकर\nमुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने सुरु केली आहे. येत्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या ८ वरुन ६० पर्यंत तर आमदारांची संख्या १० पर्यंत जायला हवी, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. ते मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात बोलत होते. शिवसेना आपला मित्रपक्ष आहे. मुंबईत शिवसेना एक क्रमांकावर तर राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर असली पाहिजे असे त्यांनी म्हटले. त्याचबरोबर मुंबई महापालिकेची निवडणूक ही महाविकास आघाडीच्या वतीने लढवली जाणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.\nपुढे ते असं म्हणाले की, ‘ये दिवार तुटती क्यू नही…’ असं म्हणण्याची वेळ विरोधकांवर येणार आहे. ये महाविकास आघाडी की दिवार तुटेगी कैसे अंबुजा… एसीसी… बिर्ला सिंमेटसे जो बनी है” अशा शब्दात महाविकासआघाडीवर टीका करणाऱ्या व राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपाला उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी टोला लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते.\nमुंबई ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. याला धक्का लावण्याचे काम भाजपाने पाच वर्षात केले आहे. प्रकल्प राज्या���ाहेर नेले. विकासाला खीळ घातली. हे लोकांना पटवून दिले पाहिजे. महाराष्ट्राच्या विकासात आड येणाऱ्या लोकांना आडवं पाडून पुढे जायचं आहे, असा इशारा देत मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी फुंकले.\nमुंबईत चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसने एकदिवसीय कार्यकर्ता शिबीराचं आयोजन केलं आहे. त्यावेळी बोलताना अजित पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली. आपले सरकार जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला दोन महिने झाले शपथ घेऊन. शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्याचा कायदा केला आहे. शिवभोजन थाळी आपण सुरू केली आहे, असे सांगतानाच या सरकारने सत्तेवर येताच मागच्या सरकारने घेतलेले चुकीचे निर्णय बदलले आहेत. कदाचित भाजपला हे निर्णय योग्यही वाटत असतील. पण ते निर्णय आम्ही जनतेला फायदा होतो की नुकसान होते हे पाहून बदलले आहेत असं देखील अजित पवार म्हणाले.\nमागील बातमी पुढील बातमी\n२०२२ पर्यंत इंदू मिलमधील स्मारकाचं काम पूर्ण करणार: अजित पवार\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमधील स्मारकाच्या कामाच्या काही परवानग्या रखडल्या आहेत. या परवानग्यांचा केंद्राशी काहीही संबंध नसून राज्यस्तरावरील या परवानग्या आहेत. त्या लवकरच देण्यात येतील आणि येत्या दोन वर्षात म्हणजे १४ एप्रिल २०२२ पर्यंत या स्मारकाचं काम पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.\n८० वर्षाच्या तरुणाचं भर पावसात भाषण; कार्यकत्यांना सुद्धा स्फूर्ती\nसाताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पावसात केलेली तुफान फटकेबाजी सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. या वयातही शरद पवार यांनी दाखवलेल्या जिद्दीचं सर्वसामान्यांकडून कौतुक होत आहे. पाऊस सुरु असतानाही शरद पवार यांनी सभा न थांबवता उपस्थित कार्यकर्ते आणि समर्थकांना संबोधित केलं. विशेष म्हणजे व्यासपीठावर येताना शरद पवार यांच्या डोक्यावर छत्री धरलेली होती. पण शरद पवार यांनी ही छत्री दूर केली.\nअसलेलं नीट सांभाळता येत नाही आणि निघालेत स्मार्ट सिटी करायला - अजित पवार\nसध्या मुसळधार पाऊसामुळे मुंबईची तुंबई झाल्याचे सर्वत्र पाहायला मिळत आहे. मुंबईत मुसळधार पावसामुळे मालाडमध्ये भिंत कोसळून दुर्घटना झाली आण��� या दुर्घटनेवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिवसेना – भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधत महापौरांना तुंबलेली मुंबई दिसत नाही तसेच हा सत्तेचा माज आणि सरकारचा बेजबाबदारपणा आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली.\nअजित पवारांवर दबाव वाढवण्यासाठी सिंचन घोटाळ्याची चौकशी दिल्लीतून होणार\nविदर्भातील सिंचन घोटाळ्याची न्यायालयीन आयोगामार्फत चौकशी करण्याच्या मागणीला राज्य सरकारने तीव्र विरोध केला आहे. एसीबीने या प्रकरणात पुरेशी चौकशी केली असल्याने आता न्यायालयीन चौकशीची आवश्यकता नाही, असे मत मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने व्यक्त केले.\nकाँग्रेस-राष्ट्रवादीची समन्वय बैठक पत्रकारांना चकवा देत पार पडली\nकाँग्रेस-राष्ट्रवादीची समन्वय समितीची आजची बैठक अचानक रद्द झाल्याचं खुद्द अजित पवार यांनी सांगितलं. मात्र, त्यानंतर झालेल्या गदारोळानंतर तात्काळ ही बैठक पुन्हा सुरु झाली आहे. किमान समान कार्यक्रम ठरवून शिवसेनेशी युती करण्यासाठी दोन्ही पक्षांनी ही पहिलीच बैठक आयोजित केली होती. आता नव्याने काँग्रेस-राष्ट्रवादीची ही बैठक सुरु असल्याचे फोटो समोर आले आहेत. त्यात बारामतीला जात असल्याचे सांगणारे अजित पवार देखील सहभागी झाल्याचे दिसत आहेत.\nकोरेगाव भीमा : विजयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन\nआज सकाळपासून राज्यभरातून हजारो संख्येने भाविक याठिकाणी येत आहेत. उत्साहाचे वातावरण येथे असून, नागरिकांकडून रांगेत येऊन विजयस्तंभाला अभिवादन करण्यात येत आहे. हा सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस व जिल्हाप्रशासनाकडून मोठी तयारी करण्यात आली आहे. गर्दीच्या ठिकाणी इंटरनेट वापराला अडचण येते. तेव्हा नागरिकांना तत्काळ संपर्क साधता यावा, यासाठी खास “इमर्जन्सी कम्युनिकेशन प्लॅन’ची व्यवस्था जिल्हाधिकारी प्रशासनाने केली आहे. तसेच, पोलिस व अन्य सेवांसाठी खास हॉटलाइनचीही व्यवस्थाही केली आहे.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य स���कार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nबारामतीच्या चहावाल्याकडून मोदींना दाढीसाठी 100 रुपयांची मनी ऑर्डर | म्हणाला साहेब, दाढीऐवजी लसीकरण वाढवा\nदेशाची अर्थव्यवस्था ढासळतेय | पण भाजपचा पक्ष खजिना तुडुंब भरतोय | २०१९-२० मध्ये ७८५ कोटीची देणगी\nVIDEO | मला आनंद आहे की, कोविडमध्ये देशात अनेकांनी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जीव गमावले - गडकरी\nबीड | परळी तालुक्यातील सिरसाळा येथे MIDC उभारण्याचा मार्ग मोकळा | उद्योग मंत्रालयाची मंजुरी\nहमीभाव वाढवल्याचा दावा कोणत्याही तज्ज्ञाने सिद्ध करून दाखवावा - राजू शेट्टी\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nकोरोना आपत्तीत आरोग्य व्यवस्थेची पोलखोल झाली, पण मोदी म्हणाले, आम्ही नव्या आरोग्य सुविधा उभारल्या\nअजब | उपराष्ट्रपतींचं ट्विटर खातं सक्रिय नसल्यानं ब्लू टिक ऑटोमॅटिकली गेली | भाजप म्हणतं हा घटनेवरील हल्ला\nआज सकाळी ११ वाजता पंतप्रधान-मुख्यमंत्री भेट | काय असतील मराठा आरक्षण प्रश्नी मुद्दे\nमोफत लसीकरणासाठी फेब्रुवारीपासूनच मुख्यमंत्र्यांची मागणी होती | निर्णयासाठी मोदींना ४ महिने लागले - ममता बॅनर्जी\nSpecial Recipe | गाजर न किसता गाजराचा चविष्ट हलवा बनवा\nदेशात कोरोना लसींचा तुटवडा आणि केंद्र सरकार ट्विटरवरील ‘ब्लू टिक’साठी भांडतंय - राहुल गांधी\nSpecial Recipe | पारंपारिक गावरान पद्धतीने मिरचीचा ठेचा | करून पहा\nकेंद्र सरकार केवळ हेडलाईन मॅनेजमेंटमध्ये व्यस्त | राज्यांना कशापध्��तीने लस पुरवठा करणार ते सांगावे - राष्ट्रवादी\nदेशात कोरोनाबळींच्या संख्येत थोडी वाढ | पण कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ\nछत्रपती घराण्याचं काम लोकांना पेटवण्याचं नाही, तर न्याय देण्याचं - संभाजी छत्रपती\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/memories-evoked-sharad-pawar-rajeev-satav-downfall-great-leader-maharashtra/", "date_download": "2021-06-15T16:29:07Z", "digest": "sha1:TUYIR5GLRLSZY67SLUI4PHJJXNBIO6BU", "length": 18230, "nlines": 383, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अस्त ; शरद पवारांनी जागवल्या राजीव सातव यांच्या आठवणी - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nसरकारने ओबीसी आयोगावर नियुक्त केले ९ सदस्य\nकोरोना : राज्यात मृतांचा आकडा पुन्हा वाढला, ३८८ ची नोंद\n‘आशां’च्या संपावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणालेत …\nलर्निंग लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया झाली सोपी; आरटीओत जाण्याची गरज नाही \nमहाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अस्त ; शरद पवारांनी जागवल्या राजीव सातव यांच्या आठवणी\nमुंबई : काँग्रेसचे राज्यसभा खासदारराजीव सातव (Rajiv Satav)यांचे निधन झाले आहे. पुण्यातील जहाँगीर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनावर त्यांच्या निधनानंतर देशभरातून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. खासदार शरद पवार(Sharad Pawar) यांनीही ट्विट करुन त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय. तसेच, खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनीही श्रद्धांजली वाहिली आहे.\nकाँग्रेस नेते आणि काँग्रेस कार्यकारी समितीचे निमंत्रक राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. महाराष्ट्रातील तरुण, तडफदार आणि अभ्यासू नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. गुजरातमधील निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने सोपवलेली प्रभारीपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत पक्षाला चांगले यश मिळवून देण्याची भूमिका त्यांनी पार पाडली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली, असे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले .\nकाँग्रेसचे खासदार व आमचे संसदेतील सहकारी राजीवजी सातव यांचे निधन झाले. ही आम्हा सर्वांसाठी अतिशय दुःखद बातमी आहे.त्यांनी कोरोना विषाणूशी जोरदार झुंज दिली. पण ही झुंज अपयशी ठरली. ते एक उत्तम संसदपटू तर होतेच याशिवाय ते माणूसकी जपणारे नेते होते, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनीही श्रद्धांजली वाहिली.\nकाँग्रेस नेते आणि काँग्रेस कार्यकारी समितीचे निमंत्रक राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. महाराष्ट्रातील तरुण, तडफदार आणि अभ्यासू नेतृत्व अशी त्यांची ओळख होती.\nकाँग्रेसचे खासदार व आमचे संसदेतील सहकारी राजीवजी सातव यांचे निधन झाले. ही आम्हा सर्वांसाठी अतिशय दुःखद बातमी आहे.त्यांनी कोरोना विषाणूशी जोरदार झुंज दिली. पण ही झुंज अपयशी ठरली. ते एक उत्तम संसदपटू तर होतेच याशिवाय ते माणूसकी जपणारे नेते होते. pic.twitter.com/P7DaIRw3tw\nDisclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleमुख्यमंत्र्यांना छत्रपतींच्या गड-किल्ल्यांची काळजी, पाच किल्ल्यांबाबत घेतला मोठा निर्णय\nNext article‘तरुण, आश्वासक आणि अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला’, फडणवीसांनी सातव यांना वाहिली श्रद्धांजली\nसरकारने ओबीसी आयोगावर नियुक्त केले ९ सदस्य\nकोरोना : राज्यात मृतांचा आकडा पुन्हा वाढला, ३८८ ची नोंद\n‘आशां’च्या संपावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणालेत …\nलर्निंग लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया झाली सोपी; आरटीओत जाण्याची गरज नाही \nकाँग्रेसचे प्रभारी करणार महाराष्ट्राचा दौरा, राजकीय चर्चांना उधाण; काँग्रेसच्या मनात …\nदोन इटालियन मरीन्सविरुद्धचा खटला नऊ वर्षांनी अखेर र��्द\nशिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे ; नितेश राणेंचा प्रहार\nउल्हासनगर महापालिका स्थायी सभापती निवडणूक ; शिवसेनेला टीम कलानीचा पाठिंबा ,...\nसोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करत आहे ;...\nशिवसेनेचे कट्टर विरोधक नारायण राणेंना पंतप्रधान मोदींकडून स्पेशल गिफ्ट\nराम मंदिरावर घोटाळ्याचा डाग ; मोदी आणि भागवतांना हस्तक्षेप करावाच लागेल...\nमराठा आरक्षण : … कुणाला कुठं गाठायचे हे मी बघतो :...\nमराठा आरक्षणासाठी दोन्ही राजे एकत्र; उदयनराजे म्हणाले, ‘आरक्षणासाठी दोन्ही घराणे एक’\nचंद्रकांतदादांची अवस्था म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी; अजित पवारांचे टीकास्त्र\nदोन इटालियन मरीन्सविरुद्धचा खटला नऊ वर्षांनी अखेर रद्द\nपासपोर्टच्या नूतनीकरणासाठी कंगनाची हायकोर्टात याचिका\nपक्षाच्या अध्यक्षपदावरुन हटवलेल्या चिराग पासवान यांनी बंडखोर खासदारांना पक्षातून हाकलले\nनागपुरातील संविधान चौकात भरपावसात धरणे आंदोलन; संप चालूच राहणार : आशा...\nमराठा आरक्षण : संभाजीराजेंच्या आवाहनाला प्रकाश आंबेडकरांचा प्रतिसाद; आंदोलनासाठी कोल्हापुरात दाखल\nशिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे ; नितेश राणेंचा प्रहार\nबुरुज ढासळला : कंत्राट रद्द करून अधिकाऱ्यांना निलंबित करा; राष्ट्रवादी काँग्रेसची...\nउल्हासनगर महापालिका स्थायी सभापती निवडणूक ; शिवसेनेला टीम कलानीचा पाठिंबा ,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.msdhulap.com/2021/01/New-National-Biogas-and-Organic-Fertilizer-Subsidy-Scheme.html", "date_download": "2021-06-15T16:37:58Z", "digest": "sha1:MJYGJSM2Z7E2KG6LNTKRQ6VOEEOB6I2K", "length": 10199, "nlines": 109, "source_domain": "www.msdhulap.com", "title": "नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय खत अनुदान योजना सन 2020-2021 ", "raw_content": "\nसोशल मीडिया ग्रुप जॉईन करा\nHomeसरकारी योजनानवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय खत अनुदान योजना सन 2020-2021\nनवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय खत अनुदान योजना सन 2020-2021\nइंधनाची बचत व्हावी यासाठी केंद्र सरकारच्या नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांनी बायोगॅस संयंत्र उभारण्याचे आवाहन केले. पशुपालक शेतकऱ्यांच्या इंधनात बचत व्हावी यासाठी केंद्र सरकारच्या नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांनी बायोगॅस संयंत्र उभारणीसाठी सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना १२ हजार रुपये व अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना प्रत्येकी १३ हजार रुपयाचे अनुदान दिले जाते. याशिवाय बायोगॅस संयंत्राला जोडून शौचालय उभारणीसाठी १ हजार सहाशे रुपयाचे अनुदान दिले जाते. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत हा बायोगॅस संयंत्र उभारणीचा उपक्रम राबवला जातो.\nनवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय खत कार्यक्रम ही 100% केंद्र पुरस्कृत योजना आहे. केंद्र शासनाने संदर्भीय क्र. 4 व क्र. 5 चेआदेशान्वये सादर योजनेसाठी सन 2020-21 करीता राज्य शासनास वितरित केलेला आहे.\nसंदर्भीय आदेश क्र. 6 अन्वये “नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय खतव्यवस्थापन कार्यक्रम (NNBOMP)” या योजनेच्या अनुषांगाने, निधी आहरण व संवितरण करणेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.\nसंदर्भ क्र. २ अन्वये केंद्र शासनाकडून सण २०२०-२१ या आर्थिक वर्षांकरिता राज्यात ७००० बायोगॅस संयंत्राचे उद्दिष्ट कळविलेले आहे. सदर उद्दिष्टांच्या अनुषंगाने सण २०२०-२१ या वर्षांकरिता अनुदान वितरित करण्याच्या अनुषंगाने रक्कम राज्यस्तरावरील PFMS प्रणालीसाठी नोंदणी करण्यात आलेल्या बँक बचत खात्यात जमा करून वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.\nशासन निर्णय:-नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय खत कार्यक्रमांतर्गत सन 2020-2021 साठीचे अनुदान वितरीत करण्याबाबत.\nहेही वाचा - भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना\nमी आशा करतो की आपण या लेखाचा आनंद घ्याल. जर आपल्याला हा लेख आवडत असेल तर तो सामायिक करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.\nआमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी हिथे क्लिक करा \nराष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय खत अनुदान योजना सरकारी योजना\nफेसबुक पेजला लाईक करा\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक २०२१ निकाल ऑनलाईन पहा\nशरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) - घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची\nजातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.\nअतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी\nभ्रष्टाचारी किंव�� अकार्यक्षम सरपंच, ग्रामसेवक, तलाठी तुम्हालाही घाबरतील फक्त हे काम करा\nजमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा जाणून घ्या सविस्तर माहिती\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 2021च्या नवीन यादीमध्ये आपले नाव ऑनलाईन तपासा\nआता गावातील तलाठ्याचे सर्व जमिनीचे फेरफार आणि जमिन मोजणीचे व्यवहार पहा ऑनलाईन\nमहात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना - शेतकरी कर्जमाफीचा नवीन शासन निर्णय आणि निधी आला\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक २०२१ निकाल ऑनलाईन पहा\nशरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) - घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची\nजातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.\nअतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://jayvidarbha.com/poison-poisoned-by-father-by-abusing-unborn-daughter-the-purpose-was-to-kill-news-and-live-updates/", "date_download": "2021-06-15T15:42:18Z", "digest": "sha1:GCGXJH7XT4U2IEAI4SZQEQ7X6IL5AKRT", "length": 8338, "nlines": 126, "source_domain": "jayvidarbha.com", "title": "मातला येथील घटना:पोटच्या मुलीवर अत्याचार करुन बापाने पाजले विष; जिवे मारण्याचा होता उद्देश - जयविदर्भ न्यूज", "raw_content": "\nजयविदर्भ न्यूज - बातमी आमची निर्णय तुमचा\nमातला येथील घटना:पोटच्या मुलीवर अत्याचार करुन बापाने पाजले विष; जिवे मारण्याचा होता उद्देश\nमातला येथील घटना:पोटच्या मुलीवर अत्याचार करुन बापाने पाजले विष; जिवे मारण्याचा होता उद्देश\nपोटच्या सोळा वर्ष मुलीवर नराधम बापाने लैंगिक अत्याचार करुन तिला जीवे मारण्याच्या उद्देशाने विष पाजले. बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी ही निंदनीय घटना तालुक्यातील मातला येथे उघडकीस आली आहे.या प्रकरणी रायपूर पोलिसांनी आरोपी पित्यास अटक केली आहे. आज त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.\nपोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील मातला येथील ४१ वर्षीय नराधम बापाने आपल्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर २७ मे च्या सायंकाळी लैंगिक अत्याचार केला. ही घटना कोणाला सांगितल्यास तिला जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच यावेळी नराधम बापाने तिला जबर मारहाण केली. मुलीने अत्याचाराचा प्रतिकार केला असता बापाने तिला जिवे मारण्याच्या उद्देशाने विषारी औषध पाजले. दरम्यान, मुलीची प्रकृती बिघडल्यामुळे तिला बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.\nया घटनेची माहिती रायपूर पोलिसांना मिळाल्यानंतर ठाणेदार सुभाष दुधाळ यांनी ३० मे रोजी दुपारी एका पोलिस अधिकाऱ्यांसह सामान्य रुग्णालयात धाव घेत पीडित मुलीची विचारपूस केली. त्यानंतर रायपूर पोलिसांनी ३० मे रोजी रात्री नऊ वाजता आरोपी पित्याविरुध्द गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली. दरम्यान, आज आरोपी पित्यास येथील न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास रायपूर पोलिस करत आहेत.\nPoison Poisoned By FatherPurpose Was To Killजिवे मारण्याचा होता उद्देशपोटच्या मुलीवर अत्याचारबापाने पाजले विषमातला\n‘अर्जंट 12 हजारांची आवश्यकता आहे, Google Pay ने पैसे पाठवा’, जिल्हाधिकाऱ्यांच्या फेसबुक अकाउंटवरुन पैशांची मागणी\nखासदार संभाजी छत्रपतींची रायगडावर घोषणा, पहिला मराठा मोर्चा 16 जूनला; ठिकाणही ठरलं\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं, आजोबा-काकीला हत्येप्रकरणी अटक\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन् घेतला 103 कोटींचा फ्लॅट\nदोनशे फुट उंच पुलावर अडकलेल्या मुलाचे वाचवले प्राण\n चॉकलेट घशात अडकल्यानं चिमुकलीचा मृत्यू, भिवंडीतील हृदयद्रावक घटना\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं,…\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन्…\nहोमबातम्या WTC Final: भारताविरुद्ध खेळणार ही ‘टीम…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/i-love-you-3706/", "date_download": "2021-06-15T16:16:39Z", "digest": "sha1:XZYJBA4K7R56G3A2CEM2K2BXZP745GSM", "length": 5815, "nlines": 158, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-म्हणून तर बघा - I LOVE YOU ...-1", "raw_content": "\nमंदार @@ मैत्रीच्या सहवासात\nकोणाच्या तरी येण्याने आयुष्यच कधी कधी बदलून जातं\nआपलं सारं जगच त्यांच्याभोवती फिरू लागतं\nजिवंत राहणं आणि एक एक क्षण जगणं\nयातला फरक समजू लागतो\nनाही नाही म्हणता आपणही\nकधी हसणं विसरून गेलो तर\nजीवन हे खऱ्या अर्थाने\nपण एक दिवस जेव्हा ते दूर निघून जातात....\nआपलं आयुष्यच अर्थशून्य वाटू लागतं\nत्यांच्या गोड आठवणींमधे वेडं मन झुरू लागतं\nकारण प्रत्येकालाच गरज असते एका साथीदाराची,\nप्रत्येक क्षणाला प्रीतीच्या रंगात रंगवण्यासाठी\nत्याच्या गोड गुलाबी स्वप्नात हरवण्यासाठी\nअसेल जर कोणी असं खास तुमच्याजवळ\nजाऊ देऊ नका त्यांना कधी दूर\nएकदा जवळ घेऊन म्हणून तर बघा\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nRe: कोणाच्या तरी येण्याने आयुष्यच कधी कधी बदलून जातं...\nRe: कोणाच्या तरी येण्याने आयुष्यच कधी कधी बदलून जातं...\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: कोणाच्या तरी येण्याने आयुष्यच कधी कधी बदलून जातं...\nRe: कोणाच्या तरी येण्याने आयुष्यच कधी कधी बदलून जातं...\nदहा गुणिले पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/chief-minister-devendra-fadnavis-will-provide-connectivity-to-easy-transport-and-planning/04231829", "date_download": "2021-06-15T15:56:34Z", "digest": "sha1:6EGDEXR7F77AVMSJNEDHI7RMV7YBKBZ6", "length": 15968, "nlines": 64, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "सुलभ वाहतूक व नियोजनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nसुलभ वाहतूक व नियोजनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमुंबई : सुलभ वाहतुकीकरिता वाहतूक नियोजनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमचा वापर मुंबईत करण्यात येणार आहे. त्यानंतर ही यंत्रणा राज्यभर राबविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.\nपरिवहन विभाग व वाहतूक पोलीस विभाग, मुंबई यांच्यावतीने आयोजित रस्ते सुरक्षा पंधरवड्याचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते व परिवहनमंत्री दिवाकर रावते, खासदार अरविंद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.\nमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, गेल्या तीन वर्षात राज्यातील रस्ते अपघाताच्या प्रमाणात घट झाली आहे. मात्र, अपघात कमी करण्यासाठी सुधारणेस आणखी वाव आहे. परिवहन विभाग व वाहतूक पोलिसांनी आणखी प्रयत्न व जाणीव जागृती तसेच नवनवीन उपक्रम राबवावेत. सीसीटीव्ही नेटवर्क, ई-चलान या उपक्रमामुळे बेशिस्त वाहतुकीवर कारवाई करणे सोपे झाले. तसेच यामुळे लोकांमध्ये धाक बसून वाहतुकीच्या शिस्तीत वाढ झाली आहे. कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात बदल दिसून येत आहे.\nआर्टिफिशियल इंटिलिजन्सच्या माध्यमामातून लोकांच्या सवयी, घडणारे गुन्हे, वाहतूक यांचा अभ्यास करून त्याचे विश्लेषण करून व्यवस्था उभी करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबईत प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत असलेल्या इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीममुळे रस्त्यांवरील वाहतुकीचा अभ्यास करण्यात येऊन त्याप्रमाणे वाहतुकीचे नियोजन करता येणार आहे. यामुळे वाहतूक कोंडी टाळणे, अपघात टाळणे शक्य होत आहे. ही यंत्रणा आता लवकरच संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे. इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीममुळे पुण्यातील वाहतूक सुधारण्यास अधिक मदत होईल, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.\nमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतूक असली तरी येथील नागरिक नियमांचे पालन योग्य रितीने करत असल्यामुळे कमी त्रास होतो. वाहनचालकांवरील कारवाईबरोबरच त्यांचे नियमासंबंधी प्रबोधन, जागृती होणे आवश्यक आहे. नागरिकांबरोबरच मुलांच्या वाहतूकविषयक शिक्षणासाठी राज्य शासन पावले उचलत आहे. परिवहन विभागाने राबविलेल्या ‘नो हाँकिंग’ हा उपक्रमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. ही एक लोकचळवळ झाली आहे. बेशिस्त रस्ते तसेच अभियांत्रिकी क्षेत्राच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी देण्यात येत आहे.\nनागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर शून्य अपघातासाठी स्मार्ट इंटिलिजन्स असलेली यंत्रणा तयार करण्यात येणार आहे. तसेच पुणे-मुंबई महामार्गावरसुद्धा अशी यंत्रणा उभारण्यात येणार आहे. रस्ता सुरक्षा पंधरवडा हा फक्त साजरा न करता यातून सुरक्षित प्रवासासाठी लोकप्रबोधन व जागृती करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन पुढाकार घ्यावा, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले.\nपरिवहनमंत्री श्री. रावते म्हणाले, रस्त्यांवरील अपघात कमी करण्यासाठी परिवहन विभाग व वाहतूक विभाग काम करत आहे. वाहने रस्त्यावर येण्यापूर्वीच ते तांत्रिकदृष्ट्या सक्षम असावेत, यासाठी तंत्रशुद्धरित्या वाहन तपासणी करणारी स्वयंचलित यंत्रणा परिवहन विभागाच्या वतीने उभारण्यात येत आहे. तसेच शिकाऊ वाहनचालकांसाठी संपूर्ण ऑनलाईन यंत्रणा राज्यातील परिवहन कार्यालयात उभारण्यात आली आहे. परिवहन विभाग सक्षमपणे काम करत असून नवनवीन पद्धतीचा वापर करत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात रस्ता सुरक्षा निधी जमा झाला आहे.\nराज्यात सुमारे 3 कोटी 28 लाख वाहनांची नोंदणी झाली आहे. मुंबई, पुण्यासारख्या शहरामध्ये 36 लाख वाहनांची नोंदणी झाली आहे, ही चिंतेची बाब आहे. मु���बईसारख्या शहरात त्यामुळे वाहनतळाची समस्या निर्माण झाली आहे. पुरेशा प्रमाणात वाहनतळे उभारल्याशिवाय ही समस्या सुटणार नाही. यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे झाली आहेत. रस्ते अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलीस मोठ्या प्रमाणात उपाययोजना राबवित असून आणखी प्रयत्न केले जात आहेत, असेही श्री. रावते यांनी यावेळी सांगितले.\nगृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, पोलीस सहआयुक्त (वाहतूक) अमितेश कुमार, परिवहन आयुक्त शेखर चन्ने आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस, परिवहनमंत्री श्री. रावते यांनी रस्ता सुरक्षा जनजागृती फलकावर स्वाक्षरी करून या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविला. पोलीस सहआयुक्त अमितेश कुमार यांनी प्रास्ताविकात वाहतूक विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.\nमंगळवारी १३ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nमहामेट्रो स्टेशनला “झिरो माईल” फ्रीडम पार्क स्टेशन नाव देण्यास हेरिटेज समितीची मंजुरी\nबुटीबोरीत कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद\nआता प्रत्येक झोनमध्ये अभ्यासिका\nवसुंधरा रक्षणासाठी वृक्षपरंपरेचे जतन करा\nखरीप पिक कर्जवाटपाला बँकांनी गती द्यावी -पालकमंत्री डॉ. नितीन राऊत\nमंगळवारी १३ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nमहामेट्रो स्टेशनला “झिरो माईल” फ्रीडम पार्क स्टेशन नाव देण्यास हेरिटेज समितीची मंजुरी\nभंडारा: जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरकुल वितरण\nबुटीबोरीत कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद\nगोंदियाः फल फूल रहा है हवाला कारोबार का नेटवर्क, लाखों की नकदी के साथ युवक पकड़ाया\nJune 15, 2021, Comments Off on गोंदियाः फल फूल रहा है हवाला कारोबार का नेटवर्क, लाखों की नकदी के साथ युवक पकड़ाया\nहेल्थ विथ योगा: अंतराष्ट्रीय योग दिवस के उपलक्ष्य में निशुल्क योगा ट्रेनिंग 30 जून तक\nJune 15, 2021, Comments Off on हेल्थ विथ योगा: अंतराष्ट्रीय योग दिवस के उपलक्ष्य में निशुल्क योगा ट्रेनिंग 30 जून तक\nमंगळवारी १३ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nJune 15, 2021, Comments Off on मंगळवारी १३ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/marathi-general-knowledge/why-is-it-that-food-is-cooked-in-a-cooker-so-fast-general-knowledge-121012300080_1.html", "date_download": "2021-06-15T15:29:33Z", "digest": "sha1:3LC6B7DHGZKZNGT2V4HZJ3L2Q7OL2CFJ", "length": 8914, "nlines": 116, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "असं का होतं कुकर मध्ये अन्न लवकर का शिजत? | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 15 जून 2021\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअसं का होतं कुकर मध्ये अन्न लवकर का शिजत\nकुकर मध्ये अन्न लवकर शिजत कारण स्वयंपाक करताना या मध्ये तयार होणारी वाफ बाहेर पडत नाही उष्णतेमुळे पाण्याचा उकळण्याच्या तापमानात वाढ होते, कुकरच्या आतील दाब देखील वाढतो. ही वाफ हळू-हळू कुकर मधील अन्नावर दबाव वाढवते, ज्या मुळे ते लवकर शिजत.\nअसं का होत: गरम झाल्यावर दूध उतू जात पण पाणी नाही\nजाणून घेऊ या स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणातील 7 फरक\nअसं का होतं,जाणून घ्या\nयावर अधिक वाचा :\n\"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी\"\nविविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,\nधनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...\nपुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...\nअंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली\nसंगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...\nऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...\n‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...\nगेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...\nअनलॉक ला सहज घेऊ नका ,या 10 गोष्टी लक्षात ठेवा\nकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आता हळूहळू कमी होत आहे. देशातही अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू ...\nWorld Yoga Day 2021:योगासन म्हणजे काय, त्याचे किती प्रकार ...\n21 जून 2021 रोजी जागतिक योग दिन साजरा केला जाणार .योगातील आसन काय आहेत, आसन कशाला म्हटले ...\nचविष्ट साबुदाणा फ्रुट कस्टर्ड\nजर आपल्याला गोड खाणं आवडत तर या वेळी साबुदाण्याचे फ्रुट कस्टर्ड बनवा. हे खाण्यात चविष्ट ...\nकातर वेळचा गार वारा\n���ातर वेळचा गार वारा, तुझी स्मृती घेऊन भेटतो, मिट्ट काळोख येता गारवा\nहललें जरासें चांदणें भरल्या दिशांच्या पापण्या, होतील वर्षे मोकळी हरवून त्या साऱ्या ...\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुंबईत - अवेळी पाऊस\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%AE-%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF/", "date_download": "2021-06-15T16:58:23Z", "digest": "sha1:Z5HSUJDSY5TA5JW5YSURWKEUI7IYMSYK", "length": 8568, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "सायबर क्राइम इन्व्हेस्टिगेशन एक्सपर्ट Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nReservation in Promotion | अजित पवारांनी गाढवांचा नांगर फिरवला, गोपीचंद पडळकर यांचा…\ndouble murder in pune today | पुण्याच्या धानोरीत राहणार्‍या आई अन् मुलाचा खून,…\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 9,350 नवीन…\nसायबर क्राइम इन्व्हेस्टिगेशन एक्सपर्ट\nसायबर क्राइम इन्व्हेस्टिगेशन एक्सपर्ट\n देशामध्ये डिजिटल हेरगिरी वाढतेय, जाणून घ्या कशी घ्याल खबरदारी\nनवी दिल्ली : वृत्त संस्था - डिजिटल व्यवहार कोरोना संकट काळात मोठ्याप्रमाणात वाढले आहेत. तर दुसरीकडे ऑनलाइन फसवणुक आणि डिजिटल हेरगिरीचे प्रकारही दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. अशाप्रकारच्या फसवणूकीने मोठे नुकसान होते. कारण युजर्सची मोबाईल फोन,…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\n होय, 74 % भारतीय कर्मचार्‍यांना आवडला ’वर्क…\nPune Rural Police | लोणावळा, मुळशी, सिंहगड ठिकाणी फिरणार्‍या…\nReservation in Promotion | अजित पवारांनी गाढवांचा नांगर…\ndouble murder in pune today | पुण्याच्या धानोरीत राहणार्‍या…\nकिडनीच्या समस्येने पीडित लोकांनी कोरोना संसर्गापासून…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nCovid-19 | पोस्ट कोविड डायबिटीज पेशंटने आहारात…\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nDilip Walse Patil | मराठा ��रक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा\nGold Price Today | सोनं 8000 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nReservation in Promotion | अजित पवारांनी गाढवांचा नांगर फिरवला, गोपीचंद पडळकर…\nकोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने घेतले नवीन धोकादायक रूप, अँटीबॉडी…\n15 जून राशिफळ : ‘या’ 4 राशींचे बदलणार नशीब, खिशात येईल…\nचीन आणि पाकिस्तान वाढवत आहेत अण्वस्त्रांचा साठा, भारताला नाही चिंता,…\n पैलवान सुशील कुमार प्रकरणाला वेगळं वळण;…\nसोसायटीचा रस्ता वापरण्यास विरोध हडपसरमध्ये सुरक्षा रक्षकाला 5 जणांकडून बेदम मारहाण\nसंसदीय स्थायी समितीचे ‘ट्विटर’ला समन्स; 18 जून रोजी संसद भवनात हजर राहण्याचा आदेश\nPune Fire Case | उरवडे आग प्रकरणातील कंपनीच्या मालकाला न्यायालयीन कोठडी; 17 कामगारांचा झाला होता मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/farmer-protest-ad/", "date_download": "2021-06-15T16:18:30Z", "digest": "sha1:PQ32NM2LIVFIZWQE6WWBVSNNSUZ7HFIE", "length": 7698, "nlines": 143, "source_domain": "policenama.com", "title": "farmer protest ad Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 9,350 नवीन…\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nDilip Walse Patil | मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा; गृहमंत्री वळसे पाटील…\nआता शेतकरी चळवळीची देखील आली जाहिरात, अमेरिकन फुटबॉल लीग सुपर बाउल दरम्यान केली गेली प्रसारित\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nVideo : नुसरत सोबतचा विवाह मान्य आहे की नाही\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nभाजप नेते अतुल भातखळकरांची बोचरी टीका, म्हणाले –…\nकोण आहेत सुल्तान अन्सारी ज्यांनी दहा मिनिटात राम मंदिर…\nगुगलने सुरू केली फोटो हाईड करण्याची सुविधा, अशा प्रकारे लपवा…\nCoronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे…\nकिडनीच्या समस्येने पीडित लोकांनी कोरोना संसर्गापासून…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nCovid-19 | पोस्ट कोविड डायबिटीज पेशंटने आहारात…\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nDilip Walse Patil | मराठा आरक्��णाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा\nGold Price Today | सोनं 8000 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या…\nSelfie Point Pune | सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन…\n‘महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रभोधिनी’ प्रशिक्षण…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nकिडनीच्या समस्येने पीडित लोकांनी कोरोना संसर्गापासून बचावासाठी ‘ही’…\nLIC New Jeevan Shanti Policy | एकदाच करा गुंतवणूक, निवृत्तीनंतर भासणार…\n कोरोनातून बरे झालेले रूग्ण पुन्हा…\nSambhajiraje Meets Uadayanraje | उदयनराजेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल,…\nBuilder Avinash Bhosale | सरकारने जाहीर केलेल्या ‘या’ सवलतीचा लाभ घेऊन घेतला तब्बल 103 कोटींचा फ्लॅट\nदारूचे दुकान उघडताच आनंदाने बेभान झाला ‘हा’ व्यक्ती, भररस्त्यात केली बाटलीची पूजा, व्हिडिओ वायरल\nlooted youth in Katraj | कात्रज परिसरात हत्याराच्या धाकाने लुटले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2021-06-15T16:51:17Z", "digest": "sha1:YSJ355X3LCKM6SWJSBHZRRGAJAFO7EZH", "length": 8616, "nlines": 118, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम विभागाच्या महासंचालकपदाचा कार्यभार मिश्रा यांनी स्वीकारला | गोवा खबर", "raw_content": "\nHome देश खबर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम विभागाच्या महासंचालकपदाचा कार्यभार मिश्रा यांनी स्वीकारला\nमाहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम विभागाच्या महासंचालकपदाचा कार्यभार मिश्रा यांनी स्वीकारला\nगोवा खबर:भारतीय सूचना सेवेचे अधिकारी (1988 तुकडी) आर. एन. मिश्रा यांनी आज पश्चिम विभागाचे महासंचालक म्हणून पत्र सूचना कार्यालय मुंबई येथे पदोन्नतीवर पदभार स्वीकारला आहे. मुत्‍थुकुमार यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या पदावर श्री. मिश्रा यांची नियुक्ती झाली आहे.\nभारतीय सूचना सेवेतील आपल्या 30 वर्षांच्या कारकिर्दीत मिश्रा यांनी आकाशवाणी तसेच दूरदर्शन दिल्लीच्या वृत्तसेवा विभाग, पत्र सूचना कार्यालय श्रीनगर आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अन्य विभागात कार्य केले आहे. ते काठमांडू येथे प्रसार भारतीचे विशेष प्रतिनिधी म्हणूनही कार्यरत होते. महासंचालकपदी रूजू होण्यापूर्वी मिश्रा पत्र सूचना कार्यालय रायपूरचे प्रमुख म्हणून अतिरिक्त महासंचालकपदाचे कामकाज बघत होते.\nमिश्रा हे पश्चिम विभागातील महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, गोवा, दमण आणि दीव तसेच दादरा नगर हवेली येथील पत्र सूचना कार्यालये तसेच लोक संपर्क आणि संचार ब्यूरो कार्यालयांचे प्रमुख या नात्याने कामकाज बघतील.\nपत्र सूचना कार्यालय मुंबईचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वतीने पश्चिम विभागाचे अतिरिक्त महासंचालक श्री. नितीन वाकणकर यांनी आर. एन. मिश्रा यांचे स्वागत केले.\nPrevious articleअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार\nNext articleआयुष राष्ट्रीय संस्थांच्या परिषदेचे आज प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते उदघाटन\nकॉंग्रेसच्या अग्रणी संघटना पक्ष मजबुत करण्यासाठी महत्वाची भुमीका बजवणार : दिनेश राव\nकॉंग्रेस पक्षाच्या नवीन माध्यम विभागाची घोषणा\nरॉय फर्नांडिसवरील हल्ल्याचा युवा कॉंग्रेसने केला निषेध\nकॉंग्रेसच्या अग्रणी संघटना पक्ष मजबुत करण्यासाठी महत्वाची भुमीका बजवणार : दिनेश...\nकॉंग्रेस पक्षाच्या नवीन माध्यम विभागाची घोषणा\nरॉय फर्नांडिसवरील हल्ल्याचा युवा कॉंग्रेसने केला निषेध\nलसीकरण सेवेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणीद्वारे लसीकरणासाठी पूर्व नोंदणी आणि भेटीची...\nआपचे सरकार येताच गोव्याला 48 तासांच्या आत मोफत वीज देणार: राघव...\nगांजा बाळगल्या प्रकरणी आसामच्या तरुणास अटक\nयंदाचा इफ्फी प्रत्यक्ष आणि आभासी पद्धतीने होणार साजरा\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nअर्धवेळ नको पूर्णवेळ लॉकडाऊन करा विजय सरदेसाई यांचा सल्ला\nअपोलो टायर्सची शुभारंभ आवृत्ती #BadRoadBuddiesची गोवा येथे सांगता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathijokes.in/2021/05/daru-marathi-jokes.html", "date_download": "2021-06-15T16:13:11Z", "digest": "sha1:CMSK6WA5ZD4KGKQ3KXJGP3HXNDTS5SN6", "length": 4049, "nlines": 89, "source_domain": "www.marathijokes.in", "title": "Funny Daru Jokes In Marathi - दारू वर विनोद", "raw_content": "\nमास्तर : इंडिया गेट काय आहे\nमुलगा : बासमती तांदूळ.\n देशातील इतकी प्रख्यात स्थळं तुला माहिती नाहीत. जा, तुला नापास केलं. उद्या येताना वडिलांची सिग्नेचर आण.\nदुसऱ्या दिवशी पोरगं चकचकीत कागदात गुंडाळलेलं पुडकं आणून टेबलावर ठेवतं.\nमास्तर : हे रे काय\nपोरगं : बाबांची सिग्नेचर. आख्खी बाटली आणली.\nमास्तर गहिवरून आले. पोराला छातीशी धरून म्हणाले, \"अरे वेडा कुठला. कोण म्हणतं तू नापास झाला तुला शंभर पैकी शंभर तुला शंभर पैकी शंभर\nमराठी नॉन वेज जोक्स काल लॅाकडाऊनमध्ये एक किराणा दुकानदार शटर बंद करून सामान विकत होता बाहेरून आवाज आला पॅराशुट तेल आहे बाहेरून आवाज आला पॅराशुट तेल आहे\nFunny Jokes In Marathi, मराठी जोक्स, मराठी विनोद जज: (नवीन नवऱ्यास) तुम्हाला घटस्फोट का हवा आहे नवरा: कारण बायको मला लसूण सोलायला ल...\nदिवसाला सूर्याची साथ आहे,.... वाह..वाह.... रात्री ला चंद्राची साथ आहे.. वाह..वाह.... समुद्राला लाटांची साथ आहे, वाह..वाह.............. . . ....\nमुंबई लोकल ट्रेन - मराठी विनोद\nलॉक डाउन मध्ये मित्रांचा सारखा फोन - मराठी विनोद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t3392/", "date_download": "2021-06-15T15:24:40Z", "digest": "sha1:R3T3DCZKOVGA6LV6P2273JRJDVVD4MUY", "length": 3259, "nlines": 84, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-तिची नि माजी खरच मैत्रे होती. . .", "raw_content": "\nतिची नि माजी खरच मैत्रे होती. . .\nतिची नि माजी खरच मैत्रे होती. . .\nतिची नि माजी खरच मैत्रे होती\nपण लोक त्याला लफडा समजयाचे\nती अन मी भेटलो की\nपण लोक त्याला लफडा समजयाचे\nकधी कधी खुप खुप भंदायाचो\nअन राग अन रुसवा धरयाचो\nपण लोक त्याला लफडा समजयाचे\nआमच्या मैत्रित होत् निस्वार्थी प्रेम\nपण लोक त्याला लफडा समजयाचे\nआज ती तिच्या घरी सुखी आहे\nम्हणुन मी तिला भेटत नाही\nअन तीही मज़शी बोलत नाही\nलोक त्याला लफडा समजतात\nतिची नि माजी खरच मैत्रे होती. . .\nRe: तिची नि माजी खरच मैत्रे होती. . .\nतिची नि माजी खरच मैत्रे होती. . .\nअकरा गुणिले दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2021-06-15T16:26:51Z", "digest": "sha1:XQNSFYWGYBREIHEU6VQCZCJ5WULG3W2D", "length": 8769, "nlines": 123, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "माहिती खात्यातर्फे गोव्यातील मान्सून आणि त्याची वैशिष्ट्ये या विषयावर वेबिनारचे आयोजन | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर माहिती खात्यातर्फे गोव्यातील मान्सून आणि त्याची वैशिष्ट्ये या विषयावर वेबिनारचे आयोजन\nमाहिती खात्यातर्फे गोव्यातील मान्सून आणि त्याची वैशिष्ट्ये या विषयावर वेबिनारचे आयोजन\nगोवा खबर : ११ जून रोजी संध्या ४.०० वाजता गोव्यात पावसाळ्यातील हवामान बदलाची वैशिष्ट्ये आणि हवामान बदलाचा परिणाम या विषयावर आधारित वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. गोवा मुक्तीच्या हिरक महोत्सवी कार्यक्रमांतर्गत माहिती आणि प्रसिध्दी खात्याने या वेबिनारचे आयोजन केले आहे.\nपावसाळ्यात विशेषत: पूरग्रस्त भागात, दरड कोसळणाऱ्या भागात प्रतिबंधात्मक उपाय हाती घेण्यासाठी तसेच पुरामुळे व पावसामुळे जीवन व मालमत्तेचे होणारे इतर नुकसान यासंबंधी लोकांना माहिती देणे हा या वेबिनारचा उद्देश आहे. हे वेबिनार लोकांसाठी खुले राहील.\nनिवृत्त आयआयटीएम ज्येष्ठ वैज्ञानिक आणि आयएमएसचे माजी अध्यक्ष (पुणे चापटर) डॉ. जे. आर. कुलकर्णी हे मराठी आणि इंग्रजी भाषेतून गुगल मीटव्दारे वरील विषयावर बोलतील. हवामानाच्या विविध प्रकारांवरही ते बोलतील.\nगोवा राज्यात पावसाळा सुरू झाल्यावर लोकांच्या मनात अनेक शंका व प्रश्न निर्माण होतात. या हंगामाशी संबंधित वास्तविकता आणि अचूक माहिती प्रदान करण्यासाठी हवामान विषयावर वेबिनारव्दारे सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.\nhttp://meet.google.com/fcx- bbbn-yup अशी वेबिनारची व्हीडियो कॉल लिंक आहे.\nPrevious articleकोविडमुळे मृत्यू झालेल्या संख्येवर साशंकता असल्यामुळे रुग्णालयांना दोष देणे पुरेसे नाही, सरकारने याच्या उत्तरदायित्वासाठी मृत्यूचा अधिकृत अहवाल जाहीर करावा : अ‍ॅड. सुरेल तिळवे\nNext articleलोकायुक्तांकडुन भ्रष्टाचाराची २१ प्रमाणपत्रे मिळालेल्या मुख्यमंत्र्यांकडुन आता आरोग्यमंत्र्यांना “भ्रष्ट व फटींग” असल्याचे प्रमाणपत्र : गिरीश चोडणकर\nकॉंग्रेसच्या अग्रणी संघटना पक्ष मजबुत करण्यासाठी महत्वाची भुमीका बजवणार : दिनेश राव\nकॉंग्रेस पक्षाच्या नवीन माध्यम विभागाची घोषणा\nरॉय फर्नांडिसवरील हल्ल्याचा युवा कॉंग्रेसने केला निषेध\nCZMP ची सुनावणी म्हणजे सावंत यांचा गोवा विकण्याचा आणखी एक वेगवान प्रयत्न : राहुल म्हांबरे\nउपमुख्यमंत्र्यांची कोडार फार्मला अचानक भेट\nमनवाच्या मालिकेतल्या वाढदिवसाची तयारी केली रिअल लाईफ सिद्धार्थ ने \nपोस्ट ऑफीस पासपोर्ट सेवा केंद्राचे मडगाव येथे उद्या उदघाटन\nराजस्थानच्या खंडणीखोरास कळंगुट पोलिसांकडून अटक\nजिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपची आघाडी;सांकवाळ मधून थोरात बिनविरोध\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\n‘नया भारत हम करके रहेंगे’ (आम्ही घडवणार नवा भारत) उपक्रमाची सांगता\n13 दिवसीय विधानसभा अधिवेशनाचा कार्यकाल ठरविण्यामागे भाजप सरकारचा कुटील डाव :...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://adarshmaharashtra.in/category-news/58/panavela", "date_download": "2021-06-15T16:36:26Z", "digest": "sha1:FQEWWKLOW2ECIU4D7CLNVEI32DKPSG3D", "length": 12842, "nlines": 200, "source_domain": "adarshmaharashtra.in", "title": "Contact", "raw_content": "\nघोडेगाव बौद्ध वस्ती येथे... - Read Now करोनाच्या संभाव्य तिसऱ्या... - Read Now DRDO ने विकसित केलेल्या... - Read Now फलटण शहरासह तालुक्यातील ८... - Read Now माजी गृहमंत्री अनिल देशमुख... - Read Now\nन्यू पनवेल क्रिकेट अकॅडेमी एकेडेमीचे उदघाटन\nपनवेल : मैदानी खेळ तन आणि मन प्रसन्न ठेवत असतात. आरोग्याचे जतन करत असतात. त्यात क्रिकेटसारखा खेळ योग्य तंत्र आणि मार्गदर्शनाखाली...\nकर्नाळा ठेवीदारांसाठीचा लढा तीव् साडे चौदा कोटीची अन्य दोन बोगस कर्ज...\nपनवेल: येत्या मार्चअखेरीस ठेवीदारांच्या विमा संरक्षणाची मुदत संपुष्टात येत आहे. रिझर्व्ह बँकेने अद्याप कर्नाळा बँकेसंदर्भात ठोस...\nरोडपाली, कळंबोली, नवीन पनवेलमधील 'अंधार' सरो\nपनवेल: कळंबोली -रोडपाली लिंक रोड, खारघर सेक्टर 10, नवीन पनवेल रेल्वे स्टेशन आदी परिसरातील नादुरुस्त पथदिवे त्वरित बदलावे आणि शहरातील...\nकर्नाळा बँकेच्या ठेविदारांचे पैसे परत मिळवून देणारच\nपनवेल(प्रतिनिधी)कर्नाळा बँके ठेविदारांच्या ठेवीचा विमा काढण्यात आला असल्याने राज्य सरकार, सहकार खात्याने त्वरीत निर्णय घेवून...\nराज्यपाल, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने पनवेल महापालिकेला मिळाले वैद्यकीय...\nपनवेल(प्रतिनिधी) पनवेल संघर्ष समितीने राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे पनवेल महापालिकेला...\nडीवाय पाटील, एमजीएम हॉस्पिटलचे करार संपुष्टात\nपनवेल(प्रतिनिधी)कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी पनवेल महापालिकेने नेरूळ येथील डी. वाय. पाटील आणि कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलशी...\nकोविड रुग्णांचे पाच लाख रूपये वाचविले; कांतीलाल कडू ठरतात 'संकटमोचक'\nपनवेल/प्रतिनिधी:कठीण समय येता कोण कामास येतो, ही प्रचलित म्हण खोडून काढत सामाजिक कार्यकर्ते का��तीलाल कडू शेकडो कोविड रुग्णांना...\nपनवेल रेल्वेस्थानकात जन्मले बाळ; 10 महिन्यांतील दुसरी घटना\nपनवेल : मंगला एक्‍स्प्रेसने प्रवास करणाऱ्या एका महिलेची पनवेल स्थानकावर प्रसूती होण्याची घटना काल शनिवार दि. 15 ऑगस्ट रोजी घडली...\nपनवेल : वाहनचालकांना लुटणाऱ्या सराईत टोळीला पनवेल शहर पोलिसांनी केले...\nपनवेल (प्रतिनिधी) : पनवेल शहरालगतच असणाऱ्या उड्डाणपुलावर एका रुग्णवाहिका चालकाला लुटणाऱ्या अज्ञात आरोपींना पनवेल शहर पोलीस...\nकोविड रुग्णांच्या नावाने महापालिका-एमजीएम रुग्णालयाचा दीड कोटीचा घोटाळा\nपनवेल (प्रतिनिधी) : राज्यात कोविड रुग्णांवर विनामूल्य उपचार करण्याच्या राज्य सरकारच्या आदेशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत पनवेल...\nमहात्मा फुले जन आरोग्य योजनेतील हॉस्पिटलमध्ये कोविड उपचार सुरू करावेत\nपनवेल (प्रतिनिधी) : राज्य सरकारच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेवून वर्षभरात कोट्यवधींचा फायदा लाटणारे हॉस्पिटल...\nसरकारी हॉस्पीटलसह औषध वितरकांकडे कोविड इंजेक्शनचा पुरवठा करण्यासाठी...\nपनवेल(प्रतिनिधी)कोविडच्या सरकारी हॉस्पीटलसह पनवेल आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यातील औषध वितरकांकडे इंजेक्शनचा पुरवठा करण्याचे...\nवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त जागांचा मुख्यमंत्र्यांनी पनवेल...\nपनवेल (प्रतिनिधी) : चार वर्षांपूवी निर्माण झालेल्या पनवेल महापालिकेच्या आरोग्य विभागाला अवघे चार महिने वैद्यकीय अधिकारी लाभले....\nपनवेल पालिका हद्दीत कोरोना रुग्णाची दोन हजारी पार \nमुंबई (जीवन तांबे) पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे 115 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असुन महापालिका हद्दीतील 65 रुग्ण बरे...\nबलात्कार करून पलायन करणाऱ्या ट्रेलर चालकाला पनवेल शहर पोलिसांनी फिल्मी...\nपनवेल दि. 17 ( जीवन तांबे )एका महिला आपल्या पतीकडे जाण्यासाठी रस्त्यावरील ट्रेलरचा आधार घेते. ट्रेलरचालक मदतही करतो, मात्र यामध्ये...\nफी भरण्याची सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाईचे आदेश\nपनवेल (प्रतिनिधी): लॉकडाऊनमध्ये पालकांचा खिशा आधीच फाटला असताना शाळांनी मुजोरपणे पाल्यांची फी भरण्याची सक्ती केली आहे. काही शिक्षण...\nविश्वसनीय पत्रकारितेसाठी तुमचा सहभाग आणि योगदान आवश्यक आहे.\nसहभाग निधी साठी इथे क्लिक करा\nपॉर्थ पवार राजकारणातील लंबी रेस का घोडा असू शकतो का \nघोडेगाव बौद्��� वस्ती येथे बौद्धविहार...\nकरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासुन...\nDRDO ने विकसित केलेल्या अँटी-कोविड...\nमी आता सेक्स करीत नाही, मी पूर्णपणे...\nमानवी विकृतीची परिसीमा; मालवणीत...\nअभिनेते भाऊ कदम यांनी आगरी समाजाची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://hindaviacademy.in/government-teachers", "date_download": "2021-06-15T17:09:04Z", "digest": "sha1:VI6MLXCV4FURN6NYKXNKGAWOVP2ODI4P", "length": 2778, "nlines": 31, "source_domain": "hindaviacademy.in", "title": "Government Teachers Training | Hindavi Academy", "raw_content": "\n× मुख्यपृष्ठ अभ्यासक्रम संस्थेबद्दल संपर्क\nसरकारी शिक्षक सरकारी शाळांत प्राथमिक शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, पदव्युत्तर शिक्षक, आणि पूर्व प्राथमिक शिक्षक या पदांवर शिकविण्याचे कार्य पार पाडतात आणि हिंदवी अकादमी इच्छुकांना योग्य ते प्रशिक्षण देण्यास मदत करते.\nइच्छुकांना बी. एड. किंवा डी. एड. ह्या पदवी असणे आवश्यक असून केंद्रीय किंवा राज्य शिक्षक पात्रता परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे\nआमचा पथ्यकरं इच्छुकांना योग्य ते प्रशिक्षण देतो आणि पात्र उमेदवार या परीक्षांसाठी योग्य तो सराव करतील अशी खात्री कारवतो.\nआर्मी आणि पोलिस प्रशिक्षणांसाठी एक सर्वोत्कृष्ट अकादमी, पुणे.\nहिंदवी अकॅडमी , पोलिस - आर्मी प्रशिक्षण केंद्र केसनंद फाटा , भैरवनाथ हॉटेल मागे- वाघोली - पुणे , 412207\n२०२० हिंदवी अकादमी. सर्व अधिकार राखीव. | गोपनीयता धोरण| वापराच्या अटी\nइंडियामॅप डिजिटलद्वारे डिजिटल ब्रँड परिवर्तन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%A7%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2021-06-15T17:06:49Z", "digest": "sha1:R6VW3L2QWJUVBWQRL6RUY3DEJQT2O7FI", "length": 5488, "nlines": 135, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अवधी भाषा - विकिपीडिया", "raw_content": "\nभारत, नेपाळ, फिजी (फिजी हिंदी ह्या नावाने)\nउत्तर प्रदेश (अवध भाग), दिल्ली, मध्य प्रदेश, बिहार\nawa (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)\nअवधी ही भारत देशामधील एक भाषा आहे. प्रामुख्याने हिंदीची एक बोलीभाषा असलेली अवधी भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील ऐतिहासिक अवध भूभागामध्ये बोलली जाते. जगातील सुमारे ३.८ कोटी लोकांद्वारे वापरली जात असलेली अवधी भाषिकांच्या संख्येनुसार जगातील २९व्या क्रमांकाची भाषा आहे.\nविकिपीडियाची अवधी भाषा आवृत्ती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० मे २०२० रोजी २२:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/india/story-covid-19-this-is-the-only-option-until-the-vaccine-is-found-on-corona-virus-pandemic-says-randeep-guleria-news-latest-updates/", "date_download": "2021-06-15T16:33:46Z", "digest": "sha1:NWDCRNOSZGUGIZD3QC7CSL2DHE3GZJVA", "length": 27947, "nlines": 156, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "आपल्याला कोरोनासोबत जगण्याची सवयच करावी लागेल – डॉ. रणदीप गुलेरिया | आपल्याला कोरोनासोबत जगण्याची सवयच करावी लागेल - डॉ. रणदीप गुलेरिया | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nHealth First | भाजलेले चणे खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे | वाचा सविस्तर खुशखबर | SBI कडून ‘या’ खातेदारांना 2 लाखांचं अपघात विमा संरक्षण | असा मिळवा फायदा Sarkari Naukri | SBI (मुंबई) बँकेत फायर इंजिनियर्सला मोठी संधी | वाचा, शेअर करा ई-सेवा | पॅन कार्ड हरवलंय | असं ऑनलाईन ड्युप्लिकेट काढा Health First | खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी | ही कारणं आधी वाचा Health First | तुमचा चेहरा सुजल्यासारखा वाटतोय | असं ऑनलाईन ड्युप्लिकेट काढा Health First | खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी | ही कारणं आधी वाचा Health First | तुमचा चेहरा सुजल्यासारखा वाटतोय हे उपाय करून पाहा Health First | घरातील फ्रीजमधून वास येतोय हे उपाय करून पाहा Health First | घरातील फ्रीजमधून वास येतोय | हे करून पहा\nMarathi News » India » आपल्याला कोरोनासोबत जगण्याची सवयच करावी लागेल – डॉ. रणदीप गुलेरिया\nआपल्याला कोरोनासोबत जगण्याची सवयच करावी लागेल - डॉ. रणदीप गुलेरिया\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 1 वर्षांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nनवी दिल्ली, ५ मे: कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. जगभरात आतापर्यंत ३६ लाख ४२ हजार ०६६ लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. यापैकी २ लाख ५२ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ११ लाख ९३ हजार लोक कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच मागील २४ तासांमध्ये ७८३७७ नवे कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. तर ३८७७ लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत ���हे.\nपाच महिन्यांनंतरही यावर लस निर्माण होत होत नसल्याने शास्त्रज्ञ, एका नवीन निष्कर्षावर पोहचले आहेत. आता माणसांना या विषाणूसह जगण्याची सवय करुन घ्यावी लागेल असं संशोधकांकडून सांगण्यात आलं आहे. जगभरातील अनेक कंपन्या कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी अनेक ऍन्टी-फ्लू लसी तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 90हून अधिक संस्था आणि कंपन्या कोरोना व्हायरसवर लस निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु, क्लिनिकल चाचण्या पूर्ण न केल्यामुळे, या लसींचे कोणतेही निकाल समोर आलेले नाहीत.\nऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सचे (एम्स) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी, आता आपल्याला कोरोना व्हायरससोबत जगण्याची सवयच करावी लागेल, असं सांगितलंय. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक डॉक्टर आणि संशोधकांनी येणाऱ्या काळात कोरोनावरील लस तयार करण्यास अवधी लागू शकत असल्याचं सांगितलं. त्यामुळे कोरोना व्हायरसपासून स्वत:चा बचाव करणं हा त्यावरील एकमेव उपाय असल्याचं सांगण्यात आलं आहे.\nदुसरीकडे कोरोनाच्या उपचारासाठी लसीची चाचणी देखील अनेक देशात करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत जगभरातील सर्व देश सध्या कोरोनावर लस शोधण्याच्या प्रयत्नांत आहेत. दरम्यान इस्रायल जगातील अशा देशांमध्ये सामील झाला आहे जो कोव्हिड-19विरुद्धच्या युद्धात आशेचा किरण दाखवत आहे. एप्रिलमध्ये इस्रायलमधील शास्त्रज्ञांनी कोरोना लसीचा शोध घेण्यास सुरुवात केली, दरम्यान त्यांना आता मोठा शोध लागल्याचे इस्त्रायली संरक्षण मंत्रालयाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.\nइस्त्रायली संरक्षणमंत्री आणि इस्रायल इन्स्टिट्यूट फॉर बायोलॉजिकल रिसर्च यांनी दिलेल्या संयुक्त निवेदनात, कोरोना विषाणूचा नाश करण्यारी कोरोना लस तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आल्याचे सांगितले आहे. तसचे, इस्रायलनं तयार केलेली ही लस कोरोनावर हल्ला करून रुग्णांच्या शरीरातून त्याचा प्रादुर्भाव कमी करेल. तसेच, या लसीचा शोध टप्पा संपला असून आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या मदतीनं अँटीबॉयटिक्स तयार केले जातील, इस्त्रायलचे संरक्षण मंत्री नफ्ताली बेनेट यांनी याबाबत माहिती दिली.\nमागील बातमी पुढील बातमी\nAIDS'वर लस बनवण्याच्या प्रयोगातून विनाशकारी कोरोना विषाणू तयार झा���ा: लूक मॉटेंग्नियर\nचीनमधील वैज्ञानिकांनी वुहान येथील मांसविक्री केंद्रामधून करोनाचा मानवामध्ये संसर्ग झाल्याचा दावा केला आहे. मात्र अमेरिकेमधील अनेक तज्ञांनी वुहानमधून करोनाचा विषाणू जगभरात पसरण्यामागे या शहरामधील व्हायरोलॉजी प्रयोगशाळेचा संबंध असल्याचे मत व्यक्त केलं आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॅम्पिओ य़ांनीही या विषाणूची निर्मिती कशी झाली यासंदर्भात अमेरिकेकडून चौकशी सुरु असल्याची माहिती दिली आहे.\nअमेरिका कोरोना लसची टेस्ट करण्याच्या अगदी जवळ - राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प\nचीनच्या वुहानमधून सुरु झालेला कोरोना विषाणूच्या प्रार्दुभावामुळे आज जगातले अनेक देश लॉकडाऊन आहेत. इटली, स्पेन, जर्मनी, अमेरिका या देशांत या विषाणूचा तांडव सुरु आहे. अमेरिकेत तर या विषाणूचा कहर पाहायला मिळाला. गेल्या २४ तासांत अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ही ३ हजार १७६ आहे. येथे आतापर्यंत ५० हजार लोकांनी आपले प्राण गमावले असल्याची माहिती एएफपी वृत्तसंस्थेनं जॉन्स हॉपकिन्सच्या आकडेवारीनुसार दिली आहे.\nइंग्लंडमध्ये कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीसाठी मानवी चाचणी सुरू - ऑक्सफर्ड विद्यापीठ\nजगात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सुरूच आहे. आतापर्यंत जगात कोविड -१९ च्या रुग्णांची संख्या वाढून २६,३७,६८१ झाली आहे. कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत १,८४,२२० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ७,१७,७५९ लोकं रूग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत. अमेरिका, स्पेन, इटली, फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटन हे जगातील सर्वाधिक प्रभावित देश आहेत. अमेरिका कोरोनामुळे संक्रमित आणि मृत्यू झालेल्या लोकांच्या संख्येच्या बाबतीत रोज नवीन संकटात सापडत आहे.\nकोरोनवर मात करण्यासाठी संबंधित लसीची चाचणी सुरु\nचीनमधून आलेल्या प्राणघातक कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. या विषाणूने आतापर्यंत ७ हजार १५८ लोकांचा जीव घेतला आहे. तर १.८० लाखाहून अधिक लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. परिस्थितीची तीव्रता पाहता डब्ल्यूएचओने कोरोनाला महामारी (साथीचा रोग) जाहीर केला आहे. अमेरिकेतही कोरोना विषाणूमुळे ६० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.\nट्रम्प पत्रकारांच्या प्रश्नांना घाबरले ट्रम्प सुद्धा मोदींप्रमाणे थेट पत्रकार परिषद टाळण्याची शक्य���ा\nशरीरामध्ये जंतुनाशक द्रव्ये (डिसइन्फेक्टन्ट) टोचून कोरोना विषाणू नष्ट करता येतील का किंवा त्याला मारण्यासाठी शरीराच्या आत अल्ट्रा व्हायोलेट (यूव्ही) किरणांद्वारे उपचार करता येतील का या गोष्टींचा अभ्यास करावा, तसे प्रयोग करावेत, अशी अजब सूचना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. ट्रम्प यांच्या या वक्तव्यावर अमेरिकेतल्या वैद्यकीय तज्ज्ञांनी टीकेची झोड उठविली आहे. तसेच, राष्ट्राध्यक्षांचे वक्तव्य गांभीर्याने घेऊ नका, असे आवाहन जंतुनाशक द्रव्यांच्या उत्पादकांनी जनतेला केले आहे. आर्द्र्रता व सूर्यप्रकाशाच्या सान्निध्यात आल्यास कोरोना विषाणू इतर वेळेच्या तुलनेत अधिक वेगाने नष्ट होतात, असे अमेरिकेच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे मंत्री बिल ब्रायन यांनी म्हटले आहे.\nभारतातील वाढत्या उष्म्यात कोरोनाचा प्रभाव जास्त वाढणार नाही: अमेरिकन वैज्ञानिक\nकोरोना विषाणूमुळे अमेरिकेतील सुमारे दोन लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असे या विषाणूविरोधात लढणाऱ्या तेथील दोन वैज्ञानिकांनी म्हटले आहे. व्हाईट हाऊसच्या टास्क फोर्सचे सदस्य अँथनी फोसी आणि डेबोराह बिरक्स म्हणाले की, अमेरिकेत शाळा, रेस्तराँ, सिनेमा आणि सर्व हालचाली बंद करुन आणि सोशल डिस्टन्सिंगच्या सूचनांचे पालन करुनही १ लाख ते २ लाख ४० हजार अमेरिकन नागरिकांचा मृत्यू होऊ शकतो.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nबारामतीच्या चहावाल्याकडून मोदींना दाढीसाठी 100 रुपयांची मनी ऑर्डर | म्हणाला साहेब, दाढीऐवजी लसीकरण वाढवा\nदेशाची अर्थव्यवस्था ढासळतेय | पण भाजपचा पक्ष खजिना तुडुंब भरतोय | २०१९-२० मध्ये ७८५ कोटीची देणगी\nVIDEO | मला आनंद आहे की, कोविडमध्ये देशात अनेकांनी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जीव गमावले - गडकरी\nबीड | परळी तालुक्यातील सिरसाळा येथे MIDC उभारण्याचा मार्ग मोकळा | उद्योग मंत्रालयाची मंजुरी\nहमीभाव वाढवल्याचा दावा कोणत्याही तज्ज्ञाने सिद्ध करून दाखवावा - राजू शेट्टी\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nकोरोना आपत्तीत आरोग्य व्यवस्थेची पोलखोल झाली, पण मोदी म्हणाले, आम्ही नव्या आरोग्य सुविधा उभारल्या\nआज सकाळी ११ वाजता पंतप्रधान-मुख्यमंत्री भेट | काय असतील मराठा आरक्षण प्रश्नी मुद्दे\nअजब | उपराष्ट्रपतींचं ट्विटर खातं सक्रिय नसल्यानं ब्लू टिक ऑटोमॅटिकली गेली | भाजप म्हणतं हा घटनेवरील हल्ला\nमोफत लसीकरणासाठी फेब्रुवारीपासूनच मुख्यमंत्र्यांची मागणी होती | निर्णयासाठी मोदींना ४ महिने लागले - ममता बॅनर्जी\nSpecial Recipe | गाजर न किसता गाजराचा चविष्ट हलवा बनवा\nSpecial Recipe | पारंपारिक गावरान पद्धतीने मिरचीचा ठेचा | करून पहा\nदेशात कोरोना लसींचा तुटवडा आणि केंद्र सरकार ट्विटरवरील ‘ब्लू टिक’साठी भांडतंय - राहुल गांधी\nकेंद्र सरकार केवळ हेडलाईन मॅनेजमेंटमध्ये व्यस्त | राज्यांना कशापध्दतीने लस पुरवठा करणार ते सांगावे - राष्ट्रवादी\nदेशात कोरोनाबळींच्या संख्येत थोडी वाढ | पण कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ\nछत्रपती घराण्याचं काम लोकांना पेटवण्याचं नाही, तर न्याय देण्याचं - संभाजी छत्रपती\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचू��, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/maharashtra/do-not-let-me-stand-in-the-queue-box-because-of-an-incident-news-updates/", "date_download": "2021-06-15T16:35:01Z", "digest": "sha1:RFAV2R4BQFTFUIN3XD3MZQM5SXA5GPK5", "length": 25268, "nlines": 152, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "हे घाणेरडे राजकारण सुरू आहे | त्या घटनेमुळे मला राँग बॉक्समध्ये उभे करू नका | हे घाणेरडे राजकारण सुरू आहे | त्या घटनेमुळे मला राँग बॉक्समध्ये उभे करू नका | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nHealth First | भाजलेले चणे खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे | वाचा सविस्तर खुशखबर | SBI कडून ‘या’ खातेदारांना 2 लाखांचं अपघात विमा संरक्षण | असा मिळवा फायदा Sarkari Naukri | SBI (मुंबई) बँकेत फायर इंजिनियर्सला मोठी संधी | वाचा, शेअर करा ई-सेवा | पॅन कार्ड हरवलंय | असं ऑनलाईन ड्युप्लिकेट काढा Health First | खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी | ही कारणं आधी वाचा Health First | तुमचा चेहरा सुजल्यासारखा वाटतोय | असं ऑनलाईन ड्युप्लिकेट काढा Health First | खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी | ही कारणं आधी वाचा Health First | तुमचा चेहरा सुजल्यासारखा वाटतोय हे उपाय करून पाहा Health First | घरातील फ्रीजमधून वास येतोय हे उपाय करून पाहा Health First | घरातील फ्रीजमधून वास येतोय | हे करून पहा\nMarathi News » Maharashtra » हे घाणेरडे राजकारण सुरू आहे | त्या घटनेमुळे मला राँग बॉक्समध्ये उभे करू नका\nहे घाणेरडे राजकारण सुरू आहे | त्या घटनेमुळे मला राँग बॉक्समध्ये उभे करू नका\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 4 महिन्यांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nयवतमाळ, २३ फेब्रुवारी: चौकशीतून सत्य काय ते पुढे येईल. आज मला काहीही बोलायचे नाही. माझं काम पूर्वीप्रमाणेच सुरु राहील, असे वनमंत्री संजय राठोड यांनी म्हटले आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आल्यापासून गेले प्रदीर्घ काळ नॉट रिचेबल असलेले संजय राठोड आज पोहरादेवी येथे दाखल झाले. तेथे त्यांनी सेवालाल महाराज यांचे दर्शन घेतले. त्यानंतर राठोड यांनी प्रथमच प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जाहीर संवाद साधला.\nयावेळी संजय राठोड म्हणाले की, ‘पूजा चव्हाण प्���करणात माझी आणि माझ्या समाजाची बदनामी केली जात असून, हे घाणेरडे राजकारण सुरू आहे. एका घटनेमुळे मला राँग बॉक्समध्ये उभे करू नका, अशी विनंती संजय राठोड यांनी हातजोडून केली. राठोड पुढे म्हणाले की, ‘पूजा चव्हाण या गौर बंजारा समाजातील तरुणीचा पुण्यात दुर्देवी मृत्यू झाला. तिच्या मृत्यूबाबत मला दु:ख आहे. चव्हाण परिवाराच्या दु:खात माझा समाज आणि कुटुंब सहभागी आहे. या प्रकरणावरून महाराष्ट्रात घाणेरडे राजकारण सुरू आहे. मला आणि माझ्या कुटुंबीयांना उद्ध्वस्त करणारे हे राजकारण आहे’, असे राठोड म्हणाले.\nयावेळी संजय राठोड यांनी अरुण राठोडसोबत असलेल्या फोटोवरही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ‘मी चार वेळा निवडून आलो आहे. गेल्या 30 वर्षांपासून सामाजिक कार्यात आहे. माझ्यावर समाजाचे प्रेम आहे. त्यामुळे अनेक लोक येतात आणि माझ्यासोबत फोटो काढतात. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी लावली आहे. पोलीसही तपास करत आहेत. तपासात सर्व गोष्टी स्पष्ट होतील. चौकशीतून सत्य बाहेर येईल. पण समाजाची आणि माझी वैयक्तित बदनामी करू नका’, असे ते म्हणाले.\nमागील बातमी पुढील बातमी\nझालेली घटना दुर्दैवी | मात्र थेट मंत्री संजय राठोड यांचं नाव जोडणे योग्य नाही - एकनाथ शिंदे\nबीडच्या पूजा चव्हाणने आत्महत्या केली. त्यानंतर कथित 11 ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या. या क्लिपमधील आवाज शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा असल्याचं सांगत या प्रकरणी राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली होती. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलीस महासंचालकांनाच पत्रं लिहून या प्रकरणी कारवाईची मागणी केली होती. त्यामुळे राठोड यांच्या अडचणीत वाढ झाली होती. तर राठोड यांच्यावर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढला होता.\nथेट नाव घेण्याची गरज नाही | एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्याची लगेच व्यवस्था होते - जयंत पाटील\nबीडच्या पूजा चव्हाणने आत्महत्या केली. त्यानंतर कथित 11 ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या. या क्लिपमधील आवाज शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा असल्याचं सांगत या प्रकरणी राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली होती. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलीस महासंचालकांनाच पत्रं लिहून या प्रक���णी कारवाईची मागणी केली होती. त्यामुळे राठोड यांच्या अडचणीत वाढ झाली होती. तर राठोड यांच्यावर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढला होता.\nतिच्या अंगावर पोल्ट्री फार्मचं कर्ज | २५ लाखाच्या नुकसानामुळे ती त्रस्त होती - वडिलांची प्रतिक्रिया\nपूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात विरोधकांचं लक्ष्य ठरलेले बंजारा समाजाचे नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांना विरोधकांनी लक्ष केलं आहे. पूजा चव्हाण या बंजारा समाजातील तरुणीने पुण्यात आत्महत्या केली असं सांगून याला जातीय वळण देखील देण्यात येत आहे.\nपरळीत राहून २ वर्षे भाजपमध्ये काम | पण त्यानंतर राजकीय कलाटणी...\nमागील २-३ दिवसांपासुन राज्याच्या राजकारणात पुजा चव्हाण या तरुणीने केलेल्या आत्म्हत्येवरून राजकरण तापलं आहे… याचं कारण असं की यात शिवसेना मंत्री संजय राठोड यांचं नाव येत आहे… तसेच काही ऑडियो क्लिप देखील वायरल झाल्या आहेत…या सगळ्यात भाजपने आक्रमक भुमिका घेतली आहे… आणि सरकारनं लवकरात लवकर या विषयावर करवाई करावी अशी मागणी केली आहे. पुण्याच्या वानवडी येथील पूजा चव्हाण नावाच्या २२ वर्षीय तरुणीनं आत्महत्या केली. पण तिच्या आत्महत्येला आता राजकीय वळण मिळालंय. तिच्याबाबत आता अनेक खुलासे समोर येऊ लागलेत. ती नेमकी पुण्यात का आली होती\nपुणे पोलिसांची मोठी कारवाई | अरुण राठोडला पोलिसांनी ताब्यात घेतलं\nपूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गेल्या दहा दिवसांपासून गायब असलेला अरुण राठोडला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळत अरुण राठोडला ताब्यात घेतलं. आता याप्रकरणात त्याची चौकशी केली जाईल. अरुण राठोडची चौकशी थेट पोलीस आयुक्तालयात होण्याची शक्यता आहे.\nपूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण | राठोड यांच्या अडचणीत वाढ\nबीडच्या पूजा चव्हाणने आत्महत्या केली. त्यानंतर कथित 11 ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या. या क्लिपमधील आवाज शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा असल्याचं सांगत या प्रकरणी राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली होती. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलीस महासंचालकांनाच पत्रं लिहून या प्रकरणी कारवाईची मागणी केली होती. त्यामुळे राठोड यांच्या अडचणीत वाढ झाली होती. ��र राठोड यांच्यावर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढला होता.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nबारामतीच्या चहावाल्याकडून मोदींना दाढीसाठी 100 रुपयांची मनी ऑर्डर | म्हणाला साहेब, दाढीऐवजी लसीकरण वाढवा\nदेशाची अर्थव्यवस्था ढासळतेय | पण भाजपचा पक्ष खजिना तुडुंब भरतोय | २०१९-२० मध्ये ७८५ कोटीची देणगी\nVIDEO | मला आनंद आहे की, कोविडमध्ये देशात अनेकांनी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जीव गमावले - गडकरी\nबीड | परळी तालुक्यातील सिरसाळा येथे MIDC उभारण्याचा मार्ग मोकळा | उद्योग मंत्रालयाची मंजुरी\nहमीभाव वाढवल्याचा दावा कोणत्याही तज्ज्ञाने सिद्ध करून दाखवावा - राजू शेट्टी\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nकोरोना आपत्तीत आरोग्य व्यवस्थेची पोलखोल झाली, पण मोदी म्हणाले, आम्ही नव्या आरोग्य सुविधा उभारल्या\nआज सकाळी ११ वाजता पंतप्रधान-मुख्यमंत्री भेट | काय असतील मराठा आरक्षण प्रश्नी मुद्दे\nअजब | उपराष्ट्रपतींचं ट्विटर खातं सक्रिय नसल्यानं ब्लू टिक ऑटोमॅटिकली गेली | भाजप म्हणतं हा घटनेवरील हल��ला\nमोफत लसीकरणासाठी फेब्रुवारीपासूनच मुख्यमंत्र्यांची मागणी होती | निर्णयासाठी मोदींना ४ महिने लागले - ममता बॅनर्जी\nSpecial Recipe | गाजर न किसता गाजराचा चविष्ट हलवा बनवा\nSpecial Recipe | पारंपारिक गावरान पद्धतीने मिरचीचा ठेचा | करून पहा\nदेशात कोरोना लसींचा तुटवडा आणि केंद्र सरकार ट्विटरवरील ‘ब्लू टिक’साठी भांडतंय - राहुल गांधी\nकेंद्र सरकार केवळ हेडलाईन मॅनेजमेंटमध्ये व्यस्त | राज्यांना कशापध्दतीने लस पुरवठा करणार ते सांगावे - राष्ट्रवादी\nदेशात कोरोनाबळींच्या संख्येत थोडी वाढ | पण कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ\nछत्रपती घराण्याचं काम लोकांना पेटवण्याचं नाही, तर न्याय देण्याचं - संभाजी छत्रपती\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/vaccinations-no-longer-require-registration-government-center-update-13372", "date_download": "2021-06-15T15:27:12Z", "digest": "sha1:XVW7FGJKDJORNIT5GBH6M7UOWMWMDRKV", "length": 13670, "nlines": 152, "source_domain": "www.saamtv.com", "title": "लसीकरणांसाठी आता सरकारी केंद्रावर रजिस्ट्रेशनची गरज नाही | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nलसीकरणांसाठी आता सरकारी केंद्रावर रजिस्ट्रेशनची गरज नाही\nलसीकरणांसाठी आता सरकारी केंद्रावर रजिस्ट्रेशनची गरज नाही\nमंगळवार, 25 मे 2021\nलसीकरणसाठी कोविन पोर्टलवर Covin portal 18 ते 44 वर्ष वयोगटातील लोकांना कोरोना लस Corona Vaccine घेण्यासाठी आता पूर्व नोंदणी Pre-registration करण्याची गरज नाही. लासीकारणासंदर्भात लागू केलेल्या सुधारित मार्गदर्शक सुचनानुसार या वयोगतील नागरिकांना citizens थेट लसीकरण केंद्रात vaccination center जाऊन लस मिळू शकणार आहे\nनवी दिल्ली - केंद्र सरकारने Central Government लसीकरणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. लसीकरणसाठी कोविन पोर्टलवर Covin portal 18 ते 44 वर्ष वयोगटातील लोकांना कोरोना लस Corona Vaccine घेण्यासाठी आता पूर्व नोंदणी Pre-registration करण्याची गरज नाही. लासीकारणासंदर्भात लागू केलेल्या सुधारित मार्गदर्शक सुचनानुसार या वयोगतील नागरिकांना citizens थेट लसीकरण केंद्रात vaccination center जाऊन लस मिळू शकणार आहे. तसेच ही सोय फक्त सरकरी लसीकरण केंद्रावर Government Vaccination Center मिळणार आहे. खाजगी केंद्रावर लसीकरण करण्यासाठी मात्र पूर्वीच्या नोंदणीप्रमाणेच लस घेत येणार आहे. (Vaccinations no longer require registration at a government center)\nलासीकारण केंद्रावर होणारी नोंदणी आणि लासीची सोय देण्याचा निर्णय मुख्यत: लसीची नासाडी होऊ नये म्हणून घेतला आहे. अनेक राज्यांतून तक्रारी आल्या की ज्या नागरिकांनी आधीच लसीकरणसाठी नोंदणी केली आहे. परंतु त्यांच्या निर्धारित दिवसापर्यंत ते पोहोचू शकले नाही. त्यामुळे लस वाया जात आहे. असं आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.\nहे देखील पहा -\nगर्दी कमी करण्यासाठी नोंदणीची कडक तरतूद-\nमे महिन्यापासून सुरू केलेल्या लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यातील मोहिमेमध्ये सरकारने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांनालस देण्याच ठरवल आहे. नवीन सुचनानुसार, भारतात निर्माण होणारी 50 टक्के लस केंद्र आणि खाजगी रुग्णालयांना सामाविष्ट केले जाणार आहे. कोरोना संक्रमणापासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी तसेच लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी पूर्व - नोंदणीची कडक तरतूद केंद्र सरकारने केली होती.\nपोलिसांच्या तात्काळ सेवेसाठी आता '100' ऐवजी '112' हेल्पलाईन नंबर\nभारत बायोटेक येत्या जून महिन्यापासून लहान मुलांवर 'कोवॅक्सिन' लसीची चाचणी सुरू करणार आहेत. या कंपनीला चाचणी करण्यासाठी 2 ते 18 वयोगटातील मुलांवर चाचणी करण्याची परवानगी मिळाली आहे. या वर्षाच्या तिमाहीपर्यंत मुलांच्या लासीकरणासाठी परवानगी मिळू शकेल, असे भारत बायोटेकच्या बिझिनेस डेव्हलपमेण्ट अँड इंटरनॅशनल अ‍ॅडव्होसीचे प्रमुख डॉ. राचेस एला यांनी विश्वास व्यक्त केला आहे. या वर्षाच्या शेवटपर्यंत भारत बायोटेक कोवॅक्सिन लासीच्या उत्पादनात वाढ करून 70 कोटी करेल, असे डॉ. एला यांनी स्पष्ट केले.\nलसीकरण vaccination आरोग्य health मंत्रालय भारत कंपनी company\nएका कॉलवर मिळणार कोरोना लस; आता ऑनलाईन बुकिंगची गरज नाही\nनवी दिल्ली: कोरोना संक्रमणाची दुसरी लाट (Coronavirus Second Wave) थांबली आहे....\nलहान मुलांच्या संरक्षणसाठी : आयुष मंत्रालयाची नवीन मार्गरदर्शक सूचना\nकोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे लहान मुलांना आणि तरूणांना...\nनाशिकनंतर परभणीतही अजब प्रकार लस घेतलेल्या व्यक्तीच्या अंगाला...\nपरभणी - नाशिक Nashik येथील 71 वर्षीय व्यक्तीच्या शरीराला कोरोनाची Corona...\nएकाच दिवशी संपूर्ण गावाचे लसीकरण; बहिरवाडी ठरले जगातील पहिले गाव\nपुरंदर तालुक्यातील बहिरवाडी येथील 6 महिने ते 17 वर्षापर्यंतच्या मुला मुलींना...\nनेत्यांना घरी जाऊन लस मिळू शकते तर लोकांना का नाही\nडोर-टू-डोर लस देण्याची मागणी करणार्‍या याचिकेवर सुनावणी देत मुंबई उच्च न्यायालयाने (...\nBreaking काँग्रेसचे माजी मंत्री जितिन प्रसाद भाजपमध्ये\nनवी दिल्ली : काँग्रेसचे नेते जितिन प्रसाद यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप नेते...\nधोका पत्करून उरीसेक्टरमध्ये कोरोना 19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू\nवृत्तसंस्था : पाकिस्तानच्या Pakistan सीमेला Border लागून असलेल्या...\nनागपुरातील मुलांमध्ये अँटिबॉडीज विकसित \nनागपूर : नागपूरात Nagpur कोरोनाच्या Corona दुसऱ्या लाटेनंतर अनेक लहान...\nअठरा वर्षावरील सर्वाना मिळणार मोफत लस; मोदींची घोषणा\nनवी दिल्ली : देशात कोविड 19 Covid 19 ची लाट हळूहळू ओसरू लागली आहे. मात्र तिसऱ्या...\n१०८ वर्षांच्या आजींचा जयंत पाटील यांच्याकडून सत्कार\nसांगली - कोरोना Corona आजाराच्या कहरामुळेच भल्याभल्यांना घाम फुटला मात्र इस्लामपूर...\nCOVID-19: 'फ्लू शॉट' लस लहान मुलांवर ठरतेय गुणकारी\nराज्यात (Maharashtra) कोरोणाची दुसरी लाट (Corona Second Wave) आता ओसरत आहे. दुसऱ्या...\nजालन्यात तिसऱ्या लाटेची तयारी सुरु ; राजेश टोपे यांची माहिती\nवृत्तसंस्था : आपण सोशल डिस्टंसिंग ठेवून व्यवस्थित काळजी घेतली तर तिसरी लाट येणार...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.diliptiwari.com/2015/06/blog-post_6.html", "date_download": "2021-06-15T16:48:30Z", "digest": "sha1:H7QI4OIQEVKUW6RATKDW73FY5MT3OV7R", "length": 66463, "nlines": 365, "source_domain": "www.diliptiwari.com", "title": "Dilip Tiwari: अॅड. निकमांच्या प्रभावळीला ग्रहण", "raw_content": "\nअॅड. निकमांच्या प्रभावळीला ग्रहण\nसंपूर्ण जगभरात भारतीय फ���जदारी कायद्याचे अभ्यासू आणि निष्णांत विधीज्ञ म्हणून ओळख असलेले अॅड उज्ज्वल निकम हे कधीकधी उत्साहाच्या भरात केलेल्या वक्तव्यामुळे ‘शाब्दीक वादांच्या’ भोवर्‍यात सापडतात. यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना आपणच केलेली वक्तव्ये नाकारावी लागतात. असे प्रकार वारंवार घडल्याचे वर्तमान आणि इतिहासातील नोंदी पाहून लक्षात येते. प्रचंड लौकिक आणि लोकप्रियता असतानाही प्रिंट, वेब आणि लाईव्ह माध्यमांच्या आशयात ‘निकम खोटे बोलले’ किंवा ‘निकमने झूठ बोला’ अथवा ‘लॉयर निकम लाईज्’ अशा ब्रेकिंग न्यूज अलिकडे आल्या आहेत. ‘उज्ज्वल वलयांकित’ व्यक्तिमत्व असलेल्या निकमांच्या ‘प्रभावळीला’ या ब्रेकिंग न्यूज म्हणजे काही काळांसाठी ‘दोषांचा ग्रहणकाळ’ ठरतो. यापुढ असेे होवू नये याची काळजी स्वतः अॅड. निकम यांनाच घ्यायची आहे.\n(वैधानिक इशारा - या लेखातील कोणताही आशय उपलब्ध वृत्तांकनांवर आधारित आहे. त्यातून अॅड. उज्ज्वल निकम यांचा अवमान करण्याचा हेतू मुळीच नाही)\nमाणसाच्या जगण्याचा मूलाधार ‘सत्य’ असावा. सत्य हेही काळ, वेळ आणि व्यक्ति सापेक्ष असते. त्यामुळे सत्य कोणते असा प्रश्‍न माणसाला वारंवार पडतो. सत्याला एक आणि अनेक बाजूही असतात. जेवढे सत्य वर असते, दिसते तेवढेच ते खाली असू शकते किंवा नसतेही. दिसते त्यापेक्षा सत्य वेगळे असू शकते किंवा असते तेवढेच दिसते. अर्धसत्य आणि संपूर्ण सत्य या दोन संकल्पना म्हणून आपण मानतो.\nराजकारणी, वकिल, पोलीस आणि पत्रकार यांचा सत्य, वास्तव याच्याशी वारंवार संबंध येतो. हे चारही घटक आपापल्या कुवतीनुसार सत्य समजावून घेतात. राजकिय माणसाची सत्याशी ‘फारकत’ असते असे म्हणतात. वकिल ‘कोणत्याही बाजूने’ बोलला तरी ते सत्य समजले जाते. पोलिसांचे काम ‘सत्याचा शोध’ घेणारे आहे. पत्रकार मात्र ‘मी सांगतो तेच सत्य’ या भ्रमात वागत असतात.\nया घटकांपैकी एक आमचे परमप्रिय मित्र, खान्देशपूत्र, विशेष सरकारी वकिल अॅड. उज्ज्वल निकम आहेत. वकिल असल्यामुळे आणि बहुतांश खटल्यात ते सरकारचे किंवा तक्रारदाराचे वकिल असल्यामुळे त्यांचा पक्ष ‘सत्याचा’ असतो असे आम्ही मानतो. कायद्याचे पुरेपूर ज्ञान आणि सर्व प्रकारचे हातखंडे वापरून खटला जिंकणे यासाठी निकमांचे नाव अभ्यासू (हार्डवर्कर) आणि ‘वादालंकित’ (कॉन्ट्रोव्हर्सिअल) वकिल म्हणून आदराने घेतले जाते. म��� स्वतः निकमसाहेबांचा जबरदस्त फॅन आहे. जळगावचे जिल्हा वकिल ते महाराष्ट्र सरकारचे विशेष सरकारी वकिल हा जसा त्यांचा २५-३० वर्षांचा प्रवास आहे तसाच अगदी माझाही आहे. फोटोग्राफर-बातमीदार ते संपादक होण्याचा. निकमांचा सुरवातीचा, मध्यंतरीचा आणि अलिकडचा कौशल्याधारित व्यावसायिक प्रवास मी जवळून पाहिला आहे. न्यायालयीन कामकाजात त्यांनी जिंकलेल्या अनेक खटल्यांचे वर्णन भरभरून शब्दांनी केले आहे. जवळपास ५० वर आरोपींना फाशीच्या दोरापर्यंत आणणे आणि ६०० वर जणांना जन्मठेप भोगायला कारागृहात पोहचविणे असे दैदीप्यमान कर्तृत्व निकम यांचे आहे. निकमांची ही कामगिरी म्हणजे तळपणार्‍या सूर्यागत. त्यावर टीका-टीप्पणी करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार.\nमात्र, तळपणार्‍या सूर्याच्या बाबतीत दोन घटना नेहमी निसर्गतः घडतात. पहिली म्हणजे, पृथ्वी किंवा चंद्राच्या सावलीमुळे काही काळासाठी सूर्यग्रहण झाल्याचे आपण पाहतो-अनुभवतो. दुसरी म्हणजे, सूर्याकडे उघड्याडोळ्यांनी पाहिल्यानंतर डोळे अंधारतात. काळ्या काचेच्या माध्यमातून सूर्याकडे पाहिले की, त्यावरही बारिक काळे डाग दिसतात. त्याला ‘सनबर्न’ असेही म्हणतात. निकमांच्या प्रभावळीत असे ग्रहणाचे किंवा सनबर्नचे लहानमोठे अनेक प्रसंग येवून गेले आहेत. या प्रसंगामुळे निकमांनी काहीवेळा स्वतःला खोटारडे, लायर किंवा झूठ बोलनेवाले अशी विशेषणे लावून घेतली आहेत. ही परिस्थिती त्यांनी ओढवून घेतली आहे. दुसर्‍या कोणीही ती निर्माण केलेली नाही.\nनिकम व्यावसायिक कौशल्याच्या बाबतीत अभ्यासू, कठोर परिश्रम करणारे आहेत. याशिवाय हवे ते-हवे त्या पद्धतीने-हवे त्या किंमतीत-हवे तेव्हा पदरात पाडून घेण्याची किमयाही त्यांना साध्य झाली आहे. ही सिद्धी त्यांना कमी वेळेत आणि कमी वयात मिळाली. त्यामुळे त्यांच्याविषयी मनात सुप्त असूया असलेला त्यांच्याच कार्यक्षेत्रातील वर्गही मोठा आहे. त्यापैकी बर्‍याच जणांवर निकमांनी ‘हरएक पद्धतीने मात’ केली आहे. असे सारे हातात आणि नशिबात असतानाही निकमांच्या प्रभावळीला कधीकधी ‘स्वस्तुती’ आणि ‘अपकिर्तीचा डाग’ लागतोच. आज त्याचेच सिंहावलोकन आपण निकमांच्या भूमिकेतून करायचे आहे.\nनिकम हे बहुतांशवेळा बोलण्यातून आणि अपवादाने कृतीतून वाद-विवादात अडकतात. निकम स्पष्ट आणि परखड बोलतात. परंतु, सत्य बोलतात, असे म्हटलेले नाही. असंख्य खटल्यांचा, माणसांचा अनुभव गाठीशी असल्यामुळे त्यांच्याकडे सांगण्यासारखे आणि ‘न सांगण्यासारखे’ बरेच काही आहे. या पार्श्वभूमिवर व्यावसायिक सेवा देताना निकम प्रत्येकवेळी सत्यच बोलत असतील असेही नाही. किंबहुना, वकिली व्यवसायाचा हातखंडा किंवा डावपेचाच भाग म्हणून निकमांना न्यायालयात किंवा समाजात सत्य बोलण्याचे नाटकही करावे लागत असेल. तसे ते करतात, हेही मी जवळून अनुभवले आहे.\nअगदी अलिकडे निकमांनी अजमल कसाबच्या संदर्भात ‘मटण बिर्याणीचा जाहीर खुलासा’ करून ‘हो मी तेव्हा असत्य बोललो’ असे कबूल केले आहे. त्यांच्या या धाडसी खुलाशामुळेच काही माध्यमांनी निकमांना खोटारडेपणाच्या भोवर्‍यात अडकवून टाकले. मात्र, निकमांच्या तेव्हाच्या सत्य बोलण्याच्या भूमिकेचे मी सुद्धा पत्रकार म्हणून समर्थन केले होते. अजमल कसाबला जनतेची सहानुभूती मिळवून देण्याचे प्रकार तेव्हा काही माध्यमे करीत होती. अशावेळी ‘कसाब मटण बिर्याणी मागतो’ असे वक्तव्य करून माध्यमांना ताळ्यावर आणण्याचे काम निकमांनी केले होते. निकमांचे ‘असत्य बोलणे’ असे पडद्यामागील नैतिकतेला धरून असेल तर चालू शकते मात्र, कधीकधी निकम सत्य सांगितल्याचे भासवून नंतर मी तसे म्हटले नाही, असे असत्य बोलतात त्याचा इतरांना त्रास होतो.\nसत्य बोलण्याच्या संदर्भात कृष्णाने गीतेत, समर्थ रामदासांनी दासबोधात, भर्तृहरिने संस्कृत सुभाषितात, कबीराने दोह्यांमध्ये, संत ज्ञानेश्‍वरांनी ओव्यामधून, संत तुकारामांनी अभंगातून मार्ग दाखविले आहेत. नेहमी सत्य बोलावे असा ‘सत्यं वद’ संकेत सारेच देतात. मात्र, सत्य बोलण्यासाठी काळ, वेळ आणि समोरिल व्यक्ती याचाही विचार करायला लावणारा स्वतंत्र उपदेशही आहे.\n‘सत्यं ब्रुयात, प्रियं ब्रुयात. न ब्रुयात सत्यंमप्रिय. प्रियंच नावृतं ब्रुयात. एषः धर्मः सनातनः’\n(अर्थ ः खरे बोला पण प्रिय बोला. सत्य अप्रिय असेल तर दुसर्‍याच्या भावना दुखावतील असे बोलू नका. तसेच सत्यावर आवरण देखील घालू नका. हाच खरा धर्म आहे)\nखरेतर, वरील उपदेश हा वकिली पेशातील माणसाला लागू होत नाही. कारण, त्याचे सारे व्यावसायिक कौशल्य हे सत्य-असत्याच्या शोध, त्याची मांडणी यावर अवलंबून असते. परंतु, खोटे बोलायची वेळ आलीच तर ‘परित्राणाय साधूनां विनाशायच दृष्कृताम्’ ��ा संकेतानुसार असावे. तसे केले तरच माणसाच्या वर्तन आणि आचारणाला व्यापकत्व आणि आदर प्राप्त होतो. कुणाचे रक्षण करणे, कुणाचे प्राण वाचविणे यासाठी खोटे बोलावे लागले तर त्याला नैतिक आणि धार्मिक अधिष्ठान मानले जाते. पण, स्वतःच्या कोणत्याही स्वार्थासाठी खोटे बोलायची वेळ आलीच तर त्याच्या परिणामांना सामोरे जाण्याचे धाडसही हवे.\nनिकमांची गफलत होते ती येथे. निकमांनी त्यांच्या अनेक खटल्यांमध्ये गीतेतील संकेत, उपदेशांचा मोठ्या खुबीने वापर केला आहे. त्यातून न्यायदानाचा अपेक्षित परिणामही साधला आहे. मात्र, स्वतःसाठी सत्य बोलण्याचे अवधान त्यांनी कधीकधी पाळलेले नाही.\nतसे पाहिले तर संस्कृत हा निकमांचा विषय नव्हता. त्यांचे गुरू स्व. अच्युतराव अत्रे यांच्याकडे ते विद्यार्थीदशेपासून सल्लामसलत करायला जात. श्रीमती प्रतिमा अत्रे या त्यांच्या गुरूमाऊली. त्यांचे शिक्षण संस्कृतात झाले होते. निकम आपल्या गरजेनुसार गुरूमाऊलीकडे सुभाषितांचा संदर्भ विचारत. त्या निकमांना अनेक सुभाषिते सांगत. जोपर्यंत हवे त्या स्थितीतले सुभाषित मिळत नाही तोपर्यंत निकम पाठपुरावा करीत. ही आठवण स्वतः स्व. अत्रे यांनी एका इंग्रजी माध्यम प्रतिनिधीस सांगितली आहे. संस्कृतचा हा वापर असा उसनवारीवर होता. हा अनुभव लक्षात घेवून निकमांनी चिरंजिव अनिकेतला शालेय शिक्षणात संस्कृत घेण्यास भाग पाडले. सांगायचा मुद्दा असा की, स्वतःसाठी किती अप्रिय किंवा असत्य बोलावे याचा विचार निकम यांनी करायला हवा.\nअलिकडचा किस्सा असाच. पुण्यातील ‘चपराक’ नावाच्या ऑनलाईन माध्यमातून शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब आणि माजी उपमुख्यमंत्री स्व. गोपिनाथ मुंडे यांच्याविषयी निकम यांनी केलेले वक्तव्य सोशल मीडियातून राज्यभर पसरले. त्यात स्व. मुंडेंचे मोठेपण मांडताना स्व. बाळासाहेब यांच्याकडे कमीपणा येईल असा उल्लेख निकमांकडून झाला. स्व. बाळासाहेब हे वादग्रस्त अभिनेता संजय दत्तला मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातून (अनधिकृतरित्या शस्त्र बाळगल्याच्या आरोपातून) मुक्त करू इच्छित होते. त्यासाठी त्यांनी तेव्हा माझ्यावर दबाव टाकला. तसेच त्यांच्या सांगण्यावरून तेव्हाचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी मला खटल्यातून काढण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांना दिल्या. पण, स्व. मुंडे हे तेव्हा उपमुख्यमंत्री व गृहमंत्री होते. त्यांनी माझ्या प्रामाणिकपणाची खात्री स्व. बाळासाहेबांना दिली आणि गृहमंत्री म्हणून स्वअधिकारात माझी नेमणूक खटल्यात कायम ठेवली असे वक्तव्य निकमांनी केल्याचे ‘चपराक’ च्या वृत्तात प्रसिद्ध झाले आहे. यावर उलट-सुलट प्रतिक्रिया येत असल्याचे दिसतात निकम यांनी ‘मी तसे बोललो नाही’ अशी भूमिका घेतली. सुदैवाने ‘चपराक’चे संपादक घनश्याम पाटील यांच्याशी या विषयावर चर्चा केली असता त्यांनी थेट सांगितले की, ‘निकम माझ्या सोबत ४ दिवस पुण्यात होते. ते जे बोलले तेच मी छापले आहे. त्याची ऑडिओ कॅसेटही माझ्याकडे आहे.’ पाटील यांच्या या खुलाशामुळे निकम पुन्हा ‘खोटारडे’ किंवा ‘लायर’ ठरले. अर्थात, या विषयावर बोलायला मी स्वतः निकमांना दि. २ ते ५ दरम्यान असंख्यवेळा मोबाइलवर संपर्क केला. कॉलची रिंग वाजली मात्र निकम बोलले नाहीत.\nनिकम यांच्या प्रभावळीला लागणार्‍या काही ग्रहणांचे प्रसंग अशाच मालिकेतील आहेत. मला चांगले आठवते, मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करणार्‍या मुंबई पोलिसांना अनधिकृत शस्त्र बाळगल्याच्या आरोपात अभिनेता संजय दत्त हाती लागला. त्यानंतर निकमांची खटल्यासाठी नियुक्ती झाली. निकम आणि संजय दत्तची न्यायालयात पहिली भेट होणार होती. त्याच्या एक-दोन दिवस आधी निकम जळगाव येथे खटल्याची तयारी व अभ्यास करीत होते. तेव्हा आम्ही काही पत्रकारही त्यांच्या घरी गेलो. संजय दत्तचा ‘खलनायक’ चित्रपट तेव्हा चर्चेत होता. चित्रपटगृहात तो तुफान चालला होता. याचा संदर्भ घेत निकमांनी पहिल्या भेटीची रचना केली होती. ती आम्हाला ऐकवली. निकम म्हणाले, ‘माझा अटॅक संजयवर असेल. मी म्हणेन, हा कसला खलनायक आहे हा भित्रा आहे. जवळ विनापरवाना गन बाळगतो. हा खलनायक नाही हा चुहाँ आहे...’ निकमांचा हा सराव आम्ही ऐकला. तसाच तो दोन-तीन दिवसांनी मुंबईच्या विषेश न्यायालयात घडला आणि सर्व माध्यमांनी शब्दंन शब्द छापला.\nबॉम्बस्फोट खटल्यात निकमांनी सातत्याने संजय दत्तला कायद्याच्या चौकटीत अडचणीत आणले. सुनावणी सुरू झाल्यानंतर त्याचा जामिन रद्द करून पुन्हा तुरूंगात पाठविले. पंचनामे किंवा इतर कागदपत्रांवर विनाकारण आक्षेप घेवून कालापव्यय करणार्‍या प्रतिवादींच्या वकिलांना निकमांनी वेळप्रसंगी खडसावून समजही दिली. न्यायाधिशांच्या धर्मावरून आक्षेप घेणार्‍या प्रतिवादींच्या सुप्रसिद्ध वकिलांना निकमांनी थेट आव्हान देत ठणकावले, ‘न्यायाधिशांवर आक्षेप नको अन्यथा, तुमच्यावर न्यायालयाच्या अवमानाचा खटला भरू’.\nनिकम व्यावसायिक डावपेचात पक्के मुरलेले आहेत. नव्हे तर, फौजदारी कायदे व खटल्यांचा मुरलेला ‘मोरावळा’ म्हणजे निकम आहेत. निकमांची प्रसिद्धी जशी-जशी वाढू लागली तशी-तशी त्यांनी माध्यमांमध्ये स्वतःची ‘स्पेस’ निर्माण करणे सुरू केले. कोणता अंक कुठे, कोणते माध्यम कुठे वापरायचे याचे त्यांना जबदस्त भान आहे. कोणता पत्रकार बातमी छापू शकतो, आपल्याला हवे ते कसे प्रसिद्ध करू शकतो याचा अंदाज बांधून निकम थेट संपादकांच्या संपर्कात असतात. प्रसिद्धीसाठी त्यांचा कोल्हापूर भागाकडे आग्रह असतो. कारण, कोल्हापूर हे त्यांच्या सासरवाडीचे गाव.\nनिकम यांनी माध्यमांच्या गरजा लक्षात घेतल्या आहेत. विशेष वृत्तांकन (एक्सक्लूसिव्ह) किंवा मुलाखती (इंटरव्हयू) मिळविण्याच्या स्पर्धेत पत्रकार मेहनत करायला विसरतोय हा मीडियाचा आळस निकमांनी हेरला आहे. त्यावेळी जेव्हा कोणी मुलाखत मागायचे तेव्हा निकमांनी ‘तयार मुलाखती’ सुद्धा दिल्या. म्हणजे, प्रश्‍नही निकमांचे आणि उत्तरही निकमांचे. जळगाव आणि मुंबईच्या सुप्रसिद्ध दैनिकातून अशा ‘रेडीमेड’ मुलाखती प्रसिद्ध झाल्या आहेत.\nनिकम प्रसिध्दी मिळवतात किंवा प्रसिद्धीसाठी जागा तयार करतात. त्यांचा हा स्वतःच्या मार्केटींगचा फंडा इतरांना आवडत नाही. म्हणूनच त्यांच्या विषयी काही चुकीचे आक्षेपही घेतले जातात. निकम बातमीसाठी सतत मागे लागतात, पाठपुराव्यासाठी मिस कॉल करतात, असे कपोलकल्पित आक्षेप घेतले जातात. ते खरे नाहीत. पण, निकमांच्या मागे या प्रचारातून बदनामीचे ग्रहण येथे लागतेच.\nनिकमांनी संजय दत्तला नेहमी टक्के टोणपे हाणले. संजय दत्तचा ‘लगे रहो मुन्नाभाई’ हा चित्रपट जोरात सुरू असताना मुन्नाभाईची ‘गांधीगिरी’ चर्चेत होती. तेव्हा निकमांनी प्रतिक्रिया दिली होती, ‘नेता हो या अभिनेता, उसकी बोगस गांधीगिरीसे परमात्मा कोई पाप नही धोता’ जेव्हा विनापरवाना शस्त्र बाळगल्या प्रकरणी संजय दत्तला शिक्षा झाली तेव्हा, निर्माता- निर्देशक महेश भटने ‘संजयला सोडा’ (लिव्ह संजय) अभियान सुरू केले होते. तेव्हाही निकम यांनी महेश भटला दरडावून सांगितले, ‘आमचे तुमच्यावर लक्ष आहे. न्यायालयाच्���ा अवमानाची योग्यवेळी केस तुमच्यावर ठोकू.’ त्यांच्या या वक्तव्यानंतर भट आणि त्यांच्या सोबत आमीर खान सुद्धा निकम यांच्या भेटीला आणि जेवायला हॉटेलात आले. तेव्हा चिरंजिव अनिकेत लहान होता. आमीर खानला जवळून पाहिल्याचे त्याला काय कौतुक होते\nयाच संजय दत्तच्या कारणावरून निकमांनी स्व. बाळासाहेब आणि स्व. मुंडे यांच्याविषयी अनावधानाने वक्तव्य केले आणि नंतर ते त्यांना नाकारावे लागले. वास्तविक निकमांचे वक्तव्य छापणारा पत्रकार त्यांचा जवळचा मित्र आहे. तो जाहीरपणे निकमांना दुखावणार नाही. पण, तो वृत्तांकनही मागे घेवू शकत नाही. म्हणूनच चुकीच्या किंवा बेधडक केलेल्या वक्तव्याची सूई निकमांकडे जातेच.\nराज्यात ‘टाडा’ कायद्याच्या विरोधात वातावरण होते. अल्पसंख्यांक समाज या कायद्याला धर्म विरोधी मानत होता. अखेर, राज्य सरकारने नवा ‘पोटा’ कायदा आणला. तो सुद्धा टाडा एवढाच सशक्त होता. पोटाच्या कलमांची भलावण सर्व प्रथम निकम यांनी उघडपणे केली. पोटा हा गुन्हेगारांच्या विरोधात आहे. धर्माच्या नाही, हे त्यांनी ठणकावून सांगितले.\nनिकम यांनी साततत्याने सरकार पक्षाचे खटले लढविले. त्यामुळे त्यांच्या विचारांची रचना नेहमी सरकारच्या राष्ट्रीय व राष्ट्रीयत्वाच्या भूमिकेला धरून असते. अशावेळी गुन्हेगार विशिष्ट जात, समाजाचे असले की वकिलाची प्रतिमा विशिष्ट लोकांच्या विरोधात रंगविली जाते. निकमांच्या बाबतीत तसे काहीवेळी घडलेही.\nसहा-सातवर्षांपूर्वी ‘सच्चर समिती अहवाल’ आल्यानंतर जळगाव येथून प्रसिद्ध होणार्‍या दैनिकाचा संपादक म्हणून मी मुस्लिम नेत्यांचे चर्चासत्र मुस्लिमांच्या त्यावेळच्या स्थितीवर घेतले होते. त्यात निकम यांना मुख्य वक्ते म्हणून बोलावले होते. निकमांवर तेव्हा विशिष्ट लोकांच्या विरोधाचा आक्षेप होताच. निकम सुद्धा आपले म्हणणे मांडण्याची योग्य जागा व संधी समजून चर्चासत्रात आले. तेथे त्यांनी केलेले वक्तव्य गाजले. ते म्हणाले, ‘राष्ट्रप्रेमी कोणत्याही मुस्लिमाच्या विरोधातील अन्यायकारक खटला मी स्वतः लढवायला तयार आहे. माझे दार त्यासाठी खुले आहे.’ मला हेही आठवते निकम हे वक्तव्य करीत असताना, उपस्थित मुस्लिम नेत्यांनी उभे राहून टाळ्या वाजवून निकमांच्या भूमिकेचे स्वागत केले होते.\nनिकम जेव्हा मुंबई बॉम्बस्फोट खटला जिंकल्यानंतर पहिल्यांदा जळगाव शहरात आले त्यादिवशी योगायोगाने या दैनिकाचा वर्धापनदिन सोहळा होता. ही संधी साधून कार्यक्रमात स्व. अच्युतराव अत्रे यांच्या हस्ते निकम यांचा सत्कार घडवून आणला. माझ्या संपादकिय कारकिर्दीतला हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आजही मला बारकाव्याने आठवतो.\nयेथे अजून एक मुद्दा स्पष्ट करायला हवा. तो म्हणजे काही प्रतिष्ठीत जळगावकरांच्या संकुचित मनोवृत्तीचे झालेले दर्शन. निकम यांच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी त्यांचा जळगावकरांतर्फे नागरी सत्कार करण्याचे ठरले होते. त्यासाठी एक स्वागत समिती शिवव्याख्यात्यांच्या नेतृत्वात स्थापन झाली होती. पण एका दैनिकाने सत्कार केला म्हणून या नागरी समितीने नंतर निकमांचा सत्कार केला नाही. अर्थातच यामागे दैनिकांमधील स्पर्धाही होती. एवढेच नव्हे तर, निकम यांना जाहीर झालेला ‘जळगाव भुषण पुरस्कार’ ही मनपाने अद्याप दिलेला नाही.\nजळगावकर आपल्या माणसांच्या बाबतीत थोडे ‘अनलकीच’ आहेत. राष्ट्रपतीपदावर प्रतिभाताई पाटील विराजमान झाल्या. त्यांचा नागरी सत्कार तब्बल एकावर्षानंतर केला गेला. माहेरच्या मंडळींच्या अगोदर सासरी अमरावतीत त्यांचा सत्कार झाला. निकम यांचा तर सत्कार जळगावकरांनी केलाच नाही पण, धरणगावकरांनी निकमांचा जंगी सत्कार घडवून आणला.\nनिकमांच्या विशिष्ट समाज किंवा विचारसरणीबाबत व्यक्तिमत्वावर घेतला जाणारा आक्षेप काहीवेळा त्यांच्या नियुक्ती वरून न्यायालयातही मांडला गेला.\nलैला खान आणि तीच्या कुटुंबियांच्या खून खटल्यात निकमांच्या नियुक्तीला नक्वी इजाज यांनी आक्षेप घेतला होता. हा आक्षेप घेताना संबंधिताने तेव्हाचे गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. ‘निकम हे अपयशी वकिल आहेत’ असा एकांगी दावाही त्यांनी केला होता. निकम या आक्षेपावर गप्प राहीले. त्यांनी कधीही त्यावर मत व्यक्त केले नाही. कारण, त्यावेळी अनेक खटल्यांमध्ये निकमांनी आरोपींना फाशीच्या फंद्यापर्यंत किंवा जन्मठेपेच्या कारागृहात पोहचवलेले होते.\nअसाच एक आक्षेप सांगलीच्या दुहेरी खून प्रकरणात घेतला गेला होता. तेथे न्यायालयात चर्चा होवून सरकारला विचारणा झाली होती की, ‘सांगलीत ७० सरकारी वकिल असताना तुम्ही ७०० किलोमीटरवरून जळगावचा वकिल का आणला’ निकम तेव्हाही गप्प राहीले.\nमध्यंतरीच्या काळ���त अफझल गुरूच्या फाशीच्या विलंबाचा मुद्दा खूप गाजला. अफझल गुरूने काँग्रेस सरकार आणि तेव्हाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याकडे दयेचा अर्ज केला होता. जवळपास ४०-५० दोषींचे दयेचे अर्ज राष्ट्रपती भवनात पेंडींग होते. मेहनत घेवून खटले लढवायचे. दोषींना फाशीची शिक्षा मिळवायची मात्र सरकार पुढे काहीही करीत नाही हा विषय वारंवार चर्चेत यायचा. हा विषय निघाला की, निकम संवेदनशिल होवून बोलत. ते म्हणत, ‘दयेचा अर्ज निकाली काढण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार एक तर काढून टाकावा किंवा त्याला कालबद्ध मर्यादा घालावी. वेळेत अर्ज निकाली नाही निघाला तर दोषीला फासावर लटकवावे’ अर्थात, त्यांच्या या मताला सर्व माध्यमांनी जोरदार प्रसिद्धी दिली. राष्ट्रपती बदलल्यानंतर अफझल गुरू आणि नंतर कसाबही फासावर लटकावले गेले.\nराज्यात काँग्रेस आघाडी सरकार असताना निकम यांच्यावर वक्तव्य फिरवण्याची वेळ आली होती. ‘मुंबईवरील हल्ला प्रकरणाचा निकाल लवकर लावा असे एका मंत्र्याने मला सांगितले’ असे वक्तव्य निकम यांनी केले होते. त्या मंत्र्याला असे वाटत होते की खटल्याचा निकाल लागला तर विधानसभा निवडणुकीत आघाडीला त्याचे श्रेय घेता येईल. मात्र, निकमांच्या वक्तव्याचा भलताच परिणाम झाला. तेव्हा विधानसभेत विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे होते. त्यांनी सरकारला धारेवर धरले आणि निकमांचा खुलासा मागवला. निकमांनी ‘मी तसे बोललो नाही म्हणून सुटका करुन घेतली’\nयोगायोग बघा, अजमल कसाबच्या बिर्याणी प्रकरणातील असत्य घटनेचा सत्य खुलासा केल्यानंतरही सध्याच्या सरकारने निकमांकडे खुलासा मागितला. तशी मागणी करण्याचा आग्रह खडसे यांनीच केला. आजच्या राज्य सरकारमध्ये खडसे सर्वांत सामर्थ्यवानमंत्री आहेत. निकमांनी खडसेंची भेट घेवून बाजू मांडली आहे. हे प्रकरण सुरू असताना वयाची ६० वर्षे पूर्ण केल्यामुळे निकमांना जळगाव जिल्हा सरकारी वकीलपद सोडावे लागले आहे.\nस्व. मुंडे यांच्या संदर्भात निकम यांनी केलेले वक्तव्य बहुधा भाजपशी जवळकी निर्माण करण्यासाठी केलेला प्रयत्न या प्रकारातील असावे असाही ‘तर्क’ आहे. पण ते करताना स्व. बाळासाहेबांच्या विषयीच्या वक्तव्याने शिवसेना दुखावू शकते हा अंदाज निकमांनी घेतला नाही. अर्थात, भाजपशी जवळकीसाठी निकमांनी स्व. मुंडेंविषयी वक्तव्य केले असावे ह�� ‘तर्क’ मुळीच पटत नाही.\nशक्ती मिल परिसरातील बलात्कार प्रकरणी तीघा आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यांनी गुन्हेगारांच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिली होती. ‘बच्चे तो बच्चे है’ म्हणत त्यांच्या हातून चुका होतील असा दावा केला होता. त्यावर निकम यांनी मुलायमसिंग यांना खडसावून ‘गुन्हेगारांच्या कृत्याचे वयानुसार वर्गिकरण करू नका’ असे सुनावले होते.\nअगदी अलिकडे केंद्रातील गृहराज्यमंत्र्यांनी लोकसभेत खुलासा केला की, ‘कुख्यात गुंड दाऊद इब्राहीम हा पाकिस्तानात आहे किंवा नाही याविषयी भारत सरकारला माहित नाही. त्यावर विरोधकांनी गदारोळ केला. दोन दिवसांनी गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, ‘दाऊद पाकिस्तानातच आहे आणि सरकार त्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे’ हा विषय येथे मिटला होता. परंतु, त्यानंतर निकम यांची प्रतिक्रिया काही माध्यमातून आली. ते म्हणाले होते, ‘दाऊदला भारतात आणणे शक्य नाही. कारण इंटरपोलने रेड नोटीस दिल्यानंतरही पाकिस्तानने दाऊदला इंटपोलच्या सुपूर्त केलेले नाही. भारताचा पाकिस्तानशी गुन्हेगार हस्तांतरण करार नाही’ झाले, पुन्हा निकम वादात अडकले. सरकार काही बोलत असताना निकम यांनी सांगितलेले ‘सत्य’ पुन्हा सरकारला अडचणीत आणणारे ठरले.\nबहुधा सरकारशी होणारा गॅप भरून काढण्यासाठीच निकम यांनी स्व. मुंडे यांच्या संदर्भात आदराचे वक्तव्य केले असावे असाच ‘तर्क’ पुन्हा काढावा लागतो. यातून काय साधले हा प्रश्‍न अधिकच गडद होत जातो.\nनिकम यांच्यावर कोणाचे कितीही आक्षेप असले तरी खान्देशचा हा सुपूत्र निडर, खमक्या आणि सडेतोड आहे. हा माणूस कामाशी आणि पेशाशी प्रामाणिक आहे. या माणसाने स्वतःच स्वतःला आकार दिला आहे. अगदी स्व. अच्युतराव अत्रे यांच्या भाषेत सांगायचे तर निकम हे ‘सर्वोत्तम’ (शिष्य) आहेत. अशा सर्वोत्तम ‘आपल्या माणसावर’ यापुढे कोणत्याही प्रकारचे वक्तव्य नाकारण्याची वेळ येवू नये असे मनापासून सांगायची इच्छा होते. अॅड. निकम फोन कॉल घेत नाही म्हणूनच हे प्रदीर्घ लेखन केले आहे.\nनिकमांच्या फी संदर्भातही आक्षेप\nअॅड.उज्ज्वल निकम हे राज्य सरकारच्या किमान दोन डझन खटल्यांमध्ये विशेष सरकारी वकिल होते आणि अजूनही आहेत. निकम यांचे नाव आणि कार्य गेल्या २५-३० वर्षांत विस्तारले. सरकार पक्षाकडून लढताना त्यांच्या खटल्यांची यशस्वी होण्याची टक्केवारीही उत्तम आहे. परंतु, निकम यांना विशेष सरकारी वकिल म्हणून सरकारतर्फे देण्यात येणार्‍या मानधन संदर्भातही आतापर्यंत अनेकवेळा आक्षेप घेतले गेले आहेत.\nहा मुद्दा मांडताना निकम यांच्या मानधनाविषयी कोणताही वादग्रस्त विषय उपस्थित करायचा नाही. पण, निकम यांच्या विषयी असलेल्या वादाचे सर्वच विषय येथे चर्चेत घेत आहोत, म्हणून मानधनाचा विषय आहे.\nअलिकडे निकम हे राज्य सरकारकडून एका दिवसाच्या सुनावणीसाठी ४० हजार रुपये मानधन, १० हजार रुपये सल्ला शुल्क आणि पाच हजार रुपये हॉटेलमधील निवासासाठी घेतात असे सांगण्यात येते. या शिवाय त्यांना खटले, चौकशी वगैरे कामासाठी बिझिनेस क्लासचे विमानाचे भाडे दिले जाते. जवळपास ५० ते ६० हजार रुपये एकत्रित मानधन दिवसाला निकम घेतात. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात निकम यांच्या सोबत तेव्हा माजी सॉलिसिटर जनरल गोपाळ सुब्रमण्यम हे अवघा एक रुपया मानधन घेवून काम करीत होते. निकम यांनी पहिल्यांदा राज्य सरकारचे काम सुरू केले तेव्हा त्यांना मानधन प्रतिदिन बारा हजार होते. इतरही भत्ते होते. इतर सरकारी वकिलांना तेव्हा हजार-बाराशे रुपये मिळत. निकम यांना तेव्हापासून ‘झेड सुरक्षा’ आहे. त्यांच्या बंगल्याजवळ खास पोलीस चौकी आहे. तो खर्च महिन्याला ५ लाखांवर आहे. निकम यांच्या गाडीवर लालदिवा असून गाडीचा सायरन सुद्धा निकम यांच्या ‘हातात’ आहे.\nनिकम यांच्या मानधनाचा मुद्दा सांगली न्यायालय, मुंबई हायकोर्टातही चर्चेत आला आहे. निरज ग्रोहर खून खटल्यात अमरनाथ ग्रोहर यांनी निकम यांना खटला द्यावा अशी मागणी केली होती. सरकारने ती नाकारत अमरनाथ ग्रोहर यांना म्हटले होते की, ‘निकम यांना नेमता येईल मात्र, त्यांच्या नेमणुकीचा खर्च तुम्ही स्वतः करा’\nनिकम यांच्या मानधनाच्या चौकशीचे मागणी पत्र माहिती अधिकार कार्यकर्त्यांनीही एक-दोनवेळा सरकारला दिले आहे. उल्हास नाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून विचारले की, ‘निकम यांना मुंबईत म्हाडाचा फ्लॅट दिला मग हॉटेलचा खर्च का दिला जातो\nयेथे एक मुद्दा स्पष्ट करायला हवा. निकम अनेक वर्षे मुंबईत सरकार पक्षाचे काम पाहात आहेत. पण, त्यांचे मुंबईत निवासस्थान नव्हते. चिरंजिव अनिकेत हे पदवी आणि पदव्यूत्तर परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी मुंबईत फ्लॅट घेतला. निकम मुंबईत हॉटेलात राहत असले तरी जेवणासाठी घरून शिधा नेत होते.\nनिकम यांच्या मानधन संदर्भात अकाऊंटंट जनरल यांनीही काही प्रश्‍न उपस्थित केले होते. मुंबई हायकोर्टात निकम यांच्या मानधनाचा विषय चर्चेला आला तेव्हा न्यायाधिश म्हणाले होते की, ‘येथे मुंबईत अडीच हजारावर वकिल असताना सरकारला प्रत्येक खटल्यात निकम का लागतात\nयाचे उत्तर निकम यांनी एका मुलाखतीत दिले आहे. त्यातून त्यांचा स्वतःवरील आत्मविश्‍वास दिसतो. असाच प्रश्‍न एका पत्रकाराने निकम यांना विचारला होता, सरकारला तुम्हीच का हवे असता त्यावर निकम म्हणाले, ‘इतर बहुधा खटले चालवतात. मी मात्र, ते जिंकायचेच यासाठी लढतो. जिंकण्यासाठी मेहनतीपासून सारे काही करण्याची माझी तयारी असते. मानधन तसा माझ्यासाठी गौण मुद्दा आहे’ हे सांगताना निकम अजून एक विषयाकडे लक्ष वेधतात. ते म्हणतात, ‘मी जे मानधन घेतो त्यावर चर्चा होते पण आता आदर्श घोटाळ्यात सरकारतर्फे चौकशी करणारे वकिल दिवसाला १ लाख २० हजार रुपये मानधन घेत आहेत. त्यावर कोणीही बोलत नाही’\nमुंबई बॉम्बस्फोट खटला सुरू झाला तेव्हा निकम हे नाव कोणाला फारसे माहित नव्हते. मुंबईला विशेष न्यायालयात बचाव पक्षाची मोठी फौज होती. तेव्हा समोर होते एकटेच निकम.\nमला आठवते एकदा चर्चेत जेष्ठ वकिलांची जादा फी आणि ज्युनिअर वकिलांना मिळणारे नाममात्र मानधन यावर निकम म्हणाले होते, ‘वकिलांचा पहिल्या पाचवर्षांचा काळ केवळ बसायचा असतो. नंतरची पाचवर्षे काम सुरू होते. पुढे पाचवर्षांत तो रोज कमावतो. नंतरची पाचवर्षे तो ज्येष्ठ असतो. तेव्हा कुटुंबाच्या जबाबदार्‍याही वाढतात. अशावेळी ज्येष्ठ मंडळी तगडे मानधन घेतात’ निकम यांचा हा मुद्दा बिनतोड आहे. निकम यांच्या सरकारी मानधनावर आक्षेप घेणारी मंडळी सलमान खान, संजय दत्त, सैफअली खान वगैरेंच्या वकिलांना काही तासांसाठी दिल्या जाणार्‍या लाखोंच्या मानधनवर चर्चा करीत नाहीत.\nनिकम यांच्या तिसर्‍या पिढीतील त्यांचे चिरंजिव अनिकेत सध्या मुंबईत स्थायिक झाले आहेत. ते तेथे हायकोर्टात काम करतात. विशेष म्हणजे, अनिकेत हे मुंबई महापालिकेच्या वकिल पॅनेलवर आहेत. ही मनपा शिवसेनेच्या ताब्यात आहे.\nजळगाव पीपल्स सहकारी बँक\nविधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://iplliveupdate.in/2021/05/28/how-marks-will-be-calculated/", "date_download": "2021-06-15T15:32:50Z", "digest": "sha1:4WG4RJWOHZ54MT6SQDMIAEKOBJ6L2NRT", "length": 9772, "nlines": 165, "source_domain": "iplliveupdate.in", "title": "How marks will be calculated | IPL Live Update", "raw_content": "\nमहाराष्ट्र सरकारने आज जाहीर केले की निकाल दहावीच्या बोर्ड परीक्षा न्यूज एजन्सी, इयत्ता 9 आणि 10 मध्ये घेण्यात आलेल्या अंतर्गत परीक्षांवर आधारित असेल वर्षे म्हणाले. त्यात असेही म्हटले आहे की जे लोक त्यांच्या निकालावर समाधानी नाहीत ते नंतर सीईटी परीक्षेस बसू शकतात.\nमहाराष्ट्राचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी अधिसूचित केले की, “दहावीच्या मंडळाच्या परीक्षेचा निकाल 9 वी व 10 वी मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांवर आधारित असेल (अंतर्गत गुण).\nते म्हणाले, “आम्ही जूनअखेर निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न करू. जे लोक त्यांच्या निकालावर समाधानी नाहीत ते नंतर सीईटी परीक्षा लिहू शकतात.”\nमहाराष्ट्र शिक्षण विभागाने कोविड -१ toमुळे पालक गमावलेली पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्याची घोषणा देखील केली.\nया महिन्याच्या सुरुवातीस, राज्यात वाढत्या कोविड -१ cases प्रकरणांमध्ये महाराष्ट्र सरकारने दहावीची राज्य बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. गायकवाड म्हणाले होते की, “कोविड -१ p (साथीचा रोग) सर्व देशभर (साथीच्या साथीच्या) साथीची वाढती परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने आता दहावीच्या राज्य बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.”\n12 एप्रिल रोजी राज्य सरकारने मंडळाच्या परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा केली होती. घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, बारावीच्या परीक्षा मेअखेर घेण्यात येतील, तर दहावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जूनमध्ये घेण्यात आले.\nदरम्यान, महाराष्ट्रात, सर्व राज्य बोर्डाच्या शाळांमध्ये परीक्षा न घेता वर्ग १ ते to पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पदोन्नती देण्याचे अधिका authorities्यांनी ठरविले. पश्चिम राज्यातील कोरोनाव्हायरस प्रकरणात नुकत्याच झालेल्या लाटांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.\nगायकवाड यांनी पूर्वी सांगितले की, “9 व 11 च्या वर्गातील विद्यार्थ्यांबाबत लवकरच निर्णय जाहीर केला जाईल.”\nमहाराष्ट्रात गुरुवारी २१,२7373 नवीन कोविड -१ cases प्रकरणे नोंदली गेली, ज्यात राज्यात संसर्ग होण्याचे प्रमाण, 56,72२,१80० आहे, तर आणखी fat२ fat मृत्यूंमध्ये मृतांचा आकडा, २,२२२ वर पोचला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.\n425 मृत्यूंपैकी 267 मृत्यू गेल्या 48 तासात आणि गेल्या आठवड्यात 158 झाले, असे या अहवालात म्हटले आहे.\nराज्यात विविध नागरी संस्था आणि जिल्ह्यांद्वारे अपघाती जीवघेणा अद्ययावत केल्यामुळे एकत्रित आकडेवारीत आणखी 459 मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या बुधवारीच्या तुलनेत 4 by4 ने वाढली, असे विभागाने म्हटले आहे.\nवसुलीसाठी दररोजच्या शोधात 13,000 पेक्षा जास्त लोकांची संख्या मोजली.\nयाची सदस्यता घ्या पुदीनाचे वृत्तपत्रे\n* वैध ईमेल प्रविष्ट करा\n* आमच्या वृत्तपत्राची सदस्यता घेतल्याबद्दल धन्यवाद.\nकधीही एक कथा चुकवू नका मिंटसह संपर्कात रहा आणि माहिती ठेवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://news7.co.in/1281/", "date_download": "2021-06-15T15:40:08Z", "digest": "sha1:IA22XCBCISAHGEA5XQ7YQCZRBEJIVUJR", "length": 10864, "nlines": 184, "source_domain": "news7.co.in", "title": "कर्जाबाराजाला व नापिकाला कंटाळून शेतकर्यांनी विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या – News 7", "raw_content": "\nममता मेमोरियल हॉस्पिटलची मान्यता रद्द, जिल्हाधिकऱ्यांचे आदेश\nबजाजनगरात तिसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकून महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न\nवादळामुळे घरावरचे छपर उडाले;संसार आला उघडयावर\nआमदार बंब यांनी उभारले 100 खाटाचे कोविड हॉस्पिटल\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\nभरधाव वेगात जाणारे रेतीचे टिप्पर उलटलेचालक जखमी\nमहादेवाचे संहारक अस्त्र ‘ त्रिशूळ’ ची पुजा करताना वृद्धाची मान अडकून मृत्यू\nअखेर गंगापूर फाटा या ठिकाणी बस थांबण्याचे आदेश\nकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गंगापूरचा आठवडी बाजार बंद\nपगारवाढीसाठी विप्रोच्या कामगारांचे चार दिवसापासून उपोषण सुरु\nHome/आपला जिल्हा/औरंगाबाद/कर्जाबाराजाला व नापिकाला कंटाळून शेतकर्यांनी विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या\nकर्जाबाराजाला व नापिकाला कंटाळून शेतकर्यांनी विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या\nगंगापुर येथील ३८ वर्षीय सलीम ईस्माईल शेख या शेतकऱ्याने नापीकीला व कर्जबाजारीपणास कंटाळून शहरालगत असलेल्या गट क्रमांक ६६ मधिल विहिरीत ऊडी घेऊन आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली आहे ही घटना २४ नोव्हेंबर रोजी ऊघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार ��रतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या सोयाबीन, मुग, उडीद, कपाशी, आदी पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. अतिवृष्टिमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सततच्या नापीकीला व कर्जबाजारी पणाला कंटाळून गंगापुर येथील रहिवासी सलीम ईस्माईल शेख या शेतकऱ्याने सोमवारी रात्री शहराजवळ असलेल्या गट क्रमांक ६६ येथील शेतातील विहिरीमधे ऊडी घेऊन आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली सलीम हा दोन दिवसापासून गायब होता २४ नोव्हेंबर रोजी ही माहिती सकाळीं नातेवाईकांना समजताच गंगापूर पोलीस ठाण्याचे पो. हे .काँ .गणेश खंडागळे यांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने मृतदेहास बाहेर काढण्यात आले, व गंगापूर ऊपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित करत स्ववविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.\nममता मेमोरियल हॉस्पिटलची मान्यता रद्द, जिल्हाधिकऱ्यांचे आदेश\nबजाजनगरात तिसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकून महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न\nआमदार बंब यांनी उभारले 100 खाटाचे कोविड हॉस्पिटल\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\nममता मेमोरियल हॉस्पिटलची मान्यता रद्द, जिल्हाधिकऱ्यांचे आदेश\nबजाजनगरात तिसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकून महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न\nवादळामुळे घरावरचे छपर उडाले;संसार आला उघडयावर\nआमदार बंब यांनी उभारले 100 खाटाचे कोविड हॉस्पिटल\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\nबजाजनगरात तिसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकून महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न\nवादळामुळे घरावरचे छपर उडाले;संसार आला उघडयावर\nआमदार बंब यांनी उभारले 100 खाटाचे कोविड हॉस्पिटल\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.msdhulap.com/2021/06/Restrictions-will-be-lifted-in-five-levels-in-the-state-from-next-Monday.html", "date_download": "2021-06-15T16:21:47Z", "digest": "sha1:H3O6RCYVUDH6ZIZQJUDGP233PY6GAE7R", "length": 21169, "nlines": 159, "source_domain": "www.msdhulap.com", "title": "राज्यात येत्या सोमवारपासून पाच स्तरांमध्ये निर्बंध उठविण्या�� येणार ", "raw_content": "\nसोशल मीडिया ग्रुप जॉईन करा\nHomeसरकारी कामेराज्यात येत्या सोमवारपासून पाच स्तरांमध्ये निर्बंध उठविण्यात येणार\nराज्यात येत्या सोमवारपासून पाच स्तरांमध्ये निर्बंध उठविण्यात येणार\nराज्यात कोविड रुग्णांची परिस्थिती वेगवेगळी आहे. प्रत्येक ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर आणि ‘रुग्ण असलेले’ ऑक्सिजन बेड यांची संख्या वेगवेगळी असून येत्या सोमवारपासून निर्बंध उठविण्याची प्रक्रिया सुरू करताना याच निकषांवर विविध पाच स्तरांमध्ये निर्बंध उठवण्यास संबंधी राज्य सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांना विविध प्रशासकीय घटकांमध्ये विभाजित करण्यात आले असून अटी व शर्तींच्या अधीन राहून ही अनलॉक प्रक्रिया राबविली जाणार आहे.\nविभिन्न टप्प्यात निर्बंध उठवताना जिल्ह्यातील कोविड प्रसाराचे दर, तेथे उपलब्ध असलेले वैद्यकीय उपचार सुविधा, वैद्यकीय संसाधनाची उपलब्धता या आधारे सदर मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे अर्थचक्राला पुन्हा गती मिळणार असून त्यासोबतच प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठीही नाइलाजस्तव अनेक ठिकाणी निर्बंध लागू असतील.\nअ) बृहन्मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, ठाणे मनपा, नाशिक मनपा, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, वसई –विरार, नवी मुंबई, नागपूर, सोलापूर, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांना वेगळे प्रशासकीय घटक म्हणून गणले जाईल\nब) ३४ जिल्ह्यांमधील उर्वरित क्षेत्राला एक वेगळं प्रशासकीय घटक म्हणून गणले जाईल (यामध्ये मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचा समावेश नसेल)\nक) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासन एखाद्या दहा लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ठिकाणी वेगळे प्रशासकीय घटक म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव पाठवू शकतात. याचा अंतिम निर्णय राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवावे लागेल.\nराज्य भरासाठी विविध वर्गात सामील होणाऱ्या क्षेत्रांकरिता पाच स्तर तर बनविण्यात आले आहे. या स्तरांची अंमलबजावणी त्या ठिकाणच्या पॉझिटिव्हिटी दर आणि रुग्णांनी भरलेले ऑक्सिजन बेडच्या टक्केवारीवर अवलंबून असेल. प्रत्येक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन हे आपल्या कार्यक्षेत्रात सदर स्तरांच्या आधारे निर्बंध उठवत��ल. याकरिता विभिन्न मापदंड आणि सामान्य मार्गदर्शक तत्त्व खालील प्रमाणे जाहीर करण्यात येत आहेत.\nस्तर १– ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांपेक्षा कमी असेल तसेच ऑक्सिजन बेड २५ टक्क्यापेक्षा कमी भरलेले असतील.\nस्तर २ – ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांपेक्षा कमी असेल आणि भरलेले ऑक्सिजन बेडची टक्केवारी 25 ते 40 च्या दरम्यान असेल.\nस्तर ३ – पॉझिटिव्हिटी दर पाच ते दहा टक्के दरम्यान असेल आणि व्यापलेले ऑक्सिजन बेड 40 टक्क्यांपेक्षा जास्त असेल.\nस्तर ४ – ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर 10 ते 20 टक्के दरम्यान असेल आणि 60 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड रुग्णांनी भरलेले असेल.\nस्तर ५ – जेथे 20 टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी जर असेल आणि 75 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड रुग्णांनी व्यापले असेल.\nपहिल्या स्तरासाठी नियमित सुपर स्प्रेडर, जे लोकल ट्रेनने प्रवास करतात, किंवा लग्नसमारंभातील गर्दी.\nस्तर २ साठी गर्दीच्या ठिकाणी कमीत कमी हजेरी, सार्वजनिक ठिकाणी गटांमध्ये जमा होण्यास प्रतिबंध, तर तिसऱ्या स्तरासाठी पाच वाजल्यानंतर दररोज तसेच आठवड्याच्या शेवटी कमीत कमी वावर / आवागमन.\nस्तर ४ साठी पाच वाजल्यानंतर तसेच आठवड्याच्या शेवटी आणि आठवडाभर कोणतेही आवागमन किंवा हालचाली वर पूर्णता बंदी. फक्त आवश्यक आणि आपत्कालीन कारणांसाठी मुभा.\nस्तर तीन, चार आणि पाच साठी जिथे आस्थापना संध्याकाळी चार वाजेपर्यंत उघडे असण्याचा उल्लेख असेल त्या ठिकाणी असे अपेक्षित आहे की, हे आस्थापना मालक, दुकानदार व सेवा प्रदाते तसेच ग्राहक पाच वाजेपर्यंत सर्व आटोपून घरी पोहोचतील.\nज्या आवश्यक सेवांसाठी लोकल ट्रेन ने प्रवासाची मुभा देण्यात आली आहे त्यात वैद्यकीय, शासकीय कार्यालय, विमानतळ, बंदरे यांची सेवा समाविष्ट असेल. आवश्यक वाटल्यास राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रशासन इतर गोष्टींचा अंतर्भाव करू शकते.\nएखाद्या प्रवाशाला पासची आवश्यकता असेल त्या ठिकाणी एका वाहनामध्ये असलेल्या सर्वांसाठी वेगवेगळे पास असणे अभिप्रेत आहे. परंतु सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या वाहनांना वेगळे पास लागणार नाहीत.\nसरकारी कार्यालय आणि आपत्कालीन सर्व सेवा तसेच कोविड-१९ व्यवस्थापनासाठी १०० टक्के हाजरीसह काम केले जाऊ शकते. मुंबईतील इतर शासकीय कार्यालयांमधील हजेरी ही वर दिलेल्या पेक्षा जास्त असू शकते परंतु त्यासाठी मुख्य सचिव यांची परवानगी लागेल तर राज्यातल्या इतर भागात त्या त्या ठिकाणच्या आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाची परवानगी आवश्यक असेल.\nआवश्यक सेवेमध्ये खालील गोष्टी समाविष्ट असतील :\n1) इस्पितळ, चाचणी केंद्र, दवाखाने, लसीकरण केंद्र, वैद्यकीय विमा कार्यालय, औषध केंद्र, औषध निर्माण कंपन्या इतर वैद्यकीय सुविधा देणारे तसेच त्याचे उत्पादन आणि वितरण करणारे, त्याची वाहतूक करणारे आणि या चैन मध्ये सामील असणारे सर्वांचा समावेश होईल. त्याचप्रमाणे लसीचे वितरण, सेनीटायझर, मास्क, वैद्यकीय उपकरण व इतर कच्चा माल यालाही आवश्यक सेवा म्हणून गृहीत धरले जाईल.\n2) पशुवैद्यकीय सेवा, जनावरांसाठी आश्रय व पाळीव प्राण्यांसाठी खाद्य दुकाने.\n3) वन विभागाद्वारे घोषित केलेले वन विभागाचे काम\n4) वायु वाहन सेवा- यात विमान, विमानतळ, त्यांची देखरेख, विमान मालवाहतूक, इंधन व सुरक्षा यांचा समावेश होईल.\n5) किराणा दुकाने, भाजी दुकान, फळांचे दुकान, दूध डेरी, बेकरी, मिठाईचे दुकान यांचाही समावेश असेल.\n6) कोल्ड स्टोरेज आणि वखार सेवा.\n7) सार्वजनिक वाहतूक- यात विमान, रेल्वे, टॅक्सी, रिक्षा आणि सार्वजनिक बस.\n8) विविध देशांच्या मुत्सद्यांच्या कार्यालयात यातील कार्य.\n9) स्थानिक प्रशासनातर्फे मान्सूनपूर्व काम\n10) स्थानिक प्रशासनातर्फे सर्व सार्वजनिक सेवा\n11) रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि त्याच्याशी संबंधित इतर सेवा\n12) सेबीशी संबंधित सर्व कार्यालय\n13) दूरध्वनी सेवे साठी लागणारी सेवा\n15) पाणी पुरवठा सेवा\n16) कृषीशी संबंधित सर्व काम ज्यात बी बियाणे खत कृषी साहित्य आणि उपकरणांचा समावेश असेल.\n17) सर्व वस्तूंचे आयात-निर्यात\n18) ई-कॉमर्स फक्त आवश्यक सेवा आणि सामान\n19) अधिस्वीकृती धारक पत्रकार\n20) पेट्रोल पंप आणि पेट्रोलची संबंधित उत्पादक\n21) सर्व मालवाहतूक सेवा\n22) डाटा केंद्र, क्लाऊड सेवा, माहिती तंत्रज्ञान व त्याच्याशी संबंधित सेवा\n23) शासकीय व खाजगी सुरक्षा सेवा\n24) वीज आणि गॅस पुरवठा सेवा\n27) बंदरे आणि त्याच्याशी संबंधित कार्य\n28) कस्टम हाऊस एजंट, बहुआयामी वाहतूक प्रदाता, जीवनावश्यक औषधी आणि इतर औषध उत्पादनाशी संबंधित आहेत\n29) कच्चामाल पॅकेजिंगसाठी बाल तयार करणारे कंपन्या\n30) मान्सून आणि पावसाळ्याची निगडीत उत्पादन करणारे कंपनी\n31) स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासनातर्फे आवश्य�� घोषित केलेल्या सेवा\nवरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.\nआमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा \nब्रेक दि चेन निर्बंध सरकारी कामे\nफेसबुक पेजला लाईक करा\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक २०२१ निकाल ऑनलाईन पहा\nशरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) - घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची\nजातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.\nअतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी\nभ्रष्टाचारी किंवा अकार्यक्षम सरपंच, ग्रामसेवक, तलाठी तुम्हालाही घाबरतील फक्त हे काम करा\nजमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा जाणून घ्या सविस्तर माहिती\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 2021च्या नवीन यादीमध्ये आपले नाव ऑनलाईन तपासा\nआता गावातील तलाठ्याचे सर्व जमिनीचे फेरफार आणि जमिन मोजणीचे व्यवहार पहा ऑनलाईन\nमहात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना - शेतकरी कर्जमाफीचा नवीन शासन निर्णय आणि निधी आला\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक २०२१ निकाल ऑनलाईन पहा\nशरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) - घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची\nजातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.\nअतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/marathi-man-woman-jokes/daga%E1%B8%8D%C5%AB-went-to-jail-again-man-woman-jokes-in-marathi-121021100039_1.html", "date_download": "2021-06-15T16:19:43Z", "digest": "sha1:5PJ2XZUMXZNUDACEIKZHZVNLSGANK2AM", "length": 8545, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "दगडू पुन्हा तुरुंगात गेला | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 15 जून 2021\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nदगडू पुन्हा तुरुंगात गेला\n5 वर्षांनंतर दगडू तुरुंगातून सुटून बाहेर येतो थकलेला घाणेरड्या अवस्थेत तो घरी जातो. घरी\nबायको - कुठे गेला होतास आपण तर तुरुंगातून 2 तासा पूर्वीच बाहेर आला होता आपण तर तुरुंगातून 2 तासा पूर्वीच बाहेर आला होता\nदगडू पुन्हा तुरुंगात गेला.\nआता तरी अंघोळ करू का\nयावर अधिक वाचा :\nअयोध्���ा विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...\nसप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...\nदेवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...\nभटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...\nपलरुवी अर्थात दुधाचा धबधबा\nकेरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...\nरामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र\nरामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...\nकंगना रनौत ला दिलासा नाही , कंगनाला कोर्टानं फटकारलं\nअभिनेत्री कंगना रनौत नेहमी आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असते. त्यामुळे तिला बऱ्याच ...\nनिसर्गाच्या सानिध्यात वसलेलं मुन्नार हिल स्टेशन\nहिल स्टेशनला नयनरम्य हिल स्टेशन म्हणतात. भारतामध्ये डोंगरांच्या मोठ्या ,लांब, सुंदर आणि ...\nपक्याचे वडील पक्याला रागावत असतात वडील- पक्या, तुझ्या कडून एक काम नीट होत नाही, तुला ...\nLagaan: आमिर खानने 'लगान' सिनेमाला वाईट चित्रपट का म्हटलं ...\nमधू पाल 2001 साली आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शित केलेला 'लगान' चित्रपट हिंदी ...\n'मुलगी झाली हो' महाराष्ट्राची नंबर 1 मालिका\nमराठी मालिक आणि त्यांच्या कलाकारांना नेहमीच प्रेक्षकांचा प्रेम आणि प्रतिसाद लाभत असतो. ...\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुंबईत - अवेळी पाऊस\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/sandeep-khare-salil-kulkarni-poems/t3411/", "date_download": "2021-06-15T16:33:49Z", "digest": "sha1:DEEUOMHBI6OKM7S3ZS6NW6QOT3TG4SCH", "length": 7002, "nlines": 148, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Sandeep Khare and Salil Kulkarni Poems-संदिप-सलील द्वयीचे नविन बहारदार गीत “जा जा”-1", "raw_content": "\nसंदिप-सलील द्वयीचे नविन बहारदार गीत “जा जा”\nAuthor Topic: संदिप-सलील द्वयीचे नविन बहारदार गीत “जा जा” (Read 9031 times)\nसंदिप-सलील द्वयीचे नविन बहारदार गीत “जा जा”\nजा जा जा दिले दिले मन तुला\nकर त्याचे तू काही..काही… दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाह��…॥धृ॥\nफुल मनाचे खुडून…दिले तुझिया हातात\nठेव ओंजळीत किंवा सोड काळाच्या नदीत\nदेठ पिकल्या फुलांना..देठ पिकल्या फुलांना…देठ पिकल्या फुलांना..\nदिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही… ॥१॥\nजा जा जा दिले दिले मन तुला\nकर त्याचे तू काही..काही… दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही…\nतुला द्यावे मन.. असे काही कारण नव्हते…\nएवढेच म्हणू आता, तुझ्या नशिबात होते..\nपडे त्याच्या हाती दिवा..पडे त्याच्या हाती दिवा..पडे त्याच्या हाती दिवा..\nदिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही… ॥२॥\nजा जा जा दिले दिले मन तुला\nकर त्याचे तू काही..काही… दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही…\nमनाविण जगताना, वाटे मलाही बरेच\nआता दुःख-बिख नाही..वाटे आश्चर्य सखेद\nमला एक मन भारी..मला एक मन भारी..मला एक मन भारी..\nतुला दोन्ही जड नाही..\nदिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही… ॥३॥\nजा जा जा दिले दिले मन तुला\nकर त्याचे तू काही..काही… दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही…\nसंदिप-सलील द्वयीचे नविन बहारदार गीत “जा जा”\nRe: संदिप-सलील द्वयीचे नविन बहारदार गीत “जा जा”\nRe: संदिप-सलील द्वयीचे नविन बहारदार गीत “जा जा”\nRe: संदिप-सलील द्वयीचे नविन बहारदार गीत “जा जा”\nRe: संदिप-सलील द्वयीचे नविन बहारदार गीत “जा जा”\nRe: संदिप-सलील द्वयीचे नविन बहारदार गीत “जा जा”\nRe: संदिप-सलील द्वयीचे नविन बहारदार गीत “जा जा”\nRe: संदिप-सलील द्वयीचे नविन बहारदार गीत “जा जा”\nकाय गाने आहे वाचता वाचता ..चाल ही लागली\nRe: संदिप-सलील द्वयीचे नविन बहारदार गीत “जा जा”\nRe: संदिप-सलील द्वयीचे नविन बहारदार गीत “जा जा”\nसंदिप-सलील द्वयीचे नविन बहारदार गीत “जा जा”\nतेरा अधिक दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://thakareblog.in/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/first-session/", "date_download": "2021-06-15T14:58:14Z", "digest": "sha1:HVLRCBNB4AJ2HJ4PYW5CBSHPRI5WG72Z", "length": 3360, "nlines": 57, "source_domain": "thakareblog.in", "title": "प्रथम सत्र Archives | Thakare Blog", "raw_content": "\nप्रथम सत्र परीक्षा नमुना प्रश्नपत्रिका\nHome Category प्रश्नपत्रिका प्रथम सत्र\nप्रथम सत्रातील सर्व इयत्तेनुसार प्रश्नपत्रिकांचे संच उपलब्ध असणार.इ १ ली ते १० वी पर्यंतच्या प्रथम घटक चाचणी आणि प्रथम सत्र यांच्या नमुना प्रश्नपत्रिका उपलब्ध\nराज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरु आण�� शिक्षक उपस्थितीबाबत सूचना\nSCERT मार्फत ज्ञानगंगा या शैक्षणिक कार्यक्रमला सुरुवात\nSSC परीक्षा 2021 साठी विषय निहाय Excel Sheet गुण याद्या\nअध्ययन नुकसान सुधारात्मक कार्यक्रम\nइ.१० वीच्या मूल्यमापन कार्यपध्द्ती संदर्भात प्रशिक्षण | दि.१०/०६/२०२१\n© 2021 Thakare Blog -ठाकरे ब्लॉगवरील माहिती हि संपूर्ण खात्रीदायकच असणार आहे, या ब्लॉगवरील माहिती इतर ठिकाणी विना परवानगीने प्रसिद्ध केल्यास @copywriter Act नुसार कारवाई करण्यात येईल. Next Update Groups.\n© 2021 Thakare Blog -ठाकरे ब्लॉगवरील माहिती हि संपूर्ण खात्रीदायकच असणार आहे, या ब्लॉगवरील माहिती इतर ठिकाणी विना परवानगीने प्रसिद्ध केल्यास @copywriter Act नुसार कारवाई करण्यात येईल. Next Update Groups.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://activenews.in/2021/05/%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%80/", "date_download": "2021-06-15T17:01:54Z", "digest": "sha1:3E5HH6OKS27RFVKMAG2V24OLL2CL5DWN", "length": 21279, "nlines": 247, "source_domain": "activenews.in", "title": "दत्तापूरचे उपसरपंच पत्नीसह अपघातात जागीच ठार – ACTIVE NEWS", "raw_content": "\nहौस ऑफ बांबू : मराठीचे प्राचीन अवशेष \nअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतीने कोवीड मधील रुग्णाच्या नातेवाईकांस 28 दिवस अन्नदान सेवा\nजांब रोडच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nPune Corona: सलग चौथ्या दिवशी रुग्णसंख्या एक हजाराच्या आत\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nHome/Uncategorized/दत्तापूरचे उपसरपंच पत्नीसह अपघातात जागीच ठार\nदत्तापूरचे उपसरपंच पत्नीसह अपघातात जागीच ठार\nवाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने दिली दुचाकीला धडक19 May 2021\nत्या दोघांचे छत्र हरविले\nउपसरपंच राजू पवार व त्यांच्या पत्नी शोभा यांचा अपघातात मृत्यू झाल्याने त्यांचा एक मुलगा आणि एक मुलगी या दोघांचे मातृछत्र आणि पितृछत्र एकाच वेळी ��रविले. नियतीने क्रुरडाव साधत एकाच वेळी आई-वडिलांचा डोक्यावरील हात काढुन घेत या दोघांना पोरके केले. या दोन चिमुरड्यांकडे पाहून सर्वांच्याच डोळ्यात अश्रृ दाटले होते.\nसिंदखेड राजा, दि. १८ (प्रतिनिधी)\nतालुक्यातील दत्तापूर येथील उपसरपंच राजू सोनलाल पवार आणि त्यांच्या पत्नी शोभा हे दोघे अपघातात जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. जाफराबाद जवळील चिंचोली येथे मंगळवार, १८ मे रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.\nराजू पवार वय ३५ व त्यांच्या पत्नी शोभा पवार वय ३० हे दाम्पत्य मोटार सायकलने एका लग्न समारंभासाठी भोकरदनकडे जात होते. जाफराबाद जवळील चिंचोंली जवळ समोरुन येणाऱ्या रेतीची वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्परने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघे पती, पत्नी गंभीर जखमी झाले.\nधडक एवढी जबर होती की राजू पवार यांनी डोक्यात घातलेल्या हेल्मेटचा चुरा होऊन त्यांच्या डोक्यात जबर मार लागला. गंभीर जखमी झालेले हे दोघेही गतप्राण झाले. या घटनेची माहिती मिळताच मदतीसाठी अनेकांनी धाव घेतली. पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेत पंचनामा व इतर कायदेशीर कारवाई पूर्ण केली. जाफराबाद येथील ग्रामीण रुग्णालयात दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले. राजू पवार हे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य म्हणून विजयी झाले आणि त्यानंतर त्यांची उपसरपंच म्हणून निवड झाली होती. या अपघाताचे वृत्त दत्तापूर गावात पोहचताच गावात एकच शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात आई – वडिल, एक मुलगा आणि एक मुलगी आहे.\neditor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - \"सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ\" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...\nहौस ऑफ बांबू : मराठीचे प्राचीन अवशेष \nअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतीने कोवीड मधील रुग्णाच्या नातेवाईकांस 28 दिवस अन्नदान सेवा\nजांब रोडच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्य��ंना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nPune Corona: सलग चौथ्या दिवशी रुग्णसंख्या एक हजाराच्या आत\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nहौस ऑफ बांबू : मराठीचे प्राचीन अवशेष \nअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतीने कोवीड मधील रुग्णाच्या नातेवाईकांस 28 दिवस अन्नदान सेवा\nजांब रोडच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nPune Corona: सलग चौथ्या दिवशी रुग्णसंख्या एक हजाराच्या आत\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nमहिलेची तीन वर्षीय चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nमहिलेची तीन वर्षीय चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\nऑनलाइन वेबिनार चे आयोजन मनीवाइज सेंटर चा उपक्रम\nनागपूर – औरंगाबाद महामार्गावर अपघातात टिप्पर चालक जागीच ठार\nनागपूर – औरंगाबाद महामार्गावर अपघातात टिप्पर चालक जागीच ठार\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nकोरोणा बाधितांची संख्या वाढल्याने शिरपूर पुढील ४ दिवस लॉकडाऊन – सुनीता अंभोरे\nनागपूर – औरंगाबाद महामार्गावर अपघातात टिप्पर चालक जागीच ठार\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nहौस ऑफ बांबू : मरा���ीचे प्राचीन अवशेष \nअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतीने कोवीड मधील रुग्णाच्या नातेवाईकांस 28 दिवस अन्नदान सेवा\nजांब रोडच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतीने कोवीड मधील रुग्णाच्या नातेवाईकांस 28 दिवस अन्नदान सेवा\nजांब रोडच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nकोरोणा बाधितांची संख्या वाढल्याने शिरपूर पुढील ४ दिवस लॉकडाऊन – सुनीता अंभोरे\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nकोरोणा बाधितांची संख्या वाढल्याने शिरपूर पुढील ४ दिवस लॉकडाऊन – सुनीता अंभोरे\nनागपूर – औरंगाबाद महामार्गावर अपघातात टिप्पर चालक जागीच ठार\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nउंडळी सुट्टीत दहावी-बारावीची परीक्षा आरोग्यविषयक माहिती सील अभिप्राय\n\"एकनाथ खडसे आई मला व्हिलन शिवलं, योग्य हो बोलेन; কৃষকদের জন্য দিন সাহায্য করুন\" – फडणवीस\n\"हो सके तो लौट के आना\" म्हणत सुधीर मुनगंटीवारांनी खडसेंच्या राजीनाम्यावर व्यक्त केलं मत\nकांद्याचे भाव वाढल्याने डोळ्यांत पाणी आले असताना राज्याच्या कृषी मंत्र्याने दिली अजब प्रतिक्रिया\nनाथाभाऊंनी दिल्या घरी सुखी राहावे, रावसाहेब दानवेंचा सल्ला\nह्रदयद्रावक घटना: 15 ते 20 कुत्र्यांनी नऊ वर्षांच्या मुलाचे तोडले लचके, मूलाचा मृत्यू\nactive news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक���क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://events.hindujagruti.org/event/2700.html", "date_download": "2021-06-15T16:52:45Z", "digest": "sha1:ZH367QYHQAN4T7374C36W6I2RHRIS66M", "length": 4359, "nlines": 26, "source_domain": "events.hindujagruti.org", "title": "साधना संवाद : अध्यात्मावरील प्राथमिक सत्संग – Online Events", "raw_content": "\nसाधना संवाद : अध्यात्मावरील प्राथमिक सत्संग\nHome > साधना संवाद : अध्यात्मावरील प्राथमिक सत्संग\nऑनलाइन ‘साधना संवाद’ हे सत्र आपल्या जीवनाला आनंदी बनवण्याचे आध्यात्मिक द्वार आहे. आध्यात्मिक प्रगती करून जीवनात आनंद प्राप्त करण्यासाठी या सत्संगामध्ये अवश्य सहभागी होऊया. ‘साधना संवाद’मध्ये सहभागी होऊन आमच्या ‘साधना सत्संगा’मध्ये सहभागी होण्यासाठी कृपया खाली नोंदणी करा \n‘साधना संवाद’मध्ये आपण साधना करताना येणारे अनुभव-अनुभूती मोकळेपणे सांगू शकता. या अनुभवांचे या संवादामध्ये आध्यात्मिक विश्लेषण केले जाईल. तसेच या संवादामध्ये आपण साधना करतांना आपल्या मनात उद्भवणारे प्रश्न आणि येणार्‍या अडचणी यांविषयीही मोकळेपणाने विचारू शकता.\nहे ‘साधना संवाद’ सत्संग प्रत्येक रविवारी सोयीच्या वेळांमधे आयोजित केले जातात.\nहा ‘साधना संवाद’ हा Google Meet या ॲप्लीकेशनच्या माध्यमातून असेल.\nआपण ‘साधना संवाद’मध्ये सहभागी झाल्यानंतर आम्ही आपल्याला नियमित साप्ताहिक सत्संगाला जोडून देऊ, जेथे आपल्याला आध्यात्मिक उन्नतीसाठी मार्गदर्शन केले जाईल. हेच सत्संग आपल्या आनंदी जीवनासाठी अधिक उपयुक्त ठरतील \nसनातनच्या ‘साधना सत्संगा’ची वैशिष्ट्ये :\nआपल्या प्रकृतीनुसार आणि क्षमतेनुसार योग्य आणि सुलभ साधनेचे मार्गदर्शन \nजीवनातील आध्यात्मिक समस्यांविषयी आध्यात्मिक उपायांच्या संदर्भात दिशादर्शन \nअध्यात्म आणि साधना संबंधित शंकांचे निरसन \nआपण सनातन संस्थेच्या सत्संगात येत असाल, तर आपल्याला ‘साधना संवाद’साठी नोंदणी करण्याची आवश्यकता नाही.\nहे ‘साधना संवाद’ मराठी, हिंदी, इंग्रजी आणि कन्नड या भाषांमध्ये आहेत. यापैकी आपणाला सोयीस्कर भाषेसाठी आपण नोंदणी करू शकता \nचला, तर मग सनातन संस्थेच्या ‘साधना संवाद’साठी आताच नोंदणी करा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%AE%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87", "date_download": "2021-06-15T16:01:11Z", "digest": "sha1:W6INW5RTZMLJV6UT3JCRQKU2H22MTPWE", "length": 3206, "nlines": 49, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "अनुपमा देशपांडे - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nअनुपमा देशपांडे (जन्मदिनांक अज्ञात - हयात) या लोकप्रिय हिंदुस्तानी गायिका आहेत\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २७ जुलै २०१७ रोजी ००:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1_%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2", "date_download": "2021-06-15T17:01:01Z", "digest": "sha1:6DLDPDFHQVJI5ZOJX7WXO2FZXRTDZ7L3", "length": 2482, "nlines": 28, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "रिचर्ड डम्ब्रिल - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nरिचर्ड डम्ब्रिल (१९ नोव्हेंबर, १९३८:इंग्लंड - हयात) हा दक्षिण आफ्रिकाकडून १९६५ ते १९६७ दरम्यान ५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.\nLast edited on २७ डिसेंबर २०२०, at ००:०९\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २७ डिसेंबर २०२० रोजी ००:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/csf/", "date_download": "2021-06-15T16:23:57Z", "digest": "sha1:QE5Q6X6MJZZ5RP6VQXP7J4FHTFVMZVTY", "length": 8365, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "CSF Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n राज्या��� गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 9,350 नवीन…\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nDilip Walse Patil | मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा; गृहमंत्री वळसे पाटील…\nकेंद्रीय सुरक्षा दलात ‘CSF’ ८४,००० जास्त जागा रिक्त, लवकरच होउ शकते मेघाभरती\nनवी दिल्ली : केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या वेगवेगळ्या शाखेमध्ये ८४, ००० हजार जागा रिक्त आहेत. मंगळवारी सरकारने लोकसभेत ही माहिती दिली. या जागा भरण्यासाठी लवकरच सरकारकडून पाऊले उचलली जाऊ शकतात. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nVideo : नुसरत सोबतचा विवाह मान्य आहे की नाही\nRoyal Enfield | 45 हजार रुपयांच्या बजेटमध्ये घरी आणा बुलेट,…\n2022 मध्ये गुजरात विधानसभा निवडणूकीत ‘आम आदमी’…\npune crime branch police | खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयात…\nST महामंडळ आता सुरु करणार पार्सल अन् कुरीअर सेवा, उत्पन्न…\nकिडनीच्या समस्येने पीडित लोकांनी कोरोना संसर्गापासून…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nCovid-19 | पोस्ट कोविड डायबिटीज पेशंटने आहारात…\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nDilip Walse Patil | मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा\nGold Price Today | सोनं 8000 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या…\nSelfie Point Pune | सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन…\n‘महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रभोधिनी’ प्रशिक्षण…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nकिडनीच्या समस्येने पीडित लोकांनी कोरोना संसर्गापासून बचावासाठी ‘ही’…\nSambhajiraje Meets Uadayanraje | उदयनराजेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल,…\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी सल्लागार…\nBribery Case | 50 हजाराच्या लाच प्रकरणी मुख्य विधी सल्लागार मंजूषा…\nCovid-19 ने संक्रमित झालेल्या लोकांसाठी कोरोना व्हॅक्सीनचा एक डोस…\nकोरोना काळात ‘दुप्पट’ झाला ‘या’ सरकारी बँकेचा नफा, इन्कममध्ये सुद्धा वाढ\n महापालिकेकडून निलेश राणे आणि सं���य काकडे यांना नोटीस; थकवली तब्बल 83 लाखांची पाणीपट्टी\nLIC New Jeevan Shanti Policy | एकदाच करा गुंतवणूक, निवृत्तीनंतर भासणार नाही पैशांची चणचण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/financial-slowdown-resulted-reduction-jobs-india-252103", "date_download": "2021-06-15T15:24:41Z", "digest": "sha1:MT67SEAOMMBCANCJAIT5KD6ASWHR2LCK", "length": 16518, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | आर्थिक मंदीचा फटका, 'इतक्या' लाख नोकऱ्या झाल्यात कमी..", "raw_content": "\nआर्थिक मंदीचा फटका, 'इतक्या' लाख नोकऱ्या झाल्यात कमी..\nमुंबई - देशभरात आर्थिक मंडी तोंड वर काढताना पाहायला मिळतेय. अशात एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येतेय. बातमी आहे आहे चिंता वाढवणारी. यंदा सुरु असलेल्या आर्थिक वर्षात तब्बल १६ लाख नोकऱ्या कमी झाल्यात. हे आम्ही नाही म्हणत, एसबीआय रिसर्च रिपोर्ट इकोरॅपच्या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे, देशात मोठ्या प्रमाणावर मंदीचं सावट असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. याचाच परिणाम आता रोजगारावर पडताना पाहायला मिळतोय.\nबापरे - भयंकर, धक्कादायक.. वसईत विद्यार्थ्यांना गुदमरण्याचे प्रशिक्षण\nया अहवालानुसार मागील वर्षात देशात ८९.७ लाख नोकऱ्यांची निर्मिती झाली होती. यामधल्या यंदा सुरू असलेल्या आर्थिक वर्षात तब्बल १६ लाख नोकऱ्या कमी झाल्या आहेत. नोकरीच्या निमित्ताने देशभरातील तरुण प्रमुख शहरांकडे स्थलांतर करतात. अशात महाराष्ट्र आणि गुजरात सारख्या राज्यांमध्ये मोठ्याप्रमाणावर तरुण येत असतात. मात्र महाराष्ट्र आणि गुजरात सारख्या राज्यांमध्ये नोकरीच्या संधी कमी झाल्यामुळे याचा मोठा फटका रोजगार निर्मितीवर झालेला पाहायला मिळतोय.\nआणखी वाचा - संजय राऊत म्हणतात 'आमचं थोडं मिस कम्युनिकेशन झालं'\nबिहार, उत्तर प्रदेश, राजस्थानमधील अनेक तरुण नोकरीसाठी परराज्यात स्थलांतरित होतात. त्यांच्याकडून घरी पाठवण्यात येणाऱ्या रक्कमेत देखील घट झाल्याचं या अहवालातून समोर येतंय. तज्ज्ञांच्यामते येत्या काळात भारतातील मंदी आणखी तोंडवर काढताना पाहायला मिळणार आहे. अशात याचा आता देशातील रोजगार निर्मितीवर किती आणि कसा परिणाम होतो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं राहणार आहे.\nप्रशांत पाटील गडाखांनी फाडला अर्णब-कंगणाचा बुरखा, मराठी अस्मिता हरवली काय\nनगर ः महाराष्ट्राची परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. त्याला शाहू- फुले- आंबेडकरांचा वारसा ���हे. तोच आपल्याला तरुण पिढीकडे सोपवावा लागेल. सुशांत, कंगना, रिया, अर्णब हे त्यांचे आदर्श असू शकत नाहीत. राज्यघटनेनुसार, या देशाच्या कोणत्याही राज्यात आपल्याला समानतेने जगण्याचा हक्क आहे; पण हे क\nतेलंगणात अडकलेल्या सैनिकांना मिळेना दाद..अनेक मेल करूनही नाही प्रतिसाद\nनाशिक : भारतीय लष्करात सेवा बजावल्यानंतर गेल्या 31 मार्चला सिकंदराबाद लष्कराच्या तळावर निरोप समारंभ झाला. मात्र त्याचदरम्यान देशात लॉकडाउन जाहीर झाल्याने, महाराष्ट्रातील 55 निवृत्त जवान तेथेच अडकले आहेत. इतर राज्यांनी त्यांच्या सैनिकांना ऑनलाइन परवानगी दिल्याने, तेथील जवान त्यांच्या कुटुंब\nलॉकडाऊननंतर साखरेचे दर वाढणार की कमी होणार देशात 'अशी' आहे साखर उद्योगाची स्थिती\nपुणे : महाराष्ट्रासह देशात यंदाच्या गळीत हंगामात साखरेच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. परंतु लॉकडाऊनच्या कालावधीत उद्योग व्यवसाय बंद असल्यामुळे साखरेचा खपही कमी झाला आहे. त्यामुळे राज्यासह देशात साखरेचे दर स्थिर राहतील, असे साखर उद्योगातील तज्ञांचे मत आहे.\n' माळीनगरच्या शिक्षकासह सहा रायडर्स मारणार चार हजार किलोमीटर सायकलिंगने जवानांना सॅल्यूट\nमाळीनगर (सोलापूर) : \"सैनिक हो तुमच्यासाठी' (राईड फॉर द सोल्जर्स) या मोहिमेत महाराष्ट्रातील सहा जण कोटेश्वर मंदिर (कच्छ, गुजरात) ते किबीथू (अरुणाचल प्रदेश) असे चार हजार किलोमीटर सायकलिंग करणार आहेत. यामध्ये माळीनगरच्या मॉडेल विविधांगी प्रशालेतील शिक्षक राजेंद्र धायगुडे सहभागी होणार आहे\n गेल्या २४ तासांत आढळले २५,३२० नवे कोरोना रुग्ण\nदेशाला कोरोना महामारीचा पडलेला विळखा आणखी घट्ट होताना दिसत आहे. दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या पाच दिवसांत सुमारे एक लाखांपेक्षा जास्त नवी रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू या सहा राज्यांत ८५ टक्के नवे रुग्ण आहेत. आरोग्य मंत्रा\nSBI Recruitment 2020: अप्रेंटिसच्या ८५०० जागांची बंपर भरती\nSBI Recruitment 2020: कोणत्याही शाखेतून पदवी घेतेलेल्या पदवीधारकांना भारतीय स्टेट बँकमध्ये नोकरी मिळवण्याची उत्तम संधी चालून आली आहे. एसबीआयने अप्रेंटिस पदासाठी ८५०० जागांची भरती काढली आहे. यासाठी त्यांच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर अधिसूचना प्रसिद्ध केली असून अर्ज करण्याच�� प्रक्रियाही स\nLockdown : स्थलांतरीत अडकले महाराष्ट्राच्या सीमेवर, वाहनांच्या रांगा\nमुंबई : महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाणाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. गुजरात सीमेवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. ते आवश्यक कागदपत्रांसाठी प्रयत्नांची शर्थ करीत आहेत. त्याचवेळी या वाहनात कुठेतरी स्थलांतरीत हरवलेले आहेत. पोलिसाची परवानगी नसल्यामुळे त्यांच्यापैकी अनेकांना च\nखरीप कांद्याच्या उत्पादनात देशात नऊ लाख टन घट शक्य\nनाशिक : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने यंदा देशामध्ये खरीप कांद्याच्या उत्पादनात नऊ लाख टनांनी घट येण्याचा अंदाज वर्तविला आहे, तसेच बटाट्याचे पावणेदोन लाख, तर टोमॅटोचे २९ हजार टनांनी उत्पादन कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली. त्याच वेळी यंदाच्या पावसाने कांद्याच्या रोपांचे न\nबाबरी मशीद निकाल हा देशहिताचा नाही, लोकांचा विश्वास उडेल: प्रकाश आंबेडकर\nअकोला : बाबरी मशीद पाडणे हे नियोजित षडयंत्र नव्हते, असं सांगत 32 लोकांना विशेष सीबीआय न्यायालयाने निर्दोष सोडले आहे. मात्र असे असले तरी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी काढलेली रथयात्रा ही बाबरी मशीद पाडण्यासाठीच होती. त्यामुळे न्यायालयाने दिलेला हा निकाल देशहिताचा नसून अशा निकाला\nSGFI Election : सुशील कुमारनं मारलं मैदान; महाराष्ट्राच्या शिरपेचात महासचिवपद\nसातारा : स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाची (School Games Federation Of India) कार्यकारिणीची पुन्हा एकदा निवड झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पुणे जिल्हा क्रीडाधिकारी विजय संतान यांची महासचिवपदी निवड झालेली आहे. तर सन 2006 पासून राष्ट्रीय शालेय महासंघ (एसजीएफआय) याचे अध्यक्षपद ऑलिंपिकपटू सुश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/maharashtra/mns-workers-involved-in-screening-and-oxygen-level-counting-in-kalyan-dombivli-during-corona-crisis-news-latest-updates/", "date_download": "2021-06-15T17:12:12Z", "digest": "sha1:ZGPDVHQ4WGRJAZC7JA3N4YJP7HFA72KG", "length": 26573, "nlines": 153, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "कल्याण डोंबिवलीत महाराष्ट्र सैनिकांकडून घरोघरी जाऊन स्क्रिनिंग आणि ऑक्सिजन लेवल तपासणी | कल्याण डोंबिवलीत महाराष्ट्र सैनिकांकडून घरोघरी जाऊन स्क्रिनिंग आणि ऑक्सिजन लेवल तपासणी | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nHealth First | भाजलेले चणे खाण्���ाचे हे आहेत आरोग्यदायी फायदे | वाचा सविस्तर खुशखबर | SBI कडून ‘या’ खातेदारांना 2 लाखांचं अपघात विमा संरक्षण | असा मिळवा फायदा Sarkari Naukri | SBI (मुंबई) बँकेत फायर इंजिनियर्सला मोठी संधी | वाचा, शेअर करा ई-सेवा | पॅन कार्ड हरवलंय | असं ऑनलाईन ड्युप्लिकेट काढा Health First | खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी | ही कारणं आधी वाचा Health First | तुमचा चेहरा सुजल्यासारखा वाटतोय | असं ऑनलाईन ड्युप्लिकेट काढा Health First | खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी | ही कारणं आधी वाचा Health First | तुमचा चेहरा सुजल्यासारखा वाटतोय हे उपाय करून पाहा Health First | घरातील फ्रीजमधून वास येतोय हे उपाय करून पाहा Health First | घरातील फ्रीजमधून वास येतोय | हे करून पहा\nMarathi News » Maharashtra » कल्याण डोंबिवलीत महाराष्ट्र सैनिकांकडून घरोघरी जाऊन स्क्रिनिंग आणि ऑक्सिजन लेवल तपासणी\nकल्याण डोंबिवलीत महाराष्ट्र सैनिकांकडून घरोघरी जाऊन स्क्रिनिंग आणि ऑक्सिजन लेवल तपासणी\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 11 महिन्यांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nकल्याण, २० जुलै : मुंबई महानगर क्षेत्रामध्ये कोरोना रुग्णसंख्येत कल्याण-डोंबिवली महापालिका दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली असून, गेल्या काही दिवसांपासून येथे दररोज ४५० ते ५५० बाधित आढळून येत आहेत. शहरातील एकूण रुग्णांचा आकडा १७ हजारांच्या पुढे गेल्याने गेल्या १७ दिवसांपासून शहरात लागू असलेली टाळेबंदी फसल्याची चर्चा सुरू झाली आहे.\nमुंबई महानगर क्षेत्रामध्ये नऊ महापालिका येतात. त्यामध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, मिरा-भाईंदर, वसई-विरार आणि पनवेल महापलिकांचा समावेश आहे. मुंबई महपालिका क्षेत्रात दररोज अकराशे ते बाराशे करोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. तर कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात गेल्या २० दिवसांपासून दररोज ४५० ते ५५० रुग्ण आढळून येत आहेत.\nकल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात आतापर्यंत १७ हजार ६४० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ९ हजार ३०७ रुग्ण हे २ ते १९ जुलै या कालावधीत आढळून आले आहेत. ठाण्यापेक्षा कल्याण-डोंबिवली रुग्णसंख्येत आघाडीवर असल्याचे चित्र आहे. याशिवाय, मुंबई महानगर क्षेत्रामध्ये कोरोना रुग्ण संख्येत कल्याण-डोंबिवली दुसऱ्या स्थानावर असल्याचे चित्र आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने आता शहरातील कोरोना चाचण्या आणि रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याचे काम प्रभावीपणे करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.\nकल्याण डोंबिवलीतील बिकट परिस्थिती पाहता स्वतः महाराष्ट्र सैनिक योग्य ती सुरक्षेची खबरदारी घेत स्थानिक प्रशासनाच्या मदतीला उतरल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रसैनिक स्वत:च्या जीवाची पर्वा न करता वाढत्या कोरोना रूग्ण संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी स्थानिक प्रशासनाला मदत म्हणुन रस्त्यावर उतरले असून धारावी पॅटर्न सुत्रानुसार आता स्वतः घरा घरात जाउन प्रत्येक नागरीकांची स्क्रिनिंग, आॅक्सिजन लेवल तपासणी करून त्यांना मार्गदर्शन करत आहेत. तसेच एखादा संक्षयीत रूग्ण आढळल्यास महापालिका प्रशासनाच्या मार्गदर्शन सुचीनुसार संबंधित रूग्णांचे विलगीकरण व मोफत चाचणी करण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोना आपत्तीत राज ठाकरे यांचे कार्यकर्ते सामान्य लोकांसाठी अनेक शहरात समाज कार्य करताना प्रसार माध्यमांच्या नजरेस पडत आहेत.\nमागील बातमी पुढील बातमी\nकल्याण डोंबिवलीत आज ५६० नवे रुग्ण, रुग्णांची रुग्णवाहिकेतून गुरांप्रमाणे वाहतूक\nकल्याण डोंबिवलीत कोरोनाचा कहर सुरुच आहे. आजची रुग्णसंख्या ५६० झाली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेने ही माहिती दिली आहे. सध्याच्या घडीला कल्याण डोंबिवलीत उपचार घेत असलेल्यांची संख्या ४ हजार २६८ आहे. आत्तापर्यंत ३०९० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आत्तापर्यंत १२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.\nकल्याण-डोंबिवली: इतर आमदार सुस्त पण मनसे व्यस्त; घरचे हाॅस्पिटल कोरोना रूग्णांच्या सेवेसाठी\nमहाराष्ट्रात दिवसभरात २२१ नवे करोनाग्रस्त पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या १९८२ वर पोहचली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. आज करोनामुळे महाराष्ट्रात २२ रुग्णांचा मृत्यू झाला. २२ मृत रुग्णांपैकी १६ मृत्यू मुंबईत, ३ पुण्यात तर २ नवी मुंबईत झाले आहेत. तर एका मृत्यूची नोंद सोलापुरात झाली आहे. महाराष्ट्राच्या चिंतेत भर घालणारी ही बातमी ठरली आहे.\nकेडीएमसी हद्दीत कोरोना टेस्टींग लॅब आवश्यक; आ. राजू पाटील यांची मुख्य��ंत्र्यांना विनंती\nराज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी दुसरीकडे हे रुग्ण ठणठणीतही होत असल्याचेही दिसत आहे. कोरोना विषाणूची लागण झालेले राज्यातील ३४ रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. यामध्ये मुंबईतील १४ रुग्ण, पुण्यातील १५, नागपूरमधील १, औरंगाबाद १, यवतमाळमधील ३ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १९६ वर गेली आहे.\nकेडीएमसी'त कोरोना टेस्ट लॅबची उभारणी होणार; मनसे आ. राजू पाटलांच्या प्रयत्नांना यश\nराज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी दुसरीकडे हे रुग्ण ठणठणीतही होत असल्याचेही दिसत आहे. कोरोना विषाणूची लागण झालेले राज्यातील अनेक रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.\nकोरोना रुग्ण वाढत आहेत; धारावीप्रमाणे सरकारी यंत्रणेने कल्याण-डोंबिवलीत पाहणी करावी\nराज्यामध्ये कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शुक्रवारी राज्यात १६ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १,३८० वर पोहचला आहे. गुरुवारी राज्यात कोरोनाचे २२९ नवे रुग्ण आढळले होते.\nजिल्हा नियोजन निधीतून ५० लाख उपलब्ध; आ. राजू पाटील कल्याण-डोंबिवलीसाठी तत्पर\nकल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात असलेल्या कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीने ५० लाखांचा निधी मंजूर करण्याची मागणी आमदार राजू पाटील यांनी जिल्हा नियोजन अधिकारी (ठाणे) यांच्याकडे केली होती. कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यातच महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले असताना कल्याण डोंबिवली परिसरात रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वैद्यकीय यंत्रसामुग्री आणि साहित्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली होती.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अज��त पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nबारामतीच्या चहावाल्याकडून मोदींना दाढीसाठी 100 रुपयांची मनी ऑर्डर | म्हणाला साहेब, दाढीऐवजी लसीकरण वाढवा\nदेशाची अर्थव्यवस्था ढासळतेय | पण भाजपचा पक्ष खजिना तुडुंब भरतोय | २०१९-२० मध्ये ७८५ कोटीची देणगी\nVIDEO | मला आनंद आहे की, कोविडमध्ये देशात अनेकांनी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जीव गमावले - गडकरी\nबीड | परळी तालुक्यातील सिरसाळा येथे MIDC उभारण्याचा मार्ग मोकळा | उद्योग मंत्रालयाची मंजुरी\nहमीभाव वाढवल्याचा दावा कोणत्याही तज्ज्ञाने सिद्ध करून दाखवावा - राजू शेट्टी\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nकोरोना आपत्तीत आरोग्य व्यवस्थेची पोलखोल झाली, पण मोदी म्हणाले, आम्ही नव्या आरोग्य सुविधा उभारल्या\nआज सकाळी ११ वाजता पंतप्रधान-मुख्यमंत्री भेट | काय असतील मराठा आरक्षण प्रश्नी मुद्दे\nअजब | उपराष्ट्रपतींचं ट्विटर खातं सक्रिय नसल्यानं ब्लू टिक ऑटोमॅटिकली गेली | भाजप म्हणतं हा घटनेवरील हल्ला\nमोफत लसीकरणासाठी फेब्रुवारीपासूनच मुख्यमंत्र्यांची मागणी होती | निर्णयासाठी मोदींना ४ महिने लागले - ममता बॅनर्जी\nSpecial Recipe | गाजर न ��िसता गाजराचा चविष्ट हलवा बनवा\nSpecial Recipe | पारंपारिक गावरान पद्धतीने मिरचीचा ठेचा | करून पहा\nदेशात कोरोना लसींचा तुटवडा आणि केंद्र सरकार ट्विटरवरील ‘ब्लू टिक’साठी भांडतंय - राहुल गांधी\nकेंद्र सरकार केवळ हेडलाईन मॅनेजमेंटमध्ये व्यस्त | राज्यांना कशापध्दतीने लस पुरवठा करणार ते सांगावे - राष्ट्रवादी\nदेशात कोरोनाबळींच्या संख्येत थोडी वाढ | पण कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ\nछत्रपती घराण्याचं काम लोकांना पेटवण्याचं नाही, तर न्याय देण्याचं - संभाजी छत्रपती\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/%C2%A05-calls-chief-minister-and-4-calls-matoshree-mla-swabhimani-7914", "date_download": "2021-06-15T17:04:34Z", "digest": "sha1:YKJADLPSSM7NYEE5ULCKEPN5NHWDQMBJ", "length": 12116, "nlines": 153, "source_domain": "www.saamtv.com", "title": "स्वाभिमानी'च्या आमदाराला मुख्यमंत्र्यांचे 5 तर 'मातोश्री'चे 4 कॉल! | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nस्वाभिमानी'च्या आमदाराला मुख्यमंत्र्यांचे 5 तर 'मातोश्री'चे 4 कॉल\nस्वाभिमानी'च्या आमदाराला मुख्यमंत्र्यांचे 5 तर 'मातोश्री'चे 4 कॉल\nस्वाभिमानी'च्या आमदाराला मुख्यमंत्र्यांचे 5 तर 'मातोश्री'चे 4 कॉल\nरविवार, 3 नोव्हेंबर 2019\nपुणे : \"मी भाजपला पाठिंबा द्यावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वेळा फोन केला. मातोश्रीवरून चार कॉल आले. एक वेळा उद्धव ठाकरेनी पाठिंब्याबाबत विनंती केली मात्र मी राजू शेट्टी यांच्याशी गद्दारी करणार नाही आणि चळवळीला नख लावणार नाही, असे त्यांना सांगितल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भ��यार यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.\nपुणे : \"मी भाजपला पाठिंबा द्यावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वेळा फोन केला. मातोश्रीवरून चार कॉल आले. एक वेळा उद्धव ठाकरेनी पाठिंब्याबाबत विनंती केली मात्र मी राजू शेट्टी यांच्याशी गद्दारी करणार नाही आणि चळवळीला नख लावणार नाही, असे त्यांना सांगितल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.\nभुयार म्हणाले,\"आम्ही या निवडणुकीकडे निवडणूक म्हणून बघत नव्हतो तर चळवळ म्हणून बघत होतो. लोकांच्या बळावर आम्ही राज्यातील चार नंबरच्या मंत्रीमहोदयांचा पराभव करू शकलो. आम्ही चळवळ उभा केली आणि आमचा विजय झाला. राजू शेट्टी यांच्या विचाराने मी काम करतोय. आम्ही त्यांचा चेहऱ्यावर मते मागितली आहेत. आम्ही शेतकऱ्यांशी बांधील आहोत आणि शेट्टीच्या विचाराचे पाईक आहोत म्हणून लोकांनी आम्हाला विजयी केले आहे.\"\n\"पाठिंबा दयावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वेळा फोन केला. सुभाष देसाई तीन वेळा बोलले तर उद्धव ठाकरे यांचेही बोलणे झाले. मात्र मी त्यांना \"राजू शेट्टी यांच्याशी गद्दारी करणार नाही आणि चळवळीला नख लावणार नाही \" असे सांगितल्याचे आमदार भुयार म्हणाले.\nपुणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis फोन उद्धव ठाकरे uddhav thakare आमदार निवडणूक पराभव defeat विजय victory सुभाष देसाई subhash desai chief minister mla\nYCM रुग्णालयातील स्टाफचे भरपावसात आंदोलन\nपुणे : दहा वर्षांहून Year अधिक काळ झाल तरीही आपल्याला मानधनावरच काम करावे लागत आहे....\nकोरोना विषाणूंना नष्ट करणारा मास्क भारतात विकसित\nपुणे : कोविड 19 विषाणूच्या साथीला सुरवात झाल्यापासून बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे...\n'ही' ठरली महाराष्ट्राची नंबर 1 मालिका, वाचा सविस्तर\nपुणे : नेहमीच प्रेक्षकांचे प्रेम मराठी मालिक आणि त्यांच्या कलाकारांना आणि...\n२४ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांची विक्री बंद; हॉलमार्कशिवाय दागिने...\nपुणे : केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क अनिवार्य केल्यामुळे ...\n50 हजाराची लालसा सरकारी अधिकाऱ्याला चांगलीच भोवली\nपुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) मुख्य विधी अधिकारी एसीबीने (ACB)...\nज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या पालखी सोहळ्या प्रमुख पदी अँड विकास...\nपुणे - संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या Dnyaneshwar Maharaj पालखी सोहळा पायी...\nदोन राजे भेटले; मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर एकत्र लढणार\nपुणे - गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राचे Maharashtra लक्ष लागलेल्या...\nकर्मवीर सुमेध वानखडे यांच्या स्मृती दिनानिमित्त ऑनलाइन कवी संमेलन\nशेगाव येथे विदर्भ साहित्य संघ शाखा शेगावच्या वतीने ऑनलाइन कवीसंम्मेलन स्मृतीशेष...\nसध्याची परिस्थिती अजून वर्ष- दोन वर्षे राहणार; काळजी घ्या -...\nआंबेगाव: कोरोना गेलेला नाही. हीच परिस्थितीत अजून वर्ष- दोन वर्षे राहणार आहे....\nपुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातल्या पहिल्या सुसज्ज जम्बो सेंटरचे...\nपुणे जिल्ह्याच्या (Pune District) ग्रामीण भागातील रुग्ण हे उपचारासाठी पुणे शहरातील...\nOBC आरक्षणाच्या प्रश्‍नासंदर्भात दोन दिवसीय शिबिराचे आयोजन- विजय...\nपुणे : राज्यातील ओबीसी OBC समाजाची जनगणना सुरू करावी, अशी मागणी...\nलोणावळ्यात शासकीय नियमांचे उल्लंघन करत पर्यंटकांची गर्दी\nलोणावळा: शासकीय नियमांचे व पर्यटनबंदी आदेशाचे उल्लंघन करत लोणावळ्यात आलेल्या...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://activenews.in/2020/09/23/", "date_download": "2021-06-15T17:10:48Z", "digest": "sha1:WED4SZH7N2MA4PRHMVBUYXBFBKGOS7CC", "length": 15832, "nlines": 202, "source_domain": "activenews.in", "title": "September 23, 2020 – ACTIVE NEWS", "raw_content": "\nहौस ऑफ बांबू : मराठीचे प्राचीन अवशेष \nअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतीने कोवीड मधील रुग्णाच्या नातेवाईकांस 28 दिवस अन्नदान सेवा\nजांब रोडच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nPune Corona: सलग चौथ्या दिवशी रुग्णसंख्या एक हजाराच्या आत\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nविदर्भात पुन्हा येणार महापूर इस��पूर धरणातून पाण्याचा प्रचंड विसर्ग; विदर्भ-मराठवाड्याचा संपर्क तुटला\nविदर्भात पुन्हा येणार महापूर इसापूर धरणातून पाण्याचा प्रचंड विसर्ग; विदर्भ-मराठवाड्याचा संपर्क तुटला | eSakal Source link\nकृषी विधेयके सरकारकडे परत पाठवा;विरोधकांचे राष्ट्रपतींना साकडे\nनवी दिल्ली – कृषी सुधारणा विधेयके संसदेत गदारोळामध्येच मंजूर करण्यात आली असल्याने राष्ट्रपतींनी त्यांना मान्यता देऊ नये, तसेच ती सरकारकडे…\nखाऊन पाहिलात का कधी चविष्ट नागपूरी गोळाभात\nSakal Newsletter आजचा ई-पेपर Thursday, September 24, 2020 Toggle navigation x प्रीमियम ताज्या मुख्य पुणे मुंबई महाराष्ट्र महाराष्ट्र पुणे…\nसाथीदारांच्या मदतीने पतीला संपविले, धरणात फेकला मृतदेह\nपुसद (जि. यवतमाळ) : धारदार शस्त्राने पोटावर व छातीवर वार असलेला मृतदेह पूस धरणातील पात्रात आढळून आला होता. पोलिसांनी या…\nखडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार का बैठकीनंतर ही ‘सस्पेन्स’ कायम\nSakal Newsletter आजचा ई-पेपर Wednesday, September 23, 2020 Toggle navigation x प्रीमियम ताज्या मुख्य पुणे मुंबई महाराष्ट्र महाराष्ट्र पुणे…\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन\nवाडा:प्रतिनिधीसंजय लांडगे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे कामी महाराष्ट्र शासनामार्फत “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” मोहीम दिनांक १५ सप्टेंबर २०२० ते…\nओला दुष्काळ जाहीर करा, वंचित बहुजन आघाडीची मागणी\nActive News/23-09-20एकनाथ पवार ता.प्र.कारंजा लाड कारंजा – सतंतधार पावसाने यावर्षी धोक्याची पातळी ओल्यांडल्या मुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे त्यामुळेच ता.कारंजा…\nआम्ही करून दाखवलं; मराठा आरक्षणाबाबत फडणवीसांनीच केला थातूर मातूरपणा : पृथ्वीराज चव्हाण\nकऱ्हाड : भाजपच्या देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे सरकार 2014 रोजी सत्तेत आले. त्यावेळी मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न…\n‘रब ने बनाई जोडी’ची फेसबुकवर धूम कपल चॅलेंज’ होतेय व्हायरल\nSakal Newsletter आजचा ई-पेपर Wednesday, September 23, 2020 Toggle navigation x प्रीमियम ताज्या मुख्य पुणे मुंबई महाराष्ट्र महाराष्ट्र पुणे…\nमाझे मालेगाव माझी जबाबदारी या आरोग्य सेवा योजने नुसार कोरोना तपासणी सुरू\nActive News Networkडोंगरकिन्ही सर्कल प्रतिनिधीदिनांक 23 सप्टेंबर 2020राज्यात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेऊन शासन माझे कुटुंब माझी जबाबदारी ही आरोग्य…\nखंडाळा शिंदे उमेद ��ंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nकोरोणा बाधितांची संख्या वाढल्याने शिरपूर पुढील ४ दिवस लॉकडाऊन – सुनीता अंभोरे\nनागपूर – औरंगाबाद महामार्गावर अपघातात टिप्पर चालक जागीच ठार\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nहौस ऑफ बांबू : मराठीचे प्राचीन अवशेष \nअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतीने कोवीड मधील रुग्णाच्या नातेवाईकांस 28 दिवस अन्नदान सेवा\nजांब रोडच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतीने कोवीड मधील रुग्णाच्या नातेवाईकांस 28 दिवस अन्नदान सेवा\nजांब रोडच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nकोरोणा बाधितांची संख्या वाढल्याने शिरपूर पुढील ४ दिवस लॉकडाऊन – सुनीता अंभोरे\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nकोरोणा बाधितांची संख्या वाढल्याने शिरपूर पुढील ४ दिवस लॉकडाऊन – सुनीता अंभोरे\nनागपूर – औरंगाबाद महामार्गावर अपघातात टिप्पर चालक जागीच ठार\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nउंडळी सुट्टीत दहावी-बारावीची परीक्षा आरोग्यविषयक माहिती सील अभिप्राय\n\"एकनाथ खडसे आई मला व्हिलन शिवलं, योग्य हो बोलेन; কৃষকদের জন্য দিন সাহায্য করুন\" – फडणवीस\n\"हो सके तो लौट के आना\" म्हणत सुधीर मुनगंटीवारांनी खडसेंच्या राजीनाम्यावर व्यक्त केलं मत\nकांद्याचे भाव वाढल्याने डोळ्यांत पाणी आले असताना राज्याच्या कृषी मंत्र्याने दिली अजब प्रतिक्रिया\nनाथाभाऊंनी दिल्या घरी सुखी राहावे, रावसाहेब दानवेंचा सल्ला\nह्रदयद्रावक घटना: 15 ते 20 कुत्र्यांनी नऊ वर्षांच्या मुलाचे तोडले लचके, मूलाचा मृत्यू\nactive news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://iplliveupdate.in/2021/05/29/sbi-hdfc-bank-move-sc-against-rbi-directive-to-provide-data-under-rti-act/", "date_download": "2021-06-15T16:50:01Z", "digest": "sha1:XJJ4OCI5VQ427XBAGNXUXHNS2DUHOOCA", "length": 11332, "nlines": 160, "source_domain": "iplliveupdate.in", "title": "SBI, HDFC Bank move SC against RBI directive to provide data under RTI act | IPL Live Update", "raw_content": "\nभारतीय स्टेट बँक (एसबीआय) आणि एचडीएफसी बँक हलविले आहे सर्वोच्च न्यायालय आणि भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांवर स्थगिती मागितली बँका माहिती अधिकार कायद्यांतर्गत आर्थिकदृष्ट्या संवेदनशील डेटा प्रदान करण्यासाठी, टाइम्स ऑफ इंडिया शुक्रवारी नोंदवले.\nअहवालानुसार, दोन सर्वात मोठे बँका असे निर्देश त्यांच्या व्यावसायिक कार्यांसाठी हानिकारक ठरतील आणि ग्राहकांच्या माहितीच्या गोपनीयतेशी तडजोड करू शकेल अशी भीती भारताने व्यक्त केली आहे.\nन्यायमूर्ती एल.एन.राव आणि अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी केली.\nपासून एसबीआय एचडीएफसीची बाजू, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी खंडपीठाला सांगितले की तपासणी अहवाल / जोखीम मूल्यांकन अहवाल / वार्षिक आर्थिक तपासणी अहवाल यासारख्या संवेदनशील माहितीचे स्पष्टीकरण बँका प्रतिस्पर्धी बँकिंग क्षेत्रात प्रतिस्पर्ध्यांकरिता त्यांना असुरक्षित बनवते.\nपुढे, प्रतिस्पर्धी त्यांचे शोषण करू शकले माहिती अधिकार कायदा व्यापारातील रहस्ये आणि यशस्वी बँकांचे अंतर्गत सामर्थ्य जाणून घेणे.\nआरबीआयविरोधात दिशा-निर्देश मागितले गेले असले, तरी एससीच्या आदेशानुसार असा डेटा जाहीर करण्याची परवानगी देण्यात आली होती, असे अहवालात म्हटले आहे.\n२०१ 2015 च्या निर्णयामध्ये अनुसूचित जातीने निर्देश दिले होते आरबीआय अंतर्गत वार्षिक ��त्मनिरीक्षण अहवाल प्रकाशित करणे माहिती अधिकार कायदा. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की मोठ्या प्रमाणात ठेवीदार, देशाची अर्थव्यवस्था आणि बँकिंग क्षेत्रातील जनतेचे हित राखण्याचे केंद्रीय बँकेचे कर्तव्य आहे.\nवृत्तपत्र पुढे उद्धृत एसबीआय जयंतीलाल एन मिस्त्री प्रकरणातील निकाल पाहता, द आरबीआय माहिती अधिकार अधिनियम २०० 2005 अन्वये अधिनियमित, अधिनियम कलम provisions च्या तरतुदीनुसार सूट मिळालेल्या माहिती अधिकार अधिनियम २०० under अन्वये अर्जदार बँकेच्या कर्मचार्‍यांच्या आणि ग्राहकांच्या माहितीसह गोपनीय आणि संवेदनशील माहिती जाहीर करण्याचा प्रयत्न करीत आहे. “\nआपल्या आवडीचे आणि देश व जगासाठी व्यापक राजकीय आणि आर्थिक परिणाम घडविणा develop्या घडामोडींवर अद्ययावत माहिती आणि भाष्य करण्यासाठी बिझिनेस स्टँडर्डने नेहमीच प्रयत्न केले आहेत. आमचे ऑफर कसे सुधारता येईल याविषयी आपले प्रोत्साहन आणि निरंतर अभिप्राय यामुळे केवळ आमचे या संकल्पनेबद्दलचे संकल्प आणि वचनबद्धता दृढ झाली आहे. कोविड -१ of पासून निर्माण झालेल्या या कठीण काळातही आम्ही विश्वासार्ह बातम्या, अधिकृत मते आणि प्रासंगिकतेच्या विशिष्ट मुद्द्यांवरील अस्पष्ट भाष्यांसह आपल्याला माहिती आणि अद्ययावत ठेवण्यासाठी वचनबद्ध राहणे सुरू ठेवतो.\nआमच्याकडे मात्र एक विनंती आहे.\nसाथीच्या आजाराच्या आर्थिक परिणामावर लढा देत असताना आम्हाला आपल्या समर्थनाची आणखी आवश्यकता आहे जेणेकरून आम्ही आपल्याला अधिक दर्जेदार सामग्री ऑफर करू शकू. आमच्या सदस्यता मॉडेलने आपल्यापैकी बर्‍याचजणांचा उत्साहवर्धक प्रतिसाद पाहिला आहे, ज्यांनी आमच्या ऑनलाइन सामग्रीची सदस्यता घेतली आहे. आमच्या ऑनलाइन सामग्रीची अधिक सदस्यता आपल्याला केवळ अधिक चांगली आणि अधिक संबंधित सामग्री ऑफर करण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यात मदत करू शकते. आम्ही विनामूल्य, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेवर विश्वास ठेवतो. अधिक सदस्यतांद्वारे आपले समर्थन आम्हाला वचनबद्ध असलेल्या पत्रकारितेचा अभ्यास करण्यास मदत करू शकते.\nसमर्थन गुणवत्ता पत्रकारिता आणि बिझिनेस स्टँडर्डची सदस्यता घ्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%85%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0_(%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%83%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3)", "date_download": "2021-06-15T15:30:37Z", "digest": "sha1:NXQRICRLD7OAO75AAZHJ4D7UF532YYXI", "length": 3389, "nlines": 33, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "जॅग्वार (निःसंदिग्धीकरण) - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nया निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.\nजर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.\nजॅग्वार कारस् - ब्रिटीश कार उत्पादक\nजॅग्वार १, जॅग्वार २ - जर्मन रणगाडा उदवंस्क\nजॅग्वार - पॅंथेरा ओंका - अमेरिका खंडातील मार्जार कुळातील शिकारी वन्यप्राणी\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ११:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vichakshan.com/home/bookDetails/80", "date_download": "2021-06-15T16:27:48Z", "digest": "sha1:IJOV3HQPQDDG2K2HXYJHDK64U3XIPPAQ", "length": 2460, "nlines": 56, "source_domain": "vichakshan.com", "title": "Book Details", "raw_content": "\nलेखिका शुभांगी पासेबंद यांच्या विविधरंगी विचारांच्या ठिपक्यांनी तयार झालेली सुंदर रांगोळी म्हणजे \"केशरबाग\" हे स्तंभलेखन संग्रहाचे पुस्तक होय \nहे पुस्तक एक वैचारिक स्फुट लेखन संग्रह आहे. केशराला जरी स्वतःची चव नसली तरीसुद्धा ते एखाद्या चांगल्या पदार्थला(कामाला) यशाचा रंग, चव व गंध आणतो तद्वतच विविध आयामांना स्पर्श करुन लेखिकेचे विचार ही या केशरबागेला एक वेगळा रंग, चव व गंध प्रदान करून जाते. वेगवेगळ्या हिंदी वा इंग्रजी काव्यपंत्कींचा सढळ हाताने लेखिकेने वापर केल्याने या पुस्तकाला एक वेगळा साहित्तिक बाज चढलेला दिसतो \n\"केशरबागेत\" मनाच्या गाभाऱ्यातली रूखरुखही हळूवारपणे आपल्याला जाणवत राहते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/oxygen-shortage/", "date_download": "2021-06-15T16:26:59Z", "digest": "sha1:KKVU3SMYWWQCEJN7PRH3VKOVEMPE2CSX", "length": 5594, "nlines": 71, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates oxygen shortage Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nआंध्र प्रदेशमध्ये ऑक्सिजनविना २२ रुग्णांचा मृत्यू\nआंध्र प्रदेशमधील एका रुग्णालयात घडलेल्या घटनेमुळे देश पुन्हा हादरला आहे. आंध्र प्रदेश राज्यातील तिरुपती येथील…\nऑक्सिजन तुटवड्याबाबत नागपूर खंडपीठाचे प्रशासनाला आदेश\nनागपूर: राज्यात एकीकडे कोरोनाचे संकट असताना दुसरीकडे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे ऑक्सिजन एक्सप्रेसचादेखील वापर…\nडॉक्टरांची प्रिस्क्रिप्शनच्या माध्यमातून जनजागृती\nअहमदनगर: देशात कोरोनाचा कहर सुरु असतानाच अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. देशातील ऑक्सिजनचा पुरवठा…\nनाशकात ऑक्सिजनची भीषण टंचाई\nनाशकात ऑक्सिजनची भीषण टंचाई असल्याचं समोर आलं आहे. नाशिकमध्ये फक्त सरकारी रुग्णालयांचा ऑक्सिजन पुरवठा सुरू…\nराज्यात नियमित शस्त्रक्रिया रद्द करुन ऑक्सिजन वापरात सुसूत्रता\nऑक्सिजनच्या टंचाईमुळे राज्यात भयाण परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे वाढते संकट आणि…\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजनची कमतरता भासू लागली आहे. ठाण्यातील पूर्व द्रुतगती महामार्गालगत असलेल्या महापालिकेच्या पार्किंग…\nअभिनेत्री नाइरा शाहला बर्थ डे पार्टी पडली महागात\nदेशात तब्बल ७५ दिवसानंतर कोरोनाबाधितांची संख्या ६० हजारांवर\n‘सोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करते आहे’\nआशा कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर\nराज्यात पावसाची आठवडाभर विश्रांती\nदेशात कोरोनाचा ‘डेल्टा प्लस’ विषाणू\nनवी मुंबईत पित्यानेच केला मुलांवर गोळीबार\nधारावीत सोमवारी एकही कोरोना रुग्ण नाही\nदेशात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ\nया अभिनेत्रीने अनुष्का शर्मा आणि प्रियंका चोपडा यांच्या पतीसोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली\nदिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नीचे कोरोनाने निधन\nकढीपत्ता हा आरोग्यासाठी फायदेशीर\nया वेबसाईटवर सुशांतसिंह राजपूतचा अनोखा प्रवास पाहा..\nअंकिताने सुशांतसोबत असलेले व्हिडीओ शेअर करत आठवणींना दिलाय उजाळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.msdhulap.com/2020/12/how-to-get-birth-certificate-online.html", "date_download": "2021-06-15T17:07:41Z", "digest": "sha1:CUS6JNQLTKTWMUAR4KEY3USBOTJFK3WY", "length": 14184, "nlines": 122, "source_domain": "www.msdhulap.com", "title": "जन्म नोंद दाखला ऑनलाईन कसा काढायचा? जाणून घ्या सविस्तर ", "raw_content": "\nसोशल मीडिया ग्रुप जॉईन करा\nHomeसरकारी कामेजन्म नोंद दाखला ऑनलाईन कसा काढायचा\nजन्म नोंद दाखला ऑनलाईन कसा काढायचा\nप्रत्येक भारतीय नागरिकासाठी जन्म प्रमाणपत्र पहिले जन्म दिनांक व ठिकाण दाखविणारे महत्वाचे ओळखपत्र आहे. शासकीय विविध योजनांचा सेवा सवलतीचा फायदा घेण्यासाठी जन्म प्रमाणपत्र महत्वाचे ठरते. ग्रामीण/शहरी भागातील नागरिकांनी जन्म-मृत्युची घटना घडल्यानंतर संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका, कॅन्टोमेंट बोर्ड/महानगरपालिका इ. ठिकाणी जन्म-मृत्युची माहिती घटना घडल्यापासून २१ दिवसांच्या आत दिली पाहिजे.\nवरील मुदतीच्या आत जन्म-मृत्युची नोंद व माहिती वेळेवर देणे कायद्याने सक्तीचे आहे. वरील मुदतीत नोंद करून लगेच दाखला मागितल्यास तो मोफत मिळतो.\nवरील मुदतीत नोंद केली परंतु दाखला घेतला नसल्यास तो मिळविण्याकरता शासनाच्या नियमाप्रमाणे पैसे पडतात. जन्म अथवा मृत्यूचा दाखला नियमाप्रमाणे पैसे भरून पोस्टाने मागविता येतो. जन्म मृत्युची नोंद मुदतीत न केल्यास विलंब शुल्क पडते. म्हणूनच जन्ममृत्यूची नोंदणी अत्यंत महत्त्वाची आहे. आपण या लेखामध्ये जन्म नोंद दाखला ऑनलाईन कसा काढायचा याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.\nजन्म नोंद दाखला ऑनलाईन कसा काढायचा\nजन्म नोंद दाखला ऑनलाईन काढण्याची प्रक्रिया:\nजन्म नोंद दाखला ऑनलाईन काढण्यासाठी सर्वात आधी “आपले सरकारची”\nत्यानंतर नवीन यूजर या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर वापरुन रजिस्ट्रेशन करावे लागेल, रजिस्ट्रेशन झाल्यावर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर युजर आयडी आणि पासवर्ड येईल तो टाकायचा आहे व तुमच्या जिल्ह्याचे नाव टाकायचे आहे, तसेच खाली तुम्हाला कॅप्चा कोड टाकायचा आहे व लॉगिन करायचे आहे.\nहेही वाचा - ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपले सरकार पोर्टलवर नोंदणी कशी करायची जाणून घ्या सविस्तर माहीती\nआता तुमच्या पुढे आपले सरकारचे एक पेज ओपन होईल, त्याच्या उजव्या बाजूला इंग्लिश किंवा मराठी भाषा निवडण्यासाठी पर्याय दिलेला आहे, जर तुम्हाला मराठी भाषा निवडायचे असेल तर इंग्लिश वर सिलेक्ट करून त्याखाली मराठी भाषेचा पर्याय निवडा.\nत्यानंतर डाव्या बाजूला तुम्हा��ा शासनाच्या विविध सेवा आहेत त्या दिसतील, तिथे तुम्हाला \"ग्रामविकास व पंचायत राज विभाग\" हा पर्याय निवडायचा आहे.\nहा विभाग निवडल्यानंतर त्याअंतर्गत उपलब्ध असलेल्या सेवांची यादी दिसेल यामध्ये जन्म नोंद दाखला, मृत्यु नोंद दाखला, निराधार असल्याचा दाखला, दारिद्र्य रेषेखाली (BPL) असल्याचा दाखला असे बरेच पर्याय दिसतील. त्यातील \"जन्म नोंद दाखला\" या पर्यायावर क्लिक करायचे आहे, नंतर पुढे जा वर क्लिक करायचे आहे.\nत्यानंतर \"महाऑनलाईन\" हे एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये \"जन्म नोंद दाखला\" या पर्यायावर क्लिक करायचे आहे.\nजन्म नोंद दाखला-अर्जदाराची माहिती:\nअर्जदाराची माहिती यामध्ये अर्जदाराने स्वतःची पूर्ण माहिती भरायची आहे यामध्ये जिल्हा, तालुका, ग्रामपंचायतीचे नाव, अर्जदाराचे पूर्ण नाव (इंग्रजी), जन्म तारीख, आधार क्रमांक, हि सर्व माहिती टाकायची आहे. व \"समावेश करा\" या पर्यायावर क्लिक करायचे आहे.\nसमावेश करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्क्रीन वर एक मॅसेज येईल \"तुमचा अर्ज यशस्वीरीत्या जतन करण्यात आला\" आहे.व त्यामध्ये तुमचा अर्ज क्रमांक असेल तो जतन करून ठेवायचा आहे.\nतसेच त्या मॅसेज मध्ये शुल्क भरा हा ऑपशन येईल, जन्म नोंद दाखला काढण्यासाठी २३.६० एवढे शुल्क आकारले जाते,ते शुल्क तुम्ही Wallet ,Net Banking, Credit /Debit Card ,IMPS ,UPI या माध्यमातून भरू शकता.\nशुल्क भरल्यानंतर तुम्हाला 5 दिवसातच जन्म नोंद दाखला आपले सरकार या वेबसाइट वर मिळून जाईल तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता.\nहेही वाचा - उत्पन्नाचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याबद्दल सविस्तर जाणून घ्या\nमी आशा करतो की आपण या लेखाचा आनंद घेतला असेल. जर आपल्याला हा लेख आवडत असेल तर तो आपल्या सर्व मित्रांना सामायिक करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.\nआमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी हिथे क्लिक करा \nBirth certificate जन्म नोंद दाखला सरकारी कामे\nफेसबुक पेजला लाईक करा\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक २०२१ निकाल ऑनलाईन पहा\nशरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) - घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची\nजातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून ��्या.\nअतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी\nभ्रष्टाचारी किंवा अकार्यक्षम सरपंच, ग्रामसेवक, तलाठी तुम्हालाही घाबरतील फक्त हे काम करा\nजमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा जाणून घ्या सविस्तर माहिती\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 2021च्या नवीन यादीमध्ये आपले नाव ऑनलाईन तपासा\nआता गावातील तलाठ्याचे सर्व जमिनीचे फेरफार आणि जमिन मोजणीचे व्यवहार पहा ऑनलाईन\nमहात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना - शेतकरी कर्जमाफीचा नवीन शासन निर्णय आणि निधी आला\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक २०२१ निकाल ऑनलाईन पहा\nशरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) - घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची\nजातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.\nअतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/mumbai-sea", "date_download": "2021-06-15T16:45:51Z", "digest": "sha1:KSDZV5BRVTQKVMVRSJGUVYSY4XSCNTWL", "length": 12754, "nlines": 237, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nPhoto : मुंबईत समुद्राला उधाण, अंदाजे 4 मीटरच्या लाटा उसळल्या\nफोटो गॅलरी4 weeks ago\nसमुद्रानं रौद्र रुप धारण केलेलं पाहायला मिळतंय. एकूणच समुद्राच्या लाटा उंच उसळत आहेत. (The sea in Mumbai overflowed, waves of about 4 meters) ...\nCar Drown | भाईंदरच्या उत्तन समुद्रात स्कॉर्पिओ गाडी बुडाली\nCar Drown | भाईंदरच्या उत्तन समुद्रात स्कॉर्पिओ गाडी बुडाली ...\nमुंबईतल्या समुद्रात यंदाही मोठ्या लाटा उसळणार, पाहा संपूर्ण टाईमटेबल\nताज्या बातम्या2 years ago\nयंदाच्या पावसाळ्यात समुद्रातील मोठ्या भरतीच्या तारखा मुंबई महानगर पालिकेने प्रसिद्ध केल्या आहेत. त्यानुसार मुंबईत तब्बल 28 वेळा मोठ्या लाटा उसळणार आहे. ...\n काय असू शकतात कारणं\nSpecial Report | लसीकरण केंद्राचं उद्धाटनाला जोरदार पोस्टरबाजी, महापालिका आयुक्त कारवाई करणार\nSpecial Report | मराठा मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर नेमकं कसं असणार मराठा मूक आंदोलन\nSpecial Report | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घेरण्यासाठी नारायण राणेंना मंत्रिपद\nमराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनाची कोल्हापुरातून सुरुवात, कोरोना नियमांचे पालन करावे : संभाजीराजे\nमराठा आरक्षणाचा विषय राज्य सरकारच्या अखत्यारित, केंद्राचा संबंध नाही : रावसाहेब दानवे\nमुंबई लोकलचा निर्णय 2 दिवसात होणार : सुरेश ककाणी\nFast News | दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी |\nNarayan Rane | ठाकरेंना घेरण्यासाठी नारायण राणेंची केंद्रात वर्णी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा\nVideo | संभाजी छत्रपती यांच्या कोल्हापुरातील बैठकीत गोंधळ\nPhoto : प्रिया बापटचं वर्कआऊट सेशन, सोशल मीडियावर हटके फोटो शेअर\nफोटो गॅलरी3 hours ago\nBirthday Special : डॅशिंग नांगरे पाटलांची बायकोच्या वाढदिवसाला रोमँटिक पोस्ट\nफोटो गॅलरी3 hours ago\nPhoto : श्रीलंका सर करण्यासाठी भारताची क्रिकेट सेना एकवटली\nस्पोर्ट्स फोटो4 hours ago\nBeauty Tips : चेहऱ्याला नैसर्गिक चमक देण्यासाठी बीटचा ‘हा’ फेसपॅक नक्की ट्राय करा\nलाईफस्टाईल फोटो6 hours ago\nPHOTO | देव आनंदशी नातं तुटल्यानंतर आयुष्यभर अविवाहित राहिल्या, वाचा सुरैयांच्या जीवनाशी संबंधित खास गोष्टी\nफोटो गॅलरी6 hours ago\nPHOTO | नाशिकमध्ये ऐन पावसाळ्यात रस्ते खोदले, खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीसह नागरिकांचे हाल\nमॅच पाहायला आलेल्या तरुणीवर भाळला, सात दिवसांत लग्न, ‘या’ दिग्गज भारतीय गोलंदाजाची Love Story माहित आहे का\nस्पोर्ट्स फोटो7 hours ago\nPhoto : ‘पुन्हा भेटूया…’ सूर नवा ध्यास नवाच्या महाअंतिम सोहळ्याचे सुंदर क्षण, स्पृहा जोशीनं शेअर केले खास फोटो\nफोटो गॅलरी8 hours ago\nHomemade Hair Conditioner : केसांची चमक कायम राखण्यासाठी होममेड हेअर कंडिशनर वापरा \nलाईफस्टाईल फोटो8 hours ago\nPhoto : कपल गोल्स, गौहर खान आणि जैद दरबारचं क्लासी फोटोशूट पाहिलत\nफोटो गॅलरी9 hours ago\nIRCTC च्या वेबसाईटवर ‘ही’ ट्रिक वापरा, तत्काळ तिकीट नक्की मिळणार \nशरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्याशी बोलूनच इथे आलोय, जितेंद्र आव्हाडांची मुंबईच्या चाळीतील रहिवाशांसोबत चर्चा\n काय असू शकतात कारणं\nसांगलीच्या तासगावमधील रहस्यमय खुनाचा उलगडा, पती-पत्नीस बेड्या, नेमकं प्रकरण काय\nअन्य जिल्हे15 mins ago\nSpecial Report | लसीकरण केंद्राचं उद्धाटनाला जोरदार पोस्टरबाजी, महापालिका आयुक्त कारवाई करणार\nमहाविकास आघाडी सरकारकडून अखेर राज्य मागासवर्ग आयोगावर 9 सदस्यांची नियुक्ती, कुणाचा समावेश\nWTC final : बीसीसीआयकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडियाची घोषणा, 15 सदस्यांमध्ये कुणाचा समावेश\nSpecial Report | मराठा मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर नेमकं कसं असणार मराठा मूक आंदोलन\nपहिल्या पावसात मुंबईची तुंबई झाली, पालिकेने काय काम केले \nSpecial Report | मुख्यमंत्री उद्धव ���ाकरेंना घेरण्यासाठी नारायण राणेंना मंत्रिपद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://adarshmaharashtra.in/full-story/3293/karjatace-amadara-mahendrasetha-thorave-yancya-haste-talukyatila-vividha-thikanacya-rastyance-va-pey", "date_download": "2021-06-15T15:04:51Z", "digest": "sha1:GOLVW74SONK4LVLEQN2TI562G3YX2SSQ", "length": 10212, "nlines": 154, "source_domain": "adarshmaharashtra.in", "title": "Adarsh Maharashtra", "raw_content": "\nघोडेगाव बौद्ध वस्ती येथे... - Read Now करोनाच्या संभाव्य तिसऱ्या... - Read Now DRDO ने विकसित केलेल्या... - Read Now फलटण शहरासह तालुक्यातील ८... - Read Now माजी गृहमंत्री अनिल देशमुख... - Read Now\nकर्जतचे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या हस्ते तालुक्यातील विविध ठिकाणच्या रस्त्यांचे व पेय जल योजनेचे उद्घाटन\nकर्जत(धर्मानंद गायकवाड):- रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यांतील विविध रस्त्यांसह तालुक्यांतील किरवली ग्रामपंचायत हद्दीतील अनेक ठाकुरवाडींना मुबलक पाण्याची सोय व्हावी याकरता पेय जल योजनांचे उद्घाटन नुकताच कर्जतचे आमदार मेहंद्रशेठ थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. त्यामुळे किरवली परीसरासह तालुक्यांतील विविध भागात समाधानाचे वातावरण पसरले आहे. तसेच तालुक्यांतील अनेक रस्त्यांचेही उद्घाटन कर्जतचे आमदार थोरवे यांचा हस्ते करण्यात आले आहे.\nकर्जत तालुक्यांतील सावरगाव ठाकुरवाडी, किरवली ठाकूरवाडी येथे पेय जल योजनेचं उद्धघटण करण्यात आले आहे. भारत देश स्वतंत्र झाल्या पासून आज पर्यंत ह्या वाड्यांना पाण्याची सोय नव्हती, मात्र कर्जतचे कार्यशील आमदार महेंद्रशेठ थोरवे याच्या प्रयत्नाने ह्या वड्यांना पाण्याची सोय झाली आहे. त्यामुळे येथिल नागरीकांनी आमदार थोरवे यांचे आभार मानले आहेत. तसेच कर्जत तालुक्यांतील मौजे कुंडलज ते भातगाव कडे जाणारा २३ लक्ष निधीचा रस्ता, मौजे लाडीवली फाटा ते लाडीवली गावाकडे जाणारा १७.५० लक्ष निधीचा रस्ता आणि मौजे भाळीवडी येथिल गावाकडे जाणारा १२.९९ लक्ष निधीचा रस्त्याचे उद्घाटनही यावेळी आमदारांचा हस्ते करण्यात आले आहे, यावेळी आमदार यांच्यासंह कर्जतचे सेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.\nदरम्यान किरवली येथिल पेय जल योजनेचा उद्घाटनाप्रसंगी व कर्जतचा या विविध रस्त्यांचा उद्घाटन प्रसंगी कर्जतचे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांसह कर्जतचे तालुका प्रमुख उत्तमशेठ कोळंबे, उपजिल्हा प्रमुख भाई गायकर, कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती प्रदिप ठाकरे, किरवली ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. सांबरी, सदस्य बबन गायकर, बिपीन बडेकर, युवीसेना विधानसभा अधिकारी संदिप बडेकर, पप्पू सालोखे यासंह अनेक सेनेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांसह सेनेचा महीलापदाधिकार येथ उपस्थितीत राहिल्या होत्या.\nआदर्श महाराष्ट्र वेब टीम\nनेरळमधील हत्या प्रकरणाने संपुर्ण कर्जत तालुका हादरला सर्वच आरोपींना केली अटक; सहा दिवस पोलिस कोठडी\nकर्जत तालुक्यांत ६५ वर्षीय महीलेला झाली कोरोनाची लागण;कर्जत तालुक्यांतील आजुबाजुचा परीसर हादरला \nकर्जत तालुका कोरोनामुक्तीचा उंबरठ्यावर\nविश्वसनीय पत्रकारितेसाठी तुमचा सहभाग आणि योगदान आवश्यक आहे.\nसहभाग निधी साठी इथे क्लिक करा\nपॉर्थ पवार राजकारणातील लंबी रेस का घोडा असू शकतो का \nघोडेगाव बौद्ध वस्ती येथे बौद्धविहार...\nकरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासुन...\nDRDO ने विकसित केलेल्या अँटी-कोविड...\nमी आता सेक्स करीत नाही, मी पूर्णपणे...\nमानवी विकृतीची परिसीमा; मालवणीत...\nअभिनेते भाऊ कदम यांनी आगरी समाजाची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/vijayashanti-career-horoscope.asp", "date_download": "2021-06-15T17:34:50Z", "digest": "sha1:KSLI4MSL7VHZPP2GDPWHTJUTY3JGUWD4", "length": 12177, "nlines": 303, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "Vijayashanti करिअर कुंडली | Vijayashanti व्यवसाय कुंडली", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » Vijayashanti 2021 जन्मपत्रिका\nरेखांश: 80 E 18\nज्योतिष अक्षांश: 13 N 5\nमाहिती स्रोत: Dirty Data\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nVijayashanti जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nआता आपली कुंडली मिळवा\nतुमच्या कार्यक्षेत्राने तुम्हाला बौद्धिक समाधान आणि वैविध्य देणे अपेक्षित असते. एकाच वेळी तुम्हाला अनेक गोष्टी करायला आवडतात आणि त्यामुळे तुम्ही कदाचित दोन व्यवसायात काम कराल.\nतुम्ही व्यवसाय किंवा उद्योगासाठी योग्य नाही कारण या प्रकारच्याकार्यक्षेत्रांसाठी एक प्रकारचा व्यवहारी स्वभाव आवश्यक आहे, जो तुमच्या स्वभावात नाही. त्याचप्रमाणे तुमचा स्वभाव कलेकडे झुकणारा आहे. त्यामुळे व्यवसाय किंवा उद्योगातला एकसूरीपणा तुम्हाला भावणार नाही. असे असले तरी अशी अनेक क्षेत्र आहेत, ज्या ठिकाणी तुम्ही काम करू शकता. संगीताच्या क्षेत्रात अशा अनेक शाखा आहेत, जिथे तुम्हाला अनुकूल असे काम असेल. साहित्य आणि नाट्यक्षेत्र हे दोन पर्यायही तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. साधारणतः तुम्ही उच्च सम��ल्या जाणाऱ्या क्षेत्रात काम करण्यास अनुकूल आहात. त्यात कायदा आणि वैद्यकीय क्षेत्राचा समावेश होतो. पण हेही लक्षात ठेवा की काही वेळा डॉक्टरांना काही वेळा जे बीभत्स पाहावे लागते, ते पाहून तुम्ही कदाचित हेलावून जावू शकता.\nकोणत्याही क्षेत्रात, व्यवसायात किंवा दुसऱ्यांना नोकरी मिळवून देण्याच्या व्यवसायातून पैसा कमविण्याची तुमची क्षमता आहे. तुम्ही कोणत्याही समस्येतून बाहेर पडाल, स्वावलंबी असाल आणि जे काही करण्याचे तुम्ही ठरविले आहे त्याबाबत तुम्ही निश्चयी असाल. तुम्ही जे काही कराल त्याचा अंदाज वर्तवू शकाल. तुम्ही आयुष्याकडे गंभीरपणे न पाहाता ते खेळीमेळीने जगाल. तुमच्या आयुष्याच्या बराचशा कालावधीत नशीब तुमच्या बाजूने असेल. आर्थिक बाबतीत तुम्हाला काळजी करण्यासारखे काहीही नाही. तुमच्या आयुष्याचा सुरुवातीचा भाग सरला की तुम्ही पुढे जाण्यास सुरुवात कराल आणि पाया निर्माण कराल आणि त्या बिंदूपासून तुम्ही संपत्ती आणि स्थान निर्माण करण्यात यशस्वी व्हाल.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://jayvidarbha.com/richa-chadha-shares-haridwar-kumbh-mela-video-and-calls-it-super-spreader-event/", "date_download": "2021-06-15T16:14:56Z", "digest": "sha1:VC5LHFURQLK5MVG3SF7JXXNTXBZCHQK4", "length": 8091, "nlines": 126, "source_domain": "jayvidarbha.com", "title": "कुंभमेळ्यातील अफाट गर्दी पाहून संतापली अभिनेत्री, म्हणाली… - जयविदर्भ न्यूज", "raw_content": "\nजयविदर्भ न्यूज - बातमी आमची निर्णय तुमचा\nकुंभमेळ्यातील अफाट गर्दी पाहून संतापली अभिनेत्री, म्हणाली…\nकुंभमेळ्यातील अफाट गर्दी पाहून संतापली अभिनेत्री, म्हणाली…\nतिचे हे ट्वीट सध्या चर्चेत आहे.\nजगातील सर्वात मोठ्या धार्मिक कार्यक्रमांपैकी एक अशी ओळख असणाऱ्या हरिद्वारमधील कुंभमेळ्यासाठी भक्तांनी रविवारी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. १२ वर्षातून एकदा होणारा कुंभमेळा सध्या करोनाच्या संकटात पार पडत आहे. एकीकडे करोनाचा कहर वाढत असताना दुसरीकडे यावेळी लोकांकडून करोनाच्या नियमांचे जाहीरपणे उल्लंघन करण्यात आले. मास्क तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन यावेळी करण्यात आले नाही. दरम्यान कुंभमेळ्यातील अफाट गर्दीपाहून बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढाने संताप व्यक्त केला आहे.\nकुंभमेळ्यातीली तुफान गर्दीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यातील काही फोटो आणि व्हिडीओ अभिनेत्री रिचा चड्ढाने ट्विटर अकाऊंटवर ट्वीट केले आहेत. हे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत तिने ‘हा कार्यक्रम करोना सुपर स्प्रेडर आहे’ असे म्हटले आहे. रिचाच्या या ट्वीटवर अनेकांनी कमेंट करत तुझे अगदी बरोबर आहे असे म्हटले.\nगंगा नदीत स्नान करण्यासाठी पवित्र दिवस मानल्या जाणाऱ्या शाही स्नानाच्या एक दिवस आधी लाखोंच्या संख्येने भक्तांनी नदीकिनारी गर्दी केली होती. आरोग्य मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या नियमांचे जाहीरपणे हे उल्लंघन होते. अनेक भाविकांनी यावेळी हरिद्वारला येताना निगेटिव्ह रिपोर्ट सादर करणे सरकारने अनिवार्य केले असल्याने करोना हा येथे चिंतेचा विषय नसल्याचा दावा केला.\nहरिद्धारमध्ये गेल्या २४ तासांमध्ये ३८६ करोना रुग्ण आढळले आहेत. शहरात सध्या २०५६ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दैनंदिन आणि अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्येत जवळपास १०० टक्क्यांनी वाढ झाली आहे.\nजाणून घ्या गुढीपाडव्याचा पूजेचा मुहूर्त, तिथी व पूजा विधी\nऑलिम्पिक विजेत्यांवर भारताचे वर्चस्व\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं, आजोबा-काकीला हत्येप्रकरणी अटक\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन् घेतला 103 कोटींचा फ्लॅट\nहोमबातम्या WTC Final: भारताविरुद्ध खेळणार ही ‘टीम न्यूझीलंड’, वाचा कोण…\nदोनशे फुट उंच पुलावर अडकलेल्या मुलाचे वाचवले प्राण\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं,…\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन्…\nहोमबातम्या WTC Final: भारताविरुद्ध खेळणार ही ‘टीम…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%A4-%E0%A4%B2%E0%A4%B8-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-15T16:04:19Z", "digest": "sha1:AV77POQWOOA3DFCJ5KBEAFMPNZZPOHLN", "length": 12163, "nlines": 128, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "देशांतर्गत लस उत्पादनाचा वेग वाढविण्यासाठी केंद्र सरकारने उचलली पावले | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर देशांतर्गत लस उत्पादनाचा वेग वाढविण्यासाठी केंद्र सरकारने उचलली पावले\nदेशांतर्गत लस उत्पादनाचा वेग वाढविण्यासाठी केंद्र सरकारने उचलली पावले\nगोवा खबर : लसीकरणासाठी पात्र असणाऱ्या संपूर्ण लोकसंख्येचे ल���करात लवकर लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवून केंद्र सरकारच्या मदतीने देशांतर्गत लस उत्पादनाचा वेग सातत्याने वाढविण्यात येत आहे.\nया उपक्रमाचा एक भाग म्हणून, आत्मनिर्भर भारत 3.0 कोविड सुरक्षा अभियानाअंतर्गत केंद्रीय जैवतंत्रज्ञान विभागाने तीन सरकारी उद्योगांना पाठबळ पुरविले आहे.\nत्या उद्योगांची नावे खालीलप्रमाणे आहेत:\nहाफकिन बायोफार्मास्युटीकल्स कॉर्पोरेशन मर्या., मुंबई.\nइंडियन इम्युनॉलॉजिकल्स मर्या., हैदराबाद\nआणि भारत इम्युनॉलॉजिकल्स अँड बायोलॉजिकल्स मर्या., बुलंदशहर, उत्तरप्रदेश.\nहैदराबाद येथील भारत बायोटेक कंपनीशी केलेल्या तंत्रज्ञान हस्तांतरण व्यवस्थेअंतर्गत हाफकिन बायोफार्मा ही महाराष्ट्र राज्य सरकारची सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी कोव्हॅक्सिन लसीच्या उत्पादनासाठी पूर्वतयारी करीत आहे. हे उत्पादन हाफकिन कंपनीच्या परळ येथील संकुलात केले जाईल.\nहाफकिन बायोफार्माचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.संदीप राठोड म्हणाले की एका वर्षात कोव्हॅक्सिन लसीच्या 22.8 कोटी मात्रांचे उत्पादन करण्याची तयारी कंपनीने दर्शविली आहे. कोव्हॅक्सिन लसीच्या उत्पादनासाठी हाफकिन बायोफार्मा कंपनीला केंद्र सरकारकडून 65 कोटी रुपयांचे तर महाराष्ट्र राज्य सरकारकडून 94 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली.\n“आम्हाला या कामासाठी आठ महिन्यांचा कालावधी मंजूर करण्यात आला असून लस उत्पादनाचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. लस उत्पादनाची प्रक्रिया दोन टप्प्यांची आहे – महत्त्वाचा औषधी भाग आणि अंतिम औषध उत्पादन. लसीसाठीचा महत्त्वाचा औषधी भाग तयार करण्यासाठी आम्हाला जैव सुरक्षा पातळी 3 (BSL 3) ची यंत्रणा निर्माण करण्याची गरज आहे, तर फिल फिनिश अर्थात अंतिम औषध उत्पादनाची यंत्रणा हाफकिनकडे यापूर्वीच स्थापन झालेली आहे,” असे वैद्यकीय शाखेची पदवी घेतल्यानंतर भारतीय प्रशासन सेवेत प्रवेश केलेले राठोड म्हणाले. BSL 3 ही सुरक्षा प्रमाणन यंत्रणा असून ती प्रामुख्याने सूक्ष्म जंतूंचा वापर केल्या जाणाऱ्या कामाच्या ठिकाणी आवश्यक असते.अन्यथा श्वासाद्वारे सूक्ष्म जंतूचा शरीरात प्रवेश होऊन गंभीर आजार होऊ शकतात.\nसरकारी क्षेत्रातील मालमत्तांचा वापर करून लस उत्पादन क्षमता वाढविण्याच्या प्रयत्नांचा आपल्या देशातील लस उत्पादन क्षमता ब���ंधणीसाठी दीर्घकाळ उपयोग होईल आणि देशात सध्या मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेला ही क्षमता बांधणी सहाय्यक ठरेल असे प्रतिपादन जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव आणि BIRAC अर्थात जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहाय्यक मंडळाचे अध्यक्ष डॉ. रेणू स्वरूप यांनी या संदर्भात बोलताना केले.\nहाफकिन बायोफार्मास्युटीकल्स कॉर्पोरेशन मर्या. ही कंपनी, प्लेगच्या आजारावरील लसीचा शोध लावणाऱ्या डॉ. वाल्देमर हाफकिन या रशियन सूक्ष्मजंतूशास्त्रज्ञाच्या नावावरून नामकरण करण्यात आलेल्या आणि 122 वर्षांची परंपरा असणाऱ्या हाफकिन संस्थेची शाखा आहे.\nPrevious articleभारतातील दैनंदिन नवीन रुग्णसंख्या 1.32 लाख\nNext articleराज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी मे 2021 मध्ये लसीच्या 61.06 दशलक्ष मात्रा दिल्या\nकॉंग्रेसच्या अग्रणी संघटना पक्ष मजबुत करण्यासाठी महत्वाची भुमीका बजवणार : दिनेश राव\nकॉंग्रेस पक्षाच्या नवीन माध्यम विभागाची घोषणा\nरॉय फर्नांडिसवरील हल्ल्याचा युवा कॉंग्रेसने केला निषेध\nश्रीधर कामत यांच्या तीन पुस्तकांचे9 रोजी प्रकाशन\nहडफडे येथे मोफत आयुर्वेदिक न्युरोथेरपी शिबिराचे उद्घाटन\nगोवा मुक्तीदिन कार्यक्रमावर भाजप सरकारकजुन ३ कोटी १० लाखांची उढळपट्टी\nभाजपकडुन गोव्याचा “प्रयोगशाळा” व गोमंतकीयांचा “गिनिपिग” म्हणुन वापर : अमरनाथ पणजीकर\nमुख्यमंत्र्यांच्या हस्ते गोव्यातील नवा तारा गेराज इम्पेरियम स्टारचे उद्घाटन\nरेल्वे चालकाने इमर्जन्सी ब्रेक दाबून वाचवले शेकडो प्रवाशांचे प्राण\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nमिथेन गॅस हायड्रेट, उर्जेचा नवा स्रोत भारतातही उपलब्ध: राष्ट्रीय समुद्र विज्ञान...\nगोमेकॉ मध्ये लवकरच दर्जेदार अन्न : विश्वजीत राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/new-year-gift-parel-terminus-start-monday/", "date_download": "2021-06-15T15:57:39Z", "digest": "sha1:IXVVLPYKGBFF63OE7AWVQ6J2QJVJOTUD", "length": 6541, "nlines": 82, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates नववर्षाची भेट..!परळ टर्मिनसचे रविवारी होणार लोकार्पण jm", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nपरळ टर्मिनसचे रविवारी होणार लोकार्पण\nपरळ टर्मिनसचे रवि���ारी होणार लोकार्पण\nउद्या पासून परळ टर्मिनस सुरु होणार आहे. दादर स्टेशनवरील गर्दीचे विभाजन करण्यासाठी परळ स्थानकाचे रूपांतर ‘टर्मिनस’मध्ये करण्यात येत आहे.\nरविवारी मुख्यमंत्र्याच्या हस्ते स्थानकाचे लोकार्पण होणार आहेत.\nदादर स्टेशनवरून कल्याणकडे सुटणाऱ्या 16 लोकल ट्रेन सोमवारी परळ टर्मिनस वरुन सुटणार आहेत.\nदादर स्टेशनवरील गर्दीचे विभाजन करण्यासाठी परळ स्थानकाचे रूपांतर ‘टर्मिनस’मध्ये करण्यात येत आहे.\nपरळ स्थानकावर तीन ठिकाणी स्वतंत्र रॅम्प, सरकता जिना, तसेच लिफ्ट आणि तीन प्लॅटफॉर्म तर लष्काराकडून पादचारी पूल बनविण्यात आला आहे.\nगर्दीमुळे लोकलवर पडणारा ताण आणि चेंगराचेंगरीच्या घटना यामुळे रेल्वे प्रशासनाने परळ टर्मिनस उभारण्याचा निर्णय घेतला.\nपरळमधून कल्याण, कसारा, कर्जत या दिशेने लोकल रवाना होणार आहेत.\nत्यामुळे दादर स्थानकावरील गर्दीचा भार कमी होईल.\nया टर्मिनससाठी अंदाजे ९० कोटी रुपये खर्च झाला असल्याची माहिती आहे.\nPrevious …आणि पाकिस्तानने स्वतःच्याच सैनिकाला ठेचले\nNext सौदीकडून ओसामा बिन लादेनच्या मुलाचे नागरिकत्व रद्द\nनवी मुंबईत पित्यानेच केला मुलांवर गोळीबार\nधारावीत सोमवारी एकही कोरोना रुग्ण नाही\nअंकिताने सुशांतसोबत असलेले व्हिडीओ शेअर करत आठवणींना दिलाय उजाळा\nदेशात तब्बल ७५ दिवसानंतर कोरोनाबाधितांची संख्या ६० हजारांवर\n‘सोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करते आहे’\nआशा कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर\nराज्यात पावसाची आठवडाभर विश्रांती\nदेशात कोरोनाचा ‘डेल्टा प्लस’ विषाणू\nनवी मुंबईत पित्यानेच केला मुलांवर गोळीबार\nधारावीत सोमवारी एकही कोरोना रुग्ण नाही\nदेशात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ\nया अभिनेत्रीने अनुष्का शर्मा आणि प्रियंका चोपडा यांच्या पतीसोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली\nदिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नीचे कोरोनाने निधन\nकढीपत्ता हा आरोग्यासाठी फायदेशीर\nया वेबसाईटवर सुशांतसिंह राजपूतचा अनोखा प्रवास पाहा..\nअंकिताने सुशांतसोबत असलेले व्हिडीओ शेअर करत आठवणींना दिलाय उजाळा\nडॉ. घुले कुणाला घाबरले\nसोशल मीडियाद्वारे करिना कपूर-खानवर बहिष्कार घालण्याची होतेय मागणी, काय आहे नेमकं प्रकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.msdhulap.com/2021/05/Goat-and-sheep-rearing-grant-scheme.html", "date_download": "2021-06-15T17:06:27Z", "digest": "sha1:LUCYAUYCT5QM7234RZ6DY4OJVSO6RTVS", "length": 29016, "nlines": 163, "source_domain": "www.msdhulap.com", "title": "शेळी मेंढी पालन अनुदान योजना २०२१-२२ - राज्य शासनाची नवीन मंजुरी ", "raw_content": "\nसोशल मीडिया ग्रुप जॉईन करा\nHomeसरकारी योजनाशेळी मेंढी पालन अनुदान योजना २०२१-२२ - राज्य शासनाची नवीन मंजुरी\nशेळी मेंढी पालन अनुदान योजना २०२१-२२ - राज्य शासनाची नवीन मंजुरी\nशेळी/मेंढी गटवाटप, राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजना सन २०११-१२ पासून कार्यान्वित असून या दोन्ही योजनांतर्गत लाभधारकांना लाभ देताना, शेळ्या-मेंढ्या तसेच बोकड-नर मेंढा यांची संदर्भाधिन शासन निर्णयांमध्ये विहित केलेली किंमत आधारभूत मानून त्यानुसार लाभ देण्यात येत आहेत. परंतु, शेळ्या-मेंढ्या तसेच बोकड-नर मेंढा यांच्या किंमतीत वेळोवेळी वाढ होत असल्याने, शासन निर्णयात विहित दराने शेळ्या-मेंढ्या तसेच बोकड-नर मेंढा उपलब्ध करुन देण्यास अडचणी येत असून, त्याबाबत लाभधारक तसेच लोकप्रतिनिधींकडून उक्त योजनांतर्गत दर सुधारित करण्याची वारंवार मागणी करण्यात येत आहे. तद्नुषंगाने राज्यस्तरीय योजना व जिल्हास्तरीय योजनेमध्ये एकरुपता आणण्याच्या दृष्टीने संदर्भाधिन दिनांक ०२.०७.२०११ व दिनांक १६.०९.२०११ या शासन निर्णयांद्वारे राबविण्यात येत असलेल्या योजनांमधील शेळी/मेंढी वाडा, खाद्याची व पाण्याची भांडी व आरोग्य सुविधा आणि औषधोपचार या उपघटकांना वगळून शेळ्या/मेंढ्यांचे सध्याचे बाजारमूल्य विचारात घेऊन, उक्त किंमतीत वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.\nशेळी मेंढी पालन अनुदान योजना:\nशेळी/मेंढी गट वाटपाबाबत राज्यस्तर व जिल्हा स्तरावरुन राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांमध्ये निश्चित केलेल्या शेळी/मेंढी यांच्या खरेदी किंमतीसह योजनेमध्ये सुधारणा करून सुधारित योजना सन २०२१-२२ पासून राबविण्यास राज्य शासनाने नवीन मंजुरी दिली आहे.\nशेळी मेंढी पालन अनुदान योजनेचे स्वरूप:\nया योजने अंतर्गत लाभार्थ्यांना उस्मानाबादी/संगमनेरी अथवा स्थानिक वातावरणात तग धरतील अशा प्रजातींच्या पैदासक्षम १० शेळ्या व १ बोकड अथवा माडग्याळ प्रजातीच्या किंवा दख्खनी व अन्य स्थानिक प्रजातींच्या १० मेंढ्या +१ नर मेंढा असा गट वाटप करण्यात येईल. सुधारीत बाबनिहाय खर्चाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.\nशेळी-मेंढी गट वाटपाच्या योजनेचे स्वरूप/ अटी व शर्ती:\n(१) या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना उस्मानाबादी/संगमनेरी अथवा स्थानिक वातावरणात तग धरतील अशा प्रजातींच्या पैदासक्षम १० शेळ्या व १ बोकड अथवा माडग्याळ प्रजातीच्या किंवा दख्खनी व अन्य स्थानिक प्रजातीच्या १० मेंढ्या + १ नर मेंढा असा गट वाटप करण्यात येईल. शेळी/मेंढ्यांच्या प्रजातीची निवड करण्याचे स्वातंत्र्य लाभार्थ्यांना राहील.\n(२) सदर योजनेमध्ये खुल्या व इमाव प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी ५० टक्के हिस्सा राज्य शासनाचा राहील व ५० टक्के हिश्याची रक्कम लाभार्थ्यांने स्वत: किंवा बँकेकडून कर्ज घेऊन (किमान ५ टक्के स्वहिस्सा व उर्वरीत ४५ टक्के बँकेचे कर्ज) उभारणे आवश्यक आहे.\n(३) तसेच सदर योजनेमध्ये अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी ७५ टक्के हिस्सा राज्य शासनाचा राहील व २५ टक्के हिश्याची रक्कम लाभार्थ्यांने स्वत: किंवा बँकेकडून कर्ज घेऊन (किमान ५ टक्के स्वहिस्सा व उर्वरीत २० टक्के बँकेचे कर्ज) उभारणे आवश्यक आहे.\nशेळी मेंढी पालन अनुदान योजनेचे लाभार्थी निवडीचे निकष:\nअ) दारीद्रय रेषेखालील लाभार्थी\nब) अत्यल्प भूधारक (१ हेक्टरपर्यंतचे भूधारक)\nक) अल्प भूधारक (१ ते २ हेक्टरपर्यंतचे भूधारक)\nड) सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले)\nइ) महिला बचत गटातील लाभार्थी (अ.क्र.अ ते ड मधील) (५) शेळी-मेंढी गटाच्या खरेदीनंतर वाहतूकीचा सर्व खर्च लाभार्थ्याने करणे आवश्यक राहील.\nसदर योजनेंतर्गत १० शेळ्या + १ बोकड या शेळी गटांचा व १० मेंढ्या + १ नर मेंढा या मेंढी गटांचा बाबनिहाय खर्चाचा तपशील खालीलप्रमाणे आहे:\nशेळी मेंढी पालन अनुदान योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपध्दती:\n(१) सदर योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर त्यांनी कोअर बँकींगची सुविधा असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते उघडणे, अथवा लाभार्थ्यांचे कोअर बँकींगची सुविधा असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेत बचतखाते असल्यास, सदर खाते या योजनेशी संलग्न करणे आवश्यक राहील. जेणेकरुन या खात्यामध्ये अनुदानाची रक्कम डीबीटी द्वारे वर्ग करणे शक्य होईल.\n(२) लाभार्थ्यांनी त्यांचा आधार क्रमांक व पॅन क्रमांक (लागू तेथे) या बचत खात्याशी संलग्न करणे बंधनकारक राहील.\n(३) अशा प्रकारे उघडण्यात आलेल्या बँक खात्यामध्ये लाभार्थ्याने स्व:हिश्श्याची रक्कम जमा केल्याची खात्री केल्यानंतर, शासकीय अनुदानाची रक्कम डीबीटीद्वारे बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल.\n(४) या योजनेअंतर्गत उस्मानाबादी/संगमनेरी किंवा अन्य स्थानिक जातीच्या पैदासक्षम शेळया/बोकडाची तसेच माडग्याळ, दख्खनी व अन्य स्थानिक जातीच्या मेंढ्या/नर मेंढ्यांची खरेदी प्राधान्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी महामंडळ, गोखलेनगर, पुणे -१६ यांचेकडून करण्यात येईल. महामंडळाकडे शेळ्या/बोकड/मेंढ्या/नर मेंढे उपलब्ध नसल्यास, अधिकृत बाजारातून खरेदी करण्यात येईल.\nशेळी/मेंढी गट खरेदी करण्यासाठी समिती:\n(१) पशुधन विकास अधिकारी (विस्तार).\n(२) पशुधन विकास अधिकारी/ स.प.वि.अ./प.प .निकटतम पशुवैद्यकीय दवाखाना.\n(३) राष्ट्रीयकृत बँकेचा प्रतिनिधी.\n(४) विमा कंपनीचा प्रतिनिधी.\nशेळी मेंढी पालन अनुदान योजनेतील शेळी/मेंढी गटाचा विमा:\n(१) शेळ्यांची/मेंढ्यांची खरेदी केल्यानंतर लाभार्थ्याने त्यांचा विमा लगेच उतरवून घेणे बंधनकारक राहील. ५० टक्के विमा रक्कम लाभार्थ्याने भरणे आवश्यक आहे.\n(२) शेळी/मेंढी गटाचा विमा लाभार्थी आणि जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त (पदनामाने) यांच्या संयुक्त नावे उतरविण्यात यावा.\n(३) गटातील विमा संरक्षीत शेळ्या/बोकडाचा/मेंढी/नर मेंढा यांचा मृत्यू झाल्यास प्राप्त होणाऱ्या विम्याच्या रकमेतून लाभार्थ्याने पुन्हा शेळ्या/बोकड/ मेंढ्या/नर मेंढे खरेदी करणे आवश्यक राहील.\nशेळी मेंढी पालन अनुदान योजनेच्या महत्वाच्या बाबी:\n(१) लाभार्थ्याने विहित नमुन्यात बंधपत्र करुन देणे आवश्यक राहील.\n(२) योजनेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी महामंडळाकडे शेळ्या/बोकड/मेंढ्या/नर मेंढे उपलब्ध नसल्यास व सदर पशुधनाची खरेदी खुल्या बाजारातून करताना लाभार्थ्यांने पसंत केलेल्या पशुधनाची किंमत अनुज्ञेय अनुदानापेक्षा जास्त येत असल्यास फरकाची रक्कम लाभार्थ्याने स्वत: भरावयाची आहे.\n(३) शेळी/मेंढी गटाचा पुरवठा केल्यानंतर लाभार्थ्याने कमीत कमी ३ वर्षे शेळी/मेंढी पालन व्यवसाय करण्याचे हमी पत्र देणे आवश्यक आहे.\n(४) लाभार्थ्याने शेळ्या/मेंढ्या विकल्याचे किंवा अन्य प्रकारे योजनेच्या अंमलबजावणीत चूक केल्याचे दिसून आल्यास, अनुदानाची रक्कम वसूल करण्याबाबत विहित महसूल कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात येईल.\n(५) योजने अंतर्गत लाभ दिलेल्या लाभार्थीची यादी संबंधित पशुधन विकास अधिकारी (विस्तार), कार्यक्षेत्रातील पशुवैद्यकीय संस्था व संबंधित ग्रामपंचायत यांचे स्तरावर उपलब्ध करून द्यावी. पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांनी तसेच कार्यक्षेत्रातील पशुवैद्यकीय संस्थांनी लाभार्थीची नोंद शेळी/मेंढी गटाच्या तपशिलासह स्वतंत्र नोंदवहीत घ्यावी व पाठपुरावा करावा.\n(६) शेळी/मेंढीचे गट वाटप केलेले लाभार्थी ज्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रातील असतील त्या तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाचे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय दवाखान्यावरील पशुधन विकास अधिकारी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक यांचे द्वारे सदर शेळी गटास आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात व त्याची नोंद स्वतंत्र नोंदवहीमध्ये घेण्यात यावी. तसेच सदर अधिकारी/ कर्मचाऱ्यांमार्फत दर तिमाहीस वाटप केलेल्या शेळी/मेंढी गटाची लाभार्थी/पशुपालकाच्या घरी जाऊन १०० टक्के पडताळणी करण्यात यावी व त्याचा अहवाल पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांच्यामार्फत वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात यावा.\n(७) पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांनी त्यांच्या तालुक्यात वाटप केलेल्या एकूण शेळी/मेंढी गटाच्या २५ टक्के गटांची प्रत्यक्ष पडताळणी करावी. तसेच जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद यांनी जिल्ह्यात फिरतीच्या वेळी वाटप केलेल्या एकूण शेळी/मेंढी गटांपैकी १० टक्के शेळी/मेंढी गटांची अचानकपणे प्रत्यक्ष पडताळणी करावी व तसा अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करावा.\n(८) पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी ज्या ज्या वेळी शेळी/मेंढी गट पडताळणीसाठी भेट देतील त्या त्या वेळी अधिकाऱ्यांना शेळी/मेंढी गट दाखवणे लाभार्थ्यांस बंधनकारक राहील.\n(९) वाटप केलेल्या शेळी/मेंढी गटातील शेळ्या/मेंढी/बोकड/नर मेंढा यांना नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातून आवश्यक रोगप्रतिबंधक लसीकरण करून घेणे, त्यांना जंतनाशके पाजणे ही सर्वस्वी जबाबदारी लाभार्थीची राहील.\n(१०) या योजनमध्ये लाभ दिलेल्या लाभार्थ्यांच्या बाबतीत दिलेल्या गटापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचे अभिलेखे ठेवण्यात यावेत. तसेच सदर योजने अंतर्गत केलेल्या कार्यवाहीबाबतच्या नोंदी नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेकडे ठेवण्यात याव्यात. ही माहिती पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांच्यामार्फत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी संकलित करून जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त व प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त यांच्यामार्फत आयुक्त पशुसंवर्धन कार्यालयास सादर करतील.\n(११) आर्थिक वर्ष संपल्यानंतर सहा महिन्यांनी योजना अंमलबजावणी मुल्यमापन अहवाल संबंधित प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त, यांनी आयुक्त पशुसंवर्धन यांच्याकडे अभिप्रायासह सादर करावा.\n(१२) सदर योजनेचे अंमलबजावणी अधिकारी तसेच आहरण व संवितरण अधिकारी संबंधित जिल्ह्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त हे राहतील. विभागीय स्तरावर संबंधित प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन व राज्याकरीता आयुक्त पशुसंवर्धन हे सनियंत्रण अधिकारी राहतील.\n(१३) उक्त दर हे विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या महामेष योजनेसह सर्व योजनांना लागू करण्यात आले आहेत.\nशेळी/मेंढी गट वाटपाबाबत राज्यस्तर व जिल्हा स्तरावरुन राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांमध्ये निश्चित केलेल्या शेळी/मेंढी यांच्या खरेदी किंमतीसह योजनेमध्ये सुधारणा करून नवीन सुधारित योजनेचा शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.\nशेळी मेंढी पालन अनुदान योजनेचा अर्ज आपल्या पंचायत समिती मध्ये भरून द्यायचा आहे, अर्जाचा नमुना डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.\nहेही वाचा - शरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा \nवरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.\nआमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा \nशेळी मेंढी पालन अनुदान योजना २०२१-२२ सरकारी योजना\nफेसबुक पेजला लाईक करा\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक २०२१ निकाल ऑनलाईन पहा\nशरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) - घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची\nजातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.\nअतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी\nभ्रष्टाचारी किंवा ���कार्यक्षम सरपंच, ग्रामसेवक, तलाठी तुम्हालाही घाबरतील फक्त हे काम करा\nजमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा जाणून घ्या सविस्तर माहिती\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 2021च्या नवीन यादीमध्ये आपले नाव ऑनलाईन तपासा\nआता गावातील तलाठ्याचे सर्व जमिनीचे फेरफार आणि जमिन मोजणीचे व्यवहार पहा ऑनलाईन\nमहात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना - शेतकरी कर्जमाफीचा नवीन शासन निर्णय आणि निधी आला\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक २०२१ निकाल ऑनलाईन पहा\nशरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) - घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची\nजातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.\nअतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/first-reaction-of-mla-satej-patil-on-d-y-paril-ncp-entry-17076.html", "date_download": "2021-06-15T17:15:17Z", "digest": "sha1:IHBQW5B4WC7QLARI4QH7BTFEESK4PE3U", "length": 22138, "nlines": 294, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nवडिलांच्या ‘राष्ट्रवादी’ प्रवेशानंतर सतेज पाटलांची पहिली प्रतिक्रिया\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nकोल्हापूर : बिहार, त्रिपुराचे माजी राज्यपाल आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी काल (23 डिसेंबर) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पुण्यात राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांच्या उपस्थित डी. वाय. पाटलांनी अधिकृत प्रवेश केला. मात्र, काल दिवसभार या पक्षप्रवेशावर पाटील कुटुंबातून कुणाचीच प्रतिक्रिया आली नव्हती. अखेर डी. वाय. पाटील यांचे सुपुत्र आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी मौन सोडलं आहे.\nकाय म्हणले आमदार सतेज पाटील\nपद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश करण्याचा निर्णय कुटुंब म्हणून आमच्यासाठी आश्चर्यकारक आहे, अशी पहिली प्रतिक्रिया डॉ. डी. वाय. पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर पुत्र आमदार सतेज पाटील यांनी दिली.\nतसेच, दादा (डॉ. डी. वाय. पाटील) बरेचसे निर्णय स्वतःच्या पातळीवर घेतात, असेही सांगातना आमदार सतेज पाटील पुढे म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसने हा निर्णय आमच्या कानावर घालणे अपेक्षित होते. पण राष्ट्रवादी काँग्रेसने तसे केले नाही, याचे वाईट वाटते आहे.” अशीही खंत सतेज पाटील यांनी व्यक्त केली.\nशिवाय, काँग्रेस पक्ष वाढीसाठी मी आतापर्यंत जोमाने काम केले, यापुढेही करत राहणार आहे, असेही आमदार सतेज पाटील यांनी नमूद केले.\nडॉ. डी. वाय. पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nबिहार आणि त्रिपुराचे माजी राज्यपाल तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. डी. वाय. पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांच्या उपस्थितीत डॉ. डी. वाय. पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असून, त्यांनी पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले. डॉ. डी. वाय. पाटील हे याआधी काँग्रेसमध्ये सक्रीय होते.\nडॉ. डी. वाय. पाटील यांचे सुपुत्र सतेज पाटील यांचे राजकारणातील कट्टर शत्रू मानले जाणारे धनंजय महाडिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत. त्यामुळे मुलाचा मुख्य विरोधक ज्या पक्षात आहे, त्याच पक्षात डॉ. डी. वाय. पाटील यांनी प्रवेश केल्याने कोल्हापूरसह महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सतेज पाटील हे काँग्रेसचे विधानपरिषदेचे विद्यमान आमदार आहेत, तसेच ते माजी गृहराज्य मंत्री आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांनी त्यांचे चुलत भाऊ अमल महाडिक यांचा प्रचार केला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सतेज पाटील यांचा पराभव झाला होता.\nकोण आहेत डी. वाय. पाटील\nडॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील यांचे शिक्षण, आरोग्य क्षेत्रात भरीव काम आहे. केंद्र सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवले आहे. डॉ. डी.वाय. पाटील ह्यांच्या नावाच्या अनेक संस्था महाराष्ट्रात आहेत.\nडी. वाय. पाटील हे 2009 ते 2013 या काळात त्रिपुरा, तर 2013 ते 2014 या काळात बिहराचे राज्यपाल होते. शिवाय, त्यांच्याकडे पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाचाही काही काळ कार्यभार होता.\n1957 ते 1962 या काळात ते काँग्रेसकडून कोल्हापूरचे महापौर होते. 1967 आणि 1972 साली ते पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेत आमदार म्हणूनही निवडून गेले होते.\nडी. वाय पाटील यांच्या शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रातील संस्था (सौजन्य – विकिपीडिया) :\nडी वाय पाटील विद्यानगरी\nडॉ डी वाय पाटील एज्युकेशनल एंटरप्रायजेस चॅरिटेबल ट्रस्ट\nडॉ डी वाय पाटील ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स (इंटिग्रेटेड कँपस), चरोली बु. व्हाया लोहगाव-पुणे\nडॉक्टर डी वाय पाटील नॉलेज सिटी, चरोली बु. व्हाया लोहगाव-पुणे\nडी.वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल, वरळी, मुंबई\nडी.वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल, नागपूर\nडी.वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल, नेरूळ, नवी मुंबई\nडी.वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल, पुणे\nडी.वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल, अँटवर्प, बेल्जियम\nडॉ डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, चरोली बु० व्हाया लोहगाव-पुणे .\nडॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, पिंपरी-पुणे\nडी. वाय. पाटील आयुर्वे्द महाविद्यालय, पिंपरी-पुणे\nडी. वाय. पाटील एज्युकेशनल सोसायटीचे महिला मेडिकल कॉलेज, पिंपरी-पुणे\nडी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, पिंपरी-पुणे\nडी. वाय. पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग, पिंपरी-पुणे\nडी. वाय. पाटील होमिओपॅथिक कॉलेज, पिंपरी-पुणे\nडी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, नेरुळ, नवी मुंबई\nडॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, नवी मुंबई\nडी. वाय. पाटील कॉलेज दंत महाविद्यालय, नेरूळ-नवी मुंबई\nडी. वाय. पाटील कॉलेज ऑफ ऑक्युपेशनल थेरपी, नेरूळ-नवी मुंबई\nडी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, कोल्हापूर\nडी. वाय. पाटील कॉलेज ऑफ ऑक्युपेशनल थेरपी, कोल्हापूर\nडी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, कसबा बावडा-कोल्हापूर\nपद्मश्री डी.वाय. पाटील विद्यापीठ, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई\nडॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ, पुणे\nडॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ, कोल्हापूर\nडी.वाय. पाटील हॉस्पिटल, नवी मुंबई\nडी.वाय. पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पुणे\nडी.वाय. पाटील हॉस्पिटल, कोल्हापूर\nडी.वाय. पाटील स्टेडियम, नेरूळ-नवी मुंबई\nHeadline | 4 PM | दत्तात्रय भरणेंचं पालकमंत्री पद जाणार\nUdayanraje म्हणतात तर लोकप्रतिनिधींना गाडा, Ajit Pawar यांच्या उत्तरानं उदयनराजेही हादरतील\nसोलापूरचे पालकमंत्री बदलणार का\nJayant Patil | दत्तात्रय भरणेच सोलापूरचे पालकमंत्री राहणार : जयंत पाटील\nVideo: उदयनराजे म्हणतात तर लोकप्रतिनिधींना गाडा, अजित पवारांच्या उत्तरानं उदयनराजेही हादरतील\nAries/Taurus Rashifal Today 16 June 2021 | आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस अनुकूल\nMucormycosis मुळे Ahmednagar मध्ये चिमुरडीचा मृत्यू, साताऱ्यात कोरोनाहून 7 पट जास्त Black Fungus बळी\nSBI चा ग्राहकांना मोठा दिलासा, घरबसल्या वारसदाराची नोंदणी करण्याची सुविधा सुरु\nकोणत्या सरकारी अधिकाऱ्यांना कार्यालयात जावं लागणार, कुणाला वर्क फ्रॉम होम\n कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार विवेक पाटील यांना ईडीकडून अटक\nIRCTC च्या वेबसाईटवर ‘ही’ ट्रिक वापरा, तत्काळ तिकीट नक्की मिळणार \nशरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्याशी बोलूनच इथे आलोय, जितेंद्र आव्हाडांची मुंबईच्या चाळीतील रहिवाशांसोबत चर्चा\n काय असू शकतात कारणं\nसांगलीच्या तासगावमधील रहस्यमय खुनाचा उलगडा, पती-पत्नीस बेड्या, नेमकं प्रकरण काय\nअन्य जिल्हे44 mins ago\nSpecial Report | लसीकरण केंद्राचं उद्धाटनाला जोरदार पोस्टरबाजी, महापालिका आयुक्त कारवाई करणार\nमराठी न्यूज़ Top 9\n कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार विवेक पाटील यांना ईडीकडून अटक\nमहाविकास आघाडी सरकारकडून अखेर राज्य मागासवर्ग आयोगावर 9 सदस्यांची नियुक्ती, कुणाचा समावेश\nपहिल्या पावसात मुंबईची तुंबई झाली, पालिकेने काय काम केले \nसांगलीच्या तासगावमधील रहस्यमय खुनाचा उलगडा, पती-पत्नीस बेड्या, नेमकं प्रकरण काय\nअन्य जिल्हे44 mins ago\nWTC final : बीसीसीआयकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडियाची घोषणा, 15 सदस्यांमध्ये कुणाचा समावेश\nकोणत्या सरकारी अधिकाऱ्यांना कार्यालयात जावं लागणार, कुणाला वर्क फ्रॉम होम\nIRCTC च्या वेबसाईटवर ‘ही’ ट्रिक वापरा, तत्काळ तिकीट नक्की मिळणार \nMaharashtra Coronavirus LIVE Update : सांगली जिल्ह्यात दिवसभरात 901 नवे कोरोना रुग्ण, 20 रुग्णांचा मृत्यू\nMaharashtra News LIVE Update | मी आत्महत्या करतोय, माझी शूटिंग काढा, असे सांगत दारणा नदीच्या पुलावरून उडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://activenews.in/2021/05/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%94%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2021-06-15T15:06:43Z", "digest": "sha1:WXVXDXG4BEOZSPOOLIVWEKUISNIQFDFH", "length": 20104, "nlines": 245, "source_domain": "activenews.in", "title": "नागपूर – औरंगाबाद महामार्गावर अपघातात टिप्पर चालक जागीच ठार – ACTIVE NEWS", "raw_content": "\nहौस ऑफ बांबू : मराठीचे प्राचीन अवशेष \nअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतीने कोवीड मधील रुग्णाच्या नातेवाईकांस 28 दिवस अन्नदान सेवा\nजांब रोडच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाई���वर मेसेज\nPune Corona: सलग चौथ्या दिवशी रुग्णसंख्या एक हजाराच्या आत\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nHome/Uncategorized/नागपूर – औरंगाबाद महामार्गावर अपघातात टिप्पर चालक जागीच ठार\nनागपूर – औरंगाबाद महामार्गावर अपघातात टिप्पर चालक जागीच ठार\nटिप्पर व प्रवासी खाजगी प्रवासी बस अपघात\nटिप्पर चालक दीपक खुशालराव गवळी\nप्रतिनिधी/ शिरपूर दि. १७ मे\nनागपूर – औरंगाबाद महामार्गावरील ग्रामचांडस येथून जवळच असलेल्या फौजी धाब्या जवळ दिनांक १७ मे २०२१ रोजी सकाळी ५ झालेल्या टिप्पर व प्रवासी खाजगी प्रवासी बस अपघात टिप्पर चालक दीपक खुशालराव गवळी रा. चांडस जागीच ठार झाला आहे.तर बसचा चालक गंभीर जखमी आहे.\nमालेगांव कडून मेहकरकडे रेतीने वाहून नेणारा भरधाव टिप्पर क्र. एम.एच.३७ टी ९९२२ चा वाहनावरील ताबा सुटल्याने मेहकर कडून मालेगांव कडे प्रवासी वाहतुक करणारी खाजगी बस क्रं एम ए ४० बीजी ६००१ ला समोरून जोरदार धडक दिल्याने झालेल्या या अपघातात दोन्ही वाहनाचा समोरील भागाचा चुराडा झाला आहे.\nसदर अपघातामध्ये चाडस येथील टिप्पर चालक असलेल्या दीपक खुशालराव गवळी यांचा शिर धडावेगळे झाल्याने जागीच मृत्यू झाला आहे. तर प्रवासी वाहतुक बसचा चालक गंभीर जखमी असून त्याचेवर उपचार सुरु आहेत. अगदी सकाळी ५ च्या सुमारास झालेल्या या अपघातात बस मध्ये असलेले १२ – १४ प्रवासी जखमी असून परस्पर उपचारार्थ भारती झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच शिरपूर पोलिसस्टेशनचे पो.उप.निरीक्षक शरद साठे यांनी घटना स्थळी जावून पंचनामा केला असून पुढील तपास पो.कॉ सरनाईक करीत आहेत.\neditor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - \"सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ\" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...\nहौस ऑफ बांबू : मराठीचे प्राचीन अवशेष \nअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतीने कोवीड मधील रुग्णाच्या नातेवाईकांस 28 दिवस अन्नदान सेवा\nजांब रोडच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या ��क्रारीवर चौकशीचे आदेश\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nPune Corona: सलग चौथ्या दिवशी रुग्णसंख्या एक हजाराच्या आत\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nहौस ऑफ बांबू : मराठीचे प्राचीन अवशेष \nअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतीने कोवीड मधील रुग्णाच्या नातेवाईकांस 28 दिवस अन्नदान सेवा\nजांब रोडच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nPune Corona: सलग चौथ्या दिवशी रुग्णसंख्या एक हजाराच्या आत\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nतर..... खा शरदचंद्र पवार भुमिहीन लोकांच्या न्याय हकका साठी सरकारला पत्र का लिहत नाही\nऑनलाइन वेबिनार चे आयोजन मनीवाइज सेंटर चा उपक्रम\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nदत्तापूरचे उपसरपंच पत्नीसह अपघातात जागीच ठार\nमहिलेची तीन वर्षीय चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\nऑनलाइन वेबिनार चे आयोजन मनीवाइज सेंटर चा उपक्रम\nऑनलाइन वेबिनार चे आयोजन मनीवाइज सेंटर चा उपक्रम\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nकोरोणा बाधितांची संख्या वाढल्याने शिरपूर पुढील ४ दिवस लॉकडाऊन – सुनीता अंभोरे\nनागपूर – औरंगाबा�� महामार्गावर अपघातात टिप्पर चालक जागीच ठार\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nहौस ऑफ बांबू : मराठीचे प्राचीन अवशेष \nअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतीने कोवीड मधील रुग्णाच्या नातेवाईकांस 28 दिवस अन्नदान सेवा\nजांब रोडच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतीने कोवीड मधील रुग्णाच्या नातेवाईकांस 28 दिवस अन्नदान सेवा\nजांब रोडच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nकोरोणा बाधितांची संख्या वाढल्याने शिरपूर पुढील ४ दिवस लॉकडाऊन – सुनीता अंभोरे\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nकोरोणा बाधितांची संख्या वाढल्याने शिरपूर पुढील ४ दिवस लॉकडाऊन – सुनीता अंभोरे\nनागपूर – औरंगाबाद महामार्गावर अपघातात टिप्पर चालक जागीच ठार\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nउंडळी सुट्टीत दहावी-बारावीची परीक्षा आरोग्यविषयक माहिती सील अभिप्राय\n\"एकनाथ खडसे आई मला व्हिलन शिवलं, योग्य हो बोलेन; কৃষকদের জন্য দিন সাহায্য করুন\" – फडणवीस\n\"हो सके तो लौट के आना\" म्हणत सुधीर मुनगंटीवारांनी खडसेंच्या राजीनाम्यावर व्यक्त केलं मत\nकांद्याचे भाव वाढल्याने डोळ्यांत पाणी आले असताना राज्याच्या कृषी मंत्र्याने दिली अजब प्रतिक्रिया\nनाथाभाऊंनी दिल्या घरी सुखी राहावे, रावसाहेब दानवेंचा सल्ला\nह्रदयद्रावक घटना: 15 ते 20 कुत्र्यांनी नऊ वर्षांच्या मुलाचे तोडले लचके, मूलाचा मृत्यू\nactive news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-JYO-shivratri-2017-measures-of-pleased-lord-shiva-5532258-PHO.html", "date_download": "2021-06-15T16:12:26Z", "digest": "sha1:F2LDBE4SYDAVZMSR2IA6N4BGBQSAJ7EV", "length": 2783, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Shivratri 2017- Measures Of Pleased Lord Shiva. | महाशिवरात्री 24 ला : या खास उपायांनी उजळू शकते नशिब... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमहाशिवरात्री 24 ला : या खास उपायांनी उजळू शकते नशिब...\nफाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथिला महाशिवरात्री साजरी केली जाते. यावेळी 24 फेब्रुवारीला, शुक्रवारी महाशिवरात्री आहे. मानले जाते की, या दिवशी महादेव लिंग रुपात प्रकट झाले होते. ज्योतिष शास्त्रानुसार जर या दिवशी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केले तर\nतुमच्या सर्व इच्छा पुर्ण होतात.\nया विशेष उपायांविषयी जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...\nहोम फेशियलच्या 5 सोप्या स्टेप्स, त्वचा दिसेल उजळ...\n9 फायदे : या मिरेकल ड्रिंक्सने वजन होईल कमी, त्वचा दिसेल तरुण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/drunk-driver-accident-one-woman-dead-in-jalgaon-5973145.html", "date_download": "2021-06-15T16:56:11Z", "digest": "sha1:U2IGXVHHMK3NGCGML3AP6ST5G3SKA3EY", "length": 10858, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "drunk driver accident one woman dead in jalgaon | दारूच्या नशेत चालकाचे नियंत्रण सुटले; दुचाकीच्या धडकेत पादचारी महिला ठार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदारूच्या नशेत चालकाचे नियंत्रण सुटले; दुचाकीच्या धडकेत पादचारी महिला ठार\nजळगाव - दारूच्या नशेत तर्रर दुचाकीस्वार तरुणाने शतपावली करण्यासाठी घराबाहेर अालेल्या महिलेस रविवारी रात्री १०.३० वाजता जोरदार धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा साेमवारी पहाटे ३.४५ वाजता उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. मद्यपी दुचाकीस्वारही जखमी झाला आहे. पोलिस मल्टिपर्पज हॉलसमोरील रस्त्यावर हा अपघात झाला. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दुचाकीस्वार तुषार अशाेक चाैधरी (वय २१, रा. नंदनवन काॅलनी, जळगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सविता विकास बिर्ला (वय ५२, रा. नवीपेठ, जळगाव) असे अपघातातील मृत महिलेचे नाव आहे.\nरविवारी रात्री जेवण झाल्यानंतर सविता या पती विकास केदारनाथ बिर्ला यांच्यासोबत शतपावली करण्यासाठी रस्त्यावर फिरत होत्या. याचवेळी तुषार व त्याचा मित्र विजय पवार (रा. नंदनवन कॉलनी) हे दोघे दुचाकीने (एमएच १९, डीबी ०२२१) रेल्वेस्थानकाकडे निघाले होते. तुषार दुचाकी चालवत होता. दरम्यान, दोघांनी दारू प्राशन केली असल्यामुळे भरधाव वेगात ते निघाले होते. बिर्ला दांपत्य रस्त्याच्या कडेला चालत होते. दारूच्या नशेत तर्रर असलेल्या तुषारचे दुचाकीवर नियंत्रण नसल्याने त्याने थेट सविता यांना जोरदार धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तुषार रस्त्याच्या कडेला फेकला गेला. त्याच्या डाव्या डोळ्याजवळ दुखापत झाली. विकास बिर्ला यांनी पत्नी सविता यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या डोक्यातून रक्तस्राव सुरू होता. सोमवारी पहाटे ३.४५ वाजता सविता यांचा मृत्यू झाला. यानंतर मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणला होता. शवविच्छेदन करून सकाळी ९ वाजता मृतदेह कुटंुबीयांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी विकास बिर्ला यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तुषार चाैधरी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस उपनिरीक्षक शिवाजी वराडे तपास करीत आहेत. मृत सविता यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.\nसविता बिर्ला या नित्यनियमाने दरराेज सायंंकाळी जेवणानंतर शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडायच्या. रविवारीही त्या घरून निघाल्या. रस्त्यावर शतपावली करताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. बेदरकारपणे दुचाकी चालवणाऱ्या चालकाने धडक दिल्याने सविता बिर्ला यांचा जीव गेला. दरम्यान, रात्री या रस्त्यावर रॅश ड्रायव्हींग करणाऱ्या वाहनचालकांचे प्रमाण वाढले असल्याचे नागरिकांनी सांगितले.\nचालक दारू प्यायल्याचे स्पष्ट\nसविता बिर्ला यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा तुषार चाैधरी या युवकावर दाखल करण्यात आला अाहेे. रविवारी रात्रीच त्याला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या वेळी तुषार व त्याचा मित्र विजय पवार दोघे दारू प्यायलेले असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिस���ंनी त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात अाले असता जामीन मंजूर करण्यात आला आहे.\nपादचाऱ्यांचा जीव धाेक्यात, पाेलिस प्रशासनाचा धाक संपला\nअत्याधुनिक व जास्त सीसीच्या दुचाकींची सध्या तरुणांमध्ये क्रेझ आहे. शहरात शेकडो तरुण या अत्याधुनिक दुचाकींवरून 'रॅश ड्रायव्हिंग' करतात. भरधाव वेगात फिरणाऱ्या या तरुणांमुळे लहान मुले, वृद्ध, पादचारी, दुचाकीस्वार यांना धोका निर्माण झाला आहे. आकाशवाणी चौक ते महाबळ या दरम्यान, सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. या मार्गावर दररोज तरुण भरधाव दुचाकी चालवत स्टंट करतात. त्यामुळे अनेकदा किरकोळ अपघातही घडतात. याच मार्गावर पोलिस अधीक्षकांसह न्यायाधीश व अनेक महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत. त्यांचा धाक न बाळगता तरुण दररोज स्टंट करतात. त्यामुळे पादचाऱ्यांना अक्षरश: जीव मुठीत घेऊन चालावे लागते.\nतुषार व विजय हे दोघे तिसऱ्याच एका मित्राची दुचाकी घेऊन निघाले होते. विजयचे आई-वडील रेल्वेने जळगावात येत असल्यामुळे त्यांना रिक्षात बसवून देण्यासाठी ते रेल्वेस्थानकाकडे जात असल्याची माहिती तुषार याने पोलिसांना दिली आहे. तुषार चालवत असलेल्या दुचाकीचा इन्शुरन्स संपलेला आहे. तरीही बेकायदेशीरपणे ते दुचाकीने फिरत होते. त्यातच ही अपघाताची घटना घडली. या प्रकरणी तुषावर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kolhapur.gov.in/%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8-2/", "date_download": "2021-06-15T15:20:54Z", "digest": "sha1:KBFI46NWXJHDP3S3RGD7WNOTAS2Q4G6N", "length": 8969, "nlines": 95, "source_domain": "kolhapur.gov.in", "title": "इतिहास | कोल्हापूर | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nएसटीडी आणि पिन कोड\nमाहितीचा अधिकार 2005 अर्ज\nमाहितीचा अधिकार पहिले अपील\nमाहितीचा अधिकार जिल्हाधिकारी कार्यालय\nमाहितीचा अधिकार तहसिल कार्यालय\nमाहितीचा अधिकार उपविभागीय अधिकारी\nकोल्हापूर जिल्हा पर्यटन आराखडा\nकोल्हापूर हे दक्षिणेकडील प्रमुख संस्थान आहे, की जे अक्षांश 15°73’ ते 17°11’ व रेखांश 73°75’ ते 74°70’ दरम्यान पसरलेले आहे. कोल्हापूर ची समुद्र सपाटी पासूनची उंची 546 मीटर असून सह्याद्री पठाराशी सानिध्य असलेला पूर्वेकडे उताराला लागला असलेने जिल्ह्यातील वातावरण असे बनलेले आहे की जे दुष्काळ व टंचाई पासून दूर आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे वातावरण थंडह��� नाही व उष्णही नाही असे आल्हाददायक आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्वेस व उत्तरेस सांगली जिल्हा, पश्चिम-उत्तरेस रत्नागिरी जिल्हा, पश्चिम-दक्षिणेस सिंधुदुर्ग जिल्हा, दक्षिणेस कर्नाटक राज्यातील बेळगांव जिल्हा वसलेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ 7685 चौ.किमी. आहे. 2011च्या जनगणनेनुसार कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या 38,75,001 आहे.\nहिंदू, जैन आणि बौद्ध यांच्यासारख्या पवित्र या अत्यंत प्राचीन राज्याचा इतिहास सहा कालावधीत विभागला जाऊ शकतो. पहिला मौर्य पध्दतीचा काळ, दुसरा आंध्र काळ, तिसरा चालुक्य-राष्ट्रकूट काळ, चौथा शिलहार-यादव काळ हे हिंदुचे प्रभुत्वाखाली इसवी सन 1347 पर्यंत चालत आले. शेवटचे दोन कालावधीमध्ये बहामणी सल्तनत-विजापूर अथवा महंमद कालावधी इसवी सन 1700 पर्यंत व मराठा कालावधी 18 वे शतकात चालत होता. राजराम महाराज (छत्रपती शिवाजी यांचे दुसरे सुपुत्र) यांचे इसवी सन 1700 मध्ये निधन झालेनंतर, त्यांची वीर पत्नी ताराबाई, त्यांचा मुलगा दुसरा शिवाजी यांना गादीवर बसवून राज्यकारभार चालवला. मराठा साम्राज्याचे संस्थापक यांनी दिलेली अखंड श्रीमंत वारसा राखण्यासाठी त्यांचे कठोर प्रयत्न व आक्रमक लढायामुळे औरंगजेबाचे उत्तराधिकारी सुध्दा नामोहरम झाले. सुरुवातीचे काळात पन्हाळा येथे गादी चालवलेनंतर, कोल्हापूर येथून इसवी सन 1731 नंतर कोल्हापूर येझून गादी चालवणेत आली. दुसरे शिवाजी यांचेनंतर दुसरे संभाजी (1760 पर्यंत), तिसरे शिवाजी(1760-1812), शंभू (1812-1821), शहाजी(1821-1837), चौथे शिवाजी(1837-1866), दुसरे राजाराम(1866-1870), पाचवे शिवाजी(1870-1883) यांनी गादी चालवली. पाचवे शिवाजी यांचे मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी महाराणी आनंदीबाई साहेब यांनी शाहु महाराज दत्तक घेतलेनंतर शाहु महाराज यांनी गादी चालवली. त्यांनी संपूर्ण शक्तीने प्रतिभावान पध्दतीने गादी चालवली. जवळजवळ अर्ध्या शतकाच्या अल्पसंख्यांकांच्या कालावधीनंतर, गादीवर राज्यकर्त्याच्या आगमनाची केवळ राज्याच्या विषयानेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या जल्लोषाने स्वागत केले गेले.\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कोल्हापूर जिल्हा प्रशासन , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 11, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vichakshan.com/home/bookDetails/82", "date_download": "2021-06-15T16:35:55Z", "digest": "sha1:ZNREL5ZFDUD3XFVKCQQZBT5DLWMQ6KIG", "length": 4044, "nlines": 57, "source_domain": "vichakshan.com", "title": "Book Details", "raw_content": "\nBy श्री. विठ्ठल मारुती जाधव\nकाही दिवसांपूर्वी शिरूर कासार जि. बीड या ठिकाणी पांढऱ्या रंगाचा कावळा आढळल्याच्या बातम्या वर्तमानपत्रांमध्ये झळकल्या. कावळा साधारणतः काळ्या रंगाचा असतो. पण पांढऱ्या रंगाचा हा बगळा किंवा इतर कोणता तरी पक्षी असावा असा अंदाज बांधताना अनेक जण दिसले.\nपरिसरामध्ये या कावळ्याविषयी कुतूहल निर्माण झाले कुणी त्याला 'देवाचा कावळा' तसेच 'संकटी कावळा' म्हणायला लागले. एवढेच नव्हे तर कावळ्याला माणसाचा शत्रू समजू लागले. 'जगबुडी' येणार आहे. अघटित घडणार आहे. दुष्काळ पडणार आहे अशा प्रकारचा गैरसमज पसरला होता.\nएरव्ही सुद्धा आपल्या कामाचा असेल तेव्हा म्हणजे दशक्रिया विधीला वगैरे कावळ्याची वाट पाहिली जाते. त्यासाठी ताटकळत बसावे लागते. तो येतो, पिंडाला शिवतो तेव्हा त्याला खूप महत्त्व प्राप्त होते. पण तोच कावळा एखादाला चोच मारून गेला तर तुला कावळा शिवलाय, बाजूला सरक असे म्हणून त्या कावळ्याला द्वेष केला जातो. एवढेच नाही तर 'कसा कावळ्यासारखा टपकला' अशी वल्गना केली जाते.\nमनात आले हा मिश्रहारी कावळा मानवाच्या किती उपयोगाच्या आहे अन्न साखळीतील, निसर्ग साखळीतील, पर्यावरण राखणाऱ्या दृष्टीने किती महत्त्वाचाआहे. त्या विषयी कुणी विचार का केला नाही या निमित्ताने का होईना भारताचे भावी नागरिक या कावळ्याचा निश्चित गांभीर्याने विचार करतील अशी आशा मी बाळगतो.\nPublished by श्री. विठ्ठल मारुती जाधव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/bhavishyavedh/bhavishyavedh-weekly-horoscope-31", "date_download": "2021-06-15T16:16:03Z", "digest": "sha1:US7ZQP7EYAWSKQ3HDY7U7C5MCBHSPATS", "length": 15295, "nlines": 79, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Bhavishyavedh Weekly Horoscope", "raw_content": "\nसाप्ताहिक राशीभविष्य Weekly Horoscope\nमेष - शांतता व संयमाचे धोरण स्वीकारा\nभागीदारीमधून चांगला लाभ घडेल. भागीदारीक्षेत्र समस्यामुक्त स्थितीतच राहील. नवीन भागीदारीचा प्रस्ताव समोर आल्यास त्याचा विचार व स्वीकार जरूर जरूर करावा लाभप्रद ठरेल. अंतिम चरणात सर्वत्र अडचणीचा सामना करावा लागेल. जवळ आलेले यश दूर जाण्याची दाट शक्यता आहे. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच श्रेयस्कर व उचित ठरेल. होणारा मनस्ताप टळेल. शु�� तारखा : 6,7\nवृषभ - निरोगी आरोग्य लाभेल\nआरोग्याच्या सर्व समस्या मिटतील. निरोगी आरोग्याचा लाभ मिळेल. सहकारी वर्ग अपेक्षेइतके सहकार्य करण्यास तत्पर स्थितीतच राहतील. वेळेवर सहकार्य मिळेल. अंतिम चरणात भागीदारीत असणारे वाद मिटतील व भागीदारी क्षेत्र समस्यामुक्त स्थितीतच राहील. इतरांनी दिलेले मदतीचे आश्वासन ते पूर्ण करण्यास सर्मथस्थितीतच राहतील व वेळेवर मदत कार्य मिळू शकेल. मित्र आणि कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. कौटुंबिक वातावरणात आनंदाची लाट दिसेल. नोकरीतही नवीन कंत्राटे मिळविण्याचा योग. कोर्ट कोर्टाच्या खटल्यांमध्येही आपल्या बाजूने निर्णय घेण्याचे संकेत. व्यापारी वर्गासाठीही वेळ अनुकूल असेल, उत्पन्न वाढेल.\nशुभ तारखा : 8, 9\nमिथुन - यश दृष्टिक्षेपात येईल\nसंततीबाबत आनंदवार्ता व समाचार हाती येईल. स्पर्धा परीक्षेमधील निकाल समाधानकारक हाती येऊन उत्साह वाढीस लागून सर्वत्र यश समोर दिसू लागेल. अंतिम चरणात विरोधक मंडळीचा ससेमिरा व त्रास काही प्रमाणात दूर होईल. विरोधक मंडळी गुप्तरीतीने सहकार्य करण्याचा पवित्रा ठेवूनच वाटचाल करतील. सर्वत्र यशाचा मार्ग खुलाच राहून यश दृष्टिक्षेपात येईल. आठवड्याचा मध्यंतर काही प्रमाणात दिलासा देणारा असेल. न्यायालयीन विभागाशी संबंधित व्यवहार हाताळताना काळजी घ्या. डोकेदुखी सारखे विकार त्रस्त करतील. प्रवास टाळले हितकारक ठरतील. शुभ तारखा : 10, 12\nकर्क- काळजीचे सावट दूर होईल\nआठवड्याच्या सुरुवातीस पारिवारीक आनंद वाढविणारे समाचार हाती येतील. मनावर असलेले काळजीचे सावट दूर होऊन उत्साह वाढीस लागू शकेल. अपेक्षित यश दृष्टीसमोर राहून यश मिळेल. अंतिम चरणात आर्थिक आवक समाधानकारकरीत्या राहून आर्थिक टंचाईचा सामना करावा लागणार नाही. दीर्घकालपर्यंत स्मरणात राहील अशी एखादी चांगली घटना घडून येईल व काळजीचे दडपण दूर होईल.\nशुभ तारखा : 8,9\nसिंह - कौटुंबिक वातावरण उत्साहवर्धक\nनवोदित खेळाडूंना प्रसिद्धी व यश मिळवून देणारी ग्रहस्थिती आहे. सहकारी वर्गाबरोबर असणारे मतभेद मिटतील. वेळेवर मदतीचे व सहकार्य करण्याचे आश्वासन ते पूर्ण करण्यास सर्मथस्थितीत राहतील. अंतिम चरणात कौटुंबिक वातावरण उत्साहवर्धक राहील. कौटुंबिक सदस्य मडंळीबरोबर असणारे सर्व प्रकारचे मतभेद मिटतील व परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येऊन मानसिक आनंद वाढेल. कामकाजात काही प्रमाणात स्थित्यंतर दिसून येण्याची शक्यता आहे. घर खरेदीचे व्यवहार मार्गस्थ होऊ शकतील.\nशुभ तारखा : 9, 10\nकन्या - नेत्रदीपक यश मिळेल\nआर्थिक आवक मंदावेल व इतरांनी दिलेले आर्थिक मदतीचे आश्वासन पूर्ण करण्यास असमर्थ स्थितीतच राहील. आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवींचे मार्गदर्शन घेणे चांगले ठरेल. अंतिम चरणात पराक्रम अगर क्रीडा क्षेत्रातील कामगिरी नेत्रदीपक यश मिळवून देणारी ठरेल. सहकारी वर्ग अपेक्षेइतके सहकार्य करतील. स्थगित व अपूर्ण व्यवहार कामे गतिमान होऊन पूर्ण होण्याच्या मार्गावरच राहू शकतील. दुसर्‍याच्या व्यवहारात न पडणे हितकारक ठरेल. हितशत्रूंचा सुळसुळाट वाढण्याची शक्यता आहे. कामकाजातील गुपित उघड होणार नाहीत याची काळजी घ्या.\nशुभ तारखा : 9, 11\nतूळ - प्रवास कार्यसाधक ठरेल\nसप्ताहाच्या प्रथम चरणात मानसिक समाधान लाभेल व महत्त्वपूर्ण स्वरूपाच्या कामानिमित्त करावा लागणारा प्रवास कार्यसाधक ठरेल. कोणत्याही बाबतीत अपयशाचा सामना सहसा करावा लागणार नाही. आपले सहकार्य इतरांना बहुमोल उपयोगी सिद्ध होईल. आर्थिक अस्थिरता निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. आर्थिक गुंतवणूक विशेष सावधानता ठेवूनच करणे उचित ठरेल. भावी काळात होणारे नुकसान टळू शकेल.\nशुभ तारखा : 11, 12\nवृश्चिक - मनाला दिलासा मिळेल\nअनावश्यक व मनाविरुद्ध खर्च वाढण्याची दाट शक्यता आहे. कर्ज व्यवहार प्रकरणामधून मनस्ताप संभवतो. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच श्रेयस्कर ठरेल. इतरांचा सल्ला फक्त ऐकणेच चांगले ठरेल. अंतिम चरणात परिस्थिती अनुकूल राहील. मनाला दिलासा मिळवून देणारी ग्रहस्थिती आहे. महत्त्वपूर्ण स्वरूपाचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी भावी काळात होणार्‍या परिणामाचा अंदाज घेणे चांगले.\nशुभ तारखा : 9, 10\nधनू- आर्थिक समस्या संपतील\nसप्ताहाच्या प्रथम चरणात चौफेर यश मिळेल. अपयशाचा सामना करावा लागणार नसून आर्थिक टंचाई जाणवणार नाही. हातात पैसा खेळता राहू शकेल. आर्थिक समस्या मिटतील. अंतिम चरणात परिस्थिती थोडी प्रतिकूल राहील. त्यामुळे विविध प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागेल. कर्ज व्यवहार प्रकरणे मंजुरीच्या प्रतीक्षेत राहतील. दगदग व त्रास सहन करावा लागेल. संयम ठेवणेच उचित ठरेल.\nशुभ तारखा : 8, 10\nमकर - नोकरीत बढती\nउद्योग-व्यवसाय क्षेत्र समस्यामुक्त स्थितीत राहील. उद्योग क्षेत्रातील करार व्यवहार भावी काळाच्या दृष्टीने लाभप्रद ठरतील. नोकरीत बढतीजनक बदल घडून येऊ शकेल. अंतिम चरणात अचानक धनलाभ योग आहे. त्यामुळे लॉटरी वगैरे सारख्या माध्यमातून नशिबाची परीक्षा घेणे उचित ठरेल. काही प्रमाणात जुन्या गुंतवणुकीतून प्रत्यक्ष लाभ हाती येण्याचे संकेत येतील व आर्थिक आवक चांगली राहील.\nशुभ तारखा : 10, 11\nकुंभ - समाधान लाभेल\nसप्ताहाच्या प्रथम चरणात धार्मिक यात्रा योग घडेल. यात्रा सफलतेच्याच मार्गावर राहील. नशिबाची साथ पाठीमागे राहील. त्यामुळे कोणतेही काम सहसा अपूर्ण व स्थगित स्थितीत राहणार नाही. यशाचा मार्ग खुलाच राहू शकेल. नोकरीत अधिकारीवर्ग आपल्यावर खूष राहील. त्यांनी आपल्यावर सोपविलेली कामगिरी आपल्या हातून यशस्वीरीत्या पूर्ण होण्याच्या मार्गावर राहील व समाधान लाभेल.\nमीन - वाहन सुरक्षितपणे चालवा\nविविध प्रकारच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे. वाहन पीडायोग संभवतो. त्यामुळे वाहन चालविताना विशेष सावधगिरी ठेवणे आवश्यक ठरेल. अंतिम चरणात महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षरी होण्याची दाट शक्यता आहे. दूर निवासी प्रिय व्यक्तीचे मनोनुकूल व चांगले दूरध्वनी येतील. त्यांच्याबाबत असणारी चिंता व काळजी मिटण्याच्या मार्गी राहील.\nशुभ तारखा : 11, 12\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/helpless-son-rushed-the-ambulance-to-buldhana-collector-office/", "date_download": "2021-06-15T16:09:28Z", "digest": "sha1:VDVZFSZLSQBOQSMUFC5YEIJNMIT23SBA", "length": 6472, "nlines": 74, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates संतप्त मुलाने रुग्णवाहिका घातली थेट जिल्हाधिकारी कार्यालयात", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nसंतप्त मुलाने रुग्णवाहिका घातली थेट जिल्हाधिकारी कार्यालयात\nसंतप्त मुलाने रुग्णवाहिका घातली थेट जिल्हाधिकारी कार्यालयात\nबुलडाणा: एका कोरोनाबाधित महिलेला रुग्णालयात खाट न मिळाल्याने या महिलेच्या मुलाने चक्क जिल्हाधिकारी कार्यालयातच रुग्णवाहिका आणून उभी केली. या प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकच खळबळ माजली.\nबुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात मोलखेडा या गावातील हा मुलगा आहे. आपल्या ६५ वर्षीय कोरोनाबाधित आईला घेऊन हा मुलगा सकाळी ११ वाजल्यापासून शासकीय कोरोना रुग्णालयासह सर्व खासगी रुग्णालयं पालथी घालत होता. कोणतेही रुग्णालय त्याच्या आईला भरती करून घ्यायला तयार नसल्याने शेवटी कंटाळून या मुलाने आपल्या आईसह थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.\nयावेळी तेथे उपस्थित स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी भूषण अहिरे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी शासकीय रुग्णालयात या महिलेला भरती करून घेण्यात आलं.\nसंपादन- सिद्धी भरत पाटील\nPrevious लिफ्ट कोसळल्याने कोरोना रुग्णासह 3 जण जखमी\nNext केंद्राकडून पुन्हा मोफत धान्य वाटपाची घोषणा\nदेशात तब्बल ७५ दिवसानंतर कोरोनाबाधितांची संख्या ६० हजारांवर\n‘सोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करते आहे’\nआशा कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर\nदेशात तब्बल ७५ दिवसानंतर कोरोनाबाधितांची संख्या ६० हजारांवर\n‘सोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करते आहे’\nआशा कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर\nराज्यात पावसाची आठवडाभर विश्रांती\nदेशात कोरोनाचा ‘डेल्टा प्लस’ विषाणू\nनवी मुंबईत पित्यानेच केला मुलांवर गोळीबार\nधारावीत सोमवारी एकही कोरोना रुग्ण नाही\nदेशात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ\nया अभिनेत्रीने अनुष्का शर्मा आणि प्रियंका चोपडा यांच्या पतीसोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली\nदिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नीचे कोरोनाने निधन\nकढीपत्ता हा आरोग्यासाठी फायदेशीर\nया वेबसाईटवर सुशांतसिंह राजपूतचा अनोखा प्रवास पाहा..\nअंकिताने सुशांतसोबत असलेले व्हिडीओ शेअर करत आठवणींना दिलाय उजाळा\nडॉ. घुले कुणाला घाबरले\nसोशल मीडियाद्वारे करिना कपूर-खानवर बहिष्कार घालण्याची होतेय मागणी, काय आहे नेमकं प्रकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/summoned/", "date_download": "2021-06-15T16:36:22Z", "digest": "sha1:U7KDKGE7VLL6ZW6WUR3TCQSXVQYWGWH7", "length": 3128, "nlines": 43, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates summoned Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nफोन टॅपिंग प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांना मुंबई पोलिसांचे समन्स\nमुंबई : वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग प्रकरणात समन्स पाठवण्यात आले आहे….\n‘या’ विद्यार्थ्याने बनवले खास डूडल, गुगलने दिले २२ लाख रुपये\nअभिनेत्री नाइरा शाहला बर���थ डे पार्टी पडली महागात\nदेशात तब्बल ७५ दिवसानंतर कोरोनाबाधितांची संख्या ६० हजारांवर\n‘सोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करते आहे’\nआशा कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर\nराज्यात पावसाची आठवडाभर विश्रांती\nदेशात कोरोनाचा ‘डेल्टा प्लस’ विषाणू\nनवी मुंबईत पित्यानेच केला मुलांवर गोळीबार\nधारावीत सोमवारी एकही कोरोना रुग्ण नाही\nदेशात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ\nया अभिनेत्रीने अनुष्का शर्मा आणि प्रियंका चोपडा यांच्या पतीसोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली\nदिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नीचे कोरोनाने निधन\nकढीपत्ता हा आरोग्यासाठी फायदेशीर\nया वेबसाईटवर सुशांतसिंह राजपूतचा अनोखा प्रवास पाहा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/agitation-led-bjp-mp-sunil-mendhe-update-13715", "date_download": "2021-06-15T15:18:39Z", "digest": "sha1:VGJP7OUBD4ZRGSLBVYZLROPBBLG74HHK", "length": 11182, "nlines": 150, "source_domain": "www.saamtv.com", "title": "धान उत्पादक शेतकऱ्यांचा खासदार सुनील मेंढे यांच्या नेतृवात मोर्चा | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nधान उत्पादक शेतकऱ्यांचा खासदार सुनील मेंढे यांच्या नेतृवात मोर्चा\nधान उत्पादक शेतकऱ्यांचा खासदार सुनील मेंढे यांच्या नेतृवात मोर्चा\nमंगळवार, 1 जून 2021\nधान उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणी ला घेऊन भाजपाने BJP साकोली Sakoli तहसिल कार्यालयावर धड़क मोर्चाचे आयोजन केले असून खासदार MP सुनील मेंढे Sunil Mendhe यांनी स्वतः बैलगाडी हाकत या मोर्च्याचे नेतृत्व केले आहे.\nभंडारा: धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणी ला घेऊन भाजपाने BJP साकोली Sakoli तहसिल कार्यालयावर धड़क मोर्चाचे Agitation आयोजन केले असून खासदार MP सुनील मेंढे Sunil Mendhe यांनी स्वतः बैलगाडी हाकत या मोर्च्याचे नेतृत्व केले आहे.\nशेतक-यांना Farmers त्वरित न्याय द्या, धान्य मोजणी त्वरीत सुरू करा, बोनस द्या आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या होत्या. होमगार्ड परेड ग्राऊंडवरून सुरू झालेल्या आंदोलनात Agitation चक्क शेतक-यांनी बैलगाडी व ट्रैक्टरच्या मोर्चासह आंदोलन करीत तहसिल कार्यालयावर धडकले. यावेळी असंख्य शेत��री या आंदोलनात ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले होते. खासदार सुनील मेंढे यांनी यावेळी स्वतः बैलगाडी हाकत ह्या मोर्च्याचे नेतृत्व केले आहे.\n गॅस सिलेंडरच्या किंमती उतरल्या....\nकोरोना Corona काळात शेतकऱ्यांसाठी आंदोलन करावे लागते, ही गोष्टच दुर्दैवाची आहे. एकीकडे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी असल्याचे सांगत त्यांना रस्त्यावर आणण्याचे काम महा आघाडीचे Maha Vikas Aghadi सरकार करीत आहे. हे राज्यकर्त्यांचे ढोंग असल्याची टीका खासदार मेंढे यांनी केली.\nभाजपा न्याय मिळेपर्यंत हा लढा लढत राहील, असे स्पष्ट संकेत खासदार सुनील मेंढे यांनी साकोली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनात दिले आहे. यावेळी त्यांच्या सोबत भाजपाचे आजी माजी आमदार उपस्थित होते.\n'मराठा समाजावर होणारा अन्याय झोपलेल्या सरकारला कधी कळणार\nमराठा आरक्षण (Mratha Reservation) पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी शिवसंग्रामचे अध्यक्ष...\n'ही' ठरली महाराष्ट्राची नंबर 1 मालिका, वाचा सविस्तर\nपुणे : नेहमीच प्रेक्षकांचे प्रेम मराठी मालिक आणि त्यांच्या कलाकारांना आणि...\nकेंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार: अमित शहांनी घेतली भाजपच्या 25...\nवृत्तसंस्था : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराच्या...\nनाना पटोले यांच्याविरोधात पोलिसात तक्रार\nचंद्रपूर: चंद्रपुरात Chandrapur भाजपने काँग्रेस Congress ...\nकेंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार : मुंडे राणेंना केंद्रात मंत्रिपद \nनवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळ Union Cabinet Expansion विस्ताराच्या चर्चांना...\nगुजरातच्या विधानसभा निवडणूकीत आम आदमी लढणार पूर्ण जागा\nगुजरात: आम आदमी पक्षाचे (AAP) संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (...\nमहागाईच्या विरोधात पंतप्रधान यांना कौल लावण्याचे अनोखे आंदोलन\nसांगली - मोदी सरकार central government सत्तेवर आल्यानंतर देशात महागाईचा कहर...\nपाच वर्ष मुख्यमंत्रिपदाच्या वाटाघाटी नाहीच - संजय राऊत\nनाशिक : अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्र्यांची बदली होईल, या चर्चा केवळ अफवा असून पुढील...\nसुशांतच्या स्मृती जागवण्यासाठी वेबसाईट\nमुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाला 14 जून म्हणजेच आजच्या दिवशी एक...\nकेंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रशांत किशोर यांच्यावर गंमतीदार...\nप्रशांत किशोर (Prashant kishore) हे 2014 च्या निवडणुकित नरेंद्र मोदींसोबत (Narendra...\nपेट्रोल डिझेल दरवाढीमुळे आम आदमी पार्टीच��� 'चड्डी बनियन बोंबाबोंब'...\nसांगली: देशातील जनतेमध्ये सरकार विरोधात असंतोष गगनाला भिडला आहे. 35 रुपये लिटर...\n\"या\" शहरात मिळणार 1 रुपयात एक लिटर पेट्रोल\nडोंबिवली - पेट्रोलने petrol शंभरी पार केली आहे. पेट्रोल दर वाढविरोधात भाजप BJP...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/congress-mp-rajiv-satav-passes-away-pune-13027", "date_download": "2021-06-15T16:42:32Z", "digest": "sha1:MTSGC3THVET67C2DC5YDGOGGKSXYSIVW", "length": 11201, "nlines": 153, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Breaking काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे पुण्यात निधन | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nBreaking काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे पुण्यात निधन\nBreaking काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे पुण्यात निधन\nरविवार, 16 मे 2021\nगेले काही दिवस पुण्याच्या खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेले नेते राजीव सातव Rajiv Satav यांचे आज सकाळी पुण्यात कोरोनाने निधन झाले\nपुणे : गेले काही दिवस पुण्याच्या खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेले नेते राजीव सातव Rajiv Satav यांचे आज सकाळी पुण्यात कोरोनाने निधन झाले. २३ एप्रीलपासून ते पुण्यात Pune उपचार घेत होते. काँग्रेसचे Congress प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. Congress MP Rajiv Satav Passes Away in Pune\nआज एक ऐसा साथी खो दिया जिसने सार्वजनिक जीवन का पहला कदम युवा कांग्रेस में मेरे साथ रखा और आज तक साथ चले पर आज...\nराजीव सातव की सादगी, बेबाक़ मुस्कराहट, ज़मीनी जुड़ाव, नेत्रत्व और पार्टी से निष्ठा और दोस्ती सदा याद आयेंगी\nजहाँ रहो, चमकते रहो \n19 एप्रिलला सातव यांना कोरोनाची Corona लक्षणे दिसून आली होती. 22 तारखेला त्यांची स्वॅब टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. 23 एप्रिलला ते पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दाखल झाले. 25 तारखेला त्यांची प्रकृती खालवल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. तर काही तक्रारींमुळे 28 तारखेला त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.\nराजीव सातव यांची तब्बेत नाजुक असून ते व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांच्या शरीरा�� सायटोमॅगीलो cytomegalovirus हा नवा व्हायरस सापडल्याची माहिती काल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. आज सकाळी टोपे सातव यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पुण्याकडे निघाले. मात्र, ते पुण्यात पोहोचण्यापूर्वीच सातव यांचे निधन झाले. Congress MP Rajiv Satav Passes Away in Pune\nपिवळ्या बुरशीचा रुग्ण; कुणी यावर प्रकाश टाकेल काय\nनवी दिल्ली : कोरोनाव्हायरस नंतर देशात काळी बुरशी Black Fungus आणि पांढऱ्या बुरशी...\nकेसी वेणुगोपाल यांची दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या कुटुंबीयांशी...\nहिंगोली - काँग्रेसचे Congress नेते दिवंगत खासदार राजीव सातव Rajiv Satav यांचं काही...\nमागास मराठवाडा पुन्हा पोरका\nऔरंगाबाद - ज्यांच्याकडे मराठवाड्याच्या Marathwada विकासाची दृष्टी होती....\nराजीव सातव - एक झुंज अपयशी\nकाँग्रेसचे Congress खासदार राजीव सातव Rajiv Satav यांचं पुण्य़ात जहांगीर रुग्णालयात...\nTauktae Cyclone : तौक्ते चक्रीवादळ- जाणून घ्या आताची राज्यातली...\nमुंबई : गेल्या सहा तासांत तौत्के चक्रीवादळ Tauktae Cyclone अतितीव्र झालं असून...\nराजीव सातव यांच्या शरीरात नवा व्हायरस\nमुंबई - काँग्रेस Congress नेते राजीव सातव Rajiv Satav यांची तब्बेत नाजुक असून...\nकॉंग्रेसचे खासदार राजीव सातव यांची प्रकृती स्थिर : विश्वजीत कदमांची...\nपुणे : कॉंग्रेसचे Congress नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव Rajiv Satav...\nVIDEO | राज्यसभेत उदयनराजेंनी जय भवानी जय शिवाजीचा जयघोष केल्यानं...\nकाल उदयनराजेंनी शपथ घेतल्यानंतर जय भवानी जय शिवाजीचा जयघोष केला. यावरुन उपराष्ट्रपती...\nम्हाळगी प्रबोधिनीचे प्रशिक्षण अर्ध्यावरच रोखले; कॉंग्रेसने नेते...\nमुंबई : मुंबई विद्यापीठातील अधिकाऱ्यांना रामभाउ म्हाळगी...\nमुख्यमंत्र्यांचे आव्हान स्वीकारले - नाना पटोले\nयवतमाळ - आम्हीच राज्याचा विकास केला, असे मुख्यमंत्री सांगत आहेत. आम्ही या पोकळ...\nगटातटाचे राजकारण संपवू आणि नव्या युवा चेहऱ्यासोबत काँग्रेसला पुन्हा...\nमुंबई - काँग्रेससमोर कठीण काळ आहे. मात्र १९७८ ते १९८०ला देखील कठीण काळ असताना...\nमोतीलाल व्होरा असतील काँग्रेसचे अंतरिम अध्यक्ष\nनवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राजीनामा दिल्यानंतर आता नव्या...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/corona-vaccine-given-twice-10-minutes-13584", "date_download": "2021-06-15T16:20:02Z", "digest": "sha1:JQGT7W2I52ALKXORSHJAVYUCRBRJP2HF", "length": 14019, "nlines": 151, "source_domain": "www.saamtv.com", "title": "१० मिनिटात दोन वेळा दिली कोरोना लस, दौसा येथील महिलेचा आरोप | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n१० मिनिटात दोन वेळा दिली कोरोना लस, दौसा येथील महिलेचा आरोप\n१० मिनिटात दोन वेळा दिली कोरोना लस, दौसा येथील महिलेचा आरोप\nशनिवार, 29 मे 2021\nलसीकरणासाठी नागरिकांना लसीकरण केंद्रात जाऊन वाट पाहावी लागत आहे. असे असताना राजस्थानामध्ये एक थक्क करणारी घटना घडली आहे. राजस्थानातील दौसा येथे किरण शर्मा या महिलेला चक्क १० मिनिटांमध्ये दोन वेळा लस देण्यात आली आहे. सुदैवाने या महिलेला कोणताही साईड इफेक्‍ट जाणवलेला नाही.\nनवी दिल्ली - कोरोना Corona व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं देशभरात थैमान घातले आहे. रोज लाखो लोकांना कोरोनाचं संक्रमण होताना दिसत आहे. अनेकांनी या व्हायरसमुळे आपले प्राण गमावले आहेत. कोरोनाने Corona शहरांसह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर थैमान घातल्याने, सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल झालं आहे. लाखो लोक कोरोनाने संक्रमित होत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. Corona vaccine given twice in 10 minutes\nकोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्याचबरोबर सरकारने कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहिम सुरू केली आहे. देशात लसीचा Vaccine तुटवडा देखील मोठ्या प्रमाणात जाणवतो आहे. लसीकरणासाठी नागरिकांना लसीकरण केंद्रात जाऊन वाट पाहावी लागत आहे. असे असताना राजस्थानामध्ये Rajasthan एक थक्क करणारी घटना घडली आहे. राजस्थानातील दौसा Dausa येथे किरण शर्मा या महिलेला चक्क १० मिनिटांमध्ये दोन वेळा लस देण्यात आली आहे. सुदैवाने या महिलेला कोणताही साईड इफेक्‍ट Side effect जाणवलेला नाही.\nकिरण शर्मा यांच्या माहितीनुसार, त्यांना करोनाची पहिली लस लसीकरण केंद्रातील एका खोलीत बसल्याबरोबर देण्यात आली. त्यानंतर त्या आधार कार्ड तपासणाऱ्या महिलाकडे गेल्या तेव्हा ती कर्मचारी तिथे उपस्थित नव्ह��ी. मात्र नंतर जेव्हा ती महिला आली तेव्हा तिने किरण शर्मा यांना त्यांचा मोबाईल नंबर आणि आधार क्रमांक विचारला आणि लगेच कोरोना किरण शर्मा यांना दुसऱ्यांदा लस देण्यात आली. Corona vaccine given twice in 10 minutes\nओबीसी आरक्षण : राज्य सरकारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली\nघरी आल्यानंतर किरण शर्मा यांनी आपल्याला लसीचे दोन डोस दिल्याचे सांगितले, तेव्हा किरण यांच्या कुटुंबातील व्यक्तींना धक्का बसला. यानंतर किरण यांचे पती रामचरण यांनी या प्रकाराची तक्रार आरोग्य यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांकडे केली. कर्मचाऱ्याने असा काही प्रकार घडला असल्याचे मान्य करण्यास नकार दिला. Corona vaccine given twice in 10 minutes\nप्राथमिक आरोग्य केंद्राच्या संचालक डॉ. नीलम मीणा या प्रकरणी म्हणल्या की, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे आणि त्यानुसार किरण शर्मा यांना कोरोनाची लस देण्यासाठी पिंच केले गेले तेव्हा रक्त बाहेर आले. त्यामुळे डॉक्‍युमेंट व्हेरिफिकेशननंतर किरण यांना परत पिंच करण्यात आले आणि लस देण्यात आली.\nहे देखील पहा -\nलसीकरण vaccination राजस्थान कोरोना corona आरोग्य health rajasthan आधार कार्ड\nएका कॉलवर मिळणार कोरोना लस; आता ऑनलाईन बुकिंगची गरज नाही\nनवी दिल्ली: कोरोना संक्रमणाची दुसरी लाट (Coronavirus Second Wave) थांबली आहे....\nलहान मुलांच्या संरक्षणसाठी : आयुष मंत्रालयाची नवीन मार्गरदर्शक सूचना\nकोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे लहान मुलांना आणि तरूणांना...\nनाशिकनंतर परभणीतही अजब प्रकार लस घेतलेल्या व्यक्तीच्या अंगाला...\nपरभणी - नाशिक Nashik येथील 71 वर्षीय व्यक्तीच्या शरीराला कोरोनाची Corona...\nएकाच दिवशी संपूर्ण गावाचे लसीकरण; बहिरवाडी ठरले जगातील पहिले गाव\nपुरंदर तालुक्यातील बहिरवाडी येथील 6 महिने ते 17 वर्षापर्यंतच्या मुला मुलींना...\nनेत्यांना घरी जाऊन लस मिळू शकते तर लोकांना का नाही\nडोर-टू-डोर लस देण्याची मागणी करणार्‍या याचिकेवर सुनावणी देत मुंबई उच्च न्यायालयाने (...\nBreaking काँग्रेसचे माजी मंत्री जितिन प्रसाद भाजपमध्ये\nनवी दिल्ली : काँग्रेसचे नेते जितिन प्रसाद यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप नेते...\nधोका पत्करून उरीसेक्टरमध्ये कोरोना 19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू\nवृत्तसंस्था : पाकिस्तानच्या Pakistan सीमेला Border लागून असलेल्या...\nनागपुरातील मुलांमध्ये अँटिबॉडीज विकसित \nन���गपूर : नागपूरात Nagpur कोरोनाच्या Corona दुसऱ्या लाटेनंतर अनेक लहान...\nअठरा वर्षावरील सर्वाना मिळणार मोफत लस; मोदींची घोषणा\nनवी दिल्ली : देशात कोविड 19 Covid 19 ची लाट हळूहळू ओसरू लागली आहे. मात्र तिसऱ्या...\n१०८ वर्षांच्या आजींचा जयंत पाटील यांच्याकडून सत्कार\nसांगली - कोरोना Corona आजाराच्या कहरामुळेच भल्याभल्यांना घाम फुटला मात्र इस्लामपूर...\nCOVID-19: 'फ्लू शॉट' लस लहान मुलांवर ठरतेय गुणकारी\nराज्यात (Maharashtra) कोरोणाची दुसरी लाट (Corona Second Wave) आता ओसरत आहे. दुसऱ्या...\nजालन्यात तिसऱ्या लाटेची तयारी सुरु ; राजेश टोपे यांची माहिती\nवृत्तसंस्था : आपण सोशल डिस्टंसिंग ठेवून व्यवस्थित काळजी घेतली तर तिसरी लाट येणार...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/oxygen-gas-leak-pimpri-chinchwad-14159", "date_download": "2021-06-15T15:43:09Z", "digest": "sha1:ONFFTIIITTCSCAJLVTJPVFUZQCVSQTYM", "length": 11784, "nlines": 148, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Breaking: पिंपरीत रुग्णालयात oxygen गळती- नाशिकची पुनरावृत्ती टळली | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nBreaking: पिंपरीत रुग्णालयात oxygen गळती- नाशिकची पुनरावृत्ती टळली\nBreaking: पिंपरीत रुग्णालयात oxygen गळती- नाशिकची पुनरावृत्ती टळली\nबुधवार, 9 जून 2021\nहा प्रकार प्रशासनाच्या लक्षात आल्या नंतर तात्काळ तांत्रिक विभागाचे कर्मचारी आणि अग्निशमन विभागाचे बंब ही घटनास्थळी दाखल झाले आणि आणि आता वॉलची दुरुस्ती केल्या नंतर परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती अग्निशमन विभागाचे प्रमुख किरण गावडे यांनि दिली आहे.\nपिंपरी चिंचवड महापालिके तर्फे चालविल्या जाणार-या YCM रुग्णालयात हा प्रकार आत्ता काही वेळा पूर्वी घडलाय , YCM हे 800 बेडची क्षमता असलेलं रुग्णालय असुन सध्या इथे 406 कोरोनाबधित रुग्ण उपचार घेत आहेत. टँकर मधून आणलेला ऑक्सिजन एका टाकीमधून दुसऱ्या टाकीमध्ये भरताना प्रेशर जास्त झाल्याने सेफ्टी वॉल लिकेज झाला आणि मोठ्या प्रमाणत गॅस गळती झाल्याची घटना घडली आहे.\nहा प्रकार प्रशासनाच्या लक्षात आल्या नं���र तात्काळ तांत्रिक विभागाचे कर्मचारी आणि अग्निशमन विभागाचे बंब ही घटनास्थळी दाखल झाले आणि आणि आता वॉलची दुरुस्ती केल्या नंतर परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती अग्निशमन विभागाचे प्रमुख किरण गावडे यांनि दिली आहे.\nहा सगळा प्रकार नाशिक मध्ये घडलेल्या गॅस गळती घटनेची पुनरावृत्ती करणारिच होती, मात्र आता इथे परिस्थिती नियंत्रणात असल्याने मोठी दुर्घटना टळली असल्याच बोललं जातंय. अस जरी असले तरी टाकीमध्ये प्रमाणाच्या बाहेर गॅस भरला गेल्यानेच हा प्रकार घडल्याची माहिती समोर येतीय. त्यामुळे ठेकेदारानी नेमलेल्या कर्मचा-यापैकी कुणीच गॅस भरताना हजर नव्हतं का आणि रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णावर या घटनेचा काही परिणाम झालाय का या बाबत अधिकृत माहिती दिली जात नसल्याने पिंपरी चिंचवडकरांच्या चिंतेत भर पडली आहे.\nप्रशासन administrations विभाग sections घटना incidents पिंपरी पिंपरी चिंचवड pimpri chinchwad कोरोना corona ऑक्सिजन गॅस gas नाशिक nashik\nक्रेन अंगावर कोसळून कामगाराचा मृत्यू\nजालना : क्रेन crane अंगावर कोसळून कामगाराचा मृत्यू Dead झाल्याची दुर्दैवी घटना...\nपरभणी शहरात अतिवृष्टीमुळे नागरी वस्तीत शिरले पाणी\nपरभणी - परभणी शहरात रविवारच्या मध्यरात्री अतिवृष्टी झाली आहे. पिंगळगड नाल्याला पूर...\nनागपूरात 245 इमारती धोकादायक; 139 इमारतींमध्ये नागरिकांचा वावर\nनागपूरात 245 इमारती जीर्ण झाल्या असून धोकादायक स्थितीत आहेत. यातील 139 इमारती तर...\nसावधान कोल्हापूर अजूनही डेंजर झोन मध्येच\nकोल्हापूर - राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे राज्यात निर्बंध सैल करण्यासाठी...\nअतिवृष्टी भागातील अडीच हजार मालमत्ता धारकांना महापालिकेच्या नोटीसा\nसांगली : अतिवृष्टी rain भागातील अडीच हजार मालमत्ता धारकांना पर्यायी व्यवस्था...\nलाॅकडाऊनच्या नियमांना हरताळ; महाबळेश्वरमध्ये झाली पर्यटकांची...\nसातारा : जिल्हा प्रशासनाच्या लॉकडाऊनच्या Lock Down नियमांना हरताळ फासत महाबळेश्वर...\nलोणावळ्यात शासकीय नियमांचे उल्लंघन करत पर्यंटकांची गर्दी\nलोणावळा: शासकीय नियमांचे व पर्यटनबंदी आदेशाचे उल्लंघन करत लोणावळ्यात आलेल्या...\nआषाढी वारीचा निर्णय शासनाने बदलावा, अन्यथा आझाद मैदानात आंदोलनचा...\nसोलापूर : कोरोनाच्या Corona तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन, महाराष्ट्र...\nदुर्गम भागातील आरोग्यसेवेसाठी ल���कार्पित बाईक अँम्ब्युलन्स धुळखात...\nनंदुरबार : मोठा गाजावाजा करत नंदुरबार Nandurbar जिल्हा प्रशासनाने वीस...\nशेतकऱ्यांनी कर्जमाफी होईलच या आशेवर राहू नये - डॉ.राजेंद्र शिंगणे\nबुलढाणा : सिंदखेड राजा मतदारसंघातील पीक कर्ज वाटप आढावा घेण्यासाठी अन्न व औषध...\nशहरामध्ये खड्ड्यांचे साम्राज्य वाढल्याने शिवसेनेतर्फे करण्यात आला...\nधुळे - धुळे शहरामध्ये Dhule city महानगरपालिकेच्या अंतर्गत Under the...\nदिग्रस दारव्हा रस्त्यासाठी नागरिकांचे रस्तारोको आंदोलन\nयवतमाळ : यवतमाळ Yavatmal जिल्ह्यातील दिग्रस दारव्हा गेल्या ५ वर्षांपासून प्रलंबित...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://adarshmaharashtra.in/full-story/2554/neralamadhila-hatya-prakaranane-sampurna-karjata-taluka-hadarala-sarvaca-aropinna-keli-ataka-saha-di", "date_download": "2021-06-15T16:38:26Z", "digest": "sha1:QVIEGYNFE2F4DJ7RBCW5EMB54H3KHFMT", "length": 11019, "nlines": 155, "source_domain": "adarshmaharashtra.in", "title": "Adarsh Maharashtra", "raw_content": "\nघोडेगाव बौद्ध वस्ती येथे... - Read Now करोनाच्या संभाव्य तिसऱ्या... - Read Now DRDO ने विकसित केलेल्या... - Read Now फलटण शहरासह तालुक्यातील ८... - Read Now माजी गृहमंत्री अनिल देशमुख... - Read Now\nनेरळमधील हत्या प्रकरणाने संपुर्ण कर्जत तालुका हादरला सर्वच आरोपींना केली अटक; सहा दिवस पोलिस कोठडी\nकर्जत(धर्मानंद गायकवाड):- रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यांतील खांडस गावात परवा रात्री येथिल शिवाजी गोविंद पाटील (वयं ४९) यांची येथिलच ११ जणांनी मिळुन निर्घृण हत्या केल्याचा घटनेने प्रचंड खळबळ माजली आहे. नेरळ पोलिसांनी या सर्व आरोपींना शिताफिने अटक करुन न्यायालयात हजर केले. कर्जत न्यायालयाने या सर्व आरोपींना सहा दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश नेरळ पोलिसांना दिले आहेत.\nसध्या संपुर्ण जगात कोरोना व्हायरस या संसर्गाने हैदोस घातला आहे. असे असतानाच देशात सर्वत्र लाॅक डाऊन आहे. मात्र कर्जत तालुक्यांतील खांडस येथे जमिनीत चर खोदून पाईपलाईन टाकण्याचे कामावरून सुरुवातीला बाचाबाची आणि त्यांनतर हाणामारी होवुन येथे एकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या हत्येने कर्जत हादरले आहे. नेरळ पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी अविनाश पाटील यांना याची खबर मिळताच यांनी तत्काल घटनास्थळी धाव घेतली. आणि आरोपींची धरपकड केली.\nयावेळी हत्या झ���लेल्या ईसमाचा नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादी नुसार सुमारे ११ जणांनी एकत्र येवुन येथिल शिवाजी पाटील यांची तीक्ष्ण हत्याराने हत्या केली आहे. ही फिर्याद दाखल झाल्यानंतर कर्जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल घेरडीकर आणि नेरळ पोलिस ठाणेचे अधिकारी अविनाश पाटील यांनी आपला फौजफाटा घेवुन खांडस परीसरात जावुन या सर्व आरोपींना शिताफिने अटक केली आहे. विशेष म्हणजे कर्जत तालुक्यांतील पोलिस अधिकारी कोरोना बंदोबस्तात प्रंचड व्यस्त होते. सर्वत्र गुन्हा घडण्याचे प्रकार कमी झाल्याची चर्चा असतानाच खांडस गावात या लाॅक डाऊन कालात घडले्ल्या हत्ये प्रकरणाने सर्वत्र खळबळ माजली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आल्याने येथे वातावरण काहीसे निवळले असल्याचे सांगणेत येत आहे. तसेच सर्व आरोपींना पोलिसांनी शिताफिने अटक केल्याने नेरळ पोलिसांची कार्यक्षमतेची प्रचिती पुन्हा एकदा नेरळकरांना दिसुन आली आहे.\nदरम्यान नेरळ पोलिसांनी या सर्व आरोपींना आज कर्जत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या सर्व अकरा आरोपींना पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश नेरळ पोलिसांना दिले आहेत. या हत्ये प्रकरणाचा अधिक तपास नेरळ पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी अविनाश पाटील व त्यांचे पोलिस कर्मचारी करीत आहेत\nआदर्श महाराष्ट्र वेब टीम\nकर्जत तालुक्यांत ६५ वर्षीय महीलेला झाली कोरोनाची लागण;कर्जत तालुक्यांतील आजुबाजुचा परीसर हादरला \nकर्जतचे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या हस्ते तालुक्यातील विविध ठिकाणच्या रस्त्यांचे व पेय जल योजनेचे उद्घाटन\nकर्जत तालुका कोरोनामुक्तीचा उंबरठ्यावर\nविश्वसनीय पत्रकारितेसाठी तुमचा सहभाग आणि योगदान आवश्यक आहे.\nसहभाग निधी साठी इथे क्लिक करा\nपॉर्थ पवार राजकारणातील लंबी रेस का घोडा असू शकतो का \nघोडेगाव बौद्ध वस्ती येथे बौद्धविहार...\nकरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासुन...\nDRDO ने विकसित केलेल्या अँटी-कोविड...\nमी आता सेक्स करीत नाही, मी पूर्णपणे...\nमानवी विकृतीची परिसीमा; मालवणीत...\nअभिनेते भाऊ कदम यांनी आगरी समाजाची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://iplliveupdate.in/2021/05/19/nclt-asks-dhfl-administrator-to-place-kapil-wadhawans-offer-before-coc/", "date_download": "2021-06-15T16:32:18Z", "digest": "sha1:MSGYPRBTXAUODKRHMEMRM3ID4YNBU7GD", "length": 10541, "nlines": 158, "source_domain": "iplliveupdate.in", "title": "NCLT asks DHFL administrator to place Kapil Wadhawan's offer before CoC | IPL Live Update", "raw_content": "\nनॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल (एनसीएलटी) च्या मुंबई खंडपीठाने बुधवारी वेढलेल्या गहाणखत सावकार दीवान हौसिंगच्या प्रशासकाला जाब विचारला. वित्त पतधोरण समिती (सीओसी) च्या आधीचे प्रवर्तक कपिल वाधवन यांची सेटलमेंट ऑफर ठेवण्यासाठी मर्यादित (डीएचएफएल)\nन्यायाधिकरणाने सीओला 10 दिवसात बोलावण्याचे व वाधवन यांनी मांडलेल्या प्रस्तावावर विचार करण्यास सांगितले आहे. या प्रकरणी पुढील 31 मे रोजी सुनावणी होईल.\nसीएमआय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि कॉम्पिटीशन कमिशन ऑफ इंडियाने (सीसीआय) यापूर्वी पीरामल एंटरप्रायजेसच्या योजनेस मंजुरी दिली आहे. परंतु, यास होकार मिळाला नाही एनसीएलटी अद्याप. परंतु, या प्रकरणाची सुनावणी यापूर्वीच झाली आहे आणि एनसीएलटी यासंदर्भात आपला आदेश राखून ठेवला आहे.\nपिरामल एंटरप्राइजेस, पिरामल कॅपिटल आणि गृहनिर्माण उपकंपनी वित्त (पीसीएचएफएल) ने, 34,२50० कोटींची योजना दिली होती. ओकट्री आणि अदानी ग्रुपच्या शर्यतीतील इतर दोन स्पर्धकांच्या बोलीवर जबरदस्त बहुमताने सीओसीने त्याला मंजुरी दिली.\nकपिल वाधवन यांनी त्यास हलवले होते एनसीएलटी मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये प्रशासनाने आणि सीओला तत्कालीन व्यवस्थापनाने वेठीस धरलेल्या कंपनीसाठी तयार केलेल्या पॅकेजवर विचार करण्यासाठी प्रशासनाकडून सूचना मागितली होती. त्यांनी दावा केला की ही ऑफर 7 जून 2020 च्या आरबीआयच्या परिपत्रकानुसार होती.\nडिसेंबरमध्ये प्रशासकाला लिहिलेल्या पत्रात, वधवन यांनी ors, crore हजार कोटी रुपये आगाऊ भरणा आणि credit-8 वर्षात उर्वरित देय debtण-ते-स्वरुपात देय असलेल्या कर्जदारांना, १,15१ outstanding कोटी रुपये थकबाकी देण्याची ऑफर पुन्हा सांगितली. इक्विटी रूपांतरण\nआपल्या आवडीचे आणि देश व जगासाठी व्यापक राजकीय आणि आर्थिक परिणाम घडविणा develop्या घडामोडींवर अद्ययावत माहिती आणि भाष्य करण्यासाठी बिझिनेस स्टँडर्डने नेहमीच प्रयत्न केले आहेत. आमचे ऑफर कसे सुधारता येईल याविषयी आपले प्रोत्साहन आणि निरंतर अभिप्राय यामुळे केवळ या आदर्शांबद्दलचा आमचा संकल्प आणि वचनबद्धता अधिक मजबूत झाली. कोविड -१ of पासून निर्माण झालेल्या या कठीण काळातही आम्ही विश्वासार्ह बातम्या, अधिकृत मते आणि प्रासंगिकतेच्या विशिष्ट मुद्द्यांवरील अस्पष्ट भाष्यांसह आपल्याला माहिती आणि अद्ययावत ठेवण्���ासाठी वचनबद्ध राहणे सुरू ठेवतो.\nआमच्याकडे मात्र एक विनंती आहे.\n(साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला च्या आर्थिक परिणाम लढाई म्हणून आम्हाला आपल्या समर्थनाची आणखी आवश्यकता आहे जेणेकरून आम्ही आपल्याला अधिक दर्जेदार सामग्री ऑफर करू शकू. आमच्या सदस्यता मॉडेलने आपल्यापैकी बर्‍याचजणांचा उत्साहवर्धक प्रतिसाद पाहिला आहे, ज्यांनी आमच्या ऑनलाइन सामग्रीची सदस्यता घेतली आहे. आमच्या ऑनलाइन सामग्रीची अधिक सदस्यता आपल्याला केवळ अधिक चांगली आणि अधिक संबंधित सामग्री ऑफर करण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यात मदत करू शकते. आम्ही विनामूल्य, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेवर विश्वास ठेवतो. अधिक सदस्यतांद्वारे आपले समर्थन आम्हाला वचनबद्ध असलेल्या पत्रकारितेचा अभ्यास करण्यास मदत करू शकते.\nसमर्थन गुणवत्ता पत्रकारिता आणि बिझिनेस स्टँडर्डची सदस्यता घ्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-shrungarik-kavita/'-'-3488/", "date_download": "2021-06-15T15:06:05Z", "digest": "sha1:VP2A7PE4HCWUKOGVKH4446Q3SNI5QPSI", "length": 3949, "nlines": 83, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Shrungarik Kavita-\"ओल्या वणव्यात चिंब\"", "raw_content": "\nनभाच्या ओंजळीत... तुझं विरह चांदणं\nओल्या वणव्यात चिंब माझं भिजंलं आंगण\nहा वारा माझा होता... जो आता तुझं गाणं गातो...\nमाझा पाऊसही हल्ली... तुझ्या केसात नहातो...\nमाझ्या श्वासांचं वादळ तु केसात बांधणं...\nओल्या वणव्यात चिंब माझं भिजंलं आंगण...\nहि तुझी आठवण... की हा माझाच शहारा \nसंधीप्रकाशाचं गाणं... की तु छेडलेल्या तारा \nतुझी उन्मत्त सतार माझ्या उरात वाजणं...