diff --git "a/data_multi/mr/2019-30_mr_all_0249.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2019-30_mr_all_0249.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2019-30_mr_all_0249.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,467 @@ +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5038239046229115742&title=Children%E2%80%99s%20psychology...&SectionId=5073044858107330996&SectionName=%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2019-07-22T09:45:27Z", "digest": "sha1:LUUEYZZCZHHLMOF3T2P2O2ES52ZVYTAB", "length": 14356, "nlines": 130, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "मूल चुकतंय? का आपण?", "raw_content": "\nबऱ्याचदा मुलांच्या चुकीच्या वर्तनाला आपणच जबाबदार असतो, कारणीभूत असतो आणि ही गोष्ट आपल्या लक्षातच येत नाही. उलट आपल्या मुलानं सुधारावं किंवा चुकीचं वागू नये, अशी अपेक्षा करत आपण त्याच्यावरच वेगवेगळे प्रयोग करत असतो... ‘मनी मानसी’ सदरात या वेळी पाहू या मुलांच्या वर्तनाबद्दल...\nचार वर्षांच्या सुजलला घेऊन त्याची आई भेटायला आली. आईबरोबर तिची एक मैत्रिणदेखिल आली होती. याच मैत्रिणीनं तिला सुजलला समुपदेशनासाठी घेऊन येण्याबाबत सुचवलं होतं. त्यामुळे दोघी सुजलला घेऊन आल्या होत्या. आईने तिची स्वतःची ओळख करून दिली. आई एका कंपनीमध्ये नोकरी करते. घरात आई-वडील, सुजल, त्याची मोठी बहिण आणि आजी-आजोबा राहतात. गेल्या आठ-दहा महिन्यांत सुजलचं वागणं खूपंच बदललंय, हे सांगताना आईला रडू आवरणं कठिण झालं.\nआई खूपच अस्वस्थ झाल्याने तिला शांत होण्यासाठी वेळ दिला. या काळात सुजलचं निरिक्षण करताना असं लक्षात आलं, की सुजल अतिशय चिडका आणि तापट आहे. प्रत्येक गोष्ट रडत-ओरडत बोलणं, आईने ऐकलं नाही, तर तिला मारणं, चिमटे काढणं, असे प्रकार तो वारंवार करत होता आणि त्याने तसं करू नये, म्हणून तो सांगेल ती प्रत्येक गोष्ट आई लगेचच ऐकत होती. त्याच्या या वर्तनाला आईने एकदाही विरोध केला नाही. आईचं हे वर्तन हेच त्याच्या चुकीच्या वर्तनामागचं किंवा समस्येमागचं महत्त्वाचं कारण असावं असं या निरीक्षणातून वाटलं, म्हणून त्याच्या या वर्तनाला आईला मुद्दाम विरोध करण्यास सांगितलं. हा विरोध अनपेक्षित असल्याने त्यानं आईला कडाडून विरोध केला. परंतु तरीही आई मात्र त्याला काहीच बोलली नाही.\nकाही वेळाने आईसोबत आलेली तिची मैत्रीण सुजलला घेऊन बाहेर गेली आणि मग आईशी सविस्तर बोलण्यास सुरुवात केली. तेव्हा सुजलच्या समस्येमागचं मूळ कारण लक्षात आलं. सुजलच्या आई-वडिलांचं लग्न झाल्यानंतर बऱ्याच प्रयत्नांनी व उशीरा त्यांना मुलं झाली. त्यामुळे अर्थातच सगळेजण मुलीचे आणि मुलाचे म्हणजे या दोन्ही भावंडांचे खूप लाड करायचे. ते म्हणतील ते आणि म्हणतील तेव्हा त्यांच्यासमोर हजर करायचं. अनेक गोष्टी तर गरज नसतानाही त्यांना आणून दिल्या जायच्या.\nहे आईच्या लक्षात आल्यावर आई मुलांना रागवायची, पण बाकीच्यांचा मात्र याला विरोध असायचा. आईने त्यांना रागावता कामा नये, असं घरातल्या प्रत्येकाचं म्हणणं असायचं. आई मुलांना रागावली, की आजी-आजोबा तिलाच रागवायचे. मुलीचा स्वभाव मुळातच शांत असल्याने तिने आईला फारसा त्रास दिला नाही, पण सुजलचा स्वभाव या अति लाडामुळे हट्टी आणि चिडका बनला. इतरांचं अनुकरण करत तोदेखिल आईसमोर आरडा-ओरडा करणं, ओरडणं, वस्तू फेकणं असं वर्तन करायला शिकला. सुरुवातीला आईने शिस्त लावण्याचा प्रयत्न केला, पण घरच्यांच्या विरोधाला कंटाळून तिनंही नाईलाजानं हा प्रयत्न सोडून दिला.\nया सगळ्याचा व्हायचा तोच परिणाम सुजलवर झाला. तो जास्तच हट्टी आणि चिडखोर बनत गेला. कोणाचंच ऐकेनासा झाला. आजी-आजोबा, आई-बाबा कोणालाही मारणं, चावणं, वस्तू फेकणं, असं आक्रस्ताळं वर्तन करायला लागला. त्याची ही समस्या आणि त्याची कारणं लक्षात आल्यावर सुजलच्या आईला त्याचं गांभीर्य लक्षात आणून दिलं आणि सुजलच्या वडिलांना घेऊन दोनच दिवसात पुढील सत्रासाठी येण्यास सांगितलं. आईलाही समस्येचं गांभीर्य लक्षात आल्यामुळे ती दोनंच दिवसात सुजलच्या वडिलांना घेऊन परत भेटायला आली. या सत्रात आईला आणि वडिलांना सुजलच्या समस्यांची, कारणांची आणि परिणामांची सखोल जाणीव करून देण्यात आली. नंतर उपाय योजनांबाबतही मार्गदर्शन करण्यात आलं. वडिलांच्या मदतीने सुजलच्या आजी-आजोबांशीदेखील संवाद साधून या बदल प्रक्रियेत त्यांना समाविष्ट करून घेतलं. काही काही बदल प्रयत्नपूर्वक करण्यास सांगितले. त्यासाठी मानसोपचारातील काही वर्तन बदल तंत्रांचाही वापर केला.\nया सगळ्या प्रयत्नांमुळे आणि मुख्य म्हणजे सर्वांच्या वर्तनात, शिस्त लावण्यात एकवाक्यता, सुसूत्रता आल्याने सुजलच्या सगळ्या वर्तन समस्या हळूहळू कमी होत गेल्या आणि घरातलं वातावरणही सुधरत गेलं. या प्रयत्नांमुळे कळत-नकळत घरातील समस्या संपुष्टात येऊन नातेसंबंध सुधारायलाही मदत झाली होती.\n(केसमधील नाव बदलले आहे.)\n- मानसी तांबे - चांदोरीकर\n(लेखिका पुण्यात समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘मनी मानसी’ लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/a3SDSr या लिंकवर उपलब्ध आहेत.)\n‘वादळी काळ’ हाताळताना.... सोडवा मुलांच्या मनातली कोडी.. मुलांना भावनिक आधार द्या... मुलांमधील नकारात्मक बदल वेळीच ओळखा मुलांच्या कलाने घ्या..\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\n७० टक्के रुग्णांना वेनस थ्रॉम्बोएम्बॉलिझमचा धोका\n‘अभंगवाणी’त रंगले रत्नागिरीकर रसिक\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\nपेण, पनवेल, उरण, घारापुरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://manoranjancafe.com/2018/10/16/1348/", "date_download": "2019-07-22T09:50:25Z", "digest": "sha1:3MH4EJCSTTPD4ILR6TRSX4OQHNH4FEPY", "length": 5001, "nlines": 55, "source_domain": "manoranjancafe.com", "title": "‘प्रवास’ चित्रपटाचा मुहूर्त – www.manoranjancafe.com", "raw_content": "\n‘प्रवास’ आपल्या प्रत्येकाच्याच जगण्याचा एक अविभाज्य भाग असतो. जन्मापासून सुरु झालेला हा ‘प्रवास’ प्रत्येक वळणावर आपल्याला काही ना काही नवं शिकवतअसतो आणि सोबत अनुभवसंपन्न करत असतो. आयुष्याच्या प्रवासाचा एक आगळावेगळा दृष्टिकोन दाखविणाऱ्या ‘प्रवास’ या आगामी मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच दिमाखात संपन्न झाला.\nज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि हिंदी-मराठी चित्रपटसृष्टी गाजविणाऱ्या अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे अशी वेगळी जोडी ‘प्रवास’ चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच आपल्यासमोर येणार आहे. सोबत विक्रम गोखले, रजत कपूर, शशांक उदापूरकरआदि कलाकार यात असणार आहेत.\n५० वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एका वेगळ्या प्रकारची भूमिका करायला मिळत असल्याचा आनंद व्यक्त करतानाच हा ‘प्रवास’ प्रेक्षकांनाही एक वेगळी अनुभूती देईल, असा विश्वास अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केला. ‘प्रवास’ च्या निमित्ताने मोठ्या कालावधीनंतर मराठीत काम करायला मिळाल्याचा आनंद अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे यांनी व्यक्त केला. ‘जे शेष आहे ते विशेष आहे’ असं सांगणारा हा ‘प्रवास’माझ्यासाठी ही तितकाच महत्त्वपूर्ण असून माझ्या या दिग्दर्शकीय प्रवासात दिग्ग्जांची मला मिळालेली साथ मला बरंच काही शिकवून जाईल, असा विश्वास दिग्दर्शक शशांक उदापूरकर व्यक्त करतात.\nमनोरंजन क्षेत्रातील बातम्या, खुमासदार मुलाखती, थोडी मज्���ा, behind the scene आणि बरचं काही\tView all posts by manoranjancafe\nPrevious माझ्यासाठी नवरात्र खास – हर्षदा खानविलकर\nNext ‘राधा क्यो गोरी मै क्यो काला’ मधून लुलीयाचे बॉलीवूडमध्ये पदार्पण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Demand-for-providing-space-for-local-people-in-Mapusa-on-Sunday/", "date_download": "2019-07-22T09:47:35Z", "digest": "sha1:DT6WM7WS3BA2NKPTK6P3YOU3PRYIJIAL", "length": 8667, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " म्हापशात रविवार बाजारात स्थानिकांना जागा देण्याची मागणी | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Goa › म्हापशात रविवार बाजारात स्थानिकांना जागा देण्याची मागणी\nम्हापशात रविवार बाजारात स्थानिकांना जागा देण्याची मागणी\nम्हापसा पालिकेच्या रविवारच्या बाजारात महाराष्ट्र, कर्नाटक व इतर राज्यातील व्यापारी येत असल्याने स्थानिक व्यापार्‍यांना नुकसान सोसावे लागते. यामुळे रविवारच्या बाजारात स्थानिक व्यापार्‍यांना पालिकेने जागा द्यावी, अशी मागणी व्यापार्‍यांतून होत आहे.म्हापसा पालिका मार्केटमध्ये जादा करून रविवारी कर्नाटकमधील व्यावसायिक अनेक वस्तू घेऊन विक्रीसाठी घेऊन येतात. यामध्ये भटकळ भागातील विक्रेते मोठ्या संख्येने असतात.\nम्हापसा बाजारात रोज व्यापार्‍यांची व ग्राहकांची गर्दी होते. शुक्रवारच्या आठवडी बाजारामध्ये ग्रामीण भागाबरोबरच गोव्याच्या आसपासच्या परिसरातील गावामधील व्यापारी, कोकणपट्टी व कर्नाटकाच्या जवळील भागातील व्यापारी आपल्याकडील साहित्य घेऊन येतात. त्यामुळे या शुक्रवारच्या आठवडी बाजारात भरपूर गर्दी होते. व्यापारी मिळेल त्या जागेत व्यापार करण्यासाठी आपल्याकडील माल घेऊन ठाण मांडून बसतात. या प्रमाणाचे रविवारच्या बाजारामध्ये हे परप्रांतीय व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित असतात आणि त्यांच्याकडील माल घेण्यास ग्राहकही गर्दी करतात. रविवारच्या बाजारात सदर व्यापारी एका रांगेत माल घेऊन बसतात. त्यामुळे ग्राहकांना त्यांचा त्रास होत नाही; परंतु हे व्यापारी दुचाकी वाहने ठेवण्याच्या जागेवरच आपला माल घेऊन व्यवसाय करत असल्याने बाजारात येणार्‍या दुचाकीस्वारांना आपली दुचाकी ठेवण्यास जागा मिळत नाही.\nया बाजारामध्ये लमाणी लोक मोठ्याप्रमाणात येतात. राज्यातील आणि परदेशातील जास्त करून लोक लमाण्यांच्या वस्तू खरे���ी करतात. तर रेडिमेड कपडे कॉटवर घेऊन बसणार्‍या व्यापार्‍यांना चांगला व्यवसाय मिळतो. त्यांच्याकडील जिन पॅन्ट, टीशर्ट अशी लहान सहान कपडे, चप्पल, बूट आदी वस्तू खरेदीसाठी ग्राहक येतात. तर लोखंडी साखळ्या, दाराची कुलूपे व इतर वस्तूही या रविवारच्या बाजारामध्ये मिळतात. त्या वस्तू काही प्रमाणात स्वस्त दरात मिळत असल्याने ग्राहक वस्तू खरेदीसाठी रविवारच्याच दिवशी येतात. त्यामुळे स्थानिक व्यापार्‍यांना याचा फटका बसत असतो. रविवारच्या बाजारामध्ये स्थानिक ग्रामीण व इतर व्यापारी येतात. मात्र, त्यांना आपले साहित्य विक्रीसाठी जागा मिळत नाही. बाहेरील राज्यातील व्यावसायिक म्हापशात रविवारी आपला माल घेऊन व्यवसाय थाटतात. त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांची गोची होते. त्यांना मग मिळेल त्या लहास सहान जागेत बसून आपला माल विकावा लागतो. यामुळे आर्थिक प्राप्ती होत नाही.\nरविवारच्या दिवशी दुकाने बंद असतात. त्यावेळी अनेकजण फूटपाथवरती बसून व्यवसाय करतात. ही एक संधी स्थानिक व्यावसायिकांना मिळते. यासाठी पालिकेने रविवारच्या दिवशी स्थानिक व्यावसायिकांना एखादी जागा आखून द्यावी, अशी स्थानिक व्यावसायिकांची मागणी आहे.\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nचेक बाउन्स प्रकरणी कोयना मित्राला ६ महिने तुरूंगवास\n'इस्रो'ची ऐतिहासिक कामगिरी; ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण (व्हिडिओ)\nकळंबा कारागृहातील कैद्याचा हृदयविकाराने मृत्यू\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-10-lakh-unauthorized-flakes-every-year/", "date_download": "2019-07-22T10:21:43Z", "digest": "sha1:JVISJBGWSOD6HCDOSINSZD44JSWIRG6Y", "length": 6396, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दरवर्षी10 लाख अनधिकृत फ्‍लेक्‍स | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Pune › दरवर्षी10 लाख अनधिकृत फ्‍लेक्‍स\nदरवर्षी10 लाख अनधिकृत फ्‍लेक्‍स\nपुणे : पांडुरंग सांडभोर\nशहराला बकाल करणार्‍या अनधिकृत फ्लेक्सची संख्या त���्बल 10 इतकी आहे. दरवर्षी महापालिकेकडून एवढ्या मोठ्या संख्येने कारवाई करू एवढे फ्लेक्स हटविले जातात. मात्र, असे अनधिकृत फ्लेक्स लावणार्‍यांवर गेल्या काही वर्षात दाखल झालेल्या गुन्ह्यांची संख्या केवळ 20 इतकी आहे.\nजाहिरात फलक लावण्यासाठी महापालिकेची परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी महापालिकेकडे आकाशचिन्ह परवाना हा स्वतंत्र विभागही आहे. जाहिरातींच्या परवानगीसाठी प्रशासनाने स्वतंत्र धोरणही तयार केले आहे. मात्र, या नुसार केवळ होर्डिग्जसाठीच परवानगी घेतली जाते. याव्यतिरिक्त रस्ते चौकांमध्ये, पथदिव्यांच्या खांबावर, इमारतींंच्या भितींवर असे वाट्टेल तेथे बिनदिक्कतपणे परवानगी न घेता फ्लेक्स लावले जातात. या अनधिकृत फ्लेक्सची आकडेवारी मोठी आहे.\nआकाश चिन्ह विभागाच्या माहितीनुसार पालिकेकडून दरवर्षी कारवाई करुन जवळपास 10 लाख अनधिकृत फ्लेक्स काढले जातात. मात्र, असे फ्लेक्स लावणार्‍यांवर कारवाई होत नसल्याचे धक्कादायक वास्तवही आहे. प्रामुख्याने जाहिरातींच्या फ्लेक्समध्ये राजकीय फ्लेक्सची संख्या अधिक आहे. त्यात नेते मंडळींना शुभेच्छा दिल्या जातात. त्यामुळे शुभेच्छा देणार्‍यांवर आणि ज्याला दिल्या आहेत, या दाघांवर कारवाई करता येत नसल्याची अडचण प्रशासनाकडून सांगण्यात येते. शुभेच्छा देणार्‍यावर गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली तर उद्या खोटे जाहिरात फलक लावून शुभेच्छा देण्याचे प्रकार सुरू होतील. त्यामुळे कारवाईत मोठा अडसर येत आहे. परिणामी महापालिकेकडून कारवाईच होत नसल्याचे सांगण्यात आले.\nगेल्या काही वर्षात केवळ 20 गुन्हे दाखल झाले आहेत. एकीकडे अनधिकृत जाहीरात फलकांची संख्या लाखांमध्ये असताना त्यावरील गुन्ह्यांची संख्या दोन आकड्यांमध्ये आहे. त्यामुळे अशा अनधिकृत फ्लेक्सला जरब तरी कशी बसणार, असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे.\n‘भाई'नंतर सागर देशमुखचा नवा तडका\nविणा जगताप प्रेक्षकांची फेव्हरेट कंटेस्टंट\n'अशी' आहे 'चांद्रयान-२' मोहीम\nकोल्हापूर : गर्भवती महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडवले\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%8F.%E0%A4%B8%E0%A5%80.%E0%A4%8F%E0%A4%AB._%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2019-07-22T10:38:47Z", "digest": "sha1:ZFFDAWOQ6PZEUUOJXWTUP5FFAZOLGU4K", "length": 7155, "nlines": 94, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ए.सी.एफ. फियोरेंतिनाला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nए.सी.एफ. फियोरेंतिनाला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख ए.सी.एफ. फियोरेंतिना या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nए.सी. मिलान ‎ (← दुवे | संपादन)\nए.एस. रोमा ‎ (← दुवे | संपादन)\nइंटर मिलान ‎ (← दुवे | संपादन)\nयू.एस. पालेर्मो ‎ (← दुवे | संपादन)\nयुव्हेन्तुस एफ.सी. ‎ (← दुवे | संपादन)\nसेरी आ ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:सेरी आ ‎ (← दुवे | संपादन)\nसेरी आ २००७-०८ ‎ (← दुवे | संपादन)\nसेरी आ २००१-०२ ‎ (← दुवे | संपादन)\nअतालांता बी.सी. ‎ (← दुवे | संपादन)\nकाग्लियारी काल्सियो ‎ (← दुवे | संपादन)\nकाल्सियो कातानिया ‎ (← दुवे | संपादन)\nएंपोली एफ.सी. ‎ (← दुवे | संपादन)\nजेनोवा सी.एफ.सी. ‎ (← दुवे | संपादन)\nएस.एस. लाझियो ‎ (← दुवे | संपादन)\nए.एस. लिवोर्नो कॅल्सीवो ‎ (← दुवे | संपादन)\nएस.एस.सी. नापोली ‎ (← दुवे | संपादन)\nपार्मा एफ.सी. ‎ (← दुवे | संपादन)\nरेगिना कॅल्सिओ ‎ (← दुवे | संपादन)\nयू.सी. संपदोरिया ‎ (← दुवे | संपादन)\nए.सी. सियेना ‎ (← दुवे | संपादन)\nतोरिनो एफ.सी. ‎ (← दुवे | संपादन)\nउदिनेस काल्सियो ‎ (← दुवे | संपादन)\nअद्रियन मुटू ‎ (← दुवे | संपादन)\nटॉमस उज्फालुसी ‎ (← दुवे | संपादन)\nसेरी आ १९२९-३० ‎ (← दुवे | संपादन)\nअँजेलो पालोंबो ‎ (← दुवे | संपादन)\nए.सी.एफ. फिओरेंटीना (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nयुएफा चँपियन्स लीग ‎ (← दुवे | संपादन)\nनुनो गोम्स ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:चँपियन्स लीग अंतिम सामना ‎ (← दुवे | संपादन)\nसेरी आ २००७-०८ ‎ (← दुवे | संपादन)\nयुएफा यूरो २००८ सं��� ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० फिफा विश्वचषक संघ - गट ब ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० फिफा विश्वचषक संघ - गट इ ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० फिफा विश्वचषक संघ - गट फ ‎ (← दुवे | संपादन)\nक्रिस्चियान माजियो ‎ (← दुवे | संपादन)\nजॉर्जियो शिलीनी ‎ (← दुवे | संपादन)\nरिकार्दो माँतोलिवो ‎ (← दुवे | संपादन)\nयुएफा यूरो २०१२ संघ ‎ (← दुवे | संपादन)\nयुएफा यूरो २०१२ संघ/गट क ‎ (← दुवे | संपादन)\nफेदेरिको बाल्झारेट्टी ‎ (← दुवे | संपादन)\nअलेसांद्रो दिमंती ‎ (← दुवे | संपादन)\nसीझर प्रांडेली ‎ (← दुवे | संपादन)\nएफ.सी. पुणे सिटी ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5300309136275497361&title=Tanishq%20Launch%20'Gulnaaz'%20Collection&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-07-22T09:51:03Z", "digest": "sha1:FLXQP4WIQ6LQ5YVJSSWJH32CDUAQUSIU", "length": 13554, "nlines": 130, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘तनिष्क’तर्फे ‘गुलनाझ’ दागिन्यांची श्रेणी सादर", "raw_content": "\n‘तनिष्क’तर्फे ‘गुलनाझ’ दागिन्यांची श्रेणी सादर\nमुंबई : तनिष्क या भारतातील सर्वाधिक पसंतीच्या अलंकार ब्रॅंडने ‘गुलनाझ’ हे नवीन कलेक्शन सादर केले आहे. निसर्गाच्या औदार्याचे सौंदर्यपूर्ण प्रतिनिधित्व करणारी डिझाइन्स हे तनिष्कच्या या नवीन कलेक्शनचे वैशिष्ट्य आहे.\nया कलेक्शनमधील प्रत्येक दागिना अत्यंत बारकाईने डिझाइन केलेला आणि मोहात पाडणारा आहे. स्त्रीच्या रूपाला पूर्णत्व देणारे हे दागिने आहेत. ‘गुलनाझ’ कलेक्शनमध्ये लक्षवेधी हिऱ्याच्या दागिन्यांसोबतच ओपन पोल्कीमधील काही डिझाइन्सही आहेत.\nहिरे या कलेक्शनमधील जडवलेले (स्टडेड) अलंकार म्हणजे पिवळे, गुलबक्षी आणि पांढऱ्या सोन्याची संगती साधणारे फुलांचे आकार व नक्षीकामाची मैफल आहे. दूरवर जाणारी वाट, फुलपाखरे, राखलेली कुंपणे आणि फुलांचे मांडव यांपासून प्रेरणा घेत ही डिझाइन्स तयार करण्यात आली आहेत. या कलेक्शनमध्ये काढण्या-घालण्याजोगी पेंडंट्स असलेले नेकलेसेस, स्टड्स व लोंबते कानातले अशा दोन्ही स्वरूपात वापरता येतील, असे जॅकेट इअररिंग्ज आणि पेंडंटसारखे वापरता येतील असे मांग टिके आहेत.\nउत्तमरित्या पैलू पाडलेल्या हिऱ्यांसह १८ कॅरट सोन्यात घडवलेले नेकपीस तुमच्या प्रशंसेला नक्कीच पात्र ठरतील ती त्याच्यावरील फुलपाखरू आणि मधमाशीच्या रोचक स्थानामुळे, तसेच गुलाबी सफायरची छाया आणि पट्ट्यापट्ट्यांच्या एनॅमलिंगमुळे. एखाद्या शाही उद्यानातून मारलेल्या सुखद फेरफटक्याची आठवण हे उत्कृष्ट नेकलेस करून देते. हे नेकसेल एका सेटचा भाग आहे.\n१८ कॅरटच्या गुलबक्षी आणि पांढऱ्या सोन्यात हाताने हे नेकलेस घडवले आहे. जपानमधील चेरी ब्लॉसमच्या अलौकिक सौंदर्यापासून प्रेरणा घेत साकुराच्या फुलांचा आणि कळ्यांचा एक नाजूक गुच्छ यात बसवण्यात आला आहे. अभिजात आणि उच्च अभिरूची असलेल्या स्त्रियांसाठीचा हा दागिना आहे. हे नेकलेसही सेटचा भाग आहे.\nबागेतील एका लतावेलींची कमान असलेल्या वळणदार रस्त्यांपासून प्रेरणा घेऊन नेकपीसची डिझाइन करण्यात आलेला हा दागिना एरवी अभिजात स्वरूपाचा असला, तरी त्याला एक समकालीन स्पर्शही आहे. १८ कॅरट गुलबक्षी आणि पांढऱ्या सोन्यात हाताने घडवलेला हा दागिना आहे. हा नेकलेसही सेटचा भाग आहे.\nतनिष्कच्या गुलनाझ कलेक्शनमधील ओपन पोलकी डिझाइन्सचे वैशिष्ट्य म्हणजे फुलांच्या वेली, उसळते कारंजे आणि राजेशाही मुघल बगिच्यांमधील रेशमी पैसले यांसारख्या वैविध्यपूर्ण घटकांचा समावेश यात करण्यात आला आहे.\n२२ कॅरट पिवळे सोने आणि ओपन पोलकी यांच्यासह घडवलेला दिमाखदार मोराच्या डिझाइनचा सेट, नेकलेसमधील नाण्यांचा समूह हा केवळ डिझाइनचा भाग नव्हे, तर ते अनेक संस्कृतींमध्ये समृद्धीचे प्रतीक आहे. वैविध्यपूर्ण आकार आणि स्वरूपांचा उत्तम संयोग साधला गेल्यामुळे हा दागिना सणवार आणि लग्नांसारख्या सर्व प्रकारच्या समारंभांसाठी शोभून दिसतो.\nसोने आणि ओपन पोल्कीचा सेट उद्यानात दिसणारा पानांचा वर्षाव आणि वेलींपासून प्रेरणा घेऊन डिझाइन करण्यात आला आहे. २२ कॅरट पिवळ्या सोन्यात घडवलेला हा देखणा दागिना ग्लॅमरचा स्तर नक्कीच वाढवतो.\nअत्यंत बारकाईने डिझाइन करण्यात आलेला चोकर सेट अभिजातता आणि समकालीनता यांचा परिपूर्ण समतोल आहे. २२ कॅरट पिवळ्या सोन्यात ओपन पोलकीसह हाताने घडवलेल्या या डिझाइनमध्ये सात हिऱ्यांचा संच एकत्रितपणे बसवण्यात आला आहे. हे डिझाइन फुलाचा संपूर्ण बहर डोळ्यापुढे ठेऊन करण्यात आले आहे.\nसलीपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेल्या नेकलेसमध्ये एखाद्या उद्यानातील संपूर्ण सिम्फनीचा उत्���व साजरा करण्यात आला आहे. खालच्या बाजूला थेंबाच्या आकारातील रंगीत खडे आणि ओपन पोलकी कामामुळे या दागिन्याच्या सौंदर्याला उठाव आला आहे. हा देखणा अलंकार २२ कॅरट पिवळ्या सोन्यात घडवण्यात आला असून, याची उत्कृष्टता कालातीत आहे.\n‘गुलनाझ’ कलेक्शनमधील दागिन्यांच्या किंमतींची श्रेणी दोन लाख रुपयांपासून सुरू होत असून, तनिष्कच्या भारतभरातील सर्व १९९ स्टोअर्समध्ये हे कलेक्शन उपलब्ध आहे.\nTags: मुंबईतनिष्कटाटा समूहटाटाTanishqGulnaazMumbaiTataTata Groupप्रेस रिलीज\n‘तनिष्क’मध्ये कोणत्याही कॅरेटवर शून्य घट ‘तनिष्क’मध्ये घडणावळीवर २५ टक्क्यांपर्यंत सवलत ‘तनिष्क’ एक विश्वसनीय ब्रॅंड ‘बर्कलेज’ आणि ‘टीसीएस’ची भागीदारी ‘टाटा मोटर्स’तर्फे ‘टेकफेस्ट आणि स्किलफेस्ट’चे चौथे पर्व\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\n७० टक्के रुग्णांना वेनस थ्रॉम्बोएम्बॉलिझमचा धोका\n‘अभंगवाणी’त रंगले रत्नागिरीकर रसिक\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\nपेण, पनवेल, उरण, घारापुरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/new-technology/", "date_download": "2019-07-22T09:31:44Z", "digest": "sha1:FZQ3IBDHTADYMOD6PF5MG53JGPMJU3VX", "length": 10355, "nlines": 151, "source_domain": "policenama.com", "title": "new technology Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\n८ वी पास विद्यार्थ्याचा ‘भन्नाट’ शोध ; ब्लूटूथ नको फक्त कानाला ‘बोट’ लावून…\nहिंगोली : पोलीसनामा ऑनलाईन - रोजच्या आयुष्यात जसे अन्न, वारा, निवारा या मुलभूत गरजा आहेत, त्यात नवीन गरज म्हणजे मोबाईल आहे, असं म्हणायला हरकत नाही. कारण मोबाईल न वापरणारी क्वचितच एखादी व्यक्ती मिळेल. मोबाईल लागतो कशाल तर फक्त फोनवर बोलायला…\nॲपल फोनमध्ये होणार ‘फोल्डेबल’ क्रांती; दोन घड्या घालता येणार \nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - स्मार्टफोनमध्ये सातत्याने नवनवीन बदल घडून येत आहेत. मोबाईल ग्राहकांचे ��क्ष वेधून घेण्यासाठी स्मार्टफोनमधील बदल यशस्वी ठरताना दिसून येतात.ॲपल मोबाईल फोन ग्राहकांना नवनवीन फिचर पुरविण्यात नेहमीच दक्ष राहिला आहे.…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\nप्रेग्नेंसीनंतर स्वतःला फिट ठेवण्याबद्दल अभिनेत्री सौम्या…\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्रीपदाचा विषय माझ्यासमोर नसून महाराष्ट्र घडवायला मी निघालेलो आहे. जे लोक…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या प्रेमाचा ज्वर सर्वत्र आहे. त्यात प्रेमप्रकरणातून अनेक प्रेमभंग झाल्यावर आत्महत्या…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. त्यामुळे एसबीआय नेहमीच आपल्या…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेत्री कोयना मित्रा काही दिवसांपूर्वीच 'ओ साकी साकी रे' या गाण्यामुळे चर्चेत आली…\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\nऔरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी चार वर्षापासून प्रयत्न चालू…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम ‘फ्री’,…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\nख्वाजा शाहमन्सूर बाबांचा दर्गा हा ‘हिंदू – मुस्लिम’…\n‘हा’ वर्ल्ड चॅम्पियन कर्णधार देश सोडणार, निवृत्तीनंतर…\nवन अधिकार्‍याला दारू पाजून बनवला ‘अश्‍लील’ व्हिडीओ अन्…\n… तर ३० नोव्हेंबरनंतर वाहनांसाठी दुप्पट टोल भरावा लागणार\nIN PICS : टीव्ही अभिनेत्री सारा अरफान खाननं दिला ‘गोंडस’ जुळ्या बाळांना जन्म \n‘टॅक्सी ड्रायव्हर’ गेमच्या वेडापायी मुलीने सोडले घर, शेवटी सापडली ‘या’ ठिकाणी\nगांधी घराण्याच्या बाहेरचा अध्यक्ष झाल्यास २४ तासात पक्ष फुटेल, ‘या’ काँग्रेस नेत्याचे वक्तव्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/disease/dry-nose", "date_download": "2019-07-22T10:01:50Z", "digest": "sha1:WQZIMGQWNYSTHBUOBYWUNYVNAAF5FKWQ", "length": 13981, "nlines": 211, "source_domain": "www.myupchar.com", "title": "कोरडे नाक: लक्षणे, कारणे, उपचार, औषध, अटकाव, निदान - Dry Nose in Marathi", "raw_content": "myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत\nसिर्फ Rs 99 में - अभी खरीदें\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\n3 वर्षों का अनुभव\nकधी कधी आवाज ऐकू येण्यात काही क्षणांचा विलंब होऊ शकतो\nकोरडे नाक म्हणजे काय\nकोरडे नाक एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये परिरातील वेगवेगळ्या प्रकारचे कण (प्रदूषक, व्हायरस आणि बॅक्टेरिया) नाकातून शरीरात जातात. यामुळे नाकातली आर्द्रता कमी होते आणि परिणामी कोरडेपणा येतो. यामुळे व्यक्तीस अस्वस्थ वाटते आणि यामुळे इतर त्रास होऊ शकतात.\nयाचे मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत\nयाची चिन्हे आणि लक्षणे खाली नमूद केल्याप्रमाणे आहेत:\nनाकच्या आतील भागात भेगा आणि जखम.\nतोंडात आणि घशात कोरडेपणा.\nक्वचित नाक सूजणे आणि नाकातून रक्तस्त्राव होणे.\nकधीकधी, नाकात अडथळा निर्माण होतो.\nयाची मुख्य कारणं काय आहेत\nकोरड्या नाकांचे मुख्य कारणे पुढीलप्रमाणे आहेत:\nऔषधेंचे साइड इफेक्ट्स जसे की:\nदारू आणि अमली पदार्थांचे सेवन.\nशरीरातील हार्मोनल बदल (रजोनिवृत्त महिला).\nयाचे निदान आणि उपचार कसे केले जातात\nसुरुवातीला, डॉक्टर चिन्हे आणि लक्षणांबद्दल विचारतात. नंतर नाकांची बाह्य व आंतरिक संपूर्ण तपासणी करतात व तपशीलवार इतिहास घेतात. रुग्णाच्या इतिहासावर अवलंबून, व व्यक्तीचे वय आणि शारीरिक तपासणीचे निष्कर्षांच्या आधावर, डॉक्टर खालील गोष्टींचा सल्ला देतात:\nनाकाचे छिद्र (आणि वातपोकळी) आणि नासाग्रसनीच्या संगणित टोमोग्राफी (सीटी) सोबत नाकाची एंडोस्कोपी.\nप्रयोगशाळेतील अन्वेषण, ज्यात रक्त तपासणी, ॲलर्जी साठी चाचणी आणि मायक्रोबायोलॉजिकल स्वँब समाविष्ट आहेत.\nउपचार पद्धती खालील प्रमाणे आहेत\nपूर्ववर्ती घटक काढून टाकणे आवश्यक आहे.\nमॉइश्चनिंग: स्वच्छ ह्युमिडीफायर किंवा व्हेपोरायझरच्या मदतीने, कोरडेपणा कमी करण्यासाठी वातावरणात ओलावा निर्माण केला जाऊ शकतो.\nइजा करणारे घटकं टाळावे आणि योग्य श्लेष्मक काळजी घ्यावी.\nमौखिक किंवा स्थानिक अँटीबायोटिक्सने संसर्गाचा उपचार करणे.\nइन्फिरिअर आणि मिडिल टरबाइन शस्त्रक्रियेने काढून टाकणे टाळा कारण त्याने कोरडे नाक होऊ शकते.\nकोरडे नाक साठी औषधे\nकोरडे नाक साठी औषधे\nकोरडे नाक के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है\nतुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nडॉक्टरांच सल्ला घेतला काय\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nलखनऊ में दांतों के डॉक्टर\nलखनऊ में सामान्य चिकित्सक\nलखनऊ में हृदय रोग विशेषज्ञ\nलखनऊ में स्त्री रोग विशेषज्ञ\nलखनऊ में त्वचा रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मूत्र रोग विशेषज्ञ\nलखनऊ में आंखों के डॉक्टर\nलखनऊ में योन रोग विशेषज्ञ\nदिल्ली में दांतों के डॉक्टर\nदिल्ली में सामान्य चिकित्सक\nदिल्ली में हृदय रोग विशेषज्ञ\nदिल्ली में स्त्री रोग विशेषज्ञ\nदिल्ली में त्वचा रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मूत्र रोग विशेषज्ञ\nदिल्ली में आंखों के डॉक्टर\nदिल्ली में योन रोग विशेषज्ञ\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nलॅब टेस्ट बुक करा\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/international/pakistan-news/5", "date_download": "2019-07-22T10:17:56Z", "digest": "sha1:OJYRINH54QHIQPGT3MKFGRIAPOXKXIQM", "length": 34217, "nlines": 233, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Latest news updates from Pakistan in Marathi, Divya Marathi - दिव्य मराठी", "raw_content": "\nमोदी सरकार मुस्लिम,पाकविरोधी; निवडणुकीमुळे चर्चा टाळली, पंतप्रधान इम्रान खान यांची मुलाखतीत भारत व अमेरिकेवर टीका\nइस्लामाबाद- भारतातील सत्ताधारी भाजप सरकार मुस्लिमविरोधी व पाकिस्तानविरोधी आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर असल्यामुळे भारताचा पाकिस्तानविरोधी रोख दिसू लागला आहे, अशी टीका पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली आहे. इम्रान खान यांनी गुरुवारी वॉशिंग्टन पोस्टला दिलेल्या एका मुलाखतीत उभय देशांत नव्याने चर्चेस सुरुवात होऊ शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पाकिस्तानच्या मुस्लिमांचा प्रत्येक भारतीय माणूस तिरस्कार करतो. कारण धर्माच्या नावाखाली भारतातून पाकिस्तानात जाणे...\nइम्रान यांचा मैत्रीचा प्रस्ताव कितपत यशस्वी राहील 100 दिवसांत 20 पेक्षा जास्त गोळीबार करून खंदकही बनवणाऱ्या पाकचा सविस्तर आढावा...\nइंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तान सीमेतील कर्तारपूर गुरुद्वारापर्यंतच्या मार्गिकेची कोनशिला ठेवताना पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतापुढे मैत्रीचा प्रस्ताव ठेवला आहे. असे असले तरी या दरम्यान काश्मीरचा उल्लेख करत त्यांनी आपल्या चांगल्या प्रयत्नांवर पाणी फेरले. भारताने यावर तीव्र आक्षेप व्यक्त केला. शिवाय तिथे आयोजित सार्क परिषदेत भाग घेण्यासही नकार दिला आहे. या वादाशी संबंधित सर्व पैलूंवर टाकलेला हा प्रकाशझोत. यामुळे आहे वाद : इम्रान यांच्या पुढाकारानंतरही पाक चर्चेसाठी तयार नाही...\nतरुणीसोबत ठुमके लावणारा पाकिस्तानचा पोलिस अधिकारी झाला व्हायरल, Video पाहून वरिष्ठांनी केली ही कारवाई\nइस्लामाबाद - पाकिस्तानात एका पोलिस अधिकाऱ्याला बॉलिवूड प्रेम महागात पडले आहे. बॉलिवूडच्या एका गाण्यामुळे या पोलिस अधिकाऱ्याच्या नोकरीवर संकट आले आहे. हा पोलिस अधिकारी गोविंदाच्या किसी डिस्को मे जाएं या गाण्यावर एका तरुणीसोबत ठुमके लावत होता. त्याने आपल्या ठुमक्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला जो देश-विदेशात व्हायरल झाला. त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती मिळाली तेव्हा त्यांनी या बॉलिवूडवेड्या पोलिसावर कारवा�� केली. पाकपट्टण जिल्ह्यातील एका पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत...\nकरतारपूर कॉरिडॉरमुळे भारत, पाकमधील वैर संपेल : नवज्योत सिंग सिद्धू\nलाहोर- करतारपूर कॉरिडॉरमुळे भारत-पाकिस्तानातील वैर संपुष्टात येऊ शकते. अशा अनेक शक्यता कॉरिडॉरमध्ये दडलेल्या आहेत. दोन्ही देशांतील वैर संपून शांतता स्थापन होईल. धर्माकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिले जाऊ नये, मी बाबा नानक देवजी यांचा दूत होऊन आलो आहे. शांतीचा संदेश देणार आहे, असे पंजाबचे कॅबिनेट मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी मंगळवारी व्यक्त केली. बुधवारी होणाऱ्या कोनशिला समारंभात सहभागी होण्यासाठी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर-बादल, शहरी गृहनिर्माण मंत्री...\nचिनी दूतावासावर अतिरेकी हल्ला; कराचीत दोन पोलिसांसह चार ठार\nदूतावासातील कर्मचारी-अधिकारी सुखरूप हा तर आमच्याविरुद्धचा कट; इम्रान यांचा आरोप कराची/पेशावर/इस्लामाबाद पाकिस्तानमध्ये कराची येथील चीनच्या वाणिज्य दूतावासावर शुक्रवारी सकाळी शस्त्रास्त्रांनी सज्ज तीन आत्मघाती दहशतवाद्यांनी हल्ला केला. कडक सुरक्षा व्यवस्था असलेल्या क्लिफ्टन भागात झालेला हा हल्ला सुरक्षा दलांनी उधळून लावला. तिन्ही दहशतवादी ठार झाले. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन पोलिस कर्मचारी आणि दोन नागरिकही ठार झाले. चीनचा एक सुरक्षा जवान जखमी झाला आहे. चीनच्या...\nTerror Attack: पाकिस्तानात चीनच्या दूतावासावर दहशतवादी हल्ला, बेछूट गोळीबारात दोन जणांचा मृत्यू\nकराची - पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराचीत चीनच्या दूतावासावर शुक्रवारी दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात किमान 2 जणांचा मृत्यू झाला असून आणखी एक जण जखमी आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दूतावासात अचानक 4 सशस्त्र हल्लेखोर घुसले आणि बेछूट गोळीबार सुरू केला. यावेळी उडालेल्या चकमकीत 2 पोलिस जवानांचा मृत्यू झाला. तसेच एक जण गंभीर जखमी आहे. गोळीबार करून हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. परंतु, त्यापैकी सगळेच निघून गेले की अजुनही काही हल्लेखोर दूतावास परिसरात आहेत याचा तपास केला जात...\nपाकमध्ये 3000 नागरिकांचे गुहांत वास्तव्य; 40 हजार रुपयांत मिळतात बाॅम्बरोधक घरे\nइस्लामाबाद- पाकिस्तानच्या इस्लामाबादपासून ६० किमी अंतरावरील हसन अब्दल या गावातील ३००० नागरिक गुहासदृश घरांत राहत ���ाहेत. ही घरे भूकंप व बाॅम्बरोधक अाहेत. विशेष म्हणजे, शहरांतील घरांच्या तुलनेत खूप स्वस्तही अाहेत. एका घराची किंमत सुमारे ४० हजार रुपये अाहे. याबाबत स्थानिक नगरसेवक हाजी अब्दुल रशीद यांनी सांगितले की, लोक अशा गुहांमध्ये गत ५०० वर्षांपासून राहत अाहेत व मी स्वत:देखील अशाच गुहेत राहताे. सामान्यपणे या गुहा हातांनीच खाेदून बनवल्या जातात. तसेच घरांच्या भिंतींवर प्लॅस्टर...\nविमान रद्द झाल्याने पाकचे मंत्री फिदा खान यांनी विमानतळावरच लावली अापल्या सामानास अाग\nइस्लामाबाद- अांतरराष्ट्रीय विमानतळावरून गिलगिटला जाणारे विमान रद्द झाल्याने पाकिस्तानचे पर्यटनमंत्री फिदा खान यांनी रागाच्या भरात विमानतळावरच अापले सामान जाळून टाकले. या घटनेचा व्हिडिअाे समाेर आला असून, त्यात ते सामानाला आग लावताना दिसत अाहेत. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला असता, खान त्यांना राेखतानाही दिसत अाहेत. हवामान खराब झाल्याने विमान रद्द करावे लागले. कंपनीला प्रवाशांची काळजी अाहे, असे इस्लामाबाद विमानतळाच्या प्रवक्त्याने सांगितले.\nलादेनला लपवल्याचा आरोप; अमेरिकी राजदूतास पाचारण: दहशतवादावर ट्रम्प-इम्रानमध्ये ट्विटर वॉर\nइस्लामाबाद-आेसामा बिन लादेन दडलेला असल्याची माहिती लपवून पाकिस्तानने दिलेल्या आर्थिक मदतीचा हिंसाचारासाठी वापर केला, अशा आशयाचे वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी केले होते. ते पाकिस्तानला चांगलेच झोंबले. त्यामुळेच्या वक्तव्य केल्याच्या चोवीस तासांतच पाकने अमेरिकेच्या मुत्सद्द्यास पाचारण करून नाराजी मांडली. पाकिस्तानलाच दहशतवादाची सर्वाधिक झळ पोहोचली, अशा शब्दांत पाकच्या परराष्ट्र मंत्री तहमिना जानजुआ यांनी राजदूत पॉल जॉन्स यांच्याकडे नाराजी...\nपाकिस्तानमध्ये हिंदू कुटुंबांना अंत्यसंस्कारात मनाई, हे आहे धक्कादायक कारण\nकराची - पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत ऐकल्या जाते. त्यातच पाकिस्तानात हिंदू मुलींचे अपहरण करत बळजबरीने धर्मपरिवर्तन करून त्यांना लग्न करण्यास भाग पाडण्यात आले होते. असेही म्हटले गेले आहे की हिंदूंची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या सिंध प्रांतातील हिंदूना त्यांच्या प्रियजनांचे अंत्यसंस्कार करण्याची परवानगी नाही. त्यां��ा मृतदेह दफन करावे लागतात. पण त्यात पूर्ण सत्यता नाही. पाकिस्तानमध्ये बराच हिंदू समाज बळजबरीने परंतु संपूर्ण रिती-रिवाजांनी मृतदेहाचे दफन...\nशाहीद आफ्रिदी म्हणाला-पाकिस्तानचे चार प्रांत सांभाळता येत नाहीत आणि चालले काश्मीर मागायला\nइंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रीदीने काश्मीरबाबत आणखी एक वक्तव्य केले आहे. पण त्याचे हे वक्तव्य पाकिस्तानमधील लोकांना फारसे आवडेल असे वाटत नाही. कारण शाहीद आफ्रिदीने या वक्तव्याच्या माध्यमातून पाकिस्तानलाच आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानला आपले चार प्रांत धड सांभाळता येत नाही आणि काश्मिर काय घेणार असे आफ्रिदी म्हणाला आहे. काश्मीर सांभाळणे पाकिस्तानला झेपणार नसल्याचे आफ्रिदीने या वक्तव्यातून दर्शवले आहे. काश्मीरचे लोक मरताना पाहून वेदना...\nजेव्हा लोक साजरी करत होते दिवाळी, तेव्हा एक कुटूंब अशा अवस्थेत होते, व्हायरल झाला हा फोटो, आता आले सत्य समोर...\nनॅशनल डेस्क- एक फोटो...ज्याने सोशल मिडियाला रडवले, ज्याने अनेकांचे मन भरून आले, ज्याला पाहून अनेक लोक म्हणाले, कशी करूत मदत. या फोटोला इंदुरच्या एका युझरने शेअर केले आहे. दावा करण्यात येत आहे की, हा फोटो इंदुरचा आहे. पण त्यामागची सत्यता वेगळीच आहे. फोटोत काय होते या फोटोला इंदुरच्या एका युझरने शेअर केले होते. जेव्हा लोक साजरी करत होते दिवाळी तेव्हा हा फोटो व्हायरल झाला होता. पण आता या फोटो मागची सत्यता समोर आली आहे. फोटोत एक व्यक्ती रस्त्याच्या किनारी झोपलेला दिसत आहे, त्या सोबत त्याची दोन...\nइतकी हलाखीची परिस्थिती की देहविक्रय करून पोट भरतोय पाकिस्तानातील हा समुदाय, घरातून निघतानाही मरणाची भीती\nइंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानात नुकतेच एका ट्रान्सजेंडरने वृत्त निवेदन केले. कोहिनूर या खासगी वृत्तवाहिनीने ट्रान्सजेंडर मार्विया मलिक हिला नोकरी दिली. पाकिस्तानात तृतीयपंथीयांचे आयुष्य अतिशय कठिण आहे. पाकिस्तानात ट्रान्सजेंडरवर बलात्कार आणि मर्डरसह छेडछाडीच्या प्रकारांना सामोरे जावे लागते. तेथील तृतीय पंथीयांकडे भीक मागणे आणि देहविक्रय करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. फोटोमध्ये दिसणाऱ्या पाकिस्तानच्या ट्रान्सजेंडरचा काही दिवसांपूर्वीच निर्घृण खून करण्यात आला आहे. 2012 मध्ये...\nपाकिस्तानी न्यूज चॅनल म्��णे, इम्रान खान चीनमध्ये 'भीक' मागायला गेले; नंतर मागितली माफी, सोशल मीडियावर ट्रोल\nइस्लामाबाद - भीषण आर्थिक संकटामुळे दिवाळखोरीच्या मार्गावर असलेल्या पाकिस्तानला सावरण्यासाठी पंतप्रधान इम्रान खान काहीही करण्यास तयार आहेत. त्यांना या संकटातून एखादा देश वाचवू शकतो तो फक्त चीन आहे यात वाद नाही. याच निमित्त इम्रान खान सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याचे वार्तांकन करताना पाकिस्तानी न्यूज चॅनल PTV ने इम्रान चक्क भीक मागत असल्याचे दाखवले. न्यूज चॅनलवर आपल्या पंतप्रधानांचा हा अपमान पाकिस्तानी सहन करू शकले नाही. त्यांनी सोशल मीडियावर न्यूज चॅनलला ट्रोल करण्यास...\nआसिया बीबीच्या पतीने मागितला ब्रिटन, अमेरिका, कॅनडाकडे आश्रय\nइस्लामाबाद- ईशनिंदा प्रकरणात पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने आरोपमुक्त केलेली ख्रिश्चन महिला आसिया बीबीचा पती आशिक मसीहने जिवाला धोका असल्याचे सांगितले आहे. मसीहने ब्रिटन, अमेरिका किंवा कॅनडात आश्रय मागितला आहे. एका ध्वनिचित्रफीत संदेशात मसीह म्हणाला, मी ब्रिटनच्या पंतप्रधानांना विनंती करतो की, आमची मदत करा व शक्य होईल तेवढे आम्हाला स्वातंत्र्य द्या. मसीहने कॅनडा व अमेरिकी नेत्यांकडेही मदत मागितली आहे. त्याआधी मसीह यांनी जर्मन रेडिओला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तान सरकारची...\nईशनिंदाप्रकरणी पाक कोर्टाने आसियाला 8 वर्षांनंतर केले मुक्त; 10 शहरांत हिंसाचार\nइस्लामाबाद - पाकिस्तानात बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने ईशनिंदा प्रकरणात ख्रिश्चन महिला आसिया बीबीला मुक्त केले आहे. मुल्तान तुरुंगातून गुरूवारी त्यांची सुटका झाली. त्यासोबतच देशात हिंसाचार उसळला. अनेक ठिकाणी जाळपोळ झाली. निर्णयाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. कट्टरवादी संघटनांचे नेते रस्त्यावर उतरले आहेत. न्यायाधीश व लष्करप्रमुखांच्या विरोधात ठिकठिकाणी निदर्शने केली जात आहेत. गुरुवारी दुसऱ्या दिवशी लाहोर, कराची, पेशावर, फैसलाबाद इत्यादी मोठ्या शहरांत पोलिसांनी कलम १४४...\n15 वर्षीय शीख मुलीवर अॅम्ब्युलेन्समध्ये बलात्कार, शोधायला गेलेल्या कुटुंबाने आरडाओरड ऐकून वाचवले\nइंटरनॅशनल डेस्क/ इस्लामाबाद - पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात सरकारी अॅम्बुलन्समध्ये 15 वर्षीय शीख मुलीवर बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे. मुलगी गतिमंद आहे. त�� शनिवारी ननकान शहराच्या गुरुद्वाऱ्यातून बेपत्ता झाली होती. तिला शोधण्यासाठी निघालेल्या कुटुंबीयांना एका अॅम्ब्युलेन्समधून किंचाळण्याचा आवाज ऐकू आला. तिकडे धाव घेऊन त्यांनी मुलीला नराधमांच्या तावडीतून वाचवले. पोलिसांनी अॅम्बुलन्सच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. पीडितेचे वडिलांनी सांगितला घटनाक्रम... पीडितेच्या...\nपाकिस्तानमध्ये सिंधू नदीत बस कोसळली..18 प्रवाशी ठार, मृतांमध्ये 3 महिला आणि मुलाचा समावेश\nइस्लामाबाद- पाकिस्तानमध्ये सिंधू नदीत एक मिनी बस कोसळून 18 जण ठार झाले. हा अपघात उत्तर खैबर पख्तुनख्वा प्रांतात रविवारी रात्री झाला. मृतांमध्ये तीन महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. अधिकाऱ्यांच्या हवाल्याने जिओ न्यूजने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, 18 प्रवाशांना घेऊन जाणारी ही मिनी बस गिलगिट-बाल्टिस्तान जिल्ह्यातील घिझेर येथून पूर्व पंजाब प्रांतातील रावळपिंडी शहराकडे निघाली होती. त्या वेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने मिनी बस नदीत कोसळली. कोहिस्तान जिल्ह्याचे आयुक्त हमीदुर रेहमान...\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांना 7 वर्षांचा तुरुंगवास; भ्रष्टाचार प्रकरणात दोषी\nझिया यांनी आपल्या संस्थेला अज्ञात स्रोतांकडून निधी देण्याच्या प्रकरणात दोषी फेब्रुवारीपासून तुरूंगात, भ्रष्टाचाराच्या इतर प्रकरणात दोषी आढळल्याने 5 वर्षांचा तुरुंगवास झिया 1991 ते 1996 आणि 2001 ते 2006 पर्यंत बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या ढाका- बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांना कोर्टाने भ्रष्टाचार प्रकरणी सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. अज्ञात स्त्रोतांकडून आपल्या संस्थेला निधी मिळवून दिल्याप्रकरणी झिया यांना कोर्टाने दोषी ठरविले. या प्रकरणी आणखी...\n'कार'नामा- पाकिस्तानातील माजी न्यायाधिशांच्या नावावर आहे 2224 कार\nइस्लामाबाद-पाकिस्तानचे माजी न्यायाधिश सिकंदर हयात (वय 82) यांच्या नावावर एक नाही दोन नाही तर तब्बल 2224 गाड्यांची नोंद आहे, हयात यांना जेव्हा हे माहित झाले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. हयात यांच्या वकिलांचा दावा आहे की, त्यांच्या क्लायंटने संपूर्ण आयुष्यात फक्त एक कार खरेदी केली आहे. परंतू पंजाब उत्पादन आणि कर विभागाच्या मते त्यांच्या नावे 2224 गाड्यांची नोंद आहे. आता या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पंजाब उत्पादन आणि कर विभागाचे सचिव आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-KON-RAT-mandavi-expresss-engine-fire-in-chiplun-4249713-NOR.html", "date_download": "2019-07-22T10:29:55Z", "digest": "sha1:XKVX6MQYJ6425K63NZCMO3C3JTCEB7FF", "length": 4992, "nlines": 147, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Mandavi Express's Engine Fire In Chiplun | चिपळूणमध्‍ये मांडवी एक्सप्रेसच्या इंजिनला आग", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nचिपळूणमध्‍ये मांडवी एक्सप्रेसच्या इंजिनला आग\nकोकण रेल्वेमार्गावरील चिपळून रेल्वे स्थानकात थांबलेल्या मांडवी एक्सप्रेसच्या इंजिनला आग लागली.\nचिपळूण - कोकण रेल्वेमार्गावरील चिपळून रेल्वे स्थानकात थांबलेल्या मांडवी एक्सप्रेसच्या इंजिनला आग लागली. या घटनेत कोणतीही मानवी हानी झालेली नाही. सर्व प्रवाशी सुरक्षित आहेत. रेल्वे इंजिनला कोणत्या कारणामुळे आग लागले होते, हे स्पष्‍ट झालेले नाही.\nमोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या आणखी 14 संपत्तींवर येणार जप्ती...\nमुलाच्या माहितीमुळे रातोरात पकडला चोरटा, सिनेस्टाइल पाठलाग करून पोलिसांनी पकडली चारचाकी\nसुनील तटकरे यांना धक्का, पुतण्याचा शिवसेनेत प्रवेश, कोकणात राष्ट्रवादीला भगदाड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/infog-126-kg-modak-made-for-shrimant-dagdusheth-halwai-ganpati-pune-5957212.html", "date_download": "2019-07-22T09:50:20Z", "digest": "sha1:X5OEJNWW5J7WDY57DMH7IB46DUH7PQ6R", "length": 7365, "nlines": 151, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "126 kg modak made for shrimant dagdusheth halwai ganpati pune | पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीला 126 किलोच्या मोदकाचा नैवेद्य; गणेश भक्तांना मिळणार प्रसाद", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nपुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीला 126 किलोच्या मोदकाचा नैवेद्य; गणेश भक्तांना मिळणार प्रसाद\nसुप्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या स्थापनेला यंदा 125 वर्षे पूर्ण होत आहेत.\nपुणे- सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या 126 वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवात गणपतीला 126 किलोच्या खव्याच्या मोदकाचा नैवेद्य दाखविण्यात आला. काका हलवाईचे युवराज गाडवे आणि महेंद्र गाडवे यांनी 2 अवघ्या 4 तासांत हा मोदक साकारला आहे. बार्शीचे किराणा व्यापारी कचरुलाल देबडवार य���ंनी हा मोदक बाप्पाला अर्पण केला. या मोदकाचा प्रसाद गणेश भक्तांमध्ये वाटप करण्यात येणार आहे.\nमोदकमध्ये असे काय खास\n126 किलोचा मोदक मंदिर परिसरात बनविण्यात येणार आहे. खवा, काजू, बदाम, पिस्ता आणि चांदीवर्क आदी सामग्री मोदक बनविताना वापरण्यात येणार आहे. मोदकाला सोने वर्कने सजविण्यात येणार आहे.\nकोण होते दगड़ूशेठ हलवाई.\nदगड़ूशेठ हलवाई हे पुण्यातील यशस्वी मिठाई व्यावसायिक होते. एके दिवशी त्यांच्या मुलाने प्लेगने निधन झाले. मुलाच्या विरहाने नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या दगड़ूशेठ यांना एका साधू पुरुषाने गणपतीचे मंदिर उभारण्यास सांगितले. दगडूशेठ हलवाई यांनी शहराच्या शांती आणि समृद्धीसाठी गणेशाची स्थापना करून भव्य मंदिर उभारले. त्यानंतर लोकमान्य टिळकांनी पुण्यात सार्वजनिक गणेश उत्सव आयोजित करण्‍याची घोषणा केली.\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मलाताई पुरंदरे यांचे निधन\nAccident: पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रक-कारची समोरासमोर धडक; 9 महाविद्यालयीन तरुणांचा जागीच मृत्यू\nमुलगी, पत्नीला डोंगरावर नेले; पत्नीचा खून करून पतीने तिच्याच साडीने घेतला गळफास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/About-Maratha-Reservation-activists-warned-in-dhule/", "date_download": "2019-07-22T09:45:16Z", "digest": "sha1:LDDIG3ZMZ2HK6VBVAVMN3FQZQLLJYG73", "length": 10461, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मराठा आरक्षण: बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा! | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Nashik › मराठा आरक्षण: बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा\nमराठा आरक्षण: बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा\nधुळे प्रतिनिधी: पुढारी ऑनलाईन\nमहाराष्ट्र शासनाने उच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भात 10 सप्टेंबरपर्यंत प्रोग्रेंस रिपोर्ट सादर करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे शासनाने या अहवालात आरक्षणासाठी सकारात्मक काम केले नसल्याचे निदर्शनास आल्यास 10 सप्टेंबर पासुन बेमुदत तिव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. तोपर्यंत सध्या सुरू असलेले ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची माहिती आज मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी दिली आहे. कारागृहाच्या निकृष्ठ जेवण तसेच छळाबाबत देखिल विशेष ऑडीट करण्याची मागणी करण्या��� येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.\nधुळयात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर गेल्या 30 दिवसांपासुन आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने ठिय्या आंदोलन सुरू होते. आज हे आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी आंदोलनस्थळावर कार्यकत्यांचा मेळावा झाला. यात मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे, सचिव निंबा मराठे, माजी महापौर मोहन नवले, माजी आमदार प्रा शरद पाटील, शितल नवले, जगदीश कदम, मुन्ना शितोळे,अरूण पवार, हेमंत भडक, अतुल सोनवणे, संदीप सुर्यवंशी, संदीप शिंदे, रजनिश निंबाळकर, संजय वाल्हे, अर्जुन पाटील, रणजीत भोसले, राजाराम पाटील, अॅड डी जी पाटील, अॅड पराग पाटील, सुलभाताई कुवर, भोलाभाऊ वाघ यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.\nयावेळी अनेकांनी आंदोलनासंदर्भात मत मांडले.यावेळी प्रा शरद पाटल यांनी सरकार हे मराठा विरोधी असल्याची टिका केली. धुळयात मराठा क्रांती मोर्चाने आंदोलन सुरू करून 15 दिवस उलटुन देखिल लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे या सर्वांचे लक्ष वेधुन घेण्यासाठी नियोजन समितीच्या बैठकीला आलेल्या सर्व लोकप्रतिनिधींच्या गाडया जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच कोंडण्याचे आंदोलन सुरू झाले. पण पोलीस आणि आंदोलकांच्या रेटारेटीमुळे अचानक प्रवेशव्दार उघडले.\nयावेळी खासदार डॉ हिनाताई गावीत यांची गाडी गेटपासुन अवघ्या काही फुटांवर होती. त्यामुळे गर्दीतील काही तरूण गाडीवर चढले. यावेळी त्यांना ईजा पोहोचवण्याचा कोणताही हेतु नव्हता. ही बाब खा. गावीत यांना देखिल प्रथमदर्शनी पटल्याने त्यांनी तक्रार दिली नाही. पण मराठा आंदोलन बदनाम करण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर राजकीय दडपण आल्याने त्यांनी लोकसभेमधे आरोप केले. तत्पुर्वी तक्रार देऊन गुन्हा दाखल केल्याची टिका यावेळी करण्यात आली. राज्यात औरंगाबाद येथे मोठे नुकसान झाले.\nया प्रकाराची एसआयटीच्या माध्यमातुन चौकशी केल्यास नुकसान करणारे कोण आहेत ही बाब समोर येणार आहे. धुळयाच्या कारागृहात कैदयांना निकृष्ठ दर्जाचे जेवण दिले जाते. या प्रकरणाची देखिल उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात येणार आहे. तसेच धुळयात अवैध धंदयांच्या विरोधात तिव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा यावेळी देण्यात आला. मनोज मोरे यांनी आंदोलन स्थगित करण्या���ी घोषणा करीत असतांनाच सरकार आणि आंदोलन बदनाम करणा-या धुळयाच्या काही लोकप्रतिनिधींवर टिका केली.राज्यात मराठा आरक्षणासाठी 20 समाज बांधवांनी बलीदान दिले.\nही बाब लक्षात ठेवुन खा. हिनाताई गावीत यांनी कार्यकत्यांची प्रतिक्रीया समजून घेणे अपेक्षित होते. पण त्यांनी या कार्यकत्यांना अन्यायकारक पध्दतीने गुन्हा दाखल केला आहे. त्याचा जाभ येणा-या निवडणुकीत मतदार त्यांना विचारल्याशिवाय रहाणार नाही. राज्याच्या सरकारने मराठा आंदोलनासंदर्भात न्यायालयात एक अहवाल सादर करण्याचे मान्य केले आहे. हा अहवाल मराठा आरक्षणासाठी सकारात्मक नसल्यास तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचा ईशारा यावेळी देण्यात आला.\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nचेक बाउन्स प्रकरणी कोयना मित्राला ६ महिने तुरूंगवास\n'इस्रो'ची ऐतिहासिक कामगिरी; ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण (व्हिडिओ)\nकळंबा कारागृहातील कैद्याचा हृदयविकाराने मृत्यू\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/jokes-and-memes-viral-on-priyanka-chopra-nick-jonas-5941568.html", "date_download": "2019-07-22T10:07:33Z", "digest": "sha1:AQPX7UZE4QTZYVEOC7PPQS4CHGJGC2WN", "length": 5388, "nlines": 165, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "jokes and memes viral on priyanka chopra nick jonas | प्रियांका-निकच्या नात्यावर सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत जोक, हसुन-हसून व्हाल लोटपोट", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nप्रियांका-निकच्या नात्यावर सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत जोक, हसुन-हसून व्हाल लोटपोट\nप्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत आहेत.\nएन्टटेन्मेंट डेस्क: प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत आहेत. नुकताच निक आपल्या आई-वडिलांसोबत भारतात आला होता. 18 ऑगस्ट रोजी प्रियांकाच्या राहत्या घरी त्यांचा साखरपुडा पार पडला. यावेळी संपुर्ण कुटूंबिय उपस्थित होते. परंतू आता सोशल म��डियावर त्यांच्यावर अनेक जोक्स आणि मिम्स व्हायरल होत आहेत. जे पाहून हसुन-हसून तुमचे पोट दुखेल.\nपुढील स्लाइडवर क्लिक वाचा काही जोक्स...\nFunny: ​एका डॉक्टरचा प्रश्न- टूथ ब्रश किती दिवसांनी रिटायर केला जातो\nFunny: पत्नीला त्रासून पती घराबाहेर पडतो...\nFunny: ​मुलाचा आईला भाबडा प्रश्न...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/conspiracy-against-cji-justice-retd-patnaik-to-probe-submit-report-to-sc-in-sealed-cover/", "date_download": "2019-07-22T09:53:59Z", "digest": "sha1:XFLZCD2PHWUJZRAECPUDFAYIFMCTMZQQ", "length": 15316, "nlines": 185, "source_domain": "policenama.com", "title": "सरन्यायाधीश रंजन गोगोई प्रकरणी चौकशीसाठी समिती स्थापन - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nसरन्यायाधीश रंजन गोगोई प्रकरणी चौकशीसाठी समिती स्थापन\nसरन्यायाधीश रंजन गोगोई प्रकरणी चौकशीसाठी समिती स्थापन\nनवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला. त्यानंतर हा आरोप म्हणजे त्यांना फसवण्यासाठीचा कट आहे असा आरोप करण्यात आला. यामुळे चांगलीच खळबळ माजली आहे. दिल्ली येथील वकील उत्सव बेन्स यांनी याबाबत गंभीर खुलासा केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची पाळंमुळं शोधून काढण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून यासाठी एक समिती देखील स्थापना करण्यात आली आहे.\nसर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती ए. के. पटनाईक यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय समिती या प्रकरणाबाबत चौकशीसाठी स्थापन करण्यात आली आहे. पटनाईक यांना बंद लिफफ्यात अहवाल देण्यास सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे. या प्रकरणाची सुनावणी होत असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय विशेष खंडपीठाने सीबीआय संचालक, दिल्ली पोलिस आयुक्त आणि आयबी प्रमुखांना पटनाईक यांना सहकार्य करण्यास सांगितले आहे.\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं…\nखंडपीठाचे न्यायमूर्ती अरुण मिश्रा, आर. एफ. नरीमन आणि दीपक गुप्ता यांनी वरील आदेश दिले. दरम्यान, न्यायालयाने ए. के. पटनाईक स��न्यायाधीशांविरोधात झालेल्या लैंगिक छळाचा आरोपांची चौकशी करणार नसल्याचे सांगितले. या प्रकरणी अंतर्गत चौकशी करण्यासाठी तीन न्यायमूर्तींची समिती गठीत करण्यात आली आहे.\nसर्वोच्च न्यायालयची माजी कर्मचारी असलेल्या महिलेने तिची बाजू मांडण्यासाठी आपल्याला मोठ्या रकमेचे आमिष दाखवले होते. सरन्यायाधीशांविरोधात प्रेस क्लब ऑफ इंडियामध्ये पत्रकार परिषद घेण्यासाठी आपल्याला १.५ कोटी रुपये देऊ केले होते, असा दावा या बेन्स यांनी केला होता.\nबागलांची घड्याळाला साथ ; करमाळ्याची आमदारकी ‘फिक्स’\nजान्हवी कपूरला कार्तिक आर्यन नाही तर ‘या’ अभिनेत्याला KISS करण्याची इच्छा\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून FB…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम ‘फ्री’, कोट्यावधी…\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\nRBI चा मोठा खुलासा ATM व्दारे होणारी फसवणूक ‘ही’ काळजी घेऊन टाळा\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\nप्रेग्नेंसीनंतर स्वतःला फिट ठेवण्याबद्दल अभिनेत्री सौम्या…\n आता पेट्रोलने नव्हे ऊसाच्या रसाने चालणार वाहने, अशी होणार…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - पेट्रोलपेक्षा स्वस्त असलेले इथेनॉल शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. सरकारने देखील इथेनॉलचे…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कॉलेज शेजारील कचरा कुंडीची तक्रार थेट युवा सेनाप्रमुख…\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्रीपदाचा विषय माझ्यासमोर नसून महाराष्ट्र घडवायला मी निघालेलो आहे. जे लोक…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या प्रेमाचा ज्वर सर्वत्र आहे. त्यात प्रेमप्रकरणातून अनेक प्रेमभंग झाल्यावर आत्महत्या…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इं���िया आहे. त्यामुळे एसबीआय नेहमीच आपल्या…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n आता पेट्रोलने नव्हे ऊसाच्या रसाने चालणार वाहने, अशी होणार…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम ‘फ्री’,…\n‘तुला पाहते रे’च्या ‘सीजन-२’ ची मागणी,…\nखा. रक्षा खडसेंकडून ‘त्या’ हसण्याचं स्पष्टीकरण ;…\nपाकिस्ताननं बनविले नेत्यांसाठी ‘शौचालय’, त्यावरून लोकांनी…\nसैफ अली खानने शेअर केले ‘सेक्रेड गेम्स 2’ मधील…\nIN PICS : टीव्ही अभिनेत्री सारा अरफान खाननं दिला ‘गोंडस’ जुळ्या बाळांना जन्म \n‘टॅक्सी ड्रायव्हर’ गेमच्या वेडापायी मुलीने सोडले घर, शेवटी सापडली ‘या’ ठिकाणी\n‘टेकऑफ’ घेण्यासाठी उभं होतं विमान अन् तेव्हाच विमानाच्या ‘विंग्स’वर दिसलं ‘असं’ काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://srtmun.ac.in/mr/schools/school-of-languages-literature/10712-teaching-faculty-2.html", "date_download": "2019-07-22T10:08:06Z", "digest": "sha1:UAUVC4ASXF56DIORLZHD7GM2WUA5WYTK", "length": 11172, "nlines": 239, "source_domain": "srtmun.ac.in", "title": "Teaching Faculty", "raw_content": "\nस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ\nनांदेड - ४३१६०६, महाराष्ट्र राज्य, भारत\n१७ सप्टेंबर १९९४ रोजी स्थापना, विद्यापीठ अनुदान आयोग कायदा कलम २ (एफ) व १२ (बी) अंतर्गत मान्यता, नॅक पुर्नमुल्यांकन \"अ\" दर्जा\nविद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता\nशैक्षणिक सहयोग - सामंजस्य करार\nवाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्रे संकुल\nललित आणि प्रयोगजीवी कला संकुल\nभाषा, वाङ् मय आणि संस्कृती अभ्यास संकुल\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र\nउपकेंद्र - सुविधा केंद्र\nशिष्यवृती / विद्यार्थी सुविधा\nसभा व निवडणूक कक्ष\nनवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य\nशैक्षणिक विभाग (मान्यता ) -परिपत्रके\nशैक्षणिक नियोजन व विकास विभाग\nशैक्षणिक नियोजन व विकास विभाग-परिपत्रके\n��हाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ - परिपत्रके\nवित्त व लेखा कार्यालय\nवित्त व लेखा विभाग\nन्यू मॉडेल कॉलेज, हिंगोली\nनॅक / आयक्युएसी सेल\nसभा व निवडणूक कक्ष\nशैक्षणिक नियोजन व विकास\nभाषा, वाङ् मय आणि संस्कृती अभ्यास संकुल\nवाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्रे संकुल\nललित आणि प्रयोगजीवी कला संकुल\nभाषा, वाङ् मय आणि संस्कृती अभ्यास संकुल\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र\nकॉपीराइट © 2016 srtmun.ac.in. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/dhananjay-munde/", "date_download": "2019-07-22T09:29:54Z", "digest": "sha1:6QYEPCHOI4WEM65SFVEDKCODHEO2Q2N3", "length": 17563, "nlines": 184, "source_domain": "policenama.com", "title": "dhananjay munde Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\n… म्हणून ‘त्या’ पोलिस उपाधिक्षकाचे (DySp) तडकाफडकी निलंबन\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - गडचिरोलीतील कुरखेडा येथे महाराष्ट्र दिनी झालेल्या नक्षलवादी हल्ल्याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे यांना निलंबित करण्यात आले आहे. अशी माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. शैलेश काळे यांनी…\n#Video : मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणानंतरही विरोधक आक्रमक ; अर्थसंकल्पाच्या ट्विट प्रकरणाची चौकशी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील शेवटचे विधानसभा अधिवेशन मुंबईत सुरू आहे. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधिमंडळाच्या सभागृहात सादर होण्याआधीच तो अर्थमंत्र्यांच्या ट्विटर अकाऊंटद्वारे फुटल्याचा आरोप…\nअर्थसंकल्प ट्विटरवरून फुटला, विरोधकांचा आरोप ; मुख्यमंत्र्यांनी आरोप फेटाळले\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर केला गेला. मात्र हा अर्थसंकल्प सभागृहात सादर होण्यापूर्वीच फुटला असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. हा सभागृहाचा आणि सदस्यांचा अवमान असल्याचा आरोप…\nपावसाळी अधिवेशन : विरोधक म्हणतात, राज्याच्या आर्थिक पहाणी अहवालात ‘काळबेरं’\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - विधान परिषदेत सादर झालेल्या आर्थिक पाहणी अहवालाबाबत विरोधकांनी शंका घेतली आहे. आर्���िक पाहणी अहवालातील आकडेवारी तपासून पाहण्यासाठी दोन्ही सभागृहाच्या सर्वपक्षीय सदस्यांची समिती नेमण्यात यावी, अशी मागणी विधान…\n‘अर्धा’ डझन नव्हेतर ‘दीड’ डझन मंत्र्यांना काढायला हवं होतं : धनंजय मुंडे\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचे काम आज पूर्ण झाले आहे. विधीमंडळाचे अधिवेशन सोमवारपासून सुरु होत आहे. त्याच पार्श्वभूमिवर मंत्रिमंडळ विस्ताराचे काम भाजपने उरकून घेतले आहे. आज विरोधकांनी आधिवेशनासंबंधीत बैठक झाली.…\nपावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांचे धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर ‘खलबते’\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांची रणनिती ठरविण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर बैठक सुरु झाली आहे. अधिवेशनात सरकारला कोणत्या विषयावर धारेवर धरता येईल, याविषयी…\nधनंजय मुंडे यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा, हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती\nमुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. औरंगाबाद येथील न्यायालयाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या आदेशाला स्थागिती दिली आहे.…\nजमिन घोटाळा प्रकरण : धनंजय मुंडेंना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अंबाजोगाईतील जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी खेरेदी करण्यात आलेल्या जमीनप्रकरणात विऱोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने देल्याने ते…\nहायकोर्टाच्या निर्णयाविरोधात धनंजय मुंडेची सर्वोच्च न्यायालयात धाव\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. धनंजय मुंडे यांनी पदाचा गैरवापर करून त्यांच्या जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी विकत घेतली असा ठपका…\nविधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ ; गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश\nऔरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. स���कारी जमीन हडप केल्याप्रकरणी धनंजय मुडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. धनंजय मुंडे यांनी पदाचा…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\nप्रेग्नेंसीनंतर स्वतःला फिट ठेवण्याबद्दल अभिनेत्री सौम्या…\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्रीपदाचा विषय माझ्यासमोर नसून महाराष्ट्र घडवायला मी निघालेलो आहे. जे लोक…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या प्रेमाचा ज्वर सर्वत्र आहे. त्यात प्रेमप्रकरणातून अनेक प्रेमभंग झाल्यावर आत्महत्या…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. त्यामुळे एसबीआय नेहमीच आपल्या…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेत्री कोयना मित्रा काही दिवसांपूर्वीच 'ओ साकी साकी रे' या गाण्यामुळे चर्चेत आली…\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\nऔरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी चार वर्षापासून प्रयत्न चालू…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम ‘फ्री’,…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\n‘शाहरुख खान घेणार सिनेमातून ब्रेक’, अनुपम खेर यांचा…\nरिलेशनशीपबाबत अभिनेत्री सोनाक्षीचा ‘खुलासा’,…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट…\nयवत येथे २०१७ आणि २०१९ मध्ये झालेल्या अपघातात ‘साम्य’,…\nभर दिवसा घरात श���रुन महिलेला धमकावून लुबाडले\nशिवसेनेच्या मोर्चामुळं शेतकर्‍यांना विम्याचे पैसे मिळण्यास सुरवात : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे\nमाजी पोलिस महासंचालक भास्कर मिसार यांचे पुण्यात निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Bhilar-Venna-lake-dam-has-millions-of-liters-of-water-leakage-Water-scarcity-crisis/", "date_download": "2019-07-22T09:50:56Z", "digest": "sha1:4MIHUCGXNEH4M7WLIX5KG3GAT67E2GZT", "length": 6557, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वेण्णा लेकच्या गळतीमुळे टंचाईचे सावट | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Satara › वेण्णा लेकच्या गळतीमुळे टंचाईचे सावट\nवेण्णा लेकच्या गळतीमुळे टंचाईचे सावट\nमहाबळेश्‍वर-पाचगणी या दोन्ही शहरांना पाणी पुरवठा करणार्‍या वेण्णा लेक धरणातून लाखो लिटर पाण्याच्या होणार्‍या गळतीमुळे पाणी टंचाईचे संकट उभे राहिले आहे. अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या या गळतीबाबत उपाययोजना करण्यात न आल्याने नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. पाचगणी शहराला महाबळेश्‍वर येथील वेण्णा लेकमधून पाणी पुरवठा होत असतो. हा पाणीपुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत केला जातो. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाणीटंचाईची समस्या जाणवत आहे.\nसहा महिन्यांपूर्वी केंद्रीय जल व विद्युत संशोधन संस्थेच्या तज्ञ संशोधक पथकाने वेण्णा लेकला भेट दिली होती. यावेळी त्यांनी गळतीची पाहणी करून अहवाल सादर केला. यात धरणाच्या पायामध्ये सुमारे 125 फूट खोलीवर ही गळती असल्याचे सांगण्यात आले. धरणाच्या बांधकामात काही त्रुटी राहिल्याने ही गळती होत आहे.केमिकल ग्राऊंडींग टेक्नॉलॉजीने या धरणाची गळती काढावी लागेल, असे त्यांनी सांगितले. पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर हे काम सुरू करावे व याकरिता 3 ते 4 महिने लागणार असल्याचे तज्ज्ञांचे मत होते. यानुसार हे काम यापूर्वी सुरू होणे अपेक्षित होते पण, अजूनही हे काम सुरू नाही त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे .\nसहा महिन्यांपूर्वी वेण्णा लेकमधून होत असलेली गळती काढण्यासाठी अभियंत्यांनी गळती रोखण्यासाठी कॉटनचे कापड, गाद्या टाकून गळती थांबविण्याचा प्रयत्न करून तात्पुरती गळती थांबविली होती. पण, यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असतानाही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण वि��ागाने कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत, त्यामुळे पाणीगळती होत आहे. सध्या धरणातील पाणीसाठा लक्षात घेता गळतीमुळे दोन्ही शहरांना आगामीकाळात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. याकरिता कायमस्वरूपी उपाययोजना होणे गरजेचे आहे\n'अशी' आहे 'चांद्रयान-२'ची मोहीम\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nचेक बाउन्स प्रकरणी कोयना मित्राला ६ महिने तुरूंगवास\n'इस्रो'ची ऐतिहासिक कामगिरी; ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण (व्हिडिओ)\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/national/indoor-18-thousand-salaried-person-is-the-owner-of-20-crores-299111.html", "date_download": "2019-07-22T10:45:12Z", "digest": "sha1:6F2QGAYXO3EUEKRIKV67IIXVKOIAWKRS", "length": 5552, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "18 हजार पगार घेणारा निघाला 20 कोटीचा मालक! | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n18 हजार पगार घेणारा निघाला 20 कोटीचा मालक\nइंदूर महानगरपालिकेत काम करणारा सर्वसाधारण कर्मचारी असलम खान हा तब्बल २० कोटीचा मालक निघालाय.\nइंदूर, 6 ऑगस्ट : इंदूर महानगरपालिकेत काम करणारा सर्वसाधारण कर्मचारी असलम खान हा तब्बल २० कोटीचा मालक निघालाय. इंदूरमध्ये त्याचे 5 आलीशान घर असून, त्याच्या घरात 2 किलो सोनं, 15 लाख रोख, तब्बल ५ लाखाचे बोकडं आढळून आली. याशिवाय त्याची आणखी संपत्तीचाही माहिती पोलिसांना मिळाली आहे. असलम खानच्या घरात किमती होम थियेटरही लावलेले आहे.असलम खानच्या अशोका कॉलनील्या घरासह पाच ठिकाणी असलेल्या घरात पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. देवास, महू भागातील त्याच्या जमिनी, दोन दुकाने, घरांचे दस्तएवज, लाखो रूपये किमतीचे दागीने आणि बँक खात्यांची माहिती पोलिसांना मिळाली आहे.याव्यतिरीक्त एक फ्लॅट, तीन चारचाकी वाहने ज्यांमध्ये एसी लागलेले आहेत. यांत एक सेडान कार आहे आणि एक क्लासिक जीप आहे. तीन महागड्या दुचाक्या त्याच्याकडे आढळून आल्या आहेत. असलम हा महानगरपालिकेत 18 हजार रुपये पगार एसलेला एक सर्साधारण कर्मचारी आहे. मनपात सर्वसाधारण कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या असलमक��े एवढी गडगंज मालमत्ता आली कशी असा प्रश्न आता निर्माण झालाय.\nअधिकाऱ्यासोबत त्याचे साटेलोटे होते त्यामुळेच त्याचं कोणि काही वाकडं करू शकला नाही अशी चर्चा आहे. यापूर्वी तो अनेकदा सस्पेंड झाला होता. पर काही दिवसांनंतर त्याला परत रूजू करून घेतले जात असे. माजी आयुक्त सी.बी. सिंह यांनी तीनदा आणि तत्कालीन कमिश्नर मनीष सिंह यांनी त्याला चौथ्यांदा सस्पेंड केलं होतं. त्यानंतर त्याला बिलावली झोन मध्ये रूजू करून घेण्यात आले. अनेक बिल्डर्स आणि ठेकेदारांशी त्याचे संबंध होते, आणि तो बांधकामाचे नकाशे पास करायचा अशी माहिती तपासात समोर आली आहे. छापे घालून त्याची संपत्ती जप्त करण्यात येत आहे.\nसोनभद्र हत्याकांड : 10 जणांच्या खूनाचा VIDEO पहिल्यांदाच आला समोर\nदेशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\nधोनीला लष्करी ट्रेनिंगसाठी परवानगी मिळाली पण...\nकौतुकाचा वर्षाव करत मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान मोदींकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा\n… म्हणून सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आई-बाबांचे फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahakrushi.com/2012/03/", "date_download": "2019-07-22T11:14:59Z", "digest": "sha1:5IYDPVTQOWAJI2LQ5DPSI6SDQHQ4ZBKM", "length": 8978, "nlines": 85, "source_domain": "www.mahakrushi.com", "title": "Mahakrushi: March 2012", "raw_content": "\nयुगपुरुष... यशवंतराव चव्हाण साहेब\nसंयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण साहेबांविषयी आपल्या सर्वांच्या मनात अपार श्रद्धा, प्रेम आणि आदर आहे. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी दाखविलेली दूरदृष्टी आणि घेतलेले अचूक निर्णय यातूनच आजचा प्रगतीशील महाराष्ट्र घडला आहे. राष्ट्रीय पातळीवरही चव्हाण साहेबांनी आपलं कर्तृत्व वेळोवेळी सिद्ध केलं. केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी केलेलं कार्य आणि देशवासियांच्या मनात स्वत:विषयी निर्माण केलेला विश्वास या बळावरच देशाचं उपपंतप्रधानपदही त्यांच्याकडे चालून आलं. चव्हाण साहेबांच्या रुपानं देशाला सक्षम उपपंतप्रधान लाभला तसंच मराठी माणूस उपपंतप्रधान झालेला पाहण्याचं भाग्य आपल्याला अनुभवता आलं, अशा या युगपुरुषाबद्दल आपले विचार व्यक्त केले आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी.\nयशवंतराव चव्हाण साहेबांनी जातीभेदविरहीत, सुसंस्कृत आणि संपन्न महारा��्ट्राचं स्वप्न पाहिलं होतं. आपलं राज्य केवळ देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात प्रगतीशील राज्य बनले पाहिजे हा त्यांचा ध्यास होता. ४० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय राज्याच्या प्रगतीला गती आणि सर्वसामान्य माणसाला बळ देणारा होता. राज्यातील जनतेचं कल्याण हेच एकमेव ध्येय उराशी बाळगून त्यांनी अविरत कार्य केलं.\nLabels: यशवंतराव चव्हाण, युगपुरुष\n“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद\nयुगपुरुष... यशवंतराव चव्हाण साहेब\n\"WELCOME TO MAHAKRUSHI\" \"महाकृषि मध्ये आपल स्वागत आहे\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Janwo", "date_download": "2019-07-22T09:56:09Z", "digest": "sha1:HKXOWIEVKJ3T5XZ2V65S73IT6TFH7TYT", "length": 6599, "nlines": 316, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य:Janwo - विकिपीडिया", "raw_content": "\nया सदस्याला मराठी चे ज्ञान नाही (किंवा समजण्यासाठी खूप कष्ट पडता���).\nमराठी भाषा न येणारे सदस्य\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ जानेवारी २०११ रोजी ००:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Aeducation&search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B0", "date_download": "2019-07-22T10:13:42Z", "digest": "sha1:W63AGOHLHJVQ6FR33MJGTXHOTP5Q6BTI", "length": 8465, "nlines": 214, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसोमवार, जुलै 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, जुलै 22, 2019\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nउत्तर महाराष्ट्र (1) Apply उत्तर महाराष्ट्र filter\nकडधान्य (1) Apply कडधान्य filter\nजिल्हा परिषद (1) Apply जिल्हा परिषद filter\nपंचायत समिती (1) Apply पंचायत समिती filter\nमहापालिका (1) Apply महापालिका filter\nशिक्षक (1) Apply शिक्षक filter\nसर्वोच्च न्यायालय (1) Apply सर्वोच्च न्यायालय filter\nसिलिंडर (1) Apply सिलिंडर filter\nसोलापूर (1) Apply सोलापूर filter\nमध्यान्ह भोजनाच्या धान्यपुरवठ्यात अनियमितता\nनाशिक - देशात शिजवलेले अन्न अन्‌ धान्यादी साहित्याच्या पुरवठ्यातील अनियमितता असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. तसेच जसे मध्यान्ह भोजनामुळे शाळांमधील उपस्थिती-पट वाढण्यास हातभार लागला, तसे बोगस लाभार्थी दाखवून अनुदान उकळण्याची अपप्रवृत्ती अद्यापही आपले उखळ पांढरे करत आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%B8%E0%A5%80&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80&search_api_views_fulltext=%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%B8%E0%A5%80", "date_download": "2019-07-22T10:28:31Z", "digest": "sha1:UI7UKCQ76Y63FRILSKS6YGKMQYSP523I", "length": 10909, "nlines": 233, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसोमवार, जुलै 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, जुलै 22, 2019\nसर्व बातम्या (3) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nकाही सुखद (1) Apply काही सुखद filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\n(-) Remove अभियांत्रिकी filter अभियांत्रिकी\n(-) Remove एमपीएससी filter एमपीएससी\nआरक्षण (2) Apply आरक्षण filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\nतळेगाव (1) Apply तळेगाव filter\nप्रशासन (1) Apply प्रशासन filter\nमराठा आरक्षण (1) Apply मराठा आरक्षण filter\nयूपीएससी (1) Apply यूपीएससी filter\nसिंहगड (1) Apply सिंहगड filter\nस्पर्धा (1) Apply स्पर्धा filter\nस्वप्न (1) Apply स्वप्न filter\nमनापासून प्रयत्न आणि जिद्द हवी\nपुणे - स्पर्धा परीक्षेची तयारी करायची म्हटलं तर जिद्द ही हवीच. मनापासून प्रयत्न केल्यास यश मिळतेच. परीक्षेत अपयश आले, तरी खचून न जाता पुन्हा जोमाने प्रयत्न करायचे. आपलं ध्येय साध्य करण्यासाठी नियोजनबद्ध आणि नियमित अभ्यासावर भर द्यायला हवा,’’ असा कानमंत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या...\nसरकारच्या शुद्धीपत्रकावर एमपीएससीच्या कोलांटउड्या\nलातूर : राज्य सरकारने समांत्तर आरक्षणाबाबत काढलेल्या एका शुद्धीपत्रकावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) कोलांटउड्या घेण्यास सुरवात केली. त्यामुळे मागील काळात विविध पदांच्या परीक्षा दिलेल्या उमेदवारांवर बेशुद्ध पडण्याची वेळ आली आहे. पुढील तारखेचा निर्णय मागील परीक्षांना लागू करून...\nदगडखाण कामगार बनला फौजदार\nसोमेश्वरनगर - हॉटेलात कपबशा विसळत असताना आणि दगडखाणीत दगड फोडत असतानाही त्याने सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगले. कन्नडवस्तीसारख्या दुर्लक्षित आणि वंचित वस्तीत राहत होता आणि दिव्यावर अभ्यास करत होता, तरीही खचला नाही. हाताशी पैसा नसल्याने त्याने सरकारी कोट्यातील जागा पटकावत आधी अभियांत्रिकीची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/ioc-selection-23543", "date_download": "2019-07-22T10:25:38Z", "digest": "sha1:24YVDO3Q4FSCFCY4TTU3NRCRCW7VN2OU", "length": 17179, "nlines": 232, "source_domain": "www.esakal.com", "title": "ioc selection चौटाला यांच्याकडून टोलवाटोलवीचा डाव | eSakal", "raw_content": "\nसोमवार, जुलै 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, जुलै 22, 2019\nचौटाला यांच्याकडून टोलवाटोलवीचा डाव\nशुक्रवार, 30 डिसेंबर 2016\nआयओसीने नियुक्ती रद्द ठरविली तरच राजीनामा देण्याचा पवित्रा\nनवी दिल्ली - भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या आजीव अध्यक्षपदी नियुक्तीवर तीव्र टीकेची चौफेर झोड उठल्यानंतरही हरियानाचे वादग्रस्त क्रीडा संघटक अभयसिंह चौटाला किल्ला नेटाने लढवीत आहेत. त्यांनी टोलवाटोलवीचा डाव टाकला आहे.\nआंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने (आयओसी) आपली नियुक्ती रद्द ठरविली तरच राजीनामा देऊ, असा पवित्रा त्यांनी घेतला. याविषयी भारतीय ऑलिंपिक संघटनेचे (आयओए) अध्यक्ष एन. रामचंद्रन यांनीच ‘आयओसी’ला विचारणा करावी, अशी मागणीही त्यांनी केली.\nआयओसीने नियुक्ती रद्द ठरविली तरच राजीनामा देण्याचा पवित्रा\nनवी दिल्ली - भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या आजीव अध्यक्षपदी नियुक्तीवर तीव्र टीकेची चौफेर झोड उठल्यानंतरही हरियानाचे वादग्रस्त क्रीडा संघटक अभयसिंह चौटाला किल्ला नेटाने लढवीत आहेत. त्यांनी टोलवाटोलवीचा डाव टाकला आहे.\nआंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने (आयओसी) आपली नियुक्ती रद्द ठरविली तरच राजीनामा देऊ, असा पवित्रा त्यांनी घेतला. याविषयी भारतीय ऑलिंपिक संघटनेचे (आयओए) अध्यक्ष एन. रामचंद्रन यांनीच ‘आयओसी’ला विचारणा करावी, अशी मागणीही त्यांनी केली.\nचौटाला यांनी बुधवारी केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांच्यावर टीका केली होती. नंतर त्यांनी राजीनाम्याची तयारी दर्शविली होती, पण गुरुवारी त्यांनी टोलवाटोलवीचा खेळ सुरू केला. त्यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘या मानाच्या पदासाठी माझी नियुक्ती केल्याबद्दल मी ‘आयओए’चे आभार मानू इच्छितो. मी हे मानद पद स्वीकारण्याविषयी आयओसी अनुकूल नसेल तर भारतीय क्रीडा क्षेत्र, क्रीडापटूंचे सर्वोत्तम हित; तसेच खेळातील चांगले प्रशासन, पारदर्शकता आणि सफाईसाठी त���याग करण्यास मला आनंदच वाटेल. ही भूमिका मी एक वेगळे पत्र लिहून यापूर्वीच आयओएला कळविले आहे. अध्यक्षांनी व्यक्तिशः यासंदर्भात ‘आयओसी’शी चर्चा करावी.’\nत्यांनी गोयल यांच्यासह प्रसार माध्यमांवर नेम साधला. ‘खेळासाठी मी विनम्र योगदान दिले आहे. त्याची पावती म्हणून मला हा सन्मान देण्यात आला आहे. अशावेळी गोयल यांची तीव्र प्रतिक्रिया आणि प्रसार माध्यमांनीही याकडे इतके लक्ष देणे आश्‍चर्यकारक आहे. २०१३ मध्ये मी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन त्याग केला होता. वास्तविक तेव्हा ‘आयओए’ची घटना आणि भारतीय राज्य घटनेनुसार माझी निवड झाली होती. तीन नामवंत न्यायाधीशांच्या देखरेखीखाली पारदर्शक पद्धतीने झालेल्या निवडणुकीत मी निवडून आलो होतो.’\nचौटाला रिओ ऑलिंपिकला उपस्थित होते. त्यावरून वाद झाला होता. यासंदर्भात त्यांनी गोयल यांच्यावर नेम साधत वेळ आल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत जाण्याचे संकेत दिले. ते म्हणाले, की ‘रिओमधील माझ्या उपस्थितीवरसुद्धा प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आले. रिओमधील गोयल यांच्या वर्तणुकीची मला व्यक्तीशः जाणीव आहे. ‘आयओसी’नेच त्यांच्या तसेच सहकाऱ्यांच्या वर्तनावर आक्षेप घेऊन त्यांचे अधिस्वीकृती पत्र काढून घेण्याचा इशारा दिला होता. मला या प्रकरणी आणखी भाष्य करून क्रीडामंत्र्यांची स्थिती अवघड करायची इच्छा नाही; पण गरज पडल्यास मी पंतप्रधानांना रिओविषयी माहिती देईन.’\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nChandrayaan 2 : या महिलांनी सांभाळली 'चांद्रयान-2'ची धुरा\nचांद्रयान-2 या मोहिमेची धुरा दोन महिलांच्या हाती होती. एम. वनिता या प्रकल्प संचालक (प्रोजेक्‍ट डायरेक्‍टर) आहेत, तर रितू करिधल या मिशन डायरेक्‍टर...\nChandrayaan 2 : भारताची चंद्राकडे झेप; चांद्रयान 2 चे यशस्वी उड्डाण\nश्रीहरिकोटा : मागील आठवड्यात स्थगित करण्यात आलेल्या 'चांद्रयान- 2' आज (सोमवारी) दुपारी दोन वाजून 43 मिनिटांनी अवकाशात यशस्वीरित्या झेपावले....\nकल्याणनजीकच्या आंबिवलीतील रेल्वे बोगदा धोकादायक\nकल्याण : मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा मार्गावरील आंबिवली रेल्वे स्थानकाजवळील बोगदा धोकादायक झाला आहे. या रेल्वे पुलावरून मोठ्या संख्येने लांब...\nChandrayaan 2 : चंद्रावर स्वारी कशासाठी\nचंद्र हा पृथ्वीला सर्वांत जवळ���ा अवकाशातील घटक आहे. प्रत्यक्ष यान पाठवून त्याचा सखोल अभ्यास करता येऊ शकतो. दूर अवकाशातील मोहिमांसाठी वापरण्यात...\nChandrayaan 2 : शेवटची 15 मिनिटे जिकिरीची...\nचांद्रयान-2 प्रक्षेपणानंतर 53-54 दिवसांनी चंद्राच्या पृष्ठभागावर सहा सप्टेंबरला दाखल होईल. पृष्ठभागावर हे यान सुरक्षित व यशस्वीपणे उतरणे हे अत्यंत...\nमार्केटयार्डातील हमालही आता करणार नाहीत काम\nपुणे : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील भुसार विभागातील व्यापारी तोलणाऱ्यांना काम देत नसल्याने गेल्या सहा महिन्यांपासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%AF&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%AF&search_api_views_fulltext=%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%AF", "date_download": "2019-07-22T10:52:09Z", "digest": "sha1:6UJCFN3RE3OSKWOKIQDSEWB6FHMTICBS", "length": 20245, "nlines": 281, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसोमवार, जुलै 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, जुलै 22, 2019\nसर्व बातम्या (11) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nअर्थविश्व (4) Apply अर्थविश्व filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\n(-) Remove महाराष्ट्र filter महाराष्ट्र\nबॅंक ऑफ महाराष्ट्र (5) Apply बॅंक ऑफ महाराष्ट्र filter\nआयडीबीआय (3) Apply आयडीबीआय filter\nरिझर्व्ह बॅंक (3) Apply रिझर्व्ह बॅंक filter\nआयसीआयसीआय (2) Apply आयसीआयसीआय filter\nऔरंगाबाद (2) Apply औरंगाबाद filter\nकर्जमाफी (2) Apply कर्जमाफी filter\nगुंतवणूक (2) Apply गुंतवणूक filter\nनोटाबंदी (2) Apply नोटाबंदी filter\nमुख्यमंत्री (2) Apply मुख्यमंत्री filter\nसेंट्रल बॅंक (2) Apply सेंट्रल बॅंक filter\nअखिलेश यादव (1) Apply अखिलेश यादव filter\nअमेरिका (1) Apply अमेरिका filter\nअरुण जेटली (1) Apply अरुण जेटली filter\nअशोक कुमार (1) Apply अशोक कुमार filter\nउत्तर प्रदेश (1) Apply उत्तर प्रदेश filter\nउर्जित पटेल (1) Apply उर्जित पटेल filter\nएअरसेल (1) Apply एअरसेल filter\nएचडीएफसी (1) Apply एचडीएफसी filter\nकॅशलेस (1) Apply कॅशलेस filter\nकौशल्य विकास (1) Apply कौशल्य विकास filter\nगुंतवणूकदार (1) Apply गुंतवणूकदार filter\nटीसीएस (1) Apply टीसीएस filter\nदेवेंद्र फडणवीस (1) Apply देवेंद्र फडणवीस filter\nनिर्देशांक (1) Apply निर्देशांक filter\nपासवर्ड (1) Apply पासवर्ड filter\nफ्लिपकार्ट (1) Apply फ्लिपकार्ट filter\nबँक ऑफ महाराष्ट्र (1) Apply बँक ऑफ महाराष्ट्र filter\nबॅंक ऑफ बडोदा (1) Apply बॅंक ऑफ बडोदा filter\nबँकांच्या शेअरवर लक्ष ठेवा\nशेअर बाजारात सध्या सर्वत्र घसरणीचे वातावरण आहे. अमेरिका आणि चीनचे व्यापार युद्ध, अमेरिकी डॉलरचा वाढता प्रभाव, रुपयाची नीचांकी लोळण, वाढत्या इंधनाच्या किंमती आणि महागाईची चिंता यामुळे त्रस्त झालेल्या गुंतवणूकदारांनी सपाटून केलेल्या विक्रीच्या माऱ्यात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक गेल्या काही दिवसात...\nसिंडिकेट बॅंकेची सूत्रे मृत्युंजय महापात्रांकडे\nनवी दिल्ली - केंद्र सरकारने दहा सार्वजनिक बॅंकांच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची निवड बुधवारी जाहीर केली. यामध्ये स्टेट बॅंक ऑफ इंडियात (एसबीआय) कार्यरत पाच उपव्यवस्थापकीय संचालकांचा समावेश आहे. सिंडिकेट बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारीपदी...\nबॅंक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे 40 लाख कोटींचे व्यवहार ठप्प\nमुंबई - वेतनवाढीच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक कर्मचाऱ्यांचा 48 तासांचा संप आज सकाळी सहापासून सुरू झाला. यामध्ये बॅंकेच्या सेवा शाखांसह सर्व विभागातील कर्मचारी सहभागी झाल्याने महाराष्ट्रात सुमारे 40 लाख कोटींचे आर्थिक व्यवहार होऊ शकले नाहीत. उद्याही हा संप कायम राहणार...\n\"मॅग्नेटिक'मध्ये दुसऱ्या दिवशी 43 सामंजस्य करार\nमुंबई - \"मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स 2018' या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी, सोमवारी सकाळच्या सत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विविध 43 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. या करारांमुळे राज्यात 12 लाख कोटींची गुंतवणूक होणार आहे. त्यातून सुमारे 30 लाख रोजगार निर्माण होतील, अशी...\nरब्बीच्या कर्जवाटपातही बॅंका ढेपाळल्या\nसोलापूर - वार्षिक पतपुरवठा आराखड्यानुसार कर्जवाटप करण्यास जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत व व्यापारी बॅंका, जिल्हा बॅंक अपयशी ठरल्या आहेत. यंदा सोलापूर जिल्ह्यात ��ांगला पाऊस होऊनदेखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामात पीक कर्जवाटप करण्यास बॅंका असमर्थ ठरल्या आहेत. रब्बीचा जिल्हा म्हणून ओळख...\n...तर भारतातील इंटरनेट विश्वात हाहाकार\nभारतातील महत्वाच्या वेब पोर्टल्सची अत्यंत संवेदनक्षम माहिती हॅकर्सच्या हाती लागली आहे. हॅकर्सनी या संवेदनशील माहितीचा लिलाव पुकारला असून ही माहिती चुकीच्या हाती पडल्यास भारतातील इंटरनेट व्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा इंटरनेट सुरक्षा क्षेत्रात काम करणाऱया सिक्यराईट (Seqrite ) या कंपनीने...\nव्यवहाराचे वांधे, ‘एटीएम’च कॅशलेस\nजळगाव - रिझर्व्ह बॅंकेकडून पुरेशी रोकड उपलब्ध करून दिली जात नसल्याने शहरातील ‘एटीएम’ पुन्हा ‘कॅशलेस’ झाल्याचे चित्र गेल्या दोन दिवसांपासून पाहायला मिळत आहे. खात्यात पैसे असूनही ते उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असून बी-बियाणे खरेदीसाठी शहरात आलेल्या शेतकऱ्यांनाही याचा मोठा...\nरिझर्व्ह बॅंकेच्या अहवालात कर्जमाफीला विरोध कायम मुंबई: शेतकऱ्यांची कर्जे माफ केल्याने राज्यांवरील आर्थिक बोजा वाढेल. कर्जमाफीमुळे कर्ज व्यवसायच धोक्‍यात येईल, असे मत रिझर्व्ह बॅंकेने व्यक्त केले आहे. याआधी गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल यांनी कर्जमाफीला विरोध केला होता. त्याचेच प्रतिबिंब रिझर्व्ह...\nबॅंकांच्या \"करन्सी चेस्ट'मध्ये पैशांचा तुटवडा\nऔरंगाबाद - गेल्या आठ नोव्हेंबरला अमलात आलेल्या नोटबंदीचा वेगवेगळ्या क्षेत्रांवर आता परिणाम दिसू लागला आहे. यादरम्यान तब्बल जानेवारी 2017 पर्यंत बॅंक खातेधारकांना पैसे मिळविण्यासाठी पहाटेपासून रांगा लावाव्या लागल्या होत्या. यानंतर 13 मार्चला एटीएम व बॅंकांतून पैसे काढण्याची मर्यादा रिझर्व्ह बॅंकेने...\nपगाराचा पैसा अडकला बॅंकेत\nनोटाबंदीचा फटका - पतपुरवठ्याअभावी एटीएम, बॅंकांच्या तिजोऱ्यांत ठणठणाट, राष्ट्रीयीकृत बॅंकांचे 90 टक्‍के एटीएम बंद औरंगाबाद - गेल्या वर्षी झालेल्या नोटाबंदीपासून अपुऱ्या पतपुरवठ्यामुळे अगोदरच चलन तुटवडा असल्याने बॅंका आणि खातेधारकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. फेब्रुवारीपासून कशाबशा...\nकर्जमाफी दिल्यास बँकांना रु.27,420 कोटींचा फटका – एसबीआय\nमुंबई: भारतीय जनता पक्षाने उत्तरप्रदेशातील निवडणुकांच्या प्रचारावेळी शेतकऱ्यांचे कर��ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते. आता उत्तरप्रदेशात भाजप 403 जागांपैकी 325 जागांवर निवडून येऊन विजय मिळवला आहे. त्यामुळे योगी सरकारने आश्वासनाची पूर्तता करण्याचे ठरवल्यास बँकांना रु.27,420 कोटींचा फटका बसण्याची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B2&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%95%2520%E0%A4%93%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE&search_api_views_fulltext=%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B2", "date_download": "2019-07-22T10:23:54Z", "digest": "sha1:K5MYGXWWGBZRPTH3LJILQQVZG53CJLDS", "length": 10949, "nlines": 244, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसोमवार, जुलै 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, जुलै 22, 2019\nसर्व बातम्या (2) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसप्तरंग (2) Apply सप्तरंग filter\n(-) Remove दहशतवाद filter दहशतवाद\n(-) Remove बराक ओबामा filter बराक ओबामा\nपुरस्कार (2) Apply पुरस्कार filter\nस्वप्न (2) Apply स्वप्न filter\nअफगाणिस्तान (1) Apply अफगाणिस्तान filter\nअमेरिका (1) Apply अमेरिका filter\nउपक्रम (1) Apply उपक्रम filter\nगुंतवणूक (1) Apply गुंतवणूक filter\nडोनाल्ड ट्रम्प (1) Apply डोनाल्ड ट्रम्प filter\nदहशतवादी (1) Apply दहशतवादी filter\nनरेंद्र मोदी (1) Apply नरेंद्र मोदी filter\nपाकिस्तान (1) Apply पाकिस्तान filter\nप्रशासन (1) Apply प्रशासन filter\nराजकारण (1) Apply राजकारण filter\nराजकारणी (1) Apply राजकारणी filter\nराष्ट्रवाद (1) Apply राष्ट्रवाद filter\nव्यवसाय (1) Apply व्यवसाय filter\nश्रीराम पवार (1) Apply श्रीराम पवार filter\nसंदीप वासलेकर (1) Apply संदीप वासलेकर filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\nसमुद्र (1) Apply समुद्र filter\nसिंहगड (1) Apply सिंहगड filter\nसोशल मीडिया (1) Apply सोशल मीडिया filter\nस्पर्धा (1) Apply स्पर्धा filter\nहवामान (1) Apply हवामान filter\nनेतृत्वाचे शंभर पदर आहेत. त्यापैकी नैतिकता आणि सद्‌सद्विवेकबुद्धीनं समान प्रमाणात नैतिक मूल्यं अंमलात आणणं हे 99 पदर आहेत. उरलेला एक पदर कौशल्य, संघटनशक्ती, टीम बनवण्याची कला, संव��दकला अशा अनेक गुणांनी बनलेला असतो. तो दुय्यम महत्त्वाचा आहे. नेतृत्वाचा विचार करताना नैतिक मूल्यांकडे लक्ष न देता केवळ...\nओबामांचा वारसा... (श्रीराम पवार)\nअमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची कारकीर्द आता संपते आहे. गेल्या बुधवारी त्यांनी निरोपाचं भाषणही व्हाइट हाउसमध्ये केलं. दोन महत्त्वाच्या पावलांसाठी ओबामा इतिहासात दखलपात्र राहतील. पहिलं पाऊल म्हणजे अमेरिकेच्या शेजारी राहून कम्युनिझमचा पुकारा करत अमेरिकेला सतत आव्हान देणाऱ्या क्‍यूबाशी त्यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A5%8C%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE", "date_download": "2019-07-22T09:47:56Z", "digest": "sha1:QKUY7KWMKRGRKUPS4TME36NWNM4H6FD5", "length": 4477, "nlines": 145, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:सौंदर्य स्पर्धा - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ४ उपवर्ग आहेत.\n► फेमिना मिस इंडिया‎ (१ क, १ प)\n► मिस युनिव्हर्स‎ (१ क, १ प)\n► मिस वर्ल्ड‎ (१ क, ३ प)\n► विश्व सुंदरी स्पर्धा विजेत्या‎ (४ प)\n\"सौंदर्य स्पर्धा\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑक्टोबर २०११ रोजी २१:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Asections&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8&search_api_views_fulltext=%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA", "date_download": "2019-07-22T10:34:46Z", "digest": "sha1:OWJGG5MX2IHAHS5XTMAP3SDG4F77UEOH", "length": 10614, "nlines": 229, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसोमवार, जुलै 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, जुलै 22, 2019\nसर्व बातम्या (3) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nग्लोबल (1) Apply ग्लोबल filter\nपश्चिम महाराष्ट्र (1) Apply पश्चिम महाराष्ट्र filter\n(-) Remove प्रशासन filter प्रशासन\nजलसंधारण (1) Apply जलसंधारण filter\nदुष्काळ (1) Apply दुष्काळ filter\nनिसर्ग (1) Apply निसर्ग filter\nपंचायत समिती (1) Apply पंचायत समिती filter\nशिक्षण (1) Apply शिक्षण filter\nशेततळे (1) Apply शेततळे filter\nभूजलाचा तंत्रशुद्ध आराखडा बनविण्याची गरज : डॉ. उपेंद्र धोंडे\nपुणे : शासनाकडे जल आराखडा बनविण्याची पद्धत परिपूर्ण नाही. यातील भूजल या घटकांकडे अतिशय दुर्लक्षित आहे. भूजलाची आकडेवारी व तंत्रशुद्ध मार्गदर्शनाअभावी जलसंधारण योजनांत येणाऱ्या अपयशावर मात करण्यासाठी भूजलाचा तंत्रशुद्ध आराखडा कसा बनवावा यावर कार्यक्षम तज्ञ अभ्यासकांचा अहवाल असण्याची गरज आहे. शासन,...\nइंडोनेशियात बळींची संख्या 1,200 वर\nइंडोनेशिया : इंडोनेशियाला शुक्रवारी बसलेला भूकंपाचा धक्का आणि त्यानंतर आलेल्या सुनामीमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या एक हजार 234 वर पोचली असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली. इंडोनेशियातील सुम्बा बेटला आज 5.9 रिश्‍टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसल्याचे अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र विभागाकडून स्पष्ट...\nप्राथमिक शाळेची इमारत कोसळली\nआजरा - वादळी वारा व मुसळधार पावसामुळे हाळोली येथील प्राथमिक शाळेची इमारत आज पहाटे साडेपाच वाजता कोसळली. मोठा आवाज झाल्याने ग्रामस्थ जागे झाले. भूकंपाच्या भीतीने अनेक जण घराबाहेर आले, त्या वेळी त्यांना शाळेची इमारत पडल्याचे दिसले. इमारत साठच्या दशकातील असून, दोन खोल्यांची आहे. इमारतीमध्ये चौथीपर्यंत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Ranjangiri-Trek-Nasik-District.html", "date_download": "2019-07-22T09:36:16Z", "digest": "sha1:5AGYAI5KD4REITJXH6UIR5ZQKSK6JTNK", "length": 5949, "nlines": 36, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Ranjangiri, Nasik District, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nरांजणगिरी (Ranjangiri) किल्ल्याची ऊंची : 2790\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: त्र्यंबकेश्वर\nजिल्हा : नाशिक श्रेणी : मध्यम\nनाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर रांगेत रांजणगिरी हा किल्ला आहे. नाशिक शहर हे प्राचिन काळापासून मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिध्द होते. डहाणू बंदरात उतरलेला माल जव्हार - गोंडाघाट - अंबोली घाट या मार्गे नाशिकला येत असे. या व्यापारीमार्गाचे रक्षण करण्यासाठी जव्हार जवळ भूपतगड तर घाटमाथ्यावर त्र्यंबकगड, बसगड(भास्करगड), हर्षगड, रांजणगिरी, अंजनेरी या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली.\nरांजणगिरीच्या दक्षिण टोकाला असलेल्या सुळक्याचा आकार रांजणासारखा असल्यामुळे या किल्ल्याला \"रांजणगिरी\" हे नाव पडले असावे.\nया किल्ल्याचे प्रवेशद्वार, तटबंदी, बुरुज आज अस्तित्वात नाहीत. आडव्या पसरलेल्या या गडावर पाण्याची दोन टाकं आहेत. गडावर प्रवेश करण्यापूर्वी रांजणासारख्या वैशिष्ट्यपूर्ण आकार असलेल्या सुळक्याला वळसा घालून जावे लागते. प्रस्तरारोहणाचे प्राथमिक तंत्र वापरुन हा सुळका सर करता येतो.\nमुंबई - नाशिक महामार्गावर नाशिकच्या अलिकडे १५ किमी वर मुळेगावकडे जाणारा रस्ता लागतो. मुळेगाव हे रांजणगिरीच्या पायथ्याचे गाव आहे. डोंगराच्या सोंडेवरुन साधारण १ तासात किल्ल्यावर जाता येते.\nगडावर रहाण्याची सोय नाही.\nगडावर जेवणाची सोय नाही.\nगडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nमुळेगावातून गडावर जाण्यास एक तास लागतो.\nडुबेरगड(डुबेरा) (Dubergad(Dubera)) दुंधा किल्ला (Dundha) गडगडा (घरगड) (Gadgada (Ghargad)) किल्ले गाळणा (Galna)\nपिंपळा (Pimpla) पिसोळ किल्ला (Pisol) प्रेमगिरी (Premgiri) राजदेहेर (ढेरी) (Rajdeher)\nटंकाई (टणकाई) (Tankai) त्रिंबकगड (ब्रम्हगिरी) (Trimbakgad) त्रिंगलवाडी (Tringalwadi)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Purification-of-water-from-artificial-island-of-trees/", "date_download": "2019-07-22T09:52:41Z", "digest": "sha1:HB4G2JR2KW5D52JBBUU44PHAJ6743UOP", "length": 7362, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " झाडांच्या कृत्रिम बेटातून पाणी शुद्धीकरण | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Konkan › झाडांच्या कृत्रिम बेटातून पाणी शुद्धीकरण\nझाडांच्या कृत्रिम बेटातून पाणी शुद्धीकरण\nरत्नागिरी : विशाल मोरे\nशहरातील इमारतींचे नाल्यात सोडलेले सांडपाणी वाहत जाऊन पुढे स्वच्छ पाण्यात मिसळते. यातून ते स्वच्छ पाणीही दूषित होते. अशी परिस्थिती फणशी येथे असून ते पाणी शुद्धीकरणासाठी गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी जैविक पद्धतीच्या रिड-बेड तंत्रज्ञानाचा वापर करत झाडांचे कृत्रिम बेट तयार केले आहे. यातून बाहेर पडणार्‍या पाण्याचा वापर पिण्याव्यतिरिक्‍त अन्य सर्व कामांसाठी होऊ शकतो.शहरातील आरोग्य मंदिर येथील परकार हॉस्पिटलच्या पाठीमागून सुरू झालेला हा नाला के. सी. जैननगर, ओसवालनगर, फणशी, फगरवठार, सावंतनगर, परटवणे अशा 5 कि.मी. मार्गे समुद्राला मिळतो. या नाल्यात हॉस्पिटलमधील पाणी, इमारतीतील सांडपाणी सोडले जाते. परटवणे येथून वाहणार्‍या नदीचा उगम फणशी हनुमान मंदिर येथे होतो. मात्र, यापुढे काही अंतरावरच हा नाला या नदीत मिळतो. यामुळे येथून पुढे वाहणारे सर्व पाणी दूषित असते.\nकाही वर्षांपूर्वी ज्या नदीत मुले पोहायची, त्या नदीला आता बकाल स्वरुप प्राप्त झाले आहे. त्याच मुलांनी आता नदीला पुनरुज्जीवन प्राप्त करून देण्याचे ठरवले आहे. त्याचा एक भाग म्हणून रत्नागिरी गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी इंजिनिअर साईल शिवलकर व देवराई जलसंधारण तज्ज्ञ डॉ. उमेश मुंडल्ये, ओमकार गिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली रीड-बेड तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. यामध्ये दोन ठिकाणी बंधारे बांधून हे दूषित पाणी अडविण्यात आले आहे. यामुळे सर्व गाळ खाली बसून वरच्या थरातील पाणी पुढे वाहते. या बंधार्‍यांच्या पुढे काही अंतरावरच लोखंडी तार्‍यांच्या जाळीचा बॉक्स तयार करून त्यामध्ये दगड-गोटे आणि मातीचा भराव टाकून त्यात कर्दळी आणि अळू ही झाडे लावली आहेत.यातून झाडांचे कृत्रिम बेट तयार करण्यात आले आहे. या झाडांची मुळे आणि खोडांमध्ये गाळ आणि बॅक्टेरिया अडकून राहत असल्यामुळे हे पाणी शुद्ध होते. यापुढे वाहणार्‍या पाण्याची लॅबोरेटरीत तपासणी केल्यानंतर हे पाणी 70 टक्के शुद्ध झालाचा अहवाल प्राप्त झाला आहे. यासाठी राजस भोसले, मिथिलेश मयेकर, मंथन खारवडकर, जितेंद्र देवरुखकर, अभिषेक कासेकर, चेत��� कांबळे, विराज हरचकर, अनिमेष कीर, विश्‍वेश कीर, आकाश भाटकर यांनी मेहनत घेतली आहे.\n'अशी' आहे 'चांद्रयान-२'ची मोहीम\nकोल्हापूर : कारने गर्भवती महिला ट्राफीक कॉन्स्टेबललाच उडवले\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nचेक बाउन्स प्रकरणी कोयना मित्राला ६ महिने तुरूंगवास\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-the-farmer-deprived-of-debt-waiver/", "date_download": "2019-07-22T10:29:12Z", "digest": "sha1:EFRO7LRFOIPSGKVJAQMILPQAG2EIYIRE", "length": 8779, "nlines": 51, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कर्जमाफीपासून जिल्ह्यातील ७६ हजार २३८ शेतकरी वंचित | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Pune › कर्जमाफीपासून जिल्ह्यातील ७६ हजार २३८ शेतकरी वंचित\nकर्जमाफीपासून जिल्ह्यातील ७६ हजार २३८ शेतकरी वंचित\nराज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे थकीत पीक कर्जापोटी अद्यापही 250 कोटींहून अधिक रक्कम येणे बाकी असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी दिली. बँकेच्या कर्जदार शेतकर्‍यांपैकी जिल्ह्यातील अद्यापही 76 हजार 238 शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देणे बाकी असल्याचेही त्यांनी सांगितले.\nराज्य सरकारने कर्जमाफी योजनेसाठी वेळोवेळी अटी जाहीर केल्या होत्या. त्यांच्या अटींमध्ये जिल्हा सहकारी बँकेचे 2 लाख 20 हजार 386 खातेदार शेतकरी कर्जमाफी योजनेत पात्र ठरले असून, त्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्यात आलेले आहेत.\nविकास सोसायट्यांनी आणि बँकेने एकत्रितपणे भरलेल्या अर्जातील मंत्रालय स्तरावरून बँकेकडे 1 लाख 44 हजार शेतकर्‍यांच्या कर्जमाफीपोटी एकूण 569 कोटी रुपयांची पात्र लाभार्थ्यांची हिरवी यादी प्राप्त झालेली आहे. त्यापैकी 319 कोटी रुपये हे थकीत कर्जदारांच्या कर्जखाती तर, नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांच्या बचत बँक खात्यावर प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हा बँकेकडील सुरुवातीस 26 आणि त्यानंतर 122 अशा 148 शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम यापूर्वीच जमा करण्यात असल्याचे नमूद करुन ते म्हणाले की, सद्यस्थितीत एकूण शेतकर्‍यांनी भरलेल्या अर्जांची संख्या आणि प्राप्त शेतकर्‍यांची कर्जमाफीची रक्कम पाहता 76 हजार 238 शेतकरी अद्यापही कर्जमाफीपासून वंचित आहेत. या शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी जिल्हा बँकेकडून पाठपुरावा सुरू आहे. त्यातून बँकेच्या थकित कर्जापोटी अद्यापही शेतकर्‍यांकडून अडीचशे कोटींहून अधिक रक्कम येणे बाकी असल्याचे त्यांनी सांगितले.\nसधन तालुका आणि दुर्गम भाग भेदभाव नाही\nमंत्रालय स्तरावरून कर्जमाफीची यादी उपलब्ध झाल्यानुसार संबंधित तालुक्यातील कर्जदार शेतकर्‍यांना योजनेतील उपलब्ध झालेली रक्कम बँक खात्यावर जमा करण्यात येत आहे. दौंड, बारामती, इंदापूर, शिरूर आदी भाग हा 70 ते 90 टक्के बागायती क्षेत्र आहे. तेथील शेतकर्‍यांकडून मध्यम मुदतीचे कर्जे उचलण्याचे प्रमाणही अधिक आहे. तर भोर, वेल्हा, मावळ, मुळशी या दुर्गम भागात बँकेच्या योजनेनुसार रुपये तीन लाखापर्यंतचे बिनव्याजी पीक कर्ज घेण्यात येते आणि ते नियमित परतफेडही होत राहते. या भागातून ट्रॅक्टर किंवा अन्य यांत्रिकीकरणाची प्रकरणे कमी येत असतात. त्यामुळे सधन तालुका आणि दुर्गम भाग असा कोणताही भेदभाव असण्याचे कारण नाही, असेही थोरात यांनी सांगितले.\nऐन थंडीत जमिनीतून आले गरम पाणी\nतब्बल १२५ कोटींचा निधी खर्चाविना पडून\nकर्जमाफीपासून जिल्ह्यातील ७६ हजार २३८ शेतकरी वंचित\nशिक्षण विभागाविरोधात मनविसेचे घंटानाद आंदोलन\nलग्नाआधीच नवरीची गळफासाने आत्महत्या\n#Chandrayaan2; हा तर भारताचा चंद्राच्या दिशेने ऐतिहासिक प्रवास सुरु : इस्रो\n‘भाई'नंतर सागर देशमुखचा नवा तडका\nविणा जगताप प्रेक्षकांची फेव्हरेट कंटेस्टंट\n'अशी' आहे 'चांद्रयान-२' मोहीम\nकोल्हापूर : गर्भवती महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडवले\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/77-lakh-quintals-of-sugar-have-been-produced-in-Satara-district/", "date_download": "2019-07-22T10:30:32Z", "digest": "sha1:PVJJENFXWIKHRC5TCEXBD2SIPLHL3AC7", "length": 7322, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सातारा जिल्ह्यात 77 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Satara › सातारा जिल्ह्यात 77 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन\nसातारा जिल्ह्यात 77 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन\nजिल्ह्यात साखर कारखान्यांचा गळती हंगाम चांगलाच बहरात आला आहे. हंगामाने अंतिम टप्प्याच्या दिशेने वाटचाल सुरू केलेली असताना जिल्ह्यात आजअखेर 66 लाख 12 हजार 284 मे.टन उसाचे गाळप होवून 77 लाख 21 हजार 280 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. साखरेचा सरासरी साखर उतारा 11.68 पडला आहे.\nजिल्ह्यातील साखर कारखाने चांगलेच जोषात आहेत.ऊस उत्पादकांची दराची मागणी अद्यापही पूर्णत्वास गेली नसली तरी गाळप मात्र दणक्यात सुरू आहे. जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांनी यामध्ये आघाडी घेतल्याचे चित्र आहे. श्रीराम जवाहर फलटण कारखान्याने 3 लाख 39 हजार 680 टन उसाचे गाळप करून 3 लाख 88 हजार 250 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. कृष्णा सहकारी साखर कारखान्याने 8 लाख 12 हजार 540 टन उसाचे गाळप करून 10 लाख 9 हजार 360 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. किसनवीर सहकारी साखर कारखान्याने 4 लाख 88 हजार 270 टन उसाचे गाळप करून 5 लाख 62 हजार 840 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याने\n1 लाख 77 हजार 170 टन उसाचे गाळप करून 2 लाख 6 हजार 750 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. सह्याद्री साखर कारखान्याने 9 लाख 5 हजार 700 टन उसाचे गाळप करून 11 लाख 11 हजार 100क्विंटल साखरेचे उत्पादन झाले.\nअजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने 4 लाख 45 हजार 260 टन उसाचे गाळप करून 5 लाख 23 हजार 950क्विंटल साखरेचे उत्पादन केले. रयत सहकारी साखर कारखान्याने 3 लाख 30 हजार 110 टन उसाचे गाळप करून 3 लाख 84 हजार 790 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले.खंडाळा तालुका सहकारी साखर कारखान्याने 2 लाख 8 हजार 590 टन उसाचे गाळप करून 2 लाख 29 हजार 300 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. न्यू फलटण कारखान्याने 2 लाख 76हजार 363.2 टन उसाचे गाळप करून 2 लाख 94 हजार 200 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले.\nजयवंत शुगरने 4 लाख 66हजार 460 टन उसाचे गाळप करून 5 लाख 90 हजार 350 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले.ग्रीन पॉवर शुगर लिमीटेडने 4 लाख 56 हजार 685 टन उसाचे गाळप करून 5 लाख34 हजार 140 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले.स्���राज्य इंडिया अ‍ॅग्रो लिमिटेडने 3 लाख 69 हजार 330 टन उसाचे गाळप करून 3 लाख 71 हजार 930 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले.शरयु शुगर लिमिटेडने 6 लाख 71 हजार695 टन उसाचे गाळप करून 7 लाख 43 हजार 900 क्विटंल साखरेचे उत्पादन झाले.जरंडेश्‍वरने 6 लाख 64 हजार 430 टन उसाचे गाळप करून 7 लाख 70हजार 420 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.\n#Chandrayaan2; हा तर भारताचा चंद्राच्या दिशेने ऐतिहासिक प्रवास सुरु : इस्रो\n‘भाई'नंतर सागर देशमुखचा नवा तडका\nविणा जगताप प्रेक्षकांची फेव्हरेट कंटेस्टंट\n'अशी' आहे 'चांद्रयान-२' मोहीम\nकोल्हापूर : गर्भवती महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडवले\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Increase-in-pomegranate-prices-due-to-drop-in-arrivals-availability/", "date_download": "2019-07-22T10:22:31Z", "digest": "sha1:XMNN623E7PSVGSLJQTJGZF2UXMC6QGWT", "length": 6664, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आवक घटल्याने डाळिंब दरात वाढ | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Solapur › आवक घटल्याने डाळिंब दरात वाढ\nआवक घटल्याने डाळिंब दरात वाढ\nगेल्या वर्षभरापासून डाळिंबाचे दर गडगडले होते, मात्र फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून डाळिंबाची आवक कमी झाल्याने दरात चांगलीच वाढ झाली आहे. गणेश, भगवा, आरक्ता डाळिंबाला चांगली मागणी होत आहे. लिलावात 30 ते 110 रुपये प्रतिकिलो डाळिंब विक्री होत आहे तर जागेवरही व्यापार्‍यांकडून 70 ते 75 रुपये दर दिला जात आहे. त्यामूळे डाळिंब उत्पादकांतून काही अंशी समाधान व्यक्त केले जात आहे.\nवर्षभरापासून डाळिंबाला कवडीमोल दर दिला जात असल्याने शेतकर्‍यांचा औषध पाण्याचा खर्च देखील निघत नव्हता. यातच तेल्या, मररोग, खराब हवामान यामूळे डाळिंबाचे मोठे नुकसान होत होते. त्यामुळे वैतागून शेतकर्‍यांनी डाळींबाच्या बागा काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. जुन्या बागा काढून टाकल्याने डाळिंबाची होणारी आवक घटली आहे. त्यामूळे सध्या बाजारात व्यापारी डाळिंबाच्या प्रतीक्षेत आहेत.\nप्रतिकिलो 40 ते 50 रुपये दरम्यान राहणार दर या महिन्यात प्रथमच शंभर रुपयांच���यावर गेला आहे. हंगाम संपत आल्याने आणखी दर वाढ होण्याची शक्यता व्यापार्‍यांकडून वर्तवली जात आहे.पंढरपूर येथील बाजार समितीत गणेश डाळिंबाला 20 ते 50 रुपये तर भगवा डाळिंबाला 35 ते 110 रुपये दर मिळाला आहे. दरवाढ होऊ लागल्यामुळे दराची प्रतीक्षा लावून बसलेल्या शेतकर्‍यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. तर जागेवरही व्यापार्‍यांकडून चांगला दर देवून डाळिंब खरेदी केले जात आहे.गणेश डाळिंब 30 ते 40 रुपये प्रतिकिलो दर दिला जात आहे. तर भगवा डाळिंबाला 70 ते 75 रुपये दराने खरेदी केले जात आहे.\nचंद्रकांत जाधव, डाळिंब व्यापारी\nगणेश, भगवा डाळिंबाला चांगल्या प्रतिच्या मालाला चांगला दर दिला जात आहे. भगवा डाळिंब 70 ते 75 रुपये दराने तर गणेश डाळिंब 30 ते 40 रुपये प्रतिकिलो दराने जागेवर खरेदी केले जात आहे.शेतकर्‍यांना काटा पेमेंट दिले जात आहे.\nभास्कर कसगावडे, डाळिंब आडत व्यापारी\nबाजारात डाळिंबाची आवक कमी होऊ लागली असल्याने डाळिंबाला चांगला दर मिळत आहे. 40 रुपयांपासून 110 रुपये किलोपर्यंत दर दिला जात आहे. आणखी दरवाढ होण्याची शक्यता आहे.\n‘भाई'नंतर सागर देशमुखचा नवा तडका\nविणा जगताप प्रेक्षकांची फेव्हरेट कंटेस्टंट\n'अशी' आहे 'चांद्रयान-२' मोहीम\nकोल्हापूर : गर्भवती महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडवले\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/three-women-were-arrested-theft-in-mohol-solapur/", "date_download": "2019-07-22T09:46:45Z", "digest": "sha1:BETTGNSRKES3WGMMRSOY5VWKNFEZA4LM", "length": 6057, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मोहोळ बसस्थानकात चोरी करणाऱ्या तीन महिलांना रंगेहात पकडले | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Solapur › मोहोळ बसस्थानकात चोरी करणाऱ्या तीन महिलांना रंगेहात पकडले\nमोहोळ बसस्थानकात चोरी करणाऱ्या तीन महिलांना रंगेहात पकडले\nगर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे पैसे आणि दागिने चोरणाऱ्या तीन संशयीत माहिलांना मोहोळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आज (दि. ६ ऑगस्‍ट ) दुपारी साडेचार वाजता पोलिसांनी त्यांना मोहोळ बसस्थानकात चोरी करण्याच्या तयारीत असताना रंगेहात पकडले.\nयाबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या वर्षभरापासून मोहोळ बसस्थानकात प्रवाशांचे पैसे, मौल्यवान वस्तू, दागिने चोरीला जाण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, चोरी करणारे चोरटे मिळून येत नव्हते. त्यामुळे बसस्थानक प्रशासनाने या परिसरात क्लोज सर्कीट कॅमेरे बसवले आहेत. शिवाय मोहोळ पोलिसांचे एक पथक साध्या वेषात या परिसरात पाळत ठेवून असतात.\nबसस्थानक परिसरात आज तीन महिला संशयास्पदरित्या फिसत होत्या. त्या माहिला मोहोळ सौंदणे बसमध्ये चढून एका वृद्ध महिलेच्या जवळ बसण्याचा आग्रह करत होत्या. काही वेळाने वृद्ध महिलेस त्यांच्या पर्सची चैन उघडी दिसल्याने संशय आला. तोपर्यंत या महिला चोरी करुन बस मधून उतरु लागल्या. मात्र, या वृद्ध महिलेच्या सावधानतेमुळे अन्य प्रवाशांनी त्यांना पकडले. यावेळी या माहिलांनी चोरलेली पैशाची पर्स परत दिली.\nया घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेत चोरी करणाऱ्या तिन्ही महिलांना ताब्यात घेतले. महिला पोलिसांनी त्यांची झाडा झडती घेतली असता, त्यांच्याकडे सोन्याचे दागिने व काही रक्कम तसेच त्‍या वृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने देखील आढळून आले.\nया तिन्ही महिलांच्या नावांबाबत पोलिसांकडून गोपनीयता बाळगली असून, त्यांची कसून चौकशी सुरु आहे. अशी माहिती पोलिस सुत्रांकडून मिळाली आहे.\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nचेक बाउन्स प्रकरणी कोयना मित्राला ६ महिने तुरूंगवास\n'इस्रो'ची ऐतिहासिक कामगिरी; ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण (व्हिडिओ)\nकळंबा कारागृहातील कैद्याचा हृदयविकाराने मृत्यू\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/cities/tag/265/", "date_download": "2019-07-22T09:54:45Z", "digest": "sha1:MG2ZAORG453RNRSEEIBCEW33WBFYF2PT", "length": 13643, "nlines": 140, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "## – शहरे आणि गावे", "raw_content": "\n[ June 18, 2019 ] मलंगगड\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] टिटवाळ्याच��� महागणपती\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] येऊर\tओळख महाराष्ट्राची\n[ May 31, 2019 ] महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती\tउद्योग-व्यवसाय\n[ May 30, 2019 ] जालना जिल्ह्यातील ऐतिहासिक अंबड\tऐतिहासिक माहिती\nगुलबर्गा हे एक ऐतिहासिक शहर असून निजामाच्या हैदराबाद प्रांताचा एक भाग होते. इसविसनाच्या १४ व्या शतकातील हसन गंगू बहामनी या सुलतानाने त्या काळात स्थापन केलेल्या राज्याची गुलबर्गा ही राजधानी होती. गुलबर्गा हे मध्य रेल्वेच्या मुंबई-हैदराबाद, […]\nदक्षिणेतील मराठी ठाणे – तंजावूर\nतंजावूर हे तामिळनाडू राज्यातील जिल्ह्याचे मुख्यालय असलेले एक शहर आहे. या परिसरात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. देश-विदेशातील पर्यटक या मंदिरांना भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने येथे येतात. येथील ब्रहाडीवरार मंदिर खूपच प्रेक्षणीय असून त्याला स्थानिक लोक […]\nविदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ठिकाण आहे. सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या मुक्तागिरी येथे १६ व्या शतकातील ५२ जैन मंदिरे आहेत. याला लहान सम्मेद शिखर असेही म्हणतात.::\nअंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज यांनी अंबेजोगाई विवेक सिंधु ही मराठी कविता लिहिली. निजामशाहीत म्हणजेच १९४८ पूर्वी या शहराला मोमानाबाद म्हणून ओळखले जायचे.::\nमहाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे\nभारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अॅन्ड सर्व्हिसेस कंपनीज ) अहवालानुसार भारतातील ७ शहरात ९० टक्के आयटी व बीपीओ उद्योग आहेत. यात महाराष्ट्रातील मुंबई व पुण्याचा समावेश आहे. औरंगाबाद, नागपूर […]\nकरवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ७६८५ किलोमीटर एवढे आहे. येथील महालक्ष्मी मंदिर, गुळाची बाजारपेठ प्रख्यात आहे. चित्रनगरीने शहराचा नावलौकिक वाढवला असून, कोल्हापुरी चप्पल जगप्रसिध्द आहे.::\nजैन धर्मीयांची काशी – कर्नाटकातील कोप्पळ\nकोप्पळ हे कर्नाटक राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर आहे. पर्वतरांगाच्या मध्यभागी वसलेल्या या सुंदर शहराला मोठा इतिहास आहे. इतिहासात या शहराचे नाव कोपनानगर असे आहे. या परिसरात ७२ झैनबस्त्या असल्याने या शहराला जैन […]\nउड्डपी हे दक्षिण -पश्चिम कर्नाटकातील जिल्हा मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर आहे, इथले कृष्ण मंदिर प्रसिध्द असून वैष्णव संत माधवाचार्य यांनी ते स्थापन केले आहे वादळात अडकलेल्या एका व्यापारी जहाजाला सुखरुप किनार्‍यावर येण्यासाठी माधवाचार्याँ मदत […]\nमहात्मा गांधींनी १९२२ साली चरखा हे स्वावलंबन व मानवतेचे प्रतीक म्हणून स्वातंत्रलढ्यात समोर आणला. १४११ साली गुजरात येथील अहमदाबाद येथे आढळून आल्याचे इतिहासाचे जाणकार नमूद करतात. चरखा हे नैसर्गिक किंवा कृत्रिम वस्तुंपासून सूत कातण्याचे एक साधन आहे. भारतात गांधीजींनी याचा प्रसार केला.याद्वारे ते […]\nमहाराष्ट्राच्या समुद्रकिनारी ५० बंदरे\nमहाराष्ट्र राज्याला मोठा समुद्रकिनारा लाभला आहे. ७२० कि.मी. लांबीच्या संपूर्ण पश्चिम समुद्रकिनारपट्टीवर लहान-मोठी सुमारे ५० बंदरे आहेत. मुंबई बंदर हे सर्वात मोठे व नैसर्गिक आहे. मुंबई बंदराला मोठा इतिहास आहे. मुंबईजवळच अद्ययावत असे न्हावा-शेवा बंदर […]\nमन .......मन ही खूप कोमल भावना आहे ,जी प्रत्येकाच्या अंतःकरणात वसलेली आहे.मन हे भणभंनाऱ्या वाऱ्यासारखे ...\nमानसिक स्वास्थ्य कसे हाताळावे \nआज जर आपल्याला चांगले आयुष्य हवे असेल तर आपल्याला व्यायाम, डाएट या सगळ्याचं काटेकोरपणे पालन ...\nओरॅकल कंपनीचा संस्थापक लॅरी एलिसन\nसंगणकक्षेत्रात एक विनोदाने प्रश्न विचारला जातो. “लॅरी एलिसन आणि देव यांच्यात काय फ़रक आहे\nमाझे आदरणीय गुरुजी पं. दिनकर पणशीकर\nपणशीकर गुरुजी म्हणजे भारतीय अभिजात संगीतातील एक प्रयोगशील आणि एका वेगळ्या पद्धतीने हे अभिजात संगीत ...\nकाय आहे ऑफिस कोल्ड आणि कसा कराल यापासून बचाव\nजर तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये सतत जास्त थंडी जाणवत असेल तर आपण वेळीच सावध झालं पाहिजे ...\nआपल्या मधाळ आवाजाने पाच दशकं रसिकांच्या हृदयावर राज्य करणार्‍या भारतातील आघाडीच्या पार्श्वगायिका म्हणून आशा भोसले ...\nमराठी साहित्यात नाटककार, विनोदी लेखक व कवी अशा तिन्ही आघाडयांवर आपल्या प्रतिभेची छाप पाडणारे साहित्यिक ...\nमाणिक सीताराम गोडघाटे (कवी ग्रेस)\n“इन्ग्रिड बर्गमन“ या पाश्चात्य अभिनेत्रीच्या अभिनयाने प्रभावित होऊन माणिक गोडघाटेंनी “ग्रेस” हे साहित्यिक नाव धारण ...\nनवीन व्यक्तीची माहिती कळवा\nव्यक्तींची माहिती संपादित ��रा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते …..\nतुमची साईट मराठीत बनवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/pakistan-fan-crying-and-abusing-after-india-vs-pakistan-match/", "date_download": "2019-07-22T09:33:47Z", "digest": "sha1:F2G5MGWT4QEKMQM5R5IAHBEESHZFUXKG", "length": 16747, "nlines": 190, "source_domain": "policenama.com", "title": "#Video : भारत-पाक क्रिकेट मॅचनंतर पाकिस्तानी युवक 'ढसा-ढसा' रडला ; म्हणाला, मॅचपुर्वी पाकिस्तानच्या टीमने केलं 'असं' काही - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\n#Video : भारत-पाक क्रिकेट मॅचनंतर पाकिस्तानी युवक ‘ढसा-ढसा’ रडला ; म्हणाला, मॅचपुर्वी पाकिस्तानच्या टीमने केलं ‘असं’ काही\n#Video : भारत-पाक क्रिकेट मॅचनंतर पाकिस्तानी युवक ‘ढसा-ढसा’ रडला ; म्हणाला, मॅचपुर्वी पाकिस्तानच्या टीमने केलं ‘असं’ काही\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – रविवारी (दि. 16 जून) झालेल्या भारत पाकिस्तान वर्ल्डकप मॅचमध्ये भारताने पाकिस्तानचा दारुन पराभव केला. यानंतर क्रिकेटचे अनेक चाहते पाकिस्तानी खेळाडूंवर आपला राग काढताना दिसत आहे. अशातच एक व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत पाकिस्तानी चाहता पाकिस्तान हरल्यामुळे रडताना दिसत आहे. व्हिडीओत दिसत आहे की, चाहता म्हणतोय, “ते (पाकिस्तानी खेळाडू) मॅच खेळायच्या आधी बर्गर खात होते. यांच्याकडून क्रिकेट नाही, तर कुस्ती खेळवली पाहिजे.\nआतापर्यंत वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला 7 वेळा हरवलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानने भारताला ज्या पद्धतीने हरवलं होतं. त्याच अंदाजात कॅप्टन विराट कोहलीने पाकिस्तानचा कॅप्टन सरफराज अहमदकडून बदला घेतला आहे. मॅचमध्ये पाकिस्तानी टीम इंडियन टीम सोबत वाद घालताना दिसून आली.\nया मॅचमध्ये पाकिस्तानी टीम खूपच कमजोर दिसून आली. त्यामुळेच मॅच हरल्यानंतर अनेक पाकिस्तानी चाहत्यांच्या डोळ्यात अश्रु दिसून आले. त्यांच्या डोळ्यातील अश्रुच हे सांगत आहेत की, त्यांना आपल्या पाकिस्तानी खेळाडूंकडून किती अपेक्षा होत्या. या चाहत्यांपैकीचा एकाचा रडतानाचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. एका युट्युब चॅनलवरून हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे.\nअनेक चा���त्यांनी असे म्हटले आहे की, पाकिस्तानने हरायलाच हवं होतं परंतु चांगली लढत देत हरायला हवं होतं. परंतु त्यांनी खूपच खराब सादरीकरण केलं. यानंतर पाकिस्तानची मॅच पाहण्याची अजिबात इच्छा नाही असे चाहत्यांनी म्हटले आहे.\n‘हा’ वर्ल्ड चॅम्पियन कर्णधार देश सोडणार,…\nनिवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांचा अंबाती रायडूबाबत…\nवेस्ट इंडीज दौर्‍यासाठी विराटच ‘कॅप्टन’ \n‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी ‘लव्ह’ मॅरेज केल्यानंतर पतीवर केले लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप\n‘या’ ४ ‘टॉप’च्या अभिनेत्रींना ‘सुंदर’ दिसण्यासाठी ‘मेकअप’ची अजिबात नाही गरज\nअभिनेत्री प्रियंका चोपडा सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाबाबत मोठं वक्‍तव्य\nअभिनेत्री सोनाली कुलकर्णी ‘भयंकर’ चिडली, ‘त्या’ प्रियकराबाबत केला मोठा खुलासा\npolicenamaइंडियन टीमचॅम्पियन्स ट्रॉफीपाकिस्तानी टीमपोलीसनामाभारत-पाक क्रिकेट मॅचसरफराज अहमद\nजान्हवी कपूरचा ‘हा’ Belly डान्स पाहून यूजर्संनी दिला ‘सल्‍ला’, बघता-बघता व्हिडीओ ‘व्हायरल’\nअमित शहांनी गृह मंत्रालयात कामाचा ‘रेटा’ लावल्याने ‘नॉर्थ ब्लॉक’सह IPS अधिकारी ‘अवाक’\n‘हा’ वर्ल्ड चॅम्पियन कर्णधार देश सोडणार, निवृत्तीनंतर जाणार…\nनिवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांचा अंबाती रायडूबाबत ‘गौप्यस्फोट’ \nवेस्ट इंडीज दौर्‍यासाठी विराटच ‘कॅप्टन’ \nवेस्ट इंडीज दौर्‍यासाठी धोनीने विश्रांती घेतल्यानंतर ‘या’ ३ खेळाडूंच्या…\n वेस्ट इंडिज दौर्‍यासाठी टीम इंडियाचा ‘हा’…\nवर्ल्डकप फायनल मॅचच्या निकालाबाबत इंग्लंडचा कॅप्टन मॉर्गनचं ‘धक्‍कादायक’…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\nप्रेग्नेंसीनंतर स्वतःला फिट ठेवण्याबद्दल अभिनेत्री सौम्या…\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्रीपदाचा विषय माझ्यासमोर नसून महाराष्ट्र घडवायला मी निघालेलो आहे. जे लोक…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या प्रेमाचा ज्वर सर्वत्र आहे. त्यात प्रेमप्रकरणातून अनेक प्रेमभंग झाल्यावर आत्महत्या…\nयेत्या १० दिव���ात SBIची ‘ही’ सुविधा एकदम…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. त्यामुळे एसबीआय नेहमीच आपल्या…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेत्री कोयना मित्रा काही दिवसांपूर्वीच 'ओ साकी साकी रे' या गाण्यामुळे चर्चेत आली…\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\nऔरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी चार वर्षापासून प्रयत्न चालू…\n‘हा’ वर्ल्ड चॅम्पियन कर्णधार देश सोडणार,…\nनिवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांचा अंबाती रायडूबाबत…\nवेस्ट इंडीज दौर्‍यासाठी विराटच ‘कॅप्टन’ \nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम ‘फ्री’,…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\nशिवसेनेच्या मोर्चामुळं शेतकर्‍यांना विम्याचे पैसे मिळण्यास सुरवात :…\nसांगवी पोलिसांकडून दोन सराइत गुन्हेगारांना अटक\nपत्नीच्या पोटगीसाठी ‘तो’ चक्‍क १०० किलोची चिल्‍लर घेऊन…\nसर्वसाधारण सभेने अविश्वास आणलेले ‘सीईओ’ माने हजर\nछातीत गोळी झाडून ‘आयटी’तील एकाची आत्महत्या\nआमिर खान सोबतचा पहिलाच चित्रपट ‘सुपरहिट’ असल्याचं ‘रेकॉर्ड’ पण आता ‘ही’ अभिनेत्री…\nमहाराष्ट्र : ‘हात’ कापून त्यानं प्रेयसीला लावलं ‘कुंकू’ अन् घेतली ‘सेल्फी’, त्यानंतर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A", "date_download": "2019-07-22T10:19:12Z", "digest": "sha1:UQPGCEB6GTBQPJGHUHOYO6T3SWBIFZPH", "length": 6229, "nlines": 173, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "क्राइस्टचर्च - विकिपीडिया", "raw_content": "\nक्राइस्टचर्चचे न्यू झीलंडमधील स्थान\nस्थापना वर्ष इ.स. १८४८\nक्षेत्रफळ ४५२ चौ. किमी (१७५ चौ. मैल)\n- घनता २६१.३ /चौ. किमी (६७७ /चौ. मैल)\nप्रमाणवेळ यूटीसी + १२:०��\nक्राइस्टचर्च हे न्यू झीलंड देशाच्या दक्षिण बेटावरील सर्वात मोठे शहर आहे आणि कॅंटरबरी क्षेत्रात येते. क्राइस्टचर्चचे शहरी क्षेत्र दक्षिण बेटाच्या पूर्व किनाऱ्यावर आहे आणि पेनिन्सुलाच्या उत्तर दिशेला. याची लोकसंख्या ४,००,५०० इतकी आहे [१].\n१५ मार्च, २०१९ रोजी ऑस्ट्रेलियाच्या एका व्यक्तीने दोन मशीदींवर अंदाधुंद गोळीबार करुन ५० व्यक्तींचा जीव घेतला होता.\nइ.स. १८५६ मधील निर्मिती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ मार्च २०१९ रोजी ०३:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95", "date_download": "2019-07-22T09:52:05Z", "digest": "sha1:VSNKQZW6KVU4SPNWG3PHC3NXKEXKEWWW", "length": 2862, "nlines": 57, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:माहितीचौकट समाजसेवक - विकिपीडिया", "raw_content": "\nसाचा चक्र मिळाले: साचा:माहितीचौकट समाजसेवक\nसाचा वलय असणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ ऑगस्ट २०१५ रोजी २०:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80_%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%A6_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE", "date_download": "2019-07-22T09:36:04Z", "digest": "sha1:JIJ2EELN5LDD4E74L5HAI3WL6W2EAZZW", "length": 4851, "nlines": 82, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एशिया कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - विकिपीडिया", "raw_content": "एशिया कसोटी अजिंक्यपद स्पर्धा\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआय.सी.सी · क्रिकेट विश्वचषक · २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा · चँपियन्स ट्रॉफी · एशिया चषक · इंटरकाँटीनेंटल चषक · कसोटी अजिंक्यपद स्पर्धा · एशिया कसोटी अजिंक्यपद स्पर्धा · एकदिवसीय अजिंक्यपद स्पर्धा · विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा · आय.सी.सी पुरस्कार · कसोटी क्रिकेट · एकदिवसीय क्रिकेट · २०-२० सामने\nएसीसी – एशिया चषक\nएसीए – विसासा आफ्रिका\nएसीए – अमेरिका अजिंक्यपद\nइएपी – विसासा इएपी\nइसीसी – युरोपियन अजिंक्यपद\nपूर्ण सदस्य, असोसिएट सदस्य, एफिलिएट सदस्य\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ एप्रिल २०१४ रोजी ००:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8_(%E0%A4%A8%E0%A4%BF:%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3)", "date_download": "2019-07-22T09:43:05Z", "digest": "sha1:DDVUMB3DA5XWKPTTJOJYPRZ7OHASANCS", "length": 2779, "nlines": 55, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:व्यास (नि:संदिग्धीकरण) - विकिपीडिया", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० ऑगस्ट २०१५ रोजी १३:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2019-07-22T10:29:13Z", "digest": "sha1:PXHDZJYLJDJT36RBLPLXOEJKBM66E5ES", "length": 17104, "nlines": 216, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मदुराई - विकिपीडिया", "raw_content": "\n(मदुरा या पानावरून पुनर्निर्देशित)\nहा लेख मदुराई शहराविषयी आहे. मदुराई जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या\n९° ५५′ १०.७८″ N, ७८° ०७′ ०९.८२″ E\nमहापौर तेनमोळी गोपीनादन ( मदुरैच्या पहिल्या महिला महापौर)\n• त्रुटि: \"६२५ ०xx\" अयोग्य अंक आहे\n• +त्रुटि: \"(९१)४५२\" अयोग्य अंक आहे\n• टी.एन.-५८, टी.एन.-५९ तसेच टी.एन.-६४\nगुणक: 9°48′N 78°06′E / 9.8°N 78.10°E / 9.8; 78.10 मदुराई (मराठीत मदुरा Madura), किंवा स्थानिक भाषेत मदुरै-मदुराई किंवा अनेकदा कूडल (कूडलनगर) ह्या नावा���े प्रसिद्ध असणारे शहर. [तमिळःமதுரை इतर उच्चार : मदुराय] भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे, तसेच मदुरा हे भारतीय उपखंडातील सर्वात जुने मानववस्ती असलेले ऐतिहासिक नगर म्हणून देखील ओळखले जाते. हे शहर मदुराई जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र असून तमिळनाडूतील ते तिसरे मोठे शहर आहे. या शहरास सुमारे २५०० वर्षांचा इतिहास आहे.\nमदुरा हे वैगई ह्या नदीच्या काठी वसले आहे. मदुरेला देवळांचे महानगर (किंवा कूडल मानगर) असे संबोधले जाते. तसेच ते तमिळनाडू राज्याची सांस्कृतिक राजधानी (कलाच्चार तलैनगर) म्हणूनही प्रसिद्ध आहे. या शहराला मोगर्‍याचे नगर, तुंग मानगर (जागृत महानगर), पूर्वेकडील अथेन्स (Athens of the East) अशा नावांनीही ओळखले जाते.\n२ भाषा (तमिळमध्ये मोळी )\n३ स्थापत्य व प्रमुख धार्मिक स्थळे\nभाषा (तमिळमध्ये मोळी )[संपादन]\nमदुरा शहरात प्रामुख्याने तमिळ भाषा बोलली जाते. या तमिळ बोलीला विशेष महत्त्व आहे. इथली तमिळ ही कोंग तमिळ, नेल्लै तमिळ, रामनाड तमिळ आणि चेन्नै तमिळ ह्या बोलींपेक्षा वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. इथल्या तमिळ बोलीला तमिळनाडू राज्यात प्रमाण मानण्यात आले आहे. शहरात तमिळ सोबतच इंग्लिश भाषा, तेलुगू, गुजराती व उर्दुू या भाषा काही प्रमाणात बोलल्या जातात. परंतु सर्वच भाषांवर तमिळचा प्रभाव दिसुून येतो.\nस्थापत्य व प्रमुख धार्मिक स्थळे[संपादन]\nमीनाट्चीअम्मन कोविल/कोईल (मीनाक्षी मंदिर)\nमीनाट्चीअम्मन कोविल/कोईल (मीनाक्षी मंदिर) :\nभगवान शंकर(सुंदरेश्वर) व पार्वती (मीनाक्षी) यांचे हे एक सुरेख असे धार्मिक स्थळ असून ते मीनाक्षी देवीच्या नावाने ओळखले जाते.\nमदुरा नगराची बांधणी ही प्रामुख्याने मीनाक्षी मंदिराच्या आजूबाजूने झाली आहे. एके काळी संपूर्ण नगराच्या मध्यस्थानी मीनाक्षी-सुंदरेश्वराचे देऊळ दिसत असे. हे मंदिर गोपुरम शैलीतील असून मंदिराला एकूण १४ गोपुरे आहेत. स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना असलेले हे देऊळ देशातील देवीच्या प्रमुख शक्तिपीठांपैकी एक आहे. हे १६व्या शतकातील बांधकाम असून, त्याचे क्षेत्रफळ ६५ हजार चौरस मीटर इतके आहे. हजार खांबाचा मंडप हे इथल्या प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे. मंदिरातील विशेष कोरीवकाम (मुख्य मंदिर तसेच सहस्त्रस्तंभ नटराज सभा) व चित्रकला हे खास आकर्षण आहे.\nमीनाट्चीअम्मन कोविल -मीनाक्षी मंदिर, अजून एक चित्र\nकूडल अळगर ��ोविल/अळगराचे देऊळ)\nमदुरा नगराच्या केंद्रस्थानी असणारे हे भगवान विष्णूंचे एक अतिशय सुंदर देऊळ आहे. इथे विष्णू \"अळगर\"(अर्थ:सुंदरसा) ह्या नावाने ओळखले जातात. सुबक सुंदर कोरीवकाम, उत्सवाचा हत्ती आणि 'मरकतवल्ली' लक्ष्मी स्थान हे अतिशय प्रेक्षणीय आहेत्. हे विष्णूच्या १०८ दिव्यदेशम् अशा पवित्र स्थानांपैकी एक आहे. हे देऊळदेखील अतिशय प्राचीन असून हजारो भक्तगणांची येथे नेहमीच दाटी असते.\nवंदियुर मरिअम्मन तेप्पाकुळम (मरीआईचे कुंड)\nतिरुमलै नायगन पॅलेस (नायक महाल)\nमदुराई मंदिराचे एक दृश्य\nमदुराई मंदिराचे एक दृश्य - समोरुन वरचा फोटो\nमदुराई मंदिरातील एक शिल्प\nमदुराई मंदिरातील एक शिल्प - १\nमदुराई मंदिराचे पूर्वी प्रवेशद्वार\nमदुराई मंदिरातील अनेकखांबी हॉल\nमदुराई मंदिरातील अनेकखांबी हॉल -आतील दृश्य\nमदुराई मंदिरातील अनेकखांबी हॉल - अजून एक दृश्य\nमदुराई मंदिरातील अनेकखांबी हॉल - आतील दृश्य\nमदुराई मंदिरातील शिल्पकला - १\nमदुराई मंदिरातील शिल्पकला -२\nमदुराई मंदिरातील शिल्पकला - ३\nमदुराई मंदिरातील शिल्पकला - ४\nमदुराई मंदिरातील शिल्पकला - ५\nमदुराई मंदिरातील शिल्पकला - ६\nमदुराई मंदिरात यात्रेकरुला आशिर्वाद देतांना एक गजराज\nचेन्नई • कोइंबतूर • कड्डलोर • धर्मपुरी • दिंडीगुल • इरोड • कांचीपुरम • कन्याकुमारी • करूर • मदुरा • नागपट्टिनम • निलगिरी • नामक्कल • पेरांबलूर • पुदुक्कट्टै • रामनाथपुरम • सेलम • शिवगंगा • त्रिचनापल्ली • तेनी • तिरुनलवेली • तंजावर • तूतुकुडी • तिरुवल्लुर • तिरुवरुर • तिरुवनमलै • वेल्लोर • विलुपुरम • विरुधु नगर\nइतिहास • भूगोल • अर्थव्यवस्था • लोकसभा मतदारसंघ • पर्यटन • तमिळ भाषा • तमिळ लोक • तमिळ साहित्य • तमिळ चित्रपट • तमिळनाडूतील खाद्यपदार्थ • धबधबे\nइरोड • उदगमंडलम • कडलूर • कन्याकुमारी • करुरकांचीपुरम • कुंभकोणम • कोइंबतूर • चेंगलपट्टू • चोळपुरम • तंजावूर • तिरुचिरापल्ली • तिरुनलवेली • तिरुप्परनकुंड्रम • तिरुवनमलै • तिरुवरुर • तिरुवल्लुर • तूतुकुडी • तेनकाशी • तेनी • दिंडुक्कल • धर्मपुरी • नागपट्टिनम • नागरकोविल • नामक्कल • पळणी • पुदुक्कोट्टै • पेराम्बलुर • पोल्लाची • मदुराई • रामनाथपुरम • विरुधु नगर • विलुप्पुरम • वेल्लूर • शिवकाशी • शिवगंगा • श्रीपेरुम्बुदुर • सेलम • होसुर\nसी.एन. अण्णादुराई • ए‍म.जी. रामचंद्रन • एम.करुणानिधी • जे. जयललिता\nकावेरी नदी • वैगै नदी\nलिबरेशन टायगर्स ऑफ तमि़ळ ईलम • शुद्ध तमिळ चळवळ • स्वाभिमान चळवळ\nतमिळनाडू राज्यातील शहरे व गावे\nमाहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्रात नकाशे असलेली पाने\nकार्टोग्राफर नकाशे असलेली पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ सप्टेंबर २०१७ रोजी १४:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AD%E0%A5%8C%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E", "date_download": "2019-07-22T10:12:59Z", "digest": "sha1:TD73VW6R2OKCRSZUNUUFZ7L3QZ6QKHLL", "length": 3325, "nlines": 50, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:कॅनडाचे भौतिकशास्त्रज्ञला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:कॅनडाचे भौतिकशास्त्रज्ञला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वर्ग:कॅनडाचे भौतिकशास्त्रज्ञ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nऑक्टोबर १३ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/steel-authority-of-india/", "date_download": "2019-07-22T09:31:52Z", "digest": "sha1:IXEDKU27H2SCPKSZUMYXMQC7TZZPHECR", "length": 9328, "nlines": 147, "source_domain": "policenama.com", "title": "Steel Authority of India Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\nSAIL मध्ये वैद्यकीय अधिकारी पदाच्या १२९ जागांसाठी भरती\nपुणे : पोलिसनाम टीम - SAIL मध्ये वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय विशेषतज्ञ पदाच्या १२९ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येण्यात आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती वाचून अर्ज करावेत. उमेदवार ऑनलाईन पद्धतीनेही अर्ज करू…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\nप्रेग्नेंसीनंतर स्वतःला फिट ठेवण्याबद्दल अभिनेत्री सौम्या…\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्रीपदाचा विषय माझ्यासमोर नसून महाराष्ट्र घडवायला मी निघालेलो आहे. जे लोक…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या प्रेमाचा ज्वर सर्वत्र आहे. त्यात प्रेमप्रकरणातून अनेक प्रेमभंग झाल्यावर आत्महत्या…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. त्यामुळे एसबीआय नेहमीच आपल्या…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेत्री कोयना मित्रा काही दिवसांपूर्वीच 'ओ साकी साकी रे' या गाण्यामुळे चर्चेत आली…\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\nऔरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी चार वर्षापासून प्रयत्न चालू…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम ‘फ्री’,…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\nपाकिस्तानचे PM इम्रान खान यांना अमेरिकेतील विमानतळावर नाही मिळाला…\nशिवसेनेच्या मोर्चामुळं शेतकर्‍यांना विम्याचे पैसे मिळण्यास सुरवात :…\nज्याचा १४५ चा आकडा तोच ‘दावेदार’ : अजित पवार\nख्वाजा शाहमन्सूर बाबांचा दर्गा हा ‘हिंदू – मुस्लिम’…\nमहाराष्ट्र : ‘हात’ कापून त्यानं प्रेयसीला लावलं ‘कुंकू’ अन् घेतली ‘सेल्फी’, त्यानंतर…\nIN PICS : टीव्ही अभिनेत्री सारा अरफान खाननं दिला ‘गोंडस’ जुळ्या बाळांना जन्म \nचक्‍क पोलिस उपनिरीक्षकाचे (PSI) पिस्तूल चोरले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%A8&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%A3&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82%2520%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C&search_api_views_fulltext=%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%A8", "date_download": "2019-07-22T10:11:12Z", "digest": "sha1:7XUO5MJGN2ZLHCDCLUZUSHTZNSXA3HCZ", "length": 14720, "nlines": 265, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसोमवार, जुलै 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, जुलै 22, 2019\nसर्व बातम्या (6) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nसिटिझन जर्नालिझम (1) Apply सिटिझन जर्नालिझम filter\n(-) Remove शाहू महाराज filter शाहू महाराज\nपर्यटन (5) Apply पर्यटन filter\nपर्यटक (4) Apply पर्यटक filter\nअभयारण्य (3) Apply अभयारण्य filter\nकोल्हापूर (3) Apply कोल्हापूर filter\nचंद्रकांत पाटील (3) Apply चंद्रकांत पाटील filter\nउद्यान (2) Apply उद्यान filter\nनिसर्ग (2) Apply निसर्ग filter\nप्रदर्शन (2) Apply प्रदर्शन filter\nअक्कलकोट (1) Apply अक्कलकोट filter\nअभिनेत्री (1) Apply अभिनेत्री filter\nअलिबाग (1) Apply अलिबाग filter\nआरोग्य (1) Apply आरोग्य filter\nउपक्रम (1) Apply उपक्रम filter\nक्रीडा (1) Apply क्रीडा filter\nगडहिंग्लज (1) Apply गडहिंग्लज filter\nगणपतीपुळे (1) Apply गणपतीपुळे filter\nगुजरात (1) Apply गुजरात filter\nगौतम बुद्ध (1) Apply गौतम बुद्ध filter\nचंद्रपूर (1) Apply चंद्रपूर filter\nजैवविविधता (1) Apply जैवविविधता filter\nठिकाणे (1) Apply ठिकाणे filter\nतारकर्ली (1) Apply तारकर्ली filter\nखाद्यजत्रा खरेदीयात्रा (sunday स्पेशल)\nदूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...\nराधानगरीत 19 पासून पर्यटन महोत्सव\nराधानगरी - जिल्ह्यासह राज्याच्या पर्यटन नकाशावर ठळक असलेल्या राधानगरी व दाजीपूर परिसराकडे पर्यटकांचा ओढा वाढविण्यासाठी येथील वैशिष्ट्यांना घेऊन शनिवार (ता.19) व रविवार (ता. 20) येथे राधानगरी पर्यटन महोत्सव होत आहे. दोन दिवसाच्या महोत्वसात वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची रेलचेल...\nचला...आडवाटेवरचं कोल्हापूर जाणून घ्यायला...\nकोल्हापूर - जिल्ह्यात पर्यटन विकास व्हावा, या हेतूने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनातून ‘आडवाटेवरचं कोल्हापूर’ हा उपक्रम एप्रिल-मेमध्ये आयोजित केला आहे. जिल्ह्यातील आडवाटेवरील निसर्गरम्य, ऐतिहासिक, प्राचीन ठिकाणे, गुहा, गड, शिल्प, शिलालेख, जंगले आदी परिसराला भेट देणारी...\nपर्यटनातून साधूया शाश्‍वत विकास\nराधानगरी तालुक्‍याचे प्रामुख्याने चार भाग पडतात. या चारही भागांत वेगवेगळ्या प्रकारचे पर्यटन फुलू शकते. यामुळे देशी, विदेशी पर्यटक येथे दोन ते तीन दिवस राहून परकीय चलन आपल्या तालुक्‍यात आणू शकतो. कृषिपर्यटन, जलपर्यटन, वनपर्यटन यांसारख्या असंख्य संधी या तालुक्‍यात निर्माण होऊ शकतात....\nफ्लॉवर फेस्टिव्हलमुळे ‘कोल्हापूर ब्रँड’ राज्यभर\nकोल्हापूर - राज्यातील पहिल्या फ्लॉवर फेस्टिव्हलने कोल्हापूरच्या पर्यटनात भर घातली. राज्यात कोल्हापूरचे ब्रॅंडिंग झाले. जूनपासून सुरू असलेल्या शंभर-सव्वाशे जणांच्या परिश्रमाला यामुळे यशाची किनार लाभली. सुमारे चार लाखांपर्यंत पर्यटकांनी फेस्टिव्हलला भेट दिली. सुमारे अडीच लाखांहून अधिक फुले पाहून...\nमखमलाबाद म्हणताच पेरूचं गाव डोळ्यासमोर उभं राहायचं. मराठा, आदिवासी, वंजारी, माळी, दलित, मुस्लिम, सोनार, पांचाळ आदी समाजबांधवांची लोकवस्ती असलेल्या गावठाणाचा मुख्य व्यवसाय शेती. याच गावातील बहादूर अन्‌ प्रयोगशील शेतकऱ्यांनी गावाला द्राक्षपंढरी अशी ओळख दिली. भाजीपाल्यासह गव्हाचे उत्पादन घेतले जाते....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्ज���ध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3Achandgad&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80&f%5B1%5D=changed%3Apast_year&search_api_views_fulltext=chandgad", "date_download": "2019-07-22T10:15:50Z", "digest": "sha1:7SPRFW7V6LVYUI3TR45WDX7QQYK2JHE5", "length": 13686, "nlines": 262, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसोमवार, जुलै 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, जुलै 22, 2019\n(-) Remove गेल्या वर्षभरातील पर्याय filter गेल्या वर्षभरातील पर्याय\nपश्चिम महाराष्ट्र (3) Apply पश्चिम महाराष्ट्र filter\nकाही सुखद (1) Apply काही सुखद filter\nसंपादकिय (1) Apply संपादकिय filter\nकोल्हापूर (3) Apply कोल्हापूर filter\nभुदरगड (3) Apply भुदरगड filter\nगडहिंग्लज (2) Apply गडहिंग्लज filter\nरोजगार (2) Apply रोजगार filter\nलोकसभा (2) Apply लोकसभा filter\nअक्कलकोट (1) Apply अक्कलकोट filter\nआंदोलन (1) Apply आंदोलन filter\nआरोग्य (1) Apply आरोग्य filter\nउजनी धरण (1) Apply उजनी धरण filter\nकर्नाटक (1) Apply कर्नाटक filter\nखासदार (1) Apply खासदार filter\nचारा छावण्या (1) Apply चारा छावण्या filter\nराज्यातील ४९ विधानसभा मतदारसंघांत सक्षम उमेदवार देणार - राजू शेट्टी\nजयसिंगपूर - ‘विधानसभेसाठी भाजप-शिवसेना सोडून अन्य कोणत्याही पक्षाबरोबर युतीचा पर्याय खुला आहे. राज्यातील ४९ विधानसभा मतदारसंघांत सक्षम उमेदवार देण्याची तयारी केली आहे. लोकसभेची आघाडी गृहीत धरून आहे. जागा वाटपाबाबत मात्र समाधानकारक तोडगा निघाला नाही तर अन्य पर्यायही खुले करू. यातही जमले नाही तर...\nशेतकऱ्यांना मिळणार सेंद्रीय शेतीचे धडे\nकोल्हापूर - ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सेंद्रीय पद्धतीने उपलब्ध जागेनुसार \"न्युट्रीशन गार्डन' चा अभ्यासक्रम सुरू झाला असून कागल तालुक्‍यातील शेंडूर येथे 100 कुटुंबांना याचे 19 मे पासून मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. कणेरी मठावरील श्री सिद्धगिरी कृषि विज्ञान केंद्रातर्फे पोषणमुल्यावर आधारित...\nआम्ही मत दिलं, आता तुम्ही पाणी द्या\n‘आम्ही ज्यांना मत देतो, ते निवडून आल्यानंतर आमच्याकडे फिरकतही नाहीत. पाणी, रस्ते, वीज या मूलभूत सुविधांसाठी आम्हाला वर्षानुवर्षे झगडावे लागते,’ अशी भूमिका मांडत पश्‍चिम महाराष्ट्रातील काही गावांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला. ‘निवडणुकीची धामधूम संपली, आता तरी आम्हाला पाणी द्या’ ही...\nगाव माझं वेगळंः घरटी एक माणूस हॉटेल व्यवसायात\nचंदगड तालुक्‍यातील नागवे गावाला भौगोलिक दुर्गमतेने एक नवीन दिशा दिली आहे. शिक्षण सोडून ��ॉटेलात काम करणाऱ्या तरुणांनी कष्ट आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. कामगार म्हणून लागला, अनुभव आणि त्या जोरावर स्वतः हॉटेल मालक बनला, असा येथील लोकांचा चढता आलेख आहे. दुबईपर्यंत इथल्या...\n‘राधानगरी’चे चार दरवाजे पुन्हा उघडले\nकोल्हापूर - जिल्हाधिकारी कार्यालय, आपत्ती व्यवस्थापन कक्षाने आज दिलेल्या माहितीनुसार, राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी सकाळी आठ वाजता २० फूट पाच इंच आहे. राधानगरी गेट नंबर तीन, चार, पाच, सहा अशी चार गेट खुली झाली; तर विसर्ग ७३१२ क्‍युसेकनेच सुरू आहे. गेली सलग तीन महिने पाऊस सुरू आहे. आजही पावसाची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-IFTM-divyamarathi-article-on-bye-election-results-5884743-NOR.html", "date_download": "2019-07-22T09:59:37Z", "digest": "sha1:SJIHWW64JHTIXIAKFI3RWXRNOP35ZU6N", "length": 14146, "nlines": 154, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "divyamarathi article on Bye-Election Results | लाट ओसरली (अग्रलेख)", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nपोटनिवडणुकीच्या निकालांवरून राजकारणाची पुढली वाटचाल निश्चित करणे अवघड असले तरी पोटनिवडणुका काही दिशा दाखवत असतात आणि शहा\nपोटनिवडणुकीच्या निकालांवरून राजकारणाची पुढली वाटचाल निश्चित करणे अवघड असले तरी पोटनिवडणुका काही दिशा दाखवत असतात आणि शहाणे राजकीय नेते त्यातून बोध घेत असतात. हा बोध तटस्थतेने घ्यायचा असतो. विजयाच्या धुंदीत वा पराभवानंतर येणाऱ्या नैराश्यातून हा बोध घेतला गेला तर तो चुकीचा ठरू शकतो.\nगुरुवारी लागलेल्या पोटनिवडणुकांतून असा तटस्थ बोध घेतला तर काय दिसते वर म्हटल्याप्रमाणे या पोटनिवडणुकीतून मोठे आडाखे बांधता येत नसले तरी काही निष्कर्ष निश्चित काढता येतात. त्यातील एक स्पष्ट निष्कर्ष म्हणजे नरेंद्र मोदी यांचा करिष्मा किंवा त्यांच्या नावावर उठणारी लाट आता पूर्णपण�� ओसरली आहे. मोदींवर भरवसा ठेवून आता मतदार मतदान करत नाही. मोदी वाजवत असलेला विकासाचा ढोलही मतदारांना आकर्षित करू शकत नाही.\nविकासापेक्षा स्थानिक पातळीवरील जाती-धर्म-पंथ यांच्या अस्मिता जास्त जोरकस ठरत आहे. उत्तर प्रदेशात ही बाब अधिक स्पष्टपणे समोर आली आहे. पोटनिवडणुकांतून दिसलेली दुसरी बाब म्हणजे भाजप मुख्यमंत्र्यांचा प्रभावही कमी होत चालला आहे. योगी आदित्यनाथ यांचा पराभव मोठा आहे. त्या तुलनेत देवेंद्र फडणवीस यांनी निदान पालघरमध्ये तरी भाजपची लाज राखली. आदित्यनाथ यांचे अपयश बोचरे आहे. मुख्यमंत्र्यांना स्वत:चा मतदारसंघ राखता आला नाही. उपमुख्यमंत्र्यांचा मतदारसंघही निसटला आणि आता पुन्हा सणसणीत पराभव झाला.\nविरोधी पक्ष एकत्र आल्यामुळे पराभव झाला हे विश्लेषण बरोबर असले तरी विरोधी पक्षांच्या एकत्रित ताकदीवर मात करण्याची ताकद अद्याप भाजपमध्ये आलेली नाही हेही स्पष्ट झाले आहे. लोकसभा व विधानसभा अशा दोन्ही ठिकाणी आदित्यनाथांचा पराभव झाला. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी आदित्यनाथांचे नाव जाहीर झाले तेव्हा तो मोदी यांचा मास्टर स्ट्रोक असल्याचे म्हटले गेले होते. पण योगींच्या वर्षभराच्या कारभारावर उत्तर प्रदेशाची जनता खुश नाही. त्यातही गंभीर बाब म्हणजे आदित्यनाथ यांनी हिंदू-मुस्लिम मतदारांमध्ये ध्रुवीकरण केल्याचा आरोप वारंवार होत आहे. हे ध्रुवीकरण फसले.\nमुस्लिम मतदार भाजपपासून पुरते दुरावले. ही मानसिकता पोटनिवडणुकांपुरती मर्यादित राहणार नाही. त्याचा प्रभाव लोकसभा निवडणुकीवरही पडेल. समाजवादी पार्टी व बहुजन समाज पक्ष यांची आघाडी संपूर्ण उत्तर प्रदेशात होऊ शकणार नाही, त्यात अनेक अडथळे येतील व त्याचा फायदा भाजपला होईल, अशी गाजरे खाल्ली जात आहेत. दोन्ही पक्षांचे स्वार्थ लक्षात घेता पक्की आघाडी होणे कठीण आहे हे खरे. पण उत्तर प्रदेशात मुस्लिम मतांचे पूर्ण ध्रुवीकरण झाले तर त्याचा जोरदार फटका भाजपला बसेल. ही परिस्थिती बदलण्याइतका वेळही आता भाजपकडे नाही.\nपालघर निवडणुकीत शिवसेनेचा पराभव हा मुख्यमंत्र्यांच्या स्थानिक रणनीतीचा विजय आहे. शिवसेनेला फार न दुखावता त्यांनी निवडणुकीच्या राजकारणात सेनेला तिची जागा दाखवून दिली. पराभवानंतर शिवसेनेने निवडणूक आयोगाला लक्ष्य केले व आयुक्तांचीही निवडणूक घ्यावी, अशी ह��स्यास्पद मागणी केली आहे. फडणवीस यांची खेळी यशस्वी ठरली तरी उमेदवार आयात करावा लागला. म्हणजे हा विजय निर्भेळ नाही. भंडारा-गोंदियामध्ये तर मुख्यमंत्र्यांचा मोठा पराभव झाला. भाजपच्या बड्या नेत्यांची धडपड तेथे कामी आली नाही.\nशेतकरी भाजपपासून दूर गेले आहेत आणि मोदी-फडणवीस यांच्या घोषणांवर शेेतकरी आता विश्वास ठेवत नाहीत. येथे काँग्रेसने माघार घेऊन राष्ट्रवादीसाठी मतदारसंघ सोडला. उत्तर प्रदेशाप्रमाणेच एकास एक लढत झाली व भाजपचा पराभव झाला. पालघरमध्येही विरोधी पक्षांनी एकच उमेदवार दिला असता तर भाजपचा पराभव निश्चित होता. अर्थात देशातील कित्येक मतदारसंघांत विरोधी मतांची बेरीज ही विजयी उमेदवारापेक्षा जास्त असते. कारण पन्नास टक्क्यांहून अधिक मते घेऊन विजयी होणारे फार कमी उमेदवार असतात. परंतु, पालघरमध्ये उमेदवार आयात करून विजय मिळवावा लागला व गोंदियामध्ये भाजपने आपलाच उमेदवार गमावला व त्याबरोबर जागाही गमावली.\nम्हणजे महाराष्ट्रातही उत्तर प्रदेशापेक्षा फार वेगळे चित्र नाही. २०१४च्या निवडणुकीत अन्य पक्षांकडील बरीच मते मोदींनी भाजपकडे खेचली होती. त्यामुळेच लाट आली होती. मते खेचण्याची ही प्रक्रिया आता थांबलेली आहे. लोक मोदींना कंटाळले, असे इतक्यात म्हणता येत नसले तरी नव्याने भाजपकडे आलेल्या मतदारांमध्ये उदासीनता आहे. गेल्या काही महिन्यांतील निवडणुकांतून हे चित्र दिसते. कर्नाटकमधील निवडणूकही तेच सांगते. आज भाजपने लोकसभेतील दोन व विधानसभेतील एक जागा गमावली. मात्र, अन्य नऊ जागांवर विजय मिळवता आला नाही. बिहार वगळता अन्य ठिकाणी काँग्रेससह प्रत्येक पक्षाने आपली जागा राखली. भाजपला नवे मतदार मिळत नसल्याचे हा निकाल सांगतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/HAL-YOGD-5-ways-to-straight-your-hair-with-home-made-products-5673054-PHO.html", "date_download": "2019-07-22T10:11:33Z", "digest": "sha1:TYVI2MKWMGYPT2XA7NVCHNWAFJB7VMQ7", "length": 11436, "nlines": 192, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "5 Ways To Straight Your Hair With Home Made Products | या नैसर्गिक प्रोडक्ट्सचा वापर करुन करा हेयर स्ट्रेटनींग, 5 सोपे उपाय...", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nया नैसर्गिक प्रोडक्ट्सचा वापर करुन करा हेयर स्ट्रेटनींग, 5 सोपे उपाय...\nकर्ली हेयर दिसायला तर खुप छान दिसतात परंतु त्यांची काळजी घेणे तेवढेच अवघड असते. जर तुम्हालासुध्दा काही वेगळा\nकर्ली हेयर दिसायला तर खुप छान दिसतात परंतु त्यांची काळजी घेणे तेवढेच अवघड असते. जर तुम्हालासुध्दा काही वेगळा लुक द्यायचा असेल तर पार्लरमध्ये जाण्याची आणि ट्रीटमेंट घेण्याची गरज नाही. स्ट्रेटनींग करण्यासाठी तुम्ही घरगुती तयार केलेल्या प्रोडक्ट्सचा वापर करु शकता. ज्यामुळे केस डॅमेज होणार नाही. केसांना स्ट्रेट करण्यासाठी वापरले जाणारे केमिकल्स स्कॅल्पवर परिणाम टाकतात. ज्यामुळे त्यांचे मुळ कमकुवत होतात आणि केस तुटू लागतात.\nचांगल्या क्वालिटीच्या स्ट्रेटनिंग आयरनचा वापर करा. जे केसांन स्ट्रेट करेल आणि केसही गळणार नाही. आयरनचा वापर करताना टेम्परेचरवर खास लक्ष ठेवा. आयरन खुप जास्त गरम असल्यामुळे केसांचा ड्रायनेस वाढतो ज्यामुळे केस निर्जीव आणि कोरडे होतात. आपल्या केसांना पाहून टेम्परेचर सेट करा. डॅमेज केसांसाठी 250-300 डिग्री, पातळ केसांसाठी 300-350 डिग्री, गुंतलेल्या आणि ड्राय केसांसाठी 300- 400 डिग्री टेम्परेचरचा वापर करावा. स्वस्त आयरनमध्ये टेम्परेचर कंट्रोल करण्याचा ऑप्शन नसतो. यामुळे नेहमी चांगल्या ब्रँडच्याच आयरनचा वापर करा.\n- केस धुतल्यानंतर चांगल्या प्रकारे ब्लो ड्राय करा.\n- हीट प्रोटेक्शन स्प्रे लावा\n- केसांना लेयर्समध्ये वेगवेगळे करा.\n- वरुन सुरुवात करुन खालीपर्यंत स्ट्रेट करा.\nपुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या केसांना स्ट्रेट करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींचा वापर करता येऊ शकतो...\n- दूधाचा वापर करुन कर्ली केसांचा लुक सहज बदलता येऊ शकतो.\n- कुरुळ्या केसांना लहान-लहान लेयर्समध्ये वाटून घ्या.\n- केसांवर दूधाने स्प्रे करा. हे चांगल्या प्रकारे दुधाने ओले करा.\n- 20-30 मिनिट हे केसांना लावून ठेवा.\n- हलके सुकल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.\nदूध आणि मधाचा वापर\n- एक कप दूधात मध मिसळा आणि याची चांगल्या प्रकारे पेस्ट तयार करा.\n- या पेस्टमध्ये एक केळी मिसळा. ज्यामुळे पेस्ट घट्ट होईल. यासोबतच हे एका चांगल्या मॉश्चरायजरचे काम करते.\n- केसांच्या मुळांपासुन तर खालपर्यंत चांगल्या प्रकारे लावा. जवळपास 1 तास राहू द्या.\n- चांगल्या प्रकारे सुकल्यानंतर चांगल्या शाम्पूने धुवून घ्या.\nही केसांना स्ट्रेट करण्याची फायदेशीर आणि नॅचरल पध्दत आहे. यामुळे केस मजबूत आणि शायनी दिसतात.\n- दोन अंडी एकत्र करुन घ्या.\n- ऑलिव्ह ऑइल टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करा.\n- हे चांगल्या प्रकारे केसांना लावा.\n- कमीत कमी 45 मिनिटे लावून राहू द्या.\n- सुकल्यानंतर चांगल्या प्रकारे शाम्पूने धुवून घ्या.\nकेसांना स्ट्रेट करण्यासाठी खोब-याच्या तेलाचा वापर फायदेशीर असतो.\n- कोकोनट मिल्क एका बाउलमध्ये मिसळून त्यामध्ये लिंबूचा रस मिसळा.\n- हे 1 तासासाठी फ्रिजमध्ये ठेवून द्या.\n- याचा वापर हेयर मास्कप्रमाणे करा.\n- असे करत असताना केसांना हीट देणे चांगले राहिल. ज्यामुळे आवश्यक न्यूट्रिशन एब्जॉर्ब होतात.\n- केसांना स्ट्रेट करण्यासाठी जास्तीत जास्त लोक स्ट्रेट आयरनचा वापर करतात परंतु या पध्दतींने हे काम सोपे होते.\n- याचा कोणत्याच प्रकारचा साइड इफेक्ट होत नाही.\nगर्लफ्रेंडला व्हॅलेंटाईन डेसाठी गिफ्ट देण्याचा प्लान करताय हे गिफ्ट देऊन तिला करु शकता इम्प्रेस\n10 TIPS: तुम्ही हातात घड्याळ घालता ना, वॉच दिर्घकाळ टिकावी म्हणून अशी घ्या काळजी\nफक्त सेक्स केल्यानेच नाही तर kiss केल्यानेही होतात हे गंभीर आजार.. आजच व्हा सावध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-IFTM-sushilkumar-shinde-write-on-poet-nirmala-putul-5891755-PHO.html", "date_download": "2019-07-22T10:39:27Z", "digest": "sha1:ZXEJ2K5ICSICSUZYG4OZYMGFGFKDNSXE", "length": 24630, "nlines": 169, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "sushilkumar shinde write on poet Nirmala Putul | एक सशक्त हस्ताक्षर", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nबाजारूमूल्याने वस्तू ठरवलेल्या बाईची करूण किंकाळी त्यांच्या कवितेत तीव्रतेने आकार घेते आहे. त्यांच्या कवितेतील प्रत्येक\nबाजारूमूल्याने वस्तू ठरवलेल्या बाईची करूण किंकाळी त्यांच्या कवितेत तीव्रतेने आकार घेते आहे. त्यांच्या कवितेतील प्रत्येक शब्द हा आजूबाजूच्या कोलाहली अनुभवातून आकाराला आलेला आहे. थेट शोषित वर्गाशीच बांधिलकी ठेवणारी त्यांची ही कविता आपल्या नजरेपल्याडचे एक काळेकुट्ट विश्व आपल्यासमोर उभे करताना दिसत आहे...\nगेल्या दोन दशकांत कवितेच्या माध्यमातून आदिवासी जगताचे ताणेबाणे भारतीय साहित्यात नोंदविणाऱ्या नामांकित कवयित्री म्हणजे, निर्मला पुतुल. अन्यायाने दबून गेलेल्या बाईचा प्रागतिक पण संघर्षशील आवाज आपल्या कवितेतून नोंदविणाऱ्या आघाडीच्या साहित्यिकांमध्ये आपणाला निश्चितच निर्मला पुतुल यांचे नाव घ्यावे लागते.\nनिर्मला पुतुल यांचा जन्म झारखंडच्या ��ंताल परगण्यातील दुधावी कुरुवा या एका लहानशा खेडेगावातला. राज्यशास्त्राचा पदवीधर असूनही त्यांनी नर्सिंगचा कोर्ससुद्धा केलेला. मात्र, वयाच्या तेराव्या वर्षी मनाविरुद्ध लग्नाला सामोरे जाव्या लागलेल्या, या कवयित्रीचे अनुभवविश्व आपल्याला अक्षरश: पिळवटून काढते. सध्या त्या ‘जीवन रेखा' या संघटनेच्या माध्यमातून सामाजिक स्तरावर सक्रीय आहेत. खरंतर निर्मला पुतुल या प्रत्यक्ष संघर्षभूमीवर काम करणाऱ्या कवयित्री आहेत. त्या पूर्णवेळ कार्यकर्त्या असूनही त्यांची कविता मात्र कुठेही आवाजी नाही. या कवितेत वाचकाला कोणतीही पोझ घेतलेली आढळून येत नाही. खरंतर आजूबाजूला अजागळ पद्धतीने वाढणारा शोषक समूह त्या पाहताहेत. आपल्या जमिनी, पिढीजात संपत्ती आणि संस्कृती मागे टाकून उपरे बनण्याची सक्ती त्या जवळून अनुभवताहेत. या सोबतच बाजारशरण मनोवृत्तीने अधिकच विकृतीकडे झुकणारा त्यांचा भवताल त्यांना दिसतोय. अशा वेळी त्यांच्या कवितेची प्रेरणा ही मोडून पडलेला शोषित वर्ग आहे. पुरुषी व्यवस्थेसोबतच बाजारूमूल्याने वस्तू ठरवलेल्या बाईची करूण किंकाळी त्यांच्या कवितेत तीव्रतेने आकार घेते आहे. त्यांच्या कवितेतील प्रत्येक शब्द हा आजूबाजूच्या कोलाहली अनुभवातून आकाराला आलेला आहे. थेट शोषित वर्गाशीच बांधिलकी ठेवणारी त्यांची ही कविता आपल्या नजरेपल्याडचे एक काळेकुट्ट विश्व आपल्यासमोर उभारताना दिसत आहे.\nमूळ संथाळीमधून कविता लिहिणाऱ्या निर्मला पुतुल यांचा ‘अपने घर की तलाश में’ हा संथाळी-हिंदी असा द्विभाषिक संग्रह २००४ मध्ये रमणिका फाऊण्डेशनने प्रकाशित केला. याच संग्रहातील बहुतांश कविता एकत्रित करत ‘भारतीय ज्ञानपीठ' ने २००५ मध्ये त्यांचा मूळ हिंदीतून ‘नगाड़े की तरह बजते शब्द' या नावाने काव्यसंग्रह प्रकाशित केला. अलीकडे २०१४ मध्ये त्यांचा ‘बेघर सपने’ हा संग्रह प्रकाशित झालेला आहे. त्यांची कविता इंग्रजीसोबतच अनेक भारतीय भाषांमध्ये भाषांतरित झालेली आहे. आपल्याकडे मराठीमध्ये कविता महाजन यांनी ‘नगाऱ्याप्रमाणे वाजणारे शब्द' या नावाने त्यांचा कवितासंग्रह भाषांतरित केलेला आहे. निर्मला पुतुल यांच्या कवितेची शक्तीस्थळे मार्मिकपद्धतीने नोंदवित कविता महाजन यांनी या काव्यसंग्रहात मांडलेली ‘भूमिका' निश्चितच महत्वपूर्ण अशी आहे. ‘मनोविकास ��्रकाशना’ने प्रकाशित केलेल्या या संग्रहात कवयित्रीच्या भाषांतरीत कवितेसोबाबतच ‘मुक्ती त्यांना मिळते, ज्यांना हवी आहे' या शीर्षकाखाली त्यांची एक मुलाखत समाविष्ट करण्यात आलेली आहे. निर्मला पुतुल यांच्या कवितेने एकंदरीतच आदिवासी जीवन वा त्याच्या परंपरांकडे आणि विशेषत्वाने स्त्री जगताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास मोठी मदत केली आहे. त्यांची कविता आपल्यासमोर एकाचवेळी प्रश्नांचे डोंगर उभे करत असतानाच, समाजाचे हिणकस रूप दाखवत आहे. यासाठी त्यांच्या ‘क्या तुम जानते हो' या कवितेचा विचार करायला हवा.\nतन के भूगोल से परे\nमन की गाँठे खोल कर\nकभी पढ़ा है तुमने\nउसके भीतर का खौलता इतिहास\nअसा प्रश्न उभा करून कवयित्री सांगते - अगर नहीं / तो फिर जानते क्या हो तुम / रसोई और बिस्तर के गणित से परे / एक स्त्री के बारे में... / तो फिर जानते क्या हो तुम / रसोई और बिस्तर के गणित से परे / एक स्त्री के बारे में... पितृसत्ताक व्यवस्थेच्या हिंस्र स्वरुपांना प्रश्नांकित करतानाच, ही कविता मानवी मूल्यांची पेरणी करू पाहते आहे.\nकदाचित समाज म्हणून पराकोटीचे मौन बाळगण्याचा हा काळ असावा. सामाजिक किंवा सांस्कृतिक विरोधाभासावर नेमकेपणाने बोलायचे टाळून राजकीयदृष्ट्या बरोबर (Politically Correct) राहणाऱ्यांचे कळप सगळीकडेच तयार होत आहेत. अशा वेळी संथाळी जनजीवन आणि त्याची होरपळ साहित्यात मांडणारे आणखी एक महत्वाचे नाव म्हणजे, हंसदा सोवेन्द्र शेखर. इंग्रजी ललित साहित्यात आदिवासी जगण्याचे असे ताणेबाणे क्वचितच आढळून येतात. ज्यापद्धतीने विकासाचे आखूड कातडे पांघरून उद्ध्वस्तीकरणाच्या मागे लागलेल्या शासनाला प्रश्न विचारणारे लोक नको असतात. अगदी असेच सामाजिक विरोधाभासावर नेमकेपणाने बोट ठेऊन त्यातील रानवाटपणा उघड करणारा लेखक तरी कुठे हवा असतो शेखर यांचा ‘आदिवासी कांट डान्स' हा कथासंग्रह प्रकाशित झाल्यानंतर ‘नोव्हेंबर इज फॉर मायग्रेशन’ या कथेने संपूर्ण झारखंड ढवळून निघाला. सरकारने काही काळासाठी या संग्रहावर बंदीसुद्धा घातली. छोट्या छोट्या आमिषांना बळी पडून लैंगिक शोषण झालेल्या आदिवासी पोरींची ही गोष्ट आहे.\nया सर्व प्रकरणाची तीव्रता जाणून घ्यायची असेल यवतमाळच्या कुमारी मातांसंदर्भात ‘इकॉनॉमिक अॅण्ड पॉलिटिकल विकली’मधील प्रा. प्रशांत बनसोडे यांचा लेख आवर्जून वाचा��ला हवा. हाकेच्या अंतरावर घडणाऱ्या या घटितांचे अस्तिव आणि दायित्व समाज कोणत्याच काळी मान्य करत नसतो. मग या सत्याला सामोरे जाणाऱ्या लेखकाला मात्र संस्कृतीरक्षकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. अशा कोणत्याच तथाकथित संस्कृतीरक्षकांची भीडभाड न बाळगता निर्मला पुतुल यांची कविता शब्दरूप घेताना दिसते आहे. त्यांच्या कवितेचा नगारा आपल्याच तंद्रीत जगणाऱ्या या मुक्याबहिऱ्या जगाशी हुज्जत घालतो आहे. झोपलेल्यांचा निद्रानाश करू पाहतो आहे. मानवी भावभावनांची आणि सामान्य माणसांच्या जगण्यासाठीच्या संघर्षाची नोंद घेणाऱ्या निर्मला पुतुल यांच्या कवितेचा पसारा आणि परीघ विलक्षण मोठा आहे.\nया व्यवस्थने पुन्हा पुन्हा नाकारलेल्या स्त्रीच्या अस्तित्वाची कवयित्रीला पूर्णतः जाण आहे. म्हणूनच ती लिहिते - दौड़ती-हाँफती-भागती तलाश रही हूँ सदियों से निरंतर / अपनी ज़मीन, अपना घर / अपने होने का अर्थ या समाजाने कोणत्याही इतिहासाच्या पुस्तकात आपली नोंद घेतलेली नाही, याची त्यांना जाणीव आहे. म्हणूनच आपला इतिहास आपल्यालाच लिहावा लागेल, असे त्या ठामपणे सांगताहेत. त्यांच्या कवितेचा आसपास हा झारखंडच्या पार्शवभूमीवरच आकाराला आलेला आहे. म्हणूनच त्यांची कविता आदिवासी समूहावर बळजबरीने लादल्या जाणाऱ्या इतिहासाला प्रश्न विचारते आहे.\nअगर हमारे विकास का मतलब\nहमारी बस्तियों को उजाड़कर / कल-कारखाने बनाना है / तालाबों को भोथकर राजमार्ग / जंगलों का सफाया कर आफिसर्स कॉलोनियाँ बसानी हैं / और पुनर्वास के नाम पर हमें / हमारे ही शहर की सीमा से बाहर हाशिए पर धकेलना है / तो तुम्हारे तथाकथित विकास की मुख्यधारा में / शामिल होने के लिए / सौ बार सोचना पड़ेगा हमें. त्यांच्या पिढीजात संस्कृतीला नाकारून नफ्यातोट्याच्या जोरावर आकारात जाणाऱ्या विकासाला त्यांच्यावर लादणे हा अन्याय आहे, असे त्या ठामपणे आपल्या कवितेतून सांगत आहेत.\nनिर्मला पुतुल ज्या संथाळी भाषेत लिहितात, त्या भाषेच्या लिपीत लोभस वैविध्य आहे. कवी रामदास टुडू यांचे महाकाव्य ‘खेरवाड़ बोंशा धोरोम पुथी' हे संथाली साहित्यातील प्रारंभीचे साहित्य मानले जाणारे साहित्य हे बंगाली लिपीतून लिहिलेले आहे. त्यासोबतच बरेच साहित्य हे देवनागरी आणि उडिया लिपीतूनसुद्धा लिहिले गेलेले आहे. विसाव्या शतकाच्या प्रारंभी पंडित रघुनाथ ��ुरमु यांनी परिश्रमपूर्वक ‘ओल चिकी' या लिपीची निर्मिती केली. एकंदरीतच काही शतकांची पार्श्वभूमी असलेल्या संथाळी साहित्यावर लोकसाहित्याचा प्रभाव दिसून येतो. निर्मला पुतुल यांच्या संघर्षशील कवितेत आपणाला निश्चित अशी लोकगीतांची लय सापडत आहे. एकाच वेळी पारंपरिक शब्दकळा आणि विवेकी मांडणी पुतुल यांच्या कवितेला समकाळात अधिक प्रभावी करतो आहे.\nआपल्या कवितेचे शब्द नगाऱ्यासारखे वाजावेत आणि माणसाने डोळे उघडे ठेऊन घराबाहेर पडावे, अशी अपेक्षा निर्मला पुतुल त्यांच्या कवितेकडून करत आहेत. जीवनाच्या ओबडधोबड वाटेवरून चालताना आलेल्या भल्याबुऱ्या अनुभवांनी कवितेची भाषा रुक्ष केली आहे, असे त्या मोकळेपणाने सांगतात. जमिनीवर कोसळलेला माणूस या पृथ्वीतलावरची सारी ऊर्जा आत्मसात करत अडखळत्या पायाने पुन्हा आपला प्रवास सुरू करेल, अशी विजिगीषा त्यांच्या कवितेत आहे. हा प्रवास त्याला ‘त्याच्यासारख्याच माणसांवर' चर्चा करत राहणाऱ्या माणसांच्या ठेप्यावर घेऊन जाईल, याची त्यांना खात्री आहे. म्हणूनच त्या कवितेकडे भाषेचा किंवा आपल्या समूहजगण्याचा ‘थकला हरला प्रवास' मानतात. जो अद्याप कवी वा कवयित्रीने थांबवलेला नाही. आपल्या आदिम मुळांशी प्रामाणिक राहून व्यवस्थेला जाब विचारणाऱ्या, या कवितेने आदिवासी परिवेष केव्हाचाच ओलांडलेला आहे. ही कविता आता प्रत्येक संवेदनशील माणसाच्या दारात उभी आहे. ती हरएक माणसाला एकाचवेळी समृद्ध आणि अस्वस्थही करते आहे. भूगोलाच्या सर्व मर्यादा नाकारून पुतुल यांची कविता केव्हाचीच निघालेली आहे, इतिहासाच्या पानावर एक सशक्त हस्ताक्षर उमटविण्यासाठी, यात कसलीही शंका मनात राहिलेली नाही...\nलेखकाचा संपर्क - ९६१९०५२०८३\nसंशयाच्या कुंपणांवर माणुसकीची लक्तरे\nपेंदा, पडका आणि वास्त्याची भाजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-DIS-UTLT-infog-mohini-ekadashi-2018-dont-do-these-works-5859448-PHO.html", "date_download": "2019-07-22T09:31:21Z", "digest": "sha1:7Z25HWZWMYGZB7BKNFVAB6IULXFKBDQZ", "length": 9707, "nlines": 186, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Mohini Ekadashi 2018 dont do these works | 26 एप्रिलला करू नयेत हे 11 काम, एकही केल्यास घडू शकते काही वाईट", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n26 एप्रिलला करू नयेत हे 11 काम, एकही केल्यास घडू शकते काही वाईट\nया वर्षी 26 एप्रिल, गुरुवारी वैशाख मासातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे. या तिथीला मोहिनी एकादशी म्हणतात.\n26 एप्रिलला करू नयेत हे 11 काम, एकही केल्यास घडू शकते काही वाईट\nया वर्षी 26 एप्रिल, गुरुवारी वैशाख मासातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे. या तिथीला मोहिनी एकादशी म्हणतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार, या दिवशी काही विशेष कामांपासून दूर राहावे. या दिवशी वर्ज्य सांगण्यात आलेली कामे केल्यास व्यक्तीचे अर्जित पुण्यही पापामध्ये बदलते आणि तुमच्यासोबत काहीतरी वाईट घडू शकते. येथे जाणून घ्या, एकादशीच्या दिवशी कोणकोणत्या कामांपासून दूर राहावे...\nएकादशी तिथीला पान खाऊ नये. पान खाणे राजसी प्रवृत्तीचे प्रतिक आहे. एकादशीच्या दिवशी मनामध्ये सात्विक भाव असणे आवश्यक आहे. यामुळे एकादशीच्या दिवशी पान न खाता व्यक्तीने सात्विक आचार-विचार ठेवून प्रभू भक्तीमध्ये मन लावावे.\nजुगार खेळणे अत्यंत वाईट गोष्ट आहे. जो व्यक्ती जुगार खेळतो, त्याचे कुटुंब नष्ट होते. ज्या ठिकाणी जुगार खेळला जातो, तेथे अधर्माच्या राज्य असते. अशा ठिकाणी अनेक वाईट गोष्टी उत्पन्न होतात. यामुळे केवळ एकादशीच नाही तर इतर कोणत्याही दिवशी या वाईट गोष्टीपासून दूर राहावे.\nएकादशीच्या रात्री झोपू नये. रात्रभर जागरण करून भगवान विष्णुंची भक्ती करावी. भगवान विष्णूच्या मूर्ती किंवा फोटोजवळ बसून भजन करत जागरण करावे. यामुळे भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते.\nपरनिंदा म्हणजे इतरांबद्दल वाईट बोलणे. असे केल्याने मनामध्ये इतरांबद्दल कटू भाव निर्माण होतात. यामुळे एकादशीच्या दिवशी इतरांबद्दल वाईट न बोलता, भगवान विष्णूंचे ध्यान करावे.\nचोरी करणे पाप कर्म मानण्यात आले आहे. चोरी करणाऱ्या व्यक्तीला समाजात आणि कुटुंबात कोणतेही स्थान नसते. यामुळे केवळ एकादशीच्याच दिवशी नाही तर इतर कोणत्याही दिवशी हे पाप कर्म करू नये.\nचाहाडी केल्याने मान-सन्मानामध्ये कमतरता येऊ शकते. अनेकवेळा अपमानालासुद्धा सामोरे जावे लागू शकते. यामुळे केवळ एकादशीच्याच दिवशी नाही तर इतर कोणत्याही दिवशी कोणाचीही चाहाडी करू नये.\nएकादशीच्या दिवशी हिंसा करणे वर्ज्य आहे. हिंसा केवळ शरीरानेच नाही तर मनानेही होते. यामुळे मनामध्ये विकार निर्माण होतो. यामुळे शरीर किंवा मन कोणत्याही प्रकारची हिंसा या दिवशी करू नये.\nएकादशीच्या दिवशी इतर कोणती कामे करू नयेत, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...\nसुख-शांती : पती-पत्नीने एकमेकांच्या भावना समजून घेतल्यास कुटुंबात सुख राहते\nकथा : क्रोधामुळेच होते भांडण, आपण शांत राहिल्यास वाद होणारच नाहीत\nजो मित्र समोर आपले कौतुक आणि पाठीमागे निंदा करतो, त्याला लगेच सोडून द्यावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A3-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8/", "date_download": "2019-07-22T10:26:39Z", "digest": "sha1:HI42O3P53BLN335RU67XQGWLPJS57IED", "length": 9759, "nlines": 107, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नागीण डान्स- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nपार्थ पवारांची पुन्हा स्टंटबाजी कचरा नसलेल्या ठिकाणी स्वच्छता अभियान\n'काँग्रेस'साठी धोक्याची घंटा, या आमदाराने दिल्या CMना वाढदिसाच्या शुभेच्छा\nमुंबई इंडियन्सच्या 'या' चॅम्पियन खेळाडूला मिळालं टीम इंडियाचं तिकीट\nअभिनेत्री कोइना मित्राला 6 महिन्याचा तुरुंगवास, जाणून घ्या काय आहे कारण\nपार्थ पवारांची पुन्हा स्टंटबाजी कचरा नसलेल्या ठिकाणी स्वच्छता अभियान\n'काँग्रेस'साठी धोक्याची घंटा, या आमदाराने दिल्या CMना वाढदिसाच्या शुभेच्छा\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\n'काँग्रेस'साठी धोक्याची घंटा, या आमदाराने दिल्या CMना वाढदिसाच्या शुभेच्छा\nधावत्या लोकलमधून पडून तरुणीचा जागीच मृत्यू\nनाईट लव्हर बारवर नार्कोटिक्स विभागाची छापा, 14 मुलींची सुटका\nआदित्य ठाकरेनंतर आता मुख्यमंत्रीही जाणार जनतेच्या दारात, असा आहे 'मेगाप्लान'\nदेशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nसोनभद्र हत्याकांड : 10 जणांच्या खूनाचा VIDEO पहिल्यांदाच आला समोर\nअभिनेत्री कोइना मित्राला 6 महिन्याचा तुरुंगवास, जाणून घ्या काय आहे कारण\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nगरोदर असताना केली बेदम मारहाण, प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचा खळबळजनक आरोप\n… म्हणून सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आई-बाबांचे फोटो\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\nचॅपेल यांच्या मतानुसार सुपर ओव्हरचा नियम बदलला तरी इंग्लंडच विजेता\nमुंबई इंडियन्सच्या 'या' चॅम्पियन खेळाडूला मिळालं टीम इंडियाचं तिकीट\n'या' खेळाडूसाठी मोजले दीड कोटी पण दोन्ही सामन्यात संघाचा पराभव\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\n 19 व्या वर्षी 19 दिवसांत 5 सुवर्ण, पाहा VIDEO\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nट्रोलर्सना रोखण्यासाठी ट्विटरने आणलं नवीन फीचर\nOMG VIDEO : या हायटेक रेस्टॉरंटमध्ये चक्क रोबो करतात सर्व्ह\n तुमच्यावर आहे गुगल आणि फेसबुकचं लक्ष\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : उस्मानाबादकडे मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद\nपुण्यात परदेशी नागरिकाला मारहाण, पाहा VIDEO\nचोर समजून 'ती'च्या प्रियकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO\nमाधवी जुवेकरला नागीण डान्स भोवला, बेस्टने केलं बडतर्फ\nबेस्ट कार्यालयात सत्यनारायण पुजेवेळी अभिनेत्री माधवी जुवेकरसह नागीन डान्स करणाऱ्यांना कारवाईचा डंख लागलाय.\nमाधवी जुवेकरला 'नागीण डान्स' भोवणार, बेस्ट प्रशासनाकडून नोटीस\nनवरदेवाला नागीन डान्स भोवला, वधूनं मोडलं लग्न\nपार्थ पवारांची पुन्हा स्टंटबाजी कचरा नसलेल्या ठिकाणी स्वच्छता अभियान\n'काँग्रेस'साठी धोक्याची घंटा, या आमदाराने दिल्या CMना वाढदिसाच्या शुभेच्छा\nमुंबई इंडियन्सच्या 'या' चॅम्पियन खेळाडूला मिळालं टीम इंडियाचं तिकीट\nअभिनेत्री कोइना मित्राला 6 महिन्याचा तुरुंगवास, जाणून घ्या काय आहे कारण\nदेशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/nashik/sonassachers-are-possession-thieves/", "date_download": "2019-07-22T10:43:57Z", "digest": "sha1:LZV4FJAC5H4HUDZNWYG3R5XXBPC3FCFQ", "length": 27718, "nlines": 387, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Sonassachers Are In Possession Of Thieves | सोनसाखळी चोरटे ताब्यात | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nविकेंडला सिंहगडावर जाण्यासाठी दुपारी 2ची डेडलाईन\nठाण्यातील अभिनय कट्ट्यावर उलगडले 'ड्रायव्हर' चे भावविश्व\nशीला दीक्षित यांचा उत्तराधिकारी कोण\nमराठमोळ्या वीराची कमाल; भार��ाने विंडीजविरुद्धची मालिका ४-१ ने जिंकली\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nकर्नाटक विधानसभाच बरखास्त करा- उद्धव ठाकरे\nमराठी अनिवार्य नसणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई\nएकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार\nविराटच्या बायकोला काम मिळेना आता मोर्चा वळवला वेबसिरीजकडे, वाचा सविस्तर\nसोनाक्षी सिन्हा करायची एका बॉलिवूड सेलिब्रिटीला डेट, तिनेच केला मुलाखतीत खुलासा\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nही आहे मराठीतील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री, आता ओळखणे देखील होतंय कठीण\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nकिती टक्के लोक ऑफिसमध्ये अफेअर करतात\n'या' 4 राशींच्या व्यक्ती स्वतःच्या दुःखाचा बाऊ करत नाहीत; तुमची रास आहे का यात\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यां���े तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nChandrayaan-2: मिशनमधील 'ती' 15 मिनिटं असणार अत्यंत आव्हानात्मक\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nChandrayaan-2: मिशनमधील 'ती' 15 मिनिटं असणार अत्यंत आव्हानात्मक\nAll post in लाइव न्यूज़\nनाशिक : शहर व परिसरात सोनसाखळी हिसकावून पळ काढण्याच्या घटना सुरू असताना मुंबईनाका गुन्हे शोध पथकाला अट्टल सोनसाखळी, मोबाइल हिसकावणाऱ्या चोरांच्या मुसक्या आवळण्यास यश आले आहे. चोरट्यांकडून एकूण आठ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.\nमहिनाभरापासून शहरात सोनसाखळी चोरीसारख्या जबरी लुटीच्या घटना वाढल्या होत्या. मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीत वडाळारोडवर नासर्डीपुलालगत एका पादचाºयाला चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना बुधवारी (दि.१५) घडली होती. या घटनेत फिर्यादीने मुंबईनाका पोलिसांकडे तक्रार दिली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी याप्रकरणी गुन्हे शोध पथकाला तातडीने फिर्यादीने संशयितांचे वर्णन सांगितले. त्यानुसार रात्रगस्तीवर असलेले गुन्हे शोध\nपथकाचे हवालदार मधुकर घुगे, दीपक वाघ, भाऊसाहेब नागरे यांनी मुंबईनाका, शिवाजीवाडी, गोविंदनगर या भागात संशयितांचा शोध सुरू केला. यावेळी एक अल्पवयीन संशयित घुगे यांच्या हाती लागला. पोलिसांना त्याच्यावर संशय बळावल्याने त्यास पोलीस ठाण्यात आणून कसून चौकशी केली असता त्याने सराईत गुन्हेगार योगेश दामू कडाळे (२१), कैलास हरी भांगरे (१८), अंकुश सुरेश निकाळजे (१९) या तिघांची नावे सांगितली.\nयांच्या मदतीने परिसरात लूटमारीचे गुन्हे करत असल्याचा सुगावा पोलिसांना लागला. अल्पवयीन गुन्हेगारावरही यापूर्वी घरफोडीचा गुन्हा दाखल असल्याचे तपासात पुढे आले आहे. तसेच योगेश हा सराईत गुन्हेगार असून सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत त्याच्यावर सोनसाखळी चोरीसारखे नऊ गुन्हे दाखल आहेत. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत योगेश हा अल्पवयीन मुलांच्या मदतीने गुन्हे करत होता. चेहरा झाकलेला व दुचाकीचा क्रमांक अस्पष्ट असल्याने फिर्यादी महिलांना त्याचे वर्णन सांगणे अवघड होत होते; त्यामुळे योगेश पोलिसांना चकवा देत गुन्हेगारी करत होता. त्याची ‘खाकी’च्या शैलीत चौकशी केली असता तब्बल १८ गुन्हे उघडकीस आले असून, सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये लंपास केलेल्या मुद्देमालापैकी ८ लाख ९२ हजारांचा मुद्देमाल धारधार चाकू जप्त केल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nजिल्ह्यात लहरी पावसाचा खेळ सुरूच\nदेवळा येथे महिलांचे वरूणराजाला साकडे\nअज्ञात समाजकंटकांचा चारचाकी जाळून दहशत माजविण्याचा प्रयत्न\nनाईक शिक्षण संस्थेत सत्तापालट\nपित्याकडून शाळकरी मुलांना विष पाजण्याचा प्रयत्न\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1624 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (793 votes)\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nकमी वयात पांढऱ्या केसांनी हैराण केलंय; 'हे' घरगुती उपाय वापरून तर पाहा\nवजन कमी करायचंय, बीपी नॉर्मल ठेवायचाय मग दररोज सकाळी प्या 'गरम पाणी'\nचंद्रावर वसले होते एलियन्सचे शहर, नासाच्या छायाचित्रांमधून झाला उगलडा\nमाणसाच्या आकाराची सर्वात मोठी जेलीफिश कॅमेरात कैद\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\n....म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या स्वभावाला औषध नाही: अजित पवार\nवर्ग प्रमुखाची निवडणूक हरल्याने 13 वर्षांच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nलोकल रोज विलंबाने धावतात, आमच्या नोकऱ्या जातात; प्रवाशांचे आंदोलन\nजिल्ह्यात लहरी पावसाचा खेळ सुरूच\nChandrayaan-2: वीरेंद्र सेगवागने दिल्या इस्रोला खास शुभेच्छा\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nएक वर्षाच्या लीपनंतर ‘छत्रीवाली’ मालिकेतल्या विक्रम-मधुराचं नातं नव्या वळणावर\nBreaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\n3, 2, 1, 0... इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'चांद्रयान-2' चं उड्डाण यशस्वी झाल्याची घोषणा\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/maharastra/chandrakant-patil-controversial-statements-296145.html", "date_download": "2019-07-22T10:38:47Z", "digest": "sha1:SDOHTATEOOESMQ7HUNR2ELK6MUTZ2XYA", "length": 8200, "nlines": 37, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "चंद्रकांत पाटलांच्या बोलण्याने का होतात वाद? ही आहेत त्यांची वादग्रस्त वक्तव्य | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nचंद्रकांत पाटलांच्या बोलण्याने का होतात वाद ही आहेत त्यांची वादग्रस्त वक्तव्य\nपण राजकारणाच्या पाण्याची तऱ्हाच काही वेगळी असते. अमित शहांच्या खास विश्वासातले दादा मंत्रिमंडळात आले आणि क्रमांक दोनचे मंत्रीही बनले आणि आपणही कसलेले राजकारणी आहोत हे दादांनी दाखवून दिलं.\nमुंबई,ता.17 जुलै : चंद्रकांत दादा पाटील हे महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातले क्रमांक दोनचे मंत्री. मितभाषी, कुणाच्या अध्यात-मध्यात नसणारे. आयुष्याचा मोठा काळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आणि विद्यार्थी परिषदेत गेलेला. त्यामुळं राजकारण्यांची गेंड्यांची कातडी दादांना कधी आली नव्हती. दादा प्रकाशझोतात आले तेव्हा ते राजकारणात कसे फिट बसतील असा प्रश्न विचारला जावू लागला. नैतिकता वगैरे गोष्टी इतर संघटनेत ठिक असतात राजकारणात त्याचं काही चालत नाही हे दादांना त्यावेळी ऐकवलं जावू लागलं. आपल्या वक्तव्यांमुळं वाद झाला तर त्याचा विपर्यास केला गेला, आपण असे बोललोच नाही, विरोधकांचा कट होता ही खास राजकारण्यांची स्टाईल दादांना तोपर्यंत माहित नव्हती.पण राजकारणाच्या पाण्याची तऱ्हाच काही वेगळी असते. अमित शहांच्या खास विश्वासातले दादा मंत्रिमंडळात आले आणि क्रमांक दोनचे मंत्रीही बनले आणि आपणही कसलेले राजकारणी आहोत हे दादांनी दाखवून दिलं.\n'स्वाभिमानी'चे कार्यकर्ते बेभान, ट्रकचालकासह ट्रक पेटवला\nजखमींची विचारपूस करताना पंतप्रधानांच्या डोळ्यात पाणी\nपार्टी विथ डिफरन्स असं भाजपचे नेते म्हणतात पण भाजप हे काही भजनी मंडळ नाही हे दादांनी मोकळेपणाने सा��गून टाकलं. मराठा आरक्षणाचा विषय असो की खड्ड्यांचा, भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या आयारामांचा की दुधाच्या आंदोलनाचा दादांच्या वक्तव्यांनी अनेकदा वाद निर्माण केले. पण दादांचा दबदबा मोठा असल्याने परिस्थिती हाताबाहेर कधी गेली नाही आणि दादांनीही मनाचा मोठेपणा दाखवत दिलगीरी व्यक्त करत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.\nदमदार पावसाने उडवली पुणेकरांची दाणादाण\nजखमींची विचारपूस करताना पंतप्रधानांच्या डोळ्यात पाणी\nदादांची 'दादागिरी' दाखवणारी वक्तव्य -\nमुंबईचे दूध बंद करायला ती काय पाकिस्तानात आहे का \nज्या रस्त्यावर ५ लोकांचा बळी गेला त्याच रस्त्यावरून ५ लाख लोकांनी प्रवास केला. मग सगळाच दोष सरकारला कसा देता येईल रस्त्यांची जबाबदारी ही महापालिकेचीही आहे.\nभाजपा भजनी मंडळ नसून एक राजकीय पक्ष आहे. त्यामुळे अन्य पक्षाचे गुणदोषही असणारच. जे इतर पक्ष करतात तेच आम्ही केलं.\nनिवडणुकांमध्ये येत असलेले अपयश, जातीयतेचे न जमणारे गणित यामुळे शरद पवार यांना नैराश्य आले आहे.\nमराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असतानाच ते देणे सरकारच्या हाती नाही असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्याच दरम्यान मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली होती.\nबेळगावच्या एका कार्यक्रमात कन्नड गाण्यातून कर्नाटकची स्तुती केल्याने बरीच टीका झाली होती.\nसोनभद्र हत्याकांड : 10 जणांच्या खूनाचा VIDEO पहिल्यांदाच आला समोर\nदेशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\nधोनीला लष्करी ट्रेनिंगसाठी परवानगी मिळाली पण...\nकौतुकाचा वर्षाव करत मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान मोदींकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा\n… म्हणून सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आई-बाबांचे फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/narendra-modi/videos/page-5/", "date_download": "2019-07-22T09:42:22Z", "digest": "sha1:7W5VKSXTWDUSAKLUFPE2XBFMJZ4CL2WW", "length": 11848, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Narendra Modi- News18 Lokmat Official Website Page-5", "raw_content": "\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nचोर समजून 'ती'च्या प्रियकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO\nपुण्यातील इंजिनिअर होणार काँग्रेसचा अध्यक्ष अर्ज करणार असल्याने चर्चेचा विषय\nधावत्या लोकलमधून पडून तरुणीचा जागीच मृत्यू\nनाईट लव्हर बारवर नार्कोटिक्स विभागाची छापा, 14 मुलींची सुटका\nआदित्य ठाकरेनंतर आता मुख्यमंत्रीही जाणार जनतेच्या दारात, असा आहे 'मेगाप्लान'\nAll Is Well... ISRO ची तयारी पूर्ण, 'चांद्रयान-2' उद्या झेपावणार\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nगोळ्यांचा वर्षाव आणि आदिवासींचा आक्रोश, सोनभद्र हत्याकांडाचा VIDEO समोर\n Chandrayaan-2 आज अवकाशात झेपावणार\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nगरोदर असताना केली बेदम मारहाण, प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचा खळबळजनक आरोप\n… म्हणून सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आई-बाबांचे फोटो\nसिगरेट ओढताना प्रियांका चोप्राचा फोटो झाला व्हायरल, नेटकरी म्हणाले...\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\nचॅपेल यांच्या मतानुसार सुपर ओव्हरचा नियम बदलला तरी इंग्लंडच विजेता\n'या' खेळाडूसाठी मोजले दीड कोटी पण दोन्ही सामन्यात संघाचा पराभव\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\n 19 व्या वर्षी 19 दिवसांत 5 सुवर्ण, पाहा VIDEO\nINDvsWI : विंडीज दौऱ्यानं विराटची झोप उडवली, विश्रांती नाहीच\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nट्रोलर्सना रोखण्यासाठी ट्विटरने आणलं नवीन फीचर\nOMG VIDEO : या हायटेक रेस्टॉरंटमध्ये चक्क रोबो करतात सर्व्ह\n तुमच्यावर आहे गुगल आणि फेसबुकचं लक्ष\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : उस्मानाबादकडे मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद\nपुण्यात परदेशी नागरिकाला मारहाण, पाहा VIDEO\nचोर समजून 'ती'च्या प्रियकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO\nSPECIAL REPORT: वाचाळवीरांमुळे भाजपला फटका बसणार का\nनवी दिल्ली, 17 मे : साध्वीनं नथूराम गोडसेबाबत केलेल्या वक्तव्याचा आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही समाचार घेतला आहे. साध्वीसह तीन बेतालांना पक्षानं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता साध्वींचं पुढे काय होणार असा प्रश्न उपस्थित होतो. पाहुयात त्यासंदर्भात विशेष रिपोर्ट\nVIDEO: पंतप्रधान मोदी नेते नाही तर अभिनेते आहेत - प्रियांका गांधी\nVIDEO: राहुल गांधींनी मोदींची उडवली खिल्ली, निवडणूक आयोगावर केले गंभीर आरोप\n5 वर्षात मोदींची पहिली पत्रकार परिषद, पाहा UNCUT\nVIDEO: पश्चिम बंगालमध्ये पुन्हा राडा, भाजप नेत्यांच्या गाड्या फोडल्या\nSPECIAL REPORT : निकालाआधीच मोदींना शह देण्यासाठी काँग्रेसची 'बॅटिंग'\nSPECIAL REPORT: मोदींना शह देण्यासाठी सोनिया गांधी विरोधकांना एकत्र आणणार\nVIDEO : पंतप्रधान सडक योजनेवरून प्रियांकांनी साधला मोदींवर निशाणा\nVIRAL VIDEO: मोदींचा 'जबरा फॅन' असा सजला लग्नमंडप\nVIDEO: 18 तास दाखवली नाही 'ममता', सुटकेनंतर प्रियांका शर्माची पहिली प्रतिक्रिया\nVIDEO : नरेंद्र मोदींच्या भावाचं पोलीस स्थानकाबाहेरच आंदोलन, सुरक्षा न दिल्याचा आरोप\nSPECIAL REPORT: पश्चिम बंगालमध्ये राजकीय संघर्ष शमेना, भाजप-तृणमूल कार्यकर्ते पुन्हा भिडले\nEXCLUSIVE VIDEO मोदी मोदी घोषणा देणाऱ्यांना पाहून प्रियांका भर रस्त्यात गाडीतून उतरल्या आणि...\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nVIDEO : उस्मानाबादकडे मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%A9_%E0%A4%91%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%93%E0%A4%AA%E0%A4%A8", "date_download": "2019-07-22T10:10:11Z", "digest": "sha1:QC26D2UKR4ZWGMYQKL2FSG7F2DI55OHW", "length": 8116, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२००३ ऑस्ट्रेलियन ओपनला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\n२००३ ऑस्ट्रेलियन ओपनला जोडलेली पाने\n← २००३ ऑस्ट्रेलियन ओपन\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख २००३ ऑस्ट्रेलियन ओपन या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nलिअँडर पेस ‎ (← दुवे | संपादन)\nरॉजर फेडरर ‎ (← दुवे | संपादन)\nअँड्र्यू स्टीवन रॉडिक ‎ (← दुवे | संपादन)\nसेरेना विल्यम्स ‎ (← दुवे | संपादन)\nग्रँड स्लॅम (टेनिस) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा ‎ (← दुवे | संपादन)\n१९६९ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९७० ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९७१ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९७२ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९७३ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९७४ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९७५ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९७६ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९७७ ऑस्ट्रेलियन ओपन (जानेवारी) ‎ (← दुवे | संपादन)\n१९७७ ऑस्ट्रेलियन ओपन (डिसेंबर) ‎ (← दुवे | संपादन)\n१९७८ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९७९ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९८० ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९८१ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९८२ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९८३ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९८४ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९८५ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९८७ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९८८ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९८९ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९९० ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९९१ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९९२ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९९३ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९९४ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९९५ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९९६ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९९७ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९९८ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९९९ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n२००० ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n२००१ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n२००२ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n२००४ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n२००५ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n२००६ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n२००७ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n२००८ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n२००९ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n२००३ फ्रेंच ओपन ‎ (← दुवे | संपादन)\nमायकेल लोद्रा ‎ (← दुवे | संपादन)\nएलेनी डॅनीलिदू ‎ (← दुवे | संपादन)\nऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/government-new-programme-to-track-mobile-phones-using-imei-number/", "date_download": "2019-07-22T09:38:08Z", "digest": "sha1:OBQZZ3UPZGPR6WVIICLQX2FWUEQTQHDD", "length": 15402, "nlines": 193, "source_domain": "policenama.com", "title": "मोबाईल चोरीला गेलाय, काळजी करू नका ; परत मिळवण्यासाठी केंद्र सरकारची 'नवीन' योजना - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nमोबाईल चोरीला गेलाय, काळजी करू नका ; परत मिळवण्यासाठी केंद्र सरकारची ‘नवीन’ योजना\nमोबाईल चोरीला गेलाय, काळजी करू नका ; परत मिळवण्यासाठी केंद्र सरकारची ‘नवीन’ योजना\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोबाईल हरवला असेल किंवा चोरीला गेला तर शोधायचा कसा असा प्रश्न सतावतो. मोबाईल हरवण्याच्या किंवा चोरीच्या घटनांना आळा बसण्यासाठी केंद्र सरकारकडून एक योजना आखण्यात आली आहे. मोबाईल फोन शोधण्याची चाचणी सर्वात प्रथम महाराष्ट्रात घेण्यात आली आहे. या चाचणीला मोठ्या प्रमाणावर यश मिळाल्याचंही सांगण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच आता देशभरात ही सेवा लाँच करण्यात येणार आहे.\nहरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल शोधण्यासाठी केंद्रीय दुरसंचार विभागानं देशातील सर्व मोबाईल फोन्सचा एक डेटाबेस तयार केला आहे. या डेटाबेसला ‘सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटीटी रजिस्टर’ असं नाव देण्यात आलं आहे. या रजिस्टरमध्ये देशातील सर्व मोबाईलच्या IMEI क्रमांकाची नोंद करण्यात आली आहे. फोनची चोरी झाल्यास पोलिसांना कळवल्यानंतर तात्काळ या डेटाबेसमधून तुमचा मोबाईल IMEI क्रमांकाच्या आधारे फोन ब्लॉक करण्यात येईल. तसेच मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याचा शोधही घेण्यात येईल.\nस्मार्टफोन्स आता आपल्या आयुष्याचा अव���भाज्य हिस्सा झाले आहेत. मोबाईल हरवण्याच्या नुकसानीपेक्षा आपला डेटा दुसऱ्यांच्या हाती पडणे हे जास्त धोक्याचं असतं.\nसौंदर्य’ आणि ‘तारुण्य’ वाढविणारे नटराजन आसन\nदम्याने त्रस्त असाल तर ” घ्या ” ही काळजी\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं…\nपावसाळ्यात “ऍलर्जीचा” सामना करताना\nप्रत्येक कुटुंबाकडे ‘मेडिक्लेम पॉलिसी’ असणे फायद्याचे\nपावसाळ्यात ‘हा’ आहार आरोग्यासाठी उत्तम\nजुळी मुलं होण्यासाठी अनेक दांपत्य उत्सुक\nमहिलांसाठी “योगाचे” महत्व जास्त\n“ऍसिडिटीने” त्रस्त असणाऱ्यांसाठी रामबाण उपाय\ncentral governamentlost mobilepolicenamaकेंद्र सरकारपोलीसनामामोबाईल हरवलासेंट्रल इक्विपमेंट आयडेंटीटी रजिस्टर\n#BirthdaySpecial : ‘या’ दोन अभिनेत्री राहुल गांधींच्या प्रेमात ‘पागल’\n सख्खे भाऊ पक्के वैरी, सख्ख्या भावाचा बेदम मारहाण करून खून\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून FB…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम ‘फ्री’, कोट्यावधी…\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\nRBI चा मोठा खुलासा ATM व्दारे होणारी फसवणूक ‘ही’ काळजी घेऊन टाळा\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\nप्रेग्नेंसीनंतर स्वतःला फिट ठेवण्याबद्दल अभिनेत्री सौम्या…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कॉलेज शेजारील कचरा कुंडीची तक्रार थेट युवा सेनाप्रमुख…\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्रीपदाचा विषय माझ्यासमोर नसून महाराष्ट्र घडवायला मी निघालेलो आहे. जे लोक…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या प्रेमाचा ज्वर सर्वत्र आहे. त्यात प्रेमप्रकरणातून अनेक प्रेमभंग झाल्यावर आत्महत्या…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. त्यामुळे एसबीआय नेहमीच आपल्या…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेत्री कोयना मित्रा काही दिवसांपूर्वीच 'ओ साकी साकी रे' या गाण्यामुळे चर्चेत आली…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम ‘फ्री’,…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nअल्पवयीन मुलानं केली वडिलांच्या लफड्याची ‘पोलखोल’ \n‘शौचालय’ साफ करण्यासाठी खासदार बनले नाही ; खा. साध्वी…\nपत्नीच्या पोटगीसाठी ‘तो’ चक्‍क १०० किलोची चिल्‍लर घेऊन…\n४२०० ची लाच घेणारा पोलीस कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\n‘शौचालय’ साफ करण्यासाठी खासदार बनले नाही ; खा. साध्वी प्रज्ञा यांचं ‘बेलगाम’ वक्तव्य (व्हिडिओ)\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम ‘फ्री’, कोट्यावधी लोकांना होणार फायदा, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/messenger/", "date_download": "2019-07-22T09:46:36Z", "digest": "sha1:RDR4ZZFCUIKTB7XRMU3NKTAWK6XKLCRY", "length": 11489, "nlines": 159, "source_domain": "policenama.com", "title": "Messenger Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n आता फेसबुक मेसेंजरनेही करता येणार हॉटेलचं बुकिंग\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - फेसबुक आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स ॲड करत आहे. आता लवकरच फेसबुक मेसेंजरमध्ये 'अपॉइंटमेंट' हे नवं फीचरही लाँच होणार असून याच्या मदतीने हॉटेलचं बुकींग क���ता येणार आहे. सध्या या अ‍ॅप चाचणी सुरू असून या…\nआता फेसबुक चॅटिंग होणार आणखी मजेदार ; मेसेंजरसाठी ‘हे’ नवीन फीचर लाँच\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - फेसबुक आपल्या मेसेंजर ॲप मध्ये सातत्याने नवनवीन फीचर्स ॲड करत आहे. फेसबुक मेसेंजर ॲपमध्ये आता 'डार्क मोड' हे नवीन फीचर सुरू करण्यात आले आहे. डार्क मोड हे फिचर सध्या ट्विटर, यूट्यूब, गुगल मॅप्स आणि गुगल मेसेज ,…\n‘या’ निर्णयामुळे व्हॉट्सअ‍ॅपची सुरक्षा धोक्यात\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - व्हॉटसअ‍ॅप, मेसेंजर आणि इन्स्टाग्राम या तीनही मुख्य सेवा एकत्रित करण्याचा निर्णय फेसबुकने घेतला आहे. त्यामुळे व्हॉटसअ‍ॅपच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या निर्णयामुळे मजकुराचे एंड-टू-एंड इन्क्रिप्शन…\nFacebook वर लवकरच येणार Whatsapp सारखं फीचर\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - फेसबुक आपल्या मेसेंजर अपमध्ये सातत्याने नवनवीन फीचर्स ॲड करत आहे. फेसबुक लवकरच Facebook Messenger वरून पाठवलेला मेसेज डिलीट करण्याच्या पर्यायाचे फीचर सुरू करणार आहे. सध्या फेसबुकवर या फीचरची चाचणी करण्यात येत आहे.…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\nप्रेग्नेंसीनंतर स्वतःला फिट ठेवण्याबद्दल अभिनेत्री सौम्या…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कॉलेज शेजारील कचरा कुंडीची तक्रार थेट युवा सेनाप्रमुख…\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्रीपदाचा विषय माझ्यासमोर नसून महाराष्ट्र घडवायला मी निघालेलो आहे. जे लोक…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या प्रेमाचा ज्वर सर्वत्र आहे. त्यात प्रेमप्रकरणातून अनेक प्रेमभंग झाल्यावर आत्महत्या…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. त्यामुळे एसबीआय नेहमीच आपल्या…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेत्री कोयना मित्रा काही दिवसांपूर्वीच 'ओ साकी साकी रे' य��� गाण्यामुळे चर्चेत आली…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम ‘फ्री’,…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nआजचे राशिभविष्य – ‘या’ राशीसाठी ‘काळा’…\nछातीत गोळी झाडून ‘आयटी’तील एकाची आत्महत्या\nहोय, Face App मुळे १८ वर्षापूर्वी अपहरण झालेल्या मुलगा सापडला\nशिवसेनेचं ‘कन्सलटंसी’ लाऊन राजकारण, आदित्य ठाकरे हे…\nपोलीस उपनिरीक्षकासह २ पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित\nछातीत गोळी झाडून ‘आयटी’तील एकाची आत्महत्या\n‘भारत’ हिट झाल्यानं कॅटरिनाने दीपिकाच्या हातातील ‘बिग बजेट’ सिनेमा ‘हिसकावला’,…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahakrushi.com/2018/05/weather-forecast-22052018.html", "date_download": "2019-07-22T10:53:53Z", "digest": "sha1:4ZEX5IQAO3JM7PDEB3OD5ME5XEHQ52NT", "length": 6935, "nlines": 93, "source_domain": "www.mahakrushi.com", "title": "Mahakrushi: Weather forecast/हवामान अंदाज 22/05/2018", "raw_content": "\n*आज दिनांक २२ मे २०१८* *सकाळी*\nमहाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत ढगाळ वातावरण निर्माण होईल..व हलक्या पावसाची शक्यता आहे.\nदुपारनंतर परत वातावरण निर्माण होऊन *मान्सूनपुर्व पाऊस* अपेक्षित आहे.\nकाही काही भागात *मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार* स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.\n*मेकुनु* हे वादळ आज पश्चिम-उत्तर दिशेला सरकले असुन त्याची तिव्रता वाढली आहे.....\n“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद\n\"WELCOME TO MAHAKRUSHI\" \"महाकृषि मध्ये आपल स्वागत आहे\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/nirav-modi-sold-one-diamond-to-4-shell-companies-the-root-of-pnb-fraud-claims-us-report-5948206.html", "date_download": "2019-07-22T10:35:44Z", "digest": "sha1:PYOJMU2JOMTWYDMAF3YNQIHWUJL34TCT", "length": 9405, "nlines": 151, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "nirav modi sold one diamond to 4 shell companies the root of PNB fraud claims us report | PNB Fraud: नीरव मोदीने एकच हिरा जगभर फिरवला, 21.38 कोटी डॉलरचे बनावट बिल दाखवून काढले कर्ज; अमेरिकन अहवालातील दावा", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nPNB Fraud: नीरव मोदीने एकच हिरा जगभर फिरवला, 21.38 कोटी डॉलरचे बनावट बिल दाखवून काढले कर्ज; अमेरिकन अहवालातील दावा\nअमेरिकेतील सिक्यॉरिटी अॅन्ड एक्सचेंज कमिशन आणि न्याय विभागाच्या वकीलांनी केलेल्या चौकशीत ही माहिती समोर आली आहे.\nवॉशिंग्टन / नवी दिल्ली - नीरव मोदीने अवघ्या 3 कॅरेटचा एकच हिरा संशयित कंपन्यांना 4 वेळा पाठवून जगभर फिरवला. 2011 मध्ये फक्त 5 आठवड्यात त्याने हे कृत्य केले. राउंड ट्रिपिंगचा हा खेळ सर्वात मोठा बँकिंग घोटाळा पीएनबी फ्रॉडचे मूळ आहे. अमेरिकेतील सिक्यॉरिटी अॅन्ड एक्सचेंज कमिशन आणि न्याय विभागाच्या वकीलांनी केलेल्या चौकशीत ही माहिती समोर आली आहे. ब्लूमबर्गने या अहवालाचा दाखला देत सांगितल्याप्रमाणे, नीरवने 2011 पासून 2017 पर्यंत एकूणच 21.38 कोटींची बनावट बिल तयार केले. याच बिलांच्या आधारे त्याने पंजाब नॅशनल बँकेकडून कर्ज काढण्यास सुरुवात केली.\nसर्व खोट्या क���पन्या नीरव मोदीच्या...\nविक्रीत तेजीचा बनाव करून नीरव मोदी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अनेक देशांमध्ये 4 अब्ज डॉलरचे कर्ज काढले. यासाठी त्यांनी 20 बनावट कंपन्या दाखवल्या होत्या. ऑगस्ट 2011 मध्ये पिवळ्या आणि हलक्या केशरी रंगाचा हिरा सर्वात आधी त्याने अमेरिकन कंपनी फायरस्टार डायमंडला विकला. यानंतर हाच हिरा हाँगकाँग येथील फॅन्सी क्रिएशन नावाच्या बनावट कंपनीला पाठवण्याचा बनाव केला. यात त्या हिऱ्याची किंमत 11 लाख डॉलर दाखवण्यात आली. या दोन्ही कंपन्या बनावट आणि त्या नीरव मोदीच्याच होत्या. या व्यवहारांच्या दोनच आठवड्यानंतर त्याने हाच हिरा सोलार एक्सपोर्ट कंपनीकडे पाठवला. सोलार एक्सपोर्ट सुद्धा नीरव मोदीचे कौटुंबिक पार्टनरशिपचे असून फायरस्टार डायमंड त्याची पॅरेंट कंपनी होती.