\nओल्या वणव्यात चिंब माझं भिजंलं आंगण...\nमाझ्या फितुर श्वासाला... तुझा रातराणी वास\nमाझ्या आतुर मनाला... तुझ्या पावलांचा भास\nरात्रभर पाचोळ्याचं तुझ्या वाटेत जागणं...\nओल्या वणव्यात चिंब माझं भिजंलं आंगण...\nमाझी पहाट बावरी... शोधे सडा अंगणात\nमैफिलीत पडे तुझ्या.. झिंगुन माझा पारीजात\nजीव घेणं बरसुन हे तुझं आघोरी वागणं...\nओल्या वणव्यात चिंब माझं भिजंलं आंगण...\nदहा गुणिले पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://vichakshan.com/home/bookDetails/83", "date_download": "2021-06-15T16:39:48Z", "digest": "sha1:C4VGTSY6DNHLDOFMQUCQCHKLNVDLSDTO", "length": 2151, "nlines": 52, "source_domain": "vichakshan.com", "title": "Book Details", "raw_content": "\nBy श्री. शिवदास मनोहर चौधरी\n“Riveting . . . [शब्दांची सहल ] '' शब्दांची सहल'' हा एक काव्य संग्रह नसून जीवनात येणाऱ��या सुख दु:खांचा सांगती आहे. खचलेले मन कसे सावरावे, मनात आणलेला भ्रूण हत्तेचा विचार कसा पलटवून लावावा. शेतकऱ्यांचे जगणे कसे भयावह झालेले आहे, त्यातून तो कसा आत्महत्तेला प्रवृत्त होतो. राजकारणी त्यांच्या मढयावर कसे पोळी भाजू पाहतात. सामाजिक प्रश्न, सुंदर निसर्ग वर्णन, प्रेम अशा अनेक विषयाला भेट देत देत, शब्द आपली सहल या काव्य संग्रहात पूर्ण करतांना आपणास स्पष्ट जाणवेल. शब्दांची सहल\nPublished by श्री. शिवदास मनोहर चौधरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/naomi-osaka-won-us-open-second-time-her-third-grandslam-345495", "date_download": "2021-06-15T17:13:18Z", "digest": "sha1:3YHUNFCOKOJ66BKJUZBMVCJINFPOGDLQ", "length": 16842, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | नाओमीने दुसऱ्यांदा जिंकली अमेरिकन ओपन; अझारेंकाचं स्वप्न पुन्हा अधुरं", "raw_content": "\nदुसऱ्यांदा अमेरिकन ओपनचं विजेतेपद पटकावताना 22 वर्षीय नाओमीनं खास कामगिरी केली आहे.\nनाओमीने दुसऱ्यांदा जिंकली अमेरिकन ओपन; अझारेंकाचं स्वप्न पुन्हा अधुरं\nवॉशिंग्टन - अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत जपानच्या नाओमी ओसाका हिने दुसऱ्यांदा महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. पहिला सेट गमावल्यानंतर दमदार पुनरामगन करत नाओमीने बेलारूसच्या व्हिक्टोरिया अझारेंका हिला पराभूत केलं. जागतिक क्रमवारी क्रमांक एकवर राहिलेल्या नाओमीचं हे तिसरं ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. याआधी तिने 2018 मध्ये अमेरिकन ओपन आणि 2019 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद पटकावलं होतं.\nअमेरिकन ओपनचा अंतिम सामना एक तास 53 मिनिटं चालला. यामध्ये नाओमीने पहिला सेट 1-6 ने गमावला होता. त्यानंतर सलग दोन सेटमध्ये 6-3, 6-3 अशी कामगिरी करत विजय मिळवला.\nअझारेंका हिने 26 मिनिटांच्या पहिल्या सेटमध्ये सहज विजय मिळवला होता. मात्र त्यानंतर ओसाकाने सामन्यावर पकड मिळवून अमेरिकन ओपनच्या विजेतेपदाव नाव कोरलं.\nक्रीडा क्षेत्रातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा sakalsports.com\nमहिला एकेरीचा अंतिम सामना युएसटीए बिली जिन्स किंग नॅशनल टेनिस सेंटरमध्ये झाला. यामध्ये 22 वर्षीय ओसाकाने पहिल्या सेट मधील पिछाडी पुढच्या दोन्ही सेटमध्ये भरून काढली. अझारेका तिसऱ्यांदा अमेरिकन ओपनच्या अंतिम सामन्यात पोहोचली पण पुन्हा निराशाच हाती लागली. याआधी ती 2012 आणि 2013 मध्ये अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली होती. तेव्हा दोन्ही वेळा सेरेना विल्यम्सकडून तिला पराभव पत्करावा लागला होता.\nहे वाचा - जोकोविचला अपात्र ठरवणारा 'Default' नियम आहे तरी काय\n26 वर्षात अशी कामगिरी करणारी पहिलीच टेनिस प्लेअर\nदुसऱ्यांदा अमेरिकन ओपनचं विजेतेपद पटकावताना नाओमीनं खास कामगिरी केली आहे. पहिला सेट गमावल्यानंतर विजेतेपद पटकावण्याची कामगिरी करणारी गेल्या 26 वर्षातील ती पहिलीच टेनिस प्लेअर ठरली आहे. याआधी 1994 मध्ये स्पेनच्या अरांत्झा सांचेझ विकारियोनं स्टेफी ग्राफविरुद्ध अशी कामगिरी नोंदवली होती. तेव्हा स्टेफीनं पहिला सेट जिंकला होता मात्र त्यानंतर अरांत्झाने बाजी मारली होती. तसंच 1980 पासून पहिल्यांदाच सेमीफायनल आणि अंतिम सामन्याचा निकाल तीन सेटमध्ये लागला आहे.\nआजऱ्यात 1678 हेक्‍टर शेती पडिक\nआजरा : आजरा तालुक्‍यात सतत सुरू असलेल्या वन्यप्राण्याच्या उपद्रवामुळे शेती पडिक पडत चालली आहे. तालुक्‍यातील सुमारे 1678 हेक्‍टर शेतीचे क्षेत्र पड पडले आहे. दरवर्षी पडिक क्षेत्रामध्ये वाढ होत असल्याची धक्कादायक माहिती कृषी विभागातून पुढे आली आहे. याबाबत वनविभाग, कृषी विभाग व अन्य प्रशासकीय\nमाढ्यात महिला दिनी घरावर लागणार ‘ती’च्या नावाचे फलक\nमाढा (सोलापूर) : महिला दिनानिमित्त येथील प्रियदर्शनी महिला विकास मंडळ एक हजारहून अधिक घरांना महिलांच्या नेम्प्लेट लावणार आहे, अशी माहिती मंडळाच्या अध्यक्षा तथा नगराध्यक्षा ॲड. मीनल साठे यांनी दिली. अॅड. साठे म्हणाल्या, मंडळाच्या महिला सध्या घरोघरी जाऊन कुटुंब प्रमुखांना कुटुंबातील महिलांचे\nरंग खेळताना घ्या त्वचेची काळजी\nसोलापूर : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या रंगपंचमीच्या स्वागतासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. कोणाला कोणता रंग लावायचा, कोणाला कोणत्या रंगात बुडवायचे याची चर्चा गल्लीबोळात रंगली आहे. रंग खेळताना रंगांचा बेरंग होणार नाही, यासाठी त्वचेची काळजी सर्वांनी घ्यावी, असे मत डॉ. स्नेहल गायकवाड यांनी\nVideo कुत्र्यामुळे वाचले मालकाचे प्राण; नागाला तासभर खेळवत ठेवले\nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : एकवेळ रक्ताची नाती संकटात आपला हात सोडतात. पण मुक्या प्राण्यांना लावलेला जीव अन् त्याबदल्यात त्यांची मालकाप्रति असलेली निष्ठा ही संकटकाळी देखील कायम राहते. त्याची प्रचिती येथील शेतकऱ्याला आली. शेताच्या बांधावर नाग फणा काढून थांबला होता. मात्र, कुत्र्याच्या प्रसंग\nशेत���ऱ्यांना सर्व्हर डाऊनची चिंता\nगडहिंग्लज : शेतकऱ्यांना चिंतामुक्त करणारी, अशी जाहिरात करीत राज्य शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणली आहे. मात्र, थकबाकीदारांचे आधार प्रमाणिकरण करताना सर्व्हर डाऊनची चिंता भेडसावत आहे. त्याचा थकबाकीदार शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.\nकनिष्ठ कर्मचारी वेळेवर आले अन् वरिष्ठ अधिकारी उशीरा\nऔरंगाबाद-शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा जाहीर केला. त्याची अंमलबजावणी २९ फेब्रुवारीपासून सुरू झाली. मात्र, सोमवारी (ता.दोन) कार्यालयात येण्याची आणि जाण्याची वेळ किती कर्मचाऱ्यांनी पाळली, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयातील बायोमेट्रिक हजेरीचे यंत्र बं\nहातगाड्या पळाल्या, तुटली व्यापाऱ्यांची दुकाने\nऔरंगाबाद : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गुलमंडी, औरंगपुरा, टिळक पथ, पैठण गेट, कुंभारवाडा, मछली खडक भागातील रस्ते हातगाडी, अतिक्रमणमुक्त करण्यासाठी पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय मंगळवारी (ता. तीन) रस्त्यावर उतरले; मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी सतर्क केल्य\nसोयाबीन, कापसावर ‘हळद’ पडतेय भारी\nअकोला : पारंपरिक पिकांना फाटा देत आता अकोलेकरांनी मसाला, भाजीपाला व फळपिकांवर भर देण्यास सुरुवात केली आहे. त्यातही हळदीच्या पिकाला विशेष पसंती दर्शवित दरवर्षी हळद लागवड क्षेत्र झपाट्याने वाढत असून, प्रामुख्याने जैविक लागवडीवर भर दिला जात आहे. त्यामुळे दोन वर्षामध्ये जिल्ह्यात हळदीचा पेरा द\nसोलापुरातील वनजमिनीचे होणार निश्‍चितीकरण\nसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात वन विभागाच्या जमिनी कोणत्या आहेत, महसूल विभागाच्या जमिनी कोणत्या आहेत याचे निश्‍चितीकरण करण्यात येणार आहे. यासाठी तहसीलदार, भूमी अभिलेख आणि वन विभागाचे अधिकारी यांच्या समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. येत्या तीन आठवड्यात या समित्या वन जमिनीच्या निश्‍चितीकरणाच\nराशिभविष्य : मकर आणि कुंभ राशीच्या लोकांनी काय घ्यावी काळजी...\nज्योतिष शास्त्रामध्ये शनिला मोठे महत्त्व आहे. अनेक शनिभक्त शनिशिंगणापूरला येऊन दर्शन घेतात. दर शनिवारी शनीच्या मूर्तीवर तेल वाहतात. पीडा हरणासाठी अजून काय नाना उपाय करतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/pune/pune-municipal-corporations-veil-torn-high-court-ncps-rupali-chakankar-targets-bjp-a580/", "date_download": "2021-06-15T15:54:55Z", "digest": "sha1:TUSNRJNLIWMEE7VS3IFHEN7E4ZKYUCLA", "length": 19696, "nlines": 132, "source_domain": "www.lokmat.com", "title": "पुणे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचा बुरखा उच्च न्यायालयात फाटला : रुपाली चाकणकरांचा निशाणा - Marathi News | Pune Municipal Corporation's veil torn in High Court: NCP's Rupali Chakankar targets BJP | Latest pune News at Lokmat.com", "raw_content": "\nराम मंदिरमुंबई मान्सून अपडेटउद्धव ठाकरेकोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीससंभाजी राजे छत्रपतीमराठा आरक्षणमहाराष्ट्र\nपुणे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचा बुरखा उच्च न्यायालयात फाटला : रुपाली चाकणकरांचा निशाणा\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे.त्यात त्यांनी पालिकेतील सत्ताधारी भाजपवर टीका केली आहे.\nपुणे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचा बुरखा उच्च न्यायालयात फाटला : रुपाली चाकणकरांचा निशाणा\nधायरी : पुणे महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. पुण्याचे महापौर मात्र खोट्या आकडेवारीची धूळफेक करण्यात व्यस्त आहेत. माहितीच्या अभावी होणारी रुग्णांची फरफट थांबवण्यासाठी महापालिकेने डॅशबोर्डवर माहिती अद्ययावत ठेवणे गरजेचे असते. प्रत्यक्षात मात्र महानगरपालिकेच्या डॅशबोर्डवर चुकीची माहिती उपलब्ध असल्याचं निदर्शनास आलं आहे. प्रत्यक्षात कुठेही बेड उपलब्ध नसताना डॅशबोर्डवर अनेक बेड्स उपलब्ध असल्याचे पुणे महानगरपालिकेतर्फे दाखवण्यात आले पुणे महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांचा हा बुरखा काल मुंबईत उच्च न्यायालयात फाटला अशा शब्दात राष्ट्रवादीच्या काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पुणे महापालिकेच्या सत्ताधारी भाजपावर निशाणा साधला आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेसच्यामहिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. या ट्विटमधून त्यांनी पालिकेतील सत्ताधारी भाजपवर टीका केली आहे. पुणे महानगरपालिकेची ही लबाडी उच्च न्यायालयात उघडकीस आल्याने सर्व पुणेकरांची मान शरमेने खाली गेली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पुढे त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या कोविड हेल्पलाईनने कॉलर ट्यून म्हणून 'बेड उपलब्ध नाहीत, आत्मनिर्भर व्हा' हे वाक्य ठेवलं पाहिजे, असा उपरोधात्मक टोला देखील लगाव��ा आहे.\nकोरोनाच्या दुसर्‍या लाटेत बर्‍याच लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. तसेच, बर्‍याच रुग्णांचा ऑक्सिजन अभावी अथवा व्हेंटिलेटर बेड अभावी मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहे. महाराष्ट्रात पुण्यासारख्या प्रगतशील शहरात व्हेंटिलेटर बेड, रेमडेसिविर आणि ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील परिस्थिती तितकीशी सक्षम झालेले अजूनही दिसत नाही आहे. याच मुद्द्यावर लक्ष देत मुंबई उच्च न्यायालयाने पुणे महानगरपालिकेला खडे बोल सुनावले आहे.\nपुण्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी बेड्स उपलब्धतेबाबत या विषयाला घेवून बरेच प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र याची दखल आज मुंबई उच्च न्यायालयाने घेतली आहे. कोर्टाने म्हटले आहे की, ‘केवळ डॅशबोर्ड तयार करणे पुरेसे नाही तर बेडसुद्धा उपलब्ध असावेत.’ अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालनने पुणे महानगर पालिकेला फटकारले आहे. मात्र शहरात ऑक्सिजन तसेच व्हेंटिलेटर बेड्सची कमतरता का असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला आहे. वेळीच रुग्णांसाठी बेड उपलब्ध करून देण ही तुमची जबाबदारी आहे, अशा शब्दात उच्च न्यायालयाने पुणे महानगर पालिकेची कानउघडणी केली आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :PuneNCPWomenPoliticsBJPHigh CourtMayorपुणेराष्ट्रवादी काँग्रेसमहिलाराजकारणभाजपाउच्च न्यायालयमहापौर\nराजकारण :Coronavirus: \"देशाला स्मशानभूमी करणाऱ्या मोदींना पत्र लिहिण्याचे धाडस देवेंद्र फडणवीसांनी करावे\", नाना पटोलेंचा सणसणीत टोला\nNana Patole Criticize Devendra Fadanvis: सोनिया गांधी यांना पत्र लिहून देशाचे स्मशान बनविणा-या नरेंद्र मोदींच्या पापावर पांघरून घालण्याचा प्रयत्न फडणवीस करत आहेत. त्यांनी मोदींना पत्र लिहिण्याचे धाडस दाखवावे ...\nराजकारण :\"माशा मारण्याची स्पर्धा तर....; सत्ताधारी घरात लपून आहेत\", भाजपा नेत्याची टीका\nमाशा मारण्याची स्पर्धा तर गेल्या दीड वर्षांपासून महाराष्ट्रात अखंड सुरूच आहे, असे म्हणत राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. ...\nपुणे :बिबवेवाडी पोलीस चौकीसमोर मध्यरात्री गुंडावर सपासप वार करून निर्घृण खून ; लॉकडाऊन असतानाही गुंडांचा हैदोस सुरुच\n१० जणांवर गुन्हा दाखल ...\nपुणे :तुमची आपापसातली भांडणं ���णखी किती दिवस लपवणार आहात कधीतरी ती चव्हाट्यावर येणारच : चंद्रकांत पाटील\nमहाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये धुसफूस सुरु आहे हे तर आम्ही वारंवार सांगत आलो आलो आहोत : चंद्रकांत पाटील ...\nरत्नागिरी :coronaVirus- कोरोनाने वाचलो अन् महागाईने मेलो, दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन\nNCP CoronaVirus Chiplun Ratnagiri : चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते येथे घरगुती गॅस, पेट्रोल डिझेल यांच्यासह जीवनावश्यक वस्तूंमध्ये होणाऱ्या दरवाढीविरोधात जिल्हा महिला राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कळंबस्ते येथे केंद्र सरकारचा निषेध केला़ य ...\nअक्षतृतीयाच्या मुहूर्तावर पुण्यातील पुणेकरांचे लाडके दैवत असलेल्या दगडुशेठ गणपतीला हापूस आंब्याची आरास करण्यात आली.श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे अक्षय तृतीयेनिमित्त गणपती मंदिरात आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कोविडमुळे स ...\nपुणे :बिबट्याचा शेतात काम करणाऱ्या युवकावर हल्ला; नशीब बलवत्तर म्हणून वाचला जीव\nयुवक गंभीर जखमी : घुलेपट येथील घटना ...\nपुणे :आता एवढंच बाकी राहिलं होतं पुण्यात चक्क रिक्षाची चाकं चोरीला\nएकाच जागेवरून चोरी होण्याच्या चार घटना, वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त ...\nपुणे :राजगडाचा सिंहगड करु नका राजगडावरील 'रोप वे'ला तीव्र विरोध,पुण्यात शिवप्रेमी संघटना आक्रमक\nराजगडावरील रोप वेसाठी विरोध करून शिवप्रेमी संघटनांनी वेळप्रसंगी तीव्र स्वरुपाचे आंदोलन देखील करणार असल्याची आक्रमक भूमिका घेतली आहे... ...\n चिमुकल्या वेदिकाला दिलं 16 कोटींचं इंजेक्शन, आई-वडिलांना अत्यानंद\nएका वेळेसचा जनुक बदलण्याचा उपचार असलेल्या झोलजेंस्माची किंमत 16 कोटी रूपये (2.1 दशलक्ष अमेरिकन डॉलर) आहे आणि मुलीला वाचवण्यासाठी ते आयात करणे भाग होते. ...\nपुणे :खासदार उदयनराजेंचं लोकप्रतिनिधींना अडवा आणि गाडा वक्तव्य; उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले....\nलोकप्रतिनिधी नीट वागत नसतील तर त्यांना अडवा आणि गाडा असे वक्तव्य राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी केले होते. ...\nपुणे :पुणे विद्यापीठात ५६ वर्षीय विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी एम ए मराठी विषयासाठी मिळवली ४ सुवर्णपदके\nशिक्षणानंतर बँकेत ३० वर्षे नोकरी केली, वयाच्या ५४ व्या वर्षी स्वेच्छा निवृत्तीनंतर एम ए मराठी��ा प्रवेश घेतला ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nअजित पवारांनीच गाढवाचा नांगर फिरवला, गोपीचंद पडळकरांचा घणाघात\n'... त्यानंतर नाना पटोले अन् अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची संधी नाही'\nMumbai Corona Updates: धारावीनं पुन्हा 'करुन दाखवलं' सलग दुसऱ्या दिवशी एकही नवा कोरोना रुग्ण नाही\n“ये रातें, ये मौसम, नदी का किनारा...”सुसाईड नोटमध्ये लिहून युवकाची आत्महत्या; कारण ऐकून धक्का बसेल\nCoronaVirus: भारतात आढळलेल्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटवर 'ही' लस सर्वात प्रभावी, कंपनीचा मोठा दावा\nनिषेध करणं मूलभूत अधिकार, दहशतवादी कृत्य म्हणू शकत नाही; हायकोर्टाने केंद्राला सुनावले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/politics/congress-will-play-a-game-plan-of-bjp-like-a-goa-assembly-election-2017-in-karnataka-against-bjp/", "date_download": "2021-06-15T15:13:00Z", "digest": "sha1:M2JFFZHIX2XEHKUC3RDHBGSB2NPETBHR", "length": 19937, "nlines": 151, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Congress will play a game plan of BJP like a Goa Assembly election 2017 in Karnataka against BJP | काँग्रेस गोव्याचा बदला कर्नाटकात घेणार ? | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nखुशखबर | SBI कडून ‘या’ खातेदारांना 2 लाखांचं अपघात विमा संरक्षण | असा मिळवा फायदा Sarkari Naukri | SBI (मुंबई) बँकेत फायर इंजिनियर्सला मोठी संधी | वाचा, शेअर करा ई-सेवा | पॅन कार्ड हरवलंय | असं ऑनलाईन ड्युप्लिकेट काढा Health First | खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी | ही कारणं आधी वाचा Health First | तुमचा चेहरा सुजल्यासारखा वाटतोय | असं ऑनलाईन ड्युप्लिकेट काढा Health First | खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी | ही कारणं आधी वाचा Health First | तुमचा चेहरा सुजल्यासारखा वाटतोय हे उपाय करून पाहा Health First | घरातील फ्रीजमधून वास येतोय हे उपाय करून पाहा Health First | घरातील फ्रीजमधून वास येतोय | हे करून पहा Health First | ताप कमी करण्यासाठी घरगुती उपाय | वाचा सविस्तर\nकाँग्रेस गोव्याचा बदला कर्नाटकात घेणार \nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 3 वर्षांपूर्वी | By विजय केळकर\nकर्नाटक : आता कर्नाटक निवडणुकीतील सर्व २२२ जागांची मतमोजणी पूर्ण झाली आहे. एकूण चित्र जवळ जवळ स्पष्ट झाल्याने भाजपकडे स्पष्ट बहुमत नसल्याने काँग्रेस थेट भाजपची गोव्यातील खेळी कर्नाटकात अंमलात आणण्याच्या तयारीला लागला आहे.\nकारण सध्या कर्नाटक विधानसभेचे एकूण संख्याबळ हे २२४ ऐवजी २२२ आहे. कारण जनता दलाचे कुमारस्वामी २ जागी निवडून आल्याने त्यातील एक जागा कमी होणार आहे. त्यामुळे २२१ जागांच्या कर्नाटक सभागृहात १११ जागा ह्या बहुमतासाठी आवश्यक असल्याचे स्पष्ट होत.\nकाँग्रेस आणि जनता दल सेक्युलरचे एकूण संख्याबळ ११४ झाले आहे. त्यात सुद्धा जर जनता दल सेक्युलर युतीमधील मायावतींच्या बसपाचे आमदार जर निकालानंतर सुद्धा जर जेडीएस बरोबर एकनिष्ठ राहिले तर त्यांच्या धर्मनिरपेक्ष युतीची संख्या एकूण ११५ वर जाऊन पोहोचेल. त्याप्रमाणे १११ या बहुमतासाठीच्या आवश्यक आकड्याच्या बेरीज चारणे जास्त होते. त्यामुळे सध्याच्या घडीला संख्याबळानुसार काँग्रेस – जनता दल सेक्युलर युती सभागृहातही आरामात बहुमत सिद्ध करु शकते.\nकर्नाटकात काँग्रेसने देवेगौडा यांच्या जनता दल सेक्यूलर पक्षाला पाठिंबा देत देवेगौडा यांचे चिरंजीव कुमारस्वामी यांना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर देखील दिली असून ती ऑफर त्यांनी अधिकृत पणे स्वीकारली आहे. त्यामुळे काँग्रेसने गोवा, मणिपूरचा बदला घेण्यासाठी कंबर कसली आहे.\nमागील बातमी पुढील बातमी\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीवर १० हजार कोटी रुपयांचा खर्च\nदेशातील महत्वाची आणि २०१९ ची दिशा ठरवणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीवर तब्बल १०,००० कोटी रुपये खर्च झाले आहेत. सर्वच राजकारण्यांनी या निवडणुकीवर प्रचंड पैसा खर्च केला आहे.\nकर्नाटक विधानसभा, काँग्रेसचं लिंगायत कार्ड फेल\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीत ज्या मुद्याची सर्वाधिक चर्चा झाली तो काँग्रेसने लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा प्रस्ताव अक्षरशः फेल गेला आहे. कारण कर्नाटकातील लिंगायत समाज हा भाजपचा समर्थक समजला जातो आणि तो काँग्रेसकडे वळेल अशी चर्चा होती.\n‘इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा’ विजय असो, राज ठाकरेंची मार्मिक टिपणी\nजर कर्नाटकात भाजप जिंकली तर तो ईव्हीएम मशिनचा म्हणजे ईव्हीएम घोटाळ्याचा विजय असेल असे उद्गार काढले होते. आज त्यालाच अनुसरून राज ठाकरेंनी, त्यांच्या फेसबुक पेजवर कर्नाटक विधानसभा निवडणुकीसंदर्भात एक मार्मिक टिपणी केली आहे.\n अमित शहा पुरते गोंधळले आहेत : पुन्हां\nअमित शहा कर्नाटक विधानसभा निवडणुकीत येडियुरप्पा की सिद्धरमैय्या या नावामुळे पुरते गोंधळे आहेत. पत्रकार परिषदेत ते सडकून टीका करतात, पण नाव स्वतःच्याच माजी मुख्यमंत्र्यांचं घेतात. जेंव्हा स्तुती करतात तेव्हा ते काँग्रेसचे विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरमैय्या यांचं नाव घेत आहेत.\nकर्नाटक निवडणुकीवर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया\nकर्नाटक निवडणुकीत भाजपला मिळालेले अविश्वसनीय यश हे प्रत्यक्ष राजकीय मैदानात चाललेल्या घडामोडींशी विसंगत आहे. कर्नाटकात भाजपाची जागा मर्यादित होती म्हणून हा परिणाम योग्यरित्या विश्लेषित केला गेला पाहिजे.\nBLOG - निवडणुकीचा 'मनसे' प्रवास...पण\nविशेष म्हणजे युतीचा कारभार अनुभवल्यानंतर राज ठाकरे आणि मनसे भोवती अधिक विश्वासच वलय निर्माण झाल्याचे शहरी आणि ग्रामीण भागात ठळक पणे जाणवतं आहे.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nबारामतीच्या चहावाल्याकडून मोदींना दाढीसाठी 100 रुपयांची मनी ऑर्डर | म्हणाला साहेब, दाढीऐवजी लसीकरण वाढवा\nदेशाची अर्थव्यवस्था ढासळतेय | पण भाजपचा पक्ष खजिना तुडुंब भरतोय | २०१९-२० मध्ये ७८५ कोटीची देणगी\nVIDEO | मला आनंद आहे की, कोविडमध्ये देशात अनेकांनी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जीव गमावले - गडकरी\nबीड | परळी तालुक्यातील सिरसाळा येथे MIDC ��भारण्याचा मार्ग मोकळा | उद्योग मंत्रालयाची मंजुरी\nहमीभाव वाढवल्याचा दावा कोणत्याही तज्ज्ञाने सिद्ध करून दाखवावा - राजू शेट्टी\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nकोरोना आपत्तीत आरोग्य व्यवस्थेची पोलखोल झाली, पण मोदी म्हणाले, आम्ही नव्या आरोग्य सुविधा उभारल्या\nआज सकाळी ११ वाजता पंतप्रधान-मुख्यमंत्री भेट | काय असतील मराठा आरक्षण प्रश्नी मुद्दे\nअजब | उपराष्ट्रपतींचं ट्विटर खातं सक्रिय नसल्यानं ब्लू टिक ऑटोमॅटिकली गेली | भाजप म्हणतं हा घटनेवरील हल्ला\nमोफत लसीकरणासाठी फेब्रुवारीपासूनच मुख्यमंत्र्यांची मागणी होती | निर्णयासाठी मोदींना ४ महिने लागले - ममता बॅनर्जी\nSpecial Recipe | गाजर न किसता गाजराचा चविष्ट हलवा बनवा\nSpecial Recipe | पारंपारिक गावरान पद्धतीने मिरचीचा ठेचा | करून पहा\nदेशात कोरोना लसींचा तुटवडा आणि केंद्र सरकार ट्विटरवरील ‘ब्लू टिक’साठी भांडतंय - राहुल गांधी\nकेंद्र सरकार केवळ हेडलाईन मॅनेजमेंटमध्ये व्यस्त | राज्यांना कशापध्दतीने लस पुरवठा करणार ते सांगावे - राष्ट्रवादी\nदेशात कोरोनाबळींच्या संख्येत थोडी वाढ | पण कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ\nछत्रपती घराण्याचं काम लोकांना पेटवण्याचं नाही, तर न्याय देण्याचं - संभाजी छत्रपती\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/borrowed-merchant-became-annoyed-13492", "date_download": "2021-06-15T15:46:06Z", "digest": "sha1:KPCLB2FIW6ZHIZYIKBR42UVMAIXMO5HR", "length": 13138, "nlines": 150, "source_domain": "www.saamtv.com", "title": "उधारी रखडली; व्यापारी झाले हैराण | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी ��बस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nउधारी रखडली; व्यापारी झाले हैराण\nउधारी रखडली; व्यापारी झाले हैराण\nगुरुवार, 27 मे 2021\nबाजारातील अनेक व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपये अडकून पडले असल्याने व्यापाऱ्यांना उधारीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.\nपुणे : कोरोनाच्या Corona प्रदुर्भावामुळे हॉटेल, आयटी कंपनी आणि मेस गेल्या चार महिन्यांपासून बंद आहेत. तसेच अनेक ठिकाणी किराणा दुकानेही बंद आहेत. व्यावसायिक, कर्मचारी आणि मजूर मोठ्या प्रमाणावर स्थलांतरीत झाले आहेत. त्यामुळे मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी उधारीवर दिलेल्या मालाची रक्कम गेल्या पाच ते सहा महिन्यापासून अडकून पडली आहे. त्यामुळे बाजारातील अनेक व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपये अडकून पडले असल्याने व्यापाऱ्यांना उधारीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. (Borrowed; The merchant became annoyed)\nहे देखिल पहा -\nसाधारणतः जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात विकलेल्या मालाची उधार रक्कम मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये व्यापाऱ्यांना मिळणे अपेक्षित होते. परंतू, मार्च महिन्याच्या मध्यापासून लॉकडाऊन सुरु झाला व वरील सर्व व्यवसाय बंद झाले. त्यामुळे त्या दुकानदारांकडील उधारीची रक्कम व्यापाऱ्यांना अद्याप पर्यंत मिळालेली नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.आय. टी. कंपन्या सुरु झालेल्या नाहीत. या कंपन्यांमधील कर्मचारी हा हॉटेल संस्कृतीचा मोठा ग्राहक वर्ग आहे. कंपन्या बंद असल्याने तेथील अधिकारी, कर्मचारी ही आपापल्या घरी गेलेले आहेत. त्याचाही फार मोठा फटका अन्नधान्याच्या व्यापाऱ्यांना बसत आहे.\nत्याचबरोबर लॉकडाऊनमध्ये लग्न समारंभ, संमेलने, विविध कार्यक्रम यांच्यावर मर्यादा आणल्या आहेत. यावर्षीचा पूर्ण लग्न सराईचा सिजन, विविध सन-समारंभ, इतर संमेलने हे लॉकडाऊनच्या निर्बंधांमध्ये अत्याल्प प्रमाणावर होत असल्यामुळे केटरिंग व्यवसाय मोडकळीस आला आहे. परिणामी, अन्नधान्याची विक्री कमी झाली आहे. सध्या अन्नधान्याला केवळ घरगुती ग्राहक आहे. त्यामुळे तुलनेने अन्नधान्याचा खप कमी आहे.\nउपविभागीय पोलीस अधिकारीऱ्या मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल\nतर दुसरीकडे बाजारातील उधारी वसूल होत नाही. अशा दुहेरी संकटात व्यापारी सापडलेला आहे. परिणामी व्यापाऱ्यांना मोठ्या ��र्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. कोरोनामुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले. जोपर्यंत हे व्यवसाय सुरू होणार नाहीत. तोपर्यंत उधारी वसूल होणे अवघड आहे. त्यामुळे मार्केटमध्ये नाणे टंचाई सुरू झाली आहे. त्यामुळे बाजारातील प्रत्येक घटक सावधगिरीने व्यापार करत आहे.\nपुणे कोरोना corona हॉटेल स्थलांतर व्यवसाय profession लग्न पोलीस व्यापार सामना face\nYCM रुग्णालयातील स्टाफचे भरपावसात आंदोलन\nपुणे : दहा वर्षांहून Year अधिक काळ झाल तरीही आपल्याला मानधनावरच काम करावे लागत आहे....\nकोरोना विषाणूंना नष्ट करणारा मास्क भारतात विकसित\nपुणे : कोविड 19 विषाणूच्या साथीला सुरवात झाल्यापासून बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे...\n'ही' ठरली महाराष्ट्राची नंबर 1 मालिका, वाचा सविस्तर\nपुणे : नेहमीच प्रेक्षकांचे प्रेम मराठी मालिक आणि त्यांच्या कलाकारांना आणि...\n२४ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांची विक्री बंद; हॉलमार्कशिवाय दागिने...\nपुणे : केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क अनिवार्य केल्यामुळे ...\n50 हजाराची लालसा सरकारी अधिकाऱ्याला चांगलीच भोवली\nपुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) मुख्य विधी अधिकारी एसीबीने (ACB)...\nज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या पालखी सोहळ्या प्रमुख पदी अँड विकास...\nपुणे - संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या Dnyaneshwar Maharaj पालखी सोहळा पायी...\nदोन राजे भेटले; मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर एकत्र लढणार\nपुणे - गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राचे Maharashtra लक्ष लागलेल्या...\nकर्मवीर सुमेध वानखडे यांच्या स्मृती दिनानिमित्त ऑनलाइन कवी संमेलन\nशेगाव येथे विदर्भ साहित्य संघ शाखा शेगावच्या वतीने ऑनलाइन कवीसंम्मेलन स्मृतीशेष...\nसध्याची परिस्थिती अजून वर्ष- दोन वर्षे राहणार; काळजी घ्या -...\nआंबेगाव: कोरोना गेलेला नाही. हीच परिस्थितीत अजून वर्ष- दोन वर्षे राहणार आहे....\nपुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातल्या पहिल्या सुसज्ज जम्बो सेंटरचे...\nपुणे जिल्ह्याच्या (Pune District) ग्रामीण भागातील रुग्ण हे उपचारासाठी पुणे शहरातील...\nOBC आरक्षणाच्या प्रश्‍नासंदर्भात दोन दिवसीय शिबिराचे आयोजन- विजय...\nपुणे : राज्यातील ओबीसी OBC समाजाची जनगणना सुरू करावी, अशी मागणी...\nलोणावळ्यात शासकीय नियमांचे उल्लंघन करत पर्यंटकांची गर्दी\nलोणावळा: शासकीय नियमांचे व पर्यटनबंदी आदेशाचे उल्लंघन करत लोणावळ्यात आलेल्य���...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/thousands-died-second-wave-corona-latur-13093", "date_download": "2021-06-15T16:45:44Z", "digest": "sha1:QDWET3ZYYHYDHTNE3A4MQMNJ4GL64U5Z", "length": 13594, "nlines": 152, "source_domain": "www.saamtv.com", "title": "लातूरमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हजारो बळी | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nलातूरमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हजारो बळी\nलातूरमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हजारो बळी\nमंगळवार, 18 मे 2021\nकोरोनाच्या पहिल्या लाटेत वेगवेगळे आजार तसेच वृद्ध व्यक्ती अधिक बळी पडल्या. दुसऱ्‍या लाटेत मात्र तरुण तसेच पन्नाशीच्या आतमधील व्यक्तींचा मृत्यू होत आहे. आतापर्यंतच्या एकूण मृत्यूमध्ये इतर आजार नसलेल्या व्यक्तींची संख्या अधिक झाली आहे.\nलातूर : कोरोनाच्या Corona पहिल्या First लाटेत Wave वेगवेगळे Different आजार Disease तसेच वृद्ध व्यक्ती Old अधिक बळी पडल्या. दुसऱ्‍या Second लाटेत मात्र तरुण Young तसेच पन्नाशीच्या आतमधील व्यक्तींचा मृत्यू Death होत आहे. आतापर्यंतच्या एकूण मृत्यूमध्ये इतर आजार नसलेल्या व्यक्तींची संख्या अधिक झाली आहे. Thousands Died In Second Wave Of Corona In Latur\nजिल्ह्यात १५ मेपर्यंत एक हजार ७६८ पैकी कोणताही (Non Covid Diseases) आजार नसलेले एक हजार २६ जण बळी पडले आहेत. या आकडेवारीवरून नागरीकांनी अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज व्यक्त होत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत रुग्ण Patients व मृतांची संख्या कमी होती. दुसऱ्या लाटेत विशेषतः मार्च, एप्रिल महिन्यांत रुग्णांची संख्या लक्षणीय वाढली. तर मृत्यूचे प्रमाण दररोज सरासरी ३० राहिले.\nहे देखील पहा -\nअनेक जण आजार अंगावर काढत आहेत. स्थिती गंभीर झाल्यानंतर रुग्णालय गाठत आहेत. अशा वेळी डॉक्टरही हतबल होताना दिसत आहेत. त्याचा परिणाम मृत्यूची संख्या वाढत आहे. वेगवेगळा आजार असलेल्यांना कोरोना झाला तर तो अधिक त्रासदायक ठरतो. त्यातून अधिक मृत्यू होत होते, हे पहिल्या लाटेत दिसले. Thousands Died In Second Wave Of Corona In Latur\nदुसऱ्या लाटेत मात्र कोणताही आजार नसलेल्या तरुण, पन्नाशी, साठीतल्या व्यक्ती बळी पडल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार ७६८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात एक हजार २६ व्यक्तींना कोणताही आजार नव्हता. ७४२ जणांना मात्र वेगवेगळे आजार होते.\nसोसाट्याच्या वाऱ्यामुळे विद्युत वाहक तार अंगावर पडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू\nकोरोनाने केवळ साठीतल्या किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्यांना आपल्या कवेत घेतले असे नाही; तर अनेक तरुणांचाही यात बळी गेला आहे. घरातील कर्ते जात आहेत. आतापर्यंत ५० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या ३०६ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. ७० वर्षांपेक्षा जास्त वय असलेले ६२२, ६० ते ६९ वयोगटातील ५२७, ५० ते ५९ वयोगटातील ३१३ जणांचाही कोरोनाने मृत्यू झाला आहे. Thousands Died In Second Wave Of Corona In Latur\nकोरोनाचा उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत आतापर्यंत १९७ जणांचा मृत्यू झाला आहे. एक ते पाच दिवस उपचार घेतल्यानंतर मृत्यू झालेल्यांची संख्या ८९१ आहे. सहा ते दहा दिवस उपचार घेऊन बळी पडलेल्यांची संख्या ४४० आहे. तर दहा दिवसांपेक्षा अधिक दिवस उपचार घेऊनही कोरोनावर मात करू शकले नाहीत, अशांची संख्या २४० आहे.\nजर्मनीत डॉक्टर असल्याचे सांगून वकील महिलेला 15 लाखांचा गंडा...\nसांगली - जर्मनीत germany डॉक्टर docto असल्याचे सांगत सोशल मीडियाच्या Social...\nएका कॉलवर मिळणार कोरोना लस; आता ऑनलाईन बुकिंगची गरज नाही\nनवी दिल्ली: कोरोना संक्रमणाची दुसरी लाट (Coronavirus Second Wave) थांबली आहे....\n मागेल त्या जिल्हाला आता मिळणार मेडिकल कॉलेज...\nभंडारा - राज्यात कोरोनाच्या Corona दोन्ही लाटेने निर्माण केलेली आरोग्य...\nYCM रुग्णालयातील स्टाफचे भरपावसात आंदोलन\nपुणे : दहा वर्षांहून Year अधिक काळ झाल तरीही आपल्याला मानधनावरच काम करावे लागत आहे....\nबुलढाण्यात 2 हजार आशा वर्कर्स बेमुदत संपावर...\nबुलढाणा - कोरोना Corona महामारिच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून ग्रामीण भागात...\n150 रुपये प्रती डोस दराने कोव्हॅक्सिनचा पुरवठा फार काळ शक्य नाही :...\nनवी दिल्ली : केंद्र सरकारला कोव्हॅक्सिनची लस 150 रुपये प्रति डोस किमतीवर...\nशंभर कोटींची उलाढाल आली वीस कोटींवर, शिक्षण पंढरीच्या अर्थकारणाला...\nलातूर: लातूर Latur हे शिक्षणाच्या बाबतीत राज्यातच नव्हे तर देशात नावाजलेल्या...\nकोरोना विषाणूंना नष्ट करणारा मास्क भारतात विकसित\nपुणे : कोविड 19 विषाणूच्या साथीला सुरवा��� झाल्यापासून बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे...\nशाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारातच गुरुजींचे...\n20 मार्च 2020 पासून ज्ञानाचे मंदिर असलेल्या देशभरातील शाळा बंद झाल्या, दररोज...\nआशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक महिला कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर\nनंदुरबार - महाराष्ट्रातील आरोग्य विभागाच्या कामांची व महिला बालकल्याण विभागाच्या...\nतुम्ही पाहिला नसणार '' असा '' आगळा वेगळा लग्न सोहळा..\nयवतमाळ : सर्वत्र सध्या लग्नसोहळ्यांची Wedding धामधूमला सुरवात झाले आहे. असाच एक...\nकेंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार: अमित शहांनी घेतली भाजपच्या 25...\nवृत्तसंस्था : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराच्या...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/bjp-nanded-rally", "date_download": "2021-06-15T15:30:33Z", "digest": "sha1:7O5NWOYQKP6RITSBO7ZO3J5V6VH4QGIU", "length": 13432, "nlines": 237, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nकाँग्रेस हे बुडतं जहाज, त्यात बसणारे सगळे राष्ट्रवादीसारखे बुडतील : पंतप्रधान मोदी\nताज्या बातम्या2 years ago\nनांदेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातली तिसरी सभा नांदेडमध्ये झाली. या सभेतून त्यांनी नांदेडचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांच्यापासून ते काँग्रेस आणि ...\nअशोकराव लीडर नाही, डीलर आहेत : मुख्यमंत्री\nताज्या बातम्या2 years ago\nनांदेड : “अशोकराव हे लीडर नाही, डीलर आहेत”, असा घणाघात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर केला. अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला असलेल्या ...\nदोन लाख लोकांची व्यवस्था, नांदेडमध्ये मोदींच्या सभेत तीन मतदारसंघ कव्हर करण्याचा प्रयत्न\nताज्या बातम्या2 years ago\nनांदेड : काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला असलेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघात आज नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे. मोदी लाटेतही काँग्रेसचे 2014 चे उमेदवार अशोक चव्हाण यांनी ...\nSpecial Report | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घेरण्यासाठी नारायण राणेंना मंत्रिपद\nमराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनाची कोल्हापुरातून सुरुवात, कोरोना नियमांचे पालन करावे : संभाजीराजे\nमराठा आरक्षणाचा विषय राज्य सरकारच्या अखत्यारित, केंद्राचा संबंध नाही : रावसाहेब दानवे\nमुंबई लोकलचा निर्णय 2 दिवसात होणार : सुरेश ककाणी\nFast News | दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी |\nNarayan Rane | ठाकरेंना घेरण्यासाठी नारायण राणेंची केंद्रात वर्णी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा\nVideo | संभाजी छत्रपती यांच्या कोल्हापुरातील बैठकीत गोंधळ\nVideo | मराठा आरक्षणासाठीच्या मोर्चात प्रकाश आंबेडकरही सहभागी होणार\nBreaking | परदेशी जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, पहिल्या डोसनंतर 28 दिवसांनी दुसरा डोस\nHeadline | 4 PM | दत्तात्रय भरणेंचं पालकमंत्री पद जाणार\nPhoto : प्रिया बापटचं वर्कआऊट सेशन, सोशल मीडियावर हटके फोटो शेअर\nफोटो गॅलरी2 hours ago\nBirthday Special : डॅशिंग नांगरे पाटलांची बायकोच्या वाढदिवसाला रोमँटिक पोस्ट\nफोटो गॅलरी2 hours ago\nPhoto : श्रीलंका सर करण्यासाठी भारताची क्रिकेट सेना एकवटली\nस्पोर्ट्स फोटो2 hours ago\nBeauty Tips : चेहऱ्याला नैसर्गिक चमक देण्यासाठी बीटचा ‘हा’ फेसपॅक नक्की ट्राय करा\nलाईफस्टाईल फोटो4 hours ago\nPHOTO | देव आनंदशी नातं तुटल्यानंतर आयुष्यभर अविवाहित राहिल्या, वाचा सुरैयांच्या जीवनाशी संबंधित खास गोष्टी\nफोटो गॅलरी4 hours ago\nPHOTO | नाशिकमध्ये ऐन पावसाळ्यात रस्ते खोदले, खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीसह नागरिकांचे हाल\nमॅच पाहायला आलेल्या तरुणीवर भाळला, सात दिवसांत लग्न, ‘या’ दिग्गज भारतीय गोलंदाजाची Love Story माहित आहे का\nस्पोर्ट्स फोटो6 hours ago\nPhoto : ‘पुन्हा भेटूया…’ सूर नवा ध्यास नवाच्या महाअंतिम सोहळ्याचे सुंदर क्षण, स्पृहा जोशीनं शेअर केले खास फोटो\nफोटो गॅलरी7 hours ago\nHomemade Hair Conditioner : केसांची चमक कायम राखण्यासाठी होममेड हेअर कंडिशनर वापरा \nलाईफस्टाईल फोटो7 hours ago\nPhoto : कपल गोल्स, गौहर खान आणि जैद दरबारचं क्लासी फोटोशूट पाहिलत\nफोटो गॅलरी7 hours ago\nSpecial Report | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घेरण्यासाठी नारायण राणेंना मंत्रिपद\nमहाआवास अभियानांतर्गत 3 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना घरकुलाच्या चाव्या, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश\nठाकरे सरकार आशा सेविकांच्या जीवाशी का खेळतेय\nमराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनाची कोल्हापुरातून सुरुवात, कोरोना नियमांचे पालन करावे : संभाजीराजे\n256GB स्टोरेज, 64MP कॅमेरा, Realme चा आतापर्यंतचा सर्वात ढासू 5G फोन लाँच\nदि.बा.पाटील यांच्या नावासाठी सर्वपक्षीय कृती समिती आक्रमक, 24 जूनला सिडकोला घेराव, 1 लाख लोक ज��णार\nनवी मुंबई40 mins ago\nमराठा आरक्षणाचा विषय राज्य सरकारच्या अखत्यारित, केंद्राचा संबंध नाही : रावसाहेब दानवे\nVideo | शाहरुख सारखे केस, त्याच्यासारखेच हावभाव, तरुणाच्या व्हिडीओची सोशल मीडियावर धूम\nमुंबई लोकलचा निर्णय 2 दिवसात होणार : सुरेश ककाणी\nशेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळांनी कालमर्यादेत बियाणे तपासणी अहवाल द्यावा: कृषीमंत्री दादाजी भुसे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/cm-uddhav-thackeay", "date_download": "2021-06-15T16:58:29Z", "digest": "sha1:I4RXYUG5NFWWQBLZTL3PZ2W6Y52NDC3W", "length": 12620, "nlines": 234, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nआधी मुख्यमंत्र्यांना दुबईतून धमकी, आता ATS ची रायगडमध्ये मोठी कारवाई, तिघे ताब्यात\nताज्या बातम्या9 months ago\nउद्धव ठाकरे यांच्या रायगडमधील फार्महाऊसची पाहणी करणाऱ्या तिघांना दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले ...\nअदृश्य शत्रूविरुद्ध महायुद्ध, राहुल गांधींच्या सूचना मोदींनी ऐकायला हव्या होत्या : बाळासाहेब थोरात\nताज्या बातम्या1 year ago\nयाचा आर्थिक परिणाम खूप मोठा आहे. आधीच मंदीची लाट, उद्योग व्यवसाय बंद पडत होते, बेरोजगारी वाढत होती, यात कोरोनामुळे आर्थिक संकटात पुन्हा वाढ झाली आहे. ...\n काय असू शकतात कारणं\nSpecial Report | लसीकरण केंद्राचं उद्धाटनाला जोरदार पोस्टरबाजी, महापालिका आयुक्त कारवाई करणार\nSpecial Report | ओबीसींसाठी आता भुजबळांचं बळ, मात्र आंदोलन नेमकं कुणाविरोधात\nSpecial Report | मराठा मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर नेमकं कसं असणार मराठा मूक आंदोलन\nSpecial Report | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घेरण्यासाठी नारायण राणेंना मंत्रिपद\nमराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनाची कोल्हापुरातून सुरुवात, कोरोना नियमांचे पालन करावे : संभाजीराजे\nमराठा आरक्षणाचा विषय राज्य सरकारच्या अखत्यारित, केंद्राचा संबंध नाही : रावसाहेब दानवे\nमुंबई लोकलचा निर्णय 2 दिवसात होणार : सुरेश ककाणी\nFast News | दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी |\nNarayan Rane | ठाकरेंना घेरण्यासाठी नारायण राणेंची केंद्रात वर्णी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा\nPhoto : प्रिया बापटचं वर्कआऊट सेशन, सोशल मीडियावर हटके फोटो शेअर\nफोटो गॅलरी3 hours ago\nBirthday Special : डॅशिंग नांगरे पाटलांची बायकोच्या वाढदिवसाला रोमँटिक पोस्ट\nफोटो गॅलरी4 hours ago\nPhoto : श्रीलंका सर करण्यासाठी भारताची क्रिकेट सेना एकवटली\nस्पोर्ट्स फोटो4 hours ago\nBeauty Tips : चेहऱ्याला नैसर्गिक चमक देण्यासाठी बीटचा ‘हा’ फेसपॅक नक्की ट्राय करा\nलाईफस्टाईल फोटो6 hours ago\nPHOTO | देव आनंदशी नातं तुटल्यानंतर आयुष्यभर अविवाहित राहिल्या, वाचा सुरैयांच्या जीवनाशी संबंधित खास गोष्टी\nफोटो गॅलरी6 hours ago\nPHOTO | नाशिकमध्ये ऐन पावसाळ्यात रस्ते खोदले, खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीसह नागरिकांचे हाल\nमॅच पाहायला आलेल्या तरुणीवर भाळला, सात दिवसांत लग्न, ‘या’ दिग्गज भारतीय गोलंदाजाची Love Story माहित आहे का\nस्पोर्ट्स फोटो7 hours ago\nPhoto : ‘पुन्हा भेटूया…’ सूर नवा ध्यास नवाच्या महाअंतिम सोहळ्याचे सुंदर क्षण, स्पृहा जोशीनं शेअर केले खास फोटो\nफोटो गॅलरी8 hours ago\nHomemade Hair Conditioner : केसांची चमक कायम राखण्यासाठी होममेड हेअर कंडिशनर वापरा \nलाईफस्टाईल फोटो8 hours ago\nPhoto : कपल गोल्स, गौहर खान आणि जैद दरबारचं क्लासी फोटोशूट पाहिलत\nफोटो गॅलरी9 hours ago\n कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार विवेक पाटील यांना ईडीकडून अटक\nIRCTC च्या वेबसाईटवर ‘ही’ ट्रिक वापरा, तत्काळ तिकीट नक्की मिळणार \nशरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्याशी बोलूनच इथे आलोय, जितेंद्र आव्हाडांची मुंबईच्या चाळीतील रहिवाशांसोबत चर्चा\n काय असू शकतात कारणं\nसांगलीच्या तासगावमधील रहस्यमय खुनाचा उलगडा, पती-पत्नीस बेड्या, नेमकं प्रकरण काय\nअन्य जिल्हे27 mins ago\nSpecial Report | लसीकरण केंद्राचं उद्धाटनाला जोरदार पोस्टरबाजी, महापालिका आयुक्त कारवाई करणार\nSpecial Report | ओबीसींसाठी आता भुजबळांचं बळ, मात्र आंदोलन नेमकं कुणाविरोधात\nमहाविकास आघाडी सरकारकडून अखेर राज्य मागासवर्ग आयोगावर 9 सदस्यांची नियुक्ती, कुणाचा समावेश\nWTC final : बीसीसीआयकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडियाची घोषणा, 15 सदस्यांमध्ये कुणाचा समावेश\nSpecial Report | मराठा मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर नेमकं कसं असणार मराठा मूक आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://jayvidarbha.com/sunny-leone-sunnys-daughter-nish-is-praised-on-social-media-by-fans/", "date_download": "2021-06-15T16:16:19Z", "digest": "sha1:EYXVSOUANCI6CE4N7L2DRCJWUJYQHIZU", "length": 9293, "nlines": 127, "source_domain": "jayvidarbha.com", "title": "सनी लियोनीची ५ वर्षांची मुलगी 'निशा'ने असे काय केले की सोशल मीडियावर होते आहे कौतुक, जाणून घ्या - जयविदर्भ न्यूज", "raw_content": "\nजयविदर्भ न्यूज - बातमी आमची निर्णय तुमचा\nसनी लियोनीची ५ वर्षांची मुलगी ‘निशा’ने असे काय केले की सोशल मीडियावर होते आहे कौतुक, जाणून घ्या\nसनी लियोनीची ५ वर्षांची मुलगी ‘निशा’ने असे काय केले की सोशल मीडियावर होते आहे कौतुक, जाणून घ्या\nसनी लियोनीचा पती डॅनियल वेबरला अलीकडेच आपल्या तिन्ही मुलांबरोबर एअरपोर्टवर पाहण्यात आले. यावेळी त्याची मुलगी निशा हिने जे काही केले त्यामुळे सोशल मीडियावर तिचे खूप कौतुक होते आहे.\nनवी दिल्ली : सनी लियोनी आपल्या मुलांच्या पालनपोषणावर विशेष लक्ष देते. आपल्या मुलांकडे तिचे (Sunny Leone) बारकाईने लक्ष असते. या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे पाहायला मिळेल. सनी लियोनीचा पती डॅनियल वेबरला अलीकडेच आपल्या तिन्ही मुलांबरोबर एअरपोर्टवर पाहण्यात आले. यावेळी त्याची मुलगी निशा हिने जे काही केले त्यामुळे सोशल मीडियावर तिचे खूप कौतुक होते आहे.\nया व्हिडिओमध्ये डॅनिलयल जेव्हा कारमधून आपल्या तिन्ही मुलांना घेऊन उतरतात तेव्हा एका हाताने निशाला पकडतात आणि दुसऱ्या हाताने दुसऱ्या मुलाला. त्यांचा दुसरा मुलगा याचवेळी पुढे जात होता, तेवढ्यात निशाने त्याचा हात पकड त्याला आपल्याबरोबर उभे केले. त्यानंतर निशाने स्वत:चा मास्क व्यवस्थित केला आणि भावाचा हात पकडत त्याच्यासोबत उभी राहिली.\nनिशाला हे सर्व करताना पाहून, भावाची काळजी घेताना पाहून व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शनमध्ये तिचे कौतुक केले जाते आहे. निशा आपल्या भावाची किती काळजी घेते, यावर फॅन प्रतिक्रिया देत आहेत. निशा एक चांगली मोठी बहीण आहे अशी प्रतिक्रिया काहीजण देत आहेत तर सनी लियोनी आणि डॅनियल यांनी निशावर चांगले संस्कार केले आहेत, अशी प्रतिक्रिया काहीजण देत आहेत.\nसनी लियोनी आणि डॅनियल हे जोडपे आपल्या मुलांची पूर्ण काळजी घेत असतात. दोघेही आपापले काम आणि मुलांचे संगोपन या दोन्ही बाबींचे योग्य व्यवस्थापन करत असतात. आपल्या दोघांपैकी एका तरीने मुलांसोबत राहावे यासाठी दोघेही प्रयत्नशील असतात. याचबरोबर सनी लियोनी आणि डॅनियल दोघेही कामातून वेळ काढून सुट्या काढून मुलांसोबत ट्रिपवर देखील जातात. मुलांचा वाढदिवस असो किंवा कोणताही सण, समारंभ असो सनी लियोनी आणि डॅनियल यांचे कुटुंब एकत्रच साजरे करत असतात.\nSunny Leoneसनी लियोनीसनी लियोनीची मुलगीसोशल मीडिया\nTikTok स्टार फन बकेट भार्गवला बलात्कार प्रकरणी अटक, अल्पवयीन पीडिता चार महिन्यांची गर्भवती\nमोबाईलचा स्फोट झाल्याने बॅगला ला���ली आग, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं, आजोबा-काकीला हत्येप्रकरणी अटक\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन् घेतला 103 कोटींचा फ्लॅट\nहोमबातम्या WTC Final: भारताविरुद्ध खेळणार ही ‘टीम न्यूझीलंड’, वाचा कोण…\nदोनशे फुट उंच पुलावर अडकलेल्या मुलाचे वाचवले प्राण\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं,…\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन्…\nहोमबातम्या WTC Final: भारताविरुद्ध खेळणार ही ‘टीम…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/marathi-man-woman-jokes/mango-ripe-marathi-joks-121021000058_1.html", "date_download": "2021-06-15T17:00:59Z", "digest": "sha1:D6XQD5NEQKZDTX43OVZJV6BIFKZIQISS", "length": 8714, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आंबा पिकला | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 15 जून 2021\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nदोन बायका आंब्याच्या झाडाखाली उभारून तासंतास गप्पा करायचा.\nएके दिवशी त्यांना गप्पा करताना 3 तास कधी झाले कळलेच नाही.\nतेवढ्यात आंब्याच्या झाडावरून एक आंबा खाली पडतो.\nआश्चर्याने एक बाई दुसरीला म्हणाली - '' अग बये, आत्ता तर आंब्याचा सीझन नाही, मग हा आंबा आला तरी कुठून\nआंबा - अग बायांनो तुमच्या पकवू गप्पा गोष्टीने मी सुद्धा एकदाचा पिकलो.\nआता तरी अंघोळ करू का\nयावर अधिक वाचा :\nअयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...\nसप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...\nदेवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...\nभटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...\nपलरुवी अर्थात दुधाचा धबधबा\nकेरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...\nरामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र\nरामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...\nकंगना रनौत ला दिलासा नाही , कंगनाला कोर्टानं फटकारलं\nअभिनेत्री कंगना रनौत नेहमी आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असते. त्यामुळे तिला बऱ्याच ...\nनिसर्गाच्या सानिध्यात वसलेलं मुन्नार हिल स्टेशन\nहिल स्टेशनला नयनरम्य हिल स्टेशन म्हणतात. भारतामध्ये डोंगरांच्या मोठ्या ,लांब, सुंदर आणि ...\nपक्याचे वडील पक्याला रागावत असतात वडील- पक्या, तुझ्या कडून एक काम नीट होत नाही, तुला ...\nLagaan: आमिर खानने 'लगान' सिनेमाला वाईट चित्रपट का म्हटलं ...\nमधू पाल 2001 साली आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शित केलेला 'लगान' चित्रपट हिंदी ...\n'मुलगी झाली हो' महाराष्ट्राची नंबर 1 मालिका\nमराठी मालिक आणि त्यांच्या कलाकारांना नेहमीच प्रेक्षकांचा प्रेम आणि प्रतिसाद लाभत असतो. ...\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुंबईत - अवेळी पाऊस\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiejournal.in/author/vaibhav_walunj", "date_download": "2021-06-15T17:02:34Z", "digest": "sha1:T7OSPHYKS6N76BGDW2GL5D6A3XSQ4ZRE", "length": 19398, "nlines": 154, "source_domain": "www.indiejournal.in", "title": "Indie Journal | Vaibhav Walunj", "raw_content": "\nमुलाखत: भारतातील मुख्यधारेत आणि इथल्या तरुणांमध्ये विश्वास व सौहार्दाचे वातावरण निर्माण करायला इथले पक्ष कमी पडले\nदिवंगत माजी मुख्यमंत्री व पीडीपीचे संस्थापक मुफ्ती सईद यांचे विश्वासू मानले जाणारे मातब्बर नेते, अनंतनाग विभागातील माजी आमदार आणि मेहबूबा मुफ्ती यांचे सल्लागार पिरजादा मन्सूर हुसेन यांनी नुकतीच पक्षाला सोडचिठ्ठी देत नव्याने पुनरुज्जीवित झालेल्या जम्मू काश्मीर पीपल्स कॉन्फरन्स या सज्जाद लोन यांच्या पक्षात प्रवेश केला. यानिमित्त त्यांच्याशी इंडी जर्नलने केलेली ही सविस्तर बातचीत.\nओम दर-ब-दर ची रंगभूमी: दिग्दर्शक कमल स्वरूप यांची मुलाखत\nओम दर-ब-दर आणि रंगभूमी अशा सिनेमांचे दिग्दर्शक, गांधी सारख्या अनेक चित्रपटांच्या निर्मिती प्रक्रियेचा भाग असणारे कमल स्वरूप वास्तव आणि अमूर्त या दोहोंचा अनुभव देणारे सिनेकर्मी आहेत. आर. व्ही. रमणी यांच्या कार्यशाळेदरम्यान स्वरूप यांच्यासोबतच्या दीर्घ संवादाचं शब्दांकन.\nफ्रान्सच्या अणुचाचण्यांतून लाखो आदिवासी नागरिकांना कर्करोग\nफ्रेंचांनी १९६६ ते १९७४ काळात केलेल्या अणुचाचण्यांमुळं पॉलिनेशिया अर्थात न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया जवळील बेटसमूहांवरील स्थानिक रहिवाश्यांवर विघातक परिणाम झाल्याची धक्कादायक बाब नव्या संशोधनातून समोर आली आहे. पॅरिस��धील राष्ट्रीय आरोग्य आणि वैद्यकीय संस्था 'इन्सर्म' यांनी संरक्षण विभागाच्या विनंतीवरून प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही बाब समोर आली आहे.\nशेतकरी आंदोलनामुळं महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात बाजार समित्यांना दिलासा\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्र शासनाचा २०२०-२१ आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प जाहीर केला. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपली प्रतिमा जपण्यासाठी राज्य सरकारनं कृषी क्षेत्रासाठी तरतुदी केल्या आहेत.\nमाजी न्यायाधीशांकडूनच न्यायालयाचा अवमान - साकेत गोखले\nमाजी न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्यावर कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी विविध संघटना आणि विधी क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी केली आहे. विधिज्ञ साकेत गोखले यांनी या संदर्भात भारताच्या महान्यायप्रतिनिधीकडे (ऍटर्नी जनरल) के के वेणुगोपाल यांना पत्र लिहून यासंबंधी विचारणा केली आहे.\nशेतकरी आमचं ऐकत नाहीत, त्यांना फसवावं लागेल - भाजप कार्यकर्ते\nव्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये एक भाजप कार्यकर्ता नेत्यांना प्रश्न विचारत आहे की \"आमचं काहीच ऐकू न घेणाऱ्या शेतकऱ्यांना फसवण्यासाठी काही मुद्दे सांगा.\" काँग्रेस पक्षानं यावर खरमरीत टीका केली आहे.\nक्लिक्सने मारलेला पत्रकार बघायचाय का\nदिल्लीमध्ये १७ फेब्रुवारीला रात्री उशिरा काही अज्ञात लोकांनी गोळी मारून दलबीर वाल्मिकी या पत्रकाराची हत्या केली. त्याचा रक्ताळलेले मृतदेह सकाळी शेजाऱ्यांनी ओळखला. दलबीर गरीब होता, दलित होता आणि पत्रकारही होता. त्याला ओळखताना शेजारी माणूस म्हणाला, \"अरे ये तो वो पत्रकार लडका हैं ना ...\"\nनव्या कृषी कायद्यांतून जागतिक बँकेचा स्मार्ट प्रकल्प महाराष्ट्रातल्या छोट्या शेतकऱ्यांना 'तारणार'\nमहाराष्ट्र राज्य सरकार आणि जागतिक बँकेमध्ये झालेल्या सामंजस्य करारानंतर दोघांच्या सामंजस्यातून State of Maharashtra’s Agri-business and Rural Transformation Program अर्थात SMART हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. स्थानिक पातळीवर याला 'मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प' असं नाव देण्यात आलंय.\nदिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जी एन साईबाबा यांना कारागृहात कोरोनाची लागण\nमाओवादी संबंध असल्याच्या आरोपावरून २०१७ पासून नागपूर तुरुंगात असलेले प्रा. जी एन साईबाबा ���ांना तुरुंगात कोरोनाची लागण झाली आहे. शरीरानं ९० टक्के अपंग असलेले साईबाबा यांच्या प्रकृतीशी सतत हेळसांड केली जात असल्याचं यापूर्वी त्यांच्या वकिलानं म्हटलं होतं.\nनीती आयोगाकडून अंदमान बेटांवर बनणाऱ्या फिल्म सिटीनं उंचावल्या पर्यावरणवाद्यांचा भुवया\nपर्यावरणीय दृष्टीनं संवेदनशील असणाऱ्या 'लिटल अंदमान' बेटावर महानगरवजा 'वाणिज्य व पर्यटन केंद्र' वसवण्याचा घाट केंद्र सरकारनं घातला आहे. या बेटाची सिंगापूरशी तुलना करत इथं विकासकामं करण्याचा चंग सरकारनं बांधला आहे.\nआंध्र प्रदेश मुख्यमंत्र्यांचा आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनाच उपदेश\nआंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी पगारवाढीसाठी आंदोलन करणाऱ्या राज्याच्या ग्रामीण भागातील तब्बल २ लाख ६० हजार शासकीय नोकरदारांना पत्र लिहून उपदेश केला आहे. आपल्याला वेतन वाढवून मिळावं म्हणून रस्त्यावर उतरलेल्या कर्मचाऱ्यांना सल्ला देताना त्यांनी भावुकपणे प्रशासनाचा वरचष्मा दाखवून देताना आंदोलनकर्त्या कमर्चाऱ्यांविरुद्धच आपला असंतोष व्यक्त केला आहे.\nवाद घालण्याइतपत शरजीलचं वाक्य निषेधार्ह आहे का\nपुण्यात ३० जानेवारी रोजी आयोजित केलेल्या एल्गार परिषदेत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील माजी विद्यार्थी व 'फ्रॅटर्निटी मुव्हमेंट' (बंधुता आंदोलन)चे राष्ट्रीय सचिव शरजील उस्मानी या २३ वर्षीय कार्यकर्त्यांविरुद्ध पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.\nमहाराष्ट्र व शेतकऱ्यांसाठी बजेटमध्ये काय आहे\nदेशाच्या इतर भागातील शेतकरी आणि ग्रामीण जनतेला लुभावण्यासाठी सरकारकडून काही घोषणा करण्यात आल्या आहेत. कापूस आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आपण विशेष तरतुदी करत आहोत असं मांडताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ढासळत्या अर्थव्यवस्था व कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सादर केलेला हा अर्थसंकल्प सरकारकडून आपली विश्वासार्हता पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न असल्याचं स्पष्ट झालं.\nवाद घालण्याइतपत शरजीलचं वाक्य निषेधार्ह आहे का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/one-kg-onion-only-for-80-paise-in-akurdi/", "date_download": "2021-06-15T15:27:13Z", "digest": "sha1:AGOURQWXAJ2SUGZ5J7PLJBL645ER4ZHN", "length": 5788, "nlines": 74, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates अवघ्या 80 पैशांमध्ये एक किलो कांदा", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nअवघ्या 80 पैशांमध्ये एक किलो कांदा\nअवघ्या 80 पैशांमध्ये एक किलो कांदा\nपिंपरी चिंचवड : रोजच्या जेवणातील महत्वाचा घटक म्हणजे कांदा. याच कांद्याचे दर गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडले आहेत. कांद्याच्या वाढलेल्या दरांमुळे जनतेला कांद्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. मात्र अशातच पिपंरीतील आकुर्डीत अवघ्या 80 पैश दराने एक किलो कांदा विकण्यात आला आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज 80 वा वाढदिवस. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हा उपक्रम राबवण्यात आला. स्वसत्यात कांदा मिळत असल्याने स्थानिकांनी एकच गर्दी केली होती. तसेच इतक्या कमी दरात स्वस्तात कांदा मिळाल्याने महिलांना सुखद धक्का बसला.\nPrevious पिंपरी चिंचवडमध्ये एटीएमफोडीचे सत्र सुरुच\nNext नागपुरात 2000 लीटर हातभट्टी मोहा दारु जप्त\nदेशात तब्बल ७५ दिवसानंतर कोरोनाबाधितांची संख्या ६० हजारांवर\n‘सोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करते आहे’\nआशा कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर\nदेशात तब्बल ७५ दिवसानंतर कोरोनाबाधितांची संख्या ६० हजारांवर\n‘सोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करते आहे’\nआशा कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर\nराज्यात पावसाची आठवडाभर विश्रांती\nदेशात कोरोनाचा ‘डेल्टा प्लस’ विषाणू\nनवी मुंबईत पित्यानेच केला मुलांवर गोळीबार\nधारावीत सोमवारी एकही कोरोना रुग्ण नाही\nदेशात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ\nया अभिनेत्रीने अनुष्का शर्मा आणि प्रियंका चोपडा यांच्या पतीसोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली\nदिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नीचे कोरोनाने निधन\nकढीपत्ता हा आरोग्यासाठी फायदेशीर\nया वेबसाईटवर सुशांतसिंह राजपूतचा अनोखा प्रवास पाहा..\nअंकिताने सुशांतसोबत असलेले व्हिडीओ शेअर करत आठवणींना दिलाय उजाळा\nडॉ. घुले कुणाला घाबरले\nसोशल मीडियाद्वारे करिना कपूर-खानवर बहिष्कार घालण्याची होतेय मागणी, काय आहे नेमकं प्रकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/sputnik-v-arrived-in-hyderabad/?amp=1", "date_download": "2021-06-15T17:08:43Z", "digest": "sha1:2QEKJ7B6RLBHBGQGBNI7CK6CDVMKXEQR", "length": 1597, "nlines": 11, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "स्पुटनिक भारतात आली हो !", "raw_content": "स्पुटनिक भारतात आली हो \nरशियाची स्पुटनिक व्हीची लस भारतात दाखल झाली आहे. १,५०,००० डोसची पहिली खेप मॉस्कोहून हैदराबादला पोहोचली आहे. या महिन्यात रशियन लसीचे आणखी तीन दशलक्ष डोस येणार आहेत.\nडॉ. रेड्डी यांच्या प्रयोगशाळांना या लसी दिल्या जातील, ज्यांनी भारतात स्पुटनिक व्ही तयार करण्यासाठी रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड सोबत हातमिळवणी केली आहे.\n१ एप्रिलला डीसीजीआयने स्पुटनिक व्ही लस वापरण्यास मान्यता दिली. स्पुटनिक व्हीला मान्यता देणारा भारत ६० वा देश बनला आहे. भारतात पाच ठिकाणी स्पुटनिकचं उत्पादन होणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/kashmiri/", "date_download": "2021-06-15T16:50:33Z", "digest": "sha1:HW7ESXGUVSEVYV2SP2MTPL72ENJJUFEP", "length": 3685, "nlines": 49, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates kashmiri Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nकाश्मिरी विक्रेत्यांवर झालेल्या हल्ल्याचा राहुल गांधींकडून निषेध\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी उत्तर प्रदेशातील लखनऊत काश्मिरी विक्रेत्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. भारत…\nलखनऊमध्ये काश्मीरी विक्रेत्यांना मारहाण\n१४ फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर संपूर्ण देशात पाकिस्तान आणि दहशतवाद्यांचा निषेध करण्यात आला. त्याचबरोबर काश्मीरी…\nकोरोना झाल्यानंतर आरोग्य निरोगी कसं राहील…\n‘या’ विद्यार्थ्याने बनवले खास डूडल, गुगलने दिले २२ लाख रुपये\nअभिनेत्री नाइरा शाहला बर्थ डे पार्टी पडली महागात\nदेशात तब्बल ७५ दिवसानंतर कोरोनाबाधितांची संख्या ६० हजारांवर\n‘सोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करते आहे’\nआशा कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर\nराज्यात पावसाची आठवडाभर विश्रांती\nदेशात कोरोनाचा ‘डेल्टा प्लस’ विषाणू\nनवी मुंबईत पित्यानेच केला मुलांवर गोळीबार\nधारावीत सोमवारी एकही कोरोना रुग्ण नाही\nदेशात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ\nया अभिनेत्रीने अनुष्का शर्मा आणि प्रियंका चोपडा यांच्या पतीसोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली\nदिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नीचे कोरोनाने निधन\nकढीपत्ता हा आरोग्यासाठी फायदेशीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathijokes.in/2015/12/new-collection-of-marathi-jokes.html", "date_download": "2021-06-15T15:30:14Z", "digest": "sha1:IK7RDG5YFLCMLUL5CGRP4VSZKDP4YZKV", "length": 8142, "nlines": 131, "source_domain": "www.marathijokes.in", "title": "New Collection Of Marathi Jokes", "raw_content": "\nपुण्यात एका बाईची कार नेमकी हिरव्या सिग्नलला बंद पडली..सिग्नल पिवळा होऊन पुन्हा लाल झाला तरी काही गाडी चालू होईना..\nतेवढ्यात फुटपाथवरून चालणारे कुलकर्णीकाका ओरडले..\"काय बाई, कुठलाच कलर पसंद पडत नाहीये का..\n( जागो ग्राहक जागो )नवीन जाहिरात\nट्यूशन शिक्षक - अरे गधड्या,\nहोम वर्क का नही केला तू........\nविद्यार्थी - नीट बोल रताळ्या,\nकस्टमरशी असं बोलतात का....\nएक मराठी माणूस एका बँकेतजातो आणि\n५० हजार रुपयांचं लोन मागतो..\nबँक मॅनेजर त्याला गॅरेंटी विचारतात,\nमराठी माणूस म्हणतो बँकेच्या बाहेर माझी BMW उभी आहे....\nबँक मॅनेजर ला तो गाडीचे कागदपत्र देतो ,\n५० हजार रुपये घेऊन त्याची BMW बँकेच्या हवाली करतो आणि निघून जातो...\nबँक मॅनेजर आणि कर्मचारी त्या मराठी माणसावर हसतात,\nकरोडो रुपयांची गाडी वापरतो आणि ५० हजार रुपये नाहीयेत जवळ..\n२ महिन्यांनी तो मराठी माणूस बँकेत येतो,\nआणि त्याची गाडी मागतो..\nमॅनेजर त्याला ५० हजार रुपये आणि त्यावर २ महिन्यांचं व्याज म्हणून १२५० रु. अधिक मागतात...\nमराठी माणूस पुर्ण पैसे देतो...आणि गाडीच्या चाव्या घेतो..\nबँक मॅनेजरला रहावत नाही आणि तो विचारतो,\n'तुम्ही इतकी महागडी गाडी वापरता आणि ५० हजार रुपये पण नाहीत तुमच्याजवळ\nत्यावर मराठी माणूस झक्कास उत्तर देतो,\n'' काय आहे ना...मी आहे पुण्याचा ,\nआणि अमेरिकेला जाण्यासाठी मुंबईत आलो होतो...\nमुंबई मध्ये आपली गाडी सुरक्षित राहील अशी जागा मला सापडली नाही..\nम्हणून तुमच्या बँकेत आलो...माझी गाडी तुमच्याकडे गॅरंटी म्हणून ठेवली..\nतुमच्याकडून पैसे पण घेतले ते तुम्हालाच परत केले....\nआणि वरुन फक्त १२५० रु. दिले..\nआता तुम्हीच सांगा...इतक्या कमी पैशात इतकी महागडी गाडी पार्क करण्यासाठी अशी सुरक्षित\nमराठी माणसाच्या नादी लागायच नाही...\nशिक्षक : जर कुणी शाळेच्या समोर बाॅम्ब ठेवला तर काय कराल\nगण्या : 1-2 तास बघणार कोणी नेला तर ठिक आहे.\nनाहीतर Staff Room मधे जमा करणार.\nयारों, 2015 ख़त्म होने में 15 दिन ही बाकी बचे हैं......\nकोई गलती, गुस्ताखी, खता हो गई हो तो........\nमाफी मागून घ्या ... मी आज चांगल्या मूड मध्ये आहे \nमराठी नॉन वेज जोक्स काल लॅाकडाऊनमध्ये एक किराणा दुकानद��र शटर बंद करून सामान विकत होता बाहेरून आवाज आला पॅराशुट तेल आहे बाहेरून आवाज आला पॅराशुट तेल आहे\nFunny Jokes In Marathi, मराठी जोक्स, मराठी विनोद जज: (नवीन नवऱ्यास) तुम्हाला घटस्फोट का हवा आहे नवरा: कारण बायको मला लसूण सोलायला ल...\nदिवसाला सूर्याची साथ आहे,.... वाह..वाह.... रात्री ला चंद्राची साथ आहे.. वाह..वाह.... समुद्राला लाटांची साथ आहे, वाह..वाह.............. . . ....\nमक्या आणि न्यायाधीश विनोदी मराठी जोक\nचिंटू आणि आई मराठी विनोद\nशिक्षक आणि विद्यार्थी मराठी जोक\nमक्या आणि वडील मराठी विनोद\nजेव्हा तुमचे वडील तुमचा mobile वापरत असतात :)\nआंटी आणि मी झकास Marathi Joke\nबायको वर विनोदी शेर\nलॉक डाउन मध्ये मित्रांचा सारखा फोन - मराठी विनोद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tutorialcup.com/mr/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%A4/%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE.-htm", "date_download": "2021-06-15T17:06:43Z", "digest": "sha1:M5KFRK36RQYGSCKFDUHLVQ2R5DFAQNUI", "length": 9340, "nlines": 161, "source_domain": "www.tutorialcup.com", "title": "हॅपी नंबर - ट्यूटोरियलअप", "raw_content": "\nघर » तांत्रिक मुलाखत प्रश्न » आनंदी क्रमांक\nवारंवार विचारले अडोब ऍमेझॉन सफरचंद जेपी मॉर्गन\nटॅग्ज हॅश हॅशिंग गणित\nहॅपी नंबरसाठी सी ++ कोड\nहॅपी नंबरसाठी जावा कोड\nआनंदी क्रमांक काय आहे\nया प्रक्रियेचे अनुसरण करून दिलेली संख्या 1 पर्यंत कमी केली तर संख्या ही एक आनंदी संख्या आहे:\n-> दिलेल्या संख्येच्या अंकांच्या वर्गांची बेरीज शोधा. ही बेरीज जुन्या क्रमांकासह बदला. जोपर्यंत आम्ही ही संख्या कमी करू शकत नाही किंवा तो एक चक्र बनवित नाही तोपर्यंत आम्ही या प्रक्रियेची पुनरावृत्ती करू.\nम्हणजेच चक्र तयार होते जसे की आपण एखाद्या संख्येने सुरुवात केली, त्यास एकामध्ये रूपांतरित करण्याच्या प्रक्रियेस अनुसरण केले, परंतु आम्ही ज्या नंबरवर नजर ठेवली होती तिच्यापर्यंत पोहोचलो आम्ही असे म्हणतो की हे एक चक्र बनत आहे.\nसंख्या बनविणार्‍या सायकलचे उदाहरण खालीलप्रमाणेः\nतर हे एक चक्र बनवते. म्हणून आनंदी संख्या नाही कारण ही संख्या 1 पर्यंत कमी केली जाऊ शकत नाही कारण ती प्रत्येक वेळी 89 तयार होते. जर संख्या कमी केली तर 1 रिटर्न करा अन्यथा खोटे परत जा.\nआम्ही ही संख्या कमी करू शकतो म्हणून ही एक आनंदी संख्या आहे.\nही समस्या अगदी सोपी आहे आणि ती केवळ सेटची मूलभूत संकल्पना वापरते.\nसेट हा एक असोसिएटिव्ह कंटेनर आहे ज्यामध्ये अद्वितीय ��टक उपस्थित असतात.\nया समस्येचे निराकरण करण्यासाठी आम्ही a वापरू संच. सेटमध्ये, नंबरच्या अंकांचा वर्ग जोडल्यानंतर आपण नवीन तयार केलेली संख्या समाविष्ट करू. जर घटक सेटमध्ये आधीच अस्तित्वात असेल तर याचा अर्थ असा आहे की तो लूप बनवित आहे आणि दिलेल्या संख्येला आपण एकामध्ये रूपांतरित करू शकत नाही म्हणून ही आनंदी संख्या नाही. जर संख्या एकावर कमी केली तर दिलेली संख्या एक आनंदी संख्या आहे.\nहॅपी नंबरसाठी सी ++ कोड\nहॅपी नंबरसाठी जावा कोड\nओ (लॉग एन), लॉग एनचा आधार १० आहे. तर वेळ गुंतागुंत संख्यांच्या अंकांच्या संख्येवर अवलंबून आहे. आणि हे लोगॅरिथमिक फॅक्टरसह कमी होत आहे. अशा प्रकारे वेळची जटिलता ओ (लॉग एन) आहे.\nओ (लॉगएन), या दरम्यानचे क्रमांक साठवण्यासाठी जागा आवश्यक आहे. वेळेच्या जटिलतेसारखेच स्पेस कॉम्प्लेक्सिटी देखील लॉगरिथमिक आहे.\nश्रेणी तांत्रिक मुलाखत प्रश्न टॅग्ज अडोब, ऍमेझॉन, सफरचंद, सोपे, हॅश, हॅशिंग, जेपी मॉर्गन, गणित पोस्ट सुचालन\nजावा मध्ये स्थिर आणि डायनॅमिक बंधनकारक\n© ट्यूटोरियलअप 2021 | फीड्स | गोपनीयता धोरण | अटी | आमच्याशी संपर्क साधा | संलग्न | आमच्या विषयी\nअव्वल मागे स्क्रोल करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.firstmaharashtra.com/tag/video/", "date_download": "2021-06-15T16:08:03Z", "digest": "sha1:S6XHGKXF62ZDTELIDMX3GCX73LMOTRO6", "length": 2907, "nlines": 72, "source_domain": "www.firstmaharashtra.com", "title": "Video – First Maharashtra", "raw_content": "\nमुंबई : सायन हॉस्पिटल व्हिडीओ प्रकरणी चौकशी समिती नियुक्त, २४ तासात अहवाल मागवला\nमुंबई - महापालिकेच्या सायन रुग्णालयात कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तींच्या मृतदेहांच्याबाजूला रुग्णांवर उपचार केले…\nडिजिटल मिडियातील पत्रकारांना संचारबंदी निर्बंधातून वगळावे – राजा माने\nजनसेवेसाठी एक माध्यम म्हणून मी राजकीय जीवनात – सुनील माने\nभाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर ‘नीलेश राणे’ यांना जवाबदारी\nमहाराष्ट्राच्या संत परंपरेवर आधारित सुंदर व सुबक अशा चित्ररथाचे काम अंतिम टप्प्यात\n” पिटर ” मैत्रीची भावनिक गोष्ट, 22 जानेवारीला प्रदर्शित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://newsposts.in/27/03/2021/pombhurna-electricity-bill-overdue-connection-removed-by-electricity-distribution-company/", "date_download": "2021-06-15T17:29:20Z", "digest": "sha1:BBZFPLXNJQUTIWRDXU5IROYA33NHTPG7", "length": 17261, "nlines": 218, "source_domain": "newsposts.in", "title": "विजबिल थकीत : विद्युत वितरण कंपनीने कापले कनेक्शन | Newsposts.", "raw_content": "\nकक्षा 5वीं की छात्रा ने सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस को…\nमहाराष्ट्र बोर्ड 12वीं की परीक्षा रद्द\nCBSE की 12वीं की बोर्ड परीक्षाएं हुईं रद्द, पीएम मोदी ने…\n6 साल की लड़की ने पूछा, मोदी साहेब; बच्चों पर काम…\nभाजप नगरसेवकाची काँग्रेस प्रदेक्षाध्यक्षा विधातील तक्रार नैराश्यातून\nविवाहितेची विहिरीत उड़ी घेऊन आत्महत्या\nउद्यापासून सुरू होणार दारूविक्री परवाना नूतनीकरणाचे काम\nकोरोना लसीमुळे मृत्यू झालेल्या पहिल्या व्यक्तीची भारतात झाली नोंद\nचंद्रपूर | 137 कोरोनामुक्त तर 05 मृत्यू, 58 पॉझिटिव्ह\nHome Marathi विजबिल थकीत : विद्युत वितरण कंपनीने कापले कनेक्शन\nविजबिल थकीत : विद्युत वितरण कंपनीने कापले कनेक्शन\nगावात पाण्यासाठी हाहाकार; जनतेत रोष\nचंद्रपूर : पोंभुर्णा तालुक्यातील वेळवा गावातील नागरिकांना नळाद्वारे पिण्याच्या पाण्याची मिळणारी सोय केवळ विज बिल थकीत असल्याने विज वितरण कंपनीचे थकीत बिल न भरल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे विज मिटर कनेक्शन कापले गेले आहे. यामुळे गावात पिण्याच्या पाण्यासाठी एकच हाहाःकार माजला असून गावातील नागरिक “नळाला नाही पाणी, घागर रिकामी रे गोपाला” असे म्हणत ग्रामपंचायतच्या निष्क्रिय व बेजबाबदार कारभारा विरोधात रोष व्यक्त करीत आहेत. याची गंभीर दखल वेळवा येथील युवा क्रांती च्या युवकांनी घेतली असून थकीत असलेले विज बिल त्वरित भरुन कापलेले विज कनेक्शन ताबडतोब जोडण्यात यावे यासाठी पोंभुर्णा संवर्ग विकास अधिकाऱ्यांना निवेदनातून मागणी केली आहे.\nसध्या उन्हाळ्याची चाहूल लागली असून गावात पिण्याच्या पाण्याचे इतर स्त्रोत उपलब्ध नाहीत त्यामुळे एकमेव सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीतून नळाद्वारे मिळणारे पिण्याचे पाणी नागरिकांना मिळत होते. त्यातही गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याची नागरिकांत मोठी बोंब आहे. स्थानिक स्वराज्य संस्था म्हटलं की, यातून गावातील नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून त्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था निर्माण करण्याची जबाबदारी येथील ग्रामपंचायत प्रशासनाची आहे. दोन तिन वर्षापूर्वी गावातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे म्हणून जिल्हा परिषद अंतर्गत शुद्ध पिण्याचे वाटर एटीएम मशीन लावण्यात आले. नागरिकांनी या वाटर एटीएम मधून शुद्ध पाणी मिळते म्हणून ग्रामपंचायत अ���तर्गत पैसे भरून वाटर एटीएम सुद्धा काढले. परंतु ही शुद्ध पिण्याच्या पाण्याची वाटर एटीएम मशीन चालू होते न होते तशीच बंद पडली. पैसे भरून काढलेले वाटर एटीएम नागरिकांच्या घरीच पडलेले तशेच पडलेले आहेत.\nत्यामुळे वेळवा ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्क्रिय व बेजबाबदार कारभारामुळे येथील नागरिक संतापलेले असून रोष व्यक्त करीत आहेत. यासाठी युवा क्रांती च्या युवकांनी पुढाकार घेऊन गावातील नागरिकांना मुलभूत सुविधा त्वरित उपलब्ध व्हाव्या व पिण्याच्या पाण्याची समस्या तात्काळ सोडवून बंद पडलेले वाटर एटीएम मशीन ताबडतोब सुरु करावे याकरिता संवर्ग विकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.\nPrevious articleफर्निचरच्या दुकानाला भीषण आग, लाखो रुपयांचा लाकूड जळून खाक\nNext articleकुलरचा विद्युत शाॅक लागून महिलेचा मृत्यू\nभाजप नगरसेवकाची काँग्रेस प्रदेक्षाध्यक्षा विधातील तक्रार नैराश्यातून\nविवाहितेची विहिरीत उड़ी घेऊन आत्महत्या\nउद्यापासून सुरू होणार दारूविक्री परवाना नूतनीकरणाचे काम\nभाजप नगरसेवकाची काँग्रेस प्रदेक्षाध्यक्षा विधातील तक्रार नैराश्यातून\n◆चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांची टीका चंद्रपूर : शहर महानगरपालिकेअंतर्गत मागील चार वर्षांत करण्यात आलेल्या अनेक कामांत मोठ्या प्रमाणात आर्थिक...\nविवाहितेची विहिरीत उड़ी घेऊन आत्महत्या\nउद्यापासून सुरू होणार दारूविक्री परवाना नूतनीकरणाचे काम\nकोरोना लसीमुळे मृत्यू झालेल्या पहिल्या व्यक्तीची भारतात झाली नोंद\nचंद्रपूर | 137 कोरोनामुक्त तर 05 मृत्यू, 58 पॉझिटिव्ह\nनिराधार 'भागरथाबाईला' मिळाला राजु रेड्डीचे आधाराने घर\nताडोबातल्या वाघिणींची शौर्यगाथा : महिला वन्यजीव सफारी गाईडच्या जिद्दीची साहसी गोष्ट\nWCL Rajiv Ratan Hospital ठरले कोरोना रुग्णांना वरदान\nचंद्रपूर : 21 मृत्यू तर 1618 पॉझिटिव्ह ; मृत्यूची संख्या घटली तर बाधितांची संख्या वाढली\n५० ते ६० मृतदेह क्षमतेचे सिमेंट क्राँक्रीट प्लेटफॉर्म बांधा\nकाँग्रेस नेते नवीन कारपाका यांचे दुःखद निधन\nराजीव रतन केंद्रीय रुग्णालयात व्हेंटिलेटर युक्त कोविड सेंटर उभारा : राजूरेड्डी\nघुग्घुस प्रतिष्ठित नागरिक नागेश कोंडगुर्ला यांचे दुःखद निधन\nआंदोलनकारी कोरोना योध्द्यांना झोडपून काढा\n\"अनाथ\" मुलांच्या जीवनात प्रेमाचे रंग भरत वाढदिवस संपन्न\nअवैध दारू विक्रेते निघाले सव्वाशेर; पोलिस कारवाईत सापडल्या केवळ १५ बिअर\nचंद्रपूरच्या दारुबंदीतही वसुलीचे \"वाझे\"\nताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्प मार्गावरील कारची झाडाला धडक, 2 जण जखमी\nकोयला हेराफेरी करना 'शहजाद' के लिए कोई नया काम नहीं \nशाहिस्ता खान पठाण को \"नेशनल एक्सीलेंस अवॉर्ड 2021 से पुरस्कृत किया गया\nभाजप नगरसेवकाची काँग्रेस प्रदेक्षाध्यक्षा विधातील तक्रार नैराश्यातून\nविवाहितेची विहिरीत उड़ी घेऊन आत्महत्या\nउद्यापासून सुरू होणार दारूविक्री परवाना नूतनीकरणाचे काम\nकोरोना लसीमुळे मृत्यू झालेल्या पहिल्या व्यक्तीची भारतात झाली नोंद\nचंद्रपूर | 137 कोरोनामुक्त तर 05 मृत्यू, 58 पॉझिटिव्ह\nकक्षा 5वीं की छात्रा ने सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस को…\nमहाराष्ट्र बोर्ड 12वीं की परीक्षा रद्द\nCBSE की 12वीं की बोर्ड परीक्षाएं हुईं रद्द, पीएम मोदी ने…\n6 साल की लड़की ने पूछा, मोदी साहेब; बच्चों पर काम…\nभाजप नगरसेवकाची काँग्रेस प्रदेक्षाध्यक्षा विधातील तक्रार नैराश्यातून\nविवाहितेची विहिरीत उड़ी घेऊन आत्महत्या\nउद्यापासून सुरू होणार दारूविक्री परवाना नूतनीकरणाचे काम\nकोरोना लसीमुळे मृत्यू झालेल्या पहिल्या व्यक्तीची भारतात झाली नोंद\nचंद्रपूर | 137 कोरोनामुक्त तर 05 मृत्यू, 58 पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/story-swapnali-who-girl-study-forest-due-internet-various-organisations-help-her-kokan-338165", "date_download": "2021-06-15T15:07:12Z", "digest": "sha1:HXTQQHGI2DKFTULXQPAHBKSZUNRHBPEW", "length": 16786, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | स्वप्नालीच्या स्वप्नांना गणेशचतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी मिळाली दिशा", "raw_content": "\nकेंद्र सरकारच्या भारत नेटवर्क प्रकल्पांतर्गत दारिस्ते येथील स्वप्नाली सुतार हिच्या घरापर्यंत इंटरनेट जोडणी देण्यात आली.\nस्वप्नालीच्या स्वप्नांना गणेशचतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी मिळाली दिशा\nकणकवली : घरात इंटरनेटची रेंज मिळत नसल्याने उंच डोंगरावर जाऊन मोबाईलच्या साहाय्याने ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या स्वप्नालीचा वनवास गणेशचतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी संपला. केंद्र सरकारच्या भारत नेटवर्क प्रकल्पांतर्गत दारिस्ते येथील स्वप्नाली सुतार हिच्या घरापर्यंत इंटरनेट जोडणी देण्यात आली. दरम्यान, ‘आम्ही कणकवलीकर’ने स्वप्नालीला लॅपटॉप देऊन यात खारीचा वाटा उचलला.\nहेही वाचा - आली गवर आली, सोन पावली आली कोकणात दोन दिवसीय गौरींचे आगमन...\nकणकवली तालुक्‍यातील दारिस्ते गावातील स्वप्नाली लॉकडाउन कालावधीतच गावीच अडकली होती. तरीही तिने मोबाईलच्या साहाय्याने पशुवैद्यकीय अभ्यासक्रमाचे ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवले होते. त्यासाठी तिला घरापासून दोन किलोमीटर लांब असणाऱ्या डोंगरमाथ्यावर जावे लागत होते. उन्हाळ्यात झाडाखाली तर पाऊस सुरू झाल्यानंतर डोंगरमाथ्यावर झोपडी बांधून तिचा अभ्यास सुरू होता. ही बाब ‘आम्ही कणकवलीकर’च्या सदस्यांना कळताच प्रत्येकाने खारीचा वाटा उचलत तिला लॅपटॉप मिळवून देण्याची व्यवस्था केली.\nहेही वाचा - वाढदिवशी झालेल्या भेटीतूनच झाला घात..\nभाजपचे प्रदेश सचिव प्रमोद जठार यांनीही पंतप्रधान कार्यालयाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती. स्वप्नालीच्या खडतर शैक्षणिक वाटचालीची दखल केंद्र सरकारने घेतल्यानंतर तातडीने कार्यवाही सुरू झाली. यात मिनिस्ट्री ऑफ इलेक्‍ट्रॉनिक्‍स अँड इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी सीएससी ई-गव्हर्नन्स चे सीईओ डॉ. दिनेश त्यागी, राज्य समन्वयक वैभव देशपांडे, कोकण विभागीय समन्वयक सुयोग दीक्षित यांनी तातडीने दारिस्ते गावात इंटरनेट जोडणीची व्यवस्था सुरू केली. यात सर्वप्रथम दारिस्ते ग्रामपंचायतमध्ये इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी जोडण्यात आली. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय ते स्वप्नाली सुतार हिच्या घरापर्यंत केबल टाकून इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी देण्यात आली.\nसंपादन - स्नेहल कदम\n\"कितीही आले आणि कितीही गेले तरी आम्हाला काहीही फरक पडत नाही\"\nनवी मुंबई : कोकणात अनेकदा जत्रा लागत असतात. एका जत्रेत दूकान नाही मिळाले तर दुसऱ्या जत्रेत जावून दूकान लावायचे असे काम काही नगरसेवक करीत आहेत. त्यामुळे कितीही आले आणि कितीही गेले तरी आम्हाला काहीही फरक पडत नाही, आम्ही आहोत तिथेच आहोत. अशा शब्दात आमदार गणेश नाईक यांनी पक्षांतर करणाऱ्या नगरस\n\"शिवसेना जिल्हाप्रमुखांना खिशात घेवून फिरण्यासाठी सात जन्म लागतील\"\nसावंतवाडी - कुठल्याही गोष्टीवर राजकारण करणे हा शिवसेनेचा धर्म नाही; मात्र आठवडा बाजारावर नगराध्यक्ष संजू परब यांनी राजकारण करत आहेत ते त्यांनी थांबवावे. माजी खासदार निलेश राणे यांना ते खिशात घेऊन फिरत असतील; मात्र शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांना खिशात घेऊन फिरण्यासाठी परब यांना स��त जन\nकोरोनामुळे फ्रोजन निर्यातीला बसणार मोठा फटका...\nरत्नागिरी : कोरोनामुळे दोन महिन्यांत कोकण किनारपट्टीतून मासे निर्यात सुमारे ३० टक्‍क्‍यांनी घटेल. त्यामुळे मासे निर्यातीला २००० कोटींचा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. सध्या निर्यातीवर परिणाम सुरू झाला असून हा फटका मोठा असेल, असा अंदाज रत्नागिरीतील गद्रे मरीन एक्‍स्पोर्टचे मॅनेजिंग डायर\n#MahaBudget2020 : अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातील A टु Z मुद्दे....\nमुंबई - महाविकास आघाडीचा आज पहिलावहिला अर्थसंकल्प विधानसभेत सादर झाला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला.\n‘ते ’एटीएमच्या माध्यमातून करायचे फसवणूक\nपालघर : एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या ग्राहकांचे एटीएम कार्ड हातचलाखीने बदलून पैसे काढून फसवणूक करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना वसईत अटक करण्यात आली. राजवीर हसमुख भट (वय २८) आणि जितेंद्र तिवारी (३७) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ५३ एटीएम कार्ड आणि काही रोख रक्कम असा ४ ल\nकुडावळेत खरीपात भातलावणी महोत्सव\nदाभोळ ( रत्नागिरी ) - भात पीक हे कोकणातील महत्वाचे पीक आहे. कोकणामध्ये बरेचसे भाताखालचे क्षेत्र कमी होताना दिसत आहे. येत्या खरीप हंगामात दापोली तालुक्‍यातील कुडावळे येथे भात लावणी महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. एकही क्षेत्र लागवडीविना राहणार नाही, यासाठी बियाणे, औजारे यांची प्रात्यक्षिक\nकोकणी शेतकऱ्यांनी फायद्यासाठी `हे` करावे....\nदाभोळ ( रत्नागिरी) - शेतीमध्ये आज बरेचजण संघटितरितीने काम न करता एक एकट्याने काम करत आहे. त्यामुळे शेतीतून उत्पादित केलेला माल तसेच शेतीपूरक व्यवसायातून तयार केलेल्या उत्पादनांना बाजारामध्ये योग्य भाव मिळणे शक्‍य होत नाही. यासाठी कोकणातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन विविध उत्पादनांचा कोकणा\n\"चंदगड'च्या सागरचा राष्ट्रपतींकडून सन्मान\nचंदगड : सागर वसंत कांबळे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाचा तो एक सदस्य. कोकण सीमेवरील इनाम म्हाळुंगे या छोट्या खेड्यात दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. चित्रकला ही त्याची \"पॅशन'. त्यामुळे विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण होऊनही तो कोल्हापूरच्या कलानिकेतनची पायरी चढला. पुढे मुंबईच्या जे. जे. स्कू\nअर्थसंकल्प २०२० : अर्थसंकल्पात कोकणाला काय मिळाले \nमुंबई - महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतरचा पहिला अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत मांडला. दोन लाखापेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची घोषणा यावेळी त्यांनी केली, आमदार निधी दोन कोटी वरुन तीन कोटी करण्यात आला आहे. तसेच विविध योजनासाठी निधीं\nठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या संचारबंदीच्या आवाहनाला ठाण्यात रविवारी (ता. 22) सर्वत्र 100 टक्के प्रतिसाद मिळाल्याने रविवारी सुट्टीच्या दिवशी पहाटेपासूनच संपूर्ण शहर परिसरात सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. त्यामुळे रविवारी ठाणे शहर कर्फ्यूचे \"ठाणे' बनले होते. इतिहासात नोंद व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%B2/", "date_download": "2021-06-15T16:40:02Z", "digest": "sha1:XGE2S6UHWB4HQRTMPCQ4PXYLSN3G4IM6", "length": 11018, "nlines": 122, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "गोव्यातही शिवसेनाच भाजपला सत्तेपासून दूर ठेवणार : सुभाष केरकर | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर गोव्यातही शिवसेनाच भाजपला सत्तेपासून दूर ठेवणार : सुभाष केरकर\nगोव्यातही शिवसेनाच भाजपला सत्तेपासून दूर ठेवणार : सुभाष केरकर\nगोवा खबर : पेडणे मतदारसंघातून गेली पंधरा वर्षे सातत्याने राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीतून कार्यरत असणारे धडाडीचे नेतृत्व सुभाष केरकर यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. शिवसेना खासदार आणि गोवा संपर्क नेते संजय राऊत यांनी मुंबई येथील निवासस्थानी त्यांचे पक्षात स्वागत केले. सोबत गोवा राज्य प्रमुख जितेश कामत, सरचिटणीस मिलिंद गावस, गोवा राज्य संपर्क प्रमुख जीवन कामत आणि सह संपर्क प्रमुख आदेश परब हजर होते. केरकर यांना पक्षात आणण्यात राज्य प्रमुख कामत यांचा महत्त्वाचा वाटा आहे. केरकर यांचे खंदे समर्थक विलास मळीक आणि दिवाकर जाधव यांनीही केरकर समवेत प्रवेश केला.\nकेरकर यांनी काही महिन्यांपूर्वी गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत उत्तर गोवा जिल्हा काॅंग्रेस सरचिटणीसपदाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. काॅंग्रेस पक्षात राज्य सचिव सारख्या जबाबदारीच्या विविध पदांवर त्यांनी प्रभावीपणे कार्य केलेले आहे. डेमोक्रॅटिक पिपल्स ���ेडरेशन गोवा सेवाभावी संस्थेतर्फे ते राज्यभर कार्यरत असतात. कित्येक वर्षे पेडणे येथे कार्यरत असल्यामुळें मतदारसंघात खुप लोकप्रिय असून अनेक लोकांशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध आहे.\nदेशात इतर विरोधी पक्षांच्या आमदार खासदारांना धमकावून आणि विकत घेऊन लोकशाही संपुष्टात आणून एकाधिकारशाहीकडे वाटचाल करीत असलेल्या भाजपाचे मनसुबे उधळून लावत महाराष्ट्रात यशस्वी प्रयोग करण्यात शिवसेनेने सिंहांचा वाटा उचलला. त्यानंतर विरोधी भाजप नेत्यांच्या चारीत्र्यहनन करण्याच्या गलिच्छ राजकीय कारस्थानांना आणि टिकेला भाव न देता कोविड महामारी व्यवस्थापनात देशात अव्वल कामगिरी केलेले मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर प्रभावीत होऊन मी शिवसेना पक्षप्रवेश करीत असल्याचे केरकर यांनी सांगितले. येत्या विधानसभा निवडणुकीत गोव्यातही भाजप पक्षाला सत्तेपासून दूर ठेवणे इतर पक्षांना शक्य नसून ही किमया फक्त शिवसेना करू शकते असा दृढ विश्वास असल्याचे मत केरकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे.\nयेणाऱ्या विधानसभा निवडणुकीत किमान २५ मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार उभे करुन गोयंकारांना एक नवा पर्याय उपलब्ध करून देण्याकडे पक्षाची वाटचाल सुरू असून येणाऱ्या काळात दुसऱ्या फळीतील सक्षम नेत्यांना पक्षात प्रवेश दिला जाणार आहे अशी माहिती राज्य प्रमुख कामत यांनी दिली आहे. केरकर हे पेडणे मतदारसंघाचे भावी उमेदवार असण्याची शक्यता कामत यांनी व्यक्त केली आहे.\nNext articleदेशातील 112 आकांक्षित जिल्ह्यांमध्ये ‘सुरक्षित हम, सुरक्षित तुम’ अभियानाची सुरुवात\nकॉंग्रेसच्या अग्रणी संघटना पक्ष मजबुत करण्यासाठी महत्वाची भुमीका बजवणार : दिनेश राव\nकॉंग्रेस पक्षाच्या नवीन माध्यम विभागाची घोषणा\nरॉय फर्नांडिसवरील हल्ल्याचा युवा कॉंग्रेसने केला निषेध\nअमेरिकेचे नौदल प्रमुख ॲडमिरल जॉन एम. रिचर्डसन यांची भारत भेट\nगोव्यात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे होणार दंडनीय अपराध\nमीरामार येथे रुतुन बसलेल्या जहाजाला भगदाड; पर्यावरणाला धोका वाढला\nमडगाव पणजी मार्गावरील ट्रॅफिक जाम वर लवकरात लवकर तोडगा काढा -शिवसेनेची मागणी\nभारतीय चित्रपटसृष्टीच्या राष्ट्रीय संग्रहालयाला उपराष्ट्रपतींची भेट\nराष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या खजिन्यांत ’16 एमएम��� मधील 71 चित्रपटांची नव्याने भर\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nवार्षिक स्टार्ट अप इंडिया उद्यम भांडवल परिषदेचे आज उदघाटन\nव्हायब्रंट गोवाचे नेपाळ आणि भुतानमध्ये यशस्वी रोड शो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/maharashtra/congress-oppose-to-naming-aurangabad-as-sambhajinagar-said-minister-balasaheb-thorat-news-updates/", "date_download": "2021-06-15T16:55:23Z", "digest": "sha1:BV47XQEJZD6D4AKWA63N25KKCTDSUWYZ", "length": 25310, "nlines": 152, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्यास आमचा विरोध – बाळासाहेब थोरात | औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्यास आमचा विरोध - बाळासाहेब थोरात | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nHealth First | भाजलेले चणे खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे | वाचा सविस्तर खुशखबर | SBI कडून ‘या’ खातेदारांना 2 लाखांचं अपघात विमा संरक्षण | असा मिळवा फायदा Sarkari Naukri | SBI (मुंबई) बँकेत फायर इंजिनियर्सला मोठी संधी | वाचा, शेअर करा ई-सेवा | पॅन कार्ड हरवलंय | असं ऑनलाईन ड्युप्लिकेट काढा Health First | खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी | ही कारणं आधी वाचा Health First | तुमचा चेहरा सुजल्यासारखा वाटतोय | असं ऑनलाईन ड्युप्लिकेट काढा Health First | खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी | ही कारणं आधी वाचा Health First | तुमचा चेहरा सुजल्यासारखा वाटतोय हे उपाय करून पाहा Health First | घरातील फ्रीजमधून वास येतोय हे उपाय करून पाहा Health First | घरातील फ्रीजमधून वास येतोय | हे करून पहा\nMarathi News » Maharashtra » औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्यास आमचा विरोध – बाळासाहेब थोरात\nऔरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्यास आमचा विरोध - बाळासाहेब थोरात\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 6 महिन्यांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nमुंबई, ३१ डिसेंबर: औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरु आहेत. औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडे तसा प्रस्ताव पाठवला आहे. आता लवकरच शिवसेनेचं स्वप्न सत्यात येणार असल्याचं दिसत असताना महाआघाडीतील प्रमुख घटक कॉंग्रेसने या नामांतरणाला विरोध केला आहे.\nकॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी या नामांतरणाला विरोध करताना म्हटलं की, “संभाजीनगर नाव करण्याला आमचा विरोध असेल. महाविकास आघाडी विकासाच्या मुद्द्यावर स्थापन करण्यात आली आहे. सरकारनं सामान्य माणसाचं जीवन सुखी कसं होईल हे पाहायचं, हा कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या मुख्य हेतू आहे. महाविकास आघाडीच्या कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये अशाप्रकारे शहरांचं नाव बदलण्याचं ठरलेलं नाही.”\nबाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, ‘नाव बदलण्याचा हा अजेंडा आम्हाला मान्य नाही .नाव बदलावर काँग्रेसचा विश्वास नाही. शहराच्या नावात बदल करुन काही होत नाही, काही गोष्टींचा इतिहास बदलू शकत नाही. आम्ही विकासाची वाटचाल सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून करत आहोत, हे आमचे सूत्र आहे आणि हे राज्य घटनेच्या मूलभूत तत्त्वांना धरुन आहे. शहराच्या नावात बदल करणे ही गोष्ट आम्हाला मान्यच नाही. या प्रस्तावाला निश्चितच आमचा विरोध राहणार.\nमागील बातमी पुढील बातमी\nआम्ही औरंगजेबाचे वंशज नाही; संभाजीनगर नामकरण झालेच पाहिजे: चंद्रकांत पाटील\nआम्ही छत्रपती संभाजी महाराजांचे वंशज आहोत. औरंगजेबाचे नाही. त्यामुळे औरंगाबादचं ‘संभाजीनगर’ असे नामकरण झालेच पाहिजे, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. ते शनिवारी औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्याला हात घातला. औरंगाबाद शहराचे नवा संभाजीनगर व्हायलाच पाहिजे. नामांतराच्या बाबतीत ज्या काही तांत्रिक त्रुटी आहेत. त्या लवकरात लवकर दूर केल्या गेल्या पाहिजेत. आपण औरंगजेबाचे वंशज नाहीत, असे पाटील यांनी म्हटले.\nआम्ही फक्त झेंडा बदलला आहे, भूमिका तीच कायम आहे: राज ठाकरे\n‘हिंदू जननायक’ ही उपाधी आमच्या पक्षाकडून आलेली नाही. ती एका वृत्तवाहिनीनं दिली आहे. हवं असल्यास त्यांना विचारा,’ असं सांगतानाच, ‘मला हिंदू जननायक म्हणू नका,’ असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केलं. मनसेच्या पहिल्या राज्यव्यापी अधिवेशनात झेंड्याचा रंग बदलल्यानंतर आणि हिंदुत्वाचा मुद्दा आक्रमकपणे स्वीकारल्यानंतर राज ठाकरे यांनी मुंबईत बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध मोर्चा काढला. त्यानंतर सध्या ते मराठवाडा दौऱ्यावर आहेत. औरंगाबाद इथं आज त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. यावेळी राज ठाकरे यांनी विविध विष���ांवरील प्रश्नांना उत्तरं दिली.\nऔरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याची मागणी विधानसभेत करणार: आ. राजू पाटील\n‘औरंगाबाद’ की ‘संभाजीनगर’ या वादात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही उडी घेणार आहे. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची मागणी मनसेने केली आहे. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील शहराच्या नामांतराची मागणी विधानसभेत करणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा आयोजित करण्यात आला आहे. दौऱ्याच्या नियोजनासाठी राजू पाटील आणि अभिजित पानसे औरंगाबाद शहरात कालच दाखल झाले आहेत. राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरात पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.\nतर औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्याच्या मनसे खेळीने सेना-राष्ट्रवादीतच जुंपेल\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून त्यात औरंगाबाद शहर दौरा केंद्रस्थानी आहे. राज ठाकरे उद्या औरंगाबादला पोहोचणार असले तरी मनसेचे आमदार राजू पाटील आणि नेते अभिजित पानसे स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यासाठी एकदिवस आधीच औरंगाबादला दाखल झाले आहेत.\nमुख्यमंत्र्यांनी सर्व कागदपत्रं मागवल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी विरोध करणार नाही: चंद्रकांत खैरे\nऔरंगाबादच्या दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी औरंगाबादच्या नामकरण विषयाला देखील हात घातला. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ‘औरंगाबादचं नाव बदलले तर काय हरकत असं म्हणत राज ठाकरे यांनी औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याचा मानस बोलून दाखवला आहे. राज ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. यावेळी बोलताना राज ठाकरे यांना शिवसेनेनवर अप्रत्यक्षपणे टीका केली. औरंगाबादचं नामाकरण करणे हा शिवसेनेचा अजेंडा होता असं म्हणत राज ठाकरे यांनी औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याचा मानस बोलून दाखवला आहे. राज ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. यावेळी बोलताना राज ठाकरे यांना शिवसेनेनवर अप्रत्यक्षपणे टीका केली. औरंगाबादचं नामाकरण करणे हा शिवसेनेचा अजेंडा होता तुम्हीही तोच अजेंडा घेत आहात का तुम्हीही तोच अजेंडा घेत आहात का ��्यावर बोलताना ते म्हणाले की, औरंगाबादचं नाव बदलले तर काय हरकत त्यावर बोलताना ते म्हणाले की, औरंगाबादचं नाव बदलले तर काय हरकत चांगले बदल झाले पाहिजेत. अनेकजण आपली भूमिका बदलून सत्तेत गेले आहेत असं राज ठाकरे म्हणाले.\nसंभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन\nआपल्याच पक्षात काही लोक गद्दार आहेत. मीडियामध्ये चुकीच्या बातम्या देतात. या गद्दारांची नावं मला कळली असून त्यांची मी पक्षातून हकालपट्टी करणार असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले आहे. सध्या राज ठाकरे आणि मनसे पक्षाच्या उभारणीसाठी मैदानात उतरले आहेत. औरंगाबादच्या दौऱ्यावेळी राज ठाकरे कार्यकर्त्यांशी बोलत होते.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nबारामतीच्या चहावाल्याकडून मोदींना दाढीसाठी 100 रुपयांची मनी ऑर्डर | म्हणाला साहेब, दाढीऐवजी लसीकरण वाढवा\nदेशाची अर्थव्यवस्था ढासळतेय | पण भाजपचा पक्ष खजिना तुडुंब भरतोय | २०१९-२० मध्ये ७८५ कोटीची देणगी\nVIDEO | मला आनंद आहे की, कोविडमध्ये देशात अनेकांनी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जीव गमावले - गडकरी\nबीड | परळी तालुक्यातील स��रसाळा येथे MIDC उभारण्याचा मार्ग मोकळा | उद्योग मंत्रालयाची मंजुरी\nहमीभाव वाढवल्याचा दावा कोणत्याही तज्ज्ञाने सिद्ध करून दाखवावा - राजू शेट्टी\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nकोरोना आपत्तीत आरोग्य व्यवस्थेची पोलखोल झाली, पण मोदी म्हणाले, आम्ही नव्या आरोग्य सुविधा उभारल्या\nआज सकाळी ११ वाजता पंतप्रधान-मुख्यमंत्री भेट | काय असतील मराठा आरक्षण प्रश्नी मुद्दे\nअजब | उपराष्ट्रपतींचं ट्विटर खातं सक्रिय नसल्यानं ब्लू टिक ऑटोमॅटिकली गेली | भाजप म्हणतं हा घटनेवरील हल्ला\nमोफत लसीकरणासाठी फेब्रुवारीपासूनच मुख्यमंत्र्यांची मागणी होती | निर्णयासाठी मोदींना ४ महिने लागले - ममता बॅनर्जी\nSpecial Recipe | गाजर न किसता गाजराचा चविष्ट हलवा बनवा\nSpecial Recipe | पारंपारिक गावरान पद्धतीने मिरचीचा ठेचा | करून पहा\nदेशात कोरोना लसींचा तुटवडा आणि केंद्र सरकार ट्विटरवरील ‘ब्लू टिक’साठी भांडतंय - राहुल गांधी\nकेंद्र सरकार केवळ हेडलाईन मॅनेजमेंटमध्ये व्यस्त | राज्यांना कशापध्दतीने लस पुरवठा करणार ते सांगावे - राष्ट्रवादी\nदेशात कोरोनाबळींच्या संख्येत थोडी वाढ | पण कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ\nछत्रपती घराण्याचं काम लोकांना पेटवण्याचं नाही, तर न्याय देण्याचं - संभाजी छत्रपती\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://iplliveupdate.in/2021/05/27/uco-bank-mar-qtr-net-profit-jumps-about-five-folds-to-rs-80-crore/", "date_download": "2021-06-15T17:14:20Z", "digest": "sha1:LVSFMBYN3BXRETELQQUAILSH6EBIIGGB", "length": 12339, "nlines": 168, "source_domain": "iplliveupdate.in", "title": "UCO Bank Mar qtr net profit jumps about five-folds to Rs 80 crore | IPL Live Update", "raw_content": "\nराज्य संचालित यूको बँक गुरुवारी मार्च 2021 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत निव्वळ नफ���यात सुमारे पाच पट वाढ झाली आहे.\nकोलकाता मुख्यालयाच्या सावकाराने वर्षभरापूर्वी याच काळात १..7878 कोटी रुपयांचा नफा कमावला होता.\nपूर्ण वर्ष २०२०-२१ साठी बँकेचा निव्वळ नफा १77.०4 कोटी होता. आर्थिक वर्ष २०१9-१-20 मध्ये २,4366.83 crore कोटी रुपयांचे नुकसान झाले.\n२०१ Q-१ Q च्या चौथ्या तिमाहीत एकूण उत्पन्न 11 .9 टक्क्यांनी वाढून,, 36 ,36.7575 कोटी रुपये झाले आहे, असे बँकेने नियामक दाखल केले.\nवित्तीय वर्ष २०१21 च्या संपूर्ण वर्षाचे एकूण उत्पन्नही मागील आर्थिक वर्षात १,,१,16.5 Rs कोटी रुपयांवरून १,,१66.2२ कोटी रुपयांवर गेले आहे. संपूर्ण वर्षातील सावकाराचे व्याज उत्पन्न १,,1344..34 कोटी रुपयांवरून १ 14,4466.१5 कोटी रुपये होते, तर इतर उत्पन्न २,871१.२१ कोटींपेक्षा 3,,7२०.२7 कोटी रुपयांवर गेले आहे.\nबँकेच्या खराब मालमत्तेत लक्षणीय सुधारणा दिसून आली असून, एकूण नॉन-परफॉर्मिंग मालमत्ता (एनपीए) आर्थिक वर्ष 21 अखेरच्या एकूण प्रगतीच्या 9.59 टक्क्यांपर्यंत खाली आल्या आहेत.\n१., २1१.95 crore कोटी रुपयांवरून एकूण एनपीए ११, 111१..9 crore कोटींवर घसरले आहेत.\nनिव्वळ एनपीए किंवा बॅड कर्जेही 3…45 टक्क्यांवरून (,,389. ..० कोटी) खाली आली आहेत.\nमागील तिमाहीत बॅड कर्जे आणि आकस्मिक परिस्थितीची तरतूद मागील वर्षातील 1,193.25 कोटी रुपयांवरून 1,783.15 कोटी रुपये करण्यात आली आहे.\nदिल्ली एअरपोर्ट एक्सप्रेस प्रायव्हेट लिमिटेड (डीएएमएल) बाबत सुप्रीम कोर्टाचे आदेश आणि आरबीआय मार्गदर्शक सूचनांबाबत यूको बँक ते खाते मानक म्हणून ठेवले आहे.\nबँकेने 194.14 कोटी रुपयांच्या रकमेचा निकषांनुसार एनपीए म्हणून व्यवहार केलेला नाही, असे सावकाराने सांगितले. आवश्यकतानुसार D 77..5 required कोटी रुपयांची तरतूद ठेवण्यात आली आहे.\nइतर, यूको बँक असे म्हटले आहे की एकूण एनपीएमध्ये 25 कोटींचे अंतर आहे – जे बँकेने नोंदवलेली एकूण एनपीए आणि आरबीआयने २०१-20-२०१० च्या आर्थिक वर्षात केलेल्या मूल्यांकनांमधील फरक आहे.\nत्याचप्रमाणे निव्वळ एनपीएचे अंतर 10 कोटी आणि तरतूदीतील विचलन 15 कोटी रुपये होते.\nबँकेने दिलेल्या अहवालानुसार, वित्तीय वर्ष २०१ di मध्ये बँकेचे २,4366.83 crore कोटी रुपयांचे निव्वळ तोटा as,०61१.83 crore कोटी होता, असे बँकेने म्हटले आहे.\nबीएसई वर युको बँकेचा शेअर १.39. टक्क्यांनी वाढून १ 13.१5 रुपयांवर बंद झाला.\n(या अहवालाची केवळ शीर्षक आणि चित्रे बिझिनेस स्टँडर्ड स्टाफने पुन्हा तयार केली असतील; बाकीची ��ामग्री सिंडिकेटेड फीडमधून स्वयंचलितपणे व्युत्पन्न केली गेली आहे.)\nआपल्या आवडीचे आणि देश व जगासाठी व्यापक राजकीय आणि आर्थिक परिणाम घडविणा develop्या घडामोडींवर अद्ययावत माहिती आणि भाष्य करण्यासाठी बिझिनेस स्टँडर्डने नेहमीच प्रयत्न केले आहेत. आमचे ऑफर कसे सुधारता येईल याविषयी आपले प्रोत्साहन आणि निरंतर अभिप्राय यामुळे केवळ या आदर्शांबद्दलचा आमचा संकल्प आणि वचनबद्धता अधिक मजबूत झाली आहे. कोविड -१ of पासून निर्माण झालेल्या या कठीण काळातही आम्ही विश्वासार्ह बातम्या, अधिकृत मते आणि प्रासंगिकतेच्या विशिष्ट मुद्द्यांवरील अस्पष्ट भाष्यांसह आपल्याला माहिती आणि अद्ययावत ठेवण्यासाठी वचनबद्ध राहणे सुरू ठेवतो.\nआमच्याकडे मात्र एक विनंती आहे.\n(साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला च्या आर्थिक परिणाम लढाई म्हणून आम्हाला आपल्या समर्थनाची आणखी आवश्यकता आहे जेणेकरून आम्ही आपल्याला अधिक दर्जेदार सामग्री ऑफर करू शकू. आमच्या सदस्यता मॉडेलने आपल्यापैकी बर्‍याचजणांचा उत्साहवर्धक प्रतिसाद पाहिला आहे, ज्यांनी आमच्या ऑनलाइन सामग्रीची सदस्यता घेतली आहे. आमच्या ऑनलाइन सामग्रीची अधिक सदस्यता आपल्याला केवळ अधिक चांगली आणि अधिक संबंधित सामग्री ऑफर करण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यात मदत करू शकते. आम्ही विनामूल्य, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेवर विश्वास ठेवतो. अधिक सदस्यतांद्वारे आपले समर्थन आम्हाला वचनबद्ध असलेल्या पत्रकारितेचा अभ्यास करण्यास मदत करू शकते.\nसमर्थन गुणवत्ता पत्रकारिता आणि बिझिनेस स्टँडर्डची सदस्यता घ्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/false-text/", "date_download": "2021-06-15T16:38:43Z", "digest": "sha1:6QQOTWTN6ZC46H7PIEF25XBVHLJVZKBL", "length": 7490, "nlines": 143, "source_domain": "policenama.com", "title": "False Text Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 9,350 नवीन…\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nDilip Walse Patil | मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा; गृहमंत्री वळसे पाटील…\nTwitter नं बदलली Retweet करण्याची पद्धत, जाणून घ्या काय झाला बदल\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\nगुगलने सुरू केली फोटो हाईड करण्याची सुविधा, अशा प्रकारे लपवा…\nMinister Eknath Shinde | मंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात…\nCovid-19 | पोस्ट कोविड डायबिटीज पेशंटने आहारात…\nAjit Pawar | कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांचं प्रमाण…\nकिडनीच्या समस्येने पीडित लोकांनी कोरोना संसर्गापासून…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nCovid-19 | पोस्ट कोविड डायबिटीज पेशंटने आहारात…\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nDilip Walse Patil | मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा\nGold Price Today | सोनं 8000 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या…\nSelfie Point Pune | सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन…\n‘महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रभोधिनी’ प्रशिक्षण…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nकिडनीच्या समस्येने पीडित लोकांनी कोरोना संसर्गापासून बचावासाठी ‘ही’…\nSambhajiraje Meets Uadayanraje | उदयनराजेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल,…\nMLA’s appointed by Governor | विधानपरिषदेच्या 12 आमदारांची यादी…\nआता गर्दीत कोरोना रुग्ण असल्यास वाजणार कोविड अलार्म, UK च्या…\nLIC New Jeevan Shanti Policy | एकदाच करा गुंतवणूक, निवृत्तीनंतर भासणार…\nआता मुंबईत झाडांवर होणार ‘उपचार’, BMC ने नियुक्त केला ’डॉक्टर’; देशात पहिल्यांदा झाले असे\nसोसायटीचा रस्ता वापरण्यास विरोध हडपसरमध्ये सुरक्षा रक्षकाला 5 जणांकडून बेदम मारहाण\nGold Price Today | सोनं 8000 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://swateebapat.blogspot.com/2017/02/blog-post_11.html", "date_download": "2021-06-15T16:40:25Z", "digest": "sha1:5UK5ZA2244K4HQLUZU6FIFFWZH6UBPHL", "length": 36141, "nlines": 280, "source_domain": "swateebapat.blogspot.com", "title": "मनी माझ्या: इस्टमनकलर", "raw_content": "\nमला येणाऱ्या अनुभवांशी निगडित माझ्या मनात येणारे विचार\nकाल माझ्या ध्यानीमनी काही नसताना अचानकच आनंद म्हणाला,\n\"आज 'ध्यानीमनी' बघायला जायचे का व्हिक्टरीला सव्वाआठचा शो आहे \"\nवॅलेंटाईन डे जवळ आल्याचे सोशल मीडियातून नवऱ्याला कळल्यामुळे त्याने हे विचारले असावे असा गोड समज करून घेऊन मी चटकन हो म्हणून टाकलं. \"तिकिटे मिळणार का किती रुपयाचे तिकीटआहे\" असले व्यवहारी प्रश्न न विचारता मी लगेच तयार झाल्यामुळे त्यालाही आश्चर्य वाटलं असावं\nगडबडीने जेवण उरकून, आठ वाजून दहा मिनिटांपर्यंत आम्ही तिकिटाच्या खिडकीवर पोहोचलोसुद्धा. बाल्कनीची तिकिटे मिळणार नाहीत हे कळल्यामुळे खालची दोन तिकिटे काढली. मनातल्या मनातच, \"दोन तिकिटाचे मिळून चाळीस रुपये वाचणार आहेत\" या 'मध्यमवर्गीय' विचाराचे मलम त्या दुःखावर लावून मी पिक्चर बघायला सज्ज झाले. थिएटरवर सगळाच शुकशुकाट होता. पिक्चर सुरु झाला की काय या कल्पनेमुळे मी धास्तावले आणि गडबडीने थिएटरच्या दरवाज्यापाशी गेले. बराच वेळ झाला तरी कोणी आत सोडायचे नांवच घेईना. विचारणा केल्यावर कळलं की बाल्कनीची दुरुस्ती चालू असल्यामुळे तिथली तिकिटे विकलेलीच नाहीत. आणि आमची दोन तिकिटे धरून एकूण तीनच तिकिटांची विक्री झाली आहे\nपंधरा-वीस मिनिटे वाट बघितली. पण कोणीही प्रेक्षक न फिरकल्यामुळे तो शो रद्दच झाला. आम्ही तिकिटाचे पैसे घेऊन घरी परत असताना माझ्या ध्यानीमनी नसताना मन हलकेच भूतकाळात, म्हणजे माझ्या लग्नाआधीच्या काळातल्या सोलापूरात गेले.\nमला सिनेमाचे वेड आहे, किंवा व्यसनच म्हणा ना आणि या व्यसनाचे मूळ लहानपणी आमच्या घरी असलेल्या शिस्तीत आहे. आमचं एकत्र कुटुंब आमच्या आजीच्या अधिपत्याखाली चालायचे. ज्या काळांत आमच्या बरोबरच्या काही मुलामुलींनी राजेशखन्ना, अमिताभच्या पिक्चरची , 'फर्स्ट डे फर्स्ट शो'ची नशा अनुभवलेली होती, त्या काळांत आम्हा सहा-सात भावंडांना मात्र कधीतरी वर्ष-सहा महिन्यातून 'रामजोशी' किंवा 'आम्ही जातो आमुच्या गांवा' असले सोवळे सिनेमे दाखवले जायचे. एखादा सिनेमा 'गेवा कलर' आहे, 'फुजिकलर' आहे, 'टेक्निकलर' आहे का 'इस्टमनकलर' आहे, असल्या तांत्रिक बाबी, किंवा कुणा हिरो-हिरोईनला सायनिंग अमाऊंट किती मिळाली, असल्या आर्थिक बाबींची माहिती आमच्या बरोबरच्या दर्दी मुलामुलींना असायची. 'बिनाका गीतमाला' मध्ये त्या-त्या आठवड्याला कोणते गाणे नंबर एकवर येऊन 'सरताज गीत' होणार, यांवर त्यांच्या पैजा लागायच्या. त्या काळात सिनेमा बघणं, त्यातली गाणी ऐकणं आणि म्हणणं, अगदी गुणगुणणं सुद्धा, आमच्या घरातल्या शिस्तीत बसत नसल्यामुळे, आम्ही मात्र अगदीच अज्ञानी होतो. पण घरातल्या त्या विरोधामुळेच सिनेमा माझ्या मनाला जास्तच खुणावत राहिला. दहावीत असताना, आमच्या वर्गातल्या दीपाली आणि इतर दोघी-तिघी मुलींनी सिनेमांची गाणी लिहिण्यासाठी केलेली दोनशे पानी वही बघून, मीही चोरून तशीच एक वही केली होती. माझ्या 'चुगलीतत्पर' भावंडांपैकी कोणीतरी त्याबद्दल आईला खबर पोहोचवली. मला बरीच बोलणी खावी लागली आणि अर्थातच ती वहीदेखील जप्त करण्यात आली. पण या सगळ्यामुळे सिनेमाबद्दलचे माझे आकर्षण वाढतच गेले.\nकॉलेजमध्ये गेल्यावर, विशेषतः मेडिकल कॉलेजमध्ये गेल्यावर, घरच्या शिस्तीची पकड जरा सैल झाली. कधी चोरून तर कधी उघडपणे मी माझं व्यसन पूर्ण करू लागले. त्या काळातल्या अगदी साध्या, एसी नसलेल्या थिएटरमध्ये सिनेमा बघायला जी मजा यायची, ती आजच्या झुळझुळीत मल्टिप्लेक्समध्येही येत नाही. तसे पाहता 'मल्टिप्लेक्स'ची सुरुवात, सोलापूरसारख्या गावंढ्या शहरांत, ऐंशी वर्षांपूर्वी भागवत थिएटर्सने केली. एकाच आवारात असलेली भागवतांनी बांधलेली चित्रा, कला, छाया, उमा आणि गांधीं कुटुंबियांच्या मालकीची मीना आणि आशा ही थिएटर्स सिनेमाशौकिनांची नशा गेली कित्येक वर्षे पूर्ण करत आहेत. तीस-पस्तीस वर्षांपूर्वी माझ्या कॉलेजच्या दिवसांत, रांगा लावून किंवा प्रसंगी ब्लॅकने सिनेमाची तिकिटे विकत घ्यावी लागायची, हे आज खरे वाटणार नाही. कॉलेजमध्ये अचानकच प्रॅक्टिकल रद्द झाल्यावर किंवा एखाद्या वेळेस प्रॅक्टिकल्स बुडवून मॅटिनी शो 'टाकण्याची' मजा अवर्णनीय होती. आधी पैशांची जुळवाजुळव करणे, \"कॉलेज बुडवून सिनेमा बघण्यात तू काही मोठ्ठं पाप करत नाही आहेस\" हे एखाद्या 'पापभीरू' मैत्रिणीला पटवून देणे, ट्रिपल सीट बसून पोलिसांना चुकवत चुकवत कसबसं थिएटरपाशी वेळेत पोहोचणे आणि शेवटी आपल्याला हवा तो सिनेमा निर्विघ्नपणे बघायला मिळणे यांत खूप मोठ्ठ थ्रिल होतं. अशावेळी भलीमोठी रांग पाहिली की पोटात गोळा यायचा. रांगेत कोणी ओळखीचे भेटले तर ठीक, अगदी नाहीच तर रांगेत पुढे असलेल्या एखाद्या तरुणाला अगदी गोड आवाजात आमच्यापैकी कोणीतरी तिकिटे काढण्याची विनंती करायचे आणि काम होऊन जायचं कधी-कधी मात्र आम्ही पोहोचेपर्यंत \"हाऊसफुल्ल\" चा बोर्ड झळकलेला असायचा. अशा वेळी पोलिसांची नजर चुकवत दबक्या आवाजात तिकिटे विकणाऱ्या ब्लॅकवाल्याशी भरपूर हुज्जत घालून तिकीट मिळवावे लागायचे. अगदी तेही नाही मिळाले, तर डोअरकीपरला थोडे पैसे देऊ केले की तो पत्र्याच्या खुर्च्या टाकून आम्हाला बसवायचा\nत्या काळी सोलापुरातल्या थिएटरमध्ये सिनेमा बघण्याची मजा सांगावी तितकी थोडी आहे. एक तर सिनेमा हेच मनोरंजनाचे मुख्य साधन होते. मोठीमोठी थिएटर्स प्रेक्षकांनी गच्च भरलेली असायची. बाल्कनीतला प्रेक्षक आणि खाली बसलेलं पब्लिक यांच्या सामाजिक आणि आर्थिक स्तरामध्ये मोठा फरक असायचा. खाली बसलेलं पब्लिक दिलखुलासपणे दाद देणारं होतं. गाणी चालू झाली की लोक समोर येऊन नाचायचे, रुमाल-टोप्या-फेटे हवेत उडवायचे, आणि फारच चांगले नाच-गाणे चालू असेल तर पडद्यावरच्या हिरो-हिरोईनवर चक्क पैसे फेकायचे 'लव्ह सीन्स' चालू असताना, आपण स्वतःच हिरो आहोत असे स्वप्नरंजन काहीजण करत असावेत,पण काही जण मात्र जळकटपणे हिरोला ओरडून सांगायचे, \"ए सोड... सोड बे तिला\" 'लव्ह सीन्स' चालू असताना, आपण स्वतःच हिरो आहोत असे स्वप्नरंजन काहीजण करत असावेत,पण काही जण मात्र जळकटपणे हिरोला ओरडून सांगायचे, \"ए सोड... सोड बे तिला\" व्हिलनवर तर सगळे, सुप्तपणे, भलताच खार खाऊन असायचे\nपब्लिकच्या गप्पांमधून सिनेमाचा बॉक्स-ऑफिस वरचा परफॉर्मन्स समजत असे. \"त्यात लै एक्सपोज हाय बे किसींग आन बेडसीन बी हाय बे\" असं काहीसं एखाद्या सिनेमाचं वर्णन असलं की तो सिनेमा महिनोंमहिने हाऊसफुल्ल जायचा. अशा सिनेमातील 'तसला' शॉट चालू असला की पब्लिकमध्ये मोठा गोंधळ तरी माजायचा किंवा अगदी पिनड्रॉप सायलेन्स तरी असायचा. त्या काळात तसली कामं फक्त साईड हिरोइन्सकडे किंवा सिनेमातील कॅब्रे डान्सर कडे असायची. आजकालच्या हिरोइन्सनीच 'ती जबाबदारी' उचलून कॅब्रे डान्सर्सची सुट्टी करून टाकली आहे किसींग आन बेडसीन बी हाय बे\" असं काहीसं एखाद्या सिनेमाचं वर्णन असलं की तो सिनेमा महिनोंमहिने हाऊसफुल्ल जायचा. अशा सिनेमातील 'तसला' शॉट चालू असला की पब्लिकमध्ये मोठा गोंधळ तरी माजायचा किंवा अगदी पिनड्रॉप सायलेन्स तरी असायचा. त्या काळात तसली कामं फक्त साईड हिरोइन्सकडे किंवा सिनेमातील कॅब्रे डान्सर कडे असायची. आजकालच्या हिरोइन्सनीच 'ती जबाबदारी' उचलून कॅब्रे डान्सर्सची सुट्टी करून टाकली आहे शिवाय 'एक्स्पोज' आणि 'किसिंग' मध्ये काहीच नावीन्य न राहिल्याने सिनेमामध्ये \"लै एक्सपोज आन किसिंग हाय बे शिवाय 'एक्स्पोज' आणि 'किसिंग' मध्ये काहीच नावीन्य न राहिल्याने सिनेमामध्ये \"लै एक्सपोज आन किसिंग हाय बे \" अशी 'वर्ड ऑफ माऊथ' पब्लिसिटी पण गायब झालीय\nत्यावेळी फक्त बाल्कनीतील ���ीट्सना नंबर असायचे. त्या खालचं तिकीट असलं की डोअरकीपरने आत सोडताक्षणी धक्का-बुक्की करत, पळत पळत जाऊन जागा पकडावी लागायची. त्यामुळे बाल्कनीत बसलेल्या लोकांना सिनेमा सुरु व्हायच्या आधीच ड्रेस सर्कलमध्ये चाललेल्या तुफान हाणामारीचा ट्रेलर बघायला मिळायचा. सोलापूरच्या रांगड्या पब्लिकच्या तोंडातून मराठी भाषेतील उच्चतम शिव्यांचे शब्दभांडार त्यावेळी ओतले जायचे. एकदा का सिनेमा सुरु झाला की हळूहळू समेट होऊन हा सगळं गोंधळ संपायचा आणि सिनेमाच्या जादुई दुनियेत पब्लिक रंगून जायचं. सिनेमाच्या थिएटरमध्ये जागा पकडण्याची एक गंमतशीर आठवण आहे. एकदा आम्हाला, 'संत तुकाराम' हा सिनेमा शाळेमार्फत दाखवला गेला होता. दोन-दोनच्या जोडीने उभे करून आम्हाला अगदी शिस्तीत रांगेने आत सोडले होते. 'हुशार' विद्यार्थी असल्यामुळे आत शिरताक्षणी पळत-पळत पुढच्या रांगेतल्या खुर्च्या आम्ही पकडल्या. अजूनही मला पडद्यावर अगदी जवळ दिसलेलं ते मोठ्ठंच्या-मोठ्ठं 'पुष्पक' विमान आठवतंय अर्थातच, घरी आल्यावर डोकं खूप दुखलं आणि, 'सिनेमा नेहमी मागच्या रांगांमधे बसून बघावा आणि नाटक नेहमी पुढच्या रांगांमध्ये बसून बघावं' हे मौलिक ज्ञान त्यावेळी घरच्या वडीलधाऱ्या मंडळींकडूनच मिळाले\nसिनेमा चालू असताना मधेच कधीतरी आवाज गायब व्हायचा. मग, 'ए तुझ्या XXX... आव्वाज.... XXX' अशा आरोळ्यांनी आणि शिट्ट्यांनी थिएटर दुमदुमून जायचे. सिनेमाच्या मध्येच रीळ तुटणे, एखादे रीळ उलटे किंवा पुढेमागे लागणे, वीज जाणे, असले व्यत्ययही कधी-कधी यायचे. पण एकंदरीत त्या काळातलं पब्लिक सहनशील आणि समंजस होतं. असला दीर्घ काळाचा व्यत्यय आल्यावर थोडा आरडाओरडा करून मग पब्लिक शांत बसायचं. थिएटरमध्ये जास्त वेळ गेला म्हणून कोणाच्या आयुष्यात फारसा फरक पडत नसे. सगळं आयुष्यच निवांत होतं. पुरुषवर्ग बाहेर चक्कर मारून विडी-सिगरेट फुंकून किंवा 'मावा' खाऊन यायचा. तर स्त्रीवर्ग नाकाला पदर लावून पोराबाळांना काखोटीला मारून स्वछतागृह गाठायचा. अशा वेळी खारे दाणे, वेफर्स, पिवळ्या रंगाच्या नळ्या म्हणजेच 'बॉबी', सोडावॉटरआणि चहाची भरपूर विक्री व्हायची. अगदीच पब्लिकच्या सहनशक्तीचा अंत बघितला गेला तर मात्र प्रोजेक्टर चालवणाऱ्या 'बाळ्या' किंवा 'उस्मान्या' च्या नावाने शिव्यांची लाखोली वाहिली जायची. अशा व्यत्ययानंतर सिनेमा चालू झाला की त्याच 'बाळ्या' किंवा 'उस्मान्या'ला टाळ्यांनी आणि शिट्ट्यांनी उत्स्फूर्त दाद द्यायला लोक हात आखडत नसत \nसोलापुरातील स्त्री प्रेक्षकवर्गाची कथा काही औरच होती. \"जय संतोषी माँ\", किंवा \"माहेरची साडी\", \"बाळा गाऊ कशी अंगाई\" सारखे अलका कुबल, आशा काळे वगैरे रडक्या नट्यांचे सिनेमे \"स्त्रियांच्या तुफान गर्दीत सतरावा आठवडा...\" अशा वर्णनात चालायचे. तसल्या सिनेमाला कधी चुकून गेलेच तर खास बायकी गोधळ दिसायचा. पोरांची किरकिर, आयांनी त्यांच्या पाठीत घातलेले धपाटे आणि 'टवळे, सटवे..' वगैरे बायकी शिव्यांसहित एकमेकींच्या झिंज्या उपटत केलेली भांडणे, या सर्व आवाजांनी थिएटर कलकलून जायचं. असल्या सिनेमात हिरोईनचा सासरी होणारा छळ पाहून बायका मुसमुसून रडायच्या. सिनेमा संपेस्तोवर समस्त महिलावर्गाचे डोळे सुजून लालेलाल आणि पदर ओले झालेले असायचे.\nमागच्या महिन्यात सोलापूरच्या भागवत थिएटरमध्ये एक सिनेमा पाहिला. त्यातल्या एका थिएटरचे नाव आता, 'बिग सिनेमा भागवत' असं झालंय. मोबाईलवरून दीडशे रुपयांच्या तिकिटाचे बुकिंग केले. झुळझुळीत एसी थिएटरमधल्या गुबगुबीत गालिच्यासारख्या पायघड्यांवरून आमच्या तिकिटाच्या नंबरच्या सीटवर अलगद आसनस्थ झालो. कुठलीही रांग नाही, धक्काबुक्की नाही, आरडाओरडा नाही, तिकीट आणि जागा मिळणार की नाही याबद्दलची धास्ती नाही थिएटरमध्ये बाल्कनी आणि ड्रेससर्कल अशी विभागणीही नव्हती. सगळे प्रेक्षक कमालीच्या शांतपणे सिनेमाचा आस्वाद घेत होते. शिट्ट्या, शिव्या आणि टाळ्या नसल्यामुळे सोलापूरच्या त्या थिएटर मध्ये 'पब्लिक' नव्हतंच असं वाटलं. सिनेमाच्या मध्यांतरात 'ट्रिंग-ट्रिंग' असा सोडा वॉटर बाटल्यांचा ओळखीचा आवाज आला नाही, आणि कुणी पोऱ्या चहा किंवा खाऱ्या दाण्याच्या कागदी पुड्या विकायलाही आला नाही. नाईलाजाने बाहेर जाऊन कॅरॅमल पॉपकॉर्नचा पुडा विकत घेतला. पण त्या महागड्या कॅरॅमल पॉपकॉर्नला जुन्या काळातल्या एक-दोन रुपयाच्या खाऱ्या दाण्यांच्या पुडीची सर अजिबातच नव्हती.\nआजही मला थिएटरमध्ये जाऊनच सिनेमा बघायला आवडते. पण खरे सांगायचे झाले तर, सोलापुरातल्या थिएटरमध्ये, सत्तर-ऐंशीच्या दशकात सिनेमे पाहायला जशी मजा यायची तशी आजकाल येतच नाही\nखूप छान. जुन्या आठवणी जाग्या झाल्या\nअप्रतिम खूप मस्त वाटल वाचताना\nकॉलेजचे दिवस आठवले ना SJ\nखरंच.. गेले ते दिन गेले... सगळं जग पालथे घातलेस तरीही सोलापूर ते सोलापूर\nसोलापूरची मूळ अोळख गिरणगाव. कामगार जास्त.८० च्या दशकात साधारण चित्रपटांचं वेड सुरू झालं. चित्रपट दहा आठवड्यात थिएटर वरून उतरला की फ्लाॅप समजला जायचा.आता तीन आटवड्यात हिट होतो. सोलापूरात एका चित्रपटाला तिकीट नाही मिळालं तर लगेच दुसरा पहाण्याची सोय भागवत मुळे होऊन जायची. यल्ला दासी यांनी बनविलेले मोठाले कट आऊट आणि पोस्टर्स हे ही एक विलोभनीय आकर्षण .मला वाटतं लेखात हा उल्लेख राहून गेला. पण खूप छान वाटलं वाचून. पुन्हा तो सुवर्णकाळ आठवला.\nखरंय.. शैलेंद्र बरं झालं तू त्या गोष्टीची आठवण करून दिलीस. सोलापूर मधले सिनेमाप्रेमी आपल्या लाडक्या हिरो-हिरॉईन्सच्या कटआऊटना फुलांचे,नोटांचे अगदी बुंदीच्या लाडवांचेही हार घालायचे\n'ध्यानीमनी' सुरेख ताळमेळ साधलायस\nमला लहानपण आठवले.पूर्वी सिनेमाला जाणे हाच एक\nसोहळा असायचा. तिकीटे रू १.०५/१.६५/२.२० अशी असायची. पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी अनेक लडतरं व दिव्ये पार पाडावी लागत. यांतील युक्तया खास\nमध्यमवर्गीय मुलांनाच आठवत असतील. सर्व मित्रांना विशिष्ट खाणाखुणा व जिभेनेकाढलेला मोठा टक्क्क असा आवाज देऊन प्रत्येकाने घरी मारलेल्या थापांची\nउजळणी करून व पुढील सिनेमास उपयोगी पडण्याऱ्या\nथापा लक्षात ठेवून घेाळक्याने सिनेमास जायचे.\nथियेटरवरची गर्दीत मावळ्याच्या तडफेने शिरून मिळा-\nलेली तिकीटे पताकाप्रमाणे फडकवत रांगेत उभे राहायचे\nडेअरकिपरने दरवाजा उघडल्यावर पुराचे पाणी शिरल्याप्रमाणे वाहक जाऊन मिळेल ती जागा पकडायची\nअसो. थांबतो अन्यथा वेगळे Articleच लिहून होईल.\nमिलिंद आपण सर्वांनी हे पुरेपूर अनुभवलेले आहे. थिएटर मधले आवाज आणि वासाचे सर्व वातावरण शब्दांत मांडणे मला केवळ अशक्य होते. सोलापूरातल्या मित्र मैत्रिणींच्या अभिप्रायातून ते नशीले वातावरण पुन्हा अनुभवायला मिळतेय. तू लिहिलेस बरं वाटलं\nखूप छान लिहिलस स्वाती२५वर्षापूर्वीचा सिनेमा अगदि डोळ्यासमोर उभा राहिला२५वर्षापूर्वीचा सिनेमा अगदि डोळ्यासमोर उभा राहिलासोलापूरची सर कशाला नाही हेच खरंसोलापूरची सर कशाला नाही हेच खरंते दिवस आठवले तरी मनात कारंजे फूटतात.गेले ते दिवस.��\nखूपच सुंदर लिहिले आहे स्वाती जुने दिवस आठवले\nमस्त, मला भागवत थिएटर चे एकाच कॅम्पस मधे 4 वेगळ��� चित्रपट गृह आहेत याचे फार आश्चर्य वाटायचे कारण मी तेव्हा हिंगोली या तालुक्याच्या गावातून सोलापूर येथे आलो होतो, मला वाटते आजही महाराष्ट्रात असे एकत्र 4 थिएटर नसावेत\nखरंच नॉस्टॅल्जिक. \"बालक्नीतील प्रेक्षक आणि खालचे पब्लिक\"... क्या बात है मला वाटतं बालक्नीतील बहुतांशी प्रेक्षकांची सुधारित आवृत्ती म्हणजे आजचे मल्टिप्लेक्सचे प्रेक्षक.\nखरंच नॉस्टॅल्जिक. \"बालक्नीतील प्रेक्षक आणि खालचे पब्लिक\"... क्या बात है मला वाटतं बालक्नीतील बहुतांशी प्रेक्षकांची सुधारित आवृत्ती म्हणजे आजचे मल्टिप्लेक्सचे प्रेक्षक.\nमाझे या आधीचे लेख वाचा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vichakshan.com/home/bookDetails/86", "date_download": "2021-06-15T16:50:51Z", "digest": "sha1:PLUHZQNBTDEYV4Y7VMI3MY77DDXNR4YZ", "length": 2630, "nlines": 56, "source_domain": "vichakshan.com", "title": "Book Details", "raw_content": "\nBy श्री.मयूर राज शाह\nप्रवास ही सत्य घटनेवर आधारित लेखक मयूर राज शहा यांनी लिहलेली कादंबरी आहे. घरामध्ये आत्महत्येची चिट्ठी लिहून, आत्महत्या करण्यासाठी मनोहर जेव्हा घराच्या बाहेर पडतो तेव्हा मृत्यूला शोधण्यासाठी सुरु झालेला हा प्रवास कोणत्या वळणावर थांबतो याचे धडकी उडवणारे प्रवास वर्णन तुम्हाला \"प्रवास\" या पुस्तकामधून वाचायला मिळणार आहे.\nविशेषतः जी मुले तरुण वयात नैराश्यामुळे आत्महत्या करण्याचा विचार मनामध्ये करतात, त्यांच्या मनामध्ये जगण्याची एक नवीन पालवी निर्माण करण्याचा प्रयत्न प्रवास या पुस्तकामध्ये केला गेला आहे.\nआयुष्याचा शेवट शोधण्यासाठी निघालेला हा प्रवास, कोणत्या मार्गावर निशब्ध होतो याचे उत्तर या प्रवासाच्या कोणत्यातरी वळणावर नक्कीच मिळेल.\nPublished by श्री.मयूर राज शाह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://rokhthoknews.com/?cat=16", "date_download": "2021-06-15T16:40:58Z", "digest": "sha1:NEJ6TW6PAOJCOELLULZJEFNCLLP5FR4H", "length": 9768, "nlines": 106, "source_domain": "rokhthoknews.com", "title": "ताज्या बातम्या Archives - www.rokhthoknews.com", "raw_content": "\nजिद्द व मेहनतीने कुठलेही कार्य शक्य- अभिनेते सुरेश विश्वकर्मा\nजामखेड प्रतिनिधी चित्रपट क्षेत्रात नम्रता व सर्वांशी चांगल्या पद्धतीने वागले तर नक्कीच संधी मिळत रहाते. जिद्द व मेहनतीने कुठलेही कार्य शक्य होते आसे मत सिनेअभिनेते...\nअन रोहित पवारांनी कार्यकर्त्यांच्या सलूनमध्येच करवून घेतली दाढी.\nजामखेड प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाद्वारे ���ागू करण्यात आलेल्या नियम शिथिल करण्यात येत आहेत. दरम्यान, आमदार रोहीत पवारांनी कर्जत जामखेडमधील सलुन व्यवसायिकांना भेटी दिल्या. यावेळी सलून...\nजामखेड शहरावर राहणार आता ‘तिसऱ्या डोळ्याची नजर’\nजामखेड प्रतिनिधी शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सीसीटीव्ही संनिरीक्षण प्रकल्प' राबवण्यासाठी आ. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून कर्जत व जामखेडसाठी ६ कोटी ३७ लक्ष रुपयांच्या खर्चास नुकतीच प्रशासकीय...\nपिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सेक्रेटरीपदी शशीकांत देशमुख यांची निवड\nजामखेड प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील नामांकित दि पिपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेच्या सेक्रेटरीपदी शशीकांत देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेचे सेक्रेटरी मोरेश्वर देशमुख यांच्या निधनामुळे...\nलॉकडाऊन उघडले, मात्र कोरोना गेला नाही – मुख्याधिकारी दंडवते\nजामखेड प्रतिनिधी दोन महिन्यांच्या लाॅकडाउन नंतर आता परत सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. पण अद्यापही लॉकडाऊन उघडले आसले तरी कोरोना गेलेला नाही. त्यामुळे नागरिक...\nजैन समाजाबाबत अपप्रचार करणार्‍या “अनुप’ मंडळावर कारवाई करावी\nजैन समाजाबाबत अपप्रचार करणार्‍या \"अनुप' मंडळावर कारवाई करावी जामखेड प्रतिनिधी अतिरेकी हल्ले ,कोरोणा, दुष्काळ,पूर , भूकंप, अशी मानव नैसर्गिक संकटे जैन समाजामुळे येतात. जैन लोक काळी...\nजामखेडला लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी साजरी\nजामखेड प्रतिनिधी जय भगवान महासंघ व एसटी कामगारांच्या वतीने लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी जय भगवान महासंघाचे जिल्हाध्यक्ष रमेश सानप,...\nरत्नदीप मार्फत शासकीय कार्यालयात कोरोना गार्ड यंत्रणा कार्यान्वित.\nजामखेड प्रतिनिधी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रतिकार करण्यासाठी प्रशासन व सामाजिक संस्थांकडून विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यात येत आहेत.त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील रत्नदीप मेडिकल फौंडेशन...\nआ. रोहित पवारांच्या माध्यमातून १५० वर्षे जुन्या घाट पायऱ्यांची दुरुस्ती\nजामखेड प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील चौंडी या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी असणा-या स्मारकाला स्थानिक आमदार रोहित पवार यांनी आज भेट दिली. चौंडी येथील वाडा...\nजामखेडमध्ये तज्ञ डॉक्टरांच्या टास्क फोर्स ची स्थापन\nजामखेड प्रतिनिधी तालुक्यात संभाव्य म्युकर मायकोसीस,तसेच लहान मुलांना होणारा करोनाचा संभाव्य धोका रोखण्यासाठी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी ११ खाजगी डॉक्टर्स व दोन आरोग्य यंत्रणेतील अधिकारी...\nबापरे आष्टी तालुक्यात बिबट्याने पुन्हा केला दोघांवर हल्ला\nशहरात पुन्हा घेतला तरुणाने गळफास\nआष्टीत बिबट्याची दहशत कायम ; पारगावात वृध्द महिलेवर हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://jayvidarbha.com/indian-idol-12-contestant-anjali-gaikwad-on-reaction-on-shows-credibility/", "date_download": "2021-06-15T17:07:28Z", "digest": "sha1:DLX7ROEZKD6VYVB67KXBX7FMKDWAPOJW", "length": 10989, "nlines": 129, "source_domain": "jayvidarbha.com", "title": "Indian Idol 12 | इंडियन आयडॉल कार्यक्रम खरंच ‘फेक’? पाहा स्पर्धक अंजली गायकवाड काय म्हणाली… - जयविदर्भ न्यूज", "raw_content": "\nजयविदर्भ न्यूज - बातमी आमची निर्णय तुमचा\nIndian Idol 12 | इंडियन आयडॉल कार्यक्रम खरंच ‘फेक’ पाहा स्पर्धक अंजली गायकवाड काय म्हणाली…\nIndian Idol 12 | इंडियन आयडॉल कार्यक्रम खरंच ‘फेक’ पाहा स्पर्धक अंजली गायकवाड काय म्हणाली…\nनुकतीच स्पर्धक अंजली गायकवाड (Anjali Gaikwad) शोमधून आऊट झाली होती, त्यामुळे प्रेक्षक खूप निराश झाले. अंजली बाहेर पडल्यानंतर सोशल मीडियावर या शोबद्दल प्रचंड संताप व्यक्त केला जात होता. चाहत्यांचे असे म्हणणे आहे की, अंजली ऐवजी षण्मुखप्रिया शोच्या बाहेर जायला हवे होते.\nमुंबई : : ‘इंडियन आयडॉल 12’ (Indian Idol 12) हा शो प्रेक्षकांना खूप आवडतो. पण शोच्या या सिझनला बऱ्याच टीकेला सामोरे जावे लागत आहे. शोबद्दल बरेच वाद निर्माण झाले आहेत. नुकतीच स्पर्धक अंजली गायकवाड (Anjali Gaikwad) शोमधून आऊट झाली होती, त्यामुळे प्रेक्षक खूप निराश झाले. अंजली बाहेर पडल्यानंतर सोशल मीडियावर या शोबद्दल प्रचंड संताप व्यक्त केला जात होता. चाहत्यांचे असे म्हणणे आहे की, अंजली ऐवजी षण्मुखप्रिया शोच्या बाहेर जायला हवे होते. त्याचवेळी हा शो फेक असल्याचा आरोप देखील करण्यात आला होता (Indian Idol 12 contestant Anjali Gaikwad on reaction on shows credibility).\nआता अंजलीने शोवरील आरोप आणि इतर वाद यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. बॉलिवूड लाईफशी बोलताना अंजली म्हणाली, ‘पहिल्या 2-3 महिन्यांत आम्हाला बरेच कौतुक मिळाले, पण जसजसा हा शो पुढे पुढे गेला, तसतसे या शोविषयी बरेच नकारात्मकता निर्माण झाली. लोकांनी यस शोला ट्रोल करण्यास सुरुवात क��ली आणि सोशल मीडियावर शोबद्दल आणि निर्मात्यांविषयीही नकारात्मक प्रतिक्रिया देऊ लागल्या.’\n‘मला नावे घ्यायला आवडत नाहीत, पण काही लोक म्हणाले होते की शोचे निर्माते फक्त एका व्यक्तीलाच प्रसिद्धी देत आहेत बाकीच्यांना नाही. परंतु, आम्ही सगळ्यांनीच या गोष्टींकडे दुर्लक्ष केले आणि या नकारात्मकतेचा सामना केला. आम्ही फक्त आमच्या गाण्यावर लक्ष केंद्रित केले. कारण शेवटी आम्ही आपली कला सिद्ध करण्यासाठी येथे आलो आहोत.’(Indian Idol 12 contestant Anjali Gaikwad on reaction on shows credibility)\nसोशल मीडियावरील कमेंट थांबवू शकत नाही\nअंजली म्हणाली, ‘आम्ही सोशल मीडियावर लोकांना बोलण्यापासून थांबवू शकत नाही. आम्ही त्यांच्या कमेंटकडे दुर्लक्ष करतो आणि फक्त आमच्या गाण्यांचा विचार करतो. मी हे सर्व केले आणि टॉप 9 मध्ये पोहोचले. माझ्यासाठी ही एक मोठी गोष्ट आहे, कारण मी पहिल्या 9 स्पर्धकांच्या यादीत पोहोचण्यासाठी मी खूप मेहनत केली आहे आणि मी खूप भाग्यवान आहे.\nजगभरात शास्त्रीय गायन करायचेय…\nअंतिम सोहळ्याच्या काहीच दिवस आधी बाहेर पडल्यानंतर अंजली म्हणाली, ‘मला वाईट वाटले नाही. हे शोचे स्वरूप आहे आणि एखाद्यास शोमधून बाहेर जावेच लागते. माझे वडील मला म्हणाले की, आता अजून शिकायचे आहे, तुझा भविष्यकाळ खूप उज्ज्वल आहे. हा बाहेर पडल्यानंतर थोडेसे वाईट वाटले, परंतु नंतर मी माझा आत्मविश्वास परत वाढवला. मी स्वत:ला सांगितले की, मला आणखी कठोर परिश्रम करावे लागतील आणि शास्त्रीय गायन जगासमोर आणले पाहिजे. मला संपूर्ण भारत आणि देशाच्या बाहेर शास्त्रीय गायनाचे कार्यक्रम करायचे आहेत.’\nकोकणात ढगफुटीचा इशारा, रत्नागिरीसाठी हे दोन दिवस महत्वाचे\nPetrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा जाळ, 37 दिवसांत 5.15 महागलं\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं, आजोबा-काकीला हत्येप्रकरणी अटक\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन् घेतला 103 कोटींचा फ्लॅट\nहोमबातम्या WTC Final: भारताविरुद्ध खेळणार ही ‘टीम न्यूझीलंड’, वाचा कोण…\nदोनशे फुट उंच पुलावर अडकलेल्या मुलाचे वाचवले प्राण\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं,…\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन्…\nहोमबातम्या WTC Final: भारताविरुद्ध खेळणार ही ‘टीम…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vichakshan.com/home/bookDetails/87", "date_download": "2021-06-15T16:54:39Z", "digest": "sha1:YD6YSCONK6HF2C4PBG2CPD6A4F55OLE5", "length": 2335, "nlines": 55, "source_domain": "vichakshan.com", "title": "Book Details", "raw_content": "\nBy श्री.अरुण वि .देशपांडे\n\"पिकनिक\" शब्द ऐकल्यावर छोट्या मित्र-मैत्रीणींना खूप मज्ज्या येते. या पुस्तकामध्ये लेखकाने आजी आणि भाजी, पिकनिक, पाऊस आला पाऊस, माकडदादाचे भांडण, गोडगोड गाणी यासारख्या मनोरंजनात्मक बाल-कुमार कविता सादर केल्या आहेत.\nलहान वयातच संस्कार केले तर ते जीवनभर सोबत असतात. यामुळे जीवनाच्या या सुरुवातीच्या काळात बालकांवर सकारात्मक पद्धतीने सुसंस्कारांचे महत्त्व पटवून दिले आहे. छोट्या मित्र-मैत्रीणींसाठी मनोरंजनात्मक पद्धतीने सांगड घालून त्यांची विचार क्षमता वाढवणे, कौशल्यविकास आणि आदरभाव निर्मित होईल अशी पूर्ण खात्री वाटते.\nPublished by श्री.अरुण वि .देशपांडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/supreme-court-refuses-to-halt-central-vista-redevelopment/", "date_download": "2021-06-15T15:55:03Z", "digest": "sha1:PGF3DVM674KVRABJRSF2IPNI2DI3UWOT", "length": 19136, "nlines": 383, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "‘सेंट्रल व्हिस्टा’ पुनर्विकासाचे काम थांबविण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\n‘आशां’च्या संपावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणालेत …\nलर्निंग लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया झाली सोपी; आरटीओत जाण्याची गरज नाही \nकाँग्रेसचे प्रभारी करणार महाराष्ट्राचा दौरा, राजकीय चर्चांना उधाण; काँग्रेसच्या मनात …\nदोन इटालियन मरीन्सविरुद्धचा खटला नऊ वर्षांनी अखेर रद्द\n‘सेंट्रल व्हिस्टा’ पुनर्विकासाचे काम थांबविण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\nहायकोर्टात प्रकरण प्रलंबित असल्याचे कारण\nनवी दिल्ली : नवे संसद भवन आणि पंतप्रधान व उपराष्ट्रपतींसाठी नव्या आलिशान निवासस्थानांच्या बांधकामासह त्या परिसराचा मोठ्या प्रमाणावर पुनर्विकास करण्याच्या केंद्र सरकारने हाती घेतलेल्या ‘सेंट्रल व्हिस्टा’ (Central Vista Redevelopment) या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम दिल्लीतील कोरोना महामारीचा वाढता जोर लक्षात घेता तूर्त बंद ठेवावे, अशी मागणी करणारे अपील ऐकण्यास सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) शुक्रवारी नकार दिला.\nयासाठी दिल्ली उच्च न्यायालयात एक जनहित याचिका केली गेली आहे. त्यावरील सुनावणी १७ मेपर्यंत तहकूब केली गेली म्हणून याचिकाकर्ते सर्वोच्च न्यायालयात आले. परंतु न्या. विनीत शरण व न्या. दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठाने अपील ऐकण्यास नकार देताना सांगितले की, प्रकरण उच्च न्यायालयापुढे प्रलंबित असताना आम्ही हस्तक्षेप करणे योग्य होणार नाही. तुम्ही उच्च न्यायालयात सोमवरी जाऊन सुनावणी लवकर घेण्याची मुख्य न्यायाधीशांना विनंती करा. ते त्यावर सकारात्मक विचार करतील, याची आम्हाला खात्री आहे.\nदिल्लीत सध्या कोरोनामुळे जे निर्बंध लागू आहेत त्यानुसार जेथे कामगारांना कामाच्या ठिकाणीच राहण्याची सोय असेल अशीच बांधकामे सुरु ठेवता येतील. ‘सेंट्रल व्हिस्टा’च्या कामाच्या ठिकाणी मजुरांच्या राहम्याची सोय नाही. मजुरांच्या वसाहती सराय काले खान, करोलबाग व कीर्तिबाग अशा दूरवरच्या ठिकाणी आहेत तेथून मजुरांना रोज बसने कामाच्या ठिकाणी आणले व परत नेले जाते. असे असूनही ‘अत्यावश्यक काम’ म्हणून हे बांधकाम सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे..\nयाचिकाकर्त्यांचे म्हणणे असे की, ‘सेट्रल व्हिस्टा’ प्रकल्पाचे हे काम अत्यावश्यक मुळीच नाही. ते पूर्ण करण्याची ‘डेडलाइन’ संबंधित मंत्रालयाने कंत्राटदारांना ठरवून दिली असली तरी सध्याची कठीण परिस्थिती पाहता हे काम काही महिने पुढे गेल्याने काही बिघडणार नाही. दिल्लीत सध्या कोरोनाची दुसरी लाट जोरात आहे. पण आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. ऑक्सिजनचा तुटवडा आहे व रुग्णांना इस्पितळांमद्ये जागा नाही. अशा वेळी हे काम सुरु ठेवून परिस्थिती आणखी बिघडण्याचे निमित्त देण्यापेक्षा लोकांचे प्राण वाचविणे अधिक महत्वाचे आहे.\nया प्रकल्पासाठी दिलेल्या मंजुरींना आव्हान देणाºया याचिका जानेवारीत फेटाळून सर्वोच्च न्यायालयाने कामाला काही अटींवर हिरवा कंदील दिला होता. याचिकाकर्ते म्हणतात की, न्यायालयाच्या त्या निकालाच्या पलिकडे जाऊन काम पुन्हा कायमचे बंद करण्याची आमची इच्छा नाही. कोरोनाचा जोर ओसरेपर्यंत ते करू नये एवढीच आमची विनंती आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleनिवडणूक आयोगाच्या वकिलाने मतभेदांमुळे दिला राजीनामा\nNext articleसध्याच्या कोरोना महामारीच्या काळात आरोग्यविमा हीसुद्धा अत्यावश्यक सेवा\n‘आशां’च्या संपावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणालेत …\nलर्निंग लायसन्स मिळवण्याची प्र��्रिया झाली सोपी; आरटीओत जाण्याची गरज नाही \nकाँग्रेसचे प्रभारी करणार महाराष्ट्राचा दौरा, राजकीय चर्चांना उधाण; काँग्रेसच्या मनात …\nदोन इटालियन मरीन्सविरुद्धचा खटला नऊ वर्षांनी अखेर रद्द\nपासपोर्टच्या नूतनीकरणासाठी कंगनाची हायकोर्टात याचिका\nदेशमुखांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यापूर्वी संमती घेण्याची मुळीच गरज नाही\nशिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे ; नितेश राणेंचा प्रहार\nउल्हासनगर महापालिका स्थायी सभापती निवडणूक ; शिवसेनेला टीम कलानीचा पाठिंबा ,...\nसोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करत आहे ;...\nशिवसेनेचे कट्टर विरोधक नारायण राणेंना पंतप्रधान मोदींकडून स्पेशल गिफ्ट\nराम मंदिरावर घोटाळ्याचा डाग ; मोदी आणि भागवतांना हस्तक्षेप करावाच लागेल...\nमराठा आरक्षण : … कुणाला कुठं गाठायचे हे मी बघतो :...\nमराठा आरक्षणासाठी दोन्ही राजे एकत्र; उदयनराजे म्हणाले, ‘आरक्षणासाठी दोन्ही घराणे एक’\nचंद्रकांतदादांची अवस्था म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी; अजित पवारांचे टीकास्त्र\nदोन इटालियन मरीन्सविरुद्धचा खटला नऊ वर्षांनी अखेर रद्द\nपासपोर्टच्या नूतनीकरणासाठी कंगनाची हायकोर्टात याचिका\nपक्षाच्या अध्यक्षपदावरुन हटवलेल्या चिराग पासवान यांनी बंडखोर खासदारांना पक्षातून हाकलले\nनागपुरातील संविधान चौकात भरपावसात धरणे आंदोलन; संप चालूच राहणार : आशा...\nमराठा आरक्षण : संभाजीराजेंच्या आवाहनाला प्रकाश आंबेडकरांचा प्रतिसाद; आंदोलनासाठी कोल्हापुरात दाखल\nशिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे ; नितेश राणेंचा प्रहार\nबुरुज ढासळला : कंत्राट रद्द करून अधिकाऱ्यांना निलंबित करा; राष्ट्रवादी काँग्रेसची...\nउल्हासनगर महापालिका स्थायी सभापती निवडणूक ; शिवसेनेला टीम कलानीचा पाठिंबा ,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/the-woman-broke-the-world-record-not-twins-sesame-but-gave-birth-to-10-children/", "date_download": "2021-06-15T17:15:48Z", "digest": "sha1:XPDPMJX7B4A746T6U4O7T3AVWQXKVELB", "length": 15632, "nlines": 374, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "महिलेने मोडला विश्वविक्रम ! जुळी, तिळी नव्हे, तब्बल १० मुलांना दिला जन्म - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nविभागीय शुल्क समितीच्या कामकाजाबद्दल आठवड्याभरात प्रतिज्ञापत्र सादर करा – मुंबई उच्च…\nसरकारने ओबीसी आयोगावर नियुक्त केले ९ सदस्य\nकोरोना : राज्यात मृतांचा आकडा पुन्हा वाढला, ३८८ ची नोंद\n‘आशां’च्या संपावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणालेत …\n जुळी, तिळी नव्हे, तब्बल १० मुलांना दिला जन्म\nकेपटाऊन : आजवर तुम्ही जुळी किंवा तिळी जन्मल्याच्या बातम्या वाचल्या असतील. पण तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही असा प्रकार दक्षिण आफ्रिकेमध्ये घडला आहे. एखाद्या महिलेने एकाच वेळी १० बालकांना जन्म दिल्याचा प्रकार दक्षिण अफ्रिकेत घडला आहे. हा एक विश्वविक्रम असल्याचे सांगितले जात आहे.\nदक्षिण आफ्रिकेमधील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ३७ वर्षीय गोसियामी धमारा सिटहोल यांच्या पोटी जन्माला आलेल्या १० बाळांमध्ये सात मुले आणि तीन मुलींचा समावेश आहे. गोसियामी धमारा सिटहोल गर्भवती असताना त्यांना सहा मुलं होऊ शकतात, असा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला होता. पण या महिलेच्या पोटात ७ जून रोजी फार दुखू लागल्याने तिच्यावर शस्त्रक्रिया करून बाळांना जन्म देण्याचा निर्णय घेण्यात आला. या महिलेने एकाच वेळी १० बाळांना जन्म दिल्यामुळे डॉक्टरांना आश्चर्य वाटत आहे.\nयाबाबत गोसियामीने सांगितले, आम्हाला आठ बाळे होतील, असा अंदाज माझ्या पतीने व्यक्त केला होता. या सर्व बालकांचे स्वास्थ्य चांगले असल्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य आनंदी आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious article…तर पुन्हा वाघाशी दोस्ती करण्यास तयार; युतीच्या चर्चेबाबत चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान\nNext articleमोदी-ठाकरे भेटीत दडलंय भविष्याचं वर्तमान….\nविभागीय शुल्क समितीच्या कामकाजाबद्दल आठवड्याभरात प्रतिज्ञापत्र सादर करा – मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश\nसरकारने ओबीसी आयोगावर नियुक्त केले ९ सदस्य\nकोरोना : राज्यात मृतांचा आकडा पुन्हा वाढला, ३८८ ची नोंद\n‘आशां’च्या संपावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणालेत …\nलर्निंग लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया झाली सोपी; आरटीओत जाण्याची गरज नाही \nकाँग्रेसचे प्रभारी करणार महाराष्ट्राचा दौरा, राजकीय चर्चांना उधाण; काँग्रेसच्या मनात …\nशिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे ; नितेश राणेंचा प्रहार\nउल्हासनगर महापालिका स्थायी सभापती निवडणूक ; शिवसेनेला टीम कलानीचा पाठिंबा ,...\nसोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करत आहे ;...\nशिवसेनेचे कट्टर विरोधक नारायण राणेंना पंतप्रधान मोदींकडून स्पेशल गिफ्ट\nराम मंदिरावर घोटाळ्याचा डाग ; मोदी आणि भागवतांना हस्तक्षेप करावाच लागेल...\nमराठा आरक्षण : … कुणाला कुठं गाठायचे हे मी बघतो :...\nमराठा आरक्षणासाठी दोन्ही राजे एकत्र; उदयनराजे म्हणाले, ‘आरक्षणासाठी दोन्ही घराणे एक’\nचंद्रकांतदादांची अवस्था म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी; अजित पवारांचे टीकास्त्र\nविभागीय शुल्क समितीच्या कामकाजाबद्दल आठवड्याभरात प्रतिज्ञापत्र सादर करा – मुंबई उच्च...\nदोन इटालियन मरीन्सविरुद्धचा खटला नऊ वर्षांनी अखेर रद्द\nपासपोर्टच्या नूतनीकरणासाठी कंगनाची हायकोर्टात याचिका\nपक्षाच्या अध्यक्षपदावरुन हटवलेल्या चिराग पासवान यांनी बंडखोर खासदारांना पक्षातून हाकलले\nनागपुरातील संविधान चौकात भरपावसात धरणे आंदोलन; संप चालूच राहणार : आशा...\nमराठा आरक्षण : संभाजीराजेंच्या आवाहनाला प्रकाश आंबेडकरांचा प्रतिसाद; आंदोलनासाठी कोल्हापुरात दाखल\nशिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे ; नितेश राणेंचा प्रहार\nबुरुज ढासळला : कंत्राट रद्द करून अधिकाऱ्यांना निलंबित करा; राष्ट्रवादी काँग्रेसची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/national-registry-ready-for-sexual-abuse-accused-118092000011_1.html", "date_download": "2021-06-15T16:18:22Z", "digest": "sha1:SEJ3BNTHTREHB6WRPN2XMVZFUKWDE67G", "length": 10342, "nlines": 113, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपींची राष्ट्रीय रजिस्ट्री तयार | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 15 जून 2021\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nलैंगिक शोषण करणाऱ्या आरोपींची राष्ट्रीय रजिस्ट्री तयार\nलैंगिक शोषण करणाऱ्या आरोपींची राष्ट्रीय रजिस्ट्री गुरूवारपासून तयार होणार आहे. अशाप्रकारचा डेटाबेस तयार करणारा भारत हा जगातील नववा देश ठरणार आहे. याआधी अशा रजिस्ट्रीचा वापर ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, आयरलॅंड, न्यूझींलॅंड, दक्षिण आफ्रीका, त्रिनिदाद आणि टोबेगोसारख्या देश करत आहेत.या रजिस्ट्रीमध्ये आरोपीचं नाव, फोटोग्राफ, घरचा पत्ता, अंगठ्यांचे ठसे, डीएनए सॅम्पल, पॅन कार्ड आणि आधार कार्ड असणार आहे.\nया डेटाबेसमध्ये 4.5 लाख केस असून एकच आणि पुन���हा पुन्हा गुन्हा करणाऱ्यांची प्रोफाइल असणार आहे. यासाठी देशभरातील तुरूंगातून गुन्हेगारांच्या प्रोफाइल गोळा करण्यात आल्या आहेत. हा डेटाबेस नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरो (NCRB)कडे साठवला जाणार आहे. या माहितीचा उपयोग गुन्हे तपास यंत्रणेला करता येणार आहे.\nहा दावाच खोटा, ही माहिती आधीपासून उपलब्ध\nरेडी टू ड्रींक पेय आरोग्यास घातक\nकॉंग्रेसकडून हार्दिक पटेलची आठ उमेदवारांची मागणी मान्य\nऐतिहासिक क्षण, पहील्यांदाच क्रिकेट मैदानात महिला पंच\nतिहेरी तलाकला गुन्हा ठरवणाऱ्या अध्यादेशाला मंत्रिमंडळाची मंजुरी\nयावर अधिक वाचा :\n\"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी\"\nविविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,\nधनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...\nपुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...\nअंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली\nसंगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...\nऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...\n‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...\nगेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...\nमॅडम MLAने पोलिस कर्मचाऱ्याला चापट मारली, गुन्हा दाखल, ...\nराजस्थानमधील एका महिला आमदारावर एका पोलिस कर्मचार्या ला चापट मारल्याचा आरोप आहे. अपक्ष ...\n75 दिवसानंतर देशात सर्वात कमी कोरोना रुग्ण, गेल्या 24 ...\nदेशात 75 दिवसांनंतर कोरोनाचे सर्वात कमी रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे ...\nभगवान श्री राम यांच्या नावाने जमीन खरेदीत कोट्यवधींचा ...\nश्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टमध्ये जमीन खरेदीच्या नावाखाली घोटाळ्याचा पुरावा ...\n मोदी सरकारचा नवा उपक्रम, भारतात मेडिकल ड्रोन ...\nजरी कोरोनाची दुसरी लाट मंदावली आहे तरी ही कोरोनाचे संकट अजून कमी झाले नाही.त्यासाठी सरकार ...\nभाजपच्या 15 कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला\nलक्षद्वीपमध्ये भाजपच्या 15 नेते आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले ...\nमुख��यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://swateebapat.blogspot.com/2014/12/blog-post_6.html", "date_download": "2021-06-15T15:23:21Z", "digest": "sha1:CBGDI6T2FSYXSGHHDHOEDPSCRC2TK2EU", "length": 4014, "nlines": 70, "source_domain": "swateebapat.blogspot.com", "title": "मनी माझ्या: त्रासदायक भक्ती", "raw_content": "\nमला येणाऱ्या अनुभवांशी निगडित माझ्या मनात येणारे विचार\nशिखांच्या धार्मिक वस्तू विकणाऱ्यांच्या दोन टपऱ्या गेल्या काही दिवसांपासून माझ्या क्लिनिकच्या समोरच्या रस्त्यावर अनधिकृतरीत्या लागल्या आहेत. त्याच्या बरोबर समोर, पाच-सहा वर्षांपासून, एक असेच अनधिकृतपणे बांधलेले छोटेसे दत्ताचे देऊळ होते. त्या देवळाचा 'जीर्णोद्धार' नुकताच झाला. आज दत्तजयंतीचा मुहूर्त साधून मूर्तीची पुनर्स्थापनादेखील झाली. हे देऊळ तसे काही वर्षांपूर्वीच बांधलेले होते आणि काही पडझड वगैरेही झालेली नव्हती. तरीही त्याचा जीर्णोद्धार करावा असे कुणाच्यातरी मनात का आले असावे बरं, देवळाचा जीर्णोद्धारही कदाचित अनधिकृतपणेच झाला असावा बरं, देवळाचा जीर्णोद्धारही कदाचित अनधिकृतपणेच झाला असावा भक्तांची हीSS भलीमोठ्ठी रांग लागली होती दर्शनासाठी. शेजारी मंडप, लाऊडस्पीकरवर गाणी आणि प्रसादाचे जेवणही होतेच. रस्त्यावर गर्दी, वाहतुकीची कोंडी हे सर्व त्याबरोबर आलेच. अनधिकृतपणे रस्त्यावर दुकान उभे राहत असताना, देऊळ बांधताना अथवा त्याचा जीर्णोद्धार होताना, किंवा एकूणच अशा सर्व अनधिकृत कारवाया प्रशासनाच्या लक्षांत का येत नाहीत भक्तांची हीSS भलीमोठ्ठी रांग लागली होती दर्शनासाठी. शेजारी मंडप, लाऊडस्पीकरवर गाणी आणि प्रसादाचे जेवणही होतेच. रस्त्यावर गर्दी, वाहतुकीची कोंडी हे सर्व त्याबरोबर आलेच. अनधिकृतपणे रस्त्यावर दुकान उभे राहत असताना, देऊळ बांधताना अथवा त्याचा जीर्णोद्धार होताना, किंवा एकूणच अशा सर्व अनधिकृत कारवाया प्रशासनाच्या लक्षांत का येत नाहीत या सगळ्या गोष्टी मलाच इतक्या त्रासदायक का वाटतात\nमाझे या आधीचे लेख वाचा.\nपळा पळा, कोण पुढे पळे तो …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://vichakshan.com/home/bookDetails/88", "date_download": "2021-06-15T16:58:34Z", "digest": "sha1:NWGFGQBLPDI2R2JG2L74OYKVC4WLQMYJ", "length": 2952, "nlines": 56, "source_domain": "vichakshan.com", "title": "Book Details", "raw_content": "\nBy श्री.विवेक रघुनाथ वाटवे\nआपल्या केवळ उण्य���पुऱ्या ३२ वर्षांच्या अल्पशा आयुष्यात असामान्य पराक्रम गाजविणारा, आपले राज्यविस्तार करणारा, कधीही पराभूत न झालेला असा हा संभाजी धैर्यशील, साहसी तर होताच शिवाय निर्व्यसनी व पितृभक्तही होता. वयाच्या केवळ सोळा-सतराव्या वर्षी संस्कृतमधून लिहणारा, 'नखशिखान्त', 'नायिकाभेद', 'बुधभूषण', सप्तशतक' यांसारखे ग्रंथ रचणारा, काव्य, शास्त्र, विनोद यांत रमणारा असा हा बुद्धिमान संभाजी 'न भूतो न भविष्यती' असाच होता यात शंकांच नाही. \nसंभाजीचा स्वभाव, त्याचे वागणे याचा मनोविश्लेषण करण्याचा माझा हा प्रयत्न, कानेटकरांनी केलेल्या त्यांच्या मनोविश्लेषणापेक्षा खूपच वेगळा आहे. अर्थात, याचे कारण- 'प्रत्येकाची दृष्टी वेगळी,प्रत्येकाचे आकलन वेगळे' \nमाझे हे आकलनही सर्वांनाच पटावे असा माझा आग्रह नाही. पण, या पुस्तकाच्या वाचनानंतर ते पटेल अशी आशा मात्र नक्कीच आहे.\nPublished by श्री.विवेक रघुनाथ वाटवे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/harmful-maggies-health-2-minutes-13751", "date_download": "2021-06-15T16:51:37Z", "digest": "sha1:FFDQQNEI75GAVVTRSWRMP4ZHLVO6AWHL", "length": 9567, "nlines": 129, "source_domain": "www.saamtv.com", "title": "2 मिनिटांमध्ये तयार होणारी मॅगी आरोग्यास हानिकारक | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n2 मिनिटांमध्ये तयार होणारी मॅगी आरोग्यास हानिकारक\n2 मिनिटांमध्ये तयार होणारी मॅगी आरोग्यास हानिकारक\nबुधवार, 2 जून 2021\nनेस्ले कंपनी (Nestle Company) तयार करत असलेली साठ टक्के उत्पादनं ही आरोग्यास अतिशय हानिकारक आहेत.\nसर्वांची आवडता आणि पटकन तयार होणारा पदार्थ म्हणजे मॅगी (Maggi). या मॅगीतही अनेकांचे ब्रॅंड Brand ठरलेला असतात. अनेकजण मोठ्या आत्मविश्वासने सांगतात आम्ही नेस्लेचीच मॅगी (Nestle Maggi), किटकॅट (KitKat) खातो आणि नेसकॉफी (Nescafe) पितो. अशा श्रद्धाळू ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वची बातमी आहे. नेस्ले कंपनी (Nestle Company) तयार करत असलेली साठ टक्के उत्पादनं ही आरोग्यास अतिशय हानिकारक आहेत. (Harmful to Maggie's health in 2 minutes)\nनेस्ले कंपनीचा Nestle Company एक अहवाल पुढे आला आहे. या अहवालात कंपनीने Company आपली साठ टक्के उत्पादनं (Nestle Products) नागरिकांच्या आरोग्याकरिता हानिकारक health damage असल्याचे सां��ितले आहे. ही उत्पादने Products अधिक प्रमाणात खाद्यपदार्थ आणि ड्रिंक प्रोडक्ट Drink Product आहेत. दरम्यान, कंपनीच्या उत्पदनांबाबत आलेल्या अहवालानंतर कंपनीचे शेअर्स Share देखील घसरलेले पाहायला मिळत आहे.\nहे देखील पहा -\nफायनान्शिअल टाईम्सने दिलेल्या एका माहितीनुसार, नेस्लेच्या सीनिअर एग्जिक्यूटीव्हची एक बैठक या वर्षाच्या सुरुवातीस पार पडली आहे. या बैठकीमध्ये झालेल्या प्रेजेंटेशनमध्ये असे सांगण्यात आले की, कंपनीच्या फूड आणि बेवरेज प्रॉडक्टसच्या केवळ 37 % ऑस्ट्रेलियाच्या हेल्थ स्टार रेटिंग प्रणालीनुसार 3.5% अधिक रेटींग आहे. या प्रणालीनुसार खाद्य पदार्थांना पांच पैकी गुण दिले जातात. बरेचदा इंटरनॅशनल ग्रुप रिसर्चमध्ये या प्रणालीचा वापर केला जातो.\nतसेच , अहवालामध्ये म्हटले आहे की, नेस्लेनेही हे मान्य केले आहे की, त्यांची काही उत्पादने ही कधीच आरोग्यास लाभदायक राहिली नाहीत. कंपनीने अनेक प्रयत्न करुन देखील ही उत्पादने आरोग्यास लाभदायक बनविण्यास यश प्राप्त झाले नाही. प्रसारमाध्यमांनी विचारले असता नेस्लेच्या अधिकाऱ्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे. त्यापूर्वी अधिकाऱ्यांनी सांगितले की, कंपनीचा प्रयत्न आहे की, आमची उत्पादने आवश्यक न्यूट्रिशन पूर्ततेचा प्रयत्न करतील जी संतुलित आहार उपलब्ध करण्यास मदत करतील.\nभंडाऱ्यात महिन्याभरानंतर कोरोनामुळे एकही मृत्यु नाही\nअजूनदेखील हे स्पष्ट होऊ शकले नाही , हा अहवाल नेस्लेच्या भारतात विकल्या जाणाऱ्या उत्पादनांबाबत काही भाष्य करतो का किंवा भारतातील नेस्ले उत्पादनही या अहवालातील उल्लेखाप्रमाणे अपायकारक ठरतात का. विशेष म्हणजे , हा अहवाल आल्यानंतर कंपनीने ई - कॉमर्स कंपन्यांच्या माध्यमातून आपली उत्पादने जास्तीत जास्त विकण्याकरिता ऑफर देणे सुरु केले आहे.\nmaggi कंपनी company आरोग्य health health damage वर्षा varsha ऑस्ट्रेलिया कोरोना corona भारत\nआवडती मॅगी पुन्हा होणार बंद \nमॅगी म्हंटलं की तुमच्या आमच्या तोंडाला पाणी सुटतं अवघ्या 2 मिनिटांत तयार होणारी मॅगी...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://rokhthoknews.com/?cat=18", "date_download": "2021-06-15T17:03:32Z", "digest": "sha1:JQXJXWHEMSFYPNNI6OKO7L3MTH3EAFG4", "length": 9137, "nlines": 106, "source_domain": "rokhthoknews.com", "title": "राजकारण Archives - www.rokhthoknews.com", "raw_content": "\nपक्ष सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी लढतो – धनंजय शिंदे\nपक्ष सर्वसामान्य जनतेच्या न्याय रोखठोक जामखेड..... पक्षाचे कार्यकर्ते हीच पक्षाची मूळे असून त्यामुळेच पक्षाचे झाडे वादळातही भक्कम पणे उभे आहे. पक्षाचा देशभरात विस्तार करताना राष्ट्र, राज्य,...\nजिल्हा बँक निवडणूक, कर्डिले, पिसाळ, शेळके, गायकवाड विजयी\nरोखठोक अहमदनगर....... जिल्हा सहकारी बॅकेच्या चार जागांची मतमोजणी झाली असून सर्वांचे लक्ष लागलेल्या जागेवर माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले निवडून आले आहेत. विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून...\nकर्‍हेवडगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पदी सौ वंदना गायकवाड\nरोखठोक आष्टी .... कर्‍हेवडगाव ग्रामपंचायतीचे सरपंच पद आरक्षित असल्याने या ग्रामपंचायतीवर सौ वंदना परिवंत परिवंत गायकवाड यांची निवड तर उपसरपंचपदी २१ वर्षीय तरुण सुग्रीव बाळासाहेब...\nविंचरणा नदी सर्वांसाठी गंगा आहे – आ. रोहित पवार\nरोखठोक जामखेड.... शहरातील दोन्ही बाजुनीं आसलेल्या नदीच्या सुशोभिकीकरणासाठी शासनाकडे नीधी मिळवण्यासाठी नविन प्रस्ताव तयार करून पाठवला आहे. त्यामुळे लवकरच धाकटी नदी व विंचरणा नदीचे रुपडे...\nघोडेगाव ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात\nरोखठोक जामखेड.... घोडेगाव ग्रामपंचायतच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद भास्कर जगताप तर उपसरपंचपदी मुलानी समशद शैकत यांची निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर गावत एकच जल्लोष करण्यात...\nखर्डा, चौंडी, साकत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस चे वर्चस्व\nरोखठोक जामखेड... ग्रामपंचायत निवडणुकीत खर्डा, चौंडी साकत, सह बहुतांशी गावात राष्ट्रवादी काँग्रेस ने बाजी मारली आहे. माजी मंत्री प्रा राम शिंदे यांच्या चौंडी ग्रामपंचायत मध्ये...\nजामखेड तालुक्यात झाले एकुण ८२.४७ टक्के मतदान\nरोखठोक जामखेड..... तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठींची सुरू झालेली मतदान प्रक्रिया किरकोळ प्रकार वगळता शांततेत पार पडली. आज दिवसभरात ३९ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानात तालुक्यात एकुण ८२.४७ टक्के मतदान...\nसाकतचा विकास दिसत नसेल तर डोळे तपासून घ्या – डॉ भगवान मुरुमकर\nजामखेड रोखठोक..... माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमातुन साकत ग्रामपंचायतमध्ये दहा वर्षांत कोट्यावधी रुपयांची विक���सकामे करून रस्ते, वीज व पाणी याबाबत गावाला स्वयंपूर्ण बनविले...\nगावच्या विकासासाठी एकत्र आलो-जेष्ठ नेते तुषार पवार\nजामखेड प्रतिनिधी जनसेवा पॅनलच्या माध्यमातून सर्व सामान्य लोकांना उमेदवारी देण्यात आली आहे. गावचा विकास होण्याच्या दृष्टीने आम्ही सर्व एकत्र आलो आहोत. कारण आम्हाला राजकारणापेक्षा...\nगावचा विकास हाच माझा ध्यास माजी सरपंच — सदाशिव वराट\nरोखठोक जामखेड.... गावचा विकास हाच माझा ध्यास असुन त्यासाठी मी तुमच्या सोबत सदैव झटत राहील असे माजी सरपंच सदाशिव वराट यांनी सांगीतले. साकतचे ग्रामदैवत श्री साकेश्वर...\nबापरे आष्टी तालुक्यात बिबट्याने पुन्हा केला दोघांवर हल्ला\nशहरात पुन्हा घेतला तरुणाने गळफास\nआष्टीत बिबट्याची दहशत कायम ; पारगावात वृध्द महिलेवर हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%95", "date_download": "2021-06-15T15:49:13Z", "digest": "sha1:TC337BTESLZHSIEIFYLAE4AKIDI5J7EJ", "length": 16604, "nlines": 92, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "अदिती अशोक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nअदिती अशोक (२९ मार्च, १९९८ -) ही भारतीय गोल्फ खेळाडू आहे. तिने २०१६च्या उन्हाळी ऑलंपिक मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंमध्ये ती सर्वात लहान खेळाडू होती. या स्पर्धेच्या पहिल्या दोन टप्प्यात ती पहिल्या १० मध्ये होती. दुसऱ्या टप्प्यात ती एकदा पहिल्या स्थानावर होती. पण तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात तिने चांगली कामगिरी केली नाही आणि २९१ गुणांसह ४१ व्या स्थानावर पोहोचली.\n२ वैयक्तिक जीवन आणि पार्श्वभूमी\n२०११:- उन्हाळी कर्नाटक ज्युनिअर, दक्षिण इंडिया ज्युनियर, फाल्डो मालिका आशिया - भारत, ईस्ट इंडिया टॉली लेडीज, ऑल इंडिया चॅम्पियनशिप २०१२:- यूएचएचए दिल्ली लेडीज, यूएसएचए आर्मी चॅम्पियनशिप, ऑल इंडिया ज्युनियर २०१३:- आशिया पॅसिफिक ज्युनियर चॅम्पियनशिप २०१३:- ईस्टर्न इंडिया लेडीज ॲमेच्यूर, यूएसएचए इगू ऑल इंडिया लेडीज ॲंड गर्ल्स चॅम्पियनशिप २०१४:- सेना लेडीज आणि कनिष्ठ चॅम्पियनशिप, सेंट रुल ट्रॉफी, साउथर्न इंडिया लेडीज आणि ज्युनियर गर्ल्स चॅम्पियनशिप, महिलांमध्ये ब्रिटीश ओपन एएमयू स्ट्रोक प्ले चॅम्पियनशिप, थायलंड एमेच्योर ओपन\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरू�� नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\n2016 मध्ये जगभरातील 114 महिला गोल्फर्सची लेडीज युरोपियन टूर ही स्पर्धा भरली होती, त्याचे जेतेपद पटकावणारी ती पहिली भारतीय गोल्फपटू ठरली. विशेष म्हणजे, व्यावसायिकरीत्या गोल्फ खेळण्याचे ते अदितीचेही हे पहिलेच वर्ष होते. [1]\n2016 साली झालेल्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत अदिती भारताची एकमेव गोल्फपटू होती, त्यामुळे वयाच्या 18व्या वर्षीच तिने भारतीय क्रीडा क्षेत्रात आपले नाव कोरले. [3]\nभारतीय महिलांचा व्यावसायिक गोल्फमध्ये प्रवेश हा उशिरा म्हणजेच 2006 मध्ये झाला. ज्यावेळी दिल्ली येथे महिलांसाठी पहिल्या व्यावसायिक गोल्फ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. [1] .[1]\nवैयक्तिक जीवन आणि पार्श्वभूमीसंपादन करा\nअदितीचा जन्म बंगळुरूमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. वयाच्या सहाव्या वर्षापासून गोल्फचे आकर्षण असलेली अदिती कर्नाटक गोल्फ असोसिएशनच्या हिरव्यागार गोल्फ कोर्सवर सराव करत असे. आपल्या वडिलांसोबत अदिती या गोल्फ कोर्सवर जात[2] , जिथे ती लवकरच गोल्फमध्ये कुशल झाली.\nअदितीचे वडील पंडित गुडलामानी अशोक हेच तिचे कॅडी आहेत.[4]\nएकीकडे फ्रँक अँथनी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण आणि दुसरीकडे गोल्फ कोर्सवर सराव, अशी दुहेरी कसरत अदिती करत होती. पुढे ती स्थानिक स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागली.\nआपले आईवडील आपला सर्वात मोठा आधार आहेत, त्यांचाच आपल्यावर सर्वात जास्त प्रभाव आहे, असे अदिती सांगते. तिला लेपल पिन गोळा करण्याचा छंद आहे. [6] सीव्ह बॅलेस्टेरोस तिचा आवडता गोल्फर आहे, आणि सेंट अँड्र्यूज येथील ओल्ड कोर्स तिला सर्वात जास्त आवडतो.[4]\n2011 मध्ये 13 वर��षांची असताना अदितीने कर्नाटक ज्युनियर आणि दक्षिण भारतीय ज्युनियर या दोन चॅम्पियनशिपमध्ये पहिली राज्यस्तरीय जेतेपदे पटकावली. याच वर्षी तिने राष्ट्रीय हौशी गोल्फ स्पर्धा जिंकली.\nपुढच्या तीन वर्षात - 2012, 2013 आणि 2014 मध्ये तिने राष्ट्रीय कनिष्ठ स्पर्धा जिंकल्या. 2014 मध्ये तिने कनिष्ठ आणि वरिष्ठ अशा दोन्ही स्पर्धांची जेतेपदे पटकावली. 2013 मध्ये झालेले एशियन युथ गेम्स, 2014च्या युथ ऑलिम्पिक आणि 2014च्या एशियन गेम्समध्ये खेळणारी ती एकमेव भारतीय गोल्फर ठरली.\nआपल्या प्रभावी हौशी कारकीर्दीच्या शिखरावर असताना 2015 मध्ये अदितीने लेडीज ब्रिटिश हौशी स्ट्रोक प्ले चँपियनशिपचे अजिंक्यपद पटकावले. त्यानंतर 1 जानेवारी 2016 पासून तिने व्यावसायिक गोल्फपटू म्हणून खेळण्यास सुरुवात केली.\nऑगस्ट 2016 मध्ये रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत खेळली, त्यावेळी अदिती फक्त 18 वर्षांची होती. हा एक विक्रमच ठरला, कारण ती तेव्हा ऑलिम्पिकमध्ये गोल्फ खेळणारी सर्वात तरुण स्पर्धक (पुरुष किंवा महिला) होती, शिवाय ऑलिम्पिकमध्ये खेळणारी पहिली भारतीय महिला गोल्फपटू होती. [1][3]\nत्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये अदितीने पहिल्यांदा लेडीज युरोपियन टूर (LET) जिंकली. हा विजय तिची होम टूर्नामेंट असलेल्या वुमेन्स इंडियन ओपन स्पर्धेत तिला मिळाला होता. [3]\nत्यानंतर अदितीने कतार लेडीज ओपन स्पर्धाही जिंकली आणि तिला ‘एलईटी रूकी ऑफ द ईअर' हा पुरस्कार देण्यात आला. 2017च्या गाजलेल्या अमेरिकन दौर्‍यामध्ये LPGA (द लेडीज प्रोफेशनल गोल्फ असोसिएशन) टूर कार्ड मिळविणारी ती पहिली भारतीय ठरली. [5]\nअदितीने 2018 मध्ये 24 आणि 2019 मध्ये 22 स्पर्धा खेळल्या. यात दोन वेळा ती पहिल्या दहामध्ये होती, ज्यापैकी एक व्होलंटिअर्स ऑफ अमेरिका LPGA टेक्सास क्लासिक ही स्पर्धा होती. [6]\n18 की उम्र में कामयाबी जिसके कदम चूमती है [१]\nजन्मतारीख : 29 मार्च 1998\nउंची: 1.73 मीटर (5 फूट 8 इंच)\nव्यावसायिक खेळाडू 2016 पासून\nलेडिज युरोपियन टूर : 3\nLET रूकी ऑफ द ईअर 2016\nLast edited on २४ फेब्रुवारी २०२१, at ११:४८\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २४ फेब्रुवारी २०२१ रोजी ११:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://vichakshan.com/home/bookDetails/89", "date_download": "2021-06-15T17:02:28Z", "digest": "sha1:ESH6TDDDY7PESQSGOAOKD6YOSQW6WNPP", "length": 3824, "nlines": 57, "source_domain": "vichakshan.com", "title": "Book Details", "raw_content": "\nBy श्री.मच्छिन्द्र त्रिबंक माळी\n‘बोभाटा’ हा बारा लघुकथांचा संग्रह. या सर्व बाराही कथा स्थळ-काळाच्या विशिष्ट अवकाशात बांधलेल्या, नानाविध घटनांनी समृद्ध असणाऱ्या, प्रसंगांच्या तुकड्यांनी गुंफलेल्या पारंपारिक कथानकप्रधान अशा लघुकथा आहेत. या सर्वच कथांमध्ये सामाजिक, राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक पर्यावरण खेड्यातलं आहे.\nस्वातंत्र्यानंतरच्या गेल्या काही वर्षात खेड्यातलं जीवन झपाट्यानं बदललं आहे. एकेकाळचे समृध्द, सनातन व पारंपरिक खेडे स्वातंत्र्योत्तर काळातील औद्योगिकीकरण, आधुनिकीकरण, शहरीकरण या यांत्रिकीकरण यासारख्या स्थित्यंतरांना सामोरे जाऊन जसे आमूलाग्र बदलले.\nया संग्रहातील सर्व कथांचा अवकाश स्वातंत्र्योत्तर काळातील खेडे हा असला तरी या स्थित्यंतरांचा वेध हा तिचा कथाविषय नाही. खेड्याचा पर्यावरणातील घटना साध्या, सोप्या व सरळ भाषेत निवेदन करणे व खेड्यातील कुटुंबव्यवस्थेतील विविध नात्यातील प्रेमाचं, एकोप्याचं, ताणतणावाचे दर्शन घडवणे असं या कथांचं स्वरूप आहे.\n‘गोष्ट’ म्हणजे ‘काय आहे’ आणि ‘परिभाषित’ म्हणजे ‘कसे सांगितले आहे’, गोष्ट आणि परिभाषितयांच्या उत्कृष्ट समन्वंयातून चांगली कथा घडत असते. ‘बोभाटा’ या लघुकथासंग्रहातील कथांमध्ये ‘गोष्ट’ आणि ‘परिभाषित’ यांचा उत्कृष्ट समन्वयय आढळतो.\nPublished by श्री.मच्छिन्द्र त्रिबंक माळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/maharashtra/bjp-anti-pankaja-munde-politics-in-marathwada-beed-news-updates/", "date_download": "2021-06-15T17:08:21Z", "digest": "sha1:TSAW6V2O7NRWR7IWBUEROH73T7JRJMZC", "length": 29098, "nlines": 156, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "उ. महाराष्ट्रात खडसेंविरोधी जे राजकारण शिजलं | तेच मराठवाड्यात पंकजा मुंडेंच्या बाबतीत? – सविस्तर | उ. महाराष्ट्रात खडसेंविरोधी जे राजकारण शिजलं | तेच मराठवाड्यात पंकजा मुंडेंच्या बाबतीत? - सविस्तर | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nHealth First | भाजलेले चणे खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे | वाचा सविस्तर खुशखबर | SBI कडून ‘या’ खातेदारांना 2 लाखांचं अपघात विमा संरक्षण | असा मिळवा फायदा Sarkari Naukri | SBI (मुंबई) बँकेत फायर इंजिनियर्सला मोठी संधी | वाचा, शेअर करा ई-सेवा | पॅन कार्ड हरवलंय | असं ऑनलाईन ड्युप्लिकेट काढा Health First | खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी | ही कारणं आधी वाचा Health First | तुमचा चेहरा सुजल्यासारखा वाटतोय | असं ऑनलाईन ड्युप्लिकेट काढा Health First | खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी | ही कारणं आधी वाचा Health First | तुमचा चेहरा सुजल्यासारखा वाटतोय हे उपाय करून पाहा Health First | घरातील फ्रीजमधून वास येतोय हे उपाय करून पाहा Health First | घरातील फ्रीजमधून वास येतोय | हे करून पहा\nMarathi News » Maharashtra » उ. महाराष्ट्रात खडसेंविरोधी जे राजकारण शिजलं | तेच मराठवाड्यात पंकजा मुंडेंच्या बाबतीत\nउ. महाराष्ट्रात खडसेंविरोधी जे राजकारण शिजलं | तेच मराठवाड्यात पंकजा मुंडेंच्या बाबतीत\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 8 महिन्यांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nबीड, २८ ऑक्टोबर : गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांची नोंदणी करून विविध योजना राबविण्याबरोबरच महामंडळाचे लवकरच बळकटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.\nकाल दिनांक 27 ऑक्टोबर रोजी राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या संघटनांकडून विविध मागण्या /प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत काल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुक येथे बैठक आयोजित करण्यात आली होती, त्याप्रसंगी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने महामंडळाला बळकटी देण्या संदर्भात करण्यात येत असलेल्या उपायोजना याबाबत सविस्तर सादरीकरण केले. राज्यातील ऊस तोडणी कामगारांचे अनेक प्रलंबित असलेले प्रश्न महामंडळातून च्या माध्यमातून कशा पद्धतीने मार्गी लावता येतील यासंदर्भात सविस्तर सादरीकरण सामाजिक न्याय विभागाच्या वतीने करण्यात आले.\nदरम्यान, पुण्यात झालेल्या बैठकीनंतर पंकजा मुंडे या शरद पवारांच्या कामाने प्रभावित झाल्या आहेत .त्यांनी एक ट्विट करून शरद पवारांचे खुल्या मनाने कौतुक केले आहे.शरद पवारांच्या काम करण्याच्या ���्टॅमिनाचे त्यांनी कौतुक केले आहे. पंकजा मुंडेंनी ट्विट केले आहे की, @PawarSpeaks hats off … कोरोना च्या परिस्थितीत इतका दौरा , आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिना चे अप्रूप वाटले … पक्ष, विचार आणि राजकारण वेगळे जरी असले तर कष्ट करणाऱ्या विषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबानी शिकवले आहे’.त्यामुळे पंकजा मुंडेंच्या या ट्विटनंतर नवीन राजकीय समिकरणे पाहायला मिळणार का अशा चर्चा सुरू झाली आहे.\n@PawarSpeaks hats off … कोरोना च्या परिस्थितीत इतका दौरा , आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिना चे अप्रूप वाटले … पक्ष ,विचार आणि राजकारण वेगळे जरी असले तर कष्ट करणाऱ्या विषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबानी शिकवले आहे\nतत्पूर्वी बीडमध्ये निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये आयात करण्यात आलेले आमदार सुरेश धस यांना ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवरून भाजपमधील वरिष्टांनीच नैतृत्व करण्याची बळकटी दिल्याचं राजकीय विश्लेषक म्हणतात. पंकजा मुंडे परदेशात असताना याबाबत घटना घडल्याचं म्हटलं जातं आहे. परिणामी, खडसेंच्या राजकीय जीवनाच्या बाबतीत दूरगामी परिणाम करणारं जे राजकारण फडणवीसांच्या कालखंडात घडलं ते पंकजा मुंडे यांच्या बाबतीत देखील घडण्याची शक्यता हा प्राथमिक घटनाक्रम सांगतो आहे.\nपंकजा मुंडे आज भाजपच्या राष्ट्रीय सचिव पदी असल्या तरी फडणवीसांपुढे त्यांचे अधिकार किती ग्राह्य धरले जातील याबाबत राजकीय विश्लेषकांना देखील शंका आहे. बीडच्या भाजपात सध्या घडणाऱ्या घटना याची कल्पना न येण्याइतक्या पंकजा मुंडे देखील छोट्या राजकारणी नक्कीच नाहीत. त्यामुळे शिवसेनेनं दिलेली हाक आणि बीडच्या राजकारणी असून देखील मुंबईतील शिवाजीपार्क मैदान गाजवण्याची बोलून दाखवलेली इच्छा बरंच काही सांगून जाते. त्यामुळे फडणवीस गट उत्तर महाराष्ट्रातील स्पर्धक संपविण्यासाठी जसे छुप्यामार्गाने पुढे होते, तसेच आता भाजपच्या मराठवाड्यातील राजकारणात छुपे मार्ग शोधून रणनीती आखात असल्याचं राजकीय विश्लेषकांनी म्हटलं आहे. त्यामुळे भविष्यात पंकजा मुंडेंच्या बाबतीत काय राजकारण शिजणार ते पाहावं लागणार आहे.\nमागील बातमी पुढील बातमी\nऊसतोड मजुरांच्या प्रश्नावर पंकजा मुंडे आणि आ. सुरेश धस आमनेसामने\n२१ रुपयांच्या पुढे दरवाढ मिळाली तर कोयता उचलून तोडणीला जाण्याचे पंकजा मुंडे (BJP Ex MLA and Minister Pankaja Munde) यांनी आदेश दिले आहेत. मात्र दुसरीकडे या घोषणेला विरोध करत भाजप आमदार सुरेश धस (BJP MLA Suresh Dhas) यांनी १५० टक्के वाढ झाल्याशिवाय एकही मजूर जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. ऊसतोड मजुरांच्या आंदोलनात फूट पडल्याचं चित्र आहे. कारण या प्रश्नावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे.\nऊसतोडणी कामगारांनो गरज कारखानदारांना आहे | लक्षात घ्या - प्रकाश आंबेडकर\nबीडमध्ये एकाबाजूला ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवरून पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस समोरासमोर आले आहेत. आमच्या ऊसतोड कामगारांना १५० टक्के, १०० टक्के, ७० टक्के वाढ नको तर कमीत कमी प्रति टनाला २१ रुपये वाढ द्या, असे आवाहन पवार साहेबांना केलं आहे. अंबेजोगाई येथील आज कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी ऊसतोड मजुरांसंदर्भात मोठी घोषणा केली. यावर क्रिया प्रतिक्रिया उमटत आहेत. आमच्या ऊसतोड कामगारांना उद्या भगवान बाबांचे दर्शन घेऊन ऊसतोड करण्यासाठी कारखान्याला गाड्या भरण्याचे आदेश दिले आहेत.\nकाल पंकजा मुंडेंशी मतभेद | आज भाजपा आ. सुरेश धस यांना पवारांसोबतच्या बैठकीत प्रवेश\n२१ रुपयांच्या पुढे दरवाढ मिळाली तर कोयता उचलून तोडणीला जाण्याचे पंकजा मुंडे (BJP Ex MLA and Minister Pankaja Munde) यांनी काल आदेश दिले होते. मात्र दुसरीकडे या घोषणेला विरोध करत भाजप आमदार सुरेश धस (BJP MLA Suresh Dhas) यांनी १५० टक्के वाढ झाल्याशिवाय एकही मजूर जाणार नाही, अशी भूमिका घेतली होती. ऊसतोड मजुरांच्या आंदोलनात (Sugarcane worker) फूट पडल्याचं चित्र होतं. कारण या प्रश्नावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस आमने-सामने आल्याचं काल पाहायला मिळत होतं.\nकट्टर राजकीय विरोधक पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकाच मंचावर\nकट्टर राजकीय विरोधक असलेले सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आले आहेत. गहिनीनाथ गडावरच्या एका कार्यक्रमात दोघे एकत्र दिसले. एकमेकांवरच्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळं बीडची विधानसभा निवडणूक चांगलीच गाजली होती. विधानसभा निवडणुकीनंतर दोघे पहिल्यांदाच एकत्र आले. गहिनीनाथ गडावर संत वामनभाऊ महाराज यांचा ४२ व्या पुण्यतिथी महोत्सव पार पडतोय. त्यानिमीत्ताने हे भाऊ-बहीण एकाच व्यासपीठावर दिसले.\nपंकजा मुंडेचं वर्चस्व असलेल्या बँकेच्या चेअ���मनला लाच घेताना अटक\nभ्रष्टाचाराच्या प्रकरणात मागील 2 वर्षापासून गाजत असलेल्या वैद्यनाथ बँकेचे चेअरमन अशोक जैन यांना तब्बल दहा लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. या घटनेमुळे बीड जिल्ह्यासह राज्यात एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई आज अशोक जैन यांच्या परळी येथील राहत्या घरी करण्यात आली. औरंगाबाद लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून धाड टाकली तेव्हा हा संपूर्ण प्रकार उजेडात आला.\nबीडच्या कंटेन्मेंट झोनमध्ये भाजप आमदाराचा लोकांशी संवाद; गुन्हा दाखल\nमहाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तर दुसरीकडे बीडमध्येही कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. शहरात तणावपूर्ण वातावरण असताना भाजपचे आमदार सुरेश धस यांनी कंटेन्मेंट झोनमध्ये प्रवेश केला होता. या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nबारामतीच्या चहावाल्याकडून मोदींना दाढीसाठी 100 रुपयांची मनी ऑर्डर | म्हणाला साहेब, दाढीऐवजी लसीकरण वाढवा\nदेशाची अर्थव्यवस्था ढासळतेय | पण भाजपचा पक्ष खजिन�� तुडुंब भरतोय | २०१९-२० मध्ये ७८५ कोटीची देणगी\nVIDEO | मला आनंद आहे की, कोविडमध्ये देशात अनेकांनी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जीव गमावले - गडकरी\nबीड | परळी तालुक्यातील सिरसाळा येथे MIDC उभारण्याचा मार्ग मोकळा | उद्योग मंत्रालयाची मंजुरी\nहमीभाव वाढवल्याचा दावा कोणत्याही तज्ज्ञाने सिद्ध करून दाखवावा - राजू शेट्टी\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nकोरोना आपत्तीत आरोग्य व्यवस्थेची पोलखोल झाली, पण मोदी म्हणाले, आम्ही नव्या आरोग्य सुविधा उभारल्या\nआज सकाळी ११ वाजता पंतप्रधान-मुख्यमंत्री भेट | काय असतील मराठा आरक्षण प्रश्नी मुद्दे\nअजब | उपराष्ट्रपतींचं ट्विटर खातं सक्रिय नसल्यानं ब्लू टिक ऑटोमॅटिकली गेली | भाजप म्हणतं हा घटनेवरील हल्ला\nमोफत लसीकरणासाठी फेब्रुवारीपासूनच मुख्यमंत्र्यांची मागणी होती | निर्णयासाठी मोदींना ४ महिने लागले - ममता बॅनर्जी\nSpecial Recipe | गाजर न किसता गाजराचा चविष्ट हलवा बनवा\nदेशात कोरोना लसींचा तुटवडा आणि केंद्र सरकार ट्विटरवरील ‘ब्लू टिक’साठी भांडतंय - राहुल गांधी\nSpecial Recipe | पारंपारिक गावरान पद्धतीने मिरचीचा ठेचा | करून पहा\nदेशात कोरोनाबळींच्या संख्येत थोडी वाढ | पण कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ\nकेंद्र सरकार केवळ हेडलाईन मॅनेजमेंटमध्ये व्यस्त | राज्यांना कशापध्दतीने लस पुरवठा करणार ते सांगावे - राष्ट्रवादी\nमुंबईत पहाटेपासून जोरदार पाऊस | 16 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/even-today-the-name-of-narendra-modi-as-the-prime-minister-is-preferred-revealed-in-the-survey-of-abp-news/", "date_download": "2021-06-15T17:14:38Z", "digest": "sha1:QMNGBSBH7MTLLHRVPLSOJSU55H7RI3EC", "length": 17521, "nlines": 391, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "पंतप्रधान म्हणून आजही नरेंद्र मोदींच्या नावालाच पसंती, एबीपी न्यूजच्या सर्व्हेत उघड - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nविभागीय शुल्क समितीच्या कामकाजाबद्दल आठवड्याभरात प्रतिज्ञापत्र सादर करा – मुंबई उच्च…\nसरकारने ओबीसी आयोगावर नियुक्त केले ९ सदस्य\nकोरोना : राज्यात मृतांचा आकडा पुन्हा वाढला, ३८८ ची नोंद\n‘आशां’च्या संपावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणालेत …\nपंतप्रधान म्हणून आजही नरेंद्र मोदींच्या नावालाच पसंती, एबीपी न्यूजच्या सर्व्हेत उघड\nनवी दिल्ली : मोदी सरकारने सलग ७ वर्षे वर्षे पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर एबीपी न्यूज-सी-व्होटर्सनने( survey of ABP News) महत्त्वपूर्ण मुद्द्यांवरुन देशातील जनतेच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यासाठी सी-व्होटरने एक सर्वेक्षण केलं आहे. यात जनतेला अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यातील एक प्रश्नही विचारला गेला की पंतप्रधानपदासाठी सर्वात योग्य व्यक्ती कोण पंतप्रधान नरेंद्र मोदी, (Narendra Modi)कॉंग्रेस नेते राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यासह या प्रश्नासाठी बर्‍याच मोठ्या नेत्यांची नावे जनतेसमोर ठेवली गेली.\nजनतेला विचारण्यात आलेले प्रश्न…\nतुमच्या मते पंतप्रधान पदासाठी सर्वात योग्य व्यक्ती कोण\nनरेंद्र मोदी- ४४.१४ टक्के\nराहुल गांधी – १२.३६ टक्के\nसोनिया गांधी – २.९१ टक्के\nमनमोहन सिंह- ६.५५ टक्के\nयोगी आदित्यनाथ – १.२२ टक्के\nममता बॅनर्जी – 0.३४ टक्के\nअरविंद केजरीवाल – ३.८५ टक्के\nइतर- १३. ७६ टक्के\nसांगता येत नाही – १४.८७ टक्के\nअनेक मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर एकीकडे टीका होताना दिसत आहे. दुसरीकडे पंतप्रधान म्हणून आजही नरेंद्र मोदी यांनाच लोकांची पसंती आहे.\nतुम्हाला थेट पंतप्रधान निवडीची संधी दिल्यास राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यापैकी कुणाला निवडणार\nनरेंद्र मोदी – ५४.०५ टक्के\nराहुल गांधी – २५.३४ टक्के\nयापैकी नाही – ११.१५ टक्के\nसांगता येत नाही – ९.४६ टक्के\nटीप – मोदी सरकारनं सगळं ७ वर्षे पूर्ण केली आहेत. या पार्श्वभूमीवर एबीपी माझासाठी सी व्होटरनं देशाचा मूड जाणून घेतला. आजचा हा सर्व्हे देशभरा�� १ जानेवारी ते २८ मे दरम्यान घेतला गेला. या सर्व्हेत १३९१९९ लोकांची मतं जाणून घेतली. सर्व्हेमध्ये सर्व ५४३लोकसभा मतदारसंघातील लोकांची मतं जाणून घेतली गेली. देशाचा मूडमधील पोलमध्ये मार्जिन ऑफ एरर प्लस मायनस ३ ते प्लस मायनस ५ टक्के असू शकतो.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleपनवती ठाकरे सरकारला फक्त दारूबंदी उठवायला जमली : निलेश राणेंचे टीकास्त्र\nNext articleउंदीर मारण्यासाठी ऑस्ट्रेलियाने भारताकडे मागितले ५ हजार लिटर विष\nविभागीय शुल्क समितीच्या कामकाजाबद्दल आठवड्याभरात प्रतिज्ञापत्र सादर करा – मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश\nसरकारने ओबीसी आयोगावर नियुक्त केले ९ सदस्य\nकोरोना : राज्यात मृतांचा आकडा पुन्हा वाढला, ३८८ ची नोंद\n‘आशां’च्या संपावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणालेत …\nलर्निंग लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया झाली सोपी; आरटीओत जाण्याची गरज नाही \nकाँग्रेसचे प्रभारी करणार महाराष्ट्राचा दौरा, राजकीय चर्चांना उधाण; काँग्रेसच्या मनात …\nशिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे ; नितेश राणेंचा प्रहार\nउल्हासनगर महापालिका स्थायी सभापती निवडणूक ; शिवसेनेला टीम कलानीचा पाठिंबा ,...\nसोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करत आहे ;...\nशिवसेनेचे कट्टर विरोधक नारायण राणेंना पंतप्रधान मोदींकडून स्पेशल गिफ्ट\nराम मंदिरावर घोटाळ्याचा डाग ; मोदी आणि भागवतांना हस्तक्षेप करावाच लागेल...\nमराठा आरक्षण : … कुणाला कुठं गाठायचे हे मी बघतो :...\nमराठा आरक्षणासाठी दोन्ही राजे एकत्र; उदयनराजे म्हणाले, ‘आरक्षणासाठी दोन्ही घराणे एक’\nचंद्रकांतदादांची अवस्था म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी; अजित पवारांचे टीकास्त्र\nविभागीय शुल्क समितीच्या कामकाजाबद्दल आठवड्याभरात प्रतिज्ञापत्र सादर करा – मुंबई उच्च...\nदोन इटालियन मरीन्सविरुद्धचा खटला नऊ वर्षांनी अखेर रद्द\nपासपोर्टच्या नूतनीकरणासाठी कंगनाची हायकोर्टात याचिका\nपक्षाच्या अध्यक्षपदावरुन हटवलेल्या चिराग पासवान यांनी बंडखोर खासदारांना पक्षातून हाकलले\nनागपुरातील संविधान चौकात भरपावसात धरणे आंदोलन; संप चालूच राहणार : आशा...\nमराठा आरक्षण : संभाजीराजेंच्या आवाहनाला प्रकाश आंबेडकरांचा प्रतिसाद; आंदोलनासाठी कोल्हापुरात दाखल\nशिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे ; नितेश राणेंचा प्रहार\nबुरुज ढासळला : कंत्राट रद्द करून अधिकाऱ्यांना निलंबित करा; राष्ट्रवादी काँग्रेसची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/if-there-is-a-war-like-situation-will-you-ask-them-to-buy-tanks-kejriwals-question-to-the-center/", "date_download": "2021-06-15T16:11:45Z", "digest": "sha1:3FAIWAOYE5KBY2E6XYPZSK5R34DUSZ6C", "length": 18037, "nlines": 389, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Arvind Kejriwal News : युद्धासारखी स्थिती आल्यास रणगाडे खरेदी करायला सांगणार का?", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nकोरोना : राज्यात मृतांचा आकडा पुन्हा वाढला, ३८८ ची नोंद\n‘आशां’च्या संपावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणालेत …\nलर्निंग लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया झाली सोपी; आरटीओत जाण्याची गरज नाही \nकाँग्रेसचे प्रभारी करणार महाराष्ट्राचा दौरा, राजकीय चर्चांना उधाण; काँग्रेसच्या मनात …\nयुद्धासारखी स्थिती आल्यास रणगाडे खरेदी करायला सांगणार का\nनवी दिल्ली :- कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आजपासून ड्राईव्ह-इन लसीकरण अभियान सुरू करण्यात आले आहे. दिल्लीकरांना त्यांच्याच कारमध्ये बसून लस दिली जाणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते या लसीकरण अभियानाला सुरुवात झाली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. जर पाकिस्तानने आपल्यावर हल्ला केला तर राज्यांनी आपापले रणगाडे खरेदी करायचे का असा सवाल अरविंद केजरीवालांनी (Arvind Kejriwal) केंद्र सरकारला विचारला.\nकेंद्र सरकार आजही कोरोना संकटात (Corona Crisis) गंभीर नाही, असा आरोप केजरीवाल यांनी केला. राज्याने आपल्या लसींची सोय करावी, असे केंद्राने सांगितले आहे. केंद्र लसींबाबत अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहे; मात्र, एक लसही मिळवता आली नाही. लस बनवणाऱ्या कंपन्या केंद्राकडे बोट दाखवतात. सर्व टेंडर फेल होत आहेत. मग राज्यांनी करायचे काय केंद्र देशासाठी लस का खरेदी करत नाही केंद्र देशासाठी लस का खरेदी करत नाही असा सवाल केजरीवालांनी विचारला.\nही बातमी पण वाचा : मोदी सरकारचे लसीकरण धोरण अयशस्वी, याला जबाबदार कोण\nटीम इंडिया बनून काम करा\nही वेळ भारताला एकत्र येऊन काम करण्याची आहे, टीम इंडिया म्हणून या संकटाला तोंड द्यायला हवे. सर्व राज्यांचे मुख्यमंत्री शिपायाप्रमाणे लढा देत आहेत; मात्र केंद्राचे काम आम्ही कसे करू. जर पाकिस्तानने भारताविरुद्ध युद्ध छेडले तर तुम्ही राज्यांना रणगाडे खरेदी करायला सांगणार आहे का असा संतप्त सवाल केजरीवाल यांनी केंद्राला केला आहे.\nकोरोना के ख़िलाफ़ लड़े जा रहे इस युद्द में देश के हर व्यक्ति को वैक्सीन लगाने के लिए हमें राज्यों में बंटकर नहीं बल्कि एकजुट भारत के तौर पर आगे बढ़ना होगा | Press Conference | LIVE https://t.co/YwXIB4dZ95\nDisclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleमोदी सरकारचे लसीकरण धोरण अयशस्वी, याला जबाबदार कोण\nNext articleशिवसेनेचा भाजपला मोठा धक्का; मुक्ताईनगरचे तब्बल १० आजी-माजी नगरसेवक शिवसेनेत\nकोरोना : राज्यात मृतांचा आकडा पुन्हा वाढला, ३८८ ची नोंद\n‘आशां’च्या संपावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणालेत …\nलर्निंग लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया झाली सोपी; आरटीओत जाण्याची गरज नाही \nकाँग्रेसचे प्रभारी करणार महाराष्ट्राचा दौरा, राजकीय चर्चांना उधाण; काँग्रेसच्या मनात …\nदोन इटालियन मरीन्सविरुद्धचा खटला नऊ वर्षांनी अखेर रद्द\nपासपोर्टच्या नूतनीकरणासाठी कंगनाची हायकोर्टात याचिका\nशिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे ; नितेश राणेंचा प्रहार\nउल्हासनगर महापालिका स्थायी सभापती निवडणूक ; शिवसेनेला टीम कलानीचा पाठिंबा ,...\nसोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करत आहे ;...\nशिवसेनेचे कट्टर विरोधक नारायण राणेंना पंतप्रधान मोदींकडून स्पेशल गिफ्ट\nराम मंदिरावर घोटाळ्याचा डाग ; मोदी आणि भागवतांना हस्तक्षेप करावाच लागेल...\nमराठा आरक्षण : … कुणाला कुठं गाठायचे हे मी बघतो :...\nमराठा आरक्षणासाठी दोन्ही राजे एकत्र; उदयनराजे म्हणाले, ‘आरक्षणासाठी दोन्ही घराणे एक’\nचंद्रकांतदादांची अवस्था म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी; अजित पवारांचे टीकास्त्र\nदोन इटालियन मरीन्सविरुद्धचा खटला नऊ वर्षांनी अखेर रद्द\nपासपोर्टच्या नूतनीकरणासाठी कंगना��ी हायकोर्टात याचिका\nपक्षाच्या अध्यक्षपदावरुन हटवलेल्या चिराग पासवान यांनी बंडखोर खासदारांना पक्षातून हाकलले\nनागपुरातील संविधान चौकात भरपावसात धरणे आंदोलन; संप चालूच राहणार : आशा...\nमराठा आरक्षण : संभाजीराजेंच्या आवाहनाला प्रकाश आंबेडकरांचा प्रतिसाद; आंदोलनासाठी कोल्हापुरात दाखल\nशिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे ; नितेश राणेंचा प्रहार\nबुरुज ढासळला : कंत्राट रद्द करून अधिकाऱ्यांना निलंबित करा; राष्ट्रवादी काँग्रेसची...\nउल्हासनगर महापालिका स्थायी सभापती निवडणूक ; शिवसेनेला टीम कलानीचा पाठिंबा ,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/nagesh-kariyappa-report-filed-against-amit-shah/", "date_download": "2021-06-15T16:13:00Z", "digest": "sha1:ACXUB4JXGC4BEIK7LUGPH7Y2C4TSUL46", "length": 17809, "nlines": 390, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Latest Marathi News : निवडणूक रॅलीनंतर गृहमंत्री अमित शाह बेपत्ता; दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nकोरोना : राज्यात मृतांचा आकडा पुन्हा वाढला, ३८८ ची नोंद\n‘आशां’च्या संपावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणालेत …\nलर्निंग लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया झाली सोपी; आरटीओत जाण्याची गरज नाही \nकाँग्रेसचे प्रभारी करणार महाराष्ट्राचा दौरा, राजकीय चर्चांना उधाण; काँग्रेसच्या मनात …\nनिवडणूक रॅलीनंतर गृहमंत्री अमित शहा बेपत्ता; दिल्ली पोलिसात तक्रार दाखल\nनवी दिल्ली :- देशात कोरोनाने (Coronavirus) अक्षरशः थैमान घातले आहे. बेड्स, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्सचा तुटवडा जाणवत आहे. तरीही कोरोना महामारीच्या काळात निवडणूक रॅली काढण्यात आली. निवडणुका होताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) कुठे बेपत्ता झाले, काही ठाऊक नाही. ‘नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया’ (NSUI) संघटनेचे सरचिटणीस नागेश करियप्पा (Nagesh Kariyappa) यांनी अमित शहा बेपत्ता असल्याची तक्रार बुधवारी दिल्ली पोलिसात दाखल केली आहे.\nमहामारीच्या संकटात देशवासीयांची काळजी घेणे आणि सेवा करणे, हे राजकीय व्यक्तीचे काम आहे, असे करियप्पा यांनी तक्रारीत म्हटले आहे. गृहमंत्री अमित शहा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर दिल्ली पोलीस हे करियप्पांची चौकशी करण्यासाठी आले होते, असा दावा NSUIचे राष्ट्रीय सचिव व प्रवक्ते लोकेश चूग यांनी केला. २०१३ पर्यंत राजकीय नेते नागरिकांना उत्तरासाठी बाध्य होते. परंतु, भाजप सत्ता आल्यानंतर हे चित्र पालटले. अशा भयावह काळात पंतप्रधानानंतर अतिशय महत्त्वाची व्यक्तीच मात्र गायब आहे, असेही चूग म्हणाले.\nदेशातील सर्वच नागरिक अत्यंत कठीण प्रसंगातून जात आहेत, अशा काळात नागरिकांना आधार देणे आणि जबाबदारी घेणे हे सरकारचे कर्तव्य आहे. मात्र, यात सरकार अपयशी ठरले आहेत. त्यामुळे ‘NSUI’चे सरचिटणीस नागेश करियप्पा यांनी गृहमंत्री बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. सरकार देशाच्या प्रश्नांची उत्तरे लवकरात लवकर देईल, अशी आशा आहे, असे NSUIने आपल्या निवेदनात म्हटले आहे.\nDisclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleकाँग्रेसमध्ये नेत्यांना किंमत नाही; खंत व्यक्त करत माजी आमदाराने सोडला पक्ष\nNext articleकोरोना मृत्युछाया : महिलेने केली अंत्यसंस्काराची रंगीत तालीम \nकोरोना : राज्यात मृतांचा आकडा पुन्हा वाढला, ३८८ ची नोंद\n‘आशां’च्या संपावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणालेत …\nलर्निंग लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया झाली सोपी; आरटीओत जाण्याची गरज नाही \nकाँग्रेसचे प्रभारी करणार महाराष्ट्राचा दौरा, राजकीय चर्चांना उधाण; काँग्रेसच्या मनात …\nदोन इटालियन मरीन्सविरुद्धचा खटला नऊ वर्षांनी अखेर रद्द\nपासपोर्टच्या नूतनीकरणासाठी कंगनाची हायकोर्टात याचिका\nशिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे ; नितेश राणेंचा प्रहार\nउल्हासनगर महापालिका स्थायी सभापती निवडणूक ; शिवसेनेला टीम कलानीचा पाठिंबा ,...\nसोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करत आहे ;...\nशिवसेनेचे कट्टर विरोधक नारायण राणेंना पंतप्रधान मोदींकडून स्पेशल गिफ्ट\nराम मंदिरावर घोटाळ्याचा डाग ; मोदी आणि भागवतांना हस्तक्षेप करावाच लागेल...\nमराठा आरक्षण : … कुणाला कुठं गाठायचे हे मी बघतो :...\nमराठा आरक्षणासाठी दोन्ही राजे एकत्र; उदयनराजे म्हणाले, ‘आरक्षणासाठी दोन्ही घराणे एक���\nचंद्रकांतदादांची अवस्था म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी; अजित पवारांचे टीकास्त्र\nदोन इटालियन मरीन्सविरुद्धचा खटला नऊ वर्षांनी अखेर रद्द\nपासपोर्टच्या नूतनीकरणासाठी कंगनाची हायकोर्टात याचिका\nपक्षाच्या अध्यक्षपदावरुन हटवलेल्या चिराग पासवान यांनी बंडखोर खासदारांना पक्षातून हाकलले\nनागपुरातील संविधान चौकात भरपावसात धरणे आंदोलन; संप चालूच राहणार : आशा...\nमराठा आरक्षण : संभाजीराजेंच्या आवाहनाला प्रकाश आंबेडकरांचा प्रतिसाद; आंदोलनासाठी कोल्हापुरात दाखल\nशिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे ; नितेश राणेंचा प्रहार\nबुरुज ढासळला : कंत्राट रद्द करून अधिकाऱ्यांना निलंबित करा; राष्ट्रवादी काँग्रेसची...\nउल्हासनगर महापालिका स्थायी सभापती निवडणूक ; शिवसेनेला टीम कलानीचा पाठिंबा ,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/the-public-will-be-forced-to-flee-the-government-nana-patole/04122019", "date_download": "2021-06-15T17:17:28Z", "digest": "sha1:FN524RFAQW5YZF6RQBUC2V6VEV5FP6AH", "length": 13401, "nlines": 63, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "पळपुट्या सरकारला जनताच पळवून लावेल - नाना पटोले - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nपळपुट्या सरकारला जनताच पळवून लावेल – नाना पटोले\nयवतमाळ : शेतकरी आत्महत्या झालेल्या कुटूंबाला भेटावे लागू नये म्हणुन नियोजीत दौरा रद्द करणारे मुख्यमंत्री पळपूटे आहेत. ते काय गरीबांना सोबत घेऊन राज्य चालवणार शेतक-यांशी त्यांना काही देणेघेणे नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. राजुरवाडी येथे चायरे कुटूंबियांचे सांत्वन करण्यासाठी गेले असता ते बोलत होते.\nघाटंजी तालुक्यातील राजुरवाडी येथे शंकर चायरे या शेतक-याने विष प्राशन करून आत्महत्या केली. मुख्यमंत्र्यांनी येऊन आश्वासन देई पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भुमिका त्यांच्या कुटूंबियांनी घेतली होती. त्यानंतर आज (ता.१२) रोजी महसूल राज्यमंत्री संजय राठोड, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष नाना पटोले, शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार, विभागीय आयुक्त पियुष सिंग, पोलीस महानिरीक्षक छगन वाकडे यांचेसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nदेवानंद पवार यांना पोलीसांनी स्थानबद्ध केले असूनही त्यांना चर्चेसाठी न्यायालयात नेण्यात आले. शासन प्रशासनाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने माजी खासदार नाना पटोले व शेतकरी नेते देवानंद पवार यांच्या मध्यस्ती नंतर असंवेदनशिल सरकारपुढे हतबल झालेल्या चायरे कुटूंबियांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यास परवानगी दिली. एक कोटी रूपये आर्थिक मदत व कुटूंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी द्यावी अशी अपेक्षा चायरे कुटूंबियांनी व्यक्त केली होती. महसुल राज्यमंत्री संजय राठोड यांनी शासनाच्या वतीने कुटूंबियांशी चर्चा केली. मात्र त्यामधुन कोणताही सकारात्मक तोडगा निघाला नाही.\nभारतीय जनता पक्षाचे कोणतेही पदाधिकारी फिरकले नाही. देवानंद पवार यांनी या परिवाराची समजुत काढली. त्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास सहमती दर्शविली. शवविच्छेदन करून मृतदेह राजुरवाडी येथे आणण्यात आला. शोकाकुल वातावरणात हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीत शंकर चायरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी आमदार विजया धोटे, मिलिंद धुर्वे, अशोक भुतडा, राजेंद्र हेंडवे, किरण कुमरे, शैलेष इंगोले, शालिकबाबु चवरडोल, सैय्यद रफिक बाबु, गजानन पाथोडे तसेच रोहित सिंग सिद्धु, विनोद मडावी, शंकर येलादी, सुधाकर कोहचाडे, किसन पवार, गोपाल उमरे, संजय डंभारे, रणजीत जाधव, वासूदेव राठोड यांचेसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.\nहा लढा संपला नाही – देवानंद पवार\nमृतदेहाचे अवमुल्यन होऊ नये म्हणुन कुटूंबाने अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हि माघार नसून हा लढा अजुनच तिव्र होणार आहे. एवढ्या संवेदनशिल मुद्द्यावर मुख्यमंत्री निष्ठुर भुमिका घेतात हि सत्तेची गुर्मी आहे. मतदार संघात एवढी दु:खद घटना घडली असतांना भाजपाचे नेते सोहळ्यांमध्ये सहभागी होतात. शेतकरी कुटूंबाला भेटण्यास त्यांना वेळ मिळत नाही हि अत्यंत खेदाची गोष्ट आहे. मृत शेतक-याच्या कुटूंबाला भेटण्याचा दबाव येईल या भीतीने मुख्यमंत्री नियोजीत यवतमाळ दौरा रद्द करतात. मात्र उमरखेड येथिल कार्यक्रमाला उपस्थित राहतात हि एकुणच अत्यंत दुर्दैवी बाब आहे. भाजप सरकारला याचे उत्तर जनता येत्या निवडणुकीत देईल असे यावेळी बोलतांना शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार म्हणाले.\nमुख्यमंत्री एवढे पळपूटे असतील असे वाटले नव्हते – जयश्री चायरे\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री एका ���ेतकरी परिवाराला भेटावे लागू नये म्हणुन यवतमाळ दौरा रद्द करून पळून जातात. त्यांना गरीब शेतक-यांच्या समस्यांची जाणिव व्हावी म्हणुन त्यांनी घरी येऊन आमचे दु:ख ऐकावे अशी आमची माफक अपेक्षा होती. मात्र मुख्यमंत्री पळपूटे निघाले अशी भावना मृत शेतकरी शंकर चायरे यांची मुलगी जयश्री हिने व्यक्त केली. गरिबाच्या दु:खाला पाहुन पळ काढणा-या मुख्यमंत्र्यांकडून आणखी काय अपेक्षा करावी असे ती म्हणाली.\nनागपूरसह विदर्भात इशारा : पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचे\nनवीन जगाच्या प्रवासाला निघाले ते दोघे\nदिल्लीत मराठी टक्का वाढवावा -उदय सामंत\nपोलिसांच्या सतर्कतेने तिच्यासह दागिनेही सुरक्षित\nआदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने नागपूर जिल्ह्यासाठी व्हेंटिलेटर्स मंत्री सामंत यांच्या हस्ते लोकार्पण\nमंगळवारी १३ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nमहामेट्रो स्टेशनला “झिरो माईल” फ्रीडम पार्क स्टेशन नाव देण्यास हेरिटेज समितीची मंजुरी\nबुटीबोरीत कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद\nनागपूरसह विदर्भात इशारा : पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचे\nनवीन जगाच्या प्रवासाला निघाले ते दोघे\nदिल्लीत मराठी टक्का वाढवावा -उदय सामंत\nपोलिसांच्या सतर्कतेने तिच्यासह दागिनेही सुरक्षित\nनागपूरसह विदर्भात इशारा : पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचे\nJune 15, 2021, Comments Off on नागपूरसह विदर्भात इशारा : पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचे\nनवीन जगाच्या प्रवासाला निघाले ते दोघे\nJune 15, 2021, Comments Off on नवीन जगाच्या प्रवासाला निघाले ते दोघे\nदिल्लीत मराठी टक्का वाढवावा -उदय सामंत\nJune 15, 2021, Comments Off on दिल्लीत मराठी टक्का वाढवावा -उदय सामंत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/fashion-beauty-news-marathi/change-fashion-with-age-use-these-golden-tips-nrng-101553/", "date_download": "2021-06-15T17:02:59Z", "digest": "sha1:7W36MH446HC26EJN4GHOPV5WPEFGZZE4", "length": 10502, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Change fashion with age; Use these golden tips nrng | वयानुसार बदला फॅशन; वापरा या गोल्डन टिप्स | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून १५, २०२१\nराज्यात पुढील पाच दिवस पाऊस, मुंबई कोसळणार मुसळधार, कोकणात पडणार अतिवृष्टी\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nगावकऱ्यांनी आदिवासी महिलेला नग्न करून गावभर धिंड काढली आणि पुढे जे घडलं ते तुम्हीच वाचा\nविधानपरिषदेच्या ‘त्या’ १२ नावांची यादी अखेर सापडली; पुढील निर्णय लवकरच होणार\nयेत्या दोन तीन दिवसात मंजुरी मिळाल्यानंतर पहिल्या टप्प्याच्या प्राध्यापक भरतीला सुरुवात होईल : उदय सामंत\nफॅशन टिप्स वयानुसार बदला फॅशन; वापरा या गोल्डन टिप्स\nतुम्हाला कोणत्या प्रकारचे कपडे आणि आउटफिटपासून दूर राहायचे आहे. वाचा सविस्तर\nजर आपण वयाची चाळीशी पार केली आहे पण आपण अजूनही तारुण्यातच असल्यासारखे दिसतात. तरीही आपम आपल्या वयानुसार आपल्या फॅशनमध्ये थोडाफार बदल करणे अपेक्षित आहे. तेव्हा लक्षात ठेवा की, तुम्हाला कोणत्या प्रकारचे कपडे आणि आउटफिटपासून दूर राहायचे आहे.\n१. वयाच्या चाळीशीनंतर आपल्या पायांचे वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. यामुळे मिनी स्कर्ट आणि घट्ट लेदर पँट घालू नका. आपल्या पायांचा आकार दिसेल असे कपडे घालणे टाळा.\n२. कधीही ग्लिटर वापरु नका. मग ते मेकअप असो वा कपडे.\n३. खूप टाईट कपडे वापरु नका. पण योग्य फिटींगवाले कपडे घाला. अगदी ढिले कपडे आपल्यावर शोभून दिसणार नाही.\n४. लक्षात ठेवा, वेव्ही कपडे आणि चंकी ज्वेलरी आपल्यावर शोभून दिसणार नाही. यासाठी साधी आणि सुंदर ज्वेलरी घाला.\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल ���ा\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nमंगळवार, जून १५, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://rokhthoknews.com/?cat=19", "date_download": "2021-06-15T17:14:13Z", "digest": "sha1:FFH3FI3HLI2I3PD3SCOQZP35EAWR633B", "length": 5057, "nlines": 87, "source_domain": "rokhthoknews.com", "title": "महिला जगत Archives - www.rokhthoknews.com", "raw_content": "\nमराठी अभिनेत्री अक्षया देवधर 15 रोजी जामखेडला\nरोखठोक जामखेड.... स्वच्छ जामखेड व सुंदर जामखेड करण्यासाठी लोकसहभागाची चळवळ महत्त्वाची आसते. याच अनुषंगाने ती वाढवण्यासाठी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अक्षया देवधर जामखेड मध्ये येत असून...\nहळदी कुंकू कार्यक्रमात वाण म्हणून रोपे वाटप\nरोखठोक जामखेड.... शहरातील माजी सरपंच बाळासाहेब राळेभात यांच्या पत्नी सौ रूपाली बाळासाहेब राळेभात यांनी आयोजित केलेल्या हळदी कुंकू कार्यक्रमात महीलांना वाण म्हणून विविध झाडांची रोपे...\nहळदी कुंकू कार्यक्रमात वाण म्हणून रोपे वाटप\nरोखठोक जामखेड.... शहरातील माजी सरपंच बाळासाहेब राळेभात यांच्या पत्नी सौ रूपाली बाळासाहेब राळेभात यांनी आयोजित केलेल्या हळदी कुंकू कार्यक्रमात महीलांना वाण म्हणून विविध झाडांची रोपे...\nमुलगा कोरोना मुक्त झाल्यावर डॉक्टर व कर्मचाऱ्यांना आईकडून उभा पोषाख\nमुला प्रमाणे आईने देखील केली सामाजिक सेवा उभा पोषाख देऊन केले आरोग्य कर्मचार्‍यांना सन्मानित जामखेड प्रतिनिधी आपला मुलगा कोरोनातुन मुक्त झाल्याने हॉस्पिटल मधिल डॉक्टर व आरोग्य कर्मचार्‍यांसाठी...\nबापरे आष्टी तालुक्यात बिबट्याने पुन्हा केला दोघांवर हल्ला\nशहरात पुन्हा घेतला तरुणाने गळफास\nआष्टीत बिबट्याची दहशत कायम ; पारगावात वृध्द महिलेवर हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AB%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B0/", "date_download": "2021-06-15T15:56:16Z", "digest": "sha1:PEWBH4NMEI67YMUOJCU3YMGUJCTCUALC", "length": 9218, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "फॅटी लिव्हर Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nDilip Walse Patil | मराठा आरक्षणाला नक्षलवाद्���ांचा पाठिंबा; गृहमंत्री वळसे पाटील…\nवजनामुळं कमी वयातही उद्भवू शकते ‘फॅटी लिव्हर’ची समस्या जाणून घ्या कारणं अन् उपाय\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - आजच्या काळातील जीवनशैली आणि आहारामुळं लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत आहे. जंक फूडचं अतिसेवनही वाढलं आहे. लोकांमध्ये अनेक आजार उद्भवताना दिसत आहेत जसे की, टाईप 2 डायबिटीस, टाईप 2 फॅटी लिव्हर. काही वेळा…\n‘या’ तेलाचा अतिवापर ‘मेंदू’साठी घातक, ‘रिसर्च’मधील…\nपोलिसनामा ऑनलाइन - आरोग्य चांगल्या राखण्यासाठी कोणते खाद्यतेल वापरावे याबाबत नेहमी कन्फ्यूजन दिसून येते. शेंगदाणा तेल, सूर्यफुलांच्या बीयांचे तेल, सोयाबीन तेल, राईचे तेल अशी विविध प्रकारची खाद्यतेलं बाजारात मिळतात. यापैकी कोणते तेल…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nVideo : नुसरत सोबतचा विवाह मान्य आहे की नाही\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nthree dead body in pune | पुण्यात वेगवेगळ्या भागातील…\nCovid Update : 76 दिवसानंतर आढळल्या कोरोनाच्या सर्वात कमी…\nराम मंदिरासाठी जमीन खरेदीत 16.5 कोटी रुपयांचा घोटाळा\nCovid-19 | पोस्ट कोविड डायबिटीज पेशंटने आहारात…\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nDilip Walse Patil | मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा\nGold Price Today | सोनं 8000 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या…\nSelfie Point Pune | सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन…\n‘महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रभोधिनी’ प्रशिक्षण…\nPune Fire Case | उरवडे आग प्रकरणातील कंपनीच्या मालकाला…\nकोरोना काळात EPF चे पैसे काढण्याचा विचार करत असाल तर…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nCovid-19 | पोस्ट कोविड डायबिटीज पेशंटने आहारात ‘या’ 4 गोष्टींचा…\nCovid-19 ने संक्रमित झालेल्या लोकांसाठी कोरोना व्हॅक्सीनचा एक डोस…\nBribery Case | 50 हजाराच्या लाच प्रकरणी मुख्य विधी सल्लागार मंजूषा…\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन हंसराज झाला बे���ोजगार\n प्रियकराच्या मित्रांनी शरीसंबंधांसाठी केली जबरदस्ती, नकार देताच तरुणीचा चाकूने भोसकून केला खून\nसंसदीय स्थायी समितीचे ‘ट्विटर’ला समन्स; 18 जून रोजी संसद भवनात हजर राहण्याचा आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/delhi-election-2020", "date_download": "2021-06-15T15:56:50Z", "digest": "sha1:VJ6BAFAW4GOZEFD57IFX5AE5I2TB5WZC", "length": 13359, "nlines": 237, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nआघाडी-पिछाडीच्या फेऱ्यातून थरारक सुटका, मनिष सिसोदियांचा विजयासाठी संघर्ष\nताज्या बातम्या1 year ago\nएकिकडे दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष तिसऱ्यांदा सत्तास्थापनेच्या दिशेने वाटचाल करत होता. दुसरीकडे पक्षाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या नेत्याला विजयासाठी मोठा संघर्ष करावा लागला. ...\nप्रपोज डे : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी पत्नीला कसं प्रपोज केलं\nताज्या बातम्या1 year ago\nजगभरात सध्या 'व्हॅलेन्टाईन' आठवडा साजरा केला जात आहे. या आठवड्यातील आज 'प्रपोज डे' आहे (Delhi CM Arvind and Sunita Kejriwal love story). ...\nभाजप कार्यकर्त्याच्या घरी अमित शाहांचे जेवण, केजरीवाल म्हणतात…\nताज्या बातम्या1 year ago\nदिल्लीत सध्या विधानसभा निवडणुकीचे वातावरण आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाचे नेते प्रचारामध्ये व्यस्त आहेत. येत्या 8 फेब्रुवारीला दिल्लीत मतदान होणार आहे. त्यामुळे मतदारांची मनधरणी करण्यासाठी प्रत्येक ...\nSpecial Report | मराठा मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर नेमकं कसं असणार मराठा मूक आंदोलन\nSpecial Report | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घेरण्यासाठी नारायण राणेंना मंत्रिपद\nमराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनाची कोल्हापुरातून सुरुवात, कोरोना नियमांचे पालन करावे : संभाजीराजे\nमराठा आरक्षणाचा विषय राज्य सरकारच्या अखत्यारित, केंद्राचा संबंध नाही : रावसाहेब दानवे\nमुंबई लोकलचा निर्णय 2 दिवसात होणार : सुरेश ककाणी\nFast News | दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी |\nNarayan Rane | ठाकरेंना घेरण्यासाठी नारायण राणेंची केंद्रात वर्णी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा\nVideo | संभाजी छत्रपती यांच्या कोल्हापुरातील बैठकीत गोंधळ\nVideo | मराठा आरक्षणासाठीच्या मोर्चात प्रकाश आंबेडकरही सहभागी होणार\nBreaking | परदेशी जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, पहिल्या डोसनंतर 28 दिवसांनी दुसरा डोस\nPhoto : प्रिया बापटचं वर्कआऊट सेशन, सोशल मीडियावर हटके फो���ो शेअर\nफोटो गॅलरी2 hours ago\nBirthday Special : डॅशिंग नांगरे पाटलांची बायकोच्या वाढदिवसाला रोमँटिक पोस्ट\nफोटो गॅलरी3 hours ago\nPhoto : श्रीलंका सर करण्यासाठी भारताची क्रिकेट सेना एकवटली\nस्पोर्ट्स फोटो3 hours ago\nBeauty Tips : चेहऱ्याला नैसर्गिक चमक देण्यासाठी बीटचा ‘हा’ फेसपॅक नक्की ट्राय करा\nलाईफस्टाईल फोटो5 hours ago\nPHOTO | देव आनंदशी नातं तुटल्यानंतर आयुष्यभर अविवाहित राहिल्या, वाचा सुरैयांच्या जीवनाशी संबंधित खास गोष्टी\nफोटो गॅलरी5 hours ago\nPHOTO | नाशिकमध्ये ऐन पावसाळ्यात रस्ते खोदले, खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीसह नागरिकांचे हाल\nमॅच पाहायला आलेल्या तरुणीवर भाळला, सात दिवसांत लग्न, ‘या’ दिग्गज भारतीय गोलंदाजाची Love Story माहित आहे का\nस्पोर्ट्स फोटो6 hours ago\nPhoto : ‘पुन्हा भेटूया…’ सूर नवा ध्यास नवाच्या महाअंतिम सोहळ्याचे सुंदर क्षण, स्पृहा जोशीनं शेअर केले खास फोटो\nफोटो गॅलरी7 hours ago\nHomemade Hair Conditioner : केसांची चमक कायम राखण्यासाठी होममेड हेअर कंडिशनर वापरा \nलाईफस्टाईल फोटो7 hours ago\nPhoto : कपल गोल्स, गौहर खान आणि जैद दरबारचं क्लासी फोटोशूट पाहिलत\nफोटो गॅलरी8 hours ago\nमहाविकास आघाडी सरकारकडून अखेर ओबीसी आयोगावर 9 सदस्यांची नियुक्ती, कुणाचा समावेश\nWTC final : बीसीसीआयकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडियाची घोषणा, 15 सदस्यांमध्ये कुणाचा समावेश\nSpecial Report | मराठा मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर नेमकं कसं असणार मराठा मूक आंदोलन\nपहिल्या पावसात मुंबईची तुंबई झाली, पालिकेने काय काम केले \nSpecial Report | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घेरण्यासाठी नारायण राणेंना मंत्रिपद\nमहाआवास अभियानांतर्गत 3 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना घरकुलाच्या चाव्या, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश\nठाकरे सरकार आशा सेविकांच्या जीवाशी का खेळतेय\nमराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनाची कोल्हापुरातून सुरुवात, कोरोना नियमांचे पालन करावे : संभाजीराजे\n256GB स्टोरेज, 64MP कॅमेरा, Realme चा आतापर्यंतचा सर्वात ढासू 5G फोन लाँच\nदि.बा.पाटील यांच्या नावासाठी सर्वपक्षीय कृती समिती आक्रमक, 24 जूनला सिडकोला घेराव, 1 लाख लोक जमणार\nनवी मुंबई1 hour ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://iplliveupdate.in/2021/05/24/rbi-issues-guidelines-for-merging-district-central-co-op-banks-with-state-ones/", "date_download": "2021-06-15T16:13:39Z", "digest": "sha1:AZV45FQ5HHFVKCSGCG7HGYMSQWBXSSHT", "length": 12276, "nlines": 163, "source_domain": "iplliveupdate.in", "title": "RBI issues guidelines for merging district central co-op banks with state ones | IPL Live Update", "raw_content": "\nरिझर्व्ह बँकेने सोमवारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी संघटनेच्या एकत्रिकरणाबाबत विचार केला आहे बँका राज्य सहकारी सह (डीसीसीबी) बँका (एसटीबी) विविध अटींच्या अधीन आहेत, त्यासह संबंधित राज्य सरकारकडून प्रस्ताव ठेवला जावा.\nबँकिंग रेग्युलेशन (दुरुस्ती) कायदा २०२० एसटीसी आणि डीसीसीबीसाठी १ एप्रिल २०२१ पासून अधिसूचित करण्यात आले आहे. बँका द्वारा मंजूर करणे आवश्यक आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया\nडीसीसीबीला एसटीसीबीसह दोन-स्तरीय अल्प-सहकारी सहकारी पत रचना (एसटीसीएस) म्हणून एकत्रित करण्यासाठी काही राज्य सरकारांनी संपर्क साधल्यानंतर आरबीआय मार्गदर्शक तत्त्वे घेऊन आला आहे.\nमार्गदर्शक सूचनांनुसार, आरबीआय कायद्याच्या चौकटीचा सखोल अभ्यास करून “राज्य सरकार जेव्हा एसटीसीबीकडे राज्यात एक किंवा अधिक डीसीसीबी / संयुक्तिकरण करण्याचा प्रस्ताव देईल तेव्हा एकत्रित होण्याच्या प्रस्तावांवर विचार करेल”.\nयाव्यतिरिक्त, अतिरिक्त भांडवली गुंतवणूकीची रणनीती, आवश्यक असल्यास आर्थिक सहाय्य देण्याचे आश्वासन, स्पष्ट नफा असलेले प्रोजेक्ट मॉडेल आणि एकत्रित बँकेचे प्रस्तावित शासन मॉडेल असावे.\nएकत्रित करण्याची योजना आवश्यक बहुसंख्य भागधारकांनी मंजूर केली पाहिजे. तसेच नाबार्डला राज्य सरकारच्या प्रस्तावाची तपासणी व शिफारस करावी लागेल.\n“एससीबी बरोबर डीसीसीबी एकत्र करण्याच्या प्रस्तावाची तपासणी रिझर्व्ह बँकेमार्फत नाबार्डच्या सल्लामसलत करून केली जाईल आणि मंजुरी / मान्यता ही दोन टप्प्यांची प्रक्रिया असेल,” असे या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे.\nपहिल्या टप्प्यात, ‘तत्त्वानुसार’ मान्यता काही अटींच्या पूर्ततेनुसार दिली जाईल, ज्यानंतर सर्व संबंधित एकत्रित प्रक्रिया सुरू करू शकतात.\nपहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर, नाबार्ड आणि आरबीआयकडे मार्गदर्शक सूचनांनुसार अनुपालन अहवालासह अंतिम मंजुरीसाठी संपर्क साधला जाऊ शकतो.\nमार्गदर्शक तत्त्वांमध्ये असेही म्हटले आहे की निव्वळ किमतीवर आधारित शेअर स्वॅप रेशोचा परिणाम म्हणून काही डीसीसीबीच्या समभागधारकांना कोणतेही समभाग वाटप करता येणार नाहीत, तर राज्य सरकारने अशा कर्जदात्यांना पुरेसे भांडवल द्यावे जेणेकरून भागधारकांना किमान एक वाटा वाटला जाईल. प्रत्येक\n(या अहवालाची केवळ शीर्षक आणि चित्रे बिझिनेस स्टँडर्ड स्टाफने पुन्हा तयार केली असतील; बाकीची सामग्री सिंडिकेटेड फीडमधून स्वयंचलितपणे व्युत्पन्न केली गेली आहे.)\nआपल्या आवडीचे आणि देश व जगासाठी व्यापक राजकीय आणि आर्थिक परिणाम घडविणा develop्या घडामोडींवर अद्ययावत माहिती आणि भाष्य करण्यासाठी बिझिनेस स्टँडर्डने नेहमीच प्रयत्न केले आहेत. आमचे ऑफर कसे सुधारता येईल याविषयी आपले प्रोत्साहन आणि निरंतर अभिप्राय यामुळे केवळ या आदर्शांबद्दलचा आमचा संकल्प आणि वचनबद्धता अधिक मजबूत झाली आहे. कोविड -१ of पासून निर्माण झालेल्या या कठीण काळातही आम्ही विश्वासार्ह बातम्या, अधिकृत मते आणि प्रासंगिकतेच्या विशिष्ट मुद्द्यांवरील अस्पष्ट भाष्यांसह आपल्याला माहिती आणि अद्ययावत ठेवण्यासाठी वचनबद्ध राहणे सुरू ठेवतो.\nआमच्याकडे मात्र एक विनंती आहे.\n(साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला च्या आर्थिक परिणाम लढाई म्हणून आम्हाला आपल्या समर्थनाची आणखी आवश्यकता आहे जेणेकरून आम्ही आपल्याला अधिक दर्जेदार सामग्री ऑफर करू शकू. आमच्या सदस्यता मॉडेलने आपल्यापैकी बर्‍याचजणांचा उत्साहवर्धक प्रतिसाद पाहिला आहे, ज्यांनी आमच्या ऑनलाइन सामग्रीची सदस्यता घेतली आहे. आमच्या ऑनलाइन सामग्रीची अधिक सदस्यता आपल्याला केवळ अधिक चांगली आणि अधिक संबंधित सामग्री ऑफर करण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यात मदत करू शकते. आम्ही विनामूल्य, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेवर विश्वास ठेवतो. अधिक सदस्यतांद्वारे आपले समर्थन आम्हाला वचनबद्ध असलेल्या पत्रकारितेचा अभ्यास करण्यास मदत करू शकते.\nसमर्थन गुणवत्ता पत्रकारिता आणि बिझिनेस स्टँडर्डची सदस्यता घ्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A1", "date_download": "2021-06-15T17:05:27Z", "digest": "sha1:PYX4SWP46HU5M666ZKETVBIJY6OO7G2E", "length": 7598, "nlines": 125, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "स्टुअर्ट ब्रॉड - विकिपीडिया", "raw_content": "\n(स्टुअर्ट ब्रोड या पानावरून पुनर्निर्देशित)\nपूर्ण नाव स्टुअर्ट क्रिस्तोफर जॉन ब्रॉड\nजन्म २४ जून, १९८६ (1986-06-24) (वय: ३४)\nउंची ६ फु ६ इं (१.९८ मी)\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने जलद-मध्यम\nक.सा. पदार्पण (६३८) ९ डिसेंबर २००७: वि श्रीलंका\nशेवटचा क.सा. ७ डिसेंबर २०१०: वि ऑस्ट्रेलिया\nआं.ए.सा. पदार्पण (१९७) ३० ऑगस्ट २००६: वि ��ाकिस्तान\nएकदिवसीय शर्ट क्र. ८\n२०११–सद्य किंग्स XI पंजाब (संघ क्र. ९)\nकसोटी आएसा प्र.श्रे. लि.अ.\nसामने ३४ ७३ ७७ ९०\nधावा १,०९६ ३७२ १,९५९ ४१८\nफलंदाजीची सरासरी २७.४० १२.८२ २५.११ १२.२९\nशतके/अर्धशतके १/५ ०/० १/१२ ०/०\nसर्वोच्च धावसंख्या १६९ ४५* १६९ ४५*\nचेंडू ६,६९३ ३,७१० १३,७३० ४,४९२\nबळी ९९ १२४ २६१ १४९\nगोलंदाजीची सरासरी ३५.२४ २५.७० २९.२३ २६.००\nएका डावात ५ बळी ३ १ १२ १\nएका सामन्यात १० बळी ० n/a १ n/a\nसर्वोत्तम गोलंदाजी ६/९१ ५/२३ ८/५२ ५/२३\nझेल/यष्टीचीत ९/– १७/– २२/– १९/–\n९ फेब्रुवारी, इ.स. २०११\nदुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)\nइंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइंग्लंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nइंग्लंड संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\n१४ स्ट्रॉस(ना.) •२३ प्रायर •९ अँडरसन •७ बेल •२० ब्रेस्नन •८ ब्रॉड •५ कॉलिंगवूड •१६ मॉर्गन •२४ पीटरसन •१३ शहझाद •६६ स्वान • ट्रेडवेल •४ ट्रॉट •६ राइट •४० यार्डी •प्रशिक्षक: फ्लॉवर\nइ.स. १९८६ मधील जन्म\nइ.स. १९८६ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n२४ जून रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी ०८:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%93%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%9A-%E0%A4%AB/", "date_download": "2021-06-15T16:41:17Z", "digest": "sha1:YT4GZP5DXEPCHAVNIQ6MTXBAVDCSLKSX", "length": 10890, "nlines": 124, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "ओल्ड गोवा आणि पणजी लवकरच फेरीबोट आणि समुद्रपर्यटन जहाजाद्वारे जोडले जातील : मनसुख मांडवीय | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर ओल्ड गोवा आणि पणजी लवकरच फेरीबोट आणि समुद्रपर्यटन जहाजाद्वारे जोडले जातील :...\nओल्ड गोवा आणि पणजी लवकरच फेरीबोट आणि समुद्रपर्यटन जहाजाद्वारे जोडले जातील : मनसुख मांडवीय\nगोवा खबर : केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलवाहतूक राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार), मनसुख मांडवीय यांनी आज गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत गोवा राज्य दिनानिमित्त ओल्ड गोवा येथील दुसर्‍या तरंगत्या जेट्टीचे उद्घाटन केले.\nमांडवीय यांनी यावेळी आशा व्यक्त केली, की ओल्ड गोव्यातील तरंगती जेट्टी ही राज्याच्या पर्यटन क्षेत्राचे रुप पालटणारी ठरेल. पणजी आणि ओल्ड गोवा फेरीबोट आणि समुद्रपर्यटन जहाज सेवेद्वारे जोडले जातील, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. केंद्रीय मंत्री म्हणाले, या जेट्टीमुळे पर्यटकांना सुरक्षित आणि सुलभ वाहतुकीचा लाभ मिळेल. पर्यटन क्षेत्राला राज्याचे विकासाचे इंजिन बनवण्यासाठी गोवा सरकारने केलेल्या कामांची मंत्रीमहोदयांनी प्रशंसा केली.\nजुने गोवे आणि पणजी यांना जोडण्यासाठी भारत सरकारने मांडवी नदीवर (एनडब्ल्यू-68) दोन काँक्रीट फ्लोटिंग जेट्टी उभारण्यास मान्यता दिली आहे. मांडवी(एनडब्ल्यू-68) नदीवर बांधलेली ही दुसरी फ्लोटिंग जेट्टी आहे. यापूर्वी कॅप्टन ऑफ पोर्टस, पणजी, गोवा येथे असलेल्या पहिल्या जेट्टीचे उदघाटन मनसुख मांडवीय यांच्या हस्ते दिनांक 21 फेब्रुवारी 2020 रोजी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पणजी येथे झाले होते.\nकॉंक्रीट फ्लोटिंग जेट्टीचे स्थिर स्वरुपाच्या जेट्टीपेक्षा बरेच लाभ आहेत. – त्यांची किंमत स्थिर जेट्टीच्या किंमतीच्या अंदाजे 1/5 आहे. त्याचप्रमाणे ते तयार आणि स्थापित करण्याचे काम जलद होते, तसेच ते वापरण्यास सुलभ आहेत. डिझाइन केलेल्या (अभिकल्पित) फ्लोटिंग जेट्टीचे आयुष्य 50 वर्षांपर्यंत असते. तसेच, फ्लोटिंग स्ट्रक्चर असल्याने त्यांना सीआरझेड नियमनाची आवश्यकता नाही. वापरकर्त्यांच्या आवश्यकतेनुसार किंवा जेट्टी साइटच्या हायड्रोग्राफिक प्रोफाइलमधील बदलांनुसार ते आकाराने वाढविता किंवा कमी करता येऊ शकते.\nगोवा घटकराज्य दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा देताना केंद्रीय मंत्री म्हणाले, केंद्र सरकार राज्य सरकारांसमवेत राज्यांच्या विकासासाठी कटीबद्ध आहे. ते म्हणाले, की मुरगाव बंदराचेही राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान आहे.\nकेंद्रीय मंत्री श्रीपाद येसो नाईक आणि गोवा सरकारचे बंदरविकास मंत्री मायकल लोबो यांची या वेळी उपस्थिती होती.\nPrevious articleपंतप्रधानांनी घटकराज्य दिनानिमित्त गोव्याच्या नागरिकांना दिल्या शुभेच्छा\nNext articleभाजपने “राजकीय घटस्फोटाना” उत्तेजन देणे बंद करावे : अमरनाथ पणजीकर\nकॉंग्रेसच्या अग्रणी संघटना पक्ष मजबुत करण्यासाठी महत्वाची भुमीका बजवणार : दिनेश राव\nकॉंग्रेस पक्षाच्या नवीन माध्यम विभागाची घोषणा\nरॉय फर्नांडिसवरील हल्ल्याचा युवा कॉंग्रेसने केला निषेध\nआंतराराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामधील चौथा दिवस\nआयसीएआरचा 43 वा वर्धापनदिन साजरा\nदेशातील महत्वाच्या 91 धरणातल्या जलसाठ्यांमध्ये 2 टक्क्यांनी घट\nआप बाणावली टीमने आपले चौथे विनामूल्य वैद्यकीय उपकरण युनिट उघडले, जे पूर्णतः महिला कार्यकर्त्यांद्वारे...\nशनिवारी पहाटे १.३० ते २.३० च्या सुमारास चांद्रयान-२ विक्रम लॅडर चंद्राला स्पर्श करेल…बघा LIVE\nकोविड लसीकरणाबद्दल भाजप सरकारनेच लोकांमध्ये संशय निर्माण केला, जनतेने लसीकरण करावे : कामत\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nकोरोनामुळे मूरगावच्या नगरसेवकाचा मृत्यू; गोव्यातील मृतांचा आकडा सातवर\nमुख्यमंत्र्यांनी केलेल्या पोकळ घोषणांचा गोयंकरांसाठी लस पुरवठा आणि आर्थिक मदतीसाठी काहीएक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.msdhulap.com/2021/05/how-to-make-an-online-claim-to-avail-the-benefits-of-construction-workers-welfare-schemes.html", "date_download": "2021-06-15T17:12:35Z", "digest": "sha1:IAYMKGVHH7XOSRYTCA6C62UQE72ENXC3", "length": 17122, "nlines": 151, "source_domain": "www.msdhulap.com", "title": "बांधकाम कामगार कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन मागणी अर्ज (Online Claim) कसा करायचा जाणून घ्या सविस्तर ", "raw_content": "\nसोशल मीडिया ग्रुप जॉईन करा\nHomeसरकारी योजनाबांधकाम कामगार कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन मागणी अर्ज (Online Claim) कसा करायचा जाणून घ्या सविस्तर\nबांधकाम कामगार कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन मागणी अर्ज (Online Claim) कसा करायचा जाणून घ्या सविस्तर\nबांधकाम व इतर बांधकाम कामगार हे सर्वात मोठया असंघटित वर्गात येतात. कामगारांच्या रोजगार व सेवाशर्तींचे नियमन करण्याच्या उद्देशानें तसेच सुरक्षा, आरोग्य व कल्याणासाठीच्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने , भारत सरकारने “इमारत व इतर बांधकाम कामगार”(रोजगार व सेवाशर्ती नियमन) कायदा १९९६ ची तरतूद केली आहे. या कायद्याअंतर्गत राज्य सरकारने “महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार” (रोजगार व सेवा शर्तीचे नियमन) २००७ देखील मंजूर केले.\nह्या कायद्यान्वये महाराष्ट्र शासनानेसुद्धा “महाराष्ट्र बांधकाम व इतर बांधकाम कामगार (रोजगार व सेवाशर्ती नियमन ) अधिनियम ” पारित केला. ह्या अधिसूचनेनुसार सुरवातीस महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना ५ शासन प्रतिनिधी नेमून करण्यात आली.\nअधिनियम २०११ ,२०१५ व २०१८ नुसार मंडळाची पुनर्रचना करण्यात आली व त्रिपक्षीय मंडळ स्थापन करण्यात आले. मंडळात अध्यक्ष तसेच शासन, मालक व कामगार यांचे प्रत्येकी ३ प्रतिनिधी मंडळात घेण्यात घेण्यात आले. नियम ३५ (१) नुसार मंडळाचा कार्यकाळ ३ वर्षाचा आहे. मंडळाचा मुख्य उद्देश हा विविध योजनांद्वारे इमारत व इतर बांधकाम कामगारांना सुरक्षा तसेच आरोग्य व इतर कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणे हा आहे. मागील लेखामध्ये आपण बांधकाम कामगार कल्याणकारी योजना आणि बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी कशी करायची ते सविस्तर पाहिले आहे. या लेखामध्ये आपण बांधकाम कामगार कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन मागणी अर्ज (Online Claim) कसा करायचा ते सविस्तर पाहूया.\nबांधकाम कामगार कल्याणकारी योजना:\nपहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी रु ३०,०००/\nप्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना\nआवश्यक अवजारे खरेदीसाठी रु. ५०००/\nप्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना\nप्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना\nपूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना\nइयत्ता १ ते ७ विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी रु. २५००/\nइयत्ता ८ ते १० विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी रु. ५०००/\nइयत्ता १० ते १२ विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी रु. १०,०००/\nपदवी विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी रु. २०,०००/\nवैद्यकीय पदवी विद्यार्थ्यांसाठी रु. १,००,०००/\nअभियांत्रिकी पदवी विद्यार्थ्यांसाठी रु ६०,०००/\nपदविकेमध्ये प्रतिवर्षी रु २०,०००/\nपदव्युत्तर पदविकेमध्ये प्रतिवर्षी रु २५,०००/\nMSCIT शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती\nनैसर्गिक प्रसूतीसाठी रु. १५,०००/\nगंभीर आजाराच्या उपचारार्थ १,००,०००/\nएका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे १८ वर्षापर्यंत १,००,०००/ मुदत ठेव\nकायमचे अपंगत्व आल्यास रु. २,००,०००/\nमहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना\nकामगार कामावर असताना मृत्यू झाल्यास रु. ५,००,०००/(कायदेशीर वारसास)\nकामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास रु. २,००,०००/(कायदेशीर वारसास)\nअटल बांधकाम कामगार आवास योजना रु. २,००,०००/\nकामगाराचा मृत्यू झाल्यास अंतविधीकरिता रु. १०,०००/\nकामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीस अथवा स्त्री कामगाराच्या विधुर पतीस रु. २४,००००/\nघर खरेदी किंवा घरबांधणी करीता बँकेकडून घेतलेल्या गृहकर्जावरील व्याजाची रक्कम रु. ६,००,०००/ अथवा रु. २,००,०००/ अनुदान\nबांधकाम कामगार कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन मागणी अर्ज (Online Claim) करण्याची प्रोसेस:\nवरील विविध बांधकाम कामगार कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन मागणी अर्ज (Online Claim) करण्यासाठी सर्व प्रथम खालील लिंक वर क्लिक करा.\nबांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची पोर्टल ओपन केल्यानंतर वरती पहिल्यांदा आपली मराठी भाषा निवडा. नंतर खालील \"बांधकाम कामगार: दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज करा\" या पर्यायावर क्लिक करा.\nआता \"Select Action\" या बॉक्स मध्ये दोन पर्याय दिसतील १) New Claim २) Update Claim त्यामध्ये नवीन मागणी अर्ज करण्यासाठी New Claim हा पर्याय निवडून नोंदणी नंबर टाका आणि \"Proceed to Form\" या पर्यायावर क्लिक करा. नंतर रजिस्टर मोबाईल वर ओटीपी येईल तो टाकून Validate करा.\nतुम्ही अगोदरच बांधकाम कामगार कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी मागणी अर्ज केला असेल आणि तुमच्याकडे त्याचा Acknowledgement नंबर असेल तर तुम्ही तो मागणी अर्ज अपडेट करण्यासाठी \"Update Claim\" हा पर्याय निवडा.\nपुढे अर्जदाराचा तपशील दिसेल, त्यामध्ये बांधकाम कामगार नोंदणी सक्रिय असणे गरजेचं आहे. पुढे बांधकाम कामगार कल्याणकारी \"योजना श्रेणी आणि योजना\" निवडा.\nबांधकाम कामगार कल्याणकारी \"योजना श्रेणी आणि योजना\" निवडल्या नंतर मागणी अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.\nहेही वाचा - बांधकाम कामगार लाभार्थी यादी ऑनलाईन पहा आणि लाभार्थी यादी मध्ये नाव नसेल तर नोंदणीची स्थिती जाणून घेऊन अशी करा नोंदणी अपडेट\nवरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.\nआमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा \nबांधकाम कामगार योजना मागणी अर्ज सरकारी योजना\nफेसबुक पेजला लाईक करा\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक २०२१ निकाल ऑनलाईन पहा\nशरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) - घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची\nजातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.\nअतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी\nभ्रष्टाचारी किंवा अकार्यक्षम सरपंच, ग्रामसेवक, तलाठी तुम्हालाही घाबरतील फक्त हे काम करा\nजमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा जाणून घ्या सविस्तर माहिती\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 2021च्या नवीन यादीमध्ये आपले नाव ऑनलाईन तपासा\nआता गावातील तलाठ्याचे सर्व जमिनीचे फेरफार आणि जमिन मोजणीचे व्यवहार पहा ऑनलाईन\nमहात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना - शेतकरी कर्जमाफीचा नवीन शासन निर्णय आणि निधी आला\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक २०२१ निकाल ऑनलाईन पहा\nशरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) - घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची\nजातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.\nअतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/shivsena-office-bearer-khed-pund-district-attacks-women-member-13461", "date_download": "2021-06-15T15:01:49Z", "digest": "sha1:EWZVWNJHT5UHXHVFXCW6CBJDC4U6HEIL", "length": 12032, "nlines": 150, "source_domain": "www.saamtv.com", "title": "शिवसेना पदाधिकाऱ्याचा पंचायत समिती महिला सदस्यावर खुनी हल्ला | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशिवसेना पदाधिकाऱ्याचा पंचायत समिती महिला सदस्यावर खुनी हल्ला\nशिवसेना पदाधिकाऱ्याचा पंचायत समिती महिला सदस्यावर खुनी हल्ला\nगुरुवार, 27 मे 2021\nपुणे जिल्ह्यातील खेड तालुका पंचायत समितीचे शिवसेनेचे विद्यमान सभापती भगवान पोखरकर यांनी त्यांच्याच पक्षाच्या महिला आणि पुरुष सदस्यांवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची ���क्कादायक घटना घडली आहे\nपिंपरी : पुणे Pune जिल्ह्यातील खेड Khed तालुका पंचायत समितीचे शिवसेनेचे Shivsena विद्यमान सभापती भगवान पोखरकर यांनी त्यांच्याच पक्षाच्या महिला आणि पुरुष सदस्यांवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला Attack केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. Shivsena Office Bearer in Pund District Attacks Women Member\nपुण्यातील डोणजे गाव परिसरातील डोंगरावरील एका खासगी रेसॉर्ट हा जीव घेणा हल्ला करण्यात आला आहे. भगवान पोखरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या हल्ल्याची धक्कादायक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्या मध्ये कैद झाली आहेत. या हल्ल्यात दोनजन गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.\nपंचायत समिती सभापती पदाच्या निवडणूकिवरून हा वाद झाल्याची माहिती समोर येते आहे. भगवान पोखरकर यांचा अध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपल्या नंतरही ते इतर सदस्यांना संधी देत नव्हते. म्हणून समितीच्या सदस्य असलेल्या सविता सांडभोर यांनी इतर सहा सदस्यांसोबत मिळून पोखरकर विरुद्ध अविश्वास ठराव दाखल केला, Shivsena Office Bearer in Pund District Attacks Women Member\nहनी ट्रॅपमध्ये अडकविण्याचा अनोखा प्रकार\nत्या ठरावाच्या बाजूने येत्या 31 तारखेला मतदान होणार होतं त्यामुळे ठराव मांडणारे सर्व सदस्य एका खासगी रिसॉर्ट मध्ये थांबले होते. मात्र ही माहिती पोखरकर यांना मिळाली आणि त्यांनी रात्री आपला भाऊ आणि कार्यकर्त्यां सोबत येऊन आमच्यावर बंदूक, कोयता आणि लोखंडी गजानी जीवघेणा हल्ला केला, अशी तक्रार सांडभोर यांनी दिली या घटनेमुळे खेडचं राजकीय वातावरण तापलं असून पुणे ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.\nपुणे pune खेड पंचायत समिती shivsena attack women निवडणूक पोलीस\nYCM रुग्णालयातील स्टाफचे भरपावसात आंदोलन\nपुणे : दहा वर्षांहून Year अधिक काळ झाल तरीही आपल्याला मानधनावरच काम करावे लागत आहे....\nकोरोना विषाणूंना नष्ट करणारा मास्क भारतात विकसित\nपुणे : कोविड 19 विषाणूच्या साथीला सुरवात झाल्यापासून बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे...\n'ही' ठरली महाराष्ट्राची नंबर 1 मालिका, वाचा सविस्तर\nपुणे : नेहमीच प्रेक्षकांचे प्रेम मराठी मालिक आणि त्यांच्या कलाकारांना आणि...\n२४ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांची विक्री बंद; हॉलमार्कशिवाय दागिने...\nपुणे : केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क अनिवार्य केल्यामुळे ...\n50 हजाराची लालसा सरकारी अधि��ाऱ्याला चांगलीच भोवली\nपुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) मुख्य विधी अधिकारी एसीबीने (ACB)...\nज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या पालखी सोहळ्या प्रमुख पदी अँड विकास...\nपुणे - संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या Dnyaneshwar Maharaj पालखी सोहळा पायी...\nदोन राजे भेटले; मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर एकत्र लढणार\nपुणे - गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राचे Maharashtra लक्ष लागलेल्या...\nकर्मवीर सुमेध वानखडे यांच्या स्मृती दिनानिमित्त ऑनलाइन कवी संमेलन\nशेगाव येथे विदर्भ साहित्य संघ शाखा शेगावच्या वतीने ऑनलाइन कवीसंम्मेलन स्मृतीशेष...\nसध्याची परिस्थिती अजून वर्ष- दोन वर्षे राहणार; काळजी घ्या -...\nआंबेगाव: कोरोना गेलेला नाही. हीच परिस्थितीत अजून वर्ष- दोन वर्षे राहणार आहे....\nपुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातल्या पहिल्या सुसज्ज जम्बो सेंटरचे...\nपुणे जिल्ह्याच्या (Pune District) ग्रामीण भागातील रुग्ण हे उपचारासाठी पुणे शहरातील...\nOBC आरक्षणाच्या प्रश्‍नासंदर्भात दोन दिवसीय शिबिराचे आयोजन- विजय...\nपुणे : राज्यातील ओबीसी OBC समाजाची जनगणना सुरू करावी, अशी मागणी...\nलोणावळ्यात शासकीय नियमांचे उल्लंघन करत पर्यंटकांची गर्दी\nलोणावळा: शासकीय नियमांचे व पर्यटनबंदी आदेशाचे उल्लंघन करत लोणावळ्यात आलेल्या...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/naukari-dot-com-survey-related-to-jobs-hearing-in-india/", "date_download": "2021-06-15T15:23:48Z", "digest": "sha1:4US3KSJZVAN7PZV4LLFTKNQSVTJK5QQX", "length": 14238, "nlines": 140, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "भारतात नोकऱ्या मिळण्याचं प्रमाण 61 टक्क्यांनी घटलं; 'या' शहराला सर्वाधिक फटका", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nभारतात नोकऱ्या मिळण्याचं प्रमाण 61 टक्क्यांनी घटलं; ‘या’ शहराला सर्वाधिक फटका\nभारतात नोकऱ्या मिळण्याचं प्रमाण 61 टक्क्यांनी घटलं; ‘या’ शहराला सर्वाधिक फटका\nभारतात कोरोना बाधीत रूग्णांचा आकडा वाढू लागला. व्हायरसच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी सरकारनं लाॅकडाऊन लागू केला. ३ महिन्यांच्या प्रदीर्घ काळानंतर लाॅकडाऊन आता शिथील केला जातोय. जनजीवन अगदी सुरळीत होण्याच्या मार्गावर असतानाच, देशात नोकरी मिळवण्याच्या प्रमाणात कमालीची घट झाली आहे. नागरिकांसाठी ही नक्कीच चिंतेची ��ाब म्हणावी लागेल.\nwww.naukari.com या जाॅब आधारित वेबसाईटचा यासंबंधी एक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. अहवालानुसार, लाॅकडाऊन काळात नोकरी मिळवण्याच्या प्रमाणात कमालीची घट झाल्याचं समोरं आलं. मे महिन्यात तब्बल ६१ टक्के तर मार्च महिन्यात ६२ टक्के इतकी नोकरीतील घट आढळून आली. या कारणांमुळे भारताला भविष्यात गंभीर बेरोजगारीला सामोरं जावं लागण्याची दाट शक्यता आहे.\nया लाॅकडाऊनचा सर्वाधिक फटका देशातील बड्या शहरांना बसला. मजुरांनी केलेलं स्थलांतर, बाजारपेठेतील मंदी, कंपन्यांची आर्थिक चणचण या गोष्टींचा परिणाम म्हणून ही घट समोरं आल्याचं बोललं जात आहे. अहवालाच्या आकडेवारीनुसार कोलकाता शहरात ही घट सर्वाधिक असल्याचं आढळून आलं. शहरात नोकरीची तब्बल ६८ टक्के इतकी घट झाली आहे. जनजीवन सुरळीत झालं तरी हा नवा रोजगाराचा प्रश्न मार्गी लावताना पश्चिम बंगाल सरकारचा चांगलाच कस लागणार आहे.\nराजधानी दिल्लीतही ६७ टक्क्यांची घट आढळून आली. तर देशाची आर्थिक नाडी म्हणून ओळख असलेल्या मुंबई शहरालाही बेरोजगारीचा विळखा पडलाय. मुंबई शहरात आलं म्हणजे एखादं काम हाती पडणारच, हे अगदी आत्मविश्वासानं कुठलाही मुंबईकर बोलू शकतो. आता मात्र या शहरातीलही नोकरीची घट ६७ टक्के इतकी नोंदविली गेली आहे. कोरोनाचं नवं हाॅटस्पाॅट असलेलं हे शहर भितीच्या सावटाखाली असताना, आता नागरिकांच्या हाताशी नोकरीही पडणार नसल्याचं शक्यता वर्तविली जात आहे.\nकामातील अनुभव या कठीण काळात महत्वाचा ठरणार असल्याचंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. ० ते ३ वर्ष दरम्यानचा अनुभव असलेल्या नागरिकांना याचा बराच तोटा सहन करावा लागेल. मात्र नव्यानेच नोकरीच्या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या तरूण पिढीला जाॅब्स मिळवणं फारच अवघड असल्याचं समोरं आलं आहे.\nअहवालानुसार, हाॅटेल व विमान वाहतूक व्यवसायात नोकरीची सर्वाधिक घट नोंदविली गेली आहे. घाऊक बाजारालाही या घटीचा तोटा सहन करावा लागलाय. भारत हा तरुणांचा देश समजला जातो. मात्र परिस्थिती जैसे थे झाल्यावर अनेक तरुणांच्या हाताशी रोजगार नसल्याचं भीषण चित्रण दिसू शकतं. एकिकडे लाॅकडाऊन काळातील तोटा सावरताना सरकारला हा बेरोजगारीचा प्रश्न मार्गी लावताना बरीच तारेवरची कसरत करावी लागणार यात तीळमात्र शंका नाही.\n‘केंद्र सरकारला फार काळ अल्पदरात लसी देता येणार नाहीत’;…\nकोर��ना लसीमुळे मृत्यू झालेल्या पहिल्या व्यक्तीची भारतात झाली नोंद\n“माझी हत्या झाली तरी चालेल पण प्रभू श्रीरामाच्या मंदिराचा…\nहाॅटेल/विमान वाहतूक – ९१%\nऑटो व पूरक उद्योग – ७६ %\nआयटी व हार्डवेअर – ५८%\nविमा क्षेत्र – ५५%\nआरोग्य सेवा/हाॅस्पिटल – २०%\nपुढचे दोन आठवडे धोक्याचे; जागतिक आरोग्य संघटनेनं दिला ‘हा’ महत्त्वाचा इशारा\n“एकुलत्या एक पुत्राने देशासाठी प्राणार्पण केल्याचा आम्हाला अभिमान”\n“सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येबाबत मी लवकरच मोठा गौप्यस्फोट करणार”\nठाकरे सरकार जातीय आणि धर्मवादी, वाढत्या जातीय हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांची टीका\nपोलीस हवालदाराची लेक झाली कलेक्टर; वाचा सातारच्या स्नेहलची थक्क करणारी संघर्षगाथा\n“सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येबाबत मी लवकरच मोठा गौप्यस्फोट करणार”\nमुंबईच्या जवळ झाला भूकंप, पण…\n‘केंद्र सरकारला फार काळ अल्पदरात लसी देता येणार नाहीत’; ‘या’…\nकोरोना लसीमुळे मृत्यू झालेल्या पहिल्या व्यक्तीची भारतात झाली नोंद\n“माझी हत्या झाली तरी चालेल पण प्रभू श्रीरामाच्या मंदिराचा पैसा चोरी होऊ देणार…\n आसपास कोरोना रुग्ण असेल तर 15 मिनिटांत वाजणार अलार्म\n अखेर पुण्यातील त्या चिमुरडीला 16 कोटीचं इंजेक्शन आज मिळालं\n‘छिपाना भी नही आता और दिखाना भा नही आता’, तमन्ना भाटीया ड्रेसवरुन झाली ट्रोल\n‘केंद्र सरकारला फार काळ अल्पदरात लसी देता येणार नाहीत’; ‘या’ लस कंपनीचा केंद्राला इशारा\n“उद्या लोकप्रतिनिधींना बोलुद्यात, आपण सर्वांनी मौन राखायचे” – छत्रपती संभाजीराजे\n“ठाकरे सरकारमधील तिन्ही पक्षांचे तीन मुख्यमंत्री व्हायला हवेत कारण 2024 नंतर भाजपची सत्ता असणार”\n कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहराने करून दाखवलं, वाचा आजची आकडेवारी\n ‘या’ जिल्ह्यातील अवघ्या 6 महिन्याच्या चिमुकलीचा म्युकरमायकोसीसने मृत्यू\nकोरोना लसीमुळे मृत्यू झालेल्या पहिल्या व्यक्तीची भारतात झाली नोंद\nपुढचे 5 दिवस राज्यात पावसाचे राज्य; ‘या’ भागात अतिवृष्टी तर मुंबईत मुसळधार पाऊस\n‘प्रिय अण्णा….,अर्थव्यवस्था ढासळलीय’; जितेंद्र आव्हाडांच्या हजारेंना हटके शुभेच्छा\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/pune-housekeeper-women-who-help-old-age-people-can-rejoin-work-during-corona-virus-marathi-news/", "date_download": "2021-06-15T15:27:37Z", "digest": "sha1:WTCWAHXB2ZU4YLIS5WPOCZAVPZ3KJTSC", "length": 10067, "nlines": 122, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "पुण्यातील घरकाम करणाऱ्या महिलांना कामावर जाण्याची परवानगी", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nपुण्यातील घरकाम करणाऱ्या महिलांना कामावर जाण्याची परवानगी\nपुण्यातील घरकाम करणाऱ्या महिलांना कामावर जाण्याची परवानगी\nपुणे | राज्य सरकारने नुकतंच लॉकडाऊनची नियमावली जाहीर केली आहे. त्यानंतर आता पुणे पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी पुणे शहरासाठी लॉकडाऊन 4 ची नियमावली जाहीर केली आहे.\nपुण्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी घरकाम करणाऱ्या महिलांना काम करण्यात परवानगी देण्यात आली आहे. मात्र सोसायटी धारकांनी योग्य ती खबरदारी घेऊन घरकाम करणाऱ्या महिलांना काम करण्याची परवानगी द्यावी, असं यात नमूद करण्यात आलं आहे.\nपुण्याच्या मध्यवर्ती भागातील दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. पुण्यातील लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता या ठिकाणची दुकाने उघडण्यासही परवानगी दिली आहे.\nपुण्यातील छत्री, रेनकोट, घड्याळे, मौल्यवान धातू, बांधकाम क्षेत्राला साहित्य पुरवणारी दुकाने, शेती संबंधित दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याशिवाय लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात शहरातील काही भागात पीएमपीएलच्या वाहतुकीसाठी परवानगी दिली आहे.\n अखेर पुण्यातील त्या चिमुरडीला 16 कोटीचं इंजेक्शन आज…\n“उद्या लोकप्रतिनिधींना बोलुद्यात, आपण सर्वांनी मौन…\n“ठाकरे सरकारमधील तिन्ही पक्षांचे तीन मुख्यमंत्री व्हायला हवेत…\nवंदे भारत अभियानांतर्गत महाराष्ट्रात आतापर्यंत 1972 नागरिक; मुख्यमंत्र्यांची माहिती\nकोरोनासोबत जगायला शिका, यावर सध्या काहीही औषध नाही- राजेश टोपे\nग्रामीण भागात मजुरांना काम द्या, अन्यथा काय करायचे ते सांगतो – प्रकाश आंबेडकर\n…म्हणून मी नरेंद्र मोदी यांना राम मानते; रामायणातील सीतेचा खुलासा\nविश्वासघाताने बनलेल्या सरकारबाबत जनतेत विश्वास तरी कसा निर्माण व्हावा\nसर्वसामान्यांसाठी मोठी बातमी; 1 जून पासून ट्रेन सुरू होणार\n“एक-दोन कोरोनाबाधित आढळले तर संपूर्ण कार्यालय बंद करण्याची गरज नाही”\n अखेर पुण्यातील त्या चिमुरडीला 16 कोटीचं इंजेक्शन आज मिळालं\n“उद्या लोकप्रतिनिधींना बोलुद���यात, आपण सर्वांनी मौन राखायचे” –…\n“ठाकरे सरकारमधील तिन्ही पक्षांचे तीन मुख्यमंत्री व्हायला हवेत कारण 2024 नंतर…\n कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहराने करून दाखवलं, वाचा आजची आकडेवारी\n अखेर पुण्यातील त्या चिमुरडीला 16 कोटीचं इंजेक्शन आज मिळालं\n‘छिपाना भी नही आता और दिखाना भा नही आता’, तमन्ना भाटीया ड्रेसवरुन झाली ट्रोल\n‘केंद्र सरकारला फार काळ अल्पदरात लसी देता येणार नाहीत’; ‘या’ लस कंपनीचा केंद्राला इशारा\n“उद्या लोकप्रतिनिधींना बोलुद्यात, आपण सर्वांनी मौन राखायचे” – छत्रपती संभाजीराजे\n“ठाकरे सरकारमधील तिन्ही पक्षांचे तीन मुख्यमंत्री व्हायला हवेत कारण 2024 नंतर भाजपची सत्ता असणार”\n कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहराने करून दाखवलं, वाचा आजची आकडेवारी\n ‘या’ जिल्ह्यातील अवघ्या 6 महिन्याच्या चिमुकलीचा म्युकरमायकोसीसने मृत्यू\nकोरोना लसीमुळे मृत्यू झालेल्या पहिल्या व्यक्तीची भारतात झाली नोंद\nपुढचे 5 दिवस राज्यात पावसाचे राज्य; ‘या’ भागात अतिवृष्टी तर मुंबईत मुसळधार पाऊस\n‘प्रिय अण्णा….,अर्थव्यवस्था ढासळलीय’; जितेंद्र आव्हाडांच्या हजारेंना हटके शुभेच्छा\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://jahirati.maayboli.com/node/2160", "date_download": "2021-06-15T15:38:23Z", "digest": "sha1:QXDJDTHNO5T26YEKNHYCMBUUM3G3WUNG", "length": 2744, "nlines": 54, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "घरबसल्या खाण्याचे पदार्थ बनविण्याचे काम | jahirati.maayboli.com", "raw_content": "\nघरबसल्या खाण्याचे पदार्थ बनविण्याचे काम\nमहिला व पुरुषांना सुवर्णसंधी\nमहिना 15,000/- ते 30,000/- कमवून देतो.\nकंपनी च्या पाक क्रुती व साहित्या नुसार खाण्याचे पदार्थ बनवून द्या. ग्राहक आणि विक्रीची १००% हमी \nतयार माल तुमच्या जागे वरून घेऊन जाण्याची संपूर्ण व्यवस्था \nआता घरबसल्या महिलांना व पुरुषांना काम करणे झाले सोपे \nउदा. लाडू, चिवडा, पापड , लोणचे, भाकरवडी,चकली, असे 400 हुन अधीक पदार्थ आहेत पण... मार्केटिंग, जाहिरात, व कस्टमर या अभावी मार्केट मध्ये स्थिर राहत नाहीत.\nगेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://jayvidarbha.com/immediate-payment-of-the-medical-expenses-incurred-by-the-teacher-for-the-medication/", "date_download": "2021-06-15T15:44:48Z", "digest": "sha1:2VYO6G6AX7CCQO5T2VW6QGDWHKHQHHQB", "length": 11487, "nlines": 131, "source_domain": "jayvidarbha.com", "title": "शिक्षकांनी औषधोपचारसाठी खर्च केलेल्या वैद्यकीय देयकाची रक्कम तात्काळ अदा करा- महेंद्र रोठे शिक्षक सेना बुलडाणा - जयविदर्भ न्यूज", "raw_content": "\nजयविदर्भ न्यूज - बातमी आमची निर्णय तुमचा\nशिक्षकांनी औषधोपचारसाठी खर्च केलेल्या वैद्यकीय देयकाची रक्कम तात्काळ अदा करा- महेंद्र रोठे शिक्षक सेना बुलडाणा\nशिक्षकांनी औषधोपचारसाठी खर्च केलेल्या वैद्यकीय देयकाची रक्कम तात्काळ अदा करा- महेंद्र रोठे शिक्षक सेना बुलडाणा\nवैद्यकीय देयकाची रक्कम मिळण्याची बहुतांश तालुक्यातील शिक्षकांना प्रतिक्षा\nसंग्रामपुरसह इतर बहुतांश पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षकांनी स्वतःच्या आजारपणासाठी व त्याच्या कुटुंबियांच्या वैद्यकीय शस्त्रक्रिया,वैद्यकीय उपचार व औषधोपचारासाठी खर्च केलेल्या रक्कमेची देयके गत एक महिन्यापासुन जिल्हा परिषद कार्यालयाच्यावतीने मंजुर करण्यात आलेली आहेत,सदर वैद्यकीय देयके परिपुर्ततेच्या रक्कमेची तरतुद सुध्दा जिल्हा परिषदेकडून जिल्हयातील सर्व पंचायत समिती कार्यालयाला गत एक महिन्यापुर्वी वितरित करण्यात आलेली आहे.\nजिल्हयातील जवळपास पाचशे ते सहाशे शिक्षकांना प्रलंबित असलेल्या वैद्यकीय देयकाची रक्कम मिळण्याची प्रतिक्षा लागलेली असुन अद्यापपर्यंत वैद्यकीय उपचारासाठी,औषधोपचारासाठी गत एक वर्षापुर्वी शिक्षकांनी खर्च केलेली रक्कम शिक्षकांना अद्यापपर्यंत अदा करण्यात आलेली नाही.\nराज्यामध्ये कोरोना संसर्ग परिस्थिती उद्भवल्यामुळे गत एका वर्षापासुन राज्य शासनाकडून फक्त वेतन तरतुदी व्यतिरिक्त अन्य कोणतीही तरतुद प्राप्त नसल्यामुळे सदर कालावधीतील बहुतांश शिक्षकांची वैद्यकीय देयके मंजुर करण्यात आलेली आहेत परंतू वैद्यकीय देयकाची तरतुद प्राप्त नसल्यामुळे सदर देयके वर्षभरापासुन प्रलंबीत होती.\nमाहे मार्च महिण्यामधे राज्य शासनाकडून शिक्षकांची वैद्यकीय देयके व इतर थकीत देयकाची रक्कम अदा करण्यासाठी जिल्हास्तरावरून सर्व पंचायत समितीकडे आर्थिक तरतूद वितरित करण्यात आलेली आहे.\nमाहे एप्रिलमध्ये वैद्यकीय देयकाची तरतुद जिल्हयातील सर्व गटविकास अधिकारी यांच्या खात्यात जमा करण्यात आलेली असुन,सदर वैद्यकीय देयकाची रक्कम जमा होऊन एक महिण्याचा कालावधी उलटून गेलेला आहे,तरी अद्यापपर्यंत संग्रामपूरसह बहुतांश तालुक्यातील शिक्षकांना वैद्यकीय देयकाची रक्कम व इतर थकीत देयकाची रक्कम अदा करण्यात आलेली नाही.\nसदर प्रलंबित वैद्यकीय देयकाची रक्कम शिक्षकांना अदा करण्यासंदर्भात विलंब न करता तात्काळ अदा करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी.\nशासनाकडुन वैद्यकीय देयकाची तरतुद प्राप्त होऊनही तालुकास्तरावर सदर देयकाची रक्कम अदा करण्यासंदर्भात विनाकारण दप्तर दिरंगाई करण्यात येत असेल तर शिक्षक सेना ते कदापीही सहन करणार नाही.सदर वैद्यकीय देयकाची रक्कम विनाविलंब दोन दिवसाच्या आत शिक्षकांना तात्काळ अदा करण्यात आली नाही तर वरिष्ठांकडे गाभिर्याने रितसर तक्रार नोंदविण्यात येणार आहे अशी मागणी शिक्षक सेनेच्यावतीने करण्यात आलेली आहे.\nशिक्षकांनी औषधोपचार व शस्त्रक्रियेसाठी खर्च केलेली वैद्यकीय देयकाची रक्कम तालुकास्तरावर प्रलंबित न ठेवता शिक्षकांना तात्काळ अदा करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी अन्यथा शिक्षक सेनेच्यावतीने वरिष्ठ कार्यालयाकडे रितसर तक्रार नोंदविण्यात येणार आहे.\nपो.स्टे.भिसी हद्दितील पोलीस दुरक्षेत्र\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर; तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं, आजोबा-काकीला हत्येप्रकरणी अटक\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन् घेतला 103 कोटींचा फ्लॅट\nदोनशे फुट उंच पुलावर अडकलेल्या मुलाचे वाचवले प्राण\n चॉकलेट घशात अडकल्यानं चिमुकलीचा मृत्यू, भिवंडीतील हृदयद्रावक घटना\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं,…\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन्…\nहोमबातम्या WTC Final: भारताविरुद्ध खेळणार ही ‘टीम…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8B_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B0", "date_download": "2021-06-15T16:49:23Z", "digest": "sha1:6D67IK3UJZQZZ5NLMKTHM5N5P4BEM23P", "length": 5038, "nlines": 95, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ग्रुपो सान्तान्देर - विकिपीडिया", "raw_content": "\nग्रुपो सान्तान्देर हा स्पेनमधील बॅंका व इतर आर्थिक कंपन्यांचा समूह आहे. बांको सान्तान्देर ही त्यातील प्रमुख कंपनी आहे. याचे मुख्यालय कांताब्रिया राज्यातील सान्तान्देर येथे आहे.[१] ग्रुपो सान्तान्देरचे समभाग माद्रिद, न्यू यॉर्क, लंडन, साओ पाउलो, बॉयनोस एर्स, मेक्सिको सिटी, वॉर्सो आणि लिस्बन शेर बाजारांमध्ये विकले जातात.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://news7.co.in/1727/", "date_download": "2021-06-15T15:13:20Z", "digest": "sha1:I44AHT5DZS4U7VTJXEDYXVNSW5FOUZXU", "length": 10459, "nlines": 184, "source_domain": "news7.co.in", "title": "ग्रामीण व शहरी भागात जाणाऱ्या वायफाय इंटरनेट सेवा देणाऱ्या SK गुप्ता या कंपनीच्या ठेकेदारानी विदुत महा वितरण कंपनी ची परवानगी घेतली का ? – News 7", "raw_content": "\nममता मेमोरियल हॉस्पिटलची मान्यता रद्द, जिल्हाधिकऱ्यांचे आदेश\nबजाजनगरात तिसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकून महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न\nवादळामुळे घरावरचे छपर उडाले;संसार आला उघडयावर\nआमदार बंब यांनी उभारले 100 खाटाचे कोविड हॉस्पिटल\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\nभरधाव वेगात जाणारे रेतीचे टिप्पर उलटलेचालक जखमी\nमहादेवाचे संहारक अस्त्र ‘ त्रिशूळ’ ची पुजा करताना वृद्धाची मान अडकून मृत्यू\nअखेर गंगापूर फाटा या ठिकाणी बस थांबण्याचे आदेश\nकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गंगापूरचा आठवडी बाजार बंद\nपगारवाढीसाठी विप्रोच्या कामगारांचे चार दिवसापासून उपोषण सुरु\nHome/आपला जिल्हा/अहमदनगर/ग्रामीण व शहरी भागात जाणाऱ्या वायफाय इंटरनेट सेवा देणाऱ्या SK गुप्ता या कंपनीच्या ठेकेदारानी विदुत महा वितरण कंपनी ची परवानगी घेतली का \nग्रामीण व शहरी भागात जाणाऱ्या वायफाय इंटरनेट सेवा देणाऱ्या SK गुप्ता या कंपनीच्या ठेकेदारानी विदुत महा वितरण कंपनी ची परवानगी घेतली का \nलोणार/ संदीप मापारी पाटील\nलोणार तालुक्यात ग्रामपंचायत व ग्रामीण भागात वायफाय इंटरनेट सेवा देण्यासाठी S K गुप्ता या कंपनीच्या नावाने लोणार शहरातील व ग्रामीण भागातील महा वितरण च्या पोल खांबावरुन हि वायर नेल्याचे दिसते पंरतु या कंपनी ने विदुत महा वितरण कंपनी ची परवानगी घेतली का नाही हे गोड बंगाल गुलदस्त्यातच आहे या या वायरिंग मुळे लोणार शहरातील विदुत पोल खांबावर हि वायरिंग फक्त दहा ते बारा फुट अंतरावर लावली जात आहे या मुळे शहरात वाहनना जाण्यासाठी येण्यासाठी ठिकठिकाणी अडथळा निरमान होत आहे याचा प्रत्ये लोणार शहरातील माऊली नगर या वारिंग मुळे मध्ये विदुत पोल खांब अपघात झाला आहे महा वितरण अभियंता यांना विचारले असता अमच्या कडुन SK गुप्ता या कंपनीच्या नावे कोणत्याही परवानगी देण्यात आली नाही जर या अपघात मध्ये जीवीत हणी झाली असतीतर याला जबाबदार कोण \nपेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात युवक काँग्रेसचे अभिनव आंदोलन\n सर्वच दुकाने राहतील बंद\nतहसीलदारांकडून वाळु वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी\nवार्षिक निरिक्षण लोणार पोलीस स्टेशनला जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया भेट\nवार्षिक निरिक्षण लोणार पोलीस स्टेशनला जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया भेट\nममता मेमोरियल हॉस्पिटलची मान्यता रद्द, जिल्हाधिकऱ्यांचे आदेश\nबजाजनगरात तिसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकून महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न\nवादळामुळे घरावरचे छपर उडाले;संसार आला उघडयावर\nआमदार बंब यांनी उभारले 100 खाटाचे कोविड हॉस्पिटल\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\nबजाजनगरात तिसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकून महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न\nवादळामुळे घरावरचे छपर उडाले;संसार आला उघडयावर\nआमदार बंब यांनी उभारले 100 खाटाचे कोविड हॉस्पिटल\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/dhule-news/dondaicha-crime-news-9", "date_download": "2021-06-15T16:36:35Z", "digest": "sha1:OZKIYXPTNT374VI5DCRNMP6CYVLM3V3U", "length": 4800, "nlines": 55, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "dondaicha crime news", "raw_content": "\nदारुची चोरटी वाहतूक; दोन लाख 68 हजारांचा मुद्देमाल जप्त\nदोंडाईचा - Dondaicha - श.प्र :\nअ‍ॅपे रिक्षामधून देशी, विदेशी, व बिअरची अवैधरित्या वाहतूक करणार्‍यास दोंडाईचा पोलिसांनी ताब्यात घेतले.\nया ठिकाणाहून 17 बॉक्समधील 68 हजार तीनशे तीस रुपये किंमतीची दारू व वाहतूकीसाठी वापरलेली अ‍ॅपेरिक्षा असा एकूण 2 लाख 68 हजार तीनशे 28 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोंडाईचा पोलीस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलीस निरिक्षक दुर्गेश तिवारी यांना मिळालेल्या गुप्त माहिती वरून अ‍ॅपे रिक्षा (क्र. एम. एच.18/ बी. एच. 0541) मध्ये देशी, विदेशी बिअरची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली.\nया माहितीच्या आधारे पथकाने मोनाली चौफुली, दोंडाईचा शहरातून तसेच बायपास रोडने येणारी वाहने तपासली.\nत्यावेळी बायपास रोडवरून मांडळ चौफुली कडून येणारी अ‍ॅपेरिक्षा तपासली. त्यावेळी रिक्षा चालकास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव सचिन गोकुळ परदेशी (वय 28 वर्ष) रा. चिमठाणे शिवाजी चौक ता. शिंदखेडा असे सांगितले.\nविना परमिटाशिवाय अवैधरित्या ताब्यात दारु बाळगून तिची विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक केल्याचे पुढे आले.\nसाहय्यक पोलीस निरीक्षक संतोष लोले, उपनिरीक्षक देविदास पाटील, उपनिरीक्षक सचिन गायकवाड, पोलीस नाईक मुकेश अहिरे, संदीप कदम योगेश पाटील यांच्या पथकाने आज दि. 5 मे रोजी संशयित सचिन परदेशी याला ताब्यात घेतले.\n68 हजार 328 रूपये किंमतीचे दारु व वाहतूकीसाठी वापरलेली अ‍ॅपेरिक्षा दोन लाख रुपये किंमतीची असा एकूण 2 लाख 68 हजार तीनशे 28 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/vrushali-yadav-kavita/", "date_download": "2021-06-15T15:52:31Z", "digest": "sha1:ZZOO6HLZVVFGMVIFSMVHL5AL7CTIOO3R", "length": 5457, "nlines": 86, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates अन्नदात्याची व्यथा", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nकाळी माती, जगावेगळी नाती\nतिला कसतो, घाम गाळतो..तो आपला अन्नदाता\nकधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकटात सापडतो\nतरीही कर्जाचा बोजा वाहतो\nउत्पन्नातून 4 पैसे मिळतील या आशेवर जगतो\nसरकारकडून ना सुविधा, ना हमीभाव\nसंघर्ष, आसूड यात्रेतून विरोधकांचा नुसताच भाव\nपिचलेल्या शेतक-याची कोण ऐकणार व्यथा\nसरकार फक्त सांगतंय प्रयत्नांची कथा\nशेतक-यांचे प्रश्न काही सुटेना\nशितल, स्वातीसारख्या पोरींना बापाचं ओझं सहन होईना\nलग्न, हुंडा सामाजिक तेढ काही पाहवेना\nमुख्यमंत्र्यांचं आवाहन धीर धरा..योग्य वेळी कर्जमाफी करु\nजरा यूपीतल्या सातबारा को-याचा अभ्यास तरी करुन बघू\nबळीराजा रोजच देतोय जीवन मरणाची परीक्षा\nशेतकरी कर्जमाफीतून जीवनदान मिळेल हीच अपेक्षा\nअँकर, जय महाराष्ट्र न्यूज चॅनेल\nPrevious आता न्याय हवाच\nकांताबाई- तमाशा जिवंत ठेवणाऱ्या कलावंत\nवारी चुकू न दे हरी\nमराठा क्रांती मोर्चातून राजकीय क्रांती होण्याची गरज\nदेशात तब्बल ७५ दिवसानंतर कोरोनाबाधितांची संख्या ६० हजारांवर\n‘सोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करते आहे’\nआशा कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर\nराज्यात पावसाची आठवडाभर विश्रांती\nदेशात कोरोनाचा ‘डेल्टा प्लस’ विषाणू\nनवी मुंबईत पित्यानेच केला मुलांवर गोळीबार\nधारावीत सोमवारी एकही कोरोना रुग्ण नाही\nदेशात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ\nया अभिनेत्रीने अनुष्का शर्मा आणि प्रियंका चोपडा यांच्या पतीसोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली\nदिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नीचे कोरोनाने निधन\nकढीपत्ता हा आरोग्यासाठी फायदेशीर\nया वेबसाईटवर सुशांतसिंह राजपूतचा अनोखा प्रवास पाहा..\nअंकिताने सुशांतसोबत असलेले व्हिडीओ शेअर करत आठवणींना दिलाय उजाळा\nडॉ. घुले कुणाला घाबरले\nसोशल मीडियाद्वारे करिना कपूर-खानवर बहिष्कार घालण्याची होतेय मागणी, काय आहे नेमकं प्रकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/economics/story-maruti-suzuki-mobilizes-production-of-ventilators-masks-to-fight-corona-virus-news-latest-updates/", "date_download": "2021-06-15T15:44:26Z", "digest": "sha1:2WIRUJNCFZETITTZ24XNKKDJTEDOKJX6", "length": 27280, "nlines": 153, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "कार बनवून खरेदी कोण करणार? मारुती सुझुकी व्हेंटिलेटर्स उत्पादन सुद्धा करणार | कार बनवून खरेदी कोण करणार? मारुती सुझुकी व्हेंटिलेटर्स उत्पादन सुद्धा करणार | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nखुशखबर | SBI कडून ‘या’ खातेदारांना 2 लाखांचं अपघात विमा संरक्षण | असा मिळवा फायदा Sarkari Naukri | SBI (मुंबई) बँकेत फायर इंजिनियर्सला मोठी संधी | वाचा, शेअर करा ई-सेवा | पॅन कार्ड हरवलंय | असं ऑनलाईन ड्युप्लिकेट काढा Health First | खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी | ही कारणं आधी वाचा Health First | तुमचा चेहरा सुजल्यासारखा वाटतोय | असं ऑनलाईन ड्युप्लिकेट काढा Health First | खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी | ही कारणं आधी वाचा Health First | तुमचा चेहरा सुजल्यासारखा वाटतोय हे उपाय करून पाहा Health First | घरातील फ्रीजमधून वास येतोय हे उपाय करून पाहा Health First | घरातील फ्रीजमधून वास येतोय | हे करून पहा Health First | ताप कमी करण्यासाठी घरगुती उपाय | वाचा सविस्तर\nMarathi News » Economics » कार बनवून खरेदी कोण करणार मारुती सुझुकी व्हेंटिलेटर्स उत्पादन सुद्धा करणार\nकार बनवून खरेदी कोण करणार मारुती सुझुकी व्हेंटिलेटर्स उत्पादन सुद्धा करणार\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 1 वर्षांपूर्वी | By विजय केळकर\nमुंबई, २८ मार्च: दोन दिवसांपूर्वी कोरोना व्हायरसच्या साथीविषयी ताजी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे जारी करण्यात आली होती. दरम्यान आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोनाग्रस्तांची संख्या आता ८३७ वर पोहोचली आहे. मागील २४ तासांत ४ जणांचे मृत्यू Covid-19 मुळे झाले आहेत. महाराष्ट्रात रुग्णांचा आकडा सर्वाधिक आहे. नागपूर आणि मुंबईत नवे रुग्ण सापडल्यामुळे राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या १५९ झाली आहे. त्यामुळे उपचार साहित्यांची मोठी गरज भासणार आहे यात शंका नाही. त्यानिमित्ताने उद्योजक देखील महत्वाचं पाऊल उचलत आहेत.\nत्यानंतर महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी आपल्या एका टि्वटमध्ये म्हटले होते की, आम्ही देशी आयसीयू व्हेंटिलेटवर काम करत आहोत. या मशिनची सध्याची किंमत ५ ते १० लाख रुपये आहे. हे उपकरण जीवनरक्षक आहे आणि आमच्या टीमचा अंदाज आहे की, याची किंमत ७५०० रुपयांपेक्षा कमी असेल. यापूर्वी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पवन गोयंका म्हणाले होते की, कंपनी दोन मोठ्या सार्वजनिक कंपनी आणि एका व्हेंटिलेटर निर्माता कंपनीबरोबर यावर काम करत आहे. या माध्यमातून मोठ्या संख्येने याचे उत्पादन करता येईल.\nआता व्हेटिलेटर्सच्या उत्पादनासाठी आता देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने पुढाकार घेतला आहे. यासाठी मारुती सुझुकीने आरोग्यविषयक उपकरणे तयार करणाऱ्या AgVa हेल्थके��र या कंपनीशी करार केला आहे. मारुतीच्या सहकार्यामुळे ही कंपनी व्हेंटिलेटर्सच्या उत्पादनात वाढ करू शकते. कंपनीकडून शनिवारी यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक काढून माहिती देण्यात आली. तसेच वैद्यकीय उपकरणे, पर्सनल प्रोटेक्शन सूट्स यांचे उत्पादन वाढविण्याची सध्या सर्वाधिक गरज आहे. त्यामुळे त्या क्षेत्रात मदत करण्याची तयारी मारुती सुझुकी कंपनीने दाखविली होती.\nकंपनीने शनिवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, AgVa हेल्थकेअरशी झालेल्या सामंजस्य करारानुसार आता मारुती सुझुकी व्हेंटिलेटर्सच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी मदत करेल. महिन्याला दहा हजार व्हेंटिलेटर्सचे उत्पादन करण्याचे त्यांचे नियोजन आहे. AgVa हेल्थकेअर ही व्हेंटिलेटर्सच्या उत्पादनासाठी अधिकृत कंपनी आहे.\nमागील बातमी पुढील बातमी\n#JantaCurfew: २२ तारखेला देशात 'जनता कर्फ्यु' पाळा - पंतप्रधान\nचीनच्या वुहान शहरातून फैलावलेल्या करोना व्हायरसनं जगभर धुमाकूळ घातलाय. आत्तापर्यंत या व्हायरसमुळे जगभरात ९००० हून अधिक जणांनी आपले प्राण गमावलेत. भारतातही चार जणांना करोना व्हायरच्या संसर्गानं प्राण गमवावा लागलाय. पंजाब, दिल्ली, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांत प्रत्येकी एक बळी गेलाय. तर देशाभरात १७३ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यातील सर्वात जास्त अर्थात ४४ रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करत होते.\n'जनता कर्फ्यू'त देशभरातून अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना सॅल्यूट\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच संपूर्ण भारतातील जनतेला रविवारी जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं. जनतेनेही अतिशय उत्स्फूर्तपणे या आवाहनाला पाठिंबा दिला. Corona कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रत्येक देशवासियाने आवश्यक असणारे सर्व प्रतिबंधात्मक उपाय योजावेत असंही आवाहन त्यांनी केलं. याचवेळी मोदींनी राष्ट्रातील सर्व जनतेकडे एक विनंतीही केली. ही विनंती होती, कृतज्ञता व्यक्त करण्याची.\n२१ दिवस लॉकडाउन; काम नसल्याने उपाशी मरण्यापेक्षा मजूर गावाकडे पायी चालत\nमोदींनी २१ दिवसांचा लॉकडाउन केल्यानंतर इतके दिवस कुटुंबाने जगायचे कसे या प्रश्नाने रोजंदारीवर कामं करून पोट भरणाऱ्या लोकांचं आयुष्यच टांगणीला लागलं आहे. कामाच��या निमित्ताने जेथे हे मजूर कामगार वास्तव्यास होते तेथे कामच नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे आणि २१ दिवस असेच शांत बसून राहिलो तर कोरोना आधीच आयुष्य असंच संपणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे २१ दिवस न थांबता हे मजूर त्यांच्या गावी म्हणजे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात थेट पायी चालत जाताना दिसत आहेत. संपूर्ण देशातील हायवेवर हेच चित्र पाहायला मिळत आहे.\nकोरोना आपत्तीमुळे पर्यटन उद्योगाला तब्बल ५ लाख कोटींचा फटका\nकोरोना व्हायरसच्या प्रकोपाचा परिणाम इतर क्षेत्रांवरही दिसत आहे. १० जानेवारीच्या प्रसार माध्यमातील आकडेवारीनुसार भारतीय टूर ऑपरेटर्सला यामुळे ५० कोटी डॉलर्सचा (३,५५० कोटी रुपये) फटका बसू शकतो अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार वर्षभर असेच चित्र कायम राहिले तर हे नुकसान तब्बल १४,२०० कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते. १० जानेवारीला रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या अहवालात हा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र तो केवळ भारतीय टूर ऑपरेटर्ससंबंधित होता. दरम्यान, पर्यटन क्षेत्राशी निगडित अनेक छोटे-मोठे उद्योग आहेत.\nकोरोना आपत्ती: पडद्यामागील सहकाऱ्यांना प्रशांत दामलेंकडून आर्थिक मदतीचा हात\nकोरोनाच्या वादळात यावेळी नाट्यनिर्मात्यांचं आणि पर्यायाने संपूर्ण नाट्यसृष्टीचं झालं आहे. करोना विषाणूमुळे झालेलं हे नुकसान भरून निघणं कठीण आहे. नाटकाच्या बाबतीत काही तंत्रज्ञ किंवा बॅकस्टेजच्या कलाकारांचे कुटुंब हे प्रत्येक प्रयोगातून मिळणाऱ्या पैशांवर चालते. आता प्रयोगच बंद झाल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा वेळी अभिनेते व निर्माते प्रशांत दामले यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.\nसंचारबंदी लागू आहे; टेहळणी करायला विनाकारण बाहेर पडू नका - मुख्यमंत्री\nराज्यात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पुन्हा एकदा जनतेशी संवाद साधला. कोरोना व्हायरस या संकटाचं गांभीर्य ओळखून लोकांनी सहकार्य करावं, अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ‘संकट गंभीर आहे पण सरकार खंबीर आहे’, असा धीर देत नागरीकांनी घरातच राहा, सुरक्षित राहा, असं आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. अन्नधान्याचा साठा पुरेसा; काळजीचे कारण नाही.\nVIDEO | ���ोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nबारामतीच्या चहावाल्याकडून मोदींना दाढीसाठी 100 रुपयांची मनी ऑर्डर | म्हणाला साहेब, दाढीऐवजी लसीकरण वाढवा\nदेशाची अर्थव्यवस्था ढासळतेय | पण भाजपचा पक्ष खजिना तुडुंब भरतोय | २०१९-२० मध्ये ७८५ कोटीची देणगी\nVIDEO | मला आनंद आहे की, कोविडमध्ये देशात अनेकांनी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जीव गमावले - गडकरी\nबीड | परळी तालुक्यातील सिरसाळा येथे MIDC उभारण्याचा मार्ग मोकळा | उद्योग मंत्रालयाची मंजुरी\nहमीभाव वाढवल्याचा दावा कोणत्याही तज्ज्ञाने सिद्ध करून दाखवावा - राजू शेट्टी\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nकोरोना आपत्तीत आरोग्य व्यवस्थेची पोलखोल झाली, पण मोदी म्हणाले, आम्ही नव्या आरोग्य सुविधा उभारल्या\nआज सकाळी ११ वाजता पंतप्रधान-मुख्यमंत्री भेट | काय असतील मराठा आरक्षण प्रश्नी मुद्दे\nअजब | उपराष्ट्रपतींचं ट्विटर खातं सक्रिय नसल्यानं ब्लू टिक ऑटोमॅटिकली गेली | भाजप म्हणतं हा घटनेवरील हल्ला\nमोफत लसीकरणासाठी फेब्रुवारीपासूनच मुख्यमंत्र्यांची मागणी होती | निर्ण���ासाठी मोदींना ४ महिने लागले - ममता बॅनर्जी\nSpecial Recipe | गाजर न किसता गाजराचा चविष्ट हलवा बनवा\nSpecial Recipe | पारंपारिक गावरान पद्धतीने मिरचीचा ठेचा | करून पहा\nदेशात कोरोना लसींचा तुटवडा आणि केंद्र सरकार ट्विटरवरील ‘ब्लू टिक’साठी भांडतंय - राहुल गांधी\nकेंद्र सरकार केवळ हेडलाईन मॅनेजमेंटमध्ये व्यस्त | राज्यांना कशापध्दतीने लस पुरवठा करणार ते सांगावे - राष्ट्रवादी\nदेशात कोरोनाबळींच्या संख्येत थोडी वाढ | पण कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ\nछत्रपती घराण्याचं काम लोकांना पेटवण्याचं नाही, तर न्याय देण्याचं - संभाजी छत्रपती\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/modi-government-wakes-up-after-supreme-court-verdict-balasaheb-thorat/", "date_download": "2021-06-15T15:31:38Z", "digest": "sha1:IZZA2YFXMELGI55ODF3NHSU7V3LPG6RI", "length": 17876, "nlines": 381, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "सुप्रीम कोर्टाच्या दट्ट्यानंतर मोदी सरकारला आली जाग!: बाळासाहेब थोरात - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nलर्निंग लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया झाली सोपी; आरटीओत जाण्याची गरज नाही \nकाँग्रेसचे प्रभारी करणार महाराष्ट्राचा दौरा, राजकीय चर्चांना उधाण; काँग्रेसच्या मनात …\nदोन इटालियन मरीन्सविरुद्धचा खटला नऊ वर्षांनी अखेर रद्द\nपासपोर्टच्या नूतनीकरणासाठी कंगनाची हायकोर्टात याचिका\nसुप्रीम कोर्टाच्या दट्ट्यानंतर मोदी सरकारला आली जाग\nमुंबई, दि. 7 जून 2021 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अखेर देशातील लसीकरणाची जबाबदारी घेतली हा निर्णय चांगला आहे पण तो घेण्यास उशीर झाला. राज्यांवर जबाबदारी ढकलून नामानिराळे राहिलेल्या मोदी सरकारला सुप्रीम कोर्टाने धारेवर धरून लसीकरण मोहिमेची सर्व माहित��� मागवताच केंद्र सरकारला जाग आली आणि आज केंद्र सरकारने लसीकरणाची जबाबदारी घेतली, असा टोला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे.\nयासंदर्भात बोलताना थोरात म्हणाले की, देशात आतापर्यंत ज्या लसीकरण मोहिमा झाल्या त्यांची जबाबदारी केंद्र सरकारांनीच घेतली होती. पण मोदी सरकारने आपली जबाबदारी राज्यांवर ढकलून पळ काढला होता. काँग्रेस पक्ष, मा. सोनियाजी गांधी, खा. राहुल गांधी यांनी हा मुद्दा लावून धरला. देशभरातून केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणांवर टीका होऊ लागली आणि सुप्रिम कोर्टाने फटकारल्यावर आता नाईलाजाने लसीकरणाची जबाबदारी घेतली आहे. आता केंद्राने जबाबदारी घेतलीच आहे तर ती नीट पार पाडावी हीच अपेक्षा आहे.\nकोर्टानं दट्ट्या दिल्यानंतर राज्यांवर लसीकरण सोडणं हे केंद्र सरकारला महागात पडणार हे दिसतच होतं. मोदींनी हुशारीने आपले अपयश लपवण्यासाठी राज्यांची विनंती आहे, राज्य सरकारे आता असमर्थ ठरत आहेत, पुर्नविचारांची मागणी करत आहेत असे म्हणत सोयीस्करपणे बगल दिली. पण महाराष्ट्र सरकारने मात्र लसीकरणाची जबाबदारी घेऊन एकरकमी पैसे देऊन राज्यातील जनतेला लस देण्याचा निर्णय घेतला होता. केंद्र सरकारच्या आडमुठेपणामुळेच लसीकरण मोहिमेला गती येत नव्हती. केंद्र सरकारला उशिरा शहाणपण आले आहे, असे थोरात म्हणाले.\nकोविन या ऍप्लिकेशन मध्ये अजूनही अडचणी आहेत, जिल्हा ओलांडून लोक लसीकरण करून घेण्यासाठी जात आहे, त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये असंतोष तयार होतो. त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात, त्यामुळे या त्रुटी दूर करून केंद्राने लसीकरण मोहिमेत सुसूत्रता आणावी, महाराष्ट्र सरकार त्यासाठी केंद्राला पूर्ण क्षमतेने मदत करेल, असेही थोरात म्हणाले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleपदोन्नती व मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर रामदास आठवले लवकरच पवारांच्या भेटीला\nNext articleसंजय राऊत उद्धव ठाकरेंचा पगारी माणूस, त्यांना भाजपविरोधात बोलावेच लागेल – निलेश राणे\nलर्निंग लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया झाली सोपी; आरटीओत जाण्याची गरज नाही \nकाँग्रेसचे प्रभारी करणार महाराष्ट्राचा दौरा, राजकीय चर्चांना उधाण; काँग्रेसच्या मनात …\nदोन इटालियन मरीन्सविरुद्धचा खटला नऊ वर्षांनी अखेर रद्द\nपासपोर्टच्या नूतनीकरणासाठी कंगनाची ��ायकोर्टात याचिका\nदेशमुखांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यापूर्वी संमती घेण्याची मुळीच गरज नाही\nकेंद्राची मनाई नसल्याने घरी जाऊन लसीकरणाचा निर्णय राज्याने घ्यावा\nशिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे ; नितेश राणेंचा प्रहार\nउल्हासनगर महापालिका स्थायी सभापती निवडणूक ; शिवसेनेला टीम कलानीचा पाठिंबा ,...\nसोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करत आहे ;...\nशिवसेनेचे कट्टर विरोधक नारायण राणेंना पंतप्रधान मोदींकडून स्पेशल गिफ्ट\nराम मंदिरावर घोटाळ्याचा डाग ; मोदी आणि भागवतांना हस्तक्षेप करावाच लागेल...\nमराठा आरक्षण : … कुणाला कुठं गाठायचे हे मी बघतो :...\nमराठा आरक्षणासाठी दोन्ही राजे एकत्र; उदयनराजे म्हणाले, ‘आरक्षणासाठी दोन्ही घराणे एक’\nचंद्रकांतदादांची अवस्था म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी; अजित पवारांचे टीकास्त्र\nदोन इटालियन मरीन्सविरुद्धचा खटला नऊ वर्षांनी अखेर रद्द\nपासपोर्टच्या नूतनीकरणासाठी कंगनाची हायकोर्टात याचिका\nपक्षाच्या अध्यक्षपदावरुन हटवलेल्या चिराग पासवान यांनी बंडखोर खासदारांना पक्षातून हाकलले\nनागपुरातील संविधान चौकात भरपावसात धरणे आंदोलन; संप चालूच राहणार : आशा...\nमराठा आरक्षण : संभाजीराजेंच्या आवाहनाला प्रकाश आंबेडकरांचा प्रतिसाद; आंदोलनासाठी कोल्हापुरात दाखल\nशिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे ; नितेश राणेंचा प्रहार\nबुरुज ढासळला : कंत्राट रद्द करून अधिकाऱ्यांना निलंबित करा; राष्ट्रवादी काँग्रेसची...\nउल्हासनगर महापालिका स्थायी सभापती निवडणूक ; शिवसेनेला टीम कलानीचा पाठिंबा ,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://lokdisha.com/the-state-will-receive-unseasonal-rains-for-the-next-five-days/", "date_download": "2021-06-15T17:20:11Z", "digest": "sha1:EBQS7U4JHV5OHN2U2HDN7S4JXTRFQ5R2", "length": 6493, "nlines": 72, "source_domain": "lokdisha.com", "title": "राज्यात पुढील पाच दिवस अवकाळी पाऊस बरसणार! | लोकदिशा - बातमी निर्भीडतेची", "raw_content": "\nराज्यात पुढील पाच दिवस अवकाळी पाऊस बरसणार\nराज्यात कोरोनाने थैमान घातले असतानाच आता आजपासून पुढील पाच दिवस राज्यात अवकाळी पाऊस बरसणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या अवकाळीचा फटका बसण्याची शक्यता आहे. वाढत्या कोरोनामुळे राज्यात सध्या लॉकडाऊन आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या भाजीपाला आणि अन्य पिकांना बाजारात आधीच योग्य दर मिळत नाही, त्याचे नुकसान शेतकरी सहन करतो न करतो तोच पुन्हा शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभं राहिलं आहे.\nमहाराष्ट्रात 29 एप्रिलपर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकांची तसेच द्राक्षाच्या बागांची काळजी घ्यावी लागणार आहे. कारण अवकाळी जर बरसला तर शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसापूर्वीच शेतकरी अवकाळी पावसाला सामोरा गेला होता, आणि आता पुन्हा अवकाळी बरसणार आहे, त्यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आहे.\nराज्यात यापूर्वी 11 एप्रिलला सातारा, परभणी, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडला होता. त्यावेळी या जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, आता पुन्हा पुढचे पाच दिवस विजांच्या कडकडाटासह राज्यात पाऊस पडणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.\nदेशात अनेक ठिकाणी कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले आहेत. त्यामुळे दक्षिण भारतासह उत्तरेकडील काही राज्यांत आणि महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांत तापमानाचा पारा चांगलाच तापला आहे. विदर्भ, मराठवाड्यासह त्याचबरोबर राज्याच्या इतर भागात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत.\nदेशात 551 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार \nदहावी-बारावीच्या परीक्षा संदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय\nराज्यात कोरोनाची नवी नियमावली; अत्यावश्यक सेवा ‘या’ वेळेतच राहणार सुरु\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nगल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या सर्व ताज्या घडामोडींसाठी 'लोकदिशा बातमी निर्भिडते'ची ही वेबसाईट सदैव कर्तव्य दक्ष असून आमची संपादकीय टीम आपल्याला खात्रीशीर आणि अचूक बातमी देण्याचा प्रयत्न राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2021-06-15T16:40:40Z", "digest": "sha1:PLKL4GRDL43NCVEUEMVCP4NZVOC57UXP", "length": 14024, "nlines": 83, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वसईचा किल्ला - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवसईचा किल्ला हा महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील वसई���वळ असणारा एक भुईकोट किल्ला असून तो समुद्रकिनाऱ्यालगत बांधलेला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.[१]\n६ संदर्भ आणि नोंदी\n८ हे सुद्धा पहा\nतीन बाजूंनी समुद्र आणि दलदलीने वेढलेला आणि एका बाजूने वसई गावाकडे उघडणारा अशी किल्ल्याची रचना आहे. किल्ल्याला दोन प्रमुख प्रवेशद्वारे असून एक जमिनीच्या दिशेने (गावाकडे) आणि दुसरे बंदराच्या दिशेने आहे. किल्ल्याच्या चोहीबाजूंनी पूर्वी तट होते आणि तटांची उंची ३० फुटांच्या वर होती.\nकिल्ल्याला एकूण दहा बुरूज आहेत. नोस्सा सिन्होरा दोरेमेदिया, रैस मागो, सेंट गोंसोले, माद्रद दीय, एलिफांत, सेंट पेद्रू, सेंट पॉल्स, सेंट सेबस्तियन आणि दहावा सेंट सेबस्तियन कावलिरो बुरूज, अशी या बुरुजांची नावे होती. बुरुजांवर तोफा आणि बंदुका ठेवल्या जात. प्रत्येक बुरुजावर आठ सैनिक, त्यांचा एक कप्तान असे पथक तैनात असे. मराठ्यांशी झालेल्या वसईच्या लढाईत सेंट सेबस्तियन बुरूज सुरुंगाने उडवून मराठ्यांच्या फौजा आत शिरल्याचे सांगितले जाते.\nवसईच्या किल्ल्याचा पोर्तुगीज नकाशा (इ.स. १६३०).\nकिल्ल्याच्या आतील भागात दोन मुख्य दरवाजे असून सेंट जॉन बुरुजाच्या बाजूला बंदराच्या दिशेने उघडणारा दर्या दरवाजा आहे. किल्ल्यात न्यायालय, तीन चर्च, हॉस्पिटल, कारागृह, दारूचे कोठार वगैरे विशेष इमारती असून बाकी इमारतींचे अवशेषही दिसून येतात. किल्ल्यात चोर वाटा आणि काळोखी चक्री जिने आहेत. महादेवाचे आणि वज्रेश्वरीचे मंदिरही आहे. मराठ्यांनी किल्ला जिंकून घेतल्यावर बुरुजांना मराठी नावे दिली होती. कोकणातला बंदरावर स्थित असा हा किल्ला तत्कालीन राजवटींना समुद्रावर आणि व्यापारावर लक्ष ठेवण्याच्या कामी अतिशय उपयुक्त असावा असा अंदाज बांधता येतो. तरीही पेशव्यांच्या हातात असताना या किल्ल्याचा म्हणावा तसा वापर झालेला दिसत नाही.\nहा मूळचा किल्ला मुसलमानी पद्धतीने बांधलेला असला तरी पोर्तुगीजांनी त्याची बरीचशी मोडतोड करून युरोपीय पद्धतीच्या स्थापत्यशास्त्राचा वापर करून किल्ल्याची पुनर्बांधणी केल्याचे दिसते. अर्धगोलाकार कमानींचे दरवाजे, खिडक्या, सज्जे, बुरूज रोमन स्थापत्यशास्त्राचा वापर करून बांधल्याचे दिसते. इंग्रजांच्या हाती लागल्यावर ��िल्ल्याची व्यवस्था चांगली राखली गेली नाही. दलदल आणि त्यात माजणारे रान यामुळे किल्ल्याची पडझड होत होती. त्यात सन १८६० मध्ये इंग्रजांनी हा किल्ला एका इंग्रज अधिकाऱ्याला, कर्नल लिटलवूडला भाड्याने दिला. त्याने किल्ल्यात उसाची शेती केली आणि साखर कारखाना उभारण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी त्याने किल्ल्यातील दगड लोकांना विकण्यास सुरुवात केली. यामुळे किल्ल्याला अधिक हानी पोहोचली.\nवसईच्या किल्ल्यातील चिमाजी अप्पांचा पुतळा\nकिल्ल्याचे अवशेष आणि किल्ल्याची व्यवस्था स्वातंत्र्योत्तर काळातही फारशी राखली गेली नाही. अनेक वर्षे हा किल्ला दुर्लक्षितच राहिला. सुयोग्य व्यवस्था राखली न गेल्याने जागोजागी माजलेले रान, तट फोडून बाहेर आलेली झाडांची मुळे, दलदल यामुळे किल्ल्याची आणखीनच दुर्दशा होत गेली. १५-२० वर्षांपूर्वी किल्ल्याच्या बऱ्याचशा परिसरात मानवी संचार शक्य नव्हता. गेल्या काही वर्षांत उभारला गेलेला चिमाजी आप्पांचा पुतळा व स्मारक आणि भारतीय पुरातत्त्व खात्याने या किल्ल्याची व्यवस्था हाती घेऊन थोडी डागडुजी आणि रानाची साफसफाई केल्याने या उपेक्षित किल्ल्याकडे लोकांचे थोडेफार लक्ष वळले आहे. तरीही ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या मुंबईजवळच्या या किल्ल्याला पर्यटन स्थळ बनवावे या दृष्टीने भक्कम प्रयत्न होणे आवश्यक आहेत. किल्ल्याच्या राहिलेल्या अवशेषांची डागडुजी करून, भिंती, बुरूज, तट यांची साफसफाई करून, जागोजागी ऐतिहासिक माहिती देणाऱ्या पाट्या लावून, पर्यटकांसाठी विश्रांती व्यवस्था करून या किल्ल्याकडे लोकांचे लक्ष वेधणे आणि एक महत्त्वाचा ऐतिहासिक वारसा जपणे शक्य आहे.\nसंदर्भ आणि नोंदीसंपादन करा\n^ \"गॅझेट नोटिफिकेशन\" (PDF) (इंग्रजी भाषेत). ११ ऑक्टोबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\nसांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो\nडोंगरयात्रा - आनंद पाळंदे\nदुर्गदर्शन - गो. नी. दांडेकर\nकिल्ले - गो. नी. दांडेकर\nदुर्गभ्रमणगाथा - गो. नी. दांडेकर\nसह्याद्री - स. आ. जोगळेकर\nदुर्गकथा - निनाद बेडेकर\nदुर्गवैभव - निनाद बेडेकर\nइतिहास दुर्गांचा - निनाद बेडेकर\nमहाराष्ट्रातील दुर्ग - निनाद बेडेकर\nवसई परिसरातील दुर्ग - श्रीदत्त राऊत\nहे सुद्धा पहासंपादन करा\nकिल्ल्याबद्दलचा हा ल��ख अपूर्ण आहे. कृपया या लेखाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी चर्चा पान किंवा विस्तार विनंती पहा.\nLast edited on २६ एप्रिल २०२०, at १५:५८\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-15T16:42:06Z", "digest": "sha1:R5SAFYFEIWZWOFGQW3M5DAFXO5ZJYIJX", "length": 14518, "nlines": 178, "source_domain": "policenama.com", "title": "सांगोला Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 9,350 नवीन…\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nDilip Walse Patil | मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा; गृहमंत्री वळसे पाटील…\nचंद्रकांत पाटलांआधीच सांगोल्याच्या ‘या’ प्राध्यापकानं केली शरद पवारांवर PhD, पण…\nपोटगीचा दावा काढून घेण्यासाठी पत्नी, सासर्‍याकडून 10 लाखाची मागणी, छळाला कंटाळून 36 वर्षीय जावयाची…\nगॅस एजन्सी मिळवून देण्याच्या आमिषानं 56 लाखांची फसवणूक करणार्‍या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश\nCoronavirus : सोलापूर जिल्ह्यात ‘कोरोना’चा कहर, जाणून घ्या आकडेवारी\nसोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना संसर्गाने हाहाकार माजवला आहे. शनिवारी (दि ११) सर्वाधिक १०७ रुग्णांची भर पडली आहे. आतापर्यंत एकूण ८१७ जणांना याची लागण झाली आहे. तर ३२ जणांचा मृत्यू या संसर्गाने झाला आहे.…\nसांगोल्यात मोबाईलच्या वादातून मित्रानेच केला मित्राचा खून\nपोलिसनामा ऑनलाईन - मोबाईलवरून दोन मित्रांमध्ये वाद झाल्यानंतर एकाने झोपलेल्या मित्राचा दगडाने डोके ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे मारेकरी स्वतःहून पोलिसांत हजर झाला. हा धक्कादायक प्रकार सांगोला येथे कृषि उत्पन्न…\nमाढा, सांगोला, करमाळा, बार्शी परिसरात वादळी वार्‍यासह गारांचा पाऊस\nसोलापूर : पोलीस नामा ऑनलाइन - सोलापूर ��िल्ह्यातील सांगोला, करमाळा, माढा, बार्शी आदी तालुक्यातील विविध भागात काल रविवारी सायंकाळी वादळी वा-यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. माढा, बार्शी परिसरात तर गारांचा पाऊस झाला. आणि विजेचा कडकडाट होऊन…\nCoronavirus : सोलापुरात 3 डॉक्टर अन् एका नर्सला संसर्ग, कोरोनाग्रस्तांची संख्या 61 वर\nपोलिसनामा ऑनलाईन टीम - राज्यभरात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत असून सोलापुरातही रविवारी कोरोनाबाधित नवे 11 रूग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत आढळून आलेल्या एकूण रूग्णांची संख्या 61 वर पोहोचली आहेत.सांगोला…\n ‘तो’ तरुण मुंबईहून आला गावात आणि होम क्वारांटाईनमध्ये…\nपोलिसनामा ऑनलाईन - राज्यातील विविध भागात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. मुंबई, पुणे शहरानंतर सोलापूरमध्ये कोरोना संसर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पोहोचला आहे. दुसरीकडे त्यात कमालीचा बेजबाबरपणा आणि बेफिकिरीसारखे…\n‘कोरोना’ची धास्ती अन् अडवला वृध्दाचा मृतदेह गावाच्या वेशीवरच\nपोलिसनामा ऑनलाईन टीम - देशभरातील नागरिकांमध्ये कोरोनाची धास्ती असून एका वृद्धाचा मृतदेह गावाच्या वेशीवरच अडवून अंत्यविधीला विरोध करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गावकर्‍यांनी संंबंधित कुटुंबीयांवर गावकर्‍यांनी बहिष्कार घातला…\n पुण्यात मृत्यू झालेल्या वृद्धाच्या अंत्यविधीस सोलापुरात विरोध\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - देशभरात कोरोनामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली असून गावोगावी अपवांचे पीक जोमात आहे. त्यामुळे नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतरही नागरिक विरोध करीत असल्याचे दिसून आले आहे. आजारपणामुळे एका वृद्धाचा पुण्यात ससून…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nTheur Road Accident in Pune | थेऊर रस्त्यावर दाम्पत्याच्या…\nBJP ला 750 कोटी देणगी देणारे ‘ते’ कोण \nकिडनीच्या समस्येने पीडित लोकांनी कोरोना संसर्गापासून…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nCovid-19 | पोस्ट कोविड डायबिटीज पेशंटने आहारात…\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nDilip Walse Patil | मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा\nGold Price Today | सोनं 8000 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या…\nSelfie Point Pune | सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन…\n‘महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रभोधिनी’ प्रशिक्षण…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nकिडनीच्या समस्येने पीडित लोकांनी कोरोना संसर्गापासून बचावासाठी ‘ही’…\nCovid Update : 76 दिवसानंतर आढळल्या कोरोनाच्या सर्वात कमी केस, 24…\nPune Crime News | हडपसर परिसरात दुचाकीचा पाठलाग करत डोळ्यात मिर्ची पुड…\nआता मुंबईत झाडांवर होणार ‘उपचार’, BMC ने नियुक्त केला…\nTheur Road Accident in Pune | थेऊर रस्त्यावर दाम्पत्याच्या दुचाकीला झालेल्या विचित्र अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू\nPune Fire Case | उरवडे आग प्रकरणातील कंपनीच्या मालकाला न्यायालयीन कोठडी; 17 कामगारांचा झाला होता मृत्यू\n प्रियकराच्या मित्रांनी शरीसंबंधांसाठी केली जबरदस्ती, नकार देताच तरुणीचा चाकूने भोसकून केला खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/crude-oil-price/", "date_download": "2021-06-15T15:33:58Z", "digest": "sha1:YQAIWPTUW57BQTPTRBS5DKNYSFLCOCCM", "length": 10649, "nlines": 156, "source_domain": "policenama.com", "title": "Crude oil Price Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nDilip Walse Patil | मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा; गृहमंत्री वळसे पाटील…\nभारतात कच्चे तेल 10.51 रुपये लिटर, कधी घसरतील ‘पेट्रोल-डिझेल’चे दर \nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोनाच्या कहरने तेल बाजार उद्ध्वस्त झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत बुधवारी 18 वर्षाच्या नीचांकावर घसरली आहे, तर भारतीय वायदा बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 1,672 रुपये म्हणजेच…\nशेअर बाजार : 2919 अंकानं कोसळला सेन्सेक्स, दिवसभरात बुडाले 11.25 लाख कोटी\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना व्हायरस, कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठी घसरण आणि जागतिक शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यानंतर गुरुवारी देशांतर्गत इक्विटी बाजारात ऐतिहासिक घट नोंदविली गेली. गुरुवारी व्यापार सुरू झाल्यापासून…\n… म्हणून आगामी 10 दिवसात प्रति लिटर 5 ते 6 रूपयांनी ‘स्वस्त’ होऊ शकतं…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - येत्या दहा दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. सोमवारी जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये घसरण झाली. सौदी अरेबियाने कच्च्या तेलाच्या किंमतीत कपात आणि उत्पादन कपात यावर…\nभारतीय शेअर बाजारात यापुर्वी 10 वेळा माजला होता ‘हाहाकार’, ‘या’ दहा तारखांना…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सोमवार म्हणजेच ९ मार्च २०२० हा दिवस खूप वाईट ठरला. बीएसईचा सेन्सेक्स १,९४१ अंकांच्या सर्वात मोठ्या एका दिवसाच्या घसरणीसह ३५,६३४ वर बंद झाला. या घसरणीचे विविध कारणे म्हणजे जागतिक…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nVideo : नुसरत सोबतचा विवाह मान्य आहे की नाही\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nPune News | पुण्यात सोमवारपासून निर्बंध आणखी शिथिल, नव्या…\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी…\nभाजप नेते अतुल भातखळकरांची बोचरी टीका, म्हणाले –…\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nDilip Walse Patil | मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा\nGold Price Today | सोनं 8000 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या…\nSelfie Point Pune | सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन…\n‘महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रभोधिनी’ प्रशिक्षण…\nPune Fire Case | उरवडे आग प्रकरणातील कंपनीच्या मालकाला…\nकोरोना काळात EPF चे पैसे काढण्याचा विचार करत असाल तर…\n पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\n महापालिकेकडून निलेश राणे आणि संजय काकडे…\nBribery Case | 50 हजाराच्या लाच प्रकरणी मुख्य विधी सल्लागार मंजूषा…\nPune Fire Case | उरवडे आग प्रकरणातील कंपनीच्या मालकाला न्यायालयीन…\nDream House | PNB कडून स्वस्तात घर खरेदीची संधी; 12,865 घरं आणि…\nPune Traffic | सारसबाग येथील वाहन पार्किंगमध्ये बदल\nLIC New Children’s Money Back Plan | LIC च्या ‘या’ पॉलिसीत 150 रुपये गुंतवत राहा; तुमचं मूल होईल ‘लखपती’\nMinister Eknath Shinde | मंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट, अभिनेत्याला अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/family-members/", "date_download": "2021-06-15T15:19:27Z", "digest": "sha1:JNI6XGM2ERBZERRIMAHCP5EAU26WUBFY", "length": 9233, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "family members Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nDilip Walse Patil | मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा; गृहमंत्री वळसे पाटील…\nSelfie Point Pune | सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या खडकवासला येथील…\nमंत्र्याचा घराणेशाहीला विरोध, मुलाला तिकीट दिल्याने ‘यांनी’ दिला मंत्रीपदाचा राजीनामा\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - आपल्या मुलाला निवडणुकीचे तिकीट मिळण्यासाठी अनेक नेते आग्रही असतात. त्यासाठी पक्षांतर करण्याचीही त्यांची तयारी असते. तर काही जण पक्षांतर करून मुलासाठी तिकीटही पदारत पाडून घेतात. मात्र, भाजपचे केंद्रीय मंत्री…\nसीएसएमटी पूल दुर्घटना : हाय कोर्टात मृतांच्या कुटुंबीयांना 1 कोटी देण्याच्या मागणीची याचिका\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाजवळ पादचारी पूलचा भाग कोसळ्याची घटना तीन दिवसांपूर्वी समोर आली. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला तर ३१ जखमी झाले होते. या सीएसएमटी पूल दुर्घटनेविरोधात हाय…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nVideo : नुसरत सोबतचा विवाह मान्य आहे की नाही\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी…\nPost Office च्या ‘या’ स्कीममध्ये जमा करा केवळ 95…\nDilip Walse Patil | मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा\nGold Price Today | सोनं 8000 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या…\nSelfie Point Pune | सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन…\n‘महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रभोधिनी’ प्रशिक्षण…\nPune Fire Case | उरवडे आग प्रकरणातील कंपनीच्या मालकाला…\nकोरोना काळात EPF चे पैसे काढण्याचा विचार करत असाल तर…\n पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24…\nRamdas Athawale | ‘मुख्यमंत्रीपदाची फक्त इच्छा व्यक्त…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nDilip Walse Patil | मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा\nRoyal Enfield | 45 हजार रुपयांच्या बजेटमध्ये घरी आणा बुलेट, कंपनीचा…\nCovid Update : 76 दिवसानंतर आढळल्या कोरोनाच्या सर्वात कमी केस, 24…\nAntilia Bomb Scare Case | अँटिलिया प्रकरणात NIA ने दोन जणांना केली…\nचीन्यांना भारतीयांनी दिले सडेतोड उत्तर; 43 % लोकांनी खरेदी केल्या…\nPune News | पाणी पिण्याच्या वादातून ‘गोवा एक्सप्रेस’ मधून फेकलं, एकचा जागीच मृत्यू\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन हंसराज झाला बेरोजगार\n प्रियकराच्या मित्रांनी शरीसंबंधांसाठी केली जबरदस्ती, नकार देताच तरुणीचा चाकूने भोसकून केला खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/residents/", "date_download": "2021-06-15T15:59:52Z", "digest": "sha1:XX5GUBXNR4PU66HVJEPRPH4OSLG54SYR", "length": 3761, "nlines": 51, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates residents Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nकोल्हापुरकरांचा चायना वस्तूवर बहिष्कार घालण्याचा निर्धार\nकोरोना विषाणूने जगभर हैदोस घातला आहे. या कोरोनामुळे अनेकांना आपल्या जावीला मुकावे लागले आहे. कोरोना…\nलखनऊमध्ये काश्मीरी विक्रेत्यांना मारहाण\n१४ फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर संपूर्ण देशात पाकिस्तान आणि दहशतवाद्यांचा निषेध करण्यात आला. त्याचबरोबर काश्मीरी…\nदेशात तब्बल ७५ दिवसानंतर कोरोनाबाधितांची संख्या ६० हजारांवर\n‘सोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करते आहे’\nआशा कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर\nराज्यात पावसाची आठवडाभर विश्रांती\nदेशात कोरोनाचा ‘डेल्टा प्लस’ विषाणू\nनवी मुंबईत पित्यानेच केला मुलांवर गोळीबार\nधारावीत सोमवारी एकही कोरोना रुग्ण नाही\nदेशात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ\nया अभिनेत्रीने अनुष्का शर्मा आणि प्रियंका चोपडा यांच्या पतीसोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली\nदिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नीचे कोरोनाने निधन\nकढीपत्ता हा आरोग्यासाठी फायदेशीर\nया वेबसाईटवर सुशांतसिंह राजपूतचा अनोखा प्रवास पाहा..\nअंकिताने सुशांतसोबत असलेले व्हिडीओ शेअर करत आठवणींना दिलाय उजाळा\nडॉ. घुले कुणाला घाबरले\nसोशल मीडियाद्वारे करिना कपूर-खानवर बहिष्कार घालण्याची होतेय मागणी, काय आहे नेमकं प्रकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-emotional-tweet-dhananjay-munde-commemoration-gopinath-munde-8733", "date_download": "2021-06-15T17:10:58Z", "digest": "sha1:2AMOYIHYC5TM2SXQA4X47EALHQGZIXQ6", "length": 13694, "nlines": 161, "source_domain": "www.saamtv.com", "title": "गोपीनाथ मुंडेंच्या स्मरणार्थ धनंजय मुंडेंचं हे भावनिक ट्विट | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगोपीनाथ मुंडेंच्या स्मरणार्थ धनंजय मुंडेंचं हे भावनिक ट्विट\nगोपीनाथ मुंडेंच्या स्मरणार्थ धनंजय मुंडेंचं हे भावनिक ट्विट\nगोपीनाथ मुंडेंच्या स्मरणार्थ धनंजय मुंडेंचं हे भावनिक ट्विट\nगुरुवार, 12 डिसेंबर 2019\nबीड : भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी ट्विट करत भावनिक पोस्ट लिहिली आहे. दरम्यान, आज गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर मेळावा घेत असून, यामध्ये ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nआप्पा, तुमचाच वारसा चालवतो आहे.\nबीड : भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी ट्विट करत भावनिक पोस्ट लिहिली आहे. दरम्यान, आज गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर मेळावा घेत असून, यामध्ये ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nआप्पा, तुमचाच वारसा चालवतो आहे.\nजयंतीनिमित्त विनम्र अभिवादन pic.twitter.com/0gtmcxZ9h1\nबीडमधील गोपीनाथगडावर मुंडे समर्थकांचा मेळावा आज होत आहे. पंकजा मुंडे यांनी यानिमित्त ‘स्वाभिमान दिना’चं आयोजन केले आहे. त्याचवेळी गोपीनाथ मुंडेंचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनीही ट्वीट करुन आपले आप्पा अर्थात गोपीनाथ काकांच्या आठवणी जागवल्या आहेत.\nधनंजय मुंडे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की आप्पा, तुमचाच वारसा चालवतो आहे. संघर्षाचा… जनसामान्यांच्या कल्याणाचा… सदैव आपल्या आठवणीत जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. या पोस्टसह धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या फोटोसमोर नतमस्तक झाल्याचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे.\nजनसामान्यांचे नेतृत्व, तरुणाईचे आदर्श, शेतकऱ्यांचे कैवारी, राजकारणातील मानबिंदू पद्मविभूषण आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. साहेब, तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच प्रभू वैजनाथाच्या चरणी प्रार्थना\nधनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचंही वाढदिवसानिमित्त ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या आहेत. ‘साहेब, तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच प्रभू वैजनाथाच्या चरणी प्रार्थना’ अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या आहेत. पवारांच्या वाढदिवसानिमित्त परळीत 12 ते 18 डिसेंबर या कालावधीत ‘स्वाभिमान सप्ताह’ साजरा केला जात आहे, अशी माहितीही धनंजय मुंडे यांनी दिली.\nखळबळजनक : बीडमध्ये एसीबीचा अधिकारीचं लाचेच्या जाळ्यात\nबीड - आतापर्यंत आपण एसीबीच्या ACB जाळ्यात अडकलेल्या अधिकाऱ्यांच्या Officer बातम्या...\nसावधान कोल्हापूर अजूनही डेंजर झोन मध्येच\nकोल्हापूर - राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे राज्यात निर्बंध सैल करण्यासाठी...\nयुवकानं चक्क स्वतः बनवलेला बाँब घेऊन गाठलं नागपूरचं पोलिस स्टेशन...\nनागपुर : शहरातील Nagpur नंदनवन पोलीस Police ठाण्याच्या हद्दीतील साईबाबा नगर...\nएकाच आंब्याच्या झाडावर 22 जातीच्या आंब्याचे उत्पादन..\nसांगली : सांगली जिल्ह्यातील दुष्काळी जत तालुक्यातील अंतराळ गावचे शेतकरी Farmer...\nबीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.गित्ते यांची तडकाफडकी बदली\nबीड - बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते यांच्या विषयी, एक ना अनेक तक्रारी...\nविमा कंपनीच्या नफ्यात राज्य सरकारची भागीदारी; शेतकऱ्याच्या हातावर...\nबीड : 'पिक विमा मॉडेल' Crop insurance model ची चर्चा राज्यभर सुरू आहे. बीड Beed...\n\"एकच मिशन, मराठ्यांचं ओबीसीकरण\" मराठवाडा मराठा आरक्षण संघर्ष...\nबीड : \"एकच मिशन, मराठ्यांच ओबीसी करण\" असा नारा देत मराठवाडा Marathwada...\nदुष्काळी बीडच्या बालाघाट पर्वतरांगावर निसर्गाचा अविष्कार \nबीड - बीड Beed म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहते ते गडद, पायाला चटका देणारे अन घशाला...\nबीडमध्ये महाबीजच्या सोयाबीन बियाण्यांची साठेबाजी\nमहाबीजच्या सोयाबीन बियाणाचा कृत्रिम तुटवडा, बीड जिल्ह्यात निर्माण केला जात असल्याचा...\nपिकविम्याचा बीड पॅटर्न आहे तरी काय; घ्या जाणून\nपीक विम्याचा बीड पॅटर्न (Crop insurance) राज्यात राबवण्यात यावा अशी मागणी...\nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतील लाभार्थ्यांना धनंजय मुंडेंच्या हस्ते...\nबीड - परळी येथील दारिद्र्य रेषेखालील 47 कुटुंबांना, सामाजिक न्याय व विशेष...\nकृषी दुकानदारांकडून केली जाणारी शेतकऱ्यांची लूट तात्काळ थांबवा -...\nबीड - बीड जिल्ह्यातील कृषी दुकानदारांकडून, बी-बियाणे, खते वाढीव दराने विकली...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/police-also-beaten-dispute-between-two-groups-13441", "date_download": "2021-06-15T16:48:56Z", "digest": "sha1:SRPJRFAU3FSBBO3ZKTSK6BH6WYGCE4PB", "length": 11279, "nlines": 149, "source_domain": "www.saamtv.com", "title": "जऊळका रेल्वे येथे दोन गटात वाद; मध्यस्थी करणाऱ्या पोलिसांनाही मारहाण | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजऊळका रेल्वे येथे दोन गटात वाद; मध्यस्थी करणाऱ्या पोलिसांनाही मारहाण\nजऊळका रेल्वे येथे दोन गटात वाद; मध्यस्थी करणाऱ्या पोलिसांनाही मारहाण\nबुधवार, 26 मे 2021\nवाशिम जिल्ह्यातील जऊळका रेल्वे येथे नाथजोगी समाज आणि मुस्लिम समाज या दोन गटात शेतातील माती चोरल्याच्या कारणावरून वाद झाला होता. हा वाद सोडविण्यासाठी जऊळका पोलीस गेले असता, तेथिल जमावाकडून पोलिसांवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात काही पोलीस जखमी झाले आहेत.\nवाशीम : वाशिम Washim जिल्ह्यातील जऊळका रेल्वे येथे नाथजोगी समाज आणि मुस्लिम समाज या दोन गटात शेतातील माती चोरल्याच्या कारणावरून वाद झाला होता. हा वाद सोडविण्यासाठी जऊळका पोलीस Jaukalka Police गेले असता, तेथील जमावाकडून पोलिसांवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात काही पोलीस जखमी झाले आहेत. Police also beaten in dispute between the two groups\nदरम्यान गावात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने, वाशिम पोलिसांनी गावात अतिरिक्त पोलिसांची कुमक बोलावली असून, चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.\nमालेगाव Malegaon तालुक्यातील जऊळका रेल्वे येथे मुस्लिम समाजाच्या शेतातील माती नाथजोगी समाजातील लोकांनी चोरल्याच्या कारणावरून दोन गटात वाद निर्माण झाला. हा वाद सोडविण्यासाठी गेले असता त्यांनी उलट पोलिसांवर हल्ला केला. Police also beaten in dispute between the two groups\nकेसी वेणुगोपाल यांची दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या कुटुंबीयांशी भेट\nदरम्यान, या गावातील दोन्ही गटातील आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. आणि गावात सध्या शांतता ​असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांनी बोलताना सांगितले..\nवाशिम washim रेल्वे मुस्लिम पोलीस वाशीम washim police dispute मालेगाव malegaon malegaon पोलिस\nमोहगव्हान येथे लाखोंच्या गावठी दारू सह मोह सडवा पोलिसांनी केला नष्ट\nवाशिम : वाशिम Washim तालुक्यातील मोहगव्हाण येथे मोठया प्रमाणात गावठी दारूची...\nसावधान कोल्हापूर अजूनही डेंजर झोन मध्येच\nकोल्हापूर - राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे राज्यात निर्बंध सैल करण्यासाठी...\nजिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांसह डी ए पी खतांचा तुटवडा शेतकऱ्यांची...\nवाशिम : जिल्ह्यात समाधानकारक पाऊस Rain झाला असून, शेतकऱ्यांनी farmers पेरणीला...\n महिला पोलिस कर्मचाऱ्यावर बलात्कार करून मारहाण\nवाशीम: स्थानिक गुन्हे शाखा वाशिम येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचारी...\nअनाथ मुलीला ग्रामपंचायतीनं घेतलं दत्तक; ठाणेदारानं केलं कन्यादान\nवाशिम: मानोरा तालुक्यातील कारखेडा येथील दीक्षा डाखोरे यांच्या वडिलांच 15...\nओबीसी आरक्षण : राज्य सरकारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने...\nमराठा आरक्षणाच्या Maratha Reservation प्रश्नावरुन ठाकरे सरकारला आता आणखी एका अडचणीचा...\nजऊळका येथील वादानंतर गावात पोलीस बंदोबस्तासह गावास छावणीचे स्वरूप\nवाशिम : वाशिम Washim जिल्ह्यातील जऊळका Jaulka येथे काल दोन गटात प्रचंड हाणामारी...\nअकोला परिमंडळात म्युकरमायकोसिस चा धोका वाढतोय\nअकोला : कोरोना Corona रुग्णांची संख्या काही प्रमाणात आटोक्यात येत असताना आता...\nकोरोनाकाळात परवानगीशिवाय कपड्याचे दुकान उघडणे व्यापारांना पडले...\nवाशिम: वाशिम Washim जिल्ह्यात कोरोना Corona संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने...\nलाॅकडाऊनच्या निर्बंधांमुळे शेकडो क्विंटल टरबुजे सडताहेत शेतात....\nवाशिम : झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना संसर्गामुळें Coroan वाशिम Washim...\nकोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना खासदार भावना गवळींकडून मोफत भोजन...\nवाशिम : कोरोनाच्या Corona संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र भीतीचे आणि चिंतेचे...\nआरोग्य विभागाच्या आवाहनाला शिवसेनेचा प्रतिसाद ..\nवाशिम : राज्यात वाढत असलेल्या कोरोना Corona संसर्गामुळे वाशिम Washim जिल्ह्यात...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nम��ा राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://freegamesboom.com/mr/games/wasabi/", "date_download": "2021-06-15T16:14:03Z", "digest": "sha1:2JD3GMDNZN4FNRTE4J2DFUQXAZJIV57Z", "length": 10722, "nlines": 342, "source_domain": "freegamesboom.com", "title": "खेळा Wasabi · ऑनलाईन गेम - फ्रीगेम्सबूम.कॉम", "raw_content": "\nत्यागी कोंदणात बसवलेले एकच रत्न खेळ\nFreddy येथील पाच रात्री\nव्हॅलेंटाईन डे साठी मुली\nस्वतंत्रपणे निर्णय घेण्याची कुवत नसलेला\nबाळ तांबूस पिंगट रंग\nझगमगाट आणि अक्राळविक्राळ मशीन\nमुले साठी 5 वर्षे\nखेळ मुली साठी 3 वर्षे\nखेळ मुलींसाठी 4 वर्षे\nखेळ मुली साठी 5 वर्षे\nमुलींच्या खेळ 6 वर्षे\nमुलींच्या खेळ 7 वर्षे\nमुलींच्या खेळ 8 वर्षे\nखेळ मुली साठी 9 वर्षे\nमुलींच्या खेळ 10 वर्षे\nमुलींच्या खेळ 11 वर्षे\nमुलींच्या खेळ 12 वर्षे\nहा गेम मोबाइलवर उपलब्ध नाही.\n4.4 HTML hot कँडी क्रश सोडा सागा\n4.4 HTML hot एचडी बबल नेमबाज\n4.7 HTML hot गर्विष्ठ तरुण स्फोट\n4.6 FLASH hot बोलणारा टॉम मांजर\n4.9 HTML hot तीन मांजरे: दंतचिकित्सक\n4.6 HTML hot राक्षस टॉम खाच चालवा\n4.5 HTML hot व्हर्च्युअल कीबोर्ड\n4.8 HTML hot तीन मांजरे: खेळ, गडद\n4.3 HTML hot माझ्या डॉल्फिन शो 8\n4.2 HTML hot आनंदी चेहरे\n4.3 FLASH hot Masha स्वयंपाक तोर्तिया पिझ्झा\n4.5 FLASH hot बोलत मांजर दूरदर्शन वर\n4.4 HTML hot माझ्या डॉल्फिन शो 6\n4.6 FLASH hot Masha स्वयंपाक मोठा बर्गर\n4.4 FLASH hot अत्यंत Pamplona: बैल चालू खेळ आहे\n4.5 HTML hot टाकी समस्या\n4.2 FLASH hot टाकी हल्ला: सैन्य खेळ\n4.5 HTML hot अत्यंत कठोर प्रतिकुल टिकेचा भडिमार Meister: टाकी खेळ\n4.7 HTML hot बंडखोर सैन्याने\n4.7 HTML hot सैन्य शक्ती स्ट्राइक: 3D शुटिंग गेम ऑनलाइन पुष्कळसे\n4.6 HTML hot वाळू चेंडूत\n4.6 FLASH hot Roly-बहु तोफ: रक्तरंजित करशील Pack 2\nआमच्या साइटवर Wasabi मूळ नावासह एक मनोरंजक ऑनलाइन गेम Wasabi आमच्या साइटवर विनामूल्य सादर केले गेले आहे. हे आधीपासून खेळले गेले आहे 1 वेळा. खेळाचे रेटिंग आहे 4.2 / 5 आणि धावा 125 आवडी.\nएचटीएमएल 5 वर विकसित केले आहे आणि सर्व संगणक आणि फोनवर कार्य करते - lags शिवाय पूर्णस्क्रीन प्ले करा.\nसाइट आवृत्ती भाषा: मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://jayvidarbha.com/lucknow-on-up-police-emergency-whatsapp-number-cm-yogi-adityanath-receives-death-threat-fir/", "date_download": "2021-06-15T17:14:14Z", "digest": "sha1:OCZMP4GWY7TVGE5GX4PNLZM2KOPWJWJ4", "length": 9120, "nlines": 124, "source_domain": "jayvidarbha.com", "title": "'4 दिवस बाकी, जे करायचं ते करून घ्या'; CM योगी आदित्यनाथ यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी - जयविदर्भ न्यूज", "raw_content": "\nजयविदर्भ न्यूज - बातमी आमची निर्णय तुमचा\n‘4 दिवस बाकी, जे करायचं ते करून घ्या’; CM योगी आदित्यनाथ यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी\n‘4 दिवस बाकी, जे करायचं ते करून घ्या’; CM योगी आदित्यनाथ यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी\nLucknow News: उत्तर प्रदेश पोलिसांच्या आपात्कालीन सेवांसाठी असणाऱ्या 112 च्या WhatsApp क्रमांकावर एका अज्ञात व्यक्तीने ही धमकी दिली आहे, अशी माहिती समोर आली आहे.\nलखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Uttar Pradesh CM Yogi Adityanath) यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची (Death Threat to UP CM) धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी जारी केलेल्या आपात्कालीन साहाय्यासाठीच्या 112 या WhatsApp क्रमांकावर मेसेज पाठवून ही धमकी देण्यात आली आहे. ही पहिली वेळ नाही आहे की, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना अशी धमकी मिळते आहे. त्यामुळे पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. पोलिसांनी याप्रकरणी सुशांत गोल्फ सिटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल केला आहे. या प्रकरणी ज्या क्रमांकावरून धमकी आली होती त्याबाबत तपास सुरू आहे आणि आरोपीचा शोध घेतला जात आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार 29 एप्रिल रोजी संध्याकाळच्या सुमारासा उत्तर प्रदेश पोलिसांच्या आपात्कालीन सेवांसाठी असणाऱ्या 112 च्या WhatsApp क्रमांकावर एका अज्ञात व्यक्तीने ही धमकी दिली आहे. या धमकीमध्ये असं म्हटलं होतं की, मुख्यमंत्र्यांकडे केवेळ 4 दिवस शिल्लक आहेत. या 4 दिवसात माझं काय करायचं ते करा, पाचव्या दिवशी मुख्यमंत्र्यांचा जीव घेतला जाईल.\nआरोपीच्या शोधात UP पोलीस\nधमकीच्या मेसेजनंतर पोलीस विभागात (UP Police) खळबळ उडाली होती. अशाप्रकारे थेट मुख्यमंत्र्यांना धमकी देणाऱ्या या क्रमांकाची तपासणी करण्यासाठी सर्व्हिलान्स टीम तैनात करण्यात आली आहे. लखनऊच्या सुशांत गोल्फ सिटीमध्ये कंट्रोल रूम डायल 112 चे ऑपरेशन कमांडर अंजुल कुमार यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे संशयिताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासह आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस पथक तयार करण्यात आले आहे. पोलिसांचं हे पथक सर्व्हिलान्स टीमच्या मदतीने आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.\nup PoliceUttar Pradesh CMyogi adityanathयोगी आदित्यनाथयोगी आदित्यनाथ यांना धमकी\nTamil Nadu: DMK च्या विजयानंतर महिलेने मंदिरात कापली आपली जीभ; पक्षाच्या विजया��ाठी देवाला दिले होते वचन\n“करोना से डर नहीं लगता साहब पंखे से लगा है”; म्हणणाऱ्या रुग्णाचा सोशल मिडीयाने वाचवला जीव\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं, आजोबा-काकीला हत्येप्रकरणी अटक\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन् घेतला 103 कोटींचा फ्लॅट\nदोनशे फुट उंच पुलावर अडकलेल्या मुलाचे वाचवले प्राण\n चॉकलेट घशात अडकल्यानं चिमुकलीचा मृत्यू, भिवंडीतील हृदयद्रावक घटना\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं,…\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन्…\nहोमबातम्या WTC Final: भारताविरुद्ध खेळणार ही ‘टीम…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/marathi-cinema-news/sharwani-will-make-his-debut-in-the-field-of-production-121041600024_1.html", "date_download": "2021-06-15T17:08:49Z", "digest": "sha1:EQEJW6DWJF2A345EX3LLKBKDEPIJ54NS", "length": 11120, "nlines": 122, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "शर्वाणी करणार निर्मिती क्षेत्रात पदार्पण | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 15 जून 2021\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nशर्वाणी करणार निर्मिती क्षेत्रात पदार्पण\n‘अवंतिका' मालिकेतील सानिका असो, ‘आंबट गोड' मधली इंदू असो, ‘स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील आदरणीय सकवारबाई असो, अगदी सध्या चालू असलेल्या ‘ मुलगी झाली हो' मालिकेतील उमा असो अशा विविध मालिका तसेच विविध नाटक, चित्रपट अशा तीनही माध्यमातून रसिक प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री लेखिका शर्वाणी पिल्लई आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार आहे.\nपॅलेट मोशन पिक्चर्स असे तिच्या निर्मिती संस्थेचे नाव असून शर्वाणी पिल्लई आणि लेखक,दिग्दर्शक सुश्रुत भागवत हे या निर्मिती संस्थेचे निर्माते आहेत. वर्दे आणि सन्स या आगामी लोकेश गुप्ते दिग्दर्शित वेब सीरिजची निर्मिती पॅलेट मोशन पिक्चर्स करत असून अभिजित खांडकेकर, उपेंद्र लिमये, रमेश श्रीवर्धन, दीपक करंजीकर अशी दमदार कलाकार मंडळी या वेबसीरिजच्या माध्मातून\nआपल्या भेटीस येणार आहेत. प्लॅनेट मराठीवर ही वेबसीरिज आपल्याला पाहता येणार आहे. आपल्या नव्या इनिंगविषयी शर्वाणी म्हणते, 2014 साली प्रदर्शित झालेला ‘सौ शशी देवधर' हा मी आणि सुश्रुत भागवत यांनी एकत्र लिहिलेला पहिला सिनेमा आहे. सध्या ह्या चित्रपटाचे पोस्ट प्रोडक्शन चालू असून आता लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच भेटीस येणार आहे.\nचिऊ ताईची लहानपणी अर्धी राहिलेली गोष्ट\nदशकातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून विराट कोहलीची निवड\nश्री स्वामी समर्थ तारक मंत्र\nCBIचे माजी संचालक रणजित सिन्हा यांचे दिल्लीत निधन\nप्रभु श्रीरामाने तालुडीला दिली अनोखी भेट\nयावर अधिक वाचा :\nअयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...\nसप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...\nदेवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...\nभटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...\nपलरुवी अर्थात दुधाचा धबधबा\nकेरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...\nरामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र\nरामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...\nकंगना रनौत ला दिलासा नाही , कंगनाला कोर्टानं फटकारलं\nअभिनेत्री कंगना रनौत नेहमी आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असते. त्यामुळे तिला बऱ्याच ...\nनिसर्गाच्या सानिध्यात वसलेलं मुन्नार हिल स्टेशन\nहिल स्टेशनला नयनरम्य हिल स्टेशन म्हणतात. भारतामध्ये डोंगरांच्या मोठ्या ,लांब, सुंदर आणि ...\nपक्याचे वडील पक्याला रागावत असतात वडील- पक्या, तुझ्या कडून एक काम नीट होत नाही, तुला ...\nLagaan: आमिर खानने 'लगान' सिनेमाला वाईट चित्रपट का म्हटलं ...\nमधू पाल 2001 साली आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शित केलेला 'लगान' चित्रपट हिंदी ...\n'मुलगी झाली हो' महाराष्ट्राची नंबर 1 मालिका\nमराठी मालिक आणि त्यांच्या कलाकारांना नेहमीच प्रेक्षकांचा प्रेम आणि प्रतिसाद लाभत असतो. ...\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुंबईत - अवेळी पाऊस\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://news7.co.in/1549/", "date_download": "2021-06-15T16:15:29Z", "digest": "sha1:2SZTTQ2RECILE32I3UMM4NURKS3SJ2CD", "length": 13489, "nlines": 184, "source_domain": "news7.co.in", "title": "वडगांव पान येथील डी.के.मोरे विद्यालयात प्रजासत्ताक दिन आगळ्या वेगळ्या पध्दतीने साजरा – News 7", "raw_content": "\nममता मेमोरियल हॉस्पिटलची मान्यता रद्द, जिल्हाधिकऱ्यांचे आदेश\nबजाजनगरात तिसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकून महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न\nवादळामुळे घरावरचे छपर उडाले;संसार आला उघडयावर\nआमदार बंब यांनी उभारले 100 खाटाचे कोविड हॉस्पिटल\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\nभरधाव वेगात जाणारे रेतीचे टिप्पर उलटलेचालक जखमी\nमहादेवाचे संहारक अस्त्र ‘ त्रिशूळ’ ची पुजा करताना वृद्धाची मान अडकून मृत्यू\nअखेर गंगापूर फाटा या ठिकाणी बस थांबण्याचे आदेश\nकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गंगापूरचा आठवडी बाजार बंद\nपगारवाढीसाठी विप्रोच्या कामगारांचे चार दिवसापासून उपोषण सुरु\nHome/आपला जिल्हा/अहमदनगर/वडगांव पान येथील डी.के.मोरे विद्यालयात प्रजासत्ताक दिन आगळ्या वेगळ्या पध्दतीने साजरा\nवडगांव पान येथील डी.के.मोरे विद्यालयात प्रजासत्ताक दिन आगळ्या वेगळ्या पध्दतीने साजरा\nतालुक्यातील सहयाद्री संस्थेचे डी के मोरे जनता माध्यमिक व व उच्च माध्यमिक विद्यालय वडगाव यथे 72 वा प्रजासत्ताक दिन आगळ्या वेगळ्या पध्दतीने साजरा करण्यात आला . संगमनेर ग्रामीण रुग्णालयाचे मेडिकल ऑफिसर डॉक्टर संदीप कचेरिया हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्राचार्य भाऊसाहेब शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विद्यालयातील विद्यार्थ्यांची रचना SALUTE TO COVID WARRIORS या मध्ये मेडिकल स्टाफ,पोलिस डिपार्टमेन्ट,स्वछत कर्मचारी,बळीराजायांच्या प्रतीसद्भभावना व्यक्त करण्यासाठी सोशल डिस्टन्स ठेवून विद्यार्थी बैठक करण्यात आली होती. यामागचा एक सामाजिक संदेश म्हणजे. संपूर्ण जगावर कोविंड या रोगामुळे एक मोठं संकट आलं होतं या संकटाच्या काळात वरील योद्ध्यांनी खूप मोलाचे सहकार्य केले त्यांच्याप्रती ऋण व्यक्त करण्यासाठी ही बैठक करण्यात आली होती . क्रीडा शिक्षक बाळासाहेब कांडेकर व कला शिक्षक सत्यानंद कसाब यांच्या संकल्पनेतून ही रचना साकारण्यात आली त्यांना प्रा.भीमराज काकड , भारत सोनवणे व सर्व शिक्षक, शिक्षिकेत्तर कर्मचारी आरुण डोखे , कचेश्वर, पवार ,रविंद्र काशिद,प्रकाश नेहे,गोरक्षनाथ कांबळे,नाना कांबळे यांनी मदत केली. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले . प्राचार्य ब��� के शिंदे यांनी प्राचार्य संदेश देताना म्हटले आपल्या जगाला कोरोना या महाभयंकर रोगाने पछाडले होते यावेळी संपूर्ण जगाला मेडिकल स्टाफ पोलीस डिपार्टमेंट, स्वच्छता कर्मचारी, शेतकरी यांनी खूप मोलाचे सहकार्य करून एक आदर्श निर्माण केला आपण सर्वांनी आपली स्वत:ची काळजी घेऊन कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे स्वच्छतेचे सर्व नियम पाळले पाहिजे .वैभव थोरात व अविष्कार थोरात यांनी सुंदर रांगोळी काढून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी गावातील डॉक्टर डी..के शिंदे डॉ. दादासाहेब थोरात, डॉ.संजय आचार्य डॉ जंबुकर डॉ शिँगोटे डॉ गायकवाड डॉ शिंगाडे व आशा सेविका श्रीमती गायकवाड ,स्वच्छता कर्मचारी बाळासाहेब गोफणे यांचा प्रातिनिधिक स्वरूपात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला . यावेळी गावातील सर्व ग्रामस्थ व पालक विद्यालयातील उपमुख्याध्यापाक भाऊसाहेब वामन ज्यू कॉलेज इनचार्ज प्रा बाबा गायकवाड व सर्व शिक्षक , प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन पोपट दये यांनी केले\nपेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात युवक काँग्रेसचे अभिनव आंदोलन\nग्रामीण व शहरी भागात जाणाऱ्या वायफाय इंटरनेट सेवा देणाऱ्या SK गुप्ता या कंपनीच्या ठेकेदारानी विदुत महा वितरण कंपनी ची परवानगी घेतली का \n सर्वच दुकाने राहतील बंद\nतहसीलदारांकडून वाळु वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी\nतहसीलदारांकडून वाळु वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी\nममता मेमोरियल हॉस्पिटलची मान्यता रद्द, जिल्हाधिकऱ्यांचे आदेश\nबजाजनगरात तिसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकून महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न\nवादळामुळे घरावरचे छपर उडाले;संसार आला उघडयावर\nआमदार बंब यांनी उभारले 100 खाटाचे कोविड हॉस्पिटल\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\nबजाजनगरात तिसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकून महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न\nवादळामुळे घरावरचे छपर उडाले;संसार आला उघडयावर\nआमदार बंब यांनी उभारले 100 खाटाचे कोविड हॉस्पिटल\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.msdhulap.com/search/label/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2021-06-15T17:20:57Z", "digest": "sha1:IWWUYYW6AM2XXKAF5CXFNMH6NHZNO2XK", "length": 7944, "nlines": 117, "source_domain": "www.msdhulap.com", "title": "MSDhulap.com ", "raw_content": "\nसोशल मीडिया ग्रुप जॉईन करा\nतरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी ‘महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह’ चे आयोजन\nतरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी ‘महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह’चे आयोजन, कौशल्…\nआजी सोबत राबली पोरं, मनरेगामुळे पिकली बोरं…\nविमलताई पाटील यांचे वय अधिक असले तरी त्या थकलेल्या नाहीत. अजूनही शेतकामात लक्ष घालतात.…\nआता आम्ही ‘विकेल तेच पिकवू’\nशेती व्यवसाय हा भारतीय अर्थ व्यवस्थेचा कणा आहे. हे पुन्हा कोरोना सारख्या महामारीच्या क…\nप्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजना (PMKUVA)\nराज्यातील सर्व इच्छुक उमेदवारांना त्यांच्या रुचीच्या क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण देऊन त…\nबटण मशरूम व्यवसाय संकल्पना - उद्योगनीती\nबटण मशरूम हे सर्वात लोकप्रिय मशरूम आहे ज्यामध्ये ऑईस्टर, बदाम (आगरिकस सबरुफेस्कस) यासा…\nशून्य क्रेडिट आणि १००% रिकव्हरी राखण्यासाठी व्यवसाय धोरण\nव्यवसाय करणे आणि बाजारात टिकून राहण्यासाठी अनेक आव्हाने असतात. उद्योजकांना माहित असते …\nझेंडूची फुले अशी विकून भरपूर नफा मिळवा\nनवरात्रीच्या दिवसांमध्ये मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर झेंडूची आवक होईल, झेंडूची फुले …\nऍपल कंपनीचे सीईओ स्टिव्ह जॉब्स यांच्या यशाचे १० नियम\nस्टीव्ह जॉब्सच्या तुमच्या आयुष्यावर होणाऱ्या परिणामाचे महत्त्व कमी करता येणार नाही. त्…\nफेसबुक पेजला लाईक करा\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक २०२१ निकाल ऑनलाईन पहा\nशरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) - घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची\nजातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.\nअतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी\nभ्रष्टाचारी किंवा अकार्यक्षम सरपंच, ग्रामसेवक, तलाठी तुम्हालाही घाबरतील फक्त हे काम करा\nजमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा जाणून घ्या सविस्तर माहिती\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 2021च्या नवीन यादीमध्ये आपले नाव ऑनलाईन तपासा\nआता गावातील तलाठ्याचे सर्व जमिनीचे फेरफार आणि जमिन मोजणीचे व्यवहार पहा ऑनलाईन\nमहात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना - शेतकरी कर्जमाफीचा नवीन शासन निर्णय आणि निधी आला\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक २०२१ निकाल ऑनलाईन पहा\nशरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) - घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची\nजातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.\nअतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/kolhapur-news-marathi/when-he-came-to-kill-the-bull-he-grabbed-its-horns-24118/", "date_download": "2021-06-15T15:36:22Z", "digest": "sha1:B7RJKZ5SQVBIDLK3FADZDOD5G6V6SBWU", "length": 18917, "nlines": 169, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "When he came to kill the bull, he grabbed its horns | बैल मारण्यासाठी आल्यावर त्याची शिंगे पकडली ;ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून १५, २०२१\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवाप्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nगावकऱ्यांनी आदिवासी महिलेला नग्न करून गावभर धिंड काढली आणि पुढे जे घडलं ते तुम्हीच वाचा\nविधानपरिषदेच्या ‘त्या’ १२ नावांची यादी अखेर सापडली; पुढील निर्णय लवकरच होणार\nयेत्या दोन तीन दिवसात मंजुरी मिळाल्यानंतर पहिल्या टप्प्याच्या प्राध्यापक भरतीला सुरुवात होईल : उदय सामंत\nकोल्हापूरबैल मारण्यासाठी आल्यावर त्याची शिंगे पकडली ;ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार\nकोल्हापूर : वेगवेगळ्या रूपाने मारण्यासाठी आलेल्या बैलाची शिंगे पकडली, असा पलटवार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर केला आहे.राज्यात काहीही घडले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील हे बोलण्याआधी मुश्रीफ वक्तव्य करतात. त्यांची ही कृती म्हणजे “आ बैल मुझे मार” व निष्ठा दाखवण्याची त्यांची केविलवाणी धडपड असते, असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. राज्य सरकारच्या बदल्यांच्या प्रकरणावरून ‘सौ चुहे खा के बिल्ली चली हजको’, अशी टिप्पणी मुश्रीफ ���ांनी केली होती. त्यावर पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.\nमंत्री मुश्रीफ म्हणाले, मी चंद्रकांत पाटील यांना उद्देशून कोणतीही टीका करणारे विधान कधीच केले नव्हते. पहिल्यांदा अर्सेनिक अल्बम ३० होमिओपॅथी औषधामुळे लोकांच्या शरिरांमध्ये प्रतिकार शक्ती निर्माण होते. या आयुष्य मंत्रालयाच्या शासन निर्णयाप्रमाणे खरेदी करण्याचा निर्णय घेतला व खरेदी प्रक्रिया सुरू केली. अपेक्षित दर न आल्यामुळे त्यांचा निर्णय रद्द करून जिल्हा पातळीवर घ्यावा, असे आदेश काढल्यानंतर १५ दिवसांनी माहिती न घेता मुद्दाम माझी व माझ्या ग्रामविकास विभागाची बदनामी करण्याच्या उद्देशाने पाटील यांनी ग्रामविकास विभागाने २३ रुपये अर्सेनिक अल्बम गोळ्या खरेदी करून भ्रष्टाचार केला व त्याच गोळ्या दोन रुपयांनी मी खरेदी करून कोथरूड मतदारसंघांमध्ये दिल्या आहेत,असे विधान केले होते.तसेच १५ व्या वित्त आयोगाचा निधी ८०% ग्रामपंचायत, १०% जि.प. व १०% पंचायत समिती यांना देण्याचा निर्णय मी घेतला होता. त्याप्रमाणे निधीचे वाटप झाल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकारी यांनी माझा सत्कार केला होता. त्यास उद्देशून पाटील यांनी हा तर केंद्र शासनाचा निर्णय असून मुश्रीफ हार कसे घालून घेत आहेत असे कुत्सित विधान केले होते. मी वरील दोन्ही गोष्टीवरून त्यांना माफी मागण्याची विनंती केली होती व माफी न मागितल्यास त्यांच्यावर फौजदारी बदनामीचा दावा दाखल करण्याचे सांगितले होते. सर्वांचे पुरावे त्यांच्याकडे पाठवले होते. अद्याप त्यावर त्यांचे उत्तर नाही की, माफीही मागितली नाही. तसेच दोन रुपयाला अर्सेनिक अल्बम गोळ्या खरेदी करून द्याव्यात, असे आवाहन केले होते. यावरही त्यांचे उत्तर नाही.\nएक दिवस अचानक त्यांनी मला व सतेज पाटील यांना पत्र पाठवून त्यांचेवर न केलेल्या विधानाचा संदर्भ देऊन कोरोना काळामध्ये आपण किती मदत केली , त्यांची उदाहरणे देऊन आम्हांस आत्मचिंतन करण्याचे आवाहन केले होते. त्यावर मी उत्तर देतानाचंद्रकांत पाटील यांचे दोन चेहरे कसे आहेत, याचे सोदाहरण स्पष्टीकरण दिले होते. एक चेहरा परोपकारी, प्रांजळ, लोकांना प्रामाणिक आहे असा भास व्हावा व दुसरा चेहरा सत्ता संपत्तीच्या जोरावर आपल्या विरोधकास जीवनातून उठवण्याचा. यासाठी माझ्यासाठी महाराष्ट्र राज्य बँकेवर केलेली कारवाई, जिल्हा बँक कलम ८८ अन्वये दबाव आणून अधिकार्‍याकडून निकाल देतेस भाग पाडणे, फक्त माझ्यासाठीच १० वर्षे पूर्वलक्षी प्रभावाने आणलेला अध्यादेश, इन्कमटॅक्स व ईडी कारवाई …… वरील सर्व गोष्टीसाठी स्वतःच्या आरएसएसच्या दोन वकीलांची मॉनिटरिंग करण्यासाठी नियुक्ती व वरील खटल्यासाठी देशातील व राज्यातील सिनियर वकिलांची उभी केलेली फौज फक्त हसन मुश्रीफ यांना आयुष्यातून उठवण्यासाठीच. तेच मला सत्तेचा उपयोग करून रक्तबंबाळ करून ‘आ बैल मुझे मार’, असे विधान करत चोराच्याच उलट्या बोंबा याचाच प्रत्यय देत आहेत.\nमला निष्ठा दाखवण्यासाठी केविलवाणी धडपड करावी लागते, खरोखर अशी हास्यास्पद विधाने तरी करू नका. कारण कितीही संकटे आली, मला भाजपमध्ये घेऊन मंत्री केले की, प्रचंड माया दिली त्यावेळीही पवार एके पवार म्हणणारा, मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा हाडाचा कार्यकर्ता आहे. सत्ता असली काय आणि नसली काय. मला फरक पडत नाही. ज्यावेळी परमेश्वराच्या कृपेने व जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने सत्ता येते, त्यावेळी फक्त लोककल्याण व विकास हे दोनच माझ्या डोळ्यासमोर असतात.सत्तेचा वापर करून शत्रूचेही भले करण्याचा माझा प्रयत्न असतो. लोक वैचारिक विरोधक असतात, ते आपले शत्रू असत नाहीत. पाटील यांनी निवडणुकीच्या शपथपत्रामध्ये कंपन्यांचे संचालक असल्याचे लपवल्याबद्दल त्यांच्यावर फौजदारी खटला करावा. अशा आशयाच्या बातम्या आल्या आहेत. त्याबद्दल मला कोणतेही देणे घेणे नाही. असे व्यक्तिगत जीवनामध्ये किंवा त्यांच्या वाळल्या पालापाचोळ्यावरसुद्धा मी पाय ठेवत नाही. ही माझी संस्कृती आहे, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलर���ाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nमंगळवार, जून १५, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/nagpur-news-marathi/congress-candidate-abhijeet-vanjari-wins-nagpur-graduate-constituency-60083/", "date_download": "2021-06-15T17:13:32Z", "digest": "sha1:SZARYFGI2WXFONYB6LCN7NOWYXM24Z3J", "length": 11921, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Congress candidate Abhijeet Vanjari wins Nagpur graduate constituency | महाविकास आघाडीने नागपूर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपचा अभेद्य गड भेदला | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून १५, २०२१\nराज्यात पुढील पाच दिवस पाऊस, मुंबई कोसळणार मुसळधार, कोकणात पडणार अतिवृष्टी\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nगावकऱ्यांनी आदिवासी महिलेला नग्न करून गावभर धिंड काढली आणि पुढे जे घडलं ते तुम्हीच वाचा\nविधानपरिषदेच्या ‘त्या’ १२ नावांची यादी अखेर सापडली; पुढील निर्णय लवकरच होणार\nयेत्या दोन तीन दिवसात मंजुरी मिळाल्यानंतर पहिल्या टप्प्याच्या प्राध्यापक भरतीला सुरुवात होईल : उदय सामंत\nविधान परिषद निवडणूक महाविकास आघाडीने नागपूर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपचा अभेद्य गड भेदला\nकाॅंग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी\nभाजपचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूरमध्ये अलीकडेच पार पडलेल्या विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघाचा निवडणुकीचा दुसऱ्या पसंतीच्या फेरीचा निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर झाला. यामध्ये काॅंग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी यांनी ६१ हजार ७०१ मते घेत त्यांचे प्रतिस्पर्धी आणि भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांना १८ हजार ७१० मतांनी पराभूत केल��� आहे.\nमहाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत वंजारी विजयी\nनागपूर (Nagpur). भाजपचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूरमध्ये अलीकडेच पार पडलेल्या विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघाचा निवडणुकीचा दुसऱ्या पसंतीच्या फेरीचा निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर झाला. यामध्ये काॅंग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी यांनी ६१ हजार ७०१ मते घेत त्यांचे प्रतिस्पर्धी आणि भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांना १८ हजार ७१० मतांनी पराभूत केले आहे.\nपदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत जोशी यांना दुसऱ्या क्रमांकाच्या पसंतीच्या फेरीत ४२ हजार ९९१ मते मिळाली. संदीप जोशी हे नागपूर शहराचे महापौर असून त्यांना निवडणुकीत जिंकविण्यासाठी भाजप आणि रा.स्व.संघाने एकेरी मोट बांधली होती. मात्र, महाविकास आघाडीच्या एकशक्तीपुढे त्यांना टीकाव लागला नाही. पदवीधर तरुणाईने अभिजीत वंजारी यांना सर्वाधिक कल देऊन विधानपरिषदेच्या आमदार पदाची माळ त्यांचा गळ्यात घातली.\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nमंगळवार, जून १५, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/daily-rashifal-fourteenth-may-twenty-twenty-one-12944", "date_download": "2021-06-15T16:16:05Z", "digest": "sha1:UJNYGW55UOGSXOUATHB3DRTEXH7PXCLH", "length": 10084, "nlines": 160, "source_domain": "www.saamtv.com", "title": "दिनांक : 14 मे 2021 - असा असेल आजचा दिवस | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदिनांक : 14 मे 2021 - असा असेल आजचा दिवस\nदिनांक : 14 मे 2021 - असा असेल आजचा दिवस\nशुक्रवार, 14 मे 2021\nआर्थिक सुयश लाभेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.\nतुमचा इतरांवर प्रभाव राहील. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.\nआरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.\nमेष : आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.\nवृषभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.\nमिथुन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.\nकर्क : मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील.\nसिंह : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.\nकन्या : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. आर्थिक सुयश लाभेल.\nतुळ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. एखादी चिंता लागून राहील.\nवृश्‍चिक : वैवाहिक सौख्य लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.\nधनु : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.\nमकर : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. संततीचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल.\nकुंभ : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. शासकीय कामे मार्गी लागतील.\nमीन : जिद्दीने कार्यरत राहाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.\nआरोग्य health सिंह व्यवसाय profession नोकरी\nएका कॉलवर मिळणार कोरोना लस; आता ऑनलाईन बुकिंगची गरज नाही\nनवी दिल्ली: कोरोना संक्रमणाची दुसरी लाट (Coronavirus Second Wave) थांबली आहे....\n मागेल त्या जिल्हाला आता मिळणार मेडिकल कॉलेज...\nभंडारा - राज्यात कोरोनाच्या Corona दोन्ही लाटेने निर्माण केलेली आरोग्य...\nबुलढाण्यात 2 हजार आशा वर्कर्स बेमुदत संपावर...\nबुलढाणा - कोरोना Corona महामारिच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून ग्रामीण भागात...\n150 रुपये प्रती डोस दराने कोव्हॅक्सिनचा पुरवठा फार काळ शक्य नाही :...\nनवी दिल्ली : केंद्र सरकारला कोव्हॅक्सिनची लस 150 रुपये प्रति डोस किमतीवर...\nकोरोना विषाणूंना नष्ट करणारा मास्��� भारतात विकसित\nपुणे : कोविड 19 विषाणूच्या साथीला सुरवात झाल्यापासून बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे...\nआशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक महिला कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर\nनंदुरबार - महाराष्ट्रातील आरोग्य विभागाच्या कामांची व महिला बालकल्याण विभागाच्या...\nskin care : बॉडी स्प्रे करतांना सावधगिरी बाळगा नाहीतर...\nskin care - अनेकांना बॉडी स्प्रे अंगावर टाकायला आवडतो. फक्त घामाचा दुर्गंध येऊ नये...\nदिनांक : 15 जून 2021 - असा असेल आजचा दिवस\nमेष : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. वृषभ :...\n गेल्या 24 तासात धारावीत एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही\nमुंबई - राज्यासह मुंबईत Mumbai देखील कोरोनाचा Corona शिरकाव झाला आणि पाहता...\nWorld Blood Donor Day - रक्तदान केल्यानं शरीराला होतात हे फायदे\nWorld Blood Donor Day - रक्तदान करणे म्हणजे एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने...\nकोरोना रुग्णाच्या मदतीला धावून मनोबल वाढविणाऱ्या राजेशवर कौतुकाची...\nबुलढाणा : संपूर्ण देशाला गेल्या दीड वर्षापासून कोरोनाने Corona ग्रासले आहे. ...\nWeight Loss Tea: रात्री झोपण्यापूर्वी 'हे' चार चहा घ्या;वजन...\nलठ्ठपणा केवळ आपले सौंदर्य कमी करत नाही तर आरोग्याच्या अनेक समस्याच्या सामोरे जावे...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.firstmaharashtra.com/tag/chitra-rath/", "date_download": "2021-06-15T17:02:38Z", "digest": "sha1:QF43N4PEO6KMB4OVKCDWH2CUTVV3RWBE", "length": 2935, "nlines": 72, "source_domain": "www.firstmaharashtra.com", "title": "Chitra Rath – First Maharashtra", "raw_content": "\nमहाराष्ट्राच्या संत परंपरेवर आधारित सुंदर व सुबक अशा चित्ररथाचे काम अंतिम टप्प्यात\nप्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथील ऐतिहासिक राजपथावर होणाऱ्या पथ संचलनासाठी महाराष्ट्राच्या संत परंपरेवर आधारित…\nडिजिटल मिडियातील पत्रकारांना संचारबंदी निर्बंधातून वगळावे – राजा माने\nजनसेवेसाठी एक माध्यम म्हणून मी राजकीय जीवनात – सुनील माने\nभाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर ‘नीलेश राणे’ यांना जवाबदारी\nमहाराष्ट्राच्या संत परंपरेवर आधारित सुंदर व सुबक अशा चित्ररथाचे काम अंतिम टप्प्यात\n” पिटर ” मैत्रीची भावनिक गोष्ट, 22 जानेवारीला प्रदर्शित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://jahirati.maayboli.com/node/2163", "date_download": "2021-06-15T16:28:31Z", "digest": "sha1:APKUIQU66I63KDV7YE77IQ7QQQQV5OD4", "length": 2762, "nlines": 54, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "घरबसल्या खाण्याचे पदार्थ बनविण्याचे काम | jahirati.maayboli.com", "raw_content": "\nघरबसल्या खाण्याचे पदार्थ बनविण्याचे काम\nमहिला व पुरुषांना सुवर्णसंधी\nमहिना 15,000/- ते 30,000/- कमवून देतो.\nकंपनी च्या पाक क्रुती व साहित्या नुसार खाण्याचे पदार्थ बनवून द्या. ग्राहक आणि विक्रीची १००% हमी \nतयार माल तुमच्या जागे वरून घेऊन जाण्याची संपूर्ण व्यवस्था \nआता घरबसल्या महिलांना व पुरुषांना काम करणे झाले सोपे \nउदा. लाडू, चिवडा, पापड , लोणचे, भाकरवडी,चकली, असे 400 हुन अधीक पदार्थ आहेत पण... मार्केटिंग, जाहिरात, व कस्टमर या अभावी मार्केट मध्ये स्थिर राहत नाहीत.\nगेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/breaking-news/monsoon-2021-journey-commences-anytime-soon-onset-likely-over-the-andaman-sea", "date_download": "2021-06-15T16:09:18Z", "digest": "sha1:MJ2A2W6BEJB2DXULMSFLNZJYAYEFSADY", "length": 4324, "nlines": 51, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Monsoon 2021: मान्सून ऑन-टाईम, अंदमानात दाखल", "raw_content": "\nMonsoon 2021: मान्सून ऑन-टाईम, अंदमानात दाखल\nहवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे मान्सून अंदमान-निकोबार बेटावर दाखल झाला आहे.\nतौक्ते चक्रीवादळाने केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात या पश्चिम किनारपट्टीलगतच्या राज्यांना जोरदार तडाखा दिला. याच दरम्यान मॉन्सूनला अनुकूल असे वातावरण तयार झाले होते. पुढील तीन दिवसात २१ मे म्हणजेच शुक्रवारपर्यंत अंदमान बेटावर दाखल होईल असं हवामान विभागाने सांगितलं होतं.\nहवामान विभागाने दिलेल्या माहिती नुसार, मान्सून आज अंदमान भागात दाखल झाला आहे. बंगाल उपसागराच्या काही भागावर, दक्षिण अंदमान समुद्र, उत्तर अंदमान बेटे आणि निकोबार बेटांपर्यंत मजल मारली आहे. काही दिवसांपासून बंगालच्या उपसागरात सुरु असलेल्या हालचालींमुळे वाऱ्याची गती वाढणार आहे आणि त्याचाच परिणाम मान्सून वर होत असल्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. पुढील ४८ तास हा परिणाम दिसून येईल, असेही सांगितले जात आहे.\nतसेच, १ जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. सध्या मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झालेले आहे. तर जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळ, त्यानंतर १० जूनपर्यंत तळकोकणात मान्सून दाखल होवू शकतो.\nदरम्यान, केरळमध्ये मान्सून वेळेत दाखल झाल्यानंतर तळकोकणातही मान्सून वेळेत दाखल होवू शकतो. त्यानंतर १५ ते २० जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्रात मान्सूनच्या सरी बरसतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/nmc-announce-norms-about-covishield-vaccine-second-dose-nashik", "date_download": "2021-06-15T16:03:20Z", "digest": "sha1:XK2B2JPTLZ6YXYUSFQNJ7HHL7C4AVDMN", "length": 3927, "nlines": 51, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "तुम्ही कोविशील्डची लस घेतलीये? दुसऱ्या डोससाठी असेल 'इतक्या' दिवसांची प्रतीक्षा | nmc announce norms about covishield vaccine second dose nashik", "raw_content": "\nतुम्ही कोविशील्डची लस घेतलीये दुसऱ्या डोससाठी असेल 'इतक्या' दिवसांची प्रतीक्षा\nकेंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने दुसऱ्या लसीच्या अंतरात वाढ केली होती. यापार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेनेदेखील आता कोविशिल्ड लस घेतलेल्या नागरिकांसाठी दुसऱ्या लसीचा कालावधी वाढवला आहे.\nउद्या (दि १५) पासून नाशिक महानगरपालिका हद्दीतील सर्व नागरिकांना आता कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्याचा कालावधी हा ६ ते ८ आठवड्यांवरून १२ ते १६ आठवडे असा केलेला आहे.\n१५ मे २०२१ या तारखेच्या आधी कोविशील्ड लसचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना आता ८४ दिवस झाल्यानंतरच दुसरा डोस मिळणार आहे.\nत्यामुळे ज्या नागरिकांचे कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेले असतील अशाच नागरिकांना कोविशील्ड लसचा दुसरा डोस मिळणार आहे.\nतसेच कोवॅक्सिन या लसचे पहिल्या व दुसऱ्या डोसचे अंतर पूर्वी प्रमाणे ४५ दिवसच असतील. तरी ज्या नागरिकांचे कोविशील्ड या लसचे ८४ दिवस पूर्ण झालेले नसतील अशा नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/others/national-international/covid19-news-for-the-fourth-day-in-a-row-the-number-of-corona-positive-in-india-is-less-than-one-lakh", "date_download": "2021-06-15T16:24:29Z", "digest": "sha1:RB45QIXYNPEVD7INI4XKOYPWDKULTKMW", "length": 5570, "nlines": 51, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "COVID19 : भारतात सलग चौथ्या दिवशी करोनाबाधितांची संख्या एक लाखांहून कमी", "raw_content": "\nCOVID19 : भारतात सलग चौथ्या दिवशी करोनाबाधितांची संख्या एक लाखांहून कमी\nदेशात करोनाच्या दुसऱ्या लाटेना देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने मोठा उच्चांक गाठला होता. दरम्यान देशातील नव्या करोना रुग्णांची संख्या घटत असल्याने करोनाची दुसरी लाट ओसरत असल्यामुळे दिलासादायक वातावरण असले तरिही मृत्यूच्या आकडेवारीनं मात्र चिंता वाढवली आहे.\nआरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ९१ हजार ७०२ नवे करोना रुग्ण आढळले असून ३ हजार ४०३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोना रुग्णसंख्या २ कोटी ९२ लाख ७४ हजार ८२३ इतकी झाली आहे.\nशरद पवारांच्या भेटीसाठी प्रशांत किशोर 'सिल्व्हर ओक'वर; कोणती रणनीती ठरणार\nतर आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३ लाख ६३ हजार ०७९ वर पोहोचली आहे. तसेच देशात गेल्या २४ तासात १ लाख ३४ हजार ५८० रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. या संख्येसह करोनावर मात करणाऱ्यांची संख्या २ कोटी ७७ लाख ९० हजार ०७३ वर पोहचली आहे.\nदेशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान आतापर्यंत एकूण २४ कोटी ६० लाख ८५ हजार ६४९ लसीचे डोस देण्यात आले आहेत. यातील ३२ लाख ७४ हजार ६७२ लसीचे डोस गुरुवारी देण्यात आले.\nगेल्या काही दिवसांपासून राज्यातील रुग्णसंख्येत घट होत असल्याचं पाहायला मिळाल होतं. पण रुग्णसंख्या पुन्हा वाढल्याचे दिसून आले. राज्यात काल उपचारानंतर बरे झालेल्या ११ हजार ४४९ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे तर १२ हजार २०७ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. याशिवाय राज्यात दिवसभरात ३९३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ५६ लाख ८ हजार ७५३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.४५ टक्के इतके झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर १.७७ टक्के इतका आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/crime-patrol/deputy-cm-ajit-pawar-talked-on-pooja-chavan-suicide-case-news-updates/", "date_download": "2021-06-15T16:38:15Z", "digest": "sha1:XFM4RIVH3C6PZOFKV3JNJWLDJTVVQW62", "length": 23743, "nlines": 152, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण | उपमुख्यमंत्र्यांचं महत्वाचं वक्तव्य | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण | उपमुख्यमंत्र्यांचं महत्वाचं वक्तव्य | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nHealth First | भाजलेले चणे खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे | वाचा सविस्तर खुशखबर | SBI कडून ‘या’ खातेदारांना 2 लाखांचं अपघात विमा संरक्षण | असा मिळवा फायदा Sarkari Naukri | SBI (मुंबई) बँकेत फायर इंजिनियर्सला मोठी संधी | वाचा, शेअर करा ई-सेवा | पॅन कार्ड हरवलंय | असं ऑनलाईन ड्युप्लिकेट काढा Health First | खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी | ही कारणं आधी वाचा Health First | तुमचा चेहरा सुजल्यासारखा वाटतोय | असं ऑनलाईन ड्युप्लिकेट काढा Health First | खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी | ही कारणं आधी वाचा Health First | तुमचा चेहरा सुजल्यासारखा वाटतोय हे उपाय करून पाहा Health First | घरातील फ्रीजमधून वास येतोय हे उपाय करून पाहा Health First | घरातील फ्रीजमधून वास येतोय | हे करून पहा\nMarathi News » Crime Patrol » पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण | उपमुख्यमंत्र्यांचं महत्वाचं वक्तव्य\nपूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण | उपमुख्यमंत्र्यांचं महत्वाचं वक्तव्य\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 4 महिन्यांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nपुणे, १२ फेब्रुवारी: पुण्यात एका तरुणीनं आत्महत्या केली आहे. पुजा चव्हाण असं तरुणीचं नाव असून ती स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी भावासोबत रहात होती. तिनं तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. त्यानंतर ह्या आत्महत्येशी विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सुरु झाली आहे. आता तर त्यासाठी भाजपनं रितसर तक्रार दाखल केली आहे.\nमूळची परळीची असलेली 22 वर्षाची पुजा चव्हाण पुण्यात शिकण्यासाठी आली होती. तिच्या भावासोबत ती पुण्यातल्या हडपसर भागात रहात होती. रविवारी मध्यरात्री 1 च्या आसपास तिनं सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच तिचा जीव गेला. महमंदवाडी परिसरातल्या हेवन पार्कमध्ये ही घटना घडली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या आत्महत्येचा आणि विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. प्रेमसंबंधातूनच पुजानं स्वत:ला संपवल्याचं बोललं जाऊ लागलं. पण पुजाच्या आत्महत्येनंतर कुठलीही चिठ्ठी किंवा इतर मेसेज असलेलं काही सापडलेलं नाही. पोलीसांनीही तशी काही माहिती दिलेली नाही.\nदरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी चौकशी होऊ द्या, चौकशीनंतर काय ते समोर येईल, असंही म्हणत अजित पवारांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी ते बोलत होते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेतून अनेक मुद्यांवर भाष्य केलंय.\nमागील बातमी पुढील बातमी\nBREAKING | धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या रेणू शर्माची 3 वाजता पत्रकार परिषद\nराष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली होती. परंतु, राष्ट्रवादी पक्षाने धनंजय मुंडे यांची पाठराखण करत तुर्तास दिलासा दिला आहे. तर दुसरीकडे बलात्काराचा आरोप करणारी रेणू शर्मानेही यू-टर्न घेतला आहे. त्यानंतर आता दुपारी 3 वाजता रेणू शर्मा आपल्या वकिलांसोबत पत्रकार परिषद घेणार आहे.\nBREAKING | रेणू शर्मा हनी ट्रॅपर | भाजपचे नेते कृष्णा हेगडेंचा आरोप | मलाही जाळ्यात ओढण्याचा...\nबलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत आलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांच्याविरोधात आरोप करणाऱ्या महिलेचा आणि धनंजय मुंडे यांचा एक ते दोन दिवसांत मुंबई पोलीस जबाब नोंदवणार असल्याची माहिती मिळत आहे. जबाब नोंदवल्यानंतर पुढे काय कारवाई करायची, यासंदर्भातील निर्णय घेण्यात येणार आहे.\nअ‌ॅड. रमेश त्रिपाठींनी रेणू शर्मांची केस सोडली | तर सोमैयांना राजकीय उतावळेपणा अंगलट\nराज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं. तशा प्रकारे पोलिसांना तिने लेखी लिहून दिलं आहे.\n | मनसे पदाधिकारी मनीष धुरी यांनाही ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता\nबलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत आलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांच्याविरोधात आरोप करणाऱ्या महिलेचा आणि धनंजय मुंडे यांचा एक ते दोन दिवसांत मुंबई पोलीस जबाब नोंदवणार असल्याची माहिती मिळत आहे. जबाब नोंदवल्यानंतर पुढे काय कारवाई करायची, यासंदर्भातील निर्णय घेण्यात येणार आहे.\nबलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्माने मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली\nराज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार म��गे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं. तशा प्रकारे पोलिसांना तिने लेखी लिहून दिलं आहे.\nबलात्काराचे आरोप करून मग तक्रार मागे | रेणू शर्मांवर पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी\nकौटुंबिक कारणास्तव तक्रार मागे घेत असल्याचं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं. तशाप्रकारे पोलिसांना तिने काल (दि.२१) लेखी निवेदन दिलं असल्याचं वृत्त टीव्ही ९ मराठीने दिलं आहे. प्रकरणाला राजकीय वळण लागल्यामुळे तक्रार मागे घेत असल्याचं रेणू शर्माने म्हटलंय. काही दिवसांपूर्वीच रेणू शर्माने, “मी महाराष्ट्रात एकटीच लढत आहे. कोणतीही माहिती नसताना माझ्यावर चुकीचे आरोप केले जात आहेत. तुमची सर्वांची इच्छा असेल, तर मी माघार घेते”, असं ट्विट केलं होतं. त्यानंतर आता तिने तक्रार मागे घेतली आहे.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nबारामतीच्या चहावाल्याकडून मोदींना दाढीसाठी 100 रुपयांची मनी ऑर्डर | म्हणाला साहेब, दाढीऐवजी लसीकरण वाढवा\nदेशाची अर्थव्यवस्था ढासळतेय | पण भाजपचा पक्ष खजिना तुडुंब भरतोय | २०१९-२० मध्ये ७८५ कोटीची देणगी\nVIDEO | मला आनंद आहे की, कोविडमध्ये देशात अनेकांनी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जीव गमावले - गडकरी\nबीड | परळी तालुक्यातील सिरसाळा येथे MIDC उभारण्याचा मार्ग मोकळा | उद्योग मंत्रालयाची मंजुरी\nहमीभाव वाढवल्याचा दावा कोणत्याही तज्ज्ञाने सिद्ध करून दाखवावा - राजू शेट्टी\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nकोरोना आपत्तीत आरोग्य व्यवस्थेची पोलखोल झाली, पण मोदी म्हणाले, आम्ही नव्या आरोग्य सुविधा उभारल्या\nअजब | उपराष्ट्रपतींचं ट्विटर खातं सक्रिय नसल्यानं ब्लू टिक ऑटोमॅटिकली गेली | भाजप म्हणतं हा घटनेवरील हल्ला\nआज सकाळी ११ वाजता पंतप्रधान-मुख्यमंत्री भेट | काय असतील मराठा आरक्षण प्रश्नी मुद्दे\nमोफत लसीकरणासाठी फेब्रुवारीपासूनच मुख्यमंत्र्यांची मागणी होती | निर्णयासाठी मोदींना ४ महिने लागले - ममता बॅनर्जी\nSpecial Recipe | गाजर न किसता गाजराचा चविष्ट हलवा बनवा\nदेशात कोरोना लसींचा तुटवडा आणि केंद्र सरकार ट्विटरवरील ‘ब्लू टिक’साठी भांडतंय - राहुल गांधी\nSpecial Recipe | पारंपारिक गावरान पद्धतीने मिरचीचा ठेचा | करून पहा\nकेंद्र सरकार केवळ हेडलाईन मॅनेजमेंटमध्ये व्यस्त | राज्यांना कशापध्दतीने लस पुरवठा करणार ते सांगावे - राष्ट्रवादी\nदेशात कोरोनाबळींच्या संख्येत थोडी वाढ | पण कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ\nछत्रपती घराण्याचं काम लोकांना पेटवण्याचं नाही, तर न्याय देण्याचं - संभाजी छत्रपती\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.msdhulap.com/2021/05/Important-matters-in-naming-Satbara.html", "date_download": "2021-06-15T15:46:04Z", "digest": "sha1:EBI7YYHWFBOKOWB5H3BWKLYZV6NRVSNK", "length": 17141, "nlines": 120, "source_domain": "www.msdhulap.com", "title": "सातबारावर नाव लावून घेण्यासाठी काय केले ���ाहिजे? जाणून घ्या महत्वाच्या बाबी ", "raw_content": "\nसोशल मीडिया ग्रुप जॉईन करा\nHomeसातबारा नावावर लावतानासातबारावर नाव लावून घेण्यासाठी काय केले पाहिजे जाणून घ्या महत्वाच्या बाबी\nसातबारावर नाव लावून घेण्यासाठी काय केले पाहिजे जाणून घ्या महत्वाच्या बाबी\nआपण या लेखात सातबारा नावावर लावताना महत्वाच्या बाबी कोणत्या याची सविस्तर माहिती घेणार आहोत. प्रत्येकाला कधी ना कधी सातबारावर किंवा मिळकत पत्रिकेवर नाव लावण्याचा प्रसंग येतो, तलाठी कार्यालयातील भ्रष्टाचार आणि अडवणुकीला सामोरे जावे लागते, अशावेळी लाच न देता सातबारावर नाव लावून घेण्यासाठी काय केले पाहिजे, याविषयी माहिती घेऊ. जेणे करून तुमचे काम सहज आणि सोपे होईल.\nसातबारावर नाव लावून घेण्यासाठी काय केले पाहिजे जाणून घ्या महत्वाच्या बाबी:\nखरेदी खत, अभिहस्तांतरण, गहाणखत व इतर हक्क संपादन केल्यावर, विहित नमुन्यात तलाठी कार्यालयात अर्ज जमा करायचा. प्रत्येक अर्जावर तलाठ्यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवही (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम, 1971 मधील तरतुदीनुसार कार्यवाही करणे आवश्यक असते. अर्ज प्राप्त झाल्यावर तलाठ्याने फेरफार नोंदवहीमध्ये ताबडतोब नोंद केली पाहिजे. तलाठी फेरफार नोंदवही मध्ये नोंद करेल, त्या नोंदी ची संपूर्ण प्रत चावडी मध्ये ठळक ठिकाणी लावली पाहिजे, आता ऑनलाइन चावडीवर सूचना टाकली जाते. त्यानंतर अधिकार अभिलेख किंवा फेरफार नोंदवही वरून त्या फेरफारांमध्ये ज्यांचे हितसंबंध असण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींना लेखी कळवले पाहिजे. ही फेरफार नोंद पेन्सिलीने लिहिली जाते आणि फेरफार नोंद रीतसर प्रमाणित करण्यास आलेली नाही, असा शेरा लिहावा लागतो.\nहेही वाचा - आता गावातील तलाठ्याचे सर्व जमिनीचे फेरफार आणि जमिन मोजणीचे व्यवहार पहा ऑनलाईन\nफेरफारावर हरकत न आल्यास:\nफेरफारावर आक्षेप अथवा हरकत घेण्याचा कालावधी 15 दिवसांचा असतो, जर पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये आक्षेप अथवा हरकत न आल्यास मंडळ निरीक्षक अथवा भूमापन अधिकारी फेरफार नोंदवही मधील नोंद प्रमाणित करतो. ही प्रमाणित नोंद तलाठ्यांनी अधिकार अभी लेखांमध्ये शाईने अभीलिखित करायची असते. या संपूर्ण प्रक्रियेला जास्तीत जास्त ३० दिवस लागू शकतात. म्हणजे हरकत न आल्यास जास्तीत जास्त तीस दिवसात तुमचे नाव सातबारा व मिळकत पत्रिकेवर लागले पाहिजे.\nफेरफार नोंदवहीमध्ये केलेल्या नोंदीवर तलाठ्याकडे मौखिक किंवा लेखी आक्षेप घेण्यात आल्यास, तलाठ्याने विवादग्रस्त प्रकरणांच्या विहित नोंदवहीमध्ये त्या आक्षेपाच्या तपशीलाची नोंद केली पाहिजे. तलाठ्याने आक्षेप घेणाऱ्या व्यक्तीला आक्षेप मिळाल्याबद्दल ची विहित नमुन्यातील लेखी पोच ताबडतोब दिली पाहिजे. त्यानंतर दोन्ही पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेऊन मंडळ निरीक्षक किंवा भूमापन अधिकारी फेरफार नोंद प्रमाणित करतात किंवा रद्द करतात. नोंद प्रमाणित केल्यास तलाठ्याने ती अधिकार अभिलेखा मध्ये शाईने अभीलिखित करायची असते आणि नोंद रद्द केल्यास अधिकार अभिलेखात पेन्सिलीने केलेली नोंद खोडून टाकायची असते.\nतलाठी टाळाटाळ करत असल्यास\nकाही अप्रामाणिक आणि भ्रष्ट तलाठी (वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने) फेरफार नोंदी धरण्यास टाळाटाळ करण्याची शक्यता असते.\nत्यामुळे तलाठ्याला अर्ज केल्यावर चौथ्या पाचव्या दिवशीच माहिती अधिकार अंतर्गत अर्ज करून तुम्ही खालील माहिती घ्या .\n१ ) (अर्ज केल्याचा दिनांक) रोजी केलेल्या अर्जावर आपल्या कार्यालयाने केलेल्या कार्यवाहीसंबंधित कागदपत्रांची साक्षांकित प्रत द्यावी.\n२ ) जमीन महसूल अधिनियम कलम १५० (२) अन्वये सूचना काढली असल्यास त्याची एक प्रत देण्यात यावी, तसेच या फेरफारवर हरकत आली असल्यास विवादग्रस्त नोंदवहीतील संबंधित हरकत नोंद असलेल्या पृष्ठाची साक्षांकित प्रत देण्यात यावी.\n४ ) (अर्ज केल्याचा दिनांक) रोजीच्या अर्जानंतर मंडळ अधिकारी यांनी आपल्या कार्यालयास भेट दिली असल्यास त्या दिवसाच्या मंडळ निरीक्षक यांच्या भेटीच्या नोंदींची साक्षांकित प्रत देण्यात यावी. लक्षात घ्या. असा माहिती अधिकार अंतर्गत अर्ज केल्यावर तुमचे काम मोठी झेप घेईल, तसेच जर अर्जात त्रुटी असतील, तर तुम्हाला कळवल्या जातील.\nतलाठी दाद देतच नसेल तर \nतलाठी माहिती अधिकार अंतर्गत अर्ज करूनही तुमच्या अर्जास दाद देत नसेल, तर मात्र तुम्ही शासकीय कर्तव्य पार पाडण्यास होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ (यालाच दप्तर दिरंगाई कायदा असेही म्हणतात.) मधील कलम १० चे उल्लंघन केल्याबाबत तलाठी आणि मंडळ निरीक्षक अथवा भूमापन अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारव��ई करण्यासाठी प्रधान सचिव (महसूल), विभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना लेखी तक्रार करा. ही तक्रार पोष्टाने पाठवा. त्यानंतर प्रधान सचिव महसूल, विभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना माहिती अधिकार अंतर्गत अर्ज करून तुमच्या तक्रारींवर केलेल्या कारवाईबाबत माहिती मागा, पाठपुरावा घ्या. दप्तर दिरंगाई कायद्यामधील कलम १० च्या तरतुदीनुसार प्रत्येक शासकीय अधिकाऱ्याने त्यांच्याकडे आलेल्या अर्जावर ७ दिवस कार्यवाही सुरू करायची आहे, तसेच अर्ज ४५ दिवसांत निकाली काढायचा असतो.\nहेही वाचा - डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा उतारा ऑनलाईन कसा डाउनलोड करायचा\nवरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.\nआमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा \nसरकारी कामे सातबारा नावावर लावताना\nफेसबुक पेजला लाईक करा\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक २०२१ निकाल ऑनलाईन पहा\nशरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) - घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची\nजातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.\nअतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी\nभ्रष्टाचारी किंवा अकार्यक्षम सरपंच, ग्रामसेवक, तलाठी तुम्हालाही घाबरतील फक्त हे काम करा\nजमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा जाणून घ्या सविस्तर माहिती\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 2021च्या नवीन यादीमध्ये आपले नाव ऑनलाईन तपासा\nआता गावातील तलाठ्याचे सर्व जमिनीचे फेरफार आणि जमिन मोजणीचे व्यवहार पहा ऑनलाईन\nमहात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना - शेतकरी कर्जमाफीचा नवीन शासन निर्णय आणि निधी आला\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक २०२१ निकाल ऑनलाईन पहा\nशरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) - घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची\nजातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.\nअतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/milk-farmer-angry-agitation-from-13-to-18-august-on-various-demand-said-sadabhau-khot-254945.html", "date_download": "2021-06-15T15:19:20Z", "digest": "sha1:WPQPWOXP6XJ6B6TBYP4TOM4Y5QWMJT7R", "length": 15768, "nlines": 256, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nबाळासाहेब थोरातांकडून उत्पादकांची दिशाभूल, केंद्राने दूध भुकटी आयात केलेली नाही : सदाभाऊ खोत\nगायीच्या दूधाला 10 रुपये अनुदान आणि दूध भुकटीला 50 रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली (Sadabhau Khot on Milk Agitation) आहे.\nराजेंद्र कांबळे, टीव्ही 9 मराठी, सांगली\nनम्रता पाटील, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nसांगली : राज्यातील दूध उत्पादक चांगलेच आक्रमक झाले आहे. “राज्य सरकारने कोणताही सकारात्मक निर्णय घेतला नसल्याने येत्या 13 ऑगस्ट ते 18 ऑगस्टपर्यंत आंदोलन करण्यात येणार आहे. या काळात 5 लाख पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पाठवण्यात येणार आहे,” अशी माहिती माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना दिली आहे. सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबतची माहिती दिली. (Sadabhau Khot on Milk Agitation)\n“महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे खोटं बोलत आहे. दूध भुकटी केंद्राने आयात केली नसताना, दूध भुकटी आयात केली, असं खोटं बोलून थोरात दिशाभूल करत आहे,” असा दावाही सदाभाऊ खोत यांनी केला. “जर दूध भुकटी केंद्राने भुकटी आयात केली असेल, तर त्याचा पुरावा द्यावा,” अशी मागणीही खोत यांनी केली.\n“राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकत आहे. काही दूध संघांचेच दूध खरेदी करत आहे. अशा गोष्टींमुळे सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार नाही,” असेही सदाभाऊ खोत म्हणाले.\n“तसेच गायीच्या दूधाला 10 रुपये अनुदान आणि दूध भुकटीला 50 रुपये अनुदान द्यावे,” अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे.\n“राज्य सरकारने सताधारी आमदारांना 20 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. मात्र हाच निधी आता कोव्हिडच्या रुग्णांसाठी निधी देणं गरजेचं आहे. विकास निधी म्हणून निधी देण्याऐवजी व्हेंटिलेटर, बेड, औषध अशा गोष्टींसाठी खर्च करावा. तात्काळ हा निधी कोव्हिडसाठी वापरात आणावा,” अशीही मागणी सदाभाऊ खोत यांनी केली. (Sadabhau Khot on Milk Agitation)\nअमृतासारखं दूध ओतून देतानाचा त्रास लक्षात घ्या, मरण येणारच असेल तर सोशल डिस्टन्स कशाला : राजू शेट्टी\nदूध उत्पादकांचा 1 ऑगस्टपासून राज्यव्यापी एल्गार, शेतकरी संघर्ष समितीची घोषणा\nDada Bhuse | शेतकऱ्यांनी लागवड करण्याची घाई करु नये, प���वसात खंड पडला तर नुकसान होऊ शकते : दादा भुसे\nआंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाकिस्तानने स्वस्त कांदा उतरवला; भारतीय उत्पादक धास्तावले\nAsha Workers Strike | योग्य मानधनाच्या मागण्यासाठी आशा वर्कर्स आजपासून बेमुदत संपावर\nFarmers: शेतकऱ्यांना पीक विम्याचा जास्त लाभ देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय\nसरकारकडून शेतकऱ्यांना 7000 रुपयांची आर्थिक मदत, 10 दिवसांत नोंदणी करुन लाभ मिळवा\nSpecial Report | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घेरण्यासाठी नारायण राणेंना मंत्रिपद\nमहाआवास अभियानांतर्गत 3 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना घरकुलाच्या चाव्या, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश\nठाकरे सरकार आशा सेविकांच्या जीवाशी का खेळतेय\nमराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनाची कोल्हापुरातून सुरुवात, कोरोना नियमांचे पालन करावे : संभाजीराजे\n256GB स्टोरेज, 64MP कॅमेरा, Realme चा आतापर्यंतचा सर्वात ढासू 5G फोन लाँच\nदि.बा.पाटील यांच्या नावासाठी सर्वपक्षीय कृती समिती आक्रमक, 24 जूनला सिडकोला घेराव, 1 लाख लोक जमणार\nनवी मुंबई28 mins ago\nमराठा आरक्षणाचा विषय राज्य सरकारच्या अखत्यारित, केंद्राचा संबंध नाही : रावसाहेब दानवे\nVideo | शाहरुख सारखे केस, त्याच्यासारखेच हावभाव, तरुणाच्या व्हिडीओची सोशल मीडियावर धूम\nमुंबई लोकलचा निर्णय 2 दिवसात होणार : सुरेश ककाणी\nशेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळांनी कालमर्यादेत बियाणे तपासणी अहवाल द्यावा: कृषीमंत्री दादाजी भुसे\nमराठी न्यूज़ Top 9\nBirthday Special : डॅशिंग नांगरे पाटलांची बायकोच्या वाढदिवसाला रोमँटिक पोस्ट\nफोटो गॅलरी2 hours ago\nठाकरे सरकार आशा सेविकांच्या जीवाशी का खेळतेय\nआठवडाभरात प्रतिज्ञापत्र सादर करा, शाळांच्या फी वसुलीच्या मुद्द्यावरुन उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश\nमहाआवास अभियानांतर्गत 3 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना घरकुलाच्या चाव्या, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश\nVideo : संभाजीराजेंच्या बैठकीत काही काळ गोंधळ, राजेंच्या आवाहनानंतर कार्यकर्ते शांत\nअन्य जिल्हे2 hours ago\n7th pay Commission : केंद्र सरकारचं कर्मचाऱ्यांना गिफ्ट, DA सह मिळणार वाढलेली मेडीक्लेमची सुविधा\nVideo | शाहरुख सारखे केस, त्याच्यासारखेच हावभाव, तरुणाच्या व्हिडीओची सोशल मीडियावर धूम\nMaharashtra Coronavirus LIVE Update :नाशिकमध्ये दिवसभरात 155 नव्या कोरोना रुग्णांची नोंद\nMaharashtra News LIVE Update | दि. बा. पाटलांच्या स्मृतिदिनी 24 जूनला सिडकोला घेराव, आंदोलकांचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://iplliveupdate.in/2021/05/20/indian-bank-to-raise-rs-1500-crore-capital-through-tier-i-ii-bonds/", "date_download": "2021-06-15T16:46:28Z", "digest": "sha1:6JG33F4MGAYPA42RHNYVVDY4ARC53PBB", "length": 11191, "nlines": 159, "source_domain": "iplliveupdate.in", "title": "Indian Bank to raise Rs 1,500-crore capital through tier I & II bonds | IPL Live Update", "raw_content": "\nसार्वजनिक क्षेत्रातील कर्जदाता इंडियन बँक अतिरिक्त माध्यमातून 1,500 कोटी रुपयांचे भांडवल उभारण्याची योजना आहे स्तरीय मी बंध (एटी 1 बॉन्ड्स) 500०० कोटी रुपये आणि टियर II बाँड्सचे भांडवल प्रोफाइल वाढविण्यासाठी रू.\n31 डिसेंबर 2020 पर्यंत एकूण भांडवली पर्याप्तता प्रमाण (सीएआर) 14.06 टक्के आणि स्तरीय 1 सीएआर 11.18 टक्के होते. 31 डिसेंबर 2020 पर्यंत बँकेची कॉमन इक्विटी टियर I (सीईटी 1) 10.35 टक्क्यांवर स्थिर आहे. कोलकातास्थित अलाहाबाद बँक विलीनीकरण झाली इंडियन बँक 1 एप्रिल 2020 पासून. डिसेंबर 2020 मध्ये एकत्रित बँकेमधील केंद्राचा हिस्सा 88.06 टक्के होता.\nकेअर रेटिंग्जने बँकेच्या एटी 1 बॉन्डला टायर II बाँड्सला “एएए” रेटिंग आणि “एए” रेटिंग दिली आहे. बँकेने कूपन पेमेंट्स रद्द करण्यासाठी नेहमीच विवेकबुद्धी असल्यास एटी 1 बॉन्ड घटकांसाठी रेटिंग. चालू वर्षाच्या नफ्यातून कूपन (पहिल्या टप्प्यातील बाँडवरील व्याज) दिले पाहिजे. केआरने सांगितले की, बँकेने समभागांचे प्रीमियम खाते असलेल्या नुकसानीचे नुकसान केले आहे.\nटियर II बाँड्स एक ‘पॉइंट ऑफ नॉन-वायबिलिटी’ (पीओएनव्ही) ट्रिगर द्वारे दर्शविले जातात ज्यामुळे गुंतवणूकदाराला मुद्दलचे नुकसान होऊ शकते.\nत्यांची मालमत्ता गुणवत्ता मध्यम आहे आणि प्रोफार्मा ग्रॉस नॉन-परफॉर्मिंग मालमत्ता (जीएनपीए) मध्ये वाढ अपेक्षेपेक्षा कमी आहे. डिसेंबर 2020 मध्ये (मार्च 2020 मध्ये 11.30 टक्के) एकत्रित अस्तित्वातील प्रोफेर्मा जीएनपीए 10.38 टक्के होता. डिसेंबर २०२० अखेर नेट एनपीए 3..49. टक्के होते तर मार्च २०२० मध्ये 19.१. टक्के होते. Provision१ डिसेंबर, २०२० पर्यंत (March१.०२, २०२० पर्यंत .0 66.०२ टक्के) एकूण तरतूद कव्हरेज coverage 75.7777 टक्के होती. 2020 च्या डिसेंबरअखेर vanडव्हान्सेस 3.89 लाख कोटी रु.\nवित्तीय वर्षात बँकेने प्रत्येकी टायर 1 आणि टियर 2 बॉण्ड्स प्रत्येकी 2 हजार कोटी रुपये वाढविले.\nबँकेने भांडवल उभारणे देखील अपेक्षित आहे, जे यापुढे जोखीम व्यवस्थापित करण्यासाठी बँकेला उशी देईल, असे रेटिंग एजन्सीने म्हटले आहे.\nआपल्या आवडीचे आणि देश व जगासाठी व्यापक राजकीय आणि आर्थिक परिणाम घडविणा develop्या घडामोडींवर अद्ययावत माहिती आणि भाष्य करण्यासाठी बिझिनेस स्टँडर्डने नेहमीच प्रयत्न केले आहेत. आमचे ऑफर कसे सुधारता येईल याविषयी आपले प्रोत्साहन आणि निरंतर अभिप्राय यामुळे केवळ या आदर्शांबद्दलचा आमचा संकल्प आणि वचनबद्धता अधिक मजबूत झाली आहे. कोविड -१ of पासून निर्माण झालेल्या या कठीण काळातही आम्ही विश्वासार्ह बातम्या, अधिकृत मते आणि प्रासंगिकतेच्या विशिष्ट मुद्द्यांवरील अस्पष्ट भाष्यांसह आपल्याला माहिती आणि अद्ययावत ठेवण्यासाठी वचनबद्ध राहणे सुरू ठेवतो.\nआमच्याकडे मात्र एक विनंती आहे.\n(साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला च्या आर्थिक परिणाम लढाई म्हणून आम्हाला आपल्या समर्थनाची आणखी आवश्यकता आहे जेणेकरून आम्ही आपल्याला अधिक दर्जेदार सामग्री ऑफर करू शकू. आमच्या सदस्यता मॉडेलने आपल्यापैकी बर्‍याचजणांचा उत्साहवर्धक प्रतिसाद पाहिला आहे, ज्यांनी आमच्या ऑनलाइन सामग्रीची सदस्यता घेतली आहे. आमच्या ऑनलाइन सामग्रीची अधिक सदस्यता आपल्याला केवळ अधिक चांगली आणि अधिक संबंधित सामग्री ऑफर करण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यात मदत करू शकते. आम्ही विनामूल्य, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेवर विश्वास ठेवतो. अधिक सदस्यतांद्वारे आपले समर्थन आम्हाला वचनबद्ध असलेल्या पत्रकारितेचा अभ्यास करण्यास मदत करू शकते.\nसमर्थन गुणवत्ता पत्रकारिता आणि बिझिनेस स्टँडर्डची सदस्यता घ्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://jahirati.maayboli.com/node/2164", "date_download": "2021-06-15T16:03:03Z", "digest": "sha1:SSKJMXXBAEGWV25N3QF5H2FLWB7RVWEB", "length": 2754, "nlines": 54, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "घरबसल्या खाण्याचे पदार्थ बनविण्याचे काम | jahirati.maayboli.com", "raw_content": "\nघरबसल्या खाण्याचे पदार्थ बनविण्याचे काम\nमहिला व पुरुषांना सुवर्णसंधी\nमहिना 15,000/- ते 30,000/- कमवून देतो.\nकंपनी च्या पाक क्रुती व साहित्या नुसार खाण्याचे पदार्थ बनवून द्या. ग्राहक आणि विक्रीची १००% हमी \nतयार माल तुमच्या जागे वरून घेऊन जाण्याची संपूर्ण व्यवस्था \nआता घरबसल्या महिलांना व पुरुषांना काम करणे झाले सोपे \nउदा. लाडू, चिवडा, पापड , लोणचे, भाकरवडी,चकली, असे 400 हुन अधीक पदार्थ आहेत पण... मार्केटिंग, जाहिरात, व कस्टमर या अभावी मार्केट मध्ये स��थिर राहत नाहीत.\nगेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/others/maharashtra/ramadan-eid-should-be-celebrated-as-per-the-guidelines-of-the-government", "date_download": "2021-06-15T17:09:58Z", "digest": "sha1:YZ5DQIAMEYCE4NXJZKI22V23EIQ3KBMV", "length": 12806, "nlines": 62, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Ramadan Eid should be celebrated as per the guidelines of the government", "raw_content": "\nशासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रमजान ईद साजरी करावी\nऔरंगाबाद जिल्ह्यातील सर्व जनतेने पाळलेली स्वयंशिस्त, लोकप्रतिनिधी यांचे मार्गदर्शन आणि प्रशासनाने केलेल्या उपाय योजना यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात नियंत्रणात आणण्यामध्ये आपल्याला यश प्राप्त झाले आहे.\nमुस्लिम बांधवांचा पवित्र सण म्हणजे रमजान ईद साजरी करण्याबाबत राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे नागरिकांनी पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी येथे केले.\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम धर्मगुरूंच्या बैठकीस पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, महानगर पालिकेचे सहायक आयुक्त नंदकिशोर भोंबे, शहरातील मुस्लिम धर्मगुरू यांची उपस्थिती होती.\nयावेळी जिल्हाधिकारी श्री.चव्हाण यांनी सांगितले की, आतापर्यंत जनतेने कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाला पूर्णत: सहकार्य केले आहे. यापूर्वीही विविध सण उत्सव साध्या पध्दतीने साजरे करण्याच्या आवाहनाला जनतेने पूर्णपणे सहकार्य केले आहे. या वर्षीदेखील राज्य शासनाने रमजान ईद साजरी करण्यासाठी ज्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचे पालन मुस्लिम बांधव नक्कीच करतील याबाबत मला पूर्णपणे विश्वास आहे. नमाज पठण, भेटी-गाठी किंवा बाहेर एकत्र नमाज पठण यासाठी घराबाहेर न पडता कोरोना प्रतिबंधासाठी घरातच ईद साजरी करावी असे आवाहन आपल्यामार्फत मी मुस्लिम बांधवांना करीत आहे. मला विश्वास आहे की, आतापर्यंत जसे सहकार्य केले आ���े तसे सहकार्य ईद साजरी करण्याबाबतही राहील.\nपोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता म्हणाले की, रमजानच्या पूर्ण महिन्यामध्ये सर्व मुस्लिम बांधवांनी कोरोना प्रतिबंधासाठी नियम पाळून सहकार्य केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर राजकीय, धार्मिक कार्यक्रमांवर बंदी आहे. याबाबत आपले सहकार्य उत्तम राहिले आहे. कोरोना प्रतिबंधासाठी घरात राहून ईद साजरी करावी. पोलीस प्रशासन 24 तास कर्तव्य करित असून आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे असे आवाहन पोलीस आयुक्तांनी यावेळी केले.\nमाजी महापौर रशिद मामू यांनी ईद साजरी करण्याबाबत सर्व मुस्लिम बांधवांचे सहकार्य राहील. कोरोना महामारी लवकरात लवकर दूर व्हावी यासाठी अल्लाहकडे दुवा मागितली जाईल अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.\nअब्दुल रशिद मदनी यांनी ईद साजरा करण्याबाबतच्या राज्य शासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करुन ईद साजरी केली जाईल याबाबत आश्वस्त करत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने क्षमतेपेक्षा जास्त काम केल्याने सर्व धर्मगुरूंच्या वतीने जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन करतो असे यावेळी सांगितले.\nयावेळी जिल्हा प्रशासनामार्फत सर्व मुस्लिम धर्मगुरुंना राज्य शासनाने रमजान ईद साजरी करण्या संदर्भात दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची छायांकित प्रत माहितीसाठी उपलब्ध करुन देण्यात आली.\nईद साजरी करण्याबाबत शासनाने दिलेल्या सूचना खालीलप्रमाणे नमुद करण्यात आलेल्या आहेत\n1. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी पवित्र रमजान ईद करीता मुस्लिम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी मशिदीमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपआपल्या घरातच साजरे करुन ‘ब्रेक द चेन’ आदेशाचे काटेकोर पालन करणे उचित ठरेल.\n2. नमाज पठणाकरीता मशिदीत तसेच मोकळ्या जागेत एकत्र येऊ नये.\n3. रमजान ईद निमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिकेने तसेच स्थानिक प्रशासनाने सामान खरेदीसाठी वेळेचे बंधन घालून दिले असून त्याचे तंतोतंत पालन करण्यात यावे. त्या वेळेव्यतिरिक्त बाजारामध्ये सामान खरेदीकरिता गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये.\n4. कोविड-१९ या विषाणूच्या वाढत्या संसर्गास प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने राज्यात फौ.दं.प्र.सं.कलम १४४ लागू असल्याने तसेच रात्रीची संचारबंदी असल्यामुळे संचारबंदीच���या कालावधीत फेरीवाल्यांनी रस्त्यावर स्टॉल लावू नयेत तसेच नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये.\n5. रमजान ईद निमित्ताने कोणत्याही प्रकारे मिरवणुका, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतीक अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये.\n6. धार्मिक स्थळे बंद असल्याने मुस्लीम समाजातील धर्मगुरु, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्थांनी पवित्र रमजान ईद साधेपणाने साजरी करण्याच्या अनुषंगाने जनजागृती करावी.\n7. रमजान ईदच्या दिवशी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्याबाबत काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.\n8. कोविड -१९ च्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष रमजान ईदच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचेदेखील अनुपालन करावे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/chandrababu-naidus-letter-narendra-modi-made-serious-allegations-334646", "date_download": "2021-06-15T15:51:56Z", "digest": "sha1:W7E77BJCOTFDDRNYAEPZZYUHZV7IL3ZW", "length": 17291, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | चंद्राबाबू नायडू यांचे नरेंद्र मोदी यांना पत्र; केला गंभीर आरोप", "raw_content": "\nराज्यात जंगल राज असून मानवी अधिकाराचे हनन होत असल्याचा आरोप चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे.\nचंद्राबाबू नायडू यांचे नरेंद्र मोदी यांना पत्र; केला गंभीर आरोप\nहैदराबाद- मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी सरकारकडून विरोधकांचे फोन टॅप केले जात आहेत, असा आरोप आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्र सरकारला पत्र लिहले असून उच्चस्तरिय चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे. टेलिफोन टॅपिंगमुळे नागरिकांचा खासगीपणा धोक्यात आल्याचेही नायडू यांनी म्हटले आहे.\nBreaking : JEE आणि NEET परीक्षा होणार; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय,...\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी पत्र लिहले आहे. त्यात म्हटले की, वायएसआर कॉंग्रेस सरकारकडून विरोधी पक्ष, वकिल, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा आवाज दाबण���यासाठी फोन टॅपिंग केले जात आहेत. राज्यात जंगल राज असून मानवी अधिकाराचे हनन होत असल्याचाही आरोप त्यांनी केला. टेलिफोन टॅपिंग प्रकरणाची वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांकडून चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी पत्रात केली.\nआंध्रातील सत्तारुढ पक्ष हा विरोधी पक्ष, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकारांचे फोन टॅप करण्यासाठी सरकारच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करत आहे. राज्यातील गुप्तचर यंत्रणेकडून आपल्या दोन नंबरवर पाळत ठेवली जात असल्याचे नायडू यांनी म्हटले आहे. भारतीय घटनेने कलम १९ आणि २१ नुसार प्रदान झालेल्या मुलभूत हक्कांवर सरकारकडून गदा आणली जात आहे. सत्तारुढ पक्षांकडून विरोधकांना ब्लॅकमेल करण्यासाठी आणि धमकावण्यासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला जात आहे.लोकांच्या खासगीपणात हस्तक्षेप केला जात असून ही बाब गंभीर असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.\nमोठी बातमी : काँग्रेसमध्ये जवळपास १०० मोठे नेते नाराज; हवाय नेतृत्व बदल\nयादरम्यान, राज्यातील ज्येष्ठ वकिल श्रवण कुमार यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कथित टेलिफोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी याचिकेद्वारे केली आहे. आपण न्यायलयासमोर काही पुरावे आणले असल्याचेही याचिकेत म्हटले आहे. उद्या (ता. १८) याचिकेवर सुनावणी होणार आहे.\nखासदाराचे कोरोनामुळे निधन; पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली\nचेन्नई : आंध्र प्रदेशचे माजी मंत्री आणि वायएसआर काँग्रेसचे खासदार बल्ली दुर्गाप्रसाद राव (वय ६३) यांचे येथील अपोलो रुग्णालयात आज कोरोना संसर्गामुळे निधन झाले. राव यांना दोन आठवड्यांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते संसर्गातून बरे झाले होते आणि त्यांची चाचणीही निगेटिव्ह आली होती.\nजगनमोहन रेड्डींनी घेतली PM मोदींची भेट, NDA मध्ये सहभागी होण्याची शक्यता\nनवी दिल्ली- आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. रेड्डी यांच्या या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. कारण त्यांनी 23 आणि 24 सप्टेंबर रोजीही गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. रेड्डी यांचा पक्ष एनडीएत सहभागी होण्या\nखरंच 56 इंच छाती असेल, तर फक्त दोन ओळी टाका; भाजपामध्येही प्रवेश लगेच प्रवेश करतो- बच्चू कडू\nखरंच 56 इंच छाती असेल, तर फक्त दोन ओळी टाका; भाजपामध्येही प्रवेश लगेच प्रवेश करतो\nPM मोदींनी केले लाईट हाऊस प्रोजेक्टचे उद्घाटन; स्थानिक पर्यावरणानुसार बांधणार भुंकपविरोधी घरे\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी लाईट हाऊस प्रोजेक्टचे (LHP) व्हर्च्यूअली उद्घाटन केले. या प्रोजक्टची कल्पना केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने मांडली आहे. या प्रकल्पाचे उद्दीष्ट आहे की घरबांधणीसाठी जगभरातील अभिनव तंत्रज्ञान अवलंबणे आणि ते मुख्य प्रवाहात आ\nCoronavirus : कोरोनामुळे मिरची उत्पादक हैराण\nनवी दिल्ली : चीनमधील कोरोना विषाणूच्या प्रसाराचा अर्थकारणावरदेखील विपरीत परिणाम होतो आहे. यामुळे भारताकडून चीनला होणारी मिरचीची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे याबाबत केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना आखत पीडित शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. व्ही.\nमराठा आरक्षणासाठी माढाच्या खासदारांचेही पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र\nफलटण शहर : मराठा समाजाच्या आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे समाजातील अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक व नोकरीविषयक पुढील काळात अडचणी येण्याची शक्‍यता आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, यासाठी पंतप्रधान व केंद्र सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यां\nSuccess Story: अवघ्या अर्ध्या एकराच्या नर्सरीतुन केला सात एकरावर विस्तार; वार्षिक उत्पन्न ऐकून तुम्हीही व्हाल थक्क\nभंडारा : जिल्ह्यातील पालोरा येथील राजू भोयर या शेतकऱ्यांनी अर्धा एकर शेतीमधून नर्सरीचा प्रवास सुरु केला होता.राजू भोयर यांच्या ओम रोझ नर्सरीत 50 प्रजातीचे झाडे आहेत. तर, भोयर यांनी आपल्या नर्सरीत गावातील 30 लोकांना रोजगार सुद्धा दिला आहे. नर्सरीतून आता आंध्र प्रदेश ते पश्चिम बंगालपर्यंत फू\n\"ये मोदी और मेरे अंदर की बात है\"\nनाशिक : जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, तोपर्यंत मला मंत्रिपद आहे. जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत मोदी आहेत. ये मोदी और मेरे अंदर की बात है, असे गंमतीशीर विधान केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही मोदींना भेटतात. त्यांची लोकप्र\nCoronavirus : सोनिया गांधीचे मोदींना पत्र; केली 'ही' मोठी मागणी\nनवी दिल्ली : जग��रात कोरोना व्हायरसच्या विषाणूंनी थैमान घातलेले असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांसाठी लॉकडाउनची घोषणा केली. अशात काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनचं समर्थन केले आहे. सोनिया गांध\nभाजपने कोरोनाचाही इव्हेंट केला, मोदींच्या दिवे पाजळण्याच्या आवाहनावर बाळासाहेब भडकले\nसंगमनेर ः देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. देश एका गंभीर संकटाचा सामना करीत आहे. अशा गंभीर संकटावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीर होवून काही महत्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. टाळ्या वाजवा, दिवे लावा असे आवाहन करण्याचे काम पंतप्रधानांचे नाही. आतातरी त्यांनी गंभीर व्हाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/sharad-pawar-solapur-sunday-review-corona-322606", "date_download": "2021-06-15T16:05:46Z", "digest": "sha1:7TIXWCB4OWEFZTQ4B6CTLJEFKMUDQ6XX", "length": 19276, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कोरोनाचा आढावा घेण्यासाठी शरद पवार रविवारी सोलापुरात", "raw_content": "\nखासदार शरद पवार यांचा रविवारचा सविस्तर सोलापूर दौरा अद्याप आलेला नाही. खासदार पवार यांच्यासोबत आरोग्यमंत्री राजेश टोपे व पालकमंत्री दत्तात्रेय भरणे हे देखील उपस्थित राहणार आहेत. कोरोनाची आढावा बैठक शासकीय विश्रामगृह अथवा नियोजन भवन या ठिकाणी होण्याची शक्‍यता आहे.\n- बळिराम साठे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस, सोलापूर\nकोरोनाचा आढावा घेण्यासाठी शरद पवार रविवारी सोलापुरात\nसोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या व मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सोलापूर शहर व परिसरातील काही गावांमध्ये दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सोलापुरातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार रविवारी (ता. 19) सोलापूर शहराच्या दौऱ्यावर येत आहेत.\nसोलापूर जिल्हा आणि शरद पवार यांचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे नाते आहे. दुष्काळ असो की इतर कोणतेही संकट सोलापूरकरांच्या मदतीला शरद पवार धावून येत असल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. सोलापूर जिल्ह्यात विशेषतः: सोलापूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. सोलापुरातील कोरोना स्थितीचा व कोरोना रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी खासदार पवार रविवारी सोलापुरात येत आहेत.\nजिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक होणार आहे. सोलापूर शहरातील व जिल्ह्यातील कोरोना रोखण्यासाठी खासदार शरद पवार जिल्हा प्रशासनाला काय सूचना देतात राज्याच्या मदतीसोबतच केंद्र सरकारची काही मदत सोलापूरला देण्यासाठी खासदार पवार काही निर्णय घेतात का राज्याच्या मदतीसोबतच केंद्र सरकारची काही मदत सोलापूरला देण्यासाठी खासदार पवार काही निर्णय घेतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोलापुरातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आतापर्यंत जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूरचा दौरा केला आहे. पालकमंत्री दत्तात्रेय भरणे हे आठवड्यातून एकदा सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत.\nपालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी केली होती विनंती\nखासदार पवार यांनी सोलापुरातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी सोलापूरचा दौरा करावा अशी विनंती पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी केली होती. त्यानुसार हा दौरा होत आहे. सोलापूरच्या लॉकडाऊनबाबतही पालकमंत्री भरणे यांनी खासदार पवार यांना कल्पना दिली होती. सोलापूरच्या लॉकडाऊनबाबत जाब विचारल्याच्या सोशल मिडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्ट चुकीच्या आहेत.\n- संतोष पवार, कार्याध्यक्ष, सोलापूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस\nआमदार पडळकरांच्या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले....\nसोलापूर : महाराष्ट्र एकीकडे कोरोनाचा सामना करत असताना आता कालपासून नवीनच एक मुद्दा चव्हाट्यावर आला आहे. राज्यभर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा निषेध करण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. भाजपमध्ये येण्यापूर्वी आमदार गोपीचंद पडळकर यांन\nअनलॉकच्या एका महिन्यात सोलापुरात वाढले 1873 कोरोनाबाधित\nसोलापूर : सर्वसामान्य व्यक्ती असो की सरकार. प्रत्येकाची कोरोनामुळे कोंडी झाली आहे. घरात बसावे तर रोजगार आणि व्यवसाय बुडतोय. बाहेर पडावे तर कोरोनाची लागण होते. अशा विचित्र स्थितीतून सध्या सर्वच जण जात आहेत. कोरोनाचा धोका टळलेला नसतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनलॉक आणि मुख्यमंत्री उद्\nमुख्यमंत्री शिवसेनेचा, रुबाब राष्ट्रवादीचा ; तानाजी सावंत डिस्कनेक्‍ट, आमदार प्रभुंवर सोलापूरची धुरा\nसोलापूर : राज्याच्या मुख्यमंत्रिपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असले तरीही राज्यात आणि सोलापूर जिल्ह्यात सत्तेचा रुबाब मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचाच दिसत आहे. कोरोनाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यावर ओढवलेल्या संकटात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री आणि नेते ज्या पद्धतीने क्रियाशील दिसले तशी\nमुख्यमंत्र्यांच्या 'माझे कुटूंब माझी जबाबदारी'मध्ये बनावटगिरी तापमान अन्‌ ऑक्‍सिजन लेव्हलची सर्व्हेविनाच नोंद\nसोलापूर : कोरोनाचे संकट हद्दपार करण्याच्या हेतूने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी 'कुटूंब माझी जबाबदारी' ही नवी मोहीम सुरु केली. त्यानुसार घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबांचा सर्व्हे करुन त्या कुटुंबातील व्यक्‍तींचे वय, को-मॉर्बिड रुग्णांची नोंद, त्यांचे तापमान, त्यांचे पूर्वीचे आजार, ऑक्‍सिजन ल\nपन्नाशीच्या आतील व्यक्तींचाही सोलापुरात होऊ लागला मृत्यू\nसोलापूर : सोलापूर शहरात कोरोनाने घातलेले थैमान आता अधिक गडद होऊ लागले आहे. अवघ्या तीन महिन्यांच्या आत सोलापूर शहरातील दोन हजार 84 जण कोरोनामुळे बाधित झाले आहेत. 234 जणांचा मृत्यू झाला (शुक्रवारच्या अहवालानुसार) आहे. सोलापुरात मृत पावणाऱ्या व्यक्ती या पन्नास वर्षावरील असल्याचे समाधान आजपर्य\nजयंत पाटील यांचं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत 'मोठं' आणि सूचक विधान, म्हणालेत...\nमुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस, गेल्या २१ वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाचा पक्ष. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २१ वा वर्धापन दिवस आहे. यानिमित्ताने मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात फिजिकल डिस्टंसिंगच्या नियमांचं पालन करून आजचा वर्धापनदिन साजरा करण्यात\nशिवसेनेकडून 15, काँग्रेसकडून 13 तर राष्ट्रवादीकडून 'हे' 11 आमदार मंत्रीपदासाठी आघाडीवर\nमुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीच्या संभाव्य मंत्रिमंडळात समावेश व्हावा, यासाठी या तीन पक्षांतील इच्छुकांनी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षप्रमुख शरद पवार, तर कॉंग्रेस पक्षा\nमोठी बातमी : राज्यातील साडेसात लाख रुग्णांची कोरोनावर मात: सोलापुरातील मृत्यूदर झाला कमी\nसोलापूर : राज्यात आतापर्यंत दहा लाख 77 हजार 374 व्यक्‍तींना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 29 हजार 894 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सात लाख 55 हजार 850 रुग्णांनी कोरोनावर मात करीत घर गाठले आहे. रूग्ण बरे होणाऱ्या शहरांमध्ये सोलापूर शहराचाही समावेश आहे. सोलापूर शहरात आतापर्यंत सात हजार\nCorona Updates: लॉकडाउनबाबत देवेंद्र फडणवीसांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे\nमुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विविध निर्बंध लागू करुनही ही रुग्णवाढ आटोक्यात येत नाहीय. कोरोनाची रुग्णवाढ कशी थोपवायची, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. बैठकीच्या सुरुवातीला मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी कोविड परिस्थिती आणि नि\nराष्ट्रवादी काँग्रेसची पराभूत उमेदवारांसोबत बैठक, शरद पवारांकडून मार्गदर्शन\nमुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसनं आगामी ग्रामपंचायत आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या सर्वच उमेदवारांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कानमंत्र देत आहेत. मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://iplliveupdate.in/2021/05/12/reserve-bank-announces-rs-35000-crore-g-sec-acquisition-programme/", "date_download": "2021-06-15T16:50:46Z", "digest": "sha1:MVVLFRHUGJX2ERAY7LJUK6CZWLYBRH7T", "length": 9595, "nlines": 161, "source_domain": "iplliveupdate.in", "title": "Reserve Bank announces Rs 35,000 crore G-sec Acquisition Programme | IPL Live Update", "raw_content": "\nभारतीय रिझर्व्ह बँकेने बुधवारी जी-सेक्शन एक्झीझीशन प्रोग्राम (जी-एसएपी १.०) अंतर्गत भारत सरकार सिक्युरिटीजच्या ओपन मार्केट खरेदीची दुसर्‍या शाखांची घोषणा केली.\nरिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरच्या May मेच्या निवेदनात जाहीर केल्यानुसार जी-से. खरेदीच्या दुसर्‍या खंडात 35 35,००० कोटी रुपयांच्या सिक्युरिटीज परत खरेदी केल्या पाहिजेत.\nद रिझर्व्ह बँक नोव्हेंबर ते मार्च 2035 या कालावधीत परिपक्व सरकारी सिक्युरिटीज खरेदी करतील. या सिक्युरिटीज कूपन दर 5..8585 ते ते 7.१7 टक्क्यांपर्यंत आहेत.\nएकाधिक किंमत पद्धतीचा वापर करून सिक्युरिटीज बहु-सुरक्षा लिलावाद्वारे खरेदी केल्या जातील.\nद रिझर्व्ह बँक एकूण सिक्युरिटीज खरेदी करण्याच्या प्रमाणावर निर्णय घेण्याचा तसेच एकूण रकमेपेक्षा कमी किंमतीसाठी बोली स्वीकारण्याचा अधिकार राखून ठेवला आहे.\nराउंडिंग ऑफमुळे एपेक्स बँक एकूण रकमेपेक्षा थोडीशी जास्त / कमी खरेदी करेल. हे कोणतीही किंवा सर्व बिड पूर्णपणे किंवा अंशतः कोणतेही कारण न सांगता स्वीकार किंवा नाकारेल.\n(या अहवालाचे केवळ शीर्षक आणि चित्रे बिझिनेस स्टँडर्ड स्टाफने पुन्हा तयार केल्या असतील; बाकीची सामग्री सिंडिकेटेड फीडमधून स्वयंचलितपणे व्युत्पन्न केली गेली आहे.)\nआपल्या आवडीचे आणि देश व जगासाठी व्यापक राजकीय आणि आर्थिक परिणाम घडविणा develop्या घडामोडींवर अद्ययावत माहिती आणि भाष्य करण्यासाठी बिझिनेस स्टँडर्डने नेहमीच प्रयत्न केले आहेत. आमचे ऑफर कसे सुधारता येईल याविषयी आपले प्रोत्साहन आणि निरंतर अभिप्राय यामुळे केवळ या आदर्शांबद्दलचा आमचा संकल्प आणि वचनबद्धता अधिक मजबूत झाली. कोविड -१ of पासून निर्माण झालेल्या या कठीण काळातही आम्ही विश्वासार्ह बातम्या, अधिकृत मते आणि प्रासंगिकतेच्या विशिष्ट मुद्द्यांवरील अस्पष्ट भाष्यांसह आपल्याला माहिती आणि अद्ययावत ठेवण्यासाठी वचनबद्ध राहणे सुरू ठेवतो.\nआमच्याकडे मात्र एक विनंती आहे.\n(साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला च्या आर्थिक परिणाम लढाई म्हणून आम्हाला आपल्या समर्थनाची आणखी आवश्यकता आहे जेणेकरून आम्ही आपल्याला अधिक दर्जेदार सामग्री ऑफर करू शकू. आमच्या सदस्यता मॉडेलने आपल्यापैकी बर्‍याचजणांचा उत्साहवर्धक प्रतिसाद पाहिला आहे, ज्यांनी आमच्या ऑनलाइन सामग्रीची सदस्यता घेतली आहे. आमच्या ऑनलाइन सामग्रीची अधिक सदस्यता आपल्याला केवळ अधिक चांगली आणि अधिक संबंधित सामग्री ऑफर करण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यात मदत करू शकते. आम्ही विनामूल्य, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेवर विश्वास ठेवतो. अधिक सदस्यतांद्वारे आपले समर्थन आम्हाला वचनबद्ध असलेल्या पत्रकारितेचा अभ्यास करण्यास मदत करू शकते.\nसमर्थन गुणवत्ता पत्रकारिता आणि बिझिनेस स्टँडर्डची सदस्यता घ्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/satirical-news/editorial-article-dhing-tang-249822", "date_download": "2021-06-15T15:19:29Z", "digest": "sha1:OBHKZIQ64L3PZLOVNFBPDWTLD7C2PEXZ", "length": 11153, "nlines": 130, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | रंग नवनिर्माणाचा", "raw_content": "\nइतिहासास नेमके ठावें आहे...पुत्रदा एकादशीचा पौषातला दिवस. टळटळीत दुपार होती. (थंडी असो वा पाऊस, मुंबापुरीतील दुपार ही नेहमी टळटळीतच असते.) कृष्णकुंजगडाच्या पायथ्याशी वसलेल्या शिवाजी पार्काडातली वस्ती आळसावलेली होती. भर माध्यान्ही गडावर मात्र थोडकी गजबज होती. येरव्ही, येथे हल्ली शांत शांत असते.\nइतिहासास नेमके ठावें आहे...पुत्रदा एकादशीचा पौषातला दिवस. टळटळीत दुपार होती. (थंडी असो वा पाऊस, मुंबापुरीतील दुपार ही नेहमी टळटळीतच असते.) कृष्णकुंजगडाच्या पायथ्याशी वसलेल्या शिवाजी पार्काडातली वस्ती आळसावलेली होती. भर माध्यान्ही गडावर मात्र थोडकी गजबज होती. येरव्ही, येथे हल्ली शांत शांत असते. राजेसाहेब क्‍वचितच बाहेर पडताती. मोजक्‍या सवंगड्यांसमवेत थोडीबहुत मसलत करावी आणि आपल्या अंत:पुरात अदृश्‍य व्हावे, असा दिनक्रम झाला होता. मोहीमशीर व्हावे कसे आणि कुठे शिबंदी सैरभैर, आणि कारभार तसनस कोठलाच मनसुबा नियतीस मंजूर नाही, ऐसा काळ आला...\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nपरंतु, राजियांनी चिंतनाची बैठक सोडिली नाही. ‘धीर्धरा धीर्धरा तकवा हडबडूं गडबडूं नकाऽऽ’ ऐसे वेड्या मनांसी समजावत राजियांनी अनेक मास काढिले. हे राज्य राखावे ही तो श्रींची इच्छा हडबडूं गडबडूं नकाऽऽ’ ऐसे वेड्या मनांसी समजावत राजियांनी अनेक मास काढिले. हे राज्य राखावे ही तो श्रींची इच्छा पण नियतीची दाने उलटी पडत गेली, त्यांस काय करावे पण नियतीची दाने उलटी पडत गेली, त्यांस काय करावे येश प्राप्त करण्यासाठी राजियांनी काय करोन पाहिले नाही येश प्राप्त करण्यासाठी राजियांनी काय करोन पाहिले नाही गुलामीचे प्रतीक ठरलेल्या फिरंगी भाषेतल्या दुकानांच्या पाट्या फोडिल्या. नादान, हुकूमशाही टोलनाक्‍यांवर झडपा घातल्या. उपऱ्या परप्रांतीयांना ‘दे माय धरणीठाय’ करोन सोडिले. नतद्रष्ट चित्रपटगृहांच्या काचांचा देखता देखता चककाचूर केला.\nम्हाजूर जाहलेल्या गनिमाशी डोळ्याला डोळा भिडवोन आव्हान दिधले. ‘लाव रे तो व्हिडिओ’ ऐसा आवाज देवोन गनिमाची बोलतीच बंद केली. बारामतीचे महानुभावी तीर्थस्वरूप काकांच्या पायाशी जावोन आशीर्वाद घेतले. त्यांची मुलाखत केली. ती. काकांनीही मायेने पोटाशी घेतले. म्हणाले, ��‘पोरा, गुणी आहेस बाळा नाहीतर तो तुझा भाऊ नाहीतर तो तुझा भाऊ चांगला होता, पण कमळेच्या नादी लागून वाया गेला. तू औटलाइनला जाऊ नकोस चांगला होता, पण कमळेच्या नादी लागून वाया गेला. तू औटलाइनला जाऊ नकोस मी आहे ना’’ कित्ती कित्ती बरे वाटले होते तेव्हा पण...पण...घडिले भलतेच ज्या बारामतीकरकाकांनी जवळ केले होते, त्यांनीच ऐनवेळी हात झटकलेन आणि वाया गेलेल्या थोरल्या बंधूंशी जवळीक साधली. हे म्हंजे लहानग्या पुतण्यास यष्टी स्ट्यांडावर बसवून हातात आलेपाकाची वडी देऊन ‘येतोच बाळा इतक्‍यात’ ऐसे सांगोन चुलत्याने काढता पाय घ्यावा आणि पोरगे गर्दीत एकलेच हरवावे, तद्वत घडिले शेवटी या जगात कुणीही कुणाचे नसते, हेचि खरे शेवटी या जगात कुणीही कुणाचे नसते, हेचि खरे काकांच्या आठवाचा कढ येवोन राजियांनी मिटलेले डोळे आणखीनच घट्ट मिटले.\nहा दैवाचा खेळ निराळा,\nनाही कुणाचा मेळ कुणा...\nनशिबा आधी कर्म धावते\n काय करावयास निघालो होतो, काय होवोन बसले राजियांनी डोळे मिटून चिक्‍कार विचार केला. जगदंब राजियांनी डोळे मिटून चिक्‍कार विचार केला. जगदंब जगदंब काय केले असता पुन:श्‍च चांगले दिवस येतील पुन्हा रिकिबीत पाय रोवोन सुसाट दौड मारता येईल पुन्हा रिकिबीत पाय रोवोन सुसाट दौड मारता येईल पुन्हा मोहीमशीर होता येईल पुन्हा मोहीमशीर होता येईल मनोमन राजियांनी प्रार्थना केली... आई, शक्‍ती दे मनोमन राजियांनी प्रार्थना केली... आई, शक्‍ती दे बुद्धी दे काकांनी नाही दिलीन, निदान तू तरी दे\n...अचानक विजेचा कडकडाट व्हावा, तद्वत प्रकाश पडोन अवघा गड उजळोन निघाला. राजियांना अचानक साक्षात्कार झाला. तात्काळ टाळी वाजवोन त्यांनी आपल्या नवनिर्माणाच्या पाईकांना बोलावोन घेतले आणि फर्मावले, ‘‘चला, पुनश्‍च हरि ॐ करावयाचे आहे पुन्हा कामाला लागावयाचे आहे पुन्हा कामाला लागावयाचे आहे’’ पाईकांनी तात्काळ कमरेच्या तेगी उपसल्या. त्यांना रोखून राजेसाहेब म्हणाले, ‘‘अंहं’’ पाईकांनी तात्काळ कमरेच्या तेगी उपसल्या. त्यांना रोखून राजेसाहेब म्हणाले, ‘‘अंहं तलवारी तूर्त म्यानात ठेवा तलवारी तूर्त म्यानात ठेवा’’ ‘‘आपण फक्‍त हुकूम करा, साहेब’’ ‘‘आपण फक्‍त हुकूम करा, साहेब आपला बोल, म्हंजे देवावरचे फूल आपला बोल, म्हंजे देवावरचे फूल,’’ एक सळसळता सरदार म्हणाला.\nराजे म्हणाले, ‘‘सर्वांत पहिले तो आपला रंगीत झे���डा बदला राज्य झिरमिळ्यांचे नाही, भगव्याचे आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/maharashtra/mumbai-pune-rumored-to-be-completely-closed-fake-message-on-social-media-news-latest-updates/", "date_download": "2021-06-15T16:36:57Z", "digest": "sha1:PZXXNHLUCGLS4TBIFRFKRUFMHPZGPSER", "length": 25703, "nlines": 159, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Fact-Check: मुंबई-पुणे पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याची अफवा आणि खोटा मेसेज | Fact-Check: मुंबई-पुणे पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याची अफवा आणि खोटा मेसेज | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nHealth First | भाजलेले चणे खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे | वाचा सविस्तर खुशखबर | SBI कडून ‘या’ खातेदारांना 2 लाखांचं अपघात विमा संरक्षण | असा मिळवा फायदा Sarkari Naukri | SBI (मुंबई) बँकेत फायर इंजिनियर्सला मोठी संधी | वाचा, शेअर करा ई-सेवा | पॅन कार्ड हरवलंय | असं ऑनलाईन ड्युप्लिकेट काढा Health First | खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी | ही कारणं आधी वाचा Health First | तुमचा चेहरा सुजल्यासारखा वाटतोय | असं ऑनलाईन ड्युप्लिकेट काढा Health First | खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी | ही कारणं आधी वाचा Health First | तुमचा चेहरा सुजल्यासारखा वाटतोय हे उपाय करून पाहा Health First | घरातील फ्रीजमधून वास येतोय हे उपाय करून पाहा Health First | घरातील फ्रीजमधून वास येतोय | हे करून पहा\nMarathi News » Maharashtra » Fact-Check: मुंबई-पुणे पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याची अफवा आणि खोटा मेसेज\nFact-Check: मुंबई-पुणे पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याची अफवा आणि खोटा मेसेज\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 1 वर्षांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nमुंबई, २७ मे : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याचा सोशल मीडियावरून व्हायरल झालेला मेसेज खोटा असून ती केवळ अफवा आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा खोट्या मेसेजवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्य शासनाकडून करण्यात आले आहे. तसेच असे खोटे मेसेज फॉरवर्ड करु नयेत अन्यथा संबंधित सोशल मीडिया ऍडमिनवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.\nसदर पोस्ट पूर्णपणे खोडसाळ असून अफवा पसरविण्याच्या उद्देशाने ती टाकण्यात आली आहे, तसेच सध्या ती प्रचंड व्हायरल झाली असून नागरिकांनी या खोट्या मेसेजवर विश्वास ठेवू नये, तसेच ती सोशल मीडियातून व्हायरलही करु नये, अन्यथा पोलिसांच्या सायब��� सेलकडून संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.\nमुंबई, पुणे पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याचा सोशल मीडियावरून व्हायरल झालेला मेसेज/बातमी खोडसाळ; नागरिकांनी अशा खोट्या #Fake मेसेजवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन. खोटे संदेश फॉरवर्ड करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा @MahaCyber1 चा इशाराhttps://t.co/nDGrRqvVyi pic.twitter.com/1KKY50NsC7\nतत्पूर्वी, देशभरातील शाळा, कॉलेज तसंच शैक्षणिक संस्था सुरु कऱण्यासाठी कोणतीही परवानगी देण्यात आली नसल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात आली आहे. सर्व राज्यांना शाळा सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आल्याचं वृत्त काही प्रसारमाध्यम्यांनी दिल्याने आणि सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं असून असा कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.\nकेंद्रीय गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्यांकडून यासंबंधी ट्विट करण्यात आलं आहे. “केंद्रीय गृहमंत्रालयाकडून असा कोणताही निर्णय़ घेण्यात आलेला नाही. देशभराती सर्व शैक्षणिक संस्थांवर अद्यापही निर्बंध कायम आहेत,” अशी माहिती ट्विटरवरुन देण्यात आली आहे.\nमागील बातमी पुढील बातमी\nFact Check | UPSC परीक्षा रद्द संदर्भातील वृत्त चुकीचं असल्याचं स्पष्ट\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतात लॉकडाऊन वाढवण्यात आलं आहे. त्यानंतर सुरक्षेच्या करणास्थाव सरकारी पातळीवर अनेक निर्णय घेण्यात येतं आहेत. त्याच अनुषंगाने राज्यात देखील शाळा-महाविद्यालयांचं गणित बिघडल्याने काही निर्णय घोषित करण्यात आले आहेत.\nFact-Check: शाळा-कॉलेज सुरु करण्याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाची महत्वाची सूचना\nकेंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची ताजी आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्यामध्ये मंगळवारी चोवीस तासांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या तब्बल ६३८७ ने वाढली आहे. तर एका दिवसांत एकूण १७० जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.\nकोरोना आपत्तीमुळे WhatsApp ची मोठी घोषणा, हे बदल केले\nकोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. भारतातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोना संसर्गाच्या या काळात सोशल मीडियावरही अफवा आणि खोट्या बातम्यांचं पीक आलं आहे. ��शा अफवा आणि खोट्या बातम्या रोखण्यासाठी आता व्हॉट्सऍपने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. व्हॉट्सऍपने फॉरवर्ड मेसेज पाठवण्यावर निर्बंध आणले आहेत.\nट्रम्प पत्रकारांच्या प्रश्नांना घाबरले ट्रम्प सुद्धा मोदींप्रमाणे थेट पत्रकार परिषद टाळण्याची शक्यता\nशरीरामध्ये जंतुनाशक द्रव्ये (डिसइन्फेक्टन्ट) टोचून कोरोना विषाणू नष्ट करता येतील का किंवा त्याला मारण्यासाठी शरीराच्या आत अल्ट्रा व्हायोलेट (यूव्ही) किरणांद्वारे उपचार करता येतील का या गोष्टींचा अभ्यास करावा, तसे प्रयोग करावेत, अशी अजब सूचना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. ट्रम्प यांच्या या वक्तव्यावर अमेरिकेतल्या वैद्यकीय तज्ज्ञांनी टीकेची झोड उठविली आहे. तसेच, राष्ट्राध्यक्षांचे वक्तव्य गांभीर्याने घेऊ नका, असे आवाहन जंतुनाशक द्रव्यांच्या उत्पादकांनी जनतेला केले आहे. आर्द्र्रता व सूर्यप्रकाशाच्या सान्निध्यात आल्यास कोरोना विषाणू इतर वेळेच्या तुलनेत अधिक वेगाने नष्ट होतात, असे अमेरिकेच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे मंत्री बिल ब्रायन यांनी म्हटले आहे.\nमोदींचं अरुण गोयल यांच्या फेक अकाउंटला उत्तर; कोरोनाविरुद्ध लढ्याला शक्ती मिळाली\nलॉकडाऊनमुळे अरुण गोविल यांची प्रमुख भूमिका असलेली ‘रामायण’ टीव्ही मालिका दूरदर्शनवर प्रसारित केली जातं आहे. त्यामुळे लोकांना टीव्हीवर पुन्हा एकदा भगवान राम पाहायला मिळत आहेत. या मालिकेला आजही मिळत असलेल्या प्रतिसादामुळे अरुण गोविल देखील भारावून गेले आहेत. मात्र अरुण गोविल यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे समाज माध्यमांवर त्यांच्या नावाने फेक अकाउंट देखील उघडण्यात आलं आहे. मात्र त्यानंतर जो प्रकार घडला आहे त्यातून हसावं की रडावं असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.\nयुट्यूबवरील कोरोना संबंधित माहिती देणारे २५% पेक्षा अधिक व्हिडिओ फेक - संशोधन\nकोरोनाचा जगाभोवतीचा विळखा अजून घट्टच झालेला दिसत असताना भारतात या विषाणूमुळे आत्तापर्यंत अडीच हजारांहून अधिक जणांनी आपले प्राण गमावले आहेत. या जीवघेण्या विषाणूनं आत्तापर्यंत भारतात २५४९ जणांचा मृत्यू झालाय. देशातील रुग्णसंख्या वाढून ही संख्या आता ७८,००३ वर पोहचलीय. यातील २६,२३५ रुग्ण बरे झालेत. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या २४ तासांत देशात ३७२२ नवीन रुग्��ांची भर तर १३४ मृत्यूंची नोंद झाली आहे.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nबारामतीच्या चहावाल्याकडून मोदींना दाढीसाठी 100 रुपयांची मनी ऑर्डर | म्हणाला साहेब, दाढीऐवजी लसीकरण वाढवा\nदेशाची अर्थव्यवस्था ढासळतेय | पण भाजपचा पक्ष खजिना तुडुंब भरतोय | २०१९-२० मध्ये ७८५ कोटीची देणगी\nVIDEO | मला आनंद आहे की, कोविडमध्ये देशात अनेकांनी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जीव गमावले - गडकरी\nबीड | परळी तालुक्यातील सिरसाळा येथे MIDC उभारण्याचा मार्ग मोकळा | उद्योग मंत्रालयाची मंजुरी\nहमीभाव वाढवल्याचा दावा कोणत्याही तज्ज्ञाने सिद्ध करून दाखवावा - राजू शेट्टी\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nकोरोना आपत्तीत आरोग्य व्यवस्थेची पोलखोल झाली, पण मोदी म्हणाले, आम्ही नव्या आरोग्य सुविधा उभारल्या\nआज सकाळी ११ वाजता पंतप्रधान-मुख्यमंत्री भेट | काय असतील मराठा आरक्षण प्रश्नी मुद्दे\nअजब | उपराष्ट्रपतींचं ट्विटर खातं सक्रिय नसल्यानं ब्लू टिक ऑटोमॅटिकली गेली | भाजप म्हणतं हा घटनेवरील हल्ला\nमोफत लसीकरणासाठी फेब्रुवारी��ासूनच मुख्यमंत्र्यांची मागणी होती | निर्णयासाठी मोदींना ४ महिने लागले - ममता बॅनर्जी\nSpecial Recipe | गाजर न किसता गाजराचा चविष्ट हलवा बनवा\nदेशात कोरोना लसींचा तुटवडा आणि केंद्र सरकार ट्विटरवरील ‘ब्लू टिक’साठी भांडतंय - राहुल गांधी\nSpecial Recipe | पारंपारिक गावरान पद्धतीने मिरचीचा ठेचा | करून पहा\nदेशात कोरोनाबळींच्या संख्येत थोडी वाढ | पण कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ\nकेंद्र सरकार केवळ हेडलाईन मॅनेजमेंटमध्ये व्यस्त | राज्यांना कशापध्दतीने लस पुरवठा करणार ते सांगावे - राष्ट्रवादी\nमुंबईत पहाटेपासून जोरदार पाऊस | 16 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/flood-situation-in-chandrapur", "date_download": "2021-06-15T17:02:40Z", "digest": "sha1:6FISFDDKA2VID3L5IEMGZM34LUFR6XCA", "length": 11444, "nlines": 228, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\n काय असू शकतात कारणं\nSpecial Report | लसीकरण केंद्राचं उद्धाटनाला जोरदार पोस्टरबाजी, महापालिका आयुक्त कारवाई करणार\nSpecial Report | ओबीसींसाठी आता भुजबळांचं बळ, मात्र आंदोलन नेमकं कुणाविरोधात\nSpecial Report | मराठा मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर नेमकं कसं असणार मराठा मूक आंदोलन\nSpecial Report | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घेरण्यासाठी नारायण राणेंना मंत्रिपद\nमराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनाची कोल्हापुरातून सुरुवात, कोरोना नियमांचे पालन करावे : संभाजीराजे\nमराठा आरक्षणाचा विषय राज्य सरकारच्या अखत्यारित, केंद्राचा संबंध नाही : रावसाहेब दानवे\nमुंबई लोकलचा निर्णय 2 दिवसात होणार : सुरेश ककाणी\nFast News | दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी |\nNarayan Rane | ठाकरेंना घेरण्यासाठी नारायण राणेंची केंद्रात वर्णी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा\nPhoto : प्रिया बापटचं व���्कआऊट सेशन, सोशल मीडियावर हटके फोटो शेअर\nफोटो गॅलरी3 hours ago\nBirthday Special : डॅशिंग नांगरे पाटलांची बायकोच्या वाढदिवसाला रोमँटिक पोस्ट\nफोटो गॅलरी4 hours ago\nPhoto : श्रीलंका सर करण्यासाठी भारताची क्रिकेट सेना एकवटली\nस्पोर्ट्स फोटो4 hours ago\nBeauty Tips : चेहऱ्याला नैसर्गिक चमक देण्यासाठी बीटचा ‘हा’ फेसपॅक नक्की ट्राय करा\nलाईफस्टाईल फोटो6 hours ago\nPHOTO | देव आनंदशी नातं तुटल्यानंतर आयुष्यभर अविवाहित राहिल्या, वाचा सुरैयांच्या जीवनाशी संबंधित खास गोष्टी\nफोटो गॅलरी6 hours ago\nPHOTO | नाशिकमध्ये ऐन पावसाळ्यात रस्ते खोदले, खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीसह नागरिकांचे हाल\nमॅच पाहायला आलेल्या तरुणीवर भाळला, सात दिवसांत लग्न, ‘या’ दिग्गज भारतीय गोलंदाजाची Love Story माहित आहे का\nस्पोर्ट्स फोटो7 hours ago\nPhoto : ‘पुन्हा भेटूया…’ सूर नवा ध्यास नवाच्या महाअंतिम सोहळ्याचे सुंदर क्षण, स्पृहा जोशीनं शेअर केले खास फोटो\nफोटो गॅलरी8 hours ago\nHomemade Hair Conditioner : केसांची चमक कायम राखण्यासाठी होममेड हेअर कंडिशनर वापरा \nलाईफस्टाईल फोटो8 hours ago\nPhoto : कपल गोल्स, गौहर खान आणि जैद दरबारचं क्लासी फोटोशूट पाहिलत\nफोटो गॅलरी9 hours ago\nकोणत्या सरकारी अधिकाऱ्यांना कार्यालयात जावं लागणार, कुणाला वर्क फ्रॉम होम\n कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार विवेक पाटील यांना ईडीकडून अटक\nIRCTC च्या वेबसाईटवर ‘ही’ ट्रिक वापरा, तत्काळ तिकीट नक्की मिळणार \nशरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्याशी बोलूनच इथे आलोय, जितेंद्र आव्हाडांची मुंबईच्या चाळीतील रहिवाशांसोबत चर्चा\n काय असू शकतात कारणं\nसांगलीच्या तासगावमधील रहस्यमय खुनाचा उलगडा, पती-पत्नीस बेड्या, नेमकं प्रकरण काय\nअन्य जिल्हे32 mins ago\nSpecial Report | लसीकरण केंद्राचं उद्धाटनाला जोरदार पोस्टरबाजी, महापालिका आयुक्त कारवाई करणार\nSpecial Report | ओबीसींसाठी आता भुजबळांचं बळ, मात्र आंदोलन नेमकं कुणाविरोधात\nमहाविकास आघाडी सरकारकडून अखेर राज्य मागासवर्ग आयोगावर 9 सदस्यांची नियुक्ती, कुणाचा समावेश\nWTC final : बीसीसीआयकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडियाची घोषणा, 15 सदस्यांमध्ये कुणाचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://adarshmaharashtra.in/category-news/75/sangali", "date_download": "2021-06-15T16:16:21Z", "digest": "sha1:MWUTG3ZFJJY7527YTPI2CU4DHJR36LKS", "length": 9738, "nlines": 173, "source_domain": "adarshmaharashtra.in", "title": "Contact", "raw_content": "\nघोडेगाव बौद्ध वस्ती येथे... - Read Now करोनाच्या संभ��व्य तिसऱ्या... - Read Now DRDO ने विकसित केलेल्या... - Read Now फलटण शहरासह तालुक्यातील ८... - Read Now माजी गृहमंत्री अनिल देशमुख... - Read Now\nहरितक्रांतीचे प्रणेते, लोकनेते स्व. फत्तेसिंगराव नाईक यांच्या...\nसांगली :(आनंद बेंगडे) चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक साखर कारखाना स्थळावर उभारलेल्या हरितक्रांतीचे प्रणेते, लोकनेते...\nएनयुजे महाराष्ट्र सांगली जिल्ह्याच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त...\nपत्रकारांसह कुटुंबाच्या सर्व आरोग्य चाचण्या मोफत:डॉ.विनायक पवारसांगली(प्रतिनिधी):नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् (एनयुजे)...\nशिराळा पंचायत समितीच्या उप सभापतीपदाचा मान राष्ट्रवादी काँग्रेसचे श्री....\nसांगली:(आनंद बेगडे)शिराळा पंचायत समितीच्या उप सभापतीपदाचा मान राष्ट्रवादी काँग्रेसचे श्री. बी. के. नायकवडी यांच्या माध्यमातून ...\nजत मध्ये जागतिक मराठी रंगभूमी दिन संपन्न\nजत/ सांगली(प्रतिनिधी) ५ नोव्हेंबर हा दिवस जागतिक मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. यादिनाचे औचित्य साधून जत मध्ये...\nउध्वस्त झालेल्या कुटुंबाचं दुख: दिसत नाहीपण भाजपाची तळी उचलणाऱ्या...\nसांगली,दि ५, :रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना काल मुंबईत त्यांच्या राहत्या घरी झालेल्या अटकेरून ठाकरे सरकारवर...\nवाळवा ते नवेखेड, बहे, तांबवे, कासेगाव, वाटेगाव, वाकुर्डे, शेडगेवाडी मार्गे...\nसागंली(आनंद बेगडे) वाळवा ते नवेखेड बहे, तांबवे, कासेगाव, वाटेगाव, वाकुर्डे, शेडगेवाडी मार्गे चांदोली असा नव्याने राज्यमार्ग-१५८...\nभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष मा. श्री चंद्रकांत...\nसांगली (प्रतिनिधी) सांगली जिल्ह्यात मागील आठवड्यापासून परतीच्या पावसाने रुद्र रूप धारण केल्याने बळीराजाला चिंतेने ग्रासले...\nमुंबईत सेवा देऊन परतलेल्या सांगलीमधील १०६ एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची...\nसांगली : सांगलीमधील १०६ एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याने एसटी प्रशासनाची चिंता वाढली आहे. हे सर्व कर्मचारी...\n मग तुम्ही काय करणार : चंद्रकांत पाटलांचा राज्य...\nसांगली : राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर...\nआटपाडी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या खळ-खट्याक आंदोलनातील...\nसांगली : राजपथ कंपन��ने रस्त्याचे काम करत असताना कोणतीही कायदेशीर प्रक्रिया 'न' करता जबरदस्तीने रस्त्या लगतची घरे पाडून लोकांचे...\nविश्वसनीय पत्रकारितेसाठी तुमचा सहभाग आणि योगदान आवश्यक आहे.\nसहभाग निधी साठी इथे क्लिक करा\nपॉर्थ पवार राजकारणातील लंबी रेस का घोडा असू शकतो का \nघोडेगाव बौद्ध वस्ती येथे बौद्धविहार...\nकरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासुन...\nDRDO ने विकसित केलेल्या अँटी-कोविड...\nमी आता सेक्स करीत नाही, मी पूर्णपणे...\nमानवी विकृतीची परिसीमा; मालवणीत...\nअभिनेते भाऊ कदम यांनी आगरी समाजाची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://lokdisha.com/india-and-world-news/", "date_download": "2021-06-15T15:19:27Z", "digest": "sha1:FLAAG5XD3FX2W4P3ABJW7BOVNP5D6LYV", "length": 2635, "nlines": 54, "source_domain": "lokdisha.com", "title": "देश विदेश | लोकदिशा - बातमी निर्भीडतेची", "raw_content": "\nगुगल भारताला करणार 135 कोटींची मदत\nदेशात 551 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार \nदेशात कोरोना संसर्गाचे संकट मोठ्या प्रमाणात गहिरे होत आहे. देशात मागील 24 तासांत तब्बल 2767 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे....\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची अखेर मोठी घोषणा\nराज्यात आज कोरोना रुग्णांची विक्रमी वाढ\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nगल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या सर्व ताज्या घडामोडींसाठी 'लोकदिशा बातमी निर्भिडते'ची ही वेबसाईट सदैव कर्तव्य दक्ष असून आमची संपादकीय टीम आपल्याला खात्रीशीर आणि अचूक बातमी देण्याचा प्रयत्न राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/breaking-news/oxygen-leakages-accident-report-submitted-to-the-government", "date_download": "2021-06-15T16:08:37Z", "digest": "sha1:XPGFBFRAXW35SR7IRENZWN6THL4H2TMI", "length": 4381, "nlines": 49, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Oxygen leakages accident report submitted to the government", "raw_content": "\nऑक्सिजन गळती दुर्घटनेचा अहवाल शासनाला सादर\nमहापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयातील प्लांटमध्ये ऑक्सिजन भरताना गळती होऊन झालेल्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी नियुक्त समितीने राज्य शासनाला अहवाल सादर केला आहे.\nमहापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटमध्ये टँकरद्वारे ऑक्सिजन भरताना गळती होऊन व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन न मिळाल्याने 24 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त र��धाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समिती नियुक्त केली होती. समितीने तांत्रिक बाबींची चौकशी करून शासनाकडे अहवाल सादर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सदरची दुर्घटना ही अपघात असल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढल्याचे समजते.\nऑक्सिजन प्लान्टसारख्या महत्त्वाच्या बाबींची देखभाल करताना कंपनीचे तंत्रज्ञ चोवीस तास हजर ठेवण्याचा करार करणे गरजेचे होते, परंतु करारात चोवीस तास तंत्रज्ञ हजर ठेवण्याची अट टाकली नव्हती.\nऑक्सिजन प्लान्टसंदर्भात काही तक्रार असल्यास 24 तासात निराकरण करावे, असे करारात नमूद केले, मात्र दुर्घटना घडल्यानंतर दोन दिवसांनी कंपनीचे अधिकारी हजर झाल्याने हलगर्जीपणा समोर आल्याची बाब नमूद केल्याचे समजते. तांत्रिक बाबींची तपासणी करताना चौकशी समितीने ऑक्सिजन टँकसाठी वापरलेले साहित्य गुणवत्तापूर्ण असल्याचा निष्कर्ष काढल्याचे समजते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/sugar-export-subsidy-deduction-newasa", "date_download": "2021-06-15T16:42:19Z", "digest": "sha1:OUTPIM476DONMM3LFRZ3ED6QL7MAIAJF", "length": 7937, "nlines": 53, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "साखर निर्यात अनुदानात केंद्र सरकारने केली प्रतिटन दोन हजाराची कपात", "raw_content": "\nसाखर निर्यात अनुदानात केंद्र सरकारने केली प्रतिटन दोन हजाराची कपात\nनेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa\nचालू 2020-21 च्या विपणन वर्षासाठी (ऑक्टोबर-सप्टेंबर) सरकारने साखर निर्यात सुलभ करण्यासाठी प्रति टन 6 हजार रुपये अनुदान निश्चित केले होते.\nमात्र केंद्राने जागतिक स्तरावरील साखरेच्या किंमती लक्षात घेता गुरुवार दि.20 मे रोजी साखर निर्यातीवरील अनुदान प्रति टन 6 हजार रुपयांवरून 4 हजार रुपयांपर्यंत अनुदान कमी केले आहे. यामुळे आधीच अतिरिक्त साखर उत्पादन, विक्री उठाव नाही, बँकेचे कर्ज यामुळे राज्यातील साखर उद्योगापुढील अडचणीत वाढ होणार आहे.\nकेंद्राने चालू वर्षात साखर कारखान्यांना 6 दशलक्ष टन साखर निर्यात करण्याचे आदेश देण्यात आले.\nसाखर, साखर अनुदान, साखर निर्यात, साखर कारखाने या निर्णयाचा भारताकडून साखर निर्यातीवर परिणाम होणार नाही, असे सरकारचे म्हणणे आहे. कमी झालेला अनुदान दर दि.20 मे किंवा त्यानंतरच्या निर्यात करारांना लागू होईल.\nआंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर वाढू लागताच केंद्र सरकारने साखरेच्या निर्यात अनुदानात दोन हज���र रुपयांची कपात केली आहे. दि.20 मेपासून प्रतिटन 4 हजार रुपयेच अनुदान मिळणार आहे. गेली दोन तीन वर्षे अडचणीतून जात असलेल्या साखर कारखानदारीला निर्यातीतून आता कुठे चांगले पैसे मिळत असतानाच अनुदानात कपात करून जादा मिळू शकणारे पैसे सरकारने काढून घेतल्याची भावना या उद्योगातील तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.\nकेंद्र सरकारने देशांतर्गत साखरेचा किमान विक्री दर 3100 रुपये प्रतिक्विंटल ठरवून दिलेला आहे. मात्र, उत्पादनखर्च 3500 रुपयांच्या आसपास असल्याने तो वाढवून मिळावा या मागणीचा पाठपुरावा साखर कारखानदार गेल्या अनेक महिन्यांपासून करत आहेत. त्या मागणीवर कोणताही निर्णय घ्यायला सरकार तयार नाही. उलट निर्यात अनुदानात कपात करुन सरकारने एकप्रकारे धक्काच दिला आहे. गेल्यावर्षी निर्यातीवर प्रतिटन 10 हजार 448 रुपये अनुदान होते. 59 लाख टन साखरेची निर्यातही झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेचे दर वाढल्याने यंदा त्यात कपात करून ते प्रतिटन सहा हजार रुपये करण्यात आले आणि 60 लाख टन साखर निर्यातीचे लक्ष्य देण्यात आले होते.\nअनुदान 2023 पर्यंतच जागतिक व्यापार करारानुसार साखर निर्यातीवर डिसेंबर 2023 पर्यंतच अनुदान देता येणार आहे. यामुळेच अतिरिक्त साखरेच्या प्रश्नावर उपाय म्हणून केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीसाठी प्रोत्साहन दिले आहे.\nकेंद्रीय अन्नधान्य मंत्रालयाचे सहसचिव सुबोधकुमार यांनी याबाबद माध्यमांना सांगितले की, साखरेच्या जागतिक बाजारपेठेतील निश्चित (फर्म प्राईस) किंमती लक्षात घेता आम्ही त्वरित परिणामांनी साखर निर्यातीवर प्रतिटन 2 हजार रुपयांनी अनुदान कमी करून 4 हजार रुपये प्रति टन केले आहे,\nभारताच्या साखर निर्यातीवर या निर्णयाचा कोणताही परिणाम होणार नाही. जागतिक बाजारपेठेतील साखरेच्या कमतरतेमुळे साखरेच्या जागतिक किमतींमध्ये निरंतर वाढ होत असल्याचे लक्षात घेऊन कुमार म्हणाले, जर जागतिक किमतींमध्ये आणखी वाढ झाली तर आम्ही अनुदान आणखी कमी करु.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/satirical-news/editorial-article-dhing-tang-267445", "date_download": "2021-06-15T16:33:44Z", "digest": "sha1:5PU3Z7JCMQVXDZW4KRW5FXG7JWT2QW7S", "length": 11607, "nlines": 136, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ढिंग टांग : केवढे हे क्रौर्य?", "raw_content": "\nअंत:करण जड जड झाले आहे. मन विदीर्ण का काय म्हंटात तसे झाले आहे. एक प्रकारची अनामिक उद��सी दाटून आली आहे. गेली कित्येक वर्षे गजबजून गेलेल्या सोशल मीडियाच्या विश्‍वात रमून गेलो होतो, ते विश्‍व आता सोडून जात आहे. यापुढे आपण फेसबुक, ट्‌विटर, इन्स्टाग्रामादी ठिकाणी भेटणार नाही. कां काय विचारतां (दांताड वेंगाडुनी) अहो, ज्या विश्‍वात आमचे परमप्रिय, परमकारुणिक श्रीमान नमोजीनायक नाहीत, तिथं आम्ही कशाला राहू अहो, ज्या विश्‍वात आमचे परमप्रिय, परमकारुणिक श्रीमान नमोजीनायक नाहीत, तिथं आम्ही कशाला राहू\nढिंग टांग : केवढे हे क्रौर्य\nअंत:करण जड जड झाले आहे. मन विदीर्ण का काय म्हंटात तसे झाले आहे. एक प्रकारची अनामिक उदासी दाटून आली आहे. गेली कित्येक वर्षे गजबजून गेलेल्या सोशल मीडियाच्या विश्‍वात रमून गेलो होतो, ते विश्‍व आता सोडून जात आहे. यापुढे आपण फेसबुक, ट्‌विटर, इन्स्टाग्रामादी ठिकाणी भेटणार नाही. कां काय विचारतां (दांताड वेंगाडुनी) अहो, ज्या विश्‍वात आमचे परमप्रिय, परमकारुणिक श्रीमान नमोजीनायक नाहीत, तिथं आम्ही कशाला राहू अहो, ज्या विश्‍वात आमचे परमप्रिय, परमकारुणिक श्रीमान नमोजीनायक नाहीत, तिथं आम्ही कशाला राहू\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nआता कैंचे येणेजाणे आणि आता कैंचे फॉलो करणे आता कैंचे लाइक करणे आणि आता कैंचे ट्रोल करणे आता कैंचे लाइक करणे आणि आता कैंचे ट्रोल करणे सारेच संपले आयुष्याची दोरी अचानक तुटावी, तैसेचि घडले. आपला शेर संपला... संपलाच.\nदुखी मन मेरे, सुन मेरा कहना, जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहनाऽऽऽ...अहह\n...सॉरी, हुंदका काढायला गेलो आणि चुकून हंबरडाच फुटला सोशल मीडियाचा हा परिणाम आहे बरं सोशल मीडियाचा हा परिणाम आहे बरं जिथे काट्याचा नायटा व्हायला वेळ लागत नाही, पराचा कावळा व्हायला विलंब लागत नाही आणि राईचा पर्वत व्हायला उशीर लागत नाही. सोशल मीडियाचा महिमाच असा जिथे काट्याचा नायटा व्हायला वेळ लागत नाही, पराचा कावळा व्हायला विलंब लागत नाही आणि राईचा पर्वत व्हायला उशीर लागत नाही. सोशल मीडियाचा महिमाच असा याच... याच मीडियामुळे नव्हत्याचे होते झाले.\nकालपरवापर्यंत नाक्‍यावर टाइमपास करणारा गल्लीतला पोरगा चक्‍क पुढारी होऊन उद्‌घाटनांच्या फिती कापायला लागला. कालपरवापर्यंत ज्याला शुद्धलेखन कशाशी खातात हे माहीत नव्हते, तो मान्यवर कवी आणि लेखक झाला. कालपरवापर्यंत ज्याच्या मताला घरातदेखील कुणी ह��ंग लावून विचारत नव्हते, तो आंतरराष्ट्रीय घडामोडींचा भाष्यकार ठरला. कालपरवापर्यंत कडकीपायी उधारउसनवारी करुन नंतर फूटपाथ बदलणारे महाभाग हा हा म्हणता नामांकित अर्थतज्ज्ञ आणि विश्‍लेषक झाले... एवढे सारे सोशल मीडियापोटी घडले\n...पण आता तिथे आमचे परमप्रिय, परमकारुणिक श्रीमान नमोजीनायक नाहीत. सोशल मीडियामधून अंतर्धान पावण्याची भयंकर घनघोर प्रतिज्ञा त्यांनी केली आहे. मंगळवारी रात्री आठ वाजून त्रेपन्न मिनिटांनी ‘मी सोशल मीडिया सोडण्याचा विचार करतो आहे. बाकी तपशील नंतर कळवतो,’ असा त्यांचा संदेश मिळाला. पोटात खड्डाच पडला. पोटात बर्फाची लादी बसावी तस्से झाले. (खुलासा : रात्री आठ त्रेपन्नच्या सुमाराला बर्फाची लादी नाही तर, बर्फाचे खडे कधी कधी बसतात\n‘’ मोबाइलच्या फोनच्या पडद्याकडे पाहत आम्ही किंचाळलोच. असे कसे हुईल हसे असे कुईल साक्षात नमोजी फेसबुकातून गायब होणार हे म्हंजे खुद्द मार्क झुकेरबर्गने ‘‘मी यापुढे पेन्सिलीने डायरी लिहीन’’ असे जाहीर करण्यापैकी आहे हे म्हंजे खुद्द मार्क झुकेरबर्गने ‘‘मी यापुढे पेन्सिलीने डायरी लिहीन’’ असे जाहीर करण्यापैकी आहे आता इन्स्टाग्रामवर आम्ही फोटो कोणाचे बघायचे आता इन्स्टाग्रामवर आम्ही फोटो कोणाचे बघायचे लाइकचे आंगठे कुठे उमटवायचे लाइकचे आंगठे कुठे उमटवायचे यू-ट्यूबवर कुणाचे दर्शन घ्यायचे\nब्याटरी डाऊन झाल्यावर आणि (छोट्या पिनेचा) चार्जर हरवल्यावर जसा जीवनावरला विश्‍वास उडतो, त्याला आठाने गुणले, तर जेवढे दु:ख होईल, तेवढे आम्हाला या घटकेला होत आहे.\n ते ट्‌विटरचे निळे पाखरु कसे दु:खातिरेकाने निपचित पडले आहे\n‘‘मातीत ते पसरले अतिरम्य पंख\nकेले वरी उदर पांडुर निष्कलंक\nचंचू तशीच उघडी पद लांबवीले\n...ही रे. टिळकांची अजरामर कविता (फारा दिसांनी) आमच्या ओठीं आली आहे.\n...दोन्ही हात (पंख नव्हे) पसरुन आम्ही श्रीमान नमोजीनायक यांची आळवणी करीत आहो : नका, नका हो, असे निष्ठुर होऊ) पसरुन आम्ही श्रीमान नमोजीनायक यांची आळवणी करीत आहो : नका, नका हो, असे निष्ठुर होऊ तुम्हावर केहेली ही मरजी बहाऽऽल, नका सोडुनि जाऊ रंगमहाऽऽल\n(ताजा कलमः केवळ महिलादिनानिमित्त नमोजीनायकांनी समाजमाध्यमांचे दान केले असले तरी एक दिवसाचा विरहदेखील आम्हाला सहन होणार नाही.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/cricket/two-crores-virushka-coronary-victims-a601/", "date_download": "2021-06-15T16:28:15Z", "digest": "sha1:ZBUQPF52TTE5SDCFJ4FGNW6AB74ETG6T", "length": 14890, "nlines": 64, "source_domain": "www.lokmat.com", "title": "कठीण परिस्थितीत कोरोनाबाधितांसाठी ‘विरुष्का’चे दोन कोटी - Marathi News | Two crores of ‘Virushka’ for the coronary victims | Latest cricket News at Lokmat.com", "raw_content": "IPL HomePlay & WinSchedule and ResultsPoints Tableबातम्यासंघऑरेंज/पर्पल कॅपविजेतेविक्रम\nIPL HomePlay & WinSchedule and ResultsPoints Tableबातम्यासंघऑरेंज/पर्पल कॅपविजेतेविक्रम\nकठीण परिस्थितीत कोरोनाबाधितांसाठी ‘विरुष्का’चे दोन कोटी\nकोहली म्हणाला,‘देश सध्या कठीण परिस्थितीत आहे. एकजूट होऊन लोकांचा जीव वाचविण्याची गरज आहे.\nकठीण परिस्थितीत कोरोनाबाधितांसाठी ‘विरुष्का’चे दोन कोटी\nठळक मुद्देसात कोटी उभारण्याचे लक्ष्य\nनवी दिल्ली : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची अभिनेत्री पत्नी अनुष्का शर्मा यांना भारतातील कोरोनाबाधितांच्या मदतीसाठी दोन कोटी रुपयांचे दान केले. सात कोटी उभारण्याचे दोघांचेही लक्ष्य असून, केटो या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हा पैसा उभारण्यात येत आहे.\nविराट आणि अनुष्का यांच्यातर्फे प्रसिद्धी पत्रक काढण्यात आले, त्यात ‘भारतातील कोरोनाबाधितांच्या मदतीसाठी सात कोटी रुपये जमा करण्याची योजना असून, क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्मच्या (केटो) माध्यमातून मोहीम राबिवण्यात येत आहे. दोघांनी आपल्यातर्फे दोन कोटी रुपये दिले. केटोची मोहीम सात दिवस चालणार आहे. यातून येणारा निधी एसी टी ग्रांट्‌स नावाच्या संस्थेकडे दिली जाईल.ही संस्था ऑक्सिजन तसेच उपचारासाठी लागणाऱ्या सुविधा उभारण्याचे काम करते.’\nकोहली म्हणाला,‘देश सध्या कठीण परिस्थितीत आहे. एकजूट होऊन लोकांचा जीव वाचविण्याची गरज आहे. लोकांचे दु:ख मागच्या वर्षीपासून पाहत असल्याने मी आणि अनुष्काने लोकांना मदत करण्यासाठी काम करण्याचे ठरवले आहे. गरजूंच्या मदतीसाठी हा निधी उपयुक्त ठरावा, अशी आमची धडपड आहे. प्रत्येक गरजवंताला मदत होईल, या विश्वासाने आम्ही निधी उभारण्याचा संकल्प केला. देशातील लोक मदतीसाठी पुढे येतील आणि एकोप्याचे दर्शन घडवून आम्ही कोरोनावर यशस्वीरीत्या मात करू, अशी आशा बाळगूया.’\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :Virat KohliTeam Indiaविराट कोहलीभारतीय क्रिकेट संघ\nक्रिकेट :आयपीएल रक��ेतून चेतन करतोय कोरोनाबाधित वडिलांचा उपचार\nघरी न जाता थेट गेला इस्पितळात ...\nक्रिकेट :आयपीएलमध्ये खेळाडू सुरक्षित होते - स्मिथ\nआयपीएलमध्ये अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर यंदाची स्पर्धा स्थगित करण्यात आली. यानंतर प्रत्येक खेळाडूला आपापल्या सुरक्षित ठिकाणी पाठविण्यात आले. ...\nक्रिकेट :बीसीसीआयच्या मदतीसाठी धावला शेजारी राष्ट्र; IPL 2021च्या उर्वरित सामन्यांच्या आयोजनासाठी दाखवली तयारी\nआयपीएलचे उर्वरित 31 सामने कधी व केव्हा खेळवायचे यासाठी बीसीसीआय सप्टेंबर विंडोचा विचार करत आहे. पण, ही स्पर्धा भारतातच होईल का, याबाबत बीसीसीआय आताच कोणती घाई करू इच्छित नाही. ...\nक्रिकेट :महेंद्रसिंग धोनीच्या CSK संघानं मोडला मोठा नियम; ते दोन खेळाडू ठरू शकतात कोरोनाचे सुपर स्प्रेडर\nबीसीसीआय प्रत्येक खेळाडूला सुरक्षित घरी पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. परदेशी खेळाडूंनीही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. ...\nक्रिकेट :IPL 2021मधून मिळालेला संपूर्ण पगार कोरोना लढ्यासाठी केला दान; KKRच्या माजी खेळाडूचं मोठं काम\nबीसीसीआयनं कोरोनच्या वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेऊन आयपीएलचे १४वे पर्व स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर खेळाडूंनीही मदतीचा हात पुढे केला. ...\nक्रिकेट :IPL 2021 इंग्लंडमध्ये खेळवणे बेकायदेशीर ठरेल; BCCIला धक्का, समोर आली मोठी बातमी\nयूएई, लंडन अशी शहरांची चर्चा सुरू असताना श्रीलंका क्रिकेट बोर्डानं आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याच्या आयोजनाची तयारी दर्शवली आहे ...\nक्रिकेट :WTC Final India's 15-member squad : मोठी बातमी; टीम इंडियानं फायनलसाठी निवडले 15 शिलेदार, जाणून घ्या कोण IN, कोण OUT\nIndia's 15-member squad for ICC World Test Championship announced तीन दिवसांच्या सराव सामन्यानंतर भारतीय संघानं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी 15 सदस्यीय संघांची घोषणा केली. ...\nक्रिकेट :WTC Final 2021 : टीम इंडियाच्या विक्रमांना नाही तोड; मुंबई इंडियन्सनं आकडे सांगून किवींच्या मनात भरवली धडकी\nIndia in numbers at the World Test Championships : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल येत्या 18 जूनपासून सुरू होत आहे. भारतीय संघ साऊदॅम्प्टन येथे न्यूझीलंडचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. ...\nक्रिकेट :WTC Final 2021: भारत-न्यूझीलंड ऐतिहासिक लढतीवर आलं संकट; दोन्ही संघांना दिले जाऊ शकतं संयुक्त जेतेपद\nICC WTC Final बहुप्रतिक्ष���त जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा फायनल (World Test Championship) सामना तीन दिवसांवर आला आहे. ...\nक्रिकेट :WTC Final 2021 : भारताचे हेड कोच रवी शास्त्री खेळाडूंसह Winston लाही देत आहेत प्रशिक्षण, Video\nWTC Final 2021 : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलपूर्वी भारतीय संघानं दोन गट पाडून सरावाला सुरूवात केली. ...\nक्रिकेट :WTC Final : न्यूझीलंडचा रडीचा डाव सचिन तेंडुलकरनं ओळखला; केन विलियम्सनच्या संघावर हल्लाबोल केला\nभारत-न्यूझीलंड यांच्यात 18 जूनपासून आससीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या जेतेपदाचा ( ICC World Test Championship final ) सामना रंगणार आहे. ...\nक्रिकेट :Saurav Ganguly : श्रीलंका दौऱ्यावर राहुल द्रविड टीम इंडियाला मार्गदर्शन करणार का; सौरव गांगुलीनं चर्चांवर दिलं रोखठोक उत्तर\n Rahul Dravid will be head coach of Team India on Sri Lanka tour, confirms Sourav Ganguly शिखर धवन याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ जुलै महिन्यात तीन वन डे व तीन ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nCoronavirus: राज्याचा रिकव्हरी रेट ९५.६९ टक्के; दिवसभरात ९ हजार ३५० नव्या कोरोना रुग्णांची नोंद\nRam Mandir: “भाजप आणि RSS ने श्रीरामांच्या नावावर चंदा गोळा करण्याचा धंदा चालवलाय”\nअमेरिकन नौदलानं बंद केला सर्वात खतरनाक 'रेलगन' प्रकल्प, काय आहे यामागचं कारण\nअजित पवारांनीच गाढवाचा नांगर फिरवला, गोपीचंद पडळकरांचा घणाघात\n'... त्यानंतर नाना पटोले अन् अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची संधी नाही'\nMumbai Corona Updates: धारावीनं पुन्हा 'करुन दाखवलं' सलग दुसऱ्या दिवशी एकही नवा कोरोना रुग्ण नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/msedcl-nagpur-prahant-jambulkar/01141806", "date_download": "2021-06-15T16:10:58Z", "digest": "sha1:Y5AOQTXM5OVLHLNPSC3K4SGPBLRNAZGX", "length": 7560, "nlines": 58, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "कवि प्रशांत जांभुळकरांच्या कवितेचे कवीकट्यावर सादरीकरण Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nकवि प्रशांत जांभुळकरांच्या कवितेचे कवीकट्यावर सादरीकरण\nरामटेक:-रामटेक येथील बालकविताकार प्रशांत जांभुळकर यांच्या कवितेचे कविसंमेलनातील कविकट्यावर सादरीकरण झाले.यवतमाळ येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रशांत जांभुळकर यांच्या ‘लाख मोलाची गोष्ट’ या रचनेची निवड करण्यात आली होती.\nराज्या��ील कवि या मध्ये सहभागी झाले होते. कवियत्री विद्या देवधर, राजन लाखे यांच्या उपस्थितीत कवितेचे सादरीकरण करण्यांत आले.उत्कृष्ट सादरीकरणाबद्धल प्रशांत जांभुळकर यांचा प्रमाणपत्र देवून गौरव करण्यांत आला, जेष्ठ कवी अशोक नायगांवकर, कवी अरूण म्हात्रे यांनी रचनेचे कौतुक केले.\nकवी प्रशांत जांभुळकर यांचे गटशिक्षणाधिकारी संगीता तभाने कवी पवन कामडी,राजेश राठोड, योगेश वासाडे,राजकुमार पचारे,प्रभाकर जांभुळकर, विदर्भ वतन साप्ताहिक चे संपादक गोपाल कडूकर,राजेश पारधी,विनोद,उमाकांत जांभुळकर,विकास गणवीर,प्रभाकर ठाकरे, शिक्षक व मित्र परीवाराचडून अभिनंदन करण्यांत येत आहे.\nमंगळवारी १३ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nमहामेट्रो स्टेशनला “झिरो माईल” फ्रीडम पार्क स्टेशन नाव देण्यास हेरिटेज समितीची मंजुरी\nबुटीबोरीत कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद\nआता प्रत्येक झोनमध्ये अभ्यासिका\nवसुंधरा रक्षणासाठी वृक्षपरंपरेचे जतन करा\nखरीप पिक कर्जवाटपाला बँकांनी गती द्यावी -पालकमंत्री डॉ. नितीन राऊत\nमंगळवारी १३ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nमहामेट्रो स्टेशनला “झिरो माईल” फ्रीडम पार्क स्टेशन नाव देण्यास हेरिटेज समितीची मंजुरी\nभंडारा: जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरकुल वितरण\nबुटीबोरीत कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद\nगोंदियाः फल फूल रहा है हवाला कारोबार का नेटवर्क, लाखों की नकदी के साथ युवक पकड़ाया\nJune 15, 2021, Comments Off on गोंदियाः फल फूल रहा है हवाला कारोबार का नेटवर्क, लाखों की नकदी के साथ युवक पकड़ाया\nहेल्थ विथ योगा: अंतराष्ट्रीय योग दिवस के उपलक्ष्य में निशुल्क योगा ट्रेनिंग 30 जून तक\nJune 15, 2021, Comments Off on हेल्थ विथ योगा: अंतराष्ट्रीय योग दिवस के उपलक्ष्य में निशुल्क योगा ट्रेनिंग 30 जून तक\nमंगळवारी १३ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nJune 15, 2021, Comments Off on मंगळवारी १३ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/various-questions-regarding-energy-generation-in-maharashtra-will-be-addressed-energy-minister-bawankule/04111800", "date_download": "2021-06-15T15:55:40Z", "digest": "sha1:DN2734R4GUXTKUXUWDKY2EVTMLVMG5ZO", "length": 10660, "nlines": 62, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "महाराष्ट्रतील ऊर्जा निर्���िती संदर्भातील विविध प्रश्न मार्गी लागतील : ऊर्जा मंत्री बावनकुळे - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nमहाराष्ट्रतील ऊर्जा निर्मिती संदर्भातील विविध प्रश्न मार्गी लागतील : ऊर्जा मंत्री बावनकुळे\nनवी दिल्ली: महाराष्ट्रातील महावितरण, महानिर्मिती, महापारेषणाच्या संदर्भातील विविध प्रश्न मार्गी लागतील, अशी माहिती राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली.\nयेथील श्रम शक्ती भवन येथे केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आर. के. सिंग यांच्या अध्यक्षतेत आज राज्यातील ऊर्जा विषयक विविध प्रश्नांबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीस राज्याचे मंत्री श्री बावनकुळे, महाजनको चे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, महापारेषण चे व्यवस्थापकीय संचालक राजीव मित्तल महावितरण चे व्यवस्थापकीय संचालक संजय कुमार तसेच केंद्रीय ऊर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित होते.\nयावेळी महाजनकोच्या वीज निर्मिती प्रकल्पांमध्ये प्रदुषण कमी करण्यासदर्भांत अनेक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यासाठी केंद्राकडून पर्यावरणाशी निगडीत योजनांसाठी निधीची आवश्यकता असल्याचे सागुन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.\nमहाराष्ट्र शासनाने ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना’ शेतक-यांसाठी सुरू केलेली आहे. याअंतर्गत शेतक-यांना दिवसा सौर ऊर्जा वाजवी दरावर पुरविण्यात येणार आहे. यासाठी महाजनको 1500 मेगा वॅटचे फिडर उभारणार आहे. या प्रकल्पांच्य पायाभुत सुविधांसाठी लागणार निधी उपलब्ध करून दयावा, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. यासह जागतिक बँकेकडून घेण्यात आलेला कर्जाचा परतावा करण्याची मुदत वाढवून मिळावी अशीही मागणी करण्यात आली.\nजे ऊर्जा प्रकल्प वस्तु व सेवा लागु होण्यापुर्वी सुरू झाले होते अशा प्रकल्पांना वस्तु व सेवा करांपासून वगळण्यात यावे, अशी आग्राहाची विनंती केंद्रीय उर्जा मंत्र्याकडे करण्यात आली. यावर केंद्रीय उर्जा मंत्री यांनी हा विषय वस्तु व सेवा कर परिषदेकडे पाठविण्यात येईल, असे आश्वासन दिले.\nमहावितरण कंपनीला ‘दीन दयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना’चा व ‘एकात्मिक ऊर्जा विकास योजने’ अंतर्गत निधी मिळावा. महापारेषणची क्षमता वाढविण्यासाठी निधी मिळण्याबाबत तसेच महानिर्मिती कपंनीच्या विविध समस्यांवरही या बैठकीत सकारात्मक च���्चा झाली.\nराज्याच्या ऊर्जा विभागाचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी आजच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली असून याबाबत श्री बावनकुळे यांनी समाधान व्यक्त केले.\nमंगळवारी १३ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nमहामेट्रो स्टेशनला “झिरो माईल” फ्रीडम पार्क स्टेशन नाव देण्यास हेरिटेज समितीची मंजुरी\nबुटीबोरीत कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद\nआता प्रत्येक झोनमध्ये अभ्यासिका\nवसुंधरा रक्षणासाठी वृक्षपरंपरेचे जतन करा\nखरीप पिक कर्जवाटपाला बँकांनी गती द्यावी -पालकमंत्री डॉ. नितीन राऊत\nमंगळवारी १३ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nमहामेट्रो स्टेशनला “झिरो माईल” फ्रीडम पार्क स्टेशन नाव देण्यास हेरिटेज समितीची मंजुरी\nभंडारा: जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरकुल वितरण\nबुटीबोरीत कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद\nगोंदियाः फल फूल रहा है हवाला कारोबार का नेटवर्क, लाखों की नकदी के साथ युवक पकड़ाया\nJune 15, 2021, Comments Off on गोंदियाः फल फूल रहा है हवाला कारोबार का नेटवर्क, लाखों की नकदी के साथ युवक पकड़ाया\nहेल्थ विथ योगा: अंतराष्ट्रीय योग दिवस के उपलक्ष्य में निशुल्क योगा ट्रेनिंग 30 जून तक\nJune 15, 2021, Comments Off on हेल्थ विथ योगा: अंतराष्ट्रीय योग दिवस के उपलक्ष्य में निशुल्क योगा ट्रेनिंग 30 जून तक\nमंगळवारी १३ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nJune 15, 2021, Comments Off on मंगळवारी १३ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/ambegaon-taluka-anganwadi-and-9251/", "date_download": "2021-06-15T16:05:54Z", "digest": "sha1:AL6HQKEQ4YVQ3BPMC65AFRRX7YSSAV44", "length": 14219, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "आंबेगाव तालुक्यात चक्रीवादळामुळे ६२ अंगणवाडी व प्राथमिक शाळांचे कोटयावधी रूपयांचे नुकसान | आंबेगाव तालुक्यात चक्रीवादळामुळे ६२ अंगणवाडी व प्राथमिक शाळांचे कोटयावधी रूपयांचे नुकसान | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून १५, २०२१\nराज्यात पुढील पाच दिवस पाऊस, मुंबई कोसळणार मुसळधार, कोकणात पडणार अतिवृष्टी\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आध�� आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nगावकऱ्यांनी आदिवासी महिलेला नग्न करून गावभर धिंड काढली आणि पुढे जे घडलं ते तुम्हीच वाचा\nविधानपरिषदेच्या ‘त्या’ १२ नावांची यादी अखेर सापडली; पुढील निर्णय लवकरच होणार\nयेत्या दोन तीन दिवसात मंजुरी मिळाल्यानंतर पहिल्या टप्प्याच्या प्राध्यापक भरतीला सुरुवात होईल : उदय सामंत\nपुणेआंबेगाव तालुक्यात चक्रीवादळामुळे ६२ अंगणवाडी व प्राथमिक शाळांचे कोटयावधी रूपयांचे नुकसान\nभिमाशंकर : निसर्ग चक्रीवादळाने आंबेगाव तालुक्यात वादळी वा-यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे ६२ अंगणवाडी व प्राथमिक शाळांनाही जबर तडाखा बसला आहे. सुमारे एक कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.\nनिसर्ग चक्रिवादळामुळे २८ अंगणवाडी, ३४ प्राथमिक शाळांच्या छतांचे, किचनशेडचे पत्रे उडाले. तसेच इमारतीला तडे जाणे, खिडकी, दरवाजे, स्वच्छतागृह, पाण्याची टाकी, संरक्षक भिंत, शाळेतील शैक्षणिक साहित्य, कागदपत्रे आदिंचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभेवाडी, जांभोरी, फलोदे, हरणमाळ, मेघोली, न्हावेड, पांचाळे खुर्द, जांभळेवाडी, मापोली, म्हतारबाचीवाडी, काळवाडी, बेंढारवाडी, दरेवाडी, उंबरवाडी आदि शाळांचा यात समावेश आहे. यातील काही इमारती धोकादायक झालेल्या आहेत. त्यामुळे शाळा सुरू झाल्यावर विदयार्थी बसणार कोठे जिल्हा परीषद व तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्याकडून पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यात येत आहे. पण निधी उपलब्ध होणार कधी व दुरूस्ती कधी करायची, असा प्रश्न शालेय व्यवस्थापन समितीला पडला आहे.\nसोमवारी (दि. १५) रोजी शाळा सुरू करण्यातचे शिक्षण विभागाचे नियोजन सुरू आहे. आंबेगाव तालुक्यातील पुर्व भागातील बहुतेक शाळा इमारती या स्लॅबच्या आहेत. पण पश्चिम भागात मात्र याउलट परिस्थिती पाहायला मिळत आहे. जुन्या प०याच्या इमारती दुरवस्थेमुळे धोकादायक बनल्या आहेत. यामध्ये उखडलेले प्लॅस्टर, तुटलेली दारे, गळके वर्ग, फुटक्या फरशा तसेच संरक्षक भिंत, पिण्याच्या पाण्याची सुविधा, शौचालय, लाईट नाही आदि गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. तर पावसाळयात जुन्या ज��र्ण झालेल्या इमारतींमुळे पाऊस पडला की वर्गात पाणी गळू लागते. शाळेतील भिंती जीर्ण झाल्याने विदयार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याबाबत शाळा व्यवस्थापन समितीने अनेकदा मागणी केल्यावर धातुर मातूर दुरूस्ती केली जाते.\nजिल्हा परीषदेकडे समग्र शिक्षा अभियान मोहिमेअंतर्गत कोटयवधी रूपये पडून आहेत. परंतू वरिष्ठ अधिका-यांच्या दुर्लक्षामुळे नवीन इमारत बांधकाम प्रस्ताव तसेच धूळखात पडून आहे. पावसाळयात वर्गात बसणे त्रासदायक असल्याने विदयार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही एैरणीवर आला आहे. याकडे शिक्षण विभागाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nमंगळवार, जून १५, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://jahirati.maayboli.com/node/2168", "date_download": "2021-06-15T16:18:47Z", "digest": "sha1:ZTDRCGV7RFDJU3MMSRIFFMRXSV2E7TRQ", "length": 2899, "nlines": 46, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "भगवान कुलकर्णी समुपदेशक पुणे२१ कुटूंब नाते ताणतणाव यावर मसलतगार; वात्सप ७९७२५८५१८१ बोला ९८२२७५४७२३ वेळ ठरवा मन मोकळे करा. | jahirati.maayboli.com", "raw_content": "\nभगवान कुलकर्णी समुपदेशक पुणे२१ कुटूंब नाते त���णतणाव यावर मसलतगार; वात्सप ७९७२५८५१८१ बोला ९८२२७५४७२३ वेळ ठरवा मन मोकळे करा.\nसमुपदेशन भेटीसाठी bhagwankul at gmail.com यावर मेल करून कळवा. वात्सप करून बोला. समस्या उलगडण्यासाठी नवनवीन व योगायोग तंत्रे वापरण्यात येतील. अभ्यास नियोजन, करियर प्लानिंग - कारकीर्द नियोजन ते वृद्ध कल्याण समुपदेशन उपलब्ध. ध्येयाने प्रेरितांना प्राधान्य. धन्यवाद.\n७ सुनीत, विवेकानंद सोसायटी समोर,\nनिबंधक - रजिस्ट्रार ऑफिस, पाषाण,\nगेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://lokdisha.com/maharashtra/", "date_download": "2021-06-15T16:34:49Z", "digest": "sha1:NS65MFWAQDPECFKHIBZFVYN7M5URFXM6", "length": 7789, "nlines": 91, "source_domain": "lokdisha.com", "title": "महाराष्ट्र | लोकदिशा - बातमी निर्भीडतेची", "raw_content": "\nराज्यात 18 वर्षांवरील सर्वांचे मोफत लसीकरण होणार\nराज्यात पुढील पाच दिवस अवकाळी पाऊस बरसणार\nराज्यात कोरोनाने थैमान घातले असतानाच आता आजपासून पुढील पाच दिवस राज्यात अवकाळी पाऊस बरसणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या अवकाळीचा फटका...\n नागरिकांना मिळणार ‘मोफत लस’\nराज्यात कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून कडक निर्बंध आणि लॉकडाऊन देखील लागू करण्यात आलेला आहे. मात्र...\nअनिल देशमुखांच्या मालमत्तांवर सीबीआयची धाड\nदेशात आणि राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे, तर यावर मात करण्यासाठी राज्यात कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. तर अशी परिस्थिती...\nकोरोना : राज्यात आज रात्री 8 पासून कठोर निर्बंध\nराज्यात कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून कडक निर्बंध लागू आहेत, मात्र तरीही कोरोनाची संख्या कमी...\nराज्यातल्या 13 अकृषी विद्यापीठांच्या परिक्षा ऑनलाईन होणार\nराज्यात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत, मात्र तरीही कोरोनाची संख्या...\nराज्यातील 10 वीची परीक्षा रद्द; राज्य सरकारचा मोठा निर्णय\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 10 वी, 12 वीच्या परीक्षांबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील इयत्ता 10 वीच्या परीक्षा रद्द...\nराज्यात कोरोनाची नवी नियमावली; अत्यावश्यक सेवा ‘या’ ���ेळेतच राहणार सुरु\nराज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. राज्यात दररोज 60 हजाराच्या आसपास कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवरच आता राज्य सरकारने एक...\nमुंबईत अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या गाड्यांसाठी आता कलर कोड\nराज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. तर राज्यात 15 दिवसांची संचारबंदी जाहीर केली आहे. तरी देखील...\nराज्याच्या आरोग्य विभागात तब्बल 10 हजार रिक्त पदांची लवकरच भरती\nराज्यात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. यातच कोरोनाच्या दररोजच्या वाढत्या रुग्णसंख्येपुढे प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा देखील डळमळीला आली आहे, तसेच...\nलॉकडाऊनचे निर्बंध होणार आणखी कडक; आता सर्वसामान्यांचं पेट्रोल होणार बंद\nदेशाबरोबरच राज्याची कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन करूनही कोरोना रुग्णांची संख्या...\nराज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर\nइंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nगल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या सर्व ताज्या घडामोडींसाठी 'लोकदिशा बातमी निर्भिडते'ची ही वेबसाईट सदैव कर्तव्य दक्ष असून आमची संपादकीय टीम आपल्याला खात्रीशीर आणि अचूक बातमी देण्याचा प्रयत्न राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://news7.co.in/1400/", "date_download": "2021-06-15T15:05:46Z", "digest": "sha1:RENAVLU5IITGPWTK6JF6PD5CA2ODN6AK", "length": 11648, "nlines": 184, "source_domain": "news7.co.in", "title": "अखंड हरीनाम संकीर्तनाने ब्रह्मलीन संतश्री जगन्नाथ महाराज यांचा १९ वा पुण्यतिथी महोत्सव साजरा होणार- महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज – News 7", "raw_content": "\nममता मेमोरियल हॉस्पिटलची मान्यता रद्द, जिल्हाधिकऱ्यांचे आदेश\nबजाजनगरात तिसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकून महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न\nवादळामुळे घरावरचे छपर उडाले;संसार आला उघडयावर\nआमदार बंब यांनी उभारले 100 खाटाचे कोविड हॉस्पिटल\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\nभरधाव वेगात जाणारे रेतीचे टिप्पर उलटलेचालक जखमी\nमहादेवाचे संहारक अस्त्र ‘ त्रिशूळ’ ची पुजा करताना वृद्धाची मान अडकून मृत्यू\nअखे��� गंगापूर फाटा या ठिकाणी बस थांबण्याचे आदेश\nकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गंगापूरचा आठवडी बाजार बंद\nपगारवाढीसाठी विप्रोच्या कामगारांचे चार दिवसापासून उपोषण सुरु\nHome/आपला जिल्हा/जळगाव/अखंड हरीनाम संकीर्तनाने ब्रह्मलीन संतश्री जगन्नाथ महाराज यांचा १९ वा पुण्यतिथी महोत्सव साजरा होणार- महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज\nअखंड हरीनाम संकीर्तनाने ब्रह्मलीन संतश्री जगन्नाथ महाराज यांचा १९ वा पुण्यतिथी महोत्सव साजरा होणार- महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज\nफैजपूर / राजु तडवी\nयेथील सतपंथ मंदिर संस्थानचे गुरुवर्य ब्रह्मलीन संतश्री जगन्नाथ महाराज यांचा १९ वा पुण्यतिथी महोत्सव अखंड नामसंकीर्तनाने साजरा केला जाणार असल्याचे महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले. कोरोना महामारीमुळे प्रशासनाने दिलेल्या नियमाचे पालन करून सामूहिक श्रद्धांजली सभेचे आयोजन केले नसून फक्त समाधी दर्शन व प्रसादाचे आयोजन केले आहे ज्यामुळे गर्दी होणार नाही व आळीपाळीने दिवसभर भाविकांची ये-जा सुरू राहील अशी यंत्रणा आहे. पंचक्रोशीतील संत-महंत तसेच लोकप्रतिनिधी व भाविकांच्या उपस्थितीत दि. १३ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता सतपंथ संस्थानच्या मंदिरात महापूजा केली जाणार असून दि. १४ डिसेंबर रोजी गुरुवर्य जगन्नाथ महाराज समाधीस्थळी (शेतात ) सकाळी १०-०० वाजता श्रद्धांजली व पादुकापूजन तसेच सकाळी ८-०० ते दुपारी ३-०० वाजेपर्यंत अखंड हरीनाम संकिर्तन होणार आहे. दरम्यान याच दिवशी सकाळी १०-०० ते दुपारी २-०० वाजेपर्यंत भाविकांना महाप्रसादाचा लाभ होईल. असे सतपंथ संस्थानचे गादीपती महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी कळविले आहे. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षी वैयक्तिक आमंत्रण किंवा पत्रिका न देता हेच आमंत्रण समजून पुण्यतिथी महोत्सवाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन महाराजांनी केले आहे.\nकिंनगाव येथे वाळूमाफियांची महसूल पथकाशी हुज्जत : पोलिसात गुन्हा दाखल\nलसीकरणामध्ये अनागोंदी यावल रावेर तालुक्यातील डॉक्टरांनी दिले प्रांत अधिकार्‍यांकडे निवेदन\nकिनगाव जवळ पपई घेऊन जाणारी आयसर पलटी १५ मजुरांचा जागीच मृत्यू\nपीआरपी तर्फे फैजपुरात शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ रास्ता रोको आंदोलन\nपीआरपी तर्फे फैज��ुरात शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ रास्ता रोको आंदोलन\nममता मेमोरियल हॉस्पिटलची मान्यता रद्द, जिल्हाधिकऱ्यांचे आदेश\nबजाजनगरात तिसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकून महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न\nवादळामुळे घरावरचे छपर उडाले;संसार आला उघडयावर\nआमदार बंब यांनी उभारले 100 खाटाचे कोविड हॉस्पिटल\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\nबजाजनगरात तिसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकून महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न\nवादळामुळे घरावरचे छपर उडाले;संसार आला उघडयावर\nआमदार बंब यांनी उभारले 100 खाटाचे कोविड हॉस्पिटल\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/leapord", "date_download": "2021-06-15T16:55:45Z", "digest": "sha1:NJFGP2NZFQA3W4OMBFJ7WUV6FVUA6ZEL", "length": 12403, "nlines": 234, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nवीजेचा झटका देऊन अस्वल आणि बिबट्याच्या जोडप्याची शिकार, वन्यप्रेमी चिंतेत\nचंद्रपूरच्या आयुध निर्माणी परिसरात चार वन्यजीव मृतदेहांची शिकार झाल्याचे निष्पन्न झालं (chandrapur 4 animal died) आहे. ...\nचंद्रपुरात अंगणात झोपलेल्या महिलेला बिबट्याने ओढून नेलं\nताज्या बातम्या2 years ago\nअंगणात झोपलेल्या एका महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी गावात घडली आहे. ...\n काय असू शकतात कारणं\nSpecial Report | लसीकरण केंद्राचं उद्धाटनाला जोरदार पोस्टरबाजी, महापालिका आयुक्त कारवाई करणार\nSpecial Report | ओबीसींसाठी आता भुजबळांचं बळ, मात्र आंदोलन नेमकं कुणाविरोधात\nSpecial Report | मराठा मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर नेमकं कसं असणार मराठा मूक आंदोलन\nSpecial Report | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घेरण्यासाठी नारायण राणेंना मंत्रिपद\nमराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनाची कोल्हापुरातून सुरुवात, कोरोना नियमांचे पालन करावे : संभाजीराजे\nमराठा आरक्षणाचा विषय राज्य सरकारच्या अखत्यारित, केंद्राचा संबंध नाही : रावसाहेब दानवे\nमुंबई लोकलचा निर्णय 2 दिवसात होणार : सुरेश ककाणी\nFast News | दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी |\nNarayan Rane | ठाकरेंना घेरण्यासाठी नारायण राणेंची केंद्रात वर्णी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा\nPhoto : प्रिया बापटचं वर्कआ��ट सेशन, सोशल मीडियावर हटके फोटो शेअर\nफोटो गॅलरी3 hours ago\nBirthday Special : डॅशिंग नांगरे पाटलांची बायकोच्या वाढदिवसाला रोमँटिक पोस्ट\nफोटो गॅलरी4 hours ago\nPhoto : श्रीलंका सर करण्यासाठी भारताची क्रिकेट सेना एकवटली\nस्पोर्ट्स फोटो4 hours ago\nBeauty Tips : चेहऱ्याला नैसर्गिक चमक देण्यासाठी बीटचा ‘हा’ फेसपॅक नक्की ट्राय करा\nलाईफस्टाईल फोटो6 hours ago\nPHOTO | देव आनंदशी नातं तुटल्यानंतर आयुष्यभर अविवाहित राहिल्या, वाचा सुरैयांच्या जीवनाशी संबंधित खास गोष्टी\nफोटो गॅलरी6 hours ago\nPHOTO | नाशिकमध्ये ऐन पावसाळ्यात रस्ते खोदले, खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीसह नागरिकांचे हाल\nमॅच पाहायला आलेल्या तरुणीवर भाळला, सात दिवसांत लग्न, ‘या’ दिग्गज भारतीय गोलंदाजाची Love Story माहित आहे का\nस्पोर्ट्स फोटो7 hours ago\nPhoto : ‘पुन्हा भेटूया…’ सूर नवा ध्यास नवाच्या महाअंतिम सोहळ्याचे सुंदर क्षण, स्पृहा जोशीनं शेअर केले खास फोटो\nफोटो गॅलरी8 hours ago\nHomemade Hair Conditioner : केसांची चमक कायम राखण्यासाठी होममेड हेअर कंडिशनर वापरा \nलाईफस्टाईल फोटो8 hours ago\nPhoto : कपल गोल्स, गौहर खान आणि जैद दरबारचं क्लासी फोटोशूट पाहिलत\nफोटो गॅलरी9 hours ago\n कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार विवेक पाटील यांना ईडीकडून अटक\nIRCTC च्या वेबसाईटवर ‘ही’ ट्रिक वापरा, तत्काळ तिकीट नक्की मिळणार \nशरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्याशी बोलूनच इथे आलोय, जितेंद्र आव्हाडांची मुंबईच्या चाळीतील रहिवाशांसोबत चर्चा\n काय असू शकतात कारणं\nसांगलीच्या तासगावमधील रहस्यमय खुनाचा उलगडा, पती-पत्नीस बेड्या, नेमकं प्रकरण काय\nअन्य जिल्हे25 mins ago\nSpecial Report | लसीकरण केंद्राचं उद्धाटनाला जोरदार पोस्टरबाजी, महापालिका आयुक्त कारवाई करणार\nSpecial Report | ओबीसींसाठी आता भुजबळांचं बळ, मात्र आंदोलन नेमकं कुणाविरोधात\nमहाविकास आघाडी सरकारकडून अखेर राज्य मागासवर्ग आयोगावर 9 सदस्यांची नियुक्ती, कुणाचा समावेश\nWTC final : बीसीसीआयकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडियाची घोषणा, 15 सदस्यांमध्ये कुणाचा समावेश\nSpecial Report | मराठा मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर नेमकं कसं असणार मराठा मूक आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://adarshmaharashtra.in/category-news/41/citrapata", "date_download": "2021-06-15T15:51:39Z", "digest": "sha1:3KVH6PY4GCNECM3ICHR7BOJADD2VV4WZ", "length": 6957, "nlines": 153, "source_domain": "adarshmaharashtra.in", "title": "Contact", "raw_content": "\nघोडेगाव बौद्ध वस्ती येथे... - Read Now करोनाच्या संभाव्य त���सऱ्या... - Read Now DRDO ने विकसित केलेल्या... - Read Now फलटण शहरासह तालुक्यातील ८... - Read Now माजी गृहमंत्री अनिल देशमुख... - Read Now\nऋषी कपूर यांच्या 'बॉबी'ने तारलं होतं राज कपूर यांचं साम्राज्य\nऋषी कपूर यांचं मुंबईत निधन झालं आहे. या निधनाने त्यांच्या अनेक आठवणी ताज्या केल्या आहेत. अशीच एक आठवण म्हणजे बॉबी या सिनेमाची. या...\nजास्त गोरेपणामुळे मला चित्रपट मिळाला नाही; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा\n:मुंबई(प्रतिनिधी आव्हानात्मक भूमिका साकारण्यासाठी कायम तयार असणारी अभिनेत्री म्हणजे दिव्या दत्ता. ‘दिल्ली ६’, ‘भाग मिल्खा भाग’...\nसातत्याने उंचावतोय 'बाला' च्या कमाईचा आलेख\nमुंबई : अभिनेता आयुष्मान खुराना सध्या त्याच्या कारकिर्दीतील अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. आयुष्मानचे 'बाला'पूर्वीचे जवळपास...\nमोहन जोशी हाजिर हो'चे १४ नोव्हेंबरला सादरीकरण\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा रंगस्वर विभाग आणि प्रभात चित्र मंडळ यांच्या वतीने गुरूवार दिनांक १४ नोव्हेंबर २०१९ या दिवशी...\n#MeToo एखाद बिघडलेले नातं #MeToo होऊ शकत नाही; अभिनेत्री कुब्रा सैत नवाजुद्दीनच्या...\nमुंबई: #MeToo मोहिमेंतर्गत अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकीवर मॉडेल निहारिका सिंहने आरोप केले होते. त्यामुळे या प्रकरणात नवाजला पाठिंबा...\nविश्वसनीय पत्रकारितेसाठी तुमचा सहभाग आणि योगदान आवश्यक आहे.\nसहभाग निधी साठी इथे क्लिक करा\nपॉर्थ पवार राजकारणातील लंबी रेस का घोडा असू शकतो का \nघोडेगाव बौद्ध वस्ती येथे बौद्धविहार...\nकरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासुन...\nDRDO ने विकसित केलेल्या अँटी-कोविड...\nमी आता सेक्स करीत नाही, मी पूर्णपणे...\nमानवी विकृतीची परिसीमा; मालवणीत...\nअभिनेते भाऊ कदम यांनी आगरी समाजाची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://jahirati.maayboli.com/node/2169", "date_download": "2021-06-15T15:49:59Z", "digest": "sha1:6Z3Z2UFWXKONXGGVQJ54IZNXTEW4MJKK", "length": 2633, "nlines": 46, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "मराठी भाषांतर यासाठी kulkarnitranslation@gmail.com यावर इंग्रजी / हिंदी / मोडी मजकूर प्रत पाठवा. ७९७२५८५१८१ वर वात्सपने कळवून बोला. | jahirati.maayboli.com", "raw_content": "\nमराठी भाषांतर यासाठी kulkarnitranslation@gmail.com यावर इंग्रजी / हिंदी / मोडी मजकूर प्रत पाठवा. ७९७२५८५१८१ वर वात्सपने कळवून बोला.\nभाषांतर, लिप्यंतर प्रतिशब्द दर व मुदत ठरवून करून मिळेल. मजकूर बघून रक्कम ठरवू. विधी, व्यवसाय, साधारण व्यवहार कागदपत्रे मागणी��ुसार करण्याचा दीर्घ अनुभव. सर्वत्र संतुष्ट ग्राहक. धन्यवाद.\n७ सुनीत, विवेकानंद सोसायटी,\nरजिष्ट्रार ऑफिस समोर, पाषाण,\nगेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/gambhir-kavita/t3399/", "date_download": "2021-06-15T16:46:22Z", "digest": "sha1:DD56HNHBM64CU2FQN2MENVMB663Y5DCV", "length": 6967, "nlines": 126, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita-आई-बाबानो जागे व्हा", "raw_content": "\n२३/३/१० च्या Times of India चे मुखपृष्ठ वाचले आणि केवळ १२ वर्षाच्या मुलीवर आलेला भीषण प्रसंग वाचून पायाखालची जमीनच सरकली. ती बातमी वाचली व मस्तक बधीर झाले. वाटले:\nकरपून गेली माणुसकी, चूड लागली नात्यांना\nनाही थरथरणार हात माझे, दगडांनी यांना ठेचताना\nलाज, शरम, अब्रू, इज्जत, अर्थ नुरला शब्दांना\nकोळून प्याले सगळे मिळून, एक कळी खुडताना\nहात, पाय, लिंग यांची, कापून काढा यांना\nकितीही शिक्षा दिल्या तरी, जखम अशी भरणार ना :'(\nहात जोडतो तुमच्यापुढे, ऊठ रे समाजमना\nपिल्लांचे छत्र कायम ठेवा, हीच विनंती आई-बाबांना\n- एक विदीर्ण मन\nशब्द हा बाणा प्रमाणे तिक्ष्ण असतो.....\nRe: आई-बाबानो जागे व्हा\nपिसाडलेल्या नराधमांच्या, माथी गोळी पुरवावी\nवासनेच्या ह्या किड्यांना, तुडवावे पायादडी\nरक्तपिपंसू श्वान सारे, समुळे पुरवूनी\nस्वच्छ, सुंदर संसृती ती मिरवावी....\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: आई-बाबानो जागे व्हा\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: आई-बाबानो जागे व्हा\nवाचली बातमी ........ बापरे किती भयंकर प्रकार आहे हा ........ माझे हि डोके बधीर झाले थोडावेळ ......... तुमच्याच सारख्या माझ्या हि भावना आहेत ........ असल्यांना खरंच दगडाने ठेचून काढले पाहिजे ............ त्या कोवळ्या मुलीच्या मनावर किती परिणाम झाला असेल ह्या सर्व गोष्टींचा ............ काय आई वडीलही आहेत स्वत:च्या सुखासाठी मुलीला वारयावर सोडून दिले .........\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nRe: आई-बाबानो जागे व्हा\nवाचली बातमी ........ बापरे किती भयंकर प्रकार आहे हा ........ माझे हि डोके बधीर झाले थोडावेळ ......... तुमच्याच सारख्या माझ्या हि भावना आहेत ........ असल्यांना खरंच दगडाने ठेचून काढले पाहिजे ............ त्या कोवळ्या मुलीच्या मनावर किती परिणाम झाला असेल ह्या सर्व गोष्टींचा ............ काय आई वडीलही आहेत स्वत:च्या सुखासाठी मुलीला वारयावर सोडून दिले .........\nRe: आई-बाबानो जागे व्हा\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: आई-बाबानो जागे व्हा\nपन्नास वजा दहा किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/dahi-handi-celebration/", "date_download": "2021-06-15T17:11:11Z", "digest": "sha1:3ZRWC2IFL4IX32VBKXE2SHJOH53E42JM", "length": 10430, "nlines": 156, "source_domain": "policenama.com", "title": "Dahi Handi celebration Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nNashik – Pune railway line | पुणे रेल्वे मार्गातील शेतकऱ्यांना 5 पट मोबदला,…\nReservation in Promotion | अजित पवारांनी गाढवांचा नांगर फिरवला, गोपीचंद पडळकर यांचा…\ndouble murder in pune today | पुण्याच्या धानोरीत राहणार्‍या आई अन् मुलाचा खून,…\nआठ दिवसात उत्तर द्या, राम कदम यांना महिला आयोगाचे आदेश\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईनदहीहंडी उत्सवात भाजपचे आमदार राम कदम यांनी मुलींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची दखल अखेर महिला आयोगाने घेतली आहे. राज्य महिला आयोगाने स्युमोटो दाखल करून आठ दिवसात उत्तर देण्याचे आदेश राम…\nदहीहंडी उत्सव : उत्सव की राजकीय पोळी \nपोलीसनामा ऑनलाईनऋषिकेश करभाजनजन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी, कृष्ण जन्माचा दिवस. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा…\nठाण्यात दहिहंडी उत्सवात मुख्यमंत्र्यांसमोरच नियमांचे उल्लंघन\nठाणे : पोलीसनामा ऑनलाईनठाण्यात हिरानंदानी मेडोज येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहासमोरील संपूर्ण चौक अडवून दहिहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यामुळे नागरिकांची मोठ्याप्रमाणात गैरसोय झाली. या उत्सवासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…\nमुंबईत दहीहंडी उत्सवात ३६ गोविंदा जखमी\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईनआज राज्यभर दहीहंडीचा उत्साह पहायला मिळत आहेत. जीवाची पर्वा न करता गोविंदा थरावर थर उभारत आहे . दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडीच्या उत्सवाला गालबोट लागलंय. दहीहंडी साजरी करताना तब्बल ३६ गोविंदा जखमी झाले आहेत. सर्व…\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\nVideo : नुसरत सोबतचा विवाह मान्य आहे की नाही\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\n प्रियकराच्या मित्रांनी शरीसंबंधांसाठी केली…\nthree dead body in pune | पुण्यात वेगवेगळ्या भागातील…\nPetrol Price Today | ‘विक्रमी’ स्तरावर पोहचले…\nST महामंडळ आता सुरु करणार पार्सल अन् कुरीअर सेवा, उत्पन्न…\nReservation in Promotion | अजित पवारांनी गाढवांचा नांगर…\ndouble murder in pune today | पुण्याच्या धानोरीत राहणार्‍या…\nकिडनीच्या समस्येने पीडित लोकांनी कोरोना संसर्गापासून…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nCovid-19 | पोस्ट कोविड डायबिटीज पेशंटने आहारात…\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nDilip Walse Patil | मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nNashik – Pune railway line | पुणे रेल्वे मार्गातील शेतकऱ्यांना 5 पट…\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर विक्री…\n राज्यात गेल्या 24 तासात…\n तर मग करू नका…\nRoyal Enfield | 45 हजार रुपयांच्या बजेटमध्ये घरी आणा बुलेट, कंपनीचा…\nlooted youth in Katraj | कात्रज परिसरात हत्याराच्या धाकाने लुटले\nगुगलने सुरू केली फोटो हाईड करण्याची सुविधा, अशा प्रकारे लपवा पर्सनल फोटोज\nसोसायटीचा रस्ता वापरण्यास विरोध हडपसरमध्ये सुरक्षा रक्षकाला 5 जणांकडून बेदम मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/kesapur-dam-youth-falling-ambi", "date_download": "2021-06-15T15:22:02Z", "digest": "sha1:V4JE4NGLRWDCJWWG35WZSRZPL5JVMUP4", "length": 5192, "nlines": 52, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "केसापूर बंधार्‍यावरून पडून तरुण बालंबाल बचावला", "raw_content": "\nकेसापूर बंधार्‍यावरून पडून तरुण बालंबाल बचावला\nकठडे नसल्याने बंधारा ठरतोय जीवघेणा\nउक्कलगावमध्ये फुलहार, माळा देऊन केसापूरकडे घरी परतत असताना केसापूर येथील प्रवरा नदीवरील के. टी. वेअर बंधार्‍याच्या कठड्याचा अंदाज न आल्याने गणेश मोहन भगत (रा. केसापूर राहुरी) हे अंदाज न आल्याने तोल जाऊन बंधार्‍यात पडले. दैव बलत्तर म्हणून भगत हे थोडक्यात बचावले.\nसदरची घटना राहुरी तालुक्यातील केसापूर-उक्कलगाव केटीवेअर बंधार्‍यावर बुधवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. सकाळी उक्कलगाव येथील बंधार्‍यावर पोहण्यासाठी काही तरुण आले होते. त्यावेळी भगत हे अंदाज न आल्याने बंधार्‍यात पडत असल्याचे तरुणांनी पाहिले.\nघटनेचे गांभीर्य ओळखून पोहणार्‍या युवकांनी बंधार्‍यात उड्या घेतल्या. काही अनर्थ घडण्याच्या आत तरुणांनी भगत यांना तातडीने बाहेर काढले.\nराहुरी व श्रीरामपूर तालुक्याच्या मध्यावर असलेल्या प्रवरानदी वरील केसापूर के.टी. वेअर बंधार्‍याला कठडे नसल्याने अपघात घडत आहेत. पंचक्रोशीतील नागरिकांनी या बंधार्‍याला संरक्षक कठडे बसविण्याची वेळीवेळी मागणी केली असताना अद्यापही संरक्षक कठडे बांधण्यात आलेले नाहीत.\nराहुरी आणि श्रीरामपूर तालुक्यातील अनेक गावांना जोडणारा हा मध्यवर्ती के.टी. वेअर बंधारा आहे. केसापूर, आंबी, दवणगाव, बेलापूर, केशव गोविंद बन देवस्थान, राहुरीकडे जाणार्‍यांसाठी हा जवळाचा रस्ता आहे. या बंधार्‍याचा प्रवासी, शेतकरी, दुग्धव्यवसायिक रस्त्याचा वापर करतात. या बंधार्‍यावरून नेहमीच वर्दळ असते. अशा परिस्थितीत केसापूर बंधार्‍याचा वापर जीवघेणा ठरत आहे.\nसंबंधित विभागाने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. अन्यथा आणखी एखादा अपघात झाल्यास यास जबाबदार कोण असा सवाल प्रवासी वर्ग व पंचक्रोशीतील नागरिकांमधून विचारला जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://news7.co.in/1222/", "date_download": "2021-06-15T16:09:49Z", "digest": "sha1:HAJSIVJZMFDOFD3BPM2TES3ELTMAKEFA", "length": 11073, "nlines": 185, "source_domain": "news7.co.in", "title": "खुलताबाद येथील दर्गा ज़रज़री ज़रबक्ष(रह) व दर्गा शाह राजू क़त्ताल (रह) रस्त्याची दयनीय अवस्था – News 7", "raw_content": "\nममता मेमोरियल हॉस्पिटलची मान्यता रद्द, जिल्हाधिकऱ्यांचे आदेश\nबजाजनगरात तिसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकून महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न\nवादळामुळे घरावरचे छपर उडाले;संसार आला उघडयावर\nआमदार बंब यांनी उभारले 100 खाटाचे कोविड हॉस्पिटल\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\nभरधाव वेगात जाणारे रेतीचे टिप्पर उलटलेचालक जखमी\nमहादेवाचे संहारक अस्त्र ‘ त्रिशूळ’ ची पुजा करताना वृद्धाची मान अडकून मृत्यू\nअखेर गंगापूर फाटा या ठिकाणी बस थांबण्याचे आदेश\nकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गंगापूरचा आठवडी बाजार बंद\nपगारवाढीसाठी विप्रोच्या कामगारांचे चार दिवसापासून उपोषण सुरु\nHome/आपला जिल्हा/औरंगाबाद/खुलताबाद येथील दर्गा ज़रज़री ज़रबक्ष(रह) व दर्गा शाह राजू क़त्ताल (रह) रस्त्याची दयनीय अवस्था\nखुलताबाद येथील दर्गा ज़रज़री ज़रबक्ष(रह) व दर्गा शाह राजू क़त्ताल (रह) रस्त्याची दयनीय अवस्था\nसार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना निवेदन सादर\nखुलताबाद येथील सुप्रसिद्ध दर्गा हज़रत ज़रज़री ज़रबक्ष(रह) तसेच दर्गा शाह राजू क़त्ताल(रह) कडे जाणारा मुख्य रस्त्याची अवस्था दयनीय झाली असुन या रस्त्याची दर्जेदार दुरुस्ती करावी अशी मागणी खुलताबाद काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस शहर उपाध्यक्ष शेख इकरामोद्दीन यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे.दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, महाखड्डेमय रस्त्यामुळे वाहनधारकांना मोठ्या मानसिक त्रासाबरोबर शारीरिक त्रासाला समोर जावे लागत आहे.विशेष म्हणजे दर्गा ज़रज़री ज़रबक्ष येथे नेहमी भाविकांची वर्दळ असते.मात्र रस्त्याची अत्यंत दयनिय अवस्थामुळे भाविकांना पायपीट करावी लागत आहे.तसेच शासकीय विश्रामगृह असुन येथे नेहमी शासकीय अधिकारी तसेच व्यक्ति विशेष येत असतात.तसेच बांधकाम विभाग ऑफिसकडे जाण्यासाठी हेच रस्ता असल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.म्हणून सदर रस्त्याची दर्जेदार कामे लवकरात लवकर पूर्ण करावे.या निवेदनावर शहर काँग्रेस कमिटीचे अब्दुल समद टेलर,माजी नगराध्यक्ष सलीम युसूफ कुरैशी,शहर उपाध्यक्ष शेख इकरामोद्दीन,दर्गा कमिटीचे सदस्य रईस जागीरदार यांच्या सह्या आहेत.\nममता मेमोरियल हॉस्पिटलची मान्यता रद्द, जिल्हाधिकऱ्यांचे आदेश\nबजाजनगरात तिसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकून महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न\nआमदार बंब यांनी उभारले 100 खाटाचे कोविड हॉस्पिटल\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\nममता मेमोरियल हॉस्पिटलची मान्यता रद्द, जिल्हाधिकऱ्यांचे आदेश\nबजाजनगरात तिसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकून महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न\nवादळामुळे घरावरचे छपर उडाले;संसार आला उघडयावर\nआमदार बंब यांनी उभारले 100 खाटाचे कोविड हॉस्पिटल\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\nबजाजनगरात तिसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकून महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न\nवादळामुळे घरावरचे छपर उडाले;संसार आला उघडयावर\nआमदार बंब यांनी उभारले 100 खाटाचे कोविड हॉस्पिटल\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/sandeep-deshpande-talk-on-pm-maharashtra-cm-latest-marathi-news/", "date_download": "2021-06-15T15:50:03Z", "digest": "sha1:DXS4SKWZDXY5TZYDW45BHRGGAFJPIQS5", "length": 11814, "nlines": 125, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "\"महाराष्ट्राच्या जनतेला उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी दोघांमध्येही भविष्य दिसत नाही\"", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\n“महाराष्ट्राच्या जनतेला उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी दोघांमध्येही भविष्य दिसत नाही”\n“महाराष्ट्राच्या जनतेला उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी दोघांमध्येही भविष्य दिसत नाही”\nमुंबई | तौक्ते चक्रीवादळाने हाहाकार माजवला होता. या वादळाने महाराष्ट्रातील किनापपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. या वादळात अनेक गावं उध्वस्त झाली तर काहींची घरसुद्धा गेलीत. त्यासोबतच मुंबई, कोकण आणि गुजरात किनारपट्टीलाही याचा जबर फटका बसला.\nनरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या पश्चिम किनारपट्टीला चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसल्यानंतर वादळग्रस्त भागाची बुधवारी दुपारी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी गुजरातला 1 हजार कोटींच्या तातडीच्या मदतनिधीची घोषणा केली. तर उद्धव ठाकरे यांनी घराच्या बाहेर पडत नुकसानग्रस्त भागाची पाहणी करावी, अशी टीका विरोधक करत आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.\nपंतप्रधानांना गुजरातच्या पुढे काही दिसत नाही, मुख्यमंत्र्यांना मुंबई महापालिकेच्या पुढे काही दिसत नाही आणि महाराष्ट्राच्या जनतेला दोघांमध्ये भविष्य दिसत नाही, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. बुधवारीही देशपांडे यांनी मोदींवर टीका केली होती.\nदरम्यान, नरेंद्र मोदी यांनी तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्रातही यावं म्हणजे ते भारताचे पंतप्रधान आहेत, असं वाटेल आणि पंतप्रधान आल्यावर मुख्यमंत्रीही फिरतील, असं संदीप देशपांडे म्हणाले होते.\nपंतप्रधानांना गुजरातच्या पुढे काही दिसत नाही, मुख्यमंत्र्यांना मुंबई महापालिकेच्या पुढे काही दिसत नाही आणि महाराष्ट्राच्या जनतेला दोघांमध्ये भविष्य दिसत नाही.\n अखेर पुण्यातील त्या चिमुरडीला 16 कोटीचं इंजेक्शन आज…\n‘छिपाना भी नही आता और दिखाना भा नही आता’, तमन्ना भाटीया…\n‘केंद्र सरकारला फार काळ अल्पदरात लसी देता येणार नाहीत’;…\nराज ठाकरेंचा मराठी कलाकारांशी ऑनलाईन संवाद; समस्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं दिलं आश्वासन\n“मी भगवान विष्णूचा दहावा अवतार, ऑफिसला येऊ शकत नाही”; पाहा व्हिडीओ\n“पृथ्वीवरचं तुझं काम संपलंय, तू आता परत ये”, मंदिरात साधूची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये म्हणाले…\nसलग सातव्या दिवशी देशातील बरे होणाऱ्यांची संख्या अधिक; कोरोनामुक्त होणाऱ्यांची टक्केवारी वाढली\nप्रसिद्ध गायक अरिजीत सिंहच्या आईचं कोरोनाने निधन\nराज ठाकरेंचा मराठी कलाकारांशी ऑनलाईन संवाद; समस्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं दिलं आश्वासन\nभारताचे महान धावपटू मिल्खा सिंह यांना कोरोनाची लागण\n अखेर पुण्यातील त्या चिमुरडीला 16 कोटीचं इंजेक्शन आज मिळालं\n‘छिपाना भी नही आता और दिखाना भा नही आता’, तमन्ना भाटीया ड्रेसवरुन झाली…\n‘केंद्र सरकारला फार काळ अल्पदरात लसी देता येणार नाहीत’; ‘या’…\n“उद्या लोकप्रतिनिधींना बोलुद्यात, आपण सर्वांनी मौन राखायचे” –…\n अखेर पुण्यातील त्या चिमुरडीला 16 कोटीचं इंजेक्शन आज मिळालं\n‘छिपाना भी नही आता और दिखाना भा नही आता’, तमन्ना भाटीया ड्रेसवरुन झाली ट्रोल\n‘केंद्र सरकारला फार काळ अल्पदरात लसी देता येणार नाहीत’; ‘या’ लस कंपनीचा केंद्राला इशारा\n“उद्या लोकप्रतिनिधींना बोलुद्यात, आपण सर्वांनी मौन राखायचे” – छत्रपती संभाजीराजे\n“ठाकरे सरकारमधील तिन्ही पक्षांचे तीन मुख्यमंत्री व्हायला हवेत कारण 2024 नंतर भाजपची सत्ता असणार”\n कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहराने करून दाखवलं, वाचा आजची आकडेवारी\n ‘या’ जिल्ह्यातील अवघ्या 6 महिन्याच्या चिमुकलीचा म्युकरमायकोसीसने मृत्यू\nकोरोना लसीमुळे मृत्यू झालेल्या पहिल्या व्यक्तीची भारतात झाली नोंद\nपुढचे 5 दिवस राज्यात पावसाचे राज्य; ‘या’ भागात अतिवृष्टी तर मुंबईत मुसळधार पाऊस\n‘प्रिय अण्णा….,अर्थव्यवस्था ढासळलीय’; जितेंद्र आव्हाडांच्या हजारेंना हटके शुभेच्छा\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.firstmaharashtra.com/tag/talegoan/", "date_download": "2021-06-15T16:51:28Z", "digest": "sha1:RWGYKUKW4QKURUTJ235FH5WBIRKS7WXZ", "length": 2764, "nlines": 72, "source_domain": "www.firstmaharashtra.com", "title": "Talegoan – First Maharashtra", "raw_content": "\nऐसा ‘आमदार’ होणे नाही…\nमदत नव्हे तर कर्तव्य भावनेतून मावळातील २० हजार गरजु कुटुंबांना किमान महिनाभर पुरेल अशा जीवनावश्यक वस्तू मोफत…\nडिजिटल मिडियातील पत्रकारांना संचारबंदी निर्बंधातून वगळावे – राजा माने\nजनसेवेसाठी एक माध्यम म्हणून मी राजकीय जीवनात – सुनील माने\nभाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर ‘नीलेश राणे’ यांना जवाबदारी\nमहाराष्ट्राच्या संत परंपरेवर आधारित सुंदर व सुबक अशा चित्ररथाचे काम अंतिम टप्प्यात\n” पिटर ” मैत्रीची भावनिक गोष्ट, 22 जानेवारीला प्रदर्शित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://freegamesboom.com/mr/games/raju-meter/", "date_download": "2021-06-15T16:12:42Z", "digest": "sha1:S2GEZYVEEECWD4BSPGJVIG7QUSCDU2RV", "length": 10941, "nlines": 340, "source_domain": "freegamesboom.com", "title": "खेळा Raju Meter · ऑनलाईन गेम - फ्रीगेम्सबूम.कॉम", "raw_content": "\nत्यागी कोंदणात बसवलेले एकच रत्न खेळ\nFreddy येथील पाच रात्री\nव्हॅलेंटाईन डे साठी मुली\nस्वतंत्रपणे निर्णय घेण्याची कुवत नसलेला\nबाळ तांबूस पिंगट रंग\nझगमगाट आणि अक्राळविक्राळ मशीन\nमुले साठी 5 वर्षे\nखेळ मुली साठी 3 वर्षे\nखेळ मुलींसाठी 4 वर्षे\nखेळ मुली साठी 5 वर्षे\nमुलींच्या खेळ 6 वर्षे\nमुलींच्या खेळ 7 वर्षे\nमुलींच्या खेळ 8 वर्षे\nखेळ मुली साठी 9 वर्षे\nमुलींच्या खेळ 10 वर्षे\nमुलींच्या खेळ 11 वर्षे\nमुलींच्या खेळ 12 वर्षे\nहा गेम मोबाइलवर उपलब्ध नाही.\n4.4 FLASH hot अत्यंत Pamplona: बैल चालू खेळ आहे\n3.9 HTML hot मक्तेदारी\n4.5 HTML new कार पार्किंग गणित\n4.3 HTML new पैसे प्रवर्तक 1\n4.2 HTML new शौचालय गर्दी\n4.4 HTML hot फरशा च्या अनपेक्षित\n4.4 FLASH hot कार खातो कार 2: वेडा स्वप्ने\n4.7 HTML hot कापणी पुरस्कार क्लासिक: पुष्कळसे कापणी खेळ\n4.6 HTML hot अवजड क्रेन सिम्युलेटर\n4.5 FLASH hot बिलियर्ड्स: विनामूल्य ऑनलाइन पूल टेबल खेळ\n4.2 FLASH hot संपत्ती गूढ समुद्र\n4.4 HTML hot एचडी बबल नेमबाज\n4.4 HTML hot भूमिती डॅश ऑनलाइन\n4.2 HTML hot आभासी पियानो कीबोर्ड\n4.3 FLASH hot विमानतळ वेडेपणा 6\n4.4 FLASH hot कार खातो कार 2: वेडा स्वप्ने\n4.4 HTML hot कार चोर 2: टाकी संस्करण\n4.7 FLASH hot चोरी सुपर कार\n4.5 HTML hot अत्यंत बंद रस्ता कार 2\n4.5 FLASH hot झगमगाट आणि अक्राळविक्राळ मशीन: ready, set, go\n4.7 HTML hot ट्रक चालक विलक्षण आकर्षण असलेला रस्ता\n4.2 FLASH hot कार खातो कार 3: पीळ स्वप्ने\n4.6 HTML hot अत्यंत वाहून नेणे 2\n4.3 HTML hot वाहून नेणे शिकारी\n4.8 HTML hot बघुया ब्रेक्स\n4.2 FLASH hot खूप आनंद झाला आहे व्हील्स गेम\n4.3 HTML hot गाडी सिम्युलेटर रिंगण\n4.9 FLASH hot टॅक्सी वन्य गेले\n5.0 FLASH hot स्कूल बस परवाना 3\nआमच्या साइटवर Raju Meter मूळ नावासह एक मनोरंजक ऑनलाइन गेम राजू मीटर आमच्या साइटवर विनामूल्य सादर केले गेले आहे. हे आधीपासून खेळले गेले आहे 0 वेळा. खेळाचे रेटिंग आहे 4.3 / 5 आणि धावा 123 आवडी.\nफ्लॅशवर विकसित आणि फ्लॅश प्लेयर वापरुन सर्व संगणकांवर कार्य करते - lags शिवाय पूर्णस्क्रीन प्ले करा.\nसाइट आवृत्ती भाषा: मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://iplliveupdate.in/2021/05/28/canara-bank-announces-3-loan-schemes-amid-fight-against-coronavirus/", "date_download": "2021-06-15T15:51:42Z", "digest": "sha1:VKD2ZSLTCSRFPC5YYTTYJDGTSIENS7PN", "length": 13484, "nlines": 166, "source_domain": "iplliveupdate.in", "title": "Canara Bank announces 3 loan schemes amid fight against coronavirus | IPL Live Update", "raw_content": "\nराज्य संचालित कॅनरा बँक शुक्रवारी महामारीच्या विरोधात लढण्यासाठी तीन कर्ज योजना जाहीर करण्यात आल्या ज्या अंतर्गत हे आरोग्य सेवा क्रेडिट, व्यवसाय आणि व्यक्तींना वैयक्तिक कर्ज देईल.\nकॅनरा चिकीत्सा हेल्थकेअर क्रेडिट सुविधा देईल कर्ज नोंदणीकृत रूग्णालये, नर्सिंग होम, वैद्यकीय चिकित्सक, निदान केंद्रे, पॅथॉलॉजी लॅब आणि इतर सर्व युनिटसाठी 10 लाख रुपयांहून अधिक रुपयांची तरतूद आहे.\nसवलतीच्या व्याजदराने दिले जाणा loan्या कर्जाची मुदत 10 वर्षे असेल तर १ mo महिन्यांपर्यंत मुदतवाढ दिली जाईल, कॅनरा बँक एक जाहिरात सांगितले.\nकॅनरा जीवनरेखा हेल्थकेअर बिझनेस लोन वैद्यकीय ऑक्सिजन आणि ऑक्सिजन सिलिंडर्स आणि ऑक्सिजन केंद्रेता अशा नोंदणीकृत रुग्णालये आणि नर्सिंग होम किंवा इतर उत्पादक व पुरवठादारांना आरोग्य उत्पादनांची निर्मिती व पुरवठा करण्यासाठी सवलतीच्या व्याज दरावर 2 कोटी रुपयांपर्यंत कर्ज देईल.\nकॅनरा बँक म्हणाले की या कर्जासाठी कोणतीही प्रक्रिया शुल्क आकारले जाणार नाही. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (एमएसएमई) कोणतीही संपार्श्विक सुरक्षा असणार नाही, जी सावकार मायक्रो आणि स्मॉल एंटरप्राइजेज (सीजीटीएमएसई) साठी क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्टच्या अंतर्गत असेल आणि बँक हमी प्रीमियम घेईल.\nसीजीटीएमएसई म्हणजे अशा प्रकारच्या उद्योगांना कोणत्याही तृतीय पक्षाची हमी किंवा तारणशिवाय आर्थिक सहाय्य करणे होय.\nएमएसएमई नसलेल्यांसाठी, संपार्श्विक सुरक्षा कि���ान 25 टक्के असेल.\nकॅनरा चिकित्सा आणि कॅनरा जीवनरेखा कर्ज योजना 31 मार्च 2022 पर्यंत लागू असतील.\nकर्जाच्या तिसर्‍या प्रकारात – कॅनरा सुरक्षा वैयक्तिक कर्ज योजना – कर्जदाराला 25,000 रुपयांमधून 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाईल – ग्राहकांना प्रवेश किंवा पोस्ट डिस्चार्ज दरम्यान कोविड -१ treatment उपचारासाठी त्वरित आर्थिक मदत म्हणून.\nही योजना सहा महिन्यांचे अधिग्रहण ऑफर करेल. शून्य प्रक्रिया शुल्क घेऊन ही योजना 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वैध असेल.\nया महिन्याच्या सुरूवातीस, भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) ने यासाठी to०,००० कोटी रुपयांची विशेष खिडकी जाहीर केली बँका लस निर्मात्यांना, रुग्णालये आणि कोविडशी संबंधित आरोग्य पायाभूत सुविधांना कर्ज देणे.\nयामुळे वैयक्तिक आणि लहान कर्जदारांना त्यांचे कर्ज परतफेड करण्यास अधिक वेळ मिळाला, ज्याचा उद्देश्य अर्थव्यवस्थेला साथीच्या रोगाचा फटका बसला आहे तेव्हा आर्थिक पाठबळ प्रदान करणे.\nक्रिसिल या रेटिंग फर्मच्या मते, बँका कर्ज देण्याच्या सध्याच्या दरांच्या तुलनेत आरोग्य सेवांसाठी कर्ज देण्याची अपेक्षा आहे, सौजन्याने ही योजना, ज्यात आवश्यक आहे कर्ज उपलब्ध आहे बँका मार्च २०२२ पर्यंत रेपो दरावर ज्याचा वापर ऑनलाईनिंगसाठी केला जाईल आणि प्राधान्यप्राप्त क्षेत्रातील कर्ज वर्गीकरण देखील मिळविले जाईल.\n(या अहवालाची केवळ शीर्षक आणि चित्रे बिझिनेस स्टँडर्ड स्टाफने पुन्हा तयार केली असतील; बाकीची सामग्री सिंडिकेटेड फीडमधून स्वयंचलितपणे व्युत्पन्न केली गेली आहे.)\nआपल्या आवडीचे आणि देश व जगासाठी व्यापक राजकीय आणि आर्थिक परिणाम घडविणा develop्या घडामोडींवर अद्ययावत माहिती आणि भाष्य करण्यासाठी बिझिनेस स्टँडर्डने नेहमीच प्रयत्न केले आहेत. आमचे ऑफर कसे सुधारता येईल याविषयी आपले प्रोत्साहन आणि निरंतर अभिप्राय यामुळे केवळ या आदर्शांबद्दलचा आमचा संकल्प आणि वचनबद्धता अधिक मजबूत झाली आहे. कोविड -१ of पासून निर्माण झालेल्या या कठीण काळातही आम्ही विश्वासार्ह बातम्या, अधिकृत मते आणि प्रासंगिकतेच्या विशिष्ट मुद्द्यांवरील अस्पष्ट भाष्यांसह आपल्याला माहिती आणि अद्ययावत ठेवण्यासाठी वचनबद्ध राहणे सुरू ठेवतो.\nआमच्याकडे मात्र एक विनंती आहे.\n(साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला च्या आर्थिक परिणाम लढाई म्हणून आम्ह��ला आपल्या समर्थनाची आणखी आवश्यकता आहे जेणेकरून आम्ही आपल्याला अधिक दर्जेदार सामग्री ऑफर करू शकू. आमच्या सदस्यता मॉडेलने आपल्यापैकी बर्‍याचजणांचा उत्साहवर्धक प्रतिसाद पाहिला आहे, ज्यांनी आमच्या ऑनलाइन सामग्रीची सदस्यता घेतली आहे. आमच्या ऑनलाइन सामग्रीची अधिक सदस्यता आपल्याला केवळ अधिक चांगली आणि अधिक संबंधित सामग्री ऑफर करण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यात मदत करू शकते. आम्ही विनामूल्य, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेवर विश्वास ठेवतो. अधिक सदस्यतांद्वारे आपले समर्थन आम्हाला वचनबद्ध असलेल्या पत्रकारितेचा अभ्यास करण्यास मदत करू शकते.\nसमर्थन गुणवत्ता पत्रकारिता आणि बिझिनेस स्टँडर्डची सदस्यता घ्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/marathi-general-knowledge/general-knowledge-why-does-this-happen-why-do-animals-eyes-glow-at-night-121030600053_1.html", "date_download": "2021-06-15T15:37:07Z", "digest": "sha1:TVIRPNNC2GFS7IPAOGWXTLIORMTQ5JNF", "length": 10503, "nlines": 118, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सामान्य ज्ञान : असं का होत , रात्रीच्या वेळी प्राण्यांचे डोळे का चमकतात ? | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 15 जून 2021\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसामान्य ज्ञान : असं का होत , रात्रीच्या वेळी प्राण्यांचे डोळे का चमकतात \nआपण बघितले असणार की रात्रीच्या वेळी प्राण्यांचे डोळे चमकतात असं का जाणवते की त्या प्राण्यांच्या डोळ्यात जणू लाईटच लागलेली आहे. असं का होत. चला जाणून घेऊ या.\nरात्री प्राण्यांच्या डोळ्यात एक विशेष थर असतो जो त्यांच्या डोळ्यावर पडणाऱ्या प्रकाशाला प्रतिबिंबित करतो, त्या मुळे प्राण्यांचे डोळे चमकू लागतात. त्यांच्या डोळ्यांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपण रात्री बाहेर पडताना काळोख असतो. या मुळे हे धोकादायक वन्य प्राणी आपल्याला दिसत नाही आणि जेव्हा ते प्रकाशात येतात तेव्हा त्यांचे डोळे चमकू लागतात. आणि या धोकादायक प्राण्यांपासून आपण आपले संरक्षण करू शकतो. त्यामुळे त्यांचे डोळे अंधारात चमकतात.\nसामान्य ज्ञान -भारताचा पासपोर्ट निळा का आहे\nसामान्य ज्ञान - असं का होत मायक्रोव्हेव मध्ये अन्न लवकर गरम का होत \nसामान्य ज्ञान असं का होत -विजेच्या धोक्यामुळे एखादी व्यक्ती मरण का पावते.\nअसं का होत सामान्य ज्ञान - सूर्याच्या प्रकाश पिवळा रंगाचा का असतो जाणून घ्या\nअसं का होत : दिवस आणि रात्र का होतात \nयावर अधिक वाचा :\n\"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी\"\nविविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,\nधनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...\nपुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...\nअंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली\nसंगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...\nऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...\n‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...\nगेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...\nअनलॉक ला सहज घेऊ नका ,या 10 गोष्टी लक्षात ठेवा\nकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आता हळूहळू कमी होत आहे. देशातही अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू ...\nWorld Yoga Day 2021:योगासन म्हणजे काय, त्याचे किती प्रकार ...\n21 जून 2021 रोजी जागतिक योग दिन साजरा केला जाणार .योगातील आसन काय आहेत, आसन कशाला म्हटले ...\nचविष्ट साबुदाणा फ्रुट कस्टर्ड\nजर आपल्याला गोड खाणं आवडत तर या वेळी साबुदाण्याचे फ्रुट कस्टर्ड बनवा. हे खाण्यात चविष्ट ...\nकातर वेळचा गार वारा\nकातर वेळचा गार वारा, तुझी स्मृती घेऊन भेटतो, मिट्ट काळोख येता गारवा\nहललें जरासें चांदणें भरल्या दिशांच्या पापण्या, होतील वर्षे मोकळी हरवून त्या साऱ्या ...\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुंबईत - अवेळी पाऊस\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2021-06-15T16:38:15Z", "digest": "sha1:I7FFHSCHHV3AU46NMPVKL4M4OTNGITWK", "length": 3823, "nlines": 35, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पात्र (निःसंदिग्धीकरण) - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(पात्र या पानावरून पुनर्निर्देशित)\nया निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.\nजर तुम���ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.\nपात्र - नाटकातील किंवा चित्रपटातील व्यक्तिमत्व\nपात्र - काही वेळा तर्‍हेवाईक व्यक्तिमत्व याला पात्र संबोधितात.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on २७ नोव्हेंबर २०१८, at १९:१७\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २७ नोव्हेंबर २०१८ रोजी १९:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE,_%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2021-06-15T16:10:16Z", "digest": "sha1:HXPXORC4ZEJ6OLC2EO7TROCNVUFOPIEP", "length": 5134, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चोलुतेका, चोलुतेका - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख होन्डुरासमधील शहर चोलुतेका याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, चोलुतेका (निःसंदिग्धीकरण).\nचोलुतेका होन्डुरासच्या याच नावाच्या प्रांताच्या राजधानीचे शहर आहे. हे शहर चोलुतेका नदीकिनारी वसलेले असून पॅन अमेरिकन महामार्गावरील महत्त्वाचे ठिकाण आहे. अंदाजे एक लाख वस्ती असलेल्या या शहरात मोठे बस स्थानक असन तेथून मोठ्या संख्येने प्रवासी होन्डुरास तसेच शेजारी देशांत प्रवास करतात.\nया शहराच्या ठिकाणी इ.स. १५४५ पासून वस्ती आहे. तेव्हा त्यास व्हिया दि हेरेझ दि चोलुतेका असे नाव होते. इ.स. १८४५मध्ये यास शहराचा दर्जा देण्यात आला.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ मार्च २०२० रोजी २१:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उ���लब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/cleaning-of-streams-and-nallas-in-the-city-started-ahmednagar", "date_download": "2021-06-15T17:00:09Z", "digest": "sha1:YSLRTMYHGYDTYMYI2GAFSP2VL7K54PD4", "length": 3899, "nlines": 46, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "पावसाळ्यापूर्वी शहरातील ओढ्या-नाल्यांची सफाई सुरू", "raw_content": "\nपावसाळ्यापूर्वी शहरातील ओढ्या-नाल्यांची सफाई सुरू\nपावसाळ्यापूर्वी शहरातील ओढ्या-नाल्यांची साफसफाई होणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्यावतीने शहरामध्ये विविध ठिकाणी ओढ्या-नाल्यांची साफसफाई पावसाळ्यापूर्वी सुरू केली.\nयावर्षी मोठ्या प्रमाणात पावसाचा अंदाज हवामान खात्याच्यावतीने वर्तवण्यात आला आहे. पडलेल्या पावसाचे पाणी सोईस्करपणे वाहून जावे यासाठी महापालिकेच्यावतीने शहरात उपाययोजना करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारी भिंगार नाला साफसफाई कामाची पाहणी स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांनी केली यावेळी अक्षय कांडेकर, अमोल सानप, बाप्पू आजबे, शरद वनवे, राजू खैरे, विजय खैरे आदी उपस्थित होते.\nयावेळी घुले पुढे म्हणाले, शहरातील ओढे नाल्यांची व गटरीची साफसफाई होणे गरजेचे आहे, जेणेकरून पावसाचे पाणी वाहून जाण्यास मदत होईल जर वेळेत साफसफाई झाली नाहीतर नागरिकांच्या घरामध्ये पावसाचे पाणी घुसून आर्थिक नुकसान होऊ शकते. तसेच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो व शहरांमध्ये साथीचे आजार पसरू शकतात यासाठी शहरातील ओढे- नाल्यांची व गटारीची साफसफाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/kids-magazine-2/", "date_download": "2021-06-15T17:00:48Z", "digest": "sha1:U77ONWHAJOCCF3PU5VPTE4JWVIFTAYIS", "length": 2753, "nlines": 41, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates kids magazine Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nराहुल द्रविड बनला टीम इंडियाचा नवा हेड कोच\nकोरोना झाल्यानंतर आरोग्य निरोगी कसं राहील…\n‘या’ विद्यार्थ्याने बनवले खास डूडल, गुगलने दिले २२ लाख रुपये\nअभिनेत्री नाइरा शाहला बर्थ डे पार्टी पडली महागात\nदेशात तब्बल ७५ दिवसानंतर कोरोनाबाधितांची संख्या ६० हजारांवर\n‘सोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करते आहे’\nआशा कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर\nराज्यात पावसाची आठवडाभर विश्रांती\nदेशात कोरोनाचा ‘डेल्टा प्लस’ विषाणू\nनवी मुंबईत पित्यानेच केला मुलांवर गोळीबार\nधारावीत सोमवारी एकही कोरोना रुग्ण नाही\nदेशात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ\nया अभिनेत्रीने अनुष्का शर्मा आणि प्रियंका चोपडा यांच्या पतीसोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली\nदिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नीचे कोरोनाने निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/tik-tok/", "date_download": "2021-06-15T15:09:51Z", "digest": "sha1:PS52YNXGSGW2DDSUMSWBMVPQS5N5OCCU", "length": 7934, "nlines": 106, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates Tik Tok Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nचिकन खाणारी अजब कोंबडी Tik Tok वर व्हायरल\nTik Tok वर एकाहून एक व्हिडिओ पाहायला मिळत असतात. मात्र सध्या एका कोंबडीचा व्हिडिओ व्हायरल…\nपंतप्रधान आणि गृहमंत्र्याविरोधात आक्षेपार्ह व्हिडिओ टाकणाऱ्याला अटक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात आक्षेपार्ह व्हिडिओ टाकणाऱ्या तरुणाला…\n‘मुळशी पॅटर्न’चा थरार आला Tik Tok स्टार्सच्या अंगाशी\nदेवाच्या आळंदीत Tik Tok स्टार्सनी नंग्या तलवारी अन कोयते नाचवत ‘मुळशी पॅटर्न’चा थरार रंगवला. मात्र…\nBJPकडून Tik-Tokस्टारला विधानसभेचे तिकीट\nमात्र सोनाली ही टिक-टॉक स्टार असल्यामुळे तिचे फॅन देखिल 1 लाखांच्यावर आहे.\nपुण्यामध्ये होतोय चक्क Tik Tok फिल्म फेस्टिव्हल\nTik Tok या app ने सध्या सर्वत्र धुमाकूळ घातलाय. तरुणांमध्ये या app चं विलक्षण वेड…\nTik Tok मुळे हरवला, Whatsapp मुळे सापडला\nTik Tok चं वेड सध्या बऱ्याच जणांच्या अंगाशी येत असल्याचं दिसून येतंय. आंध्र प्रदेशातील एक…\nTikTok च्या अभूतपूर्व यशानंतर आता थेट TikTok स्मार्टफोन\nTik Tok या app ने तरुणांना वेड लावलंय. आता तर Tik Tok वर लोकप्रिय होण्यासाठी…\nतृतीयपंथी, बेपत्ता पती आणि Tik Tok…\nतरुणाईला लागलेल्या Tik Tok च्या व्यसनामुळे Tik Tok वर बंदी घालण्याचा मुद्दा मध्यंतरी गाजला होता….\nकोर्टाबाहेर कुख्यात आरोपींचं ‘Tik Tok’\nTik Tok चं वेड फक्त तरुणांमध्येच नव्हे, तर गुन्हेगारांमध्येही असल्याच्या घटना एकामागोमाग एक समोर ��ेतायत….\nफरार गुंडाचा Tik Tok व्हिडिओ, पोलिसांचा तपास सुरू\nतडीपार गुंडाचा पोलीस वाहनात टिक टॉक व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी सुरू…\n फरार गुंडाचा पोलिसाच्या गाडीतून बाहेर पडताना Tik Tok व्हिडिओ\nनागपूरमधील गुंडांना पोलिसांना कसलीही भीती नाही हे परत एकदा सिद्ध झालंय. सय्यद मोबीन अहमद या…\n‘Tik Tok’ ला नवा पर्याय\nTik Tok अ‍ॅपच्या बंदी नंतर आता भारतामध्ये नवं व्हिडीओ मेकिंग App लाँच होणार आहे. भारतामध्ये…\nसनी लिओनीचा ‘नागीन डान्स’, सपना चौधरीला आव्हान\nभारतीय वंशाची कॅनेडियन पॉर्नस्टार सनी लिओनी आता जरी बॉलिवूडमध्ये गाजत असली, तरी अजूनही तिला अभिनयक्षेत्रात…\nदेशात तब्बल ७५ दिवसानंतर कोरोनाबाधितांची संख्या ६० हजारांवर\n‘सोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करते आहे’\nआशा कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर\nराज्यात पावसाची आठवडाभर विश्रांती\nदेशात कोरोनाचा ‘डेल्टा प्लस’ विषाणू\nनवी मुंबईत पित्यानेच केला मुलांवर गोळीबार\nधारावीत सोमवारी एकही कोरोना रुग्ण नाही\nदेशात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ\nया अभिनेत्रीने अनुष्का शर्मा आणि प्रियंका चोपडा यांच्या पतीसोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली\nदिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नीचे कोरोनाने निधन\nकढीपत्ता हा आरोग्यासाठी फायदेशीर\nया वेबसाईटवर सुशांतसिंह राजपूतचा अनोखा प्रवास पाहा..\nअंकिताने सुशांतसोबत असलेले व्हिडीओ शेअर करत आठवणींना दिलाय उजाळा\nडॉ. घुले कुणाला घाबरले\nसोशल मीडियाद्वारे करिना कपूर-खानवर बहिष्कार घालण्याची होतेय मागणी, काय आहे नेमकं प्रकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/wes-bentley-horoscope-2018.asp", "date_download": "2021-06-15T15:44:03Z", "digest": "sha1:JR255ITEESW2DGXOAK35QVZWUP2E6ZPR", "length": 20360, "nlines": 317, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "वेस बेंटले 2021 जन्मपत्रिका | वेस बेंटले 2021 जन्मपत्रिका Hollywood, Actor", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » वेस बेंटले जन्मपत्रिका\nवेस बेंटले 2021 जन्मपत्रिका\nरेखांश: 91 W 39\nज्योतिष अक्षांश: 35 N 49\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nवेस बेंटले प्रेम जन्मपत्रिका\nवेस बेंटले व्यवसाय जन्मपत्रिका\nवेस बेंटले जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nवेस बेंटले 2021 जन्मपत्रिका\nवेस बेंटले ज्योत���ष अहवाल\nवेस बेंटले फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nवर्ष 2021 कुंडलीचा सारांश\nजवळच्या नातेवाईकाच्या किंवा कुटंबातील सदस्याच्या मृत्युची बातमी समजेल. एखादा विकार होण्याची शक्यता असल्यामुळे आरोग्याची नीट काळजी घ्या. संपत्तीचे नुकसान, आत्मविश्वासात कमतरता, व्यर्थ आणि मानसिक चिंता संभवतात. लोकांना तुमच्या प्रति असलेल्या आसूयेमुळे समस्या उद्भवू शकतात. चोरीमुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. कुसंगत आणि वाईट सवयी लागण्याची शक्यता आहे.\nतुमच्या फिरण्याच्या आंतरिक इच्छेमुळे तुम्ही या काळात चंचल असाल. तुम्हाला एका कोपऱ्यात बसणे आवडत नाही. त्यामुळे तुम्हाला थोडा त्रास होईल. धार्मिक कार्यांकडे तुमचा ओढा असेल आणि तुम्ही तीर्थ पर्यटन कराल. हा काळ तुमच्यासाठी स्फोटक असेल आणि कारकीर्दीत दबाव निर्माण होईल. तुमचे वेस बेंटले ्तेष्ट आणि नातेवाईक यांच्याशी असलेल्या नात्यात दुरावा निर्माण होईल. रोजच्या कामाकडे नीट लक्ष द्या. तुमच्या कुटुंबियांच्या अपेक्षा पूर्ण करणे कठीण होईल. कोणत्याही प्रकारच्या उद्योगात शिरण्याची ही वेळ नव्हे. तुमच्या आईसाठी हा कसोटीचा काळ असणार आहे.\nतुम्ही एखादा नवीन प्रकल्प सुरू करण्याचा किंवा योजना राबविण्याचा विचार करत असाल तर नशीब तुमच्या बाजूने असेल. तुमच्या कारकीर्दीतही प्रगती होईल. तुमची काम करायची तयारी असेल तर हा तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल कालावधी आहे. तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी कराल आणि हुशारीने गुंतवणूक कराल. विरुद्ध लिंगी व्यक्तींचा सहवास लाभेल. तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून मिळणाऱ्या सहकार्यात वाढ होईल. चविष्ठ आणि उंची जेवणाप्रती तुमची चव विकसित होईल. घरी एखादे स्नेहभोजन होण्याची शक्यता आहे.\nया कालावधीत तुम्ही आत्मविश्वासपूर्ण असाल. सरकार किंवा सार्वजनिक जीवनात तुम्ही तुमच्या सत्तेचे आणि अधिकाराचे वजन वापरू शकाल. जवळचे प्रवास संभवतात आणि हे लाभदायी ठरू शकतात. मुक्तहस्ते खर्च कराल. तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील जवळच्या सदस्यामध्ये प्रकृतीच्या तक्रारी उद्भवण्याची शक्यता आहे. विशेषत: तुमच्या जोडीदाराला डोकेदुखी अथऴा डोळ्यांसंदर्भात त्रास होऊ शकतो.\nपैशाचा अपव्यय होईल. प्रेम, रोमान्स आणि आयुष्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन हा फार प्रोत्साहनपर असणार नाही. आय़ुष्यात येणाऱ्या विविध प्रसंगांना शांतपणे आणि समजूतदारपणे सामोरे जावे, हाच सल्ला आहे. कोणत्याही क्षेत्रात केवळ अंदाजावरून काम करू नका, त्यामुळे ते टाळणेच योग्य राहील. डोळे, प्लीहा या अवयवांशी निगडीत विकार उद्भवण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे तुम्ही या काळात निरुत्साही असण्याची शक्यता आहे. असत्य वागणूकीमुळे तुम्ही स्वत:ला संकटात टाकण्याची शक्यता आहे.\nहा तुमच्यासाठी संमिश्र घटनांचा काळ आहे. आऱोग्याच्या किरकोळ तक्रांरींकडे दुर्लक्ष करू नका. कारण या समस्यांचे भविष्यात गंभीर स्वरूपात रूपांतर होऊ शकते. अल्सर, संधीवात, मळमळ, डोक्याशी आणि डोळ्यांशी संबंधित तक्रारी, सांधेदुखी किंवा एखाद्या धातुमुळे होणारी जखम याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. तुमच्या मार्गात कठीण परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. परंतु, खच्चीकरण होऊ देऊ नका कारण तुमचा आत्मविश्वास तुमचे काम निभावून नेईल. सरकार किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वाद होण्यीच शक्यता आहे म्हणूनच या संदर्भात सतर्क राहण्याचा सल्ला आहे. सट्टेबाजारातील व्यवहार किंवा धोका पत्करण्यासाठी हा काळ अनुकूल नाही.\nहा काळात तुम्ही तुमच्या कारकीर्दीत मोठी झेप घ्याल. तुमचे सहकारी/भागिदारांकडून तुम्हाला लाभ होईल. अनैतिक मार्गाने पैसा कमावण्याकडे तुमचा कलजाईल. तुमची स्वयंशिस्त, स्वयंनिरीक्षण आणि स्वयंनियंत्रण हे तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. वरिष्ठ आणि अधिकारी व्यक्तींशी तुमचे मैत्रीपूर्ण संबंध राहतील आणि त्याचप्रमाणे तुमचे औद्योगिक वर्तुळ वाढेल. आरोग्याच्या तक्रारीमुळे तुमची मन:शांती ढळेल.\nतुमच्या आरोग्याबाबत तुमचे सजग असणे, आरोग्याची काळजी घेणे आणि गरजा पुरवणे यामुळे तुमची उर्जा अधिक चांगल्या प्रकारे तुम्ही वापरू शकता, कदाचित एखाद्या मैदानी खेळात भाग घेणे उचित ठरेल. तुमच्या उर्जेमुळे तुम्हाला अनेकांचे सहकार्य मिळेल. तुमच्या आनंदात आणि यशात तुमच्या जोडीदाराचा सहभाग असेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही नेतृत्व स्वीकारावे, यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात येईल. तुम्हाला आदर-सन्मान मिळेल आणि तुम्ही प्रसिद्ध व्हाल.\nतुमच्यातून वाहणाऱ्या उर्जेमुळे तुम्ही अनेकांना स्वत:कडे आकृष्ट कराल. तुमचे शत्रू तुम्हाला सामोरे येण्याचे धाडस करणार नाहीत. आर्थिक दृष्ट्या हा उत्तम काळ आहे. कामाच्या ठिकाणी असलेले सहकारी, मित्र आणि कुटुंबीय यांच्याशी चांगले संबंध ठेवण्याचे नवे मार्ग तुम्ही शिकाल. तुमचे संवाद कौशल्या विकसित केल्यामुळे, स्वत:शी व स्वत:च्या गरजांशी प्रामाणिक राहिल्यामुळे तुम्ही या काळात चांगला मोबदला मिळवाल. तुमच्या नोकरीच्या ठिकाणची परिस्थिती नक्की सुधारेल. तुमच्या सहकाऱ्यांकडून तुम्हाला हर प्रकारे मदत मिळेल. तुम्ही जमीन किंवा काही यंत्रांची खरेदी कराल. आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.\nकामातून किंवा व्यवसायातून मिळणारे उत्पन्न आणि पत उंचावेल आणि त्यातून अधिक लाभ होईल. विरोधकांची हार, वाढलेली संपत्ती, ज्ञानार्जन आणि वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. या कालावधीत होणार प्रवास लाभदायी असेल. हा प्रवास तुम्हाला मानवता, तत्वज्ञान आणि सखोल दृष्टी शिकवेल. व्यावसायिक आणि घरच्या पातळीवरील जबाबदाऱ्या सफाईदारपणे पार पाडाल.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/kopargav-corona-patient-update-4", "date_download": "2021-06-15T16:37:51Z", "digest": "sha1:V6E27ZPP7VHOWECIGA575PAHAXQQFIC3", "length": 6251, "nlines": 48, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "कोपरगावात 143 रूग्णांची भर करोनाने एकाचा मृत्यू", "raw_content": "\nकोपरगावात 143 रूग्णांची भर करोनाने एकाचा मृत्यू\nकोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav\nकोपरगाव शहरासह तालुक्यात 11 मे रोजी सापडलेल्या 157 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली त्यात 79 तर खासगी लॅब मधील 48 तसेच अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवलेल्या अहवालांपैकी 16 असे ऐकून 143 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे तर तालुक्यातील अंचलगाव येथील 65 वर्ष वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.\nकोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे आज दिवसात एकूण 143 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आहे. त्यात शहरातीलब्रिजलाल नगर येथील 1, अंबिका नगर येथील 2, भगवती कॉलनी येथील 1, साईसिटी येथील 1, गवारे नगर येथील 2, खडकी येथील 1, बेट येथील 3, गांधींनगर येथील 1, निवारा येथील 1, पोलिसस्टेशन येथील 1, गोरोबा नगर येथील 1, कोपरगाव येथील 1, येवला रोड येथील 1, सुभद्रा नगर येथील 1, ओम नगर येथील 3, लक्ष्मी नग�� येथील 1, राम मंदिर जवळ येथील 1,तेरा बंगले येथील 1,ब्राम्हण गल्ली येथील 1, अंबिका चौक येथील 1, इंदिरापथ येथील 15, गजानन नगर येथील 1, कोर्ट रोड येथील 1 तर ग्रामीण मधील वारी येथील 13, येसगाव येथील 7, तिळवणी येथील 1, डाऊच येथील 3, हिंगणी येथील 1, खिर्डी गणेश येथील 1, टाकळी येथील 3, रवंदे येथील 2, ब्राम्हणगाव येथील 1, सोनारी येथील 1, कुंभारी येथील 2, नाटेगाव येथील 2, धोत्रे येथील 1, कान्हेगाव येथील 2, घारी येथील 2, पांगरी येथील 1, बहादरपूर येथील 1, माहेगाव देशमुख येथील 2, नगदवाडी येथील 1, वेळापूर येथील 2, बक्तरपूर येथील 1, कारवाडी येथील 5, धामोरी येथील 1, संवत्सर येथील 4, करंजी येथील 10, शिंगणापूर येथील 4, कोकमठाण येथील 2, भोजडे चौकी येथील 1, कोळगाव थडी येथील 1, गोधेगाव येथील 1, संजीवनी येथील 1, पढेगाव येथील 4, आंचलगाव येथील 1, मंजूर येथील 1, पोहेगाव येथील 1,सडे येथील 1, नाटेगाव येथील 1, कोळपेवाडी येथील 3, जे. कुंभारी येथील 1 असे 157 व्यक्तींचे अहवाल हे पॉझिटिव्ह आहे.\nकोपरगाव तालुक्यात आज 12 मे पर्यंत ऐकून दहा हजार 565 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून आठ हजार 306 रुग्ण बरे झाले आहे. तसेच 1192 क्टिव पेशंट आहे तर आज पर्यंत ऐकून 43 हजार 81 लोकांची करोना चाचणी करण्यात आली. कोपरगावात करोना पॉझिटिव्ह होणार्‍यांची टक्केवारी 24.10 तर मृत्यू चे प्रमाण 1.41 टक्के आहे. आतापर्यंत 158 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://adarshmaharashtra.in/category-news/67/pandharapura", "date_download": "2021-06-15T15:31:41Z", "digest": "sha1:M74VLCTL5VYJ7GUWVNCUPDNU4I3S4DGN", "length": 5428, "nlines": 141, "source_domain": "adarshmaharashtra.in", "title": "Contact", "raw_content": "\nघोडेगाव बौद्ध वस्ती येथे... - Read Now करोनाच्या संभाव्य तिसऱ्या... - Read Now DRDO ने विकसित केलेल्या... - Read Now फलटण शहरासह तालुक्यातील ८... - Read Now माजी गृहमंत्री अनिल देशमुख... - Read Now\nलॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे प्रकाश आंबेडकरांविरुद्ध...\nपंढरपूर : कोरोनाच्या अनुषंगाने लॉकडाऊन काळात प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात असताना जमाव जमवून मास्क न घालता सोशल...\nविठ्ठल मंदिर उघडण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात १ लाख वारकरी...\nपंढरपूर (प्रतिनिधी) : यापूर्वी दलितांना विठ्ठल मंदिर प्रवेशासाठी साने गुरुजींचं आंदोलन सर्वश्रुत आहे तर सर्व धर्मियांना प्रवेश...\nविश्वसनीय पत्रकारितेसाठी तुमचा सहभाग आणि योगदान आवश्यक आहे.\nसहभाग निधी साठी इथे क्लिक करा\nपॉर्थ पवा�� राजकारणातील लंबी रेस का घोडा असू शकतो का \nघोडेगाव बौद्ध वस्ती येथे बौद्धविहार...\nकरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासुन...\nDRDO ने विकसित केलेल्या अँटी-कोविड...\nमी आता सेक्स करीत नाही, मी पूर्णपणे...\nमानवी विकृतीची परिसीमा; मालवणीत...\nअभिनेते भाऊ कदम यांनी आगरी समाजाची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://jobtodays.com/mpsc-group-c-result-2018/", "date_download": "2021-06-15T15:15:44Z", "digest": "sha1:IZVMTURATBOTS2OUYHZQU7YYIXEAE7SI", "length": 16575, "nlines": 226, "source_domain": "jobtodays.com", "title": "MPSC Group C Result 2018 महाराष्ट्र गट-क सेवा परीक्षा निकाल pdf available", "raw_content": "\nस्पर्धा परीक्षा संपूर्ण माहिती\nHome/MPSC Results/MPSC महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा निकाल\nMPSC महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा निकाल\nऑफिस अटेंडंट भरती प्रवेशपत्र RBI Admit Card 2021\nसरळसेवा परीक्षार्थी साठी खुशखबर \nजाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे\nमहाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा निकाल २०१८ – उपनिरीक्षक प्रतीक्षा यादीद्वारे शिफारस केलेल्या पात्र उमेदवारांची यादीः\nमहाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०१८ निवड यादी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nइतर महत्वाच्या जाहिरात :\nएमपीएससी (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) – गट-क सेवा मुख्य परीक्षा 2018 – उपनिरीक्षक पदांच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. आम्ही आमच्या लेखातील महाराष्ट्र गट-सी सेवा मुख्य परीक्षा २०१–उपनिरीक्षक पात्र उमेदवारांची थेट डाउनलोड लिंक प्रदान करीत आहोत. अर्जदार ज्याने ग्रुप-सी सर्व्हिस मुख्य परीक्षा २०१ – साठी अर्ज केला आहे – सब इन्स्पेक्टर पोस्ट, खाली दिलेल्या लिंकवरून यादी डाउनलोड करू शकेल. एमपीएससी ग्रुप-सी सर्व्हिस मुख्य परीक्षा २०१–उपनिरीक्षक पात्र प्रतीक्षा यादीच्या प्रतीक्षा यादीसाठी पात्र उमेदवारांची यादी मिळविण्यासाठी खालील लिंकचा वापर करा. MPSC Maharashtra Group-C Service Main Examination Result 2018\nमहाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा निकाल २०१८ – उपनिरीक्षक प्रतीक्षा यादीद्वारे शिफारस केलेल्या पात्र उमेदवारांची यादीः\nमहाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०१८ निवड यादी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nनोकरी विषयक सर्व माहिती मिळविण्यासाठी आमच्या ॲप ला आजच डाऊनलोड करा\nटीप : ऑनलाइन अर्ज भरताना घ्यावयाची काळजी / सूचना\nइच्छुक व पात्र उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरात डाउनलोड करून व सर्व सूचना वाचून नंतरच अर्ज भरण्यास सुरुवात करावी. अगोदर सर्व कागदपत्रे जवळ घेऊन अर्ज भरण्यास सुरुवात करावी. लॉगिन ID / रजिस्ट्रेशन क्रमांक व पासवर्ड सुरक्षित जपून ठेवावा तो भविष्यात उपयोगी पडेल.\nजाहिरात मध्ये काही स्पष्टता वाटत नसल्यास आस्थापनेच्या मूळ वेबसाइट ला भेट द्यावी किंवा दिलेल्या क्रमांकावर संपर्क करावा Interested Candidates Can Read the Full Original Notification Carefully Before Apply\nइतर महत्वाच्या जाहिरात :\nपोलीस भरती जाहिरात 2019 – 20\nसरकारी नोकरी परीक्षा दिनांक\nमुंबई महानगरपालिका भरती 2020 10 वी\nबाल विकास अधिकारी भरती 2020 परिचर, कम्प्युटर ऑपरेटर 187 पदे\n3485 पदे आरोग्य विभाग औरंगाबाद,परभनी.जालना,हिंगोली भरती\nपुणे महानगरपालिकेत 177 पद भरती Last Date 5 May 2020\nMPSC Updates-MPSC आयोग परीक्षा दिनांक सूचना\nAll सर्व जिल्यानुसार सरकारी नोकरी\nबृहन्मुंबई महानगरपालिका वाहनचालक पदाची सरळसेवा भरती\nNHM पुणे, सोलापूर, सातारा भरती 2020\nसर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड डाउनलोड करा\nमोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज टेस्ट सोडवा\nनवीन सरकारी नोकरी अपडेट्स नोकर्‍या पहा\nMPSC STI मुख्य प्रश्नपत्रिका डाउनलोड करा\nमहाराष्ट्र गट-क सेवा कर सहायक मुख्य परीक्षा अभ्यासक्रम २०२०\nमहाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा प्रश्नपत्रिका डाउनलोड\nमहाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पुर्व परीक्षा अभ्यासक्रम २०२०\nMPSC लिपिक 2019 निकाल जाहीर\nMPSC कक्ष अधिकारी मुख्य परीक्षा अभ्यासक्रम\nमहाराष्ट्र राज्य 12 वी परीक्षा 2020 निकाल पहा लिंक\nमहाराष्ट्र गट क सेवा (मुख्य) परीक्षा 2019 अंतिम निकाल\nPrevious महाराष्ट्रातील खाजगी नोकर्‍या\nNext सिक्युरिटीज अँड एक्सचेन्ज बोर्ड ऑफ इंडिया भरती २०२०\nMPPSC Exam नवीन तरिखा जाहीर करण्यात आल्या\nआरोग्य विभाग ऑनलाइन कोर्स 2021\nफ्री जॉब अलर्ट App डाउनलोड करा\nफ्री सरकारी जॉब अलर्ट मोबाइल वर मिळवा\nमोफत सरकारी नोकरी अलर्ट मिळवा\nस्पर्धा परीक्षा पुस्तक यादी\nस्पर्धा परीक्षा अभ्यास विडियो\nस्पर्धा परीक्षा सराव प्रश्न पत्रिका\nऑफिस अटेंडंट भरती प्रवेशपत्र RBI Admit Card 2021\nसरळसेवा परीक्षार्थी साठी खुशखबर \nMPPSC Exam नवीन तरिखा जाहीर करण्यात आल्या\nऑफिस अटेंडंट भरती प्रवेशपत्र RBI Admit Card 2021\nसरळसेवा परीक्षार्थी साठी खुशखबर \nMPPSC Exam नवीन तरिखा जाहीर करण्यात आल्या\n12 वी पास सरकारी नोकरी\nमहाराष्ट्र आरोग्य विभाग अभ्यासक्रम 2021\nआरोग्य विभाग संपूर्ण नोट्स PDF\nआरोग्य विभाग भरती परीक्षा अभ्यासक्रम PDF डाउनलोड\nसराव प्रश्नसंच डाउनलोड करा\nपदानुसार नुसार सरकारी नोकरी पहा पदानुसार नुसार सरकारी नोकरी: […] Commerse Jobs […]...\nपदानुसार नुसार सरकारी नोकरी पहा पदानुसार नुसार सरकारी नोकरी: […] आयुष नोकरी […]...\nपदानुसार नुसार सरकारी नोकरी पहा पदानुसार नुसार सरकारी नोकरी: […] MBBS नोकरी […]...\nपदानुसार नुसार सरकारी नोकरी पहा पदानुसार नुसार सरकारी नोकरी: […] नर्स नोकरी […]...\nशिक्षणांनुसार सरकारी नोकरी उपलब्ध पहा शिक्षणांनुसार सरकारी नोकरी, latest nokri: […] नोकरी पहा […]...\nऑफिस अटेंडंट भरती प्रवेशपत्र RBI Admit Card 2021\nसरळसेवा परीक्षार्थी साठी खुशखबर \nMPPSC Exam नवीन तरिखा जाहीर करण्यात आल्या\nराष्ट्रीय आरोग्य अभियान अहमदनगर भरती\nMPSC सहायक वन संरक्षक पूर्व परीक्षा अभ्यासक्रम\nराष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी भरती २०२०\nनाबार्ड कंसल्टेंसी सर्विसेज (NABCONS) भरती 2020\nएनएचएम सांगली भरती 2020 डाऊनलोड pdf\nहॉलटीकेट (प्रवेश पत्र) 2020 pdf डाऊनलोड करा\nइंडियन आर्मी भरती 2020\nसेंट्रल कोलफिल्ड लिमिटेड मध्ये ‘अप्रेंटिस’ 1565 भरती\nऑफिस अटेंडंट भरती प्रवेशपत्र RBI Admit Card 2021\nसरळसेवा परीक्षार्थी साठी खुशखबर \nMPPSC Exam नवीन तरिखा जाहीर करण्यात आल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://news7.co.in/1351/", "date_download": "2021-06-15T17:00:27Z", "digest": "sha1:TNMB6AH32Q7WU7453KSEBCHSQ435ST4F", "length": 11831, "nlines": 184, "source_domain": "news7.co.in", "title": "गोविंदपुर येथिल स्वस्त धान्य दुकानात ९२ क्विंटलचा घोळ – News 7", "raw_content": "\nममता मेमोरियल हॉस्पिटलची मान्यता रद्द, जिल्हाधिकऱ्यांचे आदेश\nबजाजनगरात तिसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकून महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न\nवादळामुळे घरावरचे छपर उडाले;संसार आला उघडयावर\nआमदार बंब यांनी उभारले 100 खाटाचे कोविड हॉस्पिटल\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\nभरधाव वेगात जाणारे रेतीचे टिप्पर उलटलेचालक जखमी\nमहादेवाचे संहारक अस्त्र ‘ त्रिशूळ’ ची पुजा करताना वृद्धाची मान अडकून मृत्यू\nअखेर गंगापूर फाटा या ठिकाणी बस थांबण्याचे आदेश\nकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गंगापूरचा आठवडी बाजार बंद\nपगारवाढीसाठी विप्रोच्या कामगारांचे चार दिवसापासून उपोषण सुरु\nHome/आपला जिल्हा/अमरावती/गोविंदपुर येथिल स्वस्त धान्य दुकानात ९२ क्विंटलचा घोळ\nगोविंदपुर येथिल स्वस्त धान्य दुकानात ९२ क्विंटलचा घोळ\nचादुरबाजार तालुक्यातिल गोविंदपुर या ठिकाणी रास्त भाव दुकानात मोठ्या प्रमानात घोळ होत असल्याने तेथिल ग्रामपंचायत सदस्य अरविंद मोतिराम धामडे यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी अमरावती यांचे कार्यालयात लेखी तक्रार दिली. जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे पत्राचे अनुषंघाने तालुका पुरवठा अधिकारी शैलेश देशमुख यांनी गावातिल एकुन ८८ शिधापत्रीका धारक यांचे बयान घेतले तपासात अनेक सदोष प्रकरण पुढे आले कोरोणाचा प्रसार होवू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय आधार प्राधिकरण सवलत देण्यात आली. याचा गैरफायदा घेत प्राधान्य गटाच्या लाभार्थीना पावत्या न देताच धान्य वाटप करण्यात आले. तपासाअति नियमित धान्य वाटपात गहु ३३,६९ क्विंटल तांदुळ ४२,२० सागर १,९६ क्विंटल तर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतिल गहु ६,१२क्विंटल तांदुळ ७,४८ क्विंटल चनादाळ १८ किलो इतका मोठ्या प्रमानात अपहार व दुकानात शिल्लक व प्रत्यक्ष धान्य साठा यामध्ये गहु २० किलो तांदुळ २५ किलो इतका कमी असल्याचे आढळून आले. तपासाअति व लाभार्थी यांचे बयानावरुन त्यांना आतापर्यन्त कमी दिलेले व नियमित मोफत योजनेतिल धान्य साखर दाळ विचारात घेता दुकानात एकून ४०,०१ क्विंटल गहु ४९,९३ क्विंटल तांदुळ १,९६ क्विंटल साखर १८ किलो चनादाळ इतक्या मोठ्या प्रमानात धान्य अपहार झाल्याचे निष्पंन झाले तसेच स्वस्त धान्य दुकान प्राधिकरण पत्र धारक विजय ओंकारराव सुताने यांचे कडुन अपहारीत धान्याची बाजारभावाने वसुली करुन परवाना रद्द करणेबाबतचा अहवाल तालुका पुरवठा निरिक्षक शैलेश देशमुख यांनी दिला असून सदर प्रकरण जिल्हा पुरवठा अधिकारी अमरावती यांचे कड़े वर्ग करण्यात यावे असा अहवाल तहसिलदार धीरज थुल यांचे कड़े सुपुर्द करण्यात आला.\nवादळामुळे घरावरचे छपर उडाले;संसार आला उघडयावर\nअमरावती शहरात 48 तासांत कोरोनाचे 24 बळी\nअमरावती जिल्ह्यातील लॉकडाउनवरून पालकमंत्री व खासदार यांच्यात आरोप प्रत्यारोप\nविनामास्क व बेशिस्त बुलेटस्वाराचा वाहन परवाना रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई\nविनामास्क व बेशिस्त बुलेटस्वाराचा वाहन परवाना रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई\nममता मेमोरियल हॉस्पिटलची मान्यता रद्द, जिल्हाधिकऱ्यांचे आदेश\nबजाजनगरात तिसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकून महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न\nवादळामुळे घरावरचे छपर उडाले;संसार आला उघडयावर\nआमदार बंब यांनी उभारले 100 खाटाचे कोविड हॉस्पिटल\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\nबजाजनगरात तिसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकून महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न\nवादळामुळे घरावरचे छपर उडाले;संसार आला उघडयावर\nआमदार बंब यांनी उभारले 100 खाटाचे कोविड हॉस्पिटल\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A/", "date_download": "2021-06-15T16:52:03Z", "digest": "sha1:IHF6V42LXUV6KFZ63Z5A6A7VNLKVQO7Q", "length": 8840, "nlines": 147, "source_domain": "policenama.com", "title": "सायबर सिक्युरिटी रिसर्च Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\ndouble murder in pune today | पुण्याच्या धानोरीत राहणार्‍या आई अन् मुलाचा खून,…\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 9,350 नवीन…\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nGoogle आणि Apple अ‍ॅप स्टोरवरून हटवले 7 धोकादायक अ‍ॅप्स, तुम्ही तात्काळ फोनमूधन डिलीट करा\n‘गुगल प्ले’ स्टोरनं स्कॅनर-2 सह हटवली 6 अ‍ॅप्स, जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये असतील तर…\nनवी दिल्ली : गुगलने प्ले स्टोरवरून कन्व्हेनियंट स्कॅनर-2 आणि सेफ्टी अ‍ॅपलॉकसह सहा अशी मोबाईल अ‍ॅप्लीकेशन्स हटवली आहेत, ज्यामध्ये मालवेयर दडलेला होता. हटवण्यात आलेल्या अ‍ॅप्सध्ये पुश मेसेज-टेक्सटींग अँड एसएमएस, इमोजी वॉलपेपर, सेपरेट डॉक…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nVideo : नुसरत सोबतचा विवाह मान्य आहे की नाही\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nPune News | ‘मी तुला खूप लाईक करतो’ \nCorona Vaccination: लस घेतली नाही तर सिमकार्ड होणार Block,…\nPune News | पुणे विभागात म्हाडाच्या घराला प्रचंड प्रतिसाद; 3…\nDilip Walse Patil | मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा\ndouble murder in pune today | पुण्याच्या धानोरीत राहणार्‍या…\nकिडनीच्या समस्येने पीडित लोकांनी कोरोना संसर्गापासून…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nCovid-19 | पोस्ट कोविड डायबिटीज पेशंटने आहारात…\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत ���ुसळधार पावसाचा इशारा\nDilip Walse Patil | मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा\nGold Price Today | सोनं 8000 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या…\nSelfie Point Pune | सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\ndouble murder in pune today | पुण्याच्या धानोरीत राहणार्‍या आई अन् मुलाचा खून,…\nशेतकरी बांधवांनो पेरणी करताय थोड थांबा, कृषी विभागाने केले…\nगुगलने सुरू केली फोटो हाईड करण्याची सुविधा, अशा प्रकारे लपवा पर्सनल…\nआता ‘पाकिस्तान क्रिकेट लीग’वरही ‘सट्टा’; सट्टेबाजी करणार्‍या 4 जणांना…\nBribery Case | 50 हजाराच्या लाच प्रकरणी मुख्य विधी सल्लागार मंजूषा इधाटे यांना पोलीस कोठडी\n पैलवान सुशील कुमार प्रकरणाला वेगळं वळण; युक्रेनच्या ‘त्या’ महिलेचा पोलिसांकडून शोध सुरु\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन हंसराज झाला बेरोजगार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/others/national-international/problems-with-bleeding-and-blood-clots-after-taking-the-corona-vaccine", "date_download": "2021-06-15T16:53:55Z", "digest": "sha1:ID5N4JGDT3UFMNMW7JSZW3HGSGBXN24G", "length": 12882, "nlines": 75, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "problems with bleeding and blood clots after taking the corona vaccine", "raw_content": "\nकरोना लस घेतल्यानंतर रक्तस्राव आणि रक्ताच्या गाठी होण्याची समस्या\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली महत्वाची सूचना आणि माहिती\nनवी दिल्ली - करोनाला रोखण्यासाठी सरकारकडून करोना प्रतिबंधक लसीकरणावर भर दिला जात आहे. अशावेळी कोविशील्ड लस घेतल्यानंतर काहीजणांना रक्तस्राव आणि रक्ताच्या गाठी होण्याची समस्या दिसून येत आहे. सोमवारी (दि. 17 मे) लसीकरणानंतरच्या दुष्परिणामाचा अभ्यास करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने याबाबत माहिती दिली आहे.\nत्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने, एक महत्वाची सूचना आणि माहिती दिली आहे. आरोग्य कर्मचारी आणि करोना प्रतिबंधक लस घेणार्‍या अन्य लोकांना थ्रोम्बोएम्बोलिक सिम्पटम्स बाबत जागरुक करा, अशी सूचना आरोग्य मंत्रालयाने केली आहे. करोना लस घेतलेल्या लोकांमध्ये ही लक्षणं दिसून येत आहे. केंद्र सरकारने दिलेल्या यादीतील लक्षणं ही रक्त गोठण्याच्या समस्येसंदर्भात आहेत.\nआरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोविशील्ड लस घेतलेल्या लोकांमध्ये थ्रोम्बोएंबोलिक सिम्पटम्स दिसून येत आहेत. त्यामुळे लसीकरणानंतर कोणतीही आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्यापूर्वीच त्याबाबत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. थ्रोम्बोएंबोलिक सिम्पटम्स हे लस घेतल्यानंतर साधारणपणे 20 दिवसांच्या आत दिसून येतात. या लक्षणांबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण केल्यास त्यांना याबाबत माहिती मिळेल आणि ते काळजी घेतील, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.\nसमितीने दिलेल्या अहवालानूसार, भारतात 3 एप्रिलपर्यंत 7 कोटी 54 लाख 35 हजार 381 लोकांना लस दिली होती, ज्यामध्ये 6 कोटी 86 लाख 50 हजार 819 जणांना कोविशिल्ड आणि 67 लाख 84 हजार 562 जणांना कोव्हॅक्सिन देण्यात आली होती. यादरम्यानच ब्रिटनमध्ये लस घेतल्यानंतर रक्तस्राव आणि रक्ताच्या गुठळ्या होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. तेव्हा भारतात लसीकरणानंतरच्या दुष्परिणामाचा अभ्यासासाठी स्थापन केलेल्या समितीने याबाबत तपास सुरू केला होता. यादरम्यान 6 कोटी 59 लाख 44 हजार 106 जणांनी पहिला आणि 94 लाख 91 हजार 275 जणांनी दुसरा लसीचा डोस घेतला होता. तपासादरम्यान यामधील 23 लोकांनी लस घेतल्यानंतर दुष्परिणाम होत असल्याची तक्रार दिली होती. सर्व तक्रारी कोविन वेबसाईटच्या माध्यमातून 753 जिल्ह्यांपैकी 684 जिल्ह्यांमध्ये नोंदवल्या गेल्या होत्या.\nआरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे, ब्रिटनमध्ये 10 लाख लोकांपैकी 4 जणांमध्ये लोकांमध्ये रक्तस्राव आणि रक्ताच्या गुठळ्या झाल्याचे समोर आले होते. जर्मनीमध्ये 10 लाख लोकांपैकी 10 लोकांमध्ये अशा प्रकारे दुष्परिणाम आढळले. भारतात हा आकडा 0.61 इतका आहे. आतापर्यंत देशात 16.42 कोटींहून अधिक कोविशिल्ड लसीचे डोस दिले गेले आहेत. त्यामुळे भारत सरकार सातत्याने या प्रकरणांवर नजर ठेवून आहे.\nब्लीडिंग आणि क्लोटिंगच्या तक्रारी\nकरोनाची लस घेतल्यानंतर ब्लीडिंग (रक्त वाहणे) आणि क्लोटिंग (रक्ताच्या गाठी) होणं ही समस्या भारतात कमी प्रमाणात पाहायला मिळत आहे. मात्र, लसीकरणाची गती वाढल्यास थ्रोम्बोएंबोलिक सिम्पटम्सचे प्रमाणही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारताच्या काही भागात कोविशील्ड लस घेतल्यानंतर थ्रोम्बोएंबोलिक सिम्पटम्स दिसून येत आहेत. अशाच काही घटना 11 मार्च 2021 रोजी पाहायला मिळाल्या होत्या. अशा समस्या समोर आल्यानंतर सरकारकडून त्याबाबत पडताळणी करण्यात आली आणि त्याचा एक अहवाल तयार करण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे हा विस्तृत अहवाल सादर करण्यात आला आहे.\nक्लोटिंग आणि ब्लीडिंगबाबत समितीने आपला अहवाल सादर केला आहे. या अहवालात 498 गंभीर प्रकरणांवर अभ्यास करण्यात आला आहे. त्यातील 26 प्रकरणे थ्रोम्बोएंबोलिकशी संबंधित असल्याचे समोर आले. यामध्ये तुमच्या धमन्यांमध्ये रक्ताच्या गाठी तयार होतात. तसंच या गाठी फुटून अन्य धमन्यांना नुकसान होण्याची शक्यता असते. असे प्रकार कोविशील्ड लस घेतलेल्या लोकांमध्ये जास्त प्रमाणात आढळून आले आहेत. असं असलं तरी त्याचा दर प्रति 10 लाख डोसमध्ये 0.61 टक्के आहे. दरम्यान, कोव्हॅक्सीन लसीबाबतही अशी लक्षणं आढळून आली आहेत. पण ती गंभीर नसल्याचं आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.\nथ्रोम्बोएंबोलिक सिम्पटम्सच्या तक्रारी ब्रिटन आणि जर्मनीमध्ये जास्त प्रमाणात समोर आल्या आहेत. थ्रोम्बोएंबोलिक सिम्पटम्स कोणत्याही देशातील कोणत्याही व्यक्तीमध्ये पाहिला जाऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते युरोपीय देशांच्या तुलनेत दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशियाई देशांमध्ये या समस्या कमी आहेत. भारतात या समस्या आढळून आल्या आहेत, मात्र लक्षणं गंभीर नाहीत.\nथ्रोम्बोएंबोलिक सिम्पटम्समध्ये आढळणारी बारा लक्षणे\nश्‍वास घेण्यास त्रास होणे\nइंजेक्शन केलेल्या जागेच्या बाजूला त्वचेवर लाल डाग उठणे\nउलटी होणं आणि पोटात दुखणे किंवा फक्त पोटात दुखणे\nउलटी आणि डोके दुखणे किंवा फक्त डोके दुखी\nअशक्तपणा, हात किंवा शरीराच्या अन्य भागाला पॅरालिसिस (चेहर्‍यावरही)\nनजरेसमोर अंधारी येणे, डोळे दुखणे किंवा वस्तू दोन-दोन दिसणे\nमानसिक स्थितीत बदल, कन्फ्युजन किंवा डिप्रेशन\nअशी शारीरिक स्थिती जी चिंता वाढवेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA-%E0%A4%86%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%B0/", "date_download": "2021-06-15T15:36:45Z", "digest": "sha1:YH2NI3QOUZSZWK75VXHZZ53YLHX7UCD2", "length": 14945, "nlines": 124, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "आजारी भाजप आघाडी सरकार बरखास्त करा:शिवसेना | गोवा खबर", "raw_content": "\nHome राजकारण खबर आजारी भाजप आघाडी सरकार बरखास्त करा:शिवसेना\nआजारी भाजप आघाडी सरकार बरखास्त करा:शिवसेना\nगोवा खबर:भाजप आघाडी सरकारातील दोन मंत्री हॉस्पिटलमध्ये आहेत. कित्येक मंत्री आजारी तर मुख्यमंत्री सारखे गुढ आजारपणाच्या उपचारासाठी सारखे अमेरिकेत जात असल्याने प्रशासनाची तब्येत जास्तच गंभीर बनली आहे.त्यामुळे सरकार बरखास्त करून लोकांना हवे तसे तंदुरुस्त सरकार स्थापन करण्याची संधी द्यावी, अशी मागणी शिवसेना राज्य प्रमुख जितेश कामत यांनी केली आहे.\nशिवसेना आज पासून राज्यभर स्वाक्षरी मोहीम राबवून राज्यपालाना निवेदन सादर करणार आहे.\nकायदा व सुव्यवस्थेचे तर तीन तेरा वाजले असून हे सरकार साध्या मंगळसुत्र चोरट्यांना सुध्दा पकडण्यात असफल झाले असल्या बद्दल नाराजी व्यक्त करून कामत म्हणाले, खुद्द मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या मतदारसंघात काही दिवसांपूर्वी एका महिलेचे पहाटे अपहरण करून तिला चाकूचा धाक दाखवून दागिने लुटण्याचा प्रकार घडला आहे. पोलिस त्या लुटारुंना पकडायला असमर्थ ठरले आहेत.ही स्थिती पाहिली तर गृहमंत्री आपल्या कर्तव्यात अपयशी ठरले आहेत असेच म्हणावे लागेल. तपास करण्याचे सोडाच उलट तक्रार नोंदवायला गेले असता पोलीसानी त्यांना अशा घटनांपासुन बचाव करण्यासाठी मंगळसुत्र न घालण्याचा अजब सल्ला दिला असल्याबद्दल कामत यांनी संताप व्यक्त केला.\nछोट्या गुन्हेगाराना पकडायला असमर्थ आणि मोठ्या गुन्हेगाराना आश्रय देणारे हे सरकार असल्याचा आरोप करून कामत म्हणाले, फॉर्मेलीनयुक्त मासळी देऊन ज्यांनी गोंयकारांना विष पाजले त्यांच्या विरूध्द अजून गुन्हा नोंदविण्यात आला नाही. त्याऊलट त्यांच्या बचावासाठी अन्न व औषध निर्देशनालयाचा अहवालच बदलण्यात आला. म्हादई बाबतीत लवादाचा आदेश धुडकावून कर्नाटकाने कळसा भंडूरा नाल्याचे काम चालूच ठेवले. त्या विरोधात जर वेळीच अवमान याचिका दाखल केली असती तर कदाचित आपण लढा जिंकलो असतो पण तिथेही लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून म्हादईचे विभाजन होऊ देणाऱ्या भाजप सरकारला कंटाळले असल्याचे कामत यांनी यावेळी सांगितले.\nपरप्रांतीय कंत्राटदारानी हलक्या दर्जाची कामे केल्यानेच गोव्यातील रस्ते खड्डेमय झाले असून रोज अपघात होत आहेत. कत्रांटदार व जबाबदार अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करायचे सोडून त्यांच कंत्राटदाराना पुन्हा शेकडो कोटींची कंत्राटे सरकारने दिली असून शिवसेनेने सरकारचा निषेध केला आहे,याकडे कामत यांनी लक्ष वेधले.\nरस्त्यावर पडलेले खड्डे हे बांधकाम खात्यातील भ्रष्टाचाराचे ज्वलंत उदाहरण असल्याचा आरोप करून कुठे गेली झीरो टॉलरेन्स टू करप्शनची घोषणा असा खरमरीत सवाल कामत यांनी उपस्थित केला.\nराज्य सरचिटणीस मिलिंद गावस यांनीही सरकारी कारभारावर जोरदार टिका केली. सार्वजनिक बांधकाम खात्यात कामांच्या निविदा काढण्यात येते तेव्हा सरकारने निविदात नमूद केलेल्या अंदाजे खर्चापेक्षा फक्त २० टक्केच खाली येण्याची मर्यादा आहे. सदर मर्यादेमुळे कित्येक कत्रांटदार २० टक्क्यांच्या टप्प्यावर निविदा भरत असुन कंत्राट देण्याचा पूर्ण अधिकार बांधकाम खात्यातील मंत्र्यांकडे येतो. या मर्यादित अधिकारामुळे भ्रष्टाचारास भरपूर वाव मिळत असून २० टक्क्यांची मर्यादा काढुन टाकण्याची मागणी गावस यांनी केली.\nया मर्यादेमुळे सरकारच्या तिजोरीलाही फटका बसत असून आधी हा रोग फक्त बांधकाम खात्यातच होता पण आता त्याचा फैलाव जलस्रोत खाते आणि औद्योगिक महामंडळातही झाला असल्याची टीका गावस यांनी केली. कोलवाळ येथील सहाय्यक महामार्ग अभियंत्याना घेराव घातला तेव्हा तेथील पडलेल्या खड्ड्यांच्या दुरूस्तीचे काम एम व्ही राव ह्या बड्या कंत्राटदाराकडे असल्याचे समजून आले. त्याला ७ मे रोजीचा आदेश असुनही तो ते करण्यास पूर्णपणे अपयशी ठरला असून त्याला ब्लैकलिस्ट मध्ये टाकावे आणि त्याच्याकडील ४०० करोड रूपयांचे महामार्गाचे काम रद्दबातल ठरवून नवीन निविदा काढण्यात यावी अशी, मागणी गावस यांनी केली आहे.\nराव कत्रांटदार यांचे कोणत्या राजकीय पुढाऱ्यांशी लागेबांधे आहेत हे सर्वश्रुत आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री ढवळीकर यांनी जाहीर केल्या प्रमाणे राव यांच्या कामाची सुरक्षा ठेवी आधी जप्त करण्याचे धाडस दाखवावे अशी मागणी गावस यांनी केली अाहे.\nकित्येक बांधकाम विभागाच्या कार्यालयात अभियंत्यांच्या बढत्या होऊन सुध्दा त्यांच्या नेमणुका रखडल्यामुळे खुर्च्या खाली असून रस्त्याची अवस्था बघायला जबाबदार माणुसच नसणे हे ही एक कारण असल्याचे सांगून गावस म्हणाले, बांधकाम मंत्र्यांच्या बंगल्यावर चाललेल्या विशिष्ट नेमणुकांच्या पावणीमुळेच खुर्च्या खाली आहेत अशी शंका घ्यायला वाव आहे.\nPrevious articleमुख्यमंत्री पर्रिकर अमेरीकेतून उद्या पोचणार गोव्यात\nNext articleलुपिनच्या कमवा आणि शिका उपक्रमातील तिसऱ्या बॅचची सांगता\nकॉंग्रेसच्या अग्रण�� संघटना पक्ष मजबुत करण्यासाठी महत्वाची भुमीका बजवणार : दिनेश राव\nकॉंग्रेस पक्षाच्या नवीन माध्यम विभागाची घोषणा\nरॉय फर्नांडिसवरील हल्ल्याचा युवा कॉंग्रेसने केला निषेध\nकळंगुट पोलिसांकडून सेक्स रॅकेट उध्वस्त;2 दलालांना अटक,3 युवतींची सुटका\nगोव्यात 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर रोजी जॅझ इंडिया सर्किट गोवाचे आयोजन\nमुख्यमंत्र्यांच्याहस्ते देवस्थान नियम पुस्तकाचे प्रकाशन\nसरदार वल्लभभाई पटेल यांच्यामुळे आज भारतीय एकसंध – पंतप्रधान मोदी\nनिवडून आल्यानंतर पणजीत राहणार:गिरीश\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nआत्मनिर्भरतेसाठी विज्ञानाचे मूल्य-चक्र महत्वाचे : पंतप्रधान\nमुख्यमंत्र्यानी उधळपट्टी प्रथम बंद करावी : बुयांव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.firstmaharashtra.com/tag/guidance/", "date_download": "2021-06-15T15:58:05Z", "digest": "sha1:Z3ZUNXYE5NI46KMTHJOJZUMPYIUY2EUL", "length": 3321, "nlines": 76, "source_domain": "www.firstmaharashtra.com", "title": "Guidance – First Maharashtra", "raw_content": "\nExclusive : मुंबई ‘महापौर’ पुन्हा परिचारिकेच्या भूमिकेत\nमुंबईसह महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना या रुग्णांची सेवा करणाऱ्या…\nशिवसंग्राम रोजगार – व्यवसाय मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न, आ. मेटे…\nबीड : आमदार विनायक मेटे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रोजगार व व्यवसाय मार्गदर्शन मेळावा बीड…\nडिजिटल मिडियातील पत्रकारांना संचारबंदी निर्बंधातून वगळावे – राजा माने\nजनसेवेसाठी एक माध्यम म्हणून मी राजकीय जीवनात – सुनील माने\nभाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर ‘नीलेश राणे’ यांना जवाबदारी\nमहाराष्ट्राच्या संत परंपरेवर आधारित सुंदर व सुबक अशा चित्ररथाचे काम अंतिम टप्प्यात\n” पिटर ” मैत्रीची भावनिक गोष्ट, 22 जानेवारीला प्रदर्शित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/ashii-hii-divaalii/1bm30upd", "date_download": "2021-06-15T16:52:37Z", "digest": "sha1:7424L2Q5TKOYJK5N4U24DEF6GUWMP2LE", "length": 23570, "nlines": 318, "source_domain": "storymirror.com", "title": "अशी ही दिवाळी | Marathi Inspirational Story | Suchita Kulkarni", "raw_content": "\nरामा आणि रमा हे मस्त जोडपं. हसतखेळत आनंदी कुटुंब होतं. कुंभाराचा व्यवसाय होता. मातीशी नाळ जुळलेली होती. दिनरात मातीत कष्ट करायची. माती आणणे, गाळणे, चाळणे, भिजवणे, सुंदर सुंदर मडकी, सुरई, पणत्या बनवणे ही कला अप्रतिम दिली होती देवाने. गरिबीचा संसार पण समाधान असायचे जीवनात. दोघांच्या जीवनात ज्योती नावाची मुलगी पणती बनून तेवत होती. गरिबीच्या अंध:कारमय आयुष्यात तेजाची ज्योती प्रकाश द्यायची. ज्योती चौथीच्या वर्गात शिकत होती. रामा म्हणायचा, \"लेक माझी लय भाग्याची. मी गरिबीत दिस काढीन पण माझ्या लेकीला लय मोठं करीन, लय शिकवीन. तशी ज्योती चुणचुणीत, हुशार मुलगी तिच्या डोळ्यात हुशारीचे तेज झळकत होते.\nभाद्रपद महिना आला. गणेशोत्सवाची तयारी सर्वत्र सुरू होती. मस्त गणेशमूर्ती बनवण्याचे काम रमा आणि रामाने घेतले होते. ज्योतीही त्यांना रंगकामात मदत करायची. पावसाळा होता. त्यातच पावसाने जोर धरला. मुसळधार पावसाने नदी-नाल्यांना पूर आला. वरचेवर पाऊस काही थांबायचे नावच घेईना. घराघरात पावसाचे पाणी घुसू लागले. पाण्याचे तांडवनृत्य सुरू झाले. पावसाने नदीने धोक्याची पातळी ओलांडली. रामा आणि रमाचा संसार उध्वस्त झाला. सगळे घरातील समान, धान्य, वस्तू वाहून गेले. गणेशमूर्तींचे खूप नुकसान झाले. कसाबसा स्वतःचा जीव वाचवला. डोळ्यातील आसवांनाही पूर आला. पाहतापाहता काडीकाडी जमवलेला संसार कोलमडला. सगळीकरून थोडीथोडी कशीबशी मदत मिळत होती, पण डोळ्यासमोर सुखी संसार मातीमोल झाला. झाडं कोलमडली घरटी कोसळली, पक्षी पुन्हा नव्याने घरटी बांधायला लागली. हे बघून प्राण्यांकडून, पक्ष्याकडून एक संदेश घेत डोळे पुसले आणि पुन्हा नव्याने सुरवात केली. पावसाचा पूर ओसरला तसतसे घराची ओढ लागून राहिली. स्वतःला सावरत सावरत रमा, रामा, ज्योती घरी परतले आणि पुन्हा संकटाशी सामना करत, गरिबीशी झगडत राहू लागले.\nदिवाळी आली. या वर्षी पहिल्यांदाच दिवाळीत पाऊस मुसळधार पावसाने थैमान घातले. चिखल खूप झाला. माती आणता आली नाही. यंदाची दिवाळी खूप अंध:कारमय जाते की काय असे वाटू लागले. रामा, रमाला झोप येईना. झोपेतही चिंता सतावू लागली. किराणा आणायचा राहिला, सगळीकडे दिवाळी फराळ सुरू झाला, पण रमा मात्र किरणाची वाट पाहतेय. आजूबाजूच्या खमंग वासाने ज्योती खूप खुश व्हायची.\nती म्हणायची, आई ए आई आपल्याला कधी करायचं गं गोडधोडाचे पदार्थ... मला लाडू लय आवडतो बग... बनव बरं का\nव्हय गं बाई माझी माय बनिवणार नं...\nखोटंखोटं समजूत घालत कसंतरी ज्योतीला मनवायचा प्रयत्न करत होती. डोळ्यातील आसवं लपवत होती. गरिबांची दिवाळी कशी असायची. चटणी भाकर जरी मिळाली तरी खूप. लोकांच्या घराघरात दिवे लावणाऱ्या हातात मात्र अंधार होता. दिव्याखाली अंधार असतो त्याप्रमाणे. ज्योतीला वाटायचं शेजारी मैत्रिणीचे नवे कपडे, फटाके, पाहून मनात वाटायचे मला का नाही मिळत हे सारं सुख. दिवसभर रस्त्यावर पणत्या विकायला बसले पण पाऊस काही थांबेना. पावसामुळे पणत्याही कोणी विकत घेईना. वारं, पाऊस सरसर अचानक कोसळणाऱ्या सरींनी अंगणात दिवेही लावता येईना. रमा नाराज होत होती. पण निसर्गापुढे कोणाचे चालते. चोच देणारा परमेश्वर दाणाही देईल, अशी श्रद्धा होती देवावर. घरीतर देवाचा दिवा लावायलाही तेल नाही. लोकं नंदादीप लावतात. देवा कुठून आणू एवढे तेल एवढ्या तेलात तर माझी दोन दिवसाची भाजी होईल. परमेश्वरा काय सत्वपरीक्षा पाहतोय रे काय गुन्हा केलाय आम्ही म्हणून तू आम्हाला शिक्षा देतोस\nसंकटावर संकटं येत होती, आकाशात दुःखाचे मळभ साचतच होते. दुःखाचे सावट काही केल्या कमी होईना. आनंदाचे प्रकाशकिरण कधी घरात येतील, असे झाले. आपल्या आईवडिलांची परिस्थिती पाहून ज्योती खूप नाराज झाली. बाईंनी शिकवलेला धडा आठवला. अश्रूंचे झाले मोती... तिनेही आई-बाबांना मदत करायचे ठरवले. अमावास्येचा दिवस दारोदार जाऊन पणती विकू लागली.\n\"घ्या हो बाई पणती\", एक पणती आपल्या आयुष्यातील अंधःकार दूर करेल... माता लक्ष्मी प्रसन्न होईल.\" काकू, माई, अक्का... घ्या हो पणत्या... गल्ली-बोळात जाऊन ज्योती पणत्या विकू लागली. तिच्या चेहऱ्यावर एक प्रसन्नतेचे तेज झळकत होते. पाहतापाहता चांगलेच पैसे जमा झाले. संध्याकाळ होत होती. जमा झालेल्या पैशातून ज्योती थोडेसे तेल, लक्ष्मीचा छोटा फोटो, एक फुलांचा हार, छटाक पेढे घेऊन पळतपळत घरी गेली. आई आश्चर्यकारक नजरेने बघत होती.\nआई ए आई... चल गं लक्ष्मी देवीची पूजा करू.\nज्योतीने छान पणत्या पेटवल्या सगळ्या अंगणात एक एक पणती ठेवू लागली. रामा, रमा, ज्योतीने लक्ष्मीची मनोभावे पूजा केली. शिऱ्याचा नैवेद्य दाखवला. चटणी, भाकरी, शिरा आनंदाने खाल्ला. मनोभावे प्रार्थना केली.\nहे माते आम्हाला आधार दे. कष्ट करण्याची ताकद दे. जीवनात अंध:कारावर तेजाने विजय मिळवू दे. आमचं आयुष्य सूर्य तेजासारखं प्रकाशमान होऊ दे...\nप्रार्थना करतकरत ज्योती झोपली. खूप थकली होती. आई-बाबा���ना लेकीचं खूप कौतुक वाटलं. जीवनात कधी निराश व्हायचं नाही. यालाच तर जीवन म्हणतात हा धडा घेत रमा आणि रामाची पाडवा पहाट उजाडली. सकाळीसकाळी ज्योती उठली पाहाते तर काय सुंदर सूर्योदय झाला. रविराज हळू हळू पूर्वेला गोल केशरी गोळा उगवत होता. आकाश निरभ्र होते. दारात सुंदर रांगोळी रेखाटली होती. ज्योतीने पाडव्याला रामाला औक्षण केले, उटणं लावून अंघोळ घातली. रामाच्या डोळ्यात अश्रू तरळू लागले. लेकीला ओवाळणी काय घालू\nज्योतीने बाबांना समजावले,\"बाबा ओवळणीचे काय हो... तुमचा आशीर्वाद, प्रेम लय हाय माझ्यासाठी. मी शिकून मोठी होईल, खूप अभ्यास करीन, तुमचं नाव समद्यांनी काढलं पाहिजे.\nएवढं मोत्यासारखं बोलणं ऐकून रामाला राहवलं नाही. त्याचं मन भरून आलं. लेकीचे शब्द जगण्याला प्रेरणा देत होते. रमा नि रामाने लेकीला कडकडून मिठी मारली. देवा असेच प्रेम, माया, आपुलकी राहू दे, अशी प्रार्थना करत पुन्हा नव्याने जीवनाची सुरवात केली.\nअशी ही असते गरिबांची दिवाळी. मित्रांनो दिवाळी हा सण खूप आनंदाचा, प्रकाशमय सण, खूप उत्साह असतो, नवीन कपड्यांची खरेदी करतो, गोडधोडाचे पदार्थ करतो, मोठ्यामोठ्या दुकानात जातो पण रस्त्यावर बसणारे छोटे कुटुंबही असतात रामा, रमासारखे... जिथे खूप गरीबी असते त्यांच्याकडून आवर्जून वस्तू खरेदी करू या, जेणेकरून आपला एक मदतीचा हात त्यांच्या जीवनातील अंधःकार कमी करण्यास मदत करू शकतो. बघा पटतंय ना करू आनंदाची दिवाळी साजरी\nप्राणवायूचे महत्व समजावणारी प्रतीकात्मक लघुकथा प्राणवायूचे महत्व समजावणारी प्रतीकात्मक लघुकथा\nएक अप्रतिम, भावनिक, प्रेरणादायक कथा एक अप्रतिम, भावनिक, प्रेरणादायक कथा\nडोळ्यात अंजन घालणारी कथा डोळ्यात अंजन घालणारी कथा\nकाही मुली अशा पण असतात\nजीवनाचं विदारक वास्तव मांडणारी कथा जीवनाचं विदारक वास्तव मांडणारी कथा\nस्त्रीच्या अंतरातील शक्ती जागवणारी प्रेरणादायी कथा स्त्रीच्या अंतरातील शक्ती जागवणारी प्रेरणादायी कथा\nलॉकडाऊनच्या काळातलं वास्तव दाखवत काळजाला चरे पाडणारी कथा लॉकडाऊनच्या काळातलं वास्तव दाखवत काळजाला चरे पाडणारी कथा\nस्वानुभवावर आधारीत, जीवनाचा धडा शिकवणारी कथा स्वानुभवावर आधारीत, जीवनाचा धडा शिकवणारी कथा\nअत्यंत प्रेरणादायी लघुकथा अत्यंत प्रेरणादायी लघुकथा\nस्त्री एका सामाजिक कार्याची केलेली सुरुवात स्त्री एका सामाजिक कार्याची केलेली सुरुवात\nपोटच्या नव्हे तर काळजातल्या लेकींसाठी चूल पेटती ठेवण्याची कहाणी पोटच्या नव्हे तर काळजातल्या लेकींसाठी चूल पेटती ठेवण्याची कहाणी\nमंदा मात्र उठली. दार उघडलं. चुल्ह्यावर पानी तापत ठीवलं. हातात नारळाचा घोळ घेतला अन आंगनवटा झाडू लागल... मंदा मात्र उठली. दार उघडलं. चुल्ह्यावर पानी तापत ठीवलं. हातात नारळाचा घोळ घेतला ...\nसर्वांनी दोन मिनिटं स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली. देशपांडे सरांनी व्यर्थ न हो बलिदान असा नारा... सर्वांनी दोन मिनिटं स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली. देशपांडे सरांनी व्यर्थ ...\nकोरोनाच्या संकटकाळात जगण्याची प्रेरणा देणारी कथा कोरोनाच्या संकटकाळात जगण्याची प्रेरणा देणारी कथा\nएका वृद्धाश्रमातील महिलेची तिच्या दुःखावर मात करून जगण्याची जिद्द सांगणारी कथा. प्रेमाला वय नसतं. एका वृद्धाश्रमातील महिलेची तिच्या दुःखावर मात करून जगण्याची जिद्द सांगणारी कथा. ...\nप्राण्यांशी समरस होणारी आणि त्यांचे दु:ख समजून घेणारी कथा प्राण्यांशी समरस होणारी आणि त्यांचे दु:ख समजून घेणारी कथा\nएका क्षणांचे विविधांगी महत्त्व एका क्षणांचे विविधांगी महत्त्व\nतृतीयपंथी म्हणून जन्माला आलेलं मूल, समाज, मानसिकता नि आईचं प्रेम दाखवणारी कथा तृतीयपंथी म्हणून जन्माला आलेलं मूल, समाज, मानसिकता नि आईचं प्रेम दाखवणारी कथा\nआधारचं सगळं काम आईच बघते. ती आता डायरेक्टर आहे तिथली. सगळ्यांना फार प्रेमाने समजावून घेते. त्यांना स... आधारचं सगळं काम आईच बघते. ती आता डायरेक्टर आहे तिथली. सगळ्यांना फार प्रेमाने समज...\nजीवनातील रंगाच्या विविध छटांतून मनोभावना टिपणारी कथा जीवनातील रंगाच्या विविध छटांतून मनोभावना टिपणारी कथा\nएक दागिना असाही... मातॄत्...\nमुलगी आणि सावत्र आईची भावविभोर कथा मुलगी आणि सावत्र आईची भावविभोर कथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A5%8D/", "date_download": "2021-06-15T16:36:46Z", "digest": "sha1:43DMAK53YKNVXDVXG5LW4WYSN7EHAGHY", "length": 7428, "nlines": 117, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "तिरंदाज गोहेला बोरो हिच्या वैद्यकीय उपचारांसाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर | गोवा खबर", "raw_content": "\nHome क्रीडा खबर तिरंदाज ���ोहेला बोरो हिच्या वैद्यकीय उपचारांसाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून पाच लाख रुपयांची...\nतिरंदाज गोहेला बोरो हिच्या वैद्यकीय उपचारांसाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर\nगोवा खबर:राष्ट्रीय पातळीवरील तिरंदाज गोहेला बोरो हिच्या वैद्यकीय उपचारांसाठी केंद्रीय क्रीडा आणि युवक व्यवहार राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार) कर्नल राज्यवर्धन राठोड यांनी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. पंडीत दीनदयाल उपाध्याय राष्ट्रीय क्रीडापटू कल्याण निधीअंतर्गत ही मदत देण्यात आली आहे.\nयाआधी देखील जानेवारी महिन्यात तिला 3.37 लाख रुपयांची मदत करण्यात आली होती.\nगोहेला बोरो हिला सिस्टेमिक लम्प एरेथेमाथोस आजार झाला असून, त्याशिवाय इतर आजारांचाही ती सामना करत आहे. कोक्राझार इथल्या आमगुरी गावात राहणाऱ्या गोहेलाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे.\nPrevious articleखाजगी संस्थांनी केलेले ज्ञानदानाचे कार्य सरकारसाठी कायमच सहाय्यक : श्रीपाद नाईक\nप्रख्‍यात क्रिकेटर विरेंदर सेहवाग यांच्‍या हस्‍ते भारताचे क्रिकेटसाठी पहिले एक्‍स्‍पेरिएन्शियल लर्निंग अॅप ‘क्रिकुरू’ लाँच\nटोकियो येथील भारतीय दूतावासात लॉजीस्टिक संदर्भातील मदतीसाठी ऑलिम्पिक अभियान कक्षाची उभारणी\nमयेत गोवा फॉरवर्ड मोठ्या मताधिक्याने जिंकणार : कांदोळकर\nइव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचे मोठ्या प्रमाणावरील कथित अपयशाचा अंदाज अतिशयोक्तीपूर्ण- केंद्रीय निवडणूक आयोग\nसंरक्षण क्षेत्राला सायबर धमक्यांचा सर्वाधिक धोका :संरक्षण मंत्री\nगुदिन्हो यांच्याहस्ते अपघात ग्रस्ताना नुकसान भरपाई\nLIVE अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण( सौजन्य गोवा विधानसभा यूट्यूब चॅनल)\nड्रग्स प्रकरणी बागा येथून नायजेरियनास अटक; कळंगुट पोलिसांची कारवाई\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\n‘पोकर स्पोर्टस लीग’च्या दुसऱ्या हंगामाचे विजेते ‘गोअन नटस’\nसंजिता चानूने वेटलिफ्टिंगमध्ये पटकावलं सुवर्णपदक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/mumbai-police-constable-held-for-cheating-jeweller-of-gold-worth-rupees125-crore-in-byculla-nrvb-137327/", "date_download": "2021-06-15T15:50:17Z", "digest": "sha1:ZXPUWEZZF5WM2AGQNRXOSSAZEPUPPXYW", "length": 13561, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "mumbai police constable held for cheating jeweller of gold worth rupees125 crore in byculla nrvb | पोलिसाने बाईक अडवली त्यानंतर सोन्याने भरलेली बॅग ताब्यात घेतली आणि नंतर झालं असं की, वाचा सविस्तर | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून १५, २०२१\nराज्यात पुढील पाच दिवस पाऊस, मुंबई कोसळणार मुसळधार, कोकणात पडणार अतिवृष्टी\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nगावकऱ्यांनी आदिवासी महिलेला नग्न करून गावभर धिंड काढली आणि पुढे जे घडलं ते तुम्हीच वाचा\nविधानपरिषदेच्या ‘त्या’ १२ नावांची यादी अखेर सापडली; पुढील निर्णय लवकरच होणार\nयेत्या दोन तीन दिवसात मंजुरी मिळाल्यानंतर पहिल्या टप्प्याच्या प्राध्यापक भरतीला सुरुवात होईल : उदय सामंत\nCheatingपोलिसाने बाईक अडवली त्यानंतर सोन्याने भरलेली बॅग ताब्यात घेतली आणि नंतर झालं असं की, वाचा सविस्तर\nभारत जैन (५६) हे दुचाकीवरुन आपल्या सहकाऱ्यासह सोन्याची डिलिव्हरी करण्यासाठी चालले होते. त्यावेळी मोटारसायकलवर असलेल्या दोघांनी त्यांची दुचाकी अडवली. यावेळी एकाने पोलीस गणवेश परिधान केला होता. पोलिसी गणवेश परिधान केलेल्या व्यक्तीने जैन आणि त्यांच्या सहकाऱ्याला बाईकची कागदपत्रे दाखवायला सांगितली.\nमुंबई : भायखळ्यात एका ज्वेलर्सची १.२५ कोटी रुपयांना फसवणूककेल्याप्रकरणी मुंबई पोलीस दलातील एका कॉन्स्टेबलसह तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींची ओळख पटवण्यात आली आहे. खलिल कादर शेख (४७), रविंद्र कुंचीकुर्वे (36) आणि संतोष नाकते (२७) अशी आरोपींची नावे आहेत. या कटात ज्वेलर्सच्या दुकानाचा मॅनेजरही सहभागी आहे. भायखळा पोलीस कॉलनीजवळ सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली.\nभारत जैन (५६) हे दुचाकीवरुन आपल्या सहकाऱ्यासह सोन्याची डिलिव्हरी करण्यासाठी चालले होते. त्यावेळी मोटारसायकलवर असलेल्या दोघांनी त्यांची दुचाकी अडवली. यावेळी एकाने पोलीस गणवेश परिधान केला होता. पोलिसी गणवेश परिधान केलेल्या व्यक्तीने जैन आणि त्यांच्या सहकाऱ्याला बाईकची कागदपत्रे दाखवायला सांगितली. एकजण कागदपत्र तपासत होता. त्याचवेळी बॅगेचीही झाडाझडती घेतली. बॅगेमध्ये अडीच किलो सोने असल्याचे पाहून याची पोलीस ठाण्यात नेऊन नोंद करावी लागेल, असे सांगून सोने घेऊन गेले ते पुन्हा परतलेच नाहीत.\n१ तास लवकर झोपण्याने होतात ‘हे’ फायदे; डिप्रेशनचा धोकाही होईल कमी; त्याचे आहेत असेही चांगले परिणाम\nजैन आणि त्यांच्या सहकाऱ्याने नंतर भायखळा पोलीस ठाण्यात जाऊन रितसर तक्रार नोंदवली. गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने तपास सुरु केला. गुन्ह्यात वापरलेल्या दोन बाईक्सच्या नंबर प्लेटस तपासल्या. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची झाडाझडती घेतली असता दुचाकीचे नंबर मिळाले. या नंबरवरून पोलिसांनी शिवडी आणि नायगाव परिसरातून खलील शेख आणि त्याच्या साथीदारांना अटक केली. तर भायखळा पोलिसांनी जैन यांचा मित्र मिलेश कांबळे याला पकडले. मिलेशने दिलेल्या माहितीवरूनच हा सर्व कट रचण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nमंगळवार, जून १५, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/one-killed-on-the-spot-by-stunt-watch-video-latest-marathi-news/", "date_download": "2021-06-15T15:13:54Z", "digest": "sha1:W4QAVYDMBV46N6PEBOAYPN6MR26AEWFQ", "length": 11649, "nlines": 125, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "धडकी भरवणारा अपघात! चेकपोस्ट टाळण्यासाठी केलेल्या स्टंटबाजीने एकाचा जागीच मृत्यू, पाहा व्हिडीओ", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\n चेकपोस्ट टाळण्यासाठी केलेल्या स्टंटबाजीने एकाचा जागीच मृत्यू, पाहा व्हिडीओ\n चेकपोस्ट टाळण्यासाठी केलेल्या स्टंटबाजीने एकाचा जागीच मृत्यू, पाहा व्हिडीओ\nनवी दिल्ली | तेलंगणामधील मंचेरिअल जिल्ह्यातील जन्नाराममध्ये चेकपोस्ट तपास टाळणं तरूणांना महाग पडलं आहे. यामध्ये एका तरूणाचा जाग्यावरच मृत्यू झाला आहे. या धडकी भरावणाऱ्या अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. अपघाताचा व्हिडीओ सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.\nमंचेरिअल जिल्ह्यातील जन्नाराममध्ये वन विभागाचा चेकपोस्ट आहे. या चेकपोस्टला वन अधिकार वाहनांची तपासणी करत होते. 22 मे ला दोन तरूण एका बाईकवरून अतिशय वेगाने येत होते. त्यावेळी वन अधिकाऱ्याने हातवारे करून त्यांना थांबण्याची सूचना केली. मात्र तरीही दुचाकीस्वारानं वेग कमी केला नाही. उलट त्याने चेकपोस्टवरील तपासणी टाळण्यासाठी आपला वेग आणखी वाढवला. हे अधिकाऱ्याच्या लक्षात आल्यावर त्यांनी चेकपोस्टवर शक्य तितक्या वर नेण्याचा प्रयत्न केला.\nअधिकाऱ्यांनी वर केलेल्या चेकपोस्टखालून गाडी चालवत असलेल्या तरूणाने आपली मान खाली केली. त्यामुळे मान खाली केलेला तरूण वाचला खरा पण त्याच्या मागे बसलेल्या अंदाज आला नाही आणि त्यामुळे तो चेकपोस्टला धडकला. ही धडक इतकी जोरात होती की त्या तरूणाचा जागीच मृत्यू झाला. सुदावेनी व्यंकटेश गौड असं मृत तरूणाचं नाव असल्याचं समजत आहे.\nदरम्यान, दुचाकी चालवत असलेला तरूणाचं नाव बंडी चंद्रशेखर असून तो कोत्थाकुम्मूगुदेम गावाचा रहिवासी आहे. दुचाकी चालवणाऱ्या तरूणीने गाडी थांबवली असती तर अपघात झाला नसता आणि सुदावेनीचा मृत्यू झाला नसता.\n ‘या’ जिल्ह्यातील अवघ्या 6 महिन्याच्या…\nकोरोना लसीमुळे मृत्यू झालेल्या पहिल्या व्यक्तीची भारतात झाली नोंद\nपुढचे 5 दिवस राज्यात पावसाचे राज्य; ‘या’ भागात…\n“सगळा गाढवपणा हा सरकारनं केला आहे अन्…”; विनायक मेटेंचा राज्य सरकारवर घणाघात\nदहावी परीक्षेच्या निर्णयाबाबत राज्य सरकार आपल्या भूमिकेवर ठाम; लवकरच अंतिम निर्णय येण्याची शक्यता\n हॉस्पि��लमधील पगाराची नोकरी सोडून स्मशानात करते असं काम की तुम्हालाही वाटेल अभिमान\nखोटं वय सांगून केलं प्रेम, अल्पवयीन मुलाचे शरिरसंबंध अन् पुढे घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार\n“फोन परत द्या, मोबाईलमध्ये माझ्या आईच्या आठवणी आहेत”; 9 वर्षाच्या मुलीचं भावनिक पत्र\n“सगळा गाढवपणा हा सरकारनं केला आहे अन्…”; विनायक मेटेंचा राज्य सरकारवर घणाघात\nरुग्णालयाची खिडकी तोडून अडाणी चोरट्यांनी कोरोना लस समजून नेले ‘हे’ 25 लसींचे डोस\n ‘या’ जिल्ह्यातील अवघ्या 6 महिन्याच्या चिमुकलीचा…\nकोरोना लसीमुळे मृत्यू झालेल्या पहिल्या व्यक्तीची भारतात झाली नोंद\nपुढचे 5 दिवस राज्यात पावसाचे राज्य; ‘या’ भागात अतिवृष्टी तर मुंबईत…\n‘प्रिय अण्णा….,अर्थव्यवस्था ढासळलीय’; जितेंद्र आव्हाडांच्या…\n ‘या’ जिल्ह्यातील अवघ्या 6 महिन्याच्या चिमुकलीचा म्युकरमायकोसीसने मृत्यू\nकोरोना लसीमुळे मृत्यू झालेल्या पहिल्या व्यक्तीची भारतात झाली नोंद\nपुढचे 5 दिवस राज्यात पावसाचे राज्य; ‘या’ भागात अतिवृष्टी तर मुंबईत मुसळधार पाऊस\n‘प्रिय अण्णा….,अर्थव्यवस्था ढासळलीय’; जितेंद्र आव्हाडांच्या हजारेंना हटके शुभेच्छा\nमराठा आरक्षणासाठी वंचितचा एल्गार मराठा मोर्चात स्वत: प्रकाश आंबेडकर उतरणार\nनागीन फेम पर्ल पूरीला बलात्कार प्रकरणी अखेर जामीन\n“सोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करत आहे”\nकंगना रणौतला दिलासा नाहीच, हायकोर्टानं पुन्हा फटकारलं\n“माझी हत्या झाली तरी चालेल पण प्रभू श्रीरामाच्या मंदिराचा पैसा चोरी होऊ देणार नाही”\n“खंडणी जमा करणाऱ्या शिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावं”\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/dombivali-fire-under-contol", "date_download": "2021-06-15T16:59:00Z", "digest": "sha1:YLFIXRERA2356FWPHZJOT5ONVONHP23G", "length": 12049, "nlines": 231, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nडोंबिवलीतील केमिकल कंपनीची आग नियंत्रणात, कंपनी जळून खाक\nताज्या बातम्या1 year ago\nडोंबिवली एमआयडीसी फेस 2 मधील मेट्रो पोलिटीन कंपनीला काल (18 फेब्रुवारी) दुपारी भीषण आग लागली होती. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दालाल यश आल��� आहे ...\n काय असू शकतात कारणं\nSpecial Report | लसीकरण केंद्राचं उद्धाटनाला जोरदार पोस्टरबाजी, महापालिका आयुक्त कारवाई करणार\nSpecial Report | ओबीसींसाठी आता भुजबळांचं बळ, मात्र आंदोलन नेमकं कुणाविरोधात\nSpecial Report | मराठा मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर नेमकं कसं असणार मराठा मूक आंदोलन\nSpecial Report | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घेरण्यासाठी नारायण राणेंना मंत्रिपद\nमराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनाची कोल्हापुरातून सुरुवात, कोरोना नियमांचे पालन करावे : संभाजीराजे\nमराठा आरक्षणाचा विषय राज्य सरकारच्या अखत्यारित, केंद्राचा संबंध नाही : रावसाहेब दानवे\nमुंबई लोकलचा निर्णय 2 दिवसात होणार : सुरेश ककाणी\nFast News | दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी |\nNarayan Rane | ठाकरेंना घेरण्यासाठी नारायण राणेंची केंद्रात वर्णी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा\nPhoto : प्रिया बापटचं वर्कआऊट सेशन, सोशल मीडियावर हटके फोटो शेअर\nफोटो गॅलरी3 hours ago\nBirthday Special : डॅशिंग नांगरे पाटलांची बायकोच्या वाढदिवसाला रोमँटिक पोस्ट\nफोटो गॅलरी4 hours ago\nPhoto : श्रीलंका सर करण्यासाठी भारताची क्रिकेट सेना एकवटली\nस्पोर्ट्स फोटो4 hours ago\nBeauty Tips : चेहऱ्याला नैसर्गिक चमक देण्यासाठी बीटचा ‘हा’ फेसपॅक नक्की ट्राय करा\nलाईफस्टाईल फोटो6 hours ago\nPHOTO | देव आनंदशी नातं तुटल्यानंतर आयुष्यभर अविवाहित राहिल्या, वाचा सुरैयांच्या जीवनाशी संबंधित खास गोष्टी\nफोटो गॅलरी6 hours ago\nPHOTO | नाशिकमध्ये ऐन पावसाळ्यात रस्ते खोदले, खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीसह नागरिकांचे हाल\nमॅच पाहायला आलेल्या तरुणीवर भाळला, सात दिवसांत लग्न, ‘या’ दिग्गज भारतीय गोलंदाजाची Love Story माहित आहे का\nस्पोर्ट्स फोटो7 hours ago\nPhoto : ‘पुन्हा भेटूया…’ सूर नवा ध्यास नवाच्या महाअंतिम सोहळ्याचे सुंदर क्षण, स्पृहा जोशीनं शेअर केले खास फोटो\nफोटो गॅलरी8 hours ago\nHomemade Hair Conditioner : केसांची चमक कायम राखण्यासाठी होममेड हेअर कंडिशनर वापरा \nलाईफस्टाईल फोटो8 hours ago\nPhoto : कपल गोल्स, गौहर खान आणि जैद दरबारचं क्लासी फोटोशूट पाहिलत\nफोटो गॅलरी9 hours ago\nकोणत्या सरकारी अधिकाऱ्यांना कार्यालयात जावं लागणार, कुणाला वर्क फ्रॉम होम\n कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार विवेक पाटील यांना ईडीकडून अटक\nIRCTC च्या वेबसाईटवर ‘ही’ ट्रिक वापरा, तत्काळ तिकीट नक्की मिळणार \nशरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्याशी बोलूनच इथे आलोय, जितेंद्र आव्हाडांची मुंबईच्या च���ळीतील रहिवाशांसोबत चर्चा\n काय असू शकतात कारणं\nसांगलीच्या तासगावमधील रहस्यमय खुनाचा उलगडा, पती-पत्नीस बेड्या, नेमकं प्रकरण काय\nअन्य जिल्हे28 mins ago\nSpecial Report | लसीकरण केंद्राचं उद्धाटनाला जोरदार पोस्टरबाजी, महापालिका आयुक्त कारवाई करणार\nSpecial Report | ओबीसींसाठी आता भुजबळांचं बळ, मात्र आंदोलन नेमकं कुणाविरोधात\nमहाविकास आघाडी सरकारकडून अखेर राज्य मागासवर्ग आयोगावर 9 सदस्यांची नियुक्ती, कुणाचा समावेश\nWTC final : बीसीसीआयकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडियाची घोषणा, 15 सदस्यांमध्ये कुणाचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://activenews.in/2020/10/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%88-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-15T16:28:09Z", "digest": "sha1:22KZOTEP7QFUGPGRRZLOPAQSES5EXCLE", "length": 21073, "nlines": 261, "source_domain": "activenews.in", "title": "आरटीई प्रवेशासाठी गुरुवारपर्यंत मुदत – ACTIVE NEWS", "raw_content": "\nहौस ऑफ बांबू : मराठीचे प्राचीन अवशेष \nअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतीने कोवीड मधील रुग्णाच्या नातेवाईकांस 28 दिवस अन्नदान सेवा\nजांब रोडच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nPune Corona: सलग चौथ्या दिवशी रुग्णसंख्या एक हजाराच्या आत\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nHome/Uncategorized/आरटीई प्रवेशासाठी गुरुवारपर्यंत मुदत\nआरटीई प्रवेशासाठी गुरुवारपर्यंत मुदत\nपुणे – शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशाच्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना येत्या गुरुवारपर्यंत (ता. 29) प्रवेश घेता येणार आहे.\nप्रवेश प्रक्रियेतील पहिली सोडत मार्चमध्ये काढण्यात आली. मात्र त्यानंतर कोरोनाचा संसर्ग वाढल्याने लॉकडाउन जाहीर झाला. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्यात आल���. त्यानंतर ही प्रक्रिया काही महिन्यांपूर्वी पुन्हा सुरू करण्यात आली. त्यानुसार पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सप्टेंबरपर्यंत राबविण्यात आली. त्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. राज्यातील प्रतीक्षा यादीत 24 हजार 980 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यातील आठ हजार 480 विद्यार्थ्यांचे प्रवेश आतापर्यंत निश्‍चित झाले आहेत. तर आठ हजार 176 विद्यार्थ्यांचे प्रोव्हिजनल प्रवेश झाले आहेत.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n– रिक्त जागांनुसार पालकांना एसएमएसद्वारे प्रवेशाची तारीख कळविली जाईल\n– पालकांनी आरटीई पोर्टलवर प्रवेशाची तारीख अर्ज क्रमांक टाकून पाहावे\n– शाळेत प्रवेशासाठी पालकांनी गर्दी करू नये\n– बालकांना शाळेत घेऊन जाऊ नये\n– आवश्‍यक मूळ कागदपत्रे आणि कागदपत्रांच्या छायांकित प्रती घेऊन जावे\n– पोर्टलवरुन हमीपत्र आणि अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढून शाळेत घेऊन जावे\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nप्रतीक्षा यादीतील प्रवेशाची सद्यःस्थिती :\nजिल्हा : निवड झालेले विद्यार्थी : प्रोव्हिजनल प्रवेश : निश्‍चित प्रवेश\neditor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - \"सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ\" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...\nहौस ऑफ बांबू : मराठीचे प्राचीन अवशेष \nअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतीने कोवीड मधील रुग्णाच्या नातेवाईकांस 28 दिवस अन्नदान सेवा\nजांब रोडच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nPune Corona: सलग चौथ्या दिवशी रुग्णसंख्या एक हजाराच्या आत\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nहौस ऑफ बांबू : मराठीचे प्राचीन अवशेष \nअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतीने कोवीड मधील रुग्णाच्या नातेवाईकांस 28 दिवस अन्नदान सेवा\nजांब रोडच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nPune Corona: सलग चौथ्या दिवशी रुग्णसंख्या एक हजाराच्या आत\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nनिम्म्या महाराष्ट्रातून मॉन्सूनची माघार\nवाशिम जिल्ह्यातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी २८ ऑक्टोबर पर्यंत आपली माहिती सादर करावी - जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस.\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nदत्तापूरचे उपसरपंच पत्नीसह अपघातात जागीच ठार\nमहिलेची तीन वर्षीय चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\nऑनलाइन वेबिनार चे आयोजन मनीवाइज सेंटर चा उपक्रम\nऑनलाइन वेबिनार चे आयोजन मनीवाइज सेंटर चा उपक्रम\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nकोरोणा बाधितांची संख्या वाढल्याने शिरपूर पुढील ४ दिवस लॉकडाऊन – सुनीता अंभोरे\nनागपूर – औरंगाबाद महामार्गावर अपघातात टिप्पर चालक जागीच ठार\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nहौस ऑफ बांबू : मराठीचे प्राचीन अवशेष \nअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतीने कोवीड मधील रुग्णाच्या नातेवाईकांस 28 दिवस अन्नदान सेवा\nजांब रोडच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nम��ावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतीने कोवीड मधील रुग्णाच्या नातेवाईकांस 28 दिवस अन्नदान सेवा\nजांब रोडच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nकोरोणा बाधितांची संख्या वाढल्याने शिरपूर पुढील ४ दिवस लॉकडाऊन – सुनीता अंभोरे\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nकोरोणा बाधितांची संख्या वाढल्याने शिरपूर पुढील ४ दिवस लॉकडाऊन – सुनीता अंभोरे\nनागपूर – औरंगाबाद महामार्गावर अपघातात टिप्पर चालक जागीच ठार\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nउंडळी सुट्टीत दहावी-बारावीची परीक्षा आरोग्यविषयक माहिती सील अभिप्राय\n\"एकनाथ खडसे आई मला व्हिलन शिवलं, योग्य हो बोलेन; কৃষকদের জন্য দিন সাহায্য করুন\" – फडणवीस\n\"हो सके तो लौट के आना\" म्हणत सुधीर मुनगंटीवारांनी खडसेंच्या राजीनाम्यावर व्यक्त केलं मत\nकांद्याचे भाव वाढल्याने डोळ्यांत पाणी आले असताना राज्याच्या कृषी मंत्र्याने दिली अजब प्रतिक्रिया\nनाथाभाऊंनी दिल्या घरी सुखी राहावे, रावसाहेब दानवेंचा सल्ला\nह्रदयद्रावक घटना: 15 ते 20 कुत्र्यांनी नऊ वर्षांच्या मुलाचे तोडले लचके, मूलाचा मृत्यू\nactive news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://jobtodays.com/sebi-mumbai-recruitment-2020/", "date_download": "2021-06-15T16:51:56Z", "digest": "sha1:D62TRFWUEZLXOJGTFYUPEMPFPUYPKCJH", "length": 18705, "nlines": 259, "source_domain": "jobtodays.com", "title": "SEBI Mumbai Recruitment 2020 - सिक्युरिटीज अँड एक्सचेन्ज बोर्ड भरती pdf", "raw_content": "\nस्पर्धा परीक्षा संपूर्ण माहिती\nHome/All Jobs/सिक्युरिटीज अँड एक्सचेन्ज बोर्ड ऑफ इंडिया भरती २०२०\nसिक्युरिटीज अँड एक्सचेन्ज बोर्ड ऑफ इंडिया भरती २०२०\nऑफिस अटेंडंट भरती प्रवेशपत्र RBI Admit Card 2021\nसरळसेवा परीक्षार्थी साठी खुशखबर \nजाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे\nशैक्षणिक पात्रता बाबत महत्वाची माहिती\nऑनलाइन अर्ज फी : फी नाही\nइतर महत्वाच्या जाहिरात :\nसेबी मुंबई भरती २०२० : भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळ मुंबईने (सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) कार्यकारी संचालक (जनरल ) पदांसाठी रिक्त पदांची पूर्ण भरती करण्यासाठी नवीन भरती जाहीर केली. पात्र उमेदवारांना www.sebi.gov.in या संकेतस्थळावरुन त्यांचे अर्ज ऑफलाइन जमा करण्याचे निर्देश आहेत. सेबी मुंबई (सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) भर्ती मंडळ, मुंबई यांनी जून २०२० मध्ये एकूण 02 रिक्त पदांची घोषणा केली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 17 जुलै 2020 आहे. SEBI Securities and Exchange Board of India Mumbai Recruitment 2020\nइच्छुक उमेदवारांना सेबी मुंबई भरती २०२० / भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळ भरती २०२० / सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया भारती २०२० / सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया रिक्रूटमेंट २०२० याची नवीनतम अद्यतने मिळविण्यासाठी आमच्या वेबसाइटवर अनुसरण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उमेदवारांची पात्रता, सिक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया रिक्रूटमेंट्स संबंधित लेखी व तोंडी (व्यक्तिमत्त्व) चाचणी अभ्यासक्रम आणि गुणांचे वितरण आणि इतर सर्व आवश्यक माहिती येथे अद्ययावत करण्यात आली आहेत.\nजाहिरात क्रमांक. : SEBI/06-2020\nपद क्र. पदाचे नाव पदे\n१ कार्यकारी संचालक (सामान्य) 02\nशैक्षणिक पात्रता बाबत महत्वाची माहिती\nपद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता\nअर्जदाराचे वय 30 जून 2020 पर्यंत 40 वर्षांपेक्षा कमी आणि 55 वर्षांपेक्षा जास्त नाही\nफ्री जॉब अलर्ट App डाउनलोड करा\nफ्री जॉब अलर्ट telegram वर मिळवा\nऑनलाइन अर्ज फी : फी नाही\nप्रारंभ तारीख 26 जून 2020\nअर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुलै 2020\nअर्जाची पद्धत ऑनलाईन (ई-मेल), ऑफलाईन\nजाहिरात & अर्ज पाहा\nनोकरी विषयक सर्व माहिती मिळविण्यासाठी आमच्या ॲप ला आजच डाऊनलोड करा\nटीप : ऑनलाइन अर्ज भरताना घ्यावयाची काळजी / सूचना\nइच्छुक व पात्र उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरात डाउनलोड करून व सर्व सूचना वाचून नंतरच अर्ज भरण्यास सुरुवात करावी. अगोदर सर्व कागदपत्रे जवळ घेऊन अर्ज भरण्यास सुरुवात करावी. लॉगिन ID / रजिस्ट्रेशन क्रमांक व पासवर्ड सुरक्षित जपून ठेवावा तो भविष्यात उपयोगी पडेल.\nजाहिरात मध्ये काही स्पष्टता वाटत नसल्यास आस्थापनेच्या मूळ वेबसाइट ला भेट द्यावी किंवा दिलेल्या क्रमांकावर संपर्क करावा Interested Candidates Can Read the Full Original Notification Carefully Before Apply\nइतर महत्वाच्या जाहिरात :\nपोलीस भरती जाहिरात 2019 – 20\nसरकारी नोकरी परीक्षा दिनांक\nमुंबई महानगरपालिका भरती 2020 10 वी\nबाल विकास अधिकारी भरती 2020 परिचर, कम्प्युटर ऑपरेटर 187 पदे\n3485 पदे आरोग्य विभाग औरंगाबाद,परभनी.