\nसंयुक्त अरब अमिरातमध्ये नीरवची शेल कंपनी\nअहवालानुसार, एका आठवड्यानंतर न्यूयॉर्क येथील फायरस्टारने पुन्हा हाँगकाँगच्या फॅन्सी क्रिएशनला हिरा पाठवला. या दरम्यान हिऱ्याची किंमत 11.6 लाख डॉलर दाखवण्यात आली. दोन आठवड्यानंतर न्यूयॉर्क येथील ए. जेफ डायमंड कंपनीने वर्ल्ड डायमंड डिस्ट्रीब्युशनला हा हिरा विकला. तोपर्यंत त्याच हिऱ्याची किंमत 12 लाख डॉलर करण्यात आली होती. वर्ल्ड डायमंड सुद्धा यूएईमध्ये कथित मुख्यालय असलेली नीरव मोदीची बनावट कंपनी होती. हीच सायकल पुढे अशीच सुरू होती.\nशीला दीक्षित पंचतत्वात विलीन, दिल्लीतील निगमबोध घाटावर राजकीय इतमामात करण्यात आले अंत्यसंस्कार\nमिशन चांद्रयान-2 : इस्त्रोने पूर्ण केला चांद्रयान-2 चा सराव, सोमवारी या वेळेला होणार प्रक्षेपण\nशीला दीक्षित यांना 2012 मध्ये सोडायचे होते मुख्यमंत्रीपद; पण निर्भया प्रकरणानंतर निर्माण झालेल्या परिस्थितींमुळे बदलले मन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/profiles/submit/", "date_download": "2019-07-22T09:52:51Z", "digest": "sha1:S7SVK3AYAHSER5HO5Z5FEQZTCEBLAYXA", "length": 6142, "nlines": 101, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "Submit Profile – profiles", "raw_content": "\nमानसिक स्वास्थ्य कसे हाताळावे \nओरॅकल कंपनीचा संस्थापक लॅरी एलिसन\nमाझे आदरणीय गुरुजी पं. दिनकर पणशीकर\nकाय आहे ऑफिस कोल्ड आणि कसा कराल यापासून बचाव\nमॅनहॅटनहेंज.. मॅनहॅटन.. न्यूयॉर्क.. अमेरिका\nलंडन मध्ये अस्सल मराठी जेवण मिळते हे कळल्यावर त्यांच्याकडे तिथे गेलेल्या मराठी मुलांची आणि कामाला ...\n‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘भातुकलीच्या खेळामधली’, ‘शुक्रतारा मंद वारा’ यासारख्या एकापेक्षा एक ...\nज्येष्ठ गा‌यिका आशा खाडिलकर म्हणजे गायनातलं मूर्तिमंत चैतन्यतत्त्व. त्या गात असलेलं गाणं कोणत्याही प्रकारांतलं असो, ...\nटिळक, नारायण वामन (रेव्हरंड टिळक)\nचिंतामण द्वारकानाथ अर्थात सी डी देशमुख\nडॉ. गोपाळ शिवराम लागवणकर\nकृष्णराव गणेश फुलंब्रीकर (मास्टर कृष्णराव)\nCategories Select Category अभिनेता-अभिनेत्री अर्थ-वाणिज्य इतर इतर अवर्गिकृत उद्योग-धंदे ऐतिहासिक कथाकार कलाकार कवी-गीतकार-गझलकार कादंबरीकार कृषी कॉर्पोरेट कोशकार खेळाडू गायक गायक-गायिका छायाचित्रकार दिग्दर्शक नाटककार निर्माते पत्रकार प्रकाशक प्रवासवर्णनकार बालसाहित्यकार भाषांतरकार राजकीय लेखक वकील विज्ञान-तंत्रज्ञान विविध कला वैद्यकिय व्यवस्थापन क्षेत्र व्यावसायिक शासकीय अधिकारी शासन-प्रशासन शिक्षण-क्षेत्र संगीतकार संत-महात्मे सनदी लेखापाल (C.A.) संपादक समाजकार्य समाजसुधारक समिक्षक संरक्षण सेवा संशोधक सहकार सांस्कृतिक-क्षेत्र साहित्य-क्षेत्र स्वातंत्र्यसैनिक\nव्यक्तींची माहिती संपादित करा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते …..\nतुमची साईट मराठीत बनवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahakrushi.com/2011/01/blog-post_30.html", "date_download": "2019-07-22T11:02:45Z", "digest": "sha1:ORCJLMZJ4D7NIFUERDJBCYDEH3AGAQ3R", "length": 18946, "nlines": 115, "source_domain": "www.mahakrushi.com", "title": "Mahakrushi: कृषितंत्राने साधली कर्जमुक्ती...", "raw_content": "\nनांदेड तालुक्यातील चिमेगाव अवघ्या सहाशे लोकवस्तीचं गाव. आसना नदीच्या तटावर असलेल्या या गावात गेल्यावर गावात प्रगतीचे वारे वाहत असल्याचं चटकन लक्षात येतं. मुख्य रस्त्यावरून जाताना डावीकडील झाडाला लावलेली पाटी आपलं लक्ष वेधून घेते. पाटीवर 'पाणी हेच जीवन' अशा शीर्षकाखाली कविता दिलेली आहे. 'शेतकरी दादा तुम्ही ऐका जरा, जलसंपत्तीचे तुम्ही रक्षण करा, वनसंपत्तीची सर्वांनी लावली वाट, म्हणून पर्यावरणाने फिरविली आपल्याकडे पाठ' अशा जलसंधारणाचं महत्त्व सांगणार्‍या कवितेच्या ओळीखाली कवीचं नाव लिहिलेलं आहे-पंजाबराव पाटील चिमेगावकर....नजर जाईल तिथपर्यंत शेती दिसते. दोन पावलं पुढे गेल्यावर सागाच्या झाडावर विविध पक्ष्यांची रंगीत छायाचित्रं दिसतात. बाजूला शेडनेड, पॉलिहाऊस, विहि���ीवर पंप बसविलेला, उजविकडे पॅक हाऊसचा बोर्ड..... एवढय़ाशा गावातील ही कृषी क्रांती बघून आश्चर्य वाटतं. या यशाचे शिल्पकार आहेत पंजाबराव आणि त्यांचे बंधु नागोराव पाटील(आढाव) चिमेगावकर...\nसहा-सात वर्षापूर्वी ९० एकर शेतीचे मालक असलेल्या या कुटुंबावर बँकेचे कर्ज कसे फेडावे ही मोठी समस्या होती. आजचं ऐश्वर्य पाहिल्यावर यावर सहजपणे विश्वास बसत नाही. २००४ मध्ये कृषि विभागाच्या सहकार्याने पुष्पोत्पादन योजने अंतर्गत झेंडूचा प्लॉट या दोघांनी शेतात घेतला आणि त्या दिवसापासून या कुटूंबाने मागे वळून पाहिले नाही. या प्लॉटमध्ये त्यांना २० हजार रुपयांचा फायदा झाला. सोबतच शेती सहलीच्या माध्यमातून कृषि विभागाच्या नवीन योजना, शेतीतील नवे तंत्रज्ञान, फायदेशीर शेतीचे तंत्र आदींची माहिती मिळाल्यावर हे सर्व आपल्या शेतात आणण्याचे प्रयत्न पंजाबरावांनी सुरु केले.\nअशातच कृषि विभागाने राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन केले. या मेळाव्यात तळेगावचे तज्ज्ञ आणि बँकर्स उपस्थित होते. 'बँकेने आमच्यासारख्या कर्जबाजारी शेतकर्‍यावर विश्वास ठेवून नव्या तंत्रज्ञानासाठी पुन्हा कर्ज दिल्यानेच हे यश मिळू शकले' या शब्दांत नागोराव खुल्या दिलाने बँकेला धन्यवाद देतात. या कर्जातून त्यांनी पॉलिहाऊस उभे केले. कृषि विभागामार्फत सव्वा तीन लाख रुपयाचे अनुदान मिळाले. एका वर्षात जरबेराच्या उत्पादनातून साडेसहा लाखाचं उत्पन्न होऊ लागलं. वर्षाकाठचा खर्च होता फक्त दीड लाख रुपये. होणार्‍या फायद्यातून दुसरे पॉलिहाऊस उभारण्यात आलं...आणि ही प्रगतीची पाऊलं पुढे पडत गेली. आज या शेतातली फुलं दिल्ली, हैदराबाद, मुंबई आदी महानगरात जात आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे कर्जाची परतफेड वेळेवर होत आहे.\nआज या शेतात दोन शेडनेटही आहेत. सव्वा तीन लाख रुपये खर्चाच्या या प्रकल्पाला कृषि विभागाने १.३६ लाख रुपये अनुदान दिले आहे. दहा गुंठे क्षेत्रातील या शेडनेटमध्ये सिमला मिरचीची साडेतीन हजार रोपे लावली आहेत. प्रत्येक रोपाला साधारण तीन किलोप्रमाणे चार लाखापेक्षा अधिक उत्पन्नाची अपेक्षा या प्लॉटपासून आहे. दुसर्‍या शेडनेटमध्येदेखील नुकतीच रोपे लावली आहेत. इतर शेतजमिनीवर सोयाबीन, कापूस, भाजीपाला आदी उत्पादन घेतले जाते. या उत्पादनातून शेतीवरील खर्च भागतो. खरे उत्पन्न मिळते ते पॉलिहाऊसच्या माध्यमातून, असे नागोराव आवर्जुन सांगतात.\nकृषि विभागाच्या सहकार्याने राष्ट्रीय फलोत्पादन योजने अंतर्गत शेताच्या बाजूला पॅक हाऊस उभारण्यात आले आहे. त्यासाठी शासनाकडून ६२ हजार रुपयांचे अनुदान मिळाले आहे. या पॅक हाऊसमध्ये शास्त्रीय पध्दतीने फुले आणि इतर कृषि उत्पादनांचे पॉकिंग करण्यात येते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने पंजाबरावांनी शेतात श्रमदानातून शेततळ्याची निर्मिती केली आहे. फुलझाडांना पाणी दिल्यानंतर अतिरिक्त झालेले पाणी जमिनीतून झिरपून विहिरीचे पुनर्भरण करण्याचे तंत्र विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे विहीर पूर्णत: भरलेली आहे. फुलझाडांना पाणी देताना त्यातील क्षार बाजूला काढण्यासाठी शेतात एक लाख खर्च करून आरओ वॉटर प्लँट बसविण्यात आला आहे. त्यामुळे जमीन क्षारीय न होता रोपांची वाढ जोमाने होते.\nशेतीमध्ये एवढी प्रगती करूनही या चिमेगावकर कुटुंबाला नाविन्याचा ध्यास आहे. शेतीतील नवे तंत्र आत्मसात करण्यासाठी नव्या ठिकाणी भेट देणे, अधिकारी आणि प्रगतीशील शेतकर्‍यांशी चर्चा करणे, शेतीत नवे प्रयोग करणे आदी बाबींवर यांचा सातत्याने भर असतो. स्वत:बरोबर गावाचा विकास व्हावा हा हेतू डोळ्यासमोर ठेवून स्वत:च्या शेतात मार्गदर्शन शिबीर भरविणे त्यांना आवडते. त्यासाठी शेतालगतच लहानसे सभागृह तयार करण्यात आले आहे. नवे तंत्र स्विकारले तर शेती फायदेशीर ठरू शकते हा संदेश देणारी ही प्रगतीशील शेतकरी भावंडांची जोडी गावासाठी अभिमानाचा विषय ठरली आहे.\n“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद\nसेंद्रिय भाताची किफायतशीर शेती..\nशेतमालाचे दर वाढण्या माघचे कारण काय आहे \nहरितक्रांतीच्या स्वप्नपूर्तीसाठी दिग्रस बंधारा\nकृषी विद्यापीठातील संशोधन स्पर्धात्मक आहे का \nतूरडाळ १०० रुपयांवर जाणार,घाऊक बाजार ७० रुपये किल...\nरोपांच्या थेट मुळाशी पोहोचले तंत्रज्ञान, जमिनीखालू...\nसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्यात नवीन प्रयोग...\nऊस उत्पादकांना प्रत्यक्ष कराच्या ओझ्यातून सूट द्या...\nबायोगॅस प्रकल्पापासून वीज निर्मीती...\nखारपाण पट्टय़ात बहरली फळबाग...\nआवळा प्रक्रिया उद्योगाने दाखविली यशाची वाट..\nकर्मचार्‍यांनी स्वकमाईतून बांधले वनराई बंधारे.\nआंबा फळ गळीवर काय उपाय याजना करणार \nएटीएम मधून दूध देण्याची किमया केली आहे शिवामृत दूध...\nजलसंधारणातून उन्नती साधली आहे मोरेगाव येथे कृषीधन ...\nकुमठय़ात साकारली समूह शेती...\nऊस बेने निर्मिती ठरली फायदेशीर...\nस्ट्रॉबेरी उत्पादक आता प्रक्रिया उद्योगात उतरणार.....\nमहाराष्ट्र कृषी पणन मंडळाच्या विविध योजने विषयी मा...\nथंडीमध्ये अशी घ्या पिकांची काळजी- केळी,डाळिंब,द्रा...\nउसासाठी ठिबक सिंचनाचे नियोजन कसे कराल \n\"WELCOME TO MAHAKRUSHI\" \"महाकृषि मध्ये आपल स्वागत आहे\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/6944", "date_download": "2019-07-22T09:49:14Z", "digest": "sha1:3VWTGGYXCTL4WFHE7CYSJVYR3NC4U6TB", "length": 19400, "nlines": 92, "source_domain": "aisiakshare.com", "title": " मालिका-बिलिका, सण-बिण | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०१९ - आवाहन\n- मीच ती सोनल\nलहानपणी कधी हॉटेलात जाऊन खाण्याचा प्रसंग आला की मेन्यू कार्ड डावीकडून उजवीकडे वाचणं या आवडत्या सामूहिक प्रकारानंतर आई-वडलांचा पहिला डायल��ग असायचा, “घरी खातो तेच मागवू नका. ते काय आपण कधीही खाऊ शकतो.” आज मोठं झाल्यावर मला ते बघतात त्या मालिका बघून वाटतं की ते दोघं ते वाक्य विसरलेत. नाहीतर मनोरंजनासाठी जे घरात दिसतंय तेच ते टीव्हीवर का बघत असावेत मेसबाहेर 'आपल्या घरासारखी चव' ही पाटी वाचून आणि सिरीयलच्या जाहिरातीत 'आपल्या घरातलीच गोष्ट' वाचून समजून जावं, इथे आपल्या घरापेक्षा शेरभर मसाला जास्तच असणारे. वर या मसाल्याला कट-कारस्थानाची फोडणी, रडण्या-भेकण्याचं पाणी आणि सणावाराच्या महाएपिसोडची 'मंद' आच असणारच आहे.\nखरंतर परिस्थिती नेहमीच एवढी बिकट नव्हती. आम्ही पोरंटोरं कॉटवर उभं राहून, 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी' प्लस 'सब का मालिक एक' टाईप पोज घेऊन गिरकी मारत खाली उडी मारण्यात (आणि धड्कन पडण्यात) खुश होतो. आई-वडील बडकी-छुटकी-बसेसर बघत, तर कधी धोतर घातलेला डिटेक्टीव्ह बघत आनंदात होते. पण हा सुरम्य काळ फार टिकला नाही. कोणे एके दिवशी एका भद्रमहिलेच्या स्वप्नात बहुदा 'माहेरची साडी' आली, आणि ते स्वप्न x१०० करून तिनं सास-बहूंच्या कहाण्या प्रकटवल्या. तेव्हापासून आमच्या घरचे झाले सिरीयल-लव्हर्स (इश्श) आणि आम्ही सिरीयल-व्हिक्टीम्स.\nबॉलीवूडनं जसं प्रत्येक भारतीयाला रोमान्स कसा करायचा ते शिकवलं, तसं या मालिकांनी त्याला (किंवा खरंतर तिला) संसार कसा करावा हे शिकवलं. अजूनही तो भारतीय रोमॅंटिक 'पोज दे' म्हणलं की हात पसरून उंचावतो आणि कंबर एकीकडे झुकवतो… आणि लग्न झालं की तीन पदरी मंगळसूत्र घालायची स्वप्न बघतो. लाईफ इमिटेट्स आर्ट नसून ते करेक्ट उलटं आहे हे सिद्ध करून एका युनिव्हर्सल द्विधेला आपल्यापुरतं चोख उत्तर देतो. मग या दैनंदिन जगण्यातला एक चमचमता भाग असलेले सणवार तरी यातून कसे सुटतील\nझक्क रांगोळी, पक्क मेजवानी, सदैव हळदी कुंकवाला निघाल्यासारख्या असणाऱ्या बायकांचं अजून कैक पटीनं नटणं असे प्रत्येकच सणात टीव्हीदर्शन घडतं. पण हे होळी-दिवाळी सण आता ओल्ड-फॅशन्ड झाले. होळी एकतर बॉलीवुडनं हायजॅक केली आणि दिवाळीचे फटाके दर महिन्याच्या महाएपिसोडला फोडून फुसके झाले. मग मालिका-मार्केटमध्ये नवीन सणाचा स्टॉक येणं क्रमप्राप्त झालं. पाश्चात्य संस्कृतीचा त्याग हे जरी देशी मालिकांचे आद्य कर्तव्य असलं तरी त्यांचे फंडे वापरून देशी संस्कृतीस सुवर्णकाळ आणणं हे त्याहूनही अग्रक्रमाचे कर्तव्य होय. ते स्मरून मग वटसावित्रीचा धावा करण्यात आला आणि तिच्या रूपानं मालिका-निर्माते प्रसन्न झाले.\nत्याचं कसंय, मालिकाविश्वाचे काही न सरणारे भोग असतात. मुख्य पात्र त्यागमूर्ती असल्यानं त्याला (किंवा पुन्हा खरंतर तिलाच) रडणं, ओरडा खाणं, कधी कधी मार ही खाणं आणि शेवटी कधीतरी घरचा टी. आर. पी. वाचवायला प्राण अर्पण करणं हे लेखकानं पाचवीच्या एपिसोडलाच पुजलेलंच असते. यथावकाश प्रेक्षकांच्या आक्रोशाला प्रतिसाद देत मग पुनर्जन्म अवतारही होतो. या जन्मा-मरणाच्या फेऱ्याशी इमान राखत मग वटसावित्रीस आवाहन हे साहजिकच म्हटलं पाहिजे.\nअशा या व्हॅलेंटाईनला मराठी टशन एपिसोडमध्ये मग सकाळपासून हिरॉईन झोपेतून जागी होणं, तिनं आपलं सौभाग्य निरखून पाहणं, लग्नाच्या वरताण नटून घरातून निघणं, शूटिंगसाठी पकडून आणलेल्या वडापाशी पोचणं हे अगदी बारकाईनं दाखवलं जातं. यात अर्थातच पसाभर जाहिराती आणि खंडीभर फुटकळ दुय्यम पात्रांचे संवाद असल्यानं महाएपिसोडातला एक मोठा भाग संपतो. मग प्रेक्षक अमेरिकेत जन्माला येऊन आजच भारतात आलेले आहेत तेव्हा त्यांना भारतीय लोककथा माहीत नसणार असं अचानक समजून सावित्री-सत्यवानाची गोष्ट दर वर्षी न चुकता, न उतता, न मातता ऐकवली जाते. बदलत्या काळाबरोबर आपण जसे WhatsAppवर गुडमॉर्निंग करायला शिकलो तसंच पर्यावरण जपायला शिकलो हे ठसवायला वडाचं महत्त्व सांगून वृक्षारोपण वगैरे प्रसंग दाखवले जातात. नंतर वर्षभर जितकी कथा गायब असते तितकंच हे झाडदेखील.\nसगळे आचार-उपचार, रीतीरिवाज पार पडतात आणि पडद्याअलीकडे ते 'छान' ग्रहण केले जातात. पण संपूर्ण रामायण सांगितल्यावर कधी कधी रामाची सीता कोण हे कळत नाही. तसाच कधी कधी प्रश्न पडतो, की हा सगळा वरचा मेकपतर झाला, पण या सणाच्या मुख्य सावित्रीचं खरं रूप काय ही सत्यवान पुन्हा जिवंत झाल्याची मेजवानी आहे का दोरा विक्रेत्यांची बरकत ही सत्यवान पुन्हा जिवंत झाल्याची मेजवानी आहे का दोरा विक्रेत्यांची बरकत माझ्या भाबड्या मनाला या गोष्टीतून तिची हुशारी दिसते. यमासारखा साक्षात काळ एक्सटर्नल एग्झामिनर म्हणून अवतरलेला असताना, व्हायवाला पटापट चोख उत्तरं देणारी विदाऊट वाय. डी. पास सावित्री दिसते. पण मालिका-महिलावर्गाला असले पेच प्रसंग येत नसतात. त्यांना दिवसभर उपवास करून टवटवीत दिसण्याचं केवळ चॅलेंज असतं आणि त्या त���यातच व्यग्र असतात.\nम्हणून मग हा विडा कथाबाह्य मालिकांना उचलावा लागतो. गृहलक्ष्मीला उत्तरांच्या बदल्यात नवरा नाही पण नवीकोरी साडी मिळते. आणि घरोघरीच्या गृहलक्ष्म्यांना मालिकांनी कितीही भुरळ घातलेली असली तरी त्यांना नक्की माहीत असतं… नवरा बदलून हिरो होवो न होवो, साडी नक्कीच मिळवून देऊ शकतो.\nजोवर ही सावित्री अशाच तिथल्या तिथे चकरा मारतीये, तोवर हे मालिकाचक्र सुरूच राहणार आहे.\nलेखाच्या विषयात प्रचंड विस्ताराची संधी असता, दोनतीन उदाहरणांत गुंडाळून, एकाच सणाबद्दल सविस्तर लिहून एकाच परिच्छेदात सगळ्या सणांचा लसावि काढण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याने लेख पार पाणचट झालेला आहे. शेवटचं वाक्य अत्यंत आशयघन असताना त्याबद्दल लेखात स्वतंत्र विचार फारसा दिसत नाही. मराठी मालिकांचा व्यासंग वाढवायला हवा\nकिंबहुना माया असोस | ज्ञान जी तुझेनि डोळस |\nअसो वानणें सायास | श्रुतीसि हे ||\n'मेड इन इंडिया' कादंबरीचे लेखक पुरुषोत्तम बोरकर यांचे निधन झाले आहे. त्यांना 'ऐसी अक्षरे'तर्फे आदरांजली\nगायिका गीता दत्त (मृत्यू : २० जुलै १९७२)\nजन्मदिवस : गणितज्ञ फ्रेडरिक बेसेल (१७८४), चित्रकार एडवर्ड हॉपर (१८८३), अणूंमधला पुंजवाद दाखवणाऱ्यांतला नोबेलविजेता गुस्ताव हर्ट्झ (१८८७), स्ट्रेप्टोमायसिन आणि अन्य प्रतिजैविकांच्या संशोधनाचा पाया घालणारा नोबेलविजेता सेलमन वाक्समन (१८८८), चित्रकार व शिल्पकार अलेक्झांडर कॉल्डर (१८९८), कवी वसंत बापट (१९२२), गायक मुकेश (१९२३), साक्षेपी संपादक गोविंद तळवलकर (१९२५), गोलंदाज वसंत रांजणे (१९३७), अभिनेता ऱ्हीस इफान्स (१९६८)\nमृत्यूदिवस : सर्वात मोठा लघुग्रह शोधणारा ग्युसेप्पे पियाझ्झी (१८२६), 'स्टँडर्ड टाईम' निर्माण करणारा अभियंता सँडफर्ड फ्लेमिंग (१९१५), दलित नेते पा.ना. राजभोज (१९८४), लेखक ग.ल. ठोकळ (१९८४)\n१६७८ : शिवाजी महाराजांनी वेल्लोर किल्ला जिंकला.\n१८९४ : जगातली पहिली मोटर शर्यत फ्रान्समध्ये झाली.\n१९०० : ब्रिटिश इंडियाच्या नॉर्मन प्रिचर्ड या खेळाडूने ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पॅरिस येथे २०० मीटर स्पर्धेचे रौप्यपदक मिळविले.\n१९०८ : 'देशाचे दुर्दैव' या जहाल अग्रलेखाबद्दल लोकमान्य टिळक यांना सहा वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा.\n१९३० : महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यात जंगल सत्याग्रहाची सुरुवात.\n१९३३ : विली पोस्ट हा पृथ्वीला प्रदक्षि��ा घालणारा पहिला मानव ठरला. ७ दिवस १८ तास ४९ मिनिटात त्याने हा विक्रम केला.\n१९५१ : देझिक आणि त्सिगान हे अवकाशयात्रा करणारे पहिले कुत्रे ठरले.\n१९५४ : पोर्तुगीजांच्या ताब्यातून दादरा मुक्त.\n१९८१ : भारताचा पहिला भूस्थिर उपग्रह 'अ‍ॅपल' कार्यान्वित.\n१९९२ : सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला अयोध्या येथील बाबरी मशीद परिसरातील बांधकाम थांबवण्याचे आदेश दिले.\n२००५ : ७ जुलैच्या लंडन बाँबहल्ल्यातला संशयित समजून जॉन चार्ल्स दी मेनेझेस या निरपराध ब्राझिलिअन तरुणाची लंडन पोलिसांनी निष्काळजीपणे हत्या केली.\n२०११ : नॉर्वेमध्ये दहशतवादी हल्ल्यात ७७ ठार.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5493621863170692490&title=Triveni%20Programme&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-07-22T10:14:22Z", "digest": "sha1:6ICNYWDV7ITAZQWLVXRJGX3GRRNIRR35", "length": 11116, "nlines": 135, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘त्रिवेणी’ संगमात रसिकांना शब्द-सुरांचे स्नान", "raw_content": "\n‘त्रिवेणी’ संगमात रसिकांना शब्द-सुरांचे स्नान\nरत्नागिरीत गदिमा, बाबूजी, ‘पुलं’ना मानवंदना\nरत्नागिरी : सप्तसूर म्युझिकल्स आणि अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळाने आयोजित केलेल्या संगीतमय ‘त्रिवेणी’ संगमात रत्नागिरीकर रसिक अक्षरशः न्हाऊन निघाले. गीतकार ग. दि. माडगूळकर, गायक, संगीतकार सुधीर फडके व महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून ११ नोव्हेंबर २०१८ रोजी सायंकाळी रत्नागिरीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.\nया कार्यक्रमातून तिन्ही दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या कलाकृतींचा अनुभव घेण्यासाठी आणि युवा कलाकारांचे दमदार सादरीकरण ऐकण्यासाठी सभागृह तुडुंब भरले होते. ब्राह्मण मंडळाच्या श्री भगवान परशुराम सभागृहात कार्यक्रम झाला. सुरुवातीला प्रसिद्ध अभिनेते विघ्नेश जोशी, आशा पंडित, राधिका वैद्य, प्रदीप तेंडुलकर, मधुसूदन लेले, दीपक पोंक्षे, सुहास सोहनी यांनी दीपप्रज्ज्वलन केले. कार्यवाह राजेंद्र पटवर्धन यांनी ‘सप्तसूर मुझिकल्स’चे निरंजन गोडबोले व विघ्नेश जोशी यां���ा सत्कार केला. कलाकारांचे स्वागत अविनाश काळे, संदीप रानडे, राधिका वैद्य, अनुजा आगाशे यांनी केले. कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी प्रास्ताविक केले.\nकार्यक्रमात सुरुवातीला अजिंक्य पोंक्षे याने ‘स्वये श्री रामप्रभू ऐकती’ हे गीत सुरेखपणे सादर केले. रसिकांच्या टाळ्या पडल्या आणि कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. अभिनेते विघ्नेश जोशी यांनी गदिमा, पुलं व बाबूजींच्या अनेक आठवणी ओघवत्या वाणीत सांगितल्या.\nइंद्रायणी काठी, शब्दावाचून कळले सारे, आकाशी झेप घे रे, ही गीते अजिंक्यने सुरेल आवाजात म्हटली व टाळ्या घेतल्या. कबिराचे विणतो शेले, हसले मनी चांदणे ही गीते युवा गायिका हिमानी भागवतने उत्तम प्रकारे सादर केली. एकाच या जन्मी, अहो सजणा दूर व्हा, गं बाई माझी करंगळी, ही गीते प्रियांका दाबके हिने सादर केली आणि त्यांना रसिकांनी दाद दिली. हरहुन्नरी गायक अभिजित भट याने, कधी बहर कधी शिशिर, स्वर आले दुरुनी, निजरूप दाखवा हो... ही वैविध्यपूर्ण गीते ताकदीने सादर केली. अभय जोग यांचे ‘पराधीन आहे जगती,’ अजिंक्य व हिमानीचे ‘विकत घेतला श्याम,’ हिमानी व अभिजितचे ‘स्वप्नात रंगले मी,’ अभिजित व प्रियांकाचे ‘नवीन आज चंद्रमा’ ही गीतेही तितकीच रंगली. ‘वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम’ या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.\nनिरंजन गोडबोले (हार्मोनियम), चैतन्य पटवर्धन (की-बोर्ड), उदय गोखले (व्हायोलिन), निखिल रानडे (तबला) आणि हरेश केळकर (तालवाद्य) यांनी संगीतसाथ केली.\n(कार्यक्रमाची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत...)\nTags: Ratnagiriअखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळरत्नागिरीAkhil Chitpavan Brahman Vidyarthi Sahayak Mandalगदिमापुलंबाबूजीसुधीर फडकेपु. ल. देशपांडेग. दि. माडगूळकरविघ्नेश जोशीसप्तसूर म्युझिकल्सनिरंजन गोडबोलेत्रिवेणीBOI\nराजेंद्र भडसावळे About 251 Days ago\nगदिमा, बाबूजी, ‘पुलं’ना त्रिवेणी कार्यक्रमातून मानवंदना नगर वाचनालयातर्फे कथाकथन व निबंधलेखन स्पर्धा ‘अभंगवाणी’त रंगले रत्नागिरीकर रसिक रत्नागिरीत १९ एप्रिलला रंगणार ‘गीतरामायण’ अशी दैवते येथ होणार केवी\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\n७० टक्के रुग्णांना वेनस थ्रॉम्बोएम्बॉलिझमचा धोका\nअनादि मी अनंत मी - ध्वनिनाट्य : भाग सात\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म स��ंचन पद्धत विकसित\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\nपेण, पनवेल, उरण, घारापुरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/bengali-actress-payel-chakraborty-found-dead-in-a-siliguri-hotel-5952788.html", "date_download": "2019-07-22T09:31:43Z", "digest": "sha1:7WI3MCYNZW3YZAQRFLBL2GPVPPDYXN5M", "length": 7482, "nlines": 149, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Bengali Actress Payel Chakraborty Found Dead In A Siliguri Hotel | हॉटेलच्या रुममध्ये मिळाला प्रसिध्द अभिनेत्रीचा मृतदेह, नुकताच झाला होता घटस्फोट", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nहॉटेलच्या रुममध्ये मिळाला प्रसिध्द अभिनेत्रीचा मृतदेह, नुकताच झाला होता घटस्फोट\nबंगालची प्रसिध्द फिल्म आणि टीव्ही अॅक्ट्रेस पायल चक्रवर्तीचा मृतदेह बुधवारी संध्याकाळी सिलिगुडीच्या एका हॉटेलमध्ये संशय\nमुंबई/कोलकाता : बंगालची प्रसिध्द फिल्म आणि टीव्ही अॅक्ट्रेस पायल चक्रवर्तीचा मृतदेह बुधवारी संध्याकाळी सिलिगुडीच्या एका हॉटेलमध्ये संशयीत अवस्थेत मिळाला. तिने आत्महत्या केली आहे की, ही हत्या आहे, याचा पोलिस तपास करत आहेत. हॉटेल अथॉरिटीकडून मिळालेल्या माहितीनुसार, पायल या हॉटेलमध्ये मंगळवारी आली होती. ती बुधवारी सकाळी गंगटोकसाठी निघणार होती असे बोलले जातेय. सकाळी हॉटेल स्टाफने दार वाजवले तेव्हा काहीच प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हा हॉटेलच्या टीमने पोलिसांना सूचना दिल्या. पोलिस दरवाजा तोडून मध्ये गेले, तेव्हा पायलचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मिळाला.\nपतीसोबत झाला होता घटस्फोट\nकाही दिवसांपुर्वीच 36 वर्षीय पायलचा घटस्फोट झाला होता. यामुळे ती खुप तणावात राहत होती. तिला एक मुलगाही आहे. घटस्फोटानंतर पालक आपल्या पालकांसोबत कोलकाताच्या नेताजी नगरमध्ये राहत होती. पायल गंगाटोकला जाणार असे म्हणाली होती, यामुळे तिचा तिकडे काय संबंध होता याचा तपास पोलिस घेत आहेत. पायलने 'एक माशेर साहित्य सीरिज', चोखेर तारा तुई, गोएंदा गिन्नी सारख्या प्रसिध्द मालिकांमध्ये काम केले होते. यासोबतच ती आगामी बंगाली चित्रपट 'केलो'मध्ये काम करणार होती.\nशीला दीक्षित यांच्या निधनामुळे शोकाकुल झाले बॉलिवूड, अक्षय-कंगनासह इतर कलाकारांनीही दिली श्रद्धांजली\nभजन ग��यक अनूप जलोटा यांना मातृशोक; कमला जलोटा यांचे दीर्घ आजारपणामुळे निधन, 21 जुलै रोजी होणार अंत्यसंस्कार\nकंगना रनौट जर पंतप्रधान झाली तर करीना कपूरला मिळणार गृहमंत्रीपद, जाणून घ्या काय आहे प्रकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahakrushi.com/2011/06/", "date_download": "2019-07-22T10:24:32Z", "digest": "sha1:3YRYDHW6RRMBVIYPE44EZNPLF5MWCJNF", "length": 115232, "nlines": 286, "source_domain": "www.mahakrushi.com", "title": "Mahakrushi: June 2011", "raw_content": "\nपाऊस नसल्यानं चिंता वाढली\nबुलढाणा जिल्ह्यात एकीकडे खतं आणि बियाण्यांची टंचाई सदृष्य स्थिती निर्माण करुन व्यापारी शेतकऱ्यांच्या डोळयातून पाणी आलंय. यावर नियंत्रण ठेवण्याची ज्या प्रशासनाची जवाबदारी आहे. त्यांना धडा शिकवण्यासाठी व प्रशासनाचं लक्ष या ज्वलंत प्रश्नांकडे वेधण्यासाठी स्थानिक धर्मवीर संघटनेने आज प्रशासनाच्या अधिकऱ्यांना गुदगुदी करुन त्यांना हसवण्याचे अभिवनव आंदोलन केले.\nकेंद्र सरकारकडून खतांच्या अनुदानात कपात\nखतांचे योग्य वितरण होणार कधी\nखतांची टंचाई टाळण्यासाठी ४५ हजार मेट्रिक टन खत\nमहिकोकडून शेतकरी, सरकारची फसवणूक\nयंदा राज्यातले शेतकरी आणि सरकारला महिको कंपनीने फसवले आहे. महिको कंपनी खरीपासाठी १६.५ लाख पाकिटे बी टी कापसाचे बियाणे पुरवणार होती. पण कंपनीने आज अखेर केवळ १ लाख ९१ हजार बियाणे पाकिटांचा पुरवठा केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात कंपनीने पुरेसा बियाणे पुरवठा केला नाही तर कंपनीला काळ्या यादीत टाकून राज्यातली बियाणे विक्री थांबवण्याचे आदेश कृषीमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी दिले आहेत.\nसांगलीत घसरले बेदाण्याचे भाव\nसांगतील गेल्या दोन महिन्यांपूर्वी प्रतिकिलो २०० रुपये ओलांडलेला बेदाणा आता १४० रुपयांपर्यंत खाली घसरला आहे. सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जून महिन्यात नेहमीच बेदाण्याचे भाव कमी होतात.\nयंदा हे भाव प्रतिकिलो ५० ते ६० रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी बेदाणा विक्रीसाठी आणणे कमी केले आहे. त्यातच चीन आणि अफगाणिस्तानचा निर्यात शुल्क माफ केलेला स्वस्त बेदाणा भारतीय बाजारात येऊ लागल्याने बेदाण्याचे भाव आणखी कमी होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.\nकृषी विभागाच्या नाविन्यपूर्ण योजना.\nभारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे शेतीबाबतच्या कुठल्याही गोष्टीला ओघाने महत्त्व आलेच. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी ठाणे जिल्हा कृषी विभागाने जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने अनेक नाविन्यपूर्ण योजना हाती घेतल्या आहेत. आदिवासी व शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न वाढवणे हा त्या मागचा मुख्य हेतू.\nकृषि विभागाच्या या मोहिमेमध्ये नेहमीच्या भातशेतीशिवाय फुलशेतीवर भर देण्यात आला आहे. त्यामध्ये मोगरा आणि सोनचाफ्याचा सुगंध आदिवासींच्या जीवनात बहार घेऊन येणार आहे. मोगरा लागवडीअंतर्गत स्वयंरोजगार निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. आदिवासी भागातील शेतकऱ्यांना मोगरा लागवड तशी परिचित आहे. मोगरा लागवडीतून एकरी किमान एक लाखाचे वार्षिक उत्पन्न अपेक्षित असते.\nया धडक मोहिमेअंतर्गत ७०९ शेतकऱ्यांची ५४० एकर क्षेत्रावर मोगरा लागवड पूर्ण झाली आहे. पुढील २ वर्षात १००० एकर क्षेत्रावर मोगरा लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी आदिवासी उपयोजनेतून पूरक अनुदान देण्यात येणार आहे.\nकृषि विभागाची दुसरी योजना आहे सोनचाफा लागवडीची. आदिवासी भागात नाविन्यपूर्ण सोनचाफा लागवडीसाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या सहकार्यातून ही योजना हाती घेण्यात आली आहे.\nसोनचाफा लागवडीतूनही एकरी १ लाखाचे उत्पन्न हमखास मिळतेच. या योजनेमधून २०१०-११ या वर्षामध्ये ५० शेतकऱ्यांना २ हजार कलमांचे वाटप करण्यात आले आहे. तर २०११-१२ मध्ये ३० एकर क्षेत्रावर १० हजार कलमांच्या लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. मोगरा आणि सोनचाफा लागवडीतून रोजच्या कमी प्रयत्नांमधून आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या हातात पैसा खुळखुळू लागणार आहे.\nफुलशेतीचा आधार घेऊन बचतगटाद्वारे व्यवसायाभिमुख शेतीवरही कृषि विभागाने भर दिला आहे. त्याअंतर्गत मागणी व उपलब्ध बाजारपेठ विचारात घेऊन भाजीपाला व फुलांचे उत्पादन करण्यास चालना देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या बचत गटांना पायाभूत सुविधा रक्कम ३० हजार रुपयांच्या मर्यादेत लाभ मिळणार आहे.\nफुलशेतीशिवाय आतापर्यंत राज्यात सांगली, सातारा भागाचे वर्चस्व असलेल्या हळद लागवडीसाठी जव्हार, मोखाडा भागातील आदिवासी शेतकरी उत्सुक आहेत. त्यासाठी १०० शेतकऱ्यांच्या गटाची स्थापना करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांना सातारा, सांगली भागाची सहल घडवण्यात आली व त्य��ंना हळद लागवडीचे प्रशिक्षणही देण्यात आले.\nमे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ही लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी तामिळनाडूमधील सेलममधून उच्च प्रतीचे बियाणे उपलब्ध करण्यात आले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत विशेष पतपुरवठा करण्यात येणार आहे. शिवाय आदिवासी उपयोजना अंतर्गत पूरक निधीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.\nकृषि विभागाच्या शिंदी लागवड विशेष मोहिमेसाठी कोसबाडच्या कृषि विज्ञान केंद्रातून रोपे आणण्यात आली आहेत. लागवडीनंतर ५ वर्षांनी दर दिवशी ३ ते ४ लिटर प्रतिझाड निरा मिळते. वर्षातून १०० दिवस निरा उत्पादन होते. एका झाडातून शेतकऱ्याला १५०० रुपयांचे वार्षिक उत्पन्न मिळते. त्यामुळे शिंदी लागवडही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे.\nआदिवासी भागात शेडनेट हाऊस उभारणीसाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. शेतकऱ्यांसाठी चर्चासत्र, पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील फलोत्पादन प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण, शेडनेट हाऊस उभारणी ते विक्री व्यवस्थापनापर्यंतचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना देण्यात येते. २०११-१२ मध्ये १०० शेडनेट हाऊस उभारणीचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत उभारल्या गेलेल्या ३१ पैकी २२ शेडनेट हाऊस आदिवासी शेतकऱ्यांनी उभारले आहेत.\nसर्वात महत्त्वाचे आदिवासी व मागासवर्गीय शेतकऱ्यांना दारिद्र्यरेषेच्या वर आणण्याची योजना आहे. त्यासाठी २० हजार पेक्षा कमी उत्पन्न व ६ एकरपेक्षा कमी जमीन असलेल्या लाभार्थ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत लाभ मिळणार आहे. गेल्या पाच वर्षांत ५९४५ शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. २०११-१२ वर्षामध्ये १५०० लाभार्थ्यांची निवड करण्याचे नियोजित आहे.\nग्राहकांना नैसर्गिक पद्धतीने पिकवलेली फळे मिळावीत, यासाठी ८ रायपनिंग चेंबर (फळ पिकवणे केंद्र)ची उभारणी करण्यात आली आहे. २०११-१२ मध्ये १० रायपनिंग चेंबर व ५० हजार मे. टन क्षमतेचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याशिवाय, शेततळ्यांच्या बांधावर शेवगा लागवड, शेततळ्यात मत्स्य उत्पादन, बांधावर तूर लागवड, चारा विकास प्रकल्प, शंखी गोगलगाय निर्मूलन या छोट्या पण महत्त्वाच्या योजनांबाबतही सतर्कता दाखवण्यात आली आहे.\nसर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकरी जनता अपघात विमा योजनेचा समावेश आहे. १० ते ७५ वर्षे वयोगटातील राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी ही योजना लागू आहे. ���ाहन अपघात, सर्पदंश, विंचू दंश, वीज पडून मृत्यू, पाण्यात बुडुन मृत्यू या कारणांनी मृत्यु किंवा अपंगत्त्व आल्यास विमा संरक्षण मिळणार आहे. या दुर्घटनांमध्ये मृत्यु पावल्यास मृताच्या वारसांना १ लाख रुपये तर अपंगत्त्व आल्यास ५० हजार रुपये मदत देण्यात येणार आहे. कृषि यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत २५ व ५० टक्के अनुदानावर अवजारांचा पुरवठा करण्यात येणार आहे.\nशेतकऱ्यांना खरीप हंगामात अधिकाधिक सुलभ पद्धतीने लागवड करण्यासाठी या योजनांचा निश्चितच लाभ होणार आहे. नेहमीच्या योजनांव्यतिरिक्त शेतकऱ्यांची सामाजिक व आर्थिक विषमता दूर करण्यासाठी कृषि विभागाने उचललेले हे पुढचे पाऊल निश्चितच स्वागतार्ह आहे.\nजिल्हाधिकारी ए. एल. जऱ्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि विभाग या योजना राबवित आहे. या योजनांबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक, आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित, राज्याचे कृषि आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.\nमहिला बचत गटाने फुलविला भाजीचा मळा.\nग्रामीण भागातील बहुतांश महिलांचा मोठा व्यवसाय करण्याकडे कल नसतो. घरातील घरात पापड लाटणे, लोणची बनविणे, खानावळ चालविणे सारखे व्यवसाय करतात . परंतू याला अपवाद ठरला खैरे गावातील महिला बचतगट.\nवाडा तालुक्यातील मानिवली मध्ये असलेल्या खैरे गावातील कल्पना पाटील यांनी ११ महिलांचा बचतगट तयार केला. गावातील परिस्थितीचा अभ्यास करून शेळीपालन आणि शेती नांगरणीसाठी भाडेतत्वावर पॉवर टिलर टॅक्टर देण्याचा व्यवसाय सुरु केला. या पॉवर टिलर टॅक्टरसाठी बॅक ऑफ महाराष्ट्रकडून ५० हजार रुपयांचे कर्ज घेण्यात आले. व्यवसाय सुरु केला पण दुदैंवाने शेळीपालन व्यवसाय हवा तसा चालना नाही. तसेच शेती नांगरणीसाठी ट्रॅक्टरला मागणी न आल्याने संपूर्ण बचतगटच अडचणीत आला.\nमहिलांच्या अंगी असणारी जिद्द व चिकाटीमुळे त्या डगमगल्या नाहीत. या अडचणींवर मात करून नव्या उमेदीने त्यांनी वाडयातील सामाजिक वनीकरण विभागाकडून २५ हजार रुपयांचे अनुदान मिळविले. पुढे तर बँकांकडे कर्जासाठी हात न पसरता बचतगटाच्या सर्व महिलांनी २५ ते ३० हजार रुपये खर्च करून शेती व्यवसाय सुरु केला. शेतीत त्यांनी चवळी, मका, कारली असा भाजीचा मळा फुलवला. विशेष म्हणजे या महिलांच्या घरातील सर्वच मंडळी या भाजीपाला व्यवसायात हातभार लावत आहेत. साधारणपणे या भागात ५०० किलोचे उत्पादन होते. वाडा शहरात भाजीपाल्यासाठी मोठी बाजारपेठ नसल्याने नवी मुंबईतील व्यापारी हा भाजीपाला उचलतात. त्यामुळे बाजारभावाप्रमाणे त्यांना ५ ते १० हजार रुपये मिळतात.\nमहिला बचतगटाने फुलविलेल्या भाजीपाला व्यवसायातून महिलांचा आर्थिकस्तर उंचचावण्यास मदत झाली आहे. बँकेचे कर्ज वेळेत फेडणे, सामाजिक वनीकरणासाठी सहकार्य, भाजीपाला उत्पादनसारखा स्तुत्य उपक्रम राबविणे या सर्व गोष्टी लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या स्वर्ण जयंती ग्रामस्वयंरोजगार योजनेंतर्गत या महिला बचतगटाला ठाणे जिल्हा आणि कोकण विभागासाठी राजमाता जिजाऊ स्वालंबन पुरस्कार देण्यात आला.\nLabels: बचत गट, भाजीपाला.\nनागरिकांचा सामूहिक आर्थिक विकास करण्‍याच्‍या उद्देशाने शासनाने बचत गटांना प्रोत्‍साहन दिले. अत्‍यल्‍प दरात या बचत गटांना उद्योगासाठी कर्ज उपलब्‍ध होत असल्‍याने अनेक बचत गटांनी आपल्‍या प्रगतीचा टप्‍पा गाठत यातील सदस्‍यांचेही जीवनमान उंचावले आहे. काम करण्‍याची जिद्द आणि परिश्रम यावर बचत गटांनी विविध प्रकल्‍प हाती घेतले असून त्‍यात त्‍यांना यशही मिळत आहे. विशेष म्‍हणजे बचत गटांचे उत्‍पादन आज दैनंदिन जीवनाचा घटक बनला आहे.\nपरभणी येथील कृषी विद्यापीठातील सोयाबीन प्रक्रिया केंद्र लघु उद्योजकांसह महिला बचत गटांसाठी संजीवनी ठरत आहे. विद्यापीठाच्‍या अभियांत्रीकी महाविद्यालयाअंतर्गत येणा-या सोयाबीन प्रक्रिया केंद्रातून महिलांना प्रशिक्षण दिले जात आहे. मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रीकी महाविद्यालयात २००५ पासून सोयाबीन प्रक्रिया केंद्र कार्यान्‍वीत झाले महाराष्‍ट्रात कार्यरत असलेला हा एकमेव प्रकल्‍प आहे.\nसोयाबीन हे अल्‍पकालावधीत येणारे आणि हमखास बाजारभाव मिळवून देणारे नगदी पीक शेतक-यांच्‍या विश्‍वासाला पात्र ठरले आहे. अलिकडील काळात सोयाबीनच्‍या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सोयाबीनच्‍या उत्‍पादनाच्‍याबाबतीत मध्‍यप्रदेश खालोखाल महाराष्‍ट्राचा दुसरा क्रमांक लागत आहे. देशातील एकूण उत्‍पादनाच्‍या ५० टक्‍के उत्‍पादन एकट्या मध्‍यप्रदेशात घेतले जाते.\nमहाराष्‍ट्र, राजस्‍थान व उत्‍तरप्रदेश या राज्‍यांमध्‍येही सोयाबीनचे पीक समाधानकारक घेतले जाते. मराठ���ाडा विभागात सोयाबीनचे सुधारित वाण परभणी सोना, एमएसएस-४७, जवाहर जे.एस.-३३५, समृध्‍दी एमएयूएस-७१, शक्‍ती एमएयूएस-८१ यासह प्रसाद एमएयुएस-३२, आणि एमएयुएस-६१ या वाणीची लागवड केली जाते. सोयाबीन हे कडधान्‍य व गळीत धान्‍य या दोन्‍ही प्रकारात मोडत असून त्‍यातील तेल व प्रथिने यासाठी प्रामुख्‍याने त्‍याचे उत्‍पादन घेतले जाते.\nसोयाबीनचा दैनंदिन आहारात कसा वापर करावा याचे ज्ञान नसल्‍यामुळे पाहिजे तेवढ्या प्रमाणात आहारामध्‍ये सोयाबीनचा वापर होत नाही. प्रक्रिया युक्‍त सोयाबीनचा वापर आपण रोजच्‍या आहारात केल्‍यास चांगले आरोग्‍य मिळेल. गायी-म्‍हशीच्‍या दुधाइतकेच सोयाबीनचे दूध पोष्‍टीक असून १ किलो सायोबीन पासून ८ लिटर दुध मिळते. सोयाबीन प्रक्रिया केंद्राने सोयादुध व सोया पनीर याचेसुध्‍दा उत्‍पादन केले.\nबचत गटाच्‍या महिला सोयाबीन वर प्रक्रिया करुन उत्‍पादनांची निर्मिती करत महिन्‍याला १० ते १५ हजार रुपये घरबसल्‍या कमवू शकतात. सोयाबीनवर आधारित प्रक्रिया प्रशिक्षण दोन दिवसाच्‍या कालावधीत लघु उद्योजकांसह महिला बचत गटांना देण्‍यात आले आहे. सोयाबीन प्रक्रिया केंद्र हे महाराष्‍ट्रातील एकमेव प्रक्रिया केंद्र आहे. सोयाबीन पासून मिळणा-या प्रथिनांची गुणवत्‍ता चांगली आहे\nसध्‍या बाजारात सहजपणे काही प्रमुख प्रचलित असलेले पदार्थ म्‍हणजे सोयातेल, सोयापीठ व सोयादुध. या पदार्थावर पुन्‍हा प्रक्रिया केल्‍यास अनेक खाद्य पदार्थ सोयाबीनपासून तयार होऊ शकतात. सोयाबीन हे इतर कुठल्‍याही कडधान्‍याच्‍या तेलबियांच्‍या किंवा वनस्‍पतीजन्‍य इतर कोणत्‍याही अन्‍नपदार्थाच्‍या पोषणमुल्‍यांच्‍या बाबतीत आघाडीवर आहे. सोयाबीन पासून मिळणा-या प्रथिनांचे प्रमाण डाळी, शेंगदाणे. मांस व मासे यांच्‍या तुलनेत दुप्‍पट, अंड्याच्‍या तिप्‍पट व दुधाच्‍या १० पट इतके आहे.\nजेव्‍हा सोयाबीन इतर कडधान्‍यासोबत वापरले जाते तेव्‍हा त्‍या पदार्थ्‍यांचे पोषणमुल्‍य वाढते. सोयाबीनपासून पुर्ण स्‍निग्‍धांशयुक्‍त सोयापीठ तयार करता येते. याचा वापर बेकरी, उत्‍पादनात केक, मर्फीन्‍स, बिस्‍किटे, ब्रेड तसेच पारंपारिक पदार्थामध्‍येसुध्‍दा करता येतो. दुग्‍धजन्‍य उत्‍पादनामध्‍ये सोयादुध, सोयापनीर, सोयादही, सोयाताक, सोया लस्‍सी, सोया आईस्‍क्रीम यासह पूर्ण सोयाबीनवर प्��क्रिया केल्‍यास मुख्‍यत्‍वे सोयायुक्‍त, सोजी व पोहे बनविता येतात. सोयपीठाचा वापर पारंपारिक पदार्थामध्‍ये करुन लाडू, चकली, शेव तसेच बेकरीच्‍या विविध पदार्थांसह सोयापीठाच्‍या वापरातुन ढोकळा, खाकरा, इडली, डोसा व अन्‍य पारंपारिक पदार्थ बनविता येतात.\nमहाराष्‍ट्रात एकमेव असलेला कृषी विद्यापीठातील सोयाबीन प्रकल्‍पातून बचतगटाच्‍या महिलांनी प्रशिक्षण घेऊन नागरिकांना सुध्‍दा सोया उत्‍पादने देण्‍याबरोबरच स्‍वत:ची आर्थिक स्‍थितीसुध्‍दा सुधारली आहे.\nLabels: बचत गट, सोयाबीन\nआदिवासी शेतकऱ्यांच्या आर्थिक परिवर्तनासाठी कृषि योजना.\nआदिवासी शेतकरी स्वावलंबी बनावा, त्याची आर्थिक प्रगती व्हावी यासाठी त्यांच्या शेतीमधून चांगले उत्पन्न मिळवून देणाऱ्या पीक पध्दती सुचवून त्यांच्या जीवनात सामाजिक व आर्थिक बदल घडवून आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आदिवासी भागात विविध नाविण्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत.\nठाणे जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी ७ तालुके पूर्ण आदिवासी क्षेत्रात मोडतात. या क्षेत्रात प्रामुख्याने आदिवासी लोकसंख्या आहे. या भागातील बहुतांशी शेतकरी अल्पभूधारक असून येथे नैसर्गिक साधन संपत्ती आणि मनुष्यबळ विपूल आहे. मात्र आर्थिक अडचण व योग्य मार्गदर्शनाअभावी केवळ पारंपरिक शेती केली जाते. शेतीचा हंगाम संपला की, उपजीविकेसाठी स्थलांतर करणे हे त्यांचे नित्याचे झाले आहे. हे चित्र बदलण्यासाठी ठाण्याचे जिल्हाधिकारी ए.एल. जऱ्हाड यांनी आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. या परिसरात त्यांना अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या पीक पध्दतीचा अवलंब केल्यास तो फायदेशीर ठरेल असा त्यांना विश्वास दिला.\nजिल्हाधिकाऱ्यांनी कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांसह आदिवासी भागाचा स्वत: दौरा करून शेतकऱ्यांच्या बांधावर त्यांच्याशी चर्चा केली. त्या परिसराला योग्य अशी पीक पध्दती निवडली. त्यातून मोगरा, हळद, सोनचाफा, खजुरी शिंदी लागवड, शेडनेट हाऊस उभारणी, परसबाग योजना, रायपनिंग चेंबर उभारणी, भाजीपाला पुरवठा प्रकल्प, शेवगा लागवड, शेततळ्यात मत्स्य उत्पादन, एकात्मिक शेती विकास प्रकल्प, चारा विकास प्रकल्प, बांधावर तूर लागवड सारखे नाविण्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत.\nठाणे शहरालगत मुंबई व नाशिकची मोठी बाजारपेठ आहे. एकरी दहा हजार प्राथ���िक खर्च करून एक लाख रुपये उत्पन्न मिळवून देणारी मोगरा लागवड आदिवासी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. आदिवासी शेतकऱ्यांच्या जीवनात स्थैर्य आणण्याची क्षमता असणाऱ्या या मोगरा लागवडीसाठी राष्ट्रीय फलोत्पादन अभियाना अंतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध होते. या पिकासाठी वातावरण चांगले असल्याने उत्पादनही अधिक निघते व बाजारभावही चांगला मिळतो. जिल्ह्यात एका वर्षात ७०९ शेतकऱ्यांच्या शेतावर ५४० एकर क्षेत्रात मोगऱ्याची लागवड पूर्ण झालेली आहे. या वर्षी १ हजार एकर क्षेत्रावर मोगरा लागवडीचे उद्दीष्टही निश्चित करण्यात आलेले आहे.\nआदिवासी परिसरात सोनचाफा हे देखील नाविण्यपूर्ण पीक असून प्रत्येक शेतकऱ्यास ५० कलमे देण्याची योजना आहे. लागवडीपासून पाचव्या महिन्यापासून फुले येण्यास सुरुवात होते. पाच वर्षानंतर दररोज २५० ते ३०० फुलांचे उत्पन्न मिळते. हे फूल प्रतिफूट ६० पैसे दराने विकले गेल्यास किमान रोज १०० रुपये उत्पन्न मिळते. जिल्ह्यात पाच एकर क्षेत्रावर प्रायोगिक स्वरुपात लागवड झाली असून चालू वर्षात २५ एकरावर लागवडीचे नियोजन केले आहे. आत्मा योजनेंतर्गत निधीही उपलब्ध करुन दिला जातो.\nहळद हमखास उत्पादन देणारे एक नगदी पीक आहे. हवामान, जमीन याचा अभ्यास करून जव्हार व मोखाडा तालुक्याची हळद लागवडीसाठी निवड करण्यात आली आहे. त्यासाठी १०० शेतकऱ्यांचे गट स्थापन करून हळद लागवडीची माहिती देण्यासाठी सांगली, सातारा भागात शेतकऱ्यांची सहल आयोजित केली होती. शेतकऱ्यांना हळद लागवडीचे प्रशिक्षण देण्यात आले. संपूर्णपणे सेंद्रीय पध्दतीने हळद उत्पादनासाठी प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे.\nपडिक जमीन बांधावर शिंदी (खजुरी) लागवड केल्यास कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळते. कृषि विभागाकडून १० हजार रोपे पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. संरक्षित वातावरणात दर्जेदार भाजीपाला उत्पादन घेणे शेडनेटमुळे शक्य होते. जिल्ह्यात ३१ शेडनेटची उभारणी झाली असून त्यामध्ये २२ आदिवासी शेतकऱ्यांचा समावेश आहे. चालू वर्षी १०० शेटनेटचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे. या योजना प्रत्यक्ष कृतीत आल्यानंतर आदिवासी शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडेल आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.\nअनादी काळापासून मानव मधाचा अन्न आणि औषध म्हणून उपयोग करीत आला आहे. मधाचे वि���िन्न गुणधर्म व मधनिर्मितीसाठी आवश्यक नैसर्गिक घटकांचा अभ्यास करून राज्यातील महाबळेश्वर येथे १९४६ मध्ये मुंबई खादी व ग्रामोद्योग समितीने मधपेट्यांमध्ये मधमाशांच्या वसाहती निर्माण करून मधाचे उत्पादन घेण्याचा ग्रामोद्योग सुरू केला. आजमितीस राज्यातील ४९० गावांमध्ये ४ हजार मधपाळ २७ हजार मधपेट्यांतून दरवर्षी सुमारे ७८.५० लाख रुपये इतके उत्पादन घेत आहेत. त्यामध्ये एकट्या महाबळेश्वरचा वाटा ५० टक्के इतका आहे.\nमहाबळेश्वरची नैसर्गिक रचना पाहिली असता येथील ७० टक्के भाग घनदाट जंगलांनी व्यापला आहे. येथील सर्व नैसर्गिक घटकांचा अभ्यास करून मुंबई खादी ग्रामोद्योग समितीने १९४६ मध्ये राज्यातील पहिले मधुमक्षिका पालन केंद्र सुरू केले. आज महाबळेश्वर तालुक्यामध्ये राज्यात सर्वाधिक सुमारे २ हजार मधपाळ तर मधमाशांच्या १,६०० वसाहती आहेत. येथून दरवर्षी सुमारे २० ते २५ लाख रुपयांपर्यंत मधाचे उत्पादन घेतले जाते. मधमाशा फुलातून मकरंद गोळा करतात. पुढे शरीरातील पाचक रस त्यात मिसळून व मकरंदातील पाण्याचे प्रमाण कमी करून शुध्द मध पोळ्यात साठवितात. एक किलो मधापासून ३ हजार कॅलरीज उष्मांक मिळतात. एक चमचा मधापासून १०० कॅलरीज मिळतात. मधात क्षार, आम्ले, प्रथिने,जीवनसत्वे, प्रथिने आदी मुबलक प्रमाणात असल्याने शरीरातील या घटकांची कमतरता भरून निघते.\nमध हे अत्यंत शक्तिदायी असे पौष्टिक अन्न व औषध आहे. मधापासून मेन तयार केले जाते. तसेच सौंदर्य प्रसाधनांमध्ये मधाचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. मधमाशांपासून मिळणारे राजान्ने (रॉयल जेली), देश, विष (व्हेमन), पराग (पोलन), रोंगण (प्रोपॉलिन्स) ही सर्व अच्च प्रतीची औषधे आहेत. मधमाशांपासून होणाऱ्या परागीभवनामुळे शेती व फळबागांच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत मिळते. तसेच मधमाशांचे संरक्षण व संवर्धन होण्यास मदत मिळते. पर्यावरण समतोल राखून नैसर्गिक संपत्तीचे जतन करण्यासाठी मधमाशा पालन व्यवसाय महत्वाचा आहे. मधुमक्षिका पालन एक नमुनेदार ग्रामोद्योग आहे. यासाठी जागा, इमारत, वीज आदींसाठी खर्च येत नाही. संपूर्ण देशी तंत्रज्ञान असून अल्प खर्च व रोजगार निर्मिती करून देणारा हा उद्योग आहे.\nमेणबत्ती, मेण पत्रा, दारूगोळा, शाई, चिकट टेप, वंगण, रंग, वॉर्निश, छपाईची शाई, बूट, औषधे, डोळे व त्वचाविकार आणि रक्तातील कोलेस्टे���ॉल कमी करण्यासाठी मधाचा उपयोग केला जातो. मधमाशांपासून मिळणारे पराग हे भूक वाढविणे व रक्तदाब कमी करणाऱ्या औषधांमध्ये वापरले जातात. यामध्ये ३५ टक्के पिष्टमय पदार्थ, २० टक्के प्रथिने तर १५ टक्के पाणी व क्षार असतात.\nकामकरी मधमाशांच्या डोक्यात असणाऱ्या फॅरिजियल ग्रंथीमधून रॉयल जेली हा पदार्थ स्रवतो. कामकरी व राणी माशांच्या अळ्यांची संपूर्ण वाढ होईपर्यंत हा पदार्थ त्यांना भरविला जातो. रॉयल जेली भूकवर्धक असून यामध्ये १३ टक्के प्रथिने, १० ते १७ टक्के शर्करा, ५ टक्के स्निग्ध पदार्थ, ६५ टक्के पिष्टमय पदार्थ आदी घटक असतात.\nमधमाशा समुहाने राहतात. एका समुहामध्ये १० ते ३० हजार मधमाशा असतात. त्यामध्ये एक राणीमाशी, कामकरी माशी, नरमाशी यांचा समावेश असतो. या तिन्ही माशा वसाहतीतील प्रमुख घटक आहेत. राणीमाशीचा नराबरोबर हवेत संयोग होतो आणि शुक्रबीज हे राणी माशीच्या पोटात असलेल्या एका विशिष्ट पिशवीत साठवले जाते. त्याचा उपयोग राणीमाशी अंडी घालण्यासाठी करते. संयोग झाल्यानंतर राणीमाशी २४ तासानंतर अंडी देण्यास सुरूवात करते. यामधून कामकरी व नरमाशांचा जन्म होतो. कामकरी व नरमाशा फुलातील पराग व मकरंद गोळा करण्याबरोबरच मधाचे पोळे स्वच्छ करणे, मोठ्या अळ्यांना खाद्यपुरवठा करणे आदी कामे सातत्याने करीत असतात. एका मधपेटीतून वार्षिक सुमारे ६० ते ७० किलो मध मिळतो.\nमध उद्योगाच्या विकासाकरिता महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग समितीने विविध योजना राबविल्या आहेत. त्यामध्ये पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, पश्चिम घाट विकास कार्यक्रम योजना, पीक उत्पादन वाढीसाठी मधमाशीपालन योजना, मानव विकास मिशन, आत्मा अदिवासी विकास योजना, राष्ट्रीय समविकास योजना या योजनांद्वारे शासन व्यवसायासाठी कर्ज स्वरूपात व कमी व्याजदरात कर्ज स्वरूपात व कमी व्याजदरात अर्थसहाय्य उपलब्ध करून देते. तसेच मधपेट्या, मधयंत्र व लाभार्थींना एक महिन्याचं प्रशिक्षण व विद्यावेतन देखील दिले जाते.\nLabels: कृषीतंत्र, मधशाळा, मधुमक्षिका पालन\nतलावातील गाळ ठरतोय शेतीसाठी वरदान.\nमहागड्या रासायनिक खताला कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी गेल्या दोन तीन वर्षापासून तलावातील गाळ काढून आपल्या शेतात टाकण्याचा उपक्रम सुरु केला आहे. यामुळे शेती उत्पन्नावर चांगला परिणाम झाल्याने तलावातील गाळ बुलढ���णा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला आहे.\nदरवर्षी रासायनिक खताचे भाव वाढत चालले आहेत. निर्सगाच्या लहरीपणामुळे शेतामध्ये लागवड करण्यात आलेल्या पिकासाठी शेतकऱ्यांना महागडे खत आणि किटकनाशकाचा वापर करावा लागत आहे. पिकासाठी महागडे खत वापरल्याने मिळणाऱ्या उत्पन्नातून शेतकऱ्यांच्या खर्चाची तोंडमिळवणी होणे कठीत होत चालले आहे.\nगेल्या दोन तीन वर्षापासून लोणार तालुक्यातील अंभोरा, पिंपळनेर, टिटवी, देऊळगाव कुंडपाळ या तलावामधून पाणी आटलेल्या जागेवरुन गाळ उपसून शेतकऱ्यांनी आपल्या शेतात टाकण्यास सुरुवात केली. सुरुवातीला महसूल विभागातून नाममात्र परवाना शुल्क घेऊन तलावातील गाळ काढून नेण्यासाठी परवानगी दिली जात होती. यावर्षी मात्र शासनाने तलावातील गाळ नेण्यासाठी परवाना शुल्क माफ करुन जेसीबीद्वारे खोदकाम करुन तलावातून गाळ घेतल्यास आणि शेतकऱ्याने त्याबाबतचे कागदपत्र आणि छायाचित्र दिल्यास अनुदानावर डिझेल खर्च देण्याचा निर्णय घेतला आहे.\nसद्य स्थितीत पिंपळनेर व अंभोरा तलावातून परिसरातील शेतकरी ट्रॅक्टरद्वारे गाळ घेऊन त्यांच्या शेतात टाकत आहेत. तलावातील गाळामुळे परिसरातील नदी-नाल्यांमधून बरीच खनिजद्रव्ये पाण्यासोबत वाहून येतात. ती गाळात मिसळली जातात. हा गाळ शेतात टाकल्यानंतर शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर चांगला परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शेतकरी आता महागड्या खताला पर्याय म्हणून आपल्या शेतात तलावातील गाळ टाकत आहेत. हा गाळ त्यांच्या पिकासाठी जणू संजीवनी ठरत असल्याचे निदर्शनास येत आहे.\nLabels: कृषीतंत्र, तलाव, शेततळे., शेती\nयांत्रिकीकरणाच्‍या या युगात शेतीकडे दिवसेंदिवस दुर्लक्ष होत आहे. निसर्गाची अनियमितता, व्‍यापा-यांकडून होणारी लूट आदी कारणांमुळे शेतीला लागलेला खर्च निघणार की नाही, याची चिंता नेहमीच शेतक-याला असते. त्‍यातच ग्रामीण भागातील युवक घरची शेती सोडून रोजगारासाठी शहराकडे जात आहे. मात्र नोकरीपेक्षा आजही शेतीचे महत्‍व जाणणा-या युवकांचे प्रमाण काही कमी नाही.\nवडीलोपार्जित पारंपरिक शेतीला फाटा देऊन शेतीचे नवीन तंत्रज्ञान उपयोगात आणून कमी खर्चात आणि कमी वेळात भरघोस उत्‍पादन घेणा-या शेतक-यांचा आदर्शही डोळ्यासमोर आहे. ध्‍येय आणि इच्‍छा असली की काहीच अशक्‍य नाही, याची प्रचिती परभणी तालुक्‍यातील बोल्‍डा येथील ज्ञानेश्‍वर ढोकणे या युवा शेतक-याने आपल्‍या कृतीतून दाखवून दिले आहे. मग वाळूत घ्‍यावयाचे पीक चक्‍क काळ्या मातीत घेऊन या शेतक-याने खरबूजाचे उत्‍पादन केले आहे.\nबोल्‍डा येथील शेतकरी ज्ञानेश्‍वर ढोकणे यांनी आपल्‍या शेतात आठ गुंठे काळ्या जमिनीत खरबुजाची लागवड करुन वीस हजार रुपयांचे उत्‍पादन घेतले आहे. गावाच्‍या नदीकाठला लागून त्‍यांची चार एकर शेती आहे. शेतात असणा-या विहिरीला मुबलक पाणीदेखील आहे. काळी जमीन असूनही त्‍यांनी आठ गुंठ्यात टरबूज व खरबुजाची लागवड केली आहे\nविशेष म्‍हणजे ही दोन्‍ही पिके काळीच्‍या जमिनीत जास्‍त प्रमाणात येत नाहीत. ही पिके वाळूच्‍या पट्टयात घ्‍यावी लागतात. वाळूच्‍या पट्टयातील उष्‍णता खरबूजाच्‍या वाढीला पोषक असते. असे असूनसुध्‍दा ध्‍येयाने पछाडलेल्‍या ढोकणे यांनी काळ्या जमिनीत खताची मात्रा देऊन उष्‍णता निर्माण केली. त्‍याचा उपयोग खरबुजासाठी झाला. आतापर्यंत त्‍यांनी आठ गुंठे जमिनीतील खरबूज विक्रीतून वीस हजार रुपये मिळविले आहेत. विशेष म्‍हणजे परिसरात खरबुजाचे पीक नसल्‍याने या खरबुजांना चांगली मागणी आहे.\nत्‍यांना या पिकांबाबत जास्‍त माहिती नव्‍हती. तरीसुध्‍दा शेतीत अभिनव प्रयोग करायचे ठरविले. खरबुजाच्‍या लागवडीपासून तोडणीपर्यंत तीन ते चार हजार रुपये खर्च झाला. तीन-चार हजार लागत खर्च आणि त्‍याच्‍या पाचपट उत्‍पादन. हे नक्‍कीच इतर शेतक-यांना उर्जा देण्‍याचे काम आहे. दिवसेंदिवस बी-बियाणे, खते महागडी होत आहे. त्‍यातच शेतमजूरांचे दरही आकाशला भिडले आहे. अशा परिस्‍थितीत ढोकणे यांनी वेगळ्या पध्‍दतीने शेती करून परिसरातील शेतक-यांसाठी आदर्श निर्माण केला आहे. ‘विजेते हे वेगळे काही करत नाही, ते प्रत्‍येक गोष्‍ट वेगळ्या पध्‍दतीने करतात’ याचाच प्रत्‍यय या शेतक-याने आणून दिला आहे.\nकोकमचा उपयोग अत्यंत प्राचीन काळापासून होत आहे. चरकाच्या मते, चिंचेपेक्षा कोकम अधिक गुणकारी आहेत. साधारण १० ते २० मीटरपर्यंत वाढणारी कोकमाची झाडे कोकण, कर्नाटक, मलबार या भागात आढळतात.\nझाडांच्या फांद्या जमिनीकडे झुकलेल्या असतात. पाने गडद हिरव्या रंगाची असून ती बुकडीच्या पानांच्या आकाराची असतात. उंबराच्या झाडाला जशी फळं लागतात, साधारण तशीच फळं कोकमच्या झाडाला येतात. ती जांभळट गोल आकाराची असतात. प्���थमदर्शनी तरी ती आलुबुखारसारखी दिसतात. या फळांना रातांबे म्हणतात. फळांचा रंग गडद तांबडा असतो. त्याचा मगज खातात.\nया फळामध्ये बिया असतात. या बियांपासून तेल काढलं जातं. त्यांच्या बियांपासून १० टक्के तेल निघतं. ते मेणासारखं घट्ट आणि पांढरं असतं. त्याला भिरंडेल, मुठेल तेल किंवा कोकमतेल म्हणतात. त्याचा खाण्यात उपयोग केला जातो. तसंच हे तेल औषधी म्हणूनही ओळखलं जातं. मेणबत्त्या करण्यासाठी तसेच मेणापासून निरनिराळ्या वस्तू बनवण्यासाठी या तेलाचा उपयोग पूर्वी कोकण आणि गोव्यात केला जायचा. निरनिराळ्या प्रकारचे मलम बनवण्यासाठीही याचा उपयोग होतो.\nरातांब्याची साल वाळवून त्यापासून कोकम तयार केली जातात. कोकम आमसूल, आमसोल किंवा सोलं म्हणूनही ओळखली जातात. कोकण गोव्यात कोकमचा जेवणात चिंचेऐवजी सर्रास उपयोग केला जातो. कारण कोकम चिंचेपेक्षा पथ्यकर आणि पित्तनाशक असतात. ठाणे जिल्ह्यातले आदिवासी सार (सूप) बनवताना चिंचेचा आणि उत्तरेत आंबेलीयाचा जसा उपयोग करतात, अगदी तसाच कोकणी, मालवणी, गोवन लोक कालवण बनवण्यासाठी खासकरुन माशांचे पदार्थ बनवताना कोकमचा वापर करतात. त्यामुळे कोकणी माणसाचं जेवण कोकमशिवाय पूर्ण होत नाही, असंही म्हटलं जातं.\nआंबा, काजू आणि फणसानंतर कोकणी माणसाचा जीव की प्राण कोण, असं विचारल की डोळ्यासमोर येतात ते रातांबे. प्रथमदर्शनी आलुबुखारसारखे दिसणारे जांभळट गोल आकाराच्या रातांब्यापासून कोकम, आगळ, कोकम सरबत आणि तेल तयार केलं जातं. रातांब्यांचा पित्तनाशक गुणधर्म पाहता आहारात त्यांचा उपयोग आवर्जून केला गेला पाहिजे.\nमुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरात कोकमचा उपयोग सरबतासाठी केला जातो. उन्हाळ्यात तृष्णाशामक, पित्तनाशक आणि पाचक म्हणून कोकम सरबताचा उपयोग केला जातो. कोकममुळे कोकणी बेरोजगार तरुणांना काही प्रमाणात रोजगारही उपलब्ध झाला आहे. कोकमच्या फळांचा जो रस असतो, त्याला आगोळ म्हणतात. या रसापासून सरबत बनवता येते.\nLabels: Food Processing, कोकम, प्रक्रिया उद्योग\nसांगलीच्या पानाला मुंबईत मागणी.\nसांगली जिल्ह्यातील चिकुर्डे गावचे अनिल व दिलीप खांबे या दोघा बंधुंनी एक नवा आदर्श घालून दिला आहे. तरुणांनी व्यावसायिक शेती कशी करावी याचे हे उत्तम उदाहरण म्हणता येईल. केवळ तीस गुंठा जमिनीवर त्यांनी आपला हा पानमळा फुलविला आहे. माल नसतानाही आपल्या एक�� जीवलग मित्राचा सल्ला घेऊन त्यांनी हा पानमळा फुलवला आहे. आपल्या गावातील अन्य शेतकरीही सुखाने नांदावा यासाठी ते प्रयत्न करीत आहेत.\nमजुरांच्या कमतरतेमुळे अलिकडे पानमळे कमी होत चालले आहेत. अशाही परिस्थितीत केवळ नोकरीच्या मागे न लागता कायमस्वरुपी उत्पन्न देणारे पीक घ्यावे या उद्देशाने चिकुर्डे येथील या युवकांनी माळरानावर ३० गुंठ्यात पानमळा घेऊन दरवर्षी चार लाखांहून अधिक उत्पन्न घेण्याचा विक्रम केला. त्यांच्या पानाला येथील पाणी व जमिनीच्या कसामुळे एक वेगळी चव आहे. यामुळे पुण्या- मुंबईतील बाजारपेठेत त्यांच्या पानाला प्रचंड मागणी आहे.\nअनिल यशवंत खांबे यांचे केवळ दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. शिक्षण घेतलेल्या इतर मुलांची होत असलेली परवड पाहून नोकरीच्या मागे न लागता आपले बंधू दिलीप खांबे यांच्याबरोबर शेती करण्याचे ठरवून आपल्या माळरान जमिनीवर सुरुवातीला टोमॅटोचे उत्पन्न घेतले. परंतु हे उत्पन्न केवळ तीन महिनेच मिळू शकते. यामुळे नजीकच्या गावचे बाळासाहेब पाटील यांचा सल्ला घेऊन बारमाही उत्पन्न मिळणाऱ्या पानमळ्याची लागवड करण्याचे त्यांनी ठरविले.\nश्री. खांबे म्हणाले की, चार वर्षापूर्वी स्नेही बाळासाहेब पाटील यांच्या पानमळ्यातील तीन हजार शेंडे आणून या तीस गुंठ्यात हा पानमळा उभा केला. यासाठी नऊ ट्रॉली शेणखत, तेरा ट्रॉली माती खणून जमिनीत भर घातली. या मळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे कोणतेही रासायनिक खत या पानमळ्यासाठी वापरले नाही त्यामुळे पहिल्या वर्षी जेमतेम उत्पन्न मिळाले. दुसऱ्या वर्षी खर्च वजा जाता गुंठ्याला १५ हजार प्रमाणे जवळ जवळ चार लाखाचे उत्पन्न आम्हाला मिळत आहे. शिवाय पुण्या-मुंबई सारख्या शहरात आमच्या सांगली जिल्ह्याचे पान आवडीने खाल्ले जात आहे याचे समाधान आहे.\nबाराही महिने उत्पन्न मिळत असल्याने पानमळा व्यावसायिकदृष्ट्या समाधानकारक आहे. पानमळ्यातून उत्पन्न मिळतेच तसेच यासोबत भाजीपाला व दुग्धव्यवसाय सारखे जोडधंदेही करता येतात. आम्ही येथे केळी, शेवग्याच्या शेंगा यासारख्या भाजीपाल्यापासून उत्पन्न मिळवतो. घरातील जनावरांसाठी वैरणही आम्हाला मिळते.\nअशा प्रकारचा फायदा मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी पारंपरिक पध्दतीने पिके घेण्याचे सोडून पानमळ्यासारख्या पिकांकडे वळणे आवश्यक आहे, असेही त्यांनी आपल्या शेतकर��� बांधवांना सल्ला दिला आहे. एक पानमळा उभारल्यानंतर सात ते आठ वर्षे उत्पन्न घेता येते. दरवर्षी पावसाळ्यात डास, चिलटांचा त्रास होतो. यावेळी एक किटकनाशक फवारावे लागते. वेलीवरती रोगराई होऊ नये म्हणून घरचा उपाय म्हणून मी गोमूत्र फवारतो. सुरुवातीस हा मळा उभारताना जे काही परिश्रम आम्ही घेतले आहे त्याचे आता आम्हाला फळ मिळत आहे. आता पुढील आठ वर्षे आम्ही बाराही महिने उत्पन्न घेऊ. ज्या कोणा तरुणांना व्यावसायिक शेती करावयाची असेल त्यांनी पानमळा सारख्या शेतीकडे वळावे, अशी विनवनीही ते करतात.\nसिंधुदुर्ग जिल्हयातील गोवरी येथील सत्पुरूष महिला बचत गटाने खाद्यपदार्थ , हॉटेल व्यवसाय , भाजीपाला दुग्धव्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक उन्नती साधली आहे. सत्पुरूष महिला बचत गटांची स्थापना ५ एप्रिल २००३ मध्ये करण्यात आली.गोवरी स्थळकरवाडीतील महिलांनी व पुरूषांनी एकत्ररित्या गृहपयोगी खाद्यपदार्थ , भाजीपाला, हॉटेल व्यवसाय दुग्धव्यवसाय निवडले.\nबँक ऑफ बडोदा, शाखा कुडाळ तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व गोमुखच्या सहकार्याने प्रथम २००५ साली २० हजार रूपये, खेळते भांडवल देण्यात आले.या निधीतून गटातील महिलांनी आणि पुरूषांनी एकत्रित रित्या गृहपयोगी खाद्यपदार्थ भाजीपाला , हॉटेल व्यवसाय सुरू केला. व्यवसायाच्या माध्यमातून २००५ साली देण्यात आलेले २० हजार रू एका वर्षात व्याजासहित फेडण्यात यशस्वी ठरल्या.\nगटाच्या प्रगतीचा वाढता आलेख पाहून २७ एप्रिल २००८ रोजी बँक ऑफ बडोदा, शाखा कुडाळ यांचेकडून २ लाख ५० हजार रू.दुग्धव्यवसायाकरिता मंजूर करण्यात आले.सदर गटातील महिला व पुरूष यांनी मिळून सुमारे १३ म्हशी खरेदी करून दुग्धव्यवसायाच्या माध्यमातून आपल्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढवत आहेत.\nया गटातील सर्व सदस्य शेतकरी कुटुंबातील असून भाजीपाला व शेतीच्या माध्यमातून म्हशी पालनाचे काम सहजपणे करू शकतात. शेतात असलेला हिरवा चारा, सुका चारा सहज उपलब्ध होऊ शकतो.त्यामुळे दुग्धव्यवसाय करणे किफायतशीर ठरत असल्याने स्थानिक ग्राहकांना परिसरातील व कुडाळ बाजारपेठमध्ये दुध विक्री करण्यास मिळेल.अशा गोष्टींचा विचार विनिमय करून या गटाने अडीच लाख रू.मधून १३ म्हशी खरेदी करून दुग्धव्यवसायाच्या माध्यमातून आपल्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढवत आहेत\nकेवळ चूल आणि मूल एवढया पुरत��� मर्यादीत न राहता बचत गटाच्या माध्यमातून सत्पुरूष महिला बचत गटातील महिलांनी व पुरूषांनी एकत्रितरित्या व्यवसाय करून इतर बचत गटापुढे आदर्श निर्माण केला आहे.\nया दुग्धव्यवसायाला जोडधंदा म्हणून तूप, लोणी, ताक असे विविध प्रकारचे दुधापासून बनविण्यात येणारे पदार्थ तयार करून विक्रीसाठी नेत असतात.दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून दर महिन्याला सुमारे चार ते पाच हजार रूपयांचा फायदा होत असतो. या गटाला १३ म्हशीकडून रोज मिळणारे दूध गोबरी परिसरातील स्थानिक लोकांना कुडाळ शहरात फिरती करून विक्री करण्याचे काम गावेरी येथील लक्ष्मण गावडे यशस्वीरित्या करतात.दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून बॅकेतून घेतलेले २ लाख ५० हजार मधून १ लाख ९५ हजार व्याजासहित फेड केले आहेत.\nसत्पुरूष महिला बचत गटातील सर्व सदस्य दारिद्रयरेषेखाली असून दर महिन्याच्या १ तारखेला सभा लावण्यात येते. मासिक बचत ३० रूपये प्रमाणे ३९० रू जमा करण्यात येते.या गटाच्या प्रत्येक बैठकीत गटातील समस्या सोडविण्याचा व गटाची उत्तरोत्तर प्रगती साधण्यासाठी गटाचे उपाध्यक्ष यशस्वी प्रयत्न करीत असतात.\nसत्पुरूष महिला बचत गटाचा सन २००८-०९ मध्ये तालुकास्तरीय तृतीय क्रमांकाचा राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार प्रदान करून गटातील सर्व सदस्यांचा शासनाच्या वतीने गौरव करून प्रशस्तीपत्रक व ट्रॉफी देवून सन्मानित करण्यात आले आहे.\nया गटाने दुग्ध व्यवसायाबरोबर भाजीपाला उत्पादनातून लालभाजी, मुळा भाजी, दोडकी, वांगी, मिरच्या, चिबूड, काकडी अशा विविध प्रकारची भाजीपाला लागवड केली, उत्पादीत केलेली भाजी, गोवरी, वाडीवरवडे, पिंगुळी, कुडाळ, वालावल, आदी ठिकाणच्या बाजारपेठा विक्रीसाठी काबीज केल्या आहेत.\nLabels: दुग्धव्यवसाय, बचत गट, यशोगाथा, समूह शेती\nकोल्हापूर जिल्ह्यात शेततळ्यांचे जाळे.\nराज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीची जलसिंचन उपलब्धता वाढविण्यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. पाणलोट व जलसंवर्धनाच्या माध्यमातून वैयक्तिक लाभार्थी निवडून अनुदान पध्दतीचा अवलंब करुन शासनाने शेततळ्याची योजना सुरु केली. कोल्हापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचा शेतीचा प्रश्न सोडविण्याठी शेततळ्यांचे जाळे निर्माण करण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे.\nराष्ट्रीय कृषि विकास योजना व म��ाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गंत राबविण्यात येणाऱ्या शेततळी बांधणी कार्यक्रमात कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत २०७ शेततळी पूर्ण झाली आहेत. यामध्ये सर्वाधिक ५५ तळी कागल तालुक्यात पूर्ण झाली आहेत. तर शाहुवाडी तालुक्यात ५, पन्हाळा १६, हातकणंगले ३, करवीर १३, राधानगरी १६, गगनबावडा ३३, गडहिंग्लज १५, आजरा २५, भुदरगड २०, चंदगड ६ अशी शेततळी पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यातील आणखी २३२ शेतकऱ्यांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.\nजिल्ह्यात या योजनेसाठी १ हजार २११ शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांसाठी शासनाकडून विविध आकाराच्या शेततळ्यांना १६ हजार ५१५ रुपयांपासून ते ८२ हजार २४० रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. जिल्ह्यात शेततळ्यांसाठी आतापर्यंत १ कोटी १९ लाख ६० हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.\nगगनबावडा तालुक्यात २४ लाख ९९ हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. शाहुवाडी १ लाख ६४ हजार, पन्हाळा ८ लाख ८८ हजार, हातकणंगले १ लाख ८२ हजार, करवीर ७ लाख ५८ हजार, कागल २३ लाख ९६ हजार, राधानगरी १० लाख ५८ हजार, गडहिंग्लज ६ लाख ५४ हजार, आजरा १४ लाख ५६ हजार, भुदरगड १५ लाख ३२ हजार, चंदगड ३ लाख ७३ हजार रुपयांच्या अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे.\nया योजनेचा लाभ घेण्यासाठी कमीत कमी ०.६० हेक्टर जमीन, विहीर नसलेली जमीन, रोजगार हमी योजनेंतर्गत कुटुंबाची नोंदणी आदी अटी आहेत. जलसिंचन उपलब्धता वाढविण्यासाठी शंभर टक्के अनुदानावर ही योजना राबविण्यात येत आहे. शेततळ्यांच्या माध्यमातून जलसिंचन उपलब्धता वाढविण्यात कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी प्रयत्न करीत असल्याने भविष्यात कोरडवाहू शेतीसाठी पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.\nसांडपाण्यावर पिकविला भाजीचा मळा.\nमाणगावपासून २५ कि.मी. अंतरावरील निसर्गाच्या कुशीत वसलेल्या गोवेले गावाची लोकसंख्या ४५० एवढी आहे. गावातील बरीचशी पुरुष मंडळी नोकरीनिमित्त मुंबईला असतात. गावातील लोकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय असल्याने महिलांनीही पुरुषांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. याच गावातील वयस्कर असणाऱ्या हिराबाई राजाराम साळुंखे या महिलेने घरातील सांडपाण्यावर भाजीचा मळा तयार केला आहे. पायख्याचा (सांडपाण्याचा) उपयोग कसा करायचा हे दाखवून देऊन त्यांनी टॉमेटो, मिरची, घेवडा, वांगी इत्यादी भाज्यांचे उत्पादन घेतले आहे.\nयेथील शेतकऱ्यांना फक्त पावसाच्या पाण्यावरच शेती करावी लागते. उन्हाळी पाणी नसल्याने व डोंगराळ भाग असल्याने उन्हाळी शेती करता येत नाही. गावात पुरातन काळातील गणपती मंदिर तसेच भेरीचा मंदिर असल्याने गावातील वातावरण भक्तीमय आहे. गणेश जयंती दिवशी गावात सप्ताह सुरु होतो. अशा या निसर्गरम्य तसेच भक्तीमय गावात घरातील वाया जाणाऱ्या सांडपाण्याचा उपयोग करुन घेवडा, वांगी, टॉमेटो, मिरची, आळूची पाने इत्यादी प्रकारच्या भाजीबरोबरच अबोलींच्या फुलांची बागही तयार करण्यात आली आहे.\nकोणत्याही प्रकारचे खत न वापरता फक्त शेणखत व पाण्याचा वापर करुन त्यांनी भाजीमळा पिकविला आहे. स्वत:च्या पोटापाण्याचा मार्ग स्वत:च शोधायचा असतो. उतारवयात देखील कष्ट करण्याची हिंमत उराशी बाळगून गोवेले गावातील हिराबाई साळुंखे यांनी भाजीपाला शेतीची कास धरुन रोजंदारीचा प्रश्नही सोडविला आहे. हाच आदर्श नोकरीसाठी फिरणाऱ्या तरुणांनी डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. यातूनच स्वयंरोजगार निर्माण होतो. शिवाय स्वत:च्या कुटुंबाबरोबर गावाचा विकासदेखील होतो. माणसाने कष्ट करण्याची तयारी ठेवली तर शेतीबरोबरच भाजी पाल्याचे पिकही उत्तम घेता येते, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.\nहिराबाई या स्वत:च्या कुंटुंबाला लागणारी भाजी उपयोगात आणून उरलेली भाजी विकून चार पैसेही कमावित आहेत, हेही नसे थोडके.\nपहा मान्सून कसा दूर जातो आहे.\nउत्तर कोकणाजवळील कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रात सरकल्याने बाष्पयुक्त ढग पुन्हा समुद्राकडे ओढले गेल्याने राज्यातील मॉन्सूनचा जोर ओसरला आहे. मात्र, याच वेळी मॉन्सूनची दक्षिणेतील आगेकूच सुरू झाली आहे.\nथेंबे थेंबे झरा साचे.\nमुंबई महानगर प्रदेशात भविष्यात वाढणाऱ्या लोकसंख्येची पाण्याची गरज भागविण्यासाठी बेभरवश्याच्या पावसावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे आता उपलब्ध जलस्त्रोत अधिक काळजीपूर्वक वापरले तरच निभाव लागण्याची शक्यता आहे. याच उद्देशाने झरे बांधणीचा एक प्रकल्प ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात राबविला जात आहे. थेंबे थेंबे झरा साचे असे या कामाचे स्वरुप असून त्यामुळे प्रदेशातील पाणीटंचाई काही प्रमाणात कमी होत असल्याचे दिसून आले आहे.\nपावसाळ्यानंतर साधारणपणे पुढील दोन-अडीच महिने पाणी डोंगर उतारावरुन नाल्यांच्या स्वर��पात वाहत असते. जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत हे झरे जिवंत असतात. या झऱ्यांना छोटे बांध घालून त्याचे पाणी अडविले, तर मार्च महिन्यापर्यंत झरा जिवंत राहतो आणि स्थानिकांना त्यातून पाणी मिळू शकते.\nसह्याद्रीच्या डोंगररांगांमधून असे अनेक झरे उताराच्या दिशेने वाहत असतात. जल व्यवस्थापन तज्ञ विलास पारावे यांनी रायगड, रत्नागिरी तसेच ठाणे जिल्ह्यात विविध स्वयंसेवी संस्था आणि कंपन्यांच्या माध्यमातून असे तब्बल १७० झरे बांधणी प्रकल्प उभारले आहेत. तूर्त स्थानिक जनता आणि त्यांच्या जनावरांची तहान या छोट्या झऱ्यांच्या पाण्यातून भागविता येईल, असा विचार या प्रकल्पांच्या उभारणीमागे आहे.\nया योजनेला झऱ्याचे तोंड बांधणे असेही म्हणतात. दोन ते तीन फुट उंचीची भिंत उभारुन झऱ्याचे पाणी अडविले जाते. त्यामुळे त्याचे आयुष्य दीड ते दोन महिन्यांनी वाढते. मग एरवी जानेवारी महिन्यात आटणारा झरा मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाझरतो. त्याचा दुसरा फायदा म्हणजे आसपासच्या विहिरींच्या पाण्याची पातळी वाढते.\nपेट्रोकेमिकलमधे इंजिनीअरींग केलेले विलास पारावे सुरुवातीची सहा वर्षे नोकरी केल्यानंतर आता गेली अकरा वर्ष पूर्णवेळ जलव्यवस्थापन तज्ञ म्हणून काम करत आहेत. युटीव्हीसोबत त्यांनी सुरुवातीस रायगड जिल्ह्यात काम केले. २००८ मध्ये ब्रिज संस्थेसोबत त्यांनी काही प्रकल्प साकारले .आता ते स्वतंत्रपणे काम पाहतात.\nएका झऱ्याचे तोंड बांधण्यासाठी साधारण तीस हजार रुपये खर्च येतो आणि साधारण २० वर्षे या योजनेतून खात्रीपूर्वक पाणी मिळू शकते, असे श्री. पारावे सांगतात. बांध घालून पाणी अडविलेल्या एका झऱ्यापासून एका गावाला अथवा पाड्याला मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तरी खात्रीपूर्वक पाणी मिळू शकते.\nठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात २२ तर जव्हार आणि मोखाडा तालुक्यात प्रत्येकी दोन झरे प्रकल्प साकारण्यात आले आहेत. काही कॉर्पोरेट कंपन्या प्रायोजक म्हणून या प्रकल्पांमध्ये सहभागी झाल्या असून त्यांच्या सहकार्यातून दरवर्षी काही प्रकल्प साकारले जात आहेत.\nउन्हाळा सुरु झाला की, पिण्याच्या पाण्याच्या टंचाईलाही सुरुवात होते. टंचाईग्रस्त गावांना टँकर अथवा इतर स्त्रोताच्या माध्यमातून पिण्याचा पाण्याचा पुरवठा केल्या जातो. पिण्याच्या पाण्यासाठी प्रत��येक गाव स्वयंपूर्ण व्हावे ही शासनाची भूमिका आहे. या भूमिकेला लोकसहभागाची साथ मिळाली तर प्रत्येक गाव पिण्याच्या पाण्यासाठी स्वयंपूर्ण होऊ शकते हे धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेंदुरजना खुर्द या गावाने दाखवून दिले आहे. या गावाचा आदर्श सर्वांसाठीच प्रेणादायी ठरणार आहे.\nशेंदुरजना खुर्द हे जेमतेम अडीच हजार वस्तीचं गाव. या गावाला नेहमीच उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असल्यामुळे शेतकर्‍यांच्या शेतातील खाजगी विहीरी अधिग्रहीत करुन पिण्याचे पाणी पुरविण्यात येत होते. दरवर्षी येणारा उन्हाळा हा पाणीटंचाई घेवूनच येत होता. आणि पिण्याच्या पाण्यासाठी गावातील वादही विकोपाला जात होते. याच गावचे सरपंच श्री. देशमुख यांनी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडे पिण्याचा पाण्याच्या टंचाई निवारण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. तसेच ग्रामस्थांना एकत्र करुन चर्चा केली. यासाठी राष्ट्रीय पेयजल अभियानांतर्गत सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकटीकरण योजना शेंदुरजना खुर्द या गावात राबवावी अशी विनंती केली.\nत्यानुसार भूजल सर्वेक्षण विभागाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक अरविंद वडस्कर व विश्वास वालदे यांनी या गावाला भेट देऊन संपूर्ण परिसराची भूवैज्ञानिकीय पाहणी केली. तसेच या विभागाचे तज्ज्ञ उपसंचालक अजय कर्वे यांचे मार्गदर्शन घेऊन पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताची शाश्वतता व सुरक्षितता वाढविण्याच्यादृष्टिने नियोजन केले.\nशेंदुरजना खुर्द या गावाला तीन किलोमीटर अंतरावरुन एका शेताजवळील नालाकाठी असलेल्या विहीरीतून पाणीपुरवठा करण्यात येत होता. परंतु या विहीरीमध्ये जलधारक भूस्तरातून पाण्याचे प्रवाह नसल्यामुळे केवळ दीड तास पाणी उपलब्ध होत होते. पर्यायाने या गावाला नेहमीच पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता.\nविहीरीच्या परीसरातील भूस्तराचा सर्वंकष अभ्यास करुन विहीरीभोवती अर्धवर्तुळाकार ट्रेंन्ज व नाल्याच्या पात्रामध्ये उभा ट्रेंन्ज खोदून फिल्टर माध्यम भरुन घेण्याची योजना आखण्यात आली. तत्पूर्वी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने या विहीरीला लागून नाल्याच्या पात्रामध्ये सिमेंट बंधार्‍याचे काम ग्रामपंचायतीव्दारा करण्याची मंजूरी दिली होती. हे काम सुरु असतांनाच भूजल सर्वेक्षण यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी व सरपंच श्��ी. देशमुख यांनी विहीरीतील भूजल पातळी वाढविण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती सर्व ग्रामस्थाना दिली.\nभूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने राबविलेल्या या अभिनव उपक्रमामुळे जलधारक खडकातील पाणी विहीरीचे बांधकामातील पाडलेल्या छिद्राव्दारे विहीरीमध्ये भरपूर जलदाबाने फेकले गेले व अर्ध्यातासातच विहीरीतील पाण्याच्या पातळीमध्ये आश्चर्यजनक वाढ झाली. त्यानंतर विहीरीवर ७.५० अश्वशक्ती सबमर्शीबल पंप व १० अश्वशक्ती डिझेल इंजिनव्दारे पाण्याचा उपसा केला असता विहीरीतील पाण्याची पातळी ६ इंचापेक्षा जास्त खाली जात नाही हे स्पष्ट झाले.\nयापूर्वी या विहीरीतून दीड तासात पाण्याचा उपसा केला असता विहीर १५.५० मीटरपर्यंत कोरडी होत असल्यामुळे पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याचे सरपंच श्री. देशमुख यांनी सांगितले. राष्ट्रीय पेयजल अभियानांतर्गत सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकटीकरणांतर्गत अमरावती जिल्ह्यात राबविण्यात आलेला हा उपक्रम यशस्वी ठरल्यामुळे इतर गावातही या उपक्रमाव्दारे भूजलसाठय़ामध्ये वाढ करण्याची योजना प्रभाविपणे राबविण्यात येत आहे.\nया उपक्रमामुळे भूजल साठय़ात वाढ झाली असली तरी पावसाचे पाणी भूगर्भात साठविण्यासाठी लोकचळवळ उभी करण्याचा या गावचा संकल्प असून पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची शाश्वतता व सुरक्षितता वाढविण्यासाठी सरपंच श्री. देशमुख यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प यशस्वी ठरला आहे, आणि इतर गावांसाठीही हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरणारा आहे.\n“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बि���ाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद\nपाऊस नसल्यानं चिंता वाढली\nमहिकोकडून शेतकरी, सरकारची फसवणूक\nसांगलीत घसरले बेदाण्याचे भाव\nकृषी विभागाच्या नाविन्यपूर्ण योजना.\nमहिला बचत गटाने फुलविला भाजीचा मळा.\nआदिवासी शेतकऱ्यांच्या आर्थिक परिवर्तनासाठी कृषि यो...\nतलावातील गाळ ठरतोय शेतीसाठी वरदान.\nसांगलीच्या पानाला मुंबईत मागणी.\nकोल्हापूर जिल्ह्यात शेततळ्यांचे जाळे.\nसांडपाण्यावर पिकविला भाजीचा मळा.\nपहा मान्सून कसा दूर जातो आहे.\nथेंबे थेंबे झरा साचे.\n\"WELCOME TO MAHAKRUSHI\" \"महाकृषि मध्ये आपल स्वागत आहे\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/6945", "date_download": "2019-07-22T10:54:30Z", "digest": "sha1:WD45GIJRVZXGKF3HLP4BO2QGK7FNI2XY", "length": 123783, "nlines": 211, "source_domain": "aisiakshare.com", "title": " मराठी विनोदी साहित्याची सफर | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०१९ - आवाहन\nमराठी विनोदी साहित्याची सफर\nमराठी विनोदी साहित्याची सफर\nआधुनिक मराठी वाङ्‌मयातल्या विनोदी लेखनाचा कालखंड श्रीपाद कृष्ण कोल्हटकर (१८७१-१९३४) यांच्या लेखनानं विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सुरू झाला. कोल्हटकरांच्या आधीच्या काळातल्या मराठी वाङ्‌मयात विनोद मुबलक प्रमाणात नसला, तरी विनोदाचा अगदीच अभाव नव्हता. त्या काळातल्या साहित्यात विनोदाचा वापर हा मुख्यत: गंभीर कथानकाचा ताण कमी करण्यासाठी केला जायचा. त्यामुळे विनोदाला साहित्यामध्ये दुय्यम स्थान होतं. १९व्या शतकातल्या मराठी वाङ्‌मयातला विनोद प्रामुख्याने किस्से, चुटके, आख्यायिका अशा फुटकळ स्वरूपात होता. तमाशा आणि फार्स या कलाप्रकारांतूनही तो व्यक्त होऊ लागला होता.\nइंग्रजांच्या राजवटीत अनेक नियतकाल���कं आणि पुस्तकं भारतात आली. त्यामुळेच भारतीयांना पाश्चात्त्य वाङ्‌मयातल्या विनोदाची ओळख झाली. त्यातूनच उपहास, उपरोध, कोटी या विनोदाच्या प्रकारांचा आणि विनोदनिर्मितीच्या विविध तंत्रांचा परिचय झाला. हे वाङ्‌मय वाचून कोल्हटकरांना विनोदी लेखनाची प्रेरणा मिळाली. पाश्चात्त्य लेखकांच्या विनोदनिर्मितीची तंत्रं वापरून कोल्हटकरांनी आपल्या देशातील अनेक सामाजिक समस्यांवर लेखन करायला सुरुवात केली.\nकोल्हटकरांनी १९०२ साली 'साक्षीदार' हा निबंध लिहिला. तो आधुनिक मराठी वाङ्‌मयातला पहिला विनोदी निबंध मानला जातो. कोल्हटकरांनी आपल्या लेखनाच्या सुरुवातीच्या काळात हिंदू धर्मातल्या अनेक अनिष्ट, निरर्थक आणि खुळचट प्रथा हास्यास्पद ठरवण्यासाठी विनोदी निबंध लिहिले. या प्रथा नष्ट व्हाव्यात आणि विवेकी समाज निर्माण व्हावा, याची तळमळ त्यांना लागून राहिली होती. या रूढींवर सरळसरळ कोरडे ओढण्याऐवजी कोल्हटकरांनी हसतखेळत त्यांचा उपहास केला. व्रतवैकल्यं, पाप-पुण्य, सणवार, सोवळंओवळं या विषयांसंबंधीचे सामाजिक आचारविचार किती प्रतिगामी आणि हास्यास्पद आहेत याची जाणीव कोल्हटकरांनी आपल्या विनोदी लेखनातून करून दिली.\nएखाद्या धार्मिक प्रथेवर टीका करताना आपण प्रत्यक्षात त्या प्रथेच्या बाजूचेच आहोत असं भासवून, या प्रथा किती फोल, विसंगत आणि हास्यास्पद आहेत हे दाखवण्याची पद्धत कोल्हटकरांनी त्यांच्या बऱ्याच निबंधांमध्ये वापरली आहे. आपल्याला जे म्हणायचं आहे, त्याच्या विरुद्ध बोलून अपेक्षित परिणाम साधणारी शैली कोल्हटकरांनी विकसित केली होती. या शैलीचा नमुना पाहण्यासाठी शिमगा या त्यांच्या निबंधाचं उदाहरण घेता येईल. (श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, 'सुदाम्याचे पोहे', पृ.२०-२२)\nआमच्या गावात इतर सणांप्रमाणे शिमग्याबद्दलही गावकऱ्यांध्ये पूज्य बुद्धी असल्यामुळे हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. या सणापूर्वी एक महिन्यापासून लहान मुलांना अचकटविचकट लावण्यांची व अभद्र शब्दांची तालीम देण्यात येते. त्याचप्रमाणे शेणाचे गोळे अचूक कसे मारावे, पांचजन्याचे (बोंब मारण्याचे) प्रकार किती आहेत, याचेही आस्थापूर्वक शिक्षण दिले जाते.\n…शंभर-दोनशे माणसांची टोळी बंडूनानांच्या घरापासून निघून गावातील राजमार्गाने, अनेक चेष्टा करीत कूच करू लागते. अशा वेळी ग���वातील कोणाही संभावित स्त्रीला त्या मार्गाने जाण्याचे धैर्य होत नाही. इतकेच नाही तर, एखादीने अशा प्रसंगी खिडकीतून तोंड जरी बाहेर काढले, तरी तिच्या नावाने पांचजन्य करून व शिव्या देऊन आम्ही तिला मर्यादशीलपणाचा असा धडा शिकवतो की, तिला जन्मभर त्याची आठवण राहावी\nहोळीसाठी लाकडं मिळवण्याकरता आमची आधीपासूनच खटपट सुरू असते. गावकऱ्यांच्या घरातील लाकडे चोरण्यासाठी आमचे हेर अहोरात्र फिरत असतात. लाकडे न मिळाल्यास वाटेल ती लाकडी वस्तू - फाटक, दार, खुर्ची, टेबल, पोळपाट, लाटणे, मुसळ, भोवरा, चाक, रहाट, चौरंग, कठडा, खुंटी चोरून आणण्यास बंडूनानांचा वटहुकूम सुटलेला असतो. एकदा तर एका संन्याशाच्या खडावा आणि एका गृहस्थाचा बुद्धिबळाचा डाव अग्नये स्वाहा करण्यात आला\nकोल्हटकरांचं बरंचसं विनोदी लेखन हिंदू धर्मातल्या अनिष्ट प्रथांना हास्यास्पद करणारं असलं, तरी त्यांनी इतर अनेक विषयांवरसुद्धा विनोदी लेखन केलं आहे. त्यामध्ये 'बैठे खेळ', 'म्हातारपणाचे फायदे' इत्यादी निबंधांचा समावेश करावा लागेल. या निबंधांमधला कोल्हटकरांचा विनोद वेगळ्या प्रकारचा आहे. त्यात उपहास आणि उपरोधाचा लवलेशही नसल्यामुळे तो निखळ आनंद देणारा आहे. कोल्हटकरांनी विविध विषयांवर वेळोवेळी लिहिलेल्या अठरा विनोदी निबंधांचा संग्रह सुदाम्याचे पोहे या नावाने १९१० साली प्रसिद्ध झाला. या पुस्तकामुळे एक उत्तम विनोदी लेखक म्हणून कोल्हटकरांना संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्धी मिळाली.\n'म्हातारपणाचे फायदे' निबंधातल्या विनोदाला कारुण्याची किनार आहे. निसर्गनियमाप्रमाणे सर्वांनाच म्हातारपण येतं. ते क्लेशकारक असलं, तरी अटळ असल्यामुळे त्याविषयी दु:ख करत बसण्यापेक्षा त्याकडे खेळकरपणाने पाहण्यातच शहाणपण आहे हे कोल्हटकरांनी ओळखलं होतं. म्हणूनच म्हातारपणाचे फायदे सांगताना ते म्हणतात - (श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, 'सुदाम्याचे पोहे', पृ.१७३-१७६)\n''म्हातारपणाचा पहिला मोठा फायदा म्हटला म्हणजे त्याची दात घासण्याची दगदग नाहीशी होते आणि त्यामुळे राखुंडीचा व दंतमंजनाचा खर्च वाचतो. ठेच लागून पडल्यास दात पडण्याची म्हाताऱ्यास मुळीच भीती नसते. शिवाय म्हाताऱ्यावर 'दात कोरून पोट भरण्याचा' कोणी आरोप ठेवीत नाही. त्याने कोणाची कितीही आगळीक केली, तरी त्याला त्याजकडून 'बत्तिशी रंगवण्या'ची धमकी मिळत नाह��. त्याने कोणाचा कितीही उपहास केला, तरी त्याला 'दात का विचकतोस' असे म्हणण्याची त्याची छाती होत नाही. तसेच, त्याने सांगितलेली गप्प केवळ 'दंतकथा' आहे, असे त्याच्या तोंडावर कोणासही सांगता येत नाही.\nम्हातारा ठेंगण्या दरवाजातून जाताना त्याच्या कपाळास कधी टेंगूळ येत नाही व जमिनीवरचा पदार्थ उचलताना त्याला कधीही मुद्दाम वाकावे लागत नाही. तसेच, त्याला कधी राग आल्यास कपाळाला मुद्दाम आठ्या घालाव्या लागत नाहीत व पसंती अगर नकार दर्शवताना मान मुद्दाम हलवण्याची तसदी घ्यावयास नको. डोक्यास टक्कल पडले असल्यास त्याचा हजामतीचा खर्च वाचतो, तो निराळाच अंगात रक्त नसल्याने ढेकूण आणि डास त्याच्या कधी वाटेला जात नाहीत.\nम्हातारपणीच्या विस्मृतीमुळे पुष्कळदा आदल्या दिवशी वाचलेली गोष्ट दुसऱ्या दिवशी म्हाताऱ्याच्या लक्षात राहात नाही; त्यामुळे तेच ते पुस्तक त्याला दरखेपेस तितकेच मनोरंजक वाटू लागते व या रीतीने नवी नवी पुस्तके घेण्याचा उपद्व्याप व खर्च वाचतो.\nम्हातारपणापासून सर्वांत मोठा फायदा तो हा की, म्हाताऱ्यांशी तरुण मुली अगदी मोकळ्या व निष्कपट मनाने वागतात.''\nया निबंधाचा विषय सार्वत्रिक आणि स्थळ-काळाच्या मर्यादा ओलांडून जाणारा असल्यामुळे, त्याचं भाषांतर जगातल्या कुठल्याही भाषेत केलं, तरी त्यातला विनोद त्या-त्या भाषकांना हसवेल आणि त्याच वेळी त्यांच्या अंत:करणाला भिडेल यात काही शंका नाही.\nकोल्हटकरांचं मोठेपण अनेक कारणांसाठी मान्य केलं पाहिजे. समाजसुधारणा करण्याची विलक्षण ताकद विनोदाच्या अंगी आहे, हे कोल्हटकरांनी प्रथम ओळखलं आणि त्या दृष्टीने विनोदी लेखन केलं. सामाजिक विसंगतींवर टीका करण्यासाठी मानसपुत्र निर्माण करून त्यांच्याकरवी शरसंधान करायचं, ही अभिनव कल्पना कोल्हटकरांनीच मराठी वाङ्‌मयात प्रथम आणली. समाजातल्या अनेक अनिष्ट रूढी हास्यास्पद करण्यासाठी कोल्हटकरांनी विनोदाचा वापर शस्त्रासारखा केला. त्यासाठी त्यांनी उपहास, उपरोध आणि कोटी या विनोदाच्या प्रकारांचा आणि अतिशयोक्ती या विनोदनिर्मितीच्या तंत्राचा वापर प्रामुख्याने केला.\nकोल्हटकरांच्या विनोदी लेखनाचं गुणगान करताना त्यांच्या विनोदपद्धतीमध्ये काही दोष होते, हेदेखील सांगितलं पाहिजे. त्यातला मुख्य दोष हा की, कल्पनाचमत्कृतीचा आणि शब्दचमत्कृतीचा अतिरेक केल���यामुळे कोल्हटकरांचा विनोद काही ठिकाणी नीरस, कृत्रिम आणि क्लिष्ट झाला आहे. असे काही दोष मान्य केले, तरी कोल्हटकरांच्या विनोदानं मराठी माणसाला जीवनाकडे खेळकरपणे पाहायला शिकवलं, आणि विनोदाकडे पाहण्याची नवीन दृष्टी दिली, हे विसरता कामा नये. गांभीर्य म्हणजे प्रौढत्व, प्रगल्भता आणि विद्वत्ता, तर विनोद म्हणजे पोरकटपणा, बालिशपणा आणि विदूषकी चाळे अशी समजूत प्रदीर्घ काळ प्रचलित असलेल्या समाजात कोल्हटकर आणि त्यांचे शिष्य राम गणेश गडकरी या दोघांनी मराठी विनोदाची प्रतिष्ठा वाढवली. कोल्हटकरांच्या आधीच्या काळातल्या मराठी वाङ्‌मयात विनोदी वाङ्‌मयाला स्वतंत्र दालन नव्हतं. कोल्हटकरांच्या विनोदी लेखनामुळे ते प्राप्त झालं. त्यांची ही कामगिरी अभूतपूर्व म्हणली पाहिजे.\n'गोविंदाग्रज' नावानं कविता लिहिणारे, 'बाळकराम' नावानं विनोदी निबंध लिहिणारे आणि स्वत:च्या नावानं नाटकं लिहिणारे राम गणेश गडकरी हे महाराष्ट्रातले अलौकिक प्रतिभेचे लेखक होते. त्यांच्या कवितांनी, नाटकांनी आणि विनोदांनी महाराष्ट्राला एके काळी वेड लावलं होतं. सर्वसामान्यपणे कवी हा विनोदकार असत नाही आणि विनोदकार हा कवी असत नाही. पण गडकऱ्यांची प्रतिभा काव्य आणि विनोद या दोन्ही क्षेत्रांत सारख्याच तेजाने तळपली.\n१९१०-११च्या सुमारास गडकऱ्यांनी 'बाळकराम' या टोपणनावानं 'मासिक मनोरंजन'मधून विनोदी लेख लिहायला सुरुवात केली. कोल्हटकरांनी ज्याप्रमाणे 'सुदामा', 'पांडूतात्या' आणि 'बंडूनाना' ही तीन पात्रं विनोदनिर्मितीसाठी निर्माण केली, त्याचप्रमाणे गडकऱ्यांनी 'तिंबूनाना', 'आबाभटजी' आणि 'बाळकराम' या तीन पात्रांची योजना केली. 'बाळकराम' या टोपणनावाने त्यांनी फक्त पाच विनोदी लेख लिहिले. ते 'रिकामपणची कामगिरी' या मथळ्याखाली प्रथम प्रसिद्ध झाले होते. त्यांपैकी 'वरसंशोधन', 'लग्नाच्या मोहिमेची पूर्वतयारी' आणि 'लग्न मोडण्याची कारणे' या तीन लेखांत मुलीचं लग्न जमवताना येणाऱ्या विविध प्रकारच्या अडथळ्यांचं हास्यकारक वर्णन आहे. या तिन्ही लेखांत 'ठकी' हे मध्यवर्ती पात्र आहे. या तीन लेखांव्यतिरिक्त त्यांनी 'स्वयंपाकघरातील गोष्टी' आणि 'कवींचा कारखाना' हे आणखी दोन लेख लिहिले. 'बाळकराम' या टोपणनावानं केलेल्या लेखनामुळे एक विनोदी लेखक म्हणून गडकऱ्यांची ओळख महाराष्ट्राला झाली.\nगडकऱ्यांनी एक���ण सात नाटकं लिहिली. त्यांपैकी 'गर्वनिर्वाण', 'वेड्यांचा बाजार' आणि 'राजसंन्यास' ही तीन अपूर्ण नाटकं, तर 'प्रेमसंन्यास', 'पुण्यप्रभाव', 'एकच प्याला' आणि 'भावबंधन' ही चार पूर्ण नाटकं खटकेबाज संवाद, कल्पनाचमत्कृती आणि शाब्दिक कोट्या ही त्यांच्या नाटकातील विनोदाची ठळक वैशिष्ट्यं होती. त्याचं एक उदाहरण म्हणून 'एकच प्याला' या नाटकातील एका संवादाचा दाखला देता येईल.\nदारूच्या व्यसनामुळे तळीराम जेव्हा मरायला टेकलेला असतो, तेव्हा त्याची प्रकृती तपासण्यासाठी डॉक्टर आणि वैद्य एकाच वेळी येतात. त्यावेळी ते एकमेकांच्या उपचारपद्धतीवर कशी टीका करतात हे दाखवणाऱ्या गडकऱ्यांच्या खटकेबाज आणि कोटीबाज संवादाचा नमुना पाहा (अत्रे आचार्य, 'गडकरी सर्वस्व', पृ.१३०) -\nतळीराम : काय हो डॉक्टर, वैद्यावर नाही का औषध\nवैद्य : असं म्हणू नये. वैद्य हाच रोग्याचा खरा जिवलग मित्र.\nतळीराम : एरवी रोग्याच्या जिवाशी इतकी लगट कोण करणार\nडॉक्टर : वैद्यांच्या औषधाने कुठे रोग बरे होतात बापाने औषध घ्यावं, तेव्हा मुलाच्या पिढीला गुण\nवैद्य : तरी पुष्कळ आहे. वैद्याच्या औषधाने मुलगा जिवंत तरी राहतो. डॉक्टराच्या बाबतीत बाप औषधाने मरायचा अन मुलगा बिलांच्या हप्त्यांनी.\nडॉक्टर : राहू द्या. आमच्या औषधानं अवघ्या तीन दिवसांत रोग्याच्या स्थितीत जमीनअस्मानाचं अंतर पडतं.\nवैद्य : म्हणजे जो रोगी जमिनीवर असतो, तो तीन दिवसांत अस्मानात जातो असंच ना\nएखादा शब्द किंवा विषय घेतला, की त्यावर जास्तीत जास्त कोट्या किंवा विनोद करण्याचा गडकऱ्यांना विलक्षण हव्यास होता. त्यांच्या 'प्रेमसंन्यास' नाटकात अशा तऱ्हेच्या कोट्यांची अनेक उदाहरणं सापडतात. उदाहरणार्थ, 'तोंड' हा शब्द घेतला की 'तोंडसुख घेणे', 'इकडचं तोंड तिकडे करून टाकणे', 'तोंड देणे', 'तोंडी लागणे', 'तोंड काळे करणे', 'तोंडापुरते बोलणे', 'तोंडसुद्धा बघू नये असे वाटणे'.\nगडकऱ्यांच्या विनोदावर कोल्हटकरांच्या विनोदपद्धतीचा खूपच प्रभाव होता हे जरी खरं असलं, तरी दोघांच्या विनोदात एक महत्त्वाचा फरक आहे. तो हा की, गडकऱ्यांच्या विनोदाला कारुण्याचा स्पर्श आहे. अशा प्रकारचा विनोद कोल्हटकरांच्या वाङ्‌मयात आढळत नाही. ठकीच्या लग्नावर आधारलेली गडकऱ्यांची लेखमाला आणि त्यांची इतर नाटकं वाचताना अशा प्रकारच्या विनोदाचा प्रत्यय येतो. हास्य आणि कारुण्य यांचा एकत्��� अनुभव देण्याचा प्रयत्न मराठी वाङ्‌मयात गडकऱ्यांनीच प्रथम केला असावा.\nगडकऱ्यांची विनोदबुद्धी किती तल्लख होती आणि ते किती कोटीबाज आणि हजरजबाबी होते याची अनेक उदाहरणं आचार्य अत्र्यांनी 'गडकरीसर्वस्व' या पुस्तकात दिली आहेत. त्यातलं एक उदाहरण पाहा -\nएके काळी जेव्हा पुण्यामध्ये वीज नव्हती, तेव्हा रस्त्यावर उजेड पडावा यासाठी शहरात ठिकठिकाणी गॅसच्या बत्त्या लावत. पुण्याच्या लकडी पुलावर अशीच एक गॅसची बत्ती होती. ही बत्ती लावण्यासाठी रोज संध्याकाळी म्युनिसिपालिटीचा माणूस यायचा. बऱ्याचदा बत्ती पेटायची नाही किंवा पेटलीच तर अंधूक पेटायची. या बत्तीशेजारी एक कंदील लावलेला असायचा. एक दिवस गडकरी आपल्या मित्राबरोबर लकडी पुलावरून चालले होते. त्या वेळी मित्रानी गडकऱ्यांना सहज विचारलं, ''मास्तर, गॅसच्या बत्तीशेजारी हा कंदील कशाकरता लावलाय'' तेव्हा गडकरी क्षणार्धात म्हणाले, ''गॅसची बत्ती पेटली आहे की नाही ते पाहायला'' तेव्हा गडकरी क्षणार्धात म्हणाले, ''गॅसची बत्ती पेटली आहे की नाही ते पाहायला\nज्या काळात कोल्हटकर आणि गडकरी यांच्या नावाचा आणि त्यांच्या विनोदाचा बोलबाला महाराष्ट्रात होता, त्या काळात एखाद्यानं विनोदी साहित्याच्या क्षेत्रात प्रवेश करून आपल्या नावाचा स्वतंत्र ठसा उमटवणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. पण ही किमया एका व्यक्तीनं करून दाखवली. त्या किमयागाराचं नाव चिंतामण विनायक (चिं. वि.) जोशी. चिं. विं. नी त्यांच्या लेखनाच्या सुरुवातीच्या काळात लिहिलेल्या कथांमधला विनोद उपहासात्मक होता, पण लवकरच ते परिहासात्मक विनोदाकडे वळले.\nपरिहास म्हणजे चेष्टा किंवा थट्टा. उपहास आणि परिहास या विनोदाच्या दोन्ही प्रकारांमध्ये कोणाची तरी थट्टा करणं हा समान भाग असला, तरी उपहासामध्ये जसा इतरांचे दोष दाखवण्याचा, डंख मारण्याचा किंवा रेवडी उडवण्याचा उद्देश असतो, तसा परिहासामध्ये नसतो. त्यामुळेच अशा प्रकारचा विनोद निखळ आनंद देतो.\nचिं. वि. जोशींच्या विनोदी कथांचा विषय निघाला की, चिमणराव आणि गुंड्याभाऊ या जोडगोळीची आठवण प्रथम येते. चिमणरावाच्या कथांनी मराठी वाङ्‌मयात धमाल उडवून दिली. चिमणराव हा पुण्यात राहणारा एक मध्यमवर्गीय गृहस्थ आहे. त्याचं आत्मवृत्त सांगण्याच्या निमित्तानं चिं. विं.नी १९२० ते १९४० या काळातल्या पुण्यातल्या कनिष्ठ म���्यमवर्गीयांच्या जीवनाचं चित्रण केलं आहे. चिमणराव 'मिलिटरी अकाउंट्स'मध्ये महिना साठ रुपये पगारावर कारकुनाची नोकरी करतो. तो वरून गंभीर वाटला, तरी प्रत्यक्षात खट्याळ आणि मिश्कील आहे.\nचिमणराव आणि त्याच्या कुटुंबाच्या कथा सांगताना चिं. विं.नी मध्यमवर्गीयांचा दुबळेपणा, त्यांची अगतिकता, पापभीरूता, हतबलता, अनेक बाबतींमधलं त्यांचं अज्ञान आणि त्यांचा न्यूनगंड, साहस करण्याची इच्छा असूनही ते करण्याची शारीरिक आणि मानसिक कुवत नसल्यामुळे पोकळ शौर्याच्या गप्पा मारण्याचा त्यांचा स्वभाव यांसारख्या स्वभाववैशिष्ट्यांमधून बराचसा विनोद निर्माण केला आहे. चिमणरावाच्या सत्य बोलण्यातून लोकांच्या दांभिकपणावर प्रकाश पडतो आणि त्यामुळे आपल्याला हसू येतं. सत्य बोलण्यातून विनोदनिर्मिती करण्याचं तंत्र चिं. विं.नी बऱ्याच कथांमध्ये वापरलं आहे.\nचिं. विं.ना शाब्दिक कोट्यांची आवड होती, पण त्याचा सोस नव्हता. त्यामुळे त्यांच्या साहित्यात कोट्यांचा अतिरेक आढळत नाही. खासगी संभाषणात किंवा अनौपचारिक गप्पा मारताना चिं. वि. क्वचितच कोट्या करायचे. घरगुती संभाषणात त्यांनी उत्स्फूर्तपणे केलेली एक कोटी आठवते. ती अशी :\nएकदा चिं.विं.च्या घरापुढे टांगा थांबल्याचा आवाज आला. कोण पाहुणे आले आहेत हे पाहण्यासाठी चिं. वि. जेव्हा बाहेर डोकावले, तेव्हा त्यांना त्यांची मामेबहीण शकुंतला (शकू) आणि मामा टांग्यातून उतरताना दिसले.\nतेवढ्यात चिं.विं.च्या पत्नीने विचारलं, ''कोण पाहुणे आले आहेत\nत्यावर चिं.वि. क्षणार्धात म्हणाले, ''शकु नि मामा.''\nचिं. विं.च्या साहित्यात काही शाब्दिक कोट्या असल्या, तरी त्यांचा भर शाब्दिक कोट्यांपेक्षा प्रसंगनिष्ठ आणि स्वभावनिष्ठ विनोदावर अधिक आहे, हे त्यांच्या कथा वाचताना लक्षात येतं. म्हणूनच आचार्य अत्र्यांनी असं म्हटलं आहे की, इंग्रजीमधे ज्याला 'wit' (कोटी) म्हणतात, ती मराठी साहित्यात कोल्हटकर-गडकऱ्यांनी निर्माण केली. पण ज्याला 'humour' (विनोद) म्हणतात, तो मात्र महाराष्ट्रात प्रथम चिंतामणरावांनीच आणला. (चिं. वि. जोशी, 'चौथे चिमणराव', पृ.१९)\nचिं. विं.ची कुठलीही कथा वाचली, तरी एक गोष्ट ठळकपणे आपल्या लक्षात येते. ती म्हणजे, त्यांनी कोणाला बोचणारा आणि ओरखडे काढणारा विनोद कधीही केला नाही. त्यांचा विनोद मार्मिकतेने, मिश्कीलपणे, सहजपणे आणि हळुवारपणे मानव��� स्वभावातले दोष दाखवून देतो. अशा तऱ्हेचा विनोद इतर मराठी लेखकांच्या साहित्यात फार कमी प्रमाणात आढळतो. म्हणूनच, चिं. विं. जोशी हे मराठी साहित्यातले सर्वश्रेष्ठ विनोदी लेखक मानले जातात.\nएखादी गोष्ट गेल्या दहा हजार वर्षांत झाली नाही आणि पुढील दहा हजार वर्षांत होणार नाही, असं अतिशयोक्तीने बोलणाऱ्या आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी साहित्य, नाट्य, चित्रपट, विडंबनकाव्य आणि वक्तृत्व या माध्यमांतून आपल्या विनोदबुद्धीचे विविध आविष्कार दाखवले. सूक्ष्म निरीक्षणांनी विसंगती टिपण्याचं, त्यावर मिश्कील भाष्य करण्याचं आणि ते काव्यातून व्यक्त करण्याचं कौशल्य अत्र्यांच्या व्यक्तिमत्त्वात लहानपणापासून होतं. एका डोळ्याने अधू असलेल्या सीताबाई नावाच्या स्वयंपाकिणीवर अत्र्यांनी वयाच्या नवव्या वर्षी एक कविता लिहिली होती. ती अशी -\nसीताबाई, वर्णूं किती तव गुण\nडोळा काणा, नाक वाकडे, बधिर असति तव कर्ण\nएकादशीला उपास करूनी खाई कांदा लसूण\nसीताबाई, वर्णूं किती तव गुण\nही कविता लिहिणाऱ्या अत्र्यांनी पुढील काळात विडंबनकाव्याच्या क्षेत्रात मोठा नावलौकिक मिळवला. 'रविकिरण मंडळा'तल्या कवींच्या काव्यातले दोष हसतखेळत दाखवण्यासाठी अत्र्यांनी १९२२च्या सुमारास अनेक दर्जेदार विडंबनात्मक कविता लिहिल्या. या कवितांचा संग्रह 'झेंडूची फुले' या नावानं १९२५ साली प्रसिद्ध झाला. विडंबनकाव्याच्या प्रसिद्धीसाठी अत्र्यांनी 'केशवकुमार' हे टोपणनाव घेतलं होतं. गेल्या नव्वद वर्षांच्या काळात अत्र्यांइतकी सुंदर विडंबनकाव्यंं क्वचितच कोणी लिहिली असतील. या संग्रहातल्या कविता वाचल्यावर अत्र्यांची विनोदबुद्धी किती तल्लख होती, काव्यरचनेतील बारीकसारीक दोषांची त्यांना किती उत्तम जाण होती आणि काव्यरचनेवर त्यांचं किती जबरदस्त प्रभुत्व होतं, हे लक्षात येत. 'झेंडूची फुले'मुळे विडंबनकाव्याला मराठी वाङ्‌मयात स्वतंत्र साहित्यप्रकाराचा दर्जा प्राप्त झाला. म्हणूनच या काव्यसंग्रहाला मराठी साहित्यात ऐतिहासिक महत्व आहे. अत्र्यांनी केवळ विडंबनकाव्य लिहिलं नाही, तर 'मी विडंबनकार कसा झालो' हा लेख लिहून त्यांनी विडंबनकाव्याचं मर्मसुद्धा समजावून सांगितलं. हा लेख आपल्याला विडंबनकाव्याकडे पाहण्याची प्रगल्भ दृष्टी देतो.\n'साष्टांग नमस्कार' हे अत्र्यांचं पहिलं न��टक १९३३ सालच्या मे महिन्यात रंगभूमीवर आलं. १९३३ ते १९६९ या काळात अत्र्यांनी सुमारे बावीस नाटकं लिहिली. त्यांतली काही विनोदी तर काही गंभीर आहेत. साष्टांग नमस्कार, लग्नाची बेडी, भ्रमाचा भोपळा, कवडीचुंबक, मोरूची मावशी, बुवा तिथे बाया, मी मंत्री झालो इत्यादी विनोदी नाटकांमधून अत्र्यांनी वैशिष्ट्यपूर्ण स्वभावांची अनेक पात्रं निर्माण केली. या पात्रांच्या माध्यमातून त्यांनी मानवी स्वभावातल्या विविध प्रकारच्या विसंगतींचं दर्शन घडवताना प्रेक्षकांना खळखळून हसवलं. अत्र्यांच्या बहुसंख्य नाटकांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आपल्या नाटकांमधून कुठली-ना-कुठली सामाजिक समस्या मांडली. अत्र्यांनी विनोदी नाटकं लिहून प्रेक्षकांना हसवलं हे जरी खरं असलं, तरी त्या हसवण्यामागे त्यांना सामाजिक परिवर्तनाची ओढ होती हे लक्षात घेतलं पाहिजे. खटकेबाज संवाद, शाब्दिक कोट्या, अतिशयोक्ती, विनोदी सुभाषितं, तसंच स्वभावनिष्ठ आणि प्रसंगनिष्ठ विनोद ही अत्र्यांच्या नाटकांमधल्या विनोदाची ठळक वैशिष्ट्यं आहेत.\nअत्र्यांनी जशी विनोदी नाटकं लिहिली, तशाच काही विनोदी कथाही लिहिल्या. त्या संख्येनं कमी असल्या, तरी त्यांना मराठी वाङ्‌मयात एक विशिष्ट स्थान आहे. 'जांबुवंत दंतमंजन', 'बाजारात तुरी', 'गुत्त्यात नारद', 'पिलंभट स्वर्गाला जातो', 'सिंधूचा बाप' यांसारख्या त्यांच्या विनोदी कथा खूप लोकप्रिय झाल्या.\nअज्ञान, मूर्खपणा आणि ढोंग यांवर अत्र्यांनी बराच विनोद केला आहे. माणसाच्या अज्ञानाला हास्यास्पद करणाऱ्या अत्र्यांच्या कोटीचं एक उदाहरण पाहा -\nमहाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कन्नमवार एका सभेत भाषण करताना 'कॉपर'च्या खाणीबद्दल बोलत होते. समोर बसलेल्या श्रोत्यांना 'कॉपर' या शब्दाचा अर्थ कळणार नाही असं वाटल्यामुळे ते म्हणाले, \"श्रोतेहो, कॉपर म्हणजे पितळ.\" दुसऱ्या दिवशीच्या 'मराठा'मध्ये \"कन्नमवारांचे पितळ उघडे पडले\" असा मथळा देऊन अत्र्यांनी कन्नमवारांचं अज्ञान उघडं पाडलं आणि त्यांना हास्यास्पद केलं.\nहजारो श्रोत्यांच्या सभेला आपल्या वक्तृत्वातून दोन-दोन तास खदाखदा हसवत ठेवण्याचं प्रचंड सामर्थ्य अत्र्यांच्या विनोदात होतं. संयुक्त महाराष्ट्राच्या काळात अत्र्यांनी 'नवयुग' आणि 'मराठा' यांतून केलेल्या लेखनातून आणि वक्तृत्वातून आपल्या विनोदाचे विविध आ���िष्कार दाखवले. अत्र्यांच्या वाङ्‌मयातला विनोद आल्हाददायक असला, तरी त्यांचा राजकारणातला बराचसा विनोद मात्र आक्रमक, बोचरा आणि कमरेखाली वार करणारा होता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या काळात अत्र्यांनी बऱ्याचदा विनोदाचा वापर शस्त्र म्हणून केला. 'बोचत नाही तो विनोद कसला' या शीर्षकाखाली लिहिलेल्या लेखात त्यांनी बोचऱ्या विनोदाचं समर्थन केलं आहे.\nसंयुक्त महाराष्ट्राला ज्यांनी ज्यांनी विरोध केला ते मोरारजी देसाई, शंकरराव देव, स. का. पाटील, काकासाहेब गाडगीळ असे अनेक जण अत्र्यांचे राजकीय विरोधक होते. अत्र्यांनी त्यांच्यावर वैयक्तिक पातळीवर जाऊन केलेला बराचसा विनोद आक्रमक आणि बोचरा आहे. स. का. पाटील यांच्यांवर अत्र्यांनी केलेल्या अशा प्रकारच्या विनोदाचं एक उदाहरण पाहा.\nएका सभेत बोलताना अत्रे म्हणाले, ''१३ ऑगस्टला माझा वाढदिवस असतो आणि १५ ऑगस्टला आपला स्वातंत्र्यदिन असतो. या दोन चांगल्या घटनांमध्ये एक वाईट घटना घडली. ती म्हणजे १४ ऑगस्टला स. का. पाटलांचा जन्म झाला\nअत्र्यांनी अनेकदा प्रवृत्तीवरही उत्कृष्ट विनोद केला आहे. त्याचं एक उदाहरण देता येईल.\nआचार्य अत्रे रोज सकाळी फिरायला जायचे. एकदा ते पुण्यात असताना सकाळी फिरायला गेले होते. पावसाळ्याचे दिवस होते. आदल्या दिवशी मुसळधार पाऊस पडून गेल्यामुळे पुण्यातल्या रस्त्यांवर चिखल झाला होता. या रस्त्यानं जात असताना अत्र्यांना त्यांच्या ओळखीचे एक गृहस्थ भेटले. ते अत्र्यांना म्हणाले, ''अत्रेसाहेब, तुमच्या पॅन्टवर मागच्या बाजूने चिखलाचे शिंतोडे उडले आहेत.'' त्यावर अत्रे म्हणाले, ''पुण्यातला चिखल पुणेकरांसारखाच आहे. लेकाचा मागून निंदा करतो\nहसणं म्हणजे पोरकटपणा आणि थिल्लरपणा अशी खुळचट समजूत असलेल्या काळात अत्र्यांनी मराठी माणसाला मोकळेपणानं हसायला शिकवलं आणि आयुष्याकडे खेळकरपणे पाहण्याची दृष्टी दिली. अत्र्यांनी केवळ विनोदी साहित्यच लिहिलं नाही, तर विनोदाचं अतिशय सोप्या आणि चटकदार भाषेत विश्लेषणदेखील केलं. 'तुम्ही आम्ही का हसतो', 'विनोदाचं व्याकरण' इत्यादी लेखांतून त्यांनी विनोदाची केलेली मीमांसा वाचनीय आणि माहितीपूर्ण आहे.\n'हास्यकथा' भाग १-२, 'कशी आहे गंमत'', 'अशा गोष्टी अशा गमती', 'मूर्खांचा बाजार' यांसारखी त्यांची विनोदी पुस्तकं नुसतीच करमणूक करत नाहीत, तर मानवी स्वभाव��तल्या आणि समाजातल्या अनेक प्रकारच्या विसंगतींचं दर्शन घडवत असतानाच, वाचकांची विनोदाबद्दलची जाण प्रगल्भ करण्यातही हातभार लावतात. मराठी आणि पाश्चात्त्य विनोदकारांच्या विनोदाचा परामर्श घेणारा 'विनोदगाथा' हा त्यांचा ग्रंथ वाचल्यानंतर अत्र्यांची विनोदाबद्दलची आस्था आणि जिज्ञासा दिसून येते. तसेच, एखाद्या विषयाच्या मुळाशी जाऊन तो समजून घेण्याची आणि सोप्या, ओघवत्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्याची त्यांची तळमळदेखील दिसून येते.\nदत्तू बांदेकर नावाचे एक प्रतिभाशाली विनोदी लेखक महाराष्ट्रात होऊन गेले याची कल्पनाही आजच्या काळातल्या तरुण पिढीला नसेल. बांदेकरांची सर्वच सदरं लोकप्रिय झाली असली, तरी 'सख्याहरी' हे सदर वाचकांना इतकं आवडलं की, बांदेकर म्हणजे 'सख्याहरी' हे समीकरण रूढ झालं. विनोद आणि शृंगार हे या सदराचं वैशिष्ट्य होतं. दत्तू बांदेकरांनी लिहिलेल्या एका विनोदी लघुकथेचा नमुना पाहा-\nती दोघेही नुकतीच प्रेमात पडली होती\nतो अत्यंत प्रेमळ आणि देखणा होता,\nतीही अत्यंत प्रेमळ आणि देखणी होती\nतो रात्री दहा वाजता आपल्या खोलीत आला,\nआणि कोट काढून त्याने खुंटीला लावला\nती रात्री दहा वाजून पाच मिनिटांनी खोलीत आली,\nआणि लुगडे बदलून तिने ते खुंटीला लावलं\nतो एक पुस्तक घेऊन पलंगाच्या\nएका टोकाला वाचीत बसला,\nतीही एक पुस्तक घेऊन पलंगाच्या\nएका टोकाला वाचीत बसली\nकाही वेळाने त्याने पुस्तक फेकून दिले\nआणि तो पलंगावर आडवा झाला\nआणि तीही पलंगावर आडवी झाली\nतो उजव्या कुशीवर झोपला\nती डाव्या कुशीवर झोपली\nतो मुंबईत एका बोर्डिंग अ‍ॅण्ड\nती पुण्यात आपल्या घरी होती\nबांदेकरांनी 'सख्याहरी'मध्ये शृंगारिक लेखन केलं असलं, तरी त्यांचं सर्वच लेखन काही शृंगारिक नाही. बांदेकरांनी आपल्या लेखनातून मुख्यत: तळागाळातल्या लोकांच्या आयुष्यातील समस्यांचं दर्शन घडवताना आपल्या उपहासात्मक विनोदाने त्यावर मर्मभेदक भाष्य केलं आहे.\nबांदेकरांच्या विनोदबुद्धीचा आणखी एक आविष्कार म्हणजे त्यांनी लिहिलेला एक आगळावेगळा शब्दकोश. मूळ शब्दकोश मोठा आहे. त्यातल्या काही निवडक शब्दांच्या व्याख्या अशा (दत्तू बांदेकर, 'कारुण्याचा विनोदी शाहीर', पृ.२१६-२१९) -\nभूक : जी श्रीमंतांना लागत नाही आणि गरिबांची भागत नाही.\nसण : कर्ज काढण्याचा दिवस.\nकर्ज : परत न करण्यासाठी घेतलेली रक्��म.\nपगार : वेळेवर न मिळणारी वस्तू.\nरस्ता : मोटारीखाली मरण्याची जागा.\nहुंडा : ज्यामुळे कुरूप मुलींची लग्ने होतात.\nघर : बायकोला मधूनमधून भेटण्याचे स्थळ.\nविद्या : भिकेचं लक्षण.\nचहा : दुसऱ्याकडून उकळण्याची गोष्ट.\nया व्याख्या वरवर गमतीशीर वाटल्या, तरी त्यांतला विदारक विनोद आपल्या काळजाला चिमटे घेतो.\n'संयुक्त महाराष्ट्र आंदोलना'च्या काळात बांदेकरांच्या विनोदाला एक वेगळंच तेज प्राप्त झालं होतं. 'नवयुग'मधलं 'रविवारचा मोरावळा' हे त्यांचं सदर त्या काळात खूप लोकप्रिय झालं होतं. बांदेकरांची हुकमत गद्याप्रमाणे पद्यावरही होती हे त्यांनी लिहिलेल्या विडंबनगीतांतून लक्षात येतं. संयुक्त महाराष्ट्राला विरोध करणाऱ्या सत्ताधारी पुढाऱ्यांची, पत्रकारांची आणि विविध नेत्यांची खिल्ली उडवण्यासाठी बांदेकरांनी त्या काळात आरत्या, पोवाडे, शिशुगीतं, ओव्या, मनाचे श्लोक, सुनीतं, असे विविध काव्यप्रकार वापरून विडंबनगीतं लिहिली आणि विरोधकांना सळो की पळो करून सोडलं. या काळातला बांदेकरांचा बराचसा विनोद राजकीय स्वरूपाचा असल्यामुळे प्रचारकी थाटाचा, आक्रमक आणि बोचकारे काढणारा असला, तरी सामाजिक समस्यांवर भाष्य करणारा त्यांचा विनोद मात्र मार्मिक, मिश्कील आणि हृदयस्पर्शी होता.\nमराठी मनावर अर्धशतकाहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारं, महाराष्ट्राचं सांस्कृतिक नेतृत्व करणारं, विनोदाला प्रतिष्ठा प्राप्त करुन देणारं, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. ल. देशपांडे आयुष्याकडे पाहण्याची प्रसन्न दृष्टी, मनाचा उमदेपणा, रसिकता, संवेदनशीलता, दुसऱ्याला न दुखवता हसवणारी विनोदबुद्धी आणि कुठल्याही गोष्टीतून हास्य निर्माण करण्याचा स्वभाव या गुणांमुळे पु. ल. मराठी माणसांचे लाडके झाले. त्यामुळेच महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व अशी उपाधी स्वयंस्फूर्तीने बहाल केली. (पु. ल. त्याला लाडावलेलं व्यक्तिमत्त्व असं गमतीनं म्हणत.)\nपु. लं.ना तल्लख विनोदबुद्धीचं वरदान लाभल्यामुळे आणि कुठलीही विसंगती त्यांच्या नजरेत चटकन भरत असल्यामुळे त्यांनी आपल्या वाङ्‌मयीन कारकिर्दीची सुरुवात विडंबनं लिहून करावी हे स्वाभाविकच होतं. पु. लं.ना व्यंगचित्रकाराची दृष्टी लाभल्यामुळे विडंबन हा त्यांचा लाडका विषय होता. गद्यविडंबन हे पु. लं.च्या विनोदाच��� एक महत्त्वाचं वैशिष्ट्य मानलं पाहिजे. 'खोगीरभरती', 'मराठी वाङ्‌मयाचा (गाळीव) इतिहास', 'खिल्ली' या पुस्तकांत त्यांची विविध विषयांवरची उत्कृष्ट गद्यविडंबनं वाचायला मिळतात.\nपु. लं.च्या गद्यविडंबनांना मराठीतल्या विनोदी साहित्यात जसं मानाचं स्थान आहे, तसंच त्यांच्या प्रवासवर्णनांनाही आहे. पु. लं.च्या आधी अनेक जणांनी प्रवासवर्णनं लिहिली, पण त्यांतली बरीचशी रूक्ष होती. पु. लं.नी लिहिलेली प्रवासवर्णनं मनोरंजक आणि चटकदार तर आहेतच, पण उद्बोधकही आहेत. एका विशिष्ट सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणात वाढलेल्या पु. लं.नी जेव्हा परदेशप्रवास केला, तेव्हा त्यांनी त्या देशांतली संस्कृती आणि आपली संस्कृती यांची तुलना केली आणि त्यामध्ये त्यांना जाणवलेल्या विसंगतींचं दर्शन घडवलं. ह्या विसंगतींवर पु. लं.नी केलेल्या मार्मिक आणि मिश्कील भाष्यामुळेच त्यांची प्रवासवर्णनं हास्यकारक आणि मनोरंजक झाली आहेत. त्यांच्या इतर साहित्यप्रकारांतल्या विनोदाप्रमाणेच प्रवासवर्णनांमधला विनोदही आपल्याला हसवता हसवता अंतर्मुख करतो.\nप्रवासवर्णनांप्रमाणे व्यक्तिचित्रंसुद्धा विनोदी अंगानी लिहिता येतात, हे पु.लं.नी दाखवून दिलं. त्यांनी लिहिलेल्या व्यक्तिचित्रांनी मराठीतल्या विनोदी साहित्यात मोलाची भर टाकली आहे. 'व्यक्ती आणि वल्ली' या १९६२ साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकातली व्यक्तिचित्रं रंगवताना पु. लं.नी ती विशिष्ट व्यक्ती (किंवा वल्ली) ज्या भौगोलिक प्रदेशात राहणारी असेल, तिथल्या प्रादेशिक भाषेचा वापर केला आहे. त्यामुळे या व्यक्तिरेखा त्यांच्या भाषिक वैशिष्ट्यांसह आपल्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात. 'रावसाहेब', 'पेस्तनकाका', 'अंतू बर्वा' या व्यक्ती मराठी बोलत असल्या, तरी त्यांच्या मातृबोलींची वैशिष्ट्यं आणि त्या-त्या बोलीचा लहेजा आणि बाज यांमुळे या व्यक्तिचित्रांमधल्या विनोदाला उठाव आला आहे.\nपु. लं.नी लिहिलेल्या बऱ्याच व्यक्तिचित्रांत हास्य आणि कारुण्य इतकं एकजीव झालं आहे की, ते वेगळं काढता येत नाही. चार्ली चॅप्लिन हे पु. लं.चं दैवत होतं. चॅप्लिननं आपल्या चित्रपटांमधून प्रेक्षकांना हास्य आणि कारुण्य यांचा एकत्रित प्रत्यय दिला. पु. लं.नीही आपल्या विनोदी लेखनातून तोच प्रयत्न केलेला दिसतो.\nपु. ल. जसे श्रेष्ठ विनोदी लेखक होते तसेच ते उत्कृष्ट 'पर��ॉर्मर'देखील होते. पु. लं.च्या व्यक्तिमत्त्वातल्या या उपजत कौशल्याला सूक्ष्म निरीक्षणाची, उत्तम स्मरणशक्तीची, मिश्कील स्वभावाची, तल्लख विनोदबुद्धीची आणि अभिनयकौशल्याची जोड लाभली होती. याच गुणांच्या आधारावर पु. लं.नी पुढच्या काळात 'बटाट्याची चाळ', 'असा मी असामी', 'वाऱ्यावरची वरात' इत्यादी समूहचित्रांच्या सादरीकरणातून आपल्या अभिनय, संगीत आणि विनोदांनी महाराष्ट्राचं मनोरंजन केलं आणि प्रेक्षकांना खळखळून हसवलं.\nपु. लं.चा विनोद प्रामुख्यानं उपहासात्मक आहे. तो मानवी स्वभावातले आणि समाजातले अनेक दोष हसतखेळत दाखवतो. त्यांच्या उपहासाचं वैशिष्ट्य हे की, त्यात रागाचा किंवा तिरस्काराचा लवलेशही आढळत नाही. उलट, त्यांचा प्रसन्न आणि खेळकर दृष्टीकोन जाणवतो. पु. लं.च्या विनोदाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, ते स्वत:ला अनेकदा थट्टेचा विषय बनवायचे. त्यामुळे निखळ आणि निर्मळ आनंद देणारा परिहासात्मक विनोददेखील त्यांच्या साहित्यात आढळतो.\nशाब्दिक कोट्या हे पु. लं.च्या विनोदाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य शाब्दिक कोटी साधताना ते केवळ शब्दांचा खेळ करत नाहीत, तर त्यापलीकडे जाऊन विविध प्रकारच्या विसंगतींवर मिश्किल भाष्य करतात. अशाच एका शाब्दिक कोटीचं उदाहरण पाहा.\nएकदा ना. ग. गोरे आणि पु. ल. एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. ना. ग. गोरे आपल्या भाषणात म्हणाले, ''भारतात भ्रष्टाचार बोकाळला आहे. खरं तर पोलिसांनी त्याला आळा घातला पाहिजे, पण पोलीसच लाच घेऊ लागल्यानंतर भ्रष्टाचार कसा जाणार'' ना. ग. गोरेंचं हे वाक्य पूर्ण होताच व्यासपीठावर बसलेले पु. ल. तत्काळ म्हणाले, ''भ्रष्टाचार एकदम जाणार नाही. तो हप्त्याहप्त्याने जाईल.''\nविनोद हे दुसऱ्यावर हल्ला करण्यासाठी हत्यार म्हणून वापरण्याची काही लेखकांची प्रवृत्ती असते. त्यामुळे त्यांचा विनोद आक्रमक आणि बोचरा होतो. पण पु.लं.ची विनोदाबाबतची भूमिका वेगळी होती. ते म्हणतात -\n''वस्तऱ्याने गुळगुळीत हजामत केली पाहिजे, पण त्याने जखम मात्र होता कामा नये.''\nहे तत्त्व आयुष्यभर कसोशीनं पाळल्यामुळेच पु. लं.च्या विनोदांनी कोणीही घायाळ झाल्याचं ऐकिवात नाही.\nगंगाधर गाडगीळांनी ज्या काळात लेखनाला सुरुवात केली त्या काळात श्री. कृ. कोल्हटकरांच्या परंपरेतल्या लेखकांच्या विनोदाचा महाराष्ट्रात बराच प्रभाव होता. कल्पनाचमत्कृती, शाब्दिक ��ोट्या आणि अतिशयोक्ती ही वैशिष्ट्यं असलेला कोल्हटकरी परंपरेतल्या लेखकांचा विनोद गाडगीळांना कधी रुचला नाही. विनोदनिर्मितीच्या रूढ पद्धती न वापरता गाडगीळांनी स्वतंत्र धाटणीचा विनोद निर्माण केला. कोटिबाजपणापासून अलिप्त राहणाऱ्या, केवळ व्यंगदर्शनावर भर न देणाऱ्या आणि मराठीतल्या विनोदाच्या परंपरेला अपरिचित असलेल्या अवखळ, उन्मुक्त, स्वैर आणि उच्छृंखल विनोदाची निर्मिती गाडगीळांनी केली. आपल्या विनोदाविषयीच्या कल्पना कथेच्या माध्यमातून व्यक्त करण्यासाठी त्यांनी बंडू या वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिरेखेची निर्मिती केली. गाडगीळांच्या विनोदी साहित्यात 'बंडूकथां'ना खास स्थान आहे.\n'बंडूकथां'पेक्षा वेगळ्या प्रकारचं विनोदी लेखन करण्यासाठी गाडगीळांनी 'फिरक्या' हे सदर लिहिलं. वैयक्तिक निंदानालस्ती न करतादेखील विनोद करता येतो हे त्यांनी या सदरात दाखवून दिलं. सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या विविध प्रकारच्या विसंगतींचं दर्शन घडवण्यासाठी गाडगीळांनी लिहिलेलं हे सदर मार्मिक, मिष्कील आणि खुसखुशीत होतं. 'फिरक्यां'चा पहिला संग्रह १९७६ साली प्रसिद्ध झाला.\nगाडगीळांनी विनोदाच्या अंगानी लिहिलेलं 'सातासमुद्रापलीकडे' हे पाश्चात्त्य देशांचं प्रवासवर्णन मनोरंजक आहे. पाश्चात्य देशांतल्या अनेक रीतीरिवाजांचं वर्णन करताना आणि वेगवेगळे अनुभव घेत असताना, काही वेळा आपली फजिती कशी झाली हे सांगण्याच्या निमित्ताने गाडगीळांनीही स्वत:लाच थट्टेचा विषय बनवलं आहे.\nगाडगीळांच्या विनोदी साहित्याची चर्चा करताना त्यांनी लिहिलेल्या 'आर्थिक नवलकथा' या विनोदी सदराचा उल्लेख आवर्जून केला पाहिजे. गाडगीळ अर्थतज्ज्ञ होते आणि अर्थव्यवस्थेतल्या धोरणांविषयी त्यांची काही मतं होती. समाजवादाच्या नावाखाली सार्वजनिक मालमत्तेच्या उद्योगांची झालेली दुरवस्था हा त्यांचा नेहमीचा टीकेचा आणि थट्टेचा विषय होता. अर्थव्यवस्थेतल्या अनेक धोरणांवर उपरोधपूर्ण भाषेत केलेली टीका हे या सदराचं वैशिष्ट्य आहे. गंगाधर गाडगीळांनी काही विनोदी फॅन्टसी लिहिल्या, याचीही नोंद आपण घेतली पाहिजे.\nजयवंत दळवी यांनी विनोदी आणि गंभीर अशा दोन्ही प्रकारचं साहित्य लिहिलं असलं, तरी दळवींचा विषय निघाला, की 'ठणठणपाळ' या टोपणनावाने त्यांनी 'ललित' मासिकातून केलेलं लेखन ���्रथम आठवतं. पण त्याव्यतिरिक्त त्यांनी बरंच विनोदी लेखन केलं आहे याची फार कमी जणांना कल्पना असते. 'अलाणे फलाणे' या टोपणनावाने 'ललित' मासिकात लिहिलेलं सदर, 'लोक आणि लौकिक' हे 'अमेरिकेचं प्रवासवर्णन', 'कशासाठी पोटासाठी', 'गमतीच्या गोष्टी', 'उपहासकथा' आणि 'विक्षिप्तकथा' हे कथासंग्रह; असं विपुल विनोदी लेखन त्यांनी केलं आहे. दळवींनी काही उत्तम विनोदी फॅन्टसीही लिहिल्या आहेत.\n'ठणठणपाळ' या सदरामध्ये त्या काळातल्या मराठी साहित्यविश्वातले लेखक, प्रकाशक, संपादक, समीक्षक, ग्रंथपाल आणि ग्रंथविक्रेते यांची भरपूर चेष्टामस्करी केली आहे. त्यांच्या सर्व लकबी दळवींनी आपल्या सूक्ष्म निरीक्षणातून टिपल्या होत्या. साहित्यक्षेत्रातल्या घडामोडींकडे त्यांचं बारकाईनं लक्ष असल्यामुळे त्यांना बारीकसारीक तपशीलसुद्धा ठाऊक असायचे. त्यामध्ये विसंगती किंवा वैचित्र्य दिसलं रे दिसलं की, हा ठणठणपाळ कोणाचाही मुलाहिजा न ठेवता त्यावर मार्मिक आणि खुसखुशीत भाष्य करायचा. आपण वाचकांशी दिलखुलास गप्पा मारत आहोत अशा पद्धतीनी हे सदर लिहिलं आहे.\nवाचकांशी संवाद साधणारी 'ठणठणपाळ'ची शैली, त्यातला खोचक आणि मार्मिक विनोद, त्यातल्या कोपरखळ्या यांमुळे हे सदर मनोरंजक आणि कमालीचं लोकप्रिय झालं. चार मित्रमंडळी एकत्र जमली, की ज्या मोकळेपणानं एकमेकांची थट्टामस्करी करतात, तसं दळवींच्या विनोदाचं स्वरूप वाटतं. त्यांचा विनोद ढोंगाच्या आवरणाखाली दडलेल्या सत्याचं आणि मानवी स्वभावातल्या इतर विसंगतींचं दर्शन घडवणारा होता. त्यामुळेच तो मोकळाढाकळा होता.\nग्रामीण जीवनावर विनोदी आणि गंभीर कथा लिहिणारे लेखक म्हणून आपण शंकर पाटील यांना ओळखतो. शंकर पाटील यांना तरल विनोदबुद्धीचं वरदान लाभल्यामुळे मनुष्यस्वभावातल्या अनेक प्रकारच्या विसंगती त्यांना चटकन जाणवायच्या. आपल्या सूक्ष्म निरीक्षणानी टिपलेल्या सामाजिक विसंगतींचं दर्शन घडवणाऱ्या अनेक विनोदी कथा त्यांनी लिहिल्या. 'धिंड', 'नाटक', 'नेमानेमी', 'हिशेब', 'मीटिंग', 'ताजमहालमध्ये सरपंच', 'चक्का' या त्यांच्या विनोदी कथा अतिशय लोकप्रिय झाल्या.\nकुठल्याही हास्यकथेचं यश हे जसं तिच्या आशयात असतं तसंच - किंबहुना जरा जास्तच - ते तिच्या सादरीकरणात असतं. वाचकांची उत्सुकता ताणली जाईल अशा तऱ्हेची कथेची रचना, माणसांच्या वागण्याबोलण्यातून निर्माण होणारा प्रसंगनिष्ठ आणि स्वभावनिष्ठ विनोद, तसंच रसाळ निवेदन या गुणांमुळे पाटलांच्या विनोदी कथा लोकप्रिय झाल्या. पाटलांच्या कथांमध्ये शाब्दिक कोट्या जवळपास नाहीत म्हटलं तरी चालेल. याचं कारण त्यांच्या कथांमध्ये जी पात्रं आहेत, त्यांची शैक्षणिक आणि सामाजिक पार्श्‍वभूमी लक्षात घेतली, तर ही पात्रं शाब्दिक कोट्या करतील अशी शक्यता अजिबात वाटत नाही. किंबहुना, ही पात्रं शाब्दिक कोट्या करतात असं दाखवलं असतं, तर ते विसंगत वाटलं असतं.\nग्रामीण भागाचं परिवर्तन व्हावं आणि आमूलाग्र सुधारणा होऊन लोकांचं जीवन सुखकर व्हावं याची तळमळ पाटलांना होती. दारिद्र्य, अज्ञान, निरक्षरता, बेरोजगारी, कुपोषण हे ग्रामीण भागातलं भीषण वास्तव सहजासहजी बदलणार नाही याची जाणीव त्यांना असल्यामुळे या प्रश्नांकडे खेळकरपणे पाहण्यातच शहाणपण आहे, हे त्यांनी ओळखलं होतं. म्हणूनच, ग्रामीण भागातल्या विविध प्रकारच्या समस्यांचं दर्शन घडवणाऱ्या विनोदी कथा त्यांनी लिहिल्या.\nवाचकांना हसवता हसवता ग्रामीण भागातल्या प्रश्नांची जाणीव करून देणं, हेच शंकर पाटील यांच्या विनोदी लेखनाचं वैशिष्ट्य आहे, आणि कारुण्यातून जन्माला आलेला विनोद हे त्यांच्या विनोदाचं मर्म आहे. वाचकांचं मनोरंजन करत असताना त्यांना अंतर्मुख करण्याचं सामर्थ्य पाटलांच्या विनोदात आहे.\nग्रामीण जीवनावर विनोदी कथा लिहिणाऱ्या लेखकांपैकी एक महत्त्वाचं नाव म्हणजे द. मा. मिरासदार मिरासदारांनी विनोदनिर्मितीसाठी जी वेगवेगळी तंत्रं वापरली, त्यांतलं एक तंत्र म्हणजे सत्यकथन मिरासदारांनी विनोदनिर्मितीसाठी जी वेगवेगळी तंत्रं वापरली, त्यांतलं एक तंत्र म्हणजे सत्यकथन लहान मुलं निरागस असल्यामुळे सत्य बोलतात. त्यामुळे मिरासदारांनी आपल्या काही कथांमध्ये लहान मुलांना निवेदक बनवलं आहे. त्यांच्या चौकस वृत्तीमुळे आणि सत्य बोलण्यामुळे मोठ्यांचा दांभिकपणा कसा उघडकीला येतो याचं अत्यंत हास्यकारक वर्णन 'ड्रॉइंग मास्तरांचा तास' या कथेत केलं आहे.\nमिरासदारांच्या कथांविषयी बोलताना त्यांच्या कथाकथनाच्या कार्यक्रमांचा उल्लेख केलाच पाहिजे. मिरासदारांनी शंकर पाटील आणि व्यंकटेश माडगूळकर यांच्यासह एके काळी महाराष्ट्रात गावोगावी फिरून कथाकथनाचे अनेक कार्यक्रम केले. रसाळ निवेदनामुळे आणि कथा सा��गण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीमुळे त्यांच्या आणि शंकर पाटलांच्या कथांमधला विनोद छोट्याछोट्या गावांत पोहोचला.\nमिरासदारांनी सुमारे तीनशे कथा लिहिल्या असून त्या तीसेक कथासंग्रहांमधून प्रसिद्ध झाल्या आहेत. 'माझ्या बापाची पेंड', 'माझी पहिली चोरी', 'व्यंकूची शिकवणी', 'नव्व्याण्णवबादची एक सफर', 'शाळेतील समारंभ', 'आजारी पडण्याचा प्रयोग', 'धडपडणारी मुले', 'ड्रॉइंग मास्तरांचा तास', 'बाबू शेलाराचं धाडस' यांसारख्या त्यांच्या कथांनी मराठी साहित्यातल्या विनोदी कथेची समृद्धी वाढवली आणि विनोदी कथेला वेगळं वळण दिलं.\nमिरासदारांनी आपल्या कथांमधून वैचित्र्यपूर्ण माणसांचे अनेक नमुने मांडताना, माणसाचा मूर्खपणा, दांभिकपणा, लबाडी, स्वार्थीपणा, आत्मप्रौढी, इत्यादी स्वभावदोषांचं चित्रण केलं आहे. अतिशयोक्तीमुळे कुठलीही विसंगती ठळकपणे नजरेला येत असल्यामुळे आणि त्यातून हास्यनिर्मिती होत असल्यामुळे, मिरासदारांनी आपले अनुभव अतिशयोक्त पद्धतीने सांगितले आहेत. मिरासदारांच्या कथा वाचताना हे लक्षात येतं की, ते शाब्दिक कोट्या करण्याच्या फंदात न पडता, किंवा ओढूनताणून विनोद न करता, आपल्याला जो अनुभव मांडायचा आहे तो ठसठशीतपणे मांडण्याला महत्त्व देतात. काही वेळा कथेमधला मूळ विषय बाजूला राहून विनोदाला आणि कोट्यांना प्राधान्य मिळण्याचा धोका असतो, पण मिरासदारांचं वैशिष्ट्य हे की, विनोदनिर्मितीचं एक साधन म्हणून त्यांनी कथेचा उपयोग कधीही केला नाही.\nआजच्या काळातले विनोदी लेखक मुकुंद टाकसाळे यांनी विनोदी आणि गंभीर अशा दोन्ही स्वरूपांचं लेखन केलं आहे. उपजत विनोदबुद्धी, सूक्ष्म निरीक्षण आणि सामाजिक समस्यांचं भान असणाऱ्या टाकसाळ्यांनी समाजातल्या तत्कालीन प्रश्नांवर वर्तमानपत्रांतून जेव्हा विनोदी लेखन करायला सुरुवात केली, तेव्हा वाचकांनी त्याचं मनापासून स्वागत केलं. टाकसाळे यांचं कुठलंही पुस्तक वाचायला घेतलं, की आपल्याला एक गोष्ट ठळकपणे जाणवते ती म्हणजे त्यांची सोपी, ओघवती आणि वाचकांशी संवाद साधणारी भाषा अनौपचारिक शैलीमुळे त्यांचं साहित्य ही जणू काही खुसखुशीत गप्पांची मैफील आहे असं वाटतं. या मैफिलीत स्मितहास्यापासून खदाखदा हसवणाऱ्या विनोदाचं दर्शन घडतं. वाचकांना हसवत असताना विचारप्रवृत्त करण्याचं सामर्थ्य त्यांच्या लेखनात आहे.\nउपहास, उपरोध, शाब्दिक कोट्या, अतिशयोक्ती आणि विडंबन ही टाकसाळे यांच्या विनोदाची प्रमुख वैशिष्ट्यं आहेत. त्यांना शाब्दिक कोट्यांची आवड असली तरी एखादी कोटी साधण्यासाठी किंवा जुळवण्यासाठी ते अट्टहास करताना दिसत नाहीत. त्यामुळेच त्यांचा विनोद कुठेही क्लिष्ट आणि कृत्रिम न वाटता सहज आणि स्वाभाविक वाटतो. टाकसाळ्यांच्या विनोदाचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांनी कधीही स्त्रियांना विनोदाचा विषय बनवलं नाही, तसंच विनोदासाठी अश्लीलतेचा आधार घेतला नाही. समाज अधिक प्रगल्भ आणि सुसंस्कृत व्हावा, समाजातला दांभिकपणा नाहीसा व्हावा हा हेतू त्यांच्या सर्वच विनोदामागे दिसतो.\nस्त्रियांना विनोदबुद्धी नसते हा अनेक पुरुषांचा लाडका सिद्धांत आहे. स्त्रियांच्या विनोदबुद्धीबद्दल असं सरसकट विधान करणं हे चुकीचंच नव्हे तर स्त्रियांवर अन्याय करणारंही आहे. स्त्रियांना उत्तम विनोदबुद्धी असते याचे अनेक दाखले देता येतील. त्यातील काही निवडक दाखले पाहा.\nलक्ष्मीबाई टिळक आणि बहिणाबाई चौधरी या विनोदी लेखिका म्हणून प्रसिद्ध नसल्या, तरी त्यांना उत्तम विनोदबुद्धी होती आणि आयुष्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन खेळकर होता. लक्ष्मीबाई टिळक यांचं स्मृतिचित्रे (भाग १ ते ४) हे आत्मचरित्र १९३४ ते १९३६ या काळात प्रथम प्रसिद्ध झालं. त्यानंतरच्या काळात ह्या आत्मचरित्राचे चारही भाग एकत्र प्रसिद्ध झाले. या आत्मचरित्रात लक्ष्मीबाईंनी आपल्या संसारातल्या अनेक आठवणी सांगितल्या आहेत. त्या वाचत असताना लक्ष्मीबाईंच्या विनोदबुद्धीचा, रसाळ भाषेचा, दिलखुलास वृत्तीचा आणि थट्टामस्करी करण्याच्या त्यांच्या स्वभावाचा वारंवार प्रत्यय येतो. लक्ष्मीबाईंनी आपल्या आयुष्यात घडलेले अनेक क्लेशदायक आणि हास्यकारक प्रसंग, प्रत्यक्षात जसे घडले तसे प्रांजळपणे सांगितलेले आहेत. आपण वाचकांशी गप्पा मारत आहोत अशा पद्धतीनं लक्ष्मीबाईंनी त्यांच्या संसारातल्या आठवणी सांगितल्या असल्यामुळे 'स्मृतिचित्रे'मधल्या त्यांच्या कथनात आणि विनोदात सहजता आली आहे.\nलक्ष्मीबाईंच्या निखळ आनंद देणाऱ्या विनोदाची चर्चा करत असताना बहिणाबाई चौधरींची आठवण येते. आयुष्याचं तत्त्वज्ञान साध्या, सोप्या आणि रसाळ भाषेत सांगणाऱ्या बहिणाबाई निरक्षर होत्या, पण त्यांची काव्यप्र��िभा आणि विनोदबुद्धी श्रेष्ठ दर्जाची होती. शेतात काम करताना, जात्यावर दळताना आणि चूल फुंकताफुंकता त्यांनी अनेक गाणी रचली. त्यांतली काही गाणी सुदैवानं कोणीतरी टिपून ठेवल्यामुळे हा अमोल ठेवा मराठी वाचकांपर्यंत पोहोचला. त्यांच्या काव्यातला विनोद आणि कोट्या आपल्याला स्तिमित करतात. शिक्षणाचा आणि विनोदबुद्धीचा काहीही संबंध नसतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे बहिणाबाई चौधरी\nबहिणाबाईंच्या काही कोट्यांची आणि विनोदांची उदाहरणं आचार्य अत्रे यांनी बहिणाबाईंच्या काव्याला लिहिलेल्या प्रस्तावनेत आढळतात. ज्यातून पीठ 'येते' त्याला 'जाते' का म्हणतात जो जमिनीत 'उभा' आहे त्याला 'आड' का म्हणतात जो जमिनीत 'उभा' आहे त्याला 'आड' का म्हणतात किंवा ज्या दिवशी आपण गुढी 'उभारतो' त्याला 'पाडवा' का म्हणतात किंवा ज्या दिवशी आपण गुढी 'उभारतो' त्याला 'पाडवा' का म्हणतात यांसारख्या कोट्यांतून त्यांच्या तरल विनोदबुद्धीचा प्रत्यय येतो. माणसांना हसवून शहाणं करायचं हाच विनोदाचा मुख्य हेतू आहे, हे बहिणाबाईंसारख्या निरक्षर कवयित्रीनं ओळखलं होतं.\nस्त्री-साहित्यातल्या विनोदाचा विचार करताना असं लक्षात येतं की, पद्यविडंबनांच्या क्षेत्रातदेखील अनेक कवयित्रींनी लक्षणीय कामगिरी केली आहे. त्या संदर्भात सुशीला मराठे, सुशीला बापट, अपर्णा देशपांडे आणि मधुवंती सप्रे या कवयित्रींचा विशेष उल्लेख केला पाहिजे. त्यांची पद्यविडंबनं वाचताना त्यांचं काव्यावरचं प्रभुत्व आणि त्यांची विनोदबुद्धी या दोन्हींचा प्रत्यय येतो.\nज्यांच्या विनोदी लेखनाविषयी फारसं लिहिलं गेलं नाही, अशा शकुंतला परांजपे यांनी आपल्या सोप्या, ओघवत्या आणि चटकदार भाषेत लिहिलेला 'माझी प्रेतयात्रा' हा लेखसंग्रह १९५७ साली प्रसिद्ध झाला. त्यातले लेख वाचताना त्यांच्या खेळकर दृष्टीकोनाचा आणि विनोदबुद्धीचा प्रत्यय येतो.\nइंद्रायणी सावकार यांच्या कथा वाचताना असं लक्षात येतं की, त्यांचा बराचसा विनोद उपहासात्मक आहे. या उपहासामागे कोणाचा राग किंवा तिरस्कार नसल्यामुळे, त्यांच्या विनोदाचा आस्वाद मोकळ्या मनानं घेता येतो. त्यांच्या कथांमधला विनोद प्रामुख्यानं स्वभावनिष्ठ आणि प्रसंगनिष्ठ असून त्यात शाब्दिक कोट्या जवळपास नाहीत, असं म्हटलं तरी चालेल. त्यांच्या बऱ्याच कथांमधे विनोदाच्या जोडीला हलकाफु��का शृंगार असतो. त्यांच्या विनोदाचा भर मुख्यत: मानवी स्वभावातल्या दोषांची आणि सामाजिक विसंगतींची थट्टा करण्यावर आहे. विनोद हे शस्त्र असलं, तरी इंद्रायणी सावकार ते कोमल हातानी वापरतात. त्यामुळे त्यांचा विनोद बोचरा होत नाही.\nदीपा गोवारीकर यांनी गंभीर आणि विनोदी असं दोन्ही प्रकारचं लेखन केलं आहे. 'कहाणी गुळाच्या ढेपेची', 'माझं(पण) विश्व', 'साष्टांग धप्प', 'खसखस आणि खुसखुस' हे त्यांचे काही विनोदी कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. समाजातल्या अनिष्ट गोष्टींचा उपहास करणारा, कधी स्वत:चीच थट्टा करणारा आणि आयुष्याकडे खेळकरपणे पाहायला शिकवणारा त्यांच्या लेखनातला नर्मविनोद वाचकांना हसवत असतानाच, मानवी स्वभावातल्या आणि समाजातल्या विविध प्रकारच्या विसंगतींवर प्रकाश टाकतो.\nपद्मजा फाटक यांना तल्लख विनोदबुद्धीचं वरदान लाभलं होतं. खासगी संभाषणात आणि जाहीर भाषणात त्या विनोदप्रचुर बोलायच्या. त्या विनोदी लेखिका म्हणून प्रसिद्ध नसल्या तरी, हलक्याफुलक्या आणि गंभीर अशा दोन्ही प्रकारच्या लेखनातून त्यांच्या मिश्कील आणि खिलाडू वृत्तीचं दर्शन घडतं. 'हसरी किडनी' या गंभीर विषयावरच्या पुस्तकातदेखील त्यांची खेळकर वृत्ती, मनुष्यस्वभावातल्या विविध प्रकारच्या विसंगती हेरण्याची क्षमता आणि त्यावर मिष्कील भाष्य करण्याचं कौशल्य, या त्यांच्या गुणवैशिष्ट्यांचा प्रत्यय येतो.\nगेली सुमारे पस्तीस वर्षं सातत्यानं विनोदी लेखन करणाऱ्या मंगला गोडबोले ह्यांनी मराठीतल्या विनोदी साहित्याच्या क्षेत्रात मानाचं स्थान मिळवलं आहे. उपजत विनोदबुद्धी, सूक्ष्म निरीक्षण आणि आयुष्याकडे पाहण्याचा खेळकर दृष्टीकोन ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्यं असल्यामुळे त्यांनी अनेक प्रकारच्या सामाजिक विसंगतींमधून विनोद निर्माण केला आहे. त्यातूनच त्यांचं विनोदी साहित्य जन्माला आलं आहे. १९८०च्या दशकात त्यांनी सदरलेखनानं आपल्या विनोदी लेखनाला सुरुवात केली. 'झुळूक' नावाचं सदर त्या 'स्त्री' मासिकात लिहायच्या. सतत दहा वर्षं चाललेल्या या सदरातील लेखांचे तीन संग्रह, 'झुळूक', 'पुन्हा झुळूक' आणि 'नवी झुळूक' या नावांनी प्रसिद्ध झाले.\nमराठी भाषा आणि तिचा घसरत चाललेला दर्जा हा मंगला गोडबोले यांच्या चिंतनाचा एक विषय आहे. आजची तरुण पिढी ज्या तऱ्हेचं बिघडलेलं मराठी बोलते, त्या��र हसतखेळत भाष्य करण्यासाठी त्यांनी 'फाडफाड मराठी' ही विनोदी कथा लिहिली आहे. त्यातला विनोद उपहासात्मक असून तो आजच्या मराठीची दुरवस्था दाखवतो.\nमंगला गोडबोले यांनी स्त्रियांच्या विविध प्रश्नांवर विपुल लेखन केलं आहे. स्त्रिया कितीही शिकल्या तरी त्यांना बाईपणाच्या मर्यादा कशा आड येतात, पुरुषी अहंकारामुळे आणि अनेक अन्यायकारक रूढी समाजाच्या हाडीमांसी खिळल्यामुळे स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा संकोच कसा होतो याची जाणीव त्यांना प्रकर्षानं झाली. त्यामुळेच त्यांनी आपल्या लेखनातून प्रामुख्यानं स्त्रियांचे प्रश्‍न मांडले. हे प्रश्‍न विनोदाच्या अंगानं मांडल्यामुळे वाचकांचं मनोरंजनतर होतंच आणि मूळ प्रश्नांचं गांभीर्यही त्यांच्यापर्यंत पोहोचतं. मंगला गोडबोले यांच्या विनोदाचा एक वेगळा नमुना म्हणून 'स्वतंत्रता देवीची कहाणी' या कथेचा दाखला देता येईल. स्त्रियांना कुटुंबात दुय्यम स्थान देणाऱ्या, स्त्रीस्वातंत्र्याची बूज न राखणाऱ्या आणि स्त्रियांना काबाडकष्ट करायला लावून स्वत: ऐशआरामात रहाणाऱ्या पुरुषी वृत्तीला या कथेत हसतखेळत चिमटे घेतले आहेत.\nमंगला गोडबोले यांचं विनोदी साहित्य वाचत असताना एक गोष्ट ठळकपणे लक्षात येते. ती म्हणजे, त्या व्यक्तीवर टीका न करता वृत्तीवर टीका करतात. उपहास, अतिशयोक्ती आणि शाब्दिक कोट्या ही त्यांच्या विनोदाची महत्त्वाची वैशिष्ट्यं आहेत. सामाजिक जीवनात वावरताना त्यांना काही कटू अनुभव आले असले, तरी त्यांच्या विनोदात कुठेही कटुता जाणवत नाही. याचं कारण सामाजिक प्रश्नांकडे आणि विविध प्रकारच्या विसंगतींकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन समंजस आणि खेळकर आहे. त्यांच्या निर्विष विनोदाचं हेच गमक आहे.\nया लेखात जरी निवडक विनोदी लेखक-लेखिकांच्या साहित्याची चर्चा केली असली, तरी इतर अनेकांनी विनोदी साहित्याच्या क्षेत्रामध्ये मोलाची भर घातली आहे. त्यामध्ये पद्माकर डावरे, वसंत सबनीस, रमेश मंत्री, वि. आ. बुवा, सुभाष भेंडे, रा. रं. बोराडे, द. पां. खांबेटे, अनंत अंतरकर, शिरीष कणेकर, अशोक जैन ('कलंदर'), श्रीकांत बोजेवार ('तंबी दुराई'), अशोक नायगावकर, रामदास फुटाणे, लीलाधर हेगडे, वामन होवाळ, राम नगरकर, द. ता. भोसले, बाळ गाडगीळ, शरद वर्दे, शकुंतला फडणीस, शकुंतला बोरगावकर, मंदाकिनी गोगटे, इरावती कर्वे, मोहिनी निमकर, प्रत���मा इंगोले, अनुराधा औरंगाबादकर, यमुनाबाई भट या लेखकांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.\nएके काळी चिं. वि. जोशी, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, जयवंत दळवी, द. मा. मिरासदार, शंकर पाटील, गंगाधर गाडगीळ यांच्यासारखे अनेक दिग्गज विनोदी लेखक दर्जेदार विनोदी साहित्याची निर्मिती करत होते. आज त्यांच्या तोडीचा एकही विनोदी लेखक आढळत नाही. काळाच्या ओघात दर्जेदार विनोदी लेखक पुन्हा उदयाला येतील, अशी आशा करायला हरकत नाही.\n१९९१ साली झालेल्या जागतिकीकरणानंतर सर्वच क्षेत्रांतलं चित्र झपाट्यानं बदलतंय. जागतिकीकरणामुळे आणि माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात वेगानं झालेल्या प्रगतीमुळे संवादाची अनेक साधनं निर्माण झाली आहेत आणि त्यात सातत्यानं भर पडते आहे. त्यामुळे विनोदाचे विषय, त्याचं स्वरूप आणि तो व्यक्त होण्याचं माध्यम यांत काळाच्या ओघात बदल होतील. आजकाल इंटरनेट आणि मोबाईलचा जमाना आहे. या माध्यमांचा प्रचंड प्रभाव असलेली आणि त्यांचा सतत वापर करणारी आजची पिढी पाहिल्यानंतर असं वाटतं की, यापुढच्या काळात लेख, कथा, निबंध, नाटक या स्वरूपात विनोद थोड्याफार प्रमाणात प्रसिद्ध होत राहिला, तरी तो 'ट्विटर', 'फेसबुक', 'व्हॉटस्अप' यांसारख्या समाजमाध्यमांमधून, वृत्तपत्रांमधल्या सदरांमधून, तसंच चारोळी-वात्रटिका यांसारख्या प्रकारांमधून अधिक प्रमाणात व्यक्त होण्याची शक्यता आहे.\nहा लेख रोहन प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या प्रदीप कुलकर्णी लिखित 'यांनी केलं विनोदविश्व समृद्ध' या पुस्तकातील माहितीच्या आधारावर लिहिला आहे.\n'मेड इन इंडिया' कादंबरीचे लेखक पुरुषोत्तम बोरकर यांचे निधन झाले आहे. त्यांना 'ऐसी अक्षरे'तर्फे आदरांजली\nगायिका गीता दत्त (मृत्यू : २० जुलै १९७२)\nजन्मदिवस : गणितज्ञ फ्रेडरिक बेसेल (१७८४), चित्रकार एडवर्ड हॉपर (१८८३), अणूंमधला पुंजवाद दाखवणाऱ्यांतला नोबेलविजेता गुस्ताव हर्ट्झ (१८८७), स्ट्रेप्टोमायसिन आणि अन्य प्रतिजैविकांच्या संशोधनाचा पाया घालणारा नोबेलविजेता सेलमन वाक्समन (१८८८), चित्रकार व शिल्पकार अलेक्झांडर कॉल्डर (१८९८), कवी वसंत बापट (१९२२), गायक मुकेश (१९२३), साक्षेपी संपादक गोविंद तळवलकर (१९२५), गोलंदाज वसंत रांजणे (१९३७), अभिनेता ऱ्हीस इफान्स (१९६८)\nमृत्यूदिवस : सर्वात मोठा लघुग्रह शोधणारा ग्युसेप्पे पियाझ्झी (१८२६), 'स्टँडर्ड टाईम' न��र्माण करणारा अभियंता सँडफर्ड फ्लेमिंग (१९१५), दलित नेते पा.ना. राजभोज (१९८४), लेखक ग.ल. ठोकळ (१९८४)\n१६७८ : शिवाजी महाराजांनी वेल्लोर किल्ला जिंकला.\n१८९४ : जगातली पहिली मोटर शर्यत फ्रान्समध्ये झाली.\n१९०० : ब्रिटिश इंडियाच्या नॉर्मन प्रिचर्ड या खेळाडूने ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पॅरिस येथे २०० मीटर स्पर्धेचे रौप्यपदक मिळविले.\n१९०८ : 'देशाचे दुर्दैव' या जहाल अग्रलेखाबद्दल लोकमान्य टिळक यांना सहा वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा.\n१९३० : महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यात जंगल सत्याग्रहाची सुरुवात.\n१९३३ : विली पोस्ट हा पृथ्वीला प्रदक्षिणा घालणारा पहिला मानव ठरला. ७ दिवस १८ तास ४९ मिनिटात त्याने हा विक्रम केला.\n१९५१ : देझिक आणि त्सिगान हे अवकाशयात्रा करणारे पहिले कुत्रे ठरले.\n१९५४ : पोर्तुगीजांच्या ताब्यातून दादरा मुक्त.\n१९८१ : भारताचा पहिला भूस्थिर उपग्रह 'अ‍ॅपल' कार्यान्वित.\n१९९२ : सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला अयोध्या येथील बाबरी मशीद परिसरातील बांधकाम थांबवण्याचे आदेश दिले.\n२००५ : ७ जुलैच्या लंडन बाँबहल्ल्यातला संशयित समजून जॉन चार्ल्स दी मेनेझेस या निरपराध ब्राझिलिअन तरुणाची लंडन पोलिसांनी निष्काळजीपणे हत्या केली.\n२०११ : नॉर्वेमध्ये दहशतवादी हल्ल्यात ७७ ठार.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/zaheer-khan-hair-style-2147012.html", "date_download": "2019-07-22T09:45:33Z", "digest": "sha1:UQQZN6A7F4Z75AWCKZUEEG6WDHQTL2GF", "length": 6375, "nlines": 148, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "zaheer khan hair style | लहानपणी वडील केस वाढवू देत नव्हते, आता मी मोकळा आहे - झहीर", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nलहानपणी वडील केस वाढवू देत नव्हते, आता मी मोकळा आहे - झहीर\nभारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज झहीर खान हा आपल्या केसांच्या विविध शैलीमुळे प्रसिद्ध आहे. विश्वकरंडकादरम्यान झहीरने आपले केस ब्राउन आणि ब्लॉन्ड केली होती.\nमुंबई - भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज झहीर खान हा आपल्या केसांच्या विविध शैलीमुळे प्रसिद्ध आहे. विश्वकरंडकादरम्यान झहीरने आपले केस ब्राउन आणि ब्ल���न्ड केली होती. झहीरने आपल्याला लहानपणी वडील केस वाढवू देत नव्हते, पण आता मी केसांच्या विविध स्टाईल करण्यास मोकळा असल्याचे म्हटले आहे.\nमुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना झहीरने हा खुलासा केला आहे. केसांना लावण्यासाठी बनविण्यात येणाऱ्या कलरच्या एका कंपनीने त्याला आमंत्रित केले होते. झहीरने या कार्यक्रमात अनेक जणांची केस रंगविले. झहीर म्हणाला, मी लहान असताना वडील माझ्या केसांची एकच स्टाईल ठेवत होते. ती स्टाईल लष्करातील जवानांप्रमाणे असायची. पण, मी आता कशीही केसांची स्टाईल ठेवू शकतो.\nन्यूझीलंडचे प्रशिक्षक स्टेड म्हणाले- भविष्यात अंतिम सामना बरोबरीत सुटल्यास दोन्ही संघांना देण्यात यावा संयुक्तपणे विजेतेपदाचा बहुमान\nWorldCup/ रोहित शर्मा 648 रनासोबत टूर्नामेंटमध्ये अव्वल स्थानी तर विराट 11व्या स्थानावर, जाणून घ्या इतर फलंदाजांची कामगिरी\nAwards / वर्ल्ड कप जिंकणाऱ्या इंग्लंड टीमला मिळाले 28 कोटी रुपये, विल्यमसन प्लेअर ऑफ द टूर्नामेंट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/taxonomy/term/23", "date_download": "2019-07-22T11:00:28Z", "digest": "sha1:AX2C2DJC64ZS4QOMZBRRCZLRWKD7N3LZ", "length": 21259, "nlines": 214, "source_domain": "aisiakshare.com", "title": " कादंबरी | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०१९ - आवाहन\nरंगमयी .... रसमयी बाणाची कादंबरी \nRead more about रंगमयी...रसमयी बाणाची कादंबरी!!\nढढ्ढाशास्त्री परान्ने: आधुनिकतेचे खाली डोके वर पाय\nकाळ उघडी करणारी पुस्तके आणि इ.स. 1900 मधील इ.स. 2000सालची कल्पना हे लेख वाचून माझ्या आवडत्या पुस्तकाची आठवण झाली. त्या पुस्तकाची ओळख करून देणारा हा लेख मुक्त शब्द मासिकात प्रकाशित झाला होता, तो इथे पुनर्प्रकाशित करत आहे.\nRead more about ढढ्ढाशास्त्री परान्ने: आधुनिकतेचे खाली डोके वर पाय\nवि सू -तुम्ही अंधाधून चित्रपट पाहिला नसेल तर खाली लिहिलेलं मुळीच वाचू नका. उगाच मनस्ताप कशाला आधी चित्रपट बघा, नक्की बघा. मग वाचा किंवा वाचू नका\nऐसी दिवाळी अंक - एक सिंहावलोकन\nऐसी अक्षरे ह्या संस्थळाने आजपर्यंत मराठी रसिकांसाठी गेली ६ वर्ष दिवाळी अंकांची मेजवानीच सादर केली आहे. ह्यात प्रतिथयश लेखकांनी सदाबहार विषयांवर विविधतेने नटलेली शेकडो पुष्प रसिकांसमोर पेश केली आहेत. दर वर्षी नवनवीन संकल्पनांचे नाविन्यपूर्ण सादरीकरण ही तर ऐसीची खासियत त्यात पुन्हा चोखंदळ वाचकांच्या प्रतिक्रिया हे ऐसीचे आणखी एक वैशिष्टय. तर आता आपण एसीच्या गेल्या काही वर्षातील दिवाळी अंकांबद्दलची मराठी साहित्याच्या दृष्टीने समीक्षेच्या अंगाने होणारी वाटचाल पाहू.\n- ह्या ऐसी दिवाळीसाठी माझ्यातर्फे इतकाच विनोद.\nRead more about ऐसी दिवाळी अंक - एक सिंहावलोकन\nआम्ही देर आलो असू, पण दुरुस्त आलो आहोत.\nमुंबईतल्या मे महिन्याच्या दिवसांत, गरगरत्या पंख्याच्या डायरेक्ट खाली दुपारी नुसतं बसूनही घामाचे ओघळ माझ्या कपाळावरून टपकत असतानाही मी हे पहिलं पुस्तक वाचूनच संपवलं.\nम्हणजे मग हे पुस्तक खरंच भारी आहे. त्याच्या विषयी नंतर सविस्तर लिहावं लागेल. पण हे पुस्तक क्र. १ भारी आहे.\nत्यानंतर मग हे दुसरं पुस्तक हाती आलं, पहिल्या पुस्तकाचा परिणाम म्हणून की काय, मी जरा आधाशीपणेच हातात घेतलं.\nधर्मांतराची कथा आणि व्यथा\nपरवा वि ग कानिटकरांची एक वेगळीच कादंबरी मला पुण्याच्या अक्षरधारा या पुस्तक-तीर्थामध्ये(हो, पुस्तकचे दुकान म्हणणे कसे तरी वाटते) मध्ये पुस्तके चाळता चाळता हाती लागली. शीर्षक होते होरपळ, आणि ती एका धर्मांतराची कथा होती. मी ती कादंबरी घेतली आणि वाचली. तुम्ही म्हणाल धर्मांतर हा काय विषय आहे का आज-कालच्या जागतिकीकरणाच्या जगात. पण धर्माच्या संबंधित दहशतवाद आपल्या आसपास आहेच. त्यामुळे हा विषय आजही लागू आहेच. धर्मांतर म्हटले की आपल्याला आठवते ते बाबासाहेब आंबेडकरांचे बौद्धधर्म स्वीकारणे, आदिवासी, पददलित समाजाचे कधी मन वळवून, तर कधी जबरदस्तीने मिशनर्‍यांनी केले धर्मांतर.\nRead more about धर्मांतराची कथा आणि व्यथा\nमी जुन्या पुस्तकांचा चाहता आहे. जसे जमेल तसे मी ती गोळा करत असतो. गौरी देशपांडे यांनी अरेबियन नाईट्सचे केलेल्या मराठी भाषांतराचे १६ खंड आहेत त्याबद्दल ऐकले, वाचले होते. काही वर्षांपूर्वी मी ते बरेच दिवस शोधत होतो. आणि एकदाचे मिळाले. महाभारत, जातक इत्यादी प्रमाणे मौखिक परंपरेतून आलेल्या वास्तव आणि अद्भूतरम्य यांचे मिश्रण असलेल्या गोष्टी आहेत, ज्या कित्येक शतके सांगितल्या जात होत्या आणि लोक-परंपरेचा भाग होता(आठव्या शतकापासून ते तेराव्या शतकापर्यंत) असे अभ्यासक सांगतात. त्याची बरीच म्हणजे बरीच भाषांतरे आहेत. पण रिचर्ड बर्टनने केलेले भाषांतर हे मुळाबरहुकुम आहे असे म्हणतात.\nवेलबेकची बत्तीशी वठेल काय\nगांधीजींना म्हणे कोणीतरी विचारलं, \"व्हॉट डू यू थिंक ���फ वेस्टर्न सिव्हिलायझेशन\" आणि ते म्हणे म्हणाले, \"इट वुड बी अ गुड आयडिया\" आणि ते म्हणे म्हणाले, \"इट वुड बी अ गुड आयडिया\"' आता गांधीजींना जॉन रस्किन, विल्यम मॉरिस, टॉल्स्टॉय वगैरेंचं प्रेम होतं. ख्रिस्ती धर्माबद्दल आदर होता. त्या धर्मातल्या काही प्रार्थनाही गांधींजींच्या आश्रमांमध्ये म्हटल्या जात. तेव्हा जर गांधीजींनी वरच्या प्रश्नोत्तरांतला कठोर विनोद केला असेलच, तर ते मैत्रीतल्या चिडवा-चिडवीसारखंच असणार. तसं करायची विनोदबुद्धी गांधीजींमध्ये नक्कीच होती. एक हेही लक्षात घ्यावं, की त्या विनोदाला हिंदुत्ववाद्यांचा प्रतिसाद जास्त असतो तर गांधीवाद्यांचा कमी. हे अर्थात माझं निरीक्षण आहे.\nRead more about वेलबेकची बत्तीशी वठेल काय\nलस्ट फ़ॉर लालबाग - १९८२ च्या संपाचा इतिहास\nलस्ट फ़ॉर लालबाग: विश्वास पाटील (राजहंस प्रकाशन २०१५)\nRead more about लस्ट फ़ॉर लालबाग - १९८२ च्या संपाचा इतिहास\nपरवा crossword मध्ये फेरफटका मारला , तशीही चांगली मराठी पुस्तके मिळण्याची शक्यता तिथे कमीच असते पण घरापासून जवळ म्हणून बरेचदा जाणं होतं . सहजच ह्या कपाटातून त्या कपाटाकडे जाताना \"सर आणि मी \" हे पुस्तक दिसले. खुप दिवसापूर्वी त्याची लोकसत्तेत (चु. भू . माफ असावी ) समीक्षा वाचलेली . तेंव्हापासून ते वाचायचं आहे हे मनात होतं . पन्नास वर्षाचे सर आणि त्यांची २५ वर्षाची विद्यार्थिनी लग्न करतात आणि ते संसार करतात हे नक्कीच विचार करायला लावणारे काहीतरी असावे असे वाटले म्हणून ...\n'मेड इन इंडिया' कादंबरीचे लेखक पुरुषोत्तम बोरकर यांचे निधन झाले आहे. त्यांना 'ऐसी अक्षरे'तर्फे आदरांजली\nगायिका गीता दत्त (मृत्यू : २० जुलै १९७२)\nजन्मदिवस : गणितज्ञ फ्रेडरिक बेसेल (१७८४), चित्रकार एडवर्ड हॉपर (१८८३), अणूंमधला पुंजवाद दाखवणाऱ्यांतला नोबेलविजेता गुस्ताव हर्ट्झ (१८८७), स्ट्रेप्टोमायसिन आणि अन्य प्रतिजैविकांच्या संशोधनाचा पाया घालणारा नोबेलविजेता सेलमन वाक्समन (१८८८), चित्रकार व शिल्पकार अलेक्झांडर कॉल्डर (१८९८), कवी वसंत बापट (१९२२), गायक मुकेश (१९२३), साक्षेपी संपादक गोविंद तळवलकर (१९२५), गोलंदाज वसंत रांजणे (१९३७), अभिनेता ऱ्हीस इफान्स (१९६८)\nमृत्यूदिवस : सर्वात मोठा लघुग्रह शोधणारा ग्युसेप्पे पियाझ्झी (१८२६), 'स्टँडर्ड टाईम' निर्माण करणारा अभियंता सँडफर्ड फ्लेमिंग (१९१५), दलित नेते पा.ना. राजभोज (१९८४), लेखक ग.ल. ठोकळ (१९८४)\n१६७८ : शिवाजी महाराजांनी वेल्लोर किल्ला जिंकला.\n१८९४ : जगातली पहिली मोटर शर्यत फ्रान्समध्ये झाली.\n१९०० : ब्रिटिश इंडियाच्या नॉर्मन प्रिचर्ड या खेळाडूने ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पॅरिस येथे २०० मीटर स्पर्धेचे रौप्यपदक मिळविले.\n१९०८ : 'देशाचे दुर्दैव' या जहाल अग्रलेखाबद्दल लोकमान्य टिळक यांना सहा वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा.\n१९३० : महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यात जंगल सत्याग्रहाची सुरुवात.\n१९३३ : विली पोस्ट हा पृथ्वीला प्रदक्षिणा घालणारा पहिला मानव ठरला. ७ दिवस १८ तास ४९ मिनिटात त्याने हा विक्रम केला.\n१९५१ : देझिक आणि त्सिगान हे अवकाशयात्रा करणारे पहिले कुत्रे ठरले.\n१९५४ : पोर्तुगीजांच्या ताब्यातून दादरा मुक्त.\n१९८१ : भारताचा पहिला भूस्थिर उपग्रह 'अ‍ॅपल' कार्यान्वित.\n१९९२ : सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला अयोध्या येथील बाबरी मशीद परिसरातील बांधकाम थांबवण्याचे आदेश दिले.\n२००५ : ७ जुलैच्या लंडन बाँबहल्ल्यातला संशयित समजून जॉन चार्ल्स दी मेनेझेस या निरपराध ब्राझिलिअन तरुणाची लंडन पोलिसांनी निष्काळजीपणे हत्या केली.\n२०११ : नॉर्वेमध्ये दहशतवादी हल्ल्यात ७७ ठार.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://simollanghan.blogspot.com/2015/08/blog-post_9.html", "date_download": "2019-07-22T09:51:25Z", "digest": "sha1:P4MKZTU24GSR5O76L3QU2WSMGSKD3BXK", "length": 11693, "nlines": 98, "source_domain": "simollanghan.blogspot.com", "title": "सीमोल्लंघन: आदिवासी गाव समजावून घेण्यासाठी ९ आठवडे", "raw_content": "\n'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...\nसमाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...\n'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे \"सीमोल्लंघन\"\nगे��्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम\nआदिवासी गाव समजावून घेण्यासाठी ९ आठवडे\nनिर्माण ४ चा मयूर सरोदे गेल्या वर्षापासून CTARA (Center for Technology Alternatives for Rural Areas), IIT मुंबई मध्ये M. Tech. चं शिक्षण घेत आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून मयूरला ९ आठवड्यांसाठी एका गावात राहून अभ्यास करावा लागला. त्यासाठी तो आणि त्याचा मित्र संगीत शंकर, गडचिरोली मधल्या महावाडा या आदिवासी गावात गेले होते. मयूरचा गावामधील अनुभव आणि त्यातून झालेलं शिक्षण या बद्दलचा हा वृतांत त्याच्याच शब्दात.\n“महावाडा मध्ये रिसर्च म्हणून आम्ही सर्च च्या मदतीने दोन विषयांवर अभ्यास करायचं ठरवलं होतं. मलेरिया आणि वीज. सर्व्हे प्रमाणे गावात मलेरिया चं प्रमाण खूप जास्त होतं आणि फक्त ५० टक्के घरांमध्ये वीज कनेक्शन होतं. त्यामुळे हे दोन विषय ठरवले गेले. महावाड्या मध्ये मलेरिया चं प्रमाण जवळपास ७५ टक्के पेक्षा जास्त घरांमध्ये आहे. त्याप्रमाणे आरोग्य दुताकडून नक्की काय अडचण आहे ते समजून घेतले. तेव्हा आरोग्य शिक्षण हवं हे लक्षात आलं.\nविजेचा प्रश्न समजून घेण्यासाठी आम्ही पुरुष आणि स्त्रीयांच्या गटचर्चा घेतल्या गेल्या. त्यातून हे लक्षात आल कि दिवसातून ४ – ५ वेळा पाणी विहिरीतून काढून वाहून न्यावे लागते हा मोठा प्रश्न आहे. सोलर पंप च्या साहाय्याने नळाद्वारे सार्वजनिक ठिकाणी पाण्याची सोय करता येते. तसा एक प्रोजेक्ट जवळच्याच परसवाडी गावामध्ये शासनातर्फे झाला आहे. तसा प्रोजेक्ट महावाड्याच्या लोकांना हवा आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न बऱ्याच अंशी सुटू शकतो. शासनाचा हा प्रोजेक्ट गावाकडे कसा आणायचा याबद्दल मला आणि गावाला दोघांनाही मार्गदर्शनाची गरज आहे.\nमी स्वतः गावामध्ये सोलर बद्दल काहीतरी करावं या उद्देशाने तिथे गेलो होतो. पण महावाड्याने मला खूप काही शिकवलं. सोलर ही गावाची गरज तर नक्कीच आहे पण ती एक दुय्यम गरज आहे. तिथे खरी गरज आहे ती पैसे कमवण्याच्या वेगवेगळ्या मार्गांची, Livelihood ची “Nice to have” आणि “Must have” मधला तो एक फरक आहे. महावाड्यामधले Livelihood चे वेगवेगळे पर्याय बघत असतांना माझ्या असं लक्षात आलं की, गावकर्यांनी जाणून बुजून असे पर्याय निवडले आहेत की ज्यामध्ये गावातला प्रत्येक व्यक्ती ह�� काम करू शकतो उदा. शेती, रोजगार हमी, तेंदू पत्ता, लाकूडतोड, मोहाची फळ आणि फुलं वेचणे, इ. काही काही गावकर्यांकडे काही विशिष्ट गुण आहेत, पण ग्रामसभेने ठरवल्यामुळे तो माणूस त्यातून व्यवसाय करू शकत नव्हता. जर काही गोष्टी बनवून गावाबाहेर विकायच्या असल्या तर त्या ग्रामसभे मार्फतचं विकता येतील. म्हणजे स्वतःच्या आर्थिक विकासाबरोबरच गावाचाही आर्थिक विकास झाला पाहिजे असा त्यामागचा विचार आहे.\nगावाच्या आजूबाजूचे ५ – ६ डोंगर हे महावाड्याच्या हद्दीमध्ये येतात. या डोंगरांवर बांबू बऱ्याच प्रमाणात उपलब्ध आहे. गावामध्ये काही जणांना बांबू पासून वेगवेगळ्या वस्तू बनवण्याची कला अवगत आहे. जर आदिवासी लोकांच्या या कलेचा वापर करून आणि बांबूच्या चांगल्या वस्तू बनवून मार्केट उपलब्ध करून देता आले तर या लोकांना एक चांगला अर्थार्जनाचा मार्ग उपलब्ध होईल. सध्या मी IIT मध्ये याच संकल्पनेवर M. Tech. प्रोजेक्ट घेवून मी काम करतो आहे. या प्रोजेक्ट मध्ये कुणाला रस असल्यास मला नक्की संपर्क करा.”\nखरंच दुष्काळ म्हणजे फक्त पाणी टंचाईच का \nआदिवासी गाव समजावून घेण्यासाठी ९ आठवडे\nगोपाल महाजनचे ‘बायफ’ संस्थेबरोबर काम सुरु\nग्रामीण आरोग्याच्या प्रश्नांवर काम करणारे - स्पर्श...\nप्रेरणा राऊत आपले पदव्योत्तर शिक्षण संपवून पुन्हा ...\nसचिन तिवले टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत सहयोगी प्र...\nरवींद्रचा गावातील दारू विरुद्ध लढा . . .\nकविता - पाठीशी कृष्ण हवा . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MM-10-facts-about-the-adult-film-industry-5529432-PHO.html", "date_download": "2019-07-22T10:08:34Z", "digest": "sha1:4POO7EZONSH34IKUHUMXNVOXMRCFBUDK", "length": 6834, "nlines": 172, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "10 Facts About The Adult Film Industry | Adult Film Industry चे 10 रंजक फॅक्ट्स वाचून बसेल धक्का", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nAdult Film Industry चे 10 रंजक फॅक्ट्स वाचून बसेल धक्का\nअॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीजचे मार्केट खूप मोठे आहे. केवळ विदेशात नव्हे तर भारतातही अॅडल्ट फिल्म बघणारा मोठा प्रेक्षकवर्ग आहे. सोशल मीडिया आणि स्मार्टफोनचा वापर वाढल्याने हे चित्रपट बघणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. केवळ तरुण किंवा टिनएजर्सच नव्हे तर म्हातारेही हे चित्रपट किंवा चित्रफिती चविने बघतात हे सिद्ध झाले आहे. यापूर्वी केवळ पुरुष हे चित्रपट बघतात असे समजल��� जायचे.\nअॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीजचे मार्केट खूप मोठे आहे. केवळ विदेशात नव्हे तर भारतातही अॅडल्ट फिल्म बघणारा मोठा प्रेक्षकवर्ग आहे. सोशल मीडिया आणि स्मार्टफोनचा वापर वाढल्याने हे चित्रपट बघणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. केवळ तरुण किंवा टिनएजर्सच नव्हे तर म्हातारेही हे चित्रपट किंवा चित्रफिती चविने बघतात हे सिद्ध झाले आहे. यापूर्वी केवळ पुरुष हे चित्रपट बघतात असे समजले जायचे. पण आता महिलांचीही संख्या वाढली आहे. महिलाही अशी वेबसाईट्सना भेट देतात. अश्लिल क्लिप आवर्जून बघतात.\nया अॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीतील अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या सर्वसामान्यांना ठाऊक नाहीत. या इंडस्ट्रीतील पडद्यामागील तथ्यांविषयी जाणून घ्या...\n(सर्व छायाचित्रांचा वापर सादरीकरणासाठी करण्यात आला आहे.)\nHilarious Kisses: या लोकांची चुंबन घेण्याची Style बघून तुम्हालाही कळणार नाही हसावे की रडावे\nबॉलिवूडचे हे 10 असे सिनेमे जे तुम्ही फॅमिलीसोबत बसून मुळीच बघू शकत नाहीत, जाणून घ्या कारण\nपहिल्या नजरेत वाटते प्लॅस्टिक डॉल, ब्रेस्ट सर्जरी होती जीवावर बेतणारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-ADH-UTLT-infog-life-changing-lessons-from-the-valmiki-ramayana-5782958-PHO.html", "date_download": "2019-07-22T09:31:35Z", "digest": "sha1:XTRJDMGGK4VD3S5FPBNUHPQQZDRFLX6W", "length": 5386, "nlines": 160, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Life Changing Lessons From The Valmiki Ramayana | जीवनातील सर्वात खास 4 सुख हवे असल्यास, नेहमी करत राहा हे एक काम", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nजीवनातील सर्वात खास 4 सुख हवे असल्यास, नेहमी करत राहा हे एक काम\nवाल्मिकी रामायणामध्ये मनुष्याला सर्व सुख प्रदान करून देणाऱ्या विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.\nवाल्मिकी रामायणामध्ये मनुष्याला सर्व सुख प्रदान करून देणाऱ्या विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. वाल्मिकी रामायणानुसार, आपल्या गुरूंची आणि घरातील वडीलधारी मंडळींची सेवा करणाऱ्या मनुष्याला या चार गोष्टी निश्चितपणे प्राप्त होतात.\nस्वार्गो धनं वा धान्यं वा विद्या पुत्राः सुखानि च\nगुरुवृत्तयनुरोधेन न किंचदपि दुर्लभम्\nपुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणकोणते आहेत ते 4 लाभ...\nदशानन रावणाचा असा आहे वंशवृक्ष, जाणून घ्या, का बनला होता राक्षस\nमहाभारत : हे 5 काम करण्यात घाई करू नये, जीवनात कायम राहील सुख-शांती\nचुकीच्या वेळेला झोपणे आणि नेहमी क्रोध करणे, ज्या लोकांमध्ये असतात हे 6 दोष, ते कधी सुखी राहू शकत नाहीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/story-of-the-most-infamous-king-who-slept-with-sisters-5950282.html", "date_download": "2019-07-22T10:04:26Z", "digest": "sha1:QX6WDLVSXYEHASPJE5DIQNSYQPHVCRER", "length": 12608, "nlines": 162, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Story of The Most Infamous King Who Slept With Sisters | तो King नव्हे, हैवान होता! बहिणींसोबत संबंध बनवून वेश्यालयात विक्री, पत्नीला नग्न करून मित्रांसमोर फेकले; प्रजेला द्यायचा इतक्या विचित्र शिक्षा", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nतो King नव्हे, हैवान होता बहिणींसोबत संबंध बनवून वेश्यालयात विक्री, पत्नीला नग्न करून मित्रांसमोर फेकले; प्रजेला द्यायचा इतक्या विचित्र शिक्षा\nकालिगुलाची चौथी पत्नी खूप सुंदर आणि बुद्धिमान होती. हे सिद्ध करण्यासाठी त्याने आपल्या मित्रांसमोर तिला नग्न करून फेकले.\nइंटरनॅशनल डेस्क - जगाच्या इतिहासात अशा काही घटना आणि माणसं होऊन गेली की त्या अजुनही मानवतेसाठी कलंक मानल्या जातात. अशीच एक कहाणी जगातील सर्वात कुख्यात राजाची आहे. हा किंग इतका घाणेरडा होता की त्याने आपल्याच बहिणींसोबत शारीरिक संबंध बनवून त्यांना वेश्यालयात विकले. एवढेच नव्हे, तर आपल्या मित्रांसोबत पत्नीचे कपडे काढून फेकून दिले. जो राजा आपल्या बहिण आणि पत्नीवर इतका अत्याचार करत असेल त्याच्या जनतेला काय-काय सहन करावे लागत असेल याचा विचारही केल्यास अंगावर काटा येतो. आज आम्ही आपल्याला सर्वात कुख्यात राजा गाएस ज्युलिएस सीझर जर्मेनिकस उर्फ 'कालिगुला'ची गोष्ट सांगत आहोत. कलिगुला रोमचा तिसरा सम्राट होता. काही लोक त्याला दिवाळखोर म्हणतात. 2000 वर्षे जुन्या या राजाच्या अत्याचाराच्या कथा ऐकूण आपल्यालाही धक्का बसेल.\nबकरीचे नाव ऐकताच छाटायचा मुंडके...\nउंच परंतु सळपातळ राहिलेला कालिगुला आपल्या अजब आदेशांमुळे बदनाम होता. शरीर तसा मजबूत होता परंतु, त्याचे डोळे बारीक आणि मध्ये गेल्यासारखे दिसायचे. त्यामुळे, लोक त्याची थट्टा मस्करी करताना बकरी म्हणायचे. त्याचा या राजाला इतका राग होता की त्याने बकरी शब्दावर जणू बंदीच घातली होती. चुकून एखाद्या व्यक्तीने त्याच्यासमोर बकरी असे नाव काढल्यास तो आपल्यालाच चिडवत असल्याचे समजून राजा त्या व्यक्तीचे मुंडके छाटण्याचे आदेश देत होता.\nकालिगुला राजाला आपल्या साम्राज्यात लांब केस सुद्धा आवडत नव्हते. एखाद्या व्यक्तीचे लांब केस दिसल्यास त्याला पकडून केस उपटण्याची शिक्षा देत होता. कालिगुलाला घोड्यांची विशेष आवड होती. त्यातील आपला आवडता घोडा इनसिटॅटसवर तो खूप प्रेम करायचा. त्याने आपल्या या घोड्यासाठी महाल बांधले होते. जेणेकरून घोडा आरामात राहू शकेल. त्याच घोड्याला आपल्या दरबारात मंत्री पद देऊन त्याने हद्दच केली होती.\nकालिगुलाशी संबंधित काही धक्कादायक गोष्टी इतिहासात नमूद आहे. त्याने आपल्या बहिणीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. किशोरावस्थेत कालिगुला आपल्या पणजीसोबत राहत होता. याच दरम्यान त्याने आपली बहिण जूलिया ड्रूसिला हिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यानंतर राजा बनला आणि त्याने आपल्या त्या बहिणीला वेश्यालयात विकले. परिवारातील इतर महिला आणि आपल्या बहिणींसोबतही त्याने शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्या सर्वांना वेश्यालयात विकले होते.\nपत्नीला नग्न करून मित्रांसमोर फेकले\nकालिगुलाने चार विवाह केले होते. त्याच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला. यानंतर त्याने दुसऱ्या महिलेचे अपहरण करून तिच्याशी लग्न केले. त्याची तिसरी पत्नी सुद्धा आधीपासूनच विवाहित होती. त्याची चौथी पत्नी पत्नी मिलोनियाने त्याला काही प्रमाणात नियंत्रणात ठेवले होते. परंतु, याची शिक्षा तिला या हैवानाने दिली होती. कालिगुलाची चौथी पत्नी खूप सुंदर आणि बुद्धिमान होती. हे सिद्ध करण्यासाठी त्याने आपल्या मित्रांसमोर तिला नग्न करून फेकले. तसेच तिला नग्न परेड करण्यासाठीही भाग पाडले.\nमोत्या विरघळून प्यायचा, सोन्यात आंघोळ\nहा राजा आपल्या टबमध्ये सोन्याचे दागिणे आणि नाणी टाकून आंघोळ करायचा. अनेकवेळा तो फक्त सोन्यावरच पाय ठेवून चालायचा. त्याला सोने खूप प्रिय होते. तो मोती विरघळून त्याचा अर्क प्यायचा. या बदनाम राजावर अनेक चित्रपट आणि डॉक्युमेंट्री बनवण्यात आल्या आहेत.\nमाजी सैनिकाने युद्धात गमावला पाय, सिगारेट कंपनीने कँसर पीडित म्हणून वापरला फोटो\nटेक ऑफदरम्यान व्यक्ती विमानाच्या विंगवर चढला, केबिनमध्ये घुसण्याचा प्रयत्नात असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या, Video झाला व्हायरल\nचंद्रावर वर्चस्व गाजवण्यासाठी चीन-अमेरिकेत नव्याने स्पर्धा; अब्जावधी रुपय�� लागले पणाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/maharashtra/results-mht-cet-examination-will-be-announced-tomorrow/", "date_download": "2019-07-22T10:53:22Z", "digest": "sha1:6IG2JYWMO2JIJ74SACJSOTA7X4HBJAIN", "length": 28124, "nlines": 404, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Results Of The Mht-Cet Examination Will Be Announced Tomorrow | एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल उद्या होणार जाहीर | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nआता पाकिस्तानचा क्रिकेट संघही घडवणार इम्रान खान\nविविध मागण्यांसाठी गोर सेनेचा रास्ता रोको\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nविकेंडला सिंहगडावर जाण्यासाठी दुपारी 2ची डेडलाईन\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nकर्नाटक विधानसभाच बरखास्त करा- उद्धव ठाकरे\nमराठी अनिवार्य नसणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई\nएकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nही आहे मराठीतील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री, आता ओळखणे देखील होतंय कठीण\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nकिती टक्के लोक ऑफिसमध्ये अफेअर करतात\n'या' 4 राशींच्या व्यक्ती स्वतःच्या दुःखाचा बाऊ करत नाहीत; तुमची रास आहे का यात\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्नि��मन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nAll post in लाइव न्यूज़\nएमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल उद्या होणार जाहीर\nएमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल उद्या होणार जाहीर\nराज्याच्या प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेतलेल्या एमएचटी सीईटी परीक्षेसाठी राज्यातून 4 लाख 13 हजार 284 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.\nएमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल उद्या होणार जाहीर\nपुणे: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी,औषधनिर्माणशास्त्र ,कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी- सीईटी परीक्षेचा निकाल येत्या मंगळवारी (दि.4) सायंकाळी 5 वाजता प्रसिध्द केला जाणार आहे. एमएचटी- सीईटीच्या अधिकृत स्थळावर हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. निकालामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांचा सर्व विषयाचा पर्सेंटाईल स्कोअर आणि पीसीएम आणि पीसीबी ग्रुपचा स्कोअर स्वतंत्रपणे दिला जाईल,असे प्रवेश परीक्षा कक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.\nराज्याच्या प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेतलेल्या एमएचटी सीईटी परीक्षेसाठी राज्यातून 4 लाख 13 हजार 284 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.त्यातील 3 लाख 92 हजार 304 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले.मागील वर्षी ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या परीक्षेस 4 लाख 35 हजार 606 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.त्यातील 4 लाख 19 हजार 408 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.\nऑनलाईन पध्दतीने जाहीर केल्या जाणा-या निकालावर विद्यार्थ्याचे नाव,त्याच्या पालकाचे नाव,आईचे नाव यांचा उल्लेख केला जाईल.तसेच निकालावर संबंधित विद्यार्थ्याचे छायाचित्रही असणार आहे.त्याचप्रमाणे संबंधित विद्यार्थ्याने किती वाजता निकाल डाऊनलोड करून घेतला,याबाबतची माहितीही दिली जाईल,असे प्रवेश परीक्षा कक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nदहावी, बारावीची बुधवारपासून पुरवणी परीक्षा\nजिद्द अन् परिश्रमाच्या बळावर अनाथ गणेश होणार डॉक्टर\nपिंपरखेड येथील विद्यार्थ्यांची नावे नासामार्फत जाणार मंगळ ग्रहावर...\nविद्यापीठात शैक्षणिक धोरणावर चर्चा\nग्रंथालयांच्या अनुदानाची वाढ कागदावरच राहण्याची भीती\nपैसा म्हणजे निवडणूक ही परिभाषा बदलायला हवी : आमदार बच्चू कडू\nगोरगरीब भक्तांचा पांडुरंग झाला कोट्यधीश \nयुतीमुळे संग्राम जगतापांचा मार्ग खडतर\n93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे रंगणार\nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1624 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (793 votes)\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nकमी वयात पांढऱ्या केसांनी हैराण केलंय; 'हे' घरगुती उपाय वापरून तर पाहा\nवजन कमी करायचंय, बीपी नॉर्मल ठेवायचाय मग दररोज सकाळी प्या 'गरम पाणी'\nचंद्रावर वसले होते एलियन्सचे शहर, नासाच्या छायाचित्रांमधून झाला उगलडा\nमाणसाच्या आकाराची सर्वात मोठी जेलीफिश कॅमेरात कैद\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\n....म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या स्वभावाला औषध नाही: अजित पवार\nवर्ग प्रमुखाची निवडणूक हरल्याने 13 वर्षांच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nलोकल रोज विलंबाने धावतात, आमच्या नोकऱ्या जातात; प्रवाशा��चे आंदोलन\nजिल्ह्यात लहरी पावसाचा खेळ सुरूच\nChandrayaan-2: वीरेंद्र सेगवागने दिल्या इस्रोला खास शुभेच्छा\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nएक वर्षाच्या लीपनंतर ‘छत्रीवाली’ मालिकेतल्या विक्रम-मधुराचं नातं नव्या वळणावर\nBreaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\n3, 2, 1, 0... इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'चांद्रयान-2' चं उड्डाण यशस्वी झाल्याची घोषणा\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/uttar-pradesh-government-to-give-25-lakh-rupees-and-job-to-martyrs-families/", "date_download": "2019-07-22T10:11:14Z", "digest": "sha1:4IEQHIOTSJKSIHIUUHQRNKVNPFXROPFQ", "length": 14460, "nlines": 186, "source_domain": "policenama.com", "title": "योगी सरकारकडून शहिदांच्या कुटूंबियांना मोठी मदत ; कुटूंबाला 25 लाख तर एका सदस्याला नौकरी - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nयोगी सरकारकडून शहिदांच्या कुटूंबियांना मोठी मदत ; कुटूंबाला 25 लाख तर एका सदस्याला नौकरी\nयोगी सरकारकडून शहिदांच्या कुटूंबियांना मोठी मदत ; कुटूंबाला 25 लाख तर एका सदस्याला नौकरी\nलखनऊ : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काश्मीरच्या अनंतनाग येथे झालेल्या हल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना २५ लाख रुपयाची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर कुटूंबातील एका सदस्याला सरकारी नौकरी देण्याची घोषणा देखील केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हंटले की, शहिदांच्या स्मरणार्थ एका रस्त्याला शहिदांचे नाव देण्यात येईल.\nदरम्यान, दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात ५ जवान शहीद झाले आहेत. दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला होता तसेच ग्रेनेड देखील फेकले होते. या हल्यात शहीद झालेल्या पाच जवानांपैकी २ जवान उत्तरप्रदेशचे आहेत. त्या दोन जवानांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी २५ लाखाची आर्थिक मदत आणि परिवारातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली आहे.\nपाकिस्तानकडून पुन्हा ‘सीजफायर’चे उल्‍लंघन,…\n५ गोळ्या झाडून भाजप नेत्याची हत्या, संपूर्ण राज्यात खळबळ\nUP : सोनभद्रकडे निघालेल्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी…\nमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या जवानांना श्रद्धांजली दिली. त्यांनी म्हंटले की, जवानांचे बलिदान वाया जाणार नाही. पूर्ण उत्तरप्रदेश राज्य आणि देश त्यांच्यासोबत उभा आहे.\nकाश्मीरी पंडितांकडून ‘मोदी-मोदी’चे नारे ; फारूक अब्दुलांना ‘धक्‍का-बुक्‍की’\nपुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर लक्झरी बसला अपघात ; २ ठार ४० जखमी\nपाकिस्तानकडून पुन्हा ‘सीजफायर’चे उल्‍लंघन, पुंछमध्ये गोळीबार \n५ गोळ्या झाडून भाजप नेत्याची हत्या, संपूर्ण राज्यात खळबळ\nUP : सोनभद्रकडे निघालेल्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी घेतल ताब्यात\nपत्नीची हत्या करुन पोलीस काँस्टेबलची आत्महत्या\nसोनभद्र : जमिनीच्या वादातून झालेल्या बेछूट गोळीबारात ९ जणांचा मृत्यू\nआमदाराची मुलगी व तिच्या पतीला वकिलांची धक्काबुक्की\nआता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\nआता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा मागील काही महिन्यांपासून पडद्यापासून दूर आहे.…\nहमखास भरघोस फायदा देणार्‍या पोस्टातील ‘या’ दोन योजना,…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय डाक विभाग देशातील नागरिकांसाठी नवनवीन योजना आणत असते. त्याचबरोबर बचत योजना…\n आता पेट्रोलने नव्हे ऊसाच्या रसाने चालणार वाहने,…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - पेट्रोलपेक्षा स्वस्त असलेले इथेनॉल शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. सरकारने देखील इथेनॉलचे…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कॉलेज शेजारील कचरा कुंडीची तक्रार थेट युवा सेनाप्���मुख…\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्रीपदाचा विषय माझ्यासमोर नसून महाराष्ट्र घडवायला मी निघालेलो आहे. जे लोक…\nपाकिस्तानकडून पुन्हा ‘सीजफायर’चे उल्‍लंघन,…\n५ गोळ्या झाडून भाजप नेत्याची हत्या, संपूर्ण राज्यात खळबळ\nUP : सोनभद्रकडे निघालेल्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \nहमखास भरघोस फायदा देणार्‍या पोस्टातील ‘या’ दोन योजना, जाणून घ्या\n आता पेट्रोलने नव्हे ऊसाच्या रसाने चालणार वाहने, अशी होणार…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nछातीत गोळी झाडून ‘आयटी’तील एकाची आत्महत्या\nडॉ. भारती पवार यांचे संसदेत भाषण चालू असताना हसणाऱ्या…\nख्वाजा शाहमन्सूर बाबांचा दर्गा हा ‘हिंदू – मुस्लिम’…\nधुळे जिल्ह्यातील ३३ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या\nमाजी पोलिस महासंचालक भास्कर मिसार यांचे पुण्यात निधन\nसर्वसाधारण सभेने अविश्वास आणलेले ‘सीईओ’ माने हजर\nगांधी घराण्याच्या बाहेरचा अध्यक्ष झाल्यास २४ तासात पक्ष फुटेल, ‘या’ काँग्रेस नेत्याचे वक्तव्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/heart-surgeon-dr-michael-debaki/", "date_download": "2019-07-22T10:06:15Z", "digest": "sha1:Z46HXICIO7RDBV7LHYRYLOJLNRQ2GIGN", "length": 25802, "nlines": 141, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "प्रतिभावंत हृदयशल्‍यविशारद डॉ. मायकेल डिबाकी – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ July 22, 2019 ] मन एक पाखरू\tललित लेखन\n[ July 22, 2019 ] मानसिक स्वास्थ्य कसे हाताळावे \n[ July 20, 2019 ] भिकारीण\tकविता - गझल\n[ July 19, 2019 ] कवीची श्रीमंती\tकविता - गझल\n[ July 19, 2019 ] ओरॅकल कंपनीचा संस्थापक लॅरी एलिसन\tविशेष लेख\nHomeआरोग्यप्रतिभावंत हृदयशल्‍यविशारद डॉ. मायकेल डिबाकी\nप्रतिभावंत हृदयशल्‍यविशारद डॉ. मायकेल डिबाकी\nFebruary 1, 2019 डॉ. हेमंत पाठारे, डॉ अनुराधा मालशे आरोग्य, विशेष लेख, व्यक्तीचित्रे\nकुशाग्र बुद्धिमत्ता, अचूक निदान व अत्‍यंत कुशल शल्‍यचिकित्‍सा म्‍हणजे डॉ. मायकेल डिबाकी\n२००८म��्‍ये वयाची शंभरी पूर्ण करण्‍याच्‍या केवळ दोन महिने आधी निधन पावलेला प्रतिभावंत शल्‍यविशारद हृदय-शल्‍यचिकित्‍सेच्‍या क्षेत्रात त्‍यांनी उत्तुंग कामगिरी केली. पण एवढेच नव्‍हे तर वैद्यकीय क्षेत्राशी निगडित धोरणे ठरविण्‍यातही ते अमेरिकन शासनास सहाय्य करीत. राष्‍ट्राध्‍यक्ष हूव्‍हर यांच्‍या कार्यकाळात डिबाकी वैद्यकीय सल्‍लागार समितीचे सदस्‍य होते. तर राष्‍ट्राध्‍यक्ष लिंडन जॉनसन यांच्‍या कार्यकाळात डिबाकी, हृदयविकार, कर्करोग व पक्षाघात यांच्‍यासाठीच्‍या, अध्‍यक्षांनी तयार केलेल्‍या समितीचे ते प्रमुख होते. या व्‍यतिरिक्‍त ‘राष्‍ट्रीय हृदयरोग सल्‍लागार समिती’ तसेच फुफ्फुस विकार यांसारख्‍या इतरही असंख्‍य समित्यांसाठी त्‍यांनी काम केले. दुसर्‍या महायुद्धात ते लष्‍करात दाखल झाले. ‘मोबाईल आर्मी सर्जिकल हॉस्पिटल’ (मॅश)च्‍या (फिरता सैनिकी दवाखाना) उभारणीमागची प्रेरणा डिबाकी यांचीच. तत्‍पूर्वी युद्धात जखमी झालेल्‍या सैनिकांना आघाडीवरून मागे रुग्‍णालयात दाखल करण्‍यासाठी आणत असत. डिबाकी यांनी सैनिकांना शल्‍यचिकित्‍सकांकडे आणण्‍याऐवजी, शल्‍यचिकित्‍सक युद्धआघाडीवर तैनात करण्‍यास सुरुवात केली. त्‍यामुळे जखमी सैनिकांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्‍ध होऊ लागली व मोलाचा वेळ वाचून कित्‍येक सैनिकांचे प्राण वाचू लागले.\n७ सप्‍टेंबर १९०८ रोजी अमेरिकेतील लुईझीआना प्रांतातील, लेक चार्ल्‍स या गावी डिबाकी यांचा जन्‍म झाला. त्‍यांचे आई-वडील लेबेनॉन येथून अमेरिकेत आलेले स्‍थलांतरित होते. त्‍यांचे मूळ आडनाव ‘दाबाघी’ असे होते. ‘डिबाकी’ हे त्‍याचे आंग्‍लस्‍वरूप. तेच पुढे रूढ झाले.\nटुलाने विद्यापिठातून त्‍यांनी बी.एस. व नंतर एम.डी. ची पदवी घेतली. त्‍यानंतर स्‍ट्रासबर्ग विद्यापीठात त्‍यांनी प्रा. रेने लेरिच यांच्‍याकडे व नंतर जर्मनीतील हायडेलबर्ग विद्यापीठात प्रा. मार्टिन किशेनर यांच्‍याकडे काम केले. टुलाने विद्यापीठात परत आल्‍यावर १९४८ पर्यंत शल्‍यचिकित्‍सेचे अध्‍यापनही केले. त्‍याच दरम्‍यान ते विद्यापीठातून रजा घेऊन लष्‍करी वैद्यकीय सेवेत दाखल झाले. या काळात त्‍यांनी ‘फिरता सैनिकी दवाखाना’ ही संकल्‍पना प्रत्‍यक्षात आणली. तसेच माजी सैनिकांना वैद्यकीय सेवा पुरविता यावी यासाठी माजी सैनिक रुग्‍णालयांच��� साखळी उभी केली. लष्‍करातर्फे ‘लिजन ऑफ मेरिट’ या सन्‍मानाने त्‍यांच्‍या कार्याचा यथोचित गौरव करण्‍यात आला.\n१९४८ सालापासून डिबाकी, ह्यूस्‍टन येथील बेयलर विद्यापीठात शल्‍यचिकित्‍सा विभागाचे अध्‍यक्ष म्‍हणून काम पाहू लागले ते थेट १९९३ सालापर्यंत त्‍यांच्‍या वयाच्‍या त्र्याऐंशी वर्षांपर्यंत. १९७९ ते १९९६ या कालावधीत डिबाकी, बेयलर विद्यापीठाचे कुलगुरूही होते. १९९६ साली ते कुलगुरू म्‍हणून निवृत्त झाले पण तरीही ‘मानद कुलगुरू’ म्‍हणून त्‍यांनी काम करणे चालूच ठेवले.\nशल्‍यचिकित्‍सेच्‍या क्षेत्रात त्‍यांनी प्रचंड काम केले. ते जेव्‍हा शल्‍यचिकित्‍सक झाले तेव्‍हा हृदयशल्‍यक्रिया असा स्‍वतंत्र विभाग नव्‍हता. तेव्‍हा वयाच्‍या अवघ्‍या २३व्‍या वर्षी डिबाकी यांनी एक ‘रोलर पंप’ विकसित केला. त्‍यानंतर २० वर्षांनी ‘हार्ट लंग मशीन’मध्‍ये हा पंप एक अत्‍यावश्‍यक घटक बनला. हृदय-शस्‍त्रक्रियेदरम्‍यान अविरत रक्‍ताभिसरणासाठी या पंपाचा उपयोग होतो. ‘ओपन हार्ट’ शस्‍त्रक्रिया साध्‍य होण्‍यासाठी ‘रोलर पंप’ कारणीभूत झाला असेच म्‍हणावे लागेल.\nडिबाकी यांनी सतत काळाच्‍या पुढे जाणारा विचार केला व त्‍या अनुषंगाने तंत्रज्ञान विकसित करण्‍यावर भर दिला. विद्यार्थीदशेत असतांना ते सॅक्‍सोफोन वाजवावयास शिकले. त्‍यांच्‍या आईने त्‍यांना शिवण देखील शिकविले. शल्‍यचिकित्‍सक झाल्‍यावर या कलेचा त्‍यांना प्रचंड उपयोग झाला. रक्‍तवाहिन्‍या शिवून दुरुस्‍त करण्‍यासाठी ‘डॅक्रॉन ग्राफ्ट’चा त्‍यांनी प्रथम उपयोग केला. डिबाकी यांना नायलॉनचे कापड हवे होते. परंतु दुकानात ते उपलब्‍ध नव्‍हते म्‍हणून नायलॉन ऐवजी डिबाकी डॅक्रॉनचे कापड घेऊन घरी आले. त्‍यांनी घरी शिवणयंत्रावर स्‍वतः शिवून त्‍याची एक नळी तयार केली व त्या नळीचा वापर केला. १९५३ साली त्‍यांनी प्रथम मानेतील रोहिणीतून ‘ब्‍लॉक’ दूर करणारी शस्‍त्रक्रिया केली. तर १९५६ साली त्‍यांनी पहिली ‘पॅच-ग्राफ्ट अॅन्जिओप्‍लास्‍टी’ केली. यात रोहिणीला पाडलेले छिद्र (एन्‍डोआर्टरेक्‍टोमी करताना रोहिणीतील ब्‍लॉक दूर करण्‍यासाठी पाडलेले छिद्र ) डॅक्रॉन ग्राफ्ट वापरून शिवून टाकले. ‘द डॅक्रॉन ग्राफ्ट’ आज जगभरात रक्‍तवाहिन्‍यांवरील शस्‍त्रक्रियेत वापरला जातो.\nडिबाकी यांनी कायमच तंत्रज्ञानाचा सुयोग्‍य व समर्पक वापर केला. शस्‍त्रक्रियांची चित्रफीत तयार करण्‍यास त्‍यांनी सुरुवात केली. शल्‍यविशारदाच्‍या नजरेतून शस्‍त्रक्रिया जशी दिसते त्‍याच दृष्टिकोनातून सदर चित्रफिती चित्रित करण्‍यात आल्‍या.\nडॉ. मायकेल डिबाकी, डॉ. ख्रिश्चन बर्नार्ड व डॉ. कॅंट्रोव्हीट्झ यांच्यासह\nइतकेच नव्‍हे तर १९६३ साली डिबाकी यांनी प्रथम ‘इंटरअॅक्‍टीव्‍ह टेलिमेडिसीन’ यास सुरुवात केली. यामध्‍ये एका शहरातील शल्‍यचिकित्‍सक दूरवरच्‍या दुसर्‍या शहरात चालू असलेल्‍या शस्‍त्रक्रियेमध्‍ये सहभागी होऊ शकतात. कृत्रीम हृदयाचा प्रथम वापरही डिबाकींनी करून पाहिला. अगदी अलीकडे काही वर्षे ते नासातील अभियंत्‍यांबरोबर काम करीत होते. त्‍यांच्‍या सहकार्याने डिबाकी यांनी ज्‍यांचे हृदय जवळजवळ मृत्‍युपंथाला लागले आहे अशा रुग्‍णांसाठी एक ‘पंप’ विकसित केला.\nलहान असतांना डिबाकी यांचे आई-वडील त्‍यांना दर आठवड्याला सार्वजनिक वाचनालयात घेऊन जात असत. तेथे असलेले विश्वकोशाचे (एनसायक्‍लोपिडिआ ब्रिटानिका) खंड हे त्‍यांच्‍यासाठीचे प्रमुख आकर्षण होते. त्‍यामुळे ते भारावून गेले होते. त्‍यांच्‍या वडिलांनी त्‍यांची ज्ञानतृष्‍णा पाहून विश्वकोशाचे सर्व खंड विकत घेऊन डिबाकींना बक्षीस दिले. सार्वजनिक वाचनालये व ज्ञान यांचे अतूट नाते डिबाकी यांच्‍या मनात घर करून राहिले. पुढे मोठेपणी त्‍यांनी महत्त्वाच्‍या अशा ज्‍या सर्व विषयांचा पुरस्‍कार केला त्‍यात एक मोलाची गोष्‍ट होती ती म्‍हणजे ‘नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीन’ (राष्‍ट्रीय वैद्यकीय ग्रंथालय) ची स्‍थापना. आज या ग्रंथालयातील सर्व प्रकाशने महाजालावर उपलब्‍ध आहेत. यात स्‍वतः डिबाकी यांचे ४८८ शोधनिबंध उपलब्‍ध आहेत. या व्‍यतिरिक्‍त त्‍यांनी हृदयशल्‍यचिकित्‍सेवर तीन पुस्‍तके लिहिली. तसेच हृदयाचे आरोग्‍य व आहार यावर सामान्‍य लोकांसाठीही पुस्‍तके लिहिली. डिबाकी यांनी हृदयशस्‍त्रक्रियांसाठी कित्‍येक उपकरणे (क्‍लॅम्‍प्स, फोरसेप्‍स) विकसित केली. धूम्रपान व कर्करोगाचा प्रत्‍यक्ष संबंध आहे हे त्‍यांनी १९३९ सालीच सोदाहरण दाखवून दिले.\nडिबाकी कायमच प्रसिद्धीच्‍या झोतात राहिले. त्‍यांच्‍या ७० वर्षांच्‍या अत्‍यंत यशस्‍वी वैद्यकीय कारकीर्दीत साठ हजारांपेक्षा जास्‍त हृदय-शस्‍त्रक्रिया डिबाकी व त्‍य��ंच्‍या सहकार्‍यांनी डिबाकींच्‍या अध्‍यक्षेतखाली यशस्‍वी केल्‍या. यामध्‍ये अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष जॉन एफ. केनेडी, लिंडन जॉन्‍सन, रिचर्ड निक्‍सन, ड्यूक ऑफ विंडसर, जॉर्डनचे राजे हुसेन, रशियाचे अध्‍यक्ष बोरिस येल्त्सिन, इराणचे शहा तसेच मार्लिन डिट्रिच यांच्‍यासारखे हॉलिवूड मधील तारे, तारका यांच्यावरील हृदय-शस्‍त्रक्रियांचा समावेश होता.\nशाळा, रुग्‍णालय, विद्यापीठातील विभाग इत्‍यादींना डिबाकी यांच्‍या सन्‍मानार्थ त्‍यांचे नाव देण्‍यात आले. अगणित सन्‍मान व पुरस्‍कारांनी त्‍यांना गौरविण्‍यात आले. आयुष्‍यभर ज्ञानलालसेने ते झपाटले होते. वैद्यकीय क्षेत्रात, विशेषतः हृदयशल्‍यचिकित्‍सेच्‍या प्रांतात डिबाकी यांचे नाव घेतल्‍याशिवाय पुढे पाऊल टाकता येऊ नये इतक्‍या कक्षांना त्‍यांनी स्‍पर्श केला आहे. आधुनिक हृदयशल्‍यचिकित्‍सा त्‍यांची ऋणी आहे व त्‍या कृतज्ञतेतच त्‍यांच्‍या कामाची पावती आहे.\n— डॉ हेमंत पाठारे, डॉ अनुराधा मालशे\nAbout डॉ. हेमंत पाठारे, डॉ अनुराधा मालशे\t20 Articles\nडॉ. हेमंत पाठारे हृदय-शल्यविशारद आहेत. ते हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया (हार्ट-लंग ट्रान्स्प्लांट) करतातच पण त्याशिवाय अशा शस्त्रक्रिया करण्यास उत्सुक शल्यचिकित्सकांना प्रशिक्षण देणे, त्यांच्या कामाची चिकित्सा करणे व परीक्षण करणे हे देखील ते करतात. भारतातील विविध शहरांतील हृदयशल्यचिकित्सकांना त्यांच्या शहरात हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण कार्यक्रम सुरु करणे व राबविणे यासाठी डॉ. हेमंत पाठारे प्रशिक्षक व निरीक्षक आहेत. डॉ अनुराधा मालशे इंग्लंडमधील केंब्रीज विद्यापीठातील डॉ. एल. एम. सिंघवी फेलो आहेत.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nमराठीसृष्टीचा मोबाईल ऍप आजच डाऊनलोड करा..\nमानसिक स्वास्थ्य कसे हाताळावे \nओरॅकल कंपनीचा संस्थापक लॅरी एलिसन\nमाझे आदरणीय गुरुजी पं. दिनकर पणशीकर\nकाय आहे ऑफिस कोल्ड आणि कसा कराल यापासून बचाव\nमॅनहॅटनहेंज.. मॅनहॅटन.. न्यूयॉर्क.. अमेरिका\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-ADH-garud-puran-do-not-eat-this-1-thing-at-nigh-5761320-PHO.html", "date_download": "2019-07-22T09:39:06Z", "digest": "sha1:NHKFOSAW6AUCNLOHPSP3TZ76TOBF3UPE", "length": 13868, "nlines": 175, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Garud Puran- Do Not Eat This 1 Thing At Nigh | ग्रंथांमधून : जगायचे असेल जास्त दिवस तर रात्री खाऊ नये ही 1 गोष्ट", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nग्रंथांमधून : जगायचे असेल जास्त दिवस तर रात्री खाऊ नये ही 1 गोष्ट\nजन्म आणि मृत्यू देवाच्या हातामध्ये आहे. केव्हा, कधी आणि कशामुळे तुमचा मृत्यू होईल, ही गोष्ट केवळ देवालाच माहिती आहे.\nजन्म आणि मृत्यू देवाच्या हातामध्ये आहे. केव्हा, कधी आणि कशामुळे तुमचा मृत्यू होईल, ही गोष्ट केवळ देवालाच माहिती आहे. परंतु हिंदू धर्म ग्रंथामध्ये अशी अनेक कामे सांगण्यात आली आहेत, ज्यामुळे आपले आयुष्य कमी होते. गीताप्रेस गोरखपुर यांनी प्रकाशित केलेल्या संक्षिप्त गरुड पुराण अंकामध्ये मनुष्याचे आयुष्य कमी करणा-या 5 कामांबद्दल सांगण्यात आले आहे. ही पाच कामे पुढीलप्रमाणे आहेत...\n1- रात्री दही खाणे\n2- कोरड्या मांसाचे सेवन\n3- सकाळी उशीरापर्यंत झोपणे\n5- सकाळी व अत्यधिक मैथुन करणे\nही कामे केल्यामुळे मनुष्याचे आयुष्य कशा प्रकारे कमी होत आहे, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...\nरात्री दही खाणे -\nगरुड पुराणानुसार रात्री दह्याचे सेवन केल्याने देखील मनुष्याचे आयुष्य कमी होते. दह्याचे सेवन जरी मनुष्यासाठी फायद्याचे असले तरी रात्रीच्यावेळी दह्याचे सेवन केल्याने अनेक प्रकारचे रोग होण्याची शक्यता अधिक असते. उदा. पोटाशी संबंधीत रोग. आयुर्वेदात देखील रात्रीच्यावेळी दह्याचे सेवन करण्यास मनाई आहे. कारण रात्रीचे जेवण झाल्यानंतर आपले शरीर अधिक मेहनत करत नाही. त्यामुळे खाल्लेले अन्न पचण्यास उशीर लागतो. रात्रीच्यावेळी दह्याचे सेवन करून झोपल्याने आणि ते व्यवस्थितरित्या न पचल्याने अनेक साइड इफेक्ट होण्यास सुरूवात होते. ज्यामुळे शरीरात अनेक रोगांची लागण होते. त्यामुळे रात्री झोपताना दह्याचे सेवन न केले��े केव्हाही आरोग्याच्या दृष्टीने उत्तम असते.\nकोरड्या (शुष्क) मांसाचे सेवन -\nगरुड पुराणानुसार शुष्क म्हणजे कोरडे मांसाचे सेवन करण्याने देखील मनुष्याचे आयुष्य कमी होते. ज्यावेळी मांस शिळे होते त्यावेळी ते कोरडे पडण्यास सुरूवात होते. यानंतर त्यावर अनेक प्रकारचे गंभीर बॅक्टेरिया व व्हायरसचे संक्रमण होते. ज्यावेळी असे मांस एखादी व्यक्ती खाते त्यावेळी त्या व्यक्तीच्या शरीरात मांसासोबत बॅक्टेरिया आणि व्हायरस पोटात प्रवेश करून अनेक प्रकारचे रोग उत्पन्न करण्यास सुरूवात करतात. या रोगांमुळे मनुष्याचे आयुष्य कमी होण्यास सुरूवात होते. त्यामुळे कधीच कोरडे झालेले मांस सेवन करू नये.\nसकाळी उशीरापर्यंत झोपणे -\nगरुड पुराणानुसार सकाळी उशीरापर्यंत झोपल्यामुळे मनुष्याचे आयुष्य कमी होते. आयुर्वेदाच्या दृष्टिने पाहिल्यास पूर्ण दिकसाची अपेक्षा सकाळी ब्रह्म मुहूर्ताच्यावेळी शुद्ध हवा अधिक असते. ब्रह्म मुहूर्ताच्या वेळेसच्या हवेचे सेवन केल्याने शरीरातील अनेक रोग बरे होण्यास मदत होते. तसेच श्वसन तंत्र स्वस्थ राहते. सकाळी उशीरापर्यंत झोपल्याने ब्रह्म मुहूर्ताच्या शुद्ध हवेचे सेवन करणे शक्य होत नाही. त्यामुळे शरीरात अनेल रोग होण्यास सुरूवात होते. त्यामुळे आपल्या पूर्वजांनी सकाळी लवकर उठण्याचा नियम बनवला.\nगरुड पुराणानुसार स्मशानात देहाचे दाह संस्कार केले जाते. शरीर मृत झाल्यानंतर त्यावर अनेक प्रकारचे बॅक्टेरिया व व्हायरसचे संक्रमण होण्यास सुरूवात होते. दिवसभरातून असे अनेक मृतदेह स्मशानात अंत्यसंस्कारासाठी आणले जातात. ज्यावळी या देहांवर दाह संस्कार केले जातात, त्यावेळी बॅक्टेरिया-व्हायरस त्या शरीरासोबत नष्ट होऊन जातात आणि तर काही धुराच्या माध्यमातून हवेत पसरले जातात.\nज्यावेळी अशा प्रकारच्या धुराच्या संपर्कात एखादी व्यक्ती येते त्यावेळी हवेत पसरलेले हे बॅक्टेरिया-व्हायरस त्याच्या शरीराला चिटकून अनेक प्रकारचे रोग पसरवण्यास सुरूवात करतात. या रोगांमुळे मनुष्याचे आयुष्य कमी होण्याची भिती अधिक असते. त्यामुळे गरुड पुराणानुसार स्मशानातील धुरापासून लांब राहिले पाहिजे.\nसकाळी व अत्यधिक मैथुन करणे -\nगरुड पुराणानुसार सकाळच्यावेळी मैथुन करणे अथवा अत्यधिक मैथुन करण्यानेदेखील मनुष्याचे आयुष्य कमी होते. धर्म ग्रंथांन���सार महापुरुषांनी सकाळच्यावेळी योग, प्राणायाम इत्यादींसाठी निश्चित केलेला आहे. यावेळी जर एखादा मनुष्य मैथुन (स्त्रीशी शारीरिक संबंध) ठेवत असेल तर त्याचे शरीर कमजोर होते. तसेच, अत्यधिक मैथुन करण्याने देखील शरीर कमजोर होत जाते. यामुळे शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती कमी होण्यास सुरूवात होते आणि अनेक रोगांना आमंत्रण दिले जाते. त्यामुळे गरुड पुराणानुसार सकाळच्यावेळी व अत्यधिक मैथुन केले नाही पाहिजे.\nदशानन रावणाचा असा आहे वंशवृक्ष, जाणून घ्या, का बनला होता राक्षस\nमहाभारत : हे 5 काम करण्यात घाई करू नये, जीवनात कायम राहील सुख-शांती\nचुकीच्या वेळेला झोपणे आणि नेहमी क्रोध करणे, ज्या लोकांमध्ये असतात हे 6 दोष, ते कधी सुखी राहू शकत नाहीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://fruits.nutriarena.com/mr", "date_download": "2019-07-22T10:33:45Z", "digest": "sha1:RMWRXNLXM4B3OM3DO76HBYUW5DLIOZML", "length": 5991, "nlines": 168, "source_domain": "fruits.nutriarena.com", "title": "फळांचे प्रकार | फळांची तुलना", "raw_content": "\nआपले आवडते फळ निवडा\nफायदे | पोषण | कॅलरीज | वैशिष्ट्ये\nफायदे | पोषण | कॅलरीज | वैशिष्ट्ये\nफायदे | पोषण | कॅलरीज | वैशिष्ट्ये\nफायदे | पोषण | कॅलरीज | वैशिष्ट्ये\nExotic Fruitsची तुलना करा »अधिक\nफायदे | पोषण | कॅलरीज | वैशिष्ट्ये\nफायदे | पोषण | कॅलरीज | वैशिष्ट्ये\nफायदे | पोषण | कॅलरीज | वैशिष्ट्ये\nफायदे | पोषण | कॅलरीज | वैशिष्ट्ये\nफायदे | पोषण | कॅलरीज | वैशिष्ट्ये\nफायदे | पोषण | कॅलरीज | वैशिष्ट्ये\nफायदे | पोषण | कॅलरीज | वैशिष्ट्ये\nफायदे | पोषण | कॅलरीज | वैशिष्ट्ये\nवसंत ऋतु फळेची तुलना करा »अधिक\nफायदे | पोषण | कॅलरीज | वैशिष्ट्ये\nफायदे | पोषण | कॅलरीज | वैशिष्ट्ये\nफायदे | पोषण | कॅलरीज | वैशिष्ट्ये\nफायदे | पोषण | कॅलरीज | वैशिष्ट्ये\nफायदे | पोषण | कॅलरीज | वैशिष्ट्ये\nफायदे | पोषण | कॅलरीज | वैशिष्ट्ये\nफायदे | पोषण | कॅलरीज | वैशिष्ट्ये\nफायदे | पोषण | कॅलरीज | वैशिष्ट्ये\nबोरासारखे बी असलेले लहान फळ फळ »अधिक\nफायदे | पोषण | कॅलरीज | वैशिष्ट्ये\nफायदे | पोषण | कॅलरीज | वैशिष्ट्ये\nफायदे | पोषण | कॅलरीज | वैशिष्ट्ये\nफायदे | पोषण | कॅलरीज | वैशिष्ट्ये\nफायदे | पोषण | कॅलरीज | वैशिष्ट्ये\nफायदे | पोषण | कॅलरीज | वैशिष्ट्ये\nफायदे | पोषण | कॅलरीज | वैशिष्ट्ये\nफायदे | पोषण | कॅलरीज | वैशिष्ट्ये\nफायदे | पोषण | कॅलरीज | वैशिष्ट्ये\nफायदे | पोषण | कॅलरीज | वैशिष्ट्ये\nफायदे | पोषण | कॅलरीज | वैशिष्ट्य���\nफायदे | पोषण | कॅलरीज | वैशिष्ट्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/nmrcl/", "date_download": "2019-07-22T09:45:56Z", "digest": "sha1:U2BHRCDAQQCW3GTFY5HSKTW5WKBXPJT3", "length": 8868, "nlines": 147, "source_domain": "policenama.com", "title": "NMRCL Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nNMRCL मध्ये विविध १६ जागांसाठी भरती\nनागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - NMRCL (नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड) मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खालील माहितीच्या आधारे अर्ज करावा.एकूण जागा : १६ पदाचे नाव :…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\nप्रेग्नेंसीनंतर स्वतःला फिट ठेवण्याबद्दल अभिनेत्री सौम्या…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कॉलेज शेजारील कचरा कुंडीची तक्रार थेट युवा सेनाप्रमुख…\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्रीपदाचा विषय माझ्यासमोर नसून महाराष्ट्र घडवायला मी निघालेलो आहे. जे लोक…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या प्रेमाचा ज्वर सर्वत्र आहे. त्यात प्रेमप्रकरणातून अनेक प्रेमभंग झाल्यावर आत्महत्या…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. त्यामुळे एसबीआय नेहमीच आपल्या…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेत्री कोयना मित्रा काही दिवसांपूर्वीच 'ओ साकी साकी रे' या गाण्यामुळे चर्चेत आली…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम ‘फ्री’,…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nपुण्यातील SRPF गट १ ला ‘वनश्री’ पुरस्कार \nपुण्यातील इंजिनियरची ‘काँग्रेस अध्यक्ष’ होण्याची मनिषा\n पोलिस कर्मचार्‍याकडून युवतीकडे ‘सेक्स’ची…\nVideo : ‘बेबी डॉल’ सनी लिओनीचा कधीही न पाहिलेल्या…\nनिवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांचा अंबाती रायडूबाबत ‘गौप्यस्फोट’ \nदौंड राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी शफीक शेख\nमाजी पोलिस महासंचालक भास्कर मिसार यांचे पुण्यात निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/pune/maintaining-new-bus-private-company-pmps-proposal/", "date_download": "2019-07-22T10:43:42Z", "digest": "sha1:OZWQALFGRYHHCPBFCNYBK32C5WWB6WD3", "length": 34284, "nlines": 415, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Maintaining A New Bus By A Private Company: Pmp'S Proposal | खासगी कंपनीकडे नवीन बसची देखभाल : पीएमपीचा प्रस्ताव | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nविकेंडला सिंहगडावर जाण्यासाठी दुपारी 2ची डेडलाईन\nठाण्यातील अभिनय कट्ट्यावर उलगडले 'ड्रायव्हर' चे भावविश्व\nशीला दीक्षित यांचा उत्तराधिकारी कोण\nमराठमोळ्या वीराची कमाल; भारताने विंडीजविरुद्धची मालिका ४-१ ने जिंकली\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nकर्नाटक विधानसभाच बरखास्त करा- उद्धव ठाकरे\nमराठी अनिवार्य नसणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई\nएकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार\nविराटच्या बायकोला काम मिळेना आता मोर्चा वळवला वेबसिरीजकडे, वाचा सविस्तर\nसोनाक्षी सिन्हा करायची एका बॉलिवूड सेलिब्रिटीला डेट, तिनेच केला मुलाखतीत खुलासा\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nही आहे मराठीतील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री, आता ओळखणे देखील होतंय कठीण\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खास���ार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nकिती टक्के लोक ऑफिसमध्ये अफेअर करतात\n'या' 4 राशींच्या व्यक्ती स्वतःच्या दुःखाचा बाऊ करत नाहीत; तुमची रास आहे का यात\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nChandrayaan-2: मिशनमधील 'ती' 15 मिनिटं असणार अत्यंत आव्हानात्मक\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nChandrayaan-2: मिशनमधील 'ती' 15 मिनिटं असणार अत्यंत आव्हानात्मक\nAll post in लाइव न्यूज़\nखासगी कंपनीकडे नवीन बसची देखभाल : पीएमपीचा प्रस्ताव\nखासगी कंपनीकडे नवीन बसची देखभाल : पीएमपीचा प्रस्ताव\nपीएमपीच्या ताफ्यात सुमारे दोन हजार बस असून त्यापैकी १३७२ बस पीएमपीच्या मालकीच्या आहेत.\nखासगी कंपनीकडे नवीन बसची देखभाल : पीएमपीचा प्रस्ताव\nठळक मुद्दे नवीन सीएनजी बससाठी प्रयत्न, बसफेऱ्या वाढणार\n- राजानंद मोरे -\nपुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)च्या ताफ्यात नव्याने दाखल होणाºया ४०० सीएनजी बसच्या देखभाल-दुरूस्तीचे काम खासगी कंपनीकडे देण्याचे विचाराधीन आहे. देखभाल-दुरुस्तीच्या अभावामुळे बसचे सातत्याने होणारे ब्रेकडाऊन, तांत्रिक बिघाड यामुळे दररोज सुमारे ५ हजार फेºया रद्द होतात. त्यामुळे पीएमपीचे आर्थिक नुकसानही होत आहे. परिणामी, नवीन येणाऱ्या बसच्या देखभाल-दुरूस्तीचे काम खासगी कंपनीकडे दिल्यास बस मार्गावर येण्याचे प्रमाण तुलनेने चांगले राहील, असा विश्वास ‘पीएमपी’तील अधिकारी व्यक्त करत आहेत.\nपीएमपीच्या ताफ्यात सुमारे दोन हजार बस असून त्यापैकी १३७२ बस पीएमपीच्या मालकीच्या आहेत. तर ५७७ बस भाडेतत्वावरील आहेत. पीएमपीच्या मालकीच्या बसच्या देखभाल-दुरुस्तीचे काम आगारांमधील वर्कशॉपमध्ये होत ���सते. बसचे इंजिन किंवा मोठे काम असल्यास स्वारगेट येथील मध्यवर्ती वर्कशॉपमध्ये बस आणल्या जातात. पीएमपीचे अधिकारी व कर्मचाºयांवर बसच्या दुरूस्तीची जबाबदारी असेत. तर खासगी बसची संपुर्ण देखभाल ठेकेदारांकडेच आहे. मात्र, जुन्या बस, अनेक अप्रशिक्षित कर्मचारी, सुट्ट्या भागांची कमतरता आणि देखभाल-दुरूस्तीमध्ये सातत्य नसल्याने ब्रेकडाऊनवर नियंत्रण मिळविण्यात पीएमपी प्रशासनाला अपयश आले आहे. परिणामी, मार्गावर १४५० ते १५०० बस धावतात. त्यातही दररोज सुमारे १५० बस मार्गावरच बंद पडतात. अनेक शेकडो बस विविध तांत्रिक कारणांमुळे आगारातच उभ्या असतात.\nप्रशासनाकडून अधिकाधिक बस मार्गावर आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. पण हे प्रयत्न सातत्याने फोल ठरत आहेत. एक ते दीड महिन्यातून एका बसला आग लागत आहे. देखभाल-दुरूस्ती योग्यप्रकारे होत नसल्याने असे प्रकार घडत असल्याचे बस उत्पादक कंपन्यांनीही स्पष्ट केले आहे. यापार्श्वभुमीवर ‘पीएमपी’नेही आता देखभाल-दुरूस्तीचे काम खासगी कंपनीला देण्याचा विचार सुरू केला आहे. पीएमपीच्या ताफ्यात लवकरच नवीन ४०० सीएनजी बस दाखल होणार आहेत. या सर्व बसची\nदेखभाल खासगी कंपनीला देण्याचा प्रस्ताव आहे.\nा ‘पीएमपी’च्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी वरिष्ठ अधिकाºयांसह दिल्लीतील सार्वजनिक बस वाहतुकीची पाहणी केली होती. दिल्लीमधील ९० टक्के बस आगारातील बसच्या देखभालीचे काम खासगी कंपनीकडे देण्यात आले आहे. त्यामुळे तेथील बस मार्गावर येण्याचे प्रमाण ९० ते ९५ टक्के एवढे आहे. या तुलनेत पीएमपी जवळपासही नाही. यापार्श्वभुमीवर वरिष्ठ अधिकाºयांनी दिल्लीप्रमाणे पुण्यातही हा प्रकल्प हाती घेण्याचा विचार सुरू केला आहे. नवीन येणाºया बस काही ठराविक आगारांमध्येच देऊ़न या आगारांचे देखभालीचे काम खासगी कंपनीकडे सुपुर्द केले जाईल. त्यानंतर टप्प्याटप्याने हे आगार आणि अन्य आगारांचा तुलनात्मक अभ्यास केला जाईल. त्यातून परिस्थिती समोर येईल. हे काम कोणत्या कंपनीला द्यायचे, त्याची रचना कशी असेल आदी मुद्यांवर अद्याप निर्णय झालेला नाही.\nमार्गावर बस येण्याचे प्रमाण कमी आहे. अधिकाधिक बस मार्गावर येण्यासाठी देखभाल-दुरूस्ती चांगल्या पध्दतीने व्हायला हवी. आपली यंत्रणा तेवढी सक्षम नाही. बसही खुप जुन्या आहेत. त्यासाठी खासगी कंपनीला नवीन बसच्या देखभालीचे काम देण्याचा विचार आहे. याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.\n- नयना गुंडे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी\nखडकवासला धरण साखळी प्रकल्पात केवळ ३.८९ अब्ज घनफूट (१३.३३ टक्के) पाणीसाठा आहे. धरणात अपुरा पाणीसाठा असल्याने नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. नागरिकांकडून दुष्काळाबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर, या तक्रारींची नोंद घेण्यासाठी दुष्काळ निवारण समन्वय कक्ष स्थापन करण्यात आला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांची दुष्काळ नियंत्रण समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तक्रारीसाठी नागरिकांनी ०२०-२६१२२११४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमित्राला भेटण्यासाठी आलेला अकरा वर्षाचा मुलगा अडकला लिफ्टमध्ये\nचॉकलेट सुन्याच्या साथीदारांनी बांधकाम ठेकेदाराला लुटले\nपुण्यात जुना वाडा काेसळला ; जीवितहानी नाही\nलोकसभेला इंदापूरमधून सुप्रिया सुळेंना केलेली मदत हर्षवर्धन पाटलांच्या पथ्यावर \nपुणे- मुंबई महामार्गावर टोलमध्ये कोट्यवधीचा गफला : आपचा आरोप\nजिल्ह्यातील साडेतीन हजार दिव्यांग रोजगाराच्या प्रतीक्षेत\n...म्हणून गजानंदला काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष व्हायचंय \nपुण्यात विकासकामांसाठी तेरा हजार झाडांचे मरण\nचासकमान धरणाच्या पाण्याला कोणी वाली आहे की नाही\nआणखी किती बळी गेल्यानंतर दुभाजकाची उंची वाढणार\nपुण्यात व्हायरल झालेली ही जाहिरात तुम्ही पाहिलीत का \nभुलेश्वर घाटात अवकाळी पावसामुळे कोसळली दरड\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1624 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (793 votes)\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी ���ापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nकमी वयात पांढऱ्या केसांनी हैराण केलंय; 'हे' घरगुती उपाय वापरून तर पाहा\nवजन कमी करायचंय, बीपी नॉर्मल ठेवायचाय मग दररोज सकाळी प्या 'गरम पाणी'\nचंद्रावर वसले होते एलियन्सचे शहर, नासाच्या छायाचित्रांमधून झाला उगलडा\nमाणसाच्या आकाराची सर्वात मोठी जेलीफिश कॅमेरात कैद\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\n....म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या स्वभावाला औषध नाही: अजित पवार\nवर्ग प्रमुखाची निवडणूक हरल्याने 13 वर्षांच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nलोकल रोज विलंबाने धावतात, आमच्या नोकऱ्या जातात; प्रवाशांचे आंदोलन\nजिल्ह्यात लहरी पावसाचा खेळ सुरूच\nChandrayaan-2: वीरेंद्र सेगवागने दिल्या इस्रोला खास शुभेच्छा\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nएक वर्षाच्या लीपनंतर ‘छत्रीवाली’ मालिकेतल्या विक्रम-मधुराचं नातं नव्या वळणावर\nBreaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\n3, 2, 1, 0... इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'चांद्रयान-2' चं उड्डाण यशस्वी झाल्याची घोषणा\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%A6%E0%A5%A9_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2019-07-22T10:39:29Z", "digest": "sha1:W34IAV2JSABNHJIIZWR6WTPGRIQ7IKFR", "length": 4437, "nlines": 156, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १७०३ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १७०३ मधील मृत्यू\n\"इ.स. १७०३ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ फेब्रुवारी २०१७ रोजी ०४:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/peroduo-p37115996", "date_download": "2019-07-22T09:34:47Z", "digest": "sha1:ZBPTUC6MWBA4EQZLIUPB2QLJH7YZJGXS", "length": 18012, "nlines": 268, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Peroduo in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Peroduo upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत\nसिर्फ Rs 99 में - अभी खरीदें\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nदवा के विकल्प चुनें\nPeroduo खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें मुंहासे (पिंपल्स)\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Peroduo घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Peroduoचा वापर सुरक्षित आहे काय\nगर्भवती महिलांसाठी Peroduo च्या सुरक्षिततेसंबंधी कोणतेही संशोधन केलेले नाही. त्यामुळे गर्भावस्थेदरम्यान Peroduo आहे असे म्हटले जाऊ शकत नाही.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Peroduoचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देणाऱ्या महिलांसाठी Peroduo च्या दुष्परिणामांच्या शास्त्रीय अभ्यासाच्या अनुपस्थितीत, Peroduoच्या सुरक्षिततेबद्दल माहिती उपलब्ध नाही.\nPeroduoचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nमूत्रपिंड वरील Peroduo चे दुष्परिणाम माहित नाहीत, कारण अद्याप याविषयी संशोधन झालेले नाही.\nPeroduoचा यकृतावरील ��रिणाम काय आहे\nयकृत वरील Peroduo चे दुष्परिणाम माहित नाहीत, कारण अद्याप याविषयी संशोधन झालेले नाही.\nPeroduoचा हृदयावरील परिणाम काय आहे\nहृदय वरील Peroduo चे दुष्परिणाम माहित नाहीत, कारण अद्याप याविषयी संशोधन झालेले नाही.\nPeroduo खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Peroduo घेऊ नये -\nधूप से जली त्वचा\nPeroduo हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Peroduo घेतल्याने त्याच्या आहारी जात नाही.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nPeroduo मुळे पेंग किंवा झोप येत नाही. त्यामुळे, तुम्ही एखादे वाहन किंवा मशिनरी चालवू शकता.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु Peroduo केवळ वैद्यकीय सल्ल्यानंतरच घ्या.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nनाही, Peroduo मानसिक विकारांवर उपचारासाठी वापरले जात नाही.\nआहार आणि Peroduo दरम्यान अभिक्रिया\nPeroduo आहाराबरोबर घेण्याच्या दुष्परिणामांवर कोणतेही संशोधन उपलब्ध नाही आहे.\nअल्कोहोल आणि Peroduo दरम्यान अभिक्रिया\nसंशोधनाच्या अभावी, Peroduo घेताना अल्कोहोल घेण्याच्या दुष्परिणामांविषयी काहीही बोलले जाऊ शकत नाही.\nPeroduo के लिए सारे विकल्प देखें\n0 वर्षों का अनुभव\n1 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Peroduo घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Peroduo याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Peroduo च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Peroduo चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Peroduo चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nलखनऊ में दांतों के डॉक्टर\nलखनऊ में सामान्य चिकित्सक\nलखनऊ में हृदय रोग विशेषज्ञ\nलखनऊ में स्त्री रोग विशेषज्ञ\nलखनऊ में त्वचा रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मूत्र रोग विशेषज्ञ\nलखनऊ में आंखों के डॉक्टर\nलखनऊ में योन रोग विशेषज्ञ\nदिल्ली में दांतों के डॉक्टर\nदिल्ली में साम��न्य चिकित्सक\nदिल्ली में हृदय रोग विशेषज्ञ\nदिल्ली में स्त्री रोग विशेषज्ञ\nदिल्ली में त्वचा रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मूत्र रोग विशेषज्ञ\nदिल्ली में आंखों के डॉक्टर\nदिल्ली में योन रोग विशेषज्ञ\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://srtmun.ac.in/mr/examination/examination-circulars/10566-regarding-submission-of-documents-respect-of-exam-fees-exemption-for-the-students-residing-at-drausnt-situation-for-summer-2019.html", "date_download": "2019-07-22T09:42:19Z", "digest": "sha1:TA6YV52XZOGDZRSIR3YDRIQPTVAQ4ZQN", "length": 10070, "nlines": 215, "source_domain": "srtmun.ac.in", "title": "Regarding Submission of Documents in respect of Exam. Fees Exemption for the students residing at draught situation for summer-2019", "raw_content": "\nस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ\nनांदेड - ४३१६०६, महाराष्ट्र राज्य, भारत\n१७ सप्टेंबर १९९४ रोजी स्थापना, विद्यापीठ अनुदान आयोग कायदा कलम २ (एफ) व १२ (बी) अंतर्गत मान्यता, नॅक पुर्नमुल्यांकन \"अ\" दर्जा\nविद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता\nशैक्षणिक सहयोग - सामंजस्य करार\nवाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्रे संकुल\nललित आणि प्रयोगजीवी कला संकुल\nभाषा, वाङ् मय आणि संस्कृती अभ्यास संकुल\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र\nउपकेंद्र - सुविधा केंद्र\nशिष्यवृती / विद्यार्थी सुविधा\nसभा व निवडणूक कक्ष\nनवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य\nशैक्षणिक विभाग (मान्यता ) -परिपत्रके\nशैक्षणिक नियोजन व विकास विभाग\nशैक्षणिक नियोजन व विकास विभाग-परिपत्रके\nमहाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ - परिपत्रके\nवित्त व लेखा कार्यालय\nवित्त व लेखा विभाग\nन्यू मॉडेल कॉलेज, हिंगोली\nनॅक / आयक्युएसी सेल\nसभा व निवडणूक कक्ष\nशैक्षणिक नियोजन व विकास\nकॉपीराइट © 2016 srtmun.ac.in. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/buldhana/sanjay-kute-could-get-mister-post/", "date_download": "2019-07-22T10:50:30Z", "digest": "sha1:UFY4E2NV22K74VM36H46JXI7WWRSK3LQ", "length": 32553, "nlines": 406, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Sanjay Kute Could Get Mister Post | संजय कुटेंना संभाव्य विस्तारीत मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nआता पाकिस्तानचा क्रिकेट संघही घडवणार इम्रान खान\nविविध मागण्यांसाठी गोर सेनेचा रास्ता रोको\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nविकेंडला सिंहगडावर जाण्यासाठी दुपारी 2ची डेडलाईन\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nकर्नाटक विधानसभाच बरखास्त करा- उद्धव ठाकरे\nमराठी अनिवार्य नसणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई\nएकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nही आहे मराठीतील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री, आता ओळखणे देखील होतंय कठीण\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nकिती टक्के लोक ऑफिसमध्ये अफेअर करतात\n'या' 4 राशींच्या व्यक्ती स्वतःच्या दुःखाचा बाऊ करत नाहीत; तुमची रास आहे का यात\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच क���य, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी ���ीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nAll post in लाइव न्यूज़\nसंजय कुटेंना संभाव्य विस्तारीत मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता\nSanjay kute could get mister post | संजय कुटेंना संभाव्य विस्तारीत मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता | Lokmat.com\nसंजय कुटेंना संभाव्य विस्तारीत मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता\n-नानासाहेब कांडलकर जळगाव जामोद : राज्य मंत्रिमंडळाचा १६ जूनला विस्तार होणार असून त्यामध्ये आ. डॉ. संजय कुटे यांचा समावेश ...