जालना,हिंगोली भरती\nपुणे महानगरपालिकेत 177 पद भरती Last Date 5 May 2020\nMPSC Updates-MPSC आयोग परीक्षा दिनांक सूचना\nAll सर्व जिल्यानुसार सरकारी नोकरी\nबृहन्मुंबई महानगरपालिका वाहनचालक पदाची सरळसेवा भरती\nNHM पुणे, सोलापूर, सातारा भरती 2020\nसर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड डाउनलोड करा\nमोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज टेस्ट सोडवा\nनवीन सरकारी नोकरी अपडेट्स नोकर्‍या पहा\nमहाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा पात्रता २०२०\nSSC शिक्षण मंडळ बोर्ड लिपिक भरती परीक्षा संपूर्ण माहिती\nSRPF नागपूर पोलिस भरती जाहिरात 2020\nमहाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा अभ्यासक्रम २०२०\n5 वी ते 12 वी5 State बोर्ड विज्ञान विश्लेषण विडियो\nNCERT मध्ये 266 पदांची भरती 2020\nकृषि विज्ञान केंद्र अमरावती भरती २०२०\nPrevious MPSC महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा निकाल\nNext सिक्युरिटीज अँड एक्सचेन्ज बोर्ड ऑफ इंडिया भरती २०२०(SEBI)\nMPPSC Exam नवीन तरिखा जाहीर करण्यात आल्या\nआरोग्य विभाग ऑनलाइन कोर्स 2021\nफ्री जॉब अलर्ट App डाउनलोड करा\nफ्री सरकारी जॉब अलर्ट मोबाइल वर मिळवा\nमोफत सरकारी नोकरी अलर्ट मिळवा\nस्पर्धा परीक्षा पुस्तक यादी\nस्पर्धा परीक्षा अभ्यास विडियो\nस्पर्धा परीक्षा सराव प्रश्न पत्रिका\nऑफिस अटेंडंट भरती प्रवेशपत्र RBI Admit Card 2021\nसरळसेवा परीक्षार्थी साठी खुशखबर \nMPPSC Exam नवीन तरिखा जाहीर करण्यात आल्या\nऑफिस अटेंडंट भरती प्रवेशपत्र RBI Admit Card 2021\nसरळसेवा परीक्षार्थी साठी खुशखबर \nMPPSC Exam नवीन तरिखा जाहीर करण्यात आल्या\n12 वी पास सरकारी नोकरी\nआरोग्य विभाग संपूर्ण नोट्स PDF\nमहाराष्ट्र आरोग्य विभाग अभ्यासक्रम 2021\nआरोग्य विभाग भरती परीक्षा अभ्यासक��रम PDF डाउनलोड\nसराव प्रश्नसंच डाउनलोड करा\nपदानुसार नुसार सरकारी नोकरी पहा पदानुसार नुसार सरकारी नोकरी: […] Commerse Jobs […]...\nपदानुसार नुसार सरकारी नोकरी पहा पदानुसार नुसार सरकारी नोकरी: […] आयुष नोकरी […]...\nपदानुसार नुसार सरकारी नोकरी पहा पदानुसार नुसार सरकारी नोकरी: […] MBBS नोकरी […]...\nपदानुसार नुसार सरकारी नोकरी पहा पदानुसार नुसार सरकारी नोकरी: […] नर्स नोकरी […]...\nशिक्षणांनुसार सरकारी नोकरी उपलब्ध पहा शिक्षणांनुसार सरकारी नोकरी, latest nokri: […] नोकरी पहा […]...\nऑफिस अटेंडंट भरती प्रवेशपत्र RBI Admit Card 2021\nसरळसेवा परीक्षार्थी साठी खुशखबर \nMPPSC Exam नवीन तरिखा जाहीर करण्यात आल्या\nराष्ट्रीय आरोग्य अभियान अहमदनगर भरती\nMPSC सहायक वन संरक्षक पूर्व परीक्षा अभ्यासक्रम\nराष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी भरती २०२०\nनाबार्ड कंसल्टेंसी सर्विसेज (NABCONS) भरती 2020\nएनएचएम सांगली भरती 2020 डाऊनलोड pdf\nहॉलटीकेट (प्रवेश पत्र) 2020 pdf डाऊनलोड करा\nइंडियन आर्मी भरती 2020\nसेंट्रल कोलफिल्ड लिमिटेड मध्ये ‘अप्रेंटिस’ 1565 भरती\nऑफिस अटेंडंट भरती प्रवेशपत्र RBI Admit Card 2021\nसरळसेवा परीक्षार्थी साठी खुशखबर \nMPPSC Exam नवीन तरिखा जाहीर करण्यात आल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://news7.co.in/1173/", "date_download": "2021-06-15T15:57:25Z", "digest": "sha1:XMBHITPVS72SN5XBJRRBMQ5M5C27HSGO", "length": 13289, "nlines": 185, "source_domain": "news7.co.in", "title": "जयहिंद महिला मंच कडून दिवाळीनिमित्त सैनिकांना फराळ भेट,दुर्गाताई तांबे यांचा पुढाकार – News 7", "raw_content": "\nममता मेमोरियल हॉस्पिटलची मान्यता रद्द, जिल्हाधिकऱ्यांचे आदेश\nबजाजनगरात तिसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकून महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न\nवादळामुळे घरावरचे छपर उडाले;संसार आला उघडयावर\nआमदार बंब यांनी उभारले 100 खाटाचे कोविड हॉस्पिटल\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\nभरधाव वेगात जाणारे रेतीचे टिप्पर उलटलेचालक जखमी\nमहादेवाचे संहारक अस्त्र ‘ त्रिशूळ’ ची पुजा करताना वृद्धाची मान अडकून मृत्यू\nअखेर गंगापूर फाटा या ठिकाणी बस थांबण्याचे आदेश\nकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गंगापूरचा आठवडी बाजार बंद\nपगारवाढीसाठी विप्रोच्या कामगारांचे चार दिवसापासून उपोषण सुरु\nHome/आपला जिल्हा/नाशिक/जयहिंद महिला मंच कडून दिवाळीनिमित्त सैनिकांना फराळ भेट,दुर्गाताई तांबे यांचा पुढाकार\nजयहिंद महिला मंच कडून दिवाळीनिमित्त सैनिकांना फराळ भेट,दुर्गाताई तांबे यांचा पुढाकार\nप्रगतशील असलेल्या संगमनेर तालुक्याने कायम रायाला दिशादर्शक काम केले आहे. यावर्षी आपले घरदार सोडून देशवासीयांच्या संरक्षणासाठी कटिबद्ध असलेल्या भारतीय सैनिकांना जयहिंद महिला मंच,स्वराय सैनिक कल्याण संस्था यांच्या वतीने आजी – माजी सैनिक व त्यांच्या परिवारासाठी दिवाळीचे फराळ भेट देण्यात येणार असून या नागरिकांना जवानांना मिठाई भेट देवयाची आहे त्यांनी उच्च प्रतिची पॅकिंग स्वरुपातील मिठाई यशोधन कार्यालयात जमा करावी असे आवाहन जयहिंदच्या अध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी केले आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण योगदान देत स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तालुक्यात सहकाराचे मोठे जाळे निर्माण केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका हा सहकार, शिक्षण,व्यापार आदि क्षेत्रात रायात अग्रगण्य ठरला आहे. पुरोगामी व समतेचा विचार जोपासत अनेक उपक्रम संगमनेरमध्ये सातत्याने राबवले जात आहेत. जिल्ह्यात सांस्कृतिक, वैभवशाली शहर ठरलेल्या संगमनेर तालुक्यात दुर्गाताई तांबे यांच्या पुढाकारातून मागील पाच वर्षांपासून दिवाळी निमित्त जयहिंद महिला मंच, राजमाता जिजाऊ महिला मंडळ,एकवीरा फाऊंडेशन, माऊली संस्था यांच्या वतीने भारतीय सैनिकांना फराळ देण्यात येत आहे. भारतीय सैनिक हे कायम आपल्या परीवारापासुन हजारो किलोमीटर दूर असतात.सणासुदीच्या काळातही ते घरी येत नाही. दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण असतानाही हे सैनिक आपल्या जनतेसाठी कामावर असतात.रात्रंदिवस ऊन ,वारा,पाऊस ते डोक्यावर घेऊन आपले कर्तव्य पार पाडत असतात. त्यांच्या प्रति आदर भावना व्यक्त करताना या नागरिकांना सैनिकांना फराळ भेट द्यावयाची आहे त्यांनी रविवार दि.8 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 11. वा.पर्यंत यशोधन कार्यालयात फराळ पॅकिंग पोहच करावी. ही मिठाई आजी – माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांना यावेळी भेट दिली जाणार आहे. याप्रसंगी नगराध्यक्षा सौ.दुर्गाताई तांबे,वीरमाता अलकाताई रहाणे, वीरमाता शारदा थोरात,वीरपत्नी सुनिता निघुते,मेजर वीरजवान मेजर संदिप उर्किडे आ���िंसह तालुक्यातील सर्व आजी – माजी सैनिक उपस्थित राहणार आहे.\nदिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ काँग्रेसची अहमदनगर ते नाशिक रॅली\nबावपठार येथे बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार\nशेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे त्वरित रद्द करा-शहर व तालुका काँग्रेस ची मागणी\nआंदोलनाचा हा वणवा केंद्र सरकारला नेस्तनाबूत करेल – ना. बाळासाहेब थोरात\nआंदोलनाचा हा वणवा केंद्र सरकारला नेस्तनाबूत करेल – ना. बाळासाहेब थोरात\nममता मेमोरियल हॉस्पिटलची मान्यता रद्द, जिल्हाधिकऱ्यांचे आदेश\nबजाजनगरात तिसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकून महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न\nवादळामुळे घरावरचे छपर उडाले;संसार आला उघडयावर\nआमदार बंब यांनी उभारले 100 खाटाचे कोविड हॉस्पिटल\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\nबजाजनगरात तिसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकून महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न\nवादळामुळे घरावरचे छपर उडाले;संसार आला उघडयावर\nआमदार बंब यांनी उभारले 100 खाटाचे कोविड हॉस्पिटल\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://news7.co.in/1371/", "date_download": "2021-06-15T16:07:21Z", "digest": "sha1:L36M4TNEOAOCRG3GLKOJNJ2ZSPS75HKQ", "length": 10841, "nlines": 184, "source_domain": "news7.co.in", "title": "फैजपूर येथील शेख कौसर औरंगाबाद बीएड कॉलेज च्या टॉप टेन मध्ये – News 7", "raw_content": "\nममता मेमोरियल हॉस्पिटलची मान्यता रद्द, जिल्हाधिकऱ्यांचे आदेश\nबजाजनगरात तिसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकून महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न\nवादळामुळे घरावरचे छपर उडाले;संसार आला उघडयावर\nआमदार बंब यांनी उभारले 100 खाटाचे कोविड हॉस्पिटल\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\nभरधाव वेगात जाणारे रेतीचे टिप्पर उलटलेचालक जखमी\nमहादेवाचे संहारक अस्त्र ‘ त्रिशूळ’ ची पुजा करताना वृद्धाची मान अडकून मृत्यू\nअखेर गंगापूर फाटा या ठिकाणी बस थांबण्याचे आदेश\nकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गंगापूरचा आठवडी बाजार बंद\nपगारवाढीसाठी विप्रोच्या कामगारांचे चार दिवसापासून उपोषण सुरु\nHome/आपला जिल्हा/जळगाव/फैजपूर येथील शेख कौसर औरंगाबाद बीएड कॉलेज च्या टॉप टेन मध्ये\nफैजपूर येथील शेख कौसर औरंगाबाद ���ीएड कॉलेज च्या टॉप टेन मध्ये\nफैजपुर / राजु तडवी\nफैजपूर येथील शेख कौसर यांनी औरंगाबाद येथील बीएड कॉलेजमध्ये प्रचंड मेहनतीने अभ्यास करुन द्वितीय वर्षात टॉप टेन विद्यार्थ्यांमधे स्थान मिळवत यश संपादन केले आहे. यामुळे फैजपूर शहराचे नाव सर्वदूर प्रसिद्ध झालं असून शेख कौसर यांच्या या यशामुळे सर्व फैजपूर वासियांची मान गर्वाने उंचावली आहे.कौसर यांनी संपादन केलेल्या या यशामुळे अलखिझर सोसायटीतर्फे पठाणवाडी येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन शेख कौसर यांचा सत्कार करण्यात आला. या छोटेखानी कार्यक्रमात अलखिझर सोसायटीचे अध्यक्ष डॉ.दानिश हाजी शेख निसार, उपाध्यक्ष मुजम्मिल काझी, समाजसेवक इम्रान शेख,तन्वीर, अलखिझर सोसायटीचे सहसचिव अल्ताफ खान, कोषाध्यक्ष रफीक , सल्लागार मोहम्मद अख्तर यांच्या उपस्थितीत शेख कौसर यांचा सत्कार करण्यात आला.अलखिझर सोसायटी संचलित डॉ.अब्दुल कलाम इंग्लिश मिडीयम स्कूल याठिकाणी शेख कौसर हे आपले अध्यापनाचे कार्य करत असुन त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी फैजपूर येथील काझी मुजाहिद,मुजाहिद राजकुमार,मुदस्सर शेख उर्फ मुदाभाई, मुजाहिद भाई,खालीद मुल्लाजी,साबीर शेख,नदिन डॉन,शोएब समद,मुबशीर जनाब शाहिद खान,राजु पेंटर, मोसीम सैयद यांच्यासह मित्र परिवार उपस्थित होते.\nकिंनगाव येथे वाळूमाफियांची महसूल पथकाशी हुज्जत : पोलिसात गुन्हा दाखल\nलसीकरणामध्ये अनागोंदी यावल रावेर तालुक्यातील डॉक्टरांनी दिले प्रांत अधिकार्‍यांकडे निवेदन\nकिनगाव जवळ पपई घेऊन जाणारी आयसर पलटी १५ मजुरांचा जागीच मृत्यू\nपीआरपी तर्फे फैजपुरात शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ रास्ता रोको आंदोलन\nपीआरपी तर्फे फैजपुरात शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ रास्ता रोको आंदोलन\nममता मेमोरियल हॉस्पिटलची मान्यता रद्द, जिल्हाधिकऱ्यांचे आदेश\nबजाजनगरात तिसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकून महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न\nवादळामुळे घरावरचे छपर उडाले;संसार आला उघडयावर\nआमदार बंब यांनी उभारले 100 खाटाचे कोविड हॉस्पिटल\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\nबजाजनगरात तिसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकून महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न\nवादळामुळे घरावरचे छपर उडाले;संसार आला उघडयावर\nआमदार बंब यांनी उभारले 100 खाटाचे कोविड हॉस्पिटल\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/young-man-from-newasa-commits-suicide-under-the-train", "date_download": "2021-06-15T16:00:29Z", "digest": "sha1:ZSBS4ZQMDEK7KPJBDPV7E3PO4UYZAC5G", "length": 3638, "nlines": 46, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Young man from Newasa commits suicide under the train", "raw_content": "\nनेवासा येथील तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या\nश्रीरामपूर (प्रतिनिधी) - श्रीरामपूर रेल्वे स्टेशन ते पढेगाव स्टेशन या दरम्यान मातापूर शिवारात एका तरुणाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना घडली. भारत मोहन बर्डे (वय 40, रा. साईनाथनगर, नेवासा) असे या तरूणाचे नाव आहे.\nत्याने रेल्वे क्रमांक 21804 या रेल्वे गाडीखाली स्वतःची जीवनयात्रा संपवली. यावेळी रेल्वेची जोरदार धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी उपस्टेशन प्रबंधक श्रीरामपूर (बेलापूर) रेल्वे स्थानक यांनी दिलेल्या माहीतीवरुन श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्र.40/2021 नुसार भादंवि कलम 174 नोंद करण्यात आली आहे.\nमयत भरत बर्डे याच्या खिशात सापडलेला रोजगार हमी योजनेच्या कार्डवरुन त्याची ओळख पटल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस निरिक्षक़ संजय सानप यांनी घटनास्थळी भेट दिली. पो. ना. दुथाडे हे पुढील तपास करीत आहेत. दहा दिवसांपूर्वी श्रीरामपूर शहरातील गोंधवणी रोड भागात एका तरुणाने लॅाकडाऊनमध्ये काम गेल्याने गळफास घेवुन आत्महत्या केली होती. भरत बर्डे याने देखील रोजगार हमीचे काम गेल्याने आत्महत्या केली असावी, अशी चर्चा आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/daily-horoscope-and-panchang-01st-september-2020-340464", "date_download": "2021-06-15T16:18:34Z", "digest": "sha1:7BMTUKVX3JZ77DLQML2HU7QOXQP7OJK4", "length": 16601, "nlines": 202, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 01 सप्टेंबर", "raw_content": "\nमंगळवार - भाद्रपद शु. 14, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.22, सूर्यास्त 6.49, अनंत चतुर्दशी, चंद्रोदय सायं.6.31, चंद्रास्त प.5.25, भारतीय सौर 10, शके 1942.\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग : 01 सप्टेंबर\nमंगळवार - भाद्रपद शु. 14, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.22, सूर्यास्त 6.49, अनंत चतुर्दशी, चंद्रोदय सायं.6.31, चंद्रास्त प.5.25, भारतीय सौर 10, शके 1942.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\n१९१२ - भारतीय चित्रपटसृष्टीतील १९३० ते १९६० च्या कालपटलावर आपली मुद्रा उमटविणाऱ्या विख्यात अभिनेत्री लीला चिटणीस यांचा जन्म.\n१९१५ - उर्दू कथाकार आणि हिंदी पटकथा लेखक राजिंदरसिंग बेदी यांचा जन्म. देवदास, मधुमती, अनुराधा, सत्यकाम, मेरे सनम या चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या आहेत.\n१९५० - बंगाली कादंबरीकार विभूतिभूषण बंदोपाध्याय यांचे निधन. पथेर पांचाली, अपराजित, आरण्यक या कादंबऱ्या त्यांच्या सर्वश्रेष्ठ कलाकृती. ‘इछामती’ या कादंबरीला रवींद्र पुरस्कार देण्यात आला.\n१९९५ - नवी दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीच्या वतीने देण्यात येणारा आंबेडकर फेलोशिप (तत्त्वज्ञान) राष्ट्रीय पुरस्कार बेलसर येथील शिक्षक दिगंबर चिमाजी कदम यांना जाहीर.\n१९९८ - जमिनीवरून हवेत मारा करण्याच्या आकाश या क्षेपणास्त्राची चंडीपूर येथे रात्री ८ वाजून १३ मिनिटांनी यशस्वी चाचणी घेतली.\n१९९९ - रॉकेट तंत्रज्ञानाचे प्रणेते व भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे संचालक डॉ. एस. श्रीनिवासन यांचे निधन.\nमेष : बौद्धिक क्षेत्रात प्रगती. संततीच्याबाबतीत एखादी चांगली घटना घडेल.\nवृषभ : आत्मविश्‍वास वाढेल. नोकरीत बढतीची शक्यता. उत्साह वाढेल.\nमिथुन : कीर्ती, मानसन्मान लाभेल. तुमच्या क्षेत्रात नवनवीन संधी उपलब्ध होतील.\nकर्क : मानसिक अस्वस्थता जाणवेल. मनोबल कमी राहणार आहे.\nसिंह : भागीदारी व्यवसायात यश लाभेल. कामानिमित्त प्रवास होतील. उत्साह वाढेल.\nकन्या : मनस्ताप होण्यासारख्या घटना घडतील. आरोग्याच्या तक्रारी वाढतील.\nतुळ : अनेकांशी सुसंवाद साधाल. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.\nवृश्‍चिक : गुंतवणुकीस दिवस चांगला आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल.\nधनु : मानसिक अस्वस्थता जाणवेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. प्रसिद्धी लाभेल.\nमकर : अचानक धनलाभाची शक्यता आहे. तुमची मते इतरांना पटवून द्याल.\nकुंभ : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. कामात सुयश लाभेल.\nमीन : मानसिक अस्वस्थता जाणवेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. शक्यतो प्रवास टाळावेत.\nराशिभविष्य : कर्क, वृश्चिक, सिंह राशीच्या लोकांनो उद्या सावध राहा\nज्योतिष शास्त्रानुसार शनी, राहू आणि केतू हे राशीच्या कुठल्या स्थानात असतात, याला मोठे महत्त्व आहे. त्यांच्या स्थानावरून आणि बदलत्या स्थितीवरून आपल्या भविष्य़ाचा अंदाज लावता येतो. काही ज्योतिषांच्या मते, सावध राहणे हाच आपला तोटा टाळण्याचा मोठा उपाय आहे. त्यामुळे कर्क, वृश्चिक आणि सिंह राशीच्\nमहाशिवरात्रीला कोणत्या राशीनुसार कोणते फूल, द्रव्य वाहावे, जाणून घ्या...\nमराठी महिन्याच्या प्रत्येक वद्य चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र, माघ महिन्यातील वद्य चतुर्दशीला महाशिवरात्री म्हटले जाते. शिवपुराणामध्ये याचा उल्लेख आढळून येतो. महाशिवरात्रीला हिंदू संस्कृती आणि परंपरांमध्ये अनन्य साधारण असे महत्त्व आहे. या दिवशी भाविक शिवमंदिरात जाऊन बेलफुलांचा अभिषेक, प\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - 21 डिसेंबर\nपंचांगसोमवार : मार्गशीर्ष शुद्ध ७, चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा, चंद्रराशी कुंभ/मीन, सूर्योदय ७.०३ सूर्यास्त ६.०२, चंद्रोदय दुपारी १२.२३, चंद्रास्त रात्री १२.२५, उत्तरायणारंभ, मकरायन, सौर शिशिर ऋतू प्रारंभ, भारतीय सौर मार्गशीर्ष ३० शके १९४२.\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग- १२ जानेवारी २०२१\nमंगळवार : मार्गशीर्ष कृष्ण १४, चंद्रनक्षत्र मूळ/पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू, चंद्रोदय सकाळी ७.१२, चंद्रास्त सायंकाळी ५.२८, दर्श वेळा अमावास्या, (अमावास्या प्रारंभ दुपारी १२.२३), अन्वाधान, सूर्योदय - ७.१०, सूर्यास्त - ६.१५, भारतीय सौर पौष २२ शके १९४२.\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग- १३ जानेवारी २०२१\nबुधवार : मार्गशीर्ष कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी धनू/मकर, चंद्रोदय स. ७.४५, चंद्रास्त सायं. ६.३०, सूर्योदय - ७.१०, सूर्यास्त - ६.१५ इष्टि, धनुर्मास समाप्ती, भोगी, (अमावास्या समाप्ती स. १०.३०), सौर पौष २३ शके १९४२.\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग- १५ जानेवारी २०२१\nशुक्रवार : पौष शुद्ध २, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी मकर/कुंभ, चंद्रोदय सकाळी ८.५६, चंद्रास्त रात्री ८.२९, करिदिन, मु. जमादिलाखर मासारंभ, भारतीय सौर पौष २४ शके १९४२.\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग- १६ जानेवारी २०२१\nशनिवार : पौष शुद्ध ३, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, चंद्रोदय सकाळी ९.३९, चंद्रास्त रात्री ९.२४, सूर्योदय - ७.११, सूर्यास्त - ६.१७, विनायक चतुर्थी, भारतीय सौर पौष २५ शके १९४२.\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग- १७ जानेवारी २०२१\nरविवार : पौष शुद्ध ४, चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा, चंद्रराशी कुंभ/मीन, चंद्रोदय सकाळी १०.१८, चंद्रास्त रात्री १०.१५, सूर्य���दय - ७.११ ,सूर्यास्त - ६.१८ भारतीय सौर पौष २६ शके १९४२.\nराशीभविष्य : धनू, मकर आणि कुंभ राशीला मोठा दिलासा, मेषवाल्यांनी राहा शांतच\nकोरोना लॉकडाऊनमुळे सध्या सर्वजण घरातच आहेत. त्यांना लॉकडाऊन कधी उठणार याची चिंता तर आहेच, पण भविष्यात काय काय पाहायला मिळू शकतं, याचेही भीतीयुक्त कुतुहल आहे. काही जणांच्या कौटुंबिक समस्या निर्माण झाल्या आहेत. या सर्वांबाबत औरंगाबाद येथील ज्योतिषतज्ज्ञ आणि वास्तु तज्ज्ञ अनंत पांडव यांनी eSa\nआजचे राशिभविष्य - 6 मार्च 2021\nमेष : शासकीय कामे शक्‍यतो पुढे ढकलावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वृषभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. सौख्य व समाधान लाभेल. मिथुन : प्रियजनांसाठी खर्च कराल. काहींना ताण व दगदग जाणवेल. कर्क : मन आनंदी व आशावादी राहील. नवीन परिचय होतील. सिंह : कर्ज प्रकरणे मंजूर होतील. आर्थिक सुयश लाभेल. कन्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/pune-corona-patient-count-and-discharge-patient-update/", "date_download": "2021-06-15T15:46:34Z", "digest": "sha1:O5OU4FCQHAZGDDMPE7BKZZPHXOKSVUSF", "length": 10497, "nlines": 122, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "पुण्यात आजपर्यंतची कोरोनारूग्णांमध्ये सर्वांत मोठी वाढ, परंतू दिलासादायक बातमी देखील...", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nपुण्यात आजपर्यंतची कोरोनारूग्णांमध्ये सर्वांत मोठी वाढ, परंतू दिलासादायक बातमी देखील…\nपुण्यात आजपर्यंतची कोरोनारूग्णांमध्ये सर्वांत मोठी वाढ, परंतू दिलासादायक बातमी देखील…\nपुणे | पुण्यात मंगळवारी आजपर्यंतचे सर्वांत जास्त कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. पुणे शहरात नव्याने 164 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली झाले आहे. वाञत असलेली रूग्णसंख्या हा जरा चिंतेचा विषय असला तरी रूग्णांचं बरं होण्याचं प्रमाण देखील वाढलं आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातून एक सकारात्मक वृत्त देखील आहे.\nशहरात मंगळवारी 120 कोरोना रूग्णांनी यशस्वीरित्यो कोरोनावर मात केली. म्हणून त्यांना आता डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्ज देण्यात आलेल्या रूग्णांमध्ये नायडू-पुणे महापालिकाचे 69, खासगी रुग्णालयातले 44 आणि ससूनमधील 5 रुग्णांचा समावेश आहे.\nशहरात नव्याने 164 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली झाल्याने आता एकूण संख्या 2 हजार 737 झाली आहे. तर 120 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने बऱ्या होणाऱ्या रूग्णांची संख्या आता बरीच वाढली आहे. सध्या 1 हजार 372 कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत.\nदरम्यान, पुण्यात मंगळवारी 07 जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे शहराची एकूण तपासणी आता 24 हजार 748 झाली असून मंगळवारी 989 स्वॅब टेस्ट घेण्यात आल्या.\n अखेर पुण्यातील त्या चिमुरडीला 16 कोटीचं इंजेक्शन आज…\n“उद्या लोकप्रतिनिधींना बोलुद्यात, आपण सर्वांनी मौन…\n“ठाकरे सरकारमधील तिन्ही पक्षांचे तीन मुख्यमंत्री व्हायला हवेत…\nलाॅकडाऊन 4ची घोषणा कधी होणार, नरेंद्र मोदींनी दिली महत्त्वाची माहिती\nकोरोनाविरुद्ध लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली ‘ही’ मोठी घोषणा\n पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १३० कोटी जनतेला केलंय हे महत्त्वाचं आवाहन\nयाला म्हणतात अभ्यास… मोदींच्या आकड्यासोबत पृथ्वीबाबांचा आकडा बरोबर जुळला\nराज्यात आज कोरोनाचे किती रुग्ण वाढले; जाणून घ्या सर्व आकडेवारी\n पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १३० कोटी जनतेला केलंय हे महत्त्वाचं आवाहन\nआर्थिक पॅकेजची घोषणा पोकळ ठरू नये- बाळासाहेब थोरात\n अखेर पुण्यातील त्या चिमुरडीला 16 कोटीचं इंजेक्शन आज मिळालं\n“उद्या लोकप्रतिनिधींना बोलुद्यात, आपण सर्वांनी मौन राखायचे” –…\n“ठाकरे सरकारमधील तिन्ही पक्षांचे तीन मुख्यमंत्री व्हायला हवेत कारण 2024 नंतर…\n कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहराने करून दाखवलं, वाचा आजची आकडेवारी\n अखेर पुण्यातील त्या चिमुरडीला 16 कोटीचं इंजेक्शन आज मिळालं\n‘छिपाना भी नही आता और दिखाना भा नही आता’, तमन्ना भाटीया ड्रेसवरुन झाली ट्रोल\n‘केंद्र सरकारला फार काळ अल्पदरात लसी देता येणार नाहीत’; ‘या’ लस कंपनीचा केंद्राला इशारा\n“उद्या लोकप्रतिनिधींना बोलुद्यात, आपण सर्वांनी मौन राखायचे” – छत्रपती संभाजीराजे\n“ठाकरे सरकारमधील तिन्ही पक्षांचे तीन मुख्यमंत्री व्हायला हवेत कारण 2024 नंतर भाजपची सत्ता असणार”\n कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहराने करून दाखवलं, वाचा आजची आकडेवारी\n ‘या’ जिल्ह्यातील अवघ्या 6 महिन्याच्या चिमुकलीचा म्युकरमायकोसीसने मृत्यू\nकोरोना लसीमुळे मृत्यू झालेल्या पहिल्या व्यक्तीची भारतात झाली नोंद\nपुढचे 5 दिवस राज्यात पावसाचे राज्य; ‘या’ भागात अतिवृष्टी तर मुंबईत मुसळधार पाऊस\n‘प्रिय अण्णा….,अर्थव्यवस्था ढासळलीय’; जितेंद्र आव्हाडांच्या हजारेंना हटके शुभेच्छा\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आ��च्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://kolhapur.gov.in/scheme/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B5/", "date_download": "2021-06-15T15:12:12Z", "digest": "sha1:EHICLF2KCGQNZIP7LFFLP5G24QCWUKWX", "length": 5873, "nlines": 102, "source_domain": "kolhapur.gov.in", "title": "इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना | कोल्हापूर | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nएसटीडी आणि पिन कोड\nमाहितीचा अधिकार 2005 अर्ज\nमाहितीचा अधिकार पहिले अपील\nमाहितीचा अधिकार जिल्हाधिकारी कार्यालय\nमाहितीचा अधिकार तहसिल कार्यालय\nमाहितीचा अधिकार उपविभागीय अधिकारी\nकोल्हापूर जिल्हा पर्यटन आराखडा\nइंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना\nइंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना\nदिनांक : 01/04/2018 - | क्षेत्र: शासकीय\nइंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना\nदारिद्रय रेषेखालील 65 व 65 वर्षावरील सर्व व्यक्ती पात्र होतील. या लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून रु.200/- प्रतिमहा प्रति लाभार्थी निवृत्तीवेतन देण्यात येते. याच लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेमधून गट (अ) रु.400/- प्रतिमहा निवृत्तीवेतन मिळते. यामुळे या लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून रुपये 400/-प्रतिमहा व केंद्र शासनाकडून रुपये 200/- प्रतिमहा असे एकूण रुपये 600/-प्रतिमहा प्रति लाभार्थी निवृत्तीवेतन मिळते.\nप्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्तीवेतन रु.600/- अदा करण्यात येते.\nअर्जदार तहसिलदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कोल्हापूर जिल्हा प्रशासन , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 11, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://news7.co.in/1084/", "date_download": "2021-06-15T15:25:19Z", "digest": "sha1:HU2VENJAV7LJDJDP2CPXW3ZCIJGNABOX", "length": 9550, "nlines": 184, "source_domain": "news7.co.in", "title": "धनाजी नाना महाविद्यालय सतर्क भारत समृद्ध भारत यावर प्रतिज्ञा – News 7", "raw_content": "\nममता मेमोरियल हॉस्पिटलची मान्यता रद्द, जिल्हाधिकऱ्यांचे आदेश\nबजाजनगरात तिसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकून महिलेचा आत्महत्य���चा प्रयत्न\nवादळामुळे घरावरचे छपर उडाले;संसार आला उघडयावर\nआमदार बंब यांनी उभारले 100 खाटाचे कोविड हॉस्पिटल\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\nभरधाव वेगात जाणारे रेतीचे टिप्पर उलटलेचालक जखमी\nमहादेवाचे संहारक अस्त्र ‘ त्रिशूळ’ ची पुजा करताना वृद्धाची मान अडकून मृत्यू\nअखेर गंगापूर फाटा या ठिकाणी बस थांबण्याचे आदेश\nकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गंगापूरचा आठवडी बाजार बंद\nपगारवाढीसाठी विप्रोच्या कामगारांचे चार दिवसापासून उपोषण सुरु\nHome/आपला जिल्हा/जळगाव/धनाजी नाना महाविद्यालय सतर्क भारत समृद्ध भारत यावर प्रतिज्ञा\nधनाजी नाना महाविद्यालय सतर्क भारत समृद्ध भारत यावर प्रतिज्ञा\nफैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचालित धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने केंद्रीय सतर्कता आयोग द्वारा निर्देशित सतर्क भारत समृद्ध भारत याबाबत प्रतिज्ञा घेण्यात आली. सध्या परिस्थितीत प्रत्येक बाबतीत सतर्क राहूनच आपला, परिवाराचा आणि समाजाचा बचाव होऊ शकतो. त्यासाठी केंद्र सरकार पुरस्कृत अभियान महाविद्यालयात यशस्वीपणे राबविण्यात आले. या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ नितीन चौधरी व महिला कार्यक्रम अधिकारी डॉ सरला तडवी सोबत महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला.\nकिंनगाव येथे वाळूमाफियांची महसूल पथकाशी हुज्जत : पोलिसात गुन्हा दाखल\nलसीकरणामध्ये अनागोंदी यावल रावेर तालुक्यातील डॉक्टरांनी दिले प्रांत अधिकार्‍यांकडे निवेदन\nकिनगाव जवळ पपई घेऊन जाणारी आयसर पलटी १५ मजुरांचा जागीच मृत्यू\nपीआरपी तर्फे फैजपुरात शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ रास्ता रोको आंदोलन\nपीआरपी तर्फे फैजपुरात शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ रास्ता रोको आंदोलन\nममता मेमोरियल हॉस्पिटलची मान्यता रद्द, जिल्हाधिकऱ्यांचे आदेश\nबजाजनगरात तिसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकून महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न\nवादळामुळे घरावरचे छपर उडाले;संसार आला उघडयावर\nआमदार बंब यांनी उभारले 100 खाटाचे कोविड हॉस्पिटल\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\nबजाजनगरात तिसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फ���कून महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न\nवादळामुळे घरावरचे छपर उडाले;संसार आला उघडयावर\nआमदार बंब यांनी उभारले 100 खाटाचे कोविड हॉस्पिटल\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/letter-mla-rohit-pawar-and-mp-sujay-vikhe-road-works-karjat-taluka-337223", "date_download": "2021-06-15T16:32:16Z", "digest": "sha1:D2RRJINVUS7HCCAVCP3NIGXENJO237DB", "length": 18951, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | एकच काम, दोघांना वेगवेगळी निवेदने; पवार की विखे करणार सोडवणूक?", "raw_content": "\nभिगवन- खेड- अमरापूर रस्त्यावरील दुतर्फा असणाऱ्या गाळे धारकांना न्याय द्यावा, अशी मागणी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार रोहित पवार यांच्याकडे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी केली आहे. याबाबतचे त्यांनी निवेदन पाठविले आहे.\nएकच काम, दोघांना वेगवेगळी निवेदने; पवार की विखे करणार सोडवणूक\nकर्जत (अहमदनगर) : शहरातून जाणाऱ्या भिगवन- खेड- अमरापूर रस्त्यावरील दुतर्फा असणाऱ्या गाळे धारकांना न्याय द्यावा, अशी मागणी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार रोहित पवार यांच्याकडे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी केली आहे. याबाबतचे त्यांनी निवेदन पाठविले आहे.\nनामदेव राऊत यांनी खासदार डॉ. विखे पाटील यांना पाठविलेल्या निवेदनात नमूद केले आहे की नगरपंचायत हद्दीतील अक्काबाई नगर ते दादा पाटील महाविद्यालयापर्यंत सदर रस्त्याच्या दुतर्फा असणारे गाळे (टपरी) धारक सुमारे ५० वर्षांपासून व्यवसाय करीत आहेत. येथे सर्वसामान्य युवक व्यवसाय करीत असून त्यांचे कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यावर अवलंबून आहे.\nसध्या कोरोनाच्या महामारी मुळे सततच्या लॉकडाऊनमुळे या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली असून कर्जाचे हप्ते थकले आहेत. अशा परिस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सदर रस्त्याच्या कामासाठी दोन्ही बाजूला खुणा केल्याने व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.\nत्यांनी पुढे म्हटले आहे की, यापूर्वी 1996- 97 मध्ये सदर रस्ता रुंदी करण करते वेळीबस स्थानकाच्या संरक्षक भिंती लगतं असणारे गाळ्यांची रांग तत्कालीन मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून व तत्कालीन आमदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रयत्नातून जैसे थे परिस्थिती ठेवीत न्याय देण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्याला यश आले होते. त्यामुळ�� आजतागायत या व्यवसायिकांचया कुटुंबाची उपजीविका सुरू आहे. हे गाळे उध्वस्त झाले तर 325 गाळे धारक आणि त्यांचे कुटुंबीय रस्त्यावर येतील. तरी त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.\nआमदार रोहित पवार यांना निवेदन देताना म्हटले, की या अगोदर सदर रस्ता रुंदीकरणाचे वेळी तत्कालीन आमदार (स्व) विठ्ठलराव भैलूमे यांनी प्रयत्न केले. ग्रामपंचायतचा मी सरपंच व उपसरपंच असताना तत्कालीन आमदार सदाशिव लोखंडे व प्रा. राम शिंदे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्याला यश आले होते. आजतागायत हे सर्व कुटुंबाची उपजीविका सुरु आहे. राज्यात आपल्या पक्षाचे सरकार असून आपण आमदार असल्याने न्याय देऊ शकता.\nशहरात शॉपिंग सेंटर उभारणार आहेत ही अतिशय चांगली गोष्ट आहे. मात्र ते एसटी महामंडळ, जिल्हा परिषद, नगरपंचायत व शासकीय जागेत उभारले तर ते मालक असतील. मात्र सध्या या जागेतील गळ्यांचे ते गाळे धारकच मालक आहेत.शहराला पर्यायी मार्ग बायपास साठी दोन तीन पर्याय आहेत.तो करून या गाळे धारकांना न्याय द्यावा अशी मागणी राऊत यांनी केली आहे.\nसंपादन : अशोक मुरुमकर\nकर्जतकरांच्या मदतीला भाजप आणि राष्ट्रवादीचे दोन्ही ‘दादा’\nकर्जत (अहमदनगर) : भिगवन- कर्जत- अमरापूर रस्त्याचे कर्जत शहरातून होणारे काम बंद ठेवावे आशा प्रकारची सूचना खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार रोहित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला संपर्क साधून दिल्या आहेत. या निर्णयामुळे कर्जत येथील व्यापारी संघटनेने समाधान व्यक्त केले आहे.\nराष्ट्रवादीचे आमदार पवार व भाजपचे खासदार डॉ. विखे म्हणतात मिले सुर मेरा तुम्हारा\nराशीन (अहमदनगर) : कर्जत शहरातील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम आता आठ महिने बंद राहील. यात विस्थापित होणाऱ्या सर्व गाळेधारकांचे पुनर्वसन करून नंतर रुंदीकरणाचे काम करण्यात येईल. त्यामुळे व्यापारी बांधवांनी आता निश्‍चिंत राहावे, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले. दरम्यान खासदार डॉ\nआमदार रोहित पवार, खासदार डॉ. विखे पाटील अन्‌ पंकजा मुंडे यांनी जीवनातील किस्से, एकमेकांवर कोटी करीत उडवून दिली धमाल\nकर्जत (अहमदनगर) : कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील व भाजपच्या नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे हे एक��� वाहिनीवरील ‘ज्याची राज्यात मोठी हवा आहे’ त्या विनोदी कार्यक्रमात हे सहभागी झाले होते.\nदोन्ही ‘दादां’चे कर्जतमधील सर्वपक्षीय नेत्यांकडून मुक मोर्चात आभार\nकर्जत (अहमदनगर) : शहरातील (मेन रोड) मुख्य रस्त्यावरील गाळेधारक व्यापाऱ्यांच्या वतीने सध्या प्रगतीपथावर असलेल्या भिगवन- कर्जत- अमरापूर रस्त्याबाबत होणारा अन्याय व विविध मागण्यांसाठी बसस्थानक ते सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय असा मूक मोर्चा काढण्यात आला.\nनगरपेक्षा नेत्यांची संस्थानेच मोठी; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा टोला\nअहमदनगर : जिल्ह्याच्या ठिकाणापेक्षा जिल्ह्यातील नेत्यांची संस्थानेच मोठी झाली. मोठ्या नेत्यांनी त्यांच्या संस्थानांकडेच लक्ष दिले. त्यात ऐतिहासिक नगर शहर व जिल्ह्याकडे दुर्लक्ष झाले. भंडारदरा परिसर पर्यटनासाठी स्वर्ग असून, त्याच्या विकासासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ\nपवार-विखे वादावर रोहित पवारही बोलले... वाचा सविस्तर\nनगर ः \"\"पवार व विखे घराण्यांत पूर्वी काय वाद होता, याचे सखोल ज्ञान मला नाही. सामाजिक हित डोळ्यांसमोर ठेवून या दोन कुटुंबांतील वाद संपुष्टात येत असेल तर चांगलेच आहे. त्याचे आपण स्वागतच करू; परंतु राजकीय स्वार्थासाठी आमच्या कुटुंबातील ज्येष्ठांविरोधात वक्तव्य केले, तर सहन करणार नाह\nसंजय राऊत यांना सर्वच कळत असेल तर त्यांनी राज्य कोरोनामुक्त करुन दाखवावे\nलोणी (अहमदनगर) : जिव धोक्यात घालून कोरोना संकटात सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या संदर्भात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेले विधान अतिशय अक्षेपार्ह आहे. याबद्दल त्यांनी देशातील डॉक्टरांची माफीच मागितली पाहीजे, अशी मागणी भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली. इतरांना काही कळत नाही आण\nVideo: खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी चालविली तीन चाकी रिक्षा\nश्रीरामपूर (अहमदनगर) : तीन चाकी सरकार चालविण्यासाठी अतिशय काळजी घ्यावी लागते. मला माहित नाही. राज्यातील तीन पक्षांचे सरकार किती दिवस टिकेल. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात हे राज्य सरकार अपयशी ठरले आहे. पाच मिनीटे तीन चाकी रिक्षा चालवून स्वतः अनुभव घेतला. अनेक गोष्टीवर लक्ष ठेवावे लागते. वेग\nडॉ. विखे म्हणतात रॅपिड अँटीजेन चाचणीची खात्री नाही; पुरावे देईला तयार\nशिर्डी (अहमदनगर) : मतदारसंघातील जनतेसाठी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून सवलतीच्या दरात आरटी- पीसीआर कोरोना चाचणी सेवा उपलब्ध झाली आहे. रॅपिड अँटीजेन चाचणीची खात्री नाही. याबाबत पुढील महिन्यात पुराव्यांसह वस्तूस्थिती मांडू.\n‘नवे पर्व'च्या नावाखाली दिशाभूल; प्रा. राम शिंदे यांची रोहीत पवारांवर टीका\nकर्जत (अहमदनगर) : \"नवे पर्व'च्या नावाखाली जनतेची दिशाभूल झाली. जनतेचा अपेक्षाभंग झाला आहे. त्यांना सोशल मीडियावर मार्केटिंग करण्यात रस आहे. आम्ही केलेल्या कामाची उद्‌घाटने करण्यात ते धन्यता मानतात. विकासाच्या नावाखाली अशी ही बनवाबनवीचा प्रयोग चालला आहे, अशी टीका आमदार रोहित पवार यांच्\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-112-%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9/", "date_download": "2021-06-15T15:16:23Z", "digest": "sha1:PWK4RSBWVACEHLEWIOKEOYECJZ4GPRBP", "length": 12853, "nlines": 124, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "देशातील 112 आकांक्षित जिल्ह्यांमध्ये ‘सुरक्षित हम, सुरक्षित तुम’ अभियानाची सुरुवात | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर देशातील 112 आकांक्षित जिल्ह्यांमध्ये ‘सुरक्षित हम, सुरक्षित तुम’ अभियानाची सुरुवात\nदेशातील 112 आकांक्षित जिल्ह्यांमध्ये ‘सुरक्षित हम, सुरक्षित तुम’ अभियानाची सुरुवात\nगोवा खबर : नीती आयोग आणि पिरामल फाउंडेशन यांनी आज देशाच्या 112 आकांक्षित जिल्ह्यांमध्ये ‘सुरक्षित हम, सुरक्षित तुम’ अभियानाची सुरुवात केली. कोरोनाची लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या कोविड-19 रुग्णांना त्यांच्या निवासस्थानी उपचार घेता यावे यासाठी आरोग्य सुविधा पुरविण्याकामी जिल्हा प्रशासनाला मदत करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.\n‘आकांक्षित जिल्हे सहयोगत्व’ नामक विशेष उपक्रमाचा भाग असलेल्या या अभियानामध्ये सरकारच्या ‘आकांक्षित जिल्हे’ कार्यक्रमाच्या अंमलबजावणीच्या प्रमुख कार्यक्षेत्रात उद्भवणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी स्थानिक नेते, नागरी समाज आणि स्वयंसेवक जिल्हा प्रशासनासोबत एकत्र येऊन काम करतात.\nजिल्हाधिकारी आणि 1,000 हून अधिक स्थानिक स्वयंसेवी संस्था भागीदारीतून ‘सुरक्षित हम, सुरक्षित तुम’ अभियानाचे नेतृत्व करणार असून, ते कोविड रुग्णांकडून आलेल्या किंवा रुग्णांनी केलेल्या फोनच्या माध्यमातून त्या रुग्णांशी संवाद साधण���यासाठी 1 लाखांहून अधिक स्वयंसेवकांची निवड करून त्यांना प्रशिक्षण देण्याची काम करतील. स्वयंसेवी संस्था आणि स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात मदत करण्यासाठी पिरामल फाउंडेशन आणि जिल्हाधिकारी एकत्रितपणे काम करतील.\nया अभियानाची सुरुवात करताना नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत म्हणाले की, “ ‘सुरक्षित हम, सुरक्षित तुम’ हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम असून कोरोना संबंधी तातडीच्या गरजांना प्रतिसाद देण्यासाठी आणि कोविड-19 आजाराच्या खूप काळ जाणवणाऱ्या परिणामांवर उपाय शोधण्यासाठी आकांक्षित जिल्ह्यांतील भारताच्या अत्यंत गरीब समुदायांना तो दीर्घकालीन पाठबळ देईल.\nहे अभियान निर्धारित प्रदेशांतील सुमारे 70% कोविड बाधित रुग्णांवर घरी उपचार करण्यासाठी योग्य व्यवस्थापनाबाबतच्या जिल्हा प्रशासनाच्या तयारीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावेल जेणेकरून आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होईल आणि लोकांमध्ये या आजाराची पसरलेली भीती कमी होईल अशी अपेक्षा आहे. आकांक्षित जिल्ह्यांमध्ये पुरविण्यात आलेल्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सचा योग्य पद्धतीने वापर करण्यासाठी नागरिकांच्या क्षमता बांधणीचे देखील काम या अभियानाद्वारे हाती घेतले जाईल.\nकेंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारावर स्वयंसेवी संस्था कोविड बाधितांना त्यांच्या घरात आरोग्य सुविधा आणि उपचार पुरविण्यासाठी स्थानिक स्वयंसेवकांना प्रेरित करतील. या स्वयंसेवकांना, प्रत्येकी 20 बाधित कुटुंबांना मदत करण्याचे प्रशिक्षण दिले जाईल, यामध्ये रुग्णाची काळजी घेणाऱ्या व्यक्तींना कोविड योग्य नियम पाळण्याचे शिक्षण देणे, रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबाला सामाजिक-मानसिक आधार देणे आणि रुग्णांच्या स्थितीबाबत प्रशासनाला वेळोवेळी अद्यतन माहिती देणे या कामांचा समावेश आहे.\n‘पिरामल फाउंडेशन’च्या सेवा कार्याच्या मूल्याला अनुसरत, आम्ही 112 आकांक्षित जिल्ह्यांतील प्रत्येक कोविड रुग्णापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या कार्यासाठी सरकार, स्वयंसेवी संस्था, विविध समुदाय आणि इतर सर्व भागधारकांनी एकत्र येऊन ‘आकांक्षित जिल्हा सहयोगत्व’ उपक्रमासाठी त्यांच्या सेवा द्याव्या असे आवाहन पिरामल ग्रुपचे अध्यक्ष अजय पिरामल यांनी केले.\nPrevious article��ोव्यातही शिवसेनाच भाजपला सत्तेपासून दूर ठेवणार : सुभाष केरकर\nNext articleकोविड -19 लसीकरणासंदर्भात वारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकॉंग्रेसच्या अग्रणी संघटना पक्ष मजबुत करण्यासाठी महत्वाची भुमीका बजवणार : दिनेश राव\nकॉंग्रेस पक्षाच्या नवीन माध्यम विभागाची घोषणा\nरॉय फर्नांडिसवरील हल्ल्याचा युवा कॉंग्रेसने केला निषेध\nगोमेकॉचा नंबर देशात २३ वा\nकोटपा कायद्याखाली तालुका अंमलबजावणी पथकाची पुर्नस्थापना\nपालिका निवडणूकांमधील विजयामुळे जनतेचा भाजपावरील विश्वास दृढ : मुख्यमंत्री\nकळंगुट पोलिस ठरत आहेत ड्रग्स पेडलर्ससाठी कर्दनकाळ\nआशियातल्या प्रदूषणाचा भारतीय उपखंडातल्या नैऋत्य मोसमी पावसावर होणारा परिणाम याबाबत टीआयएफआर-बीएफ(हैदराबाद)कडून अभ्यास\nगोव्याच्या दृष्टि लाइफ सेव्हर्सला फ्रंटलाइन कोविड वर्कर म्हणून मान्यता मिळाली; लसीकरण प्रारंभ\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nप्रतिमा कुतिन्हो आम आदमी पार्टीमध्ये सामील\nएफएसएआयच्या अध्यक्षपदी जेनिफर लुईस कामत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-cp-chief-sharad-pawar-talked-about-sanjay-raut-claims-8057", "date_download": "2021-06-15T16:41:53Z", "digest": "sha1:RZLWTD4R7HO52KDFCNPIBG65MPCCYCOB", "length": 12220, "nlines": 153, "source_domain": "www.saamtv.com", "title": "'संजय राऊत यांच्या आकड्याचा आम्ही शोध घेत आहोत' : शरद पवार | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n'संजय राऊत यांच्या आकड्याचा आम्ही शोध घेत आहोत' : शरद पवार\n'संजय राऊत यांच्या आकड्याचा आम्ही शोध घेत आहोत' : शरद पवार\n'संजय राऊत यांच्या आकड्याचा आम्ही शोध घेत आहोत' : शरद पवार\nबुधवार, 6 नोव्हेंबर 2019\nमुंबई : संजय राऊत यांनी जो 175 आमदारांचा आकडा दिलायं त्याचा आम्ही शोध घेत आहोत. संजय राऊत नेहमीच भेटत असतात. थोड्याच दिवसांत राज्यसभेचं अधिवेशन सुरू होत आहे. तिथे काही विषय मांडायचे आहेत. त्याबाबत आम्ही दोघे चर्चा करत असतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या��नी सांगितले.\nमुंबई : संजय राऊत यांनी जो 175 आमदारांचा आकडा दिलायं त्याचा आम्ही शोध घेत आहोत. संजय राऊत नेहमीच भेटत असतात. थोड्याच दिवसांत राज्यसभेचं अधिवेशन सुरू होत आहे. तिथे काही विषय मांडायचे आहेत. त्याबाबत आम्ही दोघे चर्चा करत असतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.\nराज्यातील राजकीय परिस्थिती अद्याप निश्चित झाली नसताना शरद पवार यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शरद पवार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष होते. त्यांनी सामाजिक व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाष्य करत विरोधी पक्षात बसणार हे स्पष्ट केले आहे.\n राष्ट्रवादीकडून बांधावरच्या आमदारांना धोक्याचा इशारा\nशरद पवार म्हणाले, की युतीत सडले असे म्हणूनही हे दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढले. राज्याच्या स्थितीबाबत बोलण्यासारखं काही नाही. राजकीय अस्थिरता लवकर संपवा. आम्ही वाट पाहतोय, की भाजप शिवसेनेनं लवकरात लवकर सरकार बनवावं. आम्हाला विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची संधी जनतेनं दिली आहे. आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करू. भाजप-शिवसेनेची 25 वर्षाची युती आहे. आजची नाही. जनतेनं भाजप शिवसेनेला कौल दिला आहे. त्यांनी सरकार बनवावे.\nराऊतांची वाट बघत होतो : शरद पवार\nअहमद पटेल हे नितीन गडकरी यांच्याकडे कोणत्या तरी मोठ्या रस्त्यांचे काम घेवून गेले असतील. दुसरा कोणताही हेतू नसेल, असेही पवार यांनी सांगितले.\nमुंबई mumbai संजय राऊत sanjay raut अधिवेशन विषय topics शरद पवार sharad pawar पत्रकार आमदार निवडणूक भाजप सरकार government वर्षा varsha अहमद पटेल नितीन गडकरी nitin gadkari ncp sharad pawar sanjay raut\nअरेरावी करणाऱ्या शिक्षिकेचा वाद चव्हाट्यावर, ग्रामस्थांनी ठोकले...\nमुंबई - कल्याण ग्रामीण भागातील निळजे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिकेच्या अरेरावी...\nगाईंचे अवैधरित्या वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात\nधुळे - धुळे शहरालगत असलेल्या मुंबई - आग्रा महामार्गावर मोहाडी पोलीस ठाण्याचे...\nप्रवाशांचे मोबाईल लंपास करणाऱ्या चोरट्याला गोंदिया रेल्वे...\nगोंदिया - रेल्वेने Railway प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे Passengers मोबाईल...\nराज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीचा शोध आज लागणार\nमुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे CM Uddhav Thackeray यांच्या मंत्रिमंडळाने विधानपरिषद...\n गेल्या 24 तासात धारावीत एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही\nमुंबई - राज्यासह मुंबईत Mumbai देखील कोरोनाचा Corona शिरकाव झाला आणि पाहता...\nमुंबईत बेकरीच्या नावाखाली सुरू होता ड्रग्जचा पुरवठा; दोघांना अटक\nमुंबई : नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने NCB मुंबई Mumbai मध्ये आणखी एक मोठी कारवाई...\nप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याचा मृत्यू\nमुंबई : राष्ट्रीय पुरस्कार विजेते संचारी विजय Sanchari Vijay यांचं बाईक...\nनाल्यातील कचऱ्याच्या पाण्याने कंत्राटदाराला अंघोळ...\nमुंबई : शहरामध्ये City गेल्या पाच ते सात दिवसांपासून पावसाची Rain जोरदार बॅटिंग...\nपुढील विधानसभा निवडणुका कॉंग्रेस एकट्यानेच लढवेल; नाना पटोले\nमुंबई : महाराष्ट्रात 2019 च्या विधानसभा निवडणूकीपासूनच राजकीय उलथापालथ सुरू...\nनागपूरात 245 इमारती धोकादायक; 139 इमारतींमध्ये नागरिकांचा वावर\nनागपूरात 245 इमारती जीर्ण झाल्या असून धोकादायक स्थितीत आहेत. यातील 139 इमारती तर...\nसावधान कोल्हापूर अजूनही डेंजर झोन मध्येच\nकोल्हापूर - राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे राज्यात निर्बंध सैल करण्यासाठी...\nपरमबीर सिंग यांची अटक २२ जूनपर्यंत टळली\nमुंबई : मुंबईचे Mumbai माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग Parambir Singh यांना...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/vaccination-campaign-students-going-abroad-13752", "date_download": "2021-06-15T15:13:09Z", "digest": "sha1:F5NBHX2HZPI3BLS7GFGWI23KZOJ4F2SB", "length": 11598, "nlines": 150, "source_domain": "www.saamtv.com", "title": "परदेशी जाणार्‍या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहिम | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपरदेशी जाणार्‍या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहिम\nपरदेशी जाणार्‍या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहिम\nबुधवार, 2 जून 2021\nशिक्षणासाठी परदेशात जाणार्‍या विद्यार्थ्यांचे मिरा भाईंदर Mira Bhayandar महानगरपालिकेतर्फे विशेष लसीकरण मोहिम आयोजित करण्यात आली होती.\nमिरा भाईंदर: शिक्षणासाठी परदेशात जाणार्‍या विद्यार्थ्यांचे मिरा भाईंदर Mira Bhayandar महानगरपालिकेतर्फे विशेष लसीकरण मोहिम आयोजित करण्यात आली होती. या अगोदर ही लस��करण मोहीम १ जूनला करण्यात आली होती. येत्या 5 जूनला देखील उर्वरित विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. Vaccination campaign for students going abroad\nपरदेशात जाणार्‍या विद्यार्थ्यांना कोरोना लस Corona Vaccine घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतू लस मिळत नसल्याने विद्यार्थ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली होती. यासाठी मुंबई BMC आणि ठाणे महापालिकांनी Thane Municipal Corporation या विद्यार्थ्यांना लस देण्यासाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र उभारले आहे.\nपुणेकरांची खरेदीसाठी उसळली मोठी गर्दी...\nयाच धर्तीवर मिरा भाईंदर महानगरपालिकेने देखील स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरु करावे अशी लोकप्रतिनिधींनी मागणी केली होती. या मागणीनुसार महापालिकेने भाईंदर पश्चिम येथील नगरभवन याठिकाणी टोकन पद्धतीने लसीकरण केंद्र १ जून पासून सुरु करण्याचा निर्णय आयुक्त दिलीप ढोले Dilip Dhole यांनी घेतला होता. Vaccination campaign for students going abroad\nविद्यार्थी ज्या देशात शिक्षणासाठी जाणार आहेत त्याची कागदपत्रे तपासून त्यानुसार एक जून व दोन जून या दिवशी दुपारी १२ ते ४ यावेळेत लसीकरण करण्यात आले आहे. अनेक विद्यार्थ्यांचे व्हिसा ViSa अद्याप मिळाले नसल्याने त्यांचे लसीकरण होऊ शकलेले नाही. त्यामुळे आवश्यकता भासल्यास पुन्हा एकदा 5 जून रोजी लसीकरण मोहिम राबवण्यात येणार आहे.\n मागेल त्या जिल्हाला आता मिळणार मेडिकल कॉलेज...\nभंडारा - राज्यात कोरोनाच्या Corona दोन्ही लाटेने निर्माण केलेली आरोग्य...\nवऱ्हाड्यांच्या टेम्पोचा अपघात; १ ठार तर ३१ वऱ्हाडी जखमी\nनांदेड : नांदेड Nanded जिल्ह्य़ात वऱ्हाडाच्या टेम्पो उलटून अपघात झाला आहे. या अपघातात...\nशंभर कोटींची उलाढाल आली वीस कोटींवर, शिक्षण पंढरीच्या अर्थकारणाला...\nलातूर: लातूर Latur हे शिक्षणाच्या बाबतीत राज्यातच नव्हे तर देशात नावाजलेल्या...\nविद्यार्थ्यांच्या फसवणूक प्रकरणी पालक आणि ग्रामस्थांचा आंदोलनाचा...\nडोंबिवली : खिडकाळी येथील सीताबाई के. शहा मेमोरिअल या शाळेत राज्यमंडळ...\nशाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारातच गुरुजींचे...\n20 मार्च 2020 पासून ज्ञानाचे मंदिर असलेल्या देशभरातील शाळा बंद झाल्या, दररोज...\nखासगी शाळांना यंदा वाढवता येणार नाही प्रवेश शुल्क; शिक्षणाधिकारी...\nअमरावती: कोरोनाच्या Corona पार्श्वभूमीवर एक वर्षापासून शाळा महाविद्यालये बंद...\nपुलाखालील मोकळी जागा बनली विद्यार्थ्यांची शाळा\nअहमदनगर : अकोले akole तालुक्यातील अतिदुर्गम फोफसंडी phosandi गावातील १३ वर्षाच्या...\nअनलॉक झालं, उद्यापासून शाळा सुरू पण चिमुकले अद्यापही घरातच बंदिस्त\nलातूर : कोरोनाचा Corona कहर काही प्रमाणात कमी झाला आहे. राज्य शासनाने State...\nबारावी नापास युवकाने फेसबूकवर विणले हनी ट्रॅपचे जाळे \nगडचिरोली : शिक्षणात ढ असणाऱ्या एका युवकाने यु-ट्यूबच्या You Tube साहाय्याने...\nदहावी-बारावी निकालासाठी तज्ज्ञांची कमिटी नेमली जाणार - बच्चू कडू\nअमरावती - कोरोनामुळे Corona दहावी बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. मात्र आता...\nआजपासुन रायगडमध्ये ऑनलाईन वर्ग सुरु\nरायगड - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. त्यामुळे अनेकांना जीव...\nभारत फोर्ज कडून सातारा जिल्ह्यातील २४ गावांना लाखो रुपयांचे साहित्य\nसातारा - भारत फोर्ज Bharat Forge लि.पुणे यांच्या सी.एस.आर. CSR निधीतून सातारा...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.firstmaharashtra.com/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6/", "date_download": "2021-06-15T15:25:26Z", "digest": "sha1:G7DJYV7PXKCD2PVCM2QBXGQYALGZ3MCR", "length": 5291, "nlines": 87, "source_domain": "www.firstmaharashtra.com", "title": "खान्देश – First Maharashtra", "raw_content": "\nफौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करा, उदयकुमार आहेर यांची पणन संचालकांकडे मागणी\nराज्याचे पणन संचालक श्री. सतिश सोनी यांची उदयकुमार आहेर यांनी समक्ष भेट घेऊन देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध घोटाळ्याचा वाचला पाढा पुणे- नाशिक जिल्ह्यातील देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध घोटाळ्यां संदर्भात फौजदारी…\nधुळ्यात भाजपला ‘धक्का’, अनेक पदाधिकारी – कार्यकर्ते राष्ट्रवादीत\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश कार्यालयात आज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व माजी आ. अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्ह्यातील भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी…\nहा तर दोंडाईचा पोलिसांनी केलेला खुन, 302 प्रमाणे गुन्हे दाखल करा अन्यथा..- आ. विनायकराव मेटे\nधुळे : दोंडाईचा जि. धुळे येथिल मराठा कुटुंबातील कै. मोहन सदाशिव मराठे हा युवक बाजार समितीत हमाली काम करत होता. त्याच्यावर चोरीचा संशय घेवून दोंडाईचा पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले होते. मात्र, दिवसभर आई तसेच स्थानिक नगरसेवक यांनी वारंवार…\nकोरोना अपडेट : नाशिक महानगरपालिका\nडिजिटल मिडियातील पत्रकारांना संचारबंदी निर्बंधातून वगळावे – राजा माने\nजनसेवेसाठी एक माध्यम म्हणून मी राजकीय जीवनात – सुनील माने\nभाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर ‘नीलेश राणे’ यांना जवाबदारी\nमहाराष्ट्राच्या संत परंपरेवर आधारित सुंदर व सुबक अशा चित्ररथाचे काम अंतिम टप्प्यात\n” पिटर ” मैत्रीची भावनिक गोष्ट, 22 जानेवारीला प्रदर्शित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/in-the-last-24-hours2862-patients-in-the-district-cured-from-corona", "date_download": "2021-06-15T16:11:16Z", "digest": "sha1:JLLZ7FPKNTWH26SHBV43KDSI6BNZ7G47", "length": 3944, "nlines": 49, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "In the last 24 hours,2862 patients in the district cured from corona", "raw_content": "\nजिल्ह्यात मागील चोवीस तासात २८६२ रुग्णांची करोनावर मात\nदिवसभरात १८७० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह; ३० बळी\nजिल्ह्यात शहर तसेच ग्रामिण भागात करोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या संख्येत मोठी घट होत आहे. आज पुन्हा पॉझिटिव्ह रूग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. दिवसभरात १८७० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर मागील चोवीस तासात २८६२ रूग्णांनी करोनावर मात केली. दरम्यान जिल्ह्यात उपचार घेणार्‍या रूग्णांच्या संख्येत घट आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.\nदरम्यान मृत्युचे प्रमाण मात्र कायम असून आज ३० रूग्णांचा मृत्यू झाला. नाशिक शहरात करोना आटोक्यात येत असून ग्रामिण भागातही ही घट दिसत आहे. मात्र त्या तुलनेत मृत्युचे प्रमाण ग्रामिण भागात अधिक आहे.\nजिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील २४ तासात १८७० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील संख्या ९१६ इतकी आहे. ग्रामिण भागातही रूग्ण संख्या घट असून आज ग्रामिण भागातील ९१४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. मालेगावात ४० रूग्ण आढळले.\nआज जिल्ह्यात ३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात ग्रामिण भागातील १६ रूग्ण आहेत, तर नाशिक शहरातील १३ व मालेगाव येथील १ रूग्णाचा सामावेश आहे.यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा ४ हजार १०० इतका झाला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/economics/farmers-has-decided-to-boycott-mukesh-ambani-reliance-goods-including-petrol-news-updates/", "date_download": "2021-06-15T15:08:40Z", "digest": "sha1:XTRTLCNMC36WD6EQYUDFXZBBRXNLWRRL", "length": 25046, "nlines": 153, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "शेतकऱ्यांचा थेट मुकेश अंबानींशी पंगा | Jio ते पेट्रोल, सर्वच वस्तूंवर बहिष्काराचा इशारा | शेतकऱ्यांचा थेट मुकेश अंबानींशी पंगा | Jio ते पेट्रोल, सर्वच वस्तूंवर बहिष्काराचा इशारा | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nखुशखबर | SBI कडून ‘या’ खातेदारांना 2 लाखांचं अपघात विमा संरक्षण | असा मिळवा फायदा Sarkari Naukri | SBI (मुंबई) बँकेत फायर इंजिनियर्सला मोठी संधी | वाचा, शेअर करा ई-सेवा | पॅन कार्ड हरवलंय | असं ऑनलाईन ड्युप्लिकेट काढा Health First | खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी | ही कारणं आधी वाचा Health First | तुमचा चेहरा सुजल्यासारखा वाटतोय | असं ऑनलाईन ड्युप्लिकेट काढा Health First | खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी | ही कारणं आधी वाचा Health First | तुमचा चेहरा सुजल्यासारखा वाटतोय हे उपाय करून पाहा Health First | घरातील फ्रीजमधून वास येतोय हे उपाय करून पाहा Health First | घरातील फ्रीजमधून वास येतोय | हे करून पहा Health First | ताप कमी करण्यासाठी घरगुती उपाय | वाचा सविस्तर\nMarathi News » Economics » शेतकऱ्यांचा थेट मुकेश अंबानींशी पंगा | Jio ते पेट्रोल, सर्वच वस्तूंवर बहिष्काराचा इशारा\nशेतकऱ्यांचा थेट मुकेश अंबानींशी पंगा | Jio ते पेट्रोल, सर्वच वस्तूंवर बहिष्काराचा इशारा\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 6 महिन्यांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nनवी दिल्ली, ९ डिसेंबर: “मोदी सरकारने ३ कृषी कायदे कॉर्पोरेट्ससाठी लागू केले आहेत. मोठमोठ्या उद्योगपतींचा फायदा करण्यासाठी सरकारने हा कायदा लागू केला आहे. परंतु, आता आम्ही Jio SIM पासून रिलायन्सच्या सर्व वस्तूंवर बहिष्कार टाकणार (Farmers decided to boycott all Reliance items from Jio SIM to Reliance Petrol) आहोत. उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या पेट्रोलपंपावरही बहिष्कार टाकू. त्यांच्या पेट्रोलपंपवरुन पेट्रोल घेणार नाही”, असा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिला आहे.\nमोदी सरकारने कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांना आज प्रस्ताव पाठवला होता. परंतु, शेतकऱ्यांनी हा प्रस्ताव फेटाळला आहे. याबाबत आंदोलक शेतकऱ्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी त्यांनी आता शेतकरी आंदोलनाला आणखी आक्रमक रुप येणार असल्याचा इशारा दिला. दिल्लीला लागणाऱ्या सर्व राज्यांच्या सीमांना सील करु, असा देखील थेट इशारा त्यांनी दिला. यावेळी त्यांनी अंबानी-अडाणी यांच्या पेट्रोलपंपांवर पेट्रोल खरेदी करणार नाही, अशी भूमिका मांडली.\n“मोठमोठ्या कंपन्यांच्या फायद्यासाठी सरकार कृषी कायदे मागे घेण्यास तयार नाही. त्यामुळे आम्ही या कंपन्यांच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे”, असं आंदोलक शेतकऱ्यांनी सांगितलं\nदरम्यान, केंद्राने दिलेला प्रस्ताव फेटाळून लावल्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा देखील शेतकऱ्यांनी स्पष्ट केली. यात अनेक मुद्द्यांवरुन सरकारची कोंडी करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. येत्या १२ डिसेंबर रोजी संपूर्ण देशात टोलप्लाझा बंद पाडण्यात येणार आहेत. तसेच दिल्ली-जयपूर आणि दिल्ली-आग्रा हायवे जाम करण्यात येणार असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं.\nमागील बातमी पुढील बातमी\nGoogle चा मोठा निर्णय, Jio App मध्ये तब्बल 33,737 कोटोची गुंतवणूक करणार\nमाहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली जगातली अग्रगण्य कंपनी असणाऱ्या Google ने भारतासाठी दोन दिवसांपूर्वी मोठी आनंदाची बातमी दिली होती. गुगलने आपले भविष्यातले गुंतवणुकीचे आडाखे सादर केले आहेत आणि फक्त भारतामध्ये त्यांची १० अब्ज डॉलर्सची म्हणजे जवळपास ७५००० कोटी रुपयांची गुंतवणूक असणार आहे. Google चे CEO (मुख्य कार्यकारी अधिकारी) सुंदर पिचाई यांनी ही मोठी घोषणा केली होती. Google For India अंतर्गत भारताच्या डिजिटायझेसनसाठी ही रक्कम असेल असं म्हटलं होतं.\nJio 5G Smartphone २७ हजाराचा | रिलायन्स देणार अवघ्या २५०० रुपयात\nभारतात मोबाइल फोन इंटरनेटची क्रांती घडवून आणणारी कंपनी रिलायन्स जिओने (Jio) 4G नंतर आता 5G मध्ये क्रांती आणण्याची तयारी सुरू केली आहे. लोकांना अगदी कमी किंमतीत म्हणजेच केवळ २५०० ते ३००० रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन जिओ देण्याचा प्रयत्न करणार आहे. सध्या भारतात 5G स्मार्टफोनची (5G smartphone) किंमत २७००० रुपयांपासून सुरू होते. रिलायन्स जिओच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, कंपनी 5G स्मार्टफोन 5 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत बाजारात आणण्याची योजना आखत आहे आणि याच्या विक्रीत वाढ झाल्यास याच्या किंमतीत घट करुन तो २५०० ते ३००० रुपयांमध्ये उपलब्ध करुन दिला जाईल. या उपक्रमांतर्गत कंपनी सध्या 2G कनेक्शन वापरत असणाऱ्या २० ते ३० कोटी यूजर्संना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.\nगुगल आणि जिओ मिळून अँड्रॉइड बेस्ड स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टम तयार करणार\nमाहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली जगातली मोठी कंपनी असणारी Google आता Jio प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक करणार आहे. गुगल रिलायन्स जिओमध्ये 33,737 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. Jio Platforms Limited चा 7.8 टक्के वाटा Google कडे असेल. अशा प्रकारे आता JPL मध्ये फेसबुक, इंटेल (Intel), क्वालकॉम (Qualcomm) आणि गुगल असे 4 मोठे भागीदार असतील. Google च्या गुंतवणुकीची घोषणा RIL चे मुकेश अंबानी यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) केली.\nIndia Mobile Congress 2020 | मुकेश अंबानी यांची 5G सेवांबाबत मोठी घोषणा\nसंपूर्णपणे भारतीय तंत्रज्ञान असलेलं 5G नेटवर्क पुढील वर्षात भारतात लाँच करणार असल्याची माहिती रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी यापूर्वीच दिली होती. ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना अंबानी यांनी यावर भाष्य केलं होते. त्यावेळी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रिलायन्सनं जिओ मीट द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन केलं होतं.\nजिओ फायबर लाँच; आता घर बसल्या पाहा फर्स्ट डे फर्स्ट शो: रिलायन्सची घोषणा\nमुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) कंपनीची मुंबईत सोमवारी ४२वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यात बहुप्रतिक्षित जिओ फायबर, जिओ फोन ३, जिओ सेटऑफ बॉक्स आणि जिओ गिगा टीव्ही या सेवांबाबत इतर सेवांची घोषणा केली. पाच सप्टेंबर जिओच्या तिसऱ्या वाढदिवशी जिओ फायबर कमर्शिअल लाँच करण्यात येणार आहे. याचे ७०० रुपयांपासून प्लॅन सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.\nजिओमध्ये १% हिस्सेदारीसाठी सिल्वर लेकची ५,६५६ कोटीची गुंतवणूक\nफेसबूककडून बुधवारी एक मोठी घोषणा करण्यात आली. रिलायन्स उद्योग समूहातील जिओचे १० टक्के समभाग खरेदी करण्याची घोषणा फेसबूककडून करण्यात आली होती. ५.७ अब्ज अमेरिकी डॉलर अर्थात ४३,५७४ कोटी रुपये फेसबूककडून जिओमध्ये गुंतविण्यात येणार आहेत. भारतातील सोशल मीडियामध्ये आपला परीघ आणखी विस्तारण्यासाठी फेसबूककडून हा निर्णय घेण्यात आला होता.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nबारामतीच्या चहावाल्याकडून मोदींना दाढीसाठी 100 रुपयांची मनी ऑर्डर | म्हणाला साहेब, दाढीऐवजी लसीकरण वाढवा\nदेशाची अर्थव्यवस्था ढासळतेय | पण भाजपचा पक्ष खजिना तुडुंब भरतोय | २०१९-२० मध्ये ७८५ कोटीची देणगी\nVIDEO | मला आनंद आहे की, कोविडमध्ये देशात अनेकांनी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जीव गमावले - गडकरी\nबीड | परळी तालुक्यातील सिरसाळा येथे MIDC उभारण्याचा मार्ग मोकळा | उद्योग मंत्रालयाची मंजुरी\nहमीभाव वाढवल्याचा दावा कोणत्याही तज्ज्ञाने सिद्ध करून दाखवावा - राजू शेट्टी\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nकोरोना आपत्तीत आरोग्य व्यवस्थेची पोलखोल झाली, पण मोदी म्हणाले, आम्ही नव्या आरोग्य सुविधा उभारल्या\nआज सकाळी ११ वाजता पंतप्रधान-मुख्यमंत्री भेट | काय असतील मराठा आरक्षण प्रश्नी मुद्दे\nअजब | उपराष्ट्रपतींचं ट्विटर खातं सक्रिय नसल्यानं ब्लू टिक ऑटोमॅटिकली गेली | भाजप म्हणतं हा घटनेवरील हल्ला\nमोफत लसीकरणासाठी फेब्रुवारीपासूनच मुख्यमंत्र्यांची मागणी होती | निर्णयासाठी मोदींना ४ महिने लागले - ममता बॅनर्जी\nSpecial Recipe | गाजर न किसता गाजराचा चविष्ट हलवा बनवा\nदेशात कोरोना लसींचा तुटवडा आणि केंद्र सरकार ट्विटरवरील ‘ब्लू टिक’साठी भांडतंय - राहुल गांधी\nSpecial Recipe | पारंपारिक गावरान पद्धतीने मिरचीचा ठेचा | करून पहा\nकेंद्र सरकार केवळ हेडलाईन मॅनेजमेंटमध्ये व्यस्त | राज्यांना कशापध्दतीने लस पुरवठा करणार ते सांगावे - राष्ट्रवादी\nदेशात कोरोनाबळींच्या संख्येत थोडी वाढ | पण कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ\nHealth First | पचनक्रिया सुधारण्यास गुणकारी आहे कोबी | वाचा सविस्तर\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.msdhulap.com/2021/05/Kusum-Solar-Pump-Scheme-started-See-New-Government-Resolution-of-Government-of-Maharashtra-Issued.html", "date_download": "2021-06-15T16:32:40Z", "digest": "sha1:TXOLO64FDGVUX5PB3RKERE6MP54FWUWO", "length": 81154, "nlines": 237, "source_domain": "www.msdhulap.com", "title": "कुसुम सोलर पंप योजना सुरु, महाराष्ट्र सरकारचा नवीन शासन निर्णय जारी ", "raw_content": "\nसोशल मीडिया ग्रुप जॉईन करा\nHomeसरकारी योजनाकुसुम सोलर पंप योजना सुरु, महाराष्ट्र सरकारचा नवीन शासन निर्णय जारी\nकुसुम सोलर पंप योजना सुरु, महाराष्ट्र सरकारचा नवीन शासन निर्णय जारी\nराज्य शासनाने दिनांक १८ डिसेंबर, २०२० रोजी जाहीर केलेल्या कृषीपंप वीज जोडणी धोरण-२०२० नुसार सर्व शेतकऱ्यांना विश्वासार्ह, किफायतशीर आणि दिवसा सुनिश्चित वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.\nराज्यात बहुतांश वीजनिर्मिती औष्णिक पध्दतीने होत आहे. त्यामुळे वायु प्रदुषणात भर पडत असून हवामानावर विपरित परिणाम होत आहे. यासाठी वापरण्यात येणारी खनिज संपत्तीची उपलब्धता मर्यादित प्रमाणात आहे. त्यामुळे पर्यावरण पोषक तसेच दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने अपारंपारिक ऊर्जा स्रोतांचा ऊर्जा निर्मितीसाठी वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्य शासनाने अपारंपारिक ऊर्जा स्रोतांचा विकास घडवून आणण्यासाठी वेळोवेळी प्रोत्साहनात्मक धोरणे जाहीर केली आहेत. अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांपैकी सौर ऊर्जा हा स्रोत शाश्वत व निरंतर स्वरुपाचा व महत्वाचा आहे. तसेच पॅरीस करारातील शाश्वत विकास ध्येय क्र ७ नुसार \"परवडण्याजोग्या व स्वच्छ ऊर्जा\" व लक्ष्य क्र.७.२ मध्ये निश्चित केलेल्या \"सन २०३० पर्यंत जागतिक संमिश्र ऊर्जेमध्ये नवीकरण योग्य ऊर्जेच्या हिश्यात भरीव वाढ करणे\" त्याबाबत लक्ष्यास भारताने कटीबद्धता दर्शविली आहे.\nमहाराष्ट्र हे एक कृषीप्रधान राज्य असून शेतकरी हा देशाच्या पाठीचा कणा आहे. त्याला बळ देण्याकरिता इतर सोयीसवलती सोबतच वीजदर सवलतीच्या माध्यमातून अनुदान देण्यात येत आहे. त्याला आणखी बळकट करण्याकरीता नित्यनुतनशील पर्यावरणस्नेही ऊर्जेच्या माध्यमातून केंद्रीय अनुदान, राज्याचे अनुदान व लाभार्थीचा हिस्सा विचारात घेऊन कुसुम महाभियानाची अंमलबजावणी करावयाची बाब शासनाच्या विचाराधीन होती.\nकुसुम सोलर पंप योजना:\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्यांचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याच्या अभियानांतर्गत केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडून शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवंम उत्थान महाभियान (कुसुम) देशभरात राबविण्यात येत आहे. या अभियानाची अंमलबजावणी केंद्र शासनाने दिनांक २२ जुलै, २०१ ९ अन्वये प्रसिध्द केलेल्या व वेळोवेळी दिलेल्या महाभियानाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार करण्यास व त्याची उद्दिष्टे, कार्यपध्दती, अंमलबजावणी, निधीची तरतूद, आर्थिक अनुदान यांस शासनाची मान्यता देण्यात येत आहे.\nसदरच्या मार्गदर्शक सुचनांनुसार खालीलप्रमाणे अभियानांतर्गत घटक राबविण्यात येतील :\n१) घटक अ (Componant A) : - विकेंद्रीत पारेषण संलग्न जमिनीवरील वा Stilt Mounted सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे यात शेतकरी किंवा शेतकऱ्यांचा समूह सहभागी होऊ शकतील. केंद्र शासनाने राज्यासाठी या अंतर्गत एकूण ३०० मेगावॅट क्षमतेचे कृषी वापरासाठी सौर प्रकल्प मंजूर केले आहेत. त्याची अंमलबजावणी महावितरण कंपनीद्वारे करण्यात यावी.\n२) घटक ब (Componant B) : - पारेषण विरहीत सौर कृषीपंप आस्थापित करणे- याअंतर्गत एकूण १,००,००० पारेषण विरहीत सौर कृषीपंप मंजूर केले आहेत. त्याची अंमलबजावणी महाऊर्जाद्वारे करण्यात यावी.\n३) घटक क (Componanta C) : - पारेषण संलग्न सौर कृषीपंप संयंत्र आस्थापित करणे, तसेच खाजगी सहभागाने पारेषण संलग्न सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे- या अंतर्गत मंजूर ९००० पारेषण संलग्न सौर कृषी संयंत्र आस्थापित करण्याची अंमलबजावणी महावितरण कंपनीद्वारे करण्यात यावी.\nअभियानांतर्गत घटक \"अ\" विकेंद्रीत पारेषण संलग्न जमिनीवरील व�� Stilt Mounted सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे:\nअभियान \"अ \" अंतर्गत उपकेंद्र पातळीवर विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात येतील व यामधे केंद्र शासनाने प्रस्तावीत केलेल्या कुसुम महाअभियानाच्या घटक \"अ\" (पूर्णत:) व घटक\" क \"(अंशत:) चा समावेश असेल.\n१) या अभियानांतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी उपकेंद्र पातळीवर ०.५ मेगावॅट ते २ मेगावॅट क्षमतेपर्यंत सौर ऊर्जेच्या प्रकल्पांव्दारे विद्युतीकरण करण्यात येईल. तसेच भविष्यात सदर अभियानाच्या कालावधीत केंद्र शासनाने घटक \"अ\" अंतर्गत सदरची मर्यादा वाढविल्यास त्याप्रमाणे वाढीव मर्यादा लागू राहील.\n२) या अभियानांतर्गत पुढील ५ वर्षांत एकूण ५००० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे नियोजित आहे.\n३) सदर अभियान घटक महावितरण कंपनीमार्फत राबविण्यात यावा.\n४) या अभियानामध्ये इच्छुक शेतकरी/सहकारी संस्था/पंचायत/शेतकरी उत्पादक संघटना/जल उपभोक्ता संघटना/सौर ऊर्जा विकासक सौर ऊर्जा निर्मीतीसाठी सहभागी होऊ शकतात.\n५) या अभियानांतर्गत असे प्रकल्प संबंधित शेतकरी/सहकारी संस्था/पंचायत/शेतकरी उत्पादक संघटना/जल उपभोक्ता संघटना/विकासक यांनी उपलब्ध करुन दिलेल्या जमिनींवर उभारण्यात येतील किंवा महावितरण त्यांच्या स्वत:च्या आर्थिक स्रोतातून अथवा कुसुम योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या अर्थ सहाय्यातून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन सौर ऊर्जा प्रकल्पासाठी मालकी हक्काने अथवा भाडे पट्टयांने जमीन उपलब्ध करुन देईल. सदर जमिनीचा मोबदला विकासकाकडून कसा वसूल करावा याबाबतचा निर्णय महावितरणने घ्यावा.\n६) असे प्रकल्प उभारण्यासाठी शेतकऱ्यांच्या पडीक वा अनुत्पादित शेतजमिनींचा वापर करण्यात यावा, असे प्रकल्प अशा शेतकऱ्यांच्या उत्पादीत शेतजमिनींवरही उभारता येऊ शकतील. Stits खाली शेतकन्यांना अनुकूल शेती व शेतीपुरक व्यवसाय करता येईल.\n७) अशा प्रकल्पातून निर्माण होणारी वीज महावितरण कंपनीने कार्यपद्धती निश्चित करुन खरेदी करावी. त्याबाबत महावितरण कंपनी व विकासक यांच्यामध्ये वीज खरेदी करारनामा करण्यात यावा.\n८) असे प्रकल्प वीज खरेदी करारनाम्याच्या दिनांकापासून ९ महिन्यांच्या कालावधीत कार्यान्वित करण्यात यावेत.\n९) अशा प्रकल्पासाठी CuF हा सरासरी किमान १५ % प्रती वर्षे असणे आवश्यक राहील.\n१० ) असे प्रकल्प On-line portal व्दारे स्टेट नोडल एजन्सी (महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण) यांचेकडे नोंदणी करणे बंधनकारक राहील.\n११) असे प्रकल्प उभारण्यासाठी सर्व मुलभूत/पायाभूत सुविधांचा खर्च विकासकाद्वारे करण्यात येईल. तसेच अशा प्रकल्पापासून ते वीज उपकेंद्रापर्यंत वीजेचे निष्कासन करण्यासाठी होणारा सर्व संबंधित विकासक करतील.\n१२) या अभियानांतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी महावितरण कंपनीद्वारे संबंधित वीज उपकेंद्रांची यादी संबंधितांना महावितरण कंपनीच्या पोर्टलवर उपलब्ध राहील. त्यात त्या - त्या वीज उपकेंद्रावरील उपलब्ध क्षमतेचा उल्लेख असेल.\nया अभियानांतर्गत इछुक शेतकरी सहकारी संस्था/पंचायत/शेतकरी उत्पादक संघटना/जल उपभोक्ता संघटना सौर ऊर्जा उत्पादकाद्वारे मागणी करण्यात आलेली क्षमता एखादया विशिष्ट उपकेंद्रासाठी अधिसूचित क्षमतेपेक्षा जास्त असेल तर सौर ऊर्जा उत्पादक निवडण्यासाठी महावितरणकडून स्पर्धात्मक निविदा मागविण्यात येईल आणि जर एकच निविदा प्राप्त झाल्यास वीज खरेदी दर करार हा महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या सल्ल्याने महावितरणद्वारे ठरविण्यात यावा.\n२) सौर ऊर्जा विकासकाच्या निवडीचे निकष:\n१ ) एका सौर ऊर्जा विकासकाला एकाच उपकेंद्रासाठी एकापेक्षा जास्त निविदासाठी अर्ज करण्याची परवानगी दिली जाणार नाही.\n२ ) दाखल निविदेमध्ये किंवा ई-रिव्हर्स लिलावामध्ये निविदादारांनी नमूद केलेल्या वीज दरांच्या सर्वात कमी दराच्या निविदाकारांची निवड केली जाईल.\n३ ) सौर विकासक/सौर मॉड्यूल, इनव्हर्टर आणि इतर उपकरणासाठी लागू असलेल्या एमएनआरई/बीआयएस मानांकन आणि गुणवत्ता नियंत्रणाच्या निकषाचे पालन करेल.\n४ ) विकासकाचे नेटवर्थ किमान रु.१ कोटी प्रति मेगावॅट एवढे असणे गरजेचे आहे. तथापि, सौर ऊर्जा प्रकल्प विकासासाठी इच्छुक शेतकरी/सहकारी संस्था/पंचायत/शेतकरी उत्पादक संघटना/जल उपभोक्ता संघटना यांचेकडून प्रस्ताव आल्यास त्यांना त्यांचा पात्रतेचे निकष पुर्ण करणारा प्रकल्प विकासक निवडण्याची मुभा राहील.\n५ ) विकासकाना ना परतावा प्रक्रिया शुल्क रु .५००० प्रति मेगावॅट भरणे आवश्यक आहे.\n३) वीजदर व वीज खरेदी करार कालावधी:\nया अभियानांतर्गत प्रकल्पांतून निर्माण होणारी सौर ऊर्जा ही कमाल रु.३.३०/- प्रती युनिट व ज्या ��िकाणी स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल त्या ठिकाणी निविदा प्रक्रियेद्वारे आलेल्या लघुत्तम दराने महावितरण कंपनीमार्फत खरेदी करण्यात येईल. सदरच्या वीज दरामध्ये महावितरण कंपनीमार्फत आवश्यकतेनुसार महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या मान्यतेने बदल करता येईल. वीज खरेदी कराराचा कालावधी २५ वर्षांपर्यंत राहील.\n१) बँक गॅरंटीच्या रुपात EMD: रु.१ लाख प्रति मेगावॅट EOI सहित देण्यात यावी.\n२) Performance Bank Gurantee ( PBG ): रु.५ लाख प्रति मेगावॅट LOA देण्याच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत देण्यात यावी.\n३) Earnest Money Deposit ( EMD ) एन्कॅशमेन्ट: सौर ऊर्जा उत्पादकाने मर्यादित कालावधीत वीज खरेदी करार न केल्यास EMD एन्कॅश करण्यात यावी.\n५) केंद्र शासनाचे अनुदान:\nकेंद्र शासनामार्फत या अभियानांतर्गत उभारण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी प्रोत्साहनात्मक अनुदान भाग भांडवलासाठी रु.६.६ लक्ष प्रती मेगावेंट प्रती वर्ष अथवा ४० पैसे प्रती युनिट दरानुसार पहिल्या ५ वर्षाकरीता आर्थिक सहाय्य करेल. सदरचे आर्थिक सहाय्य हे केंद्र शासनातर्फे महावितरण कंपनीला देण्यात यावे.\n६) प्रकल्पाची देखभाल व दुरुस्ती\nअभियान \"अ\" अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पांची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी संबंधित उत्पादक अथवा विकासकाची राहील.\nअभियानांतर्गत घटक \"ब\" पारेषण विरहीत सौर कृषीपंप आस्थापित करणे:\nअपारंपारिक ऊर्जा निर्मिती धोरण -२०२० ला दिनांक ०९.१२.२०२० रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये मंजूरी देण्यात आली असून त्याअंतर्गत पुढील ५ वर्षात ५,००,००० पारेषण विरहीत सौर कृषीपंप आस्थापित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी पहिल्या वर्षात १,००,००० पारेषण विरहीत सौर कृषीपंप आस्थापित करण्यास मंजूरी प्रदान केली असून त्या अंतर्गत अनुज्ञेय कर वगळता रु.१९६९५० कोटीच्या तरतूदीस सहमती प्राप्त आहे.\nशेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे व राज्य शासनाचे पारंपारिक पध्दतीने कृषीपंप जोडणीसाठी लागणाऱ्या खर्चात व राज्य शासनाद्वारे सबसीडीपोटी देण्यात येणाऱ्या अनुदानात बचतीचे उद्दिष्ट साध्य व्हावे, याकरीता राज्यातील शेतकऱ्यांना कृषी वापरासाठी पारेषण विरहीत सौर कृषीपंप उपलब्ध करुन देण्याबाबत केंद्र शासनाचे अनुदान सहाय्यित “अटल सौर कृषीपंप योजना\" तसेच राज्य शासनाची \"मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना राबविण्यात आल्या आहेत / येत आहेत.\"\nअटल सौर कृषीपंप योजना अंतर्गत टप्पा -१ मध्ये ५६५० व टप्पा -२ मध्ये ७००० सौर कृषीपंप आस्थापित करण्यात आले आहेत.\n\"मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना अंतर्गत टप्पा-१ मध्ये २५००० सौर कृषीपंप आस्थापित करण्यात आले असून टप्पा २ व ३ मधील ७५००० सौर कृषीपंपांपैकी ३२००० सौर कृषीपंप नोव्हेंबर, २०२० अखेर आस्थापित करण्यात आले आहेत.\nकेंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे \"किसान ऊर्जा सुरक्षा एवंम उत्थान महाभियान (कुसुम)\" वित्त वर्ष २०१ ९ - २०२० ते २०२२-२०२३ या कालावधीसाठी राबविण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या उक्त \"कुसुम\" महाभियानातील “घटक ब” अंतर्गत पारेषण विरहीत सौर कृषीपंप आस्थापित करावयाचे आहेत. या अंतर्गत केंद्र शासनाने राज्यासाठी एकूण १,००,००० सौर कृषीपंप मंजूर केले आहेत. राज्यात सदर अभियान स्टेट नोडल एजन्सी (महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण) मार्फत राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे.\nया योजनेंतर्गत पंपाची आधारभूत किंमत अथवा निविदा किंमत यापैकी कमी असलेल्या रक्कमेवर केंद्र शासनाचे ३० टक्के वित्तीय सहाय्य उपलब्ध होणार आहे.\nतथापि, या आधीच्या केंद्रीय अर्थसहाय्यित “अटल सौर कृषीपंप योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांचा हिस्सा ५ टक्के व राज्य शासनाचा हिस्सा १० टक्के इतका होता. तसेच राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना अंतर्गत लाभार्थी हिस्सा १० टक्के व राज्य शासनाचा हिस्सा १० टक्के इतकाच आहे. सदर योजनांसाठी उर्वरित हिस्स्याचे आर्थिक सहाय्य उपलब्ध होण्यासाठी अनुक्रमे १.०४ पैसे प्रति युनिट शहरी औद्योगिक व वाणिज्यिक वीज ग्राहकांकडून आणि १० पैसे प्रति युनिट शहरी व ग्रामीण औद्योगिक व वाणिज्यिक वीज ग्राहकांकडून महाराष्ट्र वीजेच्या विक्रीवरील कर अधिनियम, १९६३ अंतर्गत आकारण्यात येणाऱ्या वीजविक्री करात प्रती युनिट वाढ करुन अतिरिक्त बीज विक्रीकर आकारुन उपलब्ध करुन देण्यात आला आहे. प्रस्तावाधीन योजनेसाठी उक्त प्रति युनिट अतिरिक्त वीज विक्रीकर यापुढेही चालू ठेवून उर्वरित निधी उपलब्ध करण्यास मान्यता देण्यात येत आहे.\n१) अभियानांतर्गत घटक \"ब\" चे उदिष्ट :\nमाननीय उपमुख्यमंत्री तथा मंत्री (वित्त) यांनी सन २०२०-२१ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्य��� घोषित केल्यानुसार आणि नुकत्याच जाहीर केलेल्या कृषी वीज जोडणी धोरणास माननीय मंत्रिमंडळाने मान्यता देतेवेळी राज्यात पुढील पाच वर्षात पाच लाख सौर कृषी पंप बसवण्याचे निश्चित केले आहे. यापैकी ९० टक्के पारेषण विरहित सौर कृषी पंप बसवण्याचे या अभियानांतर्गत नियोजन आहे. यामध्ये केंद्र शासनाने कुसुम अभियानाअंतर्गत मंजूर केलेल्या १,००,००० सौर कृषी पंपांचा समावेश आहे. केंद्र शासनाद्वारे पुढील कालावधीत मजूर संख्येत वाढ झाल्यास त्याचा समावेश या अभियानांतर्गत करावयाच्या ५,००,००० पंपांत समावेश करण्यात यावा.\n२) उदिष्टाचे अश्वशक्ती, प्रकार निहाय निच्छिती व वर्गवारी निहाय वाटप:\nसर्वसाधारणपणे मागील पुर्वानुभव, अपेक्षित मागणी व किंमतीचा विचार करुन ६० टक्के पंप हे ३ अश्वशक्ती क्षमतेचे, ३० टक्के पंप हे ५ अश्वशक्ती क्षमतेचे व १० टक्के पंप हे ७.५ अश्वशक्ती क्षमतेचे असतील. त्यानुसार ५ वर्षांसाठी ३ HP चे ३,००,०००, ५ HP चे १.५०,००० व ७.५ HP चे ५०,००० एवढी उदिष्टांची निश्चिती करण्यात येत आहे. सर्व वर्गवारीतील सौर कृषीपंप है DC पंप राहतील.\nएकूण उदिष्टाच्या २२.५ टक्के इतके पंप केंद्र शासनाच्या मजूरीच्या अटीनुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती करीता राखीव राहतील. त्यांचे लोकसंख्येच्या प्रमाणानुसार पुन्हा अनुक्रमे १३.५ टक्के व ९ टक्के गृहीतक वाटपाकरीता निश्चित केले आहे. उर्वरित ७७.५ टक्के इतके उदिष्ट सर्वसाधारण वर्गाच्या लाभार्थ्यांना वाटप होणे नियोजित आहे. त्यानुसार राज्यस्तरावर एकूण ५,००,००० सौर कृषीपंपांचे उद्दिष्ट विवरणपत्र \"अ\" नुसार ३HP.,५HP व ७.५ HP मध्ये व त्यातील प्रकारानुसार सर्वसाधारण, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरिता वाटप करण्यात यावे.\nएकूण वरील उद्दिष्टांपैकी ५० टक्के सौर कृषीपंप हे ३४ जिल्ह्यात त्या जिल्हयाच्या लोकसंख्येनुसार व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वाने वाटप करण्यात येईल. ज्या जिल्ह्याचे उदिष्ट पुर्ण होईल त्या जिल्ह्यातील पंपाची मागणी असलेल्या शेतकऱ्यांना उर्वरित ५० टक्के सौर कृषीपंपामधून वाटप करण्यात येईल. एखाद्या जिल्ह्याचे उद्दिष्ट पुर्ण करण्यास सदर जिल्हा असमर्थ ठरल्यास सदर जिल्हातील उर्वरित पंपांचे फेरवाटपाचे अधिकार मा. मंत्री ( ऊर्जा ) यांचे अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय सुकाणू ���मितीकडे राहतील. जिल्ह्यामधील सौर कृषीपंपाचे वितरण \"प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य\" या तत्वावर करण्यात यावे.\n३) अभियानांतर्गत घटक \"ब\" साठी लागणारा निधी व निधीचा स्रोत\nसद्य:स्थितीत केंद्र शासनाने दिनांक २० सप्टेंबर, २०१९ च्या पत्रान्वये ३०,००० व दिनांक २५ ऑगस्ट, २०२० च्या पत्रान्वये ७०,००० याप्रमाणे एकूण १,००,००० सौर कृषीपंपांस मान्यता दिलेली आहे. दिनांक १८ डिसेंबर, २०१९ च्या कार्यालयीन ज्ञापनानुसार विहित केलेली ३HP,५ HP व ७.५HP करिता आधारभूत किंमत विचारात घेता, प्रत्येक वर्षी १,००,००० नग सौर कृषीपंपाच्या एकूण योजनेसाठी प्रत्येक वर्षी सुमारे रू.१९६९.५० कोटी इतक्या रक्कमेची आवश्यकता भासणार आहे. या व्यतिरिक्त अनुज्ञेय कराची रक्कम अदा करावी लागणार आहे. तसेच केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या पंपाच्या आधारभूत किंमत/निविदा किंमत यामध्ये बदल झाल्यास त्यानुसार योजनेची एकूण रक्कम निर्धारित होणार आहे. पंपाच्या किंमतीबाबतच्या प्राप्त ज्ञापनानुसार केंद्र शासनाचा अपेक्षित हिस्सा, राज्य शासनाचा हिस्सा, लाभार्थी हिस्सा व उर्वरित रकमांची आवश्यकता व अशा रक्कमा कोणत्या स्त्रोतातून उपलब्ध करण्यात येणार आहेत याबाबतचा विस्तृत आराखडा विवरणपत्र \"अ\" येथे नमूद केला आहे. स्रोत निहाय टक्केवारी, लागणारा आर्थिक निधी व रक्कमांची उपलब्धता खालीलप्रमाणे राहील:\n(अ) केंद्र शासनाचा हिस्सा -\nकेंद्र शासनाने ३HP , ५ HP व ७.५HP करीता केंद्रीय आधारभूत किंमती निश्चित केल्या आहेत. प्रतिवर्षी मंजूर १,००,००० पंपांसाठी सौर कृषीपंपांच्या किंमतीच्या ३० टक्के अनुदान केंद्र शासनाकडून प्राप्त होणार आहे. याप्रमाणे अशी रक्कम रू.५८५.०० कोटी इतकी परिगणित होते. केंद्र शासनाचा हिस्सा परस्पर स्टेट नोडल एजन्सीला उपलब्ध करून देण्यात यावा.\n(ब) राज्य शासनाचा हिस्सा:\n(१)अर्थसंकल्पिय अनुदान: राज्य शासनाचा अर्थसंकल्पिय अनुदानातून १० टक्के हिस्सा राहील. अशी रक्कम रू.१५१.१२ कोटी इतकी परिगणित होत आहे. याकरिता उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या मागणी क्र. के -६, २८१०, नवीन व नवीकरणीय ऊर्जा, ०२ - सौर, १०२ प्रकाश व्होल्ट, (०१) -सौर ऊर्जा कृषीपंप बसविण्याचा कार्यक्रम, (०१) (०१), सौर विजेवरील कृषीपंप बसविण्यासाठी सहायक अनुदान, (राज्य हिस्सा) (कार्यक्रम), ३३, अर्थसहाय्य, (२८१००९०२) या लेखाशीर्षाखाली उपलब्ध अर्थसंकल्पीय तरतूदीतून उपलब्ध करण्यात यावे.\nविशेष घटक योजनेंतर्गत ५ टक्के लाभार्थी हिस्सा व ३० टक्के केंद्र शासनाचा हिस्सा वगळता उर्वरित एकूण ६५ टक्के हिस्सा संबंधीत विभागाच्या नियतव्ययातून उपलब्ध करुन देण्यात येईल. अनुसूचित जातीच्या अर्जदारांसाठीचा राज्य शासनाचा एकूण हिस्सा सुमारे रु.१७१.११२५ कोटी असून सदर हिस्सा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून मागणी क्र. एन -३, लेखाशिर्ष २८१००९९२ अंतर्गत तरतूदीतून उपलब्ध करण्यात यावे.\nआदिवासी उपयोजनेंतर्गत ५ टक्के लाभार्थी हिस्सा व ३० टक्के केंद्र शासनाचा हिस्सा वगळता उर्वरित एकूण ६५ टक्के हिस्सा संबंधीत विभागाच्या नियतव्ययातून उपलब्ध करुन देण्यात येईल. अनुसूचित जमातीच्या अर्जदारांसाठी राज्य शासनाचा एकूण हिस्सा सुमारे रु .११४.०७५ कोटी असून सदर हिस्सा आदिवासी विकास विभागाकडून मागणी क्र. टी -५, लेखाशिर्ष २८१००९७४ अंतर्गत तरतूदीतून उपलब्ध करण्यात यावे.\nअपारंपारिक ऊर्जा निर्मिती धोरण -२०२० ला दिनांक ०९.१२.२०२० रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये मंजूरी देण्यात आली असून त्याअंतर्गत ५,००,००० पारेषण विरहीत सौर कृषीपंप पुढील ५ वर्षात आस्थापित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी या अभियानांर्गत १,००,००० पारेषण विरहीत सौर कृषीपंप आस्थापित करावयाचे असून शासनाकडून अंदाजे रू. ४३६.३१ कोटी निधीची आवश्यकता राहील. त्यामुळे ५ वर्षात अंदाजे रू. ४३६.३१ कोटी प्रति वर्ष शासनाकडून अपारंपारिक ऊर्जा धोरण -२०२० अंतर्गत मान्यतेनुसार उपलब्ध करून देण्यात यावा.\n(२) उर्वरीत रक्कम (अतिरिक्त वीज विक्रीकर वसुली) : - सद्य:स्थितीत राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषि योजनेंतर्गत निधी उपलब्धतेसाठी वाढीव वीज विक्रीकर १.०४ पैसे (अधिसूचना दिनांक २१ एप्रिल, २०१५) व वाढीव वीज विक्रीकर १० पैसे (अधिसूचना दिनांक २६ डिसेंबर, २०१८) प्रति युनिट या दराने आकारण्यात येत आहे. वाढीव वीज विक्रीकर १.०४ पैसे प्रमाणे दरवर्षी अंदाजे रु.४० कोटी तसेच वाढीव वीज विक्रीकर १० पैसे प्रमाणे दरवर्षी रु.६२५ कोटी जमा होणे अपेक्षित आहे. सदरचा अतिरिक्त वीज विक्रीकर यापुढेही चालू ठेवून या अभियान \"ब\" अंतर्गत उर्वरित निधी उपलब्ध करण्यात येईल. यानुसार अतिरिक्त वीज विक्रीकराद्वारे दरवर्षी सुमारे रु.६���५ कोटी रक्कम महावितरणकडील एस्क्रो अकाउंट मध्ये जमा होणे अपेक्षित असून डिसेंबर, २०२६ पर्यंत जमा होणाऱ्या रक्कमेमधून ही योजना राबविण्यात येईल. सदर निधी आवश्यकतेनुसार व शासनाच्या सुचनांनुसार स्टेट नोडल एजन्सीला वर्ग करण्यात यावा‌.\n१)सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांकरीता प्रतिवर्ष ७७५०० सौर कृषीपंप वाटप नियोजित असून याकरीता सुमारे रू. १५११.२५ कोटी इतका निधी लागणार आहे. यामध्ये लाभार्थी हिस्सा १० टक्के राहील.\n२) अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लाभार्थासाठी १० टक्के लाभार्थी हिस्स्यापैकी ५ टक्के लाभार्थी हिस्सा अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकडून घेण्यात येईल. अनुसुचित जातीच्या लाभार्थ्यांकरिता प्रतिवर्ष असणान्या १३५०० सौर कृषी पंपाकरीता लाभार्थी हिस्सा सुमारे रू.१३.१६२५ कोटी व अनुसुचित जमातींच्या लाभार्थ्यांकरीता प्रतिवर्ष असणाऱ्या ९००० सौर कृषी पंपाकरीता लाभार्थ्यांकडून लाभार्थी हिस्सा सुमारे रू.८.७७५ कोटी घेण्यात यावा.\n(ड) वस्तू व सेवाकर (GST)/ अनुज्ञेय कर :-\nकुसुम योजनेंतर्गत मे. EESL मार्फत राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेमध्ये निविदेतील सौर कृषीपंपाच्या किंमतीत वस्तु व सेवाकर/अनुज्ञेय कर समाविष्ट करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सौर कृषीपंपावरील लागू असणाऱ्या वस्तु व सेवाकर /अनुज्ञेय कर यांची रक्कम राज्यास भरणे आवश्यक आहे. अशी वस्तु व सेवाकर/ अनुज्ञेय कर रक्कम अतिरिक्त वीज विक्री करातून जमा होणाऱ्या रकमेतून देण्यात यावी.\n४) लाभार्थी निवडीचे निकष\n१ ) सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्रोत उपलब्ध आहे, असे सर्व शेतकरी पात्र राहतील. मात्र अशा शेतकऱ्यांकडे पारंपारिक पध्दतीने विद्युत जोडणी झालेली नसणे आवश्यक राहील.\n२) २.५ एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास ३ अश्वशक्ती क्षमते पर्यंतचे सौर कृषीपंप, २.५१ ते ५ एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास ५ अश्वशक्ती क्षमतेचा आणि ५ एकरावरील शेतजमीन धारक शेतकऱ्यास ७.५ अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषीपंप देय राहील. तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषीपंपाचे मागणी केल्यास तो अनुज्ञेय राहील.\n३) कृषीपंप वीज जोडणी धोरण-२०२० दि. १८.१२.२०२० रोजी घोषीत करण्यात आलेल्या धोरणातील निकषानुसार पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना सौर कृषीपं��ाचे वाटप देय राहील.\n४) वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, विहिर, बोअरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारी नदी/नाले यांच्या शेजारील शेतजमीनधारक शेतकरी सुध्दा या योजनेसाठी पात्र राहतील.\n५) ज्या शेतकऱ्यांकडे बोअरवेल, विहिर व नदी इ.ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्रोत आहे याची खात्री महाऊर्जाद्वारे करण्यात येईल. तथापि, जलसंधारण कामाच्या पाणी जिरविण्याच्या पाणीसाठ्यामधून पाणी उपसण्यासाठी सदर पंप वापरता येणार नाहीत.\n६)अटल सौर कृषी पंप योजना -१, अटल सौर कृषी पंप योजना -२ व मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना या योजनांचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरी देखील या अभियानांतर्गत लाभास पात्र असतील.\n७) मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना या योजनेंतर्गत महावितरण कंपनीकडे अर्ज केलेले पात्र परंतु सौर कृषीपंप वाटप न झालेले लाभार्थी या अभियानांतर्गत पात्र राहतील.\n८) ज्या शेतकऱ्यांना ७.५ अश्वशक्तीपेक्षा जास्त क्षमतेच्या सौर कृषीपंपाची आवश्यकता आहे असे शेतकरी ७.५ अश्वशक्तीपेक्षा जास्त क्षमतेचा कृषीपंप आस्थापित करु शकतात, परंतु ते ७.५ अश्वशक्ती क्षमतेच्या सौर कृषीपंपासाठी देय असलेल्या अनुदानास पात्र असतील. उर्वरीत अधिकची रक्कम संबंधित लाभार्थ्यांनी भरणे आवश्यक राहील.\n९) सौर कृषीपंपाव्दारे उपलब्ध होणाऱ्या वीजेमुळे जर शेतकऱ्याला इतर वीज उपकरणांच्या वापरासाठी युनिव्हर्सल सौर पंप कंट्रोलरचा वापर करता येईल. मात्र त्यासाठीचा खर्च संबंधित लाभार्थ्यांने करणे आवश्यक राहील.\n५) अभियानांतर्गत घटक \"ब\" ची अंमलबजावणी :\nसदर योजनेची राज्यात अंमलबजावणी विहित कालावधीत करण्याची संपूर्ण जबाबदारी स्टेट नोडल एजन्सीची राहील. ही स्टेट नोडल एजन्सी महाऊर्जा राहील.\nया योजनेच्या अंमलबजावणीसाठी खालीलप्रमाणे कार्यपध्दती प्रस्तावित करण्यात येत आहे:\n१) राज्यात सदर अभियान स्टेट नोडल एजन्सीकडून प्रामुख्याने जिल्हाधिकारी, सामाजिक न्याय विभाग, आदिवासी विकास विभाग, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, जिल्हा कृषी अधिकारी इ. यांच्या समन्वयाने राबविण्यात येईल.\n२) या अभियानाची प्रसिध्दी स्टेट नोडल एजन्सीद्वारे करण्यात येईल. योजनेची प्रसिध्दी, समन्वय साधण्यासाठी येणारा प्रशासकीय खर्च, सेवा शुल्क व अभिकरण शुल्क इत्यादी अनुषंगिक बाबींच्या खर्चासाठी एकूण निधीच्या १ टक्के राहील.\n३ ) सदर अभियानाची अंमलबजावणी करतांना लाभार्थ्यांकडे शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध असल्याची खात्री स्टेट नोडल एजन्सीमार्फत करण्यात येईल. लाभार्थ्यांची निवड करण्याकरीता स्टेट नोडल एजन्सीव्दारे ऑनलाईन तयार करण्यात आलेल्या पोर्टलचा वापर करण्यात येईल, ज्यामध्ये अर्जदाराला विहित नमुन्यातील अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा असेल. अर्जदाराचे स्थळ परीक्षण महाऊर्जाव्दारे करण्यात येईल व लाभार्थी निवडीच्या निकषानुसार लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल.\n४) या अभियानाच्या अंमलबजावणीच्या उद्देशाने, नोडल एजन्सी ही केंद्र शासनाने ठरविलेल्या तांत्रिक निकषांची पूर्तता करणारे कंत्राटदार पॅनेलवर राहतील. हे सर्व कंत्राटदार त्यांचे दर जाहीर करतील. कंत्राटदाराने जाहीर केलेला दर किंवा केंद्र शासनाने निश्चित केलेली आधारभूत किंमत या पैकी कमी किंमतीप्रमाणे खर्चाच्या टक्केवारीनुसार अनुदान मर्यादित राहील. कंत्राटदाराची निवड लाभधारकाद्वारे केली जाईल. केंद्र शासनाने निवडलेले कंत्राटदार व त्यांचे दर हे मानीव सूचीबद्ध राहतील. जर केंद्र शासनाचे अनुदान हे केंद्र शासनाने निवडलेल्या कंत्राटदारांद्वारे पुरविल्या जाणाऱ्या पंपांसाठीच उपलब्ध असेल तर केंद्र शासनाच्या उद्दिष्टापर्यंतचे पंप या कंत्राटदारांसाठी राखीव राहतील.\n५ ) शेतकऱ्याच्या शेतीसाठी किती क्षमतेचा कोणत्या सूचीबध्द पुरवठादाराचा सौर कृषीपंप बसवायचा आहे हे लाभार्थी ठरवतील, परंतु त्याने धारण केलेल्या जमिनीला देय असलेल्या पंपाचे अनुदान निवडलेल्या पंपाच्या अनुदापेक्षा कमी असल्यास त्या अनुदानास तो पात्र राहील. लाभार्थीस देय असलेल्या पंपाचे अनुदान निवडलेल्या पंपाच्या अनुदापेक्षा अधिक असल्यास तो निवडलेल्या पंपाच्या किंमतीवर अनुदानास पात्र राहील. तसेच लाभार्थ्यास अनुज्ञेय क्षमतेपेक्षा अधिक क्षमतेचा पंप बसवता येईल. परंतु अशा लाभार्थीना त्यांच्या जमीन धारणेप्रमाणे अनुज्ञेय असलेले अनुदानच देय राहील व अधिकचा खर्च स्वतः लाभार्थ्यास करावा लागेल.\n६) सौर कृषीपंपासाठी पुरवठादाराकडून ५ वर्षांसाठीचा सर्वंकष देखभाल व दुरुस्ती करार (रु.१००/ - च्या स्टॅम्स पेपरवर) स्टेट नोडल एजन्सीद्वारे करण्यात येईल. हमी कालावधीत सुरक्षा अनामत बैंक गॅरंटी स्टेट ���ोडल एजन्सीकडे असल्याने पुरवठादाराने अशी सेवा पुरविली नाही तर ती रक्कम अशा रकमेतून वसूल करण्यात येईल. तसेच तक्रार नोंदणीसाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी पुरवठादाराची राहील.\n७ ) सौर कृषीपंप आस्थापित झाल्यानंतर तो संबंधित लाभार्थ्यांस हस्तांतरीत करण्यात येईल. त्यानंतर त्याची दैनंदिन सुरक्षितता करण्याची जबाबदारी संबंधित लाभार्थीची राहील.\n८) सौर कृषीपंप आस्थापित झाल्यानंतर त्याची आस्थापना ( Installation ) व कार्यान्वित अहवाल विभागीय कार्यालय, स्टेट नोडल एजन्सी यांच्याकडून स्टेट नोडल एजन्सीच्या कार्यालयाच्या मुख्यालयास तसेच त्याचा एकत्रित अहवाल/गोषवारा शासनास सादर करण्यात यावा.\n९) केंद्रीय वित्तीय सहाय्याच्या रकमेची मागणी करून सदर निधी प्राप्त करून घेण्याची जबाबदारी स्टेट नोडल एजन्सीची राहील.\n१०) आस्थापित करण्यात आलेल्या सौर कृषी पंपाची तांत्रिक तपासणी स्टेट नोडल एजन्सीमार्फत करण्यात यावी.\n११) अभियानाची अंमलबजावणी करताना त्यासाठी आवश्यक असणारे अर्जाचे विहित नमुने, आस्थापना अहवाल, उपयोगिता प्रमाणपत्र व अनुषंगिक बाबी व तांत्रिक तपासणी नमुना इ. स्टेट नोडल एजन्सीमार्फत निर्गमित करण्यात यावेत.\n१२) सदर अभियानाचे आवश्यक लेखे स्टेट नोडल एजन्सीमार्फत ठेवण्यात यावेत.\n१३) राज्य शासनाच्या व इतर आर्थिक स्त्रोतातून स्टेट नोडल एजन्सीमार्फत प्राप्त होणाऱ्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र व भौतिक व आर्थिक अहवाल वेळोवेळी सादर करण्यात यावेत.\nअभियानांतर्गत घटक \"क\" पारेषण संलग्न सौर कृषीपंप आस्थापित करणे:\nकेंद्र शासनाच्या पुढाकाराने सुरु करण्यात आलेल्या अभियानाच्या घटक \"क\" अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न वाढविण्याची संधी उपलब्ध करण्याच्या दृष्टीने त्यांचेकडील सौर ऊर्जेद्वारे निर्माण होणारी अतिरिक्त चीज नेट मिटरींगद्वारे महावितरण कंपनीच्या ग्रीडमध्ये टाकण्यात यावी. सदर अतिरिक्त वीजेपोटी निश्चित केलेल्या दराने महावितरण कंपनीद्वारे मोबदला देण्यात यावा.\n१) निकष व उदिष्टे :-\n१) या अभियानांतर्गत शेतकऱ्याकडे सद्य:स्थितीत असणाऱ्या पारंपारिक पध्दतीच्या कृषीपंपाच्या क्षमतेच्या दुप्पट क्षमतेपर्यंतच सौर ऊर्जा निर्मिती सयंत्र आस्थापित करता येईल.\n२) या अभियानांतर्गत एकूण ५0,000 कृषीपंपाचे सौर ऊर्ज�� प्रकल्प उभारून सौर ऊर्जीकरण करण्याचे नियोजित आहे.\n३) सदर अभियान महावितरण कंपनीमार्फत राबविण्यात येईल. यात सदर अभियानाच्या अंमलबजावणीच्या टप्प्यामध्ये त्या त्या आवश्यकतेनुसार महाऊर्जाचाही सहभाग असेल. या अभियान “क\" करीता महावितरण कंपनी \"अंमलबजावणी यंत्रणा\" राहील.\n(४) सदर अभियानांतर्गत निर्मित सौर ऊर्जा वीज कृषी ग्राहक कृषी पंपासाठी वापरू शकेल व अतिरिक्त वीज ग्रीड मधून ज्यावेळी सौर ऊर्जा उपलब्ध नसेल त्यावेळी वापरू शकेल.\n५) शेतकऱ्याने ग्रीडला केलेल्या अतिरिक्त वीज पुरवठयाची आकारणी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ठरवून दिलेल्या \"फिड इन टेरिफ\" प्रमाणे करण्यात येईल.\n६) शेतकऱ्यामार्फत ग्रीडला निर्यात करण्यात येणारी वीज सौर ऊर्जा पॅनलव्दारे निर्मिती झालेल्या वीजेच्या ५० टक्के पर्यंतच मर्यादित असेल.\n७) शेतकऱ्यामार्फत निर्यात होणारी वीज रोहित्र क्षमतेपेक्षा जास्त होऊ नये याकरीता रोहित्र क्षमतेच्या ७० टक्के एवढी सौर क्षमता मंजूर करण्यात येईल. यात प्रथम येणाऱ्या शेतकऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल.\n८) या अभियानांतर्गत असे प्रकल्प \"On-line portal\" व्दारे स्टेट नोडल एजन्सीकडे नोंदणी करणे बंधनकारक राहील.\n९) सदर अभियानांतर्गत घटक \"क\" ची अंमलबजावणी केवळ संमिश्र वाहिनीवर राबविण्यात येईल.\n१०) या अभियानांतर्गत उभारण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पांची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी संबंधित उत्पादक अथवा विकासकाची राहील.\n२) निधी व निधीचा स्रोत:-\nअ) केंद्र शासनाचा हिस्सा : - या अभियानांतर्गत पारेषण संलग्न सौर कृषीपंप आस्थापित करण्यास प्रत्यक्षात आलेल्या खर्चाच्या रकमेच्या ३० % रक्कम केंद्र शासनामार्फत संबंधित शेतकऱ्यास देण्यात येईल.\nब) राज्य शासन हिस्सा : या अभियानांतर्गत पारेषण संलग्न सौर कृषीपंप आस्थापित करण्यास प्रत्यक्षात आलेल्या खर्चाच्या रकमेच्या ३० टक्के रक्कम राज्य शासनामार्फत संबंधित शेतकऱ्यास देण्यात येणार आहे. केंद्र शासनाने आता राज्याकरीता मंजूर केलेल्या सौर कृषि पंपांकरिता सुमारे एकूण रू. ६७.५० कोटी निधीची आवश्यकता आहे. राज्याकरीता मंजूर झालेल्या पंप संख्येत भविष्यात वाढ होण्याची शक्यता आहे. ५ वर्षांत एकूण ५०,000 पंपांचे उद्दिष्ट असून जर केंद्र शासनाकडून यापेक्षा कमी उद्दिष्ट देण्यात आल्यास या अभिय��नाच्या परिणामाचा विचार करुन सुकाणू समिती उरलेले उदिष्ट राज्याच्या हरित ऊर्जा किंवा अतिरिक्त वीज विक्री कराद्वारे निधी उपलब्ध करुन सदर उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन करेल.\nसदर निधी अभियान \"ब\" अंतर्गत प्रस्तावित केल्याप्रमाणे अतिरिक्त वीज विक्रीकराव्दारे व हरित उर्जा निधीतून उपलब्ध करण्यात येईल, असा निधी कमाल रु.५० कोटी प्रति वर्ष इतका राहील.\n३) लाभार्थी हिस्सा :\nया अभियानांतर्गत लाभार्थी हिस्सा ४० टक्के राहील.\n४) वस्तू व सेवाकर ( GST/अनुज्ञेय कर :-\nकुसुम योजनेंतर्गत मे. EESL मार्फत राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेमध्ये निविदेतील सौर कृषीपंपाच्या घटकांच्या किंमतीत वस्तु व सेवाकर/अनुज्ञेय कर समाविष्ट करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सौर कृषीपंपाच्या घटकांवरील लागू असणाऱ्या वस्तु व सेवाकर/अनुज्ञेय कर यांची रक्कम राज्यास भरणे आवश्यक आहे. अशी वस्तु व सेवाकर/अनुज्ञेय कर रक्कम अतिरिक्त वीज विक्री करातून जमा होणाऱ्या रकमेतून देण्यात यावी.\nसदर अभियानाची अंमलबजावणी योग्यरित्या होण्यासाठी मा.मंत्री (ऊर्जा) यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय सुकाणू समिती गठीत करण्यात येत आहे. या अभियानाची अंमलबजावणी करताना उद्भवणाऱ्या अडीअडचणी व आवश्यकतेनुसार अभियानात सुधारणा व बदल करण्याचे अधिकार सदर समितीस राहतील.\nसदर समितीचे सदस्य पुढीलप्रमाणे राहतील-\nमा.मंत्री (ऊर्जा) - अध्यक्ष\nप्रधान सचिव (ऊर्जा) - सदस्य अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, महावितरण कंपनी- सदस्य\nमहासंचालक, महाऊर्जा - सदस्य सचिव (घटक \"ब\" करिता)\nसंचालक, (वाणिज्य), महावितरण कंपनी - सदस्य सचिव (घटक \"अ\" करिता) संचालक, (प्रकल्प), महावितरण कंपनी - सदस्य सचिव (घटक \"क\" करिता)\nआवश्यकतेनुसार या अभियानाशी संबंधीत विभागातील सचिव हे निमंत्रित सदस्य म्हणून राहतील.\nसमितीचे अधिकार पुढीलप्रमाणे असतील -\n१) या अभियानाच्या निश्चित केलेल्या कार्यपध्दतीनुसार योजनेची अंमलबजावणी करणे व त्यात आवश्यकतेनुसार योग्य ते बदल करणे / वेळोवेळी आढावा घेणे.\n२) या अभियानाची अंमलबजावणी करताना उद्भवणाऱ्या/येणाऱ्या अडचणींचा विचार करुन अटी व शर्तीमध्ये सुधारणा वा बदल करणे.\n३) या अभियानाचे काम वेळेत पूर्ण करण्याबाबत योजनेच्या कामावर नियंत्रण ठेवणे.\n४) या अभियानाचा दर ३ महिन्यांनी शासनस्तरावर आढावा घेण्यात ��ेईल.\n५) या प्रस्तावात नमूद अधिकारांचे पालन करतील.\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्यांचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान अंतर्गत कुसुम सोलर पंप योजनेचे अर्ज लवकरच सुरु होतील, तोपर्यंत योजनेसाठी पात्रता निकष नीट तपासून पहा जेणे करून अर्ज ऑनलाईन सुरु झाल्यानंतर अर्ज लगेच भरला जाईल. शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.\nहेही वाचा - महाडीबीटी पोर्टलवर बियाणे, खते वाटपाच्या अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज सुरू\nवरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.\nआमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा \nकुसुम सोलर पंप योजना सरकारी योजना\nफेसबुक पेजला लाईक करा\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक २०२१ निकाल ऑनलाईन पहा\nशरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) - घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची\nजातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.\nअतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी\nभ्रष्टाचारी किंवा अकार्यक्षम सरपंच, ग्रामसेवक, तलाठी तुम्हालाही घाबरतील फक्त हे काम करा\nजमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा जाणून घ्या सविस्तर माहिती\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 2021च्या नवीन यादीमध्ये आपले नाव ऑनलाईन तपासा\nआता गावातील तलाठ्याचे सर्व जमिनीचे फेरफार आणि जमिन मोजणीचे व्यवहार पहा ऑनलाईन\nमहात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना - शेतकरी कर्जमाफीचा नवीन शासन निर्णय आणि निधी आला\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक २०२१ निकाल ऑनलाईन पहा\nशरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) - घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची\nजातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.\nअतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/obe-leader", "date_download": "2021-06-15T15:43:30Z", "digest": "sha1:UMX22LM6Q5GPOZMSIHKPIX3AQYS22HLD", "length": 11260, "nlines": 228, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nSpecial Report | मराठा मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर नेमकं कसं असणार मराठा मूक आंदोलन\nSpecial Report | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घेरण्यासाठी नारायण राणेंना मंत्रिपद\nमराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनाची कोल्हापुरातून सुरुवात, कोरोना नियमांचे पालन करावे : संभाजीराजे\nमराठा आरक्षणाचा विषय राज्य सरकारच्या अखत्यारित, केंद्राचा संबंध नाही : रावसाहेब दानवे\nमुंबई लोकलचा निर्णय 2 दिवसात होणार : सुरेश ककाणी\nFast News | दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी |\nNarayan Rane | ठाकरेंना घेरण्यासाठी नारायण राणेंची केंद्रात वर्णी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा\nVideo | संभाजी छत्रपती यांच्या कोल्हापुरातील बैठकीत गोंधळ\nVideo | मराठा आरक्षणासाठीच्या मोर्चात प्रकाश आंबेडकरही सहभागी होणार\nBreaking | परदेशी जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, पहिल्या डोसनंतर 28 दिवसांनी दुसरा डोस\nPhoto : प्रिया बापटचं वर्कआऊट सेशन, सोशल मीडियावर हटके फोटो शेअर\nफोटो गॅलरी2 hours ago\nBirthday Special : डॅशिंग नांगरे पाटलांची बायकोच्या वाढदिवसाला रोमँटिक पोस्ट\nफोटो गॅलरी2 hours ago\nPhoto : श्रीलंका सर करण्यासाठी भारताची क्रिकेट सेना एकवटली\nस्पोर्ट्स फोटो3 hours ago\nBeauty Tips : चेहऱ्याला नैसर्गिक चमक देण्यासाठी बीटचा ‘हा’ फेसपॅक नक्की ट्राय करा\nलाईफस्टाईल फोटो4 hours ago\nPHOTO | देव आनंदशी नातं तुटल्यानंतर आयुष्यभर अविवाहित राहिल्या, वाचा सुरैयांच्या जीवनाशी संबंधित खास गोष्टी\nफोटो गॅलरी4 hours ago\nPHOTO | नाशिकमध्ये ऐन पावसाळ्यात रस्ते खोदले, खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीसह नागरिकांचे हाल\nमॅच पाहायला आलेल्या तरुणीवर भाळला, सात दिवसांत लग्न, ‘या’ दिग्गज भारतीय गोलंदाजाची Love Story माहित आहे का\nस्पोर्ट्स फोटो6 hours ago\nPhoto : ‘पुन्हा भेटूया…’ सूर नवा ध्यास नवाच्या महाअंतिम सोहळ्याचे सुंदर क्षण, स्पृहा जोशीनं शेअर केले खास फोटो\nफोटो गॅलरी7 hours ago\nHomemade Hair Conditioner : केसांची चमक कायम राखण्यासाठी होममेड हेअर कंडिशनर वापरा \nलाईफस्टाईल फोटो7 hours ago\nPhoto : कपल गोल्स, गौहर खान आणि जैद दरबारचं क्लासी फोटोशूट पाहिलत\nफोटो गॅलरी8 hours ago\nSpecial Report | मराठा मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर नेमकं कसं असणार मराठा मूक आंदोलन\nपहिल्या पावसात मुंबईची तुंबई झाली, पालिकेने काय काम केले \nSpecial Report | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घेरण्यासाठी नारायण राणेंना मंत्रिपद\nमहाआवास अभियानांतर्गत 3 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना घरकुलाच्या चाव्या, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश\nठाकरे सरकार आशा सेविकांच्या जीवाशी का खेळतेय\nमराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनाची कोल्हापुरातून सुरुवात, कोरोना नियमांचे पालन करावे : संभाजीराजे\n256GB स्टोरेज, 64MP कॅमेरा, Realme चा आतापर्यंतचा सर्वात ढासू 5G फोन लाँच\nदि.बा.पाटील यांच्या नावासाठी सर्वपक्षीय कृती समिती आक्रमक, 24 जूनला सिडकोला घेराव, 1 लाख लोक जमणार\nनवी मुंबई53 mins ago\nमराठा आरक्षणाचा विषय राज्य सरकारच्या अखत्यारित, केंद्राचा संबंध नाही : रावसाहेब दानवे\nVideo | शाहरुख सारखे केस, त्याच्यासारखेच हावभाव, तरुणाच्या व्हिडीओची सोशल मीडियावर धूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.firstmaharashtra.com/tag/chetan-tupe/", "date_download": "2021-06-15T15:12:52Z", "digest": "sha1:M7OXEDMRR2C5WMQJ7WFML54GMH277YE2", "length": 2829, "nlines": 72, "source_domain": "www.firstmaharashtra.com", "title": "Chetan Tupe – First Maharashtra", "raw_content": "\nगैरकारभार कुठल्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही – आ. चेतन तुपे\nमागील काही काळात पीएमपीएमएलने 200 नवीन मीडी बसेस विकत घेतल्या होत्या त्यातील काही बसेस शेवाळवाडी येथील…\nडिजिटल मिडियातील पत्रकारांना संचारबंदी निर्बंधातून वगळावे – राजा माने\nजनसेवेसाठी एक माध्यम म्हणून मी राजकीय जीवनात – सुनील माने\nभाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर ‘नीलेश राणे’ यांना जवाबदारी\nमहाराष्ट्राच्या संत परंपरेवर आधारित सुंदर व सुबक अशा चित्ररथाचे काम अंतिम टप्प्यात\n” पिटर ” मैत्रीची भावनिक गोष्ट, 22 जानेवारीला प्रदर्शित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://jayvidarbha.com/haryana-police-sit-ups-punishment-video-goes-viral-on-social-media/", "date_download": "2021-06-15T16:07:51Z", "digest": "sha1:VZYAAJ47CMAJI6TO63WZM6QVQJI2YKOW", "length": 10189, "nlines": 128, "source_domain": "jayvidarbha.com", "title": "Video | लॉकडाऊन असून विनाकारण रस्त्यावर, पोलिसांनी घडवली अशी अद्दल की व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल - जयविदर्भ न्यूज", "raw_content": "\nजयविदर्भ न्यूज - बातमी आमची निर्णय तुमचा\nVideo | लॉकडाऊन असून विनाकारण रस्त्यावर, पोलिसांनी घडवली अशी अद्दल की व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल\nVideo | लॉकडाऊन असून विनाकारण रस्त्यावर, पोलिसांनी घडवली अशी अद्दल की व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल\nहरियाणामध्ये नियम मोडणाऱ्या काही लोकांना तर थेट रस्त्यावरच उठबशा काढायला लवण्यात आल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या या शिक्षेचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.\nअंबाला : देशात कोरोना र���ग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता देशात वेगवेगळ्या राज्यांनी वेगवेगळे प्रतिबंधात्मक नियम लागू केले आहे. महाराष्ट्रासह अने राज्यामध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आलाय. मात्र, लॉकाडाऊन लागू केलेला असूनसुद्धा अनेक नागरिकांकडून कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसतेय. या पार्श्वभूमीवर पोलीससुद्धा नियम मोडणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवताना दिसत आहेत. हरियाणामध्ये नियम मोडणाऱ्या काही लोकांना तर थेट रस्त्यावरच उठबशा काढायला लावण्यात आल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या या शिक्षेचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. (Haryana police sit ups punishment video goes viral on social media)\nलॉकडाऊन असूनही लोक विणाकारण रस्त्यावर\nमिळालेल्या माहितीनुसार सध्या हरियाणामध्ये 10 मे पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे येथे लोकांनी बाहेर पडल्यानंतर पोलिसांकडून कडक कारवाई केली जात आहे. यामध्ये पोलीस काही नागरिकांना समजाऊन सांगत आहेत तर काही लोकांवर कडक कारवाई करत आहेत. मात्र हरियाणातील अंबाला येथील काही नागरिक लॉकाडाऊन असूनसुद्धा चक्का रस्त्यावर फिरत असल्यामुळे पोलिसांनी या नागरिकांना जबर शिक्षा दिली आहे.\nव्हिडीओमध्ये नेमकं काय आहे \nसध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ हरियाणा येथील अंबाला येथील आहे. येथे काही नागरिक रस्त्यावर फिरत असल्यामुळे पोलिसांनी त्यांना रोखलं आहे. त्यांना बाहेर पडण्याचं कारण विचरल्यानंतर समाधानकारक उत्तरं देता न आल्यामुळे पुन्हा विनाकारण घराबाहेर पडू नये म्हणून पोलिसांनी या नागरिकांना चक्क उठबशा काढायला लावल्या आहेत. व्हिडीओमध्ये हे नागरिक एका रांगेत उभे असल्याचे दिसत आहेत. त्यांच्या समोर एक पोलीस दिसतो आहे. हा पोलिस नागरिकांना चक्क उठबशा काढा असे सांगत आहे.\nसोशल मीडियावर भन्नाट प्रतिक्रिया :\nदरम्यान हा व्हिडीओ पाहून अनेकांना मजेदार कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी नियम मोडणाऱ्यांना अशीच अद्दल घडवली पाहिजे असे म्हटले आहे. तर अनेकांनी कोरोना नियम पाळणे बंधनकारक असून ते पाळलेच पाहिजेत अशी भावना व्यक्त केली आहे.\nharyana policeviral videoलॉकडाऊनव्हायरल व्हिडीओसोशल मीडिया\nIPL 2021 : ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मायदेशी येऊ देणार की नाही, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचं मोठं स्पष्टीकरण\n महिलेने एकावेळी दिला 9 मुलां��ा जन्म; जाणून घ्या कोठे घडली ‘ही’ अनोखी घटना\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं, आजोबा-काकीला हत्येप्रकरणी अटक\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन् घेतला 103 कोटींचा फ्लॅट\nदोनशे फुट उंच पुलावर अडकलेल्या मुलाचे वाचवले प्राण\n चॉकलेट घशात अडकल्यानं चिमुकलीचा मृत्यू, भिवंडीतील हृदयद्रावक घटना\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं,…\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन्…\nहोमबातम्या WTC Final: भारताविरुद्ध खेळणार ही ‘टीम…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/surtal-karaoke-singing-compitation-2021-over-nrst-136124/", "date_download": "2021-06-15T15:03:34Z", "digest": "sha1:VOIYYKT54VM3PWVOI5A47EPWNDHDCSPT", "length": 16429, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "surtal karaoke singing compitation 2021 over nrst | \"सूरताल कराओके सिंगिंग स्टार २०२१\"कोरोना योध्यांना समर्पित! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून १५, २०२१\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवाप्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nगावकऱ्यांनी आदिवासी महिलेला नग्न करून गावभर धिंड काढली आणि पुढे जे घडलं ते तुम्हीच वाचा\nविधानपरिषदेच्या ‘त्या’ १२ नावांची यादी अखेर सापडली; पुढील निर्णय लवकरच होणार\nयेत्या दोन तीन दिवसात मंजुरी मिळाल्यानंतर पहिल्या टप्प्याच्या प्राध्यापक भरतीला सुरुवात होईल : उदय सामंत\nमनोरंजन“सूरताल कराओके सिंगिंग स्टार २०२१”कोरोना योध्यांना समर्पित\n८ मे रोजी ही स्पर्धा जाहीर केल्यावर २२ मे पर्यंत जवळ जवळ २५० च्या वर प्रवेशिका आल्या. त्यातील १२ स्पर्धक 'गामा फाऊंडेशन' कडून शॉर्टलिस्ट करण्यात आले होते.\nगामा फाऊंडेशन’आयोजित “सूरताल कराओके सिंगिंग स्टार २०२१” या हिंदी गीतांच्या ‘कराओके गायन स्पर्धेची अंतिम फेरी काल फेसबूकच्या माध्यमातून संपन्न झाली. हौशी स्पर्धकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा कार्यक्रम विशेष रंगला होता. जगभरातील संगीतप्रेमींनी या कार्यक्रमाचा सोशल मीडियाच्या माध्यमातून आस्वाद घेतला.\nगेल्या दोन वर्षात कोरोनाने जगभरासह आपल्या भारतात आणि महाराष���ट्रात घातलेला थैमान आणि त्याला धीराने सामोरी जाणारी आपली जनता. तसेच कोरोनाला हरवून लावण्यासाठी अहोरात्र लढणारे आपले कोरोना योध्ये.या महामारीसोबत लढणाऱ्या कोरोना योध्यांना ही स्पर्धा समर्पित करण्यात आली होती. सध्याच्या कठीण काळात आपल्यातील अनेक गुणी हौशी कलावंतांच्या गायन छंदाला योग्य व्यासपीठ उपलब्ध व्हावा हाही प्रमुख हेतू ही स्पर्धा आयोजित करण्यामागे होता. स्री आणि पुरुष वय वर्ष १८ ते ४५ आणि ४६ ते ८० असे दोन गट करण्यात आले होते. तसेच स्पर्धकांकडून विनामूल्य प्रवेशिका मागविण्यात आल्या होत्या. ८ मे रोजी ही स्पर्धा जाहीर केल्यावर २२ मे पर्यंत जवळ जवळ २५० च्या वर प्रवेशिका आल्या. त्यातील १२ स्पर्धक ‘गामा फाऊंडेशन’ कडून शॉर्टलिस्ट करण्यात आले होते.\nदोन तास सुरु असलेल्या कार्यक्रमात स्पर्धांकचा उत्साह खूपच चांगला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीस ‘एबीपी माझा’चे न्यूज अँकर अश्विन बापट यांनी स्पर्धेचे नियम स्पर्धांकना अधोरेखित करून दिले आणि सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. सर्वप्रथम कार्यक्रमाचे परीक्षक आणि ख्यातनाम संगीत संयोजक प्रशांत लळित आणि ख्यातनाम गायिका विद्या करलगीकर यांची ओळख आणि स्वागत केल्यावर स्री शक्तीला वंदन करून, स्री स्पर्धांकांपासून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. परीक्षकांनी सुचवलेल्या गाण्यावर स्पर्धकांनी गाणे गाण्यास सुरुवात केली. हळू हळू गाण्याची स्पर्धेतील चुरस खूपच वाढत गेली. स्पर्धा फेसबुकवर लाईव्ह असल्यामुळे ती प्रत्यक्ष पाहणाऱ्या रसिकांचा व्हिडीओवर कॉमेंट्सचा वर्षाव होत होता.\nफ्रंटलाईन कोरोना योद्धा असलेले डॉ. राहुल जोशी(एम.डी.होमिओपथी) कार्यक्रमाच्या मध्यान्याहत सहभागी झाले. डॉक्टरांनी त्यांचे कोरोना कार्यकाळ आणि एकूण त्यांच्या कार्यकाळातील काही गोष्टींचा अनुभव कथन केला. तसेच त्यांनी ‘संत कबीरा’चा दोहा गाऊन गाण्यातून आपण आपलं काम करत राहावं असा संदेश दिला. ह्या स्पर्धेच्या परीक्षक प्रसिद्ध गायिका विद्या करलगीकर यांनी या स्पर्धेचे परीक्षणासोबतच स्पर्धकांना बहुमूल्य मार्गदर्शनही केले. तर विशेष अतिथी प्रमोद कुलकर्णी यांनीही स्पर्धकांच्या गायनकौशल्याचे भरभरून कौतुक केले.\nकार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात विजेत्या स्पर्धकांची नावे जाहीर करण्यात आली. पुरुष आणि मह��लांमध्ये २ गटात एकूण ४ बक्षिसे देण्यात आली. प्रत्येकी १०००/- आणि विद्या कारलगीकर यांच्या आग्रहात्सव एक उत्तेजनार्थ बक्षीस म्हणजेच एक हजार रुपयाचा चेक कार्यक्रमाचे विशेष पाहुणे ‘कुलकर्णी ऑप्टीशन्स’चे प्रमोद कुलकर्णी यांच्या हस्ते देण्यात आले. विजेत्यांना बक्षिसरुपी धनादेश व प्रमाणपत्र त्यांच्या निवासी पत्त्यावर पोहच करण्यात आले आहे.\nविजेत्यांमध्ये १८ ते ४५ पुरुष आणि महिला गटातील अनुक्रमे शरद जगताप आणि स्नेहा कांबळे, दुसऱ्या ४६ ते ८० या पुरुष आणि महिला गटात अनुक्रमे मिलिंद कुलकर्णी आणि रश्मी लुकतुके त्याचबरोबर एक उत्तेजनार्थ गटातील स्मिता चंदावरकर यांची निवड करण्यात आली.\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nमंगळवार, जून १५, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/maharashtra-news-marathi/big-decision-lockdown-in-maharashtra-will-be-continued-in-june-nrsr-134596/", "date_download": "2021-06-15T16:55:13Z", "digest": "sha1:GLB4UHO2Q3QTM3LO35Z6WO2PEMEIMDAP", "length": 15764, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "big decision lockdown in maharashtra will be continued in june nrsr | टास्क फोर्सच्या सल्ल्यानंतर मुख्यमंत्री काही जिल्ह्यांमधील निर्बंध शिथील करण्याची शक्यता, राजेश टोपेंनी कॅबिनेट मिटींगनंतर केलं स्पष्ट | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून १५, २०२१\nराज्यात पुढील पाच दिवस पाऊस, मुंबई कोसळणार मुसळधार, कोकणात पडणार अतिवृष्टी\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nगावकऱ्यांनी आदिवासी महिलेला नग्न करून गावभर धिंड काढली आणि पुढे जे घडलं ते तुम्हीच वाचा\nविधानपरिषदेच्या ‘त्या’ १२ नावांची यादी अखेर सापडली; पुढील निर्णय लवकरच होणार\nयेत्या दोन तीन दिवसात मंजुरी मिळाल्यानंतर पहिल्या टप्प्याच्या प्राध्यापक भरतीला सुरुवात होईल : उदय सामंत\nआमचं ठरलंयटास्क फोर्सच्या सल्ल्यानंतर मुख्यमंत्री काही जिल्ह्यांमधील निर्बंध शिथील करण्याची शक्यता, राजेश टोपेंनी कॅबिनेट मिटींगनंतर केलं स्पष्ट\nयेत्या दोन दिवसांत टास्क फोर्सच्या (Task Force)सदस्यांशी चर्चा करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thakre)काही जिल्ह्यात निर्बंध शिथील करायचे किंवा नाही याबाबत निर्णय घेतील असे राजेश टोपे(Rajesh Tope) म्हणाले.\nमुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत १ जूननंतर टाळेबंदी (Lockdown) निर्बंध सरसकट उठविण्याबाबत चर्चा झाली. मात्र अजूनही २१ जिल्ह्यात रूग्ण सापडण्याचे प्रमाण १० टक्क्यापेक्षा कमी झाले नसल्याने तूर्तास याबाबत निर्णय घेण्यात आला नसल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे(Rajesh Tope) यांनी दिली आहे. याबाबत दै नवराष्ट्रने निर्बंध कायम राहणार असल्याची बातमी यापूर्वीच दिली होती.\nसरसकट निर्बंध उठवणार नाहीच\nयाबाबत येत्या दोन दिवसांत टास्क फोर्सच्या सदस्यांशी चर्चा करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही जिल्ह्यात निर्बंध शिथील करायचे किंवा नाही याबाबत निर्णय घेतील असे ते म्हणाले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे, तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी टाळेबंदी निर्बंध उठवण्याबाबत चर्चा झाल्याचे सांगितले. मात्र उपलब्ध आकडेवारीनुसार सध्या सरसकट निर्बंध उठवणे योग्य होणार नसल्याचे मत मंत्रिमंडळाने व्यक्त केल्याचे ते म्हणाल���.\nआरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, लसीकरणाबाबत अद्यापही जागतिक निविदांची छाननी सुरू असून त्याबाबतचा तपशील संकलीत केला जात आहे. लसींच्या आयातीचे राष्ट्रीय धोरण नसल्याने फायझर, ऍस्ट्रजेनक किंवा स्फुटनिक सारख्या लसीचा पुरवठा करण्यात अडचणी कायम अहेत. त्यामुळे केंद्र सरकारने पुढाकार घेवून लसी बाबत राष्ट्रीय आयात धोरण निश्चित करावे अशी विनंती केली जाणार आहे असे टोपे म्हणाले.\nसध्या उपलब्ध लसीमध्ये दुसरा डोस देण्यास प्राधान्य देण्यात येणार असून लसीकरणात मागे राहिलेल्या जिल्ह्यांना सरासरी मध्ये येण्यासाठी लसी उपलब्ध करून देण्याबाबत आज निर्णय झाल्याचे ते म्हणाले. गृहविलगीकरणाबाबत जरी अडचणी असल्या तरी संस्थात्मक विलगीकरण करण्याबाबत जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आल्या असून प्रत्येक तालुक्यात उपलब्धतेनुसार ते तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कारण रूग्णांना ते पूर्ण बरे होईपर्यंत देखभाल करणे आवश्यक आहे तरच प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे,असे टोपे म्हणाले.\nनिकष बाजूला ठेवत निसर्ग वादळाप्रमाणे मदत\nयावेळी तौक्ते चक्रीवादळ ग्रस्तांना राष्ट्रीय आपत्ती निकष बाजूला ठेवत निसर्ग वादळाप्रमाणे २५० कोटी रूपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये केंद्र सरकारच्या निकषानुसार ७२ कोटी रूपये तर राज्य सरकारच्या वतीने १८० कोटी रूपयांची मदत देण्यास मंजूरी देण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यानी दिली आहे. ते म्हणाले की वादळग्रस्त भागाला पंतप्रधानानी भेट दिली गुजरात सारख्या राज्याला हजार कोटींची मदत दिली तशीच मदत केंद्राने राज्यातील कोकणाच्या जिल्ह्याना करावी अशी मागणी करणार आहोत.\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nमंगळवार, जून १५, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/world-news-marathi/murder-of-a-muslim-family-by-crushing-under-a-vehicle-in-canada-out-of-hatred-4-killed-1-seriously-injured-nrpd-139503/", "date_download": "2021-06-15T16:11:08Z", "digest": "sha1:OESBJ43RIHYZ6J2WTXSJRS63ZQQX45XF", "length": 14074, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Murder of a Muslim family by crushing under a vehicle in Canada out of hatred; 4 killed, 1 seriously injured nrpd | धर्मद्वेषातून कॅनडामध्ये वाहनाखाली चिरडून मुस्लिम कुटुंबाची हत्या ; घटनेत ४ मृत्यूमुखी १ गंभीर जखमी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून १५, २०२१\nराज्यात पुढील पाच दिवस पाऊस, मुंबई कोसळणार मुसळधार, कोकणात पडणार अतिवृष्टी\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nगावकऱ्यांनी आदिवासी महिलेला नग्न करून गावभर धिंड काढली आणि पुढे जे घडलं ते तुम्हीच वाचा\nविधानपरिषदेच्या ‘त्या’ १२ नावांची यादी अखेर सापडली; पुढील निर्णय लवकरच होणार\nयेत्या दोन तीन दिवसात मंजुरी मिळाल्यानंतर पहिल्या टप्प्याच्या प्राध्यापक भरतीला सुरुवात होईल : उदय सामंत\nसंतापजनक घटना धर्मद्वेषातून कॅनडामध्ये वाहनाखाली चिरडून मुस्लिम कुटुंबाची हत्या ; घटनेत ४ मृत्यूमुखी १ गंभीर जखमी\nही घटना पूर्वनियोजित आणि द्वेषापासून प्रेरित असलेल्या दृष्टीकोनातून केली असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले असून, मुस्लिम असल्यानं कुटुंबाला टार्गेट करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र आरोपीची कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभूमी किंवा द्वेषसंबंधी गटाचा तो सदस्य नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.\nइस्लाम धर्माच्या द्वेषातून कॅनडामध्ये एका माथेफिरूने मुस्लिम कुटुंबाची वाहनाखाली चिरडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत ७४ आणि ४४ वर्षीय महिला. ४६ वर्षीय पुरुष आणि १५ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला असून हल्ल्यात नऊ वर्षांचा मुलगा वाचला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माथेफिरूने घटनेवेळी एक पिकअप ट्रक नियम तोडून रस्त्यावर आला आणि मुस्लिम कुटुंबाच्या अंगावर घातला. घटनेनंतर पोलिसांनी २० वर्षीय तरुणाला अटक केली असून त्याच्याविरोधात फर्स्ट डिग्री हत्या आणि एक हत्येचा प्रयत्न असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.आरोपी मूळचा लंडनचा स्थानिक आहे.\nही घटना पूर्वनियोजित आणि द्वेषापासून प्रेरित असलेल्या दृष्टीकोनातून केली असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले असून, मुस्लिम असल्यानं कुटुंबाला टार्गेट करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र आरोपीची कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभूमी किंवा द्वेषसंबंधी गटाचा तो सदस्य नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.\nया घटनेची दाखल कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी देखील घेतली असून, याप्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला असून आपल्या देशात इस्लामविरोधी द्वेषाला कोणतंही स्थान नसल्याचे म्हटले आहे. हा द्वेष कपटीचा आणि तिरस्कार आहे आणि तो थांबलाच पाहिजे,” असंही ते म्हणाले आहेत.\nलंडनचे मेयर होल्डर यांनीदेखील ही भीषण हत्या असल्याचं म्हटलं आहे. एकाच कुटुंबातील तीन पिढ्या गेल्या असल्याचं सांगत होल्डर यांनी घटनेप्रकरणी शोक आणि संताप व्यक्त केला आहे.\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दि���्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nमंगळवार, जून १५, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://thakareblog.in/suggestions-10th-standard-examination/", "date_download": "2021-06-15T16:35:03Z", "digest": "sha1:47UE2URTYEZV43NGCYG6NW3E3W2UUOE2", "length": 10477, "nlines": 130, "source_domain": "thakareblog.in", "title": "दहावीच्या परीक्षा बाबत धनंजय कुलकर्णी कडून वर्षा गायकवाड यांना सूचना", "raw_content": "\nदहावीच्या परीक्षा बाबत धनंजय कुलकर्णी कडून वर्षा गायकवाड यांना सूचना\nदहावीच्या परीक्षा बाबत धनंजय कुलकर्णी कडून वर्षा गायकवाड यांना सूचना\nकोरोना विषाणूच्या संसर्गाचे कारण देत राज्य सरकारने 20 एप्रिल रोजी SSC परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे येथील प्राध्यापक धनंजय कुलकर्णी यांनी हा निर्णय रद्द करावा आणि दहावीची परीक्षा घ्यावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. याच प्रा. धनंजय कुलकर्णी यांनी आता राज्याचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे. आणि दहावीच्या परीक्षेत घेता येईल, हे सविस्तर माहिती त्यात आहे.\nपुढील शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आम्हाला Subscribe करा.\nनिवेदनात कुलकर्णी यांनी केलेल्या सूचना-\nविद्यार्थांची शाळा हीच त्यांचे परीक्षा केंद्र असावे.\nपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे योग्य ते दोन गट करावी.\nप्रत्येक गटासाठी वेगळी वेळ आणि वेगळी प्रश्न संच असावी.\nमोठ्या शाळेतील ४ थी ते १० चे वर्ग परीक्षेसाठी वापरावेत.त्या वर्गांचे निर्जंतुकीकरण करावे.\nकेंद्रावर फक्त विद्यार्थी शिक्षक आणि मुख्याध्यापक हेच असावे.\nकोणत्याही पालकाला परीक्षा केंद्रात प्रवेश नसावा.\nकेंद्राची योग्य अशी सुरक्षा द्यावी.\nकेंद्रामध्ये प्रवेश करण्याऱ्याचे कोविड टेस्ट प्रमाणपत्र मागण्यात याव.\nकेंद्रावर मास्क बंधनकारक असावे.\nपरीक्षेपूर्वी शाळेच आणि वर्गाच निर्जंतुकीकरण करण्यात यावं.\nपरीक्षा केंद्रावर जाण्यासाठी विद्यार्थ्यांना सरकारी वाहतूक व्यवस्था करावी.\nपहिला गटाची परीक्षा सकाळी 10 ते 12 या वेळेत घ्यावी आणि दुसऱ्या गटाची परीक्षा दुपारी 2 ते 4 या वेळेत घेण्यात यावी.\nएका वर्गात फक्त सहा विद्यार्थी बसण्याची व्यवस्था असावी.\nज्या शाळेत परीक्षा घेण्यात आली आहे त्याच शाळेत उत्तरपत्रिका तपासल्या पाहिजेत. त्यासाठी जवळच्या शाळेतील शिक्षकाची मदत घ्यावी. या कागदपत्रांची तपासणी करुन गुण देण्यात येतील.\nअशाप्रकारे, दहावीची परीक्षा १५ दिवसांत होईल आणि पुढच्या 105 दिवसांत याची तपासणी केली जाईल आणि निकाल मिळू शकेल.\nराज्य सरकारचे शिक्षण विभाग #ssc (दहावी) विषयी दोन महत्त्वपूर्ण जीआर जारी करणार असल्याची माहिती आहे. या निर्णयामध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना कसे उत्तीर्ण करावे याबद्दल माहिती असेल. दुसर्‍या निर्णयामध्ये अकरावीच्या प्रवेशाचे निकष शिक्षण विभाग जाहीर करेल.\nसूचना-ह्या फक्त सूचना आहेत अजून शासनाने कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही.\nइयत्ता १० वी निकालाबाबत राज्यशासनाने धोरण\nइ दहावी परीक्षा 2021 च्या मूल्यमापन व निकाल विषय निहाय गुण PDF याद्या\nनवीन ब्रिज कोर्स दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी\n12 वी बोर्ड निकालानंतर प्रथम वर्ष प्रवेशाचा निर्णय होईल\nशालेय शिक्षण विभागाच्या विभागीय फी नियामक समित्यांची स्थापना\nराज्यातील १२ वी बोर्डाच्या परीक्षा अखेर रद्द\nTET प्रमाणपत्राची वैधता कालावधी 7 वर्षापासून आजीवन\nइयत्ता १० वी निकालाबाबत राज्यशासनाने धोरण\nराज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरु आणि शिक्षक उपस्थितीबाबत सूचना\nSCERT मार्फत ज्ञानगंगा या शैक्षणिक कार्यक्रमला सुरुवात\nSSC परीक्षा 2021 साठी विषय निहाय Excel Sheet गुण याद्या\nअध्ययन नुकसान सुधारात्मक कार्यक्रम\nइ.१० वीच्या मूल्यमापन कार्यपध्द्ती संदर्भात प्रशिक्षण | दि.१०/०६/२०२१\n© 2021 Thakare Blog -ठाकरे ब्लॉगवरील माहिती हि संपूर्ण खात्रीदायकच असणार आहे, या ब्लॉगवरील माहिती इतर ठिकाणी विना परवानगीने प्रसिद्ध केल्यास @copywriter Act नुसार कारवाई करण्यात येईल. Next Update Groups.\n© 2021 Thakare Blog -ठाकरे ब्लॉगवरील माहिती हि संपूर्ण खात्रीदायकच असणार आहे, या ब्लॉगव���ील माहिती इतर ठिकाणी विना परवानगीने प्रसिद्ध केल्यास @copywriter Act नुसार कारवाई करण्यात येईल. Next Update Groups.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://activenews.in/2020/09/24/", "date_download": "2021-06-15T16:09:03Z", "digest": "sha1:NLZZ2NLXTX4DGD2RG5GCSH6JGEFNF35O", "length": 15772, "nlines": 197, "source_domain": "activenews.in", "title": "September 24, 2020 – ACTIVE NEWS", "raw_content": "\nहौस ऑफ बांबू : मराठीचे प्राचीन अवशेष \nअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतीने कोवीड मधील रुग्णाच्या नातेवाईकांस 28 दिवस अन्नदान सेवा\nजांब रोडच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nPune Corona: सलग चौथ्या दिवशी रुग्णसंख्या एक हजाराच्या आत\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nमुसळधार पावसात दुचाकीवरच झाली महिलेची प्रसूती; रस्त्यावर पडलेले मृत अर्भक दिसताच लोकांची उडाली तारांबळ\nमुसळधार पावसात दुचाकीवरच झाली महिलेची प्रसूती; रस्त्यावर पडलेले मृत अर्भक दिसताच लोकांची उडाली तारांबळ | eSakal Source link\nब्रेकिंग : विंचूर-प्रकाशा महामार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर ११ जण गंभीर\nSakal Newsletter आजचा ई-पेपर Friday, September 25, 2020 Toggle navigation x प्रीमियम ताज्या मुख्य पुणे मुंबई महाराष्ट्र महाराष्ट्र पुणे…\nअसे झालेच कसे, माहिती शेअर न करताही 61 हजारांनी लुबाडले, शिक्षकाची तक्रार\nअमरावती ः दोन दिवसांत शहरातील दुसऱ्याही एका शिक्षकाने बचतखात्यासह क्रेडिट कार्डची माहिती शेअर केली नसताना त्याच्या बॅंक खात्यामधून कुणीतरी परस्पर…\nनांदेड – कोरोनामुळे मृत्यूचे सत्र थांबता थांबेना , गुरुवारी २३६ जण पॉझिटिव्ह, सात बाधितांचा मृत्यू\nनांदेड – कोरोनामुळे मृत्यूचे सत्र थांबता थांबेना , गुरुवारी २३६ जण पॉझिटिव्ह, सात बाधितांचा मृत्यू | eSakal Source link\nशिरपूर जैन येथील गाभणे परिवारातील तिसरी पिढी लवकरच रुग्णांच्या सेवेत\nवाशीम येथे गाभणे हॉस्पिटल लवकरच रुग्णांच्या सेवेत दाखल होत आहे. शिरपूर जैन येथील डॉक्टर गाभणे परिवारातील तिसर्‍या पिढीतील ‘डॉ.वैभव शाम…\nमृत्यूनंतर पतीने पत्नीचा मृतदेह नेला घरी पण काही वेळातच घेतली रुग्णालयाकडे धाव\nअमरावती : प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे गर्भवतीचा उपचारादरम्यान इर्विनमध्ये मृत्यू झाला. पतीने अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घरी नेला. परंतु माहेरच्यांनी आक्षेप घेतल्यामुळे पुन्हा…\nपूनम पांडे लग्नाच्या १३ दिवसांतच घेणार पती सॅम बॉम्बेसोबत घटस्फोट, म्हणाली ‘सॅमने माझा गळा दाबला आणि..’\nपूनम पांडे लग्नाच्या १३ दिवसांतच घेणार पती सॅम बॉम्बेसोबत घटस्फोट, म्हणाली ‘सॅमने माझा गळा दाबला आणि..’ | eSakal Source link\nकोंब फुटलेल्या सोयाबीनसह अखेर शेतकरी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयात, नुकसानाच्या पंचनाम्याची मागणी\nकोंब फुटलेल्या सोयाबीनसह अखेर शेतकरी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयात, नुकसानाच्या पंचनाम्याची मागणी | eSakal Source link\n\"डिजिटल'मुळे मिळाला व्यवसायाला \"स्टेट'स;छोट्या नव व्यावसायिकांसाठी संधी\nपुणे – कोरोनामुळे नोकरी गेली; मात्र मी घरातूनच अत्यावश्‍यक वस्तू विक्रीचा व्यवसाय सुरू केला. लॉकडाउनमुळे सुरुवातीला ग्राहक मिळणे कठीण झाल्याने…\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nकोरोणा बाधितांची संख्या वाढल्याने शिरपूर पुढील ४ दिवस लॉकडाऊन – सुनीता अंभोरे\nनागपूर – औरंगाबाद महामार्गावर अपघातात टिप्पर चालक जागीच ठार\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nहौस ऑफ बांबू : मराठीचे प्राचीन अवशेष \nअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतीने कोवीड मधील रुग्णाच्या नातेवाईकांस 28 दिवस अन्नदान सेवा\nजांब रोडच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतीने कोवीड मधील रुग्णाच्या नातेवाईकांस 28 दिवस अन्नदान सेवा\nजांब रोडच्या डा��बरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nकोरोणा बाधितांची संख्या वाढल्याने शिरपूर पुढील ४ दिवस लॉकडाऊन – सुनीता अंभोरे\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nकोरोणा बाधितांची संख्या वाढल्याने शिरपूर पुढील ४ दिवस लॉकडाऊन – सुनीता अंभोरे\nनागपूर – औरंगाबाद महामार्गावर अपघातात टिप्पर चालक जागीच ठार\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nउंडळी सुट्टीत दहावी-बारावीची परीक्षा आरोग्यविषयक माहिती सील अभिप्राय\n\"एकनाथ खडसे आई मला व्हिलन शिवलं, योग्य हो बोलेन; কৃষকদের জন্য দিন সাহায্য করুন\" – फडणवीस\n\"हो सके तो लौट के आना\" म्हणत सुधीर मुनगंटीवारांनी खडसेंच्या राजीनाम्यावर व्यक्त केलं मत\nकांद्याचे भाव वाढल्याने डोळ्यांत पाणी आले असताना राज्याच्या कृषी मंत्र्याने दिली अजब प्रतिक्रिया\nनाथाभाऊंनी दिल्या घरी सुखी राहावे, रावसाहेब दानवेंचा सल्ला\nह्रदयद्रावक घटना: 15 ते 20 कुत्र्यांनी नऊ वर्षांच्या मुलाचे तोडले लचके, मूलाचा मृत्यू\nactive news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://vichakshan.com/home/bookDetails/90", "date_download": "2021-06-15T15:24:33Z", "digest": "sha1:6VQM3AAD6DCSXQSEGLT7RK3F2TK7W3NK", "length": 2596, "nlines": 55, "source_domain": "vichakshan.com", "title": "Book Details", "raw_content": "\nBy प्रा. तुकाराम पाटील\nप्रा. तुकाराम पाटील यांचा 'हेडम्या' हा ग्रामीण कथासंग्रह आहे. कथांमधून ग्रामीण कौटुंबिक चित्राची सतत मांडणी केली आहे. या ना त्या प्रकाराने ग्रामीण कुटुंबाची पेच मांडणाऱ्या कथा म्हणून 'व��जय' आणि 'शहाणपणाच्या गोळ्या' याच कथा डोळ्यांसमोर येतात.\n'हेडम्या' ही एक चरित्रकहाणी आहे. बळी या शेतकऱ्याच्या घरी होणाऱ्या हेडमापासून ही कथा सुरु होते. वाडवडिलांच्या पायंडा, भावकीचे दडपण आणि देवाच्या कोपाची भीती यामुळे नाईलाज होवून बळीने हा हेडमचा मांड मांडला होता. हेडाम म्हणजे मोठ्या खर्चाची बाब. तीन बालगी विकूनच बळीला कशीतरी खर्चाची तोंडमिळवणी करावी लागते. ग्रामीण जीवनातील सरळसोट असणाऱ्या अनेक घटना या कथेमध्ये मनाला भुरळ घालतात.\nPublished by प्रा. तुकाराम पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/state-excise-duty-illegal-alcohol-raid-akole", "date_download": "2021-06-15T15:53:32Z", "digest": "sha1:Z2Z5GWBXL74BTAZUEZ3KAGRJTTGQJH4T", "length": 6121, "nlines": 49, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांच्या पथकाकडून अवैध दारुविरोधी अकोल्यात धाडी", "raw_content": "\nराज्य उत्पादन शुल्क आयुक्तांच्या पथकाकडून अवैध दारुविरोधी अकोल्यात धाडी\nअकोले तालुक्यातील अवैध दारूच्या तक्रारींची दखल थेट गृहमंत्री, उत्पादन शुल्क आयुक्त यांनी घेऊन आयुक्तांनी नाशिक उत्पादन शुल्क अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली पथक दोन दिवस अकोल्यात पाठवले. या पथकाने अकोले, राजूर, कोतूळ येथील अवैध दारुबाबत धाडी घातल्या व अकोले व राजूर येथे कारवाया केल्या आहेत व इथून पुढेही हे पथक सतत तालुक्यावर लक्ष ठेवून असेल व तक्रारींची दखल घेणार आहे.\nलॉकडाऊनमध्ये गरीब कुटुंबांत रोजगार नसल्याने दारूसाठी पुरुषवर्ग महिलांकडून पैसे हिसकावून घेऊन मारहाण करतो आहे. अशा काळात अवैध विक्री पूर्णपणे बंद असणे गरीब कुटुंबासाठी आवश्यक आहे असे पत्र आंदोलनाने गृहमंत्री व उत्पादन शुल्क आयुक्त यांना लिहिले होते.\nअकोल्यातील डोंगरे यांच्या दुकानाबाहेर दारू विक्री करताना या पथकाने कारवाई केली व राजूर येथील अवैध विक्रीवर गुन्हा दाखल केला. या पथकातील नगर जिल्ह्यातील एका अधिकार्‍याने राजूर, कोतूळ येथे दारू विक्रेत्यांना सावध केल्याने कारवाईवर परिणाम झाला हे पुराव्यानिशी आंदोलनाने उत्पादन शुल्क आयुक्तांना लक्षात आणून दिले. आयुक्तांना राज्यस्तरावरून पथक पाठवावे लागते याचाच अर्थ संगमनेर येथील उत्पादन शुल्क कार्यालय अकार्यक्षम असल्याचे व अवैध दारूला पाठीशी घालत असल्याचे वास्तव पुढे येते आहे. येथील अधिकारी तातडीने बदलावेत अशी मागणी दारूबंदी आंदोलनाने केली आहे.\nइतक्या कारवाया होऊनही पुन्हा कालपासून नदीपुलाजवळ चोरून विक्री सुरू झाली आहे. अकोले स्मशानभूमीत खुलेआम दारू विकली जात आहे. एकीकडे शोकाकूल नातेवाईक उभे असताना तिथे दारू विकणार्‍या या विक्रेत्यांना अकोल्याचे नवीन पोलीस निरीक्षक यांनी पायबंद घालावा व अकोले व राजूरमधील गेल्या 5 वर्षांतील झालेल्या कारवाया एकत्र करून त्याआधारे सतत तक्रारी येत असलेल्या दुकानांचे लायसन रद्द करावे व राजूरमध्ये तडीपारी करावी, अशी मागणी दारूबंदी आंदोलनाच्या जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रंजना गवांदे, निलेश तळेकर, संतोष मुतडक, संदीप दराडे, दत्ता शेणकर, जालिंदर बोडके, डॉ. भाऊराव उघडे व हेरंब कुलकर्णी यांनी केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.msdhulap.com/2021/05/Distribution-of-funds-from-15th-Finance-Commission-for-Gram-Panchayats.html", "date_download": "2021-06-15T16:44:06Z", "digest": "sha1:3W3MZSBZFM64FOXQ5R57UPEWF5HF6TZO", "length": 21930, "nlines": 121, "source_domain": "www.msdhulap.com", "title": "ग्रामपंचायतींसाठी गुड न्यूज : १५ व्या वित्त आयोगातील निधी जमा ", "raw_content": "\nसोशल मीडिया ग्रुप जॉईन करा\nHomeसरकारी कामेग्रामपंचायतींसाठी गुड न्यूज : १५ व्या वित्त आयोगातील निधी जमा\nग्रामपंचायतींसाठी गुड न्यूज : १५ व्या वित्त आयोगातील निधी जमा\nपंधराव्या केंद्रिय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरीत करण्यासाठी सन २०२१-२२ च्या बेसिक ग्रँटच्या (अनटाईड) पहिल्या हप्त्यापोटी रू.८६१.४० कोटी इतका निधी मुक्त केला असल्याचे केंद्र शासनाच्या संदर्भ क्र. ८ येथील दि. ८.५.२०२१ च्या पत्रान्वये कळविले आहे. त्यानुसार १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाकडून राज्य शासनास प्राप्त झालेला निधी राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरीत करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. याबाबत शासनाने शासन निर्णय जारी करून 15 व्या केंद्रिय वित्त आयोग निधी बाबत खालील मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.\n15 व्या केंद्रिय वित्त आयोग निधी बाबत शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना:\n१. पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाचा सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या बेसिक ग्रांटचा (अनटाईड) अबंधित स्वरूपातील पहिल्या हप्त्याचा केंद्रशासनाकडून मुक्त करण्यात आलेला रू.८६१.४० कोटी इतका निधी सोबतच्या विवरणपत्रात (प्र��त्र- अ) दर्शविल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण स्थनिक स्वराज्य संस्थाना (जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत या तिन्ही स्तरांसाठी) अनुक्रमे लेखाशीर्षाखाली (२५१५२६२८/२५१५२६४६ /२५१५२६६४) वितरित करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विवरणपत्र अनुसार निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीव्दारे (बीम्सवर) वितरीत करण्यात येत आहे. सदर निधी सर्व पंचायत राज संस्थाना जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांमध्ये अनुक्रमे १०:१०:८० या प्रमाणात वितरीत करण्यात येत आहे.\n२. पंधराव्या केंद्रिय वित्त आयोगांतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्राप्त संपूर्ण अनुदान जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींना वितरीत करावयाचे आहे. त्याकरीता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या बीम्सवर वितरीत करण्यात आलेला निधी त्यांनी तात्काळ कोषागारातून काढून प्रस्तुत निधीच्या जिल्हा परिषदेसाठी देण्यात आलेला १०% निधी स्वत:कडे ठेवून विहित केलेल्या निधी वाटपाच्या निकषांच्या आधारे आपल्या अधिनस्त सर्व पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींच्या खात्यावर इ.सी.एस. (Electronic Clearance System)/ एन.इ.एफ.टी (National Electronic Fund Transfer) किंवा आर.टी.जी.एस (Real Time Gross Settlement) या आधुनिक बँकिंग सिस्टीमद्वारे तातडीने वर्ग करावा. संपूर्ण निधी विहित निकषानुसार सर्व पंचायत समिती व ग्रामपंचायतींना वितरीत करून त्याबाबतचे प्रमाणपत्र खालील शासन निर्णया सोबत जोडलेल्या “प्रपत्र -ब \" नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी शासनास तातडीने सादर करावे. तसेच, पंधराव्या केंद्रिय वित्त आयोगांतर्गत प्राप्त निधीच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावरील वितरणाचा तपशील संबंधित जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे.\n३. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांनी, पंधराव्या वित्त आयोगाचा निधी यापूर्वी दिलेल्या सूचनांनुसार पंधराव्या वित्त आयोगांतर्गत प्राप्त निधीच्या व्यवहारासाठी उघडलेल्या राष्ट्रीयीकृत बँकेच्या स्वतंत्र बचत खात्यातच (Savings Bank Account) ठेवावा.\n४. शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्रामपंचायत स्तरावरील निधीच्या वितरणाचे नियोजन, सनियंत्रण व समन्वयानाच�� जबाबदारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांची राहील.\n५. पंधराव्या वित्त आयोगाच्या सन २०२१-२२ या पहिल्या आर्थिक वर्षाच्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरीत केलेल्या अनुदानातून घ्यावयाची कामे, त्याचे नियोजन, समन्वय व नियंत्रण याबाबतच्या मार्गदर्शक सूचना संदर्भ क्र. ५,६ व ७ च्या शासन निर्णयान्वये देण्यात आल्या आहेत. तसेच बेसिक ग्रॅटच्या निधीतून करावयाची कामे, त्याचे नियोजन याबाबतच्या अतिरिक्त मार्गदर्शक सूचना खालील शासन निर्णयातील संदर्भ क्र.६ च्या शासन निर्णयान्वये देण्यात आल्या आहेत. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षापासूनच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या वितरीत निधीतून पंचायतराज संस्थानी ग्रामपंचायत विकास आराखडयानुसार कामे व उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावयाची असून यासंदर्भातील सूचना ग्राम विकास विभागाकडून संदर्भ क्र.३ च्या शासन निर्णयान्वये देण्यात आलेल्या आहेत.\n६. वरील प्रक्रियेमध्ये गावातील सद्याच्या परिस्थितीचे विश्लेषण करून गावाच्या गरजांची निश्चिती करून कामे ठरविण्याचे अधिकार ग्रामसभा व ग्रामपंचायतीला आहेत.\n७. पंधराव्या केंद्रिय वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार बेसिक ग्रांटचा (अनटाईड) ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांनी कर्मचारी पगार तथा आस्थापना विषयक बाबी वगळून इतर स्थानिक गरजेनुसार (Location Specific felt needs) आवश्यक बाबींवर वापर करावा. तसेच ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, सदर अनुदानाचा वापर राज्यशासनाने मंजूर केलेल्या बाहय संस्थांकडून करण्यात येणा-या लेखापरिक्षणासाठी करू शकतात.\n८. ग्रामपंचायतींनी पंधराव्या वित्त आयोगांतर्गत खात्यातील व्यवहार खालील शासन निर्णयातील संदर्भ क्र. ४ च्या शासन परिपत्रकान्वये कार्यवाही करावी .\n९. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थानी प्राप्त निधीपेक्षा जास्त खर्च करू नये व जास्तीचे आर्थिक दायित्व निर्माण करू नये.\n१०. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तिन्ही स्तरासाठी १५ च्या केंद्रीय वित्त आयोगांतंर्गत आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या बेसिक ग्रॅटच्या (अनटाईड) पहिल्या हप्त्यापोटी राज्यास प्राप्त निधीच्या वितरणासाठी होणारा खर्च खालील ३ लेखाशिर्षांखाली करण्यात आलेल्या सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय तरतूदीतून खर्ची टाकावा.\nमागणी क्रमांक-एल- ३,२५१���- इतर ग्रामीण विकास कार्यक्रम, (००), १९६ - जिल्हा परिषदांना/जिल्हास्तरीय पंचायतींना सहाय्य (००) (oo) (१०) १५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार जिल्हा परिषदांना/जिल्हास्तरीय पंचायतींना विविध विकास योजनांसाठी सहाय्य अनुदाने. (मुलभूत / / बेसिक ग्रँट) (२५१५२६२८) ३१- सहाय्यक अनुदाने (वेतनेतर) (रू.८६.१४ कोटी).\nमागणी क्रमांक - एल -३, २५१५- इतर ग्रामीण विकास कार्यक्रम, (००), १९७ - पंचायत समितीना सहाय्य, (००), (oo) (०३) १५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार पंचायत समितीना सहाय्य अनुदाने. , (मुलभूत/बेसिक ग्रँट) (२५१५२६४६), ३१- सहाय्यक अनुदाने (वेतनेतर) (रू .८६.१४ कोटी).\nमागणी क्रमांक - एल- ३,२५१५- इतर ग्रामीण विकास कार्यक्रम , ००), १९८- ग्रामपंचायतींना सहाय्य (००), (oo) (११) १५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार ग्रामपंचायतींना सहाय्य अनुदाने. (मुलभूत/बेसिक ग्रॅट) (२५१५२६६४), ३१- सहाय्यक अनुदाने (वेतनेतर) (रू.६८९.१२ कोटी)\n११. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी या शासन निर्णयाच्या प्रती त्यांचे अधिनस्त सर्व जिल्हा परिषद/पंचायत समिती/ग्रामपंचायत स्तरावरील अधिकाऱ्यांना तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात.\n15 व्या केंद्रिय वित्त आयोगांतर्गत राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थाना सन 2021-22 या आर्थिक वर्षाच्या बेसिक ग्रांटच्या (अनटाईड) पहिल्या हप्त्याचे वितरण बाबतचा शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.\nहेही वाचा - ग्रामीण भागातील कोरोनाविरुद्धच्या लढ्याला बळ; पंधराव्या वित्त आयोगातील निधी आरोग्य सुविधांसाठी खर्च करण्याचा आदेश जारी\nवरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.\nआमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा \n15 व्या केंद्रिय वित्त आयोग निधी सरकारी कामे\nफेसबुक पेजला लाईक करा\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक २०२१ निकाल ऑनलाईन पहा\nशरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) - घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची\nजातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.\nअतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी\nभ्रष्टाचारी किंवा अकार्यक्षम सरपंच, ग्रामसेवक, तलाठी तुम्हालाही घाबरतील फक्त हे काम करा\nजमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा जाणून घ्या सविस्तर माहिती\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 2021च्या नवीन यादीमध्ये आपले नाव ऑनलाईन तपासा\nआता गावातील तलाठ्याचे सर्व जमिनीचे फेरफार आणि जमिन मोजणीचे व्यवहार पहा ऑनलाईन\nमहात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना - शेतकरी कर्जमाफीचा नवीन शासन निर्णय आणि निधी आला\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक २०२१ निकाल ऑनलाईन पहा\nशरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) - घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची\nजातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.\nअतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/ashish-shelar-criticizing-uddh-8169/", "date_download": "2021-06-15T17:09:05Z", "digest": "sha1:BS6XTU3TWCGLCQB4FQRHLT2GXDN5UVZX", "length": 15300, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "मुख्यमंत्री महोदय आता बोलून नाही करून दाखवा - आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना टोला | मुख्यमंत्री महोदय आता बोलून नाही करून दाखवा - आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना टोला | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून १५, २०२१\nराज्यात पुढील पाच दिवस पाऊस, मुंबई कोसळणार मुसळधार, कोकणात पडणार अतिवृष्टी\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nगावकऱ्यांनी आदिवासी महिलेला नग्न करून गावभर धिंड काढली आणि पुढे जे घडलं ते तुम्हीच वाचा\nविधानपरिषदेच्या ‘त्या’ १२ नावांची यादी अखेर सापडली; पुढील निर्णय लवकरच होणार\nयेत्या दोन तीन दिवसात मंजुरी मिळाल्यानंतर पहिल्या टप्प्याच्या प्राध्यापक भरतीला सुरुवात होईल : उदय सामंत\nमुंबईमुख्यमंत्री महोदय आता बोलून नाही करून दाखवा – आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना टोला\nमुंबई: आता बोलून नाही, करुन दाखवा, असा टोला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी लगावला आहे. तसेच राज्य शासनाने मदतीचे पॅकेज तातडीने जाहीर\nमुंबई: आता बोलून नाही, करुन दाखवा, असा टोला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी लगावला आहे. तसेच राज्य शासनाने मदतीचे पॅकेज तातडीने जाहीर करावे, अशी मागणी ही त्यांनी केली आहे. महाराष्ट्रासह मुंबईत कोरोना रुग्णांंची संख्या वाढत आहे. शासकीय रुग्णालयात रुग्णांना जागा शिल्लक नाहीत, खाजगी रुग्णालये दाद देत नाहीत, खाटा उपलब्ध नाहीत, व्हेंटिलेटर नाहीत, नर्स, डाँक्टर नाहीत, रुग्णवाहिका मिळत नाहीत, म्हणून रुग्ण दगावत आहेत. रुग्णांचे हालहाल होत आहेत असे दुर्दैवी चित्र महाराष्ट्रात आहे. तर दुसरीकडे शेतकरी, विद्यार्थी,. बलूतेदार, कामगार, मुंबईकर केंद्रा प्रमाणे राज्य शासनाकडून काही तरी मदतीची अपेक्षा करतो आहे. त्यामुळे तातडीने महाराष्ट्राने मदतीचे पँकेज जाहीर करावे. आता मुख्यमंत्र्यांनी याबाबत घोषणा करणे अपेक्षित असताना पुन्हा महाराष्ट्राचा अपेक्षाभंग करीत आधी कोरोनाशी लढू मग पँकेज देणार असे जाहीर केले. कोरोनाशी लढतानाच एकाचवेळी सर्वच आघाडीवर काम करणे अपेक्षित असताना मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत आमदार आशिष शेलार यांनी चिंता व्यक्त केली आहे.\nआमदार आशिष शेलार यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री म्हणतात की आधी कोरोनाला हरवणार मग मदतीचे पॅकेज देणार.. आमच्या कोकणी भाषेत , म्हणजे मेल्यावर पाणी पाजायला येणार का आमच्या कोकणी भाषेत , म्हणजे मेल्यावर पाणी पाजायला येणार का मग तुम्ही विरोधी पक्षात होतात त्यावेळी शेतकऱ्यांना पॅकेज द्या, अशा मागण्या करीत होतात ते काय होते मग तुम्ही विरोधी पक्षात होतात त्यावेळी शेतकऱ्यांना पॅकेज द्या, अशा मागण्या करीत होतात ते काय होते फसवणूकआता बोलून नाही, करुन दाखवा अडचणीत आलेला शेतकरी, बारा बलुतेदार, महिला बचत गट, छोटा उद्योजक, विद्यार्थी, कामगार आणि मुंबईकर, करदाते यांना काही तरी मदत करावी असे वाटत नाही का अडचणीत आलेला शेतकरी, बारा बलुतेदार, महिला बचत गट, छोटा उद्योजक, विद्यार्थी, कामगार आणि मुंबईकर, करदाते यांना काही तरी मदत करावी असे वाटत नाही का हॉस्पिटलमध्ये रुग्णांना घेतले जात नाही..रुग्णवाहिका, खाटा नाहीत..निष्पाप जीव जात आहेत.आपल्या जीव धोक्यात घालून काम करणाऱ्���ा पोलिसांचे पगार कापले जात आहेत. त्यांना पगार तरी द्या, असेही आशिष शेलार यांनी म्हटले आहे.\nराजकारण करु नका हे नेमकं कुणाला सांगताय खा.संजय राऊत आणि मंत्री जयंत पाटील यांना खा.संजय राऊत आणि मंत्री जयंत पाटील यांना ते खाजगीत ऐकत नाहीत म्हणून असे सार्वजनिक सांगताय का ते खाजगीत ऐकत नाहीत म्हणून असे सार्वजनिक सांगताय का काय चाललंय काय, कळायलाच मार्ग नाही.. म्हणे “आम्ही करणार म्हणजे करणारचकाय चाललंय काय, कळायलाच मार्ग नाही.. म्हणे “आम्ही करणार म्हणजे करणारच” कधी महाराष्ट्र हेच म्हणततोय साहेब आता तरी करुन दाखवा\nएकदा म्हणता पावसाळ्यापुर्वी कोरोनातून महाराष्ट्राला मुक्त करु…आता म्हणता रुग्णांची संख्या वाढणार..एकदा म्हणता केंद्राच्या पथकाने आकडे दिलेच नाहीत…आता म्हणता, पथकाने दिले त्यापेक्षा कमी रुग्ण महाराष्ट्रात आहेत…मा.महोदय, रोज भाषण दिशा बदलतंय. आता बोलून नको, करुन दाखवा, असा टोला ही त्यांनी लगावला आहे.\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nमंगळवार, जून १५, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/science-technology-news-marathi/reliance-jio-cheapest-mobile-recharge-plan-1-gb-data-for-3-5-rs-know-in-details-nrvb-105594/", "date_download": "2021-06-15T15:42:26Z", "digest": "sha1:M4KSHFQUYW4F425AGXWZQXILNOVU5PE2", "length": 14542, "nlines": 178, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "reliance-jio-cheapest-mobile-recharge-plan-1-gb-data-for-3-5-rs-know in details nrvb | रिलायन्स जिओचा 'हा' आहे सर्वात स्वस्त प्लॅन; केवळ 3.5 रुपयांत मिळणार 1 GB डेटा आणि भरपूर काही... | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून १५, २०२१\nराज्यात पुढील पाच दिवस पाऊस, मुंबई कोसळणार मुसळधार, कोकणात पडणार अतिवृष्टी\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nगावकऱ्यांनी आदिवासी महिलेला नग्न करून गावभर धिंड काढली आणि पुढे जे घडलं ते तुम्हीच वाचा\nविधानपरिषदेच्या ‘त्या’ १२ नावांची यादी अखेर सापडली; पुढील निर्णय लवकरच होणार\nयेत्या दोन तीन दिवसात मंजुरी मिळाल्यानंतर पहिल्या टप्प्याच्या प्राध्यापक भरतीला सुरुवात होईल : उदय सामंत\nReliance Jioरिलायन्स जिओचा ‘हा’ आहे सर्वात स्वस्त प्लॅन; केवळ 3.5 रुपयांत मिळणार 1 GB डेटा आणि भरपूर काही…\nस्वस्त प्लॅन्स म्हटलं की रिलायन्स जिओचं (Reliance Jio) नाव नेहमीच सर्वप्रथम घेतलं जातं. जिओचा एक रिचार्ज पॅक असाही आहे, की ज्यात एक जीबी डेटा अवघ्या साडेतीन रुपयांत मिळतो.\nनवी दिल्ली : काही वर्षांपूर्वी ज्यावेळी मोबाईल सर्वसामान्यांच्या आवाक्यात नव्हता, तेव्हा रिलायन्सने (Reliance) सर्वांत स्वस्त फोन आणि प्लॅन्स सादर करून या क्षेत्रात जणू क्रांतीच केली. त्यामुळे या क्षेत्रातली स्पर्धा वाढली आणि ग्राहकांना त्याचा उत्तम लाभ झाला. स्पर्धा वाढण्याचा ट्रेंड अजूनही कायम असून, स्पर्धेचे निकष सतत बदलत चालले आहेत.\nअनेक कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, असलेले ग्राहक टिकवण्यासाठी वेगवेगळ्या सुविधा देणारे स्वस्त दरातील प्लॅन्स सादर करत आहेत. स्वस्त प्लॅन्स म्हटलं की रिलायन्स जिओचं (Reliance Jio) नाव नेहमीच सर्वप्रथम घेतलं जातं. जिओचा एक रिचार्ज पॅक असा आहे, की ज्यात एक जीबी डेटा अवघ्या साडेतीन रुपयांत मिळतो.\n२७ मार्च पासून ४ एप्रिलपर्यंत बँका राहणार बंद; लवकरात लवकर उरकून घ्या महत्त्वाची कामे, वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर\n599 चा रिचार्ज प्लॅन\nरिलायन्स जिओच्या या प्लॅनची व्हॅलिडिटी 84 दिवसांची आहे. 599 रुपयांच्या या प्लॅनची सध्या (599 Recharge Pack) चर्चा आहे. या प्लॅनमध्ये दररोज दोन जीबी डेटा वापरण्यासाठी उपलब्ध केला जातो. त्यामुळे 84 दिवसांत 168 जीबी डेटा (Data) ग्राहकांना वापरण्यासाठी मिळतो. त्यामुळे 599 रुपयांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना एक जीबी डेटासाठी सरासरी केवळ 3.57 रुपयेच मोजावे लागतात.\nस्मार्टफोनवर अकारण ‘स्क्रोलिंग’ करीत राहिल्याने ८० टक्के भारतीय वेळेत झोपत नाहीत : ‘गोदरेज इंटिरिओ’चा अहवाल; जागतिक निद्रा दिना”निमित्त आयोजित केलेल्या सर्वेक्षणात, वेळेवर झोपायला न जाण्याच्या भारतीयांच्या सबबी उघड\nअन्य प्लॅन्सच्या तुलनेत स्वस्त\nअन्य डेटा प्लॅन्सशी तुलना केली, तर हा प्लॅन खूपच स्वस्त पडतो. जिओच्याच 444 रुपयांच्या प्लॅनची व्हॅलिडिटी 56 दिवसांची आहे. त्यामुळे एकूण 112 जीबी डेटा मिळतो. एक जीबी डेटाची किंमत सरासरी चार रुपये एवढी होते. तसंच, डेटाचा विचार करता 249 रुपयांच्या प्लॅनपेक्षाही 599 रुपयांचा प्लॅन स्वस्त पडतो.\n599 रुपयांच्या प्लॅनचे आणखीही काही फायदे आहेत. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. शिवाय ग्राहकांना जिओच्या काही अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेसही मोफत मिळतो. त्यात जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सावन, जिओ न्यूज, जिओ क्लाउड (JioTV, Jio Cinema, JioSaavn, JioNews, JioCloud) यांसारख्या अ‍ॅप्सच्या मोफत सबस्क्रिप्शनचा (Free Subscription) समावेश आहे.\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nमंगळवार, जून १५, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://rokhthoknews.com/?cat=20", "date_download": "2021-06-15T15:31:08Z", "digest": "sha1:4HMZKLGIEXG3PL47SYC4DMBLIFM4NX62", "length": 9099, "nlines": 106, "source_domain": "rokhthoknews.com", "title": "विशेष वृत्त Archives - www.rokhthoknews.com", "raw_content": "\nविंचरणा नदीच्या काठावर बसणार शंकराची २१ फुट उंच मुर्ती\nरोखठोक जामखेड...... शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून शहरातील विंचरणा नदीच्या काठावर भगवान श्री नागेश्वर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमा अंतर्गत दि १४ व १५...\nविंचरणा नदीच्या काठावर बसणार शंकराची २१ फुट उंच मुर्ती\nरोखठोक जामखेड शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून शहरातील विंचरणा नदीच्या काठावर येत्या दोन दिवसांत भव्य अशी भगवान शंकराची मुर्ती बसवण्यात येणार...\nखर्डा कील्यात सापडले पुरातन २५० तोफगोळे\nरोखठोक जामखेड.... खर्डा येथिल किल्ले शिवपट्टन या ठिकाणी कील्याच्या दुरुस्ती साठी खोदकाम करत आसताना २५० तोफ गोळे व तोफेचा फुटलेला भाग आढळून आला आहे. सापडलेले...\n अखेर जामखेडला कोरोना लस आली\nरोखठोक जामखेड.... गेल्या अनेक महिन्यांपासून वाट बघत आसलेली कोरोना लस ही जामखेड ग्रामीण रुग्णालय दाखल झाली आहे. जामखेड मध्ये आरोग्य सेविका ज्योती पवार ह्या पहील्या...\nजामखेड-श्रीगोंदा राष्ट्रीय महामार्गाचाही प्रश्न मार्गी; ४०६ कोटींची तरतुद\n' रोखठोक जामखेड.... जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचा असलेल्या न्हावरा-इनामगाव-काष्टी-श्रीगोंदा-जळगाव-जामखेड (राज्यमार्ग-५५) या राज्यमार्गाला आता राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त झाला आहे.आता हा राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्ग ५४८(ड) म्हणुन नव्याने मंजुर...\nरेझिंग डे निमीत्त विद्यार्थ्यांनी घेतले शस्त्र प्रशिक्षण\nजामखेड रोखठोक... जामखेड पोलिस स्टेशन आयोजीत पोलीस रेझिंग डे ( पोलीस स्थापना दिन) सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. या निमित्ताने जामखेड पोलिस स्टेशन मध्ये...\n जामखेड चा तरुण निघाला सायकलवर आजमेरला\n��ामखेड रोखठोक.... कोरोना महामारीत प्रत्येक जण आरोग्याबाबत आधिक सजग झाला आहे. रोगप्रतिकारकशक्तीच कुठल्याही आजारात आपला बचाव करु शकते हे सर्वांनाच कळुन चुकले आहे. या बाबत...\nबिनविरोध ग्रामपंचायत करा, ३० लाखांचा विकासनिधी मिळवा.\nजामखेड रोखठोक 'कोरोना महामारीने आणि नैसर्गिक संकटाने अगोदरच आपल्याला खुप मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे गावातील सर्व गट-तट बाजुला ठेऊन निवडणुकीसाठी होणाऱ्या...\nबेवारस वयोवृद्ध महिलेस मिळाले संजय कोठारीन मुळे जीवदान\nजामखेड रोखठोक जामखेड बसस्थानकाजवळ गेली दोन तीन दिवसापासून रस्त्यालगत आजारी असलेल्या एका बेवारस वृद्ध महिलेस सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी उपचारासाठी रूग्णालयात दाखल करून ,...\nजामखेड तालुक्यात पाच दिवसात अढळला एकच कोरोना रुग्ण\nजामखेड रोखठोक मागील पाच दिवसांपासून जामखेड तालुक्यात फक्त एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. तर सध्या आरोळे हॉस्पिटल येथील कोविड सेंटर मध्ये फक्त दोन...\nबापरे आष्टी तालुक्यात बिबट्याने पुन्हा केला दोघांवर हल्ला\nशहरात पुन्हा घेतला तरुणाने गळफास\nआष्टीत बिबट्याची दहशत कायम ; पारगावात वृध्द महिलेवर हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-vinodi-kavita/t3523/", "date_download": "2021-06-15T16:51:03Z", "digest": "sha1:SSMMPFOLKBDC5FAAG4V5ABYNWY33NI65", "length": 6977, "nlines": 186, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vinodi Kavita-आयला तिच्या मायला…….-1", "raw_content": "\nह्या पोरी काऊन अशा\nपोट्टे लागे मागे त्यांच्या\nपन् पोरिंना घाम काही\nअदा तुझी मिरची जशी\nपोट्टी फक्त हसून जाते\nपोट्ट्याची झोप उडून जाते...\nहसत हसत पोट्टी सांगते\nहा माह्या नवरा होनार म्हंते\nपोट्ट्याले काहीच समजत नसते\nदारु प्यायची म्हनतो लई\nपन् त्याचदिवसी ड्राय डे असते...\nत्याले राग भलता येतो\nह्या पोरी काऊन अशा\nत्याले प्रश्न असा पडतो\nखिशे कधीच फाटुन गेले\nरेस्टॉरेंटची बिल राहुन गेले...\nकाय करावं कळेना आता\nह्या पोरींचा जुना फंडा\nपोट्ट्याच्या मनात सदा येई\nम्हने तुही दुनिया जळुन जाई...\nपन् काय करावं पोट्ट्यांचे\nमन लयच भावनीक असते\nपोट्टी कधीच इसरुन जाते..\nपन् तो तिले आठवत बसते\nकितीही म्हटलं तरी त्याची\nतिले हाय लागत नाही\nम्हनतो.... जा सदा सुखी रहा...\nदुसरं काही मागत नाही...\nदुसरं काही मागत नाही...\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यू��ी चलती रहे....\nRe: आयला तिच्या मायला…….\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nRe: आयला तिच्या मायला…….\nमाझ्या कविता - हर्षद कुंभार\nRe: आयला तिच्या मायला…….\nRe: आयला तिच्या मायला…….\nRe: आयला तिच्या मायला…….\nRe: आयला तिच्या मायला…….\nRe: आयला तिच्या मायला…….\nRe: आयला तिच्या मायला…….\nRe: आयला तिच्या मायला…….\nअकरा गुणिले दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://vichakshan.com/home/bookDetails/91", "date_download": "2021-06-15T15:28:53Z", "digest": "sha1:EJ3KCJ65AQHEKIHYCRPVPPT2P3CP5FCF", "length": 2930, "nlines": 56, "source_domain": "vichakshan.com", "title": "Book Details", "raw_content": "\nBy सौ. शांभवी मंगेश जोशी\n“Riveting . . . [प्रकाशाच्या सावल्या ]\nकथा, हा साहित्यातील सर्वाधिक लोकप्रिय प्रकार लेखिका सौ शांभवी जोशी, यांचा \"प्रकाशाच्या सावल्या\" हा पहिलाच कथासंग्रह. विज्ञान विषयाच्या शिक्षिका तरी व्यक्तिमत्व समृद्ध संपन्न करणाऱ्या साहित्य, नाट्य, अभिनय, लेखन, संगित यात मनापासून रमणाऱ्या आहेत.\nकथांमधे विषयाचं वैविध्य दिसून येतं. कथांचं समर्पक शिर्षक कथा वाचायला प्रवृत्त करतं. सामाजिक समस्या, रूढी, स्त्रीच भावविश्व, भावना आणि कर्तव्य यातील संघर्ष, पती पत्नीतील संबंध, त्याच सहजीवन बालमानासशास्र, कौटुंबिक ताणतणाव, दैवी चमत्कार यासारख्या विविध विषयांवर लेखिकेने सहज साध्या ओघवत्या भाषेत लिहिलेल्या कथांमधे वाचक गुंतून जातो. वाचल्यावर त्याला आनंद मिळतो.\nवाचक या कथासंग्रहाचं मन:पूर्वक स्वागत करतील. असा विश्वास आहे.\nPublished by सौ. शांभवी मंगेश जोशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiejournal.in/article/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%82-:-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9FN25xtG", "date_download": "2021-06-15T15:30:32Z", "digest": "sha1:IQCFNNODKSHKUPP56Z3QNYICUYFJW77Y", "length": 20895, "nlines": 44, "source_domain": "www.indiejournal.in", "title": "Indie Journal | माझी विज्ञानवादी प्रेमप्रकरणं : निकोला टेस्ला", "raw_content": "\nमाझी विज्ञानवादी प्रेमप्रकरणं : निकोला टेस्ला\nएका अद्वितीय संशोधकाची कहाणी\nअल्बु,ओप्पु, हैजुनंतर मला प्रेमाचा high voltage झटकाच मिळाला...आणि अर्थातच तो देणारा होता निकोला टेस्ला....त्याचं झालं असं होतं कि B.Sc T.Y च्या दिवाळी सुट्ट्यांमध्ये मी घरी गेलेले तेव्हा छोट्या भावानं म्हणजे आमच्या अनि ने मला त्याच्या सायन्स प्रोजेक्टसाठी जंग जंग पछाडलं होतं...प्रोजेक्ट होता 'stories of scientists..'...आणि त्यात भेटला हा... पक्का येडा म्हणजे येडा..आणि तेवढाच जिद्दी...अगदी माझ्यासारखाच... स्वतःचं म्हणणं बरोबर असेल तर ते प्रुव्ह करुनच शांत बसणारा.... मग जरा या अट्टल जिद्दीबद्दल जाणुन घेणं तर गरजेचं होतंच....\nऑस्ट्रियातील स्मिलजनमधील एका चर्चमधील प्रिस्ट आणि गृहिणी आईच्या पोटी १८५६ मध्ये जन्म घेतलेलं ५ पैकी चौथं अपत्य म्हणजे माझा लाडका निकोला मोठ्ठा भाऊ आणि तीन बहिणी होत्या याला, पण घोडेस्वारीच्या एका अपघातात त्याचा मोठ्ठा भाऊ डॕनी मारला गेला. तेव्हा निकोला फक्त ५ वर्षाचा होता. आपल्या लाडक्या भावाच्या जाण्यानं पुरता हादरुन गेलेला बिचारा. या घटनेचा फार मोठ्ठा परिणाम त्याच्यावर झाला. यावर उपाय म्हणजे शाळा. त्याच्या लौकिकार्थानं शिक्षण न घेतलेल्या आई वडिलांनी त्याला प्रायमरी स्कुलमध्ये घालण्याचा निर्णय घेतला. प्रायमरी स्कुलमध्ये बीजगणित, धर्म आणि जर्मन भाषेचं शिक्षण यावर अधिक भर दिला गेला.\nजेव्हा निक्कु ७ वर्षाचा होता तेव्हा त्याच्या वडिलांना गोस्पिक मधील एका खेड्यातील चर्चमध्ये जावं लागलं. त्यामुळं संपूर्ण टेस्ला कुटुंब लागलीच शिफ्ट झालं. त्या वयातही निकोलाची मेमरी भयंकरच भारी होती, अगदी फोटोग्राफिक मेमरी आणि क्रियेटिव्ह किडे. आता तिथं राहुन यानं प्रायमरी आणि माध्यमिक शिक्षण पुर्ण केलं झटक्यात आणि १८७० हा निघाला कैट्लव्हैकला उच्च शिक्षणासाठी. स्कुल कुठलं तर रियल जीम्नेझियम. जगात भारी ना बॉस एक तर इथं मुलांची शैक्षणिक तयारी तर करुन घेतली जायचीच पण उच्च शिक्षणासाठी पण तयार केलं जायचं. आणि आधीच निक्कु दुनियाचा हुशार पोट्टा. अख्खंच्या आख्खं पुस्तक पाठ असायचं याचं. नवनवीन भाषा शिकण्याची धडपडही अफाट याची. मग या अशा आयटमवर प्रेम नाही बसणार तर काय होणार\nत्यातच तो सगळी कॅल्क्युलेशन्स डोक्यातल्या डोक्यात म्हणजे ऑन द स्पॉट करायचा. त्यामुळं शिक्षकांना वाटायचं हा कॉपी करतो. पठ्ठ्यानं चार वर्षाचा अभ्यास तीनच वर्षात पुर्ण केला. भौत हार्ड ना भाय आणि तिथंच त्याला त्याच्या शिक्षकांकडुन Electricity बद्दल थोडीशी माहिती मिळाली आणि हा माझ्यासारखाच...पुर्णच जाणुन घ्यायचंच या हट्टानं पेटलेला... तेवढ्यात पदवी पुर्ण झाली म्हणून परत गावी आला. गावी आला न् कॉले नं बेजार करून टाकलं याला. याला कॉलरा आणि मला टायफॉईड झालेला. दोघं एकत्र दवाखान्यात. माझं फावलं, ड्रीम बॉय समोरच आणि तिथंच त्याला त्याच्या शिक्षकांकडुन Electricity बद्दल थोडीशी माहिती मिळाली आणि हा माझ्यासारखाच...पुर्णच जाणुन घ्यायचंच या हट्टानं पेटलेला... तेवढ्यात पदवी पुर्ण झाली म्हणून परत गावी आला. गावी आला न् कॉले नं बेजार करून टाकलं याला. याला कॉलरा आणि मला टायफॉईड झालेला. दोघं एकत्र दवाखान्यात. माझं फावलं, ड्रीम बॉय समोरच या काळात याला जाणून घ्यायचा अतोनात प्रयत्न करु लागले. हा नऊ महिने कॉलेराशी लढत होता. घरच्यांनी तर आशाच सोडुन दिलेली. कसाबसा नीट झाला आणि थोडेदिवस जरा बाहेर राहिला. या काळात वाचन मात्र अफाट केलं\nआता वेळ झाली होती आमची दोघांचीही ऍडमिशनची. मी गेले B.Ed ला आणि हा 'ग्राझ'ला. तिथं त्यानं ऍडमिशन ऑस्ट्रियन पॉलिटेक्निकला घेतलं. दोघंही मस्तपैकी कॉलेज एन्जॉय करत होतो...एकदम रॉकिंग पहिल्याच वर्षी तो स्टार स्टुडंट झाला आणि मी त्याच्या प्रेमातली आगाऊ कार्टी. हां पण याच्या संगतीनं रिझल्ट चांगलाच येत होता. लायब्ररीतली भेट मात्र चुकली नाही कधीच. माझं B.Ed एकच वर्षाचं असल्यानं संपलं मात्र त्याच वर्षी माझे प्रोफेसर, प्रिन्सीपलशी बरेच खटके उडालेले. निकोलाकडुनं जसं मी अभ्यास करायला शिकले तर माझ्याशेजारी बांधल्यावर माझा गुण त्याला कसा नाही लागणार बरं पहिल्याच वर्षी तो स्टार स्टुडंट झाला आणि मी त्याच्या प्रेमातली आगाऊ कार्टी. हां पण याच्या संगतीनं रिझल्ट चांगलाच येत होता. लायब्ररीतली भेट मात्र चुकली नाही कधीच. माझं B.Ed एकच वर्षाचं असल्यानं संपलं मात्र त्याच वर्षी माझे प्रोफेसर, प्रिन्सीपलशी बरेच खटके उडालेले. निकोलाकडुनं जसं मी अभ्यास करायला शिकले तर माझ्याशेजारी बांधल्यावर माझा गुण त्याला कसा नाही लागणार बरं त्याचाही सेकंड इअरला असाताना D.C मोटर वरून एका प्रोफेसरशी खटका उडाला. त्यानं त्या मोटार डिझाईनवर पहाटे ३ ते रात्री ११ पर्यंत काम केलं. पण परिणाम असा झाला की त्याने त्याची स्कॉलरशीप गमावली आणि वयाचा दोष म्हणा किंवा पहिल्यांदाच स्टार स्टुडंटची इमेज गेल्याचा धक्का म्हणा, जुगाराच्या नादी लागला. ही गोष्ट मात्र माझ्यासाठी धक्कादायक होती. आमच्या प्रेमाला एकमेकांची जेव्हा गरज होती त्याचवेळी नेमकी मी पण M.Sc entrance च्या तयारीला लागलेले आणि हा जुगारात अडकलेला. सगळं काही संपलं याच्याक��ंचं. शेवटी कधीतरी जिंकला आणि घरच्यांचे पैसे परत केले. विद्यापीठ सोडुन, घर सोडुन निघुन गेला. अपयश दाखवु शकत नव्हता. त्याच्या वडिलांनी शोधलं. घरी आणलं. त्यावेळी नर्व्हस ब्रेकडाऊनचा शिकार झालेला तो. त्याच्या जाण्यानं मात्र पुरती खचलेले मी आणि वडिलही. १८७९ ला गेले ते ही.\nवडिलांच्या जाण्यानं जरा भानावर आला. परत जीम्नेझियम ला गेला. तेव्हा मात्र शिकवायला लागला तिथं. पुरेसे पैसे जमल्यावर १८८१ ला बुडापेस्टला टेलीफोन एक्स्चेंज मध्ये काम करु लागला. एके दिवशी बागेत फिरताना मात्र त्यालाही एक झटका परत त्याच्या स्वप्नाकडे घेऊन गेला. A.C मोटरची आईडिया त्याला आली. एक स्केच काढलं. फ्रान्सला गेला. काम करु लागला यावर. पण बाकी जगाला याच्या कामात काडीचाही इंटरेस्ट येईना.\nनिकोला उठला आणि तडक गेला तो त्यावेळच्या फेमस संशोधकाकडे. थॉमस अल्व्हा एडिसन तो काळ एडिसनचा होता. १००च्या वरती प्रयोग करुन, शेवटी कार्बनचा वापर करुन एडिसन जगाला वीजेची ओळख करुन दिली. जवळपास अठराच्या वर पॉवर प्लँन्ट्स उभारलेले त्यानं. पण सगळेच्या सगळे होते direct current चे. म्हणजे D. C मोटरच्या मदतीनं उभारलेले. तोटा एक होता की D.C लाईट अर्ध्या मैलाच्या आतच पोहचवता यायची. म्हणजे शहराच्या मध्यावरती पॉवर प्लँन्ट उभारणं गरजेच. खेड्यांचा तर संबंधच नव्हता. एडिसन यासाठी काम करत होता. निकोला आला त्याच्याकडे. ओळख करुन दिली. एडिसन टफ मास्तर, लगेच कसा विश्वास ठेवेल तो काळ एडिसनचा होता. १००च्या वरती प्रयोग करुन, शेवटी कार्बनचा वापर करुन एडिसन जगाला वीजेची ओळख करुन दिली. जवळपास अठराच्या वर पॉवर प्लँन्ट्स उभारलेले त्यानं. पण सगळेच्या सगळे होते direct current चे. म्हणजे D. C मोटरच्या मदतीनं उभारलेले. तोटा एक होता की D.C लाईट अर्ध्या मैलाच्या आतच पोहचवता यायची. म्हणजे शहराच्या मध्यावरती पॉवर प्लँन्ट उभारणं गरजेच. खेड्यांचा तर संबंधच नव्हता. एडिसन यासाठी काम करत होता. निकोला आला त्याच्याकडे. ओळख करुन दिली. एडिसन टफ मास्तर, लगेच कसा विश्वास ठेवेल त्यानं त्याच्या सूपरवायजरचं लेटर दाखवलं तरी विश्वास नाही ठेवला.\nत्यानं निक्कुला एक टफ काम दिलं. एका रात्रीत निकोलने ते काम करुन सकाळी एडिसनच्याच लॅबसमोर एडिसनचीच वाट बघत बसला.अपना आयटम था. एक बार किया तो किया ना बॉस अपना काम आणि एडिसनसाठी जे काम अवघड हौतं ते निक्कुसाठी बाँये हाथ का खेल आणि एडिसनसाठी जे काम अवघड हौतं ते निक्कुसाठी बाँये हाथ का खेल आता मात्र एडीसनचा विश्वास बसलाच. दोघंही अशा रितीनं एकत्र आले. बिच्चारा माझा निकोला माझ्याकडेही लक्ष देईना. सतत कामात. मी तर वैतागून गेले राव. पण त्याचं झपाटलेपण बघुन भई मै तो पिघल गईं. D. C मोटरला खुप लिमिटेशन्स होते. निकोला सांगत होता आपण A.C मोटर वापरु. मी बनवतो पण एडिसन तो एडिसन था. सुनता नहीं था ना.\n\"High voltage असतो A. C...जाळुन टाकशील शहर. तु गप आता D.C motor कशी सुधारीत करता येईल बघ मी तुला ५००० डॉलर्स देतो...\"\nनिकोला करु लागला काम...केलंही त्यानं...आणि जाऊन पैसे मागितले....त्यावर एडिसन बोलला,\n\"तुला अमेरिकन जोक्स कळत नाहीत...पैसे बिसे काही नाही..जा\nयाला असल्या चेष्टेचा मात्र राग आला. त्यानं लॅब सोडली. एक फायनान्सर शोधला. A.C मोटरवर काम केलं आणि अल्पावधीतच एडिसनच्या समोरच स्वतःची कंपनी काढली. त्यावर एडिसन निकोला कसा चुकीचाय हेच सिद्ध करत बसला. पण निकोला मात्र तिकडं मस्तपैकी ट्रान्सफॉर्मर्स वगैरे वापर A. C मोटरचं वरदान जगाला देत होता.\nतिकडं एडिसन मात्र माझ्या निकोलाची पाठ सोडत नव्हता. त्याची कंपनी एडिसनला आता चांगलीच टफ देत होती आणि याचा त्रास एडिसनला खुपच होऊ लागला. तो लोकांना, पत्रकारांना AC VOLTAGE मुळं होणारे तोटे सांगत फिरु लागला. त्यसाठी त्याने काही प्रयोगही केले कुत्र्यांवर, जे नंतर पेपरमध्येही पब्लिश होऊ लागले. AC/DC ही लढाई आता खरोखरच वेगळ्या उंचीवर पोहोचलेली. एडिसनला आता प्राण्यांच्या पुढं जायचं होतं. न्यु यार्क प्रशासनाची परवानगी घेऊन त्याने पहिली इलेक्ट्रिक खुर्ची तयार केली आणि एका गुन्हेगाराला AC voltage देऊन जगाला दाखवुन दिलं की AC म्हणजे अक्षरशः मरण करंट आहे. पण हार मानेल तो निक्कु कसला. मरणालाही हरवुन आलेला पठ्ठा हा. तेवढ्यातच नायगारा फॉल्स पॉवरचं contract निघालं. नेहमीप्रमाणे एडिसनही तिथं गेला. पण तिथल्या बोर्ड कमिटीनं निक्कुचा AC च निवडला...या करंट युद्धात निकोलाचा हा विजय निर्विवाद होता.\nकरंट वॉरनंतर याने स्वतःला अनेक संशोधनांमध्ये, पेटंट्स मध्ये बुडवून घेतलं. जग झपाट्यानं बदलत होतं. निकोलाही बदलत होता. रेडिओ लहरींशी संबंधित अनेक संशोधनामध्ये त्याने काम केलं. Radio wave coils, पाणबुडीसाठिही ac वापरता येते, यासारखे अनेक शोध स्वतःच्या नावी केले.\nपण आयुष्य तेवढंही दिलदार नसतं. त्यानं लग्न कधीच केल��� नाही, जरी एकत्र राहता नाही आलं तरीही त्याच्या प्रेमाची मी नेहमीच दुसरी वाटेकरी राहिले. पहिलं अर्थातच AC होतं ना. आयुष्याचा शेवटच्या काळात तो पूरता दिवाळखोर झाला होता. अचानकपणे एकटाच जगत होता. हॉटेल न्यु यॕर्करच्या खिडक्यांमधल्या कबुतरांबरोबर उगिचंच स्वतःला रिलेट करुन बघत होता. ७ जानेवारी १९४३ रोजी दुसरं महायुद्ध इरेस पेटलं असताना जगभरासाठीचं सगळ्यात मोठ्ठं करंट वॉर जिंकलेला माझा इलेक्ट्रिक मॅन मला मात्र झटका देऊन तडपवुन गेला आज त्याच्या विजेच्या तंत्रामुळे जग निव्वळ धुमाकुळ घालतंय पण माझ्या मनात मात्र अजुनही माझा निकोलामात्र शांतपणे प्रेमकरंटचं वहन करतोय\nभेटुया पुढच्या आठवड्यात पुढच्या अफेयरबरोबर.....\nमाझी विज्ञानवादी प्रेमप्रकरणं : अल्बर्ट\nमाझी विज्ञानवादी प्रेमप्रकरणं : गॅलिलियो\nमाझी विज्ञानवादी प्रेमप्रकरणं: ओपेनहायमर\nमाझी विज्ञानवादी प्रेमप्रकरणं : न्यूटन\nमाझी विज्ञानवादी प्रेमप्रकरणं: मारिया गोपर्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/mumbai/story-over-rush-vehicles-mumbai-police-closed-express-highway-news-latest-updates/", "date_download": "2021-06-15T15:04:10Z", "digest": "sha1:35IGMUCXZZELP5SD6UYX3XUO6RCHHUYJ", "length": 25408, "nlines": 154, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "एक्सप्रेस महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी, पोलिसांनी अनेकांना परत पाठवलं | एक्सप्रेस महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी, पोलिसांनी अनेकांना परत पाठवलं | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSarkari Naukri | SBI (मुंबई) बँकेत फायर इंजिनियर्सला मोठी संधी | वाचा, शेअर करा ई-सेवा | पॅन कार्ड हरवलंय | असं ऑनलाईन ड्युप्लिकेट काढा Health First | खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी | ही कारणं आधी वाचा Health First | तुमचा चेहरा सुजल्यासारखा वाटतोय | असं ऑनलाईन ड्युप्लिकेट काढा Health First | खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी | ही कारणं आधी वाचा Health First | तुमचा चेहरा सुजल्यासारखा वाटतोय हे उपाय करून पाहा Health First | घरातील फ्रीजमधून वास येतोय हे उपाय करून पाहा Health First | घरातील फ्रीजमधून वास येतोय | हे करून पहा Health First | ताप कमी करण्यासाठी घरगुती उपाय | वाचा सविस्तर उत्तर प्रदेश | निवडणुकीत योगी नव्हे तर अखिलेश यांची हवा | बसपाचे ९ आमदार भेटीला\nMarathi News » Mumbai » एक्सप्रेस महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी, पोलिसांनी अनेकांना परत पाठवलं\nएक्सप्रेस महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी, पोलिसांनी अनेकांना परत पाठवलं\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 1 वर्षांपूर्वी | By अमेय पाटील\nमुंबई, २३ मार्च: राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य सरकारकडून राज्यात लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. लोकांनी गर्दी करू नये म्हणून जमावबंदी आदेशही जारी करण्यात आलेले आहेत. सरकारकडून सर्व प्रयत्न सुरू असतानाच मुंबई-पुण्यातील नागरिक मात्र बेपर्वाईने वागताना दिसत आहेत. मुंबई-पुण्यातील लोक आज नेहमीप्रमाणे रस्त्यावर उतरले. त्यामुळे मुंबईत मुलुंड आणि सायन येथे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.\nलॉकडाउनची ऐसी तैसी: मुलुंड, सायनमध्ये वाहनांच्या रांगाच रांगा#CoronaCrisis #Maharashtra #LockDown pic.twitter.com/cpelT33eDN\nदेशात तसंच राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशातच करोनाचा धोका टाळण्यासाठी राज्य सरकारनंही मोठी पावलं उचलली आहेत. राज्यात ३१ मार्चपर्यंत नागरी भागांमध्ये कलम १४४ लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. तर केंद्र सरकारनंही ३१ तारखेपर्यंत देशातील रेल्वेसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याव्यतिरिक्त रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूचं आवाहन केलं होतं. त्यांच्या या आवाहनालाही नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता, मात्र नको असलेली आवाहन करून त्यांनीच पुन्हा वातावरण गढूळ केल्याची टीका सुरु झाली आहे.\nदरम्यान, सोमवारी मात्र सर्व नियम पयदळी तुडवल्याचे दिसून आले. बाहेर गावी जाण्यासाठी घराबाहेर पडणा-यांची संख्या वाढत आहे. पनवेल सायन महामार्गावरही सकाळपासूनच वाहनांची गर्दी दिसून आली. त्यामुळे कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सतिश गाकवाड, वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक अंकूश खेडकर यांनी सकाळी साडे अकरा वाजता पुण्याकडे जाणारा पनवेल सायन महामार्ग बंद केला. अत्यावश्यक असणाऱ्यांचे ओळखपत्र पाहून त्यांना सोडण्यात आले. तर इतरांना यु टर्न मारावा लागला.\nमागील बातमी पुढील बातमी\n#JantaCurfew: २२ तारखेला देशात 'जनता कर्फ्यु' पाळा - पंतप्रधान\nचीनच्या वुहान शहरातून फैलावलेल्या करोना व्हायरसनं जगभर धुमाकूळ घातलाय. आत्तापर्यंत या व्हायरसमुळे जगभरात ९००० हून अधिक जणांनी आपले प्राण गमावलेत. भारतातही चार जणांना करोना व्हायरच्या संसर्गानं प्राण गमवावा लागलाय. पंजाब, दिल्ली, कर्��ाटक आणि महाराष्ट्र या राज्यांत प्रत्येकी एक बळी गेलाय. तर देशाभरात १७३ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यातील सर्वात जास्त अर्थात ४४ रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करत होते.\n'जनता कर्फ्यू'त देशभरातून अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना सॅल्यूट\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच संपूर्ण भारतातील जनतेला रविवारी जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं. जनतेनेही अतिशय उत्स्फूर्तपणे या आवाहनाला पाठिंबा दिला. Corona कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रत्येक देशवासियाने आवश्यक असणारे सर्व प्रतिबंधात्मक उपाय योजावेत असंही आवाहन त्यांनी केलं. याचवेळी मोदींनी राष्ट्रातील सर्व जनतेकडे एक विनंतीही केली. ही विनंती होती, कृतज्ञता व्यक्त करण्याची.\nआपत्ती व्यवस्थापनाचा एवढा अनुभव असेल तर घेऊन जा त्यांना हुआन, इटली, स्पेनला...भाजपला झोडपलं\nराज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने होत असून रुग्णांच्या संख्येत देखील दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाचा अधिक जोमाने मुकाबला करण्यासाठी संसर्ग कमी करणे आवश्यक आहे. गर्दीवर नियंत्रण मिळवले तर हे शक्य होणार आहे. यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली. या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले.\nकोरोना आपत्ती : महाराष्ट्र लॉकडाऊनच्या दिशेने...\nमहाराष्ट्रामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली असून ती आता ७४वर पोहोचली आहे. काही तासांमध्ये हे आकडे वाढले असल्याची माहिती समोर आली आहे. आता संपूर्ण देशात रुग्णांचा आकडा ३२४ वर पोहोचला आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. मागील काही तासांत कोरोनाचे १० नवे रुग्ण समोर आले आहेत. यातील ६ रुग्ण मुंबईतील असून इतर ४ रुग्ण पुण्यातील असल्याचं सांगण्यात येत आहे.\nकोरोना आपत्ती: आपण मिळून आकस्मिक निधी उभा करू, मोदींचे सार्क'ला आवाहन\nचीनमध्ये थैमान घातलेल्या कोरोना विषाणूने आता जगभरात संकट निर्माण केले आहे. या जागतिक साथीच्या रोगावर नियंत्रण मिळवण्याच्या पार्श्वभूमीवर सार्कचे (आशिया खंडामधील ८ देशांची एक आर्थिक व राजकीय सहयोग संघटना) सदस्य असणाऱ्या राष्ट्रांच्या नेत्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा केली. या खास च��्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घाबरून न जाता संकटाशी लढणे हाच आपला मंत्र असल्याचे सांगितले.\nकोरोनाविरुद्धचा लढा गंभीरपणे घ्या; मुख्यमंत्र्यांची विनंती आणि इशारा देखील\nकोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार शर्थीचे प्रयत्न करत असूनही यावर नियंत्रण मिळवणे दिवसेंदिवस कठीण जाताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशभरात ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला होता. दरम्यान, राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. राज्यात रविवारी कोरोना विषाणूचे १५ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nबारामतीच्या चहावाल्याकडून मोदींना दाढीसाठी 100 रुपयांची मनी ऑर्डर | म्हणाला साहेब, दाढीऐवजी लसीकरण वाढवा\nदेशाची अर्थव्यवस्था ढासळतेय | पण भाजपचा पक्ष खजिना तुडुंब भरतोय | २०१९-२० मध्ये ७८५ कोटीची देणगी\nVIDEO | मला आनंद आहे की, कोविडमध्ये देशात अनेकांनी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जीव गमावले - गडकरी\nबीड | परळी तालुक्यातील सिरसाळा येथे MIDC उभारण्याचा मार्ग मोकळा | उद्योग मंत्रालयाची मंजुर���\nहमीभाव वाढवल्याचा दावा कोणत्याही तज्ज्ञाने सिद्ध करून दाखवावा - राजू शेट्टी\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nकोरोना आपत्तीत आरोग्य व्यवस्थेची पोलखोल झाली, पण मोदी म्हणाले, आम्ही नव्या आरोग्य सुविधा उभारल्या\nआज सकाळी ११ वाजता पंतप्रधान-मुख्यमंत्री भेट | काय असतील मराठा आरक्षण प्रश्नी मुद्दे\nअजब | उपराष्ट्रपतींचं ट्विटर खातं सक्रिय नसल्यानं ब्लू टिक ऑटोमॅटिकली गेली | भाजप म्हणतं हा घटनेवरील हल्ला\nमोफत लसीकरणासाठी फेब्रुवारीपासूनच मुख्यमंत्र्यांची मागणी होती | निर्णयासाठी मोदींना ४ महिने लागले - ममता बॅनर्जी\nSpecial Recipe | गाजर न किसता गाजराचा चविष्ट हलवा बनवा\nSpecial Recipe | पारंपारिक गावरान पद्धतीने मिरचीचा ठेचा | करून पहा\nदेशात कोरोना लसींचा तुटवडा आणि केंद्र सरकार ट्विटरवरील ‘ब्लू टिक’साठी भांडतंय - राहुल गांधी\nकेंद्र सरकार केवळ हेडलाईन मॅनेजमेंटमध्ये व्यस्त | राज्यांना कशापध्दतीने लस पुरवठा करणार ते सांगावे - राष्ट्रवादी\nदेशात कोरोनाबळींच्या संख्येत थोडी वाढ | पण कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ\nHealth First | पचनक्रिया सुधारण्यास गुणकारी आहे कोबी | वाचा सविस्तर\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/bigger-base-of-ncps-jayant-thali-than-shivbhojan-thali-for-homeless/", "date_download": "2021-06-15T17:03:09Z", "digest": "sha1:S5B2QOC6VJTW6UPLVH5ZVPIQQ62T3FIP", "length": 17242, "nlines": 378, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "बेघरांना शिवभोजन थाळीपेक्षा राष्ट्रवादीच्या जयंत थाळीचा मोठा 'आधार' - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nविभागीय शुल्क समितीच्या कामकाजाबद्दल आठवड्य���भरात प्रतिज्ञापत्र सादर करा – मुंबई उच्च…\nसरकारने ओबीसी आयोगावर नियुक्त केले ९ सदस्य\nकोरोना : राज्यात मृतांचा आकडा पुन्हा वाढला, ३८८ ची नोंद\n‘आशां’च्या संपावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणालेत …\nबेघरांना शिवभोजन थाळीपेक्षा राष्ट्रवादीच्या जयंत थाळीचा मोठा ‘आधार’\nसांगली : लॉकडाऊनमुळे अनेकांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा बेघरांना राज्य सरकारकडून शिवभोजन थाळी मोफत देण्यात येत आहे. मात्र शिवभोजन थाळीचे केंद्र सीमित असल्याने अनेकांना त्यापासून वंचित राहावे लागत आहे. मात्र सांगलीमध्ये अशा बेघर असलेल्या भुकेलेल्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची ‘जयंत थाळी’ आधार ठरली आहे. महापालिका क्षेत्रासह आसपासच्या परिसरात मागील १५ दिवसांपासून भुकेलेल्यांसाठी जयंत थाळीच्या माध्यमातून मोफत जेवण पुरवण्याचे काम दिवसरात्र सुरू आहे.\nसांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेसने हा उपक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यातील वाढती कोरोना स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. लॉकडाऊन काळात गरजू आणि बेघरांच्या जेवणाचा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. लॉकडाऊनमुळे सर्व काही बंद असल्याने रस्त्यावर कोणी फिरकत नाही. त्यामुळे बेघरांच्या जेवणाचे हाल असताना, त्यांच्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून माणुसकीचा हात देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नावाने दिली जाणारी ‘जयंत थाळी’ बेघरांसाठी आधार देणारी ठरत आहे. युवक शहर अध्यक्ष बल्लू ऊर्फ विनायक केरीपाळे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे सर्व सहकारी गेल्या १५ दिवसांपासून जयंत थाळीच्या माध्यमातून मोफत जेवण देत आहेत.\nसांगली, मिरज आणि आसपासच्या परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मागील १५ दिवसांत सुमारे ७ हजार ५०० जयंत थाळी पॅकेट्सचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर सांगली, मिरज येथील शासकीय रुग्णालय, एसटी स्टँड, शहरातील कोविड सेंटर येथील रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना हे मोफत आणि पौष्टिक भोजन दिवसरात्र उपलब्ध करून देण्यात येत आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleनको रे मना मत्सरू दंभ भारू\nNext articleसुशी��कुमारने कुस्तीदिनीच लावला कुस्तीला कलंक \nविभागीय शुल्क समितीच्या कामकाजाबद्दल आठवड्याभरात प्रतिज्ञापत्र सादर करा – मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश\nसरकारने ओबीसी आयोगावर नियुक्त केले ९ सदस्य\nकोरोना : राज्यात मृतांचा आकडा पुन्हा वाढला, ३८८ ची नोंद\n‘आशां’च्या संपावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणालेत …\nलर्निंग लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया झाली सोपी; आरटीओत जाण्याची गरज नाही \nकाँग्रेसचे प्रभारी करणार महाराष्ट्राचा दौरा, राजकीय चर्चांना उधाण; काँग्रेसच्या मनात …\nशिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे ; नितेश राणेंचा प्रहार\nउल्हासनगर महापालिका स्थायी सभापती निवडणूक ; शिवसेनेला टीम कलानीचा पाठिंबा ,...\nसोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करत आहे ;...\nशिवसेनेचे कट्टर विरोधक नारायण राणेंना पंतप्रधान मोदींकडून स्पेशल गिफ्ट\nराम मंदिरावर घोटाळ्याचा डाग ; मोदी आणि भागवतांना हस्तक्षेप करावाच लागेल...\nमराठा आरक्षण : … कुणाला कुठं गाठायचे हे मी बघतो :...\nमराठा आरक्षणासाठी दोन्ही राजे एकत्र; उदयनराजे म्हणाले, ‘आरक्षणासाठी दोन्ही घराणे एक’\nचंद्रकांतदादांची अवस्था म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी; अजित पवारांचे टीकास्त्र\nविभागीय शुल्क समितीच्या कामकाजाबद्दल आठवड्याभरात प्रतिज्ञापत्र सादर करा – मुंबई उच्च...\nदोन इटालियन मरीन्सविरुद्धचा खटला नऊ वर्षांनी अखेर रद्द\nपासपोर्टच्या नूतनीकरणासाठी कंगनाची हायकोर्टात याचिका\nपक्षाच्या अध्यक्षपदावरुन हटवलेल्या चिराग पासवान यांनी बंडखोर खासदारांना पक्षातून हाकलले\nनागपुरातील संविधान चौकात भरपावसात धरणे आंदोलन; संप चालूच राहणार : आशा...\nमराठा आरक्षण : संभाजीराजेंच्या आवाहनाला प्रकाश आंबेडकरांचा प्रतिसाद; आंदोलनासाठी कोल्हापुरात दाखल\nशिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे ; नितेश राणेंचा प्रहार\nबुरुज ढासळला : कंत्राट रद्द करून अधिकाऱ्यांना निलंबित करा; राष्ट्रवादी काँग्रेसची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8B-%E0%A4%B6%E0%A5%82%E0%A4%9F/", "date_download": "2021-06-15T15:42:08Z", "digest": "sha1:RQ35UZN5KQFGZDK6PI3RUXTSX4SHLXGT", "length": 9706, "nlines": 152, "source_domain": "policenama.com", "title": "फोटो शूट Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि न��र्भीड\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nDilip Walse Patil | मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा; गृहमंत्री वळसे पाटील…\n‘जामिया’ जळंत होतं, तिकडं पोलिस आयुक्त ‘फोटो-शूट’मध्ये मग्न होते\nपोलीसनामा ऑनलाईन टीम : जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ आणि दक्षिण-पूर्व जिल्ह्यातील जामिया येथे रविवारी जेव्हा सरकारी बसेस आणि खाजगी वाहना जाळल्या जात होत्या, निर्दोष लोकांवर दगडफेक होत होती, त्यावेळी पोलिस आयुक्त अमुल्य पटनायक…\nसारा अली खाननं केलं भावासोबत ‘ग्लॅमरस’ अंदाजात खास फोटोशूट (व्हिडिओ)\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम आणि मुलगी सारा अली खान या भावा बहिणीने एका मॅगझिनसाठी खास फोटो शूट केले आहे. साराने स्वत: हे फोटो आपल्या सोशल मिडियावर शेअर केले आहेत. एकापेक्षा एक सरस पोज दिलेले फोटो चाहत्यांना…\n‘त्या’ फोटोमुळे सारा अली खानला करावा लागत आहे ट्रोलिंगचा सामना\nमुंबई : वृत्तसंस्था - 'केदारनाथ' आणि 'सिम्बा'सारख्या चित्रपटात झळकलेल्या सारा अली खानची सध्या सर्वत्र चर्चा होत असते .केवळ दोन चित्रपटताच साराने आपला चाहता वर्ग तयार केला आहे. सोशल मीडियावरही तिची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. हीच सारा…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nकोरोना काळात ‘दुप्पट’ झाला ‘या’…\nCoronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात…\n गजा मारणे सेलिब्रिटी आहे का \nCovid-19 | पोस्ट कोविड डायबिटीज पेशंटने आहारात…\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nDilip Walse Patil | मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा\nGold Price Today | सोनं 8000 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या…\nSelfie Point Pune | सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन…\n‘महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रभोधिनी’ प्रशिक्षण…\nPune Fire Case | उरवडे आग प्रकरणातील कंपनीच्या मालकाला…\nकोरोना काळात EPF चे पैसे काढण्याचा विचार करत असाल तर…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य ��द्देश आहे.\nCovid-19 | पोस्ट कोविड डायबिटीज पेशंटने आहारात ‘या’ 4 गोष्टींचा…\nकाँग्रेस नेत्याने अप्रत्यक्षपणे व्यक्त केली CM बनण्याची इच्छा, संजय…\nBribery Case | 50 हजाराच्या लाच प्रकरणी मुख्य विधी सल्लागार मंजूषा…\n15 जून राशिफळ : ‘या’ 4 राशींचे बदलणार नशीब, खिशात येईल…\nUddhav Thackeray and Sharad Pawar | ‘महाराष्ट्र आत्मनिर्भर व्हावा ही मुख्यमंत्री, शरद पवारांची इच्छा’\nव्हॅक्सीनेशनसाठी आहात अस्वस्थ, आता Paytm वरून बुक होईल व्हॅक्सीन घेण्यासाठी स्लॉट; जाणून घ्या\nthree dead body in pune | पुण्यात वेगवेगळ्या भागातील कॅनॉलमध्ये आढळले 3 मृतदेह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.firstmaharashtra.com/%E0%A4%AA-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2021-06-15T15:17:53Z", "digest": "sha1:ATTCBANGF4LWEGTOZSYWRPLQHAPYYEKA", "length": 5914, "nlines": 88, "source_domain": "www.firstmaharashtra.com", "title": "प. महाराष्ट्र – First Maharashtra", "raw_content": "\nलहान मोठा व्यवसाय – उद्योग ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘फर्स्ट महा मार्ट.कॉम’…\nपिंपरी चिंचवडचे उपमहापौर तुषार हिंगे यांच्या हस्ते औद्योगिक नगरीत शुभारंभ. पिंपरी चिंचवडचे उपमहापौर तुषार हिंगे यांच्या हस्ते फर्स्ट महामार्ट . कॉम www.firstmahamart.com या ग्लोबल मार्केटिंग आणि…\nइयत्ता 2 री मध्ये शिकणाऱ्या चिमुकलीचे, पोलिसांना पत्र\nसांगली जिल्ह्यातील कुरळप पोलीस ठाणे हद्दीत ढगेवाडी येथील, इयत्ता 2 री मध्ये शिकणाऱ्या आराध्य विजय खोत चिमुकलीने सुरू असलेल्या लॉकडाऊन बद्दल, पोलिसां प्रति असलेल्या काळजी बद्दल आणि स्वतःच्या कर्तव्याबद्दल पत्र देऊन भावना व्यक्त केल्या…\nपराक्रमी सरदार झुंजारराव मरळ यांच्या वंशजांकडून, मुख्यमंत्री सहायता निधीस रु. १५ हजारांची मदत\nसंपूर्ण राज्य संकटात असताना स्वराज्याचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे शिलेदार मागे कसे राहतील, अशाच एका पराक्रमी सरदारांच्या वंशाज्यानी या कोरोनाच्या लढ्यात राज्य सरकारला मदत करत या लढ्याला बळ देण्याचे काम केले आहे. छत्रपती शिवरायांनी…\nमनसेने काढला पंढरपुरातील १५० पत्रकारांचा विमा\nपत्रकारांना विमा संरक्षण मिळावे अशी मागणी राज्यात होत असताना मनसेच्या पदाधिकाऱ्याने वाट न पाहता आपले कार्यक्षेत्र असलेल्या पंढरपूर येथील १५० पत्रकारांचा २ लाख रुपयांचा विमा काढला आहे. पंढरपूर येथील मनसे सरचिटणीस श्री. दिलीप धोत्रे ह्यांचा…\nडिजिटल मिडियातील पत्रकारांना संचारबंदी निर्बंधातून वगळावे – राजा माने\nजनसेवेसाठी एक माध्यम म्हणून मी राजकीय जीवनात – सुनील माने\nभाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर ‘नीलेश राणे’ यांना जवाबदारी\nमहाराष्ट्राच्या संत परंपरेवर आधारित सुंदर व सुबक अशा चित्ररथाचे काम अंतिम टप्प्यात\n” पिटर ” मैत्रीची भावनिक गोष्ट, 22 जानेवारीला प्रदर्शित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://adarshmaharashtra.in/full-story/869/nasacam-inasaita-yana-mangalavara-utaralam", "date_download": "2021-06-15T17:18:40Z", "digest": "sha1:3DJTDRC4NB23N6VYI4EQAFWSLPDAQAJL", "length": 8468, "nlines": 152, "source_domain": "adarshmaharashtra.in", "title": "Adarsh Maharashtra", "raw_content": "\nघोडेगाव बौद्ध वस्ती येथे... - Read Now करोनाच्या संभाव्य तिसऱ्या... - Read Now DRDO ने विकसित केलेल्या... - Read Now फलटण शहरासह तालुक्यातील ८... - Read Now माजी गृहमंत्री अनिल देशमुख... - Read Now\nनासाचं 'इनसाइट' यान मंगळावर उतरलं\nकॅलिफोर्निया: मंगळ ग्रहावरील रहस्य उलगडण्यासाठी 'नासा'नं (NASA) सोडलेलं 'मार्स इनसाइट लेंडर' हे यान सहा महिन्यांहून अधिक काळ आणि ३०० दशलक्ष मैलांचा प्रवास करून अखेर मंगळावर यशस्वीपणे उतरलं. सोमवारी मध्यरात्री १ वाजून २४ मिनिटांनी ते मंगळावर पोहोचलं. मंगळ ग्रहाची अंतर्गत संरचना पृथ्वीपेक्षा किती वेगळी आहे, याचा शोध हे यान घेणार आहे. या ऐतिहासिक घटनेचं नासानं थेट प्रेक्षपण केलं. मंगळाच्या कक्षेत पोहोचताना इनसाइटचा वेग १९८०० किलोमीटर प्रतितास इतका होता. मात्र, उतरताना त्याचा वेग कमी होऊन तो ८ किलोमीटर प्रतितास इतका झाला. हे यान मंगळावर उतरतानाची प्रक्रिया सात मिनिटांपर्यंत सुरू होती. भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी मध्यरात्री १. २४ वाजता ते मंगळावर उतरलं. त्यावेळी वैज्ञानिकांनी जल्लोष केला. नासाचे प्रमुख जिम ब्राइडेंस्टाइन यांनी इनसाइट यान यशस्वीपणे उतरल्याची घोषणा करत सर्व वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं. यावर्षी ५ मे रोजी नासानं कॅलिफोर्नियाच्या वंडनबर्ग एअरफोर्स स्टेशनवरून एटलस व्ही रॉकेटद्वारे या यानाचं प्रक्षेपण केलं होतं. यापूर्वी २०१२ मध्ये मंगळावर क्युरोसिटी हे यान पाठवण्यात आलं होतं. तेव्हा मंगळावर पाणी असल्याचा शोध लागला होता.\nआदर्श महाराष्ट्र वेब टीम\nअमेरिकेत शाळा उघडल्या,९७ हजार मुलांना कोरोनाची लागण,जुलैमध्ये २५ मुलांचा मृत्यू\nकोरोनावर बनली प्रभावी लस; व्हायरससोबत लढण्याची वाढवते ताकद\nपाकिस्तानवर हल्ल्याचा प्रयत्न केला तर ��ोख प्रत्युत्तर देऊ\nविश्वसनीय पत्रकारितेसाठी तुमचा सहभाग आणि योगदान आवश्यक आहे.\nसहभाग निधी साठी इथे क्लिक करा\nपॉर्थ पवार राजकारणातील लंबी रेस का घोडा असू शकतो का \nघोडेगाव बौद्ध वस्ती येथे बौद्धविहार...\nकरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासुन...\nDRDO ने विकसित केलेल्या अँटी-कोविड...\nमी आता सेक्स करीत नाही, मी पूर्णपणे...\nमानवी विकृतीची परिसीमा; मालवणीत...\nअभिनेते भाऊ कदम यांनी आगरी समाजाची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://kolhapur.gov.in/notice_category/%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-15T14:57:28Z", "digest": "sha1:UK6HKLTUTMRI7CEB7VLDKRCYVCXI3RGN", "length": 6180, "nlines": 123, "source_domain": "kolhapur.gov.in", "title": "घोषणा | कोल्हापूर | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nएसटीडी आणि पिन कोड\nमाहितीचा अधिकार 2005 अर्ज\nमाहितीचा अधिकार पहिले अपील\nमाहितीचा अधिकार जिल्हाधिकारी कार्यालय\nमाहितीचा अधिकार तहसिल कार्यालय\nमाहितीचा अधिकार उपविभागीय अधिकारी\nकोल्हापूर जिल्हा पर्यटन आराखडा\nप्रकाशन दिनांक सुरुवात दिनांक शेवट दिनांक\nऔषध निर्माता (एआरटी केंद्र) या पदासाठी पदभरती\nऔषध निर्माता (एआरटी केंद्र) या पदासाठी पदभरती\nस्टेट रेफरन्स लबोरेटरी (एस आर एल) या केंद्राकरिता तांत्रिक अधिकारी या पदासाठी भरती\nस्टेट रेफरन्स लबोरेटरी (एस आर एल) या केंद्राकरिता तांत्रिक अधिकारी या पदासाठी भरती\nएआरटी केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी या पदासाठी थेट मुलाखत\nएआरटी केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी या पदासाठी थेट मुलाखत\nमानबेट व कंदलगाव तालुका राधानगरी येथील भू संपादनाची कलम ११ ची अधिसूचना\nएस आर क्र 236/2020 कलम ११ अधिसूचना\nकोल्हापूर शहरातील सत्ता प्रकार ब ते क बदल\nकोल्हापूर शहरातील सत्ता प्रकार ब मधून सत्ता प्रकार क मध्ये बदल\nकोल्हापूर शहरातील सत्ता प्रकार ब ते क बदल\nकोल्हापूर शहरातील सत्ता प्रकार ब मधून सत्ता प्रकार क मध्ये बदल\nकोल्हापूर शहरातील सत्ता प्रकार ब ते क बदल\nकोल्हापूर शहरातील सत्ता प्रकार ब ते क बदल\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कोल्हापूर जिल्हा प्रशासन , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 11, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B2_%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8", "date_download": "2021-06-15T17:10:03Z", "digest": "sha1:G33FK5M3KXMZXPNXFBRRKDUW3TBSOWP3", "length": 2725, "nlines": 31, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "डेल बेन्केस्टाइन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nदक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nदक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ जुलै २०१७ रोजी ०२:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/cwg/", "date_download": "2021-06-15T15:25:24Z", "digest": "sha1:DTULSMI4IG5BWLG3CIKI3GI5QLRS6BBJ", "length": 8239, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "CWG Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nDilip Walse Patil | मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा; गृहमंत्री वळसे पाटील…\nसिंधूला नमवत सायनाने पटकावले सुवर्ण पदक\nगोल्ड कोस्ट : वृत्तसंस्था राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये महिला एकेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या सायना नेहवालने पी.व्ही. सिंधूला नमवत बाजी मारली आहे. अत्यंत अटीतटीच्या या सामन्यात 21-18, 23-21 असे दोन सेट जिंकून सायनाने बाजी मारली,…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\nVideo : नुसरत सोबतचा विवाह मान्य आहे की नाही\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\n परीक्षा नाही थेट मुलाखत, भारतीय नौदलात…\n प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची भूमिका हीच…\n चिमुकल्या बहिण- भावाचा नदीत बुडून मृत्यू, नागपूर…\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nDilip Walse Patil | मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा\nGold Price Today | सोनं 8000 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या…\nSelfie Point Pune | सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन…\n‘महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रभोधिनी’ प्रशिक्षण…\nPune Fire Case | उरवडे आग प्रकरणातील कंपनीच्या मालकाला…\nकोरोना काळात EPF चे पैसे काढण्याचा विचार करत असाल तर…\n पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nअजित पवारांच्या भेटीनंतर शाहू महाराजांचं मराठा आरक्षण मुद्यावर मोठं…\nPune Rural Police | लोणावळा, मुळशी, सिंहगड ठिकाणी फिरणार्‍या…\nरिक्षाची भरपाई मागून तरुणाला लुटणार्‍या दोघांना अटक\n 12 वर्षानंतर बेंजामिन नेतन्याहू यांना…\nPetrol Price Today | ‘विक्रमी’ स्तरावर पोहचले पेट्रोल-डिझेल, परभणीत पेट्रोल 104.52 रूपये, जाणून घ्या…\nNarayan Rane and Shiv Sena | शिवसेनेवर वेळोवेळी टीका करणार्‍या नारायण राणेंना पीएम मोदींकडून मिळणार ‘गिफ्ट’\nUddhav Thackeray and Sharad Pawar | ‘महाराष्ट्र आत्मनिर्भर व्हावा ही मुख्यमंत्री, शरद पवारांची इच्छा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://vichakshan.com/home/bookDetails/93", "date_download": "2021-06-15T15:37:47Z", "digest": "sha1:B3KBVFVEL7PQTYOI4NTVVPQJM5VYOT77", "length": 2400, "nlines": 53, "source_domain": "vichakshan.com", "title": "Book Details", "raw_content": "\nBy सौ. शिल्पा प्रसन्न जैन\n“Riveting . . . [समर्पण ] \"सौ. शिल्पा शाह यांचा प्रकाशीत होणारा पहिला कथा संग्रह. समाजातील स्त्री मनाशी त्यांचा भावविश्वाशी जवळीक साधणारा हा कथा संग्रह आहे.समाजात रोज जे घडते .स्त्रीयांना ज्या समस्यांना रोज सामोरे जावे लागते,त्यांचे बारकाईने निरीक्षण करुण त्या समस्या,वेदना आपल्या कथेतून मांडण्याचा प्रयत्न लेखिकेने हृदया पासून केलेला बघावयास मिळतो.त्यामुळे या कथेतील नाईका लेखीकेच्या आजूबाजूला वावरणाऱ्या ,त्यांच्याशी मैत्री असलेल्या असाव्यात असा ठाम विश्वास निर्माण होतो .या कथांचे कथानक काल्पनीक नसून वास्तव वेदनांचे सामूचीकरण आहे\nहाच विचार दृढ होतो .\" समर्पण\nPublished by सौ. शिल्पा प्रसन्न जैन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/nana-patole-appeals-to-chief-minister-uddhav-thackeray-to-help-the-cyclone-tauktae-victims/", "date_download": "2021-06-15T16:03:42Z", "digest": "sha1:PSSEXKBHGT4SWBEAXFMKWU34XQQGNS36", "length": 16571, "nlines": 380, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Nana Patole appeals to Chief Minister Uddhav Thackeray to help the Cyclone Tauktae victims", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nकोरोना : राज्यात मृतांचा आकडा पुन्हा वाढला, ३८८ ची नोंद\n‘आशां’च्या संपावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणालेत …\nलर्निंग लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया झाली सोपी; आरटीओत जाण्याची गरज नाही \nकाँग्रेसचे प्रभारी करणार महाराष्ट्राचा दौरा, राजकीय चर्चांना उधाण; काँग्रेसच्या मनात …\nकर्ज घ्या, पण नुकसानग्रस्तांना मदत करा; नाना पटोलेंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आवाहन\nमुंबई :- तौक्ते चक्रीवादळाने (Cyclone Tauktae) झालेल्या नुकसानाच्या पाहणीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) कोकणच्या दौऱ्यावर आहेत.रत्नागिरीत झालेल्या नुकसानीची पटोले यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी गरज पडल्यास कर्ज घ्या, पण नुकसानग्रस्तांना भरीव मदत करा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) केले आहे.\nरत्नागिरीतील (Ratnagiri) नुकसानीची पाहणी केल्यानंतर नाना पटोले यांनी मीडियाशी संवाद साधला. कोकणाचं खूप मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे कोकणातील लोकांना पुन्हा उभं केलं पाहिजे. केंद्र सरकारने महाराष्ट्राला मदत नाही दिली तरी राज्य सरकारने पुढाकार घेऊन कोकणवासियांना मदत द्यावी. कर्ज घ्यावं लागलं तरी चालेल पण लोकांना भरीव मदत करा, असं आवाहन पटोले यांनी केलं आहे. तसेच वस्तुस्थिती आणि तिजोरी पाहून मुख्यमंत्री नुकसानग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर करतील, असेही पटोले म्हणाले .\nपटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला\nमोदी यांनी गुजरातला एक हजार कोटी दिले तर महाराष्ट्राला दोन हजार कोटी रुपये मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र, पंतप्रधानांनी काहीच मदत केली नाही. पंतप्रधान काय फक्त गुजरातचे आहेत का असा संतप्त सवालही त्यांनी केला.\nभाजपने गलिच्छ राजकारण सुरू केले आहे. खरंतर ही राजकारण करण्याची वेळ नाही. अडचणीत आलेल्या लोकांना मदत कशी करता येईल, याकडे लक्ष दिलं पाहिजे. नैसर्गिक आपत्तीत केंद्राने मदत केलीच पाहिजे. हा आमचा संवैधानिक अधिकार आहे. केंद्राच्या तिजोरीत महाराष्ट्राचा 40 टक्के हिस्सा जातो हे लक्षात ठेवा, असेही पटोले म्हणाले.\nबातम्��ांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleलॉकडाऊन शिथिल करण्याबाबत राजेश टोपेंनी दिले हे संकेत\nNext article२६ मे रोजी ‘सुपर लूनर इव्हेन्ट’; चंद्र दिसेल लाल\nकोरोना : राज्यात मृतांचा आकडा पुन्हा वाढला, ३८८ ची नोंद\n‘आशां’च्या संपावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणालेत …\nलर्निंग लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया झाली सोपी; आरटीओत जाण्याची गरज नाही \nकाँग्रेसचे प्रभारी करणार महाराष्ट्राचा दौरा, राजकीय चर्चांना उधाण; काँग्रेसच्या मनात …\nदोन इटालियन मरीन्सविरुद्धचा खटला नऊ वर्षांनी अखेर रद्द\nपासपोर्टच्या नूतनीकरणासाठी कंगनाची हायकोर्टात याचिका\nशिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे ; नितेश राणेंचा प्रहार\nउल्हासनगर महापालिका स्थायी सभापती निवडणूक ; शिवसेनेला टीम कलानीचा पाठिंबा ,...\nसोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करत आहे ;...\nशिवसेनेचे कट्टर विरोधक नारायण राणेंना पंतप्रधान मोदींकडून स्पेशल गिफ्ट\nराम मंदिरावर घोटाळ्याचा डाग ; मोदी आणि भागवतांना हस्तक्षेप करावाच लागेल...\nमराठा आरक्षण : … कुणाला कुठं गाठायचे हे मी बघतो :...\nमराठा आरक्षणासाठी दोन्ही राजे एकत्र; उदयनराजे म्हणाले, ‘आरक्षणासाठी दोन्ही घराणे एक’\nचंद्रकांतदादांची अवस्था म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी; अजित पवारांचे टीकास्त्र\nदोन इटालियन मरीन्सविरुद्धचा खटला नऊ वर्षांनी अखेर रद्द\nपासपोर्टच्या नूतनीकरणासाठी कंगनाची हायकोर्टात याचिका\nपक्षाच्या अध्यक्षपदावरुन हटवलेल्या चिराग पासवान यांनी बंडखोर खासदारांना पक्षातून हाकलले\nनागपुरातील संविधान चौकात भरपावसात धरणे आंदोलन; संप चालूच राहणार : आशा...\nमराठा आरक्षण : संभाजीराजेंच्या आवाहनाला प्रकाश आंबेडकरांचा प्रतिसाद; आंदोलनासाठी कोल्हापुरात दाखल\nशिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे ; नितेश राणेंचा प्रहार\nबुरुज ढासळला : कंत्राट रद्द करून अधिकाऱ्यांना निलंबित करा; राष्ट्रवादी काँग्रेसची...\nउल्हासनगर महापालिका स्थायी सभापती निवडणूक ; शिवसेनेला टीम कलानीचा पाठिंबा ,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/so-congress-has-to-think-right-energy-minister-dr-rauts-aggressive-role-remains-nrvk-134568/", "date_download": "2021-06-15T15:55:23Z", "digest": "sha1:VBXPU4UOPB4CKE4QZKPMGXHPJZ3ZLTMK", "length": 14689, "nlines": 184, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "..So Congress has to think right; Energy Minister Dr Raut's aggressive role remains nrvk | ..तर काँग्रेसला योग्य तो विचार करावा लागेल; ऊर्जामंत्री डॉ राऊत यांची आक्रमक भुमिका कायम | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून १५, २०२१\nराज्यात पुढील पाच दिवस पाऊस, मुंबई कोसळणार मुसळधार, कोकणात पडणार अतिवृष्टी\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nगावकऱ्यांनी आदिवासी महिलेला नग्न करून गावभर धिंड काढली आणि पुढे जे घडलं ते तुम्हीच वाचा\nविधानपरिषदेच्या ‘त्या’ १२ नावांची यादी अखेर सापडली; पुढील निर्णय लवकरच होणार\nयेत्या दोन तीन दिवसात मंजुरी मिळाल्यानंतर पहिल्या टप्प्याच्या प्राध्यापक भरतीला सुरुवात होईल : उदय सामंत\nठाकरे सरकारमधून बाहेर पडण्याच्या निर्णयावर काँग्रेस ठाम..तर काँग्रेसला योग्य तो विचार करावा लागेल; ऊर्जामंत्री डॉ राऊत यांची आक्रमक भुमिका कायम\nपदोन्नतीमधील आरक्षण रद्द करणे म्हणजे मागासवर्गीयांचा विश्वासघात करणे आहे. राजस्थानात काँग्रेसचे सरकार आहे. तिथेही पदोन्नती आरक्षण आहे मग महाराष्ट्रात का लागू करू नये याबाबत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी पत्र लिहिले त्याची दखल घेतली जात नसेल तर काँग्रेसला योग्य तो विचार करावा लागेल अश्या शब्दात ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी माध्यमांसमोर पदोन्नती आरक्षणाच्या मुद्यावर भुमिका लावून धरली आहे.\nमुंबई : पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करणे म्हणजे मागासवर्गीयांचा विश्वासघात करणे आहे. राजस्थानात काँग्रेसचे सरकार आहे. तिथेही पदोन्नती आरक्षण आहे मग महाराष्ट्रात का लागू करू नये याबाबत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी पत्र लिहिले त्याची दखल घेतली जात नसेल तर काँग्रेसला योग्य तो विचार करावा लागेल अश्या शब्दात ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी माध्यमांसमोर पदोन्नती आरक्षणाच्या मुद्यावर भुमिका लावून धरली आहे.\nसरकार ५ वर्ष चालेल\nकाही दिवसांपासून पदोन्नती आरक्षणावरून महाविकास आघाडीतले मतभेद समोर आल्याने सरकारला धोका आहे या प्रश्नावर डॉ राऊत म्हणाले की, पदोन्नतीच्���ा आरक्षणाबाबत काँग्रेस आग्रही असली तरी सरकारला धोका नाही. सरकार ५ वर्ष चालेल, हा वाद चर्चेतून सोडवला जाईल. पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करणे म्हणजे मागासवर्गीयांचा विश्वासघात करणे आहे. राजस्थानात काँग्रेसचे सरकार आहे. तिथेही पदोन्नती आरक्षण आहे मग महाराष्ट्रात का लागू करू नये असा सवाल नितीन राऊत यांनी उपस्थित केला.\nतर काँग्रेसला विचार करावा लागेल\nते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर चालते. दीड महिन्यापूर्वी सोनिया गांधी यांनी दलित आणि मागासवर्गीयांच्या हक्काविषयी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. तीन महिन्यातून एकदा महाविकास आघाडीच्या कोअर कमिटीची बैठक घेण्याची सूचना केली होती. सरकारमध्ये सहभागी असणाऱ्या एका पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी पत्र लिहिले त्याची दखल घेतली जात नसेल तर काँग्रेसला योग्य तो विचार करावा लागेल असेही नितीन राऊत यांनी स्पष्ट केले.\nलॉकडाऊनबाबात अत्यंत महत्वाची बातमी\nकोरोनाचे हे औषध घेतल्यावर हॉस्पीटलमध्ये जाण्याची वेळच येणार नाही; औषधाचा पहिला डोस इंडियामध्ये आला\nवसुलीबाबत CID ला धक्कादायक कबुली\nलग्नात अधिकाऱ्यांनी टाकली धाड; नवरीला सोडून पळाला नवरदेव\nकाँग्रेस ठाकरे सरकारमधून बाहेर पडणार\nआघाडीतील बिघाडी चव्हाट्यावर; सरकारने 'तो' निर्णय रातोरात घेतला मागे\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय म��ाठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nमंगळवार, जून १५, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/thane-news-marathi/the-bodies-of-three-children-including-a-mother-were-found-rotting-on-a-tree-missing-for-two-months-63116/", "date_download": "2021-06-15T17:11:40Z", "digest": "sha1:EBYXRYTSETYBPOGE2VLEE23A6QVRW6MX", "length": 14591, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "The bodies of three children, including a mother, were found rotting on a tree, missing for two months | आईसह तीन मुलांचे मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळले झाडावर, दोन महिन्यापासून होते बेपत्ता | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून १५, २०२१\nराज्यात पुढील पाच दिवस पाऊस, मुंबई कोसळणार मुसळधार, कोकणात पडणार अतिवृष्टी\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nगावकऱ्यांनी आदिवासी महिलेला नग्न करून गावभर धिंड काढली आणि पुढे जे घडलं ते तुम्हीच वाचा\nविधानपरिषदेच्या ‘त्या’ १२ नावांची यादी अखेर सापडली; पुढील निर्णय लवकरच होणार\nयेत्या दोन तीन दिवसात मंजुरी मिळाल्यानंतर पहिल्या टप्प्याच्या प्राध्यापक भरतीला सुरुवात होईल : उदय सामंत\nधक्कादायक आईसह तीन मुलांचे मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळले झाडावर, दोन महिन्यापासून होते बेपत्ता\nश्रीपती यांनी पडघा पोलीस ठाण्यात २१ ऑक्टोबर रोजी पत्निसह तीन मुले बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. गुरुवारी दुपारी श्रीपतचा भाऊ जंगलात लाकडे आणण्यासाठी गेला असता त्याला एका झाडाकडून दुर्गंन्धी येत होती.\nभिवंडी : भिवंडीतील (Bhivandi) पडघ्यामध्ये आईसह (mother) तीन मुलांचे मृतदेह (bodies of three children) झाडाला लटकेल्या अवस्थेत आढळले आहेत. यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. दोन महिन्यांपासून आईसह तीन मुले बेपत्ता (missing for two months) होती. अखेर दोन महिन्यांनंतर या चारही जणांचे मृतदेह सडलेल्या अवस्थेत झाडावर लटकले होते. पत्नी आणि तीन्ही मुलांचे मृतदेह अशा अवस्थेत पाहून वडिलांनी देखील विष घेऊन आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची प्रकृती खालावली असून त्यांना मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल केले आहे.\nमयत महिलेचे नाव रंजना(३०), मुलगी दर्शना (१२), रोहिणी(६) तर मुलगा रोहित (९) आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पित्याचे नाव श्रीपती बच्चू असे आहे. श्रीपती यांनी पडघा पोलीस ठाण्यात २१ ऑक्टोबर रोजी पत्निसह तीन मुले बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. गुरुवारी दुपारी श्रीपतचा भाऊ जंगलात लाकडे आणण्यासाठी गेला असता त्याला एका झाडाकडून दुर्गंन्धी येत होती. म्हणून तो त्या झाडाकडे सरसावला असता. त्याला चारही मृतदेह झाडावर लटकलेल्या अवस्थेत दिसले. मृतदेहांच्या कपड्यावरुन ओळख पटली असल्यामुळे भावाने श्रीपतीला याबाबत माहिती दिली. यानंतर श्रीपतीनेही स्वतः विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने जे जे रुग्णालयात त्यावर उपचार सुरु आहेत.\nउज्जैनमधील महाकाल परिसरातील मशिदीच्या अतिक्रमित भागावर पोलिसांची कारवाई, सर्वोच्च न्यायालयाने दिले होते आदेश\nया घटनेची माहिती मिळताच तात्काळ ठाणे ग्रामीण पोलीस अधिकाऱ्यांसह पडघा पोलीस घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी पंचनामा केला. तसेच फॉरेन्सिक पथकही घटनास्थळी तात्काळ दाखल झाले होते. मागील दोन महिन्यांपासून मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत असल्यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.\nकाही दिवसांपूर्वीही भिवंडीमध्ये तीन युवकांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले होते. परंतु पोलिसांनी केलेल्या तपासात या तिघांनी तंत्रमंत्र शिकण्यासाठी व अमर होण्यासाठी आत्महत्या केली असल्याचे समजले होते. परंतु पुन्हा लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने या प्रकरणाची कसून चौकशी करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.\nठाण्यात वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल, पाच महिलांची सुटका\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा ��िंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nमंगळवार, जून १५, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://kolhapur.gov.in/notice/%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%97%E0%A4%A1-%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2021-06-15T15:02:04Z", "digest": "sha1:KULVKSTY7OQ5OE5NGQXWVPA3H7HMASY3", "length": 4227, "nlines": 103, "source_domain": "kolhapur.gov.in", "title": "चंदगड नगरपंचायतचे जागांचे आरक्षण | कोल्हापूर | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nएसटीडी आणि पिन कोड\nमाहितीचा अधिकार 2005 अर्ज\nमाहितीचा अधिकार पहिले अपील\nमाहितीचा अधिकार जिल्हाधिकारी कार्यालय\nमाहितीचा अधिकार तहसिल कार्यालय\nमाहितीचा अधिकार उपविभागीय अधिकारी\nकोल्हापूर जिल्हा पर्यटन आराखडा\nचंदगड नगरपंचायतचे जागांचे आरक्षण\nचंदगड नगरपंचायतचे जागांचे आरक्षण\nचंदगड नगरपंचायतचे जागांचे आरक्षण\nचंदगड नगरपंचायतचे जागांचे आरक्षण\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कोल्हापूर जिल्हा प्रशासन , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 11, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://vichakshan.com/home/bookDetails/94", "date_download": "2021-06-15T15:42:18Z", "digest": "sha1:VWSP3HDPUPBAFHE2RALKRZNQWTJEVRE7", "length": 1926, "nlines": 53, "source_domain": "vichakshan.com", "title": "Book Details", "raw_content": "\n“Riveting . . . [समाधी योग] ह्या लेखाचे मूळ टिपण माझा वडीलांनी सन १९५५ साली हिंदी आणि संस्कृत मध्ये हस्तलिखित मिळाले आणि विचार आला हि ज्ञानपूर्ण माहिती सर्वाना उपलब्ध व्हावी या हेतूने मी ते अनुवादित केले आपणां���मक्ष ठेवीत आहे. ह्या कामात आमचे मित्र श्री. अरुण देशपांडे प्रसिद्ध बालवाङ्मय लेखक यांची मदत फार मोलाची आहे सर्व वाचकांनी याचा लाभ घ्यावा .\" धन्यवाद \"\nअनुवादक. माधव नागोराव बासरकार ... समाधी योग\nPublished by श्री.माधव बासरकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/discovery-of-incomplete-buddhaleni-after-22-years", "date_download": "2021-06-15T15:15:32Z", "digest": "sha1:ETETEGLFWBPEHWRGLWSFKLOI5F6GNZZZ", "length": 3871, "nlines": 49, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Discovery of incomplete Buddhaleni after 22 years", "raw_content": "\nतब्बल बाविसशे वर्षानंतर अपूर्ण बुद्धलेणीचा शोध\nबुद्ध पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला लेणीं संवर्धकांना अनुपम भेट\nमागील चार दिवसांपूर्वी नाशिकच्या त्रिरश्मी बुद्धलेणींच्या डोंगरात दोन प्राचीन भिक्खू निवासगृहांचा शोध लागला होता. काल आणखीन एक प्राचीन भिक्खू निवासगृह शोधण्यात आले\nदरम्यान बुद्धपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला ही गोड बातमी मिळाल्याने नाशिकसह बुद्ध लेणींच्या वैभवात आणखी भर पडली आहे. हे प्राचीन भिक्खू निवासगृह अपूर्ण अवस्थेत असून, लेणीं करण्याची प्राथमिक अवस्था दर्शविते. त्यामुळे अभ्यासकांना लेणीं कशी कोरतात याचा अभ्यास करता ययेणार आहे. स्थापत्यावरून ही लेणीं त्रिरश्मी बुद्ध लेणींच्या पेक्षाही आधीची असेल त्यामुळे नाशिक मधील ही \"सर्वात प्राचीन\" लेणीं असू शकते याचा अभ्यास करता ययेणार आहे. स्थापत्यावरून ही लेणीं त्रिरश्मी बुद्ध लेणींच्या पेक्षाही आधीची असेल त्यामुळे नाशिक मधील ही \"सर्वात प्राचीन\" लेणीं असू शकते असे मत अतुल भोसेकर यांनी मांडले आहे.\nया नवीन सापडलेल्या 3 लेणींमुळे महाराष्ट्रातील सर्व बुद्धलेणींची कालमापन तारीख (chronology) बदलू शकेल, असा अंदाज लेणी अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.\nया शोध मोहिमेत सामील असलेले राकेश शेंडे, वरिष्ठ संरक्षक सहायक अतुल भोसेकर (ट्रिबिल्स), सुनील खरे (लिपीतज्ञ), मैत्रेयी भोसेकर (पुरातत्त्वविद), सलीम पटेल (वरिष्ठ कर्मचारी, ASI), साक्षी भोसेकर आदी या मोहिमेत सहभागी होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/want-to-go-hiking-121020200020_1.html", "date_download": "2021-06-15T17:12:35Z", "digest": "sha1:7PN7WB2TCMTSADX6IXSTFTJJWQHYUIRA", "length": 12757, "nlines": 127, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "गिर्यारोहणाला जाताना कोणती सावधगिरी बाळगायला पाहिजे, जाणून घ्या... | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 15 जून 2021\nसखीयोगलव्ह स्टेशन��राठी साहित्यमराठी कविता\nगिर्यारोहणाला जाताना कोणती सावधगिरी बाळगायला पाहिजे, जाणून घ्या...\nडोंगर चढणं, एखाद्या पर्वताचं शिखर सर करणं यासारखा थरार नाही. गिर्यारोहण करताना आपण बरंच काही शिकत असतो. आपल्या देशात गिर्यारोहकांची संख्या कमी नाही. तुम्हालाही गिर्यारोहण करायचं असेल तर छोट्या ट्रेक्सने सुरूवात करून या क्षेत्रात पुढे जाता येईल. गिर्यारोहक म्हणून तुम्ही देशाविदेशात फिरू शकता. पण हा आनंद मिळवण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष दयायला हवं.\n* गिर्यारोहणाची आवड असेल तर याचं रितसर प्रशिक्षण घेऊ शकता. विविध पर्वतरांगा, तिथलं वातावरण, चढाईचा नेमका काळ, पद्धत याची शास्त्रशुद्ध माहिती तुमची चढाई अधिक सुलभ करू शकते.\n* चढाई मोठी असो किंवा छोटी... पूर्वतयारी करूनच पुढे जायला हवं. यावेळी शारीरिक फिटनेस खूप महत्त्वाचा आहे. यासोबत तुमची मानसिक तयारीही व्हायला हवी. गिर्यारोहणाआधी व्यायाम करा.\n* डोंगरदर्याा पालथ्या घालण्यासाठी साधी पादत्राणं उपयोगी पडत नाहीत. यासाठी मजबूत आणि दमदार बूट घ्यायला हवे. हे बूट महागडे असले तरी ते आवश्यक आहेत हे लक्षात घ्या. उन्हाळ्यातल्या गिर्यारोहणासाठी स्टिफ बूट तर हिवाळ्यासाठी क्रँपन रेटेड बूट घ्या.\n* हवामानाचा अंदाज घ्या. चढाईला सुरूवात करण्याच्या काही दिवस आधी जवळच्या गावात राहा. तिथल्या लोकांकडून परिस्थितीचा, बदलत्या वातावरणाचा अंदाज घ्या. सुरक्षेचे नियम पाळा. निसरड्या वाटांची माहिती घ्या.\n* या प्रवासात तुमच्याकडे भरपूर खापदार्थ असायला हवेत. या हेतूने शारीरिक बळ आणि ऊर्जा देणारे पदार्थ सोबत ठेवा. पाठीवरच्या सॅकमध्ये मावतील असे पदार्थ घ्या. वेफर्स, बिस्किटं टाळा.\n* तुमच्याकडे आपत्कालीन तंबू असायला हवा. गिर्यारोहण करताना वातावरण कधीही बदलूशकतं. त्यामुळे मध्येच थांबावं लागलं तर राहण्याची सोय असायला हवी.\n* आवश्यक ती औषधं, क्रीम्स जवळ बाळगा. प्रथमोपचारांची पेटीही असायला हवी.\nक्रिकेटपटू रोहित शर्मा नांदेडमध्ये क्रिकेट अकादमी सुरू करण्यास इच्छुक\nआता फार काळ विरोधी पक्षात राहायचं नाही- देवेंद्र फडणवीस\nसुंदर त्वचा मिळवायची असल्यास या 5 गोष्टींना लक्षात ठेवा\nIPL 2021: इंग्लंडचा हा स्फोटक फलंदाज आयपीएलमध्ये खेळण्यास इच्छुक नाही\nमहाराष्ट्राची दिशाभूल करणाऱ्या विनायक मेटेंनी माफी मागावी : सावंत\nयावर अधिक वाचा :\nअयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...\nसप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...\nदेवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...\nभटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...\nपलरुवी अर्थात दुधाचा धबधबा\nकेरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...\nरामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र\nरामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...\nकंगना रनौत ला दिलासा नाही , कंगनाला कोर्टानं फटकारलं\nअभिनेत्री कंगना रनौत नेहमी आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असते. त्यामुळे तिला बऱ्याच ...\nनिसर्गाच्या सानिध्यात वसलेलं मुन्नार हिल स्टेशन\nहिल स्टेशनला नयनरम्य हिल स्टेशन म्हणतात. भारतामध्ये डोंगरांच्या मोठ्या ,लांब, सुंदर आणि ...\nपक्याचे वडील पक्याला रागावत असतात वडील- पक्या, तुझ्या कडून एक काम नीट होत नाही, तुला ...\nLagaan: आमिर खानने 'लगान' सिनेमाला वाईट चित्रपट का म्हटलं ...\nमधू पाल 2001 साली आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शित केलेला 'लगान' चित्रपट हिंदी ...\n'मुलगी झाली हो' महाराष्ट्राची नंबर 1 मालिका\nमराठी मालिक आणि त्यांच्या कलाकारांना नेहमीच प्रेक्षकांचा प्रेम आणि प्रतिसाद लाभत असतो. ...\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुंबईत - अवेळी पाऊस\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://swateebapat.blogspot.com/2019/12/blog-post.html", "date_download": "2021-06-15T16:14:53Z", "digest": "sha1:ZQ45PCPRRFJJ3SVKCE4TEHAYYL4WKAMA", "length": 14178, "nlines": 140, "source_domain": "swateebapat.blogspot.com", "title": "मनी माझ्या: 'मला जगायचंय'", "raw_content": "\nमला येणाऱ्या अनुभवांशी निगडित माझ्या मनात येणारे विचार\nसाडेचार महिन्यांच्या प्रदीर्घ आजारपणाने कृश झालेली माझी वयोवृद्ध आई, गेले अनेक दिवस आयसीयूत आहे. आठ-नऊ दिवस व्हेंटिलेटरवर व डायलिसिसवर राहून, तीन दिवसांपूर्वी त्या दिव्यातून ती सुखरूप बाहेर पडली. कालपासून आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही ती द्यायला लागली आहे.\nकाल मी सहज तिला विचारले, \"काय आई, बरी आहेस ना काय करावंसं वाटतं आहे काय करावंसं वाटतं आहे कुठे जावसं वाटतंय\nतिने माझ्या पहिल्या प्रश्नाचे होकारार्थी उत्तर मान हलवून दिले. मला बरे वाटले.\nमी दुसरा व तिसरा प्रश्न परत विचारला. त्यावर ती म्हणाली, \"मला जगायचंय. मला सोलापूरला जायचंय\"\nतिच्या उत्तराने मी अवाक् झाले.\nयावर्षी जुलैच्या २२ तारखेला, मुलीच्या बाळंतपणाच्या निमित्ताने, मी पाच आठवड्यांसाठी ऑस्ट्रेलियाला गेले होते. पण पाठोपाठच माझी आई सोलापूरला आजारी पडली. तिने खाणे-पिणे सोडले. शेवटी, ती जवळ-जवळ ग्लानीत जायला लागल्याने, सहा ऑगस्टला सोलापुरातच तिला आयसीयूत अ‍ॅडमिट करावे लागले.\nबरेच दिवस तिच्या आजाराचे काहीही निदान होत नसल्याने आणि तिच्या तब्येतीत काहीच सुधारणा होत नसल्याने, तिच्यावर उपचार करणाऱ्या सोलापूरच्या डॉक्टरांनी हात टेकलेलेच होते. त्यातही कहर असा झाला की तिला नळीवाटे पातळ अन्न देताना, ते अन्न दोन-तीनदा तिच्या फुफुसांत गेले. त्यामुळे तिला Aspiration Pneumonia झाला. तिला दम लागू लागला. तिचे वय आणि एकूणच तिची अवस्था बघून, शेवटी तिथल्या डॉक्टरांनी सांगितले, \"आता इथे आम्हाला याउपर कुठलेही वैद्यकीय उपचार करणे शक्य नाही आणि त्याचा काही उपयोग होईल असे वाटत नाही. तुम्ही सगळ्या जवळच्या नातेवाईकांना बोलवून घ्या. तिला आता घरी घेऊन जा किंवा पुण्या-मुंबईतील हॉस्पिटलमध्ये हलवा\"\nमला हे समजताच, माझ्या भारतात परतण्याच्या नियोजित तारखेपेक्षा आठवडाभर आधीच निघून मी तडक सोलापूरला पोहोचले. आईला अँब्युलन्समध्ये घालून पुण्याच्या रूबी हॉल क्लिनिकमध्ये आणले. तिच्यावर पूर्वी एकदा ज्यांनी उपचार केले होते त्या डॉक्टर वाडियांनी यावेळीही योग्य उपचार करून तिला वाचवले.\nत्यानंतर जरी तिला घरी आणले तरी अशक्तपणामुळे तिला नीट खाता-पीता येत नव्हते. त्यामुळे अजूनच अशक्तपणा वाढून तिची प्रतिकारशक्ति संपून गेली व तिला वरचेवर जंतूसंसर्ग होत राहिला. तीन आठवड्यांपूर्वी तिला परत रूबी हॉल क्लिनिकमध्ये अ‍ॅडमिट करावे लागले. हॉस्पिटलच्या खोलीमध्ये असताना काही दिवसांपूर्वी, नळीवाटे पातळ अन्नपदार्थ देताना पुन्हा तिच्या फुफुसांमध्ये अन्न जाऊन तिला अत्यंत गंभीर स्वरूपाचा Aspiration Pneumonia झाला. त्यामुळे तिला पुन्हा आयसीयूत हलवावे लागले. श्वसनाला त्रास होत असल्याने आठ-नऊ दिवस तिला व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. त्याकाळात ती बेशुद्धावस्थेतच होती. तिच्या किडनी योग्य प्रकारे कार्य करत नसल्याने तिचे तीन वेळा हिमोडायलिसीस करावे लागले. निष्णात डॉक्टर असलेल्या माझ्या अगदी जवळच्या मैत्रिणीच आयसीयूत आईवर वैद्यकीय उपचार करीत आहेत. त्यामुळेच उपचारांमध्ये काही हयगय होणार नाही, याबाबत आता मी निर्धास्त आहे.\nआठ-दहा दिवसांपूर्वी जेंव्हा आई अत्यवस्थ होती, तेंव्हा कुठलेही वैद्यकीय ज्ञान नसलेल्या जवळपासच्या सर्व व्यक्तींनाही तिच्या आजाराचे गांभीर्य लक्षात आले होते. त्यामुळे \"आता कधी\" अशा अर्थाचे प्रश्नचिन्हच फक्त त्या सर्वांच्या चेहऱ्यावर होते. आई बरी व्हावी म्हणून माझ्या डॉक्टर मैत्रिणी व मी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होतो. रुग्णाच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण सर्व प्रयत्न करीत राहायचे, अशी शिकवण आमच्या अंगात भिनलेली असली तरीही, आई या दिव्यातून बाहेर पडेल की नाही याबाबत आम्ही सर्व डॉक्टर्स त्यावेळी जरा साशंकच होतो.\nकमालीचा अशक्तपणा, बेशुद्धावस्था, व्हेंटिलेटर, डायलिसीस, सेप्सीस या सगळ्यातून आई कशी काय बाहेर पडली हा आम्हा सर्व डॉक्टर्सच्या दृष्टीनेही एक आश्चर्याचा विषय आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी आई शुद्धीवर आली. त्यानंतर डॉक्टर वाडियांनी विचारलेल्या प्रश्नांची आईने सुसंगत उत्तरे दिली. ते ऐकून डॉक्टर वाडिया आश्चर्यचकित होऊन म्हणाले, \"चमत्कार घडतात.\"\n\"मला जगायचं आहे\" हे आईचे वाक्य ऐकले आणि हा चमत्कार कसा घडला असावा याचा मला उलगडा झाला.\nआई अजूनही आयसीयूतच आहे आणि ती पूर्ण बरी झाली आहे असे म्हणण्यासारखी परिस्थिती आजही नाही. पण तिची जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती, सोलापूरला तिच्या स्वतःच्या घरी जाण्याची उत्कट इच्छा आणि जिद्दच तिला जगवते आहे असे मला वाटते. तिची ही इच्छाशक्ती आणि जिद्द बघून, तिला जगविण्यासाठी अथक प्रयत्न करण्याचे आम्हालाही बळ येते आहे\nडॉक्टर शिरीष भातलवंडे 17 December 2019 at 09:20\nपरमेश्वरालाही नमतं घ्यायला लागतं.\nआईंच्या प्रकृतीस लवकर आराम पडतो\nवहिनी सोलापूरला नक्की जातील चमत्कार घडतातच माझे भाऊजी पण मागच्या वर्षी Autoimmune सारख्या आजारातून बाहेर येत आहेत ते फक्त इच्छाशक्ती आणि चमत्कारा मुळेच ...\nअतिशय सुरेख श���्दांत मांडणी केली आहेस. ती आईंची इच्छा पूर्ण होवो.\nस्वाती,सहज सुंदर आणि अनुभवातलं लेखन.\nअन् लेखन करताना प्रसंगाचं अवलोकन समतोलपणे करणं,\nकोणताही अभिनिवेश नसणं हे खूप छान साधतेस गं\nति. आईस,सा.न.त्यांना बरं वाटून त्यांचे आशीर्वाद कायम मिळोत.\nमाझे या आधीचे लेख वाचा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://vichakshan.com/home/bookDetails/95", "date_download": "2021-06-15T15:46:46Z", "digest": "sha1:KB2N5DDBDXOSIR5YULY7FVFN7IUWHYNI", "length": 2524, "nlines": 52, "source_domain": "vichakshan.com", "title": "Book Details", "raw_content": "\nAbout निसर्ग माझा सोबती\n“Riveting . . . [निसर्ग माझा सोबती] लहानपणापासून निसर्गाच्या वेगवेगळ्या घटकांचा परिचय होत गेला. त्यांचे वैविध्य लक्षात येत गेले. आणि निसर्गाशी जवळीक वाढत गेली. पुढे शहरी जीवनात तर त्याचे महत्त्व जास्त कळले. पर्यावरण शिक्षण घेताना तर ते अजूनच जाणवले. पर्यावरण रक्षणासाठी निसर्गाशी नाते जुळले तर साहजिकच पुढील काम सोपे होते, हे लक्षात आले. निसर्गातील प्रत्येक घटक महत्त्वाचा असतो, त्यांचे वैज्ञानिक महत्त्व असते. ते जर थोड्या सहज सोप्या भाषेत सांगितले तर ते जास्त लोकांपर्यंत पोहोचते. कदाचित निसर्गाकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन बदलू शकतो. शेवटी, निसर्ग आहे तर आपण आहोत याची जाणीव होणे महत्त्वाचे. निसर्ग माझा सोबती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%9A%E0%A5%8D-2/", "date_download": "2021-06-15T15:59:15Z", "digest": "sha1:UOT5F5A3WR3U2SJSYGCRFAS6F5G2ZLMS", "length": 10211, "nlines": 125, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "मोदींच्या क्रोनी क्लबच्या घशात घालण्यासाठी कळंगुटला शहरी दर्जा : कॉंग्रेस | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर मोदींच्या क्रोनी क्लबच्या घशात घालण्यासाठी कळंगुटला शहरी दर्जा : कॉंग्रेस\nमोदींच्या क्रोनी क्लबच्या घशात घालण्यासाठी कळंगुटला शहरी दर्जा : कॉंग्रेस\nगोवा खबर : गोव्यातील भ्रष्ट भाजप सरकार या सुंदर भूमीला पंतप्रधान मोदींच्या क्रोनी क्लबला विकण्यासाठी विवीध डाव आखत आहे. कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी कळंगुटला शहरी दर्जा देण्याची केलेली घोषणा म्हणजे त्या दृष्टीने उचललेले पाऊल आहे असा गंभिर आरोप माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी कॉंग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. यावेळी कॉंग्रेसचे राज्य प्रवक्ते आर्किटेक्ट तुलीयो डिसो��ा हजर होते.\nकळंगुटला शहरी दर्जा जाहिर करण्यापुर्वी सरकारने कळंगुटवासीयांना विश्वासात घेतलेले नाही. आमच्या सुंदर गावाची अस्मिता नष्ट करणारा शहरी दर्जा स्थानिकांना मान्य नसल्याचे आग्नेलो फर्नांडिस यांनी सांगितले.\nसरकारने अधिसुचीत केल्या प्रमाणे शहरी दर्जा मिळाल्यानंतर किनारी व्यवस्थापन आराखड्याखाली सध्या अस्तित्वात असलेली २०० मीटर बांधकामाची अट शिथील होवुन ५० मीटर होणार आहे. त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर भल्या मोठ्या इमारती उभ्या राहतील. मोदींच्या क्रोनी क्लबला हॉटेल्स व इतर प्रकल्प उभारण्यास मोकळीक देण्यासाठीच भाजपने हे षडयंत्र रचले असुन, सदर प्रकल्प आल्यानंतर स्थानिक शॅक व्यावसायीक तसेच जल क्रिडा व्यावसायीकांना जगणे मुश्कील होणार आहे असे आग्नेलो फर्नांडिस म्हणाले.\nकॉंग्रेस पक्षाने केलेल्या प्रखर विरोधानंतर सरकाने ५६ गावांना शहरी दर्जा देण्याची ३० जानेवारी २०२० रोजी जारी केलेली अधिसुचना १८ फेब्रुवारी रोजी रद्द केली होती याची आठवण आर्किटेक्ट तुलीयो डिसोजा यांनी करुन दिली.\nफेब्रुवारी २०२० ते २७ मे २०२१ च्या दरम्यान असे काय घडले जेणेकरुन भाजप सरकारला केवळ कळंगुटला शहरी दर्जा देण्याची गरज भासली असा प्रश्न तुलीयो डिसोजा यांनी उपस्थित केला आहे.\nमुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्वरित २७ मे २०२१ रोजी कळंगुटला शहरी दर्जा देणारी अधिसुचना रद्द करावी. भाजप सरकारने कारवाई न केल्यास कॉंग्रेस पक्ष स्थानीक लोकांना बरोबर घेवुन प्रखर आंदोलन करणार असल्याचा इशारा तुलीयो डिसोजा यांनी दिला आहे.\nकॉंग्रेस पक्ष लोकांचा आवाज बनुन गोमंतकाची अस्मिता सांभाळण्यासाठी नेहमीच तत्पर असेल.\nPrevious articleसुपर स्पेशलीटीमधील समस्यांबाबत याचिकेतून लोकांच्या समस्या सूटतील : म्हांबरे\nNext articleआनाफोंत उद्यानाच्या दुरूस्तीचा कृती आराखडा तयार करा : दिगंबर कामत\nकॉंग्रेसच्या अग्रणी संघटना पक्ष मजबुत करण्यासाठी महत्वाची भुमीका बजवणार : दिनेश राव\nकॉंग्रेस पक्षाच्या नवीन माध्यम विभागाची घोषणा\nरॉय फर्नांडिसवरील हल्ल्याचा युवा कॉंग्रेसने केला निषेध\n‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखा\nस्वातंत्र्यदिनी प्लास्टिकच्या राष्ट्रीय ध्वजाच्या विक्रीवर बंदी घालण्याची मागणी\nकुवैतमधील अनिवासी भारतीय विद्यार्थ्याची भारतीय सैन्य दल कल्याण निधीला देणगी\n42 जुगारी पर्यटकांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या\nशिरोडयाच्या विकासासाठी शिरोडकर यांना विजयी करा:तेंडुलकर\nकळंगुट मध्ये उत्तर प्रदेशच्या 2 मोबाइल चोरांना अटक\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nपाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा बिमोड करण्याची गरज : महापौर\nपणजीवासियांकडून चांगले मताधिक्य मिळेल:पर्रिकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/india/chief-justice-of-india-ask-attorney-general-to-file-a-affidavit-about-khalistanis-infiltrated-into-the-protests-news-updates/", "date_download": "2021-06-15T16:03:01Z", "digest": "sha1:65V77WKVMGXAZB5VCSCFU2KE3G4FKA3S", "length": 28093, "nlines": 164, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "शेतकरी आंदोलनात खलिस्तानी घुसखोरीबद्दल सुप्रीम कोर्टात माहिती | RTI मध्ये म्हटलं होतं नाही | शेतकरी आंदोलनात खलिस्तानी घुसखोरीबद्दल सुप्रीम कोर्टात माहिती | RTI मध्ये म्हटलं होतं नाही | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nखुशखबर | SBI कडून ‘या’ खातेदारांना 2 लाखांचं अपघात विमा संरक्षण | असा मिळवा फायदा Sarkari Naukri | SBI (मुंबई) बँकेत फायर इंजिनियर्सला मोठी संधी | वाचा, शेअर करा ई-सेवा | पॅन कार्ड हरवलंय | असं ऑनलाईन ड्युप्लिकेट काढा Health First | खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी | ही कारणं आधी वाचा Health First | तुमचा चेहरा सुजल्यासारखा वाटतोय | असं ऑनलाईन ड्युप्लिकेट काढा Health First | खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी | ही कारणं आधी वाचा Health First | तुमचा चेहरा सुजल्यासारखा वाटतोय हे उपाय करून पाहा Health First | घरातील फ्रीजमधून वास येतोय हे उपाय करून पाहा Health First | घरातील फ्रीजमधून वास येतोय | हे करून पहा Health First | ताप कमी करण्यासाठी घरगुती उपाय | वाचा सविस्तर\nMarathi News » India » शेतकरी आंदोलनात खलिस्तानी घुसखोरीबद्दल सुप्रीम कोर्टात माहिती | RTI मध्ये म्हटलं होतं नाही\nशेतकरी आंदोलनात खलिस्तानी घुसखोरीबद्दल सुप्रीम कोर्टात माहिती | RTI मध्ये म्हटलं होतं नाही\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 5 महिन्यांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nमुंबई, १२ जानेवारी: केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या कृषी कायद्यांवर आणि शेतकरी आंदोलनावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु होती. सर्���ोच्च न्यायालयानं कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. शेतकरी आंदोलन आणि कृषी कायदे यावर तोडगा काढण्यास चार सदस्यांची समिती स्थापन करण्याचा आदेश कोर्टानं दिला आहे. शेतकऱ्यांनी मात्र संयुक्त समितीमध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे.\nयाच सुनावणीदरम्यान शेतकरी आंदोलनामध्ये खलिस्तानवाद्यांचा समावेश असल्याचा मुद्दाही न्यायालयात उपस्थित करण्यात आला. यावरुन आता न्यायालयाने उद्या (बुधवारी) प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिलेत.\nआमच्याकडे दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेमध्ये या आंदोलनाला बंदी घालण्यात आलेल्या संघटनेकडून पाठिंबा दिला जात असल्याचं म्हटलं आहे. हा दावा अटॉर्नी जनरल यांना मान्य आहे की नाही, असा प्रश्न न्यायलयाने विचारला. यावर उत्तर देताना अटॉर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी आम्ही खलिस्तानी समर्थकांनी आंदोलनामध्ये घुसखोरी केल्याचं म्हटलं होतं, असं उत्तर न्यायालयाला दिलं.\nतत्पूर्वी याच शेतकरी आंदोलवरून केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी अत्यंत गंभीर आरोप केले होते. केवळ एका गोष्टीबद्दल बोलून उठायचं, अशा पद्धतीने कोणत्याही गोष्टीवरचा तोडगा निघू शकत नाही, हे आंदोलन आता शेतकऱ्यांच्या हातातून निघून त्यांच्या माओवादी आणि नक्षल शक्ती आंदोलन चालवत आहेत,” असा धक्कादायक आरोप पीयूष गोयल यांनी केला होता.\n#WATCH | भारत सरकार के द्वार 24 घंटे किसानों के लिए खुले हैं मैं समझता हूं कि अगर ये किसान आंदोलन माओवादी और नक्सल ताकतों से मुक्त हो जाए, तो हमारे किसान भाई-बहन जरूर समझेंगे कि किसान के ये बिल उनके और देशहित के लिए हैं: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल pic.twitter.com/iMeBtY8OBh\nयासंदर्भात साकेत गोखले यांनी थेट केंद्रीय गृह मंत्रालयाकडून माहितीच्या अधिकारात प्रश्न विचारून पियुष गोयल यांचा आरोप खरा आहे का याबाबत विचारणा केली होती. त्यावर केंद्रीय गृहमंत्रालयाने माहितीच्या अधिकारात दिलेल्या उत्तरात संबंधित आरोप खोटा असल्याचं म्हटलं असून पियुष गोयल खोटे आरोप करत असल्याचं सत्य समोर आलं होतं. मात्र सध्याच्या सुप्रीम कोर्टातील सुनावणीत मोदी सरकार किती खोटी माहिती देत आहेत हे उघड झालं आहे.\nमागील बातमी पुढील बातमी\nआंदोलक शेतकरी बर्ड फ्लू पसरवत असल्याचा प्रचार करणे खेदजनक - अर्थतज्ज्ञ कौशिक बासू\nदिल्लामध्ये मागील दीड महिन्यापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. कृषी कायदे मागे घ्यावेत अशी मागणी हे शेतकरी करत आहेत. मात्र केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये अनेक फेऱ्यामधील चर्चा होऊनही या आंदोलनावर तोडगा निघू शकलेला नाही. त्यातच आता भारतीय जनता पक्षाचे आमदार मदन दिलावर यांनी केलेल्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मदन दिलावर यांचे हे विधान सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.\nआइन्स्टाइन आणि न्यूटनमधील फरक माहिती नसलेल्या मंत्र्यांचा शेतकरी आंदोलनावरून गंभीर आरोप\nकेंद्र सरकारच्या तीन तृषी कायद्याविरोधात (Nw Agriculture Laws) आंदोलन करणारे शेतकरी (Farmers Protest) आता आपला लढा आणखी तीव्र करण्याच्या तयारीत आहेत. भारत बंदनंतर आता शेतकरी आंदोलन आणखी पेटणार असल्याचं दिसत आह. कारण मिळालेल्या माहितीनुसार, बलबीर, भारतीय किसान युनियनचे (Bharatiya Kisan Union) अध्यक्ष बलबीर. एस. राजेवाल (Balbir S Rajewal) यांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 डिसेंबर रोजी दिल्ली-जयपूर रस्ता रोखण्यात येणार आहे. इतकंच नाही तर उपजिल्हाधिकारी कार्यालये, भाजपा नेत्यांच्या घरांसमोर निदर्शनंदेखील करण्यात येणार आहे. यावेळी टोल प्लाझादेखील रोखण्यात येईल. यामध्ये केएमएससी नेत्यांच्या अंदाजाप्रमाणे सुमारे 30,000 शेतकरी ट्रॅक-ट्रॉलीसह दाखल होणार आहेत.\nआंदोलक शेतकऱ्यांची चिकाटी | अखेर अमित शहांनी बोलावली शेतकरी नेत्यांची तातडीची बैठक\n‘भारत बंद’ बरोबर व्यापक झालेल्या शेतकरी आंदोलनाच्या (All India Bharat Bandh called by protestant farmers) पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Minister Amit Shah) यांनी आज सध्याकाळी ७ वाजता शेतकरी नेत्यांची बैठक बोलावली आहे. ९ डिसेंबरला बुधवारी सरकार शेतकरी नेत्यांशी चर्चा करणार असताना देखील अमित शहा यांनी ही तातडीची बैठक अचानक बोलावली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिकाटीपुढे सरकार झुकवणार की शेतकऱ्यांची आश्वासनांवर बोळवण होणार ते पाहावं लागणार आहे.\nआंदोलक शेतकऱ्यांना केंद्रीय गृहमंत्र्यांकडून चर्चेचं आवाहन | केंद्रासोबत चर्चा होणार\nकृषी कायद्याविरोधात (Agriculture Bills) आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home minister Amit Shah) यांनी आश्वासन दिले आहे. शेतकऱ्यांच्या सर्व समस्या तसेच मागण्यांवर विचार करण्यासाठी मोदी सरकार तयार असल्याच��� केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. कृषीमंत्री नरेंद्र तोमर (Union Agriculture minister Narendra Tomar) यांनी शेतकऱ्यांना ३ डिसेंबर या दिवशी शेतकऱ्यांना चर्चेसाठी निमंत्रण देण्यात आले आहे.\nआधी शेतकऱ्यांची तुलना दहशतवाद्यांशी | आता आजींची खिल्ली उडवली | कंगनाचा मुजोरपणा उच्चांकावर\nबॉलीवूड अभिनेत्री कंगना रानौत अनेकदा विवादित, धार्मिक तसेच जातीय ट्विट करण्यासाठीच प्रसिद्ध होऊ लागली आहे. सध्या ती विवादित ट्विट करण्यात नव नवे उच्चांक गाठताना दिसत आहे. यापूर्वी तिने आंदोलक शेतकऱ्यांची तुलना थेट दहशतवाद्यांशी केली होती आणि तिच्यावर प्रचंड टीका झाली होती. आता पुन्हा एका वयोवृद्ध आजींवर टीका केल्याने ती नव्या वादात अडकली आहे. समाज माध्यमांवर तिला नेटिझन्सने धारेवर धरल्यावर तिने लगेच ट्विट डिलीट करण्याचा पराक्रम केला आहे.\nआत्महत्येच्या प्रयत्नातून शेतकरी बचावला | म्हणाला बरेवाईट झाल्यास मोदी-शहांवर गुन्हे नोंदवा\nमोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्यासाठी दिल्लीच्या सीमेवर आलेल्या एका शेतकऱ्याने काल पंजाबला गेल्यानंतर आत्महत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा शेतकरी 2 दिवसांपूर्वीच दिल्लीतील आंदोलनातून परत पंजाबला आपल्या घरी आला होता. मृत 22 वर्षीय शेतकऱ्याचं नाव गुरलाभ सिंग असं आहे. तो बठिंडा जिल्ह्यातील दयालपुरा मिर्जा या गावातील रहिवासी होता. तो 18 डिसेंबरला आंदोलनावरुन परतला होता.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवत�� येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nबारामतीच्या चहावाल्याकडून मोदींना दाढीसाठी 100 रुपयांची मनी ऑर्डर | म्हणाला साहेब, दाढीऐवजी लसीकरण वाढवा\nदेशाची अर्थव्यवस्था ढासळतेय | पण भाजपचा पक्ष खजिना तुडुंब भरतोय | २०१९-२० मध्ये ७८५ कोटीची देणगी\nVIDEO | मला आनंद आहे की, कोविडमध्ये देशात अनेकांनी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जीव गमावले - गडकरी\nबीड | परळी तालुक्यातील सिरसाळा येथे MIDC उभारण्याचा मार्ग मोकळा | उद्योग मंत्रालयाची मंजुरी\nहमीभाव वाढवल्याचा दावा कोणत्याही तज्ज्ञाने सिद्ध करून दाखवावा - राजू शेट्टी\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nकोरोना आपत्तीत आरोग्य व्यवस्थेची पोलखोल झाली, पण मोदी म्हणाले, आम्ही नव्या आरोग्य सुविधा उभारल्या\nआज सकाळी ११ वाजता पंतप्रधान-मुख्यमंत्री भेट | काय असतील मराठा आरक्षण प्रश्नी मुद्दे\nअजब | उपराष्ट्रपतींचं ट्विटर खातं सक्रिय नसल्यानं ब्लू टिक ऑटोमॅटिकली गेली | भाजप म्हणतं हा घटनेवरील हल्ला\nमोफत लसीकरणासाठी फेब्रुवारीपासूनच मुख्यमंत्र्यांची मागणी होती | निर्णयासाठी मोदींना ४ महिने लागले - ममता बॅनर्जी\nSpecial Recipe | गाजर न किसता गाजराचा चविष्ट हलवा बनवा\nSpecial Recipe | पारंपारिक गावरान पद्धतीने मिरचीचा ठेचा | करून पहा\nदेशात कोरोना लसींचा तुटवडा आणि केंद्र सरकार ट्विटरवरील ‘ब्लू टिक’साठी भांडतंय - राहुल गांधी\nकेंद्र सरकार केवळ हेडलाईन मॅनेजमेंटमध्ये व्यस्त | राज्यांना कशापध्दतीने लस पुरवठा करणार ते सांगावे - राष्ट्रवादी\nदेशात कोरोनाबळींच्या संख्येत थोडी वाढ | पण कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ\nछत्रपती घराण्याचं काम लोकांना पेटवण्याचं नाही, तर न्याय देण्याचं - संभाजी छत्रपती\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉ��ॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/sarkari-naukari/rbi-recruitment-2021-for-29-posts-notification-released-news-updates/", "date_download": "2021-06-15T17:09:28Z", "digest": "sha1:IINWSTKBF7AUAEMAHCBGLIWXWI2T2DX2", "length": 22810, "nlines": 172, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Sarkari Naukri | RBI मुंबईत 29 पदांची भरती | Sarkari Naukri | RBI मुंबईत 29 पदांची भरती | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nHealth First | भाजलेले चणे खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे | वाचा सविस्तर खुशखबर | SBI कडून ‘या’ खातेदारांना 2 लाखांचं अपघात विमा संरक्षण | असा मिळवा फायदा Sarkari Naukri | SBI (मुंबई) बँकेत फायर इंजिनियर्सला मोठी संधी | वाचा, शेअर करा ई-सेवा | पॅन कार्ड हरवलंय | असं ऑनलाईन ड्युप्लिकेट काढा Health First | खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी | ही कारणं आधी वाचा Health First | तुमचा चेहरा सुजल्यासारखा वाटतोय | असं ऑनलाईन ड्युप्लिकेट काढा Health First | खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी | ही कारणं आधी वाचा Health First | तुमचा चेहरा सुजल्यासारखा वाटतोय हे उपाय करून पाहा Health First | घरातील फ्रीजमधून वास येतोय हे उपाय करून पाहा Health First | घरातील फ्रीजमधून वास येतोय | हे करून पहा\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 4 महिन्यांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nमुंबई, २३ फेब्रुवारी: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि 29 कायदेशीर अधिकारी, व्यवस्थापक आणि सहाय्यकांना अर्ज मागविले आहेत. व्यवस्थापक पोस्ट. पात्र आणि इच्छुक उमेदवार आरबीआय भरती 2021 साठी 23 फेब्रुवारी ते 10 एप्रिल 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करु शकतात. वय मर्यादा, पात्रता आणि आरबीआय भरती 2021 वर अर्ज कसा द्यावा यासंबंधी अधिक माहिती खाली लेखात दिली आहे.\nमागील बातमी पुढील बातमी\nSarkari Naukri | C-DAC मुंबई मध्ये 60 पदांची भर्ती\nसी-डॅक भरती २०२०. सीडीएसी भरती २०२०: सेंटर ऑफ डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कम्प्युटिंगने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली असून प्रकल्प अभियंता पदांसाठी अर्ज मागविले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार सी-डॅक भारती २०२० साठी १५ नोव्हेंबर २०२० रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात. आवश्यक पात्रता, वयोमर्यादा आणि सीडीएसी भरती २०२० साठी अर्ज कसा करावा यासंबंधी अधिक माहिती खाली लेखात दिली आहे.\nसरकारी नोकरी 8 महिन्यांपूर्वी\nSarkari Naukri | DRDO मध्ये थेट मुलाखतीद्वारे भरती | अर्जाबद्दल जाणून घ्या\nDRDO Recruitment 2020: संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत (DRDO) नोकरी मिळवण्याची उत्तम संधी आहे. डीआरडीओने सरळ भरती काढली असून, त्यामध्ये थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. दरम्यान, ही भरती पदवीधर अ‍ॅप्रेंटिस आणि टेक्निशियन (डिप्लोमा) अॅप्रेंटिसच्या पदांसाठी होणार आहेत. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. खालील प्रमाणे यासंबंधी माहिती देण्यात आली आहेत.\nसरकारी नोकरी 8 महिन्यांपूर्वी\nSarkari Naukri | LIC हाउसिंग फायनान्समध्ये भरती\nएलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेड भरती २०२०. एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने त्यांच्या संकेतस्थळावर अधिकृत अधिसूचना जारी केली असून २० सहाय्यक व्यवस्थापक व व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदासाठी अर्ज मागविले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार एलआयसी एचएफएल भरती २०२० साठी ३१ डिसेंबर २०२० रोजी किंवा तत्पूर्वी ऑनलाईन अर्ज करु शकतात. वयोमर्यादा, आवश्यक पात्रता आणि एलआयसी एचएफएल भरती २०२० साठी अर्ज कसा करावा यासंबंधी अधिक माहिती खाली लेखात दिली आहे\nसरकारी नोकरी 6 महिन्यांपूर्वी\nSarkari Naukri | IDBI बँकेत 134 पदांसाठी भरती | मोठी संधी\nआयडीबीआय बँक भरती 2020. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया मध्ये अधिकारी बनण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. आयडीबीआयने (IDBI Bank) स्पेशालिस्ट केडर ऑफिसर पदांसाठी भरती काढली आहे. पदवीधारकांपासून ते इंजिनिअर आणि सीए शिकलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत. भरतीची माहिती, नोटिफिकेशन आणि अर्ज करण्याची लिंक खाली देण्यात आली आहे. सदर भरतीबाबत अधिक माहिती तुम्ही खाली वाचू शकता आणि अर्ज कसा करावा याबाबत माहिती प्राप्त करू शकता.\nसरकारी नोकरी 6 महिन्यांपूर्वी\nSarkari Naukri | ७ जिल्ह्यांतील रखडलेल्या तलाठी पदाच्या भरतीचा मार्ग मोकळा\nमराठा आरक्षणाचा निर्णय सुप्रीम कोर्टात अडकल्यामुळे रखडलेली शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया राज्य सरकारने नुकतीच सुरु केली. त्यानंतर आता सात जिल्ह्यांमध्ये रखडलेल्या तलाठी पदाच्या भरतीचा मार्ग देखील महाविकास आघाडी सरकारने म���कळा केला आहे. त्यामुळे लवकरच निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्त्या देण्यात येणार आहेत. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली.\nसरकारी नोकरी 7 महिन्यांपूर्वी\nSarkari Naukri | १२'वी शिक्षण झालंय | केंद्र सरकारची भरती | शेवटचे २ दिवस\nदेशभरातील युवकांना सरकारी नोकरीची मोठी संधी चालून आली आहे. कोरोना आपत्तीमुळे अनेकांना त्यांच्या नोकऱ्या गमावण्याची वेळ आली आहे. मात्र आता थेट केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या स्टाफ सिलेक्शन कमिशनने (Staff Selection Commission of India) तरुणांना मोठी संधी संधी प्राप्त करून दिली आहे. अगदी 12 वी पास ही शैक्षणिक अहर्ता असल्याने पदवीधर किंवा पदवीधर नसलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात. स्टाफ सिलेक्शन कमिशनने कंबाईन्ड सेकंडरी लेव्हल एक्झाम 2020 (CHSL) संबंधित नोटिफिकेशनप्रसिद्ध केले आहे. विशेष म्हणजे देशभरातून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.\nसरकारी नोकरी 6 महिन्यांपूर्वी\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nबारामतीच्या चहावाल्याकडून मोदींना दाढीसाठी 100 रुपयांची मनी ऑर्डर | म्हणाला साहेब, दाढीऐवजी लसीकरण वाढवा\nदेशाची अर्थव्यवस्था ढासळतेय | पण भाजपचा पक्ष खजिना तुड���ंब भरतोय | २०१९-२० मध्ये ७८५ कोटीची देणगी\nVIDEO | मला आनंद आहे की, कोविडमध्ये देशात अनेकांनी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जीव गमावले - गडकरी\nबीड | परळी तालुक्यातील सिरसाळा येथे MIDC उभारण्याचा मार्ग मोकळा | उद्योग मंत्रालयाची मंजुरी\nहमीभाव वाढवल्याचा दावा कोणत्याही तज्ज्ञाने सिद्ध करून दाखवावा - राजू शेट्टी\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nकोरोना आपत्तीत आरोग्य व्यवस्थेची पोलखोल झाली, पण मोदी म्हणाले, आम्ही नव्या आरोग्य सुविधा उभारल्या\nअजब | उपराष्ट्रपतींचं ट्विटर खातं सक्रिय नसल्यानं ब्लू टिक ऑटोमॅटिकली गेली | भाजप म्हणतं हा घटनेवरील हल्ला\nआज सकाळी ११ वाजता पंतप्रधान-मुख्यमंत्री भेट | काय असतील मराठा आरक्षण प्रश्नी मुद्दे\nमोफत लसीकरणासाठी फेब्रुवारीपासूनच मुख्यमंत्र्यांची मागणी होती | निर्णयासाठी मोदींना ४ महिने लागले - ममता बॅनर्जी\nSpecial Recipe | गाजर न किसता गाजराचा चविष्ट हलवा बनवा\nदेशात कोरोना लसींचा तुटवडा आणि केंद्र सरकार ट्विटरवरील ‘ब्लू टिक’साठी भांडतंय - राहुल गांधी\nSpecial Recipe | पारंपारिक गावरान पद्धतीने मिरचीचा ठेचा | करून पहा\nकेंद्र सरकार केवळ हेडलाईन मॅनेजमेंटमध्ये व्यस्त | राज्यांना कशापध्दतीने लस पुरवठा करणार ते सांगावे - राष्ट्रवादी\nदेशात कोरोनाबळींच्या संख्येत थोडी वाढ | पण कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ\nछत्रपती घराण्याचं काम लोकांना पेटवण्याचं नाही, तर न्याय देण्याचं - संभाजी छत्रपती\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathijokes.in/2015/12/son-father-kadak-marathi-joke.html", "date_download": "2021-06-15T16:58:45Z", "digest": "sha1:V6NLA3LI6OKDIOFDN2Q3B2XLRRAXRI7C", "length": 3862, "nlines": 94, "source_domain": "www.marathijokes.in", "title": "Son & Father Kadak Marathi Joke", "raw_content": "\nमुलगा - पप्पा आपलं आडनाव वाघ आहे ... तरी पण तुम्ही मम्मी ला का घाबरता \nपप्पा - अरे बेटा तुझ्या मम्मीचे माहेरचे आडनाव वाघमारे आहे \nमराठी नॉन वेज जोक्स काल लॅाकडाऊनमध्ये एक किराणा दुकानदार शटर बंद करून सामान विकत होता बाहेरून आवाज आला पॅराशुट तेल आहे बाहेरून आवाज आला पॅराशुट तेल आहे\nFunny Jokes In Marathi, मराठी जोक्स, मराठी विनोद जज: (नवीन नवऱ्यास) तुम्हाला घटस्फोट का हवा आहे नवरा: कारण बायको मला लसूण सोलायला ल...\nदिवसाला सूर्याची साथ आहे,.... वाह..वाह.... रात्री ला चंद्राची साथ आहे.. वाह..वाह.... समुद्राला लाटांची साथ आहे, वाह..वाह.............. . . ....\nमक्या आणि न्यायाधीश विनोदी मराठी जोक\nचिंटू आणि आई मराठी विनोद\nशिक्षक आणि विद्यार्थी मराठी जोक\nमक्या आणि वडील मराठी विनोद\nजेव्हा तुमचे वडील तुमचा mobile वापरत असतात :)\nआंटी आणि मी झकास Marathi Joke\nबायको वर विनोदी शेर\nलॉक डाउन मध्ये मित्रांचा सारखा फोन - मराठी विनोद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.msdhulap.com/2021/05/Extension-till-May-20-for-application-for-seed-subsidy-on-MahaDBT-portal.html", "date_download": "2021-06-15T17:13:10Z", "digest": "sha1:4C2SKPW67K46MHLJCA6JP3Q62SEGCJZP", "length": 12245, "nlines": 115, "source_domain": "www.msdhulap.com", "title": "महाडीबीटी पोर्टलवर बियाणे अनुदानाच्या अर्जासाठी २० मे पर्यंत मुदतवाढ ", "raw_content": "\nसोशल मीडिया ग्रुप जॉईन करा\nHomeसरकारी योजनामहाडीबीटी पोर्टलवर बियाणे अनुदानाच्या अर्जासाठी २० मे पर्यंत मुदतवाढ\nमहाडीबीटी पोर्टलवर बियाणे अनुदानाच्या अर्जासाठी २० मे पर्यंत मुदतवाढ\n बियाणे अनुदानाच्या अर्जासाठी २० मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मागील लेखामध्ये आपण महाडीबीटी पोर्टलवर बियाणे, खते वाटपाच्या अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा पाहिले आहे.\nमहाडीबीटी पोर्टलवर बियाणे अनुदानाच्या अर्जासाठी २० मेपर्यंत मुदतवाढ:\nमहा-डीबीटी पोर्टलवर \"शेतकरीयोजना\" या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ \"एकाच अर्जाद्वारे\" देण्याच्या दृष्टिने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून शेतकऱ्यांनी शेती निगडीत विविध बाबींकरिता अर्ज करावयाचा आहे.\n१) राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टल वर \"शेतकरी योजना\" या शीर्षकाअंतर्गत “बियाणे\" या घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.\n२) या सुविधे अंतर्गत लाभार्थीनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान या योजनेतील सोया, भात, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी इत्यादी अनुदानावर बियाणे उपलब्ध होणार असून शेतकऱ्याने अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ मे २०२१ कळविण्यात आली होती. परंतु क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी व पदाधिकारी यांच्या मागणीनुसार बियाणे घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याने अर्ज करण्याच्या प्रक्रियेस दिनांक २०/०५/२०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.\n३) महा-डीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in/ हे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावरील \"शेतकरी योजना\" हा पर्याय निवडावा.\n४) शेतकरी स्वतःच्या मोबाईल, संगणक/ लॅपटॉप/ टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इ. माध्यमातून उक्त संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतील.\n५) “वैयक्तिक लाभार्थी\" म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल.\n६) ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व सदर नोंदणी क्रमांक महा - डीबीटी पोर्टलमध्ये नमूद करून त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल.\n७) अशा अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी महा - डीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल, त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही.\n८) सदर कामासाठी आपण आपल्या जवळच्या सामूहिक सेवा केंद्राची मदत घेऊ शकता तसेच यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास helpdeskdbtfarmer@gmail.com या ई - मेल वर किंवा ०२०-२५५११४७९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.\nहेही वाचा - महाडीबीटी पोर्टलवर बियाणे, खते वाटपाच्या अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज सुरू, असा करा ऑनलाईन अर्ज\nवरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.\nआमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा \nमहाडीबीटी महाडीबीटी बियाणे खते वाटपाच्या अनुदान सरकारी योजना\nफेसबुक पेजला लाईक करा\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक २०२१ निकाल ऑनलाईन पहा\nशरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) - घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची\nजातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.\nअतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी\nभ्रष्टाचारी किंवा अकार्यक्षम सरपंच, ग्रामसेवक, तलाठी तुम्हालाही घाबरतील फक्त हे काम करा\nजमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा जाणून घ्या सविस्तर माहिती\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 2021च्या नवीन यादीमध्ये आपले नाव ऑनलाईन तपासा\nआता गावातील तलाठ्याचे सर्व जमिनीचे फेरफार आणि जमिन मोजणीचे व्यवहार पहा ऑनलाईन\nमहात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना - शेतकरी कर्जमाफीचा नवीन शासन निर्णय आणि निधी आला\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक २०२१ निकाल ऑनलाईन पहा\nशरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) - घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची\nजातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.\nअतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/grandmothers-and-ex-servicemen-of-kamathi-city-should-take-advantage-of-property-tax-exemption-bhokare/02231117", "date_download": "2021-06-15T16:07:39Z", "digest": "sha1:AYPZFJMM6ZLZXKMPAADHT4FZI4VV2FKL", "length": 7464, "nlines": 58, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "कामठी शहरातील आजी माजी सैनिकांनी मालमत्ता करमाफी चा लाभ घ्यावा- भोकरे Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nकामठी शहरातील आजी माजी सैनिकांनी मालमत्ता करमाफी चा लाभ घ्यावा- भोकरे\nकामठी : ग्रामोण तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या आजी माजो सैनिकांनी देशासाठी प्राणाचो बाजी लावून जिवाचो पर्वा न करता निस्वार्थ पणे देशाची सेवा करीत देशाचे संरक्षण केले आहे त्यांनी केलेली देशाची सेवा विचारात घेता राज्यातील सर्व आजी माजो सैनिकांना भावनिक दिलासा देणे व त्यांचे मनोबल उंचावून\nत्यांना उचित सम्मान देण्याच्या उद्देशाने शासनाने नुकतेच घेतलेल्या निर्णयातून निर्गमित करण्यात आलेल्या सर्व आजी माजी सैनिकांना मालमत्ता करातून माफि देण्याचे आदेशीत केले आहे तेव्हा देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या कामठी शहर���तील आजी माजी सैनिकांनी कामठी नगर परोषद च्या हद्दीतील मालमता करमाफी करून घेत शासनाच्या निर्णयाचा लाभ घ्यावा असे आव्हान कामठी नगर परोषद चे कर्मचारो प्रदीप भोकरे यांनी केले आहे.\nमंगळवारी १३ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nमहामेट्रो स्टेशनला “झिरो माईल” फ्रीडम पार्क स्टेशन नाव देण्यास हेरिटेज समितीची मंजुरी\nबुटीबोरीत कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद\nआता प्रत्येक झोनमध्ये अभ्यासिका\nवसुंधरा रक्षणासाठी वृक्षपरंपरेचे जतन करा\nखरीप पिक कर्जवाटपाला बँकांनी गती द्यावी -पालकमंत्री डॉ. नितीन राऊत\nमंगळवारी १३ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nमहामेट्रो स्टेशनला “झिरो माईल” फ्रीडम पार्क स्टेशन नाव देण्यास हेरिटेज समितीची मंजुरी\nभंडारा: जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरकुल वितरण\nबुटीबोरीत कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद\nगोंदियाः फल फूल रहा है हवाला कारोबार का नेटवर्क, लाखों की नकदी के साथ युवक पकड़ाया\nJune 15, 2021, Comments Off on गोंदियाः फल फूल रहा है हवाला कारोबार का नेटवर्क, लाखों की नकदी के साथ युवक पकड़ाया\nहेल्थ विथ योगा: अंतराष्ट्रीय योग दिवस के उपलक्ष्य में निशुल्क योगा ट्रेनिंग 30 जून तक\nJune 15, 2021, Comments Off on हेल्थ विथ योगा: अंतराष्ट्रीय योग दिवस के उपलक्ष्य में निशुल्क योगा ट्रेनिंग 30 जून तक\nमंगळवारी १३ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nJune 15, 2021, Comments Off on मंगळवारी १३ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://www.firstmaharashtra.com/tag/shahrukh-khan/", "date_download": "2021-06-15T15:01:39Z", "digest": "sha1:DEK62RX2WQERFQLJODNLCYUX6EO6JWUJ", "length": 3129, "nlines": 76, "source_domain": "www.firstmaharashtra.com", "title": "Shahrukh Khan – First Maharashtra", "raw_content": "\nसब सही हो जायेगा…. – किंग खान शाहरुखने गायलेले लॉक डाऊन स्पेशल गाणे\n‘आर्टिकल 15’ स्क्रीनिंगसाठी अवतरले बॉलीवुड तारे\nआयुष्मान कुराणाच्या आर्टिकल १५ या सिनेमाच्या मुंबई येथील स्पेशल स्क्रीनिंग साठी बॉलिवूडचा किंग खान शाहरुख…\nडिजिटल मिडियातील पत्रकारांना संचारबंदी निर्बंधातून वगळावे – राजा माने\nजनसेवेसाठी एक माध्यम म्हणून मी राजकीय जीवनात – सुनील माने\nभाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर ‘नीलेश राणे’ यांना जवाबदारी\nमह��राष्ट्राच्या संत परंपरेवर आधारित सुंदर व सुबक अशा चित्ररथाचे काम अंतिम टप्प्यात\n” पिटर ” मैत्रीची भावनिक गोष्ट, 22 जानेवारीला प्रदर्शित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://swateebapat.blogspot.com/2017/05/blog-post_26.html", "date_download": "2021-06-15T16:35:21Z", "digest": "sha1:PCK6RENHCK6NJ3LPRY4PCS5YB4SSVLKZ", "length": 11105, "nlines": 121, "source_domain": "swateebapat.blogspot.com", "title": "मनी माझ्या: आरक्षणाचे रक्षण!", "raw_content": "\nमला येणाऱ्या अनुभवांशी निगडित माझ्या मनात येणारे विचार\n\"बाई माझ्या नातीचा फार्म भरून देणार का\nपरवा सकाळी आल्याआल्या मोलकरणीने प्रश्न केला.\n\"भरून देते. पण कसला फॉर्म आहे गं\n\"नात दहावीला बसलीय.आता आनलाईन का काय ते कालेज भरायचंय. पन जातीचा दाखला नाई. त्यो मिळवायला फार्म भरायचाय.\"\n\"आता तुझी नात शिकलीय ना मग तिने का नाही भरला फॉर्म मग तिने का नाही भरला फॉर्म \n\"आता काय सांगू बाई तिनंच भरला होता. ती गेली पन होती त्या हापिसात. पन त्यो मानूस म्हनला त्यो दाखला इथे नाय, नगरला मिळंल. म्या म्हनलं नातींनं फार्म चुकीचा भरला आसल म्हनून तुमाला सांगायला आले. आमाला तर त्यातलं कायबी कळत नाय. माज्या पोरीचा नवरा मेलाय. आमच्या घरात कोन बी शिकलेलं नाय. पर माजी नातं लै हुशार हाय, चांगली शिकली तर बरं हुईल. मॅडम द्या ना फार्म भरून \"\n\"पण दाखला नगरला का मिळणार ती तर इथे शिकते ना ती तर इथे शिकते ना \n\"माज्या मुलीला नगरला दिली होती. तिचा नवरा मेल्यावर मी तिला इकडे आनली. त्या हापिसातला मानुस म्हनला आता दाखला नगरलाच मिळनार\"\nमाझ्या \"डॉक्टरी सुवाच्य\" अक्षरांत मी फॉर्म भरण्यापेक्षा आनंदने भरलेला बरा म्हणून त्याला फॉर्म भरायला सांगितले. त्या फॉर्मबरोबर त्या मुलीची, तिच्या वडिलांची आणि आजोबांची अशी अनेक कागदपत्रे पण जोडायची होती. आनंदने तो फॉर्म भरला आणि मोलकरणीच्या मुलीला आणि नातीला बोलावून घेऊन त्यांची सर्व कागदपत्रे तपासून घेतली. फॉर्म कुठे जमा करायचा, काही अडचण आली तर काय करायचे त्याबाबत योग्य ते मार्गदर्शन करून नगरच्या कार्यालयात जायला सांगितले. काल मोलकरणीची मुलगी आणि नात नगरला जाऊन तिथल्या कार्यालयात तो फॉर्म जमा करून आल्यासुद्धा.\nआता नातीला जातीचा दाखला मिळणार या कल्पनेने आज सकाळी मोलकरीण भलतीच खुशीत होती. \"बाई सायबांनी आमाला सगळं नीट सांगितलं म्हणून काम झालं. नाहीतर काही खरं नव्हतं. सायबांचं लैच उपकार हायत\"\n\"अग��� उपकार कसले मानतेस. तुझी नात हुशार आहे. चांगली शिकली तर आम्हाला दोघांनाही आनंदच होईल. पण मला एक सांग, या मुलीच्या आईचा, वडिलांचा, आज्ज्याचा, पणज्याचा, कोणाचाच जातीचा दाखला कसा नाही जातीच्या दाखल्याशिवाय त्यांना आरक्षणाचे फायदे कसे मिळाले जातीच्या दाखल्याशिवाय त्यांना आरक्षणाचे फायदे कसे मिळाले \n\"त्यानला काय आन आमाला तरी कुटं काय आरक्षनाचे फायदे मिळाले मी पयल्यापासून कामाला जायचे. आमची वस्ती लै वाईट. माजी पोरगी सातवीत होती तवाच मोठी झाली म्हनून तिचं लगीन लावून दिलं. तिचा नवरा, त्याचा बाप, आज्जा कोनबी शिकलेलं नाय. मग ते आरक्षनाचा फायदा कसा आन कुटं घेणार मी पयल्यापासून कामाला जायचे. आमची वस्ती लै वाईट. माजी पोरगी सातवीत होती तवाच मोठी झाली म्हनून तिचं लगीन लावून दिलं. तिचा नवरा, त्याचा बाप, आज्जा कोनबी शिकलेलं नाय. मग ते आरक्षनाचा फायदा कसा आन कुटं घेणार माजी पोरं, माजा नवरा, माजा सासरा, त्याचा बाप, कोनबी शिकलेलं नाई. आमच्या जातीतले जे शिकले, त्यांना आरक्षनामुळं सरकारी नोकऱ्या मिळाल्या, डॉक्टर, इंजनेरबी हुता आलं. त्यांच्याकड आज गाड्या हायत, फ्लॅट हायत, मोप पैसा हाय. आता त्यांची पोरं मोठ्या शाळा-कालेजात जात्यात. पुन्हा आरक्षनाचा फायदाबी त्ये घेनारच. आमी अडानी हुतो आन आमची पोरंबी तशीच राह्यली. आमाला कुटल आरक्षन आन कसलं काय माजी पोरं, माजा नवरा, माजा सासरा, त्याचा बाप, कोनबी शिकलेलं नाई. आमच्या जातीतले जे शिकले, त्यांना आरक्षनामुळं सरकारी नोकऱ्या मिळाल्या, डॉक्टर, इंजनेरबी हुता आलं. त्यांच्याकड आज गाड्या हायत, फ्लॅट हायत, मोप पैसा हाय. आता त्यांची पोरं मोठ्या शाळा-कालेजात जात्यात. पुन्हा आरक्षनाचा फायदाबी त्ये घेनारच. आमी अडानी हुतो आन आमची पोरंबी तशीच राह्यली. आमाला कुटल आरक्षन आन कसलं काय म्हनून तर म्हन्ते बाई, तुमचे आन सायबांचे लै उपकार आहेत. तुमच्यामुळं माजी नात कालेज शिकल आन कायतरी नोकरीबी मिळवल.\"\nतिच्या बोलण्याने मी विचारात पडले. सहज बोलता-बोलता, एक विदारक सत्य आणि गंभीर सामाजिक प्रश्न ती माझ्यासमोर मांडून गेली होती. दलितांसाठी आरक्षणाचा हक्क कायद्याने दिलेला आहे आणि ते योग्यच आहे. परंतु, गेली सत्तर वर्षे आरक्षणाचा फायदा न मिळालेल्या, त्यांच्यामधीलच खऱ्या-खुऱ्या उपेक्षितांच्या उन्नतीचं काय आधीची पिढी शिकली नाही म्हणून प��ढची पिढी सुशिक्षित नाही, जवळ पैसे नाहीत, आणि झोपडपट्टीतल्या कष्टाच्या जीवनातून सुटकाही नाही.\nआरक्षणाच्या समर्थनात आणि विरोधातही आज नुसताच आरडा-ओरडा ऐकू येतो. पण, प्रत्यक्ष तळागाळात असलेले हे लोक कधी वर येणार त्यांच्या हक्काचं रक्षण व्हायला नको कां \nवाचून अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद\nअगदी खरी परिस्थिती आहे, खूप लोकांपर्यंत सवलती पोहचतच नाहीत\nमाझे या आधीचे लेख वाचा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://vichakshan.com/home/bookDetails/96", "date_download": "2021-06-15T15:50:39Z", "digest": "sha1:E2QXOOLSAUFBWJDSFMKFKLW443J2X4IG", "length": 2247, "nlines": 53, "source_domain": "vichakshan.com", "title": "Book Details", "raw_content": "\nBy डॉ.श्री. ललित अधाने\n'नाट्यानुबंध' हा डॉ. ललित अधाने यांचा ग्रंथ नाट्य वाड: मयाच्या संमृद्ध परंपरेची ओळख करून देणारा आहे. नाटक हा दृश्य-श्राव्य प्रकार असला तरी वाड: मयीन दृष्टीकोनातून त्यांनी घेतलेला मागोवा नावीन्यपूर्ण आहे. वाड: मयेतिहास प्रवृत्ती- प्रवाह अथवा कालखंडनिहाय लिहिला जातो. परंतु डॉ. ललित अधाने यांनी नाट्यात्म साहित्याची दखल पौरोनिक, ऐतिहासिक, सामाजिक रूपांतरित, अनुवादित, प्रायोगिक आणि चरित्रात्मक नाटकांच्या अनुषंगाने घेतलेला आहे. या ग्रंथाचे निश्चित वाचक स्वागत करतील. नाट्यानुबंध\nPublished by डॉ.श्री. ललित अधाने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://activenews.in/2021/05/%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A6-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97/", "date_download": "2021-06-15T15:12:23Z", "digest": "sha1:UIZFNDMD5WCYA7LKH5SL4LHBLIP35YLY", "length": 45065, "nlines": 512, "source_domain": "activenews.in", "title": "खंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली – ACTIVE NEWS", "raw_content": "\nहौस ऑफ बांबू : मराठीचे प्राचीन अवशेष \nअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतीने कोवीड मधील रुग्णाच्या नातेवाईकांस 28 दिवस अन्नदान सेवा\nजांब रोडच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nPune Corona: सलग चौथ्या दिवशी रुग्णसंख्या एक हजाराच्या आत\nखंडाळा शिंदे उम���द अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nHome/Uncategorized/खंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nकृषिकन्या महिला स्वयं साहयता महिला बचत गट या महिल्यानी केली प्रकिया\nआज दि 21मे 2021 ला उमेद या अंतर्गत सोयाबीन बियाणे याची उगम प्रकिया करण्यात आली आपल्या घरचे बियाणे हे किती प्रमाणात उगवू शकते या बदल गावातील सर्व नागरिकांना माहिती दिली व ही प्रकिया कशी करायचे हे प्रात्यक्षिक दाखविले कृषी केंद्र वरील बियाणे न घेता आपल्या कडे सोयाबीन न वापरावे या बद्दल माहिती दिली ही माहिती उमेद समूहातील महिला लता शिवाजी खिल्लारे (कृषी सखी) यानि प्रकिया करून दाखविली सुरुवातीला घरातील एक खराब पोते घेऊन ते पाण्यात ओले करावे व आपल्याकडी सोयाबीन चे दाणे हे मोजून त्या पोत्यावर टाकावे व ते पोते2 दिवस तसेच ठेऊन तिसऱ्या दिवशी पाहून ग्यावे मग त्यातील किती दाणे निघून आले ते पहावे जर त्यातील 75% टाक्याच्या वर जर निघाले तर ते सोयाबीन बियाणे वापरावे असे त्यांनी सांगितले व असावं प्रयोग सर्वांनी आपल्या घरी करून पहावे असे खिल्लारे यांनी सांगितले होते या वेळी कृषि कन्या महिला बचत गट यातील काही महिला उपस्तीत होत्या संगीता रा शिंदे (CRP) रंजना स शिंदे सीमा गणेश शिंदे व गावातील बऱ्याच महिलाही उपस्तीत होत्या\neditor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - \"सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ\" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...\nहौस ऑफ बांबू : मराठीचे प्राचीन अवशेष \nअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतीने कोवीड मधील रुग्णाच्या नातेवाईकांस 28 दिवस अन्नदान सेवा\nजांब रोडच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nPune Corona: सलग चौथ्या दिवशी रुग्णसंख्या एक हजाराच्या आत\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nहौस ऑफ बांबू : मराठीचे प्राचीन अवशेष \nअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतीने कोवीड मधील रुग्णाच्या नातेवाईकांस 28 दिवस अन्नदान सेवा\nजांब रोडच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nPune Corona: सलग चौथ्या दिवशी रुग्णसंख्या एक हजाराच्या आत\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nदत्तापूरचे उपसरपंच पत्नीसह अपघातात जागीच ठार\nPune Corona: सलग चौथ्या दिवशी रुग्णसंख्या एक हजाराच्या आत\nदत्तापूरचे उपसरपंच पत्नीसह अपघातात जागीच ठार\nमहिलेची तीन वर्षीय चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\nऑनलाइन वेबिनार चे आयोजन मनीवाइज सेंटर चा उपक्रम\nनागपूर – औरंगाबाद महामार्गावर अपघातात टिप्पर चालक जागीच ठार\nनागपूर – औरंगाबाद महामार्गावर अपघातात टिप्पर चालक जागीच ठार\nHome/Uncategorized/खंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nकृषिकन्या महिला स्वयं साहयता महिला बचत गट या महिल्यानी केली प्रकिया\nआज दि 21मे 2021 ला उमेद या अंतर्गत सोयाबीन बियाणे याची उगम प्रकिया करण्यात आली आपल्या घरचे बियाणे हे किती प्रमाणात उगवू शकते या बदल गावातील सर्व नागरिकांना माहिती दिली व ही प्रकिया कशी करायचे हे प्रात्यक्षिक दाखविले कृषी केंद्र वरील बियाणे न घेता आपल्या कडे सोयाबीन न वापरावे या बद्दल माहिती दिली ही माहिती उमेद समूहातील महिला लता शिवाजी खिल्लारे (कृषी सखी) यानि प्रकिया करून दाखविली सुरुवातीला घरातील एक खराब पोते घेऊन ते पाण्यात ओले करावे व आपल्याकडी सोयाबीन चे दाणे हे मोजून त्या पोत्यावर टाकावे व ते पोते2 दिवस तसेच ठेऊन तिसऱ्या दिवशी पाहून ग्यावे मग त्यातील किती दाणे निघून आले ते पहावे जर त्यातील 75% टाक्याच्या वर जर निघाले तर ते सोयाबीन बियाणे वापरावे असे त्यांनी सांगितले व असावं प्रयोग सर्वांनी आपल्या घरी करून पहावे असे खिल्लारे यांनी सांगितले होते या वेळी कृषि कन्या महिला बचत गट यातील काही महिला उपस्तीत होत्या संगीता रा शिंदे (CRP) रंजना स शिंदे सीमा गणेश शिंदे व गावातील बऱ्याच महिलाही उपस्तीत होत्या\neditor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - \"सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ\" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...\nतर….. खा शरदचंद्र पवार भुमिहीन लोकांच्या न्याय हकका साठी सरकारला पत्र का लिहत नाही\nमनसेचा स्तुत्य उपक्रम; पोलीस बांधवाना जेवणाचे डब्बे सलग दुसऱ्या दिवशीही वितरीत\nऑनलाईन वेबिनार मध्ये नाबार्ड व वित्तीय साक्षरता या विषयी मार्गदर्शन\nशिरपूर ग्रामपंचायत द्वारे केला जातोय अशुद्ध पाणी पुरवठा\nगाळण बु येथे कोरोना लसीकरण केंद्र\nगटई कामगारांना पाच हजार मानधन देण्याची चर्मकार विकास संघाची मागणी….\nअकोला जिल्हा परिषदेचा आदर्श यवतमाळ जिल्हा परिषदेने घ्यावा\nपर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपण व संवर्धन महत्त्वाचे : नंदकिशोर वनस्कर\nऔरंगाबाद येथील समाजसेवक सुमित पंडित व कुटुंबातील सदस्यांनी कोरोना वर केली मात.\nपत्रकार लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे, त्यांच्यावर संचारबंदी लावु नका\nतर….. खा शरदचंद्र पवार भुमिहीन लोकांच्या न्याय हकका साठी सरकारला पत्र का लिहत नाही\nमनसेचा स्तुत्य उपक्रम; पोलीस बांधवाना जेवणाचे डब्बे सलग दुसऱ्या दिवशीही वितरीत\nऑनलाईन वेबिनार मध्ये नाबार्ड व वित्तीय साक्षरता या विषयी मार्गदर्शन\nशिरपूर ग्रामपंचायत द्वारे केला जातोय अशुद्ध पाणी पुरवठा\nगाळण बु येथे कोरोना लसीकरण केंद्र\nगटई कामगारांना पाच हजार ���ानधन देण्याची चर्मकार विकास संघाची मागणी….\nअकोला जिल्हा परिषदेचा आदर्श यवतमाळ जिल्हा परिषदेने घ्यावा\nपर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपण व संवर्धन महत्त्वाचे : नंदकिशोर वनस्कर\nऔरंगाबाद येथील समाजसेवक सुमित पंडित व कुटुंबातील सदस्यांनी कोरोना वर केली मात.\nपत्रकार लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे, त्यांच्यावर संचारबंदी लावु नका\nदत्तापूरचे उपसरपंच पत्नीसह अपघातात जागीच ठार\nPune Corona: सलग चौथ्या दिवशी रुग्णसंख्या एक हजाराच्या आत\nअत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरु राहणार\nशक्य त्या सर्वांना लस द्या -दिल्ली हायकोर्ट\nओमेगा-३, मल्टीव्हिटॅमिन्सच्या सेवनामुळे कोरोनाचा धोका कमी\nआयपीएलच्या नादात ४० हजार गमावले\nआयपीएलच्या नादात ४० हजार गमावले\nHome/Uncategorized/खंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nकृषिकन्या महिला स्वयं साहयता महिला बचत गट या महिल्यानी केली प्रकिया\nआज दि 21मे 2021 ला उमेद या अंतर्गत सोयाबीन बियाणे याची उगम प्रकिया करण्यात आली आपल्या घरचे बियाणे हे किती प्रमाणात उगवू शकते या बदल गावातील सर्व नागरिकांना माहिती दिली व ही प्रकिया कशी करायचे हे प्रात्यक्षिक दाखविले कृषी केंद्र वरील बियाणे न घेता आपल्या कडे सोयाबीन न वापरावे या बद्दल माहिती दिली ही माहिती उमेद समूहातील महिला लता शिवाजी खिल्लारे (कृषी सखी) यानि प्रकिया करून दाखविली सुरुवातीला घरातील एक खराब पोते घेऊन ते पाण्यात ओले करावे व आपल्याकडी सोयाबीन चे दाणे हे मोजून त्या पोत्यावर टाकावे व ते पोते2 दिवस तसेच ठेऊन तिसऱ्या दिवशी पाहून ग्यावे मग त्यातील किती दाणे निघून आले ते पहावे जर त्यातील 75% टाक्याच्या वर जर निघाले तर ते सोयाबीन बियाणे वापरावे असे त्यांनी सांगितले व असावं प्रयोग सर्वांनी आपल्या घरी करून पहावे असे खिल्लारे यांनी सांगितले होते या वेळी कृषि कन्या महिला बचत गट यातील काही महिला उपस्तीत होत्या संगीता रा शिंदे (CRP) रंजना स शिंदे सीमा गणेश शिंदे व गावातील बऱ्याच महिलाही उपस्तीत होत्या\neditor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - \"सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ\" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...\nआयपीएलच्या सट्ट्यातील मुख्य सुत्रधाराला अटक\nवाशिम प्रभारी जि.प. अध्यक्षाच्या गावातील आरोग्य सुविधा वाऱ्यावर \nतरुणीचे अपहरण करून अत्याचार\nरेमडेसिवीर काळाबाजारप्रकरणी चौघांना अटक\nशिरपूर – वाघी रोड वरील खेळाच्या मैदानाचे तार कंपाऊंड ठरणार औट घटकेचे\nशिरपूर – गौळखेडा रस्त्यात मुरुमा ऐवजी मातीचा सर्रास वापर \nशिरपूर – गौळखेडा रस्त्याच्या कामाला माहिती फलक न लावताच सुरुवात\nगाव तिथे शाखा घर तिथे कार्यकर्ता\nशेतकरी संघर्ष संघटनेचे रक्तदान शिबिर संपन्न\nजिल्ह्यात ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत नवीन नियमावली लागू\nआयपीएलच्या सट्ट्यातील मुख्य सुत्रधाराला अटक\nवाशिम प्रभारी जि.प. अध्यक्षाच्या गावातील आरोग्य सुविधा वाऱ्यावर \nतरुणीचे अपहरण करून अत्याचार\nरेमडेसिवीर काळाबाजारप्रकरणी चौघांना अटक\nशिरपूर – वाघी रोड वरील खेळाच्या मैदानाचे तार कंपाऊंड ठरणार औट घटकेचे\nशिरपूर – गौळखेडा रस्त्यात मुरुमा ऐवजी मातीचा सर्रास वापर \nशिरपूर – गौळखेडा रस्त्याच्या कामाला माहिती फलक न लावताच सुरुवात\nगाव तिथे शाखा घर तिथे कार्यकर्ता\nशेतकरी संघर्ष संघटनेचे रक्तदान शिबिर संपन्न\nजिल्ह्यात ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत नवीन नियमावली लागू\nदत्तापूरचे उपसरपंच पत्नीसह अपघातात जागीच ठार\nPune Corona: सलग चौथ्या दिवशी रुग्णसंख्या एक हजाराच्या आत\nआधार वड गेला पहाडी राजा\nबीडच्या जिल्हाभुमी अभिलेख कार्यालयाचे पाच वर्षापासुन लेखा परिक्षण नाही ; माहीती आधिकारातुन उघड.\nमानवी हक्क सुरक्षा दल संघटनेची कारंजा येथे बैठक संपन्न\nअंघोळीच्या पाण्यावरून वाद; जावयाकडून सासूचा खून\nअंघोळीच्या पाण्यावरून वाद; जावयाकडून सासूचा खून\nHome/Uncategorized/खंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nकृषिकन्या महिला स्वयं साहयता महिला बचत गट या महिल्यानी केली प्रकिया\nआज दि 21मे 2021 ला उमेद या अंतर्गत सोयाबीन बियाणे याची उगम प्रकिया करण्यात आली आपल्या घरचे बियाणे हे किती प्रमाणात उगवू शकते या बदल गावातील सर्व नागरिकांना माहिती दिली व ही प्रकिया कशी करायचे हे प्रात्यक्षिक दाखविले कृषी केंद्र वरील बियाणे न घेता आपल्या कडे सोयाबीन न वापरावे या बद्दल माहिती दिली ही माहिती उमेद समूहातील महिला लता शिवाजी खिल्लारे (कृषी सखी) यानि प्रकिया करून दाखविली सुरुवातीला घरातील एक खराब पोते घेऊन ते पाण्यात ओले करावे व आपल्याकडी सोयाबीन चे दाणे हे मोजून त्या पोत्यावर टाकावे व ते पोते2 दिवस तसेच ठेऊन तिसऱ्या दिवशी पाहून ग्यावे मग त्यातील किती दाणे निघून आले ते पहावे जर त्यातील 75% टाक्याच्या वर जर निघाले तर ते सोयाबीन बियाणे वापरावे असे त्यांनी सांगितले व असावं प्रयोग सर्वांनी आपल्या घरी करून पहावे असे खिल्लारे यांनी सांगितले होते या वेळी कृषि कन्या महिला बचत गट यातील काही महिला उपस्तीत होत्या संगीता रा शिंदे (CRP) रंजना स शिंदे सीमा गणेश शिंदे व गावातील बऱ्याच महिलाही उपस्तीत होत्या\neditor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - \"सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ\" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...\nदुय्यम निबंधक लाटेसह दोघांवर गुन्हा\nलग्नपत्रिका वाटून परतणाऱ्या नवरदेवाचा अपघाती मृत्यू\nतुळजापूर बायपासजवळ तिहेरी अपघात; तिघे जखमी\nसौताडा धबधब्यात तरूणीची आत्महत्या\nसमाजमाध्यमावर अपप्रचार भोवला : सारडा विरुध्द गुन्हा\nपरमबीर सिंह यांच्या याचिकेवर सोमवारी फैसला\nवाझेंची नियुक्ती करू नका असे भेटून सांगितले होते\nकोरोनाबाधितांच्या संपर्कातील प्रत्येकाची चाचणी आवश्यक\nनांदेड-पनवेल विशेष गाडीच्या १४ फेऱ्या रद्द\nराज्यातील नव्या कोरोना रुग्णांचा आकडा चाळीस हजारांपार\nदुय्यम निबंधक लाटेसह दोघांवर गुन्हा\nलग्नपत्रिका वाटून परतणाऱ्या नवरदेवाचा अपघाती मृत्यू\nतुळजापूर बायपासजवळ तिहेरी अपघात; तिघे जखमी\nसौताडा धबधब्यात तरूणीची आत्महत्या\nसमाजमाध्यमावर अपप्रचार भोवला : सारडा विरुध्द गुन्हा\nपरमबीर सिंह यांच्या याचिकेवर सोमवारी फैसला\nवाझेंची नियुक्ती करू नका असे भेटून सांगितले होते\nकोरोनाबाधितांच्या संपर्कातील प्रत्येकाची चाचणी आवश्यक\nनांदेड-पनवेल विशेष गाडीच्या १४ फेऱ्या रद्द\nराज्यातील नव्या कोरोना रुग्णांचा आकडा चाळीस हजारांपार\nदत्तापूरचे उपसरपंच पत्नीसह अपघातात जागीच ठार\nPune Corona: सलग चौथ्या दिवशी रुग्णसंख्या एक हजाराच्या आत\nजिल्ह्यात रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कडक संचारबंदी\nअंनिसने तथाकथित ढोंगी देवबाबाचा केला भांडाफोड\nयावर्षी चारही महिने वरुण राजा बरसणार\nयावर्षी चारही महिने वरुण राजा बरसणार\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nकोरोणा बाधितांची संख्या वाढल्याने शिरपूर पुढील ४ दिवस लॉकडाऊन – सुनीता अंभोरे\nनागपूर – औरंगाबाद महामार्गावर अपघातात टिप्पर चालक जागीच ठार\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nहौस ऑफ बांबू : मराठीचे प्राचीन अवशेष \nअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतीने कोवीड मधील रुग्णाच्या नातेवाईकांस 28 दिवस अन्नदान सेवा\nजांब रोडच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतीने कोवीड मधील रुग्णाच्या नातेवाईकांस 28 दिवस अन्नदान सेवा\nजांब रोडच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nकोरोणा बाधितांची संख्या वाढल्याने शिरपूर पुढील ४ दिवस लॉकडाऊन – सुनीता अंभोरे\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nकोरोणा बाधितांची संख्या वाढल्याने शिरपूर पुढील ४ दिवस लॉकडाऊन – सुनीता अंभोरे\nनागपूर – औरंगाबाद महामार्गावर अपघातात टिप्पर चालक जागीच ठार\nमराठा सेवा संघ ��� संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nउंडळी सुट्टीत दहावी-बारावीची परीक्षा आरोग्यविषयक माहिती सील अभिप्राय\n\"एकनाथ खडसे आई मला व्हिलन शिवलं, योग्य हो बोलेन; কৃষকদের জন্য দিন সাহায্য করুন\" – फडणवीस\n\"हो सके तो लौट के आना\" म्हणत सुधीर मुनगंटीवारांनी खडसेंच्या राजीनाम्यावर व्यक्त केलं मत\nकांद्याचे भाव वाढल्याने डोळ्यांत पाणी आले असताना राज्याच्या कृषी मंत्र्याने दिली अजब प्रतिक्रिया\nनाथाभाऊंनी दिल्या घरी सुखी राहावे, रावसाहेब दानवेंचा सल्ला\nह्रदयद्रावक घटना: 15 ते 20 कुत्र्यांनी नऊ वर्षांच्या मुलाचे तोडले लचके, मूलाचा मृत्यू\nactive news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://jayvidarbha.com/wardha-genetic-life-science-injections-on-black-fungus-delivery-starts-from-monday/", "date_download": "2021-06-15T16:57:12Z", "digest": "sha1:ZOFWEI6DBFMWMA2HI2TIIM5RJ7FEN2DY", "length": 9565, "nlines": 125, "source_domain": "jayvidarbha.com", "title": "Wardha : वर्ध्यातील जेनेटिक लाईफ सायन्सच्या ब्लॅक फंगसवरील इंजेक्शनचे सोमवारपासून वितरण - जयविदर्भ न्यूज", "raw_content": "\nजयविदर्भ न्यूज - बातमी आमची निर्णय तुमचा\nWardha : वर्ध्यातील जेनेटिक लाईफ सायन्सच्या ब्लॅक फंगसवरील इंजेक्शनचे सोमवारपासून वितरण\nWardha : वर्ध्यातील जेनेटिक लाईफ सायन्सच्या ब्लॅक फंगसवरील इंजेक्शनचे सोमवारपासून वितरण\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या प्रयत्नाने केवळ 1200 रुपयांमध्ये हे इंजेक्शन रुग्णांना मिळणार आहे. सध्या त्याची बाजारातील किंमत ही 7000 रुपये आहे.\nवर्धा : देशात कोरोनानंतर ब्लॅक फंगसचा धोका वाढलाय. ब्लॅक फंगसच्या रुग्णसंख्येमध्ये भर पडत असताना त्याच्यावर मिळणाऱ्या इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण होतोय. अशा वेळी वर्ध्याच्या जेनेटिक लाईफ सायन्सने ब्लॅक फंगसवरील उपयोगी Amphotericin B Emulsion या इंजेक्शनचे उत्पादन सुरु केलं असून सोमवारपासून त्याचं वितरण करणार असल्याचं स्पष्ट केलंय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नानंतर या कंपनीला या उत्पादनाची परवानगी मिळाली होती.\nसध्या देशात ब्लॅक फंगसवरील इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात आहे. Amphotericin B Emulsion या ���ंजेक्शनचे उत्पादन आतापर्यंत देशात एकाच कंपनीकडून केलं जायचं. त्यामुळे बाजारात या इंजेक्शनची किंमत ही 7000 रुपये इतकी आहे. पण आता वर्ध्यात याचं उत्पादन सुरु झालं असून हे महागडं इंजेक्शन केवळ 1200 रुपयांना उपलब्ध होणार आहे.\nकोविड काळात म्युकरमायकोसिस म्हणजे ब्लॅक फंगस या आजाराचेही रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. या जीवघेण्या आजारावर प्रभावी म्हणून अम्फोटेरिसिन बी या इंजेक्शनचा वापर केला जातो. 7 हजार रुपये किंमत असलेलं हे इंजेक्शन काळाबाजार करुन महागड्या दरानं विकलं जात असल्याचं बोललं जातं. या इंजेक्शनची गरज बघता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने जेनेटिक लाईफ सायन्सेसने हे एम्फोटेरिसीन बी इंजेक्शन बनविण्यासाठी पाऊल उचलले. यामुळे वैद्यकीय क्षेत्रासोबतच सामान्य नागरिकांनाही याचा दिलासा मिळणार आहे.\nरेमडेसिवीरचे उत्पादनही केलं जातं\nकोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुडवडा जाणवत होता. रेमडेसिवीर इंजेक्शनची ही टंचाई भरून काढण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने वर्ध्यातील ‘जेनेटेक लाईफ सायन्सेस’ला रेमडेसिवीर इंजेक्शन तयार करण्याची परवानगी मिळाली होती. त्यामुळे या कंपनीकडून रेमडेसिवीरचे उत्पादनही केलं जात आहे.\nnitin gadkariwardhaइंजेक्शनचे सोमवारपासून वितरणब्लॅक फंगसवर्ध्यातील जेनेटिक लाईफ\n‘…तर जयंत पाटलांसह राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या अडचणी वाढणार’, आंदोलकांचं अल्टिमेटम\nआनंद वार्ता..कमी पॉझिटिव्हिटीत जळगाव जिल्हा राज्यात दुसरा\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं, आजोबा-काकीला हत्येप्रकरणी अटक\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन् घेतला 103 कोटींचा फ्लॅट\nदोनशे फुट उंच पुलावर अडकलेल्या मुलाचे वाचवले प्राण\n चॉकलेट घशात अडकल्यानं चिमुकलीचा मृत्यू, भिवंडीतील हृदयद्रावक घटना\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं,…\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन्…\nहोमबातम्या WTC Final: भारताविरुद्ध खेळणार ही ‘टीम…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://kolhapur.gov.in/notice/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-15T16:19:32Z", "digest": "sha1:XPQSI7NTMOFDFLANVOGVHFIQUIUQCTSR", "length": 4363, "nlines": 103, "source_domain": "kolhapur.gov.in", "title": "कुरुंदवाड मधील एका प्रभागाची पोट निवडणूक | कोल्हापूर | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nएसटीडी आणि पिन कोड\nमाहितीचा अधिकार 2005 अर्ज\nमाहितीचा अधिकार पहिले अपील\nमाहितीचा अधिकार जिल्हाधिकारी कार्यालय\nमाहितीचा अधिकार तहसिल कार्यालय\nमाहितीचा अधिकार उपविभागीय अधिकारी\nकोल्हापूर जिल्हा पर्यटन आराखडा\nकुरुंदवाड मधील एका प्रभागाची पोट निवडणूक\nकुरुंदवाड मधील एका प्रभागाची पोट निवडणूक\nकुरुंदवाड मधील एका प्रभागाची पोट निवडणूक\nकुरुंदवाड मधील एका प्रभागाची पोट निवडणूक\nकुरुंदवाड प्रभाग 2ब ची प्रारुप मतदार यादी\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कोल्हापूर जिल्हा प्रशासन , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 11, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7", "date_download": "2021-06-15T17:05:33Z", "digest": "sha1:MOMIOV6NLCNHXQTXCXFDCTZHMAVAFDRN", "length": 4631, "nlines": 126, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अपक्ष - विकिपीडिया", "raw_content": "\nअपक्ष उमेदवार निवडणुक लढविताना कोणत्याही पक्षाशी बांधिलकी नसणारा उमेदवार होय.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ डिसेंबर २०१७ रोजी १०:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://vichakshan.com/home/bookDetails/97", "date_download": "2021-06-15T15:55:05Z", "digest": "sha1:UUFF6Z4NJ2FYGEHPWHLC4BK6JNROI3AA", "length": 3332, "nlines": 53, "source_domain": "vichakshan.com", "title": "Book Details", "raw_content": "\nBy डॉ. सौ. स्नेहल संतोष चाटुफळे\n“Riveting . . . [मूल्यांचे मोती ] ‘मुल्यां���े मोती’ हा ललितलेखसंग्रह आहे. मूल्यांना मोत्यासारखं जपणारं मन आपण घडवावं या हेतूने हे लेख लिहिले आहेत. काळ कितीही बदलला तरी मानवी मूल्यं शाश्वत असतात. एकमेकांबद्दल सहानुभूती, प्रेम, आदर, जिव्हाळा, सहृदयता या भावना कोणत्याही काळात आवश्यकच आहेत.\nव्यक्तिमत्वाची ‘उंची’ गाठण्यासाठी उत्तूंगता काय असते हे हिमालयाच्या शिखरांकडून, प्रसिध्दी च्या शिखरावर स्वकर्तृत्वाने चढलेल्या लोकांकडून शिकावे लागते. त्यासाठी वयाने, ज्ञानाने, मानाने ज्येष्ठ असलेल्या व्यक्तिमत्वांबद्दल ‘आदर’ बाळगणे हे महत्वाचे मूल्य आहे. आपली सुसंस्कारित वाणी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग आहे. म्हणून परिश्रमपूर्वक जिभेला चांगले वळण लावले पाहिजे. तसेच जीवनात यशस्वी होण्यासाठी वेळेचा क्षणन् क्षण महत्त्वाचा असतो हे तत्व बालवयापासूनच रुजवावे लागते. या लेखांमधून जीवन प्रवाही ठेवणे गरजेचे आहे, त्यासाठी जीवनाला ध्येय असले पाहिजे असे सुचवले आहे. मूल्यांचे मोती\nPublished by डॉ. सौ. स्नेहल संतोष चाटुफळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.firstmaharashtra.com/tag/ban-china/", "date_download": "2021-06-15T16:39:31Z", "digest": "sha1:4VYR7CP7EHHV5SKOWQKAQEXUECZYCZES", "length": 2874, "nlines": 72, "source_domain": "www.firstmaharashtra.com", "title": "Ban China – First Maharashtra", "raw_content": "\nचिनी उत्पादनांची विक्री टाळा, सुनील माने यांचे व्यापारी महासंघास निवेदन\nपुणे : एकीकडे चीन सीमारेषेवरील आपल्या कुरापती थांबविण्यास तयार नाही हे दिसत असताना, देशाचे पंतप्रधान नरेंद्र…\nडिजिटल मिडियातील पत्रकारांना संचारबंदी निर्बंधातून वगळावे – राजा माने\nजनसेवेसाठी एक माध्यम म्हणून मी राजकीय जीवनात – सुनील माने\nभाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर ‘नीलेश राणे’ यांना जवाबदारी\nमहाराष्ट्राच्या संत परंपरेवर आधारित सुंदर व सुबक अशा चित्ररथाचे काम अंतिम टप्प्यात\n” पिटर ” मैत्रीची भावनिक गोष्ट, 22 जानेवारीला प्रदर्शित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://jayvidarbha.com/coronavirus-a-couple-in-ratlam-tied-the-knot-wearing-ppe-kits-as-the-groom-is-covid19-positive/", "date_download": "2021-06-15T16:56:09Z", "digest": "sha1:3F5A7DSCZOZ463KRNBVN66MRYBFE2FZY", "length": 9430, "nlines": 128, "source_domain": "jayvidarbha.com", "title": "Video : लग्नाच्या एक दिवसआधीच नवरा Covid Positive आल्याने PPE कीट घालून घेतले साप्तपदी - जयविदर्भ न्यूज", "raw_content": "\nजयविदर्भ न्यूज - बातमी आमची निर्णय तुमचा\nVideo : लग्नाच्या एक दिवसआधीच नवरा Covid Positive आल��याने PPE कीट घालून घेतले साप्तपदी\nVideo : लग्नाच्या एक दिवसआधीच नवरा Covid Positive आल्याने PPE कीट घालून घेतले साप्तपदी\nया लग्नाला परवानगी का देण्यात आली त्यासंदर्भातील खुलासा तहसीलदारांनी केलाय\nकरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये भारतात दिवसाला तीन लाखांच्या वर रुग्ण आढळून येत आहेत. अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटकसारख्या राज्यांनी लॉकडाउन आणि कठोर निर्बंधांच्या मदतीने करोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केलेत. याच कठोर निर्बंधांमध्ये लग्नांचाही समावेश असून महाराष्ट्रात तर करोनाची परिस्थिती लक्षात घेता २५ पाहुण्यांच्या उपस्थितीत २ तासांमध्ये लग्न समारंभ उरकून घेण्यासंदर्भातील निर्देश देण्यात आलेत. एकीकडे वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे नियम असतानाच दुसरीकडे मध्य प्रदेशमध्ये अगदीच आगळावेगळा विवाह पार पडलाय. येथे लग्नाच्या आधीच नवरा मुलगा कोव्हिड पॉझिटिव्ह आल्याने चक्क पीपीई (पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट) कीट घालून वधू-वराने सात फेरे घेत लग्न केलं आहे.\nएएनआय या वृत्तसंस्थेने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये वधू आणि वर यज्ञाभोवती पीपीई कीट घालून सप्तपदी घेताना दिसत आहेत. लग्न लावून देणारे तीन इसमही पीपीई कीटमध्ये दिसून येत आहेत. या दोघांनाही पीपीई कीटवरच हारही घातल्याचे दिसत आहे. रतलाममध्ये हा आगळावेगळा विवाहसोहळा पार पडलाय.\n“नवरा मुलगा कोव्हिड पॉझिटिव्ह आहे. आम्ही येथे हे लग्न थांबवण्यासाठी आलो होतो. मात्र लग्न करणाऱ्यांनी केलेली विनंती आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियमांचे पालन करुन लग्न करण्यासाठी दिलेली परवानगी यामुळे आम्ही कारवाई कील नाही. करोनाचा प्रादुर्भाव इतरांना होऊ नये म्हणून या जोडप्याला पीपीई कीट घालण्यास सांगण्यात आलं,” अशी माहिती रतलामचे तहसीलदार नविन गर्ग यांनी दिली.\nया लग्नाचा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला असून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. लग्नसाठी काही दिवस थांबता आलं नसतं का असा प्रश्नही काहींनी विचारलाय.\nElection Commission: निवडणूक आयोगाकडून मतमोजणी दिवशी आणि त्यानंतर सर्व मिरवणुकांवर बंदी\nIPL 2021 मधून मोठी बातमी वॉर्नर-स्मिथसह 30 ऑस्ट्रेलियन दिग्गज परतणार मायदेशी- रिपोर्ट\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं, आजोबा-काकीला हत्येप्रकरणी अटक\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन् घेतला 103 कोटींचा फ्लॅट\nदोनशे फुट उंच पुलावर अडकलेल्या मुलाचे वाचवले प्राण\n चॉकलेट घशात अडकल्यानं चिमुकलीचा मृत्यू, भिवंडीतील हृदयद्रावक घटना\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं,…\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन्…\nहोमबातम्या WTC Final: भारताविरुद्ध खेळणार ही ‘टीम…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://jayvidarbha.com/malad-west-residential-structures-collapsed-11-people-died-7-injured/", "date_download": "2021-06-15T15:25:28Z", "digest": "sha1:A4M422RSESB33NNQIB5225NIR7IT6QQW", "length": 9579, "nlines": 130, "source_domain": "jayvidarbha.com", "title": "मालवणी इमारत दुर्घटना: मृतांमध्ये 6 लहान मुलांचा समावेश, मृतांचा आकडा 11 वर - जयविदर्भ न्यूज", "raw_content": "\nजयविदर्भ न्यूज - बातमी आमची निर्णय तुमचा\nमालवणी इमारत दुर्घटना: मृतांमध्ये 6 लहान मुलांचा समावेश, मृतांचा आकडा 11 वर\nमालवणी इमारत दुर्घटना: मृतांमध्ये 6 लहान मुलांचा समावेश, मृतांचा आकडा 11 वर\nMalad Building Collapsed: मुसळधार पावसामुळे मालाडमधील एका चार मजली चाळीचा (Residential structures) काही भाग कोसळल्याची दुर्घटना घडली आहे.\nमुंबई, 10 जून: मुंबईत बुधवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर Heavy rain in Mumbai) मुसळधार पावसामुळे मालाडमधील एका चार मजली चाळीचा (Residential structures) काही भाग कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. मालाडच्या मालवणी भागात ही घटना घडली. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असून 17 जण गंभीर जखमी झालेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. (Malad Building Collapsed)\nन्यू कलेक्टर (New Collector compound) कंपाऊंटमधील चार इमारतीचा काही भाग कोसळला. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुर्देवानं मृतांमध्ये 6 लहांना मुलांचा समावेश असून या लहानग्यांचं वय 10 वर्षाच्या आत आहे.\nया घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई महापालिकेसह इतर प्रशासन घटनास्थळी दाखल झालं आहे. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य अद्यापही सुरु आहे. सध्या या ठिकाणी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. काही जणांना ढिगाऱ्याखालून काढण्यात यश आलं असून काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.\nअग्निशमन दलाकडून बचाव कार्य करण्यात येत आहे. अद्ययावत माहितीनुसार वाचवण्यात आलेल्या १८ व्यक्तींपैक�� ११ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या आत्म्याला सद्गती प्राप्त होवो व जखमी झालेले नागरिक लवकर बरे होवो अशी प्रार्थना आम्ही करतो. 🙏 https://t.co/6z62kCPMbw\nमध्यरात्रीपर्यंत ढिगाऱ्याखालून जवळपास 16 जणांना रेस्क्यू करण्यात आलं होतं. ज्यात तीन लहान मुलं, तीन महिला आणि 10 पुरुषांचा समावेश होता. दुर्घटनेतून रेस्क्यू करण्यात आलेल्या जखमींना शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.\nया इमारतीत एकूण दोन ते तीन कुटुंब याठिकाणी राहत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खबरदारी म्हणून इमारतही रिकामी करण्याचा निर्णय घेण्यात आला. येथील रहिवाशांना तातडीने अन्यत्र हलवण्यात येत असून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरु आहे.\ncollapsedइमारत दुर्घटनामालवणी इमारतमृतांचा आकडा 11\nऔरंगाबादला पावसाने झोडपले, वीज कोसळून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू, 1 गंभीर जखमी\nपरभणी शहरासह बहुतांश तालुक्यात जोरदार पाऊस, पुढील चार दिवसांत मराठवाड्यात अतिवृष्टीची शक्यता\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं, आजोबा-काकीला हत्येप्रकरणी अटक\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन् घेतला 103 कोटींचा फ्लॅट\nदोनशे फुट उंच पुलावर अडकलेल्या मुलाचे वाचवले प्राण\n चॉकलेट घशात अडकल्यानं चिमुकलीचा मृत्यू, भिवंडीतील हृदयद्रावक घटना\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं,…\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन्…\nहोमबातम्या WTC Final: भारताविरुद्ध खेळणार ही ‘टीम…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://kolhapur.gov.in/notice/%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AF-%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81/", "date_download": "2021-06-15T15:15:30Z", "digest": "sha1:4D2NNBX6ATKEW6FGFBEA6SZXEQYZIDEN", "length": 6291, "nlines": 104, "source_domain": "kolhapur.gov.in", "title": "तलाठी महाभरती २०१९ चे अनुषंगाने अनुसूचित जमाती प्रकल्पग्रत 01 पद, इ.मा.व प्रकल्पग्रत 01 पद व इ.मा.व (पदवीधर अंशकालीन) ०२ पदे या प्रवर्गातील उमेदवारांची अंतिम निवड यादी | कोल्हापूर | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nएसटीडी आणि पिन कोड\nमाहितीचा अधिकार 2005 अर्ज\nमाहितीचा अधिकार पहिले अपील\nमाहितीचा अधिकार जिल्हाधिकारी कार्यालय\nमाहितीचा अधिकार तहसिल कार्यालय\nमाहितीचा अधिकार उपविभागीय अधिकारी\nकोल्हापूर जिल्हा पर्यटन आराखडा\nतलाठी म���ाभरती २०१९ चे अनुषंगाने अनुसूचित जमाती प्रकल्पग्रत 01 पद, इ.मा.व प्रकल्पग्रत 01 पद व इ.मा.व (पदवीधर अंशकालीन) ०२ पदे या प्रवर्गातील उमेदवारांची अंतिम निवड यादी\nतलाठी महाभरती २०१९ चे अनुषंगाने अनुसूचित जमाती प्रकल्पग्रत 01 पद, इ.मा.व प्रकल्पग्रत 01 पद व इ.मा.व (पदवीधर अंशकालीन) ०२ पदे या प्रवर्गातील उमेदवारांची अंतिम निवड यादी\nतलाठी महाभरती २०१९ चे अनुषंगाने अनुसूचित जमाती प्रकल्पग्रत 01 पद, इ.मा.व प्रकल्पग्रत 01 पद व इ.मा.व (पदवीधर अंशकालीन) ०२ पदे या प्रवर्गातील उमेदवारांची अंतिम निवड यादी\nतलाठी महाभरती २०१९ चे अनुषंगाने अनुसूचित जमाती प्रकल्पग्रत 01 पद, इ.मा.व प्रकल्पग्रत 01 पद व इ.मा.व (पदवीधर अंशकालीन) ०२ पदे या प्रवर्गातील उमेदवारांची अंतिम निवड यादी\nतलाठी महाभरती २०१९ चे अनुषंगाने अनुसूचित जमाती प्रकल्पग्रत 01 पद, इ.मा.व प्रकल्पग्रत 01 पद व इ.मा.व (पदवीधर अंशकालीन) ०२ पदे या प्रवर्गातील उमेदवारांची अंतिम निवड यादी\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कोल्हापूर जिल्हा प्रशासन , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 11, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9B%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE", "date_download": "2021-06-15T17:10:15Z", "digest": "sha1:MUMOWJWLE5LGMUSSQLGOWSNNCWW3YSFF", "length": 3704, "nlines": 90, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "छिंदवाडा - विकिपीडिया", "raw_content": "\nभारतातील मध्य प्रदेश राज्यातील जिल्हा व शहर.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १७:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://newsposts.in/22/03/2021/letterbomb-deshmukh-was-not-in-mumbai-but-in-nagpur-on-that-date/", "date_download": "2021-06-15T17:02:49Z", "digest": "sha1:DR65XT4AW7NMPEQI3GIG2YKSNAX2JJSB", "length": 18556, "nlines": 220, "source_domain": "newsposts.in", "title": "लेटरबॉम्ब : देशम���ख त्या तारखेला मुंबईत नव्हे तर नागपूरला होते | Newsposts.", "raw_content": "\nकक्षा 5वीं की छात्रा ने सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस को…\nमहाराष्ट्र बोर्ड 12वीं की परीक्षा रद्द\nCBSE की 12वीं की बोर्ड परीक्षाएं हुईं रद्द, पीएम मोदी ने…\n6 साल की लड़की ने पूछा, मोदी साहेब; बच्चों पर काम…\nभाजप नगरसेवकाची काँग्रेस प्रदेक्षाध्यक्षा विधातील तक्रार नैराश्यातून\nविवाहितेची विहिरीत उड़ी घेऊन आत्महत्या\nउद्यापासून सुरू होणार दारूविक्री परवाना नूतनीकरणाचे काम\nकोरोना लसीमुळे मृत्यू झालेल्या पहिल्या व्यक्तीची भारतात झाली नोंद\nचंद्रपूर | 137 कोरोनामुक्त तर 05 मृत्यू, 58 पॉझिटिव्ह\nHome Marathi लेटरबॉम्ब : देशमुख त्या तारखेला मुंबईत नव्हे तर नागपूरला होते\nलेटरबॉम्ब : देशमुख त्या तारखेला मुंबईत नव्हे तर नागपूरला होते\nमुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतर राज्यातील वातावरण तापले आहे. परमबीर सिंहांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर त्यांनी सचिन वाझेंना दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करण्याचे टार्गेट दिले असल्याचा खळबळजनक दावा केला. यानंतर भाजपकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र झाली होती. आता यावर शरद पवारांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ‘आरोपांमध्ये तथ्य नाही, यामुळे राजीनामा घेण्याचा प्रश्नच नाही’ असे शरद पवारांनी स्पष्ट केले आहे.\nशरद पवार यांनी यावेळी अनिल देशमुख कोरोनामुळे रुग्णालयात दाखल असल्याचे आणि डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते क्वारंटाइन असल्याची कागदपत्रंच पत्रकार परिषदेत सादर केली. “अनिल देशमुख फेब्रुवारी महिन्यात ५ ते १५ तारखेपर्यंत कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होते. १५ फेब्रुवारी रोजी त्यांना डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर ते १५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान नागपुरात राहत्या घरी क्वारंटाईन होते. त्यामुळे परमबीर सिंग यांनी केलेले आरोप आणि वस्तुस्थिती यात खूप फरक आहे. अनिल देशमुख फेब्रुवारी महिन्यात कुणाला भेटण्याची शक्यताच नव्हती हे सिद्ध झालंय”, असं शरद पवार म्हणाले.\nआरोपात तथ्य नाही, राजीनाम्याचा प्रश्नच नाही:\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली. यामध्ये ते म्हणाले की, ‘परमबीर सिंह यांनी जे आरोप केले आहेत. त्या कालावधीत अनिल देशमुख रुग्णालयामध्ये होते. त्यामुळे त���यांच्यावर केलेल्या आरोपांमध्ये आता तथ्य राहिलेले नाही, अनिल देशमुख या काळात मुंबईत नव्हते, रुग्णालयात होते. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही. देशमुख यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, असेही शरद पवारांनी स्पष्ट केले आहे.\nअनिल देशमुख यांच्यावर आरोप करताना परमबीर सिंह यांनी ‘व्हॉट्सअॅप चॅट’चा मजकूर जाहीर केला होता. तसंच, कोणते पोलीस अधिकारी देशमुख यांना कोणत्या दिवशी भेटले याची माहिती देखील दिली होती. सचिन वाझे, संजय पाटील हे अधिकारी गृहमंत्र्यांना भेटल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांच्या भेटीची जी तारीख त्यांनी नमूद केली आहे, ती संशय निर्माण करणारी असल्याचं मेडिकल रेकॉर्डवरून समोर आलं आहे.\nपरमबीर सिंह यांच्या म्हणण्यानुसार, अनिल देशमुख यांनी वाझेंना मुंबईतील ‘ज्ञानेश्वरी’ बंगल्यात भेटायला बोलावलं होतं. मात्र, ज्या दिवशी वाझे आणि देशमुख यांची भेट झाल्याचा दावा परमबीर यांनी केला आहे. त्या दिवशी अनिल देशमुख हे मुंबईत नव्हते. ते नागपूरमध्ये होते आणि तिथं कोरोनावर उपचार घेत होते. रुग्णालयाच्या कागदपत्रांतून ते समोर आलं आहे. ‘सीएनएन न्यूज १८’ या इंग्रजी वृत्तवाहिनीनं याच कागदपत्रांच्या आधारे तसा दावा केला आहे.\nPrevious articleकोयला हेराफेरी करना ‘शहजाद’ के लिए कोई नया काम नहीं \nNext articleपरमबीर सिंग या दिग्गज भाजप नेत्याचे व्याही, हे त्या पत्रा मागील आरोपांचं कारण नाही ना\nभाजप नगरसेवकाची काँग्रेस प्रदेक्षाध्यक्षा विधातील तक्रार नैराश्यातून\nविवाहितेची विहिरीत उड़ी घेऊन आत्महत्या\nउद्यापासून सुरू होणार दारूविक्री परवाना नूतनीकरणाचे काम\nभाजप नगरसेवकाची काँग्रेस प्रदेक्षाध्यक्षा विधातील तक्रार नैराश्यातून\n◆चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांची टीका चंद्रपूर : शहर महानगरपालिकेअंतर्गत मागील चार वर्षांत करण्यात आलेल्या अनेक कामांत मोठ्या प्रमाणात आर्थिक...\nविवाहितेची विहिरीत उड़ी घेऊन आत्महत्या\nउद्यापासून सुरू होणार दारूविक्री परवाना नूतनीकरणाचे काम\nकोरोना लसीमुळे मृत्यू झालेल्या पहिल्या व्यक्तीची भारतात झाली नोंद\nचंद्रपूर | 137 कोरोनामुक्त तर 05 मृत्यू, 58 पॉझिटिव्ह\nनिराधार 'भागरथाबाईला' मिळाला राजु रेड्डीचे आधाराने घर\nताडोबातल्या वाघि���ींची शौर्यगाथा : महिला वन्यजीव सफारी गाईडच्या जिद्दीची साहसी गोष्ट\nWCL Rajiv Ratan Hospital ठरले कोरोना रुग्णांना वरदान\nचंद्रपूर : 21 मृत्यू तर 1618 पॉझिटिव्ह ; मृत्यूची संख्या घटली तर बाधितांची संख्या वाढली\n५० ते ६० मृतदेह क्षमतेचे सिमेंट क्राँक्रीट प्लेटफॉर्म बांधा\nकाँग्रेस नेते नवीन कारपाका यांचे दुःखद निधन\nराजीव रतन केंद्रीय रुग्णालयात व्हेंटिलेटर युक्त कोविड सेंटर उभारा : राजूरेड्डी\nघुग्घुस प्रतिष्ठित नागरिक नागेश कोंडगुर्ला यांचे दुःखद निधन\nआंदोलनकारी कोरोना योध्द्यांना झोडपून काढा\n\"अनाथ\" मुलांच्या जीवनात प्रेमाचे रंग भरत वाढदिवस संपन्न\nअवैध दारू विक्रेते निघाले सव्वाशेर; पोलिस कारवाईत सापडल्या केवळ १५ बिअर\nचंद्रपूरच्या दारुबंदीतही वसुलीचे \"वाझे\"\nताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्प मार्गावरील कारची झाडाला धडक, 2 जण जखमी\nकोयला हेराफेरी करना 'शहजाद' के लिए कोई नया काम नहीं \nशाहिस्ता खान पठाण को \"नेशनल एक्सीलेंस अवॉर्ड 2021 से पुरस्कृत किया गया\nभाजप नगरसेवकाची काँग्रेस प्रदेक्षाध्यक्षा विधातील तक्रार नैराश्यातून\nविवाहितेची विहिरीत उड़ी घेऊन आत्महत्या\nउद्यापासून सुरू होणार दारूविक्री परवाना नूतनीकरणाचे काम\nकोरोना लसीमुळे मृत्यू झालेल्या पहिल्या व्यक्तीची भारतात झाली नोंद\nचंद्रपूर | 137 कोरोनामुक्त तर 05 मृत्यू, 58 पॉझिटिव्ह\nकक्षा 5वीं की छात्रा ने सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस को…\nमहाराष्ट्र बोर्ड 12वीं की परीक्षा रद्द\nCBSE की 12वीं की बोर्ड परीक्षाएं हुईं रद्द, पीएम मोदी ने…\n6 साल की लड़की ने पूछा, मोदी साहेब; बच्चों पर काम…\nभाजप नगरसेवकाची काँग्रेस प्रदेक्षाध्यक्षा विधातील तक्रार नैराश्यातून\nविवाहितेची विहिरीत उड़ी घेऊन आत्महत्या\nउद्यापासून सुरू होणार दारूविक्री परवाना नूतनीकरणाचे काम\nकोरोना लसीमुळे मृत्यू झालेल्या पहिल्या व्यक्तीची भारतात झाली नोंद\nचंद्रपूर | 137 कोरोनामुक्त तर 05 मृत्यू, 58 पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/crude-oil-prices-falls/", "date_download": "2021-06-15T16:57:45Z", "digest": "sha1:W4V4NQQ7CKF64WV4VSJBDV6SDI6FMARA", "length": 8268, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "crude oil prices falls Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nReservation in Promotion | अजित पवारांनी गाढवांचा नांगर फिरवला, गोपीचंद पडळकर यांचा…\ndouble murder in pune today | पुण्याच्या धानोरीत ��ाहणार्‍या आई अन् मुलाचा खून,…\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 9,350 नवीन…\n कच्या तेलाच्या किंमतीत 5 वर्षातील सर्वात मोठी ‘घसरण’, 4 रूपयांपर्यंत पेट्रोल…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - आंतरराष्ट्रीय बाजारात काल शुक्रवारी कच्चा तेलाच्या किंमती 10 टक्क्यांनी घसरणं झाली. OPEC देशांद्वारे उत्पादनात कपात न करण्यात आल्याने कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरणं झाली. US WTI आणि ब्रेंट क्रुड (Brent Crude Oil)…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nVideo : नुसरत सोबतचा विवाह मान्य आहे की नाही\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nTheur Road Accident in Pune | थेऊर रस्त्यावर दाम्पत्याच्या…\nCorona Vaccination: लस घेतली नाही तर सिमकार्ड होणार Block,…\nKondhwa Police Pune | माजी पोलीस महासंचालकांच्या घरासह 2…\nमुंबई : 12 तासानंतर विहिरीतून काढण्यात आली ‘ती’…\nReservation in Promotion | अजित पवारांनी गाढवांचा नांगर…\ndouble murder in pune today | पुण्याच्या धानोरीत राहणार्‍या…\nकिडनीच्या समस्येने पीडित लोकांनी कोरोना संसर्गापासून…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nCovid-19 | पोस्ट कोविड डायबिटीज पेशंटने आहारात…\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nDilip Walse Patil | मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा\nGold Price Today | सोनं 8000 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nReservation in Promotion | अजित पवारांनी गाढवांचा नांगर फिरवला, गोपीचंद पडळकर…\nकोरोना काळात EPF चे पैसे काढण्याचा विचार करत असाल तर ‘या’…\nBuilder Avinash Bhosale | सरकारने जाहीर केलेल्या ‘या’…\nmodi government schemes | सुरू करा ‘हा’ दमदार नफा देणारा…\nPetrol Price Today | पेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा वाढल्या, जाणून…\nKondhwa Police Pune | माजी पोलीस महासंचालकांच्या घरासह 2 ठिकाणी हात ‘साफ’ करून 1,34,95,641रुपयाची चोरी…\nModi Government Cabinet Expansion | मोदींच्या मंत्रिमंडळात ‘या’ दिग्गजांना मिळणार संधी\nकोण आहेत सुल्तान अन्सारी ज्यांनी दहा मिनिटात राम मंदिर ट्रस्टकडून कमावले साडे 16 कोटी; जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/dhule-news/dhule-corona-update-news-201", "date_download": "2021-06-15T17:03:13Z", "digest": "sha1:Z25ZHH27WA2WKEP2PRAPKISUW56JQDOI", "length": 3609, "nlines": 50, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "dhule corona update news", "raw_content": "\nधुळे - Dhule - प्रतिनिधी :\nजिल्ह्यात करोना बाधितांची संख्या घटल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे. शुक्रवारी दिवसभरात केवळ 73 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे.\nजिल्हाची एकुण रूग्ण संख्या 40 हजार 843 वर पोहोचली आहे. त्यापैकी 38 हजार रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.\nप्राथमिक आरोग्य केंद्रातील धुळे तालुका येथील रॅपीड अँटीजन टेस्टचे 48 पैकी 1, उपजिल्हा रूग्णालय शिरपूर येथील 37 पैकी 10, शिरपूर ब्लॉक रॅपिड टेस्टचे 2 पैकी 0, उपजिल्हा रूग्णालय दोंडाईचा येथील 28 पैकी 1, शिंदखेडा तालुका येथील रॅपिड अँटीजन टेस्टचे 0, भाडणे ता. साक्री सीसीसीमधील 47 पैकी 12, रॅपिड टेस्टचे 69 पैकी 2 अहवाल पॉजिटिव्ह आले आहे. त सेच मनपा सीसीसी 627 पैकी 1, मनपा युपीएचसी 481 पैकी 0, 5, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 32 पैकी 7, एसीपीएम लॅबमधील 33, खाजगी लॅबमधील 4 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.\nतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल 60 वर्षीय महिला (साक्री रोड, धुळे), 85 वर्षीय पुरूष (सिध्दार्थ नगर, धुळे) या कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण 657 जणांचा कोरोनाने बळी गेला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/how-sushilkumar-trapped/", "date_download": "2021-06-15T17:01:55Z", "digest": "sha1:E3YPVPFQKM3ILNGY4VSVUYVXXVNCOL3H", "length": 20849, "nlines": 385, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "पैसे घेण्यासाठी आला आणि सुशीलकुमार जाळ्यात अडकला - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nविभागीय शुल्क समितीच्या कामकाजाबद्दल आठवड्याभरात प्रतिज्ञापत्र सादर करा – मुंबई उच्च…\nसरकारने ओबीसी आयोगावर नियुक्त केले ९ सदस्य\nकोरोना : राज्यात मृतांचा आकडा पुन्हा वाढला, ३८८ ची नोंद\n‘आशां’च्या संपावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणालेत …\nपैसे घेण्यासाठी आला आणि सुशीलकुमार जाळ्यात अडकला\nगेल्या तीन आठवड्यांपासून दिल्ली पोलिसांना हुलकावणी देत असलेला आॕलिम्पिक पदक विजेता मल्ल सुशीलकुमार(Sushilkumar)एक लाखाचे बक्षिस जाहीर केल्यावरही गवसत नव्हता, मात्र त्याच्याजवळचे पैसे संपले आणि आपला साथीदार अजयकुमार शेरावतसह तो पैसे घेण्यासाठी दिल्लीतील मुंडका मेट्रो रेल्वे स्टेशनबाहेर आला आणि तेथेच ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले. सुशील व अजय या दोघांनाही रोहिणी न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आणि या गुन्ह्याचा तपास आता गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.\nती दुचाकी हँडबाॕल खेळाडूची\nअपर पोलीस आयुक्त अत्तार सिंग आणि पोलीस निरिक्षक शिवकुमार यांच्या नेतृत्वातील दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने सुशील व अजय यांना मुंडका स्टेशनबाहेर अटक केली. हे दोघे येथे त्यांच्या एका सहकाऱ्यामार्फत पैसे घेण्यासाठी दुचाकीवर आले होते. सुशील दुचाकी चालवत होता तर अजय मागे बसलेला होता. ते वापरत असलेली दुचाकी भारताच्या महिला हँडबॉल संघातील एका खेळाडूची होती अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली.\nदिल्ली पोलिसांच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार अटक टाळण्यासाठी सुशील व अजय हे सारखे जागा बदलत होते आणि दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, चंदीगड, पंजाब आणि उत्तराखंडमध्ये भटकत होते. लगतच्या सहा राज्यांमध्ये त्यांचा वावर होता. सुशीलचा साथीदार अजय शेरावत याच्यावरही 50 हजाराचे बक्षिस जाहीर करण्यात आले होते. अजय हा छत्रसाल स्टेडियममध्ये शारीरिक प्रशिक्षक आहे आणि विकासपुरी भागाचे नगरसेवक काँग्रेसचे सुरेश कुमार शेरावत यांचा मुलगा आहे.\nअपहरण, खून आणि षडयंत्राचा गुन्हा\nदिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये 4 मे रोजी झालेल्या बेदम मारहाणीत सागर धनखड (Sagar Dhankhad)या 23 वर्षीय तरुण पहिलवानाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सुशीलकुमारवर अपहरण, खून आणि गुन्हेगारी षडयंत्र रचल्याचा आरोप आहे, कारण घटना घडली त्यावेळी सुशीलकुमार तिथे होता आणि छत्रसाल स्टेडियमवर त्याचे सासरे प्रशिक्षक सतपाल व सुशीलकुमार यांचीच हुकूमत चालते.\nघर खाली करण्याचा वाद\nपोलिस सुत्रांनुसार, मयत सागर धनखड आणि त्याचे काही मित्र दिल्लीच्या माॕडेल टाऊन भागात छत्रसाल स्टेडियमजवळच्या एका घरात राहात होते. हे घर सुशीलकुमारशी संबंधित होते आणि सागर व मित्रांना हे घर खाली करण्यास सांगितले होते. ते घर खाली करण्यावरुन 4 मे रोजी झालेला वाद हा या हत्येमागचे कारण असल्याचे मानले जात आहे.\nव्हिडीओ चित्रिकरणाने आला गोत्यात\nसमोर आलेल्या माहितीनुसार 4 मे रोजी रात्री सागर धनखड व त्याच्या साथीदारांना ज��रदस्तीने स्टेडियममध्ये आणण्यात आले आणि मारहाण करण्यात आली. आपले ऐकले नाही तर आपण काय करू शकतो अशी दहशत निर्माण करण्यासाठी सुशीलने या प्रकरणाचे व्हिडीओ चित्रिकरण करण्याचे त्याच्या एका पंटरला सांगितले होते आणि ही क्लिपच त्याला या प्रकरणात अडकवण्यास कारणीभूत ठरली. व्हायरल झालेल्या या क्लीपमधूनच घटनेवेळी सुशील तिथे उपस्थित होता हे दिसुन आले आणि त्यामुळे तो या खूनाच्या गुन्ह्यात अडकला.\nपोलिसांनी मांडलेल्या घटनाक्रमानुसार, सागर मरण पावल्याचे समजताच सुशीलने 5 मे रोजी सकाळी साडेनऊ वाजताच घर सोडले. शालिमार बाग येथे तो अजयला भेटला आणि तेथून कारने ते उत्तराखंड मध्ये गेले. तेथून त्यांनी मुझफ्फरनगर आणि तेथून दिल्लीला परतले. 6 मे रोजीच्या मेरठ टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फूटेजमध्ये सुशील दिल्लीकडे येत असल्याचे पोलिसांना दिसून आले होते.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious article‘राज्यपालांना विमानातून उतरवणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी राज्यघटना शिकवू नये’, भाजपची टीका\nNext article‘असून खोळंबा,नसून वळिंबा’ ही म्हण महाविकास आघाडी सरकारसाठी योग्य\nविभागीय शुल्क समितीच्या कामकाजाबद्दल आठवड्याभरात प्रतिज्ञापत्र सादर करा – मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश\nसरकारने ओबीसी आयोगावर नियुक्त केले ९ सदस्य\nकोरोना : राज्यात मृतांचा आकडा पुन्हा वाढला, ३८८ ची नोंद\n‘आशां’च्या संपावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणालेत …\nलर्निंग लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया झाली सोपी; आरटीओत जाण्याची गरज नाही \nकाँग्रेसचे प्रभारी करणार महाराष्ट्राचा दौरा, राजकीय चर्चांना उधाण; काँग्रेसच्या मनात …\nशिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे ; नितेश राणेंचा प्रहार\nउल्हासनगर महापालिका स्थायी सभापती निवडणूक ; शिवसेनेला टीम कलानीचा पाठिंबा ,...\nसोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करत आहे ;...\nशिवसेनेचे कट्टर विरोधक नारायण राणेंना पंतप्रधान मोदींकडून स्पेशल गिफ्ट\nराम मंदिरावर घोटाळ्याचा डाग ; मोदी आणि भागवतांना हस्तक्षेप करावाच लागेल...\nमराठा आरक्षण : … कुणाला कुठं गाठायचे हे मी बघतो :...\nमराठा आरक्षणासाठी दोन्ही राजे एकत्र; उदयनराजे म्हणाले, ‘आरक्षणासाठी दोन्ही घराणे एक’\nचंद्रकांतदादांची अवस���था म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी; अजित पवारांचे टीकास्त्र\nविभागीय शुल्क समितीच्या कामकाजाबद्दल आठवड्याभरात प्रतिज्ञापत्र सादर करा – मुंबई उच्च...\nदोन इटालियन मरीन्सविरुद्धचा खटला नऊ वर्षांनी अखेर रद्द\nपासपोर्टच्या नूतनीकरणासाठी कंगनाची हायकोर्टात याचिका\nपक्षाच्या अध्यक्षपदावरुन हटवलेल्या चिराग पासवान यांनी बंडखोर खासदारांना पक्षातून हाकलले\nनागपुरातील संविधान चौकात भरपावसात धरणे आंदोलन; संप चालूच राहणार : आशा...\nमराठा आरक्षण : संभाजीराजेंच्या आवाहनाला प्रकाश आंबेडकरांचा प्रतिसाद; आंदोलनासाठी कोल्हापुरात दाखल\nशिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे ; नितेश राणेंचा प्रहार\nबुरुज ढासळला : कंत्राट रद्द करून अधिकाऱ्यांना निलंबित करा; राष्ट्रवादी काँग्रेसची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://misalpav.com/comment/1057822", "date_download": "2021-06-15T15:44:27Z", "digest": "sha1:U3TQEDOU7XYUJWH3RUU4ICXJHF5XVOYM", "length": 14580, "nlines": 154, "source_domain": "misalpav.com", "title": "युती ची माती | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nसर्व मिपाकरांना विनंती, वारंवार सूचना देऊनही 'चालू घडामोडी' आणि इतरही काही धाग्यांत व्यक्तिगत पातळीवर केली जाणारी टीका दिसून येते. पक्षांचे प्रमुख, पक्ष यांच्यावर केल्या जाणा-या टिकाही संयमित असाव्यात अशी अपेक्षा आहे, नव्या कायद्यांमुळे संकेतस्थळावरील सर्वांचा वावर कायद्यातील नियमाबरोबर, सार्वजनिक संस्थळावरील सभ्यतेचे किमान निकष पाळणारा असावे असे मिपा व्यवस्थापनाचे मत आहे, यापुढे असे आढळून येत राहिल्यास कोणतेही स्पष्टीकरण न देता असे प्रतिसाद, धागे सरसकट अप्रकाशित केल्या जातील किंवा खाते निष्कासित करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.\nनुकत्याच एका धाग्यात असे म्हणले गेलं कि \" ..जसे ५६ या संख्येंवरुन उद्धव यांनी मुख्यमंत्री पद मागणे चुकीचे वाटत असले..\"\nएक उदाहरण देतो ( क्षमा, यात भारतावर टीका होत असेल कदाचित पण कधी कधी \"आपल्या तो बाल्यआ\" ऐवजी \"आपलं ते कार्ट\" असू शकत एवढं मान्य करण्याचा मोठेपणा असावा ..\"\nहे उदाहरण म्हणजे भारतात केंद्र आणि राज्य अशी ब्रिटिश संसदीय लोकशाही आहे तशीच ऑस्ट्रेलिया पण आहे .. फरक थोडा असा कि राज्य पातळीवर स्थानिक पक्ष त्यामानाने खूप कमी आणि सर्वसाधारण पाने धर्म आणि राजय याची फारकत बऱ्यापैकी आहे. तर ऑस्ट्रेलियातील केंद्रात आणि बहुतेक राज्यात डावे ( लेबर ) आणि उजवे हे युती ( लिबरल आणि नॅशनल पक्ष यांची ) असे चित्र असते ... यातील लिबरल हा उजवा मधय विचारसरणी चा पक्ष/ मोठा भाऊ आणि गावात / शेतकऱ्यांचं प्रभाव असलेला नॅशनल पक्ष हा धाकटा भाऊ.\nहि जी युती आहे तिचे सरकार जर आले तर \"नेहमीच \" धाकल्याला उप पंतप्रधान पद मिलते.. एवढी वर्षे झाली पण कधी त्यांनी \"आम्ही फरफटलो जातो\" असे म्हणले नाही\nजर १०५ लिबरल + ५६ नॅशनल असे तिथे झाले आणि \"आम्ही सडतोय आणि \"हीच वेळ\" म्हणून जर नॅशनल नि पंतप्रधान आमचाच असं हट्ट धरला तर सगळेच त्यांना वेड्यात काढतील.. मग तिथे असे का होत नाही\nकारण एक तर पक्षांतर्गत लोकशाही आणि २ मुरलेली लोकशाही\nअसो हे उदाहरण एवढया साठी दिले कि एक वेगळ्या दृशीतकोणातून या प्रश्न कडे पाहावे म्हणून..\nअसेही म्हणतो कि ऑस्ट्रेलियातील राजकारण हे काही धुतलाय तांदूळ सारखेच स्वच्छ नाही परंतु काही तरी तारतम्य आहे .असे वाटते\nऑस्ट्रेलियातील लोकशाही काही चांगले आणि विचित्र नमुने\n१) \"लोंबकणारी परिस्थिती\" डावे ७२ आणि उलवे ७२ अशी परिस्थिती केंद्रात ३ स्वतंत्र .. त्या तिघांनी आठवडा घेतला आणि शेवटी dawyanna पाठिंबा दिला आणि तो निभावून नेला, जो काही धोंडबाजार झाला असले त्यात खासदारांना डांबून ठेवणे , शाळेसारखी हजेरी , या हॉटेलातून त्या हॉटेलात असले प्रकार नवहते\n२) २०१८ साली दुहेरी नागरिकत्व सिद्ध झाल्याने अनेक खासदारानं ना रातोरात राजीनामा द्यावा लागला हायकोर्टाने ताबडतोब निर्णय दिला\n३) \" कॅपिटल ऑफ इंटर्नल कु इन वेस्टर्न वर्ल्ड \" अशी लाजिरवाणी बिरुदावली २ वेळा लागली .. पक्षांतर नाही तर पक्षातील अंतर्गत उठावामुळे परंतु राजमान्य लोकशाही पद्धतीने निवडेलाल पंतप्रधानाचे उच्चाटन करण्याचाच विक्रम दोन्ही पक्षाने केला लेबर मध्ये श्री केविन रड ना पडायच्युत, लिबरल मध्ये टोनी अबॉट ना त्यांच्याच पक्षाने \"उडवले\" आणि ते काही भ्रष्टचारामुळे नाही तर फक्त अंतर्गत ब���बींमुळे \nलेबर नि नंतर कहर केला रड बाबा नंन्तर गिलार्ड बाई पंतप्रधान झाल्या आणि पुढायचंय निवडणुकीत निवडणुकी आधी अगदी ऐन तोंडावर परत कु होऊन रड बाबांना लेबर चा पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित केले, कोलांट्या उड्या महागात पडल्या आणि जनतेने लेबर ना शिकवलं ..\n-तिथे जर कोणी लालू किया भुजबळ झाला तर तिथे परत राजकीय \" वापसी \" जवळ जवळ नाहीच .. त्याची अनेक उदाहरणे आहेत\nम्हणजे लक्षात ठेवण्याचे मुद्दे ( मातीची ढेकळे) मांडले आहेत.\nसध्या 19 सदस्य हजर आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://adarshmaharashtra.in/search/DCP", "date_download": "2021-06-15T15:44:40Z", "digest": "sha1:OAG4PVPBCDATZS2X5K7QMWRZBJP65ATW", "length": 9629, "nlines": 173, "source_domain": "adarshmaharashtra.in", "title": "Contact", "raw_content": "\nघोडेगाव बौद्ध वस्ती येथे... - Read Now करोनाच्या संभाव्य तिसऱ्या... - Read Now DRDO ने विकसित केलेल्या... - Read Now फलटण शहरासह तालुक्यातील ८... - Read Now माजी गृहमंत्री अनिल देशमुख... - Read Now\nघोडेगाव बौद्ध वस्ती येथे बौद्धविहार जिर्णोध्दार व बुद्ध रुपाची...\nघोडेगाव : घोडेगाव बौद्ध वस्ती येथे बौद्ध पौर्णिमेनिमित्त बौद्धविहार जीर्णोद्धार व बुद्ध रूपाची प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम पार...\nमहाराष्ट्र राज्य भीम आर्मीच्या इतिहासातील अभूतपूर्व कामगार लढ्याची...\nमुंबई (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य भीम आर्मीच्या क्रांतीलढ्यातील एक सुवर्ण अध्याय म्हणून कायमचा कोरला गेलेला संघर्ष म्हणजे...\nअवैद्यरित्या हरणांचे शिंग तस्करी करणारया तरुणाला सापळा रचून ठाणे उप���न...\nमुंबई (जीवन तांबे)अवैद्य रित्या हरणांचे शिंग तस्करी करणारया तरुणाला सापळा रचून ठाणे उपवन संरक्षक विभागाने आज अटक केली आहे.मोहम्मद...\nपाणी हेच जीवन..पाणी जपून वापरा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअलिबाग, दि.22, (जिमाका)- सध्या राज्य देश संपूर्ण जग कोरोनासारख्या भीषण संकटाशी मुकाबला करीत आहे त्याचबरोबर पाण्याची टंचाई देखील मोठी...\nचेंबूर एम पश्चिम विभागाची घरोघरी अँटीजन चाचणी\nमुंबई (जीवन तांबे)चेंबूर येथील एम पश्चिम विभागात कोरोनाचे रुग्ण अधिक असल्याने या ठिकाणच्या चार इमारती सील करण्यात आल्या आहेत. 14...\nकोरोना फोफावतोय; तिसरा प्रवासी रिक्षात दिसल्यास वाहतूक पोलीस पुन्हा एक्शन...\nडोंबिवली :(प्रतिनिधी) एमएमआरडीए रिजनमध्ये कोरोना रुग्णांच्या सर्वाधिक संख्येत कल्याण-डोंबिवली महानगरपालिका चार...\nमराठा मंडळ मुलुंड तर्फे शिवजयंती उत्सव साजरा\nमुलुंड:(शेखर भोसले)महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ वी जयंती मराठा मंडळ मुलुंड, मुंबई येथे शुक्रवार दि १९...\n‘दर्पण’कार जांभेकर यांचे अधिकृत छायाचित्र म्हणून शासनाने केली...\nमुलुंड:(शेखर भोसले) महाराष्ट्र शासनाने बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती यांच्या शासकीय अभिवादन यादीत...\nचेंबूर पोलीस ठाण्यात पोलिसांसाठी उपहारगृह सुरू\nघाटकोपर, दि. 19: 24 तास घडणाऱ्या घटनांवर बारीक्ष लक्ष ठेवून शहर सुरक्षित ठेवणाऱ्या पोलीस बांधवांसाठी विविध पोलीस ठाण्यात सोयी आणि...\nबेशिस्त प्रवाशांना शिस्त लावण्यासाठी महापौरांचा रेल्वे प्रवास\nमुंबई, दि.१७( अल्पेश म्हात्रे) कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आल्यावर राज्यभरात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मुंबईतील...\nविश्वसनीय पत्रकारितेसाठी तुमचा सहभाग आणि योगदान आवश्यक आहे.\nसहभाग निधी साठी इथे क्लिक करा\nपॉर्थ पवार राजकारणातील लंबी रेस का घोडा असू शकतो का \nघोडेगाव बौद्ध वस्ती येथे बौद्धविहार...\nकरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासुन...\nDRDO ने विकसित केलेल्या अँटी-कोविड...\nमी आता सेक्स करीत नाही, मी पूर्णपणे...\nमानवी विकृतीची परिसीमा; मालवणीत...\nअभिनेते भाऊ कदम यांनी आगरी समाजाची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://jobtodays.com/category/doctor-jobs/", "date_download": "2021-06-15T16:15:36Z", "digest": "sha1:LJN67V5HXWAJVWIKRXEYRCA6SGKYHTT7", "length": 21339, "nlines": 221, "source_domain": "jobtodays.com", "title": "Doctor Jobs Archives -", "raw_content": "\nस्पर्धा परीक्षा संपूर्ण माहिती\nससून हॉस्पिटल भरती 2020 Pdf\nससून हॉस्पिटल भरती 2020 Download pdf ससून हॉस्पिटल भरती 2020 ससून जनरल हॉस्पिटल पुणे, ससून हॉस्पिटल भरती २०२० (ससून हॉस्पिटल भारती २०२०) २१7 फिजिशियन, इंटेन्सिव्हिस्ट, बालरोग तज्ञ, निवासी आणि बालरोग तज्ञ रहिवासी पदांसाठी. www.jobtodays. पावसा- हॉस्पिटल- भरती. ससून हॉस्पिटल भरती 2020 Download Pdf ससून हॉस्पिटल भरती 2020 Pdf Free Job …\nBDs सरकारी नोकरी BDs सरकारी नोकरी फ्री जॉब अलर्ट App डाउनलोड करा फ्री जॉब अलर्ट telegram वर मिळवा Get Free Job Alerts on WhatsApp Free Job Alert App Download now BDs सरकारी नोकरी इंडियन आर्मी डेंटल कॉर्प्स भरती 2020 पुणे महानगरपालीका 635 पदांची भरती\nESIC Recruitment 2020 ईएसआयसी मुंबई भरती २०२०: कर्मचारी राज्य विमा कॉर्पोरेशन, ईएसआयसी मॉडेल हॉस्पिटल कम ओडीसी व पीजीआयएमएसआर, मुंबई यांनी अधिकृत अधिसूचना जारी केली असून ज्येष्ठ रहिवासी व विशेषज्ञ पदांसाठी अर्ज मागविला आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार ईएसआयसी भारती 2020 साठी 24 आणि 25 सप्टेंबर 2020 रोजी मुलाखतीत येऊ शकतात. …\nकेंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) 559 जागांसाठी भरती 2020\nकेंद्रीय लोकसेवा आयोग भरती – Union Public Service Commission Recruitment UPSC Bharti 2020 UPSC Bharti 2020 फ्री जॉब अलर्ट App डाउनलोड करा Get Free Job Alerts on WhatsApp केंद्रीय लोकसेवा आयोग भरती २०२० : (यूपीएससी भरती ) केंद्रीय आरोग्य सेवेतील कनिष्ठ, सहायक विभागीय वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, सामान्य कर्तव्य …\nकेंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) 121 जागांसाठी भरती\nकेंद्रीय लोकसेवा आयोग भरती – Union Public Service Commission UPSC Recruitment 2020 UPSC Recruitment 2020 फ्री जॉब अलर्ट App डाउनलोड करा Get Free Job Alerts on WhatsApp केंद्रीय लोकसेवा आयोग भरती 2020 – यूपीएससी भरती २०२० (यूपीएससी भरती २०२०) १२१ वैद्यकीय अधिकारी / संशोधन अधिकारी, विशेषज्ञ ग्रेड III सहाय्यक प्राध्यापक …\nAFMS सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा 300 जागांसाठी भरती २०२०\nसशस्त्र सेना भरती २०२० – AFMS Recruitment 2020 AFMS Recruitment 2020 फ्री जॉब अलर्ट App डाउनलोड करा Get Free Job Alerts on WhatsApp भारतीय सैन्य, सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा ( एएफएमएस ) शॉर्ट सर्व्हिस कमिशनड (एसएससी ) अधिकारी म्हणून सामील व्हा पुरुष आणि महिला अशा दोन्ही भारतीय नागरिकांकडून अर्ज मागविण्यात …\nवसई विरार महानगरपालिका भरती २०२०\nवसई विरार महानगरपालिका भरती २०२० करिता 220 पदासाठी जाहिरात देण्यात येत आहे , Vasai virar Mahanagarpalika Bharti VVCMC Recruitment 2020 PDF Download Now VVCMC Recruitment 2020 वसई विरार महानगरपाल���का भरती २०२० वसई विरार यांनी पदांसाठी आयसीयू प्रभारी डॉक्टर, फिजिशियन, एनेस्थेसियोलॉजिस्ट, मेडिकल ऑफिसर, हेड नर्स, प्रभारी सिस्टर आयसीयू, स्टाफ नर्स, आयसीयू …\nनवी मुंबई महानगरपालिका 5381 जागांसाठी भरती २०२०\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर 355 जागांसाठी भरती २०२०\nGMC Solapur Bharti 2020 – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर भरती २०२० GMC Solapur Bharti 2020 Get Free Job Alerts on WhatsApp जीएमसी सोलापूर (डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर) यांनी पदांसाठी आयसीयू प्रभारी डॉक्टर, फिजिशियन, एनेस्थेसियोलॉजिस्ट, मेडिकल ऑफिसर, हेड नर्स, प्रभारी सिस्टर आयसीयू, स्टाफ नर्स, आयसीयू टेक्निशियन, एक्स-रे तंत्रज्ञ …\nSCR दक्षिण मध्य रेल्वे 110 पदाची भरती\nSouth Central Railway Recruitment 2020 – दक्षिण मध्य रेल्वे भरती २०२० South Central Railway Recruitment 2020 एससीआर भरती २०२० : दक्षिण मध्य रेल्वेने अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली असून ११० विशेषज्ञ, जीडीएमओ, नर्सिंग अधीक्षक, लॅब असिस्ट. पात्र आणि इच्छुक अर्जदार एससीआर भरती २०२० वर 15 जुलै 2020 रोजी किंवा त्यापूर्वी …\nइंडियन आर्मी डेंटल कॉर्प्स भरती 2020\nमध्य रेल्वे नागपूर विभाग भरती २०२०\nCentral Railway Nagpur Railway Recruitment 2020 – मध्य रेल्वे नागपूर विभाग भरती २०२० Nagpur Railway Recruitment 2020 नागपूर रेल्वे भरती २०२० : मध्य रेल्वे नागपूर विभागाने विशेषज्ञ, सीएमपी, आरोग्य व मलेरिया निरीक्षक, फार्मासिस्ट पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रकाशित केली आहे. या पदांसाठी एकूण 60 जागा रिक्त आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार …\nजिल्हा परिषद रत्नागिरी 92 पदांची भरती\nसोलापूर आरोग्य विभागात 3824 पदांची भरती\nSolapur Arogya Vibhag Bharti 2020 – सोलापूर आरोग्य विभाग भरती २०२० Solapur Arogya Vibhag Bharti सोलापूर आरोग्य विभाग भरती २०२० : आरोग्य विभाग, जि.प. सोलापूर यांनी अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली असून 3824 तज्ञ, एमओ, स्टाफ नर्स आणि तंत्रज्ञ पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. पात्र व इच्छुक अर्जदार 13 July …\nआरोग्य विभाग ऑनलाइन कोर्स 2021\nफ्री जॉब अलर्ट App डाउनलोड करा\nफ्री सरकारी जॉब अलर्ट मोबाइल वर मिळवा\nमोफत सरकारी नोकरी अलर्ट मिळवा\nस्पर्धा परीक्षा पुस्तक यादी\nस्पर्धा परीक्षा अभ्यास विडियो\nस्पर्धा परीक्षा सराव प्रश्न पत्रिका\nऑफिस अटेंडंट भरती प्रवेशपत्र RBI Admit Card 2021\nसरळसेवा परीक्षार्थी साठी खुशखबर \nMPPSC Exam नवीन तरिखा जाहीर करण्यात आल्या\nऑफिस अटेंडंट भरती प्रवेशप���्र RBI Admit Card 2021\nसरळसेवा परीक्षार्थी साठी खुशखबर \nMPPSC Exam नवीन तरिखा जाहीर करण्यात आल्या\n12 वी पास सरकारी नोकरी\nआरोग्य विभाग संपूर्ण नोट्स PDF\nमहाराष्ट्र आरोग्य विभाग अभ्यासक्रम 2021\nआरोग्य विभाग भरती परीक्षा अभ्यासक्रम PDF डाउनलोड\nसराव प्रश्नसंच डाउनलोड करा\nपदानुसार नुसार सरकारी नोकरी पहा पदानुसार नुसार सरकारी नोकरी: […] Commerse Jobs […]...\nपदानुसार नुसार सरकारी नोकरी पहा पदानुसार नुसार सरकारी नोकरी: […] आयुष नोकरी […]...\nपदानुसार नुसार सरकारी नोकरी पहा पदानुसार नुसार सरकारी नोकरी: […] MBBS नोकरी […]...\nपदानुसार नुसार सरकारी नोकरी पहा पदानुसार नुसार सरकारी नोकरी: […] नर्स नोकरी […]...\nशिक्षणांनुसार सरकारी नोकरी उपलब्ध पहा शिक्षणांनुसार सरकारी नोकरी, latest nokri: […] नोकरी पहा […]...\nऑफिस अटेंडंट भरती प्रवेशपत्र RBI Admit Card 2021\nसरळसेवा परीक्षार्थी साठी खुशखबर \nMPPSC Exam नवीन तरिखा जाहीर करण्यात आल्या\nराष्ट्रीय आरोग्य अभियान अहमदनगर भरती\nMPSC सहायक वन संरक्षक पूर्व परीक्षा अभ्यासक्रम\nराष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी भरती २०२०\nनाबार्ड कंसल्टेंसी सर्विसेज (NABCONS) भरती 2020\nएनएचएम सांगली भरती 2020 डाऊनलोड pdf\nहॉलटीकेट (प्रवेश पत्र) 2020 pdf डाऊनलोड करा\nइंडियन आर्मी भरती 2020\nसेंट्रल कोलफिल्ड लिमिटेड मध्ये ‘अप्रेंटिस’ 1565 भरती\nऑफिस अटेंडंट भरती प्रवेशपत्र RBI Admit Card 2021\nसरळसेवा परीक्षार्थी साठी खुशखबर \nMPPSC Exam नवीन तरिखा जाहीर करण्यात आल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2021-06-15T17:06:25Z", "digest": "sha1:QP4LGEN4Q5KQBEGFT7LIAA5LJQIGVWUA", "length": 9643, "nlines": 124, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "कोविडने कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला देणार 2 लाखांची भरपाई : मुख्यमंत्री | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर कोविडने कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला देणार 2 लाखांची भरपाई : मुख्यमंत्री\nकोविडने कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला देणार 2 लाखांची भरपाई : मुख्यमंत्री\nआर्थिकदृष्टया कमकुवत कुटुंबांना सरकारकडून मिळणार मदत\nगोवा खबर : एखाद्या कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा कोविडमुळे मृत्यू झाल्यास त्या कुटुंबाला भरपाई म्हणून २ लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारी केली. लवकरच याबाबतची अधिसूचना जारी केली जाणार आहे. गोव्यात रविवारी 35 वा घटक राज्य दिन साजरा करण्यात आला. घटकराज्यदिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी गोव्यातील जनतेशी व्हर्च्युअल पद्धतीने संवाद साधला.\nमुख्यमंत्री म्हणाले, कोविडने घरातील कमावत्या व्यक्तींचाही बळी घेतला आहे. अशी काही कुटुंबे असतील की, जी आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील आहेत आणि त्यांच्या घरातील कमावत्या व्यक्तीचे निधन झाले असेल. त्यांना सरकार भरपाई देणार आहे.\n‘कोविड महामारीतून जाताना अनेक आव्हानांचा सामना सरकारला करावा लागत आहे. सरकारने महामारीबाबत सुरुवातीपासूनच दक्षता घेतलेली आहे. खाजगी इस्पितळांकडूनही चांगले सहकार्य मिळत आहे. आज गोव्यात कोविड पॉझिटिव्हिटीचा दर कमी होत चालला आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही घटले आहे. गोवा या महामारीतून सावरणार हे निश्चित असून ‘कोरोनामुक्त गोवा’ हेच आमचे प्राधान्य आहे,असे मुख्यमंत्री म्हणाले.\nमुख्यमंत्री अनाथ आधार योजना\nकोविडने आई-वडिलांचे निधन होऊन अनाथ बनलेल्या मुलांसाठी ‘मुख्यमंत्री अनाथ आधार योजना’ सरकार सुरू करणार असून अनाथ मुलांना दरमहा मानधन दिले जाईल. तसेच अशी जी अनाथ मुले इयत्ता दहावी किंवा त्यापेक्षा वरील वर्गात शिकत आहेत त्यांना मोफत लॅपटॉप दिला जाईल. बालसंगोपन केंद्रांसाठी आतापर्यंत १८ वर्षे वयोगटापर्यंतच आर्थिक सहाय्य दिले जात होते ते आता २१ वर्षे वयोगटातपर्यंत सांभाळ करणाऱ्या संस्थांना दिले जाईल,अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.\nPrevious articleगोवा राज्यदिनाचे औचित्य साधत मुख्यमंत्र्याच्या हस्ते सौर ऊर्जा आधारित दुर्गम ग्राम विद्युतीकरण प्रकल्पाचा शुभारंभ\nNext articleकोविड लसीकरणाबद्दल भाजप सरकारनेच लोकांमध्ये संशय निर्माण केला, जनतेने लसीकरण करावे : कामत\nकॉंग्रेसच्या अग्रणी संघटना पक्ष मजबुत करण्यासाठी महत्वाची भुमीका बजवणार : दिनेश राव\nकॉंग्रेस पक्षाच्या नवीन माध्यम विभागाची घोषणा\nरॉय फर्नांडिसवरील हल्ल्याचा युवा कॉंग्रेसने केला निषेध\n‘खाजगी ऑक्सिजन सिलिंडर्सचे रिफिलिंग नाकारण्याची शासनाची सूचना म्हणजे “सद्भावना”\n1 हजार 345 किलोचा केक बनवून गोव्यात झाला वर्ल्ड रेकॉर्ड\nउपमुख्यमंत्री आजगांवकर यांच्याहस्ते विविध विकास कामाची पायाभरणी\nमडगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून सहाही आरोपीं दोषमु���्त\n49 व्या इफ्फी चित्रपट महोत्सवाचा उद्या होणार दिमाखदार सोहळ्यात शुभारंभ\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nनववे अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे ‘ऑनलाईन’ होणार \nराष्ट्रपती 7 आणि 8 जुलै रोजी गोवा दौऱ्यावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tik-tok-breaks-record-of-whatsapp-facebook-instagram-%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE/?amp=1", "date_download": "2021-06-15T15:51:42Z", "digest": "sha1:SEHXQSYUFO6RJJBYBUDPIQQG66FIFNF6", "length": 2334, "nlines": 11, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Tik Tok ने मोडला Whatsapp, Facebook, Instagram चा 'हा' विक्रम!", "raw_content": "\nमोबाईलवर सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्य़ा apps मध्ये Whatsapp, Facebook, Instagram, Tik Tok यांचा क्रमांक वरचा आहे. मात्र Tik Tok ने इतर Apps ला मागे टाकत नवा विक्रम रचला आहे. Tik Tok हे फेब्रुवारी 2020 मध्ये Google Play आणि Apple App Store वरून सर्वाधिक Download झालेलं App ठरलं आहे.\nTik Tok ची लोकप्रियता Whatsapp, Facebook, Instagram या सर्वांपेक्षा जास्त वाढली आहे. Sensor Tower Report ने दिलेल्या अहवालानुसार TikTok ने Revenue आणि Installing म्हणजेच उत्पन्न आणि वापर यांमध्ये इतर apps ना मागे टाकलं आहे. Google Play Store वर एकाच महिन्यात 9 कोटी 32 लाख वेळा Tik Tok install केलं गेलं. भारतात Tik Tok download करणाऱ्यांची संख्या 4 कोटी 66 लाख होती.\nचीनच्या Tik Tok ची यामुळे 5 कोटी डॉलर्सपेक्षा जास्त कमाई झाली आहे. चीनच्या खालोखाल भारतात हे app सर्वाधिक download केलं गेलं. त्या खालोखाल ब्राझील, अमेरिका, इंग्लंडमध्ये हे App सर्वाधिक download केलं गेलंय. गंमत म्हणजे तरीही Tik Tok मधून सर्वाधित कमाई करून देणाऱ्या देशांत भारताचा समावेश नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/rathore-resigned-then-why-is-matoshris-love-for-parab-so-much-question-from-nitesh-rane/", "date_download": "2021-06-15T17:12:47Z", "digest": "sha1:PXTDLWH5AK3Q46GAMTKATIY365G3OUHS", "length": 17505, "nlines": 398, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "राठोडांचा राजीनामा घेतला, मग मातोश्रीचे परब यांच्यावर इतकं प्रेम का? नितेश राणेंचा सवाल - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nविभागीय शुल्क समितीच्या कामकाजाबद्दल आठवड्याभरात प्रतिज्ञापत्र सादर करा – मुंबई उच्च…\nसरकारने ओबीसी आयोगावर नियुक्त केले ९ सदस्य\nकोरोना : राज्यात मृतांचा आकडा पुन्हा वाढला, ३८८ ची नोंद\n‘आशां’च्या संपावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणालेत …\nराठोडांचा राजीनामा घेतला, मग मातोश्रीचे परब यांच्यावर इतकं प्रेम का\nमुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या कथित वसुलीचे गंभीर आरोप झाल्यानंतर आता परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासह परिवहन विभागातील अधिकाऱ्यांवरही भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत.\nनिलंबित आरटीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी आरटीओ खात्यात पदोन्नतीसाठी आणि इतर व्यवहारात भ्रष्टाचार होतो असा आरोप केला आहे. अधिकाऱ्यांच्या मदतीने ३०० कोटी रुपयांचा ट्रान्सफर पोस्टिंग घोटाळा केल्याचा आरोप करत नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून चौकशीला सुरुवात झाली आहे. पोलीस उपायुक्त (क्राईम ब्रांच) आणि इतर दोन उपायुक्त या प्रकरणाची चौकशी करत आहेत. मात्र यावरुन भाजपचे आमदार नितेश राणे यांनी निष्पक्ष चौकशीची मागणी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही लक्ष्य केले आहे.\nसध्याच्या कॅबिनेट मंत्र्याविरूद्ध पोलीस स्वतंत्र आणि निःपक्षपाती चौकशी कशी करु शकते \nअनिल परब यांच्यासाठी नियम वेगळे का आहेत संजय राठोड राजीनामा देत असतील तर मग निळ्या डोळ्यांच्या मुलासाठी मातोश्रीच इतकं प्रेम का संजय राठोड राजीनामा देत असतील तर मग निळ्या डोळ्यांच्या मुलासाठी मातोश्रीच इतकं प्रेम का सीबीआय या प्रकरणाची चौकशी करुन न्याय मिळवून देईल .. यापेक्षा काही कमी नाही, असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.\nDisclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious article७० वर्षात देशाने जे कमावले, ते अवघ्या ७ वर्षात मोदींनी गमावले; भाई जगताप यांची टीका\nNext articleहुसैनी ब्राम्हणांची शौर्य कथा, ब्राम्हणांनी घेतला हुसैन यांच्या शहिदीचा बदला\nविभागीय शुल्क समितीच्या कामकाजाबद्दल आठवड्याभरात प्रतिज्ञापत्र सादर करा – मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश\nसरकारने ओबीसी आयोगावर नियुक्त केले ९ सदस्��\nकोरोना : राज्यात मृतांचा आकडा पुन्हा वाढला, ३८८ ची नोंद\n‘आशां’च्या संपावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणालेत …\nलर्निंग लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया झाली सोपी; आरटीओत जाण्याची गरज नाही \nकाँग्रेसचे प्रभारी करणार महाराष्ट्राचा दौरा, राजकीय चर्चांना उधाण; काँग्रेसच्या मनात …\nशिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे ; नितेश राणेंचा प्रहार\nउल्हासनगर महापालिका स्थायी सभापती निवडणूक ; शिवसेनेला टीम कलानीचा पाठिंबा ,...\nसोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करत आहे ;...\nशिवसेनेचे कट्टर विरोधक नारायण राणेंना पंतप्रधान मोदींकडून स्पेशल गिफ्ट\nराम मंदिरावर घोटाळ्याचा डाग ; मोदी आणि भागवतांना हस्तक्षेप करावाच लागेल...\nमराठा आरक्षण : … कुणाला कुठं गाठायचे हे मी बघतो :...\nमराठा आरक्षणासाठी दोन्ही राजे एकत्र; उदयनराजे म्हणाले, ‘आरक्षणासाठी दोन्ही घराणे एक’\nचंद्रकांतदादांची अवस्था म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी; अजित पवारांचे टीकास्त्र\nविभागीय शुल्क समितीच्या कामकाजाबद्दल आठवड्याभरात प्रतिज्ञापत्र सादर करा – मुंबई उच्च...\nदोन इटालियन मरीन्सविरुद्धचा खटला नऊ वर्षांनी अखेर रद्द\nपासपोर्टच्या नूतनीकरणासाठी कंगनाची हायकोर्टात याचिका\nपक्षाच्या अध्यक्षपदावरुन हटवलेल्या चिराग पासवान यांनी बंडखोर खासदारांना पक्षातून हाकलले\nनागपुरातील संविधान चौकात भरपावसात धरणे आंदोलन; संप चालूच राहणार : आशा...\nमराठा आरक्षण : संभाजीराजेंच्या आवाहनाला प्रकाश आंबेडकरांचा प्रतिसाद; आंदोलनासाठी कोल्हापुरात दाखल\nशिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे ; नितेश राणेंचा प्रहार\nबुरुज ढासळला : कंत्राट रद्द करून अधिकाऱ्यांना निलंबित करा; राष्ट्रवादी काँग्रेसची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/gas-cylinder-prices-fell-13710", "date_download": "2021-06-15T15:40:10Z", "digest": "sha1:F2743EGGF5BPOEUZTIEHWDHJH63YUQMF", "length": 11869, "nlines": 150, "source_domain": "www.saamtv.com", "title": "मोठा दिलासा! गॅस सिलेंडरच्या किंमती उतरल्या.... | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू ��कता.\n गॅस सिलेंडरच्या किंमती उतरल्या....\n गॅस सिलेंडरच्या किंमती उतरल्या....\nमंगळवार, 1 जून 2021\n1 जूनपासून सरकारी तेल कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. IOC ने 19 किलोग्रॅमच्या कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या किंमतीत थोडा दिलासा दिला आहे\nनवी दिल्ली : १ जूनपासून सरकारी तेल कंपन्यांनी (Oil Companies) एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत (LPG Gas Cylinder Price) कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. IOC ने १९ किलोग्रॅमच्या कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या (LPG Price Today) किंमतीत थोडा दिलासा दिला आहे.\nघरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत मात्र, कोणताही बदल केल नाही. परंतु, सलग तिसऱ्या महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत Rate कोणताही बदल झालेला नाही. यामध्ये किमतीत कमी ही झाली नाही, आणि वाढही झाली आहे. दरम्यान १९ किलोग्रॅमच्या सिलेंडरचे दर याआधी मे महिन्यात कमी करण्यात आले आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत या महिन्यातही कोणताच बदल झाला नाही.\nसांगलीत नूतन वर्षात पाणी सामवण्यासाठी चांदोलीचा वसंत सागर जलाशय सज्ज...\nइंडेन कंपनीचे ग्राहक ७७१८९५५५५५ या क्रमांकावर कॉल Call करावे. एलपीजी गॅस सिलेंडरचं बुकिंग करू शकतात. याशिवाय या ग्राहकांना WhatsApp वर REFILL असं लिहून ७५८८८८८८२४ या क्रमांकावर पाठवलं तर सिलेंडर रिफिल करता येणार आहे. याकरिता तुमचा मोबाइल क्रमांक रजिस्टर्ड असणं आणि त्यावरुनच तुम्ही WhatsApp मेसेज करणं गरजेचं आहे.\nदिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये १४.२ किलोग्रॅमच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत अनुक्रमे ८०९ रुपये, ८०९ रुपये, ८३५.५ रुपये,८२५ रुपये आहे. IOC च्या वेबसाइटवरील माहितीनुसार, मुंबईमध्ये १ जून रोजी १९ किलोग्रॅमच्या कमर्शिअल गॅस सिलेंडरची किंमत १२२.५ रुपयांनी कमी झाली आहे. यानंतर १९KG च्या गॅस सिलेंडरची मुंबईतील किंमत १४२२.५ रुपये झाली आहे. मे मध्ये हा दर १५४५ रुपये इतका होता. मे मध्ये सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी १९ किलोच्या कमर्शिअल गॅस सिलेंडरची किंमत ४५.५ रुपयांनी कमी केली आहे.\n'मराठा समाजावर होणारा अन्याय झोपलेल्या सरकारला कधी कळणार\nमराठा आरक्षण (Mratha Reservation) पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी शिवसंग्रामचे अध्यक्ष...\nएका कॉलवर मिळणार कोरोना लस; आता ऑनलाईन बुकिंगची गरज नाही\nनवी दिल्ली: कोरोना संक्रमणाची दुसरी लाट (Coronavirus Second Wave) थांबली आहे....\n मागेल त्य�� जिल्हाला आता मिळणार मेडिकल कॉलेज...\nभंडारा - राज्यात कोरोनाच्या Corona दोन्ही लाटेने निर्माण केलेली आरोग्य...\nमहागाई विरोधात बहुजन मुक्ती पार्टीचे धक्का मारो आंदोलन\nइंदापूर - पेट्रोल Petrol,गॅस Gas,तेल Oil महागाई inflation व वाढत्या वीज...\nबुलढाण्यात 2 हजार आशा वर्कर्स बेमुदत संपावर...\nबुलढाणा - कोरोना Corona महामारिच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून ग्रामीण भागात...\n150 रुपये प्रती डोस दराने कोव्हॅक्सिनचा पुरवठा फार काळ शक्य नाही :...\nनवी दिल्ली : केंद्र सरकारला कोव्हॅक्सिनची लस 150 रुपये प्रति डोस किमतीवर...\nभाजपचे १२ सदस्य वाढतील या स्वप्नात राज्यपाल - राजू शेट्टी\nसांगली - महाविकास आघाडी सत्तेवरून खाली येईल आणि भाजपचे BJP बारा नावे राज्यपालांच्या...\nकेंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार: अमित शहांनी घेतली भाजपच्या 25...\nवृत्तसंस्था : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराच्या...\nराज्य सरकारच्या बेरोजगारी धोरण विरोधात भाजपाचे आंदोलन\nधुळे : राज्याच्या महाविकास आघाडी Mahavikas Aghadi सरकार तर्फे विविध क्षेत्रांमध्ये...\nमावळमध्ये रासायनिक खतांचा तुटवडा...\nमावळ : मावळ Maval तालुका हा भात पिकांनसाठी प्रसिद्ध तालुका आहे. या ठिकाणी...\n..तर उद्या मी पण म्हणेल मला मुख्यमंत्री व्हायचं - बच्चू कडू\nअकोला : उद्या मी पण म्हणेल मला मुख्यमंत्री Chief Minister व्हायचंय मात्र याला काही...\nआईच्या उपचारासाठी भीक मागणाऱ्या मुलाला बच्चू कडूंची मदत\nअकोल्यातील संत तुकाराम कॅन्सर रूग्णालयात उपचार घेणाऱ्या आईच्या उपचारासाठी पैसे...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/threee-brothers-baramati-died-due-corona-12800", "date_download": "2021-06-15T17:06:28Z", "digest": "sha1:Q4YY3ALWLCTFUXJUX7XPKSQPBPRN3VCX", "length": 11440, "nlines": 149, "source_domain": "www.saamtv.com", "title": "दुर्दैवी : बारामतीत कोरोनाने तीन सख्ख्या भावांचा मृत्यू | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदुर्दैवी : बारामतीत कोरोनाने तीन सख्ख्या भावांचा मृत्यू\nदुर्दैवी : बारामतीत कोरोनाने ��ीन सख्ख्या भावांचा मृत्यू\nरविवार, 9 मे 2021\nबारामतीत कोरोनाने तीन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बारामतीत गेल्या काही दिवसापासून कोरोना आजाराने हाहाःकार माजवला आहे\nबारामती : बारामतीत Baramti कोरोनाने तीन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बारामतीत गेल्या काही दिवसापासून कोरोना आजाराने हाहाःकार माजवला आहे. कोरोना Corona बाधित रुग्णांची संख्याही वीस हजाराच्या वर गेली आहे. Threee Brothers in Baramati died due to corona\nअशातच बारामतीत सख्ख्या तीन भावांचा कोरोना आजाराने मृत्यू झाला आहे. बाळासाहेब गेनबा गायकवाड , प्रल्हाद गेनबा गायकवाड आणि शरद गेनबा गायकवाड, अशी मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. दरम्यान, बारामतीत काल १९० नवीन पॉझिटीव्ह सापडले आहेत . बारामतीतील रुग्ंणाच्या संख्येत मात्र थोडी घट झाली आहे. आतापर्यंत बारामतीत २०४३१ रुग्ण आढले आहेत. यापैकी १९०१ रुग्ण बरे झाले आहेत तर आतापर्यंत ४६१ मृत्यू झाले आहेत.\nबारामती शहर आणि तालुक्यात गेल्या काही दिवसाने दिवसापासून लसीकरण मोहीम सुरू आहे. मात्र लसीचा तुटवडा होत असल्याने लसीकरणाला वेग मंदावला होता. मात्र आज बारामती शहर आणि तालुक्यातील लस संपल्यामुळे ४५ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण बंद असल्याची माहिती आरोग्य अधिकारी मनोज खोमणे यांनी दिली. Threee Brothers in Baramati died due to corona\nआतापर्यंत तालुक्यामध्ये ९७ हजार २३७ नागरिकांचे लसीकरण झाले आहे काल आणि आजही लसीकरण बंद असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.\nबारामती कोरोना corona लसीकरण vaccination आरोग्य health\nराष्ट्रवादीचे रविराज तावरे गोळीबार प्रकरणातील आरोपींवर मोक्का...\nबारामती तालुक्यातील माळेगाव येथील जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांचे पती रविराज...\nसोशल मीडियाचा असाही उपयोग; फेसबुकवरून विकलं 2 टन अंजीर\nबारामतीतील शेतकरी प्रताप घोरपडे यांनी 1 एकर अंजीराची लागवड केली. पीक जोमात आलं आणि...\nनाशिकनंतर परभणीतही अजब प्रकार लस घेतलेल्या व्यक्तीच्या अंगाला...\nपरभणी - नाशिक Nashik येथील 71 वर्षीय व्यक्तीच्या शरीराला कोरोनाची Corona...\n100 रुपये घ्या आणि दाढी करा; बारामतीच्या चहावाल्याची पंतप्रधानांना...\nबारामती - लॉकडाऊनमुळे Lockdown हातावर पोट असलेल्यांचे कमालीचे हाल झाले आहेत....\nअजितदादांनी भल्या सकाळी घेतली पुण्याच्या पोलिस आयुक्तांची शाळा\nपुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित Ajit Pawar पवारांनी पुण्याच्या Pune पोलीस Police...\nदेवेंद्र फडणवीसांच्या पुतण्याचा प्रताप RTI मधून उघड \nमुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र...\n''या'' व्हॉट्सॲप ग्रुपचा नादच खुळा; कोरोना रुग्णांसाठी जमविले सव्वा...\nसोशल मीडियावर आपण काय करू शकतो हे बारामती तालुक्यातील समाजसेवा या व्हॉट्सॲप ग्रुपने...\nअखेर उजनीतून इंदापूरला पाणी देण्याचा निर्णय रद्द\nपंढरपूर - उजनी धरणातून इंदापूर तालुक्यासाठी मंजूर केलेले 5 टीएमसी पाण्याचा आदेश आज...\nसर्वांत तरुण सरपंचाची कमाल असे केले गाव कोरोनामुक्त\nसोलापूर (Solapur) जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील घाटणे येथे मार्च महिन्यापर्यंत एकही...\nबारामतीत शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकले टोमॅटो... (पहा व्हिडीओ)\nबारामती : बारामती Baramati मध्ये शेतकऱ्यांनी रस्त्यावर कडेला ठिकठीकाणी टमाटर ...\nजयंत पाटील यांच्या घरासमोर बोंबाबोंब आंदोलन करणार; अतुल खुपसे पाटील...\nपुणे : गेल्या अनेक दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात Politics उजनीच्या...\nम्युकरमायकोसिसचे इंजेक्शन उपलब्धतेनुसार मोफत देणार - राजेश टोपे\nजालना: म्युकर मायकोसिसला mucormycosis संसर्गजन्य आजार जाहीर करा,अशा सूचना...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/sports/sri-lanka-vs-india-aircraft-fly-over-headingley-carrying-a-political-message-india-stop-genocide-and-save-kashmir-86750.html", "date_download": "2021-06-15T16:17:49Z", "digest": "sha1:X2EVIAHDRG43BKQPR4OSPBTH7TT5P7BR", "length": 15176, "nlines": 254, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nIND vs SL : Justice For Kashmir लिहून मैदानावर विमानाच्या घिरट्या\nविश्वचषकात हा प्रकार होण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यातही असाच प्रकार घडला होता, ज्याची स्थानिक यंत्रणांकडून चौकशी करण्यात आली.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nलंडन : भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यादरम्यान हेडिंग्लेच्या मैदानावर जस्टिस फॉर काश्मीर लिहिलेल्या विमानाने घिरट्या घेतल्या. हे विमान मैदानावरुन जाताना त्यावर जस्टिस फॉर काश्मीर असं लिहिलेलं बॅनर लावण्यात आलं होतं. विश्वचषकात हा प्रकार होण्याची ही द���सरी घटना आहे. यापूर्वी पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यातही असाच प्रकार घडला होता, ज्याची स्थानिक यंत्रणांकडून चौकशी करण्यात आली.\nपाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात जस्टिस फॉर बलुचिस्तान असं लिहिलेल्या विमानाने मैदानावर घिरट्या घेतल्या होत्या. यावेळी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये राडाही झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करत हा वाद सोडवला आणि प्रकरणाची चौकशी करण्यात आली.\nया घटनेची आयसीसीनेही गांभीर्याने दखल घेतली आहे. सामन्यादरम्यान दाखवण्यात आलेल्या या राजकीय संदेशांकडे दुर्लक्ष केलं जाणार नाही, असं आयसीसीने म्हटलंय.\nसामन्यादरम्यान दाखवलेल्या कोणत्याही राजकीय संदेशाचा आयसीसीकडून निषेध करण्यात येत आहे. संपूर्ण विश्वचषकात हे प्रकार रोखण्यासाठी आम्ही स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने काम केलं आहे. यापूर्वीच्या सामन्यानंतर पश्चिम यॉर्कशायर पोलिसांनी आश्वासन दिलं होतं की अशी घटना पुन्हा होणार नाही. त्यामुळे पुन्हा हा प्रकार घडल्याचं दुःख आहे, असं आयसीसीने म्हटलंय.\nBreaking | परदेशी जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, पहिल्या डोसनंतर 28 दिवसांनी दुसरा डोस\nआता गावांमधील बँक ग्राहकांचाही खिसा कापला जाणार, वाढलेले ATM इंटरचार्जेज किती\nअर्थकारण 3 days ago\nकोपर्डी पीडितेला स्पेशल बेंच तयार करुन 6 महिन्यात न्याय द्या : संभाजीराजे छत्रपती\nअन्य जिल्हे 3 days ago\nPHOTOS : परदेशात जाऊन पैसे कमवायचेय या 10 देशांमध्ये भरभक्कम पगार, महिन्याला लाखोंची कमाई\nआंतरराष्ट्रीय 3 days ago\nAjit Pawar | सध्या देशात पत्रकारांची अवस्था गंभीर, लोकशाहीविरोधी पक्षाविरोधात उभं राहणार : अजित पवार\nमहाविकास आघाडी सरकारकडून अखेर ओबीसी आयोगावर 9 सदस्यांची नियुक्ती, कुणाचा समावेश\nWTC final : बीसीसीआयकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडियाची घोषणा, 15 सदस्यांमध्ये कुणाचा समावेश\nSpecial Report | मराठा मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर नेमकं कसं असणार मराठा मूक आंदोलन\nपहिल्या पावसात मुंबईची तुंबई झाली, पालिकेने काय काम केले \nSpecial Report | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घेरण्यासाठी नारायण राणेंना मंत्रिपद\nमहाआवास अभियानांतर्गत 3 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना घरकुलाच्या चाव्या, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश\nठाकरे सरकार आशा सेविकांच्या जीवाशी का खेळत���य\nमराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनाची कोल्हापुरातून सुरुवात, कोरोना नियमांचे पालन करावे : संभाजीराजे\n256GB स्टोरेज, 64MP कॅमेरा, Realme चा आतापर्यंतचा सर्वात ढासू 5G फोन लाँच\nदि.बा.पाटील यांच्या नावासाठी सर्वपक्षीय कृती समिती आक्रमक, 24 जूनला सिडकोला घेराव, 1 लाख लोक जमणार\nनवी मुंबई1 hour ago\nमराठी न्यूज़ Top 9\nमहाविकास आघाडी सरकारकडून अखेर ओबीसी आयोगावर 9 सदस्यांची नियुक्ती, कुणाचा समावेश\nपहिल्या पावसात मुंबईची तुंबई झाली, पालिकेने काय काम केले \nWTC final : बीसीसीआयकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडियाची घोषणा, 15 सदस्यांमध्ये कुणाचा समावेश\nमहाआवास अभियानांतर्गत 3 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना घरकुलाच्या चाव्या, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश\nVideo : संभाजीराजेंच्या बैठकीत काही काळ गोंधळ, राजेंच्या आवाहनानंतर कार्यकर्ते शांत\nअन्य जिल्हे3 hours ago\n7th pay Commission : केंद्र सरकारचं कर्मचाऱ्यांना गिफ्ट, DA सह मिळणार वाढलेली मेडीक्लेमची सुविधा\nVideo | शाहरुख सारखे केस, त्याच्यासारखेच हावभाव, तरुणाच्या व्हिडीओची सोशल मीडियावर धूम\nMaharashtra Coronavirus LIVE Update :नाशिकमध्ये दिवसभरात 155 नव्या कोरोना रुग्णांची नोंद\nMaharashtra News LIVE Update | मी आत्महत्या करतोय, माझी शूटिंग काढा, असे सांगत दारणा नदीच्या पुलावरून उडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://adarshmaharashtra.in/category-news/49/arogya-varta", "date_download": "2021-06-15T15:16:10Z", "digest": "sha1:7LFW3WL7KVMS4XFLFWQ733NYIMTKKJTK", "length": 7808, "nlines": 161, "source_domain": "adarshmaharashtra.in", "title": "Contact", "raw_content": "\nघोडेगाव बौद्ध वस्ती येथे... - Read Now करोनाच्या संभाव्य तिसऱ्या... - Read Now DRDO ने विकसित केलेल्या... - Read Now फलटण शहरासह तालुक्यातील ८... - Read Now माजी गृहमंत्री अनिल देशमुख... - Read Now\nतेलात स्थिरावल्यावर टाटांनी साबणाकडे लक्ष द्यायचे ठरवलं. तोपर्यंत भारतात आपापल्या घरी बनवलेल्या साबणापासुन, म्हणजे बेसनपीठ व...\nमोठ्या आजारापासून ४ हात दूर रहायचे असेल तर रोज दोन-तीन लवंग चघळा\nहे आहेत लवंग खाण्याचे १८ गुणकारी फायदे; वाचा सविस्तर-भारतीय संस्कृतीमध्ये असे अनेक पदार्थ आहेत की ज्याचा उपयोग दैनंदिन जीवनात...\nकोरोनाविरूद्ध एकत्रित लढू, परिचरिकांनी दिले वचन मीरारोड येथील वोक्हार्ड...\n12 मे ‘आंतरराष्ट्रीय परिचारिका दिना’निमित्त मीरा रोड येथील वोक्हार्ड रूग्णालयात खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या...\nडॉ अमोल देवळेकर एम डी कोरोना रोग लवकर नष्ट होईल असे वाटत नाही ,तथापी...\nदैनंदिन जीवनामध्ये आपला रोज अनेक लोकांशी संपर्क येतो त्यामुळे यापुढे किमान १ वर्ष खालीलप्रमाणे काळजी घेणे अत्यंत आवश्यक...\nकरोना ला घाबरण्याची गरज नाही\n१ ) करोना पेक्षा भयानक स्वाईन फ्लु होता कारण तो हवेतून डायरेक्ट पसरायचा . २) करोना हवेतून पसरत नाही , कोणि करोना ग्रस्त जर हात मिळवत...\nसेलिब्रिटींच्या डाएटची काळजी घेणारी फूड सर्व्हिस माहितीये\nमुंबई : बॉलिवूड चित्रपट किंवा एकंदरच एका कलाकाराची कोणतीही भूमिका आवडली, की त्या भूमिकेसाठी अमुक एका कलाकारासोबतच ती...\nसुरगाणा तालुक्यात 6 जणांना अतिसारची लागण\nनाशिक: दुषित पाण्यामुळे अतिसाराचा उद्रेक होवून सहा जणांचा लागण झाल्याने सुरगाणा तालुक्यातील ग्रामपंचायत अंबोडा, झगडेपाडा ...\nविश्वसनीय पत्रकारितेसाठी तुमचा सहभाग आणि योगदान आवश्यक आहे.\nसहभाग निधी साठी इथे क्लिक करा\nपॉर्थ पवार राजकारणातील लंबी रेस का घोडा असू शकतो का \nघोडेगाव बौद्ध वस्ती येथे बौद्धविहार...\nकरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासुन...\nDRDO ने विकसित केलेल्या अँटी-कोविड...\nमी आता सेक्स करीत नाही, मी पूर्णपणे...\nमानवी विकृतीची परिसीमा; मालवणीत...\nअभिनेते भाऊ कदम यांनी आगरी समाजाची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://jobtodays.com/pg-jobs/", "date_download": "2021-06-15T15:05:10Z", "digest": "sha1:IEW73P4MR24JKKC6TGQPVGN3MBQ6QLK5", "length": 13395, "nlines": 238, "source_domain": "jobtodays.com", "title": "PG Jobs पदव्युत्तर नोकरी अपडेट्स Maharashtra Jobs", "raw_content": "\nस्पर्धा परीक्षा संपूर्ण माहिती\nHome/PG Jobs/PG Jobs पदव्युत्तर नोकरी अपडेट्स\nPG Jobs पदव्युत्तर नोकरी अपडेट्स\nPG Jobs पदव्युत्तर नोकरी अपडेट्स या ठिकाणी शासनाच्या सर्व विभागातील तसेच काही खाजगी संस्थाच्या सुद्धा नोकरीच्या अपडेट्स दिल्या आहेत.\nPG Jobs पदव्युत्तर नोकरी अपडेट्स\nकेंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) 559 जागांसाठी भरती 2020\nकेंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) 121 जागांसाठी भरती\nCSB केंद्रीय रेशीम मंडळात 79 जागांसाठी भरती २०२०\nनवी मुंबई महानगरपालिका 5381 जागांसाठी भरती २०२०\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर 355 जागांसाठी भरती २०२०\nAFCAT भारतीय वायुसेना 256 पद भरती\nSCR दक्षिण मध्य रेल्वे 110 पदाची भरती\nइंडियन आर्मी डेंटल कॉर्प्स भरती 2020\nUPSC केंद्रीय लोकसेवा आयोग भरती २०२०\nजिल्हा परिषद रत्नागिरी 92 पदांची भरती\nपुणे महानगरपालिकेमध्ये 150 ���दांची भरती\nDRDO मध्ये 311 पदांची भरती मुदतवाढ\nजिल्हा परिषद पुणे मध्ये 1489 पदांची भरती\nNSCL राष्ट्रीय बियाणे महामंडळात 220 पदांची भरती\nकेंद्र सरकार आरोग्य योजना नागपुर भरती २०२०\nठाणे महानगरपालिकेत 1950 पदांची भरती\nजिल्हा परिषद गडचिरोली भरती २०२०\nकोल्हापूर पाटबंधारे विभागात भरती\nPG Jobs पदव्युत्तर नोकरी अपडेट्स\nजिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव भरती\nपुणे महानगरपालीका 635 पदांची भरती\nNCERT मध्ये 266 पदांची भरती 2020\nSSC मार्फत 283 पदांची भरती 2020\nIBPS मुंबईत 29 पदांची भरती 2020\nIBPS मार्फत 9638 पदांची भरती 2020\nपश्चिम रेल्वे मुंबई मध्ये 83 जागांसाठी भरती\nगृह मंत्रालयात 74 पदांची भरती\nठाणे महानगरपालिकेत 1911 पदांची भरती\nकोंकण कृषि विद्यापीठ दापोली रत्नागिरी भरती २०२०\nफॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी सांगोला भरती २०२०\nसिक्युरिटीज अँड एक्सचेन्ज बोर्ड ऑफ इंडिया भरती २०२०(SEBI)\nसिक्युरिटीज अँड एक्सचेन्ज बोर्ड ऑफ इंडिया भरती २०२०\nPG पास सरकारी नोकरी PG Jobs\nमहाराष्ट्र राज्य सरकारी नोकरी अपडेट्स\nJobs By Department विभाग नुसार नोकरी अपडेट्स\nUPSC सरकारी नोकरी अपडेट्स\nPrevious नर्सिंग ANM/GNM परिचारिका नोकरी\nNext PhD Jobs नोकरी अपडेट्स\nPingback: शिक्षणांनुसार सरकारी नोकरी उपलब्ध पहा -Govt Jobs By Education\nPingback: शिक्षणांनुसार सरकारी नोकरी उपलब्ध पहा\nPingback: पदानुसार नुसार सरकारी नोकरी पहा\nआरोग्य विभाग ऑनलाइन कोर्स 2021\nफ्री जॉब अलर्ट App डाउनलोड करा\nफ्री सरकारी जॉब अलर्ट मोबाइल वर मिळवा\nमोफत सरकारी नोकरी अलर्ट मिळवा\nस्पर्धा परीक्षा पुस्तक यादी\nस्पर्धा परीक्षा अभ्यास विडियो\nस्पर्धा परीक्षा सराव प्रश्न पत्रिका\nऑफिस अटेंडंट भरती प्रवेशपत्र RBI Admit Card 2021\nसरळसेवा परीक्षार्थी साठी खुशखबर \nMPPSC Exam नवीन तरिखा जाहीर करण्यात आल्या\nऑफिस अटेंडंट भरती प्रवेशपत्र RBI Admit Card 2021\nसरळसेवा परीक्षार्थी साठी खुशखबर \nMPPSC Exam नवीन तरिखा जाहीर करण्यात आल्या\n12 वी पास सरकारी नोकरी\nआरोग्य विभाग संपूर्ण नोट्स PDF\nमहाराष्ट्र आरोग्य विभाग अभ्यासक्रम 2021\nआरोग्य विभाग भरती परीक्षा अभ्यासक्रम PDF डाउनलोड\nसराव प्रश्नसंच डाउनलोड करा\nपदानुसार नुसार सरकारी नोकरी पहा पदानुसार नुसार सरकारी नोकरी: […] Commerse Jobs […]...\nपदानुसार नुसार सरकारी नोकरी पहा पदानुसार नुसार सरकारी नोकरी: […] आयुष नोकरी […]...\nपदानुसार नुसार सरकारी नोकरी पहा पदानुसार नुसार सरकारी नोकरी: […] MBBS नोकरी […]...\nपदानुसार नुसार सरकारी नोकरी पहा पदानुसार नुसार सरकारी नोकरी: […] नर्स नोकरी […]...\nशिक्षणांनुसार सरकारी नोकरी उपलब्ध पहा शिक्षणांनुसार सरकारी नोकरी, latest nokri: […] नोकरी पहा […]...\nऑफिस अटेंडंट भरती प्रवेशपत्र RBI Admit Card 2021\nसरळसेवा परीक्षार्थी साठी खुशखबर \nMPPSC Exam नवीन तरिखा जाहीर करण्यात आल्या\nराष्ट्रीय आरोग्य अभियान अहमदनगर भरती\nMPSC सहायक वन संरक्षक पूर्व परीक्षा अभ्यासक्रम\nराष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी भरती २०२०\nनाबार्ड कंसल्टेंसी सर्विसेज (NABCONS) भरती 2020\nएनएचएम सांगली भरती 2020 डाऊनलोड pdf\nहॉलटीकेट (प्रवेश पत्र) 2020 pdf डाऊनलोड करा\nइंडियन आर्मी भरती 2020\nसेंट्रल कोलफिल्ड लिमिटेड मध्ये ‘अप्रेंटिस’ 1565 भरती\nऑफिस अटेंडंट भरती प्रवेशपत्र RBI Admit Card 2021\nसरळसेवा परीक्षार्थी साठी खुशखबर \nMPPSC Exam नवीन तरिखा जाहीर करण्यात आल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/swabhimani-shetkari-sanghatna-will-protest-against-the-increase-in-the-price-of-chemical-fertilizers", "date_download": "2021-06-15T16:26:22Z", "digest": "sha1:GAYRD4WYDZCTHPU23HCEL5F3XZDNAI62", "length": 6080, "nlines": 52, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Swabhimani Shetkari Sanghatna will protest against the increase in the price of chemical fertilizers", "raw_content": "\nरासायनिक खतांच्या दरवाढीविरोधात रस्त्यावर उतरणार\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी\nकेंद्र सरकारने केलेल्या रासायनिक खतांच्या दरवाढीविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार असून दि. 20 मे रोजी केंद्र सरकारचा पुतळा जाळून निषेध नोंदविण्यात येणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली. या संदर्भात पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांना दि. 19 मे पासून लाखो शेतकरी दरवाढ मागे घ्या अशा आशयाचे पत्रही लिहतील. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी राज्य कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी ऑनलाईन बैठकीत सहभागी झालेले होते.\nकेंद्र सरकारने नुकतीच रासायनिक खतांच्या किंमतीत भरमसाठ वाढ केली आहे. नव्या दरामुळे शेतकर्‍यांचे कंबरडेच मोडणार आहे. गेल्या वर्षभरापासून लॉकडाऊन मुळे शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडला आहे.\nत्यातच शेतीमालाचे खूप मोठे नुकसान होत आहे. राज्य सरकारने महिन्यापासून लॉकडाऊन लावले आहे. शेतीमालाची वाहतूक करण्यास बंदी घातलेली आहे. मार्केट कमिट्या बंद ठेवल्या आहेत. याचा सगळ्यात मोठा फटका शेतकर्‍यांना बसलेला आहे. अशा परि���्थिती केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किंमतीमध्ये भरमसाठ वाढ केलेली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचा अर्थकारण पूर्णपणे कोलमोडणार आहे.\nरासायनिक खतांच्या किंमतीत 50 ते 60 टक्के दरवाढ झालेली आहे. तसेच कोरोना संसर्गाच्या संकट छायेतही शेतकर्‍यांनी कंबर कसलेली असताना देखील ऐन पावसाळ्याच्या तोंडावर ही दरवाढ होत असल्याने शेतकर्‍यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाले आहे.\nडीएपीच्या किंमतीत मोठी वाढ झालेली आहे. 2019 मध्ये रासायनिक खतांच्या किंमतीत 50 टक्के दरवाढ झालेली होती. आता 50 ते 60 टक्के दरवाढ केली. याच्या निषधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यभर तीव्र आंदोलन करणार आहे.\nदि. 20 मे रोजी केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले जाणार आहे. बांधावरून तसेच सामाजिक अंतर पाळून हे आंदोलन केले जाणार आहे. तसेच लाखो शेतकरी दि. 19 मे पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून दरवाढ त्वरीत मागे घ्या, अशी मागणी करतील, असेही राजू शेट्टी यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-MP-nine-years-sons-in-court-against-his-mother-at-indore-5054682-NOR.html", "date_download": "2021-06-15T16:45:37Z", "digest": "sha1:IUMZIG4CGKCSVYLTKH375P2TEU4YN33H", "length": 7540, "nlines": 72, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Nine Years Sons in Court Against His Mother at Indore | 9 वर्षाय हिमांशू म्हणाला- गुप्तधनाच्या हव्यासापोटी आई माझा बळी देणार होती - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n9 वर्षाय हिमांशू म्हणाला- गुप्तधनाच्या हव्यासापोटी आई माझा बळी देणार होती\nआरोपी आई सपना आणि इन्सेटमध्ये मुलगा हिमांशु\nइंदूर- मध्य प्रदेशातील इंदूर जिल्हा न्यायालयात एका नऊ वर्षीय मुलाने जन्मदात्री आईविरुद्धच याचिका दाखल केली आहे. हिमांशू असे याचिकाकर्ता मुलाचे नाव आहे. गुप्तधनाच्या हव्यासापोटी आईने त्याचा बळी देण्याचा प्रयत्न केल्याचे हिमांशूने कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. हिमांशूच्या याचिकेवर बुधवारी कोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने हिमांशूच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना आदेश दिले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी 14 सप्टेंबरला होणार आहे.\nयाचिकाकर्ता हिमांशूने सांगितले की, 'मागिल वर्षी मे महिन्यात तो आईसोबत आजोळी गेला होता. आजोळी गुप्तधन असल्याचे एका मांत्रिकाने सांगितले होते. मात्र, गुप्तधन बाहेर काढण��यासाठी अल्पवयीन मुलाचा बळी द्यावा लागेल, असेही मांत्रिकाने सांगितले होते. हे ऐकताच आईने (सपना) मागील पुढील कोणताही विचार न करता मला पुढे केले. ती मांत्रिकाच्या बोलण्यावर प्रभावित झाली होती.\nकाही दिवसांनी आम्ही सगळे इंदूरला अालो. आईने सगळ्यांना गुप्तधनाविषयी माहिती दिली. मात्र, त्यावर आजीने आक्षेप घेऊन घेतला होता. परंतु, त्याच्याकडे दुर्लक्ष करून आई मला पुन्हा आजोळी घेऊन गेली. त्या दिवशी अमावस्या होती. आजोबांकडे मांत्रिक आला होता. पूजा करून त्याने रक्त काढण्यासाठी माझ्या हाताला सुया टोचल्या. मी वेदनेने ओरडत होतो. त्यावर मांत्रिकाने मला मारले. मी त्यात बेेशुद्ध झालो. माझ्या हातातून रक्त न निघाल्याने मांत्रिकाने मला आजी आणि वडिलांकडे सोडून पळून गेला होता.'\nआई घरातच करत होती अघोरी पूजा...\nहिमांशूने सांग‍ितले की, 'आई घरातच अघोरी पूजा करायची. पूजेला मला बसवायची. तब्बल दोन-तीन तास ही पूजा चालायची. आगीत लिंबू, दारु, अंडी टाकायची. धूरामुळे मला श्वास घेणेही कठीण होत असे. डोळ्यांची आग व्हायची.'\nएका महिन्यापूर्वी दाखल केली होती याचिका..\nहिमांशु बैरवा याने आजी कमलाबाईच्या माध्यमातून आरोपी सपना विरुद्ध एक वर्षांपूर्वी याचिका दाखल केली होती. कोर्टाने हे प्रकरण महिला व बाल विकास विभागाकडे सोपवले होते. अधिकार्‍याचा अहवाल मिळाल्यानंतर कोर्टाने याचिकेवर कार्यवाही सुरु केली आहे.\nपुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, संबंधित फोटो...\nHONOUR KILLING: सासर-माहेरच्या नातेवाइकांनी केली प्रेमीयुगुलाची हत्या\nताजमहालजवळ हिंदू-मुस्लिम प्रेमीयुगुलाचा ब्लेडने गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न\nपित्याने केला अकरावर्षीय मुलीचा खून, पत्नी नांदायला येत नसल्याचा राग\nथरारक घटना: पत्नी, मुलगा, भावाचा खून करून आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/fascinating-decisions-by-the-fadnavis-government-1567042939.html", "date_download": "2021-06-15T16:33:38Z", "digest": "sha1:62GCBAUWY6S4IJIDMYLUOYUVN7GN77N7", "length": 9551, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "fascinating decisions by the Fadnavis government | निवडणुकीच्या तोंडावर फडणवीस सरकारकडून आकर्षक निर्णयांचा धडाका; विनाअनुदानित शाळांसह शिक्षकांना २०% अनुदान; ३०४ कोटींची तरतूद - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनिवडणुकीच्या तोंडावर फडणवीस सरकारकडून आ���र्षक निर्णयांचा धडाका; विनाअनुदानित शाळांसह शिक्षकांना २०% अनुदान; ३०४ कोटींची तरतूद\nमुंबई - विधानसभा निवडणुकांच्या ताेंडावर मुुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सर्वच घटकांना लाभ देणाऱ्या निर्णयांचा धडाका लावला. विनाअनुदानित शाळा व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २० टक्के अनुदान, आधी २० टक्के अनुदान असणाऱ्या शाळांना दुसऱ्या टप्प्यांतील अनुदान मंजुरीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा ४६२३ शाळांतील ४३,११२ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे. त्यासाठी ३०४ कोटी रुपये अनुदान देण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच सातव्या वेतन आयोगानुसार अपेक्षित रक्कम रुपये ५४६ कोटींची पुरवणी मागणी पुढील अधिवेशनात सादर करण्यात येणार आहे.\nविनाअनुदानित शाळांबाबत सुरू आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विनाअनुदानित प्राथमिक २७६ शाळा व १०३१ तुकड्यांवरील २८५१ शिक्षक व शिक्षकेतर पदांना १ एप्रिल २०१९ पासून २० % तर माध्यमिक १२८ शाळा व ७९८ तुकड्यांवरील २१६० शिक्षक, शिक्षकेतर पदांना, उच्च माध्यमिकच्या १५ तुकड्यांवरील ३४ शिक्षकांनाही २० % अनुदान मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी १९ सप्टेंबर २०१६ राेजी काही शाळांना २० टक्के अनुदान मंजूर केले हाेते, अशा २४१७ शाळा व ४५६१ तुकड्यांवरील २८२१७ शिक्षक, शिक्षकेतर पदांना वाढीव २० टक्के अनुदानही मंजूर करण्यात आले.\nवैद्यकीय महाविद्यालयांत इंटर्नशिप करणाऱ्यांच्या विद्यावेतनात वाढ\nशासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेद आणि शासन अनुदानित आयुर्वेद, युनानी महाविद्यालयात इंटर्नशिप करणाऱ्या उमेदवारांच्या विद्यावेतनात भरीव वाढ करण्यात आली. १ ऑगस्टपासून आता हे विद्यावेतन ६ हजार रुपयांवरून ११ हजार रुपये करण्यात आले आहे. वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी पदवी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर संबंधित विद्यार्थ्यांना एक वर्षाची इंटरर्नशिप करणे आवश्यक असते. या काळात विद्यार्थ्यांना रुग्णालयात सेवा देण्यासाठी मासिक विद्यावेतन देण्यात येते.\nसाहित्यिक, कलावंतांच्या मानधनात दीडपट वाढ\nराज्यातील ज्येष्ठ (वृद्ध), साहित्यिक, कलावंतांच्या मानधनात दीडपट वाढीचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला. २६ हजार मान्यवरांना याचा लाभ हाेईल. सध्या अ वर्गाती��� कलावंतांना २१००, ब वर्गासाठी १८०० तर क वर्गातील कलावंतांना १५०० याप्रमाणे दरमहा मानधन दिले जात होते.\n५० आश्रमशाळांचे इंग्रजी, सेमी इंग्रजीत रूपांतरण\nआदिवासी विकास विभागाच्या ५० आश्रमशाळांचे इंग्रजी-सेमी इंग्रजीमध्ये रूपांतरण करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या शाळांमध्ये पहिलीचा इंग्रजी माध्यमाचा वर्ग सुरू करण्यासह इयत्ता ६ वी पासूनच्या वर्गांचे विज्ञान व गणित हे विषय यंदापासून इंग्रजी भाषेमधून शिकवण्यास मान्यता देण्यात आली आहे.\nआदिवासी गुणवत्तेकडे लक्ष :\nराज्यातील डोंगराळ व दुर्गम भागातील सामाजिक-शैक्षणिकदृष्ट्या मागास आदिवासी समूहातील विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागांतर्गत ५०२ शासकीय आश्रमशाळा चालवण्यात येतात. यापैकी १२१ आश्रमशाळांमध्ये उच्च माध्यमिक शिक्षण देण्यात येते. आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमानुसार मराठीमधून शिक्षण देण्यात येत असून यामध्ये सुमारे दोन लाख विद्यार्थी आहेत. पहिल्या टप्प्यात प्रतिवर्षी २ हजार विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश देण्यात येईल. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होऊन त्यांचे उच्च शिक्षणातील प्रमाण वाढण्यास मदत होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://swateebapat.blogspot.com/2014/12/blog-post_96.html", "date_download": "2021-06-15T16:06:41Z", "digest": "sha1:WUCUUBD4ECSA2DCJZZAHJ6SK4TX4GEZT", "length": 6744, "nlines": 75, "source_domain": "swateebapat.blogspot.com", "title": "मनी माझ्या: पळा पळा, कोण पुढे पळे तो …", "raw_content": "\nमला येणाऱ्या अनुभवांशी निगडित माझ्या मनात येणारे विचार\nपळा पळा, कोण पुढे पळे तो …\nआज सकाळी दै. 'सकाळ' मध्ये एक मोठी जाहिरात वाचली. दोन ते सहा वयोगटातील मुलांच्यासाठी आयोजित केलेल्या \"Kids Marathon\" बद्दलची. एक बालरोगतज्ञ व समुपदेशक, सुजाण नागरिक आणि एकंदरीतच बालकांची हितचिंतक असल्याने माझी तळपायाची आग तडक मस्तकालाच गेली.\n'Little Millenium' या नावाच्या शाळा चालविणाऱ्या 'Educomp' या संस्थेने आयोजित केलेली ही Marathon, 'लहान मुलांच्या लैंगिक शोषणाविरुद्ध' आहे, असे जाहिरातीत म्हटले होते. या Marathonला 'सकाळ टाईम्स' चा पाठिंबा असून 'अमानोरा पार्क टाऊन' ने त्यासाठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे असेही या जाहिरातीत नमूद केलेले होते.\nलहान मुलांच्या सर्व समस्यांमध्ये 'बाललैंगिक शोषण' ही समस्या महत्वाची होती, आहे आणि पुढेही राहणार, यात शंका नाही. 'माहितीयुगा'च्या महतीने, अनेक वर्तमानपत्रांमधून आणि वाहिन्यांवर वरचेवर बाललैंगिक शोषणाच्या बातम्या झळकल्यामुळे, हा एक 'ज्वलंत' प्रश्न आहे हे जनतेला अधिकाधिक जाणवू लागले आहे. लैंगिक शोषणाविरुद्ध जनजागृती आवश्यकच आहे. परंतु, बाललैंगिक शोषणाच्या समस्येविरुद्ध योजनाबद्ध लढा द्यायचा असेल तर लहान मुलांचे, त्यांच्या पालकांचे आणि शिक्षकांचे योग्य प्रबोधन सातत्याने होत राहणे आवश्यक आहे. तशी प्रबोधनपर व्याख्याने शाळा-शाळातून मी देत असते तसेच इतर बरेच डॉक्टर्स व समुपदेशकही देत असतात.\nमला असा प्रश्न पडला की, \"लहान मुलांच्या लैंगिक शोषणाविरुद्ध Marathon\" असे, सर्वसामान्यांच्या मनाला भिडेलसे कारण पुढे करून, दोन ते सहा वयोगटातील मुलांना पळायला लावण्यात ही संस्था काय साध्य करू पाहत असेल यातून ना कुणाचे प्रबोधन होणार आहे ना शोषण करणाऱ्या व्यक्तींना आळा बसणार आहे. योग्य कारणासाठी घडवून आणली जाणारी ही एक अयोग्य कृती आहे आणि यात मोठा दिखाऊपणा आहे असे मला वाटले .\nया संस्थेच्या संकेतस्थळावरची माहिती वाचताच एक गोष्ट प्रकर्षाने माझ्या लक्षात आली. दोन ते सहा याच वयोगटातील मुलांसाठी उत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये ही संस्था Little Millenium नावाच्या शाळा चालवते. अशी Little Millenium शाळा अजूनपर्यंत पुण्यात चालू झालेली नाही. मुलांच्या समस्यांमध्ये अग्रेसर असलेल्या एका ज्वलंत प्रश्नाचे कारण पुढे करून, मोठ्या खुबीने, जाहिरातबाजी करण्यासाठी लहान मुलांचाच वापर ही संस्था करू पाहत आहे.\nस्वतःच्या आर्थिक प्रगतीसाठी चाललेली या संस्थेची 'Marathon' दौड कोण आणि कशी थांबवणार\nमाझे या आधीचे लेख वाचा.\nपळा पळा, कोण पुढे पळे तो …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/fishermen-won-the-lottery-at-sea-a-single-fish-earned-eight-lakh-rupees/", "date_download": "2021-06-15T16:47:14Z", "digest": "sha1:B2OJXR7D7CKJ5CWXPF6QOBXXHKW6YA4P", "length": 20635, "nlines": 383, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Marathi News : मासेमारांना समुद्रात लागली लॉटरी, एकाच माशानं कमावून दिले आठ लाख रुपये!", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nविभागीय शुल्क समितीच्या कामकाजाबद्दल आठवड्याभरात प्रतिज्ञापत्र सादर करा – मुंबई उच्च…\nसरकारने ओबीसी आयोगावर नियुक्त केले ९ सदस्य\nक��रोना : राज्यात मृतांचा आकडा पुन्हा वाढला, ३८८ ची नोंद\n‘आशां’च्या संपावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणालेत …\nमासेमारांना समुद्रात लागली लॉटरी, एकाच माशानं कमावून दिले आठ लाख रुपये\nपाकिस्तानातून स्वतंत्र होण्यासाठी वारंवार बलुचिस्तानमधून आवाज बुलंद होत असतो. पाकिस्तान तिथल्या नागरिकांचा मानवाधिकारांची गळचेपी करत असल्याच्या अनेक बातम्या येत असतात. अशा परिस्थीतीत बलुचिस्तानमधून आणखी एक बातमी समोर आलीये. यावेळी ही बातमी एका माशाची आहे. हा काय साधारण मासा नाही या माशाला खरेदी करण्यासाठी तब्बल आठ लाखांची (8 Lakh) बोली लावण्यात आली होती.\nबलुचिस्तानमधील समुद्राकाठचा ग्वादर जिल्ह्यातल्या अब्दूल हक या मच्छिमाराला समुद्रात लॉटरी (Fishermen won the lottery) लागली. त्यानं आणि त्याच्या साथिदारांनी मासेमारी करताना एक मासा पकडला. तो सापडला आणि त्यांना याचा इतका आनंद झाला की फक्त नाचणं बाकी होतं. हा मासा वजन आणि उंचीन इतरांसारखा होता. इतकाही मोठा नव्हता. तरीपण तो मौल्यवान का ठरला असा प्रश्न तुमच्या मनात येत असेल. कारण तो मासा पकडण्यासाठी जळपास २ महिने सारे मच्छिमार कामाला लागले होते. २६ किलोच्या माशाची विक्री एकूण ७ लाख ८० हजारांना करण्यात आली.\nअब्दल हक याने पकडलेल्या माशाचं नाव आहे, ‘क्रोकर’ उर्दूत सांगायचं तर ‘सवा’ आणि बलुची भाषेत ‘कूर.’ जीवानी भागातल्या समुद्रा काठावर हा मासा पकडण्यात आल्याचं कळतं. इराणच्या सीमेपासून फक्त १७ किलोमीटर दुर असलेला हा भाग आहे. तब्बल दोन महिने या माशाला पकडण्यासाठी खर्ची घालायला लागले. इतर मासे पकडत असताना अचानक जाळ्यात हा मासा त्यांना दिसला. विक्रीवेळी यातून भरपूर पैसा मिळेल अशी त्यांना आशा होती आणि घडलं ही तसंच तब्बल ३० हजार रुपये प्रतिकिलो अशी बोली मासा खरेदी करताना लावण्यात आली. म्हणून एकूण २६ किलो वजनाचा हा मासा ७ लाख ८० हजार रुपयांना विकण्यात आला.\nका लागते लाखांच्या घरात बोली\nसमुद्रात वेगवेगळ्या प्रजातीचे मासे सापडतात. त्यात ज्याचं वजन जास्त त्याला दर जास्त असा बाजाराचा नियम आहे. पण क्रोकरच्या बाबतीत ही गोष्ट धोडी वेगळी आहे. याला कारण आहे माशांच ‘एअर ब्लॅडर’ म्हणजे हवा भरल्यामुळं मासा पोहतो. त्यामुळं याची किंमत इतर माशांपेक्षा जास्त असते. चीन, जपान आणि युरोपात या माशाला मागणी जास्त असते. माशामधल्या ए��र ब्लेडरचा उपयोग माणसाची शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर त्याला टाके लावण्यासाठी केला जातो. विशेष म्हणजे हृदयशस्त्रक्रिया करताना याचा अधिक वापर होतो. हृदय हा शरिरातला सर्वात नाजूक भाग आहे. त्याला टाके घालण्यासाठी लागणारी सामग्री सुद्धा सुव्यवस्थीत लागते. यातली एखादी चुकही महागात पडू शकते. यामुळं शक्यती सर्व काळजी घेण्याकडं डॉक्टरांचा कल असतो. शस्त्रक्रियेनंतर हृदयाला टाके घालण्याच्या प्रक्रियेत काही कमी जास्त झालं तर जीवाची भीती असते त्यामुळं हृदयाच्या शस्त्रक्रियेत टाके घालण्यासाठी या माशांचा एअर ब्लॅडरचा उपयोग केला जातो.\nबलुचिस्तानच्या किनारपट्टीवर आढळणाऱ्या माशाचं नाव ‘क्रुर’ असं ठेवण्यात आलंय. याला कारण म्हणजे त्याचा आवाज. हा मासा क्रुर, क्रुर असा आवाज करतो असं मासेमार सांगतात. समुद्र किनाऱ्याला लागून असलेल्या झाडांच्या कापारीत या प्रजातीची मादा मासा अंडी घालते. अनुभवी मच्छीमारांना हा मासा किनाऱ्यावर आला की त्याचा आवाज कानावर पडतो त्यामुळं ते लगेच जाळं फेकतात. यानंतर बराच वेळ तो मासा आवाज करतो आणि नंतर आवाज बंद होतो. यासाठी किमान दोन ते तीन तास लागतात. यानंतर जाळं वर ओढळं जातं आणि समुद्रातली लॉटरी हाती लागते.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleअजित पवारांनी ‘गोकुळ’साठी केली मोठी घोषणा\nNext articleजगाने भारतातील शवांचे ढिगारेही बघितले, शिवसेनेची मोदी सरकारवर टीका\nविभागीय शुल्क समितीच्या कामकाजाबद्दल आठवड्याभरात प्रतिज्ञापत्र सादर करा – मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश\nसरकारने ओबीसी आयोगावर नियुक्त केले ९ सदस्य\nकोरोना : राज्यात मृतांचा आकडा पुन्हा वाढला, ३८८ ची नोंद\n‘आशां’च्या संपावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणालेत …\nलर्निंग लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया झाली सोपी; आरटीओत जाण्याची गरज नाही \nकाँग्रेसचे प्रभारी करणार महाराष्ट्राचा दौरा, राजकीय चर्चांना उधाण; काँग्रेसच्या मनात …\nशिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे ; नितेश राणेंचा प्रहार\nउल्हासनगर महापालिका स्थायी सभापती निवडणूक ; शिवसेनेला टीम कलानीचा पाठिंबा ,...\nसोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करत आहे ;...\nशिवसेनेचे कट्टर विरोधक नारायण राणेंना पंतप्रधान मोदींकडून स्पेशल गिफ्ट\nराम मंदिरावर घोटाळ्याचा डाग ; मोदी आणि भागवतांना हस्तक्षेप करावाच लागेल...\nमराठा आरक्षण : … कुणाला कुठं गाठायचे हे मी बघतो :...\nमराठा आरक्षणासाठी दोन्ही राजे एकत्र; उदयनराजे म्हणाले, ‘आरक्षणासाठी दोन्ही घराणे एक’\nचंद्रकांतदादांची अवस्था म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी; अजित पवारांचे टीकास्त्र\nविभागीय शुल्क समितीच्या कामकाजाबद्दल आठवड्याभरात प्रतिज्ञापत्र सादर करा – मुंबई उच्च...\nदोन इटालियन मरीन्सविरुद्धचा खटला नऊ वर्षांनी अखेर रद्द\nपासपोर्टच्या नूतनीकरणासाठी कंगनाची हायकोर्टात याचिका\nपक्षाच्या अध्यक्षपदावरुन हटवलेल्या चिराग पासवान यांनी बंडखोर खासदारांना पक्षातून हाकलले\nनागपुरातील संविधान चौकात भरपावसात धरणे आंदोलन; संप चालूच राहणार : आशा...\nमराठा आरक्षण : संभाजीराजेंच्या आवाहनाला प्रकाश आंबेडकरांचा प्रतिसाद; आंदोलनासाठी कोल्हापुरात दाखल\nशिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे ; नितेश राणेंचा प्रहार\nबुरुज ढासळला : कंत्राट रद्द करून अधिकाऱ्यांना निलंबित करा; राष्ट्रवादी काँग्रेसची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://rokhthoknews.com/?p=1203", "date_download": "2021-06-15T16:39:09Z", "digest": "sha1:E4JRSI2CXONAPYQ5BRKSU27HUJDDTK3U", "length": 7259, "nlines": 106, "source_domain": "rokhthoknews.com", "title": "सराफ व्यावसायिकाचा धारधार शस्त्राने खुन - www.rokhthoknews.com", "raw_content": "\nHome ताज्या बातम्या सराफ व्यावसायिकाचा धारधार शस्त्राने खुन\nसराफ व्यावसायिकाचा धारधार शस्त्राने खुन\nशिरूर कासार येथील एका सराफ व्यावसायिकाचा गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून खुन करण्यात आला, व त्यानंतर मृतदेह शेवगाव तालुक्यातील भातकुडगांव येथे एका शेतात पुरण्यात आला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवार (२० मे) रोजी घडली.\nज्ञानेश्वर शिवाजी गायकवाड याचा शिरूर कासार येथे सलूनचे दुकान असल्याने त्याने सोने खरेदीचा बहाना करून सराफ बळी विशाल कुलथे यांच्याशी संपर्क केला. माझे लॉकडाऊनमध्ये लग्न झाले. त्यामुळे जास्त सोन करायचे आहे, असे सांगून ऑर्डर देण्यात आली. तसेच, दुकानातील तयार असलेले सोने घेवून माझ्या दुकानात ये, असे गायकवाड म्हणाला. बळी विशाल कुलथे हा सोने घेवून गायकवाड याच्या सलुन दुकानात गेला. मात्र त्याच ठिकाणी त्याचा खून करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी अधिक माहिती घेवुन गायकवाड याचा साथीदार केतन लोमटे याला ताब्यात घेतले. लोमटे यांनी अगोदर उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्याला पोलिस खाक्या दाखवताच तो पोपटासालखा बोलु लागला व गुन्ह्याची कबूली देत ज्या ठिकाणी मृत्यूदेह पुरण्यात आला ते ठिकाण पोलिसांना दाखवले. हे ठिकाण भातकुडगांव येथील दत्तात्रय हरिभाऊ गायकवाड यांच्या शेतात होते. दरम्यान, शेवगाव पोलिस, शिरूर पोलिस, महसूल शेवगाव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला. खड्यातून मृतदेह काढून तो शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी आरोपी केतन लोमटे, शिवाजी गायकवाड यांना अटक करण्यात आली असून ज्ञानेश्वर गायकवाड फरार असल्याचे तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक सिध्दार्थ माने यांनी सांगितले.\nPrevious articleजामखेड ची कन्या चालवतेय पुण्यात कोवीड सेंटर.\nNext articleरोहीत्र जळाल्याने पाण्यासाठी बांधखडक ग्रामस्थांची पायपीट सुरू\nजिद्द व मेहनतीने कुठलेही कार्य शक्य- अभिनेते सुरेश विश्वकर्मा\nअन रोहित पवारांनी कार्यकर्त्यांच्या सलूनमध्येच करवून घेतली दाढी.\nजामखेड शहरावर राहणार आता ‘तिसऱ्या डोळ्याची नजर’\nबापरे आष्टी तालुक्यात बिबट्याने पुन्हा केला दोघांवर हल्ला\nशहरात पुन्हा घेतला तरुणाने गळफास\nआष्टीत बिबट्याची दहशत कायम ; पारगावात वृध्द महिलेवर हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://jahirati.maayboli.com/node/391", "date_download": "2021-06-15T15:19:00Z", "digest": "sha1:AGWHL4XYAHDSXKR57LNU4UDY4HOWP4V7", "length": 5266, "nlines": 39, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "तुमचे ग्राहक कुठून येत आहेत तुम्हाला माहिती आहे का? | jahirati.maayboli.com", "raw_content": "\nतुमचे ग्राहक कुठून येत आहेत तुम्हाला माहिती आहे का\nतुमचे ग्राहक कुठून येत आहेत तुम्हाला माहिती आहे का\nएक मित्र एका नवीन जाहिरात प्रकाराबद्दल सांगत होता. अरे अमुक तमुक प्रकारे जाहिरात केली म्हणजे नक्की ग्राहक मिळतात. मी म्हटलं \"कशावरून\" . तो बुचकळ्यात पडला. \"कशावरून म्हणजे इतके लोक तिथे जाहिरात करत असतात आणि माझ्या मित्रानेही तशी जाहिरात केली आणि त्यालाही खूप ग्राहक मिळाले. \"\nमी त्याला म्हटलं \" ते सगळं बरोबर आहे आणि तो जगातला सगळ्यात चांगला जाहिरात प्रकार असेल आणि अनेक लोकांना त्याचा फायदाही झाला असेल. पण तुझे ग्राहक , त्या जाहिरात प्रकारामूळे, तू जे विकतो आहेस ते घेणार आहेत का तुम्हाला आमच्याबद्दल कसं कळालं हा फार म���त्वाचा प्रश्न तू ग्राहकांना विचारतोस का तुम्हाला आमच्याबद्दल कसं कळालं हा फार महत्वाचा प्रश्न तू ग्राहकांना विचारतोस का\nत्याने असे कधीच विचारले नव्हते. त्यामुळे कुठला जाहिरात प्रकार त्याच्यासाठी योग्य आहे, कुठल्या जाहिराती उपयोगी पडतात आणि कुठे पैसे वाया जातात याचा त्याला अंदाज नव्हता. कुठलाच जाहिरात प्रकार चांगला किंवा वाईट नसतो. पण तुमच्या धंद्यानुसार, ग्राहकवर्गानुसार काही प्रकारच्या, काही माध्यमातल्या जाहिराती जास्त परिणामकारक ठरू शकतात.\n\"तुम्हाला आमच्याबद्दल कसं कळालं\" प्रश्न अतिशय महत्वाचा आहे आणि प्रत्येक धंदा करणार्‍या व्यक्तीने तो आपल्या ग्राहकाला विचारायला हवा. इतकंच नाही तर त्याची उत्तरे एका वहीत नीट लिहून ठेवायला हवी. म्हणजे काळानुसार त्या त्या ग्राहकांच्या उगमात काय बदल होतो आहे याच्यावर लक्ष ठेवता येईल. तुमची वेबसाईट असेल तर referral log तुम्हाला आपोआप ही माहिती देतो. पण ज्यांचा प्रत्यक्ष किंवा फोनवर चालणारा व्यवसाय असेल त्यांनाही हे उपयोगी ठरेल.\nतुम्हाला कुठल्या जाहिरात प्रकाराचा किंवा माध्यमाचा चांगला अनुभव आहे आणि कुठल्या जाहिरात प्रकाराचा किंवा माध्यमाचा वाईट अनुभव आहे\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://jayvidarbha.com/facebook-says-it-barred-resignmodi-posts-hashtag-by-mistake-and-not-at-the-behest-of-the-government/", "date_download": "2021-06-15T17:00:27Z", "digest": "sha1:V6TDYVNJDXRMOLL7XPWM4CCJX5YTOLYS", "length": 10100, "nlines": 128, "source_domain": "jayvidarbha.com", "title": "#ResignModi हॅशटॅग चुकून झाला ब्लॉक, सरकारकडून नव्हती कोणती सूचना : गदारोळानंतर FBचं स्पष्टीकरण - जयविदर्भ न्यूज", "raw_content": "\nजयविदर्भ न्यूज - बातमी आमची निर्णय तुमचा\n#ResignModi हॅशटॅग चुकून झाला ब्लॉक, सरकारकडून नव्हती कोणती सूचना : गदारोळानंतर FBचं स्पष्टीकरण\n#ResignModi हॅशटॅग चुकून झाला ब्लॉक, सरकारकडून नव्हती कोणती सूचना : गदारोळानंतर FBचं स्पष्टीकरण\n\"आमच्याकडून चुकून तो हॅशटॅग ब्लॉक झाला होता, आम्हाला त्यासाठी भारत सरकारकडून कोणतीही सूचना मिळाली नव्हती\"\nदेशभरात करोना व्हायरसचं संकट वाढत असताना ऑक्सिजनपासून हॉस्पिटलमधील बेडपर्यंत अनेक अत्यावश्यक गोष्टींची उणीव भासत आहे. अशात सोशल मीडियावर काही नेटकरी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र म���दी यांच्यावर टीकेचा भडीमार करत आहेत. विविध हॅशटॅग वापरुन मोदी सरकारवर टीका होत आहे. याच संदर्भात फेसबुकवरही पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याची मागणी करणारा हॅशटॅग – #ResignModi ट्रेंड होत होता, मात्र नंतर फेसबुकने हा हॅशटॅगच ब्लॉक केला. यावरुन टीका होण्यास सुरूवात होताच फेसबुकने चूक मान्य केली आणि हा हॅशटॅग पुन्हा रिस्टोर केला आहे.\nबुधवारी फेसबुकवर नेटकऱ्यांकडून #ResignModi हा हॅशटॅग ट्रेंड केला जात होता असं समजतंय. पण, नंतर फेसबुकने हा हॅशटॅग ब्लॉक केल्यामुळे गदारोळ झाला. हा हॅशटॅग ब्लॉक झाल्यानंतर काहींनी हॅशटॅग #ResignModi सर्च करण्यास सुरूवात केली असता त्यांना ‘या पोस्ट्स आमच्या कम्युनिटी स्टँडर्ड्सचं उल्लंघन होत असल्याने ब्लॉक करण्यात आल्या आहेत’ अशाप्रकारचा संदेश दिसला. त्यांनतर अनेकांनी हॅशटॅग ब्लॉक केल्यावरुन ट्विटरवर तक्रार करण्यास सुरूवात केली. इतकंच नाही तर काहींनी हा लोकशाहीला धोका असल्याचंही म्हटलं. नंतर काही तासांनी फेसबुकने चूक मान्य करत हॅशटॅग पूर्ववत केला.\n“आमच्याकडून चुकून तो हॅशटॅग ब्लॉक झाला होता, आम्हाला त्यासाठी भारत सरकारकडून कोणतीही सूचना मिळाली नव्हती. आता हॅशटॅग पूर्ववत झाला आहे”, असं स्पष्टीकरण फेसबुकच्या प्रवक्त्याकडून देण्यात आलं आहे. फेसबुककडून वेगवेगळ्या कारणांमुळे हॅशटॅग ब्लॉक केले जातात. काहीवेळेस स्वहस्ते(मॅन्युअली) परंतु बऱ्याचदा स्वयंचलितरित्या(ऑटोमॅटिक) अंतर्गत मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित हॅशटॅग ब्लॉक होतात, लेबलशी संबंधित एरर आल्यामुळे तो हॅशटॅग ब्लॉक झाला होता, असं कंपनीच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, बुधवारी रात्री फेसबुकने हा हॅशटॅग काही तासांसाठी ब्लॉक केला होता. यापूर्वी मंगळवारीही ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत नकारात्मक ट्रेंड सुरू होते. जवळपास पाच तास हॅशटॅग ‘फेल्डमोदी’ ट्विटरवर टॉप ट्रेंड होता.\nMI VS RR: मुंबई अर्जुन तेंडुलकरला संधी देणार\n‘मुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाही’ या प्रश्नावर आदित्य ठाकरे यांनी दिले ‘हे’ उत्तर\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं, आजोबा-काकीला हत्येप्रकरणी अटक\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन् घेतला 103 कोटींचा फ्लॅट\nदोनशे फुट उंच पुलावर अडकलेल्या मुलाचे वाचवले प्राण\n च��कलेट घशात अडकल्यानं चिमुकलीचा मृत्यू, भिवंडीतील हृदयद्रावक घटना\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं,…\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन्…\nहोमबातम्या WTC Final: भारताविरुद्ध खेळणार ही ‘टीम…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/marathi-cinema-news/pushkar-jog-actor-of-well-done-baby-celebrates-safe-gudi-padwa-with-his-loved-ones-121041300025_1.html", "date_download": "2021-06-15T15:11:16Z", "digest": "sha1:FB6Q5XKO6KP6NLJQE3R6TIYG4UTGR2VQ", "length": 13295, "nlines": 122, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "‘वेल डन बेबी’चा अभिनेता पुष्कर जोगने आपल्या प्रियजनांसोबत साजरा केला ‘सुरक्षित’ गुढी पाडवा! | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 15 जून 2021\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n‘वेल डन बेबी’चा अभिनेता पुष्कर जोगने आपल्या प्रियजनांसोबत साजरा केला ‘सुरक्षित’ गुढी पाडवा\nपुष्कर जोगसाठी हा गुढी पाडवा खास आहे कारण नुकताच अॅ मेझॉन प्राइम व्हिडिओवर त्याचा 'वेल डन बेबी' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. पुष्कर हा केवळ या चित्रपटाचा मुख्य नायकच नसून त्याने या चित्रपटाची सहनिर्मिती देखील केली आहे. प्रेक्षकांकडून त्याला चांगल्या प्रतिक्रियाही मिळत असल्यामुळे तो खुश आहे आणि आजच्या या गुढी पाडव्याच्या प्रसंगी आपल्या कुटुंबासमवेत घरीच एक खास आणि सुरक्षित असं डबल-सेलिब्रेशन करत आहे. त्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पुष्कर आणि चित्रपटाची मुख्य कलाकार अमृता खानविलकर आणि वंदना गुप्ते यांनी चाहत्यांना सुरक्षा, आनंद, शांती आणि समृद्धीने भरलेल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.\nगुढी पाडव्याविषयी बोलताना पुष्कर म्हणाला की, “मी आणि माझी पत्नी, आमच्या दोघांचा ठाम विश्वास आहे की, देवच आपले आशास्थान आणि कल्याण करणारा आहे. या शुभ सणाच्या वेळी, आम्ही पारंपारिक विधी पाळतो आणि देवाच्या मंगलमय आशीर्वादासाठी प्रार्थना करतो. माझ्या छोटीसाठी, हा सर्व उत्सव म्हणजे ऑनलाईन-शाळेचा ब्रेक असतो, जो तिला आवडतो. हा गुढी पाडवा यावेळी माझ्यासाठी आणखीनच विशेष आहे कारण आम्ही आमचा ‘वेल डन बेबी’ हा चित्रपट अॅवमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित केला आणि देवाच्या कृपेने चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. माझ्या सर्व चाहत्यांना गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. घरी रहा आणि सुरक्षित रहा आणि निश्चितच आपल्या कुटुंबासमवेत वे�� डन बेबी पहा, जो आम्ही तुमच्यासाठी प्रेमाने तयार केला आहे.”\nनवोदित दिग्दर्शिका प्रियंका तन्वर दिग्दर्शित या कौटुंबिक नाट्यामध्ये एक आधुनिक काळातील जोडपे जे त्यांच्या विवाहातील जटिल समस्यांमध्ये गुंतलेले आहे, ते प्रेग्नंट झाल्यावर काय घडते, याची मनोवेधक कथा सांगितली आहे. गुढी पाडव्यानिमित्त विशेष असा वेल डन बेबी, अॅामेझॉन प्राइम व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर प्रसारित होत आहे.\nPNB महिलांना मोफत प्रशिक्षण देत आहे, दरमहा लाखो कमावू शकता, कोण अर्ज करू शकेल\nउन्हाळ्यात घ्या लहानग्यांची काळजी\nगुढीपाडव्याला श्रीखंडच का खावे.. आयुर्वेद आणि श्रीखंड काय संबंध\n‘रेमडेसिविर’मुळे खरंच कोरोना रुग्णांचा जीव वाचतो त्याचा इतका वापर का होतोय\nमहाराष्ट्र कोरोना : लॉकडाऊन लावल्यास उद्धव ठाकरे सरकार गरजूंना थेट आर्थिक मदत करू शकतं\nयावर अधिक वाचा :\nअयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...\nसप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...\nदेवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...\nभटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...\nपलरुवी अर्थात दुधाचा धबधबा\nकेरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...\nरामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र\nरामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...\nकंगना रनौत ला दिलासा नाही , कंगनाला कोर्टानं फटकारलं\nअभिनेत्री कंगना रनौत नेहमी आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असते. त्यामुळे तिला बऱ्याच ...\nनिसर्गाच्या सानिध्यात वसलेलं मुन्नार हिल स्टेशन\nहिल स्टेशनला नयनरम्य हिल स्टेशन म्हणतात. भारतामध्ये डोंगरांच्या मोठ्या ,लांब, सुंदर आणि ...\nपक्याचे वडील पक्याला रागावत असतात वडील- पक्या, तुझ्या कडून एक काम नीट होत नाही, तुला ...\nLagaan: आमिर खानने 'लगान' सिनेमाला वाईट चित्रपट का म्हटलं ...\nमधू पाल 2001 साली आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शित केलेला 'लगान' चित्रपट हिंदी ...\n'मुलगी झाली हो' महाराष्ट्राची नंबर 1 मालिका\nमराठी मालिक आणि त्यांच्या कलाकारांना नेहमीच प्रेक्षकांचा प्रेम आणि प्रतिसाद लाभत असतो. ...\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुंबईत - अवेळी पाऊस\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AC%E0%A5%AF_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82", "date_download": "2021-06-15T16:46:40Z", "digest": "sha1:SJVUZEZ3PTXZOXWYAQTUIAF7WEFUXHMM", "length": 3725, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९६९ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९६९ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n\"इ.स. १९६९ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ डिसेंबर २०१० रोजी १३:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://newsposts.in/02/04/2021/wedding-after-4-days-i-went-to-distribute-the-cards-and/", "date_download": "2021-06-15T17:22:50Z", "digest": "sha1:6RXPD5OLEVT7QKWVYK6KEZL7U6LDC2LY", "length": 15094, "nlines": 218, "source_domain": "newsposts.in", "title": "४ दिवसांनी होतं लग्न; स्वत: पत्रिका वाटायला गेला आणि… | Newsposts.", "raw_content": "\nकक्षा 5वीं की छात्रा ने सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस को…\nमहाराष्ट्र बोर्ड 12वीं की परीक्षा रद्द\nCBSE की 12वीं की बोर्ड परीक्षाएं हुईं रद्द, पीएम मोदी ने…\n6 साल की लड़की ने पूछा, मोदी साहेब; बच्चों पर काम…\nभाजप नगरसेवकाची काँग्रेस प्रदेक्षाध्यक्षा विधातील तक्रार नैराश्यातून\nविवाहितेची विहिरीत उड़ी घेऊन आत्महत्या\nउद्यापासून सुरू होणार दारूविक्री परवाना नूतनीकरणाचे काम\nकोरोना लसीमुळे मृत्यू झालेल्या पहिल्या व्यक्तीची भारतात झाली नोंद\nचंद्रपूर | 137 कोरोनामुक्त तर 05 मृत्यू, 58 पॉझिटिव्ह\nHome Marathi ४ दिवसा���नी होतं लग्न; स्वत: पत्रिका वाटायला गेला आणि…\n४ दिवसांनी होतं लग्न; स्वत: पत्रिका वाटायला गेला आणि…\nस्वत:च्या लग्नाची पत्रिका वाटायला निघालेल्या नवरदेचा अपघाती मृत्यू ओढवल्याने दोन्ही कुटुंबावर शोककळा पसरली आहे. हे लग्न ५ एप्रिलला होणार होते. आज सकाळी भोकर – बारड रस्त्यावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने या नवरदेवाचा जागीच मृत्यू झाला.\nनांदेड : स्वत:च्या लग्नाची पत्रिका वाटायला निघालेल्या नवरदेवावर काळाने घाला घातला. पाचच दिवसावर लग्न असताना ही दुर्देवी घटना घडलीय. आज सकाळी भोकर – बारड रस्त्यावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने या नवरदेवाचा जागीच मृत्यू झाला. उत्तम शिराणे असे या नियोजित वराचे नाव आहे.\nहिमायतनगर तालुक्यातील कांडली येथील उत्तम शिराणे या तरुणाचा विवाह लोहा तालुक्यातील तरुणीशी येत्या ५ एप्रिल रोजी होणार होता. मात्र, लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी दुचाकीवर निघालेल्या उत्तमला अज्ञात वाहनाने धडक दिले. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.\nमहामार्ग पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी अर्धापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. दरम्यान, या प्रकरणी अज्ञात वाहनचालक विरोधात अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, लग्नाच्या पाचच दिवस अगोदर उत्तमला काळाने गाठल्याने नियोजित वर आणि वधुच्या कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.\nPrevious articleआशा घटे ला न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : खासदार बाळू धानोरकर\nNext articleचंद्रपूरात कोरोना लसीकरण मोहीमेला ब्रेक लागण्याची शक्यता\nभाजप नगरसेवकाची काँग्रेस प्रदेक्षाध्यक्षा विधातील तक्रार नैराश्यातून\nविवाहितेची विहिरीत उड़ी घेऊन आत्महत्या\nउद्यापासून सुरू होणार दारूविक्री परवाना नूतनीकरणाचे काम\nभाजप नगरसेवकाची काँग्रेस प्रदेक्षाध्यक्षा विधातील तक्रार नैराश्यातून\n◆चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांची टीका चंद्रपूर : शहर महानगरपालिकेअंतर्गत मागील चार वर्षांत करण्यात आलेल्या अनेक कामांत मोठ्या प्रमाणात आर्थिक...\nविवाहितेची विहिरीत उड़ी घेऊन आत्महत्या\nउद्यापासून सुरू होणार दारूविक्री परवाना नूतनीकरणाचे काम\nकोरोना लसीमुळे मृत्यू झालेल्या पहिल्या व्यक्तीची भारतात झाली नोंद\nचंद्रपूर | 137 कोरोनामुक्त तर 05 मृत्यू, 58 पॉझिटिव्ह\nनिराधार 'भागरथाबाईला' मिळाला राजु रेड्डीचे आधाराने घर\nताडोबातल्या वाघिणींची शौर्यगाथा : महिला वन्यजीव सफारी गाईडच्या जिद्दीची साहसी गोष्ट\nWCL Rajiv Ratan Hospital ठरले कोरोना रुग्णांना वरदान\nचंद्रपूर : 21 मृत्यू तर 1618 पॉझिटिव्ह ; मृत्यूची संख्या घटली तर बाधितांची संख्या वाढली\n५० ते ६० मृतदेह क्षमतेचे सिमेंट क्राँक्रीट प्लेटफॉर्म बांधा\nकाँग्रेस नेते नवीन कारपाका यांचे दुःखद निधन\nराजीव रतन केंद्रीय रुग्णालयात व्हेंटिलेटर युक्त कोविड सेंटर उभारा : राजूरेड्डी\nघुग्घुस प्रतिष्ठित नागरिक नागेश कोंडगुर्ला यांचे दुःखद निधन\nआंदोलनकारी कोरोना योध्द्यांना झोडपून काढा\n\"अनाथ\" मुलांच्या जीवनात प्रेमाचे रंग भरत वाढदिवस संपन्न\nअवैध दारू विक्रेते निघाले सव्वाशेर; पोलिस कारवाईत सापडल्या केवळ १५ बिअर\nचंद्रपूरच्या दारुबंदीतही वसुलीचे \"वाझे\"\nताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्प मार्गावरील कारची झाडाला धडक, 2 जण जखमी\nकोयला हेराफेरी करना 'शहजाद' के लिए कोई नया काम नहीं \nशाहिस्ता खान पठाण को \"नेशनल एक्सीलेंस अवॉर्ड 2021 से पुरस्कृत किया गया\nभाजप नगरसेवकाची काँग्रेस प्रदेक्षाध्यक्षा विधातील तक्रार नैराश्यातून\nविवाहितेची विहिरीत उड़ी घेऊन आत्महत्या\nउद्यापासून सुरू होणार दारूविक्री परवाना नूतनीकरणाचे काम\nकोरोना लसीमुळे मृत्यू झालेल्या पहिल्या व्यक्तीची भारतात झाली नोंद\nचंद्रपूर | 137 कोरोनामुक्त तर 05 मृत्यू, 58 पॉझिटिव्ह\nकक्षा 5वीं की छात्रा ने सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस को…\nमहाराष्ट्र बोर्ड 12वीं की परीक्षा रद्द\nCBSE की 12वीं की बोर्ड परीक्षाएं हुईं रद्द, पीएम मोदी ने…\n6 साल की लड़की ने पूछा, मोदी साहेब; बच्चों पर काम…\nभाजप नगरसेवकाची काँग्रेस प्रदेक्षाध्यक्षा विधातील तक्रार नैराश्यातून\nविवाहितेची विहिरीत उड़ी घेऊन आत्महत्या\nउद्यापासून सुरू होणार दारूविक्री परवाना नूतनीकरणाचे काम\nकोरोना लसीमुळे मृत्यू झालेल्या पहिल्या व्यक्तीची भारतात झाली नोंद\nचंद्रपूर | 137 कोरोनामुक्त तर 05 मृत्यू, 58 पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/coronavirus-news-ahmednagar-covid19-update-corona-crisis", "date_download": "2021-06-15T15:23:54Z", "digest": "sha1:2BZV7YVLTL4S5Z3VNVFHN54LFQOGP5DY", "length": 5915, "nlines": 50, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "COVID19 : जिल्ह्यात आज दोन हजार २०७ नोंद", "raw_content": "\nCOVID19 : जिल्ह्यात ���ज दोन हजार २०७ रुग्णांची नोंद\nजिल्ह्यात बुधवारी नव्याने 2 हजार 207 नवे करोना रुग्ण वाढले आहेत. करोनातून मुक्त होणार्‍यांच्या तुलनेत हा आकडा कमी असला तरी काल नव्याने 66 करोना मृतांची भर जिल्ह्याच्या एकूण आकडेवारीत पडली आहे. यामुळे करोना मृतांचा आकडा आता 3 हजारांच्या जवळ पोहचला आहे.\nजिल्ह्यात काल 3 हजार 713 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे करोनातून बरे झालेल्यांची संख्या आता 2 लाख 38 हजार 378 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे 93.42 टक्के झाले आहे. तर उपचार सुरू असणार्‍यांची संख्या 13 हजार 830 पर्यंत खाली आली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 384, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 1 हजार 118 आणि अँटीजेन चाचणीत 705 रुग्ण बाधीत आढळले.\nजिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 1, अकोले 16, कर्जत 77, नगर ग्रामीण 38, नेवासा 10, पारनेर 22, पाथर्डी 2, राहता 24, राहुरी 6, संगमनेर 75, शेवगाव 90, श्रीगोंदा 15, मिलिटरी हॉस्पिटल 1 आणि इतर जिल्हा 7 अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 61, अकोले 17, जामखेड 106, कर्जत 6, कोपरगाव 48, नगर ग्रामीण 65, नेवासा 53, पारनेर 40, पाथर्डी 87, राहाता 52, राहुरी 114, संगमनेर 68, शेवगाव 67, श्रीगोंदा 120, श्रीरामपूर 187, कँटोन्मेंट बोर्ड 4 आणि इतर जिल्हा 22 आणि इतर राज्य 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.\nअँटीजेन चाचणीत 705 जण बाधित आढळुन आले. मनपा 24, अकोले 33, जामखेड 8, कर्जत 44, कोपरगाव 67, नगर ग्रा. 38, नेवासा 35, पारनेर 82, पाथर्डी 69, राहाता 33, राहुरी 43, संगमनेर 64, शेवगाव 28, श्रीगोंदा 81, श्रीरामपूर 48 आणि इतर जिल्हा 8 अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, मंगळवारी करोनामुळे मृतांची संख्या 2 हजार 903 होती. त्यात बुधवारी 66 ने वाढ झाली असून आता करोना मृतांचा आकडा हा 2 हजार 969 वर पोहचला आहे.\nश्रीरामपूर 235, श्रीगोंदा 216, संगमनेर 207, शेवगाव 185, राहुरी 163, पाथर्डी 158, पारनेर 144, नगर तालुका 141, कर्जत 127, कोपरगाव 115, जामखेड 114, राहाता 109, नेवासा 98, नगर शहर 86, अकोले 66, भिंगार 4, परजिल्हा 37, परराज्य 1 आणि मिलिटरी 1 यांचा समावेश आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/number-corona-victims-sindhudurg-crossed-thousands-mark-337595", "date_download": "2021-06-15T17:06:56Z", "digest": "sha1:4TM4CLDDJ3UO7Y6R7FJAFX5G4LOBZC6U", "length": 17792, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सिंधुदुर्गातील कोरोनाबाधितांची संख्येने हजारांचा टप्पा ओलांडला", "raw_content": "\nजिल्ह्यात 132 कंटेन्मेंट झोन सक्रिय आहेत.\nसिंधुदुर्गातील कोरोनाबाधितांची संख्येने हजारांचा टप्पा ओलांडला\nओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याने 60 व्यक्ती कोरोना बाधित आढळल्या. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या एक हजार 17 झाली. रविवारी (ता.23) रात्री मालवण तालुक्‍यातील आंगणेवाडी येथील 82 वर्षीय वृद्धाचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे बळींची संख्या 16 झाली. सोमवारी आणखी 14 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या. सक्रिय रुग्ण 459 आहेत.\nजिल्ह्यात सोमवारी दुपारी 12 वाजता संपलेल्या 24 तासात 210 अहवालातील 185 निगेटिव्ह तर 25 बाधित होते. या 25 मध्ये कणकवली - 8, सावंतवाडी 4, वेंगुर्ले 13, कुडाळ आणि वैभववाडी प्रत्येकी एकाचा समावेश आहे. दुपारनंतर आणखी 35 व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या. त्यामुळे जिल्ह्याच्या एकूण रुग्ण संख्यने हजारी पार केली. एकूण बाधित संख्या 1 हजार 17 झाली आहे. दुपारनंतर मिळालेल्या 35 रुग्णामध्ये एकट्या कणकवली तालुक्‍यात 22 रुग्ण आहेत. यामध्ये दोडामार्ग 1, कणकवली तालुक्‍यातील खारेपाटण 3, कणकवली 1, कलमठ 12, कणकवली विद्यानगर 1, वरवडे 4, कणकवली नाडकर्णीनगर 1, देवगड जामसंडे 1, वैभववाडी करुळ 3, सावंतवाडी तळवडे 1, कुडाळ ओरोस 4, खरयेवाडी 1, रानबांबुळी 2, अशाप्रकारे समावेश आहे.\nनव्याने 92 स्वॅब आले आहेत. त्यामुळे नमुन्यांची संख्या 11 हजार 587 झाली. यातील 11 हजार 472 अहवाल आले. 115 अहवाल प्रतीक्षेत आहेत. नव्याने प्राप्त अहवालात आणखी 185 अहवाल निगेटिव्ह आहेत. त्यामुळे निगेटिव्ह अहवालांची संख्या 10 हजार 510 झाली आहे. आतापर्यंत 523 व्यक्ती ठणठणीत होवून घरी परतल्या आहेत.\nसंस्थात्मक क्वारंटाईनमध्ये 927 व्यक्ती कमी झाल्या. तेथे आता 19 हजार 107 जण आहेत. गाव पातळीवरील 932 व्यक्ती कमी झाल्या. त्यामुळे येथील संख्या 14 हजार 905 झाली. नागरी क्षेत्रातील पाचजण वाढल्याने तेथील संख्या चार हजार 202 झाली आहे. जिल्ह्यात नव्याने 650 व्यक्ती दाखल झाल्या. दोन मेपासून दोन लाख एक हजार 758 नागरिक दाखल झाले आहेत. जिल्ह्यात 132 कंटेन्मेंट झोन सक्रिय आहेत.\nमालवण तालुक्‍यातील तिसरा बळी\nमालवण : आंगणेवाडी येथील 86 वर्षीय वृद्धाचा काल कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांना मधुमेहही होता. तालुक्‍यातील हा तिसरा बळी आहे. ते, 15 ऑगस्टला पॉझिटिव्ह आढळूले होते. तालुक्‍यात यापूर्वी तळगाव, देव���ी येथील रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. दरम्यान, तालुक्‍यात नव्याने सातजण बाधित आढळले आहेत. सातजण जिल्हा प्रशासनाने दिलेल्या 60 नव्या रूग्णांमध्ये समाविष्ठ नाहीत. मालवण शहरातील पाच, आचरा एक व देवली येथील एकाचा त्यात समावेश आहे. याला मालवण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मिठारी यांनी दुजोरा दिला आहे.\nसंपादन ः विजय वेदपाठक\nकोकणातील कुठल्या जिल्ह्यात होणार घरोघरी व्याधीग्रस्तांचा सर्व्हे... वाचा सविस्तर\nओरोस : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील गंभीर व्याधीग्रस्तांचा सर्व्हे करण्याचा आदेश सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी शुक्रवारी आरोग्य यंत्रणेला दिला. राज्य शासनाने लॉकडाउनचे बहुतांश निर्बंध उठविले आहेत.\nसिंधुदुर्गात दिवसात सातजणांचा कोरोनामुळे मृत्यू\nओरोस (जि. सिंधुदुर्ग) : जिल्ह्यात गुरूवारी कोरोनामुळे आणखी सात जणांचे मृत्यू झाले. आतापर्यंत एका दिवसातील ही सर्वाधिक संख्या आहे. यामुळे कोरोना बळींची संख्या 111 झाली. आणखी 46 व्यक्तींचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. 37 व्यक्तींनी कोरोनावर मात केली, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत\nरुग्णवाहिका साडेपाच तास उशिरा आल्याने महिलेने गमाविला जीव, सिंधुदुर्गातील प्रकार\nमालवण (जि. सिंधुदुर्ग) : शहरातील सोमवारपेठ भागात राहणाऱ्या एका कोरोनाग्रस्त 65 वर्षीय महिलेला तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने तिला जीव गमवावा लागला. ही घटना शनिवारी रात्री उशिरा घडली.\nसिंधुदुर्गात आणखी एका कोरोना बाधीत रुग्णाचा मृत्यू ; तर दिवसभरात आणखी दोघांना कोरोनाची लागण..\nसिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात आज आणखी एका कोरोना बाधीत रुग्णाचा मृत्यू झाला आहे. देवगड तालुक्यातील शिरगांव येथील 63 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. सदर महिलेस मधुमेह व उच्चरक्तदाबाचा त्रास होता. पनवेल येथून आलेल्या या महिलेचा दिनांक 28 मे रोजी स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला होता. त्याचा अहवाल द\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनामुळे ५१ जणांची प्रकृती चिंताजनक\nओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाबाधितांमध्ये वाढ सुरूच आहे. सोमवारी नवीन 174 रुग्ण मिळाले. दोघांचा मृत्यू झाला. त्यात मालवण येथील 55 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. त्यांना मधुमेहाचा त्रास होता. वैभववाडी येथील 67 वर्षीय पुरुषाचे निधन झाले आहे. त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होता.\nकोरोनाचा कहर; सिंधुदुर्गातील पाच तालुक्यात सक्रिय रुग्णसंख्या 100 वर\nओरोस (जि. सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांतील सक्रिय रुग्णसंख्या 100 च्या वर गेली आहे. यात देवगड, कणकवली, कुडाळ, मालवण व सावंतवाडी या तालुक्‍यांचा समावेश आहे. जिल्ह्यात एक हजार तीन रुग्ण सक्रिय आहेत.\n#Coronafighters : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात दिवसातले १५ तास देतोय नाशिकचा 'तो' डॉक्टर\nनाशिक : कोरोना व्हायरस संसर्गाविरुद्धच्या लढ्यात नाशिकचे डॉ. प्रसाद तुकाराम ढिकले (एमडी) योगदान देत आहेत. मुंबई महापालिकेच्या विलेपार्ले येथील कुपर रुग्णालयाच्या सेवेत असलेले डॉ. ढिकले छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोचणाऱ्या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी दिवसातील 1\nहेल्दी रेसिपी : कडुनिंबाची चटणी\nहिंदू शालिवाहन वर्षाची उद्यापासून सुरुवात व चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडव्याचाही दिवस. या दिवशी आपण गुढी उभारतो. ही गुढी मला खूप समर्पक वाटते. म्हणजे. या गुढीला धार्मिक व सामाजिक आशय आहेतच; शिवाय यश, प्रेरणा, आरोग्य असेही अनेक संदर्भ आहेत. आरोग्यासंदर्भात बोलायचे झाल्यास गुढीला आपण\nजिल्हा नियोजनच्या निधीतून गरजूंना मोफत औषध द्या\nऔरंगाबाद. ता. २८ : हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह, मूत्रपिंड, अर्धांगवायू, अपस्मार, क्षयरोग, मानसिक विकार यांसारख्या तत्सम आजारासाठी रोज नियमित औषधे घ्यावी लागणाऱ्या गरजू रुग्णांना जिल्हा नियोजनाच्या निधीतून एक महिन्याची औषधे घरपोच देण्यात यावी, अशी मागणी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी विभागीय आयुक\nगर्भवती महिलांनो, घाबरू नका... वाचा कोरोनोसंदर्भातील ही माहिती\nनागपूर : कोरोना विषाणूचा धोका गर्भवतीला अधिक असल्याने सध्या किरकोळ कारणांवरूनही घाबरून जात गर्भवती महिला दवाखान्यात धाव घेत आहेत. परंतु, गर्भवती कोरोनाबाधित झाली तरी तिच्या पोटातील बाळापर्यंत हा विषाणू पोहोचू शकत नाही, अशी माहिती प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. चैतन्य शेंबेकर व्यक्त केला आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/uddhav-thackeray-addressed-over-corona-pandemic/", "date_download": "2021-06-15T15:51:46Z", "digest": "sha1:OYO6BKS2QZFSZ7QWFMO4QCLHPMHF4KGB", "length": 13186, "nlines": 123, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "मुंबईच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात......; उद्धव ठाकरेंच��� महत्त्वाचे निर्देश", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nमुंबईच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात……; उद्धव ठाकरेंचे महत्त्वाचे निर्देश\nमुंबईच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात……; उद्धव ठाकरेंचे महत्त्वाचे निर्देश\nमुंबई | कोरोनाशी आपण ३ महिन्यांपासून लढतो आहोत. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग आपण चांगल्या पद्धतीने रोखला असला तरी मृत्यूदर वाढणे बरोबर नाही. आपण लॉकडाऊन शिथिल केला आहे त्यामुळे रुग्णांच्या संख्येत काही जिल्ह्यांत वाढ होत आहे. रुग्ण शोधणे आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क जलदरित्या शोधणे हा एकमेव मार्ग आहे, या कामांत अजिबात ढिलाई नको असे सांगतांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये तेथील तज्ज्ञ डॉक्टर्सचे टास्क फोर्स नेमावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.\nते आज राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगर पालिका आयुक्त यांच्याकडून कोरोना परिस्थितीचा व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेत होते. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील सहभागी झाले होते. मीरा भाईंदर, पुणे ,पिंपरी चिंचवड, नाशिक, धुळे, लातूर, अमरावती, औरंगाबाद या जिल्ह्यांचा व महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना साथीचा आढावा घेण्यात आला.\nमुंबई येथे डॉक्टर्सचा टास्क फोर्स आपण स्थापन केला त्याचा चांगला उपयोग झाला. आता प्रत्येक जिल्ह्यात किंवा विभागात असा टास्क फोर्स करणे गरजेचे झाले आहे कारण रुग्ण संख्या वाढत आहे. यामध्ये तेथील जुने जाणते, तज्ज्ञ डॉक्टर्स असावेत आणि त्यांचा मुंबईच्या डॉक्टर्सशी देखील कायम संपर्क असावा. आरोग्य मंत्रालयाकडून उपचार पद्धती, औषधी याबाबत विविध सूचना येत असतात, त्यात बदलही होत असतात त्यादृष्टीने वरिष्ठ डॉक्टर्सचा सहभाग वाढवणे महत्वाचे आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.\nवेळेत औषधे मिळाली तर रुग्ण बरे होत आहेत हे कितीतरी प्रकरणात सिध्द झाले आहे. आपले रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही खूप चांगले आहे. प्रयोगशाळांमधून चाचणीचे अहवाल आता लगेच मिळायला पाहिजेत अशा सुचना असतांना काही ठिकाणी ७२ तास लागत असतील तर ती गंभीर बाब आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगून कोणत्याही परिस्थितीत ढिलाई झाली नाही पाहिजे असंही त्यांनी सांगितलं.\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील अधिक गतीने रुग्णांचे संपर्क शोधणे गरजेचे आहे असे सांगितले. आता पावसाला सुरुवात झाली असून इतर रोगांमध्येही वाढ होऊ शकते अशा वेळी नॉन कोविड रुग्णांना त्वरित उपचार मिळणे गरजेचे आहे असे ते म्हणले. जिल्ह्यांमध्ये इंडियन मेडिकलब असोसिएशनच्या डॉक्टर्सची देखील टास्क फोर्समध्ये मदत घ्यावी असेही सांगितले.\n अखेर पुण्यातील त्या चिमुरडीला 16 कोटीचं इंजेक्शन आज…\n‘छिपाना भी नही आता और दिखाना भा नही आता’, तमन्ना भाटीया…\n‘केंद्र सरकारला फार काळ अल्पदरात लसी देता येणार नाहीत’;…\nशिवभोजन थाळीने आतापर्यंत भागवली ८८ लाखांहून अधिक नागरिकांची भूक\nअंतिम वर्षाच्या परीक्षा, इंजिनिअरिंग, फार्मसीच्या परीक्षांबाबत उदय सामंतांची महत्त्वाची माहिती\nरावसाहेब दानवे आणि चंद्रकांत खैरेंवर हर्षवर्धन जाधव यांचे गंभीर आरोप, म्हणाले…\n; सेक्स लाईफसाठी व्हिलन ठरतोय कोरोनाचा काळ; होतोय हा वाईट परिणाम\nकोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात अजित पवारांनी दिला ‘हा’ शब्द\nरावसाहेब दानवे आणि चंद्रकांत खैरेंवर हर्षवर्धन जाधव यांचे गंभीर आरोप, म्हणाले…\n‘सुशांतप्रमाणे अनेक गायकही आत्महत्या करु शकतात’; सोनू निगमचा धक्कादायक खुलासा\n अखेर पुण्यातील त्या चिमुरडीला 16 कोटीचं इंजेक्शन आज मिळालं\n‘छिपाना भी नही आता और दिखाना भा नही आता’, तमन्ना भाटीया ड्रेसवरुन झाली…\n‘केंद्र सरकारला फार काळ अल्पदरात लसी देता येणार नाहीत’; ‘या’…\n“उद्या लोकप्रतिनिधींना बोलुद्यात, आपण सर्वांनी मौन राखायचे” –…\n अखेर पुण्यातील त्या चिमुरडीला 16 कोटीचं इंजेक्शन आज मिळालं\n‘छिपाना भी नही आता और दिखाना भा नही आता’, तमन्ना भाटीया ड्रेसवरुन झाली ट्रोल\n‘केंद्र सरकारला फार काळ अल्पदरात लसी देता येणार नाहीत’; ‘या’ लस कंपनीचा केंद्राला इशारा\n“उद्या लोकप्रतिनिधींना बोलुद्यात, आपण सर्वांनी मौन राखायचे” – छत्रपती संभाजीराजे\n“ठाकरे सरकारमधील तिन्ही पक्षांचे तीन मुख्यमंत्री व्हायला हवेत कारण 2024 नंतर भाजपची सत्ता असणार”\n कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहराने करून दाखवलं, वाचा आजची आकडेवारी\n ‘या’ जिल्ह्यातील अवघ्या 6 महिन्याच्या चिमुकलीचा म्युकरमायकोसीसने मृत्यू\nकोरोना लसीमुळे मृत्यू झालेल्या पहिल्या व्यक्तीची भारतात झाली नोंद\nपुढचे 5 दिवस राज्यात पावसाचे राज्य; ‘या’ भागात अतिवृष्टी तर मुंबईत मुसळधार पाऊस\n‘प्रिय अण्णा….,अर्थव्यवस्था ��ासळलीय’; जितेंद्र आव्हाडांच्या हजारेंना हटके शुभेच्छा\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://iplliveupdate.in/2021/06/01/union-bank-of-india-appoints-a-k-vinod-as-chief-compliance-officer/", "date_download": "2021-06-15T17:10:59Z", "digest": "sha1:J6DVAYAGG4TT3QBQKYQAJU7T7D6B5V3T", "length": 8312, "nlines": 156, "source_domain": "iplliveupdate.in", "title": "Union Bank of India appoints A K Vinod as chief compliance officer | IPL Live Update", "raw_content": "\nराज्य मालकीचे युनियन बँक ऑफ इंडिया एके विनोद यांना मुख्य अनुपालन अधिकारी म्हणून नेमणूक केल्याचे मंगळवारी म्हटले आहे.\nविनोद यांना नियामक दाखल करण्यात आल्याचे सांगितले की, मुख्य महाप्रबंधक ए के विनोद यांना 1 जून 2021 पासून मुख्य अनुपालन अधिकारी म्हणून नियुक्त केले गेले आहे.\nबँकेच्या एमएसएमई आणि छोट्या कॉर्पोरेट वर्टिकलचे कामकाज पाहणारे विनोद (वय 50) यांना सीसीओ म्हणून किमान तीन वर्षांसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.\n(या अहवालाची केवळ शीर्षक आणि चित्रे बिझिनेस स्टँडर्ड स्टाफने पुन्हा तयार केली असतील; बाकीची सामग्री सिंडिकेटेड फीडमधून स्वयंचलितपणे व्युत्पन्न केली गेली आहे.)\nआपल्या आवडीचे आणि देश व जगासाठी व्यापक राजकीय आणि आर्थिक परिणाम घडविणा develop्या घडामोडींवर अद्ययावत माहिती आणि भाष्य करण्यासाठी बिझिनेस स्टँडर्डने नेहमीच प्रयत्न केले आहेत. आमचे ऑफर कसे सुधारता येईल याविषयी आपले प्रोत्साहन आणि निरंतर अभिप्राय यामुळे केवळ या आदर्शांबद्दलचा आमचा संकल्प आणि वचनबद्धता अधिक मजबूत झाली आहे. कोविड -१ of पासून निर्माण झालेल्या या कठीण काळातही आम्ही विश्वासार्ह बातम्या, अधिकृत मते आणि प्रासंगिकतेच्या विशिष्ट मुद्द्यांवरील अस्पष्ट भाष्यांसह आपल्याला माहिती आणि अद्ययावत ठेवण्यासाठी वचनबद्ध राहणे सुरू ठेवतो.\nआमच्याकडे मात्र एक विनंती आहे.\n(साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला च्या आर्थिक परिणाम लढाई म्हणून आम्हाला आपल्या समर्थनाची आणखी आवश्यकता आहे जेणेकरून आम्ही आपल्याला अधिक दर्जेदार सामग्री ऑफर करू शकू. आमच्या सदस्यता मॉडेलने आपल्यापैकी बर्‍याचजणांचा उत्साहवर्धक प्रतिसाद पाहिला आहे, ज्यांनी आमच्या ऑनलाइन सामग्रीची सदस्यता घेतली आहे. आमच्या ऑनलाइन सामग्रीची अधिक सदस्यता आपल्याला केवळ अधिक चांगली आणि अधिक संबंधित सामग्री ऑफर ���रण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यात मदत करू शकते. आम्ही विनामूल्य, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेवर विश्वास ठेवतो. अधिक सदस्यतांद्वारे आपले समर्थन आम्हाला वचनबद्ध असलेल्या पत्रकारितेचा अभ्यास करण्यास मदत करू शकते.\nसमर्थन गुणवत्ता पत्रकारिता आणि बिझिनेस स्टँडर्डची सदस्यता घ्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://jahirati.maayboli.com/node/2173", "date_download": "2021-06-15T17:14:08Z", "digest": "sha1:FUNJVGDR64XEVLSFMXNTTG4YS6PP4B7O", "length": 2758, "nlines": 54, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "घरबसल्या खाण्याचे पदार्थ बनविण्याचे काम | jahirati.maayboli.com", "raw_content": "\nघरबसल्या खाण्याचे पदार्थ बनविण्याचे काम\nमहिला व पुरुषांना सुवर्णसंधी\nमहिना 15,000/- ते 30,000/- कमवून देतो.\nकंपनी च्या पाक क्रुती व साहित्या नुसार खाण्याचे पदार्थ बनवून द्या. ग्राहक आणि विक्रीची १००% हमी \nतयार माल तुमच्या जागे वरून घेऊन जाण्याची संपूर्ण व्यवस्था \nआता घरबसल्या महिलांना व पुरुषांना काम करणे झाले सोपे \nउदा. लाडू, चिवडा, पापड , लोणचे, भाकरवडी,चकली, असे 400 हुन अधीक पदार्थ आहेत पण... मार्केटिंग, जाहिरात, व कस्टमर या अभावी मार्केट मध्ये स्थिर राहत नाहीत.\nगेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/csc-center/", "date_download": "2021-06-15T15:46:40Z", "digest": "sha1:VWXQBFAOZB7KXZBJNCTPIAMMFJELLYVT", "length": 9463, "nlines": 151, "source_domain": "policenama.com", "title": "CSC Center Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nDilip Walse Patil | मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा; गृहमंत्री वळसे पाटील…\n3 कोटी रद्द Ration card मध्ये तुमच्या पत्नी-मुलाचे तर नाव नाही ना पुन्हा नोंदण्यासाठी जाणून घ्या…\nRation Card मधून तुमचं, पत्नीचं किंवा मुलाचं नाव वगळलं गेलं असेल तर ‘ही’ सोपी पद्धत…\nनवी दिल्ली : जर तुमचे रेशनकार्ड रद्द करण्यात आले असेल किंवा लिस्टमधून तुमचे नाव वगळले गेले असेल तर घाबरू नका. सरकार अशा लोकांना आणखी एक संधी देत आहे. राज्य सरकारांकडून नवीन रेशन कार्ड बनवण्याच्या प्रक्रियेत काही लोकांची नावे वगळली गेली…\nशेतकऱ्यांना पीकविमा भरण्यासाठी सीएससी केंद्राची संख्या वाढवावी, राज्य सरकारकडे महाराष्ट्र ���सव परिषद…\nनांदेड : पोलीसनामा ऑनलाइन - गेल्या काही दिवसापासून कोरोना आजाराचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने खरीप हंगामाच्या पिकाच्या पिकविमा भरण्यासाठी मोठ्या अडचणी सामना शेतकऱ्यांना करावा लागतं आहेत, सध्या 20 जुलैपर्यंत जिल्ह्यात लॉकडाऊन आहे.…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nVideo : नुसरत सोबतचा विवाह मान्य आहे की नाही\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nगुगलने सुरू केली फोटो हाईड करण्याची सुविधा, अशा प्रकारे लपवा…\n प्रियकराच्या मित्रांनी शरीसंबंधांसाठी केली…\nKolhapur News | अजित पवारांनी घेतली श्रीमंत शाहू छत्रपती…\nCovid-19 | पोस्ट कोविड डायबिटीज पेशंटने आहारात…\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nDilip Walse Patil | मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा\nGold Price Today | सोनं 8000 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या…\nSelfie Point Pune | सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन…\n‘महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रभोधिनी’ प्रशिक्षण…\nPune Fire Case | उरवडे आग प्रकरणातील कंपनीच्या मालकाला…\nकोरोना काळात EPF चे पैसे काढण्याचा विचार करत असाल तर…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nCovid-19 | पोस्ट कोविड डायबिटीज पेशंटने आहारात ‘या’ 4 गोष्टींचा…\nPune News | काँग्रेसच्या छत्री मोफत दुरुस्ती उपक्रमास प्रारंभ; उपक्रम…\n पैलवान सुशील कुमार प्रकरणाला वेगळं वळण;…\nFive Police Officer Suspended | दोन पोलीस उपनिरीक्षकासह 5 पोलीस…\nPune Crime Branch | जबरी चोरी करणार्‍या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक\nPune Fire Case | उरवडे आग प्रकरणातील कंपनीच्या मालकाला न्यायालयीन कोठडी; 17 कामगारांचा झाला होता मृत्यू\nGold Price Today | सोनं 8000 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर\nव्हॅक्सीनेशनसाठी आहात अस्वस्थ, आता Paytm वरून बुक होईल व्हॅक्सीन घेण्यासाठी स्लॉट; जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/two-marathi-youngsters-made-app-helping-municipal-corporation-fight-against-corona-275187", "date_download": "2021-06-15T16:44:02Z", "digest": "sha1:O3KEGBBUXENMJQC5XB4SRAZBZCA7F7CO", "length": 21187, "nlines": 194, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मराठी तरु���ांची आणखी एक उत्तम निर्मिती; कोरोनाविरुद्धच्या लढ्यात प्रशासनाला मदत होतेय 'या' दोन ऍप्सची", "raw_content": "\nविकास औटे आणि मोहित तोडकर या दोघं तरुणांची 'कोविगार्ड' आणि 'कोविकेअर' हे दोन ऍप्लिकेशन विकसित केलंय. याचा वापर सध्या काही महापालिका करत आहेत. होम क्वॉरन्टाईन रूग्णांना हे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करावे लागेल. यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना त्या रुग्णांशी नियमित संपर्क साधता येणार आहे.\nमराठी तरुणांची आणखी एक उत्तम निर्मिती; कोरोनाविरुद्धच्या लढ्यात प्रशासनाला मदत होतेय 'या' दोन ऍप्सची\nमुंबई : इतर देशांसारखा कोरोनाचा प्रादुर्भाव भारतात वाढू नये म्हणून केंद्र सरकारनं परदेशातून आलेल्या अनेकांना अनेकांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या काही लोकांना क्वॉरंटाईन करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार अनेक जण आपल्याच घरात सेल्फ क्वॉरंटाईन आहेत. मात्र शासनाला क्वॉरंटाईन केलेल्या प्रत्येक व्यक्तीवर वयक्तिकरित्या लक्ष ठेवणं अवघड जात होतं. त्यामुळे महापालिकांच्या मदतीसाठी हे दोन तरुण धावून आले आहेत. क्वॉरंटाईन करण्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी तयार केलेलं मोबाईल ऍप अत्यंत महत्त्वाचं ठरतंय.\nमोठी बातमी - मुंबईतील वरळी कोळीवाडा केला सील, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई\nक्वारंटाईन केलेल्या व्यक्तींना त्यांच्या कुटुंबापासून वेगळं राहायला सांगण्यात आलंय. क्वॉरंटाईन केलेल्या लोकांना जर १४ दिवसांत कोरोनाची लक्षणं आढळली तर त्यांना रुग्णालयात दाखल करावं अशी देखील तरतूद आहे. मात्र हे १४ दिवस या करण्यात क्वॉरंटाईनमध्ये असलेल्या लोकांची प्रकृती कशी आहे हे जाणून घेण्यासाठी आता महापालिका 'कोविगार्ड' आणि 'कोविकेअर' अश्या दोन ऍप्सची मदत घेणार आहे. त्यामुळे महानगरपालिकांना या लोकांवर लक्ष ठेवणं सोपं होणार आहे.\nविकास औटे आणि मोहित तोडकर या दोघं तरुणांची 'कोविगार्ड' आणि 'कोविकेअर' हे दोन ऍप्लिकेशन विकसित केलंय. याचा वापर सध्या काही महापालिका करत आहेत. होम क्वॉरन्टाईन रूग्णांना हे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करावे लागेल. यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना त्या रुग्णांशी नियमित संपर्क साधता येणार आहे.\nमोठी बातमी - मुंबईत लष्कर दाखल झाल���याची पसरवली अफवा; पोलिस आले बेड्या घेऊन आणि...\nहे आहेत 'कोविगार्ड' आणि 'कोविकेअर' चे फायदे\nआरोग्य विभागातल्या अधिकाऱ्यांना आता होम क्वॉरन्टाईन असलेल्या लोकांच्या आरोग्याची माहिती मिळणार आहे.\nलोकांची माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी याचा फायदा होणार आहे.\nकोरोना व्हायरससंदर्भात कोणत्याही प्रश्नांची उत्तरं द्यायची असतील तर याचा फायदा होणार आहे.\nअशा रुग्णांच्या संपर्कात राहण्यासाठी हे माध्यम ठरणार आहे.\nयामुळे नागरिकांच्या आरोग्याची आकडेवारी मिळू शकणार आहे.\nआरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांना यामुळे २४ तास ही माहिती मिळवता येणार आहे.\nक्वॉरन्टाईन असलेल्या रुग्णांनाही याद्वारे अधिकाऱ्यांशी संवाद साधता येणार आहे.\nरुग्णाला रुग्णालयांमध्ये भरती करत असताना देखील या अ‍ॅप्लिकेशनची मोठी मदत होणार आहे.\nया अ‍ॅपमध्ये ऑनलाईन वैयक्तिक चॅटची सुविधाही देण्यात आली आहे.\nमोठी बातमी - सिनियर सिटिझनन्स 'या' पदाथांचं सेवन करून वाढवू शकतात रोगप्रतिकारक क्षमता...\nया अ‍ॅप्लिकेशनची लिंक प्रत्येक सोसायटीच्या प्रतिनिधींना पाठवली जाणार आहे. ज्याद्वारे त्यांच्या सोसायटीतल्या लोकांची माहिती त्यांना आरोग्य विभागाला द्यावी लागणार आहे. ज्यामुळे महानगरपालिका आवश्यक असेल तर त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांच्या घरापर्यंत पोहोचू शकेल. नवी मुंबई, ठाणे आणि पनवेल महानगरपालिकांनी याचा वापर सुरू केला आहे. आता कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी आणि इतर महानगरपालिकाही याचा वापर करणार आहेत.\nलढा कोरोनाशी : 30 हजार रुपयांपेक्षा कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना दोनदा पगार\nनवी मुंबई : जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोना विषाणूंचा देशात वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी आता सरकारसोबत रिलायन्स उद्योग समूहानेही मदतीचा हात पुढे केला आहे. सरकारच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पाच कोटींची मदत, सेव्हन हिल्स रुग्णालयांमध्ये शंभर खाटांचे विलगीकरण, लोधिवली येथील रुग्णालयात व\nनवी मुंबई महानगर पालिकेचा अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठी 'एक नंबर' उपक्रम...\nनवी मुंबई: भारतात कोरोनाग्रस्तांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. देशात ५६० peks पेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सोमवारी सर्व वाहतूक सेवा बंद करण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला होता. आता केंद्र सरकारनंही संपूर्ण देश पुढच्या २१ दिवसांसाठी लॉकडाऊन क\nBig Bazaar चा मोठा निर्णय; लॉकडाऊनमध्ये घरपोच मिळणार धान्य आणि भाज्या...\nमुंबई: भारतात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. आतापर्यंत भारतात ६०० पेक्षा जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. दुर्दैवाने देशात ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल देशाला संबोधित करत पुढील २१ दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन राहणार असं सांगितलं\n नवी मुंबईत चिनी नागरिकांची शोधमोहीम...\nनवी मुंबई : चीनमध्ये थैमान घातलेल्या आणि जगभरात भीतीचे सावट निर्माण करणाऱ्या कोरोना विषाणूची नवी मुंबई शहरातदेखील दहशत वाढत चालली आहे. या विषाणूच्या वाढत्या भीतीमुळे शहरातील चिनी नागरिकांची पालिकेच्या आरोग्य विभागाकडून कसून तपासणी सुरू आहे. सानपाडा व पारसिक हिल येथील दोन सोसायट्यांमधील चिन\nCorona Virus : महाराष्ट्रात १५ नवीन रुग्ण; एकूण १२२ कोरोनाबाधित\nपुणे : राज्यात कोरोनाचा विषाणूंचा संसर्ग झालेल्या आणखी १५ रुग्णांची नोंद बुधवारी आरोग्य खात्यात झाली. त्यामुळे राज्यातील बाधित रुग्णांची संख्या १२२ झाली आहे. बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राज्यात आढललेल्या नवीन रुग्णांमध्ये मुंबई येथील सात रुग्ण असून, सांगली, इस्लामपूर येथी\nमुंबई मागोमाग आता नवी मुंबईतही कोरोनाचा बळी, म्हणून वारंवार सांगितलं जातंय घरीच राहा \nमुंबई - महाराष्ट्रातून आणि नवी मुंबईतून आज (२६ मार्च) सकाळीच एक दुःखद बातमी समोर येतेय. बातमी आहे आज कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची. मुंबई मागोमाग आता नवी मुंबईत देखील कोरोनामुळे मृत्यू झालाय. वाशीतील खासगी रुग्णालयालयातील एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं आता समोर आलंय. सदर मृत्यू 24 त\nमहामुंबईत साडे पाच लाख मजुरांची उपासमार\nमुंबई : मुंबई, ठाणे, नवी मुंबई, भाईंदर, पालघर या शहरांत हातावर पोट भरणारे 5 लाख 57 हजार मजूर आहेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी लागू केल्याने त्यांची उपासमार सुरू झाली आहे. कोणतीही मदत त्यांच्यापर्यंत पोचत नाही. उपजीविकेचे कोणतेही साधन आणि पर्याय नसल्याने त्यांचा आणि त्यांच\nआरोग्यमंत्र्यांचे नवे ट्विट; महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या आता...\nमुंबई : जगभर कोरोना वायरसच्या विषा��ूंनी थैमान घातलेले असताना महाराष्ट्रातही हा विषाणू पसरायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या १२४ वर पोहचली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यांनी अशा प्रकारचे ट्विट त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून केले आहे.\nमोठी गुड न्यूज : १५ कोरोना पॉझिटिव्ह झालेत निगेटिव्ह, मिळाला डिस्चार्ज\nमुंबई - महाराष्ट्रात दिवसागणिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढताना पाहायला मिळतोय. अशात आज २६ मार्च दुपारी १ वाजेपर्यंत महाराष्ट्रात कोरोनाचे १२४ रुग्ण आढळून आल्याची आकडेवारी सरकार आणि आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आली आहे. जगभराशी तुलना केल्यास देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाची आकडेवार\nठाणे, नवी मुंबईत तीन कोरोना चाचणी केंद्र सुरु होणार\nठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत झापाट्याने वाढ होत असताना, एकही कोरोना चाचणी केंद्र कार्यान्वित नाही. त्यामुळे संशयित कोरोनाग्रस्तांचे नमुने तपासणीसाठी मुंबईला पाठवले जातात. त्यातून रुग्णांची होणारी परवड लक्षात घेता सरकारने ठाण्यात एक; तर नवी मुंबईत दोन कोरोना चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-%C2%A0now-challenge-choice-guardian-minister-9150", "date_download": "2021-06-15T16:38:00Z", "digest": "sha1:XIHXBJSF5QNNK6XOE4ECEKUFUT5I7VLH", "length": 11636, "nlines": 150, "source_domain": "www.saamtv.com", "title": "आता 36 जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरु होणार... | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआता 36 जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरु होणार...\nआता 36 जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरु होणार...\nआता 36 जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरु होणार...\nसोमवार, 6 जानेवारी 2020\nमुंबई - महाविकास आघाडीच्या सरकारचे बहुप्रतीक्षित खातेवाटप आज झाल्यानंतर आता या सरकारसमोर पालकमंत्र्यांच्या निवडीचे आव्हान आहे. मुख्यमंत्री वगळून मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या ४२ इतकी आहे तर, राज्यात जिल्ह्यांची संख्या ३६ आहे. त्यामुळे सहा जणांची पालकमंत्री पदावर वर्णी लागणार नाही, हे ���िश्‍चित आहे.\nमुंबई - महाविकास आघाडीच्या सरकारचे बहुप्रतीक्षित खातेवाटप आज झाल्यानंतर आता या सरकारसमोर पालकमंत्र्यांच्या निवडीचे आव्हान आहे. मुख्यमंत्री वगळून मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या ४२ इतकी आहे तर, राज्यात जिल्ह्यांची संख्या ३६ आहे. त्यामुळे सहा जणांची पालकमंत्री पदावर वर्णी लागणार नाही, हे निश्‍चित आहे.\nमंत्रिमंडळातील सरसकट ३० कॅबिनेट मंत्र्यांना पालकमंत्रिपदाची संधी दिली तर राज्य मंत्र्यांमध्ये या पदासाठी रस्सीखेच सुरू होणार आहे. तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे पालकमंत्रिपदासाठी ३६ जिल्ह्यांची विभागणी केली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या वाट्याला आणखी कमी संख्या येणार आहे. सध्या शिवसेना १३, राष्ट्रवादी काँग्रेस १२ आणि काँग्रेस ११ या संख्येने पालकमंत्री नेमणार असल्याची चर्चा आहे.\nत्यामुळे आता सर्वांचे लक्ष या पालकमंत्री पदाकडे लागलं आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरुन आणि खातेवाटपावरुन आधीच महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या कुरबुरी सुरु आहेत. त्यातच आता पालकमंत्रिपदासाठी कशी चुरशीची लढत होते, तसंच कोण कोण आणि कशी आपली खदखद व्यक्त करतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.\nअरेरावी करणाऱ्या शिक्षिकेचा वाद चव्हाट्यावर, ग्रामस्थांनी ठोकले...\nमुंबई - कल्याण ग्रामीण भागातील निळजे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिकेच्या अरेरावी...\nगाईंचे अवैधरित्या वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात\nधुळे - धुळे शहरालगत असलेल्या मुंबई - आग्रा महामार्गावर मोहाडी पोलीस ठाण्याचे...\nप्रवाशांचे मोबाईल लंपास करणाऱ्या चोरट्याला गोंदिया रेल्वे...\nगोंदिया - रेल्वेने Railway प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे Passengers मोबाईल...\nराज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीचा शोध आज लागणार\nमुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे CM Uddhav Thackeray यांच्या मंत्रिमंडळाने विधानपरिषद...\n गेल्या 24 तासात धारावीत एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही\nमुंबई - राज्यासह मुंबईत Mumbai देखील कोरोनाचा Corona शिरकाव झाला आणि पाहता...\nमुंबईत बेकरीच्या नावाखाली सुरू होता ड्रग्जचा पुरवठा; दोघांना अटक\nमुंबई : नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने NCB मुंबई Mumbai मध्ये आणखी एक मोठी कारवाई...\nप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याचा मृत्यू\nमुंबई : राष्ट्रीय पुरस्कार विजेते संचारी विजय Sanchari Vijay यांचं बाईक...\nनाल्यातील कचऱ्याच्या पाण्याने कंत्राटदाराला अंघोळ...\nमुंबई : शहरामध्ये City गेल्या पाच ते सात दिवसांपासून पावसाची Rain जोरदार बॅटिंग...\nपुढील विधानसभा निवडणुका कॉंग्रेस एकट्यानेच लढवेल; नाना पटोले\nमुंबई : महाराष्ट्रात 2019 च्या विधानसभा निवडणूकीपासूनच राजकीय उलथापालथ सुरू...\nनागपूरात 245 इमारती धोकादायक; 139 इमारतींमध्ये नागरिकांचा वावर\nनागपूरात 245 इमारती जीर्ण झाल्या असून धोकादायक स्थितीत आहेत. यातील 139 इमारती तर...\nसावधान कोल्हापूर अजूनही डेंजर झोन मध्येच\nकोल्हापूर - राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे राज्यात निर्बंध सैल करण्यासाठी...\nपरमबीर सिंग यांची अटक २२ जूनपर्यंत टळली\nमुंबई : मुंबईचे Mumbai माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग Parambir Singh यांना...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/mayor-took-stock-situation-mumbai-against-backdrop-cyclone-13063", "date_download": "2021-06-15T15:55:12Z", "digest": "sha1:A2BCITRELMCVEVTEHYJ44PFYM3HPX3SH", "length": 12715, "nlines": 151, "source_domain": "www.saamtv.com", "title": "चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील परिस्थितीचा महापौरांनी घेतला आढावा | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nचक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील परिस्थितीचा महापौरांनी घेतला आढावा\nचक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील परिस्थितीचा महापौरांनी घेतला आढावा\nसोमवार, 17 मे 2021\nतौत्के चक्रीवादळामुळे वाहत असलेले वेगवान वारे व सुरु असलेला मुसळधार पाऊस लक्षात घेता, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज दिनांक गेट वे ऑफ इंडियापासून चौपाटीच्या पाहणीला प्रारंभ करून मुंबईतील एकंदरीत जनजीवनाचा आढावा घेतला.\nमुंबई - तौत्के चक्रीवादळामुळे Cyclone वाहत असलेले वेगवान वारे व सुरु असलेला मुसळधार पाऊस Rain लक्षात घेता, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर Kishori Pednekar यांनी आज गेट वे ऑफ इंडियापासून Gate Way Of India चौपाटीच्या पाहणीला प्रारंभ करून मुंबईतील Mumbai एकंदरीत जनजीवनाचा आढावा घेतला. The mayor took stock of the situation in Mumbai against the backdrop of the cyclone\nमहापौर किशोरी पेडणेकर यांनी गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव, वरळी सी- फेस, दादर या चौपाट्यांची पाहणी करून बृहन्मुंबई महापालिकेने समुद्र किनाऱ्यांवर केलेल्या तयारीचा आढावा घेतला. तसेच मुंबईकर नागरिकांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले.\nहे देखील पहा -\nमहापौर किशोरी पेडणेकर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या की, जोरदार वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे कोसळली आहे. वृक्ष कोसळण्याच्या घटनांबाबत संबंधित त्या-त्या विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना भ्रमणध्वनीद्वारे अवगत करीत असल्याचे महापौर म्हणाल्या. अग्निशमन दलातर्फे तातडीने वृक्ष हटविण्याचे काम सुरू आहे. The mayor took stock of the situation in Mumbai against the backdrop of the cyclone\nतर या सरकारवर मनुष्यवधाचे गुन्हे का दाखल करू नये - प्रकाश आंबेडकर\nतसेच काही किरकोळ ठिकाणी घराच्या भिंती कोसळल्या आहे. एनडीआरएफच्या टीम ठीकठिकाणी तैनात करण्यात आल्या असून पोलीस गस्त घालून वाहतूक सुरळीत करीत आहे. पाणी वाहून नेणाऱ्या पर्जन्य जलवाहिन्यांच्या पातमुखांवर महापालिका कर्मचारी तैनात करण्यात आले असून पाण्याचा जलद गतीने निचरा होण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे महापौरांनी सांगितले.\nया संपूर्ण परिस्थितीवर बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन लक्ष ठेवून असून तातडीच्या योग्य त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे महापौरांनी सांगितले. जोरदार वादळीवारे असल्यामुळे नागरिकांनी झाडाखाली उभे राहू नये, असे आवाहनही महापौरांनी केले आहे.\n'मराठा समाजावर होणारा अन्याय झोपलेल्या सरकारला कधी कळणार\nमराठा आरक्षण (Mratha Reservation) पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी शिवसंग्रामचे अध्यक्ष...\nमेळघाटात भवाई पूजा करून नव्या वर्षाला सुरवात\nअमरावती - राज्यात पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे शेतकरी आता शेतात वर्षभरच्या...\nप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याचा मृत्यू\nमुंबई : राष्ट्रीय पुरस्कार विजेते संचारी विजय Sanchari Vijay यांचं बाईक...\nसहस्त्रकुंड धबधबा वेधतोय पर्यटकांचे लक्ष\nमराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असलेला सहस्त्रकुंड धबधबा सध्या पर्यटकांचे लक्ष वेधत...\nभारतीय हवामानशास्त्र विभागाने \"या\" राज्यांसाठी जाहीर केले रेड आणि...\nभारतीय हवामान विभागाने Indian Meteorological Department म्हटले आहे की,...\nपेट्रोल डिझेल दरवाढीमुळे आम आदमी पार्टीचे 'चड्डी बनियन बोंबाबोंब'...\nसांगली: देशातील जनतेमध्ये सर��ार विरोधात असंतोष गगनाला भिडला आहे. 35 रुपये लिटर...\nबुलढाण्यात बेडुकांचा पाऊस पडल्याची अफवा; पाहा VIDEO\nखामगाव परिसरात रात्री जोरदार पाऊस पडला आणि हे जमिनीखाली असलेले बेडूक जमिनीवर आलेत....\nवर्ध्यात मृगाच्या पहिल्या पावसानंतर पेरणीला सुरुवात\nवर्धा : रोहिणी नक्षत्राचा शेवटचा व मृग नक्षत्राचा पहिला पाऊस Rain पेरणी योग्य...\nघोड्यापेक्षा वेगाने पळतोय महेंद्रसिंग धोनी; साक्षीने शेयर केला...\nआयपीएल 2020 IPL 2020 नंतर तहकूब झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा Chennai...\nWeather Update: मुंबई आणि कोकण विभागात हवामान खात्याचा रेड अलर्ट\nमुंबई: मुंबईत Mumbai जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून पावसाची जोरदार बॅटिंग...\nपहिल्याच मुसळधार पावसात वसई विरार पालिकेची पोलखोल\nखान्देशी लोणचं बनविण्यासाठी पहिल्या पावसानंतर बहरला कैरींचा बाजार...\nधुळे : खान्देश म्हणले की, सर्वात प्रथम डोळ्यासमोर येतं ते तोंडात पाणी आणणार झणझणीत...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.diliptiwari.com/2020/01/blog-post_16.html", "date_download": "2021-06-15T16:43:50Z", "digest": "sha1:Q7YIGYXXZHUNJJBT7FMFEWUZ4JW7D32V", "length": 19100, "nlines": 322, "source_domain": "www.diliptiwari.com", "title": "Dilip Tiwari: वंशावळीचा वाद - गागाभट्ट ते संजय राऊत!", "raw_content": "\nवंशावळीचा वाद - गागाभट्ट ते संजय राऊत\nमहाराष्ट्रातील राजकारण अत्यंत घाणेरड्या पातळीवर नेण्याचे पातक सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी केले आहे. राष्ट्रीय पुरूषांच्या प्रतिमांची तुलना आणि विडंबन सोबत जात, समाज अशा विषयांवर उखळ्यापाखळ्या काढल्या जात आहेत. संपूर्ण भारतभूमीचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची इतर नेत्यांशी तुलना करण्याच्या अपराधात छत्रपतींच्या सातार गादीच्या वंशाकडे पुरावे मागण्याचा प्रमाद संजय राऊत या पत्रकाराकडून घडला आहे. अर्थात, राऊत विरोधात अश्लाघ्य भाषेतील टीका टीपणी समाज माध्यमात सुरु झाली आहे. हा प्रसंग लक्षात घेता इतिहासातील दुसऱ्या प्रसंगाची प्रकर्षाने आठवण होते. तो प्रसंग म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक प्रसंगी महाराजांच्या कुळाला शुद्र ठरवून मंगल विधी करण्यास ब्रह्मवृंदाने नकार दिला होता. तेव्हा खुद्द महाराजांनाही आपल्या क्षत्रिय कुळाची वंशावळ शोधावी लागली होती.\nमहाराष्ट्रातील ब्रह्मवृंदावर कथितपणे 'लादलेल्या' या प्रमादाचे फटके आज ४०० वर्षानंतचा ब्राह्मण समाज भोगतो आहे. इतिहासातील अनेक कथित प्रसंगांसाठी आज प्रश्न उपस्थित करणारे विचारवंत द्वेषाचे वातावरण वाढवत आहेत. अशा अनुभवातून प्रश्न समोर उभा ठाकतो की, सातारच्या छत्रपतींकडे वंशाचे पुरावे मागणाऱ्या संजय राऊत यांच्या जात व समाजाचा शोध अजून कोणी कसा घेतला नाही आणि एका राऊतमुळे त्याचा समाजही पुढे वेठीस धरला जाईल का \nइतिहासाच्या पानांमध्ये छत्रपतींच्या राज्याभिषेक प्रसंगाचे चित्रण जुन्या व नव्या संशोधकांनी आपापल्या परीने केले आहे. इतिहासाची नव्याने मांडणी करणारे शिवचरित्राचे अभ्यासक व संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी 'शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण' या पुस्तकात राज्याभिषेकप्रसंगी हिंदू धर्माने शिवरायांचा कसा छळ केला याचे रसभरीत वर्णन केले आहे. लेखनात हिंदू धर्माचा उल्लेख असला तरी तेथे थेट ब्राह्मणांचाच संबंध जोडलेला आहे. कोकाटे म्हणतात, \"राज्याभिषेकाला एकही पुरोहित मिळू द्यायचा नाही. असा चंग देशातील सर्व ब्राह्मणांनी बांधला. याप्रसंगी कायस्थ प्रभू असणारे बाळाजी आवजी यांनी पुरोहिताचा शोध सुरु केला. ब्राह्मण-कायस्थांचे हाडवैर असल्यामुळे कायस्थ राजांच्या बाजुला होते. बाळाजी आवजीने महाराष्ट्रातील सर्व भटजींना पौरोहित्यासाठी विचारले, सर्वांनी शिवाजी शूद्र आहे. आम्ही येणार नाही असे कळविले. तेव्हा बाळाजी आवजीने गागाभट्टाला बोलाविण्यासाठी केशवभट, भालचंद्रभट आणि सोमनाथ या तीन ब्राह्मणांना काशीला पाठविले. गागाभट्टाने या तिघांजवळ शिवाजी शूद्र असल्यामुळे मी येणार नाही, असे स्पष्ट कळविले. मित्रहो, ब्राह्मण आपल्या देशात येण्यापूर्वी कोणीही हलके नव्हते, कोणीही सवर्ण नव्हते, सर्वजण समान होते. पण आपल्यावर राज्य करण्यासाठी ब्राह्मणांनी वर्ण, जाती निर्माण केल्या व स्वत:कडे श्रेष्ठत्व घेतले. याचा प्रसार करण्यासाठी ब्राह्मणांनी ग्रंथ लिहिले. त्यालाच हिंदू धर्माचे ग्रंथ म्हणतात.\"\nकोकाटे यांनी पुढे तपशील दिला आहे की, \"केशवभट, भालचंद्रभट, सोमनाथभट आणि गागाभट या चार भटात गुप्त कट झाला असल्यामुळे बाळाजी आवजीने आपल्या विश्वासातील कायस्थ असणाऱ्या निळो येसाजीला पुन्हा गागाभट्टाकडे पाठविल���. याप्रसंगी शिवरायांचे मूळ घराणे उदयपूरचे असल्याची बनावट कागदपत्रे बाळाजीने गागाभट्टाकडे पाठवली. शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याचा राजस्थानाशी कसलाही संबंध नसून भोसले घराणे मुळचे महाराष्ट्रातील वेरुळचेच आहे, हे बाळाजीला आणि गागाभट्टाला चांगले माहित होते. बाळाजीने पैशाचे आमिष दाखविताच गागाभट्ट सर्व ग्रंथ गुंडाळून रायगडाच्या पायथ्याजवळील पाचाडात आला. ब्राह्मण हे ग्रंथांचे व देवांचे बाप (निर्माते) असल्यामुळे गागाभट्टाला ग्रंथप्रामाण्यापेक्षा पैसा महत्त्वाचा वाटला. गागाभट्ट पाचाडात आल्याबरोबर मोरोपंत पिंगळेने गागाभट्टाची भेट घेतली व राज्याभिषेक झाला तर ब्राह्मणांचे वर्चस्व संपेल व शिवाजी श्रेष्ठ ठरेल, त्यामुळे राज्याभिषेक करु नये. असा सल्ला गागाभट्टाला दिला. गागाभट्टाने लगेच सरड्यासारखा रंग बदलला. शिवरायांना राज्यभिषेक करण्यास नकार दिला.\"\nवरील सर्व तपशील खरा की खोटा याचा येथे ऊहापोह करायाचा नाही. या तपशिलातील एकच धागा पकडायचा तो म्हणजे, गागाभट्ट या पात्राने छत्रपतींच्या क्षत्रिय वंशावळीचे पुरावे मागितले. आज राऊत आडनावाचा पत्रकार छत्रपतींच्या सातारच्या गादीच्या वारसाकडे पुरावे मागतोय. छत्रपतींच्या राज्याभिषेक प्रसंगी कुळ आणि वंशावळीचा वाद उभा करताना ब्रह्मवृंदाला जो दोष आजही लावला जातो, त्याच्या विषयी दुसरी बाजुही समोर येते. ती लक्षात घ्यायला हवी.\nफेसबुकच्या 'छत्रपती शासन संघटना महाराष्ट्र राज्य' या वॉलवर तन्मय देशपांडे यांचा \"शिवराज्याभिषेक आणि ब्राह्मण विरोध - एक सत्यशोधन\" हा लेख आहे. त्यात ते म्हणतात, \"परशुरामाने पृथ्वी नि:क्षत्रिय केल्यामुळे कलियुगात क्षत्रिय उरलेले नाहीत. त्यामुळे ब्राह्मण आणि शुद्र हे दोनच वर्ण उरले. शिवाजी महाराज हे शुद्र आहेत आणि शूद्राला राज्याभिषेकाचा अधिकार नाही, असा दावा करून छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी विरोध केला. शिवरायांनी काशीहून गागाभट्टला आणून राज्याभिषेक करवून घेतला. हा खोडसाळ दावा आजपर्यंत प्रत्येकाने ऐकलेला-वाचलेला आहे, किंबहुना त्यावरून कितीतरी काळ ब्राह्मण व ब्राह्मणेतर यांच्यात वादंग निर्माण झालेला आहे. परंतु असा वाद घालणारे ब्राह्मण किंवा ब्राह्मणेतर या दोघांनी या दाव्यात किती खरे आणि किती खोटे ���े जाणून घेण्याचा प्रयत्न कधीच केला नाही\". (याच लेखात छत्रपतींच्या क्षत्रियत्वाचे इतर तपशिल सुध्दा आहेत.)\nया लेखाचा हेतू हाच की, छत्रपती शिवाजी महाराजांकडे वंशाचे पुरावा मागितल्याचे कथित कारण पुढे करुन जवळपास ४०० वर्षे ब्रह्मवृंदाला छळले जाते आहे. आता सातारच्या गादीचे वंशज यांना वंशावळीचे पुरावे मागणाऱ्या राऊत आणि त्यांच्या जात किंवा समाजाचा छळ कधी पासून व कधी पर्यंत करायचा \n१) श्रीमंत कोकाटे (शिवचरित्राचे अभ्यासक, संशोधक) - राज्याभिषेकप्रसंगी हिंदू धर्माने शिवरायांचा केलेला छळ, दि. ११ डिसेंबर २०१३\n२) तन्मय देशपांडे - शिवराज्याभिषेक आणि ब्राह्मण विरोध - एक सत्यशोधन, दि. ३० अॉगस्ट २०१४\nजळगाव पीपल्स सहकारी बँक\nविधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/yoko-ono-transit-today.asp", "date_download": "2021-06-15T17:06:56Z", "digest": "sha1:5MYMTOFXEZ3ZSV5BWLYPOKZPJTGA7652", "length": 13189, "nlines": 304, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "योको ओनो पारगमन 2021 कुंडली | योको ओनो ज्योतिष पारगमन 2021 Musician, Artist", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » पारगमन 2021 कुंडली\nज्योतिष अक्षांश: 35 N 42\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: संदर्भ (आर)\nयोको ओनो जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nयोको ओनो 2021 जन्मपत्रिका\nयोको ओनो फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nयोको ओनो गुरु त्यांच्या 2021 पारगमन राशीफल\nआरोग्याच्या तक्रारी वाढतील. आरामदायी वस्तुंवर आणि शानशौकीच्या वस्तुंवर खर्च करण्याच्या तुमच्या सवयीमुळे पैसा राखणे कठीण असेल. सट्टेबाजारातील व्यवहारांसाठी हा चांगला काळ नाही. लहानसहान गोष्टींवरून भांडणे, गैरसमज, वाद यामुळे कौटुंबिक शांतता आणि प्रसन्नता ढासळेल. तुमचा द्वेष करणाऱ्या व्यक्ती समस्या तयार करतील, तुमच्यावर कोणताही आधार नसतानाही आरोप होतील आणि तुमच्या कुटुंबाला दु:खी करतील, त्यांच्यापासून सावध राहा. तुम्हाला महिलांकडून त्रास होईल, त्यामुळे सावधानता बाळगा.\nयोको ओनो शनि त्यांच्या 2021 पारगमन राशीफल\nतुमच्यावर आणि तुमच्या कार्यावर प्रकाश पडेल. ही अशी वेळ आहे की तुम्हाला तुमच्या कामाचे श्रेय मिळालेच पाहिजे. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडाल आणि तुमचे पालक, भावंड आणि नातेवाईक यांच्याशी जवळीक साधाल. संवादातून तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकेल. हीच लय कायम ठेवा आणि क्षमतेवर विश्वास ठेवा, या वर्षात तुम्हाला एक वेगळीच ओळख मिळेल. दूरचा प्रवास फलदायी असेल. या कालावधीत तुम्ही उच्चभ्रू जीवन जगाल.\nयोको ओनो राहु त्यांच्या 2021 पारगमन राशीफल\nनोकरीच्या संदर्भातली कामे फार आशादायक नसतील आणि समाधानकारकही नसतील. कामाच्या ठिकाणी अशांत वातावरण असेल आणि फार दबाव असेल. धोका पत्करण्याच्या वृत्तीला पूर्ण आवर घालावा. कोणतेही मोठे काम करण्याचे टाळा. एक व्यावसायिक म्हणून काम करत असाल तर या वर्षी तुम्हाला अनेक अडथळ्यांचा आणि आव्हानांचा सामना करावा लागेल. अस्थैर्य आणि गोंधळाचे वातावरण असेल. तुमच्या योको ओनो ्तेष्टांकडून पूर्ण सहकार्य मिळणार नाही. तुमच्याविरोधात कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. तुमच्या जवळची माणसे तुम्हाला दु:ख देतील. अपत्यांशी संबंधित कामांमध्ये समस्या निर्माण होतील. या काळात शांतच राहा आणि बदल टाळा.\nयोको ओनो केतु त्यांच्या 2021 पारगमन राशीफल\nफायदेशीर व्यवहार कराल. कर्जासाठी अर्ज केला असेल तर कर्ज मंजूर होईल. आरोग्याच्या थोड्याशा कुरबुरी राहतील. व्यावसायिक आणि खासगी आयुष्यात समतोल साधाल आणि आयुष्याच्या या दोन्ही महत्त्वाच्या अंगांकडे तुम्ही उत्तम प्रकारे लक्ष पुरवाल. खूप कष्टांनंतर तुमच्या इच्छा पूर्ण होतील, आणि अखेर तुम्हाला समृद्धी, उत्पन्न आणि लाभ मिळेल. स्पर्धेत विजेते ठराल आणि मुलाखतींमध्ये यशस्वी व्हाल.\nयोको ओनो दशा फल अहवाल\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://lokdisha.com/sarpanchs-lot-in-front-of-those-wandering-in-the-village-for-no-reason/", "date_download": "2021-06-15T17:08:59Z", "digest": "sha1:R7B7OYNKX45TQPMA3YXROLNGWLF7LXVU", "length": 7322, "nlines": 73, "source_domain": "lokdisha.com", "title": "गावात विनाकारण फिरणाऱ्यांपुढे सरपंचाचे चक्क लोटांगण! | लोकदिशा - बातमी निर्भीडतेची", "raw_content": "\nगावात विनाकारण फिरणाऱ्यांपुढे सरपंचाचे चक्क लोटांगण\nनगर तालुक्यातील कामरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व सरपंच तुकाराम कातोरे यांनी आपल्या गावात विनाकारण फिरणाऱ्यांपुढे चक्क लोटांगण घातले आहे.\nराज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत राज्यात कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवरच अहमदनगरमध्ये देखील याची कडक अंबलबजावणी सुरु असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र, अहमदनगर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून दररोज सुमारे अडीच हजारांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत.\nत्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात प्रशासन देखील अलर्ट मोडवर आहे, त्यामुळे जिल्ह्यात सगळीकडेच खबरदारी घेतली जात आहे. तर जिल्ह्यात अनेक ठिकाणी कोरोनाचे सेंटर देखील सुरु करण्यात आले आहे. तर नागरिकांना कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तरी देखील काही नागरिक कोरोनाच्या नियमनाचे उल्लंघन करत असल्याचे समोर आले आहे.\nयासर्व पार्श्वभूमीवरच एका सरपंचाने आपल्या गावात विनाकारण फिरणाऱ्यांपुढे चक्क लोटांगण घातले असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा कहर झाला असतानाही नागरिक रस्तावर फिरत असल्याचे दिसत आहे, तर काही ठिकाणी लोकं रस्त्यावर येऊन जागोजागी गप्पा मारताना दिसत आहे. त्यामुळे नगर तालुक्यातील कामरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व सरपंच तुकाराम कातोरे यांनी आपल्या गावात विनाकारण फिरणाऱ्यांपुढे चक्क लोटांगण घातले आहे.\nलोकांना हात जोडून, पाया पडून, ग्रामस्थांपुढे लोटांगण घालून घरी थांबण्याची विनंती त्यांनी केली आहे. नागरिकांनो तुमच्यावर तुमचं कुटुंब अवलंबून आहे. त्यांच्यासाठी घरातच थांबा, रस्त्यावर येवू नका, कोरोनचे नियम पाळा अशी विनवणी सरपंच तुकाराम कातोरे हे नागरिकांना करत आहेत, त्यांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. हे करताना ते लोटांगण घालून नमस्कार करत आहेत. त्यांच्या या आवाहनाला लोक आता हळूहळू सकारात्मक प्रतिसाद देऊ लागले आहेत. त्यामुळे त्यांच्या या गांधीगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.\n नागरिकांना मिळणार 'मोफत लस'\nअहमदनगर जिल्ह्यात कडक निर्बंध, पण तरीही कोरोनाला ब्रेक लागेना\nसावेडीत आज पुन्हा भरला भाजीबाजार; खरेदीसाठी नागरिकांची झुंबड\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nगल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या सर्व ताज्या घडामोडींसाठी 'लोकदिशा बातमी निर्भिडते'ची ही वेबसाईट सदैव कर्तव्य दक्ष असून आमची संपादकीय टीम आपल्याला खात्रीशीर आणि अचूक बातमी देण्याचा प्रयत्न राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/regional-marathi-news/jallosh-due-to-cancellation-of-lockdown-crime-against-mp-121033100063_1.html", "date_download": "2021-06-15T15:46:13Z", "digest": "sha1:QVSYJKT6SCH2HYV2KN4RBYIPE2XHQRPR", "length": 11007, "nlines": 117, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "लॉकडाऊन रद्द झाल्याने केला जल्लोष – खासदाराविरुद्ध गुन्हा | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 15 जून 2021\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nलॉकडाऊन रद्द झाल्याने केला जल्लोष – खासदाराविरुद्ध गुन्हा\nऔरंगाबादला कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असतांना लॉकडाऊनला देखील विरोध वाढत होता. अखेर प्रशासनाने नरमाईची भुमिका घेत औरंगाबाद येथील लॉकडाऊनचा निर्णय मागे घेतला. लॉकडाऊन मागे घेण्यात आल्याचे समजताच खासदार इम्तियाज जलील यांनी सर्व नियम गुंडाळून विजयी मिरणवूक काढली. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nऔरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी औरंगाबाद शहरातील लॉकडाऊनच्या निर्णयाला स्थगिती दिली. या निर्णयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी व्यापा-यांसह खा. इम्तियाज जलील आपला उत्साह लपवू वा आवरु शकले नाही. खा. इम्तीयाज जलील यांना व्यापा-यांनी खांद्यावर बसवून सोशल डिस्टन्स न पाळता मास्क न वापरता सर्व नियम तुडवत मिरवणूक काढली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\n“वाझेंच्या ड्रायव्हरनं अंबानींच्या घराजवळ पार्क केली होती स्कॉर्पिओ”\nकाय सांगता ,नाशिकच्या बाजारपेठेत येण्यासाठी 5 रुपये फी आकारावी लागणार\nNIA चा धक्कादायक खुलासा सचिन वाझे यांनी विस्फोटक साहित्य खरेदी केले होते.\nपत्नी करोनाने गेली, पतीनेही गळफास घेत स्वत:चं आयुष्यच संपविलं\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे रुग्णालयात दाखल\nयावर अधिक वाचा :\n\"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी\"\nविविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,\nधनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...\nपुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...\nअंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली\nसंगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...\nऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...\n‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...\nगेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...\nSMA : चिमुकल्या वेदिका शिंदेला 16 कोटींचं इंजेक्शन मिळालं\nअमृता दुर्वे स्पायनल मस्क्युलर अॅट्रोफी (SMA Type - 1) आजाराशी लढणाऱ्या वेदिका शिंदे या ...\nपावसामुळे कोट्यावधीची साखर पाण्यात भिजली\nराज्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरु आहे.कुठे तर नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे.तर कुठे ...\nWTC फाइनल 2021:टीम इंडिया ने जाहीर केले खेळाडूंचे नाव\nन्यूझीलंडनंतर भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठीही आपल्या 15 सदस्यीय संघाची ...\nचिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षात उभी फूट\nमाजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनानंतर लोक जनशक्ती पार्टीत उभी फूट ...\nनारायण राणे: कट्टर शिवसैनिक ते ठाकरेंशी 'शत्रुत्व', कसा आहे ...\nशिवसेना, काँग्रेस आणि स्वाभिमानी पक्ष असा प्रवास करून आता भाजपात स्थिरावलेले माजी ...\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुंबईत - अवेळी पाऊस\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/bhavishyavedh/future-by-date-of-birth-6", "date_download": "2021-06-15T15:05:31Z", "digest": "sha1:RHQ5PGQKGK2PG5SFWJSZOMCACV5LX7GN", "length": 10785, "nlines": 60, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Future By Date Of Birth", "raw_content": "\nजन्मतारखेनुसार भविष्य..Future By Date Of Birth\n26 मे ते 2 जून या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे भविष्य\nजन्मतारखेनुसार भविष्य..Future By Date Of Birth\nसौ. वंदना अनिल दिवाणे\nवाढदिवस असलेल्या व्यक्तीवर मंगळ, शुक्र, चंद्र, बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास मिथुन आहे. अतिशय सामर्थ्यवान ग्रहांची चौकट लाभलेली आहे. आयुष्य साहसीपणा, धोके पत्करणे, प्रेम यांनी रंगलेले आहे. त्यामागे प्रबळ इच्छाशक्ती व अटळ निश्चयी वृत्ती उभी असेल. ती चांगल्यासाठी किंवा वाईटासाठी हे बुद्धीच्या आकलनबळावर अवलंबून आहे. व्यवस्थापन कौशल्य चांगले असल्यामुळे मोठ्या कंपन्यांच्या संचालनाचे काम चांगले जमेल. व्यापार, उद्योग, आर्थिक उलाढाल यातून प्���चंड धनसंपत्ती प्राप्त होईल. खर्च व हेकेखोरपणा टाळल्यास आर्थिक स्थिती उत्तम राहील.\nवाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शुक, रवि, बुध या ग्रहाचा प्रभाव राहील. सूर्य रास मिथून आहे. ग्रहांची चौकट अशी आहे की, उत्तम गुणांचा जीवनावर आणि करिअरवर प्रभाव पडेल. आत्मविश्वास दांडगा राहील. सृजनशीलता आणि मौलिकता वाखाणण्याजोगी राहील. महत्वाकांक्षाच्या आड येणार्‍यावर क्रोधाच्या अंगाराचा वर्षाव कराल. योजना मोठमोठ्या असतील. त्याविरुद्ध जाणार्‍या लोकांची गय करणार नाही. लाथ मारेल तेथे पाणी काढेल अशी वृत्ती असल्यामुळे उत्तम यश मिळेल. स्वातंत्र्यवीर सावरकरांची यादिवशीच जयंती असते. आर्थिक बाबतीत भाग्यवान आहात. सढळ हाताने पैसा खर्च कराल.\nवाढदिवस असलेल्या व्यक्तींवर रवि, शुक्र या ग्रहाचा प्रभाव आहे. सूर्य रास मिथुन आहे. चंद्राचा प्रभाव राहील. त्यामुळे कल्पनाशक्ती चांगली राहील. कलेकडे कल राहील. आदर्शवाद, गूढशास्त्रे, अध्यात्मामध्ये जास्त रस राहील. साहित्य, कला, संगीत, नाटक यागोष्टीमधे यश मिळवाल. तुमचे घर हे सुंदर वस्तूंचे माहेरघर असेल. अवतीभोवतीचा परिसराचा संवेदनशील स्वभावावर परिणाम करेल. निवासस्थानात अनेक बदल होतील. आर्थिक बाबतीत भाग्याच्या वारूवर मांड ठोकून घोडदौड कराल. कधी कधी उलट परिस्थिती राहील.\nवाढदिवस असलेल्या व्यक्तीवर बुध, गुरू, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास मिथून आहे. ग्रहांची चौकट चांगली आहे. जीवनात यशस्वी होणे सहज शक्य होईल. महत्वाकांक्षी स्वभावाला मुक्तपणे वाव द्यायला हवा. नेहमी आपल्यापेक्षा उच्च सामाजिक व आर्थिक दर्जा असलेल्या मोठ मोठ्या लोकांच्या संगतीत राहण्याचा प्रयत्न करावा. कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन होणार नाही. आर्थिक स्थितीबाबत तुम्हाला चिंता करण्याचे कारण नाही. मोठमोठ्या संधी स्वतःहून शोधत येतील. लक्ष्मी स्वतः तुमच्या गळ्यात यशाची माळ घालेल.\nवाढदिवस असलेल्या व्यक्तीवर रवि, शुक्र , बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास मिथुन आहे. जीवनात अनेक अकल्पित घटना घडतील. जीवनपथ इतरांपेक्षा वेगळा असेल. इतरांना अपेक्षित असलेले भौतिक यश कदाचित मिळणार नाही. कारण इतरांच्या मार्गदर्शनाखाली काम करणे आवडणार नाही. तरीही यश प्राप्त करालच. आर्थिक स्त्रोत इतरांच्या धनप्राप्तीच्या मार्गांशी मिळता जुळता नसेल. मौलिक आणि अद्भूत आर्थिक आवक चालू राहील.\nवाढदिवस असलेल्या व्यक्तीवर रवि बुध, हर्शलयो ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास मिथून आहे. मन अत्यंत दयाळू असून सर्वांविषयी सहानूभूती वाटेल. तुमचा आदर्शवादी अतिशय संवेदनशील स्वभावाचा फायदा घेऊन लबाड लोक तुमची फसवणूक करू शकतात. तुमची महत्त्वाकांक्षा दांडगी असून ती पूर्ण करताना तुम्हाला आनेक अडचणी येतील. एकाच वेळी कमीत कमी दोन करिअरमध्ये तुम्हाला उत्तम यश मिळेल. तुमच्या कामात कोणी दखल दिलेली तुम्हाला चालणार नाही. आर्थिक क्षेत्रामध्ये तुम्हाला चांगले यश मिळेल. विशेषत: शेअर्स उद्योगाच्या बाबतीतील तुमचे अंदाज अचूक निघण्याची फार शक्यता आहे.\nवाढदिवस असलेल्या व्यक्तीवर चंद्र,नेपच्यून, बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास मिथुन आहे. तुमची कल्पनाशक्ती दांडगी असून तुमच्या स्वभावात फार सौम्यपणा असेल. तुम्हाला नवीन विचार, नवीन कल्पना यांचे फार आकर्षण असल्यामुळे तुम्ही त्यांच्या मागोव्याने आपले करिअर निवडाल. जनसामान्यांबद्दल तुमचे विचार फार उदार व सहानुभूतिपूर्वक असतील. तुम्हाला भांडणे, कलह, आक्रमकता यांची घृणा असल्याने तुम्ही इतरांची भांडणे मिटविण्याचा प्रयत्न कराल. पुस्तके, साहित्य व इतिहासाचे वेड राहील. तुमच्या बौद्धिक कार्यात व्यग्र राहिल्याने अर्थप्राप्तीबद्दल उदासीन राहाल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/maharashtra-government-insensitive-towards-womens-safety-bjp-women", "date_download": "2021-06-15T16:15:01Z", "digest": "sha1:N2SEZDZUFP45TUZVKF2WWCTVFP5NWKYG", "length": 27132, "nlines": 234, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | \"महिला सुरक्षिततेबाबत महाराष्ट्रातील सरकार असंवेदनशील!\"; भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीचा आरोप", "raw_content": "\nगेल्या काही दिवसात स्त्रियांवर झालेले अन्याय बघता राज्यातील सरकार महिला सुरक्षिततेबाबत किती असंवेदनशील व निष्क्रिय आहे हे स्पष्ट होते. त्यामुळे महिला सुरक्षिततेबाबत त्वरित पावले टाकावीत.\n\"महिला सुरक्षिततेबाबत महाराष्ट्रातील सरकार असंवेदनशील\"; भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीचा आरोप\nनाशिक : गेल्या काही दिवसात स्त्रियांवर झालेले अन्याय बघता राज्यातील सरकार महिला सुरक्षिततेबाबत किती असंवेदनशील व निष्क्रिय आहे हे स्पष्ट होते. त्यामुळे महिला सुरक्षिततेबाबत त्वरित पावले टाकावीत. महिला सुरक्षिततेबाबत मह���राष्ट्रातील सरकार असंवेदनशील आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणात महिलांवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने यासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी. महिलांविषयीचे कायदे अधिक कडक करावेत, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीने केली आहे.\nअनेक घटकांपुढे उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न\nपक्षाच्या वतीने आज महिला सुरक्षितता आणि राज्यातील मंदिरे व धार्मिक संस्था उघडण्यात याव्यात या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. नाशिक जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन झाले. नाशिक शहरात प्रत्येक विभागात आंदोलन करण्यात आले. धार्मिक संस्था व मंदिरे बंद आहेत. त्यामुळे त्यावर अवलंबून असलेले लहान व्यवसायिक, विक्रेते अशा अनेक घटकांपुढे उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.\nहेही वाचा > ह्रदयद्रावक सुनेच्या विरहाने सासूला तीव्र धक्का; एकाच दिवशी निघाल्या दोघींच्या अंत्ययात्रा\nसध्याचे कायदे कडक करण्याविषयी प्रक्रीया सुरु करा\nराज्य सरकारने दुकाने, संस्था सगळ्यांनाच परवानगी दिली आहे. मात्र मंदिरे व धार्मिक संस्थांना अद्याप परवानगी दिलेली नाही. हे अयोग्य आहे. त्याचा तातडीने फेरविचार करावा. मंदिरे उघडण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भात आज मालेगाव येथे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, की महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बलात्कार, अत्याचार, विनयभंग व हत्याकांडाचे सत्र सुरू आहे. सध्याचे कायदे कडक करण्याविषयी प्रक्रीया सुरु करावी.\nहेही वाचा > हाऊज द जोश जीव धोक्यात घालून तरुणांचा चक्क महामार्गावर सराव; युवा वर्गासाठी ठरताएत प्रेरणादायी\nयावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ. मनीषा पवार, जिल्हा उपाध्यक्षा मंजुषा कजवाडकर, नगरसेविका दिपाली वारुळे, सचिव लीलाताई दिघावकर, अनिता चांडक, अनिता बाविस्कर, रेखा चौधरी, अलका हिरे, रेखा शिंदे, कांचन शिंदे, जया भुसे, विमल हिरे आदी भाजपा कार्यकर्त्या उपस्थित होत्या.\nयोग ‘ऊर्जा’ : आसनाच्या अंतरंगात...\nआपण कुठलंही आसन करताना ते कसं असावं, ते करत असताना आपण काय करावं आणि आसन करून काय साधायचंय, हे या वेळी समजून घेऊ. नाहीतर आपण कवायत केल्यासारखी किंवा नुसती यांत्रिकरीत्या आसनं करत राहू आणि हेच नेमकं महर्षी पातंजलींनी योग सूत्रातील अष्टांग योगात सांगितलं आहे. आसनं करणं म्हणजे योग करणं नाही य\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून, या उपक्रमातून मिळणाऱ्य\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतकरी रात्रभर शेतात रेडिओवर गाणी सुरू ठेवत\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलगत नियमितपणे स्वच्छता के\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल्प शहराचा सर्वांगीण विक\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक माणिक सांगळे या\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून लग्न समारंभातून \"हात' मारण्यासाठी स\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर्फ रेखा विशाल पात्रे (वय 30), कुमा सितंब\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येतो. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे हा विशिष्\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात 4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल हद्दीतून पुलाचा (फ्लाय ओव्हर) हा घाटरस्ता जिल्ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक��‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिलांनी शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार दिली आहे.\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील. विद्युतीकरणाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण हो\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महेंद्र तुकाराम खरात (रा.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन होणार आहे. सागरेश्वर अभया\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये नोकरीला पाठविले. प्रशिक्षणावेळी आलेला अ\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागात���न केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आराखडा तयार केला आहे. सुमारे दोन कोटींची र\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्रवेश निश्‍चितीसाठी यंदा खिसा हलका करावा ल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%A8%E0%A4%AB%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B2-%E0%A4%B2/", "date_download": "2021-06-15T16:25:30Z", "digest": "sha1:UTER54FWDRXY3T455NH2VB7V532RU2QX", "length": 10222, "nlines": 122, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "नफा मिळवण्यासाठी मायकल लोबो आणि भाजपाने कळंगुट गावाचे रूपांतरण शहरी भागात केले : आप | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर नफा मिळवण्यासाठी मायकल लोबो आणि भाजपाने कळंगुट गावाचे रूपांतरण शहरी भागात केले...\nनफा मिळवण्यासाठी मायकल लोबो आणि भाजपाने कळंगुट गावाचे रूपांतरण शहरी भागात केले : आप\nगोवा खबर : आम आदमी पक्षाने आज सांगितले की, गोव्यात भाजपा आधीच साथीच्या आजाराने त्रस्त असलेल्या गोवेकरांना लुबाडण्याचे नवीन मार्ग शोधत आहे. ताज्या घटना म्हणजे कळंगुट गावाचे “शहरी भागात” रूपांतर करणे म्हणजे गोवेकरांची जमीन हस्तगत करण्याच्या पहिल्या टप्प्याप्रमाणेच आहे, दलाल भू-माफियाशी संबंधित व्यवहार करतात आणि गोवेकरांना अडचणीत टाकून त्याचा फायदा घेतात.\nया हालचालीमुळे पुढे पाण्याची बिल वाढ, वीज प्रकरणे आणि गृह करात लक्षणीय वाढ होईल, अशा प्रकारे कठीण परिस्थितीमध्ये असलेल्या गोवेकरांना ते लाथा घालत आहेत. तीन रेशीय प्रकल्पांप्रमाणेच सामान्य गोवेकरांची फसवणूक करण्यासाठी लोकडाऊन असताना, रात्री चोरुन हे रूपांतर केले गेले आहे.\nहे लक्षात घेणे महत्वाचे आहे की, कळंगुट सारख्या पर्यटन क्षेत्रामध्ये जेथे उत्पन्न पर्यटनाशी संबंधित आहे आणि लॉकडाऊनमुळे आधीच ते तोट्यात आहे आणि शासनाच्या कठोर धोरणांमुळे त्यांना आधीच तोटा झाला आहे. गोवा देशातील सर्वात वाईट परिणामांपैकी एक होता, म्हणून या रोगराईने अनेक गोवेकरांना वाईट स्थितीत सोडले आहे. संपू��्ण गोव्यात विजेसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीच वाढल्या आहेत, नव्हे तर इंधनाच्या किंमतींमध्ये वाढ झाल्यामुळे सामान्य घरगुती वस्तूंच्या किमतीत वाढ झाली आहे. मध्यंतरी कळंगुटला “शहरी भागात” रुपांतर करणे हा भाजपला भू-माफियांच्या माध्यमातून गोवेकरांकडून देखील जमीन चोरण्याचा आणखी एक मार्ग आहे.\nआप गोवा संयोजक राहुल म्हांबरे म्हणाले की, मायकेल लोबो आणि प्रमोद सावंत यांची हालचाल म्हणजे गोवेकरांकडून आणखी काही चोरी करण्याच्या शिवाय काहीच नाही, ते विरोधी पक्षांच्या नेत्यांना अधिक पैसे देऊन खरेदी करण्यासाठी जास्तीत जास्त पैसे खिशात भरण्यासाठी प्रयत्नशील आहेत. “गोवेकरांची चिंता कमी करण्याचे काम करण्याऐवजी भाजपा सरकार आमच्या जमीन चोरून जमीन माफियासाठी त्या सुलभ करण्याचा प्रयत्न करीत आहे”असे आपचे प्रवक्ते आणि कळंगुट मधील पक्षाचे नेते मॅन्युएल कार्दोज म्हणाले.\nPrevious articleविनामूल्य क्विटलाइन सेवा आता 16 भाषांमध्ये उपलब्ध, लोकांनी वर्तन बदलावे आणि तंबाखूचे सेवन सोडून द्यावे : डॉ हर्ष वर्धन यांचे आवाहन\nNext articleपंतप्रधानांनी घटकराज्य दिनानिमित्त गोव्याच्या नागरिकांना दिल्या शुभेच्छा\nकॉंग्रेसच्या अग्रणी संघटना पक्ष मजबुत करण्यासाठी महत्वाची भुमीका बजवणार : दिनेश राव\nकॉंग्रेस पक्षाच्या नवीन माध्यम विभागाची घोषणा\nरॉय फर्नांडिसवरील हल्ल्याचा युवा कॉंग्रेसने केला निषेध\nमुरगांव येथे भारत-रशिया दरम्यानच्या ‘इंद्रा’ला सुरुवात\nएचआरडीचे शिक्षण मंत्रालय म्हणून नामांतर करण्याचे स्वागत :आप\nभाजपचे अपराध्यांना संरक्षण :काँग्रेस\nपर्यटकांच्या स्वागतासाठी गोवा सज्ज;उद्या पासून सुरु होणार हॉटेल्स\nतितलीची तीव्रता आज संध्याकाळपर्यंत कमी होणार\nगोव्यात ‘जॅनरीक’ औषध विक्री केंद्रे उभारा’\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nसर्वोच्च न्यायालयाचा निकालाने भाऊसाहेब-जॅक सिक्वेरांच्या धोरणांवर शिक्कामोर्तब व पर्रिकरांचा वारसा पुढे...\n49 व्या इफ्फीच्या उद्धाटन सोहळयाला अक्षय कुमार लावणार हजेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2021-06-15T16:47:36Z", "digest": "sha1:PW27NOPDSJ34CYNJQC662XEI3YEMF4Y7", "length": 10263, "nlines": 123, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "सुपर स्पेशलीटीमधील समस्यांबाबत याचिकेतून लोकांच्या समस्या सूटतील : म्हांबरे | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर सुपर स्पेशलीटीमधील समस्यांबाबत याचिकेतून लोकांच्या समस्या सूटतील : म्हांबरे\nसुपर स्पेशलीटीमधील समस्यांबाबत याचिकेतून लोकांच्या समस्या सूटतील : म्हांबरे\nगोवा खबर : जीएमसी सुपर स्पेशलिटी ब्लॉकच्या कोविड वॉर्डात दाखल झालेल्या रूग्णांच्या नातेवाईकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या समस्यांच्या संदर्भात मी जनहित याचिका दाखल केली आहेे. ही याचिका माझ्या वैयक्तिक क्षमतेनुसार मंगळवारी 1 जून रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती आपचे गोवा समन्वयक राहुल म्हांबरे यांनी दिली आहे.\nम्हांबरे म्हणाले, सदर याचिकेत नातलगांना पिण्याच्या पाण्याची उपलब्धता नसणे, रूग्णांचा खाजगीपणा जपण्यासाठी पडद्याचा अभाव, घरात शिजवलेले अन्नपदार्थ आणण्यावरील बंधन, बसण्याची व्यवस्था आणि मोबाईल चार्ज पॉइंट्स यासारख्या विविध मुद्द्यांशी संबंधित आहे.\nनातेवाईकांसाठी, स्वच्छतागृहांची गरज आणि इतर आवश्यक बाबी जसे की झेरॉक्स मशीन (ज्यामुळे सर्वत्र गैरसोय निर्माण होत होते) आणि कोविड रूग्ण आणि नातेवाईकांना त्रास होत होता. हायकोर्टाने बुधवार 2 जून रोजी या प्रकरणाची सुनावणी केली आणि एक अंतरिम आदेश मंजूर केला, ह्यात पिण्याचे पाणी, गोपनीयता पडदे आणि बसण्याची व्यवस्था ह्या तीन तातडीच्या मुद्द्यांवर त्वरित पावले उचलण्याचे आदेश न्यायालयाने गोवा राज्य सरकारला दिले आहे, अशी माहिती म्हांबरे यांनी दिली.\nमी जवळजवळ तीन आठवड्यांपूर्वी बांबोळी येथील जीएमसी सुपर स्पेशलिटी ब्लॉकला भेट दिली होती आणि मी माध्यमांद्वारे आणि सोशल मीडियाद्वारे उपस्थित नातेवाईकांशी संवाद साधला होता आणि त्यांचे प्रश्न समजून घेतले होते. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन, उत्तर गोवाचे जिल्हाधिकारी, राज्याचे आरोग्य सचिव आणि स्वत: मुख्यमंत्री हे सर्वजण सदर प्रश्न सोडविण्यात सपशेल अयशस्वी ठरले आहेत, असा आरोप म्हांबरे यांनी केला आहे.\nउच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या तातडीच्या सुनावणी आणि अंतरिम आदेशाबद्दल त्यांचा आभारी आहे. मला आशा आहे की ह्यामुळे कोरोनाबाधित गोमंतकीयांना तातडीने दिलासा मिळेल, असे सांगून म्हांबरे म्हणाले, गुरुवारी 10 जून रोजी पुढील आदेशांसाठी याचिका सुनावणीसाठी घेतली जाईल.\nNext articleमोदींच्या क्रोनी क्लबच्या घशात घालण्यासाठी कळंगुटला शहरी दर्जा : कॉंग्रेस\nकॉंग्रेसच्या अग्रणी संघटना पक्ष मजबुत करण्यासाठी महत्वाची भुमीका बजवणार : दिनेश राव\nकॉंग्रेस पक्षाच्या नवीन माध्यम विभागाची घोषणा\nरॉय फर्नांडिसवरील हल्ल्याचा युवा कॉंग्रेसने केला निषेध\nगोव्यात किंग मोमोची राजवट सुरु\nडॉ. अमेय वेलिंगकर- ‘ज्युनाइन नी सिस्टिम’ या भारतातील पहिल्या गुडघाजोड रचनेचा विकास आणि उत्पादन करणारे पहिला गोमंतकीय डिझायनर सर्जन\n‘केस्तांव दी कोफुसांव’चा उद्या कला अकादमित भव्य प्रीमियर शो\nपंतप्रधानांनी अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरीस यांचे केले अभिनंदन\nगोव्याला कृषी हब बनवण्याकामी सर्वतोपरी मदतीची केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाची तयारी\n‘लिंग्वा फ्रँका’ ही एकाचवेळी रशियन, फिलिपिनो आणि अमेरिकन कथा-झेट टोलेंटीनो\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nराज्पपाल श्री भगतसिंग कोश्यारी याच्यांकडून गोव्यातील लोकांना गोवा मुक्ती दिनाच्या शुभेच्छा\nखाण अवलंबीत आक्रोश करत असताना बाइक रॅली काढून आनंदोत्सव साजरा करणाऱ्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://jayvidarbha.com/mumbai-crime-ghatkopar-man-threaten-to-file-false-rape-case-in-honey-trap/", "date_download": "2021-06-15T15:55:55Z", "digest": "sha1:O4TGV7BNCI473IIFZ4NDB5DX5BWDGWFX", "length": 9515, "nlines": 127, "source_domain": "jayvidarbha.com", "title": "लॉजवर भेट, बलात्काराच्या खोट्या केसची धमकी देत 20 लाखांची मागणी, मुंबईत हनी ट्रॅप - जयविदर्भ न्यूज", "raw_content": "\nजयविदर्भ न्यूज - बातमी आमची निर्णय तुमचा\nलॉजवर भेट, बलात्काराच्या खोट्या केसची धमकी देत 20 लाखांची मागणी, मुंबईत हनी ट्रॅप\nलॉजवर भेट, बलात्काराच्या खोट्या केसची धमकी देत 20 लाखांची मागणी, मुंबईत हनी ट्रॅप\nघाटकोपरमध्ये राहणाऱ्या पंचवीस वर्षीय तरुणाला त्याच्या अट्टल गुन्हेगार असलेल्या मित्राने एक टोळीच्या मदतीने हनी ट्रॅपमध्ये अडकवलं (Mumbai Rape Honey Trap)\nमुंबई : मुंबईसह राज्यात हनी ट्रॅपच्या (Honey Trap) प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचं दिसत आहे. काही टोळ्या तरुणींच्या मदतीने अनोळखी तरुणांना स्वतःच्या जाळ्यात ओढतात. त्यानंतर त्यांची संपूर्ण टोळी या तरुणांना किडनॅप करते आणि मग सुरु होतो ब्लॅकमेलिंगचा खेळ. मुंबईतील घाटकोपर परिसरात राहणारा एक तरुण अशाच प्रकारे हनी ट्रॅपचा शिकार झाला होता. सुदैवाने त्याचा मित्र आणि वकील नितू सिंग यांनी वेळीच त्याला मदत केली आणि तरुण या हनीट्रॅपमधून सुटू शकला. पैशांसोबतच त्याचा जीवही वाचला. (Mumbai Crime Ghatkopar Man threaten to file False Rape Case in Honey Trap)\nफोनवरुन मैत्री, लॉजवर भेट\nघाटकोपरमध्ये रहाणाऱ्या पंचवीस वर्षीय तरुणाला त्याच्या अट्टल गुन्हेगार असलेल्या मित्राने एक टोळीच्या मदतीने हनी ट्रॅपमध्ये अडकवलं होतं. काही दिवसांपूर्वी त्याच्या फोनवर एक अज्ञात तरुणीचा फोन आला. त्या तरुणीने पीडित तरुणाशी ओळख वाढवली. त्यानंतर ते एकमेकांना लॉजवर भेटले. लॉजबाहेर येताच तरुणीच्या साथीदारांनी त्याला अपहृत केले आणि तब्बल 20 लाख रुपयांची खंडणी मागितली.\nबलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी\nपैसे दिले नाहीत तर तुझ्यावर बलात्काराची केस करणार, तुझा मित्रांना आणि कुटुंबाला यात अडकवणार, अश्या धमक्या ही टोळी देऊ लागली. सुदैवाने या तरुणाला त्याचा मित्र आणि वकील नितू सिंग यांनी मदत केली. धीर दिला आणि त्याने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र असे गुन्हे मोठ्या प्रमाणत घडत असल्याचे वकील देखील सांगत आहेत.\nआरोपी निघाला पीडित तरुणाचा मित्र\nसाहिल नाडर, रणजित मोरे, अरबाज खान या आरोपींना घाटकोपर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक म्हणजे साहिल नाडर हा पीडित तरुणाचा मित्रच आहे. त्यानेच हा सर्व ट्रॅप रचला होता. सध्या तिघा जणांना अटक केली असून यातील तरुणीसह आणखी आरोपींचा घाटकोपर पोलीस शोध घेत आहेत. त्यामुळे जर तुम्हाला असे काही अनोळखी फोन आले, तर सावध राहा, हा हनी ट्रॅपही असू शकतो.\n20 लाखांची मागणीrape caseबलात्कारामुंबईलॉजवर भेट\nपत्रकाराला मारहान करूण जिवे मारण्याची धमकी\nVIDEO : ‘दारू विकाल तर घरात घुसून मारू’, चंद्रपुरात नागरिकांचा संयमाचा बांध फुटला, अवैध दारूविक्रेत्याच्या घरावर हल्लाबोल\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं, आजोबा-काकीला हत्येप्रकरणी अटक\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पर��क्रम, सरकारने दिली सवलत अन् घेतला 103 कोटींचा फ्लॅट\nदोनशे फुट उंच पुलावर अडकलेल्या मुलाचे वाचवले प्राण\n चॉकलेट घशात अडकल्यानं चिमुकलीचा मृत्यू, भिवंडीतील हृदयद्रावक घटना\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं,…\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन्…\nहोमबातम्या WTC Final: भारताविरुद्ध खेळणार ही ‘टीम…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/farmer-dies-spot-due-shock-14043", "date_download": "2021-06-15T15:26:22Z", "digest": "sha1:IMJGY2FIKAMHLELXORRAOSL26LL7FPQC", "length": 11472, "nlines": 150, "source_domain": "www.saamtv.com", "title": "सुजलॉन कंपनीच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्याचा जागीच मृत्यू | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसुजलॉन कंपनीच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्याचा जागीच मृत्यू\nसुजलॉन कंपनीच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्याचा जागीच मृत्यू\nसोमवार, 7 जून 2021\nसाक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील पेटले या गावामध्ये सुजलॉन कंपनीच्या पवनचक्क्या उभारण्यात आलेल्या आहेत आणि या पवनचक्क्यांच्या अर्थिंगची वायर मध्ये विद्युत प्रवाह उतरल्यामुळे एका शेतकऱ्याचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला आहे.\nधुळे - साक्री Sakri तालुक्यातील माळमाथा परिसरातील पेटले या गावामध्ये सुजलॉन कंपनीच्या Suzlon company पवनचक्क्या उभारण्यात आलेल्या आहेत आणि या पवनचक्क्यांच्या अर्थिंगची वायर मध्ये विद्युत प्रवाह उतरल्यामुळे एका शेतकऱ्याचा Framer शॉक लागून जागीच मृत्यू झाला आहे. Farmer dies on the spot due shock\nपंचवीस वर्षीय तरुण शेतकऱ्याचा सुजलॉन कंपनीच्या गलथान कारभारामुळे शॉक लागून मृत्यू झाला असल्याचे परिसरातील नागरिकांना समजताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व त्या ठिकाणाहून तरुण शेतकऱ्याला दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल केले. परंतु आरोग्य अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याचा मृत्यू झाला असल्याचे घोषित केले.\nओपन स्काय करारातून रशिया पडला बाहेर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण\nत्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुजलॉन कंपनीच्या कार्यालयामध्ये मृतदेह आणून ठेवला. जोपर्यंत सुजलॉन कंपनी कडून या तरुण शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना न्याय ���िळत नाही. तोपर्यंत मृत शेतकऱ्याचा मृतदेह कार्यालयातून ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली. कंपनीच्या परिसरातच मोठ्या संख्येने नागरिक आंदोलनाला बसले. Farmer dies on the spot due shock\nहे देखील पहा -\nपोलीस प्रशासनास यासंदर्भातील माहिती मिळाल्यानंतर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले असून यासंदर्भात संबंधित पोलिस अधिकारी घटनेचा संपूर्ण तपास करून पुढील कारवाई पोलिसांमार्फत केली जात आहे.\nधुळे dhule farmer घटना incidents आरोग्य health आंदोलन agitation पोलीस पोलिस\nराज्य सरकारच्या बेरोजगारी धोरण विरोधात भाजपाचे आंदोलन\nधुळे : राज्याच्या महाविकास आघाडी Mahavikas Aghadi सरकार तर्फे विविध क्षेत्रांमध्ये...\nगाईंचे अवैधरित्या वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात\nधुळे - धुळे शहरालगत असलेल्या मुंबई - आग्रा महामार्गावर मोहाडी पोलीस ठाण्याचे...\nसावधान कोल्हापूर अजूनही डेंजर झोन मध्येच\nकोल्हापूर - राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे राज्यात निर्बंध सैल करण्यासाठी...\nशिवसेनेने रस्तारोको करताच, पालिका प्रशासनातर्फे खड्डे बुजविण्यास...\nधुळे - शहरातील खड्ड्यांबाबद शिवसेनेतर्फे Shivsena करण्यात आलेल्या रस्तारोकोला...\nशहरामध्ये खड्ड्यांचे साम्राज्य वाढल्याने शिवसेनेतर्फे करण्यात आला...\nधुळे - धुळे शहरामध्ये Dhule city महानगरपालिकेच्या अंतर्गत Under the...\nगर्भवती महिलांना अमृत योजने अंतर्गत वाटप करण्यात आला पोषक आहार\nधुळे - गर्भावती महिलांना Pregnant women प्रसूतीपर्यंत आवश्यक तो पोषण आहार...\nभरदाव वेगात असलेल्या दोन दुचाकींचा अपघात\nधुळे : दोंडाईचा - नंदुरबार रोडवर रात्री 9 वाजता ऍक्टिव्हा व पॅशन प्रो या दोन...\nपहिल्या पावसानंतर शेतकऱ्यांची बियाणांच्या दुकानावर बियाणे घेण्याची...\nधुळे : धुळे जिल्ह्यामध्ये यंदाच्या मोसमातील पहिल्या पावसाने जोरदार हजेरी...\nजिल्हा रुग्णालयात शिवसेनेमार्फत बाय प्याप मशीनचे वाटप..\nधुळे : धुळे Dhule जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या Corona दुसऱ्या लाटेने...\nखान्देशी लोणचं बनविण्यासाठी पहिल्या पावसानंतर बहरला कैरींचा बाजार...\nधुळे : खान्देश म्हणले की, सर्वात प्रथम डोळ्यासमोर येतं ते तोंडात पाणी आणणार झणझणीत...\nधुळ्यात लाखो रुपयांच्या गुटख्यासह दोघांना अटक \nधुळे : बंदी असताना देखील विविध ठिकाणी अवैध तस्करी चालू असते. असाच एक अवैध तस्करीचा...\nधुळे - धुळे जिल्ह्यामध्ये Dhule district अनलॉक unlock केल्यानं���र...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://rokhthoknews.com/?p=1208", "date_download": "2021-06-15T15:10:37Z", "digest": "sha1:EJPI7ZUM7ZEBK3HJXUWUCP6G25MFSCWY", "length": 8956, "nlines": 108, "source_domain": "rokhthoknews.com", "title": "रोहीत्र जळाल्याने पाण्यासाठी बांधखडक ग्रामस्थांची पायपीट सुरू - www.rokhthoknews.com", "raw_content": "\nHome ताज्या बातम्या रोहीत्र जळाल्याने पाण्यासाठी बांधखडक ग्रामस्थांची पायपीट सुरू\nरोहीत्र जळाल्याने पाण्यासाठी बांधखडक ग्रामस्थांची पायपीट सुरू\nसिंगल फेजचे रोहीत्र चार महिने झाले जळाले त्यामुळे बांधखडक ग्रामपंचायतचा पाणी पुरवठा बंद आहे तरीही गावकरी पिण्याचे पाण्याचे नियोजन इतर ठिकाणावरून करीत होते. मात्र दोन दिवसापासून गावात कोरणा चाचणीत पंचवीस जण बाधीत आढळले आणि पाण्याचे नियोजन कोलमडले त्यामुळे गावकऱ्यांची शासकीय विहिरीवर पाण्यासाठी धावाधाव सुरू झाली.\nतालुक्यातील बांधखडक हे गाव सातशे लोकसंख्या वस्तीचे राजकीयदृष्टय़ा अतिशय संवेदनशील असलेल्या गावात पिण्याच्या पाण्यासाठी धावाधाव घेण्याची वेळ आली आहे. गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर आहे परंतु सिंगल फेज डिपी चार महिन्यांपूर्वी जळाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विजय वारे, ग्रामपंचायत सदस्य शांतीलाल वारे, किशोर वारे, प्रभाकर वारे, बापूसाहेब पवडमल यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला पण रोहीत्र मिळेना ग्रामस्थ एकमेकांना सहकार्य करून बोअर व खाजगी विहिरीतून पाणी घेऊन तहान भागवत होते. पण आता कोरोनाचे रूग्ण वाढत चालले त्यामुळे कोणी कोणाकडे पाण्यासाठी जाईना व गावातील लहान थोरांनी व महिलांनी एक किलोमीटर अंतर असलेल्या ग्रामपंचायत पाणीपुरवठा विहिरीवर जाणे पसंत केले. यामुळे मागील दोन दिवसापासून महिला व मुले पाण्यासाठी पायपीट करत आहे.\nमागील वर्षी कोरोना काळात १०० च्या पुढे रूग्ण या गावात होते मात्र दुसऱ्या लाटेत रूग्णसंख्या कमी होती परंतु दोन दिवसापासून गावात घशातील व नाकातील स्त्राव घेण्याचा कॅम्प लागला यामध्ये तब्बल २५ रूग्ण बाधीत निघाले तसेच अनेक जणांचे अहवाल येणे बाकी आहे. त्यामुळे ज्यांच्या कडून पाणी मिळत होते त्यांच्याकडे पाण्यासाठी जायचे लोकांनी बंद केले आणि गावातील पिण्याच��या पाण्याचे नियोजन कोलमडले.\nतालुक्यातील ३६ गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. याबाबत गटविकास अधिकारी परशुराम कोकणी यांनी दोन दिवसांपूर्वी उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे यांच्याकडे टंचाई प्रस्ताव घेऊन तहसिल कार्यालयात ग्रामसेवकाबरोबर गेले होते तेथे तहसीलदार विशाल नाईकवाडे होते. परंतु टंचाईचा निर्णय जाहीर करण्यासाठी भुजल अहवाल, स्थळ पंचनामा आदी घेऊन या असे प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी सांगितले त्यामुळे ३६ गावात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.\nPrevious articleसराफ व्यावसायिकाचा धारधार शस्त्राने खुन\nNext articleकर्जत जामखेडमधील शेतमाल साठवणुकीची चिंता कायमची मिटणार.”\nजिद्द व मेहनतीने कुठलेही कार्य शक्य- अभिनेते सुरेश विश्वकर्मा\nअन रोहित पवारांनी कार्यकर्त्यांच्या सलूनमध्येच करवून घेतली दाढी.\nजामखेड शहरावर राहणार आता ‘तिसऱ्या डोळ्याची नजर’\nबापरे आष्टी तालुक्यात बिबट्याने पुन्हा केला दोघांवर हल्ला\nशहरात पुन्हा घेतला तरुणाने गळफास\nआष्टीत बिबट्याची दहशत कायम ; पारगावात वृध्द महिलेवर हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-news-about-12th-standard-student-hsc-board-exam-today-starting-5539342-NOR.html", "date_download": "2021-06-15T16:53:00Z", "digest": "sha1:LS56GONJM4TP2EFFYUAO5LOHSXGZD3ZJ", "length": 8111, "nlines": 67, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "News About 12th Standard Student HSC Board Exam Today Starting | आजपासून बारावीची परीक्षा, कॉपीमुक्तीसाठी 35 भरारी पथके स्थापन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआजपासून बारावीची परीक्षा, कॉपीमुक्तीसाठी 35 भरारी पथके स्थापन\nऔरंगाबाद- माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने उद्या मंगळवारपासून १२ वीच्या लेखी परीक्षेला सुरुवात होत आहे. पहिलाच पेपर इंग्रजी विषयाचा असून कॉपीमुक्त वातावरणात या परीक्षा पार पाडण्यासाठी बोर्ड सज्ज असल्याची माहिती बोर्डाच्या वतीने सोमवारी देण्यात आली.\nमागील वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थीसंख्या दुप्पट झाली आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रांवर सुविधा देण्याबरोबरच विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, याची काळजी बोर्डाला घ्यावी लागणार आहे. औरंगाबाद विभागातून लाख ६२ हजार ३३७ विद्यार्थी ३६९ केंद्रांवर परीक्षा देणार आहेत. कॉपीमुक्तीसाठी ३५ भरारी पथके नेमण्यात आली असून, ५६ केंद्रपरीक्षक असतील, अ���ी माहिती विभागीय सचिव वंदना वाहूळ यांनी दिली.\nजालना जिल्ह्यातील उत्तरपत्रिका पुनर्लेखन प्रकरणासारखा प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी उत्तरपत्रिकांची विशेष काळजी घेण्यात येत आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. २०१५ पासूनच्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेचे वाचन आकलन व्हावे, यासाठी दहा मिनिटे अगोदरच प्रश्नपत्रिका दिली जाणार आहे.\nशेवटच्या दिवसापर्यंत प्रवेशपत्र दुरुस्ती : दरम्यान प्रवेश पत्रात झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी सोमवारपर्यंत विद्यार्थी बोर्डात चकरा मारताना दिसत होते. प्रवेशपत्रातील दुरुस्ती शाळा-महाविद्यालयांनी स्वत: शुल्क भरून करून घ्यायची आहे. विद्यार्थ्यांकडून शुल्क घेऊन त्यांना बोर्डात पाठवण्याची गरज नाही, अशी माहिती बोर्डाने दिली.\nमोबाइल वापरास बंदी : दरम्यान परीक्षा केंद्रावर फक्त केंद्र संचालक, कस्टोडियन, सहायक केंद्रसंचालकांनाच मोबाइल वापरण्याची परवानगी असून इतर कोणालाही मोबाइल वापरण्यास बंदी आहे. जर कुणाकडे मोबाइल आढळून आला तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.\nदरम्यान महाविद्यालय आणि शाळांना परीक्षा सुरक्षित व्हाव्यात. कोणताही अनुचित प्रकार घडू नये. बॅग,चप्पल, बूट हे वर्गाबाहेरच ठेवण्यास सांगितले आहे. तर प्रवेशद्वारावरच सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी दिल्या होत्या. याला किती प्रतिसाद मिळेल हे परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कळेल.\nकेंद्र विद्यार्थी संख्या जिल्हा केंद्र विद्यार्थी\n-परीक्षेत गैरप्रकार होऊ नयेत, कॉपीमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी. त्यांना काही अडचणी असतील तर त्यांना बोर्डाच्या हेल्पलाइनवर तसेच समुपदेशकांशी संपर्क साधता येईल. सुरक्षित वातावरणात परीक्षा व्हावी हाच आमचा उद्देश आहे. -शिशिर घोनमोडे, विभागीय अध्यक्ष, बोर्ड\n१५ केंद्र विभागात संवेदनशील\n०६ उपद्रवी केंद्र औरंगाबादेत\n०२ भरारी पथक शिक्षण विभागाचे\n३५ भरारी पथकांची असेल नजर\n०१ पथक महसूल विभागाचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://jayvidarbha.com/how-many-words-a-person-can-speak-in-a-day/", "date_download": "2021-06-15T15:57:13Z", "digest": "sha1:TSJKFLWQU3H2ISY2NDHCS4YOJMZ7SGDD", "length": 10019, "nlines": 127, "source_domain": "jayvidarbha.com", "title": "एका दिवसांत आपण कि��ी शब्द बोलता माहितीये? जाणून घ्या याबद्दलची रंजक माहिती… - जयविदर्भ न्यूज", "raw_content": "\nजयविदर्भ न्यूज - बातमी आमची निर्णय तुमचा\nएका दिवसांत आपण किती शब्द बोलता माहितीये जाणून घ्या याबद्दलची रंजक माहिती…\nएका दिवसांत आपण किती शब्द बोलता माहितीये जाणून घ्या याबद्दलची रंजक माहिती…\nसकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण काही ना काहीतरी बोलतच राहतो. कधी कुटुंबातील सदस्यांसह, कधी मित्रांसह, कधी क्लायंट किंवा ऑफिसच्या सहकाऱ्यांसमवेत… संभाषण कधीच संपत नाही. परंतु, आपण कधीही विचार केला आहे का की, आपण एका दिवसांत किती शब्द बोलता\nमुंबई : सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण काही ना काहीतरी बोलतच राहतो. कधी कुटुंबातील सदस्यांसह, कधी मित्रांसह, कधी क्लायंट किंवा ऑफिसच्या सहकाऱ्यांसमवेत… संभाषण कधीच संपत नाही. परंतु, आपण कधीही विचार केला आहे का की, आपण एका दिवसांत किती शब्द बोलता कदाचित आपण याकडे कधीही लक्ष दिले नाही. शब्दांची शक्ती आपल्याला सर्वांनाच माहिती असे, त्याची जाणीव आपल्याल असेल. मात्र, याबद्दल सहज जाणून घेणे देखील आपल्यासाठी मनोरंजक असू शकते (How many words a person can speak in a day).\nदररोजच्या शब्दांची संख्या जाणून व्हाल चकित\nप्रत्येकजण आपापल्या वागण्यानुसार बोलतो. काही लोक कमी बोलतात, तर काहींना खूप जास्त बोलायला आवडते. लिंक्डइन लर्निंग इंस्ट्रक्टर Jeff Ansell Research मते, एखादी व्यक्ती दिवसात कमीत कमी 7000 शब्द बोलते. असेही होऊ शकते की, बरेच लोक यापेक्षा अधिक शब्द बोलतात. हे जाणून कदाचित तुम्हालाही आश्चर्य वाटले असेलच\nआयुष्यातभरात बोलतो ‘इतके’ शब्द\nजर, सरासरी अंदाज घेतला तर एखादी व्यक्ती आपल्या संपूर्ण आयुष्यात 860,341,500 शब्द बोलते म्हणजे सुमारे 86 कोटी शब्द. तर, अशी कल्पना करा की, आपण आपल्या संपूर्ण आयुष्यात 86 कोटी शब्द बोलण्यात आपली किती शक्ती खर्च केली असेल ब्रिटीश लेखक आणि प्रसारक जिल्स ब्रॅन्डरथ यांनी आपल्या ‘द जॉय ऑफ लेक्स: हाऊ टू हॅव फन विथ 860,341,500 वर्ड्स’ (The Joy of Lex: How to Have Fun with 860,341,500 Words) या पुस्तकात ही माहिती दिली आहे. आपल्या शब्दकोशात तरी इतके शब्द आहेत का नाहीत, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल\nजर, या शब्दांची तुलना इतर गोष्टींशी केली गेली, तर कोणताही सामान्य माणूस त्याच्या आयुष्यात ऑक्सफोर्ड इंग्लिश डिक्शनरीचे 20 खंड तब्बल 14.5 वेळा वाचतो. याचा अर्थ असा आहे की 20 खंडांमध्ये लिहिलेल्या शब्दांची संख्या, एखादी व्यक्ती 14.5 वेळा बोलू शकते. जर, मानवी शब्दांची तुलना विश्वकोशाच्या 32 खंडांशी केली गेली तर त्या शब्दांमधून 19.5 पुस्तके लिहिता येतील. जर, आपण याची तुलना बायबलशी केली तर, एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात किंग जेम्स बायबलमध्ये जितके शब्द आहेत, त्याच्या 1110 पट अधिक शब्द बोलतो.\nआयुष्यातभरात बोलतो ‘इतके’ शब्द\nतुमच्या किडनीच्या आरोग्यासाठी….या ५ टीप्सने जपा किडनीचं आरोग्य\nशेतकऱ्याच्या ६ वर्षीय मुलीला दुर्मिळ आजाराने ग्रासलं; उपचारासाठी कुटुंबाकडून मदतीचं आवाहन\n१३ वर्षीय विद्यार्थ्याच्या वैज्ञानिक दृष्टीने केले थक्क पाहा नेमकं काय केलं\n‘या’ कारणांमुळे डोळ्यांतून सतत येतं पाणी व होते प्रचंड जळजळ, हलक्यात घेऊ नका नाहीतर…\nअमरावतीमधील सोयाबीन चोरीचे गूढ उकलले; तपासात धक्कादायक खुलासा\nपटोलेंकडून पक्षबांधणी ऐवजी करोना आढावा बैठकांचा धडाका\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं,…\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन्…\nहोमबातम्या WTC Final: भारताविरुद्ध खेळणार ही ‘टीम…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://kolhapur.gov.in/notice/%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AF-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BF/", "date_download": "2021-06-15T15:13:11Z", "digest": "sha1:36OK4NUCPGOKYY6U3PTA7VIR76EWJHJX", "length": 4468, "nlines": 104, "source_domain": "kolhapur.gov.in", "title": "तलाठी २०१९ पदाकरिता अंतिम निवड व प्रतीक्षा यादी | कोल्हापूर | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nएसटीडी आणि पिन कोड\nमाहितीचा अधिकार 2005 अर्ज\nमाहितीचा अधिकार पहिले अपील\nमाहितीचा अधिकार जिल्हाधिकारी कार्यालय\nमाहितीचा अधिकार तहसिल कार्यालय\nमाहितीचा अधिकार उपविभागीय अधिकारी\nकोल्हापूर जिल्हा पर्यटन आराखडा\nतलाठी २०१९ पदाकरिता अंतिम निवड व प्रतीक्षा यादी\nतलाठी २०१९ पदाकरिता अंतिम निवड व प्रतीक्षा यादी\nतलाठी २०१९ पदाकरिता अंतिम निवड व प्रतीक्षा यादी\nतलाठी २०१९ पदाकरिता अंतिम निवड व प्रतीक्षा यादी\nआर्थिकदृष्ट्या दुर्बल व खुला महिला प्रवर्ग\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कोल्हापूर जिल्हा प्रशासन , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकस��त आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 11, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t3512/", "date_download": "2021-06-15T15:43:36Z", "digest": "sha1:24HOU25FSD3CVFEMPRK73S3HUZKOWEML", "length": 4440, "nlines": 104, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-कठीण असत....", "raw_content": "\nप्रेमात पडण सोप असत\nपण प्रेम निभावणं कठीण असत\nहातात हात घेवून चालन सोप असत\nपण तोच हात आयुष्यभर हातात घेवून\nरस्ता शोधन कठीण असत\nकधी कधी एकमेकांत गुंतन सोप असत\nपण ती गुंतवणूक आयुष्यभर जपण कठीण असत\nमाझा तुझ्यावर विश्वास आहे बोलन सोप असत\nपण टोक विश्वास कायम ठेवून वाटचाल\nकारण मात्र कठीण असत\nप्रेमात वचन आणि शपथ देण सोप असत\nपण tya शपथा आणि वचन निभावून नेण\nमात्र फारच कठीण असत\nप्रेमात खोट बोलन सोप असत\nपण खर बोलून प्रेम टिकवण\nमात्र नक्कीच कठीण असत\nम्हणून सांगतो प्रेमात पडण\nसोप नसत सोप नसत सोप नसत....\nप्रेमात पडण सोप असत\nपण प्रेम निभावणं कठीण असत\nहातात हात घेवून चालन सोप असत\nपण तोच हात आयुष्यभर हातात घेवून\nरस्ता शोधन कठीण असत\nकधी कधी एकमेकांत गुंतन सोप असत\nपण ती गुंतवणूक आयुष्यभर जपण कठीण असत\nमाझा तुझ्यावर विश्वास आहे बोलन सोप असत\nपण तोच विश्वास कायम ठेवून वाटचाल\nकारण मात्र कठीण असत\nप्रेमात वचन आणि शपथ देण सोप असत\nपण त्या शपथा आणि वचन निभावून नेण\nमात्र फारच कठीण असत\nप्रेमात खोट बोलन सोप असत\nपण खर बोलून प्रेम टिकवण\nमात्र नक्कीच कठीण असत\nम्हणून सांगतो प्रेमात पडण\nसोप नसत सोप नसत सोप नसत....\nएकावन्न अधिक पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://swateebapat.blogspot.com/2013/07/blog-post_8721.html", "date_download": "2021-06-15T16:57:05Z", "digest": "sha1:T3PKK5KUYK7UPUCKPF7GNDB6XUNB6ADY", "length": 15006, "nlines": 81, "source_domain": "swateebapat.blogspot.com", "title": "मनी माझ्या: 'मेंटल ब्लॉक'", "raw_content": "\nमला येणाऱ्या अनुभवांशी निगडित माझ्या मनात येणारे विचार\nहल्ली मला मनापासून सारखं काहीतरी लिहावसं वाटतंय आणि मी रोज चक्क लिहितेय.\nझालं असं की, मला आधीच हात दुखण्याचा त्रास होत होता. तरी तसेच कॉम्प्युटर वरचा मराठी font वापरून, लिखाण चालू ठेवलं होतं. पण typing च्या त्रासातून मार्ग काढण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने विचार करून बघितला, मित्र-मैत्रिणींशी बोलले. मी सगळं हातानीच लिहून काढावं, कुणाकडून तरी लिहून घ्यावं, किंवा सरळ मराठी टायपिस्ट कडून type करून घ्यावं, असे आणि इतर बरेच उपाय समोर आले. स्वतः डॉक्टर असल्यामुळे शंका अशीही आली की माझं हस्ताक्षर इतरांना तर सोडाच, पण माझं मला तरी परत वाचता येईल का आणि लिहिताना हात दुखणार होते ते वेगळंच. बरं, माझ्या मनात जसे जसे विचार येत जातील तसे ते लगेच type करणारा टायपिस्ट कुठून आणायचा आणि लिहिताना हात दुखणार होते ते वेगळंच. बरं, माझ्या मनात जसे जसे विचार येत जातील तसे ते लगेच type करणारा टायपिस्ट कुठून आणायचा मराठीसाठी speech to text असं काही software मिळतंय का, हे शोधलं पण तसं काही मिळालं नाही. मग हळू-हळू type करत,सात आठ लेख लिहून काढले.\nमाझ्या दुखण्यावर मात करून, कसं जिद्दीने मी लिहितेय हे मी मोठ्या अभिमानानं अमेरिकेत शिकणाऱ्या आमच्या मुलांना सांगितलं. लगेच त्या दोघांनीही, \"एक ब्लॉग लिहायला सुरु कर\" असं सुचवलं. पण मला तर ब्लॉग कसा उघडायचा ते माहिती नव्हतं. मग तो उघडणार कोण बरं, तो उघडला तर वापरायचा कसा हे कोणाकडून शिकणार बरं, तो उघडला तर वापरायचा कसा हे कोणाकडून शिकणार मग सोयीस्करपणे मनाशी म्हटलं, मला कुठलं काय ब्लॉगिंग जमणार मग सोयीस्करपणे मनाशी म्हटलं, मला कुठलं काय ब्लॉगिंग जमणार खरंतर, blogging, netbanking या असल्या गोष्टींबद्दल केवळ अज्ञानामुळे बसलेली, एक सुप्त अढी माझ्या मनांत होतीच खरंतर, blogging, netbanking या असल्या गोष्टींबद्दल केवळ अज्ञानामुळे बसलेली, एक सुप्त अढी माझ्या मनांत होतीच मी मग मुलांना सांगून टाकलं, \"तुम्ही पुण्याला आलात की मला शिकवा.\" खरंतर हे सांगण्यात शिकण्याच्या उर्मीपेक्षा, ब्लॉग प्रकरण पुढे ढकलण्याची माझी इच्छाच जास्त प्रबळ होती. मग, माझं लिखाण आधीच्याच पद्धतीनं हळू हळू चालू राहिलं.\nआमच्या मुलीचा मित्र, रघू महाजन गेल्या शनिवारी सहा जुलैला पुण्यात आमच्या घरीच उतरला होता. तो स्वत:च्या तीन-चार ब्लॉग्सवर नेहमी काही न काही लिहीत असतो, या गोष्टीचं मला खूप कौतुक वाटत आलंय. पण त्याच्यासारख्या हुषार मुलाला काय सगळंच शक्य आहे, असंही वाटायचं. आमच्या दोन दिवसांच्या सहवासात, पुण्या मुंबईतील हॉटेलमधल्या चांगल्या-चुंगल्या खाण्याबद्दलचं माझं ज्ञान ऐकून, मी ह्या विषयावर एक ब्लॉग लिहावा, असं रघूनं सुचवलं. त्याची ती सूचना ऎकूनही मी न ऎकल्यासारखी केली. रविवारी, सात जुलैला रघूबरोबर मुक्त संवादाचा एक कार्यक्रम आम्ही स्वानंद फाउंडेशनतर्फे, गरवारे कॉलेजच्या ए.व्ही. हॉलमध्ये ठेवला होता. हॉल उघडण्याची वाट बघत, आम्ही उभे होतो. तेवढ्यात रघूनं ��ॉलच्या भिंतीकडे कुठेतरी बोट दाखवून प्रश्न केला, \"पुराचं पाणी तिथपर्यंत आलं होतं का\" मी त्या दिशेनं बघितलं. भिंतीवर एके ठिकाणी मला flood level अशी लाल रेघ दिसली. मी दुजोरा दिला. \"किती साली आला होता पूर\" मी त्या दिशेनं बघितलं. भिंतीवर एके ठिकाणी मला flood level अशी लाल रेघ दिसली. मी दुजोरा दिला. \"किती साली आला होता पूर\" त्याचा पुढचा प्रश्न आला. मग मात्र, \"माझ्या जन्माच्या आधी एक दोन वर्षे\" असं vague उत्तर देऊन मी त्याच्या पुढच्या प्रश्नांपासून सुटका करून घेतली. खरंतर, इतके वेळा इथे येऊनही, flood level ची ही लाल रेघ, मला आधी कधीच दिसली नाही आणि पानशेत धरण नेमकं कधी फुटलं हेही मला माहीत नसावं या दोन्ही गोष्टींची मला कमालीची लाज वाटली होती. पण तीही तेवढ्यापुरतीच\" त्याचा पुढचा प्रश्न आला. मग मात्र, \"माझ्या जन्माच्या आधी एक दोन वर्षे\" असं vague उत्तर देऊन मी त्याच्या पुढच्या प्रश्नांपासून सुटका करून घेतली. खरंतर, इतके वेळा इथे येऊनही, flood level ची ही लाल रेघ, मला आधी कधीच दिसली नाही आणि पानशेत धरण नेमकं कधी फुटलं हेही मला माहीत नसावं या दोन्ही गोष्टींची मला कमालीची लाज वाटली होती. पण तीही तेवढ्यापुरतीच वेळ तर मारून नेली होती, त्यामुळे मग तो विषय डोक्यातून निघून गेला.\nबारा जुलै २०१३. सकाळी उठल्या उठल्या वर्तमानपत्र चाळताना लक्षात आलं की पानशेत धरण फुटण्याच्या घटनेला आज बावन्न वर्षे झाली. सगळ्या वर्तमानपत्रांमधून त्यावेळचा घटनाक्रम, बातम्या, थरारक अनुभव, छायाचित्रं, असं सर्व छापून आलेलं होतं. गेली कित्येक वर्षे, म्हणजे निदान चाळीस तरी, या दिवशी छापून येणाऱ्या अशाच प्रकारच्या बातम्या मी वाचत राहिले असेन. अगदी लहानपणापासून या घटनेबद्दल घरातल्या मोठ्या माणसांकडून, बरेच वेळा बरंच काही ऐकलेलं होतं. पण पुण्याच्या इतिहासातील इतक्या महत्त्वाच्या घटनेबद्दल माझ्या लक्षात फारसं काहीच राहिलेलं नव्हतं, हे रघूशी बोलताना हे प्रकर्षानं जाणवलं होतं. त्यामुळे मग आज मात्र सगळ्या बातम्या अगदी मन लावून वाचल्या. जास्त पाणी साठल्यामुळे आधीच कच्चे असलेले बांध फुटून 'पानशेत झालं'. पण धरण फुटण्यापूर्वी सैन्याच्या जवानांनी, धरणाला पडलेल्या फटी ब्लॉक करण्यासाठी वाळूच्या bags रचून, धरणफुटी काही काळ तरी लांबवली होती, तसेच खडकवासला धरणाची काही दारे वेळीच उघडून पुणेकरांना पुरापासून वाचवण्याच�� आटोकाट प्रयत्न केला होता म्हणे. हे वाचून भारतीय सैन्याबद्दल नेहमीप्रमाणेच पुन्हा अभिमान वाटला.\nपरवा मुलाचा मित्र सुजीत घोलप, आमच्या घरी रहायला आला होता. सहज म्हणून त्याला माझे लेख वाचून दाखवले. \"काकू, छान लिहिता आहात अगदी. तुमचा ब्लॉग आहे का ब्लॉगवर टाका ना. आणि ब्लॉग नसेल तर आजच उघडा आणि त्यावर लिहीत जा.\" असं म्हणाला. त्याच्यापुढे माझं अज्ञान उघडे पडू नये असं एकीकडे वाटत असलं तरी, सरळ मी सांगितलंच, \"मला ब्लॉग उघडता आणि वापरता येत नाही.\" लगेच सुजीतने, मला माझा ब्लॉग उघडून दिला आणि त्यावर लिहायला शिकवले. ब्लॉगवर लिहितेय तर जाणवतंय की ब्लॉगवर लिहिणं नुसतं type करण्यापेक्षा बरच सोप्पं आहे. जाम मस्त वाटतंय आता. मग जेंव्हा माझ्या मुलांनी सांगितलं तेंव्हा मी का बरं तयार नव्हते ब्लॉगवर टाका ना. आणि ब्लॉग नसेल तर आजच उघडा आणि त्यावर लिहीत जा.\" असं म्हणाला. त्याच्यापुढे माझं अज्ञान उघडे पडू नये असं एकीकडे वाटत असलं तरी, सरळ मी सांगितलंच, \"मला ब्लॉग उघडता आणि वापरता येत नाही.\" लगेच सुजीतने, मला माझा ब्लॉग उघडून दिला आणि त्यावर लिहायला शिकवले. ब्लॉगवर लिहितेय तर जाणवतंय की ब्लॉगवर लिहिणं नुसतं type करण्यापेक्षा बरच सोप्पं आहे. जाम मस्त वाटतंय आता. मग जेंव्हा माझ्या मुलांनी सांगितलं तेंव्हा मी का बरं तयार नव्हते एकमेव कारण म्हणजे माझा 'मेंटल ब्लॉक' एकमेव कारण म्हणजे माझा 'मेंटल ब्लॉक' तो 'ब्लॉक' निघाला आणि हा 'ब्लॉग' उघडला, तेंव्हाच मला मजा यायला लागली.\n'मेंटल ब्लॉक' वरून, सहज मनांत विचार यायला लागले. आपापल्या मनातले अज्ञानाचे 'ब्लॉक्स' लवकरात लवकर हटवून टाकण्यातच शहाणपणा असतो. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या या युगांत हे किती सुकर होऊन गेलंय ते. पण मनामध्ये, न्यूनगंडाचे, नैराश्याचे, नकारात्मक विचारांचे, तर कधी गैरसमजुतीचे 'ब्लॉक' देखील असतातच की. मनाचे काही दरवाजे बंद ठेवण्यानं खूप काही साधतं हे खरं आहे. पण, बांध फुटू नये यासाठी, वेळच्यावेळी आपल्या मनाची काही दारं उघडून तिथले 'ब्लॉक' काढावेच लागतात. केंव्हा कुठले दरवाजे उघडायचे आणि कुठले बंदच ठेवायचे, हे ज्याचं त्यानं समजून घेतलेलं बरं. नाही का प्रत्येक वेळी कोण आणि कसं समजावून सांगणार\nब्लॉगची कल्पना उत्तम. छान सुरुवात आहे, वाचून खूप छान वाटले. सुंदर वाचनीय लेख तुझे नक्कीच वाचायला मिळतील ह्यात शंका नाही. मस्त. असेच लिहित रहा. खूप शुभेच्छा.\nमाझे या आधीचे लेख वाचा.\nमहिती अधिकार कायद्याचा वापर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/disappointment-maharashtra-and-country-budget-2020-says-ajit-pawar-257883", "date_download": "2021-06-15T16:10:06Z", "digest": "sha1:7BROF5ZIXXVBIZYYUZK677MIKSN22R3U", "length": 22926, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | अर्थसंकल्पाने महाराष्ट्राचा अपेक्षाभंग व देशवासियांची निराशा : अजित पवार", "raw_content": "\nअर्थसंकल्पाने महाराष्ट्राचा अपेक्षाभंग व देशवासियांची निराशा : अजित पवार\nमुंबई : देशाच्या तिजोरीत महाराष्ट्र सर्वाधिक कर भरतो. अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचं योगदान सर्वाधिक आहे. तरीही केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्र गायब आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात अनेक गोष्टी सांगितलेल्या नाहीत. वर्ष २०१९-२० च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार महाराष्ट्राला केंद्रीय करातील ४४ हजार ६७२ कोटींचा निधी मिळणे अपेक्षित होते, परंतु सुधारीत अंदाजानुसार केंद्रीय करातील ८ हजार ५५३ कोटी रुपये कमी होऊन ३६ हजार २२० कोटी रुपयेच मिळतील. हे महाराष्ट्रासाठी गंभीर आणि धक्कादायक आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nअर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना अजित पवार पुढे म्हणाले की, अर्थसंकल्पात बंगळूरु परिवहन सेवेला वीस टक्के भागभांडवल दिले जाते. मुंबई, पुणे, नागपूरच्या परिवहन सेवेचा उल्लेखही होत नाही. गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये आंतरराष्ट्रीय सोने-चांदी बाजाराची घोषणा होते. हे सारं मुंबई न महाराष्ट्राचं महत्वं कमी करण्यासाठी तर नाही ना या अर्थसंकल्पाने महाराष्ट्राचा अपेक्षाभंग व देशवासियांची निराशा केली आहे.\nजीएसटीबाबत अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा; जेटलींचीही आठवण\nचालु वित्तीय वर्षाच्या सुरुवातील राजकोषीय तुट 3.4 टक्के अपेक्षित होती. ती घसरुन ती वर्षाअखेर ३.८ झालेली आहे. तसेच 2020-21 अर्थसंकल्पामध्ये पुढील वर्षात चालू किमतीवर विकासदर 10 टक्के (चालू किमतीचा विकासदर म्हणजे विकासदर अधिक महागाई दर) अपेक्षीत धरला आहे. याचा अर्थ पुढील वर्षातील विकास दर 6 टक्के देखील राहणार नाही ही चिंतेची बाब आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.\nBudget 2020 : केंद्रिय अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे\nउपमु���्यमंत्री अजित पवार पुढे म्हणतात की, देशाची अर्थव्यवस्था आणि विकासदर गेल्या सहा वर्षातील सर्वात निचांक पातळीवर असताना शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट, दुधाचे उत्पादन २०२५ पर्यंत दुप्पट असे दावे कशाच्या आधारे करण्यात आले, याचा बोध होत नाही. मेक इन्‌ इंडिया, स्मार्ट सिटीसारख्या योजना फसल्या असताना पीपीपी तत्वावर नवीन स्मार्ट सिटी निर्माण करणे किंवा एलआयसी, आयडीबीआय बँकेच्या समभागविक्रीची घोषणा हे उत्तम चांगल्या संस्थांच्या खाजगीकरणाच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे.\nBudget 2020 : शेतीसाठी अर्थसंकल्पात काय\nदेशात बेराजगारी सर्वोच्च पातळीवर आहे. आर्थिक मंदीचं गंभीर सावट आहे, अशा परिस्थितीत उद्योग आणि परदेशी गुंतवणुकदारांना आकर्षित करतील अशा निर्णयांची अपेक्षा होती. परंतु अर्थसंकल्पात त्याबाबत ठोस काही दिसत नाही. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेची घसरण सुरु असताना लोकांच्या हातात पैसे शिल्लक राहतील अशा ठोस उपाययोजना अपेक्षित होत्या, उलट डिव्हीडंट डिस्ट्रीब्यूशन टॅक्सचा (डीडीटी) बोजा भागधारकांवर लादण्यात आला आहे, हे चुकीचं आहे. रियल इस्टेट क्षेत्र आज अत्यंत बिकट अवस्थेत असताना या क्षेत्राला दिलासा अपेक्षित होता. त्याबाबतही ठोस काहीही घडलेले नाही.\nमध्यमवर्गीयांना आठ लाख रुपये उत्पन्नापर्यंत सरसकट आयकर सवलत देणे शक्य होते, परंतु ती संधी गमावली आहे. दिवाळखोरीत गेलेल्या बँकांच्या ग्राहकांची 5 लाख रुपयांपर्यंतची ठेव सुरक्षित करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे परंतु तो पूर्वलक्षी प्रभावानं राबवण्याची गरज आहे. शिक्षण क्षेत्रात परकीय गुंतवणुकीचा निर्णय स्वागतार्ह असला तरी याचा फायदा दुर्बल, वंचित, उपेक्षित घटकांनाही मिळायला हवा. नव्या शिक्षण धोरणाची घोषणा झाली असली तरी त्यात प्रतिगामी विचारांना थारा असता कामा नये.\nकृषी व पणनसंदर्भातल्या तीन मॉडेल कायद्यांची घोषणा करुन केंद्राचा अजेंडा राज्यांवर थोपवण्याचा प्रयत्न सुरु आहे. शेतकऱ्यांसंदर्भात केलेल्या घोषणा व दिलेली आकडेवारी फसवी आहे. यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याची कोणतीही ठोस योजना, कार्यक्रम नाही. सामाजिक सुरक्षेच्या आघाडीवरही अर्थसंकल्पात पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. एकूण पाहता हा अर्थसंकल्प महाराष्ट्राचा अपेक्षाभंग करणार��, शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक, गरीब, वंचित, उपेक्षित घटकांना विकासाची संधी नाकारणारा आहे. अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर शेअर बाजारात ११७८ अंकांनी झालेली घसरण हे उद्योग व गुंतुवणुकदारांमधील नैराश्याचे निदर्शक आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.\nGood News : सोने ५० हजारांच्या खाली; पाच हजारांनी वधारण्याची शक्यता कायम\nनागपूर : सोन्याचा भाव ५० हजारांच्या खाली आला आहे. आज शंभर रुपयांच्या घसरणीसह सोन्याचा दर ४९,६०० रुपये प्रति दहा ग्रॅम इतका झाला आहे.\nतीन दिवसांत चांदीच्या दरात ३ हजार ५०० रुपयांची वाढ; जाणून घ्या सोन्याचे दर\nनागपूर : कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीची मागणी कायम आहे. त्यामुळे या दोन्ही मौल्यवान धातूंची मागणी वाढली असून, किमतीत वाढ झाली आहे. सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४९ हजार ९०० रुपये आहे. त्यात २०० रुपयांची वाढ झाली तर एक किलो चांदीचा भाव ६४ हजार ५०० रुपये आहे. त्यात ५०० रुपयांची वाढ झाली आहे.\nराष्ट्रवादीचा फडणवीसांना धक्का ते ग्रेटा-रिहानाचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, ठळक बातम्या एका क्लिकवर\nपर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने भारतात सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. याआधी सुप्रसिद्ध जागतिक पॉप आयकॉन सुपरस्टार रिहाना हिने देखील शेतकरी आंदोलनाबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच जलसंपदामंत्री\n सोन स्वस्त, आताच करा खरेदी; लवकरच होणार विक्रमी दर\nनागपूर : सोन्याच्या भावांमध्ये सतत घसरण होत असून शुक्रवारी ३०० रुपयांची घट झाली आहे. सोने ४६,६०० रुपयांवर आले आहे. त्यामुळे सोने खरेदीसाठी ही उत्तम संधी आहे. मात्र, दिवाळीपर्यंत सोने ६५ हजाराचा आकडा पार करेल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. गुरुवारी सोने ४७ हजार रुपयांवर होते. त्यात ४०० रुपय\nकोरोनाची वर्षपूर्ती : अर्थकारणाच्या सर्वच क्षेत्रांची चाके रुतलेलीच\nआज 23 मार्च. बरोबर वर्षापूर्वी कोरोनाची टाळेबंदी लागू झाली. वर्षानंतर आज पुन्हा एकदा महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. आणखी काही वर्षे मास्क बांधूनच वावरावे लागेल असं तज्ज्ञ सांगत आहेत. वर्षभरात कोरोनाने ग्रासले नाही असं कोणतंही क्षेत्र नाही. अर्थकारणाचा गाडा आजही पूर्वपदावर आलेला\nराज्याच्या अर्थसंकल्पात नागपूर महापालिकेला एकही रुपया नाही; फडणवीसांच्या काळात मिळणारं विशेष अनुदान केलं बंद\nनागपूर ः राज्याची उपराजधानी म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना नागपूर महापालिकेला दिले जात असलेले विशेष अनुदान महाविकास आघाडी सरकारने बंद केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात एक रुपयाचीसुद्धा तरतूद केली नाही.\nइंधन दरवाढीविरोधात काँग्रेसनं केलेल्या सायकल रॅलीवर फडणवीसांची टीका\nमुंबईः आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशन सुरु होण्यापूर्वी राज्यातील काँग्रेसचे मंत्री, नेते आणि आमदारांनी इंधन दरवाढीविरोधात सायकल रॅली काढली. केंद्र सरकारकडून होत असलेल्या इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी ही सायकल रॅली आयोजित केली होती. या सायकल रॅलीवर विरोधी पक्षनेते दे\nअर्थसंकल्पाबाबत सत्ताधाऱ्यांकडून स्वागत, विरोधकांकडून चिमटे\nपंचवटी (नाशिक) : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मांडलेल्या दुसऱ्या अर्थसंकल्पात नाशिक जिल्ह्यासाठी भरीव तरतूद असल्याची प्रतिक्रिया सत्ताधारी पक्षाकडून, तर अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचा सूर विरोधी पक्षांनी व्यक्त केल्याने अर्थसंकल्पाचे शहर व जिल्ह्यात संमिश्र स्वागत झाल्याचे दिसून येते.\nVIDEO : साडेसहाशे किलो पंचधातूचा भारदस्त ''बाप्पा''.. बाप्पाच्या प्रेमापोटी गणेशमू्र्ती बनविण्याचा विक्रम\nनाशिक : मांगल्याचे रूप असलेल्या गणरायाचे आकर्षण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आहे. बाप्पाविषयीच्या या प्रेमापोटी शहरात एकमेव वजनदार ठरेल अशी गणेशमू्र्ती बनविण्याचा विक्रम अंजनेरी येथे अंतिम टप्प्यात आहे. सिद्धिविनायकाची मूर्ती अखंड तयार केली असून, ‘श्रीं’चे तब्बल ६५१ किलोंचे वजनदाररू\nलॉकडाऊनः अक्षय्य तृतीयेला सराफा व्यवसायाला कोट्यवधींचा फटका\nअकोलाः साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त समजल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेवर यंदा कोरोनाचे सावट आहे. या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याचे प्रमाण अधिक असते. मात्र टाळेबंदीमुळे दुकाने बंद असल्याचा फटका सराफा आणि इतर व्यावसायिकांना देखील बसणार आहे. दरवर्षी या दिवशी सोने खरेदीतून मोठी उलाढाल हो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.msdhulap.com/2021/05/View-available-stocks-of-fertilizers-and-fertilizer-rates-at-Krishi-Kendra-shops-online.html", "date_download": "2021-06-15T17:13:48Z", "digest": "sha1:NC6RMDCSJYYRCQNGIUQOL47F64C346HD", "length": 10571, "nlines": 114, "source_domain": "www.msdhulap.com", "title": "कृषी केंद्र दुकानातील खताचा उपलब्ध साठा आणि खताचा दर पहा ऑनलाईन ", "raw_content": "\nसोशल मीडिया ग्रुप जॉईन करा\nHomeसरकारी कामेकृषी केंद्र दुकानातील खताचा उपलब्ध साठा आणि खताचा दर पहा ऑनलाईन\nकृषी केंद्र दुकानातील खताचा उपलब्ध साठा आणि खताचा दर पहा ऑनलाईन\nरासायनिक खतांच्या वाढत्या किमती हा राज्यभरातल्या शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात शेतीसाठी खते उपलब्ध करून देण्यासाठी पावलं उचलत असल्याचं भारत सरकारच्या रसायन आणि खत मंत्रालयानं म्हटलं आहे.\nअनेक वेळा शेतकऱ्यांना कृषी केंद्र दुकानामध्ये खताचा साठा उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. तसेच काही ठिकाणी खतासाठी शेतकऱ्यांकडून अधिकचे पैसे घेतले जातात. आपल्या गावा जवळच्या कृषी केंद्र दुकानातील खताचा उपलब्ध साठा आणि आजचा खताचा दर केंद्र सरकारच्या अधिकृत रसायन आणि खत मंत्रालय पोर्टलवर ऑनलाईन पाहूया.\nखताचा उपलब्ध साठा आणि खताचा दर ऑनलाईन पाहण्याची प्रोसेस:\nकृषी केंद्र दुकानातील खताचा उपलब्ध साठा आणि खताचा दर ऑनलाईन पाहणीसाठी खालील केंद्र सरकारची अधिकृत रसायन आणि खत मंत्रालय पोर्टलची लिंक ओपन करा.\nवरील पोर्टल लिंक ओपन झाल्यावर विविध डॅशबोर्ड दिसतील, यामध्ये आपण राज्य जिल्ह्या नुसार विविध खताचा अहवाल पाहू शकतो. आपल्याला गावातील जवळील दुकानातील खताचा उपलब्ध साठा आणि खताचा दर पाहण्यासाठी मुख्य मेनू पर्यायांमध्ये \"किसान कॉर्नर\" पर्यायावर क्लीक करा.\n\"किसान कॉर्नर\" पर्यायावर क्लीक केल्यानंतर आपल्याला इथे \"राज्य\", \"जिल्हा\" निवडून \"Show\" बटन वर क्लिक करा.\nजर तुम्हाला एखाद्या किरकोळ विक्रेतेचा आयडी माहिती असेल तर किंवा दुकानाचे नाव निवडून फक्त त्याच दुकानातील खताचा उपलब्ध साठा आणि खताचा दर पाहू शकतो.\n\"Show\" बटन वर क्लिक केल्यानंतर आजचा रिटेलर ओपनिंग स्टॉक आपण पाहू शकतो, यामध्ये युरिया, डीएपी, एमओपी, एनपीकेएस, एसएसपी आणि कंपोस्ट इत्यादी खतांचा साठा आपण पाहू शकतो.\nआता खताचा दर पाहण्यासाठी विक्रेत्याच्या एजन्सीच्या नावासमोर \"RETAILER ID\" वर क्लिक करा. \"RETAILER ID\" वर क्लिक केल्यानंतर तुम्ही विविध माहिती पाहू शकता, यामध्ये कृषी केंद्र दुकानाचे नाव, खताची कंपनी, खताचे नाव, खताचे दर आणि खताचा उपलब्ध साठा पाहू शकतो.\nहेही वाचा - बियाणे, खते, निविष्ठा पुरवठ्याच्या तक्रारींसाठी राज्यस्तरावर नियंत्रण कक्ष कार्यान्वित\nवरील लेख आपल्या सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.\nआमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा \nखताचा उपलब्ध साठा ऑनलाईन खताचा दर ऑनलाईन सरकारी कामे\nफेसबुक पेजला लाईक करा\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक २०२१ निकाल ऑनलाईन पहा\nशरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) - घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची\nजातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.\nअतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी\nभ्रष्टाचारी किंवा अकार्यक्षम सरपंच, ग्रामसेवक, तलाठी तुम्हालाही घाबरतील फक्त हे काम करा\nजमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा जाणून घ्या सविस्तर माहिती\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 2021च्या नवीन यादीमध्ये आपले नाव ऑनलाईन तपासा\nआता गावातील तलाठ्याचे सर्व जमिनीचे फेरफार आणि जमिन मोजणीचे व्यवहार पहा ऑनलाईन\nमहात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना - शेतकरी कर्जमाफीचा नवीन शासन निर्णय आणि निधी आला\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक २०२१ निकाल ऑनलाईन पहा\nशरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) - घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची\nजातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.\nअतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/bhandara-collector-sandip-kadam-efforts-make-corona-free-district-12916", "date_download": "2021-06-15T16:53:33Z", "digest": "sha1:I7NMBLPE4BIQOXORTASHIAGKCX26NTKA", "length": 13741, "nlines": 151, "source_domain": "www.saamtv.com", "title": "भंडारा जिल्हाधिकाऱ्यांचा मास्टर प्लान, ४ सूत्री कार्यक्रमाने कोरोनावर नियंत्रण | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभंडारा जिल्हाधिकाऱ्यांचा मास्टर प्लान, ४ सूत्री कार्यक्रमाने कोरोनावर नियंत्रण\nभंडारा जिल्हाधिकाऱ्यांचा मास्टर प्लान, ४ सूत्री कार्यक्रमाने कोरोनावर नियंत्रण\nगुरुवार, 13 मे 2021\nभंडाऱ्याचे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी अॅक्शन मोडवर येत कोरोना रोखण्यासाठी मास्टर प्लॅन तयार केला असून ४ सूत्री कार्यक्रमाच्या अवलंब करत भंडारा जिल्हाला कोरोना मुक्तीच्या वाटेवर आणून ठेवले आहे.\nभंडारा : भंडारा Bhandara जिल्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये महाराष्ट्राच्या टॉप १० Top Ten कोरोना हॉटस्पॉट Corona Hotspot जिल्ह्यांच्या यादीत आठव्या क्रमांकावर आल्यावर भंडारा जिल्हा प्रशासन खळबळून जागे झाले जिल्हाधिकारी संदीप कदम Sandip Kadam यांनी अॅक्शन मोडवर येत कोरोना रोखण्यासाठी मास्टर प्लॅन तयार केला असून ४ सूत्री कार्यक्रमाच्या अवलंब करत भंडारा जिल्हाला कोरोना मुक्तीच्या वाटेवर आणून ठेवले आहे. Bhandara Collector Sandip Kadam Efforts to make Corona Free District\nभंडारा जिल्ह्यात दुसऱ्या लाटेने Corona Second Wave अक्षरशः थैमान घातले असून पहिल्या लाटेच्या तुलनेत कोरोना ग्रस्थाची दुप्पट रुग्णसंख्या वाढत तब्बल ३८ हजार ३०९ लोक कोरोना बाधित नवीन रुग्ण आढळले असून दुसऱ्या लाटेत तब्बल ६५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी भंडारा जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी मास्टर प्लान तयार करत चार सूत्री कार्यक्रम आखुन त्याची कड़क अंमलबजावणी सुरु केली.\nया चार सूत्री कार्यक्रमात जास्तीत जास्त कंटेनमेंट झोन Containment Zone तयार करणे कडक लॉकडाउन Lock Down लावणे, जिल्ह्यातील मेडीकलवेस्ट (वैद्यकीय कचरा) जिल्ह्या बाहेर पोहचवून निष्ट करणे व जास्तीत जास्त बाधित अतिगंभीर रुग्णाना ऑक्सीजन कॉन्सट्रेंटर पुरविणे, ह्या बाबी समाविष्ट केल्या.Bhandara Collector Sandip Kadam Efforts to make Corona Free District\nआंध्रातील नक्षलवाद्यांना कोरोनाची लागण\nसंपूर्ण जिल्ह्यात जवळ जवळ ४०० च्या वर कंटेन्मेंट झोन तयार करून त्यात पोलिसांचा खडा पहारा उभा केला. शिवाय स्वतः कंटेन्मेंट झोनच्या भेटी वाढविल्या. जिल्ह्यात कडक लॉकडाउनही लागू करत त्याची आपल्या देखरेखी खाली कडक अंमलबजावणी करून घेतली.\nजिल्ह्यातील ग्रामीण भागात ऑक्सीजन पुरविणे कठिण जात असल्याने जास्���ीत जास्त अती गंभीर रुग्णांना ऑक्सीजन कॉन्सट्रेंटर घरीच पुरविले. त्यामुळे मृत्युचे प्रमाणही रोखता आले आहे. या चार सूत्री कार्यक्रमामुळे कोरोना वर नियंत्रण मिळविले असून ११ दिवसात अकरा हजा च्या वर रुग्ण कोरोनामुक्त होत घरी पोहचले आहेत. Bhandara Collector Sandip Kadam Efforts to make Corona Free District\nजिल्हाधिकाऱ्यांच्या चार सूत्री कार्यक्रमामुळे भंडारा जिल्ह्या आता कोरोना मुक्तीकडे वाटचाल करत असून जिल्ह्याच्या या कामाची प्रशंसा केंद्रीय आरोग्य सचिव व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही केली आहे.\nजर्मनीत डॉक्टर असल्याचे सांगून वकील महिलेला 15 लाखांचा गंडा...\nसांगली - जर्मनीत germany डॉक्टर docto असल्याचे सांगत सोशल मीडियाच्या Social...\nएका कॉलवर मिळणार कोरोना लस; आता ऑनलाईन बुकिंगची गरज नाही\nनवी दिल्ली: कोरोना संक्रमणाची दुसरी लाट (Coronavirus Second Wave) थांबली आहे....\n मागेल त्या जिल्हाला आता मिळणार मेडिकल कॉलेज...\nभंडारा - राज्यात कोरोनाच्या Corona दोन्ही लाटेने निर्माण केलेली आरोग्य...\nYCM रुग्णालयातील स्टाफचे भरपावसात आंदोलन\nपुणे : दहा वर्षांहून Year अधिक काळ झाल तरीही आपल्याला मानधनावरच काम करावे लागत आहे....\nबुलढाण्यात 2 हजार आशा वर्कर्स बेमुदत संपावर...\nबुलढाणा - कोरोना Corona महामारिच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून ग्रामीण भागात...\n150 रुपये प्रती डोस दराने कोव्हॅक्सिनचा पुरवठा फार काळ शक्य नाही :...\nनवी दिल्ली : केंद्र सरकारला कोव्हॅक्सिनची लस 150 रुपये प्रति डोस किमतीवर...\nशंभर कोटींची उलाढाल आली वीस कोटींवर, शिक्षण पंढरीच्या अर्थकारणाला...\nलातूर: लातूर Latur हे शिक्षणाच्या बाबतीत राज्यातच नव्हे तर देशात नावाजलेल्या...\nकोरोना विषाणूंना नष्ट करणारा मास्क भारतात विकसित\nपुणे : कोविड 19 विषाणूच्या साथीला सुरवात झाल्यापासून बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे...\nशाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारातच गुरुजींचे...\n20 मार्च 2020 पासून ज्ञानाचे मंदिर असलेल्या देशभरातील शाळा बंद झाल्या, दररोज...\nआशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक महिला कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर\nनंदुरबार - महाराष्ट्रातील आरोग्य विभागाच्या कामांची व महिला बालकल्याण विभागाच्या...\nतुम्ही पाहिला नसणार '' असा '' आगळा वेगळा लग्न सोहळा..\nयवतमाळ : सर्वत्र सध्या लग्नसोहळ्यांची Wedding धामधूमला सुरवात झाले आहे. असाच एक...\nकेंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार: अमित शहांनी घेतली भाजपच्या 25...\nवृत्तसंस्था : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराच्या...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://adarshmaharashtra.in/category-news/34/pune", "date_download": "2021-06-15T16:02:07Z", "digest": "sha1:5WAKPXXUZFIDYSVEBXJIDSCYHSJOWVPU", "length": 12791, "nlines": 208, "source_domain": "adarshmaharashtra.in", "title": "Contact", "raw_content": "\nघोडेगाव बौद्ध वस्ती येथे... - Read Now करोनाच्या संभाव्य तिसऱ्या... - Read Now DRDO ने विकसित केलेल्या... - Read Now फलटण शहरासह तालुक्यातील ८... - Read Now माजी गृहमंत्री अनिल देशमुख... - Read Now\nघोडेगाव बौद्ध वस्ती येथे बौद्धविहार जिर्णोध्दार व बुद्ध रुपाची...\nघोडेगाव : घोडेगाव बौद्ध वस्ती येथे बौद्ध पौर्णिमेनिमित्त बौद्धविहार जीर्णोद्धार व बुद्ध रूपाची प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम पार...\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संत श्री. सेवालाल महाराज यांना जयंतीनिमित्त...\nमुंबई, दि. १५ : परिवर्तनवादी आणि समाजाला सुधारणेच्या मार्गावर चालण्याचा संदेश देणाऱ्या क्रांतीकारी संत सेवालाल महाराज यांना...\nएक गुंठा जमीन व २५ हजार रुपयांची लाच मागणारी महिला कोतवाल 'एसीबी' च्या...\nपुणे : जमिनीच्या आरटीएस फाईलची छायांकित प्रत देण्यासाठी एक गुंठा जमीन व २५ हजार रूपयांची मागणी करणारी महिला कोतवाल ‘एसीबी’च्या...\nपुण्यात गोल्डमॅनची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या\nपुणे : पुण्यातील लोणीकंद गावात सचिन शिंदे नावाच्या सराईत गुन्हेगाराची भर रस्त्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. सचिन शिंदेवर...\nपोलीस मनोरंजन केंद्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण\nपुणे दि. 26: शिवाजीनगर येथील पोलीस मनोरंजन केंद्राचे व पोलीस विभागासाठीच्या नऊ वाहनांचे लोकार्पण आज उपमुख्यमंत्री अजित पवार...\nसिरमची कोरोना लस सुरक्षित, लस उत्पादनाला फटका नाही - मुख्यमंत्री उद्धव...\n· आग प्रकरणाच्या चौकशी अहवालानंतर कारण स्पष्ट होईलपुणे, दि. २२ : सिरमची कोरोना लस सुरक्षित आहे. कोव्हीशिल्ड लस उत्पादनाला कोणताही...\nपुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या नवीन इमारती मध्ये आग\nपुणे - संपुर्ण जगाचे लक्ष असलेल्या कोव्हिशिल्ड या कोरोना प्रतिबंधक लस निर्माण करणाऱ्या मांजरी येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ...\nदिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल\nपुणे- अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर एका व्यक्तीला मारहाण केल्याचा आरोप ठेवण्यात आलाय.मांजरेकर यांच्या गाडीला...\n44 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची केंद्रे...\nपुणे, दि. 9 : ऊस संशोधनामध्ये अग्रेसर असणाऱ्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची केंद्रे राज्याबरोबरच देशभरात निर्माण व्हावीत तसेच या...\nद्रुतगती महामार्गावर सी.सी.टी.व्ही. बसवण्याची योजना बासनात......\nपुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्यासाठी आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना दंड...\nईडीने आता या घोटाळ्यात मारली उडी\nपुणे - राज्याच्या कृषी खात्यात अब्जावधी रुपयांचा ठिबक अनुदान घोटाळा करून दडपलेल्या चौकशीच्या सर्व फाइल्स केंद्रीय...\nबाराममीत चक्क बोकडाचा वाढदिवस साजरा\nबारामती : येथील एका शेतकऱ्याने चक्क आपल्या बोकडाचा वाढदिवस दणक्यात साजरा केला. बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथील तुकाराम खोमणे...\nकोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक जयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार...\nपुणे, दि.१ जानेवारी :कोरेगाव भीमा येथील जयस्तंभास अभिवादन करुन त्या ऐतिहासिक लढाईतील वीरांच्या स्मृतींना उपमुख्यमंत्री तथा पुणे...\nकोरेगाव भीमा शौर्यदिन :530 व्हॉट्सअप ग्रुप ॲडमिनला नोटीसा,77 जणांवर...\nकोरेगाव भीमा,पुणे : भीमा विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर परिसरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी उपविभागीय पोलिस...\nखासदार अमोल कोल्हे व प्रोफेसर हरी नरके यांच्या हस्ते दिनदर्शिका प्रकाशन\nपुणे : सकल ओबीसी समाज्याच्या वतीने दिनदर्शिका प्रकाशन कार्यक्रम प्राध्यापक हरी नरके सर , मा खासदार डॉ अमोल कोल्हे , राजे उमाजी नाईक...\nपुणे-सोलापूर रस्त्यावर बर्निंग बसच्या थरार \nलोणी काळभोर :पुणे सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर येथील मनाली हॉटेलसमोर सकाळी आठच्या सुमारास एका खासगी बसला आग लागली. चालकाच्या...\nविश्वसनीय पत्रकारितेसाठी तुमचा सहभाग आणि योगदान आवश्यक आहे.\nसहभाग निधी साठी इथे क्लिक करा\nपॉर्थ पवार राजकारणातील लंबी रेस का घोडा असू शकतो का \nघोडेगाव बौद्ध वस्ती येथे बौद्धविहार...\nकरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासुन...\nDRDO ने विकसित केलेल्या अँट���-कोविड...\nमी आता सेक्स करीत नाही, मी पूर्णपणे...\nमानवी विकृतीची परिसीमा; मालवणीत...\nअभिनेते भाऊ कदम यांनी आगरी समाजाची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://adarshmaharashtra.in/full-story/4572/ameriketa-sala-ughadalya97-hajara-mulanna-koronaci-laganajulaimadhye-25-mulanca-mrtyu", "date_download": "2021-06-15T17:14:44Z", "digest": "sha1:W2ZJ76PFIBRWPTG7NOQ2K6VDITAVPHY2", "length": 10344, "nlines": 155, "source_domain": "adarshmaharashtra.in", "title": "Adarsh Maharashtra", "raw_content": "\nघोडेगाव बौद्ध वस्ती येथे... - Read Now करोनाच्या संभाव्य तिसऱ्या... - Read Now DRDO ने विकसित केलेल्या... - Read Now फलटण शहरासह तालुक्यातील ८... - Read Now माजी गृहमंत्री अनिल देशमुख... - Read Now\nअमेरिकेत शाळा उघडल्या,९७ हजार मुलांना कोरोनाची लागण,जुलैमध्ये २५ मुलांचा मृत्यू\nवॉशिंग्टन, ९ ऑगस्ट :भारतात आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्याही २० लाखांच्या पुढे गेली आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २० लाख २७ हजार ७५ इतकी झाली आहे.सध्या देशभरात कोरोना मोठ्या विकोपाला पोहोचला असून आरोग्य यंत्रणा देखील हतबल असल्याचं सिद्ध झालं आहे. अशा मध्ये केंद्र सरकार विषाची परीक्षा घेतंय अशी चर्चा सुरु झाली आहे.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा आणि शैक्षणिक संस्था पुन्हा एकदा सुरु करण्यासाठी केंद्र सरकारने योजना आखली आहे. १ सप्टेंबर ते १४ सप्टेंबरदरम्यान टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्याचा केंद्राचा विचार आहे. ३१ ऑगस्ट रोजी लॉकडाउन संपल्यानंतर केंद्र सरकारकडून निर्बंध शिथील करत नव्या गाइडलाइन्स प्रसिद्द केल्या जातील. त्यावेळी ही घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.\nदुसरीकडे कोरोनानं जगभरात हाहाकार माजवलेला असून, अनेक देशांनी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊन केलं आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता शाळा, कॉलेज आणि मॉलसारख्या गोष्टी बंद ठेवण्यात आल्या आहेत. पण आता जगभरातील वेगवेगळ्या देशांत शाळा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. त्याच वेळी अमेरिकेत जुलैच्या शेवटच्या 15 दिवसांत सुमारे 97,000 मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडिएट्रिक्सने एका अहवालात ही आकडेवारी जाहीर केली.\nअहवालात असे म्हटले आहे की, अमेरिकेत एकूण 50 लाख संक्रमित लोकांपैकी सुमारे 3 लाख 38 हजार मुले आहेत.ही आकडेवारी समोर आल्यानंतर अनेक तज्ज्ञांनी शाळा उघडण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. केवळ जुलैमध्येच कोरोना विषाणू मुळे अमेरिकेत सुमारे 25 मुलांचा मृत्यू झाला. त्याच वेळी काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मुलांपासून कोरोना पसरण्याचा धोका कमी आहे आणि सर्व सुरक्षा खबरदारी घेऊन शाळा उघडल्या पाहिजेत. अमेरिकेच्या न्यूयॉर्कच्या शाळांमध्ये शिकणार्‍या मुलांच्या पालकांना हा पर्याय दिला जात आहे की, त्यांनी मुलांना शाळेत किंवा रिमोट लर्निंगकडे पाठवावे\nआदर्श महाराष्ट्र वेब टीम\nकोरोनावर बनली प्रभावी लस; व्हायरससोबत लढण्याची वाढवते ताकद\nनासाचं 'इनसाइट' यान मंगळावर उतरलं\nपाकिस्तानवर हल्ल्याचा प्रयत्न केला तर चोख प्रत्युत्तर देऊ\nविश्वसनीय पत्रकारितेसाठी तुमचा सहभाग आणि योगदान आवश्यक आहे.\nसहभाग निधी साठी इथे क्लिक करा\nपॉर्थ पवार राजकारणातील लंबी रेस का घोडा असू शकतो का \nघोडेगाव बौद्ध वस्ती येथे बौद्धविहार...\nकरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासुन...\nDRDO ने विकसित केलेल्या अँटी-कोविड...\nमी आता सेक्स करीत नाही, मी पूर्णपणे...\nमानवी विकृतीची परिसीमा; मालवणीत...\nअभिनेते भाऊ कदम यांनी आगरी समाजाची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81_(%E0%A4%A8%E0%A4%BF:%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3)", "date_download": "2021-06-15T15:05:36Z", "digest": "sha1:A24OSTP76ONA4VDFHSVXG26CFROVD3KT", "length": 3126, "nlines": 31, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "कुरु (नि:संदिग्धीकरण) - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nया निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.\nजर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.\nकुरु - कुरुवंशाचा संस्थापक राजा\nकुरु महाजनपद - कुरु लोकसमूहाचे वास्तव्य असलेला देश.\nLast edited on २५ एप्रिल २०२१, at १६:१९\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २५ एप्रिल २०२१ रोजी १६:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://news7.co.in/1699/", "date_download": "2021-06-15T16:12:23Z", "digest": "sha1:KSPWENKTH24KYQME2F72F7ACJMI426JF", "length": 11341, "nlines": 184, "source_domain": "news7.co.in", "title": "वीना नंबर नेट नसलेल्या रेती वाहतूक करणाऱ्या वाहनावर करणार कारवाई-तहसीलदार सैफन नदाफ – News 7", "raw_content": "\nममता मेमोरियल हॉस्पिटलची मान्यता रद्द, जिल्हाधिकऱ्यांचे आदेश\nबजाजनगरात तिसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकून महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न\nवादळामुळे घरावरचे छपर उडाले;संसार आला उघडयावर\nआमदार बंब यांनी उभारले 100 खाटाचे कोविड हॉस्पिटल\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\nभरधाव वेगात जाणारे रेतीचे टिप्पर उलटलेचालक जखमी\nमहादेवाचे संहारक अस्त्र ‘ त्रिशूळ’ ची पुजा करताना वृद्धाची मान अडकून मृत्यू\nअखेर गंगापूर फाटा या ठिकाणी बस थांबण्याचे आदेश\nकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गंगापूरचा आठवडी बाजार बंद\nपगारवाढीसाठी विप्रोच्या कामगारांचे चार दिवसापासून उपोषण सुरु\nHome/ब्रेकिंग/वीना नंबर नेट नसलेल्या रेती वाहतूक करणाऱ्या वाहनावर करणार कारवाई-तहसीलदार सैफन नदाफ\nवीना नंबर नेट नसलेल्या रेती वाहतूक करणाऱ्या वाहनावर करणार कारवाई-तहसीलदार सैफन नदाफ\nमराठवाडा व विद्रर्भच्या सीमेवर असलेल्या पुर्णा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात रेती असल्याने या ठिकाणी शासनाने लिलाव करून रेती वाहतूक सुरू केली आहे. या मुळे जवळपास जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर वाहने दाखल होत असुन बहुतांश वाहने हे वीना नंबर दिसत आहेत. या नदीवर जाण्यासाठी आताच नवीन झालेला पंढरपूर, शेगाव हा महामार्ग असल्याने वाहन चालक सुसाट भरधाव वेगात जाताना येताना रेती वाहतूक करताना दिसत असुन जर अपघात झाला तर कारवाई कोणत्या वाहनावर करायची हा प्रश्न निर्माण होतो. हे काम आर. टि .वो .R T . O चे. आहे, पंरतु आज तहसीलदार सैफन नदाफ आपल्या कर्मचाऱ्यांसह वाहन तपासणी मोहीम सुरू केली. या मध्ये बहुतांश वाहने वीना नंबर असल्याचे आढळून आले तसेच रेती वर झाकण्यासाठी नेट ताडपत्री हि अढळून आली नाही तहसीलदार यांनी पेंटर सोबत नेऊन नंबर टाकून घेतले व नेट हि आणावी लावले व सर्व वाहन चालक मालक यांना वीना नंबर व रेती नेट झाकलेली नसेल तर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे ठणकावून सांगितले. या मोहिमेत तहसीलदार सैफन नदाफ, पंजाबराव खोकले मंडळ अधिकारी, विजय पोफळे तलाठी, भगवान मुसळे महसुल सहाय्यक, रवी वाघ महसूल सहाय्यक, संतोष जाधव तलाठी, विलास तुपकर महसूल सहाय्यक, किशोर मादनकर हे कर्मचारी होते.\nआठवडाभराचा लॉकडाऊन : सर्व आस्थापनांना परवानगी पण सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत\n प्रांताधिकारी यांच्या गाडीला बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने पळून जाण्याच्या प्रयत्नात दिली जोरदार धडक\nअडगाव बु १०० टक्के कडकडीत बंद, अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने कडकडीत बंद\nअतिशय दुःखद आणि हृदय हेलावून टाकणारी घटना, डॉ.अरुण गोधमगावकर यांचे वृद्धाश्रमातच निधन\nअतिशय दुःखद आणि हृदय हेलावून टाकणारी घटना, डॉ.अरुण गोधमगावकर यांचे वृद्धाश्रमातच निधन\nममता मेमोरियल हॉस्पिटलची मान्यता रद्द, जिल्हाधिकऱ्यांचे आदेश\nबजाजनगरात तिसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकून महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न\nवादळामुळे घरावरचे छपर उडाले;संसार आला उघडयावर\nआमदार बंब यांनी उभारले 100 खाटाचे कोविड हॉस्पिटल\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\nबजाजनगरात तिसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकून महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न\nवादळामुळे घरावरचे छपर उडाले;संसार आला उघडयावर\nआमदार बंब यांनी उभारले 100 खाटाचे कोविड हॉस्पिटल\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%8F%E0%A4%B8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4/", "date_download": "2021-06-15T16:21:56Z", "digest": "sha1:E5FZF3MWVBQVEU6X6GAG2ZPFSUC5EZRV", "length": 8300, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "आयएनएस विक्रांत Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 9,350 नवीन…\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nDilip Walse Patil | मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा; गृहमंत्री वळसे पाटील…\n2 पेंटरनी INS विक्रांतवरून चोरल्या 4 हार्ड डिस्क अन् मेमरी कार्ड\nपोलिसनामा ऑनलाईन - रंगरंगोटीचे काम करीत असताना दोन पेंटरने आयएनएस विक्रांतवरुन मागच्यावर्षी चार हार्ड डिस्क आणि अन्य वस्तुंची चोरी केल्याचे उघडकीस आ���े आहे. . या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने बुधवारी बिहारमधून दोघांना अटक केली. आयएनएस…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nVideo : नुसरत सोबतचा विवाह मान्य आहे की नाही\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nKolhapur News | अजित पवारांनी घेतली श्रीमंत शाहू छत्रपती…\nPune News | पाणी पिण्याच्या वादातून ‘गोवा…\nRoyal Enfield | 45 हजार रुपयांच्या बजेटमध्ये घरी आणा बुलेट,…\nकिडनीच्या समस्येने पीडित लोकांनी कोरोना संसर्गापासून…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nCovid-19 | पोस्ट कोविड डायबिटीज पेशंटने आहारात…\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nDilip Walse Patil | मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा\nGold Price Today | सोनं 8000 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या…\nSelfie Point Pune | सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन…\n‘महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रभोधिनी’ प्रशिक्षण…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nकिडनीच्या समस्येने पीडित लोकांनी कोरोना संसर्गापासून बचावासाठी ‘ही’…\nआता ‘पाकिस्तान क्रिकेट लीग’वरही ‘सट्टा’; सट्टेबाजी करणार्‍या 4 जणांना…\npune crime branch police | खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयात गेल्या 7…\n प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची भूमिका हीच पक्षाची…\nPune Crime Branch | जबरी चोरी करणार्‍या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक\nTheur Road Accident in Pune | थेऊर रस्त्यावर दाम्पत्याच्या दुचाकीला झालेल्या विचित्र अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू\nwoman dead body found in pune | पुण्यात आणखी एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला; परिसरात खळबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/crimanal/", "date_download": "2021-06-15T16:25:17Z", "digest": "sha1:DBS57JRWVVU6I22PHT4HGG2TZOLWGF74", "length": 8442, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "crimanal Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 9,350 नवीन…\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nDilip Walse Patil | मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा; गृहमंत्री वळसे पाटील…\nजेलमधुन सुटलेल्या गुन्हेगाराचा देहुगावात खून\nपुणे : पो���ीसनामा ऑनलाइन - खुनाचा प्रयत्न, मारामारी सारख्या गुन्ह्यांमध्ये तुरुंगातून दोन दिवसांपूर्वी सुटलेल्या गुन्हेगारावर धारदार शस्त्राने वार करुन खून करण्यात आला. शंकर दत्तात्रय बाळसराफ (वय ३८, रा. माळवाडी, देहुगाव, ता, हवेली) असे…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nVideo : नुसरत सोबतचा विवाह मान्य आहे की नाही\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\n चिमुकल्या बहिण- भावाचा नदीत बुडून मृत्यू, नागपूर…\nPune News | शहरातील न्यायालयांचे कामकाज ‘या’…\nपहिल्यांदाच अशी बंपर धमाका ऑफर \nlooted youth in Katraj | कात्रज परिसरात हत्याराच्या धाकाने…\nकिडनीच्या समस्येने पीडित लोकांनी कोरोना संसर्गापासून…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nCovid-19 | पोस्ट कोविड डायबिटीज पेशंटने आहारात…\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nDilip Walse Patil | मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा\nGold Price Today | सोनं 8000 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या…\nSelfie Point Pune | सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन…\n‘महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रभोधिनी’ प्रशिक्षण…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nकिडनीच्या समस्येने पीडित लोकांनी कोरोना संसर्गापासून बचावासाठी ‘ही’…\nGold And Silver Price मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या गुंतवणुकीबाबत काय…\nLIC New Jeevan Shanti Policy | एकदाच करा गुंतवणूक, निवृत्तीनंतर भासणार…\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nतेलंगनाच्या मुख्यमंत्र्याने कोरोना दरम्यान IAS अधिकार्‍यांसाठी खरेदी…\nदारूचे दुकान उघडताच आनंदाने बेभान झाला ‘हा’ व्यक्ती, भररस्त्यात केली बाटलीची पूजा, व्हिडिओ वायरल\nCovid-19 ने संक्रमित झालेल्या लोकांसाठी कोरोना व्हॅक्सीनचा एक डोस पुरेसा – स्टडीमध्ये दावा\nPune Fire Case | उरवडे आग प्रकरणातील कंपनीच्या मालकाला न्यायालयीन कोठडी; 17 कामगारांचा झाला होता मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.msdhulap.com/2021/05/PoCRA-grant-schemes-under-Nanaji-Deshmukh-Krishi-Sanjeevani-project.html", "date_download": "2021-06-15T16:48:38Z", "digest": "sha1:3ORN2D52WJP7XPIA2Q6SLUGSU7HW5ZKY", "length": 30217, "nlines": 148, "source_domain": "www.msdhulap.com", "title": "नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत विविध पोकरा अनुदान योजना ", "raw_content": "\nसोशल मीडिया ग्रुप जॉईन करा\nHomeसरकारी योजनानानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत विविध पोकरा अनुदान योजना\nनानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत विविध पोकरा अनुदान योजना\nहवामान बदलाचा राज्याच्या शेतीवर विपरीत परिणाम दिसून येत असून, भविष्यात देखील सदर परिणामांची व्याप्ती वाढणार असल्याचे राज्याच्या हवामान बदला विषयक कृती आराखडयामध्ये नमूद केले आहे. मराठवाडा व विदर्भातील शेतक-यांना गेल्या काही वर्षांपासून मोठया दुष्काळास सामोरे जावे लागत असून भू-गर्भातील पाणीसाठयावर व जमिनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. परिणामी शेतीमधील पिकांची उत्पादकता घटत आहे. तसेच पूर्णा नदीच्या खो-यातील भू-भाग हा निसर्गतः क्षारपड असल्याने शेतीसाठी सिंचनास मर्यादा येत आहेत. या प्रतिकूल परिस्थीती मध्ये अल्पभू-धारक शेतक-यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थीतीशी जुळवून घेण्यास शेतक-यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाचा जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुरु करण्यात आलेला आहे.\nपोकरा अनुदान योजना- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प:\nनानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत खालील विविध पोकरा अनुदान योजना राबवल्या जातात.\n१) पंप संच व पाईप अनुदान योजना:\nराज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीची संरक्षित सिंचनाच्या माध्यमातून उत्पादकता वाढवण्यासाठी यापूर्वी विविध योजनामधून अनुदानावर संरक्षित सिंचन सुविधा राबविण्यात आलेल्या आहेत व येत आहेत. त्यामुळे शेतक-यांचे उत्पादन व उत्पन्नात वाढ होऊन शेतक-यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. सद्यस्थितीत राज्यातील टंचाईग्रस्त परिस्थिती पाहता व शेतक-यांकडे पिकास संरक्षित सिंचन देणेकरिता व्यवस्था निर्माण करण्यासाठी जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातंर्गत संरक्षित सिंचनाकरिता पाण्याची उपलब्धता या उपघटकांतर्गत पाणी उपसा साधने (पंप संच) व पाईप (एच.डी.पी.ई./पी.व्ही.सी.) हे वैयक्त��क लाभाचे घटक राबववणे प्रस्तावित आहे.\nपंप संच व पाईप अनुदान योजनेच्या अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.\n२) परसातील कुक्कुटपालन योजना:\nकुक्कुटपालन हा शेतीस पूरक व्यवसाय म्हणून ओळखला जातो. ग्रामीण भागातील परसातील कुक्कुटपालनाद्वारे शेतकऱ्यांना व भूमिहीन कुटुंबातील लाभार्थ्यांना हमखास पूरक उत्पन्नाचे साधन उपलब्ध झालेले आहे.\n1. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये समावेश करण्यात आलेल्या गाव समूहामधील भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती, अनुसूचित जाती/जमाती मधील महिला शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास स्वयंरोजगाराच्या माध्यमातून सक्षम बनविणे.\n2. ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती, विधवा, परितक्त्या महिला व घटस्फोटीत महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणे.\n3. ग्रामीण भागातील परसातील कुक्कुटपालन व्यवसायास चालना मिळावी व लाभार्थी कुटुंबाना प्रथिनेयुक्त आहार मिळावा.\nपरसातील कुक्कुटपालन योजनेच्या अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.\n३) नवीन विहीर योजना:\nनानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोकरा अंतर्गत) नवीन विहीरी योजनेची माहिती घेणार आहोत. या योजनेत ग्राम कृषि संजिवनी समितीने मान्यता दिलेले शेतकरी सहभागी होऊ शकतात.\nआवश्यक कागदपत्रे: सातबारा (7/12) व 8अ उतारा\nनवीन विहीर योजनेच्या अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.\n४) विहीर पुनर्भरण योजना:\nजमिनीवरील पाण्याचा साठा व भूजलसाठा हे पाण्याचे दोन्ही साठे प्रामुख्याने पावसावरच अवलंबून आहेत. पाऊसमान चांगले असल्यास जमिनीवरील पाणीसाठे उदा. धरणे, शेततळी, तलाव इत्यादी तसेच पाणी जिरल्यामुळे भूजलसाठ्यात वाढ होते. लोकसंख्या वाढ, शहरीकरण, औद्योगिकीकरण, जमीन व पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन, पाणी वापरासंबंधी साक्षरतेचा अभाव, जास्त पाणी लागणाऱ्या पिकांखालील क्षेत्रात होत असलेली वाढ, भूजल पुनर्भरणासाठीचे अपुरे प्रयत्न, नैसर्गिकरीत्याही भूजल पुनर्भरण कमी होणे , दुष्काळी परिस्थितीमुळे भूजलाची वाढलेली मागणी या व अशा कारणांमुळे भूजलपातळी खोल गेलेली आहे. ज्या प्रमाणात भूजलाचा उपसा करण्यात येत आहे, त्या प्रमाणात भूजलाचे पुनर्भरण होत नाही, त्यामुळे भूजल पातळी दिवसेंदिवस खोल गेलेली आहे. भूजल पातळी वाढवण्यासाठी पावसाचे पाणी जिथे जिथे शक्य आहे, त्या ठिकाणी जिरविण्याचे प्रयत्न करणे आवश्यक आहेच, सोबतच उपलब्ध असलेल्या भूजलाचा काटकसरीने व शास्त्रीय पद्धतीने वापर करणे गरजेचे आहे.\nविहीर पुनर्भरण योजनेच्या अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.\n५) गोड्या पाण्यातील मत्स्यपालन अनुदान योजना:\nराज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेती क्षेत्रामध्ये संरक्षित सिंचनाकरिता प्रामुख्याने विहिरी, पाझर तलाव, गावतळी, वैयक्तिक/सामुदायिक शेततळी याद्वारे पाणी उपलब्ध करून घेतले जाते. उपलब्ध सिंचनस्तोताचा पिकांसाठी संरक्षित सिंचनाबरोबर शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून गोड्या पाण्यातील मत्स्यशेती करण्यासाठी वापर केल्यास, शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्नात वाढ होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. त्या अनुषंगाने जागतिक बँक अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातंर्गत एकात्मिक शेती पद्धती (A2.5) या घटकांतर्गत शेत तळ्यात गोड्या पाण्यातील मत्स्यपालन (A5.5) हा उपघटक वैयक्तिक लाभाच्या घटकांमध्ये समाविष्ट केलेला आहे.\nगोड्या पाण्यातील मत्स्यपालन अनुदान योजनेच्या अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.\n६) हरितगृह/शेडनेटगृह उभारणी योजना:\nफलोत्पादन क्षेत्रात संरक्षित शेती पध्दतीचा अवलंब केल्याने फुलपिके व भाजीपाला पिकाचे अधिक उत्पादन, उत्पादकता व उच्च दर्जाचे उत्पादन मिळून शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होते. फुलपिके ,भाजीपाला व रोपवाटीकांसाठी शेतकरी हरितगृह, प्लास्टिक टनेल, शेडनेटगृह इत्यादींचा वापर करतात. हरितगृह व शेडनेटगृहाच्या वापरामुळे फुले व भाजीपाला पिकांचे योग्य गुणवतेच्या मालाचे उत्पादन होत असून त्यापासून शेतकऱ्यांना कमी क्षेत्रामध्ये अधिक चांगले उत्पादन मिळत असल्यामुळे हरितगृह व शेडनेटगृह शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास मदत करतात.\nहरितगृह/शेडनेटगृह उभारणी योजनेच्या अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा\n७) मधुमक्षिका पालन योजना:\nमधमाशांचे पालन व्यवस्थित केले आणि त्यापासून मिळणारा मध एकत्रित करून तो बाटल्यात भरून विकला तर एक एकर शेतात ठेवलेल्या मधमाश्यांच्या पेट्यातून वर्षाकाठी ५० हजार ते ६० हजार रुपयांचा मध जमा होऊ शकतो. मध हे एक शक्तिदायक, पौष्टीक अन्न व औषध आहे. मधमाशांचे मेण हे सौंदर्य प्रसाधने तसेच औद्योगिक उत्पादनाचा घटक आहे. ���ेवळ मध व मेणासाठीच नव्हे तर मधमाशांकडून होणाऱ्या परागीकरणामुळे उत्पादनात चांगल्या प्रमाणात वाढ होते.\nत्यामुळे प्रकल्प क्षेत्रामध्ये मधुमक्षिका पालनाद्वारे शेतकऱ्यांना पूरक उत्पन्न मिळवून देण्यासाठी तसेच ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातंर्गत “मधुमक्षिका पालन ” या घटकाचा समावेश करण्यात आलेला आहे.\nमधुमक्षिका पालन योजनेच्या अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.