\nसंजय कुटेंना संभाव्य विस्तारीत मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता\nजळगाव जामोद : राज्य मंत्रिमंडळाचा १६ जूनला विस्तार होणार असून त्यामध्ये आ. डॉ. संजय कुटे यांचा समावेश असल्याचे संकेत मिळाले आहेत. शनिवारी दुपारी त्यांना राजभवनातून तसा फोन आला असून, मुंबईला शपथविधीसाठी ते रवाना झाले आहेत. शनिवार १५ रोजी दुपारी १२.१५ वा. आ. डॉ. संजय कुटे यांना राज्यपालांच्या कार्यालयातून फोन आला आणि १६ जूनला सकाळी ११ वा. मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी राजभवनात उपस्थित राहण्यासंबंधी सांगण्यात आले. विशेष म्हणजे यावेळी आ. डॉ. संजय कुटे जळगाव नगर परिषदेत नगराध्यक्ष, नगरसेवक व मुख्याधिकारी यांच्यासमवेत नगरपालिकेच्या कामकाजाविषयी व नगरातील विविध विकास कामांबाबत चर्चा करीत होते.\nफोन आल्यानंतर त्यांना चर्चा आटोपती घेत ते निवासस्थानी पोहचले आणि ही सुखद बातमी वा-यासारखी पसरताच त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी व स्नेहीजनांनी शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी केली. सर्वांच्या शुभेच्छांचा स्विकार करीत आ.कुटे हे मुख्यमंत्र्यांनी १५ जूनला रात्री १० वा. वर्षा बंगल्यावर बोलाविलेल्या बैठकीसाठी दुपारी २.३० वाजता जळगाव जामोदवरून औरंगाबाद व तेथून विमानाने मुंबईकरीता रवाना झाले. जनतेच्या आशिर्वादामुळेच मंत्रीपद स्वातंत्र्य प्राप्तीनंतर जळगाव जामोद मतदार संघाला प्रथमच मंत्रीपदाचा मान मिळत आहे. याबद्दल त्यांची भावना जाणून घेतली असता ते म्हणाले. जनतेच्या आशिर्वादानेच मला हा सन्मान मिळाला आहे. बुलडाणा जिल्ह्याच्या विकासासाठी मी आणखी प्रयत्न करेल.\nजळगाव मतदार संघातील जनतेने माझ्यावर जे प्रेम केले त्याचेच हे फलीत आहे. भाऊसाहेबांच्या आठवणीने आ.कुटे गहिवरले स्व.भाऊसाहेब फुंडकर यांनी मला राजकीय जीवनात आणले. परंतु आज ते नाहीत. त्यांचे नसणे हे माझ्यासाठी वेदनाकारी आहे. असे म्हणत आ.डॉ.संजय कुटे यांचे डोळे पाणावले. क्षणभर थांबुन डोळे पुसत त्यांनी मला मिळालेल्या या संधीचा महाराष्ट्रातील जनतेसाठी उपयोग करून घेईल, असे नम्रपणे सांगितले. यावेळी त्यांचे पिताश्री श्रीरामजी कुटे व धर्मपत्नी डॉ.अपर्णाताई कुटे व मुलगा शंतनु व अभिषेक यांनी ही आपल्या भावना व्यक्त केल्या. आई उमाताई शिर्डी येथे साईबाबांच्या चरणी आ.डॉ.संजय कुटे यांच्या मातोश्री उमाताई कुटे या शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी गेल्या आहेत. विशेष म्हणजे शनिवारी त्या साईबाबांच्या मंदिरात असतानाच त्यांना आपला मुलगा हा मंत्री झाल्याची गोड बातमी कळाली. आणि त्यांनी साई बाबा चरणी संकल्प पूर्ण झाल्याचा विडा ठेवला. वैद्यकीय व्यावसायिक ते मंत्री नगरातील माळीखेलमध्ये वैद्यकीय व्यवसायाला डॉ.संजय कुटे यांनी सुरूवात केली.\nगुरूकुंज (मोझरी) जि.अमरावती येथे त्यांनी बी.ए.एम.एस. ची पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर नगरातील माळीखेल भागात आपल्या वैद्यकीय व्यवसायाला सुरूवात केली हे करीत असतानाच त्या ‘प्रोपर्टी’मध्ये उडी घेतली आहे. शेती खरेदी करून प्लॉटिंगचा व्यवसाय सुरू केला. त्यामध्ये त्यांनी चांगले यश मिळाल्यानंतर त्यांच्या राजकीय आकांक्षा पल्लवीत झाल्या आणि ते प्रथमच भाजपाचे तालुका अध्यक्ष बनले. त्यानंतर सन २००४ च्या विधानसभा निवडणुकीत भाऊसाहेब फुंडकरांच्या माध्यमातून तिकीट मिळवून ते प्रथम आमदार झालेत. त्यानंतर त्यांचा राजकीय आलेख चढतच गेला आणि थेट मंत्रीपदापर्यंत पोहोचले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nबुलडाणा जिल्ह्यातील व्यक्तीचा वसाली जंगलात संशयास्पद मृत्यू\nपद असो अथवा नसो शेतकरी चळवळीला कायमच प्रथम प्राधान्य राहणार - राजु शेट्टी\nनितीन चौधरींनी दक्षिण आफ्रिकेतील मॅरेथॉन स्पर्धेत फडकवला भारताचा झेंडा\nखळेगाव शिवारात भीषण अपघात, दोघांचा मृत्यू\n‘अहो, इकडे साहेब आहेत का, साहेब’ गैरहजर कर्मचाऱ्याने आवाज देत मारल्या कार्यालयाच्या चकरा\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाची १६ जूनला परीक्षा\n��ावसाच्या पुनरागमनाचा पिकांना मिळाला आधार\nखामगाव येथे 'प्रोजेक्ट ओ-२' अंतर्गत वृक्षारोपण\nडेंग्यू प्रतिबंधक उपाययोजनांचा कृती आराखडा तयार\n‘हर्बल गार्डन’व्दारे दुर्मीळ वनस्पतींचे संगोपण\nनंदनवन अनाथालयासाठी सरसावले हात\nपावसाअभावी पिकांवरील फवारणी ठरतेय ‘फेल’\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1624 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (793 votes)\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nकमी वयात पांढऱ्या केसांनी हैराण केलंय; 'हे' घरगुती उपाय वापरून तर पाहा\nवजन कमी करायचंय, बीपी नॉर्मल ठेवायचाय मग दररोज सकाळी प्या 'गरम पाणी'\nचंद्रावर वसले होते एलियन्सचे शहर, नासाच्या छायाचित्रांमधून झाला उगलडा\nमाणसाच्या आकाराची सर्वात मोठी जेलीफिश कॅमेरात कैद\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\n....म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या स्वभावाला औषध नाही: अजित पवार\nवर्ग प्रमुखाची निवडणूक हरल्याने 13 वर्षांच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nलोकल रोज विलंबाने धावतात, आमच्या नोकऱ्या जातात; प्रवाशांचे आंदोलन\nजिल्ह्यात लहरी पावसाचा खेळ सुरूच\nChandrayaan-2: वीरेंद्र सेगवागने दिल्या इस्रोला खास शुभेच्छा\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nएक वर्षाच्या लीपनंतर ‘छत्रीवाली’ मालिकेतल्या विक्रम-मधुराचं नातं नव्या वळणावर\nBreaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\n3, 2, 1, 0... इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'चांद्रयान-2' चं उड्डाण यशस्वी झाल्याची घोषणा\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Vitthal-Chopdekar-for-the-post-of-Mayor/", "date_download": "2019-07-22T09:47:45Z", "digest": "sha1:HUFR2TXEJ5ELUMWA3475EUYXTZWPX24B", "length": 4691, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महापौरपदासाठी विठ्ठल चोपडेकर | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Goa › महापौरपदासाठी विठ्ठल चोपडेकर\nपणजी महानगरपालिकेत महपौरपदाचा उमेदवार म्हणून विठ्ठल चोपडेकर आणि उपमहापौरपदासाठी अस्मिता केरकर यांच्या नावांना माजी आमदार अतानसिओ (बाबूश) मोन्सेरात यांनी मान्यता दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nदोनापावला येथील एका तारांकीत हॉटेलात मोन्सेरात यांच्या पंधरा समर्थक नगरसेवकांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यमान महापौर सुरेंद्र फुर्तादो यांना यंदा महापौरपदी पुन्हा निवडून आणले जाणार नसल्याचे मोन्सेरात यांनी याआधीच स्पष्ट केले होते. त्यानंतर नगरसेवक उदय मडकईकर यांचे नाव पुढे येत होते. मात्र वैयक्तीक कारणासाठी आपण शर्यतीतून माघार घेत असल्याचे मडकईकर यांनी सांगितले होते. मोन्सेरात गटाकडून उपमहापौरपदासाठी लता पारेख यांच्या जागी अस्मिता केरकर यांना उमेदवारी देण्याचे आधीच ठरले होते.\nभाजप गटाकडून पुंडलिक राऊत देसाई आणि मिनीन डिक्रुज यांची नावे महापौरपदाच्या शर्यतीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. येत्या बुधवारी (दि.14) पणजी मनपाची महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक घेतली जाणार आहे.\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nचेक बाउन्स प्रकरणी कोयना मित्राला ६ महिने तुरूंगवास\n'इस्रो'ची ऐतिहासिक कामगिरी; ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण (व्हिडिओ)\nकळंबा कारागृहातील कैद्याचा हृदयविकाराने मृत्यू\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Hailstorm-in-Latur-district/", "date_download": "2019-07-22T10:12:38Z", "digest": "sha1:NOLEMHYTLYI6MTFQPV4IUEOXTOLYEFF7", "length": 3314, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लातूर जिल्ह्यात गारांचा पाऊस | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Marathwada › लातूर जिल्ह्यात गारांचा पाऊस\nलातूर जिल्ह्यात गारांचा पाऊस\nअहमदपूर तालुक्यातील राळगा, रुई व खंडाळी या गावांत मंगळवारी रात्री आठच्या सुमारास अर्धा तास गारपीट झाली. यामुळे पीके व फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. तर, निलंगा तालुक्यात वादळी पाऊस झाल्याने विद्यूत खांब व ट्रॉन्सफॉरमर कोसळले आहेत.\nयावेळी वादळ सुटल्याने अनेक ठिकाणी वीजेच्या तारा तुटून विजप्रवाह खंडीत झाला आहे. चिंच, आंबा, हरभरा, गहू, ज्वारी, ऊस आदींचे नुकसान झाले.\nराणी अंकुलगा येथे झालेल्या वादळी पावसाने गुरहाळात पावसाचे पाणी शिरले व गुळ भिजला.\n‘भाई'नंतर सागर देशमुखचा नवा तडका\nविणा जगताप प्रेक्षकांची फेव्हरेट कंटेस्टंट\n'अशी' आहे 'चांद्रयान-२' मोहीम\nकोल्हापूर : गर्भवती महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडवले\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Netanyahu-Opposition/", "date_download": "2019-07-22T09:46:11Z", "digest": "sha1:7IRKTOGH432NWAHMSKTB2Q6CSQB2GOLH", "length": 6613, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सीपीआयसह इतर संघटनांचा नेतान्याहूंच्या दौर्‍याला विरोध | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’न�� घेतली झेप\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › सीपीआयसह इतर संघटनांचा नेतान्याहूंच्या दौर्‍याला विरोध\nसीपीआयसह इतर संघटनांचा नेतान्याहूंच्या दौर्‍याला विरोध\nइस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांच्या भारत दौर्‍याला सीपीआयसह विविध सामाजिक संघटनांनी विरोध करत आझाद मैदानात निदर्शने केली. नेतान्याहू 18 जानेवारीपासून मुंबई दौर्‍यावर आले आहेत. नेतन्याहू यांनी भारत सोडून परत जावे, अशी मागणी करीत भाकपचे प्रकाश रेड्डी, माकपचे शैलेंद्र कांबळे, तुषार गांधी, भारिप बहुजन महासंघाचे ज.वि.पवार, ज्येष्ठ पत्रकार हसन कमाल, मिलींद रानडे, ज्योती बडेकर वासुदेवन, फिरोज मिठीबोरवाला, जावेद आनंद यांनी गुरूवारी आझाद मैदानात एकत्रित जमून निदर्शने केली.\nनेतन्याहू यांच्याविरोधात देशभरात निदर्शने करण्यात येणार आहेत. न्याय, शांती व मानवतेवर विश्वास ठेवणार्‍या सर्वांनी या दौर्‍याला विरोध करण्याचे आवाहन प्रकाश रेड्डी यांनी यावेळी केले. मुंब्रा-कौसा येथे दारूल उलूम मखदुम, गरीब नवाज अश्रफिया यांच्यातर्फे मौलाना जमाल अहमद सिद्दीकी, मौलाना हिदायुत्तला खान, मौलाना वारीस जमालही यावेळी उपस्थित होते.\nइस्त्राईलचा वापर भारताला दहशतवादाशी लढताना होईल, लष्करी लाभ मिळेल व शेती क्षेत्रासाठी लाभ होईल, अशी बतावणी केंद्र सरकार करत असले तरी परिस्थिती मात्र विपरीत आहे. इस्त्राईल या देशाची स्थापनाच दहशतवादावर झालेली आहे, असे प्रकाश रेडडी यांनी सांगितले.\nनेतन्याहूंची धोरणे राबवण्याचा नरेंद्र मोदी प्रयत्न करत आहेत. जगात लोकशाहीविरोधी वातावरण पसरवण्याचा प्रयत्न केला जात असून देशातील आंबेडकरवादी नागरिकांनी याला कडाडून विरोध केला आहे, असे माकपचे शैलेंश कांबळे यांनी सांगितले.नेतन्याहू दिल्लीत येऊन महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन करतात, ही चुकीची व दुटप्पीपणाची बाब आहे. मोदींनी त्यांच्यासाठी लाल गालीचा अंथरला असला तरी तो गालीचा पॅलेस्टाईनच्या नागरिकांच्या रक्ताने माखलेला आहे, अशी टीकाही प्रकाश रेड्डी यांनी केली.\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nचेक बाउन्स प्रकरणी कोयना मित्राला ६ महिने तुरूंगवास\n'इस्रो'ची ऐतिहासिक कामगिरी; ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण (व्हिडिओ)\nकळंबा कारागृह���तील कैद्याचा हृदयविकाराने मृत्यू\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/nashik-Free-funeral-sheme-fraud/", "date_download": "2019-07-22T10:36:41Z", "digest": "sha1:L7P5YMI46JPVYEHLFSQBRVFRHQ4LBQAC", "length": 6824, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अंत्यसंस्कार योजनेतही ‘टाळूवरचे लोणी’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Nashik › अंत्यसंस्कार योजनेतही ‘टाळूवरचे लोणी’\nअंत्यसंस्कार योजनेतही ‘टाळूवरचे लोणी’\nनाशिक : ज्ञानेश्‍वर वाघ\nमनपाच्या मोफत अंत्यसंस्कार योजनेंंतर्गत निविदेबाबतची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही जवळच्या काही ठेकेदारांना त्यात सहभागी करून घेण्यासाठी आरोग्य विभागाने आधीची निविदा प्रक्रिया रद्द केली आहे. यामुळे आता खास ठेकेदारांसाठी पुन्हा निविदा बोलविण्यात येणार असल्याने आरोग्य विभागाची लपवाछपवी समोर आली आहे.\nमनपाची मोफत अंत्यसंस्कार योजना हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. ठेका मिळविण्यासाठी दोन ठेकेदारांमधील वादही यापूर्वी गाजलेला आहे. एवढेच नव्हे तर ठेका कुणाला द्यायचा यावरून स्थायी समितीच्या सभेत सदस्यांमध्येच वाद निर्माण झाला होता. ठेक्यातील अटी-शर्तीनुसार ठेकेदाराकडून मृतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुरेसे लाकूड, गोवर्‍या, रॉकेल देणे अपेक्षित असते. असे असताना ठेकेदाराकडून मात्र त्यातही कात्री मारून नागरिकांची फसवणूक करण्याचा प्रकार केला जातो. याबाबत आरोग्य विभागाकडे अनेकदा तक्रारी येऊनही त्याकडे अधिकार्‍यांनी केवळ ठेकेदाराच्या प्रेमापोटीच दुर्लक्ष केले आहे. आताही आपल्या मर्जीतील ठेकेदारास ठेका मिळावा, यासाठी निविदा प्रक्रिया पुन्हा राबविण्यात येणार आहे. वास्तविक आधीच्या निविदेत तीन ठेकेदारांचा सहभाग राहिलेला आहे. नियमानुसार तीन वा तीनपेक्षा अधिक निविदा आल्यास अशा प्रकारची निविदा उघडून त्यात कमीत कमी दर असणार्‍या निविदाधारकास पात्र समजले जाते. असे असताना आरोग्य विभागाने मात्र नियमालाच पायदळी तुडवत आधीची निविदा प्रक्रिया रद्द ���रण्याचा घाट घातला आहे. निविदा प्रक्रियेत अपेक्षित बदल करण्यासाठी शुक्रवारी (दि.22) सायंकाळी आरोग्य विभागात काही ठेकेदारांनी तळ ठोकला होता.\nनाशिक जिल्हा बँक अध्यक्षांची आज निवड\nनाशिकमधून आज विमानाचे ‘उडान’\nअंत्यसंस्कार योजनेतही ‘टाळूवरचे लोणी’\nनाशिक : ३१ डिसेंबर; मद्यपिंसाठी खुशखबर...\nआत्महत्‍येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ४ विद्‍यार्थ्यांवर गुन्हा\nनाशिक:बससेवेसाठी भाजप युवा मोर्चाचे उपोषण\n#Chandrayaan2; हा तर भारताचा चंद्राच्या दिशेने ऐतिहासिक प्रवास सुरु : इस्रो\n‘भाई'नंतर सागर देशमुखचा नवा तडका\nविणा जगताप प्रेक्षकांची फेव्हरेट कंटेस्टंट\n'अशी' आहे 'चांद्रयान-२' मोहीम\nकोल्हापूर : गर्भवती महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडवले\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Mobile-theft-increase-in-Miraj/", "date_download": "2019-07-22T09:45:08Z", "digest": "sha1:57RG5UGTLFIO4TVSM55AX2YRL4RKYTOO", "length": 8027, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मिरज पूर्वभागात मोबाईल चोरट्यांचा धुमाकूळ | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Sangli › मिरज पूर्वभागात मोबाईल चोरट्यांचा धुमाकूळ\nमिरज पूर्वभागात मोबाईल चोरट्यांचा धुमाकूळ\nलिंगनूर : प्रवीण जगताप\nमिरज तालुक्याच्या पूर्व भागात मोबाईल चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. आठवडा बाजारातील लोक आणि बस, रेल्वे स्थानकावरील गडबडीत असणारे प्रवासी यांना टार्गेट केले जात आहे. चोरटे सापडत नसल्याने ग्रामस्थ व पोलिसही निराश झाले आहेत.\nपूर्व भागात सध्या भुरट्या चोर्‍यांचे प्रमाण वाढू लागले आहे. आरग, बेडग, सलगरे, कवठेमहांकाळ आणि कर्नाटकातील अथणी या ठिकाणी येणार्‍या - जाणार्‍यांवर मोबाईल चोरट्यांचा डोळा आहे. येथे गेल्या काही महिन्यांपासून चोरट्यांचा उच्छाद वाढला आहे.\nसलगरेतील सोमवारचा आठवडा बाजार परिसरातील गावांना मध्यवर्ती आहे. येथे सलगरे, कोंगनोळी, सराटी, बेळंकी, जानराववाडी आणि कर्नाटकातील अळट्टी, जकराटी, पांडेगाव, खिळेगाव, शिरूर या गावांतील ग्रामस्थ, व्यापारी आणि विक्रेते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येतात. त्यामुळे बाजारात दिवसभर प्रचंड गर्दी असते. या गर्दीचाच फायदा घेत मोबाईलची चोरी होते.\nसलगरे येथून कर्नाटक सीमा जवळ आहे. तसेच रेल्वे, वडाप यांच्या सोयी आहेत. त्यामुळे चोरट्यांनाही कमी खर्चात सलगरेस ये-जा करण्याची सोय आहे. विशेषत: रेल्वेने फुकटात येऊन चोरी करून पसार होता येते. त्यामुळे सलगरेतील मोबाईल चोर्‍या वाढल्या आहेत.\nसात ते पंधरा हजार रुपये किंमतीच्या मोबाईलचीच चोरी अधिक होते असा अनुभव येतो आहे. मोबाईलची चोरी झाल्यानंतर त्याची पोलिसात तक्रार करणे, त्यांचे ट्रॅकिंग करणे, पोलिस खात्याकडे पाठपुरावा सहा महिन्यापर्यंत सुरू ठेवणे हे ग्रामस्थांना शक्य होत नाही. शिवाय इतका त्रास घेऊन तो मोबाईल परत मिळण्याची शक्यताही नसते. शिवाय मोबाईल चोरीनंतर ते लगेच स्वीच ऑफ केले जातात. त्यातील सीमकार्डही बदलले जाते. पाठपुरावा केला तरच पोलिस अशा अनेक गुन्ह्यांचा कसून तपास करतात, अन्यथा त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही, असा अनुभव आहे.\nतीस हजार ते एक लाख रुपये किंमतीचे मोबाईल मात्र चोरीस गेल्यानंतर मालकाच्या पाठपुराव्यामुळे ते ट्रॅक केले जातात. पण असे मोबाईल काही काळाने खूप दूर अंतरावर ट्रॅक झाल्यास त्याचा शोध घेऊन ते मिळविणे व चोरट्यास पकडणे अवघड जाते. पण मोबाईल जवळच्या परिसरातच असेल तर मात्र आयएमआयईद्वारे परत मिळाल्याची उदाहरणे आहेत. पण तोपर्यंत तो मोबाईल वापरून खराब झालेला असतो.\nतपासासाठी स्वतंत्र यंत्रणा हवी\nमोबाईलचा वापर आता प्रचंड वाढला आहे. मोबाईल चोर्‍या वाढल्यामुळे सायबर क्राईमप्रमाणे यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र यंत्रणा व अधिकार्‍यांकडे कार्यभार देण्याची गरज आहे. त्यामुळे चोर्‍या काही प्रमाणात सापडतील.\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nचेक बाउन्स प्रकरणी कोयना मित्राला ६ महिने तुरूंगवास\n'इस्रो'ची ऐतिहासिक कामगिरी; ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण (व्हिडिओ)\nकळंबा कारागृहातील कैद्याचा हृदयविकाराने मृत्यू\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Ockhi-solapur-farmer-loss/", "date_download": "2019-07-22T09:43:38Z", "digest": "sha1:BCYTMFCXTYDEUAABZSBA5SMLLT3UWCDE", "length": 8082, "nlines": 52, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘ओखी’च्या वादळाचा करमाळ्याला फटका | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Solapur › ‘ओखी’च्या वादळाचा करमाळ्याला फटका\n‘ओखी’च्या वादळाचा करमाळ्याला फटका\nकरमाळा : अशपाक सय्यद\nगेल्या दोन दिवसांपासून तामिळनाडूतून मुंबई-कोकण किनारपट्टीवर धडकलेल्या ओखी वादळाने करमाळा तालुक्यातील वातावरणातही बदल घडून आला असून निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणाने व हलक्या पावसाने बळीराजा धास्तावून गेला आहे.\nसोमवारी व मंगळवारी संध्याकाळी करमाळा शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रात्री व पहाटे अत्यंत हलकासा पाऊस झाल्याने बळीराजा धास्तावून गेला आहे. यावेळी वाळू घातलेली मका, उडीद आदी धान्य भिजण्याचा धोका निर्माण झाल्याने शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात धावपळ झाली.\nमंगळवारी व बुधवारी दिवसभर आभाळ आल्याने ऊन-सावलीचा खेळ शहर व तालुकावासीयाला पहायला मिळाला. सध्या मकासाठी जेऊर येथे, तर उडीदासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत हमीभाव खरेदीकेंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र सध्याच्या बदललेल्या वातावरणामुळे हमीभावासाठी आणलेल्या धान्याची आर्द्रता वाढल्याने हमीभाव केंद्रातून हे धान्य नाकारले जात असल्याने शेतकरीवर्ग अडचणीत आला आहे.\nओखी वादळाने मुंबई-कोकणात अधिक नुकसान केले नसले तरी या वादळाचा कमी दाबाचा पट्टा तयार होऊन तो गुजरातच्या दिशेने सरकल्याचे वृत्त असले तरी या वादळाच्या दुष्परिणामाने करमाळा तालुक्यातील शेतकरीवर्ग मात्र पूर्ण चिंतेत बुडाला आहे. या वादळामुळे तराटुन आलेल्या रब्बी हंगामातील ज्वारी पिकावर रोग पडण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरीराजा धास्तावला आहे. गहू, तूर, हरभरा पिकावर आळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे.\nऐन थंडीतही ओखी वादळामुळे उष्णतेत वाढ झाली असून उकाडाही वाढला आहे. गेल्या आठवडाभरापासून वाढलेली बोचरी थंडी आता गायब झाली असून सध्या गेल्या दोन दिवसांपासून गरम वातावरण निर्माण झाल्याने बंद झालेले पंखे पुन्हा सुरू झाले आहेत. हा परिणाम अजून दोन-तीन दिवस ज��णवण्याची शक्यता असून बळीराजाची मात्र त्यामुळे चिंतेत वाढ झाली आहे.\nसध्यातरी या बदललेल्या ढगाळ व हलक्या पावसामुळे तालुक्यातील शेतकरी धास्तावला असून ज्वारी, गहू, तूर, हरभरा पिकांवर रोग पडतोय का की अजून अवेळी पाऊस झाल्याने काय नुकसान होईल, अशा विवंचनेत बळीराजा असून मका, उडीद याची आर्द्रता कशी कमी करता येईल, जेणेकरून हमीभाव केंद्रात विक्रीयोग्य धान्य करता येईल, याचा विचार त्याला भेडसावत आहे.\nशेतकर्‍यांची २३०० रुपयांवर बोळवण\nहोनसळचे सहा सदस्य अपात्र\nमार्डीतील जुगार अड्ड्यावर छापा; १० जणांना अटक\nमहिलेचा खून करणार्‍यास अटक\n‘ओखी’च्या वादळाचा करमाळ्याला फटका\nहॉर्न वाजविल्याने मारहाण, एकाचा मृत्‍यू\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nचेक बाउन्स प्रकरणी कोयना मित्राला ६ महिने तुरूंगवास\n'इस्रो'ची ऐतिहासिक कामगिरी; ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण (व्हिडिओ)\nकळंबा कारागृहातील कैद्याचा हृदयविकाराने मृत्यू\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-abhijat-dinakar-gangal-article-2155206.html", "date_download": "2019-07-22T09:34:29Z", "digest": "sha1:JV4P3INATAB7GXYUV2G4IH5H77QQTO3A", "length": 14420, "nlines": 154, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "abhijat-dinakar-gangal-article | अभिजात!", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nदिनकर गांगल, संस्थापक ग्रंथाली चळवळ | Update - Jun 02, 2011, 01:32 PM IST\nआज लोककलांमुळे जनांमधील निर्मिती ऊर्जा चेतावली जात नाही. आणि जी अस्वस्थ, उदास करत नाही ती कसली कला\nमहाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक खात्याने राज्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी म्हणून गेल्या वर्षी मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर भव्य लेझर शो योजला. त्यासाठी अनेकरंगी फोल्डर छापला. त्या फोल्डरमध्ये पहिले पान उलटल्या उलटल्या ठसठशीत शीर्षक होते - 'अभिजात लोककला' लोककला हे महाराष्ट्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. वासुदेव, गोंधळी, शाहीर असे काही कलावंत दोन-तीन दशकांपूर्वीपर्यंत समाजात वावरताना दिसायचे. आधुनिक काळात त्य���ंना स्थान राहिलेले नाही.\nलोकजीवनातून निर्माण व विकसित झाली ती लोककला. लोकांचे आणि कलेचे नाते तेथे अगदी स्पष्ट आणि अभिन्नजीव आहे. लोकांच्या भावभावना व श्रद्धा त्यांमधून व्यक्त होतात. पण आज लोककलांना मन रिझवण्यापलीकडे म्हणजे करमणुकीपलीकडे स्थान राहिलेले नाही. त्यांच्या परत परत उगाळण्याने त्या घोटीव व कसबाने परिपूर्ण होत चालल्या आहेत, परंतु त्यामुळे जनांमधील निर्मितीऊर्जा चेतावली जात नाही; जनांना स्फुरण लाभत नाही, उलट जन संतुष्ट होण्याने समाधान पावत असतात. आणि जी अस्वस्थ, उदास करत नाही ती कसली कला मला संस्कृतीच्या बरयाच जुन्या खुणा पणतीसारख्या वाटतात. पणत्या नेहमी माळयावर असतात, दिवाळीचे चार दिवस घरात ठिकठिकाणी प्रदर्शित होतात. त्यांचे आपल्या जीवनाशी नाते प्रतीकरूप राहिले आहे. ते किती वर्षे टिकेल आणि पणत्यांना माळयावरही जागा राहणार नाही हे सांगता येईल\nलोककलेमध्ये निर्मितीऊर्जेचा स्वाभाविक व अनघड आविष्कार होत असेल तर अभिजात कलेमध्ये कसणे-कमावणे अभिप्रेत आहे. अभिजाततेमध्ये शास्त्र आहे, नियमबद्धता आहे आणि त्या चौकटी भेदत पुढे जाण्याची मुभादेखील आहे. अभिजाततेमध्ये मूल्यव्यवस्था गृहीत आहे. मूल्यांचा आधार नसेल तर कलेला अभिजात रूप प्राप्त होणे जवळजवळ अशक्य होय.\nअभिजात कलाविष्कार आहे कुठे\nकालिदासाच्या 'शाकुंतल'पासून 'ज्ञानेश्वरी'पर्यंतच्या कृती अभिजात संज्ञेस पात्र मानतात. तुकारामाचे अभंग हे लोकांचे धन मानतात.\nमाझ्यापुढे प्रश्र आहे तो, गेल्या पन्नास-साठ-शंभर वर्षांत असा अभिजात कलाविष्कार दिसून आला का हा प्रश्र मी पाच-दहा मंडळींना विचारला तेव्हा नि:संदिग्ध उत्तर मिळाले नाही. मग माझ्याच डोळयांपुढे नाव प्रकटले ते सत्यजित राय यांचे. त्यांचे चित्रपट म्हणजे चिरंतन मानवी मूल्यांचा आविष्कार. त्यांचा 'पथेर पांचाली' भारताचे दारिद्र्य दाखवतो यांसारखे आरंभीचे आरोप बघता बघता विरून गेले आणि मागे राहिल्या त्या मन आनंदाने, विषादाने आणि उदासीनतेने भरून टाकणा:या तीन निष्कलंक कलाकृती-'अपू' ट्रिलॉजी हा प्रश्र मी पाच-दहा मंडळींना विचारला तेव्हा नि:संदिग्ध उत्तर मिळाले नाही. मग माझ्याच डोळयांपुढे नाव प्रकटले ते सत्यजित राय यांचे. त्यांचे चित्रपट म्हणजे चिरंतन मानवी मूल्यांचा आविष्कार. त्यांचा 'पथेर पांचाली' भारताचे दार��द्र्य दाखवतो यांसारखे आरंभीचे आरोप बघता बघता विरून गेले आणि मागे राहिल्या त्या मन आनंदाने, विषादाने आणि उदासीनतेने भरून टाकणा:या तीन निष्कलंक कलाकृती-'अपू' ट्रिलॉजी सत्यजित राय आणि मृणाल सेन हे बंगालमध्ये एकाच काळात मोठे झाले.\nत्यांनी चित्रपटांत काही समान विषयही हाताळले. परंतु राय यांची परंपरा रवींद्रनाथ, अवनीद्रनाथ, शरदचंद्र यांच्या अभिजाततेची, तर सेन पुरोगामी, आधुनिक, डाव्या, समाजबांधिलकीच्या जाणिवांनी प्रभावित झालेले. थोडे आपल्या सभोवतालात यायचे तर वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर हे ज्ञानपीठ पुरस्कार (आणि विजय तेंडुलकर व महेश एलकुंचवार-सरस्वती सन्मान) मिळाल्यामुळे मराठीच्या पलीकडे भारतीय पातळीवर पोचलेले लेखक. वि. स. खांडेकर अजूनही मराठीत व तमीळ-गुजराथीत वाचले जातात. त्यांना मानवी मन जाणून घेणे आणि ते विविध कलांमधून प्रकट होणे याबद्दल अपार आस्था होती हे कोल्हापूरच्या विद्यापीठ आवारात सुनीलकुमार लवाटे यांनी मांडलेले प्रदर्शन पाहताना जाणवते. पण कुसुमाग्रज जसे त्यांच्या कवितांमधून, नाटकांमधून आणि ललित लेखनातून वाचक-प्रेक्षकांचे मन भरून राहतात, त्यांचा संदर्भ आयुष्याला पुरतो; तसे खांडेकर-करंदीकरांचे होत नाही. मी चार-पाच नामवंतांची नावे घेऊन त्यांच्या चिरकालीन, वैश्विक असण्याच्या शक्याशक्यतेचा अंदाज बांधून राहिलो. परंतु लोककलांनाच अभिजात म्हणून मिरवून दाखवण्याचा उतावळेपणा जसा येथे होत आहे, तसा मराठी भाषेलाच 'अभिजात' दर्जा मिळावा म्हणून खटाटोप करण्याचेही सुचवले जात आहे. कारण काय, तर तो तमीळ व कन्नड भाषांना मिळाला, केंद्र सरकारने बहाल केला. मराठी भाषेला अभिजातपणा देण्याच्या मागणीला राजकीय वळण मिळाले की देशपातळीवर थिल्लरपणा सुरू होईल. त्यापूर्वी मराठीची पूर्वपुण्याई जाणलेली बरी ही भाषा गेल्या हजार वर्षांत महानुभाव-ज्ञानेश्वरांपासून ढोबळ मानाने अस्तित्वात आली. महाराष्ट्र हा स्थलांतरितांचा प्रदेश असल्याने भाषेमध्ये संमिश्रता खूप आहे. तिला शास्त्रीय वळण व नियमबद्धता गेल्या दीडशे वर्षांत, कँडी-एलफिन्स्टन-मोल्सवर्थ अशा ब्रिटिश अधिकाऱ्याच्या पुढाकाराने लाभत गेले. ज्ञानेश्वर-शिवाजी महाराज आणि लोककला हाच मराठीचा वारसा आहे. त्यापलीकडे आहे ते सरकारच्या अधीन असलेले कळाहीन, दिशाहीन सांस्कृत���क जीवन... आपल्या बाब्याला बाबुराव म्हणायचे तसे आपल्या लोककलेच्या अवशेषांना अभिजात म्हणायचे एवढीच आपली झेप\nहे सदर दर आठवड्याला प्रसिद्ध होईल\nसंशयाच्या कुंपणांवर माणुसकीची लक्तरे\nपेंदा, पडका आणि वास्त्याची भाजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-information-on-strawberries-5625492-PHO.html", "date_download": "2019-07-22T09:34:43Z", "digest": "sha1:6H7NOZCLKUFVSUABPNZFU5XHJ6FJYZFX", "length": 11918, "nlines": 163, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "information on Strawberries | रिंकल्स कमी करणारी 'स्ट्राॅबेरी'", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nरिंकल्स कमी करणारी 'स्ट्राॅबेरी'\nस्ट्रॉबेरी हे व्हिटॅमिन C51.5grams चा खूप चांगले सौरचे असून यात अँटी ऑक्सिडट, रिंकल्स कमी करण्यास उपयोगी, कमी कॅलोरीएस, ब्रेन वाढी करता उपयोगी, डायबटिक पेशंट करता चांगली असते.\nस्ट्रॉबेरी : स्ट्रॉबेरी हे व्हिटॅमिन C51.5grams चा खूप चांगले सौरचे असून यात अँटी ऑक्सिडट, रिंकल्स कमी करण्यास उपयोगी, कमी कॅलोरीएस, ब्रेन वाढी करता उपयोगी, डायबटिक पेशंट करता चांगली असते. प्रि नेटल बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी देखील उपयाेगी असते. स्ट्रॉबेरीचे फ्लेवर्स सगळ्यांना आवडतात. ज्युस, आईस्क्रीम, जामही. मिळतात. पण स्ट्रॉबेरी ही सलाडमध्ये किंवा तशीच खावी.\nकरंबेरी : करंबेरी cranberry, म्हणजेच करवंद. 1 कप करवंदामध्ये व्हिटॅमिन C 7.3mg ,व्हिटॅमिन्स E 6.4grams,कॅल्शियम 4mg,कार्बोहायड्रेट्स 6.71grams, प्रोटेइन्स 0.21grams, फायबर 2.5grams आहेत. करवंद हे सतत होणाऱ्या युरिन इन्फेक्शनकरिता गुणकारी आहे, दातातील इन्फेक्शन, प्रोस्टेट कॅन्सर, त्वचेच्या आजारांसाठक्ष गुणकारी असतात. करंवद साधे मीठ लावून, ओटसमध्ये टाकून, फ्रूट सलाडमध्ये एकत्र करून खावे.\nब्लॅकबेरी : 1 कप ब्लॅकबेरीमध्ये 62 कॅलोरीएस,1 ग्रॅम्स फॅट, 2 ग्रॅम्स प्रोटीन,14 ग्रॅम्स कार्बोहायड्रेट्स, 8 ग्रॅम्स फायबर आहेत. व्हिटॅमिन्स C,E,K चे प्रमाण भरपूर आहे. तसेच, झिंक, मॅग्नेशियम, आयर्न आहे. त्यामुळे रक्तदोष, हृदयविकार, त्वचेचे आजार याकरिता सलाडमध्ये\nगूसबेरी : 1 कप गुसबेरी मध्ये व्हिटॅमिन्स C 70 ग्रॅम्स ,व्हिटॅमिन्स A, आह. इंडियन गूसबेरी म्हणजे आवळा, आवळा हा प्रतिकारकक्षमता वाढवतो, डोळ्यांसाठी उपयोगी, डायबेटिस पेशंटने तर रोज खावा, केसांच्या आजारांकरिता उपयोगी, केसाची चमक वाढवतो. पचनशक्ती सुधारते. अनेक पदार्थ बनवले जातात लोणचे, सुपारी, सरबत, मोरावळा, जेवणानंतर खावे.\nरासपबेरी : रासपबेरी 1 कप रासपबेरीमध्ये फायबर 5 ग्रॅम्स, व्हिटॅमिन्स C 54 ग्रॅम्स आहे. त्वचेवर आलेल्या सुरकुत्या घालवण्यासाठी, डिलिव्हरीनंतर दुधाचे प्रमाण वाढवण्यासाठी खावे. सलाडमध्ये टाकून अथवा तशी खाणे जास्त गुणकारी.\nपुढील स्लाइडवर वाचा, महिलांपेक्षा पुरुषांमध्ये उच्चरक्तदाबाचे प्रमाण अधिक...\nमहिलांपेक्षा पुरुषांमध्ये उच्चरक्तदाबाचे प्रमाण अधिक\nहेल्थ प्लस या आरोग्य विमा कंपनीतर्फे तयार करण्यात आलेल्या अहवालानुसार, ३५ ते ४५ वर्षे वयोगटातील महिलांपेक्षा १८ टक्के अधिक नाशिककर पुरुषांमध्ये मधुमेह व उच्च रक्तदाबाची लक्षणे दिसत अाहे. जानेवारी ते डिसेंबर २०१६ या कालावधीत १२,८३७ व्यक्तींनी प्रतिबंधात्मक आरोग्य तपासण्या करून घेतल्या. त्यांच्या निरीक्षणातून हा अहवाल तयार झाला अाहे. या अहवालानुसार, स्त्री व पुरुषांमध्येही मोठ्या प्रमाणात उच्च रक्तदाबाचा त्रास दिसून येत असला तरी त्यातील ३३ टक्के लोकांना हृदयविकाराच्या झटक्याचा धोका संभवत असून ३० टक्के लोकांना कोरोनरी हृदयविकाराचा धोका संभवतो. तपासणीसाठी आलेल्या लोकांपैकी ५५ टक्के लोकांच्या समस्या या त्यांच्या बेशिस्त जीवनशैलीमुळे जन्माला आल्या असून यापैकी बहुतेक सर्व ३५ ते ४५ वर्षे वयोगटातील होते.\nआरोग्य तपासणी तज्ज्ञ अमोल नाईकवाडी म्हणतात,‘‘उच्च रक्तदाबाच्या छोट्या-मोठ्या लक्षणांपासून ९० टक्के लोक अनभिज्ञ आहेत. उच्च रक्तदाब आणि त्यासंबंधीची गुंतागुंत रोखण्यासाठी घ्यावी लागणारी काळजी नाशिककर तितक्याशा गांभीर्याने घेत नाहीत. शहरी भागातील लोक कामाचा ताण आणि नोकर्‍यांचे अस्थैर्य ही कारणे उच्च रक्तदाब व तणावासाठी पुढे करतात तर, ग्रामीण किंवा निमग्रामीण भागातील लोक महागाई हे त्यांच्या उच्च रक्तदाबामागील महत्वाचे कारण असल्याचे सांगतात.\nयोग्य वेळी योग्य ते उपचार न घेतल्यास, उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार, मूत्रपिंड विकार किंवा बहुअवयव विकार उद्भवू शकतात. वेळोवेळी तपासण्या केल्याने उच्च रक्तदाबाचा धोका कमी करता येतो.’’\nडाॅ. शीतल गायधनी, अाहारतज्ज्ञ\nमलावष्टंभ : इतर अाजारांसाठी कारणीभूत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/container-accident/", "date_download": "2019-07-22T11:01:17Z", "digest": "sha1:UDIOO6SKV4MTK6PVGLCS5P3GB4JKGFHW", "length": 10340, "nlines": 109, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Container Accident- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nचंद्रावर 'चांद्रयान'ला उतरण्यासाठी लागणार इतके दिवस, या आणि इतर बातम्या\nरक्षकच झाले भक्षक,रत्नागिरीत 50 लाखांचं कोकेन जप्त\nकधी 200 रुपयांसाठी केली टेनिस बॉलनं गोलंदाजी आता दिसणार थेट ब्लू जर्सीत\nशाळेचे दप्तर मागितलं म्हणून जन्मदात्याने आपल्या दोन मुलांना पाजले विष\nरक्षकच झाले भक्षक,रत्नागिरीत 50 लाखांचं कोकेन जप्त\nशाळेचे दप्तर मागितलं म्हणून जन्मदात्याने आपल्या दोन मुलांना पाजले विष\nपार्थ पवारांची पुन्हा स्टंटबाजी कचरा नसलेल्या ठिकाणी स्वच्छता अभियान\n'काँग्रेस'साठी धोक्याची घंटा, या आमदाराने दिल्या CMना वाढदिसाच्या शुभेच्छा\n'काँग्रेस'साठी धोक्याची घंटा, या आमदाराने दिल्या CMना वाढदिसाच्या शुभेच्छा\nधावत्या लोकलमधून पडून तरुणीचा जागीच मृत्यू\nनाईट लव्हर बारवर नार्कोटिक्स विभागाची छापा, 14 मुलींची सुटका\nआदित्य ठाकरेनंतर आता मुख्यमंत्रीही जाणार जनतेच्या दारात, असा आहे 'मेगाप्लान'\nरक्षकच झाले भक्षक,रत्नागिरीत 50 लाखांचं कोकेन जप्त\nChandrayaan-2: दक्षिण ध्रुवावरच का जातोय आपण ISRO करणार डार्क साइडचं रहस्यभेद\nदेशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nअभिनेत्री कोइना मित्राला 6 महिन्याचा तुरुंगवास, जाणून घ्या काय आहे कारण\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nगरोदर असताना केली बेदम मारहाण, प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचा खळबळजनक आरोप\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\nकधी 200 रुपयांसाठी केली टेनिस बॉलनं गोलंदाजी आता दिसणार थेट ब्लू जर्सीत\nमुंबई इंडियन्सच्या 'या' चॅम्पियन खेळाडूला मिळालं टीम इंडियाचं तिकीट\n'या' खेळाडूसाठी मोजले दीड कोटी पण दोन्ही सामन्यात संघाचा पराभव\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nट्रोलर्सना रोखण्यासाठी ट्विटरने आणलं नवीन फीचर\nOMG VIDEO : या हायटेक रेस्टॉरंटमध्ये चक्क रोबो करतात सर्व्ह\n तुमच्यावर आहे गुगल आणि फेसबुकचं लक्ष\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nचंद्रावर 'चांद्रयान'ला उतरण्यासाठी लागणार इतके दिवस, या आणि इतर बातम्या\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : उस्मानाबादकडे मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद\nपुण्यात परदेशी नागरिकाला मारहाण, पाहा VIDEO\nखेर्डा फाट्याजवळ भरधाव कार कंटेनरमध्ये घुसली..दोघांचा झाला चेंदामेंदा\nकारंजा तालुक्यातील खेर्डा फाट्याजवळ कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव कार समोरुन येणाऱ्या कंटेनरमध्ये घुसली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यु झाला. मृतदेहांचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे.\nस्विफ्ट कार आणि कंटेनरचा अपघात, बहिणीसमोर भावाने गमावला जीव\nकोल्हापूरात कंटेनर आणि स्कूल बसची जोरदार धडक, 2 जण ठार 26 जखमी\nएक्स्प्रेस वेवर कंटरनेर उलटला,रस्त्यावर आईस्क्रीमच आईस्क्रीम\nचंद्रावर 'चांद्रयान'ला उतरण्यासाठी लागणार इतके दिवस, या आणि इतर बातम्या\nरक्षकच झाले भक्षक,रत्नागिरीत 50 लाखांचं कोकेन जप्त\nकधी 200 रुपयांसाठी केली टेनिस बॉलनं गोलंदाजी आता दिसणार थेट ब्लू जर्सीत\nशाळेचे दप्तर मागितलं म्हणून जन्मदात्याने आपल्या दोन मुलांना पाजले विष\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8C%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2019-07-22T10:30:00Z", "digest": "sha1:45ZTK7K2BIJNLL4ZRKUANRXT5KSWFOSG", "length": 4057, "nlines": 58, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "करौलीला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशन��\nखालील लेख करौली या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nहिंदुस्थानातील संस्थानांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nराजस्थानमधील जिल्हे ‎ (← दुवे | संपादन)\nकरौली जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nभारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार) ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:सद्य घटना/मे २००८ ‎ (← दुवे | संपादन)\nभारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार) ‎ (← दुवे | संपादन)\nखिलाडीलाल बैरवा ‎ (← दुवे | संपादन)\nभारतातील जिल्ह्यांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nकरौली-धोलपूर लोकसभा मतदारसंघ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/tag/?tagname=%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%20%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%B0", "date_download": "2019-07-22T10:40:13Z", "digest": "sha1:LEUUIBMWROSSOQ5TWBOHBIZX6QU5FKEY", "length": 3818, "nlines": 105, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "Bytes of India - Press Release Network", "raw_content": "\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\nअरुजा रहाळकरच्या ‘अरंगेत्रम्’ने प्रेक्षक मंत्रमुग्ध\nअरुअप्पा जोशी अकादमीत बँकिंग विषयावर कार्यशाळा; विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\nपेण, पनवेल, उरण, घारापुरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/vrishabha-rashi-bhavishya-taurus-today-horoscope-in-marathi-06092018-122679596-NOR.html", "date_download": "2019-07-22T09:32:12Z", "digest": "sha1:ZZF24BJVDSC7YBG4CTBNJ75H7PBACLTH", "length": 8366, "nlines": 153, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "वृषभ आजचे राशिभविष्य 6 Sep 2018, Aajche Vrishabha Rashi Bhavishya | Today Taurus Horoscope in Marathi - 6 Sep 2018 | 6 Sep 2018: काहीशी अशी राहील वृषभ राशीच्या लोकांसाठी लव्ह-लाइफ, जाणून घ्या तुमच्यासोबत आज काय चांगले घडू शकते", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n6 Sep 2018: काहीशी अशी राहील वृषभ राशीच्या लोकांसाठी लव्ह-लाइफ, जाणून घ्या तुमच्यासोबत आज काय चांगले घडू शकते\nTaurus Horoscope Today, 11 ऑगस्ट 2018 (आजचे वृषभ र��शिभविष्य, Kark Rashi Bhavishya Today): आज वृषभ राशीच्या लोकांना कोणत्या ग्रहाची मिळेल मदत आणि काय सांगतात तुमचे ग्रह-तारे\nवृष राशिफळ, (6 Sep 2018, Aajche Vrishabh Rashi Bhavishya): वृषभ राशीचे लोक आज आळशीपणामुळे काही कामे अपूर्ण सोडू शकतात. आज तुम्हाला तुमच्या हट्टी स्वभावावर नियंत्रण ठेवावे लागेल. कोणत्याही कामामध्ये पक्षपातीपणा करू नये. आज 6 Sep 2018 तुमच्या जीवनात काय पॉझिटिव्ह आणि काय निगेटिव्ह राहील, वाचा सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.\nपॉझिटिव्ह - विश्वास ठेवा आणि विनम्रपणे पुढे जा. बहुतांश समस्यांचा तोडगा लवकरच मिळेल. प्रवासाचा योग आहे. असपासच्या ठिकाणी प्रवासाला जाऊ शकता. काही कामे वेळेत पूर्ण होतील. पैशांच्या प्रकरणांत मित्रांचे सहकार्य मिळेल. मुले आणि कुटुंबाचे सहकार्यही मिळत राहील. फायद्याच्या संधी मिळतील.\nनिगेटिव्ह - काही कामांत तुम्हाला लोकांच्या विरोधाचा सामना करावा लागू शकतो. काही कामांत नशीब साथ देणार नाही. त्यामुळे कामात अडथळे निर्माण होतील. परिश्रमाचे फळ मिळणार नाही. काही कामांमध्ये इच्छा नसतानाही तडजोड करावी लागेल. काम आणि परिश्रमही जास्त राहील. तुम्हाला कामाच्या तुलनेत कमी मोबदला मिळेल.\nकाय करावे - विष्णुला तुलसीपत्र अर्पण करा.\nलव्ह - प्रेमाचे उत्तर प्रेमाने मिळेल. कोणाला प्रपोज करायची इच्छा असेल तर करा, नव्या संबंधांची सुरुवातही होऊ शकते.\nकरिअर - करिअरमध्ये नवी संधी मिळू शकते. ती सोडू नका. खालच्या स्तरातील लोकांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात नव्या योजना समोर येतील. अनुभवी लोकांकडून सल्ला घेऊनच काही करायला हवे. विद्यार्थी परीश्रम करतील तरी योग्य फळ मिळणार नाही.\nहेल्थ - लहान आजारांतील रोगांकडे दुर्लक्ष करणे घातक ठरू शकते. नाक, कानात समस्या निर्माण होऊ शकते.\nआजचे राशिभविष्यः जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील आजचा सोमवार\nDaily Horoscope / आजचे राशिभविष्य: जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार\nDaily Horoscope / आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%A9_%E0%A4%B5%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2019-07-22T10:27:11Z", "digest": "sha1:XEA4ESL3FKN43YL4WGPZARTJSS27N3QY", "length": 6189, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "१३ वी पंचवार्षिक योजना - विकिपीडिया", "raw_content": "१३ वी पंचवार्षिक यो��ना\nह्या लेखातील / विभागातील सध्याचा मजकूर इतरभाषा ते मराठी मशिन ट्रांसलेशन वापरून, [[]] भाषेतून मराठी भाषेत अंशत: अनुवादित केला गेला आहे / अथवा तसा कयास आहे. (ही सूचना/खूणपताका/टॅग लावताना, सहसा, सदर कयास संबंधीत मजकुरातील मराठी व्याकरणाच्या तफावतीवरून केले जातात). मशिन ट्रांसलेशनने मिळालेल्या अनुवादातील केवळ पूर्णतः व्यवस्थीत अनुवादीत वाक्ये तेवढीच घेण्याचा प्रयत्न केला आहे (करावा). आपल्याला आढळलेल्या त्रुटी येथे नोंदवाव्यात. लेखाच्या इतिहासातील फरक अभ्यासून भाषांतरास उपयोगी आणि अद्ययावत करण्यास मदत हवी आहे. (पहा: मशिन ट्रान्सलेशन/निती काय आहे\nहे सुद्धा करा: विकिकरण,शुद्धलेखन सुधारणा, शब्द तपासःऑनलाईन शब्दकोश, अन्य सहाय्य: भाषांतर प्रकल्प.\nभारत में वर्तमान मोदी सरकार ने पंचवर्षीय योजनाओं वर्ष 2017 से बनाना बंद कर दिया है. इस प्रकार सोवियत रूस की नकल पर बनायीं जा रहीं पंचवर्षीय योजनाओं के माध्यम से देश की आर्थिक नियोजन प्रणाली को बंद कर दिया गया है और 12वीं पंचवर्षीय योजना भारत की अंतिम पंचवर्षीय योजना कही जाएगी.\nसारांश के तौर यह कहा जा सकता है कि भले ही सरकार ने इन योजनाओं को बनाना बंद कर दिया हो लेकिन भारत के आर्थिक विकास में इन पंचवर्षीय योजनाओं का अतुलनीय योगदान है. इन योजनाओं के माध्यम से ही भारत ने सीखा है कि कम संसाधनों की मदद से कैसे देश को विकास के रास्ते पर लाया जा सकता है.\nअंशत: मशीन ट्रांसलेशन वापरून अनुवादित लेख\nमराठी लेखनात व्याकरणाची गल्लत झालेले लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ मार्च २०१९ रोजी ०८:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/keshav-vishnu-belsare/", "date_download": "2019-07-22T10:13:07Z", "digest": "sha1:IWCNF275FG52CIVXC5BTJFD472IRXPVT", "length": 9865, "nlines": 129, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक,लेखक केशव विष्णू बेलसरे – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ July 22, 2019 ] मन एक पाखरू\tललित लेखन\n[ July 22, 2019 ] मानसिक स्वास्थ्य कसे हाताळावे \n[ July 20, 2019 ] भिकारीण\tक���िता - गझल\n[ July 19, 2019 ] कवीची श्रीमंती\tकविता - गझल\n[ July 19, 2019 ] ओरॅकल कंपनीचा संस्थापक लॅरी एलिसन\tविशेष लेख\nHomeव्यक्तीचित्रेतत्त्वज्ञानाचे प्राध्यापक,लेखक केशव विष्णू बेलसरे\nतत्त्वज्ञानाचे प्राध्यापक,लेखक केशव विष्णू बेलसरे\nFebruary 8, 2019 संजीव वेलणकर व्यक्तीचित्रे\nतत्त्वज्ञानाचे प्राध्यापक,लेखक केशव विष्णू बेलसरे यांचा जन्म ८ फेब्रुवारी १९०९रोजी झाला. केशव विष्ण बेलसरे हे पूज्य बाबा बेलसरे या नावानेच ओळखले जात असत. ते तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. त्यांनी आपलं जीवन अध्यात्माच्या प्रसाराला वाहिलं होतं.\nत्यांनी पन्नास वर्षांहून अधिक काळ नामस्मरणाच्या शास्त्रशुद्ध अभ्यासात घालवून स्थूल देहबुद्धीतून सूक्ष्म आत्मबुद्धीत शिरण्याचा समजून अभ्यास केला होता आणि सामान्यजनांना त्याचं महत्त्व समजावून सांगण्यासाठी त्यांनी ‘नामसमाधी सहजसमाधी’ हा ग्रंथ लिहिला. त्याचबरोबर भारतीय अध्यात्म या विषयावरही त्यांनी लेखन केलं होतं.\nसार्थ श्रीमत् दासबोध, अध्यात्म दर्शन, आनंद साधना, भगवंताचें अनुसंधान साधनेचा प्राण, भगवंताच्या नामाचे दिव्य संगीत, भावार्थ भागवत, ज्ञानेश्वरी, मनाची शक्ती, नामसाधना परमार्थ प्रदीप, प्रा. के. वि. (पू. बाबा) बेलसरे यांचे साधकांबरोबर झालेले अध्यात्म संवाद, साधकांसाठी संतकथा, शरणागती, श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, अंतर्यात्रा, ईश्वरभक्ती दर्शन अथवा प्रेमयोग, श्रीचैतन्य गीता असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.\nकेशव विष्ण बेलसरे यांचे ३ जानेवारी १९९८ रोजी निधन झालं.\nश्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nमराठीसृष्टीचा मोबाईल ऍप आजच डाऊनलोड करा..\nमानसिक स्वास्थ्य कसे हाताळावे \nओरॅकल कंपनीचा संस्थापक लॅरी एलिसन\nमाझे आदरणीय गुरुजी पं. दिनकर पणशीकर\nकाय आहे ऑफिस कोल्ड आणि कसा कराल यापासून बचाव\nमॅनहॅटनहेंज.. मॅनहॅटन.. न्यूयॉर्क.. अमेरिका\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://researchmatters.in/mr/news/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A8-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A4%A3", "date_download": "2019-07-22T10:43:49Z", "digest": "sha1:6PTYDOSZZZVHK26C3NA56TF36XHQRX5I", "length": 16686, "nlines": 67, "source_domain": "researchmatters.in", "title": "एकात्मीक कचरा व्यवस्थापन: एक विश्लेषण | रीसर्च मॅटर्स", "raw_content": "\nतुम्हाला हवा असलेला शब्द लिहा\nभारतातील विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व मानव्यशास्त्रांतील संशोधन आणि ठळक घडामोडींवर आधारित बातम्या व लेख\nभारतातील विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व मानव्यशास्त्रांतील संशोधन आणि ठळक घडामोडींवर आधारित बातम्या व लेख\nएकात्मीक कचरा व्यवस्थापन: एक विश्लेषण\nएकात्मीक कचरा व्यवस्थापन: एक विश्लेषण\nभारतीय प्रौद्योगिक संस्थान, मुंबई मध्ये केलेला अभ्यास दर्शवतो की एकात्मिक कचरा व्यवस्थापन केल्यास उघड्यावर कचरा टाकण्यामुळे होणारे प्रदूषण कमी होऊ शकते\nमोठ्या प्रमाणावर निर्माण होणाऱ्या नागरी कचऱ्याचे व्यवस्थापन करणे, हे नगर व्यवस्थापकांपुढे असलेले एक मोठे आव्हान आहे. यावर तोडगा काढण्याच्या हेतूने भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई मधील संशोधकांनी कचरा व्यवस्थापनाच्या विविध पद्धतींचा तुलनात्मक अभ्यास केला. अभ्यासात असे आढळून आले की संयुक्तपणे वेगवेगळ्या पद्धती वापरल्यास कचरा डेपोमध्ये उघड्यावर कचरा टाकल्यामुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम टळू शकतात.\nया अभ्यासाचे सहलेखक, भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथील पर्यावरण विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक मुनीश चंदेल म्हणतात \"कचरा व्यवस्थापनासंबंधी भारतात जास्त अभ्यास झालेला दिसत नाही. कचरा रिचवण्याच्या विविध पद्धती संयुक्तपणे वापरताना, कचरा निर्माण होण्यापासून त्याचा निचरा होईपर्यंत पर्यावरणाच्या विविध घटकांवर होणाऱ्या परिणामांचे विश्लेषण या अभ्यासात केले आहे.”\n���पलब्ध आकडेवारीनुसार मुंबई महापालिका हद्दीत दररोज सुमारे ९००० टन घनकचरा तयार होतो. ह्यातील बहुतांश कचरा मुंबई महानगरासाठी असलेल्या दोन डंपिंग ग्राउंड किंवा १ बायोरिअॅक्टर मध्ये पाठविला जातो. कित्येकदा कचरा उघड्यावर जाळला जातो. त्यांतून विषारी वायू बाहेर पडतात. त्यामुळे श्वसन समस्या, हृदय व रक्तवाहिन्यांचे रोग, जन्मदोष इत्यादी त्रास उद्भवू शकतात. याशिवाय कचऱ्याची मोठ्या प्रमाणावरील वाहतूक, हाताळणी आणि विल्हेवाट करताना हरितगृह वायूंचे उत्सर्जन होते. सल्फरडायऑक्साइडचे धूर आणि नायट्रोजनचे ऑक्साईड (याला आम्ल वायू असेही म्हणतात), तसेच कणीय पदार्थ आणि इतर विषारी द्रव्ये हवेत सोडली जातात.\nकचरा अशा रीतीने उघड्यावर टाकण्यापेक्षा त्याचा निचरा करण्यासाठी इतर अनेक वैज्ञानिक पर्याय उपलब्ध आहेत. पेपर, प्लॅस्टिक, कपडे आणि कातडी यांच्यावर पुनर्प्रक्रिया करता येते. स्वयंपाकघरातील ओल्या कचऱ्याचा वापर सेंद्रिय खत बनवण्यासाठी करता येते. भस्मिकरण या पद्धतीत सेंद्रिय कचरा जाळला जातो. अकार्बिक भागाची राख तयार होते. राखेचाही उपयोग केला जाऊ शकतो. या ज्वलनादरम्यान जी उर्जा निर्मिती होते , तिचा वापर औष्णिक विद्युत निर्मिती साठी केला जाऊ शकतो. या मुळे कार्बन उत्सर्जन कमी होते. या पद्धती निश्चितच समाजासाठी आणि पर्यावरणासाठी हितकारक आहेत.\nकचरा व्यवस्थापनाच्या या सर्व पद्धती संयुक्तपणे वापरता आल्या तर अधिकच बरे. संशोधकांनी जीवन चक्र मूल्यांकन पद्धतीने कचरा व्यवस्थापनाच्या विविध पद्धतींचे मूल्यांकन केले आहे. ह्या तंत्रामध्ये कोणत्याही उत्पादनांचे, प्रक्रियेचे किंवा उपक्रमाचे त्यांच्या संपूर्ण जीवनचक्रात त्यांचा पर्यावरणावर कसा परिणाम होतो याचा अभ्यास केला जातो.\nडंपिंग ग्राउंड मध्ये कचरा टाकणे यासह कचरा व्यवस्थापनाच्या विविध पद्धती एकत्रितपणे वापरण्याच्या ६ पर्यायांचा तुलानात्मक अभ्यास संशोधकांनी केला. कचरा कुठल्या पद्धतीचा आहे, त्यातला किती भाग पुनश्चक्रण करण्यायोग्य आहे, किती भाग सेंद्रिय खत करायला वापरता येईल हे पाहून पुनश्चक्रण, सेंद्रिय खत निर्माण, वायुनिरपेक्ष पचन (ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत ज्वलन करणे), भस्मीकरण या पद्धती वापरून कचऱ्याचा निचरा करण्यासाठीचे ६ संयुक्त पर्याय त्यांनी योजले. कणीय घटक, कार्बनडायऑक्साइड, मिथेन, डायऑक्साइन, आर्सेनिक, निकेल आणि नायट्रोजन ऑक्साइड यासारख्या २७ प्राचलांचा वापर करीत त्यांनी पर्यावरणावर होणारे सार्वत्रिक आणि स्थानिक परिणाम तपासले. ह्या घटकांचे वर्गीकरण, जागतिक तापमान वाढीवर परिणाम करणारे, आम्लीकरण करणारे, सुपोषणास (फॉस्फेट आणि नायट्रेटच्या अतिरिक्त जल प्रदूषणांमुळे जलपर्णीं सारख्या वनस्पतींची बेसुमार वाढ) कारणीभूत ठरणारे व विषक्त ठरणारे या वर्गांमध्ये केले.\nमुंबईत निर्माण होणाऱ्या एकूण कचऱ्यापैकी १६% कचरा पुनश्चक्रीकरण करण्यास योग्य असतो. या अभ्यासात संशोधकांनी अशा घटकांची वेगवेगळ्या(१०% ते ९०%) प्रमाणात पुनर्प्रक्रिया केल्यास त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम तपासून पाहीला.\nअभ्यासामध्ये असे आढळून आले आहे की घन कचरा व्यवस्थापनाची कुठलीही एक पद्धत सर्व प्रभाव क्षेत्रांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत नाही. डंपिंग ग्राउंडमध्ये उघड्यावर कचरा टाकल्यास आम्ल वायू कमी तयार होत असला तरी सुपोषण वाढते. भस्मीकरणामुळे हरित वायू कमी प्रमाणात उत्सर्जित होतात, परंतु विषारी व आम्ल वायू बाहेर टाकण्याचे प्रमाण वाढते. सेंद्रिय पद्धतीत सुपोषण आणि विषारी पदार्थ निर्माण होण्याची शक्यता कमी आढळली, परंतु सर्व प्रकारच्या कचऱ्यासाठी सेंद्रिय पद्धत वापरता येत नाही. लक्षात आलेली अजून एक गोष्ट अशी की डंपिंग ग्राउंडमध्ये मध्ये कचरा टाकायच्या आधी, त्यातील काही घटकांवर पुनर्प्रक्रिया केल्यास पर्यावरणाची होणारी हानी मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकते. म्हणून, संशोधक प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने, सेंद्रिय खत निर्मिती , वायु निरपेक्ष पचन आणि कचरा जमिनीत जिरवणे या पद्धतींचा संयुक्त वापर करण्याची शिफारस करतात.\nकचरा व्यवस्थापना बाबतचे धोरण ठरण्यासाठी हा व या पद्धतीचे अभ्यास मार्गदर्शक ठरू शकतात. “पर्यावरणावरील परिणाम पाहून वेगवेगळ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास कुठली पद्धत अवलंबणे योग्य आहे हे ठरवायला धोरण कर्त्यांना निश्चितच मदत मिळेल”, असा विश्वास प्रा. चंदेल यांना वाटतो.\nविविध शहरांमध्ये कचऱ्यातील घटक आणि त्यांचे प्रमाण वेगवेगळे असु शकते, त्यामुळे तेथील स्थानिक घटकांनुसार त्या त्या ठिकाणच्या कचरा व्यवस्थापनाबाबत योग्य त्या पद्धती संयुक्त पणे अवलंबता येतील. उघड्यावर कचरा टाकण्याच्या जोखीम समजून घेऊन समाजास व पर्यावरणास हितकारक असलेले धोरण ठरवून, ते प्रत्येक शहरात राबविणे आवश्यक आहे.\nभारतीय महिलांच्या नोकरी व्यवसायातील सहभाग खरंच वाढतोय का\nएक पाऊल- भारतीय खेडी स्वयंपूर्ण करण्याकडे\nग्राफीन पासून दृढ व अतिघन इलेक्ट्रॉनिक्स ची निर्मिती\nइलेक्ट्रॉनिक चिप्स सुरक्षित करण्याची स्वदेशी पद्धत विकसित केल्याबद्दल प्राध्यापक गांगुली आणि चमू यांना पी के पटवर्धन तंत्रज्ञान विकास पुरस्कार प्रदान\nकथा सरड्याच्या अंगावरील पट्टे आणि रंगीबेरंगी शेपटीची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/maharashtra/marathwada-news/other-marathwada-news/525", "date_download": "2019-07-22T10:23:17Z", "digest": "sha1:KZG7GIKKA25SMET7RC2OH75EX3YEQNHS", "length": 32001, "nlines": 234, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Marathwada News, latest News and Headlines in Marathi | Divya Marathi", "raw_content": "\nपाच महिन्यांपूर्वी निधी मिळूनही अद्याप गणवेश वाटप झाले नाहीत\nजालना - ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याचा कायदा शासनाने अलीकडेच संमत केला असून याअंतर्गत मुलांना पाठ्यपुस्तके, लेखन साहित्य, मुला-मुलींना गणवेश वाटप यासह पाणी, स्वच्छता आदी सर्व सुविधा पुरविण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून गणवेश वाटपासाठी जालना जिल्ह्यासाठी शासनाने पाच कोटी ४२ लाख ८० हजार रुपयांचा निधी गेल्या फेब्रुवारीत दिला होता आणि जूनमध्ये शाळा सुरू होताच गणवेश वाटप करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. परंतु शाळा सुरू होऊन दोन...\nशहराच्या वैभवाकडेही नगरपालिकेचे दुर्लक्ष\nभोकरदन - शहराचे वैभव असलेल्या बसस्थानकाशेजारील चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या चौथ-याचे मार्बल गळून पडले आहे. गेल्या वर्षभरापासून पुतळ्याच्या संरक्षण भिंतीचे काम नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे अर्धवट स्थितीत आहे. भोकरदन शहरात १९९० ते २००० या दशकात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीतर्फे बसस्थानकाशेजारील चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. पुतळा उभारून समितीने तो पालिकेकडे सुपूर्द केला. शहराचे वैभव असलेल्या या...\n१७ गावांच्या रुग्णांसाठी फक्त तीन खोल्यांची सोय\nबदनापूर - सोमठाणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर १७ गावांचा भार असताना केवळ तीन खोल्यांमध्ये गेल्या चार वर्षांप���सून आरोग्य केंद्र सुरू असल्याने जागेअभावी रुग्णांची हेडसांड होत आहे. केवळ एकच बेडची व्यवस्था आहे. कर्मचा-यांना निवासस्थानाची व्यवस्था नसल्याने अपडाऊन सुरू आहे, तर रात्रीच्यावेळी एकही कर्मचारी राहत नसल्याची ग्रामस्थांनी तक्रार केली आहे.बदनापूर येथे ग्रामीण रुग्णालय सुरू झाल्यानंतर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र १९ डिसेंबर २००६ रोजी सोमठाणा येथे हलविण्यात आले. त्या...\nअधिका-यांनी घेतला जिल्हाधिका-यांच्या दौ-याचा धसका\nअंबड - जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी अंबड शहराचा १५ जुलै रोजी दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी सर्व शासकीय कार्यालयाच्या अधिका-यांची चार तास बैठक घेऊन सर्वांना सात दिवसांची मुदत दिली होती, पण अंबडजवळ घडलेल्या अपघातामुळे मुंढे हे अंबडच्या दौ-यावर आले नव्हते. मात्र, मुंढे किंवा त्यांचे पथक शहरात येणार असल्याची चर्चा होती. म्हणून ११ ऑगस्ट रोजी संपूर्ण शासकीय कार्यालय अॅलर्ट झाले आहेत.महिन्याचे काम आले तासावर,तासाचे मिनिटावरअंबड शहरात असणा-या सर्वच शासकीय कार्यालयांत नेहमीच अधिकारी,...\nचाळीस विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये नोकरी\nभोकरदन - आयटीआयचा अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षेचा निकाल लागण्याअगोदरच कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये औरंगाबादला नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड झाल्याने पालकवर्गातून समाधान व्यक्त होत आहे. भोकरदन येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत टर्नर, फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन्स, पंप ऑपरेटर, बेकर अँड कन्फेक्शनर, ड्रेस मेकिंग हे सहा व्यावसायिक ट्रेड उपलब्ध आहेत. दरवर्षी एकूण ९२ विद्यार्थी, विद्यार्थिनी येथे प्रवेश घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करतात. चालू शैक्षणिक वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या सर्व सहा...\nस्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी जनजागृती रॅली\nमंठा - दिवसेंदिवस वाढत चाललेल्या स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी व समाजामध्ये जनजागृती व्हावी, यासाठी मंठा येथे बुधवारी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मंठा फाट्यापासून शिवाजी चौकापर्यंत काढण्यात आलेल्या या रॅलीत विद्यार्थी, विद्यार्थिनी, बचत गटाच्या महिला, सामाजिक कार्यकर्त्या आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देई दोन्ही घरी, मुलगी वाचवा, मुलगी जगवा, स्त्री भ्रूणहत्या थांबल्याच पाहिजेत अशा प्रकारच्या घोषणा देत ही रॅली मार्गक्रमण करीत होती. रॅलीनंतर...\nमाहोरासह परिसरात मिरचीचे पीक धोक्यात\nमाहोरा - माहोरा परिसरात मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड करण्यात येते. यंदा मात्र संततधार झालेल्या पावसामुळे आणि खराब वातावरणामुळे मिरचीचे पीक धोक्यात आल्यामुळे या भागातील शेतकरी अडचणीत सापडला आहे.माहोरा परिसरामध्ये खरीप हंगामामध्ये कपाशी, मका, तूर, मूग, उडीद आदी पिके घेण्यात येतात. गेल्या दोन-तीन वर्षांपासून मात्र मिरची या पिकाची मुख्य पीक म्हणून लागवड करण्यात येत आहे. यावर्षी म्हरूळ, घाणखेडा, भोरखेडा, माहोरा, जवखेडा या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड करण्यात आली. या भागात...\nरस्ता बनला मृत्यूचा सापळा\nवाकडी - भोकरदन तालुक्यातील वाकडी ते आव्हाना या रस्त्याचे गेल्या अनेक वर्षांपासून खडीकरण व मजबुतीकरण झालेले नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.सध्या पावसाळ्याचे दिवस असून, या रस्त्यावर पाणी साचल्याने पादचा-यांसह वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावर अनेक वेळा अपघात घडले असून, हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. हा रस्ता भोकरदन, सिल्लोड तालुक्याशी जोडलेला आहे. या रस्त्यावर आतडी, आव्हाना यासह अन्य दोन गावे जोडलेले आहेत. रस्त्याच्या या दुरवस्थेमुळे या गावांचा सिल्लोड आणि...\nश्रावण सरीमुळे लेणापूर गावाच्या सौंदर्यात भर\nसिल्लोड - अजिंठा लेणीच्या पायथ्याशी डोंगरांच्या कुशीत वसलेल्या लेणापूर गावाचे रूप पावसामुळे खुलले आहे. त्यातच चोहोबाजूंनी डोंगररांगा व गावाला वळसा घालून जाणारी वाघूर नदी यामुळे या गावाच्या सौंदर्यात भर पडली आहे. चोहोबाजूंनी असलेल्या वनराईमुळे कोकणातच आल्याचा भास लेणापुरात होत आहे. अजिंठा लेणीला जाताना बाळापूर व्ह्यू पॉइंट रस्त्यावर डाव्या हाताला लेणापूरकडे जाणारा रस्ता लागतो. लेणापूरकडे वळल्यानंतर दहाच मिनिटांत गाव येते. नागमोडी वळणे घेत जाणा-या डोंगरमाथ्यावरील रस्त्यावरून...\nदूरसंचार कार्यालयाला ठोकले कुलूप\nअंबड - तालुक्यात बीएसएनएलच्या ग्राहकांत दिवसेंदिवस कमतरता होत असली तरी त्यांना चांगली सेवा मिळत नसल्यामुळे तालुक्यातील चिकनगाव येथील ग्रामस्थांनी आज (दि. ११) ऑगस्ट रोजी अंबडच्या दूरसंचार कार्यालयाला कुलूप ठोकले. अंबड तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासू�� बीएसएनएल सेवा विस्कळीत झाली आहे. यामुळे बीएसएनएलचे ग्राहक चांगलेच वैतागले असून, चिकनगाव येथील रामप्रसाद दसपुते, नाथा पवार, नाथा माने, सखाराम जाधव, पुरुषोत्तम जाधव, जगन्नाथ काळे, गजानन माळे, गुलाबचंद संचेती यांनी दुपारी साडेतीन...\nभंगारावर विकली जाते दररोज १० पोती साखर\nअंबड - व्यवसाय करण्यासाठी कोण काय डोके लावेल, हे सांगता येत नाही. ग्रामीण भागात सध्या भंगारावर साखर विकली जात असून या साखरविक्रीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.ग्रामीण भागात पूर्वीपासून भंगाराचा व्यवसाय चालतो. पूर्वी या व्यवसायावर गारीगार किंवा बुढी के बाल, अशा वस्तू देण्यात येत होत्या. नगदी पैसे ही भंगारच्या मोबदल्यात दिल्या जात होते; परंतु आता मात्र साखर दिली जात आहे. ग्रामीण भागात सध्या ३२ रुपये किलो या दराने साखर मिळत असून या महागाईच्या काळात भंगारावर साखर मिळत असल्यामुळे...\nसा. बां. खात्याची निवासस्थाने वा-यावर\nभोकरदन - सार्वजनिक बांधकाम खात्यासह अन्य खात्यांचे कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्यामुळे नागरिकांची कामे खोळंबली आहेत, तर शासनाने लाखो रुपये खर्च करून कर्मचा-यांसाठी बांधलेली निवासस्थाने ओस पडली आहेत. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे रस्त्यांची दुरवस्था सर्वत्र झाली आहे. त्यामुळे अधिका-यांनी मुख्यालयी राहणे गरजेचे आहे. मात्र, जिल्हाधिका-यांनी आदेश देऊनही कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. यामध्ये विशेषत: सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता पी.एस. बारवाल, शाखा अभियंता डी. एम.कोलते, के.एम....\nश्रीक्षेत्र राजूर - शैक्षणिक क्षेत्रात क्रांती होण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. मात्र, दुसरीकडे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. राजूर येथील विद्यालयात ज्ञानार्जन करण्यासाठी येणा-या विद्यार्थ्यांचे अपु-या बसअभावी हाल होत आहेत. परिसरातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी व परत गावाकडे जाण्याकरिता बसमध्ये बसण्यास जागा मिळत नसल्यामुळे राजूर परिसरातील चिमुकल्या विद्यार्थ्यांना बसच्या टपावर बसून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. खराब...\nसोयाबीन बियाणे वाया गेल्याने एक कोटीचा फटका\nहिंगोली - जिल्ह्यात ९८० शेतक-यांनी पेरलेल्या ४ हजार ५०० बॅग सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेच्या ��ृषी विकास विभागाकडे आल्या आहेत. यासंदर्भात कृषी विभागाने अहवाल शासनाकडे पाठविला आहे. परंतु अद्याप शेतक-यांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याने पेरणीमध्येच शेतक-यांना एक कोटी रुपयांपेक्षा जास्त फटका बसला आहे. २ हजार १०० हेक्टरवर सोयाबीनचे ४ हजार ५०० बॅग बियाणे उगवले नाही. यामध्ये सर्वात जास्त बियाणे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या महाबीज या कंपनीचे आहे. पुरेसा पाऊस...\nजिल्हा दूध संघ डबघाईला\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्हा तुळजाभवानी दूध उत्पादक आणि प्रक्रिया संघ डबघाईला आला असून, पश्चिम महाराष्ट्रातील खासगी आणि काही सहकारी दूध संघांनी जिल्ह्यावर आक्रमण केले आहे. उलाढाल ठप्प झाल्याने तुळजाभवानी संघाच्या कर्मचा-यांचे वेतन पाच महिन्यांपासून रखडले आहे. जिल्ह्यात एकमेव प्रक्रिया संघ असलेला तुळजाभवानी दूध संघ उलाढाल मंदावल्याने अडचणीत आला आहे. अलीकडे राजकारण्यांचे कुरण बनलेल्या संघाचा एकेकाळी चांगला लौकिक होता. लाखो लिटर दुधाचे संकलन करणाया या संघाने शेतकयांनाही दुधाचा...\nबीडमधील चार तालुके ‘रेड झोन’मध्ये\nबीड - एचआयव्हीबाधित रुग्णांची संख्या बीड जिल्ह्यात झपाट्याने वाढत चालली आहे. जिल्ह्यातील चार तालुके रेड झोनमध्ये आले आहेत. १२ ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवादिन म्हणून साजरा केला जातो. युवा वर्गात जनजागृती निर्माण करण्यासाठी शासनातर्फे एचआयव्हीविरोधी अभियान राबवले जाते. महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर, चंद्रपूर आणि मराठवाड्यातील लातूर हे जिल्हे एचआयव्हीबाधितांच्या संख्येत आघाडीवर आहेत. बीड जिल्ह्यातील चार तालुकेही रेड झोनमध्ये असल्याचे निष्पन्न झाले आहे.जिल्ह्यात ४४ एकात्मिक...\n जमीन संपादनाला १२५ शेतक-यांचा विरोध कायम\nनांदेड - शहरातील विमानतळ विस्तारीकरणासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी काँग्रेसचे आमदार अमर राजूरकर यांनी लक्षवेधी सूचना मांडून विधान परिषदेत केली. या मागणीमुळे विमानतळ विस्तारीकरणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरातील विमानतळ विस्तारीकरणासाठी लगतची १९१ हेक्टर शेतजमीन संपादित करण्याचा प्रस्ताव २००७ मध्ये तयार करण्यात आला. १२ जून २००७ रोजी याबाबतची अधिसूचनाही काढण्यात आली. नांदेड, म्हाळज, कामठा आणि गाडेगाव येथील १२५ शेतकयांची ही जमीन आहे. या जमिनीचे...\nशिल्पकलेसह संस्कृतीचा वारसा जपणारे हेलसगाव\nमंठा - मंठा शहरापासून पूर्वेस तीन किलोमीटर अंतरावर हेलस प्राचीन संस्कृतीचा वारसा जपणारे गाव आहे. पुरातन शिल्पकलेच्या अनेक खाणाखुणा आजही या गावात पाहायला मिळतात. येथे प्रामुख्याने गणपती मंदिर, हेमावती मंदिर, कालिंकादेवी मंदिर व महादेवाचे मंदिर अशी प्राचीन शिल्पकलेची उत्तम कारागिरी असणारी हेमाडपंती मंदिरे आहेत. या गावातील गणेशोत्सव पंचक्रोशीतील भाविकांसाठी मोठी पर्वणी असते. या उत्सवाला एकशेपंचवीस वर्षाची परंपरा आहे. हेलस येथील महादेव मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे.श्रावण...\nकिनगाव - ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्य कारभारामुळे सध्या ग्रामस्थांना पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत असून मोठी गैरसोय होत आहे.कि.राजा येथील ग्रामस्थांना मुबलक प्रमाणात पाणी मिळावे, यासाठी खडकपूर्णा नदीमध्ये विहीर घेण्यात आलेली असून तेथून नळ हे पाणी पाताळगंगामधील विहिरीत सोडण्यात येते. दुस-या पंपाने पाणी टाकीमध्ये साठविले जाते; परंतु गेल्या महिनाभरापासून मात्र पाताळगंगा नदीतील विहिरीत टाकले जाणारे पाणी बंद झाले आहे. त्यामुळे गावाला पाच दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे.खडकपूर्णा नदीतील...\n...अन् महामंडळांची उडाली भंबेरी\nजालना - शासनाकडून विविध महामंडळांना दिला जाणारा पैसा ख-या लाभार्थींना मिळावा, व्यवसाय, उद्योग उभारला जावा व यातून समाजाची प्रगती व्हावी यासाठी विद्यमान जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी सर्व महामंडळांच्या योजनांची माहिती वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध करून देण्याची सक्ती केल्याने महामंडळांच्या कामांना ब्रेक लागला असून जाहिरातीसाठी पैसा आणायचा कुठून या एकमेव प्रश्नाची चर्चा व्यवस्थापक मंडळी करीत आहेत. मात्र, या आदेशामुळे ख-या लाभार्थींना माहिती मिळणार असून लाभही गरजूंनाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/maharashtra/western-maharashtra/kolhapur-news/4", "date_download": "2019-07-22T09:57:10Z", "digest": "sha1:LKK7XTZZWUSCTCETASFSTKMTL7OMORYZ", "length": 34037, "nlines": 233, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Kolhapur News, latest News and Headlines in marathi | Divya Marathi", "raw_content": "\nACCIDENT: कोल्हापुरात स्कूल बस-कंटेनरची भीषण धडक; 2 ठार, 26 विद्यार्थी जखमी\nकोल्हापूर- संजय घोडवत इंग्लिश स्कूलच्या बसला अतिग्रे फाट्याजवळ भीषण अपघात झाला. भरधाव कंटेनरने बसला जोरदार धडक द���ली. या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला तर स्कूल बसमधील 26 विद्यार्थी जखमी झाले आहेत. आज (मंगळवार) सकाळी हा अपघात झाला. जखमी विद्यार्थ्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सूत्रांनुसार, स्कूल बस अतिग्रे फाट्यावरून शाळेकडे जात असताना सांगलीकडून कोल्हापूरकडे जाणाऱ्या भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली. कंटेनर रस्ता दुभाजकाला धडकून समोरुन येणार्या...\nराजर्षी शाहू महाराजांनी दिली होती अस्पृश्यांना मराठे व ब्राम्हणांची आडणावे\nमहात्मा फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा वारसा राजर्षी शाहू महाराज यांनी पुढे सुरू ठेवला. फुलेंप्रमाणे शाहू महाराजांनी बहूजन समाज व त्यांच्या उद्धारासाठी अनेक लोकोपयोगी उपक्रम हाती घेतले. महाराष्ट्राच्या इतिहासातील अग्रगण्य व्यक्ती म्हणून शाहू महाराजांना ओळखले जाते. कोल्हापूर संस्थानात शिक्षणप्रसाराचे महत्वपूर्ण कार्य केले. आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने divyamarathi.com आपल्या वाचकांना देत आहे त्यांच्याविषयीची खास माहिती... राजर्षी शाहू महाराज यांचे सामाजिक कार्य......\nशेतकऱ्यांच्या गावातील युवकांची यशाेगाथा; अायएएस, अायपीएस, शास्त्रज्ञांसह २५ पीएसअाय\nसिन्नर- निसर्गाच्या कुशीत वसलेले कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील सरुड हे ७ हजार वस्तीचे लहानसे गाव. काेल्हापूरपासून ४० किमी अंतरावरच्या गावात सगळेच शेतकरी. धरणाचे पाणी असल्याने क्षेत्र कमी असले तरी वर्षातून तीन पिके घेऊन कष्टकरी शेतकरी बऱ्यापैकी समृद्ध. त्यामुळेच सगळे म्हणायचे, काेणी शेतकऱ्याचा पाेर शिकून मामलेदार झाला काय अभ्यास राहू द्या अन् शेतीत मदत करा. मात्र, लोकांचे हे वाक्य खोटे ठरवले याच गावामधील युवकांनी. येथील युवामंडळी शासनात सध्या नागरी सेवा, परराष्ट्र...\nतिकडं विंचू आहे, मला चावलेला आहे, तिथं कुणाचं काही खरं नाही; राजू शेट्टींचे भाजपला चिमटे\nकोल्हापूर- अच्छे दिनाचा बुलबुला मलाही पटला होता. वाटल होत, शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्यांना चांगले दिवस येतील. म्हणून या अच्छे दिनाच्या शोधात गेलो. मात्र कसले आलेय अच्छे दिन, अशा शब्दांत खासदार राजू शेट्टी यांनी भाजपच्या अच्छे दिनाच्या आश्वासनाची खिल्ली उडवली. ते कोल्हापूरातील शाहू स्मारक भवनातील एका कार्यक्रमात बोलत होते. तो विंचू मलाही च��वलाय कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज सध्या भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. याविषयी बोलताना राजू शेट्टींनी उपस्थितांना एक...\nबेवारस जनावराला हुसकावले तरी गोरक्षक धमकी देतात, शेतक-यांनी करायचे काय\nकोल्हापूर- देशात गोवंश कायदा असल्याने या देशात दूध न देणाऱ्या जनावरांना चक्क देवाच्या नावान सोडल जात. ही बेवारस जनावर शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांचं नुकसान करत आहेत. त्यांना हुसकावून लावण्यास शेतकरी गेला की एखादा गो रक्षक येतो आणि गायीं आणि गोवंशाला हात लावायचा नाही म्हणून धमकावतो. आता करणार काय, असा सवाल खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूर येथे विचारला. शाहू स्मारक भवन येथे एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. शेट्टी पुढे म्हणाले, देशी गाय असेल तर ठीक हो, ती जरा कमी खाते. पण जर्सी गाय...\nमहाराष्ट्रात महा‘याेग’ : सांगलीत तीन, पुण्यात एका विश्वविक्रमाची नोंद\nसांगली- जत तालुक्यातील बालगाव येथे जिल्हा प्रशासन व गुरू देवाश्रम बालगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऐतिहासिक योग शिबिरात सुमारे १ लाख १० हजार योगप्रेमींनी सहभाग घेतला. या ऐतिहासिक क्षणाची नोंद जागतिक मान्यताप्राप्त एशियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, मार्व्हलस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या तीन ठिकाणी झालीे. सर्वाधिक लोकांनी एकत्र येऊन सूर्यनमस्कार योग साधना करण्याचा हा ऐतिहासिक क्षण असल्याची भावना वर्ल्ड बुक रेकॉर्डच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली....\nKolhapur: राष्ट्रवादीकडून 'आऊट स्टँडिंग चीफ मिनिस्टर'ची खिल्ली; वक्त्यांनी घेतले तोंडसुख\nकोल्हापूर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे आऊट स्टँडिंग लीडरशिप इन डेव्हलपमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुख्यमंत्र्यांचा अमेरिकेतगौरव होत असेल तर महाराष्ट्रातही व्हायलाच हवा, या भावनेतून आज (गुरुवार) राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अभिनव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आऊट स्टँडिंग चीफ मिनिस्टर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रामेश्वर पत्की यांना प्रतिकात्मक देवेंद्र...\nरुग्णालयाचा गलथानपणा... जिवंत रुग्णाला मृत घोषित केले, नातेवाईकांना सोपवला दुस-याचा मृतदेह\nसांगली. जिल्हा रुग्णालयातील ढिसाळ कारभारामुळे एक रुग्णाला आणि त्याच्या नातेवाईंकाना चांगलात मनस्ताप सहन करावा लागला. एका जिवंत रुग्णाला मृत घोषित करुन दुसयाचा मृत रुग्णाचा मृतदेह नातेवाईंकाना सोपवला. पण नातेवाईकांच्या तत्परतेमुळे रुग्णालयाचा गलथानपणा उघडकीस आला. मिळालेल्या माहितीनुसार, अविनाथ बागवडे यांना आजारी असल्यामुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. एवढेच नाहीतर त्यांच्या नातेवाईंकाना दुस-याच रुग्णाचा मृतदेह सोपवला. पण...\nजलपर्णीमुळे पंचगंगा नदीला मैदानाचे रुप..शिवसेनेकडून प्रतिकात्मक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन\nकोल्हापूर- पंचगंगा नदी पात्रात प्रदूषणामुळे हिरवीगार जलपर्णी पसरल्याने नदीला मैदानाचे स्वरूप आले आहे. ढिम्म प्रशासनाला जागे करण्यासाठी शिवसेनेने चक्क पंचगंगेच्या जलपर्णी मैदानात प्रतिकात्मक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करून अनोखे आंदोलन केले. यावेळी शिवसेनेने प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जिल्हा प्रशासनाचा जाहीर निषेध केला. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर येथील प्रदूषित पंचगंगेच्या काठावरील 28 गावांनी आंदोलन सुरू केले आहे. चार पाच दिवसांपूर्वी हातकणंगले गावच्या कोळी बांधवांनी नदी...\nअंबाबाई मंदिरातील पगारी पुजारी मुलाखती वादाच्या भोव-यात, सामाजिक संघटनांचा विरोध\nकोल्हापूर - अंबाबाई मंदिराचे व्यवस्थापन राज्य शासनाच्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून केले जाते. राज्य शासनाकडून श्री.करवीर निवासिनी अंबाबाई विश्वस्त व्यवस्था अधिनियम 2018 हा कायदा 12 एप्रिल 2018 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. या कायद्यानुसार वंशपरंपरागत पूजा-यांचे हक्क संपुष्टात आले आहेत. त्यामुळे आता देवस्थानच्या अखत्यारीत व्यवस्था व कार्यभार रहाणार आहे. अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. तात्पुरता पुजारी पगारी नेमणुकीसाठी 117 अर्ज आले...\nपरशुराम वाघमारे याला पाहिले तर नक्की ओळखणार, पानसरे हत्या प्रकरणातील साक्षीदाराचा दावा\nकोल्हापूर- बंगळुरुतील पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येतील मारेकरी परशुराम वाघमारेसह अन्य सहाजणांना कर्नाटक पोलिसांनी अटक केली आहे. डॉ.कलबुर्गी, कॉ. पानसरे आणि पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या एकाच पिस्तूलातून केली ग��ल्याचे अंदाज पुढे आले असून पानसरे हत्येप्रकरणी महाराष्ट्र पोलिस परशुरामचा चौकशीसाठी ताबा घेणार आहेत. दरम्यान पानसरे हत्याकांडातील सीबीआयचे साक्षीदार असलेले संजय साडविलकर यांनी परशुराम वाघमारे याचे छायाचित्र दाखवले अथवा ओळख परेड साठी बोलावण्यात आले तर मी नक्की त्याला...\nपुष्पा भावे यांना राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर, सामाजिक क्षेत्रातील असामान्य कामगिरीबद्दल सन्मान\nकोल्हापूर- यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार प्रा.पुष्पा भावे यांना जाहीर करण्यात आला आहे. ही माहिती कोल्हापूर येथील राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी पत्रकार परिषदेत दिली. एक लाख रुपये, स्मृती चिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 26 जुलै रोजी राजर्षी शाहू जयंती दिनी सायंकाळी 6 वाजता शाहू स्मारक भवन येथे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा...\nविकासाला गालबोट लावणाऱ्यांची कारस्थाने हाणून पाडावी लागतील; राधाकृष्ण विखे यांचे प्रतिपादन\nशिर्डी- बाळासाहेब विखे यांनी केलेल्या वैचारिक संघर्षामुळे प्रवरा परिसर उभा राहिला. त्यांच्या विकासाच्या विचाराला समृद्ध करतानाच भूमिकेशी प्रामाणिक राहूनच भविष्यातील सामाजिक परिवर्तनाच्या संघर्षास कटिबद्ध व्हावे लागेल. येणाऱ्या काळात राजकीय, सामाजिक आव्हाने मोठी असली, तरी विकासाच्या प्रक्रियेत आपण कोठेही मागे राहणार नाही, असा विश्वास व्यक्त करतानाच या विकासाच्या कामाला गालबोट लावणाऱ्यांची कारस्थान संघटितपणे हाणून पाडावी लागतील, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे...\nपंढरपूरप्रमाणे अाता काेल्हापूरच्या मंदिरातही सर्वजातीय पगारी पुजारी\nकाेल्हापूर -पंढरपूरमधील श्री विठ्ठल मंदिराप्रमाणेच अाता काेल्हापुरातील श्री महालक्ष्मी मंदिरातही सर्व जातींतून पगारी पुजारी नेमण्याचा निर्णय पश्चिम देवस्थान मंदिर प्रशासन समितीने शुक्रवारी घेतला. त्यासाठी मंगळवारपासून मुलाखतीही हाेणार अाहेत. या नियुक्तीत विद्यमान पुजाऱ्यांना प्राधान्य देण्याची तरतूद देवस्थानने केली अाहे. मात्र, एकाही विद्यमान पुजाऱ्याने त्यासाठी अर्ज केलेला नाही, हे विशेष. श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीला घागरा-चाेळी नेसवण्याच्या प्रकारानंतर...\nऐतिहासिक निर्णय..अंबाबाईच्या मंदिरात सर्व जातीचे पूजारी नेमणार; मंगळवारपासून मुलाखती\nकोल्हापूर- पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तो म्हणजे, अंबाबाई मंदिरात सर्व जातीचे पूजारी नेमण्यात येणार आहे. येत्या मंगळवारपासून (ता.19) अर्ज केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याची मागणी करवीरवासियांनी केली होती. यासाठी कोल्हापूरमध्ये आंदोलनही झाले होते. पंढरपूर आणि शिर्डीच्या धर्तीवर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याच्या निर्णयाला विधानसभेत...\nकाय सांगताऽऽ पंचगंगा नदी चोरीला गेली...हातकणंगले पोलिस ठाण्यात तक्रार दाखल\nकोल्हापूर-गेल्या 20 वर्षांपासून प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेली कोल्हापुरातील पंचगंगा नदी आज चक्क चोरीला गेली आहे. शंभरहून अधिक जणांनी आज (सोमवारी हातकणंगले पोलिस ठाण्यात धाव घेऊन कोल्हापुरातील पंचगंगा नदी चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली आहे. त्यामुळे कोल्हापूर पोलिस सुद्धा आवाक् झाले आहेत. सकाळी शंभरहून अधिक लोक मासे पकडण्याचे जाळे आणि हलगी घेऊन पोलिस ठाण्यात हजर झाले. या सर्वांनी पंचगंगा नदी चोरीला गेल्याच्या वैयक्तिक लेखी तक्रारी पोलिसांना दिल्या आहेत. या तक्रारीमध्ये आम्ही...\nSangali- दहावीत मिळाले 53 टक्के मार्क्स, निराश विद्यार्थ्याने मित्रांना पेढे वाटून केली आत्महत्या\nसांगली- शहरातील गजानन काॅलनीत राहणा-या दहावीतील एका विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी दुपारी दहावीचा आॅनलाईन निकाल जाहीर झाला होता. त्यात त्याला 53 % गुण मिळाले होते. त्याने याबद्दल रात्री मिंत्राना पेढेही वाटले आणि नंतर घरी आपल्या खोलीत आत्महत्या केली. साहिल वडगू कोलवेकर वय 15 असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. साहिल सायंकाळी मित्रांना पेढे वाटण्यासाठी गेला होता. रात्री घरी परत आल्यानंतर तो आपल्या बेडरूममध्ये गेला. परंतु तो बराच वेळ तो बाहेर न...\nस्वयंपाक बनवताना गॅस सिलिंडरचा स्फोट, दाहा जण जखमी; शिरोली येथील घटना\nकोल्हापूर- शिरोली येथील हौसिंग सोसायटी मधील बंगल्यात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यावेळी लागलेल्या आगीत दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. आज (बुधवारी) सकाळी साडे 7 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या स्फोटात जखमी झालेल्यांमध्ये दऱ्याप्पा काडगोंड, सुधाराणी काडगोंड, श्रावणी काडगोंड, दानाम्मा पाटील,कृष्णा केदारी पाटील, महेंद्र कृष्णा पाटील, सागर जनार्दन पाटील, निलेश सुखदेव पाटील, निलेश सहदेव आढाव, मारूती सुतार यांचा समावेश आहे. अधिक माहिती अशी की, शिरोली माळवाडी भागात एक हौसिंग सोसायटी आहे. या...\nबारावी परीक्षेच्या निकालाने चिंताग्रस्त विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या\nकोल्हापूर- बारावी परीक्षेच्या निकालाच्या धास्तीने चिंताग्रस्त विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना इचकरंजी येथे घडली आहे. महेश जोशी (18) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. शहरातील स्वामी अपार्टमेंटमध्ये आज सकाळी ही घटना घडली. मिळालेल्या माहीतीनुसार, एका कनिष्ठ महाविद्यालयात महेश शिकत होता. या वर्षी त्याने बारावीची परिक्षा दिली होती. परिक्षा झाल्यापासून तो निकालाच्या चिंतेत होता. या चिंतेतून त्याने मध्यारात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर आज सकाळी आठ...\nराज्याच्या हितासाठी शिवसेनेशी युती ही भाजपची अगतिकता- चंद्रकांत पाटील यांची कबुली\nकोल्हापूर- महाराष्ट्रात विधानसभेसाठी शिवसेना भाजप युती झाली नाही तर काँग्रेस पुन्हा विजयी होईल व काँग्रेसचा कारभार जनतेला माहिती आहे म्हणूनच सर्वसामान्य जनता व महाराष्ट्राच्या हितासाठी भाजप शिवसेनेशी युती करण्यासाठी आगतिक आहे. तरीही शिवसेनेला युती करायची नसेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. असे प्रतिपादन राज्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी त्यांनी पालघर मध्ये वनगा यांना उमेदवारी देताना उद्धव ठाकरे यांनी चुकीचे राजकारण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/sports/from-the-field/8", "date_download": "2019-07-22T10:32:41Z", "digest": "sha1:MVUKGPNBHQGBAK7U5LXGOYEBRHF4XHLH", "length": 33572, "nlines": 233, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Off the Field Marathi Sports News – Latest Off the field Sports News – Marathi Sport News – Daily Marathi Sports News – Marathi Sports News India", "raw_content": "\nऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध दहा वर्षांनी जिंकली वनडे मालिका; शतक ठोकणारा ख्वाजा ठरला मालिकावीर\nनवी दिल्ली - पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने अखेरच्या व पाचव्या वनडेत टीम इंडियाला ३५ धावांनी पराभूत करत ३-२ ने मालिका विजय मिळवला. शतकवीर उस्मान ख्वाजा सामनावीर व मालिकावीर ठरला. फिरोजशहा कोटला स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर उस्मान ख्वाजाचे (१००) शानदार शतक आणि हँडसकाॅम्बच्या (५२) अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ९ बाद २७२ धावा उभारल्या. यात ख्वाजाने मालिकेतील दुसरे शतक झळकावले. तो भारताविरुद्ध द्विपक्षीय...\nआयपीएलची फायनल 19 मे रोजी चेन्नईत; सामन्यांचा मार्ग माेकळा\nमुंबई - लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे २०१९च्या आयपीएल स्पर्धेच्या कार्यक्रमाला अंतिम स्वरूप देण्याचा बीसीसीआयचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, देशभरातील सात टप्प्यांत होणाऱ्या निवडणुकांच्या तारखा आणि ठिकाणांचा मेळ घालताना कसरत करावी लागणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्जला सलामी आणि अंतिम सामन्याच्या यजमानपदाचा मान मिळाला आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार चेन्नईतील मतदान दुसऱ्या टप्प्यातील तारखांना होणार आहे. याचाच अर्थ अंतिम सामन्याच्या आयोजनाचा चेन्नई...\nटर्नरच्या नाबाद खेळीने ऑस्ट्रेलियाचा विजय; मालिकेत 2-2 ने बराेबरी\nमोहाली - पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाने मालिका विजयाच्या इराद्याने मैदानावर उतरलेल्या यजमान टीम इंडियाला रविवारी धक्का दिला. टर्नरच्या (नाबाद ८४ ) झंझावाती खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलिया संघाने चाैथ्या वनडेत ४ गड्यांनी राेमहर्षक विजयाची नाेंद केली. भारताने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद ३५८ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने सहा गड्यांच्या माेबदल्यात लक्ष्य गाठले. ऑस्ट्रेलियाने सलग दुसरा विजय संपादन केला. यासह टीमने मालिकेत २-२ ने बराेबरी साधली. आता मालिकेतील पाचवा व शेवटचा...\nऑस्ट्रेलियाविरुद्ध आज चाैथा वनडे; भारताची मालिका विजयावर नजर\nचंदिगड - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चाैथा वनडे सामना आज रविवारी चंदिगडच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. सलगच्या दाेन विजयांतून भारताने या पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत २-१ ने आघाडी घेतली. आता भारताची नजर या सामन्यात बाजी मारून मालिका विजयावर लागली आहे. रांचीच्या मैदानावरील तिसरा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिकेत विजयाची नाेंद केली. त्यामुळे आता हीच लय कायम ठेव��्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न असेल. आघाडीवर असलेल्या भारतीय संघाची रांचीच्या मैदानावरील तिसऱ्या सामन्यातील कामगिरी...\nमुरली विजय, रैनाची घसरण; ऋषभ, कुलदीपची प्रगती, खेळाडूंच्या कराराची यादी जाहीर\nमुंबई - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 2018-19 साठी खेळाडूंच्या कराराची यादी जाहीर केली. यामधून मुरली विजय आणि सुरेश रैनासह सहा खेळाडू बाहेर पडले आहेत. दुसरीकडे युवा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतसह चार नव्या चेहऱ्यांचा या यादीत समावेश करण्यात आला. यंदा २५ खेळाडूंना करारबद्ध करण्यात आले. तसेच महिलांच्या गटात २० खेळाडूंना ही संधी मिळाली आहे. ग्रेड अ + मधून शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमार हे दाेघेही बाहेर झाले आहेत. त्यांना आता ब गटात स्थान मिळाले. तसेच शमी, कुलदीप आणि ईशांत यांनी प्रगती साधताना अ गटात...\nख्वाजाच्या शतकाने ऑस्ट्रेलिया विजयी, भारतावर ३२ धावांनी मात; उद्या सामना\nरांची - सलगच्या दाेन पराभवांनंतर सावरलेला ऑस्ट्रेलिया संघ शुक्रवारी विजयी ट्रॅकवर परतला. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या आणि आपल्या निर्णायक वनडेत यजमान भारतावर मात केली. ऑस्ट्रेलियाने ३२ धावांनी ४८.२ षटकांत सामना जिंकला. यासह ऑस्ट्रेिलयाने भारताचे मालिका विजयाचे मनसुबे उधळून लावले. आता मालिकेतील चाैथा वनडे सामना उद्या रविवारी हाेणार आहे. सलामीवीर उस्मान ख्वाजा (१०४) व अॅराेन फिंच (९३) यांच्या झंझावाती फलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने टीम इंडियासमाेर ३१४ धावांचे माेठे लक्ष्य ठेवले....\nवनडे मालिका : भारताची 2-0 ने आघाडी; आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसरा सामना\nरांची - सलगचे दाेन सामने जिंकल्यानंतर जबरदस्त फाॅर्मात असलेला यजमान भारतीय संघ आता आपल्या घरच्या मैदानावर विक्रमी मालिका विजयाच्या उंबरठ्यावर आहे. भारताला ३५ वर्षांनंतर पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयी हॅट््ट्रिकसह द्विपक्षीय मालिका जिंकण्याची संधी आहे. यापासून टीम इंडिया अवघ्या एका पावलावर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा वनडे सामना आज शुक्रवारी रांचीच्या मैदानावर रंगणार आहे. भारताने सलगच्या दाेन विजयांच्या बळावर या पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत २-० ने आघाडी...\nHocky: सुलतान अझलान शाह हॉकी कपसाठी भारताच्या कर्णधार पदी मनप्रीत सिंगची निवड\nनवी दिल्ली - हॉकी इंडियाने २८ व्या सुलतान अझलान शाह कपसाठी १८ सदस्यीय भारतीय हॉकी संघाची घोषणा केली. संघातील ९ वरिष्ठ व प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. त्यामुळे संघात युवा व नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली. मिडफिल्डर मनप्रीत सिंगला कर्णधारपदी आणि डिफेंडर सुरेंदर कुमारला उपकर्णधारपदी नियुक्त करण्यात आले. अझलान शाह कप इपोह (मलेशिया) येथे २३ ते ३० मार्चदरम्यान होईल. भारताची लढता २३ मार्च रोजी जपानशी होईल. असे आहे संघ गोलरक्षक -पीआर श्रीजेश, कृष्ण बी. पाठक. डिफेंडर - गुरिंदर सिंग, सुरेंद्रर...\nEuro Cup Football: गत चॅम्पियन रियल माद्रिद पराभूत; नऊ वर्षांनी क्वार्टर फायनलबाहेर\nमाद्रिद - स्पेनचा फुटबॉल क्लब रियल माद्रिद गेल्या पाच वर्षांत चार वेळा युरोपियन चॅम्पियन होता. मात्र, यंदा टीम आपल्या घरच्या मैदानावर चॅम्पियन लीगच्या प्री क्वार्टर फायनलमध्ये पराभवासह स्पर्धेतून बाहेर झाली. ११ हजार कोटी रुपये ब्रँड व्हॅल्यू असलेल्या क्लब रियल माद्रिदला १३८० कोटी रुपये ब्रँड व्हॅल्यू असलेल्या अजाक्सने मंगळवारी रात्री दुसऱ्या लेगमध्ये ४-१ ने हरवले. हॉलंडचा क्लब अजाक्सने ५-३ ने एकूण गुणांनी क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. रियल माद्रिद एकूण १३ वेळा युरोपियन चॅम्पियन...\nविराट काेहलीने झळकावले विक्रमी 40 वे शतक; ऑस्ट्रेलियावर मात, भारताचा 500 वा विजय\nनागपूर - जबरदस्त फाॅर्मात असलेल्या सामनावीर विराट काेहलीने (११६) शानदार शतकी खेळी करून विक्रमाला गवसणी घातली. त्याने मंगळवारी पाहुण्या ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा वनडे सामना गाजवला. याच्या शतकाच्या बळावर यजमान टीम इंडियाने ८ धावांनी ऑस्ट्रेलियावर मात केली. यासह भारताने वनडेमध्ये ५०० व्या विजयाची नाेंद केली. भारताने प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियासमाेर विजयासाठी खडतर २५१ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया संघाला २४२ धावांवर राेखले. भारताकडून कुलदीप (३/५४), शंकर (२/१५)...\nलॉटरी किंवा आर्थिक घोटाळ्यांच्या जाळ्यात सापडू नका; आयसीसीने केले क्रिकेट शौकिनांना आवाहन\nमुंबई - विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आली की जगभर वेगवेगळा स्पर्धा, लॉटऱ्या, क्रिकेट शब्दकोड्यांचा, क्रिकेट कल्पनांचा पुरस्कार, आर्थिक आमिषाच्या योजनांचे पेव फुटते. भारतात किंवा आशिया खंडात तर अशा योजनांचा सुळसुळाट होत असतो. प्रगत राष्ट्रांमधील क्रिकेटप्रेमीही या मोहापासून अलिप्त र��हू शकत नाहीत. अशा अतिउत्साही, अतिमहत्त्वाकांक्षी क्रिकेटशौकिनांना कुणी नव्हे तर यावे ळी चक्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी ) सावधगिरीचा इशारा दिला आहे. यापूर्वीच्या स्पर्धांच्या वेळेचे अनुभव...\nभारताला 500 व्या विजयाची संधी; जिंकणारा ठरेल जगातील दुसरा संघ\nनागपूर - सलामीच्या विजयाने आत्मविश्वास द्विगुणित झालेला भारतीय संघ आता आपल्या घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या सामन्यातही पराभूत करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा वनडे सामना आज मंगळवारी नागपूरच्या व्हीसीए मैदानावर रंगणार आहे. भारताने सलामीचा सामना जिंकून पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. आता या सामन्यात बाजी मारून भारताला वनडेत ५०० व्या विजयाची नाेंद करण्याची संधी आहे. वनडेत विजयाचा हा आकडा गाठणारा भारत जगातील दुसरा संघ ठरेल....\nपाकिस्तानवर बंदी घालणार नाही, आयसीसी ठाम; निर्णय आता सरकारवर साेपवला\nदुबई - आंतरराष्ट्रीय क्रिकेट काैन्सिलने (आयसीसी) दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांशी संबंध तोडण्याच्या बीसीसीआयची मागणी फेटाळली. तसेच पाकला वर्ल्डकपमध्ये खेळू देण्याच्या निर्णयावरची आपली भुमिकाही ठाम ठेवली. त्यामुळे पाकिस्तानचा विश्वचषक खेळण्याचा मार्ग माेकळा झाला. भारत आणि पाकिस्तान यांच्यात १६ जून रोजी सामना होणार आहे. या सामन्यात खेळण्याचा निर्णय आता आयसीसीने भारताच्या केंद्र सरकारवर साेपवला. यातूनच आता टीम इंडियाला विश्वचषकात पाकिस्तानशी सामना खेळायचा की नाही, हा...\nसंघात निवडीनंतर जाण्यासाठीही जवळ नव्हते भाड्याचे पैसे; प्रतिकूल परिस्थितीच्या चेंडूला बेधडकपणे फटकारून भारतीचा यशस्वी षटकार\nअमरावती - राहायला घर नाही, हाती पैसा नाही, कशीतरी जुळवाजुळव करायची, अशा प्रतिकूल आर्थिक परिस्थितीच्या चेंडूला जिद्द, इतरांपेक्षा वेगळे काहीतरी करून दाखवण्याच्या निर्धाराने बेधडकपणे फटकारून भारती फुलमाळीने भारतीय महिला संघात स्थान पटकावले. या संधीचे सोने करीत तिने आजपासून गुवाहाटी येथे इंग्लंडविरुद्ध सुरू होणाऱ्या टी-२० संघातही स्थान मिळवले आहे. शहरातील उत्तमनगर परिसरात राहणाऱ्या सर्वसाधारण शिक्षक कुटुंबातील भारतीने सहाव्या वर्गापासून झपाटल्याप्रमाणे हाती क्रिकेटची बॅट व...\nऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवणारा भारत ठरला तिसरा संघ\nहैदराबाद - माजी कर्णधार महेंद्र सिंग धाेनी (नाबाद ५९) अणि केदार जाधव (नाबाद ८१) यांच्या झंझावाती खेळीच्या बळावर भारताने शनिवारी वनडे मालिकेत विजयी सलामी दिली. टी-२० मालिका पराभवातून सावरलेल्या यजमान भारतीय संघाने सलामीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर ६ गड्यांनी मात केली. यासह टीम इंडियाने पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. आता मालिकेतील दुसरा वनडे सामना मंगळवारी नागपूरच्या व्हीसीए मैदानावर रंगणार आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ७ बाद २३६ धावा काढल्या हाेत्या....\nविश्रांती, आळस हेच आहे गेलच्या तंदुरुस्तीचे रहस्य\nक्रिस गेलला लोक फिटनेसबाबत नेहमी प्रश्न विचारत असत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०६ षटकार मारणारा टी-२० चा धडाकेबाज फलंदाज गेल खेळासोबतच पार्टीतही धमाल करतो. त्यामुळे तंदुरुस्तीबाबतचे त्याचे रहस्य नेहमी जिज्ञासा निर्माण करत होते, पण स्वत: गेलने विविध मुलाखतींत त्याचे उत्तर दिले आहे. गेलने सांगितले की, आळस हे माझ्या तंदुरुस्तीचे रहस्य आहे. बालपणापासूनच लोक त्याला क्रॅम्पी म्हणत असत. क्रॅम्पीचा अर्थ आहे मर्यादेपेक्षा जास्त आळशी व्यक्ती. संधी मिळते तेव्हा विश्रांती घेणे गेलला आवडते....\nयजमान भारतीय संघाला वर्ल्डकपच्या तयारीची शेवटची संधी; आजपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे मालिका\nनवी दिल्ली - टी-२० मालिकेतील अपयशातून सावरलेला यजमान भारतीय संघ आता वनडे मालिकेत पाहुण्या आॅस्ट्रेलियाला पराभवाची परतफेड करण्यासाठी उत्सुक आहे. भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यातील पाच वनडे सामन्यांच्या मालिकेला आज शनिवारपासून सुरुवात हाेत आहे. भारतासाठी ही विश्वचषकासाठीची तयारी करण्याची शेवटची संधी आहे. कारण, येत्या ३० मेपासून इंग्लंडमध्ये वनडेच्या वर्ल्डकपला सुरुवात हाेणार आहे. त्यामुळे या मालिकेच्या माध्यमातून आता टीम अव्वल कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील असेल. तसेच भारतीय...\nदुसरा टी-20 सामनाः ऑस्ट्रेलियाने यजमान भारताला सात गडी राखून केले पराभूत; 2-0 ने जिंकली मालिका\nस्पोर्ट्स डेस्क - ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताला ७ गड्यांनी पराभूत करत मालिका २-० ने आपल्या नावे केली. ऑस्ट्रेलियाने ११ वर्षांनी भारताला टी-२० मालिकेत हरवले. यापूर्वी २००८ मध्ये भरताला १-० ने मात दिली होती. ऑस्ट्रेलियाने १९१ धावांचे लक्ष्य २ चेंडू राखून गाठले. ग्लेन मॅक्सवेलने ५५ चेंडूत तुफानी फटकेबाजी करत नाबाद ११३ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ७ सणसणीत चौकार व ९ उत्तुंग षटकार खेचले. तो सामनावीर आणि मालिकावीर ठरला. शॉर्टने ४० धावा आणि हँडकोम्बने नाबाद २० धावांचे...\nपाकविरुद्ध सामना खेळण्याबाबतचा निर्णय अद्याप नाही; आजपासून दुबईमध्ये आयसीसीची बैठक\nदुबई - आयसीसीच्या मुख्य कार्यकारी समितीच्या बैठकीला आज बुधवारपासून दुबई येथे सुरुवात हाेत आहे. ही बैठक २ मार्चपर्यंत चालणार आहे. यादरम्यान आगामी काळातील विविध स्पर्धांसह आयाेजनाच्या विषयावर चर्चा हाेईल. या बैठकीमध्ये भारत-पाक सामन्याचा विषय अधिक लक्षवेधी ठरणारा आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून सीइआे राहुल जाेहरी हे या बैठकीदरम्यान उपस्थिती असतील. त्यामुळे ते पाकविरुद्ध सामना खेळण्याबाबतच्या विषयासह आपल्या संघाला विश्वचषकादरम्यान कडक सुरक्षा व्यवस्था पुरवण्याबाबत...\nभारत-ऑस्ट्रेलिया आज दुसरा टी-20 सामना, ऑस्ट्रेलियाची 1-0 ने आघाडी\nबंगळुरू - भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यातील शेवटचा टी-२० सामना आज बुधवारी बंगळुरूच्या मैदानावर रंगणार आहे. सलामीच्या विजयाने पाहुणा आॅस्ट्रेलियन संघ मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. त्यामुळे या टीमची नजर आता मालिका विजयावर लागली आहे. मात्र, भारतीय संघाने गत ११ वर्षांपासून आॅस्ट्रेलियाविरुद्ध टी-२०ची एकही मालिका गमावली नाही. त्यामुळे या दशकातील मालिका पराभवाची सिरीज खंडित करण्याचा आॅस्ट्रेलियन टीमचा प्रयत्न असेल. मात्र, त्यांना ही मालिका खंडित करण्यासाठी माेठी कसरत करावी लागेल. भारताला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://srtmun.ac.in/mr/bcud/special-cell/recruitments/2370-college-recruitment.html", "date_download": "2019-07-22T10:35:55Z", "digest": "sha1:UHB6UAATUI6IRASAVFZ3LIS5A2X4TSP2", "length": 10375, "nlines": 221, "source_domain": "srtmun.ac.in", "title": "महाविद्यालय भरती", "raw_content": "\nस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ\nनांदेड - ४३१६०६, महाराष्ट्र राज्य, भारत\n१७ सप्टेंबर १९९४ रोजी स्थापना, विद्यापीठ अनुदान आयोग कायदा कलम २ (एफ) व १२ (बी) अंतर्गत मान्यता, नॅक पुर्नमुल्यांकन \"अ\" दर्जा\nविद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता\nशैक्षणिक सहयोग - सामंजस्य करार\nवाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्रे संकुल\nललित आणि प्रयोगजीवी कला संकुल\nभाषा, वाङ् मय आणि संस्कृती अभ्यास संकुल\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र\nउपकेंद्र - सुविधा केंद्र\nशिष्यवृती / विद्यार्थी सुविधा\nसभा व निवडणूक कक्ष\nनवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य\nशैक्षणिक विभाग (मान्यता ) -परिपत्रके\nशैक्षणिक नियोजन व विकास विभाग\nशैक्षणिक नियोजन व विकास विभाग-परिपत्रके\nमहाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ - परिपत्रके\nवित्त व लेखा कार्यालय\nवित्त व लेखा विभाग\nन्यू मॉडेल कॉलेज, हिंगोली\nनॅक / आयक्युएसी सेल\nसभा व निवडणूक कक्ष\nशैक्षणिक नियोजन व विकास\nकॉपीराइट © 2016 srtmun.ac.in. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/world-cup/", "date_download": "2019-07-22T10:31:48Z", "digest": "sha1:UQK2HSIVBIVPHPQ7FDWPYAIACLT6XDXU", "length": 17481, "nlines": 184, "source_domain": "policenama.com", "title": "World Cup Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nआदित्य ठाकरेंकडून शेतात पेरणी, ‘थोरातांना युवकांचे प्रश्न माहित आहेत का…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nVideo : आजींचा ‘भन्नाट’ यॉर्कर पाहून जसप्रीत बुमराह ‘थक्क’, व्हिडीओ स्वतःहून…\nमुंबई : वृत्तसंस्था - आपल्या वेगवान यॉर्करने फलंदाजांना क्लीन बोल्ड करणारा भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या वर्ल्डकपमधील चमकदार कामगिरीमुळे चांगलाच चर्चेत राहिला. त्याच्या जबरदस्त यॉर्करचे अनेक क्रिकेट चाहत्यांनी कौतुक…\n भारतीय क्रिकेटमधील ‘हे’ २ माजी खेळाडू अमिरेकेला देणार प्रशिक्षण\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - विश्वचषक २०१९ च्या रेसमधून भारतीय संघ उपांत्य फेरीत बाहेर पडला. त्यामुळे भारतीय क्रिकेटचे चाहते नाराज झाले. मात्र भारतीय क्रिकेटसाठी अभिमानास्पद माहिती समोर येत आहे. अमेरिका क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी भारतीय…\nICC World Cup 2019 : …म्हणून धोनी निवृत्तीचा निर्णय घेत नसावा : माजी कॅप्टन स्टीव वॉ\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या क्रिकेट जगतात भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीवर चर्चा सुरु आहे. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून भारताला पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर धोनी आपली निवृत्ती जाहिर करणार…\nभारताच्या पराभवाचा पाकिस्तानी मंत्र्याला झाला आनंद ; ट्विटरवरून केला धोनीचा अपमान\nमुंबई : वृत्तसंस्था - वर्ल्डकपमधील सेमीफायनल सामन्यात भारताला निराशाजनक पराभवाचा सामना करावा लागला. या वेळेस वर्ल्डकप भारतच जिंकणार असे सर्व चाहत्यांना वाटत असतानाच भारताचा सेमीफायनलमध्ये पराभव झाला. या पराभवामुळे भारतीय संघासोबतच भारतीय…\nVideo : टीम इंडिया सेमीफायनल हरल्यानंतर राखी सावंतची खेळाडूंच्या पत्नींवर ‘आगडोंब’…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - वर्ल्ड कप २०१९ मध्ये इंडियाने धमाकेदार सुरुवात केली पण सेमी फायनल हारल्यानंतर टीम इंडिया वर्ल्ड कपमधून बाहेर पडली. यामुळे सगळे खूप नाराज झाले आहे. टीम इंडियाने सगळ्या चाहत्यांना धक्का दिला. ५ रनवर ३ आउट…\nनिवृत्‍तीच्या चर्चा चालू पण महेंद्रसिंह धोनी वेस्टइंडिज दौर्‍याला मुकणार\nमुंबई : वृत्तसंस्था - माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सध्या जोरात सुरु आहेत. वर्ल्डकप झाल्यानंतर महेंद्रसिंग धोनी निवृत्ती घेईल असे बोलले जात होते. पण महेंद्रसिंग धोनीकडून निवृत्तीबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.…\nICC World Cup 2019 : भारत-पाकिस्तान सामन्यातील चेंडू विकला गेला ‘इतका’ महाग, किंमत ऐकून…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे. पहिल्या सेमीफायनल सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला. या स्पर्धेत भारताने उत्तम कामगिरी करत खेळण्यात आलेल्या…\nICC World Cup 2019 : PM नरेंद्र मोदींचे ‘ट्विट’ ; पराभव ‘निराशाजनक’, पण…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत मॅन्चेस्टरमध्ये झालेल्या सेमी फायनल लढतीत टीम इंडियाला १८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह भारताच्या वर्ल्डकप जिंकण्याच्या आशाही संपुष्टात…\nICC World Cup 2019 : पाकिस्तानच्या ‘या’ दिग्गज खेळाडूचा क्रिकेटला ‘रामराम’,…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये काल पाकिस्तानने बांगलादेशचा ९४ धावांनी पराभव केला. मात्र या सामन्यात विजय मिळवून देखील त्यांना सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यास अपयश आले. या स्पर्धेत पाकिस्तानची कामगिरी अतिशय निराशाजनक…\nहोय, बंगळुरूमध्ये वर्ल्डकपची ‘ती’ प्रतिकृती ठरलीय लक्षवेधी \nबंगळूर - एकीकडे वर्ल्डकपची धामधुम सुरु असताना बंगळूरमध्ये वर्ल्डकपची प्रतिकृती चर्चेत आली आहे आणि ती पाहण्यासाठी लोकांचीही गर्दी होत आहे. विशेष म्हणजे केवळ अर्धा ग्रॅम सोन्यामध्ये ही वर्ल्डकपची ट्रॉफी एका सोनाराने साकारली आहे.…\nआता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\n‘धनुरासन’ केल्याने लठ्ठपणा सोबतच ‘या’ आजारांवरही मिळवता…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम - आपण निरोगी आणि सुदृढ राहण्यसाठी नियमित योगासने करा. असे अनेकजण आपल्याला सांगतात आणि योगासने…\nआदित्य ठाकरेंकडून शेतात पेरणी, ‘थोरातांना युवकांचे प्रश्न माहित…\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने नगर जिल्हा दौऱ्यावर आलेल्या युवासेनेचे प्रमुख आदित्य…\nकधी फक्‍त २५० रूपयांसाठी मॅच खेळणार ‘हा’ खेळाडू ‘टीम…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - पुढील महिन्यात विंडीज दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघाची काल घोषणा करण्यात आली. यामध्ये…\n७७ वयाच्या महिलेला करावे लागले ‘मॉडलिंग’ \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - या दिवसांमध्ये सोशल मीडियावर एका वृद्ध स्त्रीचे फोटो खूप व्हायरल होत आहेत, ती पूर्ण…\nवर्तमान पत्रात जाहिरात देवून घरामध्येच ‘स्पा’च्या नावाखाली…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - मुंबईमध्ये एका आलिशान हॉटेलमध्ये छापा टाकून पोलिसांनी या ठिकाणी चालणाऱ्या वेश्या…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘धनुरासन’ केल्याने लठ्ठपणा सोबतच ‘या’ आजारांवरही मिळवता…\nआदित्य ठाकरेंकडून शेतात पेरणी, ‘थोरातांना युवकांचे प्रश्न माहित आहेत का…\nकधी फक्‍त २५० रूपयांसाठी मॅच खेळणार ‘हा’ खेळाडू ‘टीम…\n७७ वयाच्या महिलेला करावे लागले ‘मॉडलिंग’ \nवर्तमान पत्रात जाहिरात देवून घरामध्येच ‘स्पा’च्या नावाखाली चालु…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट…\nशिवसेनेच्या मोर्चामुळं शेतकर्‍यांना विम्याचे पैसे मिळण्यास सुरवात :…\n‘हा’ वर्ल्ड च��म्पियन कर्णधार देश सोडणार, निवृत्तीनंतर…\nटाटांचा मुलगा आणि किर्लोस्करांची मुलगी ‘विवाह’बंधनात ; दोन…\n‘खाकी’ वर्दीतील फोटो केले त्याने सोशल मिडीयावर ‘पोस्ट’, ‘पोलखोल’ झाल्यावर त्याचे…\nगांधी घराण्याच्या बाहेरचा अध्यक्ष झाल्यास २४ तासात पक्ष फुटेल, ‘या’ काँग्रेस नेत्याचे वक्तव्य\nआमिर खान सोबतचा पहिलाच चित्रपट ‘सुपरहिट’ असल्याचं ‘रेकॉर्ड’ पण आता ‘ही’ अभिनेत्री…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/sun-yeta-ghara/", "date_download": "2019-07-22T10:10:03Z", "digest": "sha1:ZO2IQ5UP6IBOOKPUGFWPMPR7SZRTCUFL", "length": 9230, "nlines": 161, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "सून येता घरा – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ July 22, 2019 ] मन एक पाखरू\tललित लेखन\n[ July 22, 2019 ] मानसिक स्वास्थ्य कसे हाताळावे \n[ July 20, 2019 ] भिकारीण\tकविता - गझल\n[ July 19, 2019 ] कवीची श्रीमंती\tकविता - गझल\n[ July 19, 2019 ] ओरॅकल कंपनीचा संस्थापक लॅरी एलिसन\tविशेष लेख\nHomeकविता - गझलसून येता घरा\nFebruary 12, 2019 सौ.मंजुषा देशपांडे कविता - गझल\nमुलाचे लग्न ठरले मन खूप अस्वस्थ झाले\nआनंद तर झालाच पण काळजीने घेरले\nसुनेचे आगमन होणार घरात बदल होणार\nमाझा मुलगा अन संसारही तिचा होणार\nआजवर ह्या संसारावर हक्क फक्त माझा\nभांडीकुंडी अन घरभर पसारही माझा\nआता मात्र माझ्या संसारात तिची लुडबुड\nमनाच्या ताणाने सुरु झाली भांड्यांची खुडबुड\nभांड्यावर हात फिरवून त्यांना समजावले\nपण मनाचे भांडे खडखडच राहिले\nकारण आजवर मीच होते गृहिणी सर्वश्रेष्ठ\nमाझेच पदार्थ वाटायचे सर्वांना चविष्ट\nआता माझी घरावरची सत्ता जाणार\nमाझा काळजाचा तुकडाही तिचा होणार\nकोणाला सांगणार मी बापडी ही व्यथा\nमाझ्यातली आई लपवत होती सारी अस्वस्थता\nएका डोळ्यात हसू एका डोळ्यात आसू\nकरू लागले तयारी मनाची होण्यासाठी सासू\nअरे सून तर येणार अन कुटुंबात बदलही होणार\nपण आता कामांची विभागणी होणार\nसारे तर नेहमीप्रमाणे पसारा करणार\nपण आता आवरायला तिची मदत असणार\nआजवर खूप केले संसार उभारण्यासाठी\nआता थोडे जगू या फक्त स्वतःसाठी\nआपली संसाराची खुर्ची जपून ठेवायचीच\nपण आपल्या शेजारी तिची खुर्ची मांडायची\nअशी झाली युती भावी सुनेशी मनाची\nअन करू लागले तयारी मनापासून लग्नाची\nआता तिच्या रूपाने आला आहे घरी आनंद\nआता ठेवायचे आहे तिला कायम टवटवीत प्रसन्न\nसौ. मंजुषा श्याम देशपांडे,\nAbout सौ.मंजुषा देशपांडे\t5 Articles\nठाण��� जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nमराठीसृष्टीचा मोबाईल ऍप आजच डाऊनलोड करा..\nमानसिक स्वास्थ्य कसे हाताळावे \nओरॅकल कंपनीचा संस्थापक लॅरी एलिसन\nमाझे आदरणीय गुरुजी पं. दिनकर पणशीकर\nकाय आहे ऑफिस कोल्ड आणि कसा कराल यापासून बचाव\nमॅनहॅटनहेंज.. मॅनहॅटन.. न्यूयॉर्क.. अमेरिका\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.vyws.org/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%98%E0%A5%87-%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2019-07-22T09:57:57Z", "digest": "sha1:6SSADM7VMGZNQ367K5BYUKL5VEUSD4D2", "length": 4697, "nlines": 51, "source_domain": "www.vyws.org", "title": "Vidarbha Youth Welfare Society, Amravati – प्रो. राम मेघे इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड रिसर्च, बडनेरा-अमरावती येथे अखिल भारतीय मंत्री विद्याभारती यांचे मार्गदर्शन.", "raw_content": "\nVidarbha Youth Welfare Society, Amravati / Uncategorized / प्रो. राम मेघे इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड रिसर्च, बडनेरा-अमरावती येथे अखिल भारतीय मंत्री विद्याभारती यांचे मार्गदर्शन.\nप्रो. राम मेघे इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड रिसर्च, बडनेरा-अमरावती येथे अखिल भारतीय मंत्री विद्याभारती यांचे मार्गदर्शन.\nप्रो. राम मेघे इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड रिसर्च, बडनेरा-अमरावती येथे अखिल भारतीय मंत्री विद्याभारती यांचे मार्गदर्शन.\nविदर्भ युथ वेलफेअर सोसायटी अमरावती द्वारा संचालित प्रो. राम मेघे इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड रिसर्च, बडनेरा-अमरावती येथे अखिल भारतीय मंत्री विद्याभारती मा. श्री. प्रकाशचंद्रजी यांनी सदिच्छा भेट दिली.\nडॉ.नितीन धांडे आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळात अमेरिकेतील विविध विद्यापीठांचा करणार अभ्यासदौरा\nदंत महाविद्यालय संशोधन परिषद\nमतीमंद मुलांसोबत साजरा केला नाताळाचा सन\nप्रो.राम मेघे महाविद्यालय मे प्लेसमेंट आयोजन\nप्रो. राम मेघे इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड रिसर्च, बडनेरा-अमरावती येथे अखिल भारतीय मंत्री विद्याभारती यांचे मार्गदर्शन.\nटायटन्स् पब्लिक स्कुल येथे देशभक्तीचा जल्लोश\nडॉ.नितीन धांडे आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळात अमेरिकेतील विविध विद्यापीठांचा करणार अभ्यासदौरा\nदंत महाविद्यालय संशोधन परिषद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/buldhana/truck-bike-accident-three-injured/", "date_download": "2019-07-22T10:48:35Z", "digest": "sha1:LI4U2I2UDH43RSPZ2NWHB2E5ISVA5SE6", "length": 27072, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Truck-Bike Accident; Three Injured | ट्रक-दुचाकीची धडक; तीन जखमी | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nविविध मागण्यांसाठी गोर सेनेचा रास्ता रोको\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nविकेंडला सिंहगडावर जाण्यासाठी दुपारी 2ची डेडलाईन\nठाण्यातील अभिनय कट्ट्यावर उलगडले 'ड्रायव्हर' चे भावविश्व\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nकर्नाटक विधानसभाच बरखास्त करा- उद्धव ठाकरे\nमराठी अनिवार्य नसणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई\nएकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nही आहे मराठीतील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री, आता ओळखणे देखील होतंय कठीण\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nकिती टक्के लोक ऑफिसमध्ये अफेअर करतात\n'या' 4 राशींच्या व्यक्ती स्वतःच्या दुःखाचा बाऊ करत नाहीत; तुमची रास आहे का यात\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nAll post in लाइव न्यूज़\nट्रक-दुचाकीची धडक; तीन जखमी\nट्रक-दुचाकीची धडक; तीन जखमी\nचांडोळ : येथील इरला मार्गावरील स्मशानभूमीनजीक ट्रकची व दुचाकीची धडक होऊन तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.\nट्रक-दुचाकीची धडक; तीन जखमी\nचांडोळ : येथील इरला मार्गावरील स्मशानभूमीनजीक ट्रकची व दुचाकीची धडक होऊन तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडला. जखमीवर सध्या धाड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.\nघाटाखालीली नांदुरा येथील गजानन राणुबा बोतुळे, अशोक कडुबा मोहरकर, प्रकाश उत्तम बोतुळे हे तिघे चांडोळ नजीक असलेल्या खासगाव येथे दुचाकीवर (एमएच-२१-बीई-६४८५) जात असताना चांडोळच्या जवळ स्मशानभूमी नजीक समोरून येणाºया ट्रकने एमएच-२०-एए-९०६७ ची व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. त्यात दुचाकीवरील उपरोक्त तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, त्यांना तातडीने धाड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.\nअपघातानंतर या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सोबतच ट्रक चालकास वाहनासह तेथेच अडवून नागरिकांनी रोष व्यक्त केला. या घटनेची वृत्त लिहीपर्यंत धाड पोलिस ठाण्यात नोंद झालेली नव्हती. औरंगाबाद जिल्ह्यातील ट्रक असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र ट्रक चालकाचे नाव स्पष्ट झाले नाही.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nधायरी फाटा येथील उड्डाणपुल सुस्थितीतच ; महापालिकेचे स्पष्टीकरण\nझाडाची फांदी पडून दिव्यांग महिलेचा मृत्यू ; पुण्यातील आपटे राेडवरची घटना\nरिक्षावर वृक्ष पडून झालेल्या अपघातात बाप, लेक जखमी\nकोल्हापूरात घोटवडेजवळ अपघातात ४ क��मगार तरुण ठार, १२ जखमी\nनांदेडजवळ चालकाचा ताबा सुटल्याने शिवशाही बसला अपघात; वाहकासह चारजण जखमी\nशासकीय धान्य वाहतूक करणारे वाहन 'आरटीओ'ने पकडले\nपावसाच्या पुनरागमनाचा पिकांना मिळाला आधार\nखामगाव येथे 'प्रोजेक्ट ओ-२' अंतर्गत वृक्षारोपण\nडेंग्यू प्रतिबंधक उपाययोजनांचा कृती आराखडा तयार\n‘हर्बल गार्डन’व्दारे दुर्मीळ वनस्पतींचे संगोपण\nनंदनवन अनाथालयासाठी सरसावले हात\nपावसाअभावी पिकांवरील फवारणी ठरतेय ‘फेल’\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1624 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (793 votes)\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nकमी वयात पांढऱ्या केसांनी हैराण केलंय; 'हे' घरगुती उपाय वापरून तर पाहा\nवजन कमी करायचंय, बीपी नॉर्मल ठेवायचाय मग दररोज सकाळी प्या 'गरम पाणी'\nचंद्रावर वसले होते एलियन्सचे शहर, नासाच्या छायाचित्रांमधून झाला उगलडा\nमाणसाच्या आकाराची सर्वात मोठी जेलीफिश कॅमेरात कैद\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\n....म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या स्वभावाला औषध नाही: अजित पवार\nवर्ग प्रमुखाची निवडणूक हरल्याने 13 वर्षांच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nलोकल रोज विलंबाने धावतात, आमच्या नोकऱ्या जातात; प्रवाशांचे आंदोलन\nजिल्ह्यात लहरी पावसाचा खेळ सुरूच\nChandrayaan-2: वीरेंद्र सेगवागने दिल्या इस्रोला खास शुभेच्छा\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nएक वर्षाच्या लीपनंतर ‘छत्रीवाली’ मालिकेतल्या विक्रम-मधुराचं नातं नव्या वळणावर\nBreaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\n3, 2, 1, 0... इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'चांद्रयान-2' चं उड्डाण यशस्वी झाल्याची घोषणा\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-SHA-UTLT-this-woman-earns-in-lakhs-after-not-get-job-5894865-PHO.html", "date_download": "2019-07-22T10:15:39Z", "digest": "sha1:6O6LPWSAKZRBJKYQA2SLJTRROTOSWPEX", "length": 9985, "nlines": 164, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "this woman earns in lakhs after not get job | नोकरी न मिळाल्याने या महिलेने सुरु केला हा Business, आता कमवत आहे महिना 1.60 लाख", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nनोकरी न मिळाल्याने या महिलेने सुरु केला हा Business, आता कमवत आहे महिना 1.60 लाख\nअनेकदा महिला आपले घर आणि कुटूंब याचा विचार करताना आपल्या करिअरकडे दुर्लक्ष करतात. पण हरियाणातील जिंद येथे रा\nनवी दिल्ली- अनेकदा महिला आपले घर आणि कुटूंब याचा विचार करताना आपल्या करिअरकडे दुर्लक्ष करतात. पण हरियाणातील जिंद येथे राहणाऱ्या सुनिला जाखड या इतरांपेक्षा वेगळ्या आहेत. त्यांनी शिक्षण पुर्ण केल्यानंतर नोकरी मिळविण्याचा प्रयत्न केला. नोकरी न मिळाल्याने त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरु केला आणि आता त्या यशस्वीपणे स्वत:चा व्यवसाय चालवत आहेत.\nनोकरी न मिळाल्याने केला 2 महिन्याचा अभ्यासक्रम\nसुनिला जाखड यांनी Divyamarathi.com ला सांगितले की, बीएसस्सी (अॅग्रीकल्चर) केल्यानंतर त्यांनी नोकरीसाठी अर्ज केले पण त्यांना नोकरी मिळाली नाही. नोकरी न मिळाल्याने त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. सुनिला यांनी करनाल येथील इंडियन सोसायटी ऑफ अॅग्रीबिझनेस प्रोफेशनल्सचे (ISAP) अॅग्री क्लिनिक आणि अॅग्री बिझनेस सेंटर जॉईंन केले. कोर्स पुर्ण झाल्यावर त्यांनी बिझनेस सुरु केला. आज सुनिला यांच्या बिझनेसचा वार्षिक टर्नओव्हर 60 लाख रुपये आहे.\nपुढे वाचा: काय बिझनेस करते सुनिला...\n2 महिन्याच्या ट्रेनिंग दरम्यान सुनिलाने एपीएरीचा (मधमाशी पालनाचे ठिकाण) दौरा केला. त्यांनी येथे आल्यावर हा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. एका बिझनेस करणाऱ्या कुटूंबात राहिल्याने त्यांना बरीच माहिती मिळाली. हा एक चांगला व्यवसाय आल्याचे त्यांचे लक्षात आले.\n2 लाखाच्या गुंतवणूकीने सुरु केला बिझनेस\nसुनिला म्हणाल्या की, त्यांनी हा व्यवसाय सुरू करण्यासाठी दोन लाखाची गुंतवणूक केली. त्यांनी हरियाणा हॉटिकल्चर विभागाकडून 50 पेट्या सब्सिडीने खरेदी केल्या. त्यांनी मधमाशा सुरु केल्या आणि मग तेजस एपीएरीची सुरुवात केली. तेजस एपीपरी मधमाशी पालन, बॉक्स बनवणे, मध प्रक्रिया आणि ट्रेनिंग सेंटर या सुविधा देते.\nपुढे वाचा: कशी होते कमाई\nसुनिला यांच्या म्हणण्यानुसार, मध, बीकिपिंग बॉक्स, हनी प्रोसेसिंग अॅण्ड ट्रेनिंगने त्यांच्या कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर 60 लाख रुपये झाला आहे. त्यांनी 400 हून अधिक शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे आणि 20 शेतकऱ्यांच्या समुहाला नोंदणीकृत केले आहे. ग्रामीण भागात आम्ही शेतकऱ्यांना मोफत ट्रेनिंग देत आहोत. मध बनविल्यानंतर आम्ही ते खरेदी करतो. मध बनविल्यानंतर आम्ही ते खरेदी करतो आणि बाजारात ब्रॅन्डच्या नावाने विक्री करतो.\nत्यांनी सांगितले की, या व्यवसायातून त्या वार्षिक 20 लाख रुपये कमावतात. त्या आपल्या ब्रॅण्ड परदेशात जाव्यात यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी यासाठी काही कंपन्यांसोबत करार केला आहे.\nब्रोकर्स शुल्क घटवण्याचा सेबीचा निर्णय; शेअर ट्रेडिंग होणार स्वस्त\nघसरण : डिसेंबर तिमाहीमधील आर्थिक विकास दर केवळ 6.6 टक्क्यांवर\nअनिल अंबानींसमोर नवे संकट; वित्त संस्था विकताहेत गहाण शेअर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%AB%E0%A5%AB", "date_download": "2019-07-22T10:45:03Z", "digest": "sha1:M6LY7CTE2APUZJGOTCFVGDFXB4YUYING", "length": 3521, "nlines": 57, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. २५५ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nइ.स. २५५ला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख इ.स. २५५ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nइ.स.चे २५० चे दशक ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. २५२ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. २५३ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. २५४ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. २५६ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. २५७ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. २५८ ‎ (← दुवे | संपादन)\nई.स. २५५ (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%A1%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8", "date_download": "2019-07-22T09:33:03Z", "digest": "sha1:U3W6RUUDWCXG2CEP3DZMLY64O2BBRBOC", "length": 7291, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डॅनिश क्रोनला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nडॅनिश क्रोनला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख डॅनिश क्रोन या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nअमेरिकन डॉलर ‎ (← दुवे | संपादन)\nडेन्मार्क ‎ (← दुवे | संपादन)\nयुरो ‎ (← दुवे | संपादन)\nब्रिटिश पाउंड ‎ (← दुवे | संपादन)\nरशियन रूबल ‎ (← दुवे | संपादन)\nस्वीडिश क्रोना ‎ (← दुवे | संपादन)\nआर्जेन्टाइन पेसो ‎ (← दुवे | संपादन)\nमेक्सिकन पेसो ‎ (← दुवे | संपादन)\nयुरोपियन संघ ‎ (← दुवे | संपादन)\nचिलीयन पेसो ‎ (← दुवे | संपादन)\nकॅनेडियन डॉलर ‎ (← दुवे | संपादन)\nपनामेनियन बाल्बोआ ‎ (← दुवे | संपादन)\nस्विस फ्रँक ‎ (← दुवे | संपादन)\nब्राझिलियन रेआल ‎ (← दुवे | संपादन)\nचेक कोरुना ‎ (← दुवे | संपादन)\nपोलिश झुवॉटी ‎ (← दुवे | संपादन)\nनॉर्वेजियन क्रोन ‎ (← दुवे | संपादन)\nतुर्की लिरा ‎ (← दुवे | संपादन)\nक्युबन पेसो ‎ (← दुवे | संपादन)\nग्रीनलँड ‎ (← दुवे | संपादन)\nलिथुएनियन लिटाज ‎ (← दुवे | संपादन)\nसर्बियन दिनार ‎ (← दुवे | संपादन)\nयुक्रेनियन रिउनिया ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:युरोपियन चलने ‎ (← दुवे | संपादन)\nबेलारूशियन रूबल ‎ (← दुवे | संपादन)\nआल्बेनियन लेक ‎ (← दुवे | संपादन)\nआइसलॅंडिक क्रोना ‎ (← दुवे | संपादन)\nमॅसिडोनियन देनार ‎ (← दुवे | संपादन)\nबल्गेरियन लेव्ह ‎ (← दुवे | संपादन)\nक्रोएशियन कुना ‎ (← दुवे | संपादन)\nहंगेरियन फोरिंट ‎ (← दुवे | संपादन)\nलाटव्हियन लाट्स ‎ (← दुवे | संपादन)\nरोमेनियन लेउ ‎ (← दुवे | संपादन)\nमोल्डोवन लेउ ‎ (← दुवे | संपादन)\nबॉस्निया आणि हर्झगोव्हिना परिवर्तनीय मार्क ‎ (← दुवे | संपादन)\nपूर्व कॅरिबियन डॉलर ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:अमेरिका खंडातील चलने ‎ (← दुवे | संपादन)\nअरूबा फ्लोरिन ‎ (← दुवे | संपादन)\nबहामास डॉलर ‎ (← दुवे | संपादन)\nत्रिनिदाद व टोबॅगो डॉलर ‎ (← दुवे | संपादन)\nजमैकन डॉलर ‎ (← दुवे | संपादन)\nबार्बाडोस डॉलर ‎ (← दुवे | संपादन)\nबर्म्युडा डॉलर ‎ (← दुवे | संपादन)\nकेमन द्वीपसमूह डॉलर ‎ (← दुवे | संपादन)\nडॉमिनिकन पेसो ‎ (← दुवे | संपादन)\nहैती गॉर्दे ‎ (← दुवे | संपादन)\nबेलीझ डॉलर ‎ (← दुवे | संपादन)\nकोलंबियन पेसो ‎ (← दुवे | संपादन)\nबोलिव्हियन बोलिव्हियानो ‎ (← दुवे | संपादन)\nउरुग्वे पेसो ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/beed-accident-in-beed-near-temple/", "date_download": "2019-07-22T09:30:37Z", "digest": "sha1:GQ6PHLYXQJDGQIFPGOFCMCCI4RFW7YU3", "length": 15281, "nlines": 184, "source_domain": "policenama.com", "title": "दुष्काळात बीडमध्ये टँकर माफियांचा कांकलेश्‍वर मंदिराच्या पाण्यावर 'डल्‍ला' : झाला 'असा' भीषण अपघात - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\nदुष्काळात बीडमध्ये टँकर माफियांचा कांकलेश्‍वर मंदिराच्या पाण्यावर ‘डल्‍ला’ : झाला ‘असा’ भीषण अपघात\nदुष्काळात बीडमध्ये ��ँकर माफियांचा कांकलेश्‍वर मंदिराच्या पाण्यावर ‘डल्‍ला’ : झाला ‘असा’ भीषण अपघात\nबीड : पोलीसनामा ऑनलाइन – बीडची जनता दुष्काळात होरपळून निघत असून या ठिकाणी पाण्याची स्थिती भयावह बनली आहे. असे असताना बीडमधील कांकलेश्वर कुंडातून अवैधरित्या पाणी उपसा करत असताना टँकर कुंडामध्ये कोसळला. त्यामुळे टँकर चालकांकडून पाण्याचा काळाबाजार होत असल्याचे उघड झाले आहे.\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं…\n‘त्या’ नामांकित वकील कुटुंबियांना अटक पोलिसांना…\n‘इंडियाज सुपर मॉम’ स्पर्धेच्या बहाण्याने महिलांना गंडा,…\nकांकलेश्वर कुंडातून पाणी घेण्यासाठी आलेला टँकर कुंडामध्ये कोसळला. ही घटना आज दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. कुंडातून पाणी भरत असताना हा टँकर खाली कोसळल्याने या ठिकाणच्या पाण्याची चोरी होत असल्याचे उघडकीस आले. यामध्ये मंदीर पुजाऱ्याचा देखील हात असल्याची चर्चा आहे. मंदिराच्या पुजाऱ्याच्या संमत्तीने कुंडातील पाणी टँकर माफिया चोरून नेत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. टँकर माफियांवर कडक कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. टँकर माफियांचा हा धंदा दोन महिन्यांपासून सुरू असून आज घडलेल्या प्रकारामुळे पाणी चोरीचा प्रकार उघडकीस आला.\nबीड जिल्ह्यात यंदा दुष्काळ दाह मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. या दुष्काळी परिस्थितीत तहानलेल्या जनतेला पाणी पुरवठा करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. मात्र, टँकर माफिया अशा प्रकारे पाण्याची चोरी करून चढ्या भावाने पाण्याची विक्री करून बक्कळ पैसा कमावत आहेत. पाणी टंचाईमुळे नागरिकांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे. त्यातच कंकालेश्वर कुंडातून पाणी चोरीचा प्रकार उघडकीस आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.\nईव्हीमच्या रक्षणासाठी शस्त्रांचा वापर करा ; माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह यांचे वादग्रस्त विधान\nनिकालाआधीच शिवसेनेला मंत्रीपदाची ‘स्वप्न’\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून FB…\n‘त्या’ नामांकित वकील कुटुंबियांना अटक पोलिसांना भोवली, तपासी अधिकाऱ्याला…\n‘इंडियाज सुपर मॉम’ स्पर्धेच्या बहाण्याने महिलांना गंडा, स्पर्धा घेणारे ग्रॅंड…\nसांगवीत दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त\nछातीत गोळी झाडून ‘आयटी’तील एकाची आत्म��त्या\nसांगवी पोलिसांकडून दोन सराइत गुन्हेगारांना अटक\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\nप्रेग्नेंसीनंतर स्वतःला फिट ठेवण्याबद्दल अभिनेत्री सौम्या…\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्रीपदाचा विषय माझ्यासमोर नसून महाराष्ट्र घडवायला मी निघालेलो आहे. जे लोक…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या प्रेमाचा ज्वर सर्वत्र आहे. त्यात प्रेमप्रकरणातून अनेक प्रेमभंग झाल्यावर आत्महत्या…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. त्यामुळे एसबीआय नेहमीच आपल्या…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेत्री कोयना मित्रा काही दिवसांपूर्वीच 'ओ साकी साकी रे' या गाण्यामुळे चर्चेत आली…\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\nऔरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी चार वर्षापासून प्रयत्न चालू…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं…\n‘त्या’ नामांकित वकील कुटुंबियांना अटक पोलिसांना…\n‘इंडियाज सुपर मॉम’ स्पर्धेच्या बहाण्याने महिलांना गंडा,…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम ‘फ्री’,…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\nउस्मानाबाद : अशोक झोरी यांच्या नातेवाइकांची पोलीस अधीक्षक कार्यालयात…\nयवत येथे २०१७ आणि २०१९ मध्ये झालेल्या अपघातात ‘साम्य’,…\nभर दिवसा घरात शिरुन महिलेला धमकावून लुबाडले\nहोय, Face App मुळे १८ वर्षापूर्वी अपहरण झालेल्या मुलगा सापडला\nनिवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांचा अंबाती रायडूबाबत ‘गौप्यस्फोट’ \nयुतीच्या भवितव्याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचं ‘मोठं’ वक्‍तव्य \nतरुणाच्या अपहरण प्रकरणी दोघे अटकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://gom.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6_%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%B0_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2019-07-22T10:52:16Z", "digest": "sha1:3KPCGFT63JULWUD4EEMVXGZ6K2SM2UF7", "length": 5644, "nlines": 74, "source_domain": "gom.wikipedia.org", "title": "श्रीपाद दामोदर सातवळेकर - विकिपीडिया", "raw_content": "\nश्रीपाद दामोदर सातवळेकर थोर वेदाभ्थासक, वेदप्रसारक आनी चित्रकार. तांचो जल्म सावंतवाडी संस्थानांतल्या कोलगांव हांगा जालो.\nइंग्लिश सवी मेरेनचे शिक्षण आनी चित्रकलेच्यो पयल्यो दोन परीक्षा इतलेंच सावंतवाडी हांगा जाले. 1890 ह्या वर्सा ताणी सर जे. जे. स्कुल ऑफ आर्ट हांगासर चित्रकलेच्या आनी शिल्पकलेच्या उच शिक्षणा खातीर प्रवेश घेतलो.\nजे. जे. न आसताना तांकां खुब्ब पारितोषकां फावो जाली. षतिशठेचें मेयो पदकूय तांकां दोनदा (एकदा चित्रकले खातीरः दुसऱ्या खेपेक शिल्पकले खातीर) मेळ्ळे. ओंध संस्थानाचे अधीपती भवानराव पंतप्रतिनिधी हांचो स्नेह तांका ह्याच काळांत मेंळ्ळो.\nएक चित्रकार म्हूण हैदराबादेंत तांचो निजामा कडेन संबंद आयलो थंयसर तें रावले. व्यक्ति चित्रकार म्हूण तांचें नांव जाले. राजे, सरदार आदींनी तांचे कडल्यान आपली व्यक्तिचित्रां काडून घतली.\nह्याच काळांत स्वातंत्र्याची चळवळ नेटान सुरू जाली. पंडितजी आर्य समाजाकडे आकृश्ट जाले. 1901 ते 1918 पर्यंत ताणी आर्य समाजाचे काम केलें. कोल्हापूरच्या एका नियतकालिकांतल्यान ताणी ‘वैदिक राष्ट्रगीत’ (1907) प्रसिघ्द केले. ‘वैदिक राष्ट्रगीत’ आनी ‘वैदिक प्रार्थनांची तेजस्विता (1908) या लेखा खातीर तांका बंदखण भोगची पडली.\ntitle=श्रीपाद_दामोदर_सातवळेकर&oldid=176576\" चे कडल्यान परतून मेळयलें\nह्या पानाचो उल्लेख कर\nह्या पानांत निमाणो बदल,18 जानेवारी 2019 वेर 13:27 वेळार केल्लो\nमजकूर क्रियेटिव कॉमन्स ऐट्रिब्यूशन/शेयर-अलाइक लायसेंस हाच्या अंतर्गत उपलब्ध आसा; हेर अटी लागू जावं शकतात. चड म्हायती खातीर वापराच्यो अटी पळयात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://www.pandharpurlive.com/2019/04/2019-5-52.html", "date_download": "2019-07-22T10:24:52Z", "digest": "sha1:OZH32C24V3CLXYFFRUSHQNTSVCBR2E2B", "length": 11200, "nlines": 121, "source_domain": "www.pandharpurlive.com", "title": "लोकसभा निवडणुक 2019: दुसर्‍या टप्प्यातील मतदारांचा कौल इव्हीएम मशिन मध्ये बंद! सोलापूर जिल्ह्यात 5 वाजेपर्यंत 52 टक्के मतदान... बघा जिल्ह्यातील मतदानाची आकडेवारी | Pandharpur Live", "raw_content": "\nलोकसभा निवडणुक 2019: दुसर्‍या टप्प्यातील मतदारांचा कौल इव्हीएम मशिन मध्ये बंद सोलापूर जिल्ह्यात 5 वाजेपर्यंत 52 टक्के मतदान... बघा जिल्ह्यातील मतदानाची आकडेवारी\nलोकसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यातील निवडणुक प्रक्रिया आज दि. 18 एप्रिल रोजी पुर्ण झाली असून आज मतदारांचा कौल इव्हीएम मशिनमध्ये बंद झाला आहे. महाराष्ट्र राज्यात दुसर्‍या टप्प्यात एक कोटी 85 लाख 46 हजार मतदारांना आज आपला मतदानाचा हक्क बजावण्याची संधी मिळाली. दुसर्‍या टप्प्यात एकुण 179 उमेदवार असुन, 20 हजार 716 मतदान केंद्रे आहेत. यापैकी 2100 मतदान केंद्रांचे लाइव्ह वेबकास्ट होणार होते.\nबीड मतदार संघात 36 उमेदवार, बुलढाणा मतदार संघात 12 उमेदवार, अकोला मतदार संघाात 11, अमरावती 24, हिंगोली 28, नांदेड 14, परभणी 17, उस्मानाबाद 14 तर सोलापूर मतदारसंघातील 13 उमेदवारांचे भवितव्य आज इव्हीएम मशिन्समध्ये सीलबंद झाले. आज दुपारी 5 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार सोलापूर जिल्ह्यात सरासरी 52% मतदान झाले.\nसोलापूर जिल्ह्यातील 5 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी खालीलप्रमाणे:\nदेशातील 11 राज्य आणि केंद्रशासित पुद्दचेरी मिळून 95 जागांसाठी आज मतदान झाले. तामिळनाडुत लोकसभेच्या 39 मतदारसंघांपैकी 38 जागांवर, विधानसभेच्या 18 जागांसाठीही मतदान प्रक्रिया पार पडली. वेल्लोर मतदार संघात मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्यामुळे निवडणुक रद्द करण्यात आली. या टप्प्यात 1,600 उमेदवार रिंगणात आहेत. कर्नाटकातील 14, उत्तर र्पदेशातील आठ, असाम, बिहार व ओडिसातील प्रत्येकी 5, छत्तीसगड व पश्‍चिम बंगालमधील प्रत्येकी तीन, जम्मु काशि्मरातील दोन आणि मणिपुर, पुद्दचेरीखतील प्रत्येकी एका जागेचा मतदानात समावेश आहे. विधानसभेच्या 35 जागांसाठीही उद्या मतदान होईल.\nमतदान केंद्रावर चांगल्या सुविधा: निवडणुक ाायोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, सावलीची व्यवस्था, सखी मतदान केंद्र अशा सुविधा उपलब्ध केल्या होत्या. 10 टक्के मतदान केंद्रावरील मतदान केंद्राचे लाईव्ह वे��कास्ट केले जाणार असून जिल्हा निवडणुक अधिकारी, राज्यस्तरीय मुख्य निवडणुक अधिकारी आणि भारत निवडणुक आयोगाचे अधिकारी संबंधित मतदार संघाचे केंद्रीय निवडणुक निरीक्षक हे लाईव्ह वेबकास्ट पाहतील.\nअनेक मतदारांची नांवेच मतदार यादीतून गायब झाली असल्याच्या तक्रारींसोबतच पतीचे एकीकडे तर प;त्नीचे नांव इतर कुठल्यातरी मतदान केंद्राकडे अशा तक्रारीही ऐकण्यात आल्या आहेत. मतदानाच्या स्लीप अनेक मतदारांना घरपोहोच मिळाल्या नसल्याच्या तक्रारीही ऐकावयास मिळाल्या. ऑनलाईन मतदार यादीत स्वत:चे नांव शोधणे सर्वांनाच जमेल असे नसल्यामुळे अनेक मतदार मतदान केंद्र्ापर्यंत जावुनही मतदान न करताच माघारी वळल्याची चर्चा कांही मतदान केंद्रावर सुरु होती.\nपंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल \" पंढरपूर Live \"\nतब्बल 39 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या\nपंढरपूर Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..\nकार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर,\nमुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे\nउपसंपादक - विजयकुमार गायकवाड\nवाखरी आश्रमशाळेतील 16 वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या... अनोळखी मुलाने चिठ्ठी देऊन बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याने काजलची आत्महत्या...\nपंढरपूर LIVE 23 जानेवारी 2019 मृत काजल पोरे पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या कु. काजल दत्तात्रय पोरे ...\nपांडुरंगाच्या महाद्वारात जनसमुदायासमोर पोलिस निरीक्षकाने केला आमदार भालके यांचा अवमान... आमदार भारत भालके व पोलीस निरीक्षक साळोखे यांच्यात शाब्दीक चकमक...\nPandharpur LIVE 14 March 2019 अतिक्रमण मोहिमेत वृध्द महिलांना मारहाण केल्याने भालके संतापले पंढरपूर, दि.१४ (प्रतिनिधी) पंढरपूर...\n2019 ची पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची निवडणुक पंचरंगी होणार.. दिग्गजांच्या सोबतीने मंगळवेढ्यातील एका उमद्या तरुणाचे नांवही चर्चेत..\nपंढरपूर LIVE 4 सप्टेंबर 2018 गेल्या दहा वर्षांपासून आमदार पदावर असणारे काँग्रेसचे आमदार भारतनाना भालके, 10 वर्षांपासून जिल्हा दुध संघाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/business/share-market-news/7", "date_download": "2019-07-22T09:57:50Z", "digest": "sha1:KZEQKJKP2ZS2TVJKLTKL26ZPIQGRQ4TL", "length": 32927, "nlines": 233, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Share Market news in Marathi | शेअर मार्केट बातम्या | Divya Marathi", "raw_content": "\nसेन्सेक्स प��िल्यांदाच 30,000 च्या वर बंद\nमुंबई - जागतिक बाजारातून मिळालेले संकेत आणि भारतीय गुंतवणूकदारांनी केलेल्या जोरदार खरेदीच्या जाेरावर बुधवारी भारतीय शेअर बाजाराने नवा उच्चांक प्रस्थापित केला. मुंबई शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक असलेला सेन्सेक्स १९०.११ अंकांच्या म्हणजेच ०.६३ टक्क्यांच्या वाढीसह ३०१३३.३५ या पातळीवर बंद झाला. सेन्सेक्स ३० हजारांच्या वर बंद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. सेन्सेक्सने आतापर्यंत तीन वेळा ३०,००० ची पातळी गाठली आहे. याआधी ५ एप्रिल २०१७ रोजी सेन्सेक्स २९,९७४.२४ या पातळीवर बंद झाला होता. चार...\nमुंबई शेअर बाजारातील कंपन्यांचा मार्केट कॅप125 लाख कोटींच्या वर\nमुंबई- मुंबई शेअर बाजारात लिस्टेड कंपन्यांचा मार्केट कॅप मंगळवारी पहिल्यांदाच १२५ लाख कोटी रुपयांच्या वर गेला आहे. बाजार बंद झाला त्या वेळी शेअर बाजारातील लिस्टेड ५,७१६ कंपन्यांचा मार्केट कॅप १२५,५३,५६१ कोटी रुपये झाला. एका दिवसापूर्वीच हा १२४,४१,८९५ कोटी रुपये होता. म्हणजेच मार्केट कॅपमध्ये एकाच दिवसात १,११,६६६ कोटी रुपयांची वाढ झाली अाहे. गेल्या वर्षी ३० डिसेंबर रोजी मुंबई शेअर बाजारातील मार्केट कॅप १०६,२३,३४७ कोटी रुपये होता. त्या नंतर आतापर्यंत यात १८.१६ टक्क्यांची वाढ झाली आहे. या...\nजून महिन्यात व्याज दरवाढ : नोमुरा\nनवी दिल्ली - भारतीय रिझर्व्ह बँक आपल्या पुढील आढावा बैठकीत व्याजदरात वाढ करण्याची शक्यता आहे. पतधोरणाचा आढावा घेणाऱ्या चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) सहा एप्रिल रोजी झालेल्या बैठकीचे मिनिट्स गुरुवारी जारी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वतीने जारी करण्यात आले. यानुसार पुढील काळात महागाई दरात वाढ होणार असल्याच्या मतावर सर्व सदस्य सहमत झाले होते. त्यामुळे या मिनिट्सच्या आधारावर जपानी आर्थिक सेवा देणारी संस्था नोमुराने हा अंदाज व्यक्त केला आहे. रिझर्व्ह बँकेची पुढील आढावा बैठक पाच आणि...\nशेअर बाजारात मर्यादेतच व्यवहार होण्याची अपेक्षा\nजागतिक चिंता वाढल्यामुळे भारतीय शेअर बाजारात मंगळवारी झालेल्या व्यवहारात सकारात्मक धारणा दिसून आली नाही. अमेरिकी आणि उत्तर काेरिया यांच्यादरम्यान असलेल्या तणावामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. काहींनी तर याला दोन अणुशक्तीने संपन्न देशांदरम्यान युद्धाचे संकेत मानले आहेत. कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होत असल्यामुळेदेखील बाजाराच्या धारणेवर परिणाम होत आहे. इन्फोसिसच्या आकडेवारीमुळे निराशा वाढली आहे. आठ नोव्हेंबर रोजी झालेल्या नोटाबंदीनंतर नगदीची कमतरता...\nगहू, तूर डाळीवर 10 % आयात शुल्क, शेतकऱ्यांना दिलासा\nनवी दिल्ली- केंद्र सरकारने गहू आणि तूर डाळीवर १० टक्के आयात शुल्क लावला आहे. या वर्षी या पिकांचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज असून नवे पीक दाखल होताच घाऊक बाजारातील दर कमी झाले आहे. काही ठिकाणी तर शेतकऱ्यांना किमान हमी भाव (एमएसपी) देखील मिळत नाहीये. यामुळेच सरकारच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थ राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी मंगळवारी लोकसभेत या निर्णयाची घोषणा केली. १७ मार्च २०१२ रोजीच्या सरकारच्या अध्यादेशामध्ये दुरुस्ती करण्यात आली असून गहू आणि तूर डाळीच्या...\nशेतकऱ्यांना चांगली किंमत मिळावी यासाठी गव्हावर पुन्हा आयात शुल्क लावण्याची शक्यता\nनवी दिल्ली - यंदा देशात गव्हाचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना चांगली किंमत मिळावी यासाठी गव्हावर पुन्हा आयात शुल्क लावण्याचा विचार सरकार करत आहे. उद्योग संघटना असोचेमच्या एका कार्यक्रमात कृषी सचिव शोभन के. पटनायक यांनी बुधवारी ही माहिती दिली. गव्हावर आयात शुल्क लावण्यात यावे किंवा नाही यावर मंत्रालय विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले. ची आयात सुरू झाली आहे. इतर काही गहू उत्पादक राज्यांमध्येही गहू येण्यास आता सुरुवात होणार...\nअॅव्हेन्यू सुपरमार्ट्सने नोंदवली 10 वर्षांतील मोठी लिस्टिंग, शेअर 114 टक्के वाढीसह बंद\nमुंबई-डी-मार्ट रिटेल स्टोअर चालवणारी कंपनी अॅव्हेन्यू सुपरमार्ट्सने आज मंगळवारी विक्रमी लिस्टिंग नोंदवली आहे. केवळ २९९ रुपयांत अॅलॉट-खुले झालेले शेअर ६०४. ४० रु. म्हणजेच १०२ .१४ टक्के वाढीसह लिस्ट झाले. यानंतर यात किंचितशी घसरण आली आणि हा शेअर ५५८. ७५ रुपयांवर आला. पण ही घसरण अर्धा तासही टिकली नाही. शेअर ६५० रु. म्हणजेच ११७. ३९ टक्क्यांपर्यंतच्या उंचीला स्पर्श केल्यानंतर ६४०.७५ रु.वर बंद झाला. इश्यू प्राइसच्या तुलनेत ही ३४१ .७५ रु म्हणजेच ११४.३ टक्के अधिक आहे. एनएसई (नॅशनल स्टॉक...\nसरकारी कंपन्या येणार शेअर बाजारात\n२०१६-१७ आणि २०१७-१८ या लागोपाठच्या दोन वर्षांच��या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्र्यांनी, म्हणजेच पर्यायाने मोदी सरकारने काही सरकारी मालकीच्या कंपन्यांची आपल्या शेअर बाजारात नोंदणी करण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यासाठी घोषणा झालेल्या कंपन्या आणि एकंदरीतच ही प्रक्रिया हे प्रकरण जरा सविस्तरपणे लक्षात घेण्याजोगे आहे. मुळातच शब्दप्रयोग नोंदणी (Listing) असा आहे. निर्गुंतवणुकीकरण (Disinvestments) असा नाही, तसेच ते IPO असेही नाही आणि Strategic Sale असेही नाही ही आवर्जून लक्षात घेण्याजोगी गोष्ट आहे. अगदी नरेंद्र...\nभाजप विजयाचे स्वागत; सेन्सेक्सची जोरदार उसळी, 496 अंकांची वाढ\nमुंबई- देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने जोरदार विजय मिळाल्यामुळे त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. मुंबई शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक असलेला सेन्सेक्स ४९६ अंकांच्या वाढीसह २९,४४३ या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक असलेला निफ्टी १५२ अंकांच्या वाढीसह ९,०८७ या पातळीवर बंद झाला. भारतीय शेअर बाजारात मंगळवारी झालेल्या व्यवहारात निफ्टी पहिल्यांदाच ९००० या पातळीवर बंद होण्यात यशस्वी झाला. निफ्टी-५० मध्ये समावेश असलेल्या...\nमार्चमध्ये पाच कंपन्यांचे 3,800 कोटींचे आयपीओ\nनवी दिल्ली -शेअर बाजारातील तेजीचा फायदा घेण्यासाठी मार्च महिन्यात पाच कंपन्यांचे आयपीओ बाजारात येणार आहेत. ३,८०० कोटी रुपये जमवण्याचा कंपन्यांचा मुख्य उद्देश असणार आहे. डीमार्ट रिटेल चेन चालवणारी अॅव्हॅन्यू सुपरमार्टस कंपनीचा १,८७० कोटींचा सर्वात मोठा आयपीओ असणार आहे. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये पीएबी हाऊसिंग फायनान्सच्या ३,००० कोटींच्या आयपीओनंतर हा आयपीओ सर्वात मोठा असेल. यावर्षी आतापर्यंत सध्या बीएईचा एकच आयपीओ आला आहे. या आयपीओने बाजारातून जवळपास १,२५० कोटी रुपये जमवले. याची...\nटीसीएसची 16,000 कोटींच्या शेअर ‘बायबॅक’ची घोषणा\nनवी दिल्ली -बाजारमूल्याच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या टीसीएसने सोमवारी शेअर बायबॅकच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. कंपनी २८५० रुपये प्रति शेअरच्या दराने १६ हजार कोटी शेअर बायबॅॅक करणार आहे. ही किमत कंपनीच्या सध्याच्या मूल्यापेक्षा सुमारे १२ टक्के जास्त आहे. कंपनीच्या वतीने या निर्णयाची घोषणा होताच कंपनीच्या शेअरमध्ये ५ टक्क्यांपेक्षा जास्��ीची वाढ नोंदवण्यात आली आहे. यामुळे कंपनीचे बाजार मूल्य सुमारे १९ हजार कोटी रुपयांनी वाढले आहे. कंपनीच्या संचालक...\nभारतीय सुवर्ण बाजारात सोने, चांदीतील भाववाढीला ‘ब्रेक’\nनवी दिल्ली-भारतीय सुवर्ण बाजारात गेल्या तीन दिवसांपासून सोने भावात होत असलेल्या वाढीला सोमवारी ब्रेक लागला. दिल्ली सराफा बाजारात सोमवारी झालेल्या व्यवहारात सोने १८० रुपयांच्या घसरणीसह २९७०० रुपये प्रतिदहा ग्रॅमच्या दराने विक्री झाले. जागतिक बाजारातून मिळालेले नकारात्मक संकेत अणि भारतीय बाजारात मागणी कमी झाल्यामुळे सोमवारी सोन्याच्या भावात घसरण नोंदवण्यात आली आहे. भारतीय बाजारात सोमवारी मागणी कमी झाल्यामुळे सोन्याच्या किमतीत घसरण झाली असल्याचे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले...\n20 लाख नव्या नोकऱ्या मिळतील टेलिकॉममधे, स्मार्टफोनची मागणीतही वाढ झाली आहे.\nशहरी क्षेत्रासह ग्रामीण क्षेत्रांत स्मार्टफोन उपयोग करणाऱ्या लोकांची संख्या वेगाने वाढत आहे. २०२० च्या अखेरपर्यंत भारत जगातील चौथा सर्वात मोठी स्मार्टफोन बाजार असणारा देश होईल. अशात या क्षेत्रात रोजगार वाढण्याची शक्यता अधिक आहेत. यासाठी मोबाइल उत्पादन क्षेत्र युवकांसाठी उत्तम पर्याय होऊ शकते. गेल्या महिन्यात सादर झालेल्या एका अहवालानुसार इंटरनेट डेटा असलेली वाढती मागणी आणि नवे सेवा पुरवठादारांची संख्या वाढल्याने देशाच्या टेलिकॉम उद्योगात रोजगाराच्या संधी वाढतील. २०१७ च्या...\nनफारूपी विक्रीमुळे शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 184, तर निफ्टीत 68 अंकांची मोठी घसरण\nमुंबई -भारतीय शेअर बाजारात नफारूपी विक्रीचा मारा झाल्यामुळे बुधवारी सलग तिसऱ्या दिवशीही घसरण नोंदवण्यात आली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १८४ अंकांच्या घसरणीसह २८१५५ या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक असलेला निफ्टी ६८ अंकाच्या घसरणीसह ८७२४ या पातळीवर बंद झाला. बुधवारी झालेल्या दिवसभराच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे १.२४ लाख कोटी रुपये बुडाले आहेत. निफ्टी-५० मध्ये समावेश असलेल्या ३८ समभागात घसरण नोंदवण्यात आली. तिसऱ्या तिमाहीत खराब...\nजोरदार खरेदीने सेन्सेक्स ४ महिन्यांच्या उच्चांकावर, अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात तेजी\nमुंबई- अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे खुश झालेल्या गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात गुरुवारीही जोरदार खरेदी केली. या खरेदीमुळे सेन्सेक्स ८४.९७ अंकांनी वाढून २८२६६.६१ या चार महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक १७.८५ अंकांनी वधारून ८७३४.२५ वर स्थिरावला. वाहन, भांडवली वस्तू आणि पायाभूत क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांची भरभरून खरेदी झाली. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर शेअर बाजारात जोरदार खरेदीला...\nअर्थसंकल्पाआधी बाजारात घसरण, आयटी क्षेत्रावर दबाव, सेन्सेक्स १९४, तर निफ्टी ७१ अंकांनी खाली\nमुंबई- जागतिक पातळीवरून मिळालेले संकेत आणि अमेरिकेच्या संसदेत एच-वन-बी बिल सादर झाल्यामुळे आयटी क्षेत्रातील स्टॉक्समध्ये दबाव दिसून आला. त्यामुळे मंगळवारी झालेल्या व्यवहारात भारतीय बाजारात जोरदार घसरण नोंदवण्यात आली. मुंबई शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स १९४ अंकांच्या घसरणीसह २७,६५५ अंकांच्या पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी ७१ अंकांच्या घसरणीसह ८५६१ च्या पातळीवर बंद झाला. मंगळवारी झालेल्या व्यवहारादरम्यान निफ्टी ८५५२ अंकापर्यंत खाली गेला होता....\nशेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स ३३, तर निफ्टी ९ अंकांनी घसरला\nमुंबई- आशियाई बाजारातून मिळालेल्या संमिश्र संकेतांमुळे झालेल्या नफारूपी व्यवहारामुळे आठवड्यातील व्यवहाराच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात घसरण नोंदवण्यात आली. मुंबई शेअर बाजारातील ३० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ३३ अंकांच्या घसरणीसह २७,८४९ च्या पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजारातील ५० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक निफ्टी ९ अंकांच्या घसरणीसह ८६३२ अंकांच्या पातळीवर बंद झाला. सोमवारी झालेल्या व्यवहारात निफ्टीमध्ये समाविष्ट...\nबाजारात तेजी सुरूच, ऑटो क्षेत्रात खरेदी; सेन्सेक्स 258, तर निफ्टीत 84 अंकांची तेजी\nमुंबई -आठवड्यातील व्यवहाराच्या दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजार वाढीसह बंद झाले. मुंबई शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक असलेला सेन्सेक्स २५८ अंकांच्या तेजीसह २७,३७६ च्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक निफ्टी ८४ अंकांच्या वाढीसह ८४७६ अंकांच्या पातळीवर बंद झाला. दिवसभराच्या व्यवहारादरम्यान ऑटो आणि मेटल क्षेत्रात सर्वाधिक तेजी नोंदवण्यात आली. निफ्टी ५० मध्ये समावेश असलेल्या ५१ स्टॉक्सपैकी ४४ स्टॉक्समध्ये तेजी, तर सात स्टॉक्समध्ये घसरण नोंदवण्यात...\nअर्थसंकल्पातील संभाव्य अपेक्षांनी बाजार वधारला; सेन्सेक्समध्ये 83 अंकांची वाढ, तर निफ्टीत 42 अंकांची घसरण\nमुंबई -आशियाई बाजारातून मिळालेल्या नकारात्मक संकेतानंतरही सोमवारी भारतीय बाजारात तेजी नोंदवण्यात आली. मुंबई शेअर बाजारातील ३० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ८३ अंकांच्या वाढीसह २७११७ अंकांच्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील ५० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक निफ्टी ४२ अंकांच्या तेजीसह ८३९१ अंकांच्या पातळीवर बंद झाला. निफ्टीमध्ये समाविष्ट असलेल्या स्टॉक्सपैकी ३४ स्टॉक्स वाढीसह तर १६ स्टॉक्स घसरणीसह बंद झाले. अमेरिकेचे नवीन राष्ट्रपती...\nबीएसईचा 1243 कोटींचा आयपीओ आज खुला, शेअर लिस्टिंग होणारा देशातील पहिला शेअर बाजार\nनवी दिल्ली -आशियातील सर्वात जुना शेअर बाजार असलेला बाॅम्बे स्टॉक एक्स्चेंज अर्थात बीएसईचा आयपीओ सोमवारी खुला होत आहे. ९ हजारांपेक्षा जास्त समभागधारकांच्या बीएसईने आयपीओच्या माध्यमातून १२४३ कोटी रुपये उभे करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. इश्यूचा प्राइस बँड ८०५-८०६ रुपये निश्चित केला आहे. ऑफर तीन दिवस म्हणजे २३ ते २५ जानेवारीपर्यंत खुली असेल. कमीत कमी १८ शेअर्ससाठी अर्ज करता येईल. यानंतरही अर्ज १८ च्या प्रमाणात असेल. बीएसईने १.५४ कोटी शेअर्स विक्रीसाठी ठेवले आहेत. २८.२६ % होल्डिंगची विक्री...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E2%80%8D%E0%A5%85%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A5%80_%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%89%E0%A4%AA_%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AE", "date_download": "2019-07-22T09:36:26Z", "digest": "sha1:4KJJGANU5QDZWMAPN46ACYC2BXLMGLVN", "length": 5674, "nlines": 102, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अ‍ॅडोबी फोटोशॉप लाइटरुम - विकिपीडिया", "raw_content": "\nमॅक ओएस एक्स, विंडोज\nअ‍ॅडोबे फोटोशॉप लाइटरुम हा चित्र व्यवस्थापन आणि चित्र मॅनिप्ल्युशन सॉफ्टवेअरच्या एक कुटुंबांपैकी आहे जो अॅडॉब सिस्टम्स फॉर विंडोज आणि मॅकओएस द्वारा विकसित केला गेला आहे. मोठ्या प्रमाणात डिजिटल प्रतिमा पहाणे, आयोजन करणे आणि संपादित करणे यास अनुमती देतो, लाइटरूमची संपादने अ-विनाशकारी आहेत. जरी अॅडोब फोटोशॉपसह त्याचा वापर होत असला तरी तो अनेक फोटोशॉप क्रिया कार्यान्वित करू शकत नाही जसे की डॉक्टरिंग (वैयक्तिक प्रतिमा आयटमचे रूप जोडणे, काढणे किंवा बदलणे), प्रतिमांवर मजकूर किंवा 3D ऑब्जेक्ट्स प्रस्तुत करणे किंवा वैयक्तिक व्हिडिओ फ्रेम सुधारणे. लाइटरूम अॅडोब ब्रिजसारखा फाइल व्यवस्थापक नाही. तो प्रथम डेटाबेसमध्ये फाईल आयात केल्यावरच आणि केवळ प्रस्थापित प्रतिमा स्वरूपांमध्ये फायलींवर ऑपरेट करू शकतो.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ नोव्हेंबर २०१८ रोजी १२:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://manoranjancafe.com/2018/06/26/harmo%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A4%82-melody-melange-%E0%A4%97%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-22T09:42:00Z", "digest": "sha1:IZSY673KYJXWVOFZRAW6XLZCBSERPTCO", "length": 7891, "nlines": 54, "source_domain": "manoranjancafe.com", "title": "“Harmoनिसां” म्युझिक बँडचं ‘Melody Melange गाणं लाँच – www.manoranjancafe.com", "raw_content": "\n“Harmoनिसां” म्युझिक बँडचं ‘Melody Melange गाणं लाँच\n“Harmoनिसां” म्युझिक बँडचं ‘Melody Melange’ हे गाणं नुकतंच जागतिक संगीत दिनाचं औचित्य साधून YouTube वर प्रसारित करण्यात आलं आहे. प्रख्यात गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते प्रकाशित झालेली ही काहीशी हटके असलेली संगीतकृती अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवत आहे.\nराग किरवाणी वर आधारित तीन भिन्न प्रकृतीच्या गीतांचा हा समन्वय आहे. ‘मुकुटवारो सांवरो’ ही शास्त्रीय बंदिश, ‘ओ माय लव्ह’ हे पाश्चात्य धाटणीचं नवीन इंग्रजी गीत आणि ‘दिल की तपिश’ हे कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील सिनेगीत असा त्रिवेणी संगम आपल्याला यात ऐकायला मिळतो. कधी सरगम, तर कधी वेस्टर्न म्युझिकचे पीसेस वापरून ही गाणी कौशल्यपूर्ण रीतीने जोडली गेल्याने त्यांचा एकसंध अनुभव मिळतो.\nआल्हाददायक निसर्गाच्या सान्निध्यात रोहिता मोरे आणि प्रथमेश रांगोळे यांनी चित्रीकरण केलेला व्हिडीओ या गाण्याच्या सौंदर्यात आणखीनच भर घालतो.\nहार्मोनिसा बँडमध्ये शुभम वखारे, गौरव महाराष्ट्राचा फेम सौरभ वखारे, सूर नवा ध्यास नवा फेम पद्मनाभ गायकवाड,अनामिका शर्मा, स्नेहा हेगडे, द व्हॉइस फेम कृतिका बोरकर, अनुराग पुराणिक, रुद्रेश कानविंदे असे लोकप्रिय आणि प्रतिभाशाली युवा गायक कलाकार एकत्र आले असल्याने या बँडकडून रसिकांच्या अपेक्षा मोठ्या आहेत. यांपैकी कुणी संगीत दिग्दर्शनात प्रवीण आहे, कुणी भारतीय शास्त्रीय गायकीत, तर कुणी वेस्टर्न मध्ये निपुण आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या ढंगांची गाणी नवीन बाजात या बँडकडून सादर केली जातील अशी अपेक्षा आहे.\n‘ओ माय लव्ह’ हे या व्हिडिओ मधील गाणं स्वप्निल चाफेकर यांनी लिहिलं असून शुभम-सौरभ यांनी संगीतबद्ध केलं आहे.सिनेविश्वातील प्रतिभावंत आणि प्रसिद्ध संगीत संयोजक आलाप देसाई यांनी या गाण्यांची अरेंजमेंट केल्याने संपूर्ण गाणं कमालीचं श्रवणीय झालं आहे. मनीष मदनकर यांचा तबला आणि मानस कुमार यांचं व्हायोलिन त्यात अजून रंग भरतात. हे संपूर्ण गाणं आजीवासन स्टुडिओचे आणि फिल्म इंडस्ट्री मध्ये सुप्रसिद्ध असलेले रेकॉर्डिस्ट अवधूतजी वाडकर यांनी रेकॉर्ड केलं असून परदेशात युनायटेड किंगडम (लंडन)मधील गेथिन जॉन यांनी त्याचं अप्रतिम मास्टरिंग केलं आहे.\nसंगीत वाद्यांचे विक्रेते, सुप्रसिद्ध हरिभाऊ विश्वनाथ कं. चे उदय दिवाणे हे प्रस्तुत गाण्याचे निर्माते असून नेहमीप्रमाणे ते कुशल उदयोन्मुख युवा पिढीला या रूपाने प्रोत्साहित करत आहेत.\nएक नवा अनुभव घेण्यासाठी हे गाणं रसिकांनी आवर्जून पहावं. युट्यूबवर Harmonisa शब्द टाकल्यास हे गाणं चटकन समोर येईल.प्रसिद्ध गायक श्री.सुरेश वाडकर,पद्मा वाडकर, प्रसिध्द संगीतकार आशीत देसाई, संपदा स्वप्निल बांदोडकर, तसेच संगीतकार निलेश मोहरीर अशा संगीत क्षेत्रातील दिग्गजांनी या गाण्याचं कौतुक केलं आहे\nमनोरंजन क्षेत्रातील बातम्या, खुमासदार मुलाखती, थोडी मज्जा, behind the scene आणि बरचं काही\tView all posts by manoranjancafe\nPrevious ‘ झिपऱ्या’ परिक्षण – जगायला लावणारा चित्रपट\nNext आऊ – शर्मिष्ठा मध्ये तू तू मी मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/kondhwa-police-arrested-a-burglar/", "date_download": "2019-07-22T09:41:57Z", "digest": "sha1:IER22N7LOZSMWINLJ6T6EPAKFGP2HAUE", "length": 19813, "nlines": 187, "source_domain": "policenama.com", "title": "घरफोडी करणाऱ्याला कोंढवा पोलिसांनी केली अटक ; ५ गुन्हे उघडकीस - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाब���बत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nघरफोडी करणाऱ्याला कोंढवा पोलिसांनी केली अटक ; ५ गुन्हे उघडकीस\nघरफोडी करणाऱ्याला कोंढवा पोलिसांनी केली अटक ; ५ गुन्हे उघडकीस\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये अनिल भगवान मनशारामानी (वय 40 राहणार कंचन सनरत्न हौसिंग सोसायटी निंबाळकर वस्ती येवलेवाडी पुणे) यांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याची चौकशी करत असताना. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता. एक अनोळखी इसम कंचन सनरत्न सोसायटी मध्ये संशयित रित्या फिरत असल्याचे दिसल्या वरून पोलीस नाईक अमित साळुंखे व पोलीस शिपाई जगदीश पाटील यांनी सोसायटीमधील कॅमेरा व सोसायटीकडे येणाऱ्या मार्गावरील कॅमेऱ्याची बारकाईने पाहणी केली असता.\nसोसायटीमध्ये फिरत असलेला संशयित हा एका रिक्षांमधून येत असल्याचे त्यांना दिसले त्यांनी त्या रिक्षाचा सीसीटीव्ही कॅमेराद्वारे रिक्षा क्रमांक एम एच 12 CT 7121 मधून संशयित चोर आल्याची खातरजमा झाल्यावर रिक्षाचा मालक अब्बास सिकंदर सय्यद(राहणार. लोहियानगर,521,गंज पेठ,पुणे) याच्याकडे चौकशी केली असता. त्यांनी सदर रीक्षा सिकंदर इब्राहिम शेख(राहणार.दलाल चौक,घोरपडी पेठ,पुणे) याला करारावर चालवण्यासाठी दिली आहे. असे सांगितले, त्या अनुषंगाने सिकंदर शेख याचा शोध घेऊन सदर रिक्षा बाबत चौकशी केली असता. त्याने ही रिक्षा आमिर रफिक शेख(राहणार.ग्रीन पार्क गल्ली,कोंढवा खुर्द,पुणे) यास सिफ्टने रिक्षा चालवण्यासाठी दिल्याचे सांगितले. अमीर शेख यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता. त्याने त्याच्या साथीदार मुस्तफा शकील अन्सारी(राहणार. नवाजीश पार्क,कोंढवा खुर्द,पुणे) यांच्यासह रिक्षातून सदर ठिकाणी जाऊन चोरी केल्याचे कबूल केले.\nमुस्तफा शकील अन्सारी हा पुणे शहर पोलिसांच्या रेकॉर्डवर घरफोडी,चोरी करणारा अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्यावर पुणे शहरातील वेगवेगळ्या पोलिस स्टेशन मध्ये एकूण 16 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्याला नवाजीश पार्क येथे सापळा रचून ताब्यात घेऊन त्याच्याकडे घरफोड,चोरी प्रकरणी सखोल चौकशी केली असता. त्याने कोंढवा व वानवडी पोलीस स्टेशन हद्दीत एकूण 5 घरफोडी चोरी केलेले गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याच्याकडून कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये नम��द केलेल्या गुन्ह्यांमध्ये 6 लाख 50 हजार रूपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली रिक्षा 45 हजार किंमत रुपये असा एकूण 6 लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमालसह गुन्हा करण्यासाठी वापरलेली हत्यारे जप्त करण्यात आली.\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं…\nपारंपारिक ठिक, पण इच्छुकांचे काय \n‘त्या’ नामांकित वकील कुटुंबियांना अटक पोलिसांना…\nसदरची कामगिरी, माजी अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर सुनील फुलारी, पोलीस उप आयुक्त परिमंडळ – 05 पुणे शहर प्रकाश गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर मिलिंद पाटील, कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मोरे, पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे, पोलीस हवालदार राजशेखर साळुंखे, विलास तोगे, जगदीश पाटील, योगेश कुंभार, संजीव कळंबे, सुरेंद्र कोळगे, किरण मोरे, सुशील दिवार, निलेश वनवे, उमाकांत स्वामी, अजीम शेख, इक्बाल, विलास ढोले यांच्या पथकाने केली.\nसदर गुन्ह्याचा पुढील तपास, कोंढवा पोलीस स्टेशनचे उप पोलीस निरीक्षक संतोष शिंदे करीत आहेत.\nप्रामुख्याने, पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी पुणे शहरात ‘थर्ड आय’ प्रोजेक्ट हा संपूर्ण पुणे शहरात सीसीटीव्ही कॅमेरा एकत्रित संकलित करण्याचा प्रोजेक्ट(उपक्रम) राबविल्यामुळे पुणे शहरातील मुख्य रस्ते,सोसायटी मार्ग,अंतर्गत रस्ते या ठिकाणावर कोणकोणत्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत याबाबतची माहिती तयार करण्यात आली आहे.या माहितीच्या आधारे व सीसीटीव्ही कॅमेराद्वारे मिळालेला फुटेजमुळे आरोपींना जेरबंद करण्यास मदत होत आहे तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासही मदत होत आहे. या अभिनव उपक्रमाचे पुणे शहरातील सर्व स्तरातून प्रशंसा होत आहे.\n आमदारासह कुटुंबातील ११ जणांची निर्घृण हत्या\nजेएसडब्ल्यू समूहाचे सज्जन जिंदल यांनी दिला मोदींना पाठिंबा\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून FB…\nपारंपारिक ठिक, पण इच्छुकांचे काय महेश भागवत,आनंद थोरात यांनी केला होता पक्षासाठी…\n‘त्या’ नामांकित वकील कुटुंबियांना अटक पोलिसांना भोवली, तपासी अधिकाऱ्याला…\n‘इंडियाज सुपर मॉम’ स्पर��धेच्या बहाण्याने महिलांना गंडा, स्पर्धा घेणारे ग्रॅंड…\nसांगवीत दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त\nछातीत गोळी झाडून ‘आयटी’तील एकाची आत्महत्या\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\nप्रेग्नेंसीनंतर स्वतःला फिट ठेवण्याबद्दल अभिनेत्री सौम्या…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कॉलेज शेजारील कचरा कुंडीची तक्रार थेट युवा सेनाप्रमुख…\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्रीपदाचा विषय माझ्यासमोर नसून महाराष्ट्र घडवायला मी निघालेलो आहे. जे लोक…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या प्रेमाचा ज्वर सर्वत्र आहे. त्यात प्रेमप्रकरणातून अनेक प्रेमभंग झाल्यावर आत्महत्या…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. त्यामुळे एसबीआय नेहमीच आपल्या…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेत्री कोयना मित्रा काही दिवसांपूर्वीच 'ओ साकी साकी रे' या गाण्यामुळे चर्चेत आली…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं…\nपारंपारिक ठिक, पण इच्छुकांचे काय \n‘त्या’ नामांकित वकील कुटुंबियांना अटक पोलिसांना…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम ‘फ्री’,…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nछोट्या व्यापार्‍यांनी ‘इन्कम टॅक्स’ विभागापासून…\nIN PICS : टीव्ही अभिनेत्री सारा अरफान खाननं दिला ‘गोंडस’…\n… तर पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांना ५०० रूपये दंडाची शिक्षा\nवेस्ट इंडीज दौर्‍यासाठी धोनीने विश्रांती घेतल्यानंतर ‘या’…\nहोय, Face App मुळे १८ वर्षापूर्वी अपहरण झालेल्या मुलगा सापडला\nछातीत गोळी झाडून ‘आयटी’तील एकाची आत्महत्या\nपुण्यातील सांगवीत सराईत गुन्हेगाराचा खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/profiles/sampada-sitaram-wagale/?vpage=2", "date_download": "2019-07-22T10:36:48Z", "digest": "sha1:7G4MZZ35YMBMIM3JJVNEHUOMDEFOHNGR", "length": 9567, "nlines": 112, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "संपदा सिताराम वागळे – profiles", "raw_content": "\nनोकरीतून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारून सामाजिक कार्यात झोकून देणारं ठाण्यातील एक व्यक्तीमत्व म्हणजे श्रीमती संपदा वागळे.\nबी.एस्.सी. पर्यंत शिक्षण घेतलेल्या संपदाजींनी स्टेट बॅंकेत २६ वर्षे नेटाने काम केले व त्याकरिता त्या अनेक पुरस्कारांच्या मानकरी ठरल्या. एव्हढेच नव्हे तर त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यातही त्यांन अनेक पुरस्कार प्राप्त झाले. ग्राहक सेवा व डिपॉझिटस् आणल्याबद्दल ढाल, पर्यावरण मंचाकडून वसुंधरा पुरस्कार तसेच २०११ च्या म.टा. सन्मान पुरस्कारासाठी जज म्हणून निवडही झाली.\nव्ही.आर.एस. नंतर लेखनास सुरवात करणार्‍या संपदाजींनी आपली मैत्रिण विठ्ठला ठुसे हिच्यासमवेत आचार्य अत्रे कट्ट्याची स्थापना केली. आज कट्ट्याचे ५२५ च्या वर कार्यक्रम झाले आहे.\nएव्हढेच नव्हे तर त्यांनी एकपात्री कार्यक्रम सादर केले.\nमहाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता आणि सकाळ यांसारख्या दैनिकातून त्यांचे सुमारे २४० लेख प्रसिद्ध झाले.\nयाबरोबरच त्यांनी सर्वसामान्यांसाठी ठाण्यात मुक्त व्यासपीठ निर्माण केले. या व्यासपीठाने अनेकांना आयुष्यात पुन्हा उभं राहण्यासाठी हात दिला, तसेच सर्वसामान्यातून अनेक वक्ते घडले. आज या व्यासपीठावर कार्यक्रम करण्याची संधी मिळणे हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते. त्याचप्रमाणे त्यांनी राजीव तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली लहान मुलांसाठी गंमत शाळा चालवली.\nमानसिक स्वास्थ्य कसे हाताळावे \nओरॅकल कंपनीचा संस्थापक लॅरी एलिसन\nमाझे आदरणीय गुरुजी पं. दिनकर पणशीकर\nकाय आहे ऑफिस कोल्ड आणि कसा कराल यापासून बचाव\nमॅनहॅटनहेंज.. मॅनहॅटन.. न्यूयॉर्क.. अमेरिका\n‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘भातुकलीच्या खेळामधली’, ‘शुक्रतारा मंद वारा’ यासारख्या एकापेक्षा एक ...\nम���ाठी-हिन्दी चित्रपट सृष्टीतील एक नावाजलेली अभिनेत्री. अश्विनींने अनेक मराठी आणि हिन्दी चित्रपटांमध्ये कामे केली. १९८७ ...\nज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल\nप्राध्यापक, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता असं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल हे इंग्रजीचे प्राध्यापक ...\nटिळक, नारायण वामन (रेव्हरंड टिळक)\nचिंतामण द्वारकानाथ अर्थात सी डी देशमुख\nडॉ. गोपाळ शिवराम लागवणकर\nकृष्णराव गणेश फुलंब्रीकर (मास्टर कृष्णराव)\nCategories Select Category अभिनेता-अभिनेत्री अर्थ-वाणिज्य इतर इतर अवर्गिकृत उद्योग-धंदे ऐतिहासिक कथाकार कलाकार कवी-गीतकार-गझलकार कादंबरीकार कृषी कॉर्पोरेट कोशकार खेळाडू गायक गायक-गायिका छायाचित्रकार दिग्दर्शक नाटककार निर्माते पत्रकार प्रकाशक प्रवासवर्णनकार बालसाहित्यकार भाषांतरकार राजकीय लेखक वकील विज्ञान-तंत्रज्ञान विविध कला वैद्यकिय व्यवस्थापन क्षेत्र व्यावसायिक शासकीय अधिकारी शासन-प्रशासन शिक्षण-क्षेत्र संगीतकार संत-महात्मे सनदी लेखापाल (C.A.) संपादक समाजकार्य समाजसुधारक समिक्षक संरक्षण सेवा संशोधक सहकार सांस्कृतिक-क्षेत्र साहित्य-क्षेत्र स्वातंत्र्यसैनिक\nव्यक्तींची माहिती संपादित करा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते …..\nतुमची साईट मराठीत बनवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/program/article-77323.html", "date_download": "2019-07-22T10:07:08Z", "digest": "sha1:CX5P2LB64B2ONWDRICFRLLYHSVSHT3TC", "length": 11838, "nlines": 30, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "IBN लोकमतची इम्पॅकटफुल 5 वर्ष | Program - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nIBN लोकमतची इम्पॅकटफुल 5 वर्ष\n06 एप्रिलबातम्या तर सारेच दाखवतात पण आम्ही त्यासोबत घेतो बातमीमागच्या बातमीचा वेध..अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत असणार्‍या पंढरपुरच्या विठ्ठलमूर्तीच्या लेपणाबाबतच्या अनास्थेची बातमी आयबीएन लोकमतनं जनेतसमोर आणली. आणि हा प्रश्न तडीस जाईपर्यंत त्याचा पाठपुरावाही केला. पंढरपुरचं विठ्ठल मंदीर... अवघ्या महाराष्ट्राचं आराध्यदैवत... विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी भाविकांची रोज हजारोंनी होणारी गर्दी...आणि मुर्तीवर होणारे महाअभिषेक ...याच महाअभिषेकामुळे मुर्तीची होणारी झीज टाळण्यासाठी मंदीर व्यवस्थापनांनी खाजगी तज्ज्ञांची मदत घेण्याचं ठरवलं. विठ्‌ठलाच्या मुर्तीचं संवर्धन खाजगी ��ाध्यमातून केल्यास मूर्तीला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. आयबीएन लोकमतनं ही बाब जनतेसमोर आणली. वाढत्या दबावामुळे व्यवस्थापनानं ही आपला निर्णय बदलत केंद्र सरकारच्या पुरातत्वविभागाकडून अखेर रासायनिक प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. आणि विठ्ठलाच्या मूर्तीचा धोका टळला. आम्ही केवळ बातमीदाखवून थांबलो नाही तर त्याचा सातत्यानं यशस्वी पाठपुरावाही केला. प्रतिकने केला यशस्वी 'गोल' चेंबुरच्या एका वस्तीत प्रतिक शिंदे आपल्या आईसोबत राहतो, आई शेजारी धुणीभांडी करून घरचा खर्च जेमतेम चालवायची. प्रतिकला फुटबॉलची आवड, आईनं त्याची ही आवड जोपासायचं ठरवलं. आणि प्रतिकनंही आपल्या आईचा विश्वास सार्थ ठरवला. क्लब फुटबॉलच्या माध्यमातून त्यानं स्पेन आणि स्विडनचा स्पर्धात्मक दौरा केला. आंतरराष्ट्रीय पातळीवर आपलं कौशल्य सिद्ध केल्यावर प्रतिकला अमेरिकेत फुटबॉलचं अद्ययावत प्रशिक्षण घेण्याची संधी आयती चालून आली. पण प्रश्न होता तो पैशाचा...आयबीएन लोकमतनं प्रतिकची व्यथा समाजापुढे आणली आणि मदतीचे हजारो हात पुढे आले. अमेरिकेतील या कोचिंगनंतर प्रतिकला आता हॉस्टोल हुरिकनन्स करारबद्ध केलंय. प्रतिकच्या संघर्षाची बातमी देऊन केवळ आम्ही थांबलो नाही तर त्याच्या वाटेतील अडथळे दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल राहिलो, कारण आम्ही बांधील आहोत सच्चा पत्रकारितेसाठी.अमेरिकेतील पहिल्या टप्याचं प्रशिक्षण संपवून प्रतिक नुकताच मुंबईत परतालाय. काही दिवसात तो पुन्हा अमेरिकेला रवाना होणार आहे. आम्ही जाणून घेतलं त्याच्या या यशस्वी वाटचालीतलं आयबीएन लोकमतचं योगदान...\nबातम्या तर सारेच दाखवतात पण आम्ही त्यासोबत घेतो बातमीमागच्या बातमीचा वेध..अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत असणार्‍या पंढरपुरच्या विठ्ठलमूर्तीच्या लेपणाबाबतच्या अनास्थेची बातमी आयबीएन लोकमतनं जनेतसमोर आणली. आणि हा प्रश्न तडीस जाईपर्यंत त्याचा पाठपुरावाही केला. पंढरपुरचं विठ्ठल मंदीर... अवघ्या महाराष्ट्राचं आराध्यदैवत... विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी भाविकांची रोज हजारोंनी होणारी गर्दी...आणि मुर्तीवर होणारे महाअभिषेक ...याच महाअभिषेकामुळे मुर्तीची होणारी झीज टाळण्यासाठी मंदीर व्यवस्थापनांनी खाजगी तज्ज्ञांची मदत घेण्याचं ठरवलं. विठ्‌ठलाच्या मुर्तीचं संवर्धन खाजगी मा���्यमातून केल्यास मूर्तीला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. आयबीएन लोकमतनं ही बाब जनतेसमोर आणली. वाढत्या दबावामुळे व्यवस्थापनानं ही आपला निर्णय बदलत केंद्र सरकारच्या पुरातत्वविभागाकडून अखेर रासायनिक प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. आणि विठ्ठलाच्या मूर्तीचा धोका टळला. आम्ही केवळ बातमीदाखवून थांबलो नाही तर त्याचा सातत्यानं यशस्वी पाठपुरावाही केला.\nप्रतिकने केला यशस्वी 'गोल' \nचेंबुरच्या एका वस्तीत प्रतिक शिंदे आपल्या आईसोबत राहतो, आई शेजारी धुणीभांडी करून घरचा खर्च जेमतेम चालवायची. प्रतिकला फुटबॉलची आवड, आईनं त्याची ही आवड जोपासायचं ठरवलं. आणि प्रतिकनंही आपल्या आईचा विश्वास सार्थ ठरवला. क्लब फुटबॉलच्या माध्यमातून त्यानं स्पेन आणि स्विडनचा स्पर्धात्मक दौरा केला. आंतरराष्ट्रीय पातळीवर आपलं कौशल्य सिद्ध केल्यावर प्रतिकला अमेरिकेत फुटबॉलचं अद्ययावत प्रशिक्षण घेण्याची संधी आयती चालून आली. पण प्रश्न होता तो पैशाचा...आयबीएन लोकमतनं प्रतिकची व्यथा समाजापुढे आणली आणि मदतीचे हजारो हात पुढे आले. अमेरिकेतील या कोचिंगनंतर प्रतिकला आता हॉस्टोल हुरिकनन्स करारबद्ध केलंय. प्रतिकच्या संघर्षाची बातमी देऊन केवळ आम्ही थांबलो नाही तर त्याच्या वाटेतील अडथळे दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल राहिलो, कारण आम्ही बांधील आहोत सच्चा पत्रकारितेसाठी.अमेरिकेतील पहिल्या टप्याचं प्रशिक्षण संपवून प्रतिक नुकताच मुंबईत परतालाय. काही दिवसात तो पुन्हा अमेरिकेला रवाना होणार आहे. आम्ही जाणून घेतलं त्याच्या या यशस्वी वाटचालीतलं आयबीएन लोकमतचं योगदान...\nदेशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\n'जय श्री रामची घोषणा द्या', झोमॅटोच्या Delivery Boysना औरंगाबादेत बेदम मारहाण\nधोनीला लष्करी ट्रेनिंगसाठी परवानगी मिळाली पण...\nकौतुकाचा वर्षाव करत मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान मोदींकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा\n… म्हणून सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आई-बाबांचे फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/nangre-patil-did-not-see-decible-at-the-pune-festival-ask-udayanraje-bhosale-305194.html", "date_download": "2019-07-22T10:15:55Z", "digest": "sha1:UL3IX5PCBCARQMCVUV5ZZN7Q7PXYKKNP", "length": 25429, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नांगरे पाटलांना पुणे फेस्टिव्हलला डेसिबल दिसले नाही का ? -उदयनराजे | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nमुंबई इंडियन्सच्या 'या' चॅम्पियन खेळाडूला मिळालं टीम इंडियाचं तिकीट\nअभिनेत्री कोइना मित्राला 6 महिन्याचा तुरुंगवास, जाणून घ्या काय आहे कारण\nदेशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nचोर समजून 'ती'च्या प्रियकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO\nपुण्यातील इंजिनिअर होणार काँग्रेसचा अध्यक्ष अर्ज करणार असल्याने चर्चेचा विषय\nधावत्या लोकलमधून पडून तरुणीचा जागीच मृत्यू\nनाईट लव्हर बारवर नार्कोटिक्स विभागाची छापा, 14 मुलींची सुटका\nआदित्य ठाकरेनंतर आता मुख्यमंत्रीही जाणार जनतेच्या दारात, असा आहे 'मेगाप्लान'\nAll Is Well... ISRO ची तयारी पूर्ण, 'चांद्रयान-2' उद्या झेपावणार\nदेशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nसोनभद्र हत्याकांड : 10 जणांच्या खूनाचा VIDEO पहिल्यांदाच आला समोर\nअभिनेत्री कोइना मित्राला 6 महिन्याचा तुरुंगवास, जाणून घ्या काय आहे कारण\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nगरोदर असताना केली बेदम मारहाण, प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचा खळबळजनक आरोप\n… म्हणून सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आई-बाबांचे फोटो\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\nचॅपेल यांच्या मतानुसार सुपर ओव्हरचा नियम बदलला तरी इंग्लंडच विजेता\nमुंबई इंडियन्सच्या 'या' चॅम्पियन खेळाडूला मिळालं टीम इंडियाचं तिकीट\n'या' खेळाडूसाठी मोजले दीड कोटी पण दोन्ही सामन्यात संघाचा पराभव\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\n 19 व्या वर्षी 19 दिवसांत 5 सुवर्ण, पाहा VIDEO\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nट्रोलर्सना रोखण्यासाठी ट्विटरने आणलं नवीन फीचर\nOMG VIDEO : या हायटेक रेस्टॉरंटमध्ये चक्क रोबो करतात सर्व्ह\n तुमच्यावर आहे गुगल आणि फेसबुकचं लक्ष\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडव��ोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : उस्मानाबादकडे मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद\nपुण्यात परदेशी नागरिकाला मारहाण, पाहा VIDEO\nचोर समजून 'ती'च्या प्रियकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO\nनांगरे पाटलांना पुणे फेस्टिव्हलला डेसिबल दिसले नाही का \nअभिनेत्री कोइना मित्राला 6 महिन्याचा तुरुंगवास, जाणून घ्या काय आहे कारण\nJobs in SBI : देशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती,' जयंत पाटलांकडून आठवणींना उजाळा\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nPro Kabaddi League : 'या' खेळाडूसाठी मोजले दीड कोटी पण दोन्ही सामन्यात संघाचा पराभव\nनांगरे पाटलांना पुणे फेस्टिव्हलला डेसिबल दिसले नाही का \nविकास भोसले, सातारा, 14 सप्टेंबर : डॅाल्बीने प्रदूषण होतंय तर राज्यातील कंपन्यांच्या प्रदुषणाचे काय, विश्वास नांगरे पाटील यांना पुणे फेस्टिव्हल डेसिबल दिसला नाही का , विश्वास नांगरे पाटील यांना पुणे फेस्टिव्हल डेसिबल दिसला नाही का असा सवाल साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केलाय. तसंच मंगळवार तळे माझ्या मालकीचे तिथे काय करायचे काय नाही ते मी ठरवणार कंटेंट ऑफ कोर्ट होऊच शकत नाही आणि झाला तर तो माझ्यावर होईल अशा इशाराही उदयनराजेंनी दिला.\nगणेशोत्सवदरम्यान, कोर्टाच्या आदेशानुसार डाॅल्बीवर मर्यादा घालण्यात आलीये. कोल्हापूर, सातारा परिसरात पोलिसांनी पहिल्याच दिवशी कारवाई करून सात लाखांचे डाॅल्बी सेट जप्त केले आहे. 'जब तक है जान तब तक डाॅल्बी वाजणार', असा इशारा देणारे खासदार उदयनराजे भोसले चांगलेच संतापले. त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा सरकारला इशारा दिलाय.\nडेसिबलची मर्यादा घालून डॉल्बीला मंजुरी द्यायला हवी. इथं तरुणांना रोजगार मिळत नाही. काही तरूण हे कसेबसे कर्ज काढून डॅाल्बी घेतलाय. आता त्यांच्यावर जप्ती आलीय याला जबाबदार कोण त्या पोरांनी कर्ज कसं फेडायचं त्या पोरांनी कर्ज कसं फेडायचं , असा सवाल राजेंनी उपस्थितीत केला.\nमला अटक करायचे सोडून दया, मी जनतेसाठी काहीही करू शकतो. डॅाल्बीने प्रदूषण होतंय तर राज्यातील कंपन्यांच्या प्रदुषणाचे काय, विश्वास नांगरे पाटील यांना पुणे फेस्टिव्हल डेसिबल दिसला नाही का , विश्वास नांगरे पाटील यांना पुणे फेस्टिव्हल डेसिबल दिसला नाही का असा सवालच राजेंनी नांगरे पाटलांना विचारलाय. जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला प्रशासन जबाबदार राहिल असा इशारा राजेंनी दिला,\nतसंच सातारा गणेश विसर्जन मंगळवार तळे येथेच होणार आहे. या बाबत कारण नसताना प्रसासनाने गोधळ घातलाय.\nतळ्याच्या बाबतीत काहीही शंका बाळगू नका मंगळवार तळ्यातच विसर्जन होणार जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर प्रशासन जबाबदार असेल असा इशाराही खा.उदयनराजेंची पुन्हा एकदा प्रशासनाला दिलाय.\nयाआधीही उदयनराजेंनी प्रशासनाला इशारा दिला होता.\nउदयनराजे म्हणतात, २३ तारखेला विसर्जन आहे तेव्हा पाहू काय होतं आणि काय नाही होतं आणि कसं नाही होत. डॉल्बी लागलीच पाहिजेत, डेसीमल ठरवणारे कोर्ट आणि पोलिस डिपार्टमेंट कोण डेसीमल ठरवतात तुमच्या आमच्यासारखे अवली लोक.\nखऱ्या अर्थाने आम्ही गणपतीचे भक्त आहोत. गणपतीला त्रास होत नाही तर इतरांना त्रास व्हायचं काही कारणच नाही. त्रास तरीही झालाच तर एक दोन दिवस सहन करायला काही जात नाही.\nमोठ्या आवाजाने बिल्डींग पडतात.. हे पडतं... ते पडतं... या साऱ्या गोष्टी खोट्या आहेत. उलट जुन्या इमारती पाडण्यासाठी याचा वापर करा. जुन्या इमारतींची डागडुजी करत नाहीत. मात्र\nतुम्ही बिचाऱ्या \"सुसंस्कृत पोरांचे\" हट्ट ऐकत नाहीत. मग काय करायचं हे पाहिलं जाईल.\nही धमकी नाही तर ही मी समज देतोय, प्लॅन करा नाहीतर तुम्ही कोणत्याही कोर्टात जावा डॉल्बी तर असणारच आहे. जब तक है जान तब तक डॉल्बी रहेगी... जब तक डॉल्बी रहेगी तब तक गणपती रहेगा. एवढंच सांगतो आता बोलायची वेळ नाही.\nउदयनराजेंच्या इशाऱ्यानंतर नांगरे पाटलांनीही जशास तसे उत्तर दिले होते.\nलोकप्रतिनिधी आणि पोलीस प्रशासन यांच्यात संघर्ष करण्याची आमची भूमिका नाही. कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी आम्ही कार्य करतो. त्यामुळे डीजेबाबत आम्ही पहिल्यांदा जागृती, शिक्षण आणि नंतर अंमलबजावणी या टप्प्याने आम्ही काम करतोय. पर्यावरण संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्याचे सुप्रीम आणि हायकोर्टाचे आदेश आहेत. त्यात पाच वर्षाची शिक्षा आणि एक लाख रुपये ��ंडाची तरतूद आहे अशी आठवण नांगरे पाटलांनी करून दिली.\nमी स्वतः गणेशभक्त आहे. त्यामुळे कोणत्याही गणेश भक्तावर कारवाई करण्याची आमची इच्छा नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.\nPHOTOS : उदयनराजेंचा नादखुळा, शहरात चालवला कचऱ्याचा डंपर \nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा\nTags: उदयनराजे भोसलेडाॅल्बीविश्वास नांगरे पाटीलसातारा\nमुंबई इंडियन्सच्या 'या' चॅम्पियन खेळाडूला मिळालं टीम इंडियाचं तिकीट\nअभिनेत्री कोइना मित्राला 6 महिन्याचा तुरुंगवास, जाणून घ्या काय आहे कारण\nदेशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahakrushi.com/2011/06/blog-post_30.html", "date_download": "2019-07-22T09:30:17Z", "digest": "sha1:56FT3XHNQ46OOMH7BBQNQDMYW6URVK4C", "length": 8524, "nlines": 103, "source_domain": "www.mahakrushi.com", "title": "Mahakrushi: सांगलीत घसरले बेदाण्याचे भाव", "raw_content": "\nसांगलीत घसरले बेदाण्याचे भाव\nसांगतील गेल्या दोन महिन्यांपूर्वी प्रतिकिलो २०० रुपये ओलांडलेला बेदाणा आता १४० रुपयांपर्यंत खाली घसरला आहे. सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जून महिन्यात नेहमीच बेदाण्याचे भाव कमी होतात.\nयंदा हे भाव प्रतिकिलो ५० ते ६० रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी बेदाणा विक्रीसाठी आणणे कमी केले आहे. त्यातच चीन आणि अफगाणिस्तानचा निर्यात शुल्क माफ केलेला स्वस्त बेदाणा भारतीय बाजारात येऊ लागल्याने बेदाण्याचे भाव आणखी कमी होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.\n“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज ���व्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद\nपाऊस नसल्यानं चिंता वाढली\nमहिकोकडून शेतकरी, सरकारची फसवणूक\nसांगलीत घसरले बेदाण्याचे भाव\nकृषी विभागाच्या नाविन्यपूर्ण योजना.\nमहिला बचत गटाने फुलविला भाजीचा मळा.\nआदिवासी शेतकऱ्यांच्या आर्थिक परिवर्तनासाठी कृषि यो...\nतलावातील गाळ ठरतोय शेतीसाठी वरदान.\nसांगलीच्या पानाला मुंबईत मागणी.\nकोल्हापूर जिल्ह्यात शेततळ्यांचे जाळे.\nसांडपाण्यावर पिकविला भाजीचा मळा.\nपहा मान्सून कसा दूर जातो आहे.\nथेंबे थेंबे झरा साचे.\n\"WELCOME TO MAHAKRUSHI\" \"महाकृषि मध्ये आपल स्वागत आहे\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/tu-asa-tu-kasa/", "date_download": "2019-07-22T09:53:39Z", "digest": "sha1:ZYS3J2RBBTXEXYZDRUGWPHFSNPB4UPY2", "length": 9211, "nlines": 170, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "तू असा, तू कसा, – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ July 22, 2019 ] मन एक पाखरू\tललित लेखन\n[ July 22, 2019 ] मानसिक स्वास्थ्य कसे हाताळावे \n[ July 20, 2019 ] भिकारीण\tकविता - गझल\n[ July 19, 2019 ] कवीची श्रीमंती\tकविता - गझल\n[ July 19, 2019 ] ओरॅकल कंपनीचा संस्थापक लॅरी एलिसन\tविशेष लेख\nHomeकविता - गझलतू असा, तू कसा,\nतू असा, तू कसा,\nFebruary 4, 2019 हिमगौरी कर्वे कविता - गझल\nतू असा, तू कसा,\nतू असा, तू कसा,\nदाही दिशांना कवेत घेऊ,\nतू असा, तू कसा,\nभडकता ज्वालामुखी संतापाचा डोंह उसळता,\nतू असा, तू कसा,\nगहिरा गहिरा गूढ जसा,\nतू असा, तू कसा,\nतू असा, तू कसा,\nतू असा तू कसा,\nतू असा, तू कसा ,\nकधी भरती, कधी ओहोटी,\nकधी शांत प्रशांत जसा,\nतू असा, तू कसा,\nलहानबाळासमरडणारा, मित्रासारखा पण अवखळ,\nतू अस��, तू कसा,\nकसदार नट जसा ,\nजवळ येणारा प्रिय जसा,\nतू असा, तू कसा,\nनिष्पाप निरागस बाळ जसा,\nमी मराठी भाषेची शिक्षिका असून मला काव्यलेखनाची खूप आवड आहे. माझा ज्योतिषाचा छंद असून मी व्यावसायिक ज्योतिषीही आहे. अमराठी लोकांना मराठी शिकवणे असे खास काम करत असते. त्यामध्ये अनेक विद्यार्थी इंग्रजी माध्यमातील असतात. बाहेरच्या राज्यातून येणारे अमराठी लोक शिकतात. क्वचित प्रसंगी परदेशी लोकही शिकतात. मला वाचनाची खूप आवड आहे. मी एक *काव्यप्रेमी* बाई आहे.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nमराठीसृष्टीचा मोबाईल ऍप आजच डाऊनलोड करा..\nमानसिक स्वास्थ्य कसे हाताळावे \nओरॅकल कंपनीचा संस्थापक लॅरी एलिसन\nमाझे आदरणीय गुरुजी पं. दिनकर पणशीकर\nकाय आहे ऑफिस कोल्ड आणि कसा कराल यापासून बचाव\nमॅनहॅटनहेंज.. मॅनहॅटन.. न्यूयॉर्क.. अमेरिका\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-PERS-infog-this-course-will-pay-you-rs-5685509-PHO.html", "date_download": "2019-07-22T10:32:10Z", "digest": "sha1:VCD55DGAUVBMS5QYSWPAXL63YBCLM763", "length": 10130, "nlines": 179, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "This course will pay you Rs. 70K per Month Salary | 30 हजारांत करा हा कोर्स, मिळेल 70 हजार रुपये पगाराचा जॉब", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n30 हजारांत करा हा कोर्स, मिळेल 70 हजार रुपये पगाराचा जॉब\nनवी दिल्ली - स्पर्धेच्या युगात पारंपारिक कोर्सच्या तुलनेत व्यावसायिक कोर्सचे महत्त्व वाढलेले आहे. पारंपारिक कोर्स करणाऱ्\nनवी दिल्ली - स्पर्धेच्या युगात पारंपारिक कोर्सच्या तुलनेत व्यावसायिक कोर्सचे महत्त्व वाढलेले आहे. पारंपारिक कोर्स करणाऱ्यांसमोर नोकरी मिळविण्याचे मोठे आवाहन असते. दुसरीकडे व्यावसायिक कोर्स केल्यानंतर नोकरी लवकर मिळण्याची शक्यता अधिक असते. असाच एक व्���ावसायिक कोर्स आहे. अवघ्या 30 हजार रुपयांत हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला 70 हजार रुपये मासिक पगाराची नोकरी सहज मिळू शकतो.\nपुढे वाचा - हे कोर्स करा\n- सर्टिफाईड फायनान्शिअल प्लॅनर म्हणजे सीएफपी हा कोर्स तुम्ही करू शकता. सीएफपी होऊन तुम्ही स्वत:ची प्रॅक्टीस करू शकता. त्याशिवाय बँक, म्युच्युअल फंड हाऊस आणि इन्शुरन्स कंपन्यांत नोकरी मिळवू शकता.\n- सीएफसी कोर्ससाठी तुम्हाला 30 हजार रुपये मोजावे लागतील.\nपुढे वाचा - कोण करू शकतो हा कोर्स\nहे करू शकतात सीएफसी कोर्स\nसीएफसी कोर्स कोणताही इन्शुरन्स एजंट, केपीओ प्रोफेशनल्स, कॉमर्स पदवीधर आणि फायनान्स प्लॅनिंगची आवड असणारे विद्यार्थी हा कोर्स करू शकतात.\nपुढे वाचा - कुठे आहे हा कोर्स\nयाठिकाणी उपलब्ध आहे हा कोर्स\n- सीएफसी हा कोर्स अनेक संस्थांमध्ये उपलब्ध आहे. प्रामुख्याने नॅशनल स्टॉक एक्सचेंज, फायनान्शिअल प्लॅनिंग स्टँडर्ड बोर्ड ऑफ इंडिया, इंटरनॅशनल कॉलेज ऑफ फायनान्शिअल प्लॅनिंग या इन्स्टिट्युटमध्ये हा कोर्स उपलब्ध आहे.\n- याव्यतरिक्त काही विद्यापीठांमध्येही हा कोर्स उपलब्ध आहे.\nपुढे वाचा - वर्षाकाठी करा इतकी कमाई\nवर्षाकाठी कमवा 8 लाख रुपये\n- सीएफसी कोर्स पूर्ण करणे अत्यंत कठीण काम आहे. मात्र, हा कोर्स केल्यानंतर कमाई करण्याच्या संधी मिळतात.\n- या कोर्सनंतर नोकरी मिळणे अत्यंत सोपे काम आहे. त्याचबरोबर तुम्ही स्वत:चा व्यवसायही थाटू शकता.\n- कोर्स केल्यानंतर काही वर्षे वर्षाकाठी 2 ते 4 लाख रुपयांचे उत्पन्न सहज मिळू शकते. मिडल लेव्हल गाठल्यानंतर 4 ते 8 लाख रुपये, तर सिनीअर लेव्हल पार केल्यानंतर 8 लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न कमवू शकता.\nपुढे वाचा - किती देशांमध्ये आहे या कोर्सला मान्यता\n26 देशांमध्ये चालतो हा सर्टिफिकेशन कोर्स\n- सीएफसी कोर्स जगातील 26 देशांमध्ये चालतो. बहुतांश देशांत सीएफसी कोर्स केला नसल्यास क्लाईंटला सल्ला देण्याची परवानगी नसते.\n- भारतात गुंतवणूकदारांसाठी हा कोर्स केलेला व्यक्ती फायद्याचा ठरू शकतो. त्यामुळे सीएफसीची डिमांड दिवसेंदिवस वाढत आहे.\n- भारतात 50 हजाराहून अधिक फायनान्शिअल प्लॅनरची आवश्यकता आहे. सर्टिफाईड फायनान्शिअल प्लॅनर कोर्स करून तुम्ही पर्सनल फायनान्स, इन्शुरन्स प्लॅनिंग, टॅक्स प्लॅनिंग आणि संपत्तीच्या प्लॅनिंग संदर्भात मार्गदर्शन करू शकता.\n'जेष्ठ नागरिक ��चत योजने'वर मिळते बँकेतील FD पेक्षा अधिक व्याज...\nआता खासगी नोकरीतही मिळणार पेंशन, NPS खात्याद्वारे होणार फायदा\nआता पोस्ट ऑफिसच्या RD मध्ये ऑनलाइन जमा होतील पैसे, जाणून घ्या प्रक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/kishore-kumar-and-leena-chandawarkar-story-5930498.html", "date_download": "2019-07-22T09:31:12Z", "digest": "sha1:6CPLKF3VBANXNP2UFBNJXDTNC6IVFQWA", "length": 15167, "nlines": 191, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Kishore Kumar And Leena Chandawarkar Story | 20 वर्षांनी लहान अॅक्ट्रेसवर जडला होता किशोरदांचा जीव, केले होते चौथे लग्न", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n20 वर्षांनी लहान अॅक्ट्रेसवर जडला होता किशोरदांचा जीव, केले होते चौथे लग्न\nहिंदी फिल्म इंडस्ट्रीतील महान गायक किशोर कुमार आज आपल्यात असते तर त्यांनी 89 वा वाढदिवस साजरा केला असता.\nमुंबई - हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील महान गायक किशोर कुमार आज आपल्यात असते तर त्यांनी 89 वा वाढदिवस साजरा केला असता. 4 ऑगस्ट 1929 ला मध्य प्रदेशातील खंडवामध्ये जन्मलेल्या किशोर कुमार यांनी वेगवेगळ्या भाषेत 1500 हून अधिक गाणी गायली आहेत. त्यांच्या पर्सनल लाईफबाबत बोलायचे तर तेही चर्चेचा विषय ठरले आहे.\n20 वर्षे छोट्या अॅक्ट्रेसवर जडला जीव\n- किशोरदा चार भावंडांमध्ये (अशोक, सती देवी, अनुप कुमार आणि किशोर कुमार) सर्वात छोटे होते.\n- तीन लग्नांनंतर किशोर कुमार यांनी 51 व्या वर्षी 20 वर्षांनी लहान असलेल्या अॅक्ट्रेस लीना चंदावरकरबरोबर लग्न केले होते.\n- दोघांचे वैवाहिक आयुष्य चांगले सुरू होते, पण 1987 मध्ये त्यांचा मृत्यू झाला.\n- किशोर कुमारला अमित कुमार (पहली पत्नी रूमापासून ) आणि सुमित कुमार (लीना चंद्रावरकरपासून) ही दोन मुले आहेत.\nपुढील स्लाइड्सवर वाचा, किशोर यांच्यासाठी लीना यांनी पत्करला कुटुंबीयांचा विरोध..\nकुटुंबीयांच्या विरोधात जाऊन केले किशोरदांशी लग्न\n- लीना आणि किशोर कुमार यांनी 'प्यार अजनबी है' मध्ये काम केले.\n- त्याचवेळी त्यांच्यात प्रेमाची सुरुवात झाली. लीना पहिल्या पतीच्या मृत्यूच्या धक्क्यातून बाहेर यायला लागली होती.\n- दोघे एकमेकांना पसंत करू लागले होते. लीनाने वडिलांकडे किशोर कुमार यांच्याशी लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली.\n- लीना यांचे वडील या लग्नासाठी तयार नव्हते. कारण किशोन लीना यांच्यापेक्षा 20 वर्षांनी मोठे होते आणि आधीच त्यांचे लग्नही झालेले होते.\n- पण लीना यांनी वडिलांच्या विरोधात जाऊन 1980 मध्ये किशोर कुमार यांच्याशी लग्न केले होते.\n- दोघांना एक मुलगा सुमीतही होता. पण सुमीत 5 वर्षांचा असताना किशोर कुमार यांचा मृत्यू झाला होता.\n- लीना पुन्हा एकट्या पडल्या. त्यानंतर त्या किशोर यांची पहिली पत्नी रूमा गुहा आणि त्यांचा मुलगा सुनेबरोबर राहू लागल्या.\nपहिल्या पतीच्या मृत्यूनंतर लोक म्हणू लागले होते 'मांगलिक'\n- 'महेबूब की मेहंदी'मध्ये लीनाने राजेश खन्नाबरोबर काम केले होते. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकला नाही. लीना यांचा बिदाई हा सर्वात गाजलेला चित्रपट होता.\n- त्यानंतरच लीना यांनी सिद्धार्थ बांदोडकर यांच्याशी लग्न करत चित्रपटसृष्टीपासून दुरावा घेतला होता.\n- लग्नाच्या काही दिवसांनंतरच लीना यांचे पती सिद्धार्थ यांचा गोळी लागल्याने मृत्यू झाला होता. त्यावेळी लीना 25 वर्षांच्या होत्या. - लीना यांना चित्रपटात परतण्याची इच्छा नव्हती. सिद्धार्थ यांच्या मृत्यूनंतर त्या एकट्या पडल्या होत्या. लोक तर त्यांना 'मांगलिक'ही म्हणायला लागले होते.\n- लीना कोणत्याही नातेवाईकाच्या घरी जात नव्हत्या. त्या आत्महत्या करण्याचाही विचार करू लागल्या होत्या.\nकुटुंबीयांच्या लपून टॅलेंट हंटमध्ये भाग घ्यायच्या लीना\n- लीना 15 वर्षांच्या होत्या, त्यावेळी त्यांनी हिरोईन बनण्याचे स्वप्न पाहिले होते. लीना यांनी लपून टॅलेंट हंटसाठी अप्लाय केले.\n- एका स्पर्धेच्या माध्यमातून लीना बॉलिवूडमध्ये आल्या होत्या. पण लीना या स्पर्धेत विजेत्या नव्हे रनर अप बनल्या होत्या.\n- लीनाचे कुटुंबीय याच्या विरोधात होते. पण आजोबांनी साथ दिली. हिरोईनच्या रोलसाठी त्या फोर छोट्या होत्या, त्यामुळे त्यांना लहान बहिणीच्या भूमिका मिळत होत्या.\n- 'मेहबूब की मेहंदी'मध्ये राजेश खन्नाबरोबरच्या रोमान्समुळे त्या चर्चेत आल्या होत्या.\nसुनील दत्तची नजर गेली..\n- लीना चित्रपटांशिवाय काही जाहिरातीतही काम करायच्या. त्यावेळी अॅक्टर आणि फिल्ममेकर सुनील दत्त यांची नजर लीना यांच्यावर पडली.\n- सुनील दत्त त्यांचा भाऊ सोम दत्त साठी चित्रपट बनवत होते. 1969 मध्ये आलेल्या 'मन का मीत'मध्ये लीना यांना मुख्य भूमिका मिळाली. त्यातून विनोद खन्नानेही डेब्यू केला होता. सुनील दत्त यांच्या पत्नी नर्गिस यांनी लीना यांना अॅक्टी��गचे धडे दिले होते. एका फोटोशूटसाठी लीना यांना स्विम सूट परिधान करायला सांगितले तेव्हा त्या घाबरल्या होत्या.\n- लीना यांनी स्विमसूट परिधान केला पण चेंजिंग रूममधून बाहेर येण्यास नकार दिला. कारण त्यांनी पायाला वॅक्सिंग केले नव्हते. - 'मन का मीत' मध्ये लीना यांना चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर लीना यांना अनेक चित्रपट मिळाले. जितेंद्रबरोबर त्यांनी 'हमजोली' देखिल केला. लवकरच त्या स्टार बनल्या.\n- अनेक वर्षांनंतर 2015 मध्ये लीना चंदावरकर पुन्हा एकदा चर्चेत आल्या होत्या.\n- एका कार्यक्रमात 91 वर्षांचे वकील राम जेठमलानी यांनी त्यांना सर्वांसमोर किस केले होते.\n- लीना आणि राम जेठमलानी यांच्या या किसची बरीच चर्चा झाली होती. सर्वच हा प्रकार पाहून थक्क झाले होते.\n- या इव्हेंटनंतर लीना पुन्हा कोणत्याही कार्यक्रमात दिसल्या नाहीत.\nKader Khan Unheard Story: आईचे निधन झाले त्यावेळी घरात एकटे होते कादर खान, नातेवाईकांना जेव्हा फोनवरुन कळवले तेव्हा सगळ्यांचा खावा लागला होता ओरडा\nविवाहित असताना टीना मुनीमच्या प्रेमात आकंठ बुडाले होते राजेश खन्ना, लिव्ह इनमध्ये होते दोघे, वापरायचे एकच टुथब्रश\nबाळासाहेब ठाकरेंनी संजय दत्तला काढले होते तुरुंगाबाहेर, 7 वर्षांनी जेव्हा समोर आले सत्य तेव्हा भडकले होते, म्हणाले होते - त्याला फासावर लटकवा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-LCL-editorial-about-minimum-support-price-5910608-NOR.html", "date_download": "2019-07-22T10:39:23Z", "digest": "sha1:B2VFLISN5TWSSCIR3HPL4BAGYBOTNTW7", "length": 13754, "nlines": 150, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "editorial about Minimum Support Price | हमीभावाची मलमपट्टी! (अग्रलेख)", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nशेतमालाला उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के हमीभाव देण्याचे वचन २०१४ च्या निवडणूक जाहीरनाम्यात भाजपने दिलेले होते.\nशेतमालाला उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के हमीभाव देण्याचे वचन २०१४ च्या निवडणूक जाहीरनाम्यात भाजपने दिलेले होते. १४ पिकांच्या हमीभावात वाढ करून नरेंद्र मोदी सरकारने या आश्वासनाची पूर्तता निदान कागदोपत्री तरी केली आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतल्याची टीका त्यावर सुरू झाली आहे. ती अनाठायी नसली तरी लक्ष न देण्याजोगीही नाही. मतदारांचे प्रश्न सोडवण्यासाठीच सत्ता राबवणे लोकशाहीत अभिप्रेत आहे. ऐन निवडणु���ीच्या तोंडावर शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करून डॉ. मनमोहनसिंग यांच्या काँग्रेस आघाडी सरकारने '२००९' याच पद्धतीने जिंकले होते. मोदींचा निर्णय 'मास्टरस्ट्रोक' आहे की नाही हे ठरवण्याची घाईसुद्धा आता नको. मोदी सरकार ४ वर्षानंतर शेतकऱ्यांच्या हाकेला प्रतिसाद देत असल्याचे पाहायला मिळते आहे. तुरीच्या विक्रमी उत्पादनानंतर देशाच्या इतिहासात कधी नव्हे इतकी तूर खरेदी या सरकारने केली. बंपर उत्पादनामुळे हरभऱ्याचे भाव पडल्यानंतर त्याचे आयात शुल्क ५० टक्क्यांनी, गव्हावरचे ३० टक्क्यांनी वाढवले गेले. साखर दरातली मंदी घालवण्यासाठी साखरेचे आयात शुल्क १०० टक्क्यांवर नेले. खाद्यतेलाच्या बाबतीत हेच. ही पावले स्थानिक शेतकऱ्यांच्या हिताची आहेत. हे टीकाकारांनाही मान्य करावे लागेल.\nशेतकऱ्यांना पसंतीनुसार मिळणारे भाव आणि समाधानी शेतकरी या दोन्ही गोष्टी अतिदुर्मिळ नव्हे, तर जगाच्या पाठीवर न आढळणाऱ्या आहेत. युरोप-अमेरिकेतला संपन्न भासणारा शेतकरीसुद्धा सरकारी अनुदाने-मदतीवर तगून आहे. पण युरोप-अमेरिकेतल्या देशांमध्ये शेतकऱ्यांचे प्रमाण पाच टक्केसुद्धा नाही. शिवाय त्या देशांमधल्या करदात्यांची संख्या जवळपास त्यांच्या एकूण लोकसंख्येइतकीच आहे. भारताची स्थिती काय १३० कोटींच्या भारतातले दोन टक्के लोकसुद्धा आयकर भरत नाहीत. पण याच देशातले थेट ५५ टक्के मनुष्यबळ शेतीवर अवलंबून आहे. या प्रचंड लोकसंख्येचा देशाच्या ठाेक उत्पन्नातला वाटा जेमतेम १७ टक्के असतो. कृषी संकटाचे मूळ शेतीवरच्या महाकाय बोजाचा आहे. घसघशीत हमीभाव देऊन या वर्गाचा आत्मविश्वास वाढवण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. मालदांडी ज्वारीला २४५०, उडदाला ५६००, मुगाला ६९७५ असे जाहीर झालेले भाव पाहता प्रगतीशील शेतकऱ्याची निराशा कमी व्हावी. एवढ्या पटीतली भाववाढ शेतकऱ्यांनी यापूर्वी ऐकली नाही. तरीही काही शेतकऱी नेते, संघटनांनी आतापासूनच निराशेचा सूर लावला आहे. राजकारण पाहता ते साहजिक म्हणावे लागेल.\nमोदी सरकारची खरी कसोटी येत्या खरिपातल्या सुगीपासून चालू होईल. जाहीर भावानेच शेतकऱ्यांचा प्रत्येक दाणा विकला जाईल, याची खबरदारी डोळ्यात तेल घालून घ्यावी लागेल. सरकारी हमीभाव दरवेळी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचा अनुभव नेहमी येतो. अर्थातच वस्तूची किंमत बाजारपेठ ठरवत असल्याने बाजारभावापेक्षा हमीभाव जास्त असेल तर शेतमाल विकलाच जाणार नाही. त्या स्थितीत फरकाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करणारी व्यवस्था सरकारला आतापासूनच तत्पर ठेवावी लागेल. भरभक्कम आर्थिक तरतूद करावी लागेल. मागणी आणि पुरवठ्याचे संतुलन राखण्यासाठी पेरणीवर नियंत्रण असावे लागते. अमेरिकी कृषी खाते विविध पिकांचा जागतिक पेरा, संभाव्य उत्पादन, अपेक्षित बाजारभाव, फ्यूचर मार्केटमधल्या घडामोडी आदी सविस्तर माहिती दर महिन्याला शेतकऱ्यांना पुरवते. त्या आधारे काय आणि किती पेरावे याचा निर्णय शेतकऱ्याला करता येतो. एकच पीक अमाप पिकल्याने भाव पार कोसळले (जसे की गेल्यावर्षी तूर) किंवा अमुक पिकाचा तुटवडा (जसे की तेलबिया) असे घडण्याची शक्यता यामुळे कमी होते.\nबाजारपेठ आणि बाजारभावाची विश्वासार्ह माहिती नियमितपणे देणारी यंत्रणा नसल्याचा फटका आपल्या शेतकऱ्यांना आणि अंतिमतः सरकारला बसतो. निर्यात संधी शोधून नव्या देशांच्या बाजारपेठा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्यपूर्ण धोरण आखण्याचे प्रयत्न झालेले नाहीत. शेतकरी हित जपताना सर्वसामान्यांच्या ताटातले अन्न महागणार नाही, याची काळजी सरकारला घ्यावी लागेल. हमीभाव किंवा कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली निघत नाहीत; याचेही पक्के भान सरकारला ठेवावेच लागेल. शेतीवरचा बोजा कमी करण्यातच अंतिमतः देशाचे हित आहे. त्यादृष्टीने मोदी सरकारने सकारात्मकता दाखवली आहे. काटेकोर अंमलबजावणी झाल्यास शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढेल. पण हमीभाव मिळाला म्हणून 'शेतकरी मित्र' अशी मोदींची प्रतिमा होणार नाही. तसेच अन्य उद्योगातून रोजगारनिर्मिती झाली नाही तर हमीभाव ही तात्पुरती मलमपट्टी ठरेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A5%81", "date_download": "2019-07-22T09:59:44Z", "digest": "sha1:HIRSAOVXXYWXZY6KYINSFOBFMKTD7PES", "length": 3986, "nlines": 102, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तांद्जा ममदु - विकिपीडिया", "raw_content": "\nतांद्जा ममदू (इ.स. १९३८ - ) हा १९९९ ते २०१० पर्यंत नायजरचा राष्ट्राध्यक्ष होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९३८ मधील जन्म\nआल्याची नों�� केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ मे २०१४ रोजी १८:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2019-07-22T09:34:49Z", "digest": "sha1:APIK7HJTWHBLDT2BURIOEFEJJXWX2NW2", "length": 4966, "nlines": 171, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इजिप्तमधील व्यक्ती - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► इजिप्तचे उपराष्ट्राध्यक्ष‎ (१ प)\n► इजिप्तचे पंतप्रधान‎ (२ प)\n► इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष‎ (७ प)\n\"इजिप्तमधील व्यक्ती\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/emergency-landing/", "date_download": "2019-07-22T10:25:52Z", "digest": "sha1:726GYLV2UWQFGS5Y7XX3TGWBUMYCGODT", "length": 13454, "nlines": 167, "source_domain": "policenama.com", "title": "emergency landing Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nउड्डाण करताच ‘पक्षी’ धडकल्याने जग्वार विमानचे ‘एर्मजन्सी’ लॅडिंग\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - हरियाणात गुरुवारी सकाळी वायू दलाचे जग्वार विमानाचा अपघात झाला. हे लढाऊ विमान अंबाला एअरफोर्सच्या स्टेशन वरुन उडाले होते, मात्र ह्या विमानाने उड्डाण करतातच एक पक्षी या विमानाला येऊन धडकला. त्यानंतर या विमानाची…\nदुबईला जाणा-या विमानाचे जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग\nजयपूर : वृत्तसंस्था - जयपूर येथून दुबईला जाणा-या स्पाईस जेट एसजी ५८ विमानाचे जयपूर विमानतळावर इम���्जन्सी लँडिंग करण्यात आले. यावेळी विमानात १८९ प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झाली नाही. विमानाच्या इमर्जन्सी लॅडिंगनंतर…\nपाटणा-मुंबई विमानाचे औरंगाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग\nऔरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - पटण्याहून मुंबईला जाणाऱ्या गो-एअरच्या विमानात आज सायंकाळी अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने औरंगाबाद विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. यावेळी विमानामध्ये १६५ प्रवासी प्रवास करत असून घटनास्थळी आपत्कालीन…\nइंडिगो विमानाचे पुण्यात ईंमर्जन्सी लँडिंग\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यातून नागपूरच्या दिशेने निघालेल्या इंडिगो या कंपनीच्या विमानाचे इमर्जन्सी लॅंडींग करण्यात आले आहे. तांत्रिक कारणामुळे इंजिन हे सावधगिरीचे संदेश देत असल्याने पायलटने त्यासंदर्भात विमाळतळाशी संपर्क साधून विमानाचे…\nधनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग\nबीड : पोलीसनामा ऑनलाईन - कोल्हापुरात आज राष्ट्रवादी काँग्रेस निर्धार परिवर्तन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती होती. मात्र विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांचं…\nशरद पवारांच्या हेलिकॉप्टरचे अचानक लँडिंग\nअहमदनगर: पोलीसनामा ऑनलाईन- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरमधील सीटबेल्ट बाहेरच राहिल्यामुळे उड्डाण घेतल्यानंतर सात मिनिटांनी हेलिकॉप्टर पुन्हा लॅण्डिंग करावे लागले. मैदानावर अचानक आलेले हेलिकॉप्टर पाहून तेथे…\nआता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\n७७ वयाच्या महिलेला करावे लागले ‘मॉडलिंग’ \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - या दिवसांमध्ये सोशल मीडियावर एका वृद्ध स्त्रीचे फोटो खूप व्हायरल होत आहेत, ती पूर्ण…\nवर्तमान पत्रात जाहिरात देवून घरामध्येच ‘स्पा’च्या नावाखाली…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - मुंबईमध्ये एका आलिशान हॉटेलमध्ये छापा टाकून पोलिसांनी या ठिकाणी चालणाऱ्या वेश्या…\nआता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \nमुंबई : पोल���सनामा ऑनलाईन - बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा मागील काही महिन्यांपासून पडद्यापासून दूर आहे.