\n८) गांडूळ खत /नाडेप / सेंद्रिय निविष्ठा उप्तादन युनिट योजना:\nसेंद्रिय शेती पद्धतीमध्ये निसर्ग संवर्धन करणे , पीक उत्पादनाचा खर्च कमी करणे, रासायनिक खते, कीटकनाशके ,तणनाशके व संप्रेरके या सारख्या घातक रसायनांचा पर्यायी अशा सेंद्रिय व जैविक निविष्ठाचा वापर वाढविणे हि काळाची गरज आहे. गांडूळ खत किंवा व्हर्मी कंपोस्ट हे शेतीतील काडी कचरा,वनस्पतीजन्य पदार्थ ,शेण यांच्यापासून गांडुळादवारे बनविले जाते. गांडूळ खतामध्ये विविध जिवाणू ,संजीवके व्हिटॅमिन आणि इतर उपयुक्त रसायने गांडूळ खतामध्ये असल्याने त्याच्या पिकाच्या वाढीवर चांगला परिणाम होतो .\nयाच बरोबर शेतातील कचऱ्यावर कंपोस्टिंग द्वारा प्रक्रिया केल्यास त्यातील सेंद्रिय पदार्थ जैविक पद्धतीने ,सूक्ष्म जीव तसेच गांडुळादवारे कुजून त्यापासून उत्तम प्रकारचे ह्यूमस सारखे सेंद्रिय कंपोस्ट खत तयार होते. या खताचा वापर शेतात मोठ्या प्रमाणात केला गेल्यास जमिनीचे आरोग्यात विशेष सुधारणा होऊन, कृषी उत्पादनात फार मोठी भर पडेल. शेतातून निघालेल्या सर्व वनस्पतीजन्य पदार्थापासून सेंद्रिय खत तयार करून,परत शेतात टाकणे हि काळाची गरज आहे. सेंद्रिय खतामुळे जमिनीचा कस व जलधारणा शक्ती वाढून पोषक द्रव्यांचा पुरवठा योग्य प्रमाणात होतो. जमीन भुसभुशीत राहते. त्यामुळे जमिनीत हवा खेळती राहते. शेतात उपयुक्त सूक्ष्म जिवाणूंची वाढ होण्यास मदत होते. या अनुषंगाने सदरची बाब विचारात घेऊन गांडूळ खत उत्पादन युनिट आणि नॅडेप कंपोस्ट उत्पादन युनिट व सेंद्रिय निविष्ठा उत्पादन युनिट हे वैयक्तिक लाभाचे घटक राबविणे प्रस्तावित आहे.\nगांडूळ खत /नाडेप / सेंद्रिय निविष्ठा उप्तादन युनिट योजनेच्या अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.\nनानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोकर��� अंतर्गत) शेततळे अनुदान योजने मध्ये खालील घटक सहभागी होऊ शकतात.\n(१) प्रकल्प गावातील अल्प/अत्यल्प भूधारक शेतकरी यांना वैयक्तिक लाभाच्या घटकांसाठी ७५ टक्के अर्थसहाय्य देय आहे.\n(2) २ ते ५ हेक्टर पर्यंत जमीन धारणा असलेल्या शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभाच्या घटकांसाठी ६५ टक्के अर्थसहाय्य देय आहे.\nशेततळे योजनेच्या अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.\n१०) रुंद वाफा व सरी पेरणी यंत्र (बीबीएफ यंत्र) अनुदान योजना:\nप्रकल्पांतर्गत प्रत्येक गावातील शेतकऱ्यांपर्यंत रुंद वाफा व सरी (बीबीएफ) हे तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी शेतीशाळा, प्रशिक्षण, अभ्यास दौरे, कार्यशाळा, तांत्रिक साहित्य इ. माध्यमातून प्रसार करण्यात येत आहे. शेतीशाळा या माध्यमातून खरीप हंगामात गावांमध्ये रुंद वाफा व सरी या पद्धतीने बीबीएफ यंत्राच्या साहाय्याने पेरणी केलेली आढळून आलेली आहे. सदर तंत्रज्ञान अवलंब करताना काही अडचणी देखील येत असल्याबाबत प्रक्षेत्र भेटीमध्ये शेतकरी आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. यामध्ये बीबीएफ यंत्राची उपलब्धता, बीबीएफ यंत्र वापरणेबाबत कौशल्य, बीबीएफ यंत्राची किंमत, बीबीएफ यंत्राची जोडणी, यंत्राची देखमाल इ. बाबी समाविष्ट आहेत. तथापि सदर तंत्राची उपयुक्तता लक्षात घेता त्याचा अवलंब वाढवणे क्रमप्राप्त आहे त्यासाठी सदर उपक्रम प्रकल्पामध्ये समाविष्ट करण्यात येत आहे.\nरुंद वाफा व सरी पेरणी यंत्र (बीबीएफ यंत्र) योजनेच्या अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.\nPoCRA योजनांची गावातील सद्यस्थिती पहा आता एका क्लिकवर:\nनानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत हवामान अनुकूल शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची गावातील सद्यस्थिती आता एका क्लिकवर पाहता येणे शक्य होणार आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीची माहिती सर्वांसाठी पारदर्शकपणे खुली झाली आहे. प्रकल्पाच्या संकेतस्थळावर ग्राम कृषी संजीवनी विकास दर्शिका तयार करण्यात आली असून त्याचे प्रकाशन करण्यात आले.\nहेही वाचा - नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत (PoCRA) योजनांची गावातील सद्यस्थिती पहा आता एका क्लिकवर\nवरील लेख आपल्या सर्व मित्रांना सामायिक करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.\nआमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्���ुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा \nPoCRA पोकरा योजना सरकारी योजना\nफेसबुक पेजला लाईक करा\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक २०२१ निकाल ऑनलाईन पहा\nशरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) - घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची\nजातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.\nअतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी\nभ्रष्टाचारी किंवा अकार्यक्षम सरपंच, ग्रामसेवक, तलाठी तुम्हालाही घाबरतील फक्त हे काम करा\nजमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा जाणून घ्या सविस्तर माहिती\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 2021च्या नवीन यादीमध्ये आपले नाव ऑनलाईन तपासा\nआता गावातील तलाठ्याचे सर्व जमिनीचे फेरफार आणि जमिन मोजणीचे व्यवहार पहा ऑनलाईन\nमहात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना - शेतकरी कर्जमाफीचा नवीन शासन निर्णय आणि निधी आला\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक २०२१ निकाल ऑनलाईन पहा\nशरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) - घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची\nजातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.\nअतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B_%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2021-06-15T16:11:32Z", "digest": "sha1:SFNLBQJKXTY4YQPLMK5NUMHTI2SPUC2D", "length": 5718, "nlines": 138, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सान पेद्रो सुला - विकिपीडिया", "raw_content": "\nसान पेद्रो सुलाचे होन्डुरासमधील स्थान\nस्थापना वर्ष इ.स. १५७८\nक्षेत्रफळ ८४० चौ. किमी (३२० चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची २७२ फूट (८३ मी)\n- घनता २,४२७.७ /चौ. किमी (६,२८८ /चौ. मैल)\nसान पेद्रो सुला (स्पॅनिश: San Pedro Sula) हे होन्डुरास ह्या मध्य अमेरिकेच्या देशामधील रजधानी तेगुसिगल्पा खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर कोर्तेस प्रांताची राजधानी असून होन्डुरासच्या वायव्य भागात कॅरिबियन समुद्रापासून ५० किमी अंतरावर वसले आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ डि���ेंबर २०१६ रोजी ००:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%AB-%E0%A4%B8/", "date_download": "2021-06-15T15:52:25Z", "digest": "sha1:PB5WJRNTQZ5S2Q2J7FKIMMIGCTY365EG", "length": 9552, "nlines": 120, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "गोव्याच्या दृष्टि लाइफ सेव्हर्सला फ्रंटलाइन कोविड वर्कर म्हणून मान्यता मिळाली; लसीकरण प्रारंभ | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर गोव्याच्या दृष्टि लाइफ सेव्हर्सला फ्रंटलाइन कोविड वर्कर म्हणून मान्यता मिळाली; लसीकरण प्रारंभ\nगोव्याच्या दृष्टि लाइफ सेव्हर्सला फ्रंटलाइन कोविड वर्कर म्हणून मान्यता मिळाली; लसीकरण प्रारंभ\nगोवा खबर : राज्य सरकारने नियुक्त केलेल्या गोव्याच्या समुद्र किना-यावर काम करणार्‍या जीवनरक्षक दलाला लस देण्यास प्रारंभ केले आहे. प्रशासनांनी जीवनरक्षकांना कोविड फ्रंटलाइन योद्धा म्हणून मान्यता दिली आहे.\nदृष्टिचे संचालन प्रमुख नवीन अवस्थी म्हणाले, “राज्य सरकारांना आता हे समजले आहे की जीवनरक्षक सेवा ही पॅरामेडिक्स आणि नर्ससारख्या आरोग्य कर्मचार्‍यांपेक्षा वेगळी नाहीत आणि त्यांनी प्राधान्याने लसीचा लाभ घेता यावा यासाठी कार्यसंघांना फ्रंटलाइन कर्मचारी म्हणून नियुक्त केले आहे. गोवा सरकारने आम्हाला आधीच आवश्यक सेवा म्हणून नियुक्त केले आहे.”\nजीवनरक्षकांच्या रोजच्या धोक्यात आणि आव्हानांवर भर देताना ते पुढे म्हणाले, “पाण्यावरील कोणतीही बचाव आमच्या जीवनरक्षकांनी पोहायला म्हणून मुखवटेविना करावे लागते. बर्‍याच बचावांमध्ये सीपीआर वगैरे असतात ज्यात पीडितांशी जवळचा संपर्क होतो. जेव्हा एखादी जीव वाचवावी लागेल तेव्हा तातडी निर्णय घ्यावा लागतो आणि तो अटळ असतो.\nगेल्या १० वर्ष पासून गोव्यामध्ये दृष्टीने ने आपले कार्यला सुरुवात केली. 2007 वर्ष मध्ये एकूण 200 बुडण्याचे प्रकार घडले ज्याने राज्य सरकारला त्वरित उपाययोजना करण्यास व कार्यक्षम यंत्रणा एकत्रित क��ण्यास उद्युक्त केले. या सेवेमुळे बुडून मृत्यू दरामध्ये 99 टक्के घट झाली आहे आणि गेल्या काही वर्षात गोव्यातील पर्यटकांच्या अनुभवात लक्षणीय वाढ झाली आहे. 5,800 हून अधिक लोकांचे प्राण या सेवेने वाचले आहेत.\nPrevious articleराज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत 18,016 ऑक्सीजन काँसंट्रेटर्स, 19,085 ऑक्सीजन सिलिंडर्स, 19 ऑक्सीजन निर्मिती संयंत्र, 15,206 व्हेन्टिलेटर्स/ बायपॅप, रेमडेसीव्हीर इंजेक्शनच्या 7.7 लाख कुप्या, फावीपिरावीर औषधाच्या 12 लाख गोळ्या त्वरेने रवाना\nNext articleडॉ. प्रमोद सावंत यांचे राज्य सरकारचे आर्थिक नियोजन : संदेश साधले\nकॉंग्रेसच्या अग्रणी संघटना पक्ष मजबुत करण्यासाठी महत्वाची भुमीका बजवणार : दिनेश राव\nकॉंग्रेस पक्षाच्या नवीन माध्यम विभागाची घोषणा\nरॉय फर्नांडिसवरील हल्ल्याचा युवा कॉंग्रेसने केला निषेध\nगोयल यांच्याकडून दिल्लीच्या प्रगती मैदानातील बांधकामाच्या प्रगतीचा आढावा\nक्रिकेटचा देव जांबावलीत दामोदराच्या दर्शनाला\nlive:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई येथील कार्यक्रम थेट\nमायकल लोबो हे मंत्रीपदासाठी अपात्र आहेत त्यांना पदावरून दूर करा : आप\nदेशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्पण केली...\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nकोविड-19 आजाराने मृत्युमुखी पडलेल्या 67 पत्रकारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याच्या प्रस्तावाला...\nदक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ पुर्णपणे कार्यांवित करा:विरोधी पक्ष नेत्यांची राज्यपालांकडे मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathijokes.in/2015/12/marathi-comedy-latest-dose.html", "date_download": "2021-06-15T16:16:48Z", "digest": "sha1:RYDFSXINOCSOWH2X5KSCMQ274HOOIUDM", "length": 5401, "nlines": 119, "source_domain": "www.marathijokes.in", "title": "Marathi Comedy Latest Dose", "raw_content": "\nमित्रांनो प्रेम आस करा ..\nजर मुलगी प्रेमाला नाही म्हणालि..\nतर एखादा टावर पहा आणि त्याच्यावर चढ़ा.\nगाव लई मोठ आहे ....\nखाली उतरा आणि कामाला लागा\nशेर दिन में 20 घंटे सोता है...\nअगर मेहनत सफलता की कुंजी\nहोती तो गधे जंगल के राजा\nअसं स्टेटस ठेवणाऱ्या मुलांचा\nM3 कधीच निघत नाही\nएकदा एक इतिहासाचे प्राध्यापक आणि गणिताच्या प्���ाध्यापिका...\nदोघांचे स्टाफरूम मध्ये खडाजंगी भांडण झाले.\nकोणीच कोणाला ऐकत नव्हते.\nइतिहासाचे प्राध्यापक चिडून म्हणाले, \"पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाचे सगळे सैन्य सोडून देईल तुमच्यावर..\"\nगणिताच्या मॅडम काही कमी नव्हत्या..\nत्याही पदर खोचून म्हणाल्या, \"सोडून तर पहा.. सगळ्या सैन्यासहित तुम्हालाही एकाच कंसात घालून जर नाही शून्याने गुणले तर नाव नाही सांगणार\nमराठी नॉन वेज जोक्स काल लॅाकडाऊनमध्ये एक किराणा दुकानदार शटर बंद करून सामान विकत होता बाहेरून आवाज आला पॅराशुट तेल आहे बाहेरून आवाज आला पॅराशुट तेल आहे\nFunny Jokes In Marathi, मराठी जोक्स, मराठी विनोद जज: (नवीन नवऱ्यास) तुम्हाला घटस्फोट का हवा आहे नवरा: कारण बायको मला लसूण सोलायला ल...\nदिवसाला सूर्याची साथ आहे,.... वाह..वाह.... रात्री ला चंद्राची साथ आहे.. वाह..वाह.... समुद्राला लाटांची साथ आहे, वाह..वाह.............. . . ....\nमक्या आणि न्यायाधीश विनोदी मराठी जोक\nचिंटू आणि आई मराठी विनोद\nशिक्षक आणि विद्यार्थी मराठी जोक\nमक्या आणि वडील मराठी विनोद\nजेव्हा तुमचे वडील तुमचा mobile वापरत असतात :)\nआंटी आणि मी झकास Marathi Joke\nबायको वर विनोदी शेर\nलॉक डाउन मध्ये मित्रांचा सारखा फोन - मराठी विनोद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.msdhulap.com/search/label/India%20Post", "date_download": "2021-06-15T15:43:06Z", "digest": "sha1:ME73O3MZPSVXHYCF2YVSFTKBHHBSEXDX", "length": 5122, "nlines": 96, "source_domain": "www.msdhulap.com", "title": "MSDhulap.com ", "raw_content": "\nसोशल मीडिया ग्रुप जॉईन करा\nमहाराष्ट्र पोस्टल सर्कल भर्ती 2020 - 1029 पोस्टमन रिक्त जागा - आता अर्ज करा\nमहाराष्ट्र पोस्टल सर्कल भर्ती 2020 - 1029 पोस्टमन रिक्त जागांसाठी खालील प्रमाणे अर्ज क…\nफेसबुक पेजला लाईक करा\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक २०२१ निकाल ऑनलाईन पहा\nशरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) - घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची\nजातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.\nअतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी\nभ्रष्टाचारी किंवा अकार्यक्षम सरपंच, ग्रामसेवक, तलाठी तुम्हालाही घाबरतील फक्त हे काम करा\nजमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा जाणून घ्या सविस्तर माहिती\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 2021च्या नवीन यादीमध्ये आपले नाव ऑनलाईन तपासा\nआता गावातील ���लाठ्याचे सर्व जमिनीचे फेरफार आणि जमिन मोजणीचे व्यवहार पहा ऑनलाईन\nमहात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना - शेतकरी कर्जमाफीचा नवीन शासन निर्णय आणि निधी आला\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक २०२१ निकाल ऑनलाईन पहा\nशरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) - घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची\nजातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.\nअतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/maharashtra-news-marathi/vijay-vadettiwar-said-local-wont-be-available-for-common-people-for-next-15-days-nrsr-133423/", "date_download": "2021-06-15T16:37:04Z", "digest": "sha1:GUF2CIQTF2PEWCRT27FG3QHLKONXRCZT", "length": 13585, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "vijay vadettiwar said local wont be available for common people for next 15 days nrsr | येत्या १ जूनपासून लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु होणार का ? विजय वडेट्टीवारांनी दिलंय ‘हे’ उत्तर | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून १५, २०२१\nराज्यात पुढील पाच दिवस पाऊस, मुंबई कोसळणार मुसळधार, कोकणात पडणार अतिवृष्टी\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nगावकऱ्यांनी आदिवासी महिलेला नग्न करून गावभर धिंड काढली आणि पुढे जे घडलं ते तुम्हीच वाचा\nविधानपरिषदेच्या ‘त्या’ १२ नावांची यादी अखेर सापडली; पुढील निर्णय लवकरच होणार\nयेत्या दोन तीन दिवसात मंजुरी मिळाल्यानंतर पहिल्या टप्प्याच्या प्राध्यापक भरतीला सुरुवात होईल : उदय सामंत\nलोकलविषयीची महत्त्वाची अपडेटयेत्या १ जूनपासून लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु होणार का विजय वडेट्टीवारांनी दिलंय ‘हे’ उत्तर\nयेत्या १ जूनपासून सर्वसामान्यांना लोकलमधून(Local Travel for everyone) प्रवास करता येणार का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यासंदर्भात राज्याचे पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी महत्वाची माहिती दिली आहे.\nलॉकडाऊन (Lockdown) जाहीर केल्यानंतर गेले अनेक महिने मुंबई लोकल सेवा (Local Trains) बंद होती. दरम्यान, मुंबई लोकल(Mumbai Local) सुरु झाल्यानंतर केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रेल्वेतून प्रवास करण्याची मुभा मिळाली होती. त्यानंतर टप्प्याटप्याने सर्वांनाच लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र महाराष्ट्रासह(Maharashtra) संपूर्ण देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा अत्यावश्यक सेवा वगळता सर्वसामान्यांना लोकमधून प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली. मात्र, महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यास राज्य सरकारला यश आले आहे.\nसॅटेलाईट ठेवणार मुंबईतील अनधिकृत बांधकामांवर नजर,जीआयएस प्रणालीचा होणार वापर\nयामुळे येत्या १ जूनपासून सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवास करता येणार का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यासंदर्भात राज्याचे पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी महत्वाची माहिती दिली आहे.\nविजय वडेट्टीवार म्हणाले, मुंबई लोकल सेवा फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु आहे. ज्यामुळे कोरोना रुग्णांच्या आकड्यात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई लोकलवर आणखी काही दिवस निर्बंध लावणे आवश्यक आहे. सरसकट सूट दिली तर, पुन्हा गर्दी होईल. त्यामुळे गर्दी कमी करण्यासाठी आणखी १५ दिवस तरी लोकल सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरु करता येणे शक्य नाही, असे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे.\nतसेच राज्य सरकार येत्या १ जूनपासून काही गोष्टींवरील निर्बंध मागे घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे. राज्यातील पुढील ५ ते ६ दिवसांची परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येणार आहे. रेड झोनमधल्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा कमी झाला नाही तर कडक लॉकडाऊन कायम राहणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nमंगळवार, जून १५, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/state-news-marathi/274-new-corona-patients-registered-in-kalyan-dombivali-18711/", "date_download": "2021-06-15T17:03:41Z", "digest": "sha1:WOLRQVST4OD224PQ2U2BS23SR4WKQABM", "length": 10871, "nlines": 167, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "274 new corona patients registered in kalyan dombivali | कल्याण डोंबिवलीमध्ये आज नव्या २७४ कोरोना रुग्णांची नोंद | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून १५, २०२१\nराज्यात पुढील पाच दिवस पाऊस, मुंबई कोसळणार मुसळधार, कोकणात पडणार अतिवृष्टी\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nगावकऱ्यांनी आदिवासी महिलेला नग्न करून गावभर धिंड काढली आणि पुढे जे घडलं ते तुम्हीच वाचा\nविधानपरिषदेच्या ‘त्या’ १२ नावांची यादी अखेर सापडली; पुढील निर्णय लवकरच होणार\nयेत्या दोन तीन दिवसात मंजुरी मिळाल्यानंतर पहिल्या टप्प्याच्या प्राध्यापक भरतीला सुरुवात होईल : उदय सामंत\nकोरोना अपडेटकल्याण डोंबिवलीमध्ये आज नव्या २७४ कोरोना रुग्णांची नोंद\nकल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज २७४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर १० जणांचा मृत्यू झाला असून ४११ जणांना गेल्या २४ तासांत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजच्या या २७४ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या २०,९०७ झाली आहे. यामध्ये ५४१५ रुग्ण उपचार घेत असून १५,१०५ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ३८७ जणांचा कोरोनामु��े मृत्यू झाला आहे. आजच्या २७४ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व -६०, कल्याण प.-६४, डोंबिवली पूर्व -८८, डोंबिवली प-४६, मांडा टिटवाळा ११, तर मोहना येथील ५ रुग्णांचा समावेश आहे.\nडिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १२५ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, १७ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, ६ रुग्ण बाज आर. आर. रूग्णालयामधून तसेच ७ रुग्ण हॉलीक्रॉस रुग्णालयातून, तर ४ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nमंगळवार, जून १५, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/dance.html", "date_download": "2021-06-15T15:15:31Z", "digest": "sha1:P32CNDNMQNSGB4O2BO5TTYO6JDZKKLPF", "length": 8950, "nlines": 127, "source_domain": "zeenews.india.com", "title": "DANCE News in Marathi, Latest DANCE news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nसुशांतच्या 'या' आठवणीने आजही अंगावर शहारे येतात, रेमो डिसोजाने सांगितली खास आठवण\nसुशांत सिंह राजपूतचा मृतदेह 14 जूनला मृतावस्थेत आढळला\nVIDEO : पावसाची रिमझिम आणि पिसारा फुलवलेल्या मोराचं मनमोहक रुप\nVIDEO : पावसाची रिमझिम आणि पिसारा फुलवलेल्या मोराचं मनमोहक रुप\nRohit Pawar कोविड सेंटरमध्ये रूग्णांसोबत 'झिंग झिंग झिंगाट' गाण्यावर थिरकले\nरोहित पवारांनी कोरोनाबाधितांच मनोबल वाढवलं\n'मेरे सैंया सुपरस्टार..' गाण्यावर ठेका धरणाऱ्या नवरीचा नवा डान्स\nश्वेताने स्वतः नवरी असताना केलेल्या डान्सचे अनेकांनी कौतुक केले होते.\n'खाइके पान बनारस वाला..' गाण्यात बीग बी यांनी केली होती अभिषेकची नक्कल\nदिग्दर्शक चंद्रा बरोट आणि निर्माते नरिमन इराणी यांच्या 'डॉन' चित्रपटाच्या रिलीजला नुकतीच 43 वर्ष झाली आहेत.\nkajol devgan च्या सुपरहिट गाण्यांवर शाळेच्या कार्यक्रमात मुलगी न्यासाचा डान्स , डान्सच्या बाबतीत मुलगी आईपेक्षा कमी नाही\nन्यासाने तिच्या शाळेत एका कार्यक्रमात तिची आई काजोलच्या सुपरहिट गाण्यांवर डान्स केला आहे. व्हिडिओमध्ये न्यासा आपल्या मित्र-मैत्रिंणीसोबत 'कभी खुशी कभी ग'मधील बोले चुडिया आणि माय नेम इज खानमधील तेरे नैना या गाण्यांवर थिरकताना दिसत आहे. न्यासाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\nभावी पोलिसांकडूनच कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन\nUrvashi Rautela चा लाल साडीत धमाकेदार डान्स , व्हिडिओ व्हायरल\nसोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल\nनिया शर्माने भररस्त्यात गाडी थांबवून केला 'हा' प्रकार\nसोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ\nहृतिक रोशनच्या गाण्यावर Dhanshree Verma चा धमाकेदार डान्स\nकोयता घेऊन नाचणाऱ्या गुंडाला अटक\nओम आणि स्वीटूचा धमाकेदार डान्स परफॉर्मन्स\nकोळी गीतावर थिरकणार ओम स्वीटू ची पाऊलं\nतुम्हाला नोरा फतेहसोबत डान्स करायचाय 'या' पत्त्यावर सुरु आहेत क्लास\nनोरा फतेहचा डान्स व्हिडीओ\nसोनाली कुलकर्णीचा मराठी बाणा; डान्सबाबत घेतला मोठा निर्णय\nअंकिताने साडी नेसून 'संवार लू' गाण्यावर केला धमाकेदार डान्स\nकोरोना घटत असताना मृत्यूदराने नाशिककरांची चिंता वाढली, धक्कादायक आकडेवारी समोर\nगोव्याची प्रसिद्ध ५०० वर्ष जुनी फेनी दारु का आहे आजही प्रसिद्ध\nWTC 2021 अंतिम सामन्यासाठी BLACKCAPS चा संघ जाहीर, या खेळाडूंना मिळाली संधी\nGoogle वर कधीच शोधू नये ही गोष्ट, अन्यथा तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं\nविराट कोहलीच्या IPL सॅलरीपेक्षा कमीच WTC 2021 विजयी संघाच्या बक्षिसाची रक्कम\nMaratha Reservation : आरक्षणासाठी उद्यापासून मूक आंदोलन, संभाजीराजेंनी केलं 'हे' आवाहन\nमेकअपमुळे हँडसम दिसतात हे 5 अभिनेते; त���सरा हिरो पाहाल तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल\nबाहेरील खाजगी लसीकरण केंद्रांना मुंबईत लसीकरणाची परवानगी नाही, महापालिकेच्या सूचना\nबॉलिवूड अभिनेत्रीचं बर्थ डे सेलिब्रेशन ड्रग्ससोबत; पोलिसांकडून अटक\nFarmer success story : डाळींबाच्या माहेरघरात फुलली सफरचंदाची बाग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://jayvidarbha.com/world-news-big-relief-australian-citizens-returning-from-india-from-15-may/", "date_download": "2021-06-15T16:23:27Z", "digest": "sha1:KOKQWZSCU3JLBLAK6RNSTQMCYB2G5M3P", "length": 8685, "nlines": 124, "source_domain": "jayvidarbha.com", "title": "कोंडी सुटली: भारतामध्ये अडकलेल्या ऑस्ट्रेलियन नागरिकांना मोठा दिलासा - जयविदर्भ न्यूज", "raw_content": "\nजयविदर्भ न्यूज - बातमी आमची निर्णय तुमचा\nकोंडी सुटली: भारतामध्ये अडकलेल्या ऑस्ट्रेलियन नागरिकांना मोठा दिलासा\nकोंडी सुटली: भारतामध्ये अडकलेल्या ऑस्ट्रेलियन नागरिकांना मोठा दिलासा\nसिडनी: भारतामधून ऑस्ट्रेलियात जाण्यासाठी इच्छूक असलेल्या ऑस्ट्रेलियन नागरिकांना (Australian Citizens) मोठा दिलासा त्यांच्या सरकारनं दिला आहे. या नागरिकांना भारतामधून मायदेशी परतण्यावरील बंदी 15 मे रोजी उठवण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (Scott Morrision) यांनी ही घोषणा केली आहे. भारतामध्ये कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढल्यानं ऑस्ट्रेलियन सरकारने यापूर्वी या नागरिकांना मायदेशी परतण्यावर बंदी घातली होती.\nऑस्ट्रेलियाच्या इतिहासातील पहिलाच अशा प्रकारचा निर्णय आहे. यानुसार ऑस्ट्रेलियात येण्यापूर्वी 14 दिवस भारतामध्ये वास्तव्य असलेल्या नागरिकांना 5 वर्षांपर्यंत किंवा 66 हजार ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा दंड अशी तरतूद ऑस्ट्रेलियन सरकारच्या कायद्यामध्ये करण्यात आली आहे. सरकारनं याबाबत नवा Biosecurity Act संमत केला आहे. ऑस्ट्रेलियन सरकारनं 15 मे पर्यंत भारतामधून येणाऱ्या विमानांना ऑस्ट्रेलियन सरकारनं बंदी घातली आहे.\nऑस्ट्रेलियातील अनेक खासदार, डॉक्टर, उद्योगपती आणि स्वयंसेवी संस्थांनी या निर्णयावर टीका केली होती. त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत 15 नंतर हा निर्णय मागे घेण्याची घोषणा करण्यात आली. ऑस्ट्रेलिया 15 मे ते 31 मे दरम्यान नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी तीन विमान पाठवणार आहे. पहिलं विमान 15 मे रोजी डार्विनमध्ये पोहचेल.\nभारतामधून ऑस्ट्रेलियाला थेट प्रवासी विमानसेवा सुरु ह���ण्यास बंदी कायम आहे. “आम्ही भारतामधून ऑस्ट्रेलियन नागरिकांना परत आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत. सर्वात प्रथम सर्वात जास्त संकटात असलेल्या 900 नागरिकांना परत आणले जाईल, ” असे मॉरिसन यांनी सांगितले. आम्ही जवळपास 20 हजार नागरिकांना परत आणण्याची व्यवस्था केली आहे, हे मोठं काम असून 15 मे पासून या कामाला सुरुवात होईल, असं मॉरिसन यांनी स्पष्ट केले.\nकोंडी सुटली: भारतामध्ये अडकलेल्या ऑस्ट्रेलियन नागरिकांना मोठा दिलासा\nमुंबई, पुणे, कोल्हापूर रेल्वे ३० जूनपर्यंत रद्द\nकरोना संकटात बचत गटांची अस्तित्वासाठी धडपड\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं, आजोबा-काकीला हत्येप्रकरणी अटक\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन् घेतला 103 कोटींचा फ्लॅट\nहोमबातम्या WTC Final: भारताविरुद्ध खेळणार ही ‘टीम न्यूझीलंड’, वाचा कोण…\nदोनशे फुट उंच पुलावर अडकलेल्या मुलाचे वाचवले प्राण\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं,…\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन्…\nहोमबातम्या WTC Final: भारताविरुद्ध खेळणार ही ‘टीम…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://indianlaws.xyz/index.php/marathilaws/mahcovidrule2020mar", "date_download": "2021-06-15T16:32:10Z", "digest": "sha1:I5HMQVDX3JVDYS5L4SG7FKRSSHNGBHGH", "length": 27066, "nlines": 143, "source_domain": "indianlaws.xyz", "title": "महाराष्ट्र कोव्हीड-१९ उपाययोजना नियम, २०२०", "raw_content": "\nकलम ४ : या अधिनियमन्वये काम करणाऱ्या व्यक्तींना संरक्षण : »\nमहाराष्ट्र कोव्हीड-१९ उपाययोजना नियम, २०२०\nमहाराष्ट्र कोव्हीड-१९ उपाययोजना नियम, २०२०\nक्रमांक करोना २०२०/प्र क्र ५८/ आरोग्य ५:\nज्याअर्थी महाराष्ट्र राज्यात दिनांक १३ मार्च २०२० च्या अधिसूचनेनुसार, अधिसूचनेच्या दिनांकापासून साथरोग अधिनियम, १८९७ ची अंमलबजावणी सुरू झालेली आहे, त्याअर्थी साथरोग अधिनियम, १८९७ च्या खंड २, ३ व ४ नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार महाराष्ट्र शासन राज्यात करोना विषाणुमुळे (कोविड१९) उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी खालीलप्रमाणे नियम प्रसिद्ध करीत आहे :\nया नियमांना महाराष्ट्र कोव्हीड-१९ उपाययोजना नियम, २०२० असे संबोधण्यात येईल.\nकोव्हीड-१९ म्हणजे भारत सरकार व जागतिक आरोग्य संघटनेने परिभाषित केल्यानुसार सिव्हीअर अ‍ॅक्यूट रेस्पीरेटरी सिंडड्ढोम कोरोना वायरस २ (सार्स कोव्ही २).\nसाथरोग अधिनियमाच्या खंड २ (१) नुसार आयुक्त, आरोग्य सेवा, संचालक, आरोग्य सेवा १, संचालक, आरोग्य सेवा २, संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, सर्व विभागीय आयुक्त महसूल विभाग, सर्व जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त हे सक्षम प्राधिकारी घोषित करण्यात येत आहे व त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात कोव्हीड-१९ वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी ते सक्षम असतील.\nसक्षम प्राधिकाऱ्यांनी घोषित केलेल्या सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयात करोना विषाणू संशयित रुग्णांची तपासणीसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येईल.\nसर्व शासकीय व खाजगी रुग्णालयांनी सदर रुग्णांची तपासणी करतांना त्यांनी करोना विषाणूबाधित इतर देशात प्रवास केला होता किंवा कसे याबाबत नोंदी घेतील. त्याचप्रमाणे सदर रुग्णांचा संपर्क संशयित किंवा संसग्र्रस्त व्यक्तीशी आल्याची नोंद ठेवण्यात येईल. वरीलप्रमाणे घेण्यात आलेली रुग्णांची माहिती तातडीने एकात्मिक रोग सर्वेक्षण केंद्र, पुणे तसेच संबंधित जिल्हाधिकारी / आयुक्त, महानगरपालिका यांना सादर करणे आवश्यक राहील.\n(एक) प्रवाशाने करोना बाधित प्रदेशात मागील १४ दिवसांच्या कालावधीत प्रवास केल्याचा इतिहास असल्यास व रुग्णास करोना बाधा झाल्याची लक्षणे नसल्यास त्यांना तपासणी दिनांकापासून पुढील १४ दिवस स्वतःच्या घरात अलगीकरण करून रहाणे आवश्यक राहील. स्वतःच्या घरात अलगीकरण करून रहातांना त्यांनी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, नवी दिल्ली यांनी अलगीकरणाबाबत दिलेल्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करणे त्यांचेवर बंधनकारक असेल. केंद्र शासनाच्या अलगीकरणासंबंधीच्या सूचनांचे स्वतःच्या घरात अलगीकरणासाठी पालन न करणाऱ्या रुग्णांना राज्य शासनाने कार्यान्वित केलेल्या अलगीकरण कक्षात भरती करण्यात येईल.\n(दोन) ज्या प्रवाशांना करोना बाधित प्रदेशातील प्रवासाचा इतिहास असेल व त्यांना कोव्हीड १९ संसर्गाबाबत निश्चित केलेल्या व्याखेनुसार रोग लक्षणे दिसत असतील तर त्यांना अलगीकरणाबाबत विनिर्दिष्ट उपचारपद्धतीनुसार शासकीय रुग्णालयातील स्वतंत्र विलगीकरण कक्षात भरती करण्यात यावे व त्यांची कोव्हीड १९साठी प्रयोगशाळा तपासणी व औषधोपचार सुरू करण्यात यावा.\nसदर अलगीकरण व विलगीकरण सूचनांमध्ये केंद्र शासनाच्या सूचनेनुसार वेळोवेळी झालेले बदल लागू राहतील.\nकोणत्याही व्यक्तीस / संस्था / संघटनांना कोव्हीड १९ बाबत कोणत्याही प्रकारच्या अफवा, अनधिकृत माहिती ईलेक्टड्ढॉनिक किंवा सोशल मिडीयाच्या माध्यमातून पसरविण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. याबाबत आयुक्त, आरोग्य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, संचालक, आरोग्य सेवा, मुंबई, संचालक, आरोग्य सेवा, पुणे व संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई , विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांचेमार्फतच अधिकृत माहितीचे प्रसारण करण्यात येईल. याबाबतची कोणतीही अनधिकृत माहिती अथवा अफवा पसरविणाऱ्या व्यक्ती अथवा संस्था अथवा संघटना या कायद्यान्वये कायदेशीर व दंडनीय कारवाईस पात्र राहील.\nआरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांनी प्राधिकृत केलेल्या प्रयोगशाळेमधूनच कोव्हीड १९ बाबतच्या नमुने गोळा करण्यात येतील व भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांनी प्राधिकृत केलेल्या प्रयोगशाळांमधूनच या नमुन्यांची तपासणी केली जाईल.\nमागील १४ दिवसांत ज्या व्यक्ती करोना बाधित देशातून प्रवास करून आलेल्या असतील त्यांनी स्वतःहून याबाबतची माहिती करोना नियंत्रणासाठीचा राज्य नियंत्रण कक्ष (०२० - २६१२७३९४), एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प कक्ष (०२० - २७२९००६६) किंवा टोल फ्री क्रमांक १०४ किंवा यासाठी प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर कळविणे आवश्यक राहील जेणेकरून त्या अनुषंगाने आवश्यक उपचारात्मक व प्रतिबंधात्मक उपाययोजना प्राधिकृत अधिकारी आयुक्त, आरोग्य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, संचालक, आरोग्य सेवा, मुंबई, संचालक, आरोग्य सेवा, पुणे व संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांचेमार्फतच त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये करतील.\nवरीलप्रमाणे साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, १८९७ नुसार प्राधिकृत अधिकारी यांना प्रवाशांचे अलगीकरण व जागतिक आरोग्य संघटना किंवा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांनी कोव्हीड १९ बाधित रोग व्याखेत नमूद केलेली लक्षणे असल्यास सदर संशयित रुग्णांना शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात भरती करण्याचे अधिकार राहतील. अलगीकरण किंवा रुग्णालयात विलगीकरणास मज्जाव / प्रतिबंध / अडथळा आणणाऱ्यांविरुद्ध सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येईल.\nएखाद्या भौगोलिक क्षेत्र उदाहरणार्थ गांव, शहर, तालुका, वॉर्ड, कॉलनी इत्यादी मध्ये कोव्हीड १९ चा प्रादुर्भाव / उद्रेक आढळल्यास अशा उद्रेकजन्य क्षेत्राबाबत खाली नमूद केलेल्या तसेच प्रसंगानुसार आवश्यक असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी / महानगरपालिका आयुक्त सक्षम प्राधिकारी असतील. अशा भौगोलिक क्षेत्रांच्या बाबतीत :-\n(अ) क्षेत्र प्रतिबंधित करणे\n(आ) क्षेत्रातील नागरीकांचे आगमन व प्रस्थान प्रतिबंधित करणे\n(इ) क्षेत्रातून वाहनांचे आवागमन प्रतिबंधित करणे\n(ई) क्षेत्रातील शाळा, कार्यालये, सिनेमागृहे, नाट्यगृहे, जलतरण तलाव, व्यायामशाळा, गर्दी टाळण्याच्या दृष्टीने आवश्यकतेनुसार सामुदायिक कार्यक्रम प्रतिबंध करणे.\n(उ) कोव्हीड १९ बाधितांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सर्वेक्षण करणे\n(ऊ) संशयित व त्यांचे संपर्कातील व्यक्तींचे आवश्यकतेनुसार रुग्णालयात विलगीकरण करणे\n(ए) शासकीय किंवा खाजगी इमारत / मत्ता अलगीकरणासाठी आवश्यकतेनुसार नामनिर्देशीत करणे\n(ऐ) कोव्हीड १९चा प्रादुर्भाव व प्रतिबंध करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांनी दिलेल्या मार्गदर्शक उपायोजना व सूचनांची अंमलबजावणी करणे.\nजिल्हाधिकारी / महानगरपालिका आयुक्त यांना अशा क्षेत्रामधील सर्व शासकीय विभाग / संस्थांच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांच्या सेवा किंवा निर्देशीत करतील अशी कोणत्याही व्यक्तीच्या सेवा कोव्हीड १९ या रोगाचे नियंत्रण / प्रतिबंधात्मक / आपत्कालीन उपाययोजना करण्याचे कामासाठी आवश्यकतेनुसार अधिग्रहीत करता येतील.\nकोणतीही व्यक्ती, संस्था अथवा संघटना यांनी या नियमावलीतील नियमांचे उल्लंघन केल्यास ते भारतीय दंड संहिता (१८६० चा ४५) च्या कलम १८८ नुसार दंडनीय / कायदेशीर कारवाईस पात्र राहतील व या नियमावलीनुसार प्राधिकृत अधिकारी उपरोक्तनुसार व वेळोवेळी शासनाने या नियमानुसार दिलेल्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध दंडनीय कारवाई करण्यास सक्षम असेल.\nया नियमावलीची अंमलबजावणी करणाऱ्या प्राधिकृत अधिकाऱ्याविरुद्ध कोव्हीड १९चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सदभावनेने केलेल्या किंवा करण्यात येणाऱ्या कृतीबद्दल अंमलबजावणीच्या अनुषंगाने अन्यथा दोषी नाही तोपर्यंत कोणतीही कायदेशीर कारवाई अथवा गुन्हे दाखल करता येणार नाही.\nसदर नियमावली ही अधिसूचना निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून तात्काळ अंमलात येईल व अधिसूचनेच्या दिनांकापासून पुढील एक वर्ष किंवा आवश्यकतेनुसार पुढील आदेशापर्यंत अस्तित्वात राहील.\n*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.\nअनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ मराठी\nअनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६\nएन डी पी एस अ‍ॅक्ट १९८५ मराठी\nएन. डी. पी. एस नियम १९८५ मराठी\nकामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक करण्यास अधिनियम २०१३\nकौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५\nध्वनि प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २०००\nनागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ मराठी\nपर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६\nपासपोर्ट ( पारपत्र ) अधिनियम १९६७\nपोलीस ( अप्रीतीची भावना चेतवणे ) अधिनियम १९२२\nपोलीस दल ( हक्कांवर निर्बंध ) अधिनियम १९६६\nप्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०\nफौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ मराठी\nबाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २००० मराठी\nबालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ मराठी\nभारताचे संविधान ( राज्यघटना )\nभारतीय दंड संहिता १८६० मराठी\nभारतीय पुरावा अधिनियम १८७२ मराठी\nभ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ मराठी\nमहाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम १९८१\nमहाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम १८८७ मराठी\nमहाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ मराठी\nमहाराष्ट्र नरबळी अधिनियम २०१३ मराठी\nमहाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मराठी\nमहाराष्ट्र प्राणिरक्षण अधिनियम १९७६ मराठी\nमहाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध अधिनियम १९५९ मराठी\nमहाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम १९९५\nमहाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९\nमहाराष्ट्र रॅगिंग मनाई अधिनियम १९९९ मराठी\nम��ाराष्ट्र लॉटऱ्या अधिनियम १९५८ मराठी\nमहाराष्ट्र वैद्यकीय सेवा-व्यक्ती अधिनियम २०१० मराठी\nमहाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ मराठी\nमहाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मराठी\nमहाराष्ट्र हॉटेल, उपाहारगृहे आणि मद्यपान अधिनियम २०१६\nमहाराष्ट्र(मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ मराठी\nमाहिती तंत्रज्ञान अधिनियम, २०००\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ मराठी\nमोटार वाहन अधिनियम १९८८ मराठी\nराष्ट्र प्रतिष्ठा अपमान प्रतिबंध अधिनियम १९७१\nराष्ट्रीय सुरक्षा अधिनियम १९८०\nरेल्वे अधिनियम १९८९ मराठी\nलैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ मराठी\nलैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण नियम २०१२ मराठी\nशस्त्र अधिनियम १९५९ मराठी\nसार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध अधिनियम १९८४\nसिगारेट आणि तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ मराठी\nस्त्रियांचे असभ्य प्रतिरूपण (प्रतिषेध) अधिनियम १९८६\nस्फोटक पदार्थ अधिनियम १९०८\nमहाराष्ट्र कोव्हीड-१९ उपाययोजना नियम, २०२०\nकलम ४ : या अधिनियमन्वये काम करणाऱ्या व्यक्तींना संरक्षण :\nकलम ३ : शास्ती :\nकलम २क : केंद्र शासनाच्या शक्ती :\nकलम २ : घातक साथ रोगांबाबत विशेष उपाययोजना करण्याची..शक्ती :\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/solapur/ncp-started-searching-vote-bank-solapur-356130", "date_download": "2021-06-15T16:14:18Z", "digest": "sha1:PQJCD5TEB5T6QOBGZAGS6BI7YOYHC2E2", "length": 27702, "nlines": 236, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | राष्ट्रवादी कॉंग्रेस सोलापुरात शोधू लागली व्होट बॅंक", "raw_content": "\nमहापालिका निवडणुकीतील राष्ट्रवादीची कामगिरी\nनिवडणूक वर्ष विजयी झालेले नगरसेवक\nराष्ट्रवादी कॉंग्रेस सोलापुरात शोधू लागली व्होट बॅंक\nसोलापूर : लिंगायत, पद्मशाली आणि मुस्लिम समाजाचे प्राबल्य असलेल्या सोलापूर शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसला जनाधाराचा सूर कधी सापडलाच नाही. या तिन्ही प्रमुख समाजातील नव्या पिढीच्या नेत्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कधी आकर्षणच वाटले नाही. राज्यात मिळालेली सत्ता, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सारखा प्रशासनावर वचक असलेला नेता सध्या सत्तेत असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसला महापालिका-जिल्हा परिषद निवडणूका खुणावू लागल्या आहेत. सोलापूर शहरातील मुस्लिम व्होट बॅंक पुन्हा एकदा आपल्याकडे मिळविण्यासाठी राष्ट्रवादी कॉ��ग्रेस तयारीला लागली आहे.\nमाजी आमदार कै. युन्नुसभाई शेख यांच्या माध्यमातून सोलापुरातील मुस्लिम समाज पूर्वीपासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत राहिला आहे. सक्रिय राजकारणात युन्नसभाई शेख बाजूला गेले आणि समाजही हळुहळू तुटत गेला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीतून सोलापुरात आलेल्या एमआयएमने येथील अस्वस्थ मुस्लिम समाजाला राजकिय पर्याय दिला. एमआयएमाचा सर्वाधिक फटका कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला बसला. राष्ट्रवादीतील 4 ते 5 नेत्यांची एमआयएमची वाट धरल्याने महापालिकेची निवडणूक पहिल्यांदाच लढविणाऱ्या एमआयएमचे 9 नगरसेवक विजयी झाले. 2017 मध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या खऱ्या अर्थाने नॅनो झाली. या निवडणूकीत राष्ट्रवादीचे फक्त 4 नगरसेवक विजयी झाले.\nमहापालिका निवडणूकीत दोन्ही कॉंग्रेसची आयत्यावेळी तुटलेली आघाडी, त्यावेळी राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेना-भाजपचे आकर्षण यामुळे राष्ट्रवादी सोलापुरात पुरती खचली. तौफिक शेख यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा राष्ट्रवादी कॉंग्रेसने व्होट बॅंक ताब्यात मिळविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. शेख यांच्यावर असलेल्या गंभीर गुन्ह्याचाही विषय राष्ट्रवादी पध्दतशिरपणे हताळू लागली आहे. शेख यांच्या प्रवेशामध्ये पक्षाच्या प्रतिमेचाही गांभिर्याने विचार होऊ लागला आहे. तौफिक शेख राष्ट्रवादीत आल्यानंतर त्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीला यश मिळेल की नाही या प्रश्‍नाचे उत्तर निवडणूक निकालानंतरच दिसणार आहे. परंतु कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरलेल्या एमआयएमचे खिंडार पाडण्यात सध्या तरी राष्ट्रवादीला यश मिळेल हे नक्की.\nचर्चा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सोलापूर दौऱ्याची\nराष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील या आठवड्यात सोलापूरच्या दौऱ्यावर येण्याची दाट शक्‍यता आहे. तशा चर्चा आणि हालचालीही पक्ष पातळीवर सुरु झाल्या आहेत. या दौऱ्यात पक्ष प्रवेशाबाबत काही घडामोडी घडतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nयोग ‘ऊर्जा’ : आसनाच्या अंतरंगात...\nआपण कुठलंही आसन करताना ते कसं असावं, ते करत असताना आपण काय करावं आणि आसन करून काय साधायचंय, हे या वेळी समजून घेऊ. नाहीतर आपण कवायत केल्यासारखी किंवा नुसती यांत्रिकरीत्या आसनं करत राहू आणि हे��� नेमकं महर्षी पातंजलींनी योग सूत्रातील अष्टांग योगात सांगितलं आहे. आसनं करणं म्हणजे योग करणं नाही य\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून, या उपक्रमातून मिळणाऱ्य\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतकरी रात्रभर शेतात रेडिओवर गाणी सुरू ठेवत\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलगत नियमितपणे स्वच्छता के\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनग��ांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल्प शहराचा सर्वांगीण विक\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक माणिक सांगळे या\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून लग्न समारंभातून \"हात' मारण्यासाठी स\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर्फ रेखा विशाल पात्रे (वय 30), कुमा सितंब\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येतो. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे हा विशिष्\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात 4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल हद्दीतून पुलाचा (फ्लाय ओव्हर) हा घाटरस्ता जिल्ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्ष��ांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिलांनी शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार दिली आहे.\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील. विद्युतीकरणाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण हो\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महेंद्र तुकाराम खरात (रा.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन होणार आहे. सागरेश्वर अभया\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये नोकरीला पाठविले. प्रशिक्षणावेळी आलेला अ\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आराखडा तयार केला आहे. सुमारे दोन कोटींची र\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्रवेश निश्‍चितीसाठी यंदा खिसा हलका करावा ल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/horoscope/these-five-zodiac-signs-will-have-a-big-profit-in-the-month-of-april-find-out-if-you-have-a-pile-in-it-nrng-109525/", "date_download": "2021-06-15T15:12:25Z", "digest": "sha1:LGD3ABFZNYQJOBWO3Y7T6ADHUEXKQH6G", "length": 18994, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "These five zodiac signs will have a big profit in the month of April !: Find out if you have a pile in it? nrng | एप्रिल महिन्यात या पाच राशींना होणार मोठा धनलाभ!: जाणून घ्या यात तुमची रास आहे का? | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून १५, २०२१\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवाप्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nगावकऱ्यांनी आदिवासी महिलेला नग्न करून गावभर धिंड काढली आणि पुढे जे घडलं ते तुम्हीच वाचा\nविधानपरिषदेच्या ‘त्या’ १२ नावांची यादी अखेर सापडली; पुढील निर्णय लवकरच होणार\nयेत्या दोन तीन दिवसात मंजुरी मिळाल्यानंतर पहिल्या टप्प्याच्या प्राध्यापक भरतीला सुरुवात होईल : उदय सामंत\nलागणार महालॉटरी एप्रिल महिन्यात या पाच राशींना होणार मोठा धनलाभ: जाणून घ्या यात तुमची रास आहे का\nइथून येणाऱ्या पुढच्या काळात आपल्या नशिबाला एक वेगळी कलाटणी प्राप्त होणार असून आपल्या आत्मविश्वासात मोठी वाढ दिसून येईल. आपल्या जीवनातील दुःख आणि दारिद्याचा काळ आता समाप्त होणार आहे. एका नव्या प्रगतीच्या दिशेने आपल्या जीवनाच्या वाटचालीची सुरवात होणार असून यश प्राप्तीचे मार्ग मोकळे होणार आहेत. आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे.\nबुधाच्या मीन राशीत होणाऱ्या राशी परिवर्तनासोबत एप्रिल महिन्याची सुरवात होत असून एप्रिलमध्ये बनत असलेली ग्रह दशा या पाच राशींसाठी अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. एप्रिल महिना या पाच राशींसाठी अतिशय लाभकारी सिद्ध होणार असून एप्रिलमध्ये ग्रहांची होणारी राशांतरे, ग्रह युत्या आणि ग्रह नक्षत्रांचा बनत असणारा संयोग या राशींसाठी अतिशय शुभ आणि सकारात्मक ठरणार आहे. ग्रह नक्षत्रांच्या बनत असलेल्या स्थितीचा अतिशय शुभ प्रभाव या पाच राशींवर पडणार असून एप्रिल पासून आपला भागोदय घडून येण्यास सुरवात होणार आहे. येणारा काळ आपल्या जीवनात सुख समृद्धीची बहार घेऊन येणार असून अपूर्ण स्वप्न या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनातील प्रगतीसाठी हा काळ अतिशय लाभदायक ठरणार आहे.\nइथून येणाऱ्या पुढच्या काळात आपल्या नशिबाला एक वेगळी कलाटणी प्राप्त होणार असून आपल्या आत्मविश्वासात मोठी वाढ दिसून येईल. आपल्या जीवनातील दुःख आणि दारिद्याचा काळ आता समाप्त होणार आहे. एका नव्या प्रगतीच्या दिशेने आपल्या जीवनाच्या वाटचालीची सुरवात होणार असून यश प्राप्तीचे मार्ग मोकळे होणार आहेत. आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. आपल्या बुद्धिमत्तेला एक नवी चालना प्राप्त होणार असून यश प्राप्तीच्या दिशेने अग्रेसर होणार आहात. एप्रिल महिना आपल्यासाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या पाच राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.\nपैसा घरात येता येता थांबतो आहे का; मग हा उपाय करेल तुमची समस्या दूर\nमेष रास एप्रिल मध्येबनत असलेली ग्रहदशा मेष राशीसाठी अतिशय अनुकूल ठरणार असून आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी लाभदायक सिद्ध होणार आहे. उद्योग, व्यापार आणि कार्यक्षेत्रात प्रगतीचे नवे संकेत आहेत. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार असून आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. या काळात आपल्या बुद्धिमत्तेला विलक्षण तेज प्राप्त होणार आहे. प्रत्येक गोष्टीत यश प्राप्तीचे संकेत असून हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. घर परिवारात सुख समृद्धी आणि आनंदाचे वातावरण राहील.\nवृषभ रास वृषभ राशीसाठी एप्रिल महिना अतिशय शुभ फलदायी ठरणार असून आपल्या स्वप्नांना नवी पालवी फुटणार आहे. नव्या प्रेरणेने प्रेरित होऊन नव्या कामाची सुरवात करणार आहात. कार्यक्षेत्रातून आर्थिक प्राप्ती समाधान कारक असेल. योजलेली कामे वेळेवर पूर्ण होणार असून प्रत्येक कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. सरकारी कामे अडली असतील तर ती या काळात मार्गी लागतील. आपल्या मनाला सतावणारी चिंता आता दूर होणार आहे. करियरमध्ये मनाप्रमाणे प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत.\nसिंह रास एप्रिल महिना सिंह राशीच्या जीवनाला एक नवी कलाटणी देणार असून सिंह राशीच्या जीवनात सुख समृद्धीची बहार घेऊन येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आपण करत असलेली मेहनत आता फळाला येणार असून आपल्या धनसंपत्ती मध्ये मोठी वाढ दिसून येईल. या काळात सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार असून समाजात मानसन्मान आणि पदप्रतिष्टेची प्राप्ती होणार आहे. करियर मध्ये प्रगतीच्या वाटा मोकळ्या होणार आहेत. एप्रिल महिन्यात भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे.\nतूळ रास एप्रिल पासून तूळ राशीच्या जीवनाला प्रगतीची एक नवी दिशा प्राप्त होणार असून कार्यक्षेत्रात पावलोपावली यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. या काळात अचानक धन लाभाचे योग जमून येणार आहेत. ग्रह नक्षत्रांची अनुकूलता असल्यामुळे जे काम हातात घ्याल त्यात यश प्राप्त करून दाखवणार आहात. सांसारिक सुखात वाढ होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. भविष्याविषयी मनात असलेली भीती आता दूर होणार आहे.\nकुंभ रास एप्रिल मध्ये बनत असलेली ग्रहदशा कुंभ राशीसाठी अतिशय लाभकारी ठरणार असून आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. भोगविलासितेच्या साधनांची प्राप्ती होणार असून आर्थिक दृष्ट्या मजबूत बनणार आहात. उद्योग. व्यापार आणि कार्यक्षेत्रात आपण राबवलेल्या योजना यशस्वी ठरतील. आपल्या यश आणि कीर्तीमध्ये वाढ होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या कामासाठी प्रयन्त करत आहात ती कामे या काळात पूर्ण होतील.\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदल���ार\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nमंगळवार, जून १५, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/third-wave-of-corona-more-dangerous-for-young-childre-latest-marathi-news/", "date_download": "2021-06-15T15:21:57Z", "digest": "sha1:LBJZUIQTQUKDYY2DNK3AV4MRFRT5V2AC", "length": 10120, "nlines": 122, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "\"कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी अधिक घातक\"", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\n“कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी अधिक घातक”\n“कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी अधिक घातक”\nनवी दिल्ली | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत चालली आहे. अशात कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक ठरेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला.\nबालरोग आणि संसर्गजन्य रोगांचे तज्ञ म्हणतात की कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता पाहाता लहान मुलांच्या लसीकरण कार्यक्रमालाही सुरुवात केली पाहिजे. सरकारने या संदर्भात कोणतीही त्वरित पावले उचलली नाही तर कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी प्राणघातक ठरू शकते.\nकोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती वर्तवली जात आहे, अशात लहान मुलांना लस न दिल्यास धोका आणखी वाढू शकतो. यावेळी कोरोनापासून बचाव करण्यासाठी लस सर्वात मोठं शस्त्र मानली जात आहे, असं संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. नितीन शिंदे म्हणाले.\nपहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेमध्ये मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये लहान मुलं मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या विळख्यात आली आहेत. अशात तिसरी लाट आल्यास, ही लाट सर्वाधिक घातक लहान मुलांसाठीच ठरेल. अशात आता लहान मुलांनाही लवकरात लवकर लस देण्याची गरज आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.\n अखेर पुण्यातील त्या चिमुरडीला 16 कोटीचं इंजेक्शन आज…\n‘छिपाना भी नही आता और दिखाना भा नही आता’, तमन्ना भाटीया…\n‘केंद्र सरकारला फार काळ अल्पदरात लसी देता येणार नाहीत’;…\n वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू, लेकीची जळत्या चितेत उडी\n“आमच्यासोबत यावं अन् मराठा आरक्षणाच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करावं”\n यंदा पाऊस वेळेवरच, 10 जूनपर्यंत पाऊस कोकणात धडकणार\nडॉ. नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकरणातील ‘या’ आरोपीला जामीन मंजूर\nअभिनेते दलिप ताहील यांचा मुलगा ड्रग्ज प्रकरणी अटकेत; अशी करत होता अंमली पदार्थांची मागणी\n हनीमूनच्या रात्री नवरदेवाला खोकणं पडलं महागात, नवरीने केलं असं की….\nभाजपने माजी खासदार संजय काकडे यांच्याकडे सोपवली ही मोठी जबाबदारी\n अखेर पुण्यातील त्या चिमुरडीला 16 कोटीचं इंजेक्शन आज मिळालं\n‘छिपाना भी नही आता और दिखाना भा नही आता’, तमन्ना भाटीया ड्रेसवरुन झाली…\n‘केंद्र सरकारला फार काळ अल्पदरात लसी देता येणार नाहीत’; ‘या’…\n“उद्या लोकप्रतिनिधींना बोलुद्यात, आपण सर्वांनी मौन राखायचे” –…\n अखेर पुण्यातील त्या चिमुरडीला 16 कोटीचं इंजेक्शन आज मिळालं\n‘छिपाना भी नही आता और दिखाना भा नही आता’, तमन्ना भाटीया ड्रेसवरुन झाली ट्रोल\n‘केंद्र सरकारला फार काळ अल्पदरात लसी देता येणार नाहीत’; ‘या’ लस कंपनीचा केंद्राला इशारा\n“उद्या लोकप्रतिनिधींना बोलुद्यात, आपण सर्वांनी मौन राखायचे” – छत्रपती संभाजीराजे\n“ठाकरे सरकारमधील तिन्ही पक्षांचे तीन मुख्यमंत्री व्हायला हवेत कारण 2024 नंतर भाजपची सत्ता असणार”\n कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहराने करून दाखवलं, वाचा आजची आकडेवारी\n ‘या’ जिल्ह्यातील अवघ्या 6 महिन्याच्या चिमुकलीचा म्युकरमायकोसीसने मृत्यू\nकोरोना लसीमुळे मृत्यू झालेल्या पहिल्या व्यक्तीची भारतात झाली नोंद\nपुढचे 5 दिवस राज्यात पावसाचे राज्य; ‘या’ भागात अतिवृष्टी तर मुंबईत मुसळधार पाऊस\n‘प्रिय अण्णा….,अर्थव्यवस्था ढासळलीय’; जितेंद्र आव्हाडांच्या हजारेंना हटके शुभेच्छा\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/case-register-against-ncp-mla-sanjay-kadam-6455.html", "date_download": "2021-06-15T16:01:34Z", "digest": "sha1:BPWKI2YNCQMLQ4HAS2OB5TGOMVX3WAUR", "length": 13849, "nlines": 248, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nराष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांच्यावर गुन्हा\nलक्ष्मीकांत घोणसे पाटील, टीव्ही 9 मराठी, रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय कदम यांच्यावर शुक्रवारी रात्री खेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोटे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nलोटे पंचक्रोशीत गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पाण्यामुळे वाद चालू होता. या दूषित पाण्यामुळे गावकरी त्रस्त आहेत. नागरिकांनी याबद्दलची तक्रार आमदार संजय कदम यांच्याकडे केली. त्यानंतर आमदार कदम यांनी लोटे प्रदूषण नियंत्रण मंडळाला भेट दिली. दरम्यान अधिकाऱ्यांसोबत बोलत असताना झालेल्या बाचा-बाचीतून आमदार संजय कदम यांनी तेथील अधिकाऱ्याला मारहाण केली.\nया मारहाणीप्रकरणी आमदार संजय कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतकंच नाही तर त्यांच्या सहकाऱ्यांवरही गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.\nसंजय कदम हे रत्नागिरीतील दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या सूर्यकांत दळवी यांचा निसटता पराभव केला होता.\n1990 पासून दापोली विधानसभेवर शिवसेनेची मजबूत पकड होती. 1990 पासून तेथे सेनेचे सूर्यकांत दळवी हे या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत होते.\nHeadline | 4 PM | दत्तात्रय भरणेंचं पालकमंत्री पद जाणार\nUdayanraje म्हणतात तर लोकप्रतिनिधींना गाडा, Ajit Pawar यांच्या उत्तरानं उदयनराजेही हादरतील\nसोलापूरचे पालकमंत्री बदलणार का\nJayant Patil | दत्तात्रय भरणेच सोलापूरचे पालकमंत्री राहणार : जयंत पाटील\nVideo: उदयनराजे म्हणतात तर लोकप्रतिनिधींना गाडा, अजित पवारांच्या उत्तरानं उदयनराजेही हादरतील\nमहाविकास आघाडी सरकारकडून अखेर ओबीसी आयोगावर 9 सदस्यांची नियुक्ती, कुणाचा समावेश\nWTC final : बीसीसीआयकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडियाची घोषणा, 15 सदस्यांमध्ये कुणाचा समावेश\nSpecial Report | मराठा मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर नेमकं कसं असणार मराठा मूक आंदोलन\nपहिल्या पावसात मुंबईची तुंबई झाली, पालिकेने काय काम केले \nSpecial Report | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घेरण्यासाठी नारायण राणेंना मंत्रिपद\nमहाआवास अभियानांतर्गत 3 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना घरकुलाच्या चाव्या, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश\nठाकरे सरकार आशा सेविकांच्या जीवाशी का खेळतेय\nमराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनाची कोल्हापुरातून सुरुवात, कोरोना नियमांचे पालन करावे : संभाजीराजे\n256GB स्टोरेज, 64MP कॅमेरा, Realme चा आतापर्यंतचा सर्वात ढासू 5G फोन लाँच\nदि.बा.पाटील यांच्या नावासाठी सर्वपक्षीय कृती समिती आक्रमक, 24 जूनला सिडकोला घेराव, 1 लाख लोक जमणार\nनवी मुंबई1 hour ago\nमराठी न्यूज़ Top 9\nमहाविकास आघाडी सरकारकडून अखेर ओबीसी आयोगावर 9 सदस्यांची नियुक्ती, कुणाचा समावेश\nपहिल्या पावसात मुंबईची तुंबई झाली, पालिकेने काय काम केले \nWTC final : बीसीसीआयकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडियाची घोषणा, 15 सदस्यांमध्ये कुणाचा समावेश\nमहाआवास अभियानांतर्गत 3 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना घरकुलाच्या चाव्या, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश\nVideo : संभाजीराजेंच्या बैठकीत काही काळ गोंधळ, राजेंच्या आवाहनानंतर कार्यकर्ते शांत\nअन्य जिल्हे2 hours ago\n7th pay Commission : केंद्र सरकारचं कर्मचाऱ्यांना गिफ्ट, DA सह मिळणार वाढलेली मेडीक्लेमची सुविधा\nVideo | शाहरुख सारखे केस, त्याच्यासारखेच हावभाव, तरुणाच्या व्हिडीओची सोशल मीडियावर धूम\nMaharashtra Coronavirus LIVE Update :नाशिकमध्ये दिवसभरात 155 नव्या कोरोना रुग्णांची नोंद\nMaharashtra News LIVE Update | मी आत्महत्या करतोय, माझी शूटिंग काढा, असे सांगत दारणा नदीच्या पुलावरून उडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/one-thousand-and-thirty-seven-ton-mango-exported-this-year/5d242e51ab9c8d86243b856b?language=mr&state=maharashtra", "date_download": "2021-06-15T15:16:32Z", "digest": "sha1:TFD2PZACEYEES32YD4L5Z2JQO772BOLG", "length": 6038, "nlines": 67, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - यंदा १ हजार ३७ टन आंबा निर्यात - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nयंदा १ हजार ३७ टन आंबा निर्यात\nराज्य कृषी पणन मंडळाच्या निर्यात सुविधा केंद्राचा उपयोग करून संपलेल्या हंगामात आंब्यांची १ हजार ३७ टन निर्यात पूर्ण झालेली आहे. पणन मंडळ, कृषी विभाग, अपेडा यांच्या संयुक्त प्रयत्नांना यश आले असून निर्यातीचे उद्दिष्ट पूर्ण झाले असल्याची माहिती मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली. हापूस, केशर, बैगनपल्ली, लंगडा, चौसा आदि आंब्यांची निर्यात दे���ातून झालेली आहे. त्यामध्ये पणन मंडळाच्या सुविधांचा वापर करून युरोपियन युनियन, रशिया, न्यूझीलंड, जपान, मॉरिशियस या पाच देशांना सर्वाधिक आंबा निर्यात प्रथमच झालेला आहे. पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. भास्कर पाटील म्हणाले की, यंदा समुद्रमार्गी आंब्यांची निर्यात प्रथमच झाली आहे. पुढील हंगामात युरोपात समुद्रामार्गे आंबा निर्यात मोठया प्रमाणात करण्याची संधी आहे. त्यामुळे भारतीय आंबा बाजारात स्पर्धात्मकरीत्या उतरू शकेल. संदर्भ – पुढारी, ५ जुलै २०१९\nजर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा\nराज्यात फक्त ५०% ऊस गाळप\nराज्यातील महापुराच्या स्थितीमुळे कोल्हापूर व सांगली जिल्हयातील अपेक्षित ऊस गाळपामध्ये घट आलेली आहे. शिवाय मराठवाडा व विशेषत: सोलापूर जिल्हयाला गतवर्षीच्या दुष्काळी...\nकृषि वार्ता | पुढारी\nराज्यातील बैलांची संख्या ३२ टक्क्यांनी कमी\nमहाराष्ट्र शासनाच्या पशू गणनेच्या अहवालात गेल्या सात वर्षांत राज्यातील गाईंच्या संख्येत १० टक्क्यांनी घट झाल्याची आकडेवारी पुढे आली आहे. तर राज्यातील बैलांची संख्या...\nकृषि वार्ता | पुढारी\nकाजू उदयोगाला व्हॅट परतावा देणार\nरत्नागिरी - काजू उदयोगाला व्हॅटचा परतावा देण्याबाबत तसेच काजूपासून तयार होणाऱ्या फेणीला करसवलत देण्याबाबतचा निर्णय शासनाने घेण्याची तयारी केली आहे. कोकणातील काजू व...\nकृषि वार्ता | पुढारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A5%80/", "date_download": "2021-06-15T16:13:53Z", "digest": "sha1:2IL5RTQX44LZR6WB46XXI4QPB646SL47", "length": 8566, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "आयएसकेपी Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 9,350 नवीन…\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nDilip Walse Patil | मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा; गृहमंत्री वळसे पाटील…\n‘या’ डॉक्टरनं सीरियाला जाऊन ISIS दहशतवाद्यांचा केला उपचार, NIA नं अब्दुल रहमानला केलं…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - राष्ट्रीय तपास यंत्रणेने इस्लामिक स्टेट खुरासान प्रांत (आयएसकेपी) प्रकरणात बंगळुरु येथून एका आरोपीला अटक केली आहे. ��्याचे नाव अब्दुल रहमान असल्याचे आणि व्यवसायाने तो नेत्ररोग तज्ञ असल्याचे सांगितले जात आहे. एका…\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\n गजा मारणे सेलिब्रिटी आहे का \nशेतकरी बांधवांनो पेरणी करताय थोड थांबा, कृषी विभागाने केले…\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nकिडनीच्या समस्येने पीडित लोकांनी कोरोना संसर्गापासून…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nCovid-19 | पोस्ट कोविड डायबिटीज पेशंटने आहारात…\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nDilip Walse Patil | मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा\nGold Price Today | सोनं 8000 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या…\nSelfie Point Pune | सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन…\n‘महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रभोधिनी’ प्रशिक्षण…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nकिडनीच्या समस्येने पीडित लोकांनी कोरोना संसर्गापासून बचावासाठी ‘ही’…\n परीक्षा नाही थेट मुलाखत, भारतीय नौदलात अधिकारीपदासाठी अर्ज…\nPune Corona : दिलासादायक पुणे शहरात गेल्या 24 तासात…\nउद्धव ठाकरे हेच 5 वर्ष मुख्यमंत्री राहतील की राष्ट्रवादी दावा करणार \nकोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने घेतले नवीन धोकादायक रूप, अँटीबॉडी…\nCovid Update : 76 दिवसानंतर आढळल्या कोरोनाच्या सर्वात कमी केस, 24 तासात 2726 रूग्णांचा झाला मृत्यू\nLearning licenses साठी आता RTO ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही, घरबसल्या मिळेल परवाना\nPune Fire Case | उरवडे आग प्रकरणातील कंपनीच्या मालकाला न्यायालयीन कोठडी; 17 कामगारांचा झाला होता मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/district-collector-solapur-selected-presentation-prime-ministers-award-341958", "date_download": "2021-06-15T17:02:44Z", "digest": "sha1:4PV6L3Q66N3FBRZXKGBQBOA5ANLUEQ4K", "length": 19735, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | महाराष्ट्रात भारी, सोलापूरचे जिल्हाधिकारी, प्रधानमंत्री पुरस्काराच्या सादरीकरणासाठी न���वड", "raw_content": "\nदेशात बारावे, महाराष्ट्रात एकमेव\nजलसंधारणाच्या कामासाठी सोलापूर, उदरनिर्वाहासाठी प्रोत्साहित करणारा उपक्रम म्हणून आंध्र प्रदेशातील कर्नुल, पर्यावरण संवर्धनासाठी अरुणाचल प्रदेशातील चांगलांग, शिक्षणासाठी छत्तीसगडमधील सुरजपूर, आरोग्यसाठी गुजरातमधील अहमदबाद, पर्यावरण संवर्धनासाठी हिमाचल प्रदेशातील सिरमोर, शिक्षणासाठी मध्यप्रदेशातील अन्नुपूर, महिला व बालविकासासाठी मणिपुरमधील इम्पाळ ईस्ट, अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी तामिळनाडू येथील शिवगंगा, प्रशासकिय सुधारणांसाठी तेलंगणामधील नारायणपेठ, उदरनिर्वाहासाठी प्रोत्साहित करणारा उपक्रम म्हणून उत्तर प्रदेशातील बंदा जिल्हा आणि शाश्‍वत शेतीसाठी राबविलेल्या प्रयत्नांचे सादरीकरण करण्यासाठी उत्तर प्रदेशातील चंडौली येथील जिल्हाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. जलसंधारणाच्या कामासाठी निवड झालेला सोलापूर हा देशातील एकमेव जिल्हा आहे.\nमहाराष्ट्रात भारी, सोलापूरचे जिल्हाधिकारी, प्रधानमंत्री पुरस्काराच्या सादरीकरणासाठी निवड\nसोलापूर : दुष्काळ पडला तर महाराष्ट्रात सर्वाधिक टॅंकर लागणारा म्हणून ओळख असलेला सोलापूर जिल्हा. देशात सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा म्हणून ओळख असलेला सोलापूर जिल्हा आता पुन्हा एकदा देशाच्या नकाशावर आला आहे. जलयुक्त शिवार, वॉटरकप स्पर्धा यासह लोकसहभागातून टंचाई मुक्तीसाठी सोलापूर जिल्ह्याने राबविलेल्या योजनांची दखल केंद्र सरकारने घेतली आहे.\nकेंद्र सरकारच्यावतीने देशातील उत्कृष्ठ जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री (नाविण्यपूर्ण) पुरस्काराचे सादरीकरण करण्यासाठी देशातील 12 जिल्हाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. जलसंधारणाच्या कामाबद्दल सोलापुरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचा या 12 अधिकाऱ्यांमध्ये समावेश असून महाराष्ट्रातून निवड झालेले ते एकमेव अधिकारी आहेत. सोलापूरचे जिल्हाधिकारी महाराष्ट्रात भारी ठरले आहेत.\nसर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांची व राबविलेल्या उपक्रमांची दखल घेऊन केंद्र सरकारच्यावतीने दरवर्षी पुरस्कार दिले जातात. जलसंधारणाच्या कामासाठी देशात फक्त सोलापूरचीच निवड झाली आहे. या पुरस्कारासाठी येत्या 9 सप्टेंबरला पुरस्कार निवड समितीसमोर ऑनलाईन पध्दतीने व्हीसीद्वारे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर सादरीकरण करणार आहेत. 9 सप्टेंबरला सकाळी 11.30 वाजता व्हीसीद्वारे हे सादरीकरण होणार आहे. त्यानंतर केंद्रीय सचिवांसमोर सादरीकरण आणि केंद्रीय मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा सोलापूरला प्रत्यक्ष पाहणी दौरा होणार आहे.\nसादरीकरणासाठी निवडण्यात आलेल्या 12 अधिकाऱ्यांमधून दोन जणांची निवड प्रधानमंत्री नाविण्यता पुरस्कारासाठी निवड केली जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यात झालेल्या जलसंधारणाच्या कामांची दखल केंद्रीय मंत्रालयाने घेतली आहे. या पुरस्कारासाठी सादरीकरण करण्यासाठी निवडण्यात आलेल्या देशातील 12 अधिकाऱ्यांमध्ये फक्त सोलापूर जिल्ह्याचीच निवड झाली आहे. जलयुक्त शिवार, वॉटरकप स्पर्धा यासह लोकसहभागातून सोलापूर जिल्ह्यात झालेली कामे, या कामांच्या माध्यमातून वाढलेली भुजल पातळी, शेतकऱ्यांना व गावांना झालेला फायदा, त्यांच्या जीवनमानात झालेला बदल याबद्दलचे सादरीकरण जिल्हाधिकारी शंभरकर करणार आहेत.\nSBI Recruitment 2020: अप्रेंटिसच्या ८५०० जागांची बंपर भरती\nSBI Recruitment 2020: कोणत्याही शाखेतून पदवी घेतेलेल्या पदवीधारकांना भारतीय स्टेट बँकमध्ये नोकरी मिळवण्याची उत्तम संधी चालून आली आहे. एसबीआयने अप्रेंटिस पदासाठी ८५०० जागांची भरती काढली आहे. यासाठी त्यांच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर अधिसूचना प्रसिद्ध केली असून अर्ज करण्याची प्रक्रियाही स\nजाणून घ्या; तुमच्या आवडत्या पाणी पुरीची 9 नावे\nसातारा : तुम्हाला माहित आहे का की पानी पुरीची भारतात 9 वेगवेगळी नावे आहेत पाणीपुरी हा भारताचा सर्वकाळ आवडता स्ट्रीट फूड आहे. पाणी पुरी देशाच्या विविध भागात वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. जरी बहुतेक प्रकरणांमध्ये रेसिपी जवळजवळ एकसारखीच असते, परंतु त्यांची चव मोठ्या प्रमाणात बदलू शकते. हेच\nबापरे, कोरोना मृत्युदरात झाली वाढ; मेघालय एक नंबर तर महाराष्ट्र...\nपुणे : राज्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूदरात मागील दोन दिवसांपूर्वीच्या तुलनेत सोमवारी (ता.२७) पुन्हा किंचित वाढ झाली आहे. सध्या हा मृत्युदर ४.२४ टक्के एवढा आहे. तरीही हे प्रमाण गुजरात आणि मध्यप्रदेशच्या तुलनेत कमीच आहे.\nइथेनॉलकडे 20 लाख टन साखर उत्पादन वळण्याची शक्‍यता \nमाळीनगर (सोलापूर) : देशात एकूण 20.10 लाख टन साखर उत्पादन यंदाच्या हंगा���ात इथेनॉल निर्मितीकडे वळण्याची शक्‍यता आहे. साखर उत्पादन घटवून इथेनॉलकडे वळण्यामध्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्र व कर्नाटक या साखर उत्पादन करणाऱ्या प्रमुख तीन राज्यांचा 93 टक्के वाटा असणार आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने\nSGFI Election : सुशील कुमारनं मारलं मैदान; महाराष्ट्राच्या शिरपेचात महासचिवपद\nसातारा : स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाची (School Games Federation Of India) कार्यकारिणीची पुन्हा एकदा निवड झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पुणे जिल्हा क्रीडाधिकारी विजय संतान यांची महासचिवपदी निवड झालेली आहे. तर सन 2006 पासून राष्ट्रीय शालेय महासंघ (एसजीएफआय) याचे अध्यक्षपद ऑलिंपिकपटू सुश\nदुसऱ्या लाटेचा काही राज्यांवर शून्य परिणाम; आहेत 500 हूनही कमी ऍक्टीव्ह रुग्ण\nनवी दिल्ली : देशात कोरोना संक्रमणाची दुसरी लाट आता झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत भारतात 1.84 लाख लोकांना कोरोना संक्रमणाने बाधित झाले आहेत. तर गेल्या 24 तासांत 1 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसांत सापडलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येमधली ही सर्वाधित संख्या आहे. अगदी क\nधक्कादायक : देशात डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण\nनवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे, कोरोनाच्या संक्रमणापासून सामान्य नागरीकांबरोबरच डॉक्टर देखील दूर राहिलेले नाहीत. देशात आतापर्यंत 50 पेक्षा जास्त डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे समोर आले आहे. एकट्या दिल्लीमध्ये सात डॉ\nतेलंगणात अडकलेल्या सैनिकांना मिळेना दाद..अनेक मेल करूनही नाही प्रतिसाद\nनाशिक : भारतीय लष्करात सेवा बजावल्यानंतर गेल्या 31 मार्चला सिकंदराबाद लष्कराच्या तळावर निरोप समारंभ झाला. मात्र त्याचदरम्यान देशात लॉकडाउन जाहीर झाल्याने, महाराष्ट्रातील 55 निवृत्त जवान तेथेच अडकले आहेत. इतर राज्यांनी त्यांच्या सैनिकांना ऑनलाइन परवानगी दिल्याने, तेथील जवान त्यांच्या कुटुंब\n#Lockdown : सुप्रीम कोर्टाने नाकारले, हायकोर्टने सावरले\nमुंबई : लाॅकडाऊनमुळे रोजगार गमावलेल्या देशभरातील लाखो मजुरांचे हाल मागील दोन महिन्यांपासून सुरू आहेत. वेगवेगळ्या राज्य सरकारांनी मजुरांच्या देखभालीबाबत उपाययोजना केल्या असून आतापर्यंत देशातील बारा उच्च न्यायालयांनी मजुरांच्या खडतर प्रवासाची दखल घेतली आहे.\nलॉकडाऊननंतर साखरेचे दर वाढणार की कमी होणार देशात 'अशी' आहे साखर उद्योगाची स्थिती\nपुणे : महाराष्ट्रासह देशात यंदाच्या गळीत हंगामात साखरेच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. परंतु लॉकडाऊनच्या कालावधीत उद्योग व्यवसाय बंद असल्यामुळे साखरेचा खपही कमी झाला आहे. त्यामुळे राज्यासह देशात साखरेचे दर स्थिर राहतील, असे साखर उद्योगातील तज्ञांचे मत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.diliptiwari.com/2018/07/blog-post.html", "date_download": "2021-06-15T16:13:26Z", "digest": "sha1:2MV5JGEQRWX7K54RB4V4ZXGZASMBNTJR", "length": 15409, "nlines": 320, "source_domain": "www.diliptiwari.com", "title": "Dilip Tiwari: गल्लीच्या निवडणुकीत मोदी, फडणविस यांची आश्वासने !", "raw_content": "\nगल्लीच्या निवडणुकीत मोदी, फडणविस यांची आश्वासने \nजळगाव महानगर पालिकेची निवडणूक रंगात आली आहे. केंद्र व राज्यात सत्तेचे नेतृत्व करणाऱ्या भाजपला मनपात सत्ता हवी आहे. येन केन प्रकारे सत्ता मिळवायला आश्वासने दिली जात आहेत. ही आश्वासने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांचे छायाचित्र असलेल्या जाहिरातीतून दिली जात आहे. निवडणूक जळगाव मनपाच्या ७५ प्रभागांची व गल्लीबोळातील आहेत.\nपहिल्या जाहिरातीत नरेंद्र मोदी म्हणताहेत, जळगावमधील \"४० वर्षांची मरगळ संपवून वेगाने विकास साधणार.\" मोदी पहिल्यांदा खरे बोलत आहेत. ४० वर्षे मोजताना त्यांनी अलिकडची साडेचार वर्षे मोजली आहेत. ज्या शहरातून भाजपचे आमदार व ज्या मतदार संघातून भाजपचे खासदार निवडून आले तेथे विकासात मरगळ आहे असे मोदी सांगत आहेत. हे खरेच असेल. गेल्या साडेचार वर्षांत मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकार जळगाव शहरातील समांतर रस्ते विकास आणि महामार्ग मजबुतीकरण हा प्रश्न सोडवू शकले नाही. चारवेळा डीपीआर तयार झाला पण कामाची निविदा काही निघाली नाही. ४० वर्षांच्या मरगळचा विचार न करता मोदींनी साडेचार वर्षांतील दीरंगाई केली नसती आणि समांतर रस्त्यांची कामे सुरु झाली असती तरी आज जळगावकरांनी भाजपला एकतर्फी पसंती दिली असती. प्रभागांच्या निवडणुकीत मोदींच्या तोंडून आश्वासने ये बात कुछ हजम नही होती, मित्रों \nदुसऱ्या जाहिरातीत मुख्यमंत्री हाताची घडी घालून म्हणताहेत, \"जळगावचा कागदावर राहिलेला विकास प्रत्यक्ष साकारणार\" मोदी प्रमाणे फडणवीसही खरे बोलत आहेत. कागदावरचा विकास म्हणजे, २५ कोटी रुपयांच्या निधीतून करायच्या कामांच्या किमान ५ याद्या त्यांच्याकडे आहेत. २५ कोटींचा निधी अगोदर मनपाला, नंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला व पुन्हा मनपाला वर्ग केल्याची ही कागदपत्रे आहेत. अशा प्रकारे कागदावर राहिलेला विकास पूर्ण करु हे आश्वासन मुख्यमंत्री नाही देणार तर कोण देईल \nतिसऱ्या जाहिरातीत जलसंपदामंत्री गिरीष महाजन म्हणताहेत, \"कर्जबाजारी महापालिकेला कर्जमुक्त करणार.\" महाजन सुध्दा खरे बोलत आहेत. मनपा कर्जबाजारी आहे. हुडको व जिल्हा बँकेच्या कर्जामुळे मनपा व्याज व चक्रवाढ व्याजाच्या फेऱ्यात अडकली आहे. मनपात सत्ताधारी खाविआच्या नेतृत्वात आर्थिक अनियमिततेतून कर्ज फुगण्याचा हा प्रकार घडला आहे. पण हा विषय राज्य सरकारच्या हमीवर अवलंबून आहे.\nमुख्यमंत्र्यांकडे अनेक फायलींमध्ये एक फाईल मनपाच्या १८ व्यापारी संकुलातील २,२०० गाळे भाडे कराराच्या संदर्भात आहे. या फाईलवर जो काही निर्णय सरकार म्हणून घ्यायचा होता तो घेतला गेला नाही. उलटपक्षी हायकोर्टात म्हणणे मांडायचे होते तेव्हा सरकारने मनपाची रेडीरेकनर नुसार भाडे आकारणी योग्य ठरविली. जर राज्य सरकारने गाळे भाडे करार संदर्भात योग्य निर्णय घेतला असता तर किमान २०० कोटी रुपये मनपाच्या हाती आले असते. 'मनपाला कर्जमुक्त करु' असे आज म्हणायच्या ऐवजी मुख्यमंत्री जाहिरातीत म्हणू शकले असते, 'होय आम्ही जळगाव मनपा कर्जमुक्त केली ' मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक म्हणून नावलौकिक मिळवणारे गिरीषभाऊ गेल्या तीनवर्षांत गाळेधारकांवरील संकटाचे निवारण करु शकलेले नाही.\nमनपा व नपाच्या मालकीच्या व्यापारी संकुलातील भाडे आकारणीच्या कायद्यात बदलाचे आश्वासन सरकारने दिले आहे. असा कायदा झाला तरी तो पूर्वलक्षी प्रभावाने लाभ देवू शकेल का या विषयी शंका आहेच. भाडे कराराची मुदत संपलेल्या दुकानदारांनी थोडी न्यायालयिन प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे. जळगाव जिल्हा न्यायालय ते हायकोर्ट मधील अनेक याचिकात न्यायालयाने रेडीरेकनर नुसार भाडे आकारणी योग्य ठरवून गाळ्यांचा लिलाव करुन भाडे निश्चिती करायला प्राधान्य दिले आहे.\nअसाच निर्णय आता सोलापूर जिल्हा न्यायालयाचाही आला आहे. तेथील मनपाच्या मालकीच्या व्यापारी संकुलातील १,४०० गाळेधारकां��े करार संपल्यानंतर रेडी रेकनरनुसार भाडे बीले देण्यात आली आहेत. या बिलांच्या आकारणीविषयी गाळेधारकांनी जिल्हा न्यायालयात आव्हान दिले होते. जुनेच भाडे आकारावे असे गाळेधारकांचे म्हणणे होते.\nपरंतु सोलापूर न्यायालयालयाने रेडी रेकनरनुसारच भाडे द्यावे लागेल असा निकाल दिला. या रेडी रेकनर नुसार आता प्रति चौरस फूट जागेचे भाडे दीड रुपयावरुन ७० रुपये झाले आहे. सोलापूरच्या गाळेधारकांनी या प्रकरणात अनेक युक्तिवाद केले. पण अंतिम सत्य काय ठरले तर रेडीरेकनरनुसार गाळे भाडे द्या, हाच आदेश न्यायालयाने दिला. जळगाव मनपात सुद्धा रेडी रेकनरनुसार भाड्याची बिले देण्यात आलेली आहेत. मात्र सरकारी पातळीवर ॲडजेस्टमेंट करु असे गाजर वारंवार दाखवले जात आहे.\nजळगाव पीपल्स सहकारी बँक\nविधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://adarshmaharashtra.in/full-story/4778/lokaautanantaraci-mandira-vyavasthapanaci-navina-pranali", "date_download": "2021-06-15T16:31:21Z", "digest": "sha1:AYODIXGMX4P6UDMXQNXZHWM5MCQSDILF", "length": 12618, "nlines": 159, "source_domain": "adarshmaharashtra.in", "title": "Adarsh Maharashtra", "raw_content": "\nघोडेगाव बौद्ध वस्ती येथे... - Read Now करोनाच्या संभाव्य तिसऱ्या... - Read Now DRDO ने विकसित केलेल्या... - Read Now फलटण शहरासह तालुक्यातील ८... - Read Now माजी गृहमंत्री अनिल देशमुख... - Read Now\nलॉकआऊटनंतरची मंदिर व्यवस्थापनाची नवीन प्रणाली\nपुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंदिरासमोर पुस्तिकेचे प्रकाशन\nपुणे :भक्तांना मंदिरात असलेल्या त्यांच्या देवतांचे सुरक्षित व कोरोनाने संक्रमित न होता सगुण दर्शन घेता यावे, याकरीता कोविड लॉकआऊटनंतरची मंदिर व्यवस्थापनाची नवीन प्रणाली ही पुस्तिका महाराष्ट्रातील प्रमुख मंदिरांनी एकत्रित येऊन साकारली आहे. सध्या मंदिरे बंद असल्याने पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंदिरासमोर महाराष्ट्रातील मंदिर विश्वस्तांच्या हस्ते करण्यात आले.\nयावेळी पुस्तिकेचे लेखक व संकलक प्रा.राजेंद्रकुमार सराफ, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे ह.भ.प.शिवाजीराव मोरे, श्री लक्ष्मी नरसिंह देवस्थान ट्रस्ट नीरा नरसिंहपूरचे विश्वस्त डॉ. प्रशांत सुरु, श्री आळंदी देवस्थानचे विश्वस्त अ‍ॅड. विकास ढगे पाटील, श्री देहू देवस्थानचे अध्यक्ष मधुकरराव मोरे, विश्वस्त अजितराव मोरे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, पुणे मनपा स्थायी समिती अध्यक्ष व ट्रस्टचे उत्सवप्रमुख हेमंत रासने, सुनील रासने आदी उपस्थित होते.\nहभप.शिवाजीराव मोरे म्हणाले, महाराष्ट्रातील सर्व प्रमुख मंदिरांच्या विश्वस्तांशी संपर्क करुन एक चर्चासत्र व एक कार्यशाळा गुगल मिटवर आयोजित करण्यात आली होती. यात मंदिराचे विश्वस्त, प्रमुख, पुजा-यांनी सहभाग घेतला. कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मोठी श्रद्धास्थाने, देवस्थान ट्रस्ट व मंदिर व्यवस्थापन समिती यांना एकत्र गुंफण्याचे काम यामुळे झाले आहे.\nप्रा.राजेंद्रकुमार सराफ म्हणाले, मार्गदर्शक पुस्तिकेमध्ये मंदिराचे अर्थकारण, कोविड विषाणू व भक्तांची तपासणी, कोविड लॉकआऊट नंतर मंदिर उघडण्यासाठी माहितीचे संकलन, मंदिर उघडण्याची पूर्वतयारी, भक्तांसाठी आचारसंहिता, मंदिर प्रथम कसे उघडावे, मंदिर आपत्ती व्यवस्थापन कार्यालय कसे असावे, अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले आहे.\nमहेश सूर्यवंशी म्हणाले, मंदिरे उघडून भाविकांना दर्शनासाठी खुली करताना ही पुस्तिका मार्गदर्शक ठरणार आहे. महाराष्ट्रातील अनेक प्रमुख देवस्थाने यामध्ये सहभागी आहेत. कोविड महामारीच्या काळात देवस्थानांनी एकत्र येऊन पुढील परिस्थितीशी कशाप्रकारे सामोरे जायचे, याकरीता एकत्रिकरण महत्वाचे होते. या उपक्रमामुळे सर्व देवस्थानांचे विश्वस्त एकत्र आले आहेत.\nमहाराष्ट्रातील अनेक देवस्थानांचा या उपक्रमाकरीता पुढाकार\nश्री लक्ष्मी नरसिंह मंदिर नीरा नरसिंगपूर, स्वामी स्वरुपानंद समाधी मंदिर पावस, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर, पश्चिम महाराष्ट्र मंदिर समिती, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे, श्री सिद्धेश्वर मंदिर सोलापूर, चिंचवड देवस्थान ट्रस्ट, श्री तुळजाभवानी मंदिर तुळजापूर, श्री देवदेवेश्वर संस्थान पुणे, यमाई मंदिर औंध, भगवान महावीर अहिंसा ट्रस्ट निगडी, मांढरदेवी देवस्थान, श्री रेवणसिद्ध मंदिर रेणावी यांसह इतरही देवस्थाने याकरीता पुढे आली आहेत.\nआदर्श महाराष्ट्र वेब टीम\nपैशाच्या हव्यासापोटी भारतीय सैन्य दलाचा तोतया अधिकारी बनून नियुक्ती पत्रांची वाटली खैरात..\nमोदींवर 302 चा गुन्हा दाखल करावा,सरकारने हिंमत दाखवावी, सर्व धार्मिक स्थळांचा पैसा गरिबांसाठी वापरावा - प्रकाश आंब��डकर\nखंडोबाच्या सोन्याच्या जेजुरीत यंदा शुकशुकाट; 'मर्दानी दसरा' रद्द\nविश्वसनीय पत्रकारितेसाठी तुमचा सहभाग आणि योगदान आवश्यक आहे.\nसहभाग निधी साठी इथे क्लिक करा\nपॉर्थ पवार राजकारणातील लंबी रेस का घोडा असू शकतो का \nघोडेगाव बौद्ध वस्ती येथे बौद्धविहार...\nकरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासुन...\nDRDO ने विकसित केलेल्या अँटी-कोविड...\nमी आता सेक्स करीत नाही, मी पूर्णपणे...\nमानवी विकृतीची परिसीमा; मालवणीत...\nअभिनेते भाऊ कदम यांनी आगरी समाजाची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://iplliveupdate.in/2021/05/26/final-intermediate-and-pqc-exams-date-for-may-session-announced/", "date_download": "2021-06-15T16:24:20Z", "digest": "sha1:Y6EX7JUQVIXJMNNJ65RB5RZDI2Q3F365", "length": 8907, "nlines": 164, "source_domain": "iplliveupdate.in", "title": "Final, Intermediate and PQC exams date for May session announced | IPL Live Update", "raw_content": "\nइन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) बुधवारी ट्विटरवर सीए फायनल, इंटरमीडिएट आणि पीक्यूसी परीक्षेच्या तारखेची घोषणा केली. ही परीक्षा July जुलैपासून सुरू होणार आहे.\n21 आणि 22 मे रोजी या महिन्यात परीक्षा होणार होती. परीक्षेच्या वेळेसह सविस्तर अधिसूचना अद्याप जाहीर केलेली नाही.\nआयसीएआय सीए फायनल आणि सीए इंटरमीडिएट प्रोग्रामच्या जुन्या आणि नवीन अभ्यासक्रमांतील विद्यार्थी 5 जुलैपासून परीक्षा घेऊ शकतील.\nविमा आणि जोखीम व्यवस्थापन (आयआरएम) तांत्रिक परीक्षा आणि आंतरराष्ट्रीय कर आकारणी – मूल्यांकन चाचणी (आयएनटीटी – एटी) यासह पात्रतानंतरच्या अभ्यासक्रमांसाठी (पीक्यूसी) 5 जुलैपासून सुरू होणार आहे.\nआयसीएआयने ट्विटरवर लिहिले आहे की, “आयसीएआय चार्टर्ड अकाउंटंट्स इंटरमीडिएट, अंतिम आणि पीक्यूसी परीक्षा मे 2021 मे आता सोमवार 5 जुलै 2021 पासून सुरू होईल.”\nमहत्वाची घोषणा – आयसीएआय चार्टर्ड अकाउंटंट्स इंटरमीडिएट, अंतिम आणि पीक्यूसी परीक्षा मे 2021 साठी आता सोमवार, 5 जुलै 2021 पासून सुरू होईल. या परीक्षांचे तपशीलवार वेळापत्रक / अधिसूचना लवकरच घोषित केल्या जातील.\n– इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया – आयसीएआय (@ थेईकई) 26 मे 2021\nआयसीएआय कडून अधिकृत निवेदनात असे लिहिले आहे की, “चार्टर्ड अकाउंटंट्स इंटरमीडिएट (आयपीसी) Old जुनी योजना अंतर्गत}, इंटरमीडिएट New नवीन योजनेंतर्गत Fin, अंतिम Old जुनी व नवीन योजना अंतर्गत} आणि पोस्ट पात्रता अभ्यासक्रम, उदा.: विमा आणि जोखीम व्यवस्थापन (आयआरएम) ) तांत्रिक परीक्षा आणि आंतरराष्ट्रीय कर आकारणी – मे २०२१ ची मूल्यांकन परीक्षा (आयएनटीटी – एटी) आता सोमवार, July जुलै, २०२१ पासून जगभरात परीक्षा सुरू होणार आहे. “\n“या परीक्षांचे तपशीलवार वेळापत्रक / अधिसूचना लवकरच जाहीर करण्यात येईल,” असे त्यात नमूद केले आहे.\nगेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आयसीएआय सीए परीक्षेत 71.71१ लाखांहून अधिक जण हजर होते. आयसीएआय सीए फायनल्समध्ये चेन्नईच्या बिशाल टिमसिनाने जुन्या कोर्समध्ये प्रथम क्रमांक पटकाविला होता आणि रायपूरच्या भ्रामर जैनने सीए फायनलमध्ये ऑल इंडिया रँक 1 मिळविला होता.\nकोरोनायरस (साथीचा रोग) सर्व साथीच्या आजारांमध्ये परीक्षाही घेण्यात आल्या.\nयाची सदस्यता घ्या पुदीनाचे वृत्तपत्रे\n* वैध ईमेल प्रविष्ट करा\n* आमच्या वृत्तपत्राची सदस्यता घेतल्याबद्दल धन्यवाद.\nकधीही एक कथा चुकवू नका मिंटसह संपर्कात रहा आणि माहिती ठेवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t3463/", "date_download": "2021-06-15T16:07:06Z", "digest": "sha1:DHFB53T5NKOT6OV6LBTWJWBVYBW6BVKR", "length": 6386, "nlines": 147, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita- प्रेम आहे की मॆत्री..... तुला काय वाटते........", "raw_content": "\nप्रेम आहे की मॆत्री..... तुला काय वाटते........\nप्रेम आहे की मॆत्री..... तुला काय वाटते........\nप्रेम आहे की मॆत्री..... तुला काय वाटते........\nहे प्रेम आहे की मॆत्री..... तुला काय वाटते........\nतुझ्याशी खुप खुप बोलावेसे वाटते...........\nपण शब्द चुकण्याची भीती वाटते............\nतुझ्या खुप खुप जवळ यावेसे वाटते.........\nपण विरहाची भीती वाटते.....................\nतुझ्या सोबत चालावेसे वाटते.................\nपण रस्ता चुकण्याची भीती वाटते............\nतुझ्या नजरेला नजर द्यावीशी वाटते.....\nपण पापण्या मिटण्याची भीती वाटते......\nतुला बाहुपाशात घ्यावेसे वाटते.......\nपण मिठी चुकण्याची भीती वाटते.....\nप्रेम आहे की मॆत्री..... तुला काय वाटते........\nRe: प्रेम आहे की मॆत्री..... तुला काय वाटते........\nRe: प्रेम आहे की मॆत्री..... तुला काय वाटते........\nRe: प्रेम आहे की मॆत्री..... तुला काय वाटते........\nRe: प्रेम आहे की मॆत्री..... तुला काय वाटते........\nRe: प्रेम आहे की मॆत्री..... तुला काय वाटते........\nतुला बाहुपाशात घ्यावेसे वाटते.......\nपण मिठी चुकण्याची भीती वाटते.....\nRe: प्रेम आहे की मॆत्री..... तुला काय वाटते........\nRe: प्रेम आहे की मॆत्री..... तुला काय वाटते........\nRe: प्रेम आहे की मॆत्री..... तुला काय वाटते........\nप्रेम आहे की मॆत्री..... तुला काय वाटते........\nहे प्रेम आहे की मॆत्री..... तुला काय वाटते........\nतुझ्याशी खुप खुप बोलावेसे वाटते...........\nपण शब्द चुकण्याची भीती वाटते............\nतुझ्या खुप खुप जवळ यावेसे वाटते.........\nपण विरहाची भीती वाटते.....................\nतुझ्या सोबत चालावेसे वाटते.................\nपण रस्ता चुकण्याची भीती वाटते............\nतुझ्या नजरेला नजर द्यावीशी वाटते.....\nपण पापण्या मिटण्याची भीती वाटते......\nतुला बाहुपाशात घ्यावेसे वाटते.......\nपण मिठी चुकण्याची भीती वाटते.....\nप्रेम आहे की मॆत्री..... तुला काय वाटते........\nपन्नास वजा दहा किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://misalpav.com/node/46794", "date_download": "2021-06-15T15:14:47Z", "digest": "sha1:NX3VZCI45Y5DQW6SGFCGOFFRBXGI6OCJ", "length": 9689, "nlines": 156, "source_domain": "misalpav.com", "title": "घे भरारी.. | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nसर्व मिपाकरांना विनंती, वारंवार सूचना देऊनही 'चालू घडामोडी' आणि इतरही काही धाग्यांत व्यक्तिगत पातळीवर केली जाणारी टीका दिसून येते. पक्षांचे प्रमुख, पक्ष यांच्यावर केल्या जाणा-या टिकाही संयमित असाव्यात अशी अपेक्षा आहे, नव्या कायद्यांमुळे संकेतस्थळावरील सर्वांचा वावर कायद्यातील नियमाबरोबर, सार्वजनिक संस्थळावरील सभ्यतेचे किमान निकष पाळणारा असावे असे मिपा व्यवस्थापनाचे मत आहे, यापुढे असे आढळून येत राहिल्यास कोणतेही स्पष्टीकरण न देता असे प्रतिसाद, धागे सरसकट अप्रकाशित केल्या जातील किंवा खाते निष्कासित करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.\nमन्या ऽ in जे न देखे रवी...\nआभाळ आहे तुझेच परि\nतु तुझिया मायेला विसरु नको\nश्वासात घे भरुन तु\nती अविरत ऊर्जा त्या भानुची\nघे भरारी गरुडापरि तु\nअसुदेत एक नजर भूवरी\nनंदादीप तो जळत राहो\nनिसर्गाचे ते अनमोल देणे\nतु परतवत रहा त्याला\nप्रत्येक वेळेस वाह.. भारी..\nप्रत्येक वेळेस वाह.. भारी.. असा मिठास रिप्लाय देणे खुप boar होते..\nत्या पेक्षा कवितेला रिप्लाय कवितेतून लिहितो..\nशीघ्र कवी मोड ऑन\nपंख तुला हे माझे लागावे\nरंग नभाचे त्यात मि���ळावे\nतू सूर्य उद्याच्या विश्वाचा\nमी मेघ मायेचा..तुला स्मरावे..\nशीघ्र कवी मोड ऑफ\nथँक्स म्हणाव तर कमी पडेल.\nथँक्स म्हणाव तर कमी पडेल. इतकी सुंदर चारोळी\nदादा, अरे शब्द झाले मोती या तुझ्याच डायरीचा परिणाम आहे ही कविता.. प्रिती-राधा यांच्या मुलीसाठी सुचलेल्या ओळी..त्यात थोडेफार बदल करुन इकडे पोस्ट केली..\nसध्या 15 सदस्य हजर आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://misalpav.com/node/48774", "date_download": "2021-06-15T17:06:52Z", "digest": "sha1:3MWCXVIDAOEFDOGPKNCNOYELJBTTC2WI", "length": 25949, "nlines": 341, "source_domain": "misalpav.com", "title": "मध्ययुगीन इटाली तील वास्तु वैभव .. | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nसर्व मिपाकरांना विनंती, वारंवार सूचना देऊनही 'चालू घडामोडी' आणि इतरही काही धाग्यांत व्यक्तिगत पातळीवर केली जाणारी टीका दिसून येते. पक्षांचे प्रमुख, पक्ष यांच्यावर केल्या जाणा-या टिकाही संयमित असाव्यात अशी अपेक्षा आहे, नव्या कायद्यांमुळे संकेतस्थळावरील सर्वांचा वावर कायद्यातील नियमाबरोबर, सार्वजनिक संस्थळावरील सभ्यतेचे किमान निकष पाळणारा असावे असे मिपा व्यवस्थापनाचे मत आहे, यापुढे असे आढळून येत राहिल्यास कोणतेही स्पष्टीकरण न देता असे प्रतिसाद, धागे सरसकट अप्रकाशित केल्या जातील किंवा खाते निष्कासित करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.\nमध्ययुगीन इटाली तील वास्तु वैभव ..\nयुरोपात बौद्ध्दिक पुनरुथ्थान व औधोगिक क्रान्तीचा काळ येण्यापूर्वी ५ ते ६ शतकांचा काल मध्ययुगीन काळ मानला जातो. या काळात तेथील अनेक देशात चर्चेस चे बान्धकाम राजाश्रयाने झाले जसे आपल्या देशात देवालयांचे बान्धकाम झाले . तथापि युरोपात राजा व प्रजा यान्च्या मधील एक \" श्रीमन्त\" लोकांचा गत होता .त्यानी केवळ धार्मिक बान्धकामे वा राजवाडे असे न करता गढ्या ,हवेल्या असेही बांधकाम केले. त्याकाळतही युरोपात मोठमोठे पूल नदीवर बान्धल्याचे दिसते.\nइटाली हा ऐतिहासिक व सांस्कृतिक रित्या जगातील एक महत्वाचा देश आहे. त्याचा आकरमान तसा लहानच आहे .तरीही एवढ्या लहानशा देशातील जवल जवळ प्रत्येक गाव ऐतिहासिक महत्व असलेला आहे याचा प्रत्यय या गावांच्या \" वॉकिन्ग टूर \" विडिओ मधे येतो. आज जग इटालीला माफिया, सेक्स मूव्ही,फॅशन, फूटबॉल्,फियाट या शब्दामुळे जरी ओळखत असली तरी हे व्हिडिओ पाहिल्यावर जुन्या पण देखण्या इटालीचा परिचय होतो . ह्या लिंक्स फक्त इटालीची लहानशी झलक आहे.\nअरेच्चा बरीच मोठी यादी आहे.\nएकेक बघेनच. माझा संबंध रोमन हॉलिडे, गॉडफादर, या सिनेमांपलिकडे नव्हता. ऐतिहासिक डॉक्युमेंटरीज मात्र हिस्ट्री चानेलच्या पाहिल्या आहेत.\nवेनिसची ड्रेनेज सिस्टम कशी आहे जाणून घेण्यात गोंडोलापेक्षा अधिक रस आहे.\nखजिनाच आहे हा, सवडीने बघेन\nखजिनाच आहे हा, सवडीने बघेन एकेक.\nकाका, तुम्ही तुमची युरोपवरची अर्धवट राहिलेली मालिका पूर्ण करायची मनावर घ्या ना.\nपहाताना सब टायटल्स \"ऑन\" केले तर जे पडद्यावर दिसते ते काय आहे ,कधी बान्धले व कोणी याचा तपशील थोडक्यात दाखविला जातो ही इतकी सफर एकाच माणसाने चालत केलेली आहे हे विशेष ही इतकी सफर एकाच माणसाने चालत केलेली आहे हे विशेष दक्शिण इटालीचा समुद्र किनार कडेवजा आहे दक्शिण इटालीचा समुद्र किनार कडेवजा आहे आपले इकडे तसे किनार जवळ नाहीत. गोव्याचा दोना पावला हा काहीसा तसा आहे आपले इकडे तसे किनार जवळ नाहीत. गोव्याचा दोना पावला हा काहीसा तसा आहे या कड्यांच्या उतारावर नीटनेटकेपणाने गाव वसलेले असते या कड्यांच्या उतारा���र नीटनेटकेपणाने गाव वसलेले असते स्वच्छ व सुंदर टिपिकली गावात एका तरी उंच असा बेल टावर असतो. किनार्यापासून आत असलेली गावे मात्र पठारावर वसलेली आहेत. खेडेगावात सुद्धा मोठे चौक आहेत काही वेळा बोळकांडीतून जाताना तोच तोच पणा आढळेल पण त्यावेळी फास्ट फॉरवर्ड करून पुढे जावे काही वेळा बोळकांडीतून जाताना तोच तोच पणा आढळेल पण त्यावेळी फास्ट फॉरवर्ड करून पुढे जावे तरी यात पाडोवा ,विसेनझा , कोमो, बोलोग्ना यांचा समावेश नाही तरी यात पाडोवा ,विसेनझा , कोमो, बोलोग्ना यांचा समावेश नाही द इटालीत कसेर्टा येथील राजवाड्यात २ कि मी लांबीची पुष्करणी आहे द इटालीत कसेर्टा येथील राजवाड्यात २ कि मी लांबीची पुष्करणी आहे गुगल वरून मोजले तर यात अतिशयोक्ती नाही हे कळते गुगल वरून मोजले तर यात अतिशयोक्ती नाही हे कळते वरील संग्रहातील पॉम्पे चा व्हडिओ तब्बल ५ तासाचा आहे वरील संग्रहातील पॉम्पे चा व्हडिओ तब्बल ५ तासाचा आहे \nव्वा पंत. रमणीय अद्भुत जबरदस्त.\nइटली म्हणजे कलाप्रेमी लोकांसाठी अक्षय खजिनाच आहे. नुस्त्या रोममधेच महिनाभर मुक्काम करावा एवढे आहे. इतर लहान गावे, गढ्या, किल्ले, प्रासाद यांची सर्वत्र रेलचेल आहे. तुम्ही यातील बरेचसे घरबसल्या बघण्याची सोय या धाग्यात करून दिलीत हे उत्तमच.\nProwalk tours या यूट्यूब चॅनेलमधील बहुतांश व्हिडियो हे लॉकडाऊन काळात केलेले असल्याने इतलीतील नितांतसुंदर जागा अगदी निर्मनुष्य अवस्थेत बघायला मिळत आहेत ही रसिकांसाठी एक पर्वणीच आहे.\nया अत्यंत उपयोगी धाग्याबद्दल अनेक आभार.\nWaldemar Januszczak नामक प्राख्यात कला-तज्ञाने इटली, फ्रान्स जर्मनी, इंग्लंड वगैरे अनेक देशात स्वतः जाऊन अतिशय परिश्रमपूर्वक केलेले व्हिडियोही अवश्य बघावेत.\nम्हणजे की अमुक विडिओत ** -** इथपर्यंत अमुक दाखवले आहे असे\nकला समजणे सोपं नाही.\nइटालीतील घरे एकासारखी एक असतात जशी स्वीसमधील एकसारखी असतात तशी मग विशेष दखल घेण्याजोगा चौक वा इमारत येईपर्यंत फास्ट फॉरवर्ड वापरीत पुढे जायचे मग विशेष दखल घेण्याजोगा चौक वा इमारत येईपर्यंत फास्ट फॉरवर्ड वापरीत पुढे जायचे माझ्याकड़े ४के ४३ इंची टेलिव्हिजन स्क्रीन असल्याने पाहण्याचा आनंद द्विगुणित होतो . इटालीतील फ्लोरेन्स या गावी राहण्यासाठी मला इटालीने निवृत्त आयुष्याची परवानगी दिली व तेथील धर्म न स्वीकारण्याची अट नसेल तर मी विनाविलंब इटालियन होईन. ते ठिकाण फार सुंदर आहे.\nमी वर उल्लेख केलेल्या कला-इतिहास आणि रसग्रहण याबद्दलचा एक धागा लवकरच सुरू करुन थोडी आणखी माहिती देण्याचा विचार करतो आहे.\nकला-इतिहास आणि रसग्रहण याबद्दलचा एक धागा लवकरच सुरू\nधन्यवाद चित्रगुप्त. वाचायला आणि पाहायला उत्सुक.\nइटलीसारख्या सौंदर्याने नटलेल्या देशाच्या व्हिडिओजचा खजिना एका ठिकाणी उपलब्ध करुन दिल्याबद्दल चौरा यांचे मनःपूर्वक आभार.\nव्हिडीओंची विस्तीर्ण यादी खरंच उपयुक्त आहे. विडिओ अजून पहिले नाहीत, सवडीने पाहीन.\nवांतरः युरोपातील बौद्ध्दिक पुनरुथ्थान (renaissance) हा माझ्याही आवडीच्या विषयांपैकी एक आहे.\nजबरदस्त यादी आहे. सौंदर्याचा\nजबरदस्त यादी आहे. सौंदर्याचा खजिना \nव्हेनिसची पाहिली, अप्रतिम आहे \nआता खास वेळ काढून इतरही बघणार \nअसेच माद्रिद, बार्सेलोना, पीटसबर्ग,( रशिया) अन्ताल्या , एझ्मिर ,फेतिए ,इस्तन्म्बूल कपादोकिया ( ,तुर्की ),बुडापेस्ट, लन्डन, दुबई , ग्रेनाडा, पॅरिस , ई शहरांचे तसेच अमेरिकेतील ,ब्राईस कॅन्यन ,ग्रॅन्ड कॅन्यन ,अ‍ॅन्टेलॉप कॅन्यन , झ्यान नौशनल पार्क, अर्चेस नॅशनल पार्क , मॉन्युमेन्ट व्हॅली ,डेथ व्हॅली यान्चे \" अगणित \" वॉकिन्ग विडिओ अपलोड करणारे महाप्रवासी दुनियेत आहेत. ४ के रेसोल्युशन व ड्रोन कॅमेरे तन्त्रज्ञान याने आपला अनुभव व आनन्द अधिक सम्रुद्ध होत आहे \n@चौरा: जागांच्या नावांचे इंग्रजी स्पेलिंगही द्यावे.\n@चौरा: आपण दिलेल्या सर्व जागांच्या नावांचे इंग्रजी स्पेलिंगही द्यावे जेणेकरून तूनळीवर शोधणे सोपे पडेल.\nचित्रकलाप्रेमीसाठी: व्हिडियो बघताना आवडतील त्या दृष्यांची पटलछवि (screenshot) पण घेत जावी म्हणजे त्यावरून रेखाटने वा चित्रे बनवता येतील.\nनिसर्गाने केलेली ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग बघायचीत का ही घ्या लिंक\nया दोन लिन्क पहा व अभिप्राय द्या \nएकदम मस्त चौकट राजा.\nसगळे पाहणार हळूहळू एकेक करत.\nसुंदर क्लिप्स आहेत, संकलन आवडले सर \nया देशाच्या प्रेमात असलेल्या भटकंतीवीरांच्या इंस्टाग्राम - यू ट्यूब - फेसबुक चाहत्यांमध्ये मीही आहे :-)\nसध्या 15 सदस्य हजर आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/maharashtra/story-mns-mla-raju-patil-handover-r-r-hospital-for-kalyan-dombivli-covid19-new-latest-updates/", "date_download": "2021-06-15T15:21:11Z", "digest": "sha1:XKHFMZJCPNOV3N622LQIPCWRHILW75MD", "length": 26156, "nlines": 155, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "कल्याण-डोंबिवली: इतर आमदार सुस्त पण मनसे व्यस्त; घरचे हाॅस्पिटल कोरोना रूग्णांच्या सेवेसाठी | कल्याण-डोंबिवली: इतर आमदार सुस्त पण मनसे व्यस्त; घरचे हाॅस्पिटल कोरोना रूग्णांच्या सेवेसाठी | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nखुशखबर | SBI कडून ‘या’ खातेदारांना 2 लाखांचं अपघात विमा संरक्षण | असा मिळवा फायदा Sarkari Naukri | SBI (मुंबई) बँकेत फायर इंजिनियर्सला मोठी संधी | वाचा, शेअर करा ई-सेवा | पॅन कार्ड हरवलंय | असं ऑनलाईन ड्युप्लिकेट काढा Health First | खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी | ही कारणं आधी वाचा Health First | तुमचा चेहरा सुजल्यासारखा वाटतोय | असं ऑनलाईन ड्युप्लिकेट काढा Health First | खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी | ही कारणं आधी वाचा Health First | तुमचा चेहरा सुजल्यासारखा वाटतोय हे उपाय करून पाहा Health First | घरातील फ्रीजमधून वास येतोय हे उपाय करून पाहा Health First | घरातील फ्रीजमधून वास येतोय | हे करून पहा Health First | ताप कमी करण्यासाठी घरगुती उपाय | वाचा सविस्तर\nMarathi News » Maharashtra » कल्याण-डोंबिवली: इतर आमदार सुस्त पण मनसे व्यस्त; घरचे हाॅस्पिटल कोरोना रूग्णांच्या सेवेसाठी\nकल्याण-डोंबिवली: इतर आमदार सुस्त पण मनसे व्यस्त; घरचे हाॅस्पिटल कोरोना रूग्णांच्या सेवेसाठी\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 1 वर्षांपूर्वी | By अमोल परब\nकल्याण-डोंबिवली, १२ एप्रिल: महाराष्ट्रात दिवसभरात २२१ नवे करोनाग्रस्त पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग���रस्तांची संख्या १९८२ वर पोहचली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. आज करोनामुळे महाराष्ट्रात २२ रुग्णांचा मृत्यू झाला. २२ मृत रुग्णांपैकी १६ मृत्यू मुंबईत, ३ पुण्यात तर २ नवी मुंबईत झाले आहेत. तर एका मृत्यूची नोंद सोलापुरात झाली आहे. महाराष्ट्राच्या चिंतेत भर घालणारी ही बातमी ठरली आहे.\nदरम्यान, कल्याण डोंबिवलीही याला अपवाद नाही. कल्याण डोंबिवलीत आजची रुग्णसंख्या ४९ वर पोहचली आहे. ६ नवे रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्याने ही संख्या वाढली आहे. कल्याण डोंबिवली महापलिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. त्यात कल्याण-डोंबिवलीत सरकारी पातळीवर वैद्यकीय पायाभूत सुविधा आणि कोरोना रुग्णांसाठी प्राथमिक गरजा देखील उपलब्ध होतं नसल्याने शहरात भीतीच वातावरण पाहायला मिळत आहे.\nकल्याण डोंबिवलीतील इतर आमदार-खासदार सुस्त असले तरी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मात्र शहरातील नागरिकांप्रती सामाजिक बांधिलकी जपल्याचे पाहायला मिळत आहे. शहरातील इतर पक्षाचे राजकिय नेते केवळ अंतर्गत राजकारणापायी खोडा घालण्यासच तत्पर असल्याचं ध्यानात आल्याने मनसे आमदार राजू पाटील यांनी स्वतःच्या कौटुंबिक मालकीचे खाजगी रुग्णालय कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी पालिकेला दिले आहे.\n#KDMC त पहिला COVID + रूग्ण सापडल्यानंतर आयुक्तांना डोंबिवलीतील एखादा खाजगी दवाखाना फक्त COVID19 साठी घ्यावा अशी सुचना केली होती.आवश्यकता वाटल्यास आमचे RR हाॅस्पीटल तात्पुरते ताब्यात देण्याची तयारी दाखवली होती,ती मान्य झाली.येथे IMA च्या डाॅक्टरांचे सहाय्य घेऊन उपचार केले जातील. pic.twitter.com/tPcOc08I4f\nआर आर हाॅस्पिटलमध्ये १५ ते २० व्हेटंटीलेटर आणि १०० बेडची सुविधा तसेच इतर सुविधा देखील उपयुक्त असल्याने राजू पाटील यांनी मोठेपणा दाखवत ते स्वतःच महापालिकेच्या सेवेत दिले आहे. आर.आर.हाॅस्पीटल तात्पुरते ताब्यात देण्याची तयारी दाखवली होती, ती आता पालिका आयुक्तांनी मान्य केली आहे. दरम्यान, सर्व रुग्णांवर उपचार हॉस्पिटल मधील आणि आयएमएचे डॉक्टर करतील असं स्पष्ट करण्यात आलं आहे.\nमागील बातमी पुढील बातमी\n'जनता कर्फ्यू'त देशभरातून अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना सॅल्यूट\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच संपूर्ण भारतातील जनतेला रविवारी जनता कर्फ्यू पाळण्���ाचं आवाहन केलं. जनतेनेही अतिशय उत्स्फूर्तपणे या आवाहनाला पाठिंबा दिला. Corona कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रत्येक देशवासियाने आवश्यक असणारे सर्व प्रतिबंधात्मक उपाय योजावेत असंही आवाहन त्यांनी केलं. याचवेळी मोदींनी राष्ट्रातील सर्व जनतेकडे एक विनंतीही केली. ही विनंती होती, कृतज्ञता व्यक्त करण्याची.\nअन्न प्रक्रिया, पॅकेजिंग-बॉटलिंग, वस्त्रोद्योग उद्योगांना लॉकडाउन'मधून वगळण्याची मागणी\nजगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. देशातील करोनाबाधितांचा आकडा आता ५ हजार ७३४ वर पोहचला आहे. मागील चोवीस तासात करोनाने १७ चा बळी घेतला आहे. तर आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १६६ झाली आहे.\nअनेकपण गरिबांना वेळेत मदत करण्यात व्यस्त; भाजपचं मात्र 'मोदी-किट' मार्केटिंग\nमोदींनी २१ दिवसांचा लॉकडाउन केल्यानंतर इतके दिवस कुटुंबाने जगायचे कसे या प्रश्नाने रोजंदारीवर कामं करून पोट भरणाऱ्या लोकांचं आयुष्यच टांगणीला लागलं आहे. कामाच्या निमित्ताने जेथे हे मजूर कामगार वास्तव्यास होते तेथे कामच नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे आणि २१ दिवस असेच शांत बसून राहिलो तर कोरोना आधीच आयुष्य असंच संपणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे २१ दिवस न थांबता हे मजूर त्यांच्या गावी म्हणजे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात थेट पायी चालत जाताना दिसत आहेत. संपूर्ण देशातील हायवेवर हेच चित्र पाहायला मिळत आहे.\n५० कोटी भारतीयांना COVID 19 चाचणी उपचार मोफत\nकरोनाचं संकट गहिरं होत असताना एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मोदी सरकारने करोनाची चाचणी आणि उपचार हे आयुष्मान भारत योजने अंतर्गत आणणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशभरातल्या ५० कोटी लोकांची चाचणी किंवा उपचार हे मोफत होऊ शकणार आहेत. नॅशनल हेल्थ अथॉरिटी अर्थात NHA ने यासंदर्भातली माहिती दिली आहे.\nअनेक कंपन्या दिवाळखोर होऊन कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढण्याची लाट येणार: IMF प्रमुख\n“संपूर्ण जग आर्थिक मंदीच्या संकटात सापडल्याचं आता स्पष्ट झालं असून ही मंदी २००९ मध्ये आलेल्या जागतिक आर्थिक संकटापेक्षाही वाईट असेल”, असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्टलिना जॉर्जीव्हा यांनी म्हटलंय. शुक्रवारी (दि.२७) एका ऑनलाइन पत्रकार परिषदेत बोलताना जॉर्जीव्हा यांनी करोना व्हायरसमुळे जग आर्थिक मंदीच्या संकटात सापडल्याचं सांगत चिंता व्यक्त केली.\nPM फंड CSR; तर CM फंडाला वगळलं; आपत्तीत सुद्धा राजकारण; रोहित पवार संतापले\nपीएम केअरला केलेली मदतच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) म्हणून ग्राह्य धरली जाणार असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री सहायत्ता निधीत जमा केलेली रक्कम सीएसआरमध्ये मोजली जाणार नसल्याचं मोदी सरकारनं सांगितलं आहे. विशेष म्हणजे २ आठवड्यानंतर केंद्रानं याबद्दलचं स्पष्टीकरण दिलं आहे. कोरोना संकटाचा आपण एकत्रित मुकाबला करू, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत असताना पीएम आणि सीएम रिलीफ फंडाला केलेल्या मदतीत फरक करण्याचं कारण काय, असा सवाल कॉर्पोरेट क्षेत्रातून उपस्थित केला जात आहे.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nबारामतीच्या चहावाल्याकडून मोदींना दाढीसाठी 100 रुपयांची मनी ऑर्डर | म्हणाला साहेब, दाढीऐवजी लसीकरण वाढवा\nदेशाची अर्थव्यवस्था ढासळतेय | पण भाजपचा पक्ष खजिना तुडुंब भरतोय | २०१९-२० मध्ये ७८५ कोटीची देणगी\nVIDEO | मला आनंद आहे की, कोविडमध्ये देशात अनेकांनी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जीव गमावले - गडकरी\nबीड | परळी तालुक्यातील सिरसाळा येथे MIDC उभारण्याचा मार्ग मोकळा | उद्योग मंत्रालयाची मंजुरी\nहमीभाव वाढवल्याचा दावा कोणत्याही तज्ज्ञाने सिद्ध करून दाखवावा - राजू शेट्टी\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nकोरोना आपत्तीत आरोग्य व्यवस्थेची पोलखोल झाली, पण मोदी म्हणाले, आम्ही नव्या आरोग्य सुविधा उभारल्या\nआज सकाळी ११ वाजता पंतप्रधान-मुख्यमंत्री भेट | काय असतील मराठा आरक्षण प्रश्नी मुद्दे\nअजब | उपराष्ट्रपतींचं ट्विटर खातं सक्रिय नसल्यानं ब्लू टिक ऑटोमॅटिकली गेली | भाजप म्हणतं हा घटनेवरील हल्ला\nमोफत लसीकरणासाठी फेब्रुवारीपासूनच मुख्यमंत्र्यांची मागणी होती | निर्णयासाठी मोदींना ४ महिने लागले - ममता बॅनर्जी\nSpecial Recipe | गाजर न किसता गाजराचा चविष्ट हलवा बनवा\nSpecial Recipe | पारंपारिक गावरान पद्धतीने मिरचीचा ठेचा | करून पहा\nदेशात कोरोना लसींचा तुटवडा आणि केंद्र सरकार ट्विटरवरील ‘ब्लू टिक’साठी भांडतंय - राहुल गांधी\nकेंद्र सरकार केवळ हेडलाईन मॅनेजमेंटमध्ये व्यस्त | राज्यांना कशापध्दतीने लस पुरवठा करणार ते सांगावे - राष्ट्रवादी\nदेशात कोरोनाबळींच्या संख्येत थोडी वाढ | पण कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ\nछत्रपती घराण्याचं काम लोकांना पेटवण्याचं नाही, तर न्याय देण्याचं - संभाजी छत्रपती\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.msdhulap.com/2020/12/learn-in-detail-what-new-salary-rules.html", "date_download": "2021-06-15T17:05:12Z", "digest": "sha1:QYSPEI4S4HBS2LL3QIQZJXFKDOOSLKS4", "length": 15133, "nlines": 125, "source_domain": "www.msdhulap.com", "title": "नवीन वेतन नियम काय आहेत जाणून घ्या सविस्तर माहिती ", "raw_content": "\nसोशल मीडिया ग्रुप जॉईन करा\nHomeसरकारी कामेनवीन वेतन नियम काय आहेत जाणून घ्या सविस्तर माहिती\nनवीन वेतन नियम काय आहेत जाणून घ्या सविस्तर माहिती\nआपण या लेखामध्ये नवीन वेतन नियम काय आहेत,व त्याचा पगारावर कसा परिणाम होईल ते पाहणार आहोत. चालू वर्षांमध्ये कोरोनामुळे बरंच काही बदललं. या महारोगराईमुळे अनेकांचे रोजगार गेले,तसेच अनेक लोकांचे कामाचे तास कमी झाले,तर ज्या कंपन्या कोरोनामुळे बंद होत्या त्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढूनही टाकले व काही लोकांच्या पगारात कपात केली.\nनवीन वेतन नियम काय आहेत जाणून घ्या सविस्तर:\nनवीन आर्थिक वर्षांपासून म्हणजेच २०२१ च्या एप्रिल महिन्यापासून आपल्या वेतनामध्ये बदल झालेला दिसून येईल,कारण गेल्या वर्षी केंद्र सरकारने The Code on Wages Bill, 2019 मंजूर केलं होतं.ते २०२१ पासून लागू होणार आहे.या बदलामुळे सर्वांच्याच हातामध्ये आतापेक्षा कमी पगार येईल.\nपूर्वीचे अस्तित्वात असलेले नियम:\nपूर्वीपासून वेतनासंदर्भात चार नियम हे अस्तित्वात आहेत यामध्ये १९४८ ला किमान वेतन कायदा अस्तित्वात आला. तर १९६५ ला बोनस वाटप कायदा अस्तित्वात आला.तसेच १९३६ ला वेतन वाटप कायदा अस्तित्वात आला.तर १९७६ ला समान मोबदला कायदा आला,तर असे चार नियम अस्तित्वात आहेत. मग नवीन नियम कशासाठी त्याचे काय महत्व आहे तर या चारही नियमांचे आतापर्यंत एक स्वतंत्र अस्तित्व होते.तर हे स्वतंत्र अस्तित्व संपवून हे चारही नियम नव्या वेतन संहितेमध्ये एकत्रित करण्यात आले आहेत.\nआतापर्यंत प्रत्येक राज्यात वेगवेगळे किमान वेतन दिले जात होत.आता या नवीन नियमामुळे वेतनासंदर्भात एकसमान अशी व्याख्या अस्तित्वात येईल.याचा परिणाम सामान्य लोकांना कसा पडणार आहे ते पाहूया,\n१)कर्मचाऱ्यांना दिले जाणारे भत्ते पगाराच्या 50 टक्क्यांहून जास्त असू शकणार नाहीत:\nम्हणजेच कर्मचाऱ्यांना जी बेसिक सॅलरी दिली जाते त्यामध्ये वेगवेगळ्या भत्त्यांचे भाग असतात.यामध्ये खाजगी क्षेत्रामध्ये एखाद्या व्यक्तीचं पद जसजसे वाढते तसे त्याला मिळणाऱ्या भत्त्यांचं प्रमाण वाढतं,व हे भत्ते मिळणाऱ्या एकूण रकमेच्या निम्म्यापेक्षा जास्त असतात.म्हणजेच बेसिक सॅलरी कमी असते आणि भत्ते जास्त असतात.पण या नियमानुसार इथेच गोष्टी बदलणार आहेत.\nतसेच बेसिक सॅलरीमध्ये सुद्धा बदल झालेला दिसून ��ेईल,म्हणजेच बेसिक सॅलरी ही एकूण पगाराच्या 50 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असावी लागेल.त्यामुळे नवीन नियम लागू झालायनंतर तुमच्या वेतनामध्ये बदल झालेला दिसून येईल.\n३) पी.एफ व ग्रॅच्युटी यामधील बदल:\nनवीन नियमानुसार आपल्या पगारातून जो पी.एफ कापला जातो तो तो आपल्या बेसिक वेतनामधून कापला जातो.पण जर आपले वेतन वाढले म्हणजेच बेसिक सॅलरी मध्ये वाढ झाली तर पीएफ च्या हप्त्यातही वाढ होणार आहे.तसेच तूमची कंपनीही त्यांच्या तर्फे जास्त पीएफ जमा करेल.व हा नियम ग्रॅच्युटी ला हि लागू पडतो.\n४)पगाराच्या वाटपामध्ये कसा बदल होईल:\nआपण हे एका उदाहरणाद्वारे जाणून घेऊया\n१)पहिल्या नियमानुसार बदल-समजा,सुरेशचा आताचा पगार 50,000 आहे.यामधील बेसिक पे तो आहे, 15000 तर त्यावर 12 टक्क्यांनी प्रॉव्हिडंड फंड सध्या कापला जातो म्हणजे साधारण 1800 रुपये.त्यामुळे त्याला हातात येणारा सध्याचा पगार म्हणजेच 48,200 रुपये\nनवीन नियमानुसार होणारे बदल- समजा यामध्ये सुरेश चा पगार 50,000 आहे.तर त्याचा बेसिक पे होईल २५००० रुपये. व त्यावर १२ टक्क्यांनी पी. एफ. कापला जाईल तो असेल ३००० रुपये.त्यामुळे सुरेश च्या हातात येणारा पगार असेल ४७००० रुपये. म्हणजेच मागील पगारांपेक्षा १२०० रुपये सुरेश ला कमी मिळतील.\nनिवृत्तीनंतर कोणते फायदे होतील:\nजरी नवीन नियमाप्रमाणे तुलनेने कमी पगार येणार असला तरी निवृत्तीनंतर आपल्या हातात आताच्या कॅलक्युलेशनपेक्षा जास्त पैसे येतील.कारण आपल्या पी. एफ. मध्ये वाढ होणार आहे.\nहेही वाचा - पेंशन धारकांसाठी जीवन प्रमाणपत्र [ हयातीचा दाखला ] (Life Certificate ) जमा करण्यासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढली\nखासगी कंपन्यांना वाढीव बोजा:\nनवीन नियमाप्रमाणे खासगी कंपन्यांना कर्मचाऱ्यांच्या पगाराची पुन्हा आखणी करावी लागेल.त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांचा पीएफ आणि ग्रॅच्युटी वाढणार असल्याने कंपन्यांसाठी हा वाढीव बोजा असेल.\nया लेखात आपण नवीन वेतन नियम काय आहेत त्याची सविस्तर माहिती पाहिली. मी आशा करतो की आपण या लेखाचा आनंद घेतला असेल. जर आपल्याला हा लेख आवडत असेल तर तो आपल्या सर्व मित्रांना सामायिक करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.\nआमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी हिथे क्लिक करा \nNew Salary Rules नवीन वेतन नियम सरक���री कामे\nफेसबुक पेजला लाईक करा\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक २०२१ निकाल ऑनलाईन पहा\nशरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) - घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची\nजातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.\nअतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी\nभ्रष्टाचारी किंवा अकार्यक्षम सरपंच, ग्रामसेवक, तलाठी तुम्हालाही घाबरतील फक्त हे काम करा\nजमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा जाणून घ्या सविस्तर माहिती\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 2021च्या नवीन यादीमध्ये आपले नाव ऑनलाईन तपासा\nआता गावातील तलाठ्याचे सर्व जमिनीचे फेरफार आणि जमिन मोजणीचे व्यवहार पहा ऑनलाईन\nमहात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना - शेतकरी कर्जमाफीचा नवीन शासन निर्णय आणि निधी आला\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक २०२१ निकाल ऑनलाईन पहा\nशरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) - घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची\nजातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.\nअतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.msdhulap.com/2021/05/Pradhan-Mantri-Suraksha-Vima-Yojana.html", "date_download": "2021-06-15T16:53:55Z", "digest": "sha1:CP53MZQDQTR74QXSTOFBV2VPB4HDNFW5", "length": 21558, "nlines": 145, "source_domain": "www.msdhulap.com", "title": "प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ", "raw_content": "\nसोशल मीडिया ग्रुप जॉईन करा\nHomeसरकारी योजनाप्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना\nप्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना\nPMSBY ही एक अपघात विमा योजना आहे, जी अपघाती मृत्यूमुळे अपंगत्व प्रदान करते. हे एका वर्षाचे कव्हर असेल, दरवर्षी नूतनीकरण केले जाईल. ही योजना सार्वजनिक क्षेत्रातील जनरल इन्शुरन्स कंपन्या (PSGICs) आणि इतर सामान्य विमा कंपन्यांमार्फत सादर केली जाईल ज्यांना आवश्यक मंजूरीसह समान अटींवर उत्पादन देण्याची इच्छा आहे आणि त्यासाठी बॅंकांशी करार केला जाईल. सहभागी बँका अशा कोणत्याही विमा कंपनीला त्यांच्या ग्राहकांच्या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी मोकळ्या असतील.\nप्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना ही सरकारची पाठबळ असलेली अपघात विमा योजना आ���े. हे मूलतः फेब्रुवारी 2015 मध्ये अर्थमंत्री स्व.अरुण जेटली यांनी 2015 च्या अर्थसंकल्पीय भाषणात नमूद केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकाता येथे मे रोजी औपचारिकरित्या शुभारंभ केला होता.\nप्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना:\nसहभागी बँकांमध्ये 18 ते 70 वर्षे वयोगटातील सर्व वैयक्तिक बँक खातेदार सामील होण्यास पात्र असतील. एका व्यक्तीने एका किंवा वेगळ्या बँकांमध्ये एकाधिक बँक खाती ठेवल्यास ती व्यक्ती केवळ एका बँक खात्यातून योजनेत सामील होण्यास पात्र असेल. आधार बँक खात्यासाठी प्राथमिक केवायसी असेल.\nनावनोंदणी मोडिलिटी / कालावधी:\nकव्हर १ जून ते 31 मे या कालावधीत एक वर्षाच्या कालावधीसाठी असेल ज्यासाठी विहित नमुन्यांवरील नियुक्त केलेल्या बँक खात्यातून ऑटो-डेबिटद्वारे जॉइन / पेमेंट करण्याचा पर्याय प्रत्येक वर्षाच्या 31 मे पर्यंत देणे आवश्यक असेल. त्यानंतर संपूर्ण वार्षिक प्रीमियमच्या पेमेंटवर सामील होणे शक्य होईल. तथापि, अर्जदार नोंदणी / ऑटो-डेबिटसाठी अनिश्चित / दीर्घ पर्याय देऊ शकतात, मागील अनुभवाच्या आधारे सुधारित केलेल्या अटींसह योजना चालू ठेवण्याच्या अधीन असू शकतात. ज्या व्यक्तींनी कोणत्याही वेळी या योजनेतून बाहेर पडाल ते वरील पद्धतींच्या माध्यमातून भविष्यात या योजनेत पुन्हा सामील होऊ शकतात. वर्षानुवर्षे पात्र वर्गात नवीन प्रवेश करणारे किंवा सध्या पात्र नसलेल्या पात्रता ज्यांनी यापूर्वी प्रवेश घेतला नाही त्यांना भविष्यात पुढील वर्षांमध्ये सामील होण्यास सक्षम असेल.\nफायदे: खालील फायदे सारणीनुसारः\n१) मृत्यू: विम्याची रक्कम रु. 2 लाख\n२) दोन्ही डोळे आणि अपरिवर्तनीय नुकसान किंवा दोन्ही हात किंवा पायांचा वापर गमावणे किंवा एका डोळ्याची दृष्टी गमावणे आणि हाताचा किंवा पायाचा वापर कमी होणे: विम्याची रक्कमरु. 2 लाख\n३) एक डोळा दृष्टीस संपूर्ण आणि अपरिवर्तनीय नुकसान किंवा एका हाताचा किंवा पायाचा वापर गमावणे: विम्याची रक्कम 1 लाख\nयोजनेचा लाभ कसा घ्यायचा\nया योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या चालू असेलल्या बचत बँक खात्यातून घेता येतो. त्यासाठी तुम्ही https://www.jansuraksha.gov.in/Forms-PMSBY.aspx वेबसाइटवरुन फॉर्म डाउनलोड करून तो आपल्या बँकेमध्ये जमा करा. बँक आपल्या अर्जावर प्रक्रिया करेल, त्यानंतर आपल्या खात्यातून प्रीमियमची रक्कम दरवर्षी कमी केली ��ाईल आणि तुमचं विमा संरक्षण सुरु होईल. तसेच, पोस्ट खाते व सार्वजनिक क्षेत्रातील इन्शुरन्स कंपन्या (एलआयसी इ.) माध्यमातून योजनेचा लाभ घेऊ शकता.\nरु .१२ / - प्रति सभासद प्रति सदस्य योजनेअंतर्गत प्रत्येक वार्षिक कव्हरेज कालावधीच्या 1 जून किंवा त्यापूर्वी एका हप्त्यात 'ऑटो डेबिट' सुविधेद्वारे खातेधारकाच्या बँक खात्यातून प्रीमियम वजा केला जाईल. तथापि, ज्या प्रकरणांमध्ये 1 जूननंतर ऑटो डेबिट होईल तेथे बँकेद्वारे प्रीमियमच्या ऑटो डेबिटच्या तारखेपासून हे मुखपृष्ठ सुरू होईल.\nवार्षिक दाव्यांच्या अनुभवाच्या आधारे प्रीमियमचे पुनरावलोकन केले जाईल. तथापि, अत्यंत निसर्गाच्या अप्रत्याशित प्रतिकूल परिणामांना वगळता, पहिल्या तीन वर्षांत प्रीमियममध्ये कोणतेही वाढीव पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेण्याचे प्रयत्न केले जातील.\n18 वर्षे (पूर्ण) आणि 70 वर्षे (वय जवळचा वाढदिवस) दरम्यानच्या सहभागी बँकांचे वैयक्तिक बँक खातेधारक जे उपरोक्त कार्यपद्धतीनुसार स्वयं-डेबिटमध्ये सामील होण्यासाठी / सक्षम होण्यासाठी संमती देतात त्यांना या योजनेत नोंदणी केली जाईल.\nमास्टर पॉलिसी धारक :\nसहभागी बँक सहभागी ग्राहकांच्या वतीने मास्टर पॉलिसी धारक असेल. एक साधा आणि ग्राहक अनुकूल प्रशासन व दावा सेटलमेंट प्रक्रिया संबंधित सामान्य विमा कंपनीने सहभागी बँकांच्या सल्ल्यानुसार निश्चित केली जाईल.\nसदस्यासाठी अपघाताचे आवरण पुढीलपैकी कोणत्याही घटनेवर संपुष्टात येईल आणि तेथे कोणताही लाभ देय होणार नाहीः\n१) वयाची 70 वर्षे (जवळचा वाढदिवस).\n२) बँकेत खाते बंद करणे किंवा विमा चालू ठेवण्यासाठी शिल्लक अपुरीपणा.\n३) जर एखाद्या सदस्याने एकापेक्षा जास्त खात्यांमधून कव्हर केले असेल आणि विमा कंपनी अनवधानाने प्रीमियम प्राप्त करील तर विमा संरक्षण केवळ एका बँक खात्यावरच मर्यादित असेल आणि डुप्लिकेट विम्यास भरलेला प्रीमियम जप्त करावा लागेल.\n४) नियोजित तारखेच्या अपुरी शिल्लक यासारख्या तांत्रिक कारणांमुळे किंवा कोणत्याही प्रशासकीय मुद्द्यांमुळे जर विमा संरक्षण बंद झाले असेल तर, पूर्ण वार्षिक प्रीमियम प्राप्त झाल्यावर, त्यास दिलेल्या अटींच्या अधीन ठेवले जाऊ शकते. या कालावधीत, जोखीम संरक्षण निलंबित केले जाईल आणि जोखीम संरक्षण पुन्हा स्थापित करणे विमा कंपनीच्या स्वत: च्या निर्णयावर अवलंबून असेल.\n५) वाहनधारक दरवर्षी मे महिन्यात ऑटो डेबिटचा पर्याय दिल्यास प्रीमियमची रक्कम त्याच महिन्यात वजा करतात आणि त्या महिन्यातच विमा कंपनीला देय रक्कम पाठवतात.\nवरील विषयांच्या अधीन असलेली ही योजना विमा कंपनीने ठरवलेल्या प्रमाणित प्रक्रियेनुसार चालविली जाईल. डेटा प्रवाह प्रक्रिया आणि डेटा प्रोफार्मा स्वतंत्रपणे प्रदान केला जाईल.\n‘ऑटो-डेबिट’ प्रक्रियेद्वारे खातेधारकांकडून विहित कालावधीत योग्य वार्षिक प्रीमियम वसूल करण्याची जबाबदारी सहभागी बँकेची असेल.\nविहित प्रोफार्मामधील नावनोंदणी फॉर्म / ऑटो-डेबिट अधिकृतता सहभागी बँकेकडून प्राप्त आणि टिकवून ठेवली जाईल. दाव्याच्या बाबतीत विमा कंपनी ती सबमिशन मागू शकते. विमा कंपनीकडे कोणत्याही वेळी या कागदपत्रांवर कॉल करण्याचा अधिकार आहे.\nपावती स्लिप विम्याच्या पावती-पत्र-सह-प्रमाणपत्रात बनविली जाऊ शकते. आवश्यकतेनुसार री-कॅलिब्रेशन इत्यादींसाठी वार्षिक आधारावर या योजनेच्या अनुभवाचे परीक्षण केले जाईल.\n१) विमा कंपनीला देय विमा प्रीमियम: प्रत्येक सदस्याला रु .१२ /- वार्षिक\n२) बीसी / मायक्रो / कॉर्पोरेट / एजंटला विमाधारकाद्वारे खर्चाची भरपाई: रू .१ /- प्रति सभासद प्रति सदस्य\n३) विमाधारकाद्वारे सहभागी बँकेला प्रशासकीय खर्चाची भरपाई: प्रति सभासद रु .१ /-\nपंतप्रधान सुरक्षा विमा योजना महाराष्ट्रासाठीचा टोल फ्री क्रमांक:\nमहाराष्ट्र बँक : १८००-१०२-२६३६\nपंतप्रधान सुरक्षा विमा योजना राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक : १८००-१८०-११११ /१८००-११०-००१\nप्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना ऑनलाईन फॉर्म मराठी डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.\nप्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना ऑनलाईन दावा फॉर्म मराठी डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.\nहेही वाचा - महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना\nवरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.\nआमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा \nप्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सरकारी योजना\nफेसबुक पेजला लाईक करा\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक २०२१ निकाल ऑनलाईन पहा\nशरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा\n��्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) - घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची\nजातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.\nअतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी\nभ्रष्टाचारी किंवा अकार्यक्षम सरपंच, ग्रामसेवक, तलाठी तुम्हालाही घाबरतील फक्त हे काम करा\nजमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा जाणून घ्या सविस्तर माहिती\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 2021च्या नवीन यादीमध्ये आपले नाव ऑनलाईन तपासा\nआता गावातील तलाठ्याचे सर्व जमिनीचे फेरफार आणि जमिन मोजणीचे व्यवहार पहा ऑनलाईन\nमहात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना - शेतकरी कर्जमाफीचा नवीन शासन निर्णय आणि निधी आला\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक २०२१ निकाल ऑनलाईन पहा\nशरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) - घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची\nजातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.\nअतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://activenews.in/2020/10/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A5%E0%A4%AE-%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%A8/", "date_download": "2021-06-15T15:04:16Z", "digest": "sha1:C6XBM6NHWZUUIKVHIYWSXZMMQMCB7FD7", "length": 22934, "nlines": 247, "source_domain": "activenews.in", "title": "प्रथम सत्र परीक्षा यंदा नाहीच ! दहावी- बारावीच्या परीक्षा ऑनलाइन? – ACTIVE NEWS", "raw_content": "\nहौस ऑफ बांबू : मराठीचे प्राचीन अवशेष \nअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतीने कोवीड मधील रुग्णाच्या नातेवाईकांस 28 दिवस अन्नदान सेवा\nजांब रोडच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nPune Corona: सलग चौथ्या दिवशी रुग्णसंख्या एक हजाराच्या आत\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंत��्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nHome/Uncategorized/प्रथम सत्र परीक्षा यंदा नाहीच दहावी- बारावीच्या परीक्षा ऑनलाइन\nप्रथम सत्र परीक्षा यंदा नाहीच दहावी- बारावीच्या परीक्षा ऑनलाइन\nसोलापूर : संकट काळात शाळांमध्ये बोलावून तथा मुले एकत्रित येतील, अशा पध्दतीने कोणतीही परीक्षा घेऊ नये, अन्यथा त्याला संबंधित मुख्याध्यापक जबाबदार असतील, असे आदेश शिक्षण विभागाने यापूर्वीच दिले आहेत. या पार्श्‍वभूमीवर दरवर्षी दिवाळीपूर्वी होणारी प्रथम सत्र परीक्षा यंदा होणार नसून त्याबाबत शालेय शिक्षण विभाग सरकारला अहवाल देणार आहे.\nदरवर्षी 15 जूनला शाळा सुरु झाल्यानंतर ऑगस्टमध्ये प्रथम घटक चाचणी तर दिवाळीपूर्वी प्रथम सत्र परीक्षा घेतली जात होती. त्यानंतर जानेवारीत दुसरी घटक चाचणी तर मार्चमध्ये द्वितीय सत्र परीक्षा घेऊन उन्हाळी सुट्टी सुरु दिली जात होती. यंदा कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून सुरु झाल्याची औपचारिक घोषणा झाली. परंतु, लेखी आदेश नसल्याने संभ्रमात सापडलेल्या पुणे बोर्डाचे दहावी- बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रकही लांबणीवर पडले. तत्पूर्वी, राज्यातील एक लाख आठ हजार शाळांअंतर्गत दोन कोटी 24 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येतील विद्यार्थ्यांची शाळांमध्ये बोलावून परीक्षा घेणे सद्यस्थितीत धोकादायक मानले जात आहे. पालकांनीही त्यासाठी संमती दिलेली नाही. त्यामुळे प्रथम घटक चाचणी व प्रथम- द्वितीय सत्र परीक्षा रद्द करुन थेट वार्षिक परीक्षाच घेण्याच्या निर्णयावर विचारविनिमय सुरु आहे.\nपरिस्थिती पाहून सरकारला जाईल अहवाल\nराज्यातील शाळांमधील सुमारे सव्वादोन कोटी मुले कोरोनाच्या संकटामुळे ऑनलाईनच्या माध्यमातून घरी बसून शिक्षण घेत आहेत. कोरोनाचा धोका अद्याप टळला नसल्याने या विद्यार्थ्यांची परीक्षा दिवाळीपूर्वी घेणे शक्‍य नाही. परीक्षा घेण्यासंदर्भात शिक्षण विभागाकडून राज्य सरकारला पत्र पाठवून अभिप्राय घेतला जाईल. त्यानंतरच परीक्षांचे नियोजन शाळांना काही दिवसांपूर्वी कळविण्यात येईल.\n– दिनकर पाटील, संचालक, शालेय शिक्षण\nदहावी- बारावीच्या बोर्ड परीक्षा आनलाईन\nदरवर्षी दहावी- बारावीसाठी साधारणपणे 35 लाखांपर्यंत मुले प्रवेशित असतात. या मुलांना आता ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. एवढ्या मोठ्या विद्यार्थ्यांची सोशल डिस्टन्स ठेवून शाळांमध्ये बोलावून प्रात्यक्षिक आणि वार्षिक परीक्षा घेणे अशक्‍य मानली जात आहे. अद्याप कोरोनाचा धोका टळलेला नसून लसही उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे पुणे बोर्डाने सार्वजनिक आरोग्य विभागाचा अभिप्राय मागविला आहे. त्यानुसार त्यांच्या ऑनलाइन परीक्षा घेता येतील का, याची चाचपणी आता सुरु झाल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.\neditor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - \"सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ\" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...\nहौस ऑफ बांबू : मराठीचे प्राचीन अवशेष \nअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतीने कोवीड मधील रुग्णाच्या नातेवाईकांस 28 दिवस अन्नदान सेवा\nजांब रोडच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nPune Corona: सलग चौथ्या दिवशी रुग्णसंख्या एक हजाराच्या आत\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nहौस ऑफ बांबू : मराठीचे प्राचीन अवशेष \nअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतीने कोवीड मधील रुग्णाच्या नातेवाईकांस 28 दिवस अन्नदान सेवा\nजांब रोडच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nPune Corona: सलग चौथ्या दिवशी रुग्णसंख्या एक हजाराच्या आत\nख���डाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nविशेष मुलाखत : रोखठोक सुरेश धस भाजपचे आमदार\nकोरोना मृत्यूचे 150 प्रस्ताव फेटाळले राज्यातील 261 पैकी 22 जणांनाच केंद्राकडून 50 लाखांची मदत\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nदत्तापूरचे उपसरपंच पत्नीसह अपघातात जागीच ठार\nमहिलेची तीन वर्षीय चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\nऑनलाइन वेबिनार चे आयोजन मनीवाइज सेंटर चा उपक्रम\nऑनलाइन वेबिनार चे आयोजन मनीवाइज सेंटर चा उपक्रम\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nकोरोणा बाधितांची संख्या वाढल्याने शिरपूर पुढील ४ दिवस लॉकडाऊन – सुनीता अंभोरे\nनागपूर – औरंगाबाद महामार्गावर अपघातात टिप्पर चालक जागीच ठार\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nहौस ऑफ बांबू : मराठीचे प्राचीन अवशेष \nअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतीने कोवीड मधील रुग्णाच्या नातेवाईकांस 28 दिवस अन्नदान सेवा\nजांब रोडच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतीने कोवीड मधील रुग्णाच्या नातेवाईकांस 28 दिवस अन्नदान सेवा\nजांब रोडच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nकोरोणा बाधितांची संख्या वाढल्याने शिरपूर पुढील ४ दिवस लॉकडाऊन – सुनीता अंभोरे\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nकोरोणा बाधितांची संख्या वाढल्याने शिरपूर पुढील ४ दिवस लॉकडाऊन – सुनीता अंभोरे\nनागपूर – औरंगाबाद महामार्गावर अपघातात टिप्पर चालक जागीच ठार\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nउंडळी सुट्टीत दहावी-बारावीची परीक्षा आरोग्यविषयक माहिती सील अभिप्राय\n\"एकनाथ खडसे आई मला व्हिलन शिवलं, योग्य हो बोलेन; কৃষকদের জন্য দিন সাহায্য করুন\" – फडणवीस\n\"हो सके तो लौट के आना\" म्हणत सुधीर मुनगंटीवारांनी खडसेंच्या राजीनाम्यावर व्यक्त केलं मत\nकांद्याचे भाव वाढल्याने डोळ्यांत पाणी आले असताना राज्याच्या कृषी मंत्र्याने दिली अजब प्रतिक्रिया\nनाथाभाऊंनी दिल्या घरी सुखी राहावे, रावसाहेब दानवेंचा सल्ला\nह्रदयद्रावक घटना: 15 ते 20 कुत्र्यांनी नऊ वर्षांच्या मुलाचे तोडले लचके, मूलाचा मृत्यू\nactive news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://adarshmaharashtra.in/full-story/8008/maramarathi-patrakara-sanghaci-taluka-karyakarini-gathita", "date_download": "2021-06-15T15:17:08Z", "digest": "sha1:C3HNJJNBAE2JCTDP443TCPDLC7HEILUF", "length": 8632, "nlines": 153, "source_domain": "adarshmaharashtra.in", "title": "Adarsh Maharashtra", "raw_content": "\nघोडेगाव बौद्ध वस्ती येथे... - Read Now करोनाच्या संभाव्य तिसऱ्या... - Read Now DRDO ने विकसित केलेल्या... - Read Now फलटण शहरासह तालुक्यातील ८... - Read Now माजी गृहमंत्री अनिल देशमुख... - Read Now\nम.रा.मराठी पत्रकार संघाची तालूका कार्यकारिणी गठित\nतालुकाध्यक्षपदी वेंदात मेहरकुळे तर उपाध्यक्षपदी सुनिल संकुलवार यांची निवड\nगोंडपीपरी (प्रतिनिधी)-तालुक्यातील स्थानिक संदीप हॉटेल येथे पार पडलेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा गोंडपिपरी ची कार्यकारिणी नुकतीच गठित करण्यात आली.\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रपूर सुनील बोकडे यांच्या आदेशानुसार येथील संदीप हॉटेल येथे सदर बैठक घेण्यात आली. आयोजित बैठकीस ज्येष्ठ प��्रकार सुनील डोंगरे यांचे अध्यक्षते खाली विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यादरम्यान गोंडपीपरी तालुका कार्यकारिणीची घोषणा करताना तालुकाध्यक्ष पदी दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी वेदांत मेहरकुळे यांची सर्वानुमते तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.तर उपाध्यक्ष म्हणून पुण्यनगरी तालुका प्रतिनिधी सुनील संकुलवार, सचिव पदी शेखर बोंगिरवार, कार्याध्यक्षपदी कुणाल गायकवाड, संघटक म्हणून नागेश ईटेकर, कोषाध्यक्षपदी अमित उईके, तर सदस्य म्हणून प्रमोद दुर्गे , चेतन मांदाडे , शरद कुकूडकर यांची निवड करण्यात आली. यानंतर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ध्येयधोरण व विविध विषयांवर चर्चा करून आगामी कार्यक्रमाच्या प्रयोजना बाबत नियोजन करण्यात आले.संघाची तालुका कार्यकारणी गठित झाल्याबद्दल पदाधिकार्‍यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.\nआदर्श महाराष्ट्र वेब टीम\nचुलत काकाने केला गतिमंद पुतणीवर बलात्कार, जाडर बोबलाद गावातील धक्कादायक प्रकार \nपी बी कोकरे लिहितात: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण चेकपोस्ट वरील जिल्हाधिकारी व पोलीस अधिकारी यांनी चाकरमान्यांची छळवणूक त्वरित थांबवावी अन्यथा \nटी-1 वाघिणीला बेशुद्ध करण्याचे प्रयत्नच झालेच नाहीत, हायकोर्टात दाद मागणार- डॉ.जेरील बानाईत\nविश्वसनीय पत्रकारितेसाठी तुमचा सहभाग आणि योगदान आवश्यक आहे.\nसहभाग निधी साठी इथे क्लिक करा\nपॉर्थ पवार राजकारणातील लंबी रेस का घोडा असू शकतो का \nघोडेगाव बौद्ध वस्ती येथे बौद्धविहार...\nकरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासुन...\nDRDO ने विकसित केलेल्या अँटी-कोविड...\nमी आता सेक्स करीत नाही, मी पूर्णपणे...\nमानवी विकृतीची परिसीमा; मालवणीत...\nअभिनेते भाऊ कदम यांनी आगरी समाजाची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t3374/", "date_download": "2021-06-15T17:06:34Z", "digest": "sha1:GWDRTXGCVQGHUFBKRCZVVNTRALULQTTR", "length": 3101, "nlines": 87, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-आठवण", "raw_content": "\nवाटते अजूनही आहेस जवळी तू माझ्या\nस्पर्शसुखाचा गोडवा कसा विसरू सांग ना\nमोर पिसा सम भासे हा धुंद वारा\nजोडीला मातीचा सुगंध सोसवेना\nआठवांनी तुझ्या दाटून का येतो गळा सांग ना\nबाहुत तुझ्या क्षणभर तरी मिळेल ना विसावा\nकाळी उमललेली कोमेजेल का सांग ना\nधुंद त्या संध्यासमयी बिलगून तुला\nस्वप्ने पहिली मी वेड्य��सारखी\nघरी आल्यावर तुझ्या कळाले\nहे सत्य नाही पुरे होण्यासाठी\nउठले काहूर बैचेन जीव झाला\nदैवाने अशी थट्टा का केली उमगेना\nतू जवळ असूनही माझा नव्हतास का सांग ना\nकविता, कविता खूप सुंदर आहे\nअकरा गुणिले दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/nashik-huge-crowed-in-center-of-the-city", "date_download": "2021-06-15T15:47:42Z", "digest": "sha1:I2S4A5YESSHW6ULH2FKWRZS6SW3PATMQ", "length": 4881, "nlines": 52, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Photo Gallery : लॉकडाऊनच्या आदल्या दिवशी संपूर्ण नाशिक रस्त्यावर | Nashik huge crowed in center of the city", "raw_content": "\nPhoto Gallery : लॉकडाऊनच्या आदल्या दिवशी संपूर्ण नाशिक रस्त्यावर\nसंसर्ग वाढण्याची भीती; दुकानांमध्ये खरेदीसाठी रांगाच रांगा\nकडक लॉकडाऊनला उद्या दुपारी बारा वाजेपासून अंमलबजावणी होणार आहे. यापार्श्वभूमीवर नाशिकच्या कानाकोपरयातून हजारो नाशिककरांनी कुटुंबियांसह खरेदीसाठी मोठी गर्दी शहराच्या मध्यवर्ती भागात केली. एकीकडे वाढलेली गर्दी आणि दुसरीकडे महापालिकेच्या वतीने सुरु असलेली रस्त्यांची कामे आणि बंद असलेली सिग्नल यंत्रणा यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी शहराच्या चौफेर दिसून आली...\nआज सकाळपासुन खरेदीसाठी नाशिककर रस्त्यावर उतरले. दहा दिवसाची पूर्वतयारी म्हणून आज सर्वच बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांनी खरेदी करण्यासाठी गर्दी केली आहे.\nदुकानांसाठी अकरा वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण नाशिक शहरातील नागरीक एकाच वेळी खरेदीसाठी बाहेर पडले. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक बाहेर पडल्यामुळे कोरोना संसर्गाचा प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये होण्याची शक्यता वर्तविली जात असून परिणामी पुढील काही दिवसांत रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे.\nनाशिक शहराच्या प्रत्येक चौकात आज सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला. रविवार पेठ, दहीपूल, सिडको, पेठ रोड, दिंडोरी रोड, शालीमार परिसर आदी मुख्य बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे.\nमार्केट परिसरात मोठी गर्दी\nपेठ रोड आणि दिंडोरी रोड परिसरात भाजीपाला मार्केटमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी नाशिककरांनी केली होती. दुसरीकडे, सिग्नल यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी याठिकाणी दिसून आली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/delhi-news-marathi/in-the-rainy-season-petrol-diesel-exploded-nrms-140020/", "date_download": "2021-06-15T15:44:16Z", "digest": "sha1:DYIAOKERHYMFNDZUUJYHUO3NFPMG652H", "length": 11706, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "In the rainy season petrol-diesel exploded nrms | भर पावसाळ्यात पेट्रोल-डिझेलने घेतला पेट, मागील ३७ दिवसांत पेट्रोलच्या दरात 'इतक्या' रूपयांची वाढ | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून १५, २०२१\nराज्यात पुढील पाच दिवस पाऊस, मुंबई कोसळणार मुसळधार, कोकणात पडणार अतिवृष्टी\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nगावकऱ्यांनी आदिवासी महिलेला नग्न करून गावभर धिंड काढली आणि पुढे जे घडलं ते तुम्हीच वाचा\nविधानपरिषदेच्या ‘त्या’ १२ नावांची यादी अखेर सापडली; पुढील निर्णय लवकरच होणार\nयेत्या दोन तीन दिवसात मंजुरी मिळाल्यानंतर पहिल्या टप्प्याच्या प्राध्यापक भरतीला सुरुवात होईल : उदय सामंत\nPetrol-Diesel Priceभर पावसाळ्यात पेट्रोल-डिझेलने घेतला पेट, मागील ३७ दिवसांत पेट्रोलच्या दरात ‘इतक्या’ रूपयांची वाढ\nमुंबई (Mumbai) मध्ये पेट्रोलच्या किंमतीने शंभरी कधीच पार केली आहे. मुंबईत आज पेट्रोलची किंमत 101.71 रुपये तर डिझेलची किंमत 93.77 रुपये इतकी आहे. तर दिल्लीत पेट्रोलची किंमत ही 95.56 रुपये तर डिझेलची किंमत 86.47 रुपये इतकी आहे.\nनवी दिल्ली : आज पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत 19 पैशांची वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर (International level) कच्चा तेलाच्या किंमतीत घट होत असताना भारतात मात्र इंधनाच्या दरात वाढ होत आहे.\nमुंबई (Mumbai) मध्ये पेट्रोलच्या किंमतीने शंभरी कधीच पार केली आहे. मुंबईत आज पेट्रोलची किंमत 101.71 रुपये तर डिझेलची किंमत 93.77 रुपये इतकी आहे. तर दिल्लीत पेट्रोलची किंमत ही 95.56 रुपये तर डिझेलची किंमत 86.47 रुपये इतकी आहे.\nमुंबई व परिसरातील जोरदार पावसाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा\nदेशातील महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि लड्डाख या सहा ठिकाणी पेट्रोलच्या किंमतीने शंभरी पार केली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि देशातील पेट्रोलच्या किंमतीत पुन्हा वाढ होण्यास सुरुवात ��ाली. गेल्या महिन्याच्या 4 तारखेपासून आतापर्यंत 22 व्या वेळा पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाली आहे. आतापर्यत झालेली वाढ पकडली असता ही वाढ 5.15 रुपये इतकी आहे.\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nमंगळवार, जून १५, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/thane-news-marathi/maneka-gandhi-calls-thane-mayor-naresh-muske-will-the-corporation-impose-penalty-on-those-who-feed-pigeons-asked-61183/", "date_download": "2021-06-15T15:46:00Z", "digest": "sha1:NURJVSBLUPKIERQ7GRQQ2XDEVUUIIPDF", "length": 12456, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Maneka Gandhi calls Thane Mayor Naresh Muske; Will the corporation impose penalty on those who feed pigeons? Asked | महापौरांना मेनका गांधींनी केला कॉल; कबुतरांना चारा घालणाऱ्यांवर पालिका दंड आकारणार का? असे विचारले | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून १५, २०२१\nराज्यात पुढील पाच दिवस पाऊस, मुंबई कोसळणार मुसळधार, कोकणात पडणार अतिवृष्टी\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nगावकऱ्यांनी आदिवासी महिलेला नग्न करून गावभर धिंड काढली आणि पुढे जे घडलं ते तुम्हीच वाचा\nविधानपरिषदेच्या ‘त्या’ १२ नावांची यादी अखेर सापडली; पुढील निर्णय लवकरच होणार\nयेत्या दोन तीन दिवसात मंजुरी मिळाल्यानंतर पहिल्या टप्प्याच्या प्राध्यापक भरतीला सुरुवात होईल : उदय सामंत\nठाणेमहापौरांना मेनका गांधींनी केला कॉल; कबुतरांना चारा घालणाऱ्यांवर पालिका दंड आकारणार का\nठाणे : ठाण्यात अनेक ठिकाणी कबुतरांना चारा टाकण्यात येतो. नियमितपणे चारा टाकल्याने कबुतरांची गर्दी होते. त्यामुळे कोरोनाच्या काळात नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. दरम्यान ठाण्यातील नागरिकांच्या तक्रारीवरून ठाणे महापालिकेने कबुतरांना चारा टाकण्यास बंदी केली आहे. अशा प्रकारे कबुतरांना चारा टाकणाऱ्या नागरिकाला आता दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.\nठाणे महानगर पालिकेकडे ठाण्यातील अनेक गृहसंकुले आणि नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत की, कबुतरांना चारा टाकल्याने एकत्र जमणाऱ्या कबुतरांमुळे त्यांच्या विष्टे पासून “हायपर सेंसेटिव्ह न्यूमेनिया” सारखे आजार बळावत असून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो.\nअशा तक्रारींमध्ये वाढ झाल्याने ठाणे महानगर पालिकेने कबुतरांना चारा टाकणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला. तसे फलकही शहरात लावले\nठाणे महापौरांना मेनका गांधींचा फोन\nकबुतरांना चारा टाकण्यावर ठाणे महापालिकेने लावलेल्या निर्बंध आणि फलक याबाबत मेनका गांधी यांनी महापौर नरेश म्हस्के यांच्याशी संपर्क साधला. महापौरांनी त्यांना सदर निर्बंध हे स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनुसार लावण्यात आलेले आहेत. मात्र तलावपाळी, मासुंदा तलाव सारख्या सार्वजनिक ठिकाणी आम्ही दंडात्मक कारवाई करणार नसल्याचे उत्तर दिले. भविष्यात ठाण्यात मुंबई प्रमाणे कबुतर खाने तयार करण्याचा मानस असल्याचे स्पष्ट केले.\nराऊत साहेबांचे हृदय मजबूत आणि वाणी विरोधकांच्या हृदयात धडकी भरवणारी – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन व��स्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nमंगळवार, जून १५, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/chhatrapati-sambhaji-maharaj", "date_download": "2021-06-15T15:11:42Z", "digest": "sha1:OA6FFU2LXBMG4AXBLUP6WH6Y4UDFZYJ2", "length": 17501, "nlines": 261, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nछत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर चित्रपट बनवणार, निर्माते अजित शिरोळेंची दमदार तयारी\nदिग्दर्शक अजित शिरोळे या प्रोजेक्टला आपला ड्रीम प्रोजेक्ट म्हणतात. त्याविषयी बोलताना ते म्हणाले, हा माझा सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या चित्रपटाची कथा तयार करण्यासाठी मी ...\nछत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान स्थळी खासदार उदयनराजे नतमस्तक\nखासदार छत्रपती उदयनराजे भोसले सकाळी सहा वाजता छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानस्थळी आले. (Udayanraje Bhosale Chhatrapati Sambhaji Maharaj) ...\nSambhaji Bidi | संभाजी बिडीचं नाव बदललं, नवं नाव काय\nसाबळे वाघिरे कंपनीने चार महिन्यांपूर्वी संभाजी बिडीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला होता. ...\nSambhaji Bidi | शिव-शंभूप्रेमींच्या लढ्याला यश, संभाजी बिडीचं नाव बदलणार, कंपनीचा निर्णय\nताज्या बातम्या9 months ago\nसंभाजी बिडीचे नाव बदलण्याचा निर्णय साबळे वाघिरे कंपनीने घेतला आहे. संभाजी बिडीचे नाव बदलावे या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडने आंदोलन केलं होतं. ...\nमहापुरुषांच्या यादीत छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख करावा, अमोल कोल्हेंची सरकारला विनंती\nताज्या बातम्या1 year ago\nशासनाने थोर महापुरुषांची दिनविशेष यादी बनवली आहे. त्यात छत्रपती संभाजी राजेंच्या नावाचा उल्लेख नाही, याकडे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लक्ष वेधले (Amol Kolhe asks ...\nभाऊ, कुशल, निलेश साबळेंविरोधात ‘संभाजी ब्रिगेड’ची पोलिसात तक्रार\nताज्या बातम्या1 year ago\n'चला हवा येऊ द्या' मालिकेच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार भाऊ कदम, कुशल बद्रिके आणि डॉ. निलेश साबळे यांच्याविरोधात सोलापुरातील पोलिस स्थानकात दाखल करण्यात आली ...\nमिलिंद एकबोटे-राज ठाकरे यांची भेट, भेटीनंतर मिलिंद एकबोटे म्हणतात…\nताज्या बातम्या1 year ago\nधर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठान आणि समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली (Milind Ekbote meet Raj Thackeray). ...\nसरकारचा मोठा निर्णय, औरंगाबाद विमानतळाचं नाव बदललं\nताज्या बातम्या1 year ago\nऔरंगाबाद विमानतळाचे नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, औरंगाबाद असे करण्यात आले (Aurangabad Airport Name Change) आहे. ...\nऔरंगाबादचं नामकरण संभाजीनगर झालंच पाहिजे : चंद्रकांत पाटील\nताज्या बातम्या1 year ago\nऔरंगाबादचे नामकरण संभाजीनगर झालंच पाहिजे,\" अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी (Aurangabad Name change demand) केली. ...\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत महाराजांचे हाल दाखवू नयेत, शिवसेना नेत्याची मागणी\nताज्या बातम्या1 year ago\nअटकेनंतर संभाजी महाराजांचे जे हालहाल केले, ते संपूर्ण जगाला माहित आहेत. त्यामुळे ते चित्रिकरणाच्या माध्यमातून लोकांसमोर दाखवू नयेत.' असं मत शिवसेना नेते अर्जुन खोतकरांनी व्यक्त ...\nमराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनाची कोल्हापुरातून सुरुवात, कोरोना नियमांचे पालन करावे : संभाजीराजे\nमराठा आरक्षणाचा विषय राज्य सरकारच्या अखत्यारित, केंद्राचा संबंध नाही : रावसाहेब दानवे\nमुंबई लोकलचा निर्णय 2 दिवसात होणार : सुरेश ककाणी\nFast News | दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी |\nNarayan Rane | ठाकरेंना घेरण्यासाठी नारायण राणेंची केंद्रात वर्णी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा\nVideo | संभाजी छत्रपती यांच्या कोल्हापुरातील बैठकीत गोंधळ\nVideo | मराठा आरक्षणासाठीच्या मोर्चात प्रकाश आंबेडकरही सहभागी होणार\nBreaking | परदेशी जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, पहिल्या डोसनंतर 28 दिवसांनी दुसरा डोस\nHeadline | 4 PM | दत्तात्रय भरणेंचं पालकमंत्री पद जाणार\nVideo | मुंबईत लसीकरण केंद्राबाहेर बॅनरबाजी, आयुक्तांनी मनाई केलेली असतानाही बॅनरबाजी\nPhoto : प्रिया बापटचं वर्कआऊट सेशन, सोशल मीडियावर हटके फोटो शेअर\nफोटो गॅलरी2 hours ago\nBirthday Special : डॅशिंग नांगरे पाटलांची बायकोच्या वाढदिवसाला रोमँटिक पोस्ट\nफोटो गॅलरी2 hours ago\nPhoto : श्रीलंका सर करण्यासाठी भारताची क्रिकेट सेना एकवटली\nस्पोर्ट्स फोटो2 hours ago\nBeauty Tips : चेहऱ्याला नैसर्गिक चमक देण्यासाठी बीटचा ‘हा’ फेसपॅक नक्की ट्राय करा\nलाईफस्टाईल फोटो4 hours ago\nPHOTO | देव आनंदशी नातं तुटल्यानंतर आयुष्यभर अविवाहित राहिल्या, वाचा सुरैयांच्या जीवनाशी संबंधित खास गोष्टी\nफोटो गॅलरी4 hours ago\nPHOTO | नाशिकमध्ये ऐन पावसाळ्यात रस्ते खोदले, खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीसह नागरिकांचे हाल\nमॅच पाहायला आलेल्या तरुणीवर भाळला, सात दिवसांत लग्न, ‘या’ दिग्गज भारतीय गोलंदाजाची Love Story माहित आहे का\nस्पोर्ट्स फोटो6 hours ago\nPhoto : ‘पुन्हा भेटूया…’ सूर नवा ध्यास नवाच्या महाअंतिम सोहळ्याचे सुंदर क्षण, स्पृहा जोशीनं शेअर केले खास फोटो\nफोटो गॅलरी6 hours ago\nHomemade Hair Conditioner : केसांची चमक कायम राखण्यासाठी होममेड हेअर कंडिशनर वापरा \nलाईफस्टाईल फोटो7 hours ago\nPhoto : कपल गोल्स, गौहर खान आणि जैद दरबारचं क्लासी फोटोशूट पाहिलत\nफोटो गॅलरी7 hours ago\nमहाआवास अभियानांतर्गत 3 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना घरकुलाच्या चाव्या, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश\nठाकरे सरकार आशा सेविकांच्या जीवाशी का खेळतेय\nमराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनाची कोल्हापुरातून सुरुवात, कोरोना नियमांचे पालन करावे : संभाजीराजे\n256GB स्टोरेज, 64MP कॅमेरा, Realme चा आतापर्यंतचा सर्वात ढासू 5G फोन लाँच\nदि.बा.पाटील यांच्या नावासाठी सर्वपक्षीय कृती समिती आक्रमक, 24 जूनला सिडकोला घेराव, 1 लाख लोक जमणार\nनवी मुंबई21 mins ago\nमराठा आरक्षणाचा विषय राज्य सरकारच्या अखत्यारित, केंद्राचा संबंध नाही : रावसाहेब दानवे\nVideo | शाहरुख सारखे केस, त्याच्यासारखेच हावभाव, तरुणाच्या व्हिडीओची सोशल मीडियावर धूम\nमुंबई लोकलचा निर्णय 2 दिवसात होणार : सुरेश ककाणी\nशेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळांनी कालमर्यादेत बियाणे तपासणी अहवाल द्यावा: कृषीमंत्री दादाजी भुसे\nआठवडाभरात प्रतिज्ञापत्र सादर करा, शाळांच्या फी वसुलीच्या मुद्द्यावरुन उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://jobtodays.com/ibps-recruitment-2020/", "date_download": "2021-06-15T16:04:43Z", "digest": "sha1:66RIYHH3BK2F4WCZ2GXZ5XC2MM62WZED", "length": 18788, "nlines": 268, "source_domain": "jobtodays.com", "title": "IBPS Recruitment 2020 Institute of Banking Personnel", "raw_content": "\nस्पर्धा परीक्षा संपूर्ण माहिती\nIBPS मार्फत 9638 पदांची भरती 2020\nऑफिस अटेंडंट भरती प्रवेशपत्र RBI Admit Card 2021\nसरळसेवा परीक्षार्थी साठी खुशखबर \nफ्री जॉब अलर्ट App डाउनलोड करा\nफ्री जॉब अलर्ट telegram वर मिळवा\nजाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे\nइतर महत्वाच्या जाहिरात :\nआयबीपीएस भरती २०२० : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सेलेक्शनने अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली असून प्रादेशिक ग्रामीण बँकेत 9638 अधिकारी व कार्यालयीन सहाय्यक पदांसाठी अर्ज मागविण्यात आले. पात्र व इच्छुक उमेदवार ०१ जुलै २०२० ते २१ जुलै २०२० या कालावधीत ऑनलाईन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि आयबीपीएस भरती २०२० (आयबीपीएस भरती २०२०) साठी अर्ज कसा करावा यासारख्या अधिक माहिती खाली वाचा. IBPS Recruitment 2020\nइच्छुक उमेदवारांना आयबीपीएस भरती २०२० ची अद्ययावत अद्यतने मिळविण्यासाठी आमची वेबसाइट अनुसरण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उमेदवारांची पात्रता, अभ्यासक्रम आणि लेखी व तोंडी (व्यक्तिमत्त्व) चाचणीचे गुण वितरण आणि आयबीपीएस भरती २०२० संबंधित सर्व आवश्यक माहिती येथे अद्ययावत करण्यात आली आहेत.\nजाहिरात क्रमांक. : IBPS/06-2020\nअ.क्र. पदाचे नाव जागा\n01 अधिकारी स्केल – 3\nस्केल – 2 अधिकारी (आयटी अधिकारी, कायदा अधिकारी आणि सीए)\nअधिकारी स्केल – 1\nसहाय्यक अधिकारी 9638 पदे\nअ.क्र. पदाचे नाव पात्रता\n01 अधिकारी स्केल III किमान 05 वर्षांच्या अनुभवासह कोणत्याही विषयात बॅचलर डिग्री.\n02 अधिकारी स्केल II इलेक्ट्रॉनिक / कम्युनिकेशन / कॉम्प्यूटर सायन्स / आयटी, सीए आणि कायद्यातील पदवी / कोणत्याही विषयात 02 वर्षांचा अनुभव असलेल्या पदवी.\n03 अधिकारी स्केल I कोणत्याही विषयात बॅचलर डिग्री\n04 सहाय्यक अधिकारी कोणत्याही विषयात बॅचलर पदवी\nIII – अधिकारी स्केल: – वय 21 ते 41 वर्षे दरम्यान आहे (जन्म 03/07/1980 ते 30/06/1996 दरम्यान)\nII – अधिकारी स्केल : – वय 21 ते 32 वर्षे दरम्यान आहे (जन्म 03/07/1988 ते 30/06/1999 दरम्यान)\nI – ऑफिसर स्केल : – वय 18 ते 30 वर्षे दरम्यान आहे (जन्म 03/07/1990 ते 30/06/2002 दरम्यान)\nसहाय्यक अधिकारी: – वय १ to ते २ years वर्षे दरम्यान आहे (०२/०7/1992 ते 0१ / ०7 / २००२ दर��्यान जन्म)\nप्रारंभ तारीख 01 जुलै 2020\nअर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2020\nनोकरी ठिकाण संपूर्ण भारत\nजाहिरात & अर्ज पाहा\nऑनलाईन अर्ज Apply Online\nनोकरी विषयक सर्व माहिती मिळविण्यासाठी आमच्या ॲप ला आजच डाऊनलोड करा\nटीप : ऑनलाइन अर्ज भरताना घ्यावयाची काळजी / सूचना\nइच्छुक व पात्र उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरात डाउनलोड करून व सर्व सूचना वाचून नंतरच अर्ज भरण्यास सुरुवात करावी. अगोदर सर्व कागदपत्रे जवळ घेऊन अर्ज भरण्यास सुरुवात करावी. लॉगिन ID / रजिस्ट्रेशन क्रमांक व पासवर्ड सुरक्षित जपून ठेवावा तो भविष्यात उपयोगी पडेल.\nजाहिरात मध्ये काही स्पष्टता वाटत नसल्यास आस्थापनेच्या मूळ वेबसाइट ला भेट द्यावी किंवा दिलेल्या क्रमांकावर संपर्क करावा Interested Candidates Can Read the Full Original Notification Carefully Before Apply\nइतर महत्वाच्या जाहिरात :\nपोलीस भरती जाहिरात 2019 – 20\nसरकारी नोकरी परीक्षा दिनांक\nमुंबई महानगरपालिका भरती 2020 10 वी\nबाल विकास अधिकारी भरती 2020 परिचर, कम्प्युटर ऑपरेटर 187 पदे\n3485 पदे आरोग्य विभाग औरंगाबाद,परभनी.जालना,हिंगोली भरती\nपुणे महानगरपालिकेत 177 पद भरती Last Date 5 May 2020\nMPSC Updates-MPSC आयोग परीक्षा दिनांक सूचना\nAll सर्व जिल्यानुसार सरकारी नोकरी\nबृहन्मुंबई महानगरपालिका वाहनचालक पदाची सरळसेवा भरती\nNHM पुणे, सोलापूर, सातारा भरती 2020\nसर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड डाउनलोड करा\nमोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज टेस्ट सोडवा\nनवीन सरकारी नोकरी अपडेट्स नोकर्‍या पहा\nSCR दक्षिण मध्य रेल्वे 110 पदाची भरती\nSSC मार्फत 283 पदांची भरती 2020\nशासनाच्या विविध पदांची भरती एमपीएससी मार्फत होणार\nराज्य पोलीस दलात विविध पदांवर जवळपास १२,५३८ पदांची…\nNCERT मध्ये 266 पदांची भरती 2020\nPrevious MPSC कर सहाय्यक भरती प्रतिक्षा यादी 2018\nNext IBPS मुंबईत 29 पदांची भरती 2020\nMPPSC Exam नवीन तरिखा जाहीर करण्यात आल्या\nआरोग्य विभाग ऑनलाइन कोर्स 2021\nफ्री जॉब अलर्ट App डाउनलोड करा\nफ्री सरकारी जॉब अलर्ट मोबाइल वर मिळवा\nमोफत सरकारी नोकरी अलर्ट मिळवा\nस्पर्धा परीक्षा पुस्तक यादी\nस्पर्धा परीक्षा अभ्यास विडियो\nस्पर्धा परीक्षा सराव प्रश्न पत्रिका\nऑफिस अटेंडंट भरती प्रवेशपत्र RBI Admit Card 2021\nसरळसेवा परीक्षार्थी साठी खुशखबर \nMPPSC Exam नवीन तरिखा जाहीर करण्यात आल्या\nऑफिस अटेंडंट भरती प्रवेशपत्र RBI Admit Card 2021\nसरळसेवा परीक्षार्थी साठी खुशखबर \nMPPSC Exam नवीन तरिखा जाहीर करण्यात आल्या\n12 वी पास सरकारी नोकरी\nआरोग्य विभाग संपूर्ण नोट्स PDF\nमहाराष्ट्र आरोग्य विभाग अभ्यासक्रम 2021\nआरोग्य विभाग भरती परीक्षा अभ्यासक्रम PDF डाउनलोड\nसराव प्रश्नसंच डाउनलोड करा\nपदानुसार नुसार सरकारी नोकरी पहा पदानुसार नुसार सरकारी नोकरी: […] Commerse Jobs […]...\nपदानुसार नुसार सरकारी नोकरी पहा पदानुसार नुसार सरकारी नोकरी: […] आयुष नोकरी […]...\nपदानुसार नुसार सरकारी नोकरी पहा पदानुसार नुसार सरकारी नोकरी: […] MBBS नोकरी […]...\nपदानुसार नुसार सरकारी नोकरी पहा पदानुसार नुसार सरकारी नोकरी: […] नर्स नोकरी […]...\nशिक्षणांनुसार सरकारी नोकरी उपलब्ध पहा शिक्षणांनुसार सरकारी नोकरी, latest nokri: […] नोकरी पहा […]...\nऑफिस अटेंडंट भरती प्रवेशपत्र RBI Admit Card 2021\nसरळसेवा परीक्षार्थी साठी खुशखबर \nMPPSC Exam नवीन तरिखा जाहीर करण्यात आल्या\nराष्ट्रीय आरोग्य अभियान अहमदनगर भरती\nMPSC सहायक वन संरक्षक पूर्व परीक्षा अभ्यासक्रम\nराष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी भरती २०२०\nनाबार्ड कंसल्टेंसी सर्विसेज (NABCONS) भरती 2020\nएनएचएम सांगली भरती 2020 डाऊनलोड pdf\nहॉलटीकेट (प्रवेश पत्र) 2020 pdf डाऊनलोड करा\nइंडियन आर्मी भरती 2020\nसेंट्रल कोलफिल्ड लिमिटेड मध्ये ‘अप्रेंटिस’ 1565 भरती\nऑफिस अटेंडंट भरती प्रवेशपत्र RBI Admit Card 2021\nसरळसेवा परीक्षार्थी साठी खुशखबर \nMPPSC Exam नवीन तरिखा जाहीर करण्यात आल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%87", "date_download": "2021-06-15T15:46:09Z", "digest": "sha1:K7ZXSA7MJY6WXJPMF4RM5B4OICS4N4UL", "length": 3012, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "विनीता आपटे - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nविनीता आपटे (जन्मदिनांक अज्ञात - हयात) या मराठी भाषेतील लेखिका आहेत.\nविनीता आपटे या मराठी निवेदिका,ले़खिका,अभिनेत्री आहेत. सध्या संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण विभागात पॅरिस येथे सल्लागार म्हणून त्या कार्यरत आहेत.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी २१:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://news7.co.in/1154/", "date_download": "2021-06-15T16:50:31Z", "digest": "sha1:EL6O3ZH63U5YX2JYHEZL53HOJJGQVRQT", "length": 9568, "nlines": 184, "source_domain": "news7.co.in", "title": "खुलताबाद येथे दर्गा कमिटीच्या वतीने पोलिस प्रशासनाचा सत्कार – News 7", "raw_content": "\nममता मेमोरियल हॉस्पिटलची मान्यता रद्द, जिल्हाधिकऱ्यांचे आदेश\nबजाजनगरात तिसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकून महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न\nवादळामुळे घरावरचे छपर उडाले;संसार आला उघडयावर\nआमदार बंब यांनी उभारले 100 खाटाचे कोविड हॉस्पिटल\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\nभरधाव वेगात जाणारे रेतीचे टिप्पर उलटलेचालक जखमी\nमहादेवाचे संहारक अस्त्र ‘ त्रिशूळ’ ची पुजा करताना वृद्धाची मान अडकून मृत्यू\nअखेर गंगापूर फाटा या ठिकाणी बस थांबण्याचे आदेश\nकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गंगापूरचा आठवडी बाजार बंद\nपगारवाढीसाठी विप्रोच्या कामगारांचे चार दिवसापासून उपोषण सुरु\nHome/आपला जिल्हा/औरंगाबाद/खुलताबाद येथे दर्गा कमिटीच्या वतीने पोलिस प्रशासनाचा सत्कार\nखुलताबाद येथे दर्गा कमिटीच्या वतीने पोलिस प्रशासनाचा सत्कार\nखुलताबाद येथील ज़र ज़री बक्ष उरुस व ईदे मिलादुन्नबीच्या निमित्ताने पोलिस अधीक्षक ग्रामीण मोक्षदा पाटिल यांच्या नेतृत्वाखाली दंगा काबू पथक व यांनी दर्गा परिसरात चोख बंदोबस्त पार पाडल्यानी यांचा सत्कार दर्गा कमिटीच्या वतीने आज बुधवार रोजी सकाळी दहा वाजता त्यांना पुष्पहार घालून ‘खाजा मिठाई’ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आले.यावेळी दर्गा सय्यद जैनोद्दीन उर्फ़ बावीस ख़्वाजा दर्गा कमिटी चे अध्यक्ष शरफोद्दीन रमजानी ,व नगरसेवक ता दर्गा कमिटीचे माजी अध्यक्ष मुनीबोद्दीन, हबीबोद्दीन,शेख शकील,शेख रफीक, शेख आरिफ,समाज सेवक शेख जावेद यांच्यासह दर्गा कमिटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.\nममता मेमोरियल हॉस्पिटलची मान्यता रद्द, जिल्हाधिकऱ्यांचे आदेश\nबजाजनगरात तिसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकून महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न\nआमदार बंब यांनी उभारले 100 खाटाचे कोविड हॉस्पिटल\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची ���ाहिती\nममता मेमोरियल हॉस्पिटलची मान्यता रद्द, जिल्हाधिकऱ्यांचे आदेश\nबजाजनगरात तिसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकून महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न\nवादळामुळे घरावरचे छपर उडाले;संसार आला उघडयावर\nआमदार बंब यांनी उभारले 100 खाटाचे कोविड हॉस्पिटल\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\nबजाजनगरात तिसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकून महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न\nवादळामुळे घरावरचे छपर उडाले;संसार आला उघडयावर\nआमदार बंब यांनी उभारले 100 खाटाचे कोविड हॉस्पिटल\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/labor-migration-delays-maha-metro-project-pune-and-pimpri-chinchwad-306170", "date_download": "2021-06-15T17:04:07Z", "digest": "sha1:IJ6XTU664MH4ZIIWPCT2KOER7Y6PPBGQ", "length": 19347, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कामगार पळाले गावाला; पुण्यात महामेट्रोचं चाक रुतलं!", "raw_content": "\nमेट्रोसाठी पिंपरी चिंचवडमध्ये दापोडी, फुगेवाडी तर, पुण्यात नगर रस्ता, कर्वे रस्ता, मुठा नदीचे पात्र, रेंजहिल्स आणि कोथरूड डेपो आदी ठिकाणी कामे सुरू आहेत.\nकामगार पळाले गावाला; पुण्यात महामेट्रोचं चाक रुतलं\nपुणे : कोरोनामुळे मजुरांचा तुटवडा भासू लागल्यामुळे महामेट्रोने उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल आणि मध्य प्रदेश येथील प्रशासनाला साकडे घातले आहे. तेथून परतण्यास इच्छूक असलेल्या मजुरांना पुण्यात येण्यासाठी तातडीने परवानगी द्यावी, अशी मागणी महामेट्रोने केली आहे. मजुरांअभावी महामेट्रोचे पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील काम सुमारे 25 टक्के क्षमतेनेच सध्या सुरू आहे.\n- 'यहाँ के हम सिकंदर'; सलग चौथ्या वर्षी पुणे विद्यापीठ देशातील 'टॉप-10' विद्यापीठांच्या यादीत\nस्वारगेट ते पिंपरी चिंचवड आणि वनाज ते रामवाडी मार्गावर महामेट्रोचे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये काम सुरू आहे. त्यावर या पूर्वी सुमारे 2600 मजूर काम करीत होते. लॉकडाउन सुरू झाल्यावर महामेट्रोने मजुरांचा सांभाळ केला होता. परंतु, 8 मे पासून श्रमिक स्पेशल ट्रेन आणि मजुरांसाठी बस सुरू झाल्यावर टप्प्याटप्प्याने सुमारे 1800 मजूर आपआपल्या गावांकडे परतले आहेत. त्यामुळे सध्या सुामरे 800 कामगारांवरच मेट्रोचे काम सुरू आहे.\n- 'कम्युनिटी ट्रान्समिशन'बाबत आरोग्य मंत्रालयाने काय ��ेलाय दावा\nदोन्ही शहरांत महामेट्रोचे सुमारे 16 लेबर कॅंप आहेत. तेथे हे 800 मजूर राहत आहेत. त्यांना अन्न-धान्य महामेट्रोकडून पुरविले जाते. तसेच मास्क, सॅनिटायझर आदी वैद्यकीय सुविधाही पुरविल्या जात आहेत. येरवडा येथील लॅबर कॅंपमध्ये असणाऱ्या 70 मजुरांपैकी गेल्या आठ दिवसांत सुमारे 20 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते. त्यातील 5 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. उर्वरित रुग्णांची प्रकृती सुधारत आहे. पन्नास मजुरांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत, असेही महामेट्रोने स्पष्ट केले.\n- सोसायटीत येणारी व्यक्ती कंटेनमेंट झोनमधील तर नाही ना\nमेट्रोसाठी पिंपरी चिंचवडमध्ये दापोडी, फुगेवाडी तर, पुण्यात नगर रस्ता, कर्वे रस्ता, मुठा नदीचे पात्र, रेंजहिल्स आणि कोथरूड डेपो आदी ठिकाणी कामे सुरू आहेत. मात्र, मजुरांच्या तुटवड्यामुळे तेथे सध्या सुमारे 25 टक्के क्षमतेनेच काम सुरू आहे. तसेच भुयारी मेट्रोसाठी या पूर्वी रेंजहिल्स ते स्वारगेट दरम्यान 24 तास काम सुरू होते. आता हे काम 12 तास सुरू आहे. मजुरांचा तुटवडा दूर करण्यासाठी महामेट्रोतर्फे विविध राज्यांत प्रयत्न सुरू आहेत. त्याला अनुकूल प्रतिसाद मिळत आहे. बिहारमधूनही पाच अभियंते शहरात नुकतेच परतले आहेत.\nमजुरांचा तुटवडा दूर करण्यासाठी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पश्‍चिम बंगालमध्ये प्रशासनाशी संपर्क साधला आहे. पुण्यात मेट्रोच्या कामासाठी येऊ इच्छिणाऱ्या मजुरांना तातडीने परवानगी द्यावी, अशी विनंती प्रशासनाला एका पत्राद्वारे करण्यात आली आहे.\n- हेमंत सोनवणे, महाव्यवस्थापक महामेट्रो\n- महामेट्रोच्या मजुरांची संख्या 2600 वरुन 800\n- प्रकल्पाचे काम 25 टक्के क्षमतेने\n- 'भुयारी'साठी 24 तासांऐवजी 12 तास काम\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nलॉकडाउननंतर सलून व्यवसाय उभारी घेणार का\nपिंपरी : सर्वांनाच टापटीप राहण्याची सवय असते. त्यासाठी आपले केस व्यवस्थित कापले आहेत ना, दाढी चांगली झाली ना, याची काळजी लोक घेत असतात. पण हे सर्व करणारे नाभिक व्यावसायिकही आर्थिक तंगीचा सामना करू लागले आहेत.\nकोरोनामुळे मेट्रोचे 50 टक्के कामगार पळाले; पुणे मेट्रो प्रकल्प लांबणार\nपुणे : देशात विविध ठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित मजूर, कामगारांना आपआपल्या गावी परतण्यासाठी केंद्�� सरकारने श्रमिक स्पेशल ट्रेन सुरू केली खरी, परंतु, त्याचा फटका मेट्रोच्या पुणे आणि पिंपरीतील प्रकल्पांना बसला आहे. या विशेष ट्रेनमुळे मेट्रोचे सुमारे 50 टक्क्यांहून अधिक मजूर गावी निघून गेले आहे\nपिंपरी : परराज्यातील कामगारांच्या वापसीसाठी महामेट्रोकडून हे प्रयत्न सुरू\nपिंपरी : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परराज्यातील कामगार त्यांच्या गावी निघून गेल्याने मेट्रोच्या कामाला ब्रेक लागला आहे. लॉकडाउन सुरु झाल्यापासून पिंपरी ते स्वारगेट मार्गावरील मेट्रोचे काम ठप्प झाले आहे. या कामाला गती देण्यासाठी परराज्यात गेलेल्या मजूरांना परत आणण्यासाठी जोरदार प्र\nमजुरांच्या खिशावरही \"त्यां'ची नजर\nनगर : लॉकडाउनमुळे रोजगार गमावलेले परप्रांतीय मजूर फाटका संसार पाठीवर घेऊन सहकुटुंब पायीच परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. अशा या गरिबांच्या खिशात असलेल्या थोड्याफार पैशावरही डल्ला मारण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. परप्रांतीयांसाठी मोफत दिलेल्या बसमध्ये बसण्यासाठी प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी 5\n‘एनजीओ’त उत्तर प्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर\nपुणे : देशात उत्तर प्रदेशात सर्वात जास्त स्वयंसेवी संस्था आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. नीती आयोगाच्या आकडेवारीनुसार देशातील टॉप टेनमध्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली, तमिळनाडू, कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, राजस्थान आणि बिहार या राज्याचा क्रमांक लागत आहे. वि\n अद्यापही 68 हजार मजूर अडकले पुण्यातच; डाेळे लागले परतीकडे\nपुणे : बांधकाम, हॉटेल, सुरक्षा क्षेत्राबरोबरच उद्योगांमधील कंत्राटी आणि कायमस्वरूपीही सुमारे 68 हजार मजूर, कामगार परतीच्या प्रतीक्षेत आहेत. शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमधील मजूर, कामगारांचा यामध्ये समावेश आहे.\nVideo : ते निघाले परत न येण्याच्या तयारीतचं; पिंपरीतून आज किती परप्रांतीय परतले, बघा...\nपिंपरी : ना हाताला काम... ना खिशात पैसा... ना दोनवेळ पोटभर अन्न... त्यात मुलांची उपासमार.... अशा हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत असलेले 650 परप्रांतीय अखेर दोन महिन्यानंतर पिंपरी-चिंचवडहून उत्तर प्रदेशला सोमवारी (ता. 25) विशेष रेल्वेने रवाना झाले.\n...म्हणून पुण्यातील परप्रांतीयांना आकुर्डीत हलविले\nपिंपरी : परराज्यातील स्थलांतरित कामगार��ंची पाठवणी झाल्याने बहुतेक निवारा केंद्रे आता रिकामी होऊ लागली असतानाच पुण्यातील जवळपास 120 परप्रांतीय लोकांना गुरुवारी (ता. 21) पिंपरी-चिंचवडमध्ये हलविण्यात आले. त्यामुळे सर्व निवारा केंद्रांमधील परप्रांतीय कामगारांची संख्या परत वाढून जवळपास 180 पर्य\nVideo : 'या' कारणामुळे भक्ती-शक्ती चौकातील पुलाचं काम रखडलंय...\nपिंपरी : लॉकडाउनच्या कालावधीत भक्‍ती-शक्‍ती चौकामध्ये उभारण्यात येणाऱ्या पूल उभारणीच्या कामावर असणारे परराज्यातील कामगार गावाला निघून गेल्यामुळे या भागातील काम अडकून पडल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत या पूलाचे 20 टक्‍के काम बाकी असून, ते कधी पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागणार असा प्रश्‍न त्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये रुग्णवाहिकेचे सायरन का वाजतायेत, काय आहे वास्तव\nपिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात सध्या रुग्णवाहिकेच्या सायरनचा अंगावर शहारा आणणारा आवाज वारंवार कानी पडतोय. नकळत सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकतोय. आपसूकच रुग्णवाहिकेला वाट करुन दिली जात आहे. मात्र, सायरनचा आवाज अत्यवस्थ रुग्णांना ने-आण करण्यासाठीच होणे गरजेचे आहे. तसे न होता खासगी रुग्णवाहिका च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiejournal.in/article/sandesh-kudtarkar-writes-hellaro-gujarati-film", "date_download": "2021-06-15T16:41:56Z", "digest": "sha1:5ULL4VKAISYSHMSGFTNPBZXJR4M5HGS7", "length": 12024, "nlines": 31, "source_domain": "www.indiejournal.in", "title": "Indie Journal | 'हेल्लारो' : गरब्यातून साकारलेलं व्यवस्थेविरुद्धचं तांडव", "raw_content": "\n'हेल्लारो' : गरब्यातून साकारलेलं व्यवस्थेविरुद्धचं तांडव\n'हेल्लारो' या गुजराती शब्दाला इंग्रजी प्रतिशब्द या चित्रपटाच्या विकीपीडिया पेजमध्ये 'Outburst' असा आहे.\n६६व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावलेला अभिषेक शाह लिखित आणि दिग्दर्शित 'हेल्लारो' हा गुजराती चित्रपट 'मिर्च मसाला'ची पुसटशी आठवण करून देतो, पण तेवढंच. दिग्दर्शकाचा हा पहिला चित्रपट आहे, यावर विश्वास ठेवणं कठीण जावं, इतकी ही कलाकृती सुंदर झाली आहे. १९७५ सालच्या आणीबाणीच्या काळात कच्छच्या रणात घडणारी ही गोष्ट. ती लोककथेवर आधारित असल्याचे शेवटी म्हटले असले, तरी ज्या ताकदीने अंधश्रद्धांचा, जुलमी पुरुषसत्ताक व्यवस्थेचा, जातीय उतरंडीचा पर्दाफाश करते, त्यासाठी ती सांगणं, अनुभवणं महत्त्वाचं ठरतं.\nकच्छच्या रणातल्या छोट्य��शा खेड्यात वर्षानुवर्षे पावसाचा थेंब नाही. पाऊस पडावा म्हणून गावातील पुरुष देवीसमोर गरबा सादर करतात. गावातल्या स्त्रियांना मात्र गरबानृत्याची परवानगी नाही. स्त्रियांनी गरबानृत्य करणं म्हणजे पाप, देवीचा कोप ओढवून घेणं, अशी गावकऱ्यांची ठाम समजूत आहे. स्त्रिया दूरवरून फक्त उन्हातान्हातून पाणी भरायला जातात, तेव्हाच एकमेकांशी मोकळेपणाने बोलतात. तोच काय तो त्यांचा विरंगुळा. अशात गावातल्या एका सैन्यातल्या जवानाची पत्नी म्हणून मंझरी त्या गावात येते आणि गावातल्या जाचक नीतिनियमांविरुध्द, रूढी-परंपरांविरुध्द आवाज उठवण्याचं धाडस दाखवते. एके दिवशी सर्व बायका पाणी भरायला जात असताना वाटेत त्यांना एक पुरुष बेशुद्धावस्थेत दिसतो. मंझरी त्याला पाणी पाजते आणि तो उठून आपल्या गळ्यातला ढोल बडवू लागतो. त्या ढोलाचा ताल पकडून सर्व बायका फेर धरून गरबा नाचू लागतात आणि रोजच्या जगण्यातले काही क्षण वेचत मनमोकळा श्वास घेऊ लागतात. त्यांच्या गरब्याचं पुढे काय होतं, तोही पुरुषसत्ताक व्यवस्थेत पिचला जातो की जुन्या परंपरांना मोडीत काढत एक नवी वहिवाट तयार करतो, हे चित्रपटातच पाहणं योग्य.\n'हेल्लारो' या गुजराती शब्दाला इंग्रजी प्रतिशब्द या चित्रपटाच्या विकीपीडिया पेजमध्ये 'Outburst' असा आहे. म्हणजेच क्रोधाची अभिव्यक्ती. इथे परंपरांचं जोखड वाहून थकलेल्या स्त्रियांच्या मनातला क्रोध त्यांच्या गरब्याच्या रूपाने अभिव्यक्त होतो. मुलजी ढोल बडवत असतो, तेव्हाही तो आपल्याच भूतकाळाबद्दल, एकूण समाजाबद्दल असलेला रागच व्यक्त करत असतो. इथला गरबा 'लगान'मधल्या 'घनन घनन'ची आठवण करून देतो, पण त्याचबरोबर त्याला स्थलकालाचे असंख्य संदर्भही जोडलेले आहेत. स्त्रियांसाठी तो गरबा फक्त एक नृत्यप्रकार न राहता त्यांच्या स्वातंत्र्याचं प्रतीक म्हणून येतो.\nजातिव्यवस्था, पुरुषसत्ताक समाज या सर्वांमध्ये ज्या दुर्बल घटकांचा बळी जातो, त्यात पुरुषही येतात, तेव्हा स्त्रियांचीही अशा पुरुषांना साथ मिळत जाते. समानतेवर आधारित समाजाचं स्वप्न साकारणं मग तितकंसं कठीण राहत नाही. गावच्या न्यायव्यवस्थेला घाबरणाऱ्या मुलजीच्या पाठी मग गावातल्या सगळ्या स्त्रिया पाय रोवून खंबीरपणे उभ्या राहतात. अन्याय होतो, तेव्हा शोषक आणि शोषित एवढाच भेद असतो. स्वातंत्र्याची आस लागते, तेव्हा सर��वांनाच ते तितक्याच असोशीने हवेहवेसे वाटते. त्यासाठी प्रयत्न करताना मग आपल्यावर अन्याय करणाऱ्या गावातल्या पुरुषांप्रमाणेच हाही एक पुरुष आहे, हे पाहिलं जात नाही. त्याने पदरात टाकलेले काही भरभरून जगता येण्याचे क्षण मोलाचे ठरतात. अशा पुरुषाच्या बाजूने लढताना स्त्रिया स्वतःच्या प्राणांचीही पर्वा करत नाहीत. इतकं सगळं हा चित्रपट सांगू पाहतो आणि केवळ दोन तासांत ते सांगण्यात यशस्वीही होतो.\nश्रद्धा डांगर, जयेश मोरे या दोघांचाही अभिनय उत्तम आहे. सर्व सहकलाकारांचीही त्यांना मोलाची साथ मिळाली आहे. मेहुल सुरती यांचं पारंपरिक गुजराती बाजाचं संगीत हा या चित्रपटाचा यूएसपी आहे. सौम्या जोशी यांनी लिहिलेल्या गीतांचे शब्द चित्रपटाची वीररसाची शैली शेवटपर्यंत टिकवून ठेवण्यात यशस्वी झाले आहेत. समीर तन्ना आणि अर्श तन्ना यांनी कोरिओग्राफ केलेली गरबानृत्यं नेत्रसुखद आहेत. त्रिभुवन बाबू यांच्या कॅमेऱ्यातून साकारलेला हा रंगांचा महोत्सव चित्रपट संपला, तरी काळजावर एक न पुसणारा ठसा उमटवून जातो.\nजगाच्या पाठीवरच्या कुठल्याही माणसाची संस्कृती समजून घ्यायची, तर त्याचं जेवण, कपडे, दागदागिने, त्याच्या समाजातल्या रुढीपरंपरा, त्याच्या देवाच्या अस्तित्त्वाबद्दलच्या समजुती हे सगळं समजून घ्यावं लागतं. मग माणूस समजणं कठीण राहत नाही. भाषेचाही अडसर उरत नाही. पण माणसाच्या अंतर्मनात डोकावून पाहायचं, तर मात्र त्याच्या त्वचेच्या बाह्य आवरणाखाली भळभळणाऱ्या दुःखांच्या जखमा पाहाव्या लागतात. पिरीयड ड्रमा असलेला हा चित्रपट अशाच एका दुःखाचा तुकडा आपल्यासमोर ठेवत गुजराती संस्कृतीशी आपली ओळख करून देतो. या चित्रपटातील एका दृश्यात मंझरी एका पोटुशा बाईला म्हणते, \"तुझ्या पोटातल्या बाळाने माझ्या मनातलं ओळखलं, म्हणजे ती मुलगीच असणार.\" त्याप्रमाणेच हा चित्रपट चिरंतन मानवी मूल्यांशी आपली नाळ अगदी सहजपणे जोडून टाकतो.\n'बुलबुल कॅन सिंग' : फुलणाऱ्या तरुणाईचं गाणं\n'बुलबुल कॅन सिंग' : फुलणाऱ्या तरुणाईचं गाणं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/ima-is-not-a-contractor-for-allopathy-they-should-not-be-taken-seriously-ramdev-baba/", "date_download": "2021-06-15T17:15:27Z", "digest": "sha1:27APPJR4GT2VV6EHFQ2RB2DIJXTAZKH7", "length": 17206, "nlines": 381, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Ramdev Baba : IMA हा अ‍ॅलोपॅथीचा ठेकेदार नाही; त्यांना गांभिर्याने घेऊ नये | Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nविभागीय शुल्क समितीच्या कामकाजाबद्दल आठवड्याभरात प्रतिज्ञापत्र सादर करा – मुंबई उच्च…\nसरकारने ओबीसी आयोगावर नियुक्त केले ९ सदस्य\nकोरोना : राज्यात मृतांचा आकडा पुन्हा वाढला, ३८८ ची नोंद\n‘आशां’च्या संपावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणालेत …\nIMA हा अ‍ॅलोपॅथीचा ठेकेदार नाही; त्यांना गांभिर्याने घेऊ नये : रामदेव बाबा\nनवी दिल्ली :- अ‍ॅलोपॅथीवर टीका केल्याबद्दल योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) चांगलेच चर्चेत आले आहेत. या प्रकरणात ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (IMA) आक्रमक पवित्रा घेतली आहे. त्यानंतर बाबा रामदेवांवर कारवाईची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर बाबा रामदेव यांनी टीव्ही ९ भारतवर्षला मुलाखत दिली.\n“अ‍ॅलोपॅथी उपचार पद्धतीवर केलेल्या वक्तव्याबाबत माफी मागितली आहे. लोकांचा जीव वाचवणाऱ्या डॉक्टरांचे आभारदेखील मानले आहेत. अ‍ॅलोपॅथीमधील डॉक्टरांचा सन्मान करतो. मग आयुर्वेदाचा अपमान का केला जातो असा सवाल बाब रामदेव यांनी दिलेल्या मुलाखतीत केला आहे. ऑक्सिजन मिळाल्यानंतरही अ‍ॅलोपॅथीची औषधे खाणाऱ्यांनी जीव गमावले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अ‍ॅलोपॅथीमधील चांगल्या डॉक्टरांचा सन्मान करतो. पण, गुगल केले तर आयुर्वेदाला स्टूपिड सायन्स म्हटले जाते. कोणी सनातन धर्म आणि योगावर अपमानास्पद टिप्पणी करत असेल तर मी गप्प बसणार नाही, असा इशाराही अ‍ॅलोपॅथी रामदेव बाबा यांनी दिला आहे.\nते म्हणाले की, “IMA हा अ‍ॅलोपॅथीचा ठेकेदार नाही. ही एक NGO आहे जी इंग्रजांच्या काळात बनली. त्यांना गांभिर्याने घेण्याची गरज नाही. अ‍ॅलोपॅथीची निर्मिती करणारे महर्षी सुश्रुत होते. आयुर्वेद आणि योगाने अनेक गंभीर आजार बरे केले आहेत. लाखो लोकांचे प्राण वाचवले आहेत. कोणीही ही बाब नाकारू शकत नाही. प्रश्न उपस्थित करणारे लोक आपल्यावर जळतात. त्यांना भीती आहे की एक गरीब घरातला मुलगा अनेक मोठ्या कंपना बंद पाडेल.” आम्ही अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टिस करत नाही पण एखाद्या डॉक्टरपेक्षा अधिक जाणतो, असा दावाही बाबा रामदेव यांनी केला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleमुख्यमंत्र्यांनी मी ६ जूनला भूमिका घेण्यापूर्वी समाजाचे ५ प्रश्न मार्ग�� लावावेत – खासदार संभाजीराजे छत्रपती\nNext articleगुजरातला १ हजार कोटी, योग्य वाटेल तेवढे तरी महाराष्ट्राला द्या; अजित पवारांचा मोदींना टोमणा\nविभागीय शुल्क समितीच्या कामकाजाबद्दल आठवड्याभरात प्रतिज्ञापत्र सादर करा – मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश\nसरकारने ओबीसी आयोगावर नियुक्त केले ९ सदस्य\nकोरोना : राज्यात मृतांचा आकडा पुन्हा वाढला, ३८८ ची नोंद\n‘आशां’च्या संपावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणालेत …\nलर्निंग लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया झाली सोपी; आरटीओत जाण्याची गरज नाही \nकाँग्रेसचे प्रभारी करणार महाराष्ट्राचा दौरा, राजकीय चर्चांना उधाण; काँग्रेसच्या मनात …\nशिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे ; नितेश राणेंचा प्रहार\nउल्हासनगर महापालिका स्थायी सभापती निवडणूक ; शिवसेनेला टीम कलानीचा पाठिंबा ,...\nसोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करत आहे ;...\nशिवसेनेचे कट्टर विरोधक नारायण राणेंना पंतप्रधान मोदींकडून स्पेशल गिफ्ट\nराम मंदिरावर घोटाळ्याचा डाग ; मोदी आणि भागवतांना हस्तक्षेप करावाच लागेल...\nमराठा आरक्षण : … कुणाला कुठं गाठायचे हे मी बघतो :...\nमराठा आरक्षणासाठी दोन्ही राजे एकत्र; उदयनराजे म्हणाले, ‘आरक्षणासाठी दोन्ही घराणे एक’\nचंद्रकांतदादांची अवस्था म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी; अजित पवारांचे टीकास्त्र\nविभागीय शुल्क समितीच्या कामकाजाबद्दल आठवड्याभरात प्रतिज्ञापत्र सादर करा – मुंबई उच्च...\nदोन इटालियन मरीन्सविरुद्धचा खटला नऊ वर्षांनी अखेर रद्द\nपासपोर्टच्या नूतनीकरणासाठी कंगनाची हायकोर्टात याचिका\nपक्षाच्या अध्यक्षपदावरुन हटवलेल्या चिराग पासवान यांनी बंडखोर खासदारांना पक्षातून हाकलले\nनागपुरातील संविधान चौकात भरपावसात धरणे आंदोलन; संप चालूच राहणार : आशा...\nमराठा आरक्षण : संभाजीराजेंच्या आवाहनाला प्रकाश आंबेडकरांचा प्रतिसाद; आंदोलनासाठी कोल्हापुरात दाखल\nशिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे ; नितेश राणेंचा प्रहार\nबुरुज ढासळला : कंत्राट रद्द करून अधिकाऱ्यांना निलंबित करा; राष्ट्रवादी काँग्रेसची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://jayvidarbha.com/heavy-rains-in-wardha-html/", "date_download": "2021-06-15T15:38:15Z", "digest": "sha1:RHKHJWMC6CBZ3JB2STN44DYPCANG7FSX", "length": 5314, "nlines": 122, "source_domain": "jayvidarbha.com", "title": "वर्धेत जोरदार पाऊस - जयविदर्भ न्यूज", "raw_content": "\nजयविदर्भ न्यूज - बातमी आमची निर्णय तुमचा\nगेल्या दोन दिवसात वर्धेत दिवसभर कडाक्याचे उन्ह तर सायंकाळी ढगाळ वातावरण तयार होत आहे. आज २९ रोजी दिवसभर उन्ह तापल्यानंतर ७.३० वाजताच्या सुमारास तुरळक सरीना सुरुवात झाली. पाहता पाहता पावसाने जोर पकडला. काही भागात वादळही झाल्याचे समजते. सायंकाळपासून विजेचा लपंडाव सुरू झाला होता.\nकाेराेनाची परिस्थिती तुमच्यामुळे हाताबाहेर गेली; खापर आमच्यावर\nPHOTO : राज्यात विविध भागात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी, वाशिम, पुणे, सिंधुदुर्ग, मनमाड, गडचिरोलीसह सर्वदूर पाऊस\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं, आजोबा-काकीला हत्येप्रकरणी अटक\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन् घेतला 103 कोटींचा फ्लॅट\nदोनशे फुट उंच पुलावर अडकलेल्या मुलाचे वाचवले प्राण\n चॉकलेट घशात अडकल्यानं चिमुकलीचा मृत्यू, भिवंडीतील हृदयद्रावक घटना\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं,…\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन्…\nहोमबातम्या WTC Final: भारताविरुद्ध खेळणार ही ‘टीम…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/viral-visiting-card-maushi/", "date_download": "2021-06-15T16:03:27Z", "digest": "sha1:A4EJ45MY3E4EEITHTG7Q7N4UDAWNNRYO", "length": 9638, "nlines": 97, "source_domain": "khaasre.com", "title": "घरकामासाठी व्हिजिटिंग कार्ड छापणाऱ्या गीता मावशी सापडल्या.. - Khaas Re", "raw_content": "\nघरकामासाठी व्हिजिटिंग कार्ड छापणाऱ्या गीता मावशी सापडल्या..\nनौकरी किंवा व्यवसायामध्ये व्हिजिटिंग कार्ड ची आवश्यकता असते. परंतु घर काम करणाऱ्या मावशीनी असे व्हिजिटिंग कार्ड छापावे हे नवलच वाटते. आणि अस झालेले आहे पुणे बावधन मध्ये आणि परत पुणे तिथे काय उणे हि म्हण सार्थकी लागली आहे.\nकामाची गरज आहे म्हणून व्हिजिटींग कार्डचा पर्याय गीता मावशींनी निवडला. आणि सोशल मिडिया व नेटकरी लोकांची कमाल या मावशी एका रात्रीत प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांना कामासाठी एवढे फोन येत आहेत की गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी फोन बंद ठेवला आहे. बावधनमध्ये काम हवयं म्हणून त्यांनी हे कार्ड छापलं.\nमुळच्या कर्नाटकमधील गुलबर्ग्याच्या आहे. पुण्यात काम मिळवण्यासाठी संपर्क कसा वाढवायचा, हा प्रश्न होता. त्यामुळं हा प्रयोग त्यांनी क��ला आहे. व्हिजिटिंग कार्ड मुळे संपूर्ण भारतातून त्यांना फोन येणे सुरु झालेले आहे आणि या कारणामुळे शेवटी मावशीना आपला फोन बंद करावा लागला आहे. गीता मावशीचे पूर्ण नाव गीता काळे हे आहे. परंतु गीता मावशींना हि जबरदस्त आयडिया देणारी कोण आहे तर या मागे आहे धनश्री शिंदे ज्यांच्या कडे मावशी काम करतात.\nगीता काळे या बावधनमध्ये राहणाऱ्या धनश्री शिंदे यांच्याकडे घरकामाला येतात. काही दिवसांपूर्वी त्या चिंतेत होत्या. त्यांना काम मिळत नसल्याचे त्यांनी धनश्री शिंदेंना सांगितले. तेव्हा धनश्री शिंदेंनी त्यांना व्हिजिटिंग कार्ड काढण्याचा सल्ला दिला. आणि हे कार्ड त्यांनी प्रत्येक सोसायटीच्या चौकीदारा कडे देण्याचे ठरविले ज्यामुळे मावशीला काम मिळू शकेल.\nहे करताना दोघीनाही कल्पना नव्हती कि हे कार्ड एवढे वायरल होणार परंतु असे झाले. या कार्डवर त्यांनी आधार नंबर लोकांना विश्वास देण्यासाठी टाकला आणि बाकी कामासाठी किती चार्ज घेण्यात येईल याचा रेटकार्ड देखील टाकण्यात आला आहे.\nकार्ड आल्यानंतर धनश्रींनी चार पाच कार्ड स्वतः जवळ ठेवत बाकीचे मावशींकडे दिले. यानंतर धनश्रींनी एका मित्राला व्हॉट्सअॅपवर हे कार्ड पाठवले. यानंतर हे कार्ड प्रचंड व्हायरल झाले. गीता मावशींना प्रचंड फोन येत असल्यामुळे त्या वैतागल्या आहेत.\nगीता काळे यांचा नवरा बिगारी काम करतो. तर त्यांनी तीन लेकरं आहेत. पण कार्डमुळं कटकट झाली आहे. मी मोबाइल क्रमांक टाकायला नको होता. मी त्यापेक्षा पत्ता टाकला असता तर शांतता राहीली असती. मला काही लिहिता वाचता येत नाही. म्हणून कार्ड छापून काम मिळेल ही आशा होती. असे गीता मावशी म्हणाल्या.\nपरंतु या गोष्टीमुळे आपणास हे नक्की माहिती झाली आहे कि whatsapp हे एक बिजनेस साठी प्रभावी माध्यम आहे. व्हॉट्स अॅप हे मॅजिकल मल्टीप्लायर आहे, हे मात्र नक्की. त्यामुळं फायदा होऊ शकतो. पण तोटाही ….\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nया व्यक्तीच्या निधनानंतर बदलावे लागेल जगातील ३५ देशांचे चलन\nपहिल्यांदा एकाच सिनेमात सोबत काम करणार शाहरुख, आमीर आणि सलमान खान..\nपहिल्यांदा एकाच सिनेमात सोबत काम करणार शाहरुख, आमीर आणि सलमान खान..\nचहा प्रेमींनी ‘या’ गो��्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://news7.co.in/1263/", "date_download": "2021-06-15T16:26:10Z", "digest": "sha1:5TDSCQSFWHGG3WNM5WHL6AGDUZ633MQA", "length": 11246, "nlines": 184, "source_domain": "news7.co.in", "title": "बँड व्यवसायिकांना परवानगी द्या,एकता फाऊंडेशनची आ.शिरीष चौधरींकडे मागणी – News 7", "raw_content": "\nममता मेमोरियल हॉस्पिटलची मान्यता रद्द, जिल्हाधिकऱ्यांचे आदेश\nबजाजनगरात तिसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकून महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न\nवादळामुळे घरावरचे छपर उडाले;संसार आला उघडयावर\nआमदार बंब यांनी उभारले 100 खाटाचे कोविड हॉस्पिटल\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\nभरधाव वेगात जाणारे रेतीचे टिप्पर उलटलेचालक जखमी\nमहादेवाचे संहारक अस्त्र ‘ त्रिशूळ’ ची पुजा करताना वृद्धाची मान अडकून मृत्यू\nअखेर गंगापूर फाटा या ठिकाणी बस थांबण्याचे आदेश\nकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गंगापूरचा आठवडी बाजार बंद\nपगारवाढीसाठी विप्रोच्या कामगारांचे चार दिवसापासून उपोषण सुरु\nHome/आपला जिल्हा/जळगाव/बँड व्यवसायिकांना परवानगी द्या,एकता फाऊंडेशनची आ.शिरीष चौधरींकडे मागणी\nबँड व्यवसायिकांना परवानगी द्या,एकता फाऊंडेशनची आ.शिरीष चौधरींकडे मागणी\nफैजपुर / राजु तडवी\nबँड व्यवसायिकांना विविध समारंभात बँड वाजविण्याची परवानगी मिळावी यासाठी एकता फाऊंडेशन फैजपूर तर्फे आ.शिरीष चौधरी यांना निवेदन देण्यात आले. कोरोना महामारी संकटकाळात सर्वत्र लॉकडाऊन असल्याने बँड व्यवसायिकांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झालेला आहे. एका पथकात वीस ते पंचवीस कलाकार काम करत असतात.अशा प्रकारे फैजपूर परिसरात अनेक बँड पथकं असुन या सर्वांवर लॉकडाऊन मुळे उपासमारीची वेळ ओढवली आहे.बँड पथक उभारणीसाठी अनेकांनी बँकांकडून कर्ज घेतले असुन बँकांचा वसुलीसाठी ससेमीरा सुरू झालेला आहे. आता व्यवसाय ब���द असल्याने पोटाची खळगी कशी भरावी बँकेचा हप्ता कसा फेडणार बँकेचा हप्ता कसा फेडणार या विवंचनेत बँड पथकाचे कलाकार सापडले असुन संसार उघड्यावर येण्याची वेळ आली आहे.म्हणून त्यांना लग्न समारंभ व इतर कार्यक्रमांमधे बँड वाजविण्याची परवानगी द्यावी तसेच सोशल डिस्टंस राखुन व शासनाचे सर्व नियम व अटी पाळून कमीत कमी कलाकारांसह व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळणेसाठी आ.शिरीषदादा चौधरी यांनी प्रयत्न करावे असे एकता फाऊंडेशन तर्फे आमदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.यावेळी एकता फाऊंडेशनचे अध्यक्ष शेख इरफान शेख इकबाल, शेख शकील शेख बशीर, सुनील रुपचंद मोरे,अतिश काशिनाथ केदारे, प्रकाश उखर्डू मोरे, भुषण सुधिर मेढे, भाऊसाहेब लोंढे,निरज सोनवणे,बबन बडगे, विलास सपकाळे,राजू बोरसे, संजु मेढे इ.उपस्थीत होते.\nकिंनगाव येथे वाळूमाफियांची महसूल पथकाशी हुज्जत : पोलिसात गुन्हा दाखल\nलसीकरणामध्ये अनागोंदी यावल रावेर तालुक्यातील डॉक्टरांनी दिले प्रांत अधिकार्‍यांकडे निवेदन\nकिनगाव जवळ पपई घेऊन जाणारी आयसर पलटी १५ मजुरांचा जागीच मृत्यू\nपीआरपी तर्फे फैजपुरात शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ रास्ता रोको आंदोलन\nपीआरपी तर्फे फैजपुरात शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ रास्ता रोको आंदोलन\nममता मेमोरियल हॉस्पिटलची मान्यता रद्द, जिल्हाधिकऱ्यांचे आदेश\nबजाजनगरात तिसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकून महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न\nवादळामुळे घरावरचे छपर उडाले;संसार आला उघडयावर\nआमदार बंब यांनी उभारले 100 खाटाचे कोविड हॉस्पिटल\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\nबजाजनगरात तिसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकून महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न\nवादळामुळे घरावरचे छपर उडाले;संसार आला उघडयावर\nआमदार बंब यांनी उभारले 100 खाटाचे कोविड हॉस्पिटल\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/approval-separate-division-kukdi-offices-following-mla-rohit-pawar-344691", "date_download": "2021-06-15T15:03:59Z", "digest": "sha1:QB5UCE4SBEFNCDTRGQ7NFX3EPMIC4YJJ", "length": 21386, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | आमदार रोहित पवारांच्या पाठपुराव्याने कुकडी कार्यालयांच्या स्वतंत्र विभागणीस मान्यता", "raw_content": "\nकर्जत व जामखेड तालुक्यातील गावांसाठी महत्वपुर्ण असलेल्या कुकडी प्रकल्प डावा कालव्याच्या विभागलेल्या कर्जत व श्रीगोंदा क्षेत्राच्या पाणी नियोजनासाठी आता स्वतंत्र कार्यालयाला सरकारने मान्यता दिल्याने शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते तथा कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या नियोजन व पाठपुराव्यामुळे सुटला आहे.\nआमदार रोहित पवारांच्या पाठपुराव्याने कुकडी कार्यालयांच्या स्वतंत्र विभागणीस मान्यता\nकर्जत (अहमदनगर) : कर्जत व जामखेड तालुक्यातील गावांसाठी महत्वपुर्ण असलेल्या कुकडी प्रकल्प डावा कालव्याच्या विभागलेल्या कर्जत व श्रीगोंदा क्षेत्राच्या पाणी नियोजनासाठी आता स्वतंत्र कार्यालयाला सरकारने मान्यता दिल्याने शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते तथा कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या नियोजन व पाठपुराव्यामुळे सुटला आहे.\nसरकारच्या मान्यतेनुसार श्रीगोंदा कार्यकारी अभियंता, कुकडी पाटबंधारे विभाग क्र.२ यांच्या अंतर्गत असलेल्या राशीन कुकडी पाटबंधारे उपविभागाचे प्रशासकीय नियंत्रण,यंत्रसामुग्री व साधनसामग्री ही स्वतंत्ररित्या कोळवडी याच विभागाकडे सोपवण्यात आली असुन श्रीगोंदा आणि कोळवडी कार्यालयाची स्वतंत्र विभागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आजपर्यंत कुकडीच्या पाणी नियोजनात विस्कटलेल्या घडीवर योग्य मेळ बसणार आहे.\nश्रीगोंदा येथील अधिकाऱ्यांना त्याच तालुक्यातील शेतकऱ्यांवर योग्य लक्ष देता येणार असून कर्जतच्या अधिकाऱ्यांनाही येथील शेतकऱ्यांवर लक्ष देता येणार आहे. कुळधरण सिंचन शाखा कुळधरण,येसवडी सिंचन शाखा क्र.१ कुळधरण, येसवडी सिंचन शाखा क्र. २ राशीन या तीन शाखांचे या मंडळाअंतर्गतच कार्यकारी अभियंता कुकडी वितरण बांधकाम विभाग कोळवडी या विभागाकडे हे कार्यक्षेत्र सोपवण्यात आले आहे.त्यामुळे कर्जत आणि श्रीगोंदा या दोन्ही तालुक्यांच्या कुकडीच्या पाणी नियोजनाचा स्वतंत्र मार्ग मोकळा आणि सोयीस्कर झाला आहे.\nकर्जत तालुक्यातील राशीन मंडमंडळांतर्गत असलेल्या कुकडी पाटबंधारे उपविगाभाकडे कर्जत व जामखेड तालुक्यातील सिंचन क्षेत्र असुन श्रीगोंदा वगळल्याने यात योग्य नियोजन करणे शक्य होणार आहे.कुकडी डावा कालव्याचे एकुण लाभक्षेत्र हे २९,९८९ हेक्टर एवढे अस���न कर्जत तालुक्यातील कोळवडीच्या कुकडी बांधकाम विभागाकडे कालव्याचे बांधकामाधीन क्षेत्र आहे.मात्र हे क्षेत्र श्रीगोंदा व कोळवडी या दोन कार्यालयांमध्ये विभागलेले आहे.कार्यालयांच्या या विभागणीमुळे कुकडीच्या लाभार्थी शेतकऱ्यांना या कार्यालयाशी संपर्क साधुन आपल्या अडचणी सोडवण्यास अडथळा निर्माण होत होता.शेतकरी व अधिकारी यांचाही मेळ बसत नव्हता.आवर्तन सुटल्यानंतर पाणी वाटपाबाबत दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समन्वय राहत नसल्याने याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता.\nकोळवडी विभागाचे श्रीगोंदा विभागाकडे असलेले प्रशासकीय नियंत्रण हे कोळवडी याच विभागाकडे राहणार असुन शासनाने काही अटींच्या आधीन राहून मान्यता दिलेली आहे. उपविभागीय कार्यालयाच्या प्रशासकीय नियंत्रणातील बदल हे दि.१४ सप्टेंबरपासूनच कार्यान्वित होणार आहेत.\nआमदार रोहित पवारांच्या कुकडी पाणी नियोजनातील हे मोठे पाऊल आहे.कुकडी प्रकल्पाचे अधिकारी आणि शेतकरी यांच्यात समन्वय साधून योग्य नियोजनाचा उत्तम पायंडा मतदारसंघातील शेतकऱ्यांनी कित्त्येक दशकानंतर प्रथमच अनुभवला आहे.आ.रोहित पवारांनी शेतकऱ्यांचे खरे हित जाणल्याने आता त्यांची ही 'पॉवर' शेतकऱ्यांसाठी फेवर ठरू लागली आहे.\nपाणी वाटपात तालुक्यांना योग्य न्याय मिळेल : पवार\nकर्जतचे नियोजन श्रीगोंदा विभागाकडे असल्याने अधिकारी आणि शेतकरी यांचाच मेळ बसत नव्हता.कार्यालयांच्या स्वतंत्र विभागणीमुळे कर्जतसह श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांनाही योग्य न्याय देता येईल. कोळवडीच्या एकाच विभागातुन आता कर्जत तालुक्याचे नियोजन करणे सोपे जाईल.यामुळे दोन्हीही तालुक्यांना योग्य न्याय मिळेल असा विश्वास वाटतो.आता सीना प्रकल्पाचेही नियोजन कोळवडी कार्यालयात आणण्याचा माझा प्रयत्न आहे.\nसंपादन : अशोक मुरुमकर\nआमदार रोहित पवार, खासदार डॉ. विखे पाटील अन्‌ पंकजा मुंडे यांनी जीवनातील किस्से, एकमेकांवर कोटी करीत उडवून दिली धमाल\nकर्जत (अहमदनगर) : कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील व भाजपच्या नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे हे एका वाहिनीवरील ‘ज्याची राज्यात मोठी हवा आहे’ त्या विनोदी कार्यक्रमात हे सहभागी झाले होते.\nमोफत पोलिस भरतीपूर्व ��्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी ‘या’ लिंकवर नोंदणी करा\nजामखेड (अहमदनगर) : मतदारसंघातील शेती सुधारावी, शाश्वत शेतीच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळावे. महिलांना रोजगाराची संधी मिळावी, यासाठी आई सुनंदा पवार व वडील राजेंद्र पवार यांचे प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे मतदारसंघातील विकासकामांसोबतच सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा याकरिता आमदार रोहि\nराष्ट्रवादीचे आमदार पवार व भाजपचे खासदार डॉ. विखे म्हणतात मिले सुर मेरा तुम्हारा\nराशीन (अहमदनगर) : कर्जत शहरातील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम आता आठ महिने बंद राहील. यात विस्थापित होणाऱ्या सर्व गाळेधारकांचे पुनर्वसन करून नंतर रुंदीकरणाचे काम करण्यात येईल. त्यामुळे व्यापारी बांधवांनी आता निश्‍चिंत राहावे, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले. दरम्यान खासदार डॉ\nआमदार रोहित पवारांना माजी खासदार निलेश राणेंचे उत्तर\nकर्जत (अहमदनगर) : सिंधुदुर्गचे माजी खासदार निलेश राणे यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत माजी खासदार राणे यांनी स्वत: ट्विट करून माहिती दिली होती.\nआमदार रोहित पवार ट्रेंडिंगमध्ये देशात दुसऱ्या क्रमांकावर\nकर्जत (अहमदनगर) : कर्जत- जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांचा वाढदिवस राज्यभर सामाजिक उपक्रमांचा जागर करणारा ठरला. विशेष म्हणजे वाढदिवसानिमित्त त्यांनी बेरोजगारीवर उठवलेला आवाज ट्विटरवर देशात दोन क्रमांकाचा ट्रेण्ड झाल्याने हा चर्चेचा विषय ठरला.\nराष्ट्रवादीत प्रवेश करुन भाजपच्या नगरसेवकांचे आमदार रोहित पवार यांना सरप्राईज\nकर्जत (अहमदनगर) : आमदार रोहित पवार यांना भाजपा नगरसेवकांनी वाढदिवसानिमित्त सरप्राईज दिले. बापूसाहेब नेटके व मनीषा सोनमाळी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे.\nशेतकरी बांधवांनो लोकप्रतिनीधी म्हणुन मी आपल्या पाठीशी; आमदार रोहित पवारांकडुन नुकसानीची पाहणी\nकर्जत (अहमदनगर) : तालुक्यातील अनेक भागात शनिवारी झालेल्या अतिवृष्टी व वादळामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघातील नुकसानीची पाहणी केली. रात्रभर वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या फळबागा, कांदा, मका, ऊस, तूर, कापु\nशरद पवार, अजित पवारांमुळे राष्ट्रवादीला चांगले दिवस\nश्रीरामपूर (अहमदनगर) : राष्ट्रवादीला चांगले दिवस आले आहेत. जेष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाची बांधणी करताना सर्व घटकांचा समावेश करुन घेतल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. येथील रामराव आदिक सभागृहात राष्ट्रवादीच्या नव र्निवाचित सदस्यांचा सत्कार सोहळ्या\nआमदार रोहित पवार यांची कर्जतसाठी घोषणा... बुधवारपासून\nकर्जत (अहमदनगर) : कोरोनाचे संकट घोंगाऊ लागले असून ही साखळी खंडित व्हावी म्हणून बुधवारपासून शहरात अत्यंत कडक जनता कर्फ्यु लागू करण्यात येणार आहे. नियमांचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. प्रशासनास सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले आहे.\nआमदार रोहित पवारांमुळे कर्जत, जामखेडला सव्वा कोटीचे अनुदान\nकर्जत (अहमदनगर) : १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार non- million plus cities अंतर्गत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाकरीता २०२०-२१ वर्षातील पिण्याचे पाणी (पावसाच्या पाण्याची साठवण व पुनर्वापरासह) व घनकचरा व्यवस्थापन या बंधनकारक अनुदानाचा पहिला हप्ता केंद्र सरकारकडून मिळालेला नव्हत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.firstmaharashtra.com/tag/missing/", "date_download": "2021-06-15T16:18:24Z", "digest": "sha1:JS74YDASRYOLE5KOH2JWNAVKMOKIQGUM", "length": 2873, "nlines": 72, "source_domain": "www.firstmaharashtra.com", "title": "Missing – First Maharashtra", "raw_content": "\nमनाला चटका लावून जाणारा, काळीज चिरणारा अत्यंत ह्रदयद्रावक – रवी जाधव\nसुप्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधवने नुकताच आपल्या ट्वीटर वरून एक व्हिडीओ शेअर केला आहे..हा व्हिडीओ मनाला चटका लावून…\nडिजिटल मिडियातील पत्रकारांना संचारबंदी निर्बंधातून वगळावे – राजा माने\nजनसेवेसाठी एक माध्यम म्हणून मी राजकीय जीवनात – सुनील माने\nभाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर ‘नीलेश राणे’ यांना जवाबदारी\nमहाराष्ट्राच्या संत परंपरेवर आधारित सुंदर व सुबक अशा चित्ररथाचे काम अंतिम टप्प्यात\n” पिटर ” मैत्रीची भावनिक गोष्ट, 22 जानेवारीला प्रदर्शित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://freegamesboom.com/mr/games/legends-of-necrodungeons/", "date_download": "2021-06-15T16:51:10Z", "digest": "sha1:PM67AFDDUOXP3M3M7AZBMIIRU33MXPPO", "length": 11297, "nlines": 340, "source_domain": "freegamesboom.com", "title": "खेळा Legends Of Necrodungeons · ऑनलाईन गेम - फ्रीगेम्सबूम.कॉम", "raw_content": "\nत्यागी कोंदणात बसवलेले एकच रत्न खेळ\nFreddy येथील पाच रात्री\nव्हॅलेंटाईन डे साठी मुली\nस्वतंत्रपणे निर्णय घेण्याची कुवत नसलेला\nबाळ तांबूस पिंगट रंग\nझगमगाट आणि अक्राळविक्राळ मशीन\nमुले साठी 5 वर्षे\nखेळ मुली साठी 3 वर्षे\nखेळ मुलींसाठी 4 वर्षे\nखेळ मुली साठी 5 वर्षे\nमुलींच्या खेळ 6 वर्षे\nमुलींच्या खेळ 7 वर्षे\nमुलींच्या खेळ 8 वर्षे\nखेळ मुली साठी 9 वर्षे\nमुलींच्या खेळ 10 वर्षे\nमुलींच्या खेळ 11 वर्षे\nमुलींच्या खेळ 12 वर्षे\nहा गेम मोबाइलवर उपलब्ध नाही.\n4.3 HTML hot गोल्डन कोळी कोंदणात बसवलेले एकच रत्न\n4.7 HTML hot कोंदणात बसवलेले एकच रत्न TriPeaks कथा\n4.6 HTML new टोपली यादृच्छिक\n4.6 HTML new राक्षस टॉम खाच चालवा\n4.6 HTML new वरिष्ठ अल्फान्सो\n4.9 FLASH new खेळ सारखा बदलणारा असा देखावा\n4.1 HTML hot रत्नजडित स्फोट\n4.3 HTML hot 8 बॉल बिलियर्ड्स क्लासिक\n4.4 HTML hot महजॉन्ग साखळी: क्लासिक\n4.1 HTML hot उतार: निऑन रोलिंग चेंडू खेळ\n4.8 FLASH hot बिलियर्ड लष्करी स्नूकर स्टार\n3.9 HTML hot Freddy च्या पाच रात्री: अंतिम\n4.9 HTML hot सुवर्ण सोन्याच्या खाणीतील कामगार FRVR\n4.8 HTML hot ब्लॉक जागतिक\n4.0 HTML hot रस्ता ब्लॉक\n4.1 HTML hot शार्लट जीवन\n4.4 HTML hot ड्रायव्हिंग सिम्युलेटर वाझ 2108\n4.6 HTML hot खेळ, स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची कुवत नसलेला अवरोध\n4.6 HTML hot अवजड क्रेन सिम्युलेटर\n4.6 HTML hot मांजर सिम्युलेटर: किट्टी नाव\n4.4 HTML hot रेल्वे फासा 3D: शूटिंग खेळ ऑनलाइन पुष्कळसे\n4.8 HTML hot ब्लॉक जागतिक\n4.6 FLASH hot न्यू यॉर्क टॅक्सी परवाना 3D\n4.7 HTML hot स्टील मॅन सुपरहिरो\n4.2 HTML hot 3D शहर: 2 खेळाडू रेसिंग\n4.5 HTML hot बुलेट शक्ती\n4.6 HTML hot मुक्त उड्डाण सिम: 3D विमान सिम्युलेटर खेळ\nआमच्या साइटवर Legends Of Necrodungeons मूळ नावासह एक मनोरंजक ऑनलाइन गेम प्रख्यात Necrodungeons आमच्या साइटवर विनामूल्य सादर केले गेले आहे. हे आधीपासून खेळले गेले आहे 3 वेळा. खेळाचे रेटिंग आहे 4.8 / 5 आणि धावा 126 आवडी.\nएचटीएमएल 5 वर विकसित केले आहे आणि सर्व संगणक आणि फोनवर कार्य करते - lags शिवाय पूर्णस्क्रीन प्ले करा.\nसाइट आवृत्ती भाषा: मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://indianlaws.xyz/index.php/marathilaws/?disp=posts&paged=2", "date_download": "2021-06-15T17:12:49Z", "digest": "sha1:NTMKZKOOEN3MDWNU5AWNMZRRAMTUAWU4", "length": 18269, "nlines": 163, "source_domain": "indianlaws.xyz", "title": "Indian Laws in Marathi", "raw_content": "\nकलम २२ प : राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण :\nJan 20, 2020Vitthal Arun Pisal महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मराठी\nमहाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम २२ प : राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण : १) राज्य शासन, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, या अधिनियमाच्या प्रयो���नांसाठी, राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण या नावाने संबोधले जाणारे एक प्राधिकरण घटित करील. २) राज्य पोलीस तक्रार… more »\nकलम २२ ओ : अन्वेषण पोलीस आणि कायदा व सुव्यवस्था पोलीस..\nJan 20, 2020Vitthal Arun Pisal महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मराठी\nमहाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम २२ ओ : अन्वेषण पोलीस आणि कायदा व सुव्यवस्था पोलीस यांचे विलगीकरण करणे : १) प्रत्येक पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखा किंवा स्थानिक गुन्हे शाखा आणि तपास किंवा अन्वेषण कक्ष हे केवळ गुन्हांच्या अन्वेषणावर लक्ष केंद्रित करतील… more »\nकलम २२ न-१ : वर्षातील बदल्यांची कमाल टक्केवारी :\nJan 20, 2020Vitthal Arun Pisal महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मराठी\nमहाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम २२ न-१ : वर्षातील बदल्यांची कमाल टक्केवारी : कलम २२ न च्या पोट-कलम (१) मध्ये किंवा या अधिनियमाच्या इतर कोणत्याही तरतुदींमध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, कोणत्याही एकाच विभागामधून किंवा कार्यालयामधून पोलीस… more »\nकलम २२ न : पोलीस कर्मचारी वर्ग यांचा सामान्य पदावधी,..\nJan 20, 2020Vitthal Arun Pisal महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मराठी\nमहाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम २२ न : पोलीस कर्मचारी वर्ग यांचा सामान्य पदावधी, आणि सक्षम प्राधिकारी : (१) पोलीस दलातील पोलीस कर्मचारीवर्गाचा सामान्य पदावधी हा, पदोन्नती आणि नियत सेवावधी यांच्या अधीनतेने, खालीलप्रमाणे असेल :- अ) पोलीस उप अधीक्षक… more »\nकलम २२ म : राज्य शासनाच्या अधिकारास बाध न येणे :\nJan 20, 2020Vitthal Arun Pisal महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मराठी\nमहाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम २२ म : राज्य शासनाच्या अधिकारास बाध न येणे : या अधिनियमातील कोणत्याही गोष्टीमुळे, कोणत्याही दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध शिस्तभंगाच्या कारवाईसंबंधातील सर्व बाबींसंबंधात राज्य शासनाच्या अथवा अन्य इतर कोणत्याही सक्षम… more »\nकलम २२ ल : पूर्वीची पोलीस आस्थापना मंडळे अस्तित्वात..\nJan 20, 2020Vitthal Arun Pisal महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मराठी\nमहाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम २२ ल : पूर्वीची पोलीस आस्थापना मंडळे अस्तित्वात असण्याचे बंद होणे : या अधिनियमातील पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक १, पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक २, परिक्षेत्र स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ आणि आयुक्तालय स्तरावरील पोलीस… more »\nकलम २२ के : पोलीस आस्थापना मंडळांनी नियम व अटींचे..\nJan 20, 2020Vitthal Arun Pisal महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मराठी\nमहाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम २२ के : पोलीस आस्थापना मंडळांनी नियम व अटींचे अनुपालन करणे : या अधिनियमाखालील कार्ये पार पाडतांना, पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक १, पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक २, परिक्षेत्र स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ (, आयुक्तालय… more »\nTags: bpa act 1951 section 22k in Marathi, कलम २२ के महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१\nकलम २२ जे-४ : विशेषीकृत अभिकरणांच्या...मंडळाची कार्ये :\nJan 20, 2020Vitthal Arun Pisal महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मराठी\nमहाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम २२ जे-४ : विशेषीकृत अभिकरणांच्या स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळाची कार्ये : विशेषीकृत अभिकरणांच्या स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ पुढील कार्ये पार पाडील :- अ) संबंधित मंडळ, विशेषीकृत अभिकरणांमधील पोलीस निरीक्षक दर्जाच्या… more »\nTags: bpa act 1951 section 22j4 in Marathi, कलम २२ जे-४ महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१\nकलम २२ जे-३ : विशेषीकृत अभिकरणांच्या स्तरावरील पोलीस..\nJan 20, 2020Vitthal Arun Pisal महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मराठी\nमहाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम २२ जे-३ : विशेषीकृत अभिकरणांच्या स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ : १) राज्य शासन, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, या अधिनियमाच्या प्रयोजनांसाठी, गुन्हा अन्वेषण विभाक, राज्य गुप्तवार्ता विभाग, नागरी हक्क संरक्षण, लाचलुचपत… more »\nTags: bpa act 1951 section 22j3 in Marathi, कलम २२ जे-३ महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१\nकलम २२ जे-२ : जिल्हास्तरावरील पोलीस आस्थापना .. कार्ये :\nJan 20, 2020Vitthal Arun Pisal महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मराठी\nमहाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम २२ जे-२ : जिल्हास्तरावरील पोलीस आस्थापना मंडळाची कार्ये : जिल्हास्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ पुढील कार्ये पार पाडील :- अ) हे मंडळ, जिल्हा पोलीस दलातील पोलीस निरीक्षक या दर्जाच्या पोलीस कर्मचारीवर्गाच्या सर्व बदल्या,… more »\nTags: bp act 1951 section 22j2 in Marathi, कलम २२ जे-२ महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१\nअनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ मराठी\nअनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६\nएन डी पी एस अ‍ॅक्ट १९८५ मराठी\nएन. डी. पी. एस नियम १९८५ मराठी\nकामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक करण्यास अधिनियम २०१३\nकौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५\nध्वनि प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २०००\nनागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ मराठी\nपर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६\nपासपोर्ट ( पारपत्र ) अधिनियम १९६७\nपोलीस ( अप्रीतीची भावना चेतवणे ) अधिनियम १९२२\nपोलीस दल ( हक्कांवर निर्बंध ) अधिनियम १९६६\nप्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०\nफौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ मराठी\nबाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २००० मराठी\nबालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ मराठी\nभारताचे संविधान ( राज्यघटना )\nभारतीय दंड संहिता १८६० मराठी\nभारतीय पुरावा अधिनियम १८७२ मराठी\nभ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ मराठी\nमहाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम १९८१\nमहाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम १८८७ मराठी\nमहाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ मराठी\nमहाराष्ट्र नरबळी अधिनियम २०१३ मराठी\nमहाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मराठी\nमहाराष्ट्र प्राणिरक्षण अधिनियम १९७६ मराठी\nमहाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध अधिनियम १९५९ मराठी\nमहाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम १९९५\nमहाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९\nमहाराष्ट्र रॅगिंग मनाई अधिनियम १९९९ मराठी\nमहाराष्ट्र लॉटऱ्या अधिनियम १९५८ मराठी\nमहाराष्ट्र वैद्यकीय सेवा-व्यक्ती अधिनियम २०१० मराठी\nमहाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ मराठी\nमहाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मराठी\nमहाराष्ट्र हॉटेल, उपाहारगृहे आणि मद्यपान अधिनियम २०१६\nमहाराष्ट्र(मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ मराठी\nमाहिती तंत्रज्ञान अधिनियम, २०००\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ मराठी\nमोटार वाहन अधिनियम १९८८ मराठी\nराष्ट्र प्रतिष्ठा अपमान प्रतिबंध अधिनियम १९७१\nराष्ट्रीय सुरक्षा अधिनियम १९८०\nरेल्वे अधिनियम १९८९ मराठी\nलैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ मराठी\nलैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण नियम २०१२ मराठी\nशस्त्र अधिनियम १९५९ मराठी\nसार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध अधिनियम १९८४\nसिगारेट आणि तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ मराठी\nस्त्रियांचे असभ्य प्रतिरूपण (प्रतिषेध) अधिनियम १९८६\nस्फोटक पदार्थ अधिनियम १९०८\nमहाराष्ट्र कोव्हीड-१९ उपाययोजना नियम, २०२०\nकलम ४ : या अधिनियमन्वये काम करणाऱ्या व्यक्तींना संरक्षण :\nकलम ३ : शास्ती :\nकलम २क : केंद���र शासनाच्या शक्ती :\nकलम २ : घातक साथ रोगांबाबत विशेष उपाययोजना करण्याची..शक्ती :\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://news7.co.in/1570/", "date_download": "2021-06-15T16:17:17Z", "digest": "sha1:3D7RDVVH6K6KYV2C3ALCXRLIWDKSR4FF", "length": 13018, "nlines": 186, "source_domain": "news7.co.in", "title": "छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने १९ फेब्रुवारी रोजी बसविण्यात येणाऱ्या पुतळ्याची भव्य मिरवणूक – News 7", "raw_content": "\nममता मेमोरियल हॉस्पिटलची मान्यता रद्द, जिल्हाधिकऱ्यांचे आदेश\nबजाजनगरात तिसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकून महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न\nवादळामुळे घरावरचे छपर उडाले;संसार आला उघडयावर\nआमदार बंब यांनी उभारले 100 खाटाचे कोविड हॉस्पिटल\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\nभरधाव वेगात जाणारे रेतीचे टिप्पर उलटलेचालक जखमी\nमहादेवाचे संहारक अस्त्र ‘ त्रिशूळ’ ची पुजा करताना वृद्धाची मान अडकून मृत्यू\nअखेर गंगापूर फाटा या ठिकाणी बस थांबण्याचे आदेश\nकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गंगापूरचा आठवडी बाजार बंद\nपगारवाढीसाठी विप्रोच्या कामगारांचे चार दिवसापासून उपोषण सुरु\nHome/आपला जिल्हा/औरंगाबाद/छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने १९ फेब्रुवारी रोजी बसविण्यात येणाऱ्या पुतळ्याची भव्य मिरवणूक\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने १९ फेब्रुवारी रोजी बसविण्यात येणाऱ्या पुतळ्याची भव्य मिरवणूक\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामुळे शहराच्या लौकिकात भर\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने १९ फेब्रुवारी रोजी बसविण्यात येणाऱ्या पुतळ्याची काढली मिरवणूक गंगापूर नगरपरिषद चे नगराध्यक्षा व सर्व नगरसेवक यांच्या संकल्पनेतून शहरातील एक ऐतिहासिक निर्णयाची पूर्तता होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याची मिरवणूक शनिवारी लासुरनाका ,जिजामाता चौक, मारुती चौक,तीन कोनी, राजीव गांधी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज उद्यान अशी काढण्यात आली. या मिरवणुकीत शहरातील महिलांनी रस्त्यावर शेणाचा सडा, रांगोळ्या,यावेळी नगराध्यक्षा वंदना प्रदीप पाटील, उपनागराध्यक्षा मंगलताई अर्जुनसिंग राजपूत,पोलिस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे,नगरसेवक अविनाश पाटील, दीपक साळवे, नईम मंसुरी, मोहसीन चाऊस, नगरसेवक प���रदीप पाटील, मुकुंद जोशी, विजय पानकडे ,भाग्येश गंगवाल , लक्ष्मनसिंग राजपूत, मारुती खैरे ,अर्जुनसिंग राजपूत, कैलास साबणे,ऍड संतोष साबणे,सर्व धर्मीय ,मुस्लिम बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय ,जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत कार्यक्रमात उत्साह आणला यावेळी सर्व नगरसेवक व नागरिक,व्यापारी, वकील संघ,पत्रकार बांधव, महिला ,नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. गंगापूर नगरपरिषद अस्तित्वात आल्यापासून शहरात विविध विकासकामे होत आहेत.\nशहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सुशोभीकरण करणे ,डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ,जिजामाता चौक ,डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान व या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात महाराजांचा भव्य पुतळा उभा करावा, असा संकल्प नगरसेवक प्रदीप पाटील यांनी केला होता. याची पूर्तता होत असून खुलताबाद शिल्पकार नरेंद्र सिंग साळुंके यांनी हा अश्वारूढ पुतळा बनवला आहे. लासुर नाका ते शिवाजी महाराज उद्यानपर्यंत वाजतगाजत मिरवणूक काढून हा पुतळा बांधकाम करण्यात आलेल्या चौथऱ्यावर बसवण्यात आला. या पुतळ्याचे लोकार्पण एका मोठ्या प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या हस्ते लवकरच केले जाणार असल्याचे नगरसेवक प्रदीप पाटील यांनी सांगितले.\nममता मेमोरियल हॉस्पिटलची मान्यता रद्द, जिल्हाधिकऱ्यांचे आदेश\nबजाजनगरात तिसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकून महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न\nआमदार बंब यांनी उभारले 100 खाटाचे कोविड हॉस्पिटल\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\nममता मेमोरियल हॉस्पिटलची मान्यता रद्द, जिल्हाधिकऱ्यांचे आदेश\nबजाजनगरात तिसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकून महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न\nवादळामुळे घरावरचे छपर उडाले;संसार आला उघडयावर\nआमदार बंब यांनी उभारले 100 खाटाचे कोविड हॉस्पिटल\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\nबजाजनगरात तिसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकून महिलेचा आत्महत्याचा प्रयत्न\nवादळामुळे घरावरचे छपर उडाले;संसार आला उघडयावर\nआमदार बंब यांनी उभारले 100 खाटाचे कोविड हॉस्पिटल\nऔरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2021-06-15T15:44:02Z", "digest": "sha1:JIXTOW3OZW64B3UO2LL5IGBFV4NTVEEZ", "length": 8925, "nlines": 153, "source_domain": "policenama.com", "title": "आमदार सुनील टिंगरे Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nDilip Walse Patil | मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा; गृहमंत्री वळसे पाटील…\nPune News : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘कारागृह पर्यटन’ उपक्रमाचे उद्घाटन \nपुणे - तुरुंगात असणारे हे कैदी एक मोठे मनुष्यबळ आहे. काहींच्या आयुष्याची गाडी भरकटते आणि ते येथे येतात. यातील काहींची गाडी रुळावर कशी आणता येईल यासाठी तसेच दिशा भरकटलेली माणसे, योग्य मार्गावर आणण्‍यासाठी प्रयत्‍न करण्‍याचे आवाहन…\n‘कोरोना’ आजाराबाबत सजग रहा : शरद पवार\nहाथरस घटनेच्या निषेधार्थ पुण्यात ‘आम्ही पुणेकर’च्या वतीने मशाल, कँडल मार्च, नागरिकांचा…\n‘लोहगाव विमानतळावर कार्गो सेवेला जास्तीत जास्त प्राधान्य देणार’ : गिरीश बापट\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nBJP ला 750 कोटी देणगी देणारे ‘ते’ कोण \nCorona Virus | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी केंद्र सरकारचा…\n10 मिनिटात 2 कोटींचे झाले 18 कोटी, राम मंदिर जमीन खरेदीत…\nCovid-19 | पोस्ट कोविड डायबिटीज पेशंटने आहारात…\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nDilip Walse Patil | मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा\nGold Price Today | सोनं 8000 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या…\nSelfie Point Pune | सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन…\n‘महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रभोधिनी’ प्रशिक्षण…\nPune Fire Case | उरवडे आग प्रकरणातील कंपनीच्या मालकाला…\nकोरोना काळात EPF चे पैसे काढण्याचा विचार करत असाल तर…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nCovid-19 | पोस्ट कोविड डायबिटीज पेशंटने आहारात ‘या’ 4 गोष्टींचा…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली –…\nMaratha Reservation | उपमुख्यमंत्री अजित पवार-शाहू महाराज भेटीवर खा.…\nPune News | खून का बदला खून \n15 जून राशिफळ : ‘या’ 4 राशींचे बदलणार नशीब, खिशात येईल…\nwoman dead body found in pune | पुण्यात आणखी एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला; परिसरात खळबळ\nPune Crime News | हडपसर परिसरात दुचाकीचा पाठलाग करत डोळ्यात मिर्ची पुड टाकून लुटले\nचीन्यांना भारतीयांनी दिले सडेतोड उत्तर; 43 % लोकांनी खरेदी केल्या नाहीत चीनी वस्तू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%8F%E0%A4%AE-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%B0/", "date_download": "2021-06-15T15:29:09Z", "digest": "sha1:AVC5D4YZZ2TWCZWSXA24BQJAN47QEQIX", "length": 8037, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "आयआयएम इंदूर Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nDilip Walse Patil | मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा; गृहमंत्री वळसे पाटील…\nभारतातील ‘या’ गावात जवळपास प्रत्येक घरात कॅन्सरचा रूग्ण, ‘या’मुळं झाला…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - मध्यप्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील एका गावात आश्चर्यकारक गोष्ट समोर आली आहे. या गावात प्रत्येक पाच घरांमागे एक कॅन्सरने ग्रस्त रुग्ण आढळून येत आहे. आतापर्यंत या गावात गेल्या पाच वर्षांमध्ये 35 हून अधिक लोक…\nVideo : नुसरत सोबतचा विवाह मान्य आहे की नाही\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nPune Crime Branch | जबरी चोरी करणार्‍या दोघांना गुन्हे…\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या…\nPune News | पाणी पिण्याच्या वादातून ‘गोवा…\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nDilip Walse Patil | मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा\nGold Price Today | सोनं 8000 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या…\nSelfie Point Pune | सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन…\n‘महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रभोधिनी’ प्रशिक्षण…\nPune Fire Case | उरवडे आग प्रकरणातील कंपनीच्या मालकाला…\nकोरोना काळात EPF चे पैसे काढण्याचा विचार करत असाल तर…\n पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nCoronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात…\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी सल्लागार…\nMLA’s appointed by Governor | विधानपरिषदेच्या 12 आमदारांची यादी…\nचीन आणि पाकिस्तान वाढवत आहेत अण्वस्त्रांचा साठा, भारताला नाही चिंता, जाणून घ्या कारण\nPune News | खून का बदला खून ‘व्हॉट्सॲप’ स्टेटस ठेवून खून्नस दिल्याने केला निर्घृण ‘मर्डर’;…\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%81%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-15T17:03:40Z", "digest": "sha1:HVGO7UXT2KIP525XXEP7MN7WNLBX6BJZ", "length": 14319, "nlines": 126, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "लोकायुक्तांकडुन भ्रष्टाचाराची २१ प्रमाणपत्रे मिळालेल्या मुख्यमंत्र्यांकडुन आता आरोग्यमंत्र्यांना “भ्रष्ट व फटींग” असल्याचे प्रमाणपत्र : गिरीश चोडणकर | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर लोकायुक्तांकडुन भ्रष्टाचाराची २१ प्रमाणपत्रे मिळालेल्या मुख्यमंत्र्यांकडुन आता आरोग्यमंत्र्यांना “भ्रष्ट व फटींग” असल्याचे...\nलोकायुक्तांकडुन भ्रष्टाचाराची २१ प्रमाणपत्रे मिळालेल्या मुख्यमंत्र्यांकडुन आता आरोग्यमंत्र्यांना “भ्रष्ट व फटींग” असल्याचे प्रमाणपत्र : गिरीश चोडणकर\nगोवा खबर : भाजप सरकारचा प्रशासनावरील ताबा गेलेला असताना आता मानसिक संतुलनही बिघडले आहे. गोवा लोकायुक्तांकडुन भ्रष्टाचाराची २१ प्रमाणपत्रे घेतल्यानंतर भाजप सरकारचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आता आपल्याच आरोग्यमंत्र्यांना “भ्रष्ट व फटींग” असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे अशी बोचरी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे.\nभाजप सरकारची आता बेजबाबदारपणा, असंवेदनशीलता, भ्रष्टाचार व नाकर्तेपणा यांची प्रमाणपत्रे मिळवीण्याची प्रक्रिया सुरू झाली असुन, कोविडच्या प्रोफेलेक्सीस इलाजासाठी आयव्हरमेक्टिन गोळ्यांची खरेदी सरकारने केलीच नव्हती असे जाहिरपणे सांगुन मुख्यमंत्र्यांनी आपल्याच सरकारचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांना भ्रष्ट व खोटारडा ठरविले आहे असा दावा गिरीश चोडणकर यांनी केला आहे.\nपुढिल आठ महिन्यात मुख्यमंत्री भाजप सरकारच्या मंत्रीमंडळातील उर्वरीत दहा मंत्र्यांना अशीच प्रमाणपत्रे देऊन, शेवटी स्वताला गोव्याच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट, अकार्यक्षम, बेजबाबदार, असंवेदनशील व सदोष मुख्यमंत्री म्हणुन डॉ. प्रमोद सावंत प्रमाणपत्र घेतील व लोकांकडुन पराभव स्विकारुन घरी जातील असे गिरीश चोडणकर यांनी म्हटले आहे.\nविश्वजीत राणे यांनी १० मे २०२१ रोजी आपल्या अधिकृत ट्विटरवरुन मुख्यमंत्र्यांच्या पाठींब्याने आयव्हरमेक्टिन गोळ्यांचा वापर १८ वर्षांवरील लोकांसाठी कोविडच्या प्रोफिलेक्सीस इलाजासाठी ताबडतोब करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर विश्वजीत राणे यांनी १७ मे २०२१ रोजी परत एकदा ट्विट करुन महिला व बाल कल्याण खात्याचे कर्मचारी व अंगणवाडी सेविका यांच्याकडुन पुढील ४८ तासात म्हणजे १९ मे २०२१ पासुन सदर गोळ्यांचे वितरण करण्यात येणार असल्याचे जाहिर केले होते याकडे गिरीश चोडणकर यांनी लक्ष वेधले आहे.\nमुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आता जवळ जवळ एका महिन्यानंतर प्रोफिलेक्सीस इलाजासाठी सदर आयव्हरमेक्टिन गोळ्यांची सरकारने खरेदीच केली नव्हती असे सांगुन आपल्या मंत्रीमंडळातील मंत्री विश्वासास पात्र नसल्याचे कबुल केले आहे व जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवू नये असेच सुचविले आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या सर्व मंत्र्यांना यापुढे लोकांची दिशाभूल करणे थांबविण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी गिरीश चोडणकर यांनी केली आहे.\nसदर आयव्हेरमेक्टिन गोळ्यांच्या खरेदीत २२ कोटी ५० लाखांचा घोटाळा झाल्याच्या आरोपावर आम्ही ठाम असुन, सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहीजे अशी आमची मागणी आहे. सदर गोळ्यांचा वापर करण्याचा सल्ला सरकारला देश-विदेशातील कुठल्या तज्ञानी दिला होता त्यांची नावे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावीत अशी मागणी गिरीश चोडणकर यांनी केली आहे.\nकॉंग्रेस पक्षाने सदर गोळ्यांच्या खरेदीतील २२ कोटी ५० लाखाचा भ्रष्टाचार उघड केल्यानंतर, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी ट्विट करुन मला “ज्ञान नसलेला शिक्षक” म्हणुन हिणवीले होते. माझ्या आयुष्यात ‘शिक्षक’ तसेच ‘राजकारणी’ म्हणुन काम करताना मी नेहमीच सत्य, प्रामाणिकता व निष्ठा जपली आहे. विश्वजीत राणे सारखे गोलमाल व घोटाळे करण्याचे ज्ञान मात्र मी कधीच घेतले नाही व घेणार नाही असा जोरदार पलटवार गिरीश चोडणकर यांनी आज आरोग्यमंत्र्यांवर केला आहे.\nआजाराचा बाजार करुन आपली तिजोरी भरण्यासाठी वैद्यकीय चाचणी न करता जबरदस्तीने लोकांना आयव्हरमेक्टिन गोळ्या देण्याचा प्रयत्न कॉंग्रेस पक्षाने हाणुन पाडला व हजारो गोमंतकीयांच्या जीवावरील धोका टाळण्याचे काम केले, हे गोवा राज्यासाठी कॉंग्रेस पक्षाचे व माझे योगदान काय असा प्रश्न विचारणाऱ्या आरोग्यमंत्री विश्वजीत राणेना आता कळले असेल असे गिरीश चोडणकर यांनी म्हटले आहे.\nPrevious articleमाहिती खात्यातर्फे गोव्यातील मान्सून आणि त्याची वैशिष्ट्ये या विषयावर वेबिनारचे आयोजन\nNext articleकॉंग्रेस पक्षाचे इंधन दरवाढी विरोधात धरणे आंदोलन\nकॉंग्रेसच्या अग्रणी संघटना पक्ष मजबुत करण्यासाठी महत्वाची भुमीका बजवणार : दिनेश राव\nकॉंग्रेस पक्षाच्या नवीन माध्यम विभागाची घोषणा\nरॉय फर्नांडिसवरील हल्ल्याचा युवा कॉंग्रेसने केला निषेध\n१७ वा आशियायी चित्रपट महोत्सव १४ डिसेंबर पासून..\nगोव्यात ५ हजार लोक बाहेरुन दररोज कामाला येतात ह्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने परप्रांतीयांचे भले करण्याचे भाजपचे धोरण उघड : अमरनाथ पणजीकर\nसप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात बँका खुल्या राहणार\nभारत माझा देश आहे , सगळे भारतीय माझे बांधव आहेत…\nगोव्यात पावसाची संततधार सुरुच;साळावली धरण ओव्हरफ्लो\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nगोव्याच्या हक्काचे पाणी इतरांना देऊन पर्रीकर झाले ‘दुष्ट सांताक्लोज:शिवसेनेचा आरोप\nआवाज प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/leo/", "date_download": "2021-06-15T15:23:39Z", "digest": "sha1:KOD62ZJ465RMAXAQMNC7M3LDAZSKXR4S", "length": 2952, "nlines": 43, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates leo Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nसिंह व्यापारात लाभ होईल. मन प्रसन्न राहील. मित्रापासून लाभ होईल.\nदेशात तब्बल ७५ दिवसानंतर कोरोनाबाधितांची संख्या ६० हजारांवर\n‘सोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात कर��े आहे’\nआशा कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर\nराज्यात पावसाची आठवडाभर विश्रांती\nदेशात कोरोनाचा ‘डेल्टा प्लस’ विषाणू\nनवी मुंबईत पित्यानेच केला मुलांवर गोळीबार\nधारावीत सोमवारी एकही कोरोना रुग्ण नाही\nदेशात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ\nया अभिनेत्रीने अनुष्का शर्मा आणि प्रियंका चोपडा यांच्या पतीसोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली\nदिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नीचे कोरोनाने निधन\nकढीपत्ता हा आरोग्यासाठी फायदेशीर\nया वेबसाईटवर सुशांतसिंह राजपूतचा अनोखा प्रवास पाहा..\nअंकिताने सुशांतसोबत असलेले व्हिडीओ शेअर करत आठवणींना दिलाय उजाळा\nडॉ. घुले कुणाला घाबरले\nसोशल मीडियाद्वारे करिना कपूर-खानवर बहिष्कार घालण्याची होतेय मागणी, काय आहे नेमकं प्रकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/consider-the-potential-wave-of-corona-and-focus-on-building-health-facilities-ajit-pawar/", "date_download": "2021-06-15T16:50:32Z", "digest": "sha1:ZBOALXES2FP5HCEGWXIBKNRXEFMHB5Q7", "length": 16744, "nlines": 385, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Ajit Pawar News : 'कोरोना'ची संभाव्य लाट विचारात घेऊन आरोग्य सुविधा उभारणीवर भर द्या", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nविभागीय शुल्क समितीच्या कामकाजाबद्दल आठवड्याभरात प्रतिज्ञापत्र सादर करा – मुंबई उच्च…\nसरकारने ओबीसी आयोगावर नियुक्त केले ९ सदस्य\nकोरोना : राज्यात मृतांचा आकडा पुन्हा वाढला, ३८८ ची नोंद\n‘आशां’च्या संपावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणालेत …\n‘कोरोना’ची संभाव्य लाट विचारात घेऊन आरोग्य सुविधा उभारणीवर भर द्या – अजित पवारच्या सूचना\nबारामती :- राज्यात कोरोनाचे संकट लक्षात घेता उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महत्वाची पाऊले उचलले आहे. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड -19 विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज घेतला. त्यावेळी ते बोलत होते.\nकोरोना’च्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान बालके बाधित झाल्यास त्यांना आवश्यक ते उपचार वेळेत उपलब्ध करुन देण्यासाठी तालुक्यातील आरोग्य विभाग व स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेवून लहान मुलांवरील उपचाराबाबत मार्गदर्शन, प्रतिबंधात्मक औषधे, आवश्यक साध��सामग्री व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याबाबत तयारी करावी. शासकीय व खाजगी रुग्णालयांनी देखील रुग्णालयात लहान मुलांसाठी स्वतंत्र खाटा राखीव ठेवण्याबाबत कार्यवाही करावी, असे पवार म्हणाले .\n‘म्युकरमायकोसिस’ रोगाचा प्रादुर्भाव कोरोना रूग्णांमध्ये वाढत आहे. या रोगासाठीच्या औषधांचा व लहान मुलांवर करावे लागणाऱ्या उपचारासाठीच्या औषधांची तसेच उपचाराकरीता लागणाऱ्या इतर काही साधनसामुग्रीची कमतरता पडू दिली जाणार नाही. तसेच कोरोना बाधित झालेल्या लहान मुलांच्या पालकांची देखील राहण्याची सोय करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी पवार यांनी सांगितले.\nही बातमी पण वाचा : ‘आज अजित पवार मुख्यमंत्री असते तर’, रोहित पवारांनी दिले सर्वसमावेशक उत्तर\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleकोरोना रुग्णांसाठी २-डीऑक्सी-डी-ग्लूकोजचे १० हजार डोसेस आजच मिळण्याची शक्यता\nNext articleगौतम गंभीरपुढे ‘निःशुल्कच्या‘ ट्विटमुळे अडचण, द्यावे लागेल पोलिसांना उत्तर\nविभागीय शुल्क समितीच्या कामकाजाबद्दल आठवड्याभरात प्रतिज्ञापत्र सादर करा – मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश\nसरकारने ओबीसी आयोगावर नियुक्त केले ९ सदस्य\nकोरोना : राज्यात मृतांचा आकडा पुन्हा वाढला, ३८८ ची नोंद\n‘आशां’च्या संपावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणालेत …\nलर्निंग लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया झाली सोपी; आरटीओत जाण्याची गरज नाही \nकाँग्रेसचे प्रभारी करणार महाराष्ट्राचा दौरा, राजकीय चर्चांना उधाण; काँग्रेसच्या मनात …\nशिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे ; नितेश राणेंचा प्रहार\nउल्हासनगर महापालिका स्थायी सभापती निवडणूक ; शिवसेनेला टीम कलानीचा पाठिंबा ,...\nसोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करत आहे ;...\nशिवसेनेचे कट्टर विरोधक नारायण राणेंना पंतप्रधान मोदींकडून स्पेशल गिफ्ट\nराम मंदिरावर घोटाळ्याचा डाग ; मोदी आणि भागवतांना हस्तक्षेप करावाच लागेल...\nमराठा आरक्षण : … कुणाला कुठं गाठायचे हे मी बघतो :...\nमराठा आरक्षणासाठी दोन्ही राजे एकत्र; उदयनराजे म्हणाले, ‘आरक्षणासाठी दोन्ही घराणे एक’\nचंद्रकांतदादांची अवस्था म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी; अजित पवारांचे टीकास्त्र\nविभागीय शुल्क समितीच्या कामकाजाबद्���ल आठवड्याभरात प्रतिज्ञापत्र सादर करा – मुंबई उच्च...\nदोन इटालियन मरीन्सविरुद्धचा खटला नऊ वर्षांनी अखेर रद्द\nपासपोर्टच्या नूतनीकरणासाठी कंगनाची हायकोर्टात याचिका\nपक्षाच्या अध्यक्षपदावरुन हटवलेल्या चिराग पासवान यांनी बंडखोर खासदारांना पक्षातून हाकलले\nनागपुरातील संविधान चौकात भरपावसात धरणे आंदोलन; संप चालूच राहणार : आशा...\nमराठा आरक्षण : संभाजीराजेंच्या आवाहनाला प्रकाश आंबेडकरांचा प्रतिसाद; आंदोलनासाठी कोल्हापुरात दाखल\nशिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे ; नितेश राणेंचा प्रहार\nबुरुज ढासळला : कंत्राट रद्द करून अधिकाऱ्यांना निलंबित करा; राष्ट्रवादी काँग्रेसची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/this-thackeray-government-will-fall-under-the-curse-of-many-women-trupti-desai/", "date_download": "2021-06-15T16:55:41Z", "digest": "sha1:ESYQJR2FZAVFRIJSVR73E667DLDHBGN6", "length": 17884, "nlines": 380, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "अनेक महिलांच्या शिव्या-शापाने हे 'ठाकरे' सरकार पडेल - तृप्ती देसाई - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nविभागीय शुल्क समितीच्या कामकाजाबद्दल आठवड्याभरात प्रतिज्ञापत्र सादर करा – मुंबई उच्च…\nसरकारने ओबीसी आयोगावर नियुक्त केले ९ सदस्य\nकोरोना : राज्यात मृतांचा आकडा पुन्हा वाढला, ३८८ ची नोंद\n‘आशां’च्या संपावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणालेत …\nअनेक महिलांच्या शिव्या-शापाने हे ‘ठाकरे’ सरकार पडेल – तृप्ती देसाई\nमुंबई : फडणवीस सरकारच्या कार्यकाळात चंद्रपूर जिल्ह्यात लागू केलेली दारुबंदी गुरूवारी महाविकास आघाडी सरकारने उठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक स्तरावरुन सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला जात आहे. चंद्रपुरमधील दारुबंदी हटवण्याच्या सरकारच्या निर्णयावरून भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. अनेक महिलांच्या शिव्या-शापाने हे ‘ठाकरे’ सरकार पडेल, अशी संतप्त प्रतिक्रिया तृप्ती देसाई यांनी ठाकरे सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात दिली.\nचंद्रपुरातील दारूबंदी उठवली म्हणजे सरकारने पुन्हा एकदा जिल्ह्यातील महिलांच्या आयुष्याची त्यांच्या संसाराची राखरांगोळी होण्यासाठी द्वारे खुली केली असेच म्हणावे लागेल. सध्या राज्यात कोरोना महामारीची लाट आहे. त्यात लॉकडाऊन सुरू आहे. दररोज शेकडो नागरिकांचा मृत्यू होत आहे. अशातच दारूबंदी उठवावी असा क्रूर निर्णय कोणीही घेऊ शकत नाही. परंतु महाराष्ट्रातील ‘ठाकरे’ सरकारने हा निर्णय घेतला हे सत्य स्वीकारलेच पाहिजे. दारुमुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले. अनेक तरुण व्यसनाधीनतेकडे वळले आणि म्हणूनच जनआंदोलनातून चंद्रपुरात दारूबंदीचे आंदोलन सुरू झाले आणि ते यशस्वीही झाले. सरकारचा हा दारूबंदीचा निर्णय म्हणजे ‘विनाशकाले विपरीत बुद्धि’ असाच आहे. कदाचित या निर्णयामुळे अनेक महिलांचा या सरकारला शिव्याशाप लागून सरकार पडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी संतप्त भावना देसाई यांनी व्यक्त केली.\nचंद्रपुरात जशी दारूबंदी झाली तोच पॅटर्न महाराष्ट्रात राबवा आणि ‘दारूमुक्त महाराष्ट्र करा’ अशी आम्ही मागणीही केली होती. अनेक आंदोलनही केली आहेत. सरकारच्या अनेक चांगल्या निर्णयांचे स्वागत ही आम्ही वेळोवेळी केले आहे. परंतु दारू पिणाऱ्यांचे समर्थन करणारे आणि दारू विक्रेत्यांना कोणताही तोटा होऊ नये यासाठी पुढाकार घेणारे हे महाविकास आघाडी सरकार आहे, हे या निर्णयावरून स्पष्ट झाले आहे, असा घणाघात तृप्ती देसाई यांनी केला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleमुंबई उच्च न्यायालयाच्या १० अतिरिक्त न्यायाधीशांची पदोन्नती, स्थायी नियुक्ती\nNext articleकायद्याचा खल करू नका, मराठा तरुणांच्या नियुक्तीचे आदेश तातडीने काढा : चंद्रकांत पाटील\nविभागीय शुल्क समितीच्या कामकाजाबद्दल आठवड्याभरात प्रतिज्ञापत्र सादर करा – मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश\nसरकारने ओबीसी आयोगावर नियुक्त केले ९ सदस्य\nकोरोना : राज्यात मृतांचा आकडा पुन्हा वाढला, ३८८ ची नोंद\n‘आशां’च्या संपावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणालेत …\nलर्निंग लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया झाली सोपी; आरटीओत जाण्याची गरज नाही \nकाँग्रेसचे प्रभारी करणार महाराष्ट्राचा दौरा, राजकीय चर्चांना उधाण; काँग्रेसच्या मनात …\nशिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे ; नितेश राणेंचा प्रहार\nउल्हासनगर महापालिका स्थायी सभापती निवडणूक ; शिवसेनेला टीम कलानीचा पाठिंबा ,...\nसोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करत आ���े ;...\nशिवसेनेचे कट्टर विरोधक नारायण राणेंना पंतप्रधान मोदींकडून स्पेशल गिफ्ट\nराम मंदिरावर घोटाळ्याचा डाग ; मोदी आणि भागवतांना हस्तक्षेप करावाच लागेल...\nमराठा आरक्षण : … कुणाला कुठं गाठायचे हे मी बघतो :...\nमराठा आरक्षणासाठी दोन्ही राजे एकत्र; उदयनराजे म्हणाले, ‘आरक्षणासाठी दोन्ही घराणे एक’\nचंद्रकांतदादांची अवस्था म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी; अजित पवारांचे टीकास्त्र\nविभागीय शुल्क समितीच्या कामकाजाबद्दल आठवड्याभरात प्रतिज्ञापत्र सादर करा – मुंबई उच्च...\nदोन इटालियन मरीन्सविरुद्धचा खटला नऊ वर्षांनी अखेर रद्द\nपासपोर्टच्या नूतनीकरणासाठी कंगनाची हायकोर्टात याचिका\nपक्षाच्या अध्यक्षपदावरुन हटवलेल्या चिराग पासवान यांनी बंडखोर खासदारांना पक्षातून हाकलले\nनागपुरातील संविधान चौकात भरपावसात धरणे आंदोलन; संप चालूच राहणार : आशा...\nमराठा आरक्षण : संभाजीराजेंच्या आवाहनाला प्रकाश आंबेडकरांचा प्रतिसाद; आंदोलनासाठी कोल्हापुरात दाखल\nशिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे ; नितेश राणेंचा प्रहार\nबुरुज ढासळला : कंत्राट रद्द करून अधिकाऱ्यांना निलंबित करा; राष्ट्रवादी काँग्रेसची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/kokan-news-marathi/police-crackdown-on-shri-ram-devotees-in-kalyan-mla-narendra-pawar-19232/", "date_download": "2021-06-15T15:20:15Z", "digest": "sha1:6DNIOSO3GTOYIAMQM5FR5KERBLVS2NEI", "length": 11454, "nlines": 168, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Police crackdown on Shri Ram devotees in Kalyan: MLA Narendra Pawar | कल्याणमध्ये पोलिसांकडून श्रीराम भक्तांवर दडपशाही : आमदार नरेंद्र पवार | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून १५, २०२१\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवाप्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nगावकऱ्यांनी आदिवासी महिलेला नग्न करून गावभर धिंड काढली आणि पुढे जे घडलं ते तुम्हीच वाचा\nविधानपरिषदेच्या ‘त्या’ १२ नावांची यादी अखेर सापडली; पुढील निर्णय लवकरच होणार\nयेत्या दोन तीन दिवसात मंजुरी मिळाल्यानंतर पहिल्या टप्प्याच्या प्राध्यापक भरतीला सुरुवात होईल : उदय सामंत\nकोकणकल्याणमध्ये पोलिसांकडून श्रीराम भक्तांवर दडपशाही : ��मदार नरेंद्र पवार\nकल्याण : अयोद्धेत होणाऱ्या श्री राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त आपला आनंद व्यक्त करण्याकरिता आपल्या घरा समोर भगवा झेंडा, भगवी पताका, प्रभू रामचंद्रांचा फोटो लावण्याची परवानगी कल्याणातील श्रीराम भक्तांनी बाजारपेठ पोलिसांकडे परवानगी मागितली होती.\nकल्याण : अयोद्धेत होणाऱ्या श्री राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त आपला आनंद व्यक्त करण्याकरिता आपल्या घरा समोर भगवा झेंडा, भगवी पताका, प्रभू रामचंद्रांचा फोटो लावण्याची परवानगी कल्याणातील श्रीराम भक्तांनी बाजारपेठ पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र बाजारपेठ पोलिसांनी यासाठी परवानगी नाकारत रामचंद्रांचा फोटो जप्त करून एक प्रकारे पोलिसांकडून श्रीराम भक्तांवर दडपशाही केल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केला आहे.\nआज संपूर्ण जगात आनंदाचा दिवस असतांना, इतक्या वर्षांनी एक महत्त्वाची घटना घडत आहेत. देशाचे पंतप्रधान स्वतः या मंदिराचा शिलान्यास करत असतांना महाराष्ट्र सरकार आणि ठाकरे सरकारचे प्रतिनिधी असलेल्या बाजारपेठ पोलिसांनी पारनाका परिसरात प्रभू रामचंद्रांचा फोटो, पताका आणि झेंडा लावण्यास विरोध केला. हि बाब निंदनीय असून आपण या पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध करत असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली आहे.\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंत��्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nमंगळवार, जून १५, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/mumbai-municipal-corporation-sealed-the-building-of-famous-singer-lata-mangeshkar-this-is-the-reason-25501/", "date_download": "2021-06-15T15:01:51Z", "digest": "sha1:4QVHATOOFARUNVHLMX3ERC6Q45SEDSIU", "length": 12635, "nlines": 169, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Mumbai Municipal Corporation sealed the building of famous singer Lata Mangeshkar, this is the reason | मुंबई महापालिकेने प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांची इमारत केली सील, हे आहे कारण | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून १५, २०२१\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवाप्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nगावकऱ्यांनी आदिवासी महिलेला नग्न करून गावभर धिंड काढली आणि पुढे जे घडलं ते तुम्हीच वाचा\nविधानपरिषदेच्या ‘त्या’ १२ नावांची यादी अखेर सापडली; पुढील निर्णय लवकरच होणार\nयेत्या दोन तीन दिवसात मंजुरी मिळाल्यानंतर पहिल्या टप्प्याच्या प्राध्यापक भरतीला सुरुवात होईल : उदय सामंत\nमुंबईमुंबई महापालिकेने प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांची इमारत केली सील, हे आहे कारण\nलता मंगेशकरच्या कुटूंबाने चाहत्यांसाठी निवेदन जारी करत ही माहिती शेअर केली. निवेदनात असे लिहिले होते की- आम्हाला संध्याकाळपासूनच हा फोन येत आहे की प्रभूकुंज इमारत सील केली आहे. वृद्ध लोकांच्या सुरक्षिततेचा विचार करता इमारत सील केली जात असल्याचे बिल्डिंग सोसायटी आणि बीएमसी यांनी एकत्रितपणे निर्णय घेतला आहे.\nमुंबई. देशात कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. देशातील सर्वात वाईट परिस्थिती महाराष्ट्रात आहे. येथे रोज अधिकाधिक प्रकरणे पाहायला मिळत आहेत. अशा परिस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) यांनी शनिवारी भारत रत्न पुरस्काराने प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर (singer Lata Mangeshkar) यांच्या ‘प्रभुकुंज’ इमारतीला सील ठोकले. ही इमारत दक्षिण मुंबईतील चंबळा हिल भागात आहे. ल��ा मंगेशकर आणि तिचे कुटुंब पूर्णपणे सुरक्षित आहे.\nलता मंगेशकरच्या कुटूंबाने चाहत्यांसाठी निवेदन जारी करत ही माहिती शेअर केली. निवेदनात असे लिहिले होते की- आम्हाला संध्याकाळपासूनच हा फोन येत आहे की प्रभूकुंज इमारत सील केली आहे. वृद्ध लोकांच्या सुरक्षिततेचा विचार करता इमारत सील केली जात असल्याचे बिल्डिंग सोसायटी आणि बीएमसी यांनी एकत्रितपणे निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणूबद्दल खूप सतर्क असण्याची गरज आहे.\nआपल्या समाजात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता गणेशोत्सव देखील साध्यापणाने साजरा केला गेली. आमच्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याबद्दल कोणत्याही अफवा पसरवू नयेत अशी मी तुम्हाला विनंती करतो. एक कुटुंब म्हणून समाजातील सर्व लोक या रोगाबद्दल खूप सावध आहेत आणि सर्वच कठोर शिस्तीचे अनुसरण करीत आहेत. समाजातील प्रत्येक ज्येष्ठ व्यक्ती पूर्णपणे सुरक्षित असावी याची विशेष काळजी घेतली जात आहे. सध्या, देवाच्या कृपेमुळे आणि लोकांच्या आशीर्वादामुळे संपूर्ण कुटुंब सुरक्षित आहे.\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nमंगळवार, जून १५, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/56-killed-in-pune-due-to-corona-26495/", "date_download": "2021-06-15T15:17:26Z", "digest": "sha1:TPAMIRVNTFL7TJUMXKQ7RT4MM5ZQMSV2", "length": 14574, "nlines": 182, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "56 killed in Pune due to corona | पुण्यात ५६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून १५, २०२१\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवाप्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nगावकऱ्यांनी आदिवासी महिलेला नग्न करून गावभर धिंड काढली आणि पुढे जे घडलं ते तुम्हीच वाचा\nविधानपरिषदेच्या ‘त्या’ १२ नावांची यादी अखेर सापडली; पुढील निर्णय लवकरच होणार\nयेत्या दोन तीन दिवसात मंजुरी मिळाल्यानंतर पहिल्या टप्प्याच्या प्राध्यापक भरतीला सुरुवात होईल : उदय सामंत\n#Corona Updateपुण्यात ५६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू\nदिवसभरात १हजार ६२७ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ\nपुणे : कोरोनामुळे बुधवारी शहरात ५६ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये पुण्याबाहेरील १३ रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत शहरात २ हजार ३७५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.\nबुधवारी दिवसभरात १हजार ६२७ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. आजपर्यंत ९८ हजार ६९५ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. त्यापैकी ८० हजार ८९७ जणांनी कोरोनावर मात केली. बुधवारी १हजार ४०८ रुग्णांनी कोरोना वर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.\nसध्या विविध रुग्णालयात १०४० क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ५३० रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत आणि ॲक्टिव्ह रुग्ण संख्या १५हजार ४२३ इतकी आहे.\nपुणे विभागातील १ लाख ८० हजार ३४५ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या २ लाख ४४ हजार ४९९ झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या ५७ हजार ६३२ इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण ६ हजार ५२२ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण २.६७ टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण ७३.७६ टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.\nपुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण १ लाख ७३ हजार ७४७ रुग्णांपैकी १ लाख ३५ हजार ३९ रुग्ण बरे होवून घरी गेले आ���ेत. ॲक्टीव रुग्ण संख्या ३४ हजार ६३६ आहे. कोरोनाबाधित एकूण ४ हजार ३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण २.३४ टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण ७७.७२ टक्के आहे.\nसातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण १४ हजार ६५७ रुग्णांपैकी ७ हजार ७७६ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या ६ हजार ४६६ आहे. कोरोनाबाधित एकूण ४१४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\nसोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण १८ हजार ४२६ रुग्णांपैकी १४ हजार ८ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या ३ हजार ६५९ आहे. कोरोनाबाधित एकूण ७५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\nसांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण १३ हजार १६२ रुग्णांपैकी ७ हजार ६८६ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या ४ हजार ९५६ आहे. कोरोनाबाधित एकूण ५१९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\nकोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण २४ हजार ५०६ रुग्णांपैकी १५ हजार ८३३ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या ७ हजार ९१५ आहे. कोरोनाबाधित एकूण ७५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे\nकालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ\nकालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण ६ हजार ५६३ ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात ३ हजार ४३३, सातारा जिल्ह्यात ६६१, सोलापूर जिल्ह्यात २६२, सांगली जिल्ह्यात १ हजार ३८४ तर कोल्हापूर जिल्ह्यात ८२३ अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्या���ना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nमंगळवार, जून १५, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://iplliveupdate.in/2021/05/18/central-bank-gets-nod-to-allot-rs-4800-cr-preference-shares-to-govt/", "date_download": "2021-06-15T16:59:12Z", "digest": "sha1:2L2T33RYA2MWS5JP7WAFD7A3N6P43ZAJ", "length": 8737, "nlines": 157, "source_domain": "iplliveupdate.in", "title": "Central Bank gets nod to allot Rs 4,800-cr preference shares to govt | IPL Live Update", "raw_content": "\nसेंट्रल बँक ऑफ इंडिया मंगळवारी म्हणाले भागधारक पसंतीच्या वाटपाला मान्यता दिली आहे समभाग ,,,०० कोटी रुपयांच्या भांडवलासाठी सरकारला.\nआभासी विलक्षण सर्वसाधारण सभेमध्ये (ईजीएम), सरकारी मालकीचे बँकेचे अध्यक्ष तपन राय म्हणाले की, सरकारला देण्यात येणा share्या पसंतीचा हिस्सा वाटप प्रति शेअर 17.11 रुपये करण्यात आले आहे.\nची संमती भागधारक जारी करण्याच्या ठरावाच्या बाजूने per per टक्क्यांहून अधिक मते दिली गेली आणि २,80०,53,76,, 72 equ पर्यंत इक्विटी वाटप केली. समभाग प्राधान्याने तत्त्वावर सरकारला 4,8०० कोटी रुपये जमा करावेत, असे बँकेने म्हटले आहे.\nसमभाग बीएसई वर बँक 0.56 टक्क्यांनी घसरून 17.90 रुपयांवर बंद झाली.\n(या अहवालाचे केवळ शीर्षक आणि चित्रे बिझिनेस स्टँडर्ड स्टाफने पुन्हा तयार केल्या असतील; बाकीची सामग्री सिंडिकेटेड फीडमधून स्वयंचलितपणे व्युत्पन्न केली गेली आहे.)\nआपल्या आवडीचे आणि देश व जगासाठी व्यापक राजकीय आणि आर्थिक परिणाम घडविणा develop्या घडामोडींवर अद्ययावत माहिती आणि भाष्य करण्यासाठी बिझिनेस स्टँडर्डने नेहमीच प्रयत्न केले आहेत. आमचे ऑफर कसे सुधारता येईल याविषयी आपले प्रोत्साहन आणि निरंतर अभिप्राय यामुळे केवळ या आदर्शांबद्दलचा आमचा संकल्प आणि वचनबद्धता अधिक मजबूत झाली. कोविड -१ of पासून निर्माण झालेल्या या कठीण काळातही आम्ही विश्वासार्ह बातम्या, अधिकृत मते आणि प्रासंगिकतेच्या विशिष्ट मुद्द्यांवरील अस्पष्ट भाष्यांसह आपल्याला माहिती आणि अद्ययावत ठेवण्यासाठी वचनबद्ध राहणे सुरू ठेवतो.\nआमच्याकडे मात्र एक विनंती आहे.\n(साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला च्या आर्थिक परिणाम लढाई म्हणून आम्हाला आपल्या समर्थनाची आणखी आवश्यकता आहे जेणेकरून आम्ही आपल्याला अधिक दर्जेदार सामग्री ऑफर करू शकू. आमच्या सदस्यता मॉडेलने आपल्यापैकी बर्‍याचजणांचा उत्साहवर्धक प्रतिसाद पाहिला आहे, ज्यांनी आमच्या ऑनलाइन सामग्रीची सदस्यता घेतली आहे. आमच्या ऑनलाइन सामग्रीची अधिक सदस्यता आपल्याला केवळ अधिक चांगली आणि अधिक संबंधित सामग्री ऑफर करण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यात मदत करू शकते. आम्ही विनामूल्य, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेवर विश्वास ठेवतो. अधिक सदस्यतांद्वारे आपले समर्थन आम्हाला वचनबद्ध असलेल्या पत्रकारितेचा अभ्यास करण्यास मदत करू शकते.\nसमर्थन गुणवत्ता पत्रकारिता आणि बिझिनेस स्टँडर्डची सदस्यता घ्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://jsdivsr.in/gurupornima/", "date_download": "2021-06-15T15:28:42Z", "digest": "sha1:N3POGVWHMDFZC5FZ2P55IQKRKYXAD3L6", "length": 15304, "nlines": 82, "source_domain": "jsdivsr.in", "title": "गुरूपौर्णिमा | JSDIVSR", "raw_content": "\n|| तथैव तत्त्व विज्ञानं अस्तुते मदनुग्रहात् ||\n“ गुरू ” – संकल्पना\nउत्सवनाम : गुरूपौर्णिमा / व्यासपौर्णिमा\nउत्सवकाल : आषाढ शु. पौर्णिमा\nआचार : प्रातःकाली उठून स्नानादिकांनी शुचिर्भूत व्हावे. ज्ञानाचे आराध्य भगवान शिव, भगवान व्यास, आपल्याला गुरूस्थानी असणाऱ्या व्यक्ती, वांग्मय (ग्रंथ) इ. ची स्थापना करावी. त्यांचे आवाहान, अभिषेक इ.द्वारे षोडशोपचार पूजन करावे. त्यांना वस्त्र, दक्षिणा अर्पण करावी. त्यांच्या उपदेशसूत्रांचे स्मरण करावे आणि तदनुसार वर्तन, विहार व विचार करण्याचा प्रयत्न करावा.\n“ गुरू ” – संकल्पना : आजच्या जगात विशेषतः शैक्षणिक क्षेत्रात शिक्षा प्रदान करणाऱ्यास शिक्षक किंवा प्राचार्य असे म्हणतात. याचप्रमाणे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शिक्षा व ज्ञान प्रदान करणाऱ्या व्यक्तीस गुरुजी किंवा आचार्य असे म्हणत. परंतु ही परिभाषा येथेच संपत नसून हे ज्ञान ज्याद्वारे प्राप्त होते त्यास “गुरू” असे म्हणतात. “गुशब्दस्त्वन्धकारस्यात् रुशब्दस्वन्निरोधकः | अन्धकारनिरोधित्वात् गुरूरित्यभिधीयते ||” -अज्ञानरूपी अंधःकाराचा नाश करणारे, जीवनात ज्ञानाकडे अग्रेसर करणारे तत्त्व म्हणजेच “गुरू” होय.म्हणजेच ही केवळ व्यक्ती नसून कुठलीही वस्तू, वांग्मय, विचार यामधील ज्ञानप्राप्ती करून देणारे तत्त्व म्हणजे त्यामधील “गुरुत्त्व” होय. भगवान दत्तात्रेयांनी केलेल्या विविध गुरुंचा संदर्भ याठिकाणी विचारात घेता येईल. आपल्या पंच ज्ञानेन्द्रीय व कर्मेंद्रियांद्वारे आपल्याला पदार्थांची होणारी माहिती म्हणजे “विज्ञान” तर त्यामधील कल्याणकारी तत्वाचा होणारा बोध म्हणजे त्यामधील “गुरुत्त्व” होय.\nव्यासपूजन : चराचरातील गुरुत्त्वाचे आकलन होण्याकरिता व ज्ञानप्राप्तीकरिता विशिष्ट दृष्टी असणे अत्यावश्यक असून ही व्यासांकडून प्राप्त होते. ज्यांनी हे गुरूतत्वाचे रहस्य जाणले ते “व्यास” आहेत. त्यांनी वेद, उपवेद, स्मृती, पुराण, इतिहास, दर्शन इ. विविध मार्गांनी ही ज्ञानदृष्टी इतरांना दिली आणि सशक्त व प्रगल्भ अशी शिष्य परंपरा निर्माण केली. म्हणूनच व्यासांचे यादिवशी पूजन करतात, “नमोsस्तुते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र | येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वलितो ज्ञानमयः प्रदीपः ||” या तेजस्वी परंपरांनी इतिहासात भारतवर्षाला “विश्वगुरूपदी” विराजित केले. आजही विद्वत्पीठाला “व्यासपीठ” असे म्हणतात.\nपारंपारिक महत्त्व : प्राचीन योग परंपरेनुसार या दिवशी भगवान शिवांनी सप्त ऋषींना योगज्ञानाची दीक्षा दिली. – या दिवशी भगवान व्यासांचा जन्म झाला. – बौद्ध परंपरेनुसार भगवान बुद्धांनी संघस्थापनेनंतर आपल्या पाच शिष्यांना याच दिवशी प्रथम उपदेश केला. (Dhammacakkappavattana sutta) – जैन परंपरेतील चोविसावे तीर्थंकरांनी कैवल्यप्राप्तीनंतर आपल्या शिष्यास या दिवशी गणधारा केले व स्वतः त्रीनोक गुह झाले, यास ते “त्रिनोक गुह पौर्णिमा” असेही म्हणतात. – शीख परंपरेतही या दिवशी गुरुपूजन करतात.\nपौर्णिमेचे महत्त्व : भारतीय कालगणना पद्धतीनुसार शुक्ल व कृष्ण अशा दोन पक्षांनी (एक पक्ष – १५ दिवस) मिळून एक महिना होतो. या संपूर्ण महिन्यात सोळा कलांनंतरचे चंद्रदर्शन हे अत्यंत शुभकारक असून यालाच “पौर्णिमा” असे म्हणतात. यादिवशी पृथ्वीच्या बाजूला असणारा चंद्रभाग हा पूर्णपणे प्रकाशित होतो. येथे तेजस्वी सूर्य हा प्रखर ज्ञान तेजाचे प्रतिक होय, ज्याचा प्रकाश सर्वत्र व्याप्त व सर्वांकरिता समान होय. या प्रकाशाचा अंशरूपाने स्वीकार करणारा चंद्र म्हणजे शिष्य होय. याचा परिमाण काय तर या ज्ञानप्राप्तीमुळे शिष्याच्या विविध कला विकसित होतात आणि पौर्णिमेला सर्वथा विकसित झालेला चंद्र हा जशी सर्वांना शीतलता प्रदान करतो अगदी त्याचप्रमाणे हा ज्ञानी शिष्यही आपल्या ज्ञानाने सर्वांचे कल्याण करतो आणि ही ज्ञानदानाची परम्परा व त्याचा मूळ हेतू साध्य करणारा ठरतो.\nवस्त्र-दक्षिणा : यावेळी देण्यात येणाऱ्या वस्त्र-दक्षिणेचेही अतिशय महत्त्व होय, यालाच “गुरूदक्षिणा” असेही म्हणण्यात येते. याठिकाणी गुरूपूजन हे केवळ गुरुचे नाही तर गुरुतत्वाचे पूजन होय आणि हे तत्त्व न दिसणारे असून केवळ अंतर्दृष्टीने प्रचीतीस येणारे असे आहे. त्यामुळे या सुक्ष्म तत्वाला स्थूल रुपात काहीही देणे शक्य नाही आणि म्हणूनच येथे देण्यात येणारी वस्त्रादि दक्षिणा ही त्याची परतफेड नसून त्याबद्दल व्यक्त केली जाणारी कृतज्ञता होय, जी प्रत्येक वेळी गुरुपूजनाचे प्रसंगी अत्यावश्यक मानलेली दिसून येते.\nनिसर्ग म्हटल्यानंतर त्यामध्ये विविध प्राकृतिक घटक, पदार्थ आणि जीवांचा समावेश होतो. यांच्या क्रीयाकलापांनी पार पडणाऱ्या व्यवस्थेला “प्रकृती” असे म्हणतात.\nया प्रकृतीनुसार या प्रत्येक घटकांचे काही गुण-धर्म ठरलेले असतात, ज्यानुसार ते व्यक्त होतात. अशाचप्रकारे मनुष्याला प्राप्त झालेला एक महत्त्वाचा धर्म म्हणजे “विवेकधर्म” होय, जो त्याला इतरांच्यापेक्षा सारासार विचार व योग्य निर्णय घेण्याची क्षमता देतो.\nयाच क्षमतेने तो नीती, नियम, तत्त्वज्ञान आणि संस्कार यांची निर्मिती करतो आणि तदनुसार विशिष्ट समाजव्यवस्था उभारतो, ज्याला आपण “संस्कृति” म्हणतो.\nया विवेकसामर्थ्याच्या जडणघडणीकरीता आवश्यक असते ते ज्ञान व विज्ञान आणि या दोन्हींना प्रज्वलित करणारी ज्योत म्हणजे “गुरुत्त्व” होय, ज्याचे पूजन “गुरूपौर्णिमा” या उत्सवाद्वारे केले जाते. “आत्मनो मोक्षार्थं जगत् हितायच |”\nहा संदेश देणाऱ्या या गुरुत्वाचे व्यक्ती, वांग्मय, विचार, वस्तू इ. विविध स्रोत आहेत ज्यांच्यामार्फत ही ज्ञान-विज्ञान परंपरा पिढ्यांपिढ्या वहन होत असलेली दिसून येते ज्याचा यथार्थ गौरव आणि याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच “व्यासपौर्णिमा / गुरूपौर्णिमा” होय.\nअशा या पूजानाचेवेळी अशी प्रार्थना केली जाते,\n“अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया | चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः ||”\nअज्ञानतिमिराने अंधत्त्वाला प्राप्त झालेल्यांना शलाकेने पुनः ज्ञ���नरूपी अंजन घालून विवेक दृष्टी प्रदान करणाऱ्या गुरूला नमन असो.\n6 thoughts on “गुरूपौर्णिमा”\nसदगुरू पदाचे शास्त्रशुध्द विवेचन… अत्यंत सुंदर\nगुरु परंपरेचे वैज्ञानिक अंतरंगाचे तत्वज्ञान अतिशय सुरेख पद्धतीने उलगडून दाखवले आहे.\nथोडक्यात,पण छान माहिती.श्री गुरवे नम:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t3358/", "date_download": "2021-06-15T15:36:17Z", "digest": "sha1:MZNI2NQPY5GVH7LF3EEKEXTXKJN7EXRG", "length": 7666, "nlines": 205, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-गैरसमज", "raw_content": "\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nक्षणभर तुझा हात हाती घेतला\nमनाला किती बरे वाटले होते,\nजणू साऱ्या जगाशी लढण्याचे\nबळच तेव्हा मला मिळाले होते.\nतुझ्या डोक्यात असंख्य विचारांचे\nकाहूर त्यावेळी माजले होते,\nमला मात्र तुझ्या डोळ्यात\nपूर्णपणे बुडून जावेसे वाटत होते.\nतू होतास स्वत:शीच झगडत\nसारे मला कसे समजवावे,\nमला वाटले निदान आतातरी\nमाझ्या मनातले भाव तुला कळावे.\nहळूच तुझ्या कुशीत शिरावे,\nया हृदयाचे त्या हृदयाला\nकाही न बोलताच सारे कळावे.\nपण पुन्हा माझ्या स्वप्नांनी\nजेव्हा सर्व गोष्टींचा तू\nमी इतके दिवस ज्याला,\nफक्त निखळ मैत्रीचे नाव\nतू दिलेस अखेर त्याला.\nदोष तुझाही नव्हताच म्हणा\nतू होतास परिस्थितीचा गुलाम,\nमाझ्याच मनावर योग्यवेळी मी\nघालायला हवा होता लगाम.\nया हृदयाचे त्या हृदयाला\nकाही न बोलताच सारे कळावे.\nखरच हे शक्या असे शक्य असते का...\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nक्षणभर तुझा हात हाती घेतला\nमनाला किती बरे वाटले होते,\nजणू साऱ्या जगाशी लढण्याचे\nबळच तेव्हा मला मिळाले होते.\nदोष तुझाही नव्हताच म्हणा\nतू होतास परिस्थितीचा गुलाम,\nमाझ्याच मनावर योग्यवेळी मी\nघालायला हवा होता लगाम.\nक्षणभर तुझा हात हाती घेतला\nमनाला किती बरे वाटले होते,\nजणू साऱ्या जगाशी लढण्याचे\nबळच तेव्हा मला मिळाले होते.\nतुझ्या डोक्यात असंख्य विचारांचे\nकाहूर त्यावेळी माजले होते,\nमला मात्र तुझ्या डोळ्यात\nपूर्णपणे बुडून जावेसे वाटत होते.\nतू होतास स्वत:शीच झगडत\nसारे मला कसे समजवावे,\nमला वाटले निदान आतातरी\nमाझ्या मनातले भाव तुला कळावे.\nहळूच तुझ्या कुशीत शिरावे,\nया हृदयाचे त्या हृदयाला\nकाही न बोलताच सारे कळावे.\nपण पुन्हा माझ्या स्वप्नांनी\nजेव्हा सर्व गोष्टींचा तू\nमी इतके दिवस ज्याला,\nफक्त निखळ मैत्रीचे नाव\nतू दिलेस अखेर त्याला.\nदोष तुझाही नव्हताच म्हणा\nतू होतास परिस्थितीचा गुलाम,\nमाझ्याच मनावर योग्यवेळी मी\nघालायला हवा होता लगाम.\nएकावन्न अधिक पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AB%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95/", "date_download": "2021-06-15T16:37:29Z", "digest": "sha1:IIKVPWEVX5OWR3UM6ADA3EFJI6HOW24E", "length": 8158, "nlines": 146, "source_domain": "policenama.com", "title": "आयडीएफसी फर्स्ट बँक Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 9,350 नवीन…\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nDilip Walse Patil | मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा; गृहमंत्री वळसे पाटील…\nखिशात नाही डेबिट कार्ड तरीही करू शकता पेमेंट, ‘ही’ बँक आणतेय नवीन सुविधा\n‘हे’ आहेत 5 सर्वोत्कृष्ट ‘झिरो बॅलेन्स सेव्हिंग अकाउंट’, सेकंदात उघडतील आणि…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nTheur Road Accident in Pune | थेऊर रस्त्यावर दाम्पत्याच्या…\nसोसायटीचा रस्ता वापरण्यास विरोध \n 12 वर्षानंतर बेंजामिन नेतन्याहू…\nकाँग्रेस नेत्याने अप्रत्यक्षपणे व्यक्त केली CM बनण्याची…\nकिडनीच्या समस्येने पीडित लोकांनी कोरोना संसर्गापासून…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nCovid-19 | पोस्ट कोविड डायबिटीज पेशंटने आहारात…\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nDilip Walse Patil | मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा\nGold Price Today | सोनं 8000 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या…\nSelfie Point Pune | सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन…\n‘महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रभोधिनी’ प्रशिक्षण…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nकिडनीच्या समस्येने पीडित लोकांनी कोरोना संसर्गापासून बचावासाठी ‘ही’…\nRamdas Athawale | ‘मुख्यमंत्रीपदाची फक्त इच्छा व्यक्त करून…\nPune News | पुणे विभागात म्हाडाच्या घराला प्रचंड प्रतिसाद; 3 ह��ार…\n तर मग करू नका…\nकोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने घेतले नवीन धोकादायक रूप, अँटीबॉडी…\nwoman dead body found in pune | पुण्यात आणखी एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला; परिसरात खळबळ\nCovid-19 ने संक्रमित झालेल्या लोकांसाठी कोरोना व्हॅक्सीनचा एक डोस पुरेसा – स्टडीमध्ये दावा\n‘महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रभोधिनी’ प्रशिक्षण संस्थेला ISO नामांकन; देशाच्या पश्चिम विभागातील सर्वोत्कृष्ट…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6/", "date_download": "2021-06-15T17:07:42Z", "digest": "sha1:44ID5JZKDOMKDB5DRZ46Y6FFMQMADCTL", "length": 4803, "nlines": 66, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates जिल्हा परिषद Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nजिल्हा परिषद निवडणूक : ‘या’ कॅबिनेट मंत्र्याच्या पत्नीचा पराभव\nमहाविकासआघाडीचे कॅबिनेट मंत्री यांना मोठा झटका लागला आहे. के.सी. पाडवी यांच्या पत्नीचा जिल्हा परिषद निवडणुकीत…\nअमरावती जिल्हा परिषदेवर महविकास आघाडीचा झेंडा\nअमरावती जिल्हा परिषदेवर महाविकासआघाडीने पुन्हा एकदा सत्तास्थापन केली आहे. अमरावतीच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदी कॉंग्रेसच्या…\nपालघर जिल्हा परिषदेसह 8 पंचायत समित्यांसाठी 7 जानेवारीला मतदान\nपालघर जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समित्यांसाठी 7 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी…\nकोल्हापूर : जिल्हा परिषदेत सत्तेची समीकरणे बदलणार\nकोल्हापूर : राज्यात बदललेल्या सत्ता समीकरणाचा परिणाम आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे….\nराहुल द्रविड बनला टीम इंडियाचा नवा हेड कोच\nकोरोना झाल्यानंतर आरोग्य निरोगी कसं राहील…\n‘या’ विद्यार्थ्याने बनवले खास डूडल, गुगलने दिले २२ लाख रुपये\nअभिनेत्री नाइरा शाहला बर्थ डे पार्टी पडली महागात\nदेशात तब्बल ७५ दिवसानंतर कोरोनाबाधितांची संख्या ६० हजारांवर\n‘सोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करते आहे’\nआशा कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर\nराज्यात पावसाची आठवडाभर विश्रांती\nदेशात कोरोनाचा ‘डेल्टा प्लस’ विषाणू\nनवी मुंबईत पित्यानेच केला मुलांवर गोळीबार\nधारावीत सोमवारी एकही कोरोना रुग्ण नाही\nदेशात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ\nया अभिनेत्रीने अनुष्का शर्मा आणि प्रियंका चोपडा यांच्या पतीसोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली\nदिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नीचे कोरोनाने निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/ips-officer-rashmi-shukla/", "date_download": "2021-06-15T15:34:22Z", "digest": "sha1:2CGAATJ5LXJGXHCK6ZS6JV7IUMT5YIGI", "length": 3285, "nlines": 43, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates ips officer rashmi shukla Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nफोन टॅपिंग प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांना मुंबई पोलिसांचे समन्स\nमुंबई : वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग प्रकरणात समन्स पाठवण्यात आले आहे….\nदेशात तब्बल ७५ दिवसानंतर कोरोनाबाधितांची संख्या ६० हजारांवर\n‘सोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करते आहे’\nआशा कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर\nराज्यात पावसाची आठवडाभर विश्रांती\nदेशात कोरोनाचा ‘डेल्टा प्लस’ विषाणू\nनवी मुंबईत पित्यानेच केला मुलांवर गोळीबार\nधारावीत सोमवारी एकही कोरोना रुग्ण नाही\nदेशात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ\nया अभिनेत्रीने अनुष्का शर्मा आणि प्रियंका चोपडा यांच्या पतीसोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली\nदिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नीचे कोरोनाने निधन\nकढीपत्ता हा आरोग्यासाठी फायदेशीर\nया वेबसाईटवर सुशांतसिंह राजपूतचा अनोखा प्रवास पाहा..\nअंकिताने सुशांतसोबत असलेले व्हिडीओ शेअर करत आठवणींना दिलाय उजाळा\nडॉ. घुले कुणाला घाबरले\nसोशल मीडियाद्वारे करिना कपूर-खानवर बहिष्कार घालण्याची होतेय मागणी, काय आहे नेमकं प्रकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.msdhulap.com/2021/06/Complete-information-of-Asha.html", "date_download": "2021-06-15T17:00:35Z", "digest": "sha1:IHPRLY3YMVHNXSTRKO3ZD3RNN4WQB6MJ", "length": 32106, "nlines": 302, "source_domain": "www.msdhulap.com", "title": "आशा स्वयंसेविकांची संपूर्ण माहिती - नियुक्ती प्रक्रिया, प्रशिक्षण, मानधन आणि जबाबदाऱ्या/कामे ", "raw_content": "\nसोशल मीडिया ग्रुप जॉईन करा\nHomeसरकारी कामेआशा स्वयंसेविकांची संपूर्ण माहिती - नियुक्ती प्रक्रिया, प्रशिक्षण, मानधन आणि जबाबदाऱ्या/कामे\nआशा स्वयंसेविकांची संपूर्ण माहिती - नियुक्ती प्रक्रिया, प्रशिक्षण, मानधन आणि जबाबदाऱ्या/कामे\nराष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत ग्रामस्तरावर आरोग्य सुविधा पुर��िण्यासाठी आशा चा उपयोग होतो. ग्रामीण जनता व आरोग्य केंद्र यांच्यामध्ये आशा या मध्यस्थीचे काम करतात. बिगर-आदिवासी भागात 1500 लोकसंख्येमागे एक आशा तर आदिवासी भागामध्ये 1000 लोकसंख्येमागे एक आशा नियुक्त करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील लोकांना स्वच्छता, लसीकरण यांचे महत्व पटवून देण्यासाठी त्याचप्रमाणे ताप, हगवण, लहान-मोठया जखमा यावरील प्राथमिक स्वरुपाचे उपचार करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात येते. तसेच DOTS, Folic Acid आणि Chloroquin सारख्या इतरही गोळयांचे वाटप करण्याची कामे आशा मार्फत केली जातात. त्याचप्रमाणे आरोग्यविषयक गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास त्याची माहिती संबंधित यंत्रणेला देण्याची जबाबदारीही आशा वर असते. ग्रामीण भागातील आशा या स्वयंसेवक पध्दतीने जरी काम करीत असल्या तरी त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना प्रोत्साहनपर वेतन/भत्ते देण्याची तरतूद करण्यात आली आहे. याद्वारे आशा ना एक प्रकारचा रोजगारच उपलब्ध करुन दिला जातो.\nग्रामीण महिलांना सुखरुप प्रसुती, स्तनपान, लसीकरण, गर्भप्रतिबंधक उपाययोजना, जननेद्रीयांशी संबंधित जंतुसंसर्ग, लैगिंक संबंधातुन होणारे जंतुसंसर्ग, नवजात अर्भकाची काळजी इ. आरोग्यविषय बाबींसंबंधी मदत व मार्गदर्शन करण्यास आशा सदैव तत्पर असतात.\nआशा ची ठळक वैशिष्टये:-\n१. आरोग्यविषयक सामाजिक कार्यकर्ता म्हणुन आशा ओळखल्या जातात.\n२ . समाजात आरोग्य विषयक कोणतेही प्रश्न उदभवल्यास प्रथम आशा ला कळवले जाते.\n३. समाजात आरोग्य विषयक जागरुकता निर्माण करण्याचे काम आशा मार्फत केले जाते.\n४. आरोग्य विषयक सेवा चालना देण्याचे काम ही आशा मार्फत केले जाते.\n५. राज्यातील १५ आदिवासी व ३१ बिगर -आदिवासी जिल्हयांमध्ये आशा कार्यरत आहेत.\n६. आशा ला मिळणारे प्रोत्साहनपर वेतन/भत्ते हे तिच्या कार्य (दर्जा) करण्यावर अवलंबून आहे.\n७. ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीची सदस्य सचिव अंगणवाडी सेविकेऐवजी आशा स्वयंसेविका असतात.\n१. आदिवासी क्षेत्रात प्रत्येक १००० लोकसंख्येमागे १ आशा .\n२. आदिवासी क्षेत्रात कार्य करणा-या आशा चे किमान ८ वी पर्यंत शिक्षण झालेले असावे.\n३. आदिवासी क्षेत्रात काम करणा-या आशा २०-४५ वयोगटातील असाव्यात.\n४. आदिवासी क्षेत्रात काम करणारी आशा ही स्थानिक विवाहीत असावी.\n५. उच्च शिक्षित महिलांना प्राधान्य देण्यात ���ेते.\n१. बिगर -आदिवासी क्षेत्रात प्रत्येक १५०० लोकसंख्ये मागे १ आशा असते.\n२. बिगर -आदिवासी क्षेत्रात कार्य करणा-या आशा चे किमान १० वी पर्यंत शिक्षण झालेले असावे. उच्च शिक्षित महिलांना प्राधान्य देण्यात येते.\n३. बिगर-आदिवासी क्षेत्रात काम करणा-या आशा २५ - ४५ वयोगटातील असव्यात.\n४. बिगर -आदिवासी क्षेत्रात काम करणारी आशा ही स्थानिक विवाहीत असावी.\n१. आशाची निवड ग्रामपंचायतीमार्फत ग्रामसभा बोलावून करण्यात येते. ग्रामसभेने निवडलेल्या आशाची नियुक्ती तालुका आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत करण्यात येते.\n२. आदिवासी क्षेत्रात ग्रामसभा किंवा ग्राम आरोग्य, पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समितीकडून ५ आशांची निवड करण्यात येते. त्यापैकी तालुका आरोग्य अधिकारी यांचेकडून एका आशा स्वयंसेविकेची निवड करण्यात येते व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या स्वाक्षरीने निवडलेल्या आशा स्वयंसेविकेस नियुक्ती पत्र देण्यात येते.\n३. बिगर आदिवासी क्षेत्रात ग्राम आरोग्य, पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष, ग्रामसेवक, वैद्यकिय अधिकारी यांची समिती आशा स्वयंसेविका पदाकरिता प्राप्त अर्जाची छाननी करुन ग्रामसभेत ३ अर्ज सादर करेल व ग्रामसभा ३ अर्जापैकी एका अर्जदार महिलेची निवड आशा स्वयंसेविका म्हणून करेल.\n४ आशा ची नियुक्ती झाल्याचे नियुक्ती पत्र तालुका आरोग्य अधिका-यामार्फत निर्गमित केले जाते.\nआशाला मदत करणारी यंत्रणा:-\n१. एका जिल्हयासाठी १ जिल्हा समूह संघटक (DCM).\n२. एक आदिवासी भागासाठी १ तालुका समूह संघटक (BCM) .\n३. आदिवासी भागात प्रत्येक १० आशासाठी १ गटप्रवर्तक (BF) .\n४. बिगर-आदिवासी भागात प्रत्येक PHC साठी १ गटप्रवर्तक .\n१. ग्रामसभेद्वारा निवड झाल्यानंतर व तालुका आरोग्य अधिका-यामार्फत नियुक्ती पत्र मिळाल्यानंतर आशा प्रशिक्षणासाठी पात्र ठरते.\n२. आशा स्वयंसेविकेची नियुक्ती झाल्यानंतर आशा स्वयंसेविकेच्या प्रशिक्षणाचे एकूण ५ टप्पे आहेत, आशा स्वयंसेविकेला सात दिवसांचे मूलभूत प्रशिक्षण देण्यात येते व तिला सर्वसमावेशक अशी प्रशिक्षण पुस्तिका देण्यात येते.\n३. आशाच्या नियुक्तीनंतर २३ दिवसांचे प्रशिक्षण ५ टप्यात दिले जाते.\n४. आशा स्वयंसेविकेस Induction मॉडयुल व H.B.N.C चे प्रशिक्षण दिले जाते.\n५. आशा स्वयंसेविकेस वेळोवेळी मासिक सभा आयोजित करुन तिला प्रशिक्षण दिले जाते.\n६. प���रशिक्षणाचे वेळी तिला प्रवासभत्ता व दैनिक भत्ता रु. १००/- देण्यात येतो.\n७. आशा प्रशिक्षणापुर्वी प्रत्येक जिल्हयांने निश्चित केलेल्या संख्येनुसार प्रशिक्षकांचे प्रशिक्षण जिल्हास्तरावर दिले जाते. तद्नंतरच आशा स्वयंसेविकेच्या प्रशिक्षणास प्रारंभ केला जातो.\n८. प्रशिक्षणाला हजर राहील्या नंतरच आशा प्रोत्साहनपर वेतन/भत्ता प्राप्तीसाठी पात्र ठरते.\n\"आशा\" स्वयंसेविका आधारभूत यंत्रणाः -\nआशा स्वयंसेविकेच्या कार्यप्रणालीस गती येण्याकरिता, कार्याचे मूल्यांकन, व्यवस्थापनाकरिता जिल्हा पातळीवर १ जिल्हा समूह संघटक व आदिवासी क्षेत्रात प्रत्येकी १० आशा स्वयंसेविकेस एका गटप्रवर्तकांची नेमणूक करण्यात आलेली आहे तर बिगर आदिवासी क्षेत्रात एका प्राथमिक आरोग्य केंद्रास एका गटप्रवर्तकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आदिवासी क्षेत्रात १५ व बिगर आदिवासी क्षेत्रात १८ जिल्हा समूह संघटक कार्यरत आहेत. आदिवासी क्षेत्रात ९२८ व बिगर आदिवासी क्षेत्रात १४२५ गट प्रवर्तक कार्यरत आहेत.\n(Block Facilitator) गट प्रवर्तकाच्या भूमिका आणि जबाबदाऱ्याः\n१. गट प्रर्वतकाने (Block Facilitator) आशा स्वयंसेविका व आरोग्य विभाग यांच्यामध्ये समन्वय साधणे उदा. ए.एन.एम., एल एच व्हि., अंगणवाडी सेविका, आय. सी. डी. एस. सुपरव्हायजर इ.\n२. आशा स्वयंसेविकांना येणाऱ्या अडचणी समजून घेणे तसेच आशांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देणे व अडचणी सोडविणे.\n३.आशा स्वयंसेविकांना त्यांच्या कामाचा मोबदला वेळेवर मिळावा म्हणून पाठपुरावा करणे.\n४. आशा स्वयंसेविकेला देण्यात येणाऱ्या प्रशिक्षण पुस्तिका १, २, ३, ४, ५ ला आवश्यकतेप्रमाणे उपस्थित राहुन गाव भेटी दरम्यान झालेल्या प्रशिक्षणाची उजळणी घेणे.\n५. प्रत्येक आशा स्वयंसेविकेला गट प्रवर्तक महिलेने महिन्यातून दोन भेटी देणे गरजेचे आहे.\n६. आशा स्वयंसेविकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि तालूका सभेस उपस्थित राहणे व मार्गदर्शन करणे.\n७. आशा स्वयंसेविकेचा गावपातळीवर समन्वय साधण्यासाठी सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष, सहनियंत्रण समितीचे अध्यक्ष यांना भेटून आशा स्वयंसेविकेच्या भूमिकेविषयी माहिती देणे.\nआशा स्वयंसेविका - भूमिका व जबाबदाऱ्या/कामे:\n१. गाव पातळीवरील आरोग्य नियोजन\n२. लोकांच्या आरोग्य संदर्भात वागणुकीतील बदलांसाठी सुसंवाद\n३. अंगणवाडी कार्यकर्ती, दाई, आरोग्यसेविका, आरोग्य सेवक यांच्याशी समन्वय ठेवणे.\n५. रुग्णास रुग्णालयात पोहचविण्यास सहाय्य करणे.\n६. ग्राम आरोग्य पोषण दिनामध्ये सहकार्य.\n७. पो होल्डर (औषधी साठा ठेवणे)\n८. कॉर्ड व नोंदी ठेवणे.\n९. आरोग्य संस्थेतील प्रसुतीमध्ये वाढ करणे.\n१०. मलेरिया, क्षयरोग, साथीचे रोग उपचारासाठी मदत.\n११. मोफत संदर्भ सेवेचा प्रचार.\n१२. कुटूंब कल्याण प्रचार, गर्भनिरोधकाचे वाटप.\n१३. साध्या (किरकोळ) आजारावर उपचार उदा. ताप, खोकला, यावर औषधी संचातील औषंधाचा वापर.\n१४. माता व बालआरोग्यविषयी प्रबोधन उदा. प्रसूतीपूर्ण तपासणी, लसीकरण, स्तनपान, लोहयुक्त गोळया, आहार इ.\n१५. जन्म व मृत्यू नोंदणीमध्ये मदत.\n१. आरोग्य संवर्धन, उपचारात्मक उपाययोजना, विविध प्रतिबंधक, समाजात जाणीव व जागृती वृध्दिंगत करणे.\n२. आरोग्य सेवांचा लाभ घेण्याकरिता जनतेला प्रोत्साहित करणे.\n३. आरोग्य बाबतीत लोकांमध्ये मानसिक व सामाजिक परिवर्तन घडवून आणणे.\n४. गावपातळीवर आरोग्य नियाजनात स्वतः सहभागी होऊन कार्य करणे. समुपदेशन करणे, अंगणवाडी कार्यकर्ती, दाई, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, यांच्याशी समन्वय प्रस्थापित करणे.\n५. रुग्णास रुग्णालयात पोहोचविण्यासाठी सहाय्य्य करणे.\n६. प्राथमिक वैद्यकीय सेवा पुरविणे औषधोपचार करणे.\n७. प्रत्येक जन्माची व उपजत मृत्यूची नोंद ठेवणे, आपण केलेल्या कामाची रजिस्टरमध्ये रेकॉर्ड व नोंद ठेवणे.\n१. आशा ला दिले जाणारे कामावर आधारित मोबदला तिच्या कार्यकुशलतेवर अवलंबून असतो.\n२. आशा च्या कार्याची नोंद एका नोंदवहीत घेतली जात असुन तिच्या कार्यकुशलतेनुसार (दर्जानुसार) तिला प्रोत्साहनपर वेतन/भत्ते दिले जातात.\n३. आशा ला मिळणारे कामावर आधारित मोबदला हे महिन्यातुन एकदा होणा-या बैठकीच्यावेळी PHC स्तरावर दिले जातात.\n४. आशा ला दिले जाणारे कामावर आधारित मोबदला हे धनादेशाच्या स्वरुपात दिले जातात.\nआशा स्वयंसेविकेस खालीलप्रमाणे कामाचा मोबदला देण्यात येतोः\nआशा स्वयंसेविकेस अदा करावयाचा मोबदला\nजननी सुरक्षा योजनंतर्गत गरोदर मातांना संस्थात्मक (प्रसुतीसाठी प्रवृत्त केल्यास (आदिवासी व बिगर आदिवासी क्षेत्रात)\nआदिवासी जिल्ह्यांतील आदिवासी क्षेत्रासाठी रु. ६००/-\nबिगर आदिवासी क्षेत्रासाठी रु. २००/-\nस्त्री शस्त्रक्रियेस प्रवृत्त केल्यास\nपुरुष श��्त्रक्रियेस प्रवृत्त केल्यास\nराष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम\nगरोदर मातांची एचआयव्ही तपासणी\nप्रसुतीनंर एचआयव्हीबाधित मातेची ६ व्या आठवड्यात, ६ व्या महिन्यात व १८ व्या महिन्यात तपासणी\nग्रामपातळीवरील दरमहा बाह्य संपर्क लसीकरण\nबाह्य संपर्क लसीकरण त्रैमासिक सभा (वर्षातून ४ वेळा)\nपाणी पुरवठा व स्वच्छता विभाग\n० ते ५ वयोगटातील मृत्यूची सूचना / माहिती\n१५ ते ४९ वयोगटातील महिलेच्या मृत्यूची सूचना\n१५ ते ४९ वयोगटातील मृत महिला माता असल्यास\nगंभीर आजारी बालकास संदर्भ सेवा (आदिवासी भागात)\n(अमरावती, धुळे, नांदेड, अकोला, वाशिम, बुलढाणा, औरंगाबाद, जळगांव, रायगड)\nप्रती ग्रामसभा रु. ५०/-\nप्रती बैठक रु. ४०/-\nप्रती चाचणी रु. ५/-\nप्रती कार्ड रु. २०/-\nप्रती भेट रु. १५/-\nआशा स्वयंसेविकांची ऑनलाईन यादी:\nमहाराष्ट्र राज्याच्या आशा स्वयंसेविकांची ऑनलाईन यादी पाहण्यासाठी, तसेच, गावातील ग्रामसेवक, आरोग्य सेविका आणि इतर कर्मचाऱ्यांची यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा.\nहेही वाचा - ग्राम रोजगार सेवकांची कर्तव्य व जबाबदाऱ्या आणि त्यांच्या नियुक्तीच्या संदर्भात मार्गदर्शक सूचना\nवरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.\nआमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा \nआशा स्वयंसेविका सरकारी कामे\nफेसबुक पेजला लाईक करा\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक २०२१ निकाल ऑनलाईन पहा\nशरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) - घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची\nजातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.\nअतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी\nभ्रष्टाचारी किंवा अकार्यक्षम सरपंच, ग्रामसेवक, तलाठी तुम्हालाही घाबरतील फक्त हे काम करा\nजमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा जाणून घ्या सविस्तर माहिती\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 2021च्या नवीन यादीमध्ये आपले नाव ऑनलाईन तपासा\nआता गावातील तलाठ्याचे सर्व जमिनीचे फेरफार आणि जमिन मोजणीचे व्यवहार पहा ऑनलाईन\nमहात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना - शेतकरी कर्जमाफीचा नवीन शासन निर्णय आणि निधी आला\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक २०२१ निकाल ऑनलाईन पहा\nशरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) - घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची\nजातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.\nअतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.firstmaharashtra.com/2019/05/01/maharashtra-gov-agriculture-schemes/", "date_download": "2021-06-15T16:40:53Z", "digest": "sha1:2YZXPFVSSG4GTYQQVXXEEEL4ZQ2IURWE", "length": 4825, "nlines": 100, "source_domain": "www.firstmaharashtra.com", "title": "महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाअंतर्गत योजना – First Maharashtra", "raw_content": "\nमहाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाअंतर्गत योजना\nग्राह्य प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य\nमहाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाअंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना, राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत औषधी वनस्पती घटक योजना व पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड योजना राबविण्यात येणार असून शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सदर योजनांच्या माध्यमातून ग्राह्य प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य शासनामार्फत येणार आहे. अधिक माहितीसाठी लिंक\nकर्ज माफीनं शेतकरी सुस्तावतातं – हरियाणाचे भाजपा मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर\nडिजिटल मिडियातील पत्रकारांना संचारबंदी निर्बंधातून वगळावे – राजा माने\nजनसेवेसाठी एक माध्यम म्हणून मी राजकीय जीवनात – सुनील माने\nभाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर ‘नीलेश राणे’ यांना जवाबदारी\nमहाराष्ट्राच्या संत परंपरेवर आधारित सुंदर व सुबक अशा चित्ररथाचे काम अंतिम टप्प्यात\n” पिटर ” मैत्रीची भावनिक गोष्ट, 22 जानेवारीला प्रदर्शित\nकर्ज माफीनं शेतकरी सुस्तावतातं – हरियाणाचे भाजपा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://jahirati.maayboli.com/taxonomy/term/9?page=1", "date_download": "2021-06-15T15:01:30Z", "digest": "sha1:7PRSROBZCXDIJDWGU6WB2GOWXOSDUMZN", "length": 3334, "nlines": 64, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "सेवा सुविधा- | Page 2 |", "raw_content": "\nव्यवसाय विषयक विनागुंतवणूक, विना भांडवल, अल्प कष्ट, सातत्याने उत्पन्न Pune India\nव्यवसाय विषयक पेंटर नंदाळे आर्टस् India\nव्यवसाय विषयक एक नवीन व्यवसाय पुणे India\nव्यवसाय विषयक दरमहा १५ ते २२ हजार मिळवा\nसेवा सुविधा सिव्हिल व इंटेरियर वर्क एकाच ठ���काणी : निर्मिती पुणे India\nसेवा सुविधा मुद्रा फायनान्सः २ तासांत कर्ज\nसेवा सुविधा ज्येष्ठ व्यक्तीस लायब्ररीसाठी मदतनीस पाहिजे. पुणे India\nसेवा सुविधा वॉटर्प्रुफिंग एक्सपर्ट्स तुमच्या मदतीला\nसेवा सुविधा लोगो डिझाईन : प्रोफेशनल पद्धतीने, किफायतशीर दरांत\nसेवा सुविधा त्वचेसाठी लेझर ब्युटी ट्रीटमेंट्स पुणे India\nसेवा सुविधा मराठी इंग्रजी भाषांतर करण्यासाठी bhagwankul at gmail.com वर पाठवा 9822754723 वर whatsapp करा फोन करा. पुणे India\nअर्थ विषयक Online Income Source, ऑनलाइन उत्पन्नाची संधी India\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://jayvidarbha.com/why-the-chief-minister-does-not-go-out-of-the-house-aditya-thackeray-gave-answer-to-this-question/", "date_download": "2021-06-15T16:48:35Z", "digest": "sha1:SW2N4GKLI4PGVM2JNDG2H47N7ODC5Y7I", "length": 9499, "nlines": 127, "source_domain": "jayvidarbha.com", "title": "'मुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाही' या प्रश्नावर आदित्य ठाकरे यांनी दिले 'हे' उत्तर - जयविदर्भ न्यूज", "raw_content": "\nजयविदर्भ न्यूज - बातमी आमची निर्णय तुमचा\n‘मुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाही’ या प्रश्नावर आदित्य ठाकरे यांनी दिले ‘हे’ उत्तर\n‘मुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाही’ या प्रश्नावर आदित्य ठाकरे यांनी दिले ‘हे’ उत्तर\nराज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना विचारण्यात आले. ABP माझाला दिलेल्या मुलाखतीत आदित्य ठाकरे यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.