…\nहमखास भरघोस फायदा देणार्‍या पोस्टातील ‘या’ दोन योजना,…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय डाक विभाग देशातील नागरिकांसाठी नवनवीन योजना आणत असते. त्याचबरोबर बचत योजना…\n आता पेट्रोलने नव्हे ऊसाच्या रसाने चालणार वाहने,…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - पेट्रोलपेक्षा स्वस्त असलेले इथेनॉल शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. सरकारने देखील इथेनॉलचे…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n७७ वयाच्या महिलेला करावे लागले ‘मॉडलिंग’ \nवर्तमान पत्रात जाहिरात देवून घरामध्येच ‘स्पा’च्या नावाखाली चालु…\nआता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \nहमखास भरघोस फायदा देणार्‍या पोस्टातील ‘या’ दोन योजना, जाणून घ्या\n आता पेट्रोलने नव्हे ऊसाच्या रसाने चालणार वाहने, अशी होणार…\n#Birthday : नसीरुद्दीन शाह यांनी 20व्या वर्षी केला 36 वर्षीय महिलेशी…\nप्रेग्नेंसीनंतर स्वतःला फिट ठेवण्याबद्दल अभिनेत्री सौम्या टंडन कडून…\n५ गोळ्या झाडून भाजप नेत्याची हत्या, संपूर्ण राज्यात खळबळ\nखा. सुप्रिया सुळेंना पाहताच अनेक मातांनी फोडला ‘हंबरडा’ ;…\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nमहिला सामजिक कार्यकर्त्यावर बलात्कार करून बनवला ‘व्हिडीओ’ अन् त्यानंतर वर्षभर केलं ‘लैंगिक’ शोषण\nमाजी पोलिस महासंचालक भास्कर मिसार यांचे पुण्यात निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahakrushi.com/2011/08/blog-post_412.html", "date_download": "2019-07-22T10:20:48Z", "digest": "sha1:NXNI6EUFWNDN4WLQ4VM2M43H6RZYI54T", "length": 17145, "nlines": 111, "source_domain": "www.mahakrushi.com", "title": "Mahakrushi: कोकणात हळद लागवडीला ‘आत्मा’ देणार गती", "raw_content": "\nकोकणात हळद लागवडीला ‘आत्मा’ देणार गती\nजागतिक बाजारपेठेत हळदीला असलेली मागणी पाहता शेतकऱ्यांना निश्चितच चांगला मोबदला मिळू शकतो. कोकणात मुळातच हळदीची लागवड फार कमी प्रमाणात होताना दिसते. परंतु गेल्या काही वर्षात गुहागर, चिपळूण, दापोली या तालुक्यांमध्ये हळद लागवडीचे प्रयोग काही शेतकऱ्यांनी केलेले आढळतात. कोकणा���ील भौगालिक परिस्थिती, पर्जन्यमान व हवामान हळद लागवडीसाठी पूरक आहे. सरासरी ६४० ते ४ हजार २०० मि.मि. वार्षिक पर्जन्यमान असलेल्या व स्वच्छ सूर्यप्रकाश असलेल्या भागामध्ये या पिकाची वाढ चांगल्या प्रकारे होते. या पिकासाठी १८ ते २८ सेंटीग्रेट तापमान आवश्यक असते. समुद्र सपाटीपासून ४५० ते ९०० मीटर उंचीवर या पिकाची लागवड होऊ शकते. कोकणातील समुद्र किनाऱ्यालगतच्या तालुक्यांमध्ये या पिकाची लागवड उत्तम पध्दतीने होऊ शकते.\nकोकणातील जमीन पाण्याचा निचरा होणारी असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. त्यासाठी येथील हवामानाला अनुरुप असलेल्या हळदीच्या जातीची निवड करण्याची गरज आहे. सध्या फुले स्वरूपा, सेलम, कृष्णा, राजापूरी आदी हळदीच्या सुधारित जाती उपलब्ध आहेत. त्यामध्ये फुले स्वरूपा या जातीच्या ओल्या हळदीचे २५८.३० क्विंटल प्रती हेक्टर तर वाळलेल्या हळदीचे ७८.८२ क्विंटल प्रती हेक्टर उत्पादन मिळू शकते. सेलम या जातीचे ७० ते ७५ क्विंटल प्रती हेक्टर उत्पादन साडेआठ ते नऊ महिन्यांमध्ये मिळवता येते. कृष्णा जातीच्या हळदीचे प्रती हेक्टरी ५५ ते ५८ क्विंटल कच्च्या स्वरूपात तर पक्व हळद ८ ते ९ महिन्यात उपलब्ध होऊ शकते.\nकोकणातील भूरूपानुसार हळदीची लागवड करता येऊ शकते. आज शेतकरी भातशेतीची वेगाने कामे करीत आहेत. कोकणात पडीक जागांमध्ये हळद लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी पूर्वनियोजन केल्यास त्यातून चांगले उत्पन्न मिळविता येईल. हळदीची लागवड करण्यासाठी कृषी विभागामार्फत दोन प्रकारच्या लागवडींची माहिती देण्यात येते. त्यामध्ये प्रामुख्याने सरी-वरंबा पध्दत व रुंद वरंबा किंवा गादी वाफा पध्दतीचा समावेश आहे. सरी-वरंबा पध्दतीत पाटाने पाणी देण्याची व्यवस्था असते. त्यामध्ये ७५ ते ९० सें.मी. वर सऱ्या पाडून लागवड केली जाते. रुंद वरंबा पध्दतीत पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत १५० सें.मी. अंतरावर सऱ्या पाडाव्या लागतात. त्यासाठी गादी वाफे तयार करून घेणे आवश्यक असते. हळदीची लागवड करण्यासाठी वापरण्यात येणारे बियाणे सुप्तावस्था संपलेले असणे आवश्यक असते.\nहळदीचे चांगले उत्पादन मिळण्यासाठी बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे. त्यामध्ये बियाण्याला प्रामुख्याने किड व बुरशीपासून वाचवण्यासाठी क्विनॉलफॉस २५ टक्के, प्रवाही २० मि.ली. काबेन्डाझीन ५० टक्के पाण्यात मिसळणारे १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून हळकुंड बियाण्यावर प्रक्रिया करावी. कोकणातील शेतकऱ्यांना या सगळ्या गोष्टींची तंत्रशुध्द माहिती आत्मा या योजनेमार्फत देण्यात येत आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घेण्याची आवश्यकता आहे.\nकोकणात भातशेतीसोबतच शेतकरी भाजी, कडधान्य (पावटा, कडवा, तुरी) यांचीदेखील लागवड करतात. हळद लागवडीसोबतदेखील शेतकऱ्यांना आंतरपीक घेण्याची संधी आहे. त्यामध्ये श्रावण घेवडा, मिरची, कोथंबीर ही पिके शेतकरी घेऊ शकतात. कोकणात सध्या कराड, कोल्हापूर आदी भागांतून मोठ्या प्रमाणात भाजी आयात केली जाते. हळदीसोबत जर आंतरपीक घेतले गेले तर येथील भाजीची मागणीदेखील काही प्रमाणात स्थानिक शेतकऱ्यांकडून पूर्ण करता येईल.\nशेतकऱ्यांनी प्रामुख्याने आंबा, काजू, नारळ यांच्या बागायतीकडे लक्ष दिले आहे. त्यावरील रोग नियंत्रणासाठी हजारो रुपये खर्च केले आहेत. परंतु अपेक्षित उत्पादन मिळताना दिसत नाही. आता हळद लागवडीकडे वळल्यास त्यांना निश्चितच त्याचा फायदा होऊ शकतो. हळदीवर प्रामुख्याने कंदमाशी, पानातील रस शोषून घेणारे ढेकूण, पाने गुंडाळणारी अळी यांचा प्रार्दुभाव होतो. तो नियंत्रणात आणण्यासाठी इंडोसल्फानचा वापर करुन कमी खर्चात किटक नियंत्रण करता येते.\nहळदीवर पडणारे कंदकूज व पानावरील ठिपके हे रोग नियंत्रणात आणणेदेखील सोपे आहे. मेटॅलॅक्सिल, मॅकॉझेब या बुरशीनाशकांचा व बोर्डो मिश्रणाची फवारणी करून रोगाचे नियंत्रण करता येते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांबरोबरच इतर नाविन्यपूर्ण पिके शेतीत घेतली तर त्याचा त्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो.\nLabels: “पिवळी क्रांती, Turmeric, आत्मा, कोकण, हळद\n“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्य���ग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद\nएका दिवसात शंभर वीज जोडणी\nशासकीय दूध खरेदी व विक्री दरात १ सप्टेंबरपासून वाढ...\nकुक्कुट पक्षी पालनातून रोजगाराकडे वाटचाल\nकोकणात हळद लागवडीला ‘आत्मा’ देणार गती\nसांगलीत मोबाईलवर पूर्व सूचना देणारी हवामान केंद्रे...\n२०११ - वसंतराव नाईक कृषी पुरस्कार जाहीर\nशेती क्षेत्रामध्ये स्वयंचलित यंत्रणाच वाढता वापर.\nधानोरा गावात अवतरली दूधगंगा\nयुवा अभियंत्याची दुग्ध भरारी\nभूमी अधिग्रहणाची सुरुवात व प्रक्रिया\nरोहयो अंतर्गत डाळींब बागेतून भरघोस उत्पन्न\nकृषी विज्ञान केंद्रामुळे झाली प्रगती\nठिबक सिंचनातून साधली उत्पादनाची किमया\nद्राक्षांच्या जिल्ह्यात मोसंबीचं पीक\n\"WELCOME TO MAHAKRUSHI\" \"महाकृषि मध्ये आपल स्वागत आहे\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/adhyatmik/todays-panchang-importance-day-marathi-panchang-7-june-2019/", "date_download": "2019-07-22T10:45:19Z", "digest": "sha1:RDDHKDCVGITHH65MDAWX4Z7KYQFKCGAM", "length": 26512, "nlines": 418, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Todays Panchang Importance Day Marathi Panchang 7 June 2019 | Today'S Panchang & Importance Of The Day: आजचे मराठी पंचांग शुक्रवार, 7 जून 2019 | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nविविध मागण्यांसाठी गोर सेनेचा रास्ता रोको\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nविकेंडला सिंहगडावर जाण्यासाठी दुपारी 2ची डेडलाईन\nठाण्यातील अभिनय कट्ट्यावर उलगडले 'ड्रायव्हर' चे भावविश्व\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीस��ंची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nकर्नाटक विधानसभाच बरखास्त करा- उद्धव ठाकरे\nमराठी अनिवार्य नसणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई\nएकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nही आहे मराठीतील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री, आता ओळखणे देखील होतंय कठीण\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nकिती टक्के लोक ऑफिसमध्ये अफेअर करतात\n'या' 4 राशींच्या व्यक्ती स्वतःच्या दुःखाचा बाऊ करत नाहीत; तुमची रास आहे का यात\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nAll post in लाइव न्यूज़\nआज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास, कसा होईल प्रवास\nकर्क राशीत जन्मणाऱ्या आजच्या मुलांना बुध, हर्षल लाभयोगाचे सहकार्य मिळेल. विचार ते कर्तृत्व यावर त्याचे परिणाम होतील. विज्ञानाशी त्याचे संबंध येतील. व्यवहारात अनेक वर्तुळांची निर्मिती होऊ शकेल.\nजन्मनाव - ड, ह अद्याक्षर\nशुक्रवार, दि. 7 जून 2019\nभारतीय सौर, 17 ज्येष्ठ 1941\nमिती ज्येष्ठ शुद्ध चतुर्थी 7 क. 38 मि.\nपुष्य नक्षत्र 18 क. 56 मि. कर्क चंद्र\nसूर्योदय 06 क. 2 मि., सूर्यास्त 07 क. 13 मि.\n1913 - प्रसिद्ध लेखक टीकाकार मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांचा जन्म.\n1914 - दिग्दर्शक, पटकथाकार, लेखक ख्वाजा अहमद तथा के. ए. अब्बास यांचा जन्म.\n1974 - टेनिसपटू महेश भूपती याचा जन्म.\n1981 - टेनिसपटू अॅना कुर्निकोवा हिचा जन्म.\n1981 - अभिनेत्री अमृता राव हिचा जन्म.\n1992 - मराठी वाड्.मयाचे अभ्यासक, संशोधक व समीक्षक डॉ. स. गं. मालशे यांचे निधन.\n2000 - बालसाहित्यकार गोपीनाथ तळवलकर यांचे पुणे येथे निधन.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nआजचे राशीभविष्य 19 जुलै 2019\nआनंदाचे डोही आनंद तरंग : चंद्रभागेच्या तीरावरून सुरू होते अंतरंग साधना\nआजचे राशीभविष्य 18 जुलै 2019\nआजचे राशीभविष्य 17 जुलै 2019\nमहाराष्ट्राचा लोकदेव; पंढरपूरचा विठोबा\nमनाच्या एकाग्रतेमधूनच शोधाचा जन्म\nआनंद तरंग: शांती परते नाही सुख\nराष्ट्रसंतांची पत्रे : एकांत व साधना\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1624 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (793 votes)\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nकमी वयात पांढऱ्या केसांनी हैराण केलंय; 'हे' घरगुती उपाय वापरून तर पाहा\nवजन कमी करायचंय, बीपी नॉर्मल ठेवायचाय मग दररोज सकाळी प्या 'गरम पाणी'\nचंद्रावर वसले होते एलियन्सचे शहर, नासाच्या छायाचित्रांमधून झाला उगलडा\nमाणसाच्या आकाराची सर्वात मोठी जेलीफिश कॅमेरात कैद\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे ���ूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\n....म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या स्वभावाला औषध नाही: अजित पवार\nवर्ग प्रमुखाची निवडणूक हरल्याने 13 वर्षांच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nलोकल रोज विलंबाने धावतात, आमच्या नोकऱ्या जातात; प्रवाशांचे आंदोलन\nजिल्ह्यात लहरी पावसाचा खेळ सुरूच\nChandrayaan-2: वीरेंद्र सेगवागने दिल्या इस्रोला खास शुभेच्छा\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nएक वर्षाच्या लीपनंतर ‘छत्रीवाली’ मालिकेतल्या विक्रम-मधुराचं नातं नव्या वळणावर\nBreaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\n3, 2, 1, 0... इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'चांद्रयान-2' चं उड्डाण यशस्वी झाल्याची घोषणा\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/aurangabad/police-prevent-child-marriage-beed-neknoor/", "date_download": "2019-07-22T10:45:39Z", "digest": "sha1:SU4ULVJK7WSQUUXGCMJMPFQU2HGF4I6S", "length": 28955, "nlines": 406, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Police Prevent Child Marriage In Beed, Neknoor | बीड, नेकनूरमध्ये पोलिसांनी बालविवाह रोखले | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nविविध मागण्यांसाठी गोर सेनेचा रास्ता रोको\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nविकेंडला सिंहगडावर जाण्यासाठी दुपारी 2ची डेडलाईन\nठाण्यातील अभिनय कट्ट्यावर उलगडले 'ड्रायव्हर' चे भावविश्व\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nकर्नाटक विधानसभाच बरखास्त करा- उद्धव ठाकरे\nमराठी अनिवार्य नसणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई\nएकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता ��ा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nही आहे मराठीतील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री, आता ओळखणे देखील होतंय कठीण\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nकिती टक्के लोक ऑफिसमध्ये अफेअर करतात\n'या' 4 राशींच्या व्यक्ती स्वतःच्या दुःखाचा बाऊ करत नाहीत; तुमची रास आहे का यात\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nAll post in लाइव न्यूज़\nबीड, नेकनूरमध्ये पोलिसांनी बालविवाह रोखले\nबीड, नेकनूरमध्ये पोलिसांनी बालविवाह रोखले\nपालकांचे समुपदेशन करून विवाह रोखण्यात यश\nबीड, नेकनूरमध्ये पोलिसांनी बालविवाह रोखले\nबीड : मुलींचे वय १८ वर्षे पूर्ण नसतानाच त्यांचे विवाह लावून दिले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी तात्काळ चाईल्ड लाईनच्या माध्यमातून धाव घेत नेकनूर व बीड शहरात अशा दोन ठिकाणचे बालविवाह रोखले. दोन्ही ठिकाणी मुलींच्या पालकांचे समुपदेशन करून त्यांना नोटीस बजावण्यात आली.\nबीड तालुक्यातील नेकनूर येथे गुरूवारी दुपारी मोरगाव येथील १७ वर्षीय मु���ीचा लातुर येथील २२ वर्षीय मुलासोबत विवाह होता. मुलीचे वय कमी असल्याची माहिती मिळताच नेकनूरचे सपोनि मनोज केदारे यांनी पोउपनि किशोर काळे यांनी विवाहस्थळी धाव घेतली. त्यांनी सर्व खात्री करून मुलीच्या पालकांचे समुपदेशन केले. त्यानंतर त्यांना नोटीस बजावून १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय मुलीचे लग्न लावणार नाही, असे लिहून घेतले. यावेळी पोह शरद कदम, दीपक खांडेकर, पवार आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.\nतर शुक्रवारी दुपारी दीड वाजता बार्शी रोडवरील एका मंगल कार्यालयात बीडमधील १७ वर्षीय मुलीचा काळेगाव हवेली येथील २२ वर्षीय मुलासोबत विवाह होता. लग्नाला एक तासाचा अवधी असताच शिवाजीनगर ठाण्याचे पोनि शिवलाल पुर्भे यांना ही माहिती मिळाली. त्यांनी विशेष शाखेचे आशिष वडमारे यांच्या मार्फत खात्री केली. खात्री पटताच पोलीस विवाहस्थळी दाखल झाले. पालकांना बोलावून घेत कायद्याची माहिती दिली. त्यांचे समुपदेशन करून नोटीस बजावण्यात आली. आशिष वडमारे, पोना गणेश परजणे, पोह रवी प्रधान, मपोशि सुवर्णा ढवळे यावेळी उपस्थित होते.\nदोन्ही ठिकाणचे विवाह थाटामाटात पार पडणार होते. सर्व तयारी झालेली होती. कोऱ्या कपड्यांमध्ये वऱ्हाडी मंडळी मंडपात दाखल झाली होती. अवघ्या काही मिनीटांवर मुहूर्त आले असताच पोलिसांनी जावून विवाह रोखला. त्यामुळे वऱ्हाडींची निराशा झाली. काही पाहुणे निराश होऊन घरी परतले तर काही जेवण करून गेले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nअल्पवयीन चोरट्याने चक्क महिला पोलिसाचाच मोबाईल हिसकावला...मग पुढे काय\nपेट्रोल पंप व्यवस्थापकाला मारहाण\nपारधी सामाजातील मुलांना शिक्षणाद्वारे मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलीस अधीक्षकांचा पुढाकार\nपरभणी: फौजदार बाबू गिते, भालेराव यांना अटक\nपोलिसांनी मागितले हज हाऊसच्या फायर सिस्टीमचे प्रमाणपत्र : अपघाताची वर्तविली शंका\nरांजणगावात माय-लेकावर चाकू हल्ला\nकचरा संकलन कंपनी शेण, माती अन् चिंध्यांनी वाढवते कचऱ्याचे वजन\nअतिवृष्टीत २ वनरक्षक वाहून गेले;एकाचा मृतदेह सापडला, दुसरा बेपत्ता\nबिबट्याच्या तावडीतून पतीने केली पत्नीची सुटका\nखोजेवाडी फाट्यावरील धोकादायक झाडे तोडली\nमुलाला भेटण्यासाठी जाणाऱ्या पित्यावर काळाचा घाला\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1624 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (793 votes)\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nकमी वयात पांढऱ्या केसांनी हैराण केलंय; 'हे' घरगुती उपाय वापरून तर पाहा\nवजन कमी करायचंय, बीपी नॉर्मल ठेवायचाय मग दररोज सकाळी प्या 'गरम पाणी'\nचंद्रावर वसले होते एलियन्सचे शहर, नासाच्या छायाचित्रांमधून झाला उगलडा\nमाणसाच्या आकाराची सर्वात मोठी जेलीफिश कॅमेरात कैद\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\n....म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या स्वभावाला औषध नाही: अजित पवार\nवर्ग प्रमुखाची निवडणूक हरल्याने 13 वर्षांच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nलोकल रोज विलंबाने धावतात, आमच्या नोकऱ्या जातात; प्रवाशांचे आंदोलन\nजिल्ह्यात लहरी पावसाचा खेळ सुरूच\nChandrayaan-2: वीरेंद्र सेगवागने दिल्या इस्रोला खास शुभेच्छा\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nएक वर्षाच्या लीपनंतर ‘छत्रीवाली’ मालिकेतल्या विक्रम-मधुराचं नातं नव्या वळणावर\nBreaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; ��ाणून घ्या कोणते...\n3, 2, 1, 0... इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'चांद्रयान-2' चं उड्डाण यशस्वी झाल्याची घोषणा\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Fog-in-the-morning-Heat-throughout-the-day-in-kolhapur/", "date_download": "2019-07-22T09:45:30Z", "digest": "sha1:F6SX4DW7QY2CVXGF3MGHVLZY7ONIMECH", "length": 5480, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सकाळी धुके; दिवसभर उष्मा | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Kolhapur › सकाळी धुके; दिवसभर उष्मा\nसकाळी धुके; दिवसभर उष्मा\nगेली दोन-तीन दिवस सकाळपासूनच अंगाची लाही करणार्‍या सूर्याचे सोमवारी मात्र, सकाळी नऊ नंतर दर्शन झाले. पहाटे पासून शहर आणि परिसरात दाट धुके पडले होते. धुके विरळ झाल्यानंतर उन्हाचा तडाखा पुन्हा वाढला. सकाळी धुके आणि दिवसभर उष्मा अशा विचित्र हवामानाची अनुभूती शहरवासीयांनी घेतली.\nथंडी गायब झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. वाढत्या उन्हाच्या झळ्यांनी नागरिक आतापासूनच हैराण होऊ लागले आहेत. जिल्ह्याचा पारा 35 अंशांवर गेल्याने हवेतील उकाडा अधिक जाणवू लागला आहे. सकाळी सात-आठ वाजल्यापासूनच सूर्याच्या प्रखर किरणांनी वातावरणात उष्मा जाणवत असताना आज पहाटे शहर आणि परिसरात धुक्याची दुलई पसरली. दाट धुके पडले तरी म्हणावी तशी थंडी जाणवत नव्हती.\nपहाटेपासून पडलेल्या धुक्याची सहानंतर तीव्रता अधिक वाढली. दाट धुक्यामुळे वाहनधारकांना दिवा लावूनच वाहने चालवावी लागत होती. काही काळ धुक्याची तीव्रता इतकी वाढली की काही अंतरावरीलही दिवस नव्हते. सकाळी नऊपर्यंत धुके होते. त्यानंतर ते विरळ होत गेले. शहर आणि परिसरात तर सकाळी नऊ नंतरच सूर्याचे दर्शन झाले. दहा वाजल्यापासून उन्हाची तीव्रता वाढू लागली. दुपारी हवेत उकाडा अधिक जाणवत होता. आज शहरात 35.2 सेल्सियस इतके तापमान नोंदवण्यात आले. येत्या काही दिवसांत तापमान स्थिर राहील, असा हवामान विभागाचा अंदाज असल्याने यंदाचा उन्हाळा असहय्य ठरण्याचीच शक्यता अधिक आहे.\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nचेक बाउन्स प्रकरणी कोयना मित्राला ६ महिने तुरूंगवास\n'इस्रो'ची ऐतिहासिक कामगिरी; ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण (व्हिडिओ)\nकळंबा कारागृहातील कैद्याचा हृदयविकाराने मृत्यू\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Today-deadline-for-similar-water-scheme/", "date_download": "2019-07-22T09:49:42Z", "digest": "sha1:UNY2BVY7WM4G56XIJDLRIANEVYLGKCYQ", "length": 7047, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " समान पाणी योजनेच्या निविदांसाठी आजची मुदत | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Pune › समान पाणी योजनेच्या निविदांसाठी आजची मुदत\nसमान पाणी योजनेच्या निविदांसाठी आजची मुदत\nमहापालिकेच्या महत्त्वाकांक्षी समान पाणीपुरवठा योजनेसाठी निविदा भरण्याची सोमवारी अंतिम मुदत आहे. या निविदांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने तब्बल तीन वेळा प्रशासनाने मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता सोमवारची अखेरची मुदतवाढ संपल्यानंतर निविदा उघडण्याची प्रक्रिया सुरू होईल, असे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.\nसमान पाणी योजनेसाठी प्रशासनाने शहराचे एकूण सहा झोन केले आहेत. त्यामधील झोन क्र. सहा वगळता एकाही झोनच्या निविदांना अपेक्षित असा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे प्रशासनाने याआधी 5 जानेवारी, त्यानंतर 15 जानेवारी आणि आता 22 जानेवारी अशी तीन वेळा फेरनिविदांसाठी मुदतवाढ दिली होती. त्यामुळे आता सोमवारी अखेरची मुदत असणार असून त्यानंतर या निविदा उघडण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.\nनिविदांमध्ये ठेकेदार कंपन्यांची पात्रता तपासण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे पाकीट ‘अ’मध्ये असतात. या योजनेच्या सल्लागाराकडून हे पाकीट उघडण्यात येणार आहे, त्यानंतर कंपन्यांच्या पात्रतेबाबतचा अहवाल तांत्रिक छाननी समितीसमोर सादर करण्यात येणार आहे. ठेकेदाराचा अहवाल आणि कंपन्यांच्या पात्रतेनुसार छाननी समितीने या निविदांना मंजुरी दिल्यास पाकीट ‘ब’ उघडण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यातून निविदा वाढीव दराने आल्या आहेत की कमी हे स्पष्ट होऊ श��णार आहे.\nदरम्यान छाननीत काही कंपन्या अपात्र ठरल्या तर, फेरनिविदा काढायची की पुरेशी संधी दिल्यानंतरही कंपन्यांकडून प्रतिसाद न मिळाल्याने आहे त्या कंपन्यांच्या निविदा उघडून कमी दराच्या निविदा मान्य करायच्या, याचा निर्णय महापालिका प्रशासनाला घ्यावा लागणार आहे.\nकंपन्या अपात्र ठरण्याची शक्यता\nसमान पाणी योजनेसाठी ज्या काही कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत; मात्र त्यामधील काही कंपन्यांना अन्य महापालिकांमध्ये अपात्र करण्यात आल्याचे आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात आले आहेत. त्यामुळे या कंपन्या अपात्र ठरण्याची शक्यता असून, त्यामुळे काही झोनमध्ये दोनच कंपन्यांमध्ये स्पर्धा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nचेक बाउन्स प्रकरणी कोयना मित्राला ६ महिने तुरूंगवास\n'इस्रो'ची ऐतिहासिक कामगिरी; ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण (व्हिडिओ)\nकळंबा कारागृहातील कैद्याचा हृदयविकाराने मृत्यू\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/comment/1027828", "date_download": "2019-07-22T09:50:34Z", "digest": "sha1:OAK5GOIEMEKSA3REPK73CVPZJTL2YYI3", "length": 84107, "nlines": 534, "source_domain": "misalpav.com", "title": "एक व्यक्ति एक मत सर्व समस्यांचे मूळ? | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nएक व्यक्ति एक मत सर्व समस्यांचे मूळ\nभुजंग पाटील in काथ्याकूट\nमी ब्लॅक मिरर चा ३ रा सिझन बघत असताना हा विचार पुन्हा पुन्हा सतावत होता.\nसोशल क्रेडिट प्रणाली चा कायदा ( २/३ बहुमत असले एखाद्या केंद्रीय सरकारला तरच शक्य होईल) भारता सारख्या सदैव विकसनशील देशाला होईल का\nह्या व्यवस्थेमध्ये एखाद्या व्यक्तीचे सामाजिक योगदान किंवा श��क्षणिक पात्रता किंवा इतर काही बाबी बघूनच त्याला मतदानासाठी क्रेडिट देता येईल.\nज्याने जाती-पती वर धर्मावर आधारित आणि पैसे देऊन खरेदी करता येणारे मतदान बऱ्याच प्रमाणात कमी होईल, आणि झुंडशाहीला पण आळा बसेल.\n१. फातिमा (किंवा भंवरीदेवी) फक्त मॅटर्निटी होमी च्या ट्रिप्स आणि मतदान ह्या दोनच दिवशी घराबाहेर पडते...तिचे क्रेडिट ०.५.\nतिने मतदान केले तर तिच्या उमेदवाराला फक्त ०.५ मताचा फायदा होईल.\n२. डॉक्टर अमर्त्य सेन हे जागतिक पातळीचे आणि नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रद्न्य आहेत, तेव्हा त्यांचे क्रेडिट ५.\n३. मी एक साधा बीई एमी करून ९ ते ५ पाट्या टाकून नित्य नेमाने टॅक्स भरणारा कॉर्पोरेट कर्मचारी, माझे क्रेडिट १.५\n४. हाफ मर्डर साठी आत जाऊन आलेल्या कोणा माळवदकर / आंदेकर चे आयुष्यभर साठी क्रेडिट ०\nह्या साठी एक सर्वसमावेशक नियमावली तयार करून आधार कार्डला जोडता येईल.\nआणि मतदाराला आपले क्रेडिट सुधारावयाचा बरेच उपाय पण असतील. (अधिक शिक्षण घेणे, कर भरणे, खेळात, संगीतात, संशोधनात काही तरी करून दाखवणे)\nक्रमांक( ४) शिक्षा भोगली\nक्रमांक( ४) शिक्षा भोगली गुन्ह्याची तरी विठ्ठलपंत कुलकर्णीच्या मुलांना मुंज करता येत नाही याच काळातला न्याय कायमचा गुन्हेगार हा शिक्का मारणारे टिकोजिराव कोण\nपाठ्यपुस्तक मंडळाची पुस्तके वाचून दहावी झाला की रेटिंग २\nमतमोजणीच्या वेळी प्रत्येक मशिनची वर्गवारी मिळते ते बंद करायला हवे.\nहे काही झेपले नाही बुवा...\nहे काही झेपले नाही बुवा...\nतुम्हाला असे म्हणायचे आहे का की भावरी देवीचे देशाला योगदान फक्त 0.५ आहे\nभावरी देवी आणि अमर्त्य सेन यांच्यातला फरक संदर्भासह स्पष्ट करून सांगा, आणि अमर्त्य सेन देशासाठी भावरीदेवीपेक्षा जास्त योगदान देत आहेत हे पण सिद्ध करून दाखवा, मग पुढची चर्चा करता येईल..\nहा पक्षपात होणार नाही का\nसमजा मी सो कोल्ड खुनाच्या गुन्ह्याखाली तुरुंगात आहे, पण मी गुन्हा केलेलाच नाही, कायद्याच्या पळवाटा वापरून मला कोणीतरी अडकवलंय, मग अश्या परिस्थितीत माझी किंमत शून्य\nमला समजा टी पळवाट बंद करणाऱ्याला मत द्यायचे असेल तर\nमी दिलेली नांवे आणि स्कोर हे फक्त उदाहरण आहे.\nमी दिलेली नांवे आणि स्कोर हे फक्त उदाहरण आहे.\nतरी पण, अमर्त्य सेन ह्यांचे दुर्गाडी सारख्या दुष्काळाची कारणे आणि उपाययोजना ह्या वरील संशोधन हे भा���त आणि इतर अशियन / आफ्रिकी देशांना गेल्या ४ दशकात बरेच उपयुक्त ठरले आहे.\nभंवरीदेवी हे एक प्रातिनिधिक उदाहरण झाले, असा वर्ग जिथे लोकसभा आणि राज्यसभा हा फरक माहित नाही, किंवा ज्यांना मत देतोय त्या पक्षाचे डोक्ट्रीन, जाहीरनामा ह्याचे काही देणे घेणे नाही.\nकोणतीही नोकरी (शेत मजूर असो कि क्वान्ट डेव्हलपर) मिळवताना आणि वेतन श्रेणी ठरताना काही तरी किमान ज्ञान त्या विषयातले जर हवेच असते,\nतसलेच निकष मतदान करण्यासाठी का नको\n१. कोणाचे योगदान किती हे कोण ठरवणार\n2. मतदान करायला काय ज्ञान आवश्यक आहे\nतुमचा नियम लावायचा झाला तर भारतातल्या 80% स्त्रियांच्या मताचे किंमत निम्मी होईल, हे तुम्हाला अपेक्षित आहे का\nनशीबाने इथले सगळे स्त्रीवादी आयडी सध्या शांत आहेत, नाहीतर ते भुजंगराव, तुम्हाला पार ठेचून गेले असते एव्हाना.\nमी मतदान करतो ते भारताच्या भविष्यासाठी नाही, तर मी ते माझ्या आणि माझ्या पुढच्या भविष्यासाठी करतो. असे वाटत नाही का मी फक्त माझा पुढारी निवडतो, आणि ते मग त्यांचा पुढारी निवडतात, हीच संसदीय राज्यपद्धती आहे, नाही का\nमग उद्या असेही म्हणता येईल, की आदिवासी भागातले लोक समाजाला काय देतात तेव्हा तिथल्या खासदाराला पण लोकसभेत अर्धेच मत द्या, आणि मुंबई आर्थिक राजधानी आहे, तेव्हा तिथल्या खासदाराला 5 मते, नाही का\nइंटरेस्टींग विषय, पण अतार्किक निकष\nइंटरेस्टींग विषय, पण अतार्किक निकष\n समानता या मुलभूत तत्वालाच छेद देतोय हा विचार.\nभारतात समानता कशी आणि कुठे\nनवीन नवीन वर्ग आरक्षण कक्षेत येण्या साठी \"पळा पळा कोण पुढे पळे तो \" करतायेत.\nबहुतांश भारतात कुठेही निवडणुकीला उमेदवार जाहीर झाला कि पहिला प्रश्न असतो \"कोन जात \nहि समानता म्हणजे भारताची क्रिकेट टीम वाटते, फक्त कागदोपत्री मजबूत.\nयासंदर्भात आपण मागील पाच\nयासंदर्भात आपण मागील पाच वर्षाची सीमा आखून दिली तर कदाचित अधिक उपयोग होऊ शकतो जसे मी मागील पाच वर्षात गुन्हा केला असेल आणि त्याची शिक्षा भोगून झाली असेल तर मला माझी स्थिती पूर्ववत करून मिळाली पाहिजे.सर्वात महत्त्वाचा मुद्दा जे लोक आधार कार्डाला आपली कोणतीच माहिती देऊ इच्छित नाही त्यांच्यासाठी हे शक्यच नाही.\nक्रेडिट रेटिंग असं असेल तर ..........\nतुम्ही सांगितलेल्या प्रमाणे क्रेडिट असतील तर आपलया भारतात कायमच \"सेक्युलर\" आणि लेफ्ट leaning सरकारे यायची शक्यता जास्त आहे. असं वै म\nथोड विस्ताराने सांगाल का\nथोड विस्ताराने सांगाल का\nसौ जया बच्चन , ऐश्वर्या राय\nसौ जया बच्चन , ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिशेषेक बच्चन यांचे रेटिंग क्रमवार काय सांगायचे\nमुख्य मुद्दा म्हणजे हे रेटींग कोण देणार.( हू विल गार्ड द गार्ड्स )\nत्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे केवळ टॅक्स पेअर यानाच मतदानाचा हक्क मिळाला तर बर्‍याच गोष्टीना आळा बसू शकेल\nमुख्य मुद्दा म्हणजे हे रेटींग\nमुख्य मुद्दा म्हणजे हे रेटींग कोण देणार.( हू विल गार्ड द गार्ड्स )\nखूप सब्जेक्टिव्ह आहे ते. एक बेसिक लेव्हल तरी विना निकष असावी.\nकितीही आदर्श विचार असला /\nकितीही आदर्श विचार असला / वाटला तरी लोकशाही या शब्दाच्या व्याख्येमुळे तो अंमलात आणणं शक्य नाही.\nलोकांचे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य.\nसमानता या भागापेक्षाही कोणीही एका व्यक्ती अथवा गटाने इतर कोणाला जज करून त्याची पात्रता ठरवणं हे मतदानाच्या हक्काबाबत करता येणार नाही.\nकिमान तो हक्क सर्व थरांना असेल तेव्हाच लोकशाही या शब्दाला अर्थ उरेल. एरवी ती पदवीधरशाही, विद्वानशाही, साक्षरशाही वगैरे होईल.\nउद्या पदवीधर (३ वेटेजवाले), अर्थतज्ज्ञ (५ वेटेजवाले) आणि संशोधक (७ वेटेजवाले) यांना एकत्रित मिळून असं वाटू लागलं की भवरी (0 वेटेज) आणि कोंडीबा (०.५ वेटेज) हे भुईला भार आहेत, किंवा त्यांना एलिमीनेट करणं समाजाच्या हिताचं आहे.. तर त्यांना काय प्रोटेक्शन उरेल\nशिवाय प्रशासन चालवणं, करणं हे स्किल आणि त्यासाठी कोण योग्य आहे हे ठरवणं ही निर्णयक्षमता हे दोन्ही फॉर्मल शिक्षणाने मिळतात हे गृहीतक चुकीचं आहे.\nफार तर स्पेशलाईज्ड पदे (अर्थ, आरोग्य, संरक्षण इत्यादि) यांचे मंत्री त्या क्षेत्रातील तज्ञ असण्याला प्राधान्य असावं.\nपण \"मतदार\" या पातळीवर प्री क्वालिफिकेशन अटी नकोतच. ती निव्वळ जन्माने सिद्ध असावी.\nएलिमिनेशन चे अजुन काहि प्रकार...\nस्वातंत्र्योत्तर ७५ वर्षांनी पण काही अल्पसंख्य वर्गाना सरकारी जॉब मिळण्याची शक्यता नसणे,\nसंशोधन केंद्रे नष्ट करणे...\nहे सगळे माझ्या मते एलिमिनेशन चे प्रकार आहेत.\nआणि ते सर्रास चालू आहेत \"लोकांचे लोकांनी लोकांसाठी\" चालविलेल्या राज्यात...\nआणि हे ज्यांनी केले ते दुसऱ्या मोठ्या वर्गाच्या मतांसाठी गळ टाकून बसलेले असतात किंवा त्या दुसऱ्या वर्गाची झुंडशाही असते.\nतुम्ह��ला पदवीधरशाही, विद्वानशाही, साक्षरशाही नको, पण झुंडशाही चालतेय का\nतुम्हाला पदवीधरशाही, विद्वानशाही, साक्षरशाही नको, पण झुंडशाही चालतेय का\nफक्त तुम्ही जी पद्धत मांडता आहात ती लोकशाही म्हणता येणार नाही आणि ती पद्धत रुढ लोकशाही राज्यात आणता येणार नाही. कारण ती लोकशाहीच्या मूळ व्याख्येला बाधित करते.\nबाकी पदवीधरशाही म्हणून जाहीर झाल्यास का आवडणार नाही पदवीधर असल्याने स्वतःपुरती नक्की आवडेल.\nजी आहे त्या सिस्टीममध्ये तुम्ही सुचवलेली रचना शक्य नाही अशी मांडणी करणं म्हणजे सध्या निव्वळ झुंडशाहीच चालू आहे आणि ती आवडते आहे असा अर्थ घेऊ नये.\nसर्व समस्या म्हणजे नेमकं काय \nएक मत एक किंमत यामुळे सर्व समस्या कशा सुटणार आहेत ते कळेल काय अथवा ही पद्धती सर्व समस्यांची जननी कशी, यावर वाचायला आवडेल. या सर्व समस्या म्हणजे नक्की काय अथवा ही पद्धती सर्व समस्यांची जननी कशी, यावर वाचायला आवडेल. या सर्व समस्या म्हणजे नक्की काय त्यांची यादी मिळेल काय त्यांची यादी मिळेल काय जरा विस्कटून सांगावं ही विनंती.\nमोदींना हटवायला हे पिल्लू सोडलेलं वाटतंय.\nमोदींना हटवायला हे पिल्लू\nमोदींना हटवायला हे पिल्लू सोडलेलं वाटतंय\nनाही.. फॉर अ चेंज इथे मोदी समर्थक - विरोधक सगळेच एकत्र येवून धागालेखकाचा विरोध करत आहेत...\nचला या निमित्ताने थोडी दिलजमाई झाली याबद्दल धागालेखकाचे आभार.\n१. चाळीत, झोपडपट्टीत जितके लोक तितकी मते, तितका पैसे वाटणीचा सोप्पा हिशेब.\nहेच मतदार पुढची ५ वर्षे जाड मानेचा, किलोभर सोनसाखळ्या घातलेला, पजेरोतून हिंडणारा नगरसेवक काय करेल त्याच्या कडे कानाडोळा करतात.\n२. चौफेर वसवलेल्या झोपडपट्ट्या, बेकायदा बांधकामे, २ नंबर चे व्यवसाय हे सगळे हक्काचे मतदार होतात.\nह्या सगळ्याने रिसोर्स वर ताण तर पडतोच,\n(आयुष्य भराच्या कामे ने विकत घेतलेल्या घरात बारीक करंगळी एव्हडी नळाला धार, लोडशेडिंग, बाल्कनीतून दिसणारा झोपड्यांचा समुद्र हे प्रकर्षाने जाणवणारे वाचक असतीलच मिपा वर. )\nपण कर दात्यांसाठी काही भरीव करावे हे ऑब्लिगेशन लोकप्रतिनिधींना वाटत नाही.\n३.बेकायदा बांगलादेशी घुसखोर एका रात्रीत तेथील आमदार/खासदार साठी मूल्यवान असेट होतात.\nह्या सगळ्यांचे कारण परत तेच: रांगा लावून मतदान करणारे कोण, किती मतदान होणार, हि सगळी रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट लोकप्रतिनिधीना नक्की माहिती असते.\nसोशल क्रेडिट सिस्टम ने हे दुष्टचक्र भेदण्यासाठी काही डिसरप्टिव्ह करता येईल का हे माझे कुतूहल आहे.\nमी परत प्रयत्न करतो\nमी परत प्रयत्न करतो:\nहि रेटिंग सिस्टम सब्जेक्टिव्ह नक्कीच नाही. अगदी मॅथेमॅटिकल सर्टानीटी ने करता येईल.\nबेस क्रेडिट १०० मार्कांचे धरून चालू.. प्रत्येक नागरिकाला ते (सुरुवातीला ) देता येईल.\nत्या क्रेडिट मध्ये वाढ खालील गोष्टींमुळे करता येईल:\n१. पदवी - १ मार्क\n२. द्विपदवी - २ मार्क\n३. एम फिल, पी एच दि , पोस्ट डॉक्टरेट - ३-४ मार्क्स\n४. किती नियमित टॅक्स भरता आहेत - प्रत्येक काही लेखाला एक मार्क\n५. तुमच्या व्यवसायामुळे इतर किती लोक टॅक्स देत आहेत - त्या प्रत्येक १० लोकांसाठी १ मार्क.\n६. तुम्ही शासन मान्य पुरस्काराचे मानकरी आहात का भारतरत्न, पदम - त्या साठी काही मार्क.\n७. सैन्यात आहेत का\n८. रिसर्च पेपर आणि पेटंट आहेत का तुमच्या नावावर \nक्रेडिट मध्ये घट खालील बाबींमुळे होईल:\n१. २ वर किती अपत्य आहेत त्या प्रत्येक अपत्यामागे १ मार्क कमी.\n२. किती वेळा कर दात्यांच्या पैश्यातून कर माफी घेतली आहे - त्या प्रत्येक १० हजार साठी १ मार्क कमी.\n३. तुमची कितवी पिढी आरक्षणाचा लाभ घेते आहे त्या प्रत्येक पिढी साठी १ मार्क कमी.\n४. कोणत्या गंभीर गुन्ह्यात शिक्षा झाली आहे\n**जर आपण पदवीधारक मतदार संघ ठेवतो पदवी धारकांसाठी, ज्यात फक्त तेच मतदान करू शकतात,\nतर मग त्याच नियमाच्या कक्षा रुंद करून कर दात्यांसाठी, उच्चं शिक्षण असणाऱ्यांसाठी, शात्रज्ञानसाठी इन्सेन्टिव्ह देता येणे अशक्य नाही.\nता.क. मी मोदी किंवा विरोधक असा कोणताही विचार मनात न आणता हे मांडले आहे.\nमूळ मुद्द्यांखेरीजचा एक वेगळा\nमूळ मुद्द्यांखेरीजचा एक वेगळा मुद्दा जाणवला.\nव्यक्तीसापेक्ष गुणांचं रेकॉर्ड मेंटेन करावं लागेल. या प्रोसेसमध्ये व्यक्तीची ओळख प्रत्येक मताशी जोडावी लागेल. उदा. अमुक पक्षाच्या उमेदवाराला श्रीयुत तमुक (शास्त्रज्ञ) यांचे ५ पट गुण.. इत्यादि.\nतर अशा प्रकारात अनामिक ठेवून गुप्त मतदान पद्धती पाळता येईल का\nतसे करावे लागेल असे वाटत नाही.\nआधारकार्डाच्या डाटाबेस मध्ये हि माहिती ठेवता येईल...\nत्या कार्डाचा धारक मतदान करताना इ व्ही एम फक्त सर्व्हर ला क्वेरी करेल मतदाराचे किती वेटेज आहे त्याची.\nह्या व्यतिरिक्त वैयक्तिक माहिती इ व्ही एम आणि त्या पु��ील यंत्रणेला दिसायची गरज नाही.\nतुम्हाला सामाजिक गुणभार (= सोशल वेटेज) विदा उत्पन्न करायचा असेल तर त्याचा स्वतंत्र विचार व्हावा. मात्र तो मतदानाच्या अर्हतेशी जोडणं माझ्या मते तरी अव्यवहार्य आहे.\nही हा हा हा......\n३. तुमची कितवी पिढी आरक्षणाचा लाभ घेते आहे त्या प्रत्येक पिढी साठी १ मार्क कमी.\nतुम्ही मला आरक्षणमुक्त भारत द्या, मी तुम्हाला क्रेडीट रेटींग युक्त मतदान पद्धती देतो. आहे का सौदा मान्य हव तर आरक्षण हटवायला अजुन ५०० वर्षे घ्या. माझी ऑफर कायम असेल.\nआजची घोषणा : जबतक सुरज चाँद रहेगा भारत आरक्षण युक्त रहेगा \nखालील लोकांना किती मार्क म्हणे \nखालील लोकांना किती मार्क म्हणे \nआशा भोसले, रामदेव बाबा, अण्णा हजारे, पप्पू परदेसी, माधुरी दिक्षित, श्री श्री रविशंकर, आसाराम, लालू प्रसाद यादव/राबडीदेवी ..... वगैरे..\nमी वर एक साधी सारणी लिहिली आहे...त्यात हे सगळे बसतील..\nरामदेव बाबांचे थोडे जास्त क्रेडिट असेल, त्यांच्या बिलियन डॉलर बिझिनेस मुळे\nव्यक्ती जितकी आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या प्रगत\nतितकी ती राजकीय दृष्ट्या बोटचेपी भूमिकाच अधिक घेताना दिसते. सध्याच्या काळात सत्ता परिवर्तन जर हवे असेल तर ते फक्त आणि फक्त गरीबच घडवून आणू शकतात. त्यामुळे एक व्यक्ती - एक मत हे धोरण योग्य आहे.\nत्यांना वर्तमान व्यवस्थेमुळे नैराश्य आले असावे असे मला वाटते.. One more reason to promote the theory.\nतुम्ही कोणत्या नैराश्याबद्दल बोलता आहात\nत्याची मला कल्पना नाही. पण या निमित्ताने आत्तापर्यंत कोणत्याही राजकीय विचारधारेचा उल्लेख झाला नाही तो आता सुरु होईल असे वाटते.\nतुम्ही विद्यमान राजवटीबद्दल खुश असाल तर एक व्यक्ती एक मत यावर तुम्ही नाराज असण्याचं काही कारण नाही. गेली पंचवीस वर्ष जनता त्रिशंकू लोकसभा निवडून देत होती. त्यामध्ये स्थानिक पातळीवर चांगले काम करणारे अपक्ष, राजकीय भूमिकेपेक्षा प्रादेशिक अस्मिता आणि इतर घटकांना लोकांनी दिलेलं महत्व या कारणाने त्रिशंकू स्थिती तयार होत होती. त्यावेळेस मला देखील असेच वाटायचे कि एक व्यक्ती एक मत हि संकल्पना व्यर्थ आहे. पण गेल्या पाच वर्षात हि स्थिती बदलली आहे. सध्या तरी विद्यमान राजवट बदलायची असेल तर ती गरिबांकडूनच बदलली जाईल. सबब, एक व्यक्ती एक मत हे धोरण योग्य आहे.\nआर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या प्रगत असले तरी त्यांच्या प्रगतीत सरकार चा हातभार किती (कमी) आहे,\nआणि तसेही त्यांच्या मतांपेक्षा लोकप्रतिनिधींना तुलनेने जास्ती लोकसंख्या असणाऱ्या EBC चा उदो उदो करावासा वाटतो ह्या जाणिवेतून उदासीनता / नैराश्य / बोटचेपी भूमिका ते घेत असावेत, असे मला म्हणायचे होते.\nसत्ता परिवर्तन गरीब घडवू शकतात: पण हे गरीब नेमके कोण हा काही फ्रेंच किंवा रशियन राज्यक्रांतीत ला कारणीभूत असलेल्यांसारखा एक जिनसी वर्ग नाही.\nगरीब कोणीही असू शकतात, आदिवासी / मुस्लिम / भटक्या जमाती / शहरातील झोपडपट्टीत राहणारे / नुकतेच बांगलादेशातून आलेले / व्यसनाधीन होऊन घर दार विकलेले.\nआकडेवारी पहिली तर लोकसंख्या वाढ, गुन्हे, शिक्षणाचा अभाव, कोणत्याही प्रकारच्या अतिरेकाला बळी पडणे आणि त्याचा भाग होणे, ह्या समस्या ह्याच प्रवर्गात प्रामुख्याने दिसून येतात.\nत्या मुळे हा वर्ग कोणत्या प्रगल्भतेतून आणि किती एकमताने परिवर्तन घडवू शकतात हि शंकाच आहे.\nविद्यमान केंद्रीय राजवटीबद्दल मी खुश आहे..(माझी प्राथमिकता कोणत्या विचारधारेला आहे हे मी ह्या लेखात कटाक्षाने टाळतो आहे.).\nपण हा धागा आणि सध्याची राजवट ह्यांचा संबंध नकोच लावायला.\nतसेही माझे आवडते सरकार आहे म्हणून हा इश्यू संपला आहे हे पण चुकीचे आहे....बदलत्या डेमोग्राफिक्स मुळे भविष्यात हा प्रश्न गंभीर रूप धारण करेल हे नक्कीच.\n१. \"शिक्षण\" आणि \"निस्वार्थ\n१. \"शिक्षण\" आणि \"निस्वार्थ तार्किक विचार\" हे थेट समप्रमाणात (directly proportional) असतात आणि म्हणून शिक्षणाला जास्त महत्व/वेटेज दिले पाहिजे, हा पाया किती प्रमाणात बरोबर/तार्किक/व्यवहार्य आहे हे आपल्या आजूबाजूला पाहिले तर सहज समजेल \nशिक्षणामुळे ज्ञान वाढू शकते. पण, त्यामुळे, माणसाच्या लोभ/मोह/मद/मत्सर/स्वार्थ/इत्यादी दुर्गुणांत कमतरता होईलच असे नाही. हे दुर्गुण, आस्तित्वात असलेल्या 'कायदा व सुरक्षा व्यवस्थेच्या' समप्रमाणात असतात.\nकायदा व सुरक्षा व्यवस्थेचे राज्य आहे अशी प्रशासन व्यवस्था आस्तित्वात येते/असते तेव्हा...\nसुरुवातीला, कायद्याच्या कचाट्यातून सुटता येणार नाही या खात्रीमुळे बहुसंख्य लोक तार्किक व कायदा पाळणारे बनतात (तसे असणे सर्वात कमी धोकादायक असल्याने, बहुसंख्य लोकसंख्या आनंदाने/जबरदस्तीने/नाईलाजाने तशी बनते) आणि...\nदोन किंवा अधिक दशके तशी स्थिती राहिल्यावर, तो बहुसंख्य वयस्क व्यक्तीचा/समाजाचा स्वभाव/सवय ��नते... आणि नवीन पिढी/पिढ्या तशा वातावरणात वाढल्यामुळे त्यांचाही तो स्वभाव/सवय बनते.\nतसे नसते तर, अनेक दशके जवळ जवळ १००% साक्षर असल्याचे बिरुद वागवणार्‍या भारतातील राज्यांत, फार पूर्वीपासून, सर्वोत्तम नेते निवडले जाऊन, आदर्श शासनव्यवस्था आस्तित्वात असायला हवी होती, नाही का\n२. वेगवेगळ्या अटींवर आधारीत लोकशाहीचे, खूप खूप अगोदर पासून, अनेक प्रयोग करून झालेले आहेत...\n(अ) रोमन साम्राज्यासासारख्या 'तथाकथित/मर्यादित' लोकशाहीत : \"ठराविक सामाजिक/आर्थिक/सामरिक/राजकिय स्तर असलेल्या व्यक्ती = एक मत\"\n(आ) आधुनिक काळातल्या अनेक पाश्च्यात्य लोकशाह्यांपर्यंत, अगदी फार लांब नसलेल्या भूतकाळापर्यंत, वर्ण/वंश/लिंग/मतदान कर/साक्षरता चांचणी/इत्यादी अनेक अटींवर मतदानाचा हक्क देण्यार्‍या व्यवस्था होत्या. तेव्हाही तेथे, मतदानहकांमधील भेदाभेदांसाठी, \"व्यक्तीचे सामाजिक योगदान व विचार करण्याची क्षमता\", ही दोन मुख्य कारणे सांगितली जात असत.\nत्या सर्व अटी बाद करून व सर्वात शेवटी लिंग/वर्ण हे मुद्देही वगळून समतेवर आधारीत मतदानाचा हक्क तेथे गेल्या १००एक वर्षांतच आस्तिवात आला आहे...\nअमेरिका (युएसए) : \"८ ऑगस्ट १९२० साली स्त्रियांना\" आणि \"Voting Rights Act of 1965 द्वारे सर्व कृष्णवर्णियांना समानतेने मतदान करण्याचा हक्क मिळाला. त्याअगोदर केवळ गोर्‍या वर्णाच्या पुरुषांना मतदानाचा हक्क होता.\nयुके : Qualification of Women Act 1918 आणि Representation of the People Act 1928 या दोन कायद्यांनंतरच स्त्रियांना पुरुषांसाठी असलेल्या नियमांनुसार समानतेने मतदानाचा हक्क मिळाला.\nअसे अनेक प्रयोग होत होत, \"ठराविक वर्षांच्या वर वय असलेली (व 'अवैध कृतीमुळे गुन्हेगार' न ठरलेली) एक व्यक्ती = एक मत \"हा \"व्यवहारात आणण्यास सर्वात जास्त सोपा आणि सर्वात कमी आक्षेप असलेला पर्याय\", जवळ जवळ सर्व लोकशाही देशांमध्ये मान्य केला गेलेला आहे.\n३. याशिवाय, मानवी हितसंबंधांच्या गुंतगुंती पाहता, इतर कोणत्याही मुद्द्यांवर, एकमत तर सोडाच पण, बहुमत होणेही किती कठीण आहे हे सांगायला नकोच.\n>>> \"शिक्षण\" आणि \"निस्वार्थ तार्किक विचार\" ....\nशिक्षणाचा उद्देश निस्वार्थ तार्किक होणे हा नसायलाच हवा..\nपण आऊट ऑफ बॉक्स थिंकिंग आणि स्वतः च्या घरा सारखाच स्वछ आजूबाजूचा परिसर असावा हि सत्सदविवेक बुद्धी येणे हे तरी शिक्षणाने नक्कीच होऊ शकते.\n>>>सुरुवातीला, कायद्याच्य�� कचाट्यातून सुटता येणार नाही या खात्रीमुळे बहुसंख्य लोक तार्किक व कायदा पाळणारे बनतात\n(तसे असणे सर्वात कमी धोकादायक असल्याने, बहुसंख्य लोकसंख्या आनंदाने/जबरदस्तीने/नाईलाजाने तशी बनते)\nदोन किंवा अधिक दशके तशी स्थिती राहिल्यावर, तो बहुसंख्य वयस्क व्यक्तीचा/समाजाचा स्वभाव/सवय बनते\nदुर्दैवाने भारतात समाजाच्या एका हिस्स्याला झुकते माप मिळत गेल्याने, २-३ पिढीत काही कायद्यांचे करप्ट रूप ( ऍट्रॉसिटी, आरक्षण ) समोर येते आहे..\nआणि लॉ मेकर्स ना हे चालू ठेवण्याची रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट (एक व्यक्ती एक मत) नक्की माहिती असल्याने ते कायदा बदलायचे धाडस करत नाही.\nऍट्रॉसिटी ची धमकी देऊन पैसे कमविणे हा एक भरभराटीला येऊ घातलेला व्यवसाय आहे..\n>>> शिक्षणामुळे ज्ञान वाढू शकते. पण, त्यामुळे, माणसाच्या लोभ/मोह/मद/मत्सर/स्वार्थ/इत्यादी दुर्गुणांत कमतरता होईलच असे नाही...\nमान्य, पण शिक्षणा मुळे हिंसक गुन्हेगारी बरीच आटोक्यात येते. ( जालावर बरेच दुवे आहेत.. उदा http://policeabc.ca/literacy-fact-sheets/Page-5.html )\n>>> तसे नसते तर, अनेक दशके जवळ जवळ १००% साक्षर असल्याचे बिरुद वागवणार्‍या भारतातील राज्यांत, फार पूर्वीपासून, सर्वोत्तम नेते निवडले जाऊन, आदर्श शासनव्यवस्था आस्तित्वात असायला हवी होती, नाही का\n- अगदीच इस पार या उस पार होणे अशक्य आहे...पण केरळ, पॉंडिचेरी, गोवा येथील HDI आणि एकंदर क्वालिटी ऑफ लिविंग महाराष्ट्रापेक्षा बरेच उजवे आहे.\nएक व्यक्ती एक मत ...\nएक व्यक्ती एक मत या संकल्पनेमुळे झुंडीचे मानसशास्त्र समजलेल्या आणि झुंडीला हवे तसे वळवण्याची कला आत्मसात केलेल्या नेत्यांना तत्वनिष्ठ राजकारण्यांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर यश मिळत आले आहे. सत्तेतून पैसा आणि धनदांडगाईतून परत सत्ता हे दुष्टचक्र भेदणेही कठीण आहे. प्रश्न तर आहेत, पण यावर उत्तर आहे असे दिसत नाही. असो.\nयाउलट उमेदवारांना गुण देवून\nयाउलट उमेदवारांना गुण देवून मतदानापूर्वी कोण किती पात्र आहे हे मतदारांना कळाले किंवा कळवले तर कसे\nयातून पाहिले तीन किंवा पाच उमेदवार पात्र राहतील...\nआणि मतांचे विभाजन न होता कदाचित योग्य उमेदवार निवडून येईल.\nव विचारमंथन. अशा सगळ्या चर्चांचे एक वैशिष्ट्य असते. त्या अशा लोकांत होतात की त्यापैकी कोणाचाही राजकीय निर्णय प्रक्रियेशी सुतराम संबंध नसतो. या संदर्भात २० वर्षांपूर्वी मला भेट��ेल्या एका कृतिशील गृहस्थांची आठवण लिहितो.\nअसेच एका लोकसभा निवडणुकीआधी मी काही सुधारणा सुचवणारे पत्र वृत्तपत्रात लिहिले होते. ते वाचून हे गृहस्थ त्या पेपरच्या कचेरीत गेले आणि तिथून त्यांनी माझा पत्ता मिळवला. मग तडक मला भेटले. त्यांनी मला सुनावले की असे नुसते पेपरात लिहून वा आपल्याच वर्तुळात चर्चा करून काहीही होणार नाही.\nते मात्र कृती करत होते. त्यांच्याकडे निवडणूक सुधारणे संबंधी १५ मुद्द्यांचा मसुदा होता. ‘आपण’ सगळे नेहमी चर्चा करतो तेच मुद्दे. तर ते गृहस्थ त्याच्या ३ प्रती दरवर्षी राष्ट्रपती, पंतप्रधान व निवडणूक आयुक्तांना टपालाने पाठवतात.\n“तुम्हीही या कृतीत सामील व्हा” असे मला सांगून ते गेले.\nमला ही त्यांची कृती आवडली. मात्र माझ्या आळसा मुळे मी तसे केले नाही याबद्दल अपराधी वाटते.\n….. ते अनेक वर्षे असे करताहेत त्याने काही फरक पडलेला दिसत नाही. पण तरीही त्यांच्या कृतिशीलतेला माझा सलाम कधी जर मी असे काही केले तर इथे जरूर लिहीन. तोपर्यन्त अपराधी भाव आहे.\nऐक व्यक्ती ऐक मत ही पद्धत धोकादायकच\nभारत हा अनेक राज्यांचा समूह आहे .\nप्रत्येक राज्याची भाषा वेगळी आहे ,संस्कृती ,रीतिरिवाज वेगळे आहेत .\nभारतात लोकसभा ही देशाचं प्रतिनिधित्व करते तर विधानसभा ही राज्याचे प्रतिनिधित्व करते .\nऐक व्यक्ती ऐक मत ह्या पद्धतीमुळे जास्त लोकसंख्या असलेल्या राज्याला लोकसभेत जास्त प्रतिनिधित्व मिळते तर कमी लोकसंख्या आसलेल्या राज्याला लोकसभेत कमी प्रतिनिधित्व मिळते .\nम्हणजे केंद्र सरकार वर प्रभाव हा जास्त लोकसंख्या असलेल्या राज्यांचा राहतो .जे लोकसंख्या नियंत्रणात कुचकामी ठरले त्यांना बाशिस आणि ज्यांनी लोकसंख्या नियंत्रणाचे उत्तम केले त्यांना शिक्षा आसा उलटा न्याय इथे होत आहे आणि ही खदखद खूप राज्यांच्या मनात आहे .\nत्या पेक्षा प्रत्येक राज्याला लोकसभेत समान प्रतिनिधित्व आसवे पण खासदार निधी हा मात्र लोकसंख्येवर दिला जावा .म्हणजे विकास कामावर पण फरक पडणार नाही .आणि सर्वांना न्याय सुधा मिळेल .\nआस सुधा खासदार हा लोकांच्या संपर्कात खूप कमी असतो .\nतसेच विधानसभेत सुधा प्रत्येक जिल्ह्याला समान प्रतिनिधित्व आसवे .लोकसंख्या हा base आमदारकी ल सुधा नसावा .\nह्यातून दोन प्रश्न सुटतील शहरात वाढणारे परप्रांतीय लोकांचे लोंढे आणि त्यातून त्यांचा वाढणार विधानसभेतील प्रतिनिधित्व नियंत्रणात येईल आणि स्थानिक नागरिक भयमुक्त होतील .कारण परप्रांतीय लोकांचं विधानसभेत प्रतिनिधी वाढले की भाषा, ही पण हवी ,असल्या मागण्या चालू होतात आणि स्थानिक बिथरतात.मोठी शहर वेगळी करून स्वतंत्र राज्यांच्या मागण्या ह्या सुधा आशा प्रतिनिधी मुळेच वाढतात .\nतो प्रश्न बऱ्याच प्रमाणात सुटेल जेव्हा प्रत्येक जिल्ह्याला समान प्रतिनिधित्व विधानसभेत मिळेल .\nप्रांतवाद आणि भाषावाद ही दोन महाभयंकर भूत आहेत ती झोपलेली आहेत तेच ठीक आहे त्यांना उठवू नका .\nवरील प्रमाणे बदल जर लोकसभा आणि विधानसभा ह्या साठी केला तर प्रांतवाद आणि भाषावाद हे प्रश्न भविष्यात उभे राहणार नाहीत .\nफक्त नगरपालिका,महानगरपालिका ,जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत ह्याच ठिकाणी लोकसंख्या हा घटक विचारात घेवून प्रतिनिधी ची संख्या ठरवावी\nएक व्यक्ती एक मत ह्या\nएक व्यक्ती एक मत ह्या पद्धतीमुळे जास्त लोकसंख्या असलेल्या राज्याला लोकसभेत जास्त प्रतिनिधित्व मिळते तर कमी लोकसंख्या आसलेल्या राज्याला लोकसभेत कमी प्रतिनिधित्व मिळते .\nघटनेच्या ८१ व्य परिशिष्टामुळे लोकसभेतील सदस्य संख्या कायम केलेली आहे.\nत्यामुळे एखाद्या राज्यातील लोकसंख्या अफाट वाढली तरी तेथून निवडून येणारे खासदार जास्त असणार नाहीत याची काळजी घेतली गेली आहे.\nउदा केरळची लोकसंख्या ३ कोटी आहे आणि तेथून २० खासदार निवडून जातात तर उत्तर प्रदेशातून ८० खासदार निवडून जातात.\nपरंतु तेथील लोकसंख्या केरळच्या सात पट आहे (२१ कोटी).\nयामुळेच इतर राज्यातील सामान्य मतदारांवर अन्याय होणार नाही हि काळजी घेतली गेली आहे.\nराज्यसभा अपवाद आहे का\nराष्ट्रपती निवडणुकीत मतदान करणाऱ्या आमदार आणि खासदाराच्या मतांची किंमत मात्र त्यांच्या राज्याच्या लोकसंख्येवर अवलंबून असते.\nराज्यसभेत अन्याय होतोच आहे\nमग कमी लोकसंख्या असलेल्या राज्यांवर राज्यसभेत कमी प्रतिनिधित्व मिळून अन्याय तर होतोच आहे .\nकोणतेही विधेयक लं मंजुरी देण्यात राज्यसभेचा सुधा हात असतो .\nविधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी राज्यसभेची मंजुरी घायची गरज नसावी आसा बदल तर झालाच पाहिजे.\nकिंवा राज्यसभेची निवडणूक पद्धत बदली पाहिजे\nकसे आहे माहितेय का, एक जुनी\nकसे आहे माहितेय का, एक जुनी म्हण आहे, लोकशाहीत लोकांना त्यांच्या लायकीप्रमाणे सरकार मिळते.\nत्यामुळे आपले लोक जितके प्रगल्भ, तितकेच सरकार प्रगल्भ.\nदुसरी गोष्ट, शिक्षणाने मूल्यांची समज येते, प्रगल्भता येते हा संपूर्ण गैरसमज आहे, तसे असते तर केम्ब्रिज अनालिटिका ने ज्या प्रकारे जनमत प्रभावित केले त्या प्रकारे करता येणे अशक्य झाले असते.\nशेवटी झुंड बनवणे हा मनुष्यस्वभाव आहे, शिक्षित म्हणा किंवा अशिक्षित.. आणि निवडणुका या झुंडीने जिंकल्या जातात.\nसमजा,(फक्त समजा) मी अमर्त्य सेनाना 5 मतांचे मूल्य दिले, आणि पाच वर्षांनी असे उघड झाले की त्यांनी 20 वर्षांपूर्वी एक खून करून त्याचे संशोधन ढापले होते.. हे प्रथम ज्याला कळेल तो त्यांची दुखरी नस दाबून मते मिळवणारच..\nकिंबहुना प्रत्येकाची दुखरी नस असते, कोणाची दारू असेल , कोणाला पैसे असे, नाहीतर कोणाला क्रिकेट नाहीतर सोसायटीत घालायची फरशी\nसुशिक्षित श्रीमंत मध्यमवर्गीय लोक निवडणुका आल्या की सोसायटीत नवीन बाक, फरशी, रंग असल्या गोष्टी करून घेतात उमेदवाराकडून.. मग तो ककाय निवडून आल्यावर दानधर्म करणार आहे काय\nउमेदवाराला निवडून येणे कळते, आणि त्यासाठी तो हवे ते करायला तयार असतो.. सॅम्पल सेट जेव्हढा लहान तितका उमेदवाराला मॅनेज करणे सोपे.. तुम्हाला खात्री आहे अमर्त्य सेन पैसे घेऊन आपले मत विकणार नाहीत\nत्यामुळे सॅम्पल सेट अवाढव्य असणे, आणि इतका अवाढव्य की तो एका माणसाला सावरता येणार नाही यातच लोकशाहीचे यश आहे मासे माझे मत.\nजितका सॅम्पल सेट लहान होत जाईल तितके आपण लोकशाहीपासून दूर जाऊ..\nकेवळ करदात्यांच्या पैशावर पंतप्रधान झालेला माणूस उज्ज्वला योजनेवर पैसे खर्च करेल असे तुम्हाला वाटते\nकुठे थांबायचे हे कळलं पाहिजे हे तुमचं मत मान्य, पण ते कायद्याने होणे अशक्य आहे, त्यासाठी समाजाचा एकूण बौद्धिक स्तर उंचावणे हा एकच उपाय आहे, आणि ते जर आपण सगळ्यांनी मिळून केले तरच शक्य आहे.\nअजून एक गोष्ट, तुम्ही वरती\nअजून एक गोष्ट, तुम्ही वरती झुंडीचे उदाहरण म्हणून पुतळा कापणे आणि कुलकायदा ही उदाहरणे दिलीत, त्यातील कुळकायदा हा कल्याणकारी राज्याचाच एक भाग होता, त्यामुळे तो सोडून देऊ. (कुलकायद्यात माझ्याही आजोबांची जमीन गेली आहे, पण माझ्या मनात त्या कायद्याबद्दल राग नाही)\nबाकी बोलायचे झाले तर इतर गोष्टी या अपप्रचार आहेत, आणि त्याला त्या पातळीवरच उत्तर दिले पाहिजे.. अश्या व्यक्तीला कोर्टात ��ेचणे, कायद्याने आणि अन्य मार्गाने अपप्रचार मोडून काढणे हाच मार्ग आहे हे बदलण्याचा..\nतुमचा भाऊ वाईट मार्गाला गेला म्हणून त्याला संपत्तीतून बेदखल करायचे का\nसोशल क्रेडिट सिस्टम ने हे दुष्टचक्र भेदण्यासाठी काही डिसरप्टिव्ह करता येईल का हे माझे कुतूहल आहे.\nरोगापेक्षा उपाय भयंकर होतोय. तुम्ही ज्या समस्या म्हणालात त्या प्रामुख्याने फुगंत चाललेली शहरे, बकाल वस्त्या व अवैध घुसखोर या आहेत. मला वाटतं त्या दूर करण्यासाठी जन्माच्या जागी कमावून खायची तरतूद व्हायला हवी. शहरे लोकसंख्या आकर्षित करंत नसून ग्रामीण विभागांतल्या संसाधनांच्या दुर्भिक्ष्यामुळे लोकं शहराकडे धावंत सुटतात. केवळ गिळायला मिळावं म्हणून शहर गाठणारे बरेच ग्रामीण लोकं आहेत.\nत्यामुळे लोकसंख्या व्यवस्थापन साधायला पाहिजे. सामाजिक क्रयांक ( = सोशल क्रेडिट) हा उपाय नव्हे.\nवयानुरुप मताचे वजन वाढवावे. २५ वर्षाखाली मताला ०.५ किंमत. २५ ते ५५ किंमत १.५. ५५ ते ७० किंमत १. पुढे पुन्हा ०.५.\nतरुण माणसे सहसा उथळ असतात. कुठल्याही आश्वासनांना भुलतात. थोडे पावसाळे पाहिले की सारासार विचार शिकतात आणि इतक्या सहजासहजी हुरळत नाहीत.\n७० नंतर बुद्धी थोडी मंदावते म्हणून पुन्हा किंमत कमी.\nअशा प्रकारे मताची किंमत ठरवली तर त्याला भेदभाव म्हणता येणार नाही. कारण कधीतरी प्रत्येक जण त्या त्या वयाचा होईलच. आणि इथे गरीब, श्रीमंत, शिकलेला, निरक्षर बाई पुरुष इ. भेदभाव नाही.\nआणि पुढार्‍यंना सवंग आश्वासने देणे थोडे अवघड जाईल. वय, कर्तृत्व असणार्‍या लोकांना महत्त्व मिळेल.\nसब घोडे बारा टक्के म्हणजे दरडोई एक मत हेच सर्वोत्तम का मानायचे\nवयानुरुप मताचे वजन वाढवावे. २५ वर्षाखाली मताला ०.५ किंमत. २५ ते ५५ किंमत १.५. ५५ ते ७० किंमत १. पुढे पुन्हा ०.५.\nतरुण माणसे सहसा उथळ असतात. कुठल्याही आश्वासनांना भुलतात. थोडे पावसाळे पाहिले की सारासार विचार शिकतात आणि इतक्या सहजासहजी हुरळत नाहीत.\n७० नंतर बुद्धी थोडी मंदावते म्हणून पुन्हा किंमत कमी.\nअशा प्रकारे मताची किंमत ठरवली तर त्याला भेदभाव म्हणता येणार नाही. कारण कधीतरी प्रत्येक जण त्या त्या वयाचा होईलच. आणि इथे गरीब, श्रीमंत, शिकलेला, निरक्षर बाई पुरुष इ. भेदभाव नाही.\nआणि पुढार्‍यंना सवंग आश्वासने देणे थोडे अवघड जाईल. वय, कर्तृत्व असणार्‍या लोकांना महत्त्व मिळेल.\nसब घ���डे बारा टक्के म्हणजे दरडोई एक मत हेच सर्वोत्तम का मानायचे\nदेश आणि लोकशाहीबद्दलच्या एकदम सर्फेस लेव्हलचा विचार केला आहे या ठिकाणी. केवळ निवडणुका, मतदान वगैरे म्हणजे लोकशाही नाहि, आणि मतदारांची एकुण संख्या म्हणजे देश नाहि. देश हि फार कॉम्प्लेक्स अशी ऑर्गॅनीक प्रोसेस आहे. त्यात इतके स्थित्यंतरं, ते ही नियमीत, होत असतात कि अशा पॉइण्ट सिस्टीमचा फॉर्मुला कधिच तयार करता येणार नाहि.\nपुण्यनगरीत एक प्रातिनीधीक उदाहरण बघितलं. एका गृहसंकुलात पाण्याचा प्रॉब्लेम झाला. सोसायटीने काय खटपट करायची ति केली. शेवटी मॅटर नगरसेवकाच्या कानावर घातलं. तो बुवा काहि काम करेना. मग सोसायटीने एकगठ्ठा मतांची तंबी दिली. तर ते महाराज म्हणाले कि गृहसंकुलाबाहेरची झोपडपट्टीवजा परिसरात राहाणारी जनता त्याला निवडुन यायला पुरेशी आहे, तेंव्हा सोसायटीचं मत गेलं उडत.\nआता गृहसंकुलात राहाणारे लोक्स झोपडपट्टीत राहाणार्‍यांपेक्षा जास्त शिकलेले असावेत असं गृहीत धरलं तरी अर्थव्यवस्थेची रचना बघता त्यांच्यात फार काहि फरक नाहि. त्यामुळे मताच्या किमतीत फरक करता येत नाहि. याला उपाय एकच... झोपडीवाल्यांना जर जाणवलं कि सोसायटीत राहाणारे झोपडपट्टीतल्या शाळा, इस्पीतळं, पाणवठे, इत्यादींबद्द्ल जागरुक आहेत व त्याची काळजी देखील घेताहेत, तर ते देखील सोसायटीच्या पाणिपुरवठ्याबद्द्ल सहकार्य करतील. त्याकरता नागरीकांचं अभिसरण दरवर्षी चढत्या भाजणीने मॅच्युअर व्हायला हवं. आपल्या लोकशाहीत सिव्हील सोसायटी नामक व्यवस्था एकतर डाव्यांच्या/(सो कॉल्ड) इण्टलेच्युअल क्लासच्या चर्चेचा विषय असते किंवा एकदम 'मै हु अण्णा' टाईप आंदोलनात्मक असते. इन्फोर्मली, एक सोफ्ट पॉवर म्हणुन, सीव्हील सोसायटी निर्माण होणं हि काळाची गरज आहे. लोकशाहीत (मोदींप्रमाणेच) प्रत्येकाचा एक राजधर्म आहे. त्याचं पालन आवष्यक आहे.\nपोषाखात कोंबून जे सोंग दिसते आहे ते एक डोके एक मत तसेच चालू ठेवा यला सध्या तरी पर्याय नाही.\n मर्डर करायचा आणि भरमसाट कर देऊन आपले क्रेडिट वाढवून घ्यायचे.\nअशीच कल्पना मी खूप वर्षापूर्वी दुसर्‍या एका संदर्भात मांडली होती. तिचा दुवा.....\n(डिस्क्लेमर : ही कल्पना मांडली तेव्हा अण्णा हजारे भक्त लोकांत आदरणीय व्यक्तिमत्व समजले जाई).\nवेलकम टू द न्यू एज ....\nवेलकम टू द न्यू एज कर्मा-सिद्धान्ता \nपुण्य कमवायची नवीन साधने उपलब्ध झालीत. पूर्वीही होमहवन वगैरे याचसाठी व्हायचं म्हणे. वैदिक कर्मकांडे करणाऱ्या ब्राह्मणांना शिव्या घालायची सोय उरली नाही\nश्रीगणेश लेखमाला - २०१९\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 17 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/belgav-old-tree-remove-for-some-people-burn-tree/", "date_download": "2019-07-22T10:10:10Z", "digest": "sha1:FMTUSADZE6YZAHSUCRIPUDGIBPX2G7C4", "length": 6657, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जुने वृक्ष हटविण्यासाठी ‘आगीचा खेळ’! | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Belgaon › जुने वृक्ष हटविण्यासाठी ‘आगीचा खेळ’\nजुने वृक्ष हटविण्यासाठी ‘आगीचा खेळ’\nजिल्ह्यातील अनेक मार्गांवरील झाडे हटविण्यासाठी समाजकंटकांकडून आग लावण्याचा जीवघेणा प्रकार सुरू आहे. यामुळे पर्यावरणर्‍हास होण्याबरोबर नागरिकांची सुरक्षिततादेखील धोक्यात आली आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष चालविले आहे. परिणामी अनेक जुने वृक्ष आगीच्या भक्ष्यस्थानी पडत चालले असून हा खेळ थांबविणे आवश्यक आहे. बेळगाव जिल्हा गरिबांचे महाबळेश्‍वर म्हणून ओळखला जात असे. शहर आणि परिसरात गर्द झाडांची दाटी आढळत असे. यामुळे हवा आरोग्यदायक असे. मात्र अलीकडच्या काळात वृक्षतोड प्रचंड वाढली आहे.\nजिल्ह्यातील महामार्गदेखील एकेकाळी शीतल सावली देणार्‍या प्रचंड वृक्षासाठी प्रसिद्ध होते. आंबा, वड, पिंपळ सारख्या वृक्षांच्या गर्द सावलीतून प्रवास करणे आल्हाददायक वाटत असे. परंतु, हे चित्र काळाच्या ओघात मागे पडले असून अनेक मार्ग ओकेबोके बनले आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे विस्तार झपाट्याने होत आहे. यामुळे शहरालगतच्या शेतजमिनींना सोन्याचा भाव आला आहे. यातून वृक��षतोड वाढत आहे. ही तोड प्रामुख्याने रस्त्याच्या बाजूने सुरू आहे. यामुळे पर्यावरण धोक्यात आले आहे.\nबेळगाव-वेंगुर्ला हा रस्ता एकेकाळी हिरवाईने फुललेला असायचा. या मार्गावर झाडे दाटीवाटीने उभी होती. मात्र, आता बेसुमार वृक्षतोडीमुळे रस्त्याचे सौंदर्य हरवले आहे. रस्त्याबाजूला घरे उभारण्यात येत आहेत. त्यांच्याकडून सोयीनुसार रस्त्याबाजची झाडे हटविली जात आहेत. यासाठी सोपा मार्ग म्हणून झाडाच्या बुंध्यात आग घालण्यात येते. यानंतर आग पेटून ते झाड पडते. यातून दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nरस्त्यावरून अनेक नागरिक, वाहने सतत ये-जा करत असतात. त्यांच्या अंगावर झाड कोसळण्याचा धोका आहे. यावर कारवाईची आवश्यकता आहे. अनेक कंपन्यांकडून भूमिगत केबल घालण्यासाठी सतत होणारी खोदाईदेखील वृक्षांच्या जीवावर उठली आहे. केबल रस्त्याच्या बाजूने घालण्यात येतात. हे करताना झाडांची मुळे तुटतात. यातून वृक्ष कोसळत असून समृद्ध वनसंपदा नष्ट होत आहे.\n‘भाई'नंतर सागर देशमुखचा नवा तडका\nविणा जगताप प्रेक्षकांची फेव्हरेट कंटेस्टंट\n'अशी' आहे 'चांद्रयान-२' मोहीम\nकोल्हापूर : गर्भवती महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडवले\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/8-new-bridges-approved-in-the-district/", "date_download": "2019-07-22T09:45:41Z", "digest": "sha1:HPVS2AIK2D2PHEJ5UHHTRN7IEELDDI5F", "length": 9312, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्ह्यात 8 नव्या पुलांना मंजुरी | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Kolhapur › जिल्ह्यात 8 नव्या पुलांना मंजुरी\nजिल्ह्यात 8 नव्या पुलांना मंजुरी\nकोल्हापूर : सुनील सकटे\nसार्वजनिक बांधकाम विभागाने नाबार्ड पाठविलेली जिल्ह्यातील रस्ते आणि पुलांची 26 कोटी 94 लाख 35 हजार रुपयांच्या कामांना मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यात चार कोटी 18 लाख 39 हजार रुपयांची तरतूद केली झाली आहे. या निधीतून जिल्ह्यातील 3 रस्ते आणि 8 नवीन पूल अशी 11 कामे केली जाण��र आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून या निधीवर शिक्‍कामोर्तब होण्यास मदत झाली आहे.\nसार्वजनिक बांधकाम विभागातर्फे जिल्ह्यातील रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी नाबार्डकडे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. नाबार्डकडून 11 कामांचे प्रस्ताव मंजूर केले आहे. मंजूर प्रस्तावामध्ये रस्त्यांचे तीन आणि पुलांचे आठ प्रस्तावांचा समावेश आहे. या कामामुळे जिल्ह्यातील पुलांचा बहुतांशी प्रश्‍न मार्गी लागला आहे. आजरा तालुक्यातील उत्तूर धामणे प्रजिमा 81 रस्त्यावर सहा लाख 28 हजार रुपयांचा लहान पूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी 97 हजार 500 रुपयांची तरतूद केली आहे. आजरा तालुक्यातील आंबोली-आजरा- गडहिंग्लज संकेश्‍वर या मार्गावरएक कोटी 47 लाख 30 हजार रुपये खर्चाचा लहान पूल बांधण्यास मान्यता दिली आहे. यासाठी 22 लाख 87 हजार रुपयांची तरतूद केली आहे.करवीर तालुक्यातील घोडतळी, आंबेडकर कॉलनी, ते रामा 194 खुपीरे पाणंद, खडक भोगावती धरण, प्रजिमा 85 या रस्त्याच्या सुधारणेसाठी दीड कोटीचा प्रस्ताव मंजूर असून 23 लाख 29 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.\nआजरा तालुक्यातील कडगाव, ममदापूर, देवकांडगाव या मार्गावर एक कोटी 76 लाख 40 हजार खर्चाचा पूल बांधण्यात येणार असून त्याकरिता 27 लाख 39 हजार रुपयांची तरतूद केली आहे. आजरा तालुक्यातील चंदगड, इब्राहिमपूर, महागाव, चितळे, जेऊर आजरा या मार्गावर एक कोटी 88 लाख 60 हजार खर्चाचा लहान पूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी 29 लाख 29 हजार रुपयांची तरतूद आहे. गडहिंग्लज तालुक्यातील आजरा महागाव वैरागवाडी, हलकर्णी या मार्गावर एक कोटी 90 लाख 50 हजार रुपयांचा पूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी तीस लाख रुपयांची तरतूद आहे. भुदरगड तालुक्यातील गारगोटी, पुष्पनगर, सोनारवाडी, मदूर, शेणोली, ममदापूर, वेसरडे, बागेवाडी, उकीरभटाळे, शिरगाव या मार्गावर एक कोटी 94 लाख 30 रुपये खर्चाचा लहान पूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी तीन लाख 17 हजार रुपयांची तरतूद केली आहे.\nराधानगरी तालुक्यातील गुडाळ करंजफेण, शिरोली, राधानगरी, फराळे या मार्गाच्या दुरुस्तीसाठी एक कोटी 94 लाख 40 हजार रुपयांचा प्रस्ताव मंजूर असून 30 लाख 19 हजार रुपयांची तरतूद झाली आहे. शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड, शिरोळ या मार्गावर दोन कोटी 39 लाख 70 हजार रुपयांचा प्रस्ताव मंजूर असून 37 लाख 22 हजार रुपयांची तरतूद आहे. कर��ीर तालुक्यातील निगवे, कावणे, वडकशिवाले,इस्पुर्ली, दिंडनेर्ली, दर्‍याचे वडगांव, कोगील, कणेरी, गोकुळ शिरगांव औद्योगिक वसाहत नेर्ली, हलसवडे, पट्टणकोडोली, या रस्त्याची दुरुस्तीचा तीन कोटींचा प्रस्ताव मंजूर केला आहे. पहिल्या टप्प्यात 46 लाख 59 हजार रुपयांची तरतूद आहे. राधानगरी तालुक्यात शिरगाव आमजाई व्हरवडे, चक्रेश्‍वरवाडी मार्गावर भोगावती नदीवर आठ कोटी 50 लाख 35 हजार रुपयांचा मोठ्या पुलाचा प्रस्ताव मंजूर आहे. त्यासाठी एक कोटी 32 लाख पाच हजार रुपये मंजूर आहेत.\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nचेक बाउन्स प्रकरणी कोयना मित्राला ६ महिने तुरूंगवास\n'इस्रो'ची ऐतिहासिक कामगिरी; ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण (व्हिडिओ)\nकळंबा कारागृहातील कैद्याचा हृदयविकाराने मृत्यू\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/for-T-B-patient-500-rupees-per-month/", "date_download": "2019-07-22T09:49:35Z", "digest": "sha1:UX24HJNHGQZNGWH3SUT5HLLFTVLJQ272", "length": 8756, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " टी.बी. रुग्णांना पोषणासाठी दरमहा 500 रुपये | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Kolhapur › टी.बी. रुग्णांना पोषणासाठी दरमहा 500 रुपये\nटी.बी. रुग्णांना पोषणासाठी दरमहा 500 रुपये\nटी.बी.मुक्‍त कोल्हापूरसाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून त्याअंतर्गत संसर्गित रुग्णांना पोषणासाठी म्हणून दरमहा 500 रुपये सहा महिन्यांसाठी दिले जाणार आहेत. येत्या एप्रिलपासून ही योजना सुरू होत आहे, अशी माहिती जि.प. सीईओ डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली. याशिवाय टी.बी. रुग्ण कळवा आणि कमिशन मिळवा, असा उपक्रम घेण्यात आला असून खासगी डॉक्टर, औषध दुकाने यांना यात सहभाग घेता येणार आहे, असेही डॉ. खेमनार यांनी सांगितले.\nजिल्ह्यात 19 मार्चपासून 28 मार्चपर्यंत विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासंबंधीची माहिती जि.प. मध्ये आयोजित बैठकीनंतर डॉ. खेमनार यांनी पत्रकार बैठकीत दिली. जिल���हा क्षयरोग व प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. एल.एस.पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.\nडॉ. खेमनार म्हणाले, टी.बी. आटोक्यात येण्यासाठी रोगप्रतिकार शक्‍ती चांगली असणे गरजेचे आहे. त्याचसाठी जिल्ह्यातील टी.बी. संसर्गित रुग्णांना चांगल्या आहाराची गरज लक्षात घेऊन त्यांना मोफत औषध व उपचाराशिवाय फक्‍त आहारासाठी 500 रुपये अनुदान दरमहा दिले जाणार आहे. सहा महिने अशाप्रकारे हे अनुदान दिले जाणार असून ते थेट संंबंधित रुग्णाच्या खात्यावरच जमा केले जाणार आहे. सध्या जिल्ह्यात 16 हजार 325 टी.बी.रुग्ण आहेत. या सर्व रुग्णांना याचा लाभ होणार आहे.\nजिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार यांनी टी.बी. रुग्ण व उपचारासंबंधीचा आढावा घेतला. सरकारी दवाखान्यात टी.बी.चे सर्व उपचार मोफत होतात. आता खासगी दवाखान्यात येणार्‍या रुग्णांचाही सर्व खर्च आरोग्य विभागामार्फतच केला जात आहे. शिवाय, रुग्ण शोधून दिल्याबद्दल खासगी डॉक्टरांना कमिशनही दिले जात आहे. याची व्याप्‍ती आणखी वाढवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nदर दोन महिन्यांनी टी.बी. रुग्ण शोधमोहीम\nइचलकरंजी आणि शाहूवाडी या तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर टी.बी. रुग्ण शोधमोहीम राबवल्यानंतर आता त्याची व्याप्‍ती वाढवून दर दोन महिन्यांनी सर्वच तालुक्यांत अशाप्रकारे घर टू घर शोधमोहीम राबवली जाणार आहे. रुग्ण शोधण्यापासून ते त्याला उपचार व पूर्ण बरा होईपर्यंतचा सर्व फॉलोअप जि.प. व सी.पी.आर.चा क्षयरोग विभागाकडून घेतला जाणार आहे.\nटी.बी. बरा होण्याचे जिल्ह्याचे 55 टक्के प्रमाण\nटी.बी. हा दुर्धर असला तरी योग्य व सातत्यपूर्ण औषधोपचाराने तो बरा होणारा आजार आहे. रुग्ण बरा होण्याचे राज्याचे प्रमाण 45 टक्के असले तरी कोल्हापूर जिल्ह्याचे सर्वाधिक 55 टक्के इतके आहे. वेळेत उपचार न झाल्याने टी.बी.मुळे मृत्यू पावणार्‍यांचे जिल्ह्याचे प्रमाण 7 टक्के इतके आहे. 2016 मधील एकूण 1216 बाधीत रुग्णांपैकी 83 जणांना जीव गमवावा लागला होता. हे मृत्यूचे प्रमाण कमी होण्यासाठी वेळेत उपचार व्हावेत, यासाठी आरोग्य यंत्रणा जीवाचे रान करत आहे. त्याला नागरिकांनीही तितकेच सहकार्य करण्याची गरज आहे.\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nचेक बाउन्स प्��करणी कोयना मित्राला ६ महिने तुरूंगवास\n'इस्रो'ची ऐतिहासिक कामगिरी; ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण (व्हिडिओ)\nकळंबा कारागृहातील कैद्याचा हृदयविकाराने मृत्यू\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/nanar-refinery-project-Front-on-Rajapur-Tehsil/", "date_download": "2019-07-22T10:01:58Z", "digest": "sha1:OMZPU63ZRQKIFVTFQZJLZMP4SI4G2XE7", "length": 8414, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राजापूर तहसीलवर ‘नाणार’विरोधी मोर्चा | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Konkan › राजापूर तहसीलवर ‘नाणार’विरोधी मोर्चा\nराजापूर तहसीलवर ‘नाणार’विरोधी मोर्चा\nनाणार रिफायनरीला शंभर टक्के विरोध असतानादेखील प्रकल्प लादू पाहणार्‍या केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात राजापूर तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी सरकार विरोधी घोषणांनी आसमंत दणाणून गेला. कोकणच्या मुळावर आलेला हा विनाशकारी प्रकल्प व औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित केलेली अधिसूचना शासनाने तत्काळ रद्द करावी, अशा मागणीचे निवेदन मोर्चा संपताच ‘भूमीकन्या एकता मंच’तर्फे प्रांताधिकारी अभय करगुटकर यांना देण्यात आले.\nगेल्या वर्षभराहून अधिक काळ नाणार प्रकल्पावरून जोरदार घमासान सुरू आहे. या दरम्यान विविध आंदोलने झाली. प्रकल्प क्षेत्रातील 14 गावांतील जनतेने आपला शंभर टक्के विरोध वारंवार दर्शवून दिला. पण शासनाने त्याला न जुमानता हा प्रकल्प रेटून नेण्याची नीती अवलंबल्याने संतापलेल्या प्रकल्पग्रस्तांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार बुधवारी सकाळी शहरातील राजीव गांधी मैदानावर समस्त प्रकल्पग्रस्त गोळा होऊ लागले.\nप्रकल्प परिसरातील 14 गावांसह आजूबाजूच्या गावांतील तसेच तालुक्याच्या विविध भागांतून नागरिकदेखील शासनाला विरोध करण्यासाठी मोर्चात सहभागी झाले होते. मागील मोर्चा हा पक्षविरहीत होता. मात्र, या मोर्चामध्ये काही पक्षांची मंडळी सहभागी झाली होती. त्यामध्ये काँग्रेसकडून आ. हुस्नबानू खलिफे, हरिष रोग्ये, अविनाश लाड, ‘महाराष्ट्र स्वाभिमान’चे जिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेकर, ‘मनसे’चे जिल्हाध्यक्ष चव्हाण यांसह सेनेचे माजी सभापती कमलाकर कदम, ‘संघर्ष समिती’चे अशोक वालम, नंदू कुलकर्णी, ओंकार देसाई, मज्जीद भाटकर व अन्य यांचा समावेश होता. सकाळी 11 वाजता मोर्चाला प्रारंभ झाला. त्यावेळी हजारो मोर्चेकरी प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते.\n‘भूमीकन्या एकता मंच’च्या वतीने तहसील कार्यालयात उपस्थित राहिलेले प्रांताधिकारी अभय करगुटकर व तहसीलदार श्रीमती प्रतिभा वराळे यांना स्वतंत्र निवेदने देण्यात आली. जर शासनाने आमच्या भावनांचा विचार न केल्यास आमचे आंदोलन यापुढेदेखील सुरुच राहिल, असा इशारा देण्यात आला. त्यावेळी दीप्ती घाडी, सुनीता राणे, किमया वालम, नेहा दुसणकर आदींनी हे निवेदन सादर केले.तहसीलच्या आवारात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.\nकेंद्र, राज्य शासनाविरोधात घोषणा\nजोरदार विरोध असतानादेखील प्रकल्प लादणार्‍या केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात टीकात्मक घोषणा दिल्या जात होत्या. प्रत्येकाच्या हातात निषेधाचे फलक होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टीकेचे लक्ष्य करण्यात आले होते. बुलंद घोषणांनी राजापूरचा परिसर दणाणून गेला. राजीव गांधी मैदानापासून पायी प्रवास करीत मोर्चा तहसील कार्यालयात पोहोचला.\nविणा जगताप प्रेक्षकांची फेव्हरेट कंटेस्टंट\n'अशी' आहे 'चांद्रयान-२' मोहीम\nकोल्हापूर : गर्भवती महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडवले\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-ADH-infog-7-qualities-you-must-have-to-succeed-5639492-PHO.html", "date_download": "2019-07-22T10:11:35Z", "digest": "sha1:S2Z5I2GCY6XR67DYR4H3ASZQIYUY3PIT", "length": 5719, "nlines": 164, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "7 Qualities You Must Have To Succeed | प्रत्येकामध्ये असाव्यात या 7 गोष्टी, 1 ही कमी असल्यास लगेच स्वीकारा", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा ��सिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nप्रत्येकामध्ये असाव्यात या 7 गोष्टी, 1 ही कमी असल्यास लगेच स्वीकारा\nआनंद रामायण ग्रंथात मनुष्याच्या 7 अशा गुणांविषयी सांगितले आहेत, जे प्रत्येकामध्ये असणे आवश्यक आहे\nआनंद रामायणामध्ये जवळपास 9 काण्ड आहेत, ज्यामध्ये श्रीरामाच्या जन्मापासून ते स्वलोकगमनापर्यंतच्या कथा सांगिलल्या आहेत. आनंद रामायाणात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या मनुष्यासाठी खुप आवश्यक मानल्या गेल्या आहेत. या ग्रंथात मनुष्याच्या 7 अशा गुणांविषयी सांगितले आहेत, जे प्रत्येकामध्ये असणे आवश्यक आहे. या गुणांसंबंधी एक श्लोकसुध्दा आहे.\nसत्यं शौचं दया क्षान्तिर्जवं मधुरं वचः\nद्विजगोयतिसद्धक्तिः सप्तैते शुभदा गुणाः\nपुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या 7 गुणांविषयी सविस्तर माहिती...\nदशानन रावणाचा असा आहे वंशवृक्ष, जाणून घ्या, का बनला होता राक्षस\nमहाभारत : हे 5 काम करण्यात घाई करू नये, जीवनात कायम राहील सुख-शांती\nचुकीच्या वेळेला झोपणे आणि नेहमी क्रोध करणे, ज्या लोकांमध्ये असतात हे 6 दोष, ते कधी सुखी राहू शकत नाहीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-226413.html", "date_download": "2019-07-22T09:49:54Z", "digest": "sha1:N7LZACVJCS4MDRHLQLBEWRAGUEES7QCJ", "length": 15330, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "हैदराबादेत 'सिंधू'त्सव; गछिबोवली मैदानावर सन्मान सोहळा | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nचोर समजून 'ती'च्या प्रियकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO\nपुण्यातील इंजिनिअर होणार काँग्रेसचा अध्यक्ष अर्ज करणार असल्याने चर्चेचा विषय\nधावत्या लोकलमधून पडून तरुणीचा जागीच मृत्यू\nनाईट लव्हर बारवर नार्कोटिक्स विभागाची छापा, 14 मुलींची सुटका\nआदित्य ठाकरेनंतर आता मुख्यमंत्रीही जाणार जनतेच्या दारात, असा आहे 'मेगाप्लान'\nAll Is Well... ISRO ची तयारी पूर्ण, 'चांद्रयान-2' उद्या झेपावणार\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nसोनभद्र हत्याकांड : 10 जणांच्या खूनाचा VIDEO पहिल्यांदाच आला समोर\n Chandrayaan-2 आज अवकाशात झेपावणार\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nगरोदर असताना केली बेदम मारहाण, प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचा खळबळजनक आरोप\n… म्हणून सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आई-बाबांचे फोटो\nसिगरेट ओढताना प्रियांका चोप्राचा फोटो झाला व्हायरल, नेटकरी म्हणाले...\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\nचॅपेल यांच्या मतानुसार सुपर ओव्हरचा नियम बदलला तरी इंग्लंडच विजेता\n'या' खेळाडूसाठी मोजले दीड कोटी पण दोन्ही सामन्यात संघाचा पराभव\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\n 19 व्या वर्षी 19 दिवसांत 5 सुवर्ण, पाहा VIDEO\nINDvsWI : विंडीज दौऱ्यानं विराटची झोप उडवली, विश्रांती नाहीच\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nट्रोलर्सना रोखण्यासाठी ट्विटरने आणलं नवीन फीचर\nOMG VIDEO : या हायटेक रेस्टॉरंटमध्ये चक्क रोबो करतात सर्व्ह\n तुमच्यावर आहे गुगल आणि फेसबुकचं लक्ष\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : उस्मानाबादकडे मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद\nपुण्यात परदेशी नागरिकाला मारहाण, पाहा VIDEO\nचोर समजून 'ती'च्या प्रियकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO\nहैदराबादेत 'सिंधू'त्सव; गछिबोवली मैदानावर सन्मान सोहळा\nहैदराबादेत 'सिंधू'त्सव; गछिबोवली मैदानावर सन्मान सोहळा\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : उस्मानाबादकडे मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद\nपुण्यात परदेशी नागरिकाला मारहाण, पाहा VIDEO\nसोनभद्र हत्याकांड : 10 जणांच्या खूनाचा VIDEO पहिल्यांदाच आला समोर\nचोर समजून 'ती'च्या प्रियकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO\nSPECIAL REPORT : मुंबईकरांनो, पावसाळ्यात आरोग्याला जपा; अन्यथा...\nऔरंगाबादमध्ये 'जय श्रीराम'वरून बेदम मारहाणीसह धमकावलं, पाहा घटनास्थळावरचा VIDEO\nभरधाव कारनं दोघांना उडवलं, दुर्घटनेचा अंगावर काटा आणण��रा CCTV VIDEO\nतुफान आलंया....पाण्याच्या थेंबानं गावात केली क्रांती\nआदित्य ठाकरेंची यात्रा म्हणजे प्रशांत किशोर कन्सल्टंसीचे प्रॉडक्ट\nशिवसेनेच्या युवराजांची 'मतां'ची पेरणी\nSPECIAL REPORT : मीच पुन्हा परत येतोय, मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला थेट इशारा\nधमक्या देऊ नका, नाही तर माज उतरवणार; शिवसेनेच्या मंत्र्याची भाजपला धमकी\nपुणे विद्यापीठाच्या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन, असा आहे वाद\nSPECIAL : शाब्बास हिमा...भारताच्या सुवर्ण कन्येनं केली पदकांची लूट\nपोलिसांचा नवा फंडा, खाद्यांवर लागणार LED दिवे\nकाँग्रेस 'मुक्त' आणि भाजप 'युक्त' भारत करा, जे.पी. नड्डांचा नवा मंत्र\nफडणविसांचा शिवसेनेला दणका, मुख्यमंत्रिपदाच्या वादावर दिलं उत्तर\nनाट्यगृहाची दुरावस्था, भरत जाधवच्या संतापाचा स्फोट\nVIDEO: पाकिस्तानमधील रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, 9 जणांचा मृत्यू\nVIDEO: मनोरुग्णाचा ब्रिजवर चढून उडी मारण्याचा प्रयत्न\nVIDEO: शीला दीक्षित यांना अखेरचा निरोप; काँग्रेसमध्ये शोकाकुल वातावरण\nVIDEO: मुंबईतील चर्चिल चेंबरमधील आगीवर नियंत्रण, परिसरात धुराचे लोट\nपावसामुळे भाज्या महाग, गृहिणींचं बजेट कोलमडलं, यासोबत इतर टॉप 18 घडामोडी\nVIDEO: 'स्वबळावर निवडणूक लढवूनही 170 जागा येतील'\nप्रेयसीला भेटण्यासाठी आलेल्या तरुणाला बेदम मारहाण, VIDEO व्हायरल\nVIDEO: काँग्रेसची अवस्था सांगताना रावसाहेब दानवेंनी सांगितला विनोदी किस्सा\nSPECIAL REPORT: विहीर नाही तर पाणी चोरीला गेलं; ग्रामस्थांवर राखण करण्याची वेळ\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nVIDEO : उस्मानाबादकडे मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद\nबातम्या, फोटो गॅलरी, टेक्नोलाॅजी\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nबातम्या, स्पोर्टस, फोटो गॅलरी\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\nबातम्या, स्पोर्टस, फोटो गॅलरी\nचॅपेल यांच्या मतानुसार सुपर ओव्हरचा नियम बदलला तरी इंग्लंडच विजेता\nबातम्या, स्पोर्टस, फोटो गॅलरी\nWorld Cupमध्ये घेतला पण विंडीज दौऱ्यातून वगळला, निवड समितीने सांगितलं कारण\nफोटो गैलरी व���हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%80_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2", "date_download": "2019-07-22T10:24:48Z", "digest": "sha1:EI6RLRKR3E5I7FM6HPK6MRMU5Z3G5TUG", "length": 10021, "nlines": 211, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रग्बी फुटबॉल - विकिपीडिया", "raw_content": "\nवर, रग्बी युनियन: दक्षिण आफ्रिका वि. न्यू झीलंड\nडावीकडे, रग्बी लीग: न्यू झीलंड वि. ऑस्ट्रेलिया\nरग्बी फुटबॉल हा फुटबॉल खेळाचा एक प्रकार आहे. रग्बी युनियन व रग्बी लीग हे दोन खेळ रग्बी वापरतात.\nक्रीडा · प्रशासकीय संघटना · खेळाडू · राष्ट्रीय खेळ\nबास्केटबॉल (बीच, डेफ, वॉटर, व्हीलचेअर, फिबा ३३) · कॉर्फबॉल · नेटबॉल (फास्टनेट, इंडोअर) · स्लॅमबॉल\nफुटबॉल (बीच, फुटसाल, इंडोअर, स्ट्रीट, पॅरालिंपिक) · ऑस्ट्रेलियन फुटबॉल (नाइन-अ-साइड, रेक फुटी, मेट्रो फुटी) · गेलिक फुटबॉल (महिला) · पॉवरचेअर फुटबॉल\nअमेरिकन फुटबॉल (८ मॅन, फ्लॅग, इंडोअर, ९ मॅन, ६ मॅन, स्प्रिंट, टच) · अरिना फुटबॉल · कॅनेडियन फुटबॉल\nऑस्टस · आंतरराष्ट्रीय रूल्स फुटबॉल · सामोआ रूल्स · युनिवर्सल फुटबॉल · वोलाटा\nबा · केड · साल्सियो फिओरेंटीनो · कँपिंग · क्नापन · कॉर्निश हर्लिंग · कुजु · हार्पस्टम · केमारी · ला सोल · मॉब फुटबॉल · रॉयल श्रोवेटीड · अपीज आणि डाउनीज\nबीच · रग्बी लीग (मास्टर्स, मिनी, मॉड, ९, ७, टॅग, टच, व्हीलचेअर) · रग्बी युनियन (अमेरिकन फ्लॅग, मिनी, ७, टॅग, टच, १०)\nगोलबॉल · हँडबॉल (बीच, फील्ड) · टोरबॉल\nबेसबॉल · ब्रानबॉल · ब्रिटिश बेसबॉल · क्रिकेट (इंडोअर, एकदिवसीय क्रिकेट, कसोटी, २०-२०) · डॅनिश लाँगबॉल · किकबॉल · लाप्टा · ओएन · ओव्हर-द-लाइन · पेस्पालो · राउंडर्स · सॉफ्टबॉल · स्टूलबॉल · टाउन बॉल · विगोरो\nकाँपोझिट रूल्स शिन्टी-हर्लिंग · हर्लिंग (कमोगी) · लॅक्रोसे (बॉक्स, फील्ड, महिला) · पोलोक्रोसे · शिन्टी · बॉल बॅडमिंटन\nबॉल हॉकी · बँडी (रिंक) · ब्रूमबॉल (मॉस्को) · हॉकी (इंडोअर) · फ्लोअर हॉकी (फ्लोअरबॉल) · आइस हॉकी · रिंगेट्ट · रोलर हॉकी (इनलाइन, क्वाड) · रोसाल हॉकी · स्केटर हॉकी · स्लेज हॉकी · स्ट्रीट हॉकी · अंडरवॉटर हॉकी · अंडरवॉटर आइस हॉकी · युनिसायकल हॉकी\nकनोई पोलो · काउबॉय पोलो · सायकल पोलो · हत्ती पोलो · हॉर्सबॉल · पोलो · सेग्वे पोलो · याक पोलो\nजाळीवरुन चेंडू मारायचे प्रकार\nबीरिबोल · बोसाबॉल · फिस्टबॉल · फुटबॉल टेनिस · फुटव्हॉली · जियांझी · फुटबॅग नेट · पेटेका · सेपाक तक्र्व · थ्रो बॉल · व्हॉलीबॉल (बीच, पॅरालिंपिक)\nएअरसॉफ्ट · बास्क पेलोटा (फ्रॉटेनिस, जय् अलाई, झारे) · बुझकाशी · कर्लिंग · सायकल बॉल · डॉजबॉल · गेटबॉल · कबड्डी · खोखो · लगोरी · पेंटबॉल · पेटेंक · रोलर डर्बी · त्कौबॉल · उल्मा · अल्टिमेट · अंडरवॉटर रग्बी · वॉटर पोलो · व्हीलचेअर रग्बी · अंडरवॉटर फुटबॉल\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ०४:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahakrushi.com/2016/12/blog-post.html", "date_download": "2019-07-22T09:30:00Z", "digest": "sha1:NNEFPSMQOKU2B2MJI3ZXFF5EHA773ELY", "length": 13458, "nlines": 100, "source_domain": "www.mahakrushi.com", "title": "Mahakrushi: २०५०: ९ अब्ज लोक आणि त्यांचे अन्न", "raw_content": "\n२०५०: ९ अब्ज लोक आणि त्यांचे अन्न\nपुढील ३५ वर्षा मध्ये जगाची लोकसंख्या ७.१ अब्ज वरून ९ अब्ज होऊ शकते आणि या लोकसंख्येला लागणारे अन्न हि एक मोठे समस्या आहे. त्यासाठी शेतीचे उत्पन्न पुढील काही वर्षांमध्ये दुप्पट करावे लागणार आहे असे शेतीविषयक विचारवंतांचे म्हणणे आहे. सद्य परस्थिती पाहता हि गोष्ट अवघड आहे पण शक्य आहे. या उद्याच्या जगाला अन्न पुरवण्यासाठी सध्याचे शेतीविषयक शिक्षण आणि तंत्रज्ञाचा वापर करणे आवश्यक आहे आणि त्याचबरोबर काही नवीन पद्धती, शेती अवजारे आणि नवीन शोध याची गरज आहे. त्यासाठी काही समस्यांचे निराकरण करणे अतिशय अवश्य आहे. प्रामुख्याने भेडसावणाऱ्या समस्या :\n१)प्रति एकरी कमी उत्पादन:\nअयोग्य खाते आणि औषधे, अयोग्य पीकाची निवड आणि अपुरी माहिती या सर्व कारणांमुळे शेतकऱ्यांचे प्रति एकरी उत्पादन घटते. उत्पादन वाढवण्यासाठी योग्य पीक घेणे आवश्यक असून त्याचबरोबर पिकाची पुरेपूर माहिती, योग्य शेती अवजारे आणि खाते यांचा योग्य वापर करावा लागणार आहे.\nहि एक अतिशय महत्वाची समस्या आहे. प्रत्येक तयार केलेल्या १०० कॅलरी अन्नापैकी ६५ कॅलरी अन्न वाया जाते. हे प्रमाण कमी करण्यासाठी काही नवीन संकल्पना राबवण्याची गरज असून तयार केलेले सर्व शेती उत्पादन आपल्याला कसे पूर्णपणे वापरता येईल याची काळजी घेणे अवश्य आहे.\nबदलते वातावर आणि त्याचा शेती उत्��ादनावर होणार परिणाम हि एक अतिशय गंभीर समस्या आहे व या समस्येसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न चालू आहेत. अवकाळी पाऊस, गारांचा मारा आणि वाढते तापमान असे काही ग्लोबल वॉर्मिंग चे परिणाम असून त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा तोटा होत आहे आणि यामुळे शेती उत्पादन (अन्न) घटत आहे.\nशेतकऱ्यांना वातावरणाची माहिती नसल्या कारणाने शेतकरी काही उपाययोजना करण्यात अपयशी ठरतो. त्यासाठी वातावरणाची अचूक माहिती देणारी संकेतस्थळ आणि विविध मोबाइल अँप्लिकेशन याचा चांगल्या प्रकारे वापर करता येऊ शकतो. या माहितीमुळे शेतकरी वेळोवेळी वातावरणातील बदलांसाठी काही प्रमाणात प्रतिबंधक उपाययोजना करण्यांत यशस्वी ठरेल आणि त्याचा फार मोठ्या प्रमाणात फायदा शेतकऱ्याला होईल.\nजर शेतकऱ्यांना बाजारपेठ, वातावरण, पिकांची पुरेपूर माहिती अणि जल व्यवस्थापन याची माहिती असेल तर शेतीची उत्पादन पुढील येणाऱ्या कही वर्षामधे आपण दुप्पट करू असे शेती विषयक तज्ञांचे म्हणणे आहे . अणि या साठी इंटरनेटचा वापर वाढवला पाहिजे जेणेकरून शेतीविषयक सर्व माहिती लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळेल. तसेच भांडवल गुंतवणूक आणि शेती व्यवस्थापन याचीही फार गरज असून या गोष्टी शेतकऱ्यांना समजावून घेण्याची गरज आहे. जगामध्ये इस्राईल,अमेरिका, इटली, जर्मनी, चीन आणि न्यू झेलण्ड अशा काही राष्ट्रांनी शेतीमध्ये फार प्रागति केली असून या देशामध्ये शेती करणाऱ्या लोकांचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या फक्त १५ ते २० % असून सुद्धा ते त्यांना लागणारे सर्व अन्न तयार करू शकतात तेव्हा इतर देशांनी सुद्धा त्याच्या काही अत्याधुनिक पद्धती अणि तंत्रज्ञान याचा वापर करणे अवश्य आहे. आज भारतामध्ये शेती करणाऱ्या लोकांचे प्रमाण ३०% असून आपण आपले सर्व अन्न देशांमध्येच तयार करू शकतो त्यासाठी शिक्षणाची गरज आहे.\nबरोबर आहे, जमीन तेवढीच राहणार आहे पण लोकसंख्या वाढतच राहणार आहे.\n“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद\nआज २२ डिसेंबर वर्षातील सर्वात लहान दिवस आहे.\n२०५०: ९ अब्ज लोक आणि त्यांचे अन्न\n\"WELCOME TO MAHAKRUSHI\" \"महाकृषि मध्ये आपल स्वागत आहे\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/rudra-a-novel-part-2/", "date_download": "2019-07-22T10:28:55Z", "digest": "sha1:OL2UPLD4IO2M4IXURYGZ5322SEVB4HGT", "length": 22564, "nlines": 172, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "रुद्रा – कादंबरी – भाग २ – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ July 22, 2019 ] मन एक पाखरू\tललित लेखन\n[ July 22, 2019 ] मानसिक स्वास्थ्य कसे हाताळावे \n[ July 20, 2019 ] भिकारीण\tकविता - गझल\n[ July 19, 2019 ] कवीची श्रीमंती\tकविता - गझल\n[ July 19, 2019 ] ओरॅकल कंपनीचा संस्थापक लॅरी एलिसन\tविशेष लेख\nHomeसाहित्य/ललितकादंबरी रुद्रा – कादंबरी – भाग २\nरुद्रा – कादंबरी – भाग २\nFebruary 8, 2019 सुरेश कुलकर्णी कादंबरी , साहित्य/ललित\nरुद्राच्या बोटाला सिगारेटचा चटका बसला तसा तो भानावर आला. वेटरने खुजराहोच्या (बीअर ) तीन बाटल्या, चखणा म्हणून खारे काजू, कलेजी फ्राय,आणि फोरस्क्येयर पाकीट सोबत ठेवले होते. दोन बाटल्या पोटात गेल्यावर त्याने तिसरीला हात घालणार, तोच त्याचा फोन वाजला. नम्बर अननोन होता.\n बेवकूफ काहीतरी काम असल्याशिवाय कोण कोणाला फोन करील ” बोलणाऱ्याचा सोलापुरीहेल स्पष्ट जाणवत होता.\n तिसरी पास झाली कि ये \n” ���ुद्राने फोन कट केला.\nतिसरी बियर संपवून त्याने रोस्टेड चिकन आणि फ्राईड राईस जेवणासाठी मागवले. फिंगर बाऊल मध्ये बोट बुडवताना, तो बुटकेला माणूस किंचित फेंगडे चालत त्याच्या पुढ्यात येऊन बसला. रुद्राने टिशू पेपरने हात कोरडे केले. नवीन सिगारेट तोंडात धरून पेटवताना त्या माणसाचे निरीक्षण केले. उंची पाच फुटाच्या वर एखादा दुसरा इंच असावी,त्याच्या चेहऱ्याच्या मानाने नाक फुगीर होते. गाल गोबरे म्हणता येतील इतके गुबगुबीत,आणि डोक्याला भरघोस पांढरे निर्जिन केस डोळ्याला मोठाल्या भिंगांचा गॉगल डोळ्याला मोठाल्या भिंगांचा गॉगल रुद्रा स्वतःशीच हसला. पार्टी नवखी असावी, ओळख लपवण्यासाठी त्याने केविलवाणी धडपड त्याचा नजरेतून सुटली नाही.\n” रुद्राने हस्तोलन्दनासाठी हात पुढे केला.\n” त्याने धडक विचारले\n“मी पान -सुपारी खात नाही ” रुद्रा थोडासा तंद्रीतच होता.\n” त्याने आपला आवाज खालच्या पट्टीवर आणला.\nरुद्राची धुंदी खाड्कन उतरली. सोप्या कामाचे दोन लाख \n“एक म्हातारा नौकर दूर करायचाय कायमचा\n होय का नाही इतकेच सांग\n” त्या पूर्वी काही गोष्टींचा खुलासा हवा\n” या कामासाठी मीच का हवाय\n” तुझे क्रिमिनल रेकॉर्ड मला माहित आहे कामाची खात्री आहे म्हणून कामाची खात्री आहे म्हणून\n काळजी घेऊनही पकडला गेलो तर ,कोर्ट ,जमीन ,वकील यांचं काय \n” दोन हजाराच्या कामा साठी, दोन लाख कशाचे देतोय\n मग जा त्या बोळीतल्या गुंडा कडून घे करून \n” खुनासाठी दोनच हजार देतोय बाकीचे कोर्ट कचेऱ्यासाठी आहेत बाकीचे कोर्ट कचेऱ्यासाठी आहेत खुनापूर्वी आणि नंतरही माझा कोठेही माझा सम्बन्ध नसेल खुनापूर्वी आणि नंतरही माझा कोठेही माझा सम्बन्ध नसेल\n” शेवटचं सांगतो पाच लाख तीन आता आणि दोन कामा नन्तर तीन आता आणि दोन कामा नन्तर मान्य नसेल तर उठ मान्य नसेल तर उठ\nकाही क्षण तो बुटका विचारात पडल्या सारखा दिसला.\n पण माझा माग काढण्याचा प्रयत्न करू नकोस दुसरे मला दगा दिलास तर — पोलीस अजून रागिणीच्या केस मध्ये आरोपी शोधताहेत दुसरे मला दगा दिलास तर — पोलीस अजून रागिणीच्या केस मध्ये आरोपी शोधताहेत” त्या बुटक्याचा आवाज खुनशी झाला होता. म्हणजे त्याने रुद्राची कुंडली चांगलीच अभ्यासली होती\n” त्याची गरज नाही रुद्राची डील हीच कामाची ग्यारंटी असते रुद्राची डील हीच कामाची ग्यारंटी असते मला त्या सावजाची माहि��ी सांग. आणि एक फोटो दे मला त्या सावजाची माहिती सांग. आणि एक फोटो दे \nत्या बुटक्याने खिशातून हजारच्या नोटांची तीन पाकिटे काढली आणि टेबलवर ठेवली गडी पूर्ण तयारीने आला होता तर \n” त्या सावजाच्या फोटो तुला sms करतो. त्याचा ठाव ठिकाणा , वेळ मी तुला कळवीन प्लॅन माझाच असेल फक्त तू तो प्रत्यक्षात आणायचाय प्लॅन माझाच असेल फक्त तू तो प्रत्यक्षात आणायचाय या पुढे सम्पर्क फोनवरच असेल या पुढे सम्पर्क फोनवरच असेल ” आणि तो बुटका निघून गेला ” आणि तो बुटका निघून गेला\nरुद्रा अविश्वासाने त्याच्या पाठमोऱ्या आकृती कडे पहात राहिला काय झटपट डील फायनल करून गेला हा गृहस्थ \nरात्री बाराच्या दरम्यान तो गोबऱ्या गालाचा,गृहस्थ घाईतच ‘लैला ‘ बाहेर पडला. एका काळ्या पिवळ्या ऑटोला ‘भोसेकर चाळ ‘ असा पत्ता सांगून, चपळाईने आत बसला. चाळीच्या कोपऱ्यावर त्याने रिक्षा थांबली. झपझप पावले टाकत दुसऱ्या मजल्यावरच्या आपल्या खोलीत घुसला आणि पटकन दार लावून घेतले. आधी ते गालातले पॅडिंग काढून फेकले. सवय नसल्याने गाल चांगलेच दुखत होते. मग नाकावरचे आवरण काढले. आणि शेवटी डोक्यावरचा तो पांढऱ्या केसांचा विग ओढून काढला. विगचे रबर जाम चिकटलं होत. त्याची टाळू बराच वेळ हुळहुळत होते. चिनी मातीच्या भांड्या सारख्या तुळतुळीत टकलाला सिलिंग फॅनचा गार वारा झोंबू लागला तसे त्याला थोडेसे बरे वाटले. तो तसाच काही क्षण खुर्चीत बसून राहिला.\n“वा मनोहरपंत ,डील पक्की करून आलात”तो स्वतःशीच पुटपुटला. चला एक काम तर मार्गी लागले. हा रुद्रा काय भयानक प्राणी होता”तो स्वतःशीच पुटपुटला. चला एक काम तर मार्गी लागले. हा रुद्रा काय भयानक प्राणी होता उंचा -पुरा पहिलवान गडी उंचा -पुरा पहिलवान गडी उद्या हातापाई करायची वेळ आली तर तो नक्कीच आपल्याला भारी पडेल.शेकहॅण्ड करताना रुद्राच्या ताकतीची त्याला कल्पना आली होती. पण त्याची गरजच पडणार नव्हती. कारण रुद्राला आज भेटलेली व्यक्ती, त्यालाच काय पण कोणालाच पुन्हा दिसणार नव्हती उद्या हातापाई करायची वेळ आली तर तो नक्कीच आपल्याला भारी पडेल.शेकहॅण्ड करताना रुद्राच्या ताकतीची त्याला कल्पना आली होती. पण त्याची गरजच पडणार नव्हती. कारण रुद्राला आज भेटलेली व्यक्ती, त्यालाच काय पण कोणालाच पुन्हा दिसणार नव्हती आपण पैसे तर देवून बसलोत. समजा त्याने काम नाही केले तर आपण पैसे त��� देवून बसलोत. समजा त्याने काम नाही केले तर ‘रागिणीची ‘धमकी कितपत उपयोगी पडेल शंकाच होती.कारण रुद्रा पळून गेल्यावर रागिणीचा बनाव त्यांच्याच केबिन मधल्या सीसीटीव्हीने उघड केला होता ‘रागिणीची ‘धमकी कितपत उपयोगी पडेल शंकाच होती.कारण रुद्रा पळून गेल्यावर रागिणीचा बनाव त्यांच्याच केबिन मधल्या सीसीटीव्हीने उघड केला होता रिस्क तर होतीच. पण परस्पर म्हाताऱ्याचा काटा काढायचा तर, रिस्क घेणे भाग होते रिस्क तर होतीच. पण परस्पर म्हाताऱ्याचा काटा काढायचा तर, रिस्क घेणे भाग होते रुद्रा काम करे पर्यंत त्याच्यावर लक्ष ठेवावेच लागणार होते. एकदा का तो म्हातारा मेला कि, बस रुद्रा काम करे पर्यंत त्याच्यावर लक्ष ठेवावेच लागणार होते. एकदा का तो म्हातारा मेला कि, बस प्रोजेक्ट फिनिशत्या म्हाताऱ्याचं अन आपले नाते सिद्ध करणे, इतकेच बाकी राहील त्या साठी आधुनिक विज्ञान मदतीला धावून येणार होते. डी. एन. ए. मॅचिंग सिद्ध करणारच कि रक्तच नात त्या साठी आधुनिक विज्ञान मदतीला धावून येणार होते. डी. एन. ए. मॅचिंग सिद्ध करणारच कि रक्तच नात फक्त काही महिन्यांची, कळ सोसावी लागणार होती. ०००\nदुसऱ्याच दिवशी एका पांढऱ्या केसांच्या म्हाताऱ्याचा फोटो रुद्राच्या मोबाईलवर मिळाला. हेच ते ‘सावज ‘ होते. गेल्या दोन दिवसापासून रुद्रा झालेल्या डीलचा विचार करत होता. खिशातले तीन लाख खरे होते. डील काहीश्या गुंगीत झाले होते. ‘यशाची ग्यारंटी’हि त्याची अंडरवर्ड मधली प्रतिमा आजवर त्याने जपली होती. एकदा काम हाती घेतले कि ते पूर्ण करण्यासाठी तो जीव तोडून मेहनत घेत असे. या डील मध्ये काही गोष्टींचा त्याला उलगडा होत नव्हता. बसल्या बैठकीत आणि फारशी घासाघीस न करता त्या बुटक्याने रुद्राचे म्हणणे मान्य केले होते. एखादा गल्लीतला गुंड सुद्धा हे काम करू शकला असता, तेही खूप कमी पैशात. तरी हा आपल्याकडे केवळ ‘खात्रीचा ‘माणूस म्हणून नक्कीच आला नसेल. इतर काही तरी कारण असावे. पण ते कोणते’हि त्याची अंडरवर्ड मधली प्रतिमा आजवर त्याने जपली होती. एकदा काम हाती घेतले कि ते पूर्ण करण्यासाठी तो जीव तोडून मेहनत घेत असे. या डील मध्ये काही गोष्टींचा त्याला उलगडा होत नव्हता. बसल्या बैठकीत आणि फारशी घासाघीस न करता त्या बुटक्याने रुद्राचे म्हणणे मान्य केले होते. एखादा गल्लीतला गुंड सुद्धा हे काम करू शकला असत���, तेही खूप कमी पैशात. तरी हा आपल्याकडे केवळ ‘खात्रीचा ‘माणूस म्हणून नक्कीच आला नसेल. इतर काही तरी कारण असावे. पण ते कोणते दुसरे एक शुल्लक म्हातारा नौकर याला का अडचणींचा वाटतोय दुसरे एक शुल्लक म्हातारा नौकर याला का अडचणींचा वाटतोय तो स्वतःच थोडेसे धाडस करून का नाही त्या नौकराचा काटा काढत तो स्वतःच थोडेसे धाडस करून का नाही त्या नौकराचा काटा काढत त्या साठी आपल्या सारखा व्यावसायिक खुनी का शोधतोय त्या साठी आपल्या सारखा व्यावसायिक खुनी का शोधतोय काही तरी गौड-बंगाल नक्कीच आहे.\n‘ मरू दे तो बुटका असलेल्या पैशात ऐष करून घे. पुढचं पुढे बघू. वेळ आली कि म्हाताऱ्याला स्वर्गात पाठून देऊ असलेल्या पैशात ऐष करून घे. पुढचं पुढे बघू. वेळ आली कि म्हाताऱ्याला स्वर्गात पाठून देऊ पैसे वसूल करून हे गाव सोडून जावं पैसे वसूल करून हे गाव सोडून जावं ’असं एक मन सुचवत होत. पण ‘रागीणी’ची धमकी’असं एक मन सुचवत होत. पण ‘रागीणी’ची धमकी नाही बेसावध राहून चालायचं नाही. का कोण जाणे रुद्राला आपण गहन जाळ्यात अडकतोय असा फील येऊ लागला. तो बुटका आपल्याला खुनाच्या प्रकरणात अडकवून ‘लंबा हात’ तर मारण्याच्या बेतात नसेल नाही बेसावध राहून चालायचं नाही. का कोण जाणे रुद्राला आपण गहन जाळ्यात अडकतोय असा फील येऊ लागला. तो बुटका आपल्याला खुनाच्या प्रकरणात अडकवून ‘लंबा हात’ तर मारण्याच्या बेतात नसेल किंवा तो कोणाचा तरी हस्तक असू शकेल का किंवा तो कोणाचा तरी हस्तक असू शकेल का काय असेल ते असेल. त्याने आपल्या बचावासाठी प्लॅन करण्याचे मनावर घेतले. सर्वात आधी त्या बुटक्याचा शोध घ्यावा लागणार होता. सगळ्या प्रश्नांची उत्तरे तेथेच होती\nरुद्राने नवीन सिगारेट पेटवली.\nमी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मो���्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nमराठीसृष्टीचा मोबाईल ऍप आजच डाऊनलोड करा..\nमानसिक स्वास्थ्य कसे हाताळावे \nओरॅकल कंपनीचा संस्थापक लॅरी एलिसन\nमाझे आदरणीय गुरुजी पं. दिनकर पणशीकर\nकाय आहे ऑफिस कोल्ड आणि कसा कराल यापासून बचाव\nमॅनहॅटनहेंज.. मॅनहॅटन.. न्यूयॉर्क.. अमेरिका\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/congress-election-murder-issue-in-karnatka/", "date_download": "2019-07-22T10:38:31Z", "digest": "sha1:7BDDJF6OT44KHULR2HCMNKFCVKYZVRYM", "length": 4951, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खूनसत्रामुळे कर्नाटक काँग्रेसमुक्तीकडे | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Belgaon › खूनसत्रामुळे कर्नाटक काँग्रेसमुक्तीकडे\nराज्यामध्ये भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांचे खून झाल्यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार पुन्हा सत्तेवर येणार नाही. कर्नाटक काँग्रेसमुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे, असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला.\nसध्या अमित शहा हे म्हैसूर जिल्ह्याच्या दोन दिवसांच्या दौर्‍यावर आहेत. आपल्या दौर्‍यामध्ये त्यांनी समाजातील अनेक घटकांशी संपर्क साधून भाजपला विजयी करण्याचे आवाहन केले आहे. म्हैसूरमध्ये झालेल्या सभेत शहा बोलत होते. ते म्हणाले, सिद्धरामय्यांच्या कारकिर्दीत 23 पेक्षा जास्त भाजप कार्यकर्त्यांचे खून झालेले आहेत. त्यामुळे सिद्धरामय्या सरकारला घरघर लागलेली आहे.\nभाजपचा कार्यकर्ता राजू याचा अलीकडेच समाजकंटकांनी खून केला होता. त्याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन शहा यांनी 5 लाखांची मदत जाहीर केली.\nआयजीपी धमकीप्रकरणी चौघे ताब्यात\nविजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू\nआधी वडाप वाहनांना नियम लागू करा\nशॉर्टसर्किटने घराला आग, बैल ठार\nम.ए.समिती कार्यकर्त्यांवरील दोषारोप निश्‍चिती लांबणीवर\n#Chandrayaan2; हा तर भारताचा चंद्राच्या दिशेने ऐतिहासिक प्रवास सुरु : इस्रो\n‘भाई'नंतर सागर देशमुखचा नवा तडका\nविणा जगताप प्रेक्षकांची फेव्हरेट कंटेस्टंट\n'अशी' आहे 'चांद्रयान-२' मोहीम\nकोल्हापूर : गर्भवती महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडवले\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/stop-the-zoom-project-and-Put-garbage-near-Tawde-Hotel/", "date_download": "2019-07-22T10:26:18Z", "digest": "sha1:W5DIZKXN7OFBPYESQQBDBSVTED7NALVJ", "length": 11244, "nlines": 42, "source_domain": "www.pudhari.news", "title": " झूम प्रकल्प बंद करा; तावडे हॉटेलजवळ कचरा टाका | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Kolhapur › झूम प्रकल्प बंद करा; तावडे हॉटेलजवळ कचरा टाका\nझूम प्रकल्प बंद करा; तावडे हॉटेलजवळ कचरा टाका\nकोल्हापूर शहरातील लाईन बझार येथे असलेल्या झूम कचर्‍याचा प्रकल्प बंद करण्यात यावा. गांधीनगर रोडवरील तावडे हॉटेलजवळ कचरा डेपोसाठी आरक्षित केलेल्या जागेवर कचरा टाकण्यात यावा, अशी आग्रही मागणी स्थायी समिती सभेत शुक्रवारी करण्यात आली. यावेळी स्थायी समिती सभापती आशिष ढवळे यांनी आपण स्थायी समिती सदस्यांच्या निर्णयाशी सहमत असल्याचे सांगितले. प्रतिज्ञा उत्तुरे, डॉ. संदीप नेजदार, दीपा मगदूम, प्रतीक्षा पाटील, भाग्यश्री शेटके, सविता घोरपडे आदींनी चर्चेत भाग घेतला.\nनगरसेवक रस्त्यावर उतरून कारवाई करतील...\nतावडे हॉटेल परिसरातील बेकायदेशीर बांधकामे पाडायचे काय झाले निर्णय जर शासन घेणार तर मग आम्ही कशाला निवडून आलो आहोत निर्णय जर शासन घेणार तर मग आम्ही कशाला निवडून आलो आहोत महापालिकेच्या हितासाठी कारवाई करणे योग्य आहे का नाही महापालिकेच्या हितासाठी कारवाई करणे योग्य आहे का नाही पोलिस संरक्षण कशाला पाहिजे पोलिस संरक्षण कशाला पाहिजे आम्ही सर्व नगरसेवक कारवाईसाठी अधिकार्‍यासोबत रस्त्यावर उतरू. जोपर्यंत तावडे हॉटेल परिसरात कारवाई होणार नाही तोपर्यंत शहरातील कुठल्याही अतिक्रमणास हात लावू देणार नाही. धनधांडग्यांना सोडून गरिबांवर अन्याय... असा कारभार महापालिकेच्यावतीने सुरु आहे, असा आरोपही सदस्यांनी सभेत केला. तसेच महापालिकेचा अतिक्रमण विभाग कायमचा बंद करा, अशी मागणीही केली.\nकारवाई न करण्यासाठी शासनाने लेखी आदेश दिला का\nतावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करू नये, असे लेखी आदेश राज्य शासनाने दिले आहेत का नसेल तर मग तोंडी आदेश मान्य करायचा का नसेल तर मग तोंडी आदेश मान्य करायचा का मुंबईतील बैठकीच्या इतिवृत्तांची प्रत द्या. यापूर्वी विनाबंदोबस्तात कारवाई केली. तुम्हाला कारवाई करायची नाही का, हे स्पष्ट सांगा. पुन्हा पोलिस बंदोबस्तासाठी पत्र दिले आहे का मुंबईतील बैठकीच्या इतिवृत्तांची प्रत द्या. यापूर्वी विनाबंदोबस्तात कारवाई केली. तुम्हाला कारवाई करायची नाही का, हे स्पष्ट सांगा. पुन्हा पोलिस बंदोबस्तासाठी पत्र दिले आहे का पोलिस बंदोबस्त मिळाला नाही तर सर्व नगरसेवकांसह कारवाईला जाऊ. प्रशासनाने लेखी उत्तर द्यावे आम्ही पुढील कारवाई काय करायची ते पाहतो, असेही सदस्यांनी सांगितले.\nप्रशासनाच्या वतीने तावडे हॉटेल पसिरात आरक्षित 3 ठिकाणी बांधकामे झालेली आहेत. 2014 पूर्वी सर्व्हे झाला होता. आता पुन्हा सर्व्हे झाला. 2014 पूर्वी बांधकामांना 10 आठवडे अपील मुदत दिली. 81 ब ची जनरल नोटीस 2013 ला दिली होती. ट्रक टर्मिनलची जागा संपादन करायची आहे. या जागेत 10 बांधकामे आहेत. कचरा डेपोच्या आरक्षित जागेवर 2 मिळकती आहेत. कचरा डेपोच्या जागेवर काही जागा ताब्यात आहे. शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे लागेल. पोलिस बंदोबस्त मिळत नाही तोपर्यंत करवाई करता येत नाही. ट्रक टर्मिनल जागेलगतच्या रोडला लागून असलेली जागा ताब्यात नाही. उर्वरित जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही ठेवीत आहोत. आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागेल, असे स्पष्ट करण्यात आले.\nकेएमटीकडील ठोक मानधनवरील वाहनचालकांना महापालिकेकडे वर्ग करा. अनेक वाहनचालक ग्रामीण भागातून येतात. त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. केएमटीकडे तीन-चार महिने पगार होत नाहीत, असे सदस्यांनी सांगितले. प्रशासनाच्या वतीने त्यांचा पगार महापालिकाच देते. संबंधित पगार महापालिका केएमटीकडे दर महिन्याला वर्ग करते. त्यानंतर त्यांना पगार मिळतो. त्यांची नियुक्ती केएमटीकडे असल्याने पगार केएमटीकडूनच काढावा लागतो, असे स्पष्ट करण्यात आले. शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट आहे. बंदोबस्त करा, अशी सूचना सदस्यांनी केली. महापालिकेच्या वतीने तीन दिवसा��पासून कुत्र्यांचे निर्बीजीकरण सुरू केले आहे. यामध्ये कुत्र्यांना पकडून त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाते, असे स्पष्ट करण्यात आले.\nयुगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांची जयंती आहे. त्यासाठी कोल्हापुरात ठिकठिकाणी समाजप्रबोधनासाठी फलक उभारण्यात येत आहेत; परंतु महापालिकेच्या वतीने हजारात कर आकारला जात आहे. ठराविक दिवसांसाठी महापुरुषांच्या जयंतीवेळीच हे फलक उभारले जात असल्याने त्यासाठी नाममात्र एक रुपया कर आकारून परवानगी द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे यांनी स्थायी सभेत केली. त्यासंदर्भातील ठराव करून तो मंजूर करण्यात आला.\n‘भाई'नंतर सागर देशमुखचा नवा तडका\nविणा जगताप प्रेक्षकांची फेव्हरेट कंटेस्टंट\n'अशी' आहे 'चांद्रयान-२' मोहीम\nकोल्हापूर : गर्भवती महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडवले\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A5%AF%E0%A5%A6%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87", "date_download": "2019-07-22T10:42:38Z", "digest": "sha1:KIWWFT7OFY6NOG24IRPCTAJ2EEULXV53", "length": 3485, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.च्या ९०० च्या दशकातील वर्षे - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.च्या ९०० च्या दशकातील वर्षे\nहा इ.स.च्या ९०० च्या दशकातील इ.स.च्या सर्व वर्षांचा वर्ग आहे.\n\"इ.स.च्या ९०० च्या दशकातील वर्षे\" वर्गातील लेख\nएकूण १० पैकी खालील १० पाने या वर्गात आहेत.\nइ.स.चे ९०० चे दशक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २३:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87", "date_download": "2019-07-22T09:54:24Z", "digest": "sha1:I7E7NR2TG2CPPH4NRFCXC5OKW2LBPT5Q", "length": 11800, "nlines": 153, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चालुक्य राजघराणेला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nचालुक्य राजघराणेला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख चालुक्य राजघराणे या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nचालुक्य कुळ (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nचालुक्य साम्राज्य (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nकर्नाटक ‎ (← दुवे | संपादन)\nभारताचा इतिहास ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. ६११ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. ६२० ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. ६५५ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. ६७४ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. ७३३ ‎ (← दुवे | संपादन)\nभारतातील उमायद मोहिमा ‎ (← दुवे | संपादन)\nचालुक्य शिल्पस्थापत्य शैली ‎ (← दुवे | संपादन)\nपल्लव वंश ‎ (← दुवे | संपादन)\nदालन:मंदिर ‎ (← दुवे | संपादन)\nदालन:मंदिर/मंदिर शैली/1 ‎ (← दुवे | संपादन)\nदालन:मंदिर/मंदिर शैली ‎ (← दुवे | संपादन)\nभारतातील सर्वात मोठ्या साम्राज्यांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nचालुक्य (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nमहाराष्ट्र ‎ (← दुवे | संपादन)\nसोलापूर ‎ (← दुवे | संपादन)\nशिवनेरी ‎ (← दुवे | संपादन)\nअजिंठा-वेरुळची लेणी ‎ (← दुवे | संपादन)\nसोलापूर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nनाशिक ‎ (← दुवे | संपादन)\nचालुक्य राजघराणे ‎ (← दुवे | संपादन)\nलोहगड ‎ (← दुवे | संपादन)\nदेवगिरीचे यादव ‎ (← दुवे | संपादन)\nराष्ट्रकूट राजघराणे ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. ५६३ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. ५६६ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. ६९६ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. ७४० ‎ (← दुवे | संपादन)\nऔसा ‎ (← दुवे | संपादन)\nआदिलशाही ‎ (← दुवे | संपादन)\nपट्टदकल ‎ (← दुवे | संपादन)\nदालन:मराठवाडा ‎ (← दुवे | संपादन)\nगुप्त साम्राज्य ‎ (← दुवे | संपादन)\nभारतातील उमायद मोहिमा ‎ (← दुवे | संपादन)\n���ोळ साम्राज्य ‎ (← दुवे | संपादन)\nमौर्य साम्राज्य ‎ (← दुवे | संपादन)\nघारापुरी लेणी ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:आंध्रप्रदेशातील किल्ले ‎ (← दुवे | संपादन)\nसातवाहन साम्राज्य ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:भारतीय राजवंश ‎ (← दुवे | संपादन)\nशिल्प स्थापत्य ‎ (← दुवे | संपादन)\nकुषाण साम्राज्य ‎ (← दुवे | संपादन)\nवाकाटक ‎ (← दुवे | संपादन)\nशिलाहार वंश ‎ (← दुवे | संपादन)\nकाकतीय ‎ (← दुवे | संपादन)\nलोदी ‎ (← दुवे | संपादन)\nकलचुरी वंश ‎ (← दुवे | संपादन)\nपांड्य राजवंश ‎ (← दुवे | संपादन)\nचंदेल्ल घराणे ‎ (← दुवे | संपादन)\nनंद घराणे ‎ (← दुवे | संपादन)\nगुर्जर-प्रतिहार ‎ (← दुवे | संपादन)\nगहडवाल वंश ‎ (← दुवे | संपादन)\nशुंग साम्राज्य ‎ (← दुवे | संपादन)\nकण्व घराणे ‎ (← दुवे | संपादन)\nपाल घराणे ‎ (← दुवे | संपादन)\nपल्लव वंश ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:मराठवाडा दालन/विशेष लेख/फेब्रुवारी २०१२ ‎ (← दुवे | संपादन)\nगगनगिरी महाराज ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य:संतोष दहिवळ/माझे नवीन व दखलपात्र भर घातलेले लेख २०११ ‎ (← दुवे | संपादन)\nगंग ‎ (← दुवे | संपादन)\nमौखरि वंश ‎ (← दुवे | संपादन)\nसूर ‎ (← दुवे | संपादन)\nवर्धन राजघराणे ‎ (← दुवे | संपादन)\nचौहाण ‎ (← दुवे | संपादन)\nहोयसळ ‎ (← दुवे | संपादन)\nमोगल ‎ (← दुवे | संपादन)\nसेन ‎ (← दुवे | संपादन)\nचेर ‎ (← दुवे | संपादन)\nकदम्ब ‎ (← दुवे | संपादन)\nशैलेन्द्र राजवंश ‎ (← दुवे | संपादन)\nपरमार ‎ (← दुवे | संपादन)\nतुलुव वंश ‎ (← दुवे | संपादन)\nभारशिव वंश ‎ (← दुवे | संपादन)\nकर्कोटक वंश ‎ (← दुवे | संपादन)\nउत्पल वंश ‎ (← दुवे | संपादन)\nलोहार वंश ‎ (← दुवे | संपादन)\nवर्मन राजघराणे ‎ (← दुवे | संपादन)\nहिन्दुशाही वंश ‎ (← दुवे | संपादन)\nसोलंकी वंश ‎ (← दुवे | संपादन)\nहर्यक वंश ‎ (← दुवे | संपादन)\nसैयद वंश ‎ (← दुवे | संपादन)\nपाण्ड्य राजवंश ‎ (← दुवे | संपादन)\nपुष्यभूति वंश ‎ (← दुवे | संपादन)\nसंगम वंश ‎ (← दुवे | संपादन)\nसालुव वंश ‎ (← दुवे | संपादन)\nअरविडु वंश ‎ (← दुवे | संपादन)\nखिलजी ‎ (← दुवे | संपादन)\nगुलाम वंश ‎ (← दुवे | संपादन)\nतुघलक ‎ (← दुवे | संपादन)\nकोपेश्वर मंदिर, खिद्रापूर ‎ (← दुवे | संपादन)\nवेंगीचे चालुक्य घराणे ‎ (← दुवे | संपादन)\nमहामेघवाहन वंश ‎ (← दुवे | संपादन)\nऑफबीट ट्रॅक्स इन महाराष्ट्र ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:उदयोन्मुख लेख/२०१७०५०६ ‎ (← दुवे | संपादन)\nमहाराष्ट्रामधील धर्म ‎ (← दुवे | संपादन)\nविक्रमादित्य दुसरा ‎ (← दुवे | संपादन)\nप��राचीन भारताची रूपरेषा ‎ (← दुवे | संपादन)\nश्री मल्लिकार्जुन मंदिर (सोलापूर) ‎ (← दुवे | संपादन)\nमोढेराचे सूर्य मंदिर ‎ (← दुवे | संपादन)\nमोढेराचे सूर्य मंदिर ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य:QueerEcofeminist/copyviobyसंदेश हिवाळे ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/we-want-madha-seat-now-demands-raju-shettey/", "date_download": "2019-07-22T09:47:06Z", "digest": "sha1:TQR3OXBZ4JCMNQDUWJOJRWS2PJKGUNZB", "length": 15653, "nlines": 188, "source_domain": "policenama.com", "title": "“सुजय विखेंच्या भाजप प्रवेशाने आघाडीला काही फरक पडणार नाही” - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसांगवीत दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त\nछातीत गोळी झाडून ‘आयटी’तील एकाची आत्महत्या\nसांगवी पोलिसांकडून दोन सराइत गुन्हेगारांना अटक\n“सुजय विखेंच्या भाजप प्रवेशाने आघाडीला काही फरक पडणार नाही”\n“सुजय विखेंच्या भाजप प्रवेशाने आघाडीला काही फरक पडणार नाही”\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यावर स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी सुजय यांच्या भाजप प्रवेशामुळे आघाडीला काही फरक पडणार नाही असं म्हटलं आहे.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यासह महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रवक्ता रावसाहेब दानवे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे उपस्थितीत उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईतील वानखडे स्टेडियम मधील एमसीए पॅव्हेलियन येथील गरवारे हॉलमध्ये पार पडला. त्यांच्या भाजप प्रवेशाने नगर मधील दोन्ही जागा भाजपच्याच होतील, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला होता.\nपुण्यातील इंजिनियरची ‘काँग्रेस अध्यक्ष’ होण्याची मनिषा\nकारखाने चालण्यासाठी दुष्काळी जनतेला उपाशी ठेवणार का \nशिवसेनेचं ‘कन्सलटंसी’ लाऊन राजकारण, आदित्य ठाकरे…\nत्यावर विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील भाजपात गेल्याने आघाडीला काहीही फरक पडणार नाही, अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली आहे. राजू शेट्टी हातकणंग��े, वर्धा आणि बुलढाणा या लोकसभा जागांसाठी आग्रही आहेत. हातकणंगलेची गेल्या दहा वर्षांपासून आमच्याच ताब्यात आहे. त्यामुळे आघाडीने ती जागा आम्हाला देत असल्याचे सांगू नये, असं म्हणत आघाडीवरील नाराजी बोलून दाखवली.\nतसंच वर्धा आणि बुलढाणा या ठिकाणीही स्वाभिमानीला जागा मिळावी अशीही मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. आम्ही यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दोन दिवसांची मुदत दिली आहे. आमची मागणी मान्य झाली नाही तर आम्ही किमान १६ जागांची यादी जाहीर करू असाही पवित्रा राजू शेट्टी यांनी घेतला आहे.\nमाढ्याचा तिढा : स्वाभिमानीने आघाडीकडे केली माढ्याची मागणी\nराजीनामा देणार नाही : राधाकृष्ण विखे पाटील\nपक्ष चिन्हांच्या जाहीरातींवर येणार टाच\nलोकसभेचं समरांगण : राज्यात दलित-मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण होतेय\nसोशल मीडियात ४ ते ५ टक्के मते फिरवण्याची ताकद\nपुण्यातील इंजिनियरची ‘काँग्रेस अध्यक्ष’ होण्याची मनिषा\nकारखाने चालण्यासाठी दुष्काळी जनतेला उपाशी ठेवणार का ..तर मला मरताना बघा : अभिनेत्री…\nशिवसेनेचं ‘कन्सलटंसी’ लाऊन राजकारण, आदित्य ठाकरे हे प्रशांत किशोरांच…\nशिवसेनेच्या मोर्चामुळं शेतकर्‍यांना विम्याचे पैसे मिळण्यास सुरवात : युवासेना प्रमुख…\nशिवसेनेच्या आढळराव पाटलांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांवर घणाघात ; म्हणाले,…\nभाजपमध्ये येणार्‍यांचे ‘स्वागत’च, पण ‘तपासून’ घेऊ :…\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\nप्रेग्नेंसीनंतर स्वतःला फिट ठेवण्याबद्दल अभिनेत्री सौम्या…\n‘भारत’ हिट झाल्यानं कॅटरिनाने दीपिकाच्या हातातील…\nआई आणि पतीच्या समोरच जेव्हा अभिनेत्री प्रियंका सिगारेटचा…\n‘टॅक्सी ड्रायव्हर’ गेमच्या वेडापायी मुलीने सोडले घर, शेवटी सापडली…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - उत्तराखंडच्या पंतनगर भागातील एक मुलगी घरातून बाहेर पडली आणि दोन आठवड्यानंतर घरी परतली.…\n‘हा’ वर्ल्ड चॅम्पियन कर्णधार देश सोडणार, निवृत्तीनंतर…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - श्रीलंकेचा विश्वविजेता माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा देश सोडण्याच्या…\nसांगवीत दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - खंडणी, दरोडा विरोधी पथकाने दोघांना अटक करुन त्यांच्याकडून एक देशी बन��वटीची रिव्हॉल्वर,…\nछातीत गोळी झाडून ‘आयटी’तील एकाची आत्महत्या\nपिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - दोन दिवसांपूर्वी नोकरी सोडलेल्या उच्चशिक्षित तरुणाने पिस्तूलातून गोळी झाडून आत्महत्या…\nसांगवी पोलिसांकडून दोन सराइत गुन्हेगारांना अटक\nपिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - सांगवी पोलिसांनी अटक केलेल्या सराइत दोघांकडू 96 हजार रूपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे.…\nपुण्यातील इंजिनियरची ‘काँग्रेस अध्यक्ष’ होण्याची मनिषा\nकारखाने चालण्यासाठी दुष्काळी जनतेला उपाशी ठेवणार का \nशिवसेनेचं ‘कन्सलटंसी’ लाऊन राजकारण, आदित्य ठाकरे…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘टॅक्सी ड्रायव्हर’ गेमच्या वेडापायी मुलीने सोडले घर, शेवटी सापडली…\n‘हा’ वर्ल्ड चॅम्पियन कर्णधार देश सोडणार, निवृत्तीनंतर जाणार…\nसांगवीत दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त\nछातीत गोळी झाडून ‘आयटी’तील एकाची आत्महत्या\nसांगवी पोलिसांकडून दोन सराइत गुन्हेगारांना अटक\nआता लवकरच WhatsApp वर ‘डार्क मोड’सह ‘हे’ ५…\nदोंडाईचा बस स्थानकातून चोरट्याने महिलेची पर्स लंपास केली\nपत्नीच्या पोटगीसाठी ‘तो’ चक्‍क १०० किलोची चिल्‍लर घेऊन…\nहोय, Face App मुळे १८ वर्षापूर्वी अपहरण झालेल्या मुलगा सापडला\nकारखाने चालण्यासाठी दुष्काळी जनतेला उपाशी ठेवणार का ..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद यांचा इशारा\nदौंड राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी शफीक शेख\nखा. सुप्रिया सुळेंना पाहताच अनेक मातांनी फोडला ‘हंबरडा’ ; सुप्रिया सुळेंनाही अश्रू अनावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://manoranjancafe.com/2018/06/21/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%82-%E0%A4%95%E0%A4%B3%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F/", "date_download": "2019-07-22T10:35:45Z", "digest": "sha1:NMOPUIJJUG55GGEKOBEX6MDVXJNRQLZY", "length": 5700, "nlines": 50, "source_domain": "manoranjancafe.com", "title": "‘काय झालं कळंना’ चित्रपटाचे धमाकेदार म्युझिक लॉण्च – www.manoranjancafe.com", "raw_content": "\n‘काय झालं कळंना’ चित्रपटाचे धमाकेदार म्युझिक लॉण्च\nप्रेमकथेला सुमधूर गीत-संगीताची जोड दिल्यास ती रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यात यशस्वी होते. हे लक्षात घेऊनच ‘काय झालं कळंना’ या चित्रपटातील प्रेमकथेलाही कर्णमधुर गीतांची किनार जोडण्यात आली आहे. ‘काय झालं कळंना’, ‘टकमक टकमक’, ‘रुतला काटा’, ‘फुटला टाहो’, ‘चंद्रकोर’ अशा वेगवेगळ्या जॉनरची पाच गीते या चित्रपटात असून ही गीते माधुरी अशिरघडे, वलय, शौनक शिरोळे यांनी लिहिली आहेत. संगीत पंकज पडघन याचं आहे. आदर्श शिंदे, सायली पंकज, रोहित राऊत, रुपाली मोघे, सौरभ साळुंखे यांनी गीते स्वरबद्ध केली आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने रसिक प्रेक्षकांना सुरांची अनोखी म्युझिकल ट्रीट अनुभवता येणार आहे. तरुणाईच्या ओठांवर सहज रुळतील आणि लोकप्रिय ठरतील अशी गाणी या चित्रपटात आहेत.\nया चित्रपटाद्वारे गिरीजा प्रभू व स्वप्नील काळे नवी जोडी रुपेरी पडद्यावर प दार्पण करीत असून या दोघांसोबत अरुण नलावडे, संजय खापरे, वंदना वाकनीस, कल्पना जगताप, श्रद्धा सुर्वे, हेमाली कारेकर,सुयश झुंजुरके, रवी फलटणकर, यांच्या भूमिका आहेत. भन्नाट व्यक्तिरेखा भरपूर स्टंट,प्रेमकहाणी असा सगळा मसाला या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.\nश्री धनलक्ष्मी प्रोडक्शनची प्रस्तुती असलेल्या ‘काय झालं कळंना’ या चित्रपटाचे निर्माते पंकज गुप्ता असून दिग्दर्शन व कथा सुचिता शब्बीर यांची आहे. पटकथा किरण कुलकर्णी व पल्लवी करकेरा यांची आहे. संवाद लेखन राहुल मोरे आणि सुचिता शब्बीर यांचे आहेत. नृत्यदिग्दर्शन सुजीत कुमार, सुचिता शब्बीर यांचं आहे. छायाचित्रण सुरेश देशमाने याचं असून संकलन राजेश राव यांचं आहे. चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी शब्बीर पुनावाला सांभाळत आहेत.\nमनोरंजन क्षेत्रातील बातम्या, खुमासदार मुलाखती, थोडी मज्जा, behind the scene आणि बरचं काही\tView all posts by manoranjancafe\nPrevious ‘पिप्सी’चा रंजक प्रवास लवकरच\nNext ‘संगीत देवबाभळी’ मधील आवली आणि रुक्मिणीशी खास बातचीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8_%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE_(%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95)", "date_download": "2019-07-22T09:50:21Z", "digest": "sha1:MTJ7TYCDPV6XGS7Y4AON64B4NUGIW2AU", "length": 10043, "nlines": 92, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "झारखंड विकास मोर्चा (प्रजातांत्रिक) - विकिपीडिया", "raw_content": "झारखंड विकास मोर्चा (प्रजातांत्रिक)\nझारखंड विकास मोर्चा (प्रजातांत्रिक)\nझारखंड विकास मोर्चा (प्रजातांत्रिक) (संक्षेप: जे.व्ही.एम.पी.) हा एक भारताच्या झारखंड राज्यातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. बाबुलाल मरांडी ह्यांनी २००६ साली भारतीय जनता पक्षातून बाहेर पडून ह्या पक्षाची स्थापना केली. २०११ साली जमशेदपूर लोकसभा मतदारसंघात घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत ह्या पक्षाच्या डॉ. अजय कुमार ह्यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला होता.\n२०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये झाविमोला एकाही जागेवर विजय मिळाला नाही तर २०१४ विधानसभा निवडणुकीमध्ये झाविमोला ८२ पैकी ८ जागांवर विजय मिळवता आला परंतु त्याच्या ६ आमदारांनी फेब्रुवारी २०१५ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला.\nडावी आघाडी • राष्ट्रीय लोकशाही आघाडी • संयुक्त पुरोगामी आघाडी\nबहुजन समाज पक्ष • भारतीय जनता पक्ष • भारतीय कम्युनिस्ट पक्ष • मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष • भारतीय राष्ट्रीय काँग्रेस • राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष\nआम आदमी पार्टी • महाराष्ट्र नवनिर्माण सेना • अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम • फॉरवर्ड ब्लॉक • अरुणाचल काँग्रेस • आसाम गण परिषद • बिजू जनता दल • भारतीय कम्युनिस्ट पक्ष (एम.एल.) लिबरेशन • द्रविड मुन्नेत्र कळघम • मणिपूर फेडरल पक्ष • डोंगर राज्य पीपल्स लोकशाही पक्ष • राष्ट्रीय लोक दल • स्वयंभू राष्ट्रवादी त्वीप्रा पक्ष • जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स • जम्मु काश्मीर राष्ट्रीय पँथर्स पक्ष • जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी • जनता दल (धर्मनिरपेक्ष) • जनता दल (संयुक्त) • जनाधिपतीय संरक्षण समिती • झारखंड मुक्ति मोर्चा • झारखंड विकास मोर्चा (प्रजातांत्रिक) • केरळ काँग्रेस (मणी) • केरळ काँग्रेस • महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष • मणिपूर पीपल्स पक्ष • मारूमालारची द्रविड मुन्नेत्र कळघम • मेघालय लोकशाही पक्ष • मिझो राष्ट्रीय दल • मिझोरम पीपल्स सम्मेलन • मुस्लिम लीग केरळ राज्य मंडळ • नागालँड पीपल्स फ्रंट • राष्ट्रवादी लोकशाही चळवळ • राष्ट्रवादी तृणमूल काँग्रेस • पटाली मक्कल कात्ची • राष्ट्रीय जनता दल • राष्ट्रीय लोक दल • क्रांतीकारी समाजवादी पक्ष • समाजवादी पक्ष • शिरोमणी अकाली दल (सिम्रनजीत मानसिंग) • शिरोमणी अकाली दल • शिवसेना • सिक्कीम लोकशाही दल • तेलुगु देशम पक्ष • संयुक्त लोकशाही पक्ष • संयुक्त गोवा लोकशाही पक्ष • उत्तराखंड क्रांती दल • झोरम राष्ट्रवादी पक्ष • अखिल भारतीय एन.आर. काँग्र��स • इंडियन युनियन मुस्लिम लीग\nऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन • भारतीय नवशक्ती पक्ष • लोक जनशक्ती पक्ष • लोकतांत्रिक जन समता पक्ष • राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष • आर.पी.आय. (आठवले) • समाजवादी जनता पक्ष (राष्ट्रीय)\nइतर नविन किंवा लहान पक्ष\nवंचित बहुजन आघाडी • लोकसंग्राम पक्ष • जनसुराज्य पक्ष •\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ जानेवारी २०१७ रोजी १२:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0", "date_download": "2019-07-22T09:35:51Z", "digest": "sha1:QO5Z3QTWTIXVFQKSMLOES435ORVMOJML", "length": 5369, "nlines": 80, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दिलवाडा मंदिर - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nदिलवाडा मंदिरे ही भारतातील राजस्थान राज्यामधील माउंट अबू या थंड हवेच्या ठिकाणी आहेत. ही एकूण पाच जैन मंदिरे भारतीय संगमरवरी कलाकुसरीचे अत्युत्कृष्ट उदाहरण आहेत. सर्व मंदिरांत आदिनाथांपासून ते महावीरांपर्यंतच्या जैन तीर्थंकरांच्या मूर्ती आहेत.\nमंदिरे बाहेरून पाहिल्यास अतिशय सामान्य वाटतात. कदाचित शतकानुशतके ऊन पाऊस झेलल्यामुळे तसे झाले असावे. परंतु मंदिरांत प्रवेश केल्यावर त्यांतली कलाकुसर पाहून माणूस दिपून जातो. दिलवाडाची ही मंदिरे ११ व्या ते १२ व्या शतकात गुजराथच्या सोळंकी राजकर्त्यांनी बांधली.\nताजमहालच्या संगमरवरी बांधकामाशी तुलना करता, ताजमहालची वास्तू म्हणून भव्यता आहे, तर दिलवाडाची मंदिरे संगमरवरावरील अतिशय बारीक कलाकुसरीत वैशिट्यपूर्ण ठरतात.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २०:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स य��� अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%89%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A_%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A5%87", "date_download": "2019-07-22T10:39:45Z", "digest": "sha1:GJUUA43TC6NVOOJ74KP7ZN7343A6HFGY", "length": 4169, "nlines": 91, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भारतातील उच्च न्यायालये - विकिपीडिया", "raw_content": "\n\"भारतातील उच्च न्यायालये\" वर्गातील लेख\nएकूण १२ पैकी खालील १२ पाने या वर्गात आहेत.\nभारतामधील उच्च न्यायालयांची यादी\nमुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ\nहिमाचल प्रदेश उच्च न्यायालय\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ एप्रिल २००७ रोजी ०९:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://researchmatters.in/mr/people/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A5%80", "date_download": "2019-07-22T09:50:30Z", "digest": "sha1:6IG3I5NPKPULF7EFCBI7UA4W5QXVEY7Q", "length": 3447, "nlines": 55, "source_domain": "researchmatters.in", "title": "परीक्षित सूर्यवंशी | रीसर्च मॅटर्स", "raw_content": "\nतुम्हाला हवा असलेला शब्द लिहा\nभारतातील विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व मानव्यशास्त्रांतील संशोधन आणि ठळक घडामोडींवर आधारित बातम्या व लेख\nभारतातील विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व मानव्यशास्त्रांतील संशोधन आणि ठळक घडामोडींवर आधारित बातम्या व लेख\nभारतीय महिलांच्या नोकरी व्यवसायातील सहभाग खरंच वाढतोय का\nएक पाऊल- भारतीय खेडी स्वयंपूर्ण करण्याकडे\nग्राफीन पासून दृढ व अतिघन इलेक्ट्रॉनिक्स ची निर्मिती\nइलेक्ट्रॉनिक चिप्स सुरक्षित करण्याची स्वदेशी पद्धत विकसित केल्याबद्दल प्राध्यापक गांगुली आणि चमू यांना पी के पटवर्धन तंत्रज्ञान विकास पुरस्कार प्रदान\nकथा सरड्याच्या अंगावरील पट्टे आणि रंगीबेरंगी शेपटीची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1", "date_download": "2019-07-22T09:39:11Z", "digest": "sha1:CFEVIJCM5UMWAW4YWSQ7BEG56U23GJSJ", "length": 3842, "nlines": 98, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कारवार - विकिपीडिया", "raw_content": "\n(कडवाड या पानावरून पुनर्निर्देशित)\nकारवार हे भारताच्या कर्नाटक राज्यातील एक शहर आहे. हे शहर उत्तर कन्नड जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\nयेथे भारतीय आरमाराचा मोठा तळ आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल १५ फेब्रुवारी २०१४ रोजी ००:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE", "date_download": "2019-07-22T10:12:52Z", "digest": "sha1:J47MD475OIALOS4NHEK6G2VVGAZXZMHI", "length": 6672, "nlines": 93, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पोवाडाला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख पोवाडा या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nमराठी भाषा ‎ (← दुवे | संपादन)\nमहाराष्ट्र ‎ (← दुवे | संपादन)\nकविता ‎ (← दुवे | संपादन)\nमराठी साहित्य ‎ (← दुवे | संपादन)\nजगदीश खेबुडकर ‎ (← दुवे | संपादन)\nतमाशा ‎ (← दुवे | संपादन)\nलेझीम ‎ (← दुवे | संपादन)\nलावणी ‎ (← दुवे | संपादन)\nमहाराष्ट्रातील लोककला ‎ (← दुवे | संपादन)\nडोंबाऱ्याचा खेळ ‎ (← दुवे | संपादन)\nकीर्तन ‎ (← दुवे | संपादन)\nगोंधळ ‎ (← दुवे | संपादन)\nअनंत भवानीबावा घोलप ‎ (← दुवे | संपादन)\nलोकगीत ‎ (← दुवे | संपादन)\nवासुदेव (लोककलाकार) ‎ (← दुवे | संपादन)\nनाना पाटील ‎ (← दुवे | संपादन)\nसरोजिनी बाबर ‎ (← दुवे | संपादन)\nवाळवा तालुका ‎ (← दुवे | संपादन)\nमानवी वाघ ‎ (← दुवे | संपादन)\nमराठी कविता ‎ (← दुवे | संपादन)\nविठ्ठल उमप ‎ (← दुवे | संपादन)\nशाहीर ‎ (← दुवे | संपादन)\nगणेश दामोदर सावरकर ‎ (← दुवे | संपादन)\nतारपा नृत्य ‎ (← दुवे | संपादन)\nरणमाले ‎ (← दुवे | संपादन)\nजागरण ‎ (← दुवे | संपादन)\nपोवाडे (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nइतिहासाच्या अभ्यासाची साधने ‎ (← दुवे | संपादन)\nराणी लक्ष्मीबाई ‎ (← दुवे | संपादन)\nप्रभाकर दातार ‎ (← दुवे | संपादन)\nगीत ‎ (← दुवे | संपादन)\nअखिल भारतीय मराठी लोककला संमेलन ‎ (← दुवे | संपादन)\nबहुरूपी ‎ (← दुवे | संपादन)\nकीर्तनकार ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:महाराष्ट्रातील लोककला ‎ (← दुवे | संपादन)\nदत्ता गव्हाणकर ‎ (← दुवे | संपादन)\nअण्णा भाऊ साठे ‎ (← दुवे | संपादन)\nसंभाजी भगत ‎ (← दुवे | संपादन)\nम.भा. चव्हाण ‎ (← दुवे | संपादन)\nबाबासाहेब देशमुख ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:महाराष्ट्रातील लोकसंगीत ‎ (← दुवे | संपादन)\nगोंधळी ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धेसाठी स्थानिक विषयांशी निगडीत लेखांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/cities/gondia-dalanvalan/", "date_download": "2019-07-22T10:44:16Z", "digest": "sha1:L34CDQWUJHTRMGPLHFFSQCY52FM5RMAS", "length": 8617, "nlines": 133, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "गोंदिया जिल्ह्यातील दळणवळण सोयी: – शहरे आणि गावे", "raw_content": "\n[ June 18, 2019 ] मलंगगड\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] टिटवाळ्याचा महागणपती\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] येऊर\tओळख महाराष्ट्राची\n[ May 31, 2019 ] महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती\tउद्योग-व्यवसाय\n[ May 30, 2019 ] जालना जिल्ह्यातील ऐतिहासिक अंबड\tऐतिहासिक माहिती\nHomeगोंदियागोंदिया जिल्ह्यातील दळणवळण सोयी:\nगोंदिया जिल्ह्यातील दळणवळण सोयी:\nमुंबई-कोलकाता या राष्ट्रीय महामार्ग क्र.६ या शहराजवळून जात असल्यामुळे दळणवळणाच्या पुष्कळ सोयी गोंदिया शहरात उपलब्ध झाल्या. गोंदिया या शहराचे वैशिष्टय म्हणजे, हे शहर इंग्रजांनी सुरू केलेल्या मुंबई-कोलकाता या पश्चिम-पूर्व महत्त्वाच्या रेल्वे लाईनवर आहे. त्यामुळे या शहराची दोन भागात विभागणी होते. गोंदियाजवळचे बिरसी येथील छोटे विमानतळ स्वातंत्र्यापूर्वीपासून कार्यरत होते.\nइंग्रजांनी त्यांच्या सोयीसाठी या धावपट्टीची बांधणी केली. आधी या विमानतळावर फक्त दिवसाच विमाने उतरवता येऊ शकत होती. विमानतळ प्राधीकरण आणि अन्य बाबींमुळे बिरसी विमानतळाच�� विकास घडला आहे आणि त्यामुळे अन्य विमानतळाप्रमाणे बिरसी येथे रात्रीसुद्धा विमानाची ये-जा होऊ लागली आहे.\nमन .......मन ही खूप कोमल भावना आहे ,जी प्रत्येकाच्या अंतःकरणात वसलेली आहे.मन हे भणभंनाऱ्या वाऱ्यासारखे ...\nमानसिक स्वास्थ्य कसे हाताळावे \nआज जर आपल्याला चांगले आयुष्य हवे असेल तर आपल्याला व्यायाम, डाएट या सगळ्याचं काटेकोरपणे पालन ...\nओरॅकल कंपनीचा संस्थापक लॅरी एलिसन\nसंगणकक्षेत्रात एक विनोदाने प्रश्न विचारला जातो. “लॅरी एलिसन आणि देव यांच्यात काय फ़रक आहे\nमाझे आदरणीय गुरुजी पं. दिनकर पणशीकर\nपणशीकर गुरुजी म्हणजे भारतीय अभिजात संगीतातील एक प्रयोगशील आणि एका वेगळ्या पद्धतीने हे अभिजात संगीत ...\nकाय आहे ऑफिस कोल्ड आणि कसा कराल यापासून बचाव\nजर तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये सतत जास्त थंडी जाणवत असेल तर आपण वेळीच सावध झालं पाहिजे ...\n‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘भातुकलीच्या खेळामधली’, ‘शुक्रतारा मंद वारा’ यासारख्या एकापेक्षा एक ...\n३२ नाटकं, २३ कथासंग्रह, ६ निबंध संग्रह, १६ एकांकिका, १२ बालकुमार नाटकं आणि ३ कादंबर्‍या ...\nमराठी विषयाचे प्राध्यापक असणार्‍या काणेकरांनी, लघुनिबंधकार, कथाकार, नाटककार, पत्रकार अशा वाड्मयाच्या विविध अंगांतून रसिकां पर्यंत ...\nनवीन व्यक्तीची माहिती कळवा\nव्यक्तींची माहिती संपादित करा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते …..\nतुमची साईट मराठीत बनवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/6952", "date_download": "2019-07-22T09:51:07Z", "digest": "sha1:VYVU2FA2HG2ZHXCY7QVXJXDH4XP7UYR3", "length": 36518, "nlines": 181, "source_domain": "aisiakshare.com", "title": " \"सरसकट उपरे असल्याची भावना पकड घेत गेली\" - राही अनिल बर्वे | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०१९ - आवाहन\n\"सरसकट उपरे असल्याची भावना पकड घेत गेली\" - राही अनिल बर्वे\n\"सरसकट उपरे असल्याची भावना पकड घेत गेली\" - राही अनिल बर्वे\nप्रश्न : वडील अनिल बर्वे, आजोबा शाहीर अमर शेख. आई प्रेरणा बर्वे अभिनेत्री. बहीण फुलवा खामकर नृत्य दिग्दर्शिका. तुमच्या सामाजिक, राजकीय आणि कलात्मक जडणघडणीत त्यामुळे काय फरक पडला\nराही अनिल बर्वे : खरं सांगायचं तर लहानपणापासून मला, आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांमधे कुणीतरी उपरेच असल्याची भावना होती. मी ज्या परिवारातला आहे तो परिवार कुठल्याही धार्मिक किंवा तात्त्विक कोंदणात बसणारा नव्हता. या वातावरणात घडलेल्या एका घटनेचा परिणाम खोलवर होता. १९९३ साली झालेल्या दंगलींच्या वेळी मी तेरा वर्षांचा होतो. प्रसंग असा होता की आजूबाजूच्या परिसरामधे निरागस माणसं जाळली जात होती. दैवयोगानं माझी आई त्या परिस्थितीमध्ये सापडली आणि निव्वळ तिचं आडनाव 'बर्वे' असं कळल्यामुळे ती वाचली. अर्थात, केवळ जातीधर्माविषयीच्या वाटत असलेल्या औदासीन्यामुळे माझ्यात काही कौतुकास्पद बदल घडले असं काही नाहीच. खरं सांगायचं तर एकीकडे कर्मठ आणि दुसरीकडे निगरगट्ट अशा भासत असलेल्या समाजाविषयी विलक्षण तिरस्कार निर्माण झाला आणि ती कटुता काढण्यातच निम्मं आयुष्य खर्च झालं असं आता वाटतं. 'आपण अगदी सरसकट सर्वत्र उपरेच आहोत' ही भावना घट्ट पकड घेत गेली. आता ती भावना जणू आत्म्याचाच भाग बनलेली आहे. या 'आउटसायडर' भावनेमुळेच, मी इंडस्ट्रीत राहूनच, शांतपणे, सोशीक राहून, सहा वर्षांच्या दीर्घ प्रयत्नांमधून इंड्रस्ट्रीच्या मुख्य प्रवाहापेक्षा खूप वेगळा असा 'तुंबाड' बनवू शकलो. मग तो तुम्हाला आवडो ना आवडो.\nप्रश्न : तुमच्यावर साहित्यिक संस्कार कोणते झाले तुम्हाला प्रभावित करणारं साहित्य कोणतं\nराही अनिल बर्वे : जागतिक साहित्यातली घ्यायची झाली तर असंख्य नावं आहेत. पण दुर्दैवानं मराठीत फक्त जीए. जेव्हाजेव्हा त्यांच्याहून काहीतरी श्रेष्ठ शोधायचा, वाचायचा प्रयत्न केला तेव्हा फक्त निराशा पदरी पडली. संपूर्ण मराठी साहित्य एका बाजूला आणि जीए दुसर्‍या बाजूला. १९८७ साली जीए गेले. इतकी वर्षं झाली तरी अद्याप त्यांच्या जवळपास पोचणारा एकही लेखक निर्माण होऊ नये हे खरंच आपलं दुर्दैव आहे. आणि गेल्या अनेक दशकांमधे झालेल्या मराठी भाषेविषयीच्या अनास्थेमुळे, पुढील पिढ्या मराठी भाषेत न शिकता इंग्रजी माध्यमांमधे गेल्यामुळे मराठी भाषा जणू अखेरचे श्वास घेत असल्यासारखी भावना झालेली आहे. त्यामुळे यापुढे असा कुणी लेखक यापुढे सापडणं जवळपास अशक्यच. माझ्यापुरतं हेच अतिशय दु:खद असं वास्तव आहे.\nप्रश्न : घरात चांगले लेखक आणि वाचक असलेली साहित्यिक पार्श्वभूमी. तुम्ही फिक्शन लिहीत होतात. तुमची दोन पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. सिनेमाकडे कसे वळलात\nराही अनिल बर्वे : I hate both my books. पहिलं पुस्तक ( शीर्षक : 'पूर्णविरामानंतर') लिहिलं तेव्हा मी निव्वळ पंधरा वर्षांचा होतो. आत��� कुणी \"ते पुस्तक मी वाचलंय\" असं म्हणणारा भेटलाच तर स्वतःचं कपाळ बडवून घेतो. दुसरं पुस्तक 'आदिमायेचे' या शीर्षकाचं. ते लिहिलं तेव्हा गद्धेपंचविशीत होतो. तेही आता मला निम्मं कच्चंच वाटतं. आता पुन्हा, हिम्मत करून 'श्वासपाने' प्रकाशित करतो आहे. लोकांना ते कसंकाय वाटेल कुणास ठाऊक. कारण ते लिहिताना फक्त स्वतःसाठी लिहिलं होतं. सात वर्षं त्याचं बाड पडून होतं. शेवटी माझी सहचरी जाई हिच्या अथक प्रयत्नांनंतर, तिच्यापुढे हार मानून, भीतभीत का होईना पण प्रकाशित करतो आहे. हे झालं पुस्तकांविषयी. पण सिनेमामात्र जणू जन्मापासून रक्तातच होता. सिनेमाच्या दिशेनं प्रयत्न वयाच्या १४व्या वर्षापासूनच सुरू झाले. आत्ताआत्ता लोकांना त्या प्रयत्नांची फळं जरा कुठे दिसू लागलेली आहेत. पुस्तकं लिहायच्या खूप आधीच मी सिनेमा या माध्यमाकडे वळलेलो होतो, ही वस्तुस्थिती आहे.\nप्रश्न : अॅनिमेशन, व्हीएफएक्समधली करिअर ते 'मांजा'चं दिग्दर्शन हा प्रवास कसा झाला\nराही अनिल बर्वे : दहावीला नापास झालो होतो. मग वयाच्या १५ ते १८व्या वर्षापर्यंत खूप धडपडलो. मग वयाच्या १९व्या वर्षीच भारतातला सर्वाधिक कमाई असलेला अ‍ॅनिमेशन आर्टिस्ट बनलो. इतका पैसा मिळत होता की खरं तर तो सोडवत नव्हता. पण तरी कुठेतरी हेही ठाऊक होतं की, केवळ हे करत राहिलो तर जन्मभर असमाधानी राहीन. मग मात्र, त्यापुढची बारा वर्षं जणू नरकवास होता. पण जे घडवायचं ते अखेर घडवलं. आता पुढे बघू. या संदर्भात केवळ दुर्दम्य आशावाद असून भागत नाही. कारण सगळी सोंगं आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही. You have to play your struggle like a chess-game. समोरचा प्रतिस्पर्धी जर नियतीसारखा भक्कम असेल तर आयुष्याची काही वर्षंच काय, दशकं सोडून द्यावी लागतात. जर 'तुंबाड' बनवू शकलो नसतो तर पुन्हा पुढली दहा वर्षं खेचत राहिलो असतो हे नक्की. हे जमणार नसेल, कौटुंबिक सुख, मुलंबाळं, आर्थिक स्थैर्य या गोष्टी जर अधिक महत्त्वाच्या असतील तर ह्या खेळात न पडणंच योग्य.\nप्रश्न : 'मांजा' आणि 'तुंबाड' यांची जातकुळी खूप वेगळी असली तरी दोघांत काही साम्यस्थळं आढळतात. उदाहरणार्थ, दोन्हींमधली लहान मुलं - त्यांना आयुष्यानं दाखवलेला इंगा असा काही आहे की ती निरागस उरलेली नाहीत. दोन्हींमध्ये दिसणारी वडीलधारी माणसंदेखील लहानपणी हादरवून टाकणाऱ्या प्रसंगांना सामोरी गेली आहेत. ह्याचा तुमच्या भावविश्वाशी कसा संबंध लागतो\nराही अनिल बर्वे : 'तुंबाड', 'मांजा', 'मयसभा', 'रक्तब्रह्मांड', 'अश्वलिंग' या माझ्या सर्व फिल्म्समध्ये एक 'failed father figure' आणि 'father figure'साठी आसुसलेला एक मुलगा हे घटक माझ्याही नकळत आलेले आहेत. जाईनं सांगेपर्यंत याची मला जाणीवच झालेली नव्हती. या संदर्भात अधिक खोलात मी आताच जात नाही. जे बनवायचं ते सारं बनवून होऊ देत. मग कदाचित जाईन. थोडा विचार केला तर जाणवतं की मला स्वतःला घरातली अशी वडीलधारी व्यक्ती अशी नव्हती. (मला माझ्या वडलांबद्दल अशी काहीच स्मृती नाही.) पण वडीलधार्‍या व्यक्तीबद्दलचा 'father figure' माझा - कदाचित अबोध मनातला - शोध कधीच थांबलेला नाही. कारण हा शोध कधीच यशस्वी झालेला नाही. बहुदा तेच लिखाणात आणि फिल्म्समधे झिरपत असावं.\nप्रश्न : नैतिकतेच्या सर्वसाधारण समाजमान्य कल्पनेत न बसणारे लैंगिक संबंध तुमच्या दोन्ही चित्रपटांत आहेत. तुमची प्रमुख पात्रं (कधी स्वेच्छेनं तर कधी अनिच्छेनं) त्यांत सहभागी असतात. तुमचे प्रोटॅगॉनिस्ट इतरांना मॅनिप्युलेट करतात किंवा इतरांवर ताबा मिळवण्याची आकांक्षा बाळगतात. आणि तरीही थेट नैतिक-अनैतिकतेची काळी-पांढरी लेबलं न लावता त्या व्यक्तिरेखांकडे एका कणवपूर्ण नजरेनं किंवा निदान तटस्थतेनं तुम्ही पाहता असं वाटतं.\nराही अनिल बर्वे : मी चितारलेल्या या सर्व व्यक्तींपेक्षा, कदाचित मी फार वेगळा नसेन म्हणूनच कदाचित असं घडत असावं. तटस्थता असते म्हणूनच तर हे सारं निर्माण करणं जमतं. आणि ही तटस्थता काही हवेतून येत नाही. त्याकरतां वयाच्या विशीची चाळिशी व्हावी लागते. बहुतेकांना तर वयाच्या सत्तरीतही हे जमत नाही असं मी पाहातो. याबाबत मी थोडा नशीबवान होतो, इतकंच.\nप्रश्न : त्याचवेळी, अतिशय कठोरपणे किंवा क्रूरपणे इतरांना मॅनिप्युलेट करण्यासाठीच कुप्रसिद्ध असलेल्या फिल्म इंडस्ट्रीत तुम्ही आपली जागा निर्माण करण्यासाठी झगडलात. अशा सर्व झगड्यातूनही इतरांकडे कणवपूर्ण नजरेनं किंवा निदान तटस्थतेनं पाहण्याची क्षमता तुमच्यात शिल्लक आहे असं वाटतं का जर असेल, तर ती कशी जिवंत ठेवलीत\nराही अनिल बर्वे : ती आपोआप राहिली. राहिली नसती तर अगदी सहज जाऊ दिली असती. Emotions don’t help in such fights. कुणालाच नाही. तिथे फक्त थंडपणे केलेली गणितं आणि लॉजिक या गोष्टींमुळेच तुम्ही दीर्घकालपर्यंत टिकून राहू शकतां. भावनिक होऊन 'तुंबाड' बनवण्याचा प्रयत्न केला असता तर कधीच बनला नसता. निर्मिती करणार्‍याच्या भावनांचं महत्त्व फक्त 'अ‍ॅक्शन' आणि 'कट्' यांमधेच. त्याआधी आणि त्यानंतर तुम्हाला वास्तवाचा सामनाच करावा लागतो. याबद्दल एक कलाकार म्हणून कितीही असहाय वाटलं तरी तेच शेवटी क्रूर, जळजळीत असं सत्य आहे.\nप्रश्न : 'मांजा'चं कथानक पाहता मुंबईची बकाल पार्श्वभूमी त्याला आवश्यक होती. 'तुंबाड'मधलं गाव (वस्ती) फारसं दिसत नाही. वाडा, घर, नदीचं पात्र, डोंगर अशा काही जागा दिसतात. चित्रपटाचा गूढपणा त्यामुळे अधोरेखित होतो. मात्र, जो भाग पुण्यात घडतो तो इतर कुठल्याही गावात घडू शकला असता असं वाटतं. पुणं निवडण्यामागे काही विचार होता का\nराही अनिल बर्वे : १९३०च्या कालखंडाचा भाग जो पुण्यात घडताना दाखवला आहे तो अन्य कुठे घडू शकला असता का तुम्हीच विचार करून सांगा.\nप्रश्न : कथेसाठी निवडलेली स्वातंत्र्यलढ्याची पार्श्वभूमी विशिष्ट कारणांसाठी असावी असं काही ठिकाणी वाटतं (उदाहरणार्थ, 'ब्राह्मणीच्या हाती दळलेले पीठ' प्रसंग किंवा अर्थात स्वातंत्र्यानंतरचं वाड्याचं भवितव्य). ही पार्श्वभूमी निवडताना तुमच्या मनात काय विचार होता\nराही अनिल बर्वे : 'तुंबाड' तीन भागांमधे विभागलेला आहे. तो विनायकच्या जीवनाचा प्रवास इतकाच मर्यादित नाही. त्याचबरोबर त्यात बदलत असलेल्या भारताचा प्रवासही आलेला आहे. आज जो भारत आपल्याला दिसतो तो १९२० ते १९४०च्या वर्षांमधे घडलेल्या घटनांनी बनलेला आहे. पहिल्या भागात विनायकच्या आईची पहिली पिढी चितारलेली आहे, जी जन्मभर केवळ एका मुद्रेची आस बाळगून म्हातार्‍या, कफल्लक 'सरकार'कडून शोषण करून घेत जगते. सार्‍या भारताकरताच हा काळ सरंजामी व्यवस्थेचा होता. दुसरा भाग १९३०च्या सुमारचा, विनायकचं चित्रण असलेला. दुसर्‍या महायुद्धाचे वारे वाहात होते. सारा देशच जणू साम्राज्यवादाच्या छायेखाली वावरत होता. विनायक या दुसर्‍या पिढीचा. जणू या संपूर्ण पिढीलाच एकाच एक नाण्यात रस नाही. त्याला सतत खूप नाणी हवी आहेत. कारण त्याला स्वतःचं सरकार स्थापन करायचं आहे. आणि मग येते, १९४०च्या उत्तरार्धातली तिसरी पिढी. विनायकचा मुलगा पांडुरंग तिचा प्रतिनिधी आहे. स्वतंत्र भारत अत्यंत संथपणे भांडवलशाहीकडे वळत होता. आता पांडुरंगाला निव्वळ 'अनेक' नाणी नको आहेत. त्याला 'सर्वच्या सर्व' नाणी हवी आहेत. कारण त्या���ा पूर्वीपेक्षा अधिक तगडा प्रतिस्पर्धी निर्माण झालेला आहे. हा असातसा 'सरकार' नाही. हा प्रतिस्पर्धी म्हणजे 'भारत सरकारच' आहे. (एके ठिकाणी पांडुरंग असं विचारतो की \"सरकार औरत है\" तो प्रश्न अर्थपूर्ण आहे.)\nप्रश्न : मनुष्याची निसर्गदत्त (किंवा त्याला जनावरापेक्षाही क्रूर करणारी) हाव आणि समष्टीचं भलं करण्याची आस बाळगण्याचा आदर्शवाद ह्यांच्यातला संघर्ष उभा करण्याची इच्छा होती का आदर्शवाद तुम्हाला एकंदरीत पोकळ वाटतात का\nराही अनिल बर्वे : आदर्शवाद मला पोकळ 'वाटत' नाहीत. ते मुळात खरोखरच पोकळ 'असतात'. पण म्हणून त्यांच्यावर तुच्छतेने हसू गेलात तर अखेरीस फक्त हस्तर आणि विनायक इतकेच उरतील. बांबूसुद्धा पोकळच. पण त्याचा नीट अभ्यास करून अखेरीस बासरी बनवली की सूर निघतात की नाही\nप्रश्न : 'मांजा'मधले अनेक प्रसंग रात्री किंवा अंधाऱ्या जागांमध्ये घडतात. तरीही, अखेरचा (गोळी प्रकाशात धरण्याचा) प्रसंग भविष्याविषयी आशादायी वाटतो. पण, 'तुंबाड'मध्ये तशी आशा अजिबातच वाटत नाही. त्यात दिवसादेखील सूर्यप्रकाश दिसत नाही. शिवाय आपण भूगर्भातही जातो. हे झाकोळलेलं पॅलेट दोन्ही चित्रपटांच्या मूडला साजेसं आहे. ते पाहून 'सिन सिटी' किंवा तत्सम न्वार चित्रपटांची आठवण होते. तुम्हाला त्या शैलीतले चित्रपट आवडतात का की तुमचा जगाविषयीचा दृष्टिकोनच इतका खिन्नतेनं आणि निराशेनं मळभलेला आहे की तुमचा जगाविषयीचा दृष्टिकोनच इतका खिन्नतेनं आणि निराशेनं मळभलेला आहे म्हणजे, तुमच्या मते माणूसजातीचं प्राक्तनच अंधारलेलं आहे का म्हणजे, तुमच्या मते माणूसजातीचं प्राक्तनच अंधारलेलं आहे का तुम्हाला जी. ए. कुलकर्णी आवडतात असंही तुम्ही म्हणाला आहात. त्याचा संबंध इथे लागतो का\nराही अनिल बर्वे : 'मांजा'च्या 'रांका'ला फक्त जगायचं होतं. बहिणीला जगवायचं होतं. त्याहून अधिक या गरीब पोराची आयुष्याकडून फार कुठलीच अपेक्षा नव्हती. 'तुंबाड' तुम्हीही पाहिलाय. तल्लख असलेल्या, बापाची जागा घ्यायला वखवखलेल्या, कोवळ्या पांडुरंगाची गोळी - त्याने अखेरीस पंचा न स्वीकारता जिवंत पेटवलेला बापच - बनेल. त्याला ती जन्मात कधीच चघळता येणार नाही. ह्यात माझा वैयक्तिक आशा-निराशावाद कुठे येतो हे पूर्णपणे त्या दोन, बारा-तेरा वर्षांच्या मुलांचं विधिलिखित आहे.\n'मांजा' - इथे पाहता येईल :\n'तुंबाड'ला आणखी प्रेक्षक मिळा���ला हवा होता.\nमेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌\nतुंबाड आता 'अॅमेझॉन प्राईम'वर आलेला आहे अशी बातमी आहे.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nहिकरं नाय ए. भारतातच आहे का\nहिकरं नाय ए. भारतातच आहे का उपलब्ध\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \n) अमेरिकेत 'ॲमझॉन प्राइम'वर दिसतो आहे.\n'मेड इन इंडिया' कादंबरीचे लेखक पुरुषोत्तम बोरकर यांचे निधन झाले आहे. त्यांना 'ऐसी अक्षरे'तर्फे आदरांजली\nगायिका गीता दत्त (मृत्यू : २० जुलै १९७२)\nजन्मदिवस : गणितज्ञ फ्रेडरिक बेसेल (१७८४), चित्रकार एडवर्ड हॉपर (१८८३), अणूंमधला पुंजवाद दाखवणाऱ्यांतला नोबेलविजेता गुस्ताव हर्ट्झ (१८८७), स्ट्रेप्टोमायसिन आणि अन्य प्रतिजैविकांच्या संशोधनाचा पाया घालणारा नोबेलविजेता सेलमन वाक्समन (१८८८), चित्रकार व शिल्पकार अलेक्झांडर कॉल्डर (१८९८), कवी वसंत बापट (१९२२), गायक मुकेश (१९२३), साक्षेपी संपादक गोविंद तळवलकर (१९२५), गोलंदाज वसंत रांजणे (१९३७), अभिनेता ऱ्हीस इफान्स (१९६८)\nमृत्यूदिवस : सर्वात मोठा लघुग्रह शोधणारा ग्युसेप्पे पियाझ्झी (१८२६), 'स्टँडर्ड टाईम' निर्माण करणारा अभियंता सँडफर्ड फ्लेमिंग (१९१५), दलित नेते पा.ना. राजभोज (१९८४), लेखक ग.ल. ठोकळ (१९८४)\n१६७८ : शिवाजी महाराजांनी वेल्लोर किल्ला जिंकला.\n१८९४ : जगातली पहिली मोटर शर्यत फ्रान्समध्ये झाली.\n१९०० : ब्रिटिश इंडियाच्या नॉर्मन प्रिचर्ड या खेळाडूने ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पॅरिस येथे २०० मीटर स्पर्धेचे रौप्यपदक मिळविले.\n१९०८ : 'देशाचे दुर्दैव' या जहाल अग्रलेखाबद्दल लोकमान्य टिळक यांना सहा वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा.\n१९३० : महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यात जंगल सत्याग्रहाची सुरुवात.\n१९३३ : विली पोस्ट हा पृथ्वीला प्रदक्षिणा घालणारा पहिला मानव ठरला. ७ दिवस १८ तास ४९ मिनिटात त्याने हा विक्रम केला.\n१९५१ : देझिक आणि त्सिगान हे अवकाशयात्रा करणारे पहिले कुत्रे ठरले.\n१९५४ : पोर्तुगीजांच्या ताब्यातून दादरा मुक्त.\n१९८१ : भारताचा पहिला भूस्थिर उपग्रह 'अ‍ॅपल' कार्यान्वित.\n१९९२ : सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला अयोध्या येथील बाबरी मशीद परिसरातील बांधकाम थांबवण्याचे आदेश दिले.\n२००५ : ७ जुलैच्या लंडन बाँबहल्ल्यातला संशयित समजून जॉन चार्ल्स दी मेनेझेस या निरपराध ब्राझिलिअन तरुणाची लंडन पोलिसांनी निष्काळजीपणे हत्या केली.\n२०११ : नॉर्वेमध्ये दहशतवादी हल्ल्यात ७७ ठार.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-nirmala-sitharaman-namastey-chinese-daily-chinese-soldiers-5717358-PHO.html", "date_download": "2019-07-22T09:32:25Z", "digest": "sha1:MZV34YJRD4FH4QZ72VGEBX5PFVURCHFZ", "length": 7703, "nlines": 154, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Nirmala Sitharaman Namastey Chinese Daily Chinese Soldiers | सीतारमण यांची नमस्ते डिप्लोमॅसी दोन्ही देशांच्या लोकांची मानसिकता बदलेल- चीनी मीडिया", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nसीतारमण यांची नमस्ते डिप्लोमॅसी दोन्ही देशांच्या लोकांची मानसिकता बदलेल- चीनी मीडिया\nनच्या सरकारी मीडियाने मंगळवारी म्हटले आहे की यामुळे दोन्ही देशांच्या लोकांच्या मानसिकतेत बदल होईल.\nबीजिंग/नवी दिल्ली - भारत-चीनच्या तणातणीमध्ये संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्या 'नमस्ते डिप्लोमॅसी'चे चीनने स्वागत केले आहे. चीनच्या सरकारी मीडियाने मंगळवारी म्हटले आहे की यामुळे दोन्ही देशांच्या लोकांच्या मानसिकतेत बदल होईल. शनिवारी सीतारमण यांनी नाथु ला पासचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी तिथे तैनात चीनी सैनिकांची भेट घेतली. सीतारमण यांनी त्यांना 'नमस्ते' म्हटले होते, त्यासोबतच या शब्दांचा अर्थही समजावून सांगितला होता. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.\nआशा आहे की भारतीय देखील याचे स्वागत करतील\n- सीतारमण यांनी बॉर्डरवरील चीनी सैनिकांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली होती. या भेटीचा उल्लेख मंगळवारच्या 'ग्लोबल टाइम्स'च्या अग्रलेखात करण्यात आला आहे. हे चीनचे अधिकृत सरकारी दैनिक आहे.\n- ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे, की आशा आहे संरक्षण मंत्र्यांनी दाखवलेल्या मैत्रीचा स्वीकार सर्व भारतीय देखील करतील. सीतारमण यांनी घेतलेला पुढाकार हा दोन्ही देशांतील लोकांमध्ये निर्माण झालेला दुरावा कमी करण्यासाठी उपयोगी ठरेल आणि त्यांच्या मानसीकतेमध्येही बदल घडून येईल.\n- सीतारमण चीनी सैनिकांसोबत बातचीत करत होत्या, त्याचा एका भारतीय जवानाने व्हिडिओ तयार केला होता. नंतर संरक्षण मंत्रालयाने हा व्हि��िओ जारी केला आहे.\nशीला दीक्षित पंचतत्वात विलीन, दिल्लीतील निगमबोध घाटावर राजकीय इतमामात करण्यात आले अंत्यसंस्कार\nमिशन चांद्रयान-2 : इस्त्रोने पूर्ण केला चांद्रयान-2 चा सराव, सोमवारी या वेळेला होणार प्रक्षेपण\nशीला दीक्षित यांना 2012 मध्ये सोडायचे होते मुख्यमंत्रीपद; पण निर्भया प्रकरणानंतर निर्माण झालेल्या परिस्थितींमुळे बदलले मन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/dog/all/page-4/", "date_download": "2019-07-22T10:13:39Z", "digest": "sha1:MJBWBI6DAZU54EIF7EDN6KYLZ4MYU57N", "length": 11485, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Dog- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\nमुंबई इंडियन्सच्या 'या' चॅम्पियन खेळाडूला मिळालं टीम इंडियाचं तिकीट\nअभिनेत्री कोइना मित्राला 6 महिन्याचा तुरुंगवास, जाणून घ्या काय आहे कारण\nदेशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nचोर समजून 'ती'च्या प्रियकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO\nपुण्यातील इंजिनिअर होणार काँग्रेसचा अध्यक्ष अर्ज करणार असल्याने चर्चेचा विषय\nधावत्या लोकलमधून पडून तरुणीचा जागीच मृत्यू\nनाईट लव्हर बारवर नार्कोटिक्स विभागाची छापा, 14 मुलींची सुटका\nआदित्य ठाकरेनंतर आता मुख्यमंत्रीही जाणार जनतेच्या दारात, असा आहे 'मेगाप्लान'\nAll Is Well... ISRO ची तयारी पूर्ण, 'चांद्रयान-2' उद्या झेपावणार\nदेशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nसोनभद्र हत्याकांड : 10 जणांच्या खूनाचा VIDEO पहिल्यांदाच आला समोर\nअभिनेत्री कोइना मित्राला 6 महिन्याचा तुरुंगवास, जाणून घ्या काय आहे कारण\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nगरोदर असताना केली बेदम मारहाण, प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचा खळबळजनक आरोप\n… म्हणून सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आई-बाबांचे फोटो\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\nचॅपेल यांच्��ा मतानुसार सुपर ओव्हरचा नियम बदलला तरी इंग्लंडच विजेता\nमुंबई इंडियन्सच्या 'या' चॅम्पियन खेळाडूला मिळालं टीम इंडियाचं तिकीट\n'या' खेळाडूसाठी मोजले दीड कोटी पण दोन्ही सामन्यात संघाचा पराभव\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\n 19 व्या वर्षी 19 दिवसांत 5 सुवर्ण, पाहा VIDEO\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nट्रोलर्सना रोखण्यासाठी ट्विटरने आणलं नवीन फीचर\nOMG VIDEO : या हायटेक रेस्टॉरंटमध्ये चक्क रोबो करतात सर्व्ह\n तुमच्यावर आहे गुगल आणि फेसबुकचं लक्ष\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : उस्मानाबादकडे मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद\nपुण्यात परदेशी नागरिकाला मारहाण, पाहा VIDEO\nचोर समजून 'ती'च्या प्रियकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO\nVIDEO : नागपूरात मोकाट कुत्र्यांची दहशत; चार वर्षांच्या मुलीचा घेतला चावा\nअडीच वर्षाच्या चिमुरडीचे भटक्या कुत्र्यांनी तोडले लचके\nया 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार\nआता कुत्रा एका मिनिटात सांगेल कॅन्सर आहे की नाही\nदारूच्या नशेत तरुणाने कुत्र्याच्या कानाला घेतला चावा\nVIDEO : न चूकता विठ्ठलाला नतमस्तक होणारा 'तेजा'काळाच्या पडद्याआड \nShocking :नराधमाचा कुत्रीवर बलात्काराचा प्रयत्न,प्राईव्हेट पार्टमध्ये लोखंडी रॉड टाकून घेतला जीव\nया स्टार क्रिकेटर्सकडे आहेत महागडे कुत्रे\nव्यापाऱ्याचा केला 'बकरा', हाती सोपवला कुत्रा \nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nग्रेटर नोयडात 2 इमारती कोसळल्या, 3 जणांचा मृत्यू\nपिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला सीसीटीव्हीत\nमुंबई इंडियन्सच्या 'या' चॅम्पियन खेळाडूला मिळालं टीम इंडियाचं तिकीट\nअभिनेत्री कोइना मित्राला 6 महिन्याचा तुरुंगवास, जाणून घ्या काय आहे कारण\nदेशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/win/all/page-4/", "date_download": "2019-07-22T09:49:43Z", "digest": "sha1:AJ62QV7MY6W5HLELJAHD5FXE5XHX3WJQ", "length": 11241, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Win- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nचोर समजून 'ती'च्या प्रियकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO\nपुण्यातील इंजिनिअर होणार काँग्रेसचा अध्यक्ष अर्ज करणार असल्याने चर्चेचा विषय\nधावत्या लोकलमधून पडून तरुणीचा जागीच मृत्यू\nनाईट लव्हर बारवर नार्कोटिक्स विभागाची छापा, 14 मुलींची सुटका\nआदित्य ठाकरेनंतर आता मुख्यमंत्रीही जाणार जनतेच्या दारात, असा आहे 'मेगाप्लान'\nAll Is Well... ISRO ची तयारी पूर्ण, 'चांद्रयान-2' उद्या झेपावणार\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nसोनभद्र हत्याकांड : 10 जणांच्या खूनाचा VIDEO पहिल्यांदाच आला समोर\n Chandrayaan-2 आज अवकाशात झेपावणार\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nगरोदर असताना केली बेदम मारहाण, प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचा खळबळजनक आरोप\n… म्हणून सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आई-बाबांचे फोटो\nसिगरेट ओढताना प्रियांका चोप्राचा फोटो झाला व्हायरल, नेटकरी म्हणाले...\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\nचॅपेल यांच्या मतानुसार सुपर ओव्हरचा नियम बदलला तरी इंग्लंडच विजेता\n'या' खेळाडूसाठी मोजले दीड कोटी पण दोन्ही सामन्यात संघाचा पराभव\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\n 19 व्या वर्षी 19 दिवसांत 5 सुवर्ण, पाहा VIDEO\nINDvsWI : विंडीज दौऱ्यानं विराटची झोप उडवली, विश्रांती नाहीच\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nट्रोलर्सना रोखण्यासाठी ट्विटरने आणलं नवीन फीचर\nOMG VIDEO : या हायटेक रेस्टॉरंटमध्ये चक्क रोबो करतात सर्व्ह\n तुमच्यावर आहे गुगल आणि फेसबुकचं लक्ष\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठ���करे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : उस्मानाबादकडे मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद\nपुण्यात परदेशी नागरिकाला मारहाण, पाहा VIDEO\nचोर समजून 'ती'च्या प्रियकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO\nWorld Cup : INDvsPAK : सामना संपण्याआधीच आफ्रिदीने भारताचं केलं अभिनंदन\nICC Cricket World Cup 2019 : INDvsPAK : भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना 35 षटकांत पाकिस्तानच्या 6 बाद 166 धावा झाल्या. त्यानंतर पावसामुळे खेळ थांबवण्यात आला.\nIND vs PAK : सरफराजचे मामू म्हणाले...जितेगा तो भारतही \nIND vs PAK : सरफराजचे मामू म्हणाले...जितेगा तो भारतही \nWorld Cup : क्रिकेटला मिळणार दोन जग्गजेते, पावसानेच वर्तवला अंदाज\nWorld Cup : क्रिकेटला मिळणार दोन जग्गजेते, पावसानेच वर्तवला अंदाज\nICC तुम्हाला जमणार नाही असे भरवा सामने, भडकलेल्या चाहत्यांनी सुचवले भन्नाट उपाय\nICC तुम्हाला जमणार नाही असे भरवा सामने, भडकलेल्या चाहत्यांनी सुचवले भन्नाट उपाय\nकार्तिक आर्यनशी लिंकअपच्या चर्चांमुळे साराच्या कुटुंबातली 'ही' व्यक्ती आहे नाराज\nकार्तिक आर्यनशी लिंकअपच्या चर्चांमुळे साराच्या कुटुंबातली 'ही' व्यक्ती आहे नाराज\nVIDEO : जेसन रॉयचे दीडशतक अन् वेगवान गोलंदाजीसमोर बांगलादेशचं लोटांगण\nWorld Cup : '...आणि रोहित शर्मानं पाकिस्तानला 17 धावांनी हरवले'\nWorld Cup : '...आणि रोहित शर्मानं पाकिस्तानला 17 धावांनी हरवले'\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nVIDEO : उस्मानाबादकडे मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/priority-to-drop-the-problems-of-nashikkar-say-tukaram-mundhe-281925.html", "date_download": "2019-07-22T10:56:11Z", "digest": "sha1:YXXL77UEBQD3NXSMELIDVNKTBBRAXJSQ", "length": 16122, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'नाशिककरांच्या समस्या सोडण्यास प्राध्यान्य' | Video - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nकधी 200 रुपयांसाठी केली टेनिस बॉलनं गोलंदाजी आता दिसणार थेट ब्लू जर्सीत\nशाळेचे दप्तर मागितलं म्हणून जन्मदात्याने आपल्या दोन मुलांना पाजले विष\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nChandrayaan-2: दक्षिण ध्रुवावरच का जातोय आपण ISRO करणार डार्क साइडचं रहस्यभेद\nशाळेचे दप्तर मागितलं म्हणून जन्मदात्याने आपल्या दोन मुलांना पाजले विष\nपार्थ पवारांची पुन्हा स्टंटबाजी कचरा नसलेल्या ठिकाणी स्वच्छता अभियान\n'काँग्रेस'साठी धोक्याची घंटा, या आमदाराने दिल्या CMना वाढदिसाच्या शुभेच्छा\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\n'काँग्रेस'साठी धोक्याची घंटा, या आमदाराने दिल्या CMना वाढदिसाच्या शुभेच्छा\nधावत्या लोकलमधून पडून तरुणीचा जागीच मृत्यू\nनाईट लव्हर बारवर नार्कोटिक्स विभागाची छापा, 14 मुलींची सुटका\nआदित्य ठाकरेनंतर आता मुख्यमंत्रीही जाणार जनतेच्या दारात, असा आहे 'मेगाप्लान'\nChandrayaan-2: दक्षिण ध्रुवावरच का जातोय आपण ISRO करणार डार्क साइडचं रहस्यभेद\nदेशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nअभिनेत्री कोइना मित्राला 6 महिन्याचा तुरुंगवास, जाणून घ्या काय आहे कारण\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nगरोदर असताना केली बेदम मारहाण, प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचा खळबळजनक आरोप\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\nकधी 200 रुपयांसाठी केली टेनिस बॉलनं गोलंदाजी आता दिसणार थेट ब्लू जर्सीत\nमुंबई इंडियन्सच्या 'या' चॅम्पियन खेळाडूला मिळालं टीम इंडियाचं तिकीट\n'या' खेळाडूसाठी मोजले दीड कोटी पण दोन्ही सामन्यात संघाचा पराभव\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nट्रोलर्सना रोखण्यासाठी ट्विटरने आणलं नवीन फीचर\nOMG VIDEO : या हायटेक रेस्टॉरंटमध्ये चक्क रोबो करतात सर्व्ह\n तुमच्यावर आहे गुगल आणि फेसबुकचं लक्ष\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : उस्मानाबादकडे मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद\nपुण्यात परदेशी नागरिकाला मारहाण, पाहा VIDEO\nचोर समजून 'ती'च्या प्रियकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO\n'नाशिककरांच्या समस्या सोडण्यास प्राध्यान्य'\n'नाशिककरांच्या समस्या सोडण्यास प्राध्यान्य'\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : उस्मानाबादकडे मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद\nपुण्यात परदेशी नागरिकाला मारहाण, पाहा VIDEO\nचोर समजून 'ती'च्या प्रियकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO\nSPECIAL REPORT : मुंबईकरांनो, पावसाळ्यात आरोग्याला जपा; अन्यथा...\nऔरंगाबादमध्ये 'जय श्रीराम'वरून बेदम मारहाणीसह धमकावलं, पाहा घटनास्थळावरचा VIDEO\nभरधाव कारनं दोघांना उडवलं, दुर्घटनेचा अंगावर काटा आणणारा CCTV VIDEO\nVIDEO: पाकिस्तानमधील रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, 9 जणांचा मृत्यू\nVIDEO: मनोरुग्णाचा ब्रिजवर चढून उडी मारण्याचा प्रयत्न\nVIDEO: शीला दीक्षित यांना अखेरचा निरोप; काँग्रेसमध्ये शोकाकुल वातावरण\nVIDEO: मुंबईतील चर्चिल चेंबरमधील आगीवर नियंत्रण, परिसरात धुराचे लोट\nपावसामुळे भाज्या महाग, गृहिणींचं बजेट कोलमडलं, यासोबत इतर टॉप 18 घडामोडी\nVIDEO: 'स्वबळावर निवडणूक लढवूनही 170 जागा येतील'\nप्रेयसीला भेटण्यासाठी आलेल्या तरुणाला बेदम मारहाण, VIDEO व्हायरल\nVIDEO: काँग्रेसची अवस्था सांगताना रावसाहेब दानवेंनी सांगितला विनोदी किस्सा\nSPECIAL REPORT: विहीर नाही तर पाणी चोरीला गेलं; ग्रामस्थांवर राखण करण्याची वेळ\nविधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपची महाजनादेश यात्रा, इतर टॉप 18 बातम्या\nSPECIAL REPORT: स्मशानात शुभमंगल सावधान अनोख्या लग्नाची अनोखी गोष्ट\nसायकल, डबल सीट आणि अमोल कोल्हेंच्या तरुणांना कानपिचक्या, VIDEO व्हायरल\nSPECIAL REPORT: पुण्यात बिल्डरचा गंडा; फसवणूक झाल्यानं गुंतवणूकदार हवालदिल\nSPECIAL REPORT: राज्यात शनिवार ठरला 'घात'वार; 5 अपघातात 18 जणांचा मृत्यू\nVIDEO: नारायण राणे पुन्हा विधानसभेच्या रिंगणात उतरणार, यासोबत टॉप 18 बातम्या\nऔरंगाबाद मॉब लिंचिंग प्रकरण : होता 'गणेश' म्हणून वाचला 'इम्रान'\nSPECIAL REPORT : हजारो माशांचे मारेकरी कोण\nSPECIAL REPORT : नारायण राणे पुन्हा उतरणार विधानसभेच्या मैदानात\nSPECIAL REPORT : पीककर्��� घेताना विम्याचा हट्टाहास कशाला\nSPECIAL REPORT : सोनभद्रमध्ये पोहोचल्यानंतर प्रियांका गांधींना अश्रू अनावर\nकधी 200 रुपयांसाठी केली टेनिस बॉलनं गोलंदाजी आता दिसणार थेट ब्लू जर्सीत\nशाळेचे दप्तर मागितलं म्हणून जन्मदात्याने आपल्या दोन मुलांना पाजले विष\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nChandrayaan-2: दक्षिण ध्रुवावरच का जातोय आपण ISRO करणार डार्क साइडचं रहस्यभेद\nपार्थ पवारांची पुन्हा स्टंटबाजी कचरा नसलेल्या ठिकाणी स्वच्छता अभियान\nबातम्या, मनोरंजन, फोटो गॅलरी\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nमुंबई इंडियन्सच्या 'या' चॅम्पियन खेळाडूला मिळालं टीम इंडियाचं तिकीट\nबातम्या, फोटो गॅलरी, टेक्नोलाॅजी\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nबातम्या, स्पोर्टस, फोटो गॅलरी\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4612993506614297221&title=Success%20of%20RBK's%20student&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-07-22T09:52:24Z", "digest": "sha1:W62BB4MUNVBSEQXHSSQWXXBLMH2EXMFI", "length": 7176, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘आरबीके’च्या विद्यार्थ्याचे यश", "raw_content": "\nमुंबई : आर. बी. के. एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये सातवीत शिकणाऱ्या आदित्य श्रीवास्तव या विद्यार्थ्याला ‘नॅशनल अचिव्हर्स अॅवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले आहे. एक हजार रुपये, ‘मॅप माय स्टेप डॉट कॉम’चे प्रीपेड स्क्रॅच कार्ड, सीडी, सुवर्णपदक व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. त्याने नॅशनल लेव्हल युनिफाइड कौन्सिलच्या ‘एनएसटीएसई’च्या २०१७च्या परीक्षेमध्ये सातवा क्रमांक मिळवल्याबद्दल त्याला गौरवण्यात आले.\nआर. बी. के. एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या संचालिका रूपल कनकिया म्हणाल्या, ‘आम्ही आदित्यला मिळालेल्या यशामुळे अतिशय आनंदित आहोत. आदित्यने फक्त त्याच्या शाळेचे व पालकांचेच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राचे आणि देशाचेही नाव मोठे केले आहे.’\n‘एनएसटीएसई’ ही अभ्यासक्रमावर आधारित स्पर्धात्मक परीक्षा आहे. ‘युनिफाइड कौन्सिल’कडून ही परीक्षा भारतात आणि इतर १६ देशांमध्ये एकाच वेळी घेत���ी जाते. लॉजिकल रीझनिंग आणि कम्प्युटरबद्दलचे विद्यार्थ्यांचे ज्ञान तपासण्यासाठी ही परीक्षा घेण्यात येते.\nदादाराव नांगरेचे उज्ज्वल यश ‘कमी पाऊस होऊनही शेतीतील गुंतवणुकीमुळे उत्पादकता वाढली’ सागर देशमुख आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेत मोटरसायकलवरून २९ दिवसांत देशभ्रमंतीचा विक्रम करणारी शिल्पा नाशिकमध्ये गझल लेखन कार्यशाळा\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\n७० टक्के रुग्णांना वेनस थ्रॉम्बोएम्बॉलिझमचा धोका\n‘अभंगवाणी’त रंगले रत्नागिरीकर रसिक\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\nपेण, पनवेल, उरण, घारापुरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4628479382052831086&title=Online%20Overdraft%20Facility%20by%20ICICI%20Bank&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-07-22T10:09:40Z", "digest": "sha1:ABO5RWFIIXQPCCQJRK6FBUN6W3EDCXME", "length": 11808, "nlines": 123, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "आयसीआयसीआय बँकेची ऑनलाइन ओव्हरड्राफ्ट सुविधा", "raw_content": "\nआयसीआयसीआय बँकेची ऑनलाइन ओव्हरड्राफ्ट सुविधा\nमुंबई : ‘आयसीआयसीआय बँक’ या एकत्रित मालमत्तेच्या बाबतीत देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकेने ‘एमएसएमई’ (मायक्रो, स्मॉल अँड मिडिअम एंटरप्रायजेस) ग्राहकांसाठी पूर्णतः ऑनलाइन व पेपरलेस पद्धतीने तातडीची ओव्हरड्राफ्ट सुविधा दाखल केल्याची घोषणा केली आहे. ‘इन्स्टाओडी’ असे नाव असलेल्या, भारतीय बँकिंग क्षेत्रातील अशा प्रकारच्या पहिल्यावहिल्या सुविधेमुळे बँकेच्या अगोदर पात्र ठरवण्यात आलेल्या, काही लाख खातेधारकांना शाखेत न जाताच व भौतिक स्वरूपातील कागदपत्रे सादर न करताच, या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.\nबँकेच्या इंटरनेट व मोबाइल बँक अॅपच्या मदतीने ग्राहकांना एका वर्षासाठी पंधरा लाख रुपयांचा ओव्हरड्राफ्ट केव्हाही, कोठूनही उपलब्ध होत असल्याने, ही सुविधा अतिशय सोयीची ठरते. अर्ज करण्याच्या प्रक्रियेमध्ये अधिक सुरक्षितता यावी, म्हणून या प्रक्रियेमध्ये आणखी एका स्तराच्या ऑथेंटिकेशनचा समावेश केला आहे. आयसीआयस��आय बँक अन्य बँकांच्या एमएसएमई ग्राहकांसाठीही लवकरच तातडीच्या ऑनलाइन मंजुरीची सुविधा उपलब्ध करणार आहे.\nया उपक्रमाविषयी बोलताना, आयसीआयसीआय बँकेचे कार्यकारी संचालक अनुप बागची म्हणाले, ‘आयसीआयसीआय बँकेमध्ये ‘रेडी फॉर यू, रेडी फॉर टुमारो’ ही आमची विचारसरणी आहे. त्यानुसार आम्ही आमच्या ग्राहकांना शक्य तितक्या वेगाने व अधिकाधिक सोयीने नावीन्यपूर्ण उत्पादने व सेवा देण्यासाठी प्रयत्नशील असतो. याच उद्देशाने ‘इन्स्टाओडी’ सुविधा सुरू करण्यात आली आहे. अशा पहिल्यावहिल्या सुविधेमुळे ग्राहकांना नवा अनुभव मिळणार आहे. भारतीय अर्थव्यवस्था प्रगती करत असताना, या सोयीच्या ओव्हरड्राफ्ट सुविधेमुळे एमएसएमई कंपन्यांना त्यांचा विस्तार सुलभपणे करणे शक्य होईल. ही सुविधा दाखल केल्यापासून काही दिवसांमध्येच आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. अन्य बँकांच्या एमएसएमई ग्राहकांसाठीही लवकरच तातडीच्या ऑनलाइन मंजुरीची सुविधा उपलब्ध करण्याचा आमचा विचार आहे.’\nअर्ज करण्यासाठी ग्राहकांनी त्यांच्या ‘कॉर्पोरेट इंटरनेट बँकिंग’ (सीआयबी) खात्याद्वारे किंवा बिझनेससाठीच्या ‘आयबिझ मोबाइल अॅप्लिकेशन’द्वारे किंवा थेट बँकेच्या वेबसाइटवरून लॉगइन करावे, तेथे त्यांना ओव्हरड्राफ्ट सुविधा घेण्याचा पर्याय मिळेल. त्यांनी आवश्यक मर्यादा निवडावी, प्री-पॉप्युलेटेड पर्सनल इन्फर्मेशन पेजवरील तपशिलाची खातरजमा करावी व अर्ज सादर करावा. ओव्हरड्राफ्ट सुविधेच्या परतफेडीनुसार, ओव्हरड्राफ्ट सुविधेचे दरवर्षी नूतनीकरण करता येईल.\nबँकेने कर्ज व गुंतवणूक क्षेत्रामध्ये डिजिटल सेवा देण्यासाठी हाती घेतलेल्या उपक्रमांच्या निमित्ताने ‘इन्स्टंटली’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये देशातील पहिले इन्स्टंट क्रेडिट कार्ड, प्रमुख पेमेंट सुविधांमार्फत कमी रकमेचे इन्स्टंट डिजिटल कर्ज व पब्लिक प्रॉव्हिडंट फंड खाते इन्स्टंट उघडणे समाविष्ट आहे. बँकेने एटीएमद्वारे वैयक्तिक कर्जांचे वितरण आणि नॅशनल पेन्शन स्कीमसाठी (एनपीएस) डिजिटल नोंदणी या सेवाही सुरू केल्या आहेत.\nTags: MumbaiICICI BankInstaODAnup Bagchiमुंबईआयसीआयसीआय बँकइन्स्टाओडीअनुप बागचीप्रेस रिलीज\n‘आयसीआयसीआय’तर्फे ट्रॅव्हल कार्ड तात्काळ रिलोड सेवा आयसीआयसीआय बँकेतर्फे एनपीएससाठी डिजिटल नावनोंदणी ‘आयसीआयसीआय’ने ओलांडला एक दशलक्ष फास्टॅग्सचा टप्पा ‘आयसीआयसीआय’चे मॉर्गेज कर्ज वितरण १.५ ट्रिलिअन ‘आयसीआयसीआय’ची ‘मँचेस्टर युनायटेड’शी भागीदारी\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\n‘बगन्यासारं’ नाटक करून तिवरेवासीयांना लाखमोलाची मदत\n‘बीएनसीए’मध्ये बागरचना व विकास अभ्यासक्रमाचे आयोजन\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\nपेण, पनवेल, उरण, घारापुरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-first-st-bus-nagar-pune-high-way-2154498.html", "date_download": "2019-07-22T09:39:10Z", "digest": "sha1:MXLWJRL3VZDBKYUGRTBYYJBZVCBBWONW", "length": 8521, "nlines": 152, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "first-st-bus-nagar-pune-high-way | नगर- पुणे धावली पहिली एसटी बस", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nनगर- पुणे धावली पहिली एसटी बस\nराज्यातील पहिली एसटी बस 1 जून 1948 रोजी नगर- पुणे मार्गावर धावली. या घटनेला आज 63 वर्षे पूर्ण झाली आहेत.\nनगर - राज्यातील पहिली एसटी बस 1 जून 1948 रोजी नगर- पुणे मार्गावर धावली. या घटनेला आज 63 वर्षे पूर्ण झाली आहेत. या बसचे चालक कासम करीम शेख आज हयात नाहीत, मात्र योगायोग म्हणजे त्यांचा मुलगाही एसटीतूनच चालक म्हणून निवृत्त झाला आहे. साठीत असलेल्या इसाक शेख यांच्या हस्ते आज नगरमध्ये ‘एसटी’चा वाढदिवस साजरा करण्यात आला.\nस्वातंत्र्यानंतर सर्व खासगी बस वाहतूक करणार्‍यांचे संस्थान ‘खालसा’ होऊन एसटी महामंडळाची निळय़ा रंगाची व सोनेरी छत असलेली बस पहिल्यांदा नगर- पुणे दरम्यान धावली. माळीवाडा वेशीतून कासम करीम यांनी बॅक फोर्ड गाडीला हॅन्डल मारून बससेवेचा शुभारंभ केला. 1980 पर्यंत ‘एसटी’ हाच एकमेव पर्याय प्रवाशांकडे होता. त्यानंतर मात्र खासगी वाहतूकदारांनी स्पर्धा सुरू केली. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी एसटीनेही आपल्यात बदल घडवून आणले. तारकपूर बसस्थानकात बुधवारी (ता. 1) एसटीच्या वाढदिवसानिमित्त नगर- पुणे विनाथांबा बसची पूजा इसाक शेख यांच्या हस्ते करण्यात आली. वयाची साठी उलटलेले इसाक शेख यांना मधुमेहामुळे आपली दृष्टी गमवावी लागली. त��ही वडिलांप्रमाणे एसटीतच चालक म्हणून कामाला होते. 1969 ते 2000 अशी 31 वर्षे त्यांनी सेवा केली.\nरस्ते तिथे एसटी जावी\nइसाक शेख म्हणाले की, 63 वर्षाच्या काळात अनेक बदल एसटीने पाहिले आहेत. हॅन्डलने सुरू करावयाची बॅक फोर्ड बस आता एका बटनावर सुरू होत आहे. आज एसटीची पूर्ण स्टील बॉडी झाली आहे. खिडक्यांवरील पडदे जाऊन काचा आल्या. खासगी वाहतुकीशी स्पर्धा करताना काही काळ तोट्यात अडकलेल्या एसटीची चाके आता पुन्हा नफ्याकडे धावू लागली आहेत, असेही शेख यांनी सांगितले.\nएसटीची 63 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित कार्यक्रमास निवृत्त चालक इसाक शेख आपल्या सर्व अडीअडचणी विसरून आवर्जून उपस्थित राहिले. एसटीच्या प्रमुख अधिकार्‍यांनी मात्र या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. यातूनच सध्याच्या अधिकार्‍यांनी एसटीविषयी किती आपुलकी आहे हे कळून येते.\nपोलिस कर्मचाऱ्याने युवतीकडे केली शरीरसुखाची मागणी , अहमदनगरमधील धक्कादायक प्रकार\nनीता अंबानींकडून साईचरणी एक कोटीचे संरक्षण साहित्य\nतिहेरी हत्याकांडाने शिर्डी हदरली, किरकोळ वादातून एकाच कुटुंबातील तिघांचे कोयत्याने कापले गळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B8_%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7", "date_download": "2019-07-22T10:01:17Z", "digest": "sha1:VY7IMZY65RWRP4CI7H4J3S4N5Y45A5TU", "length": 8538, "nlines": 220, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तीस वर्षांचे युद्ध - विकिपीडिया", "raw_content": "\n(तीस वर्षाचे युद्ध या पानावरून पुनर्निर्देशित)\nयुरोप (मुख्यतः आजचा जर्मनी देश)\nप्रोटेस्टंट राज्ये व दोस्त\nरोमन कॅथलिक राज्ये व दोस्त\nस्पेन व स्पॅनिश साम्राज्य\nतीस वर्षाचे युद्ध हे सतराव्या शतकादरम्यान युरोपात झालेले एक युद्ध आहे. मुख्यतः आजच्या जर्मनी देशाच्या भूभागावर लढले गेलेले हे युद्ध युरोपाच्या इतिहासातील सर्वात विध्वंसक युद्धांपैकी एक मानले जाते.\nकॅथलिक विरुद्ध प्रोटेस्टंट ह्या धार्मिक वादामधून ह्या युद्धाची सुरूवात झाली व नंतर हे युद्ध तत्कालीन महासत्तांचे सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी वापरले गेले.\nतीस वर्षांचे युद्ध - चेक प्रजासत्ताक\nतीस वर्षांचे युद्ध - कॅथोलिक एनसायक्लोपीडिया\nतीस वर्षांचे युद्ध - कालरेषा\nइ.स.चे १७ वे शतक\nआयएसबीएन जादुई दुवे वापरणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्���वेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ सप्टेंबर २०१७ रोजी ११:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/geyser-gas-leak-12-year-old-girl-died-in-bathroom-5955989.html", "date_download": "2019-07-22T10:04:30Z", "digest": "sha1:3LXST5LF5NISW5ADCAM2SJVC7TK6HIR6", "length": 11498, "nlines": 157, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Geyser gas leak; 12-year-old girl died in bathroom | बाथरूमचा दरवाजा बंद, गीझरचा गॅस लीक; गुदमरून १२ वर्षीय मुलीचा मृत्यू", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nबाथरूमचा दरवाजा बंद, गीझरचा गॅस लीक; गुदमरून १२ वर्षीय मुलीचा मृत्यू\nसाताऱ्यातील अालोकनगर येथे बाथरूममधील गॅस गीझर लिकेज होऊन गुदमरलेल्या गौरी संजय फासाटे या १२ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल\nऔरंगाबाद- साताऱ्यातील अालोकनगर येथे बाथरूममधील गॅस गीझर लिकेज होऊन गुदमरलेल्या गौरी संजय फासाटे या १२ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. सातारा पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, नारेगाव परिसरातील ब्रिजवाडी भागातील गल्ली नंबर एकमधील घरात मंगळवारी (११ सप्टेंबर) सकाळी ११ वाजता आग लागल्याने मोठे नुकसान झाले. घटना घडली तेव्हा घरात कोणीही नव्हते. आग लागल्याचे लक्षात येताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घरातील तीन गॅस सिलिंडर बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली.\nपोलिस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ सप्टेंबर रोजी सातारा परिसरातील अालोकनगर भागात बाथरूमधील गीझरचा गॅस अचानक लीक झाला. त्या वेळी गौरी आणि तिची १८ वर्षांची नातेवाईक मयूरी बाथरूमचा दरवाजा बंद करून कपडे धूत होत्या. अचानक घडलेल्या या घटनेमुळे त्यांना दरवाजा उघडण्याचे किंवा कोणाला आवाज देण्याचे सुचले नाही. दोघींच्या नाकातोंडात गॅस गेला. बराच वेळ झाला तरी मुली बाहेर येत नाहीत, कपडे धुण्याचा आवाजही थांबल्याचे लक्षात येताच घरच्या मंडळींनी दरवाजा तोडला. तेव्हा त्या बेशुद्धावस्थेत होत्या. त्यांना तत्काळ सिग्मा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान १० सप्टेंबर रोजी गौरीचा मृत्यू झाला.\nहा प्रकार नेमका कसा घडला हे सखोल तपासातच स्पष्ट होईल. पण प्राथमिक वैद्यकीय अहवालानुसार गॅस श्वसनवाहिन्यांत गेल्यानेच मृत्यू झाला असावा असे दिसते, असे चंद्रमोरे म्हणाले. गौरीसोबतच्या मयूरीची प्रकृती धोक्याबाहेर आहे, असे सांगण्यात आले. मयूरी आणि गौरीचे काय नाते आहे, गौरीचे आईवडील काय करतात, आदींचा तपशील शोधणे रात्री उशिरापर्यंत सुरू होेते.\nशेजारच्यांनी अग्निशमन दलाला फोन करून बोलावले\nब्रिजवाडीत पिताजी मोरे यांचे दोन खोल्यांचे घर आहे. मंगळवारी सकाळी घरातील सर्वजण कामानिमित्ताने घराबाहेर गेले होते. त्याच वेळी सकाळी अकराच्या सुमारास घरात आग लागली. शेजारच्यांनी ही माहिती तत्काळ मोरे कुटुंबीयांना दिली. तोपर्यंत शेजारच्यांनी अग्निशमन विभागाला फोन करून बोलावून घेतले. त्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम जवानांनी घरातील सिलिंडर काढले. तोपर्यंत आगीत घरातील सोफा, टीव्ही व इतर साहित्य जळून गेले. एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. शॉर्टसर्किटने आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.\nप्रमाणित कंपनीचे गीझर, सिलिंंडर नसेल तर...\nगीझरमधून गॅस कसा लीक होऊ शकतो याबाबत गेल्या १५ वर्षांपासून गीझर विक्री करणारे धनंजय पांडे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, गीझरमधून गॅस लीक होऊच शकत नाही. पण योग्य पद्धतीने गीझरची फिटिंग झाली नसेल तर हा प्रकार होऊ शकतो. त्यांनी केलेल्या काही सूचना अशा :\n१ प्रमाणित कंपनीचेच गॅस सिलिंडर, गीझर घ्यावे. कारण किंचित गॅस लिकेज झाल्यास प्रमाणित कंपनीचे गॅस गीझर तत्काळ बंद होते.\n२ गॅस कंपन्यांनी प्रमाणित केलेलेच रेग्युलेटर वापरणे अावश्यक अाहे.\n३ बाजारात गॅस सेफ्टी किट मिळते त्याचा वापर करावा.\n४ बाथरूमच्या बाहेर गॅस सिलिंडर बसवावे.\nट्रक-दुचाकीचा अपघात; मुलाला भेटण्यास निघालेल्या बापाचा मृत्यू\nऔरंगाबादच्या आझाद चौक परिसरात मॉब लिन्चिंगचा प्रयत्न, झोमॅटोच्या दोन डिलिव्हरी बॉयना ‘जय श्रीराम म्हणा’ म्हणत बेदम मारहाण\nशेतकरी पती-पत्नीवर बिबट्याचा हल्ला; पत्नीला वाचवण्यासाठी पतीची तासभर बिबट्याशी झुंज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/maratha-reservation-band-in-nagar-5935067.html", "date_download": "2019-07-22T09:35:09Z", "digest": "sha1:QPUB5VHSKUPCIYD7NMBJL3QCHRCBDXST", "length": 25056, "nlines": 187, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "maratha reservation movement band in nagar | शहरात कडकडीत बंद; उत्स्फूर्त प्रतिसाद; एमआयडीसीमध्ये किरकोळ दगडफेक", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nशहरात कडकडीत बंद; उत्स्फूर्त प्रतिसाद; एमआयडीसीमध्ये किरकोळ दगडफेक\nएक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं..., छत्रपती शिवाजी महाराज की जय, असा जयघोष करत सकाळी ८ च्या सुमारास सकल मराठा\nनगर- एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं..., छत्रपती शिवाजी महाराज की जय, असा जयघोष करत सकाळी ८ च्या सुमारास सकल मराठा समाज रस्त्यावर उतरला. माळीवाडा बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करत सकाळी ९ च्या सुमारास इम्पिरियल चौकात ठिय्या आंदोलन सुरू झाले. सकल मराठा समाजाच्या शहर बंदच्या हाकेला व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत दिवसभर कडकडीत बंद पाळला. दरम्यान, शुक्रवारपासून जिल्हाधिकारी व तहसील कार्यालय, तसेच गावपातळीवर साखळी पद्धतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे संयोजकांनी स्पष्ट केले.\nदुचाकी रॅली, तसेच मोर्चाने येणारे सर्व मराठा आंदोलक सकाळी इम्पिरियल चौकात जमा झाले. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी चौकात ठाण मांडले. राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, महापौर सुरेखा कदम, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह अनेक नगरसेवकांनी आंदोलनात सहभाग घेतला. महिला व युवतींची संख्या लक्षणीय होती. आक्रमक झालेल्या तरुणांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या वेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. एकीकडे आंदोलन सुरू होते, तर दुसरीकडे शहरात सर्वत्र शुकशुकाट होता.\nव्यावसायिकांनी आपली दुकाने उघडलीच नाहीत. नगर-पुणे महामार्गावरील सर्व वाहतूक कोठी रस्त्याने वळवण्यात आली होती. इम्पिरियल चौकात मराठा आंदोलक मोठ्या संख्येने जमले होते. अनेकांनी सकल मराठा समाजाच्या मागण्यांबाबत आपले मनोगत व्यक्त केले. आरक्षण हा मराठा समाजाचा हक्क आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मराठा समाज स्वस्थ बसणार नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. दुपारी दीडच्या सुमारास सरकारच्या निषेधार्थ जागरण गोंधळही घालण्यात आला. दरम्यान, इम्पिरियल चौकात आंदोलन सुरू असतानाच काही तरुण दुचाकीवरून शहरात फिरत होते. केडगाव येथे ���ूषणनगर चौकात टायर जाळून महामार्ग अडवण्यात आला होता. आंदोलनाला इतर समाजाच्या संघटनांनी पाठिंबा दिला. मुस्लिम समाजाच्या वतीने पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. अनेक मुस्लिम तरुणांनी आंदोलकांना अल्पोपाहार दिला. संयोजकांनी आंदोलनात सहभागी झालेल्या व आंदोलकांच्या अल्पोपाहाराची व्यवस्था करणाऱ्या इतर समाजाचे आभार मानले. सर्व मराठा आंदोलकांनी इतर समाजाने दर्शवलेल्या पाठिंब्याचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. चौकातील ठिय्या आंदोलन सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरूच होते. आंदोलनाची पुढील दिशा ठरवत राष्ट्रगीताने आंदोलनाची सांगता झाली.\nक्रांतिदिनी सुरू झालेले हे आंदोलन सुरूच ठेवण्यात येणार आहे. शुक्रवारपासून जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, तसेच गावपातळीवर साखळी पद्धतीने आंदोलन सुरू राहणार आहे. एकएक गाव या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे संयोजकांनी स्पष्ट केले. सकल मराठा समाजाच्या औरंगाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मागील आंदोलनात मराठा आंदोलकांवर दाखल गुन्हे तत्काळ मागे घ्या; अन्यथा १६ अॉगस्टपासून स्वतंत्र आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याचा इशाराही संयोजकांनी सरकारला दिला.\n> कोपर्डी अत्याचारातील आरोपींना फाशी द्या मराठा समाजाला तत्काळ आरक्षण हवे\n> अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर थांबवा आंदोलक शहिदांच्या कुटंुबांना ५० लाख द्या\n> शहीद शिंदे यांच्या मृत्यूची एसआयटीमार्फत चौकशी करा\n> मराठा बांधवांवर दाखल गुन्हे सरसकट मागे घ्यावेत\n> खुल्या प्रवर्गाच्या पळवण्यात आलेल्या जागांची चौकशी करा\n> मराठा विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, अनुदान व विनातारण कर्ज द्यावे\n> खुल्या प्रवर्गातील पदोन्नतीतील अन्याय थांबवावा\n> सणसवाडी दंगलीतील राहुल फटांगडेच्या मारेकऱ्यांना फाशी द्या\n> मराठा आरक्षण मिळेपर्यंत ७२ हजार जागांची मेगा भरती थांबवावी\n> आरक्षणाच्या संबंधित सर्व विषयांना सरकारने न्याय द्यावा\n> अण्णासाहेब पाटील अार्थिक विकास महामंडळांतर्गत सरकारने कर्ज द्यावे\n> शिष्यवृत्ती योजनेत अभ्यासक्रमाच्या एकूण शुल्कात ५० टक्के सुट द्यावी\n> डॉ. पंजाबराव देशमुख योजनेतील त्रृटी दूर कराव्यात\n> प्रत्येक जिल्ह्यात ५०० क्षमतेचे विद्यार्थिगृह बांधावेत\n> 'पेसा' अंतर्गत एसटी व्यतिर���क्त इतर घटकांवरील अन्याय थांबवावा\n> शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेला भरीव निधी द्यावा\n> शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी संपूर्ण कर्जमुक्ती व दीडपट हमीभाव द्यावा\n> जगातील सर्वात उंच असे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक पूर्ण करावे\n> छत्रपती शिवाजी महाराजांसह मराठ्यांच्या इतिहासाचे विकृतीकरण थांबवावे\nमाळीवाडा बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून सकाळी ठिय्या आंदोलनास सुरुवात झाली. दिवसभर हे आंदोलन चालले.\nनगर शहर व जिल्ह्यातील सर्व शाळा- महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला होता. जिल्ह्यातील तब्बल ८०० शाळा, तसेच महाविद्यालयांना सुटी देण्यात आली होती. शुक्रवारपासून शाळा- महाविद्यालये सुरळीत सुरू होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या बस, तसेच अॅपेरिक्षादेखील गुरूवारी शहरात दिसल्या नाहीत. महाविद्यालयीन तरुण आंदोलनात सहभागी झाले होते.\nतरवडी येथे विक्रेत्यांच्या गाड्यांची मोडतोड\nनेवासे तालुक्यातील प्रत्येक रस्त्यावर चक्का जाम आंदोलन करत शंभर टक्के बंद पाळण्यात आला. तरवडी येथे विक्रेत्यांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. एसटी बससेवा बंद होती. सोनई, कुकाणे, देवगाव, वडाळा येथे आंदोलने झाली. नेवासे येथे गेले ४ दिवस चालू असलेल्या ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणीच नेवासे-श्रीरामपूर रस्त्यावर बसून सुमारे दीड तास भाषणे करण्यात आली. नंतर चक्का जाम करण्यात आला. यावेळी भाऊसाहेब वाघ, दादा गंडाळ, अनिल ताके, संभा माळवदे, भाजपचे जिल्हा चिटणीस नितीन दिनकर, तालुकाध्यक्ष माउली पेचे, शिवसेनेचे बाळासाहेब पवार, काँग्रेसचे संजय सुखधान यांनी मार्गदर्शन केले.अंमळनेर येथे नेवासे-राहुरी रस्त्यावर ट्रॅक्टर व बैलगाड्या आणून चक्का जाम करण्यात आला.\nक्रांतिदिनी सुरू झालेले आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार संयोजकांनी केला. शुक्रवारपासून साखळी पद्धतीने हे आंदोलन चालणार आहे.\nपोलिसांनी शहर व जिल्हाभरात चोख बंदोबस्त ठेवला होता. तब्बल दीडशे अधिकारी, दोन हजार पोलिस कर्मचारी, हाेमगार्ड व एसआरपीच्या दोन तुकड्या बंदोबस्तासाठी हाेत्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे व ड्रोन कॅमेऱ्याचीदेखील व���यवस्था केली होती. जागोजागी अग्निशमन वाहने, पोलिसांच्या गाड्या उभ्या करण्यात आल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत बंदोबस्त तैनात होता.\nइम्पिरिअल चौकात ठिय्या आंदोलन सुरू असतानाच अनेकांनी तेथेच जेवण केले. मुस्लिम समाजाने पाणी व केळी वाटले. त्यासाठी मुस्लिम समाजाचे तरुण दिवसभर आंदोलनस्थळी उभे होते. केळीच्या साली उचलण्यापासून इतर कचरा आंदोलनस्थळी पडणार नाही, याची काळजी आंदोलक व मुस्लिम समाजाच्या तरुणांनी घेतली. आंदोलकांनी मुस्लिम समाजाचे आभार मानले.\nआंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ७५० एसटी बस बंद ठेवण्यात आल्या होत्या. शहरातील रिक्षाही रस्त्यावर दिसल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसाय झाली.\nएमआयडीसी परिसरात किरकोळ दगडफेक\nसकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी राज्यभरात कडकडीत बंद पुकारला असूनही एमआयडीसी परिसरात काही कंपन्या सुरू होत्या. ही माहिती समजल्याने या परिसरातील काही युवकांनी एमआयडीसी परिसरात दुचाकी रॅली काढली. कंपन्यांच्या प्रवेशद्वारावर जाऊन त्यांना कंपन्या बंद करण्यास फर्मावण्यात आले. काही कंपन्यांनी बंदला प्रतिसाद देत कामगारांना घरी पाठवून दिले, तर काही कंपन्यांच्या आवारात दगडफेक करण्यात आली. मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी गुरुवारी राज्यभरात सकल मराठा समाजाच्या वतीने बंद पुकारण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर एमआयडीसी परिसरातील कारखानदारांनादेखील कंपन्या बंद ठेवण्याचे आवाहन केलेे होते, तरीही काही कारखानदारांनी कंपन्या चालू ठेवल्याचा प्रकार आंदोलकांना समजला. त्यामुळे काही युवकांनी कंपनीच्या प्रवेशद्वारांवर जाऊन कारखाने बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला प्रतिसाद देत काही कारखानदारांनी काम बंद करून कामगारांना त्रास न देता कंपनीतून बाहेर सोडले. मात्र, काही कंपन्या बंदला न जुमानता सुरूच होत्या. त्यामुळे युवकांच्या टाेळक्याने सुरू असलेल्या कारखान्यांच्या आवारात दगडफेक केली. या घटनेची माहिती समजताच पोलिसांची वाहने घटनास्थळी आली. या वेळी काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतले. मात्र, चिडलेल्या इतर आंदोलकांनी पोलिसांच्या वाहनाला गराडा घातला. त्यामुळे ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना नंतर सोडून देण्यात आले. एमआयडीसी परिस���ात झालेल्या दगडफेकीमुळे पोलिसांचा अतिरिक्त ताफा तेथे दाखल झाला. त्यामुळे आंदोलकांची पळापळ झाली. त्यानंतर पळून गेलेल्या आंदाेलकांना पकडण्यासाठी पोलिसांची धावपळ सुरू झाली. बंदला प्रतिसाद देत कारखाने बंद केलेल्या कंपन्यांमध्ये शुकशुकाट होता.\nपोलिस कर्मचाऱ्याने युवतीकडे केली शरीरसुखाची मागणी , अहमदनगरमधील धक्कादायक प्रकार\nनीता अंबानींकडून साईचरणी एक कोटीचे संरक्षण साहित्य\nतिहेरी हत्याकांडाने शिर्डी हदरली, किरकोळ वादातून एकाच कुटुंबातील तिघांचे कोयत्याने कापले गळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://simollanghan.blogspot.com/2013/12/blog-post_7995.html", "date_download": "2019-07-22T09:34:14Z", "digest": "sha1:GBEH2ROGBHLWFXBCKUQTA6ZV6DTWBO2N", "length": 8024, "nlines": 101, "source_domain": "simollanghan.blogspot.com", "title": "सीमोल्लंघन: बाटली आडवी !", "raw_content": "\n'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...\nसमाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...\n'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे \"सीमोल्लंघन\"\nगेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम\nबिटरगाव बु. (ता. उमरखेड, जि. यवतमाळ) येथील शासनमान्य देशी दारूचे दुकान मतदानाद्वारे हटविण्यात महिला यशस्वी झाल्या.\nगेल्या दोन वर्षापूर्वीपासून मन्याळी गावात संतोष व जयश्रीने ठाणेदार देवकते यांच्या मदतीने दारू (हातभट्टी) बंदीची मोहीम सुरू केली. मन्याळी गावात हातभट्टीची दारू बंद झाली. याच पद्धतीने पोलीस स्टेशन बिटरगाव अंतर्गत येणाऱ्या ३२ गावांत हातभट्टीची दारू बंद केली गेली. परंतु शासनमान्य देशी दारूच्या दुकानातून काही लोक दारू पिऊन येत होते. हे थांबवणं मोठं आव्हान होतं. यासाठी देशी दारूचे दुकान हटविण्यासाठी प्रयत्न सुरू केले गेले. दारूच्या परिस्थितीबद्दल बोलताना संतोष म्हणाला, “बिटरगावातील दारूच्या दुकानावर आठ ते दहा खेड्यांतील दारू पिणारे लोक रांगा लावत होते. या गावातही पिणार्‍यांचं प्रमाण वाढलं. चौदा-पंधरा वर्षाची मुलंदेखील दारूच्या आहारी चालली होती.”\nदारूबंदीसाठी मतदान करण्यास येणाऱ्या स्त्रिया\nआजूबाजूच्या गावातील दारूबंदी झाली त्यामुळे बिटरगावात महिला कार्यकर्त्या, ठाणेदार व काही कार्यकर्त्यांनी दारू बंदीची चळवळ राबवण्याचा विचार व्यक्त केला. चळवळ उभी राहिली. आडव्या बाटलीसाठी मतदान घेण्यात आले व ९६% मतदानाने महिला विजयी झाल्या. यासाठी आमदार, तहसीलदार, ठाणेदार व बिटरगावातील महिला कार्यकर्त्यांसह, अ‍ॅटो चालक संघटना, ग्रामपंचायत आदीनी सहकार्य केले.\nगडचिरोलीतील दुर्गम भागत स्वखुशीने आरोग्य सेवा देणा...\nदंतेवाड्यातील SRI पद्धतीचा आगळावेगळा प्रयोग यशस्वी...\nFan साठी लागणाऱ्या विजेची बचत करणारे पाउल \nसेंद्रीय शेती अभ्यास गटाचा महाराष्ट्र व आंध्रप्रदे...\nग्रामीण रुग्णांना शस्त्रक्रिया परवडणार कशा\n“आकाशवाणीच्या नाशिक केंद्रात आपले स्वागत आहे \nचॉकलेट पार्सल - ५\nजीवन आणि शिक्षण- विनोबा\nपोलादी सत्य: (सरदार पटेल ते नरेंद्र मोदी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95:%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3_%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B0_%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%95", "date_download": "2019-07-22T10:14:52Z", "digest": "sha1:G45LRFPRVG3W7AQXKDYQ6GM5FAAKYZSB", "length": 4367, "nlines": 78, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "साहित्यिक:बाळ गंगाधर टिळक - विकिस्रोत", "raw_content": "\n←आडनावाचे अक्षर: ट बाळ गंगाधर टिळक\nबाळ गंगाधर टिळकबाळ गंगाधरटिळक टिळक,_बाळ गंगाधर Bal G. Tilak.jpg\n१८५६ १९२० बाळ गंगाधर टिळक\nबाळ गंगाधर टिळक यांची पत्रे\nबाळ गंगाधर टिळक यांचे \"केसरी\" मधील (अग्र)लेख भाग ४\nबाळ गंगाधर टिळक यांचे, \"द मराठा\" मधील इंग्रजी लेखांचे मराठी अनुवाद\nबाळ गंगाधर टिळक यांची भाषणे\nविकिपीडियाशी संलग्न असलेली साहित्यिक पाने\nविकिकोट्सशी संलग्न नसलेली साहित्यिक पाने\nविकिमिडिया कॉमन्सशी संलग्न नसलेली साहित्यिक पाने\nविकिमिडिया कॉमन्स वर्गाशी संलग्न नसलेली साहित्यिक पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ फेब्रुवारी २०१९ रोजी १७:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब��युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://manoranjancafe.com/2018/12/07/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D/", "date_download": "2019-07-22T09:48:55Z", "digest": "sha1:74KFDRKTIPVZTREZWYELXH2LNIEM6FZ3", "length": 4758, "nlines": 51, "source_domain": "manoranjancafe.com", "title": "कलाकारांचा ‘सोहळा’ प्रेक्षकांच्या भेटीस येतोय – www.manoranjancafe.com", "raw_content": "\nकलाकारांचा ‘सोहळा’ प्रेक्षकांच्या भेटीस येतोय\nमराठी सिनेसृष्टीला अनेक आशयघन सिनेमे देणारे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे ‘सोहळा’ हा सिनेमा प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. नातेसंबंधातील झालेल्या बदलाचे चित्रण या सिनेमात करण्यात आले आहे. आजच्या विभक्त कुटुंबाच्या पार्श्वभूमीवर सिनेमाची कथा आहे. विभक्त कुटुंब, नातेसंबधांवर आधारित अनेक सिनेमे प्रदर्शित झाले. मात्र या सिनेमाची कथा काहीशी हटके आहे. या निमित्ताने गजेंद्र अहिरे व सचिन पिळगावकर हे दोघे पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. अरिहंत प्रॉडक्शन या बॅनरखाली सिनेमाची निर्मिती करण्यात आली असून सोहन बोकाडिया व सुरेश गुंडेचा हे निर्माते आहेत.\nतर के.सी बोकाडिया यांनी सिनेमाची प्रस्तुती केली आहे. येत्या २१ डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमात एकूण चार गाणी असून नरेंद्र भिडे यांचे संगीत सिनेमाला लाभले आहे. ‘पांस्थथ मी’, ‘तुझ्या माझ्या आभाळाला’, ‘नो प्रॉब्लेम’ या गाण्यांचा आस्वाद आपल्याला या सिनेमात घेता येणार आहे. पं. रघुनंदन पणशीकर, सचिन पिळगावकर, अवधूत गुप्ते, प्रविण कुंवर, निहिरा जोशी, अभय जोधपूरकर या गायकांनी सिनेमातील गाणी गायली आहेत. विक्रम गोखले, मोहन जोशी, लोकेश गुप्ते, आस्मा खामकर यांच्याही प्रमुख भूमिका सिनेमात पाहायला मिळणार आहे.\nमनोरंजन क्षेत्रातील बातम्या, खुमासदार मुलाखती, थोडी मज्जा, behind the scene आणि बरचं काही\tView all posts by manoranjancafe\nPrevious गुन्हेगारी विश्वाचा खात्मा करण्यासाठी येत आहेत ‘स्पेशल ५’\nNext रंगभूमीच्या गालावर उमटणार गोड ‘खळी’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/minority/", "date_download": "2019-07-22T10:35:34Z", "digest": "sha1:NJCYAOJ3KGPYTNBFDU5PGO4MFOO2N25A", "length": 14440, "nlines": 171, "source_domain": "policenama.com", "title": "Minority Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nआदित्य ठाकरेंक���ून शेतात पेरणी, ‘थोरातांना युवकांचे प्रश्न माहित आहेत का…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\n‘ईदला मला ‘जय श्रीराम’चे मेसेज येतात’ : अभिनेत्री खा. नुसरत जहाँ\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - टीएमसी खासदार नुसरत जहाँ लोकसभा निवडणुकीनंतर सतत चर्चेत आहेत. नुसरत नेहमीच विवादात सापडताना दिसतात. जैन परिवारात लग्न करण्यापासून तर रथ यात्रेत हिंदू रितीरीवाजात भाग घेण्यापर्यंत अनेक गोष्टी आहेत ज्यांची खूपच…\nमोदी सरकारकडून मुस्लिमांसाठी योजनांचा ‘पाऊस’ ; ‘PMJVK’मध्ये…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - बऱ्याचदा मोदी सरकारच्या मुस्लिमांबद्दलच्या दृष्टिकोनाबद्दल चर्चा होत असते. अल्पसंख्यांकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा देखील विरोधी पक्षांकडून वारंवार उपस्थित केला जातो. मात्र मोदी सरकार सातत्याने अल्पसंख्यांक आणि…\nना हिंदू, ना मुसलमान ‘या’ धर्मात सर्वात जास्त ‘बेरोजगार’\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात बेरोजगारी ही एक मोठी समस्या आहे. परंतु सरकार मात्र भारतात नोकऱ्या असल्याचे सांगत आहे. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी सरकार तरुणांसाठी नोकऱ्यांचे आश्वासन देत असते, मात्र निवडणुका पार पडल्यानंतर त्यांना या…\nअर्थसंकल्प २०१८-२०१९ : ओबीसी, धनगर, अल्पसंख्याकांना सरकारच ‘गिफ्ट’\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्याचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्प २०१८-१९ विधानसभेत मांडला. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आजच्या अर्थसंकल्पात ओबीसी, धनगर आणि…\n‘या’ ५ कोटी विद्यार्थींना मोदी २.० सरकारचे ‘गिफ्ट’, मिळणार ५ वर्ष…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी अल्पसंख्याक समाजाला सामाजिक - आर्थिक स्तरावर सशक्तीकरणासाठी येत्या ५ वर्षात ५ कोटी विद्यार्थींना स्कॉलरशिप मिळणार आहे असे सांगितले. एवढेच नाही तर यात…\nअल्पसंख्यांक समाज शिष्यवृत्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ\nनागपूर: पोलीसनामा आॅलनाइन राज्यातील अल्पसंख्याक समाजासाठी उपक्रम म्हणून राबवण्यात येणाऱ्या मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ, उर्दु साहित्य अकादमी, वक्फ बोर्ड, अल्पसंख्याक आयोग आणि हज समिती या महत्वाच्या पाच उपक्रमां��र अध्यक्षच…\nसरकार अल्पसंख्याक विरोधी: एकनाथ खडसे\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन ''राज्यातील अल्पसंख्याकांच्या ज्या काही मागण्या आहेत, त्याकडे आताचे सरकार दुर्लक्ष करीत आहेत. त्यांना आश्वासन देऊन झुलवत आहे,''असा घणाघणात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला.…\nआता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\nपराभवाची हॅटट्रिक चुकवायची असेल तर राणेंनी विधानसभा लढवू नये : दिपक केसरकर\nसिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात पुन्हा जुंपल्याचे चित्र आहे. शिवसेनेचे नेते आणि…\n‘धनुरासन’ केल्याने लठ्ठपणा सोबतच ‘या’…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम - आपण निरोगी आणि सुदृढ राहण्यसाठी नियमित योगासने करा. असे अनेकजण आपल्याला सांगतात आणि योगासने…\nआदित्य ठाकरेंकडून शेतात पेरणी, ‘थोरातांना युवकांचे प्रश्न माहित…\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने नगर जिल्हा दौऱ्यावर आलेल्या युवासेनेचे प्रमुख आदित्य…\nकधी फक्‍त २५० रूपयांसाठी मॅच खेळणार ‘हा’ खेळाडू ‘टीम…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - पुढील महिन्यात विंडीज दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघाची काल घोषणा करण्यात आली. यामध्ये…\n७७ वयाच्या महिलेला करावे लागले ‘मॉडलिंग’ \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - या दिवसांमध्ये सोशल मीडियावर एका वृद्ध स्त्रीचे फोटो खूप व्हायरल होत आहेत, ती पूर्ण…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nपराभवाची हॅटट्रिक चुकवायची असेल तर राणेंनी विधानसभा लढवू नये : दिपक केसरकर\n‘धनुरासन’ केल्याने लठ्ठपणा सोबतच ‘या’ आजारांवरही मिळवता…\nआदित्य ठाकरेंकडून शेतात पेरणी, ‘थोरातांना युवकांचे प्रश्न माहित आहेत का…\nकधी फक्‍त २५० रूपयांसाठी मॅच खेळणार ‘हा’ खेळाडू ‘टीम…\n७७ वयाच्या महिलेला करावे लागले ‘मॉडलिंग’ \nआंतरराष्ट्रीय युवा क्रिकेटपटु एजाज कुरेशी याचा हर्षवर्धन पाटील यांचे…\n‘इंडियाज सुपर मॉम’ स्पर्धेच्या बहाण्याने महिलांना गंडा, स्पर्धा घेणारे…\nअजित’दादां’च्या बैठकीला ‘दांडी’ मारणारे आता…\nशिवसेनेच्या मोर्चामुळं शेतकर्‍यांना विम्याचे पैसे मिळण्यास सुरवात :…\n‘टॅक्सी ड्रायव्हर’ गेमच्या वेडापायी मुलीने सोडले घर, शेवटी सापडली ‘या’ ठिकाणी\nशिवसेनेच्या मोर्चामुळं शेतकर्‍यांना विम्याचे पैसे मिळण्यास सुरवात : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे\nभाजपमध्ये येणार्‍यांचे ‘स्वागत’च, पण ‘तपासून’ घेऊ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/6957", "date_download": "2019-07-22T09:33:12Z", "digest": "sha1:M3VKZBOXPQVAPCSMZXNBUC7ORJYKLDTL", "length": 87225, "nlines": 644, "source_domain": "aisiakshare.com", "title": " मुंबापुरी खाबूगिरी | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०१९ - आवाहन\nमायमुंबईत अफाट पायी फिरून फक्त निरनिराळ्या पब्लिकचं निरीक्षण करता करता जी मजा पहायला मिळाली, ती शब्दांत मांडतो आहे. अशा 'मजा'तर बऱ्याच असल्या तरीही साधारण कोणत्याही क्ष रस्त्यावरच्या य स्टॉलवर जमा होऊन खाणारे लोक पाहाणं ही त्यातली सगळ्यात रोचक मजा आहे. ही एक मोठी मालिका करण्याची इच्छा आहे, पाहू कसं जमतंय.\nमुंबई म्हटलं की वडापाव आलाच. हे समीकरण रूढ कधी झालं माहीत नाही. मुंबईत गेली पन्नास वर्षं तरी वडापाव हे आद्य रस्ताखाद्य आहे. कुठल्याही रस्त्यावर, उपरस्त्यावर, गल्लीत वडापावचे कमीतकमी दोन स्टॉल असतात. चार फुटी टेबलावर, सरासरी मुंबईकराच्या खाद्य-स्वच्छता-ज्ञानासारखीच अंतर्बाह्य काळीकुट्ट कढई, तिच्यात सडकून तापलेलं, कढईच्यावरचं दृष्य ठाय लयीत अस्थिर करणारं तेल, मोठ्ठा झारा फिरवत असणारा, कढईला शोभणारे कपडे घातलेला बुवा, आणि त्याचा अनुयायी पाहिल्यावर तिथे गर्दी जमणार हे नक्की.\nत्या कढईत तरंगणारे गोलमटोल पिवळेधम्मक वडे, हिरवी-लाल चटणी, काळपट लाल सुकी चटणी पाहून डोळ्यांत अख्खं रंगचक्र फिरतं. तितक्यात कौशल्यानं बुवा कढईतून झाऱ्यावर साताठ वडे कौशल्यानं पेलत पटकन भांड्यात टाकतात. आरडरी सोडलेल्यांच्या भुका खवळतात. अनुयायी एकाएकी शो ताब्यात घेतो. सरासरी तीन-चार सेकंदात एकेक वडापाव चटणीच्या पर्म्युटेशन्ससकट दणादण पेपरांत गुंडाळायला लागतो किंवा सरळ हातात देऊ लागतो. लोक दोन्ही हातांत ते पूर्णब्रह्म पकडून त्वेषाने चावे घेऊ लागत��त. मिठाने माखलेल्या मिरच्यांचा फडशा पडू लागतो.\nस्टॉल्सच्या स्टायली पण वेगवेगळ्या आहेत. काही स्टॉल फुलऑन वडा, समोसा, कांदा/बटाटा/मूग/मेथीभजी, 'कटलेस' हे प्रकार ठेवणारे असतात. बहुतेक फक्त वडा, समोसा, कांदा-बटाटा भजी इतकंच ठेवतात. ह्यातला कटलेस प्रकार बाहेर कुठे खायला मिळालेला नाही. कटलेटचा हा अपभ्रंश म्हणजे वड्याचीच भाजी कर्णावर कापलेल्या ब्रेडच्या दोन स्लाईसमध्ये दाबून, बेसनमध्ये घोळवून तळलेला पदार्थ. वडापाव काँपॅक्ट फॉर्ममध्ये.\nइथे लोकांच्या निरनिराळ्या लकबी दिसतात.\nकाही उल्लेखनीय म्हणजे, कागदी प्लेटीत ज्यादा चटणी घेऊन प्रत्येक घास चटणीत न्हाऊ घालून घेणारे. हा प्रकार मला आवडतो. प्रत्येक स्टॉलचं व्यक्तिमत्त्व चटणीत असतं. वड्याचा पोत, सोडा कमी-जास्त इत्यादी दुय्यम गोष्टी. खाताखाता निघायचं असेल तर हा प्रकार अशक्य आहे.\nदुसरं म्हणजे घासानिशी अख्ख्या मिरचीचा फडशा पाडणारे. मी ह्यांतही मोडतो. टिपिकल इंडस्ट्रिअल जागांमध्ये, कामगारवर्गबहुल वस्तीत कच्च्या मिरच्या ठेवलेल्या असतात. ह्या प्रकारापासून मी दूर राहतो. मिठानं माखलेल्या, तळलेल्या मिरच्यांवर खास जीव. खातखात निघायचं असेल तर नीट निवडून मोठ्या ३-४ मिरच्या घ्यायच्या, वडापावात सारून त्यांचे देठ तोडून टाकायचे. खाताखाता मिरच्यांचे जबरी खारट-तिखट क्वांटम जे जिभेखाली येतात त्यात आगळीच मजा आहे. पार्सल घ्यायचं असेल तर मिरच्यांची वेगळी पुडी बांधून घ्यावी.\nखाणाऱ्यांतले रावण म्हणजे फक्त तिखासुखा चटणीवाले. ह्या लोकांपासून सावध रहावं. गोष्टी अति उग्र आवडणारे हे लोक आहेत. त्या आंबटगोड लाल चटणीशिवाय वडापावाला काही जीव नाही. वडा पुरेसा तिखट नसेल तर आधीच तो स्टॉल काही चालणार नाही. त्यात परत हिरवी तिखट चटणी आणि लसणाची म्हणवून घेणारी कोरडी चटणी फक्त घालून भलताच टिळकसंप्रदायी वडापाव खाण्यात आनंद तो कसला\nकाही लोक किळसवाणे असतात. उघड्याच असलेल्या वडा, समोसा, कांदा/बटाटा भजी इत्यादींचा 'ताप बघून' ते किती गरम आहेत ते जोखायचं आणि मागायचं. स्वतः लोकलमधून तीनशे लोकांना, कड्यांना, हँडल्सना हात लावून आलोय इत्यादी कशाचीही पत्रास ठेवायची नाही. ह्या लोकांचे हात कढईतल्या तेलात बुडवून काढले पाहिजेत अशी इच्छा सारखीसारखी होते.\nमग थोडे उपप्रकार म्हणजे 'बिनाचटनी'वाले, फक्त चपाती-भाजीसारखे वड��पाव खाणारे. नंतर एकाच वडा-समोश्याबरोबर २-३ पाव खाणारे. वडा काढून झाल्यावर बेसनाची पिल्लं जी राहतात तो 'चूरमा' पावाच्या घडीत घालून खाणारे. कीर्ती कॉलेजचा सुप्रसिद्ध वडापाववाला हे भरपूर देतो. असतंही चविष्ट.\nफक्त 'सॉफिस्टिकेटेड' स्टॉलवर वडापाव खाणारे. हे लोक सॅम्पल असतात. दुकानं त्याहूनही सॅम्पल. ह्या दुकानांत 'कूपन' घ्यावं लागतं. किंमती दीडपट ते तिप्पट असतात. ते 'पावात वडा भरणार माणूस'ला दिलं की प्लास्टिक ग्लोव्ह्जधारी हा इसम गुळगुळीत पावात चटणी भरून, अती सोडा असलेला वडा कोंबून एका टीपकागदासहित तुमच्याकडे सुपूर्द करणार. चव टाकाऊ असते. वड्यात सोडा प्रचंड. चटण्या मात्र मस्त असतात, पण तिथेच उभं राहून मिरच्या चावत राहण्याचा स्कोप नसतो. नावंच घ्यायची तर दादर छबिलदासचा सुप्रसिद्ध (का ब्रं) वडा, पार्ल्याचा पार्लेश्वर, गोरेगाव-कांदिवलीचा जैन, मालाडचा एम-एम इ.\nमला वडापाव आवडतो. समोसा टेस्टेड, ट्राईड, व्हेरिफाईड असेल तर समोसापाव. भजीपाव ऑल टाईम फेव्हरिट. भूक जबरी शमते. कांदाभजी मित्र-नातेवाईक जमवून पावसात खायला भारी. फक्त बटाटाभजी ट्रेक-हाईक, प्रवासात मस्त. बाकी 'मूड' करायचा म्हणजे मस्त तीनचार सरींनंतर असा चारच्या सुमाराला सुखद रिपरिप पाऊस पडावा, रस्ते-सिग्नल-झाडांनी सचैल स्नान करावं, उन्हावर मस्त काजळी चढलेली असावी. असा मस्त आडबाजूचा स्टॉल गवसावा, खमंग लसूण आणि तळणाच्या वासामुळे पोटातल्या कावळ्यांनी ठाय लय पकडावी, आणि अक्षरश: चटके बसणारा गरमागरम वडा हाती पडावा\nउत्तरेकडील एकमेव गोष्ट जी परत उत्तरेत धाडण्यात कट्टर मराठी माणसांना काडीचाही इंटरेस्ट नाही. शिवाय, हिला अजून मातीचा साज वगैरे नस्त्या सोशालिस्ट गोष्टी चिकटलेल्या नाहीत. ही आणि हिच्या बहिणीही तितक्याच प्रसिद्ध आहेत. हिची उत्तरनामं - गोलगप्पे, पुचका नि काय काय - मुंबईत आक्रमकरीत्या झिडकारली जातात. पाणीपुरी\nवडापावच्या स्टॉलनंतर संख्येत नंबर लागतो तो पाणीपुरी किंवा तथाकथित 'चाट' स्टॉल्सचा. ह्यांत तीन मुख्य प्रकार आहेत. एक साधारण गार्डन व्हरायटी स्टॉल्स, एक सोफिस्टीकेटेड, छांछां दुकानं, आणि खोमचेवाले लोक. कुठल्याही सुस्त संध्याकाळीत प्राण फुंकायचे असतील तर पिवळ्या रगड्याच्या डोंगराखाली लाल फडकं अंथरलेला स्टॉल गाठावा. मस्त एकट्यानं पाणीपुरीवाल्याशी स्पर्धा करत त्या स��ताठ पुऱ्या संपवाव्यात, आणि मार्गस्थ व्हावं.\nपाणीपुरीचा स्टॉल म्हणजे एका टेबलावर स्टीलचा बर्फगार तिखट पाण्याचा हंडा, एक लाल चटणीचं भांडं, उकळत ठेवलेला रगडा, पुऱ्यांच्या पाकिटांची रास, कुरमुरे आणि शेवेचे मोठ्ठे डबे. खंडीभर बाऽरीक चिरलेला कांदा-टोमॅटो आणि कुस्करलेला बटाटा. शेवपुऱ्या दणादण लावत असणारा अध्वर्यू आणि पाणीपुरी बनवायला अतिकसबी अशिष्टण्ट.\nकोणालाही आपली 'बारी' येईपर्यंत ताटकळत ठेवणारे कसबी कलाकार म्हणजे पाणीपुरीवाले. रगडा-चटणी भरलेली पुरी हिरव्यागार पाण्यात बुचकाळून आपल्या द्रोणात येते. आपण ती अख्खी तोंडात ढकलून मस्त फोडतो. थेट मेंदूपर्यंत संवेदना पोहोचतात मस्त उधाणलेल्या चवींच्या. मूग असतील तर अजूनच मज्जा. गरम रगडा, आंबटगोड चिंचेची चटणी आणि बर्फगार तिखट पाणी एक अंतस्थ तार छेडतात. मग सुरू होते आपली आणि पाणीपुरीवाल्याची जुगलबंदी. और तिखा म्हणून समेवर येत 'पूरा तिखा' आळवत आपण मैफल आटपती घेतो.\nपाणीपुरी, शेवपुरी, दहीबटाटापुरी, रगडापुरी, भेळ आदी फक्त संध्याकाळीच खायच्या गोष्टी आहेत. वडासमोसा नाश्ता म्हणून येतो, वडारोटी करुन त्याचा 'लंच' होऊ शकतो, संध्याकाळी ३ वडापाव वगैरे खाल्ले की रात्रीचं जेवण आणि चहा ह्या दोन्ही गोष्टी आटपतात. पाणीपुरी-भेळेचं तसं नाही. ह्याला मूड जमावा लागतो. वेळ असावा लागतो. अजून पंधरा लोक एकाच वेळी पाणीपुरी खायला असले की अर्ध्या तासाची निश्चिंती असते. भेळ म्हणजे दहा ते पंधरा मिन्टं गेली. ह्या खऱ्या खवैय्यांच्या गोष्टी. इंडल्जन्स इत्यादी.\nपाणीपुरी ही 'चांगल्या', 'हायजिनिक', 'सुसंस्कृत' दुकानांतही मस्तच लागते. तिची किंमत मात्र थोडी नेत्रपुऱ्यांत पाणी आणते. इथे जनरली सिंधी पुऱ्या असतात. कामगारांकडे प्लास्टिक ग्लोव्ह्ज जारी. पाणी चार ते पाच अंश सेल्सिअस असतं. चटणी इतकी गोड असते की इथली कसबी मंडळी ती जेमतेम पुरीवर टेकवतात. पाण्यातली खारी बुंदी अजून मजा आणते. ह्या पाणीपुरीनं चक्क पोट भरतं.\nपाणीपुरी आवडीने खाणारं पब्लिक साधारण चाळिशीच्या अलिकडचंच. त्यानंतरचे म्हणजे खरे रसिक असतात. पाणीपुरी 'तिखा ही बनाओ' म्हणणाऱ्यांना त्यात एक बैडैस्य वाटतं. पण 'मिडीअम' पाणीपुरीची मजाच निराळी. हे कमअस्सल सगळ्याच पुरी भगिनींना लागू आहे. पाणीपुरी खाताना कांदा मागणारे लोक हे नवशिके समजावेत. पाणीपुरीत कांदा हा रग���्याचा अपमान आहे. मुंग-आलूवाले असाल तर त्याचाही अपमान आहे. कांदा भेळेत, शेवपुरीत सढळ हस्ते असावा. पाणीपुरीनंतर फुकट सूखा पुरी हा फ्रेंच राज्यक्रांतीच्या आधीपासून मिळालेला मूलभूत अधिकार आहे. त्यानंतर नुसतेच तिखा पानी द्रोणात घेऊन पिणं हे ज्याच्या डोक्यात आलं तोच आद्य होमो सेपिअन अशी वदंता आहे. पाणीपुरी हे तरुणाईच्या क्षणभंगुर चंगळवादाचं शतकानुशतकं प्रतीक आहे. वडापावासारखा ह्यात दिल्या पैशाला पोटभर इत्यादी समाजवाद नाही. \"मुंबईत पाणीपुरीला गोलगप्पे, आणि (नीचोत्तम पातळी म्हणजे) गोलगप्पाज् म्हणणाऱ्यांना पायताणानं हाणावं\", म्हणणारा नेता हा मुंबईकर तरुणाईचं खरं प्रेरणास्थान होऊ शकतो. रगड्याऐवजी पाणीपुरी आलू-मुंगची खाणारे खरे रसिक. ह्यांची लॉबी वेगळी असते. आजकाल पश्चिम उपनगरांत 'कॉर्न पुरी' मिळते. ह्याच्यातली पाणीपुरी तूफान लागते. पुऱ्या कमालीच्या कुरकुरीत असतात.\nभेळ ही खरी चौपाटीवर खायची गोष्ट. मस्त मित्रमंडळ जमवून पुरीनं गप्पांबरोबर हाणत बसायची. भेळ जमेल तेव्हढी तिखट खावी. मजा येते. शेवपुरी, दहीबटाटापुरी हे खरे मुंबईकरांचं leisure food आहे. शेवपुरीची कडक पुरी नुसतीही बेष्ट लागते. तिच्यावरच्या जादुई मिश्रणामुळे आठवडाभर चव तोंडात रेंगाळू शकते. दहीबटाटापुरी ही खरी पुरी भगिनींमधली थोरली. शेवपुरीचे सगळे आयटम पाणीपुरीच्या पुरीत, आणि वरून दही असल्याने ब्रह्मांडाची सैर करवून आणू शकते. ही तीन प्लेटींच्या वर खाणारा मनुष्य केवळ पशू असला पाहिजे.\nआजकाल फ्यूजनचा जमाना आहे, त्याबद्दल पुढील भागात येईलच. पण इथे मुद्दाम सांगायची गोष्ट अशी की जैन चाट हे शुद्ध थोतांड आहे. त्यापेक्षा संन्यास घ्यावा. कांदा बटाटा ह्या दोन प्रकारांशिवाय जी पुरीभगिनी बनत असेल ती पालीही चाटत नसाव्यात.\n घातल्या नचि कांदा फोडी \nजैन धर्मी हें एक \n जें जैन स्ट्रीट फूड गा असे \nतें त्यजिजे विष जैसें \nह्या भागात मुंबानगरीच्या उरलेल्या जठराग्नीशामक स्थळांबाबत मी लिहीणार आहे. मुंबईच्या कुठल्याही क्ष रस्त्याच्या य गल्लीत एक वडापाव, एक पाणीपुरीनंतर स्टॉल असतो तो म्हणजे सँडविच किंवा डोश्याचा. पश्चिम उपनगरांत पाणीपुरी आणि सँडविच स्टॉल बव्हंशी एकत्रच असतात. ह्यामागचं लॉजिक माहीत नाही. असो.\nसँडविच स्टॉल हा फिटनेस-झॉम्बी लोकांसाठी उत्तम उपाय आहे. आता जे लोक 'लोणी', 'टोम��टो केचप' वापरतात, त्यांबद्दल मायबाप वाचकहो आपण वाचलं असेलच. तो वेगळा विषय झाला. पण आरोग्याबाबत फारसं 'गिल्टी' न वाटता रस्ताखाद्य चापायचं असेल तर सँडविचसारखा पर्याय नाही. आपला सँडविचवाला फिक्स करून ठेवावा. तो आपल्या बाबतीत सढळहस्ते काकडी-टोमॅटो घालणं, टोस्ट सँडविच अजिबात जळू न देणं इत्यादी एक्स्ट्रा सर्व्हिस देतो. लोक सँडविच 'सादा', 'ग्रिल', 'टोस्ट', 'चीझ' ह्या प्रकारांत खातात. टोस्ट म्हणजे गॅसवर भाजणे आणि ग्रिल म्हणजे इलेक्ट्रिक ग्रिलरमध्ये भाजणे. दोन्हीमधला पौष्टीक फरक मला खरच माहीत नाही. जिज्ञासूंनी खाऊन मलाच सांगावा.\nसँडविचवाला म्हणजे साध्या आणि त्रिकोणी ब्रेडच्या मोठ्या चळती, ज्या दुरूनही दिसतात. संध्याकाळी चारनंतर गर्दी फुललेली दिसते. ती रात्री आठ-दहापर्यंत टिकते. रात्रीचं जेवण म्हणजे सँडविच असंही समीकरण काही लोक करतात. मालक ब्रेडवर भरपूर लोणी, हिरवी चटणी, उकडलेला बटाटा पसरवून त्यावर काकडी-टोमॅटो-बीटच्या फोडी अंथरतो. वर दुसरा ब्रेड, लोणी आणि चटणीने माखलेला. हे तो ब्रेडच्या आकाराच्या लोखंडी टोस्टरमध्ये ठेवून भाजायला ठेवतो. हे खमंग खायला मजा येते. हे तो माणूस हॅकसॉ ब्लेडनं सटासट कापतो. त्याच्या टेबलाची हॅकसॉने केलेली हालत पाहून अनुभव जोखता येतो. ह्याबरोबर हिरवी चटणी, केशरी चटणी, केचप इत्यादी मिळतात. शेवही घालतात. ही इथे कुठून आली देवच जाणे. ग्रिल म्हणजे ह्याच्या दुप्पट क्षेत्रफळाचं त्रिकोणी सँडविच मिळतं. हे एक सँडविच खाऊन पोट जबरी भरतं. हे खाल्ल्यावर लोक 'आलू स्लाईस' खातात, जी सूखा पुरी इक्विव्हॅलंट आहे. बेसिकली उकडलेल्या बटाट्याच्या चकतीवर चाट मसाला. सँडविच मुंबापुरीत भलतंच प्राचीन असलं तरी रस्ताखाऊच्या बाबतीत नवंच म्हणावं लागेल.\nअसाच अजून एक मस्त आयटम म्हणजे डोसा. इडली-मेदूवडा-डोसा हे मुंबईकरांचे नाश्ता म्हणून रेग्युलर होऊ लागलेत. ह्या तिन्ही बरोबर मिळणारा एक झक्कास आयटम म्हणजे लाल-नारिंगी चटणी, जे सगळे ठेवत नाहीत. डोसा स्टॉलवर एक मोठा आयताकृती तवा. त्यासमोर आडवं गंध लावलेला बुवा. हा एका सेकंदात वाटीने पूर्ण वर्तुळाकृती डोसा रेखतो. पंधरा मिण्टात डोसा तयार असतो. एका कुशल आणि बऱ्याच जुन्या डोसावाल्याने कम्प्लीट असेंब्ली चेनही बनवलेली होती. एक माणूस डोसा टाकणार, एक चाट मसाला-बटर टाकणार, एक स्पेशल जे काय असेल ते. कुरकुरीत खमंग डोसा मस्त लागतो. डोश्यात लई प्रकार. साधा डोसा, मसाला, म्हैसूरादी. 'जिनी' डोसा, 'पनीर चिली' डोसा हे नवीन डोसा-एक्स्क्लूझिव्ह प्रकार आलेले जे सँडविचातही आले. इडली आणि मेदूवडा स्टॉलसमोर अखंड गर्दी असते. डोश्यासमोर फक्त दर्दी.\nफ्रँकी हा एक आयटम. मैद्याच्या पोळीत भाज्या आणि सॉस भरून भाजलेला. हा मस्त लागतो. कॉलेजयुवकांमध्ये खास प्रिय. ह्याबद्दल फार काही लिहीण्यासारखं नाही. इतकंच, की आत्तापर्यंत येऊन गेलेल्या सगळ्या बंदिशींमध्ये हिच्यात चिकन, मटण, अंडं इत्यादी स्वर लागू शकतात. अगदी स्वस्त आणि तितकाच निरुपयोगी पदार्थ. ह्यात प्रकारच असंख्य असतात. म्हणजे, साधी फ्रँकी म्हणजे 'व्हेज'. नंतर 'नूडल्स'. 'चीज'. 'चीज-नूड्ल्स'. 'शेझवान'. शेझवान-चीज. शेझवान-नूडल्स. शेझवान-चीज नूडल्स. तुम्हाला कळलंय. कॉलेजात जे पर्म्युटेशन-कॉम्बिनेशन शिकतो त्याचं खरं उदाहरण. नंतर एक पदार्थ, म्हणजे 'मेयोनेज' किंवा 'मंच्युरिअन' आणायचं आणि हेच खेळायचं. हे आजकाल डोश्यातही होतं. असंख्य डोसे. डोश्यात तर असंख्य प्रकार झालेले आहेत. 'पिझ्झा डोसा'ही पाहिल्याचं स्मरणात आहे.\nफ्यूजन हे अलिकडचं पिल्लू आहे. 'कल हो ना हो'मधलं हाटेल काढून बसल्याच्या थाटात 'काहीतरी नवीन पाहिजे' म्हणून प्रत्येक जुन्या गोष्टीत हे आयटम आणणं सुरु आहे. मध्यंतरी 'स्पेशल वडापाव' खाल्लेला. चटण्या, त्यांवर अंथरलेला कोबी, त्यावर वडा आणि वर चीज घालून टोस्ट केलेला वडापाव. ठीकठाक. 'तंदूर मंचुरिअन' फ्रँकी खाल्ली. चक्क मातोश्रींनाही आवडली. ह्यात खरं तंदूर नसून तंदूर फ्लेवरचं मेयोनेज घातलेलं असतं. झकास प्रकार. चीज चिली टोस्ट, पनीर चिली डोसा इत्यादी प्रकारही भन्नाट आणि अतिचविष्ट. ह्या स्पेशल डोशांबरोबर एक भरपूर आणि झक्कास भाजी येते. हे प्रकार तर नक्कीच खाऊन पहावेत.\nशिवाय दिल्ली स्पेशल कायतरी 'चाप', 'श‌वर्मा' हे प्रकारही जोर धरू लागलेत. शवर्मा हा अप्रतिम असतो. पिटा ब्रेडमध्ये लेबनिज सॉस आणि भरपूर ग्रिल्ड चिकन. जबरी. व्हेज शवर्मा हेही थोतांड आहे.\nमहत्त्वाचं म्हणजे मंडळी, हे सगळं मुंबई खाद्यजीवनाचा एखादा टक्काही नाही. पावभाजी, कुल्फी, मेवाड आईस्क्रीम, खरवससदृश कायतरी पदार्थ, बर्फाचे गोळे, दाबेली, चायनीज्, पॉपकॉर्न, भुर्जीपाव, तंदूर चिकन, सोडा पब इत्यादींना डेडीकेटेड गोष्टी इथे आहेत, ज्यांना मी स्पर्शही केलेला नाही. ह्याशिवाय उल्लेखही न केलेले अनेक पदार्थ असतील ह्याचीही खात्री आहे. सध्यापुरती लेखनसीमा असली, तरी ही 'मुंबापुरी खाबूगिरी' पुढे वाढायला बराच वाव आहे\nफक्त जंत्री नाही तर चटपटीत वर्णन साजेसं. आता घाइघाइत वाचलं, फुटपाथवर हे पदार्थ खातात तसं,पण अजून एक दोन राउंड होतील.\nदहीभटाटाटाशेवपुरीच्या तीन प्लेटींचं माहीत नाही पण समोसे चांगले असतील तर एकावेळी दहा सहज खातो. हलके असतात ते.\nबाकी गौराक्काचे ( गोरेगावकर) फोटोंसाठी आभार.\nदाबेलीबद्दल काहीही आलं नाही हे पटलं नाही.\nदाबेली, ती खाणारे लोक ह्यांबाबत फारतर एखादा परिच्छेद आला असता. म्हणून फार काही लिहीलं नाही. मला पर्सनली शवर्मा, तंदूर-कबाब, हातगाडीवरचं चायनीज (मित्रांसोबत) ह्या गोष्टी प्रचंड आवडतात. पुढे लेख पाडलेच तर नक्की लिहीन.\nकिंबहुना माया असोस | ज्ञान जी तुझेनि डोळस |\nअसो वानणें सायास | श्रुतीसि हे ||\nपण तू सुखा पुरी रगडेवाला... आणि मी आलूवाल्या सुखा पुरीच्या प्रेमातली आहे... अन्धेरी स्टेशनाबहेर चा पापुवाला तीन तीन सुखा पुरी हातावर टेकवतो... ते ही न मागता... त्याच्यावर आप्लि जिनगानी कुर्बाने...\n@अतिशहाणा - दाबेली हे प्रायोरिटी लिस्टित लई खालचं नावे, त्याचं ही आणि माझं ही (गोरेगाव सप्रे समोरचा दाबेली वाला, बोरिवली टी बी झेड समोरचा आणी आम्च्या घराजवळचा सोडून दाबेली खाल्ल्याचं आठवत ही नाही).... आम्हाला लै (पक्षी : २ ते ३) दिवस पौष्टीक खाल्लं की असल्या क्रेविंग्स येतात... प्रमुख्याने पापु... चल बे पापु मारुन येउ ही आम्च्या घरातली आद्य आरोळी आहे.\n- हा आयडी मिसनथ्रोप आहे असे प्रमाणित करण्यात येते.\nपुण्याची एक मैत्रीण आली होती\nपुण्याची एक मैत्रीण आली होती मागे इथे, तिला शेवपुरी खाऊ घातली. नंतर त्याने सूखा हातात ठेवलं. ती चकित, म्हणाली हे काय म्हटलं मुंबईत भेळ/पापु/शेपुनंतर सूखापुरी किंवा सूखा भेल मस्ट आहे. आणि सँडविचनंतर आलू. तिच्या कल्पनेबाहेरचं होतं ते.\nमलाही शंका आली दाबेलीबद्दल पण\nमलाही शंका आली दाबेलीबद्दल पण आणखी भाग येणारेत लिहिलय तर येईलच.\nहे वर्णन वाचल्यावर, मुंबईला परत जावं, असं वाटू लागलं\nया रस्ताफुडांची होम डिलिवरी देण्याची व्यवस्थापण टपरीवाले करू लागलेत आता.\nअनंतयात्री, तुमच्या कलात्मक प्रतिक्रियेसाठी अनंत धन्यवाद\nकिंबहुना माया असोस | ज्ञान जी तुझेनि डोळस |\nअसो वानणें सायास | श्रुतीसि हे ||\nभूकमार्क* करून ठेवावा असा धागा. बोरिवलीच्या गोयल शॉपिंग सेंटरमधली दाबेली आणि मूंगभजी, चर्चगेट स्टेशनला उतरून सरळ दक्षिणेकडे चालत राहिलं - तर स्टेशन कॉम्प्लेक्सच्या आतच उजवीकडे मिळणारी फ्रँकी, पार्ल्याचं शर्मा आणि साठ्ये कालिजासमोर लागणाऱ्या सँडविचच्या गाड्या, बांद्र्यातलं एल्को आणि जय, एमएमचे ते मोठ्ठाले भटुरे, गुरुकृपातले छोले-समोसे इ. नेहमीची ठिकाणं आठवली आणि जीभ खवळली\nबाकी फ्युजनचं म्हणाल तर, 'शेजवान पनीर पिझ्झा' सारखा यांगत्से-सतलज-टायबर त्रिवेणी संगम आता फारच जुना झाला असावा; व्होडका पाणीपुरी शॉट्सची इत्यादींचं नावीन्य थोडंफार टिकून आहे.\nमहत्त्वाचं म्हणजे मंडळी, हे सगळं मुंबई खाद्यजीवनाचा एखादा टक्काही नाही.\nसहमत आहे. निवांत येऊद्या पुढचे भाग.\nआपण मस्त मित्र होऊ शकतो नंदनराव\nचर्चगेट स्टेशनला उतरून सरळ दक्षिणेकडे चालत राहिलं - तर स्टेशन कॉम्प्लेक्सच्या आतच उजवीकडे मिळणारी फ्रँकी\nही फ्रँकी कधी पाहिली नाही, कोणाकडून ऐकलेलंही नाही. एकदा जायला हवं. इथे, म्हणजे चर्चगेटच्या एंट्रन्सच्या अलिकडेच झक्कास सफरचंदाचा ज्यूस मिळायचा. २ महिन्यांपूर्वी हा स्टॉल नाहिसा झालेला होता. स्याड.\nपार्ल्याचं शर्मा आणि साठ्ये कालिजासमोर लागणाऱ्या सँडविचच्या गाड्या\nबेग टू डिफर हं. पार्ल्यातली एक्कूणेक गोष्ट (पुण्याच्याच धर्तीवर) अतिशय ओव्हररेटेड आहे असं मत होऊ लागलेलं आहे. बोरीवलीला प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहासमोरची गाड्यांची रांग सँडविचच्या बाबतीत टॉप क्लास.\nएमएमचे ते मोठ्ठाले भटुरे\nकधी खाल्ले नाहीत, पण वड्याबिड्याचा आकार लक्षात घेता दुकान लुटारू आहे हे माझं मत आहे.\nखायचे तर आहेतच. गौराक्कांचं मत प्रचंड विरुद्ध आहे. अंधेरीला 'जसलोक', गोरेगाव पूर्वेला 'गांधी', ह्यांच्यातले फक्त समोसे, आणि कांदिवली महावीर नगरातल्या 'श्रीराम'चे छोले समोसे अगदी धोबीपछाड आहेत.\n'शेजवान पनीर पिझ्झा' सारखा यांगत्से-सतलज-टायबर त्रिवेणी संगम आता फारच जुना झाला असावा\nअच्छा. म्हाईती नौतं. मी लहान होतो तेव्हा डोशाच्या गाड्याच जवळपास नव्हत्या. उडपी हाटेलांत नेहमीचंच मसाला, चीझ, म्हैसूर, गेला बाजार शेझवान इ. पर्म्यु-कॉम्बी. मलातरी हे आत्ताआत्ताचंच फॅड वाटत होतं.\nकिंबहुना माया असोस | ज्ञान जी तुझेनि डोळस |\nअसो वानणें सायास | श्रुतीसि हे ||\nगुरुक्र��पाचे छोले हे अत्यंत टुकार असतात, उकडलेला बटाटा कोण घालतं छोल्यां मध्ये. ओवर्रेटेड नॉनसेन्स.\nत्याऐवजी कोणत्याही गुरुद्वारेत जाउन लंगर मध्ये छोले खावेत. सरदार मित्र मैत्रिणी असल्यास जास्त उत्तम.\nटॅनुल्या गाड्या आधीपासून होत्या रे बावा.... आईसाहेब कधी जाऊ द्याय्च्या नाहीत... स्वामी आठवतं का तुला...\nएम एम ची बुंदी बाकी भारी अस्ते. मंगळवारी तो डिस्काउंट देखिल देतो..\nबाकी पार्ल्यातली एक्कूणेक गोष्ट (पुण्याच्याच धर्तीवर) अतिशय ओव्हररेटेड आहे असं मत होऊ लागलेलं आहे या साठी फिस्ट बंप..\n- हा आयडी मिसनथ्रोप आहे असे प्रमाणित करण्यात येते.\nआणि एमेमचा ढोकळा आणि खांडवी\nआणि एमेमचा ढोकळा आणि खांडवी (सुरळीच्या वड्या) चांगल्या असतात. लस्सीत 'तो टिपकागद घालतो' असं आम्ही कायम ऐकत आलो, त्यामुळे कधी try केली नाही.\nआपण मस्त मित्र होऊ शकतो\nआपण मस्त मित्र होऊ शकतो नंदनराव\nतसंही आपल्यासारख्या पश्चिम उपनगरी लोकांनी एक आंतरजालीय दबावगट निर्माण करायला हवाच\nपार्ल्यातली एक्कूणेक गोष्ट (पुण्याच्याच धर्तीवर) अतिशय ओव्हररेटेड आहे असं मत होऊ लागलेलं आहे.\nअगदीच शक्य आहे. आमचा अनुभव वीस वर्षं (आणि वीस किलो)पूर्वीचा असल्याने अंमळ नॉस्टॅल्जियाचा सेपिया चष्मा लागला असावा.\nबोरीवलीला प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहासमोरची गाड्यांची रांग सँडविचच्या बाबतीत टॉप क्लास.\nव्हय जी, शिवाय सोडावाला/चंदावरकर लेनांत रात्री भरणाऱ्या हातगाड्यावलीतही एक-दोन भन्नाट सँडविच/रगडा-पेटिसच्या गाड्या होत्या.\nबाकी गुरुकृपातल्या समोश्यांचे अध:पतन खेदजनक आहे. छोले, कॉम्बो प्लेटचा भाग म्हणून (उदा. समोसे वा पॅटिससोबत) जेव्हा हादडले, तेव्हा त्यांत कधीही बटाटा आल्याचं आठवत नाही. पुन्हा जाऊन खात्री करायला हवी\nबाय द वे सामोशात बटाटा नसतो/\nबाय द वे सामोशात बटाटा नसतो/ नसायला हवा हा समज कुठून आला\nसंत श्री लालू यादव यांचं किमान २० वर्षं जुनं वचन आहे......\nजबतक रहेगा समोसे में आलू\nतबतक रहेगा बिहार में लालू\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nथत्ते काका विषय समोश्यांमध्ये बटाट्याचा नसून छोल्यांमधल्या बटाट्यांचा आहे.... जरा चाळशी नीट पुसून घ्या म्हणते मी..\n- हा आयडी मिसनथ्रोप आहे असे प्रमाणित करण्यात येते.\n१. मेर्कू चाळीशी नय.\n२. तू कितने बसरकी मैं पचपन बरस का \n३. आचरटबाबांची ही कमेंट आणि तुमची कमेंट यात घोळ झाला-\n\"मध्यंतरी वाटाणे ८०रु किलो झाल्यापासून समोशात बटाटा आला आणि एखादा काजू यावा तसा टणक वाटाणा फुकट येतो. आता वाटाणे स्वस्त झाले तरी ......\"\nपचपन में अईसा होना लाजमी हय.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nपारले पूर्वचा बाबूचा वडा अजूनही चांगला आहे. त्याउलट सांताक्रूझ पश्चिमेचा स्टेशनजवळचा सम्राट मात्र अगदी उतरला आहे. त्या मानाने मॉडर्न मात्र चव, वैविध्य टिकवून आहे. किंमत अर्थात बहुमजली झाली आहे. जवळच एका गल्लीत गुजराती लोकांचा एक जेवणाचा क्लब होता. अप्रतिम. मस्त आणि स्वस्त. मेंबर लोकांना अधिकच स्वस्त. दोन मिष्टे, दोन तिखटे, रोज वेगवेगळ्या कढ्या,सारे, वेगवेगळ्या रुचकर भाज्या आणि जस्सा पाहिजे तस्सा वाफाळता मोकळा बारीक शिताचा भात. अलीकडे काही वर्षे तिकडे जाणे नाही झाले. एस वी रोडवरचे योको मला वाटते उपनगरातले पहिले सिझ्लर्स देणारे हॉटेल असावे. सांताक्रूझलाच पूर्वीच्या रेमंडच्या दुकानानजिक सॅण्डविचेज उत्तम मिळतात. इथे सॅंड्विच मसालासुद्धा मिळतो. तो घरच्या सॅण्डविचमध्ये वापरल्यास टेस्टवर्धन होते. गिरगावला सेंट्रल सिनेमानजीकच्या चाटवाल्याकडेही सॅण्डविचेज भरगच्च आणि उत्तम असतात. पारले पश्चिमेला स्टेशनरस्त्यावर खाऊगल्लीत अनेक प्रकारचे दोसे मिळायचे. एनेम, मिठीबाई, भगुबाई सगळ्या मुलांमुलीच्या गर्दीत इतरांना शिरकावच नसे. डोसा स्प्रिंग रोल , पनीर चीझ, फ्रॅंकी, मयॉनीझ अशी अगदी आणि त्यावेळी नवीन कॉंबिनेशन्स होती, आहेत.पश्चिम उपनगरांत रेल्वेच्या पूर्वेपेक्षा पश्चिमेकडे चवीचे आणि पदार्थांचे वैविध्य अधिक आहे. वांद्रे पूर्वेला हाय्वे गोमांतकची कीर्ती ऐकून आणि गर्दी पाहून आहे.बोरिवलीला एस वी रोडवर अनेक चांगल्या जागा आहेत. गुजराती जिभेला मानवणारे अनेक चाटप्रकार मिळतात. चर्चगेटला स्टेडियमजवळचे के रुस्तम चे साधे आणि अस्सल दुधाचे आइस्क्रीम अजूनही तितकेच लोकप्रिय आहे. पुढे नरिमन पॉइन्टजवळ स्टेटस रेस्टॉरंट चांगले आहे. जवळच अनेक टपरी कम ठेले आहेत जिथे आसपासच्या मध्यमवर्गीय चाकरमान्यांना परवडेल असे चाट वगैरे नाश्त्याचे पदार्थ मिळतात. बॅलार्ड पिअरलाही अशी एक मोठी खाऊगल्ली आहे. तिथेही चाकरमानीफ्रेंड्ली खाणे मिळते. बाकी वीटी क्रॉफर्ड मार्केट परिसरातले बादशहा, सदानंद वगैरे आपापला आब राखून आहेत. बादशहाचा फालुदा मध्यपूर्वेतही प्रसिद्ध आहे म्हणे. मुळात फालुदाच आवडत नसल्याने बादशहाचे दर्शन कमीच घडते.\nताजा खबर किंवा ताक : अलीकडे चेंबूर पूर्वेच्या सद्गुरु पावभाजीची आणि ठाणे पश्चिमेच्या प्रशांत कॉर्नरच्या चाटची महती पश्चिम मुंबईकरांच्या गप्पांत ऐकू येऊ लागली आहे.चाखली नाही अजून. कारण फावला वेळ शेअरबाजारातली चाट खाण्यात जातो.\nमला शेअरबाजारातली चाट आणि पावभाजी आवडते.\nपुढे नरिमन पॉइन्टजवळ स्टेटस रेस्टॉरंट चांगले आहे.\n१९८८ साली, मुंबईत इंटर्नशिप करीत असताना, खिशात क्वचित थोडेबहुत पैसे खुळखुळत असले आणि/किंवा ऑफिसातल्या बुजुर्ग/अनुभवी सहकर्मचाऱ्यांना हुक्की आली, की अनेकदा तेथे जात असे/गेलेलो आहे. बऱ्यापैकी फेवरिट हाँट होता म्हणाना तो एक, आणि दुसरे ते वूडलँड्ज़. पैकी वुडलँड्ज़ पुढे लवकरच जळून खाक झाले म्हणतात, ते पुन्हा उठलेच नाही.\nछान जुन्या आठवणी जाग्या केल्यात. गेले ते (सोशालिस्ट जमान्यातले) दिवस\nवीटी क्रॉफर्ड मार्केट परिसरातले\nयास व्हीटी म्हणणे हा शिवसेनोत्तर काळात रस्त्यात गाठून गुंडांकरवी फटकावणीय गुन्हा आहे, याची कल्पना आहे ना जरा जपून ('छत्रपती शिवाजी महाराऽऽऽऽऽऽऽज (की जय) टर्मिनस' म्हणायचे\nनाही म्हणजे, आम्हीही 'व्हीटी'च म्हणतो अजून, अट्टाहासाने. (आणि इंग्रजीत बोलताना 'बॉम्बे'सुद्धा१) पण आम्हाला मुंबईत राहावे लागत नाही (थँक गॉड१) पण आम्हाला मुंबईत राहावे लागत नाही (थँक गॉड\n१ तसे इंग्रजीत बोलताना आम्ही पुण्यालासुद्धा अजूनही 'पूना'च म्हणतो. जुन्या सवयी जात नाहीत पण पुणेकर मनाला वगैरे लावून घेत नाहीत; फार फार तर 'आहे कोणीतरी फ्रीक' म्हणून सोडून देतात. असो चालायचेच.\nस्टेटस आहे. तितकेच उत्तम. आणि\nस्टेटस आहे. तितकेच उत्तम. आणि खिशात पैसे खुळखुळत असताना जायचोे, हे डिट्टो मीही केलंय.\nगुरुक्रुपाचे छोले हे अत्यंत\nगुरुक्रुपाचे छोले हे अत्यंत टुकार असतात, >>\nडीएस हाइस्कूलजवळच राहात होतो. हे गुरुकृपा '७५ च्या आसपास आलं. तेव्हा रुपम थेअटरमध्ये त्याचे समोसे जात.\nसमोश्याबरोबर छोले*१ असत. समोश्याचं पीठ मालक स्वत: तिंबायाचा दोनदोन तास. अप्रतिम समोसे असायचे. मग भयानक मागणीमुळे तमिळ पोरं कामाला ठेवली. आता चार महिन्यांपूर्वी समोसे नेले. ��ूं.\nथोडक्यात खादाडीचा दर्जा कायम राहात नाही.\n* छोले - आंबटपणासाठी आमचूर घालायचे असते परंतू तो काळपट रंग हल्लीच्या सुगृहिणींना आवडत नाही म्हणून टमोटो प्युरी टाकण्याची फ्याशन आली.\nमध्यंतरी वाटाणे ८०रु किलो झाल्यापासून समोशात बटाटा आला आणि एखादा काजू यावा तसा टणक वाटाणा फुकट येतो. आता वाटाणे स्वस्त झाले तरी बटाट्याला हलवू शकले नाहीत कारण एकच गोळा बटाटावडा आणि समोशाला वापरतात थोडा फरक करून.\nमूगभजी राजस्थानी लोक चांगली बनवतात.\nदोनतीन महिन्यांनी लेख अपडेट करत राहा.\nछोल्यांना काळपट रंग काळ्या\nछोल्यांना काळपट रंग काळ्या चण्यांमुळेही येतो. पण तेच अधिक छान लागतात. पांढऱ्या चण्यांना ती मजा नाही.\nमेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌\nबाकी, टानुबा तुझ्या या\nबाकी, टानुबा तुझ्या या धाग्यात एक दोन खादाडीवर्णन टाकले तर चालेल ना उगाच दोन हातगाड्या जवळ नको.\n१) रेल्वे स्टेशनातले \"शेक\" कुणी पिता का\n२) मशिदबंदर स्टेशन तिकिट ओफिसपासची, महाक्ष्मी मंदिरामागची, बोरीवली कृष्णनगर बस जिथे स्टेशनाला सोडते त्यासमोरच्या कळकट टपरीतली मूगभजी कुणी खाल्लीत का\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nमस्जिदची नाही खाल्लेली. बोरिवली कार्टर रोड ठीक ठाक. महालक्ष्मीच्या देवळामागची अनंत वेळा अनेक टप्प्यांवर, अनेक मोसमांत खाल्ली आहेत. कधी टप्पे जीवघेणे, कधी मौसम जीवघेणा कधी भजी जीवघेणी. अलीकडे मात्र चव पूर्वीसारखी वाटली नाही. अर्थात आता तिथलं काहीच जीवघेणं राहिलं नाही म्हणा. नाही म्हणायला तिथल्या समुद्रातले खडक अनेक वर्षांपूर्वी जीवघेणे ठरले होते म्हणून खाली उतरायच्या वाटेवर प्रवेशबंदी आहे.\nमहालक्ष्मी देवळातले किंवा आसपास मिळणारे बुंदीचे आणि बेसनाचे लाडू अप्रतिम. मूगभजीही झकास असतात.\nलेख आवडला. मुंबैच्या खाद्यसंस्कृतीचा हा पैलू मी कधी फारसा एक्स्प्लोअर केलेला नाही. रादर मुंबैच कधी फारशी फिरलो नाही. गेलाबाजार काही अंशी माटुंगा व दादर इतकेच काय ते. तस्मात बाकीचे काही परिचित नव्हते.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nमी मुंबईत होतो तेव्हा सकाळी समोसा पाव आणि संध्याकाळी डोसा एवढे दोनच पदार्थ खायचो राव.\nमेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌\nआता येच एकदा हिकडं.\nआता येच एकदा हिकडं. दादरमाटुंग्याच्���ा पलिकडची मुंबई फिरू.\nसंध्याकाळी दिवाळीतला खमंग चिवडा खातखात हे वाचलं म्हणून ठीकेय, नाहीतर हापिसच्या बाहेर पडून तातडीने राजूकडची शेवपुरी तरी खावीच लागली असती. गेली सात वर्षं फक्त त्याच्याकडची शेवपुरी खातेय. पाणीपुरी मुलुंड पूर्वेला एका मराठी मुलाच्या गाडीवरची बेष्ट. थंडगार चविष्ट पाणी. आणि कुरकुरीत बुंदी. अहाहा. सँडविचही एका मराठी मुलाच्या स्टाॅलवरचं. दुसरं कुठलं खातच नाही. हा अगदी स्टेशनच्या जवळ, त्यामुळे संध्याकाळी बरंच थांबावं लागतं. मुलुंडला एकविरा स्टाॅलवरचा चुरापाव काॅलेजकन्या/कुमारांमध्ये फार फेमस. बोरिवली पश्चिमेला प्रेमनगरजवळ गोपाळ डोसेवाल्याकडचे डोसे आणि इडली. चटणी तर नुसती चाटावी इतकी भारी. गरमागरम इडल्या किती पोटात जातील याची गणती कठीण.\nबोरिवलीत नॅशनल पार्कात ते\nबोरिवलीत नॅशनल पार्कात ते मडक्यातले मसाला रायआवळे खाल्लेत ते मिळतात का\nबोरिवलीत नॅशनल पार्कात ते\nबोरिवलीत नॅशनल पार्कात ते मडक्यातले मसाला रायआवळे खाल्लेत ते मिळतात का\n बाकी खाबूगिरीचा लेख \"चाय\"शिवाय कसाकाय कंप्लीट होऊ शकतो बुवा \n फारच मस्त लेख आहे.\n फारच मस्त लेख आहे. माझही पहीलं प्रेम - पाणीपुरीच\n'मेड इन इंडिया' कादंबरीचे लेखक पुरुषोत्तम बोरकर यांचे निधन झाले आहे. त्यांना 'ऐसी अक्षरे'तर्फे आदरांजली\nगायिका गीता दत्त (मृत्यू : २० जुलै १९७२)\nजन्मदिवस : गणितज्ञ फ्रेडरिक बेसेल (१७८४), चित्रकार एडवर्ड हॉपर (१८८३), अणूंमधला पुंजवाद दाखवणाऱ्यांतला नोबेलविजेता गुस्ताव हर्ट्झ (१८८७), स्ट्रेप्टोमायसिन आणि अन्य प्रतिजैविकांच्या संशोधनाचा पाया घालणारा नोबेलविजेता सेलमन वाक्समन (१८८८), चित्रकार व शिल्पकार अलेक्झांडर कॉल्डर (१८९८), कवी वसंत बापट (१९२२), गायक मुकेश (१९२३), साक्षेपी संपादक गोविंद तळवलकर (१९२५), गोलंदाज वसंत रांजणे (१९३७), अभिनेता ऱ्हीस इफान्स (१९६८)\nमृत्यूदिवस : सर्वात मोठा लघुग्रह शोधणारा ग्युसेप्पे पियाझ्झी (१८२६), 'स्टँडर्ड टाईम' निर्माण करणारा अभियंता सँडफर्ड फ्लेमिंग (१९१५), दलित नेते पा.ना. राजभोज (१९८४), लेखक ग.ल. ठोकळ (१९८४)\n१६७८ : शिवाजी महाराजांनी वेल्लोर किल्ला जिंकला.\n१८९४ : जगातली पहिली मोटर शर्यत फ्रान्समध्ये झाली.\n१९०० : ब्रिटिश इंडियाच्या नॉर्मन प्रिचर्ड या खेळाडूने ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पॅरिस येथे २०० मीटर स्पर्धेचे रौप्य��दक मिळविले.\n१९०८ : 'देशाचे दुर्दैव' या जहाल अग्रलेखाबद्दल लोकमान्य टिळक यांना सहा वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा.\n१९३० : महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यात जंगल सत्याग्रहाची सुरुवात.\n१९३३ : विली पोस्ट हा पृथ्वीला प्रदक्षिणा घालणारा पहिला मानव ठरला. ७ दिवस १८ तास ४९ मिनिटात त्याने हा विक्रम केला.\n१९५१ : देझिक आणि त्सिगान हे अवकाशयात्रा करणारे पहिले कुत्रे ठरले.\n१९५४ : पोर्तुगीजांच्या ताब्यातून दादरा मुक्त.\n१९८१ : भारताचा पहिला भूस्थिर उपग्रह 'अ‍ॅपल' कार्यान्वित.\n१९९२ : सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला अयोध्या येथील बाबरी मशीद परिसरातील बांधकाम थांबवण्याचे आदेश दिले.\n२००५ : ७ जुलैच्या लंडन बाँबहल्ल्यातला संशयित समजून जॉन चार्ल्स दी मेनेझेस या निरपराध ब्राझिलिअन तरुणाची लंडन पोलिसांनी निष्काळजीपणे हत्या केली.\n२०११ : नॉर्वेमध्ये दहशतवादी हल्ल्यात ७७ ठार.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-internet-telephone-10-paisa-per-minute-call-rate-2541700.html", "date_download": "2019-07-22T10:23:11Z", "digest": "sha1:GHQGZIENYUATEV53755UUKNDYDQJUMTU", "length": 6464, "nlines": 148, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "internet telephone, 10 paisa per minute call rate | आता बोला इंटरनेटवरून, तेही प्रतिमिनिट केवळ १०-१५ पैशांत", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nआता बोला इंटरनेटवरून, तेही प्रतिमिनिट केवळ १०-१५ पैशांत\nहोय, इंटरनेटद्वारे तुम्ही देशातील कानाकोपर्‍यात असलेल्या नातेवाईक किंवा मित्राला बोलू शकाल, तेही अत्यंत कमी दरात\nहोय, इंटरनेटद्वारे तुम्ही देशातील कानाकोपर्‍यात असलेल्या नातेवाईक किंवा मित्राला बोलू शकाल, तेही अत्यंत कमी दरात केंद्र शासन या दिशेने पाऊल उचलण्यासाठी विचार करत आहे. लवकरच इंटरनेट टेलिफोनची सुविधा देण्यास हिरवा झेंडा दाखवणार आहे.\nयानंतर कोणतीही व्यक्ती मोबाइल किंवा लँडलाइनवरून इंटरनेटच्या माध्यमाने बोलू शकणार आहे. शासनाने यापूर्वीच अवघ्या 1500 रुपयांत आकाश टॅबलेट कॉम्प्युटर सुरू करून तहलकाच माजवला आहे. आता इंटरनेटद्वारे कॉल करण्याची सुविधा दिल्यास टेलिकॉम वि���्वात क्रांतिकारक बदल घडू शकतील. सध्या भारतात इंटरनेटवरून कॉल करण्याची सुविधा उपलब्ध नाही. शासन नवीन दूरसंचार नीती आणण्यावर भर देत आहे. इंटरनेटद्वारे मोबाइल किंवा टेलिफोनवर संभाषण केल्यास कॉलचा दर 10 ते 15 पैसे प्रतिमिनिट असू शकतो. सध्यातरी देशात अनेक टेलिफोन कंपन्या ग्राहकांना इंटरनेट सुविधा किंवा चॅटिंग करण्याची परवानगी देत आहेत. यास व्हिओआयपी असे म्हटले जाते. यात प्रतिकॉल 10 पैसे प्रतिमिनिट दर लागतात. यात संभाषण करताना त्या व्यक्तीचे चित्रही पाहता येणार आहे.\nकनेक्टेड राहणारे डाटा कार्ड\nअँड्राइड डिव्हाइस बनवा सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/column-article-about-appointment-of-governors-5951743.html", "date_download": "2019-07-22T09:36:08Z", "digest": "sha1:7PI3RXJAKU2E2SN4GT7QJ2SBXFD6TA7L", "length": 23903, "nlines": 157, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "column article about appointment of governors | स्वपक्षीय राज्यपालांच्या नियुक्त्या पूर्ण!", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nस्वपक्षीय राज्यपालांच्या नियुक्त्या पूर्ण\nपद्मनाभजींनी राजभवनात पाऊल टाकल्या टाकल्या पहिली सुरुवात काय केली असेल तर त्यांनी तिथले कर्मचारी, सरकारी अधिकारी\nपद्मनाभजींनी राजभवनात पाऊल टाकल्या टाकल्या पहिली सुरुवात काय केली असेल तर त्यांनी तिथले कर्मचारी, सरकारी अधिकारी यांना राजभवनाच्या दरबार हॉलचे दरवाजे खुले करून टाकले. एकेका कर्मचाऱ्याला स्वतंत्रपणे बोलावून, त्याची विचारपूस करून, त्याच्याबरोबर एक कप चहा पिऊन पद्मनाभजींनी कृत्रिम अंतरेच दूर करून टाकली.\nऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात मुंबई मराठी पत्रकार संघानं नागालँडचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांच्या वार्तालापाचं आयोजन केलं होतं. वार्तालापापूर्वी काही निवडक लोकांबरोबर चहापान आणि नंतर गप्पा असं त्या कार्यक्रमाचं स्वरूप होतं. वयाची ८६ वर्षं ओलांडलेले पद्मनाभजी नागालँडसारख्या सुदूर पर्वती प्रदेशात, निसर्गरम्य राजभवनात आलिशान सुखसुविधांत मस्त राहतात अशी कुणाची कल्पना असेल तर ती त्यांनी सर्वप्रथम दूर केली पाहिजे. पद्मनाभजींनी राजभवनात पाऊल टाकल्या टाकल्या पहिली सुरुवात काय केली असेल तर त्यांनी तिथले कर्मचारी, सरकारी अधिकारी यांना राजभवनाच्या दरबार हॉलचे दरवाजे खुले करून टाकले. एकेका कर्मचाऱ्याला स्वतंत्रपणे बोलावून, त्याची विचारपूस करून, त्याच्याबरोबर एक कप चहा पिऊन पद्मनाभजींनी कृत्रिम अंतरेच दूर करून टाकली. आजवरचे कुणीच राज्यपाल त्या हस्तिदंती मनोऱ्यातून फारसे बाहेर पडलेले नव्हते. कार्यक्रमांच्या निमित्ताने पद्मनाभजींनी नागा जनतेत मिसळणे तर सुरू केलेच, पण दर महिन्यातून एकदा अति-ग्रामीण भागात फिरणं आणि तिथल्या जनतेचे प्रश्न तिथे जाऊन जाणून घेण्याचा प्रयत्न करणं हा एक वेगळाच पायंडा त्यांनी पडला.\nपद्मनाभजींना हे सारं जमलं त्याचं मुख्य कारण त्यांचा नागालँडशी आणि पूर्वोत्तर भारताशी गेल्या ५०-५५ वर्षांचा असलेला संबंध. पद्मनाभजी या भागात सर्वप्रथम आले ते ६२ च्या युद्धानंतर. 'इंडियन डॉग्ज गो बॅक'च्या घोषणांच्या वातावरणात. ख्रिश्चनीकरणाला प्रारंभ होऊन पन्नासेक वर्षे झालेली होती, धर्माच्या आधारावर वेगळेपणाची बीजे मुरवायला आधीच प्रारंभ झालेला होता. त्यात फुटीरतेची बीजे रोवण्याचा नवा उद्योग चीननं सुरू केला होता. आणि भारत सरकार तर ज्या जमिनीवर गवताचं पातही उगवत नाही ती जमीन भारतात राहिली काय आणि गेली काय अशी भावना बोलत होतं. पद्मनाभजी तेव्हा सर्वप्रथम इथं आले, कुठलीही नकारात्मक भाषा वापरायची नाही, प्रेमाची भाषा वापरायची आणि माणसांची मनं जोडून अपेक्षित बदल घडवायचे हे पन्नास-साठ वर्षांचं उद्दिष्ट समोर ठेवूनच त्यांचे प्रयत्न सुरू झाले होते, असा तो काळ होता. पद्मनाभजींच्या मनातली प्रामाणिकता बहुधा संबंधितांच्या लक्षात आली होती आणि \" यह लंबी रेस का घोडा है \" हे त्यांनीही जाणलं होतं. त्यांच्या या प्रयत्नात प्रारंभीच्या काळात अभाविप, मग संघ, त्यानंतर भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. या प्रवासात त्यांना त्या सर्वांपेक्षा खरी आणि मनापासून साथ कुणी दिली असेल, तर ती कवितावहिनींनी.\nपद्मनाभजींचा जन्म ८ ऑक्टोबर १९३१ चा. म्हणजे पुढल्याच महिन्यात ते वयाची ८७ वर्षे पूर्ण करून नव्वदीच्या उंबरठ्यावर उभे ठाकलेले असतील. नागालँडचे राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती प्रणब मुखर्जी यांनी केली ती १४ जुलै २०१४ रोजी. त्यांचा उत्साह, त्यांची बांधिलकी याचा जवळून परिचय असल्यानेच बहुधा १२ डिसेंबर २०१४ ला त्यांच्याकडे आसामच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. १७ ऑगस्ट २०१६ पर्यंत त्यांनी ती जबाबद��री सांभाळली. त्याच काळात म्हणजे २१ जुलै २०१४ ते १९ मे २०१५ याकाळात त्रिपुराची अतिरिक्त जबाबदारी त्यांच्याकडे राहिली. पंतप्रधान पूर्वोत्तर भारताच्या प्रवासात असताना सहज गप्पांत, दिवसभराच्या कामाचं स्वरूप त्यांनी पद्मनाभजींकडून जाणून घेतलं आणि अरुणाचल प्रदेशाचीही अतिरिक्त जबाबदारी त्यांच्यावर सोपवून टाकली.\nपूर्वोत्तर भारताविषयी बोलताना पद्मनाभजी भरभरून बोलत असतात, इथल्या शिक्षकांनी, डॉक्टरांनी, तिथे आलं पाहिजे, आपल्या आयुष्यातली दोन-पाच वर्षं त्या भागाच्या विकासासाठी दिली पाहिजेत, असं आवाहन ते करत असतात. आठही पूर्वोत्तर राज्यं हात जोडून तुम्हाला निमंत्रण देत आहेत असं सांगताना ते नमस्ते या शब्दाच्या इंग्रजी स्पेलिंगचा आधार घेतात. यातला 'एन' असतो नागालँडचा, 'ए' असतो अरुणाचल प्रदेशाचा, 'एम' असतो मेघालयाचा, मणिपूरचा आणि मिझोरामचा, दुसऱ्यांदा येणारा स्पेलिंगमधला 'ए' असतो आसामचा, 'एस' असतो सिक्कीमचा, 'टी' असतो त्रिपुराचा आणि शेवटचा 'ई' असतो सर्वांना मिळून संबोधल्या जाणाऱ्या ईस्टर्न स्टेट्सचा म्हणजे पूर्वोत्तर भारताचा.\nपूर्वोत्तर भारतात असलेल्या आठही राज्यांत विकासाचे आणि शांततेचे वारे वाहू लागले आहेत याचा उल्लेख स्वाभाविकपणेच पद्मनाभजींच्या बोलण्यातून आला. दिमापुर हे नागालँडमधलं मोठं शहर, रेल्वेनं उर्वरित भारताशी जोडलं गेलेलं. तर कोहिमा ही नागालँडची राजधानी. या दोन शहरांमधलं अंतर अवघं ७० किलोमीटरचं. पण ते कापायला पूर्वी चार चार तास लागायचे, अनेकदा आंदोलक, अतिरेकी यांच्यामुळे हा महामार्ग बंद असायचा. गेल्या चार वर्षांत त्याचे प्रमाण तर कमी झालेलेच आहे, पण दिमापूर-कोहिमा महामार्ग चार पदरी होतो आहे, वीस लाखांच्या लोकसंख्येला पाच विद्यापीठे आहेत. ज्या असंतोषाचा आणि अतिरेकवादाचा उल्लेख वर केला, तो संपवण्याच्या दृष्टीने सुरू केलेले प्रयत्न आता अंतिम टप्प्यात आले आहेत. कुणी कल्पनाही केली नव्हती इतक्या झपाट्यानं नागालँडमध्ये भाजप सत्तेत आला आहे. पद्मनाभजींची सहा दशकांची तपश्चर्या या कामी फळाला आली आहे.\nऑगस्ट २०१८ मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सात राज्यांच्या राज्यपालांच्या नियुक्त्या-फेरनियुक्त्यांची घोषणा केली आणि त्यांच्या स्वतःच्या नियुक्तीला एक वर्ष पूर्ण होण्याआधीच सर्वच्या सर्व राज्यां��ध्ये मोदी सरकारला जवळ असणारे राज्यपाल नियुक्त करण्याची आपल्यावरील जबाबदारी एका अर्थानं हातावेगळी केली. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात करण्यात आलेल्या या फेरबदलांमध्ये एकूण सात राज्यांचे राज्यपाल बदलण्यात आले, त्यात तीन राज्यपाल पूर्वोत्तर राज्यांचे होते हे उल्लेखनीय. मेघालयात असलेल्या गंगाप्रसाद यांना सिक्कीमला पाठवण्यात आलं, तर त्रिपुरातल्या तथागत रॉय यांना मेघालयाचा कार्यभार देण्यात आला. कप्तानसिंह सोळंकी इतके दिवस हरियाणाचे राज्यपाल होते, त्यांच्याकडे त्रिपुराचा कार्यभार देण्यात आला. सत्यपाल मलिक बिहारचे राज्यपाल होते, त्यांना तिथून उचलून जम्मू-काश्मीरला पाठवण्यात आलं. उत्तर प्रदेश भाजपचे ज्येष्ठ नेते लालजी टंडन यांना मलिक यांच्या जागी बिहारचा कार्यभार देण्यात आला, तर सत्यदेव नारायण आर्य यांना हरियाणाचे नवे राज्यपाल म्हणून जबाबदारी देण्यात आली. बेबी राणी मौर्य यांच्याकडे आता उत्तराखंडचे राज्यपालपद देण्यात आले आहे.\nत्यामुळे आता आंध्रप्रदेश- ई.एस.एल.नरसिंहन, अरुणाचल प्रदेश- बी.डी.मिश्र, आसाम- जगदीश मुखी, बिहार- लालजी टंडन, छत्तीसगड- आनंदीबेन पटेल (अतिरिक्त कार्यभार), गोवा- मृदुला सिन्हा, गुजरात- ओमप्रकाश कोहली, हरियाणा- सत्यदेव नारायण आर्य, हिमाचल प्रदेश- आचार्य देव व्रत, जम्मू काश्मीर- सत्यपाल मलिक, झारखंड- द्रौपदी मुर्मू, कर्नाटक- वजुभाई वाला, केरळ- पी. सदाशिवम, मध्यप्रदेश- आनंदीबेन पटेल, महाराष्ट्र- चि. विद्यासागर राव, मणिपूर- नजमा हेपतुल्ला, मेघालय- तथागत रॉय, मिझोराम- कुम्मनम राजशेखरन, नागालँड- पद्मनाभ आचार्य, उदिशा- गणेशी लाल, पंजाब- व्ही. पी. सिंग बदनोर, राजस्थान- कल्याण सिंग, सिक्कीम- गंगाप्रसाद, तामिळनाडू- बनवारीलाल पुरोहित, तेलंगण- ई.एस.एल.नरसिंहन (अतिरिक्त कार्यभार), त्रिपुरा- कप्तानसिंह सोळंकी, उत्तर प्रदेश- राम नाईक, उत्तराखंड- बेबी राणी मौर्य आणि पश्चिम बंगाल- केसरीनाथ त्रिपाठी.\nया राज्यपालामधले सर्वाधिक जुने, मोदी सरकार सत्तारूढ होण्याआधी नियुक्त झालेले आणि अजूनही राज्यपालपदी असलेले ई. एस. एल. नरसिंहन हे एकमेव. त्यांची नियुक्ती २८ डिसेंबर २००९ ची. त्यानंतरच्या राज्यपालामधले १४ सालात नियुक्त झालेले १०, १५ सालात नियुक्त झालेले २, १६ सालात नियुक्त झालेले २, १७ सालात नियुक्त झालेले ३ आणि १८ सालात नियुक���त झालेले तब्बल ११ असे एकूण २९. १४ सालात नियुक्त झालेल्या आणि अजूनही आपल्या पदावर कायम असलेल्या या दहा राज्यपालांमध्ये समावेश आहे, गोव्याच्या मृदुला सिन्हा, गुजरातचे ओमप्रकाश कोहली, कर्नाटकचे वजुभाई वाला, केरळचे पी. सदाशिवम, महाराष्ट्राचे चि. विद्यासागर राव, नागालँडचे पद्मनाभ आचार्य, राजस्थानचे कल्याण सिंग, तेलंगणाचे ई.एस.एल.नरसिंहन, उत्तर प्रदेशचे राम नाईक आणि पश्चिम बंगालचे केसरीनाथ त्रिपाठी यांचा. यातल्या गोवा, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, नागालँड आणि उत्तर प्रदेशात भाजपचीच सरकारे आहेत, त्यामुळे तिथल्या राज्यपालांचे काम तसे सोपे होते. पण कर्नाटक, केरळ, तेलंगण आणि पश्चिम बंगालची स्थिती तशी नव्हती. तिथली सरकारे विरोधी पक्षांची होती आणि आजही आहेत. त्या-त्या सरकारांचा विश्वास जपत हे राज्यपाल कार्यरत आहेत हीच मोदी सरकारसाठी जमेची बाजू आहे.\n- सुधीर जोगळेकर (ज्येष्ठ पत्रकार)\nवृत्तपत्राच्या कागदावरील वाढीव शुल्क घातक\nगांधी परिवाराने पदासाेबतच सत्तात्याग करावा\nभाजपची भूक भागणार तरी कधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/6959", "date_download": "2019-07-22T09:34:59Z", "digest": "sha1:ZXVIYHNLUAGVQ6MSESMWFFCYGUGEQU6M", "length": 20861, "nlines": 213, "source_domain": "aisiakshare.com", "title": " बा विदूषका! | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०१९ - आवाहन\nतुझे अफाट उपकार अफिट आहेत\nअंजन घातलंस, फटके मारलेस, उजेड दाखवलास\nआम्हाला म्हणता येत नव्हतं ते तू बोलू शकलास\nमुख्य म्हणजे तू निरागस राहिलास\nतुझी टिंगल टवाळखोर नव्हती\nखऱ्याचं व्रत होतं तुझं आणि तशी सवयही होती तुला\nतोंड झाकायला नव्हे तर अहं लपवायला घेतलास वेश\nतू शहाणा होतास, पण शाणपत्ती नव्हती तुझ्या विचारात\nतू फटकळ होतास, पण सरबत्ती नव्हती तुझ्या भाषेत\nतुझ्यात ममत्व होतं, कळकळ होती\nविनोद तुझं अस्त्र होतं, ढाल नव्हती\nतुला वचपे नव्हते काढायचे\nतुला सूड नव्हते उगवायचे\nतू प्रांजळ होतास, तू निर्व्याज होतास\nतू विद्वान तर होतासच\nत्यात तुझं तत्त्वज्ञान पक्वं होतं आणि तर्क घट्ट\nतू कुशल होतास, पारंगत होतास\nतुझं आंगिक मार्मिक आणि वाचिक मर्मभेदी होतं\nतू कसला होतास अरे\nतुझी रूपं बेसुमार आणि अवतार अगणित\nसोंगं रंगवायचास, शंका काढायचास\nतुझे दूरचे नातलग खादाड असतील\nतू मात्र जगण्यापुरतं बेताचंच खायचास\nतू शहाणा असायचास, शहाणा समजायचा ���ाहीस स्वतःला\nतू चिडायचास ते व्यवस्थांवर, व्यक्तीवर नाही\nतू आधी स्वतःला इवलासा करायचास\nमग मोठ्यांना वठणीवर आणायचास\nमला सगळं कळतंय मूर्खांनों ऐका माझं, असा तुझा आव नव्हता\nमलाही कळतंय ते का समजून घेत नाही तुम्ही, एवढाच तुझा भाव होता\nह्या पेशात ईगो असणं हे महापाप आहे\nत्याचं स्वत्व समूहाचा अंशमात्र असण्यात आहे\nह्याबद्दलची तुझी जाणीव अगदी निखालस होती\n'शहाणे होण्यापूर्वीच म्हातारे होण्याचा तुम्हाला अधिकार नव्हता'\n'ह्या देवतांमध्ये काही तथ्य नाही'\nअसे तुझे उद्गार अनेकांच्या उरात सामावलेत...\n...तुझी दिशाहीन दुडूदुडू चाल थेट\nतुझं बेभान सुसाट पळणं नियंत्रित\nवाटत आलं आहे अनेकांना\nबाकी कित्येकदा वेळच्या वेळी तिथच्या तिथे\nजसं हवं तसं बोलण्याच्या तुझ्या हजरजबाबी सवयीमागे\nगृहीत असे प्रतिभा, बहुश्रुतता आणि अभ्यास\nतू जीभ उचलून टाळ्याला लावू शकायचास लागलीच\nकारण तुझं सुहृदय सतत असे धगधगत\nआणि मानुषी मेंदू मोजत असे नेहेमी\nनिव्वळ माणूस होणं मोलाचं होतं तुला\nशहाणपण हा त्याचा एक भाग मात्र होता\nतू आंगठा दाखवायचास टेंभा न मिरवता\nतू खूप प्रेमळ होतास संतांसारखा\nतरीही लाडक्या, वेल्हाळा, केवढं दिलेल्या\nतशी तुझी नेहेमीच गरज राहील असं येईल म्हणता म्हणा\nपण तुझं मिश्कील तेज\nआटलं चार्ली आजोबांच्या आणि दादू बाबांच्या पश्चात\nतुझा काळाशी झालेला करार आटोपला असावा\nसंभवत राहा पुन्हा एखाद्या युगाने कळवळून हाक मारली तर\nसरळ बोलता येतं आता आम्हाला\nआमचं आम्हीच बोललं पाहिजे\nतुझ्या बेफिकिरीचा नाही तर तुझ्या बेमुर्वतपणाचा वारसा\nचालवायला हवा आम्ही आता\nतुझी जाणीव घेतली पाहिजे आम्ही आता\nतुझे चाळे तुलाच शोधतात\nतुझं ब्रीद जपलं पाहिजे आम्ही आता\nतुझ्या कोलांट्या तुलाच लखलाभ\nतुझा नेम जमवला पाहिजे आम्ही आता\nआडपडदा, शालजोडी, नथीतले तीर आता कशाला\nजर फाडता येईल पडदा\nआणि सोडता येतील बाण\nआता का तिरकं का नाही थेट\nआता का लपून का नाही प्रकट\nआता का नाही मंडन टोमणा टाळून\nआता का नाही पुरावा टवाळी अव्हेरून\nह्या विनोदाने टाकावा मुखवटा आता चेहरा व्हावा बोलका\nह्या विडंबनाने सोडावं छद्म आता विधानाने व्हावं निःसंदिग्ध\nह्या विसंगतीने सांडावा सल आता तर्क व्हावा तब्बल\nआता नाही गरज मुखवटे चढवून आगीभोवती नाचून\nआपलंच मन आणि मेंदू आणि देह पुरतो ना\nलागत नाहीत आता आत्मेबित्मे\nआवाहत नाही आता आपण\nव्हावा संचार कुणाचा तरी आपल्यात म्हणून\nमुखवट्यांचं टोळ्यांमधलं टोटमकाम संपलं की रे आता\nआम्ही चढवले तर रूपकात्मकच चढवतो मुखवटे\nजसे टोळ्यांबरोबर गेले हे रंगीतसंगीत मुखवटे आणि अंगरंगलेप\nतसं आता ह्या शतकात तरी नको का व्हायला\nटोळ्यांना जसा मुखवटा कामी आला अनाकलनीय कवेत घ्यायला\nठरलास कैवारी ह्यात्याशाहीतल्या बंडावत्या कलावंतांचा\nसरंजामी सामंतांवर बसले असतील तुझे वाक्‌घण\nपण आता ह्या भले तथाकथित खुल्या काळातही\nतर तुझ्यामुळेच प्रवेशतील सरंजामशाही परिपार्श्वक\nह्या एकविसाव्या शतकात व्यसनं देखील बदलली\nआणि तू कसा रे अजून इथे जिथल्या तिथे\nखरंच माझ्या मोगाच्या विदूषका\nआता माझं मीच भलंबुरं बघायला हवं\nखरं तर आमचं आम्हीच\nआता शेरे नकोत हवेत प्रश्न सोलीव\nआता मस्करी नको व्हायला हवं थोडं गंभीर\nआता कोडी नकोत करायला हवा आता उलगडा\nनाही नाही अजिबात होणार नाही आम्ही करुणव्यग्र\nएकविसाव्या शतकाची शोकात्मिका रचायचा नाही किंचितही मानस\nपण रोखठोक बोलताबोलता कोरडे झालो\nइतरांचे दोष दाखवता दाखवता आत्मरत झालो\nमाझंच खरं म्हणता म्हणता स्वतः खोटे झालो\nतर उत्तू मातू नीतीच फाडून खाऊ\nतुझ्या खेरीजही आम्ही हसू हसवू\nह्या परिस्थितीला सामोरायला नको तुझी मदत आता\nआमचं आम्हालाच निस्तरू दे आता\nकदाचित फार काळ नाही\nपण तरी आता ये\nनाही नाही नाही नाही. थांब थांब थांब. विसर विसर. ऐक. चुकलो अरे. पार माकलो. रामा शिवा गोविन्दा झाला माझा. दगड्या धोंड्या मसण्या झाला. अक्कल गहाण पडली रे, मती नाठी, बुद्धी नाहीशी झाली. माज आला, माद चढला. उतलो, मातलो, तोंडाला येईल ते बकलो. माफ कर, जाऊ दे सोड. रुसत, रागवत नाही का कुणी आपल्या माणसावर येड्यागत बोललो रे, पार माती खाल्ली. थोबाडीत मारून घेतो, कान पकडतो, दंडवत घालतो - क्षमा कर, ये ये ये अरे, ये रे बाबा ये. धाव रे धाव आता. बाबा करतो, पुता करतो; आजोबा, या हो आता. आधी बकलो, आता भाकतो. गंजली तलवार, जरा काढ धार. हवं तर मार, फटकार. झालीय धरणी ठाय, होत चालला आहे निरुपाय. दया कर, लेकरं तार. आता ये सत्वर आणि जरा निस्तर. ये वेगेवेगे. नाही नाही, तसं नाही. आम्ही नाही पळत, पोबारत; नाही हातपाय गाळत. नाही झाकत, नाही झटकत - पण तू ये. तू अस बाबा. आता आयता नको लाभूस, दर्शन नको देऊस - आम्हा प्रत्येकात ये. टपकू नकोस, उगव. सगळं कोमेजण्याआधी हरेकाच्या आतून उमल. आम्हाला सांभाळ. जप, आम्ही जग जपलं तर जपले जाऊ आपोआप हे आहेच. पण, तुझा तोरा, ताठा तीच आमची मिरास, मिजास. तू ये. माझ्या शोन्या, लाडक्या, तुझी अलाबला घेतो रे बंधो, पण आता लागलीच ये रे. ये, बा विदूषका\nनव अनुष्टुभ्, मार्च-एप्रिल २०१८मध्ये पूर्वप्रकाशित\nरेखाचित्रे : अजित अभंग\n'मेड इन इंडिया' कादंबरीचे लेखक पुरुषोत्तम बोरकर यांचे निधन झाले आहे. त्यांना 'ऐसी अक्षरे'तर्फे आदरांजली\nगायिका गीता दत्त (मृत्यू : २० जुलै १९७२)\nजन्मदिवस : गणितज्ञ फ्रेडरिक बेसेल (१७८४), चित्रकार एडवर्ड हॉपर (१८८३), अणूंमधला पुंजवाद दाखवणाऱ्यांतला नोबेलविजेता गुस्ताव हर्ट्झ (१८८७), स्ट्रेप्टोमायसिन आणि अन्य प्रतिजैविकांच्या संशोधनाचा पाया घालणारा नोबेलविजेता सेलमन वाक्समन (१८८८), चित्रकार व शिल्पकार अलेक्झांडर कॉल्डर (१८९८), कवी वसंत बापट (१९२२), गायक मुकेश (१९२३), साक्षेपी संपादक गोविंद तळवलकर (१९२५), गोलंदाज वसंत रांजणे (१९३७), अभिनेता ऱ्हीस इफान्स (१९६८)\nमृत्यूदिवस : सर्वात मोठा लघुग्रह शोधणारा ग्युसेप्पे पियाझ्झी (१८२६), 'स्टँडर्ड टाईम' निर्माण करणारा अभियंता सँडफर्ड फ्लेमिंग (१९१५), दलित नेते पा.ना. राजभोज (१९८४), लेखक ग.ल. ठोकळ (१९८४)\n१६७८ : शिवाजी महाराजांनी वेल्लोर किल्ला जिंकला.\n१८९४ : जगातली पहिली मोटर शर्यत फ्रान्समध्ये झाली.\n१९०० : ब्रिटिश इंडियाच्या नॉर्मन प्रिचर्ड या खेळाडूने ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पॅरिस येथे २०० मीटर स्पर्धेचे रौप्यपदक मिळविले.\n१९०८ : 'देशाचे दुर्दैव' या जहाल अग्रलेखाबद्दल लोकमान्य टिळक यांना सहा वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा.\n१९३० : महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यात जंगल सत्याग्रहाची सुरुवात.\n१९३३ : विली पोस्ट हा पृथ्वीला प्रदक्षिणा घालणारा पहिला मानव ठरला. ७ दिवस १८ तास ४९ मिनिटात त्याने हा विक्रम केला.\n१९५१ : देझिक आणि त्सिगान हे अवकाशयात्रा करणारे पहिले कुत्रे ठरले.\n१९५४ : पोर्तुगीजांच्या ताब्यातून दादरा मुक्त.\n१९८१ : भारताचा पहिला भूस्थिर उपग्रह 'अ‍ॅपल' कार्यान्वित.\n१९९२ : सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला अयोध्या येथील बाबरी मशीद परिसरातील बांधकाम थांबवण्याचे आदेश दिले.\n२००५ : ७ जुलैच्या लंडन बाँबहल्ल्यातला संशयित समजून जॉन चार्ल्स दी मेनेझेस या निरपराध ब्राझिलिअन तरुणाची लंडन पोलिसांनी निष्काळजीपणे हत���या केली.\n२०११ : नॉर्वेमध्ये दहशतवादी हल्ल्यात ७७ ठार.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pandharpurlive.com/2019/02/pandharpur-live-18-february-2019_18.html", "date_download": "2019-07-22T10:20:30Z", "digest": "sha1:WEVO5YIXTD6XEVHBSBSX6FKVU6UW7PYR", "length": 13922, "nlines": 111, "source_domain": "www.pandharpurlive.com", "title": "स्वेरीत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३८९वी जयंती साजरी | Pandharpur Live", "raw_content": "\nस्वेरीत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३८९वी जयंती साजरी\nशिवरायांच्या नेतृत्व आणि कार्तुत्वांमुळे २७२ देशात ‘शिवजयंती’ साजरी केली जाते\n-अधिष्ठाता प्रा. राजकुमार कदम\nपंढरपूर- ‘सामान्य जनतेला स्वराज्य निर्मितीसाठी प्रेरित करणारे राजा शिवछत्रपती यांना हिंदवी स्वराज्याची भूक होती त्यामुळे रयतेला नेमके काय हवे याची त्यांना जाण होती. जिजाऊ माँसाहेबांनी छत्रपती शिवरायांना ‘संस्कार आणि संस्कृती’ची शिकवण दिल्यामुळेच शिवरायांचे नेतृत्व आणि कर्तुत्व याचा विश्वात आदर केला जातो. त्यामुळे आज विश्वातील २७२ देशात शिवजयंती साजरी केली जाते.’ असे प्रतिपादन विद्या प्रतिष्ठानचे अधिष्ठाता प्रा. राजकुमार कदम यांनी केले.\n📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अ‍ॅप्लीकेशन.https://play.google.com/store/apps/details…➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com\nयेथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित इंजिनिअरिंग कॉलेजच्या मध्यवर्ती अॅम्पी थिएटरमध्ये आयोजिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३८९ व्या जयंती निमित्त प्रमुख पाहुणे म्हणून विद्या प्रतिष्ठानचे प्रा. राजकुमार कदम उपस्थित शिवप्रेमींसमोर शिवचरित्र उलगडत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व माजी परिवहन मंत्री सुधाकरपंत परिचारक होते.\nभ्याड हल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाला सुरवात झाली. संस्थेचे संस्थापक सचिव व ���भियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत करून स्वेरीच्या वाटचालीची माहिती दिली. ‘मेसा’ अंतर्गत क्षितीज २ के१९ या राज्यस्तरीय तांत्रिक स्पर्धेच्या पोस्टरचे उदघाटन केले. अध्यक्षीय भाषणात माजी आमदार परिचारक यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन येथील संस्कृती व संस्काराचे अनुकरण करावे तितके थोडेच आहे.’ असे सांगितले. पुढे बोलताना प्रा. कदम म्हणाले ‘ मी याठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आलो नसून शिकण्यासाठीच आलो आहे. मी आजपर्यंत अनेक महाविद्यालयात गेलो परंतु येथील शिस्त व संस्कृती कोठेही आढळून आली नांही. असे सांगून आज व्हिएतनाममध्ये देखील राजा शिवछत्रपतींच्या कार्याची ओळख कशी आहे याचे उदाहरण देवून महाराजांचे विचारशील, कृतीशिल नेतृत्वाचे विविध पैलू उलगडून दाखविले. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी भाषणाद्वारे गंभीर प्रश्नावर प्रकाश टाकून ‘छत्रपती शिवाजी महाराजांमधील नेतृत्व गुण अंगीकारणे गरजेचे आहे.’ असे सांगितले. ‘मिशन मोदी अगेन पीएम’चे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष रामगोपाल काका म्हणाले की, ‘स्वराज्यासाठी केलेल्या योगदानामुळे आणि त्यागामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन विश्वात केले जाते. ते सर्व गुण संपन्न होते त्यांच्या शूर, धाडसी, साहसी, संयमी, दातृत्व अशा अनेक गुणांमुळे त्यांचे विश्वातील प्रत्तेकाच्या हृदयात स्थान निर्माण झाले.’ असे सांगून शिवरायांचे नेतृत्व आणि त्यांची न्यायव्यवस्था’ यावर प्रकाश टाकला. भाषणापूर्वी प्रचंड जयघोष आणि जल्लोष करणारे विद्यार्थी नंतर मात्र पाहुणे सांगत असलेले शिवचरित्र शांतपणे व गंभीरतेने ऐकत होते. त्यांची ही संयंमी भुमिका पाहून विद्यार्थ्यांच्या शिस्तीचे प्रा. कदम यांनी मुक्तकंठाने कौतुक केले.\nसंपूर्ण कॅम्पसमध्ये विद्यार्थी ‘जय भवानी, जय शिवाजी जय जिजाऊ ’अशा विविध घोषणांनी कॉलेज कॅम्पस दणाणत होता, तर शिवमूर्तींच्या पालखीने विशेष लक्ष वेधून घेतले.इंजिनिअरिंगच्या प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्यमुर्ती व त्यासमोर विद्यार्थींनींनी काढलेली आकर्षक रांगोळी लक्ष वेधून घेत होते. एकुणच संपुर्ण कॅम्पस शिवमय बनले होते. यावेळी महाराष्ट्र राज्य टीचर एज्युकेटर्स असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रशम कोल्हे, संस्थेचे विश्वस्त बी.���ी.रोंगे, विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, विद्यार्थी सचिव अक्षयकुमार कोरे, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.करण पाटील, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. एस.डी. सोनवणे, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे, डिप्लोमा इंजिनीअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, सर्व अधिष्ठाता, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, उपस्थित होते. सुत्रसंचालन विद्यार्थी व प्रा. यशपाल खेडकर यांनी केले तर स्वेरीचे जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे यांनी आभार मानले.\nवाखरी आश्रमशाळेतील 16 वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या... अनोळखी मुलाने चिठ्ठी देऊन बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याने काजलची आत्महत्या...\nपंढरपूर LIVE 23 जानेवारी 2019 मृत काजल पोरे पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या कु. काजल दत्तात्रय पोरे ...\nपांडुरंगाच्या महाद्वारात जनसमुदायासमोर पोलिस निरीक्षकाने केला आमदार भालके यांचा अवमान... आमदार भारत भालके व पोलीस निरीक्षक साळोखे यांच्यात शाब्दीक चकमक...\nPandharpur LIVE 14 March 2019 अतिक्रमण मोहिमेत वृध्द महिलांना मारहाण केल्याने भालके संतापले पंढरपूर, दि.१४ (प्रतिनिधी) पंढरपूर...\n2019 ची पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची निवडणुक पंचरंगी होणार.. दिग्गजांच्या सोबतीने मंगळवेढ्यातील एका उमद्या तरुणाचे नांवही चर्चेत..\nपंढरपूर LIVE 4 सप्टेंबर 2018 गेल्या दहा वर्षांपासून आमदार पदावर असणारे काँग्रेसचे आमदार भारतनाना भालके, 10 वर्षांपासून जिल्हा दुध संघाच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/abhishek-bacchan/", "date_download": "2019-07-22T10:16:14Z", "digest": "sha1:OTQMZI7IE7DT4X5XFEMIQO5EZ7B4GLNL", "length": 9279, "nlines": 133, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "सिने-अभिनेता व निर्माता अभिषेक बच्चन – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ July 22, 2019 ] मन एक पाखरू\tललित लेखन\n[ July 22, 2019 ] मानसिक स्वास्थ्य कसे हाताळावे \n[ July 20, 2019 ] भिकारीण\tकविता - गझल\n[ July 19, 2019 ] कवीची श्रीमंती\tकविता - गझल\n[ July 19, 2019 ] ओरॅकल कंपनीचा संस्थापक लॅरी एलिसन\tविशेष लेख\nHomeव्यक्तीचित्रेसिने-अभिनेता व निर्माता अभिषेक बच्चन\nसिने-अभिनेता व निर्माता अभिषेक बच्चन\nFebruary 5, 2019 संजीव वेलणकर व्यक्तीचित्रे\nअभिषेकचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईत झाले. त्यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९७६ रोजी झाला. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी अभिषेक परदेशात गेला होता. मुंबई, नवी दिल्ली, स्वित्झर्लंड आणि बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये अभिषेकने आपले शिक्षण पूर्ण केले. बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन व जया बच्चन ह्यांचा मुलगा असलेल्या अभिषेकने २००० सालच्या रेफ्युजी ह्या चित्रपटामधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरूवात केली. तेव्हापासून त्याने अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये कामे केली आहेत व त्याला ३ फिल्मफेअर पुरस्कार, १ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कार मिळाले आहेत.\nअभिषेक बच्चनचे गुरु या सिनेमाच्या सेटवर ऐश्वर्या राय बच्चन सोबत सुत जुळले आणि काही काळ डेटिंग केल्यानंतर दोघांनी २० एप्रिल २००७ रोजी लग्न केले. विशेष म्हणजे ऐश्वर्या अभिषेकपेक्षा ३ वर्षांनी मोठी आहे. आहे. अभिषेकला एक मोठी बहीण असून तिचे नाव श्वेता नंदा आहे.\nश्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nमराठीसृष्टीचा मोबाईल ऍप आजच डाऊनलोड करा..\nमानसिक स्वास्थ्य कसे हाताळावे \nओरॅकल कंपनीचा संस्थापक लॅरी एलिसन\nमाझे आदरणीय गुरुजी पं. दिनकर पणशीकर\nकाय आहे ऑफिस कोल्ड आणि कसा कराल यापासून बचाव\nमॅनहॅटनहेंज.. मॅनहॅटन.. न्यूयॉर्क.. अमेरिका\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://manoranjancafe.com/2018/06/21/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%96/", "date_download": "2019-07-22T10:24:14Z", "digest": "sha1:3NIRC4HUAPJGVBP2JTMXOJXVH7CQJOAW", "length": 6982, "nlines": 52, "source_domain": "manoranjancafe.com", "title": "राजेश शिकवणार गोटयांचा खेळ – www.manoranjancafe.com", "raw_content": "\nराजेश शिकवणार गोटयांचा खेळ\nजगभरात फुटबॅाल वर्ल्ड कप फिवर सुरु असताना राजेश मात्र ‘गोटया’ खेळायला शिकवणार आहे.\nविहान प्रोडक्शन आणि द्वारा मोशन पिक्चरची निर्मिती असलेल्या गोटया चित्रपटाची सहनिर्मिती नैनेश दावडा व निशांत राजानी यांनी केली आहे. अभिनयाकडून दिग्दर्शनाकडे वळलेल्या भगवान पाचोरे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून, कथा-पटकथा-संवाद-गीतलेखनही त्यांनीच केलं आहे. या सिनेमाची कथा गोटया या खेळावर आधारित आहे. गोटया नावाच्या एका मुलाला गोटया खेळण्याचं प्रचंड वेड असतं. हे वेड त्याला कशाप्रकारे आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत नेतं त्याची मनोरंजक कथा या सिनेमात पहायला मिळेल.\nया गोटयाला, गोटया खेळायला शिकवण्याची कामगिरी राजेशने साकारलेल्या प्रशिक्षकाकडे आहे. तसं पाहिलं तर राजेशने यापूर्वीही प्रशिक्षकाची भूमिका साकारली आहे. याबाबत राजेश म्हणाला की, यापूर्वी ‘मन्या – द वंडर बॅाय’ या सिनेमात अॅथलिट, तर एकता- द पॅावर’ कबड्डी कोच बनलो होतो, पण ‘गोटया’ मधील प्रशिक्षक या दोन्ही सिनेमांपेक्षा खूप वेगळा आहे. आपल्याकडे गोटया या खेळाकडे केवळ टाइमपास म्हणून पाहिलं जातं. हे चुकीचं आहे. खरं तर हा खेळ आंतरराष्ट्रीय पातळीवरही खेळला जातो हे फार कमी लोकांना माहित असेल. या खेळामुळे शारीरीक हालचाली सुधारतातच, पण एकाग्रताही वाढते. हा बुद्धीचाही खेळ आहे. बालपणी मीदेखील गोटया खेळायचो. त्यामुळे या खेळाशी फार जवळच नातं आहे. या सिनेमामुळे पुन्हा जुन्या आठवणी जाग्या झाल्या. भगवान पाचोरे यांनी एका सुंदर संकल्पनेवर तितकाच सुरेख सिनेमा तयार केल्याने एका चांगल्या सिनेमात काम केल्याचं समाधान लाभलं.\nया सिनेमात राजेशच्या जोडीला ‘गोटया’ची भूमिका साकारणारा ऋषिकेश वानखेडे तसेच सयाजी शिंदे, आनंद इंगळे, कमलाकर सातपुते, सुरेखा कुडची, हेमांगी राव, शरद सांखला, शशांक दरणे, पोर्णिमा आहिरे आदि कलाकारांच्याही भूमिका आहेत. भगवान पाचोरे यांनीच या सिनेमातील गीतरचना लिहिल्या आहेत. या गीतांना अवधूत गुप्ते यांनी संगीत दिलं आहे, तर नृत्य दिग्दर्शन गणेश आचार्य यांनी केलं आहे. रोहित नागभिडे यांचं पार्श्वसंगीत या सिनेमाला लाभलं आहे. छायालेखन बाशालाल सय्यद यांनी केलं असून, संकलन राहुल भातणकर यांनी केलं आहे. बाबासाहेब पाटील आणि विशाल चव्हाण या सिनेमाचे कार्यकारी निर्माते आहेत.\n६ जुलै पासून चित्रपटगृह���ंत गोटयांचा खेळ रंगणार आहे.\nमनोरंजन क्षेत्रातील बातम्या, खुमासदार मुलाखती, थोडी मज्जा, behind the scene आणि बरचं काही\tView all posts by manoranjancafe\nPrevious नंदकिशोर बनणार हुकूमशहा\nNext ‘ड्राय डे’ घेऊन येतोय ब्रेकअप नंतरची धम्माल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5", "date_download": "2019-07-22T10:05:46Z", "digest": "sha1:66IBTENPAT2N23AFAQNDSAKK7KUHH7VH", "length": 2993, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:राष्ट्रीयत्व - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► राष्ट्रीयत्वानुसार वर्ग‎ (५ क)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० डिसेंबर २००९ रोजी ०७:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/notorious-criminal-arrested-by-crime-branch-2/", "date_download": "2019-07-22T10:15:46Z", "digest": "sha1:MYM4RSH4RM6HIOC576XALKEOHNFP3O3B", "length": 14665, "nlines": 186, "source_domain": "policenama.com", "title": "तडीपार केल्यानंतरही शहरात फिरणारा गुंड जेरबंद - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nतडीपार केल्यानंतरही शहरात फिरणारा गुंड जेरबंद\nतडीपार केल्यानंतरही शहरात फिरणारा गुंड जेरबंद\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन – तडीपार करण्यात आलेले असतानासुध्दा शहरात फिरणाऱ्या तडीपार गुंडाला गुन्हे शाखेच्या युनीट तीनच्या पथकाने अटक केली आहे. त्याला अटक करून शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.\nअशोक उर्फे बॉबी विजय काकडे (रा. ११८७/६८ घोले रोड मॉडर्न बिल्डींग शिवाजीनगर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.\nवर्तमान पत्रात जाहिरात देवून घरामध्येच…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं…\nपारंपारिक ठिक, पण इच्छुकांचे काय \nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या युनीट ३ चे पथक गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस नाईक विल्सन डिसोझा ��ांना माहिती मिळाली की, शिवाजीनगर पोलीस स्टेशन कडील तडीपार गुन्हेगार अशोक उर्फे बॉबी विजय काकडे हा घोले रोड येथे थांबला आहे. त्यानंतर लागलीच पोलिसांनी त्याला सापळा रचून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मंबई पोलीस अॅक्ट कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर शहरातील डेक्कन, शिवाजीनगर व इतर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत.\nही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक निकम पोलीस कर्मचारी प्रशांत पवार, विल्सन डिसोझा, अतुल साठे, संदिप राठोड, सचिन गायकवाड, कैलास साळुंके यांच्या पथकाने केली.\nकाँग्रेसमध्ये अध्यक्षपदासाठी नवा फॉर्म्युला \n यंदा ‘वळीव’ गायब ; मान्सूनही लांबणार\nवर्तमान पत्रात जाहिरात देवून घरामध्येच ‘स्पा’च्या नावाखाली चालु असलेल्या…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून FB…\nपारंपारिक ठिक, पण इच्छुकांचे काय महेश भागवत,आनंद थोरात यांनी केला होता पक्षासाठी…\n‘त्या’ नामांकित वकील कुटुंबियांना अटक पोलिसांना भोवली, तपासी अधिकाऱ्याला…\n‘इंडियाज सुपर मॉम’ स्पर्धेच्या बहाण्याने महिलांना गंडा, स्पर्धा घेणारे ग्रॅंड…\nसांगवीत दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त\nआता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\nवर्तमान पत्रात जाहिरात देवून घरामध्येच ‘स्पा’च्या नावाखाली चालु…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - मुंबईमध्ये एका आलिशान हॉटेलमध्ये छापा टाकून पोलिसांनी या ठिकाणी चालणाऱ्या वेश्या…\nआता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा मागील काही महिन्यांपासून पडद्यापासून दूर आहे.…\nहमखास भरघोस फायदा देणार्‍या पोस्टातील ‘या’ दोन योजना,…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय डाक विभाग देशातील नागरिकांसाठी नवनवीन योजना आणत असते. त्याचबरोबर बचत योजना…\n आता पेट्रोलने नव्हे ऊसाच्या रसाने चालणार वाहने,…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - पेट्रोलपेक्षा स्वस्त असलेले इथेनॉल शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. सरकारने देखील इथेनॉलचे…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कॉलेज शेजारील कचरा कुंडीची तक्रार थेट युवा सेनाप्रमुख…\nवर्तमान पत्रात जाहिरात देवून घरामध्येच…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं…\nपारंपारिक ठिक, पण इच्छुकांचे काय \nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nवर्तमान पत्रात जाहिरात देवून घरामध्येच ‘स्पा’च्या नावाखाली चालु…\nआता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \nहमखास भरघोस फायदा देणार्‍या पोस्टातील ‘या’ दोन योजना, जाणून घ्या\n आता पेट्रोलने नव्हे ऊसाच्या रसाने चालणार वाहने, अशी होणार…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nनिवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांचा अंबाती रायडूबाबत…\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nप्रेग्नेंसीनंतर स्वतःला फिट ठेवण्याबद्दल अभिनेत्री सौम्या टंडन कडून…\nगर्लफ्रेन्ड सोबत असताना पतीला ‘रंगेहाथ’ पकडलं, जाब…\nसोन्याच्या नाण्यांऐवजी ‘त्यात’ निघाली माती पुण्यातील व्यावसायिकास १० लाखांना गंडविले\nभाजपमध्ये येणार्‍यांचे ‘स्वागत’च, पण ‘तपासून’ घेऊ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nदारुचा ट्रक लुटणारी टोळी गुन्हे शाखेकडून जेरबंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/videos/maharashtra/ajitadada-ready-fight-shirur-sharad-pawar-stop-them-1/", "date_download": "2019-07-22T10:48:17Z", "digest": "sha1:J7L2ERMQR7WZCQZZDLICR243UAS32JKT", "length": 20260, "nlines": 329, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Ajitadada Is Ready To Fight In Shirur, But Sharad Pawar Stop Them-1 | शिरूर लढायला 'अजितदादा' तयार, पण 'काकां'नी घातला लगाम! | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nविविध मागण्यांसाठी गोर सेनेचा रास्ता रोको\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nविकेंडला सिंहगडावर जाण्यासाठी दुपारी 2ची डेडलाईन\nठाण्यातील अभिनय कट्ट्याव�� उलगडले 'ड्रायव्हर' चे भावविश्व\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nकर्नाटक विधानसभाच बरखास्त करा- उद्धव ठाकरे\nमराठी अनिवार्य नसणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई\nएकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nही आहे मराठीतील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री, आता ओळखणे देखील होतंय कठीण\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nकिती टक्के लोक ऑफिसमध्ये अफेअर करतात\n'या' 4 राशींच्या व्यक्ती स्वतःच्या दुःखाचा बाऊ करत नाहीत; तुमची रास आहे का यात\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आं��ोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nAll post in लाइव न्यूज़\nशिरूर लढायला 'अजितदादा' तयार, पण 'काकां'नी घातला लगाम\nशिरूर लढायला 'अजितदादा' तयार, पण 'काकां'नी घातला लगाम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\nयांच्यासोबत Sunny Leone ला करायचाय Time Spend\nबॉलिवूडच्या 'या' टॉपच्या अभिनेत्रीने केला मानुष��� छिल्लरचा पत्ता कट\nकॅन्सरवर यशस्वी मात करत अभिनेते शरद पोंक्षे पुन्हा रंगमंचावर\nअभिजीत अजून एकदा कॅप्टन झाला पाहिजे - तृप्ती केळकर\nआता 'ही' अभिनेत्री अडकणार लग्नबेडीत\nवर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान कोणाला\nIndia Vs New Zealand World Cup Semi Final : रोहितचा फॉर्म कायम राहावा; ही तर कोहलीची इच्छा\nICC World Cup 2019 : विंडीजचा सामना करण्यासाठी टीम इंडियानं दंड थोपटले\nICC World Cup 2019 : भारतीय खेळाडू अफगाणिस्तानचा सामना करण्यासाठी सज्ज\nICC World Cup 2019 : भारताविरुद्धची मॅच म्हणजे पूर्वीपेक्षा चांगला परफॉर्मन्स करण्याची संधी - रशीद खान\nIndia vs Pakistan : हिटमॅन रोहितची एक खेळी अन् अनेक विक्रम\nयोगा हीच सौदर्यांची गुरुकिल्ली आणि एक साधना, सांगतेय अभिनेत्री माधवी कुलकर्णी\nInternational Yoga Day ५३ वर्षाच्या योगगुरू निशरीन पारिखां'ची Energy पाहण्यासारखी\nअमृतसरच्या सुवर्ण मंदिराला आकर्षक रोषणाई अन् फटाक्यांची आतषबाजी\nHealthMantra मध्ये पाहूया उच्च रक्तदाब आणि त्यावरील उपचार पद्धती याविषयी\nअश्विनी महांगडे आणि स्मिता तांबेसोबत घेऊया समुद्रसफारीचा अनुभव\nBeing Bhukkad मध्ये आज आस्वाद घेऊया मुलूंडमधील 'फक्कड तंदूर चहा'चा\nजिल्ह्यात लहरी पावसाचा खेळ सुरूच\nChandrayaan-2: वीरेंद्र सेगवागने दिल्या इस्रोला खास शुभेच्छा\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nएक वर्षाच्या लीपनंतर ‘छत्रीवाली’ मालिकेतल्या विक्रम-मधुराचं नातं नव्या वळणावर\nBreaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\n3, 2, 1, 0... इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'चांद्रयान-2' चं उड्डाण यशस्वी झाल्याची घोषणा\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-103764.html", "date_download": "2019-07-22T11:01:13Z", "digest": "sha1:4V7GU6UVHH2PYVUHJV3ZFE4CTNZIX2R7", "length": 20294, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मंत्रालयाच्या आगीत किती फाईली जळाल्यात? | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nचंद्रावर 'चांद्रयान'ला उतरण्यासाठी लागणार इतके दिवस, या आण�� इतर बातम्या\nरक्षकच झाले भक्षक,रत्नागिरीत 50 लाखांचं कोकेन जप्त\nकधी 200 रुपयांसाठी केली टेनिस बॉलनं गोलंदाजी आता दिसणार थेट ब्लू जर्सीत\nशाळेचे दप्तर मागितलं म्हणून जन्मदात्याने आपल्या दोन मुलांना पाजले विष\nरक्षकच झाले भक्षक,रत्नागिरीत 50 लाखांचं कोकेन जप्त\nशाळेचे दप्तर मागितलं म्हणून जन्मदात्याने आपल्या दोन मुलांना पाजले विष\nपार्थ पवारांची पुन्हा स्टंटबाजी कचरा नसलेल्या ठिकाणी स्वच्छता अभियान\n'काँग्रेस'साठी धोक्याची घंटा, या आमदाराने दिल्या CMना वाढदिसाच्या शुभेच्छा\n'काँग्रेस'साठी धोक्याची घंटा, या आमदाराने दिल्या CMना वाढदिसाच्या शुभेच्छा\nधावत्या लोकलमधून पडून तरुणीचा जागीच मृत्यू\nनाईट लव्हर बारवर नार्कोटिक्स विभागाची छापा, 14 मुलींची सुटका\nआदित्य ठाकरेनंतर आता मुख्यमंत्रीही जाणार जनतेच्या दारात, असा आहे 'मेगाप्लान'\nरक्षकच झाले भक्षक,रत्नागिरीत 50 लाखांचं कोकेन जप्त\nChandrayaan-2: दक्षिण ध्रुवावरच का जातोय आपण ISRO करणार डार्क साइडचं रहस्यभेद\nदेशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nअभिनेत्री कोइना मित्राला 6 महिन्याचा तुरुंगवास, जाणून घ्या काय आहे कारण\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nगरोदर असताना केली बेदम मारहाण, प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचा खळबळजनक आरोप\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\nकधी 200 रुपयांसाठी केली टेनिस बॉलनं गोलंदाजी आता दिसणार थेट ब्लू जर्सीत\nमुंबई इंडियन्सच्या 'या' चॅम्पियन खेळाडूला मिळालं टीम इंडियाचं तिकीट\n'या' खेळाडूसाठी मोजले दीड कोटी पण दोन्ही सामन्यात संघाचा पराभव\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nट्रोलर्सना रोखण्यासाठी ट्विटरने आणलं नवीन फीचर\nOMG VIDEO : या हायटेक रेस्टॉरंटमध्ये चक्क रोबो करतात सर्व्ह\n तुमच्यावर आहे गुगल आणि फेसबुकचं लक्ष\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो ���डवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nचंद्रावर 'चांद्रयान'ला उतरण्यासाठी लागणार इतके दिवस, या आणि इतर बातम्या\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : उस्मानाबादकडे मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद\nपुण्यात परदेशी नागरिकाला मारहाण, पाहा VIDEO\nमंत्रालयाच्या आगीत किती फाईली जळाल्यात\nरक्षकच झाले भक्षक,रत्नागिरीत 50 लाखांचं कोकेन जप्त\nकधी 200 रुपयांसाठी केली टेनिस बॉलनं गोलंदाजी आता दिसणार थेट ब्लू जर्सीत\nशाळेचे दप्तर मागितलं म्हणून जन्मदात्याने आपल्या दोन मुलांना पाजले विष\nChandrayaan-2: दक्षिण ध्रुवावरच का जातोय आपण ISRO करणार डार्क साइडचं रहस्यभेद\nपार्थ पवारांची पुन्हा स्टंटबाजी कचरा नसलेल्या ठिकाणी स्वच्छता अभियान\nमंत्रालयाच्या आगीत किती फाईली जळाल्यात\n22 ऑक्टोबर : राज्याचा गाडा ज्या ठिकाणावरुन हलवला जातो अर्थात मंत्रालयाला गेल्या वर्षी भीषण आग लागली होती. त्या आगीमध्ये निरनिराळ्या विभागाच्या किती फाईल्स जळाल्या यासंदर्भात माहितीच्या अधिकारात दोन भिन्न माहिती सामान्य प्रशासन विभागाने दिली आहे.\nपहिल्यांदा देण्यात आलेल्या माहितीत 63 हजारांपेक्षा जास्त फाईल्स जळाल्याची माहिती देण्यात आली तर दुसर्‍या वेळेस देण्यात आलेल्या माहितीत 86 हजारांपेक्षा जास्त फाईल्स जळाल्या असल्याची माहिती देण्यात आली त्यामुळे तब्बल 23 हजार फाईल्सचा तफावत असल्याची आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी सांगितलं.\nमंत्रालय आग प्रकरणीच्या एकाच घटनेसंबंधी जानेवारी 2013 आणि ऑक्टोबर 2013मध्ये दिलेली माहिती वेगवेगळी आहे. RTI कार्यकर्ते अभय कोलारकर यांना हा धक्कादायक अनुभव आलाय. जानेवारी महिन्यात दिलेल्या माहितीत 63 हजारांपेक्षा जास्त फाईल्स जळाल्याची माहिती देण्यात आली होती, तर याच महिन्याच दिलेल्या माहितीनुसार 86 हजारांपेक्षा जास्त फाईल्स जळाल्या. एकाच आगीची माहिती देताना हा तब्बल 23 हजारांचा फरक आला कुठून हा प्रश्न उपस्थित होतोय. तसंच नेमक्या किती फाईल्स जळाल्या याही प्रश्नाला उत्तर मिळत नाहीये.\n- नेमक्या किती फाईल्स जळाल्या\nउद्योग, ऊर्जा आणि कामगार\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प���लस फाॅलो करा\nचंद्रावर 'चांद्रयान'ला उतरण्यासाठी लागणार इतके दिवस, या आणि इतर बातम्या\nरक्षकच झाले भक्षक,रत्नागिरीत 50 लाखांचं कोकेन जप्त\nकधी 200 रुपयांसाठी केली टेनिस बॉलनं गोलंदाजी आता दिसणार थेट ब्लू जर्सीत\nशाळेचे दप्तर मागितलं म्हणून जन्मदात्याने आपल्या दोन मुलांना पाजले विष\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A5%80/all/", "date_download": "2019-07-22T10:46:00Z", "digest": "sha1:3X5JO6YQF5QWSWE4E4PQ7VQFJ2J5FIJT", "length": 12309, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "चिंतामणी- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nकधी 200 रुपयांसाठी केली टेनिस बॉलनं गोलंदाजी आता दिसणार थेट ब्लू जर्सीत\nशाळेचे दप्तर मागितलं म्हणून जन्मदात्याने आपल्या दोन मुलांना पाजले विष\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nChandrayaan-2: दक्षिण ध्रुवावरच का जातोय आपण ISRO करणार डार्क साइडचं रहस्यभेद\nशाळेचे दप्तर मागितलं म्हणून जन्मदात्याने आपल्या दोन मुलांना पाजले विष\nपार्थ पवारांची पुन्हा स्टंटबाजी कचरा नसलेल्या ठिकाणी स्वच्छता अभियान\n'काँग्रेस'साठी धोक्याची घंटा, या आमदाराने दिल्या CMना वाढदिसाच्या शुभेच्छा\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\n'काँग्रेस'साठी धोक्याची घंटा, या आमदाराने दिल्या CMना वाढदिसाच्या शुभेच्छा\nधावत्या लोकलमधून पडून तरुणीचा जागीच मृत्यू\nनाईट लव्हर बारवर नार्कोटिक्स विभागाची छापा, 14 मुलींची सुटका\nआदित्य ठाकरेनंतर आता मुख्यमंत्रीही जाणार जनतेच्या दारात, असा आहे 'मेगाप्लान'\nChandrayaan-2: दक्षिण ध्रुवावरच का जातोय आपण ISRO करणार डार्क साइडचं रहस्यभेद\nदेशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nअभिनेत्री कोइना मित्राला 6 महिन्याचा तुरुंगवास, जाणून घ्या काय आहे कारण\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nगरोदर असताना केली बेदम मारहाण, प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचा खळबळजनक आरोप\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\nकधी 200 रुपयांसाठी केली टेनिस बॉलनं गोलंदाजी आता दिसणार थेट ब्लू जर्सीत\nमुंबई इंडियन्सच्या 'या' चॅम्पियन खेळाडूला मिळालं टीम इंडियाचं तिकीट\n'या' खेळाडूसाठी मोजले दीड कोटी पण दोन्ही सामन्यात संघाचा पराभव\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nट्रोलर्सना रोखण्यासाठी ट्विटरने आणलं नवीन फीचर\nOMG VIDEO : या हायटेक रेस्टॉरंटमध्ये चक्क रोबो करतात सर्व्ह\n तुमच्यावर आहे गुगल आणि फेसबुकचं लक्ष\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : उस्मानाबादकडे मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद\nपुण्यात परदेशी नागरिकाला मारहाण, पाहा VIDEO\nचोर समजून 'ती'च्या प्रियकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO\nहळदीचा कार्यक्रम होताच चुलत्याने पुतण्याच्या डोक्यात घातली कुऱ्हाड, भिवंडीतील घटना\nहळदीच्या समारंभात काका-पुतण्यात बाचाबाची झाली. घरी परतत असणाऱ्या पुतण्याला काका आणि त्याच्या मुलांनी रस्त्यात अडवून त्याची हत्या केली. चिंतामण उर्फ चाहू विठ्ठल जाधव (पाटील) (वय-45) असं मृत शेतकऱ्याचे नाव आहे.\nपानसरे हत्या प्रकरण: आरोपींच्या माहिती देणाऱ्यास 50 लाखाचं बक्षीस\nफटाके रात्री 10 नंतरच फोडणार, सुप्रीम कोर्टाचा आदेश अमान्य - भाजप खासदार\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nगावाकडचे गणपती : श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेला मश्रूम गणपती\nगावाकडचे गणपती : भक्तांची चिंता मुक्त करणारा कळंबचा चिंतामणी\nगणेशोत्सवाचं `मॅनेजमेंट’ : बाप्पांच्या मूर्तीसाठी 'अंधेरीच्या राजा'ची 44 वर्षांची ‘वेटिंग लिस्ट'\nपोलिसांच्या जाचाला कंटाळून सोनाराने घेतले विष\nमहाराष्ट्र Dec 3, 2017\nराष्ट्रवादीची हल्लाबोल पदयात्रा वर्ध्याकडे रवाना\nमहाराष्ट्र Jul 30, 2017\nमहेश म्हात्रे आणि सदानंद ���ोरे यांना चिंतामणी मेंगडे पुरस्कार\nगणेश मूर्तीकार विजय खातू यांचं हृदयविकाराने निधन\nब्लॉग स्पेस Jul 3, 2017\nकधी 200 रुपयांसाठी केली टेनिस बॉलनं गोलंदाजी आता दिसणार थेट ब्लू जर्सीत\nशाळेचे दप्तर मागितलं म्हणून जन्मदात्याने आपल्या दोन मुलांना पाजले विष\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nChandrayaan-2: दक्षिण ध्रुवावरच का जातोय आपण ISRO करणार डार्क साइडचं रहस्यभेद\nपार्थ पवारांची पुन्हा स्टंटबाजी कचरा नसलेल्या ठिकाणी स्वच्छता अभियान\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%95-%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%82/", "date_download": "2019-07-22T09:53:02Z", "digest": "sha1:VHF3QV7WJDI3JWIUKAQRQEG6H4A5LGI7", "length": 10803, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शतक हुकलं- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nचोर समजून 'ती'च्या प्रियकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO\nपुण्यातील इंजिनिअर होणार काँग्रेसचा अध्यक्ष अर्ज करणार असल्याने चर्चेचा विषय\nधावत्या लोकलमधून पडून तरुणीचा जागीच मृत्यू\nनाईट लव्हर बारवर नार्कोटिक्स विभागाची छापा, 14 मुलींची सुटका\nआदित्य ठाकरेनंतर आता मुख्यमंत्रीही जाणार जनतेच्या दारात, असा आहे 'मेगाप्लान'\nAll Is Well... ISRO ची तयारी पूर्ण, 'चांद्रयान-2' उद्या झेपावणार\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nसोनभद्र हत्याकांड : 10 जणांच्या खूनाचा VIDEO पहिल्यांदाच आला समोर\n Chandrayaan-2 आज अवकाशात झेपावणार\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nगरोदर असताना केली बेदम मारहाण, प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचा खळबळजनक आरोप\n… म्हणून सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आई-बाबांचे फोटो\nसिगरेट ओढताना प्रियांका चोप्राचा फोटो झाला व्हायरल, नेटकरी म्हणाले...\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिक���नी फोटो व्हायरल\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\nचॅपेल यांच्या मतानुसार सुपर ओव्हरचा नियम बदलला तरी इंग्लंडच विजेता\n'या' खेळाडूसाठी मोजले दीड कोटी पण दोन्ही सामन्यात संघाचा पराभव\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\n 19 व्या वर्षी 19 दिवसांत 5 सुवर्ण, पाहा VIDEO\nINDvsWI : विंडीज दौऱ्यानं विराटची झोप उडवली, विश्रांती नाहीच\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nट्रोलर्सना रोखण्यासाठी ट्विटरने आणलं नवीन फीचर\nOMG VIDEO : या हायटेक रेस्टॉरंटमध्ये चक्क रोबो करतात सर्व्ह\n तुमच्यावर आहे गुगल आणि फेसबुकचं लक्ष\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : उस्मानाबादकडे मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद\nपुण्यात परदेशी नागरिकाला मारहाण, पाहा VIDEO\nचोर समजून 'ती'च्या प्रियकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO\nWorld Cup : पाकची बांगला टायगर्ससमोर केविलवाणी धडपड, पराभूत होणार\nICC Cricket World Cup पाकच्या सेमीफायनलच्या आशा संपुष्टात, मोठा विजय तर दूरच आता सामना वाचवण्यासाठी धडपड.\nWorld Cup : पाकिस्तानची बांगला टायगर्ससमोर केविलवाणी धडपड, पराभूत होणार \nWorld Cup : AUSvsSL : लंकेचा डंका वाजवून 'कांगारूं'ची प्रथम क्रमांकावर विजयी 'उडी'\nAUSvsSL : लंकेचा डंका वाजवून 'कांगारूं'ची प्रथम क्रमांकावर विजयी 'उडी'\nCSK vs KXIP : घरच्या मैदानावर पंजाबचं किंग, चेन्नईवर 6 विकेटनं विजय\nIPL 2019 : ज्यु. वॉटसन म्हणतो...बाबा नाही तर 'हा' खेळाडू आवडता\nIPL 2019 : जेव्हा गेल आणि चहल भिडतात तेव्हा...पाहा व्हिडिओ\nएका धावेनं पृथ्वी शॉचं शतक हुकलं, 10 वर्षापूर्वीचा 'तो' विक्रम अबाधित\nभारताच्या पहिल्या डावात 367 धावा ; पंत, रहाणेचं शतक हुकलं\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nभारताकडून बांग्लादेशची 'शिकार',आता पाकसोबत 'मैदान-ए-जंग'\nभारताचा विंडीजवर 'विराट' विजय\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nVIDEO : उस्मानाबादकडे मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2019-07-22T10:38:45Z", "digest": "sha1:DLFDC3EMEFCSVXAWYI5XYHYMDJQDVELQ", "length": 9872, "nlines": 103, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "श्रद्धा पुनर्वसन केंद्र- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nशाळेचे दप्तर मागितलं म्हणून जन्मदात्याने आपल्या दोन मुलांना पाजले विष\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nChandrayaan-2: दक्षिण ध्रुवावरच का जातोय आपण ISRO करणार डार्क साइडचं रहस्यभेद\nपार्थ पवारांची पुन्हा स्टंटबाजी कचरा नसलेल्या ठिकाणी स्वच्छता अभियान\nशाळेचे दप्तर मागितलं म्हणून जन्मदात्याने आपल्या दोन मुलांना पाजले विष\nपार्थ पवारांची पुन्हा स्टंटबाजी कचरा नसलेल्या ठिकाणी स्वच्छता अभियान\n'काँग्रेस'साठी धोक्याची घंटा, या आमदाराने दिल्या CMना वाढदिसाच्या शुभेच्छा\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\n'काँग्रेस'साठी धोक्याची घंटा, या आमदाराने दिल्या CMना वाढदिसाच्या शुभेच्छा\nधावत्या लोकलमधून पडून तरुणीचा जागीच मृत्यू\nनाईट लव्हर बारवर नार्कोटिक्स विभागाची छापा, 14 मुलींची सुटका\nआदित्य ठाकरेनंतर आता मुख्यमंत्रीही जाणार जनतेच्या दारात, असा आहे 'मेगाप्लान'\nChandrayaan-2: दक्षिण ध्रुवावरच का जातोय आपण ISRO करणार डार्क साइडचं रहस्यभेद\nदेशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nअभिनेत्री कोइना मित्राला 6 महिन्याचा तुरुंगवास, जाणून घ्या काय आहे कारण\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nगरोदर असताना केली बेदम मारहाण, प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचा खळबळजनक आरोप\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\nमुंबई इंडियन्सच्या 'या' चॅम्���ियन खेळाडूला मिळालं टीम इंडियाचं तिकीट\n'या' खेळाडूसाठी मोजले दीड कोटी पण दोन्ही सामन्यात संघाचा पराभव\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\n 19 व्या वर्षी 19 दिवसांत 5 सुवर्ण, पाहा VIDEO\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nट्रोलर्सना रोखण्यासाठी ट्विटरने आणलं नवीन फीचर\nOMG VIDEO : या हायटेक रेस्टॉरंटमध्ये चक्क रोबो करतात सर्व्ह\n तुमच्यावर आहे गुगल आणि फेसबुकचं लक्ष\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : उस्मानाबादकडे मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद\nपुण्यात परदेशी नागरिकाला मारहाण, पाहा VIDEO\nचोर समजून 'ती'च्या प्रियकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO\nहॉटेलमधला 'चहा' ते 'मॅगसेसे' पुरस्कार, डॉ.भरत वाटवानींचा प्रेरणादायक प्रवास\nनुसतं कळवळा येवून चालत नाही. मनोरूग्णांच्या मदतीसाठी समाजानं पुढे आलं तरच या मोठ्या पुरस्काराचं समाधान आहे. या संवेदना जाग्या झाल्या नाहीत तर काहीच अर्थ नाही.\nशाळेचे दप्तर मागितलं म्हणून जन्मदात्याने आपल्या दोन मुलांना पाजले विष\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nChandrayaan-2: दक्षिण ध्रुवावरच का जातोय आपण ISRO करणार डार्क साइडचं रहस्यभेद\nपार्थ पवारांची पुन्हा स्टंटबाजी कचरा नसलेल्या ठिकाणी स्वच्छता अभियान\n'काँग्रेस'साठी धोक्याची घंटा, या आमदाराने दिल्या CMना वाढदिसाच्या शुभेच्छा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://simollanghan.blogspot.com/2013/06/blog-post_5143.html", "date_download": "2019-07-22T10:31:17Z", "digest": "sha1:74532DB2FZ2Q6NDS37JPX7JBEKR255IH", "length": 27650, "nlines": 111, "source_domain": "simollanghan.blogspot.com", "title": "सीमोल्लंघन: प्रिय नायना...", "raw_content": "\n'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...\nसमाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...\n'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्याप���ीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे \"सीमोल्लंघन\"\nगेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम\n“शहरातील सुखवस्तू रुग्णाला ‘आराम कर’ हा सल्ला सहज देता येतो आणि तो ते करूही शकतो. पण शेतकऱ्यांना असा सल्ला कसा देणार ‘आराम कर’ म्हटलं तर त्यांच्या पोटापाण्याचं कसं होणार ‘आराम कर’ म्हटलं तर त्यांच्या पोटापाण्याचं कसं होणार हे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. किती दिवस गोळ्या इंजेक्शनं घेणार हे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. किती दिवस गोळ्या इंजेक्शनं घेणार वर्षानुवर्षे चुकीच्या स्थितीत वाकून बसून हे लोक कष्ट करत आहेत. त्यामुळे शरीराच्या मूळ रचनेत अनेक बदल होऊन गेले आहेत. कितीही गोळ्या इंजेक्शनं घेतली तरी दुखणं परत येणारच आहे. यावर उपाय काय वर्षानुवर्षे चुकीच्या स्थितीत वाकून बसून हे लोक कष्ट करत आहेत. त्यामुळे शरीराच्या मूळ रचनेत अनेक बदल होऊन गेले आहेत. कितीही गोळ्या इंजेक्शनं घेतली तरी दुखणं परत येणारच आहे. यावर उपाय काय” गौरी चौधरी मूळची फ़िजिओथेरपिस्ट (व्यायामाची डॉक्टर). गडचिरोलीच्या खेड्यांतील शेतकरी/मजूरांच्या पाठकंबरदुखीवर तिने दीड वर्ष काम केलं. गावकऱ्यांना दुखण्यावर व्यायाम/उपचार शिकवता शिकवता त्यांच्याकडूनच खूप काही शिकत गेली. आपल्या शिक्षणाबद्दल नायनांना तिने लिहिलेलं हे पत्र, नायनांच्या सूचनेनुसार आणि गौरीच्या परवानगीने सादर करीत आहोत.\nशोधग्राममधील दीड वर्षांत माझं झालेलं शिक्षण आणि फीडबॅकविषयी हे पत्र. खरं तर हे पत्र पाठवायला मी खूप वेळ घेतला. जेव्हा जेव्हा मी हे पत्र लिहायला बसायचे, तेव्हा तेव्हा शोधग्राम, तेथील लोक, जागा याविषयी इतक्या आठवणी यायच्या आणि त्या आठवणींच्या गर्दीत नेमकं काय लिहायचंय हे बाजूला राहून जायचं, किंवा कधी कधी लिहिता लिहिता खूप रडू यायचं. शोधग्राममधून मनाने बाहेर यायला खूप वेळ घेतला. या पत्रात मी वैयक्तिक आणि प्रोफेशनल लर्निंगविषयी लिहायचा प्रयत्न करत आहे.\nफ़िजिओथेरपी ही तशी शहरी वैद्यकीय शाखा. शहरातही लोकांना त्याविषयी अजून नीटसं माहित नाही. सुरुवाती��ा पुण्यात काम करत असताना अनेक प्रश्न सतावत होते. मी काय करत आहे कशासाठी करत आहे मला नेमकं काय करायचं आहे हे प्रश्न घेऊन हेमलकसा आणि आनंदवनला पोचले. आनंदवनातील विविध पेशंट आणि गरज बघून तिथे येऊन काम करण्याचा निर्णय घेतला. इथे येऊन लोकांचे दुःख जवळून पाहिलं. ही दुःखे पाहताना माझ्यात आतून काहीतरी बदलत गेलं. स्वतःच्या सुखाची जाणीव झाली. व्यायामाची डॉक्टर यापेक्षा एक बहीण, मैत्रीण म्हणून मी तिथल्या मुलींसोबत आपोआपच वागू लागले. आणि मग एक हात कोपरापासून तुटलेल्या मुलीने प्रेमाने शिवून दिलेला कुर्ता घालण्यातही आनंद व समाधान वाटू लागलं. पुढे काम वाढलं, पुन्हा कमी झालं. कामाची दिशा दिसेनाशी झाली. काही कारणांमुळे मी तिथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. एव्हाना मला नेमकं काय करायचंय याचं उत्तर मिळू लागलं होतं, पण ते कसं-कुठं हे समजत नव्हतं. अशातच शोधग्रामची संधी समोर आली. सर्चबद्दल खूप ऐकलं होतं. पहिल्यांदा मनात विचार आला, मला जमणार आहे का हे प्रश्न घेऊन हेमलकसा आणि आनंदवनला पोचले. आनंदवनातील विविध पेशंट आणि गरज बघून तिथे येऊन काम करण्याचा निर्णय घेतला. इथे येऊन लोकांचे दुःख जवळून पाहिलं. ही दुःखे पाहताना माझ्यात आतून काहीतरी बदलत गेलं. स्वतःच्या सुखाची जाणीव झाली. व्यायामाची डॉक्टर यापेक्षा एक बहीण, मैत्रीण म्हणून मी तिथल्या मुलींसोबत आपोआपच वागू लागले. आणि मग एक हात कोपरापासून तुटलेल्या मुलीने प्रेमाने शिवून दिलेला कुर्ता घालण्यातही आनंद व समाधान वाटू लागलं. पुढे काम वाढलं, पुन्हा कमी झालं. कामाची दिशा दिसेनाशी झाली. काही कारणांमुळे मी तिथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. एव्हाना मला नेमकं काय करायचंय याचं उत्तर मिळू लागलं होतं, पण ते कसं-कुठं हे समजत नव्हतं. अशातच शोधग्रामची संधी समोर आली. सर्चबद्दल खूप ऐकलं होतं. पहिल्यांदा मनात विचार आला, मला जमणार आहे कापण मनातली ही भीती थोडी बाजूलाच ठेवत मी सर्चला पोचले. आनंदवन ते सर्च प्रवासात अनेक प्रश्न, अनेक विचार मनात येत होते. पहिल्याच दिवशी योगेश दादा, अम्मा, सिंधू, चारुता आणि दोनच दिवसांनी झालेली तुमची भेट यानंतर मनातली भीती निघून गेली. पहिल्याच दिवशी इतके मित्रमैत्रिणी भेटले की अनेक दिवसांचा एकटेपणा निघून गेला. काही कळायच्या आतच शोधग्राम परिवाराची मी एक सदस्य होऊन गेले होते.\n‘सहभागी पद्धत’ म्हणजे काय याचा अभ्यास सुरू झाला. पण ऑफिसमध्ये बसून प्रश्नांची उत्तरे मिळत नव्हती. डिसेंबर २०११ ला मी पोर्ल्याला अरुणा ताईंकडे दोन दिवस गेले होते. गावात एका आजीला frozen shoulder चा त्रास होता. तिला प्रचंड वेदना होत होत्या. तिला तपासून उपचार देताना जाणवलं की गावात गेल्याशिवाय आणि पाहिल्याशिवाय काय करता येईल हे समजणारच नाही. पण कसं, कुठे, का हे प्रश्न होते. योगेश दादा आणि सिंधूसोबत चर्चा करून सावरगावला व्यायामाचे क्लास घेऊन बघायचे असं आपण ठरवलं. गावात मी पहिल्यांदाच गटचर्चा घेणार होते. मनात प्रचंड भीती होती. पहिली गटचर्चा झाली आणि लोक व्यायाम क्लासला येण्यासाठी तयार झाले होते. आश्चर्य वाटत होतं. क्लास सुरू झाल्यानंतर आठच दिवसांत लोकांचं येणं हळूहळू कमी आणि मग बंदच होऊन गेलं. एक ना अनेक समस्या समोर येत होत्या. नवरा पाठवत नाही, जेवण झालं, एक दिवस व्यायाम केला पण बरं वाटलं नाही इ. कारणं समजू लागली. ग्रामीण फ़िजिओथेरपीचं चित्र मला थोडसं दिसू लागलं होतं. ताबडतोब आराम देणारा एकही उपचार माझ्याकडे नव्हता. लोकांना घरोघरी जाऊन बोलावणं, दोन-दोन तास वाट पाहणं, दोन-दोन तास वाट पाहूनही कुणी न येणं, तरीही पुन्हा दुसऱ्या दिवशी जाणं हे सगळं करत असताना माझी सगळी शहरी inhibitions गळून पडत होती. कधीकधी खूप हताश वाटायचं, चिडचिड व्हायची, पण पुन्हा एक दिवस प्रयत्न करून पाहू असं म्हणून सिंधू आणि मी जात राहिलो. लोक तर आले नाहीत, पण या क्षेत्राकडे बघण्याची माझीच नजर बदलली होती. लोकांसाठी ही पद्धत नवीन होती. खरंतर त्यांना गरजही नव्हती. पण त्रास तर होत होता. मग गरज कशी नाही हा प्रश्न पडू लागला. फक्त व्यायाम क्लास गावात चालणार नाही हे तेव्हा कळून चुकले होते.\nपुढे काही दिवसांनी सहभागी पद्धतीने गावात घ्यायच्या गटचर्चांवर काम सुरू झाले. गोष्टी, चित्रे तयार करायचा अनुभव नसल्यामुळे सुरुवातीला थोडं कठीण गेलं. मात्र हे करत असताना गावातील लोकांच्या नजरेतून त्यांचा त्रास बघणे सुरू झालं होतं. दवाखान्यात पेशंट बघतानाही हा अनुभव येत होता. शहरातील सुखवस्तू रुग्णाला ‘आराम कर’ हा सल्ला सहज देता येतो आणि तो ते करूही शकतो. घरी काळजी घेणारी अनेक माणसे असतात. पण शेतकऱ्यांना असा सल्ला कसा देणार ‘आराम कर’ म्हटलं तर त्यांच्या पोटापाण्याचं कसं होणार ‘आराम कर’ म्हटलं तर त्यांच्या पोटापाण्याचं कसं होणार हे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. किती दिवस गोळ्या इंजेक्शनं घेणार हे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. किती दिवस गोळ्या इंजेक्शनं घेणार वर्षानुवर्षे चुकीच्या स्थितीत वाकून बसून हे लोक कष्ट करत आहेत. त्यामुळे शरीराच्या मूळ रचनेत अनेक बदल होऊन गेले आहेत. कितीही गोळ्या इंजेक्शनं घेतली तरी दुखणं परत येणारच आहे. यावर उपाय काय हा प्रश्न आहेच.\nसुपरवायझरसोबत काम करत असताना छान अनुभव आला आणि शिक्षणही झाले. लोकांची पाठ-कंबरदुखी, त्यावर ते करत असलेले उपचार, लोकांच्या कामाच्या वेळा, गटचर्चेला ते बसतील की नाही इ. अनेक गोष्टी समजायच्या. गोष्टी लिहिताना, चित्र काढताना ते नेमकं कसं हवं, त्यात मुख्य काय दिसले पाहिजे, गोष्टीत कोणते मुद्दे आले पाहिजे अशा अनेक बाबी शिकत होतो. कुसुमताई आणि आनंदकाका यांची खूप मदत झाली.\nसावरगाव व्यायाम क्लासच्या वेळी ‘वेळ नाही’ अशी लोकांची तक्रार आली होती. त्यावेळी काम करता करताच काही व्यायाम करता येऊ शकतात का याचा विचार आपण सुरू केला. त्यासाठी रोवणीच्या मोसमात रोवणी करायला सिंधू आणि मी गेलो. खरंतर रोवणी सुरू झाल्यानंतर सुरुवातीचे १०-१२ दिवस माझी मानसिक तयारी व्हायलाच लागले. कारण फक्त भीती होती. चिखलात पाय घातल्यावर साप, विंचू असतील तर पण एके दिवशी ठरवलंच जायचं म्हणून. इतर बायका करतातच की. मलाच काय होणार आहे पण एके दिवशी ठरवलंच जायचं म्हणून. इतर बायका करतातच की. मलाच काय होणार आहे आपल्या आणि टोल्यावरच्या शेतात रोवणी करताना तेथील बायांच्या गप्पा ऐकताना मजा यायची. त्याही आमची मजा घ्यायच्या, आमच्यावर हसायच्या. प्रेमाने जेवू घालायच्या. पण काम करत असताना त्यांची शिस्त, त्यांच्यासमोर असलेलं दिवसाचं टारगेट, आणि त्यानुसार त्यांच्या कामाची गती यातून खूप काही शिकण्यासारखं होतं. पाऊस, वारा, थंडी या कशाचीही चिंता न करता त्या अखंड काम करायच्या. पहिल्या दिवशी रोवणी करून आम्ही जेव्हा परत आलो, तेव्हा मला सरळ होऊन चालणेही कठीण झाले होते. पण मनातली भीती निघून गेली होती. त्यांच्यासोबत वाकून काम केल्यानंतर या लोकांची कंबरदुखी नेमकी काय असते हे समजू लागलं होतं. तिथे काम करता करता कंबरेच्या काही सोप्या हालचाली त्यांना शिकवण्याचा आम्ही प्रयत्न केला. सुरुवातीला त्यांना हसू आलं. करायला लाज वाटत होती, वेळ नसतो अशा अनेक गोष्टी झाल्या. पण खरंतर त्यांना व्यायाम शिकवता शिकवता आणि काम करता करता आम्हीही व्यायाम करणं विसरून जाऊ लागलो होतो. शारीरिक श्रम करण्याची थोडीफार सवय शोधग्राममध्ये आल्यावर लागली होती, पण शेतात काम केल्यानंतर हे काम करणाऱ्यांविषयी मला आदर वाटू लागला. हे काम सोपं नाही. खूप अंग दुखायचं, आजारी पडले, पायात काटे घुसले, मधूनमधून अंगावर येणारा पाऊस-वारा, धानाची इवलीशी रोपं आणि शेतात कष्ट करणारे लोक हे सगळं असलं की शरीराची सगळी दुखणी बाजूला रहायची आणि हात आपोआपच कामाला लागायचे. मी जे अन्न खाते ते मला मिळवण्यासाठी कुणीतरी शेतकरी स्वतःला किती झिजवत असतो हे मला समजले. काम करण्याची पद्धत, शिस्त समजली. माझ्यातली व्यायामाची डॉक्टर मी पूर्णपणे विसरून गेले होते आणि कदाचित त्यामुळेच लोकांनीही आमचं त्यांच्या शेतात घुसणं मान्य केलं होतं. लोकांमधली एक होऊन राहणं हे तेव्हापासून सहज जमू लागलं. स्वतःला अती जपण्याचा स्वभाव नव्हता, पण जो काही होता तोही पूर्णपणे कमी झाला. या कामांमुळे लोकांना किती त्रास होतो हे समजत होते, पण कितीही त्रास झाला तरी त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं समाधान दिसायचं. पण, त्यांचा त्रास कसा कमी करावा यावर उत्तर काही अजूनही सापडत नाहीये. उपाय आहेत, परंतु ते गावपातळीवर कसे अंमलात आणायचे हे कुठेतरी काळात नाहीये. पुढे आपण चातगाव टोला आणि कुडकवाही येथेही गटचर्चा घेतल्या. हे सगळं करत असताना patience प्रचंड वाढत होता. खूप शिकायला मिळत होतं. नवनवीन गोष्टी करून बघत होतो. चुका करत करत त्या सुधारण्याचा प्रयत्न करत होतो. रोवण्यांना गेल्यामुळे त्यां ओळखीचा फायदा गावात गटचर्चा घेताना नक्कीच झाला. लोक चर्चांना येत होते. आम्ही त्यांच्या घरातलेच होऊन गेलो होतो. त्यामुळे एक comfort level होती. या गटचर्चांनंतर आपण संपूर्ण plan पुन्हा बदलून कुरखेडा येथे गटचर्चा घेण्याचे ठरवले. तेव्हा पुन्हा नव्याने सुरुवात करताना थोडी भीती वाटली होती. पण एक प्रकारचा आनंदही होता, उत्साह होता. सर्च पुन्हा पुन्हा प्रयोग करण्याची संधी देतं.झालेल्या चुका सुधारण्याची आणि पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची संधी देतं. त्यामुळे काम करतानाही एक उत्साह आणि आत्मविश्वास वाटतो. ‘करके देखो’ हे सूत्र मी पहिल्यांदा सर्चमध्येच अनुभवलं.\nनायना, गेल्या दीड वर्षांत माझं काय शिक्षण झालं याबद्दल लिहिण्याचा प्रयत्न केला. खूप काम करायचे आहे. आता कुठे सुरुवात झालीये. फक्त तुमचे आशीर्वाद हवे आहेत.\nसंजय पाटील व सहकाऱ्यांना बीज संवर्धनाच्या कामासाठी...\nतीन मित्रांची दारू सोडवण्यात सौरभ सोनावणेला यश \nसंतोष व जयश्री यांच्या ग्रामविकासाच्या कामांना वेग...\nलोकसंघर्ष मोर्चातर्फे निर्माणींचा रचनात्मक व संघर्...\nपेटलेले पाणी: जळगाव पाणी परिषदेत निर्माणींचा सहभाग...\nबालकांना आंनद व किशोरींना जीवनशिक्षण: हृतगंधा देशम...\nप्रफुल्ल वडमारेचे सोशल ऑलिम्पियाड प्रकल्पांतर्गत क...\nनिर्माणींच्या शिक्षणाची दुसरी इनिंग \nचारुता गोखलेचे नवजात शिशू आरोग्य या विषयातील केंद्...\nनिखिल मुळ्येचे ‘प्रगती अभियान’सोबत रोजगार हमी योजन...\nदुर्गम भागातल्या मुलांना गावातल्या गावात पुस्तके\nदुष्काळाच्या प्रश्नावरचा शिरपूर पॅटर्न समजून घेण्य...\nवर्धा शोधयात्रेत मंदार देशपांडेचा सहभाग\nसांगलीच्या निर्माणींची ‘गांधी तीर्थ’ला भेट\nतिनका तिनका जर्रा जर्रा\n‘मी'ची वेलांटी- विंदा करंदीकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/rupee-falls-dollar-uptrending-effect-on-import-5956046.html", "date_download": "2019-07-22T09:32:21Z", "digest": "sha1:Y2OAYGVI7TXASVXFNZEYV3JKEQX37HH6", "length": 9864, "nlines": 157, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Rupee falls, dollar uptrending; effect on import | रुपयाची घसरण, डॉलर वधारतोय, आयातीचे घोडे अडले, निर्यात ठप्प", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nरुपयाची घसरण, डॉलर वधारतोय, आयातीचे घोडे अडले, निर्यात ठप्प\nआंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रुपया मोठ्या प्रमाणात घसरतोय. मंगळवारी डॉलरचा दर होता ७२ रुपये ४५ पैसे. गेल्या महिनाभरातच ३ रुप\nसोलापूर- आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रुपया मोठ्या प्रमाणात घसरतोय. मंगळवारी डॉलरचा दर होता ७२ रुपये ४५ पैसे. गेल्या महिनाभरातच ३ रुपये ३५ पैशांनी त्यात वाढ झाली. त्याचा मोठा फटका आयात करणाऱ्या उद्योग घटकांना बसत असून, प्रामुख्याने रासायनिक उत्पादन क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे. दुसरीकडे डॉलर वाढला, की निर्यातदारांची चांदी असते, असे म्हणतात. परंतु मागणीच नसल्याने निर्यात करायची तरी कुठे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यंत्रमागांवरील उत्पादनांची निर्यात ७० टक्के ठप्प झाली. एकूणच स्थितीकडे पाहिल्यास खाताही येत नाही अन् सोडून देताही येत नाही, ���शी झाली.\nचिंचोळी आैद्योगिक वसाहतीत रासायनिक कारखाने आहेत. त्यांचा प्रमुख कच्चामाल अायात होतो अन् पक्कामाल निर्यात केला होतो. त्यामुळे त्यांचे समीकरणच बिघडले. ६२ ते ६४ रुपये डॉलरचा दर असताना त्यांनी मागणी नोंदवली. त्याआधारे पक्क्या मालाचे दर ठरवले. दरम्यान, रुपया गडगडला अन् उत्पादन खर्चाचा समतोल बिघडला. कमी-अधिक कालावधीसाठी या घडामोडी नित्याच्या असतात. परंतु डॉलर वधारतच असल्याने उत्पादक मंडळी हवालदिल झाली. आणखी किती वाढणार याचा अंदाज बांधत बसली.\nडॉलरच्या वाढत्या दरामुळे आयातदारांची मोठ्या प्रमाणात अडचण झाली. त्याचा आलेख आणखी कुठंवर जाईल, त्याचा काही अंदाज बांधता येईना. अशा स्थितीत विमा उतरवून समतोल राखण्याचा एक मार्ग अाहे. शंभर टक्के निर्यात करणाऱ्यांना तर चांगलेच दिवस आले म्हणायचे.\n- डी. राम रेड्डी, सहव्यवस्थापकीय संचालक, बालाजी अमाइन्स\nउद्योगांच्या आधुनिकीकरणासाठी परदेशी बनावटीच्या यंत्रसामग्रीची आयात केली जाते. ६२ ते ६४ रुपये डॉलरचे दर असताना अशा मागणी नोंदवल्या गेल्या. परंतु त्यात ८ ते ९ रुपयांची वाढ झाल्याने उद्योजकांचे बजेटच कोलमडले. ही स्थिती पाहता, निर्यात धाेरण आखणे गरजेचे वाटते.\n- राजू राठी, अध्यक्ष, सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स\n७० टक्के निर्यात ठप्प\nचीन, पाकिस्तान, बांग्लादेश, व्हिएतनाम येथेही टॉवेलचे उत्पादन सुरू झाले. सोलापूरच्या उत्पादकांशी स्पर्धेत उतरले. त्यामुळे सोलापूरच्या यंत्रमागांवरील उत्पादनांची निर्यात सुमारे ७० टक्के ठप्पच झाली. पाश्चात्य देशांमध्ये निर्यात धोरण सर्वांना समान नाही. त्याचाही फटका बसतो.\n- पेंटप्पा गड्डम, अध्यक्ष जिल्हा यंत्रमागधारक संघ\nसोने चोरायला आले पण सीसीटीव्हीच चोरुन नेले, जेऊरमध्ये घडला प्रकार\nट्रकमधून वाहतूक; ५७ लाखांचा गुटखा जप्त, उत्तर प्रदेशातील दोघांवर गुन्हा दाखल\nराज्यातील महिला बचत गटांसाठी आता \"हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची\" योजना सुरू, उत्कृष्ट उत्पादन करणाऱ्या बचत गटांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचे अर्थ सहाय्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%9F_%E0%A4%9A%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%B3_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2019-07-22T10:22:35Z", "digest": "sha1:RXUYZLW5XHL6VFOZ5N3NJRTDNXLCKQEI", "length": 4698, "nlines": 88, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:माहितीचौकट चळवळ चरित्र - विकिपीडिया", "raw_content": "\nमाहितीचौकट चळवळ चरित्र या साच्याचा वापर राजकीय (सशस्त्र क्रांतिकार्य किंवा सनदशीर मार्गाने), सामाजिक किंवा अन्य क्षेत्रांतील चळवळीत/क्रांतीत महत्त्वाचा सहभाग असलेल्या व्यक्तींचे चरित्र 'माहितीचौकट' स्वरूपात लिहिण्यासाठी केला जातो.\nखाली लिहिलेला साचा कॉपी करून हव्या त्या लेखात चिकटवून या माहितीचौकटीचा लेखात समावेश करता येईल. फक्त नाव हा रकाना अनिवार्य आहेत. उदाहरणादाखल मोहनदास करमचंद गांधी हा लेख पाहा.\n| चित्र रुंदी =\n| चित्र शीर्षक =\n| अवगत भाषा =\n| पत्रकारिता लेखन =\n| वडील नाव =\n| आई नाव =\n| पती नाव =\n| पत्नी नाव =\n| स्वाक्षरी चित्र =\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ जुलै २०१८ रोजी १५:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/entertainment/kasautii-zindagi-kay-ekta-kapoor-unveils-first-promo-297006.html", "date_download": "2019-07-22T10:41:19Z", "digest": "sha1:JQHU3LDALWU63JI24PCOOKUIWP7NU5JB", "length": 6230, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'कसोटी जिंदगी की'च्या सिक्वेलचा प्रोमो पाहिलात का? | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'कसोटी जिंदगी की'च्या सिक्वेलचा प्रोमो पाहिलात का\nएकता कपूरने जेव्हा ती 'कसोटी जिंदगी की'चा सिक्वेल काढणार आहे असं सांगितलं तेव्हापासून लोकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.\nमुंबई, 23 जुलै : एकता कपूरने जेव्हा ती 'कसोटी जिंदगी की'चा सिक्वेल काढणार आहे असं सांगितलं तेव्हापासून लोकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. आता नवीन कसोटीमध्ये प्रेरणा, अनुराग आणि कोमोलिकाची भूमिका कोण साकारणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. अशा वेळी अनेक जणांची नावं पुढे आली.पण ही मालिका एरिका फर्नांडिस आणि पार्थ सामंथन यांनी आपल्या खिशात टाकली आहे. एरिकाने यापूर्वी 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' या मालिकेतून तुमचं मनोरंजन केलं तर पार्थने 'कैसी ये यारीयाँ' ही मालिका केली होती. या मालिकेत एरिका तुम्हाला प्रेरणा म्हणजेच श्वेता तिवारी आणि पार्थ तुम्हाला अनुराग म्हणजेच सिझॅन खान यांच्या भूमिकेत दिसणार आ���ेत.\nनवा चित्रपट असो वा नवी मालिका त्याबद्दल तुम्हाला फोटोद्वारे माहिती दिली जाते. म्हणजे त्या सिनेमा अथवा मालिकेचा पहिला लूक कसा असेल, त्यामध्ये मुख्य भूमिकेत कोण असणार आहे हे आपल्याला त्या फोटोवरून कळतं. पण यावेळी एकता कपूरने तिच्या मालिकांच्या मुख्य पात्रांची ओळख ही फोटोद्वारे न करता सरळ व्हिडिओतून केलीय. हे टिझर तिने ट्विटरवर शेयर केलं असून प्रेम कधीही संपत नाही आणि जेव्हा ते संपलंय असं वाटतंय तेव्हा ते पुन्हा परत येतं अशी टॅग लाईनसुद्धा दिली आहे. या व्हिडिओमध्ये संगीत हे जुन्या मालिकेचंच आहे पण ते नवीन कलाकारांसोबत चित्रित केलंय.हा प्रोमो पाहून श्वेता तिवारी आणि रोनित रॉय यांनी आपल्या भावना ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या. हे दोघेही या मालिकेतला महत्त्वाचा भाग होते. श्वेताने अभिनंदन करत टायटल ट्रॅक अतिशय चांगले बनले आहे अशी प्रतिक्रिया दिली. आणि रोनित रॉयने या मालिकेतील येणाऱ्या वाटचालींसाठी ऑल दि बेस्ट म्हटलंय. त्याचबरोबर ही मालिका त्याच्या हृदयाच्या खूप जवळची होती आणि या सिक्वेलमुळे त्याच्या इतकं आनंदी कोणीच झालं नसेल असे त्याने म्हटलं आहे. त्याने या मालिकेत एखादा छोटासा रोल मिळेल का असे देखील विचारले आहे.\nसोनभद्र हत्याकांड : 10 जणांच्या खूनाचा VIDEO पहिल्यांदाच आला समोर\nदेशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\nधोनीला लष्करी ट्रेनिंगसाठी परवानगी मिळाली पण...\nकौतुकाचा वर्षाव करत मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान मोदींकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा\n… म्हणून सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आई-बाबांचे फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-241905.html", "date_download": "2019-07-22T09:45:47Z", "digest": "sha1:LBJFOWLRGEZNIUMV252V5CBPDS2RWDR5", "length": 20335, "nlines": 115, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उद्धव ठाकरेंची मागणी अन् पंतप्रधानांकडून लगेच घोषणा | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nचोर ��मजून 'ती'च्या प्रियकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO\nपुण्यातील इंजिनिअर होणार काँग्रेसचा अध्यक्ष अर्ज करणार असल्याने चर्चेचा विषय\nधावत्या लोकलमधून पडून तरुणीचा जागीच मृत्यू\nनाईट लव्हर बारवर नार्कोटिक्स विभागाची छापा, 14 मुलींची सुटका\nआदित्य ठाकरेनंतर आता मुख्यमंत्रीही जाणार जनतेच्या दारात, असा आहे 'मेगाप्लान'\nAll Is Well... ISRO ची तयारी पूर्ण, 'चांद्रयान-2' उद्या झेपावणार\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nसोनभद्र हत्याकांड : 10 जणांच्या खूनाचा VIDEO पहिल्यांदाच आला समोर\n Chandrayaan-2 आज अवकाशात झेपावणार\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nगरोदर असताना केली बेदम मारहाण, प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचा खळबळजनक आरोप\n… म्हणून सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आई-बाबांचे फोटो\nसिगरेट ओढताना प्रियांका चोप्राचा फोटो झाला व्हायरल, नेटकरी म्हणाले...\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\nचॅपेल यांच्या मतानुसार सुपर ओव्हरचा नियम बदलला तरी इंग्लंडच विजेता\n'या' खेळाडूसाठी मोजले दीड कोटी पण दोन्ही सामन्यात संघाचा पराभव\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\n 19 व्या वर्षी 19 दिवसांत 5 सुवर्ण, पाहा VIDEO\nINDvsWI : विंडीज दौऱ्यानं विराटची झोप उडवली, विश्रांती नाहीच\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nट्रोलर्सना रोखण्यासाठी ट्विटरने आणलं नवीन फीचर\nOMG VIDEO : या हायटेक रेस्टॉरंटमध्ये चक्क रोबो करतात सर्व्ह\n तुमच्यावर आहे गुगल आणि फेसबुकचं लक्ष\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : उस्मानाबादकडे मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद\nपुण्यात परदेशी नागरिकाला मारहाण, पाहा VIDEO\nचोर समजून 'ती'च्या प्रियकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO\nउद्धव ठाकरेंची मागणी अन् पंतप्रधानांकडून लगेच घोषणा\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती,' जयंत पाटलांकडून आठवणींना उजाळा\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nPro Kabaddi League : 'या' खेळाडूसाठी मोजले दीड कोटी पण दोन्ही सामन्यात संघाचा पराभव\nपुण्यातील इंजिनिअर होणार काँग्रेसचा नवा अध्यक्ष अर्ज करणार असल्याने चर्चेचा विषय\n 19 व्या वर्षी 19 दिवसांत 5 सुवर्ण, पाहा VIDEO\nउद्धव ठाकरेंची मागणी अन् पंतप्रधानांकडून लगेच घोषणा\n23 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज बीकेसीतील सभेत एकाच व्यासपीठावर आले. यावेळी शिवस्मारक तर आपण बांधतोय पण शिवरायांचे गड-किल्ले पुरातत्व खात्यातून मुक्ता करा त्याची देखभाल आम्ही करू अशी मागणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. पंतप्रधानांनी याची दखल घेत लगेच घोषणाही केली.\nबीकेसी मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते मेट्रो प्रकल्पांचं उद्घघाटन पार पडलं. यावेळी व्यासपीठावर उद्धव ठाकरेही उपस्थिती होते. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाजपने हायजॅक केलेल्या शिवस्मारक सोहळ्याचा समाचार घेतला. शिवस्मारकाला आधीच्या आघाडी सरकारने मंजुरी दिले पण त्यांच्या मनात भूमिपूजनचा विचार नव्हता. आता आपले सरकार आले आहे. आपण शिवस्मारकाचा भूमिपूजन सोहळा पूर्ण करून दाखवला आहे. मात्र, हे करत असताना भवानी मातेची तलवार तुम्हाला पेलेला का हा मोठा प्रश्न आहे. शिवरायाचं स्मारक उभारणं हे काही येड्या गबाळ्याचं काम नाही असा टोला त्यांनी भाजपला लगावला.\nतसंच स्मारक उभं करतोय, पण एकच काम करा. गड किल्ले पुरातत्व खात्यातून मुक्त करा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना केली. पंतप्रधानांनीही उद्धव ठाकरे यांच्या मागणीची दखल घेत साहसी पर्यटनासाठी गड-किल्ले खुले करणार अशी घोषणाही पंतप्रधानांनी केली. मात्र, उद्धव ठाकरे जेव्हा भाषणाला उभे राहिले तेव्हा भाजप कार्यकर्त्यांनी मोदी मोदी घोषणा देऊन व्यत्यय आणण्याचा प्रयत्नही केला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा\nTags: Narendra modiUddhav Thackeryउद्धव ठाकरेनरेंद्र मोदीबीकेसीमेट्रोशिवस्मारक\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nVIDEO : उस्मानाबादकडे मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/ibn-lokmat-tv-channel/photos/", "date_download": "2019-07-22T10:16:31Z", "digest": "sha1:6D3SKGSNGTLGS6FSWVFB5KX7U4PTMCGR", "length": 9239, "nlines": 106, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Ibn Lokmat Tv Channel- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n'काँग्रेस'साठी धोक्याची घंटा, या आमदाराने दिल्या CMना वाढदिसाच्या शुभेच्छा\nमुंबई इंडियन्सच्या 'या' चॅम्पियन खेळाडूला मिळालं टीम इंडियाचं तिकीट\nअभिनेत्री कोइना मित्राला 6 महिन्याचा तुरुंगवास, जाणून घ्या काय आहे कारण\nदेशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\n'काँग्रेस'साठी धोक्याची घंटा, या आमदाराने दिल्या CMना वाढदिसाच्या शुभेच्छा\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nचोर समजून 'ती'च्या प्रियकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO\n'काँग्रेस'साठी धोक्याची घंटा, या आमदाराने दिल्या CMना वाढदिसाच्या शुभेच्छा\nधावत्या लोकलमधून पडून तरुणीचा जागीच मृत्यू\nनाईट लव्हर बारवर नार्कोटिक्स विभागाची छापा, 14 मुलींची सुटका\nआदित्य ठाकरेनंतर आता मुख्यमंत्रीही जाणार जनतेच्या दारात, असा आहे 'मेगाप्लान'\nदेशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nसोनभद्र हत्याकांड : 10 जणांच्या खूनाचा VIDEO पहिल्यांदाच आला समोर\nअभिनेत्री कोइना मित्राला 6 महिन्याचा तुरुंगवास, जाणून घ्या काय आहे कारण\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nगरोदर असताना केली बेदम मारहाण, प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचा खळबळजनक आरोप\n… म्हणून सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आई-बाबांचे फोटो\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\nचॅपेल यांच्या मतानुसार सुपर ओव्हरचा नियम बदलला तरी इंग्लंडच विजेता\nमुंबई इंडियन्सच्या 'या' चॅम्पियन खेळाडूला मिळालं टीम इंडियाचं तिकीट\n'या' खेळाडूसाठी मोजले दीड कोटी पण दोन्ही सामन्यात संघाचा पराभव\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\n 19 व्या वर्षी 19 दिवसांत 5 सुवर्ण, पाहा VIDEO\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nट्रोलर्सना रोखण्यासाठी ट्विटरने आणलं नवीन फीचर\nOMG VIDEO : या हायटेक रेस्टॉरंटमध्ये चक्क रोबो करतात सर्व्ह\n तुमच्यावर आहे गुगल आणि फेसबुकचं लक्ष\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : उस्मानाबादकडे मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद\nपुण्यात परदेशी नागरिकाला मारहाण, पाहा VIDEO\nचोर समजून 'ती'च्या प्रियकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO\nफोटो गॅलरीMar 7, 2014\nअसा रंगला मुक्ता सन्मान सोहळा..\nअसा झाला रास्ता रोको\nसुनंदा पुष्कर यांचा जीवनप्रवास\n'काँग्रेस'साठी धोक्याची घंटा, या आमदाराने दिल्या CMना वाढदिसाच्या शुभेच्छा\nमुंबई इंडियन्सच्या 'या' चॅम्पियन खेळाडूला मिळालं टीम इंडियाचं तिकीट\nअभिनेत्री कोइना मित्राला 6 महिन्याचा तुरुंगवास, जाणून घ्या काय आहे कारण\nदेशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.exacthacks.com/category/generators/?lang=mr", "date_download": "2019-07-22T10:56:32Z", "digest": "sha1:RX34A54HYL2XQRRQPFGVBWNUNFWVWF26", "length": 14339, "nlines": 153, "source_domain": "www.exacthacks.com", "title": "Generators Archives - अचूक खाच", "raw_content": "\nआपण येथे आहात: घर / जनरेटर\nHulu प्रीमियम खाते वापरकर्तानाव + पासवर्ड जनरेटर\nHulu प्रीमियम खाते वापरकर्तानाव + पासवर्ड जनरेटर 2019 नाही सर्वेक्षण मोफत डाऊनलोड: Hello Annoying\nफार मोठा विरोध 5 की जनक (Xbox एक-PS4-पीसी)\nफार मोठा विरोध 5 की जनक (Xbox एक-PS4-पीसी) नाही सर्वेक्षण: हाय प्रत्येकजण अशी आशा आहे आमच्या जुन्या वापरकर्ते आमच्या कार्यक्रम आनंद आणि आपण इतर जनरेटर सज्ज आहेत असे. आपण खूप मोठे अंतर नावाच्या एका अन्य खर्च खेळ अनुक्रमांक किल्ल्या देईन कोणत्या 5. डाउनलोड या खूप मोठे अंतर करण्यापूर्वी 5 की जनक (Xbox एक-PS4-पीसी) आपण आहे […]\nPaypal मनी जनक [नागाप्रम��णे]\nPaypal मनी जनक [नागाप्रमाणे] नाही सर्वेक्षण नाही मानवी पडताळणी [Updated 07/17/2019]: हॅलो & आपले स्वागत आहे माझ्या साइटवर आम्ही आमच्या खाच साधने खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे, जनरेटर आणि keygen. Your feedback always encourage our programmer so they work more hard to create these softwares like PayPal Money Generator [नागाप्रमाणे] for Android, पीसी & मॅक […]\nक्रेडिट कार्ड क्रमांक जनक [सीव्हीव्ही-कालावधी समाप्ती तारीख]\nक्रेडिट कार्ड क्रमांक जनक [सीव्हीव्ही-कालावधी समाप्ती तारीख] Updated 07-17-2019 सर्वेक्षण किंवा मानवी पडताळणी न करता: बद्दल सीसी अनुक्रमांक जनक + मनी + CCV + कालावधी समाप्ती तारीख: नमस्कार मित्रांनो आपण आपल्या वास्तविक पैसे खर्च न करता ऑनलाइन उत्पादन खरेदी करण्यासाठी तयार आहात आपण आपल्या वास्तविक पैसे खर्च न करता ऑनलाइन उत्पादन खरेदी करण्यासाठी तयार आहात होय शेवटी आपण क्रेडिट कार्ड क्रमांक जनक मिळवू शकता, जेथे योग्य साइटवर पोहोचण्याचा कारण […]\nऍमेझॉन गिफ्ट कार्ड कोड जनक 2018\nफेब्रुवारी 9, 2018 करून exacthacks\nAmazon Gift Card Code Generator Updated 17 जुलै 2019 नाही सर्वेक्षण मोफत डाऊनलोड: आपण त्यांना वापरून ऍमेझॉन ऑनलाइन शॉपिंग खरेदी करण्याची परवानगी देईल जे भेट कार्ड एक फार विशेष रक्कम शेअर करण्यासाठी तयार आहेत. Now you can buy anything what you want using our Amazon Gift Card Code Generator 2018. हे नवीनतम […]\nXbox Live गोल्ड कोड + महेंद्रसिंग पॉइंट्स जनक 2019\nXbox Live गोल्ड कोड + महेंद्रसिंग पॉइंट्स जनक 2019 नाही सर्वेक्षण मोफत डाऊनलोड: आम्ही आपण अमर्यादित Xbox Live गोल्ड कोड देऊ शकता जे फार विशेष कार्यक्रम आहे की हे सर्व Xbox गेमर खेळाडू बातम्या तोडत + ms गुण जनरेटर 2019 नाही मानवी सत्यापन किंवा सर्वेक्षण. हे एक 100% मुक्त Xbox भेट कार्ड जनरेटर आणि […]\nगुगल गिफ्ट कार्ड कोड जनक प्ले 2018\nगुगल गिफ्ट कार्ड कोड जनक प्ले [updated 07/17/2019]: आज आमच्या खूप मोठा प्रकल्प पूर्ण झाले आहे आणि पूर्णपणे चाचणी नंतर आम्ही प्रकाशित करण्यासाठी तयार आहेत. आपण Google गिफ्ट कार्ड कोड जनक खेळा तयार आहात 2018 मानवी सत्यापन न. हा कार्यक्रम आपण Google Play साठी न वापरलेल्या झटपट भेट कार्ड कोड देईल. Now we have updated […]\nPaysafecard कोड जनक + कोड यादी\n Paysafecard ऑनलाइन गेम खरेदी एक स्रोत आहे, चित्रपट आणि मनोरंजन इत्यादी. या सेवेचा वापर करण्यासाठी खरोखर सोपे आहे, तुम्ही या सर्व गोष्टी भरपाई करण्यासाठी क्रेडिट कार्ड किंवा बँक खाते करण्याची गरज नाही. Paysafecard is your own bank […]\nशीर्ष पोस्ट & पृष्ठे\nPaypal मनी जनक [नागाप्रमाणे]\nगुगल गिफ्ट कार्ड कोड जनक ���्ले 2018\nNetflix प्रीमियम खाते जनक 2019\nPaysafecard कोड जनक + कोड यादी\nक्रेडिट कार्ड क्रमांक जनक [सीव्हीव्ही-कालावधी समाप्ती तारीख]\nऍमेझॉन गिफ्ट कार्ड कोड जनक 2018\nXbox Live गोल्ड कोड + महेंद्रसिंग पॉइंट्स जनक 2019\nड्रॅगन सिटी जसं खाच साधन\nForza होरायझन 3 सिरियल Keygen\nजानेवारी 29, 2018 10 टिप्पण्या\nXbox Live गोल्ड कोड + महेंद्रसिंग पॉइंट्स जनक 2019\nXbox Live गोल्ड कोड + महेंद्रसिंग पॉइंट्स जनक 2019 नाही सर्वेक्षण मोफत डाऊनलोड: आम्ही आपण अमर्यादित Xbox Live गोल्ड कोड देऊ शकता जे फार विशेष कार्यक्रम आहे की हे सर्व Xbox गेमर खेळाडू बातम्या तोडत + ms गुण जनरेटर 2019 नाही मानवी सत्यापन किंवा सर्वेक्षण. हे एक 100% मुक्त Xbox भेट कार्ड जनरेटर आणि…\nWWE 2K18 सीडी की जनक\nकेलेली पासवर्ड हॅकर 2019\nWhatsApp जसं डेटा खाच साधन 2019\nट्विटर खाते आणि अनुयायी खाच साधन\nजास्त गेम सीडी की जनक\nस्टीम पाकीट जसं खाच साधन 2019\nSniper आत्मा योद्धा 3 सीडी की जनक\nSniper एलिट 4 सीडी सिरीयल की जनरेटर\nसॅन दिएगो सीए 90001\nलंच: 11आहे - 2दुपारी\nडिनर: एम-गु 5 - 11दुपारी, शुक्र-शनि:5दुपारी - 1आहे\njoujou वर Hulu प्रीमियम खाते वापरकर्तानाव + पासवर्ड जनरेटर\nAbbas वर ऍमेझॉन गिफ्ट कार्ड कोड जनक 2018\nजुलिया वर गुगल गिफ्ट कार्ड कोड जनक प्ले 2018\nविन्स वर Paypal मनी जनक [नागाप्रमाणे]\nHulu प्रीमियम खाते वापरकर्तानाव + पासवर्ड जनरेटर\nनशीब 2 सीडी सिरीयल की जनरेटर\nहिल रेसिंग जसं खाच साधन चढाव 2019\nकॉपीराइट 2019 - Kopasoft. सर्व हक्क राखीव.\nडॉन `टी प्रत मजकूर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/amravati/lok-sabha-counting-votes-thursday/", "date_download": "2019-07-22T10:47:00Z", "digest": "sha1:4EFOV3J7I24NUK34TQKHMPZHGGWT5NNZ", "length": 29435, "nlines": 410, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Lok Sabha: Counting Of Votes On Thursday | लोकसभा : मतमोजणी गुुरुवारी | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nविविध मागण्यांसाठी गोर सेनेचा रास्ता रोको\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nविकेंडला सिंहगडावर जाण्यासाठी दुपारी 2ची डेडलाईन\nठाण्यातील अभिनय कट्ट्यावर उलगडले 'ड्रायव्हर' चे भावविश्व\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nकर्नाटक विधानसभाच बरखास्त करा- उद्धव ठाकरे\nमराठी अनिवार्य नसणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई\nएकेका���ी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nही आहे मराठीतील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री, आता ओळखणे देखील होतंय कठीण\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nकिती टक्के लोक ऑफिसमध्ये अफेअर करतात\n'या' 4 राशींच्या व्यक्ती स्वतःच्या दुःखाचा बाऊ करत नाहीत; तुमची रास आहे का यात\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडू�� वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nAll post in लाइव न्यूज़\nलोकसभा : मतमोजणी गुुरुवारी\nलोकसभा : मतमोजणी गुुरुवारी\nलोकसभा निवडणूक मतमोजणीचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. २३ मे रोजी होणारी मतमोजणी अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपली आहे. अमरावती मतदारसंघाचे लोकसभेतील प्रतिनिधी कोण राहणार, याची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. मतमोजणीदरम्यान व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या मोजाव्या लागणार असल्याने निकाल जाहीर करण्यात विलंब लागेल, असे संकेत आहेत.\nलोकसभा : मतमोजणी गुुरुवारी\nठळक मुद्देव्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या मोजणार : २० टेबलवर होणार मतमोजणी\nअमरावती : लोकसभा निवडणूक मतमोजणीचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. २३ मे रोजी होणारी मतमोजणी अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपली आहे. अमरावती मतदारसंघाचे लोकसभेतील प्रतिनिधी कोण राहणार, याची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. मतमोजणीदरम्यान व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या मोजाव्या लागणार असल्याने निकाल जाहीर करण्यात विलंब लागेल, असे संकेत आहेत.\nअमरावती लोकसभेची निवडणूक १८ एप्रिल रोजी पार पडली, तर देशात सातव्या टप्प्यातील मतदान १९ मे रोजी संपत आहे. २३ मे रोजी संपूर्ण अमरावतीकरिता मतमोजणी बडनेरा मार्गालगतच्या नेमाणी गोडाऊनमध्ये होणार आहे. मतमोजणीच्या अनुषंगाने लागणाऱ्या मनुष्यबळाचे प्रशिक्षण १८ व १९ मे रोजी घेण्यात येणार आहे.\nलोकसभा निवडणुकीनंतर मतदारांना तब्बल ३५ दिवस निकालासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. विधानसभानिहाय मतमाजेणी होणार आहे. अगोदर अधिकऱ्यांच्या कक्षात चार टेबलवर टपाली मतपत्रिकांची मोजणी केली जाणार आहे. टपाली आणि सैनिकांच्या मतपत्रिकांची मोजणी झाल्यानंतर मतदान यंत्रातील मतमोजणीस प्रारंभ केला जाणार आहे.\nविधानसभानिहाय मतदार संघनिहाय रँडम पद्धतीने (सरमिसळ) लोकसभेत समाविष्ट प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच केंद्रे अशा एकूण ३० मतदान केद्रांतील व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या आणि मतदान यंत्रातील मते मोजली जाणार आहे. या प्रक्रियेमुळे निकाल जाहीर करण्यास विलंब लागू शकतो, असे संकेत वर्तविले जात आहेत.\nव्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी ‘इन कॅमेरा’ मतमोजणी प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पारदर्शकपणे राबविली जाईल. चिठ्ठी उमेदवारांचे नाव अंकित केलेल्या प्लास्टिक डब्यात टाकली जाणार आहे. त्यानंतर चिठ्ठ्यांच्या एकूण आकड्याची खात्री केली जाईल.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९\nराहुल गांधींच्या 'त्या' विधानामुळे मध्य प्रदेश, राजस्थानचे मुख्यमंत्री राजीनामा देणार\n...म्हणून काँग्रेसचा पराभव झाला; वरिष्ठ नेत्यानं सांगितलं कारण\nमहाडिक, मंडलिक, शेट्टी, माने यांचा खर्च ७० लाखांच्या आत\nकॉम्प्युटर हॅक होत असेल तर ईव्हीएम का नाही उदयनराजेंचे निवडणूक आयोगाला आव्हान\n'...तर कर्नाटकात लोकसभेला काँग्रेसने १५-१६ जागा जिंकल्या असत्या'\nउमेदवारांच्या निवडणूक खर्चाची अंतिम पडताळणी\nवरूड, मोर्शीला दमदार पावसाची प्��तीक्षा\n१० हजार सैनिकांना पाठविणार बांबूच्या राख्या\nमोठी स्वप्न पाहा, साकारण्याचा प्रयत्न करा\nरेल्वेला दरदिवशी तीन तासांचा मेगाब्लॉक\nविदर्भातील संत्र्याला प्रक्रियेचा होणार फायदा\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1624 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (793 votes)\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nकमी वयात पांढऱ्या केसांनी हैराण केलंय; 'हे' घरगुती उपाय वापरून तर पाहा\nवजन कमी करायचंय, बीपी नॉर्मल ठेवायचाय मग दररोज सकाळी प्या 'गरम पाणी'\nचंद्रावर वसले होते एलियन्सचे शहर, नासाच्या छायाचित्रांमधून झाला उगलडा\nमाणसाच्या आकाराची सर्वात मोठी जेलीफिश कॅमेरात कैद\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\n....म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या स्वभावाला औषध नाही: अजित पवार\nवर्ग प्रमुखाची निवडणूक हरल्याने 13 वर्षांच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nलोकल रोज विलंबाने धावतात, आमच्या नोकऱ्या जातात; प्रवाशांचे आंदोलन\nजिल्ह्यात लहरी पावसाचा खेळ सुरूच\nChandrayaan-2: वीरेंद्र सेगवागने दिल्या इस्रोला खास शुभेच्छा\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nएक वर्षाच्या लीपनंतर ‘छत्रीवाली’ मालिकेतल्या विक्रम-मधुराचं नातं नव्या वळणावर\nBreaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\n3, 2, 1, 0... इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'चांद्रयान-2' चं उड्डाण यशस्वी झाल्याची घोषणा\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/national/exchange-fire-between-terrorists-and-security-forces-underway-forests-tral/", "date_download": "2019-07-22T10:47:10Z", "digest": "sha1:7WECOF4IGEPPDARIA5J7AXYCKWSYPOI4", "length": 31644, "nlines": 412, "source_domain": "www.lokmat.com", "title": "An Exchange Of Fire Between Terrorists And Security Forces Is Underway In Forests Of Tral | पुलवामातील त्रालमध्ये सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; 1 दहशतवादी ठार | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nविविध मागण्यांसाठी गोर सेनेचा रास्ता रोको\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nविकेंडला सिंहगडावर जाण्यासाठी दुपारी 2ची डेडलाईन\nठाण्यातील अभिनय कट्ट्यावर उलगडले 'ड्रायव्हर' चे भावविश्व\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nकर्नाटक विधानसभाच बरखास्त करा- उद्धव ठाकरे\nमराठी अनिवार्य नसणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई\nएकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nही आहे मराठीतील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री, आता ओळखणे देखील होतंय कठीण\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nकिती टक्के लोक ऑफिसमध्ये अफेअर करतात\n'या' 4 राशींच्या व्यक्ती स्वतःच्या दुःखाचा बाऊ करत नाहीत; तुमची रास आहे का यात\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्���ोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nAll post in लाइव न्यूज़\nपुलवामातील त्रालमध्ये सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; 1 दहशतवादी ठार\nपुलवामातील त्रालमध्ये सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; 1 दहशतवादी ठार\nआज सकाळी त्राल परिसरात सर्च ऑपरेशन सुरु असताना दहशतवाद्यांकडून भारतीय जवानांवर गोळीबारी करण्यात आली\nपुलवामातील त्रालमध्ये सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; 1 दहशतवादी ठार\nजम्मू काश्मीर - पुलवामा जिल्ह्यातील त्राल परिसरात सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलं आहे. अद्यापही या परिसरात चकमक सुरुच असून जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे. त्रालच्या जंगलात 2 ते 3 दहशतवादी लपून बसल्याचा संशय आहे. 42 राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांकडून त्राल परिसरात विशेष ऑपरेशन हाती घेण्यात आलं आहे.\nआज सकाळी त्राल परिसरात सर्च ऑपरेशन सुरु असताना दहशतवाद्यांकडून भारतीय जवानांवर गोळीबारी करण्यात आली. याआधीही पोलिसांना सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रानापथरीच्या जंगलात जवानांनी दहशतवाद्यांना घेरलं. पुलवामा जिल्ह्यातील त्राल परिसरातही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली त्यानंतर या परिसरात कारवाईला सुरुवात केली.\nकाही दिवसांपूर्वी ज���्मू काश्मीरच्या अनंतनाग परिसरात भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत भारतीय लष्कराला मोठं यश प्राप्त झालं होतं. पुलवामा हल्ल्यातील मुख्य सूत्रधारांमधील एक आणि जैश कमांडर सज्जाद भटला कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आलं होतं. त्याचसोबत आणखी एका दहशतवाद्याला ठार मारण्यात आलं होतं.\nअनंतनाग परिसरात केलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये एक भारतीय जवान शहीद झाला होता. सुरक्षा यंत्रणांची अद्यापही या परिसरात शोधमोहीम सुरु आहे. पुलवामा हल्ल्यानंतर सज्जाद भट लष्कराच्या निशाण्यावर होता. पुलवामा येथे झालेल्या सीआरपीएफच्या ताफ्यावरील दहशतवादी हल्ल्याचं षडयंत्र सज्जादने रचलं होतं. भारतीय लष्कराने केलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये जवानांनी दहशतवाद्यांच्या अनेक तळांना लक्ष्य केलं आहे. त्याठिकाणाहून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा, दारुगोळा जप्त करण्यात आला.\nदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून दोन दिवसीय जम्मू आणि काश्मीर दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात ते काश्मीरमधील सद्यपरिस्थिती आणि तेथील फुटिरतावाद्यांची भूमिका यासंदर्भात माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. विशेष म्हणजे तत्पूर्वीच देशापेक्षा कुणीही मोठं नसल्याचं शहा यांनी म्हटलं आहे. शहांच्या दौऱ्यानिमित्त जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणा आणि पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त ठेवला आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nterroristIndian ArmyJammu Kashmirदहशतवादीभारतीय जवानजम्मू-काश्मीर\nजम्मू वेगळे ते वेगळेच आहे\nसैनिक ते बाळुमामाच्या नावानं चांगभलं...\n'अवघ्या 90 सेकंदात उद्ध्वस्त केले दहशतवादी तळ; भारताने शिकविला पाकला धडा'\nदेशापेक्षा कुणीही मोठा नाही, काश्मीर दौऱ्यापूर्वी शाहंचा फुटीरतावाद्यांना इशारा\nसैन्य दलाचे अधिकारी हनी ट्रॅपच्या विळख्यात\n'त्या' ट्विट प्रकरणी राहुल गांधींविरोधात पोलिसांत तक्रार\nChandrayaan-2: चंद्रावर उतरणारी 'प्रग्यान' बग्गी आहे तरी कशी\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nशीला दीक्षित यांचा उत्तराधिकारी कोण\nमोदींकडून इस्रोचे अभिनंदन तर सुषमा स्वराज यांचा 'वैज्ञानिकांना सॅल्यूट'\n'जय किसान, जय विज्ञान'... चांद्रयान-२ मोहिमेत शेतकरी पुत्राची मोलाची कामगिरी\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्��ो प्रमुखांची विनम्र भावना\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1624 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (793 votes)\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nकमी वयात पांढऱ्या केसांनी हैराण केलंय; 'हे' घरगुती उपाय वापरून तर पाहा\nवजन कमी करायचंय, बीपी नॉर्मल ठेवायचाय मग दररोज सकाळी प्या 'गरम पाणी'\nचंद्रावर वसले होते एलियन्सचे शहर, नासाच्या छायाचित्रांमधून झाला उगलडा\nमाणसाच्या आकाराची सर्वात मोठी जेलीफिश कॅमेरात कैद\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\n....म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या स्वभावाला औषध नाही: अजित पवार\nवर्ग प्रमुखाची निवडणूक हरल्याने 13 वर्षांच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nलोकल रोज विलंबाने धावतात, आमच्या नोकऱ्या जातात; प्रवाशांचे आंदोलन\nजिल्ह्यात लहरी पावसाचा खेळ सुरूच\nChandrayaan-2: वीरेंद्र सेगवागने दिल्या इस्रोला खास शुभेच्छा\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nएक वर्षाच्या लीपनंतर ‘छत्रीवाली’ मालिकेतल्या विक्रम-मधुराचं नातं नव्या वळणावर\nBreaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\n3, 2, 1, 0... इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'चांद्रयान-2' चं उड्डाण यशस्वी झाल्याची घोषणा\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%B5-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87/all/page-4/", "date_download": "2019-07-22T09:40:53Z", "digest": "sha1:OL4VOBIEAQ3EQJATS3SQZG7LKHTGIR2O", "length": 12244, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उद्धव ठाकरे- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nचोर समजून 'ती'च्या प्रियकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO\nपुण्यातील इंजिनिअर होणार काँग्रेसचा अध्यक्ष अर्ज करणार असल्याने चर्चेचा विषय\nधावत्या लोकलमधून पडून तरुणीचा जागीच मृत्यू\nनाईट लव्हर बारवर नार्कोटिक्स विभागाची छापा, 14 मुलींची सुटका\nआदित्य ठाकरेनंतर आता मुख्यमंत्रीही जाणार जनतेच्या दारात, असा आहे 'मेगाप्लान'\nAll Is Well... ISRO ची तयारी पूर्ण, 'चांद्रयान-2' उद्या झेपावणार\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nगोळ्यांचा वर्षाव आणि आदिवासींचा आक्रोश, सोनभद्र हत्याकांडाचा VIDEO समोर\n Chandrayaan-2 आज अवकाशात झेपावणार\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nगरोदर असताना केली बेदम मारहाण, प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचा खळबळजनक आरोप\n… म्हणून सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आई-बाबांचे फोटो\nसिगरेट ओढताना प्रियांका चोप्राचा फोटो झाला व्हायरल, नेटकरी म्हणाले...\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\nचॅपेल यांच्या मतानुसार सुपर ओव्हरचा नियम बदलला तरी इंग्लंडच विजेता\n'या' खेळाडूसाठी मोजले दीड कोटी पण दोन्ही सामन्यात संघाचा पराभव\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\n 19 व्या वर्षी 19 दिवसांत 5 सुवर्ण, पाहा VIDEO\nINDvsWI : विंडीज दौऱ्यानं विराटची झोप उडवली, विश्रांती नाहीच\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nट्रोलर्सना रोखण्यासाठी ट्विटरने आणलं नवीन फीचर\nOMG VIDEO : या हायटेक रेस्टॉरंटमध्ये चक्क रोबो करतात सर्व्ह\n तुमच्यावर आहे गुगल आणि फेसबुकचं लक्ष\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : उस्मानाबादकडे मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद\nपुण्यात परदेशी नागरिकाला मारहाण, पाहा VIDEO\nचोर समजून 'ती'च्या प्रियकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO\nअब्दुल सत्तार शिवसेनेच्या वाटेवर, उद्धव ठाकरे घेणार निर्णय\nमुंबई 26 जून : राष्ट्रवादीच्या जयदत्त क्षीरसागर यांच्यानंतर आता काँग्रेसचे बंडखोर अब्दुल सत्तार शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. अब्दुल्ल सत्तारांनी मातोश्रीवर जावून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भेट घेतली. औरंगाबादेत काँग्रेसनं उभ्या केलेल्या सुभाष झांबड यांना सत्तारांचा विरोध होता. त्यामुळे अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय असलेल्या अब्दुल सत्तारांचीही भेट घेतली होती. स्थानिक राजकारण लक्षात घेऊन ते शिवसनेत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय.\nअब्दुल सत्तार आता शिवसेनेच्या वाटेवर, भाजपमधून होतोय विरोध\nअब्दुल सत्तार आता शिवसेनेच्या वाटेवर, भाजपमधून होतोय विरोध\n'फालतू साले; विरोधक म्हणजे इकडून लफडे कर, तिकडून लफडे कर' Shiv Sena | Chandrakant Khaire | Uddhav Thackeray\n'फालतू साले; विरोधक म्हणजे इकडून लफडे कर, तिकडून लफडे कर'\n'मुख्यमंत्रिपदा'बाबत वक्तव्य करू नका, युतीच्या आमदारांना नेत्यांची तंबी\n'मुख्यमंत्रीपदा'बाबत वक्तव्य करू नका, युतीच्या आमदारांना नेत्यांची तंबी\nउद्धव ठाकरे विधान भवनात, 'युती'च्या बैठकीला काँग्रेसचा आमदार हजर\nउद्धव ठाकरे विधान भवनात, 'युती'च्या बैठकीला काँग्रेसचा आमदार हजर\nमुख्यमंत्रिपदाच्या संघर्षाबद्दल एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया\nमुख्यमंत्रिपदाच्या संघर्षाब���्दल एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया\nशिवसेनेनंतर आता आठवलेंनीही सांगितला मुख्यमंत्रिपदावर दावा\nशिवसेनेनंतर आता आठवलेंनीही सांगितला मुख्यमंत्रीपदावर दावा\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nVIDEO : उस्मानाबादकडे मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/girl-death-by-giving-wrong-injection/", "date_download": "2019-07-22T09:30:57Z", "digest": "sha1:EIJ24C7JDUMQMY6CIAUZA2DMIW2EGV2F", "length": 16640, "nlines": 185, "source_domain": "policenama.com", "title": "चुकीचे इंजेक्शन दिल्याने मुलीचा मृत्यु ; पुण्यातील 'त्या' प्रसिद्ध डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\nचुकीचे इंजेक्शन दिल्याने मुलीचा मृत्यु ; पुण्यातील ‘त्या’ प्रसिद्ध डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल\nचुकीचे इंजेक्शन दिल्याने मुलीचा मृत्यु ; पुण्यातील ‘त्या’ प्रसिद्ध डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन – चुकीच्या पद्धतीने इंजेक्शन दिल्याने तेथे जंतुप्रादुर्भाव होऊन मुलीचा मृत्यु झाल्याप्रकरणी पोलिसांनी बावधन येथील रामकृष्ण क्लिनिकच्या डॉ. जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं…\n‘त्या’ नामांकित वकील कुटुंबियांना अटक पोलिसांना…\n‘इंडियाज सुपर मॉम’ स्पर्धेच्या बहाण्याने महिलांना गंडा,…\nयाप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक ए. एम. पगारे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २४ सप्टेंबर सायंकाळी साडेसहा ते २६ सप्टेंबर २०१७ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान घडला होता. ससून रुग्णालयाने दिलेल्या अहवालानुसार डॉ. जाधव यांच्या विरुद्ध आपल्यावर असलेल्या जबाबदारीचे पालन न करता निष्काळजीपणा केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.\nयाबाबत पोलिसांनी सांगितले की, प्रज्ञा या मुलीला थंडी ताप आल्याने तिच्या वडिलांनी तिला बावधन येथील रामकृष्ण क्लिनि�� येथे २४ सप्टेंबर २०१७ रोजी सायंकाळी नेले होते. तेथे डॉ. जाधव यांनी तिची तपासणी करुन कमरेवर इंजेक्शन दिले व गोळ्या देऊन घरी पाठविले होते. डॉ. जाधव यांनी इंजेक्शन दिल्यानंतर त्या जागी आणि उजव्या मांडीवर, उजव्या कंबरेवर व पाठीवर काळे चट्टे व फोड आल्याने तिला पुढील उपचारासाठी दुसऱ्या दिवशी दुपारी नवले हॉस्पिटल येथे दाखल केले. तेथे तिला डॉक्टरांनी आयसीयुमध्ये दाखल केले. तेथे उपचार सुरु असताना सायंकाळी तिचा मृत्यु झाला.\nजाधव यांनी दिलेल्या इंजेक्शनमुळे तिचा मृत्यु झाल्याची तक्रार प्रज्ञाच्या वडिलांनी केल्याने पोलिसांनी अभिप्रायासाठी सर्व कागदपत्रे ससून रुग्णालयाच्या अधिक्षकांकडे पाठविली. त्यांच्या समितीने पाठविलेल्या अहवालानुसार डॉ. जाधव यांनी दिलेल्या इंजेक्शनच्या जागी आणि उजव्या मांडीवर, उजव्या कंबरेवर व पाठीवर काळे चट्टे व फोड आल्याचे दिसून येते. ही लक्षणे इंजेक्शन पद्धतीने दिल्यामुळे होऊ शकतात. त्यानंतर झालेली गुंतागुंत ही इंजेक्शन दिलेल्या जागेवरुन जंतुप्रादुर्भाव झाल्यामुळे निर्माण झालेली आहे. यावरुन हलगर्जीपणा झालेला दिसून येतो असा अहवाल ससून रुग्णालयातील डॉक्टरांच्या समितीने दिला. त्यावरुन डॉ. जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nहुतात्मा दिनानिमित्त पुण्यातील ‘या’ संघटनेकडून जाहीर सभा\nअबुधाबीत नोकरीच्या आमिषाने पुण्यातील तरुणाला ४ लाखांचा गंडा\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून FB…\n‘त्या’ नामांकित वकील कुटुंबियांना अटक पोलिसांना भोवली, तपासी अधिकाऱ्याला…\n‘इंडियाज सुपर मॉम’ स्पर्धेच्या बहाण्याने महिलांना गंडा, स्पर्धा घेणारे ग्रॅंड…\nसांगवीत दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त\nछातीत गोळी झाडून ‘आयटी’तील एकाची आत्महत्या\nसांगवी पोलिसांकडून दोन सराइत गुन्हेगारांना अटक\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\nप्रेग्नेंसीनंतर स्वतःला फिट ठेवण्याबद्दल अभिनेत्री सौम्या…\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्रीपदाचा विषय माझ्यासमोर नसून महाराष्ट्र घडवायला मी निघालेलो आहे. जे लोक…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या प्रेमाचा ज्वर सर्वत्र आहे. त्यात प्रेमप्रकरणातून अनेक प्रेमभंग झाल्यावर आत्महत्या…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. त्यामुळे एसबीआय नेहमीच आपल्या…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेत्री कोयना मित्रा काही दिवसांपूर्वीच 'ओ साकी साकी रे' या गाण्यामुळे चर्चेत आली…\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\nऔरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी चार वर्षापासून प्रयत्न चालू…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं…\n‘त्या’ नामांकित वकील कुटुंबियांना अटक पोलिसांना…\n‘इंडियाज सुपर मॉम’ स्पर्धेच्या बहाण्याने महिलांना गंडा,…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम ‘फ्री’,…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\nVideo : ‘बेबी डॉल’ सनी लिओनीचा कधीही न पाहिलेल्या…\nखा. सुप्रिया सुळेंना पाहताच अनेक मातांनी फोडला ‘हंबरडा’ ;…\n‘खाकी’ वर्दीतील फोटो केले त्याने सोशल मिडीयावर…\n७ वा वेतन आयोग : सरकारी नोकरदारांसाठी खुशखबर मोदी सरकारकडून ७ व्या…\nवन अधिकार्‍याला दारू पाजून बनवला ‘अश्‍लील’ व्हिडीओ अन् केला ‘व्हायरल’\nनिवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांचा अंबाती रायडूबाबत ‘गौप्यस्फोट’ \nनिरपराध नागरिकांची हत्या बंद करा आणि लुटणाऱ्यांची हत्या करा : राज्यपाल सत्यपाल मलिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/remains/", "date_download": "2019-07-22T10:04:03Z", "digest": "sha1:DQAQ3QGRKQGM4VBMXT2C7UHFXEEJMQX7", "length": 9265, "nlines": 147, "source_domain": "policenama.com", "title": "Remains Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nअखेर ‘बेपत्ता’ एएन ३२ विमानाचे अवशेष मिळाले\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - आसाममधून जोरहाट विमानतळावरून उड्डाण केलेल्या हवाई दलाच्या ए एन ३२ या मालवाहू विमानाचे अवशेष तब्बल ९ दिवसांच्या शोधमोहिमेनंतर मिळाले आहेत. उड्डाण केलेल्या ठिकाणापासून १५ ते २० किमी अंतरावर हे अवशेष सापडले आहेत.…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\nप्रेग्नेंसीनंतर स्वतःला फिट ठेवण्याबद्दल अभिनेत्री सौम्या…\nहमखास भरघोस फायदा देणार्‍या पोस्टातील ‘या’ दोन योजना, जाणून घ्या\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय डाक विभाग देशातील नागरिकांसाठी नवनवीन योजना आणत असते. त्याचबरोबर बचत योजना…\n आता पेट्रोलने नव्हे ऊसाच्या रसाने चालणार वाहने,…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - पेट्रोलपेक्षा स्वस्त असलेले इथेनॉल शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. सरकारने देखील इथेनॉलचे…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कॉलेज शेजारील कचरा कुंडीची तक्रार थेट युवा सेनाप्रमुख…\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्रीपदाचा विषय माझ्यासमोर नसून महाराष्ट्र घडवायला मी निघालेलो आहे. जे लोक…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या प्रेमाचा ज्वर सर्वत्र आहे. त्यात प्रेमप्रकरणातून अनेक प्रेमभंग झाल्यावर आत्महत्या…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nहमखास भरघोस फायदा देणार्‍या पोस्टातील ‘या’ दोन योजना, जाणून घ्या\n आता पेट्रोलने नव्हे ऊसाच्या रसाने चालणार वाहने, अशी होणार…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून…\nपारंपारिक ठिक, पण इच्छुकांचे काय महेश भागवत,आनंद थोरात यांनी केला…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nआदित्य ठाकरेंच्या ‘जन आशीर्वाद’ यात्रेवर राष्ट्रवादीचे…\nज्याचा १४५ चा आकडा तोच ‘दावेदार’ : अजित पवार\nआंतरराष्ट्रीय युवा क्रिकेटपटु एजाज कुरेशी याचा हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते नागरी सत्कार\nदारुचा ट्रक लुटणारी टोळी गुन्हे शाखेकडून जेरबंद\nमाजी पोलिस महासंचालक भास्कर मिसार यांचे पुण्यात निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/christiano-ronaldo/", "date_download": "2019-07-22T10:41:40Z", "digest": "sha1:2C7UDHSGSBDOGWLJEGLNWE7KPUHQ7K6J", "length": 11670, "nlines": 133, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "फुटबॉल मधील ‘बादशहा’ ख्रिस्तियानो रोनाल्डो – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ July 22, 2019 ] मन एक पाखरू\tललित लेखन\n[ July 22, 2019 ] मानसिक स्वास्थ्य कसे हाताळावे \n[ July 20, 2019 ] भिकारीण\tकविता - गझल\n[ July 19, 2019 ] कवीची श्रीमंती\tकविता - गझल\n[ July 19, 2019 ] ओरॅकल कंपनीचा संस्थापक लॅरी एलिसन\tविशेष लेख\nHomeव्यक्तीचित्रेफुटबॉल मधील ‘बादशहा’ ख्रिस्तियानो रोनाल्डो\nफुटबॉल मधील ‘बादशहा’ ख्रिस्तियानो रोनाल्डो\nFebruary 5, 2019 संजीव वेलणकर व्यक्तीचित्रे\nफुटबॉल मधील ‘बादशहा’ ख्रिस्तियानो रोनाल्डो जगातील सर्वांत प्रतिभाशाली फुटबॉलपटू आहे. त्यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९८५ रोजी मॅडीइरा, पोर्तुगाल येथे झाला. महान फुटबॉलपटू पेल यांनी रोनाल्डोहला सर्वश्रेष्ठय फुटबॉलपटू संबोधलेले आहे. रोनाल्डोचे वडील जोस डिनिस ऐवियरो अमेरिकेचे राष्ट्राध्याक्ष रोनाल्ड रीगनमुळे चांगलेच प्रभावीत झाले होते. त्यांच्यापासून प्रेरीत होऊन त्यांरनी मुलाचे नाव‘ख्रिस्तियानो रोनाल्डो डॉस सांतोस ऐवियरो’असे ठेवले होते.पुढे त्याूचे नाव‘ख्रिस्तियानो रोनाल्डो’असे पडले. वयाच्याा १४ व्याड वर्षी रोनाल्डोटने शाळेतील शिक्षकाला बुट आणि खुर्ची फेकून मारली होती. त्यासमुळे त्याळला शाळा सोडावी लागली होती. लहानपणी रोनाल्डो ची आई त्याला ‘रडके बाळ’ असे म्हणत असे. कारण रोनल्डोअ लहानपणी खुप रागीट होता आणि राग आल्या नंतर जोरजोरात रडत होता.\nरोनाल्डोने २००२-०३ मध्ये मॅनचेस्टर युनाइटेडला जोडला गेल्यां नतर त्याजने 28 नंबरची जर्सी मागितली हेाती. परंतु नाइलाजास्तेव त्याेला सात नंबरची जर्सी देण्याात आली. आणि पुढे हीच त्यांची ओळख बनली. जॉनी बेरी, जॉर्ज बेस्ट, स्टीव कूपेल, ब्रायन रॉब्सन, एरिक कैंटोना आणि डेविड बेकहम हे सुध्दाे ७ नंबरची जर्सी परिधान करत. जवळपास पाच वर्षांपासून मॉडेल इरिना शायक सोबत क्लोज रिलेशनशिपमध्येु आहे. इरिना सपुर मॉडेल असून तिने २०१४ मध्येय हॉलीवुड फिल्म ‘हरक्यूलिस’मध्येे कामसुध्दा केले आहे. रियल माद्रिद व पोर्तुगालचा स्टार ख्रिस्टियानो रोनाल्डोने देशातर्फे आणि क्लबतर्फे खेळताना २०१६ मध्ये सर्वोत्तम कामगिरी करीत फिफाचा वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला. रोनाल्डोने कारकिर्दीत चॅम्पियन्स लीगचे तिसरे जेतेपद आणि पोर्तुगालसह युरो २०१६ मध्ये जेतेपद पटकावल्यानंतर ‘बेलोन डिओर’ पुरस्काराचा मान मिळवला. त्याने चॅम्पियन्स लीगमध्ये १२ सामन्यांत १६ गोल नोंदवले. आपल्या समुहाकडून रोनाल्डोला वाढदिवसाच्या शुभेच्छा. रोनाल्डोचे संकेतस्थळ www.cristianoronaldo.com\nश्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nमराठीसृष्टीचा मोबाईल ऍप आजच डाऊनलोड करा..\nमानसिक स्वास्थ्य कसे हाताळावे \nओरॅकल कंपनीचा संस्थापक लॅरी एलिसन\nमाझे आदरणीय गुरुजी पं. दिनकर पणशीकर\nकाय आहे ऑफिस कोल्ड आणि कसा कराल यापासून बचाव\nमॅनहॅटनहेंज.. मॅनहॅटन.. न्यूयॉर्क.. अमेरिका\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.rikoooo.com/mr/board?view=topic&id=281&catid=2", "date_download": "2019-07-22T10:02:55Z", "digest": "sha1:YWNEA5IQFV6ZU2K3KPCNHANRQHPJOZKF", "length": 9384, "nlines": 146, "source_domain": "www.rikoooo.com", "title": "निर्देशांक - Rikoooo", "raw_content": "भाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी\nसुसंगत तयारी NUMXD v3\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nआपले स्वागत आहे नवीन सदस्य\nवेस्ट ससेक्स कडून हॅलो\n× आमच्या मंच आपले स्वागत आहे\nआम्हाला आणि आपण पसंत आपण कोण आहात आमच्या सदस्यांना, मला सांग तुला Rikoooo सदस्य का झाले.\nआम्ही सर्व नवीन सदस्यांचे स्वागत आणि भरपूर सुमारे आपण पाहू अशी आशा आहे\nप्रश्न वेस्ट ससेक्स कडून हॅलो\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 1\n1 वर्ष 5 महिने पूर्वी #913 by गॅझटॉप\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nपरवानगी नाही: नवीन विषय तयार करण्याची.\nपरवानगी नाही: उत्तर आहे.\nपरवानगी नाही: फायली जोडण्यासाठी\nपरवानगी नाही: आपला संदेश संपादित करण्यासाठी.\nमंडळ श्रेणी Rikoooo बद्दल - आपले स्वागत आहे नवीन सदस्य - सुचना बॉक्स - घोषणा उड्डाण अनुकार मंच - FSX - FSX स्टीम संस्करण - FS2004 - Prepar3D - एक्स-प्लेन मीडिया - स्क्रीनशॉट - व्हिडिओ विमानगृह चर्चा - फ्लाय ट्यून - काय आणि आज आपण जेथे उडत होता - स्थावर विमानचालन इतर उड्डाण simulators - फ्लाइट गियर फ्लाइट सिम्युलेटर - - FlightGear बद्दल - DCS मालिका - बेंचमार्क सिम\nआपले स्वागत आहे नवीन सदस्य\nवेस्ट ससेक्स कडून हॅलो\nवेळ पृष्ठ तयार करण्यासाठी: 0.337 सेकंद\nद्वारा समर्थित Kunena मंच\nRikoooo.com आपल्या विल्हेवाट येथे आहे\nनियंत्रकास आणि सदस्यांना काही मदत करण्यासाठी आपल्या ताब्यात आहेत\nसहज एक गुणात्मक वेबसाइटवर जाहिरात आपली प्रतिष्ठा वाढ\nआम्हाला अधिक जाणून घ्या\nखूप मोठ्या आकाराचा योजना\nयाची सदस्यता घ्या आणि अधिक जाणून\nविकास आणि सक्षम आमच्या साइटवर मिळवणं\nसुसंगत तयारी NUMXD v3\nखूप मोठ्या आकारा���ा योजना याची सदस्यता घ्या\nभाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी\nआता आपण आपल्या फेसबुक क्रेडेंशिअल्स वापरुन लॉग इन केले आहे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B2%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2019-07-22T09:54:43Z", "digest": "sha1:G7OCXMJVO2IWECWZUFMZEHJGJQQL77ZB", "length": 3359, "nlines": 71, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:ब्रिटिश भारतीय लष्कर - विकिपीडिया", "raw_content": "\n\"ब्रिटिश भारतीय लष्कर\" वर्गातील लेख\nएकूण ५ पैकी खालील ५ पाने या वर्गात आहेत.\n१६१वी इंडियन इन्फंट्री ब्रिगेड\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ ऑक्टोबर २०१७ रोजी ०७:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%A1_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2019-07-22T10:27:42Z", "digest": "sha1:5DTMXTRJ7JBLFHLF7NLQMVRVZCNEBTBF", "length": 3961, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "घोड नदी - विकिपीडिया", "raw_content": "\nघोड नदी महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील नदी आहे. ही नदी भीमा नदीची उपनदी आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआंबी नदी · इंद्रायणी नदी · कऱ्हा नदी · कुकडी नदी · घोड नदी · नाग नदी · नीरा नदी · पवना नदी · भामा नदी · मांडवी नदी · मीना नदी · मुठा नदी · मुळा नदी · मोसी नदी · वेळवंडी नदी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेल��� नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ डिसेंबर २०१८ रोजी १२:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://researchmatters.in/mr/node/1353", "date_download": "2019-07-22T09:40:32Z", "digest": "sha1:WQSBGFGKO47PTVGLDYXGBDLLS4ZVFIHR", "length": 3401, "nlines": 58, "source_domain": "researchmatters.in", "title": "Arvind Mule (अरविंद मुळे) | रीसर्च मॅटर्स", "raw_content": "\nतुम्हाला हवा असलेला शब्द लिहा\nभारतातील विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व मानव्यशास्त्रांतील संशोधन आणि ठळक घडामोडींवर आधारित बातम्या व लेख\nभारतातील विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व मानव्यशास्त्रांतील संशोधन आणि ठळक घडामोडींवर आधारित बातम्या व लेख\nArvind Mule (अरविंद मुळे)\nArvind Mule (अरविंद मुळे)\nभारतीय महिलांच्या नोकरी व्यवसायातील सहभाग खरंच वाढतोय का\nएक पाऊल- भारतीय खेडी स्वयंपूर्ण करण्याकडे\nग्राफीन पासून दृढ व अतिघन इलेक्ट्रॉनिक्स ची निर्मिती\nइलेक्ट्रॉनिक चिप्स सुरक्षित करण्याची स्वदेशी पद्धत विकसित केल्याबद्दल प्राध्यापक गांगुली आणि चमू यांना पी के पटवर्धन तंत्रज्ञान विकास पुरस्कार प्रदान\nकथा सरड्याच्या अंगावरील पट्टे आणि रंगीबेरंगी शेपटीची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5312755716581855684&title=Vani%20Community%20Session%20at%20Pune&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-07-22T10:14:35Z", "digest": "sha1:AGK7Q7JP56XSVAL3TE7VNUVKRYUAWSRZ", "length": 12790, "nlines": 138, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "पुणे येथे लाडशाखीय वाणी समाजाचे महाअधिवेशन", "raw_content": "\nपुणे येथे लाडशाखीय वाणी समाजाचे महाअधिवेशन\nपुणे : ‘अखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाजातर्फे २४ व २५ नोव्हेंबर २०१८ रोजी मारुंजी येथील लाइफ रिपब्लिक टाउनशिप येथे महाअधिवेशनाचे आयोजन केले आहे. या अधिवेशनात होणाऱ्या उद्योजकता संमेलनाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत,’ अशी माहिती अधिवेशनाचे अध्यक्ष कैलाश वाणी यांनी दिली.\nउद्यमशीलता, उच्चशिक्षण, सद्विचार आणि एकत्रित कुटुंब ही पारंपरिक मूल्ये जपत समाजाने नवा विचार व नवी दिशा आत्मसात करावी या प्रमुख उद्देशाने हे अधिवेशन आयोजित केले आहे. राजकारण व समाजकारणातील मान्यवर व्यक्तींची उपस्थिती आणि समाजातील तरुणांमध्ये उद्योजकतेला चालना देण्यासाठी विविध व्यवसाय क्षेत्रांतील अनुभवी व्यक्तींची व्याख्याने हे या अधिवेशनाचे आकर्षण आहे; तसेच एकत्र कुटुंब पद्धतीची जोपासना, सामाजिक सुधारणा आणि सामाजिक विकासाबद्दल या अधिवेशनात काही सामाजिक ठराव देखील करण्यात येणार आहेत.\nशनिवारी (ता. २४) दुपारी १२.३० वाजता फडणवीस यांच्या हस्ते अधिवेशनातील उद्योजकता संमेलनाचे उद्घाटन होईल. तत्पूर्वी सकाळी ९.३० वाजता अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, पुणे शहराच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रदर्शनाचे उद्घाटन केले जाईल. याच दिवशी सायंकाळी ५.३० वाजता माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे आणि राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचा समारोप होईल.\nरविवारी सायंकाळी पाच वाजता कैलाश वाणी यांचे अध्यक्षीय भाषण होणार असून, अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, खासदार राजू शेट्टी, श्रीरंग बारणे, अमर साबळे, आमदार मेधा कुलकर्णी, लक्ष्मण जगताप उपस्थित राहणार आहेत.\nया दोन दिवसीय अधिवेशनात तरुणांचे प्रबोधन करण्यासाठी विविध मार्गदर्शन सत्रे होणार आहेत या सत्रांत बांधकाम, विपणन, शेती, फार्मास्युटिकल्स, उद्योजकता आणि सामाजिक एकीच्या माध्यमातून विकास या विषयांवर भर दिला जाईल २४ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० पासून सुरू होणाऱ्या सत्रांमध्ये ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश, ‘पर्सिस्टंट सिस्टिम्स’चे प्रमुख कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक आनंद देशपांडे, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सतीश मगर, ‘जेएलएल इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज, ‘अॅनारॉक’चे अध्यक्ष अनुज पुरी, ‘क्रिसालिस ग्रुप’चे अध्यक्ष मनीष गुप्ता, अन्न व औषध विभागाचे माजी सहसंचालक संजय पाटील, ‘सिरम इन्स्टिट्यूट’चे कार्यकारी संचालक डॉ. सुरेश जाधव, ‘एन्टोड फार्मा’चे व्यवस्थापकीय संचालक किशोर मासुरकर उपस्थितांना मार्गदर्शन करतील.\n‘२५ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून होणाऱ्या सत्रांमध्ये गुरूमाऊली आण्णासाहेब मोरे, ‘बीव्हीजी इंडिया’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा हे मार्गदर्शन करतील,’ असे वाणी यांनी सांगितले.\nकालावधी : २४ व २५ नोव्हेंबर २०१८\nवेळ : सकाळी ९.३० वाजता\nस्थळ : लाइफ रिपब्लिक टाउनशिप, मारुंजी, पुणे.\nTags: पुणेकैलाश वाणीदेवेंद्र फडणवीसगिरीश बापटमुक्ता टिळकमारुंजीPuneDevendra FadanvisGirish BapatMukta TilakKailash VaniMarunjiअखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाजAkhil Bharatiy Ladshakhiy Vani Samajप्रेस रिलीज\nज्या पुण्यात छत्रपतींचा इतिहासाची सुरूवात झाली त्याच पुण्यात अखिल भारतीय वाणी समाजाचे एकजुटीचे शंख पुकारले जाणार\nलाडशाखीय वाणी समाजाचे महाअधिवेशन उत्साहात ‘सीएम चषक खेळातील क्रांतीचा नवीन इतिहास रचेल’ ‘शोध मराठी मनाचा’ संमेलन पुण्यात ‘सर्व माध्यमांमध्ये सकस आणि दर्जेदार लेखन व्हायला हवे’ हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठी शासकीय जमीन देण्यास मंजुरी\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\n७० टक्के रुग्णांना वेनस थ्रॉम्बोएम्बॉलिझमचा धोका\nअनादि मी अनंत मी - ध्वनिनाट्य : भाग सात\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\nपेण, पनवेल, उरण, घारापुरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/sujay-vikhe-shivajirao-kardile-political-issue/", "date_download": "2019-07-22T10:37:56Z", "digest": "sha1:766FVMNEJT2DDIJ46J6OXDH6UDCEV4NS", "length": 9170, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सुजय विखे यांना आ. कर्डिले यांच्याकडून भाजपाचे निमंत्रण! | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Ahamadnagar › सुजय विखे यांना आ. कर्डिले यांच्याकडून भाजपाचे निमंत्रण\nसुजय विखे यांना आ. कर्डिले यांच्याकडून भाजपाचे निमंत्रण\nभाजपचे आ. शिवाजीराव कर्डिले यांनी डॉ. सुजय विखे यांना भाजपमध्ये प्रवेश करून खासदार होण्याचा ‘राजकीय’ सल्ला दिला. त्यास हजरजबाबी असलेले राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी त्यांना, आज सत्ता तुमची आहे. उद्या आमची येईल, त्याउलट तुम्���ीच खा. नाना पटोले यांचा आदर्श घेत, शेतकर्‍यांना न्याय म्हणून आमदारकीचा राजीनामा द्यावा, असे प्रत्युत्तर दिलेे. यावेळी रंगलेल्या या राजकीय जुगलबंदीमुळे उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.\nतनपुरे कारखाना गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमावेळी आ. कर्डिले यांनी भाषणाला प्रांरभ करताच आपल्या अनोख्या शैलीत डॉ. सुजय विखे यांच्यात व आपल्यात आगामी दोन्ही निवडणुकांबाबत सेटलमेंट झालेली आहे. विखे यांच्याकडे पत्त्याच्या खेळातील जोकर आहे. सत्तेत असो किंवा विरोधात, विखे हे जोकर पत्त्याचा वापर करून आपली कामे करून घेण्यात पटाईत आहेत. काँगे्रसचा गुजरात निवडणुकीत भ्रमनिरास होणार असून, त्या निवडणुकीपर्यंतच भाजपमध्ये भरती केली जाणार आहे. जोपर्यंत गुजरात निवडणूक सुरू आहे, तोपर्यंत उंची, वजन व इतर कोणतीही पार्श्‍वभूमी न पाहता कोणालाही भाजपामध्ये काम करण्याची संधी दिली जाणार आहे. परंतु, गुजरात निवडणूक संपताच भाजपाची भरती थांबविली जाणार आहे. यामुळे विखे यांना चांगली संधी असून, खासदारकीची निवडणूक लढविण्यासाठी डॉ. सुजय विखे यांनी गुजरात निवडणुकीपूर्वी भाजपात यावे, असे म्हणताच उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.\nत्यानंतर आ. कर्डिले यांच्या भाषणाचा धागा पकडून, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे म्हणाले की, राज्य शासनाच्या विरोधात तीव्र नाराजी आहे. यामुळे सत्तापालट होणार असून, शेतकर्‍यांच्या व्यथा पाहता आ. कर्डिले यांनी सत्ताधारी भाजपचे खा. नाना पटोले यांचा आदर्श घ्यावा. आम्हाला भाजपाचे आमंत्रण देण्यापेक्षा आ. कर्डिले यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यास, त्यांचे ‘राजकीय’ वजन वाढल्याशिवाय राहणार नाही, असे सांगताच उपस्थितांनी त्यास चांगलीच दाद दिली. यावेळी विखे म्हणाले की, काहींना आमची विरोधकांशी असलेली मैत्री पाहून पोटात गोळा येतो. मात्र, सत्ताधारी लोकांशी मैत्री करून समाजाचा विकास साधण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. तशीच मैत्री आ. कर्डिले यांच्याशीही असून, त्यांच्यामध्ये विकासकामे करण्याची धमक आहे. ते कोठेही असले, तरी त्यांना आपली साथ कायम राहील. डॉ. सुजय विखे व आ. शिवाजीराव कर्डिले यांनी अशाच पद्धतीने एकत्र काम करून समाजाचा विकास करावा, असेही विखे म्हणाले. विखे व कर्डिले यांच्या रंगलेल्या जुगलबंदीची उपस्थितांमध्ये चांगलीच ���र्चा रंगली होती.\nउसाला भाव न देणार्‍यांना ठोकण्यासाठी एकत्र या\nसुजय विखे यांना आ. कर्डिले यांच्याकडून भाजपाचे निमंत्रण\nसुजय विखे यांना आ. कर्डिले यांच्याकडून भाजपाचे निमंत्रण\nनगर-सोलापूर मार्गावर अपघात ३ जण जागीच ठार, १ गंभीर\nआज तुमची सत्ता, उद्या आमची : विखे-पाटील\nसरकारने शेतकर्‍यांना देशोधडीला लावले : राजू शेट्टी\n#Chandrayaan2; हा तर भारताचा चंद्राच्या दिशेने ऐतिहासिक प्रवास सुरु : इस्रो\n‘भाई'नंतर सागर देशमुखचा नवा तडका\nविणा जगताप प्रेक्षकांची फेव्हरेट कंटेस्टंट\n'अशी' आहे 'चांद्रयान-२' मोहीम\nकोल्हापूर : गर्भवती महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडवले\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Setting-up-of-sea-water-purification-center-in-Mangalore/", "date_download": "2019-07-22T09:48:42Z", "digest": "sha1:73BDDCS2RU5VO2WHPLXDKUQ7DRUPUEJS", "length": 6264, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मंगळुरात समुद्रपाणी शुध्दीकरण केंद्र उभारणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Belgaon › मंगळुरात समुद्रपाणी शुध्दीकरण केंद्र उभारणार\nमंगळुरात समुद्रपाणी शुध्दीकरण केंद्र उभारणार\nमंगळूर येथे समुद्राच्या पाण्याचे शुध्दीकरण करण्यासाठी 100 दशलक्ष लिटर क्षमतेचे पाणी शुध्दीकरण केंद्र स्थापन करण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तात्विक मंजुरी देण्यात आली आहे. बैठकीनंतर कायदासंसदीय व्यवहारमंत्री टी.बी.जयचंद्र यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.\nमंगळूर येथील नियोजित पाणी शुध्दीकरण केंद्राची योजना एकूण806 कोटी रु.खर्चाची असून या खर्चाला मंत्रिमंडळाने संमती दिली आहे. आता योजनेचा पक्का आराखडा तयार करणे बाकी असून त्यानंतर पुढील कार्यवाही हाती घेण्यात येईल, असे ते म्हणाले. मंगळूरहून बंगळुरला जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या योजनेबाबत यापूर्वीची चर्चा झाली होती, असेही ते म्हणाले.\n21 संस्थांना 203 एकर जमीन\nविधानसभा निवडणूकजवळ आल्याने विविध समुदायांच्या संघसंस्थाना भूखंडांचे मोठ्याप्रमाणात वाटप करून त्यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी राज्य सरकार धडपड करीत आहे.\nमंत्रिमंडळ बैठकीत विविध 21 संघसंस्थांना एकूण 203 एकर भूखंड देण्याचा निर्णय झाला आहे. म्हैसूर प्रदेश बलिज संघ, तोटगवीर क्षत्रिय महासंघ, राजू क्षत्रिय संघ, हंदिजोगी संघ, पिळ्ळीकार संघ, मलबार मुस्लिम असोशिएशन, चौडेश्वरी चॅरिटेबल ट्रस्ट यासारख्या एकूण 21 संघसंस्था भूखंड देण्याचे ठरले आहे.सामाजिक, शैक्षणिक इमारतीसाठी भूखंडांचा वापर करण्याची सूचना संबंधित संघसंस्थांना करण्यात येणार आहे.\nमुधोळातील जे.के.सिमेन्ट कंपनीला 485 एकर जमीन खरेदीसाठी व रिनिव स्टार वीज कंपनीला हगरीबोम्मनहळ्ळी येथे 245 एकर जमीन खरेदी करण्यासाठी संमती, हुबळी धारवाड जीआरटीएस योजना पूर्णत्वास नेण्यासाठी अतिरिक्‍त123 कोटी रु.देण्याला संमती आदी.\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nचेक बाउन्स प्रकरणी कोयना मित्राला ६ महिने तुरूंगवास\n'इस्रो'ची ऐतिहासिक कामगिरी; ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण (व्हिडिओ)\nकळंबा कारागृहातील कैद्याचा हृदयविकाराने मृत्यू\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Chief-Minister-Parrikar-will-return-to-the-state-tomorrow/", "date_download": "2019-07-22T09:43:42Z", "digest": "sha1:KU5MBJ2Y6SLSC7B3JZNXUWOCL7BQZ3HW", "length": 5932, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुख्यमंत्री पर्रीकर उद्या राज्यात परतणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Goa › मुख्यमंत्री पर्रीकर उद्या राज्यात परतणार\nमुख्यमंत्री पर्रीकर उद्या राज्यात परतणार\nमुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झालेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली असून ते मंगळवारपर्यंत राज्यात परततील, अशी माहिती शासकीय सूत्रांनी दिली आहे.\nमुख्यमंत्री पर्रीकर गेल्या बुधवारी (दि.22) सायंकाळी अमेरिकेहून अकरा दिवसांचे उपचार घेऊन गोव्यात परतले होते. न्यूयॉर्कमधील ‘स्लोन केटरिं��’ स्मृती रुग्णालयात ते उपचार घेत होते. त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र उत्पल पर्रीकर आणि गोमेकॉचे डॉक्टर कोलवाळकर हेही अमेरिकेला गेले होते. मुख्यमंत्र्यांनी गोव्यात परतल्यानंतर विश्रांती घेणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी विश्रांती घेतली नाही. दाबोळी विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांनी माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश भाजप नेत्यांकडून हाती घेतला व ते लोकांच्या गर्दीत सहभागी होऊन अर्धा किलोमीटर चालत गेले. त्यानंतर ते खासगी गाडीने आपल्या निवासस्थानी निघून गेले.\nपर्रीकर गुरुवारी सकाळी पर्वरी येथील मंत्रालयात आले नसल्याने अधिकार्‍यांना शंका आली होती. गुरूवारी दुपारीच त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि उलट्या सुरू झाल्या. यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मुंबईला आणण्यास सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्री तातडीने त्यांच्या पुत्रासह गुरूवारी लिलावती रुग्णालयात दाखल झाले. काही महिन्यांपूर्वी लिलावती रुग्णालयातच पर्रीकर यांनी स्वादूपिंडाशी संबंधित आजारावर आठवडाभर उपचार घेतले होते. त्यानंतर ते पुढील उपचारांसाठी अमेरिकेला गेले होते.\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nचेक बाउन्स प्रकरणी कोयना मित्राला ६ महिने तुरूंगवास\n'इस्रो'ची ऐतिहासिक कामगिरी; ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण (व्हिडिओ)\nकळंबा कारागृहातील कैद्याचा हृदयविकाराने मृत्यू\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/The-work-of-the-mobile-tower-in-the-police-protection-satart-in-Gagje/", "date_download": "2019-07-22T09:50:12Z", "digest": "sha1:Y5GFNBTBOAMNDGW543MN4NZND7LDHHHQ", "length": 9350, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गांजे उसगावात पोलिस बंदोबस्तात टॉवरचे काम सुरू | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Goa › गांजे उसगावात पोलिस बंदोबस्तात टॉवरचे काम सुरू\nगांजे उसगावात पोलिस बंदोबस्तात टॉवरचे काम सुरू\nगांजे उसगाव येथे मोबाईल टॉवरला विरोध दर्शविणार्‍या ग्रामस्थांना अटक करून पोलिस बंदोबस्तात टॉवरचे काम सुरु करण्यात आले. फोंडा पोलिसांनी 23 ग्रामस्थांना अटक केल्यात 11 पुरुष व 12 महिलांचा समावेश आहे. पंचायतीने टॉवर उभारण्यात दिलेल्या परवानगीमध्ये सर्वे क्रमांक नमूद करण्यात आला नसल्याने व देवीच्या पालखीच्या वाटेवर व गणपती विसर्जन करण्याच्या ठिकाणी ग्रामस्थांनी टॉवर उभारण्यात विरोध केला होता. मात्र, त्या ठिकाणी टॉवर उभारण्यासाठी पंचायतीचे सरपंच अस्मिता गावडे यांनी पोलिस बंदोबस्त मागितल्याने संताप व्यक्त केला आहे.\nअटक केल्यात जितेंद्र गावकर (48), सुदेश गावकर (38), उगम गावकर (31), योगेश गावकर (38), प्रणय गावकर(31), सुनील गावकर (37), विजय गावकर (42), विराज गावकर (35), विवेकानंद गावकर (38), रामकृष्ण गावकर(60), दत्त गावकर (65), सुरेख गावकर (60), रेखा गावकर (46), सुनीता गावकर (55), सीमा गावकर (42), उर्मिला गावकर (48), सपना गावकर (33), स्नेहा नाईक (45), लता गावकर (48), करिष्मा गावकर (28), शेवंती गावकर (50), हेमावती गावकर (45) व नीता गावकर यांचा समावेश आहे.\nगांजे येथे टॉवरची गरज ओळखून काही ग्रामस्थांनी टॉवरची मागणी केली होती. मात्र, काही ग्रामस्थांनी टॉवर उभारण्याच्या जागेला विरोध केला होता. टॉवर उभारण्यात येणार्‍या जागेवरून देवीची पालखी जाते, तसेच गणपती विसर्जन करण्याची वाट असल्याने काही ग्रामस्थ त्याठिकाणी टॉवर उभारण्यात विरोध करीत होते. बुधवारी सकाळी पोलिस बंदोबस्त घेऊन टॉवर उभारण्याचे काम सुरु करण्याचा प्रयत्न केला असता ग्रामस्थांनी त्यात अडथळा आणला. त्यामुळे पोलिसांनी ग्रामस्थांना अटक केली. फोंड्याचे संयुक्त मामलतदार अबीर हेदे, पोलिस निरीक्षक हरीश मडकईकर व अन्य पोलिस, जिओ कंपनीचे कंत्राटदार उपस्थित होते.\nसंयुक्त मामलतदार अबीर हेदे व निरीक्षक हरीश मडकईकर यांनी ग्रामस्थांना समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थांनी आक्रमक पवित्र घेऊन टॉवरसाठी निवडलेली जागा योग्य नसल्याचे निर्देशनात आणून दिले. टॉवर गावातील अन्य जागेवर उभारण्याची मागणी केली. पंचायतीने टॉवरला परवानगी देताना जागेचा सर्वे क्रमांक नमूद केला नसल्याने काम बंद करण्याची मागणी केली होती. परंतु ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेऊन काम रोखण्याचा प्रयत्न केल्यावर ग्रामस्थांना अटक करण्यात आली.\nआत्मा गावकर यांनी गावात टॉवर पाहिजे. मात्र, देव���च्या पालखीच्या व गणपती विसर्जनाच्या वाटेवर टॉवर उभारण्यात विरोध आहे. टॉवर पंचायतीने गावातील लोकांना विश्वासात न घेता परवानगी दिली असल्याचे सांगितले.\nसरपंच अस्मिता गावडे यांनी ग्रामस्थांनी टॉवरची मागणी केल्यामुळे टॉवर उभारण्यात परवानगी दिली. मात्र, टॉवर उभारण्याच्या जागेला कमी लोकांचा विरोध असल्याने त्यांचा विचार केला नसल्याचे सांगितले.\nदरम्यान, विरोध करणारे ग्रामस्थ लवकरच टॉवरच्या स्थगिती मिळविण्याची तयारी करीत आहे. टॉवर उभारण्यात विरोध असल्यास अधिक तर ठिकाणी कंत्राटदार पोलिस बंदोबस्ताची मागणी करतात. मात्र, गांजे येथे टॉवर उभारण्यासाठी सरपंच यांनीच पोलिस बंदोबस्ताची मागणी केल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त करीत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nचेक बाउन्स प्रकरणी कोयना मित्राला ६ महिने तुरूंगवास\n'इस्रो'ची ऐतिहासिक कामगिरी; ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण (व्हिडिओ)\nकळंबा कारागृहातील कैद्याचा हृदयविकाराने मृत्यू\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Finally-open-the-road-to-Kamshet-Pawananagar/", "date_download": "2019-07-22T10:07:42Z", "digest": "sha1:ZDKGKRF2NOPQ2UIZ2UDVQVR6BVRCPDFU", "length": 8884, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अखेर कामशेत-पवनानगर रस्ता खुला | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Pune › अखेर कामशेत-पवनानगर रस्ता खुला\nअखेर कामशेत-पवनानगर रस्ता खुला\nकामशेतमधील पवनानगर फाट्यावरील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर मागील वर्षीपासून उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरू असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी ही नित्याची बाब बनली आहे. या उड्डणपुलाच्या कामामुळे मागील पाच महिन्यांपासून कामशेत- पवनानगर रस्ता बंद करण्यात आला होता. त्यामुळे कामशेतवासीयांना पवनानगरकडे जाण्यासाठी सुमारे एक किलोमीटरचा वळसा घालावा लागत होता. ही गैरसोय लक्षात घेत, स्थानि�� राजकीय पदाधिकार्‍यांनी तसेच राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकार्‍यांनी उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी करत सदर रस्ता कामशेतकरांच्या ये-जा करण्यासाठी नुकताच खुला केला आहे.\nपुलाचे काम करण्याआधी पूर्वतयारी व वाहतुकीची योग्य व्यवस्था न केल्याने या कामामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून, स्थानिकांनाही याचा त्रास होत आहे. महामार्गावरील वाहतूक सेवा रस्त्यावरून वळविण्यात आलेली असून, सेवारस्त्याच्या कडेला टाकलेल्या मुरुमामुळे चिखल झाल्याने दुचाकी चालकांना वाहन चालविने जिकीरीचे ठरत आहे.\nपुलाच्या कामासाठी कामशेत- पवनानगर रस्ता बंद करण्यात आल्याने, कामशेतमध्ये अथवा पवनानगरकडे जाण्यासाठी एक किलोमीटरचा वळसा घालावा लागत होता; तसेच महामार्गावरील वाहतूक सेवा रस्त्यावरून वळविल्याने पादचार्‍यांना चालण्यास रस्ताच शिल्लक राहिला नव्हता. ही समस्या सोडविण्यासाठी व पुलाचे काम जलद गतीने व लोकांची गैरसोय न करता करावे यासाठी स्थानिक राजकीय पदाधिकार्‍यांनी राज्य रस्ते विकास महामंडळाकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार कामशेत मधील पुलाच्या कामाची पाहणी करण्यासाठी व कामातील अडथळे व लोकांची समस्या सोडविण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता औटी, अभियंता संजय गांगुर्डे आदी नुकतेच कामशेतला आले होते. या वेळी मावळ पंचायत समितीचे सभापती गुलाब म्हाळस्कर, भाजप तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, शंकर शिंदे, सरपंच सारिका घोलप, काशिनाथ येवले आदी उपस्थित होते . यावेळी स्थानिकांनी संबंधित अधिकार्‍यांना फैलावर घेत पुलाचे काम मुदतीत पूर्ण न केल्याचा जाब विचारला; तसेच पुलाच्या भरावासाठी नित्कृष्ट दर्जाचा मुरूम वापरला जात आहे व प्रवाशांना जाण्यासाठी ठेवलेला रस्ता धोकाकादायक असल्याचे सांगितले. संबंधित अधिकार्‍यांनी स्थानिकांच्या समस्या विचारात घेऊन पुलाच्या लगतचे नैसर्गिक स्रोताचे पाणी काढण्यासाठी येत्या तीन दिवसात गटारचे काम पूर्ण करणार असल्याचे सांगितले.\nपण या बैठकीस पुलाचे काम करणारे मुख्य ठेकेदार उपस्थित नसल्याने दिलेली आश्‍वासने वेळेत पूर्ण होणार का अशी शंका उपस्थित होत आहे. अधिकार्‍यांच्या पाहणीनंतर गेल्या काही महिन्यांपासून बंद असणारा व महामार्गाला जोडला जाणारा कामशेत- पवनानगर रस्ता सोमवार�� सकाळी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे कामशेतकरांचा एक किलोमीटचा वळसा टळनार आहे; परंतु या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाय योजनांचा अभाव असल्याने या ठिकाणी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.\n‘भाई'नंतर सागर देशमुखचा नवा तडका\nविणा जगताप प्रेक्षकांची फेव्हरेट कंटेस्टंट\n'अशी' आहे 'चांद्रयान-२' मोहीम\nकोल्हापूर : गर्भवती महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडवले\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/handicaped-Insurence-gain-closed-becouse-of-Form-housfull-in-pune/", "date_download": "2019-07-22T09:44:23Z", "digest": "sha1:7JJ5S2ITNPFO6N6CMB7RFMDQA34BCWEF", "length": 7082, "nlines": 52, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अपंगांच्या स्वावलंबन आरोग्य विम्याचे अर्ज हाऊसफुल; लाभ बंद | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Pune › अपंगांच्या स्वावलंबन आरोग्य विम्याचे अर्ज हाऊसफुल; लाभ बंद\nअपंगांच्या स्वावलंबन आरोग्य विम्याचे अर्ज हाऊसफुल; लाभ बंद\nअपंगांच्या स्वावलंबन आरोग्य विम्यासाठी अर्ज जास्त प्रमाणात आल्याने या योजनेचा लाभ देता येत नाही असे उत्तर सामाजिक न्याय विभागाचे संचालक राव यांनी महाराष्ट्रातील अपंगांच्या शिष्टमंडळास दिल्लीत दिले.\nअपंगांच्या स्वावलंबन आरोग्य विम्यासाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलन टीमने सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे गाऱ्हाणे घातले. स्वावलंबन आरोग्य विमा योजनेत अपंगाना स्वतःसह कुटुंबातील तीन व्यक्तींसाठी दोन लाख रूपयांचा कॅशलेस विमा फक्त 357 रुपयेमध्ये मिळत होता. परंतु काही दिवसांपासून ही योजना बंद झाली आहे. या योजनेत देशातील लाखोंच्या संख्येने अपंगांनी पैसे भरले आहेत. लाभ मिळत नसल्याचे प्रहारचे राजेंद्र वाकचौरे यांनी सांगितले.\nबैठकीत अपंगांचे अर्ज जास्त प्रमाणात आले असल्याने योजनेचा लाभ देता येत नाही असे उत्तर सामाजिक न्याय विभागाचे संचालक राव यांनी दिले. शिष्टमंडळाने पैसे भरल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर सहानुभ���ती पुर्वक विचार करु असे ते म्हणाले.\nसामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी मोदी सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या पाच लाख रुपये विमा योजनेत अपंगांना १०% आरक्षण ठेवून सर्व अपंगांना पाच लाखाचा विमा देऊ असे सांगितले. परंतु सरकार जर अपंगांना दोन लाखाचा विमा देऊ शकत नाही तर पाच लाखाचा कुठून देणार, म्हणजे हेही गाजरच. अशा शब्दात वाकचौरे यांनी संताप व्यक्त केला.\nशिष्टमंडळात पिंपरी चिंचवड अध्यक्ष दत्तात्रय भोसले, वर्धा अध्यक्ष प्रमोद कुर्हाटकर, अहमदनगर अध्यक्ष बाबासाहेब महापुरे, शेवगाव अध्यक्ष चांद शेख,हमिद शेख,रामचंद्र तांबे, सिद्धार्थ उरकुडे, संभाजी गुडे, आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.\nपुणेकरांनो, यापुढे पाणी जपून वापरा : गिरीश महाजन\n१० वी-१२वी निकाल तारखा जाहीर नाहीत\nखासगी प्रॅक्टिस करू नका : गिरीश महाजन\nमुंडके, हात-पाय छाटलेले मुलीचे धड मिळाले\nअरुण गवळीच्या पत्नीला अटकपूर्व जामीन मंजूर\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nचेक बाउन्स प्रकरणी कोयना मित्राला ६ महिने तुरूंगवास\n'इस्रो'ची ऐतिहासिक कामगिरी; ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण (व्हिडिओ)\nकळंबा कारागृहातील कैद्याचा हृदयविकाराने मृत्यू\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Patan-Electricity-Distribution-Company-issue/", "date_download": "2019-07-22T09:50:59Z", "digest": "sha1:UM3YWFJVUDWJQMIE22V23HMUO23ML3IK", "length": 8219, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अहो.. आश्‍चर्यम्’ ढग आले तरी पाटणची वीज जाते..! | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Satara › अहो.. आश्‍चर्यम्’ ढग आले तरी पाटणची वीज जाते..\nअहो.. आश्‍चर्यम्’ ढग आले तरी पाटणची वीज जाते..\nपाटण : गणेशचंद्र पिसाळ\nआभाळात ढग दाटून आले की मोर आपला पिसारा फुलवून थुईथुई नाचायला लागतो हेच आपण आजवर ऐकत व पहात आलो. तर दुसरीकडे मोठा सुसाट वारा ,वादळी पाऊस, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि तुफान पाऊस झाला की तांत्रिक कारणामुळे वीज जाते हे सर्वज्ञात आहे. मात्र पाटण वीज वितरण कंपनीचा गेल्या काही दिवसातील तांत्रिक कारभार पहाता या सगळ्या नैसर्गिक बाबी घडल्यावर वीज जातेच ती लवकर परत येतच नाही.\nमात्र जरा जरी आभाळ येऊन ढग दाटले की आपोआपच वीज जाते. त्यामुळे वीज कंपनीचे वितरण कमी आणि आणि ग्राहकांसाठी समस्या व अडचणीच जास्त असे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे या आश्‍चर्याचा वरिष्ठांनीच शोध घेवून ग्राहकांना दिलासा द्यावा अशा संतप्त प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहेत. मान्सूनच्या स्वागताची सध्या सर्वत्र जय्यत तयारी चालू असताना दुसरीकडे वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे जनसामान्यांसह सर्वच जण वैतागले आहेत.\nपाटणच्या वीज वितरण कंपनीचे सध्या एकूण कामकाज पहाता ज्या गोष्टी पावसाळ्यापूर्वी करणे गरजेचे व बंधनकारक असतात त्याच गोष्टी वेळेत न झाल्याने त्याचा आता सार्वत्रिक फटका बसू लागला आहे. अगदी किरकोळ पाऊस, वारा झाला तरी झाडांच्या फांद्या विजेच्या तारांवर पडतात मग यांना काय केवळ निमित्ताचीच गरज असते त्यामुळे मग किरकोळ बाबी झाल्या की लगेचच वीज गायब. शिवाय येथे कधीही फोन करा फोन करून अथवा फोनची रिंग ऐकून कंटाळाल पण फोन मात्र कधीच उचलला जात नाही ही वस्तुस्थिती. तर मग जर तो उचलायचाच नसेल तर मग ठेवायचाच कशाला नाहीतरी या मोबाईलच्या जमान्यात अशा फोनना विचारतच कोण नाहीतरी या मोबाईलच्या जमान्यात अशा फोनना विचारतच कोण परंतु वरिष्ठांच्या प्रशासकीय धुळफेकीसाठी त्याचा निश्‍चितच वापर होत असावा.\nवास्तविक वीज वितरण व्यवस्थेच्या नियमांनुसार पावसाळ्यापूर्वी संबंधित विभागाकडून पावसाळ्यात निर्माण होणार्‍या अडचणींची उन्हाळ्यातच सोडवणूक करणे बंधनकारक आहे. मात्र येथे बहुतांशी ठिकाणी अद्यापही रस्त्यावर किंवा नागरी वस्त्यातील विजेच्या खांबावरील विद्युततारा या तशाच लोंबकळत पडलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे मग किरकोळ वारा, पाऊस झाला की पुन्हा शॉर्ट सर्किटचा धोका आणि वीज गायब त्यामुळे शिक्षा जनतेलाच.\nयाशिवाय धोकादायक सडलेले, गंजलेल्या खांबाची व त्याजवळ वास्तव करणार्‍या जनतेची दयनीय अवस्था अद्यापही जैसे थे अवस्थेतच पहायला मिळते. तर संबंधित अधिकार्‍यांना याचे कोणतेही सोयरसुतक नसल्याचे पहायला मिळते. त्यामुळे आता या पाटणच्या वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी का���भाराकडे वरिष्ठांनीच गांभीर्याने लक्ष घालून याच्या कारभारात उजेड पाडावा अशा संतप्त मागण्या सर्वच स्तरातून केल्या जात आहेत.\n'अशी' आहे 'चांद्रयान-२'ची मोहीम\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nचेक बाउन्स प्रकरणी कोयना मित्राला ६ महिने तुरूंगवास\n'इस्रो'ची ऐतिहासिक कामगिरी; ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण (व्हिडिओ)\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.bookganga.com/eBooks/Books/details/4920045716130836003?BookName=Eka%20Dishecha%20Shodh", "date_download": "2019-07-22T10:53:19Z", "digest": "sha1:WGN6YFD3AB6V3UEJQSI5GEVWQGUCNBBT", "length": 13345, "nlines": 198, "source_domain": "www.bookganga.com", "title": "एका दिशेचा शोध-Eka Dishecha Shodh by Sandeep Vasalekar - Rajhans Prakashan - BookGanga.com", "raw_content": "\nबिझनेस आणि व्यवस्थापन (1483)\nसाहित्य आणि समीक्षा (1237)\nHome > Books > अनुभव कथन, राजकीय, सामाजिक > एका दिशेचा शोध\nCategory: अनुभव कथन, राजकीय, सामाजिक\nभारत -पाकिस्तान, भारत- चीन, इस्त्रायल- पॅलेस्टाइन असे देशादेशांमधील संघर्ष. साऱ्या जगाला टांगत्या तलवारीसारखा\nभेडसावणारा दहशतवाद. पर्यावरणाची हानी, त्यातून नजीकच्या भविष्यात उभ्या राहणाऱ्या अन्नधान्याच्या आणि पाण्याच्या गंभीर\nसमस्या भारत आणि भारतासारख्या अनेक देशांपुढे उभे असलेले गरिबी, कुपोषण, अनारोग्य, बेकारीचे प्रश्न. अशा आव्हानांना सामोरे\nजाण्यासाठी भारतातील सामान्य माणसाचा जीवनस्तर उंचावण्यासाठी रस्ता दाखवत आहे जागतिक स्तरावर कार्य करणारा एक\nविचारवंत जगातील पन्नास देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी सल्लामसलत करणाऱ्या संदीप वासलेकरांचे भारतीय युवकाला ध्येयदर्शन\nघडवणारे एका दिशेचा शोध\nसंदीप वासलेकरांनी मांडलेले मुद्दे, दीलेली आकडेवारी थक्क करणारी आहे. भारत एक आर्थिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहे असं एक चित्र सातत्याने आपल्यासमोर उभं केलं जातं. ऐकायला कितीही गोड वाटलं तरी अर्थिक महासत्त्ता वगैरे बनणं म्हणजे हे पोकळ स्वप्नच आहे ही वस्तुस्थिती वासलेकरांच्या ह्या पुस्तकातुन समोर येते. सरकार किंवा वित्तीय संस्थांकडुन जी आकडेवारे दिली जाते त्या पेक्षा न दीलेली आकडेवारी बरीच मोठी असते. अर्थिक ताकदीत जरी भारत पहिल्या पाच दहा देशांमधे असला तरी एकुण नागरी सुविधा, आरोग्य, शिक्षण अशा इतर मह्त्त्वाचे निष्कर्ष लावले तर मात्र आपण पहिल्या शंभरात पण नसु. नुसती आकडेवारी मांडुन, निष्कर्ष काढुन वासलेकर थांबत नाहीत तर त्यांनी मार्गही सुचवलेत. अभ्यासण्यासारखं पुस्तक.\nसंदीप वासलेकरांच्या ’एका दिशेचा शोध’ या पुस्तकात जागतिक आणि स्थानिक विषयाबाबत आपली नेमकी काय भुमिका आणि वैचारिकता असली पाहिजे यावर पुरकपणे विचारमंथन केले आहे. युवकांना तर या पुस्तकाचा आपली वैचारिक भुमिका ठरवण्यासाठी नक्कीच उत्तम उपयोग होईल. याचा फायदा त्यांना आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनातले निर्णय घेताना नक्कीच होईल यात दुमत नाही.\nजागतिक घडामोडींचे भारतीय दृष्टीकोनातून विवेचन करणारे मराठीतील एकमेव पुस्तक. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विश्लेषक संदीप वासलेकर हे देशासमोरील निव्वळ आव्हाने वा प्रश्न न मांडता त्यावर परिणामकारक उपाय सुचवितात. पर्यावरणाचा मुद्दा, जागतिक तापमानाचे दुष्परिणाम ते मुद्देसूद पटवून देतात. नक्षलवादी, अतिरेकी हे त्या क्षेत्रात कसे जातात त्यामागची पार्शवभूमी त्यांनी निष्पक्षपणे मांडली आहे. आपली शिक्षणप्रणाली आदर्श कशी करता येईल याचे उत्तम विवेचन म्हणजे हे पुस्तक. असे हे पुस्तक प्रत्येकाने संग्रही ठेवावे.\n- हे आवर्जून वाचा\nआमचा बाप आन् आम्ही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%A8&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B2&search_api_views_fulltext=%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%A8", "date_download": "2019-07-22T10:16:16Z", "digest": "sha1:3QWWCWBRVOJMKM3TFF4G343XSGYV6Y2Q", "length": 21696, "nlines": 289, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसोमवार, जुलै 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, जुलै 22, 2019\nसर्व बातम्या (13) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (7) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nगेल्या ७ दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ७ दिवसांतील पर्याय filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (1) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\n(-) Remove पर्यावरण filter पर्यावरण\nआरोग्य (6) Apply आरोग्य filter\nइस्लामपूर (3) Apply इस्लामपूर filter\nउपक्रम (3) Apply उपक्रम filter\nपेट्रोल (3) Apply पेट्रोल filter\nप्रदूषण (3) Apply प्रदूषण filter\nशिक्षक (3) Apply शिक्षक filter\nखासदार (2) Apply खासदार filter\nजयंत पाटील (2) Apply जयंत पाटील filter\nनिसर्ग (2) Apply निसर्ग filter\nराजकीय पक्ष (2) Apply राजकीय पक्ष filter\nअटलबिहारी वाजपेयी (1) Apply अटलबिहारी वाजपेयी filter\nअशोक सुरवसे (1) Apply अशोक सुरवसे filter\nइंदापूर (1) Apply इंदापूर filter\nइन्फोसिस (1) Apply इन्फोसिस filter\nउत्पन्न (1) Apply उत्पन्न filter\nसायकल चोरींच्या वाढत्या प्रकारामुळे नागरिक हैराण\nपुणे : ''शारीरिक तंदुरूस्तीबरोबरच पर्यावरण वाचवा-इंधन वाचवा'' असा संदेश देण्याच्या दृष्टीने, आयटीयन्समध्ये सायकलींचा वापर वाढत असतानाच हजारो रूपये किंमतीच्या विदेशी बनावटीच्या सायकली चोरीला जाण्याचे प्रकारही वाढू लागले आहेत. त्यामुळे, सायकल प्रेमी नागरिक विशेषतः आयटीयन्स पुरते हैराण...\nसांगली ते जगन्नाथपुरी चक्क सायकलवरुन \nबुधगाव - सांगलीतील सहयाद्री ट्रॅकर्स ग्रुपने सांगली ते जगन्नाथपुरी सोळाशे किलोमीटरचा सायकलने प्रवास केला. निसर्गाच्या सानिध्यात रहात 'सायकल चालवा,पर्यावरण वाचवा', 'इंधन वाचवा', 'तंदरुस्त राहा', एक भारत श्रेष्ठ भारत',' बेटी बचाओ ,बेटी पाढाओ','असे सामाजिक संदेश देत भ्रमंती केली . या...\nमुरगूड - वेळ सकाळी दहाची. सुटा-बुटातील एक गृहस्थ डोक्‍यावर कॅप घालून मुरगूडच्या दिशेने सायकलवरून जात होते. कुरुकली- मुरगूड प्रवासादरम्यान सुरुपली नजीक ते दिसले. निश्‍चतच या गोष्टीचे मला अप्रूप वाटले. निरखून पाहिले तर ते होते कागलचे गटशिक्षणाधिकारी गणपती कमळकर. सरकारी अधिकारी म्हटलं की आपल्या...\nशेट्टी-जयंतरावांचं जमलं फिट्ट, सायकलवर बसले डबलसीट\nइस्लामपूर : पूर्वेच्या क्षितिजावर तांबडं फुटलं होतं, नव्या वर्षाची नवी किरणं पसरली होती... त्या क्षणाला इकडे \"आरं आज सूर्य कुणीकडं उगवलायं', असा प्रश्‍न पडण्यासारखा क्षण \"याची देही, याची डोळा' इस्लामपूरकर अनुभवत होते. एकेकाळी एकमेकांना पाण्यात पाहणारे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि...\nनववर्षाचा आरोग्यदायी संकल्प करूया, सायकल चालवूया...\nइस्लामपूर : 1 जानेवारीला इस्लामपुरात आरोग्य, पर्यावरण आणि इंधन बचतीचा संदेश देत शहरात भव्य सायकल रॅली निघणार आहे. दैनिक सकाळ आणि जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूर या रॅलीचे आयोजक आहेत. 'नववर्षाचा आरोग्यदायी संकल्प करूया, सायकल चालवूया, निरोगी राहूया' असा संदेश या रॅलीद्वारे दिला ���ाणार आहे. ...\nहवामान बदल अहवालाच्या तप्त झळा\nतापमानवाढ होते आहे आणि ती मानवनिर्मित घडामोडींनी तीव्र होते आहे, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. ‘आयपीसीसी’चा ताजा अहवाल हीच बाब अधोरेखित करतो. हवामान बदलाचे संकट उद्याचे नाही तर आजचे आहे, याची जाणीव ठेवणे एवढे आपल्या सगळ्यांच्या हाती आहे. आ यपीसीसी (इंटरगव्हर्न्मेंटल पॅनेल ऑन क्‍लायमेट चेंज)चा...\nसामाजिक संदेश व राजकीय चढाओढीने रंगला दहीहंडी उत्सव\nडोंबिवली - बाजीप्रभू चौक येथे राज्यमंत्र्यांची बचतीचा संदेश देणारी ‘डोंबिवलीचा मानबिंदू’, शिवमंदिर चौकात प्रदूषण मुक्तीचा संदेश देणारी शहर प्रमुख राजेश मोरे यांची, चार रस्ता येथे बच्चे कंपनीच्या आवडीची 'कृष्ण बनून या, बक्षिस घेऊन जा' महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची, पश्चिमेत माजी पंतप्रधान अटलबिहारी...\nमंगळवेढ्याच 'एक वारी सायकल रॅली' उपक्रम\nमंगळवेढा - येथील वारी परिवार सायकल क्लबच्या वतीने आषाढी एकादशीचे औचित्य साधून 'एक वारी सायकल रॅली' या उपक्रमाअंतर्गत मंगळवेढा ते पंढरपूर प्रबोधन व जनजागृती सायकल रॅली काढण्यात आली. या सायकल रॅलीमध्ये मंगळवेढा-पंढरपूर मार्गावरील ओझेवाडी, राझंणी, गोपाळपूर या गावात फेसबुक, व्हॉटसअॅप वरील अफवावंर ठेऊ...\nबारामतीत उद्या सायकल रॅली; एक पाऊल प्लॅस्टिकमुक्तीकडे\nबारामती शहर : पर्यावरण रक्षणासाठी प्लॅस्टिकमुक्तीचा संदेश नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी सकाळ माध्यम समूहाच्या वतीने सोमवारी (ता. 28) सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. नगरपालिकेच्या प्रवेशद्वारापासून संध्याकाळी पाच वाजता ही रॅली निघणार आहे. प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत आहे,...\nपर्यावरणपूरक सायकलला मावळात पुन्हा सुगीचे दिवस\nतळेगाव स्टेशन (पुणे): वाहनांमुळे होणारी प्रदूषणवाढ नियंत्रणात ठेवण्याबरोबरच पर्यावरणपूरक, आरोग्यावर्धक, इंधनबचत करणारा पर्याय म्हणून सायकलींना तळेगावासारख्या निमशहरी भागातही पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. सामान्य विद्यार्थ्यांपासून ते अबालवृद्धांपर्यंत सायकलची क्रेझ वाढत चालल्याने पर्यावरणपूरक सायकल...\nवाहतूक या क्षेत्रामध्ये आगामी काळात झपाट्यानं बदल होणार आहेत. इंटेलिजंट ट्रान्स्पोर्ट सिस्टिमपासून ‘हायपरलूप’सारख्या पर्यायापर्यंत अनेक गोष्टी होऊ घातल्या आहेत. हे सगळे बदल ���शा प्रकारे होतील, त्यामुळं नक्की काय होईल, इतर परिणाम काय होतील आदी गोष्टींचा ऊहापोह. देशाच्या प्रगतीचं एक महत्त्वाचं एकक...\nइस्लामपूरात सायकल डे फेरीला अभुतपूर्व प्रतिसाद\nइस्लामपूर -\" सायकल चालवा निरोगी रहा ' असा संदेश देत आज इस्लामपूर शहरातील रस्ते सायकलनी फुलले. सकाळ व जायंट्‌स ग्रुप ऑफ इस्लामपूरच्या वतीने आयोजित सायकल डे फेरीला अभुतपूर्व प्रतिसाद मिळाला. तरुणाईच्या ओसंडणाऱ्या उत्साहात प्रौढ व वृध्द नागरिकांनीही आपले वय विसरुन सायकल चालवली. दहा वर्षे वयापासून ते...\nनगररचनेत हवी सायकलला प्रतिष्ठा - तंज्ञांचे मत\nसांगली - इंधन दराचा भडका, वाहनांमुळे होणारे प्रदूषण, रस्ते अपघात, वाढती स्थूलता या प्रश्‍नांवर सायकलचा शक्‍य तितका वापर हेच परिणामकारक उत्तर आहे, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. अडगळीतील सायकलला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देताना भीती वाटावी, अशा गर्दीतील सायकल प्रवास सुरक्षित करण्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/kavi-pradeep-2/", "date_download": "2019-07-22T10:16:45Z", "digest": "sha1:U2EE7WU4OBNTZXVZM5RQ4OY4VNPATWNK", "length": 14061, "nlines": 151, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "कवी प्रदीप – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ July 22, 2019 ] मन एक पाखरू\tललित लेखन\n[ July 22, 2019 ] मानसिक स्वास्थ्य कसे हाताळावे \n[ July 20, 2019 ] भिकारीण\tकविता - गझल\n[ July 19, 2019 ] कवीची श्रीमंती\tकविता - गझल\n[ July 19, 2019 ] ओरॅकल कंपनीचा संस्थापक लॅरी एलिसन\tविशेष लेख\nFebruary 6, 2019 संजीव वेलणकर व्यक्तीचित्रे\nकवी प्रदीप यांचे खरे नाव रामचंद्र द्विवेदीं. त्यांचा जन्म ६ फेब्रुवारी १९१५ रोजी बडनगर येथे झाला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिमांशु राय आणि देविका रानी यांच्या बाँबे टॉकीजची सूत्रे शशधर मुखर्जींच्या हातात गेली. शशधर मुखर्जी हे प्रतिभा पारखण्यात उस्ताद होते. त्यांनी कवी प्रदीपांना आमंत्रित करून त्यांच्याकडून किस्मत, कंगन, बंधन, झूला आदी चित्रपटांची गीते लिहवून घेतली. ब्रिटिशांच्या चित्रपट समीक्षण मंडळाच्या डोळ्यात धूळ फेकणारे प्रदीप यांचे दूर हटो ये दुनियावाले, हिदुस्तान हमारा है हे किस्मत चित्रपटातले गीत तुफान गाजले. मा.प्रदीप याच्या रचनांत देशभक्ती आणि देशवासीयांमधे जागृती निर्माण करण्याची तळमळ होती. त्यांच्या स्वदेशावरील प्रेमापोटी त्यांनी असंख्य देशभक्तिपर गीते आणि कविता रचल्या. त्या कविता वाचून अनेकजणांचे रक्त उसळत असे. परकीय भारतात त्यांना आपल्या कवितांसाठी सतत अटकेची भीती वाटे. त्यांना अटक टाळण्यासाठी काही वेळा भूमिगत व्हावे लागले होते. कवी प्रदीप यांनी कबीर आणि गालिब यांचे साहित्य वाचले होते. तसेच शैलेंद्र आणि साहिर लुधियानवी यांच्या काव्याशी ते चांगले परिचित होते. पण प्रदीप यांचा पिंड अस्सल भारतीय होता. भारत-चीन युद्धाच्या सुमारास २६ जानेवारी १९६३ रोजी लता मंगेशकरांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर गायलेल्या त्यांच्या ऐ मेरे वतन के लोगो या गीताने भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यांत पाणी आणले होते. ऐ मेरे वतन के लोगो हे गाणे जेव्हा कवी प्रदीप यांना सुचले तेव्हा ते माहीमच्या फुटपाथवर होते. तिथे एक सिगारेटचे रिकामे पाकीट उचकलून उलगडले आणि त्याच्या पाठकोऱ्या भागावर हे गाणे लिहिले. कवी प्रदीप यांच्या कवितांची पाकिस्तानात नक्कल होत असे. ‘दे दी हमें आज़ादी बिना खड्ग बिना ढाल’ ये गीत पाकिस्तान्यांना इतके आवडले की पाकिस्तानी चित्रपटात ते, ‘यूं दी हमें आज़ादी कि दुनिया हुई हैरान, ए कायदे आज़म तेरा एहसान है एहसान’ असे रूपांतरित होऊन आले. त्याच प्रकारे, ‘आओ बच्चों तुम्हें दिखाएं झांकी हिन्दोस्तान की’चे पाकिस्तानात ‘ आओ बच्चो सैर कराएं तुमको पाकिस्तान की’ असे झाले. १७०० गाणी लिहिणाऱ्या प्रदीप यांना १९९७ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला होता. कवी प्रदीप यांचे ११ डिसेंबर १९९८ रोजी निधन झाले.