\nमहाराष्ट्रात एकीकडे कोरोना स्थिती दिवसेंदिवस बिकट होत असताना दुसरीकडे आग लागण्यासह अनेक दुर्घटना घडत आहे. या दुर्घटनेत अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. असे असताना देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) घराबाहेर न पडता केवळ सोशल मिडियाद्वारे जनतेशी संवाद साधत आहे.\nयावर विरोधकांसह जनतेच्या मनात संभ्रम आहे. हा मुद्दा विरोधकांनी उचलून धरला आहे. यावर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना विचारण्यात आले. ABP माझाला दिलेल्या मुलाखतीत आदित्य ठाकरे यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.\n“एखादी दुर्घटना झाली की त्या ठिकाणी एक यंत्रणा काम करत असते. तिथे पोलीस, मेडिकल टीम, प्रसारमाध्यमं काम करत असतात. जर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा आमच्यापैकी कोणीही तिथं गेलं की आमच्यामागे यंत्रणा उभी राहते.\nव्हीआयपी व्यक्ती���े भेट दिली की तिथे काम करणारी सगळी यंत्रणा डायवर्ट होते. दुर्घटनेनंतर आरोग्यमंत्री, पालकमंत्री तिथे पोहोचून प्रत्येकाने जे काम करायचं असतं त्यासंबंधी सूचना देत असतात. खूप वेळा वॉररुममध्ये राहून सर्व कामकाज कसं सुरु असतं हे पाहायचं असतं आणि सध्या तेच अपेक्षित आहे,” असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.\n“फक्त आपल्याच नाही तर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडून हे होत आहे. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सांगड घालून काम करायचं असतं ते दोन्ही जागांवरील प्रमुख करत असतात,” असंही त्यांनी सांगितलं.\n“प्रत्येक जिल्ह्याचा एक पालकमंत्री असतो, तेथील काही ठराविक लोकप्रतिनिधी असतात. तिथे पोहोचून हवी ती मदत ते करत असतात. एकत्र काम केल्यानंतर प्रत्येकाने टीव्हीवर जाण्याची गरज नसते,” असं सांगत यावेळी त्यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं.\nदरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज लसीकरणासंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्वाची बैठक घेणार आहेत.\naditya thackeraychief-ministerआदित्य ठाकरेमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाही\n#ResignModi हॅशटॅग चुकून झाला ब्लॉक, सरकारकडून नव्हती कोणती सूचना : गदारोळानंतर FBचं स्पष्टीकरण\nCoronavirus Vaccination: कोरोनाच्या लसीकरणासाठी CoWin App वर पहिल्याच दिवशी तब्बल 1 कोटींहून अधिक नागरिकांचे रजिस्ट्रेशन\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं, आजोबा-काकीला हत्येप्रकरणी अटक\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन् घेतला 103 कोटींचा फ्लॅट\nदोनशे फुट उंच पुलावर अडकलेल्या मुलाचे वाचवले प्राण\n चॉकलेट घशात अडकल्यानं चिमुकलीचा मृत्यू, भिवंडीतील हृदयद्रावक घटना\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं,…\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन्…\nहोमबातम्या WTC Final: भारताविरुद्ध खेळणार ही ‘टीम…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://misalpav.com/node/40057", "date_download": "2021-06-15T16:20:29Z", "digest": "sha1:ZJZRKJTUYD2TSK3YTFKFP7TWGIUZEIBT", "length": 8778, "nlines": 145, "source_domain": "misalpav.com", "title": "वारी हो वारी | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nसर्व मिपाकरांना विनंती, वारंवार सूचना देऊनही 'चालू घडामोडी' आणि इतरही काही धाग्यांत व्यक्तिगत पातळीवर केली जाणारी टीका दिसून येते. पक्षांचे प्रमुख, पक्ष यांच्यावर केल्या जाणा-या टिकाही संयमित असाव्यात अशी अपेक्षा आहे, नव्या कायद्यांमुळे संकेतस्थळावरील सर्वांचा वावर कायद्यातील नियमाबरोबर, सार्वजनिक संस्थळावरील सभ्यतेचे किमान निकष पाळणारा असावे असे मिपा व्यवस्थापनाचे मत आहे, यापुढे असे आढळून येत राहिल्यास कोणतेही स्पष्टीकरण न देता असे प्रतिसाद, धागे सरसकट अप्रकाशित केल्या जातील किंवा खाते निष्कासित करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.\nमाम्लेदारचा पन्खा in जे न देखे रवी...\nहोता आषाढी कृष्णमेघांची दाटी\nमन केवळ विठूसाठी आक्रंदे \nचालती पाऊले दिशा पंढरीची\nवारकरी आम्ही नाहू आनंदे \nघोष एक गजर एक एक नाम\nजीव पिसावला या मधुर नादे \nना जुमानू आता ऊन पावसासी\nमार्ग क्रमु पांडुरंगाच्या आशिर्वादे \nपडता दिठीस चरण ते सावळे\nजैसे भ्रमर प्राशी तो मकरंदे \nवारीस न जाताही मनाने वारीमय\nहळवा अवघा महाराष्ट्र विठ्ठल छंदे \nसध्या 15 सदस्य हजर आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/satara/covid-19-patient-increased-satara-karad-mahableshwar-patan-332872", "date_download": "2021-06-15T15:44:03Z", "digest": "sha1:3DC7ZLQGZSKPFRVJVCFC5B4NHBMNBFA6", "length": 31887, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सातारा जिल्ह्यात मृत्युसत्र सुरुच, कऱ्हाड तालुक्यातील कोपरा कोपऱ्यात कोरोनाचा शिरकाव", "raw_content": "\nक्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात येथे कंधारवाडी (ता. कराड) येथील 55 वर्षीय पुरुषाचा, कराड येथील खासगी हॉस्पीटलमध्ये विठ्ठलनगर कराड येथील 51 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ येथील 84 वर्षीय महिला व वाजेगाव (ता. पाटण) येथील 72 वर्षीय महिला तसेच कृष्णा हॉस्पीटल, कराड येथे शनिवार पेठ, कराड येथील 30 वर्षीय पुरुषाचा असे एकूण पाच कोरोनाबाधितांतचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याचेही अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनिल सोनवणे यांनी सांगितले.\nसातारा जिल्ह्यात मृत्युसत्र सुरुच, कऱ्हाड तालुक्यातील कोपरा कोपऱ्यात कोरोनाचा शिरकाव\nसातारा : सातारा जिल्ह्यात एकूण 261 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. याबराेबरच सर्वाधिक पाच बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनिल सोनवणे यांनी दिली. आज (बुधवार) पुन्हा कराड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. नागरिकांनी काळजी घ्यावी, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.\nकोरोनाबाधित रुग्ण आढळलेल्यांमध्ये कराड तालुक्यातील गोंदी येथील 35 वर्षीय पुरुष, चोरे येथील 45, 34 वर्षीय पुरुष, कराड येथील वर्षीय 42, 30 वर्षीय पुरुष, 47, जाखीनवाडी येथील 45 वर्षीय महिला, कराड येथील 18 वर्षीय वर्षीय महिला, 18 वर्षाचा पुरुष, 8 वर्षाचा मुलगा, 30 वर्षाची महिला, 5 वर्षाची मुलगी, 5 वर्षाचा मुलगा, रविवार पेठ, कराड येथील 70 वर्षीय महिला, कराड येथील 69 वर्षीय महिला, गोवारे रोड, कृष्णा कॅनॉल कराड येथील 65 वर्षीय महिला, संगम हॉटेल जवळ, कराड येथील 27 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील 32 वर्षीय पुरुष, कराड येथील 46 वर्षीय महिला, रविवार पेठ कराड येथील 37 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय महिला, कराड येथील 32 वर्षीय महिला, सोमवार पेठ कराड येथील 49 वर्षीय पुरुष, नारायणवाडी येथील 70 वर्षीय पुरुष, वसंतगड येथील 70 वर्षीय पुरुष, चिखली मारल येथील 51 वर्षीय पुरुष, कराड येथील 35 वर्षीय पुरुष, टाकेवस्ती चचेगाव येथील 32 वर्षीय महिला, सैदापूर येथील 52 वर्षीय पुरुष, 72 वर्षीय महिला, टेंभू येथील 32 वर्षीय पुरुष, 31 वर्षीय महिला, वडगाव येथील 40, 27 वर्षीय महिला, 31 वर्षीय पुरुष, टेंभू येथील 30 वर्षीय पुरुष,धनगरवाडी येथील 57 वर्षी��� पुरुष, मलकापूर येथील 30 वर्षीय पुरुष, कुंभार गल्ली, कराड येथील 37 वर्षीय महिला, गोळेश्वर येथील 25 ,33 वर्षीय पुरुष, कराड येथील 61 वर्षी पुरुष, कालवडे येथील 24 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ, कराड येथील 29 वर्षीय महिला, मनव येथील 26 वर्षीय पुरुष, रविावार पेठ येथील 52 वर्षीय महिला, वडगाव येथील 70 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ, कराड येथील 42 वर्षीय पुरुष, वडगाव येथील 35 वर्षीय पुरुष, टेंभू येथील 25 वर्षीय पुरुष, वडगाव उंब्रज येथील 35 वर्षीय महिला,शनिवार पेठ कराड येथील 65 वर्षीय पुरुष, वडगाव उंब्रज येथील 30 वर्षीय महिला, 2 वर्षाचा बालक, 6 वर्षाचा बालक, काझीवाडा येथील 24 वर्षीय महिला, शनिवार पेठ कराड येथील 47, 68, 48 पुरुष, शनिवार पेठ कराड येथील 37 वर्षीय पुरुष, वडगाव येथील 16 वर्षीय महिला, शनिवार पेठ कराड येथील 44 वर्षीय महिला, मंगळवार पेठ कराड येथील 46 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ कराड येथील 29 वर्षीय महिला, 36 वर्षीय पुरुष, 29 वर्षीय महिला, सोमवार पेठ येथील 50, 30 वर्षीय महिला, शुक्रवार पेठ येथील 33 वर्षीय पुरुष, 1, 3 वर्षाचे बालक, शनिवार पेठ येथील 26 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ येथील 49 वर्षीय महिला, शनिवार पेठ येथील 9 वर्षाचा मुलगा, 53 वर्षीय पुरुष, शुक्रवार पेठ कराड येथील 34 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 45 वर्षीय पुरुष,ओंड येथील 25 वर्षीय महिलेचा समावेश आहे.\nआमीर खानसह या बॉलीवूड कलाकारांच्या संपर्कात होती रिया चक्रवर्ती\nआंतवडी येथील 50 वर्षीय पुरुष, कराड येथील 72 वर्षीय पुरुष, वंडोली निलेश्वर येथील 32, 57 वर्षीय पुरुष, 24, 65 वर्षीय महिला, शुक्रवार पेठ कराड येथील 45 वर्षीय पुरुष, वसंतगड येथील 60 वर्षीय पुरुष, 8 वर्षाचा मुलगा, शामगाव येथील 60 वर्षीय पुरुष, खोलेवाडी येथील 19 वर्षीय पुरुष, नारायणवाडी येथील 45 वर्षी पुरुष, काले येथील 32 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ कराड येथील 48 वर्षीय महिला, मुंडे येथील 40 वर्षीय पुरुष, घारगेवाडी येथील 36 वर्षीय पुरुष, सुपने येथ्ंील 29 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ, कराड येथील 50, 70 वर्षीय महिला, सुपने येथील 25 वर्षीय पुरुष, ओंड येथील 65 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ, कराड येथील 30 वर्षाची पुरुष, कराड येथील 15 वर्षाची महिला, 67, 83, 11, 42 वर्षाचा पुरुष, सुपने येथील 41 वर्षीय पुरुष, कराड येथील 65 वर्षीय महिला, बुधवार पेठ येथील 38 वर्षीय महिला, सोमवार पेठ येथील 38 वर्षीय महिला, 67 वर्षीय पुरुष, शुक्रवार पेठ येथील 67 वर्षीय पुरुष, कार्वे नाका येथील 67 वर्षी�� पुरुष, रविवार पेठ येथील 67 वर्षीय महिला, काशेगाव येथील 56 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ येथील 40 वर्षीय महिला, बनवडी येथील 65 वर्षीय महिला, शुक्रवार पेठ येथील 63, 55 वर्षीय महिला, गुरुवार पेठ, कराड येथील 40 वर्षीय पुरुष, रविावार पेठ येथील 78 वर्षीय महिला, शुक्रवार पेठ येथील 2 वर्षाची बालिका, 40 वर्षाचा पुरुष, शनिवार पेठ येथील 68 वर्षीय पुरुष, उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 6, 7 वर्षाचा मुलगा, 65 वर्षीय महिला, 46 वर्षाचा पुरुषाचा समावेश आहे.\nमाजी रणजीपटू, कोल्हापूर संघांचे अष्टपैलू, डावखुरे खेळाडू ध्रुव केळवकर यांचे निधन\nपाटण तालुक्यातील मारुल हवेली येथील 61 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला, 30 वर्षाची महिला, 10, 8, 4 वर्षाचा बालक, सुर्याचीवाडी येथील 35 वर्षीय महिला, 18, 16, 56, वर्षाचा पुरुष,पाटण येथील 47, 86, 23 वर्षीय पुरुष, 80 वर्षीय महिला, 45, 25 वर्षीय महिला,वाजेगाव मारुल येथील 72 वर्षीय महिला, पाटण येथील 69 वर्षीय पुरुष, ढेबेवाडी येथील 56 वर्षीय पुरुष, पाटण येथील 47, 86 वर्षीय पुरुष, 80 वर्षीय महिला, मारुल हवेली येथील 50, 35वर्षीय महिला, 18 वर्षाचा पुरुष नाडे येथील 36 वर्षीय पुरुष, पाटण येथील 68, वर्षीय पुरुष, 70, 52, 22 वर्षीय महिला, पापर्डे येथील 53 वर्षीय पुरुषचा समावेश आहे.\nराष्ट्रवादीच्या कट्टर नेत्याची 'या' निवडणुकीतून माघार; स्वतः केले जाहीर\nवाई तालुक्यातील शाहबाग येथील 59 वर्षीय पुरुष, 57 वर्षीय महिला, रविवार पेठ येथील वर्षीय 38 वर्षीय पुरुष, व्याजवाडी येथील वर्षीय 65 पुरुष, वाई येथील 30 वर्षीय पुरुष, उडतारे येथील 60 वर्षीय पुरुष, सातारा तालुक्यातील काशीळ येथील 39 पुरुष, वाढे येथील 48 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ, सातारा येथील 35, 49 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ सातारा येथील 40 वर्षीय महिला, अतित येथील 30 वर्षीय पुरुष, वळसे येथील 41 वर्षीय पुरुष, सोनापूर येथील 60 वर्षीय पुरुष, गडकर आळी सातारा येथील 56 वर्षीय पुरुष, चिमणपुरा पेठ, सातारा येथील 35 वर्षीय पुरुष, न्यु सीव्हील कॉलनी, सातारा येथील 53 वर्षीय पुरुष, तामजाईनगर सातारा येथील 42 वर्षीय महिला, 13 वर्षाचा बालक, विकासनगर, सातारा यैथील 17 वर्षीय महिला, कारंडवाडी येथील 60 वर्षीय महिला, गोडोली, सातारा येथील 38 वर्षीय पुरुष, सासपडे येथील 38 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ येथील 13 वर्षाचा युवक, 40 वर्षाची महिला, करंजे पेठ येथील 30, 49 वर्षाचा पुरुष, जानकर कॉलनी येथील 30 वर्षीय महिला, करंजे पेठ येथील 34 वर्षीय महिल���, सत्यनगर येथील 34, 39, 13, 8 वर्षीय महिला, 71 वर्षीय पुरुषचा समावेश आहे.\nराजेश टाेपेंची सिव्हिलला क्लिन चीट; डॉ. अमोद गडीकरांची गच्छंती\nफलटण तालुक्यातील गिरवी येथील 50 वर्षीय महिला, 42 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ, फलटण येथील 31, 23 वर्षी पुरुष, फलटण येथील 70 वर्षीय पुरुष, निरगुडी येथील 32 वर्षीय पुरुष, मालोजीनगर जवळ फलटण येथील 54 वर्षीय पुरुष, फलटण येथील 33 वर्षीय पुरुष, रविवार पेठ फलटण येथील 65 वर्षीय महिला, विडणी येथील 31 वर्षीय महिला, 60 वर्षीय महिला, कोरेगाव तालुक्यातील नडवाल येथील 10 वर्षीय मुलगा, 46 वर्षीय महिला, सोळशी येथील 39 वर्षीय पुरुष, रहिमतपूर येथील 35, 25 वर्षाची महिला, 1 वर्षाचा बालक, रहिमपूर येथील 35 वर्षीय महिला, खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 42, 23 वर्षीय पुरुष, लोणंद येथील 25 वर्षीय पुरुष, 46 वर्षीय महिला, पाडळी येथील 45 वर्षीय पुरुष, खंडाळा येथील 31 वर्षीय पुरुष, माण तालुक्यातील म्हसवड येथील 35 वर्षीय पुरुष, भालवडी येथील 38 वर्षीय पुरुष, महाबळेश्वर तालुक्यातील महोल्ला स्कूल महाबळेश्वर येथील 51 वर्षीय पुरुष, खटाव तालुक्यातील मायणी येथील 27 वर्षीय पुरुष, वडूज येथील 46 वर्षीय महिला, 55 वर्षीय पुरुष, जावली तालुक्यातील जावली येथील 65 वर्षीय महिला, वाळवा येथील 23 वर्षीय महिला, 11 वर्षाची मुलीचा समावेश आहे.\nहॉटस्पॉट कराडमध्ये रस्त्यावर वाढदिवस 17 युवकांची उचलबांगडी; बेजबाबदारांना समज\nदरम्यान क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात येथे कंधारवाडी (ता. कराड) येथील 55 वर्षीय पुरुषाचा, कराड येथील खासगी हॉस्पीटलमध्ये विठ्ठलनगर कराड येथील 51 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ येथील 84 वर्षीय महिला व वाजेगाव (ता. पाटण) येथील 72 वर्षीय महिला तसेच कृष्णा हॉस्पीटल, कराड येथे शनिवार पेठ, कराड येथील 30 वर्षीय पुरुषाचा असे एकूण पाच कोरोनाबाधितांतचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याचेही अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनिल सोनवणे यांनी सांगितले.\nकोरोना परवडला. पण... टोमणे नको; प्रवृत्ती खाेडण्यासाठी 'मनोबल' चे समुपदेशन\nCoronaUpdate : सातारा जिल्ह्यातील 575 कोरोनाबाधित; 12 बाधितांचा मृत्यू\nसातारा : सातारा जिल्ह्यात 575 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. याबराेबरच 12 कोरोनाबाधित नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.\nधक्कादायक...सा��ारा जिल्ह्यात 186 काेराेनाबाधित; दूदुस्करवाडीत चिंता वाढली\nसातारा : सातारा जिल्ह्यात 186 जणांचे अहवाल कोरोनाबाधित म्हणून आले आहेत. याबराेबरच जिल्ह्यातील चार काेराेनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान सातारा जिल्ह्यातील जावली दूदुस्करवाडी येथील 67 वर्षीय पुरुष, सोनापूर नागठाणे (ता. सातारा) येथील 62 वर्षीय पुरुष या कोरोनाबाधितांचा उपचा\nसातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या नऊ हजारांवर; 288 नागरिकांचा मृत्यू\nसातारा : सातारा जिल्ह्यात गुरुवारी (ता.20) रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार 337 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. तसेच 11 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोरानाबाधित अहवालामध्ये वाई तालुक्यातील पिर\nCoronaUpdate : साता-यात काेराेनाचा थरार कायम; 40 मृत्यू\nसातारा : सातारा जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 732 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 40 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.\nखामगाव कोरोना संशयित महिलेचा मृत्यू\nखामगाव: बुलडाणा जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा गुरुवारी 17 झाला आहे. वाढते रुग्ण जिल्हा वासियांच्या चिंतेत भर घालणारे आहेत. खामगाव तालुक्यातील चितोडा गावात दोन रुग्णआढळून आज कोरोना संशयित वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे, मात्र अद्याप सदर महिलेच्या टेस्ट बाबत रिपोर्ट आला नसल्याची\nआनंदवार्ता : विदर्भातील या जिल्ह्याचे कोरोनामुक्तीकडे ‘चवथे पाऊल..’\nबुलडाणा : कोरोनाचा संसर्ग जगभर वेगाने वाढत आहे. भारतातही काही हॉट स्पॉट क्षेत्रात विषाणूने गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे. जिल्ह्यातही विषाणूने आपला संसर्ग दाखवित 21 रुग्ण आपल्या कवेत घेतले. मात्र, जिल्ह्यातील परिस्थिती प्रशासनाच्या अथक प्रयत्नाने नियंत्रणात येत आहे. कोरोनाला मर्यादेत ठे\nबुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढतच असून, रुग्ण संख्या ही हळूहळू चिंता वाढवणारी ठरत आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांमध्ये खामगाव व बुलडाणा शहरातील आकडेवारी ही धोकादायक ठरत आहे. त्यामुळे प्रशासन आता काय उपाययोजना करणार याकडे सर्��ांचे लक्ष लागले आहे. कोरोना रुग्णांची संख्या वा\nविदर्भातील शेतकऱ्यांची कापूसकोंडी; निम्मी खरेदी केंद्रे बंद; नोंदणी आणि खरेदी केंद्र भिन्न ठिकाणी\nअमरावती : कापसाच्या शासकीय खरेदीत शेतकऱ्यांना नोंदणी व खरेदी केंद्र भिन्न ठिकाणी दिल्याने प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. काही केंद्रे अपुऱ्या मनुष्यबळाअभावी तर काही केंद्रांवरील ग्रेडर कोरोना संक्रमित आढळल्याने खरेदी प्रभावित झाली आहे. शिवाय एफअेक्‍यू व एलआरए वन दर्जाचाच कापूस घेतल्या\nपश्‍चिम विदर्भ लॉकडाऊनच्या दिशेने; पाच नगरपालिका क्षेत्रात संचारबंदी\nनागपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अमरावतीच्या विभागीय आयुक्तांनी विभागातील पाचही जिल्ह्यांत सुधारित प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार मंगळवारी सकाळपासून अमरावती महानगर पालिका क्षेत्र, अचलपूर शहर, अकोला जिल्ह्यातील अकोला महानगर पालिका क्षेत्र, अकोट व मूर्\n एसटी बस धावणार, हेअर सलून उघडणार; असा ठरला ‘टाईमटेबल’\nबुलडाणा : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी केंद्र शासनाने देशभर 31 मे 2020 पर्यंत लॉकडाउन जाहीर केले आहे. राज्यात राज्य शासनाने रेड झोन व नॉन रेड झोनबाबत आदेश लागू केले आहे. हे सुधारित आदेश जिल्ह्यात 22 ते 31 मे पर्यंत जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी लागू केले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/vidarbha-news-marathi/rally-against-liquor-dealer-goons-24609/", "date_download": "2021-06-15T16:00:24Z", "digest": "sha1:HCOVGCW5J7B47MZR4TQN6UJXNFQWD2VF", "length": 14252, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Rally against liquor dealer goons | दारू विक्रेत्या गुंडाविरुद्ध जनआक्रोश; दारू विक्रीतून एकावर चाकू हल्ला | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून १५, २०२१\nराज्यात पुढील पाच दिवस पाऊस, मुंबई कोसळणार मुसळधार, कोकणात पडणार अतिवृष्टी\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nगावकऱ्यांनी आदिवासी महिलेला नग्न करून गावभर धिंड काढली आणि पुढे जे घडलं ते तुम्हीच वाचा\nविधानपरिषदेच्या ‘त्या’ १२ नावांची यादी अखेर सापडली; पुढील नि��्णय लवकरच होणार\nयेत्या दोन तीन दिवसात मंजुरी मिळाल्यानंतर पहिल्या टप्प्याच्या प्राध्यापक भरतीला सुरुवात होईल : उदय सामंत\nविदर्भदारू विक्रेत्या गुंडाविरुद्ध जनआक्रोश; दारू विक्रीतून एकावर चाकू हल्ला\nवर्धा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या वडनेर गावात खुलेआम दारूविक्री सुरू आहे. वडनेर पोलिस प्रशासनाच्या खाबुगिरी धोरणामुळे कोणत्याही दारूविक्रेत्यावर कारवाई झाली नाही. त्यामुळे दारूविक्रेत्या गुंडांचे मनोबल वाढल्याने नागरिकावर चाकू हल्ला व तलवारी निघू लागल्या. याविरोधात जनआक्रोश निर्माण झाला आहे. याकडे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.\nहिंगणघाट : वर्धा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या वडनेर गावात खुलेआम दारूविक्री सुरू आहे. वडनेर पोलिस प्रशासनाच्या खाबुगिरी धोरणामुळे कोणत्याही दारूविक्रेत्यावर कारवाई झाली नाही. त्यामुळे दारूविक्रेत्या गुंडांचे मनोबल वाढल्याने नागरिकावर चाकू हल्ला व तलवारी निघू लागल्या. याविरोधात जनआक्रोश निर्माण झाला आहे. याकडे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.\nवडनेर येथीलच वार्ड क्रमांक ५ पाच येथील प्रणय डोफे हे २५ ऑगस्ट रोजी गावातील एका विक्रेत्याकडे दारू पिण्यास गेले होते. दारू पिवुन परत जात असतांना दारूविक्रेता कालुसिंग जुनी तिथे आला. प्रणय डोफे याला तू माझ्या कडील दारू विकत का घेतली नाही म्हणून त्याच्यावर चाकू हल्ला करून प्रणय डोफे याला गंभीर जखमी केले. याबाबत आरोपी कालुसिंग जुनी याचेवर डोफे यांच्या तक्रारीवरून वडनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार झाला असून वडनेर पोलिस त्याचा शोध घेत आहे. या प्रकारामुळे तरुण पिढीमध्ये जनआक्रोश निर्माण झाला आहे. रात्री उशिरा बारा वाजेपर्यंत पोलिस ठाण्याला छावणीचे स्वरूप आले होते. या प्रकारामुळे वडनेरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा गुंडाविरुद्ध पोलिस प्रशासन काय कारवाई करतात म्हणून त्याच्यावर चाकू हल्ला करून प्रणय डोफे याला गंभीर जखमी केले. याबाबत आरोपी कालुसिंग जुनी याचेवर डोफे यांच्या तक्रारीवरून वडनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार झाला असून वडनेर पोलिस त्याचा शोध घेत आहे. या प्रकारामुळे तरुण पिढीमध्ये जनआक्रोश निर्माण झाला आहे. रात्री उशिर�� बारा वाजेपर्यंत पोलिस ठाण्याला छावणीचे स्वरूप आले होते. या प्रकारामुळे वडनेरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा गुंडाविरुद्ध पोलिस प्रशासन काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nनागरिकांच्या मनात दारूविक्रेत्या गुंड प्रवृत्तीच्या विरोधात जनआक्रोश उफाळून आला आहे. जनताचा त्यांना आता धडा शिकवेल अशी मागणी करणा-या हजारोच्या संतप्त जमावाने पोलिस ठाण्यासमोर गर्दी केली होती. यामुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांनी वडनेर गावातील दारूविक्री तत्काळ बंद करावी. गावातील शांतता आणि सुव्यवस्था कायम ठेवावी, अशी मागणी बुधवार २६ ऑगस्ट रोजी शेकडो तरुणांनी ठाणेदार गजभिये यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. यांसह आरोपीस तत्काळ अटक करण्याची मागणी केली. ग्रामपंचायत कार्यालयासह उपविभागीय पोलिस अधिकारी भीमराव टेळे यांनाही निवेदन देण्यात आले. पोलिस काय कारवाई करतात. याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nमंगळवार, जून १५, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-KZHK-LCL-horrifying-footage-man-captures-his-own-death-while-performing-stunt-on-a-roofto-5768434-PHO.html", "date_download": "2021-06-15T16:38:34Z", "digest": "sha1:UTCGYIIRSMABLDQJMYDALRHMRKX4Z6OS", "length": 4666, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Horrifying Footage : Man Captures His Own Death While Performing Stunt On A Rooftop | कॅमे-यात कैद केला आपलाच मृत्‍यू, घेत होता थरकाप उडवणारा सेल्फी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकॅमे-यात कैद केला आपलाच मृत्‍यू, घेत होता थरकाप उडवणारा सेल्फी\nचीनच्‍या गगनचुंबी इमारतींवर चढून सेल्‍फी घेणा-या 26 वर्षीय Wu Yongning ने आपल्‍याच मृत्‍यूचा व्हिडिओ बनवला आहे. वू नेहमी उंचच इमारतींवर चढून पाहणा-याचा थरकाप उडेल अशा पद्धतीच्‍या सेल्‍फी घ्‍यायचा. मात्र त्‍याचा हाच शौक त्‍याच्‍या मृत्‍यूचे कारण बनले आहे. नुकताच त्‍याच्‍या मृत्‍यूचा एक व्हिडिओ व्‍हायरल झाला आहे. यामध्‍ये वू 62 मजली इमारत Huayuan International Centreवर चढून स्‍टंट करताना दिसत आहे. यादरम्‍यान तो स्‍वत:चा व्हिडिओ बनवत होता.\nइतकी उंच आहे ही इमारत\n- ज्‍या इमारतीवरुन खाली पडून Wu Yongningचा मृत्‍यू झाला. ती इमारत जपळपास 900 फुट उंच आहे. ही चीनमधील सर्वात उंच इमारतींपैकी एक आहे.\n1.5 कोटी लोकांनी पाहिला व्हिडिओ\n- पोलिसांना त्‍याच्‍या मृत्‍यूचा हा व्हिडिओ त्‍याच्‍याच कॅमे-याद्वारे मिळाला आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनूसार, कॅमेरा स्‍टँडला लावून तो हा स्‍टंट करत होता तेव्‍हाच ही दुर्घटना झाली. एक कॅमेरा त्‍याच्‍याजवळ होता. ज्‍याद्वारे तो सेल्‍फी घेण्‍याचा प्रयत्‍न करत होता. सोशल मिडीयावर आतापर्यंत 1.5 कोटीपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.\nयेथेच करणार होता प्रेयसीला प्रपोझ\n- Wu Yongningच्‍या मित्रांनी दिलेल्‍या माहितीनूसार याच इमारतींहून तो आपल्‍या मैत्रिणीला लग्‍नासाठी प्रपोझ करणार होता. मात्र त्‍याचपूर्वीच या इमारतींहून खाली पडून त्‍याचा मृत्‍यू झाला आहे.\nपुढील स्‍लाइडवर पाहा, फोटोज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-SOTH-f1-driver-jules-bianchi-dies-from-injuries-sustained-in-crash-at-japanese-grand--5056702-NO.html", "date_download": "2021-06-15T16:54:54Z", "digest": "sha1:2W7VARWIJ5NBBMEQVVYVHUWK4NAADMAC", "length": 6490, "nlines": 69, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "F1 Driver Jules Bianchi Dies From Injuries Sustained In Crash At Japanese Grand Prix | फॉर्म्युला वन ड्रायव्हर ज्यूल्स बियांची याचा मृत्यू,गेल्या वर्षभरापासून होता कोमात - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मि���वा मोफत\nफॉर्म्युला वन ड्रायव्हर ज्यूल्स बियांची याचा मृत्यू,गेल्या वर्षभरापासून होता कोमात\nअपघातानंतर बियांचीला कार बाहेर काढताना बचाव पथक.\nपॅरिस - फॉर्म्युला वन ड्रायव्हर ज्यूल्स बियांची (वय- 25) याची मृत्यूसोबत सुरु असलेली झुंज अखेर संपली आहे. ज्यूल्सचा शनिवारी मृत्यू झाला. गेल्या वर्षी एका स्पर्धेत झालेल्या कार अपघातात ज्यूल्सच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली होती. तेव्हापासून तो कोमात गेला होता.\nअॉक्‍टोबर 2014 मध्‍ये झालेल्या जापानी ग्रँड प्रिक्‍स स्‍पर्धेमध्‍ये ज्यूल्स बियांची याची कार एका भिंतीला धडकली होती. अपघातात ज्यूल्सच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तो जागेवरच बेशुद्ध झाला होता. दक्षिण फ्रान्सच्‍या नाइस रूग्णालयात त्‍याच्‍यावर उपचार सुरू होते. डॉक्‍टरांनी त्याच्यावर शस्‍त्रक्रियाही केली परंतु, ज्यूल्स शेवटपर्यत कोमातून बाहेर येऊ शकला नाही. 'ज्‍यूल्सची तब्बल नऊ महिने मृत्यूशी झुंज सुरु होती. मात्र, त्यावर अखेर मृत्यूने विजय मिळवला. तो एक योद्धा होता', अशी भावनिक प्रतिक्रीया त्‍यांच्या कुटूंबातील एका सदस्‍याने दिली आहे.\nओला ट्रॅक ठरले अपघाताला कारण\nपावसामुळे स्‍पर्धेचा ट्रॅक आेला होता. 42 व्‍या लॉपमध्‍ये सॉबरचा ड्रायव्‍हर एड्रियन सुतिल याची कार घसरली आणि तो भिंतीला धडकला, त्‍याची मदत करण्‍यासाठी बचाव कार पोहचली. मात्र सुतिल कारमधून निघण्‍याआधीच बियांची याची कार बचाव कारला धडकली. या अपघातात बियांची जागेवरच बेशुद्ध झाला. त्‍याला तत्‍काळ रूग्णवाहिकेतून रूग्‍णालयात दाखल करण्‍यात आले.\nबियांचीने 2013 मध्‍ये मारूसियाकडून एफवन रेसमध्‍ये पदार्पण केले होते. त्‍याअाधी तो फरारी आणि फोर्स इंडियाचा ड्रायव्‍हर राहिलेला आहे. 2014 च्‍या रेसमध्‍ये तो 16 व्‍या क्रमांकावर होता.\nपुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पहा, अपघातासंदर्भातील काही फोटो..\nबड्या कार कंपन्यांचे चौकटीबाहेरचे महत्त्वाकांक्षी प्रयोग\nस्‍टार क्रिकेटरने चालवली दारू पिऊन कार, त्‍यामुळे मिळाली ही शिक्षा\nमहिलांना आकर्षित करतात डिझायरेबल लुकिंग कार, पाहा जगातील Top 10 Sexiest Cars\nPHOTOS: एक कार घुसली पाणीपुरीच्या दुकानात तर दुसरी चढली हातगाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/dvm-special-women-should-use-cloth-bags-fashion-may-seem-old-but-the-earth-will-be-plastic-free-amit-shah-1567130476.html", "date_download": "2021-06-15T16:19:33Z", "digest": "sha1:3DH5DNAI6ULSQPAV7MU7NNUEUEGXHK2J", "length": 6612, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "DvM Special: Women should use cloth bags; Fashion may seem old, but the earth will be plastic-free: Amit Shah | DvM Special : महिलांनी १० वर्षे टिकणाऱ्या कापडी पिशव्यांचा वापर करावा; फॅशन जुनाट वाटेल, मात्र पृथ्वी प्लास्टिकमुक्त हाेईल : शहा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nDvM Special : महिलांनी १० वर्षे टिकणाऱ्या कापडी पिशव्यांचा वापर करावा; फॅशन जुनाट वाटेल, मात्र पृथ्वी प्लास्टिकमुक्त हाेईल : शहा\nनवी दिल्ली - केंद्र सरकार पर्यावरण रक्षणासाठी एकदा वापराचे प्लास्टिक उत्पादन राेखण्याचे अभियान राबवण्याच्या विचारात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अहमदाबादमध्ये गुरुवारी खरेदीसाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद करण्याचे आवाहन महिलांना केले. त्याएेवजी दीर्घकाळ टिकणाऱ्या कापडी पिशव्यांचा वापर करण्याचाही सल्ला त्यांनी दिला. अशा पिशव्या १० वर्षांपर्यंत चालतील. या पिशव्या वागवणे जुनाट फॅशन वाटेल, मात्र यामुळे प्लास्टिक प्रदूषणापासून पृथ्वीचे रक्षण करण्यास मदत हाेईल. दुसरीकडे, एअर इंडिया व रेल्वेनेही सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर २ आॅक्टाेबरपासून बंद घालण्याची घाेषणा केली आहे. एअर इंडियाची सीएमडी अश्वनी लाेहानी म्हणाले, सर्व उड्डाणांमध्ये आता लाकडी प्लेटमध्ये जेवण दिले जाईल. प्रवाशांना आता २०० मिली बाटलीत पाणी दिले जाते, मात्र आता एअर हाेस्टेसला १५०० मिलीच्या बाटल्या दिल्या जातील. यातून कागदी ग्लासात प्रवाशांना पाणी दिले जाईल. विस्तारा एअरलाइन्सनेही दिल्ली-मुंबई विमानात प्लास्टिक पाण्याच्या बाटल्या बंद केल्या आहेत.\nएअर इंडिया पेपर प्लेटमध्ये देणार सँडविच\n> प्लास्टिकमध्ये बंद सँडविच व चिप्स बटर पेपरमध्ये दिले जाईल. चहालाही पेपर कप असतील.\n> मफीनच्या ऐवजी केक स्लाईस दिल्या जातील. त्या पुठ्ठ्यापासून तयार स्नॅक्स बॉक्समध्ये मिळतील.\n> प्रवाशांना भोजनही लाकडाच्या प्लेटमध्ये पॅक करून मिळतील.\n> क्रू सदस्यांना प्लास्टिकऐवजी हलक्या स्टीलच्या प्लेटमध्ये भोजन दिले जाणार आहे.\n> छोट्या बाटल्या बंद करून मोठ्या बाटल्यांत पाणी मिळेल.\n१५ रेल्वेंमध्ये आता प्लास्टिकवर बंदी\nआयआरसीटीसीचे पीआरओ सिद्धार्थ म्हणाले, प्लास्टिक वापर पूर्णपणे बंद करण्याच��या सूचना सर्व परवानाधारक व्हेंडर्सना दिल्या आहेत. हा नियम मोडला तर दंड आकारला जाईल. सध्या १५ रेल्वेंमध्ये इको फ्रेंडली म्हणजे बायोडिग्रेडेबल कॅसरॉल (प्लेट, वाटी, चमचे इत्यादी.) वापर सुरू झाला आहे. हळूहळू अशा रेल्वेंची संख्या वाढवण्यात येणार आहे. यात राजधानी, शताब्दी, दुरंतोंचा समावेश आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://iplliveupdate.in/2021/05/22/delhi-hc-asks-cbse-to-respond-to-pleas-challenging-curriculum-taught-in-school/", "date_download": "2021-06-15T17:25:07Z", "digest": "sha1:H2HUTMJFUMNP2WH3NUMYVSD4QH3KWUEV", "length": 12621, "nlines": 164, "source_domain": "iplliveupdate.in", "title": "Delhi HC asks CBSE to respond to pleas challenging curriculum taught in school | IPL Live Update", "raw_content": "\nनवी दिल्ली: दिल्ली उच्च न्यायालयाने राष्ट्रीय राजधानीतील खासगी शाळा, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील सरकारला शाळेत शिकवल्या जाणा books्या पुस्तकांच्या आणि अभ्यासक्रमाच्या याचिकेवर प्रतिक्रिया दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. .\nया याचिकेत नमूद केले आहे की शालेय अभ्यासक्रम शैक्षणिक प्राधिकरणाने विहित केलेल्या विरूद्ध आहे.\nया याचिकेवर सुनावणी घेत न्यायमूर्ती प्रितीक जालान यांनी दिल्ली सरकार, सीबीएसई, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग (एनसीपीसीआर) आणि इतरांना खगेस बी झा आणि शिखा शर्मा बग्गा यांच्यामार्फत दोन विद्यार्थ्यांच्या पालकांनी दाखल केलेल्या याचिकेला उत्तर देण्यास सांगितले.\nकोर्टाने पुढील सुनावणीसाठी 12 ऑगस्ट रोजी या प्रकरणाची यादी दिली आहे.\nयाचिकेत अयोग्य पुस्तकांची यादी रद्द करण्याबाबतचे आदेश, रिट किंवा दिशानिर्देश पाठविणे आणि त्या विषय व वर्गांसाठी शाळेत शिकविण्यात येणारा अभ्यासक्रम शिकविणे आवश्यक आहे, जे शैक्षणिक प्राधिकरणाने विहित केलेल्या विपरित आहे आणि अंमलबजावणीची मागणी केली आहे आरटीई कायदा २०० of च्या कलम २ of च्या अंमलबजावणीसाठी शिक्षण संचालनालयाने (डीओई) जारी केलेले निर्देश / आदेश / परिपत्रके १ ऑगस्ट, २०१ated रोजी सीबीएसईच्या परिपत्रकासह वाचण्यात आली आहेत, ज्यांना जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले आहे आणि त्याचे उल्लंघन केले आहे.\n“आक्षेपार्ह मजकूर नसणे, अस्पष्टता नसल्याबद्दल” संबंधित आवाहन मंडळाच्या सूचनेनुसार, अभ्यासक्रम समितीच्या सल्लामसलतनुसार शाळेतर्फे विहित केलेल्या खासगी प्रकाशकांच्या पाठ्यपुस्तकांचा आढावा घेण्यासाठी डीओई / शिक्षण मंत्रालयाला निर्देश देण्याची विनंती याचिकेद्वारे केली आहे. व्यावहारिक, सर्वांगीण, तणावमुक्त, कमी ओझे असलेले, राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क (एनसीएफ), शैक्षणिक क्षेत्रात एकसारखेपणाचे राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) तसेच स्कूल बॅग पॉलिसी या उद्देशाने सुसंगत आहेत. “\nयाचिकेत 13 ऑगस्ट 2018 रोजी सीबीएसई परिपत्रक लागू करण्याची मागणी करण्यात आली होती. एनसीएफ 2005 नुसार विद्यार्थ्यांना तणावमुक्त शिक्षणासाठी शिक्षण मंत्रालयाने तयार केलेले स्कूल बॅग पॉलिसी 2020 वाचले होते आणि असे म्हटले आहे की ते केले गेले आहे. प्रतिसाद देणार्‍या शाळेने मुद्दाम दुर्लक्ष केले आणि त्यांचे उल्लंघन केले.\nयाचिकाकर्त्याने २१ मे पासून अनुसूचित “रिचमंड विहार मधील रिचमंड ग्लोबल स्कूल” मधील उत्तर परीक्षेचे परिपत्रक रद्द करणे तसेच २१ एप्रिल रोजी शालेय सुट्ट्या घोषित करुन डीओईने पास केलेल्या आदेशाची अंमलबजावणी तसेच ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला आहे. 21 मे आणि 28 मे रोजी जुलै महिन्यात.\nशिक्षण मंत्रालयाने तयार केलेल्या डिजिटल शिक्षणासाठी प्रगती मार्गदर्शक सूचनांनुसार सुट्टीनंतर ऑनलाइन वर्ग आयोजित करण्यासंदर्भात न्यायालयात याचिकाकर्त्याने कोर्टाला सांगितले.\n२१ एप्रिल रोजी होणा .्या डीओईच्या परिपत्रकाच्या अनुषंगाने उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळा पुन्हा सुरू होईपर्यंत पुढे ढकलण्यात येणा 21्या २१ मे आणि २ scheduled मे रोजी होणार्या चाचण्या शाळेने कोर्टाला दिली.\nविद्यार्थ्यांना फक्त शाळेच्या चिन्हासह छापलेल्या महागड्या नोटबुकमध्ये खरेदी करण्यास आणि त्या करण्यास भाग पाडण्यास भाग पाडण्यास नकार देण्यासाठी, तसेच प्रतिवादी स्कूलला ऑर्डर किंवा दिशानिर्देश पाठविण्याच्या मागणीसाठी या याचिकेत प्रतिवादी स्कूलला ऑर्डर किंवा दिशा देण्याची मागणी केली गेली. शिक्षणाचा खर्च कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुस्तके लिहून देण्यापूर्वी डीओईची परवानगी घेतल्यानंतर सीबीएसई उपविधीनुसार शाळेच्या वेबसाइटवर लेखकाच्या नावांसह विहित पुस्तकांची यादी.\nही कथा मजकूरात बदल न करता वायर एजन्सी फीडमधून प्रकाशित केली गेली आहे. केवळ मथळा बदलला गेला आहे.\nयाची सदस्यता घ्या पुदीनाचे वृत्तपत्रे\n* वैध ईमेल प्रविष्ट करा\n* आमच्या वृत्तपत्राची सदस्यता घेतल्याबद्दल धन्यवाद.\nकधीही एक कथा चुकवू नका मिंटसह संपर्कात रहा आणि माहिती ठेवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2021-06-15T16:55:55Z", "digest": "sha1:MPG2WYCBRDRJIBKNF7MK4EZBZMBCAPZT", "length": 8422, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "कोरोना लसीकरण अभियान Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nReservation in Promotion | अजित पवारांनी गाढवांचा नांगर फिरवला, गोपीचंद पडळकर यांचा…\ndouble murder in pune today | पुण्याच्या धानोरीत राहणार्‍या आई अन् मुलाचा खून,…\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 9,350 नवीन…\nरशियाच्या राष्ट्रपतींनी मोठ्या स्तरावर ‘कोरोना’च्या लसीकरण अभियान सुरू करण्याचे दिले…\nमॉस्को : रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी पुढील आठवड्यात मोठ्या प्रमाणात कोरोना लसीकरण अभियान सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. रशियाने स्पूतनिक-व्ही कोरोना व्हॅक्सीन बनवली आहे. रशियाचे म्हणणे आहे की, स्पूतनिक व्ही खुप सुरक्षित आहे.…\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nशेतकरी बांधवांनो पेरणी करताय थोड थांबा, कृषी विभागाने केले…\n महापालिकेकडून निलेश राणे आणि…\n परीक्षा नाही थेट मुलाखत, भारतीय नौदलात…\nPune Corona : दिलासादायक पुणे शहरात गेल्या 24 तासात 351…\nReservation in Promotion | अजित पवारांनी गाढवांचा नांगर…\ndouble murder in pune today | पुण्याच्या धानोरीत राहणार्‍या…\nकिडनीच्या समस्येने पीडित लोकांनी कोरोना संसर्गापासून…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nCovid-19 | पोस्ट कोविड डायबिटीज पेशंटने आहारात…\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nDilip Walse Patil | मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा\nGold Price Today | सोनं 8000 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nReservation in Promotion | अजित पवारांनी गाढवांचा नांगर फिरवला, गोपीचंद पडळकर…\nAntilia Bomb Scare Case | अँटिलिया प्रकरणात NIA ने दोन जणांना केली…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nKondhwa Police Pune | माजी पोलीस महासंचालकांच्या घरासह 2 ठिकाणी हात…\nआता मुंबईत झाडांवर होणार ‘उपचार’, BMC ने नियुक्त केला ’डॉक्टर’; देशात पहिल्यांदा झाले असे\nसंसदीय स्थायी समितीचे ‘ट्विटर’ला समन्स; 18 जून रोजी संसद भवनात हजर राहण्याचा आदेश\nMinister Eknath Shinde | मंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट, अभिनेत्याला अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/bjp-leader-pankaja-munde/", "date_download": "2021-06-15T16:31:40Z", "digest": "sha1:U3P2SE23LIHOCBHDYPH5QTXCPZ7PRUR2", "length": 3166, "nlines": 43, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates bjp leader pankaja munde Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nपंकजा मुंडेंना कोरोनाची लागण, धनंजय मुंडेंची भावनिक पोस्ट\nभाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्वीट करून त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. ‘माझा कोरोना…\nअभिनेत्री नाइरा शाहला बर्थ डे पार्टी पडली महागात\nदेशात तब्बल ७५ दिवसानंतर कोरोनाबाधितांची संख्या ६० हजारांवर\n‘सोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करते आहे’\nआशा कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर\nराज्यात पावसाची आठवडाभर विश्रांती\nदेशात कोरोनाचा ‘डेल्टा प्लस’ विषाणू\nनवी मुंबईत पित्यानेच केला मुलांवर गोळीबार\nधारावीत सोमवारी एकही कोरोना रुग्ण नाही\nदेशात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ\nया अभिनेत्रीने अनुष्का शर्मा आणि प्रियंका चोपडा यांच्या पतीसोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली\nदिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नीचे कोरोनाने निधन\nकढीपत्ता हा आरोग्यासाठी फायदेशीर\nया वेबसाईटवर सुशांतसिंह राजपूतचा अनोखा प्रवास पाहा..\nअंकिताने सुशांतसोबत असलेले व्हिडीओ शेअर करत आठवणींना दिलाय उजाळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/announce-the-same-mantra-balakas-agrahak/", "date_download": "2021-06-15T16:23:03Z", "digest": "sha1:3RIKLCEPNARY6UCWTCP4AGP5AEWFWMMF", "length": 28211, "nlines": 384, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "\"बालकास अग्रहक्क \" हाच मंत्र घोषवा - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nकोरोना : राज्या��� मृतांचा आकडा पुन्हा वाढला, ३८८ ची नोंद\n‘आशां’च्या संपावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणालेत …\nलर्निंग लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया झाली सोपी; आरटीओत जाण्याची गरज नाही \nकाँग्रेसचे प्रभारी करणार महाराष्ट्राचा दौरा, राजकीय चर्चांना उधाण; काँग्रेसच्या मनात …\n“बालकास अग्रहक्क ” हाच मंत्र घोषवा\nआपल्या संस्कृतीचे मूळ असलेले ‘आपले मूल ‘स्वस्थ कसे होईल याविषयी,मुल योग्य प्रकारे कसे वाढावे यासाठी शांताबाई किर्लोस्करांनी एका गीतात म्हटले आहे,”जागवा जागवा, सकल विश्व जागवा, बालकास अग्रहक्क ,हाच मंत्र घोषवा याविषयी,मुल योग्य प्रकारे कसे वाढावे यासाठी शांताबाई किर्लोस्करांनी एका गीतात म्हटले आहे,”जागवा जागवा, सकल विश्व जागवा, बालकास अग्रहक्क ,हाच मंत्र घोषवा \nमला स्वतःला याला अनुसरून एका सुंदर बालगीताची आठवण होते,”स्वप्नी आले बाई एक मी गाव पाहिला बाई”हेच ते स्वप्नातले गाव इथे अपेक्षित आहे असं मला वाटतं . पक्षी किलबिलाट करत आहेत, झुळझुळणारे झरे आहेत, फुलपाखरे आहेत आणि मुख्य म्हणजे इथे सगळी फक्त मुलेच आहेत, ही या गावाची खरोखरच एक न्यारी अशी गंमत आहे. म्हणजे थोडक्यात जिथे फक्त मुलेच अग्रस्थानी असावी ही कल्पना किती वर्षांपूर्वी कवयित्री वंदना विटणकर यांनी सुद्धा मांडली आहे. पण सध्याची परिस्थिती कुणाला वेगळी सांगायची गरज आहे का \n हाताची घडी तोंडावर बोट . आता आवाज आला तर बघा भिंतीवर आता एक जरी रेघोटी ओढलेली दिसली तरी बघा टीव्ही ,वर्तमानपत्रे ,आजपासून बंद . दहावीची परीक्षा यावर्षी महत्त्वाची . सकाळपासून शाळा ,क्लासेस ,बास्केटबॉल कोचींग . मगअभ्यास केव्हा करणार टीव्ही ,वर्तमानपत्रे ,आजपासून बंद . दहावीची परीक्षा यावर्षी महत्त्वाची . सकाळपासून शाळा ,क्लासेस ,बास्केटबॉल कोचींग . मगअभ्यास केव्हा करणार म्हणे झोप येते दररोजची नाटकं तुझी .” हे असे संवाद नवीन नाहीत. मुलांचा किती जीव गुदमरत असेल त्यात.\nआपली मुलं काय काय गमावत आहेत याचा विचार करायला बसलं तर अशा अनेक गोष्टी सापडतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती निसर्ग गमावत आहेत. कारण हाता पायाला माती लागुच नये ही आपली कल्पना. शूज शिवाय मातीत गेला म्हणजे तर म्हण चूकच ” जर्मस असतात ना त्यात ” जर्मस असतात ना त्यात मग आपलं स्टमक पेन करतं ना राजा मग आपलं स्टमक पेन करतं ना राजा आणि तो शर्टचा हँक�� कुठे गेला ,bad manners असतात न ते आणि तो शर्टचा हँकी कुठे गेला ,bad manners असतात न ते ” अशी आजच्या मॉमची भाषा ” अशी आजच्या मॉमची भाषा अश्या हालचाली, खेळ, भाषा, गमावतात आहेत ते अश्या हालचाली, खेळ, भाषा, गमावतात आहेत ते त्याच बरोबर माणसाचा प्रेम ,विश्वास, शांती हे देखील गमावत आहेत. साध घरचं अन्न , साध्या सुती कपड्याचा मऊ स्पर्श याचं सुख सुद्धा हरवत आहे ,कारण आजी हरवली आहे म्हणा. आठवडा भर काम करून दमलेली आई, चेंज हवाच म्हणून पावभाजीच्या दुकानाच्या रांगेत एक तास उभी राहील पण घरात पटकन गरम खिचडी ,किंवा पिठलं भाकरी करून मुलं बाळ,नवरा यांच्या बरोबर जास्त वेळ नाही घालवणार त्याच बरोबर माणसाचा प्रेम ,विश्वास, शांती हे देखील गमावत आहेत. साध घरचं अन्न , साध्या सुती कपड्याचा मऊ स्पर्श याचं सुख सुद्धा हरवत आहे ,कारण आजी हरवली आहे म्हणा. आठवडा भर काम करून दमलेली आई, चेंज हवाच म्हणून पावभाजीच्या दुकानाच्या रांगेत एक तास उभी राहील पण घरात पटकन गरम खिचडी ,किंवा पिठलं भाकरी करून मुलं बाळ,नवरा यांच्या बरोबर जास्त वेळ नाही घालवणार हे सगळं अवकाश जे हरवत आहे ते मोबाईल ,लॅपटॉप ,आयपॅड ,टीव्ही यांनी भरून निघणे शक्य नाही .\nखरं म्हणजे मुलांच्या संदर्भात कोणती पण गोष्ट आपण जर करत असू तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की ती अत्यंत प्रेमाने ,आपुलकीने ,जिव्हाळ्याने, जबाबदारीने आणि पूर्ण मनापासून केली पाहिजे. कारण मुळात ती आपल्या संस्कृतीच्या रुजवातीसाठी आहे . आणि मुलाला असं वाढवतात असताना घर ,शाळा आणि समाज या तिन्ही पातळ्यांवर मुल अग्रस्थानी असायला हवे .कारण या तीन ठिकाणी मूल हे वावरत असतं. थोडक्यात “स्वप्नी आलेले गाव कसे असावे “असा विचार केला तर मूल जेव्हा सर्वप्रथम घरात दंगा करते ,आरडाओरडा करते, आपटते, तोडते , नासधूस करते. घरातल्या सगळ्या लोकांनी हे समजून घ्यायला पाहिजे की हे त्याचे खेळ आहेत, क्रियाशीलता आहे हा खेळ म्हणजे नुसती करमणूक नाही तर विकासांच्या या टप्प्यावरची धडपड आहे. काही समजण्याची धडपड आहे.\nआणि खरं म्हणजे आपण जर विचार केला तर पहिला खेळ हे खुळखुळा नसतो, तर आपली गर्भावस्थेतील नाळ हे पण बाळ पकडत असतं आणि सोडत असतं. बरेचदा ते आपल्या हातापायाशीच खेळतांना दिसतं. पुढे पुढे वस्तू तोंडात घालायला लागतो. यातून विविध वस्तूंच्या स्पर्श , पोत आकार ,वास ,रंग हे अनुभवण्याची सुरूवात होत असते. एवढेच काय जगातील प्रत्येक वस्तू हे त्यांचा खेळ असू शकतो आणि ही क्रियाशीलता जेवढी वाढत जाईल, मुले हातांनी एवढ्या गोष्टी करतील, तितक्या त्यांच्या मेंदूच्या पेशी एकमेकांना जोडल्या जाऊन जाळं तयार होतं आणि त्यामुळे. त्यांची समज, आकलनशक्ती बुद्धी वाढत जाते. घराच्या पातळीवरून आता शाळेच्या पातळीवर बघितलं तर एक गोष्ट खूप छान आठवते.\nएका मुलाच्या घर आणि शाळा याच्यामध्ये एक जंगल होतं. त्याला शाळेत जायला रोज उशीर व्हायचा .बाईंनी विचारलं की तो म्हणायचा मी तर खूप लवकर निघतो. शेवटी एकदा त्याच्या उशिरा येण्याचं कारण शोधायचं असं बाई ठरवतात आणि त्याच्याबरोबर घरी जायला निघतात. वाटेत तो दर मिनिटाला बाईना थांबवतो आणि त्या झाडावर टक टक केली की खारीची पिल्ले कशी दिसतात , या तळ्यात छोटा दगड फेकला की मासा कसा सुळकन उडी मारतो, या पानांचा ढीग डोक्यावर घेतला की, पानांचा पाऊस कसा पडतो, या झाडावर कशी पक्षांची पिल्ले राहतात आणि पक्षी त्यांना दाणे देतात, असा किती किती भरभरून आनंदाने आणि उत्साहाने तो दाखवतो. त्याच्या उशिरा येण्याचं कारण जेव्हा बाईंना कळतं तेव्हा त्या त्याला सांगतात,” तुला उशीर झाला तरी हरकत नाही ,पण तू असा रोज खेळत खेळत येतो तसाच येत जा.”शाळा, शिक्षक,आणि शिक्षण असावं तर असं याच पार्श्वभूमीवर मला तोत्तोच्यानची शाळा देखील आठवली, आणि तिची आई देखील \nजेन साही त्यांच्या “शिक्षण आणि शांती” या पुस्तकात उल्लेख केला आहे की ‘ स्कूल ‘हा शब्द मुळात स्कोल या ग्रीक शब्दापासून आलेला आहे .याचा अर्थ निवांतपणा किंवा मनाची ग्रहणशिल अशी अवस्था असा आहे. आणि अशा अवस्थेतच मुल जास्त चांगल्या पद्धतीने शिकू शकते. तसं म्हणाल तर आपल्याकडे मुल अग्रस्थानी राहील, अशी समाजामध्ये काय व्यवस्था आहे मोकळ्या असलेल्या जागा मैदान म्हणून ठेवण्यापेक्षा,घरे, मॉल,दुकाने, अपार्टमेंट उभारून जागा वाया जाऊ नये एवढा फक्त बघितलं जातं. खरंतर मोकळ्या हवेत खेळण्याची संधी मुलांना देण्यासाठी खास मोकळी मैदानं राखून ठेवणं हे आपलं काम आहे.\nत्याचप्रमाणे मुलांसाठी खास पुस्तकालयात किंवा ग्रंथालय. कमी उंचीच्या रॅकस मध्ये त्यांना सहज हाताळता येतील ,अशा पद्धतीने मांडलेली पुस्तक, जिथे कुठे त्यांना वाचायला घेऊन बसायचे असेल अशी जागा झाड, वेली इ. आणि मग घरी जावं असं वाटलं की लगेच आई-बाब��� घ्यायला येणार असे दोनच तास तिथे त्यांच्यासाठी असावे. त्याउलट आपल्याकडे पाळणाघरांची परिस्थिती आहे, वाट पाहून दमलेल्या मुलांचे आई-वडील कामावरून घ्यायला खूप उशिरा येतात, पाळणा घरात पुरेशी जागा, पुरेशी स्वच्छता ,प्रशिक्षित काम करणारे या सगळ्याचा अभाव असतो.\nत्याऐवजी लहान मुलांसाठी थिएटर्स, जिथे जगभरातले चांगले सिनीमे मुलांना बघता येतील ,मोठ्या मुलांसाठी सायन्स पार्क आणि लहान मुलांसाठी खेळघर आणि प्रशिक्षित कार्यकर्ते, त्यांना चित्र काढण्यासाठी मोठ्या भिंती, चित्रकलेचं सामान इ.हवे. या सगळ्याबरोबरच लहान मुलांची सुरक्षितता, म्हणजे त्यांची शारीरिक मानसिक भावनिक ,लैंगिक सुरक्षितता मिळेल असे वातावरण हवे. मुलांना दररोज एक तास मोकळ्या निसर्गाच्या वातावरणात शुद्ध हवा,शुध्द पाणी ,शुध्द माती यांचा अनुभव घेता यावा, म्हणजे मुलांप्रमाणे चालणारा बालकेंद्री समाज निर्माण होऊ शकेल. शांताबाई किर्लोस्कर पुढे म्हणतात त्या प्रमाणे ,\n” विश्व सकल जागवा. शरीर बनो सुदृढ सबल , सदय मने हात कुशल.\nममतेच्या परिसरात निर्भय मन वाढवा, बालकास अग्रहक्क हाच मंत्र घोषवा.”\nमानसी गिरीश फडके. ( संदर्भ : शोभा भागवत यांचा लेख २०१५)\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleमहापालिकेचे ‘ग्लोबल टेंडर’ रद्द; एकही कंपनी पात्र ठरली नाही\nNext articleतीन पक्ष असल्याने भांड्याला भांड लागणारच, राऊतांच्या इशाराऱ्यानंतर जयंत पाटलांचं उत्तर\nकोरोना : राज्यात मृतांचा आकडा पुन्हा वाढला, ३८८ ची नोंद\n‘आशां’च्या संपावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणालेत …\nलर्निंग लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया झाली सोपी; आरटीओत जाण्याची गरज नाही \nकाँग्रेसचे प्रभारी करणार महाराष्ट्राचा दौरा, राजकीय चर्चांना उधाण; काँग्रेसच्या मनात …\nदोन इटालियन मरीन्सविरुद्धचा खटला नऊ वर्षांनी अखेर रद्द\nपासपोर्टच्या नूतनीकरणासाठी कंगनाची हायकोर्टात याचिका\nशिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे ; नितेश राणेंचा प्रहार\nउल्हासनगर महापालिका स्थायी सभापती निवडणूक ; शिवसेनेला टीम कलानीचा पाठिंबा ,...\nसोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करत आहे ;...\nशिवसेनेचे कट्टर विरोधक नारायण राणेंना पंतप्रधान मोदींकडून स्पेशल गिफ्ट\nराम मंदिरावर घोटाळ्य���चा डाग ; मोदी आणि भागवतांना हस्तक्षेप करावाच लागेल...\nमराठा आरक्षण : … कुणाला कुठं गाठायचे हे मी बघतो :...\nमराठा आरक्षणासाठी दोन्ही राजे एकत्र; उदयनराजे म्हणाले, ‘आरक्षणासाठी दोन्ही घराणे एक’\nचंद्रकांतदादांची अवस्था म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी; अजित पवारांचे टीकास्त्र\nदोन इटालियन मरीन्सविरुद्धचा खटला नऊ वर्षांनी अखेर रद्द\nपासपोर्टच्या नूतनीकरणासाठी कंगनाची हायकोर्टात याचिका\nपक्षाच्या अध्यक्षपदावरुन हटवलेल्या चिराग पासवान यांनी बंडखोर खासदारांना पक्षातून हाकलले\nनागपुरातील संविधान चौकात भरपावसात धरणे आंदोलन; संप चालूच राहणार : आशा...\nमराठा आरक्षण : संभाजीराजेंच्या आवाहनाला प्रकाश आंबेडकरांचा प्रतिसाद; आंदोलनासाठी कोल्हापुरात दाखल\nशिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे ; नितेश राणेंचा प्रहार\nबुरुज ढासळला : कंत्राट रद्द करून अधिकाऱ्यांना निलंबित करा; राष्ट्रवादी काँग्रेसची...\nउल्हासनगर महापालिका स्थायी सभापती निवडणूक ; शिवसेनेला टीम कलानीचा पाठिंबा ,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://activenews.in/2020/09/25/", "date_download": "2021-06-15T15:00:35Z", "digest": "sha1:OJEWQXMUUKSPSRCPZ7SZ7J2ZCGHGHNT3", "length": 15925, "nlines": 202, "source_domain": "activenews.in", "title": "September 25, 2020 – ACTIVE NEWS", "raw_content": "\nहौस ऑफ बांबू : मराठीचे प्राचीन अवशेष \nअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतीने कोवीड मधील रुग्णाच्या नातेवाईकांस 28 दिवस अन्नदान सेवा\nजांब रोडच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nPune Corona: सलग चौथ्या दिवशी रुग्णसंख्या एक हजाराच्या आत\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nपोलिसांना मिळाली टीप आणि चोरटे झाले गजाआड\nयवतमाळ : सोने-नाणे; वस्तू, गाड्या-घोड्या रुपये-पैसे या वस्तुंची चोरी होते, हे खरे आहे; मात्र ��ोरट्यांनी चक्क शेतमालाचीच चोरी केली आणि…\nधनगर समाज का आज ढोल बजाओ आंदोलन हुआ संपन्न\nएस टी प्रवर्ग मे शामिल करने की मांग Active News/25-09-20एकनाथ पवार ता.प्र.कारंजा लाड़ कारंजा:- धनगर समाज की ओर से एस…\nजिल्ह्यात कोरोना रूग्णसंख्येने ७० हजारांचा टप्पा ओलांडला; दिवसभरात १ हजार ४६८ नवे बाधित\nनाशिक : जिल्ह्यात आढळलेल्‍या कोरोना बाधितांच्‍या संख्येने सत्तर हजारांचा आकडा ओलांडला आहे. शुक्रवारी (ता. २५) दिवसभरात १ हजार ४६८ कोरोना…\nअहेरीत नागरिकांची आरोग्य तपासणी, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत आढळले 97 आयएलआय व सारीचे रुग्ण\nअहेरीत नागरिकांची आरोग्य तपासणी, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत आढळले 97 आयएलआय व सारीचे रुग्ण | eSakal Source link\nशेरलाँक होम्सची बहिण इनोला आहे त्याच्यापेक्षा जास्त हुशार …\nहोम्स कु़टुंबाच्या चार्तुयाची कथा सांगणारा इनोला होम्स ; स्वत:च्या हिंमतीवर निर्माण करावी ओळख याची जाणीव करुन देणारा ''माझ्या आईने मला…\nमुळावा परिसरात मुसळधार पाऊसामुळे काढणीस आलेली पिके उध्वस्त\nतात्काळ पंचनामे करण्याची गरज संदेश कांबळेऍक्टिव्ह न्यूज रिपोर्टरमो.950351634मुळावा प्रतिनिधी: गेल्या आठवड्यापासुन मुळावा परिसरात पावसाची जोरदार बॅटींग चालू असतांना , काहि…\nSakal Newsletter आजचा ई-पेपर Friday, September 25, 2020 Toggle navigation x प्रीमियम ताज्या मुख्य पुणे मुंबई महाराष्ट्र महाराष्ट्र पुणे मुंबई…\n जनावरांपासून मानवाला ‘सीसीएचएफ’ नावाच्या रोगाचा धोका; उपचार आणि निदानाअभावी 30 टक्क्यांपर्यत मृत्यू\n जनावरांपासून मानवाला ‘सीसीएचएफ’ नावाच्या रोगाचा धोका; उपचार आणि निदानाअभावी 30 टक्क्यांपर्यत मृत्यू | eSakal Source link\nठाण्यातील अपहृत मुलीची साताऱ्यात सुटका; मुंबईतील युवकास अटक\nसातारा : ठाण्यातील कस्तुरबा मार्गावरून अल्पयीन मुलीचे अपहरण करून साताऱ्यात आलेल्या संशयितास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (एलसीबी) ताब्यात घेऊन संबंधित मुलीची…\nगेल्या पाच वर्षांपासून परतीच्या मॉन्सूनचे वेळापत्रक बदलले\nपुणे – देशभरात गेले तीन ते चार महिने समाधानकारक हजेरी लावलेल्या मॉन्सूनचा परतीचा प्रवास ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात सुरू होणार आहे.…\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nकोरोणा बाधितांची संख्या वाढल्याने शिरपूर पुढील ४ दिवस लॉकडाऊन – सुनीता अंभोरे\nनागपूर – औरंगाबाद महामार्गावर अपघातात टिप्पर चालक जागीच ठार\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nहौस ऑफ बांबू : मराठीचे प्राचीन अवशेष \nअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतीने कोवीड मधील रुग्णाच्या नातेवाईकांस 28 दिवस अन्नदान सेवा\nजांब रोडच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतीने कोवीड मधील रुग्णाच्या नातेवाईकांस 28 दिवस अन्नदान सेवा\nजांब रोडच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nकोरोणा बाधितांची संख्या वाढल्याने शिरपूर पुढील ४ दिवस लॉकडाऊन – सुनीता अंभोरे\nखंडाळा शिंदे उमेद अंतर्गत सोयाबीन बियाणे उगम प्रकिया पार पडली\nमहावितरणचा भोंगळ कारभार विज कनेक्शन नसतानाही शेतकऱ्यांना विजबील भरण्यासाठी येतोय मोबाईलवर मेसेज\nकोरोणा बाधितांची संख्या वाढल्याने शिरपूर पुढील ४ दिवस लॉकडाऊन – सुनीता अंभोरे\nनागपूर – औरंगाबाद महामार्गावर अपघातात टिप्पर चालक जागीच ठार\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा\nउंडळी सुट्टीत दहावी-बारावीची परीक्षा आरोग्यविषयक माहिती सील अभिप्राय\n\"एकनाथ खडसे आई मला व्हिलन शिवलं, योग्य हो बोलेन; কৃষকদের জন্য দিন সাহায্য করুন\" – फडणवीस\n\"हो सके तो लौट के आना\" म्हणत सुधीर मुनगंटीवारांनी खडसेंच्या राजीनाम्यावर व्यक्त केलं मत\nकांद्याचे भाव वाढल्याने डोळ्यांत पाणी आले असताना राज्याच्या क���षी मंत्र्याने दिली अजब प्रतिक्रिया\nनाथाभाऊंनी दिल्या घरी सुखी राहावे, रावसाहेब दानवेंचा सल्ला\nह्रदयद्रावक घटना: 15 ते 20 कुत्र्यांनी नऊ वर्षांच्या मुलाचे तोडले लचके, मूलाचा मृत्यू\nactive news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/cut-problems/", "date_download": "2021-06-15T16:50:05Z", "digest": "sha1:C5XEUH5RAINWNLAM3AT26OZXVX6KNMEY", "length": 8325, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "cut problems Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\ndouble murder in pune today | पुण्याच्या धानोरीत राहणार्‍या आई अन् मुलाचा खून,…\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 9,350 नवीन…\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nनववर्षात वीज चोरांची ‘खैर’ नाही, मोदी सरकारनं बनवला ‘मुसक्या’ आवळण्याचा…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - अवघ्या दोन दिवसानंतर नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. मात्र या नवीन वर्षात वीज चोरट्यांचा सुळसुळाट वाढू शकतो. वीज वितरण कंपन्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ऊर्जा मंत्रालयाने २०२० साठी नवीन कार्य योजना तयार केली…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nVideo : नुसरत सोबतचा विवाह मान्य आहे की नाही\nआगामी लोकसभा अन् विधानसभा निवडणूक काँग्रेस, शिवसेनेसोबत…\nराम मंदिरासाठी जमीन खरेदीत 16.5 कोटी रुपयांचा घोटाळा\ndouble murder in pune today | पुण्याच्या धानोरीत राहणार्‍या…\nकिडनीच्या समस्येने पीडित लोकांनी कोरोना संसर्गापासून…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nCovid-19 | पोस्ट कोविड डायबिटीज पेशंटने आहारात…\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nDilip Walse Patil | मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा\nGold Price Today | सोनं 8000 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या…\nSelfie Point Pune | सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशात��ल राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\ndouble murder in pune today | पुण्याच्या धानोरीत राहणार्‍या आई अन् मुलाचा खून,…\n‘भाजप सोबतच्या युती सरकारमध्ये शिवसेनेला दिली गेली…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात मृत्यू,…\nCoronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात…\nPune News | पुण्यात 17 वर्षीय मुलाचा 8 ते 10 जणांच्या टोळक्याकडून…\nसोसायटीचा रस्ता वापरण्यास विरोध हडपसरमध्ये सुरक्षा रक्षकाला 5 जणांकडून बेदम मारहाण\nकिडनीच्या समस्येने पीडित लोकांनी कोरोना संसर्गापासून बचावासाठी ‘ही’ खबरदारी घ्यावी, जाणून घ्या\nसंसदीय स्थायी समितीचे ‘ट्विटर’ला समन्स; 18 जून रोजी संसद भवनात हजर राहण्याचा आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%AF-11/", "date_download": "2021-06-15T16:11:14Z", "digest": "sha1:DOVK46EAZHQ6RB6Q6BJFT4GXBIFT4LEE", "length": 36269, "nlines": 144, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेशन योजनेच्या डोअर स्टेप डिलिव्हरीवरील बंदी उठवावी : केजरीवाल | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेशन योजनेच्या डोअर स्टेप डिलिव्हरीवरील बंदी उठवावी :...\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेशन योजनेच्या डोअर स्टेप डिलिव्हरीवरील बंदी उठवावी : केजरीवाल\nगोवा खबर : रविवारी एका ऑनलाइन पत्रकार परिषदेला संबोधित करताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारकडे दिल्ली सरकारने सुरू केलेल्या रेशन योजनेच्या घरपोच डिलिव्हरी (डोअरस्टेप) नाकारण्यामागील कारणांबद्दल जाब विचारला. तेव्हा केंद्राने दिलेली कारणे सिद्ध करण्यासाठी त्यांनी काही महत्वाचे मुद्दे मांडले. ते म्हणाले की गेली 75 वर्षे या देशातील रेशन माफियांच्या लुटीला गरीब लोक बळी पडत आहेत. ही योजना राष्ट्रहिताची असल्याने ही योजना थांबवू नयेत, अशी विनंती त्यांनी पंतप्रधानांना केली आणि ती लोकांच्या हितासाठी सुरू केली आहे.\nरेशन योजनेचे दिल्लीच्या डोअरस्टेप वितरण पुढील आठवड्यात सुरू होणार होते आणि त्यासाठी सर्व बंदोबस्तही करण्यात आला होता. तथापि, ही क्रांतिकारक योजना सुरू करण्याच्या फक्त दोन दिवसआधी, तिच्��ावर निर्बंध लादण्यात आले.\nजर लोकांना पिझ्झाची होम डिलीव्हरी मिळू शकते, तर गरीबांना रेशनची होम डिलीव्हरी का मिळू शकत नाही,असा प्रश्न दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे.\nकेजरीवाल म्हणाले,गेली 75 वर्षे या देशातील गरिबांचा रेशन माफियांनी बळी घेतला गेला आहे, त्यांना लांबच्या लांब रांगा लावून उभे केले आहे. तेव्हा कृपया रेशन योजनेचे घरपोच (डोअरस्टेप) वितरण थांबवू नका.\nदिल्ली सरकारने पाच वेळा केंद्र सरकारची मंजुरी मागितली आहे; आम्ही केंद्राच्या सर्व सूचना मान्य केल्या आहेत आणि शिवाय ‘मुखमंत्री’ हा शब्द या योजनेतून काढूनही टाकला आहे,याकडे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी लक्ष वेधले आहे.\nकेंद्र सरकारने असे म्हटले आहे की, उच्च न्यायालयात रेशन दुकानदारांनी केलेल्या कोर्टाच्या खटल्यामुळे ही योजना थांबविली जात आहे, परंतु हायकोर्टाने या योजनेला स्थगिती दिली नाही किंवा केंद्राने कोर्टात कोणताही आक्षेप नोंदवला नाही, असे सांगून केजरीवाल म्हणाले, हे रेशन आपचे किंवा भाजपाचे नाही, तर लोकांचे आहे; कृपया मला याची अंमलबजावणी करू द्या आणि सर्व श्रेय तुम्हाला दिले जाईल.\nमुख्यमंत्री केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रेशन योजनेच्या डोअरस्टेप डिलिव्हरीवरील बंदी उठवावी असे आवाहन केले. ते म्हणाले की, दिल्लीच्या घरपोच रेशन (डोअरस्टेप डिलिव्हरी ऑफ रेशन) योजनेचे काम पुढील आठवड्यात सुरू होणार आहे, आणि त्यासाठी सर्व व्यवस्था केली गेली आहे. तथापि, ही क्रांतिकारक योजना सुरू करण्याच्या फक्त दोन दिवस आधी, तीच्यावर घरपोच सेवा देण्यासाठी निर्बंध लादण्यात आले.\nमुख्यमंत्र्यांनी एक मुद्दा मांडत विचारले की जर लोकांना पिझ्झाची होम डिलीव्हरी मिळू शकते तर गरीबांना रेशनची होम डिलीव्हरी का होऊ शकत नाही. मुख्यमंत्री श्री केजरीवाल म्हणाले की गेली 75 वर्षे या देशातील गरिबांचा रेशन माफियांनी बळी घेतला आहे, त्यांना अनेक वर्षानुवर्षे लांबलचक रांगेत उभे केले आहे. तेव्हा त्यांनी रेशन योजनेचे डोअरस्टेप वितरण थांबवू नये, असे आवाहन त्यांनी केंद्राला केले. दिल्ली सरकारच्या भूमिका मांडत करीत केजरीवाल म्हणाले की, त्यांनी पाच वेळा केंद्र सरकारची मंजूरी मागितली आहे आणि केंद्राच्या सर्व सूचना मान्य केल्या आहेत तसेच ‘मुखमंत्री’ हा शब्दही या योजनेतून काढून टाकलेला आहेत, परंतु त्यानंतरही केंद्र सरकार आक्षेप घेत आहे.\nमुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, केंद्र सरकारने असे म्हटले आहे की उच्च न्यायालयात रेशन दुकानदारांच्या कोर्टाच्या खटल्यामुळे ही योजना थांबविली जात आहे, परंतु हायकोर्टाने या योजनेला स्थगिती दिली नाहीये, तसेच केंद्रात कोर्टाने कोणताही आक्षेप घेतला गेलेला नाहिये.\nदिल्ली सरकारची क्रांतिकारक डोअर-टू-डोअर रेशन वितरण योजना येत्या आठवड्यापासून दिल्लीत सुरू होणार होती. या योजनेअंतर्गत रेशन लाभार्थ्यांना त्यांच्या घरांच्या सोयीनुसार 4 किलो गव्हाचे पीठ (आटा), 1 किलो तांदूळ आणि साखर मिळाली असती, सध्याच्या 4 किलो गहू, 1 किलो तांदूळ व साखर दुकानातून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नवीन योजनेमुळे एखाद्याला गव्हाऐवजी गव्हाचे पीठ (आटा) मिळू शकले असते. सर्व रेशन आरोग्यदायी पद्धतीने पॅकेज केलेल्या लाभार्थीच्या दारात पोचवले गेले असते आणि त्यामध्ये रेशन दुकान आणि स्थानिक मिलरमध्ये सामान्यांसाठी अनेक ट्रिप्स कापल्या गेल्या.\nही योजना सुरू करण्याच्या काही दिवस आधी केंद्र सरकारमुळे रखडली गेली आहे. निविदा भरणे, कामाचे आदेश जारी करणे, संपूर्ण वितरण यंत्रणेचे नियोजन इत्यादीपासून दिल्ली सरकारने या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण केली होती.\nमुख्यमंत्री श्री अरविंद केजरीवाल म्हणाले, “जर पिझ्झा घरी पोचवता येईल, बर्गर घरपोच दिले जाऊ शकतात, स्मार्टफोन आणि कपडेसुद्धा घरी पोचवता येतात तर मग गरिबांच्या घरात रेशन का वितरित होऊ नये संपूर्ण देश हे जाणून घेऊ इच्छित आहे की आपण ही योजना का नाकारली संपूर्ण देश हे जाणून घेऊ इच्छित आहे की आपण ही योजना का नाकारली\nकेंद्राचा ” मंजूर नाही “’ हा निर्णय बदलणे\nमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्फूर्तिपूर्वक सांगितले की, केंद्र सरकारची त्यांच्याकडून मान्यता न घेण्याची आपली भूमिका निराधार आहे. दिल्ली सरकारने अनेकदा याविषयी केंद्र सरकारशी पत्रव्यवहार केला जेणेकरून योजना लागू होईल. मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले की, दिल्ली सरकारने असे करण्याची कोणतीही कायदेशीर जबाबदारी असूनही दिल्ली सरकारने पाच वेळा एकदाच मान्यता घेतली नव्हती. श्री. केजरीवाल म्हणाले की, केंद्र सरकारने वारंवार आक्षेप घेतल���यानंतर दिल्ली सरकारने केंद्राच्या सर्व मागण्यांचे पालन केले. श्री. केजरीवाल यांनी केंद्राचे “मुख्यमंत्री घर घर रेशन योजना” या योजनेच्या पूर्वीच्या नावावर आक्षेप घेतल्याचे उदाहरण दिले. यावर पंतप्रधानांना संबोधित करताना ते म्हणाले, “आपण या योजनेचे नाव मुख्यमंत्र्यांच्या नावावर ठेवू शकत नाही, असा तुमचा आक्षेप होता. आमचे नाव या योजनेमुळे प्रसिद्ध करणे हे आमचे ध्येय अजिबात नव्हते. असं असलं तरी ही योजना कार्यान्वित व्हावी आणि गोरगरीबांना त्यांचे रेशन मिळायला हवे. आम्ही आपला मुद्दा स्वीकारला आणि त्या योजनेचे नाव बदलले. आपण केलेले सर्व आक्षेप आम्ही स्वीकारले. एवढे करूनही आपण म्हणता आम्ही आपली मंजुरी घेतली नाही परवानगी कशी मिळवायची, सर परवानगी कशी मिळवायची, सर एवढे करून त्यानंतरही आपण ही योजना नाकारली एवढे करून त्यानंतरही आपण ही योजना नाकारली सर का \nरेशन दुकानदारांनी स्थगिती आदेश मिळावा यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात या योजनेविरोधात गुन्हा दाखल केल्याच्या बहाण्याने ही योजना रखडली आहे. परंतु, त्यांना स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. मुख्यमंत्र्यांनी या कारणास्तव केंद्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि नमूद केले की जर या योजनेत न्यायपालिकेला काही चुकीचे वाटले नाही तर केंद्र सरकार तसे कसे करू शकते. मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला की, केंद्र सरकारने या रेशन माफियांना जबाबदार असलेल्या लोकांच्या पाठीशी उभे राहिले तर दिल्लीतील सत्तर लाख गरीब जनतेचे समर्थन कसे केले जाईल मुख्यमंत्र्यांनी हे सिद्ध करून दाखवून दिले की हायकोर्टाच्या या प्रकरणात केंद्राने या योजनेत कोणतीही अडचण दर्शविली नाही, परंतु लवकरच न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर ते नाकारले गेले. श्री. केजरीवाल यांनी यामागील कारण काय मुख्यमंत्र्यांनी हे सिद्ध करून दाखवून दिले की हायकोर्टाच्या या प्रकरणात केंद्राने या योजनेत कोणतीही अडचण दर्शविली नाही, परंतु लवकरच न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर ते नाकारले गेले. श्री. केजरीवाल यांनी यामागील कारण काय \nडोअर-टू-डोअर घरपोच रेशन : मुख्यमंत्र्यांचे माफियामुक्त रेशन वितरण प्रणाली तयार करण्याचे स्वप्न\nमुख्यमंत्री केजरीवाल यांनी तेव्हा त्यांच्या अनुभवाचे वर्णन केले जेव्हा त्यांनी गरिबांसाठी संघर्��� व काम करण्याचा ठराव घेतला आणि या रेशन माफियांना सर्व प्रकारे संपुष्टात आणले. ते पुढे म्हणाले, “गेली 75 वर्षे या देशातील गरीब लोक रेशन माफियांना बळी पडत आहेत. गेल्या 75 वर्षांपासून दरमहा लोकांच्या नावावर रेशन फक्त फायलींमध्ये दिले जाते, ते त्यांना अजिबात मिळत नाही बहुतेक ते चोरी गेलेलं असते. हा रेशन माफिया खूप शक्तिशाली आहे. सतरा वर्षांपूर्वी मी या माफियाला आव्हान देण्याचे धाडस केले होते. त्यावेळी मी दिल्लीच्या झोपडपट्टीत एका स्वयंसेवी संस्थेत काम करायचो. त्यावेळी झोपडपट्ट्यांमधील गरिबांना रेशन मिळत नव्हते.त्यांचे रेशन फक्त फाईल मध्ये दाखवून रेशन चोरीला जात होते, नंतर आम्ही गोरगरीब लोकांना त्यांचे रेशन घेण्याचे धाडस केले होते. परिणामी त्यामुळे आमच्यावर सात वेळा हल्ला करण्यात आला. एकदा या लोकांनी आमच्या एका बहिणीचा गळा कापला.पण देवाच्या कृपेने, त्या वेळी तिचे तारण झाले होते. मग मी शपथ घेतली की मी माझ्या आयुष्याच्या कोणत्यातरी वेळी ही रेशनप्रणाली निश्चित करीन व गरिबाला फायदा मिळवून देईल, त्यावेळी मी माझ्या स्वप्नांमध्येसुद्धा विचार केला नव्हता की एक दिवस मी दिल्लीचा मुख्यमंत्री होईल. पण असे म्हणतात की जेव्हा आपण नि: स्वार्थपणे एखादा लढा द्याल, तेव्हा तो लढा यशस्वी होण्यासाठी विश्वाच्या सर्व शक्ती आपल्याला मदत करत असतात .\nरेशन माफियांच्या शक्तींचा आणि मागील 75 वर्षातील कोणत्याही सरकारने कधीही तोडण्याचा विचार केला नव्हता या संदर्भात मुख्यमंत्री श्री अरविंद केजरीवाल म्हणाले, “असे म्हणतात की या रेशन माफियांचे कनेक्शन खूप जास्त आहे. आजवर 75 वर्षे उलटूनही कोणत्याही सरकारने हा माफिया संपविण्याचे धाडस केले नाही. प्रथमच दिल्लीत असे सरकार आले आहे ज्याने हे धैर्य दाखवले आहे. जर घराघरात रेशन व्यवस्था लागू केली गेली असती तर रेशन माफिया संपला असता. “पण हे रेशन माफिया किती शक्तिशाली ठरले ते पहा. ही योजना येत्या आठवड्यापासून दिल्लीत राबविण्यात येणार होती आणि एका आठवड्यापूर्वी ती नाकारण्यात आली.”\nते म्हणाले, “कोरोना व्हायरसमुळे हा कठीण काळ आहे. मला बरेच लोक माहित आहेत जे कोरोना व्हायरस परिस्थितीमुळे रेशन खरेदी करायला बाहेर पडत नाहीत. ते रेशन दुकानांत गर्दीमुळे बाहेर पडत आहेत. बर्‍याच लोकांची नोकरी गमावली, मिळकत गमावली लाग��ी. कोरोनाव्हायरस कालावधीत त्यांची कमाई नसल्यामुळे त्यांच्याकडे खाण्यासाठी घरी जेवण नाही, अश्यावेळी जर आम्हाला त्यांच्या घरी रेशन पाठवायचे असेल तर आपण त्यास का आक्षेप घेत आहात सर्व तज्ञ म्हणत आहेत की तिसरी लाट येणार आहे आणि त्यावेळी बरीच हानी होईल बर्‍याच मुलांना हानी जर त्यांच्या पालकांना रेशन दुकानावरच विषाणूची लागण झाली असेल तर मुलांनाही संसर्ग होऊ शकतो, मला वाटते दिल्ली आणि इतरत्र घर-घर शिधावाटप ही योजना राबविली जावी. आणि यामुळे कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यास देखील मदत होईल.हे दुकाने सुपर स्प्रेडर्स आहेत. रेशन दुकानांवर होणारी गर्दी टाळता येईल. काही वृद्ध लोक रेशन दुकानात रेशन खरेदी करण्यासाठी जाऊ शकत नाहीत आणि काही गर्भवती महिला रेशन दुकानांमध्ये पोहोचू शकत नाहीत आम्ही रेशन वितरीत केल्यास त्यांना घरच्या घरी रेशन मिळेल, मग त्यात काय अडचण आहे सर्व तज्ञ म्हणत आहेत की तिसरी लाट येणार आहे आणि त्यावेळी बरीच हानी होईल बर्‍याच मुलांना हानी जर त्यांच्या पालकांना रेशन दुकानावरच विषाणूची लागण झाली असेल तर मुलांनाही संसर्ग होऊ शकतो, मला वाटते दिल्ली आणि इतरत्र घर-घर शिधावाटप ही योजना राबविली जावी. आणि यामुळे कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यास देखील मदत होईल.हे दुकाने सुपर स्प्रेडर्स आहेत. रेशन दुकानांवर होणारी गर्दी टाळता येईल. काही वृद्ध लोक रेशन दुकानात रेशन खरेदी करण्यासाठी जाऊ शकत नाहीत आणि काही गर्भवती महिला रेशन दुकानांमध्ये पोहोचू शकत नाहीत आम्ही रेशन वितरीत केल्यास त्यांना घरच्या घरी रेशन मिळेल, मग त्यात काय अडचण आहे\nमुख्यमंत्र्यांनी केंद्राच्या खोटेपणाचे इतर निकष मांडले\nमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, केंद्र सरकारचे काही अधिकारी म्हणतात की ही योजना नाकारण्याचे खरे कारण हे केंद्र सरकारचे रेशन आहे आणि ही योजना लागू करून दिल्ली सरकार श्रेय घेऊ शकत नाही. यावर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, “माझ्यावर विश्वास ठेवा सर, मी अगदी थोड्या पैश्याखतर हे काम करत नाही. माझे फक्त एकच ध्येय आहे, कसे तरी गोरगरीबांना त्यांचे पूर्ण रेशन मिळावे. कृपया मला याची अंमलबजावणी करू द्या आणि सर्व क्रेडिट तुम्हाला देण्यात येईल. सर्व क्रेडिट आपल्याला देण्यात येईल. मी संपूर्ण जगाला सांगेन की ही योजना पंतप्रधानांनी राबव��ली. “\nरेशन हे लोकांचे आहे, कोणत्याही राजकीय पक्षाचे नाही\nमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, “हे रेशन माझे किंवा तुमचे नाही. ते भाजप किंवा आम आदमी पक्षाचे नाही. हे रेशन या देशातील लोकांचे आहे, त्यांनी त्यांच्या कर पैशाने खरेदी केले. ही माझी जबाबदारी आणि तुमची जबाबदारी आहे. हे रेशन चोरी न करता लोकांपर्यंत पोहचविणे हेच माझे उद्दिष्ट आहे. देश सध्या खूप गंभीर संकटातून जात आहे. एकत्र येवून एकमेकांना मदत करण्याची ही वेळ आहे. एकमेकांशी झगडायची ही वेळ नाही. लोकांना वाटू लागले आहे की, केंद्र सरकार एकाबाजूला ममता दीदीशी लढत आहे, दुसऱ्या बाजूला झारखंड सरकारशी लढत आहे तसेच लक्षद्वीप जनतेबरोबर लढत आहे, केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारशी लढत आहे, ते दिल्लीशी लढत आहे, ते शेतकर्‍यांशी लढत आहे. लोक म्हणाले की, केंद्र सरकार सर्वात जास्त लढा देत आहे. तुम्ही आमच्याशी का लढा देत आहात आम्ही सर्व तुमचे आहोत, आम्ही सर्व भारतीय आहोत. जर आपण आपसात लढा दिला तर मग आपण कोरोना व्हायरसवर कसे जिंकू आम्ही सर्व तुमचे आहोत, आम्ही सर्व भारतीय आहोत. जर आपण आपसात लढा दिला तर मग आपण कोरोना व्हायरसवर कसे जिंकू आपण आपापसात भांडू नये, आपण सर्वांनी मिळून कोरोना व्हायरस विरूद्ध लढायला पाहिजे. ”\nते म्हणाले, “उद्या प्रत्येकाला वर्तमानपत्रांची हे शीर्षक वाचायला आवडेल आणि टीव्ही चॅनेल्सवर ही ब्रेकिंग न्यूज बघायला आवडेल की, मोदीजी आणि दिल्ली सरकारने दिल्लीतील प्रत्येक गरीबांना रेशन दिले. लोकांना ही बातमी वाचायची आहे; लोकांना हवे आहे ही बातमी ऐकण्यासाठी. लोकांना हे ऐकायचे नाही की केंद्र सरकारने पुन्हा दिल्ली सरकारशी भांडण केले, केंद्र सरकारने दिल्ली सरकारची अशी चांगली योजना थांबविली. “\nकेंद्राकडे मुख्यमंत्र्यांचे नम्र आवाहन\n“हात जोडून, ​​मी तुम्हाला दिल्लीच्या 7 दशलक्ष गरीब जनतेच्या वतीने मी विनंती करतो की, कृपया ही योजना थांबवू नका, ही देशहिताची आहे. तसे होऊ द्या. मी राष्ट्रीय हितसंबंधातील सर्व बाबींमध्ये आपले समर्थन केले आहे. माझ्याकडे आहे. राष्ट्रीय स्वार्थाच्या कोणत्याही कामात राजकारण होऊ नये, असे नेहमीच म्हणाले. कोणत्याही विरोधी पक्षाचे सरकारदेखील राष्ट्रहितासाठी कोणतेही काम करत असेल तर आम्ही त्यास सदैव पाठिंबा देऊ. राष्ट्रहिताच्या या कामात आमचे समर्थन करा. आत्तापर्यंत मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, सरकारने गरीब देशातील 75 वर्षे रेशनच्या धर्तीवर उभे राहिले आहेत तेव्हा पुढील 75 वर्षे त्यांना रेशन लाइनमध्ये उभे राहू देऊ नका, अन्यथा हे लोक आपल्याला माफ करणार नाहीत, ”मुख्यमंत्री म्हणाले.\nPrevious articleमुख्यमंत्र्यांनी केलेल्या पोकळ घोषणांचा गोयंकरांसाठी लस पुरवठा आणि आर्थिक मदतीसाठी काहीएक उपयोग नाही : आप\nNext articleमुख्यमंत्र्यांनी केलेल्या पोकळ घोषणांचा गोयंकरांसाठी लस पुरवठा आणि आर्थिक मदतीसाठी काहीएक उपयोग नाही : आप\nकॉंग्रेसच्या अग्रणी संघटना पक्ष मजबुत करण्यासाठी महत्वाची भुमीका बजवणार : दिनेश राव\nकॉंग्रेस पक्षाच्या नवीन माध्यम विभागाची घोषणा\nरॉय फर्नांडिसवरील हल्ल्याचा युवा कॉंग्रेसने केला निषेध\nकॉंग्रेस पक्षाच्या नवीन माध्यम विभागाची घोषणा\nहिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा\nढवळीकरच पटलावर ठेवतील अर्थसंकल्प\nनिवृत्त दर्यावर्दींचा पेन्शन योजनेचा प्रश्न सोडविण्याचे मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन\nइफ्फीत कंट्री फोकसमध्ये बांगलादेशचा समावेश याचा आनंद : तन्वीर मोकम्मेल\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nपर्रिकर यांचे राजकीय जहाज डूबू लागले:चोडणकर\nरायबंदर आणि पणजीत पावसामुळे झाडे कोसळून वाहतूक विस्कळीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.msdhulap.com/2020/11/Dr-Babasaheb-Ambedkar-Krishi-Swavalamban-Yojana-state-sponsored.html", "date_download": "2021-06-15T15:22:37Z", "digest": "sha1:VEHTQMWH2IDMECRT3TGPVOQ2JKBPA2VY", "length": 40580, "nlines": 188, "source_domain": "www.msdhulap.com", "title": "डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना - शेतकऱ्यांना “नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोअरवेल, वीज जोडणी आकार, पंप संच, शेत तळयांचे प्लास्टिक अस्तरीकरण, सूक्ष्म सिंचन संच” या बाबींसाठी अनुदान ", "raw_content": "\nसोशल मीडिया ग्रुप जॉईन करा\nHomeसरकारी योजनाडॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना - शेतकऱ्यांना “नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोअरवेल, वीज जोडणी आकार, पंप संच, शेत तळयांचे प्लास्टिक अस्तरीकरण, सूक्ष्म सिंचन संच” या बाबींसाठी अनुदान\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना - शेतकऱ्यांना “नवीन विह���र, जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोअरवेल, वीज जोडणी आकार, पंप संच, शेत तळयांचे प्लास्टिक अस्तरीकरण, सूक्ष्म सिंचन संच” या बाबींसाठी अनुदान\n\"डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेचा लाभ केवळ अनुसुचित जाती / नवबौद्ध शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना देय आहे.\" राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी आवश्यक बाबी विचारात घेऊन संदर्भाधीन दि .5 जानेवारी, 2017 च्या शासन निर्णयान्वये विशेष घटक योजना सुधारित करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना राज्यात राबवण्यात येणार आहे. या योजनेअतंर्गत रु. १.५० लाख मर्यादेपर्यंत वार्षिक उ्पन्न असणाऱ्या अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना “नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोअरवेल, वीज जोडणी आकार, पंप संच, शेत तळयांचे प्लास्टिक अस्तरीकरण, सूक्ष्म सिंचन संच” या बाबींसाठी अनुदान देण्यात येणार आहे.\nसदर योजना सन 2020-21 या वर्षात राबवण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने रु. 27606.19 लक्ष अर्थसंकल्पीत केलेला आहे. तथापि, कोविड -19 पॅन्डॅमिकच्या पार्श्वभूमीवर वित्त विभागाच्या दि .04.05.2020 च्या शासन निर्णयास अनुसरुन सा. न्या. व वि .स. विभागाने अर्थसंकल्पीत निधीच्या 33 टक्के म्हणजेच रु. 91.10 कोटी जिल्हा स्तरावर उपलब्ध करुन दिला होता. परंतु, आता वित्त विभागाने संदर्भधीन दि .10.11.2020 च्या परिपत्रकान्वये जिल्हा वार्षिक योजनेच्या 100 टक्के अर्धसंकल्पीय तरतूद वितरणास मान्यता देण्यात आली आहे. चालू वर्षासाठी सदर अर्थसंकल्पात रु. 27606.19 लक्ष निधीच्या मर्यादेत योजनेंतंर्गत कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, त्याबाबत शासनाने पुढील निर्णय घेतला आहे.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना:-\nजुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोअरवेल, वीज जोडणी आकार, पंप संच, शेत तळयांचे प्लास्टिक अस्तरीकरण, सूक्ष्म सिंचन संच” या बाबींसाठी अनुदान:\n1. सन 2020-21 मध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेंतंर्गत रु. 276.0619 कोटी (रुपये दोनशे श्याह्यात्तर कोटी सहा लाख एकोणीस हजार फक्त) निधीच्या मयादेत कार्यक्रम अंमलबजावणीस प्रशासकीय मान्यता देण्यात ��ेणार आहे.\n2. या योजनेकरता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत संबंधित जिल्हा परिषदांना निधी वितरित करण्यात येणार आहे. आणि योजनेच्या अंमलबजावणीस वित्तीय मान्यता संबंधित जिल्ह्यालचे जिल्हाधिकारी यांचेकडून देण्यात येणार आहे.\n3. सदर योजनेस चालू वर्षी मंजूर केलेल्या अर्धसंकल्पीय तरतुदीच्या मर्यादेत जिल्हास्तरावर अंमलबजावणी करण्यात येईल. योजनेंअंर्तगत चालू वर्षी मंजूर जिल्हानिहाय तरतुदींचा तपशील सोबत जोडलेल्या परिशीष्टात असणार आहे व योजनेचा खर्च खालील लेखाशिर्षाखाली जिल्हा स्तरावरील तरतूदींतून करण्यात येणार आहे .\n४. या योजनेंतंर्गत लाभार्थ्यांच्या निवडीसाठी नवीन विहिरीसाठी किमान ०.४० हे. क्षेत्र मयादा लागू राहणार आहे. व नवीन विहीर खोदणे ही बाब वगळून योजनेतील अन्य बाबींसाठी किमान ०.२० हे. क्षेत्र मर्यादा लागू राहणार आहे. आणि योजनेंतंर्गत सर्व बाबींसाठी कमाल ६ हे. क्षेत्र मर्यादा लागू राहणार आहे.\n5. या योजनेंत १० अश्व शक्ती क्षमतेपर्यंतचे विदयुत पंपसंचाकरिता राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातंर्गत मंजूर असलेल्या मापदंडानुसार लाभार्थ्यांना अनुदान अदा करण्यात येणार आहे .\n6. या योजनेच्या लाभार्थ्यांना सूक्ष्म सिंचन संचाकरता मंजूर मापदंडानुसार येणाऱ्या खर्चापैकी कमाल ५५% अनुदान प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना - प्रति थेंब अधिक योजनेतून देण्यात येणार आहे. व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेच्या तरतुदीतून ३५% अनुदान (कमाल रु. ५०,०००/- मर्यादेपर्यंत) पुढीलप्रमाणे देण्यात येणार आहे.\nI. लाभार्थ्यांचा ठिबक सिंचन संच बसवण्याचा मंजूर मापदंडानुसार एकूण खर्च रु. १,५८,७३०/- (रुपये एक लाख अठ्ठावन्न हजार सातशे तीस फक्त) वा त्यापेक्षा कमी झाल्यास लाभार्थ्यांना प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना-प्रति थेंब अधिक पीक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना या दोन योजनांच्या माध्यमातून ९०% अनुदान अदा करण्यात येणार आहे .\nII. लाभार्थ्यांचा मंजूर मापदंडानुसार एकूण खर्च रु. १,५८,७३०/- पेक्षा जास्त झाल्यास,त्यांना प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना-प्रति थेंब अधिक पीक योजनेतून मापदंडानुसार ५५% अनुदान देण्यात येईल व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेच्या तरतुदीतून रु. ५०,०००/- (रुपये पन्नास हजार फक्त) अनुदान देण्यात य��णार आहे .\nIII. लाभार्थ्यांचा तुषार सिंचन संच बसवण्याचा मंजूर मापदंडानुसार एकूण खर्च रु. ७९,३६५/- (रुपये एकोणऐंशी हजार तीनशे पासष्ठ फक्त) वा त्यापेक्षा कमी झाल्यास, लाभार्थ्यांना प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना-प्रति थेंब अधिक पीक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना या दोन योजनांच्या माध्यमातून ९०% अनुदान अदा करण्यात येणार आहे .\nIV. लाभार्थ्यांचा खर्च रु. ७९,३६५/- पेक्षा जास्त झाल्यास, त्यांना प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना-प्रति थेंब अधिक पीक योजनेतून मापदंडानुसार ५५% अनुदान देण्यात येईल व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेच्या तरतुदीतून रु. २५,०००/- (रुपये पंचवीस हजार फक्त) अनुदान देण्यात येणार आहे.\nV. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेतून सुक्ष्मसिंचन या बाबीचा लाभ घेवु इच्छिणाऱ्या शेतक-यांना प्रथमतः प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना-प्रति थेंब अधिक पीक लाभ घेणे अपेक्षित असून, या योजनेमधून फक्त Top up साठी अनुदान देण्यात येणार आहे .\n7. सदर योजनेची तसेच योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचनासाठी 90 % अनुदान असल्याची जिल्हास्तरावरून व्यापक प्रसिद्धी करण्यात येणार आहे .त्याकरता जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या बाबी व त्याकरता मिळणारे उपलब्ध अनुदान याच्या सविस्तर तपशिलासह जाहिरात प्रसिद्ध करून योजनेअंतर्गत उपलब्ध बाबींसाठी इच्छुक शेतकऱ्यांना अर्ज करण्यास सूचित केले आहे.\n8.या योजनेअंतर्गत चालू वर्षी जिल्ह्याना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीचे समन्यायी पद्धतीने तालुकानिहाय वाटप करणार. त्याकरिता, कृषि गणनेनुसार जिल्ह्यातील एकुण अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांपैकी संबंधित तालुक्यातील सदर प्रवर्गाच्या शेतकऱ्यांना संख्येच्या प्रमाणात प्रत्येक तालुक्यांचा आर्थिक लक्षांक निश्चित करणार आहे व सदर लक्षांकाच्या मर्यादेत संबंधित तालुक्यातील इच्छुक शेतकऱ्यांमधील पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.\n9. चालू आर्थिक वर्षांपासून महा-डीबीटी पोर्टलद्वारे शेतक-यांचे अर्ज मागविण्यात आले असुन संबंधित तालुक्यांना / जिल्ह्यांना प्राप्त होणा-या लक्षांकाच्या मयादेत प्राप्त अर्जाची ऑनलाईन सोडत काढण्यात येईल. सोडती नंतर लाभार्थ्यांना अनुदान अदा करण्या पर्यतची सर्व कार्यवाही ऑनलाईन करण्यात येणार आहे. याबाबत दि .04.11.2020 रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केल्यानुसार अर्ज स्वीकृती पासून लाभार्थ्यांनाअनुदान अदा करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे .त्या अनुषंगाने या योजनेकरिता जिल्हा स्तरावर PFMS प्रणाली संलग्न बॅंक खाते उघडण्याबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येणार आहेत.\n10.सोडतीद्वारे नवीन विहीर व जुनी विहीर दुरुस्ती या बाबींसाठी निवडलेल्या लाभार्थ्यांना प्रक्षेत्राची स्थळ पाहणी करावी आणि तांत्रिक व्यवहार्यता तपासणी अंती, लाभार्त्याचे नवीन विहीर खोदावयाचे ठिकाण तसेच, लाभार्थ्यांच्या जुन्या विहीर दुरुस्तीचे प्रस्ताव तांत्रिकदृष्ट्या योग्य असल्याचे आढळल्यास, सदर बाबींचे अंदाजपत्रक मंजूर करून संबधीत लाभार्त्याच्या प्रस्तावांना पूर्वसंमती देण्याची कार्यवाही सोडतीच्या दिनांकापासून ४५ दिवसाच्या आत करण्यात येणार आहे . त्याचप्रमाणे स्थळ पाहणीमध्ये ज्या लाभार्थ्यांचे प्रस्ताव तांत्रिकदृष्ट्या अयोग्य आढळतील त्यांची निवड रद्द करावी व प्रतीक्षा यादीतील पात्र असणाऱ्या पुढील लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे .\n11. योजनेंतर्गत नवीन विहीर व जुनी विहीर दुरुस्ती या बाबीं शिवाय अन्य बाबींसाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांना सोडतीनंतर ७ दिवसात पूर्वसंमती देण्यात यावी व त्यांना योजनेचा लाभ चालू आर्थिक वर्षातच देण्यात येणार आहे.\n12. योजनेंतर्गत बाबींची विहित कालावधीत अंमलबजावणी न करणाऱ्या लाभार्थ्यांची पूर्वसंमती रद्द करण्यात येईल व तदनंतर महा-डीबीटी प्रणालीवरील प्रतीक्षा यादीतील क्रमवारीनुसार पात्र असणाऱ्या पुढील लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. अशा प्रकारे सदर योजनेंतर्गत लाभार्थ्यांची पारदर्शक पद्धतीने निवड करून योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे .\n13. सदर योजनेअंतर्गत नवीन विहीर खोदणेसह अन्य सर्व बाबींची एकत्रितपणे अंमलबजावणी करणाऱ्या लाभार्थ्यांना कमाल २ वर्षाचा कालावधी अनुज्ञेय राहणार आहे .\n14. नवीन विहीर खोदण्याव्यतिरिक्त अन्य बाबींकरता निवडलेल्या लाभार्थ्यांना चालू आर्थिक वर्षातच संबंधित बाबींची अंमलबजावणी पूर्ण करणे बंधनकारक राहणार आहे.\n15. सदर योजनेअंतर्गत जिल्ह्यास / ��ालुक्याकरता प्राप्त होणाऱ्या आर्थिक लक्षांकाच्या मर्यादेतच लाभार्थ्यांना पूर्वसंमती देण्यात येणार आहे .\n16. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचन संचाकरता निवड झालेल्या सर्व लाभार्थ्यांना प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना - प्रति थेंब अधिक पीक योजनेअंतर्गत पूरक अनुदान उपलब्ध करुन देण्याकरता कृषि विकास अधिकाऱ्यांनी संबंधित लाभार्थ्यांचे ई ठिबक प्रणालीवर अर्ज करून घ्यावेत व सदर लाभार्थ्यांची यादी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकाऱ्यांना मंजूरी करता पाठवण्यात येईल.\n17. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेअंतर्गत ई- ठिबक प्रणालीवर अर्ज केलेल्या लाभार्थ्यांच्या प्रस्तावांना जिल्हा अधीक्षक कृषि अधिकाऱ्यांनी प्राधान्याने मंजूरी देतील व त्यांना प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना - प्रति थेंब अधिक पीक योजनेअंतर्गत अनुज्ञेय अनुदान उपलब्ध करुन देण्यात येईल. त्याचप्रमाणे,त्यांनी अनुदान वैध केलेल्या लाभार्थ्यांची यादी कृषि विकास अधिकाऱ्यांना पाठवली जाईल जेणेकरून सदर लाभार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेअंतर्गत अनुज्ञेय ठरणारी पूरक अनुदानाची रक्कम अदा करणे त्यांना शक्य होणार आहे .\n18. योजनेअंतर्गत बाबींच्या अनुज्ञेय अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वर्ग करण्यात येणार आहे .\n19. सदर योजनेची जिल्हा परिषदेमार्फत अभिकरण योजना म्हणून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.त्याकरता जिल्हा परिषदेकडील कृषी राज्य शासनाच्या कृषि विभागाच्या समन्वयाने अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने आयुक्त (कृषि) यांनी क्षेत्रीय यंत्रणांना सविस्तर सूचना निर्गमित करतील, त्यामध्ये योजनेअंतर्गत प्रत्येक बाबींच्या अंमलबजावणीची कालमर्यादा विहित करण्यात येणार आहे.\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना:\nउद्देश :राज्यातील अनुसुचित जाती /नवबौध्द प्रवर्गातील शेतक-यांना सिंचनाची शाश्वत सुविधा निर्माण करणे.\nयोजनेची व्याप्ती : राज्यातील मुंबई वगळता इतर सर्व 34 जिल्हयांमध्ये सदर योजना राबविण्यात येत आहे.\nअनुसुचित जाती /नवबौध्द प्रवर्गातील शेतकरी यांना देण्यात येणारे अनुदान -\n2) जुनी विहीर दुरुस्ती - रु. 50,000/-\n३) इनवेल बोअरींग - रु. 20,000/-\n४) पंप संच (डीझेल/विद्युत)- रु. 20,000/-\n५) वीज जोडणी आकार - रु.10,000/-\n६) शेततळ्याचे प्लॅस्टीक अस्तरीकरण - रु. 1,00,000/-\n७) सुक्ष्म सिंचन संच - ठिबक सिंचन संच रु. 1,00,000/- , तुषार सिंचन संच - रु. 25,000/-\nसदर योजनेंतर्गत वरील ७ बाबींचा समावेश असून लाभ पॅकेज स्वरुपात देण्यात येईल. खालील ३ पैकी कोणत्याही एकाच पॅकेजचा लाभ लाभार्थीस देय आहे.\n1.नवीन विहीर पॅकेज -\nनवीन विहीर, वीज जोडणी आकार, सुक्ष्म सिंचन संच, पंप संच व आवश्यकतेनुसार इनवेल बोअरींग.\n2.जुनी विहीर दुरुस्ती पॅकेज -\nजुनी विहीर दुरुस्ती, वीज जोडणी आकार, सुक्ष्म सिंचन संच, पंप संच व आवश्यकतेनुसार इनवेल बोअरींग.\n3.शेततळ्याचे प्लॅस्टीक अस्तरीकरण पॅकेज -\nशेततळ्याचे प्लॅस्टीक अस्तरीकरण, वीज जोडणी आकार, सुक्ष्म सिंचन संच व पंप संच.\n4.ज्या शेतक-यांनी यापुर्वीच योजनेतुन/स्वखर्चातून विहीर घेतली असेल त्यांना वीज जोडणी आकार, सुक्ष्म सिंचन संच, पंप संच यासाठी अनुदान अनुज्ञेय आहे.\n5.वरील घटकांपैकी काही घटक शेतकरी यांचेकडे उपलब्ध असतील तर उर्वरीत आवश्यक घटकांचा लाभ घेण्यासाठी खालील घटकांची निवड करावी.\nवीज जोडणी आकार, सुक्ष्म सिंचन संच व पंप संच\nपुर्वसंमती मिळाल्यानंतरच शेतकरी यांनी वरील बाबींची अंमलबजावणी करावयाची आहे.\n1. लाभार्थी अनुसुचित जाती / नवबौध्द प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे.\n2. शेतकरी यांचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न रु.150०००/- पेक्षा जास्त नसावे.\n३. नवीन विहीरीचा लाभ घ्यावयाचा असल्यास शेतकरी यांचेकडे किमान 0.40 हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे. तसेच यापुर्वी अन्य कोणत्याही योजनेतून नवीन विहीरीचा लाभ घेतलेला नसावा.\n४. लाभार्थ्याच्या 7/12 वर तसेच शेतात प्रत्यक्ष विहीर असल्यास नवीन विहीर लाभ घेता येणार नाही.\n५. नवीन विहीर घ्यावयाच्या स्थळापासून ५०० फुटाचे अंतरामध्ये दुसरी विहीर नसावी.\n६. नवीन विहीर व्यतिरिक्त अन्य बाबींचा लाभ घेण्यासाठी किमान ०.२० हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे.\n४.तहसीलदार यांचेकडील उत्पन्नाचा दाखला\n५.नवीन विहीरीचे बाबतीत भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला असणे आवश्यक आहे.\nअर्ज कोठे करावा -\nअर्ज https://agriwell.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर आनलाईन करावा. सदर सुविधा साधारणपणे प्रत्येक वर्षी आगस्ट/सप्टेंबर मध्ये एक महिन्याच्या कालावधीसाठी उपलब्ध करुन देण्यात येते.\nपुर्वसंमती व कार्यारंभ आदे��� -\nनवीन विहीरीसाठी लाभार्थ्याची निवड झाल्यानंतर कृषि अधिकारी पंचायत समिती हे कार्यारंभ आदेश देतील. त्यानंतर ३० दिवसाचे आत काम सुरु करावे.\nशेततळे अस्तरीकरणासाठी ५०० मायक्रान जाडीची प्लास्टिक रिईनफोर्स्ड एचडीपीई जिओ\nमेंबरेन फिल्म (IS:15351:2015 Type II) वापरावी.\nठिबक सिंचन संच -\nप्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेतून ५५ टक्के अनुदान व या योजनेतुन ३५ टक्के (रु.५००००/- मर्यादेत) अनुदान असे ९० टक्के अनुदान लाभार्थ्याला देय राहील.\nतुषार सिंचन संच -\nप्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेतून ५५ टक्के अनुदान व या योजनेतुन ३५ टक्के (रु.२५०००/- मर्यादेत) अनुदान असे ९० टक्के अनुदान लाभार्थ्याला देय राहील.\nपुर्वसंमती मिळाल्यानंतर लाभार्थी यांनी एक महिन्याच्या आत पंप संच बाजारातील अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी करावा.\nदेय अनुदान इलेक्ट्रानिक फंड ट्रान्सफरव्दारे लाभार्थींचे आधार संलग्न बॅंक खात्यात जमा करण्यात येईल.\nअधिक माहितीसाठी इथे क्लिक करा आणि शासन निर्णय पहा.\nअधिक माहितीसाठी संपर्क -\nकृषि अधिकारी पंचायत समिती, गट विकास अधिकारी,पंचायत समिती व कृषि विकास अधिकारी,जिल्हा परिषद.\nहेही वाचा - पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची\nमी आशा करतो की आपण या लेखाचा आनंद घ्याल. जर आपल्याला हा लेख आवडत असेल तर तो सामायिक करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.\nआमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी हिथे क्लिक करा \nKrishi Swavalamban Yojana कृषि स्वावलंबन योजना सरकारी योजना\nफेसबुक पेजला लाईक करा\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक २०२१ निकाल ऑनलाईन पहा\nशरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) - घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची\nजातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.\nअतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी\nभ्रष्टाचारी किंवा अकार्यक्षम सरपंच, ग्रामसेवक, तलाठी तुम्हालाही घाबरतील फक्त हे काम करा\nजमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा जाणून घ्या सविस्तर माहिती\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 2021च्या नवीन यादीमध्ये आपले नाव ऑनलाईन तपासा\nआता गावातील तलाठ्याचे सर्व जमिनीचे फेर��ार आणि जमिन मोजणीचे व्यवहार पहा ऑनलाईन\nमहात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना - शेतकरी कर्जमाफीचा नवीन शासन निर्णय आणि निधी आला\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक २०२१ निकाल ऑनलाईन पहा\nशरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) - घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची\nजातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.\nअतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.msdhulap.com/2020/11/With-Reliance-Foundation-Information-Services-World-Fishermen-Day-was-celebrated-in-association-Ratnagiri.html", "date_download": "2021-06-15T15:48:02Z", "digest": "sha1:JAE5WSKQ6ZRTPWKQ4UOS4XV22U3DDE2L", "length": 9584, "nlines": 103, "source_domain": "www.msdhulap.com", "title": "रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा, मत्स्य व्यवसाय विभाग रत्नागिरी व कर्ला मच्छिमार सह. संस्था कर्ला रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मच्छिमार दिवस साजरा करण्यात आला. ", "raw_content": "\nसोशल मीडिया ग्रुप जॉईन करा\nHomeरिलायन्स फाउंडेशनरिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा, मत्स्य व्यवसाय विभाग रत्नागिरी व कर्ला मच्छिमार सह. संस्था कर्ला रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मच्छिमार दिवस साजरा करण्यात आला.\nरिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा, मत्स्य व्यवसाय विभाग रत्नागिरी व कर्ला मच्छिमार सह. संस्था कर्ला रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मच्छिमार दिवस साजरा करण्यात आला.\nरिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा, मत्स्य व्यवसाय विभाग रत्नागिरी व कर्ला मच्छिमार सह. संस्था कर्ला रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मच्छिमार दिवस साजरा करण्यात आला.\n21 नोव्हेंबर हा दिवस जागतिक मच्छिमार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून मासेमारांसाठी केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनाची माहिती देण्यात आली. मत्स्य व्यवसाय विभाग रत्नागिरी यांच्या वतीने सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी श्री. डॉ रश्मी अंबुलकर यांनी मासेमारांना विविध मत्स्य संपदा योजनेचि माहिती दिली. कर्ला मच्छिमार सह. संस्थेचे अध्यक्ष श्री नदीम सोलकर यांनी मत्स्य विभागाच्या योजनाचे स्वागत केले व या योजना मासेमारांना जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी मत्स्य संपदा योजना���ि माहिती पुस्तिका प्रकाशित करण्याची विनंती मत्स्य विभागाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने केली. तसेच रिलायन्स फाउंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक श्री राजेश कांबळे यांनी रिलायन्स फाउंडेशनच्या मासेमारासाठी असलेल्या विविध सेवाचि माहिती दिली व प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना प्रत्येक मासेमारा पर्यंत ध्वनी संदेश व व्हाट्सअप च्या माध्यमातून पोहचवण्याचं प्रयत्न करणार असल्याच नमूद केले. मासेमारांचं कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे नियोजन कर्ला मच्छिमार संस्था व रिलायन्स फाउंडेशनचे कार्यक्रम सहाय्यक श्री चिन्मय साळवी यांनी केले.\nजागतिक मच्छिमार दिवस रिलायन्स फाउंडेशन\nफेसबुक पेजला लाईक करा\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक २०२१ निकाल ऑनलाईन पहा\nशरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) - घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची\nजातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.\nअतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी\nभ्रष्टाचारी किंवा अकार्यक्षम सरपंच, ग्रामसेवक, तलाठी तुम्हालाही घाबरतील फक्त हे काम करा\nजमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा जाणून घ्या सविस्तर माहिती\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 2021च्या नवीन यादीमध्ये आपले नाव ऑनलाईन तपासा\nआता गावातील तलाठ्याचे सर्व जमिनीचे फेरफार आणि जमिन मोजणीचे व्यवहार पहा ऑनलाईन\nमहात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना - शेतकरी कर्जमाफीचा नवीन शासन निर्णय आणि निधी आला\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक २०२१ निकाल ऑनलाईन पहा\nशरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) - घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची\nजातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.\nअतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/sharad-pawar-writes-to-pm-narendra-modi-on-sugar-industry-crisis-during-lockdown-marathi-news/", "date_download": "2021-06-15T15:32:29Z", "digest": "sha1:NOCHEGQAK2NHC7YQUQC665DHJ3E5GTFY", "length": 9950, "nlines": 124, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "कोरोनाचा सामना करणाऱ्या भारताला वर्ल्ड बँकेकडून दिलासा; केली मोठ्या म��तीची घोषणा", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nकोरोनाचा सामना करणाऱ्या भारताला वर्ल्ड बँकेकडून दिलासा; केली मोठ्या मदतीची घोषणा\nकोरोनाचा सामना करणाऱ्या भारताला वर्ल्ड बँकेकडून दिलासा; केली मोठ्या मदतीची घोषणा\nनवी दिल्ली | कोरोना संकटाचा सामना करणाऱ्या भारताला जागतिक बँकेनं मोठा दिलासा आहे. जागतिक बँकेनं सरकारच्या योजनांसाठी 1 बिलियन डॉलरचं पॅकेज जाहीर केलं आहे. हे पॅकेज सामाजिक सुरक्षेसाठी असेल, असं बँकेनं म्हटलं आहे.\nकोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी याआधी ब्रिक्स देशांच्या न्यू डेव्हलपमेंट बँकेनं एक अब्ज डॉलरचा आपत्कालीन निधी जाहीर केला होता.\nजागतिक बँकेनं मुख्यत: शहरी गरीब आणि स्थलांतरित मजुरांसाठी मदत जाहीर केली आहे. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या अनेकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न झाल्यानं लाखो मजूर त्यांच्या गावाकडे परतत असल्याचं चित्र देशभरात पाहायला मिळत आहे. त्यांच्यासाठी जागतिक बँकेनं सामाजिक सुरक्षा पॅकेज जाहीर केलं आहे.\nसरकारच्या 400 हून अधिक सामाजिक सुरक्षा योजनांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत मदत पोहोचवण्यात येईल, असं जागतिक बँकेनं म्हटलं आहे.\n अखेर पुण्यातील त्या चिमुरडीला 16 कोटीचं इंजेक्शन आज…\n‘छिपाना भी नही आता और दिखाना भा नही आता’, तमन्ना भाटीया…\n‘केंद्र सरकारला फार काळ अल्पदरात लसी देता येणार नाहीत’;…\n…तर माझा भरोसा धरू नका; एकनाथ खडसेंचा भाजपला इशारा\nअडचणीत सापडलेल्या साखर उद्योगाला भरीव पॅकेज द्या; शरद पवारांचं पंतप्रधान मोदींना पत्र\nपावसाचं धुमशान… पाहा पावसाचे व्हिडीओ\nपंतप्रधान किसान योजनेचे पैसे तुमच्या खात्यात आले नसतील तर अशी करा तक्रार…\nसपना चौधरीच्या ‘या’ गाण्याने रचला नवा इतिहास, 47 कोटीच्या वर हिट्स\nपावसाचं धुमशान… पाहा पावसाचे व्हिडीओ\nमलेशियात 50 दिवसांच्या लॉकडाउननंतर मॉल सुरु झाले पण…; फोटो पाहून तुम्हालाही बसेल धक्का\n अखेर पुण्यातील त्या चिमुरडीला 16 कोटीचं इंजेक्शन आज मिळालं\n‘छिपाना भी नही आता और दिखाना भा नही आता’, तमन्ना भाटीया ड्रेसवरुन झाली…\n‘केंद्र सरकारला फार काळ अल्पदरात लसी देता येणार नाहीत’; ‘या’…\n“उद्या लोकप्रतिनिधींना बोलुद्यात, आपण सर्वांनी मौन राखायचे” –…\n अखेर पुण्यातील त्या चिमुरडीला 16 कोटीचं इंजेक्शन आज मिळालं\n‘छिपाना भी नही आता और दिखाना भा न��ी आता’, तमन्ना भाटीया ड्रेसवरुन झाली ट्रोल\n‘केंद्र सरकारला फार काळ अल्पदरात लसी देता येणार नाहीत’; ‘या’ लस कंपनीचा केंद्राला इशारा\n“उद्या लोकप्रतिनिधींना बोलुद्यात, आपण सर्वांनी मौन राखायचे” – छत्रपती संभाजीराजे\n“ठाकरे सरकारमधील तिन्ही पक्षांचे तीन मुख्यमंत्री व्हायला हवेत कारण 2024 नंतर भाजपची सत्ता असणार”\n कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहराने करून दाखवलं, वाचा आजची आकडेवारी\n ‘या’ जिल्ह्यातील अवघ्या 6 महिन्याच्या चिमुकलीचा म्युकरमायकोसीसने मृत्यू\nकोरोना लसीमुळे मृत्यू झालेल्या पहिल्या व्यक्तीची भारतात झाली नोंद\nपुढचे 5 दिवस राज्यात पावसाचे राज्य; ‘या’ भागात अतिवृष्टी तर मुंबईत मुसळधार पाऊस\n‘प्रिय अण्णा….,अर्थव्यवस्था ढासळलीय’; जितेंद्र आव्हाडांच्या हजारेंना हटके शुभेच्छा\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://misalpav.com/comment/1061091", "date_download": "2021-06-15T15:49:10Z", "digest": "sha1:EV5V6XZ7EW3FZL6K33TGPRT2TQ7Q55AI", "length": 21954, "nlines": 151, "source_domain": "misalpav.com", "title": "मोसंबी नारंगी - एक वेगळा नाट्यानुभव | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nसर्व मिपाकरांना विनंती, वारंवार सूचना देऊनही 'चालू घडामोडी' आणि इतरही काही धाग्यांत व्यक्तिगत पातळीवर केली जाणारी टीका दिसून येते. पक्षांचे प्रमुख, पक्ष यांच्यावर केल्या जाणा-या टिकाही संयमित असाव्यात अशी अपेक्षा आहे, नव्या कायद्यांमुळे संकेतस्थळावरील सर्वांचा वावर कायद्यातील नियमाबरोबर, सार्वजनिक संस्थळावरील सभ्यतेचे किमान निकष पाळणारा असावे असे मिपा व्यवस्थापनाचे मत आहे, यापुढे असे आढळून येत राहिल्यास कोणतेही स्पष्टीकरण न देता असे प्रतिसाद, धागे सरसकट अप्रकाशित केल्या जातील किंवा खाते निष्कासित करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.\nमोसंबी नारंगी - एक वेगळा नाट्यानुभव\nमित्रहो in जनातलं, मनातलं\nफेब्रुवारी महिन्यात मोसंबी नारंगी या हिंदी नाटकाचा हेदराबादमधे प्रयोग बघितला. मराठी माणूस मोहित टाकळकरने नाटकाचे दिग्दर्शन केले होते म्हणून नाटक बघायचे ठरविले. मोहित टाकळकरच्या नाटकांबद्दल बऱ्याचदा वाचले होते तेंव्हा ती उत्सुकता देखील होती. त्याच बरोबर ती नाटके डोक्यावरुन जातात ती भिती सुद्धा होती. माझ्या सुदैवाने माझी नाटकाच्या दिग्दर्शका सोबत तेथे भेट सुद्धा झाली. तसेच व्योमकेश बक्षी फेम रजत कपूर हे देखील एक आकर्षण होतेच. नाटक उशीरा सुरु झाले. आयोजकांनी मग तिथल्या कँटिनमधे फुकटात चहा दिला. इटरनेशनल एअरलाइन्सचे विमान उशीरा सुटल्यासारखे वाटले. ते पण असेच एअरपोर्टवर लाँजमधे जेवायला देतात. हल्ली जी फॉर्मेटलेस (याला नाटकाच्या भाषेत काय म्हणतात देव जाणे) पद्धतीतली नाटक होत असतात हे नाटकही त्यातलेच होते. नाटकाला ठराविक असा ढाचा नव्हता, नाटकात एंट्री, एक्झीट असली तरी ब्लकआउट करुन दुसरा प्रवेश असे काही होत नव्हते. नाटक सिनेमाचे शूटींग आणि दोन ज्युनियर आर्टिस्ट अशा एका सूत्रात असले तरी त्याला विशिष्ट असे कथानक नव्हते, एकच पात्र विविध भूमिका वठविते होते आणि तेही वेशभूषा न बदलता. नेपथ्थही लवचिक होते. थोडासा बदल करुन विविध दृष्य उभी केली जात होते. वग नाट्यात नाही का एक उडी मारली की नारद पृथ्वीवरुन स्वर्गात आणि उलट उ़डी मारली की स्वर्गातून पृथ्वीवर येतो. वग नाट्य आणि लक्ष्मण देशपाडे यांचे वऱ्हाड चालले लंडनला सारखा एकपात्री प्रयोग हे एकत्र करुन त्यात उत्तम प्रकाश योजना, ध्वनी अशी आधुनिक तंत्रज्ञाने मिसळली तर जे मिश्रण तयार होइल हे तसच काहीस होतं. सिनेमामधे जसे दृष्यामागून दृष्य बदलत जातात तशीच जादू रंगमंचावर घडत होती.\nहे नाटक एका आयरीश नाटकाची हिंदी आवृत्ती होती. इशकं बनारसी या सिनेमाच्या शूटींगमधे काम करनारे दोन ज्युनियर आर्टिस्ट मोसंबी आणि नारंगी यांची ही गोष्ट होती. त्या सिनेमाचे शूटींग वाराणसीला चाललेले असते. सिनेमाच्या शूटींगचे दृष्य नेपथ्थ आणि दोन कलाकारांच्या माध्यमातून प्रेक्षकांपुढे उभे केले जाते. प्रसंगानंतर प्रसंग अशी दृष्ये उभी होत जातात. जुनियर आर्टिस्टचे आय़ुष्य, त्यांची स्वप्ने आणि वास्तव हे सारे अस्सल बनारसी भाषेचा तडका देऊन रंगमंचावर उभे केले होते. भाषा काहीशी शिवराळ होती त्या��� पद्धतीचे विनोद सुद्धा होते. या साऱ्यातून सिनेमातल्या जुनियर आर्टिस्टला गर्दितला एक चेहरा यापलीकडे फार किंमत नसते हे चित्र तुमच्या मनात उभे होत जाते. मला ती बाहुबलीमधली गर्दी आणि त्या गर्दीत दिसनारे चेहरे आठवत होते. जुनियर आर्टिस्ट त्याच्या गरजा, भावभावना, स्वप्न याला या गर्दीत किंमत नसते हे तीव्रतेने जाणवत होते. थोडा विचार केला तर हे दृष्य सर्वत्रच असते. बांधकामाच्या साईटवर काम करनाऱे कामगार किंवा राजकारणाच्या सभेला बोलवलेली गर्दि सारखीच भासते. There is crowd at bottom so nobody cares for individual हेच विदारक सत्य विविध दृष्यातून उभे होत होते. दृष्य माध्यामाची ताकत काय असते ते जाणवत होते. एका प्रसंगात जवळचा नातेवाईक वारला तरी दोघांनाही हसरा चेहरा करुन उभे राहायचे असते. प्रचंड असा परिणामकारक प्रसंग होता. संपूर्ण नाटकात त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाची भूमिकाच नाही त्याचा फक्त फोन येतो. त्याचे दोन सहकारी दिग्दर्शकानी सांगितले तसे जुनियर आर्टिस्टच्या गर्दिकडून करुन घेतो. कॉर्पोरेट म्हणा, राजकारण म्हणा सर्वत्र अशा प्रकारचे हाय कमांड असते. नाटक संपले तरी नाटकातील काही दृष्ये सतत डोळ्यासमोर राहतात. हे सारे जितक्या सफाईने तुमच्या समोर घडते ते अचंबित करणारे होते.\nरजत कपूरने तीन ते चार आणि तसेच अजित सिंग पलावत ने तीन ते चार भूमिका साकारल्या होत्या. दोन्ही कलाकार कसलेले होते त्यामुळे ते सहज वेगवेगळ्या भूमिकेत शिरत होते. वेशभूषा न बदलता दोन्ही कलाकार सहज भूमिका वठवत होते. बनारसच्या भाषेचा लहेजा रजत कपूरने मस्त पकडला होता. नेपथ्य उत्तम होते. दिग्दर्शकाने रंगमंचाचा व्यवस्थित वापर केला होता. हे नाटक दृष्यांचे होते संवादाचे नाही त्यामुळे नाटकाची प्रकाश योजना आणि ध्वनी तुम्हाला चकीत करुन जातो. प्रकाश योजना बदलून तुमच्या समोरील दृष्य सिनेमाच्या फिल्मसारखे बदलून जाते. सतत दिसनारे बनारसचे घाट, सिनेमाचे शूटिंग, पसरलेला कचरा हे सार नॉर्मल लाईटमधे येत. तर पुढच्याच क्षणाला दोघेही नावेत बसले आहेत असे दृष्य जेंव्हा येते लाइट बदलून दुसराच प्रसंग उभा राहतो. तीच गोष्ट दारुच्या अड्डयाची. ध्वनीयोजना ही या नाटकाचे शक्तीस्थळ होते. वाहनाऱ्या गंगेचा आवाज, गंगेत पाय धुताना येणारा आवाज, हिरोइनच्या चालण्याचा आवाज असे सारे आवाज हुबेहुब येतात. हे सारे आवाज तुमच्यासमोर निर्माण केले जातात रेकॉर्डेड नाही.\nनाटकाल सलग असे कथानक नाही. माझ्यासारख्या सामान्य प्रेक्षकासाठी सलग कथानक नसल्याने नाटक पकड घेत नाही. केवळ दृष्यात्मकता उत्तम असली तरी सरकत जाणारी, उत्सुकता ताणून धरनारी गोष्ट हवी होती असे वाटत होते. दृष्य माध्यमाची ही ताकत वापरुन हीच गोष्ट फार जास्त बुद्धिवादी न करता सरळ सांगितली असती तर ती अधिक लोकांपर्यंत पोहचली असती असे मला वाटत होते. नाटकात खूप प्रयोग करताना नाटकाचे मूळ हरवत आहे का असाही एक विचार डोक्यात आला. कदाचित अशा नाटकांना सरधोपट, रंजक कथानकाची अपेक्षा ठेउन जाऊ नये. त्यामुळे नाटकातील दृष्यांचा छान आस्वाद घेता येतो. नाटकाला बरीच बंगाली मंडळी आली होती. बरेच वयोवृद्धही होते. एकेकाळी उत्पल दत्त वगैरे मंडळींनी बंगाली नाटक गाजविले होते. कदाचित तशा नाटकांचा प्रेक्षक वर्ग असावा. यातली बरीच मंडळी मध्यांतरानंतर निघून गेले. कदाचित उशीर झाल्यामुळे निघून गेले असतील. त्या मंडळींना जाताना बघून उत्पल दत्त यांचे एक वाक्य आठवले. 'There are attempts being made to intellectualize theater. In my opinion it will do more harm to theater than good.' आज बंगालमधे नाटकांची काय अवस्था आहे माहित नाही. मराठी आणि काही प्रमाणात गुजराती नाटक सोडले तर कुठेही व्यावसायिक नाटक नाही हे मागे वाचले होते. तेंव्हा 'नाटक नेमके कसे असावे' असा प्रश्न मला पडला.\nहिंदी रुपांतरण: अशोक मिश्रा\nअभिनेते: रजत कपूर आणि अजित सिंग पलावत\nफक्त हे दुरुस्त व्हावे ही सूचना\nव्योमकेश बक्षी फेम रजत कपूर\n\"रजित\" कपूर असे हवे.\n... रजत वेगळे , ते आपले 'कॉर्पोरेट वाले.\nचूक दुरुस्त केल्याबद्दल धन्यवाद. मी संपादन करु शकत नाही. संपादकांनी दुरुस्ती करावी. आता माझ्या हे लक्षात राहील\nसध्या 19 सदस्य हजर आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय न���ंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://swateebapat.blogspot.com/2013/11/blog-post.html", "date_download": "2021-06-15T16:43:09Z", "digest": "sha1:NAZWDB3ZPCUTUWVDKMNNZBULSPHYXQ2Y", "length": 9605, "nlines": 74, "source_domain": "swateebapat.blogspot.com", "title": "मनी माझ्या: सोन्यासारखी सोनल", "raw_content": "\nमला येणाऱ्या अनुभवांशी निगडित माझ्या मनात येणारे विचार\nत्या दिवशी संध्याकाळी फोनवर माझी सेक्रेटरी यास्मिन रडत रडत म्हणाली, \"मॅडम, आजही मुझे पता चला था कि सोनल कागली हॉस्पिटलमें दो दिन से भर्ती थी. अभी उधर फोन करा, तो बता रहे हैं कि थोडी देर पहलेही सोनल की डेथ हो गयी\". अचानक आलेल्या या बातमीने मीही क्षणभर अचंभित झाले. पण पुढच्या क्षणी स्वत:ला सावरून, यास्मिनला शाब्दिक धीर देऊन फोन ठेऊन दिला.\nदहा वर्षांपूर्वी, मी व डॉक्टर जैन यांनी शेजारी शेजारी क्लिनिक्स चालू केली. या काळात, माझ्या क्लिनिकच्या पाच सात सेक्रेटरी काम सोडून गेल्या. पण सोनल मात्र पहिल्या दिवसांपासून डॉक्टर जैनांकडे टिकून होती. न चुकता वेळेवर येणारी, कितीही उशीर झाला तरी शेवटपर्यंत थांबणारी, सुस्वभावी, मितभाषी, गुणी मुलगी. डॉक्टर जैन यांच्या क्लिनिकमध्ये तिच्या असण्याची मला इतकी सवय झाली होती की आता यापुढे ती कधीही दिसणार नाही वा भेटणार नाही हे मनाला पटवणे फार जड जाते आहे.\nसुरुवातीला, एक-दोन शब्दांची अथवा निरोपांची देवाण-घेवाण होता होता पुढे माझ्या व तिच्या गप्पाही व्हायला लागल्या. माझ्या क्लिनिकला कुलूप असताना, माझ्याकडे एखादा पेशंट आला तर सोनल मला लगेच फोन करून कळवत असे. माझ्या सेक्रेटरीकडून तिच्याबद्दल थोडीफार माहिती कळायची. सतत आजारी असणारे वयोवृद्ध वडील, शरीराने अधू असलेला भाऊ आणि घरची गरीबी. मोठ्या बहिणींची लग्न झालेली पण हिच्या लग्नाचा योग काही जुळून येत नव्हता. क्लिनिक संपल्यावर जोराचा पाऊस असला, तर माझ्या सेक्रेटरी मुलीबरोबर मी आवर्जून सोनललाही तिच्या घरापर्यंत गाडीतून सोडायचे. अगदी मोडकळीला आलेल्या वाड्यात दोन खोल्यांमध्ये तिचे कुटुंब भाड्याने रहायचे. ते पाहून मला नेहमी दु:ख होत असे. अशा परिस्थितीतही सोनल हसतमुखाने काम कसे करायची, हे एक न उलगडलेले कोडे होते.\nपाच सहा वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. \"सर्दी खोकला झाला आहे, काहीतरी औषध लिहून दया\" असे सांगत सोनल माझ्याकडे आली. न तपासता नुसतेच औषध लिहून देणे योग्य न वाटल्याने स्टेथोस्कोप तिच्या छातीला लावला आणि मी दचकलेच. तिच्या हृदयाच्या दोन झडपा बऱ्याच खराब आहेत, हे मला कळले. मी जुजबी औषध लिहून तिला पाठवून दिले पण लगेच डॉक्टर जैनांना फोन करून माझे निदान सांगितले. डॉक्टर जैनांनी त्वरित तिच्या सर्व तपासण्या करून घेतल्या आणि त्या दुर्दैवी निदानावर शिक्कामोर्तब झाले. हृदयरोगतज्ञांच्या सल्ल्याने तिचे औषधोपचारही चालू झाले. पुढे तिच्या वडिलांचे निधन झाले. पण, स्वतःच्या दुर्धर आजाराला तोंड देत, सोनल पूर्वीसारखीच उत्साहात व हसतमुखाने काम करीत राहिली. त्यामुळे ती कधी आजारी वाटतच नसे.\nदोन वर्षांपूर्वी हृदयरोग तज्ञ डॉक्टरांनी तिच्या हृदयावर शस्त्रक्रिया करून झडपा बदलण्याचा सल्ला दिला होता. ती शस्त्रक्रिया झाली असती, तर सोनल निश्चितच पुढे पंचवीस-तीस वर्षे तरी चांगले आयुष्य जगू शकली असती. शस्त्रक्रिया झाली नसती तरीही ती सहज दहा बारा वर्षे जगली असती. पण ती शस्त्रक्रिया काही कारणाने होऊ शकली नाही. अचानक दोन दिवस सोनल हॉस्पिटलमध्ये भर्ती होते काय आणि अचानक मृत्यू पावते काय, हे सगळं मी डॉक्टर असूनही मला पटवून घ्यायला अवघड जाते आहे. वैद्यकीय शास्त्र इतके पुढे गेलेले असतानाही आपण आपल्या जवळ वावरणाऱ्या व्यक्तीला वाचवू शकत नाही, हा सल आयुष्यभर मनांत राहणारच .\nचार सहा दिवसापूर्वीच आमचे बोलणे झाले तेंव्हा सोनल अगदी खुषीत मला सांगत होती की तिच्या कुटुंबीयांनी एक नवीन flat घेतला होता आणि लवकरच ते सगळे तिथे राहायला जाणार होते. स्वत:च्या घरांत रहायला मिळण्याचे इतके छोटेसे सुखही बिचारीच्या नशिबात का नसावे निदान तिच्या आत्म्याला तरी आता सुख-शांती लाभो, हीच देवाजवळ प्रार्थना\nमाझे या आधीचे लेख वाचा.\nअपघात, एक नव्हे दोन\nउमा, तू लवकर बरी हो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/opposition-party/", "date_download": "2021-06-15T17:00:12Z", "digest": "sha1:EQ5P3YVL735MX3ZDHQMBNV4FEQCNH6D4", "length": 5715, "nlines": 71, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates opposition party Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nभाजपात पुन्हा एकदा मेगाभरती सुरू; ‘हे’ नेते करणार प्रवेश \nविधानसभा निवडणुकींपूर्वी विरोधी पक्षातील अनेक दिग्गज नेते लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली…\nभाजपात पुन्हा मोठ्या प्रमाणात इनकमिंग होणार – भाजपा उपाध्यक्ष\nकोकणातील विरोधी पक्षातील काही आमदार भाजपात प्रवेश करण्यास उत्सुक असल्याचे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड…\nविजय वडेट्टीवार विधानसभेचे नवे विरोधी पक्ष नेते\nकॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांना विधानसभेत राज्याचे विरोधी पक्ष नेते म्हणून निवड…\nविरोधकांची VVPAT संदर्भात मागणी ECने फेटाळली\nलोकसभा निवडणुकीच्या निकालाची वाट राजकीय पक्षांसह नागरिकही पाहत असताना 22 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाची…\nVVPATमधील पावत्यांची पडताळणी करावी; 22 विरोधी पक्षांची ECकडे मागणी\nलोकसभा निवडणुकीच्या निकालाची वाट राजकीय पक्षांसह नागरिकही पाहत असताना 22 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाची…\nराज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधकांचा बहिष्कार\nराज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. राज्यपालांच्या अभिभाषणाने या सहा दिवसीय अधिवेशनाला सुरुवात झाली….\nराहुल द्रविड बनला टीम इंडियाचा नवा हेड कोच\nकोरोना झाल्यानंतर आरोग्य निरोगी कसं राहील…\n‘या’ विद्यार्थ्याने बनवले खास डूडल, गुगलने दिले २२ लाख रुपये\nअभिनेत्री नाइरा शाहला बर्थ डे पार्टी पडली महागात\nदेशात तब्बल ७५ दिवसानंतर कोरोनाबाधितांची संख्या ६० हजारांवर\n‘सोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करते आहे’\nआशा कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर\nराज्यात पावसाची आठवडाभर विश्रांती\nदेशात कोरोनाचा ‘डेल्टा प्लस’ विषाणू\nनवी मुंबईत पित्यानेच केला मुलांवर गोळीबार\nधारावीत सोमवारी एकही कोरोना रुग्ण नाही\nदेशात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ\nया अभिनेत्रीने अनुष्का शर्मा आणि प्रियंका चोपडा यांच्या पतीसोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली\nदिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नीचे कोरोनाने निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://jahirati.maayboli.com/taxonomy/term/9?page=5", "date_download": "2021-06-15T16:49:47Z", "digest": "sha1:SQFAR6B2TFVZ5IO7BQJGYU53OXISLSVA", "length": 3467, "nlines": 65, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "सेवा सुविधा- | Page 6 |", "raw_content": "\nव्यवसाय विषयक सॉफ्टवेअर प्रॉडक्ट्ससाठ�� चॅनेल पार्टनर्स पाहिजेत पुणे India\nव्यवसाय विषयक कॅब कंपनीसाठी गाड्या पाहिजेत पुणे India\nव्यवसाय विषयक स्टार क्लिन एंटरप्रायझेस. क्लिनिंग मटेरियल्स मिळतील. Pune India\nव्यवसाय विषयक चॅनेल पार्टनर्स पाहिजेत Pune India\nव्यवसाय विषयक पार्ट/फुलटाईम व्यवसाय सुरू करण्यासाठी सुवर्णसंधी\nव्यवसाय विषयक ‘गायीच्या शंभर टक्के शुद्ध व ताजे शेणापासून बनविलेल्या गोवऱ्या विकत मिळेल jalna aurangabad India\nव्यवसाय विषयक घरबसल्या उत्पन्न विना गुंतवणूक पुणे India\nव्यवसाय विषयक माई न्यू बॉर्न बेबी वेअर्स बूटीबोरी Nagpur India\nव्यवसाय विषयक घरगुती टेली कॅलिंग काम पुणे India\nव्यवसाय विषयक सुशिक्षित आणि बेरोजगार यासाठी सुवर्ण संधी - अमर्यादीत उत्पन्न पुणे India\nव्यवसाय विषयक स्टॉक मार्केटमध्ये नफा कमवायचाय\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://jayvidarbha.com/what-is-mycorrhizal-mycosis/", "date_download": "2021-06-15T16:22:06Z", "digest": "sha1:FB4NNT2LURGQNZNQBL3W5TAI2KIZ454V", "length": 9025, "nlines": 141, "source_domain": "jayvidarbha.com", "title": "म्युकोरमायकोसिस म्हणजे काय? - जयविदर्भ न्यूज", "raw_content": "\nजयविदर्भ न्यूज - बातमी आमची निर्णय तुमचा\nम्युकोरमायकोसिस एक दुर्मीळ फंगल इंफेक्शन आहे, याला झिगॉमायकोसिसदेखील म्हणतात. यात रोग आणि जंतूंचा सामना करण्याची क्षमता कमी होते. कोरोनामुक्त झाल्यानंतर मधुमेह असलेल्या नागरिकांना हा आजार होत आहे. वेळेत उपचार घेतल्यास हा आजार लवकर बरा होऊ शकतो. यामुळे तोंडाच्या एका बाजूला सूज येणे, डोकेदुखी, सायनस रक्तसंचय, तोंडाच्या वरच्या भागात ताप येणे ही लक्षणे आहेत\nम्युकरमाक्रोसिस हा नवीन आजार नाही. मात्र कोरोना नसताना वर्षा-दोन वर्षातून एखादी केस पाहायला मिळायची. याचं प्रमाण देशभरात पाहायला मिळत होतं. दोन लाटांमध्ये हा फरक दिसत आहे. पहिल्या कोरोना लाटेत फार रुग्ण नव्हते, पण दुसऱ्या लाटेत चकित करणारे प्रमाण दिसत आहे.\nम्युकोरमायकोसिस हा असा आजार आहे, ज्याद्वारे श्वासोच्छवास आणि त्वचेच्या माध्यमातून रोगजंतू शरीरात प्रवेश करतात आणि वेगवेगळ्या अवयवांचे नुकसान करतात. बहुधा फुफ्फुसातील आणि त्वचेमध्ये या फंगल इंफेक्शनची सुरुवात होते.\nअंगात सतत बारीक ताप\nगालावर सूज किंवा बधिरपणा येणे\nजबड्यातील हिरड्यांवर पू असलेल��या पुळ्या येणे\nवरच्या जबड्यातील दातांचे हलणे\nजबड्याची टाळू आणि नाकातील त्वचा यांचा रंग काळसर होणे\nवरच्या जबड्याच्या टाळूला किंवा वरच्या भागाला छिद्र पडणे\nतोंडामध्ये आणि नाकातील पोकळ्याना सौम्य निर्जंतुकीकरण द्रावणाने धुणे किंवा वॉश देणे.\nमधुमेही रुग्णांना उपचारादरम्यान स्टिरॉइड आणि इतर इंजेक्शनचा नियंत्रित वापर करणे.\nरोगप्रतिकारशक्ती वर्धक बाबींचा आहारामध्ये समावेश करणे.\nलक्षणे आढळल्यास लवकरात लवकर तज्ज्ञांचा सल्ला घेणे आणि उपचार करणे.\n[टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.]\n[मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.]\nHow mucomycosis is spreadmucomycosisम्युकोरमायकोसिसम्युकोरमायकोसिस म्हणजे काय\nFacebook वर कोणी तुम्हाला ट्रॅक करतंय का या Settings ठरतील फायदेशीर\nस्वामित्व योजना काय आहे, तुमचं प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन कसं काढाल, जाणून सोपी प्रक्रीया\nदोनशे फुट उंच पुलावर अडकलेल्या मुलाचे वाचवले प्राण\n‘या’ कारणांमुळे डोळ्यांतून सतत येतं पाणी व होते प्रचंड जळजळ, हलक्यात घेऊ नका नाहीतर…\nशेतकऱ्याच्या ६ वर्षीय मुलीला दुर्मिळ आजाराने ग्रासलं; उपचारासाठी कुटुंबाकडून मदतीचं…\nतुमच्या किडनीच्या आरोग्यासाठी….या ५ टीप्सने जपा किडनीचं आरोग्य\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं,…\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन्…\nहोमबातम्या WTC Final: भारताविरुद्ध खेळणार ही ‘टीम…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://kolhapur.gov.in/notice/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95-%E0%A5%A7%E0%A5%AB-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%88-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AF-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AA/", "date_download": "2021-06-15T15:27:56Z", "digest": "sha1:7CWU4C6P6JKSAYXY6UHLO4KJ2N3ZVVJ4", "length": 4459, "nlines": 104, "source_domain": "kolhapur.gov.in", "title": "दिनांक १५ जुलै २०१९ रोजी प्रसिद्ध केलेली मतदार यादी | कोल्हापूर | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nएसटीडी आणि पिन कोड\nमाहितीचा अधिकार 2005 अर्ज\nमाहितीचा अधिकार पहिले अपील\nमाहितीचा अधिकार जिल्हाधिकारी कार्यालय\nमाहितीचा अधिकार तहसिल कार्यालय\nमाहितीचा अधिकार उपविभागीय अधिकारी\nकोल्हापूर जिल्हा पर्यटन आराखडा\nदिनांक १५ जुलै २०१९ रोजी प्रसिद्ध केलेली मतदार यादी\nदिनांक १५ जुलै २०१९ रोजी प्रसिद्ध केलेली मतदार यादी\nदिनांक १५ जुलै २०१९ रोजी प्रसिद्ध केलेली मतदार यादी\nदिनांक १५ जुलै २०१९ रोजी प्रसिद्ध केलेली मतदार यादी\nमतदार यादी साठी येथे पहा.\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कोल्हापूर जिल्हा प्रशासन , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 11, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AB_%E0%A4%91%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2021-06-15T17:12:32Z", "digest": "sha1:3CNXHCHYWQCIS6EV5BZTN5VPRVPMFZAF", "length": 24386, "nlines": 323, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२०१५ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री - विकिपीडिया", "raw_content": "\n१५ मार्च, इ.स. २०१५\n२०१५ फॉर्म्युला वन हंगामातील, १९ पैकी १ शर्यत.\n२०१५ फॉर्म्युला वन रोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री\nसर्किटचे प्रकार व अंतर\n५.३०३ कि.मी. (३.२९५ मैल)\n५८ फेर्‍या, ३०७.५७४ कि.मी. (१९१.११८ मैल)\n२०१५ फॉर्म्युला वन हंगाम\n२०१४ अबु धाबी ग्रांप्री\n२०१५ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री (अधिक्रुत्या २०१५ फॉर्म्युला वन रोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री) हि एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १५ मार्च २०१५ रोजी मेलबर्न येथील मेलबर्न ग्रांप्री सर्किट येथे आयोजित करण्यात आली. हि शर्यत २०१५ फॉर्म्युला वन हंगामाची पहिली शर्यत आहे.\n५८ फेऱ्यांची हि शर्यत लुइस हॅमिल्टन ने मर्सिडिज-बेंझसाठी जिंकली. निको रॉसबर्ग ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मर्सिडिज-बेंझसाठी हि शर्यत जिंकली व सेबास्टियान फेटेल ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारीसाठी हि शर्यत जिंकली.\n२.१ चालक अजिंक्यपद गुणतालीका\n२.२ कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालीका\nमुख्य शर्यतीत सुरवात स्थान\n४४ लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:२८.५८६ १:२६.८९४ १:२६.३२७ १\n६ निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ १:२८.९०६ १:२७.०९७ १:२६.९२१ २\n१९ फिलिपे मास्सा विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:२९.२४६ १:२७.८९५ १:२७.७१८ ३\n५ सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी १:२९.३०७ १:२७.७४२ १:२७.७५७ ४\n७ किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारी १:२९.७५४ १:२७.८०७ १:२७.७९० ५\n७७ वालट���टेरी बोट्टास विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:२९.६४१ १:२७.७९६ १:२८.०८७ —२\n३ डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-रेनोल्ट १:२९.७८८ १:२८.६७९ १:२८.३२९ ६\n५५ कार्लोस सेनज जेआर स्कुदेरिआ टोरो रोस्सो-रेनोल्ट १:२९.५९७ १:२८.६०१ १:२८.५१० ७\n८ रोमन ग्रोस्जीन लोटस एफ१-मर्सिडीज-बेंझ १:२९.५३७ १:२८.५८९ १:२८.५६० ८\n१३ पास्टोर मालडोनाडो लोटस एफ१-मर्सिडीज-बेंझ १:२९.८४७ १:२८.७२६ १:२९.४८० ९\n१२ फेलिप नसर सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:३०.४३० १:२८.८०० १०\n३३ मॅक्स व्हर्सटॅपन स्कुदेरिआ टोरो रोस्सो-रेनोल्ट १:२९.२४८ १:२८.८६८ ११\n२६ डॅनिल क्वयात रेड बुल रेसिंग-रेनोल्ट १:३०.४०२ १:२९.०७० १२\n२७ निको हल्केनबर्ग फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:२९.६५१ १:२९.२०८ १३\n११ सर्गिओ पेरेझ फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:२९.९९० १:२९.२०९ १४\n९ मार्कस एरिक्सन सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:३१.३७६ १५\n२२ जेन्सन बटन मॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ १:३१.४२२ १६\n२० केविन मॅग्नुसेन मॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ १:३२.०३७ १७\n२८ विल स्टिव्हन्स मारुशिया एफ१-स्कुदेरिआ फेरारी वेळ नोंदवली नाही.\n९८ रॉबेर्तो मेरह मारुशिया एफ१-स्कुदेरिआ फेरारी वेळ नोंदवली नाही.\n४४ लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ ५८ १:३१:५४.०६७ १ २५\n६ निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ ५८ +१.३६० २ १८\n५ सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी ५८ +३४.५२३ ४ १५\n१९ फिलिपे मास्सा विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ५८ +३८.१९६ ३ १२\n१२ फेलिप नसर सौबर-स्कुदेरिआ फेरारी ५८ +१:३५.१४९ १० १०\n३ डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-रेनोल्ट ५७ +१ फेरी ६ ८\n२७ निको हल्केनबर्ग फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ५७ +१ फेरी १३ ६\n९ मार्कस एरिक्सन सौबर-स्कुदेरिआ फेरारी ५७ +१ फेरी १५ ४\n५५ कार्लोस सेनज जेआर स्कुदेरिआ टोरो रोस्सो-रेनोल्ट ५७ +१ फेरी ७ २\n११ सर्गिओ पेरेझ फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ५७ +१ फेरी १४ १\n२२ जेन्सन बटन मॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ ५६ +२ फेर्या १६\n७ किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारी ४० चाक खराब झाले ५\n३३ मॅक्स व्हर्सटॅपन स्कुदेरिआ टोरो रोस्सो-रेनोल्ट ३२ इंजिन खराब झाले ११\n८ रोमन ग्रोस्जीन लोटस एफ१-मर्सिडीज-बेंझ ० गाडी खराब झाली ८\n१३ पास्टोर मालडोनाडो लोटस एफ१-मर्सिडीज-बेंझ ० टक्कर ९\n२६ डॅनिल क्वयात रेड बुल रेसिंग-रेनोल्ट ० गियरबॉक्स खराब झाले —[४][५]\n२० केविन मॅग्नुसेन मॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ ० इंजिन खराब झाले —[४][५]\n७७ वाल��्टेरी बोट्टास विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ० इजा —[६][७]\n१ लुइस हॅमिल्टन २५\n२ निको रॉसबर्ग १८\n३ सेबास्टियान फेटेल १५\n४ फिलिपे मास्सा १२\n५ फेलिप नसर १०\n२ स्कुदेरिआ फेरारी १५\n३ सौबर-स्कुदेरिआ फेरारी १४\n४ विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १२\n५ रेड बुल रेसिंग-रेनोल्ट ८\n२०१५ फॉर्म्युला वन हंगाम\nफॉर्म्युला वन ग्रांप्री यादी\nफॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी\nफॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी\nफॉर्म्युला वन सर्किटांची यादी\n^ \"२०१५ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल\". [मृत दुवा]\n^ \"लुइस हॅमिल्टनने, निको रॉसबर्गला मात दिली\".\n^ \"२०१५ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री - जशी घडली\".\n↑ a b Benson, Andrew. \"How the ऑस्ट्रेलियन Grand Prix unfolded\". बि.बि.सी स्पोर्ट. १९ मार्च २०१५ रोजी पाहिले. |access-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\nफॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ\nफॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद\n२०१४ अबु धाबी ग्रांप्री २०१५ हंगाम पुढील शर्यत:\n२०१४ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री ऑस्ट्रेलियन ग्रांप्री पुढील शर्यत:\n२०१५ फॉर्म्युला वन हंगाम\nलुइस हॅमिल्टन (३८१) • निको रॉसबर्ग (३२२) • सेबास्टियान फेटेल (२७८) • किमी रायकोन्नेन (१५०) • वालट्टेरी बोट्टास (१३६)\nमर्सिडीज-बेंझ (७०३) • स्कुदेरिआ फेरारी (४२८) • विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ (२५७) • रेड बुल रेसिंग-रेनोल्ट (१८७) • फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ (१३६)\nरोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री • पेट्रोनास मलेशियन ग्रांप्री • चिनी ग्रांप्री • गल्फ एर बहरैन ग्रांप्री • ग्रान प्रिमीयो डी इस्पाना पिरेली • ग्रांप्री डी मोनॅको • ग्रांप्री दु कॅनडा • ग्रोसर प्रिस वॉन ऑस्टेरीच • ब्रिटिश ग्रांप्री • पिरेली माग्यर नागीदिज • शेल बेल्जियम ग्रांप्री • ग्रान प्रीमिओ डी'इटालिया • सिंगापूर एअरलाइन्स सिंगापूर ग्रांप्री • जपानी ग्रांप्री • रशियन ग्रांप्री • युनायटेड स्टेट्स ग्रांप्री • ग्रांडे प्रीमियो दे मेक्सिको • ग्रांडे प्रीमियो पेट्रोब्रास दो ब्राझिल • एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री\nमेलबर्न ग्रांप्री सर्किट • सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट • शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट • बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट • सर्किट डी बार्सिलोना-काटलुन्या • सर्किट डी मोनॅको • सर्किट गिलेस व्हिलनव्ह • ए१-रिंग • सिल्वेरस्टोन सर्किट • हंगरोरिंग • सर्किट डी स्पा-फ्रां���ोरचॅम्पस • अटोड्रोमो नझिओनल डी मोंझा • मरीना बे स्ट्रीट सर्किट • सुझुका सर्किट • सोची ऑतोद्रोम • सर्किट ऑफ द अमेरीकाज • अटोड्रोमो हर्मानोस रॉड्रिगेझ • अटोड्रोम जोस कार्लोस पेस • यास मरिना सर्किट\nऑस्ट्रेलियन • मलेशियन • चिनी • बहरैन • स्पॅनिश • मोनॅको • कॅनेडियन • ऑस्ट्रियन • ब्रिटिश • हंगेरियन • बेल्जियम • इटालियन • सिंगापूर • जपानी • रशियन • युनायटेड स्टेट्स • मेक्सिकन • ब्राझिलियन • अबु धाबी\nफॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद\n१९५० • १९५१ • १९५२ • १९५३ • १९५४ • १९५५ • १९५६ • १९५७ • १९५८ • १९५९ • १९६० • १९६१ • १९६२ • १९६३ • १९६४ • १९६५ • १९६६ • १९६७ • १९६८ • १९६९ • १९७० • १९७१ • १९७२ • १९७३ • १९७४ • १९७५ • १९७६ • १९७७ • १९७८ • १९७९ • १९८० • १९८१ • १९८२ • १९८३ • १९८४ • १९८५ • १९८६ • १९८७ • १९८८ • १९८९ • १९९० • १९९१ • १९९२ • १९९३ • १९९४ • १९९५ • १९९६ • १९९७ • १९९८ • १९९९ • २००० • २००१ • २००२ • २००३ • २००४ • २००५ • २००६ • २००७ • २००८ • २००९ • २०१० • २०११ • २०१२ • २०१३ • २०१४ • २०१५ • २०१६ • २०१७ • २०१८ • २०१९\nग्रांप्री यादी • चालक यादी • चालक अजिंक्यपद यादी • कारनिर्माते अजिंक्यपद यादी • सर्किटांची यादी\n२०१५ फॉर्म्युला वन हंगाम\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ मार्च २०२१ रोजी ०६:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%82/", "date_download": "2021-06-15T17:05:18Z", "digest": "sha1:PZ2PGOW3M4O6GPRM22CHPJXCQWD3VG7O", "length": 10706, "nlines": 125, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव करणार सर्व चाळिस मतदारसंघाचा दौरा | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव करणार सर्व चाळिस मतदारसंघाचा दौरा\nगोवा प्रभारी दिनेश गुंडू राव करणार सर्व च��ळिस मतदारसंघाचा दौरा\nविधानसभा निवडणूकांसाठी कॉंग्रेसची आक्रमक रणनिती\nगोवा खबर : आगामी विधानसभा निवडणूकांच्या तयारीसाठी कॉंग्रेस पक्ष आता अधिक आक्रमक होणार असुन, आठ महिन्यानंतर येणाऱ्या निवडणूकांच्या तयारीसाठी कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव हे येत्या आठवड्यात सर्व चाळीस मतदारसंघाचा दौरा करुन गट समित्यांचा आढावा घेणार आहेत. या दौऱ्यानंतर कॉंग्रेस पक्षात आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत.\nकॉंग्रेस प्रभारी दिनेश राव यांच्या अध्यक्षतेखाली कॉंग्रेस पक्षाची सदस्य नोंदणी करण्यासाठी गठन केलेल्या समन्वय समितीची व्हिडीयो कॉन्फरंसद्वारे बैठक झाली. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विधीमंडळ गट नेते दिगंबर कामत, समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. रमाकांत खलप, जोड-अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड लॉरेंसो, दक्षिण गोवा खासदार फ्रांसिस सार्दिन, आलेक्स सिक्वेरा तसेच इतर सदस्यांनी बैठकीत भाग घेतला.\nकॉंग्रेसचे सदस्य नोंदणी राज्य निरीक्षक प्रकाश राठोड, उत्तर गोवा निरीक्षक मंसुर खान, दक्षिण गोवा निरीक्षक सुनिल हनुमन्नवार यांनी ही बैठकीत भाग घेवुन विचार मांडले.\nकॉंग्रेस प्रभारी दिनेश राव यांनी सर्व आमदार, खासदार तसेच प्रदेश कॉंग्रेस समिती सदस्यांना आता मैदानात उतरुन लोकांकडे थेट संपर्क साधण्याचे आदेश दिले आहेत. सर्व चाळीस मतदारसंघातील गट समितींचा आढावा घेतल्यानंतर, कॉंग्रेस पक्षाच्या राज्य, जिल्हा व गट समित्यांमध्ये आवश्यक बदल करण्यात येणार आहेत. कॉंग्रेसच्या सर्व सदस्यांच्या मागील कामगीरीचा आढावा घेतला जाणार असुन, पक्षासाठी योग्य योगदान दिलेल्यांना बढती देण्यात येणार आहे. काही कारणांमुळे पक्ष कार्यात जास्त वेळ देवु न शकणाऱ्यांना पक्षाची इतर जबाबदारी देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.\nदोन्ही जिल्हा समित्या व जोड-संघटनांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात येणार असुन, गरज भासल्यास तेथेही आवश्यक बदल करण्यात येणार आहेत अशी माहिती दिनेश राव यांनी दिली.\nआजच्या बैठकीत गोवा मुक्तिदिनी कार्यक्रम आयोजित करण्यावरही चर्चा करण्यात आली. अखिल भारतीय कॉंग्रेस पक्षातर्फे ११ जून रोजी इंधन दरवाडी विरुद्ध देशव्यापी आंदोलन करण्यात येणार असुन, गोव्यातही सर्व चाळीस मतदारसंघात धरणे व निषेध कार्यक्रम आयोजित करण्य���त येणार आहे व त्यात पक्षाचे सर्व नेते व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.\nPrevious articleन्यायालयीन चौकशी पूर्ण होईपर्यंत आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : आप\nNext articleराज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे अजूनही 1.33 कोटींपेक्षा अधिक मात्रा उपलब्ध\nकॉंग्रेसच्या अग्रणी संघटना पक्ष मजबुत करण्यासाठी महत्वाची भुमीका बजवणार : दिनेश राव\nकॉंग्रेस पक्षाच्या नवीन माध्यम विभागाची घोषणा\nरॉय फर्नांडिसवरील हल्ल्याचा युवा कॉंग्रेसने केला निषेध\nभगवान परशुरामा विरुद्ध अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या रामकृष्ण जल्मी यांच्या विरोधात राज्यभरात तक्रारी\nराज्य कृषी पुरस्कारासाठी नामांकने\nदेर से आये दुरूस्त आये, बॅटर लेट दॅन नेव्हर : दिगंबर कामत\nकामुर्लीत भाजपतर्फे गरजूंना मास्क आणि औषधांचे वाटप\nभारताच्या पोर्तुगालमधील राजदूत नंदिनी सिंगला यांची पर्यटन मंत्री मनोहर आजगांवकर यांच्याशी चर्चा\nगोव्यातील किनारे पर्यटकांनी गजबजले\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nधमकीप्रकरणी विश्‍वजित राणेंना दीड लाख रुपये भरण्याचे आदेश\nकळंगुट पोलिसांनी उध्वस्त केले सेक्स रॅकेट, दोघांना अटक,दोन युवतींची सुटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/gold-prices-fell-7064", "date_download": "2021-06-15T15:04:09Z", "digest": "sha1:MKBF7O5ZXJLMWG2CST6NVVLJA6UWSQ56", "length": 9048, "nlines": 150, "source_domain": "www.saamtv.com", "title": "सोन्याचा भाव घसरला | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशुक्रवार, 20 सप्टेंबर 2019\nनवी दिल्ली: सप्टेंबर महिन्यात आतापर्यंतचा उच्चांक गाठत सोने तोळ्यामागे ३९, ८८५ रुपयांवर पोहोचले होते. त्यात आता घसरण होऊ लागली आहे. गेल्या तीन दिवसांत प्रति दहा ग्रॅम सोन्याचा भाव तब्बल २,३०० रुपयांनी पडला आहे. सोन्याबरोबर चांदीच्या भावानंही उच्चांक गाठला होता. चांदी किलोमागे ५१,४८९ रुपयांवर गेली होती. मात्र, हा भाव ५ हजार रुपयांनी कमी होऊ ४७,३१० रुपयांवर स्थिरावला आहे. गेल्या काही दि���सांत अचानक उसळलेले सोन्याचे दर घसरू लागले आहेत. सलग तीन दिवसांपासून ही घसरण सुरू असून आज २४ कॅरेट सोन्याचा दर २७० रुपयांनी घसरून ३८,४५४ रुपयांवर आला आहे. चांदीची चकाकीही मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.\nसोने चांदी silver gold\n२४ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांची विक्री बंद; हॉलमार्कशिवाय दागिने...\nपुणे : केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क अनिवार्य केल्यामुळे ...\nसोनं आणि चांदीमधील घसरणीला लागला ब्रेक\nनवी दिल्ली - जगभरात भारत दुसरा देश आहे ज्याठिकाणी सोन्याची Gold मागणी सर्वाधिक...\nजावई -सासऱ्याच्या बोलबच्चन गँगच्या आवळल्या मुसक्या....\nजावई आणि सासरा चालवत असलेल्या एका खतरनाक टोळीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे....\nमंदीरात झालेल्या चोरीचा तपास पोलिसांनी लावला चुटकीसरशी \nउल्हासनगर: बुधवारी विठ्ठलवाडी Vitthalwadi पोलीस स्टेशनच्या हद्दीत कुर्ला कॅम्प...\nसोने चांदीच्या दरात तेजी \nसोने Gold चांदीच्या Silver दरात गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या घसरणीनंतर आज...\nनितीन गडकरी यांच्या नावाचा वापर करीत दोन भामटय़ांनी केली फसवणूक\nडोंबिवली : केंद्रीय मंत्री Minister नितीन गडकरी NItin Gadkari हे माझे भाऊ...\nसोने आणि चांदीच्या किमतींमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घट\nनवी दिल्ली - सोने Gold आणि चांदीच्या Silver किमतींमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घट...\nमच्छिमारांना व्हेलच्या पोटात मिळाली दुर्मिळ वस्तु; किंमत 11 कोटी...\nवृत्तसंस्था : एका मेलेल्या माशाद्वारे तुम्ही करोडो रुपये कामावू शकता, असे जर...\nकाय सांगता...लुटमारीत चक्क खरे पोलिसही सहभागी\nमुंबई : सर्वसामान्य नागरिकांना पोलिस Police असल्याची बतावणी करून लुटण्याच्या घटना...\nजूनच्या पहिल्याच दिवशी सोने चांदीच्या दरात मोठी उसळी\nनवी दिल्ली - जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोने Gold चांदीच्या Sliver दरात...\nबुलढाण्यात १ देशी पिस्तूल, शस्त्रासाठ्यासह नकली नाणी जप्त\nबुलढाणा: सोन्याची नकली नाणी कमी किंमतीत देण्याचे आमिष देऊन सौदा ठरविणाऱ्या आणि...\nधुळ्यात चार महिन्यांपूर्वी घरफोडी करणारा चोरटा अखेर जेरबंद\nधुळे: शिंदखेडा Shindkheda तालुक्यातील ब्राह्मणे येथे चार महिन्यांपूर्वी...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://jahirati.maayboli.com/taxonomy/term/9?page=6", "date_download": "2021-06-15T17:12:20Z", "digest": "sha1:3CXRWB4327RSAADD63DUJPEE27LORPLN", "length": 3595, "nlines": 65, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "सेवा सुविधा- | Page 7 |", "raw_content": "\nव्यवसाय विषयक कार त्वरित पाहिजेत: दरमहा १८००० पॅकेज पुणे India\nव्यवसाय विषयक फोटोग्राफी मोडेलींग सा ठी India\nसंगणक कंप्यूटर वर करण्यासाठी काम पाहिजे bhandup, mumbai India\nसेवा सुविधा लेखन, शब्दांकन, पुस्तक परिचय आणि मुद्रितशोधन India\nव्यवसाय विषयक बोलणारी शैक्षणिक पुस्तके - या उत्पादनासाठी अर्ध वेळ / पूर्ण वेळ - विक्री प्रतिनिधी हवे आहेत पुणे India\nव्यवसाय विषयक SBI MAICRO ATM सोबत व्यवसाय सुरू करण्याची सुवर्ण संधी आपल्या घरात दुकानात SBI MICRO Device ATM बसवा प्रत्येक व्यवहारात 3रुपये कमीशन रिटेलर ला 1 रुपये कमीशन डिलर ला SBI MAICRO ATM ची डिलरशिप घेण्यासाठी अर्ज करा infomaicroatmdealrship@gmail.com India\nसेवा सुविधा डिझाइन न प्रिंटिंग pune India\nव्यवसाय विषयक घरगुती व्यवसाय विना भांडवल पुणे India\nव्यवसाय विषयक साहित्य आगामी मासिकासाठी India\nव्यवसाय विषयक टुरिस्ट कार घ्या व व्यवसायाची सुरूवात करा पुणे India\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://jayvidarbha.com/solapur-district-president-of-swabhimani-shetkari-sanghatana-mahmood-patel-passed-away-today-due-to-coronavirus/", "date_download": "2021-06-15T17:02:29Z", "digest": "sha1:UP7OG7HVJUI4WKBXRRUJQPAGTAUNWPPS", "length": 9563, "nlines": 126, "source_domain": "jayvidarbha.com", "title": "करोनामुळे शेतकरी नेत्याचं निधन; ६ दिवसांपूर्वीच पत्नीनेही गमावला होता जीव - जयविदर्भ न्यूज", "raw_content": "\nजयविदर्भ न्यूज - बातमी आमची निर्णय तुमचा\nकरोनामुळे शेतकरी नेत्याचं निधन; ६ दिवसांपूर्वीच पत्नीनेही गमावला होता जीव\nकरोनामुळे शेतकरी नेत्याचं निधन; ६ दिवसांपूर्वीच पत्नीनेही गमावला होता जीव\nकरोनामुळे आणखी एका राजकीय नेत्याने आपला जीव गमावला आहे.\nसोलापूर : करोनामुळे (Coronavirus) देशात भीषण स्थिती निर्माण झाली आहे. या विषाणूमुळे सर्वसामान्य नागरिकांसह अनेक लोकप्रतिनिधींनाही आपला जीव गमवावा लागला. अशातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महमूद पटेल यांचं आज करोनामुळे निधन झालं आहे. ते ५८ वर्षांचे होते. महमूद पटेल यांच्या जाण्याने सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.\nगेल्या महिन्यात २३ एप्रिलला महमूद पटेल आणि त्यांच्या पत्नीला कर��नाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर सोलापूर शहरातील गंगामाई हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्याचवेळी दुर्दैवाने आधीच करोना पॉझिटिव्ह असलेल्या त्यांच्या जावयाचे चार दिवसांनी म्हणजे २७ एप्रिलला निधन झाले. तसंच काही दिवसांपूर्वी म्हणजेच १७ मे रोजी त्यांच्या पत्नीचंही करोनामुळे निधन झाले आणि आज महमूद पटेल यांचीही करोनाविरोधातील झुंज अपयश ठरली.\nशेतकऱ्यांसाठी महमूद पटेल यांचा लढा\nमहमूद पटेल हे शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या लढ्यापासून शेतीशी निगडीत चळवळीत सामील झाले होते. गणेश रामचंद्र आपटे आणि महमूद पटेल यांनी सन १९९० पासून म्हणजे गेली ३० वर्षे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज बुलंद केला होता. रस्त्यावर उतरुन आवाज उठविणारा शेतकऱ्यांचा नेता अशी महमूद पटेल यांची ओळख होती.\nगेल्या १९ मार्चला वीज वितरण कंपनीच्या वीजतोड मोहिमेच्या विरोधात महमूद पटेल यांनी रास्तारोको करुन नंतर वीज वितरण कंपनी आणि शेतकरी असा सर्वमान्य वीज बिलाचा तोडगा काढला होता. ते त्यांचं शेवटचं आंदोलन ठरलं. त्यांच्या निधनामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य शेतकरी हळहळ व्यक्त करत आहेत.\nदरम्यान, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात करोना संसर्गाची साखळी तोडण्यात प्रशासनाला अद्याप यश आलेलं नाही. बहुतांश जिल्ह्यांमध्ये करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या पार्श्वभूमीवर नुकतंच सोलापूरसह कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यात होम आयसोलेशन बंद करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. मंत्री बाळासाहेब थोरात यांनी याबाबत माहिती दिली.\nमोठी बातमी …. आता घरबसल्या करता येणार वारसा नोंद; महसूल विभागाचा महत्वाचा निर्णय.\nघराचे दार तोडून लाखोंचे दागिने लंपास\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं, आजोबा-काकीला हत्येप्रकरणी अटक\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन् घेतला 103 कोटींचा फ्लॅट\nदोनशे फुट उंच पुलावर अडकलेल्या मुलाचे वाचवले प्राण\n चॉकलेट घशात अडकल्यानं चिमुकलीचा मृत्यू, भिवंडीतील हृदयद्रावक घटना\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं,…\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन्…\nहोमबातम्या WTC Final: भारताविरुद्ध खेळणार ही ‘टीम…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://kolhapur.gov.in/notice/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82/", "date_download": "2021-06-15T15:07:33Z", "digest": "sha1:7SFXAHVVAQGRVAGHL3Q2TXCFTPE3KNLS", "length": 4357, "nlines": 102, "source_domain": "kolhapur.gov.in", "title": "मंजूर आपले सरकार सेवा केंद्रांची यादी | कोल्हापूर | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nएसटीडी आणि पिन कोड\nमाहितीचा अधिकार 2005 अर्ज\nमाहितीचा अधिकार पहिले अपील\nमाहितीचा अधिकार जिल्हाधिकारी कार्यालय\nमाहितीचा अधिकार तहसिल कार्यालय\nमाहितीचा अधिकार उपविभागीय अधिकारी\nकोल्हापूर जिल्हा पर्यटन आराखडा\nमंजूर आपले सरकार सेवा केंद्रांची यादी\nमंजूर आपले सरकार सेवा केंद्रांची यादी\nमंजूर आपले सरकार सेवा केंद्रांची यादी\nमंजूर आपले सरकार सेवा केंद्रांची यादी\nकोल्हापूर जिल्ह्यातील मंजूर आपले सरकार सेवा केंद्रांची यादी\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कोल्हापूर जिल्हा प्रशासन , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 11, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://jahirati.maayboli.com/taxonomy/term/9?page=7", "date_download": "2021-06-15T15:12:54Z", "digest": "sha1:PKUKNKHUEIJT7LZIV7OYTYGLEOGVYM7H", "length": 2893, "nlines": 65, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "सेवा सुविधा- | Page 8 |", "raw_content": "\nसेवा सुविधा घरपोच रुग्णसेवा पुणे India\nव्यवसाय विषयक स्विफ्ट डिझायरचे मालक व्हा आणि भरपूर कमवा पुणे India\nअर्थ विषयक ५ लाख ते पाच कोटीपर्यंत गृहकर्ज पुणे India\nव्यवसाय विषयक व्यवसायासाठी सुवर्णसंधी पुणे India\nसेवा सुविधा पुणे कार ड्रायवर ऑन कॉल बेसिस पुणे India\nव्यवसाय विषयक व्यवसायाची सर्वोत्तम संधी\nसंगणक थ्रीडी स्टुडीओ मॅक्स आर्कीटेक्चरल प्रोफेशनल कोर्सेस पुणे India\nसेवा सुविधा वेबसाईट / लोगो डिझाईन India\nसेवा सुविधा बल्क एस एम एस सेवा अहमदनगर India\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/coronavirus/maharashtra-lockdown-vaccination-for-18-44-year-olds-postponed-lockdown-extended-till-may-31-121051200055_1.html", "date_download": "2021-06-15T15:58:01Z", "digest": "sha1:Y2O7632JCFRF2MVW2ZJHX4LE64PEJZTU", "length": 17603, "nlines": 132, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "महाराष्ट्र लॉकडाऊन: 18-44 वयोगटाचं लसीकरण स्थगित, लॉकडाऊन 31 मेपर्यंत वाढवला | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 15 जून 2021\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमहाराष्ट्र लॉकडाऊन: 18-44 वयोगटाचं लसीकरण स्थगित, लॉकडाऊन 31 मेपर्यंत वाढवला\nमहाराष्ट्रात 15 मेपर्यंत लावण्यात आलेला लॉकडाऊन आता 31 मेपर्यंत वाढवला जाऊ शकतो, असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. तसेच 18 ते 44 वयोगटातील लसीकरणाला तूर्तास स्थगिती देण्यात आल्याची माहितीही त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.\nआज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या दोन्ही निर्णयांवर एकमत झाले असल्याचं राजेश टोपेंनी सांगितलं.\n\"आज मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीत सर्व मंत्र्यांनी लॉकडाऊनची मुदत वाढवण्यात यावी असं म्हटलं. 18 ते 44 वयोगटातलं लसीकरण थांबवण्यात यावं अशी चर्चाही बैठकीत झाली,\" असं राजेश टोपे यांनी सांगितलं.\nयाबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील असं राजेश टोपे यांनी माध्यमांना सांगितलं. येत्या दोन दिवसात नियमावली जाहीर होईल असंही ते म्हणाले.\n18 ते 44 वयोगटातील लसीकरण स्थगित\nलस उपलब्ध नसल्याने राज्यात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण तूर्त स्थगित करण्यात येणार असून राज्यातील लॉकडाऊनही 31 मेपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.\nमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळासोबत झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना राजेश टोपे यांनी वरील माहिती दिली.\nराजेश टोपे म्हणाले, \"राज्य शासनाकडून दोन प्रमुख निर्णय या बैठकीत घेतले आहेत. लस उपलब्ध नसल्याने राज्यात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण तूर्त स्थगित करण्यात येईल. त्याशिवाय राज्यातील लॉकडाऊन 31 मेपर्यंत वाढवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.\nसध्या राज्यात लस उपलब्ध नसल्याने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण करणं शक्य नाही. 45 वर्षांवरील नागरिकांचा दुसरा डोस अद्याप बाकी आहे. कोव्हिशिल्ड लशीचा दुसरा डोस दोन महिन्यानंतर तर कोव्हॅक्सीन लशीचा दुसरा डोस एका महिन्यानंतर द्यावा लागतो. दुसरा डोस वेळेत न मिळाल्यास पहिल्या लशीचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे दुसरा डोस देणं अनिवार्यच आहे.\nत्यामुळे महाराष्ट्र सरकारने 18 ते 44 वयोगटासाठी खरेदी केलेली लस 45 वर्षांच्या वरील नागरिकांसाठीच वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे तूर्तास तरी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण राज्यात स्थगित करण्यात आलं आहे.\nपुरेशी लस उपलब्ध झाल्यानंतर 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणाबाबत निर्णय घेण्यात येईल. सध्या प्राधान्य 45 वयोगटावरील नागरिकांच्या लसीकरणालाच देण्यात येईल. शास्त्रीय नियमानुसार आणि आरोग्याचा विचार करता तेच गरजेचं आहे.\nपुढे राजेश टोपे म्हणाले, \"त्याशिवाय दुसरा महत्वाचा विषय म्हणजे लॉकडाऊन. याबाबत सर्वांनाच जाणून घ्यायचं आहे. कारण सात लाखांवर पोहोचलेला महाराष्ट्र लॉकडाऊन केल्यानंतर आता चार लाखांवर आलेला आहे.\nराज्यातील कोरोना रुग्ण लॉकडाऊननंतर मोठ्या प्रमाणात कमी झाले. भारताचा प्रति दिन रुग्णवाढीचं प्रमाण 1.4 आहे. तर महाराष्ट्राचं रुग्णवाढीचं प्रमाण प्रतिदिन 0.8 इतकं आहे. म्हणजेच देशाच्या रुग्णवाढीच्या प्रमाणापेक्षा राज्याचं प्रमाण जवळपास अर्धं आहे.\nशिवाय इतर पॅरामीटरमध्येही आकडेवारीच्या बाबतीत आपण खाली आलो आहोत. पण याचा अर्थ आपला रुग्णवाढीचा आलेख स्थिर झाला असा होत नाही. तथापि, आपण रुग्णसंख्येत घट होणाऱ्या राज्यांमध्ये नक्कीच आहोत. इतर अनेक राज्य रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्रापेक्षा पुढे आहेत. सद्यस्थितीत रुग्णवाढीच्या बाबतीत महाराष्ट्र 30 व्या क्रमांकावर आहे. इतकी या प्रमाणात घट झाली आहे.\nते म्हणाले, दुसऱ्या बाजूने म्यूकर मायकोसिस वाढत आहे. काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत आहेत. त्यामुळे सध्याचं लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढवावं, अशी अपेक्षा मंत्रिमंडळाने मुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री त्याबाबत अंतिम निर्णय घेतील. पण लॉकडाऊन वाढवण्याकडे राज्य सरकारचा कल आहे, असं आपल्याला म्हणता येईल.\nतज्ञांचे मत , कोविड 19 ची लाट मंदावली,\n31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढण्याची शक्यता, मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार- राजेश टोपे\nकोरोना औषध : सांगलीतल्या कंपनीने दावा केलेलं 'अॅन्टीकोव्हिड सिरम' नेमकं काय आहे\nकोरोना लस: कोविनवर वेळ नोंदवूनही लस मिळत नसल्याच्या तक्रारी\nकोरोना: कोव्हिडमधून बरं झाल्यावरही दुर्लक्ष नको, डॉक्टर काय काळजी घ्यायला सांगताहेत\nयावर अधिक वाचा :\n\"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी\"\nविविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,\nधनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...\nपुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...\nअंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली\nसंगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...\nऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...\n‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...\nगेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...\nSMA : चिमुकल्या वेदिका शिंदेला 16 कोटींचं इंजेक्शन मिळालं\nअमृता दुर्वे स्पायनल मस्क्युलर अॅट्रोफी (SMA Type - 1) आजाराशी लढणाऱ्या वेदिका शिंदे या ...\nपावसामुळे कोट्यावधीची साखर पाण्यात भिजली\nराज्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरु आहे.कुठे तर नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे.तर कुठे ...\nWTC फाइनल 2021:टीम इंडिया ने जाहीर केले खेळाडूंचे नाव\nन्यूझीलंडनंतर भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठीही आपल्या 15 सदस्यीय संघाची ...\nचिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षात उभी फूट\nमाजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनानंतर लोक जनशक्ती पार्टीत उभी फूट ...\nनारायण राणे: कट्टर शिवसैनिक ते ठाकरेंशी 'शत्रुत्व', कसा आहे ...\nशिवसेना, काँग्रेस आणि स्वाभिमानी पक्ष असा प्रवास करून आता भाजपात स्थिरावलेले माजी ...\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुंबईत - अवेळी पाऊस\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/breaking-news/different-types-of-marriage-in-lockdown-in-maharashtra", "date_download": "2021-06-15T15:59:45Z", "digest": "sha1:CO6ISROGEKFEJO4YF5L6WQA4TGTKFJD6", "length": 7201, "nlines": 51, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "दोन हजार लोकांच्या उपस्थितीत असा झाला विवाहसोहळा different types of marriage in lockdown in maharashtra", "raw_content": "\nदोन हजार लोकांच्या उपस्थितीत असा झाला विवाहसोहळा\nअदिती व निखिल यांचा अनोखा विवाह\nकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या शासनाने पारंपरिक पद्धतीने होणार्‍या लग्न समारंभावर निर्बंध घातले आहेत. अशा परिस्थितीत शासनाने घालुन दिलेल्या सर्व नियमांचे पालन करत निखिल व अदिती या जोडप्याने ऑनलाईन पद्धतीने आपले शुभमंगल उरकले आहे. हा अनोखा ऑनलाईन विवाह सोहळा नुकताच सर्व नातेवाईकांच्या ऑनलाईन उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. विशेष म्हणजे यावेळी वधूवरांची सगळी हौसमौजही पूर्ण करण्यात आली. अवलगावकर व मातेकर परिवाराने याद्वारे एक अनोखे प्रेरणादायी उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर थाटात लग्न समारंभ करण्यावर निर्बंध आले. अशावेळी अनेकांनी आपले नियोजित सोहळे पुढे ढकलले आहेत. मात्र यातूनही मार्ग कढत या परिवाराने ऑनलाईन पद्धतीने हा सोहळा पार पाडल्याने त्यांनी एक आदर्श घालून दिला आहे. दोन्ही परिवारातील नातेवाईक व मित्र मैत्रिणी मोठया संख्येने या अनोख्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहिले होते. जागतिक महामारी असल्याने सध्या आपल्याला अनेक जवळच्या कार्यक्रमांना मुकावे लागत आहे परंतु प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा प्रबळ इच्छाशक्ती व प्रगत तंत्रज्ञानाचा उत्तम नियोजनाचा योग्य वापर केल्यास जगाच्या पाठीवर कुठेही असलेले आपले आप्तेष्ठ आपल्या आनंदाच्या क्षणी आपल्या सोबत जोडले जाऊ शकतात हे यातून सिद्ध झाले. अदिती व निखिल यांचा हा अनोखा ऑनलाईन विवाह सोहळा अनेकांना प्रेरणादायी ठरणार आहे.\nविशेष म्हणजे या सोहोळ्याचे थेट प्रक्षेपण युट्यूबद्वारेही करण्यात आले होते. विक्रांत देशमुख यांनी या सोहळ्याची रुपरेषा सर्व नातेवाईक व मित्र परिवाराला आधीच पाठविली होती. मंगलाष्टक, सप्तपदी अशा सर्व कार्यक्रमांची वेगळी लिंक व वेळेनुसार तयार करून वेळेचे उत्तम नियोजन केले. कमी वेळेत हा सोहळा उत्तमपद्धतीने झाला. काळानुसार आपल्या सोहळ्यामध्ये केलेले बदलाचे उपस्थित नातेवाईकांनी कौतुक केले. दोन्ही परिवाराचे मिळुन अंदाजे दोन हजाराहून अधिक लोकांनी या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण सहकुटुंब सहपरीवार आपल्या घरात पहिले.\nकार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित राहताना दोन्ही परिवारांचे नातेवाईक व मित्र-मैत्रिणी आपल्या घरातच पारंपरिक वेषभूषा व गोडा धोडाचे जेवण बनवून सहभागी झाले. मंगलाष्टक झाल्या नंतर लगेचच सर्व ऑनलाईन पाहुण्यांनी नव विवाहित दाम्पत्यास ऑनलाईन शुभेच्छा दिल्या. औरंगाबाद, परभणी, पुणे, मुंबई, अकोला, नाश��क, अहमदाबाद, गुवाहाटी येथूनच नव्हे तर अमेरिका व जपान अशा विविध ठिकाणांहून पाहुण्यांनी ऑनलाईन उपस्थिती नोंदवली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/railway-traffic-jam-konkan-railway-line-pain-fell-pedne-tunnel-330494", "date_download": "2021-06-15T15:46:01Z", "digest": "sha1:Y7FRR3VTUMFLUMKAN5CEMMYXPC62U3TX", "length": 15567, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | दरड कोसळली ; कोंकण रेल्वे मार्गावरील या पाच गाड्या मिरजमार्गे वळवल्या", "raw_content": "\nगोवा राज्याच्या सीमेवर रेल मार्गांवर हा टनेल आहे.\nदरड कोसळली ; कोंकण रेल्वे मार्गावरील या पाच गाड्या मिरजमार्गे वळवल्या\nरत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर पेडणे बोगद्यात दरड\nकोसळल्याने रेल्वे वाहतुक ठप्प झाली आहे. या गाड्यातून प्रवास करणाऱ्यांची पंचाईत झाली आहे.या मार्गावरील एर्नाकुलम, हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट स्पेशल एक्सप्रेस, तिरुवनंतपुरम सेंट्रल, लोकमान्य टिळक स्पेशल एक्सप्रेस, राजधानी स्पेशल एक्सप्रेस, या गाड्या पनवेल- पुणे- मिरज- लोंडा मार्गे मडगाव अशा वळविण्यात आल्या आहेत.\nहेही वाचा- रत्नागिरीत चाकरमान्यांच्या प्रवेशासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांची महत्वाची सूचना... -\nदरड कोसळल्याचा प्रकार मध्यरात्री लक्षात आला. त्यानंतर प्रशासनाने वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. गोवा राज्याच्या सीमेवर रेल मार्गांवर हा टनेल आहे. सध्या कोविड 19 मुळे कोकण रेल्वे मार्गावरील बाहुतांशी वाहतूक बंद करण्यात आली आहे. पाच गाड्या या मार्गावरून सोडण्यात येतात. परराज्यातून येणाऱ्यांना याचे तिकीट दिले जाते. सध्या या गाडयांना तुरळक गार्डी असते.\nहेही वाचा- रत्नागिरीत जयगड कळझोंडी पुलाचा भाग ढासळला, घराला गेले तडे -\nपेडणे येथील दरड काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून अद्यापही किती कालावधी लागेल हे सांगणे अशक्य आहे. सध्या चाकरमानी गणेशोत्सवासाठी गावी परतत आहेत. पण रेल्वे बंद असल्यामुळे महामार्गाचा उपयोग करून ते गावी परतत आहेत.\nसंपादन - अर्चना बनगे\nकुडावळेत खरीपात भातलावणी महोत्सव\nदाभोळ ( रत्नागिरी ) - भात पीक हे कोकणातील महत्वाचे पीक आहे. कोकणामध्ये बरेचसे भाताखालचे क्षेत्र कमी होताना दिसत आहे. येत्या खरीप हंगामात दापोली तालुक्‍यातील कुडावळे येथे भात लावणी महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. एकही क्षेत्र लागवडीविना राहणार नाही, यासाठी बियाणे, औजारे यांची प्रात्यक्षिक\nकोकणी शेतकऱ्यांनी फायद्यासाठी `हे` करावे....\nदाभोळ ( रत्नागिरी) - शेतीमध्ये आज बरेचजण संघटितरितीने काम न करता एक एकट्याने काम करत आहे. त्यामुळे शेतीतून उत्पादित केलेला माल तसेच शेतीपूरक व्यवसायातून तयार केलेल्या उत्पादनांना बाजारामध्ये योग्य भाव मिळणे शक्‍य होत नाही. यासाठी कोकणातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन विविध उत्पादनांचा कोकणा\nकोकण रेल्वे 31 मार्चपर्यंत ठप्पच \nरत्नागिरी - मुंबई - पुण्यामध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळू लागल्यामुळे चाकरमानी कोकणाकडे वळू लागले आहेत. एसटी, रेल्वेतून लोढेंच्या लोंढे येणार होते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, 31 मार्चपर्यंत सर्वच्या सर्व गाड्या रद\nबागायतदारांना मुंबईत पाठवता येणार हापूस\nरत्नागिरी - आंबा बागायतदार, व्यावसायिकांना दिलासा मिळाला, असून आंबा वाहतुकीला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे गुरुवार दुपारपासून ही वाहतूक सुरू होणार आहे. त्यासाठी आपल्याला तालुका कृषी अधिकारी अथवा जिल्हा कृषी अधिकारी यांचेकडून पास 1 आठवड्याकरता दिला जाणार आहे. वाशी (मुंबई) बा\nकोकण रेल्वे आली आंबा उत्पादकांच्या मदतीसाठी ; या नंबरवर संपर्क करा\nरत्नागिरी - आंबा वाहतुकीसाठी कोकण रेल्वे सरसावली.कोकण रेल्वे देशभरातील जनतेला आवश्यक असणारी वस्तूंची पूर्तता करण्यासाठी माल वाहतूक करणारी गाड्या (24/7) चालवित आहे. लॉकडाऊनचा परिणाम कमी करण्यासाठी पुढील काही दिवसांत अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.\nकोरोना मुक्त गाव करायचा आहे मग करा हे उपाय....\nमंडणगड (रत्नागिरी) : कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र जाणवू लागला असून रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर जागरूक व सुज्ञान नागरिकांनी आधी कोरोना मुक्त असणारी गावे, तालुके, जिल्हे आधी पूर्णपणे लॉकडाऊन करीत सुरक्षित करण्याची मागणी करू लागले आहेत. तसेच शासन या कालावध\nब्रेकिंग - रत्नागिरीत 'टू व्हिलर' लाही घातली आता बंदी ; जिल्हा प्रशासनाकडून कडक निर्णय\nरत्नागिरी : काेराेनाला रोखण्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून प्रशासनाने वेळोवेळी ताकीद देऊनही नागरिक मोठय़ा प्रमाणावर दुचाकी घेऊन रस्त्यावर येत असल्याने आज ���िल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यानी आज मध्यरात्रीपासून रत्नागिरी जिल्ह्यातील मं\nनिजामुद्दीन घटनेमुळे कोकणवासीयांच्या चिंतेत वाढ\nनवी मुंबई : निजामुद्दीन येथे झालेल्या तबलिगी-ए-जमातीच्या मेळाव्यात कोकण विभागातील तब्बल 200 नागरिक सहभागी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोकण विभागीय महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांनी या नागरिकांचा शोध घेण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले आहेत. त्यापैकी काही जणांचा शोध लागल्याने त्य\nहापूसपुढील समस्या गंभीर होऊ देऊ नका\nरत्नागिरी - कोकणातील आंबा (मुख्यत: हापूस) मुंबई, पुणे, सांगली, कोल्हापूर आणि इतरही जिल्ह्यात विकला जातो. गुजरात वगळता अन्य राज्यात फारसा विकला जात नाही. खते, जंतुनाशके, वाहतूक आणि मुख्यत: मजुरी असे खर्च प्रचंड वाढल्याने उत्पादक बागायतदार व्यापारातून दूर होत आहेत. सहा डझनाच्या पेटीला मुंबईत\nकाजू - आंबा खरेदीसासाठी बिनव्याजी अर्थसहाय्य देण्याची मागणी\nकणकवली ( सिंधुदुर्ग ) - राज्याच्या विकासामध्ये सहकार चळवळीचे मोठे योग्यदान आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रत्नागिरी - सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील सर्व तालुका शेतकरी खरेदी - विक्री संघांनी शेतकऱ्यांकडून थेट काजू - आंबा बाजारभावाने खरेदी करावा, या कामी दोन्ही जिल्ह्यांतील जिल्हा सहकारी बॅंकांनी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/satirical-news/dhing-tang-article-about-jumbo-covid-centre-342788", "date_download": "2021-06-15T17:16:43Z", "digest": "sha1:2UUNWS6EHIIDXA6B4VMC7RH3GXNULLTS", "length": 17172, "nlines": 226, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ढिंगटांग : जम्बो राजाची जंमतगोष्ट !", "raw_content": "\nजंबो पर्वत उभा राहिला, पण झाली पंचाईत\nपर्वताच्या दिशेनं लेकाचे ढग, मुळीच आले नाईत\nपर्वत उभा रिकामा आणि एकटा वाट पाही\nपब्लिक म्हणे आम्हाला याची गरजच नाही\nढिंगटांग : जम्बो राजाची जंमतगोष्ट \nएक होता जंबो राजा, त्याच्या राज्यात होती मजा\nतीन सरदार तालेवार त्याचे, इजा बिजा आणि तिजा\nएकदा काय झालं की, राज्यात पडला दुष्काळ\nपावसाचा नाही टिपूस अन, प्रजा झाली बेहाल\nइजा, बिजा तिजा म्हणाले : \"\"महाराज करा दया\nआपला सामान्य माणूस तो अब्बी पूरा काम से गया\nकाहीही करा चमत्कार, पण जोरात पाऊस पाडा\nपावसाविना कसा चालणार, राज्याचा तीन चाकी गाडा\nदेशभरातील इतर बातम्या वाचण्���ासाठी येथे क्लिक करा\nराजा पावसावर संतापला, हिरमुसून घरात बसला\nअंत:पुरातून बाहेर, येता येईना झाला\nएक दिवस त्याने बोलावला ऑनलाइन दरबार\nम्हणाला : \"\"हळूवार सोडवू प्रश्न...एकदम हळूवार\nघरात बसा, मास्क लावा, हात धुवा बार बार\nएवढं सांगून दरबाऱ्यांना राजा सांगे हळूवार\n\"\"घाईलाही उशीर लागतो, एवढी कसली घाई\nजीव घाबरा व्हावा, ऐसी कौनसी नौबत आई\nराजाने विचारलं तिघांना : पाऊस कोण पाडतो\nइजा म्हणाला : पाऊस तर डोंगराला अडतो\nबिजा म्हणाला : डोंगर नाही तर पाऊस नाही, महाराज\nतिजा म्हणाला : डोंगर हवाच... महाराज, राखो लाज\nराजाने तेथल्या तेथे मग सोडला एक आदेश\nवेशीबाहेर पठारावर डोंगर बांधा बेश\nउंच, उन्नत, उत्तुंग उभा राहू दे पर्वत\nअडवा त्या ढगांना, पळपुटे बेमुर्वत\nजगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nइजा बिजा तिजा तिघे शूर शिलेदार\nलागले नि काय कामाला, जोशात जोरदार\nबांधा, कापा, खोदा, हुय्या हुप्पा, चांगभलं,\nडोंगरबांधणीच्या कामानं राज्य दुमदुमलं\nबघता बघता उभा राहिला उंच उंच पर्वत\nताशीव कडेकपाऱ्यांचा कठोर बेलाग पर्वत\nबघतानाच टोपी पडेल, असा उन्नत पर्वत\nअबाबाबा, अयोबायो, क्‍येवढा जंबो पर्वत\nराजानंच कापली फित, केलं ऑनलाइन उद्घाटन\nसुखात राहोत, म्हणाला, आपले लाडके गिरीजन\nहाच पर्वतराज तारील आपले सारे प्रजाजन\nआडेल ढग, पडेल पाऊस, हिरवं होईल मन\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nजंबो पर्वत उभा राहिला, पण झाली पंचाईत\nपर्वताच्या दिशेनं लेकाचे ढग, मुळीच आले नाईत\nपर्वत उभा रिकामा आणि एकटा वाट पाही\nपब्लिक म्हणे आम्हाला याची गरजच नाही\nजंबो पर्वत, जंबो खर्च, जंबो दगडमाती\nराज्याच्या मागे लागली आहे जंबो साडेसाती\nइजा बिजा तिजा झाले जंबो हवालदिल\nजंबो राजाची जंबो गोष्ट सदा अमर राहील\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील. विद्युतीकरणाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण हो\nअरे देवा...शेती करणे म्हणजे \"लाखाचे बारा हजार'\nकेत्तूर (सोलापूर) ः वारंवार बदलणारे हवामान, उत्पादनात होणारी घट, मज��रीचे वाढलेले दर, खते व औषधे आदींचे वाढलेले दर व वीजटंचाई यामुळे सध्या शेती करणे म्हणजे \"लाखाचे बारा हजार' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.\nकोरोनाची इराणमध्ये जास्त गंभीर स्थिती; काय आहे कारण\nतेहरान Iran : चीन आणि दक्षिण कोरिया पाठोपाठ इराणमध्ये कोरोना व्हायरसचा धोका वाढू लागला आहे. इराणमध्ये आतापर्यंत अडीच हजार जणांना कोरोनाची लागण झाली असून, 77 जणांचा बळी गेला आहे. इराणच्या आरोग्य खात्याचे मंत्री अली रेझा रैसी यांनी मीडियाला ही माहिती दिली.\nप्रशिक्षणार्थी डॉक्‍टर महोदयांचा \"इगो' दुखावला अन्‌ गाठले पोलिस ठाणे\nनागपूर : मेडिकलशी संलग्न सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मंगळवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरांनी बाह्यरुग्ण विभागात कर्तव्य बजावत असलेल्या लिपिकाला खिडकीतून ओढून मारहाण केल्याची घटना घडली. विशेष असे की, या कर्मचाऱ्याला ओढत बाहेर नेण्याचा प्रयत्न चार ते पाच प्रशिक्षणार\nया जिल्ह्यातील तब्बल 193 महिला, मुली बेपत्ताच\nबुलडाणा : गेल्या दोन वर्षात मातृतिर्थ बुलडाणा जिल्ह्यातून हजाराहून अधिक महिला व मुली बेपत्ता झाल्‍याचा प्रश्‍न विधिमंडळात उपस्‍थित झाला असून यापैकी अद्यापही 193 महिला, मुलीं बेपत्ताच असल्‍याची गंभीर बाब समोर आली आहे. या महिलांना शोधण्यात अपयशी ठरल्‍याबद्दल पोलिस यंत्रणेच्‍या कार्यक्षमतेवर\nमनोरुग्ण महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी जन्मठेप\nपंढरपूर (जि. सोलापूर) : एका मनोरुग्ण, मानसिक विकलांग महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी हणमंत ऊर्फ हणमा बापू पडळकर (वय 55, रा. सांगोला) यास येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश सी. एस. बाविस्कर यांनी आजन्म कारावास आणि 70 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सांगोला तालुक्‍यातील 22 वर्षीय पीडित महिला\nआमदार भालके अध्यक्ष असलेल्या विठ्ठल कारखान्याला दणका\nपंढरपूर (जि. सोलापूर) : गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडे ऊस उत्पादकांची सुमारे 5 कोटी 79 लाख रुपये इतकी एफआरपीची रक्कम थकीत आहे. ही थकीत रक्कम वसुल करण्यासाठी कारखान्याची मालमत्ता जप्त करावी, असे लेखी पत्र प्रादेशिक सहसंचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. स\n\"घातक परिणाम भोगावे लागतील\" म्हणत महाराष्ट्र 'CID' ची वेबसाईट हॅक\nमुंबई - मुस्लिम सर्वत्र आहेत याचं भान राहू द्या. मुस्लिमांवर होणारे अत्याचार थांबवा नाहीतर तुम्हाला घातक परिणाम भोगावे लागतील. अशी धमकी देत महाराष्ट्र पोलिसांच्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची म्हणजेच CID ची वेबसाईट हॅक करण्यात आली आहे.\nसोलापूर : कोरोना या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आवश्‍यक असलेले पीपीई किटस्‌ आणि एन-95 मास्कची मागणी वाढली आहे. मात्र, मागणी वाढल्याने मास्क विक्रीत साठेबाजी होऊ लागल्याच्या तक्रारी राज्य शासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यावर उपाय म्हणून आता वैद्यकीय व्यवसायिकांच्या चिठ्ठीशिवाय मास्कची वि\nWomens day- आठ मार्च रोजी अक्षरोदय साहित्य संमेलन\nनांदेड : येथील लोकप्रिय असलेली व सतत कार्यरत असलेली साहित्य संस्था म्हणून नावारूपाला आलेली एकमेव साहित्य संस्था अक्षरोदय साहित्य मंडळ महाराष्ट्र मागील अनेक वर्षापासून महाराष्ट्र राज्यात कार्यान्वित आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मंडळाकडून जागतिक महिला दिनानिमित्त रविवारी (ता. आठ) मार्च रोजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/maharashtra/political-connections-between-banjara-rashtriya-seva-sangh-national-president-shankar-pawar-and-sonu-sood-news-latest-updates/", "date_download": "2021-06-15T16:50:22Z", "digest": "sha1:QKR4KDCBWSOKHINJUKSWTGLRHU4CTP5L", "length": 28023, "nlines": 157, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "VIDEO – सोनू सूदच्या मागचा कर्ताधर्ता म्हणजे शंकर पवार; राऊतांकडून नाव उघड | VIDEO - सोनू सूदच्या मागचा कर्ताधर्ता म्हणजे शंकर पवार; राऊतांकडून नाव उघड | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nHealth First | भाजलेले चणे खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे | वाचा सविस्तर खुशखबर | SBI कडून ‘या’ खातेदारांना 2 लाखांचं अपघात विमा संरक्षण | असा मिळवा फायदा Sarkari Naukri | SBI (मुंबई) बँकेत फायर इंजिनियर्सला मोठी संधी | वाचा, शेअर करा ई-सेवा | पॅन कार्ड हरवलंय | असं ऑनलाईन ड्युप्लिकेट काढा Health First | खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी | ही कारणं आधी वाचा Health First | तुमचा चेहरा सुजल्यासारखा वाटतोय | असं ऑनलाईन ड्युप्लिकेट काढा Health First | खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी | ही कारणं आधी वाचा Health First | तुमचा चेहरा सुजल्यासारखा वाटतोय हे उपाय करून पाहा Health First | घरातील फ्रीजमधून वास येतोय हे उपाय करून पाहा Health First | घरातील फ्रीजमधून वास येतोय | हे करून पहा\nMarathi News » Maharashtra » VIDEO – सोनू सूदच्या मागचा कर्ताधर्ता म्हणजे शंकर पवार; राऊतांकडून नाव उघड\nVIDEO - सोनू सूदच्या मागचा कर्ताधर्ता म्हणजे शंकर पवार; राऊतांकडून नाव उघड\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 1 वर्षांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nमुंबई, ७ जून: सोनू सूदला पुढे करत ठाकरे सरकार अपयशी ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय असं राऊत यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे. “महाराष्ट्राला सामाजिक चळवळीची मोठी परंपरा आहे. यात महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापासून ते बाबा आमटेंपर्यंत अनेकांची नावं आहेत, आता यामध्ये सोनू सूदचं नाव घेतलं जाईल. मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मदत करताना सोनूची छायाचित्र, व्हिडीओ प्रसिद्ध झाले.\nसरकार मजुरांना पोहचवण्यात अपयशी ठरलं, पण सोनूसारखे महात्मा हे काम किती सहजतेने करत आहेत असा प्रचार समाजमाध्यमांमध्ये सुरु झाला. भारतीय जनता पक्षातील काही लोकांनी सोनूला दत्तक घेतले. त्याला पुढे ठेवून उत्तर भारतीय मजुरांत घुसण्याचा प्रयत्न झाला. खऱ्या कलाकाराला पडदाच लागतो असे नाही, हे ‘महात्मा’ सूद याने दाखवून दिले,” अशी खोचक टीका या सदरातून केली आहे.\nदरम्यान, कोरोनाच्या काळात केंद्रासह राज्यातील सरकारी यंत्रणा हतबल झाल्या असताना एक माणूस एवढं काम कसा करू शकतो, सोनू सूदकडे अशी कोणती यंत्रणा आहे की तो हजारो मजुरांना ‘घरपोच’ पाठवण्याची व्यवस्था करू शकतो, सोनू सूदकडे अशी कोणती यंत्रणा आहे की तो हजारो मजुरांना ‘घरपोच’ पाठवण्याची व्यवस्था करू शकतो,’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. ‘सोनू सूदला मदत करणाऱ्या यंत्रणेचा कर्ताधर्ता शंकर पवार ही व्यक्ती आहे. ते राष्ट्रीय बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष आहेत. सूद हा फक्त एक चेहरा आहे. गर्दीतल्या सोनूच्या मागे शंकर पवार उभे असल्याचे अनेक छायाचित्रांत दिसत आहे,’ असा दावा राऊत यांनी केला आहे.\nविशेष म्हणजे बंजारा राष्ट्रीय सेवा संघाचे अध्यक्ष शंकर पवार यांचे मोदींसोबत देखील फोटो प्रसिद्ध झाले आहेत. अगदी ११ मे २०२० रोजी परराज्यातील कामगारांना त्यांच्या राज्यात बसने मार्गस्त करण्यात आले तेव्हा देखील शंकर पवार हे सोनू सूदसोबत खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत आहेत आणि त्याचे विशेष व्हिडिओ रेकॉडिंग बंजारा समाजाच्या स्थानिक वृत्तवाहिनीने केले होते.\nएकूण भाजपने अक्षय कुमारच्याबाबतीत जशी रणनीती आखली आणि त्याला थेट भावनिक गोष्टींशी जोडून निवडणु��ीत पीआर मॅनेजमेंटने फायदा करून घेतला होता. तसाच सोनू सूदचा प्रवास सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे रोजंदारीवर जगणारा कामगार थेट ट्विटरवरून सोनू सुदशी संपर्क करू लागल्याने आणि त्याच्या बातम्या पसरू लागल्याने एक वेगळीच टीम त्याच्यासाठी समाज माध्यमांवर काम करत असल्याचं मार्केटिंग तज्ञांनी म्हटलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शंकर पवार यांचा मुलगा सनी पवार २०१७ मध्ये ठाण्यातून पालिकेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार देखील होते. त्यामुळे आगामी बिहार आणि उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत सोनू सूदचा संपूर्ण विषय समोर येईल असं देखील मार्केटिंग आणि पीआर मॅनेजमेंट तज्ज्ञांनी म्हटलं आहे.\nसोनू सूदसोबत असणारे बंजारा राष्ट्रीय सेवा संघाचे अध्यक्ष शंकर पवार यांचा मुलगा सनी पवार २०१७ मध्ये ठाण्यातून पालिकेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार देखील होते. आगामी बिहार – युपी विधानसभा निवडणुकीत सोनू सूदचा संपूर्ण विषय समोर येईल असं देखील पीआर मॅनेजमेंट तज्ज्ञांनी म्हटलं आहे. pic.twitter.com/jhycbPWFLO\nमागील बातमी पुढील बातमी\nतुमच्याकडून गरिबाला एका पैशाची मदत नाही, दुसरे करतात त्यांना तरी करु द्या - आ. राम कदम\nसोनू सूदला पुढे करत ठाकरे सरकार अपयशी ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय असं राऊत यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे. “महाराष्ट्राला सामाजिक चळवळीची मोठी परंपरा आहे. यात महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापासून ते बाबा आमटेंपर्यंत अनेकांची नावं आहेत, आता यामध्ये सोनू सूदचं नाव घेतलं जाईल. मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मदत करताना सोनूची छायाचित्र, व्हिडीओ प्रसिद्ध झाले.\nशिवसेनेचा सोनू सुदवर संशय तर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून स्तुती\nसोनू सूदला पुढे करत ठाकरे सरकार अपयशी ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय असं राऊत यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे. “महाराष्ट्राला सामाजिक चळवळीची मोठी परंपरा आहे. यात महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापासून ते बाबा आमटेंपर्यंत अनेकांची नावं आहेत, आता यामध्ये सोनू सूदचं नाव घेतलं जाईल. मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मदत करताना सोनूची छायाचित्र, व्हिडीओ प्रसिद्ध झाले.\nरेल्वेमंत्री रात्रभर उगाचच ट्विट करत होते, इथे रात्री ९ नंतर झोप महत्वाची - आ. भातखळकर\nस्थलांतरित मजुरांसाठी सोडण्यात येणाऱ्या श्रमिक ट्रेनच्या मुद्द्यावरून आता केंद्र आणि राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. आज दुपारीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वे मंत्रालय महाराष्ट्राची तयारी असूनही कमी रेल्वेगाड्या सोडत असल्याची तक्रार केली होती. उद्धव ठाकरे यांचा हा आरोप रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या चांगलाच जिव्हारी लागला.\nहवं तर बसवर भाजपाचा झेंडा लावा, पण मजुरांसाठी 'त्या' बसेस सोडा' - प्रियांका गांधी\nउत्तर प्रदेशात सध्या स्थलांतरित मजुरांना गावी परतण्यासाठी सोडण्यात येणाऱ्या बसेसच्या मुद्द्यावरून प्रचंड राजकारण रंगले आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आणि योगी सरकारमध्ये ‘लेटरवॉर’ सुरु आहे. दोन्ही बाजूंनी परस्परांवर कुरघोडी करणारी पत्रे पाठवली जात आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशातील राजकारण चांगलेच तापले आहे.\nराहुल गांधींनी मजुरांशी गप्पा मारून त्यांचा वेळ फुकट घालवला - निर्मला सीतारामन\nकाँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मजुरांची भेट घेणे ही निव्वळ नाटकीपणा असल्याची टीका केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. त्या रविवारी दिल्लीतील पत्रकारपरिषदेत बोलत होत्या. यावेळी निर्मला सीतारामन यांनी म्हटले की, राहुल गांधी यांनी मजुरांशी गप्पा मारून त्यांचा वेळ फुकट घालवला. उलट त्यांनी मजुरांच्या बॅगा उचलून काहीवेळ चालायला हवे होते, असे निर्मला सीतारामन यांनी म्हटले.\n३५ लाख स्थलांतरीत मूळगावी परतले, श्रमिकांसाठी अजून २६०० ट्रेन धावणार - रेल्वे मंत्रालय\nदेशात ४ कोटीपेक्षा जास्त मजूर रोजगारासाठी स्थलांतर करतात. या मजुरांना आपल्या मूळ गावी जाण्यासाठी रोज २०० रेल्वेगाड्या धावत आहेत. रस्त्याने चालणाऱ्या स्थलांतरीतांचे समुपदेशन करून त्यांना श्रमिक ट्रेनने (Shramik Special Train) जाण्याची विनंती करावी अशा सूचना राज्य सरकारांना देण्यात आल्या आहेत, आतापर्यंत २६०० पेक्षा जास्त रेल्वेच्या फेऱ्या झाल्या असून त्यातून ३५ लाख स्थलांतरीत (Migrant) आपल्या गावी पोहोचले आहेत. तर आणखी २६०० ट्रेन धावणार असल्याची माहिती आज केंद्रीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी दिली. केंद्रीय गृहमंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयाकडून आज संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेण्यात येत आहे.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळ��� आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nबारामतीच्या चहावाल्याकडून मोदींना दाढीसाठी 100 रुपयांची मनी ऑर्डर | म्हणाला साहेब, दाढीऐवजी लसीकरण वाढवा\nदेशाची अर्थव्यवस्था ढासळतेय | पण भाजपचा पक्ष खजिना तुडुंब भरतोय | २०१९-२० मध्ये ७८५ कोटीची देणगी\nVIDEO | मला आनंद आहे की, कोविडमध्ये देशात अनेकांनी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जीव गमावले - गडकरी\nबीड | परळी तालुक्यातील सिरसाळा येथे MIDC उभारण्याचा मार्ग मोकळा | उद्योग मंत्रालयाची मंजुरी\nहमीभाव वाढवल्याचा दावा कोणत्याही तज्ज्ञाने सिद्ध करून दाखवावा - राजू शेट्टी\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nकोरोना आपत्तीत आरोग्य व्यवस्थेची पोलखोल झाली, पण मोदी म्हणाले, आम्ही नव्या आरोग्य सुविधा उभारल्या\nआज सकाळी ११ वाजता पंतप्रधान-मुख्यमंत्री भेट | काय असतील मराठा आरक्षण प्रश्नी मुद्दे\nअजब | उपराष्ट्रपतींचं ट्विटर खातं सक्रिय नसल्यानं ब्लू टिक ऑटोमॅटिकली गेली | भाजप म्हणतं हा घटनेवरील हल्ला\nमोफत लसीकरणासाठी फेब्रुवारीपासूनच मुख्यमंत्र्यांची मागणी होती | निर्णयासाठी मोदींना ४ महिने लागले - ममता बॅनर्जी\nSpecial Recipe | गाजर न किसता गाजराचा चविष्ट हलवा बनवा\nSpecial Recipe | पारंपारिक गावरान पद्धतीने मिरचीचा ठेचा | करून पहा\nदेशात कोरोना लसींचा तुटवडा आणि केंद्र सरकार ट्विटरवरील ‘ब्लू टिक’साठी भांडतंय - राहुल गांधी\nकेंद्र सरकार केवळ हेडलाईन मॅनेजमेंटमध्ये व्यस्त | राज्यांना कशापध्दतीने लस पुरवठा करणार ते सांगावे - राष्ट्रवादी\nदेशात कोरोनाबळींच्या संख्येत थोडी वाढ | पण कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ\nछत्रपती घराण्याचं काम लोकांना पेटवण्याचं नाही, तर न्याय देण्याचं - संभाजी छत्रपती\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/marine-fisheries-sailing-training-in-mumbai-61642/", "date_download": "2021-06-15T16:34:23Z", "digest": "sha1:RH4S2RJGN57Z26KXZ2CZSCI4TNUCXS56", "length": 10986, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Marine Fisheries Sailing Training in Mumbai | सागरी मत्स्यव्यवसाय नौकानयन प्रशिक्षण; इथे करा प्रवेशासाठी अर्ज | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून १५, २०२१\nराज्यात पुढील पाच दिवस पाऊस, मुंबई कोसळणार मुसळधार, कोकणात पडणार अतिवृष्टी\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nगावकऱ्यांनी आदिवासी महिलेला नग्न करून गावभर धिंड काढली आणि पुढे जे घडलं ते तुम्हीच वाचा\nविधानपरिषदेच्या ‘त्या’ १२ नावांची यादी अखेर सापडली; पुढील निर्णय लवकरच होणार\nयेत्या दोन तीन दिवसात मंजुरी मिळाल्यानंतर पहिल्या टप्प्याच्या प्राध्यापक भरतीला सुरुवात होईल : उदय सामंत\nमुंबईसागरी मत्स्यव्यवसाय नौकानयन प्रशिक्षण; इथे करा प्रवेशासाठी अर्ज\nमुंबई : वर्सोवा येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन, सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन विषयाच्या १२५ व्या प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण वर्गासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ डिसेंबर २०२० आहे.\nमत्स्यव्यवसाय आणि सागरी मासेमारीचा विकास आणि विस्तार होण्यासाठी मत्स्यव्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थीना सहा महिन्याचे प्रशिक्षण शासकीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात दिले जाते. त्याअनुषंगाने २०२० -२१ या वर्षातील, १ जानेवारी ते ३० जून २०२१ या सहा महिन्याच्या कालावधीत सागरी मत्स्यव्यवसाय नौकानयन,सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.\nइच्छुक प्रशिक्षणार्थीनी विहित नमुना अर्ज आवश्यक कागदपत्रांसह शासकीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पांडुरंग रामले मार्ग, तेरे गल्ली, वर्सोवा मुंबई ६१ या पत्त्यावर १६ डिसेंबर २०२० पर्यत सादर करावेत, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nमंगळवार, जून १५, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बात��्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/illegal-kiln-at-kolwadi-sashte-demolished-18929/", "date_download": "2021-06-15T16:17:09Z", "digest": "sha1:43SUDMYMBFANWW4TXJKXHBE6VW6RQHJA", "length": 14162, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Illegal kiln at Kolwadi-Sashte demolished | कोलवडी-साष्टे येथील अवैध हातभट्टी उध्वस्त | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून १५, २०२१\nराज्यात पुढील पाच दिवस पाऊस, मुंबई कोसळणार मुसळधार, कोकणात पडणार अतिवृष्टी\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nगावकऱ्यांनी आदिवासी महिलेला नग्न करून गावभर धिंड काढली आणि पुढे जे घडलं ते तुम्हीच वाचा\nविधानपरिषदेच्या ‘त्या’ १२ नावांची यादी अखेर सापडली; पुढील निर्णय लवकरच होणार\nयेत्या दोन तीन दिवसात मंजुरी मिळाल्यानंतर पहिल्या टप्प्याच्या प्राध्यापक भरतीला सुरुवात होईल : उदय सामंत\nकारवाई कोलवडी-साष्टे येथील अवैध हातभट्टी उध्वस्त\n-९३ जणांवर कारवाई;लोणीकंद गुन्हे शोध पथकाची कामगिरी\nवाघोली : (ता. हवेली) कोलवडी-साष्टे, केसनंद परिसरातील अवैध दारू भट्ट्यांवर लोणीकंद गुन्हे शोध पथकाने छापे टाकून दारू भट्ट्या उध्वस्त केल्या असून विक्रेत्यांवर कडक कारवाई केली आहे. याप्रकरणी तीन जणांच्या विरोधात दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nसध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना वाढत्या अवैध धंद्यांचा समूळ नष्ट करण्यासाठी लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी वेगवेगळे पथक बनवले आहे. या पथकाद्वारे लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत बेकायदेशीरपणे चालू असलेल्या हातभट्ट्या, दारू विक्रेत्यांवर कारवाईची धडक मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे हातभट्टी चालक व गावठी दारू विक्रेत्यांसह अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहेत.\n-दारू विक्रेत्यावर कायदेशीर कारवाई होणार\nलोणीकंद पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे शोध पथक सोमवार (३ ऑगस्ट) रोजी गस्तीवर असताना मौजे कोलवडी-साष्टे गावचे हद्दीत नदीचे कठालागत रिकामे वस्ती येथे दोन इसम गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याचे साहित्य व साधने वापरून दारू काढत असल्याची खात्रीशीर बातमी गुन्हे शोध पथकाला मिळाली. माहिती मिळताच गुन्हे शोध पथकाने रिकामे वस्ती या ठिकाणी जाऊन छापा घातला असता राजू दादासाहेब केकान (वय २९), अविनाश विलास ससाणे (वय २७, रा. साष्टे गायरान) हे दोघेही गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणाऱ्या साधनांसह मिळून आले. २ हजार लीटर कच्चे रसायन, १४० लिटर दारू व अन्य साहित्य असा एकूण ५७,७०० रुपये किंमतीचा माल मिळून आला. त्याबरोबर केसनंद गावचे हद्दीत लोणीकंद-केसनंद रोडवरील शिवशाही हॉटेलजवळ असणाऱ्या कटवणात अवैध दारू विक्रेत्यावर कायदेशीर कारवाई करून विष्णू मारुती कांबळे (वय २९, रा. केसनंद) यास ताब्यात घेऊन मुंबई दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nलोणीकंद पोलिसांनी १ जुलै ते ३१ जुलै २०२० या कालावधीत दारूबंदीचे ३७ गुन्ह्यांमध्ये ३८ जणांवर कारवाई केली आहे. तर जुगाराचे ५५ गुन्हे दाखल केले असून ५५ जणांवर कारवाई केली आहे. दारूबंदी कारवाईमध्ये एकूण २ लाख ४९ हजार २५२ रुपयांचा तर जुगार कारवाईमध्ये १ लाख ८२ हजार ७९७ रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.\nहवेली उपविभागीय पोलीस अधिकारी सई-भोरे पाटील व पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हणमंत पडळकर, गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे, देवेंद्र बेंद्रे, ऋषिकेश व्यवहारे या पथकाने कारवाई केली आहे.\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण��याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nमंगळवार, जून १५, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/former-shiv-sena-minister-tanaji-sawants-state-government-update-12902", "date_download": "2021-06-15T16:17:26Z", "digest": "sha1:3RSTFWEJD7E6J7F6XMLUORAIFWFCNYHE", "length": 11462, "nlines": 149, "source_domain": "www.saamtv.com", "title": "शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचा सरकारला घरचा आहेर | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचा सरकारला घरचा आहेर\nशिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचा सरकारला घरचा आहेर\nबुधवार, 12 मे 2021\nशिवसेनेचे माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी आज प्रशासनावर गंभीर आरोप करत सरकारला घरचा आहेर दिला आहे . मुख्यमंत्र्यांच्या राज्यातील ब्रेक द चेन ला राज्यातील प्रशासन अधिकारी मोडत तोडत असल्याने राज्यात कोरोना वाढत आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यास राज्यातील प्रशासन कमी पडत असून सगळीकडे सावळा गोंधळ सुरू असल्याचा आरोपही आमदार सावंत यांनी केला\nपंढरपूर - शिवसेनेचे Shivsena माजी मंत्री आमदार तानाजी सावंत Tanaji Sawant यांनी आज प्रशासनावर गंभीर आरोप करत सरकारला घरचा आहेर दिला आहे . मुख्यमंत्र्यांच्या राज्यातील ब्रेक द चेन ला राज्यातील प्रशासन अधिकारी मोडत तोडत असल्याने राज्यात कोरोना corona वाढत आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यास राज्यातील प्रशासन कमी पडत असून सगळीकडे सावळा गोंधळ सुरू असल्याचा आरोपही Allegations आमदार सावंत यांनी केला. Former Shiv Sena minister Tanaji Sawant's on state government\nहे देखील पहा -\nशिवसेनेचे माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांची नुकतीच सोलापूर Solapur जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख पदी नियुक्ती झाली आहे. आज पंढरपुरात येऊन त्यांनी बैठक घेऊन कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला या वेळी ते बोलत होते.\nजम्बो कोविड सेंटरमधून मौल्यवान वस्तू चोरीला\nमुख्यमंत्र्यांनी राज्यातील ���ोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी ब्रेक दी चेन ही मोहीम राबवली आहे.प ण तहसीलदार , पोलिस अधिकारी अशांची जबाबदारी आहे ते लोक सगळे कागदावरच राबवत आहेत. अनेक कोरोना रुग्ण बाहेर फिरत असल्याने संसर्ग वाढत आहे. असा गंभीर आरोप आमदार तानाजी सावंत यांनी केला आहे.\n'मराठा समाजावर होणारा अन्याय झोपलेल्या सरकारला कधी कळणार\nमराठा आरक्षण (Mratha Reservation) पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी शिवसंग्रामचे अध्यक्ष...\nYCM रुग्णालयातील स्टाफचे भरपावसात आंदोलन\nपुणे : दहा वर्षांहून Year अधिक काळ झाल तरीही आपल्याला मानधनावरच काम करावे लागत आहे....\nभाजपचे १२ सदस्य वाढतील या स्वप्नात राज्यपाल - राजू शेट्टी\nसांगली - महाविकास आघाडी सत्तेवरून खाली येईल आणि भाजपचे BJP बारा नावे राज्यपालांच्या...\nविद्यार्थ्यांच्या फसवणूक प्रकरणी पालक आणि ग्रामस्थांचा आंदोलनाचा...\nडोंबिवली : खिडकाळी येथील सीताबाई के. शहा मेमोरिअल या शाळेत राज्यमंडळ...\nपोलिसांच्या कानशिलात वाजवली; महिला आमदाराची दादागिरी\nजयपूर : एका महिला आमदाराने MLA हेड कॉन्स्टेबलला मारहाण केल्याचा आरोप झाला आहे....\nनाल्यातील कचऱ्याच्या पाण्याने कंत्राटदाराला अंघोळ...\nमुंबई : शहरामध्ये City गेल्या पाच ते सात दिवसांपासून पावसाची Rain जोरदार बॅटिंग...\nराज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत 1053 फुलझाडांचे मोफत...\nडोंबिवली - मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेचे...\nसध्याची परिस्थिती अजून वर्ष- दोन वर्षे राहणार; काळजी घ्या -...\nआंबेगाव: कोरोना गेलेला नाही. हीच परिस्थितीत अजून वर्ष- दोन वर्षे राहणार आहे....\nदेहूगावात मावळातील पहिल्या ऑक्सीजन प्लांटचे उद्घाटन\nपुणे: जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या देहूगावमध्ये ऑक्सिजन प्लांट्चे (Oxygen...\nकाँग्रेस नेते भाई जगताप यांच्यावर गुन्हा\nमुंबई : राज्यात Maharashtra अनेक ठिकाणी काँग्रेसतर्फे पेट्रोल Petrol दरवाढी...\n''राणा दांपत्यावर गुन्हेगारी स्वरूपाचे खटले दाखल करणार''\nजे लोक स्वतः घाणेरडे राजकारण करतात त्यांना दुसरे लोक देखील घाणेरडे वाटतात अशा शब्दात...\nनवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले तर...\nमुंबई - नवी मुंबईत Navi Mumbai उभारण्यात येणाऱ्या विमानतळाला Airport हिंदुहृदयसम्राट...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भ��्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/pyare-khan-has-become-oxygen-man-nagpur-12514", "date_download": "2021-06-15T16:14:42Z", "digest": "sha1:7Q4KIDJUIEXKEM6RHSS5HRFCWL7PIVZQ", "length": 11114, "nlines": 147, "source_domain": "www.saamtv.com", "title": "कौतुकास्पद! प्यारे खान झाले नागपूरकरांचे ऑक्सिजन मॅन... ( पहा व्हिडिओ ) | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n प्यारे खान झाले नागपूरकरांचे ऑक्सिजन मॅन... ( पहा व्हिडिओ )\n प्यारे खान झाले नागपूरकरांचे ऑक्सिजन मॅन... ( पहा व्हिडिओ )\nशुक्रवार, 30 एप्रिल 2021\nएकीकडे अहमदनगर मधील डाँक्टरने वातावरणातील ऑक्सिजन वाढवण्याचा वसा घेतला आहे. तर दुसरीकडे नागपूर मधील खान यांनी ऑक्सिजन पुरवण्याचा वसा घेतला आहे. कोरोना काळात एका ट्रान्सपोर्ट व्यवसायिकाने तब्बल १ कोटी रुपयांचे ऑक्सिजन दान केलं आहे\nनागपूर : एकीकडे अहमदनगर Ahmednagar मधील डाँक्टरने वातावरणातील ऑक्सिजन Oxygen वाढवण्याचा वसा घेतला आहे. तर दुसरीकडे नागपूर Nagpur मधील खान Khan यांनी ऑक्सिजन पुरवण्याचा वसा घेतला आहे. कोरोना काळात एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाने तब्बल १ कोटी रुपयांचे ऑक्सिजन दान केले आहे. त्यामुळे नागपूरच्या या ऑक्सिजन मॅनचा सर्वत्र कौतुक होत आहे. Pyare Khan has become the Oxygen Man of Nagpur\nप्यारे खान हे नागपुरांसाठी ऑक्सिजन मॅन Oxygen Man झाले आहेत. त्यांनी गेल्या काही दिवसात नागपूरकरांना तब्ब्ल १ कोटी रुपयांचे ४०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवला आहे. त्यांच्या अशमी ASHMI रोड वेज कंपनीचे टँकर देशभरातून मिळेल तिथून ऑक्सिजन नागपूरला आणत आहेत. देश वाचाल तर आपण वाचणार आहोत आणि देशच नाही राहील तर आपण कुठे राहणार आहे.\nसर्व नागरिकांनी आपआपले कर्तव्य पार पाडले पाहिजे, अशी प्रतिकिया प्यारे खान यांनी व्यक्त केली आहे. मेहनतीच्या जोरावर रिक्षा चालक ते ट्रान्सपोर्ट व्यावसायिक अशी त्यांची प्रगती झाली आहे. सामाजिक बांधिलकी जपत तब्ब्ल १ कोटी रुपयांचे ऑक्सिजन देणारे खान यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.\nकर्मवीर सुमेध वानखडे यांच्या स्मृती दिनानिमित्त ऑनलाइन कवी संमेलन\nशेगाव येथे विदर्भ साहित्य संघ शाखा शेगावच्या वतीने ऑनलाइन कवीसंम्म��लन स्मृतीशेष...\nमुलगा होत नसल्यानं आत्महत्येस केलं प्रवृत्त; नवऱ्याच्या घरासमोरच...\nजुन्नर: मुलगा होत नाही म्हणून दुसऱ्या लग्नाला परवानगी द्यावी यासाठी सातत्याने छळ...\nमहाबळेश्वरमध्ये उगवणार आता निळा भात : कृषी विभागाचा नवा उपक्रम\nसातारा - महाबळेश्वरमध्ये Mahabaleshwar कृषी विभागाच्या Department of Agriculture...\nशिर्डी-सरकारी सार्वजनिक विहीर गेली चोरीला \nशिर्डी: राज्यात अनेक छोट्या मोठ्या वस्तूंच्या चोरीच्या घटना घडत असतात. अश्याच एक...\nजामखेडला दिले कोरोना विषाणू निष्क्रिय करण्याचे 'यंत्र'\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेला (Corona Third Wave In India) सामोरे जाण्यासाठी प्रशासकीय...\nइंधन दरवाढीचा भडका; राज्यसह देशभरात असंतोषाची लाट\nनवी मुंबई : देशात इंधनदरवाढीमुळे Fuel price hike प्रचंड तणाव निर्माण झाला...\nसिंधी-पंजाबी-शिख समाजातर्फे कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांसाठी लंगर...\nअहमदनगर - सध्या राज्यासह नगर जिल्ह्यात कोरोना रुग्ण Corona patient वाढत...\nसासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची सॅनिटायझर प्राशन करून आत्महत्या \nबीड - बीडच्या Beed पाटोदा Patoda तालुक्यात हुंडाबळी झाल्याचा धक्कादायक प्रकार...\nगृहमंत्र्यांच्याच मतदारसंघात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची हत्या\nपुणे : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील Dilip Walse Patil यांच्या पुणे जिल्ह्यातील...\nशासकीय दुर्लक्ष अन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या व्यथा \nअहमदनगर : २० मे १८९२ रोजी इंग्रजांनी महाराष्ट्रात पशुसंवर्धन खात्याची Animal...\nविविध मागण्यांसाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा आंदोलनाचा पावित्रा\nअहमदनगर : राज्यातल्या 2500 पेक्षा जास्त पशुवैद्यकीय अधिका-यांनी Veterinary...\nशिर्डीमध्ये शेतात पाणी भरत असताना बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला....\nअहमदनगर : रात्रीच्या वेळी शेतामध्ये पाणी भरत असताना शेतकऱ्यावर बिबट्याने ...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://adarshmaharashtra.in/search/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2021-06-15T17:21:20Z", "digest": "sha1:ZCOOHA5LR7UETRNPWXPDJRLJGDAVVDWD", "length": 9711, "nlines": 173, "source_domain": "adarshmaharashtra.in", "title": "Contact", "raw_content": "\nघोडेगाव बौद्ध वस्ती येथे... - Read Now करोनाच्या संभाव्य तिसऱ्या... - Read Now DRDO ने विकसित केलेल्या... - Read Now फलटण शहरासह तालुक्यातील ८... - Read Now माजी गृहमंत्री अनिल देशमुख... - Read Now\n2020 व 2021 चे लोक हिंद गौरव पुरस्कार जाहीर,27 फेब्रुवारी ला शहापुर मध्ये होणार...\nशहापुर : ठाणे जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त ,साप्ताहिक शिवमार्ग व लोक हिंद वृत्तवाहिनी तर्फे दरवर्षी...\nवारकरी सेवा फाऊंडेशनच्या घाटकोपर उपाध्यक्षपदी हभप प्रतिक केसरकर\nमुंबई : घाटकोपर वारकरी सेवा फाऊंडेशनच्या घाटकोपर उपाध्यक्ष पदी हभप प्रतिक सहदेव केसरकर यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. वारकरी...\nअखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमामुळे बोरघर गावातील वातावरण अत्यंत...\nबोरघर/माणगांव (प्रतिनिधी) वै. हभप गोपाळ महाराज कांगणे व वै. हभप डॉ महाराज कळसे यांच्या कृपाशीर्वादाने आणि हभप महेश माधव महाराज कळसे...\nप्रजासत्ताक दिनासाठी महाराष्ट्राची वारकरी संत परंपरा चित्ररथ सज्ज\nनवी दिल्ली, दि.२२ : महाराष्ट्राच्यावतीने ‘वारकरी संतपरंपरे’वर आधारित चित्ररथ यावर्षी प्रजासत्ताकदिनी होणा-या राजपथावरील...\nसंगम येथे पशुसंवर्धन व लाळया खुरखुत रोगाचे लसीकरण शिबीर संपन्न\nपरळी वैजनाथ(प्रतिनिधी) परळी तालुक्यातील मौजे संगम येथे पशुसंवर्धन व लाळया खुरखुत रोगाचे लसीकरण शिबीर संगमच्या सरपंच...\nवारकरी प्रतिनिधींच्या प्रस्तावानुसार कार्तिकी वारी,मर्यादित संख्येतील...\nमुंबई, दि.१८ : राज्याला शेकडो वर्षांची संत परंपरा लाभली आहे. सांस्कृतिक आणि धार्मिक समतेचा संदेश देणाऱ्या वारकरी संप्रदायास...\nपंढरपूरात दत्तात्रय तरळगट्टी यांच्या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा...\nपंढरपूर(भारत कवितके)रविवार दिनांक ९ नोव्हेंबर २०२० रोजी पंढरपूर ,नाथ चौक कवठेकर प्रशाळा कलामंचावर पंढरपूरातील साहित्यिक...\nआळंदीतील कार्तिकी वारीबाबत सोमवारच्या बैठकीत होणार निर्णय\nआळंदी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिर्घकाळ बंद असलेली मंदिरे उघडावीत, यासाठी वारकरी आणि भाजपासह हिंदू्त्ववादी संघटना ठिकठिकाणी...\nह.भ.प. कृष्णराव रंधवे तथा चोपदार गुरुजींना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची...\nपुणे, दि.१६ : पंढरपूरची वारी आणि वारकऱ्यांशी जिव्हाळ्याचे, अतूट नाते जपणारे, श्री ज्ञानेश्वर माऊलींचे वंशपरंपरागत चोपदार ह.भ.प....\nशहापूर पंचायत समितीचे प्रथम सभापती पांडुरंग जागरे यांचे निधन@\nशहापूर(महेश धानके)शहापूर तालुक्यातील नडगाव येथील मुळ रहिवाशी असलेले आणि शहापूर पंचायत समित���चे पहिले सभापती म्हणून विराजमान...\nविश्वसनीय पत्रकारितेसाठी तुमचा सहभाग आणि योगदान आवश्यक आहे.\nसहभाग निधी साठी इथे क्लिक करा\nपॉर्थ पवार राजकारणातील लंबी रेस का घोडा असू शकतो का \nघोडेगाव बौद्ध वस्ती येथे बौद्धविहार...\nकरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासुन...\nDRDO ने विकसित केलेल्या अँटी-कोविड...\nमी आता सेक्स करीत नाही, मी पूर्णपणे...\nमानवी विकृतीची परिसीमा; मालवणीत...\nअभिनेते भाऊ कदम यांनी आगरी समाजाची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://jahirati.maayboli.com/taxonomy/term/9?page=8", "date_download": "2021-06-15T15:50:54Z", "digest": "sha1:4DCK4KJC6RL4CFZ65MIRUFN5RWT6DM7T", "length": 2841, "nlines": 65, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "सेवा सुविधा- | Page 9 |", "raw_content": "\nव्यवसाय विषयक फ्री ऑप्टिशियन स्किल कोर्स\nव्यवसाय विषयक दर आठवड्याला रू.9770/- किंवा जास्त कमवा..\nव्यवसाय विषयक मोदक पीठ भाकरीचे पीठ, वड्याचे पीठ, कुळीथ भाजणी रव्याचे लाडू, नारळाचे काप mumbai India\nव्यवसाय विषयक फ्रँचायझी पाहिजे पुणे India\nव्यवसाय विषयक घरी बनवलेले दागिने पुणे India\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://lokdisha.com/strict-restrictions-in-the-state-from-8-tonight/", "date_download": "2021-06-15T15:01:44Z", "digest": "sha1:UF4R62OVE5HOLFWUUSDJQYG2DOC5AFPJ", "length": 6820, "nlines": 79, "source_domain": "lokdisha.com", "title": "कोरोना : राज्यात आज रात्री 8 पासून कठोर निर्बंध | लोकदिशा - बातमी निर्भीडतेची", "raw_content": "\nकोरोना : राज्यात आज रात्री 8 पासून कठोर निर्बंध\nराज्यात कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून कडक निर्बंध लागू आहेत, मात्र तरीही कोरोनाची संख्या कमी होताना दिसत नाही, त्यामुळे राज्य सरकारने कोरोनासंदर्भात अजून कडक नियम लागू केले आहेत. राज्यात आज रात्री 8 पासून ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कठोर निर्बंध लागू करण्यात येणार असून 1 मे सकाळी 7 वाजेपर्यंत हे निर्बंध असणार आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने आता कठोर पावले टाकायला सुरुवात केली आहे.\nराज्यात आज रात्री 8 वाजल्यापासून ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत हे कठोर निर्बंध लादले जाणार असून यामध्ये मुंबई लोकल, मुंबई मेट्रो, या सेवा सामान्य नागरिकांसाठी बंद होणार आहेत. त्याच बरोबर एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यावरही बंधने येणार असल्याचे रा��्य सरकारने सांगितले आहेत. आज रात्री 8 वाजेपासून लागू होणारी सुधारित नियमावली राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जारी केली असून या नुसार नेमकं कोणत्या सवलती यामधून देण्यात आल्या आहेत, आणि कोणते निर्बंध लादण्यात आले आहेत याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात…\nकाय आहे नियमावली :\n● आज रात्री 8 वाजल्यापासून 1 मे च्या सकाळी 7 पर्यंत राज्यात कडक लॉकडाऊन.\n● एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात नागरिकांना प्रवेश बंदी. मात्र अत्यावश्यक सेवेतील लोकांना मुभा.\n● मुंबई लोकलचा प्रवास केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच करता येणार.\n● सर्व सरकारी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची 15 टक्क्यांप्रर्यंत उपस्थिती राहणार.\n● लग्न समारंभ 25 लोकांच्या उपस्थितीत आणि फक्त 2 तासात संपवावा लागणार.\n● खासगी वाहतुक फक्त अत्यावश्यक सेवांसाठी सुरु राहणार. तर आतंर जिल्हा प्रवास फक्त अत्यावश्यक सेवांसाठी करता येणार.\n● सार्वजनिक बसेस 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार. मात्र, अंतर जिल्हा किंवा अंतर शहर वाहतुक करता येणार नाही.\nअनिल देशमुखांच्या मालमत्तांवर सीबीआयची धाड\nअहमदनगर जिल्ह्यात कडक निर्बंध, पण तरीही कोरोनाला ब्रेक लागेना\nराज्यातील 10 वीची परीक्षा रद्द; राज्य सरकारचा मोठा निर्णय\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nगल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या सर्व ताज्या घडामोडींसाठी 'लोकदिशा बातमी निर्भिडते'ची ही वेबसाईट सदैव कर्तव्य दक्ष असून आमची संपादकीय टीम आपल्याला खात्रीशीर आणि अचूक बातमी देण्याचा प्रयत्न राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/false.html", "date_download": "2021-06-15T15:03:37Z", "digest": "sha1:ZYGEQIZX55BIFP6FQJN6M4NII3BKWN5D", "length": 7795, "nlines": 111, "source_domain": "zeenews.india.com", "title": "false News in Marathi, Latest false news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nहेअर क्रिमची जाहिरात करणं अभिनेत्याला पडलं महागात\nकपिल देवच्या मृत्यूच्या बातमीवर भडकले मदनलाल\nसोशल मीडियावर देव यांच्या निधनाची बातमी व्हायरल\nगेल्या ३ महिन्यात Facebookने हटवल्या ७० लाखहून अधिक पोस्ट; हे आहे कारण\nफेसबुकने काही पोस्टविरोधात कारवाई केली आहे.\nभारत बायोटेकच्या उपाध्यक्षांनी स्वत:वर कोरोना लसची चाचणी करुन घेतल्याचा 'तो' फोटो खोटा\nसोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाल्यानंतर ही बाब समोर आली आहे.\nनागपुर | सरसंघचालकांच्या नावे सोशल मीडियावर अपप्रचार\nनागपुर | सरसंघचालकांच्या नावे सोशल मीडियावर अपप्रचार\n'क्लीन चीट'च्या बातम्या म्हणजे नाना पाटेकरांच्या टीमनं उडवलेल्या अफवा - तनुश्री\nनाना पाटेकरांची इमेज पूर्ववत करण्याचा हा प्रयत्न\nराजकारणंही प्रामाणिकपणे करावं, मी खोटी आश्वासनं देत नाही - नितीन गडकरी\n'राजकारण हे प्रतिस्पर्धी क्षेत्र आहे, इथं लोकांच्या आकांक्षांप्रमाणे काम करावं लागतं'\n#MeToo प्रकरणी माझ्यावरील आरोप खोटे, 'या' सेलिब्रिटीचा दावा\nआफ्रिदीच्या मुलीच्या मृत्यूच्या बातमी मागचं सत्य\nपाकिस्तानचा धडाकेबाज क्रिकेटर बुम बुम आफ्रिदी सध्या मीडियात चर्चेत आहे.\nमुख्यमंत्र्यांची कर्जमाफीची घोषणा हवेतच\nदर्शनी संघटनांचे अस्तित्व उघड, नक्षली संघटनांचा खोटारडेपणा\nपैशांचा पाऊस, पोलिसांचं दुर्लक्ष\nआता... नेसनं लिहिलं पोलिसांना पत्र\nआता... नेसनं लिहिलं पोलिसांना पत्र\nप्रीती झिंटा आणि नेस वाडिया वादानंतर उद्योगपती नेस वाडियानं मुंबई पोलिसांना उद्देशून एक पत्र लिहिलंय.\nकोरोना घटत असताना मृत्यूदराने नाशिककरांची चिंता वाढली, धक्कादायक आकडेवारी समोर\nगोव्याची प्रसिद्ध ५०० वर्ष जुनी फेनी दारु का आहे आजही प्रसिद्ध\nWTC 2021 अंतिम सामन्यासाठी BLACKCAPS चा संघ जाहीर, या खेळाडूंना मिळाली संधी\nकोरोनाबाधितांसाठी आता 'पॉकेट व्हेंटिलेटर', पाहा नेमकं काय आहे हे...\nHoroscope| 'या' राशीच्या व्यक्तींना आज करावा लागणार अडचणींचा सामना\nSa Re Ga Ma Pa Little Champs : असा आहे स्पर्धक ते परीक्षक बनलेल्या मुग्धा वैशंपायनचा अनुभव\nPavitra Rishta 2.0: मानव पुन्हा चाहत्यांच्या भेटीला; हा अभिनेता साकारणार भूमिका\nपोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडी यातला नेमका फरक काय\nGoogle वर कधीच शोधू नये ही गोष्ट, अन्यथा तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं\nविराट कोहलीच्या IPL सॅलरीपेक्षा कमीच WTC 2021 विजयी संघाच्या बक्षिसाची रक्कम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://adarshmaharashtra.in/full-story/3249/ambaranathabadalapura-saharatila-vrttapatra-vikretyanna-annadhanya-kita-hamda-senitayajhara-va-maska", "date_download": "2021-06-15T15:40:04Z", "digest": "sha1:4TELLFWSND4E47JSD3PS6RGMQIYZCLAN", "length": 9123, "nlines": 153, "source_domain": "adarshmaharashtra.in", "title": "Adarsh Maharashtra", "raw_content": "\nघोडेगाव बौद्ध वस्ती येथे... - Read Now करोनाच्या संभाव्य तिसऱ्या... - Read Now DRDO ने विकसित केलेल्या... - Read Now फलटण शहरासह तालुक्यातील ८... - Read Now माजी गृहमंत्री अनिल देशमुख... - Read Now\nअंबरना���-बदलापूर शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांना अन्नधान्य किट, हँड सॅनिटायझर व मास्कचे वाटप.\nअंबरनाथ / प्रतिनिधी : जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातलेले असून लॉकडाऊन मुळे वृत्तपत्र विक्रेत्यांची परिस्थिती खराब झाली होती. या स्थितीला शिवसेना अंबरनाथ शहरप्रमुख अरविंद वाळेकर व माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर व अंबरनाथ तालुका पत्रकार परिषद यांनी गांभीर्याने लक्षात घेऊन अंबरनाथ-बदलापूर मधील \"वृत्तपत्र विक्रेते आणि लाईन बॉय\" यांना \"अन्नधान्य किट, हँड सॅनिटायझर व मास्कचे वाटपाचा\" कार्यक्रम अंबरनाथ तहसील कार्यालय येथील पत्रकार कक्ष या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. \"अन्नधान्य किट, हँड सॅनिटायझर व मास्कचे वाटप\" युवासेना विस्तारक महाराष्ट्र राज्य तथा मा. नगरसेवक अ‍ॅड. निखिल वाळेकर व अंबरनाथ तालुका पत्रकार परिषदेचे अध्यक्ष पंकज पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.\nसुमारे १०० वृत्तपत्रे विक्रेते व लाईन बॉय आदींना सदर वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी अंबरनाथमधील सर्व पत्रकार व विक्रेता अध्यक्ष अरविंद निकम हे उपस्थित होते. शासनाने घरोघरी वृत्तपत्र पोहचविण्या साठी परवानगी दिलेली असून अंबरनाथ-बदलापूरमधील वृत्तपत्र विक्रेते व लाईनबॉय यांना अन्नधान्याचे किट,मास्क व सॅनिट्रायझरचे आज वाटप करण्यात आले. वृत्तपत्रे विक्रेते व लाईन बॉय यांनी वृत्तपत्र घरपोच पोहचवताना विशेष काळजी घ्यावी, मास्क व सॅनिट्रायझरचा वापर वेळोवेळी करावा. असे आवाहनही युवासेना विस्तारक महाराष्ट्र राज्य तथा मा. नगरसेवक अ‍ॅड. निखिल वाळेकर यांनी केले.\nतर शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर, राजेंद्र वाळेकर व अंबरनाथ तालुका पत्रकार परिषदेचे अध्यक्ष पंकज पाटील आदींचे अंबरनाथ-बदलापूर वृत्तपत्र संघटनेकडून कार्याध्यक्ष कुंदन जाधव यांनी आभार मानले .\nआदर्श महाराष्ट्र वेब टीम\nअंबरनाथ येथे सराईत गुंडाचा पोलिसावर हल्ला,त्या हल्ल्यात पोलिस जबर जखमी .\nवरिष्ठ पोलीस निरीक्षक धुमाळ यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर\nमोरीवली,वडवली गावाला रासायनिक प्रदुषणाचा धोका.\nविश्वसनीय पत्रकारितेसाठी तुमचा सहभाग आणि योगदान आवश्यक आहे.\nसहभाग निधी साठी इथे क्लिक करा\nपॉर्थ पवार राजकारणातील लंबी रेस का घोडा असू शकतो का \nघोडेगाव बौद्ध वस्ती येथे बौद्धविहार...\nकरोनाच्या संभाव्य ���िसऱ्या लाटेपासुन...\nDRDO ने विकसित केलेल्या अँटी-कोविड...\nमी आता सेक्स करीत नाही, मी पूर्णपणे...\nमानवी विकृतीची परिसीमा; मालवणीत...\nअभिनेते भाऊ कदम यांनी आगरी समाजाची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://adarshmaharashtra.in/full-story/7101/mumbaita-riksacalakaci-dadagiri-kata-maralyacya-vadatuna-baikasvarala-udavalam-bagha-dhakkadayaka-vi", "date_download": "2021-06-15T16:27:18Z", "digest": "sha1:XBXHJOTAQZB5EYQWCM6G3L5V6GHFKYWM", "length": 9239, "nlines": 154, "source_domain": "adarshmaharashtra.in", "title": "Adarsh Maharashtra", "raw_content": "\nघोडेगाव बौद्ध वस्ती येथे... - Read Now करोनाच्या संभाव्य तिसऱ्या... - Read Now DRDO ने विकसित केलेल्या... - Read Now फलटण शहरासह तालुक्यातील ८... - Read Now माजी गृहमंत्री अनिल देशमुख... - Read Now\n कट मारल्याच्या वादातून बाईकस्वाराला उडवलं, बघा धक्कादायक Video\nमुंबई : मुंबईच्या रस्त्यावर रिक्षा आणि टॅक्सीचालकांचा मुजोरपणा अनेकदा समोर आलाय. रिक्षावाल्यांच्या दादागिरीचा एक धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा समोर आला असून त्याचा फटका एका दुचाकीस्वाराला बसलाय. अंगावर काटा आणणारा अपघाताचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.\nकट मारल्याच्या रागातून बाइकस्वाराने सिग्नलवर थांबलेल्या रिक्षा चालकाला जाब विचारला. दोघांमध्ये बराच वाद झाला. नंतर ग्रीन सिग्नल झाल्यामुळे दोघंही पुढे निघाले. पण, थोड्याचवेळात मुजोर रिक्षा चालकाने त्या दुचाकीस्वाराच्या दुचाकीला जोरदार धडक दिली आणि तो गाडीसह रस्त्यावर पडला. केवळ नशीब बलवत्तर म्हणून तो दुचाकीस्वार बचावला, कारण मागून येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली जाऊन त्याचा मृत्यूही होऊ शकला असता. केवळ सूड घेण्यासाठी म्हणून रिक्षाचालकाने दुचाकीस्वाराला धडक दिल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत असून नेटकरी हा व्हिडिओ पाहून रिक्षाचालका विरोधात चांगलाच संताप व्यक्त करत आहेत.\nहा व्हिडिओ नेमका मुंबईच्या कोणत्या परिसरातील आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही. पण, प्राथमिक माहितीनुसार, मुंबईतील शिवाजीनगर भागातील महामार्गावर १७ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, रिक्षाचालकाला अद्याप अटक झाली की नाही याबाबत माहिती नाहीये, पण नेटकऱ्यांकडून त्या मुजोर रिक्षाचालकाविरोधात संताप व्यक्त होत असून अटक करण्याची मागणी होत आहे.\nआदर्श महाराष्ट्र वेब टीम\nमानवी विकृतीची परिसीमा; मालवणीत बलात्कार झालेल्या क��त्र्याचा मृत्यू\nअभिनेते भाऊ कदम यांनी आगरी समाजाची मागितली माफी..\nधडाकेबाज आमदार 'बच्चू कडू' यांच्याशी महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवर 'आदर्श महाराष्ट्र'ने साधलेला संवाद\nविश्वसनीय पत्रकारितेसाठी तुमचा सहभाग आणि योगदान आवश्यक आहे.\nसहभाग निधी साठी इथे क्लिक करा\nपॉर्थ पवार राजकारणातील लंबी रेस का घोडा असू शकतो का \nघोडेगाव बौद्ध वस्ती येथे बौद्धविहार...\nकरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासुन...\nDRDO ने विकसित केलेल्या अँटी-कोविड...\nमी आता सेक्स करीत नाही, मी पूर्णपणे...\nमानवी विकृतीची परिसीमा; मालवणीत...\nअभिनेते भाऊ कदम यांनी आगरी समाजाची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://iplliveupdate.in/2021/06/04/growth-it-shall-be-rbis-future-stance-for-the-economy-very-clear-now/", "date_download": "2021-06-15T15:18:16Z", "digest": "sha1:LL7BO6J2GBFRH54WTLXHFPJEGVYMEBUF", "length": 15366, "nlines": 161, "source_domain": "iplliveupdate.in", "title": "Growth it shall be: RBI's future stance for the economy very clear now | IPL Live Update", "raw_content": "\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) धोरण एका गंभीर घटनेवर आले आहे जेव्हा अर्थव्यवस्था गोंधळलेल्या लॉकडाऊनमध्ये असून विकासाबाबतचे भिन्न दृष्टीकोन आणि महागाईसाठी निश्चित दिशा आहे. द चलनविषयक धोरण समिती (एमपीसी) पूर्वीच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला होता आणि म्हणूनच नजीकच्या काळात रेपो दर वाढण्याची शक्यता कमीच आहे.\nप्रदान केलेले काही महत्त्वपूर्ण सिग्नल खालीलप्रमाणे आहेत. प्रथम, वाढीचा दृष्टीकोन आणि येथे आहे आरबीआय अंदाजे प्रमाण 9 ..5 टक्क्यांवर नेले आहे, जे बहुतेक विश्लेषकांनी केले आहे त्या जवळ आता आहे (केअर AR.8-9 टक्के आहे). एक-अंकी वाढ दुहेरी आकड्यांपेक्षा कमी आकर्षक दिसते. खरं तर, दर अनुक्रमे तिमाहीपेक्षा कमी होत जाईल. म्हणूनच, एमपीसीच्या या दृश्याचे देखील समर्थन करते की वाढ अपेक्षेपेक्षा कमकुवत आहे आणि म्हणूनच आर्थिक अधिकारांचा पाठिंबा आवश्यक आहे.\nदुसरे मत महागाईकडे आहे, जे अद्याप वर्षभराच्या 5.1 टक्क्यांवर आहे. हे वाढवून देण्याची गरज असू शकते कारण आज जागतिक वस्तूंच्या किंमतींमध्ये वाढ झालेली चिंता म्हणजे केवळ धातूच नव्हे तर तेले – खाद्य आणि इंधन देखील आहेत. जागतिक बँकेने यावर्षी तीव्र वाढीची भाषा बोलली आहे, मागील महिन्यात डब्ल्यूपीआयमध्ये याची नोंद झाली आहे (जरी कमी तळाशी भूमिका निभावली असली तरी). पावसाळ्याच्या चांगल्या भावामुळे खाद्यपदार्थांचे दर स्थिर राहतील, अ���ीही एक पैज आहे.\nतिसरे, तरलतेवर आहे. मे महिन्यातही वेगवेगळ्या तरलता दर्शविणा measures्या उपाययोजनांसह ही यंत्रणेतील हा एक मुख्य ड्रायव्हिंग घटक आहे. द आरबीआय यावेळी जाहीर केलेल्या उपाययोजनांनीही वेग कायम ठेवला आहे. पहिल्या लिलावात फक्त 400 कोटी रुपये उचलले गेल्याने विशेष दीर्घकालीन रेपो ऑपरेशनने (एसएलटीआरओ) बँकांकडून प्रतिसाद मिळालेला नाही असा ध्वज उंचावणे आवश्यक आहे. हॉटेल, पर्यटन इत्यादीसारख्या उच्च संपर्क क्षेत्रासाठी १,000,००० कोटींची भर पडली असून, या क्षेत्राची दोनदा दमछाक झाल्याने खूप आवश्यक आहे आणि यशस्वी होण्याची अधिक शक्यता आहे. बहुतेक एसएमई प्रकारात येतील म्हणून हे उपयुक्त ठरेल.\nसरकारी सिक्युरिटीज अधिग्रहण कार्यक्रमाचा दुसरा टप्पा (जीएसएपी २.०) अपेक्षित रेषांवर कमी-अधिक होता आरबीआय सिस्टमला समर्थन देण्यासाठी अधिक कागद खरेदी करणे सुरू ठेवेल. विशेष म्हणजे जीएसटी संकलनातील उणीवा असलेल्या राज्यांची भरपाई करण्यासाठी सरकार यावेळी सुमारे दीड लाख कोटी रुपये अधिक कर्ज घेणार आहे. म्हणूनच एच 1 मधील एकूण 2.2 ट्रिलियन रुपये जीएसएपी या ऑपरेशनला मदत करण्यास मदत करतील.\nतरलतेवर आरबीआय आपल्या दुहेरी उद्दीष्टांवर चिकाटी बाळगताना दिसत आहे. सर्वप्रथम कर्ज घेणा from्यांकडून सर्व गरजा पूर्ण केल्यावरही प्रणाली अधिशेषात ठेवणे होय. हे मागील वर्षभरात यशस्वीरित्या केले गेले आहे आणि यावर्षी आतापर्यंत रिव्हर्स रेपो लिलावांना मोठा प्रवाह दिला आहे. दुसरे म्हणजे उत्पन्नाच्या वक्रांवर कार्य करणे जेणेकरून ते चांगले वागले जाईल. याचा अर्थ असा आहे की यंदा उत्पादन सुलभ असावे यासाठी मोठा कर्ज उपक्रम असल्याने उत्पादन कमी राहील जे सरकारच्या हिताचे ठरते. हे उपाय निश्चितपणे हे उद्दीष्ट पूर्ण करतील. म्हणूनच 10 वर्षांच्या रोखे उत्पन्न 6 टक्के क्षेत्रात राहील.\nबँक आणि भांडवल बफरांनी केलेल्या तरतुदींच्या सक्तीकडे लक्ष देण्यावर आरबीआयने ध्वजारोहण केले. दुसर्‍या वेव्हमुळे कुलूपबंदीमुळे ताणतणावाच्या मालमत्तेत संभाव्य वाढ होण्याची चिंता यामागील चिन्हे असू शकते.\nबाजाराची प्रतिक्रिया बरीच बिकट आहे. अग्रगामी निर्देशांकामध्ये फारसा बदल झालेला नाही: चलन अजूनही 73 च्या आसपास आहे आणि 10-वर्षाचे उत्पन्न फक्त 6 टक्क्यांहून अधिक आहे.\n(मदन सबनवीस येथे मुख्य अर्थशास्त्रज्ञ आहेत केअर रेटिंग्ज आणि ‘हिट्स अँड मिसेसः द इंडियन बँकिंग स्टोरी’ चे लेखक. लेखातील दृश्ये त्यांचे स्वतःचे आहेत.)\nआपल्या आवडीचे आणि देश व जगासाठी व्यापक राजकीय आणि आर्थिक परिणाम घडविणा develop्या घडामोडींवर अद्ययावत माहिती आणि भाष्य करण्यासाठी बिझिनेस स्टँडर्डने नेहमीच प्रयत्न केले आहेत. आमचे ऑफर कसे सुधारता येईल याविषयी आपले प्रोत्साहन आणि निरंतर अभिप्राय यामुळे केवळ या आदर्शांबद्दलचा आमचा संकल्प आणि वचनबद्धता अधिक मजबूत झाली आहे. कोविड -१ of पासून निर्माण झालेल्या या कठीण काळातही आम्ही विश्वासार्ह बातम्या, अधिकृत मते आणि प्रासंगिकतेच्या विशिष्ट मुद्द्यांवरील अस्पष्ट भाष्यांसह आपल्याला माहिती आणि अद्ययावत ठेवण्यासाठी वचनबद्ध राहणे सुरू ठेवतो.\nआमच्याकडे मात्र एक विनंती आहे.\n(साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला च्या आर्थिक परिणाम लढाई म्हणून आम्हाला आपल्या समर्थनाची आणखी आवश्यकता आहे जेणेकरून आम्ही आपल्याला अधिक दर्जेदार सामग्री ऑफर करू शकू. आमच्या सदस्यता मॉडेलने आपल्यापैकी बर्‍याचजणांचा उत्साहवर्धक प्रतिसाद पाहिला आहे, ज्यांनी आमच्या ऑनलाइन सामग्रीची सदस्यता घेतली आहे. आमच्या ऑनलाइन सामग्रीची अधिक सदस्यता आपल्याला केवळ अधिक चांगली आणि अधिक संबंधित सामग्री ऑफर करण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यात मदत करू शकते. आम्ही विनामूल्य, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेवर विश्वास ठेवतो. अधिक सदस्यतांद्वारे आपले समर्थन आम्हाला वचनबद्ध असलेल्या पत्रकारितेचा अभ्यास करण्यास मदत करू शकते.\nसमर्थन गुणवत्ता पत्रकारिता आणि बिझिनेस स्टँडर्डची सदस्यता घ्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://iplliveupdate.in/2021/06/07/nclt-approves-piramal-groups-resolution-plan-for-bankrupt-financier-dhfl/", "date_download": "2021-06-15T17:20:56Z", "digest": "sha1:A47HFRMUGIU4376E3TDMV4BLPV6DCOA4", "length": 11716, "nlines": 159, "source_domain": "iplliveupdate.in", "title": "NCLT approves Piramal Group's resolution plan for bankrupt financier DHFL | IPL Live Update", "raw_content": "\nनॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल (एनसीएलटी) च्या मुंबई खंडपीठाने पिरामल समूहाच्या दीवान हौसिंगच्या ठरावाच्या योजनेस मान्यता दिली आहे. वित्त मर्यादित (डीएचएफएल) हा आदेश अपीलीय न्यायाधिकरण आणि सर्वोच्च न्यायालयात अपील निकालाच्या अधीन आहे.\nपीरामलच्या योजनेत, 37,२50० कोटी रुपये देण्याची ऑफर असून १२,7०० कोटी रुपयांची अग्रिम ��ोख रक्कम आहे. लेनदारांची समिती (सीसी), रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि भारतीय स्पर्धा आयोग (सीसीआय) यांनी यास आधीच मान्यता दिली आहे.\nएनसीएलटीने पतधारकांच्या समितीला निश्चित ठेव धारक आणि लहान गुंतवणूकदारांना अधिक निधी वाटप करण्यास सांगितले आहे, परंतु ओटीने अंतिम निर्णय सीओकडे सोडला आहे. रिझोल्यूशन योजनेची प्रत मिळावी यासाठी पूर्वीच्या प्रवर्तकांनी केलेली विनंतीसुद्धा नाकारली आहे.\nडीएचएफएलचे पूर्वीचे प्रवर्तक कपिल वाधवन यांनी नॅशनल कंपनी लॉ अपील न्यायाधिकरणाच्या आदेशावर स्थगिती मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलच्या मुंबई खंडपीठाने (एनसीएलटी) लेनदारांच्या समितीला विचारणा करण्याच्या निर्णयावर स्थगिती दिली आहे. वधवन यांनी पुढे केलेल्या सेटलमेंट ऑफरचा विचार करण्यासाठी सीओ)\nसावकार, डीएचएफएलचे आरबीआय-नियुक्त प्रशासक आणि पिरामल ग्रुप एनसीएलटीने पाठवलेल्या आदेशाला आव्हान देत मे मध्ये अपीलीय न्यायाधिकरणाची सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. त्यानुसार त्यांना वाधवन यांच्या ऑफरवर विचार करण्यास सांगितले. अपीलीय न्यायाधिकरणाने एनसीएलटीच्या आदेशाला स्थगिती देऊन अपीलकर्त्यांना दिलासा दिला व त्याच खंडपीठासमोर प्रलंबित असलेल्या ठरावाच्या मंजुरीवर आदेश देण्यास सांगितले.\nडीएचएफएल नोव्हेंबर २०१ in मध्ये आरबीआयने एनसीएलटीकडे संदर्भित होणारी पहिली वित्तीय सेवा कंपनी बनली आहे. जेव्हा त्याच्या पेमेंटवर चूक झाली आणि सावकार आरबीआयच्या June जूनच्या परिपत्रकानुसार ठराव शोधू शकले नाहीत.\nसावकारांनी 87,000 कोटी रुपयांच्या थकबाकीचा दावा केला आहे. २०१ in मध्ये आयएल 2018न्ड एफएसच्या संकुचित झाल्यानंतर तरलतेच्या संकटामुळे डीएचएफएलची पडझड झाली. त्याआधी तो देशातील सर्वात मोठ्या तारणदात्यांपैकी एक होता.\nआपल्या आवडीचे आणि देश व जगासाठी व्यापक राजकीय आणि आर्थिक परिणाम घडविणा develop्या घडामोडींवर अद्ययावत माहिती आणि भाष्य करण्यासाठी बिझिनेस स्टँडर्डने नेहमीच प्रयत्न केले आहेत. आमचे ऑफर कसे सुधारता येईल याविषयी आपले प्रोत्साहन आणि निरंतर अभिप्राय यामुळे केवळ आमचे या संकल्पनेबद्दलचे संकल्प आणि वचनबद्धता दृढ झाली आहे. कोविड -१ of पासून निर्माण झालेल्या या कठीण काळातही आम्ही विश्वासार्ह ब��तम्या, अधिकृत मते आणि प्रासंगिकतेच्या विशिष्ट मुद्द्यांवरील अस्पष्ट भाष्यांसह आपल्याला माहिती आणि अद्ययावत ठेवण्यासाठी वचनबद्ध राहणे सुरू ठेवतो.\nआमच्याकडे मात्र एक विनंती आहे.\n(साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला च्या आर्थिक परिणाम लढाई म्हणून आम्हाला आपल्या समर्थनाची आणखी आवश्यकता आहे जेणेकरून आम्ही आपल्याला अधिक दर्जेदार सामग्री ऑफर करू शकू. आमच्या सदस्यता मॉडेलने आपल्यापैकी बर्‍याचजणांचा उत्साहवर्धक प्रतिसाद पाहिला आहे, ज्यांनी आमच्या ऑनलाइन सामग्रीची सदस्यता घेतली आहे. आमच्या ऑनलाइन सामग्रीची अधिक सदस्यता आपल्याला केवळ अधिक चांगली आणि अधिक संबंधित सामग्री ऑफर करण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यात मदत करू शकते. आम्ही विनामूल्य, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेवर विश्वास ठेवतो. अधिक सदस्यतांद्वारे आपले समर्थन आम्हाला वचनबद्ध असलेल्या पत्रकारितेचा अभ्यास करण्यास मदत करू शकते.\nसमर्थन गुणवत्ता पत्रकारिता आणि बिझिनेस स्टँडर्डची सदस्यता घ्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.diliptiwari.com/2016/10/blog-post_28.html", "date_download": "2021-06-15T15:15:12Z", "digest": "sha1:3GECFFIBTUTHANVCOCXZTCLQKPXNM427", "length": 57446, "nlines": 348, "source_domain": "www.diliptiwari.com", "title": "Dilip Tiwari: मुखवटा आणि चेहऱ्यातला संघर्ष ...", "raw_content": "\nमुखवटा आणि चेहऱ्यातला संघर्ष ...\nटाटा उद्योग समुहाचा “चेहरा” आजही टाटा परिवारातील अर्ध्वयू रतन टाटा हेच आहेत. परंपरा, विश्वास, प्रगती आणि राष्ट्रहित या मुल्यांची जोपासना करीत टाटा समुह गेल्या १४८ वर्षांत जगभरात विस्तारला. रतन टाटांच्या नंतर कोण हा प्रश्न निकाली काढताना सायरस मिस्री यांना टाटांचे वारस नेमले गेले. मात्र, अवघ्या ४ वर्षानंतर सायरस यांना वारसा पदावरुन पायउतार करण्यात आले. या मागील अनेक कारणे हळूहळू समोर येत आहेत. मुख्य कारण “मुखवटा आणि चेहरा” यांच्यातील संघर्ष हेच आहे, हेही स्पष्ट होत आहे. कार्पोरेट क्षेत्राचा खरा चेहरा हा संचालकांचे आपापसातील वर्तन, त्यांची कर्मचाऱ्यांशी वागणूक आणि लाभार्थी, ग्राहक तथा हिचिंतकांशी व्यवहार यावर ओळखला जातो. मात्र, बड्या उद्योग समुहात दिसणारे चेहरे आणि दाखवायचे मुखवटेही अनेक असतात. अशावेळी टाटांचा मूळ चेहरा आणि सायरस यांचा मुखवटा यांच्यात संघर्ष होतो. त्याचीच ही कारणमिमांसा ...\nटाटा उद्योग समुहात��ल घडोमोडी समजून घेण्यापूर्वी “टाटा गृप” किंवा “टाटा सन्स” याविषयी ढोबळ रचना समजून घ्यायला हवी. टाटा गृपमध्ये किमान १०० वर विविध कंपन्या आहेत. त्यातील २९ कंपन्या या आंतराष्ट्रीय शेअर बाजाराच्या यादीवर आहेत. या सर्व गृपचा एकूण महसूल सरासरी १०० बिलीयन डॉलरच्यावर आहे. टाटा गृपमध्ये सर्वाधिक नफा मिळविणाऱ्या कंपन्या टाटा कन्सल्टटन्सी सर्व्हिसेस, टाटा मोटर्स आणि टाटा स्टील या आहेत. जवळपास ७५ टक्के महसूल व नफा याच कंपन्यांच्या माध्यमातून येतो. याशिवाय, टाटा इंडस्ट्रीज, टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा कन्सल्टटन्सी सर्व्हिसेस, टाटा पॉवर, टाटा टेले सर्व्हिसेसे, इंडियन होटेल्स, टाटा ग्लोबल बेव्हरेज आणि टाटा केमिकल्स आदी मीठापासून तर मोटार निर्मिती करणाऱ्या कंपन्याही आहेत.\nटाटा गृप किंवा “टाटा उद्योग समुह” म्हणजे कंपनी कायद्याच्या भाषेत टाटा सन्स ही मुख्य कंपनी आहे. मात्र, या टाटा सन्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी टाटा विश्वस्त मंडळ आहे. या विश्वस्त मंडळात सर दोराबजी टाटा विश्वस्त मंडळ आणि सर रतन टाटा विश्वस्त मंडळ यांचे संयुक्त संचालक मंडळ आहे. त्यालाच टाटा विश्वस्त मंडळ म्हटले जाते. या दोन्ही विश्वस्त मंडळात सर जमशेदजी टाटा यांच्या लांबच्या व जवळच्या नात्यातील मंडळी संचालक आहेत. विश्वस्त मंडळाकडे टाटा गृपचे ६६ टक्के भाग भांडवल आहे. त्यामुळे टाटा सन्स किंवा गृपमध्ये कोणाला अध्यक्ष करायचे याच्या पासून तेथे संचालक कोण असतील, गृपच्या मालकी, मालमत्ता, संपादन, विक्री वगैरे विषयक अधिकार टाटा विश्वस्त मंडळाकडेच आहेत. याचा अर्थ टाटा विश्वस्त मंडळाच्या रुपाने टाटा कुटुंबियांची टाटा गृपवर मालकी म्हणून मजबूत पकड आहे.\nयाच विश्वस्त मंडळाने साधारणपणे चार वर्षांपूर्वी गृपचे तेव्हाचे वयोवृद्ध अध्यक्ष रतन टाटा यांचा वारस शोधण्यासाठी मोहिम राबवून टाटा गृपमधील संचालक सायरस मिस्री यांची अध्यक्ष म्हणून निवड केली होती. सायरस यांच्या माहितीनुसार, ते अध्यक्ष व्हायला तयार नव्हते. पण स्वतः रतन टाटा यांनी विनंती केली आणि त्यांनी ते पद स्वीकारले. चार वर्षांपूर्वी विश्वस्त मंडळाच्या या निर्णयाचे जगभरातील उद्योग क्षेत्रातून स्वागत झाले होते. आता त्याच विश्वस्त मंडळाने अध्यक्ष पदावरून सायरस मिस्री यांना पायउतार करुन उद्योग जगतात खळबळ उडवून दिली आहे. सायरस यांच्या चार वर्षांच्या काळात टाटा गृपची उलाढाल १०७ बिलीयन डॉलर्स वरुन १०३ बिलीयन डॉलवर घसरली असा मुख्य आक्षेप आहे. सायरस यांना टाटा गृपच्या अध्यक्षपदावरुन का पायउतार व्हावे लागले हे समजून घेताना त्यांचा उद्योग जगतातील वारसा, प्रवास व टाटा उद्योग समुहातील प्रवेश व नंतरची कार्यपद्धती याची माहिती घ्यावी लागेल.\nकोण आहेत सायरस मिस्री \nसायरस मिस्त्री हे डिसेंबर २०१२ ते ऑक्टोबर २०१६ अशी ४ वर्षे टाटा गृपचे अध्यक्ष होते. या गृपचे ते सहावे मात्र टाटा परिवाराच्या बाहेरील व गेल्या ८० वर्षांतील दुसरे अध्यक्ष होते. टाटा परिवाराबाहेरील पहिले अध्यक्ष नौरोजी सकलतवाला होते. टाटा विश्वस्त मंडळाने एकमताने सायरस यांची टाटा गृपचे भावी अध्यक्ष म्हणून सन २०१२ च्या मध्यावधीत निवड केली होती. त्याचवर्षी डिसेंबरमध्ये सायरस यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. सायरस यांची टाटा गृपच्या अध्यक्षपदी निवड होण्यामागे तीन महत्वाची कारणे होती. त्यात पहिले म्हणजे, सायरस यांचे आडनाव मिस्री असले तरी ते टाटा परिवारीतील दूरचे नातेवाईक आहेत. दुसरे कारण म्हणजे त्यांचे वडील पल्लोनजी मिस्री यांच्या उद्योग समुहाकडे टाटा गृपचे १८.५ टक्के भागभांडवल आहे. तिसरे कारण म्हणजे, सायरस हे टाटा गृपमध्ये संचालक म्हणून आधीपासून कार्यरत होते.\nसायरस मिस्री यांचा जन्म दि. २ जुलै १९६८ ला मुंबईतील पारशी परिवारात झाला. त्यांचे वडील पल्लोनजी हे भारतातील गर्भ श्रीमंत समजले जातात. त्याचा जगभरात बांधकाम विकसक म्हणून मोठा व्याप आहे. सायरस यांची आई पास्ती पेरिन दुबाश या आयर्लण्डच्या आहेत. त्यामुळे पल्लोनजी यांनीही आयरिश नागरिकत्व स्वीकारले. मात्र, विवाहानंतरही पल्लोनजी व पास्ती यांनी भारतातच स्थायिक व्हायचे ठरविले. पल्लोनजी यांचे लहान बंधू शपूर हेही आयरिश नागरिक असून त्यांची पत्नी बेहरोजे याही आयरिश आहेत. पल्लोनजी यांना दोन बहिणी आहेत. त्यापैकी लैला यांचा विवाह लंडनमधील आर्थिक पुरवठा सल्लागार रुस्तम जहांगिर यांच्याशी झाला आहे. दुसरी बहिण अलू यांचा विवाह टाटा परिवारातील नोएल टाटा यांच्याशी झाला. नोएल टाटा हे टाटा गृपचे आताचे हंगामी अध्यक्ष रतन टाटा यांचे सावत्र बंधू आहेत.\nसायरस यांचा विवाह रोहिका छगला यांच्याशी झालेला आहे. प्रसिद्ध विधिज्�� इकबाल छगला यांच्या त्या कन्या असून. सर्वोच्च न्यायालयाचे माजी ज्युरी एम. सी. छगला हे त्यांचे आजोबा होत. सायरस व रोहिका यांना दोन मुले फिरोज आणि जहान आहेत. सायरस मिस्री हे भारतीय नागरिक असले तरी स्वतःला जागतिक नागरिक म्हणून घेतात. सायरस यांचे शिक्षण मुंबईत ख्रिस्ती शाळेत झाले. नंतर त्यांनी लंडन येथे अभियांत्रिकी क्षेत्रातील पदवी व व्यवस्थापन क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.\nत्यानंतर ते शपूरजी पल्लोनजी गृपचे व्यवस्थापकिय संचालक झाले. टाटा गृपमध्ये पल्लोनजी गृपचे भागभांडवल असल्यामुळे पल्लोनजी हे टाटा गृपमध्ये संचालक होते. ते निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागेवर सायरस हे दि. १ सप्टेंबर २००६ पासून टाटा गृपचे संचालक झाले. मात्र, त्यापूर्वी टाटा गृपमधील टाटा एलक्सी लिमीटेडट मध्ये ते १९९० ते २००९ दरम्यान संचालक होते. सन २०१२ मध्ये त्यांची टाटा गृपचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. त्यामुळे त्यांच्याकडे टाटा इंडस्ट्रीज, टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा कन्सल्टटन्सी सर्व्हिसेस, टाटा पॉवर, टाटा टेले सर्व्हिसेसे, इंडियन होटेल्स, टाटा ग्लोबल बेव्हरेज आणि टाटा केमिकल्स या कंपन्यांचेही अध्यक्षपद चालून आले. टाटा गृपचे अध्यक्ष झाल्यानंतर सायरस यांचा उल्लेख जगभरातील उद्योग व्यापार क्षेत्रात, अत्यंत महत्त्वपूर्ण उद्योगपती म्हणून झाला. भारत, ब्रिटन व आयर्लण्डमध्ये त्यांचे वजन वाढले.\nसायरस यांचे आजोबा शपूरजी यांनी १९३० मध्ये टाटा गृपच्या मूळ कंपनी टाटा सन्समध्ये भागभांडवल गुंतवले. टाटा गृपचे १८.५ टक्के भागभांडवल दुसऱ्या परिवाराकडे असलेले शपूरजी हे एकमेव भागभांडवलधारक आहेत.\nसायरस मिस्री यांना पायउतार का केले गेले \nटाटा गृपच्या अध्यक्षपदाची सूत्रे रतन टाटा यांनी आपले वारस म्हणून जेव्हा सायरस यांच्याकडे सोपविली तेव्हा टाटा उद्योग समुहाचा “उद्याचा युवा चेहरा” असा गौरवपूर्ण उल्लेख केला होता. मात्र, अवघ्या चार वर्षांत सायरस यांना अध्यक्षपदावरून पाय उतार करण्यासारखे काय घडले याची संपूर्ण उद्योग जगताला आणि टाटा गृपमध्ये गुंतवणूक असलेल्या भागभांडवलदारांना उत्सुकता आहे. त्याची वेगवेगळी कारण मिमांसा माध्यमांमधून सुरू आहे. मात्र, व्यापार-उद्योग क्षेत्रातील अनेक माध्यमातून सायरस यांचे रतन टाटांशी झालेले मतभेद, ���ाटा गृपमधील काही कंपन्यांची घसरलेली आर्थिक पत, सायरस यांनी व्यवस्थापनात सुरू केलेले अनपेक्षीत बदल आणि टाटा गृपमधील तोट्यातील कंपन्या विक्रीसाठी उचललेले पाऊल ही चार कारणे प्रामुख्याने सांगितली जातात.\nसायरस यांना अध्यक्षपदावरुन पायउतार करण्याचा निर्णय टाटा विश्वस्त मंडळाने घेतल्यानंतर तो निर्णय सायरस यांना पोहचविण्याची जबाबदारी विश्वस्त मंडळाचे संचालक व हार्वर्ड बिझीनेस स्कूलचे डीन नितीन नेहरिया यांना सोपविण्यात आली. नेहरिया यांनी तब्बल दोन तास सायरस यांच्याशी चर्चा करुन त्यांच्या विरोधात निर्णय का घेतला याची कारणमिमांसा त्यांना सांगितली.\nसायरस यांना पायउतार करण्यामागे असलेल्या कारणांचा धांडोळा घेतला तर इतरही काही बाबी समोर येतात. कार्पोरेट क्षेत्रातील मूलभूत तत्व आणि नियमांना मुरड घालण्याचा प्रयत्न सायरस यांच्याकडून जसा झालेला दिसतो तसा तो टाटा विश्वस्त मंडळाच्या आडून रतन टाटींनीही केलेला दिसतो. ज्या तत्त्व व नियमांचे पालन करण्याच्या अपेक्षेने टाटा विश्वस्त मंडळाने सायरस यांना अध्यक्षपद दिले त्याच टाटा विश्वस्त मंडळाने काही तत्त्वे गुंडाळून कठोर, कटू निर्णय घेत सायरस यांना पायउतार केले. अर्थात, आधुनिकीकरण किंवा काळानुरूप बदल करण्याची गरज पाहून जेव्हा कामकाज केले जाते तेव्हा त्या निर्णय प्रक्रियेला पारंपरिक विरोध होतो किंवा इतरांना ते आवडत नाही. अखेर ज्याच्या हाती सत्ता असते ते आपला निर्णायक हक्क वापरून सर्वाधिकार असलेल्या व बलशाली वाटणाऱ्या व्यक्तिसही दूर हटवतात. हा कारर्पोरेट क्षेत्रातला संभाव्य धोका सर्वच क्षेत्रात कायम असतो. तसा तो, टाटा विश्वस्त मंडळाने सायरस यांच्या बाबात वापरला. मात्र, सायरस यांनी या निर्णयाच्या विरोधात आपलीही बाजू मांडणे सुरू केले आहे. त्यामुळेच टाटा गृपच्या अनेक व्यवस्था व प्रतिष्ठांना धक्का पोहचणे शक्य आहे.\nरतन टाटा यांनी सायरस यांच्या हातात टाटा गृपची सूत्रे देताना त्यांना “उद्याचे भविष्य” म्हटले होते. पण, सायरस यांना पायउतार करताना टाटा विश्वस्त मंळाने प्रतिक्रिया दिली आहे की, सायरस यांना दूर हटविण्याचा निर्णय हा योग्य वेळी केलेली योग्य कृती असून टाटा गृपच्या दीर्घ कालीन भवितव्यासाठी ती करणे भाग होते.\nटाटा पॉवरच्या सौरउर्जा व उर्जा प्रकल्पांच्या १.४ बिलीयन डॉलरच्या मालमत्ता संपादनाविषयी सायरस यांनी परस्पर व्यवहार केल्याचा प्रकार घडला आहे. हा व्यवहार करताना टाटा गृपवर नियंत्रण असलेल्या टाटा विश्वस्त मंडळाला विश्वासात घेतले नाही, असा सायरस यांच्यावर आक्षेप आहे. टाटा गृपच्या कोणत्याही कंपनीच्या मालमत्ता व इतर हक्क संदर्भात व्यवहार करताना टाटा विश्वस्त मंडळाची ना हरकत घेणे आवश्यक असते. अशा व्यवहारांसाठी टाटा ट्रस्टची एक सर्वोच्च समिती आहे. त्यात टाटा गृपचे संचालक अमित चंद्रा, आर. व्यंकटरमण, नोशीर सूनावाला यांचा समावेश आहे.\nसायरस यांनी टाटा गृपचे अध्यक्ष म्हणून सर्वोच्च व्यवस्थापनात परस्पर बदल करण्याचीही प्रयत्न केला. हे करताना त्यांचा हेतू व्यवस्थापनात युवा व नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा होता. सायरस यांनी जीसीई (द क्रिएशन ऑफ द गृप एक्झीकेटीव्ह कौन्सिल) ची स्थापना केली होती. यात डॉ. मुकुंद राजन व हरिश भट यांचा समावेश होता. त्यांना जादा अधिकार दिलेले होते. त्यामुळे टाटा गृपमधीस ज्येष्ठ व अनुभवी मंडळी नाराज होती. स्वतः रतन टाटा यांना ही नवी व्यवस्था आवडली नव्हती. ही कौन्सिल म्हणजे टाटा सन्समधील जुन्या कार्यकारी अधिकाऱ्यांना बाजुला सारण्यासाठी समांतर शक्ती यंत्रणा होती असे मानले गेले. सायरस यांन पायउतार करताना जीसीईमधील मधू कन्नान, एनएस राजन, निर्माल्य कुमार यांनाही टाटा गृपच्या बाहेरील रस्ता दाखविण्यात आला.\nजापनिय टेलेकॉम ऑपरेटर कंपनी एनटीटी डोकोमोशी केलेला सुरक्षित गुंतवणूक व ग्राहक मिळवून देण्याचा करार पाळण्यात टाटा टेलेकॉमला अपयश आले. टाटा स्टीलचा परदेशातील व्यवसाय घसरला व ती कंपनी तोट्यात गेली. ब्रिटन आणि युकेतील स्टील व्यवसाय कंपनी सांभाळू शकली नाही. तेथील उद्योग गुंडळण्याची तयारी सायरस मिस्री यांनी केली. टाटा मोटर्सचा भाग असलेल्या जगॉवर लॅण्ड रोव्हर प्रकल्पातही व्यावसायिक प्रश्न निर्माण झाले. लॅण्ड रोव्हरला व्यवसाय गमावण्याची वेळ आली. असेही इतर आक्षेप सायरस यांच्या विषयी चर्चेत आहेत. टाटा गृपच्या अध्यक्षपदी सायरस यांची निवड करताना टाटा विश्वस्त मंडळाने त्यांच्याकडून भविष्यातील विस्ताराविषयी दूरदृष्टीची अपेक्षा ठेवली होती. परंतु गेल्या चारवर्षांत याच मूळ हेतूपासून सायरस भरकटले असाही निष्कर्ष टाटा विश्वस्त मंडळाने काढला आहे.\nसायरस यांच्या विषयी नाराज झालेल्या टाटा विश्वस्त मंडळाचा विस्तारही मध्यंतरी करण्यात आला. सायरस यांना कोणतीही कल्पना न देता टाटा विश्वस्त मंडळात संचालक म्हणून पिरामल एन्टर प्राईजेसचे अध्यक्ष अजय पिरामल, टीव्हीएस मोटर्सचे अध्यक्ष वेणू श्रीनिवासन व अमित चंद्रा यांची नियुक्ती करण्यात आली. भविष्यात विश्वस्त मंडळाला कठोर, कटू व कडक निर्णय घेणे साध्य व्हावे म्हणूनच या मान्यवरांना टाटा विश्वस्त मंडळात घेतले गेले असे आता लक्षात येत आहे. सायरस यांनी टाटा गृपच्या इंडीयन हॉटेल्स या कंपनीच्या काही मालमत्तांचीही विक्री करण्याची निर्णय घेतला होता.\nअशा अनेक कारणांमुळे सायरस यांच्या विषयी टाटा विश्वस्त मंडळात नाराजी वाढत गेली. काही महिन्यांपूर्वीच सायरस यांना पायउतार करण्याचा निर्णय झालेला होता. मात्र, तसे केल्यानंतर निर्माण होणाऱ्या सर्व कायदेशीर बाबींचा अभ्यास करुन अखेरीस विश्वस्त मंडळाने सायरस यांना पदावरुन दूर केले. या निर्णयासाठी टाटा गृपची खास बैठक झाली. तीला इशात हुसेन आणि फरीदा खंबाटा हे संचालक अनुपस्थित होते. सायरस उपस्थित होते. त्यांनीच स्वतःच्या बाजूने एकमेव मतदान केले. उर्वरित संचालकांनी पायउतारच्या बाजूने निर्णय दिला. त्यानंतर जगभरातील उद्योग जगताला महत्त्वपूर्ण व धक्कादायक बातमी समजली.\nसायरस यांनी टाटा गृपचे अध्यक्ष म्हणून निर्णय घेताना टाटा विश्वस्त मंडळाला विश्वासात घेतले नाही हा जसा आरोप आहे तसेच त्यांच्या अनेक निर्णयांविषयी टाटा विश्वस्त मंडळात मतभेद होते. ते दूर करण्याचा किंवा कमी करण्याचा प्रयत्नही सायरस यांनी केला नाही. आता सायरस म्हणत आहेत की, अध्यक्ष पदावरुन पायउतार करताना मलाही बाजू मांडण्याची संधी दिली गेली नाही. या निर्णयामुळे माझी अप्रतिष्ठा तर झालीच मात्र टाटा गृपसह रतन टाटा यांचीही अप्रतिष्ठा झाली.\nसायरस मिस्री यांना टाटा गृपच्या अध्यक्षपदावरून पाय उतार होण्याच्या निर्णयाच्या विरोधात शपूर पल्लोनजी गृप विरोध करेल का, कोर्ट कचेऱ्या होतील का अशी एक शंका उद्योग व व्यापार जगात आहे. या मागील कारण असे की, शपूर पल्लोनजी गृपचे १८.५ टक्के भाग भांडवल टाटा गृपमध्ये आहे. मात्र, सायरस यांना पायउतार करताना सर्व कायदेशीर बाबींचा विचार टाटा विश्वस्त मंडळाने केला आहे. त्यामुळे शपूर पल्लोन���ी गृप तसे काही करणार नाही असेही सांगण्यात येत होते. दुसरीकडे, आम्ही तूर्त काहीही करीत नसून परिस्थितीचे निरिक्षण करीत असल्याचा खुलासा शपूर पल्लोनजी गृपने केला आहे.\nअशा घडामोडीत सायरस यांनी उद्योगांच्या भागभांडवलावर नियंत्रण असलेल्या मुंबई स्टॉक एक्सचेंजला लिहीलेले ५ पानी पत्र माध्यमांच्या हाती आले आहे. त्यात त्यांनी सुस्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, टाटा गृप हा काही पारंपरिक बाबींमुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत येवू शकतो. टाटा गृपमध्ये सायरस यांनी काही निर्णय एकाकी घेतले या टाटा विश्वस्त मंडळाच्या आक्षेपावर भाष्य करताना सायरस यांनी म्हटले आहे की, टाटा गृपचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर अनेक निर्णय हे मला न सांगता किंवा विश्वासात न घेता घेतले जात असल्याचे माझ्या लक्षात आले होते. त्यातील काही निर्णय हे टाटा गृपला आर्थिकदृष्ट्या अडचणीत आणण्याची शक्यता आहे.\nसायरस यांना पायउतार करुन टाटा गृपची सूत्रे स्वीकारल्यानंतर रतन टाटा यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ९ पानी पत्र लिहीले आहे. त्यातही टाटा गृपने सायरस यांच्या पायउतारचा निर्णय का घेतला याची कारणे कळविली आहेत. त्यातील अधिकृत तपशील समोर आलेला नाही. मात्र, वरील प्रमाणे असलेल्या चर्चेतील काही आक्षेप त्यात समाविष्ट असू शकतात. हाच मुद्दा लक्षात घेवून सायरस यांनीही संबंधित यंत्रणेला पत्र लिहून टाटा गृपमधील काही अंतर्गत घडामोडींची आणि आर्थिक व्यवस्थेची माहिती दिली आहे. त्यातील मुद्देही दुर्लक्षून चालणार नाही. सायरस हे पंतप्रधान मोदींनाही भेटण्याची शक्यता आहेच.\nकसे कसे घडत गेले अविश्वास व संघर्षाचे नाट्य \nरतन टाटांनी आपला अध्यक्षपदाचा वारसा सायरस यांच्याकडे सोपविताना म्हटले होते की, “तुम्ही तुमची स्वतंत्र ओळख निर्माण करा. स्वतंत्रपणे काम करा.” याचा जाहिरपणे अर्थ असा होता की, टाटांचा चेहरा सोडून तुम्ही तुमचा चेहरा निर्माण करा. पण, हा सारा भाग त्यावेळी बाह्य प्रचार व दिखाव्याचा होता असे आता सायसर यांचे म्हणणे आहे. कारण त्यांनी आपली बाजू मांडताना म्हटले आहे की, “मी केवळ नामधारी अध्यक्ष असल्याचे माझ्या लक्षात आले.” म्हणजेच सायरस हे स्वतः मुखवटा ठरल्याचे सांगत आहेत.\nसायरस यांना पदावरून पायउतार करताना टाटा विश्वस्त मंडळाचा आक्षेप आहे की, सायरस यांनी काही व्यवहार परस्पर केले. त्यासाठी विश्वस्त मंडळाची परवानगी घेतली नाही. यावर सायरस यांचे म्हणणे असे आहे की, विश्वस्त मंडळही काही निर्णय परस्पर घेत होते. टाटा गृपचे अध्यक्ष म्हणून त्यांनाही विश्वासात घेतले गेले जात नव्हते. सायरस असे थेट म्हणतात की, रतन टाटा हेच गृपच्या कारभारात हस्तक्षेप करीत होते. टाटा गृपचे काही आर्थिक व्यवहार हे परस्पर केले जात. अध्यक्ष म्हणून केवळ माझ्या सह्या घेतल्या जात, असेही ते सांगत आहेत. म्हणजे, टाटांनी सायरस यांना दिलेला स्वतःची ओळख तयार करा हा सल्ला तसा दिखावूच होता. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर निवृत्तीच्या मार्गावर निघालेल्या रतन टाटांना उद्योगातील साम्राज्य व अधिकारांचा मोह काही सुटला नाही.\nसायरस यांच्या कार्यकाळात टाटा गृपटी उलाढाल १०७ बिलीयन वरुन १०३ बिलीयन झाली असे सांगण्यात येत असेल तरी सायरस यांनी दावा केला आहे की, टाटा गृपच्या काही कंपन्यांच्या आताच्या व्यवहारामुळे हा गृप आर्थिक अडचणीत येवू शकतो. त्यातून भविष्यात गुंतवणुकदारांचे नुकसान होवू शकते.\nटाटा गृपचा नुकसानीत असलेला युरोपमधील टाटा स्टील प्रकल्प विक्रीवरून रतन टाटा व सायरस यांच्यात थेट मतभेद झाले होते. येथेच मुखवटा व चेहरा यांच्यात संघर्ष उभा राहिला. रतन टाटांचे म्हणणे असे होते की, सायरस यांनी टाटा गृपचा जागतिक विस्तार करणे अपेक्षित होते. उलटपक्षी सायरस हे नुकसानीचे कारण दाखवून टाटा गृपच्या कंपन्या विक्री करीत होते. मात्र, याचे खंडन करताना सायरस म्हणतात, टाटांचा वारसा घेताना मला कल्पना नव्हती की मी किती समस्या शिरावर घेत आहे. कारण, मी केवळ नामधारी ठरलो आहे, हे नंतर मला लक्षात आले. हा मुद्दा स्पष्ट करताना सायरस यांनी इशारा दिला आहे की, टाटा गृपमधील पाच कंपन्या लाभहीन व नुकसान करणाऱ्या आहेत. त्यातून टाटा गृपचे किमान १.१८ ट्रिलियन रुपयांचे म्हणजे १८ अरब डॉलरचे नुकसान होवू शकते. युरोपमधील टाटा स्टीलचे प्रकल्प व त्यातील विदेशी गुंतवणुकीचे कर्ज, न चालणारे हॉटेल्स प्रकल्प, केनियातील रसायन प्रकल्प व व्यापार आणि टेलिकॉम व्यापारीतील नुकसान या गोष्टी धोकादायक असल्याचे सायरस यांचे म्हणणे आहे.\nटाटा डोकोमो व्यवहारात टाटा गृप भारतात विदेशी गुंतवणूक सुरक्षीत ठेवू शकला नाही. डोकोमोसाठी अपेक्षित ग्राहक मिळवू शकला न��ही. त्यामुळे टाटा गृपला १.२ मिलीयन डॉलरची भरपाई द्यावी लागत आहे. या प्रकरणात शिष्टाई करण्यासाठी रतन टाटा भारतातील जपानच्या राजदुताला भेटले होते. मात्र, सायरस यांच्या भूमिकेमुळे तेथे तडजोड होवू शकली नाही. सध्या हे प्रकरण कोर्टात आहे. याशिवाय टाटा पॉवरने खनिज कोळसा उत्पादनाच्या तुलनेत कमी किंमतीत त्याची विक्री केली आहे. याच विषयावरुन टाटा पॉवर आणि संबंधित खाण मालकांमध्ये वादविवाद निर्माण झाले आहेत. जगातील सर्वांत स्वस्त कार असलेला टाटा नॅनो प्रकल्पही तोट्याचाच असल्याचे सायरस म्हणतात. फक्त रतन टाटांचा ड्रिम प्रोजक्ट म्हणून किती दिवस कंपनी यात नुकसान सहन करेल असा सायरस यांचा प्रश्न आहे. नागरी विमान वाहतूक प्रकल्पातही टाटा गृप नुकसानीत आहे. रतन टाटा यांनी एअर एशिया इंडियाची स्थापना करताना मलेशिया एअर एशिया सोबत टाय-अप करायला सांगितले होते. मात्र, तो सौदाही घाट्याचाच आहे. सायरस यांनी यापुढे जावून असेही म्हटले आहे की, एअर एशिया इंडियाच्या सौद्यात लेन-देनचा म्हणजे भ्रष्ट व्यवहारही झालेला आहे. सायरस हा दावा करीत असताना डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी बाहेरील बाजुने आरोप केला आहे की, एअर एशिया इंडियाच्या व्यवहारात टाटा गृपने २२ कोटी रुपयांची लाच मागील काँग्रेस आघाडी सरकारला दिली आहे.\nसायरस मिस्री यांना पायउतार करताना टाटा गृप कडून होणारी चर्चा आणि आता सायरस मिस्री यांनी केलेला पलटवार पाहता एक गोष्ट लक्षात येते की, सायरस यांचा मुखवटा उद्धट, मनमानी करणारा, परस्पर निर्णय घेणारा, हवी तेथे सही न करणारा, उलट प्रश्न विचारणारा असल्याची प्रतिमा टाटा विश्वस्त मंडळाने माध्यमांमध्ये उभी केली आहे. दुसरीकडे सायरस यांनी आपली बाजू भक्कमपणे मांडताना, मी कसा मुखवटा होतो आणि मला कामाचे स्वातंत्र्य नव्हते ही बाबही मांडली आहे.\nरतन टाटा हे आजही टाटा गृपचा चेहरा आहेत. सायरस हे मुखवटा होते. चेहरा आणि मुखवट्यात नंतर संघर्ष होत गेला. तो एवढा वाढला की व्यक्तीगत व कौटुंबिक पातळीवरही टाटा व मिस्री गृप दुरावले आहेत. एकदा रतन टाटा व सायरस हे लंडनहून मुंबईला विमानातून सोबत आले मात्र, दोघांनी एकमेकांशी बोलणे टाळले. एवढेच नाही तर परस्परांकडे कटाक्ष टाकणे सुद्धा टाळले. दुसरे उदाहरण असे की, शपूरजी पल्लोनजी यांच्या अमृत महोत्सव कार्यक्रमातही रतन टाटांची अनुपस्थिती होती.\nसायरस यांच्याविषयीर आक्षेप नोंदविताना टाटा गृप म्हणतो की, रतन टाटा व सायरस यांच्यात नितीमुल्ये, दूरदृष्टी आणि प्रगतीची दिशा यात मतभिन्नता होती. सायरस यांची नेमणूक करताना त्यांच्याकडून पुढील ५ वर्षांचा विकासात्मक आराखडा मागण्यात आला होता. तो त्यांनी सविस्तरपणे दिला नाही. त्यामुळे टाटा गृपची पुढील वाटचाल व भवितव्य सायरस यांच्या हाती सुरक्षित नसल्यामुळेच त्यांना पायउतार केले. सायरस मात्र, आज टाटा गृप धोक्याच्या वळणावर असल्याचे म्हणत आहेत.\nसायरस यांनी असाही दावा केला आहे की, मी स्वतः आजही आयरिश नागरिक आहे. टाटा गृपचे अध्यक्षपद मिळाल्यानंतरही त्या नागरिकत्ववर मी पाणी सोडले नाही. बहुधा त्यामुळेही टाटा विश्वस्त मंडळ माझ्यावर नाराज असावे. सायरस यांचा हा दावा जगभरातील पारशी समाजात टाटांविषयी नाराजी निर्माण करण्याचे भविष्यातील कारण होवू शकतो.\nसारयस यांच्या विषयी टाटा गृपमध्ये दबक्या आवाजात अशीही चर्चा आहे की, सायरस यांनी नव्या प्रकल्पांची बांधकामे देताना शपूरजी पल्लोनजी गृपवर मेहरनजर ठेवली. असे करताना त्यांनी टाटा विश्वस्त मंडळाची अधिकाधीक नाराजी ओढवून घेतली. सायरस यांच्या पायउतार होण्याची कारणे कोणतीही असली तरी कार्पोरेट क्षेत्रातील अनेक गोष्टी शिकविणाऱ्या या सर्व घटना आहेत. जी मंडळी आपल्याला सर्वोच्च पदावर बसवते, त्यांच्यासोबत काम करताना त्यांच्या अपेक्षा आणि कंपनीच्या हेतू सिद्धीत समन्वय व लवचिकपणा हा असलाच पाहिजे. तो नसेल तर त्याचा सायरस होतो. रतन टाटा हे चेहरा आहेत आणि सायरस यांनी मुखवटा होण्याचे बहुधा नाकारले म्हणूनच सायरस यांना टाटा म्हणावे लागण्याची वेळ आली. हे प्रकरण भविष्यात अजून वेगवेगळी वळणे घेण्याची शक्यता आहे. पल्लोनजी गृप जगभरात काय करु शकते याचा अंदाज आज तरी बांधता येणार नाही.\nजळगाव पीपल्स सहकारी बँक\nविधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.firstmaharashtra.com/tag/time/", "date_download": "2021-06-15T17:14:21Z", "digest": "sha1:OYRTLODSIITNGU6VTQ7D4NCC7GGWZWTB", "length": 2850, "nlines": 72, "source_domain": "www.firstmaharashtra.com", "title": "Time – First Maharashtra", "raw_content": "\nपुणे : जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठीच्या वेळेत बदल, वाचा काय आहे आदेश\nपुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील भागात आता नागरिकांना जीवनावश्यक वस्तू आता सकाळी १० ते दुपारी २…\nडिजिटल मिडियातील पत्रकारांना संचारबंदी निर्बंधातून वगळावे – राजा माने\nजनसेवेसाठी एक माध्यम म्हणून मी राजकीय जीवनात – सुनील माने\nभाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर ‘नीलेश राणे’ यांना जवाबदारी\nमहाराष्ट्राच्या संत परंपरेवर आधारित सुंदर व सुबक अशा चित्ररथाचे काम अंतिम टप्प्यात\n” पिटर ” मैत्रीची भावनिक गोष्ट, 22 जानेवारीला प्रदर्शित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://jayvidarbha.com/nagpur-news-letest-news-fruit-vendor-treats-covid-19-patients/", "date_download": "2021-06-15T15:36:32Z", "digest": "sha1:FJFUJ3P3DRFTEI23O37F6IW2QA5AL75I", "length": 8544, "nlines": 124, "source_domain": "jayvidarbha.com", "title": "नागपूर : फळ विक्रेता डॉक्टर बनून कोविड रुग्णांवर करत होता उपचार - जयविदर्भ न्यूज", "raw_content": "\nजयविदर्भ न्यूज - बातमी आमची निर्णय तुमचा\nनागपूर : फळ विक्रेता डॉक्टर बनून कोविड रुग्णांवर करत होता उपचार\nनागपूर : फळ विक्रेता डॉक्टर बनून कोविड रुग्णांवर करत होता उपचार\nपोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर झाला पर्दाफाश\nनागपूर : करोनानं संपूर्ण जनजीवन ग्रासलेलं असताना या संकटकाळातही काहीजण माणुसकीला काळीमा फासणारे आणि लोकांचे जीव धोक्यात येतील, अशी कृत्य करत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्येही असाच संतापजनक प्रकार समोर आला आहे. पूर्वी फळ विक्री करणाऱ्या एका व्यक्तीने करोना काळात स्वतःला डॉक्टर असल्याचं दाखवत रुग्णालय सुरू केल्याची घटना उजेडात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.\nचंदन नरेश चौधरी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. तो नागपूरमधील कामठी भागातील रहिवाशी आहे. चौधरी पूर्वी फळं, आईस्क्रीम आणि ज्युस विक्रीचा व्यवसाय करायचा. हा व्यवसाय सोडल्यानंतर त्याने इलेक्ट्रिशियन म्हणून काम सुरू केलं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली.\nआरोपी चौधरीने ईलेक्ट्रिशियनचं काम करण्याबरोबरच दुसरीकडे सेवाभावी रुग्णालय देखील सुरू केलं होतं. मागील पाच वर्षांपासून तो नारायण मल्टीपर्पज सोसायटी या नावानं हा दवाखाना चालवत होता. याठिकाणी येणाऱ्या रुग्णांवर स्वतः डॉक्टर असल्याचं भासवून आयुर्वेदिक आणि निसर्गोपचार करायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली.\nदरम्यान, देशात करोनाचा शिरकाव झाल्यानंतर सगळीकडे रुग्ण वाढू लागले. आरोपीनं या महामारीचा गैरफायदा घेतला. ���ोगस डॉक्टर असलेल्या चंदन नरेश चौधरीने कोविड रुग्णांवर उपचार करण्यास सुरुवात केली. त्याच्या ओळखीतल्या एका व्यक्तीने जिल्हा पोलिसांकडे सुरू असलेल्या या प्रकाराची तक्रार केली. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दवाखान्यावर कारवाई करत आरोपीला अटक केली. तसेच पोलिसांनी दवाखान्यातून ऑक्सिजन सिलिंडरसह इतर वैद्यकीय साहित्य जप्त केलं.\nSBI ची भन्नाट योजना, मुदत ठेवीतील(FD) पैसे ATM मधून काढता येणार, वाचा सविस्तर\nधोनीच्या चेन्नई सुपर किंग्जकडून ४५० ऑक्सिजन सिलिंडर्सचा पुरवठा\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं, आजोबा-काकीला हत्येप्रकरणी अटक\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन् घेतला 103 कोटींचा फ्लॅट\nदोनशे फुट उंच पुलावर अडकलेल्या मुलाचे वाचवले प्राण\n चॉकलेट घशात अडकल्यानं चिमुकलीचा मृत्यू, भिवंडीतील हृदयद्रावक घटना\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं,…\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन्…\nहोमबातम्या WTC Final: भारताविरुद्ध खेळणार ही ‘टीम…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-14-%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2021-06-15T16:34:56Z", "digest": "sha1:KZWCTRFGYNNNDJ7G64JXDXVVQJQLBOH7", "length": 10418, "nlines": 123, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "गोव्यात 14 जूनपर्यंत राज्यव्यापी कर्फ्यूत वाढ | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर गोव्यात 14 जूनपर्यंत राज्यव्यापी कर्फ्यूत वाढ\nगोव्यात 14 जूनपर्यंत राज्यव्यापी कर्फ्यूत वाढ\nगोवा खबर : गोव्यात कोविडचे संकट अद्यापही कायम असल्याच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेला राज्यव्यापी कर्फ्यू 14 जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शनिवारी सायंकाळी सोशल मीडियावरून याची माहिती दिली.\nपूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे 7 जून रोजी राज्यव्यापी कर्फ्यूची मुदत संपत होती. 7 जूननंतर कर्फ्यू वाढवला जाणार की निर्बंध शिथिल करून कायम ठेवला जाणार, याबाबतची उत्सुकता लोकांना लागून राहिली होती. रविवारी यासंदर्भात आढावा बैठक घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी स्पष्ट केले होते; मात्र शनिवारी सायंकाळीच मुख्यमंत्र्यांनी राज्यव्यापी कर्फ्यू 14 जूनपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली.\nपूर्वीच्या कर्फ्यूमधील नियमांनुसार जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा होती. यावेळी मात्र सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.\nगोव्यात आज ठरल्याप्रमाणे मान्सुनचे आगमन झाले आहे. पावसाळ्याला सुरुवात झाल्याच्या पार्श्वभूमीवर रेनकोट, छत्र्या, प्लास्टिक कापड आदींची विक्री करणारी दुकाने सुरू ठेवण्यास सरकारने यावेळी मुभा दिली आहे. याशिवाय पावसाळ्यात घरदुरुस्ती करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी घरदुरुस्तीसाठी लागणार्‍या वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याशिवाय स्टेशनरीची दुकानेही आता उघडता येणार आहे.\nगोव्यात अद्यापही कोविडचे संकट कमी झालेले नाही. शनिवारी कोविडमधून 1 हजार 433 जण बरे झाले. 99 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. दिवसभरात 567 नवीन रुग्ण सापडले असून एकूण सक्रिय रुग्ण 8 हजार 216 झाले आहेत. शनिवारी 17 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण कोविड बळींचा आकडा 2 हजार 744 झाला आहे. कोविडची तिसरी लाट येण्याची शक्यता गृहित धरून सरकारने कृतिदलाची स्थापना केली असून बालरोगतज्ज्ञांना प्रशिक्षण देण्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. राज्यव्यापी कर्फ्यू लागू झाल्यापासून कोविड रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. कोविडमुळे होणार्‍या मृत्यूंचा आकडाही कमी होऊ लागला आहे. पॉझिटिव्हिटी दर आता 13.73 टक्क्यांवर आला आहे. राज्यव्यापी कर्फ्यूत 14 जूनपर्यंत वाढ झाल्याने कोविड संकट आणखी कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.\nPrevious articleमायकल लोबो हे मंत्रीपदासाठी अपात्र आहेत त्यांना पदावरून दूर करा : आप\nकॉंग्रेसच्या अग्रणी संघटना पक्ष मजबुत करण्यासाठी महत्वाची भुमीका बजवणार : दिनेश राव\nकॉंग्रेस पक्षाच्या नवीन माध्यम विभागाची घोषणा\nरॉय फर्नांडिसवरील हल्ल्याचा युवा कॉंग्रेसने केला निषेध\nसोपटे, शिरोडकरांसह भाजपला जनताच धडा शिकवेल:काँग्रेस\nमहिला काँग्रेसच्या आंदोलनामुळे सरकारला जाग:प्रतिमा\nगोवा विज्ञान केंद्राकडून योगदिनानिमित्त योगसत्र\nभाजपला पराभूत करण्यासाठी आप हाच एकमेव पर्याय : आप\nगोव्याचे पहिले मुख्यमंत्���ी स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांची आज जयंती\nपेडणेत आजगावकर यांच्यामुळे नाईक यांना 10 हजारांची आघाडी\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nडॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली\nओथ्था सेरूप्पु 7 : इफ्फीमध्ये या चित्रपटाचा एकपात्री शो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/economics/story-pm-cares-qualifies-for-csr-spend-donations-but-cm-relief-fund-excluded-modi-government-news-latest-updates/", "date_download": "2021-06-15T15:49:29Z", "digest": "sha1:4URKTFPKXYHXRJUZYBUFTBO3AWYAEM3W", "length": 24711, "nlines": 154, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "PM फंड CSR; तर CM फंडाला वगळलं; आपत्तीत सुद्धा राजकारण; रोहित पवार संतापले | PM फंड CSR; तर CM फंडाला वगळलं; आपत्तीत सुद्धा राजकारण; रोहित पवार संतापले | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nखुशखबर | SBI कडून ‘या’ खातेदारांना 2 लाखांचं अपघात विमा संरक्षण | असा मिळवा फायदा Sarkari Naukri | SBI (मुंबई) बँकेत फायर इंजिनियर्सला मोठी संधी | वाचा, शेअर करा ई-सेवा | पॅन कार्ड हरवलंय | असं ऑनलाईन ड्युप्लिकेट काढा Health First | खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी | ही कारणं आधी वाचा Health First | तुमचा चेहरा सुजल्यासारखा वाटतोय | असं ऑनलाईन ड्युप्लिकेट काढा Health First | खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी | ही कारणं आधी वाचा Health First | तुमचा चेहरा सुजल्यासारखा वाटतोय हे उपाय करून पाहा Health First | घरातील फ्रीजमधून वास येतोय हे उपाय करून पाहा Health First | घरातील फ्रीजमधून वास येतोय | हे करून पहा Health First | ताप कमी करण्यासाठी घरगुती उपाय | वाचा सविस्तर\nMarathi News » Economics » PM फंड CSR; तर CM फंडाला वगळलं; आपत्तीत सुद्धा राजकारण; रोहित पवार संतापले\nPM फंड CSR; तर CM फंडाला वगळलं; आपत्तीत सुद्धा राजकारण; रोहित पवार संतापले\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 1 वर्षांपूर्वी | By अमोल परब\nनवी दिल्ली, १२ एप्रिल: पीएम केअरला केलेली मदतच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) म्हणून ग्राह्य धरली जाणार असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री सहायत्ता निधीत जमा केलेली रक्कम सीएसआरमध्ये मोजली जाणार नसल्याचं मोदी सरकारनं सांगितलं आहे. विशेष म्हणजे २ आठवड्यानंतर केंद्रानं याबद्दलचं स्पष्ट��करण दिलं आहे. कोरोना संकटाचा आपण एकत्रित मुकाबला करू, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत असताना पीएम आणि सीएम रिलीफ फंडाला केलेल्या मदतीत फरक करण्याचं कारण काय, असा सवाल कॉर्पोरेट क्षेत्रातून उपस्थित केला जात आहे.\nपीएम केअरला दिलेली मदतच CSR अंतर्गत धरण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे. ‘CM केअरऐवजी केवळ PM केअरसाठी दिलेली मदतच CSR अंतर्गत धरण्याचा निर्णय धक्कादायक आहे. हे चुकून झालं असल्यास दुरूस्ती करावी. पण जाणीवपूर्वक केलं असेल तर केंद्र व राज्य असा भेदभाव योग्य नाही. अडचणीच्या काळात केंद्राप्रमाणेच राज्यालाही मदतीची गरज असते, हे लक्षात घ्यावं,’ असं ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे.\nCM केअरऐवजी केवळ PM केअरसाठी दिलेली मदतच CSR अंतर्गत धरण्याचा निर्णय धक्कादायक आहे. हे चुकून झालं असल्यास दुरूस्ती करावी. पण जाणीवपूर्वक केलं असेल तर केंद्र व राज्य असा भेदभाव योग्य नाही. अडचणीच्या काळात केंद्राप्रमाणेच राज्यालाही मदतीची गरज असते, हे लक्षात घ्यावं.@narendramodi\nदरम्यान, देशातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८३०० च्या वर गेली आहे. याचदरम्यान कोरोना विषाणूचा धोका पाहता लॉकडाऊन वाढवण्याच्या प्रस्तावावर केंद्रातील मोदी सरकार देशाला तीन झोनमध्ये विभागण्याची शक्यता आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविड-१९ प्रकरणांच्या संख्येच्या आधारावर देशात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन तयार करण्यावर विचार सुरु आहे. झोनमध्ये विभागणी करुन सरकार काही सूट देऊ शकते.\nमागील बातमी पुढील बातमी\n५० कोटी भारतीयांना COVID 19 चाचणी उपचार मोफत\nकरोनाचं संकट गहिरं होत असताना एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मोदी सरकारने करोनाची चाचणी आणि उपचार हे आयुष्मान भारत योजने अंतर्गत आणणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशभरातल्या ५० कोटी लोकांची चाचणी किंवा उपचार हे मोफत होऊ शकणार आहेत. नॅशनल हेल्थ अथॉरिटी अर्थात NHA ने यासंदर्भातली माहिती दिली आहे.\n२१ वर्षीय नर्सला कोरोनाची लागण; चाचणी पॉझिटिव्ह\nकोरोना व्हायरस आता अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना देखील लक्ष करत असल्याने सरकारची चिंता वाढली आहे. गुरगाव मधील एका खाजगी इस्पितळातील २१ वर्षीय नर्सला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं असून, तिचा टेस्ट रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे हरयाणातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता १७ वर पोहोचली आहे. पीटीआय’ने देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे.\nकिती मदत दिली तरी रडतात; न्यूयॉर्क'वर ट्रम्प संतापले; दाजींच्या विधानाची आठवण\nकोरोना व्हायरसमुळे जगभरात थैमान घातले आहे. अमेरिकेसारख्या महासत्ता देशासह अनेक जगभरातील देशांना कोरोनाचा फटका बसला आहे. बहुतांश देशांमध्ये कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे.\nआपत्तीकाळात देशभक्त सर्जन डॉक्टर संबित पात्रा टेलरच्या भूमिकेत...नेटकरी संतापले\nलॉकडाऊनच्या १८ व्या दिवशी अर्थात शनिवारी सकाळपर्यंत देशातील करोनाबाधितांची संख्या ७४४७ वर पोहचली आहे. यामध्ये ७१ परदेशी नागरिकांचा समावेश आहे. देशातील २३९ जणांना करोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. तर दुसरीकडे ६४३ जणांनी करोनावर यशस्वीरित्या मात केलीय. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय.\nआमदारांच्या वेतनात ३० टक्के कपात, कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय\nआमदारांच्या वेतनातील ३० टक्के कपातीला महाराष्ट्र कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. एप्रिल महिन्यापासूनच ही कपात होणार आहे.वर्षभरासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्राच्या पाठोपाठ आता महाराष्ट्र सरकारनेही हा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारचा निर्णय राज्य सरकारांनी घ्यावा असं केंद्र सरकारने म्हटलं होतं. आता महाराष्ट्र सरकारनेही आमदारांच्या वेतनातील कपातीला ठाकरे सरकारने मंजुरी दिली आहे. यातून वाचणारा निधी करोनाचा सामना करण्यासाठी वापरण्यात येणार आहे.\nकार बनवून खरेदी कोण करणार मारुती सुझुकी व्हेंटिलेटर्स उत्पादन सुद्धा करणार\nदोन दिवसांपूर्वी कोरोना व्हायरसच्या साथीविषयी ताजी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे जारी करण्यात आली होती. दरम्यान आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोनाग्रस्तांची संख्या आता ८३७ वर पोहोचली आहे. मागील २४ तासांत ४ जणांचे मृत्यू Covid-19 मुळे झाले आहेत. महाराष्ट्रात रुग्णांचा आकडा सर्वाधिक आहे. नागपूर आणि मुंबईत नवे रुग्ण सापडल्यामुळे राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या १५९ झाली आहे. त्यामुळे उपचार साहित्यांची मोठी गरज भासणार आहे यात शंका नाही. त्यानिमित्ताने ��द्योजक देखील महत्वाचं पाऊल उचलत आहेत.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nबारामतीच्या चहावाल्याकडून मोदींना दाढीसाठी 100 रुपयांची मनी ऑर्डर | म्हणाला साहेब, दाढीऐवजी लसीकरण वाढवा\nदेशाची अर्थव्यवस्था ढासळतेय | पण भाजपचा पक्ष खजिना तुडुंब भरतोय | २०१९-२० मध्ये ७८५ कोटीची देणगी\nVIDEO | मला आनंद आहे की, कोविडमध्ये देशात अनेकांनी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जीव गमावले - गडकरी\nबीड | परळी तालुक्यातील सिरसाळा येथे MIDC उभारण्याचा मार्ग मोकळा | उद्योग मंत्रालयाची मंजुरी\nहमीभाव वाढवल्याचा दावा कोणत्याही तज्ज्ञाने सिद्ध करून दाखवावा - राजू शेट्टी\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nकोरोना आपत्तीत आरोग्य व्यवस्थेची पोलखोल झाली, पण मोदी म्हणाले, आम्ही नव्या आरोग्य सुविधा उभारल्या\nअजब | उपराष्ट्रपतींचं ट्विटर खातं सक्रिय नसल्यानं ब्लू टिक ऑटोमॅटिकली गेली | भाजप म्हणतं हा घटनेवरील हल्ला\nआज सकाळी ११ वाजता पंतप्रधान-मुख्यमंत्री भेट | काय असतील मराठा आरक्षण प्रश्नी मुद्दे\nमोफत लसीकरणासाठी फेब्रुवारीप���सूनच मुख्यमंत्र्यांची मागणी होती | निर्णयासाठी मोदींना ४ महिने लागले - ममता बॅनर्जी\nSpecial Recipe | गाजर न किसता गाजराचा चविष्ट हलवा बनवा\nदेशात कोरोना लसींचा तुटवडा आणि केंद्र सरकार ट्विटरवरील ‘ब्लू टिक’साठी भांडतंय - राहुल गांधी\nSpecial Recipe | पारंपारिक गावरान पद्धतीने मिरचीचा ठेचा | करून पहा\nकेंद्र सरकार केवळ हेडलाईन मॅनेजमेंटमध्ये व्यस्त | राज्यांना कशापध्दतीने लस पुरवठा करणार ते सांगावे - राष्ट्रवादी\nदेशात कोरोनाबळींच्या संख्येत थोडी वाढ | पण कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ\nछत्रपती घराण्याचं काम लोकांना पेटवण्याचं नाही, तर न्याय देण्याचं - संभाजी छत्रपती\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/fight-between-gramsevika-and-woman-sarpanch-shivswarajya-day-updated-13975", "date_download": "2021-06-15T15:08:20Z", "digest": "sha1:6MRRSJSIVY5LK3XBMME42QNRUKDXPFHZ", "length": 12313, "nlines": 155, "source_domain": "www.saamtv.com", "title": "शिवस्वराज्य दिनीच ग्रामसेविका आणि महिला सरपंच यांच्यात हाणामारी | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशिवस्वराज्य दिनीच ग्रामसेविका आणि महिला सरपंच यांच्यात हाणामारी\nशिवस्वराज्य दिनीच ग्रामसेविका आणि महिला सरपंच यांच्यात हाणामारी\nरविवार, 6 जून 2021\nआज सिलेगाव ग्रामपंचायत येथे शिवस्वराज दिनाचा कार्यक्रम होता. त्या निमित्त कार्यक्रम आटपुन ग्रामसेविका मंजूषा सहारे व सरपंच संध्या पारधी यांच्यात घरकुल वाटपाच्या ठरावावरून वाद झाला.\nशिवस्वराज्य दिली महिला ग्रामसेविका व महिला सदस्य यांच्यात तूफान हाणामारी झाल्याची घटना भंडारा जि���्ह्याच्या तुमसर पंचायत समिति अंतर्गत येणाऱ्या सिलेगाव येथे झाली असून सिलेगाव ग्रामपंचायतिच्या दोन महिला सदस्यासह महिला सरपंच यांनी महिला ग्रामसेविकायांना मारहाण केल्याचा प्रकार उघड़ झाला आहे. सिलेगाव येथील घरकुल ठरावाच्या प्रोसिन्डिंग कॉपी मागण्यावरुण वाद झाल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत.\nआज सिलेगाव ग्रामपंचायत येथे शिवस्वराज दिनाच्या कार्यक्रम होता. त्या निमित्त आज कार्यक्रम झाल्यानंतर ग्रामसेविका मंजूषा सहारे व सरपंच संध्या पारधी यांच्यात घरकुल वाटपाचा ठरावा वरून वाद झाला. त्याचबरोबर, प्रोसिडिंग कॉपी मागण्यावरुण महिला सरपंच संध्या पारधी व महिला ग्रामसेविका मंजूषा सहारे यांच्या वाद वाढला. त्यात सरपंच संध्या पारधी यांनी ग्रामसेविका मंजूषा सहारे यांच्याकडून प्रोसिडिंग कॉपी हिसकवन्याचा जाऊ लागल्या त्यावेळी वाद वाढला. यावेळी ग्रामचायत महिला सदस्य महिला मनीषा राहंगडाले यांनी ग्रामसेविका यांना अपशब्द बोलल्याने महिला ग्रामसेविका व महिला सदस्य यात तूफान हाणामारी झाली. (Fight between Gramsevika and woman Sarpanch on Shivswarajya day)\nसरपंच व इतर सदस्यानी महिला ग्रामसेविका सहारे यांना मारहाण केली. तसेच प्रोसिंडिंग कॉपी हिसकावून नेली. हा वाद अखेर सिहोरा पोलिसात गेला असून तक्रार नोंदविन्यात येत आहे. शिवस्वराजय दिनी महिला पदाधिकारी व अधिकारी मारहाण चर्चेचा विषय ठरत आहे.\nताज्या बातम्यासाठी भेट द्या\nपालखी सोहळा : वारकरी व गावकरी यांच्यात वाद\nआळंदी - संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यावर मागील वर्षी प्रमाणे यावर्षीही...\nपालखी सोहळा लालपरीनेच व्हावा, आळंदीच्या ग्रामस्थांची मागणी\nआळंदी - संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यावर मागील वर्षी प्रमाणे यावर्षीही...\nबहिर्जी नाईक यांची समाधी असलेल्या गावात अद्यापही झाला नाही कोरोनाचा...\nसांगली : शहरी भागातून पसरलेल्या कोरोनाने Corona ग्रामीण भाग देखील व्यापून टाकला...\nसंघर्षाशी दोन हात करत मुकबाधिर मुलांचा सांभाळ करतीय ही आई\nहिंगोली - आपण अनेकांनी आईच्या प्रेमाचे Mother Love किस्से ऐकले असतील अनुभवले ही...\n 3 तासाच्या फरकाने एकाच दिवशी घरातील तिघांचा कोरोनामुळे...\nभंडारा : एकाच दिवशी एकाच घरातील तिघांचा कोरोनामुळे Corona मृत्यू Death...\nअनाथ मुलीला ग्रामपंचायतीनं घेतलं दत्तक; ठाणेदारानं केलं कन्यादान\nवाशिम: मानोरा तालुक्यातील कारखेडा येथील दीक्षा डाखोरे यांच्या वडिलांच 15...\nपाथर्डीमध्ये कंटेनमेंट झोन असणाऱ्या वडगावात सोशल डिस्टन्सिंगला...\nअहमदनगर : पाथर्डी Pathardi तालुक्यात असणारे वडगाव Wadgaon प्रशासनाकडून कंटेनमेंट झोन...\nकेंद्रसरकरच्या पंचायत राज, माझे सरकार पुस्तिकेत पालघरच्या सफाळे...\nपालघर : सूक्ष्म नियोजनामुळे कोरोनाच्या Covid 19 महामारीमध्ये अनेक...\nलोकनेते आदरणीय विलासराव देशमुख यांच्या जयंती निमित्त भावपूर्ण...\nलातूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री, केंद्रियमंत्री विलासराव देशमुख Vilasrao Deshmukh...\nकॅनरा बँकेकडून आदिवासी बांधवांना मदतीचा हात\nमुंबई : कॅनरा बँकेच्या Canara Bank CSR (सामाजिक उत्तरदायित्व निधी) फंडातून निधी...\nसर्वांत तरुण सरपंचाची कमाल असे केले गाव कोरोनामुक्त\nसोलापूर (Solapur) जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील घाटणे येथे मार्च महिन्यापर्यंत एकही...\nकोरोनाची धास्ती ते संपूर्ण कोरोनामुक्ती...जुनी भारवाडीचा विक्रम\nअमरावती : वर्धा जिल्हा सीमेवर अमरावती जिल्ह्यातील शेवटचे गाव तिवसा...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.diliptiwari.com/2015/06/", "date_download": "2021-06-15T16:17:45Z", "digest": "sha1:QHSJIABPWN6YDXJFLKOMCGEJQOMGGVUC", "length": 19553, "nlines": 373, "source_domain": "www.diliptiwari.com", "title": "Dilip Tiwari: June 2015", "raw_content": "\nआम्ही बापाला बापू म्हणतो. गांधींना बापू म्हणायचे म्हणून नव्हे. तर गल्लीतले बरेच बाप मुलांचे बापू होते. त्या मुलांच्या सोबत आम्ही राहाय म्हणून आमचे पप्पा सुध्दा बापू झाले. अर्थात, हे नाव लहान भाऊ शैलेशने प्रचलित केले. आज नेमका \"योगा डे\" असल्यामुळे मला बापूंची योगाविषयी आठवण सांगायला हवी.\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची विनंती स्वीकारून संयुक्त राष्ट्रसंघाने दि. २१ जूनला ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ साजरा करण्याचे जाहीर केले आहे. जगभरातील जवळपास १७७ देशांमधील कोट्यवधी नागरिक आज सामुहिकपणे विविध प्रकारची योगासने करून प्राचिन भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या अध्यात्मिक, कायिक आणि मानसिक जीवनक्रियेला स्वीकारतील. योगाची ही ‘जगभरारी’ नवा इतिहास लिहीण्यास प्रारंभ करीत आहे.सुमारे सहा हजार वर्षांपासून योगाचे अस्तित्त्व आणि महत्त्व अधोरेखित करणारे उल्लेख भारताच्य��� अतिप्राचिन इतिहासाचे दस्तावेज असलेल्या वेद आणि इतर ग्रंथांमध्ये आढळून येतात. योगा आणि योगासनांचा प्रारंभ भारतात झाला की नाही याविषयी मतभेद-विचार प्रवाह असू शकतात. मात्र, एक संदर्भ कोणीही नाकारू शकत नाही तो हाच की, भारताच्या प्राचिन गुरूकूल परंपरेत ‘योगा आणि योगासने’ ही अध्ययन तथा जीवनशैलीचा अविभाज्य भाग होती.\nलिमजीचा आणि माझा फार संबंध नाही आला. जैन उद्योग\nसमुहाच्या जैन हिल्सवर काही निमित्ताने भेट असली की तेथील पीआरच्या गोतावळ्यात लिमजी हसमूख चेहऱ्याने नेहमी भेटायचा. त्याच्या हास्यामागे कधीही कोणताही हेतू नसायचा. पीआरमधील मंडळी तशी सहेतूक हसत असते. लिमजी तसा कधीही नव्हता. त्याचा आणि माझा संबंध तसा थेट आलाच नाही. पण, त्याच्या जाण्याचा निरोप राजूभाऊ नन्नवरेंकडून आला आणि बहुधा नंतर मी तो इतरांना दिला. केवळ हसमूख चेहऱ्यामुळे स्मृतीत राहीलेल्या लिमजीची जाण्याची बातमी मला चुटपूट लावून गेली.\nईश्वरलाल जैन आणि मनिष जैन\nजळगावच्या राजकारणात काही महिन्यांपूर्वी खासदार पिता-आमदार पूत्र अशी ईश्‍वरलाल जैन-मनिष जैन यांची ओळख होती. मुंबई ते दिल्लीच्या राजकारणात ईश्‍वरलाल जैन यांचा दबदबा आहे. मनिष जैन यांना अजून ओळख मिळालेली नाही. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत आणि जिल्ह्याच्या राजकारणात आज या पिता-पूत्रांची अवस्था ‘हरणार्‍या लढाईचे शिलेदार’ म्हणूनच झाली आहे.\nमहाराष्ट् विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे\nमहाराष्ट्र विधानसभेतील चर्चांमध्ये आमदारांचा सक्रिय सहभाग वाढवून सभागृहातील कामकाज संख्यात्मक आणि गुणात्मक पातळीवर सुधारण्याचे प्रयत्न आहेत. यासाठी सत्ताधारी पक्षांसह मित्र आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांशीही सौहार्दपूर्ण संबंध निर्माण केले आहेत. गेल्या दोन अधिवेशन काळात सभागृहात रोज सरासरी साडेआठ तास काम झाले आहे. टप्प्या-टप्प्याने यात निश्‍चित गुणात्मक सुधारणा होत जाईल, असे स्पष्ट मत विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मांडले.\nखासगी कार्यक्रमानिमित्त बागडे शुक्रवारी जळगावात आले होते. तेव्हा त्यांनी ‘तरुण भारत’ कार्यालयास भेट दिली. तेथे त्यांच्याशी विधानसभेतील कामकाजाविषयी चर्चा केली. त्यांनी इतरही काही मुद्दे स्पष्ट केले.\nLabels: maharashtra legislative asembly, महाराष्ट्र विधानसभा, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे\nमुस्लिमांनी योगा करावा की नाही \nमुस्लिम योग शिक्षिका काय म्हणते\nमुस्लिमांचा सूर्यनमस्काराला विरोधाच्या संदर्भात काही अनुकूल तर काही प्रतिकूल बाजू\n(यात रागिब बहादूर यांनी एकेश्वर वाद स्पष्ट करीत सूर्य नमस्कार का नको ही बाजू मांडली आहे)\nहिंदू आणि मुस्लिमांच्या प्रार्थना व धर्माचरणात सूर्य व चंद्राचे पूर्वापार महत्व आहे.\nहिंदू कैलेंडर चंद्रावर आधारित आहे.\nमुस्लिमांचे पवित्र सण रमजान ईद चंद्रदर्शनावर आधारित आहे.\nदोन्ही धर्मात अनेकवेळा चंद्र दर्शनावरून विधी-व्यवहार केले जातात. ही पूर्वापार परंपरा आहे.\nअॅड. निकमांच्या प्रभावळीला ग्रहण\nसंपूर्ण जगभरात भारतीय फौजदारी कायद्याचे अभ्यासू आणि निष्णांत विधीज्ञ म्हणून ओळख असलेले अॅड उज्ज्वल निकम हे कधीकधी उत्साहाच्या भरात केलेल्या वक्तव्यामुळे ‘शाब्दीक वादांच्या’ भोवर्‍यात सापडतात. यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना आपणच केलेली वक्तव्ये नाकारावी लागतात. असे प्रकार वारंवार घडल्याचे वर्तमान आणि इतिहासातील नोंदी पाहून लक्षात येते. प्रचंड लौकिक आणि लोकप्रियता असतानाही प्रिंट, वेब आणि लाईव्ह माध्यमांच्या आशयात ‘निकम खोटे बोलले’ किंवा ‘निकमने झूठ बोला’ अथवा ‘लॉयर निकम लाईज्’ अशा ब्रेकिंग न्यूज अलिकडे आल्या आहेत. ‘उज्ज्वल वलयांकित’ व्यक्तिमत्व असलेल्या निकमांच्या ‘प्रभावळीला’ या ब्रेकिंग न्यूज म्हणजे काही काळांसाठी ‘दोषांचा ग्रहणकाळ’ ठरतो. यापुढ असेे होवू नये याची काळजी स्वतः अॅड. निकम यांनाच घ्यायची आहे.\n(वैधानिक इशारा - या लेखातील कोणताही आशय उपलब्ध वृत्तांकनांवर आधारित आहे. त्यातून अॅड. उज्ज्वल निकम यांचा अवमान करण्याचा हेतू मुळीच नाही)\nअॅड. उज्ज्वल निकम जे बोलले; तेच लिहीले...\n(पत्रकाराच्या प्रामाणिकपणावर शंका नको)\nगेले ३ दिवस अॅड.. उज्ज्वल निकम यांनी स्व. गोपिनाथ मुंडे यांच्याविषयी आदरातून केलेले आणि मुंबई बॉम्बस्फोट खटल्याशी संबंधित वक्तव्य \"गोपिनाथ मुंडे यांच्यामुळे तरलो\" हे सोशल मीडियात गाजते आहे. स्व. मुंडेंविषयी आदर व्यक्त करताना निकम यांनी स्व. बाळासाहेब ठाकरेंविषयी आक्षेप घेता येईल असे विधान केले आहे. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातून वादग्रस्त अभिनेता संजय दत्तला बाहेर काढण्यासाठी स्व. ठाकरेंनी थेट माझ्यावर दबाव आणला आणि मी तसे करायला नकार दिल्या���ंतर तेव्हाचे मुख्यमंत्री मनोहर जोशींनी मला खटल्यातून काढायचे आदेश दिले. मात्र तेव्हा युती सरकारमध्ये गृहखाते सांभाळणारे स्व. मुंडेंनी मला तारले, असे निकम यांचे एकूण म्हणणे पोस्टमध्ये तपशिलाने प्रसिध्द झाले आहे.\nजळगाव पीपल्स सहकारी बँक\nविधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/akot-rural-hospital-trouble-286044", "date_download": "2021-06-15T15:10:45Z", "digest": "sha1:NE4S24FBDI26UBHD47UAOYX2QPKUVOK4", "length": 19860, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कोरोनाच्या संकटात डॉक्टराचा असाही प्रताप; सुटीवर जायचे होते 15 पासून मात्र, अर्ज दिला 22 ला", "raw_content": "\nअकोट ग्रामीण रुग्णालयातील विविध मुद्यावरून अडचणीत सापडलेल्या तत्कालीन वैद्यकीय अधिक्षिका डॉ. मिना शिवाल यांची अकोटातून बदली केल्यानंतर त्यांच्या जागी डॉ. रेड्डी यांना वैद्यकीय अधिक्षिका पदाची जबाबदारी दिली. त्यानंतर येथील कामात बदल होईल अशी नागिरकांना अपेक्षा होती. मात्र, रेड्डी 12 एप्रिलपासून कर्तव्यावर अनुपस्थित असल्याची धक्कादायक माहिती हाती आल्याने अकोट ग्रामीण रुग्णालय सध्या वाऱ्यावर असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केल्या जात आहे.\nकोरोनाच्या संकटात डॉक्टराचा असाही प्रताप; सुटीवर जायचे होते 15 पासून मात्र, अर्ज दिला 22 ला\nअकोट (जि. अकोला) : अकोट ग्रामीण रुग्णालयातील विविध मुद्यावरून अडचणीत सापडलेल्या तत्कालीन वैद्यकीय अधिक्षिका डॉ. मिना शिवाल यांची अकोटातून बदली केल्यानंतर त्यांच्या जागी डॉ. रेड्डी यांना वैद्यकीय अधिक्षिका पदाची जबाबदारी दिली. त्यानंतर येथील कामात बदल होईल अशी नागिरकांना अपेक्षा होती. मात्र, रेड्डी 12 एप्रिलपासून कर्तव्यावर अनुपस्थित असल्याची धक्कादायक माहिती हाती आल्याने अकोट ग्रामीण रुग्णालय सध्या वाऱ्यावर असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केल्या जात आहे.\nक्लिक करा- तेलाच्या गोदामाला आग; लाखोंचे नुकसान\nआमदारांनी केली होती तक्रार\nकोरोना महामारीच्या काळात वैद्यकीय यंत्रणा राब-राब राबत आहे. अशातच अकोट ग्रामीण रुग्णालयावरही तालुक्यातील रुग्णांच्या आरोग्याची मोठी जबाबदारी आहे. तत्कालीन वैद्यकीय अधिक्षिका डॉ.मिना शिवाल यांच्या विविध तक्रारी झाल्याने माजी आमदार संजय गावंडे यांनी येथे कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधीक्षक देण्याची मागणी आरोग्य ���पसंचालक डॉ. रियाज फारूकी यांच्याकडे केली होती. ज्या माध्यमातून तालुक्यातील नागरिकांना चांगली आरोग्य सेवा मिळू शकेल. त्यांच्या मागणीची दखल घेत डॉ. शिवाल यांची अकोट येथून बदली केल्यानंतर येथील एमएस पदाची जबाबदारी डॉ. रेड्डी यांच्याकडे देण्यात आली. त्यानंतर येथील कामत बदल होईल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. मात्र, रेड्डी देखील 12 एप्रिलपासून कर्तव्यावर अनुपस्थित असून, रुग्णालयाचा कारभार रामभरोसे असल्याचे पहायला मिळत आहे. करोना सारख्या महामारीच्या काळात एक जबाबदार वैद्यकीय अधिकारी गैरहजर राहत असल्याने इतरांवर अतिरिक्त ताण पडतो. या बाबत लोकप्रतिनिधी तथा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेण्याची गरज आहे.\nहेही वाचा- अकोल्यातील युवकाने केली ‘कोविड’वर मात\nरजा हवी 15 पासून अर्ज दिला 22 ला\nडॉ. रेड्डी या 12 एप्रिलपासून कर्तव्यावर मुख्यालयी उपस्थित नसल्याची बाब पुढे आली. त्यांच्या हजेरी पत्रकावर 12 एप्रिलपासून स्वाक्षरी नाही. त्यानंतर त्यांनी 15 एप्रिलपासून रजेवर जात असल्याचा अर्ज 22 एप्रिल रोजी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय अकोला येथे दिला आहे. त्यामुळे मागील तारखेला रजा पाहिजे असा अर्ज बघण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बऱ्याच जणांचे मत आहे.\nकोरोना महामारीत डॉक्टरांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांच्याकडून रात्रंदिवस रुग्णांची सेवा केली जात आहे. एकीकडे कर्तव्‍यदक्ष डॉक्टर दिसून येतात. तर दुसरीकडे कोरोनाच्या महत्त्वाच्या काळात कर्तव्यावर अनुपस्थित राहणाऱ्या डॉ. रेड्डी यांच्या सारखे वैद्यकीय अधिकारी दिसून येत असल्याने आश्‍चर्य नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.\ncoronavirus : रस्त्यावरील बेघरांसाठी महापालिकेचा बेघर निवारा खुला \nअकोला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनातर्फे लावण्यात आलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यावर राहणाऱ्या बेघरांसाठी अकोला महापालिकेने राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कक्षाच्या माध्यमातून सुरू केलेल्या बेघर निवाऱ्यात आश्रय घेण्याचे आवाहन केले आहे.