\nकवी प्रदीप यांची काही गाजलेली गाणी\nअब तेरा सिवा कौन मेरा कृष्ण कन्हैया (किस्मत)\nआओ बच्चों तुम्हे दिखाएँ झाँखी हिंदुस्तान की (जागृति, गायकः प्रदीप)\nआज आशिया के लोगों का काफिला चला (काफिला)\nआज मौसम सलोना सलोना रे (झूला)\nआज हिमालय की चोटी से फिर हमने ललकारा है, दूर हटो दुनिया वालो य��� हिंदुस्तान हमारा है (चित्रपट : किस्मत)\nइन्सान का इन्सान से हो भाई चारा (पैगाम)\nऊपर गगन विशाल (मशाल)\nऐ मेरे वतन के लोगों, जरा आँख मे भरलो पानी (गीत)\nओ अमीरों के परमेश्वर (पैगाम)\nकान्हा बजाये बांसरी और ग्वाले… (नास्तिक)\nगगन झन झना रहा (नास्तिक)\nचना जोर गरम बाबू (बंधन)\nचल चल रे नौजवान (बंधन)\nचल मुसाफिर चल (कभी धूप कभी छाँव)\nचलो चले माँ (जागृति\nदेख तेरे संसार की हाल क्या हो गयी भगवान, कितना बदल गया इन्सान (नास्तिक, गायक: प्रदीप)\nधीरे धीरे आ रे बादल, धीरे धीरे आ (किस्मत)\nपपीहा रे, पपीहा रे, मेरे पियासे (किस्मत)\nश्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nमराठीसृष्टीचा मोबाईल ऍप आजच डाऊनलोड करा..\nमानसिक स्वास्थ्य कसे हाताळावे \nओरॅकल कंपनीचा संस्थापक लॅरी एलिसन\nमाझे आदरणीय गुरुजी पं. दिनकर पणशीकर\nकाय आहे ऑफिस कोल्ड आणि कसा कराल यापासून बचाव\nमॅनहॅटनहेंज.. मॅनहॅटन.. न्यूयॉर्क.. अमेरिका\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/cities/textile-industry-in-india/", "date_download": "2019-07-22T10:09:09Z", "digest": "sha1:2V6DX2HK27MN32H7JVYXZFJCVMGEL5LH", "length": 7838, "nlines": 133, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "भारतातील वस्त्रोद्योग – शहरे आणि गावे", "raw_content": "\n[ June 18, 2019 ] मलंगगड\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] टिटवाळ्याचा महागणपती\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] येऊर\tओळख महाराष्ट्राची\n[ May 31, 2019 ] महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती\tउद्योग-व्यवसाय\n[ May 30, 2019 ] जालना जिल्ह्यातील ऐतिहासिक अंबड\tऐतिहासिक माहिती\nवस्त्रोद्योग हा भारतातील एक प्रमुख उद्योग आहे. कृषी क्षेत्रानंतरचे एक प्रमुख क्षेत्र म्हणून याची ओळख आहे. भारत सरकारने वस्त्रोद्योग क्षेत्रास चालना देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत.\nवस्त्रोद्योगामुळे भारतात जवळपास २० दशलक्ष बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होऊ शकला आहे.\nमन .......मन ही खूप कोमल भावना आहे ,जी प्रत्येकाच्या अंतःकरणात वसलेली आहे.मन हे भणभंनाऱ्या वाऱ्यासारखे ...\nमानसिक स्वास्थ्य कसे हाताळावे \nआज जर आपल्याला चांगले आयुष्य हवे असेल तर आपल्याला व्यायाम, डाएट या सगळ्याचं काटेकोरपणे पालन ...\nओरॅकल कंपनीचा संस्थापक लॅरी एलिसन\nसंगणकक्षेत्रात एक विनोदाने प्रश्न विचारला जातो. “लॅरी एलिसन आणि देव यांच्यात काय फ़रक आहे\nमाझे आदरणीय गुरुजी पं. दिनकर पणशीकर\nपणशीकर गुरुजी म्हणजे भारतीय अभिजात संगीतातील एक प्रयोगशील आणि एका वेगळ्या पद्धतीने हे अभिजात संगीत ...\nकाय आहे ऑफिस कोल्ड आणि कसा कराल यापासून बचाव\nजर तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये सतत जास्त थंडी जाणवत असेल तर आपण वेळीच सावध झालं पाहिजे ...\nज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल\nप्राध्यापक, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता असं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल हे इंग्रजीचे प्राध्यापक ...\nप्रा. राजेंद्र विठ्ठल (राजाभाऊ) शिरगुप्पे\nराजाभाऊ या नावाने परिचित असेलेले प्रा. राजेंद्र विठ्ठल शिरगुप्पे यांची नाटककार, कवी, साहित्यिक म्हणूनही ओळख ...\nपंडितजींनी ‘कटयार काळजात घुसली’ व ‘अमृत मोहिनी’ या दोन नाटकांच्या पदानां चाली दिल्या. नाटयसंगीत भक्तीगीत ...\nनवीन व्यक्तीची माहिती कळवा\nव्यक्तींची माहिती संपादित करा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते …..\nतुमची साईट मराठीत बनवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/beed/police-naik-suspended-he-case-molestation-woman-employee/", "date_download": "2019-07-22T10:48:02Z", "digest": "sha1:53LM3OTTHMS5BGCURSI6JH5F5EDSCZER", "length": 27663, "nlines": 406, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Police Naik Suspended 'He' In Case Of Molestation Of Woman Employee | महिला कर्मचाऱ्याच्या विनयभंग प्रकरणी ‘तो’ पोलीस नाईक निलंबित | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nविविध मागण्यांसाठी गोर सेनेचा रास्ता रोको\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nविकेंडला सिंहगडावर जाण्यासाठी दुपारी 2ची डेडलाईन\nठाण्यातील अभिनय कट्ट्यावर उलगडले 'ड्रायव्हर' चे भावविश्व\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nकर्नाटक विधानसभाच बरखास्त करा- उद्धव ठाकरे\nमराठी अनिवार्य नसणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई\nएकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nही आहे मराठीतील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री, आता ओळखणे देखील होतंय कठीण\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nकिती टक्के लोक ऑफिसमध्ये अफेअर करतात\n'या' 4 राशींच्या व्यक्ती स्वतःच्या दुःखाचा बाऊ करत नाहीत; तुमची रास आहे का यात\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्र��बाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nAll post in लाइव न्यूज़\nमहिला कर्मचाऱ्याच्या विनयभंग प्रकरणी ‘तो’ पोलीस नाईक निलंबित\nमहिला कर्मचाऱ्याच्या विनयभंग प्रकरणी ‘तो’ पोलीस नाईक निलंबित\nलोकमत न्यूज नेटवर्क बीड : ड्यूटीवरून घरी परतणा-या महिला पोलीस कर्मचाºयाचा रस्त्यात अडवून विनयभंग करणा-या पोलीस नाईकला निलंबीत करण्यात ...\nमहिला कर्मचाऱ्याच्या विनयभंग प्रकरणी ‘तो’ पोलीस नाईक निलंबित\nबीड : ड्यूटीवरून घरी परतणा-या महिला पोलीस कर्मचाºयाचा रस्त्यात अडवून विनयभंग करणा-या पोलीस नाईकला निलंबीत करण्यात आले आहे. अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी सोमवारी हे आदेश काढले. दरम्यान, हा पोलीस नाईक अद्यापही फरारच आहे.\nपूर्वी शहरातील एका ठाण्यात कार्यरत असलेला व सध्या आष्टी ठाण्यात चालक म्हणून कार्यरत असलेला शेख शौकत या पोलीस कर्मचा-याने शहरातील एका ठाण्यात कार्यरत महिला पोलीस कर्मचारी ड्यूटी संपवून घरी परतत असताना रस्त्यात अडवून तिचा विनयभंग केला होता. यापूवीर्ही त्याने असा प्रकार केल्यानेच त्याची आष्टीत बदली केली गेली होती.\nदरम्यान, या प्रकरणी शनिवारी रात्री शहर पोलिसांत त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकाराची अपर अधीक्षक विजय कबाडे यांनी गंभीर दखल घेतली. सोमवारी शौकत शेखच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.\nदरम्यान, शौकत शेख याच्या खात्यांतर्गत चौकशीचेही आदेश देण्यात येणार असून प्राथमिक चौकशी व विभागीय चौकशी होणार असल्याचे अपर अधीक्षक विजय कबाडे यांनी सांगितले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमालेगावात महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग\nअल्पवयीन मुलीचा विनयभंग; ५ वर्षे सक्तमजुरी\nकॉलेज विद्यार्थिनीवर पाच तरुणांचा आळीपाळीनं सामूहिक बलात्कार, व्हिडीओ व्हायरल\nपिंपरीत मारहाण करून रिसेप्शनिस्ट मुलीचा विनयभंग\nपंप चोरी करताना विहिरीत पडून मृत्यू\nपरभणी : नायब तहसीलदार इंदूरकर निलंबित\nभरधाव वाहनाच्या धडकेत हरणाचा तडफडून मृत्यू\nआकडा टाकताना विजेचा शॉक लागल्याने दोघांचा मृत्यू\nगाव तसं पूरग्रस्त; पण वास्तुशिल्पांनी समृद्ध\nशिक्षण विभागाच्या डोंगर माथ्यावरील मुरु माचे उत्खनन; प्रशासनाचे दुर्लक्ष\nवाळू प्रकरण खाकीतील बड्या अधिकाऱ्यांच्या येणार अंगलट\nनिम्म्या बीड शहराचा वीजपुरवठा ८ तास बंद\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्���ात अपयशी ठरतोय. (1624 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (793 votes)\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nकमी वयात पांढऱ्या केसांनी हैराण केलंय; 'हे' घरगुती उपाय वापरून तर पाहा\nवजन कमी करायचंय, बीपी नॉर्मल ठेवायचाय मग दररोज सकाळी प्या 'गरम पाणी'\nचंद्रावर वसले होते एलियन्सचे शहर, नासाच्या छायाचित्रांमधून झाला उगलडा\nमाणसाच्या आकाराची सर्वात मोठी जेलीफिश कॅमेरात कैद\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\n....म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या स्वभावाला औषध नाही: अजित पवार\nवर्ग प्रमुखाची निवडणूक हरल्याने 13 वर्षांच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nलोकल रोज विलंबाने धावतात, आमच्या नोकऱ्या जातात; प्रवाशांचे आंदोलन\nजिल्ह्यात लहरी पावसाचा खेळ सुरूच\nChandrayaan-2: वीरेंद्र सेगवागने दिल्या इस्रोला खास शुभेच्छा\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nएक वर्षाच्या लीपनंतर ‘छत्रीवाली’ मालिकेतल्या विक्रम-मधुराचं नातं नव्या वळणावर\nBreaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\n3, 2, 1, 0... इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'चांद्रयान-2' चं उड्डाण यशस्वी झाल्याची घोषणा\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राक��े झेपावणार ‘चांद्रयान-2’\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-CHN-luxury-cruise-ship-launched-in-hong-kong-5749786-PHO.html", "date_download": "2019-07-22T10:14:42Z", "digest": "sha1:GCDJFEAEONPOROPH7346NMMSFMIRTBKP", "length": 6429, "nlines": 177, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Luxury Cruise Ship Launched In Hong Kong | 35 हॉटेल, एक अख्खी सबमरीन; आतून असे आहे समुद्रावर तंरगणारे शहर", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n35 हॉटेल, एक अख्खी सबमरीन; आतून असे आहे समुद्रावर तंरगणारे शहर\nआहे. थाटात पार पडलेल्या उद्घाटन सोहळ्यात या जहाजाला वर्ल्ड ड्रीम असे नाव देण्यात आले आहे.\nइंटरनॅशनल डेस्क - हाँगकाँगच्या जेन्तिंग कंपनीने नुकतेच आपले आलीशान क्रूज शिप लॉन्च केले आहे. थाटात पार पडलेल्या उद्घाटन सोहळ्यात या जहाजाला वर्ल्ड ड्रीम असे नाव देण्यात आले आहे. तब्बल 335 मीटर लांब आणि 40 मीटर रुंद असलेल्या या क्रूझ शिपमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानासह आधुनिक जगातील सर्वच सोयी सुविधा देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या क्रूझमध्ये प्रवास करणाऱ्या आणि राहणाऱ्यांसाठी 75 टक्के खोल्यांना सी व्ह्यू देण्यात आला आहे. आपल्या खोलीत बसूनही प्रवाशी समुद्राचे नजारे पाहू शकतील. या आलीशान जहाजात चक्क 35 रेस्टॉरंट आणि बार आहेत. एवढेच नव्हे, तर या जहाजात एक अख्खी डीप वॉटर सबमरीन सुद्धा लावण्यात आली आहे. यातील प्रवाश्यांना या सबमरीनमध्ये जाऊन समुद्रात 200 मीटर खोलवरचा नजारा पाहता येणार आहे.\nपुढील स्लाइड्सवर पाहा, समुद्रात तरंगणाऱ्या या आलीशान शहराचे आणखी काही फोटोज...\nचीनला चक्रीवादळाचा तडाखा : ९ हजार लोक बेघर, बचावकार्याला वेग\nचीनच्या सिचुआन प्रांतात मोठा भूकंप, किमान 11 जणांचा मृत्यू, शंभराहून अधिक लोक जखमी\nएससीओ परिषद : मोदी चीनच्या अध्यक्षांना म्हणाले- पाकने दहशतवादमुक्त वातावरण तयार करावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/maharastra/cosmos-bank-cyber-attack-most-of-the-money-was-withdrawal-from-mumbai-and-kolhapur-new-301713.html", "date_download": "2019-07-22T10:30:53Z", "digest": "sha1:ZZ623RPADIBCMYW7HEETZXRULTCI4P7A", "length": 5613, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कॉसमॉस बॅक प्रकरण : या शहरांतील ATM मधून काढले गेले सर्वाधिक पैसे ! | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nकॉसमॉस बॅक प्रकरण : या शहरांतील ATM मधून काढले गेले सर्वाधिक पैसे \nसर्वाधिक पैसे ���ुंबई आणि कोल्हापूराती एटीएममधून काढल्या गेले असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या सुत्रांनी दिली.\nपुणे, 21 ऑगस्ट : कॉसमॉस बँकेच्या सायबर दरोडा प्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कोल्हापूरसह राज्यातील विवध शहरांतील एटीएममधून रुपे कार्ड मार्फत हे पैसे काढण्यात आले आहेत. ज्यात सर्वाधिक पैसे मुंबई आणि कोल्हापूराती एटीएममधून काढल्या गेले असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या सुत्रांनी दिली.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरप्रमाणे प्रॉक्सी सर्व्हर उभारुन परदेशातून 'व्हिसा कार्ड' मार्फत, तर भारतात क्लोन केलेल्या 'रुपे कार्ड' मार्फत अनेक शहरांतून पैसे काढण्यात आले आहेत. पंधरा हजारांहून अधिक विविध खात्यांमधून झालेल्या व्यवहारांद्वारे सुमारे ९४ कोटी ४२ लाख रुपयांचा हा सायबर दरोडा घालण्यात आलाय. त्यात भारतातील ४१ शहरांमधील ७१ वेगवेगळ्या बँकांच्या एटीएममधून 'रुपे कार्ड' मार्फत 2.5 कोटी रुपये काढले गेले आहेत. भारतात ज्या-ज्या एटीएममधून पैसे काढण्यात आले आहेत, त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्यात काम सुरू आहे. पोलिसांच्या हाती निम्मे फुटेजेस लागले आहेत. त्यामध्ये दिसणारी व्यक्ती ही प्रत्यक्ष खातेदारच आहे, की दुसरी कुणी याची आता खातरजमा करण्याचे काम सुरु आहे. परदेशातील कोणत्या देशातून व कोणत्या बँकेच्या एटीएममधील पैसे काढण्यात आले, याची माहिती व्हिसा कंपनीकडून मागविण्यात आली आहे़.कॉसमॉस बँकेच्या सायबर दरोडा प्रकरणी बँकेकडून सुरक्षा ऑडिट केले जात असले तरी पोलिसांकडूनही स्वतंत्र सुरक्षा ऑडिट करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यीमुळे बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील असे त्यांनी सांगितले.\nसोनभद्र हत्याकांड : 10 जणांच्या खूनाचा VIDEO पहिल्यांदाच आला समोर\nदेशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\nधोनीला लष्करी ट्रेनिंगसाठी परवानगी मिळाली पण...\nकौतुकाचा वर्षाव करत मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान मोदींकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा\n… म्हणून सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आई-बाबांचे फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2019-07-22T09:46:09Z", "digest": "sha1:25XYW7LSAVFS6CYN5RDH72JHLEZKLKNH", "length": 11533, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अविश्वास प्रस्ताव- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nचोर समजून 'ती'च्या प्रियकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO\nपुण्यातील इंजिनिअर होणार काँग्रेसचा अध्यक्ष अर्ज करणार असल्याने चर्चेचा विषय\nधावत्या लोकलमधून पडून तरुणीचा जागीच मृत्यू\nनाईट लव्हर बारवर नार्कोटिक्स विभागाची छापा, 14 मुलींची सुटका\nआदित्य ठाकरेनंतर आता मुख्यमंत्रीही जाणार जनतेच्या दारात, असा आहे 'मेगाप्लान'\nAll Is Well... ISRO ची तयारी पूर्ण, 'चांद्रयान-2' उद्या झेपावणार\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nसोनभद्र हत्याकांड : 10 जणांच्या खूनाचा VIDEO पहिल्यांदाच आला समोर\n Chandrayaan-2 आज अवकाशात झेपावणार\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nगरोदर असताना केली बेदम मारहाण, प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचा खळबळजनक आरोप\n… म्हणून सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आई-बाबांचे फोटो\nसिगरेट ओढताना प्रियांका चोप्राचा फोटो झाला व्हायरल, नेटकरी म्हणाले...\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\nचॅपेल यांच्या मतानुसार सुपर ओव्हरचा नियम बदलला तरी इंग्लंडच विजेता\n'या' खेळाडूसाठी मोजले दीड कोटी पण दोन्ही सामन्यात संघाचा पराभव\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\n 19 व्या वर्षी 19 दिवसांत 5 सुवर्ण, पाहा VIDEO\nINDvsWI : विंडीज दौऱ्यानं विराटची झोप उडवली, विश्रांती नाहीच\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nट्रोलर्सना रोखण्यासाठी ट्विटरने आणलं नवीन फीचर\nOMG VIDEO : या हायटेक रेस्टॉरंटमध्ये चक्क रोबो करतात सर्व्ह\n तुमच्यावर आहे गुगल आणि फेसबुकचं लक्ष\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : उस्मानाबादकडे मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद\nपुण्यात परदेशी नागरिकाला मारहाण, पाहा VIDEO\nचोर समजून 'ती'च्या प्रियकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO\nतुकाराम मुंढेंनी भाषणबाजी बंद करून नगरसेवकांचा सन्मान करावा : नाशिकच्या महापौरांचा दुर्गावतार\nअधिकाऱ्यांनी नगरसेवकांचा सन्मान न केल्यास अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करू, असं म्हणत महापौर रंजन भानसी यांनी तुकाराम मुंडेंना अप्रत्यक्ष इशारा दिला.\n'करवाढीबद्दल सोशल मीडियावर संभ्रम'\nतुकाराम मुंढे यांचा अविश्वास प्रस्ताव मागे घ्या, मुख्यमंत्र्यांचा आदेश\nअविश्वास प्रस्तावाला मी सामोरे जाईन, पण मला पाहिजे बोलण्याची संधी - तुकाराम मुंढे\nनाशिकमध्ये भाजप विरुद्ध आयुक्त, तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल\nकिडनी ट्रान्सप्लान्टनंतर प्रथमच राज्यसभेत पोहोचले अरूण जेटली\n...आणि म्हणून ते थेट गळ्यात पडले - मोदी\nलोकसभेचा मोदींवर ‘विश्वास’, प्रस्तावाच्या विरोधात 325 मतं, बाजूनं 126\nराहुल गांधींच्या 'गळा' आणि 'डोळा' भेटीला मोदींनी असं टोलवलं\nराहुल गांधींनी नेमका कुणाला मारला डोळा\nनरेंद्र मोदींवरच्या आरोपात तथ्य, शिवसेनेच्या अडसुळांनी दिला राहुल गांधींना पाठिंबा\nराहुल गांधींचा मास्टर स्ट्रोक : 'गळा भेट' आणि 'डोळा भेट'\nपप्पू ते हिंदुत्व, राहुल गांधींच्या भाषणातले महत्त्वाचे 16 मुद्दे\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nVIDEO : उस्मानाबादकडे मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Mudagad-Trek-Kolhapur-District.html", "date_download": "2019-07-22T10:06:37Z", "digest": "sha1:BRZBKX3SOB2OMN3B2WBPS4KOUYEARWTR", "length": 9230, "nlines": 28, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Mudagad, Kolhapur District, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nमुडागड (Mudagad) किल्ल्याची ऊंची : 2290\nकिल्ल्याचा प्रकार : वनद��र्ग डोंगररांग: कोल्हापूर\nजिल्हा : कोल्हापूर श्रेणी : मध्यम\nप्राचिन काळापासून कोकणातून घाटावर जाण्यासाठी अनेक घाटमार्गांचा वापर केला जात असे. या घाटमार्गांनी कोकणातील बंदरात उतरणारा माल घाटावरील बाजारपेठांमध्ये नेला जात असे. या घाटमार्गांचे रक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या राजवटीत किल्ले बांधले गेले. कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्याला जोडणार्‍या \"काजिर्डा घाटाच्या\" रक्षणासाठी मुडागड हा किल्ला बांधण्यात आला होता. कोल्हापूर जिल्ह्यातील पडसाळी गावातून कोकणातील राजापूर जवळील काजिर्डा गावात हा घाट उतरतो. पूर्वीच्या अनेक घाटांचे काळाच्या ओघात रस्त्यात रुपांतर झाले (उदा. फोंडा घाट, आंबोली घाट, आंबा घाट इ.) परंतु काजिर्डा घाट अजून त्याच्या मुळ स्थितीतच राहीला आहे. मुडागड किल्ल्यावर फारसे अवशेष नसले तरी तो किल्ला पाहाण्यासाठी करावा लागणारा दाट जंगलातील ट्रेक फार सुंदर आहे.\nहा गड कोणी बांधला हे ज्ञात नाही. पण १७४८ च्या पेशव्यांच्या कागदपत्रात याचा उल्लेख आढळतो. पेशवे व तुळाजी आंग्रे यांच्यात तेव्हा वितुष्ट आले होते. त्यावेळी तुळाजीने पन्हाळा प्रांतावर हल्ले केले. त्याला आळा घालण्यासाठी यसाजी आंग्रे व सावंतवाडीकर यांनी एकत्रितपणे मुडागडाला वेढा घातला व गड जिंकून घेतला.\nमुडागड हा किल्ला वनदुर्ग या प्रकारातील आहे. घनदाट अरण्य हेच त्याचे बलस्थान असावे. या अरण्यानेच या गडाचा आता घास घेतलेला आहे. दाट अरण्यात गडाचे अवशेष हरवलेले आहेत. गड असलेला डोंगर चढताना गडाच्या तटबंदीचे कातीव चिरे ठिकठिकाणी पडलेले आढळतात. गडाच्या तटबंदीच्या भिंतीच्या अखेरच्या अवशेषांवरुन आपला गडमाथ्याचा प्रवेश होतो. गडावर दाट झाडी माजलेली आहे. अनेक वृक्षांच्या मूळात गडावरील वास्तूंचे अवशेष अडकलेले दिसतात. गडमाथा आटोपशीर आहे माथ्याच्या टोकावरुन पडसाळी गावातील धरण, काजिर्डा घाट व गगनगड पाहाता येतो.\nकोल्हापूरहून मुडागडच्या पायथ्याशी असणार्‍या पडसाळी गावात जाण्यासाठी नियमित बसची व्यवस्था आहे. स्वत:च्या वहानाने जात असल्यास कोल्हापूरहून कळे गावापर्यंत यावे. कळे गावातून एक रस्ता अणुस्कुरा घाटाकडे जातो. या रस्त्याने १० किमी वरील बाजारभोगावे गाव गाठावे. या गावाबाहेर असलेल्या नदीच्या पुलाच्या अलिकडे अणुस्कुराला जाणारा मुख्य रस्ता सोडून डाव्या बाजूने जाणारा रस्ता पकडावा. या रस्त्याने किसरुळ - काळजवडे - पोंबुरे - पिसाळी - कोलीक यामार्गे पडसाळी गावात जाता येते.(अंतर १८ किमी).\nमुडागड घनदाड अरण्यात असल्यामुळे वाट सापडणे शक्य नाही. त्यामुळे गावातून वाटाड्या घ्यावा. गावातील नदी ओलांडल्यावर थोड्यावेळातच वाट दाट अरण्यात शिरते. तेथे एक बारमाही झरा आहे. याचे पाणी पिण्यासाठी भरुन घ्यावे, कारण पुढे वाटेत / गडावर पाणी नाही. या दाट अरण्यातून जातांना वाट चढायची आहे, पण चढ सोपा(सुखद) आहे व झाडांच्या दाट सावलीमुळे चढण्याचा त्रास जाणवत नाही. साधारण २ तासात आपण गडाच्या पायथ्याशी येतो. तेथून खडा चढ चढून १५ मिनिटात गड माथ्यावर जाता येते. पडसाळी गावातून मुडागड पाहून परत येण्यास साधारणत: ५ तास लागतात.\nकाजिर्डा घाटातून दिड तासात कोकणातील काजिर्डा गावात उतरता येते. तेथून राजापूरला जाण्यासाठी (६५ किमी) बस सेवा आहे.\nगडावर रहाण्याची सोय नाही, पण पडसाळी गावातील शाळेत १२ जणांची सोय होऊ शकते.\nगडावर जेवणाची सोय नाही. पडसाळी व बाजारभोगावेतही जेवणाची सोय नाही. जेवणासाठी जवळचे हॉटेल कळे(कोल्हापूरच्या दिशेने) किंवा करंजफेळ गावात (अणुस्कुराच्या दिशेने) आहे.\nगडावर पाण्याची सोय नाही. गावातील नदीतून किंवा जंगलातील झर्‍यातून पाणी भरुन घ्यावे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/bollywood/veteran-actress-tanuja-bollywood-celebrities-also-suffer-serious-illness/", "date_download": "2019-07-22T10:48:21Z", "digest": "sha1:GV6N4ADYNIO5SYYTB3YGC2YFTVTYZ66F", "length": 32481, "nlines": 412, "source_domain": "www.lokmat.com", "title": "With Veteran Actress Tanuja, This Bollywood Celebrities Also Suffer From Serious Illness | तनुजाच नाहीत तर बॉलिवूडचे हे सेलिब्रेटीदेखील गंभीर आजाराने आहेत ग्रस्त | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nविविध मागण्यांसाठी गोर सेनेचा रास्ता रोको\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nविकेंडला सिंहगडावर जाण्यासाठी दुपारी 2ची डेडलाईन\nठाण्यातील अभिनय कट्ट्यावर उलगडले 'ड्रायव्हर' चे भावविश्व\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nकर्नाटक विधानसभाच बरखास्त करा- उद्धव ठाकरे\nमराठी अनिवार्य नसणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई\nएकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nही आहे मराठीतील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री, आता ओळखणे देखील होतंय कठीण\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nकिती टक्के लोक ऑफिसमध्ये अफेअर करतात\n'या' 4 राशींच्या व्यक्ती स्वतःच्या दुःखाचा बाऊ करत नाहीत; तुमची रास आहे का यात\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nAll post in लाइव न्यूज़\nतनुजाच नाहीत तर बॉलिवूडचे हे सेलिब्रेटीदेखील गंभीर आजाराने आहेत ग्रस्त\nतनुजाच नाहीत तर बॉलिवूडचे हे सेलिब्रेटीदेखील गंभीर आजाराने आहेत ग्रस्त\nज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांना पोटाच्या विकारामुळे लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. नुकतीच त्यांच्यावर सर्जरी देखील करण्यात आली.\nतनुजाच नाहीत तर बॉलिवूडचे हे सेलिब्रेटीदेखील गंभीर आजाराने आहेत ग्रस्त\nतनुजाच नाहीत तर बॉलिवूडचे हे सेलिब्रेटीदेखील गंभीर आजाराने आहेत ग्रस्त\nतनुजाच नाहीत तर बॉलिवूडचे हे सेलिब्रेटीदेखील गंभीर आजाराने आहेत ग्रस्त\nतनुजाच नाहीत तर बॉलिवूडचे हे सेलिब्रेटीदेखील गंभीर आजाराने आहेत ग्रस्त\nतनुजाच नाहीत तर बॉलिवूडचे हे सेलिब्रेटीदेखील गंभीर आजाराने आहेत ग्रस्त\nतनुजाच नाहीत तर बॉलिवूडचे हे सेलिब्रेटीदेखील गंभीर आजाराने आहेत ग्रस्त\nज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांना पोटाच्या तक्रारीमुळे लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. नुकतीच त्यांच्यावर सर्जरी देखील करण्यात आली. त्यांना डायवर्टिकुला नामक आजार आहे. तनुजा यांच्यासारखेच बरेच दिग्गज कलाकार आहेत जे गंभीर आजाराने ग्रस्त आहेत. दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार जाणून घेऊयात कोण आहेत हे स्टार्स\n७६ वर्षीय अमिताभ बच्चन गेल्या ३७ वर्षांपासून लीवरच्या आजाराने ग्रस्त आहेत. ३७ वर्षांपूर्वी ते कुली चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान गंभीररित्या जखमी झाले होते. त्यावेळी या अपघातात त्यांच्या लीवरला इजा झाली होती. त्याचा त्रास त्यांना आजही होतो आहे. त्यामुळे बऱ्याचदा त्यांच्या पोटात दुखण्याची तक्रार असते.\n९५ वर्षीय ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती आता ठीक आहे. पण, ते बऱ्याच कालावधीपासून किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत. त्याशिवाय त्यांच्या फुफ्फुसातदेखील इन्फेक्शन होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागते.\nअभिनेते धर्मेंद्र १५ वर्षांपर्यंत डिप्रेशनमध्ये होते. याच दरम्यान त्यांना दारूचे व्यसन जडले होते. धर्मेंद्र यांना दारूचे व्यसन होते, हे सर्वांनाच माहित आहे. तसेच ते कधी कधी स्मोकिंगदेखील करतात. पण, आता त्यांनी स्मोकिंग सोडले आहे.\nमिथुन चक्रवर्ती यांना क्रॉनिक बॅक पेनचा त्रास आहे. मागील वर्षी ही समस्या वाढल्यामुळे त्यांना अमेरिकेत उपचारासाठी नेण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर सर्जरी करण्यात आली. सर्जरीनंतर त्यांना थोडासा दिलासा मिळाला. पण आजार समूळ नष्ट झाला नाही. क्रॉनिक बॅक पेनमध्ये मानेपासून पाठीच्या कण्यापर्यंत दुखत असते.\nऋषी कपूर बऱ्याच कालावधीपासून कर्करोगावर उपचार घेत आहे. काही दिवसांपूर्वी असे वृत्त आले होते की ऋषी कपूर यांची कर्करोगापासून मुक्त झाले आहेत. मात्र त्यांचे बोन मैरो ट्रान्सप्लांट करायचे बाकी आहे. त्यांना कोणत्या प्रकारचा कर्करोग आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र बॉलिवूडमधील त्यांचे मित्रमंडळी त्यांना भेटण्यासाठी न्यूयॉर्कला जातात.\n मर��ठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nAmitabh BachchanDilip KumarDharmendraMithun ChakrabortyRishi Kapoorअमिताभ बच्चनदिलीप कुमारधमेंद्रमिथुन चक्रवर्तीऋषी कपूर\nपंढरपूर वारी 2019 : पंतप्रधान मोदी, बिग बींकडून मराठीतून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा\nआता 'ही' अभिनेत्री अडकणार लग्नबेडीत\nअब मैं आपको कभी भी परेशान नहीं करूंगा... धर्मेन्द्र यांनी सोशल मीडियाला म्हटले अलविदा\nनीतू सिंग या कारणामुळे ऋषी कपूर यांच्यावर चिडल्या होत्या पहिल्या भेटीत\nम्हणून फ्लॉप होतात बिग बजेट चित्रपट\nBirthday Special: नीतू सिंग यांनी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर दिली ऋषी कपूर यांना साथ, असा सुरु झाला होता रोमान्स\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nविराटच्या बायकोला काम मिळेना आता मोर्चा वळवला वेबसिरीजकडे, वाचा सविस्तर\nसोनाक्षी सिन्हाने का साईन केला अ‍ॅडल्ट कॉमेडी सिनेमा\nया अभिनेत्रीच्या मुलाला मिळाला दुसरा चित्रपट, पाहा फर्स्ट लूक\nसोनाक्षी सिन्हा करायची एका बॉलिवूड सेलिब्रिटीला डेट, तिनेच केला मुलाखतीत खुलासा\n या अभिनेत्यावर त्याच्याच प्रेग्नेंट पत्नीनं केला मारहाणीचा आरोप, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट\nSmile Please Movie review:चेहऱ्यावर कधी आसू कधी हासू आणणारी कलाकृती19 July 2019\nSuper 30 Movie Review : सामान्य गणिततज्ज्ञाचा असामान्य प्रवास12 July 2019\nMalal Film Review: मनाला न भावणारी 'मलाल'ची प्रेमकहाणी05 July 2019\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1624 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (793 votes)\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nकमी वयात पांढऱ्या केसांनी हैराण केलंय; 'हे' घरगुती उपाय वापरून तर पाहा\nवजन कमी करायचंय, बीपी नॉर्मल ठेवायचाय मग दररोज सकाळी प्या 'गरम पाणी'\nचंद्रावर वसले होते एलियन्सचे शहर, नासाच्या छायाचित्रांमधून झाला उगलडा\nमाणसाच्या आकाराची सर्वात मोठी जेलीफिश कॅमेरात कैद\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\n....म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या स्वभावाला औषध नाही: अजित पवार\nवर्ग प्रमुखाची निवडणूक हरल्याने 13 वर्षांच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nलोकल रोज विलंबाने धावतात, आमच्या नोकऱ्या जातात; प्रवाशांचे आंदोलन\nजिल्ह्यात लहरी पावसाचा खेळ सुरूच\nChandrayaan-2: वीरेंद्र सेगवागने दिल्या इस्रोला खास शुभेच्छा\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nएक वर्षाच्या लीपनंतर ‘छत्रीवाली’ मालिकेतल्या विक्रम-मधुराचं नातं नव्या वळणावर\nBreaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\n3, 2, 1, 0... इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'चांद्रयान-2' चं उड्डाण यशस्वी झाल्याची घोषणा\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/parabhani/electricity-detection-system-will-be-started-parbhani/", "date_download": "2019-07-22T10:45:58Z", "digest": "sha1:A5MULRXXYQAGI7BBAP44VYR5CNHMZX34", "length": 31478, "nlines": 412, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Electricity Detection System Will Be Started In Parbhani | परभणीत सुरू होणार वीज चोरी शोधणारी यंत्रणा | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nविविध मागण्यांसाठी गोर सेनेचा रास्ता रोको\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nविकेंडला सिंहगडावर जाण्यासाठी दुपारी 2ची डेडलाईन\nठाण्यातील अभिनय कट्ट्यावर उलगडले 'ड्रायव्हर' चे भावविश्व\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nकर्नाटक विधानसभाच बरखास्त करा- उद्धव ठाकरे\nमराठी अनिवार्य नसणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई\nएकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nही आहे मराठीतील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री, आता ओळखणे देखील होतंय कठीण\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nकिती टक्के लोक ऑफिसमध्ये अफेअर करतात\n'या' 4 राशींच्या व्यक्ती स्वतःच्या दुःखाचा बाऊ करत नाहीत; तुमची रास आहे का यात\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाब�� पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nAll post in लाइव न्यूज़\nपरभणीत सुरू होणार वीज चोरी शोधणारी यंत्रणा\nपरभणीत सुरू होणार वीज चोरी शोधणारी यंत्रणा\nमीटरमध्ये खाडाखोड करून होणाऱ्या वीज चोरीला आळा घालण्यासाठी महावितरण कंप��ीने आता रेडिओ फ्रिक्वेन्सी डेटा कॉन्सट्रेटर युनिट (डीसीयू) कार्यान्वित केले असून, येत्या काही दिवसात हे युनिट परभणी जिल्ह्यात बसविले जाणार आहे़ त्यासाठी जिल्ह्यातील सिंगल फेज वापणाºया ८९ हजार ४४५ ग्राहकांचे मीटर बदलले जाणार आहेत़\nपरभणीत सुरू होणार वीज चोरी शोधणारी यंत्रणा\nपरभणी : मीटरमध्ये खाडाखोड करून होणाऱ्या वीज चोरीला आळा घालण्यासाठी महावितरण कंपनीने आता रेडिओ फ्रिक्वेन्सी डेटा कॉन्सट्रेटर युनिट (डीसीयू) कार्यान्वित केले असून, येत्या काही दिवसात हे युनिट परभणी जिल्ह्यात बसविले जाणार आहे़ त्यासाठी जिल्ह्यातील सिंगल फेज वापणाºया ८९ हजार ४४५ ग्राहकांचे मीटर बदलले जाणार आहेत़\nवीज चोरीला आळा बसावा, यासाठी महावितरण कंपनी अनेक उपाय करीत आहे; परंतु, या उपाययांवर मात करीत विजेची चोरी केली जाते़ मागील काही वर्षापूर्वी वीज चोरीला आळा बसविण्यासाठी नवीन रेडिओ फ्रिक्वेन्सी व इन्फ्रा रेड असे अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्यात आले़ मात्र त्यातही फेरफार करून वीज चोरी सुरू असल्याचे महावितरणच्या निदर्शनास आले आहे़ त्यामुळे या वीज चोरीला आळा घालण्यासाठी आता डेटा कॉन्सट्रेटर युनिट कार्यान्वित केले जाणार आहे़\nत्यामध्ये पूर्वीचे मीटर बदलावे लागणार असून, त्याचा कार्यक्रम महावितरणने हाती घेतला आहे़ जिल्ह्यातील सहा शहरांमधील ८९ हजार ४४५ ग्राहकांचे मीटर बदलले जाणार आहेत़\nत्यामध्ये परभणी शहरातील ५२ हजार ३९८, पूर्णा शहरातील ५ हजार २३९, गंगाखेड शहरातील ९ हजार ३४२, जिंतूर शहरातील ६ हजार ९३८, पाथरी शहरातील ५ हजार ३७१ आणि सेलू शहरातील १० हजार १५७ ग्राहकांचे मीटर बदलले जाणार आहेत, अशी माहिती महावितरणने दिली़\nकसे काम करते डीसीयू युनिट...\n४रेडिओ फ्रिक्वेन्सी डेटा कॉन्सट्रेटर हे युनिट मानव विरहित असून, या प्रणालीद्वारे ग्राहकांच्या मीटरचे अचूक वाचन नोंदविले जाते़ त्यामुळे ग्राहकांची वीज बिलांबाबत तक्रार राहणार नाही़ तसेच या प्रणालीमध्ये ग्राहकांच्या मिटर रेडींग उपलब्ध होत असून, प्रत्येक १५ मिनिटाला ग्राहक किती विजेचा वापर करीत आहे, याची माहितीही उपलब्ध होणार आहे़\n४त्याच प्रमाणे वीज पुरवठा करणाºया रोहित्रावरील विजेचा भारही निदर्शनास येणार आहे़ या प्रणालीच्या अचूक मीटर वाचनामुळे एखादा वीज ग्राहक वीज चोरी करीत असेल तर त्याची माहितीही केंद्रीय सर्व्हरमधून मिळते़ त्यामुळे ग्राहकांकडून होणाºया वीज चोरीला आळा बसणार आहे़ या प्रणालीद्वारे ग्राहकांच्या मीटर रीडिंगची माहिती घेण्यास सुरुवात करण्यात आली़\nलातूरमध्ये वीज चोरी उघड\n४हे युनिट लातूर जिल्ह्यात कार्यान्वित केले असून, एप्रिल आणि मे महिन्यात लातूरमधील ३८ ग्राहक मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी करीत असल्याची माहिती केंद्रीय बिलिंग प्रणालीमध्ये दिनांक व वेळेसहित उपलब्ध झाली़\n४त्यामुळे या ग्राहकांवर महावितरणने कार्यवाही केली़ परभणी जिल्ह्यात विजेची चोरी न करता वीज वापर करावा, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशाराही महावितरणने दिला आहे़\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nपरभणी : वाळूची वाहने ग्रामसेवक, सरपंचांना तपासता येणार\nपरभणी : आशा, गट प्रवर्तकांचे आंदोलन\nपरभणीची पाणीपुरवठा योजना आॅगस्ट अखेर कार्यान्वित होणार\nपरभणी : ई-आॅफिसच्या साडेतीन महिन्यांच्या फाईली गहाळ\nभाडेकरुंनी देखील मोबाईल क्रमांक जोडावेत : महावितरण\nवादळी पावसाने महावितरणचे आठ लाखांचे नुकसान -रहिमतपूर परिसर अंधारात\n११ हजार शेतकऱ्यांच्या रखडलेल्या दुष्काळी अनुदानाचा प्रश्न सुटला\nपरभणी : पीक विम्यासाठी केंद्रचालकांकडून शेतकऱ्यांची लूट\nपरभणी : पावनखिंड मोहिमेत ५१ जणांचा सहभाग\nपरभणी : टंचाई निवारणासाठी ३४ लाखांच्या कामांना मंजुरी\nपरभणी : पावणेदोन लाख शेतकऱ्यांनी उतरविला विमा\nपरभणी जिल्ह्यात खरिपाच्या ८७ टक्के पेरण्या पूर्ण\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1624 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (793 votes)\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nकमी वयात पांढऱ्��ा केसांनी हैराण केलंय; 'हे' घरगुती उपाय वापरून तर पाहा\nवजन कमी करायचंय, बीपी नॉर्मल ठेवायचाय मग दररोज सकाळी प्या 'गरम पाणी'\nचंद्रावर वसले होते एलियन्सचे शहर, नासाच्या छायाचित्रांमधून झाला उगलडा\nमाणसाच्या आकाराची सर्वात मोठी जेलीफिश कॅमेरात कैद\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\n....म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या स्वभावाला औषध नाही: अजित पवार\nवर्ग प्रमुखाची निवडणूक हरल्याने 13 वर्षांच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nलोकल रोज विलंबाने धावतात, आमच्या नोकऱ्या जातात; प्रवाशांचे आंदोलन\nजिल्ह्यात लहरी पावसाचा खेळ सुरूच\nChandrayaan-2: वीरेंद्र सेगवागने दिल्या इस्रोला खास शुभेच्छा\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nएक वर्षाच्या लीपनंतर ‘छत्रीवाली’ मालिकेतल्या विक्रम-मधुराचं नातं नव्या वळणावर\nBreaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\n3, 2, 1, 0... इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'चांद्रयान-2' चं उड्डाण यशस्वी झाल्याची घोषणा\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Aenvironment&search_api_views_fulltext=%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8", "date_download": "2019-07-22T10:12:24Z", "digest": "sha1:5BXHYSUX6PAV52DTZ4K57IIXZXXMVP4S", "length": 9344, "nlines": 219, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसोमवार, जुलै 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, जुलै 22, 2019\nसर्व बातम्या (2) Apply सर्व बातम्या filter\nसंपादकिय (2) Apply संपादकिय filter\nअमेरिका (2) Apply अमेरिका filter\nडोनाल्ड ट्रम्प (2) Apply डोनाल्ड ट्रम्प filter\nदहशतवाद (2) Apply दहशतवाद filter\nपर्यावरण (2) Apply पर्यावरण filter\nपाकिस्तान (2) Apply पाकिस्तान filter\nव्हिसा (2) Apply व्हिसा filter\nसोशल मीडिया (2) Apply सोशल मीडिया filter\nनरेंद्र मोदी (1) Apply नरेंद्र मोदी filter\nप्रशासन (1) Apply प्रशासन filter\nराष्ट्रवाद (1) Apply राष्ट्रवाद filter\nव्यापार (1) Apply व्यापार filter\nहवामान (1) Apply हवामान filter\nअमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांची भेट घेतली. गेल्या वीस वर्षांत सर्वच भारतीय पंतप्रधानांनी अमेरिकेशी संबंध दृढ करण्यासाठी आपली राजकीय शक्ती खर्ची घातली आहे. ट्रम्प यांच्या कार्यकाळात अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणांतील गृहीतकांची उलथापालथ होत...\nअमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांची भेट घेतली. गेल्या वीस वर्षांत सर्वच भारतीय पंतप्रधानांनी अमेरिकेशी संबंध दृढ करण्यासाठी आपली राजकीय शक्ती खर्ची घातली आहे. ट्रम्प यांच्या कार्यकाळात अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणांतील गृहीतकांची उलथापालथ होत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/profiles/prabhakar-nikalankar/?vpage=2", "date_download": "2019-07-22T09:51:43Z", "digest": "sha1:RKPYB4DP7AOK5J5TLSJLFQNGQEUPUCSE", "length": 12393, "nlines": 114, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "प्रभाकर निकळंकर – profiles", "raw_content": "\nमराठी चित्रपटसृष्टीत असे खूप गुणवंत आहेत ज्यांच्या कलेची व्हावी तशी कदर झाली नाही आणि त्यांच्या योग्यतेच्या तुलनेत त्यांच्या पदरी तसे फार यश पडले नाही. दिग्दर्शक आणि छायाचित्रकार प्रभाकर निकळंकर हे अशांपैकीच एक होते.\nधनंजय, शूरा मी वंदिले, सवाई हवालदार, महानदीच्या तीरावर अशी त्यांच्या चित्रपटांची नावे लोकांना माहीत आहेत. परंतु निकळंकरांची ओळख तेवढीच नाही. एकूणच चित्���पटसृष्टीविषयी, त्यातील नवीन घडामोडींविषयी ते अत्यंत अभ्यासूपणे आपली निरीक्षणे नोंदवीत असत आणि वैयक्तिक अपयशाचा पाढा वाचण्याचे कटाक्षाने टाळत असत. निकळंकरांचा जन्म मराठवाडय़ातील जालनानजीकच्या फुलंब्री गावचा. त्यांच्या विवाहित बहिणीमुळे ते मुंबईला आले आणि मग इथलेच झाले.\nत्यांचे मेव्हणे फेमस सिने लॅबोरेटरीमध्ये इन्चार्ज होते. त्यांच्या ओळखीमुळे निकळंकरांना छायाचित्रकार भगवान पालव यांच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळाली. हे पालव म्हणजे मास्टर भगवान यांचे बंधू. या वाढलेल्या ओळखीमुळे पुढे निकळंकरांना प्रसिद्ध छायाचित्रकार जाल मिस्त्री आणि फली मिस्त्री यांच्याकडे साहाय्यक म्हणून काम करण्यास मिळाले आणि त्यांच्या कारकीर्दीला दिशा मिळाली. या दोघांमुळे त्यांचा हिंदीतला राबता वाढला आणि आत्मविश्वासही वाढला. त्यामुळेच ते मग मराठी चित्रपटांच्या निर्मिती आणि दिग्दर्शनाकडे वळले आणि त्यातूनच धनंजय या चित्रपटाचा जन्म झाला. मराठीतील त्या काळचे अत्यंत लोकप्रिय रहस्य कथाकार बाबूराव अर्नाळकर यांच्या कथेवरून आणि त्यातील लोकप्रिय व्यक्तिरेखेवरून हा चित्रपट बेतला होता.\nत्याच सुमारास भारतावर परकीय आक्रमणाची छाया होती. त्या वातावरणात निकळंकर यांनी संगीतकार श्रीकांत ठाकरे यांच्या भागीदारीत ‘शूरा मी वंदिले’ या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाद्वारे मोहम्मद रफी यांचे मराठी चित्रपटसृष्टीत आगमन झाले. श्रीकांत ठाकरे यांनी संगीतबद्ध केलेली या चित्रपटातील ‘अरे तू दु:खी जिवा’ ही गझल रफी यांना एवढी आवडली की त्यांनी ती गाण्यासाठी मानधन घ्यायचे नाकारले आणि केवळ गुलाबाचे एक फूल द्यावे, असा आग्रह धरला.\nविद्याधर गोखले यांच्या कथेवर निकळंकरांनी ‘सुंदरा सातारकर’ बेतला होता. त्यातून रमेश भाटकर, विजय गोखले हे कलावंत चित्रपटात आले.\nउत्तम कथानक आणि साहित्यमूल्य यांचा ते आग्रह धरीत. त्यामुळेच दुर्गा भागवतांनी आदिवासी जीवनाचा केलेला अभ्यास त्यांना खुणावत होता आणि त्यातूनच त्यांनी ‘महानदीच्या तीरावर’ला आकार दिला. उत्तम चित्रदृष्टी आणि कथेची जाण असूनही निकळंकर कदाचित त्यांच्या संकोची स्वभावामुळे असेल कायम दुसऱ्या फळीतच राहिले.\nआज मराठीत जसे प्रयोग होत आहेत तसे त्या काळी झाले असते तर निकळंकर नक्कीच अधिक काहीतरी क���ून दाखवू शकले असते.\nमानसिक स्वास्थ्य कसे हाताळावे \nओरॅकल कंपनीचा संस्थापक लॅरी एलिसन\nमाझे आदरणीय गुरुजी पं. दिनकर पणशीकर\nकाय आहे ऑफिस कोल्ड आणि कसा कराल यापासून बचाव\nमॅनहॅटनहेंज.. मॅनहॅटन.. न्यूयॉर्क.. अमेरिका\n३२ नाटकं, २३ कथासंग्रह, ६ निबंध संग्रह, १६ एकांकिका, १२ बालकुमार नाटकं आणि ३ कादंबर्‍या ...\nकवी, पत्रकार, संपादक आणि मराठी गझल साहित्याचे मानदंड समजले जाणारे गझलकार सुरेश श्रीधर भट. १५ ...\nआपल्या संगीताने अनेक गाणी अजरामर करणारे ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक हे मुळ अकोला जिल्ह्याचे. मोडक ...\nटिळक, नारायण वामन (रेव्हरंड टिळक)\nचिंतामण द्वारकानाथ अर्थात सी डी देशमुख\nडॉ. गोपाळ शिवराम लागवणकर\nकृष्णराव गणेश फुलंब्रीकर (मास्टर कृष्णराव)\nCategories Select Category अभिनेता-अभिनेत्री अर्थ-वाणिज्य इतर इतर अवर्गिकृत उद्योग-धंदे ऐतिहासिक कथाकार कलाकार कवी-गीतकार-गझलकार कादंबरीकार कृषी कॉर्पोरेट कोशकार खेळाडू गायक गायक-गायिका छायाचित्रकार दिग्दर्शक नाटककार निर्माते पत्रकार प्रकाशक प्रवासवर्णनकार बालसाहित्यकार भाषांतरकार राजकीय लेखक वकील विज्ञान-तंत्रज्ञान विविध कला वैद्यकिय व्यवस्थापन क्षेत्र व्यावसायिक शासकीय अधिकारी शासन-प्रशासन शिक्षण-क्षेत्र संगीतकार संत-महात्मे सनदी लेखापाल (C.A.) संपादक समाजकार्य समाजसुधारक समिक्षक संरक्षण सेवा संशोधक सहकार सांस्कृतिक-क्षेत्र साहित्य-क्षेत्र स्वातंत्र्यसैनिक\nव्यक्तींची माहिती संपादित करा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते …..\nतुमची साईट मराठीत बनवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Panhalekaji_Fort-Trek-Ratnagiri-District.html", "date_download": "2019-07-22T10:09:34Z", "digest": "sha1:VLHHJGYHGWOPSWJ4XR5DPUEJLIX2OJQS", "length": 14448, "nlines": 37, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Panhalekaji Fort, Ratnagiri District, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nपन्हाळेकाजी (प्रणालक दुर्ग) (Panhalekaji Fort) किल्ल्याची ऊंची : 900\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: पन्हाळेकाजी\nजिल्हा : रत्नागिरी श्रेणी : मध्यम\nदाभोळ हे कोकणातील प्राचीन बंदर आहे. आज दाभोळला किल्ला असित्वात नसला तरी दाभोळच्या समुद्रा सन्मुख टेकडीवर हा किल्ला होता . या दाभोळ बंदरात उतरणारा माल विविध मार्गानी घाटावर जात असे . या दाभोळ बंदराचे ��णि व्यापारी मार्गाच रक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या काळात किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली . पुढील काळात या मार्गांचा वापर कमी झाल्यामुळे मार्गावरील किल्ल्यांच महत्वही कमी झाल आणि ते किल्ले विस्मृतीत गेले. याच व्यापारी मार्गावर असलेला किल्ला प्रणालक दुर्ग, पन्हाळेदुर्ग आज \"पन्हाळेकाजी\" या त्या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावाच्या आणि लेण्यांच्या नावानेच ओळखला जातो.\nखाजगी वहानाने दोन दिवसात पन्हाळेकाजी लेणी, किल्ला, सुवर्णदुर्ग, गोवा किल्ला, कनकदुर्ग हे किल्ले आणि आसुदचे केशवराज , व्याघ्रेश्वर आणि मुरुडचे दुर्गादेवी मंदिर पाहाता येते .सर्व किल्ल्यांची आणि मंदिरांची माहिती साईटवर दिलेली आहे .\nपन्हाळेकाजी लेणी ही बौद्ध हिनयान लेणी आहेत. या लेण्यांचा काळ इसवीसन पूर्व पहिले शतक ते इसवीसनाचे चौथे शतक या दरम्यानचा मानला जातो. याच प्रमाणे या लेणी समुहात वज्रयान आणि गाणपत्य पंथाची लेणीही पाहायला मिळतात. शिलाहार राजा अपरादित्य याचा मुलगा प्रणाल या भागाचा प्रमुख होता. त्याने १२ व्या शतकात हा किल्ला बांधला असावा.\nगडाच्या डोंगराच्या दोन बाजूनी धाकटी आणि कोडजाई दोन नद्या वाहातात. या नद्या पात्रांमधुन छोट्या होड्यांच्या सहाय्याने दाभोळ बंदरात जाणाऱ्या आणि येणाऱ्या मालाची वाहातूक होत असे. त्यामार्गाचे रक्षण करण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती.\nपन्हाळेकाजी लेणी पाहून गावात जाणाऱ्या रस्त्याने चढून गेल्यावर पन्हाळेकाजी गाव लागते. गाव संपल्यानंतर डाव्या बाजूला टेकडीवर झोलाई देवीचे मंदिर दिसते. या मंदिरापर्यंत जाण्यासाठी १५ पायऱ्या चढुन जाव्या लागतात. या पायऱ्यासाठी वापरलेल्या दगडावर नक्षी कोरलेली पाहायला मिळते. काळ्या पाषाणात बांधलेले झोलाई देवीचे मंदिर आज अस्तित्वात नाही . त्याजागी जीर्णोद्धार केलेले सिमेंटचे मंदिर आहे. पण जुन्या मंदिराचे दगड आजूबाजूला पडलेले पाहायला मिळतात. झोलाई देवी मंदिराच्या समोर व मागच्या बाजूला झाडीने भरलेल्या टेकड्या आहेत. त्यापैकी मंदिराच्या समोर उभे राहिल्यावर डाव्या बाजूला एक स्टेज बांधलेले आहे. त्याच्या बाजूने पायवाट झोलाई देवीची टेकडी आणि प्रणालक दुर्ग उर्फ़ पन्हाळेदुर्ग यांच्या मधील खिंडीत उतरते. खिंडीतून वर जाण्यासाठी दोन पायवाटा आहेत. त्यापैकी उजव��या बाजूची पायवाट पकडून वर चढायला सुरुवात करावी. किल्ल्याला दुहेरी तटबंदी होती. त्यातील पहिली तटबंदी पार करुन ५ मिनिटात आपण कातळ कोरीव टाक्यापाशी पोहोचतो. टाक्याच्या अलिकडे कातळात कोरलेल्या पायर्‍या दिसतात, वरच्या बाजूला गडाच्या तटबंदीचे अवशेष दिसतात. तुटलेल्या तटबंदीतून आपला गडावर प्रवेश होतो. गड माथ्यावर गेल्या काही वर्षापर्यंत शेती होत होती. त्यामुळे गडमाथ्या वरिल अवशेष नष्ट होवून विखुरले गेलेले आहेत. गडावर वेगवेगळ्या शतकातील मातीच्या भाजलेल्या वीटा सापडतात. गड माथ्यावर चुन्याच्या घाण्याचे चाक आहे. गावकर्‍यांनी १९९४ साली गडावर छ. शिवाजी महाराजांचा पुतळा उभारलेला आहे. पुतळ्याच्या डाव्या बाजूला दगडात कोरलेला एक ४ फ़ूटी स्तंभ पडलेला आहे. महाराजांच्या पुतळ्याच्या उजव्या बाजूला किल्ल्यावरुन खाली उतरणारी वाट आहे. या वाटेने झोलाई देवी मंदिराकडे न जाता विरुध्द दिशेने गेल्यावर कोरडे पडलेले पाण्याचे खांब टाके लागते. टाके पाहून आल्या मार्गाने परत झोलाई देवी मंदिरची टेकडी आणि किल्ला यांच्या मधल्या खिंडीत यावे. गावाच्या विरुध्द बाजूने खिंड उतरण्यास सुरुवात करावी. उजव्या बाजूला एक पायवाट जाते. या वाटेवर पाण्या्चे बुजलेले टाक आहे. ते पाहून झोलाई देवी मंदिरापाशी आल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते. किल्ल्यावर जाण्याच्या वाटा मोडलेल्या आहेत तसेच किल्ल्यावरील अवशेषांचे, टाक्यांचे स्थान शोधण्यासाठी स्थानिक वाटाड्या बरोबर घ्यावा.\nखेड मार्गे :- कोकण रेल्वेवरील खेड स्थानकात उतरुन खेड एसटी स्टॅंड गाठावा . खेड स्थानकातून संध्याकाळी ५.३० वाजता पन्हाळेकाजीला जाणारी बस आहे. इतर वेळी खेड दापोली मार्गावरील वाकवली फ़ाट्यावर उतरावे तेथून पन्हाळेकाजीला जाण्यासाठी दापोलीहून येणार्‍या बसेस मिळतात. रिक्षानेही १८ किमी वरील पन्हाळेकाजी गावात जाता येते.\nस्वत:चे वाहान असल्यास खेड दापोली रस्त्यावरील वाकवली या गावातून (दापोली आणि खेड या दोन्ही ठिकाणाहून वाकवली १४ किमीवर आहे.) पन्हाळेकाजीला जाणारा फाटा आहे. येथून पन्हाळेकाजी पर्यंतचा रस्ता अरुंद आणि खराब असल्याने अंतर १८ किमी असले तरीही ते पार करायला पाउण तास लागतो. कोडजाई नदी वरील पूल ओलांडला की उजव्या बाजूला नदी तीरावर पन्हाळेकाजी लेणी आहेत. लेणी पाहुन मग पन्हाळेकाजी गावात जाणार्‍या रस्त्याने झोलाई देवी मंदिरापर्यंत जाउन पुढे किल्ल्यावर जाता येते .\nदापोली मार्गे :- दापोली दाभोळ रस्त्यावर दापोलीपासून १० किमीवर तेरेवायंगणी गाव आहे . या गावातून जाणारा रस्ता गव्हाणे मार्गे पन्हाळेकाजीला जातो. या मार्गे आल्यास आपण प्रथम झोलाई मंदिरापाशी पोहोचतो . यामार्गाने आल्यास किल्ला पाहून नंतर लेणी पाहाता येतील .\nऱहाण्याची सोय दापोली आणि खेडला आहे .\nजेवणाची सोय दापोली आणि खेडला आहे .\nकिल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही .\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nझोलाई मंदिरापासून १० मिनिटे\nजाण्यासाठी उत्तम कालावधी :\nफत्तेगड / फतेदुर्ग (Fattegad) गोवा किल्ला (Goa Fort) गोपाळगड (Gopalgad) गोवळकोट (Gowalkot)\nमहिपतगड (Mahipatgad) मंडणगड (Mandangad) माणिकदूर्ग (Manikdurg) पन्हाळेकाजी (प्रणालक दुर्ग) (Panhalekaji Fort)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4944871485290220914&title=Hiralal%20Jain&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2019-07-22T10:25:09Z", "digest": "sha1:BS3BZQH6BYVSSSVDC4BQT23EUYFHH4P4", "length": 28509, "nlines": 143, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "माझा अनवट मित्र हिरालाल!", "raw_content": "\nमाझा अनवट मित्र हिरालाल\n‘किमया’ सदरात ज्येष्ठ अनुवादक, लेखक रवींद्र गुर्जर आज सांगत आहेत हिरालाल या त्यांच्या अनवट मित्राची गोष्ट...\nआपला मित्रपरिवार खूप मोठा असला, तरी त्यातले अगदी निवडक ‘जिवलग’ असतात. मग त्यांचं शिक्षण, ज्ञान, अनुभव, वय, जात-पात या गोष्टी काहीही असोत. हिरालाल जैन हा त्यातलाच एक खास मित्र. तो खरोखर अस्सल, पण उपेक्षित कलाकार होता.\nमाझ्या महाविद्यालयीन वयात, पुण्याच्या एस. पी. कॉलेजसमोरील प्रसिद्ध ‘उदय विहार’ हॉटेलमध्ये त्याला वेटर म्हणून काम करताना बऱ्याच वेळा पाहिलं होतं. आधी काही काळ बाबूराव गोखल्यांच्या ‘श्री स्टार्स’ नाटक कंपनीत तो कपडेपट सांभाळत असे. ‘वऱ्हाडी मानसं’, ‘स्वयंसिद्धा’, ‘करायला गेलो एक’ ही कंपनीची नाटके चालू होती. त्यात अभिनयाची संधी मात्र त्याला मिळाली नाही.\nहिरालाल वयानं माझ्यापेक्षा थोडा मोठा होता. उंची बेताची, केस कुरळे आणि नर्तकासारखे वाढलेले, रंग काळा पण चेहरा आकर्षक. पुढे योगायोगाने माझी त्याची भेट दुसऱ्या एका नाटक कंपनीत झाली. त्याचं असं झालं. अप्पासाहेब इनामदारांची ‘कलासंगम’ ही नाटक कंपनी होती. विनोदवीर प्रकाश इनामदार हा त्यांचाच मुलगा. त्यांच्या ‘थांबा थोडं दामटा घोडं’ या लोककवी मनमोहन लिखित नाटकाचे प्रय���ग चालू होते. त्यात दिवेकर गुरुजी नावाचे एक वयस्कर कलाकार ‘गुरुजीं’ची (भटजी) भूमिका करत होते. आजारी पडल्यामुळे त्यांना नव्या दौऱ्यावर जाणं शक्य नव्हतं. प्रकाश माझा मित्र. मी शाळा-कॉलेजमध्ये नाटकात काम करायचो, हे त्याला ठाऊक होतं. राहायला आम्ही जवळ-जवळ होतो. एक दिवस मला तो रस्त्यात भेटला. त्यानं मला विचारलं, ‘आमच्या नाटकात काम करणार का गुरुजींची भूमिका आहे. काम थोडंच आहे. पाठांतराचा फारसा प्रश्न नाही.’ मी बहिस्थ विद्यार्थी म्हणून बीए करत होतो. गणपती जवळ आले होते. मी लगेच ‘हो’ म्हणालो आणि माझे दौरे सुरू झाले. दोन वर्षं मी ‘कलासंगम’मधे होतो. त्या काळात संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यात फिरलो.\nहिरालालनं ‘श्री स्टार्स’ सोडलं होतं. ‘कलासंगम’ला रंगमंच व्यवस्थेसाठी माणूस हवाच होता. त्यांचे कलापथकाचे कार्यक्रमसुद्धा सुरू होते. हिरालाल कथ्थक नृत्य शिकला होता. कंपनीच्या दृष्टीनं तो खूपच उपयुक्त ठरला. तो आणि मी जवळजवळ एकाच वेळी कंपनीत दाखल झालो. तो ‘उदय विहार’च्या जागेतच राहत होता. आमची ‘गट्टी’ जमायला काहीच वेळ लागला नाही. आमची जुन्या चित्रपट संगीताची आवड समान होती. त्याच्याकडे तीन मिनिटांच्या (७८ rpm) जवळजवळ २०० ध्वनिमुद्रिका होत्या. पुढे काही दिवसांनी मी त्या विकत घेतल्या. त्याच्याबरोबर नेहमी मनमोकळ्या गप्पा व्हायच्या. त्याचा लहानपणापासूनचा खडतर जीवनप्रवास मला समजला. तो फारच नाट्यपूर्ण होता. मी त्या वेळी त्याला म्हणालो की, ‘मी तुमच्यावर एक पुस्तक लिहिणार’ आणि, त्याची कहाणी वहीत लिहायला सुरुवातही केली. जवळपास २०० पानं लिहून झाली. नंतर, लेखन हाच माझा व्यवसाय होऊनही ते पुस्तक मात्र आजतागायत होऊ शकलं नाही. आता त्याला जाऊनही बरीच वर्षं झाली. आमची मैत्री होऊन ४० वर्षं उलटून गेली. निदान एका लेखाच्या स्वरूपात का होईना, त्याच्या स्मृतीला उजाळा द्यावा, असं वाटल्यामुळे ही लेखनांजली\nहिरालाल मूळ सोलापूरचा. घरची परिस्थिती गरिबीची. आई-वडील मिळतील ती कामं करून आपलं आणि एकुलत्या एक मुलाचं पोट कसंबसं भरायचे. हिरालाल सात-आठ वर्षांचा असतानाच एका अपघातात आई-वडिलांचा मृत्यू झाला. तो अनाथ झाला. त्यांचे एक लांबचे नातलग घरी आले. त्याला ते बरोबर नेतील अशी अपेक्षा होती; पण ते तसेच निघून गेले. हिरालाल लहान होता; पण त्याला परिस्थितीची जाणीव झाली होती. त्याचं घर झोपडपट्टीत होतं. तिथेच तो राहिला. जैन आडनावाचं एक कुटुंब त्याला खायला देत असे. आजूबाजूच्या लोकांच्या आश्रयावर तो वाढू लागला. पालक जैन होते म्हणून त्यानं जैन आडनाव लावायला सुरुवात केली.\nत्यांच्या झोपडीजवळ एक लहानसं चित्रपटगृह होतं. चार पैसे मिळावेत म्हणून हिरालाल त्याच्या झाडझुडीचं काम करू लागला. त्या वेळी तिथे ‘झनक झनक पायल बाजे’ हा चित्रपट जोरात चाललेला होता. गोपीकृष्ण आणि संध्या यांची नृत्ये आणि वसंत देसाईंचं अवीट गोडीचं संगीत. हिरालालनं तो चित्रपट ७२ वेळा पाहिला. आपणही नर्तक व्हावं, असं बीज त्या वेळीच त्याच्या मनात रोवलं गेलं. साधारण १०व्या वर्षी तो चालू रहाटगाडग्याला कंटाळला. एक दिवस दौंडच्या दिशेनं जाणाऱ्या एका रेल्वेत विनातिकीट बसला आणि कुठल्यातरी स्टेशनवर उतरला. जवळच्या एका हॉटेलमधे ‘काम मिळेल का’ विचारून तो तिथला ‘पोऱ्या’ बनला आणि हॉटेल जीवनाशी त्याचं दीर्घ काळासाठी नातं जुळलं. पुढील दोन वर्षांत त्यानं सोलापूर-पुणे मार्गावर पाच-सहा हॉटेल्समध्ये काम केलं. जेवणखाण व राहण्याची सोय होत होती. त्यामुळे पगार किरकोळ असला तरी बिघडत नव्हतं.\nआणि अशा रीतीनं तो १२व्या वर्षी पुण्यातील ‘मथुरा भुवन’ या हॉटेलमध्ये दाखल झाला. त्यांची दोन जागी हॉटेल्स होती. एक मंडईत आणि दुसरं (त्या वेळच्या) मिनर्व्हा थिएटरच्या समोरील गल्लीच्या कोपऱ्यावर. तिथे आजूबाजूला वेश्यावस्ती होती-आजही आहे. हॉटेलच्या डोक्यावरसुद्धा काही बायका राहत होत्या. बहुतेक शर्मा आडनावाच्या एक वृद्ध बाई आणि त्यांची मुलं हॉटेल चालवत होती. हिरालाल पडेल ती सर्व कामं करत होता. कष्ट आणि विश्वाीस यांच्या जोरावर हळूहळू तो त्या कुटुंबाचाच एक घटक बनला. त्याला मुलासारखी वागणूक मिळत होती. शर्मा आजीबाई धार्मिक होत्या. त्यांच्याबरोबर हिरालालनं चार धाम आणि अन्य काही यात्रा केल्या.\nतिथेच त्याच्या जीवनातील एक नवीन पर्व सुरू झालं. तो काळा असला तरी ‘स्मार्ट’ होता. शिवाय लांबसडक कुरळे केस. त्यानं नृत्याचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली. सुदैवानं, ‘सांगत्ये ऐका’ चित्रपटाचे प्रसिद्ध नृत्य-दिग्दर्शक बाळासाहेब गोखले त्याला गुरुजी म्हणून लाभले. आघाडीच्या अनेक सिनेतारकांनी सुरुवातीला त्यांच्याकडे शिक्षण घेतलेलं होतं. हिरालालनं प्रचंड कष्ट घेऊन कथ्थक नृत्य आत्मसात केलं. नंतर हौशी नाटकमंडळींबरोबर नाटकात कामं करायला सुरुवात केली. मालकीणबाईंचं प्रोत्साहन होतंच. त्यानं अनेक स्त्री भूमिका केल्या. सगळ्यात गाजली ती त्याची ‘झाशीची राणी.’ गणपती आणि मेळ्यांमध्ये त्याच्या नृत्याचे कार्यक्रम होत असत.\nमालकीणबाई वारल्यानंतर तो ‘उदय विहार’ हॉटेलात दाखल झाला. नाटक कंपन्या बदलत बदलत तो ‘श्री स्टार्स’पर्यंत पोचला. काम म्हणजे कपडेपट सांभाळणे आणि रंगमंच व्यवस्था. पगार बेताचाच होता. एक सांगण्यासारखी गंमत म्हणजे कलाकारांना (मग तो नायक असो वा हिरालालसारखे कामगार) दिवसाचा भत्ता तीन रुपये ३० पैसे असे. काळ आहे सन १९६२ ते ६५चा. तेव्हा राइस प्लेट दीड रुपयात आणि चहा १५ पैशांत मिळे. असे दोन वेळचे तीन रुपये ३० पैसे समजा मुंबईत संध्याकाळचा प्रयोग असेल, तर कंपनीची गाडी दुपारी एकनंतर निघे. अशा वेळी भत्ता एक रुपया ६५ पैसेच मिळे. केवळ गंमत म्हणून हे सांगितलं आहे. बाबूराव गोखल्यांचा मुलगा अतुल हा माझा भावेस्कूलमधील वर्गमित्र होता. कंपनीला काटकसर करावी लागायची, त्यात गैर काहीच नाही. मग अशा वेळी कलाकार काय म्हणायचे समजा मुंबईत संध्याकाळचा प्रयोग असेल, तर कंपनीची गाडी दुपारी एकनंतर निघे. अशा वेळी भत्ता एक रुपया ६५ पैसेच मिळे. केवळ गंमत म्हणून हे सांगितलं आहे. बाबूराव गोखल्यांचा मुलगा अतुल हा माझा भावेस्कूलमधील वर्गमित्र होता. कंपनीला काटकसर करावी लागायची, त्यात गैर काहीच नाही. मग अशा वेळी कलाकार काय म्हणायचे ‘मालकांनी ३०-४० रुपये वाचवले ना, तर आता बघा वाटेत टायरच पंक्चर होईल ‘मालकांनी ३०-४० रुपये वाचवले ना, तर आता बघा वाटेत टायरच पंक्चर होईल’ आणि खरंच व्हायचं हो’ आणि खरंच व्हायचं हो असो. नाटक कंपनीच्या दौऱ्यातील अनुभव सांगायचे झाले, तर त्याचं एक पुस्तक होईल.\nनंतर हिरालाल ‘कलासंगम’मध्ये दाखल झाला. कामं तीच, फक्त ‘प्रमोशन’ म्हणजे कलापथकाच्या कार्यक्रमांत १५-२० मिनिटं नृत्य करण्याची संधी मिळायची. तिथेच आमची ओळख झाली आणि पुढे घट्ट मैत्री. त्या वेळी तो ‘उदय विहार’मध्ये फक्त राहत होता. वेटर म्हणून काम बंद केलं होतं. त्याला भेटायला कोणी आलं, तर चहापाणी, नाश्ता त्याच हॉटेलमध्ये होत असे. बिलाची रक्कम मालक लिहून ठेवायचे. काही काही वेळा ती दीड-दोन हजारांपर्यंत जाई; पण मालकांनी कधीही कटकट केली नाही किंवा हिरालालनं एक रुपयासुद्ध�� बुडवला नाही. पैसे हातात आले, की थोडे-थोडे चुकते करायचा.\nत्याच्या जीवनातील सांगण्यासारखी एक महत्त्वपूर्ण घटना म्हणजे त्याचं लग्न आम्हा कोणालाही काहीच कल्पना नसताना त्यानं अचानक एक दिवस लग्न ठरल्याचं जाहीर केलं. मुलगी सांगलीची होती. अप्पासाहेब इनामदार त्यांचा वडीलधारी सल्ला न घेतल्याबद्दल नाराज झाले; पण आम्ही बहुतेक कलाकार कंपनीच्या गाडीनं सांगलीला गेलो. पत्ता शोधत शोधत ठिकाण गाठलं. रस्त्यातच मांडव घातला होता. आमच्या कंपनीचे मॅनेजर रामशंकर (हे पायपेटी वाजवत) तो परिसर बघून म्हणाले, ‘रवी, गडबड दिसतेय आम्हा कोणालाही काहीच कल्पना नसताना त्यानं अचानक एक दिवस लग्न ठरल्याचं जाहीर केलं. मुलगी सांगलीची होती. अप्पासाहेब इनामदार त्यांचा वडीलधारी सल्ला न घेतल्याबद्दल नाराज झाले; पण आम्ही बहुतेक कलाकार कंपनीच्या गाडीनं सांगलीला गेलो. पत्ता शोधत शोधत ठिकाण गाठलं. रस्त्यातच मांडव घातला होता. आमच्या कंपनीचे मॅनेजर रामशंकर (हे पायपेटी वाजवत) तो परिसर बघून म्हणाले, ‘रवी, गडबड दिसतेय’ खरोखरच, तो सांगलीतला ‘रेडलाइट’ विभाग होता. अप्पासाहेब आणि प्रकाशही बरोबर होते. आमचं जंगी स्वागत झालं. लग्न त्याच दिवशी होतं. मुलगी पाहिली. ती देखणी होती. वीस एक वर्षांची असेल. हिरालाल तीसचा तरी होता.\nतिथल्या बायकांनी आमचा ताबा घेतला. म्हणजे गंभीर काही नाही अप्पासाहेब सोडून आम्हा सगळ्यांच्या अंगाला ओली हळद फासली. मग आमच्या आंघोळी झाल्या. लग्न लागलं. वरातही निघाली. सांगलीच्या गणपतीचं दर्शन घ्यायचं होतं. हिरालालचा सगळ्यात ‘जवळचा’ म्हणजे मीच. तिथली पद्धत अशी, की त्या व्यक्तीनं/नातलगानं (म्हणजे मी) उभ्या खंजिरावर लिंबू खोचून सर्वकाळ वावरायचं. रस्त्यावरून वरात जातानासुद्धा अप्पासाहेब सोडून आम्हा सगळ्यांच्या अंगाला ओली हळद फासली. मग आमच्या आंघोळी झाल्या. लग्न लागलं. वरातही निघाली. सांगलीच्या गणपतीचं दर्शन घ्यायचं होतं. हिरालालचा सगळ्यात ‘जवळचा’ म्हणजे मीच. तिथली पद्धत अशी, की त्या व्यक्तीनं/नातलगानं (म्हणजे मी) उभ्या खंजिरावर लिंबू खोचून सर्वकाळ वावरायचं. रस्त्यावरून वरात जातानासुद्धा खंजीर खाली ठेवला आणि तो मुलीकडच्या कोणाला मिळाला तर ते सांगतील तेवढा दंड खंजीर खाली ठेवला आणि तो मुलीकडच्या कोणाला मिळाला तर ते सांगतील तेवढा दंड (आठवा : ‘जूते दे पैसे लो’ - हम आपके है कौन). मी कशाला खाली ठेवतोय (आठवा : ‘जूते दे पैसे लो’ - हम आपके है कौन). मी कशाला खाली ठेवतोय माझी अवस्था काही का असेना माझी अवस्था काही का असेना असा तो थोडक्यातला लग्नप्रसंग. हिरालाल नववधूसह तिथेच (हनिमूनसाठी) थांबला आणि आम्ही पुण्याला परतलो. दुर्दैवानं ते लग्न जेमतेम वर्षभर टिकलं आणि मुलगी सांगलीला ‘स्वगृही’ परतली.\nपुढे काही दिवसांनी हिरालालनं ‘कलासंगम’ कंपनी सोडली. तो मुंबईला गेल्याचं समजलं. आधी तिथल्या एक-दोन ठिकाणी काम करून प्रभाकर पणशीकर यांच्या ‘नाट्यसंपदा’मध्ये तो दाखल झाला. पणशीकरांचा स्वीय सहायकच बनला. त्यांची चांगली बडदास्त तो ठेवायचा. क्वचित अधूनमधून आमची भेट व्हायची. मध्ये काही वर्षं गेली. एका नव्या नाटकात त्याला छोटी भूमिकाही देण्यात आली. ते काम मी दूरदर्शनवर पाहिलंही. त्यालाही बराच काळ लोटला. शेवटी न राहवून मी राजहंस प्रकाशनामधून पणशीकरांचा फोन क्रमांक घेतला आणि दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळी फोन लावला. विशेष म्हणजे त्यांनीच तो उचलला.\n‘तुमच्याकडे हिरालाल जैन काम करत होता ना\n‘मग सध्या तो कुठे आहे\n‘अहो, तो दोन महिन्यांपूर्वी नाशिकमध्ये वारला,’ पणशीकर म्हणाले.\nत्यांनी सांगितलं, की हृदयविकाराच्या झटक्यानं तो एकाएकी गेला. मला प्रचंड दु:ख झालं. जवळचा एक मित्र गेला होता. त्याच्यावर पुस्तक लिहिणं राहून गेलं. अजूनही ते काम झालं नाही. होणार का नाही, ते माहीत नाही.\n... पण, ‘‘मित्रा, या लेखाद्वारे मी तुला श्रद्धांजली वाहतो\nसंपर्क : ९८२३३ २३३७०\n(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)\nपुण्यातील जुनी चित्रपटगृहे गुरु: साक्षात् परब्रह्म माझं घर माझे ‘नाट्य-चित्र’मय जग पदार्थविज्ञानाची प्रगत शाखा - नॅनो टेक्नॉलॉजी\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\n‘बगन्यासारं’ नाटक करून तिवरेवासीयांना लाखमोलाची मदत\n ‘अपोलो ११’च्या थरारक मोहिमेची गोष्ट पायलट माइक कोलिन्सच्या शब्दांत...\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्का�� घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\nपेण, पनवेल, उरण, घारापुरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://researchmatters.in/mr/node/1359", "date_download": "2019-07-22T09:32:01Z", "digest": "sha1:LFLDEEFN5RBBFXICWGZBUCSRKRD5UJ2L", "length": 3566, "nlines": 59, "source_domain": "researchmatters.in", "title": "Deepa M B (ದೀಪಾ) | रीसर्च मॅटर्स", "raw_content": "\nतुम्हाला हवा असलेला शब्द लिहा\nभारतातील विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व मानव्यशास्त्रांतील संशोधन आणि ठळक घडामोडींवर आधारित बातम्या व लेख\nभारतातील विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व मानव्यशास्त्रांतील संशोधन आणि ठळक घडामोडींवर आधारित बातम्या व लेख\nभारतीय महिलांच्या नोकरी व्यवसायातील सहभाग खरंच वाढतोय का\nएक पाऊल- भारतीय खेडी स्वयंपूर्ण करण्याकडे\nग्राफीन पासून दृढ व अतिघन इलेक्ट्रॉनिक्स ची निर्मिती\nइलेक्ट्रॉनिक चिप्स सुरक्षित करण्याची स्वदेशी पद्धत विकसित केल्याबद्दल प्राध्यापक गांगुली आणि चमू यांना पी के पटवर्धन तंत्रज्ञान विकास पुरस्कार प्रदान\nकथा सरड्याच्या अंगावरील पट्टे आणि रंगीबेरंगी शेपटीची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4854965192643866555&title='Nanhi%20Kali'%20Will%20Give%20Education%20for%20Fice%20Lakhs%20Girls&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-07-22T10:09:33Z", "digest": "sha1:P35NPJQWCOB4BABTCCUJ5XVFQOPFAJ2X", "length": 9728, "nlines": 123, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘नन्ही कली’ देणार पाच लाख मुलींना शिक्षण", "raw_content": "\n‘नन्ही कली’ देणार पाच लाख मुलींना शिक्षण\nमुंबई : येत्या तीन वर्षांत पाच लाख मुलींना शिकवण्याचा निश्चय महिंद्रा समूहाच्या ‘नन्ही कली’ या प्रकल्पाद्वारे करण्यात आला आहे. या प्रकल्पात सहभागी असणाऱ्या इतर संस्थांशी अधिक चांगल्याप्रकारे समन्वय साधून ‘नन्ही कली’ केंद्रांमध्ये आणखी सुधारणा केली जाणार आहे; तसेच यात काम करणाऱ्या पथकांना अधिक बळकटी दिली जाणार आहे.\nमहिंद्रा उद्योग समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा म्हणाले, ‘स्त्रिया शिक्षित झाल्यामुळे कुटुंब, समाज व देश दारिद्र्यातून बाहेर पडू शकतात असे प्रतिपादन जागतिक बॅंकेने केलेले आहे. यातूनच स्त्रियांच्या शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित होते. दारिद्र्याच्या खातेऱ्यातून भारतीय समाजाची मुक्तता करायची असेल, तर एकही क्षण न दवडता देशातील सर्व मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था करावीच लागेल. ���ीन वर्षांत पाच लाख मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याची शपथ घेऊन ‘नन्ही कली’ या प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही मुलींना त्यांचा शिक्षणाच्या हक्क मिळवून देणार आहोत. यामध्ये येणारे सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक अडथळे आम्ही दूर करण्याचा जोमाने प्रयत्न करू.’\nभारतात मुली त्यांच्या आयुष्यात सरासरी चार वर्षांहून कमी काळ शिक्षण घेतात, असे दिसून आलेले आहे. ही परिस्थिती तात्काळ सुधारण्यासाठी व दीर्घकालीन उपाय योजण्यासाठी उद्योग क्षेत्राने पुढाकार घ्यायला हवा.\n‘नन्ही कली’ हा प्रकल्प महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी १९९६मध्ये सुरू केला. शिक्षित स्त्रिया या केवळ अर्थव्यवस्थेमध्ये योगदान देतात असे नव्हे, तर हुंडा व बालविवाह यांसारख्या क्रूर प्रथांचे निर्मूलन करण्यातही पुढाकार घेतात, या जाणिवेतून ‘नन्ही कली’ हा प्रकल्प उभारण्यात आला. आतापर्यंत १४ राज्यांमधील ग्रामीण, आदिवासी व नागरी भागांतील साडेतीन लाख मुलींना या प्रकल्पाच्या माध्यमातून सक्षम बनविण्यात आले आहे. त्यांना शैक्षणिक व तत्सम साहित्य पुरविले जाते. प्रकल्पामधून मुलींच्या शिक्षणाविषयी समाजात असलेल्या गैरसमजुती व रुढी यांविषयी जनजागृतीही करण्यात येते.\nTags: मुंबईनन्ही कलीआनंद महिंद्रामहिंद्रा समूहमहिंद्राMumbaiMahindra GroupNanhi KaliMahindraAnand Mahindraप्रेस रिलीज\n‘महिंद्रा ग्रुप’ला ‘ऑर्गनायझेशन टू वॉच’ सन्मान बहाल ६२ विद्यार्थ्यांची के. सी. महिंद्रा शिष्यवृत्तीसाठी निवड ‘केसीएमई’ शिष्यवृत्तीसाठी ८२ उमेदवारांची निवड मुलींच्या शिक्षणासाठी ‘महिंद्रा समूहा’चा पुढाकार प्रीमिअम युज्ड कार्स विक्रीसाठी ‘महिंद्रा’चा ‘एडिशन’ब्रँड\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\n‘बगन्यासारं’ नाटक करून तिवरेवासीयांना लाखमोलाची मदत\n‘बीएनसीए’मध्ये बागरचना व विकास अभ्यासक्रमाचे आयोजन\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\nपेण, पनवेल, उरण, घारापुरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%82-%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82/", "date_download": "2019-07-22T09:46:37Z", "digest": "sha1:LGV2EP63XMFFWRGER7S2URXQQUGHRIDP", "length": 9349, "nlines": 103, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सुकानू की जिवाणू- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nचोर समजून 'ती'च्या प्रियकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO\nपुण्यातील इंजिनिअर होणार काँग्रेसचा अध्यक्ष अर्ज करणार असल्याने चर्चेचा विषय\nधावत्या लोकलमधून पडून तरुणीचा जागीच मृत्यू\nनाईट लव्हर बारवर नार्कोटिक्स विभागाची छापा, 14 मुलींची सुटका\nआदित्य ठाकरेनंतर आता मुख्यमंत्रीही जाणार जनतेच्या दारात, असा आहे 'मेगाप्लान'\nAll Is Well... ISRO ची तयारी पूर्ण, 'चांद्रयान-2' उद्या झेपावणार\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nसोनभद्र हत्याकांड : 10 जणांच्या खूनाचा VIDEO पहिल्यांदाच आला समोर\n Chandrayaan-2 आज अवकाशात झेपावणार\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nगरोदर असताना केली बेदम मारहाण, प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचा खळबळजनक आरोप\n… म्हणून सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आई-बाबांचे फोटो\nसिगरेट ओढताना प्रियांका चोप्राचा फोटो झाला व्हायरल, नेटकरी म्हणाले...\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\nचॅपेल यांच्या मतानुसार सुपर ओव्हरचा नियम बदलला तरी इंग्लंडच विजेता\n'या' खेळाडूसाठी मोजले दीड कोटी पण दोन्ही सामन्यात संघाचा पराभव\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\n 19 व्या वर्षी 19 दिवसांत 5 सुवर्ण, पाहा VIDEO\nINDvsWI : विंडीज दौऱ्यानं विराटची झोप उडवली, विश्रांती नाहीच\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nट्रोलर्सना रोखण्यासाठी ट्विटरने आणलं नवीन फीचर\nOMG VIDEO : या हायटेक रेस्टॉरंटमध्ये चक्क रोबो करतात सर्व्ह\n तुमच्यावर आहे गुगल आणि फेसबुकचं लक्ष\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : उस्मानाबादकडे मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद\nपुण्यात परदेशी नागरिकाला मारहाण, पाहा VIDEO\nचोर समजून 'ती'च्या प्रियकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO\nब्लॉग स्पेसAug 18, 2017\nबरं झाले, मुख्यमंत्री मनातलं बोलले \nफडणवीसांनी ज्या पद्धतीने मीडियाच्या \"दुकानदारीचा\" उल्लेख केला त्यावरून त्यांचा प्रसारमाध्यमांवरील विश्वास उडालेला दिसतोय. ज्या प्रसारमाध्यमांचा देवेंद्रजींच्या प्रतिमा संवर्धनासाठी उपयोग झाला तेच मुख्यमंत्री फडणवीस अवघ्या ३ वर्षात प्रसारमाध्यमांवर इतक्या शेलक्या शब्दात बोलत असतील, तर नक्कीच काही तरी झालं आहे,\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nVIDEO : उस्मानाबादकडे मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%97%E0%A4%A2%E0%A4%BC", "date_download": "2019-07-22T09:38:02Z", "digest": "sha1:SC6TURPKA4OXCTGDSRSTAUA7C3MHVJVG", "length": 6683, "nlines": 143, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अलीगढ - विकिपीडिया", "raw_content": "\n(अलीगढ़ या पानावरून पुनर्निर्देशित)\nअलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या कॅम्पसमधील एक मशीद\nअलीगढचे उत्तर प्रदेशमधील स्थान\nअलीगढ हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक मोठे शहर व अलीगढ जिल्हा आणि अलीगढ विभागाचे मुख्यालय आहे. अलीगढ शहर उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात नवी दिल्लीच्या १४० किमी आग्नेयेस, आग्र्याच्या ८५ किमी उत्तरेस तर लखनौच्या २०० किमी नैऋत्येस वसले आहे. अलीगढ प्रामुख्याने येथील अलीगढ मुस्लिम विद्यापीठासाठी ओळखले जाते.\n१ सप्टेंबर १८०३ रोजी दुसऱ्या इंग्रज-मराठा युद्धातील अलीगढची लढाई येथेच लढली गेली होती. २०११ साली ८.७४ लाख लोकसंख्या असलेले अलीगढ भारतामधील ५५व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.\nअलीगढ शहर भारतामधील इतर भागांसोबत महामार्ग व रेल्वेमार्गांद्वारे जोडले गेले आहे. हावडा-दि���्ली हा भारतामधील एक प्रमुख रेल्वेमार्ग अलीगढमधूनच जातो. राष्ट्रीय महामार्ग ९१ व ९३ अलीगढ शहरातून धावतात.\nविकिव्हॉयेज वरील अलीगढ पर्यटन गाईड (इंग्रजी)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल २६ जून २०१७ रोजी २३:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8B", "date_download": "2019-07-22T10:32:13Z", "digest": "sha1:Z6GT3MYBULNADOVLY24Y6HML2V57MW3T", "length": 8504, "nlines": 127, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "काटेरिना बाँडारेन्को - विकिपीडिया", "raw_content": "\n(कॅटेरिना बॉन्डारेन्को या पानावरून पुनर्निर्देशित)\nऑगस्ट ८, इ.स. १९८६\nटेनिस खेळाडू (इ.स. २०००)\nकाटेरिना बाँडारेन्को (युक्रेनियन: Катерина Володимирівна Бондаренко) (ऑगस्ट ८, १९८६ - हयात) ही युक्रेनातील व्यावसायिक महिला टेनिस खेळाडू आहे. तिने २००८ ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेतल्या दुहेरी गटात विजेतेपद पटकावले.\nडब्ल्यू.टी.ए. टूर्स अधिकृत संकेतस्थळ - प्रोफाइल (इंग्लिश मजकूर)\nइ.स. १९८६ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ जून २०१८ रोजी ०२:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/gambling/", "date_download": "2019-07-22T09:31:01Z", "digest": "sha1:5GBJJB4SBLTSKXH32HASFPOEKDK66L4P", "length": 17284, "nlines": 184, "source_domain": "policenama.com", "title": "Gambling Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\nICC World Cup 2019 : सट्टा बाजारातही ‘टीम इंडिया’च ‘फेव्हरेट’ \nलंडन : वृत्तसंस्था - आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचा पहिला उ���ांत्य सामना आज मंगळवारी मँचेस्टरमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात न्युझिलंडच्या संघाचे आव्हान स्वीकारत भारतीय संघ मैदानात उतरणार असला तरी प्रेक्षक आणि सट्टाबाजारात भारताला पसंती दिली…\nइंग्लंड – न्युझीलंड सामन्यावर ऑनलाईन ‘बेटींग’ घेणारे गजाआड\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील इंग्लंड विरुद्ध न्युझीलंड सामन्यावर ऑनलाईन जुगार घेणारे आणि खेळणाऱ्या चौघांना आज (बुधवार) अटक करण्यात आली. ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट -३ ने सिंहगड रोड येथील दामोदर विहार सोसायटीत…\nमाजी उपमहापौरांचे पती आणि मटकाकिंग मुल्‍लांची ३६ लाखांची रोकड जप्‍त\nकोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - मटकाकिंग सलीम मुल्ला व त्याची पत्नी माजी उपमहापौर शमा मुल्ला यांनी मटका, जुगार या अवैध व्यवसायांच्या कोल्हापूर ते मुंबई कनेक्शनमधून मिळविलेले बेहिशेबी ३६ लाख रुपये व हिशेबाच्या वह्या पोलिसांनी हस्तगत केल्या…\nपुण्यातील ‘मटका किंग’ नंदु नाईकच्या अड्डयावर पोलिसांचा छापा ; नंदु नाईकसह 5 जण अटकेत\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - भरवस्तीत सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखा युनिट-३च्या पथकाने छापा टाकून पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी शिवाजी रोडवरील…\nजुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, ११ जुगारी अटकेत\nऔरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - कन्नड तालुक्यातील अंधानेर फाटा परिसरात सुरु असलेल्या एका जुगार अड्डयावर शहर पोलिसांनी छापा टाकून अकरा जुगाऱ्यांवर कारवाई केली. असून त्यांच्याकडून २ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.शेख…\nगर्भश्रीमंत महिलांच्या जुगार अड्ड्याचा ‘पर्दाफाश’ ; पोलिसांकडून चौघींना बेड्या\nनागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यात जुगार अड्ड्यांवर नेहमी पोलिसांकडून छापे घातले जातात. परंतु या छाप्यांमध्ये नेहमी पुरुषांचा जुगार अड्डा असतो. परंतु राज्याची उपराजधानी आणि मुख्यमंत्र्यांचे होम टाऊन असणाऱ्या नागपूरात मात्र पोलिसांनी छापा…\nपुण्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, ३४ जणांवर कारवाई\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यातील मंगळवार पेठेत सुरु असलेल्या अवैध जुगारावर छापा टाकून सामाजिक सुरक्षा विभागाने ३४ जणांवर कारवाई केली आह��. तर तेथून १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.याप्रकरणी जुगार अड्डा चालविणाऱ्या…\nपॉश बंगल्यामध्ये चालणार्‍या जुगार अड्डयावर गुन्हे शाखेकडून छापा : 26 ‘प्रतिष्ठीत’ जुगारी…\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बिबवेवाडी परिसरातील एका पॉश बंगल्यात चालणार्‍या मोठया जुगार अड्डयावर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरूवारी दुपारी छापा टाकला. पोलिसांनी जुगार अड्डा (क्‍लब) चालविणार्‍यासह मॅनेजर आणि जुगार खेळणार्‍या अशा एकुण 26 जणांना…\nचक्क पोलीस ठाण्यातच रंगला पत्त्याचा खेळ\nकेज : पोलीसनामा ऑनलाईन (विष्णू बुरगे) - पोलिस ठाण्यात पोलिसच पत्त्याचा खेळ खेळतानाचा व्हिडीओ पोलीसनामाच्या हाती लागला आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील युसूफ वडगाव पोलिस ठाण्यात कर्तव्य बजावत असताना चक्क पोलीस पत्त्याचा खेळ…\nयुवकाच्या मृत्यूनंतर पोलिसांना कोंडले\nयवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन - उमरखेड तालुक्यातील बोरी येथील जुगार आड्ड्यावर धाड टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी शौचास जाणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण केली. पोलिसांनी केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला. यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी पोलिसांनाच…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\nप्रेग्नेंसीनंतर स्वतःला फिट ठेवण्याबद्दल अभिनेत्री सौम्या…\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्रीपदाचा विषय माझ्यासमोर नसून महाराष्ट्र घडवायला मी निघालेलो आहे. जे लोक…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या प्रेमाचा ज्वर सर्वत्र आहे. त्यात प्रेमप्रकरणातून अनेक प्रेमभंग झाल्यावर आत्महत्या…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. त्यामुळे एसबीआय नेहमीच आपल्या…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेत्री कोयना मित्रा काही दिवसांपूर्वीच 'ओ साकी साकी रे' या गाण्यामुळे चर्चेत आली…\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाब��दमध्ये\nऔरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी चार वर्षापासून प्रयत्न चालू…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम ‘फ्री’,…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\nप्रेग्नेंसीनंतर स्वतःला फिट ठेवण्याबद्दल अभिनेत्री सौम्या टंडन कडून…\nअभिनेता भरत जाधवने ‘या’ कारणासाठी केला व्हिडिओ ‘व्हायरल’ (Video)\n‘भारत’ हिट झाल्यानं कॅटरिनाने दीपिकाच्या हातातील…\nपुण्यात मदतीचा बहाणा करत १४ वर्षीय मुलीची सोसायटीच्या जिन्यात छेडछाड\nसर्वसाधारण सभेने अविश्वास आणलेले ‘सीईओ’ माने हजर\nमहिला सामजिक कार्यकर्त्यावर बलात्कार करून बनवला ‘व्हिडीओ’ अन् त्यानंतर वर्षभर केलं ‘लैंगिक’ शोषण\n‘इंडियाज सुपर मॉम’ स्पर्धेच्या बहाण्याने महिलांना गंडा, स्पर्धा घेणारे ग्रॅंड फिनालेआधी पसार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/tracker?page=7&order=title&sort=asc", "date_download": "2019-07-22T10:09:16Z", "digest": "sha1:HZW2GYLO4HOOY6X6GPDRK2FZZKGOVORJ", "length": 13557, "nlines": 131, "source_domain": "aisiakshare.com", "title": " ऐसीअक्षरे | Page 8 | ऐसी अक्षरे रसिके मेळवीन", "raw_content": "\nदिवाळी अंक २०१९ - आवाहन\nसमीक्षा 'राब' - मराठी साहित्यातील एक उपेक्षित मानदंड चौकस 11 07/04/2016 - 06:35\nललित 'रेडलाईट'मधली झुबेदा .... समीर गायकवाड 2 14/01/2016 - 22:05\nबातमी 'लोकप्रभा' वाचा आणि वाचू नका\nकविता 'व्यवस्थापनाचा/मोठा सल्लागार\" मिलिन्द 1 06/05/2016 - 23:27\nचर्चाविषय 'शटर आयलंड ' सिनेमाचे कोडे कुलस्य 5 14/01/2016 - 19:45\nसमीक्षा 'शाळा' – एक नेटकं आणि देखणं माध्यमांतर चिंतातुर जंतू 41 15/02/2012 - 17:35\nकविता 'शिवराय\" अनिल तापकीर 12 22/10/2012 - 16:16\nविशेषांक 'शिस'पेन्सिलीची कुळकथा प्रभाकर नानावटी 9 20/10/2014 - 22:51\nचर्चाविषय 'शेड्यूल्ड कास्ट' आणि धर्मांतरित व्यक्तींचे आरक्षण चिंतातुर जंतू 70 06/04/2015 - 13:27\nमाहिती 'शोले'चा पर्यायी शेवट मिलिंद 7 10/12/2014 - 16:57\nललित 'शोले'तल्या ध्येयपरास्त 'सांभा'च्या जिद्दी मुलीची यशोगाथा ...... समीर गायकवाड 8 26/05/2016 - 18:53\nविशेषांक 'संततिनियम' - काही लेख ऐसीअक्षरे-संपादक 3 14/06/2016 - 16:22\nचर्चाविषय 'सर्व'-समावेशक सण आणि उत्सवांचे महत्व माहितगारमराठी 36 05/02/2016 - 16:37\nबातमी 'सलाम डॉक्टर' : लक्ष्मण माने, उर्फ निखळ विनोदाचा अनपेक्षित झरा माहितगार 22 04/11/2012 - 11:19\nसमीक्षा 'स्टोलन किसेस' आणि मनातली ठसठस ३_१४ विक्षिप्त अदिती 51 29/04/2016 - 10:19\nललित 'हाल ए दिल..' विसोबा खेचर 18 02/11/2011 - 08:46\nललित 'हू इज द मोस्ट बिलव्हेड \nललित (अपग्रेड निबंध : एक निबंध-पोएम) राजेश घासकडवी 3 20/11/2012 - 16:18\nकविता (अर्धवटाच्या फ्लोटर्स घालून मी) Nile 4 29/10/2011 - 14:31\nकविता (आणखी एक) कवितास्पर्धा जयदीप चिपलकट्टी 39 16/08/2013 - 01:57\nमौजमजा (एरोप्लेन) पाषाणभेद 1 26/11/2011 - 19:31\nसमीक्षा (ओम नमः) शिवाय तिरशिंगराव 7 30/10/2016 - 08:45\nकविता (काय साला त्रास आहे\nमौजमजा (कॉंग्रेस का हरली\nकविता (गेले कालचे राहून) राजेश घासकडवी 8 06/10/2012 - 09:06\nछोट्यांसाठी (गोष्ट) मित्रांमधील इर्षा मच्छिंद्र ऐनापुरे 6 22/03/2012 - 04:15\nकविता (चला ऑफीस आले आता...) ऋषिकेश 13 11/09/2014 - 18:27\nमौजमजा (जळ्ळी मेली) कुटुंबसंस्था उर्फ आमच्या सिनेप्रेमाची चित्तरकथा चिंतातुर जंतू 35 21/08/2016 - 15:22\nकविता (टिंगल-औक्षण करून...) राजेश घासकडवी 6 27/10/2011 - 21:27\nकविता (डील ऑर नो डील\nकविता (तुझ्या बरमुडा चड्डीचे आकर्षण) राजेश घासकडवी 33 18/08/2014 - 03:33\nमौजमजा (त्यातल्या त्यात `खाणेबल' सिरीयल....) ३_१४ विक्षिप्त अदिती 53 07/03/2014 - 02:17\nमौजमजा (धडपड) सन्जोप राव 13 14/09/2012 - 21:15\nचर्चाविषय (नेत्रपटलावरील चित्रांवेगळे) राजेश घासकडवी 8 17/11/2011 - 02:27\nमौजमजा (पिच्चर पाहाणे - एक ना धड १७६० अनुभव) चिंतातुर जंतू 11 18/03/2013 - 13:54\nचर्चाविषय (पुन्हा) स्मृतिचित्रांच्या निमित्ताने ऋषिकेश 9 20/08/2013 - 14:50\nकविता (प्रार्थ‌ना) हे शिवे, सारीका मोकाशी 6 31/05/2017 - 17:10\nकविता (प्रेमी)युगुलगीत: तुझी माझी प्रित जमली पाषाणभेद 30/12/2011 - 02:16\nकविता (भाव(खावू)गीत):फेसबुकमुळे पाषाणभेद 28/11/2011 - 21:45\nकलादालन (भिकार छायाचित्रण+रसग्रहण - एक आव्हान) ३_१४ विक्षिप्त अदिती 27 03/11/2012 - 11:36\nमौजमजा (मान‌व‌वंश‌शास्त्र‌वादी ल‌यीत) अनु राव‌ कोण आहेत\n'मेड इन इंडिया' कादंबरीचे लेखक पुरुषोत्तम बोरकर यांचे निधन झाले आहे. त्यांना 'ऐसी अक्षरे'तर्फे आदरांजली\nगायिका गीता दत्त (मृत्यू : २० जुलै १९७२)\nजन्मदिवस : गणितज्ञ फ्रेडरिक बेसेल (१७८४), चित्रकार एडवर्ड हॉपर (१८८३), अणूंमधला पुंजवाद दाखवणाऱ्यांतला नोबेलविजेता गुस्ताव हर्ट्झ (१८८७), स्ट्रेप्���ोमायसिन आणि अन्य प्रतिजैविकांच्या संशोधनाचा पाया घालणारा नोबेलविजेता सेलमन वाक्समन (१८८८), चित्रकार व शिल्पकार अलेक्झांडर कॉल्डर (१८९८), कवी वसंत बापट (१९२२), गायक मुकेश (१९२३), साक्षेपी संपादक गोविंद तळवलकर (१९२५), गोलंदाज वसंत रांजणे (१९३७), अभिनेता ऱ्हीस इफान्स (१९६८)\nमृत्यूदिवस : सर्वात मोठा लघुग्रह शोधणारा ग्युसेप्पे पियाझ्झी (१८२६), 'स्टँडर्ड टाईम' निर्माण करणारा अभियंता सँडफर्ड फ्लेमिंग (१९१५), दलित नेते पा.ना. राजभोज (१९८४), लेखक ग.ल. ठोकळ (१९८४)\n१६७८ : शिवाजी महाराजांनी वेल्लोर किल्ला जिंकला.\n१८९४ : जगातली पहिली मोटर शर्यत फ्रान्समध्ये झाली.\n१९०० : ब्रिटिश इंडियाच्या नॉर्मन प्रिचर्ड या खेळाडूने ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पॅरिस येथे २०० मीटर स्पर्धेचे रौप्यपदक मिळविले.\n१९०८ : 'देशाचे दुर्दैव' या जहाल अग्रलेखाबद्दल लोकमान्य टिळक यांना सहा वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा.\n१९३० : महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यात जंगल सत्याग्रहाची सुरुवात.\n१९३३ : विली पोस्ट हा पृथ्वीला प्रदक्षिणा घालणारा पहिला मानव ठरला. ७ दिवस १८ तास ४९ मिनिटात त्याने हा विक्रम केला.\n१९५१ : देझिक आणि त्सिगान हे अवकाशयात्रा करणारे पहिले कुत्रे ठरले.\n१९५४ : पोर्तुगीजांच्या ताब्यातून दादरा मुक्त.\n१९८१ : भारताचा पहिला भूस्थिर उपग्रह 'अ‍ॅपल' कार्यान्वित.\n१९९२ : सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला अयोध्या येथील बाबरी मशीद परिसरातील बांधकाम थांबवण्याचे आदेश दिले.\n२००५ : ७ जुलैच्या लंडन बाँबहल्ल्यातला संशयित समजून जॉन चार्ल्स दी मेनेझेस या निरपराध ब्राझिलिअन तरुणाची लंडन पोलिसांनी निष्काळजीपणे हत्या केली.\n२०११ : नॉर्वेमध्ये दहशतवादी हल्ल्यात ७७ ठार.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://manoranjancafe.com/2018/09/15/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9C%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-22T09:52:30Z", "digest": "sha1:XPRUS7B6EYOWMQD3Z4NSFUL3NNRQOMWU", "length": 7065, "nlines": 54, "source_domain": "manoranjancafe.com", "title": "सोनी मराठीची हास्यजत्रा – www.manoranjancafe.com", "raw_content": "\nउत्सव गणरायाचा, महोत्सव हास्यजत्रेचाआनंद, ���त्साह आणि जल्लोष यांनी नटलेला क्षण म्हणजे आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन… या गणेशाच्या आगमनाचा जल्लोष नुकताच साजरा झाला सोनी मराठीच्या ‘उत्सव गणरायाचा, महोत्सव हास्यजत्रेचा या पहिल्या वहिल्या दणदणीत कार्यक्रमात.\nप्रसाद ओक आणि प्राजक्ता माळी यांनी विघ्नहर्त्याच्या साक्षीनी या कार्यक्रमाची सुरुवात केली. त्या नंतर नम्रता आवटे–संभेराव, समीर चौघुले, विशाखा सुभेदार आणि प्रसाद खांडेकर यांच्या साथीनी फुलली हास्यजत्रा… या चौघांच्या जुगलबंदीनी ठाण्याच्या काशिनाथ घाणेकर सभागृहात हास्यस्फोट झाला. या कार्यक्रमाला चार चांद लावले आनंद शिंदे यांच्या गायकीनी…. आपल्या रांगड्या आवाजात सादर केलेल्या सदाबहार गीतांनी त्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. त्या नंतर वस्त्रहरण नाटकाचा सादर झालेला अंशप्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा ठरला, तर सोनीमराठीवर सध्या गाजत असलेली मालिका ‘ह्रदयात वाजे समथिंग’ या चे कलाकार निखील दामले, स्नेहा चव्हाण आणि ऐश्वर्या पवार यांनी सादर केलेला नृत्याविष्कार पाहून प्रेक्षकांच्या ह्रदयात समथिंग नक्कीच वाजलं.\nप्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या या कार्यक्रमात पुढे ‘नाद करायचा नाय’म्हणत संतोष जुवेकर यानी रंगमंचा वर प्रवेश केला आणि प्रेक्षकांनी एकच कल्ला केला. त्या नंतर संतोष जुवेकर सोबत ’इयरडाऊन’ या सोनी मराठीवरील मालिकेत असणारी प्रणाली घोगरे हिनी सुंदर नृत्याविष्कार केला आणि याच कार्यक्रमाची थेट झलक प्रेक्षकांसमोर सादर झाली.\nहास्याचा विस्फोट होत असतानाच रंगमंचावर अचानक भरत जाधव यांच्या रूपात मोरूची मावशी आली आणि प्रेक्षकांचे डोळे पाणावले. हास्यजत्रा भरलेली असताना मोरूच्या मावशीची आठवण न काढणं शक्यच नव्हतं. विजय चव्हाण ….एक असा कलाकार ज्यानी आपलं आयुष्य प्रेक्षकांना हसवण्यात घालवलं अशा सच्च्या कलाकाराच्या जाण्यानी निर्माण झालेल्या पोकळीची पुन्हा एकदा जाणीव झाली. भरत जाधव यांनी ‘टांग टिंग टिंगाक ’करत विजय चव्हाण यांना आदरांजली वाहिली.\nअशा प्रकारे सांगता झालेल्या हास्यजत्रेचा पुरेपूर आनंद प्रेक्षकांनी लुटला आणि जणू गणरायाच्या साक्षीने सोनी मराठीशी आपले नाते अजून अतूट केले .\nहा कार्यक्रम येत्या १९ आणि २० सप्टेंबर रोजी रात्रौ ९.०० वा सोनी मराठीवर प्रक्षेपित होणा��� आहे.\nसोनी मराठीवर हास्य जत्रा\nमनोरंजन क्षेत्रातील बातम्या, खुमासदार मुलाखती, थोडी मज्जा, behind the scene आणि बरचं काही\tView all posts by manoranjancafe\nPrevious ‘गॅटमॅट’चा टीझर पोस्टर लाँच\nNext “हिजडा” शॉककथेला 1 कोटीच्या वर व्ह्यूव्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/kon-ha-kalakar-2/", "date_download": "2019-07-22T10:31:01Z", "digest": "sha1:RG6JB43AIU4VEA7LQ5LGXZAYGOFXLZCN", "length": 7878, "nlines": 142, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "कोण हा कलाकार ? – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ July 22, 2019 ] मन एक पाखरू\tललित लेखन\n[ July 22, 2019 ] मानसिक स्वास्थ्य कसे हाताळावे \n[ July 20, 2019 ] भिकारीण\tकविता - गझल\n[ July 19, 2019 ] कवीची श्रीमंती\tकविता - गझल\n[ July 19, 2019 ] ओरॅकल कंपनीचा संस्थापक लॅरी एलिसन\tविशेष लेख\nHomeकविता - गझलकोण हा कलाकार \nFebruary 11, 2019 डॉ. भगवान नागापूरकर कविता - गझल\nन पोंहचे झेप विचारांची, टिपण्या त्याचेच सौंदर्य\nअप्रतीम सृष्टीचा तो कर्ता, शोधण्या तयासी मन जाय\nथवेच्या थवे उडत जातां, पक्षी दिसती आकाशीं\nविहंगम ते दृष्य भासे, आनंदूनी टाकती मनासी\nबघतां संथ नदीकडे, लय लागूनी जात असे\nप्रचंड बघूनी धबधबा, चकीत सारे होत असे\nऐटदार तो मयुर पक्षीं, आकर्षक ते नृत्य दाखवी\nसप्तरंगाचे इंद्रधनुष्य, काळजाचा ठाव घेई\nनिसर्गातील प्रत्येक अंगी, भरलाआहे सौंदर्य ठेवा\nआंस राहते लागून मनीं, कलाकार श्रेष्ठ तो जाणावा\nAbout डॉ. भगवान नागापूरकर\t1470 Articles\nडॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nमराठीसृष्टीचा मोबाईल ऍप आजच डाऊनलोड करा..\nमानसिक स्वास्थ्य कसे हाताळावे \nओरॅकल कंपनीचा संस्थापक लॅरी एलिसन\nमाझे आदरणीय गुरुजी पं. दिनकर पणशीकर\nकाय आहे ऑफिस कोल्ड आणि कसा कराल यापासून बचाव\nमॅनहॅटनहेंज.. मॅनहॅटन.. न्यूयॉर्क.. अमेरिका\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लो���प्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.matrubharti.com/book/read/content/19862160/amol-goshti-9", "date_download": "2019-07-22T10:31:31Z", "digest": "sha1:4DDWBSTXB2MVYCRU4NMIXIL5EGCQYEXW", "length": 11070, "nlines": 155, "source_domain": "www.matrubharti.com", "title": "अमोल गोष्टी - 9 in Short Stories by Sane Guruji books and stories PDF |अमोल गोष्टी - 9", "raw_content": "\nअमोल गोष्टी - 9\nअमोल गोष्टी - 9\nती मोटार लांबची होती. वाटेत ती बिघडली. दुरुस्त होईना. बाहेर अंधार पडू लागला. आकाशातील तारे लुकलुकू लागले. लहान मुले कंटाळून रडू लागली. मोटारीत कुटुंबवत्सल माणसे होती. रात्री कोठे जाणार गार वारा वाहत होता. जवळच्या शेतातून कोल्हे ओरडत होते. मुले मातांना घट्ट बिलगत होती. लहानगा धीट रमेश मात्र ड्रायव्हरला म्हणाला, ''पों पों वाजय म्हणजे कोल्हे भिऊन पळून जातील.''तिकडून एक वृध्द मुसलमान आला. तो उंच होता. त्याच्या हातात काठी होती. जवळच्या खेडयातील तो होता. लहान होते ते खेडे. वीस-पंचवीस घरांची वस्ती होती. तो मुसलमान तेथील पुढारी होता. पूर्वीचे खानदानी घराणे; परंतु आता त्याला गरिबी आली होती. तो मोटारजवळ आला व म्हणाला, ''गावात चला. येथे वा-यात का राहता गार वारा वाहत होता. जवळच्या शेतातून कोल्हे ओरडत होते. मुले मातांना घट्ट बिलगत होती. लहानगा धीट रमेश मात्र ड्रायव्हरला म्हणाला, ''पों पों वाजय म्हणजे कोल्हे भिऊन पळून जातील.''तिकडून एक वृध्द मुसलमान आला. तो उंच होता. त्याच्या हातात काठी होती. जवळच्या खेडयातील तो होता. लहान होते ते खेडे. वीस-पंचवीस घरांची वस्ती होती. तो मुसलमान तेथील पुढारी होता. पूर्वीचे खानदानी घराणे; परंतु आता त्याला गरिबी आली होती. तो मोटारजवळ आला व म्हणाला, ''गावात चला. येथे वा-यात का राहता बालबच्चे बरोबर आहेत. डाळ-रोटी खा. सामान देतो. गावात रात्रीचे निजा. सकाळी मोटार दुरुस्त झाली की जा.''प्रवासी मंडळी बोलेनात. धीट रमेश म्हणाला, ''चला जाऊ गावात; परंतु आम्हांला दूध द्याल का होदाढीवाले बालबच्चे बरोबर आहेत. डाळ-रोटी खा. सामान देतो. गावात रात्रीचे निजा. सकाळी मोटार दुरुस्त झाली की जा.''प्रवासी मंडळी बोलेनात. धीट रमेश म्हणाला, ''चला जाऊ गावात; परंतु आम्हांला दूध द्याल का होदाढीवाले'' दाढीवाला म्हणाला, ''हां बेटा, गायीचे दूध देईन. चला सारे.'' तो वृध्द मुसलमान आग्रह करू लागला. शेवटी भाऊ म्हणाले, ''चला जाऊ. येथे रानावनात मुलाबाळांस घेऊन कसे राहावयाचे'' दाढीवाला म्हणाला, ''हां बेटा, गायीचे दूध देईन. चला सारे.'' तो वृध्द मुसलमान आग्रह करू लागला. शेवटी भाऊ म्हणाले, ''चला जाऊ. येथे रानावनात मुलाबाळांस घेऊन कसे राहावयाचे''ती मंडळी गावात आली. त्यांना रसोईचे सामान देण्यात आले. मुलांना दूध मिळाले, सर्वांची जेवणे झाली. दाढीवाल्याने विचारले, ''आत निजता की बाहेर''ती मंडळी गावात आली. त्यांना रसोईचे सामान देण्यात आले. मुलांना दूध मिळाले, सर्वांची जेवणे झाली. दाढीवाल्याने विचारले, ''आत निजता की बाहेर आतील ओटी मोकळी करून देतो. बाहेर गार वारा आहे. मुलाबाळांस बाधेल.'' मंडळी म्हणाली, ''येथे बाहेरच बरे.'' त्यांना झोरे देण्यात आले. घरातील होते नव्हते ते पांघरावयास देण्यात आले.काहींना झोप लागली, काही जागे होते. एकजण म्हणाला, ''मुसलमानाच्या घरी येण्यापेक्षा रानात पडलो असतो तरी बरं. वाघाचा विश्वास धरवेल एक वेळ, परंतु यांचा नाही धरता येणार. भाऊ, हा तुमचा वेडेपणा. येथे बरे-वाईट झाले तर आतील ओटी मोकळी करून देतो. बाहेर गार वारा आहे. मुलाबाळांस बाधेल.'' मंडळी म्हणाली, ''येथे बाहेरच बरे.'' त्यांना झोरे देण्यात आले. घरातील होते नव्हते ते पांघरावयास देण्यात आले.काहींना झोप लागली, काही जागे होते. एकजण म्हणाला, ''मुसलमानाच्या घरी येण्यापेक्षा रानात पडलो असतो तरी बरं. वाघाचा विश्वास धरवेल एक वेळ, परंतु यांचा नाही धरता येणार. भाऊ, हा तुमचा वेडेपणा. येथे बरे-वाईट झाले तर विश्वास दाखवून गळे कापले गेले तर विश्वास दाखवून गळे कापले गेले तर''भाऊ बोलले नाहीत. पलीकडे गाय झोपली होती. तिचे वासरू विश्वासाने झोपले होते. बुध्दिमान माणसाला कोठला विश्वास''भाऊ बोलले नाहीत. पलीकडे गाय झोपली होती. तिचे वासरू विश्वासाने झोपले होते. बुध्दिमान माणसाला कोठला विश्वास परंतु हळूहळू सारे झोपले. पहाटेचा कोंबडा आरवला. वृध्द मुसलमान नमाज पढण्यासाठी उठला. रमेशच्या अंगावर पांघरूण नव्हते. वृध्दाने अंगावरची चादर त्याच्या अंगावर घातली.\nसगळी मंडळी उठली. शौच-मुखमार्जने झाली. त्यांना चहापाणी करण्यात आले. ''रमेश, तुला दूध पाहिजे ना'' वृध्दाने विचारले, रमेश हसला. तो म्हणाला, ''तुम्ही घातलेत वाटते मला पांघरूण'' वृध्दाने विचारले, रमेश हसला. तो म्हणाला, ''तुम्ही घातलेत वाटते मला पांघरूण कशी ऊब आली होती कशी ऊब आली होती'' रमेश गायीचे दूध प्याला. मंडळी जायला निघाली. वृध्द मुसलमान जरा घरात गेला. मंडळीत कोणी म्हणाला, ''सुटलो एकदाचे.'' ते शब्द त्या मुसलमानाच्या कानी पडले. तो चमकला. त्याच्या हृदयाची कालवाकालव झाली. तो काप-या आवाजाने म्हणाला, ''असे का म्हटलेत'' रमेश गायीचे दूध प्याला. मंडळी जायला निघाली. वृध्द मुसलमान जरा घरात गेला. मंडळीत कोणी म्हणाला, ''सुटलो एकदाचे.'' ते शब्द त्या मुसलमानाच्या कानी पडले. तो चमकला. त्याच्या हृदयाची कालवाकालव झाली. तो काप-या आवाजाने म्हणाला, ''असे का म्हटलेत'' उत्तर मिळाले, ''तुमची भीती वाटत होती. मुसलमानांवर विश्वास कसा राखावा'' उत्तर मिळाले, ''तुमची भीती वाटत होती. मुसलमानांवर विश्वास कसा राखावा''दाढीवाला काही बोलला नाही. त्याला बोलवेच ना. मोटारीपर्यंत तो पोचवायला गेला. मोटार दुरुस्त झाली होती. मंडळी आत बसली. दाढीवाला बाहेर उभा होता. त्याच्या डोळयांतून अश्रू आले. पिकलेल्या दाढीवरून ते खाली आले. किती पवित्र होते ते दृश्य''दाढीवाला काही बोलला नाही. त्याला बोलवेच ना. मोटारीपर्यंत तो पोचवायला गेला. मोटार दुरुस्त झाली होती. मंडळी आत बसली. दाढीवाला बाहेर उभा होता. त्याच्या डोळयांतून अश्रू आले. पिकलेल्या दाढीवरून ते खाली आले. किती पवित्र होते ते दृश्य तो शेवटी म्हणाला, ''सारे मुसलमान वाईट नका समजू. असे समजणे देवाचा अपमान आहे. माझ्या अश्रूंनी माझ्या बंधूंचे पाप कमी होवो तो शेवटी म्हणाला, ''सारे मुसलमान वाईट नका समजू. असे समजणे देवाचा अपमान आहे. माझ्या अश्रूंनी माझ्या बंधूंचे पाप कमी होवो''सारे स्तब्ध होते. बाळ रमेश दाढीवाल्याकडे बघत होता, या वृध्दाने एकदम पुढे होऊन रमेशच्या तोंडावरून हात फिरवले व त्याचे चिमुकले हात हातात घेतले. रमेश म्हणाला, ''तुम्ही छान आहात. तुमच्या गायीचे दूध छान आहे.'' दाढीवाला अश्रूंतून हसला. मोटार सुरू झाली. भाऊंनी कृतज्ञ व साश्रू नयनांनी वृध्दाकडे पाहून प्रणाम केला. दोघांनी एकमेकांचे हात हातात घेतले.गेली मोटार. वृध्द तेथे उभा होता. मोटारीत भाऊ म्हणाले, ''प्रत्येक समाजात हृदये जोडणारे असे देवाचे लोक आहेत, म्हणून जग चालले आहे. असे लोक समाजाचे प्राण. त्यांच्याकडे आपण बघावे व जीवन उदार, प्रेमळ व सुंदर करण्यास आशेने झटावे.''\nअमोल गोष्टी - 1\nअमोल गोष्टी - 2\nअमोल गोष्टी - 3\nअमोल गोष्टी - 4\nअमोल गोष्टी - 5\nअमोल गोष्टी - 6\nअमोल गोष्टी - 7\nअमोल गोष्टी - 8\nअमोल गोष्टी - 10\nअमोल गोष्टी - 11\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/archive/201703?type%5Bwebform%5D=webform&type%5Bmiscellaneous%5D=miscellaneous&type%5Bhelp%5D=help&type%5Babout%5D=about&type%5Btupdates%5D=tupdates", "date_download": "2019-07-22T10:16:51Z", "digest": "sha1:RDFDFXHDQBPBM5PCONJJPGDNPLCEAZOP", "length": 8794, "nlines": 80, "source_domain": "aisiakshare.com", "title": " March 2017 | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०१९ - आवाहन\nBook pageWebformऑलिंपिक २०१२कलादालनकविताकौलचर्चाविषयछोट्यांसाठीजपमाळकथापाककृतीबातमीभटकंतीमाहितीमौजमजारिकामे धागेललितवगैरेवाविप्रविकीपानांसाठीविशेषविशेषांकसंस्थळाची माहितीसध्या कायसध्या काय ...समीक्षा\nकलादालन डेटिंग कसे करावे रावसाहेब म्हणत्यात 2 बुधवार, 01/03/2017 - 06:33\nललित बंडू रावसाहेब म्हणत्यात 14 गुरुवार, 02/03/2017 - 08:17\nमौजमजा मुहूर्त, कुंडली, शुभराशी वगैरे, वगैरे प्रभाकर नानावटी 4 सोमवार, 06/03/2017 - 11:05\nसमीक्षा सुजाणांची हताशा ('A Walk in the woods' नाटक समीक्षा ) कुलस्य 5 सोमवार, 20/03/2017 - 12:06\nललित रैना अजो१२३ 92 मंगळवार, 14/03/2017 - 19:18\nकविता \"दर वेळी, पुणे सोडताना\" मिलिन्द 16 गुरुवार, 02/03/2017 - 10:50\nललित फिलाडेल्फिया मधील नाटकांचा रस्ता ppkya 1 सोमवार, 13/03/2017 - 07:31\nललित निबंध : माझे आवडते डावे ऋषीमुनी - चार्वाक राहुल बनसोडे 9 गुरुवार, 16/03/2017 - 14:05\nललित धार्मिक वांग्मय आणि मार्क्सिस्ट मॅनिफेस्टोची पानं. राजेश घासकडवी 7 गुरुवार, 16/03/2017 - 21:46\nकलादालन सुरंगी जागू 23 बुधवार, 22/03/2017 - 13:16\nललित निबंध : माझा नवरा राहुल बनसोडे 9 गुरुवार, 23/03/2017 - 19:33\nमौजमजा माण णा माण‌, मी पाय‌ला सुल‌ताण \n'मेड इन इंडिया' कादंबरीचे लेखक पुरुषोत्तम बोरकर यांचे निधन झाले आहे. त्यांना 'ऐसी अक्षरे'तर्फे आदरांजली\nगायिका गीता दत्त (मृत्यू : २० जुलै १९७२)\nजन्मदिवस : गणितज्ञ फ्रेडरिक बेसेल (१७८४), चित्रकार एडवर्ड हॉपर (१८८३), अणूंमधला पुंजवाद दाखवणाऱ्यांतला नोबेलविजेता गुस्ताव हर्ट्झ (१८८७), स्ट्रेप्टोमायसिन आणि अन्य प्रतिजैविकांच्या संशोधनाचा पाया घालणारा नोबेलविजेता सेलमन वाक्समन (१८८८), चित्रकार व शिल्पकार अलेक्झांडर कॉल्डर (१८९८), कवी वसंत बापट (१९२२), गायक मुकेश (१९२३), साक्षेपी संपादक गोविंद तळवलकर (१९२५), गोलंदाज वसंत रांजणे (१९३७), अभिनेता ऱ्हीस इफान्स (१९६८)\nमृत्यूदिवस : सर्वात मोठा लघुग्रह शोधणारा ग्युसेप्पे पियाझ्झी (१८२६), 'स्टँडर्ड टाईम' निर्माण करणारा अभियंता सँडफर्ड फ्लेमिंग (१९१५), दलित नेते पा.ना. राजभोज (१९८४), लेखक ग.ल. ठोकळ (१९८४)\n१६७८ : शिवाजी महाराजांनी वेल्लोर किल्ला जिंकला.\n१८९४ : जगातली पहिली मोटर शर्यत फ्रान्समध्ये झाली.\n१९०० : ब्रिटिश इंडियाच्या नॉर्मन प्रिचर्ड या खेळाडूने ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पॅरिस येथे २०० मीटर स्पर्धेचे रौप्यपदक मिळविले.\n१९०८ : 'देशाचे दुर्दैव' या जहाल अग्रलेखाबद्दल लोकमान्य टिळक यांना सहा वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा.\n१९३० : महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यात जंगल सत्याग्रहाची सुरुवात.\n१९३३ : विली पोस्ट हा पृथ्वीला प्रदक्षिणा घालणारा पहिला मानव ठरला. ७ दिवस १८ तास ४९ मिनिटात त्याने हा विक्रम केला.\n१९५१ : देझिक आणि त्सिगान हे अवकाशयात्रा करणारे पहिले कुत्रे ठरले.\n१९५४ : पोर्तुगीजांच्या ताब्यातून दादरा मुक्त.\n१९८१ : भारताचा पहिला भूस्थिर उपग्रह 'अ‍ॅपल' कार्यान्वित.\n१९९२ : सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला अयोध्या येथील बाबरी मशीद परिसरातील बांधकाम थांबवण्याचे आदेश दिले.\n२००५ : ७ जुलैच्या लंडन बाँबहल्ल्यातला संशयित समजून जॉन चार्ल्स दी मेनेझेस या निरपराध ब्राझिलिअन तरुणाची लंडन पोलिसांनी निष्काळजीपणे हत्या केली.\n२०११ : नॉर्वेमध्ये दहशतवादी हल्ल्यात ७७ ठार.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://manoranjancafe.com/2018/08/14/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%81-%E0%A4%B9%E0%A5%8B/", "date_download": "2019-07-22T10:16:24Z", "digest": "sha1:CPOD4FB7XTKBL2NRSCW4Y6GWLMVDX6JX", "length": 5146, "nlines": 58, "source_domain": "manoranjancafe.com", "title": "स्वातंत्र्यदिन चिरायु होवो – www.manoranjancafe.com", "raw_content": "\n‘नकळत सारे घडले’मधल्या कलाकारांचं भारतमातेला वंदन\n‘स्टार प्रवाह’वरच्या ‘नकळत सारे घडले’ या मालिकेतील प्रतापराव म्हणजेच हरीश दुधाडे आणि प्रिन्सदादा म्हणजेच आशिष गाडेने आपल्या गाण्यातून भारतमातेला वंदन केलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ या गीताचं अनप्लग्ड व्हर्जन हरीश आणि आशिषने मिळून तयार केलंय. सावरकरांच्या मूळ चालीमध्येच हरीशने हे गीत गायलंय. शिवाय या गाण्याचा व्हिडिओ समुद्रकिनारीच शूट करण्यात आलंय.\nएखादा संगीतकार जेव्हा गाण्याला चाल लावतो तेव्हा ती चाल गाण्यातल्या शब्दांना अधिक समर्पक बनवत ���सते. हे गाणं बनवत असताना आम्ही प्रत्येक ओळीला सावरकरांनी अशी चाल का दिली असेल कोणत्या भावनेतून दिली असेल कोणत्या भावनेतून दिली असेल याचा विचार करत होतो. त्यामुळे त्या गाण्यामध्ये दडलेला अर्थ नव्याने आमच्यासमोर आला अशी भावना आशिष गाडेने व्यक्त केली.\nतर हरीशने या गाण्याविषयीचा अनुभव सांगताना म्हण्टलं की.. ‘मला लहानपणापासूनच गायनाची आवड होती. नकळत सारे घडलेच्या सेटवर माझी आणि आशिषची ओळख झाली. माझी आणि आशिषची आवड सारखीच असल्यामुळे आमची चांगलीच गट्टी जमली आणि शूटिंगमधल्या फावल्या वेळेत आम्ही आमची आवड जोपासू लागलो. देशभक्तीपर गाणी करण्याची आमची इच्छा होती. ‘ने मजसी ने…’ या गाण्याने त्याचा सुरुवात झाल्याचा आनंद आहे.’\nहरीश आणि आशिषने आपल्या गाण्यातून भारतमातेला केलंलं हे वंदन नक्कीच श्रवणीय आहे.\nमनोरंजन क्षेत्रातील बातम्या, खुमासदार मुलाखती, थोडी मज्जा, behind the scene आणि बरचं काही\tView all posts by manoranjancafe\nPrevious ‘पार्टी’चा धम्माल ट्रेलर लॉच\nNext ‘Once मोअर’चित्रपटाचा टीझर प्रदर्शित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/yamaha-to-launch-motorcycle-yamaha-rx-100/", "date_download": "2019-07-22T09:44:37Z", "digest": "sha1:GPNPJQ7NZUCRUKCMVPYRV6XFXHJHYNL3", "length": 13231, "nlines": 184, "source_domain": "policenama.com", "title": "तरुणांची लाडकी Yamaha RX 100 पुन्हा येतेय - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nतरुणांची लाडकी Yamaha RX 100 पुन्हा येतेय\nतरुणांची लाडकी Yamaha RX 100 पुन्हा येतेय\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – बाईक वेड्या तरुणांसाठी आता एक खुशखबर आहे. Yamaha RX 100 ही गाडी पुन्हा एकदा नव्याने बाजारात उतरवण्याचा निर्णय यमाहाने घेतल्याची माहिती मिळाली आहे. एकेकाळी भारतीयांमध्ये प्रसिद्ध असलेली जावा नुकतीच नव्याने लाँच करण्यात आली आहे. आता जावानंतर यामध्ये आणखी एका गाडीची भर पडणार आहे.\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं…\nआरएक्स १०० ला प्रीमिअम बाईकमध्ये बदलण्याचं काम सुरु आहे. ते लवकरच संपून ही गाडी बाजारात दाखल होईल, असं सांगितलं जात आहे. या बाईकने जोडलेली लोकप्रियता लक्षात घेता कंपनीने ती पुन्हा ��व्या रूपात आणण्याचे ठरवले आहे.\nएक दशक भारतीयांच्या हृदयावर राज्य करणारी ही गाडी म्हणजे यमाहा आरएक्स १००. भारतीय बाजारपेठेच्या गरजेनुसार व सध्याचा तरूणाईचा कल बघून ही बाईक पुन्हा बाजारात आणणार आहेत. दरम्यान, यमाहा भारतीय मोटरसायकल बाजाराचा नव्याने अभ्यास करत आहे. त्यानुसार यमाहा काही नव्या गाड्या देखील बाजारात उतरवणार असल्याची माहिती मिळाली आहे.\nतुम्ही त्यांना ‘राम’ म्हणत असाल, आम्ही ‘दाम’दास बोलतो \nसंक्रांतीला उडणार ‘ठाकरे’, ‘मोदीं’चे राजकीय पतंग \n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून FB…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम ‘फ्री’, कोट्यावधी…\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\nRBI चा मोठा खुलासा ATM व्दारे होणारी फसवणूक ‘ही’ काळजी घेऊन टाळा\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\nप्रेग्नेंसीनंतर स्वतःला फिट ठेवण्याबद्दल अभिनेत्री सौम्या…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कॉलेज शेजारील कचरा कुंडीची तक्रार थेट युवा सेनाप्रमुख…\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्रीपदाचा विषय माझ्यासमोर नसून महाराष्ट्र घडवायला मी निघालेलो आहे. जे लोक…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या प्रेमाचा ज्वर सर्वत्र आहे. त्यात प्रेमप्रकरणातून अनेक प्रेमभंग झाल्यावर आत्महत्या…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. त्यामुळे एसबीआय नेहमीच आपल्या…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेत्री कोयना मित्रा काही दिवसांपूर्वीच 'ओ साकी साकी रे' या गाण्यामुळे चर्चेत आली…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम ‘फ्री’,…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nखा. रक्षा खडसेंकडून ‘त्या’ हसण्याचं स्पष्टीकरण ;…\nपुण्यात पतीकडून पत्नीच्या डोक्यात लोखंडी गजाने घाव घालून खून\n… तर पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांना ५०० रूपये दंडाची शिक्षा\nधुळे : खरदे व पाडळदे गावात वीज पडुन २ विद्यार्थी ठार\nसांगवी पोलिसांकडून दोन सराइत गुन्हेगारांना अटक\nमहिला सामजिक कार्यकर्त्यावर बलात्कार करून बनवला ‘व्हिडीओ’ अन् त्यानंतर वर्षभर केलं ‘लैंगिक’ शोषण\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/sujit-kumar/", "date_download": "2019-07-22T10:07:53Z", "digest": "sha1:4NPPMS72AAFUA2OQYAN2PA44FV4ST2BR", "length": 8812, "nlines": 134, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "ज्येष्ठ अभिनेते सुजित कुमार – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ July 22, 2019 ] मन एक पाखरू\tललित लेखन\n[ July 22, 2019 ] मानसिक स्वास्थ्य कसे हाताळावे \n[ July 20, 2019 ] भिकारीण\tकविता - गझल\n[ July 19, 2019 ] कवीची श्रीमंती\tकविता - गझल\n[ July 19, 2019 ] ओरॅकल कंपनीचा संस्थापक लॅरी एलिसन\tविशेष लेख\nHomeव्यक्तीचित्रेज्येष्ठ अभिनेते सुजित कुमार\nज्येष्ठ अभिनेते सुजित कुमार\nFebruary 5, 2019 संजीव वेलणकर व्यक्तीचित्रे\nसुजित कुमार यांनी अनेक हिंदी आणि भोजपुरी सिनेमांतून भूमिका साकारल्या होत्या. त्यांचा जन्म ७ फेब्रुवारी १९३४ रोजी झाला. आराधना या हिंदी सिनेमातील त्यांच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले.\nसुजित कुमार यांनी छूटे राम, विदेशिया, दंगल, गंगा कहे पुकार के, गंगा जइसन भौजी हमार, सजनवा बैरी भइले हमार, हमार भौजी, माई के लाल, संपूर्ण तीर्थयात्रा अश्या लोकप्रिय भोजपुरी चित्रपटात कामे केली. त्यांना भोजपुरी चित्रपटातील पहिला सुपरस्टार समजले जाते. त्यांचे इतर हिंदी चित्रपट कोहरा, आँखें, ‘द ब���्निंग ट्रेन’, आराधना, इत्तफाक, मन की आँखें, आन मिलो सजना, हाथी मेरे साथी, अमर प्रेम, शरारत.\nत्यांनी खेल, चॅम्पियन, ऐतबार या हिंदी सिनेमांची निर्मिती केली. सुजित कुमार यांचे ५ फेब्रुवारी २०१० रोजी निधन झाले.\nश्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nमराठीसृष्टीचा मोबाईल ऍप आजच डाऊनलोड करा..\nमानसिक स्वास्थ्य कसे हाताळावे \nओरॅकल कंपनीचा संस्थापक लॅरी एलिसन\nमाझे आदरणीय गुरुजी पं. दिनकर पणशीकर\nकाय आहे ऑफिस कोल्ड आणि कसा कराल यापासून बचाव\nमॅनहॅटनहेंज.. मॅनहॅटन.. न्यूयॉर्क.. अमेरिका\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Sarjekot(Malvan)-Trek-Sindhudurg-District.html", "date_download": "2019-07-22T10:19:25Z", "digest": "sha1:7HVU2MOSUM5TOYVEULMHXCXBNWIZSHTT", "length": 5988, "nlines": 33, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Sarjekot(Malvan), Sindhudurg District, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nसर्जेकोट (मालवण) (Sarjekot(Malvan)) किल्ल्याची ऊंची : 0\nकिल्ल्याचा प्रकार : समुद्र किनाऱ्यावरील किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही\nजिल्हा : सिंधुदुर्ग श्रेणी : सोपी\nशिवाजी महाराजांनी सिंधुदूर्ग किल्ल्याचे रक्षण करण्यासाठी राजकोट, पद्मगड आणि सर्जेकोट हे उपदूर्ग बांधले. त्यातील सर्जेकोट हा किल्ला कोळंबखाडीच्या मुखावर बांधलेला आहे. वेडीवाकडी वळणे असलेल्या कोळंबच्या खाडीत पावसाळ्यात महाराजांच्या आरमारातील जहाजे नांगरुन ठेवली जात असत.\nछत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६६८ मध्ये हा किल्ला बांधला.\nसर्जेकोट गडाच प्रवेशद्वार छोटस पण कमानदार आहे. प्रवेशद्वाराच्या बाजूला बुरुज आहे. आतल्या बाजूला घरे आहेत. त्यांच्या कडेने चालत गेल्यास आपण बालेकिल्ल्यापाशी पोहोचतो. बालेकिल्ल्याचे चारही बुरुज व तटबंदी शाबुत आहे. प्रवेशद्वार नष्ट झालेले आहे. बालेकिल्ल्यात विहिर, तुळशी वृंदावन व तटावर जाण्याचे जिने आहेत. बालेकिल्ल्यात झाडी माजली असल्यामुळे इतर अवशेष दिसत नाहीत. किल्ल्याच्या समुद्राकडील बाजुची तटबंदी व बुरुज शाबुत आहेत.\nगडावर जाण्याच्या वाटा :\nमालवणहून एसटीने सर्जेकोटला जाता येते. सर्जेकोट स्टॉपपासून १० मिनिटात चालत किल्ल्यावर पोहोचता येते. सर्जेकोट पंचक्रोशी मच्छीमार सहकारी सोसायटी पासून डाव्या हाताने जाणार्‍या रस्त्याने थेट किल्ल्यात जाता येते. मालवणहून रिक्षा ठरवूनही किल्ल्यावर जाता येते. मालवण - सर्जेकोट अंतर ४ किमी आहे.\nगडावर राहण्याची सोय नाही, पण मालवणात आहे.\nगडावर जेवणाची सोय नाही, सोय मालवणात आहे.\nगडावर पाण्याची सोय नाही.\n१) मालवणहून सकाळी निघून भरतगड, भगवंतगड, सर्जेकोट हे किल्ले पाहून संध्याकाळी सिंधुदूर्ग व राजकोट हे किल्ले स्वत:च्या / खाजगी वहानाने (एस टी ने नव्हे) एका दिवसात पाहाता येतात.\n२) भगवंतगड, भरतगड, सिंधुदूर्ग व राजकोट या किल्ल्यांची माहिती साईटवर दिलेली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/plandharpur-solapur-maratha-aggitation-bus-todfod-burn-296815.html", "date_download": "2019-07-22T09:57:14Z", "digest": "sha1:XBSGFBICPZIRAK4IKLKUUECGIJD4VJH4", "length": 21714, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मराठा आंदोलकांनी सोलापुरात दोन बसेस जाळल्या, पंढरपुरातही बस फाेडली | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nदेशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nचोर समजून 'ती'च्या प्रियकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO\nपुण्यातील इंजिनिअर होणार काँग्रेसचा अध्यक्ष अर्ज करणार असल्याने चर्चेचा विषय\nधावत्या लोकलमधून पडून तरुणीचा जागीच मृत्यू\nनाईट लव्��र बारवर नार्कोटिक्स विभागाची छापा, 14 मुलींची सुटका\nआदित्य ठाकरेनंतर आता मुख्यमंत्रीही जाणार जनतेच्या दारात, असा आहे 'मेगाप्लान'\nAll Is Well... ISRO ची तयारी पूर्ण, 'चांद्रयान-2' उद्या झेपावणार\nदेशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nसोनभद्र हत्याकांड : 10 जणांच्या खूनाचा VIDEO पहिल्यांदाच आला समोर\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nगरोदर असताना केली बेदम मारहाण, प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचा खळबळजनक आरोप\n… म्हणून सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आई-बाबांचे फोटो\nसिगरेट ओढताना प्रियांका चोप्राचा फोटो झाला व्हायरल, नेटकरी म्हणाले...\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\nचॅपेल यांच्या मतानुसार सुपर ओव्हरचा नियम बदलला तरी इंग्लंडच विजेता\n'या' खेळाडूसाठी मोजले दीड कोटी पण दोन्ही सामन्यात संघाचा पराभव\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\n 19 व्या वर्षी 19 दिवसांत 5 सुवर्ण, पाहा VIDEO\nINDvsWI : विंडीज दौऱ्यानं विराटची झोप उडवली, विश्रांती नाहीच\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nट्रोलर्सना रोखण्यासाठी ट्विटरने आणलं नवीन फीचर\nOMG VIDEO : या हायटेक रेस्टॉरंटमध्ये चक्क रोबो करतात सर्व्ह\n तुमच्यावर आहे गुगल आणि फेसबुकचं लक्ष\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : उस्मानाबादकडे मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद\nपुण्यात परदेशी नागरिकाला मारहाण, पाहा VIDEO\nचोर समजून 'ती'च्या प्रियकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO\nमराठा आंदोलकांनी सोलापुरात दोन बसेस जाळल्या, पंढरपुरातही बस फाेडली\nJobs in SBI : देशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती,' जयंत पाटलांकडून आठवणींना उजाळा\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nPro Kabaddi League : 'या' खेळाडूसाठी मोजले दीड कोटी पण दोन्ही सामन्यात संघाचा पराभव\nपुण्यातील इंजिनिअर होणार काँग्रेसचा नवा अध्यक्ष अर्ज करणार असल्याने चर्चेचा विषय\nमराठा आंदोलकांनी सोलापुरात दोन बसेस जाळल्या, पंढरपुरातही बस फाेडली\nसोलापूर, 21 जुलै : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला सोलापुर जिल्ह्यात हिंसक वळण लागलयं. शनिवारी मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी सोलापुरात दोन बसेस जाळल्या, तर पंढरपूर-सांगोला मार्गावर एसटी महामंडळाची बस फोडली .\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणासंदर्भात मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनाची प्रथम पुर्तता करावी आणि त्यानंतरच पंढरपुरात पाय ठेवावेत अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. आंदोलकांनी शनिवारी सकाळी सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात चक्काजाम आंदोलन करित सामुहीक मुंडन केलं. आणि दोन एसटी गाड्यांची तोडफोड करून त्या पेटऊन दिल्या. सोलापूर पाठोपाठ पंढरपुरातही दोलनाला हिंसक वळण लागले असून, आंदोलकांनी सायंकाळी पंढरपूर-सांगोला मार्गावर एसटी बस फोडली.\nगेले वर्षभर मूक पध्दतीने मोर्चे करणाऱ्या मराठा समाजातील तरुणांनी आता आंदोलनाला हिंसक वळण दिल्याचे पहायला मिळतयं. आंदोलनकर्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही निषेध करीत आहेत. दरम्यान या घटनेनंतर मराठा समाजातील कार्यकर्त्यांना शहर पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केलीय. या घटनेनंतर सकल मराठा समाजाने मुख्यमंत्र्याना दिलेल्या इशाऱ्याकडे पोलीस प्रशासन गांभीर्याने पाहतेय.\n...आणि म्हणून ते थेट गळ्यात पडले - मोदी\nमराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकार्ययांनी औरंगाबादेतही ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. शहरातील क्रांती चौकात हे आंदोलन सुरू झाले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरू असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आषाढीला पूजेला येऊ देणार नाही या भूमिकेवर आंदोलन ठाम आहे. पंढरपुरात बाळाचा वापर झाला तर मराठा समाज त्यासाठी तयार असल्याचे मोर्चा आयोजकांचे म्हणणे आहे.\nपुण्यात नाल्याच्या काठावरील घर कोसळले; एक चिमुकली आणि जनावरे ढिगाऱ्याखाली\nअंधश्रद्धेच्या नावाखाली १२० महिलांवर बलात्कार करणाऱ्या भोंदूबाबाला अटक\nजिममध्ये वेट लिफ्टिंग करताना २२ वर्षीय तर��णाला कार्डियाक्ट अरेस्ट, VIDEO व्हायरल\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा\nTags: plandharpur-solapur-maratha-aggitation-bus-todfod-burnदोन बसेस जाळल्यापंढरपूरातहीबस फाेडलीमराठा आंदोलकांनीसोलापूरात\nदेशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%AA", "date_download": "2019-07-22T09:43:51Z", "digest": "sha1:KRARQCTIGU6SFJMF6W2LYFKKXMEAWGPZ", "length": 3272, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तप - विकिपीडिया", "raw_content": "\nतप म्हणजे १२ वर्षांचा कालावधी होय.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ सप्टेंबर २०१३ रोजी १७:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/know-the-process-to-reissue-sbi-debit-card-via-website-and-mobile/", "date_download": "2019-07-22T09:41:32Z", "digest": "sha1:PH42ZA7N6ZGYYOUFRIN5D77PBSBZX45F", "length": 16178, "nlines": 199, "source_domain": "policenama.com", "title": "ATM कार्ड हरवले आहे ? चिंता करू नका ; 'या' २ मार्गांनी तात्काळ मिळेल 'नवीन' कार्ड - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nATM कार्ड हरवले आहे चिंता करू नका ; ‘या’ २ मार्गांनी तात्काळ मिळेल ‘नवीन’ कार्ड\nATM कार्ड हरवले आहे चिंता करू नका ; ‘या’ २ मार्गांनी तात्काळ मिळेल ‘नवीन’ कार्ड\nपोलिसनामा ऑनलाईन टीम : सध्याच्या डिजिटल टेकनॉलॉजि च्या जमान्यात एटीएम कार्ड ने आपले जीवन सुखकर केले आहे. डेबिट कार्��� हि आपल्यासाठी अत्यावश्यक गोष्ट झालेली आहे. जेवण मागवायचे असो किंवा चित्रपटाचे तिकीट बुक करायचे असो अनेक कामे एटीएम कार्डमुळे घरबसल्या करता येतात. अशात जर आपले कार्ड हरवले तर मात्र मोठी गैरसोय होते आणि अनेक कामे अडतात. सर्वात महत्वाचे म्हणजे कार्डचा दुरुपयोग होऊ नये म्हणून त्यास तात्काळ बंद करने गरजेचे असते. दुसरे म्हणजे रोजची कामे अडत असल्याने तात्काळ कार्ड मिळविणे गरजेचे असते. कार्ड परत मिळविण्याची पद्धत मात्र अत्यंत सोपी आहे.\nदेशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या एसबीआय ने ग्राहकांना कार्ड मिळविण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध करून दिले आहेत. ग्राहक वेबसाईट, मोबाईल अ‍ॅप, हेल्पलाईन नंबर इत्यादी च्या माध्यमातून नवीन एटीएम कार्ड साठी विनंती करू शकतात. कॉल किंवा ई-मेल च्या माध्यमातून सुद्धा कार्ड साठी विनंती करता येवू शकते. नवीन कार्ड मिळविण्यासाठी १०० रुपये इतका चार्ज आकारला जातो.\nवेबसाइट च्या माध्यमातून अर्ज करण्याची पद्धत:\n-सर्वात आधी sbicard.com वर लॉगिन करावे.\n-Request वर क्लिक करावे.\n-त्यानंतर Replace/Reissue card वर क्लिक करावे\n-आता कार्ड नंबर टाकून Submit करावे.\nमोबाइल अ‍ॅप च्या माध्यमातून अशी करावी विनंती :\n-sbicard मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करावे.\n– आता डाव्या बाजूला Menu Tab वर क्लिक करावे.\n-त्यानंतर Replace/Reissue card वर क्लिक करावे\n-आता कार्ड नंबर टाकून Submit करावे.\nसध्या ‘लांब-लांब’ असलेल्या जया बच्चन आणि रेखा…\nराजकीय व्देषापोटी मला अडकावण्यासाठी षडयंत्र : माजी आमदार…\nयुवतीने फसवल्याची वकिलाची फिर्याद तर युवतीचीही नामांकित वकील…\nयानंतर आपले कार्ड चालू करण्यासाठी sbicard.com वर लॉगिन करू शकता किंवा बँकेला sbicard.com/email येथून ई-मेल च्या माध्यमातून विनंती करू शकता किंवा स्टेट बँकेच्या मोफत हेल्पलाइन क्रमांक १८६० १८० १२९० वर किंवा ३९ ०२ ०२ ०२ (STD कोड सहित) या नंबर वर कॉल करू शकता.\nआरोग्य विषयक वृत्त –\nरोमान्सचा मूड वाढविण्यासाठी अवश्य खावेत ‘हे’ १० सुपरफूड\nरोज सकाळी कोमट पाणी प्या, होतील ‘हे’ १० फायदे\nहार्ट अटॅक अनेकदा सकाळीच का येतो\n‘हे’ चिमूटभर नैसर्गिक ‘माऊथ फ्रेशनर’ खा, होतील अनेक फायदे\nदक्षिणेतील हिंदी भाषेच्या वादाचा ‘इतिहास’ ; 80 जणांनी गमावलाय जीव, जाणून घ्या\nदौंड पाठोपाठ ‘येथे’ मिळणार ‘भारत’ विजयी झाल्यास मिळणार ‘२४९००’ रुपयाचा TV केवळ ‘१४९००’ रुपयात\nसध्या ‘लांब-लांब’ असलेल्या जया बच्चन आणि रेखा ऐकेकाळी होत्या…\nराजकीय व्देषापोटी मला अडकावण्यासाठी षडयंत्र : माजी आमदार दिलीप मोहिते\nयुवतीने फसवल्याची वकिलाची फिर्याद तर युवतीचीही नामांकित वकील कुटुंबीयांविरुद्ध छळाची…\n‘या’ गायकाचे अल्पवयीन मुलींशी लैंगिक संबंध ; २० व्हिडीओ आले समोर\nपुण्यातील ‘आयनॉक्स’ मल्टिप्लेक्समध्ये गल्यावर मारला सुरक्षारक्षकानेच…\n BSNLकडून ग्राहकांना अमेझॉनची प्राइम मेंबरशीप ‘एकदम’ फ्री, जाणून…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\nप्रेग्नेंसीनंतर स्वतःला फिट ठेवण्याबद्दल अभिनेत्री सौम्या…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कॉलेज शेजारील कचरा कुंडीची तक्रार थेट युवा सेनाप्रमुख…\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्रीपदाचा विषय माझ्यासमोर नसून महाराष्ट्र घडवायला मी निघालेलो आहे. जे लोक…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या प्रेमाचा ज्वर सर्वत्र आहे. त्यात प्रेमप्रकरणातून अनेक प्रेमभंग झाल्यावर आत्महत्या…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. त्यामुळे एसबीआय नेहमीच आपल्या…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेत्री कोयना मित्रा काही दिवसांपूर्वीच 'ओ साकी साकी रे' या गाण्यामुळे चर्चेत आली…\nसध्या ‘लांब-लांब’ असलेल्या जया बच्चन आणि रेखा…\nराजकीय व्देषापोटी मला अडकावण्यासाठी षडयंत्र : माजी आमदार…\nयुवतीने फसवल्याची वकिलाची फिर्याद तर युवतीचीही नामांकित वकील…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांच��� ‘हे’ वक्तव्य\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम ‘फ्री’,…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nज्याचा १४५ चा आकडा तोच ‘दावेदार’ : अजित पवार\nछोट्या व्यापार्‍यांनी ‘इन्कम टॅक्स’ विभागापासून…\nसोन्याच्या नाण्यांऐवजी ‘त्यात’ निघाली माती \n‘टेकऑफ’ घेण्यासाठी उभं होतं विमान अन् तेव्हाच विमानाच्या…\nगुणवत्तापूर्ण शिक्षणाला अधिक महत्व द्यावे : हर्षवर्धन पाटील\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\n‘खाकी’ वर्दीतील फोटो केले त्याने सोशल मिडीयावर ‘पोस्ट’, ‘पोलखोल’ झाल्यावर त्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%A8/", "date_download": "2019-07-22T09:33:08Z", "digest": "sha1:GTFL7GYQS35762B2ML4SOY2NMNEGJAK6", "length": 17195, "nlines": 184, "source_domain": "policenama.com", "title": "साहित्य संमेलन Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\nमोठी बातमी : दीक्षाभूमीत होणार पहिले भारतीय ‘संविधान’ साहित्य संमेलन\nनागपूर : पोलिसनामा ऑनलाईन - राज्यघटनेतील सामाजिक न्यायाचा विचार लोकांपर्यंत पोहोचविणे हा उद्देश ठेवून पहिल्या भारतीय संविधान साहित्य संमेलनाचे आयोजन येत्या ८ जूनपासून सुरु होत आहे. हे भारतीय संविधान साहित्य संमेलन ८ व ९ जून रोजी नागपुरात…\nदेशाच्या इतिहासात पहिल्यांदाच पोलीस साहित्य संमेलन\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - खाकी वर्दीतील पोलीस नेहमीच सामान्य नागरिकांच्या संरक्षणासाठी २४ तास काम करीत असतात. मग ऊन, वारा, पाऊस काही असो हा पोलीस नावाचा माणूस सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असतो. पण कणखर असलेल्या या खाकी…\nनयनतारा सहगल प्रकरण : नगरमध्ये सांस्कृतिक दहशतवाद विरोधी समितीकडून निषेध\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात जेष्ठ भारतीय लेखिका नयनतारा सहगल यांना पाठविलेले उद्घाटनाचे निमंत्रण रद्द केल्याबद्दल सांस्कृतिक दहशतवाद विरोधी समितीच्यावतीने पत्रकार चौकातील…\n‘या’ निर्णयामुळे महाराष्���्राचे नाक कापल्या गेले : भाजप मंत्री\nयवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन - साहित्य संमेलनात जो वाद सुरू आहे त्या वादाशी सरकारचं काहीही देणं घेणं नाही. आम्हीही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते आहोत अशी स्पष्ट भूमिका सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी साहित्य…\n‘त्या’ कार्यक्रमाच्या उद्घाटनाला तावडे ; समारोपाला फडणवीस, गडकरी\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - आज यवतमाळमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरूवात होत आहे. उद्घाटक नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्यानंतर यामागे सत्ताधाऱ्यांचे आदृश्य हात असल्याचा आरोप होत होता. आयोजकांनी मुख्यमंत्र्यांच्या…\nसाहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीची झाली निवड\nयवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन : ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीला निमंत्रित करण्याचे साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी ठरवले असून साहित्य महामंडळाच्या आणि संमेलन आयोजकांच्या बैठकीत…\nसाहित्य संमेलनाचे उद्घाटन आता आत्महत्या केलेल्या शेतकरी पत्नीच्या हस्ते\nयवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन - गेल्या काही दिवसापासून साहित्य विश्वात वेगवान घडामोडी घडत असल्याचे पाहण्यास मिळते आहे. कोणतेच साहित्य संमेलन वाद विरहित नकरण्याचा विडाच साहित्य क्षेत्रातील कारभाऱ्याने उचलला आहे. अशातच काही तरी चांगले…\nसाहित्य संमेलन म्हणजे लाखो लोकांचा गोंधळ- सचिन कुंडलकर\nपुणे : वृत्तसंस्था - आगामी मराठी साहित्य संमेलन यवतमाळ येथे पार पडणार आहे. त्यावर दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर बोट ठेवलं आहे. त्यांनी आपल्या फेसबुकवरून साहित्य संमेलनाबद्दल पोस्ट लिहीली आहे.…\n..तर आपण आजही विधवांना जाळत राहिलो असतो : नयनतारा सहगल\nमुंबई : वृत्तसंस्था - यवतमाळ मध्ये होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनावरून वाद चालू आहे. मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, मराठीच्या मुद्द्यावर मनसेसह काही संघटनांनी…\nसाहित्य संमेलनाला मुख्यमंत्र्यांसह सांस्कृतिक कार्यमंत्री येणार\nयवतमाळ : पोलीसनामा आॅनलाइन - ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यवतमाळ येथील उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांना संमेलनाचे…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\nप्रेग्नेंसीनंतर स्वतःला फिट ठेवण्याबद्दल अभिनेत्री सौम्या…\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्रीपदाचा विषय माझ्यासमोर नसून महाराष्ट्र घडवायला मी निघालेलो आहे. जे लोक…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या प्रेमाचा ज्वर सर्वत्र आहे. त्यात प्रेमप्रकरणातून अनेक प्रेमभंग झाल्यावर आत्महत्या…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. त्यामुळे एसबीआय नेहमीच आपल्या…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेत्री कोयना मित्रा काही दिवसांपूर्वीच 'ओ साकी साकी रे' या गाण्यामुळे चर्चेत आली…\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\nऔरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी चार वर्षापासून प्रयत्न चालू…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम ‘फ्री’,…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\nसांगवीत दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त\nशिवसेनेच्या मोर्चामुळं शेतकर्‍यांना विम्याचे पैसे मिळण्यास सुरवात :…\nगांधी घराण्याच्या बाहेरचा अध्यक्ष झाल्यास २४ तासात पक्ष फुटेल,…\nपुण्यातील इंजिनियर���ी ‘काँग्रेस अध्यक्ष’ होण्याची मनिषा\n१६ वर्षानंतरचे ‘तेरे नाम’ चित्रपटामधील अभिनेत्रीचे ‘हाल’\nनिरपराध नागरिकांची हत्या बंद करा आणि लुटणाऱ्यांची हत्या करा : राज्यपाल सत्यपाल मलिक\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/rudra-a-novel-part-3/", "date_download": "2019-07-22T10:31:05Z", "digest": "sha1:AEKA5VDDEXKGZ2RAWHCTIDZ3KSBQKKDF", "length": 22717, "nlines": 203, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "रुद्रा – कादंबरी – भाग ३ – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ July 22, 2019 ] मन एक पाखरू\tललित लेखन\n[ July 22, 2019 ] मानसिक स्वास्थ्य कसे हाताळावे \n[ July 20, 2019 ] भिकारीण\tकविता - गझल\n[ July 19, 2019 ] कवीची श्रीमंती\tकविता - गझल\n[ July 19, 2019 ] ओरॅकल कंपनीचा संस्थापक लॅरी एलिसन\tविशेष लेख\nHomeसाहित्य/ललितकादंबरी रुद्रा – कादंबरी – भाग ३\nरुद्रा – कादंबरी – भाग ३\nFebruary 12, 2019 सुरेश कुलकर्णी कादंबरी , साहित्य/ललित\nइन्स्पे. राघव नुकताच सी.बी.आय ला अटॅच झाला होता. सकाळचे एरोबिक्स संपवून तो घाम पुसत होता. तोच त्याचा मोबाईल वाजला. हवालदार जाधव फोनवर होता.\n“हा. जाधव काका बोला. सकाळीच आठवण काढलीत. काही विशेष\nहवालदार जाधव हा रिटायरमेंटला आलेला डिपार्टमेंट मधला आदरणीय सदस्य होता. अनुभवी आणि अत्यंत हुशार,पण तत्वनिष्ठ मागेच राहिला. त्यांच्या बरोबरीचे बरेच वर सरकले होते. राघव त्यांना आदराने वागवत असे व ते त्याच्याशी अदबीनेच वागत. एक लोभस बंध दोघात निर्माण झाला होता. आणि ‘कामाशी इमान’ हा त्यांच्यातील कॉमन दुवा होता मागेच राहिला. त्यांच्या बरोबरीचे बरेच वर सरकले होते. राघव त्यांना आदराने वागवत असे व ते त्याच्याशी अदबीनेच वागत. एक लोभस बंध दोघात निर्माण झाला होता. आणि ‘कामाशी इमान’ हा त्यांच्यातील कॉमन दुवा होता\n“सर , एक खून झालाय\n” ‘नक्षत्र ‘बंगल्याच्या आउट हाऊस मध्ये. बंगल्याचे मालक संतुकराव सहदेव यांचा मी नाईटला होतो. सकाळी सहाला बंगल्याच्या सेक्युरिटी गार्डचा फोन आला. तुम्ही आल्यावर सविस्तर रिपोर्ट देतो. मी बाकी टीमला कळवले आहे. ते कुठलंही क्षणी येतील.” थोडक्यात जाधव काकांनी कल्पना दिली. जाधव काका स्पॉटवर जातीने हजर आहेत म्हणजे सर्व व्यवस्थित सोय होणार होती.\n” राघवन फारशी चौकशी करण्यात वेळ घालवला नाही. ट्रॅकसूटच्या पॅन्टवर जॅकेट घालून त्याने आपल्या बाईकवर उडी मारली. स्टार्टच बटन दा���लं, तस ते साडे तीनशे सीसीच धूड गुरगुरल. क्षणात ती बाईक बुलेटच्या वेगाने झेपावली. ‘नक्षत्र ‘च्या दिशेने\nसंतुकराव हे सदुसष्ट वर्षाचे धडधाकटवृद्ध होते. त्यांचे पांढरे रेशमी मुलायम केस खिडकीतुन येणाऱ्या सकाळच्या कोवळ्या उन्हात चमकत होते. त्यांचा मृत देह अजून त्याच खुर्चीत होता. डोळे खोबणी सोडून बाहेर आले होते, पण जीभ मात्र बंद तोंडातच होती. राघव बारकाईने निरीक्षण करत होता. नाक तोंड दाबून कोणीतरी त्यांचा खून केला असावा.असा कयास राघवने काढला. मृत संतुकरावच्या चेहऱ्यावर आश्चर्य चकित झाल्याचे भाव मात्र स्पष्ट दिसत होते. जे घडले ते त्यांना अपेक्षेत नसावे. त्यांच्या समोरच्या कॉम्पुटर टेबलवर लॅपटॉप, काही पुस्तके,होती.\nजाधव काकांनी योग्य ती काळजी घेतली होती. एव्हाना फोटोग्राफर आणि इतर तज्ञ मंडळी आली होती. फिंगर प्रिंटवाले पावडर मारून ठशांचा शोध घेत होते. त्या बैठकीला लागून एक बेडरूम होती. त्यातील फ्रेंच विंडो अर्धवट उघडी होती. राघवने आपला मोर्च्या तिकडे वळवला. त्या खिडकीला गज किंवा जाळी नव्हती. त्याची गरजही नसावी. एक तर आऊट हाऊस, दुसरे भक्कम कंपाउंडच्या आतले, फारश्या सौरक्षणाची गरज भासली नसावी. बाहेरून कोणालाही त्या खिडकीतून बेडरूम मध्ये प्रवेश करता येऊ शकत होता राघवने खिडकी बाहेर डोकावून पहिले. बाहेर ओल्या मातीत एक बुटाचा ठसा उमटला होता. तसेच खिडकीच्या चौकटीवरही काही ओली माती लागलेली होती राघवने खिडकी बाहेर डोकावून पहिले. बाहेर ओल्या मातीत एक बुटाचा ठसा उमटला होता. तसेच खिडकीच्या चौकटीवरही काही ओली माती लागलेली होती त्याने जाधव काकांना आवाज दिला.\n“जाधव काका, हे बाहेरचे बुटाचे ठसे घेऊन ठेवा. तसेच चौकटीला लागलेली माती सुद्धा. आसपास अजूनही काही प्रिंट्स सापडतील.”\nजाधव काकांनी होकारार्थी मान हलवली.\n“ज्याने खुनाची बातमी कळवली त्या गार्डला बोलवा. ”\nतो सेक्युरिटी गार्ड कम वॉचमन चांगलाच दणकट होता. साडेपाच -पावणेसहा फूट उंच असावा. दगडी चेहऱ्याचा. लालभडक डोळे. जागरणा मुळे हि असतील. पोलीस खात्यात किंवा सैन्यात असावा. पण त्याचे सुटलेले पोट ,तो खूप आळशी असल्याचे सांगत होते. त्याने निळ्या रंगाच्या अगम्य शेडचा ड्रेस घातला होता. आपल्या डाव्या हातातला काळा दंडुका तो सारखा हलकेच स्वतःच्या पोटरीवर मारत होता. एक तर ती त्याची सवय असावी, किंवा तो आतून बेचैन असावा. ज्या सहजतेने त्याने तो दंडुका डाव्या हातात धरला होता,त्यावरून तो डावखोरा असावा असे वाटत होते. एका नजरेत या गोष्टींची नोंद राघवच्या मनाने घेतली.\n” तो मग्रूरपणे गुरगुरला. साध्या बोलण्यातहि अशी मग्रुरी उत्तर भारतात पहावयास मिळते.\n” पोलीस मे था\n“नै. मिलटरी मे था \n“नै. बिलासपूर का. ”\n“पचास को दो कम.”\n“कितने दिन से यहा हो \nम्हणजे या जसवंतने पूर्ण नौकरी केली नव्हती सोडण्याचा प्रश्न नव्हता. कोर्टमार्शल झाले असावे.\n“तुझ्या शिवाय या बंगल्यात अजून कोण कोण असत\n“मी अन मालक दोघेच. कुक सकाळी आठ ला येतो, ब्रेक फास्ट आणि जेवण बनवून बाराच्या आसपास निघून जातो. मग कोणी येत नाही. ”\n“मुडदा कोणी पहिल्यांदा पहिला\n“त्याच काय झालं मी सकाळी —”\n“सकाळी पाचच्या राऊंडला मला ते खिडकीतून दिसले.”\n” नेमके काय दिसले\n” मालक वेडेवाकडे खुर्चीत पडले होते. ”\n“मी खिडकीतून आत गेलो.”\n“कारण दार आतून बंद होते. ”\n” हू , आत गेल्यावर तू काय केलंस\n“सर्व आऊट हाऊस चेक केले. कोणी लपून बसलाय का याचा शोध घेतला. ”\n“मग काही चोरीस गेलंय का हे बघतील.”\n“आत कोणी नव्हतं. सगळं सामानही व्ययस्थित होत.”\n“मग पोलिसांना फोन केला.”\n“आता शेवटचा प्रश्न मालक फक्त कालच येथे झोपायला आले होते का रोज येथेच झोपतात\n“रोज नाही, पण गेल्या महिन्या पासून या आऊट हाऊस मधेच झोपत होते\n इतका राजमहाल सारखा बंगला सोडून येथे का \n“ठीक तू जा. पण गाव सोडून जायचे नाही. तुझा फोन नम्बर जाधव काका कडे देऊन ठेव. आणि हो, तपासा संबंधी कोठे बोलायचे नाही. कोणी खोदून खोदून विचारले तर मात्र मला कळवायचे ओके \n“हा ठीक. समझ गया. ”\nजसवंत मागे वळून निघून गेला. राघव त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहात असताना, त्याचा ती गोष्ट लक्षात आली. जसवंतने कॅनवास शूज घातले होते\nत्याने जाधव काकांना बोलावून घेतले.\n“जाधव काका,खिडकी बाहेरजे बुटातचे ठसे आहेत,ते कापडी बुटाचे वाटतात. अश्या कामात आवाज न होवू देता हालचालीस चांगले असतात. जसवंतच्या बुटाचे पण ठसे घ्या. त्याने कॅनवास शूज का घातलेत विचारा. महत्वाची गोष्ट ते खिडकी बाहेरचे बुटाचे ठसे आणि जसवंतच्या बुटाचा आकार एकच आहे असे मला वाटते जसवंत हाच शेवटचा इसम ज्याने संतुकरावांना जिवंत पहिले जसवंत हाच शेवटचा इसम ज्याने संतुकरावांना जिवंत पहिले आणि हाच पहिला ज्याने मृत पहिल्यांदा पहिले आणि हाच पहिला ज्याने मृत पहिल्यांदा पहिले” जाधव काका समजून गेले, जसवंतवर पाळत ठेवण्याची हि सूचना होती” जाधव काका समजून गेले, जसवंतवर पाळत ठेवण्याची हि सूचना होती राघवाची पाठ वळताच, जाधव काकांनी लगेच फोन काढला.\n“शकील, जसवंत नजरे आड होता कामा नये २४x ७.\nसर्व सोपस्कार आटोपून ऍम्ब्युलन्स मृत देह पोस्टमोर्टम साठी घेऊन गेली तेव्हा दुपारचे दोन वाजले होते. राघवने फॉरेन्सिस लॅब इन्चार्जला फोन लावला.\n“सर, राघव बोलतोय. संतुकरावची बॉडी पीएम साठी येतीयय. श्रीमंत माणूस होता. DNA प्रिझर्व करून ठेवा, कारण पैशासाठी मुडदे पडणारे कमी नसतात.”\nराघव घराकडे निघाला. पोटात कावळे ओरडत होते. बंगल्या बाहेर राघवाची बुलेट बाहेर पडली. तो टकला माणूस हळूच झाडामागून पुढे आला आणि राघवच्या दूर जाणाऱ्या बाईकला एक टक पहात होता. खरे तर तो त्याचा गाढवपणाचं होता कारण राघवलाही ‘तो’ मिरर मधून दिसत होता कारण राघवलाही ‘तो’ मिरर मधून दिसत होता सकाळी ‘नक्षत्र’च्या गेट मध्ये शिरताना हा टकलू त्याला असाच दिसला होता, बाईकच्या मिरर मध्ये\nमी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nमराठीसृष्टीचा मोबाईल ऍप आजच डाऊनलोड करा..\nमानसिक स्वास्थ्य कसे हाताळावे \nओरॅकल कंपनीचा संस्थापक लॅरी एलिसन\nमाझे आदरणीय गुरुजी पं. दिनकर पणशीकर\nकाय आहे ऑफिस कोल्ड आणि कसा कराल यापासून बचाव\nमॅनहॅटनहेंज.. मॅनहॅटन.. न्यूयॉर्क.. अमेरिका\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\n��ुमची साईट मराठीत बनवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/national/video-niece-and-gwalior-minister-kanta-mishra-get-emotional-on-atal-bihari-vajpayee-health-300790.html", "date_download": "2019-07-22T09:44:03Z", "digest": "sha1:UC2DINMSJ5YFDIYR7KFITEQZWM6HREOS", "length": 4686, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "वाजपेयींच्या भाचीचा हा VIDEO पाहून तुम्हालाही होतील अश्रू अनावर | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nवाजपेयींच्या भाचीचा हा VIDEO पाहून तुम्हालाही होतील अश्रू अनावर\n15 ऑगस्ट : ग्वालियर मंत्री आणि माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या भाची कांता मिश्रा यांनी त्यांच्या अटलजींच्या आठणींना उजाळा दिला आहे. अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती संध्या चिंताजनक आहे. त्याबद्दल कांता यांना विचारलं असता त्या भावूक झाल्या. प्रत्येक महिन्याला एकमेकांशी बोलणारे आम्ही गेल्या 9 वर्ष बोललो नाही असं म्हणताना कांता यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी अटलजींना नेहमी खंबीर उभं राहताना पाहिलं आहे, त्यामुळे त्यांना मी असं आजारी नाही पाहू शकत असंही त्या म्हणाल्या. त्यांच्या या भावना एकूण तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.\n15 ऑगस्ट : ग्वालियर मंत्री आणि माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या भाची कांता मिश्रा यांनी त्यांच्या अटलजींच्या आठणींना उजाळा दिला आहे. अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती संध्या चिंताजनक आहे. त्याबद्दल कांता यांना विचारलं असता त्या भावूक झाल्या. प्रत्येक महिन्याला एकमेकांशी बोलणारे आम्ही गेल्या 9 वर्ष बोललो नाही असं म्हणताना कांता यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी अटलजींना नेहमी खंबीर उभं राहताना पाहिलं आहे, त्यामुळे त्यांना मी असं आजारी नाही पाहू शकत असंही त्या म्हणाल्या. त्यांच्या या भावना एकूण तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.\n'जय श्री रामची घोषणा द्या', झोमॅटोच्या Delivery Boysना औरंगाबादेत बेदम मारहाण\nधोनीला लष्करी ट्रेनिंगसाठी परवानगी मिळाली पण...\nकौतुकाचा वर्षाव करत मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान मोदींकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा\n… म्हणून सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आई-बाबांचे फोटो\nचॅपेल यांच्या मतानुसार सुपर ओव्हरचा नियम बदलला तरी इंग्लंडच विजेता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/ats-arrested-30-year-old-man-from-ghatkopr-in-nallasopara-blast-302307.html", "date_download": "2019-07-22T11:02:06Z", "digest": "sha1:4X4HVZIK5YBGQHQ7OFAZENGVKFO3OPIR", "length": 21626, "nlines": 116, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नालासोपारा स्फोटक प्रकरणी आणखी एकाला घाटकोपरमधून अटक | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nचंद्रावर 'चांद्रयान'ला उतरण्यासाठी लागणार इतके दिवस, या आणि इतर बातम्या\nरक्षकच झाले भक्षक,रत्नागिरीत 50 लाखांचं कोकेन जप्त\nकधी 200 रुपयांसाठी केली टेनिस बॉलनं गोलंदाजी आता दिसणार थेट ब्लू जर्सीत\nशाळेचे दप्तर मागितलं म्हणून जन्मदात्याने आपल्या दोन मुलांना पाजले विष\nरक्षकच झाले भक्षक,रत्नागिरीत 50 लाखांचं कोकेन जप्त\nशाळेचे दप्तर मागितलं म्हणून जन्मदात्याने आपल्या दोन मुलांना पाजले विष\nपार्थ पवारांची पुन्हा स्टंटबाजी कचरा नसलेल्या ठिकाणी स्वच्छता अभियान\n'काँग्रेस'साठी धोक्याची घंटा, या आमदाराने दिल्या CMना वाढदिसाच्या शुभेच्छा\n'काँग्रेस'साठी धोक्याची घंटा, या आमदाराने दिल्या CMना वाढदिसाच्या शुभेच्छा\nधावत्या लोकलमधून पडून तरुणीचा जागीच मृत्यू\nनाईट लव्हर बारवर नार्कोटिक्स विभागाची छापा, 14 मुलींची सुटका\nआदित्य ठाकरेनंतर आता मुख्यमंत्रीही जाणार जनतेच्या दारात, असा आहे 'मेगाप्लान'\nरक्षकच झाले भक्षक,रत्नागिरीत 50 लाखांचं कोकेन जप्त\nChandrayaan-2: दक्षिण ध्रुवावरच का जातोय आपण ISRO करणार डार्क साइडचं रहस्यभेद\nदेशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nअभिनेत्री कोइना मित्राला 6 महिन्याचा तुरुंगवास, जाणून घ्या काय आहे कारण\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nगरोदर असताना केली बेदम मारहाण, प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचा खळबळजनक आरोप\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\nकधी 200 रुपयांसाठी केली टेनिस बॉलनं गोलंदाजी आता दिसणार थेट ब्लू जर्सीत\nमुंबई इंडियन्सच्या 'या' चॅम्पियन खेळाडूला मिळालं टीम इंडियाचं तिकीट\n'या' खेळाडूसाठी मोजले दीड कोटी पण दोन्ही सामन्यात संघाचा पराभव\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\nFacebook, WhatsApp ची हेरगिर��, 'हे' टूल आहे धोकादायक\nट्रोलर्सना रोखण्यासाठी ट्विटरने आणलं नवीन फीचर\nOMG VIDEO : या हायटेक रेस्टॉरंटमध्ये चक्क रोबो करतात सर्व्ह\n तुमच्यावर आहे गुगल आणि फेसबुकचं लक्ष\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nचंद्रावर 'चांद्रयान'ला उतरण्यासाठी लागणार इतके दिवस, या आणि इतर बातम्या\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : उस्मानाबादकडे मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद\nपुण्यात परदेशी नागरिकाला मारहाण, पाहा VIDEO\nनालासोपारा स्फोटक प्रकरणी आणखी एकाला घाटकोपरमधून अटक\nरक्षकच झाले भक्षक,रत्नागिरीत 50 लाखांचं कोकेन जप्त\nकधी 200 रुपयांसाठी केली टेनिस बॉलनं गोलंदाजी आता दिसणार थेट ब्लू जर्सीत\nशाळेचे दप्तर मागितलं म्हणून जन्मदात्याने आपल्या दोन मुलांना पाजले विष\nChandrayaan-2: दक्षिण ध्रुवावरच का जातोय आपण ISRO करणार डार्क साइडचं रहस्यभेद\nपार्थ पवारांची पुन्हा स्टंटबाजी कचरा नसलेल्या ठिकाणी स्वच्छता अभियान\nनालासोपारा स्फोटक प्रकरणी आणखी एकाला घाटकोपरमधून अटक\nया सर्व आरोपींचा सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समिती या संघटनांशी संबंध असल्याचे म्हटले जात आहे\nमुंबई, २५ ऑगस्ट- नालासोपारा स्फोटक प्रकरणात एटीएसने शुक्रवारी रात्री घाटकोपरमधून एकाला अटक केली आहे. आज दुपारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येईल. ३० वर्षीय या तरुणाचे नाव अद्याप समोर आले नाही. या प्रकरणात एटीएसने वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर आणि अजून तीन आरोपींना अटक केली होती. या सर्व आरोपींचा सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समिती या संघटनांशी संबंध असल्याचे म्हटले जात आहे. मुंबई, नालासोपारा, कोल्हापूर, सोलापूर येथे घातपाती कारवाया केल्याचा, खूनाचा कट रचल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. हा तरुण कोण आहे आणि त्याचा या प्रकरणाशी संबंध काय या सगळ्याची माहिती पोलिसांनी अद्याप दिली नसून, शनिवारी दुपारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यानंतरच सगळ्या गोष्टींचे तपशील समोर येतील असे म्हटले जात आहे.\nदरम्यान, दाभोळकरांच्या हत्येप्रकरणी एसीएस आणि सीबीआयच्या पथकाने मंगळवारी पहाटे आणखीन तीन संशयितांना चौकशीस���ठी ताब्यात घेतले होते. या तीन संशयीतांपैकी दोन संशयीत हे सचिन अंदुरेचे मेहुणे आहेत तर एक धावणी मोहल्ल्यातील संशयीताला ताब्यात घेतलं आहे. पथकाने देवळाई येथील मनजीत प्राईड अपार्टमेन्टमधून या तिघांना ताब्यात घेतले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी आरोपींकडून एक पिस्तुल जप्त करण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत या तीनही आरोपींची एटीएसच्या कार्यालयात कसून चौकशी करण्यात आली.\nपथकाने या छाप्यात सातारा पोलिसांची मदत घेतली. मंगळवारी पहाटे २ वाजून ५० मिनिटांनी मनजीत प्राईड अपार्टमेन्टमध्ये छापा घालताना अपार्टमेन्टच्या रजिस्टरमध्ये पथकाने इन आणि आऊटची नोंद केली. तसेच छापा टाकताना सातारा पोलिसांनाही घरात येऊ दिले नाही. इमारतीमधून कोणालाही आत सोडू नका तसेच बाहेरही जायला देऊ नका अशा सुचना पथकाने सातारा पोलिसांना दिल्या होत्या.\nVIDEO : 'रॅम्बो' त्याच्याजवळ येऊन थांबला आणि खुनी सापडला\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा\nचंद्रावर 'चांद्रयान'ला उतरण्यासाठी लागणार इतके दिवस, या आणि इतर बातम्या\nरक्षकच झाले भक्षक,रत्नागिरीत 50 लाखांचं कोकेन जप्त\nकधी 200 रुपयांसाठी केली टेनिस बॉलनं गोलंदाजी आता दिसणार थेट ब्लू जर्सीत\nशाळेचे दप्तर मागितलं म्हणून जन्मदात्याने आपल्या दोन मुलांना पाजले विष\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/nagpur/doctor-committed-suicide-nagpur-due-harassment-wife-and-mother-law/", "date_download": "2019-07-22T10:45:34Z", "digest": "sha1:66BOGIBNW73OHSS5573SIVYOGMJDRIMG", "length": 32467, "nlines": 410, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Doctor Committed Suicide In Nagpur Due To Harassment By Wife And Mother-In-Law | पत्नी व सासूच्या छळापायी नागपुरात डॉक्टरची आत्महत्या | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nविविध मागण्यांसाठी गोर सेनेचा रास्ता रोको\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nविकेंडला सिंहगडावर जाण्यासाठी दुपारी 2ची डेडलाईन\nठाण्यातील अभिनय कट्ट्यावर उलगडले 'ड्रायव्हर' चे भावविश्व\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nकर्नाटक विधानसभाच बरखास्त करा- उद्धव ठाकरे\nमराठी अनिवार्य नसणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई\nएकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nही आहे मराठीतील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री, आता ओळखणे देखील होतंय कठीण\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nकिती टक्के लोक ऑफिसमध्ये अफेअर करतात\n'या' 4 राशींच्या व्यक्ती स्वतःच्या दुःखाचा बाऊ करत नाहीत; तुमची रास आहे का यात\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेल�� खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nAll post in लाइव न्यूज़\nपत्नी व सासूच्या छळापायी नागपुरात डॉक्टरची आत्महत्या\nपत्नी व सासूच्या छळापायी नागपुरात डॉक्टरची आत्महत्या\nपत्नी, सासू आणि मेव्हण्याकडून होणारा छळ असह्य झाल्याने एका तरुण डॉक्टरने गळफास लावून आत्महत्या केली\nपत्नी व सासूच्या छळापायी नागपुरात डॉक्टरची आत्महत्या\nठळक मुद्दे मृत्यूपूर्वी बनविली व्हिडीओ क्लीपएमआयडीसीत गुन्हा दाखल\nनागपूर : पत्नी, सासू आणि म��व्हण्याकडून होणारा छळ असह्य झाल्याने एका तरुण डॉक्टरने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने त्याला होत असलेल्या मानसिक त्रासाची व्यथा सांगणारी एक व्हिडीओ क्लीप तयार केली. ती आपल्या मोबाईलमध्ये साठवली अन् मृत्यूला कवटाळले. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मन हेलावून टाकणारी ही घटना दोन महिन्यानंतर उजेडात आली.\nडॉ. सागर नरेंद्र मोरघडे (वय ३२) असे मृत डॉक्टरचे नाव आहे. डॉ. सागरच्या मृत्यूला त्याची पत्नी डॉ. कोमल, तिची आई मनीषा मुकुंदराव तोडकर आणि कोमलचा भाऊ आशिष तोडकर (वय ३३, रा. तिघेही राधानगर, नरसाळा) हे तिघे जबाबदार असल्याचे तपासात उघड झाल्यामुळे एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.\nपोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. सागर हा बालरोग तज्ज्ञ म्हणून सेवारत होता आणि डॉ. कोमल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये सेवारत आहे. दोघांमध्ये आधी मैत्री आणि नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले. नंतर सागरच्या कुटुंबीयांकडून कोमलला सागरसाठी लग्नाची मागणी घालण्यात आली. दोघेही डॉक्टर असल्याने आणि घरची स्थिती चांगली असल्याने लग्न जुळले. कुटुंबीयांनी त्यांचे दोन वर्षांपूर्वी लग्न लावून दिले. वानाडोंगरीतील पायोनियर सोसायटीत डॉ. सागर आणि डॉ. कोमलने आपला संसार थाटला. सर्व व्यवस्थित होते. अचानक या दोघांच्या संसारात कोमलची आई मनीषा आणि भाऊ आशिष ढवळाढवळ करू लागले. सागरने कसे वागावे, कसे राहावे, काय घ्यावे, कुठे जावे याबाबत ते हस्तक्षेप करू लागले. यामुळे कोमल आणि सागरमध्ये खटके उडायला सुरुवात झाली. सागर दडपणात आला असताना कोमलने त्याला सांभाळून घेण्याऐवजी त्याच्यावर जास्त मानसिक दबाव आणला. ती माहेरी निघून गेली. परिणामी सागर अस्वस्थ झाला. त्याने २६ एप्रिलला गळफास लावून आत्महत्या केली. एमआयडीसी पोलिसांनी प्रारंभी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.\nतपासात धक्कादायक प्रकार उघड\nहवलदार विजय नेमाडे यांनी या प्रकरणाचा तपास केला. आत्महत्येचे कारण जाणून घेण्यासाठी डॉ. सागरच्या मोबाईलची पाहणी केली असता धक्कादायक प्रकार उजेडात आला. पत्नी, सासू आणि मेव्हण्याकडून होणाऱ्या प्रचंड मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे सागरने मृत्युपूर्वी बनविलेल्या व्हिडीओ क्लीपमधून स्पष्ट झाले. या संबंधाने डॉ. ��ागरचे बंधू नरेंद्र मोरेश्वर मरघडे (वय ५५, रा. सावंगी मेघे, वर्धा) यांनी शनिवारी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्यावरून एमआयडीसी पोलिसांनी मृत सागरची पत्नी डॉ. कोमल, तिची आई मनीषा आणि भाऊ आशिष तोडकर या तिघांविरुद्ध डॉ. सागरला आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.\nतू आधी खूप प्रेम केले \nसागरने मृत्यूला कवटाळण्यापूर्वी बनविलेल्या व्हिडीओ क्लीपमध्ये पत्नी कोमलला उद्देशून अतिशय भावविव्हळ संवेदना व्यक्त केल्या आहेत. तू आधी माझ्यावर खूप प्रेम केले. आता मात्र मला विरहात सोडून निघून गेली. एकटा कसा जगू, असा भावनिक प्रश्नही त्याने पत्नी कोमलला त्यातून केल्याचे पोलीस सांगतात. यावरून सागरचे पत्नीवर खूप प्रेम होते आणि तो तिच्या विरहामुळे हताश झाला होता, हे स्पष्ट झाले आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nगेवराईत ९ वीच्या विद्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्या\nचांगल्या कॉलेजला प्रवेश न मिळण्याच्या भीतीने आत्महत्या\nआत्महत्येच्या प्रयत्नात आईचा मृत्यू\n मंगळसूत्र, बांगड्या घालून अल्पवयीन मुलाने केली आत्महत्या\nवाळूज परिसरात ५ महिन्यांत २५ जणांनी संपवले जीवन\n सासऱ्याच्या लैंगिक छळाला कंटाळून सुनेनी केली आत्महत्या\nनागपूर जिल्हा: शिवसेना व राष्ट्रवादीपुढे यंदा खाते उघडण्याचे आव्हान\nशासकीय आयुर्वेद महाविद्यालय : बीएएमएसच्या २५ टक्क्यांनी वाढल्या जागा\nनागनदी प्रकल्पामुळे मनपावर वाढणार आर्थिक भार\nनागपुरात सव्वाचार वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार\nनागपूरच्या विकासात चेंबरने सहकार्य करावे : नितीन गडकरी यांचे आवाहन\nआता, गरिबांची आर्थिक विवंचना दूर करा\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1624 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (793 votes)\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nकमी वयात पांढऱ्या केसांनी हैराण केलंय; 'हे' घरगुती उपाय वापरून तर पाहा\nवजन कमी करायचंय, बीपी नॉर्मल ठेवायचाय मग दररोज सकाळी प्या 'गरम पाणी'\nचंद्रावर वसले होते एलियन्सचे शहर, नासाच्या छायाचित्रांमधून झाला उगलडा\nमाणसाच्या आकाराची सर्वात मोठी जेलीफिश कॅमेरात कैद\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\n....म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या स्वभावाला औषध नाही: अजित पवार\nवर्ग प्रमुखाची निवडणूक हरल्याने 13 वर्षांच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nलोकल रोज विलंबाने धावतात, आमच्या नोकऱ्या जातात; प्रवाशांचे आंदोलन\nजिल्ह्यात लहरी पावसाचा खेळ सुरूच\nChandrayaan-2: वीरेंद्र सेगवागने दिल्या इस्रोला खास शुभेच्छा\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nएक वर्षाच्या लीपनंतर ‘छत्रीवाली’ मालिकेतल्या विक्रम-मधुराचं नातं नव्या वळणावर\nBreaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\n3, 2, 1, 0... इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'चांद्रयान-2' चं उड्डाण यशस्वी झाल्याची घोषणा\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/national/bjp-mp-gorakhpur-ravi-kishan-yogi-adityanath-lord-krishna-arjun/", "date_download": "2019-07-22T10:46:52Z", "digest": "sha1:5IBVFBMDE2CUQ4ZL7TKCUVSOLIIAVXRV", "length": 29178, "nlines": 404, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Bjp Mp Gorakhpur Ravi Kishan Yogi Adityanath Lord Krishna Arjun | भाजपाचा खासदार म्हणे, योगी आमचे भगवा��� श्रीकृष्ण अन् मी त्यांचा अर्जुन | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nविविध मागण्यांसाठी गोर सेनेचा रास्ता रोको\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nविकेंडला सिंहगडावर जाण्यासाठी दुपारी 2ची डेडलाईन\nठाण्यातील अभिनय कट्ट्यावर उलगडले 'ड्रायव्हर' चे भावविश्व\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nकर्नाटक विधानसभाच बरखास्त करा- उद्धव ठाकरे\nमराठी अनिवार्य नसणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई\nएकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nही आहे मराठीतील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री, आता ओळखणे देखील होतंय कठीण\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nकिती टक्के लोक ऑफिसमध्ये अफेअर करतात\n'या' 4 राशींच्या व्यक्ती स्वतःच्या दुःखाचा बाऊ करत नाहीत; तुमची रास आहे का यात\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; ��ारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद��रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nAll post in लाइव न्यूज़\nभाजपाचा खासदार म्हणे, योगी आमचे भगवान श्रीकृष्ण अन् मी त्यांचा अर्जुन\nभाजपाचा खासदार म्हणे, योगी आमचे भगवान श्रीकृष्ण अन् मी त्यांचा अर्जुन\nभोजपुरी अभिनेता आणि भाजपाचा नवनिर्वाचित खासदार रविकिशन यांनी गोरखपूर मतदारसंघातून मोठा विजय मिळवला आहे.\nभाजपाचा खासदार म्हणे, योगी आमचे भगवान श्रीकृष्ण अन् मी त्यांचा अर्जुन\nलखनऊः भोजपुरी अभिनेता आणि भाजपाचा नवनिर्वाचित खासदार रविकिशन यांनी गोरखपूर मतदारसंघातून मोठा विजय मिळवला आहे. त्यानंतर त्यांनी आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली आहेत. योगी आमचे भगवान श्रीकृष्ण आहेत अन् मी त्यांचा अर्जुन असल्याचं रविकिशन म्हणाले आहेत. गोरखपूर मतदारसंघातून योगी आदित्यनाथ पाच वेळा खासदार राहिले आहेत. ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर 2017मध्ये पोटनिवडणुका झाल्या, त्या जागेवरून भाजपा पराभूत झाला.\nरविकिशन म्हणाले, योगी आदित्यनाथ आमचे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि मी त्यांचा अर्जुन आहे. मला त्यांच्या नेतृत्वात गोरखपूरला उत्तर भारतातल्या सर्वश्रेष्ठ शहरांमधलं एक बनवायचं आहे. गोरखपूरमध्ये शहरीकरण वाढत चाललं आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. अनेक शहरांमध्ये उड्डाणपुलांची कमतरता आहे. त्यासाठी मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पाठपुरावा करणार आहे. मला आशा आहे की, वाहतुकीची ही समस्या लवकरात लवकर सुटेल, असंही रविकिशन म्हणाले आहेत.\nतसेच गोरखपूरमध्ये फिल्म सिटी बनवण्याचा मानसही रविकिशन यांनी बोलून दाखवला आहे. मी 2014ची निवडणूक जौनपूर मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर लढलो होतो. पण माझा पराभव झाला. 2017मध्ये रविकिशन यांनी भाजपात प्रवेश घेतला. योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री बनण्याआधी गोरखपूरचे खासदार होते. ते 1998पासून 2017पर्यंत खासदार राहिले आहेत. ते गोरखपीठाचे प्रमुख होते. गोरखपूर हा योगी आदित्यनाथ यांचा गड मानला जातो.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nyogi adityanathUttar Pradeshयोगी आदित्यनाथउत्तर प्रदेश\nत्यानं १०० नंबरवर फोन केला, भूत पकडायला पोलीस बोलावले अन्...\n जमिनीच्या वादातून गोळ्या झाडून ९ जणांची हत्या\nकावड यात्रेकरुंवर हेलिकॉप्टरने होणार पुष्पवृष्टी, सरकारचा निर्णय\nआता 'मोबाइल व्यसनमुक्ती केंद्र', पहिल्याच दिवशी पोहोचले 15 रुग्ण\nमाजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे पुत्र नीरज शेखर भाजपामध्ये दाखल\nराम नाईक यांची 'काम की बात'; ४० वर्षांपासून सुरू आहे आदर्श परंपरा\nChandrayaan-2: चंद्रावर उतरणारी 'प्रग्यान' बग्गी आहे तरी कशी\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nशीला दीक्षित यांचा उत्तराधिकारी कोण\nमोदींकडून इस्रोचे अभिनंदन तर सुषमा स्वराज यांचा 'वैज्ञानिकांना सॅल्यूट'\n'जय किसान, जय विज्ञान'... चांद्रयान-२ मोहिमेत शेतकरी पुत्राची मोलाची कामगिरी\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1624 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (793 votes)\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nकमी वयात पांढऱ्या केसांनी हैराण केलंय; 'हे' घरगुती उपाय वापरून तर पाहा\nवजन कमी करायचंय, बीपी नॉर्मल ठेवायचाय मग दररोज सकाळी प्या 'गरम पाणी'\nचंद्रावर वसले होते एलियन्सचे शहर, नासाच्या छायाचित्रांमधून झाला उगलडा\nमाणसाच्या आकाराची सर्वात मोठी जेलीफिश कॅमेरात कैद\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\n....म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या स्वभावाला औषध नाही: अजित पवार\nवर्ग प्रमुखाची निवडणूक हरल्याने 13 वर्षांच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nलोकल रोज विलंबाने धावतात, आमच्या नोकऱ्या जातात; प्रवाशांचे आंदोलन\nजिल्ह्यात लहरी पावसाचा खेळ सुरूच\nChandrayaan-2: वीरेंद्र सेगवागने दिल्या इस्रोला खास शुभेच्छा\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nएक वर्षाच्या लीपनंतर ‘छत्रीवाली’ मालिकेतल्या विक्रम-मधुराचं नातं नव्या वळणावर\nBreaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\n3, 2, 1, 0... इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'चांद्रयान-2' चं उड्डाण यशस्वी झाल्याची घोषणा\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0:Laocoon_Pio-Clementino_Inv1059-1064-1067.jpg", "date_download": "2019-07-22T09:56:31Z", "digest": "sha1:3EUEURKVZUXFTLJAAPQO5ALNOAMJALQ2", "length": 12287, "nlines": 256, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चित्र:Laocoon Pio-Clementino Inv1059-1064-1067.jpg - विकिपीडिया", "raw_content": "\nया झलकेचा आकार: ६२४ × ६०० पिक्सेल पिक्सेल. इतर resolutions: २५० × २४० पिक्सेल | ४९९ × ४८० पिक्सेल | ७९९ × ७६८ पिक्सेल | १,०६५ × १,०२४ पिक्सेल | २,६०० × २,५०० पिक्सेल.\nमूळ संचिका ‎(२,६०० × २,५०० पिक्सेल, संचिकेचा आकार: ३.४६ मे.बा., MIME प्रकार: image/jpeg)\nही संचिका Wikimedia Commons येथील असून ती इतर प्रकल्पात वापरलेली असू शकते. तिचे तेथील संचिका वर्णन पान खाली दाखवले आहे.\nस्रोत/छायाचित्रकार Marie-Lan Nguyen (2009)\nअसे करणे काही देशांमधे कायद्यानुसार शक्य नसू शकते. असे असल्यास :\nमी कोणालाही कोणत्याही कारणासाठी हे काम वापरण्याचे अधिकार कोणत्याही बंधनाशिवाय जर अशी बंधने कायद्याने बंधनकारक नसतीलतर देत आहोत.\nसंचिकेची त्यावेळची आवृत्ती बघण्यासाठी त्या दिनांक/वेळेवर टिचकी द्या.\nसद्य २०:४९, १७ जानेवारी २०१० २,६०० × २,५०० (३.४६ मे.बा.) Jastrow larger resolution\nखालील पाने या संचिकेला जोडली आहेत:\nसंचिकाचे इतर विकिपीडियावरील वापरः\nया संचिकेचे अधिक वैश्विक उपयोग पहा\nया संचिकेत जास्तीची माहिती आहे. बहुधा ही संचिका बनवताना वापरलेल्या कॅमेरा किंवा स्कॅनर कडून ही माहिती जमा झाली आहे. जर या संचिकेत निर्मितीपश्चात बदल करण्यात आले असतील, तर कदाचित काही माहिती नवीन संचिकेशी पूर्णपणे जुळणार नाही.\nसंचिका बदल तारीख आणि वेळ\n१६:१७, १७ जानेवारी २०१०\nप्रभावन कार्य (एक्स्पोजर प्रोग्राम)\nआंतरराष्ट्रीय मानक संस्थेचे वेग मुल्यमापन\nविदा निर्मितीची तारीख आणि वेळ\n१३:१२, ९ सप्टेंबर २००९\nअंकनीकरणाची तारीख आणि वेळ\n१३:१२, ९ सप्टेंबर २००९\nप्रभावन अभिनत (एक्सपोजर बायस)\nमहत्तम जमिनी रन्ध्र(लँड ऍपर्चर)\nफ्लॅशदिवा प्रज्ज्वलित झाला नाही\nभींगाची मध्यवर्ती लांबी (फोकल लांबी)\nवन चीप कलर एरिया सेंसर\nस्थिरचित्र अंकीय छाउ (डिजीटल स्टील कॅमेरा)\nभींगाची मध्यवर्ती लांबी (फोकल लांबी) ३५ मी.मी. फील्ममध्ये\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/sonia-gandhi-has-been-elected-as-chairperson-of-congress-parliamentary-party-updated/", "date_download": "2019-07-22T09:30:12Z", "digest": "sha1:H5CIG26TNWPLRVXF2WEEJ4IVTDZETSZK", "length": 15057, "nlines": 189, "source_domain": "policenama.com", "title": "सोनिया गांधीच असणार काॅंग्रेसच्या 'नेत्या' ; संसदीय दलाच्या बैठकीत मोठा निर्णय - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\nसोनिया गांधीच असणार काॅंग्रेसच्या ‘नेत्या’ ; संसदीय दलाच्या बैठकीत मोठा निर्णय\nसोनिया गांधीच असणार काॅंग्रेसच्या ‘नेत्या’ ; संसदीय दलाच्या बैठकीत मोठा निर्णय\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसच्या संसदीय दलाच्या अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी, मनमोहन सिंह, नवनियुक्त खासदार आणि राज्यसभा सदस्ययांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला.\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम…\nलोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसच्या संसदीय मंडळाची नवी दिल्लीमध्ये आज बैठक होत आहे. लोकसभेत काँग्रेसचा नेता निवडण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली. यामध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेसच्या संसदीय दलाच्या अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांची निवड करण्यात आली आहे.\nलोकसभा निवडणुकीत काँग्रेसची चांगलीच पीछेहाट झाली आहे. काँग्रेसला केवळ ५२ जागांवरच समाधान मानावे लागले आहे. संख्याबळ कमी असल्याने कॉग्रेसला विरोधी पक्षनेते पदही मिळणार नाही. अशातच राहुल गांधींनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा देण्याची इच्छा व्यक्ती केली होती. काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत त्यांच्या राजीनाम्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आला होता. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यावर ठाम आहेत.\nमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर गडकरींचे पहिले आश्वासन : ‘हा’ प्रकल्प करणार पूर्ण\nकॉमेडियन जावेद जाफरीची मुलगी अलाविया दिसणार बॉलिवूडमध्ये \nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून FB…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम ‘फ्री’, कोट्यावधी…\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\nRBI चा मोठा खुलासा ATM व्दारे होणारी फसवणूक ‘ही’ काळजी घेऊन टाळा\nपारंपारिक ठिक, पण इच्छुकांचे काय महेश भागवत,आनंद थोरात यांनी केला होता पक्षासाठी…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\nप्रेग्नेंसीनंतर स्वतःला फिट ठेवण्याबद्दल अभिनेत्री सौम्या…\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्रीपदाचा विषय माझ्यासमोर नसून महाराष्ट्र घडवायला मी निघालेलो आहे. जे लोक…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या प्रेमाचा ज्वर सर्वत्र आहे. त्यात प्रेमप्रकरणातून अनेक प्रेमभंग झाल्यावर आत्महत्या…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. त्यामुळे एसबीआय नेहमीच आपल्या…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेत्री कोयना मित्रा काही दिवसांपूर्वीच 'ओ साकी साकी रे' या गाण्यामुळे चर्चेत आली…\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\nऔरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी चार वर्षापासून प्रयत्न चालू…\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम ‘फ्री’,…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\nआठवड्याभरात अनेक आमदार-नेत्यांची शिवसेनेत ‘एन्ट्री’ ;…\n… तर ३० नोव्हेंबरनंतर वाहनांसाठी दुप्पट टोल भरावा लागणार\n… तर ३० नोव्हेंबरनंतर वाहनांसाठी दुप्पट टोल भरावा लागणार\n वेस्ट इंडिज दौर्‍यासाठी टीम इंडियाचा…\nपाकिस्तानचे इम्रान खान यांची अमेरिकेत ‘हेटाई’, करावा लागला चक्‍क ‘मेट्रो’मधून प्रवास\n‘टॅक्सी ड्रायव्हर’ गेमच्या वेडापायी मुलीने सोडले घर, शेवटी सापडली ‘या’ ठिकाणी\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/117-goons-will-be-detained-110-will-be-interned-in-kolhapur-for-ganesh-festival/", "date_download": "2019-07-22T09:43:48Z", "digest": "sha1:TLYFON7XZHLO64RGP5F7DVO6ZIT5CBHU", "length": 7416, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " 117 गुंड तडीपार, 110 सराईत स्थानबद्ध करणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Kolhapur › 117 गुंड तडीपार, 110 सराईत स्थानबद्ध करणार\n117 गुंड तडीपार, 110 सराईत स्थानबद्ध करणार\nगणेशोत्सव, नवरात्रौत्सव काळात शहर, जिल्ह्यात अजिबात गुंडागर्दी चालू देणार नाही, असे स्पष्ट करीत समाजात दहशत माजविणार्‍या 117 गुंडांना तडीपार, 110 स��ाईतांना स्थानबद्ध करण्यात येत आहे, असे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी मंगळवारी सांगितले. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही ते म्हणाले.\nगणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी आज सकाळी जिल्ह्यातील पोलिस ठाणेनिहाय प्रभारी अधिकार्‍यांशी संपर्क साधून प्रतिबंधात्मक कारवाईचा आढावा घेतला. जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेविषयी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याशी चर्चा करून प्रतिबंधात्मक कारवाईची माहिती दिली.\nपत्रकाराशी बोलताना डॉ. देशमुख म्हणाले, गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सव काळात शहर, जिल्ह्यात शांतता-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. दोनपेक्षा अधिक गुन्ह्यांचे रेकॉर्ड असलेल्या गुंडावर कडक कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यात 117 गुंडांवर तडीपारी तर 110 जणांना दोन महिन्यांच्या कालावधीसाठी स्थानबद्ध करण्यात येणार आहे. संबंधित सराईतांची यादीही तयार करण्यात आली आहे. आदेशाची तत्काळ कार्यवाही झालेली दिसून येईल, असेही ते म्हणाले.\nगणेशोत्सव काळात घरफोडी, जबरी चोरी, चेन स्नॅचिंगसह गंभीर गुन्ह्यात वाढ होते. हा अनुभव लक्षात घेऊन रात्री आठ ते सकाळी आठ या काळात पोलिसांचा अखंड बंदोबस्त राहील.यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकार्‍यासह कार्यकर्त्यांचीही मदत घेण्यात येणार आहे. शिवाय, पोलिस मित्रांचेही सहकार्य घेण्यात येईल. नाकाबंदी, वाहन तपासणीसह संशयास्पद व्यक्तींना ताब्यात घेवून सखोल चौकशीच्या सुचना देण्यात आल्या आहेत. असेही ते म्हणाले.\nसार्वजनिक मंडळाचे पदाधिकार्‍यासह कार्यकर्त्यांची मंडप परिसरात गस्त असावी. प्रत्येक ठिकाणी पोलिसांची तातडीने उपलब्धता होईल असे नाही. देखावे पाहण्यासाठी येणार्‍या महिला, युवतींची छेडछाड होऊ नये, याची सार्‍यांनीच खबरदारी घेण्याची गरज आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनीही खबरदारी घेऊन पोलिस यंत्रणेला सहकार्य करावे, असेही त्यांनी आवाहन केले.\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nचेक बाउन्स प्रकरणी कोयना मित्राला ६ महिने तुरूंगवास\n'इस्रो'ची ऐतिहासिक ��ामगिरी; ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण (व्हिडिओ)\nकळंबा कारागृहातील कैद्याचा हृदयविकाराने मृत्यू\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Kolhapur-trafficking-gang-Three-arrested-issue/", "date_download": "2019-07-22T10:16:38Z", "digest": "sha1:VYYM2SM7DMH44J4BMX4B2O5MLGTR76N3", "length": 5931, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘मांडूळ’ तस्करी; म्होरक्यासह तिघांना अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Kolhapur › ‘मांडूळ’ तस्करी; म्होरक्यासह तिघांना अटक\n‘मांडूळ’ तस्करी; म्होरक्यासह तिघांना अटक\nदुर्मीळ प्रजातीच्या दोनतोंडी मांडुळाची तस्करी करणार्‍या टोळीला करवीर पोलिसांनी कुडित्रे (ता. करवीर) येथील कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर छापा टाकून जेरबंद केले. दोन मांडूळ, मोटारीसह सुमारे 15 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. म्होरक्या हिंमत जयवंत पाटील (वय 30, रा. तामगाव, ता. करवीर), संजय मारुती जाधव (39, नावलीपैकी धारवाडी, ता. पन्हाळा), पंकज उत्तम कराळे (27, अरिहंत पार्क, एस.एस. सी. बोर्ड, कोल्हापूर) अशी संशयितांची नावे आहेत. पोलिस निरीक्षक दिलीप जाधव व त्यांच्या टीमने सोमवारी दुपारी ही कारवाई केली.\nसांगली येथील खणभागातील म्होरक्या हिंमत पाटील तामगाव येथे काही वर्षांपासून वास्तव्यास आहे. दोन दिवसांपूर्वी संजय जाधव व पंकज कराळेशी संपर्क साधून ‘मांडूळ’च्या दोन सापांच्या तस्करीसाठी गिर्‍हाईक शोधण्यास सांगितले. जाधवने सांगलीतील एका व्यापार्‍याशी संधान साधून खरेदीदार असल्याने साप घेऊन कुडित्रे फॅक्टरीलगत कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावरील एका शेडजवळ येण्यास सांगितले. तिघेही दुपारी एकत्र आले असता पोलिसांनी छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले. टोळीत आणखी काही साथीदारांचा समावेश असावा, असा पोलिसांचा संशय आहे.\nदुचाकीसह मोटारकारची पोलिसांनी झडती घेतली. प्लास्टिकच्या डब्यात दोन मांडूळ आढळून आले. तिघांना ताब्यात घेऊन वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 9,39,51 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित संजय जाधव हा पन्हाळा येथील एका शैक्षणिक संस्थेमध्ये सहायक लिपिक म्हणून नोकरीला आहे. तिघांकडे कसून चौकशी करण्यात येत आहे. प्रशांत माने, प्रथमेश पाटील, अमोल देवकुळे, सुहास पाटील आदींनी कारवाईत भाग घेतला.\n‘भाई'नंतर सागर देशमुखचा नवा तडका\nविणा जगताप प्रेक्षकांची फेव्हरेट कंटेस्टंट\n'अशी' आहे 'चांद्रयान-२' मोहीम\nकोल्हापूर : गर्भवती महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडवले\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://manoranjancafe.com/2018/08/20/%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2019-07-22T10:09:16Z", "digest": "sha1:FJLPSW7ZT3W465NNM2PH7GM5ECZMRPRI", "length": 4332, "nlines": 56, "source_domain": "manoranjancafe.com", "title": "मृण्मयी म्हणते, अभिनयाची चौकट मोडून काढणारा चित्रपट…! – www.manoranjancafe.com", "raw_content": "\nमृण्मयी म्हणते, अभिनयाची चौकट मोडून काढणारा चित्रपट…\nअभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने आतापर्यंत विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत आणि तिच्या या भूमिकांना रसिकांनी उत्तम दादही दिलेली आहे. मात्र प्रत्येक कलाकाराला त्याच्या कारकिर्दीत काहीतरी वेगळे करण्याचा ध्यास असतो. मृण्मयीची ही इच्छा बहुधा पूर्ण होण्याच्या मार्गावर असावी. कारण, ‘माझ्या अभिनयाची चौकट मोडून काढणारा चित्रपट’ असे वर्णन तिने तिच्या ‘बोगदा’ या आगामी चित्रपटाविषयी बोलताना केले आहे.\nइच्छामरण या विषयाचा संदर्भ असलेला हा चित्रपट ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. आई आणि मुलीच्या नात्यावर आधारित असलेल्या या कथेत मृण्मयीने मुलीची; तर ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांनी आईची भूमिका साकारली आहे. ‘बोगदा’चे लेखन व दिग्दर्शन निशिता केणी यांनी केले आहे. सामाजिक व कौटुंबिक विषयाला या कथेद्वारे हात घालण्यात आला असून, मृण्मयी म्हणते त्याप्रमाणे तिच्या भूमिकेचे वेगळेपण अनुभवण्यासाठी पुढचा महिना उजाडण्याची वाट पाहावी लागणार आहे.\nमनोरंजन क्षेत्रातील बातम्या, खुमासदार मुलाखती, थोडी मज्जा, behind the scene आणि बरचं काही\tView all posts by manoranjancafe\nPrevious ��ित्रपट निघाला… ‘वेगे वेगे धावू’…\nNext इच्छा मरणावर भाष्य करणारा ‘बोगदा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Leader-of-the-Labor-Movement-missing/", "date_download": "2019-07-22T09:48:52Z", "digest": "sha1:YX35BBTNL25KIW6BH7KLHCAC2CL6W5D5", "length": 6334, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ऊसतोड कामगार चळवळीचा नेता हरपला | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Ahamadnagar › ऊसतोड कामगार चळवळीचा नेता हरपला\nऊसतोड कामगार चळवळीचा नेता हरपला\nपाथर्डी : सुभाष केकाण\nस्व. गोपीनाथ मुंडे व माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्यासोबत संघर्ष करत ऊसतोडणी कामगारांचे नेतृत्व करणारे माजी आ. दगडू पा. बडे यांच्या निधनाने ऊसतोड कामगार चळवळीचा नेता हरपला आहे. ऊसतोडणी कामगारांसाठी रस्त्यावर उतरुन बडे यांनी संघर्ष केला होता. असा संघर्षशील नेता हरपल्याचे दु:ख तालुका विसरू शकणार नाही.\nशुक्रवारी दगडू बडे यांचे निधन झाल्यानंतर तालुक्यातील ऊसतोडणी कामगार पोरका झाला आहे. बडे यांनी आपल्या 1999 ते 2004 या आमदारकीच्या काळात सामान्य मानसाला न्याय देण्याचे काम केले. साधी रहाणी, उच्च विचार सरणी हे त्यांचे वैशिष्ट्य होते. ते विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेल्यावर देखील कायम सामान्य व ऊसतोड कामगारांच्या प्रश्‍नाकडे लक्ष देत राहीले. त्यांनी सामान्य माणूस केंद्रस्थानी मानला. त्यांनी विधानसभेच्या काळात कधी पी.ए, ऑफीस, अपॉयमेंट हे सोपस्कर ठेवले नाहीत. आपण उसतोडणी कामगारांचे प्रतिनिधी असल्याने ते कायमच सामान्य माणसात राहिले. बडे यांचे माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे व स्व. गोपीनाथ मुंडे यांचेशी व्याह्याचे नाते असल्याने तालुक्याच्या राजकारणात ते केंद्रस्थानी राहिले.\nत्यांचा स्पष्टवक्तेपणा असल्याने राजकारणातील वरिष्ठ पदाधिकारी त्यांच्याशी अनावश्यक बोलणे टाळायचे. त्यांच्या अंत्यविधीस विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. बडे यांच्या जाण्याने तालुक्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ऊसतोडणी कामगारांसाठी संघर्ष करणारा नेता आता नव्याने निर्माण होणे शक्य नसल्याने अशा नेत्यांची खंत तालुक्याला कायमच राहणार आहे. सुमारे दहा महिन्यांपूर्वीच माजी आ. राजीव राजळे यांच्या निधनाने तालुका शोकसागरात होता. त्यापाठोपाठच दगडू बडे यांचे निधन झाल्याने तालुक्यातील जनता दुःखात आहे.\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nचेक बाउन्स प्रकरणी कोयना मित्राला ६ महिने तुरूंगवास\n'इस्रो'ची ऐतिहासिक कामगिरी; ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण (व्हिडिओ)\nकळंबा कारागृहातील कैद्याचा हृदयविकाराने मृत्यू\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/kolhapur-Former-Deputy-Mayor-Arjun-Mane-speech-in-press-conference/", "date_download": "2019-07-22T09:47:42Z", "digest": "sha1:QELKR7GDCFRMLMATP7FBOSXBHCNGF6ER", "length": 6205, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सतेज पाटील हे चुलीत पाणी ओतणारे नाहीत | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Kolhapur › सतेज पाटील हे चुलीत पाणी ओतणारे नाहीत\nसतेज पाटील हे चुलीत पाणी ओतणारे नाहीत\nआमचे नेते आमदार सतेज पाटील हे कुणाच्या चुलीत पाणी ओतणारे नाहीत. मेरी वेदर ग्राऊंडची प्रचंड दुरवस्था होत असल्याने खेळाडूंच्या मागणीनुसारच ते ग्राऊंड खेळाव्यतिरिक्त कोणत्याही कारणास्तव भाड्याने देऊ नये, असा ठराव महासभेत झाला आहे. त्याला विरोधी पक्षनेता ताराराणी आघाडीचे किरण शिराळे, गटनेता सत्यजित कदम, भाजप गटनेता विजय सूर्यवंशी अनुमोदक आहेत. त्यामुळे महापालिकेतील ठरावाला काही किंमत आहे की नाही परिणामी राजकीय द्वेषापोटी कृषी प्रदर्शनाला विरोध करण्याचा प्रश्‍नच नाही, असे माजी उपमहापौर अर्जुन माने यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.\nते म्हणाले, मागील वर्षापासूनच मेरी वेदर ग्राऊंड खेळाव्यतिरिक्त इतर कारणासाठी देऊ नये, असा ठराव होणार होता. परंतु, खासदार धनंजय महाडिक यांचे कृषी प्रदर्शन भरणार असल्याचे सांगून यंदाच्या वर्षी मुदत द्यावी, पुढील वर्षी इतरत्र भरवू, अशी ग्वाही ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी दिली होती. काही दिवसांपूर्वी आमदार सतेज पाटील यांचेही सतेज कृषी प्रदर्शन कोल्हापूर शहरात झाले. त्यांनीही प्रदर्शनासाठी 17 जुलै 2017 ला महापालिकेकडे परवानगी मागितली होती. पर��तु, खेळाव्यतिरिक्त इतर कारणासाठी मैदान दिले जात नसल्याचे कळविल्यावर तपोवन मैदानावर प्रदर्शन भरविण्यात आले. त्यामुळे केवळ राजकीय द्वेषापोटी आमदार पाटील यांच्यावर कुणी टीका करू नये.\nकुणी कुणाच्या जागा बळकावल्या आहेत ते कोल्हापूर शहराला चांगलेच माहिती आहे. तसेच खेळाडूंच्या खेळाला विरोध केला जात असल्याने कोण मनोरुग्ण आहे ते लोकच सांगतील. लोकप्रतिनिधींनी महापालिकेच्या ठरावाचे पालन करावे. खेळांडूचा विचार करून प्रदर्शनाचे ठिकाण बदलावे, असेही माने यांनी सांगितले.\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nचेक बाउन्स प्रकरणी कोयना मित्राला ६ महिने तुरूंगवास\n'इस्रो'ची ऐतिहासिक कामगिरी; ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण (व्हिडिओ)\nकळंबा कारागृहातील कैद्याचा हृदयविकाराने मृत्यू\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/rain-start-In-Latur-District-farmers-are-Happy/", "date_download": "2019-07-22T09:50:37Z", "digest": "sha1:OZT5UZJP4EM3K62LIMVAXA3EI6PJ5XFH", "length": 4103, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लातूर : जिल्ह्यात सर्वत्र पाऊस; बळीराजाला दिलासा | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Marathwada › लातूर : जिल्ह्यात सर्वत्र पाऊस; बळीराजाला दिलासा\nलातूर : जिल्ह्यात सर्वत्र पाऊस; बळीराजाला दिलासा\nजिल्ह्यात मध्यरात्रीपासून सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे पिकाला जीवदान मिळाल्याने बळीराजाला दिलासा मिळाला आहे.\nगेल्या महिन्याभरापासून पावसाने पाठ फिरवल्याने पिके सुकत होती. अनेक पिके होरपळली होती. सोयाबीन फुले व शेंगांचे हाताला येण्याच्या अवस्थेत आल्यावर पावसाने पाठ फिरवल्याने संकट ओढावले होते. आता आपले कसे होणार व साल कसे कडेला निघणार ही चिंता त्याला खात होती. निसर्गापुढे हतबल बळीराजाला पावासाची वाट पाहण्याशिवाय काहीच करणे शक्य नव्हते. अशा वेळी पडत असलेल्या पावसाने त्याच्यात उत्साह भरला आहे. सोयाबीनसह सर्वच पिकांना या पावसाचा लाभ होणार आहे. हा पाऊस आणखी काही दिवस जोरदार पडला तर जलस्रोतांना पाणी येणार आहे.\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nचेक बाउन्स प्रकरणी कोयना मित्राला ६ महिने तुरूंगवास\n'इस्रो'ची ऐतिहासिक कामगिरी; ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण (व्हिडिओ)\nकळंबा कारागृहातील कैद्याचा हृदयविकाराने मृत्यू\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Architect-Dr-Chandrasekhar-Prabhus-opinion/", "date_download": "2019-07-22T10:26:39Z", "digest": "sha1:QRH2PUZSDONIFY2V2W6BIWFNPJE4WCCT", "length": 7100, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लोकसंख्येच्या घनतेवर एफएसआय हवा | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › लोकसंख्येच्या घनतेवर एफएसआय हवा\nलोकसंख्येच्या घनतेवर एफएसआय हवा\nमुंबईत अधिकाधिक परवडणारी घरे निर्माण करण्यासाठी लोकसंख्येच्या घनतेवर एफएसआय देणे गरजेचे असल्याचे मत प्रसिद्ध वास्तूविशारद डॉ. चंद्रशेखर प्रभू यांनी मंगळवारी मुंबई विद्यापीठात व्यक्‍त केले.\nमुंबईच्या विविध प्रश्‍नांवर कालिना येथील मुंबई विद्यापीठामध्ये परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विद्यापीठातील फिरोजशहा मेहता भवन आणि संशोधन केंद्र याठिकाणी ‘मुंबईतील परवडणारी घरे आणि गृहनिर्माण व्यावसाय’ या विषयावर प्रसिद्ध वास्तूविशारद चंद्रशेखर प्रभू यांचे व्याख्यान पार पडले. यावेळी ते बोलत होते.\nमुंबईमध्ये गेल्या काही काळापासून लोकसंख्या ही वाढलेली नसून मुंबई मेट्रो रिजनमध्ये (एमएमआर) लोकसंख्या वाढलेली दिसून आली असल्याचे प्रभू यावेळी म्हणाले. पूर्वी मुंबई हे बेट म्हणून ओळखले जायचे. कालांतराने ही मुंबई वाढत गेली, मात्र त्यामानाने घरांची संख्या न वाढल्याने घरांच्या किंमती वाढल्या. सध्या मुंबईतील घरांच्या किंमती या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत.\nज्या इमारतीचा पुनर्विकास करायचा असेल त्या इमारतीमध्ये किती कुटुंबे राहत आहेत, त्या अनुषंगाने एसएसआय देणे गरजेचे असल्याचे ते यावेळी म्हणाले. यामुळे रहिवाशांना त्यांच्या वाढणार्‍या कुटूंबाला आवश्यक असणार्‍या आकाराचे घर त्याच जागेवर उपलब्ध होईल असेही प्रभू यावेळी म्हणाले. सध्या मुंबईमध्ये होणार्‍या पुनर्विकास प्रकल्पामध्ये विकासक जास्तीत जास्त नफा कमवत आहेत. विकासकांऐवजी रहिवाशांना त्यांच्या जागेवर पुनर्विकास राबवण्यास परवानगी देऊन त्यामधून परवडणारी घरे निर्माण होऊ शकतील, असेही प्रभू यावेळी म्हणाले.\nमुंबईमध्ये सात लाख झोपड्या आहेत. तर अडीच लाख रहिवासी धोकादायक इमारतीमध्ये राहतात. म्हाडाच्या 105 लेआऊट्समध्ये सुमारे दीड लाख रहिवासी राहत आहेत, तर बीआयटीमध्ये 15 हजार, बीडीडी चाळींमध्ये पंचवीस हजार कुटुंबीय राहत आहेत. यामधील 98 टक्के रहिवाशांना राहत असलेली जागा पुरेशी नाही. यातील 85 टक्के लोक सार्वजनिक प्रसाधन गृहे वापरतात. राहत असलेल्या बहुतांश घरांची स्थिती दयनीय आहे. या रहिवाशांना चांगले आणि आवश्यक असलेल्या आकाराचे घर नाही, मात्र तरीही ते मुंबईमध्ये घर विकत घेऊ शकत नाही.\n‘भाई'नंतर सागर देशमुखचा नवा तडका\nविणा जगताप प्रेक्षकांची फेव्हरेट कंटेस्टंट\n'अशी' आहे 'चांद्रयान-२' मोहीम\nकोल्हापूर : गर्भवती महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडवले\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/amount-of-the-penalty-Demand-for-recovering-from-employees/", "date_download": "2019-07-22T10:21:53Z", "digest": "sha1:PBUS52GMJWCDZ4NZ6S7V2SJDM6OWVGTS", "length": 7752, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " चूक लेखा व वित्त विभागाची; भुर्दंड सेस फंडाला | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Nashik › चूक लेखा व वित्त विभागाची; भुर्दंड सेस फंडाला\nचूक लेखा व वित्त विभागाची; भुर्दंड सेस फंडाला\nप्राप्तिकर विभागाने ठोठावलेल्या दंडाला मुख्य लेखा व वित्त विभाग आणि संबंधित त्या-त्या विभागांतील कर्मचारीच जबाबदार असून, सेस फंडातून दंड भरण्यास काही जिल्हा परिषद सदस्यांनी आक्षेप घेतला आहे. चूक लेखा विभागाची असल्याने दंडाचा भार सेस फंडावर का, असा सवाल उपस्थित केला जात असून, दंडाची रक्कम लेखा विभागातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांकडून वसूल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.\nएप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू असल्याने 31 मार्चला सर्वच आर्थिक व्यवहार पूर्ण करणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदेत मात्र मार्च एण्ड पुढील दोन महिने सुरू असतो. मागच्या तारखा टाकून बिले काढण्याचे काम सुरू असते, असा दरवर्षाचा अनुभव आहे. याच दिरंगाईचा दणका प्राप्तिकर विभागाने जिल्हा परिषदेला दिला आहे. 2007 पासून कर्मचार्‍यांच्या वेतनातून कपात केलेला टीडीएस तर ठेकेदारांच्या देयकांमधून कपात केलेला टीडीएस वेळेत न भरल्याने जिल्हा परिषदेला साधारणत: दोन कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.\nकर्मचार्‍यांच्या वेतनातून सप्टेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत टीडीएस कपात करण्याची जबाबदारी त्या-त्या विभागातील लेखा अधिकार्‍याची आहे. तसेच मुख्य लेखा व अर्थ विभागानेही ही रक्कम मार्चअखेरीस प्राप्तिकर विभागाला भरणे क्रमप्राप्त आहे. पण, मार्चएण्ड पुढील दोन महिनेही सुरू राहात असल्याने परिणामी टीडीएसही उशिराने भरला गेला. म्हणजे, प्राप्तिकर विभागाने ठोठावलेल्या दंडास मुख्य लेखा विभाग आणि संबंधित विभागातील लेखा अधिकारी हेच जबाबदार असल्याचे स्पष्ट होते. कर्मचार्‍यांप्रमाणे ठेकेदारांच्याही बाबतीत हेच झाल्याने त्यातही मुख्य लेखा व वित्त विभाग आरोपीच्या पिंजर्‍यात आहे. चूक या विभागाची असली तरी प्रत्यक्षात भुर्दंड मात्र काही कर्मचार्‍यांनी सोसला आहे. प्राप्तिकर विभागाने काही कर्मचार्‍यांच्या बँक खात्यातून परस्पर दंडाची रक्कम वळती करून घेतली आहे. आतापर्यंत अशा पद्धतीने 24 लाख रुपये वळते झाले आहेत.\nविशेष सर्वसाधारण सभेत ज्यावेळी दंडाचा मुद्दा उपस्थित झाला, त्यावेळी सेस फंडातून तरतूद करण्याची सूचना सदस्यांनी केली. म्हणजे, चूक लेखा विभागाची असली तरी त्याचा भार तिजोरीवरच पडणार आहे. त्यामुळे सदस्यांना त्यांच्या गटात विकासकामे करण्यासाठी मिळणारा निधीही कमी होणार आहे. काही सदस्यांनी तरतूद करण्यास आक्षेप घेतला असून, दंडाची रक्कम मुख्य लेखा विभाग आणि संबंधित कर्मचार्‍यांकडून वसूल करण्याची मागणी केली आहे.\n‘भाई'नंतर सागर देशमुखचा नवा तडका\n���िणा जगताप प्रेक्षकांची फेव्हरेट कंटेस्टंट\n'अशी' आहे 'चांद्रयान-२' मोहीम\nकोल्हापूर : गर्भवती महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडवले\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Leprosy-is-now-cured-due-to-effective-treatment/", "date_download": "2019-07-22T09:46:03Z", "digest": "sha1:IPQ4M5WNEU2NVHUHQMM7QIHGM4PRQXWW", "length": 7116, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कुष्ठरोग बरा झाला...समाजमन कधी बदलणार? | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Sangli › कुष्ठरोग बरा झाला...समाजमन कधी बदलणार\nकुष्ठरोग बरा झाला...समाजमन कधी बदलणार\nसांगली : गणेश कांबळे\nपूर्वी ‘महारोग’ समजला जाणारा कुष्ठरोग आता प्रभावी उपचारामुळे बरा होतो आहे. हा आजार संसर्गजन्य असला तरी तो अनुवंशिक नाही. त्यामुळे त्यांची पुढची पिढी मात्र निरोगी निपजत आहे. शासन आणि एनजीओच्या मदतीने कुष्ठरोग्यांची मुले, मुली शिकू लागली आहेत. कोणी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत, तर कोणी नर्स. ‘आता आम्हाला भीक नको’ असे म्हणून ते स्वत:च्या पायावर उभी रहात आहेत. सांगली जिल्ह्यातील सुमारे 50 मुले, मुली शिक्षण पूर्ण करून चांगल्या ठिकाणी काम करीत आहेत.\nगेल्या 30 वर्षात वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे या आजारावर उपचार करण्यात येत आहेत. त्यामुळे हा आजार बरा होत आहे. शारीरिक व्यंग असणार्‍या व्यक्‍ती आता सत्तरीत पोहोचल्या आहेत. त्यांची मुले आणि नातवंडांना कोणताही आजार नाही. त्यामुळे ते चांगले जीवन जगत आहेत.\nकुष्ठरोग झाल्यानंतर त्यांना वाळीत टाकले जायचे. त्यांच्यासाठी 1968 मध्ये वसाहती निर्माण केल्या. वॉन्लेस हॉस्पिटल, रिचर्डस लेप्रसी हॉस्पिटल यांच्या माध्यमातून उपचार करण्यात येऊ लागले. कुष्ठरुग्णांच्या हक्कासाठी काम करणारे कॉ. शंकर पुजारी यांनी सांगितले की, मिरज येथे मेघजीवाडी, अंबेवाडी वसाहत व सांगलीत महात्मा गांधी वसाहतीमध्ये कुष्ठरुग्णांची वस्ती आहे. सांगली जिल्ह्यात अशी सुमारे 1 हजार कुटुंबे राहतात. या वसाहतीमध्ये 10 बाय 10 ची खोली आहे. त्यामध्ये एक कुटुंब राहते. त्यांच्यासाठी अंत्योदय , पेन्शन योजना सुरू आहे.\nऔषधोपचारामुळे हा रोग बरा झाला. मात्र शारीरिक व्यंग कायम राहिले. त्यांना मुले मात्र निरोगी झाली. ती शिकू लागली. कोणी सॉफ्टवेअर इंजिनिअर, कोणी नर्स झाले. कोणी आरोग्य खात्यामध्ये काम करते, तर कोणी खासगी कंपन्यामध्ये आहेत.\nशासकीय रुग्णालयातील कुष्ठरोग विभागाच्या सहसंचालक डॉ. भारती दळवी म्हणाल्या, कुष्ठरोग निर्मूलन व्हावे यासाठी शासनाच्यावतीने विविध राबविल्या जातात. शासकीय रुग्णालयात वेगळा विभाग आहे. पूर्वी हजारी 8 ते 9 रुग्ण सापडत होते. आता मात्र एक लाखाला सरासरी 8 ते 9 रुग्ण सापडतात. ‘सपना’ योजना राबविली जात आहे. शस्त्रक्रियेसाठी येणार्‍यांचा 8 हजार रुपये भत्ताही दिला जातो.\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nचेक बाउन्स प्रकरणी कोयना मित्राला ६ महिने तुरूंगवास\n'इस्रो'ची ऐतिहासिक कामगिरी; ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण (व्हिडिओ)\nकळंबा कारागृहातील कैद्याचा हृदयविकाराने मृत्यू\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/malaika-arora-sexy-photo-video-malaika-arora-hot-sexy-photo-video-viral-on-socila-media-in-shorts-see-her-bold-beautiful-gym-look/", "date_download": "2019-07-22T09:45:31Z", "digest": "sha1:APV7MG7ETIOGB26TUCCCI3SO6ZOWRY6K", "length": 15093, "nlines": 193, "source_domain": "policenama.com", "title": "#Video : आता मलाइकाचे हे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n#Video : आता मलाइकाचे हे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल\n#Video : आता मलाइकाचे हे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल\nमुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बी टाउनमधील फिट असणारी मलायका अरोरा या दिवसांमध्ये तिच्या फिटनेस आणि वर्कआऊटमुळे चर्चेत आली आहे. एवढच नव्हे तर मलायका जिम लुकमुळे अनेकदा स्पॉट झाली आहे. मलायका अरोरा अनेकवेळा आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून फिटनेसचे फोटो आणि व्हिडीओ शेयर करत असते.\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\n‘हा’ वर्ल्ड चॅम्पियन कर्णधार देश सोडणार,…\nनुकतेच मालयकाचे जिम लुक मधील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. फोटो आणि व्हिडीओ मध्ये मलायका जिमला जातांना दिसते आहे. मलायका तिच्या हॉट फिटनेसमुळे खूप ओळखली जाते. तिच्या हार्ड वर्कआऊटचे आणि व्यायामचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी सरक्युलेट होत असतात. ते खूप मोटिवेशनल आणि इम्प्रेसिव्ह असतात. या व्यतिरिक्त मलायका स्वतः फिटनेसचे फोटो आणि व्हिडीओ शेयर करत असते.\nसोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणाऱ्या मलायकाने या आधी आपल्या इंस्टाग्रामवर एक हॉट आणि सेक्सी फोटो शेयर केला होता. फोटो मध्ये मलायका जिम एक्सरसाइज करतांना दिसून आली आहे आणि असे कधीच होत नाही की मलायकाने एखादा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेयर केला आणि त्या फोटोला लाईक आणि कमेंट आले नाही.\nतिचे चाहते तिच्या फोटोला आणि व्हिडीओला नेहमी पसंती देत असतात आणि त्या फोटोज वर नेहमी प्रतिक्रिया देत असतात. मलायका अरोरा ४५ वर्षाची आहे परंतु ती आज देखील तशीच दिसते जशी ती ९० च्या दशकात दिसत होती. मलायकाने जास्त चित्रपटांमध्ये काम नाही केले. परंतु ती तिच्या आयटम सॉंगमुळे खूप ओळखली जाते. या व्यतिरिक्त मलायका एक चित्रपट निर्माती देखील आहे.\nआरोग्य विषयक वृत्त –\nअहंकार आणि भीती दूर करण्याचे प्रभावी साधन ‘योगा ‘\nत्याने १२० दिवसात कमी केले तब्बल ३० किलो वजन\nकॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय\nस्वादीष्ट मोमोज आहेत सर्वात निकृष्ट खाद्यपदार्थ\nतर ‘गळक्या’ एसटी बसमधूनच अधिकार्‍यांची ‘परेड’ : परिवहन मंत्री दिवाकर रावते\nया ‘शौकीन’ पाकिस्तानी नागरिकाने चक्‍क वाघ पाळलाय\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\n‘हा’ वर्ल्ड चॅम्पियन कर्णधार देश सोडणार, निवृत्तीनंतर जाणार…\nपुण्यातील इंजिनियरची ‘काँग्रेस अध्यक्ष’ होण्याची मनिषा\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा पाहिला का \nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लि��नीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\nप्रेग्नेंसीनंतर स्वतःला फिट ठेवण्याबद्दल अभिनेत्री सौम्या…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कॉलेज शेजारील कचरा कुंडीची तक्रार थेट युवा सेनाप्रमुख…\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्रीपदाचा विषय माझ्यासमोर नसून महाराष्ट्र घडवायला मी निघालेलो आहे. जे लोक…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या प्रेमाचा ज्वर सर्वत्र आहे. त्यात प्रेमप्रकरणातून अनेक प्रेमभंग झाल्यावर आत्महत्या…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. त्यामुळे एसबीआय नेहमीच आपल्या…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेत्री कोयना मित्रा काही दिवसांपूर्वीच 'ओ साकी साकी रे' या गाण्यामुळे चर्चेत आली…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\n‘हा’ वर्ल्ड चॅम्पियन कर्णधार देश सोडणार,…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम ‘फ्री’,…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n… तर ३० नोव्हेंबरनंतर वाहनांसाठी दुप्पट टोल भरावा लागणार\nवेस्ट इंडीज दौर्‍यासाठी विराटच ‘कॅप्टन’ \nसर्वसाधारण सभेने अविश्वास आणलेले ‘सीईओ’ माने हजर\nपारंपारिक ठिक, पण इच्छुकांचे काय महेश भागवत,आनंद थोरात यांनी केला…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nगुणवत्तापूर्ण शिक्षणाला अधिक महत्व द्यावे : हर्षवर्धन पाटील\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80%2520%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Agovernment&search_api_views_fulltext=%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA", "date_download": "2019-07-22T10:17:37Z", "digest": "sha1:2H37AHUJHVRFPRQ2W766HXTICTXMFYB2", "length": 27853, "nlines": 319, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसोमवार, जुलै 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, जुलै 22, 2019\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nमहाराष्ट्र (25) Apply महाराष्ट्र filter\nसप्तरंग (6) Apply सप्तरंग filter\nसंपादकिय (4) Apply संपादकिय filter\nअर्थविश्व (1) Apply अर्थविश्व filter\nअॅग्रो (1) Apply अॅग्रो filter\nकाही सुखद (1) Apply काही सुखद filter\nमहाराष्ट्र (32) Apply महाराष्ट्र filter\nराष्ट्रवाद (16) Apply राष्ट्रवाद filter\nकर्जमाफी (13) Apply कर्जमाफी filter\nउत्पन्न (12) Apply उत्पन्न filter\nमुख्यमंत्री (12) Apply मुख्यमंत्री filter\nकाँग्रेस (11) Apply काँग्रेस filter\nव्यापार (11) Apply व्यापार filter\nदेवेंद्र फडणवीस (10) Apply देवेंद्र फडणवीस filter\nलोकसभा (9) Apply लोकसभा filter\nआरक्षण (8) Apply आरक्षण filter\nनिवडणूक (8) Apply निवडणूक filter\nआरोग्य (7) Apply आरोग्य filter\nदुष्काळ (7) Apply दुष्काळ filter\nराजकारण (7) Apply राजकारण filter\nएकजुटीने शेती केल्यास विकास शक्‍य\nसेलिब्रिटी टॉक - समृद्धी पोरे, दिग्दर्शिका मागच्या लेखात आपण बोलत होतो, की गावतली मुलं आपली शेती करायची सोडून शहरात किरकोळ पगारात नोकरी करायला का येतात शेतकऱ्यांशी मुली लग्न करायला का नकार देतात शेतकऱ्यांशी मुली लग्न करायला का नकार देतात दुसरीकडं अशा मुलांचे आई-वडील त्रस्त आहेत, की त्यांची मुलं त्यांना शेती करायला मदत करत नाहीत. शेतीत...\nकोल्हापूर - गटशेती प्रशिक्षण पूर्ण झालेल्या राज्यातील तीन हजार शेतकऱ्यांचे एकाच दिवसात मूल्यांकन करण्याचा राष्ट्रीय विक्रम आज नोंदविण्यात आला. या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकार्डस् (आयबीआर) आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌मध्ये (एबीआर) नोंद झाली. भारत सरकारने पहिल्या जागतिक युवा कौशल्यदिनी घोषित केलेल्या...\nतिसऱ्या दिवशीही विरोधक आक्रमक\nमुंबई - राज्याचा अर्थसंकल्प सोशल मीडियावर फुटल्याचा आरोप करत विरोधकांनी आज तिसऱ्या दिवशीही आक्रमक रूप धारण केले होते. विधानभवनाच्या पायऱ्यांवर काँग्रेस, राष्ट्रवादीसह विरोधी पक्षाच्या आमदारांनी सरकारविरोधात घोषणा दिल्या. अर्थसंकल्प काल सादर करण्यात आला. परंतु, अर्थसंकल्प सादर होतानाच तो...\nसुभाष शर्मा महाराष्ट्राचे ‘स्मार्ट शेतकरी’\nपुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’कडून दिला जाणारा मानाचा ‘अॅग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार’ यंदा यवतमाळचे शेतकरी सुभाष शर्मा यांना एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. शेतीची नैसर्गिक व पर्यावरणपूरक, पण शास्त्रशुद्ध मांडणी करीत भरघोस उत्पादनाचे तंत्र घेण्याची...\nनिवडणूक वातावरण नावाचा एक प्रकार पूर्वी पत्रकारलोक मोठ्या उत्सुकतेने पाहायला जात असत. आजही जातात. पण, हल्ली ते वातावरण मात्र गायब असते. ग्रामीण भागात तर त्याचा पत्ताच नसतो. शहरांतही कुठे कुठे लागलेले प्रचारफलक, एखाद्या बाजारपेठेतले उमेदवाराचे प्रचार कार्यालय किंवा सकाळ-संध्याकाळी निघालेली...\nloksabha 2019 : मोदींच्या सभेत पाण्याच्या बाटल्या नेण्यास मज्जाव\nनाशिक - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी (ता. २२) निफाड तालुक्‍यातील पिंपळगाव बसवंत येथील जोपूळ रस्त्यावर जाहीर सभा होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षात्मक उपाययोजना व सभेमध्ये कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी साडेतीन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. सभेमध्ये निषेधाच्या शक्‍यता...\nचारा-पाणी नाही; गुरे बाजारात\nगुरांसाठी चारा आणि पाणी नसल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघात अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यांनी बैल, म्हैस अशी जनावरे विक्रीसाठी बाजारात आणल्याचे चित्र सावदा येथील आठवडी गुरांच्या बाजारात दिसून आले. ‘सरकार ना पाणी देते, ना चारा देते, शेतकऱ्यांनी काय करायचे\nloksabha 2019 : मोदींना आणखी एक संधी द्यावी - सुभाष देसाई\nप्रश्न - ‘अच्छे दिन’बाबत पंतप्रधान मोदी काहीही न बोलता राष्ट्रवादाबद्दलच बोलत आहेत, अशा वेळी शिवसेना कोणते मुद्दे घेऊन लोकांसमोर जाणार देसाई - विकास हा आमच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा आहे. नरेंद्र मोदी यांनी चांगले निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी सुरू केलेली आहे. त्याची फळे दिसायला वेळ लागणार...\nपंढरीत चैत्री वारीमध्ये राजकीय फीवर\nपंढरपूर - चैत्री यात्रेसाठी आलेल्या वारकऱ्यांमध्ये देखील निवडणुकीचा ज्वर दिसून येतोय. विविध मठांमधून हरिनामाच्या जयघोषानंतर राजकीय चर्चा रंगत आहे. कोणी देशाच्या विकासासाठी मोदी सरकारच परत आले पाहिजे, असे म्हणत आहेत; तर कोणी खोटी आश्‍वासने देणारे मोदी सरकार पुन्हा नको, असे ठामपणे सांगत आहेत. ‘सका���’...\nloksabha 2019 : ‘मोदींचं राजकारण देशाचं कमी, द्वेषाचंच जास्त’\nप्रश्‍न - लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेकडे निघालाय. या निवडणुकीकडे तुम्ही कसे पाहता पाटील - ही निवडणूक ऐतिहासिक आहे. माझ्या मते, स्वतंत्र भारताच्या इतिहासात आतापर्यंत दोन निवडणुका महत्त्वाच्या होत्या. एक १९५२ ची पहिली, दुसरी १९७७ ची आणि आता तिसरी २०१९ ची सार्वत्रिक निवडणूक. या निवडणुकीकडे धार्मिक...\nचला, सुदृढ लोकशाहीची गुढी उभारूया\nअकोला ः मतदान करणारे मोठया आभिमानाने आपण नुसते मतदान केले म्हणजे फार मोठे नैतिक कर्तव्य केल्याचा आव आणतात. पण मतदान कोणाला आणि का करावे हे पटल्याशिवाय केलेल्या मतदानाला काय अर्थ आहे या दृष्टीने उमेदवारांची पार्श्वभूमी, पक्षांची भूमिका या बाबी मतदान करणाऱ्यांपैकी किती जण तपासून पाहतात या दृष्टीने उमेदवारांची पार्श्वभूमी, पक्षांची भूमिका या बाबी मतदान करणाऱ्यांपैकी किती जण तपासून पाहतात\nloksabha 2019 : आघाडीत एकजूट; युतीत दिलजमाई बाकी\nपिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस कार्यकर्त्यांची एकजूट, तर भारतीय जनता पक्ष व शिवसेना पदाधिकाऱ्यांची अद्याप दिलजमाई झाली नसल्याचे रविवारी (ता. २४) दिसून आले. निवडणूक प्रचाराच्या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’ प्रतिनिधींनी दुपारी एक ते तीन या कालावधीत...\nहिरवाई पेरणारे प्रकाशदूत (संदीप काळे)\nएकीकडं शेती उत्पन्न देत नाही म्हणून जीव संपवणारे असताना, दुसरीकडं अनेक शेतकरी संघर्षातून हिरवाई फुलवत आहेत. संघर्ष, वेगवेगळे प्रयोग, कष्ट यांच्या साथीनं चांगलं उत्पन्न मिळवत आहेत. प्रकाश पाटील, विजय लोहकरे आणि दिनेश देशमुख यांच्यासारख्या शेतकऱ्यांची आणि पतीच्या मागं कष्टानं शेती...\nदूध दरातील घसरण विरोधकांच्या फायद्याची\nसलगर बुद्रूक (सोलापूर) : राज्य सरकारने दुधाला दिलेले प्रती लिटर पाच रुपयांच्या अनुदानाची मुदत जानेवारी अखेरीस संपली. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात सर्व खासगी तसेच सहकारी दूध संघांनी दूध दरात पाच ते सात रुपयांची कपात केली. काही संघाचा प्रति लिटर दुध दर आठरा ते वीस रुपयांपर्यंत खाली आला. त्यामुळे...\nफासेपारधी मुलांच्या शिक्षणाला हवा मदतीचा हात\nफासेपारधी. हे नाव उच्चारताच डोळ्यासमोर येतो तो राना-वनांत संचार करणारा, गावकुसाबाहेर अतिक्रमित जमिनींव�� झोपड्या बांधून राहणारा, ब्रिटिश काळापासून चोर-दरोडेखोर म्हणून नोंदला गेलेला एक बुरसटलेला, कमालीचा अंधश्रद्ध, स्वतःच्या संस्कृतीला कवटाळून राहणारा, जात-पंचायतीचा निर्णय अंतिम मानणारा, आत्यंतिक...\nयुद्धाकडून तहाकडे (मृणालिनी नानिवडेकर)\nसत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं \"लिमिटेड वॉर' थेट \"टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...\nउपाशीपोटी लढाई... (संदीप काळे)\nस्पर्धा परीक्षेत अपयश आलं आणि पुढं स्वत:च्या पायावर उभं राहायचं ठरलं, तर काय करता येईल, याचं उत्तर मात्र स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनेकांकडं नसतं. स्पर्धा परीक्षेसंदर्भातल्या महागाईची वेगवेगळी परिमाणं एवढी आहेत, की त्या परिमाणांवर कुणाचं नियंत्रण आहे की नाही, यासारखे अनेक प्रश्न पडतात... शिवाजीनगर...\nपेरणी संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन\nऔरंगाबाद : शेतकऱ्यांना पेरणीची नवीन पद्धती सांगण्यासाठी आता सरकार, एनजीओ पाठोपाठ महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेनेही पुढाकार घेतला आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून राज्यातील 17 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना पेरणीसह खते, कीटकनाशके फवारणी करताना काय काळजी घ्यावी, याची माहिती व तज्ज्ञांचे मार्गदर्शन...\nमोदीजी.. शेतकऱ्यांना समजलंय.. आता वेळ निघून गेलीये\nपुणे : ''शेतकऱ्यांचे प्रश्न हा देश पातळीवरील प्रश्न आहे. 30 वर्षांनंतर आज शेतकऱ्यांचा प्रश्न केंद्रस्थानी आला आहे. शेतकऱ्यांचा प्रश्नाच्या आधारवर पहिल्यांदा देशाच्या लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न महत्त्वाचा मुद्दा आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या संघर्षाला समर्थन...\nपुण्यात साखर संकुलात अडविला शेतकरी मोर्चा\nपुणे : एकरकमी एफआरपीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काढलेला मोर्चा साखर आयुक्त कार्यालयावर अडविण्यात आला. यावेळी मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शेतकऱ्यांची जोरदार घोषणा बाजी चालू होती. आंदोलक शेतकऱ्यांचा पोलिसांबरोबर भाषणासाठी गाडी लावून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर���थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%80%2520%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AE&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%A4&search_api_views_fulltext=%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%80%20%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5", "date_download": "2019-07-22T10:03:16Z", "digest": "sha1:VD576S6HKKTL2M4LUI6OH7ADDZXX5RZV", "length": 12127, "nlines": 257, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसोमवार, जुलै 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, जुलै 22, 2019\nसर्व बातम्या (3) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसप्तरंग (2) Apply सप्तरंग filter\nसंपादकिय (1) Apply संपादकिय filter\n(-) Remove मुस्लिम filter मुस्लिम\n(-) Remove योगी आदित्यनाथ filter योगी आदित्यनाथ\nउत्तर प्रदेश (3) Apply उत्तर प्रदेश filter\nमुख्यमंत्री (2) Apply मुख्यमंत्री filter\nराजकारण (2) Apply राजकारण filter\nलोकसभा (2) Apply लोकसभा filter\nअत्याचार (1) Apply अत्याचार filter\nअनंत गीते (1) Apply अनंत गीते filter\nइंदिरा गांधी (1) Apply इंदिरा गांधी filter\nउत्पन्न (1) Apply उत्पन्न filter\nउद्धव ठाकरे (1) Apply उद्धव ठाकरे filter\nकाँग्रेस (1) Apply काँग्रेस filter\nकानपूर (1) Apply कानपूर filter\nकाश्‍मीर (1) Apply काश्‍मीर filter\nगुन्हेगार (1) Apply गुन्हेगार filter\nगोरखपूर (1) Apply गोरखपूर filter\nछत्तीसगड (1) Apply छत्तीसगड filter\nजवाहरलाल नेहरू (1) Apply जवाहरलाल नेहरू filter\nदिल्ली (1) Apply दिल्ली filter\nनरेंद्र मोदी (1) Apply नरेंद्र मोदी filter\nनिवडणूक (1) Apply निवडणूक filter\nआणि आता प्रियंका... (श्रीराम पवार)\nप्रियंका गांधी सन 1999 मध्ये सोनियांच्या प्रचारासाठी बेल्लारीत फिरत होत्या तेव्हा त्यांना \"सक्रिय राजकारणात येणार का' असं विचारण्यात आलं असता \"त्यासाठी दीर्घ काळ वाट पाहावी लागेल' असं उत्तर त्यांनी दिलं होतं. प्रियंकांना राजकारणात आणण्याची इच्छा असणाऱ्यांची प्रतीक्षा आता 20 वर्षांनी संपली आहे....\nवाईट पैसा मिळवण्यासाठी चांगला पैसा खर्च करणे, अशा अर्थाची एक म्हण आहे. मग वाईट राजकारणासाठी चांगला पैसा लावण्यास काय म्हणता येईल अर्थात, प्रत्येक सरकार आपल्या शेवटच्या वर्षात हेच करते. आता नरेंद्र मोदी यांचे सरकार ‘अन्य कोणत्याही’ सरकारसारखेच वागत आहे का अर्थात, प्रत्येक सरकार आपल्या शेवटच्या वर्षात हेच करते. आता नरेंद्र मोदी यांचे सरकार ‘अन्य कोणत्याही’ सरकारसारखेच वागत आहे का या सरकारच्याही पोटात डचमळू लागले आहे का या सरकारच्याही पोटात डचमळू लागले आहे का\nउन्नाव आणि कथुआतील बलात्काराच्या घटना ‘कायद्याचे राज्य’ या तत्त्वाच्या चिंधड्या उडविणाऱ्या आहेत. पोलिसच गुन्हेगारांशी हातमिळवणी करीत असतील, तर सर्वसामान्यांनी कुणाकडे पाहायचे, असा प्रश्‍न त्यामुळे उपस्थित झाला आहे. उ त्तर प्रदेश या देशातील सर्वांत मोठ्या राज्यात वर्षभरापूर्वी दणदणीत बहुमत मिळवून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/national/do-not-leave-out-discussion-meeting-notice-congress-leadership-leaders/", "date_download": "2019-07-22T10:43:52Z", "digest": "sha1:TRW7KMBVPAWJOKVXII4WRTVTW2W665EN", "length": 30338, "nlines": 406, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Do Not Leave Out The Discussion Of The Meeting; Notice To Congress Leadership Leaders | बैठकांतील चर्चेची माहिती बाहेर जाऊ देऊ नका; काँग्रेस नेतृत्वाच्या नेत्यांना सूचना | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nविकेंडला सिंहगडावर जाण्यासाठी दुपारी 2ची डेडलाईन\nठाण्यातील अभिनय कट्ट्यावर उलगडले 'ड्रायव्हर' चे भावविश्व\nशीला दीक्षित यांचा उत्तराधिकारी कोण\nमराठमोळ्या वीराची कमाल; भारताने विंडीजविरुद्धची मालिका ४-१ ने जिंकली\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nकर्नाटक विधानसभाच बरखास्त करा- उद्धव ठाकरे\nमराठी अनिवार्य नसणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई\nएकेकाळी सेल्स��नची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार\nविराटच्या बायकोला काम मिळेना आता मोर्चा वळवला वेबसिरीजकडे, वाचा सविस्तर\nसोनाक्षी सिन्हा करायची एका बॉलिवूड सेलिब्रिटीला डेट, तिनेच केला मुलाखतीत खुलासा\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nही आहे मराठीतील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री, आता ओळखणे देखील होतंय कठीण\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nकिती टक्के लोक ऑफिसमध्ये अफेअर करतात\n'या' 4 राशींच्या व्यक्ती स्वतःच्या दुःखाचा बाऊ करत नाहीत; तुमची रास आहे का यात\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nChandrayaan-2: मिशनमधील 'ती' 15 मिनिटं असणार अत्यंत आव्हानात्मक\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nChandrayaan-2: मिशनमधील 'ती' 15 मिनिटं असणार अत्यंत आव्हानात्मक\nAll post in लाइव न्यूज़\nबैठकांतील चर्चेची माहिती बाहेर जाऊ देऊ नका; काँग्रेस नेतृत्वाच्या नेत्यांना सूचना\nबैठकांतील चर्चेची माहिती बाहेर जाऊ देऊ नका; काँग्रेस नेतृत्वाच्या नेत्यांना सूचना\nकाँग्रेसच्या बैठकांमध्ये लोकशाही पद्धतीने चर्चा होते. प्रत्येक जण आपल्या कल्पना, तक्रारी बैठकीत मांडत असतो.\nबैठकांतील चर्चेची माहिती बाहेर जाऊ देऊ नका; काँग्रेस नेतृत्वाच्या नेत्यांना सूचना\nनवी दिल्ली : काँग्रेसच्या बैठकांमध्ये लोकशाही पद्धतीने चर्चा होते. प्रत्येक जण आपल्या कल्पना, तक्रारी बैठकीत मांडत असतो. पण निर्णय सामूहिक विचारांतूनच होतो. ��्यामुळे बैठकीत जे बोलले जाते, त्याची माहिती कोणीही बाहेर जाऊ देऊ नये, अशा सूचना काँग्रेसने सर्व नेत्यांना दिल्या आहेत. पक्षाचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.\nकाँग्रेस कार्यकारिणीच्या २५ मे रोजी झालेल्या बैठकीत कमलनाथ, अशोक गेहलोत व पी. चिदम्बरम आपल्या मुलांना उमेदवारीसाठी प्रयत्न करीत होते, असे तक्रारवजा उद्गार राहुल गांधी यांनी काढल्याचे प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे त्यांनी नेत्यांना या सूचना दिल्या आहेत. तसेच अफवा, अंदाज व अर्धवट माहिती याआधारे बातम्या देण्याचे माध्यमांनीही टाळावे. बंद दाराआड होणाऱ्या बैठकांचे जे महत्त्व असते, ते सर्वांनी पाळायला हवे, असे सूरजेवाला यांनी म्हटले आहे.\nप्रवक्त्याचे हे म्हणणे ही राहुल गांधी यांची भूमिका असल्याचे मानले जात आहे. पराभवानंतर कार्यकारिणीची बैठक झाली होती. त्यासंबंधी काही माध्यमांत आलेल्या बातम्या अनावश्यक तसेच अफवा वा अंदाजांच्या आधारे होत्या, असे सूरजेवाला यांनी म्हटले आहे. निवडणुकांत झालेल्या पराभवामुळे काँग्रेसला संघटनेत मोठे फेरबदल करण्याची व चुका दुरुस्त करण्याची संधी आहे. त्याचे सर्वाधिकार कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना देण्यात आले आहेत, असेही सूरजेवाला यांनी स्पष्ट केले आहे.\nनिवडणुकांत झालेल्या पराभवाची जबाबदारी घेऊ न पंजाब, आसाम व झारखंड प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षांनी सोमवारी आपले राजीनामे पक्षाध्यक्षांना सादर केले. आतापर्यंत १३ प्रदेशाध्यक्षांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nLok Sabha Election 2019congressलोकसभा निवडणूक २०१९काँग्रेस\nकर्नाटकच्या बंडखोर आमदारांमध्ये फूट एक आमदार रातोरात बेंगळुरुला परतला\nघ्या, आले ना चांगले दिवस.. काँग्रेस कार्यकर्त्यांनी दर्शविला इंधन दरवाढीचा विरोध\nबंडखोर आमदारांच्या राजीनाम्याबाबत कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी केली मोठी घोषणा\nकाँग्रेस सरकारांचं सॉफ्ट हिंदुत्व; मध्य प्रदेश, राजस्थानच्या अर्थसंकल्पात गोरक्षेला महत्त्व\nकाँग्रेसकडेही अमित शाह यांची रणनिती भेदणारा नेता; पण...\nकाँग्रेसकडे राष्ट्रवादीपेक्षा अधिक इच्छुक, सांगली जिल्ह्यात विधानसभा क्षेत्रासाठी तयारी\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुख���ंची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nChandrayaan-2: चंद्रावर उतरणारी 'प्रग्यान' बग्गी आहे तरी कशी\n3, 2, 1, 0... इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'चांद्रयान-2' चं उड्डाण यशस्वी झाल्याची घोषणा\nBreaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nChandrayaan-2 : ...म्हणून ‘चांद्रयान-2’ च्या लँडिंगसाठी दक्षिण ध्रुवाची केली निवड\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1624 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (793 votes)\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nकमी वयात पांढऱ्या केसांनी हैराण केलंय; 'हे' घरगुती उपाय वापरून तर पाहा\nवजन कमी करायचंय, बीपी नॉर्मल ठेवायचाय मग दररोज सकाळी प्या 'गरम पाणी'\nचंद्रावर वसले होते एलियन्सचे शहर, नासाच्या छायाचित्रांमधून झाला उगलडा\nमाणसाच्या आकाराची सर्वात मोठी जेलीफिश कॅमेरात कैद\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\n....म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या स्वभावाला औषध नाही: अजित पवार\nवर्ग प्रमुखाची निवडणूक हरल्याने 13 वर्षांच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nलोकल रोज विलंबाने धावतात, आमच्या नोकऱ्या जातात; प्रवाशांचे आंदोलन\nजिल्ह्यात लहरी पावसाचा खेळ सुरूच\nChandrayaan-2: वीरेंद्र सेगवागने दिल्या इस्रोला खास शुभेच्छा\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nएक वर्षाच्या लीपनंतर ‘छत्रीवाली’ मालिकेतल्या विक्रम-मधुराचं नातं नव्या वळणावर\nBreaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\n3, 2, 1, 0... इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'चांद्रयान-2' चं उड्डाण यशस्वी झाल्याची घोषणा\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-chpalgawkar-article-on-ramjanma-bhumi-babari-2155173.html", "date_download": "2019-07-22T10:42:24Z", "digest": "sha1:P3B6EYJTG6HZHV4ZJ5OVIHNLNWDJJOHH", "length": 15922, "nlines": 151, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "chpalgawkar-article-on-ramjanma-bhumi-babari | सरकारचे ओझे न्यायालयांवरदेखील...", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nनरेंद्र चपळगावकर, माजी न्यायमूर्ती | Update - Jun 02, 2011, 01:07 PM IST\nन्यायालयाने काय निकाल द्यावा याबद्दलचा अप्रत्यक्ष सल्ला प्रसारमाध्यमे देत असतात. अशा परिस्थितीत तणावरहित वातावरण ही दुर्मिळ गोष्ट होते. तरीही न्यायाधीशांना काम करावे लागते. ते खरे तर सरकारने करायला हवे. पण ते काम सरकारला गैरसोयीचे असल्यामुळे, आपण ते करावे असे न्यायालयांना वाटू लागते\nआपल्याकडे धर्मश्रद्धांना चुचकारीत राहणे हाच मुळी राजकारण्यांचा उद्योग होतो. ज्या वेळी धर्म हा लोकभावना भडकावू शकणारा घटक होतो, तेव्हा मालकी हक्क ठरवून भागत नाही. ते काम न्यायालयाने ते करावे की सरकारने करावे हा वेगळा प्रश्र आहे. पण केवळ तांत्रिकदृष्ट्या\nमालकी हक्क ठरवून न्यायालयातले प्रकरण संपले तरी लोकांच्या मनात ते धुमसत राहते. वस्तुत: अशा जागेचा धर्मनिरपेक्ष उपयोग केला जाईल, असे सर्व संबंधितांना सांगण्याची सरकारची हिंमत पाहिजे...\n३0 सप्टेंबर २0१0 रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ न्यायपीठाने दिलेल्या रामजन्मभूमी/ बाबरी मशीद प्रकरणातील निकालाविरुद्ध दाखल करण्यात आलेले अपील सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेतले. या अपिलाच्या प्राथमिक सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी काही मतप्रदर्शन केले. न्यायमूर्तींचे ते उद्गार प्रसिद्धीमाध्यमांनी तत्परतेने जनतेकडे पोहोचते केले. मात्र, प्राथमिक सुनावणीच्या वेळी न्यायाधीश आणि वकील यांच्यात जी चर्चा होते, वा जे सकृत्दर्शनी मत व्यक्त होते, ते न्यायालयाचे अंतिम मत नसते. प्राथमिक सुनावणी ज्या न्यायाधीशासमोर होते त्यांच्याच समोर अंतिम सुनावणी होते असेही नाही. सर्वोच्च न्यायालयासमोरच्या पहिल्या अपिलात सर्व पुराव्यांची छाननी आणि सर्व मुद्द्यांचा ऊहापोह होऊ शकतो. या प्रकरणात असा ऊहापोह करण्याची व निकालाची वैधता तपासण्याची गरज आहे एवढेच सर्वोच्च न्यायालयाने ठरवले व अपील विचारार्थ दाखल करून घेतले. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी उच्च न्यायालयाच्या निकालाबाबत आश्चर्य व्यक्त करताच पुन्हा एकदा अलाहाबादच्या निकालावरील दोन महत्त्वाच्या आक्षेपांची चर्चा सुरू झाली आहे. पहिला आक्षेप असा की, उच्च न्यायालयासमोरील दावे जमिनीवरील मालकी जाहीर करण्यासाठी आणि ताब्यासंदर्भात होते. न्यायालयाला फक्त याच बाबीबद्दल निकाल देता आला असता. ताबा आणि मालकी सिद्ध करणाऱ्या परंपरागत पुराव्यांचा विचार करून न्यायालयाने निकाल द्यावयास हवा होता. त्याऐवजी इतर गोष्टींचा विचार करून न्यायालयाने जमिनीची वाटणी केली. कोणत्याही पक्षकाराने मागितली नसताना अशी वाटणी कशी काय करता येते दुसरा आक्षेप असा की, न्यायालय तथ्यांची तपासणी करते. अस्तित्वात असलेली अशी कोणती तथ्ये सिद्ध झालेली आहेत, की त्याच्या आधाराने न्यायालयाने निकाल द्यावयास पाहिजे दुसरा आक्षेप असा की, न्यायालय तथ्यांची तपासणी करते. अस्तित्वात असलेली अशी कोणती तथ्ये सिद्ध झालेली आहेत, की त्याच्या आधाराने न्यायालयाने निकाल द्यावयास पाहिजे त्याऐवजी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी एखादा धार्मिक समाज या जागेसंबंधी काय श्रद्धा बाळगतो या गोष्टीचा विचार करून निकाल दिला. काही तज्ज्ञांच्या मते ही गोष्ट चुकीची आहे.\nसरकारचे कर्तव्य काय असते\nइतिहासकार रोमिला थापर यांच्यापासून अंध्यारुजिना यांच्यापर्यंत अनेकांनी हे दोन्ही आक्षेप घेतले आहेत. सर्वोच्च न्यायालयासमोरील अंतिम सुनावणीत या प्रश्रांची चर्चा होईलच. परंतु इतर का��ी प्रश्र आजही विचारात घेण्यासारखे आहेत. देशात मोठ्या संख्येने असलेल्या दोन धर्मसमुदायांमध्ये जेव्हा एखाद्या जागेसंबंधी किंवा मालमत्तेसंबंधी वाद निर्माण होतो, लोकांच्या भावना भडकावल्या जातात, अशा वेळी सरकारचे कर्तव्य काय असते वाद संपवण्यासाठी सरकारने काही हालचाल स्वत:च करायची असते की नाही वाद संपवण्यासाठी सरकारने काही हालचाल स्वत:च करायची असते की नाही आपल्याकडे एखादा धर्म किंवा जातसमुदाय नाराज होण्याची शक्यता असेल तर राजकीय नेते अशा प्रश्रांपासून दूर राहतात. किंबहुना असे प्रश्न न्यायालयाच्या कक्षेत ढकलले जावेत, अशीच सरकारची इच्छा असते. वस्तुत: अशा जागेचा धर्मनिरपेक्ष उपयोग केला जाईल, असे सर्व संबंधितांना सांगण्याची सरकारची हिंमत पाहिजे. उच्च न्यायालय जेव्हा घटनेच्या कलम २२६ किंवा २२७ खाली एखाद्या प्रकरणाची सुनावणी करते त्या वेळी न्यायालयाला बरेच व्यापक अधिकार असतात. परंतु दिवाणी कोर्टाकडून उच्च न्यायालयाकडे वर्ग झालेला किंवा त्यांच्याकडेच दाखल झालेला दिवाणी दावा जेव्हा उच्च न्यायालय ऐकते तेव्हा त्याला असलेले अधिकार दिवाणी न्यायाधीशापेक्षा जास्त नसतात. अशा वेळी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी प्रश्राच्या सोडवणुकीसाठी जो तोडगा काढला तो त्यांच्या अधिकारकक्षेत येतो की नाही, ही बाब सर्वोच्च न्यायालय ठरवेल. मात्र भारतीय राज्यघटनेच्या १४२ व्या कलमानुसार आपल्यासमोरील किंवा कोणत्याही इतर प्रकरणात संपूर्ण न्याय करण्यासाठी आवश्यक वाटेल तो काहीही हुकूम करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. सर्वोच्च न्यायालयाला असलेले अधिकार उच्च न्यायालयापेक्षा अधिक व्यापक आहेत. त्याचा वापर त्या न्यायालयाच्या मर्जीवर आहे.न्यायाधीशांना आपल्यासमोरील प्रकरणांचा निकाल करताना अतिशय शांतपणे व कोणत्याही दडपणाशिवाय काम करता यावे, असे गृहितक आहे. मात्र आता वेगळेच दृश्य पाहायला मिळते. रामजन्मभूमी- बाबरी विवादावरून न्यायाधीश काय निकाल देतील, याविषयीचे अंदाज आणि त्यांनी काय निकाल द्यावा याबद्दलचा अप्रत्यक्ष सल्ला प्रसारमाध्यमे देत असतात. यात काहींचे राजकीय हितही गुंतलेले असते. अशा परिस्थितीत तणावरहित वातावरण ही दुर्मिळ गोष्ट होते. तरीही न्यायाधीशांना काम करावे लागते. ते खरे तर सरकारने करायला हवे. पण ते काम सरकारला गैरसोयीचे असल्यामुळे, आपण ते करावे असे न्यायालयांना वाटू लागते\nसंशयाच्या कुंपणांवर माणुसकीची लक्तरे\nपेंदा, पडका आणि वास्त्याची भाजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/citizenship-bill-part-2-28-jan/?vpage=2", "date_download": "2019-07-22T09:57:06Z", "digest": "sha1:3M3BLDTHJJPV3FELVZG7YLAOLVNRN6KT", "length": 30484, "nlines": 153, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "बांगलादेश, पाकिस्तान,अफ़गाणिस्तानमधील अल्पसंख्याकांची अवस्था आणि भारतीयांची जबाबदारी – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ July 22, 2019 ] मन एक पाखरू\tललित लेखन\n[ July 22, 2019 ] मानसिक स्वास्थ्य कसे हाताळावे \n[ July 20, 2019 ] भिकारीण\tकविता - गझल\n[ July 19, 2019 ] कवीची श्रीमंती\tकविता - गझल\n[ July 19, 2019 ] ओरॅकल कंपनीचा संस्थापक लॅरी एलिसन\tविशेष लेख\nHomeनियमित सदरेराष्ट्रीय सुरक्षाबांगलादेश, पाकिस्तान,अफ़गाणिस्तानमधील अल्पसंख्याकांची अवस्था आणि भारतीयांची जबाबदारी\nबांगलादेश, पाकिस्तान,अफ़गाणिस्तानमधील अल्पसंख्याकांची अवस्था आणि भारतीयांची जबाबदारी\nFebruary 6, 2019 ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) राष्ट्रीय सुरक्षा, विशेष लेख\nपाकिस्तानमध्ये एका १६वर्षीय हिंदू तरुणीचं अपहरण करुन जबदरस्ती मुस्लिम तरुणाशी लग्न लावण्यात आल्याचं प्रकरण २७ जानेवारीलासमोर आलं आहे. मुस्लिम व्यक्तीशी लग्न लावण्याआधी बळजबरीने तिचं धर्मांतर करण्यात आलं. सिंध प्रांतातील थारपाकर येथील सलाम कोट क्षेत्रात ही घटना घडली. येथे हिंदू तरुणींचं अपहरण करत त्यांचं जबरदस्तीने धर्मांतरण करत लग्न करण्याची प्रकरणं नेहमीचीच झाली आहेत.\nकेंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत नुकतेच नागरिकत्व (सुधारणा) विधेयक, २०१६ मांडले. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशात छळ सहन केलेल्या अनेक अल्पसंख्याकांनी २०१४ पर्यंत भारतात स्थलांतर केले आहे. हे विधेयक त्यांच्या प्रश्नाासंबंधी आहे. मात्र, स्थलांतरितांचा भार केवळ आसामवरच न टाकता संपूर्ण देशाने त्यात आपला वाटा उचलला पाहिजे.\nपाकिस्तान आणि बांगलादेश भारतापासून धार्मिक आधारावर स्वतंत्र झाले; मात्र ते भारतीय उपखंडाचेच भाग आहेत. या देशांमध्ये धार्मिक मुद्यांवरच सहा अल्पसंख्याक समुदायांचा प्रचंड छळ होतो. अर्थात, एखाद्या देशातील घटनेतच विशिष्ट धर्माचा त्या देशाचा धर्म (स्टेट रिलिजन) म्हणून अंतर्भाव केला असेल, तर उर्वरित धर्मां���्या लोकांना सापत्न वागणूकच नव्हे, तर छळही सहन करावा लागतो. तो असह्य झाला, की ते भारतात येतात. अशा परिस्थितीत मानवतावादी भूमिकेतून त्यांना आश्रय देण्याचा विचार या विधेयकामागे आहे.\nहिंदू हे बांगलादेशाचे अनावश्यक नागरिक आहेत आणि ज्या सहजतेने हिंदूंना त्रास दिला जात आहे त्यावरून आणखीही अत्याचारांची अपेक्षा करता येते. “राष्ट्रीय देशभक्ती”च्या नावावर जेव्हा हिंदूंच्या संपदा लुटल्या जातात, घरे जाळली जातात, आणि त्यांना हाकलून दिले जाते तेव्हा संदेश मिळतो की, बांगलादेशात हिंदुना स्थान नाही.१९७१ चा इतिहास अभ्यासत असतांना हे स्पष्ट होते की, मुस्लिम आणि हिंदू ह्यांना पाकीस्तानी लष्कर निरनिराळ्याप्रकारे वागवत असे. अनेक बंगाल्यांनी त्याचा लाभही घेतला. पाकीस्तानी छळाला भिऊन हिंदू पळून भारतात आले तेव्हा, बंगाली मुस्लिमांच्या एका गटाने त्यांची संपत्ती गिळंकृत केली, एवढेच नव्हे तर त्यांच्या जमिनींवर सोयीस्कररीत्या कब्जाही केला. त्यामुळे परत आलेले व बळकावलेल्या जमिनी परत मागणारे हिंदुच हेच अनेक बांगलादेशी मुस्लिमांच्या हिंदूद्वेषाचे मुख्य कारण झाले.ती एक सामुदायिक चोरी होती. वर्तमान सरकारने हिंदूच्या संपदा परत करण्याकरता एक कायदा पारीत केला, मात्र ते एक नाटकच ठरले, कारण बांगलादेशीं हिंदूंनी ह्या कायद्याच्या मागे पळण्यातच अधिक पैसा गमावला.\nबांगलादेशातील ४०% हिंदू कुटुंबे शत्रू-संपदा-कायद्याने (Enemy Property Act) प्रभावित झाली. त्यात जवळपास ७,५०,००० शेतीवंचित कुटुंबे समाविष्ट होती. परिणामी हिंदू कुटुंबांनी गमावलेल्या एकूण जमिनींचा अंदाज १६.४ लाख एकर इतका आहे, जी हिंदू समाजाच्या मालकीतील एकूण जमिनींच्या ५३% आहे. हिंदू हे बांगलादेश लोकसंख्येच्या ८% असले तरी सत्तेमध्ये त्यांचे प्रमाण शून्यच आहे.\nमानवतावादी, बुद्धीवादी हिंदू-बौद्ध हत्याकांडाविषयी गप्प का\nसर्व छोट्या-मोठ्या ११ पक्षांना बांगलादेशातील निर्वासित हिंदूंना भारतात प्रवेश देऊ नये असे वाटते. लोकसभा निवडणुका जशा जवळ येत जातील तेव्हा देशातील सर्वच भागातील प्रादेशिक पक्षांना आपल्या अस्मिता आठवत जातील.भारतातील पुरोगामी, मानवतावादी, बुद्धीवादी विचारवंत आपल्या शेजारच्याच देशात होणाऱ्या हिंदू-बौद्ध हत्याकांडाविषयी काही अपवाद वगळता गप्प का होते मुस्लिमेतरांना मा���वता नसते का मुस्लिमेतरांना मानवता नसते का भारतातील बुद्धीवंतांनी आपल्या शेजारच्या देशात होणाऱ्या मानवी अधिकाराच्या पायमल्लीविषयी घटनात्मक मार्गाने जनमागृती करणे गरजेचे आहे.\nभारताने अखंड सावधान राहून बंगला देशात अल्पसंख्यांकांचे संरक्षण होतेय का हे पाहणे आवश्यक आहे, नाहीतर तेथे अल्पसंख्यांकांवर अत्याचार, छळ, नागरी अधिकारांची पायमल्ली सुरूच राहील. आपल्या देशात अल्पसंख्यांकांचा छळ झाला तर त्याचे परिणाम आपल्या भारतासोबतच्या संबंधांवर होतील व ते आपल्याला परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीनेही नुकसानकारक आहे ह्याची जाणीव बांगलादेशला व्हायला हवी. ह्यासाठी भारताने सरकारी पातळीवर बांगलादेशवर दडपण आणवे.\n‘शत्रू संपत्ती निर्बंध १९६५’लागू करून भारतीयांची संपत्ती ताब्यात घेतली\nपाकिस्तानने १९६५च्या युद्धादरम्यान भारतीयांना शत्रू घोषित करून ‘शत्रू संपत्ती निर्बंध १९६५’ लागू करून भारतीयांची (मुख्यत्वे करून हिंदू व बौद्धांची) पूर्व व पश्चिम पाकिस्तानात असलेली संपत्ती ताब्यात घेतली. बांगलादेशाने स्वातंत्र्यानंतर ‘Vesting of Property and Assets Order 1972’ लागू करून, यानुसार कुठल्याही निर्बंधाखालील पाकिस्तान सरकारच्या किंवा मंडळाच्या व भूतपूर्व पाकिस्तानच्या ताब्यातील व आधिपत्याखालील सर्व संपत्ती व मालमत्ता बांगलादेश सरकारकडे हस्तांतरित केली. पश्चिम पाकिस्तानातील लोकांच्या ज्या संपत्ती पूर्व पाकिस्तानात होत्या त्या ह्या निर्बंधान्वये बांगलादेशने ताब्यात घेतल्याच पण पूर्व व पश्चिम पाकिस्तानने ‘शत्रू संपत्ती निर्बंध १९६५’ अनुसार भारतीयांची किंवा भारतात स्थलांतरित झालेल्यांची जी संपत्ती ताब्यात घेतली होती तीसुद्धा आता बांगलादेशाच्या ‘Vesting of Property and Assets Order 1972’ अनुसार बांगलादेश सरकारच्या ताब्यात गेली. पाकिस्तान सरकारने ताब्यात घेतलेली संपत्ती बांगलादेशने त्यांच्या मूळ मालकाला परत केली नाहीच उलट दिवसेंदिवस त्या संपत्तीच्या यादीमध्ये वाढ करत राहिले. तसेच राज्य अधिग्रहण कार्यालयातील तहसीलदार व इतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या संबंधित अधिकारक्षेत्रामध्ये कोणतीही लपवलेली निहित (Vested) संपत्ती शोधून काढली किंवा सादर केली तर त्यास योग्य ते पारितोषिक दिले जाईल, असे घोषित करून एकप्रकारे Vested संपत्ती यादीत नवीन भर घालण्यासाठी प्रोत्स��हित करत राहिले.\nवर्ष 1985 मध्ये राजीव गांधी पंतप्रधान असताना “आसाम करार’ झाला. त्यात स्थलांतरितांना शोधणे, त्यांची नावे मतदार याद्यांतून वगळणे व घुसखोरांची परत-पाठवणी करणे या उभयपक्षी मान्य झालेल्या मुद्द्यांबाबत कॉंग्रेस सरकारने कोणतीही पावले उचलली नाहीत. आसाममध्ये प्रफुल्लकुमार महंत यांच्या नेतृत्वाखालील आसाम गण परिषदचे सरकार 1986-1990 आणि 1996 ते 2001 असे दोन टर्म सत्तेवर होते. त्यावेळी आसामातील परकीय नागरिकांना कॉंग्रेसनेच व्होटबॅंक तयार करण्यासाठी थारा दिला, असा आरोप करत, “आसू’ व “एजीपी’ने प्रचंड मोठे आंदोलन उभे केले होते.मात्र त्यांचे सरकार असतांना त्यांनी काही केले नाही. चार वर्षांपूर्वी भाजप सरकारने आसाम विजयानंतर लगेच राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या माध्यमातून विदेशी नागरिकांची माहिती गोळा करण्यास आरंभ केला. आता तर संसदेने नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूरच करून टाकले आहे. आसामात बांगलादेशातून लाखो लोक आणी भार तात कोट्ट्यावधी घुसलेले आहेत, हे वास्तव आहे. वर्ष 1971 पासून भारतात आलेल्या बांगलादेशी हिंदूंची संख्या सुमारे 20 लाख असावी.मात्र बंगलादेशी मुसलमानांची संख्या ४-५ कोटी असावी. सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे बांगलादेशातील उरलेले १.५ कोटी हिंदू आशामात घुसतील आणि आसामी भूमिपुत्रच अल्पसंख्य होऊन जातील, अशी शंका स्थानिकांना वाटते.मात्र ही समज चुकीची आहे कारण त्यांना देशातिल इतर भागात वसवले जाणार आहे.\nबांगलादेशातील पाकिस्तानवाद्यांना निष्प्रभ करणे महत्वाचे\nबांगलादेशातील विद्यमान घडामोडींबाबत आपण अधिक सजग असणे गरजेचे आहे. गेल्या काही वर्षात त्या देशात साचलेल्या खदखदीचे रूपांतर धर्माध आणि निधर्मी शक्ती यांच्यातील संघर्षांत झाले असून या संघर्षांची झळ आपल्याला लागणार आहे. तेथील लोकशाहीवादी शक्तींना भारताने पाठबळ पुरवणे आवश्यकच आहे.बांगलादेशमुक्तीच्या वेळी झालेल्या अनन्वित अत्याचारांस कारणीभूत असलेल्यांना कठोर सजा झालीच पाहिजे काही वर्षांपूर्वी भारतामध्ये घातपात घडवणारी आणि माओवाद्यांशी संधान सांधणारी ‘हुजी’ ही तर बांगलादेशातच जन्म पावली होती.\nशेख हसीना सत्तेवर असल्याने भारताला परिस्थिती अनुकूल आहे. बांगलादेशशी संबंध सुधारणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भारताला जसे सत्ताधार्यांशी चांगले संबंध ठेवणे आवश्यक आहे, तसेच तेथील विरोधी पक्षांशीही चांगले संबंध ठेवणे गरजेचे आहे. नाही तर उरलेले १ कोटी बांगला देशी हिंदू भारतात पळुन येतिल.\nदेशप्रेमी नागरिकांनी काय करावे\nकोणत्याही देशात अनधिकृतरित्या शिरणे, हा फार मोठा अपराध समजला जातो.\nअफ़गाणिस्तान,पाकिस्तान, बांगलादेशात अल्पसंख्याकांचे रक्षण होत नाही. २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणुकी मध्ये अल्पसंख्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणे गरजेचे आहे. याकरता विधेयकास विरोध करणार्या राजकीय पक्षांवर दबाव टाकून त्यांना अशा नागरिकांच्या हितांचे रक्षण करण्याला भाग पाडायला पाहिजे.\nAbout ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)\t246 Articles\nब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) यांचे सर्व लेख\nदलाई लामा आणि तिबेटी स्वातंत्र्य लढ्याची बिकट वाट\nतिबेटच्या अस्मिता व संघर्षाचे प्रतीक असलेले आणि निर्वासित जीवन जगताना धैर्य, शांती व अहिंसेचा परिचय ...\nनवीन आयएसआय प्रमुखाच्या नियुक्तीचा भारताच्या सुरक्षेवर परिणाम\nविश्वचषक स्पर्धेमध्ये २९ जुन ला पाकिस्तान व अफगाणिस्तान हा सामना सुरु असताना क्रिकेट मैदानाच्या परिसरात ...\nमाओवाद्यांच्या तावडीतुन सर्वसामान्य स्त्रियांना सोडवण्याची गरज\n२००३ ते ते 1७ जून २०१९ या कालखंडामध्ये माओवादी हिंसाचारामध्ये ४२७७ हिंसक प्रसंगांमध्ये ३३३९ नागरिक,२१९६ ...\nमतपेटीच्या राजकारणामुळे पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशी घुसखोरीस मदत\nबांगलादेशी घुसखोरी थांबवण्याची गरज\n‘चार तासात कामावर हजर व्हा, नाहीतर कामावरून हाकलून लावीन अशी धमकी ममता ...\nनरेंद्र मोदींच्या दौर्‍यामुळे भारत मालदीव सबंधामध्ये लक्षणीय सुधारणा\nपं��प्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या पहिल्या परदेश दौऱ्यात मालदीवला भेट दिली. त्यांनी मालदीव भेटीत तिथल्या संसदेला-मजलिसला ...\nनव्या सरकारकडून संरक्षणक्षेत्राला काय हवे\nसंरक्षण मंत्रालयाचा पदभार सांभाळल्यानंतर संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंग यांना लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत, ...\nभारताच्या ‘डेटा’ सुरक्षेकरता ५-जी नेटवर्कमध्ये चीनी कंपन्यांचा प्रवेश थांबवा\nतैवानने नुकतेच सुरक्षेच्या मुद्द्यावरून चिनी कंपनी हुवावे आणि झेडटीईच्या नेटवर्क, मोबाईल व अन्य उत्पादनांवर बंदी ...\nशहरी माओवाद – सद्य परिस्थिती आणि उपाययोजना\nएटापल्लीत पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या कामावरील वाहने पेटवून देण्यात आल्याची घटना १३ मेला घडली. माओवाद्यांनी ...\nभारताची इंधन सुरक्षा : नवीन सरकार पुढचे एक मोठे आव्हान\nनिवडणूक आचारसंहिता दहा मार्च पासून देशामध्ये लागू झाली. यामुळे सरकारला कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेता येत ...\nमाओवाद संपवण्याकरता सुरक्षाविषयक उपाय योजना\nनिवडणुकीच्या काळामध्ये वाढलेला माओवादी हिंसाचार अजून वाढतच आहे. त्यामुळे 23 मेला मिळणाऱ्या नवीन सरकार पुढे ...\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Review-meeting-on-the-planned-meeting-of-Sharad-Pawar/", "date_download": "2019-07-22T10:17:45Z", "digest": "sha1:BCAQ2DKYW3QQMGHEB3QMUZGZK6OK7RQH", "length": 6797, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सभा यशस्वी करण्यासाठी कार्यरत व्हा | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Belgaon › सभा यशस्वी करण्यासाठी कार्यरत व्हा\nसभा यशस्वी करण्यासाठी कार्यरत व्हा\nमाजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे प्रदीर्घ काळानंतर सीमालढा गतिमान करण्यासाठी बेळगाव येथे येणार असून त्यांची जाहीर सभा सीमाबांधवांनी यशस्वी करावी. यासाठी प्रत्येक घटक समितीने कार्यरत व्हावे, असे आवाहन मध्यवर्ती म. ए. समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी केले.\nशरद पवार यांच्या नियोजित सभेबाबत आढावा बैठकीचे आयोजन रविवारी रामलिंगखिंड येथील रंगुबाई भोसले सभागृहात मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने आयोजित केले होते. अध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष माजी आ. मनोहर किणेकर होते.\nमरगाळे म्हणाले, 31 मार्च रोजी होणारी शरद पवार य��ंची सभा ऐतिहासीक स्वरुपाची ठरणार आहे. या सभेकडे सीमाभागासह महाराष्ट्र-कर्नाटक राज्यातील नागरिकांचे लागून राहिले आहे. यामुळे सभा यशस्वी करण्याची जबाबदारी मराठी बांधवावर आहे. मराठी बांधवांनी सभा यशस्वी करण्यासाठी गल्लीनिहाय बैठकीचे सत्र सुरू करावे.\nमाजी आ. मनोहर किणेकर म्हणाले, सभेसाठी किमान एक लाख मराठी बांधव उपस्थित राहणार आहे. यासाठी ज्योती महाविद्यालयाच्या मैदानावर तयारी करण्यात येणार असून याबाबतचे कायदेशीर सोपस्कार पूर्ण करण्यात येत आहेत. सभा यशस्वी करण्यासाठी फलक, भितीपत्रके, रिक्षा या माध्यमातून प्रचार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सभेच्या पूर्वतयारीसाठी कार्यालय सुरू करण्यात येणार असून त्याचे उद्घाटन मंगळवारी करण्यात येईल.\nमध्यवर्ती म. ए. समितीसह घटक समितींच्या माध्यमातून नागरिकांना एकत्र करण्यात येणार असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. सरचिटणीस मालोजी अष्टेकर म्हणाले, सीमाप्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आणण्यासाठी सीमाबांधवांनी मोठ्या संख्येने एकत्र यावे. यावेळी विकास कलघटगी, माजी नगरसेवक गजानन पाटील, राजू मरवे, माजी ता. पं. सदस्य मारुती मरगण्णाचे, प्रकाशबापू पाटील, शिवराज पाटील यांनी विविध सूचना केल्या. व्यासपीठावर माजी ता. पं. सदस्य एस. एल. चौगुले, बी. एस. पाटील उपस्थित होते. बैठकीला श्रीकांत मांडेकर, बाबू कोले आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. आभार माजी नगरसेवक रणजित चव्हाण-पाटील यांनी मानले.\n‘भाई'नंतर सागर देशमुखचा नवा तडका\nविणा जगताप प्रेक्षकांची फेव्हरेट कंटेस्टंट\n'अशी' आहे 'चांद्रयान-२' मोहीम\nकोल्हापूर : गर्भवती महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडवले\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/belgav-in-election-time-water-shortage/", "date_download": "2019-07-22T10:28:44Z", "digest": "sha1:OSACCKI4PSJ6H7GQBLE5XHPYH57WWKUZ", "length": 7494, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नेते प्रचारात, मतदार ‘जीवना’च्या शोधात | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Belgaon › नेते प्रचारात, मतदार ‘जीवना’च्या शोधात\nनेते प्रचारात, मतदार ‘जीवना’च्या शोधात\nनिवडणुकांची रणधुमाळी शिगेला पोचत असतानाच, गावपुढारी निवडणुकीच्या प्रवाहात वाहून गेल्याने गटातटाची मोर्चेबांधणी करून मतांची याचना मतदारांकडे करीत आहेत. मात्र, गावपुढारी प्रचारात आणि मतदार पाण्याच्या शोधात अशी परिस्थिती बहुतांशी गावागावांतून निर्माण झाली आहे.\nसध्या कडक उन्हाच्या तडाख्यात उमेदवार व कार्यकर्ते प्रचाराला लागले आहेत. पाच वर्षातून एकदा येणार्‍या निवडणुकांत निष्ठा बाजूला ठेवून अमिषाला बळी पडल्याचे चित्र समोर दिसत आहे. तसेच गावातले स्थानिक पुढारी केवळ स्वार्थासाठी निवडणुक रिंगणातील उमेदवारांच्याकडे हात पसरण्यासाठी फिरताना दिसत आहेत. गावातील मुलभूत सुविधा मात्र कधीच दिसत नाहीत.\nतालुक्याच्या पश्‍चिम भागातील बहुतांशी गावात पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी महिलांना पाण्यासाठी उन्हातान्हात भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे महिलावर्गात तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. बेळगाव तालुका विकासापासून वंचितच राहिला आहे. या भागात मुलभूत सुविधा समस्यांची कमतरता कायमचीच राहिली आहे. ऐन उन्हाळ्यात गावातील जलकुंभ, कुपनलीकांना पाणी नसल्याने पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.\nनिवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गावातील पुढारी म्हणवणार्‍या लोकांना याचे काहीच सुख दुखः नाही. केवळ राजकीय स्वार्थापोटी तसेच भावी काळात होणार्‍या विकासाच्या हव्यासापोटी मताची याचना करण्याचे कार्य करताना दिसत आहेत.\nशहरी आणि ग्रामीण भागाला दरवर्षी पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. यावर कोणत्याही लोकप्रतिनिधीकडून ठोस उपाययोजना आखण्यात आलेल्या नाहीत. पाण्यासाठी शहरवासी आणि ग्रामस्थही शेतामधील कूपनलिका, तलाव परगावातील कुपनलिकेतील पाणी आणत आहेत. पण हे किती दिवस चालणारपाण्यासाठी टाकीजवळ शेकडो घागरींची रांग असते. ताटकळत थांबून शेवटी रिकाम्या हाताने परतावे लागते. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी ग्रा.पं. अधिकार्‍यांबरोबर ग्रामस्थांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. तसेच भागातील लोकप्रतिनिधींनी लक्ष देवून विकासकामांना गती देणे आवश्यक आहे.\nविधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उमेदवारांनी तरु���ांनाही कामाला लावले आहे. उमेदवारांच्या नादी लागुन तरुणही गुरफटत चालला आहे. तसेच केवळ कट्यावर बसून राजकारणाची चर्चा करण्यात गावातील काही युवक, संघ व नागरिक धन्यता मानत आहेत.\n#Chandrayaan2; हा तर भारताचा चंद्राच्या दिशेने ऐतिहासिक प्रवास सुरु : इस्रो\n‘भाई'नंतर सागर देशमुखचा नवा तडका\nविणा जगताप प्रेक्षकांची फेव्हरेट कंटेस्टंट\n'अशी' आहे 'चांद्रयान-२' मोहीम\nकोल्हापूर : गर्भवती महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडवले\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/-Ab-Tak-Chhappan-writer-Ravishankar-Alok-commits-suicide/", "date_download": "2019-07-22T10:21:48Z", "digest": "sha1:BFI7YRES3LC2V5U3MT75XY2PN56E5W4C", "length": 4878, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘अब तक छप्पन’चा सहाय्यक दिग्दर्शक रविशंकर यांची आत्महत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘अब तक छप्पन’चा सहाय्यक दिग्दर्शक रविशंकर यांची आत्महत्या\n‘अब तक छप्पन’च्या सहाय्यक दिग्दर्शकाची आत्महत्या\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nहिंदी चित्रपटसृष्टीतील स्क्रिप्ट राईटर रविशंकर आलोक (वय-32) यांनी बुधवारी इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली. ‘अब तक छप्पन’ या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शन त्यांनी केले होते.\nवर्सोवा येथील सात बंगला परिसरात असलेल्या वसंत अपार्टमेंटच्या छतावरून उडी घेत आलोक यांनी आत्महत्या केली. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. आलोक यांच्याकडून कोणतीही चिठ्ठी सापडली नाही. पण गेल्या वर्षभरापासून त्यांच्याकडे काम नव्हते त्यातून आलेल्या नैराश्यातून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. नाना पाटेकर यांची मुख्य भूमिका असलेल्या 'अब तक छप्पन' या चित्रपटाचे दिग्दर्शक शिमित अमीनसोबत आलोक यांनी काम केले होते.\nआलोक त्यांच्या भावासोबत भाड्याच्या घरात राहत होते. बुधवारी दुपारी सात मजल्याच्या इमारतीच्या छतावरून त्यांनी उडी मारली. गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात असलेल्या आलोक हे डॉ.पाटकर यांच्य��कडे उपचार घेत होते. यासंदर्भात पोलिस अधिक तपास करत असून त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कपूर रुग्णालयात नेण्यात आला आहे.\n‘भाई'नंतर सागर देशमुखचा नवा तडका\nविणा जगताप प्रेक्षकांची फेव्हरेट कंटेस्टंट\n'अशी' आहे 'चांद्रयान-२' मोहीम\nकोल्हापूर : गर्भवती महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडवले\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Looted-under-the-name-of-pregnancy/", "date_download": "2019-07-22T10:30:16Z", "digest": "sha1:JOMEL6CN5I6L33TDGKT53DMX5GESEYHR", "length": 5627, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गर्भधारणेच्या नावाखाली लूट : भोंदू महिलेला अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › गर्भधारणेच्या नावाखाली लूट : भोंदू महिलेला अटक\nगर्भधारणेच्या नावाखाली लूट : भोंदू महिलेला अटक\nविरार पूर्वेतील एका भोंदू महिलेने कृष्णाची पूजा करून आयुर्वेदीक औषधांनी गर्भधारणा घडवून आणण्याचा दावा करून फसवणूक केल्याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून मंगळवारी विरार पोलिसांनी भोंदू महिलेला अटक केली. सुजाता खांडेकर असे तिचे नाव आहे.\nमनवेलपाडा येथे राहणार्‍या फिर्यादी महिलेच्या लग्नाला अनेक वर्षे होऊनही तिला मूल झाले नाही. यावर तिच्या शेजार्‍याने या परिसरात राहणार्‍या सुजाता खांडेकर या महिलेशी ओळख करून दिली. सुजाताने अनेकांना औषधे दिली असून त्यांना मुले झाल्याचे त्याने सांगितले. शेजारच्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्‍वास ठेऊन पीडित महिला 27 जून 2016 रोजी सुजाताच्या घरी गेली. तेव्हा सुजाताने तिची ओटी भरून कृष्णाची मूर्ती देऊन तिची पूजा करण्यास सांगितले. यासाठी तिने 5700 रूपये घेतले. त्यानंतर पुन्हा बोलावून तुमच्यावर करणी केली असल्याची बतावणी करून वारंवार पैसे उकळले. हे सर्व करूनही गर्भधारणा झाली नाही. या नादात पीडितेचे सुमारे 2 लाख रुपये संपले.\nआपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पीडितेने अन्य चार फ सवणूक झालेल्या महिलांसह सोमवारी विरार पोलीस ठाणे गाठून सुजाताविरोधात तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी सुजाता खांडेकर ऊर्फ स्मिता कोचरेकर हिला फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली. सुजाता या भागात इस्टेट एजंट म्हणूनही काम करत असून घर देण्याच्या नावाखालीही तिने अनेकांची फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितले.\n#Chandrayaan2; हा तर भारताचा चंद्राच्या दिशेने ऐतिहासिक प्रवास सुरु : इस्रो\n‘भाई'नंतर सागर देशमुखचा नवा तडका\nविणा जगताप प्रेक्षकांची फेव्हरेट कंटेस्टंट\n'अशी' आहे 'चांद्रयान-२' मोहीम\nकोल्हापूर : गर्भवती महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडवले\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Resident-doctors-continue-strike-In-Mumbai/", "date_download": "2019-07-22T10:19:41Z", "digest": "sha1:FUV4ZSHL6A6SPCZ7ZXP3JCYSGQVDQORQ", "length": 5978, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुंबईत निवासी डॉक्टरांचा संप सुरूच! | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत निवासी डॉक्टरांचा संप सुरूच\nमुंबईत निवासी डॉक्टरांचा संप सुरूच\nमुंबईच्या जे.जे. रुग्णालयातील दोन ज्युनियर निवासी डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मार्डच्या निवासी डॉक्टरांनी पुकारलेला संप रविवारी दुसर्‍या दिवशीही सुरूच होता. शनिवारी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयासोबत झालेली बैठक निष्फळ ठरल्याने डॉक्टरांनी संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.\nनिवासी डॉक्टरांना करण्यात आलेल्या मारहाणीमुळे जे. जे. रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका सर्वांनी आंदोलन करत शनिवारपासून संप पुकारला आहे.रविवारी जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता सुधीर नणंदकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक आणि आरोग्यमंत्री यांच्यासोबत मार्डच्या डॉ़क्टरांची चर्चा झाली. या चर्चेने डॉक्टरांचे समाधान न झाल्याने बैठक निष्फळ ठरली.\nजर प्रशासनाकडून सोमवारी यासंदर्भात योग्य ती पावले उचलली गेली नाहीत तर निवासी डॉक्टरांनी आपत्कालीन सेवाही बंद ठेवण्याचा इ��ारा दिला. दरम्यान रविवारी रात्री उशिरा जे. जे. रुग्णालयाच्या आवारात मार्डच्या निवासी डॉक्टरांकडून मेणबत्ती मोर्चाचे आयोजनही करण्यात आले होते.\nमार्डचे जे.जे. रुग्णालयातील अध्यक्ष डॉ. सारंग दोनारकर म्हणाले, निवासी डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या कामबंद आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीत डॉक्टरांच्या मागण्यांवर कुठलाही विचार झालेला नाही. डॉक्टरांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवा, प्रत्येक वॉर्डात एक सुरक्षा रक्षक नेमा तसेच अशी एखादी घटना अचानक घडल्यास डॉक्टरांना तातडीने मदत मिळावी यासाठी अलार्मची व्यवस्था करा, अशी डॉक्टरांची मागणी आहे.\n‘भाई'नंतर सागर देशमुखचा नवा तडका\nविणा जगताप प्रेक्षकांची फेव्हरेट कंटेस्टंट\n'अशी' आहे 'चांद्रयान-२' मोहीम\nकोल्हापूर : गर्भवती महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडवले\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Increase-in-weightlifting-shops-of-expensive-weight-loss/", "date_download": "2019-07-22T09:47:09Z", "digest": "sha1:NU5CQ627M4BKDCWANT2DOE73XCV5AO7J", "length": 8717, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महागड्या ‘वेट लॉस’ची दुकाने जोमात | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Pune › महागड्या ‘वेट लॉस’ची दुकाने जोमात\nमहागड्या ‘वेट लॉस’ची दुकाने जोमात\nपुणे : ज्ञानेश्‍वर भोंडे\nसध्या नागरिक आरोग्याच्या दृष्टिने जागरूक झाले आहेत. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी प्रत्येक जण धडपडत आहे. याचाच फायदा घेत सध्या महागडया वेटलॉसची क्‍लिनिक, क्‍लब यांची दुकाने जोमात चालू आहेत. मात्र, जोपर्यंत नागरिक त्यांचा सल्‍ला पाळतात तोपर्यंत त्यांना फायदा होतो, पण एकदा त्यांचे महागडे उपचार परवडेनासे झाले आणि त्यामुळे ते बंद केले की परत वजन वाढीची समस्या पूर्ववत होत असल्याचे अनुभव नागरिकांना येत आहेत.\nतरूण वर्गामध्ये वजन वाढीची समस्या सर्वांनाच भेडसाव�� आहे. वजन वाढल्यानंतर मधुमेह, रक्‍तदाब यांचाही शिरकाव होतो. म्हणजे वजन वाढल्यामुळे शरीर हे अनेक आजारांना आमंत्रण देत असते. म्हणून वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. लोकांची हीच समस्या ‘इन्कॅश’करण्यासाठी महागड्या थेरपी, आयुर्वेदिक वेटलॉस थेरपी, होमिओपॅथीक उपचार, डायट प्लॅन, आयुर्वेद डॉक्टर, आहारतज्ज्ञ सज्ज झाले आहेत. यातील प्रत्येक जण हा पैशांसाठी हा व्यवसाय करतो असे नाही. पण अनेकजणांनी केवळ बक्‍कळ पैसे कमविण्याकरता हा कोर्स सुरू केल्याचे दिसून येत आहे.\nसध्या वेगवेगळया क्‍लिनिक, क्‍लब आणि आहारतज्ज्ञांकडून वेगवेगळे पण महागडे डायट प्लॅन दिले जात आहेत. हे डायट प्लॅन थोडेथोडके नव्हे तर महिन्याला तीन हजारांपासून 50 हजारांपर्यंत उपलब्ध आहेत. यामध्ये सर्वाधिक खर्च हा महागडे प्रोटीन सप्लीमेंट घेण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे सर्वाधिक खर्च होत आहे. पण, तरीही अनेक जण वजनवाढीची समस्या कमी करण्यासाठी महागडे डायट प्लॅन घेत आहेत. त्यामुळे खरंच इतके महागडे डायट प्लॅन घेणे आवशक आहे का आणि ते किती दिवस पाळायचे याचाही विचार नागरिकांनी करणे आवश्यक आहे.\nअसे आहेत डायट प्लॅन\nप्रत्येक जण माझा डायट कसा वेगळा आहे आणि त्याचा कसा फायदा होतो हे पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये पावडर- गोळ्या खाणे, उपवास करणे, इतर कठीण डायट पाळणे, हर्बल औषधे घेणे, खाण्या-पिण्यावर बंधने घालणे, जॉगिंग करणे, एनर्जी ड्रिंक, न्युट्रिशन पॅकेटस, सप्लीमेंट, फॅट बर्न करणे, आठवड्याला ठराविक सप्लीमेंट लिहून देणे त्यामध्ये ठराविक आणि खूप काही गोष्टींचा समावेश आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी तर वजनवाढीचा दुरान्वये संबंध नसलेल्या डायटचा किंवा सप्लीमेटचा समावेश केला जात आहे. काहींनी तरी कॅशबॅक ऑफरही सुरू केल्या आहेत.\nयापेक्षा ‘स्थूलत्व आणि मधुमेहमुक्त भारत’ ही चळवळ सुरू करणारे डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचा विनाखर्च आणि साधा व सोपा वेटलॉस डायट प्लॅन पाळण्याकडे नागरिकांचा ओढा वाढत आहे. त्यांच्या या ‘विनासायास वेटलॉस व मधुमेह प्रतिबंध’ या डायट प्लॅनचे राज्यात आणि देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर 28 हजार सदस्य आहेत. हा प्लॅन कोणत्याही खर्चाविना पाळता येण्यासारखा असून त्यासाठी कोणतेही महागडे सप्लीमेंट घेण्याची आवश्यकता नाही.\nबारामत���त खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nचेक बाउन्स प्रकरणी कोयना मित्राला ६ महिने तुरूंगवास\n'इस्रो'ची ऐतिहासिक कामगिरी; ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण (व्हिडिओ)\nकळंबा कारागृहातील कैद्याचा हृदयविकाराने मृत्यू\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-KON-RAT-mns-going-on-fast-for-improvement-of-roads-4201706-NOR.html", "date_download": "2019-07-22T09:32:29Z", "digest": "sha1:KNPRQUGL2FZ4GQBGH2XHX72F4XYEBQ6X", "length": 6245, "nlines": 148, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "mns going on fast for improvement of roads | आंबवलीतील रस्‍त्यांच्या दूरूस्तीसाठी मनसेचे उपोषण", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nआंबवलीतील रस्‍त्यांच्या दूरूस्तीसाठी मनसेचे उपोषण\nआंबवलीतील (ता.खेड) रस्‍त्यांची दुरूस्‍ती करावी या मागणीसाठी महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने गुरूवारीपासून (ता.सात) आमरण उपोषण सुरू करण्‍यात आले आहे.\nमोरवंडे : आंबवलीतील (ता.खेड) रस्‍त्यांची दुरूस्‍ती करावी या मागणीसाठी महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने गुरूवारीपासून (ता.सात) आमरण उपोषण सुरू करण्‍यात आले आहे.\nउपोषणाच्या पहिल्याच दिवशी एका आंदोलकाची तब्येत खालवल्याने त्याला कळबंणी ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्‍यात आले आहे.आंबवलीतील उखडलेल्‍या रस्यावरून नियमित वाहतूक करण्‍ो तसेच रूग्ण किंवा गरोदर महिलांना दवाखान्यात नेणे म्हणजे तारेवरची कसरत ठरत आहे.रस्त्यांच्या दुरूस्तीविषयक वेळोवेळी निवेदन जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला देऊन ही काही उपयोग झाले नसल्याने आम्ही उपोषण करत आहोत असे मनसेच्या महेश मोरे यांनी सांगितले.उपोषणकर्त्यांच्या घोषणांनी तहस‍ील कार्यालय दणाणून गेले होते.\nमोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या आणखी 14 संपत्तींवर येणार जप्ती...\nमुलाच्या माहितीमुळे रातोरात पकडला चोरटा, सिनेस्टाइल पाठलाग करून पोलिसांनी पकडली चारचाकी\nसुनील तटकरे यांना धक्का, पुतण्याचा शिवसेनेत प्रवेश, कोकणात राष्ट्रवादीला भगदाड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/ews-students-has-to-get-admission-in-open-category-in-pg-medical/", "date_download": "2019-07-22T10:20:08Z", "digest": "sha1:RU5P7P2GXEZXHMXESAPFVGJ4QMXFSFRC", "length": 13639, "nlines": 184, "source_domain": "policenama.com", "title": "ews विद्यार्थ्यांना पदव्यूत्तर वैद्यकिय अभ्यासक्रमाला घ्यावा लागणार खुल्या प्रवर्गातून प्रवेश - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\news विद्यार्थ्यांना पदव्यूत्तर वैद्यकिय अभ्यासक्रमाला घ्यावा लागणार खुल्या प्रवर्गातून प्रवेश\news विद्यार्थ्यांना पदव्यूत्तर वैद्यकिय अभ्यासक्रमाला घ्यावा लागणार खुल्या प्रवर्गातून प्रवेश\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पदव्यूत्तर वैद्यकिय अभ्यासक्रमासाठी आर्थिक मागास प्रवर्गाच्या १० टक्के आरक्षणाला यंदा सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता आर्थिक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश घ्यावा लागणार आहे.\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nपुण्यातील इंजिनियरची ‘काँग्रेस अध्यक्ष’ होण्याची मनिषा\nभाजपमध्ये येणार्‍यांचे ‘स्वागत’च, पण…\nत्यासाठी खुल्या प्रवर्गातील गरीब आणि खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची मुदत ३१ मे ऐवजी ४ जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. अशी माहिती वैद्यकिय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.\nसर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला गुरुवारी धक्का दिला. पदव्यूत्तर वैद्यकिय प्रवेशात खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या मागासांना दिलेल्या १० टक्के आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने यावर्षी स्थगिती दिली. कायदा बनण्याआधीच प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्याने नव्या आऱक्षणानुसार जागा वाढविण्याच्या निकषांवर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी आरक्षणाला स्थगिती दिली.\n गेम खेळताना मोबाईलचा स्फोट होऊन युवकाचा डोळा निकामी\nराज्यातील २७ राखीव पोलीस निरीक्षकांना बदल्या\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nपुण्यातील इंजिनियरची ‘काँग्रेस अध्यक्ष’ होण्याची मनिषा\nभाजपमध्ये येणार्‍यांचे ‘स्वागत’च, पण ‘तपासून’ घेऊ :…\nमहाराष्ट्र : ‘हात’ कापून त्यानं प्रेयसीला लावलं ‘कुंकू’ अन्…\nयुतीच्या भवि���व्याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचं ‘मोठं’…\nअभिनेता भरत जाधवने ‘या’ कारणासाठी केला व्हिडिओ ‘व्हायरल’ (Video)\nआता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\n७७ वयाच्या महिलेला करावे लागले ‘मॉडलिंग’ \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - या दिवसांमध्ये सोशल मीडियावर एका वृद्ध स्त्रीचे फोटो खूप व्हायरल होत आहेत, ती पूर्ण…\nवर्तमान पत्रात जाहिरात देवून घरामध्येच ‘स्पा’च्या नावाखाली…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - मुंबईमध्ये एका आलिशान हॉटेलमध्ये छापा टाकून पोलिसांनी या ठिकाणी चालणाऱ्या वेश्या…\nआता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा मागील काही महिन्यांपासून पडद्यापासून दूर आहे.…\nहमखास भरघोस फायदा देणार्‍या पोस्टातील ‘या’ दोन योजना,…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय डाक विभाग देशातील नागरिकांसाठी नवनवीन योजना आणत असते. त्याचबरोबर बचत योजना…\n आता पेट्रोलने नव्हे ऊसाच्या रसाने चालणार वाहने,…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - पेट्रोलपेक्षा स्वस्त असलेले इथेनॉल शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. सरकारने देखील इथेनॉलचे…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nपुण्यातील इंजिनियरची ‘काँग्रेस अध्यक्ष’ होण्याची मनिषा\nभाजपमध्ये येणार्‍यांचे ‘स्वागत’च, पण…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n७७ वयाच्या महिलेला करावे लागले ‘मॉडलिंग’ \nवर्तमान पत्रात जाहिरात देवून घरामध्येच ‘स्पा’च्या नावाखाली चालु…\nआता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \nहमखास भरघोस फायदा देणार्‍या पोस्टातील ‘या’ दोन योजना, जाणून घ्या\n आता पेट्रोलने नव्हे ऊसाच्या रसाने चालणार वाहने, अशी होणार…\nसांगवीत दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त\nआदित्य ठाकरेंच्या ‘जन आशीर्वाद’ यात्रेवर राष्ट्रवादीचे…\nशिवस���नेचं ‘कन्सलटंसी’ लाऊन राजकारण, आदित्य ठाकरे हे…\nआमिर खान सोबतचा पहिलाच चित्रपट ‘सुपरहिट’ असल्याचं…\nभाजपमध्ये येणार्‍यांचे ‘स्वागत’च, पण ‘तपासून’ घेऊ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nपुण्यात विदेशी पर्यटकांना मारहाण, भला मोठा दगड घालून कारची काच फोडली (व्हिडीओ)\nसांगवीत दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/kolhapur-western-kolhapur-follow-the-prompts-of-party-icons/", "date_download": "2019-07-22T10:27:40Z", "digest": "sha1:ICRQ23JOKNTHVVZJV5JRR3XTRZVZS6T6", "length": 15468, "nlines": 190, "source_domain": "policenama.com", "title": "पक्ष चिन्हांच्या जाहीरातींवर येणार टाच - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nआदित्य ठाकरेंकडून शेतात पेरणी, ‘थोरातांना युवकांचे प्रश्न माहित आहेत का…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nपक्ष चिन्हांच्या जाहीरातींवर येणार टाच\nपक्ष चिन्हांच्या जाहीरातींवर येणार टाच\nकोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूक जाहीर झाली असून आचारसंहितेची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. सार्वजनिक ठिकाणी अनेक राजकीय पक्षांच्या जाहिराती शहरात लावण्यात आल्या आहेत. या राजकीय जाहिरातींवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. शहरासह जिल्ह्यात जागोजागी भाजपाकडून कमळ चिन्ह रंगवण्यात आले आहे. या भाजपाच्या कमळ चिन्हाच्या प्रतिकृतीवर टाच येणार आहे.\nजिल्हा प्रशासनाने राजकीय नेत्यांचे आणि पक्षांचे फ्लेक्स 48 तासांत काढू घेण्याचे आदेश दिले आहेत. आचारसंहिता लागू झाल्यानंतर सोमवारी पहिल्याच दिवशी जिल्हा प्रशासनाने नऊ हजार फलकांवर कारवाई केली आहे. यामध्ये स्वागत कमानी, फलक, झेंडे यांचा समावेश आहे. शहरात फुटबाॅल स्पर्धा, महिला मेळाव्याच्या निमित्ताने राजकीय पक्षांनी मोठी जाहिरातबाजी केली होती. यात स्वागत कमानी आणि जाहिरातीही लावण्यात आल्या होत्या.\nगेल्यावर्षी भाजपाने अनेक सार्वजनिक ठिकाणी व सहकारी कार्यालयांवर पक्षांचे कमळ चिन्ह रेखाटलेले आहे. पक्षाने केलेल्या या प्रचाराविरोधात महानगरपालिकेच्या सभागृहात पडसाद उमटल्याचे दिसून आले. यानंतर काँग्रेस पक्षाने या चिन्हाचा निषेध केला होता. याच चिन्हाच्या ठिकाणी विरोधातील टीका करणारा मजकूर लिहत याचा निषेध नोंदवला होता. मतदान केंद्राजवळही काही ठिकाणी ��मळ चिन्ह रेखाटलेले आहे. आता जागोजागी रेखाटलेल्या चिन्हांवर निवडणूक आयोग कारवाई करणार आहे. ज्या ठिकाणी चिन्हे रेखाटली आहेत ती पांढऱ्या अथवा काळ्या रंगाने खोडून काढली जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ यांनी दिली.\nआदित्य ठाकरेंकडून शेतात पेरणी, ‘थोरातांना युवकांचे…\nवर्तमान पत्रात जाहिरात देवून घरामध्येच…\nहमखास भरघोस फायदा देणार्‍या पोस्टातील ‘या’ दोन…\nमृत्यूनंतरही फेसबुकवर राहा जिवंत\nमाढ्याचा तिढा : स्वाभिमानीने आघाडीकडे केली माढ्याची मागणी\nआदित्य ठाकरे आणि दिशा पठानी एकत्र ; नेमक काय चाललय \nमहाराष्ट्रात राजकीय मुले पळवणारी टोळी सक्रिय : जितेंद्र आव्हाड\nपक्षाने स्वागत केले मीही करणे क्रमप्राप्त : खा. दिलीप गांधी\nराजीनामा देणार नाही : राधाकृष्ण विखे पाटील\nलोकसभेचं समरांगण : राज्यात दलित-मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण होतेय\nआदित्य ठाकरेंकडून शेतात पेरणी, ‘थोरातांना युवकांचे प्रश्न माहित आहेत का…\nवर्तमान पत्रात जाहिरात देवून घरामध्येच ‘स्पा’च्या नावाखाली चालु असलेल्या…\nहमखास भरघोस फायदा देणार्‍या पोस्टातील ‘या’ दोन योजना, जाणून घ्या\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून FB…\nआता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\nआदित्य ठाकरेंकडून शेतात पेरणी, ‘थोरातांना युवकांचे प्रश्न माहित आहेत का…\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने नगर जिल्हा दौऱ्यावर आलेल्या युवासेनेचे प्रमुख आदित्य…\nकधी फक्‍त २५० रूपयांसाठी मॅच खेळणार ‘हा’ खेळाडू ‘टीम…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - पुढील महिन्यात विंडीज दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघाची काल घोषणा करण्यात आली. यामध्ये…\n७७ वयाच्या महिलेला करावे लागले ‘मॉडलिंग’ \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - या दिवसांमध्ये सोशल मीडियावर एका वृद्ध स्त्रीचे फोटो खूप व्हायरल होत आहेत, ती पूर्ण…\nवर्तमान पत्रात जाहिरात देवून घरामध्येच ‘स्पा’च्य��� नावाखाली…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - मुंबईमध्ये एका आलिशान हॉटेलमध्ये छापा टाकून पोलिसांनी या ठिकाणी चालणाऱ्या वेश्या…\nआता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा मागील काही महिन्यांपासून पडद्यापासून दूर आहे.…\nआदित्य ठाकरेंकडून शेतात पेरणी, ‘थोरातांना युवकांचे…\nवर्तमान पत्रात जाहिरात देवून घरामध्येच…\nहमखास भरघोस फायदा देणार्‍या पोस्टातील ‘या’ दोन…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआदित्य ठाकरेंकडून शेतात पेरणी, ‘थोरातांना युवकांचे प्रश्न माहित आहेत का…\nकधी फक्‍त २५० रूपयांसाठी मॅच खेळणार ‘हा’ खेळाडू ‘टीम…\n७७ वयाच्या महिलेला करावे लागले ‘मॉडलिंग’ \nवर्तमान पत्रात जाहिरात देवून घरामध्येच ‘स्पा’च्या नावाखाली चालु…\nआता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \nआता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \n…तर ग्रामसेवकांचे कामबंद आंदोलन \n वेस्ट इंडिज दौर्‍यासाठी टीम इंडियाचा…\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nयुतीच्या भवितव्याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचं ‘मोठं’ वक्‍तव्य \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F/", "date_download": "2019-07-22T11:05:02Z", "digest": "sha1:JPMYKXZIR6FOAMVS6VTTB7IVDZ4YUFO4", "length": 11595, "nlines": 138, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "इंटरनेट- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nचंद्रावर 'चांद्रयान'ला उतरण्यासाठी लागणार इतके दिवस, या आणि इतर बातम्या\nरक्षकच झाले भक्षक,रत्नागिरीत 50 लाखांचं कोकेन जप्त\nकधी 200 रुपयांसाठी केली टेनिस बॉलनं गोलंदाजी आता दिसणार थेट ब्लू जर्सीत\nशाळेचे दप्तर मागितलं म्हणून जन्मदात्याने आपल्या दोन मुलांना पाजले विष\nरक्षकच झाले भक्षक,रत्नागिरीत 50 लाखांचं कोकेन जप्त\nशाळेचे दप्तर मागितलं म्हणून जन्मदात्याने आपल्या दोन मुलांना पाजले विष\nपार्थ पवारांची पुन्हा स्टंटबाजी कचरा नसलेल्या ठिकाणी स्वच्छता अभिया���\n'काँग्रेस'साठी धोक्याची घंटा, या आमदाराने दिल्या CMना वाढदिसाच्या शुभेच्छा\n'काँग्रेस'साठी धोक्याची घंटा, या आमदाराने दिल्या CMना वाढदिसाच्या शुभेच्छा\nधावत्या लोकलमधून पडून तरुणीचा जागीच मृत्यू\nनाईट लव्हर बारवर नार्कोटिक्स विभागाची छापा, 14 मुलींची सुटका\nआदित्य ठाकरेनंतर आता मुख्यमंत्रीही जाणार जनतेच्या दारात, असा आहे 'मेगाप्लान'\nरक्षकच झाले भक्षक,रत्नागिरीत 50 लाखांचं कोकेन जप्त\nChandrayaan-2: दक्षिण ध्रुवावरच का जातोय आपण ISRO करणार डार्क साइडचं रहस्यभेद\nदेशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nअभिनेत्री कोइना मित्राला 6 महिन्याचा तुरुंगवास, जाणून घ्या काय आहे कारण\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nगरोदर असताना केली बेदम मारहाण, प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचा खळबळजनक आरोप\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\nकधी 200 रुपयांसाठी केली टेनिस बॉलनं गोलंदाजी आता दिसणार थेट ब्लू जर्सीत\nमुंबई इंडियन्सच्या 'या' चॅम्पियन खेळाडूला मिळालं टीम इंडियाचं तिकीट\n'या' खेळाडूसाठी मोजले दीड कोटी पण दोन्ही सामन्यात संघाचा पराभव\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nट्रोलर्सना रोखण्यासाठी ट्विटरने आणलं नवीन फीचर\nOMG VIDEO : या हायटेक रेस्टॉरंटमध्ये चक्क रोबो करतात सर्व्ह\n तुमच्यावर आहे गुगल आणि फेसबुकचं लक्ष\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nचंद्रावर 'चांद्रयान'ला उतरण्यासाठी लागणार इतके दिवस, या आणि इतर बातम्या\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : उस्मानाबादकडे मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद\nपुण्यात परदेशी नागरिकाला मारहाण, पाहा VIDEO\nNIFT मध्ये 179 जागांवर व्हेकन्सी, 'असा' ��रा अर्ज\nNIFT Job Notification - नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ टेक्नाॅलाॅजीमध्ये नोकरीची मोठी संधी आहे.\nFaceApp मुळे सापडला 18 वर्षांपूर्वी अपहरण झालेला मुलगा\nती 18-18 तासांपेक्षाही जास्त वेळ 'यूट्यूब' वर असायची आणि...\nSBI ग्राहकांसाठी खूशखबर, 1ऑगस्टपासून बँकेच्या 'या' सेवा होतील मोफत\nAirtel चा 'हा' सर्वात स्वस्त प्लान काय आहे घ्या जाणून\nमोदी सरकारचा मोठा निर्णय, महिला कर्मचाऱ्यांना मिळणार 'ही' सुविधा\nदिवाळीच्या सुट्टीत ट्रेनचं कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी हे करा\nआईचा आक्रोश ऐकून मृत घोषित केलेल्या मुलाच्या डोळ्यातून झरले अश्रू\nरेल्वेमध्ये आहेत 500हून जास्त व्हेकन्सी, 'या' पदांसाठी करा अर्ज\n तरीही ट्रान्सफर करू शकता 'असे' पैसे\nदहशतवादी बुरहान वाणीमुळे रोखली गेली अमरनाथ यात्रा\nSBI च्या ग्राहकांसाठी खुशखबर, 'असा' होईल फायदा\nSBI च्या ग्राहकांसाठी खुशखबर, 'असा' होईल फायदा\nचंद्रावर 'चांद्रयान'ला उतरण्यासाठी लागणार इतके दिवस, या आणि इतर बातम्या\nरक्षकच झाले भक्षक,रत्नागिरीत 50 लाखांचं कोकेन जप्त\nकधी 200 रुपयांसाठी केली टेनिस बॉलनं गोलंदाजी आता दिसणार थेट ब्लू जर्सीत\nशाळेचे दप्तर मागितलं म्हणून जन्मदात्याने आपल्या दोन मुलांना पाजले विष\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/bhagyashri-mate/", "date_download": "2019-07-22T09:30:53Z", "digest": "sha1:ZYGWZFWBA2TZX4AIXIG5CTXPWDQFC6TK", "length": 9169, "nlines": 147, "source_domain": "policenama.com", "title": "Bhagyashri Mate Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\n केवळ 310 रूपयांत उरकले लग्‍न, पत्नीला उच्चशिक्षण देणार\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - लग्नसमारंभ म्हणजे मानपान आणि अनाठायी खर्च हे समीकरण जवळपास रूढच झालेले आहे. लग्नामध्ये अधिकाधिक दिखाऊपणा करण्याकडे लोकांचा कल असतो. मात्र याला पुण्यातील एक विवाह अपवाद ठरला आहे. अहिरे गावातील विशाल चौधरी आणि…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम���हा…\nप्रेग्नेंसीनंतर स्वतःला फिट ठेवण्याबद्दल अभिनेत्री सौम्या…\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्रीपदाचा विषय माझ्यासमोर नसून महाराष्ट्र घडवायला मी निघालेलो आहे. जे लोक…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या प्रेमाचा ज्वर सर्वत्र आहे. त्यात प्रेमप्रकरणातून अनेक प्रेमभंग झाल्यावर आत्महत्या…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. त्यामुळे एसबीआय नेहमीच आपल्या…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेत्री कोयना मित्रा काही दिवसांपूर्वीच 'ओ साकी साकी रे' या गाण्यामुळे चर्चेत आली…\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\nऔरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी चार वर्षापासून प्रयत्न चालू…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम ‘फ्री’,…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\n५ गोळ्या झाडून भाजप नेत्याची हत्या, संपूर्ण राज्यात खळबळ\nझारखंडमध्ये पुन्हा ‘मॉब लिंचिंग’, दोन ज्येष्ठ महिलांसह…\nखा. सुप्रिया सुळेंना पाहताच अनेक मातांनी फोडला ‘हंबरडा’ ;…\n‘मॉनिटर’ होता आलं नाही म्हणून ८ वीच्या विद्यार्थ्याची…\nपुण्यातील सांगवीत सराईत गुन्हेगाराचा खून\n‘हा’ वर्ल्ड चॅम्पियन कर्णधार देश सोडणार, निवृत्तीनंतर जाणार ‘या’ देशात\nसर्वसाधारण सभेने अविश्वास आणलेले ‘सीईओ’ माने हजर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/smriti-irani-is-a-gloating-mom-after-cbse-class-12-results/", "date_download": "2019-07-22T10:14:18Z", "digest": "sha1:264MCOEYEP6ZGI55EPRNXIWFCAIRS2RD", "length": 15246, "nlines": 192, "source_domain": "policenama.com", "title": "स्मृती इराणी आणि अरविंद केजरीवाल यांची मुलं १२ वी पास ; पहा किती मिळाले गुण - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nस्मृती इराणी आणि अरविंद केजरीवाल यांची मुलं १२ वी पास ; पहा किती मिळाले गुण\nस्मृती इराणी आणि अरविंद केजरीवाल यांची मुलं १२ वी पास ; पहा किती मिळाले गुण\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) १२ वीच्या परिक्षेचा निकाल आज जाहीर केला. यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा मुलगा जोहरने १२ ची परीक्षा पास केली असून त्याला ९४ टक्के गुण मिळाले आहेत. त्यानंतर स्मृती इराणी यांनी आपला हा आनंद ट्विटवर ट्विट करून शेअर केला आहे.\nकाय आहे स्मृती इराणी यांचे ट्विट\nस्मृती इराणी यांनी ट्विट करत आपला आनंद व्यक्त केला आहे. “माझा मुलगा चांगले गुण घेऊन बारावीची परीक्षा पास झाल्याचा आनंद होत आहे. जोहरवर मला गर्व आहे. प्रमुख चार विषयांमध्ये त्याला ९१ टक्के गुण मिळाले आहेत. अर्थशास्त्रमध्ये ९४ गुण घेतल्याचा जास्त आनंद होतोय, त्याचा मला जास्त आनंद होतोय. मला माफ करा पण आज मी फक्त आई आहे”. असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.\nवर्तमान पत्रात जाहिरात देवून घरामध्येच…\nहमखास भरघोस फायदा देणार्‍या पोस्टातील ‘या’ दोन…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nयाबरोबरच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा मुलगा पुलकित यानेही यंदा १२ ची परीक्षा पास केली असून त्याला ९६. ४ टक्के गुण मिळले आहेत.\nयाबाबतचे ट्विट केजरीवाल यांची पत्नी सुचिता केजरीवाल यांनी केले आहे. यात त्यांनी म्हंटले आहे की , ” देवाच्या आशिर्वादाने आणि हितचिंतकांच्या शुभेच्छांमुळे माझ्या मुलाला १२ वी परीक्षेत ९६. ४ गुण मिळाले आहेत.”\nया संकेतस्थळावर पहा निकाल\nसीबीएसई १२ वीच्या परीक्षेचा निकाल गुरूवारी दुपारी एक वाजता जाहीर झाला. यंदाचा निकाला ८३.४ टक्के लागला आहे. १५ फेब्रुवारी ते ४ मार्च दरम्यान १२ वीची परीक्षा झाली होती. cbse.nic.in आणि cbseresults.nic.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल.\nसारा अली खान नंतर ‘या’ अभिनेत्रीचाही कार्तिक आर्यनवर क्रश असल्याचा गौप्यस्फोट\nपिंपरी-��िंचवड शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा\nवर्तमान पत्रात जाहिरात देवून घरामध्येच ‘स्पा’च्या नावाखाली चालु असलेल्या…\nहमखास भरघोस फायदा देणार्‍या पोस्टातील ‘या’ दोन योजना, जाणून घ्या\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून FB…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम ‘फ्री’, कोट्यावधी…\nआता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\nवर्तमान पत्रात जाहिरात देवून घरामध्येच ‘स्पा’च्या नावाखाली चालु…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - मुंबईमध्ये एका आलिशान हॉटेलमध्ये छापा टाकून पोलिसांनी या ठिकाणी चालणाऱ्या वेश्या…\nआता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा मागील काही महिन्यांपासून पडद्यापासून दूर आहे.…\nहमखास भरघोस फायदा देणार्‍या पोस्टातील ‘या’ दोन योजना,…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय डाक विभाग देशातील नागरिकांसाठी नवनवीन योजना आणत असते. त्याचबरोबर बचत योजना…\n आता पेट्रोलने नव्हे ऊसाच्या रसाने चालणार वाहने,…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - पेट्रोलपेक्षा स्वस्त असलेले इथेनॉल शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. सरकारने देखील इथेनॉलचे…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कॉलेज शेजारील कचरा कुंडीची तक्रार थेट युवा सेनाप्रमुख…\nवर्तमान पत्रात जाहिरात देवून घरामध्येच…\nहमखास भरघोस फायदा देणार्‍या पोस्टातील ‘या’ दोन…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nवर्तमान पत्रात जाहिरात देवून घरामध्येच ‘स्पा’च्या नावाखाली चालु…\nआता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \nहमखास भरघोस फायदा देणार्‍या पोस्टातील ‘या’ दोन योजना, जाणून घ्या\n आता पेट्रोलने नव्हे ऊसाच्या रसाने चालणार वाहने, अशी होणार…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nRBI चा मोठा खुलासा ATM व्दारे होणारी फसवणूक ‘ही’ काळजी…\nभाजपमध्ये येणार्‍यांचे ‘स्वागत’च, पण ‘तपासून’…\nपुण्यात मदतीचा बहाणा करत १४ वर्षीय मुलीची सोसायटीच्या जिन्यात छेडछाड\n‘शाहरुख खान घेणार सिनेमातून ब्रेक’, अनुपम खेर यांचा…\nसांगवीत दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त\nचक्‍क पोलिस उपनिरीक्षकाचे (PSI) पिस्तूल चोरले\nपोलीस उपनिरीक्षकासह २ पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/governor-of-maharashtra-chennamaneni-vidyasagar-rao/", "date_download": "2019-07-22T09:52:16Z", "digest": "sha1:FGCT4MXXRLOK2B25ENB7YYTFFRKPNQY2", "length": 12612, "nlines": 144, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "महाराष्ट्राचे राज्यपाल, चेन्नमनेनी विद्यासागर राव – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ July 22, 2019 ] मन एक पाखरू\tललित लेखन\n[ July 22, 2019 ] मानसिक स्वास्थ्य कसे हाताळावे \n[ July 20, 2019 ] भिकारीण\tकविता - गझल\n[ July 19, 2019 ] कवीची श्रीमंती\tकविता - गझल\n[ July 19, 2019 ] ओरॅकल कंपनीचा संस्थापक लॅरी एलिसन\tविशेष लेख\nHomeव्यक्तीचित्रेमहाराष्ट्राचे राज्यपाल, चेन्नमनेनी विद्यासागर राव\nमहाराष्ट्राचे राज्यपाल, चेन्नमनेनी विद्यासागर राव\nFebruary 12, 2019 संजीव वेलणकर व्यक्तीचित्रे\nविदयार्थी दशेपासूनच अखिल भारतीय विदयार्थी परिषदेचे सक्रिय सदस्य असलेले विद्यासागर राव उस्मानिया विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. त्यांचा जन्म १२ फेब्रुवारी १९४२ रोजी झाला.\nविद्यासागर राव यांनी १९७३ साली करीमनगर जिल्हयात वकिलीची सुरूवात केली. सार्वजनिक जीवनातील जनसेवेचा व्यापक आणि बहुविध अनुभव असलेले विद्यासागर राव तेलंगणा राज्यातील एक वरिष्ठ भाजप नेते राहिले आहेत. श्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळात ते सुरूवातीला केंन्द्रीय गृहराज्यमंत्री व त्यानंतर वाणिज्य व उद्योग खात्याचे राज्यमंत्री होते.\nलोकसभेवर निवडून जाण्यापूर्वी विद्यासागर राव करीमनगर जिल्हयातील मेटपल्ली विधानसभा मतदार संघातून आंध्रप्रदेश विधान सभेवर १९८५, १९८९ व १९९४ असे सलग तीनवेळा निवडून गेले. या तिन्ही वेळा ते भाजप सांसदिय मंडळाचे सभागृहातील गटनेते होते.\n१९९८ साली ��िद्यासागर राव करीमनगर मतदार संघातून बाराव्या लोकसभेवर पहिल्यांदा निवडून गेले. १९९९ साली त्यांची आंध्रप्रदेश भाजपचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. १९९९ साली ते तेराव्या लोकसभेवर दुसऱ्यांलदा निवडून गेले. आपल्या सांसदीय जीवनामध्ये त्यांनी लोकलेखा समिती, कामकाज सल्लागार समिती व अर्थविषयक समितीवर सदस्य म्हणून काम केले. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सल्लामसलत समितीचे देखिल ते सदस्य होते.\nकरीमनगर येथे त्यांनी सुरूवातीला जनसंघ व नंतर जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष म्हणून देखिल काम केले आहे. १९७५ साली त्यांना मिसा खाली अटक झाली व वरंगळ जिल्हा मध्यवर्ती कारागृहात त्यांनी एक वर्ष तुरुंगवास भोगला. विद्यासागर राव यांनी दिनांक ३० ऑगस्ट २०१४ रोजी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ घेतली.\nश्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nसंजीव वेलणकर यांच्या पाककृती\nसाहित्य:- वाटीभर राजगिरा पीठ, 2 बटाटे उकडून, 2 चमचे ओले खोबरे, अर्धी वाटी बारीक चिरलेली ...\nसाहित्य:- वाटीभर शिंगाडा पीठ, तिखट, मीठ एकत्र करावे. त्यात पाणी घालून शेवेच्या पिठाप्रमाणे भिजवावे. त्यात ...\nसाहित्य:- २ मोठे बटाटे, उकडलेले, १/२ कप साबुदाणा, ७ ते ८ मिरच्या, १/४ कप कोथिंबीर, ...\nसाहित्य:- रताळ्याचा कीस दोन वाट्या, एक वाटी भिजलेला साबूदाणा, दीड वाटी दूध, एक वाटी साखर, ...\nसाहित्य:- एक कप वरीचा तांदूळ, दोन टेबलस्पून तूप, दोन लवंगा, जिरे, दोन- तीन मिरच्यांचे तुकडे, ...\nसंजीव वेलणकर यांचे साहित्य\nओरॅकल कंपनीचा संस्थापक लॅरी एलिसन\nभावगीतगायक जे. एल. रानडे\nभालचंद्र दिगंबर उर्फ आबासाहेब गरवारे\nभेंडीबाजार घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. सुहासिनी कोरटकर\nलेखक आणि पटकथालेखक य. गो. जोशी\n‘डिस्को किंग’ संगीतकार व गायक बप्पी लहिरी\nमुंबईचे माजी शेरीफ नाना चुडासामा\nभारतीय व्यावसायिक टेनिसपटू लिअँडर एड्रीयन पेस\nजुन्या हिंदी चित्रपट सृष्टीतील नायक व चरित्र अभिनेता मोतीलाल\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/infog-udhav-thackeray-comment-on-bjp-for-mla-ram-kadam-controvercial-statement-5951973.html", "date_download": "2019-07-22T09:31:47Z", "digest": "sha1:P3KUT4JLBBPRMAFJQWSRD2VGEWMQ2TRH", "length": 9046, "nlines": 154, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Udhav Thackeray Comment on BJP For MLA Ram Kadam Controvercial Statement | भाजपने 'बेटी भगाओ' अभियान सुरु केले काय; उद्धव ठाकरे यांची राम कदम यांच्यावर कडाडून टीका", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nभाजपने 'बेटी भगाओ' अभियान सुरु केले काय; उद्धव ठाकरे यांची राम कदम यांच्यावर कडाडून टीका\nभाजपने 'बेटी भगाओ' अभियान सुरु केले काय; असा सवाल उपस्थित करून उद्धव ठाकरे यांची राम कदम यांच्यावर कडाडून टीका केली.\nमुंबई- 'मुलीने विरोध केला तरीही तिला पळवून आणून तुम्हाला देणार', असे महिलांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप आमदार राम कदम यांच्यावर चहुबाजुंनी टीका होत आहे.\nराम कदम यांनी दहीहंडीच्या उत्सवादरम्यान बेताल वक्तव्य केले होते. उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन भाजप आमदार राम कदम यांच्या वक्तव्याप्रकरणी जोरदार हल्ला चढवला.\nभाजपने 'बेटी भगाओ' अभियान सुरु केले काय; असा सवाल उपस्थित करून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची राम कदम यांच्यावर कडाडून टीका केली. माता-बहिणींचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. धाडस दाखवा, राम कदमांवर कारवाई करा, अशी मागणीही उद्धव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.\nउद्धव ठाकरे म्हणाले, भाजप आमदाराने अकलेचे तारे तोडले आहेत. प्रशांत परिचारिक, श्रीपाद छिंदम असेल किंवा राम कदम असतील, त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे. एवढेच नाही तर यांना कोणत्याही पक्षाने उमेदवारी देऊ नये.\nहार्दिक पटेल यांना शिवसेनेचा पाठिंबा\nगुजरातमध्ये पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल यांचे आरक्षणासाठी मागील 12 दिवसांपासून उपोषण सुरु आहे. आपण या उपोषणाला पाठिंबा दर्शविल्याचे उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले. 'तुझ्यासारख्या लढवय्यांची गरज आहे, त्यामुळे उपोषण मागे घेण्याची विनंती केली', असे पटेल यांना फोन करून सांगितल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.\nसातार्‍यात शिक्षणमंत्र्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी घेरले\nदुसरीकडे, राम कदम यांच्या बेताल वक्तव्याचा फटका शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना बसला आहे. सातार्‍यात राष्‍ट्रवादी काॅंग्रेसच्या महिलांनी विनोद तावडे यांना घेरले. यावेळी महिलांकडून राम कदम यांच्या निलंबनाची मागणी केली. तसेच कदम यांनी संपूर्ण महाराष्‍ट्राची जाहीर माफी मागावी, असेही म्हटले.\nनवी मुंबईत स्कोडाने दुचाकी आणि पादचाऱ्यांना उडवले, दोघांचा मृत्यू तर पाच जण जखमी\nमी केवळ भाजपचाच नव्हे, युतीतील पक्षांचा मुख्यमंत्री; विधानसभेत युती एकत्र लढणार, फडणवीसांचे स्पष्टीकरण\nभाजपचा निर्धार : विधानसभेच्या सर्व २८८ जागांसाठी भाजप तयारी करणार; काँग्रेस-राष्ट्रवादीला १० जागांतच गुंडाळू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/job-and-education-7th-pay-commission/", "date_download": "2019-07-22T09:33:45Z", "digest": "sha1:3US6WDTL6PURY5QUQ3I7HX2ZTXRSKCRY", "length": 13587, "nlines": 192, "source_domain": "policenama.com", "title": "ESIC मध्ये भरती ; मिळणार सातव्या वेतन आयोगानुसार पेमेंट - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\nESIC मध्ये भरती ; मिळणार सातव्या वेतन आयोगानुसार पेमेंट\nESIC मध्ये भरती ; मिळणार सातव्या वेतन आयोगानुसार पेमेंट\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ESIC) दिल्ली विभागीय कार्यालयात वरिष्ठ निवासी (सीनियर रेजिडेंट) आणि विशेषज्ञ या पदांसाठी ४१ जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या पात्रताधारक उमेदवारांनी १० जून २०१९ रोजी थेट मुलाखतीसाठी ईएसआयसीच्या दिल्ली केंद्रावर उपस्थित राहावे. भरती झाल्यानंतर सातव्या वेतन आयोगानुसार वेतन दिले जाईल.\n‘UPSC’ च्या ‘मुख्य’ परिक्षेबद्दल…\nMIDC मध्ये ८६५ पदांसाठी भरती, ५ वी पास ते पदवीधर करु शकतात…\nपोलीस भरती प्रक्रियेच्या शारीरिक चाचणी परीक्षेत मोठे बदल\nवरिष्ठ निवासी – २५ पदे\nआवश्यक पात्रता – पदव्युत्तर पदवी\nसुपर स्पेशलिस्ट – २ पद\nआवश्यक पात्रता- एमबीबीएस, एमडी / एमएस / एमसीएच\nविशेषज्ञ – ४ पदं\nआवश्यक पात्रता – पदव्यूत्तर पदवी , पदव्यूत्तर डिप्लोमा\nअनुभव – ३ ते ५ वर्ष\nवयोमर्यादा-उमेदवारांचे वय ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावे\nनिवड प्रक्रिया-निवड मुलाखत आधारित जाईल.\nESICJobpolicenamapolicenama epaperकर्मचारी राज्य विमा महामंडळनवी दिल्लीनोकरीपोलीसनामा\nकाँग्रेसला मोठा धक्का ; १२ आमदार ‘या’ पक्षात करणार प्रवेश \nवर्ल्डकपची सुरुवात ३० जूनला होऊनही भारतीय संघाचा सामना एवढ्या उशिरा का \n‘UPSC’ च्या ‘मुख्य’ परिक्षेबद्दल अत्यंत महत्वाची माहिती,…\nMIDC मध्ये ८६५ पदांसाठी भरती, ५ वी पास ते पदवीधर करु शकतात अर्ज, जाणून घ्या प्रक्रिया\nपोलीस भरती प्रक्रियेच्या शारीरिक चाचणी परीक्षेत मोठे बदल\nमुलाखतीनंतर ‘थेट’ रेल्वेत नोकरी, भूसावळ येथे होणार मुलाखत\n महावितरणमध्ये ७००० जागांसाठी मेगाभरती, २६ जुलै अर्ज करण्याची…\nबँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या प्रक्रिया\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\nप्रेग्नेंसीनंतर स्वतःला फिट ठेवण्याबद्दल अभिनेत्री सौम्या…\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्रीपदाचा विषय माझ्यासमोर नसून महाराष्ट्र घडवायला मी निघालेलो आहे. जे लोक…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या प्रेमाचा ज्वर सर्वत्र आहे. त्यात प्रेमप्रकरणातून अनेक प्रेमभंग झाल्यावर आत्महत्या…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. त्यामुळे एसबीआय नेहमीच आपल्या…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेत्री कोयना मित्रा काही दिवसांपूर्वीच 'ओ साकी साकी रे' या गाण्यामुळे चर्चेत आली…\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\nऔरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी चार वर्षापासून प्रयत्न चालू…\n‘UPSC’ च्या ‘मुख्य’ परिक्षेब��्दल…\nMIDC मध्ये ८६५ पदांसाठी भरती, ५ वी पास ते पदवीधर करु शकतात…\nपोलीस भरती प्रक्रियेच्या शारीरिक चाचणी परीक्षेत मोठे बदल\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम ‘फ्री’,…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\n४००० रुपयांची लाच घेताना इंदापूरच्या भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी…\nज्याचा १४५ चा आकडा तोच ‘दावेदार’ : अजित पवार\nछातीत गोळी झाडून ‘आयटी’तील एकाची आत्महत्या\nसांगवीत दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त\nभाजपमध्ये येणार्‍यांचे ‘स्वागत’च, पण ‘तपासून’ घेऊ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\n‘इंडियाज सुपर मॉम’ स्पर्धेच्या बहाण्याने महिलांना गंडा, स्पर्धा घेणारे ग्रॅंड फिनालेआधी पसार\nआंतरराष्ट्रीय युवा क्रिकेटपटु एजाज कुरेशी याचा हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते नागरी सत्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Swine-Flu-Death-Two-Patients/", "date_download": "2019-07-22T10:02:21Z", "digest": "sha1:UDYO3Z3RRCTONW3OF2R46DKBP7HZCCGC", "length": 5330, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " स्वाइन फ्लूने पिंपरीत दोन रुग्णांचा मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Pune › स्वाइन फ्लूने पिंपरीत दोन रुग्णांचा मृत्यू\nस्वाइन फ्लूने पिंपरीत दोन रुग्णांचा मृत्यू\nपिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी आणखी दोन रुग्णांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. माण येथील 72 वर्षीय महिलेचा, तर मलकापूरच्या 60 वर्षीय वृद्धाच्या मृत्युने शहरातील स्वाइन फ्लू बळींची संख्या 13 वर पोहचली. बुधवारी आणखी पाच पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने शहरात रुग्णांची संख्या 79 झाली आहे.\nराज्यात स्वाइन फ्लूची लागण होऊन मृत्यू होण्याचे सर्वाधिक प्रमाण पुणे जिल्ह्याचे आहे. माण येथील 72 वर्षीय महिलेला स्वाइन फ्लूची लक्षणे आढळल्यावरून रविवारी (दि. 2) एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्वाइन फ्लूचा त्रास वाढल्याने त्याच दिवशी त्या महिलेला कृत्रिम श्वासोच्छश्‍वासावर ठेवण्यात आले. उपचारादरम्यान मंगळवारी (दि. 4) त्या महिलेचा मृत्यू झाला.\nमलकापूर, बुलडाणा येथील एका 60 वर्षीय रुग्णाला स्वाइन फ्लूची लक्षणे आढळल्यावरून शुक्रवारी (दि. 31) शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्रास वाढल्याने त्यांना रविवारी (दि. 2) कृत्रिम श्वासोच्छश्‍वासावर ठेवण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांचादेखील मृत्यू झाला.\nसध्या 25 रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. मागील काही दिवसांपासून शहर आणि परिसरात झालेल्या संततधार पावसामुळे स्वाइन फ्लूच्या विषाणूंना वाढण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यायला हवी.\nविणा जगताप प्रेक्षकांची फेव्हरेट कंटेस्टंट\n'अशी' आहे 'चांद्रयान-२' मोहीम\nकोल्हापूर : गर्भवती महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडवले\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/one-country-election-possibility-which-countries-india-commission-political/", "date_download": "2019-07-22T09:30:49Z", "digest": "sha1:GL7B4OJXBW5RVM4T3T2QP6UBXDC5U77U", "length": 16484, "nlines": 188, "source_domain": "policenama.com", "title": "'या' दहा देशांत होतात 'एक देश, एक निवडणूक' या धर्तीवर निवडणुका : भारतात शक्य आहे का ? - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\n‘या’ दहा देशांत होतात ‘एक देश, एक निवडणूक’ या धर्तीवर निवडणुका : भारतात शक्य आहे का \n‘या’ दहा देशांत होतात ‘एक देश, एक निवडणूक’ या धर्तीवर निवडणुका : भारतात शक्य आहे का \nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात अनेक दिवसांपासून ‘एक देश, एक निवडणूक’ हा मुद्दा चर्चेत आहे. यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स��्वपक्षीय प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. संसद भवनाच्या लायब्ररीमध्ये आज दुपारी ३ वाजता होणाऱ्या या बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बसपा प्रमुख मायावती, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित राहण्यास नकार दिला आहे. भारतात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र घेण्यासाठी भाजप सरकारने कंबर कसल्याचे आपल्याला दिसून येत आहे.\nभारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. भारतात प्रत्येक वर्षी विविध राज्यच्या तसेच महापालिका, पंचायत समित्यांच्या निवडणुका पार पडत असतात. त्यामुळे भारत सतत इलेक्शन मोडमध्येच असतो. म्हणून भारतात एक देश, एक निवडणूक या विषयावर गांभीर्याने विचार करत असल्याचे दिसत आहे.\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’…\nपारंपारिक ठिक, पण इच्छुकांचे काय \nकुमारस्वामी सरकारला आज ६ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे…\nयापूर्वी झाल्या होत्या देशात एकदाच निवडणुका\nपूर्वी देखील भारतात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूका एकत्रित पार पडल्या होत्या. १९५२, १९५७, १९६२, १९६७ या वर्षी भारतात एक देश एक निवडणूक पार पडली होती. त्यानंतर मात्र या पद्धतीत खंड पडला आणि हि पद्धत बारगळली.\nकाही राज्यांच्या विधानसभा यामुळे मुदतीआधी बरखास्त कराव्या लागल्याने या पद्धतीत खंड पडला आणि त्यानंतर भारतात पुन्हा कधीच हि पद्धत अवलंबली गेली नाही. त्याचबरोबर आता जर देशात या पद्धतीने निवडणुका घ्यायचे झाल्यास निवडणूक आयोगाला नवीन ईव्हीएम मशीन खरेदी करण्यासाठी १७५१ कोटी रुपये लागतील. त्याचबरोबर वाढत्या लोकसंख्येमुळे देखील यामध्ये अडथळा येण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.\nया देशात होत आहेत एक देश, एक निवडणूक\nजगातील एकूण १० देशांत सध्या एक देश एक निवडणूक हि पद्धत अस्तित्वात आहे. इंडोनेशिया, दक्षिण अफ्रीका, जर्मनी, स्पेन, हंगरी, स्लोवेनिया, अल्बानिया, पोलैंड, बेल्जियम आणि स्वीडन या देशांमध्ये हि पद्धत आजही वापरली जाते. त्यामुळे भारतात या बाबतीत काय निर्णय होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.\nशिवसेनेच्या वर्धापन दिनाला मुख्यमंत्र्यांचे ‘मार्गदर्शन’\nअभिनेता अर्जुन कपूर हा चांगला ‘किसर’ – अभिनेत्री परिणीती चोप्रा\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nपारंपारिक ठिक, पण इच्छुक���ंचे काय महेश भागवत,आनंद थोरात यांनी केला होता पक्षासाठी…\nकुमारस्वामी सरकारला आज ६ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश \nगांधी घराण्याच्या बाहेरचा अध्यक्ष झाल्यास २४ तासात पक्ष फुटेल, ‘या’…\nपुण्यातील इंजिनियरची ‘काँग्रेस अध्यक्ष’ होण्याची मनिषा\nकारखाने चालण्यासाठी दुष्काळी जनतेला उपाशी ठेवणार का ..तर मला मरताना बघा : अभिनेत्री…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\nप्रेग्नेंसीनंतर स्वतःला फिट ठेवण्याबद्दल अभिनेत्री सौम्या…\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्रीपदाचा विषय माझ्यासमोर नसून महाराष्ट्र घडवायला मी निघालेलो आहे. जे लोक…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या प्रेमाचा ज्वर सर्वत्र आहे. त्यात प्रेमप्रकरणातून अनेक प्रेमभंग झाल्यावर आत्महत्या…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. त्यामुळे एसबीआय नेहमीच आपल्या…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेत्री कोयना मित्रा काही दिवसांपूर्वीच 'ओ साकी साकी रे' या गाण्यामुळे चर्चेत आली…\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\nऔरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी चार वर्षापासून प्रयत्न चालू…\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’…\nपारंपारिक ठिक, पण इच्छुकांचे काय \nकुमारस्वामी सरकारला आज ६ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम ‘फ्री’,…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\nसुप्रीम कोर्टाने आदेश दिल्याने आत ‘हा’ ३ फुट्या डॉक्टर…\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\n४००० रुपयांची लाच घेताना इंदापूरच्या भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी…\n‘८६ च्या’ आशाताई ‘८२ च्या’ वहिदा रेहमान…\nपारंपारिक ठिक, पण इच्छुकांचे काय महेश भागवत,आनंद थोरात यांनी केला होता पक्षासाठी ‘हा’ त्याग\nहोय, Face App मुळे १८ वर्षापूर्वी अपहरण झालेल्या मुलगा सापडला\n… तर पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांना ५०० रूपये दंडाची शिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/jalna-collector-office/news/", "date_download": "2019-07-22T10:49:35Z", "digest": "sha1:ECGP3PJZ2BGMMKCY5P6HF4ZPTUKV75RD", "length": 29370, "nlines": 420, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Jalna collector office News| Latest Jalna collector office News in Marathi | Jalna collector office Live Updates in Marathi | Lokmat.com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nविविध मागण्यांसाठी गोर सेनेचा रास्ता रोको\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nविकेंडला सिंहगडावर जाण्यासाठी दुपारी 2ची डेडलाईन\nठाण्यातील अभिनय कट्ट्यावर उलगडले 'ड्रायव्हर' चे भावविश्व\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nकर्नाटक विधानसभाच बरखास्त करा- उद्धव ठाकरे\nमराठी अनिवार्य नसणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई\nएकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nही आहे मराठीतील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री, आता ओळखणे देखील होतंय कठीण\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nकिती टक्के लोक ऑफिसमध्ये अफेअर करतात\n'या' 4 राशींच्या व्यक्ती स्वतःच्या दुःखाचा बाऊ करत नाहीत; तुमची रास आहे का यात\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची '���िक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nAll post in लाइव न्यूज़\nजिल्हाधिकारी कार्यालय जालना FOLLOW\n‘किसान सन्मानमध्ये दिरंगाई नको’\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकामात दिरंगाई केल्यास संबंधित विभागागतील अधिकारी, कर्मचा-यावंर कारवाई करण्यात येईल असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सोमवारी अंबड आणि जालन्यात घेतलेल्या आढावा बैठकीत दिले आहेत. ... Read More\ngovernment schemeFarmerJalna collector officeसरकारी योजनाशेतकरीजिल्हाधिकारी कार्यालय जालना\nअवैध वाळू उपसा प्रकरणात जालन्यात अधिकाऱ्यांचे जबाब नोंदविले\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nअधिकाऱ्यांचे सीडीआर तपासणार ... Read More\nsandJalanaJalna collector officeCrime Newsवाळूजालनाजिल्हाधिकारी कार्यालय जालनागुन्हेगारी\n२७१० कोटी रुपयांचा आराखडा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nजालना जिल्ह्याचा २०१९-२० चा जिल्हा वार्षिक आराखडा बुधवारी झालेल्या बैठकीत प्रकाशित करण्यात आला. ... Read More\nJalna collector officeGovernmentgovernment schemeजिल्हाधिकारी कार्यालय जालनासरकारसरकारी योजना\nपीकविमा कंपन्यांनी हलगर्जीपणा करू नये\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nविमा कंपन्यांनी हलगर्जीपणा करू नये, असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी दिले. ... Read More\nFarmerCrop InsuranceJalna collector officeशेतकरीपीक विमाजिल्हाधिकारी कार्यालय जालना\nरस्त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nरस्त्याच्या मागणीसाठी घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेडा गावातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढला. ... Read More\nMorchapwdagitationJalna collector officeमोर्चासार्वजनिक बांधकाम विभागआंदोलनजिल्हाधिकारी कार्यालय जालना\nशेतकरी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nदुष्काळी अनुदानासह पिकविम्याचे वाटप तातडीने करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले. ... Read More\nFarmeragitationJalna collector officeशेतकरीआंदोलनजिल्हाधिकारी कार्यालय जालना\nअधिकारी, कर्मचाऱ्यांनी आळस झटकावा- वाघमारे\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nदुष्काळ निवारणार्थ प्रभावीरीत्या उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव तथा जालना जिल्ह्याचे पालक सचिव दिनेश वाघमारे यांनी सोमवारी येथे दिले. ... Read More\ndroughtGovernmentJalna collector officeदुष्काळसरकारजिल्हाधिकारी कार्यालय जालना\nप्रशासन म्हणतेय मागेल त्याला काम; ‘सिटू’चा कामासाठी मोर्चा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसोमवारी अनेक गावांमधील मजुरांनी एकत्रित येत दुपारी एक वाजेच्या दरम्यान भर उन्हामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. ... Read More\nMorchaJalna collector officeमोर्चाजिल्हाधिकारी कार्यालय जालना\nविष घेऊनही शेतकऱ्याचा प्रश्न सुटेना\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nपाच महिन्यापूर्वी जालना तालुक्यातील अंतरवाला-सिंदखेड येथील दत्तू यशवंतराव कळकुंबे यांनी सातबाराच्या उता-यावर त्यांचे नाव येत नसल्याच्या मुद्यावरून तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांच्या दालनात विषारी द्रव घेतले होते. त्याला आज पाच महिने झा ... Read More\nSuicideFarmerJalna collector officeआत्महत्याशेतकरीजिल्हाधिकारी कार्यालय जालना\nआपत्कालीन परिस्थितीत यंत्रणांनी समन्वय ठेवावा- उपजिल्हाधिकारी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमान्सून काळात जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करून आपत्तीचे निवारण करावे, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी दिले. ... Read More\nJalna collector officeMonsoon Specialfloodजिल्हाधिकारी कार्यालय जालनामानसून स्पेशलपूर\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट ट���म बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1624 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (793 votes)\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nकमी वयात पांढऱ्या केसांनी हैराण केलंय; 'हे' घरगुती उपाय वापरून तर पाहा\nवजन कमी करायचंय, बीपी नॉर्मल ठेवायचाय मग दररोज सकाळी प्या 'गरम पाणी'\nचंद्रावर वसले होते एलियन्सचे शहर, नासाच्या छायाचित्रांमधून झाला उगलडा\nमाणसाच्या आकाराची सर्वात मोठी जेलीफिश कॅमेरात कैद\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\n....म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या स्वभावाला औषध नाही: अजित पवार\nवर्ग प्रमुखाची निवडणूक हरल्याने 13 वर्षांच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nलोकल रोज विलंबाने धावतात, आमच्या नोकऱ्या जातात; प्रवाशांचे आंदोलन\nजिल्ह्यात लहरी पावसाचा खेळ सुरूच\nChandrayaan-2: वीरेंद्र सेगवागने दिल्या इस्रोला खास शुभेच्छा\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nएक वर्षाच्या लीपनंतर ‘छत्रीवाली’ मालिकेतल्या विक्रम-मधुराचं नातं नव्या वळणावर\nBreaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\n3, 2, 1, 0... इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'चांद्रय���न-2' चं उड्डाण यशस्वी झाल्याची घोषणा\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0:Charminar-Pride_of_Hyderabad.jpg", "date_download": "2019-07-22T10:43:01Z", "digest": "sha1:OO4PGLG5P6NT4WEKSCWGEUNU5OA4O2J2", "length": 15043, "nlines": 278, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चित्र:Charminar-Pride of Hyderabad.jpg - विकिपीडिया", "raw_content": "\nया झलकेचा आकार: ४८० × ५९९ पिक्सेल पिक्सेल. इतर resolutions: १९२ × २४० पिक्सेल | ३८४ × ४८० पिक्सेल | ४८० × ६०० पिक्सेल | ६१५ × ७६८ पिक्सेल | ८२० × १,०२४ पिक्सेल | ३,३४४ × ४,१७६ पिक्सेल.\nमूळ संचिका ‎(३,३४४ × ४,१७६ पिक्सेल, संचिकेचा आकार: १.४ मे.बा., MIME प्रकार: image/jpeg)\nही संचिका Wikimedia Commons येथील असून ती इतर प्रकल्पात वापरलेली असू शकते. तिचे तेथील संचिका वर्णन पान खाली दाखवले आहे.\nदिनांक सप्टेंबर ४, इ.स. २०१२, १६:५५:३१\nही संचिका खालील परवान्याअंतर्गत आहे - क्रीएटिव्ह कॉमन्स Attribution-Share Alike 3.0 Unported.\nसामायिक करा – नक्कल, वितरण आणि पारेषित करण्यास\nपुर्नमिश्रीत करण्यास – काम गरजेनुसार अनुकुलीत करण्यास\nखालील अटींच्या अधिन राहून:\nरोपण – आपण लेखकाने किंवा परवानाधारकाने दिलेल्या पद्धतीनुसारच त्याच्या कामाचे श्रेय द्यावे (परंतु, अशा स्वरुपात की, त्या कामाशी तुमचा कसल्याही प्रकारचा संबंध नाही).\nजसेहोते-वाटातसेच (शेअर अलाईक) – जर तुम्ही या कामात काही बदल केलात, काटछाट केलीत, किंवा भर घातली, तर असे करून बनलेले नवीन काम तुम्ही केवळ या किंवा यासारख्याच परवान्याअंतर्गत प्रसारित करू शकतात.\nसंचिकेची त्यावेळची आवृत्ती बघण्यासाठी त्या दिनांक/वेळेवर टिचकी द्या.\nखालील पाने या संचिकेला जोडली आहेत:\nसंचिकाचे इतर विकिपीडियावरील वापरः\nया संचिकेचे अधिक वैश्विक उपयोग पहा\nया संचिकेत जास्तीची माहिती आहे. बहुधा ही संचिका बनवताना वापरलेल्या कॅमेरा किंवा स्कॅनर कडून ही माहिती जमा झाली आहे. जर या संचिकेत निर्मितीपश्चात बदल करण्यात आले असतील, तर कदाचित काही माहिती नवीन संचिकेशी पूर्णपणे जुळणार नाही.\nचित्रांश विन्यास (पिक्सेल कॉम्पोझीशन)\nसंचिका बदल तारीख आणि वेळ\n०१:५५, १४ जानेवारी २००९\nY आणि C प्रतिस्थापना (पोझीशनींग)\nप्रभावन कार्य (एक्स्पोजर प्रोग्राम)\nआंतरराष्ट्रीय मानक संस्थेचे वेग मुल्यमापन\nविदा ���िर्मितीची तारीख आणि वेळ\n१६:५५, ४ सप्टेंबर २०१२\nअंकनीकरणाची तारीख आणि वेळ\n१६:५५, ४ सप्टेंबर २०१२\nप्रभावन अभिनत (एक्सपोजर बायस)\nमहत्तम जमिनी रन्ध्र(लँड ऍपर्चर)\nफ्लॅशदिवा प्रज्ज्वलित झाला नाही, अनिवार्य विना-लखलखाट (फ्लॅश सप्रेशन)\nभींगाची मध्यवर्ती लांबी (फोकल लांबी)\nपाठींबा असलेली फ्लॅशपीक्स मानक आवृत्ती\nस्थिरचित्र अंकीय छाउ (डिजीटल स्टील कॅमेरा)\n१७° २१′ ४२.७३″ N\n७८° २८′ ३०.०१″ E\nमोजणी काम चालू आहे\nGeodetic पाहणी विदा वापरली\nमेटाडाटाच्या शेवटच्या बदलाची तारीख\n०७:२५, १४ जानेवारी २००९\nमुळ दस्तएवजाचा यूनिक आयडी (Unique ID)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-INDN-UTLT-walmarts-acquisition-of-flipkart-rakes-in-500-million-dollar-moolah-for-flipsters-5870110-NOR.html", "date_download": "2019-07-22T09:34:56Z", "digest": "sha1:P7BZ546B3IM3PGTZV54ZG7NWRHDW2OUC", "length": 7306, "nlines": 158, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "walmarts acquisition of flipkart rakes in 500 million dollar moolah for flipsters | वॉलमार्ट डीलने फ्लिपकार्टच्या 100 कर्मचाऱ्यांना बनवले करोडपती, 3350 कोटींचा फायदा", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nवॉलमार्ट डीलने फ्लिपकार्टच्या 100 कर्मचाऱ्यांना बनवले करोडपती, 3350 कोटींचा फायदा\nवॉलमार्ट आणि फ्लिपकार्टच्या डीलनंतर फ्लिपकार्टच्या कर्मचाऱ्यांना जवळपास 50 कोटी डॉलरचा फायदा झाला आहे. वॉलमा\nनवी दिल्ली- वॉलमार्ट आणि फ्लिपकार्टच्या डीलनंतर फ्लिपकार्टच्या कर्मचाऱ्यांना जवळपास 50 कोटी डॉलरचा फायदा झाला आहे. वॉलमार्टने फ्लिपकार्टचे जवळपास 77 टक्के शेअर 16 अब्ज डॉलरला खरेदी केले आहेत.\n100 हून जास्त कर्मचारी करोडपती\nडीलमुळे केवळ कंपनीच नव्हे तर अनेक कर्मचाऱ्यांचाही फायदा झाला आहे. कंपनीचे शेअर असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा (ESOP POOL) मोठा फायदा झाला आहे. यात जवळपास 2 अब्ज डॉलर (जवळपास 13,455 कोटी रुपये) किमतीचे शेअर होल्डर सामील आहेत. अशाने कंपनीच्या जवळपास 100 नव्या जुन्या कर्मचाऱ्यांचा फायदा होणार आहे.\nESOP पूल प्रकरणातील या टॉप 5 कंपन्या (8 मे 2018)\nकंपनी मार्केट कॅप वॅल्‍यूएशन वॅल्‍यू ऑफ ESOP पूल\nफ्लिपकार्ट 1,41,261 कोटी रुपये 13,455 कोटी रुपये\nएचसीएल टेक 1,28,216.91 कोटी रुपये 5,498.45 कोटी रुपये\nएक्‍सि‍स बैंक 1,38,971.35 कोटी रुपये 5,065.42 कोटी रुपये\nवि‍प्राेे 1,23,187 कोटी रुपये 3,040.60 कोटी रुपये\nसन फार्मा 1,22,724.20 कोटी रुपये 37.97 कोटी रुपये\nवॉलमार्ट देणार 100% बायबॅक ऑफर\n- वॉलमार्ट फ्लिपकार्टच्या कर्मचाऱ्यांना शेअर विकण्यासाठी 100% बायबॅकची ऑफर देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अजुन फ्लिपकार्टने काहीही म्हटलेले नाही.\nई-कॉमर्सच्या क्षेत्रातील नियमांमुळे व्यापार करण्याची समान संधी मिळायला हवी; एफडीआय नियम बदल निराशाजनक : वॉलमार्ट\nसाखरेचा एमएसपी वाढवल्याने नफ्यात 3-4% वाढ; शेतकऱ्यांची थकबाकी 18 टक्के कमी करण्यास मदत मिळण्याचा विश्वास\nया कंपनीसोबत फ्रेंचायझी सुरू करून दरमहा कमवू शकता 2 लाख रुपये अशी आहे संपूर्ण प्रक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/national/jio-phone-can-connect-to-any-tv-265651.html", "date_download": "2019-07-22T09:46:03Z", "digest": "sha1:FWOL3OLMI5ZKY4GRTMWWP6HZ5JPMD4EN", "length": 3170, "nlines": 35, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जिओ फोन कुठल्याही टीव्हीला जोडता येणार | Technology-2 - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nजिओ फोन कुठल्याही टीव्हीला जोडता येणार\nतो कुठल्याही फोनला जोडता येणार. जिओ फोननं नवं फोन-केबल तयार केलंय.\n21 जुलै: मुकेश अंबानींनी भारताचा इंटेलिजन्स स्मार्ट फोन लाँच केला. तो कुठल्याही फोनला जोडता येणार. जिओ फोननं नवं फोन-केबल तयार केलंय. या फोनची वैशिष्ट्य सांगताना अंबानी काय म्हणाले ते पाहू\n24 आॅगस्टपासून हा फोन फ्री मिळणार\nतीन वर्षात हा फोन कधीही परत करता येईल\nजिओ फोन भारताला डिजिटल स्वातंत्र्य देणार\nफोनसाठी 1500 रुपयांची सिक्युरिटी\n70व्या स्वातंत्र्यदिनी खास भेट\n5 नंबर दाबला की आपोआप धोक्याची सूचना जाणार\n153 रुपयांचा दर महिन्याला अनलिमिटेड टाडा\nफोन कुठल्याही टीव्हीला कनेक्ट करता येईल\n309 रुपये जास्त देऊन रोज तीन ते चार तास व्हिडिओ\n'जय श्री रामची घोषणा द्या', झोमॅटोच्या Delivery Boysना औरंगाबादेत बेदम मारहाण\nधोनीला लष्करी ट्रेनिंगसाठी परवानगी मिळाली पण...\nकौतुकाचा वर्षाव करत मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान मोदींकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा\n… म्हणून सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आई-बाबांचे फोटो\nचॅपेल यांच्या मतानुसार सुपर ओव्हरचा नियम बदलला तरी इंग्लंडच विजेता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%98%E0%A4%B0&f%5B0%5D=field_site_section_tags%3A41&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%2520%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C&search_api_views_fulltext=%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%98%E0%A4%B0", "date_download": "2019-07-22T10:56:33Z", "digest": "sha1:COOUHOVASZHXRB6KK7G526FCWF6JHROD", "length": 7936, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसोमवार, जुलै 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, जुलै 22, 2019\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\n(-) Remove शिवाजी महाराज filter शिवाजी महाराज\nकबड्डी (1) Apply कबड्डी filter\nक्रीडा (1) Apply क्रीडा filter\nरत्नागिरी (1) Apply रत्नागिरी filter\nसोलापूर (1) Apply सोलापूर filter\nकोल्हापूर दोन्ही गटांतून उपांत्य फेरीत\nमंचर : राज्य कबड्डी संघटनेच्या किशोर गटाच्या 28व्या राज्य अजिंक्‍यपद कबड्डी स्पर्धेत कोल्हापूरने किशोर-किशोरी गटातून उपांत्य फेरीत प्रवेश केला. गतविजेत्या मुंबई उपनगरचे आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले. पुण्याच्या मुलींनी उपांत्य फेरी गाठली. मुलांना मात्र अपयश आले. येथील छत्रपती शिवाजी महाराज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Amaharashtra&search_api_views_fulltext=%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2", "date_download": "2019-07-22T10:06:37Z", "digest": "sha1:GZVX5D46OJH6DSRBON6BQWEEPOVIYNGM", "length": 13176, "nlines": 258, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसोमवार, जुलै 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, जुलै 22, 2019\nसर्व बातम्या (4) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (4) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\n(-) Remove प्रशासन filter प्रशासन\nमहाराष्ट्र (4) Apply महाराष्ट्र filter\nराजकीय पक्ष (3) Apply राजकीय पक्ष filter\nआंदोलन (2) Apply आंदोलन filter\nतोडफोड (2) Apply तोडफोड filter\nपेट्रोल (2) Apply पेट्रोल filter\nराष्ट्रवाद (2) Apply राष्ट्रवाद filter\nअशोक चव्हाण (1) Apply अशोक चव्हाण filter\nकाँग्रेस (1) Apply काँग्रेस filter\nजीएसटी (1) Apply जीएसटी filter\nजोगेंद्र कवाडे (1) Apply जोगेंद्र कवाडे filter\nतहसीलदार (1) Apply तहसीलदार filter\nदगडफेक (1) Apply दगडफेक filter\nनगरसेवक (1) Apply नगरसेवक filter\nनरेंद्र मोदी (1) Apply नरेंद्र मोदी filter\nपुणे स्टेशन (1) Apply पुणे स्टेशन filter\nपेट्रोल पंप (1) Apply पेट्रोल पंप filter\nबागलाण (1) Apply बागलाण filter\nबारामती (1) Apply बारामती filter\nमहागाई (1) Apply महागाई filter\nमहामार्ग (1) Apply महामार्ग filter\nbharat bandh : सटाण्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व मनसेचा रास्ता रोको\nसटाणा - इंधन दरवाढीविरोधात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपास सटाणा शहर व बागलाण तालुक्यात आज सोमवार (ता.१०) रोजी संमिश्र प्रतिसाद लाभला. राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज येथील बसस्थानकासमोरील विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावर तासभर रास्ता रोको आंदोलन...\nbharatbandh : देशव्यापी बंदला बारामतीत संमिश्र प्रतिसाद\nबारामती शहर - इंधन दरवाढीविरोधात समविचारी विरोधी पक्षांनी आयोजित केलेल्या देशव्यापी बंदला आज बारामतीत संमिश्र प्रतिसाद मिळाला. अनेक व्यापा-यांनी आपले व्यवहार आज बंदची हाक असूनही सुरु ठेवले होते, व्यापा-यांच्या तीव्र भावना विचारात घेता नाराजी पत्करायला नको या मुळे राजकीय पक्षांनीही कोणावरही बंदसाठी...\nbharat bandh : पुण्यात हिंसक वळण, दोन बस फोडल्या\nपुणे : इंधन दरवाढीविरोधात पुकारलेल्या भारत बंदला पुण्यात हिंसक वळण लागले असून, दोन ठिकाणी बस फोडल्याच्या घटना घडल्या आहेत. बंदला पाठिंबा देत मनसे कार्यकर्ते आक्रमक होत रस्त्यावर उतरले. मनसे कार्यकर्त्यांनी कुमठेवर रस्त्यावर आणि चित्र शाळा (अलका टॉकिज) येथील बसची तोडफोड केली. भारत बंदमुळे पीएमपी...\nbharat bandh : इंधन दरवाढी विरोधात आज सर्वपक्षीय 'भारत बंद'\nमुंबई : केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात इंधन दरवाढीच्या मुद्यावर सर्व विरोधी पक्षांना एकवटण्याचा निर्धार कॉंग्रेस पक्षाने केला असून, आज (ता.10) देशभरात \"भारत बंद'ची हाक दिली आहे. राज्यात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी बंदमध्ये सर्व पक्षांनी सहभागी होऊन भाजप सरकारला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग���जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%2520%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C&f%5B0%5D=changed%3Apast_year&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87&search_api_views_fulltext=%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%20%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C", "date_download": "2019-07-22T10:18:17Z", "digest": "sha1:FCSTGDXOPLOA3LAKZQV3EQUW4RNDTBI4", "length": 27930, "nlines": 318, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसोमवार, जुलै 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, जुलै 22, 2019\n(-) Remove गेल्या वर्षभरातील पर्याय filter गेल्या वर्षभरातील पर्याय\nमहाराष्ट्र (5) Apply महाराष्ट्र filter\nसप्तरंग (2) Apply सप्तरंग filter\nगणेश फेस्टिवल (1) Apply गणेश फेस्टिवल filter\nसिटिझन जर्नालिझम (1) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nशिवाजी महाराज (44) Apply शिवाजी महाराज filter\nमहाराष्ट्र (17) Apply महाराष्ट्र filter\nमराठा आरक्षण (11) Apply मराठा आरक्षण filter\nमहामार्ग (11) Apply महामार्ग filter\nकोल्हापूर (9) Apply कोल्हापूर filter\nमराठा समाज (9) Apply मराठा समाज filter\nसंत तुकाराम महाराज पालखी (8) Apply संत तुकाराम महाराज पालखी filter\nराष्ट्रवाद (7) Apply राष्ट्रवाद filter\nसकाळचे उपक्रम (7) Apply सकाळचे उपक्रम filter\nपिंपरी-चिंचवड (6) Apply पिंपरी-चिंचवड filter\nमराठा क्रांती मोर्चा (6) Apply मराठा क्रांती मोर्चा filter\nमुख्यमंत्री (6) Apply मुख्यमंत्री filter\nमुस्लिम (6) Apply मुस्लिम filter\nलोकसभा (6) Apply लोकसभा filter\nशिक्षण (6) Apply शिक्षण filter\nशिवाजीनगर (6) Apply शिवाजीनगर filter\nसंघटना (6) Apply संघटना filter\nमॉस्कोतील म्युझियममध्ये कोल्हापूरच्या शिल्पकाराचे बुद्धाचे शिल्प\nकोल्हापूर - पाचगावमधील शिल्पकाराने साकारलेले बुद्धाचे शिल्प मॉस्को (रशिया) येथील निकोलस रुरीच म्युझियममध्ये असेल तर नक्कीच आश्‍चर्य वाटेल. पण, ही वस्तुस्थिती आहे. सतीश वसंतराव घारगे या अभिजात शिल्पकाराच्या हाताच्या बोटांची ती जादुई करामत आहे. विविध राष्ट्रपुरुषांचे, नेत्यांचे पुतळे तयार करण्यात हा...\nसर्वांप्रती मैत्रीभाव बाळगा - शिवमुनीजी\nपुणे - विश्‍वातील प्रत्येक प्राणिमात्राबद्दल मैत्रीभाव बाळगण्याची शिकवण आपल्याला भगवान महावीर यांनी दिली आहे. तसे झाल्यास आपल्या कुटुंबापासून जागतिक पातळीपर्यंत शांतता निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन आचार्य शिवमुनीजी महाराज यांनी गुरुवारी येथे केले. आचार्य शिवमुनीजी...\nwari 2019 : खाकी वर्दीतील वारकरी\nसेवे लागी सेवक झालो........ तुमच्या लागलो निज चरणा...... तुकोबारायांच्या या अभंगाची आठ���ण पदोपदी होत होती. त्याला कारणही तसेच होते. संत तुकोबारायांच्या पालखी सोहळा अकलूजमध्ये पोचला. त्यावेळी त्याचे जंगी स्वागत झाले. त्यात पोलिसही मागे नव्हेत. त्यांच्या हातात आज काठी नव्हती. होता तो नमस्कार होता....\n#saathchal देव भेटेल तुजला आपुल्या घरी...\nपुणे - ‘देव भेटेल तुजला आपुल्या घरी, आई-वडिलांच्या पावन चरणावरी...’ चिमुकले वारकरी टाळ-मृदंगाच्या तालात गात होते आणि त्यांच्याप्रमाणेच ‘आई-वडिलांसाठी चार पावलं वारीत चाला’, या ‘सकाळ’च्या आवाहनाला प्रतिसाद देत आलेले असंख्य पुणेकरही हीच भावना जागवत होते. आई-वडिलांच्या सेवेत मग्न असल्याने प्रत्यक्ष...\nगाडीतळ, हडपसर - संत ज्ञानेश्‍वर माऊली यांची पालखी सासवड रस्त्याने तर व संत तुकाराम महाराज यांची पालखी सोलापूर रस्त्याने शुक्रवारी मार्गस्थ झाली. यावेळी संत जनाबाई यांच्या ‘विठू माझा लेकुरवाळा..संगे गोपाळांचा मेळा ‘या अंभगाची आठवण झाली. वारकऱ्याचे वारीतील हे ‘विठ्ठलाचे रूप’...\nवीकएंड पर्यटन - अरविंद तेलकर पूर्वेकडील जिब्राल्टर अशी सार्थ बिरुदावली मिरवणारा रायगड हा महाराष्ट्रातला दुर्गदुर्गेश्‍वर आहे. चहूबाजूनं तासलेले कडे, या कड्यांवर न उगवणारी गवताची काडी, अभेद्य, बलाढ्य आणि अजिंक्‍य असलेला हा रायगड. दक्षिणेतल्या हिंदू साम्राज्याची राजधानी असलेल्या देवगिरीच्या...\nwari 2019 : आनंदोत्सवाला वरुणराजाची साथ\nपुणे - पंढरीच्या वाटेवर असलेला वैष्णवांचा मेळा विसावला आणि अवघी पुण्यनगरी विठ्ठलाच्या नामस्मरणाने दुमदुमली. सकाळपासूनच शहराच्या वेगवेगळ्या भागांत टाळ-मृदंगांच्या तालावरील अभंगाचे सूर गुरुवारी पुणेकरांच्या कानी पडले. पालख्यांच्या दर्शनासाठी सकाळीच पुणेकर भाविकांची पावले पालखी विठोबा आणि निवडुंगा...\nwari 2019 : पुण्यनगरीत भक्तीचा महापूर\nपुणे - ‘ज्ञानेश्‍वर माउली, ज्ञानराज माउली तुकाराम’ असा जयघोष करीत लाखो वैष्णवांच्या साथीने पुण्यनगरीत बुधवारी दाखल झालेल्या संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालख्यांचे पुणेकरांनी प्रथेप्रमाणे दिमाखात स्वागत केले. पालख्यांच्या दर्शनासाठी पुणेकरांची...\nराजर्षी शाहू महाराजांचा वारसा जतन करा - जाधव\nपुणे - ‘‘स्वतःसोबतच इतरांचेही जीवन प्रकाशमान व्हावे, या विचारांनी गरजू विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे संस्थेचे कार्य उल्लेखनीय आहे,’’ असे प्रतिपादन मराठवाडा मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव यांनी केले. राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘राजर्षी शाहू...\nwari 2019 : पिंपरीकरांकडून वारकऱ्यांना सेवा\nपिंपरी - पिंपरी चिंचवड शहरात जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीदरम्यान विविध संस्था, संघटना, शाळा- महाविद्यालयांनी विविध उपक्रमांतून वारकऱ्यांना सेवा दिली. अन्नदान, फराळवाटप व पालखी मार्गस्थ झाल्यानंतर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूलमधील...\n#saathchal : भक्तिमय वातावरणात तुकोबांची पालखी पुण्याकडे मार्गस्थ\nपिंपरी : आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात बुधवारी (ता. 26) पादुकांची महापूजा आणि आरती झाली. त्यानंतर पहाटे पाच वाजता संत तुकाराम महाराज यांची पालखी पुण्याकडे मार्गस्थ झाली. आकुर्डी येथे मंगळवारी (ता. 25) रात्री पालखीने विसावा घेतल्यावर रात्री कीर्तन व जागरण झाले. पहाटे आकुर्डी येथील...\nwari 2019 : साडेचारशेहून अधिक दिंड्या दाखल\nआळंदी - कपाळी केसरी गंध, गळ्यात तुळशीच्या माळा आणि खांद्यावर भगव्या पताका घेत राज्यभरातून आलेल्या सुमारे साडेचारशेहून अधिक दिंड्यांतील लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत माउलींच्या पालखीचे प्रस्थान मंगळवारी (ता. २५) सायंकाळी होणार आहे. दुपारी बारापर्यंत माउलींचे समाधी दर्शन भाविकांना खुले ठेवण्यात येईल....\nwari 2019 : पालखी मार्गावर उद्या वाहतुकीत बदल\nपिंपरी - संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बुधवारी (ता. २६) पुण्याकडे मार्गस्थ होणार असल्याने वाहतुकीत बदल केला आहे. पालखी आकुर्डीतील विठ्ठल मंदिर ते खंडोबामाळ चौकातून जाईपर्यंत निगडी जकात नाका ते खंडोबा माळदरम्यान ग्रेड सेपरेटरमधील दोन्ही बाजू व पुण्याकडील सेवारस्ता वाहतुकीसाठी आवश्‍...\nपालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल\nपिंपरी - संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहण्यासाठी शहर पोलिस वाहतूक विभागाने बुधवारपर्यंत (ता. २६) वाहतुकीत बदल केले आहेत. काही रस्ते बंद केले असून त्याची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. अशी असेल व्यवस्था पालखी मंगळवारी (ता. २५) देहू...\nशेणोली - ताकारी दरम्यान दुहेरी लोहमार्गाची बुधवारी चाचणी\nमिरज - पुणे - मिरज लोहमार्गाच्या दुहेरीकरणातील शेणोली ते ताकारी टप्प्याची चाचणी बुधवारी होणार आहे. यानिमित्ताने पुणे-मिरज लोहमार्गाच्या इतिहासातील नव्या दालनाचा शुभारंभ होत आहे. प्रारंभी मोटर ट्रॉली पळवली जाईल; पाठोपाठ चाचणीची रेल्वे धावेल. दिल्लीतून सुरक्षा आयुक्त किंवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित...\nपालखी सोहळ्यानिमित्त 'हे' रस्ते राहणार बंद\nपिंपरी : संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त शुक्रवार (ता. 21) ते बुधवार (ता. 26) पर्यंत पुणे-आळंदी रस्त्यावर वाहतुकीत बदल केले आहेत. पालखी देहूफाटा-आळंदी चौक ते मॅक्‍झीन चौक पास होईपर्यंत खालील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पुणे-आळंदी रस्ता (मॅक्‍झीन चौक), मोशी-...\nwari 2019 : आळंदीत जड वाहनांना बंदी\nआळंदी - आषाढी वारीसाठी माउलींची पालखी मंगळवारी (ता. २५) प्रस्थान ठेवणार आहे. यासाठी येथे होणारी गर्दी लक्षात घेता मरकळ औद्योगिक विभागात जाणाऱ्या अवजड, तसेच मालवाहू वाहनांना शुक्रवारपासून (ता.२१) बुधवारपर्यंत (ता. २६) आळंदी शहरातून प्रवेश बंदी करण्यात आली आहे, अशी माहिती आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ...\nआता देवही फडणवीस सरकारला वाचवू शकणार नाही : जयंत पाटील\nमुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...\nसैन्याच्या शौर्याची इतिहासगाथा (व्हिडिओ)\nपुणे - घोरपडी रस्त्यावरील दक्षिण मुख्यालय (सदर्न कमांड) परिसरातील युद्ध स्मारक (वॉर मेमोरिअल) या जागी असलेल्या संग्रहालयात फेरफटका मारताना पावलोपावली थरारून जायला होतं. विशेषत: येथे दर शनिवारी हुतात्मा सैनिकांना दिल्या जाणाऱ्या मानवंदनेत नागरिक सहभागी होतात, ते क्षण आयुष्यभरासाठी मनावर कोरले जातात...\nवारी विठुरायाची अन्‌ आई-वडिलांच्या देखभालीची\nपिंपरी - आषाढी वारीनिमित्त देहू येथून संत तुकाराम महाराज आणि आळंदी येथून संत ज्ञानेश्‍वर महाराज यांचा पालखी सोहळा अनुक्रमे २४ व २५ जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. त्यात सहभागी झालेल्या वैष्णवांचा मेळा टाळ-मृदंगाचा गजर आणि ‘ज्ञानोबा-तुकोबांचा’ जयघोष करीत पिंपरी-...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Pagetype/doc", "date_download": "2019-07-22T09:36:33Z", "digest": "sha1:HPC47CDC5YQJ3DSFXFIGBCL2FYF66OPS", "length": 3915, "nlines": 90, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Pagetype/doc - विकिपीडिया", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ जुलै २०११ रोजी ०८:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF_(%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0)", "date_download": "2019-07-22T09:45:57Z", "digest": "sha1:JOE5VGH7JVZAE3OE3HWUUMYUT6Z3OVPF", "length": 9519, "nlines": 194, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साम्राज्य (जीवशास्त्र) - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या लेखातील / विभागातील सध्याचा मजकूर इतरभाषा ते मराठी मशिन ट्रांसलेशन वापरून, [[]] भाषेतून मराठी भाषेत अंशत: अनुवादित केला गेला आहे / अथवा तसा कयास आहे. (ही सूचना/खूणपताका/टॅग लावताना, सहसा, सदर कयास संबंधीत मजकुरातील मराठी व्याकरणाच्या तफावतीवरून केले जातात). मशिन ट्रांसलेशनने मिळालेल्या अनुवादातील केवळ पूर्णतः व्यवस्थीत अनुवादीत वाक्ये तेवढीच घेण्याचा प्रयत्न केला आहे (करावा). आपल्याला आढळलेल्या त्रुटी येथे नोंदवाव्यात. लेखाच्या इतिहासातील फरक अभ्यासून भाषांतरास उपयोगी आणि अद्ययावत करण्यास मदत हवी आहे. (पहा: मशिन ट्रान्सलेशन/निती काय आहे\nहे सुद्धा करा: विकिकरण,शुद्धलेखन सुधारणा, शब्द तपासःऑनलाईन शब्दकोश, अन्य सहाय्य: भाषांतर प्रकल्प.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या ले��ाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसाम्राज्य ही जीवशास्त्रीयवर्गमांडणीतील (Taxonomy) सर्व जीवांसाठी वापरल्या जाणारी सर्वात उच्च श्रेणी आहे.प्रत्येक ’साम्राज्य’ हे पुढे 'phyla'[मराठी शब्द सुचवा] मध्ये विभागल्या गेले आहे.\nजीवशास्त्रीयवर्गमांडणी (किंवा-वर्गमांडणी) त पुढे ५ साम्राज्ये आहेत. प्रत्येक जीवंत प्राणी हा या पाच पैकी एका साम्राज्यात येतो. ते असे :\nMonera -सर्वात सामान्य जीव\nअंशत: मशीन ट्रांसलेशन वापरून अनुवादित लेख\nमराठी लेखनात व्याकरणाची गल्लत झालेले लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ जून २०१९ रोजी २१:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/sports-marathi-news/wwe-wrestling-world-mourns-death-of-three-stars-118080400002_1.html", "date_download": "2019-07-22T09:48:53Z", "digest": "sha1:DRTVO7IQGNR54P4NAB6J6GUQUQ7LXFWZ", "length": 11662, "nlines": 137, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अरे बापरे WWE चे तीन मल्लाचा मृत्यू, दर्शकांना धक्का | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 22 जुलै 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअरे बापरे WWE चे तीन मल्लाचा मृत्यू, दर्शकांना धक्का\nलहान मोठे सर्वाना जगभरात कुस्तीप्रेमींसाठी WWE हा मोठा खेळ आहे. मात्र या व्यवसायीक कुस्तीसाठी गेले काही दिवस दु:खदायक राहिले आहेत. कारण एकाच दिवशी तीन पहिलवानांचा मृत्यू झाल्याने WWE मध्ये सध्या दु:खाचे वातावरण आहे. निकोलाई वोलकॉफ या ७० वर्षीय पहिलवानाला गेल्या काही दिवसांपासून डीहायड्रेशनसह अनेक प्रकारच्या शारीरिक समस्या होत्या. काही दिवसांपूर्वीच उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. घरी आणल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा त्रास सुरू झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ब्रायन क्रिस्टोफरदादा द किंग लॉलर याचा मुलगा ब्रायन याचाही मृत्यू झाला आहे. ब्रायनचा मृत्यू कोणत्या रोगामुळे नाही तर आत्महत्या केल्यामुळे झाला. ब्रिकहाऊस ब्राऊन याचा मृत्यू कॅन्सरमुळे झाला. ब्रिकहाऊसने १९८० च्या दशकात कुस्तीमध्ये पदार्पण केले होते आणि विन्स मॅ���मॅहनचा तो खास होता.तीन पहिलवानांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने कुस्तीपटूंनी ट्विटरवर दु:ख व्यक्त केले आहे.\nभालाफेकपटू नीरज चोप्राला सुवर्णपदक\nइंडोनेशियन ओपन: सिंधू उपांत्यपूर्व फेरीत\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा: सिंधू जिंकली\nFIFA WC 2018: शेवटल्यावेळी मैदानात उतरतील हे दिग्गज खेळाडू\nFIFA WC 2018 : जाणून घ्या पूर्ण शेड्यूल\nयावर अधिक वाचा :\nहे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...\nआयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...\nमुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...\nयुवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...\nवर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...\nइंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...\nगुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना \nजागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...\nब्रायन लाराला काय झाले \nजागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...\nपोलीस आयुक्तांनी काढला आदेश, पोलिसांनाही होणार दंड\nआता सोलापूरच्या पोलीस आयुक्तांनी काढलेल्या एका आदेशामुळे पोलिसांनाही दंड भरावा लागणार ...\nखेळण्यासाठी मुलाला दिला मोबाईल, मुलाने शोधले बापाचे लफडे\nबंगळुरुमध्ये राहणाऱ्या नागाराजूला (४३) ला आपल्या मुलाला खेळण्यासाठी मोबाईल देणे चांगलेच ...\nकाय म्हणता, मुकेश अंबानी यांना सलग ११ व्या वर्षी पगार वाढ ...\nउद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांनी सलग ११ व्या वर्षी १५ कोटी ...\nत्या मराठी कलाकाराने केली आत्महत्या पुण्यात आणि कला ...\nपुण्यातील नाट्य आणि सिने क्षेत्रात कार्यरत असलेल्या आपले स्थान निर्माण करण्याची धडपड करीत ...\nआणि बापाने लहान मुलींला विष पाजले\nस्वतःच्या किशोरवयीन मुलांना बळजबरीने पित्यानेच विष पाजण्याचा प्रयत्न केल्याचा संतापजनक ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%A7%E0%A5%AB", "date_download": "2019-07-22T10:13:11Z", "digest": "sha1:YUCIJXNWDDHHXLDQEILZNEJE6PGYVNTK", "length": 4707, "nlines": 163, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १६१५ - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १६१५ मधील जन्म‎ (२ प)\n► इ.स. १६१५ मधील मृत्यू‎ (रिकामे)\n\"इ.स. १६१५\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १६१० चे दशक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%A6%2520%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%87&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8&search_api_views_fulltext=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%A6%20%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%87", "date_download": "2019-07-22T10:07:44Z", "digest": "sha1:RFAGJCJSHM4DHBPQLBL4DWGCW32UTNW5", "length": 17820, "nlines": 275, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसोमवार, जुलै 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, जुलै 22, 2019\nसर्व बातम्या (9) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (4) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nअॅग्रो (3) Apply अॅग्रो filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\n(-) Remove प्रशासन filter प्रशासन\n(-) Remove व्यवसाय filter व्यवसाय\nपुढाकार (4) Apply पुढाकार filter\nशिक्षण (4) Apply शिक्षण filter\nसोयाबीन (3) Apply सोयाबीन filter\nस्थलांतर (3) Apply स्थलांतर filter\nउपक्रम (2) Apply उपक्रम filter\nगुणवंत (2) Apply गुणवंत filter\nजलसंधारण (2) Apply जलसंधारण filter\nप्रदर्शन (2) Apply प्रदर्शन filter\nविदर्भ (2) Apply विदर्भ filter\nव्यापार (2) Apply व्यापार filter\nसर्वोच्च न्यायालय (2) Apply सर्वोच्च न्यायालय filter\nअत्याचार (1) Apply अत्याचार filter\nअमरावती (1) Apply अमरावती filter\nअर्थसंकल्प (1) Apply अर्थसंकल्प filter\nअॅग्रोवन (1) Apply अॅग्रोवन filter\nदुष्काळात रोजगारासाठी गावं पडली ओस\nवर्धा - शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून पुढारलेल्या व त्याच बळावर स्वयंपूर्ण झालेल्या गावांना मात्र शासकीय अनास्थेचे भोग भोगावे लागत आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात गुरांच्या चारा, पाण्याची सोय होत नसल्याच्या परिणामी या गावातील कुटुंबीयांवर तब्बल चार महिने वऱ्हाडात स्थलांतरण करण्याची वेळ येते....\nराष्ट्रीय पुस्तक मेळ्यांच्या यादीतून नागपूर हद्दपार\nनागपूर : नऊ वर्षे सलग यशस्वी आयोजन करून लाखो वाचकांना जोडणाऱ्या राष्ट्रीय पुस्तक मेळ्याचे गेली तीन वर्षे आयोजन नागपुरात होऊ शकलेले नाही. परिणामी देशात तिसऱ्या क्रमांकाचे स्थान प्राप्त करणारा नागपूरचा पुस्तक मेळा आता \"राष्ट्रीय' यादीतूनही पूर्णपणे हद्दपार झाला आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे...\nफेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांना दिलासा\nमुंबई - राज्य शासनामार्फत दहावी आणि बारावीत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा तत्काळ घेण्यात येते. मात्र, या फेरपरीक्षेचा निकाल 15 ऑगस्टनंतर लागत असल्याने फेरपरीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेता येत नाही. आता मात्र सर्वोच्च न्यायालयाने...\nगोव्यात अर्थसंकल्पाचा 13.48 टक्के वाटा शिक्षणासाठी- मनोहर पर्रीकर\nपणजी- शिक्षणाच्या गुणवत्तेस फरक पडण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. शिक्षणामुळे विचार करण्याच्या क्षमतेत वृद्धी व्हावी हा हेतू आहे. त्यासाठी मूल्यशिक्षणासह अन्य चार विषय़ही शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची तयारी सरकारने केली आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोवा विधानसभेत शिक्षण...\nएकात्मीक शेतीतून खुल्या झाल्या प्रगतीच्या वाटा\nयवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा (ता. महागाव) येथील सुरेश पतंगराव यांच्या कुटूंबियांची बारा एकर शेती आहे. यातील सात एकर वडिलोपार्जीत अाहे. पूरक व्यवसायातील उत्पन्नाच्या बळावर २००२ पासून टप्याटप्प्याने त्यांनी शेती खरेदी केली. रुजवलेली शेती पद्धती हळद, कापूस, सोयाबीन, हरभरा अशी पीकपद्धती अंबोडा शिवारात...\nगाळ्यासाठी ई लिलावावर महापालिका आयुक्त ठाम; व्यापाऱ्यांची सोलापूर बंदची हाक\nसोलापूर : गाळ्याच्या ई लिलावावर आयुक्त ठाम राहिल्याने व्यापाऱ्यांनी गुरुवारी (ता. १२) सोलापूर बंदची हाक दिली आहे. महापालिका मेजर व मिनी गाळे संघर्ष समितीच्या वतीने गाळे ई लिलावाच्या विरोधात पालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. पालिकेच्या मेजर व मिनी गाळ्यांच्या भाड्याबाबत महापालिका सभेने केलेला ठराव...\nऍट्रॉसिटी कायदा अनुसुचित जाती जमातींसाठी वरदान - नागरी हक्क संरक्षण पोलिस अधिक्षक सुरेश मेंगडे\nपाली (जि. रायगड) - रायगड पोलिस दल व वीर योध्दा आदिवासी कातकरी सामाजिक संस्थेच्या वतीने आदिवासी समाज बांधवांचा मेळावा नुकताच संपन्न झाला. परळीतील रुता गावंड इंग्लिश मिडीयम स्कुल येथे हे मेळावा झाला. नागरी हक्क संरक्षण पोलीस अधिक्षक सुरेश मेंगडे हे या मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक होते. या मेळाव्यात...\nविकासाच्या वाटेवरील माहुली जहाॅंगीर\n\"जेथे नवनवी योजना फुले, विकसोनी देतील गोड फळे ग्रामराज्याचे स्वप्नही भले, मूर्त होईल त्या गावी'' - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज खरे काम निष्काम ही ग्रामसेवा झटू सर्व भावे करु स्वर्ग गावा... राष्ट्रसंतांच्या याच विचारांचा वारसा जपत सामूहिक प्रयत्नांतून माहूली जहाॅंगीर (ता. जि. अमरावती) गावाने...\nबंद बार, परमिट रूमचे करायचे काय\nदुकान स्‍थलांतरासाठी मालकांची पळापळ; रस्‍ते हस्तांतरात प्रचंड अडथळे कोल्हापूर - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने राज्य व राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेली दारू दुकाने, परमिट रूम, वाइन शॉपसह कंट्री लिकरची दुकाने बंद झाली. यावर अजूनही निर्णय झालेला नाही आणि तो होणारही नाही हे स्पष्ट झाल्याने या बंद...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/rahta-koregaon-situation-tension-in-district/", "date_download": "2019-07-22T10:17:59Z", "digest": "sha1:KC6ST5YO7HSKP6ZB7BG46IU3PEODYZQK", "length": 8937, "nlines": 51, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोरेगाव घटनेमुळे उत्तर जिल्ह्यात तणाव | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Ahamadnagar › कोरेगाव घटनेमुळे उत्तर जिल्ह्यात तणाव\nकोरेगाव घटनेमुळे उत्तर जिल्ह्यात तणाव\nभीमा-कोरेगाव येथील घटनेचे राहात्यात तीव्र पडसाद उमटले. भीमसैनिकांनी सुमारे दोन ते अडीच तास नगर-मनमाड महामार्गावर रास्तारोको आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधले. राहाता शहरातील बाजारपेठ काल पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान, राहा���ा बसस्थानकावर चार बसेसवर दगडफेक झाली असून यामध्ये बसच्या काचा फुटून दोन महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी राहाता पोलिसात अज्ञात 10 ते 12 इसमांंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nभीमा-कोरेगाव येथे झालेल्या दंगलीच्या निषेधार्थ भीमसैनिकांनी राहाता शहरात सकाळी छत्रपती शिवाजी चौकात जमून पोलिस स्टेशनला मोर्चा नेला व पो. नि. बाळकृष्ण कदम यांना निवेदन दिले. त्यानंतर जमावाने नगर-मनमाड महामार्गालगतची दुकाने बंद करण्याचे आवाहन केले होते. यावेळी संतप्त जमावाने नगर-मनमाड महामार्गावर शिवाजी चौकात येऊन रास्तारोको आंदोलन सुरू केले.\nआंदोलनप्रसंगी ज्येष्ठ नेते विनायकराव निकाळे, युवा नेते प्रदीप बनसोडे, नगरसेवक भीमराज निकाळे, साकुरीचे उपसरपंच सचिन बनसोडे, सिमोन जगताप, कॉम्रेड राजेंद्र बावके, माजी नगराध्यक्ष कैलासबापू सदाफळ, नगरसेवक अ‍ॅड. विजय बोरकर, नगरसेवक सलीम शहा, पत्रकार राजेंद्र भुजबळ, रमेश गायकवाड, बापूसाहेब वैद्य, अनुप कदम, बौद्ध महासभेच्या महिला आघाडीच्या नैनाताई शिरसाठ आदींनी भीमा-कोरेगाव घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला.तहसीलदार माणिकराव आहेर व पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांना भीमसैनिकांच्यावतीने निवेदन देण्यात आले.\nदरम्यान, दुपारी राहाता बस स्थानकावर पुणे-शहादा, मनमाड-पुणे, शिर्डी-संगमनेर व शनि शिंगणापूर-कोपरगाव या राज्य महामार्ग परिवहन मंडळाच्या बसेसवर दगडफेक झाली असून या दगडफेकीमध्ये बसेसच्या काचा फुटून नुकसान झाले आहे. सुनीता दत्तात्रय काळे व शैलजा रत्नाकर रासने या दोन महिला प्रवासी किरकोळ जखमी झाल्या आहेत. रासने या नगर येथून शिर्डी येथे साईदर्शनासाठी येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राहाता बसस्थानकातील बसेसवर दगडफेक झाल्याप्रकरणी कोपरगाव बस आगारातील चालक भिमराव धनसिंग जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी अज्ञात 10 ते 12 इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.\nघटनेच्या पार्श्‍वभूमीवर राहाता शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. शिर्डी उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक सागर पाटील हे राहात्यात बराच वेळ तळ ठोकून होते. त्याचबरोबर समाजाचे नेते विनायक निकाळे, धनंजय निकाळे, रावसाहेब बनसोडे, प्रदिप बनसोडे, नितीन शेजवळ, गणेश निकाळे, भारतीय बौध्द महासभेचे गौतम पगारे, रमेश गायकवाड, राजेंद्र पाळंदे, नाना त्रिभुवन आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी अतिशय संयमाने वातावरण हातळले.\nदलित संघटनांचा शुक्रवारी मूक मोर्चा\nदगडफेकीच्या घटनांमुळे शहरात तणाव\nदगडफेकीमुळे एसटी बसेस आगारातच\nकोरठण खंडोबा यात्रेस उत्साहात प्रारंभ\nऊस दरवाढीचा निघाला सर्वमान्य तोडगा\nकोरेगाव घटनेमुळे उत्तर जिल्ह्यात तणाव\n‘भाई'नंतर सागर देशमुखचा नवा तडका\nविणा जगताप प्रेक्षकांची फेव्हरेट कंटेस्टंट\n'अशी' आहे 'चांद्रयान-२' मोहीम\nकोल्हापूर : गर्भवती महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडवले\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Leopard-killed-crime-in-badlapur-dombivali-area/", "date_download": "2019-07-22T09:47:02Z", "digest": "sha1:Z7ANWM3CEOBJYXO6MBJBMTQIKZNAFKNH", "length": 12098, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पाळीव जनावरांच्या रक्ताला चटावलेल्या बिबट्याचा खात्मा | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › पाळीव जनावरांच्या रक्ताला चटावलेल्या बिबट्याचा खात्मा\nपाळीव जनावरांच्या रक्ताला चटावलेल्या बिबट्याचा खात्मा\nडोंबिवली : बजरंग वाळुंज\nशेतकऱ्यांकडील जनावरांच्या रक्ताला चटावलेल्या बिबट्याने घनदाट खोंडा जंगलात धुमाकूळ मांडला होता. शेळ्या-मेंढ्यांसह आपल्या गाय आणि बैलाला मारून फस्त केले. यात आपले फार मोठे नुकसान झाल्याने इतरांचे होऊ नये म्हणून आपण पशु भक्षक बिबट्याला गोळ्या झाडून ठार केल्याची खळबळजनक कबूली शार्पशूटर तुक्या उर्फ तुकाराम हरी वीर या 58 वर्षीय आदिवासी शेतकरी वजा शिकाऱ्याने क्राईम ब्रँचच्या चौकशीदरम्यान दिली. क्राईम ब्रँचच्या कल्याण युनीटने बिबट्या आणि वाघाच्या कातडीच्या तस्करी प्रकरणात आणखी एका तस्कराला अटक केली असल्याने या प्रकरणातील आरोपींची संख्या आता चारवर पोहोचली असून वन्य प्राण्यांच्या कातडीचे मोठे रॅकेट हाती लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.\nबिबट्या आणि वाघाच्या कातडीची विक्री करण्यास डोंबिवली�� आलेल्या विशाल धनराज (३०) व सचिन म्हात्रे (३३) या दोघा तस्करांना १९ एप्रिल रोजी बदलापूर पाईप लाईन रोडला कोळे गावाजवळ सापळा लावून अटक करण्यात आली होती. या तस्करांनी तुकाराम वीर याच्याकडून बिबट्याची, तर दत्तू घोलप याच्याकडून वाघाच्या बछड्याची कातडी घेतली होती.\nतुकाराम वीर हा रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यातील आंबेवाडी गावचा रहिवाशी आहे. तर अनिल घोलप हा मिरारोडला शांतीनगर परिसरात राहणारा असून तो वाघाच्या कातडीचा तस्कर असल्याचे समोर आले आहे. चौकशीदरम्यान विशाल धनराज आणि सचिन म्हात्रे या तस्करांनी दिलेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजू जॉन यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष शेवाळे, जमादार ज्योतीराम सांळुखे, दत्ताराम भोसले, नरेश जोगमार्गे, राजेंद्र घोलप, हरिश्चंद्र बंगारा, राजेंद्र खिलारे, प्रकाश पाटील, अजित राजपूत, सुरेश निकुळे, सतीश पगारे, विश्वास चव्हाण, अरविंद पवार या पथकाने खालापूर तालुक्यातील खोंडा या घनदाट जंगलात शोध मोहीम सुरू केली. या मोहिमेला दोन दिवसांच्या अथक परिश्रमानंतर यश आले. या जंगलातील आंबेवाडी गावठाण हद्दीत राहत असलेल्या तुकाराम वीर याला घरातून अटक केली.\nतुकाराम उर्फ तुक्या वीर हा राहत असलेल्या खोंडा जंगलमध्ये बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. जंगली प्राण्यांच्या संख्येत घट झाल्याने या जंगलातील बिबटे पाळीव जनावरांवर हल्ले करू लागले आहेत. यातील एका बिबट्याने दोन महिन्यांपूर्वी तुकारामच्या 30 शेळ्या-मेंढ्या फस्त करून शिवाय एक गाय आणि एका बैलाला ठार मारले होते. आपल्या जनावरांचे नुकसान झाल्यामुळे तुकाराम भयंकर चिडला होता. या बिबट्याला ठार मारण्याचा जणू त्याने विडाच उचलला होता. त्यासाठी तो पौर्णिमेच्या रात्रीची वाट पाहत होता. ठार केलेल्या बैलाचे मांस भक्षण करण्यासाठी बिबट्या येणार याची त्याला खात्री पटली होती. त्यासाठी तो एका झाडावर बंदूकीसह दबा धरून बसला होता. बिबट्या त्या मृत बैलाजवळ येताच टॉर्चच्या उजेडाने बिबट्या थबकला. हीच संधी मिळताच तुकारामने त्याला बंदुकीच्या गोळीने अचूक टिपले. तुकाराम हा शार्पशूटर असल्याने गोळी जिव्हारी लागताच बिबट्या जागीच ठार झाला. बिबट्याचे मांस भाजून खाल्ले आणि हाडे व इतर अवयव त्याने मोरबे धरणात फेकले. तर बिबट्याची कातडी आ��ि 18 नखे लपवून ठेवली. या वस्तूंना लाखो रूपयांची किंमत मिळत असल्याने तुझे झालेले सर्व नुकसान आम्ही भरून काढू, असे अमिष विशाल धनराज आणि सचिन म्हात्रे या तस्करांनी त्याला दिले. त्यामुळे आपण बिबट्याची नखे स्वतःकडे ठेवून कातडी विक्रीसाठी दिल्याची माहिती तुकाराम याने क्राईम ब्रँचला दिली. तुकारामचे वडील हाऱ्या उर्फ हरी वीर हे देखिल निष्णात शिकारी होते. मात्र तुकारामकडे असलेली बंदूक बेकायदेशीर असल्याचे समोर आले आहे. क्राईम ब्रँचने शार्पशूटर तुक्या वीर याच्याकडून आतापर्यंत कोयता, बंदूक, टॉर्च आणि बिबट्याची 8 नखे हस्तगत केली आहेत. उर्वरित 8 नखांचा शोध घेण्यात येत आहे.\nक्राईम ब्रँचने मिरारोडच्या शांतीनगरातून अटक केलेला अनिल घोलप याने वाघाच्या कातड्याची तस्करी केल्याची कबुली दिली आहे. मात्र ही कातडी ज्याच्याकडून घेतली तो राजेश कानोजिया नामक इसम मृत असल्याचे सांगून हा तस्कर उडवाउडविची उत्तरे देत आहे. येत्या दोन दिवसांत ही कातडी त्याने कुणाकडून घेतली हे देखील स्पष्ट होणार असल्याने वपोनी संजू जॉन यांनी सांगितले. या दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी कल्याण कोर्टाने सुनावली आहे.\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nचेक बाउन्स प्रकरणी कोयना मित्राला ६ महिने तुरूंगवास\n'इस्रो'ची ऐतिहासिक कामगिरी; ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण (व्हिडिओ)\nकळंबा कारागृहातील कैद्याचा हृदयविकाराने मृत्यू\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Raj-Thackeray-rally-live-update/", "date_download": "2019-07-22T09:56:44Z", "digest": "sha1:W4Q4THT24KLJZIXYCVF22SFPVAWT34UF", "length": 8340, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सरकारकडे नोकरभरतीची इच्छाशक्‍तीच नाही | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › सरकारकडे नोकरभरतीची इच्छाशक्‍तीच नाही\nसरकारकडे नोकरभरतीची इच्छाशक्‍तीच नाही\nदेशात 24 लाख रिक्‍त पदे सरकारने भरलेली नाहीत. एकीकडे कोट्यवधींच्या घोषणा करायच्या आणि दुसरीकडे तरुणांना रोजगार द्यायचा नाही. सरकारकडे नोकर भरती करायला पैसे नाहीत किंवा सरकारची इच्छाशक्ती नाही, असा घणाघात राज ठाकरे यांनी रविवारी वाशी येथे केला. ते विष्णूदास भावे नाट्यगृहात आयोजित महाराष्ट्र नवनिर्माण मनपा कर्मचारी संघटनेच्या मेळाव्यात बोलत होते. मनपा कर्मचार्‍यांनी डोळ्यात तेल घालून शहरातील गैरप्रकारांकडे लक्ष ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले.\nआपल्या भाषणात राज यांनी विविध विषयांना स्पर्श केला. आपले सण तोंडावर आल्यावर लगेच नियम बाहेर येतात कुठुन नमाज रस्त्यावर का पडू देता आणि मशिदीवरील भोंगे का हटवत नाहीत नमाज रस्त्यावर का पडू देता आणि मशिदीवरील भोंगे का हटवत नाहीत असा सवाल करतानाच प्रत्येक धर्माला सामान न्याय द्या, असे आवाहन त्यांनी केले. सार्वजनिक गणेशोत्सवावर बंधने लादली जात असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. आघाडी सरकारच्या काळात याच मुद्द्यावर आताचे राज्यकर्ते टीका करायचे आता मात्र त्यांच्या कार्यकाळातही धार्मिक मुद्द्यांवर लादल्या जात असलेल्या बंदीबाबत राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली.\nराज यांनी भाजपला विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना लक्ष्य केले. मोदी सरकारच्या काळात प्रसिद्धिमाध्यमांवर निर्बंध आणले जात आहेत. त्यामुळे सरकारला आणीबाणीवर टीका करण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे राज म्हणाले. नवी मुंबई मधील भूखंड घोटाळ्यावर टीका करताना त्यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करीत मारवाडी विकासकांना भूखंड विकल्याबद्दल टीका केली.\nपालिकेच्या कर्मचार्‍यांनी आपण मराठी आहोत ही भावना जपावी, मोदींसारखे पहारेकरी न बनता खरे पहारेकरी बनावे, असे आवाहन त्यांनी केले. बिल्डर मोकळ्या भूखंडावर झोपडपट्टी वसवून एसआरए योजना राबवून घेतात. आसामप्रमाणे बांगलादेशी घुसखोरांच्या वस्त्या उभारल्या जात आहेत. शासनाने विक्री केलेल्या भूखंडांची माहिती जनतेला दिली पाहिजे, असे ते म्हणाले.\nराज्यातील पालिका कर्मचारी या मेळाव्याला उपस्थित होते. बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अमित ठाकरे, राजू पाटील, संदीप देशपांडे, मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे आदी नेते उपस्थित होते.\nमराठा समाजाचे तरुण हक्काची लढाई लढत आहेत. त्यांना आंदोलनासाठी भाग पाडून त्यांच्यावर ग��भीर गुन्हे लादले जात आहेत. मराठा आंदोलनात 7500 हजार तरुणांवर सरकारने गुन्हे दाखल केले आहेत. 307 सारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याने या तरुणांना नोकर्‍या मिळतील का असा प्रश्न राज यांनी उपस्थित केला. सरकारकडून आरक्षण देण्यास टाळाटाळ केली जात आहे. आंदोलनात परप्रांतीय घुसल्याने आपले राज्य बदनाम होत आहे. यामुळे आपल्या राज्याची बदनामी आपण रोखली पाहिजे, असे राज म्हणाले.\nविणा जगताप प्रेक्षकांची फेव्हरेट कंटेस्टंट\n'अशी' आहे 'चांद्रयान-२' मोहीम\nकोल्हापूर : गर्भवती महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबला कारने उडवले\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Santosh-Juvekar-filed-the-complaint-in-pune/", "date_download": "2019-07-22T09:48:23Z", "digest": "sha1:NUXRTKFQT747RTY3FH7VLBAA7RHK7ONZ", "length": 5480, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘तो’ ठाण्यात, पोस्टर पुण्यात; तरीही गुन्हा! | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Pune › ‘तो’ ठाण्यात, पोस्टर पुण्यात; तरीही गुन्हा\n‘तो’ ठाण्यात, पोस्टर पुण्यात; तरीही गुन्हा\nगर्दी खेचण्यासाठी सहकारनगरातील अरण्येश्‍वर दहीहंडी मंडळाने अभिनेता संतोष जुवेकरचे पोस्टर लावले. जोश आणि जल्लोषात दहीहंडी झाली खरी; पण वाहतुकीला अडथळा झाला म्हणून पोलिसांनी मंडळाबरोबर जुवेकरवरही गुन्हा दाखल केला. संतापलेल्या जुवेकरने कायदेशीर कारवाईचा पवित्रा घेतल्याने फक्‍त पोस्टरवर फोटो पाहून गुन्हा दाखल करणार्‍या पुणे पोलिसांचे हसे झाले आहे.\nदहीहंडी मंडळाने बेकायदेशीर मंच उभारला होता आणि स्पीकरही लावले होते. एका फ्लेक्सवर जुवेकरचा फोटो होता. पोलिसांनी तेथे नागरिकांकडे विचारपूस केली असता जुवेकर अभिनेता आला असल्याचे समजले. त्यानुसार गुन्हा दाखल केला.\nस्वारगेट विभागाचे सहायक पोलिस आयुक्त रवींद्र रसाळ यांनी सांगितले की, स्टेजवरील हिरोसारखा मुलगा गर्दीला आकर्षित करत होता. पोलिसांनी पोस्टरवरून गुन्हा दाखल केला. जुवेकरबाबात विचारपूस करू. ते आले नसतील तर त्यांचे नाव गुन्ह्यातून वगळण्यात येईल.\nसकाळी गुन्हा दाखल झाल्याचे समजले, पण मी पुण्यात नव्हतोच. मी माझ्या ठाण्यातील घरी होतो. हे मंडळ कोणते आहे, हेही मला माहीत नाही किंवा त्यांच्यातील कोणाचाही संबंध नाही. त्यामुळे आमंत्रण किंवा कराराचा संबंध नाही. मी नसतानाही माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याने मनस्ताप झाला आहे. वकिलांशी बोलून कायदेशीर कारवाई करणार आहे. -संतोष जुवेकर\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nचेक बाउन्स प्रकरणी कोयना मित्राला ६ महिने तुरूंगवास\n'इस्रो'ची ऐतिहासिक कामगिरी; ‘चांद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण (व्हिडिओ)\nकळंबा कारागृहातील कैद्याचा हृदयविकाराने मृत्यू\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Shivsena-Protest-Againt-Pimpari-Chinchwad-municipal-corporation-Shastikar-For-iligal-construction/", "date_download": "2019-07-22T10:08:50Z", "digest": "sha1:22WY34WWPIAPZS5ZWE75J3JD7JPF6E7H", "length": 7635, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शास्तीकराच्या विरोधात शिवसेना मोर्चा काढणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Pune › शास्तीकराच्या विरोधात शिवसेना मोर्चा काढणार\nशास्तीकराच्या विरोधात शिवसेना मोर्चा काढणार\nअनधिकृत बांधकामांना लावलेला शास्तिकर पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करावा या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिकेवर मोर्चा काढणार आहे त्यासाठी पंधरा दिवस जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती सेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली शासन पंधरा दिवसात शस्तिकर रद्द करण्याचा निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे मग मुहूर्ताची वाट पाहून लोकांना वेठीस का धरता असा सवाल त्यांनी केला पंधरा दिवसात योग्य तो निर्णय न घेतल्यास पालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला\nमहापालिकेतील गटनेते कार्यालयात आयोजित या पत्रकार परिषदेस आमदार गौतम चाबुकस्वार ,शहरप्रमुख योगेश बाबर ,महिला शहर संघटिका सुलभा उबाळे ,गटनेते राहुल कलाटे, माजी शहरप्रमुख भगवान वाल्हेकर आदी उपस्थित होते.\nयावेळी बारणे म्हणाले की ,पिंपरी चिंचवड शहरात अनधिकृत बांधकामांची संख्या मोठी आहे. अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा आदेश काढला. मात्र अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या अटी शर्ती व दंड जाचक आहे. त्यामुळे सर्वसाधारण नागरिक अर्ज करण्यास धजावत नाहीत. साहजिकच बांधकामे नियमितीकरण कागदावरच आहे. अनधिकृत बांधकामे नियमित व्हावीत व शस्तिकर रद्द व्हावा यासाठी सेनेने आग्रही भूमिका घेतली मोर्चे काढले.\nमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला पण उपयोग झालेला नाही. अनधिकृत बांधकामांना पालिका मिळकत कराच्या दुप्पट शस्तिकर लावते थकीत शस्तिकर सम्पूर्ण भरल्याशिवाय मिळकत कर भरून घेतला जात नसल्याने पालिकेचेही नुकसान होत आहे. शस्तिकर माफीच्या केवळ घोषणा झाल्या पण माफी प्रत्यक्षात आली नाही शहरातील नागरिकांकडून जबरदस्तीने शस्तिकर भरून घेतला जात आहे येत्या पंधरा दिवसात शस्तिकर माफीचा निर्णय न घेतल्यास शिवसेना पालिकेवर मोर्चा काढेल असा इशारा बारणे यांनी दिला\nपोलीस स्टेशन हप्ते वसुलीची केंद्रे\nनगरमधील शिवसेनेच्य दोन कार्यकर्त्यांचा गेलेला बळी दुर्दैवी आहे राजकीय कटुता इतक्या खालच्या स्तराला जाऊ नये राजकारणाचे गुन्हेगारीकरण चिंतेची बाब आहे गुन्हेगारांचे पोशिंदें बडे व्यक्ती आहेत पिम्परी चिंचवडमध्ये ही गुन्हेगारी वाढत आहे पोलीस स्टेशन ही हप्ते वसूल करणारी केंद्रे बनली आहेत सर्वसामान्य माणूस तक्रार करायला गेला की त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात असा आरोप बारणे यांनी केला.\n‘भाई'नंतर सागर देशमुखचा नवा तडका\nविणा जगताप प्रेक्षकांची फेव्हरेट कंटेस्टंट\n'अशी' आहे 'चांद्रयान-२' मोहीम\nकोल्हापूर : गर्भवती महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडवले\nबारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Community-efforts-for-Clean-Survey-Campaign/", "date_download": "2019-07-22T10:33:35Z", "digest": "sha1:4KZN2IJKHNOBU5KMRMKRTQ4QNGST7IQS", "length": 8210, "nlines": 52, "source_domain": "www.pudhari.news", "title": " स्वच्छ सर्वेक्षण अभियानासाठी सामुदायिक प्रयत्न | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Sangli › स्वच्छ सर्वेक्षण अभियानासाठी सामुदायिक प्रयत्न\nस्वच्छ सर्वेक्षण अभियानासाठी सामुदायिक प्रयत्न\n‘स्वच्छ सर्वेक्षण 2018’ अंतर्गत शहराचा प्रथम क्रमांक येण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचा निर्णय पालिकेच्या विशेष सभेत झाला. विरोधकांच्या तीव्र विरोधामुळे विविध विकासकामांना मंजुरी देण्याचा विषय तहकूब करण्यात आला. तीन विषयासाठी ही सभा तब्बल साडेतीन तास चालली.\nनगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी दीपक झिंजाड, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत सभा झाली. विषयपत्रिकेवर पहिलाच विषय प्रभाग क्र. 1 ते 14 मधील विविध विकासकामांना मंजुरी देण्याचा होता. या विषयाला राष्ट्रवादीचे नगरसेवक विश्‍वास डांगे यांनी विरोध दर्शविला.\nते म्हणाले, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकार्‍यांकडे 17 जूनरोजी विनंती करून विशेष सभा बोलविण्याची विनंती केली होती. त्या अनुषंगाने जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने ही सभा होत आहे. या सभेचे पिठासीन अधिकारी म्हणून प्रांताधिकार्‍यांना अधिकार प्राप्‍त झाले आहेत. तरीही नगराध्यक्षांनी आपल्या अधिकाराखाली ही सभा बोलावून त्यात विषय क्र. 1 चा समावेश केला आहे. त्यामुळे तो विषय तहकूब करण्यात यावा.\nया विषयावर सभागृहात सुमारे दीड तास चर्चा झाली. विकास आघाडीचे पक्षप्रतोद विक्रम पाटील यांनी सत्तारुढ गटाची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र डांगे यांनी उपसूचना दिल्याने शेवटी हा विषय तहकूब करण्यात आला. ‘स्वच्छ सर्वेक्षण मोहीम 2018’ अंतर्गत राज्यात इस्लामपूरचा प्रथम क्रमांक यावा यासाठी राबविण्यात येणार्‍या विविध उपाययोजनांवर सभागृहात सविस्तर चर्चा झाली.\nहे अभियान सर्वांनी सामुदायिकपणे यशस्वीपणे पार पाडण्याचे ठरले. पालिकेमार्फत उभारण्यात येत असलेल्या विविध बगीचा व इमारतींचे उद्घाटन करण्याच्या विषयावर चर्चा झाली. राष्ट्रवादीचे नगरसेवक खंडेराव जाधव यांनी ही कामे आमदार जयंत पाटील यांच्या प्रयत्नामुळे झाली असल्याने त्या���च्याहस्ते उद्घाटन व्हावे, अशी सूचना मांडली. विक्रम पाटील यांनी या कार्यक्रमाचे नियोजन सभागृहापुढे आले पाहिजे, अशी मागणी केली.\nउपनगराध्यक्ष दादासो पाटील, शहाजीबापू पाटील, आनंदराव मलगुंडे, आनंदराव पवार, खंडेराव जाधव, अ‍ॅड. चिमण डांगे, डॉ. संग्राम पाटील, सुनीता सपकाळ, जयश्री माळी, प्रदीप लोहार, शकील सय्यद यांनी चर्चेत भाग घेतला.\nवाळू तस्कराकडून तलाठ्यास मारहाण\nतपास अहवाल आज वरिष्ठांकडे सादर होणार\nशिरशी खूनप्रकरणी पत्नीच्या प्रियकरास अटक\nराजकीय दबावाखाली काम केल्यास गय नाही\nसांगली : नांगरे-पाटील, शिंदे, काळेंवर गुन्हा दाखल करा\nशेतकरी संघटनेचे उडीद फेक आंदोलन\n#Chandrayaan2; हा तर भारताचा चंद्राच्या दिशेने ऐतिहासिक प्रवास सुरु : इस्रो\n‘भाई'नंतर सागर देशमुखचा नवा तडका\nविणा जगताप प्रेक्षकांची फेव्हरेट कंटेस्टंट\n'अशी' आहे 'चांद्रयान-२' मोहीम\nकोल्हापूर : गर्भवती महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कारने उडवले\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी\nशिवसेनेच्या मदतीला 'पीके'; आदित्य ठाकरे यांच्यासाठी आखत आहेत रणनिती\nकामोठ्यात स्कोडाची ८ वाहनांना धडक, ७ जणांना उडवले, दोघांचा मृत्यू, ५ जखमी (video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/reserved-category-candidates-do-not-have-jobs-general-quota-supreme/", "date_download": "2019-07-22T10:06:54Z", "digest": "sha1:5RX4JANZASLOCVSD5VP2FA7FA4MZPJL5", "length": 15806, "nlines": 186, "source_domain": "policenama.com", "title": "आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांना जनरल कॅटेगिरीत नोकरी नाही : सर्वोच्च न्यायालय - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nआरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांना जनरल कॅटेगिरीत नोकरी नाही : सर्वोच्च न्यायालय\nआरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांना जनरल कॅटेगिरीत नोकरी नाही : सर्वोच्च न्यायालय\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराला केवळ आरक्षित श्रेणीमध्येच सरकारी नोकरी मिळेल. मात्र आरक्षित प्रवर्गात जागा न मिळाल्यास संबंधित उमेदवाराला जनरल कॅटेगिरीत नोकरी देता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. आरक्षित प्रवर्गात नोकरी मिळविण्यात अपयश आल्यानंतर एका महिलेने सर्वोच्च न्यायालय���त याचिका दाखल केली होती. ही प्रकिया चुकीची असल्याचे मत व्यक्त करत न्यायालयाच्या न्यायाधीश आर भानुमती आणि न्यायाधीश एएम खानविलकर यांच्या खंडपीठाने सुनावणीवेळी हा निर्णय दिला.\nया याचिकेवर निर्णय देताना खंडपीठाने म्हंटले आहे की , ‘एसी/एसटी आणि ओबीसीचे उमेदवार, ज्यांची आपल्या मेरीटच्या आधारे निवड झाली आहे. त्यांना जनरल कॅटेगिरीत नोकरी देता येणार नाही. कारण, आरक्षित जागेतून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना वय, शिक्षण, गुणवत्ता आणि फीजमध्ये या सर्व गोष्टींमध्ये सवलत दिलेली असते, त्यामुळे ते जनरल कॅटेगिरीतील नोकरीवर हक्क दाखवू शकत नाहीत.’\nRBI चा मोठा खुलासा ATM व्दारे होणारी फसवणूक…\n७ वा वेतन आयोग : सरकारी नोकरदारांसाठी खुशखबर \nछोट्या व्यापार्‍यांनी ‘इन्कम टॅक्स’ विभागापासून…\nकाय आहे प्रकरण –\nआरक्षित प्रवर्गात नोकरी मिळवता आली नाही म्हणून आपणास जनरल कॅटेगिरी नोकरी मिळावी, अशी मागणी करणारी याचिका एका महिलेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की – संबंधित महिलेने ओबीसी प्रवर्गातून अर्ज करताना अधिकतम वयोमर्यादेचा फायदा घेतला आहे. तसेच, मुलाखत देतानाही ओबीसी प्रवर्गातूनच दिली. त्यामुळे जनरल कॅटेगिरीत नोकरी देता येणार नाही.\nआरक्षित प्रवर्गातील उमेदवार नेहमीच आरक्षित जागेवरुनच नोकरीसाठी आपला अर्ज भरतात. मात्र आरक्षित प्रवर्गातील जागा पूर्ण झाल्यानंतर त्यांच्याकडून जनरल प्रवर्गातील जागेवर दावा सांगितला जातो. हा दावा करताना जनरल प्रवर्गातील उमेदवारापेक्षा अधिक गुण मिळवल्याचेही कारण सांगण्यात येते किंवा दुसरे कारण सांगितले जाते. परंतु ही प्रकिया चुकीची असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.\n‘UPSC’चे वेळापत्रक जाहीर ; ‘या’ आहेत परिक्षेच्या तारखा\nपुण्यातील कॅब चालकाच्या मारेकऱ्यांना नागपुरात बेड्या\nRBI चा मोठा खुलासा ATM व्दारे होणारी फसवणूक ‘ही’ काळजी घेऊन टाळा\n७ वा वेतन आयोग : सरकारी नोकरदारांसाठी खुशखबर मोदी सरकारकडून ७ व्या वेतन आयोगानुसार…\nछोट्या व्यापार्‍यांनी ‘इन्कम टॅक्स’ विभागापासून ‘उत्पन्‍न’…\nआता लवकरच WhatsApp वर ‘डार्क मोड’सह ‘हे’ ५ नवीन फिचर, जाणून…\nआता DTHला देखील KYC, ‘ट्राय’ने मागवल्या ‘सूचना’ \n‘बंद’ होणार देशातील ही मोठी ‘बँक��, आता ग्राहकांना…\nआता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\nआता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा मागील काही महिन्यांपासून पडद्यापासून दूर आहे.…\nहमखास भरघोस फायदा देणार्‍या पोस्टातील ‘या’ दोन योजना,…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय डाक विभाग देशातील नागरिकांसाठी नवनवीन योजना आणत असते. त्याचबरोबर बचत योजना…\n आता पेट्रोलने नव्हे ऊसाच्या रसाने चालणार वाहने,…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - पेट्रोलपेक्षा स्वस्त असलेले इथेनॉल शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. सरकारने देखील इथेनॉलचे…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कॉलेज शेजारील कचरा कुंडीची तक्रार थेट युवा सेनाप्रमुख…\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्रीपदाचा विषय माझ्यासमोर नसून महाराष्ट्र घडवायला मी निघालेलो आहे. जे लोक…\nRBI चा मोठा खुलासा ATM व्दारे होणारी फसवणूक…\n७ वा वेतन आयोग : सरकारी नोकरदारांसाठी खुशखबर \nछोट्या व्यापार्‍यांनी ‘इन्कम टॅक्स’ विभागापासून…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \nहमखास भरघोस फायदा देणार्‍या पोस्टातील ‘या’ दोन योजना, जाणून घ्या\n आता पेट्रोलने नव्हे ऊसाच्या रसाने चालणार वाहने, अशी होणार…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअल्पवयीन मुलानं केली वडिलांच्या लफड्याची ‘पोलखोल’ \nडॉ. भारती पवार यांचे संसदेत भाषण चालू असताना हसणाऱ्या…\nआई आणि पतीच्या समोरच जेव्हा अभिनेत्री प्रियंका सिगारेटचा…\nमहाराष्ट्र : ‘हात’ कापून त्यानं प्रेयसीला लावलं…\nभर दिवसा घरात शिरुन मह��लेला धमकावून लुबाडले\n‘IIT’ शिक्षणासाठी अणुराधा हराळे हीला हर्षवर्धन पाटील यांचेकडून १ लाखाची मदत\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/khushi-kapoor/", "date_download": "2019-07-22T10:02:12Z", "digest": "sha1:TL6SC6RDUBV5EHRS5J5H4UMEFJ2BMDTV", "length": 9413, "nlines": 147, "source_domain": "policenama.com", "title": "Khushi Kapoor Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nSridevi ला अजिबात आवडत नव्हती खुशी कपूरची ‘ही’ गोष्ट\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीचा आपल्या दोन्ही मुली खुशी कपूर आणि जान्हवी कपूर दोघींवरही भरभरून प्रेम होतं. श्रीदेवी वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करायची. इतकेच नाही तर वेळ पडल्यास त्यांना रागवतही असत. अशातच आता खुशीने…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\nप्रेग्नेंसीनंतर स्वतःला फिट ठेवण्याबद्दल अभिनेत्री सौम्या…\n आता पेट्रोलने नव्हे ऊसाच्या रसाने चालणार वाहने, अशी होणार…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - पेट्रोलपेक्षा स्वस्त असलेले इथेनॉल शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. सरकारने देखील इथेनॉलचे…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कॉलेज शेजारील कचरा कुंडीची तक्रार थेट युवा सेनाप्रमुख…\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्रीपदाचा विषय माझ्यासमोर नसून महाराष्ट्र घडवायला मी निघालेलो आहे. जे लोक…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या प्रेमाचा ज्वर सर्वत्र आहे. त्यात प्रेमप्रकरणातून अनेक प्रेमभंग झाल्यावर आत्महत्या…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. त्यामुळे एसबीआय नेहमीच आपल्या…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n आता पेट्रोलने नव्हे ऊसाच्या रसाने चालणार वाहने, अशी होणार…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम ‘फ्री’,…\n‘इंडियाज सुपर मॉम’ स्पर्धेच्या बहाण्याने महिलांना गंडा, स्पर्धा घेणारे…\n‘साकळाई’ची फक्त निवडणुकीपुरतीच चर्चा ; अभिनेत्री दिपाली सय्यद…\nगुणवत्तापूर्ण शिक्षणाला अधिक महत्व द्यावे : हर्षवर्धन पाटील\nआई आणि पतीच्या समोरच जेव्हा अभिनेत्री प्रियंका सिगारेटचा…\nआई आणि पतीच्या समोरच जेव्हा अभिनेत्री प्रियंका सिगारेटचा ‘दम’ मारते अन्\nखा. सुप्रिया सुळेंना पाहताच अनेक मातांनी फोडला ‘हंबरडा’ ; सुप्रिया सुळेंनाही अश्रू अनावर\nRBI चा मोठा खुलासा ATM व्दारे होणारी फसवणूक ‘ही’ काळजी घेऊन टाळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahakrushi.com/2011/01/blog-post_26.html", "date_download": "2019-07-22T11:06:49Z", "digest": "sha1:XEEZBXF5PXGN66FSTTVYRHD74PSN7VMD", "length": 13560, "nlines": 109, "source_domain": "www.mahakrushi.com", "title": "Mahakrushi: कृषी विद्यापीठातील संशोधन स्पर्धात्मक आहे का ?", "raw_content": "\nकृषी विद्यापीठातील संशोधन स्पर्धात्मक आहे का \nकृषी विद्यापीठे ही पांढरे हत्ती झाली आहेत इथपासून ते कृषी विद्यापीठे आता शेतकऱ्याच्या बांधावर इथपर्यंत घोषणा आपण ऐकल्या आहेत. कृषिप्रधान असलेल्या आपल्या देशात व विशेष म्हणजे महाराष्ट्रात अशी कृषी विद्यापीठे काय करतात व त्याचा लाभ कितपत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला याचा शोध घ्यावा लागेल. हे खरे असले तरी कृषी विद्यापीठे व तेथील संशोधकांनी केलेले काम दुर्लक्षित करताही येणार नाही. वस्तुत: कृषी विद्यापीठांचे काम, तेथील संशोधन अजूनही पुरेशा प्रमाणात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणाही नाही. विशेष खेदाची बाब म्हणजे अशी काही व्यवस्था करण्याची गरज आहे, हाच मुद्दा मुळात दुर्लक्षित राहिला. जे शेतकरी कृषी विद्यापीठाच्या संपर्कात आले, त्यांना हवी ती माहिती मिळते. बाकीचे शेतकरी कोरडेच. म्हणजे शेतकरी कृषी विद्यापीठाकडे आला तर त्याला माहिती म��ळते. असे शेतकरी थोडकेच असतात, हे वेगळे सांगायला नको. खेडय़ापाडय़ात राहणाऱ्या शेतकऱ्याच्या हातात जे बियाणे पडते, त्याचे मूळ कृषी संशोधकांपर्यंत पोहोचते. या संशोधनाचे महत्त्व अनन्यसाधारणच आहे. ते केवळ शेतकऱ्यांसाठी नव्हे तर मानवसमाजासाठी ते महत्त्व तितकेच असाधारण आहे. राहुरीच्या कृषी विद्यापीठात कोणीही जाऊन तेथील रानटी तुरीची संवर्धित झाडे पाहावी. सात-आठ प्रकारच्या या रानतुरी पाहून कोणी तुरीच्या डाळीचे वरण खाण्याचेही मनात आणणार नाही. याच मूळ वाणांच्या आधाराने संकर करून नवनव्या तुरीच्या वाणांची निर्मिती केली जाते. हे सारं लक्षात घेतल्यावर कृषी संशोधकांचे महत्त्व कमी लेखता येणार नाही, हे स्पष्ट आहे. या दृष्टिकोनातून पाहिले तर अनेक गोष्टींच्या मुळाशी आपल्याला जाता येते.\nमध्यंतरी पुण्याच्या माहिती विभागाने राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा अभ्यासदौरा आयोजित केला होता. या कृषी विद्यापीठाचे काम मोठे आहे, यात शंका नाही. तब्बल आठ हजार एकराचा विस्तार घेतलेले हे विद्यापीठ वेगवेगळय़ा पातळय़ांवर काम करते आहे. अगदी घरगुती वाटाव्यात अशा काही अडचणी असल्या तरी आपण घरात जशी अडचण सोडवतो, तशाच पद्धतीने अडचणीतून मार्ग काढताना तेथे संशोधकही मागे राहात नाहीत, याचे अप्रूप वाटावे.\n“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण प���कवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद\nसेंद्रिय भाताची किफायतशीर शेती..\nशेतमालाचे दर वाढण्या माघचे कारण काय आहे \nहरितक्रांतीच्या स्वप्नपूर्तीसाठी दिग्रस बंधारा\nकृषी विद्यापीठातील संशोधन स्पर्धात्मक आहे का \nतूरडाळ १०० रुपयांवर जाणार,घाऊक बाजार ७० रुपये किल...\nरोपांच्या थेट मुळाशी पोहोचले तंत्रज्ञान, जमिनीखालू...\nसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्यात नवीन प्रयोग...\nऊस उत्पादकांना प्रत्यक्ष कराच्या ओझ्यातून सूट द्या...\nबायोगॅस प्रकल्पापासून वीज निर्मीती...\nखारपाण पट्टय़ात बहरली फळबाग...\nआवळा प्रक्रिया उद्योगाने दाखविली यशाची वाट..\nकर्मचार्‍यांनी स्वकमाईतून बांधले वनराई बंधारे.\nआंबा फळ गळीवर काय उपाय याजना करणार \nएटीएम मधून दूध देण्याची किमया केली आहे शिवामृत दूध...\nजलसंधारणातून उन्नती साधली आहे मोरेगाव येथे कृषीधन ...\nकुमठय़ात साकारली समूह शेती...\nऊस बेने निर्मिती ठरली फायदेशीर...\nस्ट्रॉबेरी उत्पादक आता प्रक्रिया उद्योगात उतरणार.....\nमहाराष्ट्र कृषी पणन मंडळाच्या विविध योजने विषयी मा...\nथंडीमध्ये अशी घ्या पिकांची काळजी- केळी,डाळिंब,द्रा...\nउसासाठी ठिबक सिंचनाचे नियोजन कसे कराल \n\"WELCOME TO MAHAKRUSHI\" \"महाकृषि मध्ये आपल स्वागत आहे\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahakrushi.com/2011/06/blog-post_18.html", "date_download": "2019-07-22T09:46:51Z", "digest": "sha1:ZK6JRJHKZV7RAON2THM6N75TOD7RWJAO", "length": 12893, "nlines": 107, "source_domain": "www.mahakrushi.com", "title": "Mahakrushi: काळ्या मातीतील खरबूज.", "raw_content": "\nयांत्रिकीकरणाच्‍या या युगात शेतीकडे दिवसेंदिवस दुर्लक्ष होत आहे. निसर्गाची अनियमितता, व्‍यापा-यांकडून होणारी लूट आदी कारणांमुळे शेतीला लागलेला खर्च निघणार की नाही, याची चिंता नेहमीच शेतक-याला असते. त्‍यातच ग्रामीण भागातील युवक घरची शेती सोडून रोजगारासाठी शहराकडे जात आहे. मात्र नोकरीपेक्षा आजही शेतीचे महत्‍व जाणणा-या युवकांचे प्रमाण काही कमी नाही.\nवडीलो��ार्जित पारंपरिक शेतीला फाटा देऊन शेतीचे नवीन तंत्रज्ञान उपयोगात आणून कमी खर्चात आणि कमी वेळात भरघोस उत्‍पादन घेणा-या शेतक-यांचा आदर्शही डोळ्यासमोर आहे. ध्‍येय आणि इच्‍छा असली की काहीच अशक्‍य नाही, याची प्रचिती परभणी तालुक्‍यातील बोल्‍डा येथील ज्ञानेश्‍वर ढोकणे या युवा शेतक-याने आपल्‍या कृतीतून दाखवून दिले आहे. मग वाळूत घ्‍यावयाचे पीक चक्‍क काळ्या मातीत घेऊन या शेतक-याने खरबूजाचे उत्‍पादन केले आहे.\nबोल्‍डा येथील शेतकरी ज्ञानेश्‍वर ढोकणे यांनी आपल्‍या शेतात आठ गुंठे काळ्या जमिनीत खरबुजाची लागवड करुन वीस हजार रुपयांचे उत्‍पादन घेतले आहे. गावाच्‍या नदीकाठला लागून त्‍यांची चार एकर शेती आहे. शेतात असणा-या विहिरीला मुबलक पाणीदेखील आहे. काळी जमीन असूनही त्‍यांनी आठ गुंठ्यात टरबूज व खरबुजाची लागवड केली आहे\nविशेष म्‍हणजे ही दोन्‍ही पिके काळीच्‍या जमिनीत जास्‍त प्रमाणात येत नाहीत. ही पिके वाळूच्‍या पट्टयात घ्‍यावी लागतात. वाळूच्‍या पट्टयातील उष्‍णता खरबूजाच्‍या वाढीला पोषक असते. असे असूनसुध्‍दा ध्‍येयाने पछाडलेल्‍या ढोकणे यांनी काळ्या जमिनीत खताची मात्रा देऊन उष्‍णता निर्माण केली. त्‍याचा उपयोग खरबुजासाठी झाला. आतापर्यंत त्‍यांनी आठ गुंठे जमिनीतील खरबूज विक्रीतून वीस हजार रुपये मिळविले आहेत. विशेष म्‍हणजे परिसरात खरबुजाचे पीक नसल्‍याने या खरबुजांना चांगली मागणी आहे.\nत्‍यांना या पिकांबाबत जास्‍त माहिती नव्‍हती. तरीसुध्‍दा शेतीत अभिनव प्रयोग करायचे ठरविले. खरबुजाच्‍या लागवडीपासून तोडणीपर्यंत तीन ते चार हजार रुपये खर्च झाला. तीन-चार हजार लागत खर्च आणि त्‍याच्‍या पाचपट उत्‍पादन. हे नक्‍कीच इतर शेतक-यांना उर्जा देण्‍याचे काम आहे. दिवसेंदिवस बी-बियाणे, खते महागडी होत आहे. त्‍यातच शेतमजूरांचे दरही आकाशला भिडले आहे. अशा परिस्‍थितीत ढोकणे यांनी वेगळ्या पध्‍दतीने शेती करून परिसरातील शेतक-यांसाठी आदर्श निर्माण केला आहे. ‘विजेते हे वेगळे काही करत नाही, ते प्रत्‍येक गोष्‍ट वेगळ्या पध्‍दतीने करतात’ याचाच प्रत्‍यय या शेतक-याने आणून दिला आहे.\n“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद\nपाऊस नसल्यानं चिंता वाढली\nमहिकोकडून शेतकरी, सरकारची फसवणूक\nसांगलीत घसरले बेदाण्याचे भाव\nकृषी विभागाच्या नाविन्यपूर्ण योजना.\nमहिला बचत गटाने फुलविला भाजीचा मळा.\nआदिवासी शेतकऱ्यांच्या आर्थिक परिवर्तनासाठी कृषि यो...\nतलावातील गाळ ठरतोय शेतीसाठी वरदान.\nसांगलीच्या पानाला मुंबईत मागणी.\nकोल्हापूर जिल्ह्यात शेततळ्यांचे जाळे.\nसांडपाण्यावर पिकविला भाजीचा मळा.\nपहा मान्सून कसा दूर जातो आहे.\nथेंबे थेंबे झरा साचे.\n\"WELCOME TO MAHAKRUSHI\" \"महाकृषि मध्ये आपल स्वागत आहे\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%93%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A5%80", "date_download": "2019-07-22T10:43:48Z", "digest": "sha1:E7FDU5TBQ7CZZRYLEYLZQHG76QSYCK7A", "length": 6796, "nlines": 108, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अँजिओग्राफी - विकिपीडिया", "raw_content": "\nअँजिओग्राफी ही मानवाच्या वैद्यकीय तपासण्यांमधील एक आहे. रक्तवाहिन्यांमध्ये क्ष-किरणांद्वारे दिसणारे रंग सोडून रक्तवाहिन्यांची भरण क्षमता तपासली जाते. याद्वारे रक्त वाहिन्यांतील अडथळे दिसून ये��ात.\nया पद्धतीचा प्रथमतः पोर्तुगीज चिकित्सक इगास मोनिज यांनी मेंदूच्या विविध आजार व रक्तवाहिन्यांतील दोष शोधण्यासाठी वापर केला. त्यांनी लिस्बन मध्ये पहिली इ.स. १९२७ला अँजिओग्राफी केली. रियनार्डो सिद डोस यांनी इ.स. १९२९ पहिला अ‍ॅओर्टोग्राम काढला. इ.स. १९५३ साली सेल्डिंगर टेक्निकच्या साहाय्याने अवयवांची अँजिओग्राफी करणे सोपे झाले.\nप्राथमिक तपासण्या पार पाडल्यावर अँजिओग्राफीसाठी रुग्णाला रुग्णालयात भरती केले जाते. त्याच्या जांघेतील शिरेतून किंवा हातातील शिरेतून अँजिओग्राफी कॅथेटर टाकला जातो. तो संबंधीत रक्तवाहिनी पर्यंत जातो. हा कॅथेटर स्क्रीनवर डॉक्टरांना दिसतो. तो योग्य ठिकाणी पोहोचल्यावर त्यातून क्ष-किरणांत दिसणारा डाय सोडला जाते. हा डाय अपारदर्शक असतो. हा डाय सोडल्याबरोबर तो रोहिनीतून जातो.. रक्तवाहिनी दिसण्यासाठी वेगवेगळी छायाचित्रे सीटी स्कॅन किंवा एमआरआय व्दारे घेतले जातात या प्रवाहात कुठेही अडथळा असल्यास तो भाग निमुळता होतो. त्यावरून अडथळा कुठे आहे ते कळते व तो किती टक्के आहे ते ही मोजता येते.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ जुलै २०१८ रोजी १५:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A5%80", "date_download": "2019-07-22T09:44:10Z", "digest": "sha1:NMIDPCVPDJ6LRB4BB5KZIY6LRVN66XDD", "length": 5627, "nlines": 73, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "निर्मलाताई सोवनी - विकिपीडिया", "raw_content": "\nनिर्मला मुकुंद सोवनी (माहेरच्या माणिक विष्णू घारपुरे; १६ डिसेंबर, इ.स. १९२९:नागपूर, महाराष्ट्र; ५ सप्टेंबर, इ.स. २०१६:पुणे, महाराष्ट्र) या एक समाजसेविका होत्या.\nसोवनी यांचे अकरावीपर्यंतचे शिक्षण नागपूर येथे झाले. त्यानंतर पुण्यात येऊन त्यांनी सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून मानसशास्त्र आणि तत्त्वज्ञान या विषयांत पदवी प्राप्त केली. कर्वे समाजशास्त्र संस्थेतून त्यांनी सामाजिक कार्याची पदविकाही मिळविली.\n१९५८पासून भारत स्काउट व गाईडची विविध पदे भूषवीत या संस्थेबरोबरही त्या अखेरपर्यंत काम करीत राहिल्या.\nमो.ना. नातू आणि वि.ग. माटे यांनी सोवनी यांच्यावर डेव्हिड ससून अनाथ पंगू गृह व निवारा वृद्धाश्रमाची जबाबदारी सोपवली. संस्थेत दैनंदिन व्यवस्थापन, वृद्ध, रुग्णांची सेवा करण्याचे त्यांनी व्रत अंगीकारले. स्वयंसेवकांना मार्गदर्शन करण्याबरोबरच 'निवारा'मध्ये त्यांनी काळानुरूप बदल केले.\nकुटुंबकल्याण योजनेसाठीही त्यांनी काम केले.\nभारत स्काउट व गाईड संस्थेचा ‘मेडल ऑफ मेरिट’ पुरस्कार\nइ.स. १९२९ मधील जन्म\nइ.स. २०१६ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ सप्टेंबर २०१६ रोजी ०५:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3", "date_download": "2019-07-22T10:40:14Z", "digest": "sha1:FDY2ROF4AJXZFS3M22EFJXOS652VWG7X", "length": 3112, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:डॉमिनिकामधील खेळ - विकिपीडिया", "raw_content": "\n\"डॉमिनिकामधील खेळ\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० सप्टेंबर २०१७ रोजी ०८:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0:MaharashtraAhmednagar.png", "date_download": "2019-07-22T09:41:30Z", "digest": "sha1:7KNONXVTWSIQBXNV26KZAWHFNG7EYNLE", "length": 7785, "nlines": 180, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चित्र:MaharashtraAhmednagar.png - विकिपीडिया", "raw_content": "\nया झलकेचा आकार: ७७८ × ६०० पिक्सेल पिक्सेल. इतर resolutions: ३१२ × २४० पिक्सेल | ६२३ × ४८० पिक्सेल | ९९७ × ७६८ पिक्सेल | १,२८० × ९८७ पिक्सेल | २,१६८ × १,६७१ पिक्सेल.\nमूळ संचिका ‎(२,१६८ × १,६७१ पिक्सेल, संचिकेचा आकार: ४२६ कि.बा., MIME प्रकार: image/png)\nही संचिका Wikimedia Commons येथील असून ती इतर प्रकल्पात वापरलेली असू शकते. तिचे तेथील संचिका वर्णन पान खाली दाखवले आहे.\nअसे करणे काही देशांमधे कायद्यानुसार शक्य नसू शकते. असे असल्यास :\nमी कोणालाही कोणत्याही कारणासाठी हे काम वापरण्याचे अधिकार कोणत्याही बंधनाशिवाय जर अशी बंधने कायद्याने बंधनकारक नसतीलतर देत आहोत.\nसंचिकेची त्यावेळची आवृत्ती बघण्यासाठी त्या दिनांक/वेळेवर टिचकी द्या.\n०५:४६, २२ सप्टेंबर २००९ २,७८९ × २,२३२ (९५६ कि.बा.) Abhijitsathe India map inset\nखालील पाने या संचिकेला जोडली आहेत:\nकर्जत तालुका, अहमदनगर जिल्हा\nसंचिकाचे इतर विकिपीडियावरील वापरः\nया संचिकेचे अधिक वैश्विक उपयोग पहा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8", "date_download": "2019-07-22T10:02:52Z", "digest": "sha1:RHKYHKHTEAMGYUH7FEQQPQGIUTGPBWVL", "length": 23220, "nlines": 135, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फुटबॉल टेनिस - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या लेखातील / विभागातील सध्याचा मजकूर इतरभाषा ते मराठी मशिन ट्रांसलेशन वापरून, [[]] भाषेतून मराठी भाषेत अंशत: अनुवादित केला गेला आहे / अथवा तसा कयास आहे. (ही सूचना/खूणपताका/टॅग लावताना, सहसा, सदर कयास संबंधीत मजकुरातील मराठी व्याकरणाच्या तफावतीवरून केले जातात). मशिन ट्रांसलेशनने मिळालेल्या अनुवादातील केवळ पूर्णतः व्यवस्थीत अनुवादीत वाक्ये तेवढीच घेण्याचा प्रयत्न केला आहे (करावा). आपल्याला आढळलेल्या त्रुटी येथे नोंदवाव्यात. लेखाच्या इतिहासातील फरक अभ्यासून भाषांतरास उपयोगी आणि अद्ययावत करण्यास मदत हवी आहे. (पहा: मशिन ट्रान्सलेशन/निती काय आहे\nहे सुद्धा करा: विकिकरण,शुद्धलेखन सुधारणा, शब्द तपासःऑनलाईन शब्दकोश, अन्य सहाय्य: भाषांतर प्रकल्प.\nफुटबॉल टेनिस १९२० च्या दशकात चेकोस्लोव्हाकिया येथे खेळला जाणारा खेळ. हा एक बॉल गेम आहे. हा खेळ दोन विरोधी गटात (एक, दोन किंवा तीन खेळाडू) कमी नेटद्वारे विभाजित केले जाते. आपल्या शरीराच्या अवयवांवरून बॉलला मारण्याचा प्रयत्न करतात.\n१९२२ मध्ये फुटबॉल क्लब स्लव्हिया प्रागने एक खेळ खेळू लागले, फुटबॉल टेनिस या खेळाला ते रस्सीवर फुटबॉल असे म्हणत. कारण सुरुवातीला क्षैतिजपणे निलंबित रस्सीवर खेळले गेले होते, जे नंतर नेटद्वारे बदलले गेले. साधा��णपणे प्रत्येक बाजूला दोन किंवा तीन खेळाडू बॉलला तीन वेळा शरीराच्या सर्व अवयवांवरून बाहू सोडू शकतात.\n१९४० मध्ये प्रथम अधिकृत नियम लिहिले गेले. पहिला फूटनेट कप १९४० मध्ये खेळला गेला. आणि १९५३-१९६१ दरम्यान प्रथम लीग नावाचा ट्रॅम्पस्का लीग खेळला गेला आणि तो विनोदपूर्ण होता. १९६१ मध्ये, झीरोनेट चेकोस्लोव्हाक स्पोर्ट्स ऑर्गनायझेशन (ČSTV) द्वारे अधिकृत क्रीडा म्हणून ओळखले गेले आणि प्राग फूटनेट कमिशनची स्थापना झाली.[१] १९७१ मध्ये \"Český nohejbalový svaz\" (Czech Futnet Association) ची स्थापना केली आणि १९७४ मध्ये \"व्हिबोर नोहेजबालोव्हेहो झ्वाझु SÚV ČSTV\" (स्लोव्हाक फूटनेट असोसिएशन).[२]\nअधिकृत आंतरराष्ट्रीय स्तरावर दशके आयोजित करण्यात आले आहेत. १९९१ पासून युरोपियन चॅम्पियनशिप आणि १९९४ पासून विश्वचषक स्पर्धा आयोजित केली गेली आहेत.\nसिंगल: एक खेळाडू, दोन स्पर्श, सर्व श्रेणींमध्ये एक बाउंस, कोर्ट परिमाण 9 मीटर × 12.8 मीटर.\nदुहेरी: दोन खेळाडू, तीन स्पर्श (एकाच प्लेअरने दोन सलग स्पर्श नाही), एका बाऊन्सला पुरुष आणि महिला व कनिष्ठ खेळाडूंसाठी दोन बाऊन्स, कोर्ट आकार 9 मीटर × 12.8 मीटर. जेरीमीच्या घरात २०१८ मध्ये स्थापन केलेल्या प्रत्येक घराच्या नियमानुसार प्रत्येक दोन गेमसाठी कोर्टाची लांबी प्रत्येक बाजूला 1.5x शुद्ध रुंदी असेल. जर 10 फूट रूंद असेल तर कोर्ट 30 फूट लांब असेल.\nट्रिपल: तीन खेळाडू, तीन स्पर्श (एकाच प्लेअरने दोन सलग स्पर्श नाही), एक बाउंस पुरुषांसाठी आणि दोन महिला व कनिष्ठांसाठी, कोर्ट आकार 9 मीटर × 18 मीटर.\nएक सेट ११-पॉइंटसह दोन-बिंदू फरकाने समाप्त करतो, जास्तीत जास्त गुण १५:१४ असतो. सामना जिंकण्यासाठी संघाने 2 सेट जिंकले पाहिजेत. नेटची उंची १.१० मीटर आहे. खेळाच्या दरम्यान खेळाडू नेटला स्पर्श करू शकत नाहीत, फ्यूटन बॉल फुटबॉच्या आकारा सारखाच असतो, परंतु 32 पॅनेल्स, सिंथेटिक (नैसर्गिक) चामड्याचे बनलेले असते आणि जेव्हा योग्यरित्या वाढते तेव्हा अर्धा मीटरपेक्षा जास्त उंचायला हवे.\n१९८७ मध्ये इंटरनॅशनल फुटबॉलटेनिस असोसिएशन (आयएफटीए, नंतर फेफटा, फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉलटेनिस असोसिएशन) ची स्थापना करण्यात आली. २०१० मध्ये, युनियन इंटरनेशनल डे फूटनेट (यूएनआयएफ) ची स्थापना काही माजी फिफाच्या सदस्यांनी केली होती, नंतर फुतनेटच्या खेळाचे संचालन आणि नियमन करण्यासाठी इतर राष्ट्रांना जोडले.[३] डिसेंबर २०१२ मध्ये, युनिफचे १७ सदस्य, देश होते. [४]\nएप्रिल २०१० मध्ये फ्रान्सच्या मार्सेइल येथे युरोपियन फूटनेट असोसिएशनची (ईएफटीए) स्थापना केली गेली होती, ज्यायोगे युरोपमधील खेळ पुन्हा चालू केला गेला होता. वर्तमान ईएफटीए सदस्यांमध्ये स्वित्झर्लंड, फ्रान्स, चेक प्रजासत्ताक, स्लोव्हाकिया, रोमानिया, आयर्लंड, बास्क देश, डेन्मार्क, इंग्लंड, पोलंड, युक्रेन आणि ऑस्ट्रिया यांचा समावेश आहे.[५] ईएफटीए युरोपमध्ये युनिफचे महाद्वीपीय संघ आहे.\nफुटबॉलटेनिस सामान्यपणे वापरले जात असताना, या खेळाच्या वास्तविक स्वातंत्र्यप्रकाराचे प्रतिबिंबित करण्यासाठी नवीन आंतरराष्ट्रीय नाव म्हणून फूटनेट शब्द अधिक वापरला जात आहे, ज्यात आता जवळजवळ १०० वर्षे इतिहास आहे आणि त्याचे स्वतःचे नियम आहेत, शासकीय संरचना आणि नियमित स्पर्धा.\n१.वर्ल्ड चॅम्पियनशिप १९९४, कोइस, स्लोव्हाकिया\nसिंगल १. हंगेरी हंगेरी २. स्लोव्हाकिया स्लोव्हाकिया ३. रोमेनिया रोमानिया\nदुहेरी १. चेक प्रजासत्ताक चेक गणराज्य २. स्लोव्हाकिया स्लोव्हाकिया ३. रोमेनिया रोमानिया\nट्रिपल १. स्लोव्हाकिया स्लोव्हाकिया २. चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक ३. रोमेनिया रोमानिया\n२.वर्ल्ड चॅम्पियनशिप १९९६, मॅसीओ, ब्राझिल\nसिंगल १. रोमानिया रोमानिया २. स्लोव्हाकिया स्लोव्हाकिया ३. चेक प्रजासत्ताक चेक रिपब्लिक\nदुहेरी १. स्लोव्हाकिया स्लोव्हाकिया २. चेक प्रजासत्ताक चेक गणराज्य ३. रोमानिया रोमानिया\nट्रिपल १. चेक प्रजासत्ताक चेक गणराज्य २. स्लोव्हाकिया स्लोव्हाकिया ३. रोमेनिया रोमानिया\n३.जागतिक चॅम्पियनशिप १९९८, झोलोन्क, हंगेरी\nसिंगल १. स्लोव्हाकिया स्लोव्हाकिया २. चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक ३. रोमानिया रोमानिया\nदुहेरी १. चेक प्रजासत्ताक चेक गणराज्य २. स्लोव्हाकिया स्लोव्हाकिया ३. रोमेनिया रोमानिया\nट्रिपल १. चेक प्रजासत्ताक चेक गणराज्य २. स्लोव्हाकिया स्लोव्हाकिया ३. रोमेनिया रोमानिया\n४.विश्व चॅम्पियनशिप २०००, प्रोस्टेझोव, चेक रिपब्लिक\nसिंगल १. चेक प्रजासत्ताक चेक गणराज्य २. स्लोव्हाकिया ३. रोमेनिया रोमानिया\nदुहेरी १. स्लोव्हाकिया स्लोव्हाकिया २. चेक प्रजासत्ताक चेक गणराज्य ३. रोमानिया रोमानिया\nट्रिपल १. स्लोव्हाकिया स्लोव्हाकिया २. चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक ३. रोमेनिया रोमानिया\n५.जागतिक चॅम्पियनशिप २००२, सोझोम्बाथी, हंगेरी\nसिंगल १. चेक प्रजासत्ताक चेक गणराज्य २. स्लोव्हाकिया स्लोव्हाकिया ३. रोमेनिया रोमानिया\nदुहेरी १. चेक प्रजासत्ताक चेक गणराज्य बी २. स्लोव्हाकिया स्लोव्हाकिया ३. रोमेनिया रोमानिया\nट्रिपल १. स्लोव्हाकिया स्लोव्हाकिया २. चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक ३. रोमेनिया रोमानिया\n६.जागतिक चॅम्पियनशिप २००४, प्रोस्टेझोव, चेक रिपब्लिक\nसिंगल १. स्लोव्हाकिया स्लोव्हाकिया \"ए\" २. चेक प्रजासत्ताक चेक गणराज्य \"ए\" ३. स्लोव्हाकिया \"बी\"\nदुहेरी १. चेक प्रजासत्ताक चेक गणराज्य २. स्लोव्हाकिया स्लोव्हाकिया ३. रोमेनिया रोमानिया\nट्रिपल १. स्लोव्हाकिया स्लोव्हाकिया २. चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक ३. रोमेनिया रोमानिया\n७.जागतिक चॅम्पियनशिप 2006, ओरडेडा, रोमानिया\nसिंगल १. रोमानिया रोमानिया २. चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक ३. स्लोव्हाकिया स्लोव्हाकिया\nदुहेरी १. स्लोव्हाकिया स्लोव्हाकिया २. चेक प्रजासत्ताक चेक गणराज्य ३. रोमानिया रोमानिया\nक्रॉस-डबल १. चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक २. रोमेनिया रोमानिया ३. स्लोव्हाकिया स्लोव्हाकिया\nट्रिपल १. स्लोव्हाकिया स्लोव्हाकिया २. चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक ३. रोमेनिया रोमानिया\n८.जागतिक चॅम्पियनशिप २००८, निंबुर, चेक गणराज्य\nसिंगल १. रोमानिया २. फ्रान्स ३. चेक प्रजासत्ताक चेक रिपब्लिक\nदुहेरी १. चेक प्रजासत्ताक चेक गणराज्य २. रोमानिया ३. स्लोव्हाकिया स्लोव्हाकिया\nक्रॉस डबल १. चेक प्रजासत्ताक चेक गणराज्य २ स्लोव्हाकिया स्लोव्हाकिया ३. रोमेनिया रोमानिया\nट्रिपल १. स्लोव्हाकिया स्लोव्हाकिया २. चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक ३. हंगेरी हंगेरी\n९.जागतिक चॅम्पियनशिप २०१०, इस्तंबूल, तुर्की (स्लोव्हाकिया, चेक रिपब्लिक, फ्रान्स आणि स्वित्झर्लंडसारख्या काही मजबूत देशांमध्ये भाग घेतला नाही)\nसिंगल १. रोमानिया रोमानिया २. हंगेरी हंगेरी ३. क्रोएशिया क्रोएशिया\nडबल १. रोमानिया रोमानिया २. हंगेरी हंगेरी ३. क्रोएशिया क्रोएशिया\nट्रिपल १. हंगेरी हंगेरी २. रोमेनिया रोमानिया ३. क्रोएशिया क्रोएशिया\n१०.जागतिक चॅम्पियनशिप २०१२, निंबुर, चेक प्रजासत्ताक[६]\nसिंगल १. स्लोव्हाकिया स्लोव्हाकिया २. हंगेरी हंगेरी ३. झॅक रिपब्लिक चेक गणराज्य\nदुहेरी १. स्लोव्हाकिया स्लोव्हाकिया २. चेक प्रजासत्ताक चेक गणराज्य ३. हंगेरी हंगेरी\nट्रिपल १. स्लोव्हाकिया स्लोव्हाकिया २. चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक ३. हंगेरी हंगेरी\n११.जागतिक चॅम्पियनशिप २०१४, उत्तर निकोसिया, उत्तर सायप्रस\nसिंगल मॅन १. रोमानिया रोमानिया २. फ्रान्स फ्रान्स ३. हंगेरी हंगेरी\nसिंगल वुमन १. रोमानिया रोमानिया २. नॉर्दर्न सायप्रस उत्तरी सायप्रस ३. तुर्की तुर्की\nअंशत: मशीन ट्रांसलेशन वापरून अनुवादित लेख\nमराठी लेखनात व्याकरणाची गल्लत झालेले लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ जानेवारी २०१९ रोजी ०४:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/national/sushma-swaraj-accepted-modis-thanks-external-affairs-minister-also-mentioned-same-twitter/", "date_download": "2019-07-22T10:50:27Z", "digest": "sha1:4HBKJMC7IQYPCJ47QEQDJRXJYZDHT3Z5", "length": 32914, "nlines": 408, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Sushma Swaraj Accepted Modi'S Thanks External Affairs Minister Also Mentioned The Same On Twitter | सुषमा स्वराज यांनी मानले मोदींचे आभार; ट्विटरवरुन परराष्ट्र मंत्री उल्लेखही काढला | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nआता पाकिस्तानचा क्रिकेट संघही घडवणार इम्रान खान\nविविध मागण्यांसाठी गोर सेनेचा रास्ता रोको\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nविकेंडला सिंहगडावर जाण्यासाठी दुपारी 2ची डेडलाईन\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nकर्नाटक विधानसभाच बरखास्त करा- उद्धव ठाकरे\nमराठी अनिवार्य नसणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई\nएकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाल��� होते व्हायरल\nही आहे मराठीतील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री, आता ओळखणे देखील होतंय कठीण\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nकिती टक्के लोक ऑफिसमध्ये अफेअर करतात\n'या' 4 राशींच्या व्यक्ती स्वतःच्या दुःखाचा बाऊ करत नाहीत; तुमची रास आहे का यात\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठ��� 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nAll post in लाइव न्यूज़\nसुषमा स्वराज यांनी मानले मोदींचे आभार; ट्विटरवरुन परराष्ट्र मंत्री उल्लेखही काढला\nसुषमा स्वराज यांनी मानले मोदींचे आभार; ट्विटरवरुन परराष्ट्र मंत्री उल्लेखही काढला\nगुरुवारी शपथविधी झाल्यानंतर सुषमा स्वराज ट्विट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत त्याचसोबत ट्विटवरुन त्यांनी परराष्ट्र मंत्री उल्लेख हटविला आहे.\nसुषमा स्वराज यांनी मानले मोदींचे आभार; ट्विटरवरुन परराष्ट्र मंत्री उल्लेखही काढला\nनवी दिल्ली - नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या सरकारच्या कार्यकाळाला सुरुवात झाली आहे. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि 57 मंत्र्यांनी राष्ट्रपती भवनात शपथ मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. या नवीन मंत्रिमंडळात काहींना डच्चू मिळाला तर काहींनी नव्याने संधी मिळाली. अरुण जेटली, सुषमा स्वराज हे ज्येष्ठ नेतेही तब्येतीच्या कारणामुळे यंदाच्या मंत्रिमंडळात नाही. गुरुवारी शपथविधी झाल्यानंतर सुषमा स्वराज ट्विट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत त्याचसोबत ट्विटवरुन त्यांनी परराष्ट्र मंत्री उल्लेख हटविला आहे.\nसुषमा स्वराज यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, पंतप्रधान मोदीजी, आपण मला 5 वर्ष परराष्ट्र मंत्री म्हणून देशवासियांची आणि परदेशातील भारतीयांची सेवा करण्याची संधी दिली. या पाच वर्षाच्या काळात मला वैयक्तिक स्तरावर खूप सन्मान दिला. मी त्याबद्दल आपली आभारी आहे. आपलं सरकार यशस्वीरित्या पुढे चालेल. हीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना आहे.\nप्रधान मंत्री जी - आपने 5 वर्षों तक मुझे विदेश मंत्री के तौर पर देशवासियों और प्रवासी भारतीयों की सेवा करने का मौका दिया और पूरे कार्यकाल में व्यक्तिगत तौर पर भी बहुत सम्मान दिया. मैं आपके प्रति बहुत आभारी हूँ. हमारी सरकार बहुत यशस्विता से चले, प्रभु से मेरी यही प्रार्थना है.\nराष्ट्रपती भवनाच्या भव्य प्रांगणात सुमारे साडेसहा हजार मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवारी संध्याकाळी सात वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेण्यासाठी नाव घोषित करण्यात आले आणि त्याबरोबर सर्व बाजूंनी मोदी यांच्या जयजयकाराला सुरुवात झाली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मोदी यांना पंतप्रधानपदाची आणि त्यांच्या ५७ सहकाऱ्यांना मंत्री व राज्यमंत्रीपदाची शपथ दिली. या शपथविधी समारंभास आलेल्या भाजपच्या प्रत्येक नेत्याच्या व कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद दिसत होता. ठरल्याप्रमाणे रात्री ९ वाजता शपथविधी समारंभाची सांगता झाली.\nया मंत्रिमंडळात भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि निवृत्त परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांचा समावेश हे मोदी यांच्या दुसऱ्या मंत्रिमंडळाचे वैशिष्ट्य आहे. मात्र या वेळी अरुण जेटली व सुषमा स्वराज यांचा प्रकृतीच्या कारणास्तव समावेश नाही. जे. पी. नड्डा, विजय गोयल, जयंत सिन्हा, राजीव प्रताप रुडी, के. अल्फान्स, मनेका गांधी व महेश शर्मा, राज्यवर्धन राठोड यांच्यासह गेल्या मंत्रिमंडळातील ३0 जणांना यंदा स्थान मिळालेले नाही.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राचा वाटा एकने कमी झाला असून सात जणांना संधी देण्यात आली आहे. त्यात विद्यमान मंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून पुन्हा समावेश करण्यात आला आहे. शि��सेनेचे अरविंद सावंत यांनाही कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे. तर रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि विदर्भातील अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांना राज्यमंत्री पदाची संधी देण्यात आली.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nNarendra Modipm modi swearing-in ceremonySushma Swarajनरेंद्र मोदीनरेंद्र मोदी शपथविधीसुषमा स्वराज\n'या' बाबतीत नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यानंतर देवेंद्र फडणवीसच \nशेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक, सरकारवर हल्लाबोल\n'Best Wishes', पंतप्रधान मोदींनी 'विराट' संघाला सांगितला जीवनाचा मूलमंत्र\nVideo : 'साहेब, मला बोलू द्या, मोदींच्या शब्दावर विश्वास ठेवून लोकांनी मला इथं पाठवलंय'\nकर्नाटकातील राजकीय अस्थिरतेमागे मोदी-शहा, सिद्धरामय्या यांचा आरोप\nChandrayaan-2: चंद्रावर उतरणारी 'प्रग्यान' बग्गी आहे तरी कशी\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nशीला दीक्षित यांचा उत्तराधिकारी कोण\nमोदींकडून इस्रोचे अभिनंदन तर सुषमा स्वराज यांचा 'वैज्ञानिकांना सॅल्यूट'\n'जय किसान, जय विज्ञान'... चांद्रयान-२ मोहिमेत शेतकरी पुत्राची मोलाची कामगिरी\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1624 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (793 votes)\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nकमी वयात पांढऱ्या केसांनी हैराण केलंय; 'हे' घरगुती उपाय वापरून तर पाहा\nवजन कमी करायचंय, बीपी नॉर्मल ठेवायचाय मग दररोज सकाळी प्या 'गरम पाणी'\nचंद्रावर वसले होते एलियन्सचे शहर, नासाच्या छायाचित्रांमधून झाला उगलडा\nमाणसाच्या आकाराची सर्वात मोठी ज��लीफिश कॅमेरात कैद\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\n....म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या स्वभावाला औषध नाही: अजित पवार\nवर्ग प्रमुखाची निवडणूक हरल्याने 13 वर्षांच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nलोकल रोज विलंबाने धावतात, आमच्या नोकऱ्या जातात; प्रवाशांचे आंदोलन\nजिल्ह्यात लहरी पावसाचा खेळ सुरूच\nChandrayaan-2: वीरेंद्र सेगवागने दिल्या इस्रोला खास शुभेच्छा\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nएक वर्षाच्या लीपनंतर ‘छत्रीवाली’ मालिकेतल्या विक्रम-मधुराचं नातं नव्या वळणावर\nBreaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\n3, 2, 1, 0... इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'चांद्रयान-2' चं उड्डाण यशस्वी झाल्याची घोषणा\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/jalgaon/videos/", "date_download": "2019-07-22T10:44:54Z", "digest": "sha1:US6LJFDG5ATECTXCXFRCFPPURFAEO7F2", "length": 28465, "nlines": 420, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Free Jalgaon Videos| Latest Jalgaon Videos Online | Popular & Viral Video Clips of जळगाव | Latest Videos at Lokmat.com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nविकेंडला सिंहगडावर जाण्यासाठी दुपारी 2ची डेडलाईन\nठाण्यातील अभिनय कट्ट्यावर उलगडले 'ड्रायव्हर' चे भावविश्व\nशीला दीक्षित यांचा उत्तराधिकारी कोण\nमराठमोळ्या वीराची कमाल; भारताने विंडीजविरुद्धची मालिका ४-१ ने जिंकली\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nकर्नाटक विधानसभाच बरखास्त करा- उद्धव ठाकरे\nमराठी अनिवार्य नसणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई\nएकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार\nविराटच्या बायकोला काम मिळेना आता मोर्चा वळवला वेबसिरीजकडे, वाचा सविस्तर\nसोनाक्षी सिन्हा करायची एका बॉलिवूड सेलिब्रिटीला डेट, तिनेच केला मुलाखतीत खुलासा\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nही आहे मराठीतील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री, आता ओळखणे देखील होतंय कठीण\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nकिती टक्के लोक ऑफिसमध्ये अफेअर करतात\n'या' 4 राशींच्या व्यक्ती स्वतःच्या दुःखाचा बाऊ करत नाहीत; तुमची रास आहे का यात\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्��ाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nAll post in लाइव न्यूज़\nजे सत्ताधाऱ्यांचेच ऐकत नाही ते विरोधकांचे काय ऐकणार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nजामनेर (जि. जळगाव ) : पंचायत समितीत सत्ताधारी व अधिकारी यांच्यातील बेबनाव उघड झाल्यानंतर विरोधकसुद्धा बोलू लागले आहेत. गेल्या ... ... Read More\nमराठी वाचवा अभियानाच जाणकारांचे चर्चासत्र\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nजळगाव - म��ाठी वाचवा ‘लोकमत’ अभियानात जळगाव शहरातील मराठी विषयातील तज्ञ व जाणकारांच्या चर्चासत्राचे आयोजन मंगळवारी दुपारी छत्रपती शिवाजी ... ... Read More\nAkshaya Tritiya : सिमेंटच्या जंगलात, खापर आले अंगणात\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nआज अक्षय तृतीया अर्थात आखाजीचा सण. खेडोपाडी घरोघरी खापराच्या पुरणपोळ्या अन् आमरसाचे जेवण हा पुर्वपार बेत ठरलेलाच. पूर्वी धाब्याच्या घरात मातीच्या चुली खापर ठेवण्यासाठी हमखास असतं. ... Read More\nआंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित मिरवणुकीत गिरीश महाजन यांनी केले नृत्य\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nजळगाव - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जामनेर येथे काढण्यात आलेल्या मिरवणुकीत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सहभाग घेत ... ... Read More\nहेच ते भाषण... युतीच्या मेळाव्यातील 'फ्री-स्टाईल'मागचं खरं कारण\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nभाजपाचे खासदार ए.टी. पाटील यांनी २६ मार्च रोजी पारोळा येथे घेतलेल्या मेळाव्यात पक्षाचे माजी आमदार बी.एस. पाटील यांनी जिल्हाध्यक्ष उदय वाघ व त्यांच्या पत्नी आमदार स्मिता वाघ यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. ... Read More\nLok Sabha Election 2019JalgaonBJPलोकसभा निवडणूकजळगावभाजपा\nदुष्काळामुळे एप्रिल, मे महिना कठीण जाणार; चंद्रकांत पाटलांची भविष्यवाणी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nचंद्रकांत पाटील यांनी आचारसंहिता लागू व्हायला अद्याप दोन दिवस बाकी असल्याचे सांगत जिल्हा स्तरावरील होत असलेल्या लगबगीला काहीसा दिलासा दिला आहे. ... Read More\nराज्यभर शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने मंगळवारी (19 फेब्रुवारी) सर्वत्र आकर्षक शोभायात्रा काढण्यात आल्या आहेत. ... Read More\nShivaji MaharajShivjayantiNavi MumbaiJalgaonछत्रपती शिवाजी महाराजशिवजयंतीनवी मुंबईजळगाव\nबी. एच. आर. पतसंस्थेविरोधात ठेवीदारांकडून कपडे काढा आंदोलन\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nजळगावमधील बी. एच. आर. पतसंस्थेने ठेवीदारांचे लाखो रुपये बुडविले आहेत. ... Read More\nजळगावात आज वांग्याच्या भरिताचा विश्वविक्रम\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nखान्देशी वांग्याचे भरीत जगप्रसिद्ध करण्यासाठी महाराष्ट्राचे सुप्रसिध्द शेफ विष्णू मनोहर यांनी २१ डिसेंबर रोजी जळगावातीलसागर पार्क मैदानावर मराठी प्रतिष्ठानच्या सहकार्याने २५०० किलो भरीत बनविण्याचा विश्वविक्रमला सुरुवात केली आहे. ... Read More\nजळगावात श्रीराम रथोत्सव���स प्रारंभ\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nश्रीराम मंदिर संस्थानतर्फे कार्तिकी एकादशीनिमित्त जळगावात रथोत्सवास उत्साहात प्रारंभ झाला आहे. रथोत्सवास 146 वर्षांची परंपरा आहे. ... Read More\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1624 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (793 votes)\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nकमी वयात पांढऱ्या केसांनी हैराण केलंय; 'हे' घरगुती उपाय वापरून तर पाहा\nवजन कमी करायचंय, बीपी नॉर्मल ठेवायचाय मग दररोज सकाळी प्या 'गरम पाणी'\nचंद्रावर वसले होते एलियन्सचे शहर, नासाच्या छायाचित्रांमधून झाला उगलडा\nमाणसाच्या आकाराची सर्वात मोठी जेलीफिश कॅमेरात कैद\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\n....म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या स्वभावाला औषध नाही: अजित पवार\nवर्ग प्रमुखाची निवडणूक हरल्याने 13 वर्षांच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nलोकल रोज विलंबाने धावतात, आमच्या नोकऱ्या जातात; प्रवाशांचे आंदोलन\nजिल्ह्यात लहरी पावसाचा खेळ सुरूच\nChandrayaan-2: वीरेंद्र सेगवागने दिल्या इस्रोला खास शुभेच्छा\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nएक वर्षाच्या लीपनंतर ���छत्रीवाली’ मालिकेतल्या विक्रम-मधुराचं नातं नव्या वळणावर\nBreaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\n3, 2, 1, 0... इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'चांद्रयान-2' चं उड्डाण यशस्वी झाल्याची घोषणा\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/news-about-akola-zp-elections-5946697.html", "date_download": "2019-07-22T09:58:50Z", "digest": "sha1:ECO74GMBH7PLRGBRG7QIBF6DY3AWLDCR", "length": 12430, "nlines": 154, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "news about akola zp elections | उपाध्यक्ष, सभापतींसह गट नेते विस्थापित; नवीन गटाचा शाेध", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nउपाध्यक्ष, सभापतींसह गट नेते विस्थापित; नवीन गटाचा शाेध\nजिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी साेमवारी पाडलेल्या प्रभाग रचना आणि अारक्षण सोडतीनंतर विद्यमान पदाधिकारी, ज्येष्ठ\nअकाेला- जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी साेमवारी पाडलेल्या प्रभाग रचना आणि अारक्षण सोडतीनंतर विद्यमान पदाधिकारी, ज्येष्ठ सदस्यांचे सर्कल (गट/मतदारसंघ) राखीव झाल्याने त्यांच्यावर नवीन मतदारसंघ शाेधण्याची वेळ अाली अाहे. काहींना स्वत:च्या कुटुंबातील महिलांना रिंगणात उतरावे लागणार असून, अनेकांकडे तर पर्यायच नसल्याने त्यांच्या समर्थकांना संधी मिळू शकते. अारक्षण साेडतीचा फटका िज.