\nVideo:विनाकारण बाहेर पडला अन् मिळाला खाकीचा ‘प्रसाद’\nअकोला : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यात 144 कलम लागू करून संचारबंदी लावण्यात आली आहे. जीवनावश्‍यक वस्तू खरेदीसाठी गर्दी न करता नागरिकांना बाहेर पडण्याची सुट ��ेण्यात आली आहे. मात्र त्यासाठी नागरिकांना त्याचे सबळ कारण द्यावे लागणार आहे. असे असतानाही अकोला शहरातील बाजारपेठेत नागरिक\nसात हजारावर प्रवाशांनी ओलांडली ‘डेडलाईन’\nअकोला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध स्तरावर उपाययाेजना करण्यात येत असून बाहेर गावावरुन जिल्ह्यात १९ हजार २९६ प्रवाशी परतले आहेत. त्यापैकी १९ हजार १७८ प्रवाशांची जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करण्यात आली आहे. तपासणी करण्यात आलेल्या प्रवाशांपैकी सात हजा\n‘त्या’ प्रतिंबंधित परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची तपासणी अंतिम टप्यात\nअकोला : महानगपालिका क्षेत्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या सहा झाली आहे. त्यामुळे रुग्ण आढळलेल्या बैदपुरा व अकोट फैल परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रात महानगरपालिकेतर्फे नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. दोन्ही क्षेत्रात आतापर्यंत आठ हजारावर रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. हे काम अंतिम\nसंचारबंदी व पोलिसांचा खडा पहारा तरी होतेय गोवंशाची कत्तल\nबाळापूर (जि. अकोला) : कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जाणाऱ्या तीन गोवंशाना बाळापूर पोलिसांनी बुधवारी (ता.8) सकाळी केलेल्या कारवाईत जीवनदान देत दोन आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. संचारबंदी लागू आहे. सगळीकडे पोलिस प्रशासनाचा खडा पहरा आहे. राज्यात कोरो\nसंचारबंदीचे उल्लंघन; पोलिसांनी काढून घेतल्या दंडबैठका\nकानशिवणी (जि. अकोला) : देशात कोरोनाच्या वाढता संसर्गाने थैमाने घातले आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडू नये असे, शासनाकडून आवाहन केल्यावरही अतिउत्साही कार्यकर्ते घराबाहेर पडत असल्याने बोरगाव मंजू पोलिस ॲक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे. बाहेर पडणाऱ्या नागरिकांना थेट दंडबैठका काढायला लावण्य\nहैद्राबाद येथून येणाऱ्या 18 मजुरांना केले क्वारंटाइन\nहिवरखेड (जि. अकोला) : हैद्राबाद येथून मध्यप्रदेशात जाणाऱ्या सुमारे 18 मजुरांना झिरी गेटजवळ मेळघाट व्याघ्र प्रकल्प व वनविभागाच्या पथकाने सतर्कता दाखवित ताब्यात घेतले. त्यांना विचारपूस करून हिवरखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांची तपासणी केली असता 18 जणांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी क्वारं\nअकोला शहरात हे रस्ते आहेत बंद\nअकोला : कोरोना विषाणूचे दोन रुग्ण अकोला महानगरपालिकेच्या हद्दीत आढळल्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी नीलेश अपार यांनी अकोला तालुक्याच्या सीमा बंद केल्या आहेत. अकोला तालुक्यात येण्यास व येथून बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय शहरातील बांधित रुग्णांच्या परिसरानुसार सीमा बंद करण्यात आल्या\nकोरोनावर देश गंभीर; मात्र हे अधिकारी नाही\nबार्शीटाकाळी (जि. अकोला) : कोरोना महामारीने जगभरात थैमान घातले. सर्वंच ठिकाणी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, बार्शीटाकळी नगर पंचायतच्या मुख्याधिकारी या कोरोनाबाबत गंभीर नसल्याचे पुढे आले आहे. यासंदर्भात सर्वपक्षीय नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार देत त्यांच्य\nकोरोना संसर्गाचा धोका वाढला\nअकोला : जिल्ह्यात कोरोनाचा विळखा वाढत असल्याचे चित्र आहे. परदेशी न जातात जिल्ह्यातील तेरा नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी जिल्ह्यातील पहिल्या कोरोनाग्रस्त नागरिकाच्या संपर्कातील चार नातेवाईकही कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अधिक वाढण्याची शक्यता व्यक्\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/food-kits-distribution-nathjogi-community-pujari-sanghatana-latur-13413", "date_download": "2021-06-15T16:59:16Z", "digest": "sha1:N67F4KQCYURNGQ5MZSFDFG5FRBNF7YJT", "length": 11144, "nlines": 151, "source_domain": "www.saamtv.com", "title": "लातूरमध्ये पुजारी संघटनेच्या वतीने नाथजोगी समाजाला अन्नधान्याची मदत | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nलातूरमध्ये पुजारी संघटनेच्या वतीने नाथजोगी समाजाला अन्नधान्याची मदत\nलातूरमध्ये पुजारी संघटनेच्या वतीने नाथजोगी समाजाला अन्नधान्याची मदत\nबुधवार, 26 मे 2021\nउदगीर येथील पुजारी संघटनेच्या वतीने या नाथजोगी समाजातील 24 कुटुंबीयांना 15 दिवस पुरेल इतकी धान्याची कीट आज पुरवण्यात आली\nलातूर : लोणी Loni येथील एमआयडीसी MIDC परिसरात नाथजोगी Nathjogi समाजाची तीस-पस्तीस घरे आहेत. हा नाथजोगी समाज भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करत असतो. Food Kits Distribution To Nathjogi Community By Pujari Sanghatana In Latur\nमात्र कोरोनाच्या Corona कठीण काळामध्ये व लॉकडाउनच्या Lockdown पार्श्वभूमीवर त्यांच��� उदरनिर्वाह बंद पडलेला आहे. नाथजोगी समाजातील बांधव कुणाच्या दारी जाऊन भिक्षा मागता येत नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती.\nहे देखील पहा -\nमात्र त्यांच्यातीलच एका व्यक्तीने विश्व हिंदू परिषदे कडे मदत मागितली होती. आज उदगीर येथील पुजारी संघटनेच्या वतीने या नाथजोगी समाजातील 24 कुटुंबीयांना 15 दिवस पुरेल इतकी धान्याची कीट Food Kit आज पुरवण्यात आली. Food Kits Distribution To Nathjogi Community By Pujari Sanghatana In Latur\nयावेळी विश्व हिंदू परिषदेचे संतोष कुलकर्णी, उद्धव महाराज हैबतपुरे, उदगीर बाबा संस्थानाचे किरण महाराज, नाथपंथाचे कल्याणकर महाराज मंदिरातील महाराजांच्या उपस्थितीमध्ये या सर्व भटक्या बांधवांना किट देण्यात आले आहेत.\nउल्हासनगर महापालिकेला खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याकडून तीन व्हेंटिलेटर\nसोशल Social डिस्टंसिंगच Distancing पालन करून धान्याच्या कीटक पुरवण्यात आल्या आणि भविष्यात कधी मदत लागेल तर ती करण्याचे आश्वासन देखील पुजारी संघटनेच्यावतीने देण्यात आले आहे. Food Kits Distribution To Nathjogi Community By Pujari Sanghatana In Latur\nवऱ्हाड्यांच्या टेम्पोचा अपघात; १ ठार तर ३१ वऱ्हाडी जखमी\nनांदेड : नांदेड Nanded जिल्ह्य़ात वऱ्हाडाच्या टेम्पो उलटून अपघात झाला आहे. या अपघातात...\nशंभर कोटींची उलाढाल आली वीस कोटींवर, शिक्षण पंढरीच्या अर्थकारणाला...\nलातूर: लातूर Latur हे शिक्षणाच्या बाबतीत राज्यातच नव्हे तर देशात नावाजलेल्या...\nपुलाखालील मोकळी जागा बनली विद्यार्थ्यांची शाळा\nअहमदनगर : अकोले akole तालुक्यातील अतिदुर्गम फोफसंडी phosandi गावातील १३ वर्षाच्या...\nलातूर मनपाचे विद्यालय बनले तळीरामचे मद्यालय...\nलातूर : लातूर Latur तसे शैक्षणिक क्षेत्रात राज्यातच नव्हे, तर देशात नावाजलेल्या...\nअनलॉक झालं, उद्यापासून शाळा सुरू पण चिमुकले अद्यापही घरातच बंदिस्त\nलातूर : कोरोनाचा Corona कहर काही प्रमाणात कमी झाला आहे. राज्य शासनाने State...\nसावधान कोल्हापूर अजूनही डेंजर झोन मध्येच\nकोल्हापूर - राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे राज्यात निर्बंध सैल करण्यासाठी...\nमृताच्या नातेवाईकांकडून इंटर्न डॉक्टरला मारहाण\nलातूर : लातूर Latur येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय...\nवांग्याची भाजी न दिल्याने पत्नीला रॉकेल टाकून पेटवले\nलातूर - पती पत्नीमधील किरकोळ वादावरून चक्क पत्नीला रॉकेल Kerosene टाकून पेटवून...\nअबब दोन झाडे तोडली, डॉक्टरला एक ल��खांचा दंड \nलातूर : लातूर Latur शहरातील शिवाजीनगर परिसरात दोन वृक्ष अनधिकृतपणे तोडल्यामुळे...\nलातुरात बाजारातील महाबीज बियाणे आणि खत संपले; शेतकरी संकटात \nलातूर: निसर्गाची अवकृपा असलेल्या लातूर जिल्ह्यात आता महाबीज सोयाबीनचे बियाणं उपलब्ध...\nहोंडा शोरूममधील पाण्याच्या टाकीत सापडला तरुणाचा मृतदेह \nलातूर: लातूर Latur शहरातील एमआयडीसी MIDC भागात असलेल्या ५ नंबर चौकात कायझन...\nस्वच्छता कर्मचाऱ्याने झाडाला गळफास घेऊन केली आत्महत्या\nलातूर - लातूर जिल्ह्यातील Latur District निलंगा नगर पालिकेत 55 वर्षांच्या स्वच्छता...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/mumbai-north-loksabha-candidate", "date_download": "2021-06-15T16:15:53Z", "digest": "sha1:X6EU2JKVXLZGFU7ZPSMEB42V2MPYSG6Q", "length": 11331, "nlines": 228, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nSpecial Report | मराठा मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर नेमकं कसं असणार मराठा मूक आंदोलन\nSpecial Report | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घेरण्यासाठी नारायण राणेंना मंत्रिपद\nमराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनाची कोल्हापुरातून सुरुवात, कोरोना नियमांचे पालन करावे : संभाजीराजे\nमराठा आरक्षणाचा विषय राज्य सरकारच्या अखत्यारित, केंद्राचा संबंध नाही : रावसाहेब दानवे\nमुंबई लोकलचा निर्णय 2 दिवसात होणार : सुरेश ककाणी\nFast News | दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी |\nNarayan Rane | ठाकरेंना घेरण्यासाठी नारायण राणेंची केंद्रात वर्णी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा\nVideo | संभाजी छत्रपती यांच्या कोल्हापुरातील बैठकीत गोंधळ\nVideo | मराठा आरक्षणासाठीच्या मोर्चात प्रकाश आंबेडकरही सहभागी होणार\nBreaking | परदेशी जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, पहिल्या डोसनंतर 28 दिवसांनी दुसरा डोस\nPhoto : प्रिया बापटचं वर्कआऊट सेशन, सोशल मीडियावर हटके फोटो शेअर\nफोटो गॅलरी3 hours ago\nBirthday Special : डॅशिंग नांगरे पाटलांची बायकोच्या वाढदिवसाला रोमँटिक पोस्ट\nफोटो गॅलरी3 hours ago\nPhoto : श्रीलंका सर करण्यासाठी भारताची क्रिकेट सेना एकवटली\nस्पोर्ट्स फोटो3 hours ago\nBeauty Tips : चेहऱ्याला नैसर्गिक चमक देण्यासाठी बीटचा ‘हा’ फेसपॅक नक्की ट्राय करा\nलाईफस्टाईल फोटो5 hours ago\nPHOTO | देव आनंदशी नातं तुटल्यानंतर आयुष्यभर अविवाहित राहिल���या, वाचा सुरैयांच्या जीवनाशी संबंधित खास गोष्टी\nफोटो गॅलरी5 hours ago\nPHOTO | नाशिकमध्ये ऐन पावसाळ्यात रस्ते खोदले, खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीसह नागरिकांचे हाल\nमॅच पाहायला आलेल्या तरुणीवर भाळला, सात दिवसांत लग्न, ‘या’ दिग्गज भारतीय गोलंदाजाची Love Story माहित आहे का\nस्पोर्ट्स फोटो7 hours ago\nPhoto : ‘पुन्हा भेटूया…’ सूर नवा ध्यास नवाच्या महाअंतिम सोहळ्याचे सुंदर क्षण, स्पृहा जोशीनं शेअर केले खास फोटो\nफोटो गॅलरी7 hours ago\nHomemade Hair Conditioner : केसांची चमक कायम राखण्यासाठी होममेड हेअर कंडिशनर वापरा \nलाईफस्टाईल फोटो8 hours ago\nPhoto : कपल गोल्स, गौहर खान आणि जैद दरबारचं क्लासी फोटोशूट पाहिलत\nफोटो गॅलरी8 hours ago\nमहाविकास आघाडी सरकारकडून अखेर ओबीसी आयोगावर 9 सदस्यांची नियुक्ती, कुणाचा समावेश\nWTC final : बीसीसीआयकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडियाची घोषणा, 15 सदस्यांमध्ये कुणाचा समावेश\nSpecial Report | मराठा मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर नेमकं कसं असणार मराठा मूक आंदोलन\nपहिल्या पावसात मुंबईची तुंबई झाली, पालिकेने काय काम केले \nSpecial Report | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घेरण्यासाठी नारायण राणेंना मंत्रिपद\nमहाआवास अभियानांतर्गत 3 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना घरकुलाच्या चाव्या, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश\nठाकरे सरकार आशा सेविकांच्या जीवाशी का खेळतेय\nमराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनाची कोल्हापुरातून सुरुवात, कोरोना नियमांचे पालन करावे : संभाजीराजे\n256GB स्टोरेज, 64MP कॅमेरा, Realme चा आतापर्यंतचा सर्वात ढासू 5G फोन लाँच\nदि.बा.पाटील यांच्या नावासाठी सर्वपक्षीय कृती समिती आक्रमक, 24 जूनला सिडकोला घेराव, 1 लाख लोक जमणार\nनवी मुंबई1 hour ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://freegamesboom.com/mr/games/stack-fall-3d/", "date_download": "2021-06-15T16:08:33Z", "digest": "sha1:GHKHIA2URJD3VMUOXVACOAPUDSNM3W5X", "length": 10915, "nlines": 343, "source_domain": "freegamesboom.com", "title": "खेळा Stack Fall 3D · ऑनलाईन गेम - फ्रीगेम्सबूम.कॉम", "raw_content": "\nत्यागी कोंदणात बसवलेले एकच रत्न खेळ\nFreddy येथील पाच रात्री\nव्हॅलेंटाईन डे साठी मुली\nस्वतंत्रपणे निर्णय घेण्याची कुवत नसलेला\nबाळ तांबूस पिंगट रंग\nझगमगाट आणि अक्राळविक्राळ मशीन\nमुले साठी 5 वर्षे\nखेळ मुली साठी 3 वर्षे\nखेळ मुलींसाठी 4 वर्षे\nखेळ मुली साठी 5 वर्षे\nमुलींच्या खेळ 6 वर्षे\nमुलींच्या खेळ 7 वर्षे\nमुलींच्या खेळ 8 वर्षे\nखेळ मुली साठी 9 वर्षे\nमुलीं��्या खेळ 10 वर्षे\nमुलींच्या खेळ 11 वर्षे\nमुलींच्या खेळ 12 वर्षे\nस्टॅक गडी बाद होण्याचा क्रम 3D\nहा गेम मोबाइलवर उपलब्ध नाही.\n4.1 HTML hot उतार: निऑन रोलिंग चेंडू खेळ\n4.8 HTML hot निवडणुक शर्यत\n4.2 HTML hot स्टॅक गडी बाद होण्याचा क्रम 3D\n4.3 HTML hot अत्यंत चेंडू शिल्लक 3D\n4.8 HTML hot स्टॅक चेंडू गडी बाद होण्याचा क्रम\n4.4 HTML hot स्टॅक आग चेंडू\n3.9 HTML hot स्टॅक चेंडू\n4.5 HTML hot स्टॅक चेंडू ब्रेकर\n5.0 HTML hot सतत Helix योजनेची ठळक वैशिष्ठे\n4.2 HTML hot परिपत्रक आवर्त उडी\n4.4 HTML hot Helix खादयपदार्थाचा तुकडा 3D\n4.1 HTML hot स्टॅक चेंडू मजा\n4.9 HTML hot चेंडू ड्रॉप\n4.0 HTML hot रस्ता ब्लॉक\n4.1 HTML hot शार्लट जीवन\n4.4 HTML hot ड्रायव्हिंग सिम्युलेटर वाझ 2108\n4.6 HTML hot खेळ, स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची कुवत नसलेला अवरोध\n4.6 HTML hot अवजड क्रेन सिम्युलेटर\n4.6 HTML hot मांजर सिम्युलेटर: किट्टी नाव\n4.4 HTML hot रेल्वे फासा 3D: शूटिंग खेळ ऑनलाइन पुष्कळसे\n4.8 HTML hot ब्लॉक जागतिक\n4.6 FLASH hot न्यू यॉर्क टॅक्सी परवाना 3D\n4.7 HTML hot स्टील मॅन सुपरहिरो\n4.2 HTML hot 3D शहर: 2 खेळाडू रेसिंग\n4.5 HTML hot बुलेट शक्ती\n4.6 HTML hot मुक्त उड्डाण सिम: 3D विमान सिम्युलेटर खेळ\nआमच्या साइटवर Stack Fall 3D मूळ नावासह एक मनोरंजक ऑनलाइन गेम स्टॅक गडी बाद होण्याचा क्रम 3D आमच्या साइटवर विनामूल्य सादर केले गेले आहे. हे आधीपासून खेळले गेले आहे 70 वेळा. खेळाचे रेटिंग आहे 4.2 / 5 आणि धावा 133 आवडी.\nएचटीएमएल 5 वर विकसित केले आहे आणि सर्व संगणक आणि फोनवर कार्य करते - lags शिवाय पूर्णस्क्रीन प्ले करा.\nसाइट आवृत्ती भाषा: मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://thakareblog.in/10th-exam-canceled-government-decision-regarding/", "date_download": "2021-06-15T16:40:27Z", "digest": "sha1:7WOBFEZ2ROD4GZ74X47ZNAND3RF7GN46", "length": 4770, "nlines": 100, "source_domain": "thakareblog.in", "title": "१० वी परिक्षा रद्द…. बाबत शासन निर्णय | Thakare Blog", "raw_content": "\n१० वी परिक्षा रद्द…. बाबत शासन निर्णय\nमा.शिक्षण उपसंचालक याचे शालेय फी बाबत आदेशपत्र | शैक्षणिक वर्ष २०२१-२२\nइयत्ता १० वी निकालाबाबत राज्यशासनाने धोरण\nकोव्हिडमुळे मृत्यु होणा-या कर्मचा-यांना सानुग्रह सहाय्य लागू करण्यास मुदतवाढ\nमा.शिक्षण उपसंचालक याचे शालेय फी बाबत आदेशपत्र | शैक्षणिक वर्ष २०२१-२२\nशाळांच्या सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील सुटटया\nकोरोना पॉझिटिव्ह असलेल्या कर्मचाऱ्यांना विशेष रजा मंजूर\nराज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरु आणि शिक्षक उपस्थितीबाबत सूचना\nSCERT मार्फत ज्ञानगंगा या शैक्��णिक कार्यक्रमला सुरुवात\nSSC परीक्षा 2021 साठी विषय निहाय Excel Sheet गुण याद्या\nअध्ययन नुकसान सुधारात्मक कार्यक्रम\nइ.१० वीच्या मूल्यमापन कार्यपध्द्ती संदर्भात प्रशिक्षण | दि.१०/०६/२०२१\n© 2021 Thakare Blog -ठाकरे ब्लॉगवरील माहिती हि संपूर्ण खात्रीदायकच असणार आहे, या ब्लॉगवरील माहिती इतर ठिकाणी विना परवानगीने प्रसिद्ध केल्यास @copywriter Act नुसार कारवाई करण्यात येईल. Next Update Groups.\n© 2021 Thakare Blog -ठाकरे ब्लॉगवरील माहिती हि संपूर्ण खात्रीदायकच असणार आहे, या ब्लॉगवरील माहिती इतर ठिकाणी विना परवानगीने प्रसिद्ध केल्यास @copywriter Act नुसार कारवाई करण्यात येईल. Next Update Groups.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%87-%E0%A4%91%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A4%A8/", "date_download": "2021-06-15T15:05:19Z", "digest": "sha1:2LURVD5WXJSJFQGHE6JORF57YNMFWQSH", "length": 8545, "nlines": 124, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "म्हापशात आपतर्फे ऑक्सीजन तपासणी केंद्र सुरु | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर म्हापशात आपतर्फे ऑक्सीजन तपासणी केंद्र सुरु\nम्हापशात आपतर्फे ऑक्सीजन तपासणी केंद्र सुरु\nगोवा खबर : आम आदमी पक्षाने संपूर्ण गोव्यात ऑक्सिजन तपासणी केंद्रे सुरू केली आहेत, जिथे लोक सहजरित्या जाऊन ऑक्सिजन संपृक्तता पातळी तपासू शकतात आणि त्यानुसार जंगलातील आगीसारख्या पसरणार्‍या कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी आवश्यक ती कारवाई केली जाऊ शकते.\nसध्या आम्ही २४० ऑक्सिजन तपासणी केंद्रे सुरू केली असून लवकरच ती ३०० पर्यंत वाढविली जातील.\nआप कार्यकर्त्यांच्या ठिकाणी ही केंद्रे उभारली गेली आहेत आणि केंद्राची ओळख पटवण्यासाठी बॅनर लावले आहेत. जर ऑक्सिजन संपृक्तता पातळी ९५ च्या खाली असेल तर संबंधित व्यक्तीस सल्ला घेण्यासाठी वैद्यकीय डॉक्टरांशी संपर्क साधावा लागेल.\nहे लक्षात घ्यावे की, जेव्हा ही केंद्रे प्रथम कुंकोली आणि फातोर्डा येथे सुरू झाली तेव्हा सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी त्यांना अडथळा आणला आणि लोकांना विनाशुल्क पुरविली जाणारी सेवा था थांबवाली.\n“आता ही सेवाही विनामूल्य आहे आणि ज्यांना थोडाशी अस्वस्थता जाणवत असेल त्यांना येऊन ऑक्सिजन पातळीची तपासणी घेता येईल,” असे आपचे गोवा संयोजक राहुल म्हांबरे यांनी या केंद्रांचा वापर करण्याचे आवाहन करतना सांगितले.\nकर्फ्यूच्या पहिल्या दिवसापास���न गृह विलगीकरणात असलेल्या रूग्णांना ऑक्सिमीटरचे वितरण,शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या कुटुंबातील सदस्यांना जेवण पुरवल्यानंतर, गोव्यातील लोकांसह कोरोनाशी लढण्याचा हा आणखी एक उपक्रम आहे.\nPrevious articleभाजप सरकारचा लोकांच्या जीवाशी खेळ चालुच : गिरीश चोडणकर\nकॉंग्रेसच्या अग्रणी संघटना पक्ष मजबुत करण्यासाठी महत्वाची भुमीका बजवणार : दिनेश राव\nकॉंग्रेस पक्षाच्या नवीन माध्यम विभागाची घोषणा\nरॉय फर्नांडिसवरील हल्ल्याचा युवा कॉंग्रेसने केला निषेध\nगोव्यात बैसाखी उत्साहात साजरी\nडेल्टिन ग्रुप तर्फे कोविड- १९ च्या विरोधातील लढ्यामध्ये गोवा सरकारला सहकार्य\nगोव्यात मिस सुपर मॉडेल इंटरनेशनल स्पर्धा 2018चे आयोजन\nशिवसेनेच्या दक्षिण गोवा विद्यार्थी विभाग प्रमुखपदी कुडतरकरची नियुक्ती\nहेक्टर प्लस: भारतातील पहिल्या ६ सीटर इंटरनेट एसयूव्हीसोबत पॅनोरमिक सनप्रूफ आणि सुरुवातीच्या १३.४८ लाख...\nखेलो इंडिया उपक्रमाचा एक भाग म्हणून गोल्ड, मेरी कोम, भाग मिल्खा भाग, 1983, एसएसडी-द अनटोल्ड स्टोरी आणि सूरमा...\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nपरदेशी पर्यटकांनी घाबरून जाऊ नये, गोवा पूर्णपणे सुरक्षित पर्यटनमंत्री मनोहर...\nभारतीय विज्ञान चित्रपट महोत्सवाची ६वी आवृत्ती एका वैज्ञानिक यात्रेवर घेऊन जाण्यास...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/actor-bikramjeet-kanwarpal-passes-away/?amp=1", "date_download": "2021-06-15T17:02:27Z", "digest": "sha1:E6Q3GZ2T3HTRVZ7M4AEYHT55JKM5LOGA", "length": 2442, "nlines": 11, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचं निधन", "raw_content": "अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचं निधन\nभारतीय लष्करातून मेजर पदावरून निवृत्त झालेले आणि नंतर अभिनय क्षेत्रात आलेले अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. कोरोना झाल्यानंतर त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. वयाच्या ५४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.\nबिक्रमजीत कंवरपाल हे सैन्यामध्येही कार्यरत होते. काही काळ सैन्यात घालवल्यानंतर त्यांनी तिथून निवृत्ती घेतली आणि ते अभिनयाकडे वळले. मर्डर २, कसम, हेट स्टोरी, पेज ३, आरक्षण अशा अनेक मा��िका-चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला. साहो, गाझी अटॅक, पाप, हिरोईन, कार्पोरेट अशा अनेक चित्रपटांमध्ये ते झळकले होते. आगामी भौकाल या वेबसीरीजच्या दुसऱ्या सीझनमध्ये त्यांची महत्वाची भूमिका होती.\nअभिनय करतानाच सैन्याचा गाढा अनुभव असल्यामुळे इतर अभिनेत्यांना अभिनयासाठी सैनिकी प्रशिक्षण देण्यासाठीही कंवरपाल यांना पाचारण करण्यात येत असे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/maharashtra/maharashtra-reports-9251-new-covid19-cases-and-257-deaths-today-news-latest-updates/", "date_download": "2021-06-15T15:46:08Z", "digest": "sha1:C2GKN5QPWSYPQEJWC7JQ5KGHYINYRAOI", "length": 22199, "nlines": 154, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "राज्यात आज ९२५१ कोरोना रुग्णांची नोंद, २५७ रुग्णांचा मृत्यू | राज्यात आज ९२५१ कोरोना रुग्णांची नोंद, २५७ रुग्णांचा मृत्यू | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nखुशखबर | SBI कडून ‘या’ खातेदारांना 2 लाखांचं अपघात विमा संरक्षण | असा मिळवा फायदा Sarkari Naukri | SBI (मुंबई) बँकेत फायर इंजिनियर्सला मोठी संधी | वाचा, शेअर करा ई-सेवा | पॅन कार्ड हरवलंय | असं ऑनलाईन ड्युप्लिकेट काढा Health First | खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी | ही कारणं आधी वाचा Health First | तुमचा चेहरा सुजल्यासारखा वाटतोय | असं ऑनलाईन ड्युप्लिकेट काढा Health First | खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी | ही कारणं आधी वाचा Health First | तुमचा चेहरा सुजल्यासारखा वाटतोय हे उपाय करून पाहा Health First | घरातील फ्रीजमधून वास येतोय हे उपाय करून पाहा Health First | घरातील फ्रीजमधून वास येतोय | हे करून पहा Health First | ताप कमी करण्यासाठी घरगुती उपाय | वाचा सविस्तर\nMarathi News » Maharashtra » राज्यात आज ९२५१ कोरोना रुग्णांची नोंद, २५७ रुग्णांचा मृत्यू\nराज्यात आज ९२५१ कोरोना रुग्णांची नोंद, २५७ रुग्णांचा मृत्यू\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 11 महिन्यांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nमुंबई २५ जुलै: राज्यात आजही कोरोना रुग्णांच्या संख्येत उच्चांकी ९२५१ रुग्णांची वाढ झाली. गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने दररोज रुग्णांची संख्या ८ ते १० हजारांच्या दरम्यान वाढत आहे. तर आज २५७ एवढ्या रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या ३६६३६८ एवढी झाली आहे. तर १३३८९ जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. मुंबईत १०८० रुग्णांची वाढ झालीय. त्यामुळे एकूण संख्या १०८०६० एवढी झाली आह��. तर आज ७ हजार २२७ जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.\nराज्यात आत्तापर्यंत २ लाख ७ हजार १९४ जण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे ५५.५६ एवढं झालं आहे. देशात आणि राज्यात दररोज कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या आता सर्वोच्च पातळीवर आल्याचंही सांगितलं जात आहे.\nआज मुंबईत १ हजार ९० नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर ५२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान मुंबईतील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही आता आता १ लाख ७ हजार ९८१ इतकी झाली आहे. त्यापैकी ७८ हजार ८७७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.\nमागील बातमी पुढील बातमी\nपुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह\nपुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. स्वतः मोहोळ यांनी आपल्या ट्विटर हँडलद्वारे याबाबत माहिती दिली आहे. करोनाविरोधात लढा देताना खुद्द महापौरांना करोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे.\n महापौरानंतर उपमहापौर, ६ नगरसेवकांना कोरोना; खासदार-आमदार क्वारंटाईन\nपुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी ताजी असताना आता भाजपचे पुण्यातील हडपसर विधानसभेचे माजी आमदार योगेश टिळेकर यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. योगेश टिळेकर यांनी स्वत: ट्वीट करून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले होते. ‘दोन दिवसापूर्वी ताप व कणकण आल्याने माझी व मुलाची COVID-19 ची तपासणी करून घेतली असतात तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला’ असल्याचं टिळेकर यांनी सांगितलं होते.\nपुण्यात कोरोनाचा पहिला बळी; ५२ वर्षीय व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू\nपुण्यामध्ये कोरोना विषाणूने पहिला बळी घेतला आहे. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. २२ मार्च रोजी या व्यक्तीला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मृत्यू झालेल्या रुग्णांला मधूमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. त्यात या रुग्णाला कोरोनाची लागण झाली होती. सोमवारी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला, पुण्याच्या महपौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली आहे.\nपुण्यातील भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांना कोरोनाची लागण\nपुण्यातील भाजपाच्या आमदा��� मुक्ता टिळक यांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. मुक्ता टिळक आणि त्यांच्या आईचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. स्वत: मुक्ता टिळक यांनी टि्वट करुन त्यांचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली.\nभाजपाचे माजी आमदार योगेश टिळेकर कोरोना पॉझिटिव्ह\nपुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी ताजी असताना आता भाजपचे पुण्यातील हडपसर विधानसभेचे माजी आमदार योगेश टिळेकर यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. योगेश टिळेकर यांनी स्वत: ट्वीट करून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले आहे. ‘दोन दिवसापूर्वी ताप व कणकण आल्याने माझी व मुलाची #COVIDー19 ची तपासणी करून घेतली असतात तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला’ असल्याचं टिळेकर यांनी सांगितलं.\nआज पुणे शहारात २४२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, १० रुग्णांचा मृत्यू\nराज्यात अधिकच वाढत आहे. मुंबई व पुणे ही दोन्ही प्रमुख शहरं करोनाबाधितांच्या संख्येत सर्वात पुढे दिसत आहेत. आज दिवसभरात पुणे शहारात २४२ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले तर दहा जणांचा करोनाने बळी घेतला.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nबारामतीच्या चहावाल्याकडून मोदींना दाढीसाठी 100 रुपयांची मनी ऑर्डर | म्हणाला साहेब, दाढीऐवजी लसीकरण वाढवा\nदेशाची अर्थव्यवस्था ढासळतेय | पण भाजपचा पक्ष खजिना तुडुंब भरतोय | २०१९-२० मध्ये ७८५ कोटीची देणगी\nVIDEO | मला आनंद आहे की, कोविडमध्ये देशात अनेकांनी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जीव गमावले - गडकरी\nबीड | परळी तालुक्यातील सिरसाळा येथे MIDC उभारण्याचा मार्ग मोकळा | उद्योग मंत्रालयाची मंजुरी\nहमीभाव वाढवल्याचा दावा कोणत्याही तज्ज्ञाने सिद्ध करून दाखवावा - राजू शेट्टी\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nकोरोना आपत्तीत आरोग्य व्यवस्थेची पोलखोल झाली, पण मोदी म्हणाले, आम्ही नव्या आरोग्य सुविधा उभारल्या\nआज सकाळी ११ वाजता पंतप्रधान-मुख्यमंत्री भेट | काय असतील मराठा आरक्षण प्रश्नी मुद्दे\nअजब | उपराष्ट्रपतींचं ट्विटर खातं सक्रिय नसल्यानं ब्लू टिक ऑटोमॅटिकली गेली | भाजप म्हणतं हा घटनेवरील हल्ला\nमोफत लसीकरणासाठी फेब्रुवारीपासूनच मुख्यमंत्र्यांची मागणी होती | निर्णयासाठी मोदींना ४ महिने लागले - ममता बॅनर्जी\nSpecial Recipe | गाजर न किसता गाजराचा चविष्ट हलवा बनवा\nदेशात कोरोना लसींचा तुटवडा आणि केंद्र सरकार ट्विटरवरील ‘ब्लू टिक’साठी भांडतंय - राहुल गांधी\nSpecial Recipe | पारंपारिक गावरान पद्धतीने मिरचीचा ठेचा | करून पहा\nदेशात कोरोनाबळींच्या संख्येत थोडी वाढ | पण कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ\nकेंद्र सरकार केवळ हेडलाईन मॅनेजमेंटमध्ये व्यस्त | राज्यांना कशापध्दतीने लस पुरवठा करणार ते सांगावे - राष्ट्रवादी\nमुंबईत पहाटेपासून जोरदार पाऊस | 16 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nandurbar-news/use-of-school-bus-for-vaccination-in-rural-areas", "date_download": "2021-06-15T15:55:02Z", "digest": "sha1:LNPOXDW3QHVLXJWOKJYSRZW4NZKUFWDF", "length": 3794, "nlines": 49, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Use of school bus for vaccination in rural areas", "raw_content": "\nग्रामीण भागात लसीकरणासाठी स्कूल बसचा उपयोग\nजिल्हयातील इंग्लीश स्कुलने उपलब्ध केल्या बसेस\nनंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR\nग्रामीण भागातील नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यंत आणून लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी स्कूल बसचा उपयोग करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत झाला.\nजिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम, डॉ.राहुल चौधरी आदी उपस्थित होते.\nअहिंसा पब्लिक स्कूलने एक, पी.जी.पब्लिक स्कूल नंदुरबार २, के.आर.पब्लिक स्कूल नंदुरबार २, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल नंदुरबार २, नेमसुशिल इंग्लिश स्कूल नंदुरबार २, चावरा इंग्लिश स्कूल नंदुरबार २ आणि खापर येथील ईरा इंटरनॅशनल स्कूलने २ बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत.\nजिल्हाधिकार्‍यांनी शाळा व्यवस्थापनाच्या सहकार्याबद्दल धन्यवाद दिले. नियोजनपूर्वक वाहनांचा उपयोग करून ग्रामीण भागात अधिकाधिक लसीकरण करण्यात यावे, असे त्यांनी यावेळी सांगितले. वाहनांचा उपयोग करून नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यंत नेण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना श्री.गावडे यांनी दिल्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/implement-a-public-health-plan-in-every-covid-treatment-center", "date_download": "2021-06-15T16:53:18Z", "digest": "sha1:O66EBDGN5RMU2HDUFPRHEOMBFKXLDUE2", "length": 4404, "nlines": 51, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "प्रत्येक कोविड उपचार केंद्रात जनआरोग्य योजना लागू करा", "raw_content": "\nvideo : प्रत्येक कोविड उपचार केंद्रात जनआरोग्य योजना लागू करा\nआमदार कानडे यांची मागणी : प्रशासनाला दिलेल्या पत्रावर कार्यवाहीची प्रतीक्षा\nकरोना उपचारासाठी गळ्यातील मंगळसुत्र विकून पैसे भरायची वेळ आली आहे. यासाठी राज्य सरकारने कोविड उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट केले आहेत. ज्या दवाखान्यांंना कोविड उपचार केंद्र म्हणून मान्यता दिली आहे, त्या दवाखान्यांनी जनआरोग्य योजना राबविलीच पाहिजे. याबाबत जिल्हाधिकार्‍यांंना महिनाभरापूर्वी पत्र दिले आहे. याची अंमलबजावणी का होत नाही, असा सवाल श्रीरामपूर मतदारसंघाचे आमदार लहू कानडे यांनी प्रशासनाला केला आहे. प्रत्येक कोविड उपचार केंद्रात जनआरोग्य योजना राबविलीच पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.\n‘सार्वमत संवाद’ या कार्यक्रमात आमदार कानडे यांच्याशी ‘सार्वमत’चे कार्यकारी संपादक अनंत पाटील यांनी संवाद साधला.\nकोविड उपचार ते प्रशासनाची कार्यक्षमता अशा विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. ते म्हणाले, सध्या खेड्यापाड्यावरील जनता खासगी करोना उपचार घेण्यात सक्षम नाही. त्यांच्यासाठी व्यवस्था उभारणी ही निरंतर करावी लागेल. मात्र जे गरिब नागरिक खासगी उपचार घेतात. सरकारची योजना असूनही त्यानी आर्थिक भुर्दंड सहन करणे अपेक्षीत नाही. त्यामुळे प्रत्येक कोविड उपचार केंद्रात जनआरोग्य योजना राबविलीच पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/solapur-candidate-vyanktesh-mahaswami-property-42434.html", "date_download": "2021-06-15T15:22:13Z", "digest": "sha1:4OKF6YPPCJP2KVIAWUTYBPYS5D5ESTOL", "length": 18140, "nlines": 256, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nसोलापुरातील उमेदवार महास्वामींची संपत्ती केवळ 9 रुपये, मात्र कर्ज तब्बल…\nरोहित पाटील, टीव्ही 9 मराठी, सोलापूर\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nसोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारंसघातून दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काँग्रेसकडून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर, तर भाजपकडून जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी रिंगणात आहेत. या बड्या उमेदवारांना टक्कर देण्यासाठी चडचणचे रहिवशी असलेले व्यंकटेश्वर महास्वामी यांनीही निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. त्यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यासोबत जोडलेल्या प्रतिज्ञानापत्रातील माहितीनुसार, महास्वामींची एकूण संपत्ती केवळ 9 रुपये आहे. मात्र, महास्वामींवर 45 हजार रुपयांचे हातउसने घेतलेले कर्ज आहे.\nसोलापूर लोकसभा मतदारसंघ यंदा स्वामींच्या उमेदवारींमुळे चर्चेत आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघातून भाजपच्या वतीने डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांनी उमेदवारी दाखल केला. त्याचवेळी व्यंकटेश्‍वर महास्वामी यांनीही हिंदुस्थान जनता पार्टीतर्फे उम���दवारी दाखल केली. उमेदवारी अर्जासोबत त्यांनी संपत्तीचे विवरण दाखल केले असून, फक्त नऊ रुपये हाती असल्याचे म्हटले आहे. निवडणुकीसाठी आवश्‍यक असलेले पॅनकार्ड त्यांनी काढले आहे.\nव्यंकटेश्‍वर महास्वामी ऊर्फ दीपक गंगाराम कटकधोंड, असे त्यांचे नाव आहे. कर्नाटकातील नागठाण विधानसभा मतदारसंघातील मतदारयादीमध्ये त्यांचे नाव आहे. 31 वर्षीय व्यंकटेश्‍वर महास्वामी यांनी धारवाड विद्यापीठातून बीकॉमची पदवी मिळवली आहे.\nनिवडणूक लढविण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, याची माहिती त्यांनी घेतली आहे. या महाराजांच्या नावावर कोणत्याही प्रकारची जंगम अथवा स्थावर मालमत्ता नाही, तसेच त्यांच्यावर कुणीही अवलंबून नाही, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. एकीकडे कोट्यधीश महाराज निवडणूक रिंगणात असताना केवळ नऊ रुपये हाती आणि 45 हजार रुपयांचे कर्ज घेतलेले महास्वामी रिंगणात कितपत टिकाव धरून राहतात, या बाबत उत्सुकता लागून राहिली आहे.\nनिवडणुकीच्या तारखा जाहीर :\nकेंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.\nमहत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.\nसोलापूरचे भाजप उमेदवार जयसिद्धेश्वर महास्वामींकडे 3 कोटींची संपत्ती, मात्र पॅनकार्ड नाही\n100 ग्रॅम सोनं, 5 किलो चांदी, डॉ. प्रीतम मुंडेंची संपत्ती किती\nमथुरेतून हेमा मालिनी रिंगणात, एकूण संपत्ती किती\nसोलापूरचे पालकमंत्री बदलणार का\nJayant Patil | दत्तात्रय भरणेच सोलापूरचे पालकमंत्री राहणार : जयंत पाटील\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं, आजोबा-काकीला हत्येप्रकरणी अटक\nअन्य जिल्हे 8 hours ago\n“विनामास्क दिसेल त्याचं तिकीट कट, सगळं ऐकता, मग दादाचं ‘हे’ का ऐकत नाही,” सुप्रिया सुळेंनी कार्यकर्त्यांना सुनावले\nSpecial Report | सोलापुरातल्या बार्शीत अँटिबॉडी कॉकटेलचा यशस्वी प्रयोग\nSpecial Report | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घेरण्यासाठी नारायण राणेंना मंत्रिपद\nमहाआवास अभियानांतर्गत 3 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना घरकुलाच्या चाव्या, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश\nठाकरे सरकार आशा सेविकांच्या जीवाशी का खेळतेय\nमराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनाची कोल्हापुरातून सुरुवात, कोरोना नियमांचे पालन करावे : संभाजीराजे\n256GB स्टोरेज, 64MP कॅमेरा, Realme चा आतापर्यंतचा सर्वात ढासू 5G फोन लाँच\nदि.बा.पाटील यांच्या नावासाठी सर्वपक्षीय कृती समिती आक्रमक, 24 जूनला सिडकोला घेराव, 1 लाख लोक जमणार\nनवी मुंबई31 mins ago\nमराठा आरक्षणाचा विषय राज्य सरकारच्या अखत्यारित, केंद्राचा संबंध नाही : रावसाहेब दानवे\nVideo | शाहरुख सारखे केस, त्याच्यासारखेच हावभाव, तरुणाच्या व्हिडीओची सोशल मीडियावर धूम\nमुंबई लोकलचा निर्णय 2 दिवसात होणार : सुरेश ककाणी\nशेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळांनी कालमर्यादेत बियाणे तपासणी अहवाल द्यावा: कृषीमंत्री दादाजी भुसे\nमराठी न्यूज़ Top 9\nBirthday Special : डॅशिंग नांगरे पाटलांची बायकोच्या वाढदिवसाला रोमँटिक पोस्ट\nफोटो गॅलरी2 hours ago\nठाकरे सरकार आशा सेविकांच्या जीवाशी का खेळतेय\nआठवडाभरात प्रतिज्ञापत्र सादर करा, शाळांच्या फी वसुलीच्या मुद्द्यावरुन उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश\nमहाआवास अभियानांतर्गत 3 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना घरकुलाच्या चाव्या, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश\nVideo : संभाजीराजेंच्या बैठकीत काही काळ गोंधळ, राजेंच्या आवाहनानंतर कार्यकर्ते शांत\nअन्य जिल्हे2 hours ago\n7th pay Commission : केंद्र सरकारचं कर्मचाऱ्यांना गिफ्ट, DA सह मिळणार वाढलेली मेडीक्लेमची सुविधा\nVideo | शाहरुख सारखे केस, त्याच्यासारखेच हावभाव, तरुणाच्या व्हिडीओची सोशल मीडियावर धूम\nMaharashtra Coronavirus LIVE Update :नाशिकमध्ये दिवसभरात 155 नव्या कोरोना रुग्णांची नोंद\nMaharashtra News LIVE Update | दि. बा. पाटलांच्या स्मृतिदिनी 24 जूनला सिडकोला घेराव, आंदोलकांचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://kolhapur.gov.in/document-category/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE/page/2/", "date_download": "2021-06-15T15:37:03Z", "digest": "sha1:27HKZYLJWPH27KNERUKNDD4MJHWJGR3R", "length": 4829, "nlines": 105, "source_domain": "kolhapur.gov.in", "title": "गायरान | कोल्हापूर | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nएसटीडी आणि पिन कोड\nमाहितीचा अधिकार 2005 अर्ज\nमाहितीचा अधिकार पहिले अपील\nमाहितीचा अधिकार जिल्हाधिकारी कार्यालय\nमाहितीचा अधिकार तहसिल कार्यालय\nमाहितीचा अधिकार उपविभागीय अधिकारी\nकोल्हापूर जिल्हा पर्यटन आराखडा\nसर्व कोविड नियोजन वर्ग 2 जमिनी सरकारी हक्क गायरान कब्जे हक्क भाडे पट्टा मुलकीपड माहितीचा अधिकार माहितीचा अधिकार तहसिल कार्यालय माहितीचा अधिकार उपविभागीय अधिकारी माहितीचा अधिकार जिल्हाधिकारी कार्यालय इतर कार्यालयीन आदेश जनगणना जिल्हा प्रोफाइल जेष्ठता यादी नागरिकांची सनद मार्गदर्शक तत्त्वे योजना अहवाल वार्षिक अहवाल सांख्यिकीय अहवाल सूचना\nगगनबावडा गायरान 07/07/2018 पहा (51 KB)\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कोल्हापूर जिल्हा प्रशासन , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 11, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/farmers-protest-supreme-court/", "date_download": "2021-06-15T15:33:00Z", "digest": "sha1:YMGRKXHIHUOUEY7PHJ57LVTAIAIRTWN2", "length": 7539, "nlines": 143, "source_domain": "policenama.com", "title": "Farmers Protest supreme court Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nDilip Walse Patil | मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा; गृहमंत्री वळसे पाटील…\nशेतकरी आंदोलन : विद्यार्थ्यांच्या खुल्या पत्राची ‘सर्वोच्च’ दखल; जनहित याचिका म्हणून…\nVideo : नुसरत सोबतचा विवाह मान्य आहे की नाही\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\nगुगलने सुरू केली फोटो हाईड करण्याची सुविधा, अशा प्रकारे लपवा…\nPune News | पुण्यात 17 वर्षीय मुलाचा 8 ते 10 जणांच्या…\nPune Fire Case | उरवडे आग प्रकरणातील कंपनीच्या मालकाला…\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nDilip Walse Patil | मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा\nGold Price Today | सोनं 8000 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या…\nSelfie Point Pune | सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन���\n‘महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रभोधिनी’ प्रशिक्षण…\nPune Fire Case | उरवडे आग प्रकरणातील कंपनीच्या मालकाला…\nकोरोना काळात EPF चे पैसे काढण्याचा विचार करत असाल तर…\n पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nmodi government schemes | सुरू करा ‘हा’ दमदार नफा देणारा…\nKondhwa Police Pune | माजी पोलीस महासंचालकांच्या घरासह 2 ठिकाणी हात…\nदारूचे दुकान उघडताच आनंदाने बेभान झाला ‘हा’ व्यक्ती, भररस्त्यात केली बाटलीची पूजा, व्हिडिओ वायरल\nthree dead body in pune | पुण्यात वेगवेगळ्या भागातील कॅनॉलमध्ये आढळले 3 मृतदेह\nकोरोना काळात EPF चे पैसे काढण्याचा विचार करत असाल तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-rains-updates-red-alert-issued-ndrf-team-palghar-raigad-330003", "date_download": "2021-06-15T15:59:21Z", "digest": "sha1:TDMSJHZKBQWPX6QI334YJWEKDEHZTJT4", "length": 19625, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Mumbai Rain Updates: मुंबईसह उपनगरात रेड अलर्ट जारी, पालघरमध्ये NDRFची टीम तैनात", "raw_content": "\nआज पहाटेपासून मुंबई-ठाण्यासह उपनगरात पुन्हा रिमझिम पावसानं चांगलाच जोर धरला आहे.\nMumbai Rain Updates: मुंबईसह उपनगरात रेड अलर्ट जारी, पालघरमध्ये NDRFची टीम तैनात\nमुंबईः आज पहाटेपासून मुंबई-ठाण्यासह उपनगरात पुन्हा रिमझिम पावसानं चांगलाच जोर धरला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसानं जोर धरला आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड रत्नागिरीच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे.\nबुधवारी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. नवी मुंबई परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रात्री पासून रिमझिम पाऊस सुरू होता. पहाटेपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झालाय.\nगुरुवारी पालघर आणि ठाणे जिल्ह्यत अतिवृष्टी, मुंबईत मुसळधार, तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पालघर तालुक्यासह डहाणू, जव्हार, विक्रमगड या तालुक्यांमध्ये आज पहाटेपासून ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. यामुळे अनेक ठिकाणीच्या रहिवासी भागात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पावसाचं रौद्ररुप पाहता एनडीआरएफची एक टीम पालघरला रवाना झाली आहे.\n उठा उठा... मुंबईकर, ९ वाजले दुकानं उघडण्याची वेळ झाली\nमुसळधार पावसामुळे मीरारोड परिसरात कंबरेएवढं पाणी साचलं आहे. मुंबई-गुजरात महामार्गावर नायगाव येथे मुसळधार पावसानं पाणी साचलं आहे.\nसोमवारी दिवसभर किनारपट्टीवर सर्वच जिल्ह्यात मध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली, मात्र रात्री उशिरापासून ते मंगळवारी पहाटेपर्यंत संपूर्ण किनारपट्टीला अनेक ठिकाणी पावसाने झोडपले. काही ठिकाणी अतिमुसळधार, तर काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली. दरम्यान मुंबई, ठाणे आणि परिसराला मंगळवारी पावसाने झोडपून काढलं. पावसाचा हा जोर पुढचे दोन दिवस कायम राहणार आहे. येत्या 48 तासात कोकण, गोवा, मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये अतिवृष्टीचा इशारा पुणे वेधशाळेनं दिला आहे.\nअधिक वाचाः कोरोनामुळे भुरटे चोर बेलगाम; कारागृहातून पेरॉलवर बाहेर आलेल्यांचा पुन्हा हौदोस\nहवामान विभागाच्या मुंबईतील सांताक्रूझ केंद्रावर मंगळवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासातील नोंदीनुसार २६८.६ मिमी, तर कुलाबा केंद्रावर २५२.२ मिमी पाऊस पडला. वरळी आणि मालाड परिसरात ३०० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला. ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यत सर्वच ठिकाणी ११५ मिमीपेक्षा अधिक म्हणजेच अतिमुसळधार पाऊस सोमवारी रात्री आणि मंगळवारी पहाटेपर्यंत झाला.\nमंगळवारी मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यत मध्यम स्वरुपाच्या पावसाची नोंद झाली. दिवसभर अनेक ठिकाणी जोरदार वारे होते. मंगळवारी सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाचपर्यंतच्या नोंदीनुसार सांताक्रूझ केंद्रावर २९.३ मिमी, कुलाबा केंद्रावर १० मिमी, ठाणे- २३.६ मिमी अशी पावसाची नोंद झाली. संध्याकाळी उशिरा मीरा-भाईंदर, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात काही ठिकाणी पावसाचा जोर वाढला होता.\nबुधवारपर्यंत कोकणात अतिवृष्टी; महामुंबईतही पावसाचा जोर वाढणार...\nमुंबई : महामुंबईसह संपूर्ण कोकणात पुढील चार ते पाच दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्‍यता आहे. सोमवारपासून महामुंबईत पावस��चा जोर वाढण्याची शक्‍यता आहे. काही भागात तब्बल 200 मिमीपर्यंत पाऊस होण्याची शक्‍यता असून सर्व यंत्रणांना सज्जतेचा इशारा देतानाच ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.\nमुंबईत मंगळवारपर्यंत असा असेल पाऊस, जाणून घ्या अपडेट्स\nमुंबईः शुक्रवारी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस झाला. जुलै महिन्यात दडी मारलेल्या पावसानं ऑगस्टमध्ये जोरदार बँटिग सुरू केली. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाचा जोर कायम आहे. आज सकाळपासून मुंबईसह उपनगरात पावसाची रिपरिप सुरु आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईत १ जूनपासून\nआज दिवसभरात मुंबईत कसा होता पाऊस, जाणून घ्या लेटेस्ट अपडेट\nमुंबई: मुंबईत आज दिवसभर पावसाची रिपरीप सुरु होती. मंगळवारपासून मुंबईसह नवी मुंबईतील पावसाचा जोर कमी होणार असून पुढील तीन दिवस हलक्‍या सरी कोसळण्याची शक्‍यता आहे. जुलै महिन्यात दडी मारलेल्या पावसानं ऑगस्टमध्ये जोरदार बँटिग सुरू केली. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाचा जोर कायम आहे.\nमुंबईकरांनो पावसासंदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी, कारण मुंबईत झालीये सकाळपासून पावसाची दमदार एन्ट्री...\nमुंबई- निसर्ग चक्रीवादळ बुधवारी कोकण किनारपट्टीवर धडकलं. या वादळामुळे बरंच नुकसान झालं. कोकण किनारपट्टीहून हे चक्रीवादळ मुंबईत येऊन धडकणार होतं. मात्र मुंबईत पोहोचण्याआधी वादळानं दिशा बदलली आणि त्याचा वेगही मंदावला. त्यामुळे मुंबईवरील मोठं संकट टळलं. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह\nस्वतंत्र कोकण राज्य मागणीचे कारण काय \nकणकवली - कोकणातील सर्व सरपंचांनी स्वतंत्र कोकण राज्य निर्मितीचे ग्रामसभांचे ठराव घेऊन पाठवावेत, असे आवाहन स्वतंत्र कोकणचे प्रा. महेंद्र नाटेकर यांनी केले आहे. स्वतंत्र कोकण राज्य निर्मितीची बैठक येथील कार्यालयात झाली. यावेळी हे आवाहन करण्यात आले. या बैठकीला वाय. जी. राणे, जे. जे. दळवी, सुभ\nत्या नागरिकांसाठी नवी मुंबई पोलिसांचे सर्च ऑपरेशन\nनवी मुंबई : निजामुद्दीन येथे काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या तबलिग ए जमातच्या मेळाव्यात सहभागी झालेल्या नवी मुंबईतील नागरिकांची शोधाशोध करण्यात सरकारी यंत्रणांची धावपळ उडाली आहे. उपविभागीय अधिकारी, महापालिका आयुक्त आणि आरोग्य विभागाच्या डॉक्‍टरांच्या मदतीने शहरात नवी मुंबई पोलिसांमार्फत सर्\nनवी मुंबईकरांची करवाढीतून मूक्तता \nनवी मुंबई : महापालिका प्रशासनाने गेल्या वर्षीच्या सादर केलेल्या जून्या प्रकल्पांना चालना देणारे अर्थसंकल्पिय अंदाजपत्रक आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी आज स्थायी समितीसमोर सादर केले. तब्बल 3 हजार 850 कोटी रूपयांमधून 3 हजार 848 कोटी रूपये विविध विकास कामांवर खर्च केले जाणार असल्याचे अंदाजपत्\nभिवंडीत काँग्रेस पक्षाला खिंडार 16 नगरसेवकांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश\nभिवंडी - भिवंडी महापालिकेच्या महापौर ,उपमहापौर पदाच्या निवडणूकीत काँग्रेस पक्षाचा 18 नगरसेवकांनी घोडेबाजाराला बळी पडून काँग्रेस पक्षाशी दगाबाजी करून काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात मतदान केले.त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या उमेदवार रिषीका राका यांचा पराभव झाला. पालिकेत काँग्र\nम्हाडाचं घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, 7 हजार 500 घरांची सोडत लवकरच\nमुंबई: गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाच्या कोकण मंडळाची सोडत काढण्याचे सूतोवाच नुकतेच केले होते. त्यानुसार मंडळाने सोडतीची तयारी सुरु केली असून तब्बल 7 हजार 500 घरांची सोडत लवकरच काढण्यात येणार आहे. या सोडतीमधील घरे ठाणे, कल्याण परिसरात आहेत.\nMHADA lottery 2020-2021: म्हाडाची मुंबईतील लॉटरी उद्या दुपारी\nमुंबई: उद्या म्हणजे गुरुवारी 10 तारखेला मुंबईतील ना. म. जोशी मार्गावरील ३०० घरांची लॉटरी निघणार आहे. बीडीडी चाळीतील रहिवाशांसाठी ही लॉटरी सोडत असणार आहे. दुपारी १२.३० वाजता ही लॉटरी निघेल. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबतची माहिती दिली आहे. बीडीडी चाळीतील पुनर्विकासाच्या पहिल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/strict-action-dhananjay-gogte-tipper-transporting-illegal-sand-14119", "date_download": "2021-06-15T15:36:25Z", "digest": "sha1:C7NJAJUJVYXDDZEOHFABHQRDZQZILUGU", "length": 10246, "nlines": 150, "source_domain": "www.saamtv.com", "title": "अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परवर धनंजय गोगटे यांची कडक कारवाई | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परवर धनंजय गोगटे यांची कडक कारवाई\nअवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परवर धनंजय गोगटे ���ांची कडक कारवाई\nबुधवार, 9 जून 2021\nयावेळी तपासणी दरम्यान चार वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.\nबुलढाणा - जिल्हाधिकारी लोणार तालुक्यातील सावरगावतेली येथे रेती घाटाच्या तपासणी करत होते. तेव्हा अप्पर जिल्हाधिकारी Collector धनंजय गोगटे आणि लोणार तहलिसदार Tahlisdar सैफन नदाप यांनी रेती वाहून नेणाऱ्या काही वाहनांची आकस्मीत तपासणी केली. (Strict action of Dhananjay Gogte on tipper transporting illegal sand)\nयावेळी तपासणी दरम्यान चार वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या चार वाहन धारकाकडुन 11 लाख 20 हजार रूपये दंड ठोठावला आहे.\nहे देखील पहा -\nबुलडाणा अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे व तहसिलदार लोणार यांनी संयुक्तरित्या अवैधरेती वाहनाची तपासणी केली. तेव्हा चार वाहनाजवळ वाहतुक पासेस नव्हते.\nनागपुरातील मुलांमध्ये अँटिबॉडीज विकसित कोरोना लसीच्या चाचणीत निष्कर्ष\nह्या चार टिप्परमध्ये अवैधरित्या रेती आढळून आल्यामुळे टिप्पर मालकावर कायदेशीर कार्रवाई केली आहे. त्यांना 11 लाख 20 हजार रूपये विक्रमी दंड आकारण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध वाहतुक करणाऱ्या रेती माफीयांचे दाबे दणाणले आहे.\n'गरज सरो वैद्य मरो' कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच ८२ परिचारकांना...\nनंदुरबार : नंदुरबार Nandurbar जिल्ह्यातील आरोग्य विभागात Health Department...\nसंतापलेल्या नगरसेवकाने जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर टाकला कचरा\nयवतमाळ - यवतमाळ Yavatmal जिल्ह्यात कचरा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे...\nआषाढी वारी प्रतिकात्मक पध्दतीने साजरी करावी\nपंढरपूर - राज्यात कोरोनाचा Corona धोका अजून ही कायम असल्याने यंदाचा...\nकृषी दुकानदारांकडून केली जाणारी शेतकऱ्यांची लूट तात्काळ थांबवा -...\nबीड - बीड जिल्ह्यातील कृषी दुकानदारांकडून, बी-बियाणे, खते वाढीव दराने विकली...\nभंडारा जिल्हा परिषदेत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शिवस्वराज्य दिन साजरा\nभंडारा - महाराष्ट्र शासनाच्या Government ग्रामविकास Gramvikas Vibhag ...\nचक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने फेक अकाऊंट बनवून पैशाची मागणी\nअकोला - लोकांना फेक अकाउंट Fake Account द्वारे फसवणे हा नवीन प्रकार नाही. पण याचा...\nपालकमंत्र्याकडून सांगितले जाणारे मृत्यूचे आकडे चुकीचे - संभाजी...\nलातूर : कोरोनाच्या Corona पहिल्या लाटेसोबत Wave जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्र्यांनी...\nकोरोना चाचण्या वाढवून पॉझिटिव्हिटी रेट कमी करा : अमित देशमुख\nलातूर : ��िल्ह्याचा District कोरोना Corona पॉझिटिव्हिटी Positivity रेट Rate...\nकेंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी विरोधी धुळ्यात झळकावले काळे झेंडे\nधुळे : केंद्र सरकारने Central Government पारित केलेल्या शेतकरी विरोधातील...\nहिंगोलीत राजकारण तापले;जिल्हा परिषद शिक्षण सभापतींच्या विरोधात...\nहिंगोली - संपूर्ण राज्यात कोरोनामुळे Corona हाहाकार उडाला असताना हिंगोलीत Hingoli...\nविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या...\nभंडारा - माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis...\nकोरोना पाठोपाठ म्युकर मायकोसिस आजारावरील रुग्णांसाठी स्वतंत्र...\nनंदुरबार : नंदुरबार Nandurbar जिल्ह्यात कोरोना Corona बाधित रुग्णांच्या संख्येत...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://rokhthoknews.com/?p=1212", "date_download": "2021-06-15T16:27:57Z", "digest": "sha1:DQO4JGID4ST5OY3RJSI6HMYE2VQT7SYR", "length": 11337, "nlines": 110, "source_domain": "rokhthoknews.com", "title": "कर्जत जामखेडमधील शेतमाल साठवणुकीची चिंता कायमची मिटणार.” - www.rokhthoknews.com", "raw_content": "\nHome ताज्या बातम्या कर्जत जामखेडमधील शेतमाल साठवणुकीची चिंता कायमची मिटणार.”\nकर्जत जामखेडमधील शेतमाल साठवणुकीची चिंता कायमची मिटणार.”\nकर्जतमधील मिरजगाव व जामखेड येथील खर्डा भागात एकूण ५ कोटी ७४ लाखांचे प्रत्येकी ३ हजार मेट्रीक टन क्षमतेचे राज्य वखार महामंडळाचे भव्य वखार उभे राहणार असून आ. रोहित पवार यांनी केलेल्या पाठपुराव्याल्या यश आले आहे. वखार उभारणीच्या कामाला मान्यता मिळाली असून येत्या काही दिवसात वखार बांधकामाची निविदा जाहीर होणार आहे. यामुळे कर्जत जामखेड तालुक्यातील शेतक-यांची शेतमाल ठेवण्याच्या जागेची चिंता कायमची मिटणार आहे.\nकोरोना संकटाच्या काळात आरोग्यसुविधेला प्राधान्य देण्यासोबतच आपल्या कर्जत व जामखेड तालुक्यातील इतर सोयीसुविधांबाबत कोणत्याही प्रकारची कसूर न सोडता जनहिताचे विविध प्रश्न सोडवण्यातही आ. रोहित पवार अग्रस्थानी असल्याचे पाहायला मिळत आहे. कर्जत व जामखेडमधील शेतक-यांच्या प्रश्नांचा ३६० डिग्री अँगल विचार करणा-या आ. रोहित पवारांच्या वखार उभारणीसंदर्भातील पाठपुराव्याला यश आले आहे.\nकर्जत व जामखेड भागात शेतीचे प्रमाण अधिक असले तरी, य�� दोन्ही तालुक्यांमध्ये शेतक-यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेला शेतमाल ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसे. सरकारी हमीभाव केंद्र सुरु झाल्यानंतर मका, तूर यासारखे इतर धान्य ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती. शेतमाल खरेदी पूर्णपणे करता येणे शक्य नव्हते. परिणामी शेतक-यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र लोकप्रतिनिधी म्हणून रुजू होताच शेतक-यांच्या या प्रश्नाला गांभीर्याने घेत आ. रोहित पवार यांनी तातडीने यासंदर्भात पाठपुरावा सुरु केला व अखेर या पाठपुराव्याला यश आले असून शेतक-यांची शेतमाल ठेवण्याची समस्या कायमची नाहीशी होणार आहे. राज्य वखार महामंडळाकडून कर्जत तालुक्यात मिरजगाव येथे तर जामखेड तालुक्यात खर्डा येथे प्रत्येकी ३ हजार मेट्रीक टन क्षमतेचे अजस्त्र अशा वखार उभारणीच्या कामास मान्यता मिळाली आहे. येत्या काही दिवसात वखार महामंडळाकडून वखार बांधकामाची निविदा जाहीर होणार आहे व वखार उभारणीचे कामही लवकरच सुरु करण्यात येणार आहे. या दोन्ही वखारींचा प्रामुख्याने कर्जत व जामखेड तालुक्यातील हजारो शेतक-यांना शेतमाल, खते, बियाणे ठेवण्यासाठी उपयोग होणार आहे. तसेच कर्जत जामखेडसह आजूबाजूच्या तालुक्यातील शेतक-यांनाही या वखारींचा लाभ घेता येणार आहे. शेतक-यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम आग्रही असणारे आ. रोहित पवार यांनी वखार उभारणीची संकल्पना मांडून त्यासाठी वेळोवेळी प्रशासकीय बाबींचा पाठपुरावा करून अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्याबद्दल कर्जत व जामखेडमधील शेतक-यांनी आ. रोहित पवार यांचे आभार मानले आहेत.\nकर्जत व जामखेड तालुक्यातील शेतक-यांना शेतमाल ठेवण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. सरकारी हमीभाव केंद्र सुरु झाल्यानंतर अपु-या जागेमुळे पूर्ण क्षमतेने शेतमाल खरेदी करणे देखील चिंताजनक ठरत होते. दरम्यान यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर कर्जत मधील मिरजगाव व जामखेडमधील खर्डा येथे वखार महामंडळाकडून वखार उभारण्यात येत आहे. वखार उभारणीच्या कामाला नुकतीच मान्यता मिळाली असून येत्या काही दिवसात वखार बांधकामाची निविदा जाहीर होणार आहे व लवकरात लवकर हे काम पूर्णत्वास नेण्यात येईल. वखार उभारणीच्या कामाला मान्यता दिल्याबद्दल राज्य वखार महामंडळ व सहकार विभागाचे आभार मानतो.\n��� आ. रोहित पवार\nPrevious articleरोहीत्र जळाल्याने पाण्यासाठी बांधखडक ग्रामस्थांची पायपीट सुरू\nNext articleअहमदनगर जिल्ह्यात करोनाची रुग्णसंख्या घटतेय\nजिद्द व मेहनतीने कुठलेही कार्य शक्य- अभिनेते सुरेश विश्वकर्मा\nअन रोहित पवारांनी कार्यकर्त्यांच्या सलूनमध्येच करवून घेतली दाढी.\nजामखेड शहरावर राहणार आता ‘तिसऱ्या डोळ्याची नजर’\nबापरे आष्टी तालुक्यात बिबट्याने पुन्हा केला दोघांवर हल्ला\nशहरात पुन्हा घेतला तरुणाने गळफास\nआष्टीत बिबट्याची दहशत कायम ; पारगावात वृध्द महिलेवर हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.diliptiwari.com/2018/05/blog-post_27.html", "date_download": "2021-06-15T16:14:12Z", "digest": "sha1:AFC2YRDKZLMQFMQISMZNDNIB3RNM6NMG", "length": 17538, "nlines": 320, "source_domain": "www.diliptiwari.com", "title": "Dilip Tiwari: गब्बर के ताप से कौन बचा सकता है ?", "raw_content": "\nगब्बर के ताप से कौन बचा सकता है \nजळगाव महानगर पालिकेच्या मालकीच्या १८ व्यापारी संकुलातील सुमारे २,३०० दुकानदार व त्यांच्यावर अवलंबून असलेली ६/७ हजार कुटुंबे आज व्यापार, व्यवसायाच्या अस्थैर्यामुळे चिंतीत आहेत. शांत आणि संपन्न बाजारपेठ ही सुखी व समाधानी समाज जीवनाचा अविभाज्य अंग असते. व्यापार, व्यवसायात अस्वस्थता असेल तर समाजमनाचा एक कप्पा अंतर्गत धुसमुसत असतो. हा अनुभव सध्या जळगावातील 'ते' २,३०० दुकानदार घेत आहेत. व्यापारी संकुलातील गाळ्यांचे जवळपास ५ वर्षांचे थकलेले भाडे आणि थकलेले इतर कर याचे ओझे डोक्यावर असलेल्या दुकानदारांना आपले काय होणार या चिंतेने ग्रासले आहे. कोणत्याही दुकानदाराचा गाळे भोगवटादार म्हाणून हक्क हिरावला जाऊ नये व त्यांच्यावर अन्याय होऊ नये ही बहुतांश जळगावकरांची इच्छा आहे.\nमनपाच्या व्यापारी संकुलातील दुकानदारांचे भाडेकरार संपलेले आहेत. मुदत संपल्यानंतरही दुकानदार आजपर्यंत तेथेच स्थिरावाले असून न्यायालयीन भाषेत अनधिकृत भोगवटादार आहेत. जवळपास ५ वर्षांचे भाडे आणि इतर कर असे मिळून थकीत कोट्यवधी रुपयांचे देणे दुकानदारांच्या शिरावर आहे. या ५ वर्षांच्या काळात भाडे ठरविण्यासाठी व वसुलीसाठी मनपाने वेळोवेळी काय काय केले आणि कसे कसे ठराव केले याची माहिती दुकानदारांना आहे. कोणी काय सांगितले कोणी काय आश्वासने दिली कोणी काय आश्वासने दिली याचाही अनुभव या दुकानदारांना आहे.\nरेडीरेकनरनुसार आकारलेल्या थकीत भाडे, दंड व इतर करांची रक्कम वसुल करण्यासाठी सध्याच्या अनधिकृत भोगवटादारांना मनपा प्रशासनाने नोटीसा बजावल्या आहेत. थकीत रक्कम भरा नाहीतर गाळे जप्त करुन लिलाव करु असा इशारा त्यात दिला आहे. अर्थात, मनपा प्रशासनाच्या अशा कोणत्याही कार्यवाहीला न्यायालयीन पध्दतीत दाद मागण्याचा अधिकार दुकानदारांना आहे. शिवाय, राज्यमंत्र्याकडेही दुकानदार दाद मागू शकतात. असे दोन्ही प्रयत्न झाले आहेत. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने मनपा प्रशासनाची थकीतभाडे व दंड आकारणी योग्य ठरवून वसुलीत कोणीही हस्तक्षेप करु नये असे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता राज्य सरकार या विषयात हात घालू शकत नाही. शहर, जिल्हा व उच्च न्यायालायात दुकानदारांनी दाखल केलेल्या याचिका फेटाळून मनपा प्रशासनाची कार्यवाही उचित ठरवली आहे. उच्च न्यायालयाने एका प्रकरणात याचिकाकर्त्यालाच थकबाकी भाडेपोटी ३० टक्के रक्कम ८ दिवसांत भरा असा आदेश देत उर्वरित रक्कम कधी भरणार याचे हमीपत्र द्या अशी सूचना केली आहे. न्यायालयीन स्तरावर अशा प्रकारे दुकानदारांची बाजू सतत फेटाळली जात आहे.\nअसे का होते आहे याचा विचार दुकानदारांनी शांतपणे करायला हवा. गेली ५ वर्षे दुकानदारांनी मनपाच्या गाळ्यांचा भोगवटा घेतला पण भाडेपोटी एक रुपया भरलेला नाही हे सत्य आहे. या ५ वर्षांत भाडेवाढ होणे अपेक्षित होते ती झालेली नाही. म्हणजेच, दुकानदार जेव्हा न्यायालयात याचिका घेऊन जातात तेव्हा ते थकबाकीदार असतात. याचिका सादर करताना मनपा प्रशासनाची भाडे आकारणीची कार्यवाहीच रद्द करावी अशी मागणी केली जाते. वास्तविक कोणतेही न्यायालय अशी कार्यवाही रद्दचे आदेश देऊ शकत नाही. मालमत्ता मनपाची आहे आणि त्याचे भाडे ठरवायचा अधिकार मनपाला आहे. हा पहिला नैसर्गिक न्यायाचा नियम आहे.\nदुकानदार थकबाकीदार आहेत आणि तेथकबाकी भरायला तयार आहेत असा ऐच्छिक पवित्रा सुध्दा दुकानदारांकडून दिसत नाही. नैसर्गिक न्यायाच्या तत्वात भाडे भरण्याची इच्छा दिसणे हे सुध्दा तेवढेच महत्त्वाचे आहे. मनपाला भाडे देत नाही, कर भरत नाही तसेच दंड देत नाही तरी सुध्दा मनपा विरोधात याचिका करतात व अनधिकृतपणे गाळ्याचा भोगवाटा घेतात असे नकारात्मक चित्र दुकानदारांनीच उभे केले आहे. न्यायालय न्याय देत असते, फुकट फौजदारांना पाठबळ कधीही देत नाही.\nदुकानदारांनी कोणत्याही प���ढाऱ्यांकडे खेटे न घालता जर मनपा प्रशासनालाच संघटीतपणे लेखी व सशर्त विनंती केली तर हा प्रश्न सहज सुटू शकतो. शोले चित्रपटात गब्बर सिंगचा एक डायलॉग आहे. तो म्हणजे, 'गब्बर के ताप से तुम्हे एक ही आदमी बचा सकता है, एक ही आदमी … खुद गब्बर ' मनपा प्रशासन थकबाकीसाठी ज्या नोटीसा देत आहे त्याचा स्वीकारुन थकबाकी भरण्याची हमी कृतीतून सिध्द करणे आवश्यक आहे. म्हणजेच, आम्ही थकबाकी भरतो. पण आम्हाला हप्ते करुन द्या, ५ पट दंड रद्द करा आणि लिलावाची कार्यवाही करु नका असा पवित्रा घेणे गरजेचे आहे. थकबाकीचे हप्ते भरत असताना योग्य भाडेआकारणीची न्यायालयीन कार्यवाही सुरु ठेवावी. अर्थात, हे सारे घडेल मनपा प्रशासनासमोरच. म्हणजेच, 'एकही आदमी ... खुद गब्बर'.\n१८ व्यापारी गाळ्यांच्या या तिंगीस तिंगा प्रकरणात महात्मा ज्योतिबा फुले व सेंट्रल फुले मार्केटमधील काही मूठभर हेकेखोर व तडजोडफेम पुढाऱ्यांनी फाटे फोडले आहेत. ज्याने एक रुपया थकबाकी भरलेली नाही असा पुढारी दुकानदारांचे कसे काय भले करणार असा प्रश्न कोणी तरी विचारायला हवाच. थकबाकीचे हप्ते करणे, दंड रद्द करणे व लिलाव होऊ न देणे असे तीन हेतू या पुढाऱ्यांच्या समोर असावेत. पण हे तडजोडफेम पुढारी इतरांची बदनामी करणे, जळगावकर जनता व प्रशासनाला धमकावणे आणि न्यायालयीन प्रकरणात वेळ काढूपणा करणे हेच काम करीत आहेत. दोन्ही फुले मार्केट वगळता बहुतांश व्यापारी संकुलातील दुकानदार दंड वगळून थकीत भाडे भरायला तयार आहेत. काही जण आता तसे बोलून दाखवत आहेत. अशा दुकानदारांनी आता संयमाने एकत्र येऊन प्रश्न सोडवायच्या दिशेने जावे. नाहीतर खंडपीठाने प्रथम ३० टक्के थकबाकी भरा व उर्वरित रक्कम भरायची लेखी हमी द्या, असा आदेश दिलेला आहेच. बोलभांड पुढाऱ्यांनी एवढे नुकसान करुन ठेवले. आता जास्त ताणले तर न्यायालय स्वतःच लिलावाचा पुकारा करायचे \nजळगाव पीपल्स सहकारी बँक\nविधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://iplliveupdate.in/2021/05/19/govt-urges-postponement-of-all-offline-exams-to-be-held-in-may-amid-covid-surge/", "date_download": "2021-06-15T15:08:05Z", "digest": "sha1:RYYTMDKUMKEBWHEMMOHZMOKFINEGUL33", "length": 7376, "nlines": 159, "source_domain": "iplliveupdate.in", "title": "Govt urges postponement of all offline exams to be held in May amid Covid surge | IPL Live Update", "raw_content": "\nदेशभरातील कादंबरी विषयक कादंब .्यांच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असताना शिक्षण मंत्��ालयाने मे, २०२१ च्या महिन्यात झालेल्या सर्व ऑफलाइन परीक्षा पुढे ढकलण्यास उद्युक्त केले.\nकेंद्रीय अर्थसहाय्यित संस्थांच्या सर्व प्रमुखांना उद्देशून एका पत्रात सचिव, उच्च शिक्षण अमित खरे यांनी संस्थांना आवाहन केले आहे की मे, २०२१ रोजी झालेल्या सर्व ऑफलाइन परीक्षा पुढे ढकलल्या पाहिजेत. ऑनलाईन परीक्षा वगैरे चालू राहतील.\nजून 2021 च्या पहिल्या आठवड्यात या निर्णयाचा आढावा घेण्यात येईल, असेही या पत्रात नमूद केले आहे.\nसंस्थांना पुढील सूचना देण्यात आल्या आहेत की संस्थामधील कोणालाही मदतीची गरज भासल्यास त्याला तातडीने शक्य ती मदत पुरविली पाहिजे जेणेकरून तो / ती लवकरात लवकर संकटातून मुक्त होईल. सर्व संस्थांना पात्र व्यक्तींना लसीकरणासाठी जाण्यासाठी प्रोत्साहित करावे लागेल आणि प्रत्येकजण सुरक्षित राहण्यासाठी कोविड -१ appropriate योग्य वर्तन पाळेल याची खात्री करुन घ्यावी लागेल.\nदरम्यान, गेल्या २ hours तासांत कोविड -१ for साठी तब्बल 68,68,,१7 more जणांची चाचणी घेण्यात आली असून, एकूण रुग्णांची संख्या १,,,,२25,6044 वर पोचली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिली.\nशनिवारी देशात 4 लाखांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद नोंदविण्यात आली आहे. ही बाब नवीन संक्रमणामध्ये अगदी कमी घसरली आहे.\nदेशातील मृत्यूची संख्या त्याच काळात वाढली आहे कारण 3,417 लोक या आजाराने बळी पडले आहेत. एकत्रित मृत्यूची संख्या आता 2,18,959 आहे.\nयाची सदस्यता घ्या पुदीनाचे वृत्तपत्रे\n* वैध ईमेल प्रविष्ट करा\n* आमच्या वृत्तपत्राची सदस्यता घेतल्याबद्दल धन्यवाद.\nकधीही एक कथा चुकवू नका मिंटसह संपर्कात रहा आणि माहिती ठेवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/marathi-cinema-news/abra-ca-dabra-marathi-movie-121043000024_1.html", "date_download": "2021-06-15T15:16:22Z", "digest": "sha1:VZXCHAKMIXNN2H3NYRC6RGFXTR42DZK6", "length": 13819, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "\"आब्रा-का-डाब्रा\"ची जादू निर्माता, दिग्दर्शकांवर पडणार भुरळ! | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 15 जून 2021\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n\"आब्रा-का-डाब्रा\"ची जादू निर्माता, दिग्दर्शकांवर पडणार भुरळ\nएखादा चित्रपट पाहावा की नाही, याचा अंदाज प्रेक्षक कसा बांधतात साहजिकच चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक यांचा अनुभव बघून. या गोष्टींमध्ये जितके तथ्य आहे तितकीच आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या चित्रपटाचे पोस्टर, त्याचा प्रोमो, ट्रेलर, हल्ली प्रचलित असलेले प्रमोशनचे माध्यम म्हणजे सोशल मीडिया. चित्रपटाच्या यशात यांचीही मोलाची कामगिरी असते. या सगळ्या गोष्टींवरूनच आपल्याला चित्रपट कसा असेल याची कल्पना येते आणि याचे श्रेय जाते ते पब्लिसिटी डिझायनर आणि ट्रेलर एडिटरला. या सगळ्याचे गणित जुळवताना दिग्दर्शक, निर्माता यांची चांगलीच धावपळ होते. हीच पायपीट थांबवून एकाच ठिकाणी ट्रेलर्स-प्रोमोज्, पोस्टर डिझाईन, सोशल मीडिया या सर्व सोयी एकाच ठिकाणी मिळाल्या तर\nयाच गोष्टीचा विचार करून ट्वेंटिफोरएटिवन पब्लिसिटी प्रा. लि. च्या माध्यमातून बॉलिवूड आणि एम टाऊनच्या चित्रपटांची पोस्टरच्या माध्यमातून पहिली झलक दाखवणारे पब्लिसिटी डिझायनर सचिन गुरव आणि प्रिफेस स्टुडिओच्या माध्यमातून हिंदी, मराठी चित्रपटांच्या संकलनाचे काम पाहणारे फैसल महाडीक यांनी एकत्र येऊन 'आब्रा-का-डाब्रा' नावाची कंपनी सुरु केली आहे.\nसंपूर्ण देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर माजलाय, त्यात सिनेमा, टिव्हीसिरियल्स, वेबमालिका सगळ्याचं काम थांबलंय. इंडस्ट्रीने खूप उत्तम कलावंत, टेक्निशियन, कामगार या कोरोनामध्ये गमावले. याचे दुःख निश्चितच आहे. मात्र एका बाजूला आशा आहे, की ही परिस्थिती आता हळूहळू निवळेल. काम सुरु होईल. आणि इंडस्ट्री पूर्ववत होईल आणि अशा वेळी दिग्दर्शकांना, निर्मात्यांना, तसेच नव निर्मात्यांना 'आब्रा-का-डाब्रा'चा नक्कीच फायदा होईल. हाच विचार करून फैसल आणि सचिन यांनी एकत्रित येण्याचा निर्णय घेतला.\nसंकलनामध्ये १८-१९ वर्षांचा दांडगा अनुभव असणारे फैसल महाडीक आणि जवळपास १५० सिनेमाच्या वर पब्लिसिटी पोस्टर केलेलं डिझायनर सचिन गुरव सांगतात, \"आब्रा-का-डाब्रा म्हणजेच मॅजिक आज सोशल मीडियाच्या, ओटीटीच्या काळात एका क्लिक वर सिनेमाचा फर्स्ट लूक टीजर-ट्रेलर आणि पोस्टर जगाच्या कानाकोपऱ्यात बसलेल्या प्रेक्षकांना दिसतो, त्याच लूकवर ते या सिनेमाची दखल घेतात. सध्याचा कोरोना काळ बघता निर्मात्यांना, दिग्दर्शकांना आमच्या कंपनीद्वारे ट्रेलर्स-प्रोमोज्, (Visual Promotion) पोस्टर डिझाईन, सोशल मीडिया या तीनही महत्वाच्या विभागांचं काम एकत्र एका छत्राखाली मिळावं हाच आमचा उद्देश\nRTPCR test करून घ्या लगेच...\n2025 साल : आज जेवायला काय आहे ग \nसचिन खेडेकर यांनी 'ताऱ्यांचे बेट'च्या 10 व्या वर्धापन दिनानिमित्त शेअर केला एक दिलखुलास व्हिडिओ\n'बॅक टू स्कुल' सिनेमाचा मुहूर्त संपन्न\nयावर अधिक वाचा :\nअयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...\nसप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...\nदेवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...\nभटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...\nपलरुवी अर्थात दुधाचा धबधबा\nकेरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...\nरामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र\nरामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...\nकंगना रनौत ला दिलासा नाही , कंगनाला कोर्टानं फटकारलं\nअभिनेत्री कंगना रनौत नेहमी आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असते. त्यामुळे तिला बऱ्याच ...\nनिसर्गाच्या सानिध्यात वसलेलं मुन्नार हिल स्टेशन\nहिल स्टेशनला नयनरम्य हिल स्टेशन म्हणतात. भारतामध्ये डोंगरांच्या मोठ्या ,लांब, सुंदर आणि ...\nपक्याचे वडील पक्याला रागावत असतात वडील- पक्या, तुझ्या कडून एक काम नीट होत नाही, तुला ...\nLagaan: आमिर खानने 'लगान' सिनेमाला वाईट चित्रपट का म्हटलं ...\nमधू पाल 2001 साली आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शित केलेला 'लगान' चित्रपट हिंदी ...\n'मुलगी झाली हो' महाराष्ट्राची नंबर 1 मालिका\nमराठी मालिक आणि त्यांच्या कलाकारांना नेहमीच प्रेक्षकांचा प्रेम आणि प्रतिसाद लाभत असतो. ...\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुंबईत - अवेळी पाऊस\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%AE%E0%A4%BE_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%A8", "date_download": "2021-06-15T16:05:09Z", "digest": "sha1:ZUOPELMD2O2G4J7GNESU2NIVR543S6ZQ", "length": 8535, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "उमा रामकृष्णन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nउमा रामकृष्णन या भारतीय आण्विक पर्यावरणशास्त्रज्ञ असून त्या बंगळूर येथील टाटा इन्स्टिट्यूट आॅफ फंड���मेंटल रीसर्च (टीआयएफआर)च्या नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेसमध्ये संलग्न प्राध्यापिका आहेत. तेथे त्या आग्नेय आशियाचे लोकसंख्या जननशास्त्र, सस्तन प्राण्यांचा उत्क्रांति- इतिहास, त्यांचे संरक्षण आणि जीवविज्ञान यांवर काम करतात.[१]बंगलोरच्या प्रयोगशाळेत त्यांचे व्याघ्र निरीक्षण आणि त्यांच्या लॅंडस्केप/जनसंख्या अनुवांशिकी अभ्यासण्यासाठी व्याघ्रप्रकल्प आहेत. त्यांतील काही प्रकल्पांमध्ये कमीतकमी आणि जंगली कृत्रिमता यांच्यामध्ये लोकसंख्येचा फरक करण्यावर काम करणे आणि पश्चिम घाटातील पर्वतश्रेणीतील पक्षी समुदायांमध्ये विविधता आणणारे ड्रायव्हर समजणे यांचा समावेश आहे. सध्या त्या स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी (जीवशास्त्र आणि सीईएचजी)ला फुलब्राईट फेलो म्हणून भेट देत आहेत.\nउमा रामकृष्ण या फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्सच्या पदवीधर आहेत.. नंतर त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठाच्यान सॅन दिएगो येथून पीएचडी केले. त्यांच्या प्रबंधाचा वि़षय जनसंख्या, अनुवांशिक गुंधर्म आणि सस्तन प्राण्यांच्या उत्क्रांतीचा इतिहास, विशेषत: आनुवांशिक फरकांवर वीण प्रणालीचे परिणाम हा होता. त्यांचे पोस्ट-डॉक्टोरल संशोधन, हवामानातील बदलांच्या आनुवंशिक परिणामांवर केंद्रित होते. २००५ मध्ये विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळाने त्यांना विज्ञान संशोधक पदवी देऊन सन्मानित केले. त्यानंतर त्यांनी बंगलोरच्या नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सच्या आवारात प्रयोगशाळा उभारली.[२]\nआग्नेय आशियाधील जीनोमिक इतिहासाच्या माध्यमातून पुरातन मानवी लोकसंख्यांची माहिती मिळवणे हे त्यांच्या प्रयोगशाळेचे ध्येय आहे. भारतीय उपखंडातील अस्तित्वाला धोका असलेल्या वाघ, भारतीय जंगली मांजर, चित्ता आणि मकाक माकड यांसारख्या सस्तन प्राण्यांचे संरक्षण, वाघांच्या मिश्र नमुन्यांसह जनसंख्या निरीक्षण आणि लॅंडस्केप/जनसंख्या अनुवांशिकी यांच्या अभ्यासाठी त्यांनी एक विशेष पद्धत अवलंबली आहे. २०१५ सालापासून त्या पश्चिम घाटातील पर्वतीय पक्षी समुदायांमधील विविध प्रकारच्या वैविध्यपूर्ण घटकांवर काम करीत आहेत. त्या राष्ट्रीय वन्यजीवन बोर्डावर असून, रामानुजन फेलो आणि डीएई आउटस्टॅंडिंग सायंटिस्टच्या सदस्या आहेत.२०१५-२०१६ शैक्षणिक वर्षासाठी त्यांना स्टॅनफर्ड ��िद्यापीठात फुलब्राइटची अभ्यासवृुत्ती मिळाली आहे..[३]\nशिकागोच्या फील्ड संग्रहालयाचा पार्कर पुरस्कार\nLast edited on २६ एप्रिल २०२०, at १५:१८\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2021-06-15T16:06:26Z", "digest": "sha1:MONOFXHGQGSOOAFYPGLHIZ5SKN7MEI7V", "length": 8197, "nlines": 97, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "चिंचोली - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nया निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.\nजर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.\nचिंचोली या नावाची भारतात अनेक गावे आहेत. त्यांच्यापैकी महत्त्वाच्या चिंचोलींची ही यादी. :\n१ चिंचोली जोगन औसा लातुर\n२ चिंचोली तापसे औसा लातुर\n३ चिंचोली सोन औसा लातुर\n४ चिंचोली बल्लाळनाथ लातुर लातुर\n५ चिंचोली राववाडी लातुर लातुर\n६ चिंचोली स निलंगा लातुर\n७ चिंचोली अहेर बीड बीड महाराष्ट्र\n८ चिंचोली आष्टी बीड\n९ चिंचोली माळी केज बीड\n१० चिंचोली सिन्दफणा गेवराई बीड\n११ - - चिंचोली गुलबर्गा कर्नाटक\n१२ चिंचोली ब्रम्हपुरी चन्द्रपुर चन्द्रपुर\n१३ चिंचोली अक्कलकोट ‍‍ सोलापूर\n१४ चिंचोली अंजनगाव बुद्रुक आणि खुर्द अमरावती अमरावती\n१५ चिंचोली आम्बेगाव पुणे\n१६ चिंचोली एन सोलापूर सोलापुर\n१७ चिंचोलीएल कन्नड औरंगाबाद औरंगाबाद\n१८ चिंचोली एस उमरखेड यवतमाळ\n१९ चिंचोली काळदाते कर्जत अहमदनगर\n२० चिंचोली काळे चान्दुर बाजार अमरावती\n२१ चिंचोली कोण्ढार करमाळा सोलापूर\n२२ चिंचोली खुलताबाद औरंगाबाद औरंगाबाद\n२३ चिंचोली जहागीर सिन्दखेडराजा बुलढाणा\n२४ चिंचोली जुन्नर पुणे\n२५ चिंचोली ���वळी मोर्शी अमरावती\n२६ चिंचोली गुरव संगमनेर अहमदनगर\n२७ चिंचोली जळकोट जालना जालना\n२९ चिंचोली जे उमरगा उस्मानाबाद\n३० चिंचोली ढा उमरखेड यवतमाळ\n३१ चिंचोली दरडे जिन्तुर परभणी\n३२ चिंचोली दिग्रस(बुद्रुक आणि खुर्द) यवतमाळ यवतमाळ\n३३ चिंचोली दौण्ड पुणे\n३४ चिंचोली धर्माबाद नान्देड\n३५ चिंचोली धामणगाव अमरावती\n३६ चिंचोली नाईक नेवासा अहमदनगर\n३७ चिंचोली पारतूर जालना\n३८ चिंचोली पारनेर अहमदनगर\n३९ चिंचोली पीयू लोहा नान्देड\n४० चिंचोली फुलम्ब्री ‍‍‍बुद्रुक आणि खुर्द‌ औरंगाबाद औरंगाबाद\n४१ चिंचोली बन्दर ‍‍ मालाड मुम्बई‌\n४२ चिंचोली बुर उमरगा उस्मानाबाद\n४३ चिंचोली बुरकुले बुलढाणा\n४४ चिंचोली बोरे मेहकर बुलढाणा\n४५ चिंचोली भोकरदन जालना\n४६ चिंचोली भोसे पण्ढरपूर सोलापूर\n४७ चिंचोली मलक अदिलाबाद अदिलाबाद आन्ध्रप्रदेश\n४८ चिंचोली माढा सोलापूर\n४९ चिंचोली मोराची शिरूर पुणे\n५० चिंचोली यावल जळगाव\n५१ चिंचोली रमजान कर्जत अहमदनगर\n५२ चिंचोली राजुरा बुद्रुक व खुर्द चन्द्रपुर चन्द्रपुर\n५३ चिंचोली राहुरी अहमदनगर\n५४ चिंचोली रू बार्शीटाकळी अकोला\n५५ चिंचोली रेबे लोहारा उस्मानाबाद\n५६ चिंचोली शिंगणे अमरावती\n५७ चिंचोली शिराळा सांगली\n५८ चिंचोली स निलंगा लातूर\n५९ चिंचोली संगम निवघा हदगाव नान्देड\n६० चिंचोली सिन्नर नाशिक\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २३ मार्च २०२० रोजी २१:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.msdhulap.com/search/label/7%2F12", "date_download": "2021-06-15T17:16:15Z", "digest": "sha1:DVHMCXXHWX5E2SIY5JEGXKNISZE7M7NV", "length": 7399, "nlines": 111, "source_domain": "www.msdhulap.com", "title": "MSDhulap.com ", "raw_content": "\nसोशल मीडिया ग्रुप जॉईन करा\nआता गावातील तलाठ्याचे सर्व जमिनीचे फेरफार आणि जमिन मोजणीचे व्यवहार पहा ऑनलाईन\nआपण या लेखामध्ये गावातील तलाठ्याचे सर्व जमिनीचे फेरफार आणि जमिन मोजणीचे व्यवहार ऑनलाईन…\nसातबारा (7/12) उताऱ्यातील चूक दुरुस्��� करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा जाणून घ्या सविस्तर माहिती\nऑनलाईन सातबारा उतारा आणि हस्तलिखित सातबारा उतारा यांतील माहितीत फरक असल्याचे आपल्या …\nसातबारा (7/12) वरील चुकांची दुरुस्ती कशी करावी\nसातबारा शेतकऱ्यांच्या मालकी हक्काचा भक्कम पुरावा समजला जात आहे. परंतु याच सातबारा मध्य…\nसातबारा उताऱ्यात महाराष्ट्र सरकारने केले 11 बदल\nमहाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागानं सातबारा उताऱ्यात बदल करण्याचा निर्णय घेऊन यासंबंधी…\nडिजिटल स्वाक्षरीचा ऑनलाईन सातबारा उतारा नवीन जीआर\nदिनांक 23/11/2020 चा शासन निर्णय, आता चालणार फक्त डिजिटल सातबारा उतारा शासन परिपत्रक ज…\nडिजिटल स्वाक्षरीचा सातबारा उतारा ऑनलाईन कसा डाउनलोड करायचा\nआता सातबारा उतारा हवा असेल तर आता तुम्हाला तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही…\nफेसबुक पेजला लाईक करा\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक २०२१ निकाल ऑनलाईन पहा\nशरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) - घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची\nजातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.\nअतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी\nभ्रष्टाचारी किंवा अकार्यक्षम सरपंच, ग्रामसेवक, तलाठी तुम्हालाही घाबरतील फक्त हे काम करा\nजमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा जाणून घ्या सविस्तर माहिती\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 2021च्या नवीन यादीमध्ये आपले नाव ऑनलाईन तपासा\nआता गावातील तलाठ्याचे सर्व जमिनीचे फेरफार आणि जमिन मोजणीचे व्यवहार पहा ऑनलाईन\nमहात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना - शेतकरी कर्जमाफीचा नवीन शासन निर्णय आणि निधी आला\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक २०२१ निकाल ऑनलाईन पहा\nशरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) - घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची\nजातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.\nअतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/bhagatsingh-koshyari-should-consider-my-name-for-the-legislative-council-surekha-puneka/", "date_download": "2021-06-15T15:54:20Z", "digest": "sha1:HATN2KG2H7N6TAVTZOQ6KLVITLK7WTYK", "length": 10478, "nlines": 122, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "“किमान राज्यपालांनी तरी माझ्या नावाचा विचार करावा”", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\n“किमान राज्यपालांनी तरी माझ्या नावाचा विचार करावा”\n“किमान राज्यपालांनी तरी माझ्या नावाचा विचार करावा”\nमुंबई | महाराष्ट्रातील लावणीसम्राज्ञी म्हणून सुरेखा पुणेकर या सर्वांनाच परिचयाच्या आहेत. मात्र आता तमाशाच्या फडातील सुरेखाताईंनी राजकारणाचा फड रंगवण्याचा विचार केला आहे. महाविकासआघाडी सरकारनं विधान परिषदेसाठी आपल्या नावाचा विचार करावा, असं वक्तव्य सुरेखाताईंनी केलं आहे.\nलोकसभा निवडणुकीवेळी पुण्यातून काँग्रेस सुरेखाताईंना तिकीट देणार असल्याचं चर्चेत होतं. मात्र ताईंना तिकीट काही मिळालं नाही. त्यामुळे आता तरी विधान परिषदेसाठी तिकीट मिळावं, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.\nजर कुठल्याच पक्षाकडून मला विधान परिषदेसाठी तिकीट मिळालं नाही तर राज्यपालांनी तरी किमान माझ्या विचार करावा, अशी विनंतीही सुरेखाताईंनी केली आहे. विधान परिषदेच्या तिकीट वाटपावरून सर्वच पक्षांत नाराजीनाट्य रंगण्याची शक्यता असताना सुरेखाताईंच्या इच्छेला किती स्थान मिळेल. हे पाहणं औत्स्युक्याचं असणार आहे.\nविधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी इच्छुक असलेल्यांनी आमदारपदी आपली वर्णी लागावी यासाठी सर्व प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार यावर अजून एकमत झालेलं नाही.\n अखेर पुण्यातील त्या चिमुरडीला 16 कोटीचं इंजेक्शन आज…\n“उद्या लोकप्रतिनिधींना बोलुद्यात, आपण सर्वांनी मौन…\n“ठाकरे सरकारमधील तिन्ही पक्षांचे तीन मुख्यमंत्री व्हायला हवेत…\nतुकाराम मुंढेंच्या आयुष्यात पहिल्यांदाच गैरव्यवहाराचा आरोप, महापौरांनी उचललं मोठं पाऊल\nआता लग्न आणखी ‘मंगल’ होणार, राज्य सरकारकडून या गोष्टीला परवानगी\nमाझ्या नादी लागू नको नाहीतर तो व्हिडीओ… सोनू निगमची फिल्म इंडस्ट्रीतल्या या बड्या आसामीला धमकी\nकोरोनाचा कहर…. गेल्या 24 तासांतली देशातली धक्कादायक आकडेवारी\nनवविवाहितेची आत्महत्या; अंत्यविधीवेळी पतीनं केलेलं कृत्य ऐकून काळजाचा थरकाप उडेल\nतर अजितदादांसोबतचं सरकार टिकलं असतं; फडणवीसांनी सांगितली आतली गोष्ट\nनगरमध्ये सुजय विखेंना तिकीट का दिलं; देवेंद्र फडणवीस म्हणतात…\n अखेर पुण्यातील ���्या चिमुरडीला 16 कोटीचं इंजेक्शन आज मिळालं\n“उद्या लोकप्रतिनिधींना बोलुद्यात, आपण सर्वांनी मौन राखायचे” –…\n“ठाकरे सरकारमधील तिन्ही पक्षांचे तीन मुख्यमंत्री व्हायला हवेत कारण 2024 नंतर…\n कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहराने करून दाखवलं, वाचा आजची आकडेवारी\n अखेर पुण्यातील त्या चिमुरडीला 16 कोटीचं इंजेक्शन आज मिळालं\n‘छिपाना भी नही आता और दिखाना भा नही आता’, तमन्ना भाटीया ड्रेसवरुन झाली ट्रोल\n‘केंद्र सरकारला फार काळ अल्पदरात लसी देता येणार नाहीत’; ‘या’ लस कंपनीचा केंद्राला इशारा\n“उद्या लोकप्रतिनिधींना बोलुद्यात, आपण सर्वांनी मौन राखायचे” – छत्रपती संभाजीराजे\n“ठाकरे सरकारमधील तिन्ही पक्षांचे तीन मुख्यमंत्री व्हायला हवेत कारण 2024 नंतर भाजपची सत्ता असणार”\n कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहराने करून दाखवलं, वाचा आजची आकडेवारी\n ‘या’ जिल्ह्यातील अवघ्या 6 महिन्याच्या चिमुकलीचा म्युकरमायकोसीसने मृत्यू\nकोरोना लसीमुळे मृत्यू झालेल्या पहिल्या व्यक्तीची भारतात झाली नोंद\nपुढचे 5 दिवस राज्यात पावसाचे राज्य; ‘या’ भागात अतिवृष्टी तर मुंबईत मुसळधार पाऊस\n‘प्रिय अण्णा….,अर्थव्यवस्था ढासळलीय’; जितेंद्र आव्हाडांच्या हजारेंना हटके शुभेच्छा\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-PUN-bjp-complients-agianest-mns-to-election-commission-4562898-NOR.html", "date_download": "2021-06-15T16:40:07Z", "digest": "sha1:V4T3COHVK2WTNCCENWOSSFNTKPA72F7R", "length": 6586, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "bjp complients agianest mns to election commission | \\'नमो नमो\\'चा जप केल्याने भाजपची मनसेला तंबी, निवडणूक आयोगाकडेही तक्रार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n\\'नमो नमो\\'चा जप केल्याने भाजपची मनसेला तंबी, निवडणूक आयोगाकडेही तक्रार\nपुणे- मनसेच्या राज ठाकरेंनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा दिल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी नमो नमो जप करण्यास सुरूवात केली आहे. पुण्यातील मनसेचे उमेदवार दीपक पायगुडे यांनी अर्ज भरण्यासाठी काढलेल्या मिरवणुकीत मोदीनामाचा जप सुरु होता. एवढेच नव्हे तर मनसेचे काही कार्यकर्ते मोदींचे स्टीकर घेऊन आले होते. तसेच 'अब की बार, मोद�� सरकार', 'नमो नमो', 'नरेंद्र मोदी आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं' अशा घोषणा देत होते. याबाबत पुण्यातील भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी ही बाब लक्षात आणून देताच प्रदेश भाजपने याबाबत मनसेला तंबी दिली आहे. तसेच याबाबत निवडणूक आयोगाकडेही तक्रार दाखल केली आहे.\nभाजपचे निवडणूक व्यवस्थापन समितीचे प्रमुख श्रीकांत भारतीय, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, अतुल भातखळकर यांनी मुंबई भेटीवर असलेले मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांच्याकडे केली आहे. संपत निवडणूक आयोगाच्या कामकाजाची माहिती घेण्यासाठी महाराष्ट्र दौ-यावर आले आहेत. याबाबत श्रीकांत भारतीय यांनी म्हटले आहे की, मतदारांची दिशाभूल करून एखाद्याच्या नावाने मते मागणे हे लोकप्रतिनिधित्व कायद्याचा व आचारसंहितेचा भंग करणारे आहे. महाराष्ट्रात भाजपची शिवसेनेसह इतर चार पक्षांची महायुती आहे. यात भाजपासह शिवसेना, आरपीआय (आठवले गट), स्वाभिमानी शेतकरी संघटना व राष्ट्रीय समाज पक्ष या पक्षाची महायुती आहे. याखेरीज महाराष्ट्रात इतर कोणताही पक्ष मोदी यांच्या नावाचा, घोषणांचा, प्रतिमेचा वापर करू शकत नाही, असे भारतीय यांनी मनसेला स्पष्ट बजावले आहे.\nभाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन महायुतीच्या विरोधात मनसेने उमेदवार करू नयेत. तसेच मोदींच्या पंतप्रधानपदासाठी अडथळा निर्माण होऊ नये यासाठी मतविभाजन टाळावे अशी विनंती केली होती. त्यानंतर मनसेने पुणे व भिवंडी वगळता भाजपच्याविरोधात उमेदवार उभे केले नाहीत. तेव्हापासून भाजप आणि मनसे यांची छुपी असल्याचे बोलले जात आहे. याबाबत भाजप, शिवसेनेसह मनसेच्या कार्यकर्त्यांत आजही संभ्रम कायम आहे. मात्र, भाजपने मनसेला स्पष्ट तंबी देत नमो नमो जयघोष बंद करण्यासाठी फटकारले आहे. आता मनसे व राज यांची यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-infog-gurmeet-ram-rahim-sirsa-dera-pitaji-ki-maafi-means-rape-5689946-PHO.html", "date_download": "2021-06-15T17:00:46Z", "digest": "sha1:SXJN6IAL3D5BU5QCSDGGEAYBZQBOAWUT", "length": 7892, "nlines": 64, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Gurmeet Ram Rahim Sirsa Dera Pitaji Ki Maafi Means Rape | तरुण साध्वींना अशी \\'माफी\\' द्यायचा राम रहीम, पवित्र करण्यासाठी करायचा रेप - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nतरुण साध्वींन�� अशी \\'माफी\\' द्यायचा राम रहीम, पवित्र करण्यासाठी करायचा रेप\nबाबा म्हणायचा, मी परमेश्वर आहे, तुला असेपवित्र करणार आहे.\nचंदिगड/नवी दिल्ली - हरियाणाच्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमित राम रहीमबद्दल दररोज नवनवे खुलासे होत आहेत. बलात्कारी बाबाच्या गुहेत साध्वींना \\'बाबाच्या माफीसाठी मजबूर केले जायचे. या माफीचा अर्थ म्हणजे राम रहीमशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणे असायचा.\n\\'बाबाची माफी\\' हा शब्द दुसऱ्या साध्वींकडून ऐकला...\n- दोन साध्वींवरील बलात्कारप्रकरणी बाबाला 20 वर्षांची कैद झाली. या बाबाच्या आश्रमातील - डेऱ्यातील एक निवासस्थान गुफा म्हणून ओळखले जाते.\n- ही गुफा हरियाणाच्या सिरसा शहराजवळील डेरा सच्चा सौदाच्या 600 एकर परिसरात पसरलेली आहे.\n- राम रहीमला त्याचे भक्त पिताजी म्हणायचे. एका बलात्कार पीडितेने कोर्ट आणि सीबीआयला सांगितले की, तिने \\'पिताजीची माफी\\' हा शब्द इतर साध्वींकडून ऐकला होता.\n- पीडितेच्या जबाबाआधारे म्हटले गेले की, इतर साध्वी नेहमी तिला विचारायच्या की पिताजीची माफी मिळाली आहे का त्यांना विचारले की माफीचा काय अर्थ आहे, यावर त्या सगळ्या हसायच्या. बाबा डेऱ्यामध्ये राहणाऱ्या समर्पित साध्वींना पवित्र करण्याच्या नावाखाली माफी द्यायचा, म्हणजेच रेप करायचा.\n- जबाबानुसार, पीडितेने म्हटले की, बाबा स्वत:ला देव असल्याचे सांगायचा.\n- साध्वीने असाही खुलासा केला की, बाबाचे चेलेही बलात्कारासाठी \\'पिताजी की माफी\\' हा शब्द वापरायचे. जेथे बाबा राहायचा, तेथे फक्त महिला अनुयायी तैनातीला असायच्या.\n#28 ऑगस्ट 1999 च्या रात्री नेमके काय झाले\nकोर्टात साध्वीच्या जबाबावरून वकिलाकडून सांगण्यात आले की, डेरा प्रभारी सुदेशने 28 ऑगस्ट 1999 च्या रात्री गुफेमध्ये राम रहीमकडे तिला नेले.\n- यादरम्यान राम रहीम तिला म्हणाला की, तुझ्या आधीच्या कर्मामुळे तू अपवित्र झाली आहे आणि मी साक्षात परमेश्वर असून तुला पवित्र करणार आहे.\n- त्या रात्री राम रहीम आपल्या आलिशान खोलीत टीव्ही सेटवर पोर्न फिल्म पाहत होता. तिथे साध्वी पोहोचताच त्याने बंदुकीच्या धाकाने तिच्यावर रेप केला.\n- रेप केल्यानंतर राम रहीमने पीडितेला म्हटले की, जर तिने कोणाला काही सांगितले, तर तिच्या कुटुंबाला जिवे मारण्यात येईल.\n- यानंतर ती डेऱ्यातील शिबिरातच राहिली. 133 साध्वींपैकी 24 जणींनी 1997 ते 2002 दरम्या��� डेरा कायमचा सोडला.\n- वास्तविक, 2002 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना एक गुमनाम चिठ्ठी लिहिण्यात आली होती. या चिठ्ठीत डेऱ्यातील साध्वीने बाबावर बलात्काराचा आरोप केला होता.\n- या चिठ्ठीची एक प्रत पंजाब आणि हरियाणा हायकोर्टालाही पाठवण्यात आली होती. यात स्पष्ट लिहिण्यात आले होते की, कशा प्रकारे शक्तिशाली बाबा त्यांच्यावर आणि डेऱ्यातील इतर महिलांवर आपल्या गुफेमध्ये रेप करायचा.\n- सीबीआयने 2002 मध्ये 18 साध्वींवर बलात्काराचा खुलासा समोर आल्यावर प्रकरणाचा तपास सुरू केला होता.\nपुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-TAN-navratri-start-from-today-know-flick-according-to-the-measure-of-the-zodiac-meth-4233436-NOR.html", "date_download": "2021-06-15T15:35:57Z", "digest": "sha1:OQBBSFHJ6TAQMBWQWW2RUOLEBJWABH5D", "length": 4768, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Navratri Start From Today: Know Flick, According To The Measure Of The Zodiac, Method And Auspicious Pooja | चैत्र नवरात्रीला प्रारंभ : जाणून घ्या, असे उपाय जे पूर्ण करतील तुमच्या सर्व इच्छा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nचैत्र नवरात्रीला प्रारंभ : जाणून घ्या, असे उपाय जे पूर्ण करतील तुमच्या सर्व इच्छा\nयंदा गुढीपाडवा 11 एप्रिल रोजी साजरा झाला. या दिवसापासून चैत्र नवरात्राला प्रारंभ होतो. घरोघरी धार्मिक अनुष्ठान, व्रतवैकल्ये, धान्याची पेरणी आणि नंदादीप पूजन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. नवमीपर्यंत हे कार्यक्रम चालतात.\nचैत्र, आषाढ, आश्विन तसेच माघ या चार महिन्यांच्या शुक्ल प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्र साजरे केले जाते. यापैकी चैत्र महिन्यातील नवरात्र हे वासंतिक नवरात्र, तर आश्विन महिन्यातील नवरात्र शारदीय नवरात्र म्हणून ओळखले जाते. आषाढ आणि माघ महिन्यात साजर्‍या होणार्‍या नवरात्रांना गुप्त नवरात्र असे म्हणतात. चैत्र आणि आश्विन महिन्यातील नवरात्र उपासनेसाठी सर्वाधिक प्रसिद्ध आणि प्रचलित आहेत. नवरात्राच्या या नऊ दिवसांत आदिशक्ती दुर्गेची आराधना, उपासना, व्रत आणि पूजा केली जाते.\nगुढीपाडव्याच्या दिवशी स्थान तसेच शारीरिक शुद्धतेसह चित्रा नक्षत्र किंवा वैघृती योग वगळता सकाळी किंवा अभिजित मुहूर्तावर घटस्थापना आणि धान्याचा पेरणी तसेच नंदादीप प्रज्वलित केला जातो. दुर्गा सप्तशती, देवी भागवत, रामायण, राम नामजप, गायत्री मंत्र तसेच आपली श्रद्धा आणि कुळाचारानुसार पूजा करावी. यासोबतच निराहार, फलाहार किंवा उपवास ठेवावा. भगवान श्रीरामाच्या जन्मोत्सवाच्या दिवशी रामनवमीला या नवरात्रोत्सवाची सांगता होत असल्याने देवी नवरात्रासोबतच याला रामाचे नवरात्र असेही म्हणतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AB%E0%A5%AD_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82", "date_download": "2021-06-15T16:56:30Z", "digest": "sha1:34MCDQ2ATWQF6U4ZOCE62IEO4XLW2UXY", "length": 3686, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९५७ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९५७ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n\"इ.स. १९५७ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ डिसेंबर २०१० रोजी १३:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/nagpur/maharashtra-nagpur-zp-election-lost-by-bjp-leaders-nitin-gadkari-and-bawankule/", "date_download": "2021-06-15T17:14:10Z", "digest": "sha1:GSRJBOAC5BC2DYZRP4HFIYL7IDXBZVTH", "length": 23364, "nlines": 152, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे नितीन गडकरी आणि बावनकुळेंना धक्का | नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे नितीन गडकरी आणि बावनकुळेंना धक्का | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nHealth First | भाजलेले चणे खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे | वाचा सविस्तर खुशखबर | SBI कडून ‘या’ खातेदारांना 2 लाखांचं अपघात विमा संरक्षण | असा मिळवा फायदा Sarkari Naukri | SBI (मुंबई) बँकेत फायर इंजिनियर्सला मोठी संधी | वाचा, शेअर करा ई-सेवा | पॅन कार्ड हरवलंय | असं ऑनलाईन ड्युप्लिकेट काढा Health First | खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी | ही कारणं आधी वाचा Health First | तुमचा चेहरा सुजल्यासारखा वाटतोय | असं ऑनलाईन ड्युप्लिकेट काढा Health First | खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी | ही कारणं आधी वाचा Health First | तुमचा चेहरा सुजल्यासारखा वाटतोय हे उपाय करून पाहा Health First | घरातील फ्रीजमधून वास येतोय हे उपाय करून पाहा Health First | घरातील फ्रीजमधून वास येतोय | हे करून पहा\nMarathi News » Nagpur » नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे नितीन गडकरी आणि बावनकुळेंना धक्का\nनागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे नितीन गडकरी आणि बावनकुळेंना धक्का\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 1 वर्षांपूर्वी | By विजय केळकर\nमुंबईः राज्यातील एकूण सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचे निकाल आज लागणार आहे. नागपूर, धुळे, पालघर, नंदुरबार, अकोला आणि वाशिम या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी १० वाजल्यापासून सुरुवात झालीय. या जिल्हा परिषद निकालांकडे सर्वच पक्षांचं लक्ष लागलं असून आजी-माजी मंत्र्यांसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.\nनागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना धक्का बसला आहे. गडकरींचे मूळ गाव धापेवाडा येथून काँग्रेसचे महेंद्र डोंगरे विजयी झाले आहेत. तर बावनकुळे यांच्या कोराडी जिल्हा परिषद सर्कलमधून काँग्रेसचे उमेदवार नाना कंभाले विजयी झालेत.\nनागपूर जिल्हा परिषद निवडणूक ही भारतीय जनता पक्षासाठी अस्तित्वाचा लढाई मानली जात आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस-राष्ट्रवादीसाठीही निवडणूक महत्त्वाची आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या ५८ गटांसाठी २७० उमेदवार रिंगणात आहेत. तर १३ पंचायत समित्यांच्या ११६ गणांसाठी मतदान झाले. नागपूरमध्ये २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला १२ पैकी ११ जागा मिळाल्या होत्या, तर फक्त एक जागा काँग्रेसला मिळाली होती. मात्र २०१९ मध्ये चित्र पालटलं. काँग्रेस-राष्ट्रवादीने मिळून पाच जागा मिळवल्या.\nदुसरीकडे, धुळे जिल्हा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर एका मागून एक जागांचा विजय पुढे येण्यास सुरुवात झाली आहे. यात ५६ जागांपैकी २५ जागांचा निकाल हाती आला आहे. यात १९ जागांवर भारतीय जनता पक्षाने आपला शिक्कामोर्तब लावला आहे.\nमागील बातमी पुढील बातमी\nनागपूर - काँग्रेस कार्यकर्त्यांचा पालिकेच्या महापौर कक्षात गोंधळ\nनागपूर – काँग्रेस कार्यकर्त्यांचा पालिकेच्या महापौर कक्षात गोंधळ\nविदर्भ बंदच्या हाकेला तुरळक प्रतिसाद, पोलिसांकडून ५० कार्यकर्त्यांना अटक\nनागपूरमध्ये पावसाळी अधिवेशन भरल्याने विदर्भवादी संघटनांनी विदर्भ बंदी हाक दिली खरी, परंतु त्याला तुरळक प्रतिसाद लाभला असल्याचे चित्र पाहायला मिळाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा बंद पुकारण्यात आला असल्याने चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता.\nनागपुरात राजकीय परतीचा पाऊस गडकरींच्या गावात भाजपचा ग्रामपंचायत निवडणुकीत धुव्वा\nभाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेसने चांगलाच धोबीपछाड दिला आहे. नितीन गडकरी यांचे मूळ गाव धापेवाडा तसेच त्यांनी दत्तक घेतलेले ‘पाचगाव’ या दोन्ही ठिकाणच्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेस पुरस्कृत उमेद्वारांनी बाजी मारली आहे. दोन्ही ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला काँग्रेसने धूळ चारली आहे. विशेष म्हणजे धापेवाडा येथे एकूण १७ पैकी भाजपच्या हाताला एकही जागा लागली नसून सर्वच उमेद्वारांना काँग्रेसने धूळ चारली आहे.\nपावसामुळे नागपूरकर 'ड्रमा'त, देशाच पायाभूत सुविधांच खातं व मुख्यमंत्री पद असून सुद्धा\nनागपूरमधील तुफान पावसामुळे नागपूर महापालिकेच्या ढिसाळ पायाभूत सुविधा आणि त्याच्या दर्जाची पोलखोल झाली आहे. विशेष म्हणजे भारताच्या पायाभूत सुविधां संदर्भातील महत्वाचं खातं नितीन गडकरींकडे, राज्याचं मुख्यमंत्रीपद फडणवीसांकडे आणि नागपूर महापालिकेची सत्ता असताना सुद्धा नागपूर शहरात झालेल्या तुफान पावसाने शहरातील पायाभूत सुविधांची पोलखोल झाली आहे.\nगडकरी म्हणाले, अधिकाऱ्यांनो कामं करा अन्यथा लोकांकडून धुलाई; मग विरोधकांवर खटले का\nएमएसएमई सेक्टर मध्ये लघु उद्याेग भारतीच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण हाेण्याची शक्यता आहे. आठ दिवसांमध्ये कामं पूर्ण केली नाहीत तर लोकांना कायदा हातात घेऊन तुमची धुलाई करण्यास सांगेन अशी तंबी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग विकासमंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे. या विधानामुळे नितिन गडकरी पून्हा एकदा चर्चेत आले आहेत. तसेच आपण लालफितीच्या क���रभराच्या विराेधात असल्याचेही ते यावेळी म्हणाले.\n गुन्हेगारी खटल्याची माहिती लपविल्याचा आरोपावरून माजी मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स\nराज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्थानिक न्यायलयाकडून २०१४ च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी गुन्ह्य़ांची माहिती लपवल्याप्रकरणी समन्स बजावण्यात आले आहे. नागपूर पोलिसांनी गुरूवारी फडणवीस यांच्या निवासस्थानी हे समन्स पाठवले आहे.राज्यात एकीकडे महाविकासआघाडीचे सरकार येत असताना, दुसरीकडे माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या घरी हे समन्स पोहचले होते.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nबारामतीच्या चहावाल्याकडून मोदींना दाढीसाठी 100 रुपयांची मनी ऑर्डर | म्हणाला साहेब, दाढीऐवजी लसीकरण वाढवा\nदेशाची अर्थव्यवस्था ढासळतेय | पण भाजपचा पक्ष खजिना तुडुंब भरतोय | २०१९-२० मध्ये ७८५ कोटीची देणगी\nVIDEO | मला आनंद आहे की, कोविडमध्ये देशात अनेकांनी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जीव गमावले - गडकरी\nबीड | परळी तालुक्यातील सिरसाळा येथे MIDC उभारण्याचा मार्ग मोकळा | उद्योग मंत्रालयाची मंजुरी\nहमीभाव वाढवल्याचा दावा कोणत्याही तज्ज्ञाने सिद्ध करून दाखवावा - राजू शेट्टी\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nकोरोना आपत्तीत आरोग्य व्यवस्थेची पोलखोल झाली, पण मोदी म्हणाले, आम्ही नव्या आरोग्य सुविधा उभारल्या\nआज सकाळी ११ वाजता पंतप्रधान-मुख्यमंत्री भेट | काय असतील मराठा आरक्षण प्रश्नी मुद्दे\nअजब | उपराष्ट्रपतींचं ट्विटर खातं सक्रिय नसल्यानं ब्लू टिक ऑटोमॅटिकली गेली | भाजप म्हणतं हा घटनेवरील हल्ला\nमोफत लसीकरणासाठी फेब्रुवारीपासूनच मुख्यमंत्र्यांची मागणी होती | निर्णयासाठी मोदींना ४ महिने लागले - ममता बॅनर्जी\nSpecial Recipe | गाजर न किसता गाजराचा चविष्ट हलवा बनवा\nSpecial Recipe | पारंपारिक गावरान पद्धतीने मिरचीचा ठेचा | करून पहा\nदेशात कोरोना लसींचा तुटवडा आणि केंद्र सरकार ट्विटरवरील ‘ब्लू टिक’साठी भांडतंय - राहुल गांधी\nकेंद्र सरकार केवळ हेडलाईन मॅनेजमेंटमध्ये व्यस्त | राज्यांना कशापध्दतीने लस पुरवठा करणार ते सांगावे - राष्ट्रवादी\nदेशात कोरोनाबळींच्या संख्येत थोडी वाढ | पण कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ\nछत्रपती घराण्याचं काम लोकांना पेटवण्याचं नाही, तर न्याय देण्याचं - संभाजी छत्रपती\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.msdhulap.com/2021/01/Detailed-information-of-A-and-B-files-of-revenue-cases.html", "date_download": "2021-06-15T16:57:19Z", "digest": "sha1:7BODS4RO7KTT6BG3O4QA5XLMNXLKGI56", "length": 14449, "nlines": 139, "source_domain": "www.msdhulap.com", "title": "महसुली प्रकरणांच्या 'अ' आणि 'ब' फाईलींची सविस्तर माहिती ", "raw_content": "\nसोशल मीडिया ग्रुप जॉईन करा\nHomeसरकारी कामेमहसुली प्रकरणांच्या 'अ' आणि 'ब' फाईलींची सविस्तर माहिती\nमहसुली प्रकरणांच्या 'अ' आणि 'ब' फाईलींची सविस्तर माहिती\nआपण या लेखामध्ये फाईल 'अ' आणि फाईल 'ब' म्हणजे काय याची सविस्तर माहिती घेणार आहोत. सरकारी कामांमध्ये महसूल अधिकाऱ्यांना कामकाज करतांना अनेक प्रकरणे हाताळावी लागतात. अनेक प्रकरणांमध्ये सुनावणी घ्यावी लागते. महसूल अधिकाऱ्यांसमोर दाखल होणाऱ्या किंवा सुनावणीला येणाऱ्या अनेक प्रकरणांमध्ये काही अत्यंत महत्वाची आणि काही कमी महत्वाची कागदपत्रे दाखल होत असतात. हि कागदपत्रे खूप महत्वाची असतात. अशी महत्वाची आणि कमी महत्वाची कागदपत्रे एकत्रपणे, एकाच फाईल किंवा संचिकेमध्ये ठेवल्यामुळे अशा संचिकेचा आकार अनावश्यकपणे मोठा दिसतो. तसेच सुनावणी किंवा तपासणीच्यावेळी किंवा तातडीच्या प्रसंगी एखाद्या मुद्द्यासाठी अशा संचिकेतील सर्वच पाने चाळावी लागतात अणि यात वेळ वाया जातो.\nत्यामुळे,अनेक महसुली प्रकरणांची फाईल 'अ' आणि फाईल 'ब' अशा दोन फायलींमध्ये विभागणी करण्यात येते. याबाबत महाराष्ट्र जमीन महसूल नियमपुस्तिका, खंड तीन, प्रकरण तीन, नियम आठ मध्ये सविस्तर वर्णन केले आहे.\nफाईल 'अ मध्ये काय असते\nफाईल 'अ' मध्ये अत्यंत महत्वाची कागदपत्रे असतात. असे वर्गीकरण केल्यामुळे महसूल अधिकाऱ्यांला कागदपत्र आणि दस्तऐवज तपासून पाहणे सोपे जाते.\nफाईल 'अ' आणि फाईल 'ब' यामध्ये विभागणी केल्यामुळे मुख्य फाईल मधील अनेक अनावश्यक भाग काढून टाकला जातो आणि वादाच्या मुद्द्यांचा निर्णय लावण्याच्या दृष्टीने फक्त महत्त्वाचे असे कागदपत्र आणि दस्तऐवज तपासून पाहणे महसूल अधिकाऱ्यांला सोपे जाते. प्रकरणाची प्रगती होईल त्याप्रमाणे महसुली प्रकरणांची 'अ' आणि 'ब' फाईलींमध्ये विभागणी करण्याची पद्धत अनुसरणे हिताचे ठरते.\nफाईल 'ब' मध्ये काय असते\nफाईल 'ब' मध्ये कमी महत्त्वाची आणि प्रकरण अभिलेख कक्षामध्ये पाठविल्यानंतर त्यामधून निरुपयोगी म्हणून काढून टाकावयाची, स्मरणपत्रे, पोहोच पावत्या यांसारखे कमी महत्त्वाची कागदपत्रे असतात.\nफाईल 'अ' आणि फाईल 'ब' मध्ये ठेवण्यात येणारी कागदपत्रे:\nफाईल 'अ' मधील कागदपत्रे:\n१. ज्याच्या आधारे प्रकरण दाखल करण्यात आले आहे तो अर्ज, अहवाल किंवा आदेश आणि इतर कागदपत्रे. (सात-बारा, फेरफार, आठ-अ इत्यादि)\n२. प्रकरणाची सुनावणी चालू असतांना दाखल करण्यात आलेले किंवा प्रकरण निकालात काढण्यासाठी मागविण्यात आलेली इतर कोणतीही महत्त्वाची कागदपत्रे, अर्ज किंवा अहवाल.\n३. नोटीस प्रदर्शित केल्याची, बजावल्या��ी पोहोच, अहवाल इत्यादि.\n४. संबंधित व्यक्तींकडून प्राप्त झालेले उत्तर किंवा इतर लेखी निवेदने.\n५. जमिनीचे नकाशे, मोजमाप, आराखडे, आकारणी यासंबंधीची कागदपत्रे.\n६. अभिलेख कार्यालयाचा अहवाल.\n७. संबंधित व्यक्ती आणि अधिकारी यांनी सादर केलेली कागदपत्रे.\n९. स्थानिक चौकशीचे अहवाल.\n१०. विक्री विषयक कागदपत्रे आणि विक्रीच्या उद्घोषणा.\n११. निष्पादित केलेली बंधपत्रे.\n१२. महसूल अधिकार्यांनी घेतलेले जबाब.\n१३. मूळ व अपील शाखेचे निर्णय.\n१४. महसूल अधिकाऱ्यांला महत्त्वाची वाटतील अशी इतर कोणतीही कागदपत्रे.\nफाईल 'ब' मधील कागदपत्रे:\n१. वाद प्रश्नाच्या दृष्टीने महत्त्वाच्या नसलेल्या मुद्द्यांबाबतचे अर्ज.\n२. साक्षीदारांना उपस्थित राहण्यासंबंधी पाठवलेल्या नोटीस.\n३. सुनावणीसाठी मुदत मागण्याचे संबंधितांचे विनंती अर्ज.\n४. संबंधितांना पाठविलेली स्मरणपत्रे, कारणे दाखवा नोटीस, विलंबाबाबतची स्पष्टीकरणे.\n५. प्रकरणातील कागदपत्रांच्या नकला मिळण्यासाठीचे अर्ज.\n६. मूळ दस्तऐवज परत मागण्यासाठीचे अर्ज.\n७. अभिलेख अहवाल किंवा शेरा मागणारे अर्ज.\n८. कुलमुखत्यार पत्र, वकील पत्र.\n९. मूळ वादपत्राची जादा प्रत.\n१०. वादाच्या मुद्द्यांच्या दृष्टीने महत्त्वाची नसलेली इतर कागदपत्रे.\nएका वर्षाच्या कालावधीनंतर 'ब' फाईलीची फेरिस्त (यादी) करून त्याचे नाशन करण्यात यावे.\nहेही वाचा - कुळ कायदा आणि कुळाच्या जमिनीचा विक्री व्यवहार याबाबत सविस्तर माहिती\nमी आशा करतो की आपण या लेखाचा आनंद घेतला असेल. जर आपल्याला हा लेख आवडत असेल तर तो आपल्या सर्व मित्रांना सामायिक करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.\nआमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी हिथे क्लिक करा \n'अ' आणि 'ब' फाईली सरकारी कामे\nफेसबुक पेजला लाईक करा\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक २०२१ निकाल ऑनलाईन पहा\nशरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) - घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची\nजातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.\nअतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी\nभ्रष्टाचारी किंवा अकार्यक्षम सरपंच, ग्रामसेवक, तलाठी तुम्हालाही घाबरतील फक्त हे काम करा\nजमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा जाणून घ्या सविस्तर माहिती\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 2021च्या नवीन यादीमध्ये आपले नाव ऑनलाईन तपासा\nआता गावातील तलाठ्याचे सर्व जमिनीचे फेरफार आणि जमिन मोजणीचे व्यवहार पहा ऑनलाईन\nमहात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना - शेतकरी कर्जमाफीचा नवीन शासन निर्णय आणि निधी आला\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक २०२१ निकाल ऑनलाईन पहा\nशरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) - घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची\nजातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.\nअतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://rokhthoknews.com/?p=1214", "date_download": "2021-06-15T16:50:45Z", "digest": "sha1:TLHITNGGUEXPRSI5CPJDZXUBSTV7RPUL", "length": 5629, "nlines": 126, "source_domain": "rokhthoknews.com", "title": "अहमदनगर जिल्ह्यात करोनाची रुग्णसंख्या घटतेय - www.rokhthoknews.com", "raw_content": "\nHome ताज्या बातम्या अहमदनगर जिल्ह्यात करोनाची रुग्णसंख्या घटतेय\nअहमदनगर जिल्ह्यात करोनाची रुग्णसंख्या घटतेय\nदिवसेंदिवस अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या घटत आसल्याने ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब म्हणावी लागेल. चोवीस तासात जिल्ह्यात 1610 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 112 बाधितांची भर पडली आहे. तर जामखेड तालुक्यात प्रथमच दोन अंकी रुग्ण संख्येचा अकडा आला आहे.\n24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे\n– संगमनेर – 127\nनगर शहर मनपा – 112\nनगर ग्रामीण – 90\nभिंगार छावणी मंडळ – 3\nइतर जिल्हा – 14\nमिलिटरी हॉस्पिटल – 0\nइतर राज्य – 0\nजिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 201, खासगी प्रयोगशाळेत 738 तर अँटीजेन चाचणीत एकूण 671 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.\nPrevious articleकर्जत जामखेडमधील शेतमाल साठवणुकीची चिंता कायमची मिटणार.”\nNext articleपाटोदा येथे सॅनिटायझर पिऊन विवाहितेची आत्महत्या\nजिद्द व मेहनतीने कुठलेही कार्य शक्य- अभिनेते सुरेश विश्वकर्मा\nअन रोहित पवारांनी कार्यकर्त्यांच्या सलूनमध्येच करवून घेतली दाढी.\nजामखेड शहरावर राहणार आता ‘तिसऱ्या डोळ्याची नजर’\nबापरे आष्टी तालुक्यात बिबट्याने पुन्हा केला दोघांवर हल्ला\nशहरात पुन्हा घेतला तरुणाने गळफास\nआ��्टीत बिबट्याची दहशत कायम ; पारगावात वृध्द महिलेवर हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://iplliveupdate.in/2021/05/19/maharashtra-cancels-class-10-state-board-exams-due-to-covid-19-surge/", "date_download": "2021-06-15T16:43:36Z", "digest": "sha1:CFUW7DRBSBJ4XIHCDY5UGNRQWCTZ6KV5", "length": 8390, "nlines": 162, "source_domain": "iplliveupdate.in", "title": "Maharashtra cancels class 10 state board exams due to Covid-19 surge | IPL Live Update", "raw_content": "\nराज्यातील वाढत्या कोविड -१ cases प्रकरणांमध्ये महाराष्ट्र सरकारने आज दहावीची राज्य बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाले की, “कोविड -१ p (साथीचा रोग) सर्व देशभर (साथीचे साथीचे) रोगाची बिघडलेली परिस्थिती पाहता, दहावीच्या राज्य मंडळाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.”\nत्याआधी १२ एप्रिल रोजी महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्र्यांनी सांगितले की, “आम्ही दहावी आणि बारावीच्या राज्य बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. बारावीच्या परीक्षा मेच्या अखेरीस घेण्यात येणार आहेत, तर दहावीच्या परीक्षा जूनमध्ये होतील. त्यानुसार नवीन तारखांची घोषणा केली जाईल. “\nवृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार, महाराष्ट्रात, सर्व राज्य बोर्डाच्या शाळांमध्ये परीक्षा न घेता अधिका्यांनी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पदोन्नती देण्याचे ठरविले आहे. पश्चिम राज्यातील कोरोनाव्हायरस प्रकरणात नुकत्याच झालेल्या लाटांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यापूर्वी सांगितले की, इयत्ता 9 व 11 वीच्या विद्यार्थ्यांबाबतचा निर्णय लवकरच जाहीर केला जाईल.\nसोमवारी महाराष्ट्रात daily 58, 24 २. ताज्या संक्रमण आणि 35 35१ मृत्यूची नोंद झाली आहे.\nमहाराष्ट्रातील एकूण प्रकरणांची नोंद आता 38,98,262 आहे तर टोल 60,824 आहे, असे या अहवालात म्हटले आहे.\nराज्यात आता 6,76,520 सक्रिय प्रकरण बाकी आहेत.\n351 मृत्यूंपैकी 220 जण गेल्या 48 तासांत आणि 85 गेल्या आठवड्यातून घडले.\nदिवसभरात एकूण 52,412 रूग्णांना रुग्णालयातून सोडण्यात आले आणि आतापर्यंत महाराष्ट्रातील आरोग्यप्राप्तींची संख्या 31,59,240 झाली आहे, असे या विभागाने निवेदनात म्हटले आहे.\nदिवसभरात राज्यात सर्वाधिक ताज्या रुग्णांची नोंद मुंबईत ,,381१ झाली, त्यानंतर नागपूर व पुणे शहरांत अनुक्रमे ,,० 586 आणि ,,6१16 घटना घडल्या.\nमुंबईचे प्रमाण ���ता ,,86,,867. इतके आहे तर मृत्यूची संख्या १२,4१२ आहे.\nयाची सदस्यता घ्या पुदीनाचे वृत्तपत्रे\n* वैध ईमेल प्रविष्ट करा\n* आमच्या वृत्तपत्राची सदस्यता घेतल्याबद्दल धन्यवाद.\nकधीही एक कथा चुकवू नका मिंटसह संपर्कात रहा आणि माहिती ठेवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://jayvidarbha.com/prashant-kishor-to-meet-sharad-pawar-today-will-discuss-5-key-points/", "date_download": "2021-06-15T17:10:50Z", "digest": "sha1:WICNLAGKNQPZAL36G4UH2J63C33EOQN7", "length": 14766, "nlines": 132, "source_domain": "jayvidarbha.com", "title": "शरद पवार-प्रशांत किशोर भेटीचा अजेंडा काय?; ‘ते’ 5 मुद्दे ज्यांच्यावर भेटीत चर्चा होऊ शकते! - जयविदर्भ न्यूज", "raw_content": "\nजयविदर्भ न्यूज - बातमी आमची निर्णय तुमचा\nशरद पवार-प्रशांत किशोर भेटीचा अजेंडा काय; ‘ते’ 5 मुद्दे ज्यांच्यावर भेटीत चर्चा होऊ शकते\nशरद पवार-प्रशांत किशोर भेटीचा अजेंडा काय; ‘ते’ 5 मुद्दे ज्यांच्यावर भेटीत चर्चा होऊ शकते\nपश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना विजयी केल्यानंतर निवडणूक स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर (prashant kishor) शरद पवारांची भेट घेत आहेत. मुंबईत ही भेट पार पडते आहे. एका धोरणी राजकीय नेत्याची आणि एका निवडणूक स्ट्रॅटेजिस्टची भेट होत असेल तर चर्चा तर होणारच.\nमुंबई: पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना विजयी केल्यानंतर निवडणूक स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर शरद पवारांची भेट घेत आहेत. मुंबईत ही भेट पार पडते आहे. एका धोरणी राजकीय नेत्याची आणि एका निवडणूक स्ट्रॅटेजिस्टची भेट होत असेल तर चर्चा तर होणारच. त्यातही भाजपानं उत्तर प्रदेशसह चार एक वर्षानंतर येणाऱ्या लोकसभा निवडणुकांचीही आताच तयारी सुरु केलीय. त्यामुळेच प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्या भेटीला महत्व आहेच. हे दोघे भेटतील तर नेमकी कशाची चर्चा होऊ शकते अर्थातच भूतकाळात न जाता ते भविष्यकाळाच्या प्लॅनिंगर जास्त भर देतील हे निश्चितच. त्यामुळे ढोबळपणे आम्ही पाच मुद्दे काढलेले आहेत ज्यावर चर्चा होईल असं वाटतं. पाहुयात ते 5 मुद्दे. (Prashant Kishor to meet Sharad Pawar today, will discuss 5 key points)\n1. यूपीएचे नेतृत्व कुणी करावं\nहा एक मोठा मुद्दा आहे ज्यावर प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्यात चर्चा होऊ शकते. राहुल गांधींच्या नेतृत्वाच्या मर्यादा लक्षात आल्यानंतर शरद पवारांनी यूपीएचं नेतृत्व करावं अशी मागणी काही नेत्यांकडून होत आली आहे. त्यातल्या त्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी महाराष्ट्रात एकत्र आल्यापासून ह्या चर्चेनं जोर धरला आहे. शरद पवारांनीच यूपीएचं नेतृत्व करावं अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. पण दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये ज्याप्रमाणं ममता बॅनर्जींनी मोदी-शाह जोडीला पराभूत केलं ते पहाता, ममता बॅनर्जींच्या नावाचीही मागणी पुढे येत आहे. प्रशांत किशोर यांनी ममतांसाठी काम केलं आहे. त्यामुळेच ममता की शरद पवार या प्रश्नावर दोघांची चर्चा होऊ शकते. शरद पवारांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न प्रशांत किशोर करतील असं दिसतं आहे.\n2. भाजपची सध्याची स्थिती\nप.बंगाल जिंकण्यासाठी गेल्या तीन चार वर्षापासून भाजपनं स्वत:ची सर्व ताकद पणाला लावली होती. केंद्रीय मंत्री, खासदार मंडळींपासून ते संघायचे स्वयंसेवक ममतांच्याविरोधात उभे ठाकले होते. तरीही ते ममतांचा पराभव करु शकले नाहीत. याचाच अर्थ असा की, मोदी-शाह म्हणजे सत्ता मिळणारच हे गणित आता राहीलेलं नाही. त्यातच प्रशांत किशोर यांनी ज्या विश्वासानं निकाला आधीच निकाल सांगितलेला होता\nते पहाता, त्यांना भाजपची नस कळल्याचं दिसतं आहे. त्यामुळेच भाजपची सध्याची स्थिती काय, कमकुवत दुवे कुठले, ताकद कुठली अशा सगळ्या गोष्टीवर दोघांमध्ये चर्चा होऊ शकते.\nशिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे महाराष्ट्राचं राजकीय मॉडेल देशातच अफलातून मानायला हवं. कारण ह्या मॉडेलमध्ये भाजपचा पारंपारिक मित्र असलेला शिवसेना वेगळा होऊन विरोधी विचारसरणीच्या काँग्रेससोबत एकत्र आला. त्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीवर प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्यात चर्चा होऊ शकते. अलिकडच्याच दिल्ली भेटीत मोदी आणि उद्धव ठाकरे यांची एकांतात भेट झाल्याची चर्चा आहे. तसच कालच शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना हा विश्वासार्ह पक्ष असल्याचं सर्टीफिकेट दिलेलं आहे. पवार जे म्हणतात ते नेमकं राजकारणात उलटं घेतलं जातं. ह्या सगळ्यांची चर्चाही ह्या दोन दिग्गजांच्या भेटीत होऊ शकते.\n4. बंगालचा ममतांचा विजय\nअलिकडेच झालेल्या राज्यांच्या निवडणुकीत भाजपला फक्त आसाममध्ये सत्ता मिळेल असं भाकित शरद पवारांनी केलं होतं. झालंही तसेच. पश्चिम बंगालमध्ये तर ममतांच्या विजयाची जबाबदारीच प्रशांत किशोर यांच्यावर होती. ज्या पद्धतीचं कँपेन भाजपानं पश्चिम बंगालमध्ये राबवलं ते पहाता ममतांचा विजय व��टतो तेवढा सोप्पा नव्हता. पण मग असं काय केलं गेलं की ममतांनी मोदींना मात दिली बंगाल जो विचार करतो, तो नंतर देश अवलंबतो असं म्हटलं जातं. त्याच लाईनवर दोघांमध्ये राजकीय चर्चा होऊ शकते.\n5. उत्तर प्रदेशच्या निवडणूका\nदेशात आगामी विधानसभा निवडणुका आता उत्तर प्रदेशच्याच आहेत. ज्याची उत्तर प्रदेशात सत्ता त्याचाच पंतप्रधान हे आतापर्यंतचं देशातलं राजकीय गणित राहीलेलं आहे. त्यामुळेच भाजपानं उत्तर प्रदेश राखण्यासाठी कंबर कसली आहे. दिल्ली ते लखनौ अशा रोज बैठका पार पडत आहेत. त्यात संघाचं पाठबळही मोठं आहे. याच उत्तर प्रदेशच्या राजकीय गणिताची चर्चाही प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्यात होऊ शकते. (Prashant Kishor to meet Sharad Pawar today, will discuss 5 key points)\n5 मुद्देdiscussअजेंडाप्रशांत किशोरभेटीत चर्चाशरद पवार\nFacebook यूजरच्या मृत्यूनंतर अकाउंटचं काय होतेय\n‘त्या’ आल्या की चोरी झालीच समजा, बोलण्यात गुंतवून ठेवणाऱ्या तिघींना बेड्या\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं, आजोबा-काकीला हत्येप्रकरणी अटक\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन् घेतला 103 कोटींचा फ्लॅट\nदोनशे फुट उंच पुलावर अडकलेल्या मुलाचे वाचवले प्राण\n चॉकलेट घशात अडकल्यानं चिमुकलीचा मृत्यू, भिवंडीतील हृदयद्रावक घटना\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं,…\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन्…\nहोमबातम्या WTC Final: भारताविरुद्ध खेळणार ही ‘टीम…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%B0_(%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%83%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3)", "date_download": "2021-06-15T17:09:07Z", "digest": "sha1:FVRERZ6QJHPSISOUN7QSB3RXXOSXHJAE", "length": 3094, "nlines": 31, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "चिंचाळकर (निःसंदिग्धीकरण) - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nया निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.\nजर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.\nविष्णू चिंचाळकर - चित्रकार\nLast edited on २७ नोव्हेंबर २०१८, at २०:०८\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २७ नोव्हेंबर २०१८ रोजी २०:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/eid-prayers-for-the-health-of-the-community", "date_download": "2021-06-15T15:41:39Z", "digest": "sha1:CFK7QVQRC57Y25KSNOFXY5SMJ2KUXA3T", "length": 3958, "nlines": 50, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Eid prayers for the health of the community", "raw_content": "\nसमाजाच्या स्वास्थ्य रक्षणासाठी ईदची नमाज\nईद-उल-फित्र म्हणजेच रमजान ईद पवित्र सणानिमित्त सातपूर येथील रजवीया मज्जित व सातपूर-अंबड लिंक रोडवरील नुरी मस्जिद येथे मोजक्या समाज बांधवांना समवेत नमाज अदा करण्यात आला. यावेळी संपूर्ण समाजाच्या आरोग्य रक्षणासाठी अल्लाकडे दुवा पठण करण्यात आले.\nसातपूर येथील रजवीया मस्जिद येथे मौलाना अकबर मुशायरी मौलाना आफताब यांनी निवडक समाज बांधव व ट्रस्ट पदाधिकाऱ्यांसमवेत नमाज कला केली. यावेळी रुस्तम शेख मोसिन शेख इरफान खान हाजी फारूक पठाण सलीम शेख आदी मान्यवर उपस्थित होते.\nसातपूर अंबड लिंक रोड वरील नुरी मस्जिद येथे मौलाना मन्नव्वर हुसेन मौलाना शकील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडक लोकांसमवेत नमाज अदा करण्यात आली. यावेळी हाफिज अन्सारी यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.\nया दोनही मस्जिदमध्ये नमाज अदा करण्यासाठी दरवर्षी चार ते पाच हजार मुस्लिम बांधव सहभागी होत असतात मात्र यंदाचा रमझान नमाजही साधे पणाने पार पडली. मुस्लिम बांधवांनी आपल्या घरातूनच नमाज अदा करून सर्व समाजाच्या स्वास्थ्यरक्षणासाठी दुवा पठण केले. परस्परांना आलिंगन देऊन भेटण्याच्या परंपरेला फाटा देऊन मोबाईल वरून शुभेच्छांच्या माध्यमातून ईद मुबारक करण्यात आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/today-22-thousand-532-patients-were-overcome-in-the-state-while-18-thousand-600-new-patients-were-found/", "date_download": "2021-06-15T16:45:54Z", "digest": "sha1:MDEDTH35LETOVXSLGIC6OXVVTICWA3WT", "length": 16346, "nlines": 384, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "आज राज्यात २२ हजार ५३२ रुग्णांची करोनावर मात, तर १८ हजार ६०० नवे रूग्ण आढळले - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nविभागीय शुल्क समितीच्या कामकाजाबद्दल आठवड्याभरात प्रतिज्ञापत्र सादर करा – मुंबई उच्च…\nसरकारने ओबीसी आयोगावर नियुक्त केले ९ सदस्य\nकोरोना : राज्यात मृतांचा आकडा पुन्हा वाढला, ३८८ ची नोंद\n‘आशां’च्या संपावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणालेत …\nआज राज्यात २२ हजार ५३२ रुग्णांची करोनावर मात, तर १८ हजार ६०० नवे रूग्ण आढळले\nमुंबई : राज्यातील जनतेसाठी दिलासादायक वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांची (Corona) संख्येत किंचित घट झाली असली, तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात राज्यात २२ हजार ५३२ रुग्णांनी करोनावर मात केली. त्यामुळे आतापर्यंत एकूण ५३ लाख ६२ हजार ३७० रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९३.५५ टक्के इतकं झालं आहे. तर मागच्या २४ तासात १८ हजार ६०० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे सध्या राज्यात एकूण २ लाख ७१ हजार ८०१ सक्रीय रुग्ण आहेत.\nकरोनामुळे राज्यात एका दिवसात ४०२ जणांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर हा १.६५ टक्के इतका आहे. आजपर्यंत तपासण्या करण्यात आलेल्या ३ कोटी ४८ लाख ६१ हजार ६०८ नमुन्यांपैकी ५७ लाख ३१ हजार ८१५ जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. राज्यातील करोना पॉझिटिव्हीटी दर १६.४४ टक्के इतका आहे.\nDisclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleकोरोनाला रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन नाही, मात्र निर्बंध कायम राहणार – मुख्यमंत्री\nNext articleसीएमसाहेब, मराठा-ओबीसी सहमती घडवा…\nविभागीय शुल्क समितीच्या कामकाजाबद्दल आठवड्याभरात प्रतिज्ञापत्र सादर करा – मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश\nसरकारने ओबीसी आयोगावर नियुक्त केले ९ सदस्य\nकोरोना : राज्यात मृतांचा आकडा पुन्हा वाढला, ३८८ ची नोंद\n‘आशां’च्या संपावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणालेत …\nलर्निंग लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया झाली सोपी; आरटीओत जाण्याची गरज नाही \nकाँग्रेसचे प्रभारी करणार महाराष्ट्राचा दौरा, राजकीय चर्चांना उधाण; काँग्रेसच्या मनात …\nशिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे ; नितेश राणेंचा प्रहार\nउल्हासनगर महापालिका स्थायी सभापती निवडणूक ; शिवसेनेला टीम कलानीचा पाठिंबा ,...\nसोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करत आहे ;...\nशिवसेनेचे कट्टर विरोधक नारायण राणेंना पंतप्रधान मोदींकडून स्पेशल गिफ्ट\nराम मंदिरावर घोटाळ्याचा डाग ; मोदी आणि भागवतांना हस्तक्षेप करावाच लागेल...\nमराठा आरक्षण : … कुणाला कुठं गाठायचे हे मी बघतो :...\nमराठा आरक्षणासाठी दोन्ही राजे एकत्र; उदयनराजे म्हणाले, ‘आरक्षणासाठी दोन्ही घराणे एक’\nचंद्रकांतदादांची अवस्था म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी; अजित पवारांचे टीकास्त्र\nविभागीय शुल्क समितीच्या कामकाजाबद्दल आठवड्याभरात प्रतिज्ञापत्र सादर करा – मुंबई उच्च...\nदोन इटालियन मरीन्सविरुद्धचा खटला नऊ वर्षांनी अखेर रद्द\nपासपोर्टच्या नूतनीकरणासाठी कंगनाची हायकोर्टात याचिका\nपक्षाच्या अध्यक्षपदावरुन हटवलेल्या चिराग पासवान यांनी बंडखोर खासदारांना पक्षातून हाकलले\nनागपुरातील संविधान चौकात भरपावसात धरणे आंदोलन; संप चालूच राहणार : आशा...\nमराठा आरक्षण : संभाजीराजेंच्या आवाहनाला प्रकाश आंबेडकरांचा प्रतिसाद; आंदोलनासाठी कोल्हापुरात दाखल\nशिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे ; नितेश राणेंचा प्रहार\nबुरुज ढासळला : कंत्राट रद्द करून अधिकाऱ्यांना निलंबित करा; राष्ट्रवादी काँग्रेसची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.diliptiwari.com/2021/02/blog-post_18.html", "date_download": "2021-06-15T17:16:52Z", "digest": "sha1:T3AAO3AB4NPSXGGYUBUPNUUEEPE7ODZH", "length": 38934, "nlines": 356, "source_domain": "www.diliptiwari.com", "title": "Dilip Tiwari: छत्रपती शिवाजी महाराज मथुरेत कुठे मुक्कामी होते ?", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी महाराज मथुरेत कुठे मुक्कामी होते \nगेल्या ४०० वर्षांच्या काळखंडात सर्वाधिक लोकप्रिय चरित्र हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे राहिले आहे. शेकडो अभ्यासक व तज्ञ मंडळींच्या लेखनातून महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू समोर आले आहेत आणि येत आहेत. उपलब्ध बखरी, कागदपत्रे, आज्ञापत्रे यातील आशय वाचून शिवचरित्रातील अनेक प्रसंगांचे विश्लेषण तर्काधारे केले जाते. या अगोदर केलेला तर्क वा मांडणी चुकीची होती असा दावा करीत नवा तर्क मांडला जातो. याच कारणामुळे संपूर्ण जगभरातील अभ्यासकांना भूरळ घालणारे व्यक्तिमत्त्व शिवाजी महाराज यांचे आहे.\nशिवचरित्राची नवी मांडणी करताना किंवा नवे तर्क लावताना प्रामुख्याने तीन मुद्दे उल्लेखले जातात. पहिला मुद्दा म्हणजे, स्वराज्य हे केवळ हिंदवी स्वराज्य नव्हते. तर ते सर्व समावेशक स्वराज्य होते. दुसरा मुद्दा म्हणजे, शिवाजी महाराज मुसलमान द्वेष्टे नव्हते. त्यांच्या कारभारात अनेक मुसलमान चाकर होते. तिसरा मुद्दा म्हणजे, शिवाजी महाराजांचे खरे विरोधक ब्राह्मण होते. यापैकी तिसरा मुद्दा अलिकडे जास्त चर्चेत असतो. महाराजांच्या चाकरीत मुसलमान होते हा दावा करीत त्यांच्या नावांची यादी दिली जाते. त्याच वेळी शिवाजी महाराजांचे शत्रू ब्राह्मण होते हा तर्क मांडताना अफझलखानाचा चाकर म्हणजे वकील कृष्णाजी भास्कर कुळकर्णीच्या नावापासून यादी तयार केली जाते. शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सर्वाधिक ब्राह्मण कारभारी होते याचा उल्लेख टाळला जातो. कृष्णाजी हा अफझलखानाचा चाकर होता. शहाजी राजे भोसले यांनीही मोगलांच्या तीन बादशाहीत सुभेदार म्हणून जबाबदारी निभावली होती. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात मुस्लिम चाकर होते तसेच दिल्लीतील औरंगजेब, विजापूरात आदिलशहा, गोवळकोंड्यात कुतुबशहा यांच्या दरबारात मुसलमानांसह मराठा चाकर, सरदार, सुभेदार व मनसबदार होते यावर फारसे भाष्य होत नाही. किंवा त्यांच्या नावांच्या यादीचा फारसा शोध घेतला जात नाही.\nअर्थात, या लेखाचा हेतू शिवचरित्रातील समाज-जात या विषयी प्रवाद वा वाद निर्माण करणे हा मुळीच नाही. या लेखाचा हेतू शिवाजी महाराज यांच्या चरित्रातील इतरही अनुल्लेखित प्रसंगांचा आढावा घेणे हा आहे. हा आढावा संकलन स्वरूपात आहे. त्यामुळे हा संशोधन लेख नाही.\nमिर्झा राजे जयसिंग यांच्याशी छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेला पुरंदरचा तह, त्यानंतर औरंगजेबच्या भेटीसाठी महाराज यांचे आग्र्यात आगमन, तेथे झालेली नजरकैद आणि नंतर तेथून महाराजांचे शिताफिने बाहेर पडणे अर्थात निसटणे. या घटनेला पलायन हा शब्द वापरणे चुकीचे आहे असा निष्कर्षही अलिकडे मांडला जातो. तो सुद्धा योग्य आह���. आग्र्यातील नजरकैदेतून निसटण्याचा बेत महाराज आणि तेथील सोबतच्या सहकाऱ्यांनी ठरवून आखला व तो अमलात आणला. म्हणून ती कृती विचारपूर्वक निसटण्याची ठरते. पळून जाणे याचे उदाहरण म्हणजे, शाहिस्तेखान हा जीव वाचवायला लाल महलातून पळाला होता. स्वतःच्या ध्यानीमनी नसताना जीव वाचवायला केलेली कृती म्हणजे पलायन.\nशिवाजी महाराज आग्र्याहून कसे निसटले याविषयी आतापर्यंत पारंपरिक तर्क मांडला गेला आहे. तो म्हणजे, महाराज मिठाईच्या पेटाऱ्यात बसून पहाऱ्यातून बाहेर पडले. हा निष्कर्ष राजस्थान दप्तरातील कागदपत्रातून निघतो. नजरकैदेतून शिवाजी राजे कसे निसटले याविषयी आतापर्यंत पारंपरिक तर्क मांडला गेला आहे. तो म्हणजे, महाराज मिठाईच्या पेटाऱ्यात बसून पहाऱ्यातून बाहेर पडले. हा निष्कर्ष राजस्थान दप्तरातील कागदपत्रातून निघतो. नजरकैदेतून शिवाजी राजे कसे निसटले हा प्रश्न औरंगजेबला पडलेला होता. मिर्झा राजे जयसिंह यांचा पुत्र रामसिंहच्या सैनिकांचा शिवाजी राजेंच्या भोवती पहारा होता. त्यामुळे शिवाजी राजे कसे निसटले याचे उत्तर त्यांना देणे भाग होते. तेव्हा तेथील सैनिकांनी तर्क केला की, शिवाजी राजे पेटाऱ्यात बसून निसटले. तशी कागदपत्रे राजस्थानच्या दप्तरात आढळतात. तेच पुरावे पेटऱ्यातून सुटका या तर्कासाठी वापरले गेले. मात्र पेटाऱ्यातून सुटका हा तर्क यापूर्वी काही अभ्यासकांनी नाकारला आहे. सभासद बखर, जेधे शकावली, खाफीखान, सुरतकर इंग्रज यांनी या पेटाऱ्यातून सुटका कथेस दुजोरा दिला आहे. सुप्रसिद्ध इतिहासकार सेतुमाधवराव पगडी यांना हा तर्क मान्य नाही. आग्र्याहून निसटलेले शिवाजी महाराज पुढे मथुरेत गेल्याचा उल्लेख महत्त्वाचा ठरतो. त्याच घटनेतील काही तथ्यांचे संकलन या लेखात आहे.\nलेखक डॉ. अजित प. जोशी यांचे ‘आग्र्याहून सुटका’ या पुस्तकात (शिवप्रताप प्रकाशन) आग्रा घटनेची तर्काधारित मांडणी आहे. या पुस्तकात लेखकाने पेटाऱ्याची कथा आणि तिचा फोलपणा सिद्ध करणारे १२ मुद्दे मांडले आहेत. त्याचे सविस्तर विवेचन येथे करायचे नाही. शिवाजी महाराजांची यांचा औरंगजेबाच्या दरबारातील भेट १२ मे १६६६ ला झाली. त्यानंतर महाराज १७ ऑगस्ट १६६६ ला नजरकैदेतून निसटले. त्यानंतर २५ सप्टेंबर १६६६ ला म्हणजे २५ दिवसांनी दक्षिणेत ७०० मैलांवरील राजगडाला पोहोचले. दक्षिणे��� जाण्याआधी त्यांनी संभाजीला मथुरेत पोहोचवले. लेखकाने असाही तर्क मांडला आहे की, शिवाजी महाराज सिरोंज–हांडिया येथे नर्मदा ओलांडून पुढे चारवा, छानेरा, अशीरगढ करत बऱ्हाणपुरकडे निघाले. नंतर ते बहुधा जळगाव, एरंडोल, मालेगाव करीत चांदवडला साधारण ५ सप्टेंबरला पोहचले असावेत. महाराज चांदवडजवळ मनोहरगडावर थांबले. तेथून ते पुढे राजगडावर पोहचले. या तर्कात जळगावचे नाव घेतले गेले आहे.\nशिवाजी महाराजांचा हा प्रवास कसा आणि किती दिवसांचा झाला असावा याविषयी सुद्धा तर्काधारे मांडणी केली जाते. याविषयी डॉ. अजित जोशी यांनी म्हटले आहे की, समकालीन राजस्थानी कागदपत्रात शिवाजी महाराज २५ दिवसांनी राजगडास पोहोचले असे नमूद केले आहे. अनेक इतिहासकारांनी महाराजांचा हा प्रवास आग्रा, मथुरा, अलाहाबाद, वाराणसी, गया, गोवळकोंडा, बिदर, गुलबर्गा, पंढरपूर, फलटण ते राजगड असा नोंदवला आहे. आहे. या मार्गाने आग्रा ते राजगड हे अंतर १५०० ते १७०० मैलांचे होते. त्या काळातील रस्त्यांची अवस्था लक्षात घेतली तर हे अंतर अवघ्या २५ दिवसात पार करणे तसे अवघड दिसते. शिवचरित्रकार मेहेंदळे यांच्या तर्कानुसार महाराज मथुरेहून सरळ दक्षिणेकडे १ हजार मैलांचे अंतर २५ दिवसात कापून राजगडास पोहोचले असावेत. महाराजांच्या परतीचा मार्ग निश्चितपणे सांगणारा कोणताही पुरावा सध्या समोर नाही.\nशिवाजी महाराज यांच्या परतीचा प्रवास आणि त्याला लागणारा दिवसांचा कालावधी याची मांडणी केवळ तर्कानुसार होत असताना मथुरा येथील साहित्यिक-सांस्कृतिक संस्था ‘जन सांस्कृतिक मंच’ चे अध्यक्ष आर. के. चतुर्वेदी यांनी थोडा वेगळा तर्क मांडला आहे. त्यांनी दावा केला आहे की, शिवाजी महाराज मथुरेत ४७ दिवस मुक्कामी होते. याला पुरावा म्हणून त्यांनी कोल्हापूर येथील पुरातत्त्व संरक्षण विभागात आढळलेल्या एका पत्राचा आधार घेतला आहे. कोल्हापुरातील अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी शिवाजी महाराजांच्या मथुरा भेटीचा अभ्यास करण्यासाठी कोल्हापूर पुरातत्त्व संरक्षण विभागातील कागदपत्रे हाताळली. तेथे शिवाजी महाराजांची २५२ पत्रे आहेत. त्यात एक पत्र ३ ऑक्टोबर १६६६ ला मथुरा येथून महाराज यांनी लिहिलेले आहे. याच पत्रावरुन शिवाजी महाराजांच्या मथुरा निवासाचा नवा तर्क समोर येतो. या तर्काला जोडून चतुर्वेदी म्हणतात, ‘शिवाजी महाराज जेव्हा आग्राहून वेषांतर करुन निघाले तेव्हा त्यांच्या पथकात एक चतुर्वेदी होता. त्याचे मथुरेत नाते संबंध होते. त्याच्याच संपर्कातून मथुरा येथे चौबिया पांडे यांच्या हाथीवाली गल्लीतील निवासात शिवाजी महाराज थांबले. याच चौबे यांचे वंशज महाराष्ट्रातील जळगावमध्ये (बहुधा नशिबाराबाद) येथे आहेत. शिवाजी महाराज मथुरेत मथुरा-वृंदावन आकाशवाणी जवळच्या गणेश किल्ल्यावरील मंदिरात साधू म्हणून राहिले का याचाही शोध घेत आहोत.’ शिवाजी महाराज यांच्या संबंधातूनच मथुरेत रामदास मंडी आहे. (संदर्भ १) परतीच्या प्रवासाचा कालावधी निश्चित होत नसल्यामुळे शिवाजी महाराज मथुरेत काही काळ थांबले हे चतुर्वेदी यांचे म्हणणे अजून तरी कोणी खोडून काढलेले नाही.\nचतुर्वेदी यांचा दावा ज्या इंद्रजीत सावंत यांच्या अभ्यासावर आधारित आहे, त्यांनीही शिवाजी महाराज हे ४७ दिवस मथुरेत थांबले असावेत हा दावा केला आहे. इंद्रजीत सावंत हे सह्याद्री इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक आहेत. त्यांनी शिवाजी महाराजांचा आग्र्याहून सुटका ते राजगड या कालावधीत सत्यशोधनासाठी ६ वर्षे अभ्यास केला आहे. त्यांनी दावा केला आहे की, शिवाजी राजे आग्र्याहून निसटून राजगडावर २२ ते २५ दिवसात पोहचले अशी तर्काधारित मांडणी पूर्वी केली जात होती. मात्र, शिवाजी महाराज हे मथुरेत जवळपास ४७ दिवस थांबल्याचे आढळून येत आहे. सावंत यांनी शिवाजी विद्यापिठाचे पहिले कुलगुरू अप्पासाहेब पवार यांनी सन १९४५ मध्ये लिहिलेल्या पत्राचा आधार घेऊन संशोधन केले. कोल्हापूर येथील करवीर छत्रपतींचे कार्यालय आणि जुना राजवाडा येथे शिवाजी महाराजांच्या काळातील २५२ पत्रे आढळली आहेत. त्यात शिवाजी महाराज यांनी मथुरेतून ३ ऑक्टोबर १६६६ ला लिहिलेले पत्र आहे. म्हणजेच शिवाजी महाराज तेव्हा मथुरेत होते. याचाच अर्थ शिवाजी महाराज २२-२५ दिवसात राजगडावर पोहचले असावेत हा तर्क बाजुला ठेवावा लागतो. सावंत यांना गणेश खोडके (कोल्हापूर पुरातत्त्व संग्रहालयाचे प्रमुख) यांनी हे पत्र शोधून देण्यास मदत केली. सावंत यांनी शिवाजी महाराजांची ८ नवी पत्रे समोर आणली आहेत. (संदर्भ २)\nउपरोक्त तर्काविषयी अजून स्पष्टीकरण आहे. वृंदावन मधील ब्रज संस्कृति शोध संस्थानमध्ये कवि कुलपति मिश्र रचित ‘सेवा दी वार’ या काव्य संग्रहाचे हस्तलिखित आढळले आहे. त्यात ��रंगजेबाच्या कैदेतून महाराज कसे निसटले याचे वर्णन आहे. तिवारी यांनी सांगितले होते की, पं. उदय शंकर दुबे यांच्या मार्गदर्शनात संस्थेतील प्राचीन हस्तलिखितांची यादी तयार केली जात होती. तेव्हा मिश्र रचित 'सेवा दी वार' चे हस्तलिखित मिळाले. यात पंजाबी भाषेतील ४४ छंद आहेत. त्याची लिपी नागरी आहे. तिवारी यांनी पुढे म्हटले आहे की, कवि कुलपति मिश्र हे आमेर नरेश मिर्झा राजे जयसिंह यांचे पुत्र रामसिंह यांचे आश्रित होते. बहुधा महाराजांच्या आग्रा भेटी व नंतरच्या घटनेचे ते प्रत्यक्षदर्शी असावेत. या हस्तलिखिताचा काळखंड विक्रम संवत १८३० म्हणजे सन १७७३ येतो. या हस्तलिखिताला विश्वासार्ह म्हणता येईल असे पुणे येथील अभ्यासक डॉ. केदार फाळके यांचे म्हणणे आहे. या काव्यानुसार आणि मैलांचे अंतर व प्रवासाचा कालावधी लक्षात घेतला तर शिवाजी महाराज दि. १७ ऑगस्ट १६६६ ला नजरकैदेतून निसटले आणि २० नोव्हेंबर १९६६ ला राजगडावर पोहचले हा कालावधी जवळपास ९० दिवसांचा होतो. त्यामुळेच शिवाजी महाराज काही काळ मथुरेत थांबले असावेत या तर्काला पुष्टी मिळते. (संदर्भ ३)\nमथुरेत बाल संभाजी यांचा मुक्काम होता. तेथे त्यांनी ब्राह्मण बालकाचे रूप धारण केले होते. याचाही संदर्भ मिळतो. कवी कलश आणि संभाजी यांची मित्रता मथुरेतून होती असा तर्क आहे. रघुनात कोर्डे यांच्या मथुरेतील नातेवाईकाकडे संभाजी राजे काही काळ थांबले. ते ब्राह्मण आहेत असे भासावे म्हणून तेथे त्यांचा उपनयन संस्कारही केला गेला असे काही अभ्यासक म्हणतात. संभाजी यांनी तेथे संस्कृत पठण केले. बहुधा तेथेच त्यांच्यावर काव्य रचनेचा संस्कार झाला असावा. (संदर्भ ४) मात्र संभाजी यांनी काव्य रचले हा तर्क अलिकडे काही अभ्यासक खोडून काढतात.\nवरील सर्व विवेचन लक्षात घेता शिवाजी महाराज हे मथुरेत थांबल्याचा दावा बहुअंशी योग्य वाटतो. जर महाराज येथे काही दिवस (४७ दिवस नाही) थांबले असे गृहीत धरले तर ते तेथे कोणाकडे थांबले असावेत हा प्रश्न समोर येतोच. तेव्हा इंद्रजीत सावंत व आर. के. चतुर्वेदी यांच्या तर्काकडे लक्ष जाते. चतुर्वेदी म्हणतात, शिवाजी महाराज हे चौबिया पांडे यांच्या निवासात राहिले. पांडे किंवा चौबे हे ब्राह्मण आहेत. आग्राजवळ असताना, औरंगजेबाच्या छळ व अन्यायाची भीती असतानाही शिवाजी महाराज मथुरेत काही काळ ब्राह्मणाच्या न���वासस्थानी थांबले हा तर्क लक्षात घ्यायला हवा. जेव्हा शिवाजी महाराज यांचे शत्रू म्हणून ब्राह्मणांची यादी केली जाते तेव्हा त्यात शिवाजी महाराजांचा मथुरेतील मुक्काम कोणाकडे होता, बाल संभाजी यांना कोणी सांभाळले हा प्रश्न समोर येतोच. तेव्हा इंद्रजीत सावंत व आर. के. चतुर्वेदी यांच्या तर्काकडे लक्ष जाते. चतुर्वेदी म्हणतात, शिवाजी महाराज हे चौबिया पांडे यांच्या निवासात राहिले. पांडे किंवा चौबे हे ब्राह्मण आहेत. आग्राजवळ असताना, औरंगजेबाच्या छळ व अन्यायाची भीती असतानाही शिवाजी महाराज मथुरेत काही काळ ब्राह्मणाच्या निवासस्थानी थांबले हा तर्क लक्षात घ्यायला हवा. जेव्हा शिवाजी महाराज यांचे शत्रू म्हणून ब्राह्मणांची यादी केली जाते तेव्हा त्यात शिवाजी महाराजांचा मथुरेतील मुक्काम कोणाकडे होता, बाल संभाजी यांना कोणी सांभाळले हे विषय मुद्दाम बाजूला ठेवले जातात.\nशिवाजी महाराजांच्या कारभारात ब्राह्मण होते हे सत्य आहे. माणसे ओळखण्याची पारख महाराजांना होती. महाराज जेव्हा मोहिमांवर जात तेव्हा मुख्य प्रधान (पंतप्रधान) मोरेश्वर त्र्यंबकपंत पिंगळे यांच्याकडे निर्णयाचे अधिकार असत. याशिवाय कारभारी मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो प्रभुणीकर, रामचंद्रपंत निळकंठ बहुलकर, दत्ताजीपंत मंत्री, रघुनाथ बल्लाळ अत्रे, रघुनाथपंत कोरडे, त्र्यंबक सोनदेव होते. न्यायाधिश निराजी रावजी हे नाशिककर ब्राह्मण होते. डबीर, कोरडे, अत्रे आणि बोकील हे महाराजांचे वकील ब्राह्मण होते. महाराजांच्या राज्याभिषेकाला आलेले गागा भट्ट हे मूळचे पैठणचे होते. त्यांचे मूळ नाव विश्वेश्वर भट्ट होते. पंडित दिवाकर भट्ट यांचे ते पूत्र. गागाभट्ट यांचे खापर पणजोबा रामेश्वरशास्त्री भट्ट हे महाराष्ट्रातील सुलतानी अंमलाला कंटाळून काशीला जाऊन राहीले. इस्लामी सुलतानांनी काशीत उध्वस्त केलेल्या श्री काशीविश्वेश्वर मंदिराची नव्याने उभारणी रामेश्वरशास्त्री भट्ट यांनी केली. गागा भट्ट हे राज्याभिषेकाच्या वेळेस पहिल्यांदाच महाराष्ट्रात आले असे नाही. या आधी सन १६६४ मध्येही महाराजांशी राज्याभिषेकाच्या संदर्भात चर्चेसाठी ते आले होते. त्यावेळी शाहिस्तेखान पुण्याजवळ धुमाकूळ घालत होता. हा विषय गागा भट्ट यांनीच ‘शिवार्कोदय’ या ग्रंथात नमुद केला आहे. (सदंर्भ ५)\nविषय पुन्हा अफझलखानाच्या वधाचा येतो. अफझलखानाचा वकिल कृष्णाजी भास्कर कुळकर्णी याने महाराजांवर वार केला हे जेव्हा सांगितले जाते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे ३८ नातेवाईक अफझलखानाच्या छावणीत खानाला साहाय्य करत होते हा उल्लेख केला जात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायला अफझलखान आला त्या वेळी त्याच्या निवडक दहा संरक्षकांमध्ये मंबाजी भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे काका, पिलाजी मोहिते आणि शंकरजी मोहिते हे महाराजांचे दोन चुलत सासरे होते. (संदर्भ ६)\nफोटो - शिवाजी महाराजांचे सर्वांत जुने पोट्रेट आणि\nबंसल अशोक, खोज : मथुरा में शिवाजी रहे थे, जनसत्ता, ७ फेब्रुवारी २०१६ रविवार अंक\nपाराशर विपिन, जागरण, शिवाजी के चकमे पर दांत पीसता रह गया था औरंगजेब, दुर्लभ पांडुलिपि ने खोले कई राज, २ डिसेंबर २०१८\nअंकिता, जीवन परिचय, छत्रपति संभाजी महाराज का इतिहास, १७ फेब्रुवारी २०२१\nब्राह्मण आणि शिवाजी महाराज \nचिंचोळकर सुनील, छत्रपतींच्या जीवनात ब्राह्मणांचे कोणते स्थान होते, Brahman Jagruti Seva Sangh फेसबुक पेज, २६ डिसेंबर २०१६ (संदर्भ : अखिल भारतीय मराठा विकास परिषदेने प्रकाशित केलेली, ‘समाज जागृती पुस्तिका’)\nबंसल अशोक, अशोक बंसल के नायाब क़िस्से, Shivaji Maharaj 47 Din Rahe Mathura , ५ ऑक्टोबर २०१७\nअभ्यासपूर्ण लेख. हा वाचून तरी विनाकारण आरोप करणाऱ्यांची तोंडे बंद होतील अशी अपेक्षा.\nजळगाव पीपल्स सहकारी बँक\nविधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://jahirati.maayboli.com/node/2183", "date_download": "2021-06-15T15:59:41Z", "digest": "sha1:P4JOJECQKOH5MG63T7NWYMHF7S7N7TW6", "length": 2323, "nlines": 49, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "मुळशी धरणा जवळील उत्तम लोकेशन ची जागा रिसॉर्ट साठी भाड्याने देणे आहे | jahirati.maayboli.com", "raw_content": "\nमुळशी धरणा जवळील उत्तम लोकेशन ची जागा रिसॉर्ट साठी भाड्याने देणे आहे\nचांदनी चौक पासुन फक्त ३० किलोमीटर वर १०० आर जागा\nरिसॉर्ट,एडवेंचर पार्क, रेसटॉरंट्स साठी लाँग लिझ वर देणे आहे.\nअप्रतिम लोकेशन, संपूर्ण Dam view,\nHils point, पुणे- कोकण हाईवे टच\nसंपुर्ण माहिती साठी संपर्क करा 7776994021\nगेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B2/", "date_download": "2021-06-15T15:55:23Z", "digest": "sha1:JDXTHNDQ66X76CVL4ARXJO46N6QUCEXF", "length": 8093, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "आयआरपीएल Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nDilip Walse Patil | मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा; गृहमंत्री वळसे पाटील…\n९० कोटींचा बँक घोटाळा : ईडीचे ९ ठिकाणी छापे\nचेन्नई : वृत्तसंस्थामेसर्स इंसुमती रिफायनरीज प्रायव्हेट लिमिटेड (आयआरपीएल) कंपनीने भारतीय स्टेट बँकेच्या चेन्नई येथील परदेशी शाखेकडून कर्ज घेतले होते. हे कर्ज घेताना कंपनीने बनावट कंपन्या तयार करून ४६ हमीपत्र तयार…\nVideo : नुसरत सोबतचा विवाह मान्य आहे की नाही\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nशेतकरी बांधवांनो पेरणी करताय थोड थांबा, कृषी विभागाने केले…\nभगवी शॉल अन् गुपचूप अंकाई किल्ल्यावर २ दिवस मुक्काम, महादेव…\nतेलंगनाच्या मुख्यमंत्र्याने कोरोना दरम्यान IAS…\nPune Rural Police | लोणावळा, मुळशी, सिंहगड ठिकाणी फिरणार्‍या…\nCovid-19 | पोस्ट कोविड डायबिटीज पेशंटने आहारात…\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nDilip Walse Patil | मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा\nGold Price Today | सोनं 8000 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या…\nSelfie Point Pune | सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन…\n‘महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रभोधिनी’ प्रशिक्षण…\nPune Fire Case | उरवडे आग प्रकरणातील कंपनीच्या मालकाला…\nकोरोना काळात EPF चे पैसे काढण्याचा विचार करत असाल तर…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nCovid-19 | पोस्ट कोविड डायबिटीज पेशंटने आहारात ‘या’ 4 गोष्टींचा…\n होय, 74 % भारतीय कर्मचार्‍यांना आवडला ’वर्क फ्रॉम होम’…\nPune News | पुण्यात 17 वर्षीय मुलाचा 8 ते 10 जणांच्या टोळक्याकडून…\nUddhav Thackeray and Sharad Pawar | ‘महाराष्ट्र आत्मनिर्भर व्हावा ही मुख्यमंत्री, शरद पवारांची इच्छा’\nGold Price Today | सोनं 8000 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर\nMLA’s appointed by Governor | विधानपरिषदेच्या 12 आमदारांची यादी राज्यपालांकडेच असल्याची माहिती समोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/cs/", "date_download": "2021-06-15T15:11:57Z", "digest": "sha1:X6YXGX5IJ3BODC7B4MFP5OBUXCFR3NQL", "length": 8924, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "CS Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nSelfie Point Pune | सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या खडकवासला येथील…\n‘महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रभोधिनी’ प्रशिक्षण संस्थेला ISO नामांकन;…\nआता पोस्ट ग्रॅज्युएशनच्या समांतर असेल CA, CS आणि ICWA ची डिग्री, UGC ने दिली मान्यता\nनवी दिल्ली : अलिकडेच युजीसीने एक असा निर्णय घेतला आहे, जो ऐकून चार्टर्ड अकाऊंटन्सीच्या विद्यार्थ्यांचा आनंद दुप्पट होईल. याचे कारण CA, CS आणि ICWA ची डिग्री आता पोस्ट ग्रॅज्युएशनच्या समान असणार आहे. यूजीसीने प्रामुख्याने हा निर्णय…\n‘नाईट स्कूल’मध्ये पहिला आलेल्या आकाश ला व्हायचंय ‘सीएस’\nपुणे पोलीसनामा ऑनलाइन : पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यातील घिसरगाव येथील आकाश पंढरीनाथ धिंडले हा विद्यार्थी पुण्यात येऊन एका दुकानात दिवसभर काम करून पूना नाईट हायस्कुलमध्ये रात्र शाळेत बारावीच्या परीक्षेत 79 टक्के गुण मिळवून पहिला आला…\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nAjit Pawar | स्वप्न पाहण्याचा सर्वांनाच अधिकार,…\nPune News | पाणी पिण्याच्या वादातून ‘गोवा…\nRamdas Athawale | ‘मुख्यमंत्रीपदाची फक्त इच्छा व्यक्त…\nPune Corona : दिलासादायक पुणे शहरात गेल्या 24 तासात 351…\nGold Price Today | सोनं 8000 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या…\nSelfie Point Pune | सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन…\n‘महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रभोधिनी’ प्रशिक्षण…\nPune Fire Case | उरवडे आग प्रकरणातील कंपनीच्या मालकाला…\nकोरोना काळात EPF चे पैसे काढण्याचा विचार करत असाल तर…\n पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24…\nRamdas Athawale | ‘मुख्यमंत्रीपदाची फक्त इच्छा व्यक्त…\nKondhwa Police Pune | माजी पोलीस महासंचालकांच्या घरासह 2…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकी��, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n राम मंदिरासाठी खरेदी केलेल्या…\n पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात…\n पैलवान सुशील कुमार प्रकरणाला वेगळं वळण;…\nthree dead body in pune | पुण्यात वेगवेगळ्या भागातील कॅनॉलमध्ये आढळले…\nPetrol Price Today | ‘विक्रमी’ स्तरावर पोहचले पेट्रोल-डिझेल, परभणीत पेट्रोल 104.52 रूपये, जाणून घ्या…\nPimpri Chinchwad Police | ‘वडगाव मावळ’, ‘कामशेत’, ‘लोनावळा शहर’, ‘लोनावळा…\n‘महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रभोधिनी’ प्रशिक्षण संस्थेला ISO नामांकन; देशाच्या पश्चिम विभागातील सर्वोत्कृष्ट…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/kopargaon-muslim-brothers-namaz-at-home", "date_download": "2021-06-15T14:57:46Z", "digest": "sha1:I4YZPAJJGTMZTQV4BNVXYMATPVCIYC4C", "length": 2815, "nlines": 46, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Kopargaon : Muslim Brothers Namaz at home", "raw_content": "\nकोपरगाव : मुस्लिम बांधवांनी केले घरीच नमाज पठण\nसोनेवाडी (वार्ताहर) - कोपरगाव तालुक्यातील चांंदेकसारे येथील ईदगाह मैदानावर यंदा करोनाचे सावट पहावयास मिळाले. मुस्लिम बांधवांनी घरीच नमाज पठण करत ईद साजरी केली.\nपोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी चांंदेकसारे, घारी, झगडेफाटा येथिल मज्जिदमध्ये जाऊन मौलाना सोबत चर्चा केली. सलग दोन वर्षांपासून करोना महामारीने सामूहिक नमाज पठण करता आले नाही.\nअल्लाहत आला या महामारीतून लवकरच देशाला बाहेर काढेल असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. मुस्लिम बांधवांना घरीच कुराण तसेच नमाज पठण करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मुस्लिम बांधवांनीही करोनाचे सावट पाहता घरीच नमाज पठण केले. उपनिरीक्षक कुसारे, पो. कॉ. काळे ईदगाह मैदानावर बंदोबस्तासाठी होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/bjp-leader-nilesh-rane-criticize-cm-uddhav-thackeray-marathi-news/", "date_download": "2021-06-15T15:48:14Z", "digest": "sha1:34WDJL62UIY6HNHBEU57VJLQSO6PK6IJ", "length": 10883, "nlines": 124, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "...आता मुख्यमंत्री आमदार होणार म्हणून अभिनंदन करायची पाळी आली- निलेश राणे", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\n…आता मुख्यमंत्री आमदार होणार म्हणून अभिनंदन करायची पाळी आली- निलेश राणे\n…आता मुख्यमंत्री आमदार होणार म्हणून अभिनंदन करायची पाळी आली- निलेश राणे\nमुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर नियुक्त करण्याचा ठराव दोन वेळा राज्यापालांकडे पाठवून सुद्धा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. यावरून आता भाजपचे नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.\nअगोदर आमदार मुख्यमंत्री झाल्यावर अभिनंदन करायचे. आता मुख्यमंत्री आमदार झाल्यावर अभिनंदन करायची पाळी आली. अगोदर मुख्यमंत्री आमदार निवडून आणायचे, आताच्या मुख्यमंत्र्यांना स्वतःआमदार होता येत नाही, असं म्हणत निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.\n2 नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यांना सहा महिन्यांच्या आत विधानसभा किंवा विधानपरिषद यापैकी एका सभागृहावर निवडून जाणं आवश्यक आहे. त्यांचा सहा महिन्यांचा कालावधी येत्या 27 मे रोजी पूर्ण होणार आहे.\nदरम्यान, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर एप्रिलमध्ये पार पडणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत.\nअगोदर आमदार मुख्यमंत्री झाल्यावर अभिनंदन करायचे आता मुख्यमंत्री आमदार झाल्यावर अभिनंदन करायची पाळी आली. अगोदर मुख्यमंत्री आमदार निवडून आणायचे आताच्या मुख्यमंत्र्याला स्वतः आमदार होता येत नाही आहे.\n अखेर पुण्यातील त्या चिमुरडीला 16 कोटीचं इंजेक्शन आज…\n“उद्या लोकप्रतिनिधींना बोलुद्यात, आपण सर्वांनी मौन…\n“ठाकरे सरकारमधील तिन्ही पक्षांचे तीन मुख्यमंत्री व्हायला हवेत…\nकाल इरफान खान, आज ऋषी कपूरजी.. सत्य पचवणं खूप अवघड जातंय- विराट कोहली\nपरराज्यातील मजूर आणि विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने उचललं मोठं पाऊल\nइरफान-ऋषींची एकापाठोपाठ एक एक्झिट; ‘या’ चित्रपटात केलंय एकत्र काम\nमुख्यमंत्र्यांचा नम्रपणा आणि साधेपणा पाहून भारावला बिहारचा आमदार; ऑडिओ क्लिप व्हायरल\nएकही रुग्ण तपासणी आणि उपचाराविना रुग्णालयातून परत जाता कामा नये- उद्धव ठाकरे\nइरफान-ऋषींची एकापाठोपाठ एक एक्झिट; ‘या’ चित्रपटात केलंय एकत्र काम\n“कोरोनावर औषध सापडलं”; पाहा कुणी केलाय ‘हा’ दावा\n अखेर पुण्यातील त्या चिमुरडीला 16 कोटीचं इंजेक्शन आज मिळालं\n“उद्या लोकप्रतिनिधींना बोलुद्यात, आपण सर्वांनी मौन राखायचे” –…\n“ठाकरे सरकारमधील तिन्ही पक्षांचे तीन मुख्यमंत्री व्हायला हवेत कारण 2024 नंतर…\n कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहराने करून दाखवलं, वाचा आजची आकडेवारी\n अखेर पुण्यातील त्या चिमुरडीला 16 कोटीचं इंजेक्शन आज मिळालं\n‘छिपाना भी नही आता और दिखाना भा नही आता’, तमन्ना भाटीया ड्रेसवरुन झाली ट्रोल\n‘केंद्र सरकारला फार काळ अल्पदरात लसी देता येणार नाहीत’; ‘या’ लस कंपनीचा केंद्राला इशारा\n“उद्या लोकप्रतिनिधींना बोलुद्यात, आपण सर्वांनी मौन राखायचे” – छत्रपती संभाजीराजे\n“ठाकरे सरकारमधील तिन्ही पक्षांचे तीन मुख्यमंत्री व्हायला हवेत कारण 2024 नंतर भाजपची सत्ता असणार”\n कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहराने करून दाखवलं, वाचा आजची आकडेवारी\n ‘या’ जिल्ह्यातील अवघ्या 6 महिन्याच्या चिमुकलीचा म्युकरमायकोसीसने मृत्यू\nकोरोना लसीमुळे मृत्यू झालेल्या पहिल्या व्यक्तीची भारतात झाली नोंद\nपुढचे 5 दिवस राज्यात पावसाचे राज्य; ‘या’ भागात अतिवृष्टी तर मुंबईत मुसळधार पाऊस\n‘प्रिय अण्णा….,अर्थव्यवस्था ढासळलीय’; जितेंद्र आव्हाडांच्या हजारेंना हटके शुभेच्छा\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/the-engineers-daughter-died-at-the-time-of-her-mothers-funeral-latest-marathi-news/", "date_download": "2021-06-15T15:16:05Z", "digest": "sha1:6J54WLQTJXQPZGJYNWKWDVZZYR5FMB75", "length": 11209, "nlines": 122, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "लग्नाची खरेदी करताना मायलेकींना कोरोनाची लागण; आईच्या अंत्यसंस्कारावेळीच लेकीनेही सोडले प्राण", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nलग्नाची खरेदी करताना मायलेकींना कोरोनाची लागण; आईच्या अंत्यसंस्कारावेळीच लेकीनेही सोडले प्राण\nलग्नाची खरेदी करताना मायलेकींना कोरोनाची लागण; आईच्या अंत्यसंस्कारावेळीच लेकीनेही सोडले प्राण\nजयपूर | राज्यात कोरोनानं अक्षरशः हाहाकार माजवलाय. दररोज कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत चालली आहे. कोरोनामुळे अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावलं आहे. राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातून अशीच एक हृदयद्रावक घटना समोर येत आहे.\nकोरोनामुळे 12 तासात आई आणि मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृत तरूणी ही B.Tech. डिग्री होल्डर होती. संपूर्ण कुटुंब तिच्या लग्नाची तयारी करत होते. माहामारीमुळे त्यांनी लग्न नोव्हेंबरला करण्याचा निर्णय घेतला होता.\nसंगीताची आई बद्रीबाई लग्नाच्या तयारीत व्यस्त होती. संगीताची आई बद्रीबाई लग्नाच्या खरेदीसाठी गेल्या होत्या. तिथून परत आल्यावर त्या आजारी पडल्या. मुलगी संगीताही रुग्णालयात होती. यावेळी मुलीची तब्येतही खालावली. जवळपास 12 दिवस या दोघींवर रुग्णालयात उपचार सुरू होते. नंतर आणखी प्रकृती खालावल्याने या दोन्ही मायलेकींनी प्राण सोडले.\nदरम्यान, काही दिवसांपूर्वी एकाच कुटुंबात पती आणि मुलाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. याच धक्क्याने महिलेने देखील आपला जीव सोडल्याची धक्कादायक घटना घडली. मध्य प्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यातील सिकंदरा गावामध्येही एकाच घरात चार दिवसांत तीन जणांचा मृत्यू झाला. अनेक ठिकाणी संपूर्ण कुटुंबालाच कोरोनाची लागण झाली असून अनेक घरं उद्ध्वस्त झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.\n‘छिपाना भी नही आता और दिखाना भा नही आता’, तमन्ना भाटीया…\n‘केंद्र सरकारला फार काळ अल्पदरात लसी देता येणार नाहीत’;…\n“उद्या लोकप्रतिनिधींना बोलुद्यात, आपण सर्वांनी मौन…\nकोरोनाची नवी लक्षणं आली समोर; ‘ही’ लक्षणं दिसली तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा\nलाईव्ह शो चालू असताना झाला बॉम्बब्लास्ट, व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का\n पुण्यात कोरोना पॉझिटिव्ह बेपत्ता महिलेचा आढळला मृतदेह\n“ठाकरे सरकार करीना कपूर, कतरिना आणि दिशा पटानी यांच्याकडून पैसे देऊन ट्विट करून घेतात”\n‘या’ कंपनीचा मोठा निर्णय; कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला देणार 2 वर्षांपर्यंत पगार\n लसीच्या दोन डोसमध्ये असावं इतक्या दिवसांचं अंतर, केंद्र सरकारचा मोठा निर्णय\n वर्ध्यातून रेमडेसिव्हीरचा पहिला स्टॉक बाहेर\n‘छिपाना भी नही आता और दिखाना भा नही आता’, तमन्ना भाटीया ड्रेसवरुन झाली…\n‘केंद्र सरकारला फार काळ अल्पदरात लसी देता येणार नाहीत’; ‘या’…\n“उद्या लोकप्रतिनिधींना बोलुद्यात, आपण सर्वांनी मौन राखायचे” –…\n“ठाकरे सरकारमधील तिन्ही पक्षांचे तीन मुख्यमंत्री व्हायला हवेत कारण 2024 नंतर…\n‘छिपाना भी नही आता और दिखाना भा नही आता’, तमन्ना भाटीया ड्रेसवरुन झाली ट्रोल\n‘केंद्र सरकारला फार काळ अल्पदरात लसी देता येणार नाहीत’; ‘या’ लस कंपनीचा केंद्राला इशारा\n“उद्या लोकप्रतिनिधींना बोलुद्यात, आपण सर्वांनी मौन राखायचे” – छत्रपती संभाजीराजे\n“ठाकरे सरकारमधील तिन्ही पक्षांचे तीन मुख्यमंत्री व्हायला हवेत कारण 2024 नंतर भाजपची सत्ता असणार”\n कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्य�� पुणे शहराने करून दाखवलं, वाचा आजची आकडेवारी\n ‘या’ जिल्ह्यातील अवघ्या 6 महिन्याच्या चिमुकलीचा म्युकरमायकोसीसने मृत्यू\nकोरोना लसीमुळे मृत्यू झालेल्या पहिल्या व्यक्तीची भारतात झाली नोंद\nपुढचे 5 दिवस राज्यात पावसाचे राज्य; ‘या’ भागात अतिवृष्टी तर मुंबईत मुसळधार पाऊस\n‘प्रिय अण्णा….,अर्थव्यवस्था ढासळलीय’; जितेंद्र आव्हाडांच्या हजारेंना हटके शुभेच्छा\nमराठा आरक्षणासाठी वंचितचा एल्गार मराठा मोर्चात स्वत: प्रकाश आंबेडकर उतरणार\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-KZHK-photos-of-lavish-life-of-rich-kids-from-germany-5672624-PHO.html", "date_download": "2021-06-15T16:06:23Z", "digest": "sha1:ZIV5H2KQ52FLFXAYJFLVP54723QFR7LB", "length": 3546, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Photos of Lavish life of rich kids from germany | प्रायव्हेट जेट, महागडी दारू, पैशांची उधळपट्टी, अशी आहे या रिच किड्सची Life - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nप्रायव्हेट जेट, महागडी दारू, पैशांची उधळपट्टी, अशी आहे या रिच किड्सची Life\nप्रायव्हेट जेट आणि हेलिकॉप्टरमध्ये फिरण्यापासून ते महागडी दारु पिण्यापर्यंत जर्मनीतील म्युनिकमधील रिच किड्स अशाप्रकारे लाइफ एन्जॉय करत आहेत. नुकतेच इन्स्टाग्रामवरील रिच किड्स ऑफ म्युनिक या अकाऊंटवर या रईसजाद्यांचे फोटो अपलोड करण्यात आले आहेत.\nप्रायव्हेट जेटमध्ये फिरणे, महागडी दारु पिणे, पैशांची उधळपट्टी करणे अशी या रिच किड्सची लाईफ आहे. म्युनिकचे हे रईसजादे अशीच लॅव्हीश लाईफ जगतात. इन्स्टाग्रामवर त्यांच्यापैकी काहींनी फोटो शेयर केले आहेत. त्यात कोणी स्विमिंग पूलमध्ये महागडी दारु पित असल्याचे दिसत आहे, तर कोणी हातात बंदूक घेऊन फोटो काढत असल्याचे पाहायला मिळाले. सर्व फोटोमध्ये यंगस्टर्स दिसत आहेत. कोणाकडे लाखो डॉलर आहेत कोणाकडे ब्रँडेड कार्स तर कुणाकडे प्रायव्हेट जेट. इन्स्टाग्रामवर यांचे अनेक फॉलोअर्स आहेत.\nपुढील स्लाइड्सवर पाहा, असेच काही आणखी Photos..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-haider-and-bang-bang-released-on-box-office-on-2nd-oct-4764721-NOR.html", "date_download": "2021-06-15T16:47:42Z", "digest": "sha1:FPFDYT2Z4WXDIIJT4MKE23UC65RJI4VJ", "length": 4934, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Haider and Bang Bang released on Box office | EXPERT VIEW: दसऱ्याला बॉक्स ऑफिसची दिवाळी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nEXPERT VIEW: दसऱ्याला बॉक्स ऑफिसची दिवाळी\n'बँग बँग' आणि 'हैदर' रिलीज झाले आहेत. 2 ऑक्टोबरला सरकारी सुटी असल्यामुळे दोन्ही चित्रपट गुरुवारीच प्रदर्शित करण्यात आले. जगभरात प्रिंट प्रचाराच्या खर्चासहित निर्माता फॉक्स स्टार स्टुडिओला 'बँग बँग'वर 150 कोटी रुपये खर्च येईल. प्रदर्शनापूर्वी सॅटेलाइट आणि संगीत अधिकार विकून 50 कोटी रुपयांची वसुली झालेली आहे. या चित्रपटाच्या पहिल्या प्रोमोने प्रेक्षकांच्या मनात चित्रपट पाहण्याविषयीची जिज्ञासा निर्माण केली आहे.\nपरदेशामध्येदेखील चित्रपटाचा चांगला व्यवसाय होण्याची अपेक्षा आहे. यामागे तीन कारणे आहेत. पहिले म्हणजे, फॉक्स स्टार आंतरराष्ट्रीय स्टुडिओ असून आपल्या ताकदीच्या बळावर ज्या देशात साधारणत: हिंदी चित्रपट रिलीज होत नाहीत त्या ठिकाणी हा स्टुडिओ 'बँग बँग' रिलीज करेल. आंतरराष्ट्रीय पातळीवर हृतिक आणि कतरिनाची लोकप्रियता हे दुसरे कारण आहे. तर तिसरे कारण म्हणजे 'नाइट अँड डे' या चित्रपटाची ही हिंदी आवृत्ती आहे. विशाल भारद्वाज नेहमी थोडे हटके चित्रपट बनवण्यामध्ये वाकबगार आहेत. 'हैदर' शेक्सिपअरच्या हॅम्लेटवर आधारित असून व्यावसायिक समीकरण हे चित्रपटाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. प्रिंट प्रचाराच्या खर्चासहित यूटीव्हीला हा चित्रपट 40 कोटींमध्ये पडणार आहे. ख‌र्च भरून काढल्यावर यूटीव्ही आपल्या गुंतवणुकीवर कोणत्याही प्रकारचे व्याज अथवा कमिशन घेणार नाही.\nगुरुवार ऑक्टोबर ते सोमवार ऑक्टोबरपर्यंत पाच दिवसांचा हा वीकेंड या वर्षातील सर्वात मोठा आहे. या वीकेंडमध्ये दोन मोठे चित्रपट रिलीज झाले आहेत. त्यामुळे दसऱ्याला बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात लक्ष्मीचा वर्षाव होईल, अशी अपेक्षा आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-indian-models-committed-suicide-4762697-PHO.html", "date_download": "2021-06-15T16:57:27Z", "digest": "sha1:OFI7VVBQWHH4LDTDKCOB7GNZC3LXHKUK", "length": 4198, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Indian Models Committed Suicide | या मॉडेल्सपैकी कुणी कामाच्या अभावामुळे तर कुणी प्रेमभंग झाल्याने कवटाळले मृत्युला - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nया मॉडेल्सपैकी कुणी कामाच्या अभावामुळे तर कुणी प्रेमभंग झाल्याने कवटाळले मृत्युला\n(फाइल फोटो- मॉडेल अर्चना पांडे (L) आणि मोना खन्ना)\nग्लॅमर इंडस्ट्रीत आणखी एका मॉडेलने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच उघड झाली आहे. 26 वर्षीय अर्चना पांडे नावाच्या मॉडेलने मुंबईतील अंधेरी परिसरातील आपल्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्चनाने तीन दिवसांपूर्वीच गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. तीन दिवसांनी कुजलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह मिळाला.\nअर्चनाने मॉडेलिंगसोबतच दाक्षिणात्य सिनेमांमध्येही काम केले होते. पोलिसांना तिच्या घरातून चिठ्ठी सापडली आहे. प्रियकरासोबत नातेसंबंधातील तणाव आणि आर्थिक अडचणींमुळे तिने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.\nएकामागून एक घडणा-या या घटनेनंतर ग्लॅमर इंडस्ट्रीतील एक भयाण सत्य पुन्हा उघड झाले आहे. काम न मिळाल्यामुळे अनेक तरुणी नैराश्येतून चुकीच्या मार्गांचा अवलंब करतात किंवा संघर्षाला कंटाळून मृत्यूला कवटाळतात.\nएक महिन्यापूर्वीच फिल्म इंडस्ट्रीत काम न मिळाल्यामुळे मॉडेल आणि अभिनेत्री राहिलेल्या मोना खन्नानेसुद्धा गळफास घेऊन आत्महत्या केली होती.\nपुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या अशाच आणखी काही मॉडेल्सविषयी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-JAL-fire-in-cotton-ginning-5537150-NOR.html", "date_download": "2021-06-15T15:17:33Z", "digest": "sha1:D3GASSTKN6N6WLTXXHPWNYVZT25UDCO6", "length": 13270, "nlines": 62, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "fire in cotton ginning | धुळे: जिनिंग मिलमधील कापसाला भीषण अाग; 2 काेटींचे नुकसान - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nधुळे: जिनिंग मिलमधील कापसाला भीषण अाग; 2 काेटींचे नुकसान\nधुळे- अार्वी येथील एकवीरा जिनिंग मिलला शुक्रवारी पहाटे अचानक अाग लागली. या अागीत कापसावर प्रक्रिया केलेल्या अाठशे कापसाच्या गाठी, कच्चा माल अादीचे जळून नुकसान झाले. अाग विझविण्यासाठी धुळे महानगरपालिका, टाेल नाका अाणि मालेगाव महापालिका अग्निशमन दलाच्या बंबांची मदत घेण्यात अाली. दुपारपर्यंत अागीमुळे नुकसान झालेला कापूस काढण्याचे काम सुरू हाेते.\nशहरातील पवन श्रीकिशन अग्रवाल यांच्या मालकीची अार्वी येथील बाेरकुंड रस्त्यावर एकवीरा काॅटन िलमिटेड नावाची जिनिंग कंपनी अाहे. या ठिकाणी शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करून त्यावर प्रक्रिया करण्याचे ���ाम केले जाते. तीन शिफ्टमध्ये िमलचे कामकाज चालते. अाधुनिक यंत्रसामग्रीच्या मदतीने संपूर्ण प्रक्रिया चालत असल्याने मिलमध्ये माेजके १५ ते २० कामगार अाहेत. नेहमीप्रमाणे रात्रीच्या िशफ्टमधील काम सुरू असताना पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास अचानक अाग लागल्याची घटना तेथे काम करणाऱ्या कामगारांच्या लक्षात अाली. त्यांनी माेबाइलद्वारे ही माहिती पवन अग्रवाल यांना िदल्यानंतर त्यांनी धुळे महानगरपालिका अग्निशमन दलाला कळविले. त्यानुसार पवन अग्रवाल यांच्यासह अग्निशमन दलाचा बंब पाच वाजेच्या सुमारास िमलमध्ये पाेहाेचले. मिलमध्ये माेठ्या प्रमाणावर कापूस हाेता.\nअाग प्रत्यक्षात िदसत नसली तरी कापसामधून धूर निघत हाेता. कापूस माेकळ्या जागेवरील िमल यामुळे हवेने अाग वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन मनपासह टाेल नाका अाणि मालेगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या बंबांना पाचारण केले. चार बंबांच्या मदतीने धूर निघत असलेल्या कापसावर पाणी मारण्यात अाले. सकाळी वाजेनंतर मालेगाव टाेल नाक्याचा बंब परत पाठविण्यात अाला. मात्र, दुपारी तीन वाजेपर्यंत मनपाच्या दाेन बंबांच्या मदतीने पाणी मारणे सुरू हाेते. जळालेल्या कापसातून चांगला कापूस बाजूला काढून ताे परिसरात वाळविण्यासाठी ठेवण्यात अाला. अागीमुळे, पाण्यामुळे कापूस अाेला हाेऊन सुमारे दाेन काेटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात अाहे.\nसुदैवाने या घटनेत काेणाला दुखापत अथवा इजा झाली नाही. अाग विझविण्यासाठी मालक पवन अग्रवाल, त्यांचा मुलगा मयंक, कर्मचारी, मनपा अग्निशमन दलाचे अतुल पाटील, विनाेद साेनवणे, दगडू माेरे, श्याम कानडे, भगवान गवळी, याेगेश मराठे यांनी परिश्रम घेतले. घटनास्थळी भाजपचे महानगर िजल्हाप्रमुख अनुप अग्रवाल तसेच शहरातील काही व्यापाऱ्यांनी सकाळी भेट दिली.\nअग्रवाल परिवाराच्या माणुसकीचे दर्शन\nपाचवाजेपासून अाग विझविणे, कापूस बाहेर काढण्याचे काम करीत हाेते. त्यात महाशिवरात्रीनिमित्त अनेकांचा उपवास हाेता. मिल अार्वीपासून बाेरकुंड रस्त्यावर दाेन िकलाेमीटरवर अाहे. त्या ठिकाणी साधी चहाचीही व्यवस्था नाही. याची जाणीव ठेवून अग्रवाल परिवाराचे या घटनेत माेठे नुकसान झाले असताना त्यांनी या ठिकाणी काम करणाऱ्या साबुदाणा खिचडीचे वाटप केले.\nअार्वीगावापासून दाेन िकला���मीटर अंतरावर असलेल्या या मिलमध्ये असलेल्या विहिरीतून दाेन िठकाणी पाण्याची व्यवस्था केली गेली अाहे, तर माेठी टाकीही पाण्याने भरण्यात येते. त्या ठिकाणाहून अग्निशमन दलाच्या बंबांत पाणी भरून अाग विझविली गेली. पाण्याची उपलब्धता या ठिकाणी नसती, तर पाण्यासाठी बंबांना अार्वी शिवार किंवा थेट धुळे एमअायडीसीपर्यंत यावे लागले असते. त्या काळात अाग लागून अधिक नुकसान झाले असते. मात्र, पाण्याच्या उपलब्धतेमुळे माेठा अनर्थ टळला. दरम्यान, आग विझविण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. दरम्यान, जिल्ह्यात यापूर्वीही काही जिनिंग मिलमध्ये आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे सुरक्षेवर अधिक भर देण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.\nदहा िदवस काम बंद राहणार...\nसद्य:स्थितीतिमलमध्येमाेठ्या प्रमाणावर कापूस अाहे. अाग पाण्यामुळे ताे खराब झाला अाहे. त्यातील चांगला कापूस पुन्हा वापरता येऊ शकत असल्याने त्याला वाळविण्यात येणार अाहे. खाेल्या कापूस काढून घेऊन पूर्णपणे िरकाम्या कराव्या लागतील. कारण अागीची धग कापसात राहिल्यास हवेमुळे पुन्हा कापूस पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संपूर्ण कापूस बाहेर काढून ताे काेरडा केल्यानंतरच पुन्हा काम सुरू करण्यात येणार अाहे. त्यासाठी िकमान दहा िदवस लागण्याची शक्यता असल्याने या काळात काम बंद ठेवावे लागेल.\n- पवनकुमारअग्रवाल, संचालक, िमल\nखड्यांमुळे अाग लागल्याचा संशय...\nशेतकऱ्यांकडूनकापूस खरेदी केल्यानंतर ताे प्रथम एका यंत्रातून काढण्यात येताे. त्या ठिकाणी माेठ्या लाेखंडी पात्याद्वारे कापूस दूर फेकला जाऊन त्यात असलेली माती, दगड खाली पडतात. ते दुसरीकडून बाजूला फेकण्यात येते. मात्र, तरीही कापसामध्ये बारीक खडी, माती असते. प्राेसेस करताना मातीचे कण यंत्रात घासले जाऊन त्यातून अाग तयार हाेऊ शकते. असे प्रकार घडतात. बारीक ठिणगीनेही कापूस पेटत असल्याने अाग लागल्याची शक्यता अाहे.\n८०० गाठी, कच्चा माल\nखासगीमालकीची िजनिंग असल्याने शेतकऱ्यांकडून माेठ्या प्रमाणावर कापूस खरेदी करून ताे मिलच्या परिसरात, गाेदामात ठेवण्यात अाला हाेता. त्यावर प्रक्रिया करून अाठशे गाठी तयार करण्यात अाल्या हाेत्या. त्या खाेल्यांमध्ये भरून ठेवल्या हाेत्या. तसेच याच िठकाणी प्रक्रियेसाठी असलेला कच्चा माल (रुई)ही हाेता. २० ते २५ फूट उंचीच्या या खाेल्यांमध्ये छतापर्यंत कापूस होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-GUJ-mahatma-gandhi-3-minutes-tv-interview-highlights-of-what-mohandas-karamchand-gan-5670629-NOR.html", "date_download": "2021-06-15T16:55:33Z", "digest": "sha1:NTDCMNPKISDYS564VLBVUIEXGCJ2VW3G", "length": 5063, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Mahatma Gandhi 3 Minutes TV Interview: Highlights Of What Mohandas Karamchand Gandhi SaidMahatma Gandhi 3 Minutes TV Interview: Highlights Of What Mohandas Karamchand Gandhi Said | गांधीजींची एकमेव मुलाखत : पत्रकाराने विचारला खूपच वाईट प्रश्न त्यानंतर चर्चा संपली - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nगांधीजींची एकमेव मुलाखत : पत्रकाराने विचारला खूपच वाईट प्रश्न त्यानंतर चर्चा संपली\nगुजरातमधील आनंद येथे अमेरिकेच्या पत्रकारास मुलाखत देताना गांधीजी.\nआनंद (गुजरात)- काय आपण महात्मा गांधींची मुलाखत घेऊ इच्छिता मी आपल्याला सांगु इच्छितो की हा जगातील सर्वात अवघड विषयांपैकी एक आहे. अमेरिकन मीडिया रिपोर्टरने त्यांचे सचिव मोहनदेव यांना मुलाखतीविषयी विचारले असता त्या पत्रकाराला हे उत्तर मिळाले. खूपच प्रयत्न केल्यानंतर 30 एप्रिल 1931 रोजी गांधीजी मुलाखतीसाठी तयार झाले.\nजेव्हा गांधीजी म्हणाले, स्वातंत्र्यासाठी जीव देण्यासही तयार\n- 3 मिनिटाच्या मुलाखतीदरम्यान पत्रकाराने गांधीजींना विचारले भारताच्या स्वातंत्र्यासाठी तुम्ही जीव देण्यास तयार आहात का त्यावेळी गांधीजी हसले. त्यांनी जे उत्तर दिले त्याचा अंदाज पत्रकाराला आलेला नव्हता.\n- हे तेच वर्ष आहे ज्यावर्षी गांधींजींनी पूर्ण स्वातंत्र्याचा नारा दिला होता. मिठाच्या सत्यागृहासाठी दांडी मार्च काढला होता. इंग्रजांचा अहिंसात्मक पध्दतीने खुल्या पध्दतीने विरोध सुरु केला. त्यामुळे पूर्ण स्वराज्याच्या मोहिमेस गती मिळाली. गांधीजींचे स्वराज्य आंदोलन म्हणजे ब्रिटिशांच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, कायदेशीर, शैक्षणिक संस्थाचा विरोध करण्याचे आंदोलन होते.\n- गांधीजी हे लाजाळू स्वभावाचे म्हणून ओळखले जात. ते मुलाखतींपासून दुर राहणेच पसंत करत. त्याचवेळी त्यांनी ही मुलाखत दिल्याने ही मुलाखतही त्यांच्या पूर्ण स्वराज्याचाच भाग असल्याचे म्हटले जाते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://iplliveupdate.in/2021/06/03/niti-aayog-submits-names-of-psu-banks-to-be-privatised-to-govt-panel/", "date_download": "2021-06-15T16:40:13Z", "digest": "sha1:MA7JWFER2YF7KWZUVLEPMMZWNGE5E34P", "length": 12407, "nlines": 163, "source_domain": "iplliveupdate.in", "title": "Niti Aayog submits names of PSU banks to be privatised to govt panel | IPL Live Update", "raw_content": "\nशासकीय थिंक टँक नीतियोग निर्गुंतवणुकीवरील कोअर ग्रुप ऑफ सेक्रेटरीस यांना PSU ची अंतिम नावे दिली आहेत बँका निर्गुंतवणुकीच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून चालू आर्थिक वर्षात खाजगीकरण केले जाईल, असे वरिष्ठ सरकारी अधिका-यांनी सांगितले.\nनीतियोग दोन सार्वजनिक क्षेत्रातील नावे निवडण्याचे काम सोपविण्यात आले आहे बँका 2021-22 च्या अंदाजपत्रकात जाहीर केल्याप्रमाणे खासगीकरणासाठी एक सामान्य विमा कंपनी.\nअधिकारी म्हणाले, “आम्ही (पीएसयू बँकांची) नावे निर्गुंतवणुकीवरील कोअर ग्रुप ऑफ सेक्रेटरीस सादर केली आहेत.\nउच्चस्तरीय समितीच्या अन्य सदस्यांमध्ये आर्थिक व्यवहार सचिव, महसूल सचिव, खर्च सचिव, कॉर्पोरेट व्यवहार सचिव, कायदेशीर व्यवहार सचिव, सार्वजनिक उपक्रम विभाग सचिव, गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग (डीआयपीएएम) सचिव आणि प्रशासकीय विभाग सचिव आहेत.\nकोअर ग्रुप ऑफ सेक्रेटरीजच्या कॅबिनेट सेक्रेटरीच्या मंजुरीनंतर अंतिम नावे पर्यायी यंत्रणा (एएम) च्या मंजुरीसाठी आणि शेवटी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाकडे अंतिम मंजुरीसाठी घेतील.\nखासगीकरणाच्या सुलभतेसाठी नियामक बाबीतील बदल कॅबिनेटच्या मंजुरीनंतर सुरू होतील.\nवित्त मंत्री निर्मला सीतारमण यांनी अलीकडेच “कामगारांच्या हिताचे” सांगितले होते बँका त्यांचे खासगीकरण होण्याची शक्यता असून त्यांचे वेतन किंवा स्केल किंवा पेन्शन या सर्वांची काळजी घेतली जाईल की नाही हे पूर्णपणे संरक्षित केले जाईल.\nखासगीकरणामागील युक्तिवादाचे स्पष्टीकरण देताना सीतारमण म्हणाले होते की भारतीय स्टेट बँक (एसबीआय) प्रमाणेच देशातील बँकाही मोठी असणे आवश्यक आहे.\n“आम्हाला अशा बॅंकांची आवश्यकता आहे जे मोठ्या प्रमाणावर सक्षम होऊ शकतील. या देशांच्या आकांक्षा पूर्ण करणार्‍या बँका आम्हाला हव्या आहेत,” असे सीतारमण म्हणाले होते, त्यामागील बरेच विचार यामागील मागे गेले होते. सार्वजनिक क्षेत्रातील काही बँकांचे खासगीकरण करणे.\nसार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या व वित्तीय संस्थांमध्ये भागधारक विक्रीतून सरकारने २. 1.. लाख कोटी रुपयांचे अर्थसंकल्प ठेवले आहे PSU बँका चालू आर्थिक वर्षात एक विमा कंपनी गेल्या आर्थिक वर्षात सीपीएसई निर्गुंतवणुकीतून उभारण्यात आलेल्या रेकॉर्ड अंदाजानुसार २.१० लाख कोटी रुपयांची रक्कम कमी होती.\n(या अहवालाचे केवळ शीर्षक आणि चित्रे बिझिनेस स्टँडर्ड स्टाफने पुन्हा तयार केल्या असतील; बाकीची सामग्री सिंडिकेटेड फीडमधून स्वयंचलितपणे व्युत्पन्न केली गेली आहे.)\nआपल्या आवडीचे आणि देश व जगासाठी व्यापक राजकीय आणि आर्थिक परिणाम घडविणा develop्या घडामोडींवर अद्ययावत माहिती आणि भाष्य करण्यासाठी बिझिनेस स्टँडर्डने नेहमीच प्रयत्न केले आहेत. आमचे ऑफर कसे सुधारता येईल याविषयी आपले प्रोत्साहन आणि निरंतर अभिप्राय यामुळे केवळ या आदर्शांबद्दलचा आमचा संकल्प आणि वचनबद्धता अधिक मजबूत झाली आहे. कोविड -१ of पासून निर्माण झालेल्या या कठीण काळातही आम्ही विश्वासार्ह बातम्या, अधिकृत मते आणि प्रासंगिकतेच्या विशिष्ट मुद्द्यांवरील अस्पष्ट भाष्यांसह आपल्याला माहिती आणि अद्ययावत ठेवण्यासाठी वचनबद्ध राहणे सुरू ठेवतो.\nआमच्याकडे मात्र एक विनंती आहे.\n(साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला च्या आर्थिक परिणाम लढाई म्हणून आम्हाला आपल्या समर्थनाची आणखी आवश्यकता आहे जेणेकरून आम्ही आपल्याला अधिक दर्जेदार सामग्री ऑफर करू शकू. आमच्या सदस्यता मॉडेलने आपल्यापैकी बर्‍याचजणांचा उत्साहवर्धक प्रतिसाद पाहिला आहे, ज्यांनी आमच्या ऑनलाइन सामग्रीची सदस्यता घेतली आहे. आमच्या ऑनलाइन सामग्रीची अधिक सदस्यता आपल्याला केवळ अधिक चांगली आणि अधिक संबंधित सामग्री ऑफर करण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यात मदत करू शकते. आम्ही विनामूल्य, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेवर विश्वास ठेवतो. अधिक सदस्यतांद्वारे आपले समर्थन आम्हाला वचनबद्ध असलेल्या पत्रकारितेचा अभ्यास करण्यास मदत करू शकते.\nसमर्थन गुणवत्ता पत्रकारिता आणि बिझिनेस स्टँडर्डची सदस्यता घ्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://jahirati.maayboli.com/node/2184", "date_download": "2021-06-15T15:13:59Z", "digest": "sha1:HWL22HZCUY2HA432ANYT5NVI3AHT7G7U", "length": 2601, "nlines": 54, "source_domain": "jahirati.maayboli.com", "title": "#जमीन विकणे आहे #पुण्याजवळ | jahirati.maayboli.com", "raw_content": "\n#जमीन विकणे आहे #पुण्याजवळ\nमी 1,5 गुंठ्या पासून ते एकर पर्यंत क्लियर टायटल निर्वेध जमीन प्लॉट विक्री चालू केली आहे \nशेती ना विकास झोन असून पुण्या पासून जवळ आणि जायला यायला सोप्या रुट वर वेगवेगळ्या लोकेशन चे प्लॉटिंग आ��ेत \n#डोणजे 9 लाख प्रती गुंठा\n#किरकट वाडी 13 लाख प्रती गुंठा\n#मालखेड 3.5 लाख प्रती गुंठा\n#धायरी 16 लाख प्रती गुंठा\nजमीन सल्लागार म्हणून उत्तम वकील उपलब्ध आहेत\nगेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/regional-marathi-news/what-decision-will-uddhav-thackeray-take-regarding-implementation-of-lockdown-in-maharashtra-121041100011_1.html", "date_download": "2021-06-15T17:03:34Z", "digest": "sha1:ZN7YS3JWUPSTNKQJDYPSY3UJQ5JR6LJC", "length": 25273, "nlines": 169, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "महाराष्ट्रात लॉकडॉऊन लागू करण्यासंदर्भात उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार? | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 15 जून 2021\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमहाराष्ट्रात लॉकडॉऊन लागू करण्यासंदर्भात उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार\nमहाराष्ट्रात आगामी काही दिवसांत पूर्ण लॉकडॉऊन लागू करण्यासंदर्भात आज (11 एप्रिल) महत्त्वाची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कोव्हिड टास्क फोर्स समिती यांच्यात ही बैठक होणार असून चर्चेनंतर लॉकडॉऊनसंदर्भातील अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.\nआज संध्याकाळी पाच वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. कोव्हिड टास्क फोर्स ही तज्ज्ञ डॉक्टरांची एक समिती आहे. कोरोना आरोग्य संकटाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी ही समिती स्थापन करण्यात आली होती.\nशनिवारी (10 एप्रिल) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांसोबत चर्चा केली. या बैठकीत एक आठवडा ते पंधरा दिवस लॉकडॉऊन लागू करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.\n\"कोरोनाचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील. आपल्याला प्रथम जीव वाचविण्याला प्राधान्य द्यावे लागेल. ही जर आरोग्याची आणीबाणी असेल तर प्राधान्य हे नागरिकांच्या आरोग्याला आणि जीवाला असले पाहिजे,\" अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारच्या बैठकीनंतर मांडली.\nटास्क फोर्सच्या बैठकीत काय चर्चा होणार\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत लॉकडॉऊनचे संकेत दिले असले, तरी अंतिम निर्णयासाठी कोव्हिड टास्क फोर्स समितीसोबत आज बैठक होणार आहे.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ही कृती समिती तयार के��ी होती. या टास्क फोर्सने याआधीच राज्यात कोरोनाचा उद्रेक होऊ शकतो असे भाष्य केले होते.\nआता लॉकडॉऊनसंदर्भात चर्चा होत असताना कोव्हिड टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञ कोरोना रुग्णसंख्येची संभाव्य परिस्थिती याची माहिती देतील. तसंच आरोग्य यंत्रणेवरील ताण याचाही आढावा घेतला जाईल.\nयात आरोग्य क्षेत्रातील सक्रिय मनुष्यबळ, वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा, बेड्स, आयसीयू सुविधा, ऑक्सीजन अशा सर्व अत्यावश्यक सेवांबाबत माहिती घेतली जाईल.\nरुग्णसंख्या वाढीचा वेग, मृत्यूदर, बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या यासंदर्भात टास्क फोर्स आपला रिपोर्टही सादर करेल.\nरेल्वे वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेणार\nमुंबईत पश्चिम, हार्बर आणि मध्य रेल्वेची 95 टक्के सेवा सध्या सुरू असून विशिष्ट वेळेत सर्वसामान्य प्रवाशांनाही प्रवास करण्याची परवानगी आहे.\nपण लॉकडॉऊन लागू झाल्यास केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच रेल्वेतून प्रवास करण्याची मूभा दिली जाऊ शकते.\nपश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, \"सध्या निर्धारित वेळेत रेल्वे प्रवास सर्व प्रवाशांसाठी खुला आहे. यात बदल करण्यासंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही.\"\nतसंच लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकातही सध्या कोणताही बदल करण्यात आलेला नाही.\nमुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, \"मुंबई लोकलमध्ये गेल्या वर्षीप्रमाणे केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्माचाऱ्यांनाच परवानगी देण्याचा निर्णय होऊ शकतो. तसंच बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांना फटका बसू नये म्हणून काही लांब पल्ल्याच्या गाड्या तातडीने बंद केल्या जाणार नाहीत. अंतिम निर्णय येईपर्यंत मात्र प्रतीक्षा करावी लागेल.\"\nफेब्रुवारीत पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या साधारण 18 लाख एवढी होती. ती आता कमी होऊन 15-16 लाखांवर आली आहे.\nतर मध्य आणि हार्बर रेल्वेने दर दिवशी जवळपास 40 लाख प्रवासी प्रवास करत असतात, पण कोरोना काळात 20 लाख प्रवासी प्रवास असल्याची माहिती रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयाने बीबीसी मराठीशी बोलताना दिली.\nमध्य रेल्वेत 90 टक्के (1600) तर पश्चिम रेल्वेच्या 95% रेल्वे गाड्या सुरू आहेत.\nराज्यात 5 एप्रिलपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसंच शनिवार आणि रविवारी पूर्ण लॉकडॉऊन लागू करण्यात आले आहे. त्यानुसार आताच्या घडीला राज्यात काय बंद आणि काय सुरू आहे ते पाहूया,\nरात्री संचारबंदी, दिवसा जमावबंदी\nराज्यात 144 कलम लागू.\nसकाळी 7 ते रात्री 8 जमावबंदी म्हणजे 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई असेल.\nरात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही.\nयातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात येतील.\nबागा, चौपाट्या, समुद्र किनारे आदी सार्वजनिक ठिकाणे रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहतील.\nदिवसा या सार्वजनिक ठिकाणी लोक आरोग्याचे नियम न पाळता गर्दी करत आहेत, असं निदर्शनास आल्यास स्थानिक प्रशासन ते पूर्णपणे बंद करू शकतं.\nशेती व शेतीविषयक कामे, अन्नधान्य व शेतमालाची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीतपणे सुरू राहतील.\nकिराणा, औषधे, भाजीपाला आदी जीवनावश्यक व आवश्यक वस्तू सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, बाजारपेठा 30 एप्रिलपर्यंत बंद राहतील.\nसार्वजनिक व खासगी अशी सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरूच राहील.\nसार्वजनिक व खासगी बसेसमध्ये उभे राहून प्रवास करता येणार नाही.\nबाहेरगावी जाणाऱ्या रेल्वेमध्ये सर्वसाधारण डब्यात उभ्याने प्रवासी असू नयेत तसेच प्रवासी मास्क घालतील याची काळजी रेल्वे प्रशासनाने घ्यायची आहे.\nखासगी कार्यालयांनी पूर्णपणे वर्क फ्रॉम होम करणे बंधनकारक राहील.\nकेवळ बँका, स्टॉक मार्केट, विमा, औषधी, मेडिक्लेम, दूरसंचार, अशी वित्तीय सेवा देणारी तसेच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन, वीज, पाणी पुरवठा करणारी कार्यालये मात्र सुरू राहतील.\nशासकीय कार्यालये जी थेट कोरोनाशी संबंधित नाहीत तेथील कर्मचारी उपस्थिती 50 टक्के मर्यादेपर्यंत राहील.\nमनोरंजन व करमणुकीची स्थळे बंद राहतील.\nचित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे, व्हिडीओ पार्लर्स, क्लब्स, जलतरण तलाव, क्रीडा संकुले, सभागृहे, वॉटर पार्क्स पूर्णपणे बंद राहतील.\nसर्वधर्मीयांची स्थळे, प्रार्थना स्थळे बाहेरून येणारे भक्त व दर्शनार्थीसाठी बंद राहतील.\nमात्र, याठिकाणी काम करणारे कर्मचारी , पुजारी वगैरे यांना दैनंदिन पूजा अर्चा करता येईल.\nउपाहारगृहे व बार पूर्णतः बंद राहतील.पण उपाहारगृह एखाद्या हॉटेलचा भाग असेल तर ते तेथे राहणाऱ्या अभ्यागातासाठीच सुरू ठेवता येईल, बाहेरील व्यक्तीसाठी प्रवेश असणार नाही.\nटेक-अवे किंवा पार्सलची सेवा सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत सुरू राहील\nखाद्य विक्रेत्यांसाठी पार्सल सेवा\nरस्त्याच्या कडेला असणाऱ्या खाद्य विक्रेत्यांना सकाळी 7 ते रात्री 8 केवळ पार्सल सेवेसाठी व्यवसाय सुरू ठेवता येईल.\nई-कॉमर्स सेवा नियमितपणे सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत सुरूच राहील.\nसर्व कटिंग सलून्स, ब्युटी पार्लर्स, स्पा बंद राहतील.\nमात्र 10 वी आणि 12 वी परीक्षांचा त्यांना अपवाद असेल.\nयाशिवाय, सर्व खासगी क्लासेस बंद राहतील.उद्योग व उत्पादन क्षेत्र सुरूच राहील, मात्र याठिकाणी आरोग्याचे नियम पाळले गेले पाहिजेत, याची काळजी घ्यावी.\nचित्रपटांचं चित्रीकरण सुरू ठेवता येईल, पण जास्त गर्दी करता येणार नाही.\nसर्व कर्मचारी व चित्रीकरण स्थळावरील लोकांची RTPCR चाचणी प्रमाणपत्र बंधनकारक आहे.\n5 पेक्षा जास्त रुग्ण एखाद्या सोसायटीत आढळल्यास ती इमारत मिनी कंटेन्मेंट म्हणून घोषित करण्यात येईल.\nकोरोना: 'आईच्या अंत्यसंस्काराची तयारी केली आणि कळलं की ती जिवंत आहे'\nगर्लफ्रेन्ड अन् बॉयफ्रेंडनं सुरू केला होता ‘गोरख’ धंदा पोलिसांकडून हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला अभिवादनाचे कार्यक्रम साधेपणाने करा – धनंजय मुंडे\nदेशात रेमडेसिवीरचा तुटवडा आणि भाजप कार्यालयात मोफत वाटले जातेय - नवाब मलिक\nक्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पवार यांच्याकडून अभिवादन\nयावर अधिक वाचा :\n\"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी\"\nविविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,\nधनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...\nपुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...\nअंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली\nसंगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...\nऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...\n‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...\nगेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्य�� लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...\nSMA : चिमुकल्या वेदिका शिंदेला 16 कोटींचं इंजेक्शन मिळालं\nअमृता दुर्वे स्पायनल मस्क्युलर अॅट्रोफी (SMA Type - 1) आजाराशी लढणाऱ्या वेदिका शिंदे या ...\nपावसामुळे कोट्यावधीची साखर पाण्यात भिजली\nराज्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरु आहे.कुठे तर नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे.तर कुठे ...\nWTC फाइनल 2021:टीम इंडिया ने जाहीर केले खेळाडूंचे नाव\nन्यूझीलंडनंतर भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठीही आपल्या 15 सदस्यीय संघाची ...\nचिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षात उभी फूट\nमाजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनानंतर लोक जनशक्ती पार्टीत उभी फूट ...\nनारायण राणे: कट्टर शिवसैनिक ते ठाकरेंशी 'शत्रुत्व', कसा आहे ...\nशिवसेना, काँग्रेस आणि स्वाभिमानी पक्ष असा प्रवास करून आता भाजपात स्थिरावलेले माजी ...\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुंबईत - अवेळी पाऊस\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/others/national-international/after-the-first-wave-of-corona-due-to-being-inattentive-this-crisis-mohan-bhagwat", "date_download": "2021-06-15T16:10:36Z", "digest": "sha1:6NDBIOWQ7Q2WXBNT5RQXKMWOO7DPB6QH", "length": 5421, "nlines": 46, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "After the first wave of corona, due to being inattentive, 'this' crisis - Mohan Bhagwat", "raw_content": "\nकरोनाच्या पहिल्या लाटेनंतर गाफील राहिल्याने ‘हे’ संकट - मोहन भागवत\nनवी दिल्ली - करोनाची पहिली लाट आल्यानंतर आपण गाफील राहिल्यामुळे हे संकट उभं राहिलं. आता तिसर्‍या लाटेची चर्चा सुरू झाली आहे. पण तिला न घाबरता तिला परत फिरावं लागेल अशी तयारी आपल्याला करायला हवी, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. ऑनलाईन व्याख्यान श्रुंखलेमध्ये ते बोलत होते.\nते म्हणाले, आपल्याला भेदभाव विसरून एकत्र येऊन करोना संकटाशी लढा द्यावा लागेल, जे धैर्यवान लोक असतात, ते कायम प्रयत्न सुरूच ठेवतात. आपल्यालाही तसंच करायचं आहे. संपूर्ण भारताला एक समाज म्हणून सर्व भेदभाव विसरून, गुणदोषांच्या चर्चांमध्ये न अडकता एकसंघ बनून काम करावे लागणार आहे. एकमेकांच्या गुणदोषांची चर्चा करण्यासाठी नंतर व���ळ मिळणारच आहे. अजीम प्रेमजींनी सांगितलं त्यानुसार वेगाने काम करावं लागणार आहे. पुणे शहराचे उद्योजक, प्रशासक, रुग्णालय, जनतेचे प्रतिनिधी या सगळ्यांनी एक टीम म्हणून प्रयत्न केला. सामुहिक प्रयत्न आवश्यक आहेत.\nयावेळी मोहन भागवत यांनी सर्वांनीच वैज्ञानिकतेचा आधार घेण्याचं आवाहन केलं. कोणतीही चर्चा ही वैज्ञानिकतेच्या आधारावरच तपासून घेतली गेली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. वैज्ञानिकतेचा आधार घेणं आवश्यक आहे. कुणी सांगतं म्हणून ते योग्य आहे किंवा एखादी गोष्ट नवीन आहे म्हणून ती योग्य आहे किंवा जुनी आहे म्हणून योग्य आहे असं माहितीच्या बाबत करू नका. जे काही तुमच्यापर्यंत येतंय, त्याचं वैज्ञानिकतेच्या आधारावर परीक्षण करूनच त्याचा स्वीकार करा. आपल्याकडून कोणतीही निराधार बाब समाजात जाऊ नये आणि आपणही अशा बाबीचं पालन करता कामा नये याची काळजी घ्यायला हवी. आयुर्वेदाच्या नावावर अनेक चर्चा अशा सुरू असतात. पण वैज्ञानिकतेच्या तर्कावर जोपर्यंत त्या गोष्टी सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत अशा गोष्टींबाबत सावध राहणं आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/coronavirus-doctors-and-medical-staff-affected-covid-19-india-276396", "date_download": "2021-06-15T15:41:58Z", "digest": "sha1:UFCNSPPJSDSKQKJJJD6S3EIDA5UIJCDE", "length": 18699, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | धक्कादायक : देशात डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण!", "raw_content": "\nउत्तर प्रदेश या राज्यात 113 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तेलंगणा 96, तर राजस्थान 108, मध्य प्रदेश 99 आंध्र प्रदेश 86, गुजरात 82, तर जम्मू आणि कश्मीरमध्ये 62 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.\nधक्कादायक : देशात डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण\nनवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे, कोरोनाच्या संक्रमणापासून सामान्य नागरीकांबरोबरच डॉक्टर देखील दूर राहिलेले नाहीत. देशात आतापर्यंत 50 पेक्षा जास्त डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे समोर आले आहे. एकट्या दिल्लीमध्ये सात डॉक्टरांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.\n- बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nकोरोनाची लागण झालेल्या डॉक्टरांपैकी सफदरगंज येथील हॉस्पिटलमध्ये कोरोना पेशंटवर उपचार करत असलेल्या टी��मधील एकास वैद्यकीय सेवा देत असताना कोरोनाची लागण झाली आहे. तर, जैवरसायन विभागात काम करत असलेल्या मेडिकलच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेली महिला डॉक्टर कोरोना पॉझीटिव्ह असल्याचे समोर आले आहे. ती काही दिवसांपूर्वी परदेशातून परत आलेली आहे.\n- Fight with Corona : पुढील ४ आठवडे अत्यंत महत्त्वाचे; चिनी शास्त्रज्ञाचे मत\nया दोन्ही प्रकरणात कोरोनाच्या तपासण्या केल्या गेल्या असता दोन्ही डॉक्टरांना कोरोना असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. दिल्ली सरकारने सुरू केलेल्या मोहल्ला क्लिनिकमधील दोन डॉक्टरांना तर, कॅन्सर सेंटरमध्ये काम करणार एक डॉक्टर देखील कोरोनाबाधित सापडले आहेत. तर AIIMSमधील एका वरिष्ठ डॉक्टरांना देखील कोरोना असल्याचे समोर आले आहे.\nदेशातील कोरोना व्हायरची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 1 हजार 965 वर पोहचली आहे तर, 50 लोकांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकड्यांनुसार आजपर्यंत 1 हजार 764 लोक कोरोना व्हायरस बाधित आहेत तर, 150 लोक हे बरे झाले आहेत उपचारांनंतर त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.\n- युरोपमधल्या 'या' देशात 24 तासांत जगातील सर्वाधिक कोरोनाबळी\nकोरोना व्हायरसमुळे देशभरात सगळ्यात जास्त महाराष्ट्रात रुग्ण दगावले आहेत. तर गुजरातमध्ये 6, मध्य प्रदेश 6, पंजाब मध्ये 4, कर्नाटक 3, तेलंगणा 3, प.बंगाल 3, दिल्ली 2, जम्मू-कश्मीर 2, उत्तर प्रदेश 2, केरळ 2, तर आंध्र प्रदेश, तमिळनाडू, बिहार, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यात प्रत्येकी एक जण कोरोनामुळे दगावला आहे, तर देशात कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्र त्यानंतर केरळ 265, तमीळनाडू 234 लोकांना कोरोना झाला आहे.\n- Coronavirus : तबलीगींच्या मौलानाने घेतला यू-टर्न; म्हणाला, 'मी स्वत: ...'\nदिल्लीमधील कोरोना रुग्णांची संख्या वाढून 219 वर पोहचली आहे. तर उत्तर प्रदेश या राज्यात 113 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तेलंगणा 96, तर राजस्थान 108, मध्य प्रदेश 99 आंध्र प्रदेश 86, गुजरात 82, तर जम्मू आणि कश्मीरमध्ये 62 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.\nSBI Recruitment 2020: अप्रेंटिसच्या ८५०० जागांची बंपर भरती\nSBI Recruitment 2020: कोणत्याही शाखेतून पदवी घेतेलेल्या पदवीधारकांना भारतीय स्टेट बँकमध्ये नोकरी मिळवण्याची उत्तम संधी चालून आली आहे. एसबीआयने अप्रेंटिस पदासाठी ८५०० जागांची भरती काढली आहे. यासाठी त्यांच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर अधिसूचना प्रसिद्ध केली असून अर्ज करण्याची प्रक्रियाही स\nबापरे, कोरोना मृत्युदरात झाली वाढ; मेघालय एक नंबर तर महाराष्ट्र...\nपुणे : राज्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूदरात मागील दोन दिवसांपूर्वीच्या तुलनेत सोमवारी (ता.२७) पुन्हा किंचित वाढ झाली आहे. सध्या हा मृत्युदर ४.२४ टक्के एवढा आहे. तरीही हे प्रमाण गुजरात आणि मध्यप्रदेशच्या तुलनेत कमीच आहे.\nजाणून घ्या; तुमच्या आवडत्या पाणी पुरीची 9 नावे\nसातारा : तुम्हाला माहित आहे का की पानी पुरीची भारतात 9 वेगवेगळी नावे आहेत पाणीपुरी हा भारताचा सर्वकाळ आवडता स्ट्रीट फूड आहे. पाणी पुरी देशाच्या विविध भागात वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. जरी बहुतेक प्रकरणांमध्ये रेसिपी जवळजवळ एकसारखीच असते, परंतु त्यांची चव मोठ्या प्रमाणात बदलू शकते. हेच\nतेलंगणात अडकलेल्या सैनिकांना मिळेना दाद..अनेक मेल करूनही नाही प्रतिसाद\nनाशिक : भारतीय लष्करात सेवा बजावल्यानंतर गेल्या 31 मार्चला सिकंदराबाद लष्कराच्या तळावर निरोप समारंभ झाला. मात्र त्याचदरम्यान देशात लॉकडाउन जाहीर झाल्याने, महाराष्ट्रातील 55 निवृत्त जवान तेथेच अडकले आहेत. इतर राज्यांनी त्यांच्या सैनिकांना ऑनलाइन परवानगी दिल्याने, तेथील जवान त्यांच्या कुटुंब\n#Lockdown : सुप्रीम कोर्टाने नाकारले, हायकोर्टने सावरले\nमुंबई : लाॅकडाऊनमुळे रोजगार गमावलेल्या देशभरातील लाखो मजुरांचे हाल मागील दोन महिन्यांपासून सुरू आहेत. वेगवेगळ्या राज्य सरकारांनी मजुरांच्या देखभालीबाबत उपाययोजना केल्या असून आतापर्यंत देशातील बारा उच्च न्यायालयांनी मजुरांच्या खडतर प्रवासाची दखल घेतली आहे.\nडिसेंबरअखेर देशात 110.22 लाख टन साखर उत्पादन मागील वर्षीपेक्षा 32.59 लाख टन उत्पादन अधिक\nमाळीनगर (सोलापूर) : यंदा देशातील 481 साखर कारखान्यांत डिसेंबर 2020 अखेर 110.22 लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गतवर्षी या कालावधीत 437 कारखान्यांत 77.23 लाख टन साखर उत्पादन झाले होते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा देशात 32.59 लाख टन साखर उत्पादन अधिक झाले आहे. महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यांती\nसाखर उत्पादनात 25 टक्‍क्‍यांनी वाढ जानेवारीअखेर देशात 176.8 लाख टन साखर उत्पादन\nमाळीनगर (सोलापूर) : चालू गळीत हंगामात पहिल्या चार महिन्यात जानेवारीअखेर देशात 176.8 लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत साखर उत्पादनात 25 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) ही आकडेवारी जाहीर केली आहे.\n‘एनजीओ’त उत्तर प्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर\nपुणे : देशात उत्तर प्रदेशात सर्वात जास्त स्वयंसेवी संस्था आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. नीती आयोगाच्या आकडेवारीनुसार देशातील टॉप टेनमध्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली, तमिळनाडू, कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, राजस्थान आणि बिहार या राज्याचा क्रमांक लागत आहे. वि\nलॉकडाऊननंतर साखरेचे दर वाढणार की कमी होणार देशात 'अशी' आहे साखर उद्योगाची स्थिती\nपुणे : महाराष्ट्रासह देशात यंदाच्या गळीत हंगामात साखरेच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. परंतु लॉकडाऊनच्या कालावधीत उद्योग व्यवसाय बंद असल्यामुळे साखरेचा खपही कमी झाला आहे. त्यामुळे राज्यासह देशात साखरेचे दर स्थिर राहतील, असे साखर उद्योगातील तज्ञांचे मत आहे.\nदुसऱ्या लाटेचा काही राज्यांवर शून्य परिणाम; आहेत 500 हूनही कमी ऍक्टीव्ह रुग्ण\nनवी दिल्ली : देशात कोरोना संक्रमणाची दुसरी लाट आता झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत भारतात 1.84 लाख लोकांना कोरोना संक्रमणाने बाधित झाले आहेत. तर गेल्या 24 तासांत 1 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसांत सापडलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येमधली ही सर्वाधित संख्या आहे. अगदी क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://blog.mmla.org/2019/04/pulajanmashatabdi.html", "date_download": "2021-06-15T15:07:13Z", "digest": "sha1:HTGQ2RWSBJU5G3OVJ7VYQE7OCZOAAN33", "length": 27279, "nlines": 154, "source_domain": "blog.mmla.org", "title": "पुल जन्मशताब्दीनिमित्त विशेष कार्यक्रम", "raw_content": "\nलॉस एंजेलिस महाराष्ट्र मंडळ\nपुल जन्मशताब्दीनिमित्त विशेष कार्यक्रम\n- एप्रिल २८, २०१९\nपुलजन्मशताब्दी निमित्त लॉस एंजेलिस महाराष्ट्र मंडळ/अभिव्यक्ती आयोजित कार्यक्रमाचा आढावा\nसचिव, लॉस एंजेलिस महाराष्ट्र मंडळ\nपु ल देशपांडे - महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व. गेल्या शतकात अनेकांगांनी ज्यांनी आपलं सांस्कृतिक आयुष्य समृद्ध केलं\nआणि महाराष्ट्रातील तमाम जनतेनं त्यांच्या कलावैविध्यतेवर मनस्वी प्रेम केलं त्यांची यावर्षी जन्मशताब्दी\nत्यांना सांस्कृतिक दैवत असंही म्हटलंय (अर्थात हे असं देवत्वपण पुलंना र��चलं नसतं हा भाग वेगळा\nपुलंच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम करावा असं लॉस एंजेलिस महाराष्ट्र मंडळाच्या समितीला वाटत होत\nपण नक्की काय करावं हे काही सुचत नव्हतं. तितक्यात लॉस एंजेलिस स्थित 'अभिव्यक्ती ग्रुप' ने त्यांना असा कार्यक्रम\nकरायला आवडेल असा प्रस्ताव पाठवला. अभिव्यक्ती ग्रुप म्हणजे इथला थिएटरशी संबंधी हौशी कलाकारांचा समूह.\nगेले १०-१२ वर्षे ते वेगवेगळी नाटके बसवत आहेत -- काही नावाजलेली, काही स्वतः लिहिलेली\nह्या प्रायोगिकतेचे कौतुकही झाले आहे. (अधिक माहितीसाठी जिज्ञासूंनी abhivyakti.org ला भेट द्यावी.) त्या ग्रुपचे आणि\nमंडळाचे विशेष संबंध पहिल्यापासून असल्याने मंडळाच्या कार्यक्रमात अभिव्यक्तीमधील कलाकारांनी आपली कला\nसादर केली होती. त्यामुळे त्यांच्या अभिनयक्षमतेबद्दल विश्वास होताच. त्यामुळे त्यांच्या ह्या प्रस्तावाला आम्ही आनंदाने\nअनुमोदन दिले. ह्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मंडळाच्या समितीतील आम्ही काहीजण पण त्यांच्या ग्रुपबरोबर जोडले\nगेले २-३ महिने पुलंच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आम्ही सारेच नारायणाच्या भूमिकेत शिरलो होतो.\nत्यांच्यावर व त्यांनी लिहिलेले जेवढे वाचता येणे शक्य होते तेवढे वाचत होतो, ऐकत होतो. एवढे लोकं 'नोटा' देऊन\nयेणार तर कार्यक्रम जरातरी \"नोटेबल\" व्हायला हवा याचं थोडं टेन्शन होतंच . (ह्या असल्या कोट्या सुचणं हा पण पुलंच्या\nइतक्या महिन्याच्या सतत संगतीचा परिणाम शेवटी परिसस्पर्शच तो ) शिवाय ऐन कार्यक्रमाच्या वेळी एखादे\nरावसाहेबासारखे निघाले तर काय अशीही थोडी धास्ती होती\nपुलंच्या वाचनात गढून गेल्याने विहार व व्यायाम नैमित्तिक झाला आणि आहार मात्र तसाच राहिला. वजनकाट्याने\nहळू हळू उत्तरेकडे सरकायला सुरुवात केल्याचे लक्षात येताच घरून उपदेश येऊ लागले मग मी पण त्याला आमच्या\nदृष्टीच्या कक्षेबाहेर करून त्याचा काटा काढला\nपुलंचं साहित्य वाचताना, पाहताना एक गोष्ट जाणवली कि एकदा वाचलेली गोष्ट परत वाचली तरी नव्याने आनंद देते,\nकधी कधी पूर्वी लक्षात न आलेले पैलू लक्षात येतात. एका अर्थाने हा कार्यक्रम हि सुद्धा सगळी पुनरावृत्तीच होती. पण\nचंदन जसं कितीही उगाळलं तरी त्यातून येणारा सुगंध कमी होत नाही तसं पुलंच्या लिखाणातला गोडवा तसाच टिकून आहे\nहे जाणवलं. भले ���ाळी आता कमी झाल्या असतील, पण पुलंनी बरोबर लिखाणात पकडलेला माणसातली वैशिष्ठये तशीच\nआहेत. म्हणूनच ती आपल्याला अजूनही भावतात तसेच काही वेळा काही गोष्टी नव्याने लक्षात येतात.\nशेवटी हे पुलंच्या (दैवी) लेखणीतून उतरलेलं लिखाण.. ते सादर करताना आमची भावना तुकोबांनी सांगितल्याप्रमाणे '\nफोडिले भांडार, धन्याचा हा माल, मी तो हमाल भारवाही' हीच होती.\nह्या आगळ्या वेगळ्या आनंदयात्री बद्दल खूप काही वाचताना आमचं सर्वांचं आयुष्य समृद्ध झालं, पुलकित झालं. मी\nव्यक्तिशः इतका पुलमय झालो कि हा कार्यक्रम पाहायला भाई स्वतः असायला हवे होते असं वाटून गेलं\nशब्द उधार घेऊन सांगायचं तर.. आपलं आयुष्य समृद्ध करायला देवाने ह्या माणसाला पाठवलं आणि परत नेलं. पण\nआज जर का भाई असते तर त्यांच्या स्वाभाविक विनयशील स्वभावाला अनुसरून, थरथरत्या आवाजात असचं काहीतरी\n\"खरं सांगू का तुम्ही हे जन्मशताब्दी वगैरे साजरी करावी एवढा मी काही फार मोठा लेखक नाही.. मला जीवनात जी\nविसंगती दिसली, त्यातून मी आनंद शोधायचा प्रयत्न केला आणि तो इतरांबरोबर वाटला एवढंच. तो काही जणांना\nआवडला, काही जणांनी नाक मुरडली.. व्यक्ती व्यक्ती मतेर्भिन्ना \nआता तुम्ही सगळी शिकलेली, आपापल्या क्षेत्रात पारंगत मंडळी. तरीही कोणीतरी माझ्या पुस्तकातली एखादी ओळ\nकुठेतरी मांडतो, कुणी काय ते फेसबुक का काय त्यावर लिहितो. कुणी ते व्हाट्सअँप वरआलंय म्हणून मला दाखवायला,\nसांगायला येतो.. खूप छान वाटत. आता कधीकधी तुकारामबुवांच्या पासून आमच्या लेखक मित्रांपर्यंत कुणाच्याही ओळी\nमाझ्या नावावर खपवल्या जातात तेंव्हा मात्र वाईट वाटत ..काळाच्या ओघात भल्याभल्यांचा विसर होतो. पण संपर्कसाधनाचा\nसुकाळ झालेल्या काळातही माझ्या दोन चार ओळी अजूनही टिकून आहेत, भोंडल्याच्या खिरापतीसारख्या वाटल्या जात\nआहेत आणि कुणाला काही क्षण का होईना आनंद देतायेत हे पाहून मला खूप समाधान वाटत. गतजन्मी मी काहीतरी\nपुण्याई केली असणार म्हणून हे भाग्य मला लाभलं \nसंदेश वगैरे द्यायला मी काही कोणी मोठा माणूस नाही पण जाताजाता मला उमगलेलं एकच गुज सांगतो.. जीवनात\nआनंद आहे असं म्हटलं ना तरच आनंद दिसतो. तो कोणी तुम्हाला दिला, दाखवला तर तो द्विगुणीत करायला शिका\nआणि जर तुम्हाला दिसला, मिळाला तर तो फक्त तुमच्याजवळ न ठेवता वाटून टाका. तुम्ही जेवढा तो वाट��ल ना तेवढा\nतो चक्रवाढ पद्धतीने अधिकप्रमाणात वाढून परत तुम्हाला मिळेल. ( शाळेत असताना गणिताचा आणि माझा ३६ चाच\nएकदा होता पण हि चक्रवाढ पद्धत मात्र मला आयुष्यात खूप वेळा अनुभवता आली) एकदा का हि सोंदर्यदृष्टी तुम्हाला\nमिळाली कि जगण्यात जी मजा येईल ना ती सांगून नाही कळणार... अनुभवावीच लागेल... \"\nएकंदरीत कार्यक्रम छान झाला. साधारण १२/१३ वेगवेगळे नाट्यप्रयोग होते. शिवाय पुलंच्या काही अपरिचित पैलूंची\nओळख करून देण्यासाठी दृकश्राव्य माध्यमाचा वापर करून वेगवेगळ्या ध्वनिफिती, चित्रफिती दाखवल्या. पुढील\nपिढीतल्या काही मुलांना हाताशी घेऊन एक छोटा प्रयोग सादर केला. पुलं आणि सुनीताबाई सादर करत तसं कवी\nसंमेलन करून बोरकर, ग्रेस, आरती प्रभू यांच्या कविता सादर झाल्या. हा प्रयोगही अनेकांना आवडला.\nमी \"तुमचंच काम छान झालं\" असं प्रत्येक पुरुषाला आणि (माझी बायको जवळपास नाही याची खात्री करून) \"स्टेजवर\nतुम्हीच सर्वात सुंदर आणि तरुण दिसत होतात\" असं प्रत्येक स्त्री कलाकाराला आळीपाळीनं खाजगीत सांगितल\nकाही दिलदार पुरुषांनी लगेच \"बिअर पार्टी\"चं आमंत्रण दिलं आणि बहुतांश बायकांनी मनाने आणखी तरुण झाल्याने\n\"तुम्ही पण किती हो काम केलंत .. आता एकदा आमच्याकडं श्रमपरिहाराला यायचं हं\" असा लाडिक हट्ट पण केला.\n(आता त्यांची कोमल मन कशी बर मोडणार\nतसेच ह्या कार्यक्रमाचे आयोजन करताना आम्हाला काही नवीन शोध लागले.. वाचकांच्या माहितीसाठी ते इथे नमूद करत\n- फेसबुक व व्हाट्सअँप च्या क्रांतीमुळे एकेकाळी प्रचलित ई-मेल व्यवस्था बारगळली आहे.\n- लोक ईमेल वाचत नाहीत याची खात्री झाली\n- व्हाट्सअँप सारखी संपर्कसाधने वापरण्याने आपली गणना मिलेनियल्स मध्ये होईल आणि आपण वयाने व मनाने तरुण\nहोऊ असा कदाचित त्यामागचा विचार असावा.\nया प्रयोगाच्या आयोजनाचा प्रवास रम्य होता. त्याची अपूर्वाई शब्दबद्ध करणं कठीण आहे. काही\nव्यक्ती आणि वल्लीशी स्नेहबंध निर्माण झाले जणू काही ते पूर्वजन्मीचे गणगोत असावेत अशा प्रकारची आपुलकी\nनिर्माण झाली. . अनेकांनी ह्या गोष्टी लहानपणी वाचल्या होत्या त्यामुळे पुन्हा पोरवयात गेल्यासारखं वाटलं. पुलंनीच\nदिलेली हि देणगी -- गाठोडं उघडून तो आनंद वाटून टाकताना, हे चार शब्द लोकांपर्यंत पोहोचवताना स्वानंदाचा शोध\nलागला.. ह्या प्रयत्नाला काही रसिकांची दाद मिळ��ली आणि आमच्यासारखे भाग्यवान आम्हीच असं आम्हाला वाटून गेलं.\nकुठून हि नस्ती उठाठेव केली अशी भावना कदापि मनाला शिवली नाही. . कार्यक्रम संपताना आमची हीच भावना होती..\nयाच साठी केला होता अट्टाहास\nतुका म्हणे आता शेवटचा दिस गोड व्हावा\nपुलंनीच आकाशवाणीवरून विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितलं होत कि एखादं पुस्तक आपण वाचतो तेंव्हा त्या\nलेखकालाच जणू आपण भेटत असतो. काळाच्या भिंतीसुद्धा लेखकाचं ते बोलणं थोपवू शकत नाहीत. आता हे पुलंच्याच\nलिखाणाच्या बाबतीत किती चपखल लागू होतंय ह्याचाहि कार्यक्रम करताना पुनःप्रत्यय आला.\nपुढील पिढीला सामावून घेण्याचा, पुल लेखक म्हणून आणि माणूस म्हणून किती मोठे होते हे सांगण्याचाही प्रयत्न होता..\nजेव्हा घरी आलेले एक स्नेही नागपूरचे आहेत कळल्यावर माझा मुलगा \"म्हणजे हेच का ते जे तिकडची संत्री किती भारी\nअसं सांगत असतात असं पुल म्हणाले\" अस मला विचारता झाला तेंव्हा नकळत का होईना पुलंबद्दलच आमच्या पिढीचं\nप्रेम पुढच्या पिढीत हस्तांतरित झाल्याच पाहून आमच्या प्रयत्नांचं सार्थक झालं असं वाटलं..\nया कार्यक्रमात सहभागी झालेल्या व या कार्यक्रमास हातभार लावून भार हलक्या केलेल्या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद\nकार्यक्रमाची चित्रफीत पाहण्यासाठी हा दुवा वापरावा\n५ मे, २०१९ रोजी ५:२३ PM\nया ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट\nपळा पळा कोण पुढे पळे तो..\n- मे ०४, २०१९\nपळा पळा कोण पुढे पळे तो.. सागर साबडे सचिव, लॉस एंजेलिस महाराष्ट्र मंडळ secretary@mmla.org अनेकदा आपल्या आसपास काही \"हिरो\" (हिरे सुद्धा म्हणू शकतो) असतात पण आपल्याला त्याची जाणीव/माहिती नसते. आज मी आपल्या जवळच्या एका आगळ्या वेगळ्या चॅम्पियन बद्दल सांगणार आहे. तुम्ही नियमित पळणारे असला तर तुम्हाला हे आवडेलच पण अस्मादिकांसारखे पळण्याच्या विचारांपासून दूर पळणारे असाल तर हि गोष्ट नक्की तुम्हाला प्रेरीत करेल यात शंका नाही. मॅरेथॉन हि पळण्याची स्पर्धा माणसाच्या प्रकृतीचा, सहनशक्तीचा, चिकाटीचा मानदंड समजली जाते. जगात अनेक मॅरेथॉन प्रसिद्ध आहेत. त्यातील लॉस एंजेलिस, बॉस्टन, न्यूयॉर्क, शिकागो टोकियो व लंडन ह्या अधिक प्रसिद्ध स्पर्धा २६.२ मैल पळून येणं हि काही सोपी गोष्ट नाही. तुका म्हणे तेथे पाहिजे जातीचे, येरागबाळ्याचे काम नोहे २६.२ मैल पळून येणं हि काही सोपी गोष्ट नाही. तुका म्��णे तेथे पाहिजे जातीचे, येरागबाळ्याचे काम नोहे त्यासाठी प्रचंड तयारी करावी लागते. आहार, निद्रा आणि एकंदरीत जीवनात एक प्रकारची स्वयंशिस्त बाळगावी लागते. आपल्या दक्षिण कॅलिफोर्नियातील एकजण ह्या सहाही स्पर्धा पूर्ण करून आलेले आहेत असे सांगितलं तर कदाचित तुमचा व\nसुकन्या कुलकर्णी-मोने आणि नृत्याची जिद्द\n- नोव्हेंबर २४, २०१९\nसागर साबडे (माजी सचिव - महाराष्ट्र मंडळ लॉस एंजेलिस ) गेल्या शनिवारी १६ नोव्हेंबरला लॉस एंजेलिस महाराष्ट्र मंडळातर्फे दिवाळीचा कार्यक्रम सादर करण्यात आला. अर्थात दिवाळी होऊन बरेच दिवस झाले असले तरी परदेशात आपल्या सवडीने हवे ते सण साजरे करण्याची मुभा असते. (\"बरं झालं हं मंडळानं या वर्षी दिवाळी late ठेवली ते.. Last month I was so busy you know त्या निमित्ताने का होईना मागच्या India visit मध्ये घेतलेले ठेवणीतले कपडे घालता येतात ना गं आपल्याला, नाहीतर ठेवून ठेवून खराब होतात I feel so sad na\" असे एक ललना तिच्या भरजरी साडीची तारीफ करणाऱ्या दुसऱ्या एकीला सांगताना मी ओझरते ऐकले आणि या कार्याला आपला अंशतः का होईना हातभार लागला या विचाराने मी धन्य झालो त्या निमित्ताने का होईना मागच्या India visit मध्ये घेतलेले ठेवणीतले कपडे घालता येतात ना गं आपल्याला, नाहीतर ठेवून ठेवून खराब होतात I feel so sad na\" असे एक ललना तिच्या भरजरी साडीची तारीफ करणाऱ्या दुसऱ्या एकीला सांगताना मी ओझरते ऐकले आणि या कार्याला आपला अंशतः का होईना हातभार लागला या विचाराने मी धन्य झालो असो) या वर्षी सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून मंडळातर्फे कालिदासकृत मेघदूत आणि वैजयंती यावर आधारित नृत्य नाटिका सादर करण्यात आली. बृहन महाराष्ट्र मंडळातर्फे हा कार्यक्रम अमेरिकेत अनेक मंडळात आयोजित करण्यात आला होता. स्मिता महाजन, प्रचिती देवचके-देसाई, अश्विनी अनोरकर, श्वेता काटोटे आणि सुकन्या कुलकर्णी-मोने, यांनी यात सहभाग घेतल\nbadins द्वारे थीम इमेज\nगदिमा/बाबूजी जन्मशताब्दी उत्सव कार्यक्रम\nपुल जन्मशताब्दीनिमित्त विशेष कार्यक्रम\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://jayvidarbha.com/bcci-to-lose-over-rs-2200-crores-due-to-ipl-2021-postponement-amid-corona-crisis/", "date_download": "2021-06-15T16:04:34Z", "digest": "sha1:XPUF5L5BBGS2N3KHYAMPAWKL5P3XFLIA", "length": 7137, "nlines": 134, "source_domain": "jayvidarbha.com", "title": "IPL स्थगित झाल्याने BCCIला २२०० कोटींचा फटका - जयविदर्भ न्यूज", "raw_content": "\nजयविदर्भ न्यूज - बातमी आमची निर्णय तुमचा\nIPL स्थगित झाल्याने BCCIला २२०० कोटींचा फटका\nIPL स्थगित झाल्याने BCCIला २२०० कोटींचा फटका\nआयपीएलला सर्वाधिक रक्कम ब्रॉडकास्ट स्टार सोर्टस् आणि प्रायोजक विवो कंपनी आणि असोसिएट प्रायोजक यांच्याकडून मिळते.\nनवी दिल्ली : यंदाची आयपीएल (IPL) मध्यावरच स्थगित करावी लागल्यामुळे बीसीसीआयला (BCCI) दोन हजार कोटींपेक्षा अधिक रक्कमेचा फटका बसण्याची शक्यता आहे. ३० मेपर्यंत पूर्ण होणारी आयपीएल मध्यावर स्थगित करावी लागली. साधारणतः दोन ते अडीच हजार कोटींच्या घरात म्हणजेच २२०० कोटींचे नुकसान आम्हाला होऊ शकते, असे बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. (BCCI to lose over Rs 2000 crores due to IPL 2021 postponement amid Corona crisis)\n५२ दिवसांच्या स्पर्धेत एकूण ६० सामने होणार होते. त्यापैकी २४ दिवसांचा खेळ झाला आणि २९ सामने शक्य झाले. आयपीएलला सर्वाधिक रक्कम ब्रॉडकास्ट स्टार सोर्टस् आणि प्रायोजक विवो कंपनी आणि असोसिएट प्रायोजक यांच्याकडून मिळते.\nप्रत्येक मोसमासाठी ४४० कोटींचा करार\nस्पर्धा अर्धी झाल्यामुळे २२० कोटीच मिळू शकतील.\nसहयोगी प्रायोजकांबरोबर १२० कोटींचा करार\nही सर्व रक्कम अर्धी केली, तर सुमारे २२०० कोटींचा तोटा होऊ शकेल.\nस्टार स्पोर्टस् पाच वर्षांसाठी १६,३४७ कोटींचा करार\nत्यानुसार वर्षासाठी ३,२६९.४ कोटी\nप्रत्येक सामन्यासाठी ५४.५ कोटी\nशक्य झालेल्या २९ सामन्याचे १,५८० कोटी\nत्यानुसार १,६९० कोटींचा बीसीसीआयला फटका\nमराठा आरक्षण रद्द; राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nपुण्याहून मुंबईत पोचता येणार ४५ मिनिटांत\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं, आजोबा-काकीला हत्येप्रकरणी अटक\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन् घेतला 103 कोटींचा फ्लॅट\nहोमबातम्या WTC Final: भारताविरुद्ध खेळणार ही ‘टीम न्यूझीलंड’, वाचा कोण…\nदोनशे फुट उंच पुलावर अडकलेल्या मुलाचे वाचवले प्राण\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं,…\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन्…\nहोमबातम्या WTC Final: भारताविरुद्ध खेळणार ही ‘टीम…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/terror-attack/", "date_download": "2021-06-15T16:19:08Z", "digest": "sha1:C64WA4OAYCFQLV5AABC64QKMD4DQLEK2", "length": 9567, "nlines": 113, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates TERROR ATTACK Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nरात्री 8 च्या सुमारास या गोळीबाराला सुरुवात झाली,6 वेगवेगळ्या शहरात घडली ही घटना…\nईद आणि स्वातंत्र्य दिनी देशातील मुंबईसह 15 प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट\nईद आणि स्वातंत्र्यदिनी मोठा बंदोबंस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबईसह 15 प्रमुख शहरांमध्ये हा बंदोबस्त करण्यात आला आहे.\nपाकिस्तानात फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये दहशतवादी हल्ला\nपाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात असणाऱ्या ग्वादर येथे एका 5 star हॉटेलवर दहशतवादी हल्ला झाला आहे. ‘पर्ल…\nजैशचा म्होरक्या मसूद अझहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित\n14 फेब्रुवारी रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्यासह अनेक हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या…\n8 राज्यांमध्ये दहशतवादी हल्ला ही अफवा\nमहाराष्ट्रासह ८ राज्यांत दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता कर्नाटक पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे. या माहितीनुसार 8…\nअझहरसोबत अजित डोवाल नव्हतेच; राहुल गांधींचा आरोप फेटाळला\nपुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड मसूद अझहरची सुटका भाजप सरकारने केली असे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी…\nही तर मागच्या सरकारची पापं – इम्रान खान\n14 फेब्रुवारीला पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याची जबाबदारी ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने घेतला….\nलखनऊमध्ये काश्मीरी विक्रेत्यांना मारहाण\n१४ फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर संपूर्ण देशात पाकिस्तान आणि दहशतवाद्यांचा निषेध करण्यात आला. त्याचबरोबर काश्मीरी…\nभारतात समुद्र मार्गे दहशतवादी हल्ल्याची शक्यता- नौदल प्रमुख\nभारतात समुद्र मार्गे दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याची माहिती नौदल प्रमुख सुनील लांबा यांनी दिली. तसेच…\n“झाडं पाडण्यासाठी AirStrike का \nपुलवामा हल्ल्यानंतर ‘काही मोजक्या लोकांमुळे तुम्ही संपूर्ण देशाला दोष देऊ शकत नाही’, असं वादग्रस्त वक्तव्य नवज्योतसिंग…\nहंदवाडामध्ये चकमक 4 जण शहीद\nजम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात सकाळपासून दहशतवाद्यांबरोबर चकमक सुरु आहे. आज सकाळी दोन जवान शहीद झाले आहेत…\nपुलवामा हल्ल्यानंतर पाकला भारताचं सडेतोड उत्तर\nPulawama Terror Attack नंतरही भारत-पाक व्यापारात चक्क 7% वाढ\nपाकिस्तानच्या जैश ए महंमद या दहशतवादी संघटनेने 14 फेब्रुवारी रोजी केलेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव…\nजैश-ए-मोहम्मद पुन्हा हल्ल्याच्या तयारीत, गुप्तचर यंत्रणांचा इशारा\nजम्मू-काश्मिरच्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात यश मिळाल्याने जैश-ए-मोहम्मदने यापेक्षाही मोठा आत्मघाती हल्ला करण्याची योजना आखल्याची माहिती…\n#PulwamaTerrorAttack: अमेरिकेसह रशियाचाही भारताला पाठिंबा\nहल्लेखोरांविरोधात भारताने लढाई सुरू ठेवावी. आम्ही सहकार्य करू असा संदेश रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी…\nअभिनेत्री नाइरा शाहला बर्थ डे पार्टी पडली महागात\nदेशात तब्बल ७५ दिवसानंतर कोरोनाबाधितांची संख्या ६० हजारांवर\n‘सोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करते आहे’\nआशा कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर\nराज्यात पावसाची आठवडाभर विश्रांती\nदेशात कोरोनाचा ‘डेल्टा प्लस’ विषाणू\nनवी मुंबईत पित्यानेच केला मुलांवर गोळीबार\nधारावीत सोमवारी एकही कोरोना रुग्ण नाही\nदेशात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ\nया अभिनेत्रीने अनुष्का शर्मा आणि प्रियंका चोपडा यांच्या पतीसोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली\nदिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नीचे कोरोनाने निधन\nकढीपत्ता हा आरोग्यासाठी फायदेशीर\nया वेबसाईटवर सुशांतसिंह राजपूतचा अनोखा प्रवास पाहा..\nअंकिताने सुशांतसोबत असलेले व्हिडीओ शेअर करत आठवणींना दिलाय उजाळा\nडॉ. घुले कुणाला घाबरले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/lets-weave-the-thread-intact/", "date_download": "2021-06-15T15:18:02Z", "digest": "sha1:RKUXFPV3CY2OTRUIKC4DLIY3VVI3O7VM", "length": 35253, "nlines": 393, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "धागा धागा अखंड विणू या - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nकाँग्रेसचे प्रभारी करणार महाराष्ट्राचा दौरा, राजकीय चर्चांना उधाण; काँग्रेसच्या मनात …\nदोन इटालियन मरीन्सविरुद्धचा खटला नऊ वर्षांनी अखेर रद्द\nपासपोर्टच्या नूतनीकरणासाठी कंगनाची हायकोर्टात याचिका\nदेशमुखांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यापूर्वी संमती घेण्याची मुळीच गरज नाही\nधागा धागा अखंड विणू या\nमागच्या लेखांमध्ये सकारात्मक मानसशास्त्र बद्दल बोलताना आपण “ए स्टीच इन टाईम सेव्हन नाईन, “ही म्हण वापरली होती. प्रतिबं��ात्मक म्हणजे प्रिव्हेंटिव्ह तंत्र वापरणारी ही शाखा आपल्यासाठी काय योग्य आहे आणि आपण ते कसं वाढवायचं हे या शास्त्रात सांगितला आहे. (होल्डर 2012) यांनी हे विधान केले. हे कसं करायचं आपल्यासाठी काय योग्य आहे आणि आपण ते कसं वाढवायचं हे या शास्त्रात सांगितला आहे. (होल्डर 2012) यांनी हे विधान केले. हे कसं करायचं तर मग मानवाच्या अशा काही वैशिष्ट्यांचा संचाचा त्यांनी शोध लावला की जी वैशिष्ट्ये मानसिक आरोग्य आणि मानसिक आजाराची स्थिती यांच्यामध्ये एक प्रकारे बफर्स म्हणून कार्य करतील. जसे ट्रेन मध्ये दोन डब्यांच्या मध्ये अपघात झाला तरी जास्त शॉक बसू नये म्हणून योजना असते अगदी तसेच तर मग मानवाच्या अशा काही वैशिष्ट्यांचा संचाचा त्यांनी शोध लावला की जी वैशिष्ट्ये मानसिक आरोग्य आणि मानसिक आजाराची स्थिती यांच्यामध्ये एक प्रकारे बफर्स म्हणून कार्य करतील. जसे ट्रेन मध्ये दोन डब्यांच्या मध्ये अपघात झाला तरी जास्त शॉक बसू नये म्हणून योजना असते अगदी तसेच आणि म्हणून ही शोधलेली गुण वैशिष्ट्य लहान मुलांमध्ये यावी म्हणून आपण प्रयत्नशील राहायला हवे .उदाहरणार्थ धैर्य, आशावादी वृत्ती, अंतर वैयक्तिक नातेसंबंध, कार्यातील मूल्य ,आशा ,प्रामाणिकपणा इत्यादी.\nचिंता काळजी ताण तणाव यापासून चार हात दूर राहण्यासाठी सकारात्मक मानसशास्त्र मध्ये Mindfulness चा सराव हे एक महत्त्वाचे टूल , साधन म्हणून वापरले जाते. ज्यामध्ये जीवनाची गुणवत्ता वाढीसाठी व्यक्ती प्रयत्न करतो, सकारात्मक भावभावना, जास्त समाधानी नातेसंबंध राखणे.\nपरंतु या Mindfulness चा सराव करणार कसा हे एक मेडिटेशन आहे. वर्तमान काळात राहण्याची जाणीव आणि भावना म्हणजेच तो क्षण कुठल्याही विश्लेषण याशिवाय मतप्रदर्शन किंवा करण्याशिवाय घालवणे अभिप्रेत असते. वर्तमान काळावर ,क्षणावर स्थिर राहणे. थोडक्यात, Relax to body and mind,help to reduce stress.\nMindfulness च्या सरावा मध्ये चार प्रकारच्या सरावावर भर दिला जातो.\n1) फिजिकल किंवा शारीरिक : आहार-विहार आर व्यायाम झोप आणि विश्रांती.\n2) मानसीक : यासाठी एका वेळी एक गोष्ट. चित्ताची एकाग्रता, सुस्पष्टता गोंधळ नसणे, महत्वाची गोष्ट किंवा प्राथमिकता.\n3) भावनिक : मला कसं वाटतंय सकारात्मक भावना, सतत कार्यरत राहणे, सेन्स ऑफ पर्पज, जीवन काय आहे याची रुजवात.\n4) अध्यात्मिक : गरजा म्हणजेच भौतिक सुख साधनांची कमी गरज.\nयापैक��� आज सर्वसाधारण आहार ,विहार,झोप या शारीरिक पैलूंचा आपण सुरुवातीला विचार करूया. आईच्या उदरात असताना आज आपण अतिशय अवघडलेल्या स्थितीमध्ये असतो पण नंतर जन्माच्यावेळी आपला खरा प्रवास सुरू होतो, इतर प्राण्यांपेक्षा आपल्याला बुद्धी आणि वाणी मिळालेली असल्याने मग आपण खूप वेगाने ,खूप प्रगती करत जातो. आणि मग अचानक कुठेतरी काहीतरी बिघडत.\nअचानक एका दिवशी बातमी येते, की ते कोपऱ्यावरचे काका खूप सिरीयस आहे, ब्लोकेज आहेत, किंवा एखादी बातमी अशी येते की अगदी चालते-बोलते असणारे गृहस्थ अचानकच झोपेतच गेले. आणि धक्का बसतो आपल्याला. असं आपल्याबाबत घडलं तर असाही विचार येऊन जातो. आणि ते अशक्य काहीच नाही. त्याला कारण आपली बदललेली जीवनशैली म्हणजे आहार, विहार झोप यांच्यातील बदल. आणि ह्याला शहरे आणि ग्रामीण भागातही आता अपवाद ठरलेला नाही. जसे त्याला वय, व्यसन इतर घटक जबाबदार असतील .त्याचप्रमाणे सततचा ताणतणाव कंट्रोलमध्ये न राहणारे बीपी, लहानपणी लागलेली शुगरची गोळी आणि ब्लॉकेजेस म्हणजे रक्तवाहिन्या अरुंद होणे ही कारणे दिसतात.\nवाढती चिंता आणि प्रदूषण याचा परिणाम म्हणून चरबी निर्माण होते आणि वाईट कोलेस्ट्रॉल निर्माण होते. आणि जेव्हा वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी गोळ्या दिल्या जातात यातून चांगले कोलेस्ट्रॉल देखील कमी होते. त्याचप्रमाणे चयापचयातील निर्माण होणारे कैल्शियम(हाडामधील नाही),जे शरीरातून बाहेर टाकले जात असते, पण पचन क्रिया बिघडल्याने ते शरीरात साठवण राहते आणि किडनी , पित्ताशयात ते साठून राहते. वाईट कोलेस्ट्रॉल निर्माण होण्यासाठी महत्त्वाचे घटक म्हणजे धातू , ते कसे जातात शरीरात वेगवेगळ्या कंपन्यांमधून नद्यांमध्ये सोडलेल्या पाण्यातून , पेस्टिसाइड्स वापरून भाज्या, प्रदूषित हवा , म्हणजे शिसे असणाऱ्या पेट्रोल मधून, याशिवाय आपली स्वयंपाकाची भांडी, ॲल्युमिनियमच्या किंवा नॉनस्टिक कडाई. त्यातील नॉनस्टिक गेल्यानंतर उघडा पडलेल्या भाग हा ॲल्युमिनियम असतो. जो पुढे होणाऱ्या कॅन्सरला जबाबदार असतो. रेडियल टायर आपलं जी वापरतो ,त्यांची ग्रिप चांगली असते आणि त्याची रुंदी पण जास्त असते. त्यामुळे पेट्रोल जास्त वापरलं जातं आणि आपोआपच हवेतील प्रदूषण वाढतं.\nआज विविध भागातून विविध पदार्थ, परिचित झालेले आहे आणि आपण खातो. त्यामध्ये अनेक प्रक्रिया���चा वापर केलेला असतो .जिभेला चव चांगली लागते, त्यामुळे पोटाची हाक ऐकली जात नाही. सगळीकडच्या भिशी पार्टी म्हणजे तर सुगरणीला प्रोत्साहनच जास्तीत जास्त सुंदर पदार्थ करून दाखवणे आणि मैत्रिणींना आग्रहाने खाऊ घालणे , हाच उद्देश असतो. मुख्य म्हणजे दुपारी जेवणानंतर लगेच तीन ते चारच्या दरम्यान ही पार्टी असते. मग ती भुकेची वेळ असते का हो जास्तीत जास्त सुंदर पदार्थ करून दाखवणे आणि मैत्रिणींना आग्रहाने खाऊ घालणे , हाच उद्देश असतो. मुख्य म्हणजे दुपारी जेवणानंतर लगेच तीन ते चारच्या दरम्यान ही पार्टी असते. मग ती भुकेची वेळ असते का हो आदल्या दिवशीच्या रात्रीपासून दुसऱ्या दिवशीच्या बारा ते दोन वाजेपर्यंत आपण पोट रिकामा ठेवत असतो. आणि मग अचानक जेवल्यानंतर एक दीड तासांनी परत भरपूर खातो. हे त्या पोटावर अत्याचार असतात. अजिनोमोटो, सोया सॉस ,चिली सॉस, भरपूर प्रिझर्वेटिव्ह असणारे पदार्थ, तळलेले पदार्थ, स्वीटस् यांची रेलचेल असते. पुन्हा सण समारंभ, लग्नकार्य. हे सगळ सुरूच असते.\nकाही वर्ष मागे जाऊन बघितलं तर गहू खाण जवळ जवळ नव्हतं. 1960 मध्ये हरितक्रांती झाली. पंजाब मध्ये गव्हाचे चांगले उत्पन्न झाले. पण महाराष्ट्र मध्ये फक्त सणावाराला , पुरणपोळी करण्यासाठी किंवा उपवास सोडण्यासाठी फक्त गहू वापरल्या जात असे. आणि तोही खपली गहू काळा वापरला जाई. त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असायचं. आपल्याकडची धान्य म्हणजे ज्वारी, बाजरी ,नाचणी ही होती. त्यांचं पुढचं अत्यंत सोपं होतं. गव्हामध्ये असलेला ग्लूलेटीन हा पचनाला कठीण असतो. तांदूळ सुद्धा पॉलिश केलेलाच आपणास काय खातो. रेशनचा तांदूळ म्हणजे नाक मुरडतो. किंवा अगदी भाकरी ठेचा वगैरे म्हणजे गरिबाचे खाणे अशी समजूत असते, आम्हाला परवडते,आम्ही नाही तसं खात, असा एक समज असतो तो. खरेतर भाकरी ,ठेचा,कांदा, ठेच्यावर कच्चे शेंगदाणे तेल ,पिठलं हा पूर्णाहार आहे.\nसाखर हा तर अत्यंत वाईट प्रकार आहे. त्यापासून सुटका करून घेतली तर खूपच उत्तम. कारण आपल्याला चहा कमी गोड वगैरे असून भागत नाही. नाहीतर प्यायचा कशाला तल्लफ भागत नाही असा चहा प्रेमींना वाटत असतं. पण मग त्या ऐवजी चहाच सोडलेला बरा \nएवढं जरी पाहिलं तरी आपलं वजनही आटोक्यात ठेवायला मदत होते. कारण वाढते वजन हे अनेक आजारांचं निमित्त असतं. भाज्या देखील वांगी ,बटाटे, किंवा हरभरे वाटाणे हे प्रोटीन म्हणून चांगले आहेत. परंतु पचनाला कठीण आहे आहेत आणि पोट साफ झाले नाही तर वाईट कोलेस्ट्रॉल बाहेर पडणार नाही. पालेभाज्यांचा ही आहारात समावेश हवाच हवा. मुख्य म्हणजे त्याचा पण टाकून शिजवा, आणि खायला जमत असतील तर अर्ध्याकच्च्या फ्राय करा. फळांमध्ये देखील क जीवनसत्व देणारी फळे संत्री मोसंबी पेरू आवळा आणि लिंबू हे दररोज वापरात असावी.\nरोज एक बदाम, अक्रोड, सुके अंजीर, काळ्या मनुका, मी जाऊन खाल्ल्या तर फारच छान \nप्रोटीन साठी उसळी ,घट्ट वरण, आणि दुग्ध जन्य पदार्थ परंतु आज-काल गाई-म्हशींना सुद्धा जास्त दुधासाठी इंजेक्शन्स दिलेली असतात. कुठलीही तेल धूर निघेपर्यंत तापायला नको. म्हणजे फोडणी ला तेल टाकल्यावर, कांदा चटणी किंवा लसूण सोलणे. यापेक्षा आधी पूर्वतयारी करून मगच फोडणी साठी गॅस ऑन करावा. कारण त्यामधून निर्माण होतात.\nफक्त आहारानेच सगळं काही साधते असं नाही. व्यायामाला आपली पॅशन बनवायला पाहिजे. तो आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनायला हवा. कुठेही गेले तरी पायी फिरायला जाणे, टेकडी चढणे किल्ला चढणे. घरातील कामे वाकून मुद्दाम करणे, खाली वाकून बाथरूम धुणे, बागकाम आपण एक छान व्यायाम आहे. वेगवेगळ्या यूट्यूब चैनल वर व्यायामाचे सगळ्या प्रकारचे व्हिडिओज आहेत, आपल्याला जमतील त्याप्रमाणे आपल्यासाठी त्याचे पॅकेज तयार करा .आणि मग ठरवल्याप्रमाणे दररोज कमीत कमी तीन महिने तो व्यायाम केल्यावर भरपूर फरक जाणवतो. सुरुवातीला फरक तर अगदी तीन-चार दिवसात जाणवतो. आपल्या हालचालींमध्ये आपल्या उत्साहा मध्ये हा फरक दिसून येतो.\nमानसिक ताण तणाव नियोजन करण्यासाठी तो तणाव ओळखणे आणि स्वीकारणे. हे सगळ्यात महत्त्वाचे आहे ,बरेच लोक मला ताण आहे की गोष्ट नाकारत असतात. आणि बॅक ऑफ द माइंड तो असतो. तो आहे असंच हे स्वीकारल्या त्यानंतर जास्तीत जास्त तो ताण दूर करण्यासाठी, प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणे, त्याला फेस करणे हे आवश्यक असतं ते. परंतु सगळ्यात शेवटी काही शक्य नसेल तर सरळ तो प्रश्न neglect करावा ,त्याकडे दुर्लक्ष करावे. कारण सगळ्यात महत्त्वाचे तुम्ही आहात आणि तुमची तब्येत ती जर व्यवस्थित असेल तर सगळ्या गोष्टी आहेत.\nआणि सगळ्यात महत्त्वाची ती झोप सद्यस्थितीमध्ये सगळ्या सोशल मीडियाने आपल्या या झोपेवर आक्रमण केलेला आहे, मुलं विद्यार्थी हे तर अगदी झोपतानही , चादर अंगावर घेऊन मोबाईल बघणे चालूच असते. त्यातून निघणाऱ्या किरणांचा आपल्या सगळ्या शरीरावर अतिशय वाईट परिणाम होत असतो आता सिद्ध झाल आहे. त्यामुळे झोपायच्या एक-दीड तास पूर्वी या साधनांपासून पासून दूर जायला पाहिजे. शक्यतो वरती डोक्याशी झोपताना ठेवायला नको दुसऱ्या खोलीत ठेवणे शक्य असेल तर फार छान. अगदीच कुणाला अर्जंट कॉल येणार असतील म्हणजे डॉक्टर किंवा असे व्यावसायिक. तरच जवळ ठेऊ शकता. रात्री आपल्या मेंदू मधून मेलॅटोनीन नावाचे रसायन स्त्रवत असते.\nआपल्या या मानसिक शांततेसाठी खूप पूरक आहे. अंधारामध्ये त्याचे सिक्रेशन होते. त्यामुळे शक्यतोवर अंधार करून झोपलेल् केव्हाही चांगलं. झोपण्यापूर्वी जेवणही दोन तास पूर्वी झालेलं असेल तर झोपताना अस्वस्थता येत नाही. झोप न येणे ही आजकाल फार कॉमन तक्रार आहे. पुस्तक वाचन हा त्यावरचा उत्तम उपाय आहे. पुस्तक वाचत वाचत लागलेली झोप ही केव्हाही छान आपण काल उल्लेख केल्या प्रमाणे जर दिवसभरात झालेल्या चांगल्या कामाची आठवण, आणि त्याला कारणीभूत झालेल्या गोष्टीं बद्दल कृतज्ञता व्यक्त केली, थोडे नामस्मरण करू शकलात तर छानच. सकारात्मक मानसशास्त्रातील असे काही ,मानसिक आरोग्य निर्माण करणारे धागे जोडूनच, सुरेख निरामय जीवनाचे एक उत्तम भरजरी वस्त्र, निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करत राहू या.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleमनसेच्या मागणीची आदित्य ठाकरेंकडून दखल, परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण होणार\nNext article‘आधी मराठा, आता ओबीसी समाजाची माती केली’, चित्रा वाघ यांची घणाघाती टीका\nकाँग्रेसचे प्रभारी करणार महाराष्ट्राचा दौरा, राजकीय चर्चांना उधाण; काँग्रेसच्या मनात …\nदोन इटालियन मरीन्सविरुद्धचा खटला नऊ वर्षांनी अखेर रद्द\nपासपोर्टच्या नूतनीकरणासाठी कंगनाची हायकोर्टात याचिका\nदेशमुखांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यापूर्वी संमती घेण्याची मुळीच गरज नाही\nकेंद्राची मनाई नसल्याने घरी जाऊन लसीकरणाचा निर्णय राज्याने घ्यावा\nअजित पवारांचे मुख्यमंत्रिपदाच्या वादावर उत्तर – आताचा फॉर्म्युला…\nशिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे ; नितेश राणेंचा प्रहार\nउल्हासनगर महापालिका स्थायी सभापती निवडणूक ; शिवसेनेला टीम कलानीचा पाठिंबा ,...\nसोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करत आहे ;...\nशिवसेनेचे कट्टर विरोधक नारायण राणेंना पंतप्रधान मोदींकडून स्पेशल गिफ्ट\nराम मंदिरावर घोटाळ्याचा डाग ; मोदी आणि भागवतांना हस्तक्षेप करावाच लागेल...\nमराठा आरक्षण : … कुणाला कुठं गाठायचे हे मी बघतो :...\nमराठा आरक्षणासाठी दोन्ही राजे एकत्र; उदयनराजे म्हणाले, ‘आरक्षणासाठी दोन्ही घराणे एक’\nचंद्रकांतदादांची अवस्था म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी; अजित पवारांचे टीकास्त्र\nदोन इटालियन मरीन्सविरुद्धचा खटला नऊ वर्षांनी अखेर रद्द\nपासपोर्टच्या नूतनीकरणासाठी कंगनाची हायकोर्टात याचिका\nपक्षाच्या अध्यक्षपदावरुन हटवलेल्या चिराग पासवान यांनी बंडखोर खासदारांना पक्षातून हाकलले\nनागपुरातील संविधान चौकात भरपावसात धरणे आंदोलन; संप चालूच राहणार : आशा...\nमराठा आरक्षण : संभाजीराजेंच्या आवाहनाला प्रकाश आंबेडकरांचा प्रतिसाद; आंदोलनासाठी कोल्हापुरात दाखल\nशिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे ; नितेश राणेंचा प्रहार\nबुरुज ढासळला : कंत्राट रद्द करून अधिकाऱ्यांना निलंबित करा; राष्ट्रवादी काँग्रेसची...\nउल्हासनगर महापालिका स्थायी सभापती निवडणूक ; शिवसेनेला टीम कलानीचा पाठिंबा ,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tutorialcup.com/mr/%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A1-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A1-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%8F%E0%A4%9A%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BE", "date_download": "2021-06-15T16:36:52Z", "digest": "sha1:I4FJW275ARFGWY2MCFG76VWD5SO5EDWK", "length": 8956, "nlines": 151, "source_domain": "www.tutorialcup.com", "title": "लेटकोड सोल्यूशन - ट्युटोरियलकपसमवेत सम संख्येचे क्रमांक मिळवा", "raw_content": "\nघर » लीटकोड सोल्युशन्स » लेटकोड सोल्यूशनच्या सम संख्येसह क्रमांक शोधा\nलेटकोड सोल्यूशनच्या सम संख्येसह क्रमांक शोधा\nया समस्येमध्ये, आम्हाला एक दिले जाते अॅरे सकारात्मक पूर्णांकाचे. आम्हाला समान संख्येसह अंकांची संख्या शोधणे आवश्यक आहे.\nलेटकोड सोल्यूशनच्या सम संख्येसह शोधण्याचे क्रमांक लागू करणे\nलिटकोड सोल्यूशनच्या सम संख्येसह क्रमांक शोधण्याचे जटिल विश्लेषण\nस्पष्टीकरण: केवळ 34 आणि 3434 हे पूर्णांक संख्या आहेत. तर आपण 2 प्रिंट करू.\nस्पष्टीकरण: दिलेल्या अ‍ॅरेमध्ये समान संख्येसह कोणताही पूर्णांक नाही.\nया समस्येचे मूळ म्हणजे पूर्णांकातील अंकांची संख्या मोजणे. जर आपण ते करू शकलो तर अ‍ॅरेमधील प्रत्येक पूर्णांकांसाठीची प्रक्रिया पुन्हा करू आणि पूर्णांक संख्या किती सम संख्येसह मोजू शकतो. बायनरी सादरीकरणामध्ये, संख्या पूर्ण करण्यासाठी शून्य होईपर्यंत आम्ही दिलेला पूर्णांक बदलू शकतो (किंवा 2 ने विभाजित करू) थोडा त्यात. त्याचप्रमाणे अंक मोजण्यासाठी आपण पूर्णांक संख्येद्वारे विभाजित करू शकतो 10 तो होईपर्यंत 0. ही पद्धत कोणत्याही बेससाठी खरी आहे.\nआपण एक फंक्शन तयार करू नंबर () त्यास पास केलेल्या कोणत्याही अ‍ॅरेमध्ये समान संख्येसह पूर्णांकांची संख्या शोधण्यासाठी\nतसेच, आम्ही एक मदतनीस कार्य तयार करतो संख्याऑफडिग्ज () पूर्ण केलेल्या पूर्णांकातील अंकांची संख्या खालीलप्रमाणे आहे:\nआरंभ करा CNT = 0\nपूर्णांक असताना, एन 0 पेक्षा मोठे आहे:\nवाढ CNT, सीएनटी ++\nआरंभ करा परिणाम = 0 एक समान संख्येसह पूर्णांक संख्या मोजण्यासाठी\nआम्ही त्या वापरून अंकांची संख्या पुनर्प्राप्त करतो संख्याऑफडिग्ज () कार्य\nप्राप्त केलेल्या अंकांची संख्या समान असल्यास:\nवाढ परिणाम, परिणाम ++\nलेटकोड सोल्यूशनच्या सम संख्येसह शोधण्याचे क्रमांक लागू करणे\nलिटकोड सोल्यूशनच्या सम संख्येसह क्रमांक शोधण्याचे जटिल विश्लेषण\nवेळ गुंतागुंत आहे ओ (एन) जेथे अ‍ॅरेचा एन = आकार जसे आपण अ‍ॅरेचा एकच पास करतो आणि अंकांची संख्या स्थिर वेळेत परत मिळविली जाते.\nओ (1) आपण केवळ मेमरी स्पेस वापरत आहोत.\nश्रेणी लीटकोड सोल्युशन्स टॅग्ज अरे, सोपे, Quora पोस्ट सुचालन\nपॉवर ऑफ फोर लेटकोड सोल्यूशन\nसारांश श्रेणी लीटकोड सोल्यूशन\n© ट्यूटोरियलअप 2021 | फीड्स | गोपनीयता धोरण | अटी | आमच्याशी संपर्क साधा | संलग्न | आमच्या विषयी\nअव्वल मागे स्क्रोल करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://rokhthoknews.com/?p=1218", "date_download": "2021-06-15T15:12:31Z", "digest": "sha1:UW3HD57PIKKM3IXZASFUA7WMWGVMN262", "length": 7502, "nlines": 106, "source_domain": "rokhthoknews.com", "title": "जामखेडमध्ये तज्ञ डॉक्टरांच्या टास्क फोर्स ची स्थापन - www.rokhthoknews.com", "raw_content": "\nHome ताज्या बातम्या जामखेडमध्ये तज्ञ डॉक्टरांच्या टास्क फोर्स ची स्थापन\nजामखेडमध्ये तज्ञ डॉक्टरांच्या टास्क फोर्स ची स्थापन\nतालुक्यात संभाव्य म्युकर मायकोसीस,तसेच लहान मुलांना होणारा करोनाचा संभाव्य धोका रोखण्यासाठी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी ११ खाजगी डॉक्टर्स व दोन आरोग्य यंत्रणेतील अधिकारी यांचा समावेश असलेला टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे.\nतालुक्यात संभाव्य म्युकर मायकोसीस,व करोना संसर्गाच्या लहान मुलांमध्ये होणार्‍या प्रादुर्भावापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि उपचार पद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी बालरोग तज्ज्ञांच्या विशेष कार्यदल (टास्क फोर्स) तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या स्थापन करण्यात आला आहे. यामध्ये ११ तज्ज्ञ खाजगी डॉक्टर सदस्य असून वैद्यकीय अधीक्षक व तालुका आरोग्य अधिकारी स त्याचे सदस्य सचिव असणार आहेत .सध्या करोनाची दुसरी लाट सुरू आहे. करोना विषाणूमध्ये होणारे जनुकीय बदल आणि उत्परिवर्तनामुळे संभावित म्युकर मायकोसीस व तिसरी लाट आल्यास त्यामध्ये लहान मुलांना करोना संसर्गाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे यावर नियंत्रण व निदान,उपचार व मार्गदर्शन करण्यासाठी हि टाक्स फोर्स स्थापन करण्यात आली आहे म्युकर मायकोसीस टास्क फोर्समध्ये अध्यक्ष म्हणून नेत्रतञ डॉ. गणेश झगडे, तर सदस्यपदी डॉ अविनाश मुंडे, डॉ रोहन टोमके, डॉ सुरज तौर, डॉ आनंद लोंढे, डॉ राजकुमार गायकवाड, डॉ सागर शिंदे सचिव म्हणून वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय वाघ असणार असून बालरोग टास्क फोर्समध्ये अध्यक्ष बालरोग तज्ञ डॉ विकास शिंदे, तर सदस्य म्हणून डॉ प्रताप चौरे, डॉ सुहास सूर्यवंशी, डॉ महेश गोडगे सचिव म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुनील बोराडे हे असणार आहेत.\n#टास्क फोर्स ची स्थापना\nPrevious articleपाटोदा येथे सॅनिटायझर पिऊन विवाहितेची आत्महत्या\nNext articleआ. रोहित पवारांच्या माध्यमातून १५० वर्षे जुन्या घाट पायऱ्यांची दुरुस्ती\nजिद्द व मेहनतीने कुठलेही कार्य शक्य- अभिनेते सुरेश विश्वकर्मा\nअन रोहित पवारांनी कार्यकर्त्यांच्या सलूनमध्येच करवून घेतली दाढी.\nजामखेड शहरावर राहणार आता ‘तिसऱ्या डोळ्याची नजर’\nबापरे आष्टी तालुक्यात बिबट्याने पुन्हा केला दोघांवर हल्ला\nशहरात पुन्हा घेतला तरुणाने गळफास\nआष्टीत बिबट्याची दहशत कायम ; पारगावात वृध्द महिलेवर हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://jayvidarbha.com/on-the-occasion-of-world-nurses-day-mrs-preetitai-didmuthe-paid-a-courtesy-call-on-the-nurses/", "date_download": "2021-06-15T16:00:41Z", "digest": "sha1:ME5PTPAIDVNRKQPVRNQF46VNH25PZNFT", "length": 6734, "nlines": 121, "source_domain": "jayvidarbha.com", "title": "जागतिक परिचारिका दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र, शंकरपूर येथे सौ. प्रितीताई दिडमुठे यांनी प्रत्यक्ष भेटून परिचारिकांचा केला सन्मान - जयविदर्भ न्यूज", "raw_content": "\nजयविदर्भ न्यूज - बातमी आमची निर्णय तुमचा\nजागतिक परिचारिका दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र, शंकरपूर येथे सौ. प्रितीताई दिडमुठे यांनी प्रत्यक्ष भेटून परिचारिकांचा केला सन्मान\nजागतिक परिचारिका दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र, शंकरपूर येथे सौ. प्रितीताई दिडमुठे यांनी प्रत्यक्ष भेटून परिचारिकांचा केला सन्मान\nआरोग्य सेवेत परिचारिकांची महत्वाची भूमिका आहे. कोरोना सारख्या कठीण काळात अविरत रुग्णसेवा करणाऱ्या सर्व परिचारिका भगिनींच्या कार्याचा सन्मान करून त्यांना पुढील सेवेकरिता सदृढ आयुष्याच्या साठगांव येथील प्रभारी सरपंच सौ. प्रितीताई दिडमुठे यांनी सदिच्छा दिल्या. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र, शंकरपूर चे डॉ. सुजाता शंभरकर, आरोग्य सेविका स्मिता आंबोजकर, तुबंडे, औरासे, नन्नावरे, बालाजी महाल्ले, हजारे व परिचारिका भगिनींची उपस्थिती होती.\nजागतिक परिचारिका दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्रशंकरपूर येथे सौ. प्रितीताई दिडमुठे यांनी प्रत्यक्ष भेटून परिचारिकांचा केला सन्मान\nलसीकरण नियोजनाचा बोजवारा:उस्मानाबादेत लसीकरणासाठी 1 किलोमीटर रांग; हजारो लोकांनी गाठले लसीकरण केंद्र, नियोजन फक्त 450 लसींचे\nअजित पवारांच्या सोशल मीडियासाठी ठाकरे सरकार सहा कोटी मोजणार\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं, आजोबा-काकीला हत्येप्रकरणी अटक\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन् घेतला 103 कोटींचा फ्लॅट\nदोनशे फुट उंच पुलावर अडकलेल्या मुलाचे वाचवले प्राण\n चॉकलेट घशात अडकल्यानं चिमुकलीचा मृत्यू, भिवंडीतील हृदयद्रावक घटना\nदीड वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं,…\nअविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन्…\nहोमबातम्या WTC Final: भारताविरुद्ध खेळणार ही ‘टीम…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t3347/", "date_download": "2021-06-15T16:11:55Z", "digest": "sha1:NY4SCQFLLUITH2J5UB33T3JWA7BD22TJ", "length": 5054, "nlines": 132, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-कोण म्हणतं आमच्या घरात", "raw_content": "\nकोण म्हणतं आमच्या घरात\nहसते हसते कट जाये रस्���े, जिन्दगी यूही चलती रहे....\nकोण म्हणतं आमच्या घरात\nकोण म्हणतं आमच्या घरात\nकोण म्हणतं आमच्या घरात\nमाझं काही चालत नाही\nमी भांड्यांना हात लावत नाही\nतसे घरातले सगळेच निर्णय\nधुणं केंव्हा, भांडी केंव्हा\nमाझं मला ठरवू देते\nआधी स्वैपाक करून घेतो\nधुणं भांडी मागून करतो...\nतेही पटापट करून टाकतो\nआता विचाराल 'तुमची बायको\nघरात काहीच काम करत नाही\nअहो, असं काय करता\nती माझ्यापासून स्वतःला वेगळं असं धरत नाही\nतिनं केलं काय, मी केलं काय\nदोघांत भेद करायला जातं\nकोण म्हणतं आमच्या घरात\nकविता म्हणजे भावनांचं चित्र\nRe: कोण म्हणतं आमच्या घरात\nतुमची कविता छान विनोदी आहे.मला आवडली\nRe: कोण म्हणतं आमच्या घरात\nRe: कोण म्हणतं आमच्या घरात\nRe: कोण म्हणतं आमच्या घरात\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nRe: कोण म्हणतं आमच्या घरात\nRe: कोण म्हणतं आमच्या घरात\nकोण म्हणतं आमच्या घरात\nपन्नास वजा दहा किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/nmc-pipeline-leakage-satpur-area-water-cut-at-upcoming-saturday", "date_download": "2021-06-15T17:06:19Z", "digest": "sha1:RBWIIXHIZLCWGG6F4VWEM5LH54GLJ5OY", "length": 3086, "nlines": 49, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "सातपूर परिसरातील 'या' भागात शनिवारी पाणी नाही | nmc pipeline leakage satpur area water cut at upcoming Saturday", "raw_content": "\nसातपूर परिसरातील 'या' भागात शनिवारी पाणी नाही\nनाशिक महानगरपालिकेच्या सातपुर पाणी पुरवठा विभागातील 1000 मी.मी. व्यासाची डी.आय. पाईपलाईनमध्ये अचानक गळती सुरु झालेली आहे. त्यामुळे या जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी (दि. २९) सकाळी, दुपारी आणि सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नसल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे...\nसदरील पाणी गळतीमुळे पाणी वाया जात असुन नागरीकांचा पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे. तरी या पाईप लाईनची दुरुस्ती केली जाणार आहे.\nशनिवार (दि 29) रोजी सकाळी 9 वाजेपासुन हाती घ्यावयाचे असल्याने म्हाडा कॉलनी, गोदावरी नगर, पाटील पार्क, जाधव संकुल, (खालचे व वरचे) मेदगे नगर, आशीर्वाद नगर, बंदावणे मळे परिसर, रिगालिया टॉवर इत्यादी परिसरात दुपारचा व संध्याकाळचा पाणी पुरवठा होणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/positive-delhi-negative-jaipur-mp-hanuman-beniwal-shares-both-coronavirus-test-reports-346131", "date_download": "2021-06-15T16:07:58Z", "digest": "sha1:NIL4NVTTBY63MPW4KXE2FAYDWCICAY2B", "length": 15336, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | खासदार दिल्लीत पॉझिटिव्ह तर जयपूरमध्ये निगेटिव्ह", "raw_content": "\nनागौर येथील खासदार आणि राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे (आरएलपी) संयोजक हुनमान बेनीवाल यांचा कोरोनाचा अहवाल दिल्लीत पॉझिटिव्ह तर जयपूरमध्ये निगेटिव्ह आला आहे.\nखासदार दिल्लीत पॉझिटिव्ह तर जयपूरमध्ये निगेटिव्ह\nजयपूर (राजस्थान): नागौर येथील खासदार आणि राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे (आरएलपी) संयोजक हुनमान बेनीवाल यांचा कोरोनाचा अहवाल दिल्लीत पॉझिटिव्ह तर जयपूरमध्ये निगेटिव्ह आला आहे. दोन्ही अहवाल त्यांनी ट्विटरवून शेअर केले आहेत. दोन्ही अहवालांपैकी खरा कोणता मानावा असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.\nहोय, चीनमधूनच कोरोनाचा प्रसार; माझ्याकडे पुरावे...\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले. त्यापुर्वी लोकसभा सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. 17 खासदारांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. बेनीवाल यांनी ट्विटरवर अहवाल शेअर करताना म्हणाले की, 'मी लोकसभा परिसरात 11 सप्टेंबरला कोव्हिड-19 ची चाचणी केली, जी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर जयपूर येथील एसएमएस हॉस्पिटलमध्ये 13 तारखेला चाचणी केली, जी नेगेटिव्ह आली आहे. दोन्ही अहवाल तुमच्यासोबत शेअर करत आहे. अखेर यातील कोणता रिपोर्ट खरा समजायचा\nबेनीवाल यांनी सांगितले की, 'मी पुर्णपणे बरा असून, तिसरा अहवाल पण निगेटिव्ह आला आहे. क्वारंटाईन कालावधी पुर्ण केल्याची माहिती देखील त्यांनी दिली.' दरम्यान, जुलै महिन्यात बेनीवाल यांना कोरोनाची लागण झाली होती. याबाबतची माहिती त्यांनी स्वतः ट्विट करत दिली होती.\nघाबरू नका, जाणून घ्या... असा' पसरतो पसरतो व्हायरस...\nमुंबई: महाभीषण कोरोना व्हायरस संपूर्ण जगभरात पसरतोय. चीनमध्ये तर कोरोनानं हाहाकार माजवला आहे. आता भारतातही कोरोनाचे पसरायला सुरवात केली आहे. राजस्थान, तेलंगणा यासारख्या राज्यात कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आता कोरोना भारतातही पसरतो की काय अशी भीती व्यक्त केली जातेय. दरम्यान प्\n'असा' पसरतो पसरतो कोरोना; घाबरू नका, काळजी घ्या...\nमुंबई: महाभीषण कोरोना व्हायरस संपूर्ण जगभरात पसरतोय. चीनमध्ये तर कोरोनानं हाहाकार माजवला आहे. आता भारतातही कोरोनाचे पसरायला सुरवात केली आहे. राजस्थान, तेलंगणा यासारख्या राज्यात कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. त्याम���ळे आता कोरोना भारतातही पसरतो की काय अशी भीती व्यक्त केली जातेय. दरम्यान प्\nसैलानी से लौट जाओ...\nपिंपळगाव सराई (जि.बुलडाणा) : देशासह विदेशातील सर्वधर्मीय भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या सैलानी बाबाच्या यात्रेवर यंदा कोरोना व्हायरसचा प्रभाव पाहता प्रशासनाने यात्राच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यासह देशभरातील भाविकांमध्ये खळबळ निर्माण झाली असून, एकच गोंधळ उडण्याची परिस्थि\n नाशिकमध्ये पुन्हा कोरोनाचा संशयित रुग्ण...\nनाशिक: दोन दिवसांपूर्वीच नाशिकमधील एका तरुणाचे करोना व्हायरसचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडलेला असतानाच (ता.३)पुन्हा नाशिकमध्ये करोनाचा संशयित रुग्ण आढळल्याची बातमी मिळाली. अन् कोरोनाचा संशयित रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. सध्या या रुग्णावर जिल्\nआता काश्मीरमध्ये घुसला कोरोना; वाचा देशभरात कुठं काय घडलंय\nनवी दिल्ली Coronavirus : देशावरील कोरोना विषाणूचे सावट आणखी गडद होऊ लागले असून देशाचे नंदनवन असणाऱ्या जम्मू-काश्‍मीरमध्ये कोरोनाचा एक रुग्ण आढळून आला आहे. पंजाबमध्येही दोघांना या विषाणूची बाधा झाली आहे. देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता ३४ वर पोचल्याने सरकार आणि आरोग्य यंत्रणा सावध\nराजस्थानच्या 53 जणांची रवानगी निवारा कक्षात\nनगर: राजस्थानमधील 53 जणांची रवानगी नगरमधील निवारा कक्षामध्ये करण्यात आली. रोजगाराच्या शोधार्थ ते आंध्र परदेशातील कडप्पा जिल्ह्यात गेले होते. कोरोनामुळे ते पुन्हा राजस्थानकडे निघाले होते. आज सकाळी नगर शहर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. कोरोनामुळे देशात सर्वत्र जमावबंदी व संचारबंदीचे आदेश\nट्रकमधून तब्बल ३९६ मजुरांची वाहतूक\nकनेरगाव नाका( जि. हिंगोली) : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य, केंद्र शासनाने जिल्हा, राज्यांच्या सीमा बंद केल्या आहेत. तपासणीसाठी ठिकठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. मात्र, तरीही विविध क्लृप्त्या वापरून नागरिकांची वाहतूक केली जात आहे. कनेरगाव नाका (ता. हिंगोली) येथील तपासणी पथकाने\nखायला अन्न नाय... जगायचे कसे... जगणं बनलयं अवघड (Video)\nसोलापूर : काही दिवसांपासून कोरोनामुळे घरात अन्न नाय नी काय नाय...आम्ही जगायचं कसं...आमची चार-चार पोरं हायती... कसं करणार...कोण मदत पण करेना झालंय...काम केले तर ��ायला मिळेना झालंय... काम नाय काय नाय, मूर्त्या विकण्यास गेलं तर मारत्यात.. मग काय घरातच बसून राहायचं का... अन्न मिळेल तेव्हाच खाण\nस्पेशल रिपोर्ट : \"त्या' कोरोनाग्रस्तचा हजारो किलोमीटरचा प्रवास झोप उडवणारा\nधुळे : जळगावला संसर्गजन्य \"कोरोना व्हायरस'ची लागण झालेला 49 वर्षीय वाहनचालक व्यक्ती सापडला आणि यंत्रणेसह सरकारची झोप उडाली. आतापर्यंत या \"व्हायरस'पासून \"सेफ'च म्हटला जाणारा खानदेश या प्रकारानंतर गडद संकटाच्या छायेत आला. संबंधित \"पॉझिटिव्ह' व्यक्ती विदेशानंतर 10 ते 15 मा\n'...तर आसाराम बापूंची प्रथम सुटका करा'\nनवी दिल्ली: देशात कोरोना व्हायसमुळे २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहिर केल्यानंतर कैद्यांची पॅरोलवर सुटका करण्यात येणार आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते सुबमण्यम स्वामी यांनी स्वयंघोषित वादग्रस्त आध्यात्मिक गुरू आसाराम बापूची सुटका करण्याची मागणी ट्विटरवरून केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/politics/petrol-diesel-price-will-increase-says-it-minister-ravishankar-prasad/", "date_download": "2021-06-15T15:51:13Z", "digest": "sha1:NG7TLSY7MS22II4UGECEYQXUWEWLZV7E", "length": 19284, "nlines": 147, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "petrol diesel price will increase says IT Minister ravishankar prasad | सोईसुविधांसाठी पेट्रोल-डिझेल दरवाढ होतच राहणार: केंद्र | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nखुशखबर | SBI कडून ‘या’ खातेदारांना 2 लाखांचं अपघात विमा संरक्षण | असा मिळवा फायदा Sarkari Naukri | SBI (मुंबई) बँकेत फायर इंजिनियर्सला मोठी संधी | वाचा, शेअर करा ई-सेवा | पॅन कार्ड हरवलंय | असं ऑनलाईन ड्युप्लिकेट काढा Health First | खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी | ही कारणं आधी वाचा Health First | तुमचा चेहरा सुजल्यासारखा वाटतोय | असं ऑनलाईन ड्युप्लिकेट काढा Health First | खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी | ही कारणं आधी वाचा Health First | तुमचा चेहरा सुजल्यासारखा वाटतोय हे उपाय करून पाहा Health First | घरातील फ्रीजमधून वास येतोय हे उपाय करून पाहा Health First | घरातील फ्रीजमधून वास येतोय | हे करून पहा Health First | ताप कमी करण्यासाठी घरगुती उपाय | वाचा सविस्तर\nसोईसुविधांसाठी पेट्रोल-डिझेल दरवाढ होतच राहणार: केंद्र\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 3 वर्षांपूर्वी | By अमोल परब\nनवी दिल्ली : आज नवी दिल्लीत पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीबाबत काही तरी निर्���य होईल आणि सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीबाबत काहीच निर्णय घेतला नसून उलट सोईसुविधांसाठी पेट्रोल-डिझेल दरवाढ होतच राहणार असं अप्रत्यक्ष सूचित केलं आहे.\nकेंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता पूर्णपणे मावळली आहे. बैठकीत वाढत्या किमतीबाबत काहीच निर्णय न होताच बैठक संपली. तसेच देशात पेट्रोलियम उत्पादनातून मिळणाऱ्या कराचा वापर केंद्र सरकार महामार्ग तसेच एम्ससारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रुग्णालयांच्या निर्मितीसाठी करत असते असं माहिती केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पेट्रोल व डिझेलच्या किमती कमी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.\nकेंद्राच्या या निर्णयने येत्या काळात वाहतुक खर्चात प्रचंड वाढ होऊन त्याचा परिणाम महागाई होण्यात सुद्धा होणार आहे. त्यामुळे केंद्राच्या निर्णयावर सर्वसामान्यांकडून काय प्रतिक्रिया येते ते पाहावे लागेल.\nमागील बातमी पुढील बातमी\nभाजपच्या रेड्डीबंधूं व येडियुरप्पांच पुन्हा 'ऑपरेशन लोटस' \nकर्नाटकातील विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्षांची आकडेवारी बघता भाजप अल्पमतातील सरकार स्थापण्यासाठी रेड्डीबंधूं आणि येडियुरप्पांच्या मदतीने पुन्हां ‘ऑपरेशन लोटस’ अंमलात आणू शकतात अशी कर्नाटकातील राजकीय परिस्थिती आहे.\nभाजपने मुख्यमंत्रीपदाच्या शपथेची घाई करायला नको होती - शरद पवार\nराष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी येडियुरप्पा यांच्या अडीच दिवसाच्या कार्यकाळावर आपले मत व्यक्त केले. त्यांच्या माते भाजपने सत्ता स्थापनेची घाई करायला नको होती, उलटअर्थी काँग्रेसने पहिल्या दिवसापासून सय्यम ठेवला होता.\nकर्नाटक निवडणुकीवर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया\nकर्नाटक निवडणुकीत भाजपला मिळालेले अविश्वसनीय यश हे प्रत्यक्ष राजकीय मैदानात चाललेल्या घडामोडींशी विसंगत आहे. कर्नाटकात भाजपाची जागा मर्यादित होती म्हणून हा परिणाम योग्यरित्या विश्लेषित केला गेला पाहिजे.\n'राम' काँग्रेस-जेडीएस'साठी धावून आले, गेम चेंजर कायदेतज्ञ\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीतील सत्तास्थापनेतील पेच काल सर्वोच न्यायालयात जाऊन पोहोचला आहे. कर्न���टकात भाजपाला कायद्याच्या कचाट्यात कसं पकडायचं हेच एक शस्त्र सध्यातरी काँग्रेस-जेडीएस कडे असलं तरी त्यातही वेळे अभावी अनेक अडचणी होत्या. परंतु त्यात देशातील सर्वात यशस्वी वकीलाने स्वतःच भाजप विरोधात थेट आव्हान देण्यासाठी उतरले आहेत. त्यामुळे काँग्रेस-जेडीएस’च्या आशा पल्लवित झाल्या आहेत.\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीवर १० हजार कोटी रुपयांचा खर्च\nदेशातील महत्वाची आणि २०१९ ची दिशा ठरवणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीवर तब्बल १०,००० कोटी रुपये खर्च झाले आहेत. सर्वच राजकारण्यांनी या निवडणुकीवर प्रचंड पैसा खर्च केला आहे.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nबारामतीच्या चहावाल्याकडून मोदींना दाढीसाठी 100 रुपयांची मनी ऑर्डर | म्हणाला साहेब, दाढीऐवजी लसीकरण वाढवा\nदेशाची अर्थव्यवस्था ढासळतेय | पण भाजपचा पक्ष खजिना तुडुंब भरतोय | २०१९-२० मध्ये ७८५ कोटीची देणगी\nVIDEO | मला आनंद आहे की, कोविडमध्ये देशात अनेकांनी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जीव गमावले - गडकरी\nबीड | परळी तालुक्यातील सिरसाळा येथे MIDC उभारण्याचा मार्ग मोकळा | उद्योग मंत्रालयाची मंजुरी\nहमीभाव वाढवल्याचा दावा कोणत्याही त���्ज्ञाने सिद्ध करून दाखवावा - राजू शेट्टी\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nकोरोना आपत्तीत आरोग्य व्यवस्थेची पोलखोल झाली, पण मोदी म्हणाले, आम्ही नव्या आरोग्य सुविधा उभारल्या\nअजब | उपराष्ट्रपतींचं ट्विटर खातं सक्रिय नसल्यानं ब्लू टिक ऑटोमॅटिकली गेली | भाजप म्हणतं हा घटनेवरील हल्ला\nआज सकाळी ११ वाजता पंतप्रधान-मुख्यमंत्री भेट | काय असतील मराठा आरक्षण प्रश्नी मुद्दे\nमोफत लसीकरणासाठी फेब्रुवारीपासूनच मुख्यमंत्र्यांची मागणी होती | निर्णयासाठी मोदींना ४ महिने लागले - ममता बॅनर्जी\nSpecial Recipe | गाजर न किसता गाजराचा चविष्ट हलवा बनवा\nदेशात कोरोना लसींचा तुटवडा आणि केंद्र सरकार ट्विटरवरील ‘ब्लू टिक’साठी भांडतंय - राहुल गांधी\nSpecial Recipe | पारंपारिक गावरान पद्धतीने मिरचीचा ठेचा | करून पहा\nकेंद्र सरकार केवळ हेडलाईन मॅनेजमेंटमध्ये व्यस्त | राज्यांना कशापध्दतीने लस पुरवठा करणार ते सांगावे - राष्ट्रवादी\nदेशात कोरोनाबळींच्या संख्येत थोडी वाढ | पण कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ\nछत्रपती घराण्याचं काम लोकांना पेटवण्याचं नाही, तर न्याय देण्याचं - संभाजी छत्रपती\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/lets-work-hand-in-hand-for-maratha-reservation-ashok-chavans-appeal-to-fadnavis/", "date_download": "2021-06-15T15:27:01Z", "digest": "sha1:LMHLFG3HF55HGFL2GZYRGHBZ5TRU4G3I", "length": 17900, "nlines": 385, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "'मराठा आरक्षणासाठी हातात हात घालून काम करू', अशोक चव्हाणांचं फडणवीसांना आवाहन - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nकाँग्रेसचे प्रभारी करणार महाराष्ट्राचा दौरा, ��ाजकीय चर्चांना उधाण; काँग्रेसच्या मनात …\nदोन इटालियन मरीन्सविरुद्धचा खटला नऊ वर्षांनी अखेर रद्द\nपासपोर्टच्या नूतनीकरणासाठी कंगनाची हायकोर्टात याचिका\nदेशमुखांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यापूर्वी संमती घेण्याची मुळीच गरज नाही\n‘मराठा आरक्षणासाठी हातात हात घालून काम करू’, अशोक चव्हाणांचं फडणवीसांना आवाहन\nमुंबई : मराठा आरक्षणाच्या प्रश्न सोडवण्यासाठी आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपच्या (BJP) नेत्यांना सोबत काम करण्याचे आवाहन केले आहे. मराठा आरक्षण (Maratha Rservation) हा राजकीय श्रेयाचा विषय नाही. हवे तर संपूर्ण श्रेय आम्ही भाजप आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना द्यायला तयार आहोत. मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर भाजपनं पायात पाय घालण्यापेक्षा हातात हात घालून पुढे जावं. संभाजीराजे यांनी चुकीची भूमिका घेतलेली नाही. मराठा समाजाला न्याय मिळाला हीच त्यांची भूमिका आहे, हात घालून काम केले तर मराठा समाजाला निश्चितपणे न्याय मिळेल, असा विश्वासही मराठा अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.\nपुढे चव्हाण म्हणाले, ५० टक्के आरक्षण मर्यादा शिथील करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय स्तरावर जाण्यासाठी पुढाकार घ्यावा. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायद्याला 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येणार नाही, असा निर्णय दिला आहे. पण केंद्र सरकारने घटनादुरुस्ती करून ईडब्ल्यूएसला ही मर्यादा ओलांडता येईल, अशी तरतूद केली आहे. या परिस्थितीत संसदेने मराठा आरक्षणासाठीही अशीच तरतूद केल्यास हा प्रश्न सोडवणे सुकर होईल. त्यामुळे विशेष अधिवेशन घेऊन संसदेत ही घटनादुरुस्ती व्हावी, अशी आमची मागणी असल्याचे अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले.\nकेंद्राच्या फेरविचार याचिकेमध्ये मराठा आरक्षण या शब्दाचा साधा उल्लेखही नाही. त्यांनी आपली भूमिका केवळ १०२व्या घटनादुरुस्ती पर्यंतच मर्यादित ठेवली आहे. हा ढकलाढकलीचा विषय नाही. एक तर तूर्तास राज्याला एसईबीसी आरक्षण देण्याचे अधिकार राहिलेले नाहीत. हे अधिकार मिळाले तरी ५० टक्क्यांच्या मर्यादेमुळे त्याचा उपयोग होणार नाही. या अनुषंगाने संभाजीराजे प्रयत्न करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संभाजीराजेंना भेटीसाठी वेळ न देणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे. त्यांना भेट न देणे योग्य नसल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleशिवसेनेकडून भाजपला खिंडार, जळगावातील ३ नगरसेवक गळाला, तर ११ नगरसेवक वाटेवर\nNext articleराज्याला आज पुन्हा दिलासा, दिवसभरात ३१ हजार ९६४ रूग्ण कोरोनामुक्त\nकाँग्रेसचे प्रभारी करणार महाराष्ट्राचा दौरा, राजकीय चर्चांना उधाण; काँग्रेसच्या मनात …\nदोन इटालियन मरीन्सविरुद्धचा खटला नऊ वर्षांनी अखेर रद्द\nपासपोर्टच्या नूतनीकरणासाठी कंगनाची हायकोर्टात याचिका\nदेशमुखांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यापूर्वी संमती घेण्याची मुळीच गरज नाही\nकेंद्राची मनाई नसल्याने घरी जाऊन लसीकरणाचा निर्णय राज्याने घ्यावा\nअजित पवारांचे मुख्यमंत्रिपदाच्या वादावर उत्तर – आताचा फॉर्म्युला…\nशिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे ; नितेश राणेंचा प्रहार\nउल्हासनगर महापालिका स्थायी सभापती निवडणूक ; शिवसेनेला टीम कलानीचा पाठिंबा ,...\nसोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करत आहे ;...\nशिवसेनेचे कट्टर विरोधक नारायण राणेंना पंतप्रधान मोदींकडून स्पेशल गिफ्ट\nराम मंदिरावर घोटाळ्याचा डाग ; मोदी आणि भागवतांना हस्तक्षेप करावाच लागेल...\nमराठा आरक्षण : … कुणाला कुठं गाठायचे हे मी बघतो :...\nमराठा आरक्षणासाठी दोन्ही राजे एकत्र; उदयनराजे म्हणाले, ‘आरक्षणासाठी दोन्ही घराणे एक’\nचंद्रकांतदादांची अवस्था म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी; अजित पवारांचे टीकास्त्र\nदोन इटालियन मरीन्सविरुद्धचा खटला नऊ वर्षांनी अखेर रद्द\nपासपोर्टच्या नूतनीकरणासाठी कंगनाची हायकोर्टात याचिका\nपक्षाच्या अध्यक्षपदावरुन हटवलेल्या चिराग पासवान यांनी बंडखोर खासदारांना पक्षातून हाकलले\nनागपुरातील संविधान चौकात भरपावसात धरणे आंदोलन; संप चालूच राहणार : आशा...\nमराठा आरक्षण : संभाजीराजेंच्या आवाहनाला प्रकाश आंबेडकरांचा प्रतिसाद; आंदोलनासाठी कोल्हापुरात दाखल\nशिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे ; नितेश राणेंचा प्रहार\nबुरुज ढासळला : कंत्राट रद्द करून अधिकाऱ्यांना निलंबित करा; राष्ट्रवादी काँग्रेसची...\nउल्हासनगर महापालिका स्थायी सभापती निवडणूक ; शिवसेनेला टीम कलानीचा पाठिंबा ,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/if-we-fail-to-help-patients-we-cant-sleep-at-night/", "date_download": "2021-06-15T15:08:27Z", "digest": "sha1:ESCUXUSOG3ZUD5KQPDSASC54NMFKPVLK", "length": 11272, "nlines": 122, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "\"रूग्णांना मदत करण्यास अपयश आलं तर, रात्र-रात्र झोप येत नाही\"", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\n“रूग्णांना मदत करण्यास अपयश आलं तर, रात्र-रात्र झोप येत नाही”\n“रूग्णांना मदत करण्यास अपयश आलं तर, रात्र-रात्र झोप येत नाही”\nअहमदनगर | पारनेरचे आमदार निलेश लंके सध्या देशभर चर्चेत आहेत. कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना लोकवर्गणीतून निलेश लंके यांनी अहमदनगरमध्ये 1100 बेडचं कोविड सेंटर उभारलं आहे. त्यांच्या या कोविड सेंटरमध्ये ते स्वतः मुक्काम करतात आणि कोरोनाग्रस्तांना मदत करतात. कोविड सेंटरमध्ये सामान्य माणसांसारखा झोपलेला त्यांचा एक फोटो नुकताच व्हायरल झाला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी निलेश लंके यांचं कौैतूक केलं होतं.\nरूग्णांना मदत करण्यास अपयश आलं तर, रात्र-रात्र झोप येत नाही. निस्वार्थीपणाने काम केलं, तर हजारो हात देणारे असतात. लोकांनी भरभरून या कोविड सेंटरला मदत दिली आहे. आतापर्यंत या कोविड सेंटरला तब्बल 1 कोटी 20 लाख रुपयांची झाली आहे, अशी माहिती आमदार निलेश लंके यांनी सांगितली आहे.\nरुग्णांसाठी औषधांसोबत पौष्टिक आहार देखील दिला जातो. या कोविड सेंटरला फ्रान्स, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दुबई, पॅरिस या देशांमधून लोकांनी आर्थिक मदत केली आहे. तर हे सेंटर उभारण्यासाठी अरुण भुजबळ यांनी आपले मंगल कार्यालय मोफत दिलं आहे, असं देखील निलेश लंके यांनी सांगितलं आहे.\nदरम्यान, स्वतःचा मुलगा इतकी काळजी घेत नाही इतकी काळजी निलेश लंके घेतात. आमदारांचं काम पाहून डोळ्यात अश्रू येतात, असं तिथे उपचार घेणाऱ्या रूग्णांनी सांगितलं आहे. निलेश लंके यांचा आदर्श इतरांनी घेतला तर, गोर गरिबांचे हाल थांबतील. लवकरच आपला देश या महामारीतून मुक्त होईल, अशी भावना देखील कोरोना रूग्णांनी प्रकट केली आहे.\n‘केंद्र सरकारला फार काळ अल्पदरात लसी देता येणार नाहीत’;…\n“उद्या लोकप्रतिनिधींना बोलुद्यात, आपण सर्वांनी मौन…\n“ठाकरे सरकारमधील तिन्ही पक्षांचे तीन मुख्यमंत्री व्हायला हवेत…\nमराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेणार राज्यपालांची भेट\nपुणेकरांनो विनाकारण बाहेर पडणार असाल तर सावधान; आजपासून निर्बंध आणखी कडक\nमासिक पाळीत महिलांना होणारा त्रास पुरूषांनीही अनुभवला, अक्षरशः लोळताना दिसले, पाहा व्हिडीओ\nममता बॅनर्जींची तुलना आहिल्याबाईंसोबत केल्याने भूषणसिंह राजे होळकर आक्रमक, म्हणाले…\n‘या’ जिल्ह्यात लसीकरणाच्या रांगेतील नागरिकांचीही अँटिजेन टेस्ट करणार\nमुंबईतील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट; बरे होणाऱ्यांची संख्या अधिक\nआंतरजिल्हा प्रवासासाठी आले लाखात अर्ज; कारण वाचून पोलिसांनी तब्बल एवढे अर्ज फेटाळले\n‘केंद्र सरकारला फार काळ अल्पदरात लसी देता येणार नाहीत’; ‘या’…\n“उद्या लोकप्रतिनिधींना बोलुद्यात, आपण सर्वांनी मौन राखायचे” –…\n“ठाकरे सरकारमधील तिन्ही पक्षांचे तीन मुख्यमंत्री व्हायला हवेत कारण 2024 नंतर…\n कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहराने करून दाखवलं, वाचा आजची आकडेवारी\n‘केंद्र सरकारला फार काळ अल्पदरात लसी देता येणार नाहीत’; ‘या’ लस कंपनीचा केंद्राला इशारा\n“उद्या लोकप्रतिनिधींना बोलुद्यात, आपण सर्वांनी मौन राखायचे” – छत्रपती संभाजीराजे\n“ठाकरे सरकारमधील तिन्ही पक्षांचे तीन मुख्यमंत्री व्हायला हवेत कारण 2024 नंतर भाजपची सत्ता असणार”\n कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहराने करून दाखवलं, वाचा आजची आकडेवारी\n ‘या’ जिल्ह्यातील अवघ्या 6 महिन्याच्या चिमुकलीचा म्युकरमायकोसीसने मृत्यू\nकोरोना लसीमुळे मृत्यू झालेल्या पहिल्या व्यक्तीची भारतात झाली नोंद\nपुढचे 5 दिवस राज्यात पावसाचे राज्य; ‘या’ भागात अतिवृष्टी तर मुंबईत मुसळधार पाऊस\n‘प्रिय अण्णा….,अर्थव्यवस्था ढासळलीय’; जितेंद्र आव्हाडांच्या हजारेंना हटके शुभेच्छा\nमराठा आरक्षणासाठी वंचितचा एल्गार मराठा मोर्चात स्वत: प्रकाश आंबेडकर उतरणार\nनागीन फेम पर्ल पूरीला बलात्कार प्रकरणी अखेर जामीन\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://iplliveupdate.in/2021/05/30/covid-19-banks-begin-process-of-restructuring-of-loans-up-to-rs-25-cr/", "date_download": "2021-06-15T15:48:57Z", "digest": "sha1:UQVGEAPVKD725MUVI7CVUOY5535GZH2B", "length": 14513, "nlines": 167, "source_domain": "iplliveupdate.in", "title": "Covid-19: Banks begin process of restructuring of loans up to Rs 25 cr | IPL Live Update", "raw_content": "\nदुसर्‍या क्रमांकामुळे आलेल्या छोट्या व्यवसायांना पाठिंबा देणे कोरोनाविषाणू लाट, बँका रिझर्व्ह बँकेने या महिन्याच्या सुरूवात��ला जाहीर केलेल्या कोविड -१ relief मदत उपायांच्या अनुषंगाने २ crore कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जाच्या पुनर्रचनेची प्रक्रिया सुरू केली आहे.\nरिझोल्यूशन फ्रेमवर्कसाठी बर्‍याच कर्ज देणा institutions्या संस्थांना बोर्ड मान्यता मिळाली असून पात्र कर्जदारांशी संपर्क साधला जात आहे.\nउदाहरणार्थ, बँक ऑफ इंडियाने आपल्या पात्र ग्राहकांना कर्ज परतफेड करण्याची इच्छा ऑनलाईन सादर करण्यासाठी संदेश पाठविला आहे.\n“या कठीण काळात आम्ही 5 मे 2021 रोजी रिझर्व्ह बँकेच्या रिझोल्यूशन फ्रेमवर्क 2.0 नुसार दिलासा देऊन मदतीची ऑफर देतो. जर आपण कोव्हिड सेकंड वेव्हमुळे आर्थिक तणावात असाल तर आपण आपल्या खात्याच्या पुनर्रचनेची निवड करू शकता.” संदेश म्हणाला.\nदरम्यान, पंजाब अँड सिंध बँकेच्या सार्वजनिक क्षेत्रातील दुसर्‍या सावकाराने सांगितले की, रिझर्व्ह बँकेने नमूद केल्यानुसार त्याची कर्ज पुनर्चक्रण मंडळाने मंजूर केली आहे.\nपंजाब अँड सिंद बँकेचे व्यवस्थापकीय संचालक एस कृष्णन यांनी सांगितले की, “आम्ही बीसीमार्फत आमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचत आहोत … येत्या काही दिवसांत किती ग्राहकांना पुनर्रचना घ्यायची आहे याबद्दल आम्हाला चांगली कल्पना मिळेल.”\nताज्या सीओव्हीआयडी -१ wave लाटच्या पुनरुत्थानामुळे बरेच एमएसएमई, व्यक्ती आणि छोटे व्यवसाय तणावात आहेत.\nसध्याच्या परिस्थितीची दखल घेत रिझर्व्ह बॅंकेने रिझोल्यूशन फ्रेमवर्क २.० जाहीर केले ज्या अंतर्गत २ crore कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक असणार्‍या व्यक्ती आणि लघु उद्योगांनी पूर्वीच्या योजनेचा लाभ न घेतल्यास कर्ज पुनर्रचना करण्याचा पर्याय निवडला जाऊ शकतो.\nपूर्वीच्या योजनेंतर्गत ज्यांनी कर्ज पुनर्रचनाचा लाभ घेतला त्यांच्या बाबतीत रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली बँका आणि कर्ज देणार्‍या संस्थांना योजना सुधारित करण्यासाठी आणि संभाव्य तणाव कमी करण्यासाठी मदतीचा कालावधी वाढविण्याकरिता.\n“छोट्या उद्योगांच्या बाबतीत आणि एमएसएमई आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी यासंबंधीच्या कार्यवाहीची घोषणा करतांना सांगितले की, पूर्वीचे पुनर्रचना, कर्ज देणा institutions्या संस्थांना कामकाजाच्या भांडवलाच्या चलन, मार्जिन इत्यादींच्या पुनर्मूल्यांकनाच्या आधारे कार्यरत भांडवलाच्या मंजूर मर्यादांचा आढावा घेण्यासाठी देखील एक वेळचा उ���ाय म्हणून परवानगी देण्यात आली आहे. कोविड -१ of च्या दुसर्‍या लाटेच्या परिणामासह.\nही एक-वेळ कर्ज पुनर्रचना योजना आहे ज्या अंतर्गत कर्ज पुन्हा सुरू आणि असूनही कर्ज प्रमाणित राहील बँका अशा प्रकरणांमध्ये अतिरिक्त तरतूद करण्याची गरज नाही.\nकेंद्रीय बँकेने एका वर्षापेक्षा कमी कालावधीत जाहीर केलेली ही दुसरी पुनर्रचना योजना आहे, मार्चमध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात पहिल्यांदा सीओव्हीड -१ wave ला भारतीय अर्थव्यवस्थेला per टक्क्यांची संकुचितता आली होती. 2021.\n31 मार्च 2021 पर्यंत मानक म्हणून वर्गीकृत असलेल्या कर्जदारांनी रिझोल्यूशन फ्रेमवर्क २.० अंतर्गत विचार करण्यास पात्र ठरतील.\nप्रस्तावित फ्रेमवर्क अंतर्गत पुनर्रचना 30 सप्टेंबर 2021 पर्यंत लागू केली जाऊ शकते आणि विनंती केल्या नंतर 90 दिवसांच्या आत लागू करावी लागेल.\n(या अहवालाची केवळ शीर्षक आणि चित्रे बिझिनेस स्टँडर्ड स्टाफने पुन्हा तयार केली असतील; बाकीची सामग्री सिंडिकेटेड फीडमधून स्वयंचलितपणे व्युत्पन्न केली गेली आहे.)\nआपल्या आवडीचे आणि देश व जगासाठी व्यापक राजकीय आणि आर्थिक परिणाम घडविणा develop्या घडामोडींवर अद्ययावत माहिती आणि भाष्य करण्यासाठी बिझिनेस स्टँडर्डने नेहमीच प्रयत्न केले आहेत. आमचे ऑफर कसे सुधारता येईल याविषयी आपले प्रोत्साहन आणि निरंतर अभिप्राय यामुळे केवळ आमचे या संकल्पनेबद्दलचे संकल्प आणि वचनबद्धता दृढ झाली आहे. कोविड -१ of पासून निर्माण झालेल्या या कठीण काळातही आम्ही विश्वासार्ह बातम्या, अधिकृत मते आणि प्रासंगिकतेच्या विशिष्ट मुद्द्यांवरील अस्पष्ट भाष्यांसह आपल्याला माहिती आणि अद्ययावत ठेवण्यासाठी वचनबद्ध राहणे सुरू ठेवतो.\nआमच्याकडे मात्र एक विनंती आहे.\n(साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला च्या आर्थिक परिणाम लढाई म्हणून आम्हाला आपल्या समर्थनाची आणखी आवश्यकता आहे जेणेकरून आम्ही आपल्याला अधिक दर्जेदार सामग्री ऑफर करू शकू. आमच्या सदस्यता मॉडेलने आपल्यापैकी बर्‍याचजणांचा उत्साहवर्धक प्रतिसाद पाहिला आहे, ज्यांनी आमच्या ऑनलाइन सामग्रीची सदस्यता घेतली आहे. आमच्या ऑनलाइन सामग्रीची अधिक सदस्यता आपल्याला केवळ अधिक चांगली आणि अधिक संबंधित सामग्री ऑफर करण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यात मदत करू शकते. आम्ही विनामूल्य, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकार���तेवर विश्वास ठेवतो. अधिक सदस्यतांद्वारे आपले समर्थन आम्हाला वचनबद्ध असलेल्या पत्रकारितेचा अभ्यास करण्यास मदत करू शकते.\nसमर्थन गुणवत्ता पत्रकारिता आणि बिझिनेस स्टँडर्डची सदस्यता घ्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://newsposts.in/15/04/2021/20-deaths-of-corona-in-gadchiroli-single-day/", "date_download": "2021-06-15T15:28:13Z", "digest": "sha1:SUSINGRNWFHCMZIGUXJSOV4VARHRJX4Q", "length": 15470, "nlines": 219, "source_domain": "newsposts.in", "title": "एकाच दिवशी कोरोनाने 20 मृत्यू | Newsposts.", "raw_content": "\nकक्षा 5वीं की छात्रा ने सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस को…\nमहाराष्ट्र बोर्ड 12वीं की परीक्षा रद्द\nCBSE की 12वीं की बोर्ड परीक्षाएं हुईं रद्द, पीएम मोदी ने…\n6 साल की लड़की ने पूछा, मोदी साहेब; बच्चों पर काम…\nकोरोना लसीमुळे मृत्यू झालेल्या पहिल्या व्यक्तीची भारतात झाली नोंद\nचंद्रपूर | 137 कोरोनामुक्त तर 05 मृत्यू, 58 पॉझिटिव्ह\nग्रामपंचायत जवळील बार व देशी दारूचे दुकान दुसरीकडे हटवा\n उठसूट सॅनिटायझर वापरू नका…\nमहसूल विभागाने जप्त केलेले घुग्घुस येथील रेतीचे ट्रॅक्टर सोडावे\nHome Covid- 19 एकाच दिवशी कोरोनाने 20 मृत्यू\nएकाच दिवशी कोरोनाने 20 मृत्यू\nगडचिरोली : अवघ्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनाने तब्बल २० जणांचा बळी घेतला. यातील अर्ध्याहून अधिक लोक दुसऱ्या जिल्ह्यातील असले तरी ते उपचार घेण्यासाठी गडचिरोलीत दाखल झाले होते. मृत्यूच्या या तांडवासोबतच नव्याने कोरोनाबाधित होणाऱ्या रुग्णांनीही मंगळवारी विक्रमी, म्हणजे एकाच दिवशी ३७० चा आकडा गाठला. आतापर्यंतच्या कोरोनाकाळातील ही जिल्ह्यातील सर्वाधिक भीषण स्थिती ठरली आहे.\nजिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होण्यासाठी ११ महिने झाले आहेत. पण कोरोना पॉझिटिव्हचा आकडा इतका कधीच फुगला नाही. १५ दिवसांपूर्वीपर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या एक हजारच्या वर कधीच गेली नव्हती. मात्र गेल्या १५ दिवसात मृत्यू आणि नवीन बाधित रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढला आहे. आता सक्रिय रुग्ण २ हजारच्या उंबरठ्यावर पोहोचले असून सध्या त्यांची संख्या १९११ आहे. या भिषण स्थितीतही मंगळवारी गडचिराेलीचे मार्केट सुरू हाेते.\nनवीन ३७० बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १५०, अहेरी तालुक्यातील २३, आरमोरी २०, भामरागड तालुक्यातील १९, चामोर्शी तालुक्यातील २०, धानोरा तालुक्यातील २६, एटापल्ली तालुक्यातील १०, कोरची तालुक्यातील ११, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये २१, मुलचेरा तालुक्यातील ५, सिरोंचा तालुक्यातील ३५ तर वडसा तालुक्यातील ३० जणांचा समावेश आहे.\nकोरोनामुक्त झालेल्या १०८ रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील ४४, अहेरी १०, आरमोरी २, मुलचेरा १, भामरागड २०, चामोर्शी ८, धानोरा १, सिरोंचा ३, कोरची २, कुरखेडा ३ तसेच देसाईगंज तालुक्यातील १४ जणांचा समावेश आहे.\nNext articleवडिलांच्या उपचारासाठी २४ तास महाराष्ट्र आणि तेलंगणातील हॉस्पिटलच्या फेऱ्या मारल्या\nकोरोना लसीमुळे मृत्यू झालेल्या पहिल्या व्यक्तीची भारतात झाली नोंद\nचंद्रपूर | 137 कोरोनामुक्त तर 05 मृत्यू, 58 पॉझिटिव्ह\nग्रामपंचायत जवळील बार व देशी दारूचे दुकान दुसरीकडे हटवा\nकोरोना लसीमुळे मृत्यू झालेल्या पहिल्या व्यक्तीची भारतात झाली नोंद\nनवी दिल्ली : कोरोनाचं संकट दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत चाललं आहे. दुसऱ्या लाटेमुळे मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळालं आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे जगभरात भीतीचे...\nचंद्रपूर | 137 कोरोनामुक्त तर 05 मृत्यू, 58 पॉझिटिव्ह\nग्रामपंचायत जवळील बार व देशी दारूचे दुकान दुसरीकडे हटवा\n उठसूट सॅनिटायझर वापरू नका…\nमहसूल विभागाने जप्त केलेले घुग्घुस येथील रेतीचे ट्रॅक्टर सोडावे\nनिराधार 'भागरथाबाईला' मिळाला राजु रेड्डीचे आधाराने घर\nताडोबातल्या वाघिणींची शौर्यगाथा : महिला वन्यजीव सफारी गाईडच्या जिद्दीची साहसी गोष्ट\nWCL Rajiv Ratan Hospital ठरले कोरोना रुग्णांना वरदान\nचंद्रपूर : 21 मृत्यू तर 1618 पॉझिटिव्ह ; मृत्यूची संख्या घटली तर बाधितांची संख्या वाढली\n५० ते ६० मृतदेह क्षमतेचे सिमेंट क्राँक्रीट प्लेटफॉर्म बांधा\nकाँग्रेस नेते नवीन कारपाका यांचे दुःखद निधन\nराजीव रतन केंद्रीय रुग्णालयात व्हेंटिलेटर युक्त कोविड सेंटर उभारा : राजूरेड्डी\nघुग्घुस प्रतिष्ठित नागरिक नागेश कोंडगुर्ला यांचे दुःखद निधन\nआंदोलनकारी कोरोना योध्द्यांना झोडपून काढा\n\"अनाथ\" मुलांच्या जीवनात प्रेमाचे रंग भरत वाढदिवस संपन्न\nअवैध दारू विक्रेते निघाले सव्वाशेर; पोलिस कारवाईत सापडल्या केवळ १५ बिअर\nचंद्रपूरच्या दारुबंदीतही वसुलीचे \"वाझे\"\nताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्प मार्गावरील कारची झाडाला धडक, 2 जण जखमी\nकोयला हेराफेरी करना 'शहजाद' के लिए कोई नया काम नहीं \nशाहिस्ता खान पठाण को \"नेशनल एक्सीलेंस अवॉर्ड 2021 से पुरस्कृत किया गया\nकोरोना लसीमुळे मृत्यू झालेल्या पहिल्या व्यक्तीची भारतात झाली नोंद\nचंद्रपूर | 137 कोरोनामुक्त तर 05 मृत्यू, 58 पॉझिटिव्ह\nग्रामपंचायत जवळील बार व देशी दारूचे दुकान दुसरीकडे हटवा\n उठसूट सॅनिटायझर वापरू नका…\nमहसूल विभागाने जप्त केलेले घुग्घुस येथील रेतीचे ट्रॅक्टर सोडावे\nकक्षा 5वीं की छात्रा ने सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस को…\nमहाराष्ट्र बोर्ड 12वीं की परीक्षा रद्द\nCBSE की 12वीं की बोर्ड परीक्षाएं हुईं रद्द, पीएम मोदी ने…\n6 साल की लड़की ने पूछा, मोदी साहेब; बच्चों पर काम…\nकोरोना लसीमुळे मृत्यू झालेल्या पहिल्या व्यक्तीची भारतात झाली नोंद\nचंद्रपूर | 137 कोरोनामुक्त तर 05 मृत्यू, 58 पॉझिटिव्ह\nग्रामपंचायत जवळील बार व देशी दारूचे दुकान दुसरीकडे हटवा\n उठसूट सॅनिटायझर वापरू नका…\nमहसूल विभागाने जप्त केलेले घुग्घुस येथील रेतीचे ट्रॅक्टर सोडावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/pimpri-chinchwad-municipal-corporation-administration-neglects-conduct-death-audit-reports-13135", "date_download": "2021-06-15T16:43:09Z", "digest": "sha1:JT3RAQEMOY6APTEGZ7EDHNGLACDRNT4V", "length": 15445, "nlines": 159, "source_domain": "www.saamtv.com", "title": "रुग्ण मृत्यूच्या \"डेथ ऑडिट\" माहिती कडे पिंपरी चिंचवड प्रशासन फारसे गंभीर नाही | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nरुग्ण मृत्यूच्या \"डेथ ऑडिट\" माहिती कडे पिंपरी चिंचवड प्रशासन फारसे गंभीर नाही\nरुग्ण मृत्यूच्या \"डेथ ऑडिट\" माहिती कडे पिंपरी चिंचवड प्रशासन फारसे गंभीर नाही\nबुधवार, 19 मे 2021\nकोरोना वायरसची लागण झालेले अनेक रुग्ण बरे होतात, मात्र ज्यांचा कोरोना वायरस मुळे अवेळी मृत्यू होतो. अशा रुग्णांना इतर काही आजार होते का किंवा उपचारात दिरंगाई झाली का किंवा उपचारात दिरंगाई झाली का यासह अनेक बाबी \"डेथ ऑडिट\" रिपोर्ट मधून स्पष्ट होतात. मात्र असं \"डेथ ऑडिट\" करण्याकडे पिंपरी - चिंवंचवड महानगरपालिका प्रशासन अक्षरशः दुर्लक्ष करत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.\nपुणे: कोरोना Corona वायरसची लागण झालेले अनेक रुग्ण बरे होतात, मात्र ज्यांचा कोरोना वायरस मुळे अवेळी मृत्यू होतो. अशा रुग्णांना इतर काही आजार होते का किंवा उपचारात दिरंगाई झाली का किं��ा उपचारात दिरंगाई झाली का यासह अनेक बाबी \"डेथ ऑडिट\" Death Audit रिपोर्ट मधून स्पष्ट होतात. मात्र असं \"डेथ ऑडिट\" करण्याकडे पिंपरी - चिंवंचवड महानगरपालिका प्रशासन Pimpri Chinchwad Municipal Corporation अक्षरशः दुर्लक्ष करत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. Pimpri Chinchwad Municipal Corporation administration neglects to conduct Death Audit reports\nकोरोना ग्रस्त रुग्णावर कधी उपचार सुरू झाले \nउपचार पद्धती कोणती होती\nकोरोना ग्रस्त रुग्णांना ऑक्सिजन, व्हेनटिलेटर मिळालं होतं का \nकोणताही गंभीर आजार नसताना रुग्णाचा अवेळी मृत्यु का झाला\nकोरोना बाधितांच्या मृत्युचे ऑडिट सात दिवसात करणे अनिवार्य\nडेथ ऑडिटचा अहवाल उपसंचालक आरोग्य सेवा मंडळ पुणे यांना सादर करणे बंधनकारक\nउपचार पद्धतीची पुढील दिशा स्पष्ट होण्यासाठी डेथ ऑडिट आवश्यक\nखासगी रुग्णालयतील उपचार पद्धतीवर नियंत्रणसाठी डेथ ऑडिट आवश्यक.\nहे देखील पहा -\nया माहिती आधारे \"डेथ ऑडिट\" काढने आवश्यक असते.\nपिंपरी - चिंचवड Pimpari Chinchwad शहरामध्ये सध्या कोरोना बाधितांच्या संख्येत घट होत असल्याने कोरोना काही प्रमाणात आटोक्यात आल्याच चित्र बघायला मिळत आहे. मात्र त्याचवेळी कोरोना ग्रस्तांच्या मृत्यूने इथे अक्षरशः थैमान घातलं असून, दुसऱ्या लाटेत इथला मृत्युदर दुपटीने वाढल्याच आकडेवारीतून स्पष्ट होत आणि प्रत्येक मृत्यूच डेथ ऑडिट केलं गेलं नसल्यानेच इथला मृत्यदर आटोक्यात येत नसल्याचा आरोप रयत विद्यार्थी परिषदेने Rayat Vidyarthi Parishad केला आहे.\nचिंकारा हरणाची शिकार करणारे दोघे वनविभागाच्या जाळ्यात\nपिंपरी - चिंचवड शहरातील डेथ ऑडिट करण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाने वाय सी एम हॉस्पिटलवर YCM Hospital सोपवली आहे. दरम्यान आता आम्ही डेथ ऑडिट करण्यास सुरुवात केली असून 40 वर्षवया खालील 5 तरुणांचा मृत्यू केवळ वेळेत उपचार न मिळाल्याने झाला असल्याच डेथ ऑडिट मधून स्पष्ट झाल्याची माहिती वाय सी एम हॉस्पिटलचे अधिष्ठाता राजेंद्र वाबळे यांनी दिली. मात्र खासगी रुग्णालयात झालेल्या कोरोना मृत्यूंचं डेथ ऑडिट केले गेले किंवा नाही या बाबद आपण अनभिज्ञ असल्याचं वाबळे यांनी स्पष्ट केल. त्यामुळे \"डेथ ऑडिट\" करण्या बद्दल प्रशासन फारस गंभीर नसल्याचं वास्तव समोर आलं. Pimpri Chinchwad Municipal Corporation administration neglects to conduct Death Audit reports\nपिंपरी चिंचवडमध्ये उपचार घेणाऱ्या शहरतील व शहराबाहेरील 4 हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे , या मृत्यूचं वेळेत डेथ ऑडिट झालं असत, तर उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या आरोग्या बाबत अधिक सावधानता बाळगता आली असती. त्याच बरोबर नागरिकही अधिक सतर्क झाले असते. याहूनही महत्वाची बाब म्हणजे डेथ ऑडिट न करणारे खासगी रुग्णालय नेमकी कोणती उपचार पद्धती अवलंबितात यावरही नियंत्रण राहील असतं, मात्र तसं न झाल्याने कोरणाबाधितांच्या मृत्यूबाबद इथला सभ्रम कायम आहे.\nपुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातल्या पहिल्या सुसज्ज जम्बो सेंटरचे...\nपुणे जिल्ह्याच्या (Pune District) ग्रामीण भागातील रुग्ण हे उपचारासाठी पुणे शहरातील...\nपिंपरी - चिंचवड महापालिकेचा लॉकडाऊनच्या काळात दिव्यांगांना मोठा...\nपिंपरी - चिंचवड : शहरातील शेकडो अंध कुटुंबियांच्या उदरनिर्वाहची व्यवस्था करत,...\nBreaking पुण्यातील सर्व माॅल, दुकाने सोमवारपासून उघडणार; सायं ७...\nपुणे : शहरातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत असल्याने निर्बंधांमध्ये अजून सूट...\nBreaking: पिंपरीत रुग्णालयात oxygen गळती- नाशिकची पुनरावृत्ती टळली\nपिंपरी चिंचवड महापालिके तर्फे चालविल्या जाणार-या YCM रुग्णालयात हा प्रकार आत्ता काही...\nआजपासून अनलाॅक...जाणून घ्या तुमचं शहर, जिल्हात काय सुरु काय बंद\nमुंबई : राज्यात कोरोनाला Corona रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनचे निर्बंध...\nUnlock breaking: पुण्याबाबत सोमवारी निर्णय होणार\nउपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात कोरोना आढावा बैठक...\nरिक्षा अनुदानात पुणे अव्वल\nपुणे - अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर रिक्षाचालकांना Auto ...\nजूनच्या पहिल्याच दिवशी सोने चांदीच्या दरात मोठी उसळी\nनवी दिल्ली - जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोने Gold चांदीच्या Sliver दरात...\nपिंपरी चिंचवड शहरातील ऑटोक्लस्टर जम्बो कोविड सेंटर अखेर बंद\nपिंपरी चिंचवड : पुण्यातील Pune पिंपरी चिंचवड Pimpri Chinchwad शहरातील...\nपिंपरी - चिंचवड मधील तरुणाचा कोविड सेंटर्समध्ये \"रिचार्ज टू...\nपुणे : कोरोनाबाधित Corona रुग्णांच्या वाट्याला येणारं नैराश्य आणि एकटेपणामुळे...\nरुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या बोगस डॉकटरला अटक\nपुणे - पिंपरी चिंचवड Pimpri Chinchwad मध्ये रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या...\n15 लाख रुपये लाटल्या प्रकरणी राजेंद्र लांडगे यांना अटक\nपुणे - पिंपरी चिंचवड Pimpri Chinchwad नवनगर विकास प्राधिकरणाची जमीन परस्पर रित्या...\nरक्त, ऑक्‍��िजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487621450.29/wet/CC-MAIN-20210615145601-20210615175601-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}