प. उपाध्यक्ष, सभापतींना बसला असून, प्रभाग रचनेत अध्यक्षांच्या सर्कलमधून त्यांचे गावाचा समावेश नाही. तसेच अध्यक्षांचा सर्कल खुला झाल्याने दावेदारांची संख्याही अाताच वाढली अाहे. एकूणच सर्वच पक्षात साेयीच्या सर्कलमधून (गट-मतदारसंघ) उमेदवारी मिळण्यासाठी चढाअाेढ वाढणार अाहे.\n३० डिसेंबर २०१८ पूर्वी जि.प.मध्ये संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण हाेणे अावश्यक अाहे. २७ अाॅगस्ट राेजी अारक्षण साेडत जाहीर झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या अावारात विद्यमान सदस्यांसह, माजी सदस्य-पदाधिकारी व इच्छुकांनी एकच गर्दी केली हाेती. अारक्षण साेडत जाहीर झाल्यानंतर प्रत्येक जण स्वत:साठी साेयीचा सर्कल कसा अाहे, हेच सांगत असल्याचे दिसून येत हाेते. अनेक वर्षांपासून प्रभाग रचना आणि अारक्षणामुळे राजकीय दृष्ट्या वनवास भाेगावा लागणारे अाता नवीन अारक्षणानुसार कामाला लागल्याचे दिसून अाले.\nहे झाले विस्थापित; अशी झाली काेंडी : १)भारिप-बमसंचे विद्यमान उपाध्यक्ष जमीर उल्लाखान पठाण यांचा हिवरखेड गट हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला अाहे. समाज कल्याण सभापती रेखा अंभाेरे यांचा देगाव गट नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव करण्यात अाला अाहे. महिला व बालकल्याण सभापती देवकाबाई पाताेंड यांचा राजंदा गट अाता अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाला अाहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे शिक्षण सभापती पुंडलीकराव अरबट यांचा दहिगाव गट हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला अाहे.\n२) अारक्षणामुळे विविध पक्षांचे गट नेते, ज्येष्ठ सदस्यांवर सर्कल बदलण्याची, उमेदवार नवीन अथवा समर्थक उभा वेळ अाली अाहे. शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन देशमुख यांचा चाेंढी आणि िवराेधी पक्ष नेते भाजपचे रमण जैन यांचा अालेगाव गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले अाहेत. शिवसेनेचे महादेव गवळे यांचा अागर गट हा अनुसूचित जातीसाठी (महिला) राखीव झाला अाहे.\nभारिप-बमसं ज्येष्ठ सदस्य विजय लव्हाळे यांचा व्याळा गट आणि माजी उपाध्यक्ष गुलाम हुसेन देशमुख यांचा हातरूण गट अनुसूचित जातीसाठी (महिला) राखीव झाले असून अाहेत. भारिपचे गट नेते दामाेदर जगताप मलकापूर गट हा महापालिका हद्दवाढीमुळे संपुष्टात अाला अाहे. माजी अध्यक्ष शरद गवई यांचा कुरणखेड गत हा ना.म.प्र. महिलेसाठी राखीव झाला अाहे.\nअन बंडाेबा झाले थंडाेबा\nजून २०१६मध्ये दुसऱ्या टर्मसाठी झालेल्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी भारिप-बमसंच्या विरोधात शिवसेना-भाजप-काँग्रेस व अपक्षांची महाआघाडी तयार करण्यात अाली हाेती. मात्र एेनवेळी शिवसेनेचे सदस्य चंद्रशेखर पांडे व माधुरी गावंडे यांनी महाआघाडीच्या पारड्यात मतदान केले नाही. या बंडखोरीमुळे भारिप-बमसंच्या विजयाचा मार्ग सुकर झाला हाेता. अाज झालेल्या अारक्षण सोडतीमध्ये सदस्य पांडे यांचा बाेरगाव मंजू हा गट अनुसूचित जाती(महिला) प्रवर्गासाठी , तर कृषी सभापती माधुरी गावंडे यांचा कान्हेरी सरप हा गट अनुसूचित जातीसाठी राखीव झाला अाहे. तसेच पांडे यांना साेयीचा असलेला ��ाभुळगाव गट हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याचे जाहीर करण्यात अाले.\nनवविवाहिता आढळली हातपाय तुटलेल्या अवस्थेत, शिवनी रेल्वे स्थानकानजीकची घटना\nदारु पिण्यास 'श्रावणबाळ'चे पैसे न दिल्याने मुलाने केला वडिलांचा खून, मृतदेह गोठ्यात टाकून आरोपी फरार\nबदलीविरोधात महावितरण कार्यालसमोर उपोषणाला बसला होता कर्मचारी नवरदेव; शिस्तभंगाचे आदेश येताच चढला बोहल्यावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/wakad/", "date_download": "2019-07-22T09:52:59Z", "digest": "sha1:2RIQ7ZIELOHBYWTHBAWV2NWL6BXAHIJX", "length": 16850, "nlines": 184, "source_domain": "policenama.com", "title": "wakad Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nमध्यरात्री रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्या माजी नगरसेवकासह कार्यकर्त्यांवर गुन्हा\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने बेकायदेशीर जमाव जमवून, मध्यरात्री रस्त्यावर फटाके फोडणाऱ्या माजी नगरसेवकासह त्यांच्या १० ते १५ कार्यकर्त्यांवर वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार प्रथम सोसायटीच्या…\nवाहतूक पोलिसांना मारहाण, तिघांना अटक\nवाकड : पोलीसनामा ऑनलाईन - वाहतूक नियमन करताना पोलिसांनी मोटार थांबविल्याच्या रागातून तिघांनी वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करुन मारहाण केली. याप्रकरणी तिघांवर सरकारी कामात अडथळा आलणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन अटक करम्यात आले आहे. हा प्रकार…\nपोलीस महासंचालकांना दरोडेखोरांनी दिली गोळीबार करून ‘सलामी’\nपिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - कोकणे चौकातील एका सराफी पेढीवर पाच दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकून दुकानातील लाखो रुपयांचे दागिने चोरून नेले. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात घबराहट पसरली आहे. गोळीबाराच्या घटनेत सराफ जखमी झाला असून…\nपुणे \\ पिंपरी : कोकणे चौकात सराफावर भरदिवसा गोळीबार\nपिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोकणे चौकात एका सराफावर गोळीबार करण्यात आला आहे. ही घटना आज दुपारी एकच्या सुमारास घडली. यामध्ये सराफ जखमी झाले आहेत. गोळीबार करणाऱ्यांनी दोन गोळ्या झाडल्या असून त्यापैकी एक गोळी…\nपन्नास हजार रुपयांची फसवणूक\n���िंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - क्रेडीट कार्डचे रिवार्ड पॉईंटस रिडीम करण्याची बतावणी करुन कार्डची गोफणीय माहिती मिळवून त्याद्वारे ५० हजार रुपये ‘ट्रान्सफर’ करुन तरुणाची फसवणूक केली. ही घटना वाकड येथे घडली.याप्रकरणी संजय शंकर पाटील (२९, रा.…\nधक्कादायक… वाकड आणि भोसरी एमआयडीसीत लैंगिक अत्याचाराच्या घटना\nपिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - पिंपरी-चिंचवड शहरातील महिला आणि अल्पवयीन मुली वासनेच्या बळी पडत आहेत. गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसात वाकड आणि भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराचे दोन प्रकार घडले असून…\nवाकड-हिंजवडी रस्ता रुंदीकरणासह विविध विकास कामांसाठी ५८ कोटीच्या खर्चास मंजूरी\nपिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - पुणे-बेंगलोर महामार्गावरील वाकड पूलापासून हिंजवडी मनपा हद्दीपर्यंत रस्ता रूंदीकरणासाठी येणाऱ्या 20 कोटी 55 लाख 29 हजार रुपयांच्या खर्चासह शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे 57 कोटी 64 लाख 45…\nवाकड-पिंपळे निलख मध्ये विविध विकासकामांना लवकरच सुरुवात\nपिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - वाकड-पिंपळे निलख भागात स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड यांनी दिवाळीमध्ये आश्वासने दिलेल्या विकासकामांना लवकरच सुरुवात होणार आहेत.प्रभाग क्र. २६ काळेवाडी फाटा ते छत्रपती चौक पर्यंत सिमेंट कॉंक्रिट चा रस्ता…\nमहामार्गावर वाकड येथे तरुणावर गोळीबार\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई बेंगलोर महामार्गावरील वाकड येथील हॉटेल कोल्हापुरी येथे सिगारेट घेण्यासाठी उतरलेल्या तरुणावर गोळीबार केल्याची घटना शनिवारी रात्री साडेअकरा वाजता घडली आहे. गोळीबार करणारे फरार झाले असून पोलीस शोध घेत आहेत. …\nवाकडमधून चार सराईत गुन्हेगार हद्दपार\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनवाकड पोलिसांनी हद्दीतील गुन्हेगार हद्दपार करण्याची मोहीम हाती घेतली आहे. कालच एका सराईत गुन्हेगारास 'एमपीडीए'अंतर्गत स्थानबद्ध केले असताना आज सराईत चार गुन्हेगारांना एक आणि दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.…\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\nप्रेग्नेंसीनंतर स्वतःला फिट ठेवण्���ाबद्दल अभिनेत्री सौम्या…\n आता पेट्रोलने नव्हे ऊसाच्या रसाने चालणार वाहने, अशी होणार…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - पेट्रोलपेक्षा स्वस्त असलेले इथेनॉल शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. सरकारने देखील इथेनॉलचे…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कॉलेज शेजारील कचरा कुंडीची तक्रार थेट युवा सेनाप्रमुख…\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्रीपदाचा विषय माझ्यासमोर नसून महाराष्ट्र घडवायला मी निघालेलो आहे. जे लोक…\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या प्रेमाचा ज्वर सर्वत्र आहे. त्यात प्रेमप्रकरणातून अनेक प्रेमभंग झाल्यावर आत्महत्या…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. त्यामुळे एसबीआय नेहमीच आपल्या…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n आता पेट्रोलने नव्हे ऊसाच्या रसाने चालणार वाहने, अशी होणार…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम ‘फ्री’,…\nआता महिलांसाठीही ‘वायग्रा’, जाणून घ्या स्वरुप आणि फायदे \nनिवडणूक आयोगाच्या नोटीशीवर अजित पवारांनी दिली ‘ही’ पहिली…\nपुण्यातील इंजिनियरची ‘काँग्रेस अध्यक्ष’ होण्याची मनिषा\nधुळे : घरफोडी करणाऱ्या ३ जणांना गुन्हे शाखेने केले गजाआड\nआमिर खान सोबतचा पहिलाच चित्रपट ‘सुपरहिट’ असल्याचं ‘रेकॉर्ड’ पण आता ‘ही’ अभिनेत्री…\nपाकिस्तानकडून पुन्हा ‘सीजफायर’चे उल्‍लंघन, पुंछमध्ये गोळीबार \nतरुणाच्या अपहरण प्रकरणी दोघे अटकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-AHM-drama-theaters-in-ahmednagar-2516125.html", "date_download": "2019-07-22T10:20:37Z", "digest": "sha1:SHGXPD4PXMCMBV4AKVTF3BM7A4SKHHEK", "length": 11226, "nlines": 159, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "drama theaters in ahmednagar | नगरमध्ये नाटकांकडे प्रेक्षकांची पाठ", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nनगरमध्ये नाटकांकडे प्रेक्षकांची पाठ\nएकेकाळी नगरमध्ये वर्षभरात 200 नाट्यप्रयोग होत. आता ही संख्या दहाच्या आत आली आहे\nनगर - एकेकाळी नगरमध्ये वर्षभरात 200 नाट्यप्रयोग होत. आता ही संख्या दहाच्या आत आली आहे महिन्यातून एखाद-दुसरा प्रयोग होतो, तोही अपुऱया प्रेक्षकसंख्येनिशी. वाढलेल्या तिकीटदरांबरोबरच नगरकरांचे कमी झालेले नाट्यप्रेम हे यामागचे कारण आहे.\nयशवंतराव चव्हाण सहकार सभागृह हे शहरातील एकमेव नाट्यमंदिर. पण तेथे केवळ नाटके होत नाहीत. बँकांच्या वार्षिक सभा व राजकीय पक्षांच्या मेळाव्यांसाठीही या सभागृहाचा वापर होतो. असे असूनही पूर्वी तेथे वर्षातून 150-200 नाटके व्हायची. ती पाहण्यासाठी नगरकर गर्दीही करायचे. गेल्या काही वर्षांत मात्र ही संख्या कमालीची घटली आहे. असेच चालू राहिले तर नाटक पाहण्यासाठी पुण्या-मुंबईला जाण्याशिवाय पर्याय उरणार नाही.\nमहागाईमुळे तिकिटांचे दर वाढले आहेत. पूर्वी 30 ते 80 रुपयांदरम्यान दर होते. आता त्यात तिप्पट वाढ झाली आहे. नाटक पाहणारा मध्यमवर्गीय माणूस शंभर, दीडशे रुपयांचे महाग तिकीट विकत घेऊ शकत नाही. घरातील चार-पाच जणांना नाटकाला आणायचे म्हटले, तर हजार रुपयाची नोट लागते. नाटक पाहणारा वर्ग प्रामुख्याने सावेडी भागात राहतो. सहकार सभागृह त्यांना लांब पडते. त्यामुळे अनेक जण इच्छा असूनही नाटकाला येऊ शकत नाहीत.\nनवीन नाट्यगृह बांधण्यासाठी महापालिकेला राज्य सरकारकडून निधीचा पहिला हप्ता मिळाला आहे. सर्जेपुऱयातील रंगभवन या जुन्या नाट्यगृहाची मोक्याची जागा मनपाकडे आहे. तेथे नाट्यगृह बांधणे सहज शक्य आहे. सावेडीबरोबरच रंगभवनचा विचार झाल्यास अंतराची अडचण दूर होऊन पाठ फिरवलेला प्रेक्षक पुन्हा नाटकाकडे वळू शकेल.\nसुजाण नाट्यरसिक घडवण्याचा प्रयत्न\n४सुजाण प्रेक्षक ही नाटकांची मोठी गरज आहे. प्रशांत दामले, संतोष पवार, केदार शिंदे यांची नाटके हाऊसफुल्ल जातात. पण इतरांचे काय अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कलाकार घडवण्याबरोबर नाट्यरसिक तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. शहरात नाटकाचा प्रयोग आहे हे अनेकांना माहितीच नसते. चांगल्या नाटकाचा प्रयोग असला की मी स्वत: अनेकांना एसएमएस करून नाटकाला येण्याविषयी कळवतो. प्रेक्षक तयार करण्यासाठी स्वस्त दरात नाटक योजना आम्ही हाती घेणार आहोत. सभासद होणाऱयांना वर्षभरात 12 व्यावसायिक व 4 स्थानिक नाटके यात दाखवली जातील.’’\nशशिकांत नजान,अध्यक्ष,नाट्य परिषद, नगर\nटीव्ही मालिकांमुळे प्रेक्षक दुरावले\nटीव्हीवर इतके कार्यक्रम, नाटके आणि बहुतेक सर्व कलाकार पहायला मिळत असल्याने आता खास त्यासाठी थिएटरमध्ये जाण्याची गरज लोकांना वाटत नाही. शिवाय धकाधकीच्या आयुष्यात वेळ राहिलाय कुठे प्रयोगाला शंभर प्रेक्षक येणेही आता अवघड झाले आहे.\nकाका शेजूळ, व्यवस्थापक, सहकार सभागृह\nप्रयोगाचा खर्चही वसूल होणे अवघड\nनगरमध्ये प्रयोग करणे नाटक कंपन्यांना आता परवडत नाही. खर्च जेवढा होतो तेवढेही उत्पन्न मिळत नाही. टीव्ही मालिका व निरनिराळ्या शोजमुळे कलाकारांची नाईट आणि चोचले वाढले आहेत. ते बाहेरगावी यायला तयार नसतात. बसचे भाडे, जाहिरात व अन्य खर्चातही गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्या तुलनेत नगरमधील प्रयोगांचे उत्पन्न मिळत नाही. वर्षापर्यंत नाटकांची संख्या बरी होती. यंदा तर ती फारच घटली आहे.\nसतीश अडगटला, नाट्य व्यावसायिक\nपोलिस कर्मचाऱ्याने युवतीकडे केली शरीरसुखाची मागणी , अहमदनगरमधील धक्कादायक प्रकार\nनीता अंबानींकडून साईचरणी एक कोटीचे संरक्षण साहित्य\nतिहेरी हत्याकांडाने शिर्डी हदरली, किरकोळ वादातून एकाच कुटुंबातील तिघांचे कोयत्याने कापले गळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/usain-bolt-participate-in-compitition-2149587.html", "date_download": "2019-07-22T10:33:52Z", "digest": "sha1:E6ADDPVLOCOB24BYJ2FVMDWTBCJ5QMML", "length": 6427, "nlines": 148, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "usain bolt participate in compitition | युसेन बोल्टच्या थराराची जादू पसरली जगभर!", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nयुसेन बोल्टच्या थराराची जादू पसरली जगभर\nजगातला सर्वाधिक वेगवान पुरुष युसेन बोल्टचा थरार पाहण्यासाठी जगभरातील त्याच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.\nलंडन - जगातला सर्वाधिक वेगवान पुरुष युसेन बोल्टचा थरार पाहण्यासाठी जगभरातील त्याच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. लंडन ऑलिम्पिक स्पध्रेत पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीचा रोमांच अनुभवण्यासाठी आतापर्यंत तब्बल 10 लक्ष चाहत्यांनी तिकिटांसाठी विनंती केल्याचे वृत्त आहे. लंडन ऑलिम्पिक स्पध्रेच्या आयोजकांना आतापर्यंत पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीचा आनंद लुटण्यासाठी तिकिटांची सर्वाधिक मागणी होत आहे. ही शर्यत लंडन ऑलिम्पिकसाठी तयार करण्यात येत असलेल्या खास ऑलिम्पिक स्टेडियममध्ये होणार आहे.\nया स्टेडियमची प्रेक्षक क्षमता 1 लक्ष 20 हजार इतकी आहे. यातील 80 हजार खुल्या गटात प्रेक्षकांसाठी असून, 40 हजार तिकिटे आयोजक, मिडिया आणि व्हिआयपी कोट्यासाठी राखीव आहेत. इतक्या मोठया संख्येने 100 मीटर शर्यतीला मागणी असल्याने अनेक चाहत्यांच्या पदरी निराशा पडण्याची शक्यता आहे.\nभारताची सुवर्णकन्या; हिमा दासने अवघ्या 20 दिवसांत केली 5 व्या सुवर्ण पदकाची कमाई, 400 मीटर हर्डल्समध्ये जाबिरलाही सुवर्ण\nआठ महिन्यांनंतर सिंधू फायनलमध्ये; आता यामागुचीविरुद्ध झुंजणार, चेन फेईचा २१-१९, २१-१० ने पराभव़\nविंबलडनदरम्यान रॉजर फेडररची पत्नी मिर्काचे गंभीर मुद्रेतले फोटोज व्हायरल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://gom.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%9A%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%80", "date_download": "2019-07-22T10:49:25Z", "digest": "sha1:L7VES2TIYN43BCDA73MBJM7E7LW2NQ7A", "length": 5316, "nlines": 94, "source_domain": "gom.wikipedia.org", "title": "बंकिमचंद्र चटर्जी - विकिपीडिया", "raw_content": "\nबंकिमचंद्र चटर्जी(१८३८-१८९४) बंगालच्या साहित्य संवसारांत वयर सरले ते सामके मळबांत सूर्य उदेवंचो ते भाशेनतांच्या साहित्यांचे लिखतेविशीं वा गुणवत्तेविशी आमी कितेंय म्हूणतांच्या साहित्यांचे लिखतेविशीं वा गुणवत्तेविशी आमी कितेंय म्हूणएक गजाल खरी आधुनिक भारताचो पयलो कादंबरीकार म्हणु तांची सुवात थीर आसताएक गजाल खरी आधुनिक भारताचो पयलो कादंबरीकार म्हणु तांची सुवात थीर आसताआमच्या व्हड कादंबरूीकारा मदले एक अशेंच तांकां लेखतले\nबंक्रिमचंद्र व्हड कादंबरीकार तर आसलेचत्या भायर ते एक नामनेचे टीकाकारुय आसले सृजनशील कलाकार म्हणु तांची नामना जाली आनी आधुनिक भारतीय पुनरुत्थानाक तांचो खूब हातभार लागलोत्या भायर ते एक नामनेचे टीकाकारुय आसले सृजनशील कलाकार म्हणु तांची नामना जाली आनी आधुनिक भारतीय पुनरुत्थानाक तांचो खूब हातभार लागलोहाकाच लागून तांच्या समिक्षा साहित्या कडेन आनी तत्सम वावरा कडेन आमचे दुर्लक्ष जाला\nबंक्रिमचंद्राचे वंदेमातरम् म्हळ्यार भारतीय संस्कृतीयेचें एक अनुपम भांडार ह्या गीतान आनी चडकरुन ताचे सुरवेचे घोशणेन भारताच्या राजकी आनी सांस्कृतीक स्वातंत्र्य संग्रामांत खूब स्फूर्त दिली भारताच्या राजकी आनी सांस्कृतीक स्वातंत्र्य संग्रामांत खूब स्फूर्त दिली भारतीय राष्ट्रवाद्यांचे ते एक घोषवाक्य जाल्ले\nबंक्रिमचंद्र चटर्जी-सुबोधचंद्र सेनगुप्त,साहित्य अकादेमी,१९९१\ntitle=बंकिमचंद्र_चटर्जी&oldid=168726\" चे कडल्यान परतून मेळयलें\nह्या पानाचो उल्लेख कर\nह्या पानांत निमाणो बदल,16 मार्च 2017 वेर 11:09 वेळार केल्लो\nमजकूर क्रियेटिव कॉमन्स ऐट्रिब्यूशन/शेयर-अलाइक लायसेंस हाच्या अंतर्गत उपलब्ध आसा; हेर अटी लागू जावं शकतात. चड म्हायती खातीर वापराच्यो अटी पळयात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/car-accident/photos/", "date_download": "2019-07-22T10:39:11Z", "digest": "sha1:YLEUAWC27OJ4XNMJTECHRPABINENQTQZ", "length": 10419, "nlines": 113, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Car Accident- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nशाळेचे दप्तर मागितलं म्हणून जन्मदात्याने आपल्या दोन मुलांना पाजले विष\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nChandrayaan-2: दक्षिण ध्रुवावरच का जातोय आपण ISRO करणार डार्क साइडचं रहस्यभेद\nपार्थ पवारांची पुन्हा स्टंटबाजी कचरा नसलेल्या ठिकाणी स्वच्छता अभियान\nशाळेचे दप्तर मागितलं म्हणून जन्मदात्याने आपल्या दोन मुलांना पाजले विष\nपार्थ पवारांची पुन्हा स्टंटबाजी कचरा नसलेल्या ठिकाणी स्वच्छता अभियान\n'काँग्रेस'साठी धोक्याची घंटा, या आमदाराने दिल्या CMना वाढदिसाच्या शुभेच्छा\n'...तेव्हा अजितदादांनी आर.आर.पाटलांच्या व्यसनावर टीका केली होती', आठवणींना उजाळा\n'काँग्रेस'साठी धोक्याची घंटा, या आमदाराने दिल्या CMना वाढदिसाच्या शुभेच्छा\nधावत्या लोकलमधून पडून तरुणीचा जागीच मृत्यू\nनाईट लव्हर बारवर नार्कोटिक्स विभागाची छापा, 14 मुलींची सुटका\nआदित्य ठाकरेनंतर आता मुख्यमंत्रीही जाणार जनतेच्या दारात, असा आहे 'मेगाप्लान'\nChandrayaan-2: दक्षिण ध्रुवावरच का जातोय आपण ISRO करणार डार्क साइडचं रहस्यभेद\nदेशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nचांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nअभिनेत्री कोइना मित्राला 6 महिन्याचा तुरुंगवास, जाणून घ्या काय आहे कारण\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nगरोदर असताना केली बेदम मारहाण, प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचा खळबळजनक आरोप\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nसिगारेटनंतर आता प्रियांका चोप्राचे बिकीनी फोटो व्हायरल\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\nमुंबई इंडियन्सच्या 'या' चॅम्पियन खेळाडूला मिळालं टीम इंडियाचं तिकीट\n'या' खेळाडूसाठी मोजले दीड कोटी पण दोन्ही सामन्यात संघाचा पराभव\nINDvsWI : विंडीज दौऱ्यावर या 3 खेळाडूंची निवड धक्कादायक\n 19 व्या वर्षी 19 दिवसांत 5 सुवर्ण, पाहा VIDEO\nFacebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक\nट्रोलर्सना रोखण्यासाठी ट्विटरने आणलं नवीन फीचर\nOMG VIDEO : या हायटेक रेस्टॉरंटमध्ये चक्क रोबो करतात सर्व्ह\n तुमच्यावर आहे गुगल आणि फेसबुकचं लक्ष\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nVIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण\nVIDEO : उस्मानाबादकडे मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद\nपुण्यात परदेशी नागरिकाला मारहाण, पाहा VIDEO\nचोर समजून 'ती'च्या प्रियकराची नागरिकांनी केली धुलाई, पाहा VIDEO\nनदीच्या कालव्यात पडली कार, एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू\nकार कालव्यात पडल्याने एकाच कुटुंबातील 5 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.\nकारच्या भीषण अपघातात आई-बाबांचा मृत्यू पण आश्चर्यकारक बचावली 2 मुलं\nPHOTOS: मुंबईत तरुणीच्या कारचा विचित्र अपघात, हायस्पीड कार चढली 2 गाड्यांवर\nमहाराष्ट्र Nov 10, 2018\nबसच्या धडकेत इनोव्हाचा चुरा; 5 ठार, 1 गंभीर जखमी\nPHOTOS: मुंबई-पुणे एक्सप्रेसवर कारचा भीषण अपघात, 4 जण जखमी\nमहाराष्ट्र Aug 7, 2018\nPHOTOS : पुण्यात चार गाड्यांचा विचित्र अपघात\nशाळेचे दप्तर मागितलं म्हणून जन्मदात्याने आपल्या दोन मुलांना पाजले विष\nप्रियांकाच नाही तर 'या' अभिनेत्री सुद्धा ओढतात सिगारेट, फोटो झाले होते व्हायरल\nChandrayaan-2: दक्षिण ध्रुवावरच का जातोय आपण ISRO करणार डार्क साइडचं रहस्यभेद\nपार्थ पवारांची पुन्हा स्टंटबाजी कचरा नसलेल्या ठिकाणी स्���च्छता अभियान\n'काँग्रेस'साठी धोक्याची घंटा, या आमदाराने दिल्या CMना वाढदिसाच्या शुभेच्छा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2019-07-22T10:20:06Z", "digest": "sha1:GAOZTHIO7B5Q3PYP7W2QS2326XYZJ2X7", "length": 3584, "nlines": 93, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पूर्णिया - विकिपीडिया", "raw_content": "\n(पुर्णिया या पानावरून पुनर्निर्देशित)\nपूर्णिया भारताच्या बिहार राज्यातील एक शहर आहे.\nह्या शहरात पूर्णिया जिल्ह्याचे मुख्यालय आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ फेब्रुवारी २०१७ रोजी २१:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/magazine/rasik/232", "date_download": "2019-07-22T10:03:29Z", "digest": "sha1:KACICUHMJUDMG2RC5ICP5YYRTREOOVOX", "length": 30903, "nlines": 233, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Marathi Magazine - Divyamarathi Magazine - Read Marathi Magazines Online - Divyamarathi", "raw_content": "\nवाघांवर स्वार झालेले घोडे...\nदेअर इज नो वेपन डेडलिअर दॅन व्हिंजिनअन्स...इंडिया व्हर्सेस इंग्लंड, दी वॉर रिझुम्स धीस आॅक्टोबर... चॅम्पियन लीग टी-20चा उरूस सुरू होण्याआधीच पुढल्या महिन्यात भारतात इंग्लंडविरुद्ध होणा-या एकदिवसीय मालिकेची निओ स्पोटर्सने केलेली ही आक्रमक जाहिरात. या जाहिरातीची कॅचलाइन आहे, देख लेगा इंडिया ()...तिकडे इंग्लंडमध्ये एकापाठोपाठ एक मानहानीकारक पराभव होत होते; सचिन, सेहवाग, हरभजन, गंभीरसारखे भारताचे एकापेक्षा एक योद्धे जायबंदी होत होते, धोनीची प्रत्येक चाल फसत होती, प्रेक्षक-समीक्षकांपासून सगळे...\nतसे पाहिले तर लोकसभा निवडणूक अजून तब्बल 32 महिने, म्हणजे अडीच वर्षांहून अधिक काळ दूर आहे. अर्थातच हे गृहीत धरून की मध्यावधी निवडणुका होणार नाहीत. त्यामुळे 2014च्या मे महिन्यात कोणत्या आघाडीचे सरकार निवडून येईल आणि कोण पंतप्रधान असेल, याचे भाकीत करणे तसे धार्ष्ट्याचेच आहे. तरीही आजच जोरदारपणे पडघम वाजू लागले आहेत.अमेरिकेत असे म्हटले जाते की, राष्ट्राध्यक्षपदाची निवड झाल्याबरोबर पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू होते; परंतु अमेरिकेत मध्यावधी निवडणुकीचा पर्याय नसल्यामुळे अध्यक्षपदाची...\nअमृतसरच्या दुर्गियाना मंदिरामध्ये त्या दोघांचे गाणे झाले तेव्हा त्यांचे वय होते अकरा आणि तेरा वर्षे. त्यांच्यासमोर त्या वेळी उस्ताद बडे गुलाम अली खान, उस्ताद अब्दुल अझीझ खान, पंडित कृष्णराव शंकर पंडित, ओंकारनाथ ठाकूर, उस्ताद उमीद अली खान, उस्ताद तवक्कल अली खान, उस्ताद मलंग खान होते आणि या सर्व अलौकिकत्व प्राप्त झालेल्यांसमोर गायचे म्हणजे काही चेष्टा नव्हती. ते दोघे व्यासपीठावर आले आणि त्यांनी आधी मियाँ की तोडी गाऊन दाखवली आणि त्यांना मिळालेल्या टाळ्या ऐकून वडिलांच्या डोळ्यांत पाणी...\nकाळा पैसा : किती खरा, किती खोटा\nविकिपिडिया या मुक्त संकेतस्थळावरील एका माहितीनुसार स्विस बँकेत गुप्तपणे पैसे ठेवणा-या देशांमध्ये भारतातील लोकांचा पहिला नंबर लागतो. दोन नंबरवर रशिया आहे. मात्र, एक आणि दोन नंबरमधील दरी फार मोठी आहे. स्विस बँकेतील रशियाचे पैसे भारताच्या पैशांच्या तुलनेत 25 टक्के एवढेच आहेत. पहिल्या पाच क्रमांकांत अमेरिका नाही. इतकेच काय, जगातील सर्वच देशांचे स्विस बँकेतील पैसे एकत्र केले, तर त्यापेक्षा भारताचे स्विस बँकेतील पैसे जास्त आहेत, असे विकिपिडिया म्हणते. कोणत्याही देशाच्या सरकारकडून विनंती...\nखरं म्हणजे अधिकृतरीत्या मी त्यांचा विद्यार्थी अवघ्या दोन वर्षांचा कारण मी एस. वाय. बी.कॉम.ला गेलो त्यावर्षी सर पुण्याला गोखले संस्थेत गेले. बारावी आणि एफ.वाय. या माझ्या मुलुंड कॉलेजच्या काळात ते आमचे प्राचार्य. खादीचा शर्ट आणि त्या काळातही दुर्मिळ होत जाणारा सूट-कोटचा परिवेश अशी सरांची मूर्ती आजही आठवते; पण तो सरांना दबकून असण्याचा काळ होता. ओळखीचे जुजबीपण आणि भेटींचा अल्पकाळ यांचा तो अपरिहार्य परिणाम होता. कै. बापट सरांचा माझ्यावरचा प्रभाव हा मी शेअर-बाजार या क्षेत्रात नोकरीला...\nशेक्सपियरच्या ज्युलियस सीझर नाटकातील मार्क अँटनीचे स्वगत, काही निरीक्षणे, काही प्रश्न आणि काही मते. मत म्हणजे उत्तर नव्हे. म्हणजे उत्तरे नाहीतच. अण्णा हजारेंच्या उपोषणाने भ्रष्टाचाराचा प्रश्न देशाच्या ऐरणीवर आणला. राजकीय पुढायांनी थोडा शहाणपणा दाखवून नमते घेतले आणि संसदेत नेहमीसारखा तमाशा न करता जबाबदारीने भाषणे केली. अण्णांच्या आंदोलनातून व्यक्त झालेल्या लोकेच्छेपुढे मान झुकविली आणि खरे म्हणजे ठरावावर मतदान आणि स्थायी समितीपुढे फक्त अण्णा टीमचेच...\nकाँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपल्या गैरहजेरीत पक्षाचे काम पाहण्यासाठी सरचिटणीस राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली एक छोटी समिती नेमली आहे. तिच्या बैठकीत भाषण करताना राहुल गांधी यांनी विरोधी पक्षांच्या कार्यक्रमांचा धसका न घेता काँग्रेसने स्वत:चे कार्यक्रम अमलात आणावेत, असा संदेश दिला.पक्षाच्या चिटणिसाचे काम नुसते संदेश देणे नसून कामे करून घेणे हे आहे. आता केलेल्या भाषणात त्यांनी महात्मा गांधी राष्टीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसारख्या योजना हव्यात, असे मत व्यक्त केले व...\nहैदराबाद मुक्तिसंग्राम का घडला\nआजचा मराठवाडा, आंध्र प्रदेशातील तेलंगणा प्रांतातील हैदराबाद, वरंगल, नलगोंडा, निजामाबाद, करीमनगर, मेदक, आदिलाबाद आणि उत्तर कर्नाटकातील बिदर, गुलबर्गा, रायचूर आदी 14 जिल्ह्यांचे मिळून हैदराबाद संस्थान झाले. पोलिस अॅक्शनपूर्वी शेवटच्या निझामाचे युनोत जाण्याचे मनसुबे सरदार पटेल यांनी उधळून लावले. हैदराबादने इंग्रजाचे मांडलिकत्व पत्करले होते. निजामाने त्यांची तैनाती फौजेची पद्धत स्वीकारली होती. त्यामुळे निजामाच्या विशाल राज्याचे संरक्षण हे ब्रिटिशांचे कर्तव्य होते. म्हणून ब्रिटिशांनी...\nगणपती बाप्पांना भूलोकी येणे का आवडते\nअनंत चतुर्दशी होऊन गेली होती. परम गणेशभक्तांना बाप्पांचा विरह जाणवणे आणखी सुरू व्हायचे होते. असंख्य परम गणेशभक्तांपैकी जीवनराव गुडगावकर हेही त्यातले एक भक्त. आज आपल्या मनातला प्रश्न बाप्पांना मंदिरात जाऊन विचारायचाच या जिद्दीने ते ब्रह्मप्रहरीच मंदिरात पोहोचले, भक्तिभावाने मूर्तीसमोर बसले. बाप्पांच्या मूर्तीतून त्यांना अचानक चैतन्य जाणवले आणि अंतर्मनाला एक दिव्य विचारणा झाली की, तुझा हा प्रश्न आहे ना की, दरवर्षीच मला सप्तस्वर्गातून इकडे भूलोकी येणे आवडते का\nफॅसिझम : धोकादायक वळण...\nराजकीय पातळीवरची अस्थिरता, प्रशासकीय यंत्रणांमध्ये माजलेला भ्रष्टाचार, नोकरशहांची वाढती मिरासदारी, मध्यमवर्गीय समाजाच्या गगनाला भिडणा-या आकांक्षा आणि संसदीय लोकशाहीच्या मुळावरचा हल्ला, हे कोणत्याही राष्ट्राच्या अंतर्गत सुरक्षेसाठी अत्यंत धोकादायक घटक असतात. हे सगळे घटक एकाच वेळी कार्यरत झाले, की प्रगल्भ लोकशा��ी असलेल्या राष्ट्रांत फॅसिझम हळूहळू डोके वर काढू लागतो. अण्णा हजारे यांचे भ्रष्टाचारविरोधी आंदोलन, या आंदोलनाची संधी साधून त्यात आक्रमकपणे उतरलेले भाजपसारखे विरोधी...\nक्रांती : एक फसवी घोषणा\nस्वातंत्र्य, समता आणि विश्वबंधुत्व या फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळातील घोषणांनी तेव्हाचे सुशिक्षित जग दणाणून गेले होते; पण ही चळवळ चालू असताना या तिहींपैकी एकही गोष्ट प्रत्यक्षात अवतरू शकली नाही व चळवळव्याप्त फ्रेंच जगतात या सर्वच्या सर्व गोष्टींचा पूर्ण अभाव होता, हे राज्यक्रांतीच्या अभ्यासकांस मुद्दाम सांगावयास नको. शब्दांचे इंद्रजाल हे मृगजळासारखे आहे. पाणी दिसते; पण त्याने तहान भागत नाही. शब्द ही सुशिक्षितांची अफू आहे. प्रचार आणि विचारांचा संयोग होताच विचार नाहीसे होतात आणि...\nशोध मराठी मातीतल्या माजिद मजिदीचा...\nमराठी इंटरनॅशनल फिल्म अँड थिएटर अवॉर्ड्स हे महाराष्ट्रातली कला सर्वदूर पोहोचावी, या उद्देशासाठी तयार केलेले व्यासपीठ असल्याचे आम्ही मानतो. इतर ठिकाणी मराठी चित्रपटाला अथवा नाटकाला अगदी नगण्य स्थान दिले जायचे. मोठमोठ्या महोत्सवांमध्ये काही मिनिटांत मराठी कार्यक्रम अक्षरश: उरकले जायचे. मात्र, गेल्या दहा वर्षांत मराठी दिग्दर्शक, लेखक तसेच प्रेक्षक सजग होत चालले आहेत. त्यामुळे केवळ मराठी कलाकृतींना प्राधान्य देणारा एक मोठा कार्यक्रम का असू नये, अशी कल्पना महेश मांजरेकर आणि राजा राणी...\nकुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे\nआपण बरेच वेळा असे ऐकतो, की आपल्या जीवनाचा दर्जा, जीवनशैली आणि आनंद वा समाधान कमी-कमी होत आहे. कित्येक जण तर इंग्रजांच्या कारकीर्दीत जीवन किती सुखी व सुलभ होते, याच्या कहाण्याही चवीने सांगतात. अर्थातच आता इंग्रजांच्या काळात जीवन व्यतीत केलेल्यांची संख्या अतिशय कमी आहे; पण अगदी पन्नाशीतले लोकही इंग्रजांच्या (न पाहिलेल्या) काळातील निवांत जीवनशैलीचे दाखले सांगत असतात.अण्णा हजारेंच्या आंदोलनात सामील झालेल्या विशी-पंचविशीतल्या तरुणांनीही असा आविर्भाव घेतला होता, की जीवनाची गुणवत्ता घसरली...\nसाधारणत: दहा एक वर्षांपूर्वीचं व्हर्च्युअल जग. या जगात सगळेच अनोळखी. एक पासवर्ड आणि एक युझर आयडी या दोनच गोष्टी म्हणजे व्हर्च्युअल जगातील तुमच्या अस्तित्वाच्या खुणा. लॉग इन करताक्षणी एका मोठ्ठ्या जादुई दु��ियेची कवाडं उघडी व्हावीत त्याप्रमाणे एक भली मोठी चॅटरूम खुली होत असे. या चॅटरूममध्येही अनेक दालनं होती. भाषा, कॉमन इंटरेस्ट्स, छंद, प्रांत अशा वेगवेगळ्या कॅटेगरीजच्या रूम्स होत्या. यांपैकी आपण आपल्या आवडीच्या कोणत्याही रूममध्ये प्रवेश करू शकत असू. म्हणजे उदाहरणार्थ, एखाद्याला...\nकाही दिवसांपूर्वी डेव्हिड लिबरमन यांनी लिहिलेले इव्होल्युशन ऑफ ह्युमन हेड हे आठशे पानांचे पुस्तक वाचत होतो. आजचा जमाना आहे सूक्ष्मातून अतिसूक्ष्माकडे- म्हणजे पेशींकडून डीएनएकडे आणि आणखी सूक्ष्म जैविक रेणूंकडे जाण्याचा. मग मानवी डोक्यासारख्या ढोबळ गोष्टीवर संशोधन करून तयार केलेला हा ग्रंथोबा मला जरा विलक्षण वाटला. पण जसजसा आत शिरलो, तशी मिळालेल्या माहितीमुळे ज्ञानात भर पडत गेली. बघण्याचा चष्मा अधिक स्वच्छ झाला.या पुस्तकासाठी लेखकाने केलेला व्यासंग थक्क करणारा आहे. शरीरविज्ञान,...\nसृष्टी नवलाईनेच भरली आहे. पशू, पक्ष्यांचे आवाज हा एक नवलाईचा अभ्यास. एकमेकांशी संपर्क ठेवण्यासाठी पशू, पक्षी आवाजाचं साहाय्य घेतात, किती प्रकारानं हरेक जिवाची संपर्काची भाषा, हीच तर नवलाई. आफ्रिकेतली सेरकोपिथेकस असं शास्त्रीय नामाभिधान लाभलेली माकडं. वेगवेगळ्या आवाजाद्वारे आपल्या भाईबंदांना ज्ञान देत असतात, इशारे देत असतात. विशिष्ट आवाजात ओरडलं की, त्याच्या भाईबंदांना इशारा मिळतो, जवळपास वाघ, सिंहासारखं हिंस्र श्वापद घोटाळतंय. त्वरित सर्व माकडं झाडावर चढून बसतात. विशिष्ट असा चिरका...\nशिमग्यानंतरचे कवित्व हा शब्दप्रयोग कोकण प्रदेशात जास्त रूढ आहे. स्वाभाविकच आहे, कारण तेथे होळी उत्साहाने दहा दिवस चाले; तिची रंगत प्रत्येक रात्रीनंतर वाढत जाई आणि पौर्णिमेच्या रात्रभर हलकल्लोळ चाले. पौर्णिमेनंतर दुस-या दिवशीची धुळवड ही उत्तरेकडून आली. कोकणात महत्त्व असे रंगपंचमीला आणि त्याबरोबर होलिकोत्सव संपे. त्यानंतर उरे ती झाडाझडती - कोणाची लाकडे कशी चोरली गेली यांच्या हकिगती, भांडणांचे काही मुद्दे आणि मुख्य म्हणजे हिशोब... यालाच शिमग्यानंतरचे कवित्व हा शब्दप्रयोग रूढ झाला.अण्णा...\nअलीकडेच व्हाइट हाउसने ओबामा सुटीत वाचत असलेल्या पुस्तकांची यादी प्रसिद्ध केली. त्यात जोनाथन फ्रेंझन यांच्या फ्रीडम या कादंबरीपासून डेरेक वॉलकॉट या कृष्णवर्णीय, नोबेल पारितोषिक विजेत्याच्या कवितासंग्रहापर्यंत अनेक पुस्तके आहेत. प्रामुख्याने त्यात ललित साहित्याचा भरणा आहे. जवळजवळ वीसेक पुस्तके आहेत. त्याच वेळी भारतातल्या मंत्र्यांची संपत्ती जाहीर झाली आहे. एकाही मंत्र्याकडे पंधरा-वीस लाख रुपयांची पुस्तके आहेत असे (यादीत तरी) दिसत नाहीत. आपले मंत्री कधीच जाहीर चर्चा, वाद किंवा...\nग्रामीण अमेरिकेचा अनोळखी चेहरा\nउत्तुंग इमारती, गुळगुळीत महामार्गांवर वेगाने पळणा-या कोट्यवधी मोटारी आणि चंगळवादी लोकांचा स्वर्ग म्हणजे अमेरिका वेगवान जीवनशैली, स्वच्छता, शिस्त अशा गोष्टींचे कौतुकाने वर्णन करणारी असंख्य पुस्तके मराठी भाषेत आहेत. ही तीनचतुर्थांश लोकसंख्या असलेली नागरी अमेरिका 25 टक्के जमिनीवर वसलेली आहे. उरलेल्या 75 टक्के जमिनीवर पसरलेली ग्रामीण अमेरिका खूप वेगळी आहे आणि तिच्याबद्दल फार थोड्या लोकांना काही माहिती असते. त्यामुळेच अशा अमेरिकेचे स्वरूप विषद करणारे गावाकडची अमेरिका हे एक अतिशय वेगळे...\nपोटाच्या विकारामुळे सुपरस्टार रजनीकांत महिनाभर रुग्णालयात उपचार घेत असल्याने त्याचे आजारपण चित्रपटसृष्टीसाठी चिंतेचा विषय ठरले होते. तर आपला लाडका अभिनेता ठणठणीत बरा होण्यासाठी हजारो चाहत्यांनी देवाला साकडे घातले, तामिळनाडूतील अनेक मंदिरांत होमहवन आणि पूजापाठ करण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. अखेर रजनीकांत सुखरूप परतला आणि चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. एकूणच दक्षिण चित्रपटसृष्टी चाहत्यांच्या वेड्या प्रेमासाठी प्रसिद्ध आहे. आवडत्या अभिनेत्याचा चित्रपट...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://manoranjancafe.com/2018/08/21/%E0%A4%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-07-22T10:09:12Z", "digest": "sha1:7327ZJXJ6MPC3532DTIET3SNIBVG7PTS", "length": 7021, "nlines": 59, "source_domain": "manoranjancafe.com", "title": "इच्छा मरणावर भाष्य करणारा ‘बोगदा’ – www.manoranjancafe.com", "raw_content": "\nइच्छा मरणावर भाष्य करणारा ‘बोगदा’\n‘बोगदा’ या सिनेमाच्या शीर्षकावरून, प्रेक्षकांकडून या चित्रपटाबाबत अनेक तर्कवितर्क केले जात होते. मात्र, मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या सिनेमाच्या ट्रेलर लॉंच कार्यक्रमात, या सर्व तर्कवितर्कांना पूर्णविराम लाभला आहे. नितीन केणी प्रस्तुत ‘बोगदा’ या सिनेमाचा ट्रेलर ‘इच्छा मरण’ या विषयावर भाष्य करतो. आई आणि मुलीच्या नात्यावर आधारित असलेला हा सिनेमा दर्जेदार कलाकृतीचा उत्तम नमुना असल्याची जाणीव, सिनेमाचा ट्रेलर पाहताना होतो. ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी जोशी यांनी साकारलेली आजारी आई आणि गुणी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने साकारलेली लेक या दोन प्रमुख पात्रांवर हा सबंध सिनेमा बेतला असल्याचे, या ट्रेलरमधून कळून येते. तसेच, अभिनेता रोहित कोकाटेचीदेखील यात महत्वपूर्ण भूमिका असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. आई आणि मुलीच्या नात्यातील भावनिक ऋणानुबंध जपणारा ‘बोगदा’ सिनेमाचा ट्रेलर पाहताना प्रेक्षक आपसूकच, सिनेमाच्या आशयात गुंतून जातो.\nआईचे आजारपण आणि स्वतःच्या महत्वाकांक्षा यांमध्ये गुरफटलेल्या एका गरीब सामान्य मुलीची कथा यात आहे. तसेच, आजाराला कंटाळून आपल्या मुलीकडे मरणाची केविलवाणी मागणी करणारी ‘आई’ देखील यात आपल्याला दिसून येते आहे. जन्म आणि मृत्यू या जीवनातील दोन अटळ घटकांवर या सिनेमाचा ट्रेलर भाष्य करतो. आईच्या इच्छेखातर तिला स्वेच्छामरण देण्याचा कठीण विचार एखादी मुलगी करू शकेल का हा बाका प्रश्न ‘बोगदा’ सिनेमाच्या ट्रेलरमुळे उपस्थित होतो.\n‘इच्छा मरण’ या मुद्द्यावर समाजात अनेक वैचारिक मतभेद असून, खऱ्या आयुष्यात अशक्यप्राय असलेला हा मुद्दा ‘बोगदा’ सिनेमामुळे पुन्हा एकदा चर्चेत येणार आहे. त्यामुळे, या सिनेमात नेमके काय पाहायला मिळणार आहे ही उत्सुकता सिनेप्रेक्षकांना स्वाभाविक आहे.\nयेत्या ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन आणि लेखन निशिता केणी यांनी केले असून, करण कोंडे, सुरेश पानमंद, नंदा पानमंद यांसोबत त्यांनी सिनेमाच्या निर्मितीची धुरादेखील सांभाळली आहे. या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांना वैचारिक आणि भावनिक दृष्टीकोन प्रदान करत असल्यामुळे, ‘बोगदा’ सिनेमा प्रेक्षकांना नवी दिशा मिळवून देईल अशी आशा आहे.\nमनोरंजन क्षेत्रातील बातम्या, खुमासदार मुलाखती, थोडी मज्जा, behind the scene आणि बरचं काही\tView all posts by manoranjancafe\nPrevious मृण्मयी म्हणते, अभिनयाची चौकट मोडून काढणारा चित्रपट…\nNext आजच्या पिढीची कथा– पर्ण पेठे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-FTF-LCL-ipl-kolkata-knight-riders-win-rajasthan-royals-win-by-8-wickets-5854832-PHO.html", "date_download": "2019-07-22T09:45:06Z", "digest": "sha1:JNYNTUBR6QQHELCARKTZMDEEL3XQTH3K", "length": 8954, "nlines": 166, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "IPL: Kolkata Knight Riders win Rajasthan Royals; win by 8 wickets | IPL: कोलकाता नाईट रायडर्सचा राजस्थान रॉयल्सवर विजय, 8 गड्यांनी केली मात; रँकिंगमध्‍ये अव्‍वल", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nIPL: कोलकाता नाईट रायडर्सचा राजस्थान रॉयल्सवर विजय, 8 गड्यांनी केली मात; रँकिंगमध्‍ये अव्‍वल\nआयपीएलच्या ११ व्या सत्रात बुधवारी कर्णधार दिनेश कार्तिकने शानदार षटकार खेचत आपल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाला विजयी केल\nजयपूर- आयपीएलच्या ११ व्या सत्रात बुधवारी कर्णधार दिनेश कार्तिकने शानदार षटकार खेचत आपल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाला विजयी केले. कोलकताने राजस्थान रॉयल्सवर ८ गड्यांनी मात केली.\nसलामीवीर सुनील नरेनने २५ चेंडूंत ५ चौकार व १ षटकार खेचत ३५ धावा केल्या. दुसरा सलामीवीर क्रिस लीन भोपळाही फोडू शकला नाही. रॉबिन उथप्पाने फटकेबाजी करत ३६ चेंडूंचा सामना करताना ६ चौकार आणि २ षटकार खेचत ४८ धावा काढल्या. नितीश राणाने नाबाद आणि कर्णधार दिनेश कार्तिकने नाबाद धावांची विजयी खेळी केली. कोलकाताच्या के. गौतमने २३ धावांत २ गडी बाद केले.\nतत्पूर्वी, राजस्थानच्या कर्णधार अजिंक्य राहणे व शॉट बळावर राजस्थान रॉयल्सने २० षटकांत ८ बाद १६० धावा उभारल्या. सलामीवीर कर्णधार अजिंक्य रहाणेने १९ चेंडूंत ५ चौकार व १ षटकार खेचत ३६ धावा केल्या. त्याला नितीश राणाने कर्णधार दिनेश कार्तिकच्या हाती यष्टिचीत केले. दुसरा सलामीवीर शॉटने ४४ धावा ठोकल्या. राहुल त्रिपाठीने १५, बेन स्टोक्सने १४ धावा जोडल्या. बटलरने २४, गौतमने १२ धावा केल्या. कोलकाताच्या नितीश राणा आणि कुरण यांनी प्रत्येकी २ गडी बाद केेले. पीयूष चावला, कुलदीप यादव, शिवम मावीने प्रत्येक एक बळी घेतला.\nयुवा अष्टपैलू खेळाडू नितीश राणा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याने गोलंदाजी भेदक मारा करत २ षटकांत ११ धावांत २ बळी घेतले. फलंदाजीत २७ चेंडूचा सामना करताना २ चौकार व षटकार लगावत नाबाद ३५ धावांची विजयी खेळी केली.\nपुढील स्लाईडवर पहा धावफलक ....\nनितीश राणा आणि दिनेश कार्तिक यांनी 61 धावांची भागिदारी करून टीमला विजय मिळवून दिला.\nरॉबिन उथप्‍पा आणि सुनिल नरेन यांनी दुस-या विकेटसाठी 50 धावांची भागिदारी केली.\nराजस्‍थानचा कर्णधार अजिंक्‍य रहाणेने चौथ्‍या ओव्‍हरमध्‍ये सलग 4 चौकार लगावले.\nन्यूझीलंडचे प्रशिक���षक स्टेड म्हणाले- भविष्यात अंतिम सामना बरोबरीत सुटल्यास दोन्ही संघांना देण्यात यावा संयुक्तपणे विजेतेपदाचा बहुमान\nWorldCup/ रोहित शर्मा 648 रनासोबत टूर्नामेंटमध्ये अव्वल स्थानी तर विराट 11व्या स्थानावर, जाणून घ्या इतर फलंदाजांची कामगिरी\nAwards / वर्ल्ड कप जिंकणाऱ्या इंग्लंड टीमला मिळाले 28 कोटी रुपये, विल्यमसन प्लेअर ऑफ द टूर्नामेंट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/news-about-nagar-municipalty-5931636.html", "date_download": "2019-07-22T10:04:37Z", "digest": "sha1:CEPWOUY2AI4Y4KJFJEDPU46VF5LPPQNE", "length": 14716, "nlines": 157, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "news about nagar municipalty | अहमदनगर: शहर बसचा 4 महिन्यांनंतर मार्ग मोकळा, स्थायी समितीने करारात सुचवल्या अटी", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nअहमदनगर: शहर बसचा 4 महिन्यांनंतर मार्ग मोकळा, स्थायी समितीने करारात सुचवल्या अटी\nनवीन बसगाड्या दिल्या तरच पाच लाखांची नुकसान भरपाई\nनगर - मोडकळीस आल्याच्या कारणास्तव साडेचार महिन्यांपासून बंद पडलेली शहर बससेवा आता नव्या रूपात सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बससेवेसाठी दीपाली ट्रान्सपोर्ट संस्थेची निविदा मंजूर करताना २०१८ मधील नवीन बसगाड्या असतील तरच नुकसान भरपाईचे अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय स्थायी समिती सभेत शनिवारी मंजूर करण्यात आला. शहर बससेवेच्या विषयाला 'अर्थपूर्ण' ब्रेक लागल्यामुळे वाटाघाटी होऊनही 'स्थायी' समोर हा विषय येण्यास तब्बल दोन महिने तर मागील सेवा बंद झाल्यापासून तब्बल साडेचार महिने नगरकरांना वाट पहावी लागली.\nमहापालिकेच्या स्थायी समितीची सभा शनिवारी सभापती बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेच्या सुरुवातीलाच अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे पदाधिकाऱ्यांना म्हणाले, अधिकारी उशिरा आले तर तुम्ही धारेवर धरता, आज तुम्ही उशिरा आल्याने खुलासा करावा अशी सूचना केली. पण पदाधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. यशवंत ऑटोची यापूर्वीची बससेवा बंद पडल्यानंतर नव्याने १७ एप्रिलला निविदा मागवल्या होत्या. मागील संस्थेच्या बसगाड्या मोडकळीस आल्या असल्याने तत्कालीन स्थायी समितीने नविन निविदा काढण्याचे आदेश दिले होते. नवीन निविदा मागवल्यानंतर दीपाली ट्रान्सपोर्ट २ हजार २५, गाडे ट्रान्सपोर्ट १ हजार ५२५ तर वाही ट्रान्सपोर्ट ���ंपनिने १ हजार ३३६ रुपये दरमहा प्रतिबस याप्रमाणे स्वामित्वधन देण्याची तयारी दर्शवली होती. त्यात सर्वाधिक २ हजार २५ रुपये स्वामित्वधन देणाऱ्या दिपाली ट्रान्सपोर्टबरोबर ८ जुनला वाटाघाटी होऊन स्वामित्वधन २ हजार २०० रुपयांपर्यंत वाढवण्यात आले. त्यानंतर शहर बससेवेचा विषय दोन महिन्यानंतर शनिवारी स्थायी समोर सादरकरण्यात आला. 'अर्थपूर्ण' दिरंगाईमुळे नगरकरांना तब्बल साडेचार महिने गैरसोय सहन करून प्रवास करावा लागला.\nडॉ. सागर बोरुडे यांनी मनपाचे या सेवेवर नियंत्रण आहे का पुन्हा जुन्या बसगाड्या शहरात वापरायच्या का पुन्हा जुन्या बसगाड्या शहरात वापरायच्या का असा प्रश्न उपस्थित केला. विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे म्हणाले, नवीन बसगाड्या देताना २०१८ मधील पासींग झालेल्या असाव्यात, तशी अट करारात समाविष्ट करावी.बस चांगल्या असतील तरच पाच लाखांची दरमहा नुकसान भरपाी द्या अशी सूचना त्यांनी मांडली. सभापती वाकळे म्हणाले, नवीन बस व चांगली सेवा द्यावी जुन्या बसला कोणत्याही परिस्थितीत परवानगी देऊ नका. संबंधित संस्थेने नुकसान सिद्ध केले तरच भरपाई द्यावी अशा स्पष्ट सूचना दिल्या. सुवर्णा जाधव यांनी नुकसान भरपाईचे पैसे कुठे खर्च केले, याचीही माहिती सादर करावी, असे सांगितले. वाकळे यांनी २०१४ मधील ठरावानुसार वकीलांचा सल्ला घेऊन नुकसान भरपाई देताना २०१८ ची बस वापरावी, असे आदेश दिले. तसेच कालबाह्य वाहनांच्या लिलावातून उपलब्ध होणारी रक्कम अतिक्रमण विभागाला वाहन खरेदीसाठी वापरावी अशी सूचना वाकळे यांनी केली, त्यावर सचिव एस. बी. तडवी यांनी अजेंड्याव्यतिरिक्त इतर विषयांवर निर्णय घेण्यास आक्षेप नोंदवला. मनपातून 'तसेच' हा शब्द हद्दपार करून टाका त्याचा मनस्ताप होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.\nशहर बससेवा देताना किमान पंधरा बसगाड्या उपलब्ध करून दिल्यास नुकसान भरपाईपोटी मनपाकडून दरमहा ५ लाख रुपये दिले जाणार आहेत. त्यानुसार एका गाडीसाठी सुमारे ३३ हजार ३३३ रुपये या सूत्रानुसार देण्याचे नियोजन आहे.\nशहरात विविध पाणी योजना होत असताना पंधरा टँकरची गरज काय भासते, सध्या चालकांची मनमानी सुरु असून ते मालक आहेत का असा सवाल बाळासाहेब बोराटे यांनी उपस्थित केला. सुवर्णा जाधव यांनी टँकरचालक पिलेला असतो. फोन करुनही टँकर वेळेवर मिळत नाही. टँकरला जीपीएस बसवून दैनंदिन अहवाल देण्याचे आदेश विलास वालगुडे यांनी सभेत अधिकाऱ्यांना दिले.\nकागदपत्रे अपूर्ण असताना ठेका\nबससेवेसाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवताना निविदा भरणाऱ्या संस्थांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली नाही. तथापि इच्छुक ठेकेदारास बससेवा देण्याची प्रयत्न सुरू आहेत. पूर्वीचे ठेकेदार न्यायालयात गेले असल्याने निविदा मंजूर करू नये, अथवा रद्द करावी, अशी नोटिस प्रदीप भंडारी व रोहीत भंडारी यांनी यापूर्वीच पाठवली आहे.\nशहरात परिवहन समिती अस्तित्वात येणे गरजेचे आहे, ही समिती शहर बससेवेचे नियंत्रण करू शकते. हा अधिकार महासभेचा असताना आजतागायत ही समितीच स्थापन होऊ शकली नाही. लेखा परीक्षक खरात याबाबत म्हणाले, पदनिर्मितीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा लागेल तोपर्यंत मॅकनिकल विभागाने हे काम पहावे असे सांगितले. त्यावर परिमल निकम यांनी गुगली टाकून नुकसान भरपाई तपासणीसाठी लेखापरीक्षकांनी खर्च तपासणी करावा अशी सूचना मांडली.\nपोलिस कर्मचाऱ्याने युवतीकडे केली शरीरसुखाची मागणी , अहमदनगरमधील धक्कादायक प्रकार\nनीता अंबानींकडून साईचरणी एक कोटीचे संरक्षण साहित्य\nतिहेरी हत्याकांडाने शिर्डी हदरली, किरकोळ वादातून एकाच कुटुंबातील तिघांचे कोयत्याने कापले गळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/", "date_download": "2019-07-22T10:44:46Z", "digest": "sha1:OIX5JB6W3K2KBPLOIJUP4Z5JNMXNY7W2", "length": 42755, "nlines": 679, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Marathi News | Live Maharashtra, Mumbai & Pune News | ताज्या मराठी बातम्या लाइव | Marathi Newspaper | Marathi Samachar| Lokmat.com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nविकेंडला सिंहगडावर जाण्यासाठी दुपारी 2ची डेडलाईन\nठाण्यातील अभिनय कट्ट्यावर उलगडले 'ड्रायव्हर' चे भावविश्व\nशीला दीक्षित यांचा उत्तराधिकारी कोण\nमराठमोळ्या वीराची कमाल; भारताने विंडीजविरुद्धची मालिका ४-१ ने जिंकली\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nकर्नाटक विधानसभाच बरखास्त करा- उद्धव ठाकरे\nमराठी अनिवार्य नसणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई\nएकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आ���ा आहे टेलिव्हिजन स्टार\nविराटच्या बायकोला काम मिळेना आता मोर्चा वळवला वेबसिरीजकडे, वाचा सविस्तर\nसोनाक्षी सिन्हा करायची एका बॉलिवूड सेलिब्रिटीला डेट, तिनेच केला मुलाखतीत खुलासा\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nही आहे मराठीतील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री, आता ओळखणे देखील होतंय कठीण\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nकिती टक्के लोक ऑफिसमध्ये अफेअर करतात\n'या' 4 राशींच्या व्यक्ती स्वतःच्या दुःखाचा बाऊ करत नाहीत; तुमची रास आहे का यात\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ��चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nChandrayaan-2: मिशनमधील 'ती' 15 मिनिटं असणार अत्यंत आव्हानात्मक\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nChandrayaan-2: मिशनमधील 'ती' 15 मिनिटं असणार अत्यंत आव्हानात्मक\nAll post in लाइव न्यूज़\nBreaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nमोदींकडून इस्रोचे अभिनंदन तर सुषमा स्वराज यांचा 'वैज्ञानिकांना सॅल्यूट'\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nटाटा समूहाला हायकोर्टाचा मोठा दिलासा\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\n3, 2, 1, 0... इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'चांद्रयान-2' चं उड्डाण यशस्वी झाल्याची घोषणा\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2 : ...म्हणून ‘चांद्रयान-2’ च्या लँडिंगसाठी दक्षिण ध्��ुवाची केली निवड\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\n93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे रंगणार\nवडिलांनी 'गेम' खेळायला मोबाईल दिला, मुलाने त्यांचाच 'खेळ खल्लास' केला\n आता 'या' कारला साइड मिरर नसणार, लवकरच येणार बाजारात\nअमेरिकेत इम्रान खान यांची पुन्हा फजिती, सभेत झाली बलुचिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी\nKarnataka Trust Vote Live Update: आजच होणार कुमारस्वामी सरकारची बहुमत चाचणी, विधानसभा अध्यक्षांची घोषणा\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nकामोठे भीषण अपघाताप्रकरणी आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nWorld Brain Day : 'या' 4 बिया मेंदूचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी करतात मदत\nBigg Boss Marathi 2 : या कारणामुळे वैशाली पडली बिग बॉसच्या घरातून बाहेर\nएकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nसोनाक्षी सिन्हा करायची एका बॉलिवूड सेलिब्रिटीला डेट, तिनेच केला मुलाखतीत खुलासा\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nही आहे मराठीतील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री, आता ओळखणे देखील होतंय कठीण\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nकर्नाटक विधानसभाच बरखास्त करा- उद्धव ठाकरे\nमराठी अनिवार्य नसणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई\nदादर चौपाटी स्वच्छतेचे १०० आठवडे; दोन हजार टन कचरा केला गोळा\nधोकादायक प्ले स्कूलकडे पालिकेचे दुर्लक्ष\nटाटा समूहाला हायकोर्टाचा मोठा दिलासा\nकामोठे भीषण अपघाताप्रकरणी आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात\nदीड महिन्यात सात घरफोड्या करणारे गजाआड, सोन्या-चांदीसह रोख जप्त\nइंडिया सुपर मॉम’ बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या महिलांना गंडा\nजादूटोण्याच्या संशयावरून ४ वृद्धांची हत्या\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nविकेंडला सिंह��डावर जाण्यासाठी दुपारी 2ची डेडलाईन\nठाण्यातील अभिनय कट्ट्यावर उलगडले 'ड्रायव्हर' चे भावविश्व\nशीला दीक्षित यांचा उत्तराधिकारी कोण\nमराठमोळ्या वीराची कमाल; भारताने विंडीजविरुद्धची मालिका ४-१ ने जिंकली\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\nआमच्या आमदाराला भेटायला का देत नाही काँग्रेसच्या यशोमती ठाकुरांची पोलिसांशी हुज्जत\nराज्यात कृत्रिम पावसाची आवश्यकता आहे का\nगृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी घेतलं विठ्ठलाचं दर्शन\nराज्यात चांगला पाऊस पडू दे विधानसभा अध्यक्षांचं पांडुरंगाला साकडं\nविधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार- अशोक चव्हाण\nचंद्रकांत पाटील यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी; महसूल बुडवल्याचा आरोप\nवैद्यकीय प्रवेशासाठी असलेलं प्रादेशिक आरक्षण रद्द करा; आमदारांची घोषणाबाजी\nDoctors Strike : राज्यातील निवासी डॉक्टरांचा आज संप\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\nआमच्या आमदाराला भेटायला का देत नाही काँग्रेसच्या यशोमती ठाकुरांची पोलिसांशी हुज्जत\nरिक्षावाल्या काकांची अशी' 'ही' समाजसेवा'\nबॉलिवूडकरांचे मुंबईतील दुर्मिळ पेंटिंग्स\nलालबागमधील गणेश गल्लीतील मुंबईच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न\nDongri Building Collapsed: 2017 साली 'त्या' इमारतीला अतिधोकादायक यादीत टाकलं होतं - बीएमसी\n....म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या स्वभावाला औषध नाही: अजित पवार\n'हा' आहे पुण्यातला नविन 'गोल्ड मॅन', जाणून घ्या काय करते ही व्यक्ती\nपीक विमा कंपन्यांवर शिवसेनेचा मोर्चा; बैलासह शिवसैनिक उतरले रस्त्यावर\nपुण्यात अतिक्रमण कारवाई दरम्यान पोलिसांची वृद्ध महिलेला मारहाण\nखडकवासला धर�� 100 टक्के भरलं\nसोशल मीडिया बंद झालं तर काय होईल \nनाम तुकोबाचे घेता, डोले पताका डौलात, अश्व धावता रिंगणी, नाचे विठू काळजात..\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\nयांच्यासोबत Sunny Leone ला करायचाय Time Spend\nबॉलिवूडच्या 'या' टॉपच्या अभिनेत्रीने केला मानुषी छिल्लरचा पत्ता कट\nकॅन्सरवर यशस्वी मात करत अभिनेते शरद पोंक्षे पुन्हा रंगमंचावर\nअभिजीत अजून एकदा कॅप्टन झाला पाहिजे - तृप्ती केळकर\nआता 'ही' अभिनेत्री अडकणार लग्नबेडीत\nस्वरा का भडकली ट्रोलर्सवर\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nकिती टक्के लोक ऑफिसमध्ये अफेअर करतात\n'या' 4 राशींच्या व्यक्ती स्वतःच्या दुःखाचा बाऊ करत नाहीत; तुमची रास आहे का यात\nAll post in लाइफ स्टाइल\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nAll post in फ़ोटोफ्लिक\nमराठमोळ्या वीराची कमाल; भारताने विंडीजविरुद्धची मालिका ४-१ ने जिंकली\nChandrayaan-2: वीरेंद्र सेहवागने दिल्या इस्रोला खास शुभेच्छा\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\n...म्हणून विराट कोहलीने विंडीज दौऱ्यातून विश्रांती घेणे टाळले\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nTwitter वर नवं फीचर येणार, ट्वीट गायब झाल्यास कारण सांगणार\n50th Anniversary of Moon Landing : ‘अपोलो-११’ ते ‘चांद्रयान-२’; जाणून घ्या चंद्रोत्सव देशोदेशीचा \n50th Anniversary of Moon Landing : चांदोमामा चांदोमामा दिसतोस कसा \nचंद्रावर स्वारीची पन्नाशी : चक्क 'नासा'चा कमांडरही यानाला लिंबू लटकवतो तेव्हा...\nAll post in तंत्रज्ञान\n आता 'या' कारला साइड मिरर नसणार, लवकरच येणार बाजारात\n'शाओमी'नं आणलं मुलांसाठी स्कूटर, जाणून घ्या खासियत\nउभ्या आयुष्यात टोल बंद होऊ शकत नाही; नितीन गडकरींचा 'दे धक्का'\nलहान मुलांनाही हेल्मेट, कारमध्ये बुस्टर सीट लागणार; गडकरींनी केला नियम\n मोदी सरकारनं आपला डाटा विकून कमावले कोट्यवधी रुपये\nमहाराष्ट्राचा लोकदेव; पंढरपूरचा विठोबा\nमनाच्या एकाग्रतेम��ूनच शोधाचा जन्म\nAll post in अध्यात्मिक\nAll post in राशी भविष्य\nखेडय़ापाडय़ातल्या शेतकर्‍यांच्या मुली इण्टरनॅशनल स्टार कशा झाल्या -हिमा दासच्या यशाचा सुपरफास्ट प्रवास\nहे सात गुरू आपल्या आयुष्यात हवेच\nआपली ताकद-कमतरता-यश-अपयश मोजायला शिका\nAll post in युवा नेक्स्ट\nअंतराळ वैज्ञानिकांच्या जिद्दी नैपुण्याला सलाम\nमलाबी आमदार झाल्यासारखं वाटतंय \nलहरी पाऊस, सरकारच्या धोरणामुळे विमा कंपन्यांची चांदी\nकुलभुषण जाधव: लढाई संपलेली नाही\nकुणाला काय पडलीय; 'अनौरस' मुंबईवर इथे प्रेम आहे कुणाचं\nप्रभारी पांडेचे 'ते' विधान म्हणजे भाजपाचा छुपा अजेंडा असल्याची शंका\nभक्त, अभक्तांचे वाद मिटवून बंधुभाव जागवू या..\nइतना सन्नाटा क्यों है भाई\nमोदींच्या भाषणात मोदी, मोदी आणि मोदी\n'मातोश्री'ची अवकृपा झालीच, पण किरीट सोमय्यांचं 'स्व-कर्म'ही आलं आडवं\n दुष्काळ म्हणून काय थर्टी फर्स्ट साजरा नाही करायचा ; वाचा दुष्काळग्रस्त शेतकऱ्याचे आदित्य ठाकरेंना पत्र...\nAll post in संपादकीय\nजनुकीय सुधारित बियाण्यांचे भिजत घोंगडे\nघाटकोपर विमान दुर्घटना : वर्ष उलटल्यानंतरही चौकशीमध्ये प्रगती नाही\nअकरावी केंद्रीय प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर\nतब्बल १३० फूट उंच डोंगरावरील घरात एकटाच राहतो हा माणूस, कारणही आहे खास\nताज्या हवेसाठी बस स्टॉप्स केले 'B-Stops'मध्ये रूपांतरित\n...अन् ५ दिवस तो टॉयलेट सीटवर बसून राहिला\n हे आहे जगातलं सर्वात मोठं सोन्याचं नाणं, वजन आहे एक टन\nन भूतो न भविष्यती \n .. कारण तेच आहे इसरोच्या यशाचं रहस्य\nकोण म्हणत गावात प्रदूषण नसतं\nमुलांच्या मोबाइल वेडाला जबाबदार कोण\nसोशल मीडियाच्या जाळ्यातून बाहेर पडायचे उपाय आहेत\nचावडीवरच्या गप्पांत किती हरवणार\nजिल्ह्यात लहरी पावसाचा खेळ सुरूच\nChandrayaan-2: वीरेंद्र सेगवागने दिल्या इस्रोला खास शुभेच्छा\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nएक वर्षाच्या लीपनंतर ‘छत्रीवाली’ मालिकेतल्या विक्रम-मधुराचं नातं नव्या वळणावर\nBreaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\n3, 2, 1, 0... इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'चांद्रयान-2' चं उड्डाण यशस्वी झाल्याची घोषणा\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://manoranjancafe.com/2018/06/17/%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2019-07-22T09:47:06Z", "digest": "sha1:W5IKVVOXCNRJ4YXLMUFTONWWDAFSX3II", "length": 15165, "nlines": 70, "source_domain": "manoranjancafe.com", "title": "‘फादर्स डे’ च्या निमित्ताने – www.manoranjancafe.com", "raw_content": "\n‘फादर्स डे’ च्या निमित्ताने\nसगळ्या नात्यासोबातच आई वडिलांसोबत असणाऱ्या नात्याचे समीकरण वेगळेच असते. त्यातूनही आईसोबत असलेले नाते हे सगळ्यांच्याच जवळचे असते. तिच्यासमोर आपण अगदी सहज व्यक्त होतो. मनात कोणतेही दडपण नसते. पण बाबासमोर वागताना मात्र, मनात आदरयुक्त भीती असते. बाबाशी मैत्री हा होण्यासाठी बराच वेळ जातो. त्यातूनही असेच बाबा आणि मी असे मैत्रीचे नाते सांगतात काही कलाकार.\nबाबांना रडताना नाही पाहू शकत\nमाझे बाबा माझ्या फार जवळ आहेत. त्यांच्याशी मी सर्व गोष्टी शेअर करते. ते मला वडील म्हणून नव्हे तर एक मित्र म्हणून मार्गदर्शन करत असतात. अभिनय क्षेत्रात काम करण्याच्या माझ्या निर्णयावर बाबांनी मला खंबीरपणे साथ दिली. त्यांच्या सपोर्टमुळेच आज मी इथे आहे. ते खूप स्ट्राँग आहेत, आयुष्यात त्यांनी खूप संघर्ष अनुभवले, पण कधीच त्यांना रडताना मी पाहिले नाही. परंतु माझ्या लग्नात मला सासरी पाठवताना ते खुप रडले.\nदीड वर्षापूर्वी पुण्यात माझे लग्न झाले, त्यावेळी मी काही रडणार नाही असे मनोमन ठरवले होते, पण माझी सासरी रवानगी करताना माझ्या बाबांना अश्रू अनावर झाले नाही, त्यांना असे रडताना पाहून मग मी अक्षरशः कोसळलेच. योगायोगाने ‘शुभ लग्न सावधान’ हा माझा आगामी सिनेमादेखील लग्नसंस्थेवर आधारित आहे. त्यामुळे माझ्या लग्नाचा दिवस मला आठवतो, आणि त्यासोबत माझे भावूक झालेले बाबा डोळ्यासमोर येतात. त्यांच्या डोळ्यात मी कधीच अश्रू पाहू शकत नाही. त्यांना रडताना पाहिल्यावर आजही मी खूप अस्वस्थ होते.\n‘बाबा, मला तुमची सेवा करू द्या’\nमाझे बाबा पोलीस खात्यात असल्याकरणामुळे, मी देखील पोलीस खात्यात किंवा शासकीय विभागात काम करावे असे त्यांना वाटत होते, मात्र, माझा कल अभिनयावर जास्त असल्याकारणामुळे त्या��चा विरोध हा साहजिकच होता परंतु, नाटक आणि सिनेमात कालानुक्रमे माझी झालेली यशस्वी वाटचाल पाहिल्यावर त्यांचा विरोध मावळला. मी लहानपणापासून त्यांना कडक आणि शिस्तबद्ध असे पाहिले आहे, पण तितकेच ते हळवेदेखील आहेत.\nमी कॉलेजमध्ये असताना गंभीररीत्या आजारी पडलो होतो, मला दवाखान्यात दाखल करावे लागले होते. त्यादरम्यान माझ्या हाताला लावलेली सलाईन निघाली होती. त्यावेळी माझा संपूर्ण हात आणि कपडे अक्षरशः रक्ताने माखले होते. तेव्हा माझ्या बाबांना पहिल्यांदाच मी हतबल झालेलं पाहिलं होतं. तो क्षण आजही आठवला कि माझे डोळे पाणावतात. फादर्स डे च्या निमित्ताने मी त्यांना इतकच सांगेन कि, सगळ्यांसाठी तुम्ही खूप केलंत , आता स्वतःसाठी वेळ काढा, मला तुमची सेवा करू द्या, आणि नेहमी आनंदी राहा. Happy Father’s डे…\nबाबांनी दिलेला कानमंत्र नेहमीच पाळणार\nभरपूर लोकांना असं वाटत असेल की, वामन केंद्रे आपल्या मुलाला घरी नाटकाचे धडे शिकवत असतील. पण खरं सांगू का, माझे बाबा एनएसडीचे अध्यक्ष झाल्यापासून गेली चार वर्ष ते दिल्लीमध्येच स्थायिक आहेत. तसेच, जेव्हा ते मुंबईत होते, तेव्हादेखील स्वत:च्या कामात इतके व्यस्त असायचे की, त्यांची आणि माझी भेट थेट रात्री व्हायची. इयत्ता पहिलीपासून ते आजवर बाबांच्या कामाचे केवळ निरीक्षण करतच मी मोठा झालो आहे. त्यांची काम करण्याची पद्धत, नियोजन, घरी असताना त्यांनी लिहिलेली नाटकं मी जवळून पहिली आहेत. त्यांच्या काही नाटकांत मी कामदेखील केले असले तरी, त्यांच्याकडून जितके काही शिकता येईल तितके माझ्यासाठी कमीच आहे. बाबा दिल्लीत जरी असले तरी, माझ्या कामाबाबत ते सतत मला फोन करून मार्गदर्शन देत असतात. माझ्या अभिनयात मी कुठे कमी पडतो आहे, त्यासाठी मला काय करायला हवे, ते सांगतात. अभिनय क्षेत्रात उतरताना बाबांनी मला ‘काम करत असताना तुझ्या बद्दल कोण काय विचार करतय या कडे लक्ष देऊ नकोस ‘ असा कानमंत्र दिला होता.\n‘ड्राय डे’ या मराठी सिनेमात माझा डेब्यू असून, बाबांचा कानमंत्र मी या सिनेमासाठी इमान- ए -इतबारे पाळला आहे.\nऋत्विक वामन केंद्रे, अभिनेता.\nशनिवार-रविवार आमच्या दोघांचा हक्काचा दिवस\nबाबा आणि मला खूप कमी वेळ सोबत घालवायला मिळतो कारण माझ्याबरोबर नेहेमी माझी आईच असते. पण जेव्हा कधी बाबा ऑफिसवरून लवकर येतात तेव्हा तेच मला सेटवर घ्यायला सुद्धा येतात, शनिवार-रविवार हा फक्त माझा आणि माझ्या बाबांचाच असतो. त्या दिवसात बाबा मला माझ्या अभिनयामधील त्यांचे निरीक्षण सांगतात. मला जेव्हा “पिप्सी”साठी सर्वोत्कृष्ट बालकलाकारचा राज्य पुरस्कार मिळाला, तेव्हा सर्वात जास्त आनंद त्यांनाच झाला होता. माझे बाबा कामात खूप व्यस्त असले तरी, ते सतत माझा विचार करत असतात. मला आठवते की, ३-४ वर्षापूर्वी तू माझा सांगाती या मालिकेच्या ऑडीशनदरम्यान माझा पाय फ्रँक्चर झाला होता. बाबा कार रिव्हर्स घेत असताना तो अपघात झाला होता. त्यात दोन दिवसांवर ऑडीशन होते त्यामुळे बाबा खूप दुखावले होते. मग मीच त्यांना सांगितलं की मी अशीच आँडीशन देणार आहे. असे हे माझे बाबा जगातले बेस्ट बाबा असून, त्यांचा सपोर्ट मला नेहमीच असतो.\nमैथिली केदार पटवर्धन, बालकलाकार\nमाझे बाबा पुरुषोत्तम विनायकराव जाधव माझे प्रेरणास्थान आहेत. मी आज जे काही आहे ते केवळ त्यांच्यामुळेच. ते मोठे सरकारी अधिकारी असल्यामुळे लहानपणी मी त्याचा खूप फायदा उचलायचो, पण जसे सज्ञान होत गेलो, तसे त्यांच्यावर असलेल्या कामाच्या आणि कार्याच्या जबाबदारीचे भान मला आले. ऑफिस आणि कुटुंब या दोघांमध्ये बेलेंस कसा साधायचा हे बाबांनीच शिकवलं. कॉलेज ड्राॅपर पासून रॅपर, चित्रपट निर्माता ते आता ‘मी पण सचिन’ या सिनेमाच्या दिग्दर्शनापर्यंतचा माझा हा प्रवास बाबांच्या मार्गदर्शनामुळेच सहजशक्य झाला. सिनेमाचा कॅप्टन ऑफ द शिप असणाऱ्या दिग्दर्शकाची जबाबदारी एका कुटुंबप्रमुखासारखीच असते. माझ्या बाबांनी त्यांच्या आयुष्यात कुटुंबप्रमुखाची ही जबाबदारी चोख पार पाडली आहे, त्यांचे हेच आदर्श आज मला चित्रपट दिग्दर्शनात कामी येत आहे. आगामी काळातही त्यांची वटवृक्षासारखी मोठी सावली माझ्यावर राहील, याची मला खात्री आहे.\nश्रेयश पुरुषोत्तम जाधव, रॅपर, निर्माता, दिग्दर्शक.\nमनोरंजन क्षेत्रातील बातम्या, खुमासदार मुलाखती, थोडी मज्जा, behind the scene आणि बरचं काही\tView all posts by manoranjancafe\nPrevious ९८ व्या नाट्य संमेलनात बालनाटये, संगीत, एकांकिका यांची मेजवानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/national/monsoon-came-kerala-today/", "date_download": "2019-07-22T10:53:05Z", "digest": "sha1:LL3ZE2RGYITEZRX5ZXW7FNQPFJSYDPWL", "length": 30224, "nlines": 409, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Monsoon Came In Kerala Today | आठवड्याभराच्या विलंबानंतर अखेर मान्सून केरळमध्ये दाखल, हवामा��� खात्याकडून घोषणा | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nआता पाकिस्तानचा क्रिकेट संघही घडवणार इम्रान खान\nविविध मागण्यांसाठी गोर सेनेचा रास्ता रोको\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nविकेंडला सिंहगडावर जाण्यासाठी दुपारी 2ची डेडलाईन\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nकर्नाटक विधानसभाच बरखास्त करा- उद्धव ठाकरे\nमराठी अनिवार्य नसणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई\nएकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nही आहे मराठीतील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री, आता ओळखणे देखील होतंय कठीण\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nकिती टक्के लोक ऑफिसमध्ये अफेअर करतात\n'या' 4 राशींच्या व्यक्ती स्वतःच्या दुःखाचा बाऊ करत नाहीत; तुमची रास आहे का यात\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\n���ाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोब�� काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nAll post in लाइव न्यूज़\nआठवड्याभराच्या विलंबानंतर अखेर मान्सून केरळमध्ये दाखल, हवामान खात्याकडून घोषणा\nthe monsoon came in Kerala today | आठवड्याभराच्या विलंबानंतर अखेर मान्सून केरळमध्ये दाखल, हवामान खात्याकडून घोषणा | Lokmat.com\nआठवड्याभराच्या विलंबानंतर अखेर मान्सून केरळमध्ये दाखल, हवामान खात्याकडून घोषणा\nबरेच दिवस लांबलेला मान्सून अखेर आज मृग नक्षत्राच्या मुहुर्तावर केरळमध्ये दाखल झाला आहे.\nआठवड्याभराच्या विलंबानंतर अखेर मान्सून केरळमध्ये दाखल, हवामान खात्याकडून घोषणा\nमुंबई - बरेच दिवस लांबलेला मान्सून अखेर आज मृग नक्षत्राच्या मुहुर्तावर केरळमध्ये दाखल झाला आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून केरळमध्ये मान्सूनला अनुकूल वातावरण निर्माण झाले होते, अखेर आज केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाल्याची अधिकृत घोषणा भारतीय हवामान खात्याने केली.\nमान्सूनचे आगमन लांबणीवर पडल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. अखेरीच 1 जून या मान्सूनच्या केरळमधील आगमनाच्या अपेक्षित तारखेनंतर तब्बल आठवडाभराने आज मान्सून केरळमध्ये दाखल झाला. दरम्यान, केल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्रात मान्सूनपूर्व सरी बरसत आहेत. मात्र मान्सूनचे केरळमधील आगमन लांबल्याने महाराष्ट्रामध्येही मान्सून थोडा उशिरा पोहोचण्याची शक्यता आहे. मुंबईत १३ जूननंतरच मान्सूनचे आगमन होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.\nभारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. विदर्भात उष्णतेच्या लाटेची नोंद झाली आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती.\nमुंबईसाठी अंदाज ८ आणि ९ जून : आकाश सामान्यत: ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३६, २९ अंशाच्या आसपास राहील. मुंबई ३४.९ अंशावर मुंबईचे कमाल तापमान अद्यापही ३४ ते ३५ अंशावर स्थिर आहे. आर्द्रता ६५ टक्क्यांच्या आसपास आहे. मागील तीन दिवसांपासून शहर आणि उपनगरावर ढग दाटून येत आहेत. प्रत्यक्षात सरींचा मात्र पत्ता नाही. सकाळी दाटून येत असलेले ढग दुपारी मात्र विरळ होत आहेत. परिणामी, मुंबईकरांना ‘ताप’दायक सूर्यकिरणांना सामोरे जावे लागत आहे. विशेषत: आर्द्रतेमध���ये नोंदविण्यात येणारे चढउतार मुंबईकरांना घाम फोडत आहेत.\n८ जून : मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहील. विदर्भासह मराठवाड्यात उष्णतेची लाट येईल.\n९ जून : विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहील. काही ठिकाणी उष्णतेची लाट येईल.\n१० आणि ११ जून : विदर्भात उष्णतेची लाट येईल.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमान्सूनने संपूर्ण देश व्यापला, राज्यात मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा\nकुलभुषण जाधव: लढाई संपलेली नाही\nकेरळमध्ये तुफान पावसाचा अंदाज, तीन जिल्ह्यांत अलर्ट\nसुवर्णकन्या हिमा दासचा सुवर्ण चौकार\nवेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी रोहित शर्मा घेऊ शकतो कोहलीची जागा\nही आहेत भारतातील महाकाय धरणे, येथील भव्यता पाहून दिपतात डोळे\nChandrayaan-2: चंद्रावर उतरणारी 'प्रग्यान' बग्गी आहे तरी कशी\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nशीला दीक्षित यांचा उत्तराधिकारी कोण\nमोदींकडून इस्रोचे अभिनंदन तर सुषमा स्वराज यांचा 'वैज्ञानिकांना सॅल्यूट'\n'जय किसान, जय विज्ञान'... चांद्रयान-२ मोहिमेत शेतकरी पुत्राची मोलाची कामगिरी\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1624 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (793 votes)\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nकमी वयात पांढऱ्या केसांनी हैराण केलंय; 'हे' घरगुती उपाय वापरून तर पाहा\nवजन कमी करायचंय, बीपी नॉर्मल ठेवायचाय मग दररोज सकाळी प्या 'गरम पाणी'\nचंद्रावर वसले होते एलियन्सचे शहर, नासाच्या छायाचित्रांमधून झाला उगलडा\nमाणसाच्या आका��ाची सर्वात मोठी जेलीफिश कॅमेरात कैद\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\n....म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या स्वभावाला औषध नाही: अजित पवार\nवर्ग प्रमुखाची निवडणूक हरल्याने 13 वर्षांच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nलोकल रोज विलंबाने धावतात, आमच्या नोकऱ्या जातात; प्रवाशांचे आंदोलन\nजिल्ह्यात लहरी पावसाचा खेळ सुरूच\nChandrayaan-2: वीरेंद्र सेगवागने दिल्या इस्रोला खास शुभेच्छा\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nएक वर्षाच्या लीपनंतर ‘छत्रीवाली’ मालिकेतल्या विक्रम-मधुराचं नातं नव्या वळणावर\nBreaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\n3, 2, 1, 0... इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'चांद्रयान-2' चं उड्डाण यशस्वी झाल्याची घोषणा\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-anna-hajare-and-insult-2435602.html", "date_download": "2019-07-22T09:33:35Z", "digest": "sha1:ACV3XPZ6OD5N3Q3RHXCBNABJS6EW7GZT", "length": 7478, "nlines": 147, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "anna hajare and insult | अपमान पचवायला शिका, असं अण्णा का सांगतात ?", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nअपमान पचवायला शिका, असं अण्णा का सांगतात \nबुद्ध, महावीर, विवेकानंद, गांधी आणि आता अण्णांपर्यंत ही परंपरा अनेक रूपांत येत राहिली आहे.\nदोन गोष्टी पचवायला मोठी ताकद लागते. मान आणि अपमान. मान पचवता आला नाही तर अहंकाराचे ढेकर येण्यास सुरुवात होते. मानाचे अपचन दुर्धर आजारासार���े वाटते, परंतु अपमान पचवणे त्यापेक्षाही कठीण आहे. मानाचा तर लोक विनम्रतेने सांभाळ करतात. मोठे होऊन विनम्र बनण्यात अहंकार संपुष्टात येतो. परंतु अपमान सहन करण्यासाठी मोठी हिंमत लागते. गेल्या काही दिवसांत अण्णा हजारे यांनी जीवनाचे जे सूत्र दिले होते, त्यात एक महत्त्वाचे होते. अपमान पचवायला शिका. थोडे धैर्य ठेवले आणि अपमान सहन केला तर अहंकार आणि क्रोध आपोआप गळून जातो. जेव्हा आपण चुकीच्या कामाबाबत विरोध करीत असतो तेव्हा भ्रष्टाचारी लोक आपल्याला चुकीचे ठरवण्यासाठी अपमानीत करण्याच्या विविध क्लृप्त्या शोधीत असतात. आपला अहंकार सक्रिय असेल तर आपणही आक्रमक होणार आणि चुकीच्या विरोधात असलेल्या योग्य लक्ष्यापासून भरकटणार, विचलित होणार. उद्योगपती सुरेश गोयल यांनी सांगितले होते की अण्णांचे हे सूत्र त्वरित स्वीकारून अजमावलेही. या सूत्रामुळे त्यांना एक नवी दृष्टी मिळाली. अपमान सहन करून तुम्ही तुमची ऊर्जा वाचवता आणि लक्ष्यही प्राप्त करू शकता. रावणाने लंकेच्या सभेत हनुमानाचा अपमान केला होता. परंतु त्याने तो सहन केला आणि लंकेचे दहन, दुर्गुण विनाशाचे आपले लक्ष्य प्राप्त केले. बुद्ध, महावीर, विवेकानंद, गांधी आणि आता अण्णांपर्यंत ही परंपरा अनेक रूपांत येत राहिली आहे. अपमान पचवून चुकीच्या मार्गाला विरोध केल्यास तो यशस्वी होऊ शकतो.\nसुख-शांती : पती-पत्नीने एकमेकांच्या भावना समजून घेतल्यास कुटुंबात सुख राहते\nकथा : क्रोधामुळेच होते भांडण, आपण शांत राहिल्यास वाद होणारच नाहीत\nजो मित्र समोर आपले कौतुक आणि पाठीमागे निंदा करतो, त्याला लगेच सोडून द्यावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/six-people-death-in-road-accident-in-jaipur-delhi-national-highway-5955037.html", "date_download": "2019-07-22T09:31:39Z", "digest": "sha1:GDFZFHK3X6O45SPTNFQJQRDQ6ULVSXYA", "length": 8493, "nlines": 151, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Six people death in road accident in jaipur delhi national highway | भीषण अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू, घरातून आनंदात निघाले होते कुटुंब 4 तासांनी आली मृत्यूची बातमी", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nभीषण अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू, घरातून आनंदात निघाले होते कुटुंब 4 तासांनी आली मृत्यूची बातमी\nजयपूर-दिल्ली नॅशनल हायवेवर भिवाडी भागात जयसिंहपुरा गावाजवळ रविवारी सकाळी 4 वाजता कार-ट्रकच्या अपघातामध्ये 6 जणा��चा मृत्य\nजयपूर - जयपूर-दिल्ली नॅशनल हायवेवर भिवाडी भागात जयसिंहपुरा गावाजवळ रविवारी सकाळी 4 वाजता कार-ट्रकच्या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. हे सर्वजण जयपुरवरून दिल्लीला येत होते. यामधील चार लोक एकाच कुटुंबातील तर दोन लोक जयपूर जातीवाला भागातील रहिवासी होते. दोन्ही कुटुंब नातेवाईक होते. एक महिला गंभीर जखमी असून तिच्यावर रोहतकच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.\nकारचा झाला चुराडा, गेट कापून शव बाहेर काढले\nअपघात एवढा भीषण होता की, कार पूर्णपणे चक्काचूर झाली. लोकांनी पोलिसांना फोन करून ट्रकच्या खाली दबलेल्या कारमधील लोकांना गेट कापून बाहेर काढले आणि बावल हॉस्पिटलमध्ये पोहोचवले. या अपघातामध्ये ढाणी निवासी चंपी (35), दोन वर्षांचा मुलगा आर्यन, लिच्छो (30), नरेश, सुनील (24) व पत्नी रेखा (20) यांना मृत घोषित करण्यात आले. चंपी यांची पत्नी अनिता यांना पुढील उपचारासाठी रोहतकला पाठवण्यात आले.\nप्रत्येक सणाला दिल्लीवरून घरी येत होते\nया अपघातातील सर्व सदस्य तीन-चार वर्षांपासून दिल्लीमध्ये राहून काम करत होते. प्रत्येक सण आणि कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी हे जयपूरला यायचे. सहा सप्टेंबरला ढाणीपासून नईनाथ महादेव मंदिरात जाणाऱ्या वार्षिक यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी हे दिल्लीवरून येथे आले होते. सात सप्टेंबरला सकाळी यात्रेमध्ये सहभागी होऊन आठ तारखेला सकाळी घरी आले. त्यानंतर रात्री शिवदासपुरा येथून कानोताजवळ स्थित जीतावाला गावात गेले. तेथून त्यांनी नातेवाईक सुनील आणि रेखाला सोबत घेतले आणि रात्री एक वाजता जीतावाला येथून दिल्लीला निघाले. परंतु रस्त्यामध्येच अपघातामध्ये सर्वांचा मृत्यू झाला.\nशीला दीक्षित पंचतत्वात विलीन, दिल्लीतील निगमबोध घाटावर राजकीय इतमामात करण्यात आले अंत्यसंस्कार\nमिशन चांद्रयान-2 : इस्त्रोने पूर्ण केला चांद्रयान-2 चा सराव, सोमवारी या वेळेला होणार प्रक्षेपण\nशीला दीक्षित यांना 2012 मध्ये सोडायचे होते मुख्यमंत्रीपद; पण निर्भया प्रकरणानंतर निर्माण झालेल्या परिस्थितींमुळे बदलले मन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/solapur-dr-5947288.html", "date_download": "2019-07-22T09:41:48Z", "digest": "sha1:4FBSS4UWCC4EPUBYZWB572I5MKPD2H5A", "length": 7489, "nlines": 150, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Solapur Dr. Yeole, Sheikh have announced state-level model teacher award | सोलापूरच्या डाॅ. येवले, शेख यां��ा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nसोलापूरच्या डाॅ. येवले, शेख यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार\nसोलापुरातील गावडेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे सहाय्यक शिक्षक डाॅ. नागनाथ अप्पासाहेब येवले आणि विजापूर रोडवरील निर्मलात\nसोलापूर - सोलापुरातील गावडेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे सहाय्यक शिक्षक डाॅ. नागनाथ अप्पासाहेब येवले आणि विजापूर रोडवरील निर्मलाताई ठोकळ प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे सहायक शिक्षक युसूफ शेख यांना राज्य शासनाचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. पाच सप्टेंबर रोजी पुरस्कार वितरण होणार आहे. डाॅ. येवले आणि शेख यांनी इंग्रजी विषयावर काम केले असून, सोप्या अध्यापन पद्धतीचा अवलंब केला.\nराज्य शासनाच्या आदर्श शिक्षक पुरस्कारांची मंगळवारी घोषणा करण्यात आली. त्यात राज्यातील १०८ शिक्षकांचा समावेश आहे. प्राथमिक ३८, माध्यमिक ३९, आदिवासी क्षेत्र १८, सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका ८, विशेष पुरस्कार २, अपंग १, गाइड १, स्काऊट १ अशा एकूण १०८ शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर झाला\nदहा रुपयांत ६०० शब्दांची डिक्शनरी\nडाॅ. येवले यांनी आतापर्यंत तिल्हेहाळ, कुलकर्णी तांडा, वटवटे येथे काम केले. तेथे त्यांनी ६०० शब्दांची डिक्शनरी तयार करून ती दहा रुपयांत उपलब्ध केली. त्यांनी पाच पुस्तके लिहिली आहेत. मुलांना इंग्रजी सोपी करून शिकवण्यासाठी ठोकळ प्रशालेचे शेख यांनी यूट्यूबचा आधार घेतला. यामुळे मुलांची गोडी वाढून त्यांच्या इंग्रजीमध्ये सुधारणा झाली.\nसोने चोरायला आले पण सीसीटीव्हीच चोरुन नेले, जेऊरमध्ये घडला प्रकार\nट्रकमधून वाहतूक; ५७ लाखांचा गुटखा जप्त, उत्तर प्रदेशातील दोघांवर गुन्हा दाखल\nराज्यातील महिला बचत गटांसाठी आता \"हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची\" योजना सुरू, उत्कृष्ट उत्पादन करणाऱ्या बचत गटांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचे अर्थ सहाय्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/udayanraje-bhosle-will-use-dj-dolby-even-if-against-law-in-satara/", "date_download": "2019-07-22T10:13:35Z", "digest": "sha1:C446QJOYYYPPVB44JD2H7XRKCU7JZ2QK", "length": 15549, "nlines": 183, "source_domain": "policenama.com", "title": "जब तक है जान तब तक डॉल्बी वाजवणार, उदयनराजेंचा इशारा", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n..अन् आदित्य ठाकरे ग���ले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\nजब तक है जान तब तक डॉल्बी वाजवणार, उदयनराजेंचा इशारा\nजब तक है जान तब तक डॉल्बी वाजवणार, उदयनराजेंचा इशारा\nसातारा : पोलीसनामा ऑनलाईन\nगणेशोत्सादरम्यान कोर्टाच्या आदेशानुसार डॉल्बीवर मर्याद घालण्यात आली आहे. कोल्हापूर, सातार परिसरात पोलिसांनी गणेशोत्सावाच्या पहिल्याच दिवशी पोलिसांनी कारवाई करुन सात लाखांचे डॉल्बीसेट जप्त केले. यावरुन संतापलेल्या खासदार उदयनराजे भोसले यांनी डॉल्बीने प्रदूषण होते तर राज्यातील कंपन्यांच्या प्रदुषणाचे काय विश्वास नांगरे पाटील यांना पुणे फेस्टीव्हल डेसिबल दिसला नाही का असा सवाल त्यांनी केला आहे. उदयनराजे भोसले यांनी यापूर्वीच जब तक है जान तब तक डॉल्बी वाजणार’, असा इशारा सरकारला दिला होता. तसेच मंगळवार तळे माझ्या मालकीचे तिथे काय करायचे काय नाही ते मी ठरवणार कंटेंट ऑफ कोर्ट होऊच शकत नाही आणि झाला तर तो माझ्यावर होईल अशा इशाराही उदयनराजेंनी दिला.\nडेसिबलची मर्यादा घालून डॉल्बीला मंजुरी द्यायला हवी. इथं तरुणांना रोजगार मिळत नाही. काही तरूणांनी कर्ज काढून डॅाल्बी सेट घेतले आहेत. आता त्यांच्यावर जप्ती आलीय याला जबाबदार कोण त्या पोरांनी कर्ज कसं फेडायचं त्या पोरांनी कर्ज कसं फेडायचं , असा सवाल राजेंनी उपस्थितीत केला.\nमला अटक करायचे सोडून द्या, मी जनतेसाठी काहीही करू शकतो. डॅाल्बीने प्रदूषण होतंय तर राज्यातील कंपन्यांच्या प्रदुषणाचे काय, विश्वास नांगरे पाटील यांना पुणे फेस्टिव्हल डेसिबल दिसला नाही का , विश्वास नांगरे पाटील यांना पुणे फेस्टिव्हल डेसिबल दिसला नाही का असा सवालच राजेंनी नांगरे पाटलांना विचारलाय. जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला प्रशासन जबाबदार राहिल असा इशारा राजेंनी दिला. तसेच सातारा गणेश विसर्जन मंगळवार तळे येथेच होणार आहे. या बाबत कारण नसताना प्रसासनाने गोधळ घातला आहे. तळ्याच्या बाबतीत काहीही शंका बाळगू नका मंगळवार तळ्यातच विसर्जन होणार जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर प्रशासन जबाबदार असेल असा इशाराही खासदार उदयनराजेंची पुन्हा एकदा प्रशासनाला दिलाय.\nपोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा.\nपोलीसनामाला ट्विटरवर फाॅ���ो कर.\nपोलीसनामाचे युट्यूब चॅनेलला सब्सक्राईब करा.\nपोलीसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जाॅईन व्हा.\n#जवाबदो : सत्ताधारी आमदारांचा मानवी तस्करीमध्ये सहभाग आहे का\nनाशिक-मुंबई महामार्गावर अपघात, नगरसेवकासह तिघे ठार\nहमखास भरघोस फायदा देणार्‍या पोस्टातील ‘या’ दोन योजना, जाणून घ्या\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\n गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून FB…\nयेत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम ‘फ्री’, कोट्यावधी…\n९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये\nआता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \nअभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास\n..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद\nतैमूर अली खानबद्दल सीन लिओनीचं ‘हे’ मत\nअभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा…\nआता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा मागील काही महिन्यांपासून पडद्यापासून दूर आहे.…\nहमखास भरघोस फायदा देणार्‍या पोस्टातील ‘या’ दोन योजना,…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय डाक विभाग देशातील नागरिकांसाठी नवनवीन योजना आणत असते. त्याचबरोबर बचत योजना…\n आता पेट्रोलने नव्हे ऊसाच्या रसाने चालणार वाहने,…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - पेट्रोलपेक्षा स्वस्त असलेले इथेनॉल शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. सरकारने देखील इथेनॉलचे…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कॉलेज शेजारील कचरा कुंडीची तक्रार थेट युवा सेनाप्रमुख…\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’ वक्तव्य\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्रीपदाचा विषय माझ्यासमोर नसून महाराष्ट्र घडवायला मी निघालेलो आहे. जे लोक…\nहमखास भरघोस फायदा देणार्‍या पोस्टातील ‘या’ दोन…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\nमुख्यमंत्री पदाबाबत आदित्य ठाकरे यांचे ‘हे’…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पो���ीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nवर्तमान पत्रात जाहिरात देवून घरामध्येच ‘स्पा’च्या नावाखाली चालु…\nआता वेब सिरीजमध्ये अनुष्का शर्माची ‘एन्ट्री’ \nहमखास भरघोस फायदा देणार्‍या पोस्टातील ‘या’ दोन योजना, जाणून घ्या\n आता पेट्रोलने नव्हे ऊसाच्या रसाने चालणार वाहने, अशी होणार…\n..अन् आदित्य ठाकरे गेले कचरा साफ करायला\n‘माझी नव्हे तुमचीच मस्ती जिरली’, शिवाजीराव आढळराव पाटलांचा…\nसुप्रीम कोर्टाने आदेश दिल्याने आत ‘हा’ ३ फुट्या डॉक्टर…\nआदित्य ठाकरेंच्या ‘जन आशीर्वाद’ यात्रेवर राष्ट्रवादीचे…\nआठवड्याभरात अनेक आमदार-नेत्यांची शिवसेनेत ‘एन्ट्री’ ;…\nयुतीच्या भवितव्याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचं ‘मोठं’ वक्‍तव्य \nवन अधिकार्‍याला दारू पाजून बनवला ‘अश्‍लील’ व्हिडीओ अन् केला ‘व्हायरल’\nआंतरराष्ट्रीय युवा क्रिकेटपटु एजाज कुरेशी याचा हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते नागरी सत्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5004004923535981397&title=Dhadgaon%20Pattern%20of%20water%20Management&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2019-07-22T10:13:12Z", "digest": "sha1:PD2RXWRBXZLE5YAZ32ED4U6VCQ3IUKB6", "length": 12944, "nlines": 138, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "दुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न", "raw_content": "\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nवॉटर बँकेतून शेतकऱ्यांना पाणीपुरवठा; पाणीवापराची आचारसंहिता\nनंदुरबार : दुष्काळावर मात करण्यासाठी विविध स्तरांवर अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु त्या १०० टक्के यशस्वी होतातच असे नाही. परंतु गावपातळीवर एखादी व्यक्ती वा समूह स्वयंप्रेरणेने काम करून पाणी नियोजन करतात, त्या वेळी त्यांनी केलेले काम अनेकांना प्रेरणादायी ठरते. त्यापैकीच एक म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील एका आदिवासी शेतकऱ्याने केलेला पाणी नियोजनाचा नवीन धडगाव पॅटर्न.\n‌नंदुरबार जिल्ह्याच्या धडगाव तालुक्यातील काकरदा येथील वसंत पाडवी यांनी उभारलेली ‘वॉटर बँक’ राज्यभर कौतुकाचा विषय ठरली आहे. आदिवासी असलेल्या वसंत पाडवी या शेतकऱ्याला ‘वॉटर बँके’ची कल्पना सुचली आणि त्याने आठ-१० शेतकऱ्यांना एकत्र करून शासनाच्या सामूहिक शेततळे योजनेचा लाभ घेण्याचे ठरविले. परंतु शासनाकडून मिळालेल्या अनुदानात या शेतकऱ्यांच्या मनात असलेले मोठे शेततळे तयार होणार नव्हते. त्यामुळे या शेतकऱ्यांनी आपले स्वत:चे पैसे घालून ४० गुंठे जमिनीवर (एक एकर) श्रमदानातून शेततळे तयार केले. त्यात पावसाळ्यातील पाणी साठवून मत्स्य व्यवसाय सुरू केला. त्यातून वॉटर बँकेची देखभाल, दुरुस्ती यांचा खर्च निघून शेतकऱ्यांना ४० हजारांचा नफा झाला आहे.\nमत्स्य व्यवसायासारखा पूरक व्यवसाय तर या शेतकऱ्यांनी सुरू केलाच. परंतु या वॉटर बँकेतून अनेक शेतकऱ्यांना त्यांनी पाणीपुरवठा केला. हा पाणीपुरवठा करताना या शेतकऱ्यांनी एक आचारसंहिता तयार केली. त्यानुसार, साठवलेले पाणी पिकांना जास्त काळ देता यावे, यासाठी एका दिवसाआड प्रत्येक शेतकऱ्याला २० मिनिटे पाणी देण्यात येते; मात्र पाण्याचा वापर करताना ठिबक (ड्रिप), तुषार (स्प्रिंकल) सिंचनाचाच वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.\nपाण्याची बचत करत असताना, आंबा, सीताफळ, आवळा, लिंबू, काजू यांसारख्या फळझाडांसह भाजीपाला लावण्यावर त्यांनी भर दिला आहे. काकरदा येथील शेतकऱ्यांनी केलेला हा नवीन प्रयोग राज्यातील दुष्काळी परिस्थितीत आदर्श ठरेल असा आहे. पाणी साठवताना पाण्याच्या वापरासाठीदेखील राज्यात आचारसंहिता तयार करण्याचे या आदिवासींचे सूत्र सरकारने आणि इतर शेतकऱ्यांनी स्वीकारणे गरजेचे आहे. केवळ आत्महत्या करून प्रश्न सुटणार नाहीत. परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी शेतकऱ्यांनी केली पाहिजे. त्यासाठी गावपातळीवर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतीपूरक उपक्रम हातात घेणे गरजेचे आहे.\nसरकारनेदेखील वसंत पाडवींचा वॉटर बँकेचा उपक्रम राज्यात कशा प्रकारे राबविता येईल, यावर विचार करून अंमलबजावणी केली तर फायदेशीर ठरू शकेल. दुष्काळाचे सावट राज्यावर असताना एक आदिवासी शेतकरी ‘वॉटर बँक’ स्थापन करून एक नवा आदर्श निर्माण करतो, हे कौतुकास्पद आहे. शेतकऱ्यांनी भविष्यासाठी स्वत: पाण्याचे स्रोत शोधणे, पाण्याचा काटकसरीने वापर करणे आणि त्या आधारे भीषण परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी ठेवणे आवश्यक आहे. शासनाचे अनुदान, चारा, छावण्या हे तात्पुरते उपाय असतात. स्वबळावर आत्मनिर्भरतेने जगण्यासाठी शेतकऱ्यांनी आता सज्ज झाले पाहिजे. ते महत्त्व अधोरेखित करण्याचे काम हा पॅटर्न करतो.\nTags: NandurbarDhadgaonनंदुरबारधडगाववॉटर बँकपाणीपुरवठाआदिवासी शेतकरीधडगाव पॅटर्नवसंत पाडवीकाकरदाVasant PadaviKakaradaDhadgaon Patternदुष्काळDroughtWater ManagementFarmersBe Positiveशशिकांत घासकडबी\nआपण केलेला उपक्रम वाखाणण्या जोगे आहे पोत्यात शेतकरींने आप आपल्या परीने समुहाने करने हेच देश साठी हितावह आहे.\nनमस्कार खूप छान माहिती याचा विचार अनेकांना माहीत नाही. कळवते पुढे.\nसातपुड्याच्या जंगलात आढळले दुर्मीळ पांढरे मोर तोरणमाळच्या गुरू गोरक्षनाथ यात्रोत्सवाला जनसागर आदिवासी भागातील कबड्डीपटू चुनीलालची गरुडभरारी सोन्यासारख्या शिक्षकाला सोन्याची अंगठी सुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\nआंतरराष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत अभिषेक देशपांडेला उपविजेतेपद\nशिवाजी विद्यापीठामध्ये ‘पीजी डिप्लोमा इन ई-बिझनेस’साठी प्रवेश\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\nपेण, पनवेल, उरण, घारापुरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/beed/windy-storm-electricity-fell-camp-and-killed-two-bulls/", "date_download": "2019-07-22T10:49:23Z", "digest": "sha1:YMRXXA33ZGE46B7P3XSDY25QN2NTNJA2", "length": 27151, "nlines": 403, "source_domain": "www.lokmat.com", "title": "In The Windy Storm, Electricity Fell Into The Camp And Killed Two Bulls | वादळी वाऱ्यात छावणीवर वीज पडून दोन बैल ठार | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nविविध मागण्यांसाठी गोर सेनेचा रास्ता रोको\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nविकेंडला सिंहगडावर जाण्यासाठी दुपारी 2ची डेडलाईन\nठाण्यातील अभिनय कट्ट्यावर उलगडले 'ड्रायव्हर' चे भावविश्व\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nकर्नाटक विधानसभाच बरखास्त करा- उद्धव ठाकरे\nमराठी अनिवार्य नसणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई\nएकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nही आहे मराठीतील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री, आता ओळखणे देखील होतंय कठीण\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nकिती टक्के लोक ऑफिसमध्ये अफेअर करतात\n'या' 4 राशींच्या व्यक्ती स्वतःच्या दुःखाचा बाऊ करत नाहीत; तुमची रास आहे का यात\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nपंतप्रधान ��ोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nAll post in लाइव न्यूज़\nवादळी वाऱ्यात छावणीवर वीज पडून दोन बैल ठार\nवादळी वाऱ्यात छावणीवर वीज पडून दोन बैल ठार\nबीड तालुक्यातील लोणी शहाजनपूर येथे वादळी वा-यासह झालेल्या पावसात वीज पडून छावणीतील दोन बैल दगावले. ही घटना शुक्रवारी रात्री ८ वाजता घडली.\nवादळी वाऱ्यात छावणीवर वीज पडून दोन बैल ठार\nपिंपळनेर : बीड तालुक्यातील लोणी शहाजनपूर येथे वादळी वा-यासह झालेल्या पावसात वीज पडून छावणीतील दोन बैल दगावले. ही घटना शुक्रवारी रात्री ८ वाजता घडली.\nबीड तालुक्यातील पिंपळनेर, नाथापुर, लोणी शहाजणपुर परिसरात सायंकाळी वादळी वाºयासह पावसाने जोरदार हजेरी लावली होती. यावेळी लोणी शहाजनपूर येथील छावणीत वीज पडल्याने शेतकरी राणु शंकर घवाडे (रा. मालेगांव ता. गेवराई) यांचे दोन बैल जागीच ठार पावले, अशी माहिती छावणी चालक विनोद माटे यांनी दिली आहे. दरम्यान, वीज ���डून दोन बैल दगावल्याचा अहवाल वरिष्ठांना पाठवला आहे. आज पंचनामा करण्यात येणार असल्याचे तलाठी पंडित नाईकवाडे यांनी सांगितले. दरम्यान, गेवराई तालुक्यात शुक्रवारी दुपारी, रात्री तसेच शनिवारी पहाटे मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शनिवारी दिवसभर उकाडा जाणवला. काही भागात जोरदार पावसामुळे गारवा जाणवत होता. गेवराई, रेवकी, सिरसदेवी, पाचेगाव, उमापूर, चकलांबा परिसरात समाधानकारक हजेरी लागली.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nपरभणीऊ भिजपावसाने पिकांना जीवदान\nकोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मॉन्सून सक्रिय\nअहमदनगर शहर झाले जलमय : पाहा फोटोमधून\nदिंडोरी तालुक्याला पावसाचा जोरदार तडाखा\nमानोरी परिसरात पावसाने पिकांना नवसंजीवनी\nशेकडो शेतकर्‍यांच्या पिकविम्याची रक्कम दुसर्‍यांच्या खात्यावर\nभरधाव वाहनाच्या धडकेत हरणाचा तडफडून मृत्यू\nआकडा टाकताना विजेचा शॉक लागल्याने दोघांचा मृत्यू\nगाव तसं पूरग्रस्त; पण वास्तुशिल्पांनी समृद्ध\nशिक्षण विभागाच्या डोंगर माथ्यावरील मुरु माचे उत्खनन; प्रशासनाचे दुर्लक्ष\nवाळू प्रकरण खाकीतील बड्या अधिकाऱ्यांच्या येणार अंगलट\nनिम्म्या बीड शहराचा वीजपुरवठा ८ तास बंद\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1624 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (793 votes)\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nकमी वयात पांढऱ्या केसांनी हैराण केलंय; 'हे' घरगुती उपाय वापरून तर पाहा\nवजन कमी करायचंय, बीपी नॉर्मल ठेवायचाय मग दररोज सकाळी प्या 'गरम पाणी'\nचंद्रावर वसले होते एलियन्सचे शहर, नासाच्या छायाचित्रांमधून झाला उगलडा\nमाणसाच्या आकाराची सर्वात मोठी जेलीफिश कॅमेरात कैद\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\n....म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या स्वभावाला औषध नाही: अजित पवार\nवर्ग प्रमुखाची निवडणूक हरल्याने 13 वर्षांच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nलोकल रोज विलंबाने धावतात, आमच्या नोकऱ्या जातात; प्रवाशांचे आंदोलन\nजिल्ह्यात लहरी पावसाचा खेळ सुरूच\nChandrayaan-2: वीरेंद्र सेगवागने दिल्या इस्रोला खास शुभेच्छा\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nएक वर्षाच्या लीपनंतर ‘छत्रीवाली’ मालिकेतल्या विक्रम-मधुराचं नातं नव्या वळणावर\nBreaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\n3, 2, 1, 0... इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'चांद्रयान-2' चं उड्डाण यशस्वी झाल्याची घोषणा\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/bollywood/heres-why-salman-khan-no-longer-invites-nawazuddin-siddiqui-his-parties/", "date_download": "2019-07-22T10:43:32Z", "digest": "sha1:KUFGRP23DSVW46H6PJDETDJFABC3IVR7", "length": 32707, "nlines": 399, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Here'S Why Salman Khan No Longer Invites Nawazuddin Siddiqui To His Parties | सलमान खान यामुळे नवाझुद्दीन सिद्दीकीला बोलवत नाही त्याच्या घरातील पार्टींना | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nविकेंडला सिंहगडावर जाण्यासाठी दुपारी 2ची डेडलाईन\nठाण्यातील अभिनय कट्ट्यावर उलगडले 'ड्रायव्हर' चे भावविश्व\nशीला दीक्षित यांचा उत्तराधिकारी कोण\nमराठमोळ्या वीराची कमाल; भारताने विंडीजविरुद्धची मालिका ४-१ ने जिंकली\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nकर्नाटक विधानसभाच बरखास्त करा- उद्धव ठाकरे\nमराठी अनिवार्य नसणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई\nएकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार\nविराटच्या बायकोला काम मिळेना आता मोर्चा वळवला वेबसिरीजकडे, वाचा सविस्तर\nसोनाक्षी सिन्हा करायची एका बॉलिवूड सेलिब्रिटीला डेट, तिनेच केला मुलाखतीत खुलासा\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nही आहे मराठीतील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री, आता ओळखणे देखील होतंय कठीण\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nजास्त व्यायाम केल्यानेही वाढू शकतं वजन; कसं ते जाणून घ्या\nकिती टक्के लोक ऑफिसमध्ये अफेअर करतात\n'या' 4 राशींच्या व्यक्ती स्वतःच्या दुःखाचा बाऊ करत नाहीत; तुमची रास आहे का यात\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nChandrayaan-2: मिशनमधील 'ती' 15 मिनिटं असणार अत्यंत आव्हानात्मक\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nChandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nश्रीहरिकोटा - इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nठाणे - महिलांशी फेसबूक आणि व्हॉटसअपवर मैत्री करुन ब्लॅकमेल करणाऱ्या सचिन गडकरीला ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून केली अटक\nगौतम गंभीरने शोधलेला 'हिरा' चमकला; टीम इंडियासोबत विंडीजला निघाला\nपाटण- तालुक्यातील धरणांमध्ये खेकडे सोडणार, विक्रमबाबा पाटणकर यांचे तहसीलदार कार्यालयात खेकडे वाटप आंदोलन\nमुंबई - ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांसह टाटा समूहास हायकोर्टाचा मोठा दिलासा; सायरस मिस्त्री प्रकरणावरून नस्ली वाडियांनी टाटांविरोधात दाखल केलेला खटला\nशशी थरुरांचे 'गालिब' यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; म्हणाले, तरीही मजा घ्या\nकोल्हापूर : टेंबलाईवाडी बीएसएनएल टाॅवरसमोर ट्रकखाली सापडून वृद्ध महिला गंभीर\nठाणे : लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\nधोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी\nChandrayaan-2: मिशनमधील 'ती' 15 मिनिटं असणार अत्यंत आव्हानात्मक\nAll post in लाइव न्यूज़\nसलमान खान यामुळे नवाझुद्दीन सिद्दीकीला बोलवत नाही त्याच्या घरातील पार्टींना\nसलमान खान यामुळे नवाझुद्दीन सिद्दीकीला बोलवत नाही त्याच्या घरातील पार्टींना\nसलमान आणि नवाझ यांच्यात तर खूपच चांगली मैत्री आहे. पण सलमान त्याच्या घरातील पार्टींना कध���च नवाझला बोलवत नाही.\nसलमान खान यामुळे नवाझुद्दीन सिद्दीकीला बोलवत नाही त्याच्या घरातील पार्टींना\nसलमान खान यामुळे नवाझुद्दीन सिद्दीकीला बोलवत नाही त्याच्या घरातील पार्टींना\nसलमान खान यामुळे नवाझुद्दीन सिद्दीकीला बोलवत नाही त्याच्या घरातील पार्टींना\nसलमान खान यामुळे नवाझुद्दीन सिद्दीकीला बोलवत नाही त्याच्या घरातील पार्टींना\nसलमान खान यामुळे नवाझुद्दीन सिद्दीकीला बोलवत नाही त्याच्या घरातील पार्टींना\nठळक मुद्देनवाझुद्दीनला कोणत्याही पार्टीत जायला आवडत नाही. पण तरीही सलमानच्या मैत्रीखातर तो त्याच्या पार्टींना आवर्जून जात असे. पण तिथे तो एकदम शांत बसत असे. कोणामध्येही मिसळत नसे. यावरून नवाझुद्दीन पार्टींमध्ये कर्म्फटेबल नसतो हे सलमानच्या लक्षात आले.\nनवाझुद्दीन सिद्दीकीने आज त्याच्या मेहनतीच्या बळावर बॉलिवूडमध्ये त्याचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आजच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये त्याचे नाव घेतले जाते. एवढेच नव्हे तर सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत तो चित्रपटांमध्ये झळकला आहे. सलमान आणि नवाझ यांच्यात तर खूपच चांगली मैत्री आहे. पण सलमान त्याच्या घरातील पार्टींना कधीच नवाझला बोलवत नाही आणि यामागे एक खास कारण असल्याचे सलमाननेच त्याच्या एका मुलाखतीत सांगितले होते.\nनवाझुद्दीनने चित्रपटांप्रमाणेच डिजिटल क्षेत्रातही आपली एक ओळख निर्माण केली आहे. त्याच्या सेक्रेट गेम्स या वेबसिरिजला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद लाभला. आता या वेबसिरिजचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून यात नवाझचा लूक कसा असणार याविषयी नुकतेच नवाझने त्याच्या सोशल मीडियाद्वारे प्रेक्षकांना सांगितले आहे.\nनवाझुद्दीनचा बॉलिवूडमधील प्रवास अतिशय खडतर होता. तो एका छोट्याशा गावातून आलेला आहे. त्याच्या कुटुंबातील कोणाचाच या इंडस्ट्रीशी संबंध नाहीये. त्याची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची होती. पण तरीही अभिनयक्षेत्रात यायचे असे त्याने अनेक वर्षांपूर्वीच ठरवले होते. त्यामुळे तो नशीब आजमवायला छोट्याशा गावातून मुंबईत आला. मुंबईत आल्यावर सुरुवातीला अनेक चित्रपटांमध्ये त्याने छोट्या-छोट्या भूमिका साकारल्या. सरफरोश, मुन्नाभाई एमबीबीएस यांसारख्या चित्रपटात तो छोट्याशा भूमिकांमध्��े झळकलेला आहे. ब्लॅक फ्रायडे या चित्रपटामुळे त्याच्या करियरला खरी दिशा मिळाली.\nआज नवाझुद्दीनने आमिर खानसोबत तलाशमध्ये तर शाहरुख खानसोबत रईसमध्ये काम केले आहे. सलमान खानसोबत तर तो किक आणि बजरंगी भाईजान यांसारख्या चित्रपटात झळकला आहे. सलमान नवाझुद्दीनला त्याच्या घरातील पार्टींना का बोलवत नाही यामागे एक कारण आहे. सुरुवातीला सलमान त्याला सगळ्या पार्टींमध्ये नवाझला बोलावत असे. पण नवाझुद्दीनला कोणत्याही पार्टीत जायला आवडत नाही. पण तरीही सलमानच्या मैत्रीखातर तो त्याच्या पार्टींना आवर्जून जात असे. पण तिथे तो एकदम शांत बसत असे. कोणामध्येही मिसळत नसे. यावरून नवाझुद्दीन पार्टींमध्ये कर्म्फटेबल नसतो हे सलमानच्या लक्षात आले आणि त्याचमुळे सलमानने त्याला पार्टींसाठी निमंत्रण देणेच आता बंद केले आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nSalman KhanNawazuddin Siddiquiसलमान खाननवाझुद्दीन सिद्दीकी\nनवाझुद्दीन सिद्दीकीला आपल्या पत्नीवर संशय असल्याने त्याने केले असे काही...\nसलमान खान मराठीच्या प्रेमात\nआयुष्यभर लग्न करणार नाही - सलमान खान\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nविराटच्या बायकोला काम मिळेना आता मोर्चा वळवला वेबसिरीजकडे, वाचा सविस्तर\nसोनाक्षी सिन्हाने का साईन केला अ‍ॅडल्ट कॉमेडी सिनेमा\nया अभिनेत्रीच्या मुलाला मिळाला दुसरा चित्रपट, पाहा फर्स्ट लूक\nसोनाक्षी सिन्हा करायची एका बॉलिवूड सेलिब्रिटीला डेट, तिनेच केला मुलाखतीत खुलासा\n या अभिनेत्यावर त्याच्याच प्रेग्नेंट पत्नीनं केला मारहाणीचा आरोप, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट\nSmile Please Movie review:चेहऱ्यावर कधी आसू कधी हासू आणणारी कलाकृती19 July 2019\nSuper 30 Movie Review : सामान्य गणिततज्ज्ञाचा असामान्य प्रवास12 July 2019\nMalal Film Review: मनाला न भावणारी 'मलाल'ची प्रेमकहाणी05 July 2019\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1624 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (793 votes)\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझे��शिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nकमी वयात पांढऱ्या केसांनी हैराण केलंय; 'हे' घरगुती उपाय वापरून तर पाहा\nवजन कमी करायचंय, बीपी नॉर्मल ठेवायचाय मग दररोज सकाळी प्या 'गरम पाणी'\nचंद्रावर वसले होते एलियन्सचे शहर, नासाच्या छायाचित्रांमधून झाला उगलडा\nमाणसाच्या आकाराची सर्वात मोठी जेलीफिश कॅमेरात कैद\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\n....म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या स्वभावाला औषध नाही: अजित पवार\nवर्ग प्रमुखाची निवडणूक हरल्याने 13 वर्षांच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nलोकल रोज विलंबाने धावतात, आमच्या नोकऱ्या जातात; प्रवाशांचे आंदोलन\nजिल्ह्यात लहरी पावसाचा खेळ सुरूच\nChandrayaan-2: वीरेंद्र सेगवागने दिल्या इस्रोला खास शुभेच्छा\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nएक वर्षाच्या लीपनंतर ‘छत्रीवाली’ मालिकेतल्या विक्रम-मधुराचं नातं नव्या वळणावर\nBreaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\n3, 2, 1, 0... इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'चांद्रयान-2' चं उड्डाण यशस्वी झाल्याची घोषणा\nChandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195527907.70/wet/CC-MAIN-20190722092824-20190722114824-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://malimahasangh.org/mediagallary", "date_download": "2019-07-22T12:56:53Z", "digest": "sha1:GNGC3FXF4GH2E5LDGQZI6CPOH735ZIVY", "length": 2715, "nlines": 40, "source_domain": "malimahasangh.org", "title": "Mali Mahasangh", "raw_content": "\nसाहित्य, लेखक, कवी, कलाकार, सामाजिक कार्यकर्ता यांच्या कार्याला प्रसिद्धी देणारे दालन\nविभाग / जिल्हा / तालुका कार्यकारणी\nसंत सावता महाराज पुण्यतिथी सोहळा आयोजन बाबत बैठक\nसेलू येथे माळी महासंघाची बैठक\nमाळी महासंघ कार्यशाळा नांदुरा जिल्हा बुलढाणा\nमाळी महासंघाची स्थापना खरेतर १९८२ ला अॅड. आनंदराव गोडे साहेबांनी केली होती व कामकाज सुरळीत होते परंतु वृध्दापकाळ आल्याने मध्यंतरी च्या काळात कामकाज मागे पडले त्यामुळे माळी महासंघ चालविण्याची जबाबदारी विश्वस्त मंडळाने १२ डिसेंबर २०१६ रोजी माननीय श्री. अविनाश ठाकरे व त्यांच्या चमूवर सोपवली. एक वर्षाच्या कालखंडात कागदोपत्री कायदेशीर बाबींची पुर्तता करून कामकाजाला सुरवात केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/national/uttar-pradesh-lok-sabha-election-results-2019-tough-fight-between-bjp-and-mahagathbandhan-uttar/", "date_download": "2019-07-22T12:51:29Z", "digest": "sha1:2DTBIXFHRGOCXA42P2MTCBYU6PKSAROM", "length": 28964, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Uttar Pradesh Lok Sabha Election Results 2019: Tough Fight Between Bjp And Mahagathbandhan In Uttar Pradesh | Uttar Pradesh Lok Sabha Election Results 2019: उत्तर प्रदेशात भाजपा आणि महाआघाडीमध्ये कांटे की टक्कर | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\nसकाळच्या दिल्ली-औरंगाबाद विमानाला प्रवाशांचा प्रतिसाद\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nपंढरपूर यात्रेतून महामंडळाला दिड कोटींचे उत्पन्न\nव्हिडिओ कॉल करत महिलेचा विनयभंग\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; जवळपास १०० जण अडकल्याची शक्यता\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nएकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nचांद्रयान-2 मोहीम आणि प्रभासचा हा आहे संब��ध, त्याने ट्विटरद्वारे मानले आभार\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nआता स्मार्टफोनने कंट्रोल होणार मनुष्याचा मेंदू, 'या' लोकांवर होणार फ्लेक्सिबल चीपचा वापर\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nमराठमोळ्या वीराची कमाल; भारताने विंडीजविरुद्धची मालिका ४-१ ने जिंकली\nवांद्रे- एमटीएनएल इमारतीला लागलेल्या आगीतून ६० जणांची सुटका\nआता भारतात स्टोर होणार TikTok युजर्सचा डेटा\n'येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गाणार'\nमुंबई - चांद्रयान - २ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर अभिनेता शाहरूख खानकडून ट्विटरवरून शास्त्रज्ञांचे मानले अभिनंदन\nवांद्रे येथील एमटीएनएल इमारतीच्या आगीत अडलेल्यांपैकी १५ जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी काढले सुखरूप बाहेर\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nधोनी क्रिकेटपासून दोन महिनेच का लांब राहणार, जाणून घ्या...\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\n SBI मध्ये 'या' पदांसाठी भरती; पगार ७६ हजारांपेक्षा जास्त\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nमराठमोळ्या वीराची कमाल; भारताने विंडीजविरुद्धची मालिका ४-१ ने जिंकली\nवांद्रे- एमटीएनएल इमारतीला लागलेल्या आगीतून ६० जणांची सुटका\nआता भारतात स्टोर होणार TikTok युजर्सचा डेटा\n'येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गाणार'\nमुंबई - चांद्रयान - २ च्या यशस्वी प्रक���षेपणानंतर अभिनेता शाहरूख खानकडून ट्विटरवरून शास्त्रज्ञांचे मानले अभिनंदन\nवांद्रे येथील एमटीएनएल इमारतीच्या आगीत अडलेल्यांपैकी १५ जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी काढले सुखरूप बाहेर\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nधोनी क्रिकेटपासून दोन महिनेच का लांब राहणार, जाणून घ्या...\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\n SBI मध्ये 'या' पदांसाठी भरती; पगार ७६ हजारांपेक्षा जास्त\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nAll post in लाइव न्यूज़\nUttar Pradesh Lok Sabha Election Results 2019: उत्तर प्रदेशात भाजपा आणि महाआघाडीमध्ये कांटे की टक्कर\nUttar Pradesh Lok Sabha Election Results 2019: उत्तर प्रदेशात भाजपा आणि महाआघाडीमध्ये कांटे की टक्कर\nलोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, संपूर्ण देशभराचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशमधील मतदारांचा कौलही आता स्पष्ट होऊ लागले आहेत.\nUttar Pradesh Lok Sabha Election Results 2019: उत्तर प्रदेशात भाजपा आणि महाआघाडीमध्ये कांटे की टक्कर\nलखनौ - लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, संपूर्ण देशभराचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशमधील मतदारांचा कौलही आता स्पष्ट होऊ लागले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये भाजपा आणि महाआघाडी यांच्यात कांटे की टक्कर सुरू आहे. मात्र आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार भाजपा 54 तर महाआघाडी 23 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस केवळ एका जागेवर आघाडीवर आहे.\nउत्तर प्रदेशातील भाजपाचे बहुतांश दिग्गज नेते आघाडीवर आहेत. मात्र काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी सुरुवातीच्या कलांमध्ये पिछाडीवर पडले आहेत. मात्र अखिलेश यादव आझमगड आणि मुलायमसिंह यादव आघाडीवर आहेत.\nदिल्लीच्या सत्तेचा राजमार्ग उत्तर प्रदेशातून जातो, असे म्हटले जाते. तब्बल 80 खासदारांचे भरभक्कम संख्याबळ उत्तर प्रदेशातून संसदेत पोहोचत असल्याने प्रत्येक लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशचा निकाल निर्णायक ठरत असतो. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातून 73 खासदारांचे बळ मिळाल्याने लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळवणे भा���पाला शक्य झाले होते. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा उधळलेला वारू रोखण्यासाठी सपा आणि बसपाने महाआघाडी केली आहे. तर काँग्रेसही आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतेय. त्यामुळे उत्तर प्रदेशची जनता यावेळी कुणाच्या बाजूने कौल देते याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.\nउत्तर प्रदेशमधील निकालांबाबत विविध एक्झिट पोलमधून परस्पर विरोधी दावे करण्यात आले आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेश नेमका कुणाला साथ देतोय हे पुढच्या काही तासांमध्ये स्पष्ट होईल. मात्र येथे महाआघाडीने भाजपाला मात दिल्यास लोकसभेत बहुमत मिळवण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना सुरुंग लागू शकतो.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nLok Sabha Election 2019 ResultsUttar Pradesh Lok Sabha Election 2019BJPSamajwadi PartyBahujan Samaj Partycongressलोकसभा निवडणूक निकालउत्तरप्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019भाजपासमाजवादी पार्टीबहुजन समाज पार्टीकाँग्रेस\nअखेर त्या इमारतीवर JCB फिरला, भाजपा आमदाराला महापालिकेची चपराक\nलोकसभा निवडणुकीतील पराभवाला उमेदवाराकडून न्यायालयात आव्हान\n'सावरकरांवर टीका करणारे राहुल गांधींच भगोडे बनले'\nसंघाची देशद्रोही विचारसरणी कायम, काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरील व्हिडिओत टीका\nकिनवट राष्ट्रवादीचा अभेद्य किल्ला\nराजीनामा दिल्यानंतर राहुल गांधींनी पाहिला आयुषमानचा चित्रपट 'आर्टिकल १५', व्हिडिओ होतोय व्हायरल\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nChandrayaan-2: 'जय किसान, जय विज्ञान'... चांद्रयान-२ मोहिमेत शेतकरी पुत्राची मोलाची कामगिरी\n'येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गाणार'\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\n SBI मध्ये 'या' पदांसाठी भरती; पगार ७६ हजारांपेक्षा जास्त\nपंतप्रधान मोदींच्या अभियानाला प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1658 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (811 votes)\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nइमार��ीच्या ५७ व्या मजल्यावर स्वीमिंग पूल, फोटो पाहून व्हाल अवाक्\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\nपुण्यातील 'हा' तरुण म्हणतोय मला व्हायचंय काँग्रेस अध्यक्ष\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\nबारामती तालुक्यातील उद्योजकाच्या खुनाचा कट उघड; दोघा जणांना अटक\n‘आदरणीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’, गरिबांसाठी राज्यात लवकरच 60 रुग्णालये\nभारतीय संघाला कळली धोनीची किंमत; निवृत्ती घेण्यापासून थांबवलं\nगोर सेनेचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको \nअनुपम खेर यांनी या गोष्टीसाठी केले शाहरुख खानचे कौतुक\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; जवळपास १०० जण अडकल्याची शक्यता\nमेट्रो बससेवा सुरू होणार, देशातील पहिला प्रकल्प नाशिकमध्ये उभारणार\n'शिवसेना हात साफ करतेय', अधिकाऱ्याच्या कार्यालयात AC बंद करून 'मनसे'ची चर्चा\n'येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गाणार'\nBreaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nChandrayaan-2: 'जय किसान, जय विज्ञान'... चांद्रयान-२ मोहिमेत शेतकरी पुत्राची मोलाची कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%2520%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8&search_api_views_fulltext=%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%20%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8", "date_download": "2019-07-22T12:47:30Z", "digest": "sha1:BCOZ5D4NPV2INVB2SOEPZXJ5WYVMDF4P", "length": 28858, "nlines": 319, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसोमवार, जुलै 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, जुलै 22, 2019\nसर्व बातम्या (52) Apply सर्व बातम्या filter\nसप्तरंग (15) Apply सप्तरंग filter\nमहाराष्ट्र (6) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (6) Apply संपादकिय filter\nग्लोबल (3) Apply ग्लोबल filter\nमनोरंजन (2) Apply मनोरंजन filter\nअर्थविश्व (1) Apply अर्थविश्व filter\nपैलतीर (1) Apply पैलतीर filter\nक्रिकेट (74) Apply क्रिकेट filter\nइंग्लंड (66) Apply इंग्लंड filter\nख्रिस गेल (56) Apply ख्रिस गेल filter\nऑस्ट्रेलिया (51) Apply ऑस्ट्रेलिया filter\nकर्णधार (40) Apply कर्णधार filter\nएकदिवसीय (36) Apply एकदिवसीय filter\nफलंदाजी (33) Apply फलंदाजी filter\nविराट कोहली (32) Apply विराट कोहली filter\nवेस्ट इंडीज (31) Apply वेस्ट इंडीज filter\nख्रिस वोक्‍स (29) Apply ख्रिस वोक्‍स filter\nडेव्हिड वॉर्नर (25) Apply डेव्हिड वॉर्नर filter\nदक्षिण आफ्रिका (23) Apply दक्षिण आफ्रिका filter\nख्रिस मॉरिस (22) Apply ख्रिस मॉरिस filter\nविश्‍वकरंडक (21) Apply विश्‍वकरंडक filter\nपाकिस्तान (20) Apply पाकिस्तान filter\nबेन स्टोक्‍स (20) Apply बेन स्टोक्‍स filter\nन्यूझीलंड (18) Apply न्यूझीलंड filter\nगोलंदाजी (17) Apply गोलंदाजी filter\nहैदराबाद (16) Apply हैदराबाद filter\nआंद्रे रसेल (15) Apply आंद्रे रसेल filter\nसुनील नारायण (15) Apply सुनील नारायण filter\nजोस बटलर (14) Apply जोस बटलर filter\nडेव्हिड मिलर (14) Apply डेव्हिड मिलर filter\nस्पर्धा (14) Apply स्पर्धा filter\nकेदार जाधव (12) Apply केदार जाधव filter\nबांगलादेश (12) Apply बांगलादेश filter\nरवींद्र जडेजा (12) Apply रवींद्र जडेजा filter\nअर्धशतक (11) Apply अर्धशतक filter\nएबी डिव्हिलर्स (11) Apply एबी डिव्हिलर्स filter\nworld cup 2019 : स्टोक्सची धमाल अन् इंग्लंड सुपर ओव्हरमध्ये विश्वविजेता\nवर्ल्ड कप 2019 : लॉर्ड्स : चाळीस पेक्षा जास्त वर्ष आणि 11 विश्वचषकांच्या उपवासानंतर इंग्लंड संघाला विश्वविजेतेपदाचे स्वप्न साकारता आले. लॉर्डस् मैदानावर झालेल्या चित्तथरारक अंतिम सामन्यात सुपर ओव्हरमधे इंग्लंड संघाने कणखरता दाखवत न्युझिलंड संघाला पराभूत करून विजेतेपदावर हक्क सांगितला. गोलंदाजांनी...\nworld cup 2019 : वोक्‍स, प्लंकेटचा प्रभावी मारा; इंग्लडला विजयासाठी 242 धावांचे आव्हान\nवर्ल्ड कप 2019 : लंडन : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे पहिले वहिले विजेतेपद मिळविण्यापासून इंग्लंड आता 242 धावा दूर आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडला 50 षटकांत 8 बाद 241 धावांत रोखण्यात इंग्लंडला यश आले. आता घरच्या मैदानावर प्रथमच आयसीसीच्या एकदिवसीय विश्‍वकरंडक स्पर्धेचे विजेतेपद...\nworld cup 2019 : अंतिम सामन्याचा थरार सुरु, न्यूझीलंडची फलंदाजी\nवर्ल्ड कप 2019 : लॉर्ड्स : इंग्लंड आणि न्यूझालंड यांच्यात होणाऱ्या ऐतिहासिक अंतिम सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे नाणेफेक उशीरा झाली. न्यूझींलड आणि इंग्लंड या दोन्ही संघांनी सर्वोत्तम कामगिरी करत उपांत्यफेरीत गुणतक्त्यातील पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर...\nविजय मल्ल्या म्हणतो, चोर कोण तुम्हीच ठरवा\n; स्वप्नपूर्तीसाठी इंग्लंड-न्यूझीलंड सज्ज\nलंडन : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत रविवारी यजमान इंग्लंड आणि गत उपविजेता न्यूझीलंड यांच्यात अंतिम सामना होत आहे. इंग्लंड जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असून, आक्रमक खेळामुळे त्यांचे पारडे जड मानले जात आहे. दुसरीकडे किवींनी संयमी आणि योजनाबद्ध खेळ केला आहे. नव्या चेंडूवर दोन्ही संघांकडे तुल्यबळ...\nwimbledon 2019 : कोण जिंकणार... फेडरर की नदाल\nलंडन : जगभरातील क्रिकेट रसिकांचे लक्ष विश्वकंरडक स्पर्धेवर केंद्रित असताना क्रीडाविश्वास रॅफेल नदाल आणि रॉजर फेडरर यांच्यातील विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील उपांत्य लढतीचे वेध लागले आहेत. ही दोघातील विम्बल्डन स्पर्धेतील चौथी लढत आहे; पण आपल्यात अमेरिकन स्पर्धेत कधीच लढत झाली नाही, हे त्यांना सलत आहे. ...\nworld cup 2019 : रॉयची फटाका खेळी; इंग्लंडची अंतिम फेरीत धडक\nवर्ल्ड कप 2019 : बर्मिंगहॅम : ख्रिस वोकस्, जोफ्रा आर्चर आणि आदील रशिदने मिळून 9 फलंदाजांना तंबूत रस्ता दाखवला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन डाव 49व्या षटकात 223 धावांवर संपवला तिथेच यजमान संघाचा प्रवास लॉर्डस् मैदानाच्या दिशेने चालू झाला. विजयाकरता 224 धावांचे आव्हान जेसन...\nworld cup 2019 : प्रतिकूल परिस्थितीत ऑस्ट्रेलिया 223 धावांत गारद\nवर्ल्ड कप 2019 : बर्मिंगहॅम : वेगवान गोलंदाजीसाठी सुरुवातीला असलेले पोषक वातावरण आणि खेळपट्टी यांचा पुरेपुर फायदा घेत इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी घेतला. त्यामुळे विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा डाव 223 धावांत संपुष्टात आला. माजी कर्णधार स्टीव स्मिथने झुंझार...\nworld cup 2019 : अफगाणिस्तानची पाटी कोरीच; विंडीज 23 धावांनी विजयी\nवर्ल्ड कप 2019 : लीडस्‌ : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तानची प���टी अखेर कोरीच राहिली. अखेरच्या साखळी सामन्यात वेस्ट इंडीजने त्यांचा 23 धावांनी पराभव करून स्वतःचा दुसरा विजय मिळवला. अखेरचा विश्‍वकरंडक सामना खेळत असलेला ख्रिस गेल फलंदाजीत अपयशी ठरला असला तरी गोलंदाजीत मात्र...\nworld cup 2019 : अखेरच्या वर्ल्डकप लढतीत गेल अपयशी, तरीही विंडीजचे त्रिशतक\nलीडस् : आपल्या अखेरच्या विश्‍वकरंडक क्रिकेट सामन्यात ख्रिस गेल अपयशी ठरला, परंतु इतर फलंदाजांनी दिलेल्या योगदानामुळे विंडीजने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात 6 बाद 311 धावांपर्यंत मजल मारली. विंडीजने स्पर्धेत तिसऱ्यांदा त्रिशतकी मजल मारली. अखेरचा विश्‍वकरंडक सामना खेळत असल्याने...\nworld cup 2019 : अफगाणिस्तान संघाला अखेरची संधी\nवर्ल्ड कप 2019 : हेडिंग्ले : समाधानकारक कामगिरीनंतरही यंदाच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत गुणांचे खाते उघडण्यास अपयशी ठरलेल्या अफगाणिस्तान संघाला आज (गुरुवार) अखेरची संधी असेल. दोन्ही संघांचा स्पर्धेतील अखेरचा सामना असल्यामुळे मायदेशी परतण्यापूर्वी जाता जाता यश मिळविण्यासाठी दोघेही उत्सुक असतील...\nworld cup 2019 : आजच्या सामन्यावर तीन संघांचे भवितव्य अवलंबून\nचेस्टर ली स्ट्रिट : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अजून बाद फेरीचे चित्र स्पष्ट होत नाही. हे चित्र अधिक स्पष्ट होण्यासाठी आज (बुधवार) इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान होणारा सामना खूप महत्त्वाचा ठरणार आहे. विशेष म्हणजे या सामन्याचे महत्त्व खेळणाऱ्या संघांपेक्षा उपांत्य फेरीची आस लावून बसलेल्या...\nworld cup 2019 : आव्हान होते तेवढेच; मात्र, विंडीजचा श्रीलंकेला कडवा प्रतिकार\nवर्ल्ड कप 2019 : चेस्टर ली स्ट्रीट : उपांत्य फेरीच्या लढाईसाठी चुरस वाढलेली असताना भारताने अंतिम टप्यात शस्त्र म्यान केली, पण प्रगती करण्याची कोणतीही शक्‍यता नसताना वेस्ट इंडीजनेने तेवढ्याच धावसंखेसाठी श्रीलंकेविरुद्ध शर्थ केली. विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत दोन दिवसांतील सामन्यांचा हा फरक ठरला. ...\nworld cup 2019 : भारताचा स्पर्धेतील पहिला पराभव\nवर्ल्ड कप 2019 : बर्मिंगहॅम : भारत विरुद्ध इंग्लंड संघ 100व्या एक दिवसीय सामन्यात एजबास्टन मैदानावर एकमेकांसमोर उभे ठाकले. महंमद शमीने 5 फलंदाजांना बाद करूनही इंग्लंडला 7 बाद 337 धावफलक उभारला आला तो बेन स्टोकस् 79 धावा आणि जॉनी बेअरस्टोने 6 षटकारांसह झळकावलेल्या तोडफोड शतकामुळ���च. मोठ्या...\nपारस छाब्रा इतका फिट कसा राहतो\nस्वत:चं आरोग्य सांभाळण्यासाठी अन्‌ ते निरोगी राहण्यासाठी मी आहाराची पथ्यं सांभाळतो आणि आठवड्यातून तीन-चार वेळा व्यायाम करतो. मला फळं खूप आवडतात. त्यामुळं सर्वच फळं मी खातो. एकच फळ तुम्ही वर्षभर खाता कामा नये, असं माझं मत आहे. ऋतूप्रमाणं वेगवेगळी फळं खावीत. स्वत:चं आरोग्य सांभाळण्यासाठी अन्‌ ते...\nworld cup 2019 : श्रीलंकेचेही आव्हान संपल्यातच जमा; आफ्रिकेचे वराती मागून घोडे\nवर्ल्ड कप 2019 : चेस्टर ली स्ट्रीट : आव्हान अगोदरच संपुष्टात आलेल्या दक्षिण आफ्रिकेने विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील श्रीलंकेचेही जहाज जवळपास बुडवले. श्रीलंकेला 203 धावांत रोखल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने हे माफक आव्हान एका फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. आफ्रिकेच्या फाफ डुप्लेसी आणि हाशिम आमला यांनी...\nworld cup 2019 : बेजबाबदार फलंदाजीमुळे श्रीलंका 1 बाद 67 वरून सर्वबाद 203\nवर्ल्ड कप 2019 : चेस्टर ली स्ट्रीट : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतले आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय आवश्‍यक, सहा धावांच्या सरासरीची 1 बाद 67 अशी ठोस सुरुवात, पण फलंदाजांचे अवसानघात आणि सर्वबाद 203 ही श्रीलंकेच्या डावाची घसरगुंडी ठरली. इंग्लंडला पराभवाचा धक्का देत स्पर्धेत सनसनाटी निर्माण करणाऱ्या...\nworld cup 2019 : world cup 2019 : भारताचे सेमी फायनलचे तिकीट कन्फर्म; विंडीजवरही विजय\nवर्ल्ड कप 2019 : मँचेस्टर : ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर वेस्ट इंडियन गोलंदाजांचा कडवा प्रतिकार मोडून काढत भारतीय फलंदाजांनी कष्टाने 7 बाद 268 धावांचा फलक उभारला. विराट कोहलीने आणि धोनीच्या अर्धशतकी खेळ्यांमुळे धावसंख्येला थोडा आकार आला. फलंदाजांनी उभारलेल्या धावा किती भरपूर आहेत याचा प्रत्यय वेस्ट...\n आज दिवसभरात काय झालं\nनवरा नसतानाही पत्नी होऊ शकते गरोदर...उत्तराखंडमध्ये झालेल्या अपघातात शिक्षणमंत्र्यांचा मुलगा ठार...अनिल अंबानींना 7,000 कोटींचे कंत्राट...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... वाहनावर 'पोलिस'पाटी असल्यास होणार कारवाई \"बाप-लेकीच्या...\nभारताविरूद्ध खेळून ख्रिस गेल क्रिकेटमधून निवृत्त होणार\nनवी दिल्ली : वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल निवृत्त होणार आहे. तसे सूतोवाच त्याने केले आहेत. निवृत्तीबाबत गेल म्हणाला की, \"माझ्या कारक��र्दीचा हा काही शेवट नाही. मी कदाचित अजून एक मालिका नक्कीच खेळेन. आता विश्वचषकानंतर वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यामध्ये मालिका खेळवण्यात येणार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.snpnews.in/2017/05/10/tadoba-tiger-reserve-forest/", "date_download": "2019-07-22T13:09:46Z", "digest": "sha1:D4DHISOCJUDRQJEUPR3P2Y6ATLML67A3", "length": 6175, "nlines": 88, "source_domain": "www.snpnews.in", "title": "बुद्धपौर्णिमेला ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात प्राणीगणना वन्यप्रेमींची एकच गर्दी - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nबुद्धपौर्णिमेला ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात प्राणीगणना वन्यप्रेमींची एकच गर्दी\n10/05/2017 SNP ReporterLeave a Comment on बुद्धपौर्णिमेला ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात प्राणीगणना वन्यप्रेमींची एकच गर्दी\nताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा आणि बाह्य क्षेत्रात वन्यजीवांची संख्या किती आहे, त्यांचा वावर कोणकोणत्या भागात आहे, कोणता प्राणी कुठे दिसतो, याची माहिती संकलित करण्याच्या उद्देशानं ही प्राणीगणना केली जाते. १० मे रोजी बुद्धपौर्णिमेला ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात प्राणीगणना होत आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी वन्यप्रेमींनी एकच गर्दी केली आहे. ही प्राणीगणना ताडोबाच्या गाभा आणि बाह्य क्षेत्रात केली जाणार असून, त्यासाठी लोखंडी आणि लाकडी मचाणं उभारण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेत २४ तास या मचाणांवर बसून प्राण्यांची गणना करायची असते. यासाठी ती दरवर्षी बुद्धपौर्णिमेला केली जाते. याही वर्षी ती आज होत आहे. बुद्धपौर्णिमेला चंद्र नेहमीपेक्षा अधिक प्रकाशमान असतो. त्यामुळं दिवस-रात्र मचाणीवर बसून प्राण्यांची गणना करावी लागते.\nपुण्यात शिक्षणमंत्री विनोद तावडेंना शाळांमध्ये होणाऱ्या फी वाढी विरोधात पालकांचा घेराव\nमान्सूनच्या आगमनासाठी पोषक वातावरण १५ मे पर्यंत अंदमानात दाखल होणार \nमाळशि���स तालुक्यातील कोळेगाव येथे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या शाखेची स्थापना\nज्येष्ठ लेखक श्रीधर माडगूळकर यांचे निधन.\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावर वाहतूक कोंडी\nकरोळे येथील सुरेश गेजगे यांच्या मृत्यूला जबाबदार कोण \nनिलेश राणे यांचा जाहीरनामा प्रसिद्ध\nरत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये निलेश राणे यांच्याच नावाची चर्चा\nमाझ्या तरुण मित्रांनो, आपण देऊया तरुण उमेदवारालाच संधी\nउत्तर मध्य मुंबईतून सामाजिक कार्यकर्त्या जॉय भोसले यांचा उमेदवारी अर्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/top-news/2012-12-20-10-38-58/30", "date_download": "2019-07-22T12:19:19Z", "digest": "sha1:FMR4T2SO77DXZH566ARE4YRXQ3BIRCPE", "length": 9448, "nlines": 80, "source_domain": "bharat4india.com", "title": "द्राक्षांना गारपीट विमा संरक्षण | टॉप न्यूज", "raw_content": "\nऔरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.\n११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.\nचेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.\nमुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.\nअजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.\nपुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.\nपुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.\nकोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.\nनागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.\nथकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.\nद्राक्षांना गारपीट विमा संरक्षण\nनाशिक – श्री रामाची भूमी ही नाशकाची पौराणिक ओळख. अलीकडच्या काळात 'द्राक्षांचं आगार' अशीही त्यात भर पडू लागलीय. देशात द्राक्षांचं सर्वाधिक उत्पादन नाशिक जिल्ह्यात होतं. त्यामुळंच जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना फळपीक योजनेअंतर्गत गारपीट विमा संरक्षण देण्यास राज्य सरकारनं मंजुरी दिलीय. लाखांच्यावर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.\nहवामानावर आधारित फळपीक विमा योजनेसाठी केंद्र सरकारनं नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची पथदर्शक प्रकल्प म्हणून निवड केली होती. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यासाठी अॅग्रीकल्चरल इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लि. या कंपनीची निवड करण्यात आली आहे. बँकांच्या माध्यमातून विम्याची रक्कम नुकसानभरपाईच्या स्वरूपात परस्पर शेतकऱ्यांना देण्याची जबाबदारी या विमा कंपनीची राहणार आहे. २०१२-२०१३ या हंगामात गारपिटीनं होणाऱ्या द्राक्ष पिकाच्या नुकसानीची पाहणी करून विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. ही योजना कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक राहणार आहे.\nद्राक्षाला गारपिटीपासून होणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन १ जानेवारी ते ३१ मार्च २०१३ हा कालावधी संरक्षण कालावधी म्हणून धरला जाणार आहे. या विमा योजनेत भाग घेणाऱ्य़ा सर्व शेतकऱ्यांना विमा हिश्श्यापोटी सरकारतर्फे ५० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. त्यात केंद्र आणि राज्य सरकारचा वाटा प्रत्येकी २५ टक्के राहणार असून उर्वरित ५० टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरावयाची आहे. प्रतिहेक्टर द्राक्षपिकाची नुकसानभरपाई ५० हजार रुपये निश्चित करण्यात आली असून विम्याची रक्कम सहा हजार रुपये आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या चार वर्षांपासून सततच्या होणाऱ्या गारपिटीमुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय. त्यामुळंच सरकारनं याची दखल घेत या पथदर्शी प्रकल्पात नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष पिकाचा समावेश केलाय.\nजिल्ह्यात जवळपास ६० हजार हेक्टरवर द्राक्षांची लागवड केली जाते. सुमारे एक लाख कुटुंबांना यामुळं रोजगार मिळतो.\nकेशवसुतांचं मालगुंड बनलं पर्यटनस्थळ\nवेळास बनलं कासवांचं गाव\nमहाशिवरात्रीला गावच करतंय माहेरपण\nजलसाक्षर व्हा..पाणी जपा, पाणी वाचवा\nबैलगाडा शर्यत झाली सुरू\nउन्हाळी भाजीपाला पिकवणाऱ्यांची चांदी\nड्रॅगन फ्रूटला सरकारचं पाठबळ\nदापोली झाली 'प्लास्टिक फ्री'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://udyogvishwa.com/19-2015-07-03-05-39-58/802-2015-07-03-05-38-02", "date_download": "2019-07-22T11:38:08Z", "digest": "sha1:LSVXXBYNHRUNJ7QMWLRETI7J7XUOCUSC", "length": 8111, "nlines": 28, "source_domain": "udyogvishwa.com", "title": "वेध चालू घडामोडींचा ऐकलं का... बॅंक ऑफ चायना भारतात येत्ये!", "raw_content": "\nबॅंक ऑफ चायना भारतात येत्ये\n\"हे विश्वची माझे घरं' ही स���कल्पना सातशे वर्षांपूर्वी या महाराष्ट्रात रूजली असली तरी भारताची बाजारपेठ सन 1991 मध्ये म्हणजे 27 वर्षापूर्वी जगभरातील उद्योग, व्यवसायासाठी खुली झाली. गेल्या काही वर्षात जागितकीकरण, उदारीकरण व खासगीकरणाच्या मतलबी वाऱ्यांनी जगभरात संचार केला म्हणूनच \"ग्लोबल व्हिलेज' (म्हणजेच विश्वची माझे घरं) ही नवीन संकल्पना उदयास आली.\nया \"ग्लोबल व्हिलेज' मधील 125 कोटी लोकसंख्या असलेली भारत ही मोठी बाजारपेठ जगातील सर्वच महाकाय उद्योग व्यवसायांना आकिर्षत करीत आहे. आजपर्यंत या बाजारपेठेत जगभरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक उद्योग, व्यवसायांनी आपली दुकाने थाटली. कारखाने उभारले. या सर्व उद्योगांना लागणारे \"एम व्हिटामिन' म्हणजे मनी, मॅन, मशीन पैकी \"मनी' म्हणजेच पैसा सहज उपलब्ध करणाऱ्या देश-विदेशातील बँकांनी देशभरात आपल्या शाखा उघडल्या.\nआता बँक ऑफ चायना (बीओसी) भारतात येत आहे.\nदेशाची मध्यवर्ती बॅंक रिझव्र्ह बॅंक ऑफ इंडियाने (आरबीआय) जगातील चौथ्या क्रमांकाच्या \"बँक ऑफ चायना' ला भारतात आपला व्यवसाय करण्यासाठी बँकिंग परवाना देण्याचे तत्त्वत: मान्य केले आहे. या मान्यतेमुळे \"बँक ऑफ चायना' आपल्या शाखा देशभरात सुरू करेल. या बँकेची पिहली शाखा लवकरच मुंबईत सुरू होण्याची शक्यता आहे.\nआकाश कंदिलापासून बॅटरीपर्यंत, दिव्यांच्या माळांपासून इलेक्ट्रॉनिक्स खेळण्यापर्यंत, मोबाईल पासून लॅपटॉपपर्यंतच्या असंख्य लहान मोठ्या चायनीज उत्पादकांनी भारतीय बाजारपेठ भरून गेल्या आहेत. \"स्वस्तात मस्त' हे ब्रीद असणारी ही उत्पादने भारतीयांच्या घराघरात पोचली आहेत. या चायनीज उत्पादनांच्या विरोधात काही स्वदेशी भक्तगणांनी जोरदार आवाज उठविला होता. मात्र काही दिवसातच हा आवाज हवेत विरून गेला. आता तर \"आरबीआय'ने हिरवा कंदिल दाखिवल्याने बॅंक ऑफ चायनाच्या शाखा देशभरात सुरू होणार आहेत. हजारो कोटी रूपयांची कर्ज बुडल्याने भारतीय बँकांचे कंबरडे मोडलेले असतानाच बॅंक ऑफ चायनाचा भारतात प्रवेश होत आहे.\nभारत व चीन या दोन देशांमधील आर्थिक संबंध आणखी बळकट व्हावेत या उद्देशाने बँक ऑफ चायनाला भारतात व्यवसाय करायला परवानगी देण्यात आली आहे. ही बँक शंभर टक्के चीन सरकारच्या मालकीची असून तिच्या शाखा 31 देशांमध्ये आहेत. सन 1912 मध्ये सुरू झालेली बँक ऑफ चायना 106 वर्षे जुनी बँक असून तिचे म��ख्यालय बिजिंग येथे आहे. चीनमध्ये सर्वाधिक कर्ज पुरवठा करणारी ही बँक असून या बँकेत तीन लाख दहा हजार पेक्षा जास्त कर्मचारी काम करीत आहेत. या बँकेची मालमत्ता 2991.90 बिलियन डॉलर इतकी आहे. जगातील पहिल्या दहा बँकांमधील पाहिल्या चार बँका चीनच्या असून त्यात चौथा क्रमांक बॅंक ऑफ चायनाचा लागतो. भारतातील सर्वात मोठी बँक \"एसबीआय' जगात 55व्या क्रमांकावर आहे.\nबँक ऑफ चायना ही व्यापारी बँक म्हणून कार्यरत असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जगातील 31 देशात 24x7 या तत्त्वावर ही काम करते.\nअशी ही अत्याधुनिक व महाकाय बँक भारतात येत आहे याचे स्वागत करायला हवे. या बँकेच्या माध्यमातून चीनी बँका कशा काम करतात व त्यांची उत्पादने कशी आहेत याची ओळख आपल्याला होईल. बँक व्यवस्थापन, कर्ज वाटप, कर्ज वसुलीची या बँकेची पद्धत कशी आहे याचा अभ्यास भारतीय बँकांना नक्कीच करता येईल. बँक ऑफ चायनाच्या माध्यमातून येणारा चीनी पैसा आपल्या उद्योग, व्यवसायांना लाभदायक ठरतो का हे बघायचे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%2520%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8&f%5B1%5D=field_site_section_tags%3A50&search_api_views_fulltext=%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%20%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2019-07-22T12:19:45Z", "digest": "sha1:YCDVJECCDYKSTSPR2MCQK6XQ44DMBLQ6", "length": 27184, "nlines": 312, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसोमवार, जुलै 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, जुलै 22, 2019\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\n(-) Remove संपादकिय filter संपादकिय\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\n(-) Remove पाकिस्तान filter पाकिस्तान\nनरेंद्र मोदी (70) Apply नरेंद्र मोदी filter\nदहशतवाद (67) Apply दहशतवाद filter\nराजकारण (38) Apply राजकारण filter\nअमेरिका (27) Apply अमेरिका filter\nकाश्‍मीर (21) Apply काश्‍मीर filter\nडोनाल्ड ट्रम्प (19) Apply डोनाल्ड ट्रम्प filter\nमुख्यमंत्री (19) Apply मुख्यमंत्री filter\nव्यापार (19) Apply व्यापार filter\nइम्रान खान (18) Apply इम्रान खान filter\nनिवडणूक (17) Apply निवडणूक filter\nअफगाणिस्तान (14) Apply अफगाणिस्तान filter\nप्रशासन (13) Apply प्रशासन filter\nबांगलादेश (13) Apply बांगलादेश filter\nराजकीय पक्ष (13) Apply राजकीय पक्ष filter\nदहशतवादी (12) Apply दहशतवादी filter\nमुस्लिम (12) Apply मुस्लिम filter\nकाँग्रेस (11) Apply काँग्रेस filter\nगुंतवणूक (11) Apply गुंतवणूक filter\nनवाज शरीफ (11) Apply नवाज शरीफ filter\nतालिबान (10) Apply तालिबान filter\nधार्मिक (10) Apply धार्मिक filter\nभारतीय लष्कर (10) Apply भारतीय लष्कर filter\nराष्ट्रवाद (10) Apply राष्ट्रवाद filter\nसर्वोच्च न्यायालय (10) Apply सर्वोच्च न्यायालय filter\nअटलबिहारी वाजपेयी (9) Apply अटलबिहारी वाजपेयी filter\nभाष्य : सामरिक आघाडीवरील आव्हाने\nदेशाच्या सामर्थ्याचा, अस्मितेचा, क्षमतेचा वापर करून सामरिक स्वायत्तता मिळविण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात केला. त्या कार्यकाळातील परराष्ट्र व सुरक्षाविषयक धोरणे आता पुढे नेण्याचे आव्हान नव्या सरकारपुढे आहे. पं तप्रधान नरेंद्र...\nपरराष्ट्र संबंधांची नवी क्षितिजे\nनिवृत्त अधिकाऱ्याला परराष्ट्रमंत्री करण्याचा पंतप्रधानांचा निर्णय दखल घेण्याजोगा आहे. परराष्ट्र संबंधांना मोदी सरकार विशेष महत्त्व देत असून जनतेच्याही अपेक्षा मोठ्या आहेत. या क्षेत्रात सरकारला पाच प्रमुख आव्हानांना तोंड द्यावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या...\n‘सार्क’ संघटनेला ‘बिमस्टेक’चा पर्याय\nनरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी बिमस्टेकच्या सदस्यदेशांना निमंत्रित करण्यात आले आहे. मागच्या वेळी ‘सार्क’ सदस्यदेशांच्या नेत्यांना बोलाविण्यात आले होते. हा बदल का झाला असावा नरेंद्र मोदी यांनी (दुसऱ्या इनिंग्जच्या)...\nअग्रलेख : करा संधीचे सोने\nसर्व समाजघटकांचा विश्‍वास संपादन करणे आणि सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाणे, हे उद्दिष्ट असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवेदन स्वागतार्ह आहे. आता पक्ष आणि सरकारची हीच दिशा कायम राहायला हवी. ‘स ब का साथ, सब का विकास’ अशी घोषणा देत नरेंद्र मोदी...\nसारांश : निवडणूक टप्पेनिहाय बदललेले चित्र\nसतराव्या लोकसभेसाठी मतदानाचे सात टप्पे हे जणू परीक्षेचे सात वेगवेगळे पेपर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी पाच वर्षे मन लावून अभ्यास केलाच; पण परीक्षेवेळीही प्रत्येक प्रश्‍नपत्रिकेचा गृहपाठही रात्र-रात्र जागून केला. कोणत्या टप्प्यावर प्रचारात...\nसारांश : सात पेपरचा गृहपाठ अन्‌ शत प्रतिशत यश\nसतराव्या लोकसभेसाठी मतदानाचे सात टप्पे हे जणू परीक्षेचे सात वेगवेगळे पेपर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी पाच वर्षे मन लावून अभ्यास केलाच; पण परीक्षेवेळीही प्रत्येक प्रश्‍नपत्रिकेचा गृहपाठही रात्र-रात्र जागून केला. कोणत्या टप्प्यावर प्रचारात...\nदक्षिण आशियात शांतता व स्थिरता असणे भारताला जागतिक स्तरावर मोठी भूमिका बजावण्यासाठी गरजेचे आहे. पण चीनच्या वाढत्या प्रभावाचे धक्के भारताला बसू लागले आहेत. अशा वेळी शेजारी देशांचा विश्वास संपादन करणे हे नवीन सरकारपुढील मोठे आव्हान असेल. लो कसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या जगातील सर्वांत मोठ्या...\nभौगोलिक व सामरिक महत्त्व असलेल्या मालदीवमधील राजकीय स्थित्यंतर हा तेथील लोकशाहीचा विजय आहे. तेथील सत्तांतरामुळे त्या देशाबरोबरील संबंध नव्याने दृढ करण्याची अमूल्य राजनैतिक संधी भारताला उपलब्ध झाली आहे. मा लदीव या हिंदी महासागरातील द्वीपसमूहाच्या छोट्याशा; पण आपल्या शेजारी देशात नुकत्याच झालेल्या...\nसमाजमाध्यमांच्या उदयानंतर धनशक्ती आणि दंडशक्तीच्या जोडीने मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या ऑनलाइन प्रचारमोहिमा हा घटक महत्त्वाचा ठरतो आहे. भारतातील निवडणुकीतही या माध्यमातून परकी हस्तक्षेप होत असल्याचे समोर आले आहे. लो कांची, लोकांनी आणि लोकांसाठी चालवलेली शासनप्रक्रिया म्हणजे लोकशाही अशी सरळ आणि सोपी...\nरोख अन् ठोक हमी (अग्रलेख)\nनिवडणूक प्रचाराचा रोख आर्थिक प्रश्‍नांकडे वळविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न योग्यच आहे. मात्र, सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्‍वासन हा लोकानुनयाच्या स्पर्धेचा भाग वाटतो. महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या महाराष्ट्रातील वर्धा या राजकीय ‘तीर्थक्षेत्री’ येऊन पंतप्रधान नरेंद्र ...\nराहुल गांधी यांनी जाहीर केलेल्या योजनेची व्यवहार्यता ही समस्या आहेच; परंतु अशाप्रकारे अंशदान देऊन गरिबी दूर होऊ शकेल काय, हा मूलभूत प्रश्‍न आहे. लोकसभेच्या १९७१ मध्ये झालेल्या निवडणुकीत चार प्रमुख विरोधी पक्षांनी एकत्र येऊन उभ्या केलेल्या ‘बड्या आघाडी’च्या ‘इंदिरा हटाव’ या घोषणेला इंदिरा गांधी...\nआंतरराष्ट्रीय व्यवहारातील भारताचे स्थान आणि त्या अनुषंगाने राष्ट्रीय अस्मितेचा विषय राजकीय आखाड्याचा बनवला की काय होते, याचे प्रत्यंतर येऊ लागले आहे. यापुढच्या काळातही ते येण्याची चिन्हे दिसत आहेत. पाकिस्तानस्थित दहशतवादी \"जैशे महंमद'चा म्होरक्‍या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या...\nस्वायत्त निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली होणाऱ्या नियमित निवडणुका आणि त्या मार्गाने शांततेने होणारे सत्तांतर, ही लोकशाही सदृढ झाल्याची लक्षणे भारताने गेल्या सात दशकांत सिद्ध केली आहेत. या यशात आपल्याकडच्या संस्थांप्रमाणेच सर्वसामान्य नागरिकांचा वाटाही महत्त्वाचा आहे, याची नोंद घ्यायला हवी. राजकीय...\nशिमग्याच्या सणास अद्याप दोन आठवडे बाकी असतानाच देशात \"राजकीय धुळवड' सुरू झाली आहे. खरे तर लोकसभा निवडणुका जेमतेम दीड महिन्यावर आल्यामुळे अशी धुळवड अपेक्षितच असली, तरीही आताची धुळवड ही देशाच्या संरक्षणासारख्या महत्त्वाच्या विषयावरून सुरू होणे मात्र कोणालाच रुचणारे नाही. पुलवामा येथे \"जैशे महंमद' या...\nदहशतवादी कृत्ये भारत सहन करणार नाही, असा स्पष्ट संदेश देणारी धाडसी कारवाई भारतीय हवाई दलाने केली आहे. अखेर हवाई हल्ला करून भारताने पाकिस्तानला सणसणीत इशारा दिला आहे. भारत ही ‘सॉफ्ट पॉवर’ आहे, कितीही कुरापती काढल्या तरी निषेधापलीकडे जात नाही आणि अण्वस्त्र असलेल्या पाकिस्तानला दुखावण्याचे धाडस तो...\nप्रतिमा सुधारण्याची सौदीची खटपट\nपाकिस्तान आणि भारत दौऱ्याच्या फलनिष्पत्तीबाबत सौदी अरेबियाचे युवराज मोहंमद बिन सलमान यांना कोणतीही साशंकता नव्हती. जागतिक पातळीवरील उपेक्षेला छेद देताना आपण मित्रहीन नसल्याचे त्यांना दाखवून द्यायचे होते. ते या दौऱ्यातून त्यांनी साध्य केले आहे. सौदी अरेबियाचे युवराज मोहंमद बिन सलमान यांनी नुकताच...\nप्रतिमा सुधारण्याची सौदीची खटपट\nसौदी अरेबियाचे युवराज मोहंमद बिन सलमान यांनी नुकताच पाकिस्तान, भारत आणि चीनचा दौरा केला. बिन सलमान यांचा हा पहिलाच भारत-पाकिस्तान दौरा. डोळे दिपवणारा थाट, कडक सुरक्षाव्यवस्था, पाहुण्यांचे स्वागत करण्यात यजमान देशाने न ठेवलेली कसर, उंची गाड्या आणि कोट्यवधी डॉलरचे व्यापार, गुंतवणुकीचे करार बाजूला...\nदेशभरात शिक्षणासाठी वास्तव्य करणाऱ्या काश्‍मिरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पंतप्रधानांनी लगेचच सरकारची भूमिका स्पष्ट करायला हवी होती. आता ती स्पष्ट झाल्यानंतर राज्य सरकारांनी त्याची कडक अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी...\nइम्रान खान यांच्याकडे पाकिस्तानच्या कारभाराची सूत्रे आल्यानंतर काही सकारात्मक बदल घडतील, अशी आशा व्यक्त होत होती. पण ती फोल ठरली आहे. ��हशतवादी हल्ल्याविषयी त्यांच्या निवेदनात ना संवेदनशीलता दिसली, ना सत्यता. पा किस्तानचे पंतप्रधान म्हणून प्रख्यात क्रिकेटपटू इम्रान खान यांची निवड झाली, तेव्हाच्या...\nपाकला अद्दल घडवा (अग्रलेख)\nकाश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात \"केंद्रीय राखीव पोलिस दला'च्या (सीआरपीएफ) जवानांवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यामुळे देशभर संतापाची लाट उसळली आणि दहशतवाद्यांना आणि त्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला ठेचून काढायला हवे, अशी भावना व्यक्त झाली. \"किती काळ असे हल्ले सहन करायचे' हा मनात डाचणारा प्रश्‍न जो तो...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/National/Environmentalist-RK-Pachauri-To-Be-Charged-In-Sex-Harassment-Case-says-delhi-Court/", "date_download": "2019-07-22T11:59:24Z", "digest": "sha1:CVHXEWR5X7OJEWPVIL3MF5D6S56FUKXY", "length": 4750, "nlines": 35, "source_domain": "pudhari.news", "title": " पर्यावरण शास्त्रज्ञ पचौरींवर अखेर विनयभंगचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › National › पर्यावरण शास्त्रज्ञ पचौरींवर अखेर विनयभंगचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nपर्यावरण शास्त्रज्ञ पचौरींवर अखेर विनयभंगचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन\nभारतातील प्रख्यात पर्यावरण शास्त्रज्ञ आणि ऊर्जा व संसाधन संस्थेचे माजी महानिदेशक आर. के. पचौरी यांच्यावर दिल्ली सत्र न्यायालयाने विनयभंगचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे २०१५ पासून न्यायालयात लढा देणाऱ्या पीडितेला मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाची पुढची सुनावणी २० ऑक्टोबरला होणार आहे.\nआर. के. पचौरी यांच्यावर एका महिला सहकाऱ्याने पचौरींनी त्यांचे विनयभंग केल्याचा आरोप केला होता. याबाबत १३ फेब्रुवारी २०१५ मध्ये एफआयआर दाखल करण्यात आली होती. त्यानंत आज दिल्ली सत्र न्यायालयाने आज पचौरींवर विनयभंगचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायाल्याच्या या निर्णयानंतर पीडित महिलेने आपल्याला दिलासा मिळाल्याची प्रतिक्रिया दिली.\nदिल्ली पोलिसांनी १ मार्च २०१६ ला १४०० पानी चार्जशिट दाखल केली होती. विनयभंगाचा गुन्हा दाखल होईपर्यंत पचौरी हे सरकारच्या हावामान बदलाच्या समितीचे अध्यक्ष होते.\n#Chandrayaan2 तर चांदोमामा भागवणार २५० वर्षांच्या उर्जेची भूक\nवांद्रेतील एमटीएनएलच्या इमारतीला आग; १०० कर्मचारी अडकल्याची भीती\n#Chandrayaan2 'मिशन चांद्रयान-२' यशस्वी; आता पुढे काय होणार जाणून घ्या सोप्या भाषेत\nबिग बॉसमध्ये आला सिक्स पॅकवाला डॅशिंग हिरो\nसावनीने साजरा केला विशेष मुलांसोबत वाढदिवस (Video)\nवांद्रेतील एमटीएनएलच्या इमारतीला आग; १०० कर्मचारी अडकल्याची भीती\nपोलादपूर-गोळेगणी येथील रस्ता गेला वाहून\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/mediaitem/767-vishesh", "date_download": "2019-07-22T12:49:06Z", "digest": "sha1:KOZW7G4JCOBLXF2VBKC76MDYMMRCVE2S", "length": 9286, "nlines": 78, "source_domain": "bharat4india.com", "title": "आगळं-वेगळं सून संमेलन - भारत 4 इंडिया", "raw_content": "\nऔरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.\n११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.\nचेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.\nमुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.\nअजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.\nपुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.\nपुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.\nकोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.\nनागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.\nथकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.\nऔरंगाबाद - आजच्या प्रगत समाजातही सासू-सून नात्यांचा गुंता कायम आहे. औरंगाबाद इथं नुकतंच राज्यस्तरीय आगळवेगळं सून संमेलन पार ���डलं.\nकधी आईसारखं नाजूक, हळुवार, तर कधी राक्षसनीसारखं जीवघेणं बनणारं हे नातं औत्सुक्याचा विषय आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन इथल्या विचारमंथनातून निघालेलं बोधामृत सर्वांनाच अंतर्मुख करायला लावणारं आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक ताराबाई लढ्ढा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या संमेलनात चंदाबेन जरीवाला, प्राचार्या डॉ. मनोरमा शर्मा, मंगल खिंवसरा आदींनी घरात एकत्र कुटुंबात सासू आणि सुनांची बाजू मांडली. या कार्यक्रमात सहभागी महिलांनी सासू-सून यांच्या नातेसंबंधांवर आधारित नाटकाचं सादरीकरण केलं. सासू-सुनेच्या गोड संवादातूनच, समन्वयातूनच संसाराची प्रगती होऊ शकते, असा संदेश यातून देण्यात आला.\nगटचर्चांमधून अनेकींनी सासू आणि सुनांच्या जबाबदारींना ओळखून त्याप्रमाणं वागण्याचा संकल्प केला. अनेक वेळा घरात कुरबुरी असूनही दोघांनाही एकमेकांच्या मायेची ऊब आवश्यक असते, याची खात्रीच उपस्थित महिलांना पटली.\nअनेक सुनांनी आपल्याला सासू नसल्याची खंतही बोलून दाखवली. लहान-मुलांना संस्कारांची शिदोरी घरातील वयस्कर मंडळीच देऊ शकतात. तसंच सासू-सुनांत प्रेमाचं नातं असल्यास, त्या कुटुंबात सौख्य नांदत असतं, असंही मत व्यक्त केलं. संमेलनात शहरातील अनेक महिला उद्योजक, महिला डॉक्टर, वकील, पोलिस अधिकारी, घरेलू कामगार, मजूर महिला अशा अनेक सासू आणि सुनांनी सहभाग नोंदविला.\nउद्घाटनपर भाषणात प्रसिद्ध विचारवंत विद्या बाळ यांनी सासू-सुनांनी एकमेकांच्या मतांचा आदर करावा, असं आग्रही प्रतिपादन केलं. तर सुनेला तिच्या पद्धतीनं संसार करू द्यावा. सासूनं मुलाच्या आणि सुनेच्या संसारात ढवळाढवळ करू नये, असं प्रसिद्ध अभिनेत्री लालन सारंग यांनी समारोपात सांगितलं.\nसासू-सुनेच्या संबंधावर संपूर्ण कुटुंबाचं स्वास्थ्य अवलंबून असतं. या नात्यातील गुंतागुंत समजून घेणं आणि त्यावर मात कशी करता येईल, यासाठीचा प्रयत्न म्हणजे हे सून संमेलन होतं.\nसुनिल तटकरे, स्वागताध्यक्ष, अ.भा.म.सा. संमेलन\n(व्हिडिओ / सुनिल तटकरे, स्वागताध्यक्ष, अ.भा.म.सा. संमेलन)\n(व्हिडिओ / कोकणात साहित्यिकांची मांदियाळी)\nअशोक नायगावकर, अध्यक्ष, कोकण मराठी साहित्य संमेलन\n(व्हिडिओ / अशोक नायगावकर, अध्यक्ष, कोकण मराठी साहित्य संमेलन)\n'प्रभो शिवाजी राजा'- दिग्दर्शकाच्या नजरेतून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathikalakar.com/salman-khan-promotes-sultan-chala-hawa-yeu-dya-pics-inside/", "date_download": "2019-07-22T11:49:00Z", "digest": "sha1:L7N2UD7F2GHMZVYD3ZPGW3GHC3D5BULM", "length": 5393, "nlines": 79, "source_domain": "marathikalakar.com", "title": " Salman Khan promotes Sultan on Chala Hawa Yeu Dya - Pics inside!", "raw_content": "\n हुबेहूब तेजस्विनी सारखी दिसणारी हि व्यक्ती आहे तरी कोण\nवैविध्यपूर्ण भूमिकांमुळे रसिकांसह दिग्दर्शक आणि निर्मात्यांचीही लाडकी अभिनेत्री होण्याचा मान तेजस्विनी पंडितला मिळतो. सिनेमा, रंगभूमी आणि...\nपावसामुळे होतंय “ह्या”मालिकांचं शूटिंग रद्दजाणून घ्या फिल्मसिटीची स्थिती.\nहल्ली मुंबईकरांची लाईफलाईन पावसामुळे ठप्प झाली असून बऱ्याच ठिकाणी पाणी साचल्यामुळे मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे....\n‘चला हवा येऊ द्या’मधील “ह्या”कलाकाराने उरकलं कोर्ट मॅरेज\n‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय आणि धमाल उडवून देणाऱ्या शोमधील अंकुर वाढवे विवाहबंधंनात अडकला आहे....\n“सई बर्थडे ट्रक”करतोय खाऊ आणि शालेपयोगी वस्तूंचे वाटप.वाचा अधिक.\nअभिनेत्री सई ताम्हणकर जेवढे रूपेरी पडद्यावर सुंदर, सशक्त आणि संवेदनशील अभिनेत्री आहे. तेवढीच ती आपल्या वैयक्तिक...\nयुवकांच्या अनेक प्रश्नांची उत्तर देणारं नाटक ‘सुवर्णमध्य’लवकरच रंगभूमीवर\nमराठी रंगभूमीवर अनेक नवनवे प्रयोग पाहायला मिळतात. आशय-विषय आणि प्रयोगांसाठी प्रसिद्ध असलेल्या मराठी रंगभूमीवर सध्या अनेक...\n तर “हे”चार सदस्य झाले नॉमिनेट.वाचा अधिक.\nओळखा बघू ह्या प्रसिद्ध अभिनेत्यालावाचा त्याचा ह्या लूकमागचं कारण.\n“खिचिक”सिनेमाचा लक्षवेधी पोस्टर लॉन्च.वाचा पूर्ण बातमी.\n“तुला पाहते रे”नंतर ईशाला बघा “ह्या”नव्या स्वरूपात\nअच्छा तर “यामुळे”अभिजीतने स्वतःला डांबल होतं अडगळीच्या खोलीतबिगबॉस मराठी सिझन २.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://udyogvishwa.com/?id=808:catid=13:2015-06-29-10-21-59", "date_download": "2019-07-22T11:54:53Z", "digest": "sha1:DP4SVRGNROC45NT5AFBSWEKGY5XVWSCR", "length": 4174, "nlines": 23, "source_domain": "udyogvishwa.com", "title": "बांधकाम सुरू असलेल्या घरांचा जीएसटी १२ वरून ५ टक्के होणार का?", "raw_content": "\nबांधकाम सुरू असलेल्या घरांचा जीएसटी १२ वरून ५ टक्के होणार का\nबांधकाम सुरू असलेली घरे व फ्लॅट यांवरील वस्तू व सेवा कर (जीएसटी) ५ टक्के करण्याच्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी जीएसटी परिषदेची बैठक होणार आहे.\nलघू व मध्यम उद्योगांना कर सवलत देण्याची मर्यादा वाढविण्याच्या प���रस्तावावरही बैठकीत चर्चा होईल. सध्या २0 लाखांपर्यंत उलाढाल असलेल्या उद्योग व व्यवसायांना जीएसटीमधून सूट देण्यात आली आहे. २२ डिसेंबर रोजी झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत २३ वस्तू व सेवांवरील जीएसटी दर कमी करण्यात आले आहेत. जानेवारीची बैठक ही जीएसटी परिषदेची ३२वी बैठक असेल. परंपरेप्रमाणे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली कौन्सिलच्या बैठकीचे नेतृत्व करतील.\nछोट्या पुरवठादारांसाठी एक कंपोजिशन स्कीम आणण्यावरही बैठकीत विचार होईल. याशिवाय लॉटरीवर जीएसटी आणि आपत्ती निवारण उपकर लावण्यावरही चर्चा होईल. बांधकाम सुरू असलेली अथवा पूर्णत्व प्रमाणपत्र (कंप्लिशन सर्टिफिकेट) न घेतलेली घरे व फ्लॅट यांच्यावर सध्या १२ टक्के जीएसटी लावला जातो. विक्रीच्या वेळी पूर्णत्व प्रमाणपत्र घेतलेल्या घरांसाठी खरेदीदारास कोणताही जीएसटी सध्या लावला जात नाही.\nएका अधिकाऱ्याने सांगितले की, बांधकाम सुरू असलेली घरे व फ्लॅटवर सध्या १२ टक्के जीएसटी असला, तरी बिल्डरांना त्याचे इनपुट क्रेडिट मिळत असल्यामुळे प्रत्यक्षातील हा कर ५ ते ६ टक्केच पडतो. तथापि, बिल्डर इनपुट सवलत ग्राहकांपर्यंत हस्तांतरित करीत नाहीत.आणि त्यामुळे ग्राहकांना याचा फायदा मिळत नाही त्यामुळे तो ५ टक्के करण्याचा प्रस्ताव आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Jailbharo-for-agricultural-goods-on-14th/", "date_download": "2019-07-22T12:32:25Z", "digest": "sha1:E5OLLV4WGFUBFY65OZSIBVK3WMZL5OOW", "length": 5128, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शेतीमालाच्या भावासाठी १४ रोजी जेलभरो | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Sangli › शेतीमालाच्या भावासाठी १४ रोजी जेलभरो\nशेतीमालाच्या भावासाठी १४ रोजी जेलभरो\nशेतीमालाच्या भावासाठी शेतकरी सुकाणू समितीतर्फे सोमवार 14 रोजी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. ऊस दराचा उर्वरित हप्ता न दिल्यास उग्र आंदोलन केले जाईल, असेही ते म्हणाले.\nत्यांनी सांगितले की, सरकार भाजपचे असो किंवा काँग्रेसचे कोणीही शेतकरी हिताची नव्हे; तर उद्योगपतींच्या बाजूची भूमिका घेतली. सत्तेवर येण्यापुर्वी प्रत्येक पक्ष शेतकर्‍यांवर आश्‍वासनांची खैर��त करतो. पण सत्तेवर आल्यानंतर त्या पक्षाला केलेल्या घोषणांचा विसर पडतो. भाजपने शेतीमालास दीडपड हमीभाव देण्याची घोषणा केली होती. पण केंद्र व राज्य सरकारने हमीभाव दूरच शेतकर्‍यांसाठी काहीही केले नाही. ऊस आणि दूध उत्पादक शेतकर्‍यांची तर शासनाने परवड केली आहे.\nशेतीमालास हमीभाव मिळावा यासाठी शेतकरी संघटनेने नुकतीच राज्यभर शहीद अभिवादन यात्रा काढली. त्याला शेतकर्‍यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात आता जेलभरो आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येणार आहे. डी.जी. माळी, वंदना माळी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.\nकोल्हापूर : जैनापुरातील बेपत्ता सख्या बहिणींचे मृतदेह विहिरीत आढळले\n#Chandrayaan2 ...तर चांदोमामा भागवणार २५० वर्षांच्या उर्जेची भूक\nवांद्रेतील एमटीएनएलच्या इमारतीला आग; १०० कर्मचारी अडकल्याची भीती\nपुरात वाहून गेलेल्या दुसऱ्या वनरक्षकाचा मृतदेह सापडला\n#Chandrayaan2 'मिशन चांद्रयान-२' यशस्वी; आता पुढे काय होणार जाणून घ्या सोप्या भाषेत\nवांद्रेतील एमटीएनएलच्या इमारतीला आग; १०० कर्मचारी अडकल्याची भीती\nकामोठे अपघात : स्कोडा चालकाला अटक\nपोलादपूर-गोळेगणी येथील रस्ता गेला वाहून\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/The-BJP-will-implement-a-special-communication-campaign-says-Dilip-Yelgaonkar/", "date_download": "2019-07-22T12:30:12Z", "digest": "sha1:DSYPV7KFYF5QRVXTCOJWGAE24WUIGELY", "length": 5596, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भाजपाच्यावतीने विशेष संपर्क अभियान राबवणार : डॉ. दिलीप येळगावकर | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Satara › भाजपाच्यावतीने विशेष संपर्क अभियान राबवणार : डॉ. दिलीप येळगावकर\nभाजपाच्यावतीने विशेष संपर्क अभियान राबवणार : डॉ. दिलीप येळगावकर\nमोदी सरकारची विनाकारण बदनामी केली जात आहे. पक्षाची ध्येयधोरणे तळागाळात पोहोचवण्यासाठी भाजपाच्यावतीने विशेष संपर्क अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानात लाभार्थी संमेलन गट, गण निहाय राबवले जाईल. यामध्ये पक्षविरहित बुद्धिजीवी वर्गातील लोकांना एकत्र आणले जाणार आहे. त्याचबरोबर पदाधिकारी नेमणुका करून बुथसंपर्क अभियान तालुकानिहाय राबवण्यात येणार असल्याची माहिती डॉ. दिलीप येळगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nडॉ. दिलीप येळगावकर म्हणाले, \"साफ नियत सही विकास\" या धोरणाने मोदी सरकारने गेल्या चार वर्षात कामकाज केले. या सरकारच्या काळात भ्रष्टाचारावर नव्हे तर कामकाजाच्या पद्धतीवर टीका केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरिबांपर्यंत विकास नेऊन सर्वाना उत्तम राहणीमान दिले. निरोगी भारताची त्यांनी निर्मिती केली. युवा शक्तीच्या बळावर देशाची प्रगती साधली. शेतकऱ्यांच्या विविध योजनांना त्यांनी प्राधान्य दिले. सामाजिक न्यायासाठी बांधिलकी जोपासल्याचे सांगत डॉ. येळगावकर यांनी मोदी सरकारने गेल्या चार वर्षात राबवलेल्या योजनांची माहिती दिली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, जि.प. सदस्य दीपक पवार, अनिल देसाई, महेश शिंदे, नगरसेवक धनंजय जांभळे, दत्ताजी थोरात, विकास गोसावी, अनुप शहा आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.\nकोल्हापूर : जैनापुरातील बेपत्ता सख्या बहिणींचे मृतदेह विहिरीत आढळले\n#Chandrayaan2 ...तर चांदोमामा भागवणार २५० वर्षांच्या उर्जेची भूक\nवांद्रेतील एमटीएनएलच्या इमारतीला आग; १०० कर्मचारी अडकल्याची भीती\nपुरात वाहून गेलेल्या दुसऱ्या वनरक्षकाचा मृतदेह सापडला\n#Chandrayaan2 'मिशन चांद्रयान-२' यशस्वी; आता पुढे काय होणार जाणून घ्या सोप्या भाषेत\nवांद्रेतील एमटीएनएलच्या इमारतीला आग; १०० कर्मचारी अडकल्याची भीती\nकामोठे अपघात : स्कोडा चालकाला अटक\nपोलादपूर-गोळेगणी येथील रस्ता गेला वाहून\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/maratha-kranti-morcha-in-karmala/", "date_download": "2019-07-22T11:50:55Z", "digest": "sha1:XGACLVUO72X6NRMIXNC76PQ2L3ZBQKI3", "length": 10305, "nlines": 41, "source_domain": "www.pudhari.news", "title": " करमाळ्यात तिरडी मोर्चा; मराठ्यांचा आक्रोश | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Solapur › करमाळ्यात तिरडी मोर्चा; मराठ्यांचा आक्रोश\nकरमाळ्यात तिरडी मोर्चा; मराठ्यांचा आक्रोश\nकरमाळा : तालुका प्रतिनिधी\nसकल मराठा समाजाच्यावतीने करमाळा शहरातील पोथर नाका येथून हजारोंच्या संख्येने तिरडी मोर्चा काढण्यात आला. मुख्यमंत्री व शासनाची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून करमाळा तहसील कार्यालयासमोर दहन करण्यात आले.\nया मोर्चामध्ये मराठा आरक्षणाच्या मा���णीविषयी मोर्चामध्ये सहभागी मोर्चेकर्‍यांनी मोठमोठ्या घोषणा देऊन शासनाला लाखोली वाहिली. मराठा आरक्षणसंदर्भातील राज्य मागासवर्ग आयोगाचा 22 वा अहवाल व न्यायमूर्ती आर.एम. बापट यांच्या अध्यक्षतेखालील स्थापन करण्यात आलेल्या समितीने महाराष्ट्रातील सुमारे 4 लाख 75 हजार कुटुंबांचे सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक सर्वेक्षण करण्यात आले व याचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला होता. यामध्ये शैक्षणिक व नोकरीविषयक 16 टक्के मराठ्यांना, तर मुस्लिमांना 5 टक्के आरक्षण देण्याची शिफारस केल्याने विधानसभा निवडणुकीपूर्वी 9 जुलै 2014 रोजी तत्कालीन शासनाने अध्यादेश काढला. मात्र या अध्यादेशावर हंगामी स्थगिती खंडपीठाने दिली होती. ही स्थगिती तात्काळ हटवावी व विद्यमान शासनाने 72 हजार नोकर्‍यांमध्ये फक्त मराठ्यांना 16 टक्के आरक्षण निश्‍चित करून हमी घ्यावी किंवा यापूर्वी मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आलेल्या मागण्या मान्य करून त्याची अंमलबजावणी करेपर्यंत या नोकरभरतीला स्थगिती द्यावी, धनगर मुस्लिम समाजाला मागणीप्रमाणे आरक्षणाचा लाभ द्यावा, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला आर्थिक निधीची तरतूद करावी, सरसकट कर्जमाफी करावी, खरीप हंगामाचा विमा सरसकट मिळावा, शेतमालाला हमीभाव मिळावा, संभाजी महाराजांना बदनाम करत बेताल वक्तव्य करणार्‍या मनोहर भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करून खटला भरावा आदी मागण्यांचे निवेदन या मोर्चेकर्‍यांनी तहसीलदार संजय पवार याना दिले.\nयावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश देवरे, प्रकाश वाघमारे, अभिजित चौधरी यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. यावेळी गौरी डौले, राजेश्‍वरी जगदाळे, श्‍वेता उबाळे यांनी मनोगत व्यक्त केले.\nयाप्रसंगी ज्ञानेश्‍वरी चिवटे, साक्षी मोरे, आदिती कदम, साक्षी साळुंखे, प्रीती जाधव, जिया बलदोटा,सदिच्छा शेळके आदींच्या हस्ते निवेदन देण्यात आले. यावेळी आर्या गुणवरे,आनंदी गुणवरे, शिवम मोरे, तुषार गुणवरे आदींनी पारंपरिक वेशभूषेत मोर्चामध्ये सहभाग नोंदवला.\nमराठ्यांचा एल्गार ‘न भुतो न भविष्यती...’\nया मोर्चामध्ये सुमारे दहा हजार सकल मराठा समाजाची उपस्थिती होती. शालेय मुलांनी व विद्यार्थ्यांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या गजरात आरक्षण व विविध मागण्यांचे फलक हातात घेत सहभाग घेतला. सर्वच जाती-जमातीचे विशेषता मुस्लिम, दलित व धनगर समाजबाधंवांची संख्याही या मोर्चामध्ये लक्षणीय होती.\nमोर्चा व सोलापूर जिल्हा बंदमुळे करमाळ्यात एकही एसटी बस सुटली नाही व आगारातही आली नाही. खासगी वाहतुकीचा वापर करून ग्रामीण भागातील लोक मोर्चामध्ये सहभागी झाले होते. आठवड्यात दोन वेळा शहर व तालुक्यातुन उस्फूर्तपणे नागरिकांनी बंद ठेऊन आंदोलन करून शासनाचा निषेध केला होता. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून चक्क मराठा क्रांती मोर्चातर्फे व्यवहार सुरळीत ठेवण्याचे आवाहन व्यापारी व नागरिकांना करण्यात आले होते. तरीसुद्धा हजारोंच्या संख्येने तिरडी मोर्चा निघाला.\nसंपूर्ण मोर्चादरम्यान प्रतिकात्मक तिरडी मोर्चामध्ये चक्क पारंपरिक डफडे वाजवत खांदेकरीसमोर शासनाची अंत्ययात्रा विधीवत काढण्यात आली व तहसील कार्यालयासमोर त्याचे दहन करण्यात आले.\nशासन धोरणाच्या निषेधार्थ दोन आंदोलकांनी प्रतिकात्मक केस काढून मुंडण केले.\nवांद्रेतील एमटीएनएलच्या इमारतीला आग; १०० कर्मचारी अडकल्याची भीती\n#Chandrayaan2 'मिशन चांद्रयान-२' यशस्वी; आता पुढे काय होणार जाणून घ्या सोप्या भाषेत\nबिग बॉसमध्ये आला सिक्स पॅकवाला डॅशिंग हिरो\nसावनीने साजरा केला विशेष मुलांसोबत वाढदिवस (Video)\n#Chandrayaan2 : चंद्राच्या दिशेने आता खऱ्या अर्थाने प्रवास : इस्रो अध्यक्ष के. सिवान\nवांद्रेतील एमटीएनएलच्या इमारतीला आग; १०० कर्मचारी अडकल्याची भीती\nपोलादपूर-गोळेगणी येथील रस्ता गेला वाहून\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pimpri-health-camp-organised-in-aundh-nigdi-till-10th-april-93323/", "date_download": "2019-07-22T11:53:13Z", "digest": "sha1:3MVFCHUH4VHH6A5QOEMVUYNCMW5SGJXO", "length": 5545, "nlines": 83, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pimpri : औंध,निगडी येथे 10 एप्रिलपर्यंत मणकेविकार शिबिर - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : औंध,निगडी येथे 10 एप्रिलपर्यंत मणकेविकार शिबिर\nPimpri : औंध,निगडी येथे 10 एप्रिलपर्यंत मणकेविकार शिबिर\nएमपीसी न्यूज – लोकमान्य स्पाईन वेलनेस सेंटर औंध आणि निगडी याठिकाणी जागतिक आरोग्य दिनानिमित्त मणकेविकार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 5 ते 10 एप्रिल या कालावधीत हे शिबिर होणार आहे.\nया शिबिरात मणक्यावरील उपचार पद्धतीद्वारे मणक्यांचे विकार दूर करुन पाठीच्या स्नायूंची ताकत वाढवली जाणार आहे. मणक्���ातील चकतीचे पोषण करुन पाठीचे व मानेचे दुखणे दूर करण्यात येईल. अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत उपचारपध्दतीचा लाभ करुन घेण्याचे आवाहन लोकमान्य हॉस्पिटल प्रशासनाने केले आहे. अधिक माहितीसाठी 7038083333 या नंबरवर संपर्क साधावा.\nPimpri : प्रेमभंग झाल्याने तरुणीची आत्महत्या; तरुणावर गुन्हा\nMaval: रायगडमधून पार्थ पवार यांना अधिक मताधिक्य देऊ -शेकापचे नेते जयंत पाटील (व्हिडिओ)\nPimpri : भविष्यातील प्राणवायूची गरज भागविण्यासाठी आज झाडे लावून जोपासण्याची गरज…\nPimpri : हक्काचे एकवीस टीएमसी पाणी मिळविणारच – डॉ. प्रा. तानाजी सावंत\nHinjawadi : सुपर मार्केटचे शटर उचकटून रोकड लंपास\nPimpri : पिंपरी-चिंचवड शहरातून दुचाकी, कारसह पळविताहेत मालवाहतूक टेम्पो\nShriharikota :…. अखेर भारताचे ‘चांद्रयान – २’चे यशस्वीरीत्या…\nPimpri: सत्ताधा-यांच्या मनमानी कारभारामुळे शहर कच-यात – पार्थ पवार\nPimpri : भविष्यातील प्राणवायूची गरज भागविण्यासाठी आज झाडे लावून जोपासण्याची गरज – श्रीलक्ष्मी ए\nPimpri : हक्काचे एकवीस टीएमसी पाणी मिळविणारच – डॉ. प्रा. तानाजी सावंत\nPune : अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील फुलारी यांना राज्य शासनाचा ‘वनश्री पुरस्कार’ जाहीर\nPimpri : अत्याधुनिक सुविधांनी सजणार नेहरुनगर येथील बौद्ध विहार\nBhosari : लायन्स क्लब ऑफ भोजापूर गोल्डच्या अध्यक्षपदी मुकुंद आवटे\nChinchwad: चिंचवड येथील विरंगुळा केंद्रासाठी वास्तुविशारदाची नेमणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathikalakar.com/category/television/", "date_download": "2019-07-22T12:05:38Z", "digest": "sha1:FMCCVJSA3T3NW5F36HLPTNCFQ5REUNG4", "length": 5606, "nlines": 63, "source_domain": "marathikalakar.com", "title": "Television - मराठी कलाकार", "raw_content": "\n तर “हे”चार सदस्य झाले नॉमिनेट.वाचा अधिक.\nअच्छा तर “यामुळे”अभिजीतने स्वतःला डांबल होतं अडगळीच्या खोलीतबिगबॉस मराठी सिझन २.\nह्या बिगबॉस कन्टेस्टंटची मुलगी म्हणते”१सप्टेंबरला मम्माच्या हातात ट्रॉफी पाहायचीय.”\nसुरेखाताई पडल्या घराबाहेर.बिगबॉस मराठी-२.वाचा पूर्ण बातमी.\nआपल्या नृत्याने संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकनाऱ्या सुरेखाताई यांनी बिगबॉसच्या घरात राहायला आल्यावर सर्वांना परिवाराच्या सदस्याप्रमाणे वागवलं....\nबिगबॉसच्या घरात पहिल्या पर्वाचे सदस्य बनले पाहुणेवाचा काय दिले सल्ले\nबिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पहिल्या पर्वातील सदस्य गेस्ट म्हणून आले. पुष्कर, शर्मिष्ठा, स्मित��, सई यांनी...\nकोण आहे बिगबॉसच्या घरातील बेचव हिंगपरागची पुन्हा घरात वापसी.वाचा अधिक.\nगेल्या काही दिवसांपासून कलर्स वाहिनीवरील लोकप्रिय व वादग्रस्त रिएलिटी शो ‘बिग बॉस मराठी2’ सीझन २ प्रचंड...\nअभिजित बिचुकलेची घरात वापसी अशक्य\nबिग बॉसच्या घरातील सर्वात गाजलेला स्पर्धक आणि सर्व महाराष्ट्रात चर्चित नाव असलेल्या अभिजीत बिचुकले याला सातारा...\n“अभिजित बिचुकले”गुगल सर्च होतोय ट्रेंड\nअभिजित बिचुकले हे नाव सध्या कुणाला ठाऊक नसेल म्हटल्यावर नवलच म्हणावं लागेल. बिग बॉसच्या घरातील सर्वात...\nबिगबॉसच्या घरातून बाप्पा एलिमिनेट.वैशालीला रडू आवरेना.\nबिग बॉस मराठीच्या घरामध्ये संपूर्ण आठवड्यामध्ये बऱ्याच घटना घडल्या. मग घरामध्ये पार पडलेले ‘एक डाव धोबीपछाड’...\nआता घराबाहेर जाण्याचा नंबर “यांचा”बिगबॉस मराठी विकेंडचा डाव.\nशिवानी सुर्वेनंतर बिग बॉसचं घर अभिजीत बिचुकलेने गाजवलं. सुरुवातीच्या काळात अभंग ओव्या गाणारा बिचुकले नंतर मात्र...\n तर “हे”चार सदस्य झाले नॉमिनेट.वाचा अधिक.\n“खिचिक”सिनेमाचा लक्षवेधी पोस्टर लॉन्च.वाचा पूर्ण बातमी.\nओळखा बघू ह्या प्रसिद्ध अभिनेत्यालावाचा त्याचा ह्या लूकमागचं कारण.\n“तुला पाहते रे”नंतर ईशाला बघा “ह्या”नव्या स्वरूपात\nअच्छा तर “यामुळे”अभिजीतने स्वतःला डांबल होतं अडगळीच्या खोलीतबिगबॉस मराठी सिझन २.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Satara/Satara-Municipal-lost-45-lakhs-rupee%C2%A0/", "date_download": "2019-07-22T11:54:32Z", "digest": "sha1:K3X4JY6RFEYQ34I5JRTE3HVPQLPU36JL", "length": 9165, "nlines": 30, "source_domain": "pudhari.news", "title": " सातारा पालिकेचे ४५ लाख गटारात | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Satara › सातारा पालिकेचे ४५ लाख गटारात\nसातारा पालिकेचे ४५ लाख गटारात\nसातारा पालिकेच्या बांधकाम विभागाने गेल्याच महिन्यात जिल्हा कारागृह ते मार्केट यार्ड मार्गावर सुमारे 45 लाख रुपये खर्चून बांधलेल्या गटार बंदिस्तीचे काम निकृष्ट झाल्याचे उघडकीस आले आहे. पाईपड्रेन करताना काढलेल्या चेंबरची मोठ्या प्रमाणवर दुरवस्था झाली आहे. चेंबरवरील झाकणे बर्‍याच ठिकाणी तुटली असल्याने संबंधित ठेकेदाराकडून काम दर्जेदार झाले नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे या कामाची चौकशी करुन संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे.\nसातार्‍यातील काही नगरसेवकांमध्ये पाईपड्रेन करण्याचे मोठे फॅड आहे. वर्षानुवर्षे गटारे स्वच्छ केली जात नसताना गटारांवर झाकणे बसवण्याचे काम प्राधान्याने केले जाते. नगरसेवकांकडून सर्वसाधारण सभेतही अशाच कामांवर चर्चा केली जाते. कदाचित अशी कामे कशीबशी केली तरी त्यातून मलिदा मिळत असल्याने ही कामे मंजूर करुन घेण्यासाठी चढाओढ लागलेली दिसते. सातार्‍यात सध्या काही महत्वाकांक्षी प्रकल्प सुरु आहेत. त्याचाच भाग म्हणून शहरात सुमारे 25 कोटींच्या भुयारी गटर योजनेचे काम दोन महिन्यांपासून सुरु झाले. शहरातील सर्व मिळकतींपासून निघणारे सांडपाणी भुयारी गटरद्वारे एकत्र करुन ते करंजे तसेच सदरबझार याठिकाणी एकत्र आणून त्या सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. सांडपाणी हे शुध्द पाण्याचा स्रोत दूषित करते म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने उपाययोजना म्हणून भुयारी गटर योजनेला प्राधान्य दिले असून त्याचाच भाग म्हणून सातारा पालिकेने हा प्रकल्प उभा करण्याचे काम सुरु केले. एकीकडे भुयारी गटर योजनेवर सातारा पालिका स्वत:चा हिस्सा म्हणून कोट्यवधी खर्च करत असताना काही नगरसेवक पालिकेच्या तिजोरीवर पडणारा हा आर्थिक ताण कमी करण्याऐवजी वाढवत असल्याचे चित्र आहे. भुयारी गटर योजनेचे काम सुरु असताना शहरात ठिकठिकाणी पाईप ड्रेनची कामे करण्यात आली. गेल्याच महिन्यात रविवार पेठेतील पंताचा गोट परिसरात सुमारे 45 लाख रुपयांचे पाईप ड्रेनचे काम करण्यात आले. जिल्हा कारागृहापासून खंडोबाचा माळ ते मार्केट यार्ड मार्गालत असलेले गटार पाईप टाकून बंदिस्त करण्यात आले. आचारसंहितेच्या भितीने हे काम अत्यंत घाईगडबडीने उरकण्यात आले. मात्र, काम करताना ठिकठिकाणी काढण्यात आलेल्या चेंबरच्या कट्ट्यांवर पाणी मारले नाही. त्यामुळे कठ्ठे तुटले आहेत. शिवाय ठेकेदाराने बसवलेल्या चेंबरची झाकणे निकृष्ट आहेत. कामासाठी आणलेल्या ग्रीटमध्ये सिमेंट कालवून ही झाकणे बनवल्याचे परिसरातील लोक सांगत आहेत. रस्ता खाली आणि पाईपड्रेनचे चेंबर वर असल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरच साचणार असल्याचे परिस्थिती निर्माण होणार आहे. केवळ जेसीबीने नाला उकरुन त्यात पाईप गाडून चेंबर काढले आहेत. इतकेच काम त्याठिकाणी झाल्याचे दिसते. एवढ्या कामावर जवळपास अर���धा कोट खर्च कसा काय झाला हे काम प्रभाग क्र. 1 आणि प्रभाग क्र. 7 मध्ये येत आहे. त्यामुळे निकृष्ट काम करत असताना संंबंधित नगरसेवक काय करत होते हे काम प्रभाग क्र. 1 आणि प्रभाग क्र. 7 मध्ये येत आहे. त्यामुळे निकृष्ट काम करत असताना संंबंधित नगरसेवक काय करत होते त्यांनी या कामाकडे लक्ष का दिले नाही त्यांनी या कामाकडे लक्ष का दिले नाही झालेल्या निकृष्ट कामाची जबाबदारी कुणाची झालेल्या निकृष्ट कामाची जबाबदारी कुणाची असा सवाल नागरिक करत आहेत. या कामाची क्‍वॉलिटी कंट्रोलकडून तपासणी करुन दोषी अभियंत्यांवर कारवाई करावी आणि संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत घालावा. त्याला दिलेल्या बिलाची पूर्ण वसुली करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.\nवांद्रेतील एमटीएनएलच्या इमारतीला आग; १०० कर्मचारी अडकल्याची भीती\n#Chandrayaan2 'मिशन चांद्रयान-२' यशस्वी; आता पुढे काय होणार जाणून घ्या सोप्या भाषेत\nबिग बॉसमध्ये आला सिक्स पॅकवाला डॅशिंग हिरो\nसावनीने साजरा केला विशेष मुलांसोबत वाढदिवस (Video)\nभारताच्या 'चांद्रयान-२' मोहिमेवर अभिनंदनाचा वर्षाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://isha.sadhguru.org/mahashivratri/mr/isha-yoga-center-coimbatore/", "date_download": "2019-07-22T12:53:40Z", "digest": "sha1:KQMWNVQBKRPIFQFTAGHT4RVTLETHRYBX", "length": 10791, "nlines": 118, "source_domain": "isha.sadhguru.org", "title": "ईशा योग केंद्र - Mahashivratri 2019", "raw_content": "\nस्थळ – ईशा योग केंद्र\nकोयंबतूरच्या बाहेर वेल्लिंगीरी पर्वत पायथ्याशी वसलेले ईशा योग केंद्र हे ईशा फाऊंडेशनचे प्रमुख कार्यालय आणि केंद्र आहे. स्वतःचे परिवर्तन घडवून आणण्यासाठी ईशा हे एक अतिशय पवित्र स्थळ आहे, ज्या ठिकाणी आपण आपल्या आंतरिक उन्नतीसाठी वेळ व्यतीत करू शकता. या केंद्रात योगाचे चारही महत्वाचे मार्ग दाखविले जातात – क्रिया (ऊर्जा), ज्ञान, कर्म आणि भक्ती. जगभरातील लोकं या ठिकाणी भेट देतात.\nध्यानलिंग हा ईशा योग केंद्राचा केंद्रबिन्दु आहे, एक शक्तीशाली आणि अद्वितीय ऊर्जा स्त्रोत, ज्यामधून प्रत्येक मनुष्याला त्याचे जीवन संपूर्णतः अनुभवायची संधी प्राप्त होते. ईशा योग केंद्राच्या शेजारी लिंग भैरवी आहे – दैवी स्त्रीशक्तीचे एकाच वेळेस भयंकर आणि कोमल स्वरूप.\nया केंद्रात निवासाच्या विविध सुविधा तसेच विविध कालावधीचे योग कार्यक्रम उपलब्ध असून याचा वापर आपण करून घेऊ शकता. कार्यक्रमात सहभागी होणार्‍या व्यक्ती तसेच पा��ुणे या दोघांसाठी त्यांच्या निवासाचा एक भाग म्हणून सात्विक भोजन दिले जाते. ईशा योग केंद्र आपल्याला अधिक आरोग्यदायी जीवनशैलीकडे घेऊन जाण्यासाठी, स्व-पूर्ततेची उच्च पातळी गाठण्यासाठी तसेच स्वतःची संपूर्ण क्षमता जाणून घेण्यासाठी सहायक वातावरण उपलब्ध करून देते.\nयक्ष आणि महाशिवरात्रीसंबंधी सर्वसाधारण चौकशी:\nमहाशिवरात्रीसाठी सर्वसाधारण चौकशी आणि नोंदणी:\nयोगा केंद्रापर्यंत कसे पोहोचायचे\nयोग केंद्र हे कोइंबतुर शहराच्या पश्चिमेकडे 30 किलोमीटर अंतरावर वेलियांगिरी पर्वताच्या पायथाशी वसलेले आहे. दक्षिण भारतातील एक प्रमुख औद्योगिक शहर असलेले कोइंबतूर हे शहर हवाई, रेल्वे आणि रस्त्याने चांगले जोडलेले आहे. चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि बंगलोर या शहरांमधून विमानांची नियमित सेवा उपलब्ध आहे. भारतातील सर्व प्रमुख शहरांमधून रेल्वेसेवा उपलब्ध आहे. कोइंबतूरपासून इशा योग केंद्रात येण्यासाठी नियमित बस आणि टॅक्सी सेवासुद्धा उपलब्ध आहे.\nध्यानलिंग हे कोइंबतुर शहराच्या पश्चिमेकडे 30 किलोमीटर अंतरावर वेलियांगिरी पर्वताच्या पायथाशी वसलेल्या इशा योग केंद्रामध्ये आहे. दक्षिण भारतातील एक प्रमुख औद्योगिक शहर असलेले कोइंबतूर हे शहर हवाई, रेल्वे आणि रस्त्याने चांगले जोडलेले आहे.\nकोइंबतुर शहरमध्ये विमानतळ असून चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि बंगलोर यासारख्या प्रमुख शहरांमधून येथे येण्यासाठी विमानांची नियमित सेवा उपलब्ध आहेरेल्वे:\nसर्वात नजीकचे रेल्वे स्थानक कोइंबतूर असून ते इशा योग केंद्रापासून 30 किलोमीटर दूर आहे.\nपूंडी, सेम्मेडू किंवा सिरूवनीकडे जाणारे सर्व प्रमख मार्ग इशा योग केंद्राकडे जातात. रेल्वे स्थानक आणि विमानतळाच्या बाहेर टॅक्सी उपलब्ध आहेत.\nकोइंबतूर ते इशा योग केंद्र या मार्गावर रोज बससेवा उपलब्ध आहे.\nकोइंबतूरमधून उक्कडममार्गे पेरूर/सिरूवनीकडे जाणारा रस्ता घ्या. अलनदुराईच्या पुढे आल्यावर इरुटूपल्लम जंक्शनला उजवीकडे वळा. इरुटूपल्लम जंक्शनपासून इशा योग केंद्र 8 किलोमीटर, आणि पूंडी मंदिराच्या अलीकडे त्याच रस्त्यावर साधारण 2 किलोमीटर अंतरावर आहे. मार्गावर सर्वत्र ध्यानलिंगाचे दिशादर्शक फलक लावलेले आहेतen route.\nह्या ऐतिहासिक कार्यक्रम घडवून आणण्यात हातभार लावा\nएफएकयू – नेहेमी विचारले जाणारे प्रश्न\nथेन कैलाया भक्ती प��रवाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vidarbha24news.com/?p=41269", "date_download": "2019-07-22T12:20:14Z", "digest": "sha1:AOQYNEQZZG5N6WTWXIQ5H4EC2ZQ75HJJ", "length": 12835, "nlines": 188, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "महेंद्र धुरगूडे , उपेंद्रक कटके ,शिवाजी जाधव यांना राज्यस्तरीय सर्वोत्तम पुरस्कार जाहिर | विदर्भ24न्यूज Vidarbha News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nऐन रमजान मध्ये रूह अफजा बाजारातून ‘गायब’ \nसीरियल ब्लास्ट में सौ से अधिक मौतें – राष्ट्रपति ने…\nजैश-ए-महंमदचा प्रमुख मसूद अझहरचा मृत्यू झाल्याचा प्रसारमाध्यमांचा दावा – पाक किंवा…\nरस्सीखेच स्पर्धेत जय हनुमान संघ प्रथम\nश्री गणेशाचा अवमान करणार्‍या अमेरिकेतील सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाची हिंदु संघटनांच्या विरोधानंतर…\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nपाश्‍चात्त्य विकृतीला सरकारी चालना \n‘अवनी’ गाय असती तर \nप्रभू श्रीरामचंद्रांचा राजकीय वनवास कधी संपणार \nअय्यप्पा भक्तांची कथित भक्त आणि पुरोगाम्यांना ‘सर्वोच्च’ चपराक \nHome आपला मराठवाडा महेंद्र धुरगूडे , उपेंद्रक कटके ,शिवाजी जाधव यांना राज्यस्तरीय सर्वोत्तम पुरस्कार...\nमहेंद्र धुरगूडे , उपेंद्रक कटके ,शिवाजी जाधव यांना राज्यस्तरीय सर्वोत्तम पुरस्कार जाहिर\nमहेंद्र धुरगूडे , उपेंद्रक कटके ,शिवाजी जाधव यांना\nराज्यस्तरीय सर्वोत्तम पुरस्कार जाहिर\nसर्वाेत्तम चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय सर्वोत्तम पुरस्कारासाठी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे, भूमचे गटशिक्षणाधिकारी शिवाजी जाधव यांची निवड करण्यात आली आहे. रविवारी (दि. १४) निलंगा (जि. लातूर) येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.\nनिलंगा येथील सर्वोत्तम चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये उत्कृष्ठ राजकारण, समाजकारणी म्हणून जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे, उत्कृष्ठ शिक्षण प्रशासक म्हणून भूमचे गटशिक्षणाधिकारी शिवाजी जाधव, उत्कृष्ठ पत्रकार उपेंद्र कटके, उत्कृष्ठ तलाठी रमेश कुंभार (सज्जा तडवळा, ता. तुळजापूर) आदर्श शिक्षक कदमवाडीतील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक बापूराव मोरे, यशस्वी उद्योजक दत्ता देविदास गोरे(माळी), संस्थाचालक बावीच्या वसंत आश्रमशाळेचे मनोहर राठोड यांची निवड करण्यात आली आहे. रविवारी निलंगा येथे अन्न व नागरी पुरवठा मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, लातूरचे खासदार सुधाकर श्रृंगारे, डॉ. विठ्ठल लहाने, शाहू कॉलेजचे सचिव डॉ. अनिरुद्ध जाधव आदींच्या हस्ते रविवारी पुरस्कारांचे वितरण होणार आहे.\nVidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा\nनोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं जब कोई न्यूज लिंक काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं\nPrevious articleविठ्ठलच ठरला मानाचा वारकरी. – मुख्यमंत्र्यांचा हस्ते सत्कार\nNext articleसिंदेवाही नगर पत्रकार संघातर्फे सत्कार व गुणवंतांचा सोहळा\nउस्मानाबाद जिल्ह्यातील बातम्या व जाहिरातींसाठी देण्याकरिता संपर्क -9623261000\n“ जागजी येथे लग्नाचे आमीष दाखवुन चुलत्याचा पुतणीवर लैंगीक अत्याचार”\nडाँ.नितीन कटेकर यांच्या उपस्थितीत ढोकी पोलिस ठाण्यात रक्तदान व व्रक्षारोपण\nपैशापेक्षा प्रामाणिकपणा मोठा ५० हजार केले परत पत्रकार बाकले यांनी घडविले इमानदारीचे दर्शन\nऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्षा. अनावधाणाने कधी वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\nजसे निवडून देतो, तसे पाडूही शकतो कोळी महोत्सवात उपनेते अनंत तरे...\nपरळी तालुक्यातील हातची आलेली पीके जाण्याची शक्यता; शेतकरी चिंतेत.\nवंचित प्राध्यापकांना मानसन्मान देण्याकरिता नेहमीच सहकार्य डॉ. शंकर अंभोरे\nतलवार घेऊन फिरणाऱ्या आरोपीच्या संभाजीनगर पोलिसांनी आवळल्या मुस्क्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://researchmatters.in/mr/news/%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9C-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80?qt-go_mobile=0", "date_download": "2019-07-22T11:45:58Z", "digest": "sha1:BEY7IK3ILWSDEBUZNZQFDJFULYG7UIO6", "length": 17236, "nlines": 68, "source_domain": "researchmatters.in", "title": "कचरा डेपोमधील कचर्‍य��तून 'इंधन सेल' वापरुन वीज निर्मिती | रीसर्च मॅटर्स", "raw_content": "\nतुम्हाला हवा असलेला शब्द लिहा\nभारतातील विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व मानव्यशास्त्रांतील संशोधन आणि ठळक घडामोडींवर आधारित बातम्या व लेख\nभारतातील विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व मानव्यशास्त्रांतील संशोधन आणि ठळक घडामोडींवर आधारित बातम्या व लेख\nकचरा डेपोमधील कचर्‍यातून 'इंधन सेल' वापरुन वीज निर्मिती\nकचरा डेपोमधील कचर्‍यातून 'इंधन सेल' वापरुन वीज निर्मिती\nछायाचित्र: विघ्नेश कामत, पुरबी देशपांडे\nसंशोधक म्हणतात की कचरा डेपोमधील कचर्‍यातून झिरपणार्‍या द्रवाचा उपयोग वीज निर्मिती करिता केल्यास प्रदूषण कमी होईल आणि वीजही निर्माण करता येईल.\nभारतातील खूपशा शहरांत कचरा व्यवस्थापन अतिशय अकार्यक्षम आहे. पेट्रोलियम इंधनांचा वापर वाढत असल्यामुळे धोकादायक वायूंचे उत्सर्जन पण वाढते आहे. ह्या दोन्ही गोष्टी आपल्या आरोग्यासाठी आणि वातावरणासाठी अतिशय अपायकारक आहेत. ह्यावर उपाय म्हणून एकीकडे आपण नागरी कचर्‍याचा योग्य विनियोग करण्याचा प्रयत्न करीत आहोत, दुसरीकडे पेट्रोलियम पादार्थांमुळे होणार्‍या प्रदूषणावर मात करण्यासाठी सौर, वायू इ. अक्षय ऊर्जास्रोत वापरण्यास प्रोत्साहन देत आहोत. ह्या दोन्ही समस्यांसाठी एकच समाधान सापडले तर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई मधील प्राध्यापक प्रकाश घोष आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केलेल्या अभ्यासात त्यांनी कचरा डेपोमधील कचरा वापरुन वीज निर्माण करणार्‍या सूक्ष्मजीवाणू इंधन सेलची (माइक्रोबियल फ्युएल सेल - एमएफसी) कार्यक्षम रचना प्रस्तावित केली आहे.\nकचरा डेपोमध्ये, पावसाचे पाणी झिरपून, कचर्‍यातील आर्द्रतेमुळे किंवा भूजलाच्या गळती मुळे गडद रंगाचे द्रव निर्माण होते. कचरा डेपोमधील विषारी पदार्थांमुळे ह्या झिरपणार्‍या द्रवात मोठ्या प्रमाणात प्रदूषक असतात. द्रवावर प्रक्रिया केली नाही तर आजूबाजूचे भूजल प्रदूषित होऊ शकते. मात्र, ह्या द्रवात फक्त प्रदूषकच नाही तर अनेक प्रकारची जैव (ऑरगॅनिक) आणि निरिद्रिय (इनऑरगॅनिक) रसायने असतात ज्यांच्या विघटनातून ऊर्जा मिळू शकते. ह्याच ऊर्जेचा उपयोग एमएफसीमध्ये करण्याचा प्रस्ताव संशोधकांनी सादर केला आहे.\nह्या अभ्यासाचे संशोधक जयेश सोनवणे म्हणतात, \"सांडपाण्यावर करण्यात येणार��‍या प्रक्रियेचा खर्च कमी करणे किंवा नागरी कचर्‍यातून मूल्यवर्धित उत्पादने निर्माण करणे ह्याविषयी औद्योगिक आणि संशोधन क्षेत्रात पर्याय शोधले जात आहेत. ह्या सर्व समस्यांचे समाधान जैव इंधन सेल करू शकतात कारण ह्या सेलमध्ये जैव कचरा आणि अक्षय जैव साहित्य (बायोमास) वापरुन ऊर्जा निर्माण करता येते\". एमएफसीमध्ये सूक्ष्मजीवाणुंमुळे रासायनिक अभिक्रिया होतात. कचरा डेपोमधून झिरपणार्‍या द्रवाचा ह्या अभिक्रियांसाठी साहित्य म्हणून उपयोग करता येईल का ह्याचे मूल्यांकन संशोधकांनी ह्या अभ्यासात केले आहे.\nसूक्ष्मजीवाणू जैव पदार्थांचे ऑक्सिडीकरण (ऑक्सिडेशन) करतात ह्या तत्वावर सूक्ष्मजीवाणू इंधन सेल काम करतात. ह्या सेलच्या धनाग्र आणि ऋणाग्राच्या मध्ये एक पातळ पटल असते ज्यातून धन-विदल (पॉझिटिव्ह आयन) प्रवाहित होऊ शकतात. हा संपूर्ण संच एका द्रावणात बुडवला जातो. द्रावणात मोठ्या प्रमाणात सूक्ष्मजीवाणू आणि जैव संयुगे असतात. जेव्हा सूक्ष्मजीवाणू संयुगांचे विघटन करतात तेव्हा धनप्रभार आणि ऋणप्रभार असलेले कण निर्माण होतात. हे कण विरुद्ध प्रभार असलेल्या अग्रांकडे आकर्षित होतात. प्रभार असलेल्या ह्या कणांच्या प्रवाहामुळे वीज निर्माण होते.\nएमएफसी प्रणाली वापरुन वीज निर्माण करण्याचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ठ्य म्हणजे ही एक स्वयंपूर्ण प्रक्रिया आहे. जो पर्यन्त द्रावण आणि त्यातील जैव संयुगांचा पुरवठा होत राहील तो पर्यन्त सूक्ष्मजीवाणू त्यांचे विघटन करतील आणि त्यांचे प्रजनन पण होत राहील.\nह्या अभ्यासात संशोधकांनी तीन एकसारखे सेल निर्माण केले ज्यात धनाग्रासाठी अॅक्रिलिक आणि ग्राफाइटचे पत्रक वापरले. दोन अग्रांमधील पटलासाठी लवचिक कार्बनचा कागद वापरला आणि त्यावर प्लॅटिनमचा थर असलेली कार्बनची पूड लावली. प्रत्येक सेलमध्ये ऋणाग्र विविध क्षेत्रफळ असलेले निवडले. मग ह्या सेलमध्ये अभिक्रियेसाठी साहित्य म्हणून टप्प्या टप्प्याने कचरा डेपोमधून झिरपणारे द्रव टाकले. पहिला टप्पा १७ दिवसांचा होता आणि त्या अवधीत तीनही सेलमध्ये सर्वाधिक व्होल्टेज अनुक्रमे १.२३ व्होल्ट, १.२ व्होल्ट, आणि १.२९ व्होल्ट असे मोजण्यात आले. कचरा डेपोमधून झिरपणारे द्रव वापरुन आज पर्यन्त तयार केलेल्या सर्व एमएफसीपैकी हे व्होल्टेज सर्वाधिक होते ह्यापूर्वी केलेल्या अभ्यासांत मिळालेले सर्वाधिक व्होल्टेज ५३४ मिलीव्होल्ट होते. त्याच्या तुलनेत १.२९ व्होल्ट खूप अधिक आहे. संशोधकांच्या असे पण लक्षात आले की अग्रांचे क्षेत्र वाढवले की प्रति एकक आकारमानात असलेला ऊर्जा प्रवाह वाढतो. इतक्या प्रमाणात व्होल्टेज निर्माण का झाले ह्याचा संशोधक अधिक अभ्यास करणार आहेत.\nसोनवणे अधिक माहिती देताना म्हणाले, \"कार्यक्षम रचनेचे एमएफसी आणि कचरा डेपोमधून झिरपणार्‍या द्रवाचा वापर करून सर्वाधिक वीज निर्माण करायचा प्रयत्न करणे हे आमच्या अभ्यासाचे ध्येय होते. एमएफसीमध्ये अभिक्रियेसाठी अनेक प्रकारची द्रावणे आणि साहित्य वापरता येते. आमच्या अभ्यासात निर्माण झालेले व्होल्टेज हे आज पर्यन्त नोंदवलेल्या व्होल्टेजपैकी सर्वाधिक आहे.\"\nएमएफसीमध्ये घरगुती सांडपाणी, शेतातील शेणखत, दारू कारखान्यातील सांडपाणी, औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी आणि कचरा डेपोमधून झिरपणारे पाणी, असे अनेक प्रकारचे साहित्य वापरुन वीज निर्माण करता येते. आणि म्हणून सांडपाणी प्रक्रिया, प्रदूषण नियंत्रण आणि दूरस्थ वीज स्रोत ह्या सर्व क्षेत्रात हे एमएफसी वापरल्या जाऊ शकतात. एमएफसीचे कार्य विश्वसनीय, स्वच्छ आणि कार्यक्षम असते. अग्रांसाठी वापरण्यात येणार्‍या साहित्यात नवीन नवीन शोध केले जात आहेत आणि जैव रेणूंचे विघटन करून वीज निर्माण करणार्‍या सूक्ष्मजीवाणूंच्या नवीन प्रकारांवर पण संशोधन सुरू आहे. म्हणून संशोधकांना आशा आहे की लवकरच प्रयोगशाळेच्या बाहेर व्यावसायिक पातळीवर वीज निर्मितीसाठी एमएफसी वापरण्यात येतील.\nसोनवणे ह्यांच्या मते, \"जगभरात भौतिक अभियांत्रिकी, विद्युत-रासायनिक शास्त्र, सूक्ष्मजैवशास्त्र आणि ऊर्जा अभियांत्रिकी क्षेत्रात एमएफसीवर मोठ्या प्रमाणात सतत संशोधन सुरू आहे. ह्या संशोधनामुळे अधिक प्रगत व सुधारित एमएफसी आपल्याला प्रत्यक्षात वापरता येतील.\"\nकोणी विचार केला असेल की कचरा डेपोमध्ये फेकलेला कचरा हा वीज निर्मितीसाठी इतका महत्त्वाचा ठरू शकेल\nभारतीय महिलांच्या नोकरी व्यवसायातील सहभाग खरंच वाढतोय का\nएक पाऊल- भारतीय खेडी स्वयंपूर्ण करण्याकडे\nग्राफीन पासून दृढ व अतिघन इलेक्ट्रॉनिक्स ची निर्मिती\nइलेक्ट्रॉनिक चिप्स सुरक्षित करण्याची स्वदेशी पद्धत विकसित केल्याबद्दल प्राध्यापक गांगुली आणि चम��� यांना पी के पटवर्धन तंत्रज्ञान विकास पुरस्कार प्रदान\nकथा सरड्याच्या अंगावरील पट्टे आणि रंगीबेरंगी शेपटीची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4897649818161751981&title=MCE%20society%20felicitated%20four%20renowned%20artists&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-07-22T11:50:53Z", "digest": "sha1:3YZWHFXYXRX5CJJLA7B3PJWJXXMX3N22", "length": 7802, "nlines": 122, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "एमसीई सोसायटीतर्फे चार कला शिक्षकांचा गौरव", "raw_content": "\nएमसीई सोसायटीतर्फे चार कला शिक्षकांचा गौरव\nपुणे : ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘पी. ए. इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स, डिझाइन अँड आर्टस’च्या वतीने ‘१७ व्या आंतरराष्ट्रीय अॅनिमेशन डे’ निमित्त ‘अखिल भारतीय कला शिक्षक गौरव पुरस्कार २०१८-१९’चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भारतीय रुपयाच्या नव्या डिझाईनचे डिझायनर डॉ. उदय कुमार धर्मालिंगम यांच्या हस्ते वैभव कुमरेश (टू डी अॅनिमेटर), सुधाकर चव्हाण (आर्टिस्ट), नितीन देसाई (चित्रपट निर्मिती), रावसाहेब गुरव (आर्टिस्ट) या कलागुरूंचा गौरव करण्यात आला.\nएम. सी. ई. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, सचिव लतिफ मगदूम, सहसचिव प्रा. इरफान शेख, प्राचार्य ऋषी आचार्य यांच्यासह प्राध्यापक आणि कर्मचारी या वेळी उपस्थित होते.\n‘कलाकरांच्या कामासाठी उत्कटता असणे आवश्यक आहे. जगावर राज्य करण्यासाठी आपण स्वत:ला शोधण्याचा प्रयत्न करावा’, असे डॉ. उदय कुमार धर्मालिंगम यांनी सांगितले.\nदर वर्षी कला क्षेत्र, ग्राफीक डिझाईन, अ‍ॅनिमेशन, व्हिजुअल इफेक्ट्स, स्पेशल ईफेक्ट्स, क्रिएटिव्ह फोटोग्राफी, पेंटींग क्राफ्ट, शिल्पकला, ललित कला, साहित्य, चित्रपट या क्षेत्रातील कलाकार आणि शिक्षकांना, कलागुरुंना हे पुरस्कार देण्यात येतात.\nTags: पुणेएमसीई सोसायटीपी. ए. इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्सडिझाइन अँड आर्टसरावसाहेब गुरवनितीन देसाईPuneMCE SocietyArtsVEDARaosaheb GuravNitin DesaiArtistBOI\nडॉ. पी. ए. इनामदार आणि ‘वेदा’ कॉलेजला ‘जीवनगौरव’ ‘वेदा कॉलेज’ची एनडी फिल्म वर्ल्डला भेट ‘वेदा’तर्फे इंडस्ट्री व्हिजिटचे आयोजन आंतरशालेय चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद कलावंतांनी कलावंतांसाठी केलेलं ‘कलापूर’\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\n७० टक्���े रुग्णांना वेनस थ्रॉम्बोएम्बॉलिझमचा धोका\nआंतरराष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत अभिषेक देशपांडेला उपविजेतेपद\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\nपेण, पनवेल, उरण, घारापुरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/bollywood/omg-kapil-sharma-show-when-movie-directer-did-not-allow-superstar-shahrukh-khan-drink-cold-drink-set/", "date_download": "2019-07-22T12:54:48Z", "digest": "sha1:BWS3IW7HBAZTMK6A3EB7DPRIACVAE4Y5", "length": 29940, "nlines": 402, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Omg! The Kapil Sharma Show When Movie Directer Did Not Allow To Superstar Shahrukh Khan To Drink A Cold-Drink On Set | Omg! एका कोल्डिंगसाठी शाहरूख खानला पडायला लागायच्या हातापाया!! | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\nसकाळच्या दिल्ली-औरंगाबाद विमानाला प्रवाशांचा प्रतिसाद\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nपंढरपूर यात्रेतून महामंडळाला दिड कोटींचे उत्पन्न\nव्हिडिओ कॉल करत महिलेचा विनयभंग\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; जवळपास १०० जण अडकल्याची शक्यता\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nएकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nचांद्रयान-2 मोहीम आणि प्रभासचा हा आहे संबंध, त्याने ट्विटरद्वारे मानले आभार\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nआता स्मार्टफोनने कंट्रोल होणार मनुष्याचा मेंदू, 'या' लोकांवर होणार फ्लेक्सिबल चीपचा वापर\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nमराठमोळ्या वीराची कमाल; भारताने विंडीजविरुद्धची मालिका ४-१ ने जिंकली\nवांद्रे- एमटीएनएल इमारतीला लागलेल्या आगीतून ६० जणांची सुटका\nआता भारतात स्टोर होणार TikTok युजर्सचा डेटा\n'येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गाणार'\nमुंबई - चांद्रयान - २ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर अभिनेता शाहरूख खानकडून ट्विटरवरून शास्त्रज्ञांचे मानले अभिनंदन\nवांद्रे येथील एमटीएनएल इमारतीच्या आगीत अडलेल्यांपैकी १५ जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी काढले सुखरूप बाहेर\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nधोनी क्रिकेटपासून दोन महिनेच का लांब राहणार, जाणून घ्या...\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\n SBI मध्ये 'या' पदांसाठी भरती; पगार ७६ हजारांपेक्षा जास्त\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nमराठमोळ्या वीराची कमाल; भारताने विंडीजविरुद्धची मालिका ४-१ ने जिंकली\nवांद्रे- एमटीएनएल इमारतीला लागलेल्या आगीतून ६० जणांची सुटका\nआता भारतात स्टोर होणार TikTok युजर्सचा डेटा\n'येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गाणार'\nमुंबई - चांद्रयान - २ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर अभिनेता शाहरूख खानकडून ट्विटरवरून शास्त्रज्ञांचे मानले अभिनंदन\nवांद्रे येथील एमटीएनएल इमारतीच्या आगीत अडलेल्यांपैकी १५ जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी काढले सुखरूप बाहेर\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nधोनी क्रिकेटपासून दोन महिनेच का लांब राहणार, जाणून घ्या...\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\n SBI मध्ये 'या' पदांसाठी भरती; पगार ७६ हजारांपेक्षा जास्त\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nAll post in लाइव न्यूज़\n एका कोल्डिंगसाठी शाहरूख खानला पडायला लागायच्या हातापाया\n एका कोल्डिंगसाठी शाहरूख खानला पडायला लागायच्या हातापाया\n एका कोल्डिंगसाठी शाहरूख खानला पडायला लागायच्या हातापाया\nकुणीही गॉडफादर नसताना शाहरूख खानने बॉलिवूडमध्ये स्वत: दबदबा निर्माण केला आणि बघता बघता या ग्लॅमरस इंडस्ट्रीचा किंगखान बनला. बॉलिवूडचा बादशाह म्हणूनही लोक त्याला ओळखू लागलेत. पण एकेकाळी शूटींगच्या सेटवर याच शाहरुखला साधे कोल्ड्रिंकही मिळायचे नाही.\n एका कोल्डिंगसाठी शाहरूख खानला पडायला लागायच्या हातापाया\nठळक मुद्देमैं हू ना, ओम शांती ओम, हॅपी न्यू ईअर या फराहने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात शाहरूख लीड रोलमध्ये होता.\nकुणीही गॉडफादर नसताना शाहरूख खानने बॉलिवूडमध्ये स्वत: दबदबा निर्माण केला आणि बघता बघता या ग्लॅमरस इंडस्ट्रीचा किंगखान बनला. बॉलिवूडचा बादशाह म्हणूनही लोक त्याला ओळखू लागलेत. पण एकेकाळी शूटींगच्या सेटवर याच शाहरुखला साधे कोल्ड्रिंकही मिळायचे नाही. ‘कभी हां कभी ना’ या चित्रपटाच्या शूटींगवेळी शाहरूखला थंडगार कोल्डिंग प्यायची इच्छा व्हायची. पण ‘तू पियेगा तो सबको पिलानी पडेगी,’ असे म्हणून डायरेक्टर त्याला गप्प बसवायचे.\nखुद्द डान्स कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खान हिने ‘कपिल शर्मा शो’च्या सेटवर हा किस्सा सांगितला. ‘कभी हां कभी ना’ याच चित्रपटाच्या सेटवर फराह आणि शाहरूख पहिल्यांदा भेटले होते. फराहने या सेटवरचा किस्सा शेअर केला. ‘ कभी हां कभी ना या सिनेमाच्या सेटवर माझी व शाहरूखची पहिली भेट झाली होती. त्या पहिल्या भेटीत शाहरूखला भेटून जणू आम्ही कॉलेजपासूनचे मित्र आहोत, असे मला वाटले. तो मला अजिबात नवखा वाटला नाही आणि त्या दिवसापासून आम्ही मित्र बनलो. याच चित्रपटाच्या सेटवर शाहरूखला कोल्ड्रिंग हवे असायचे. पण तुला एकट्याला कोल्ड्रिंग प्यायला दिले तर बाकींनाही ते द्यावे लागेल, असे सांगून डायरेक्टर त्याला नकार द्यायचा,’ असे फराहने सांगितले. तेव्हा इतके गरीब प्रॉडक्शन होते,असे म्हणून ती जोरजोरात हसू लागली.\nशाहरूख व फराह या दोघांनी एकत्र असे अनेक चित्रपट केलेत. शाहरूखच्या अनेक चित्रपटातील गाण्यांची कोरिओग्राफीही फराहने केली. मैं हू ना, ओम शांती ओम, हॅपी न्यू ईअर या फराहने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात शाहरूख लीड रोलमध्ये होता.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nया कारणामुळे शाहरुख खान करत नाहीये कोणत्याही चित्रपटात काम, कारण वाचून चाहत्यांना बसेल धक्का\nशाहिदच नव्हे तर ‘या’ स्टार्सनीही साकारली प्रेमात आकंठ बुडालेल्या आशिकची भूमिका\nसुहाना खानचा हा डान्स व्हिडीओ का होतोय व्हायरल, तर हे आहे त्याचे कारण\nकपिल शर्मामुळे अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपतीवर आली आहे ही वेळ\n'डर'नंतर असे काय घडलं की, सनीने शाहरुखशी ठेवला होता तब्बल 16 वर्षे अबोला\n बॉलिवूड नाही तर हॉलिवूडमधून होणार आर्यन खानचा धमाकेदार डेब्यू\nअनुपम खेर यांनी या गोष्टीसाठी केले शाहरुख खानचे कौतुक\nचांद्रयान-2 मोहीम आणि प्रभासचा हा आहे संबंध, त्याने ट्विटरद्वारे मानले आभार\nChandrayaan-2: चांद्रयान-२ च्या यशस्वी मोहिमेसाठी बॉलिवूड सेलिब्रेटींनी केले इस्रोचे कौतुक\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nविराटच्या बायकोला काम मिळेना आता मोर्चा वळवला वेबसिरीजकडे, वाचा सविस्तर\nसोनाक्षी सिन्हाने का साईन केला अ‍ॅडल्ट कॉमेडी सिनेमा\nSmile Please Movie review:चेहऱ्यावर कधी आसू कधी हासू आणणारी कलाकृती19 July 2019\nSuper 30 Movie Review : सामान्य गणिततज्ज्ञाचा असामान्य प्रवास12 July 2019\nMalal Film Review: मनाला न भावणारी 'मलाल'ची प्रेमकहाणी05 July 2019\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1658 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (811 votes)\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nइमारतीच्या ५७ व्या मजल्यावर स्वीमिंग पूल, फोटो पाहून व्हाल अवाक्\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\nपुण्यातील 'हा' तरुण म्हणतोय मला व्हायचंय काँग्रेस अध्यक्ष\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\nबारामती तालुक्यातील उद्योजकाच्या खुनाचा कट उघड; दोघा जणांना अटक\n‘आदरणीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’, गरिबांसाठी राज्यात लवकरच 60 रुग्णालये\nभारतीय संघाला कळली धोनीची किंमत; निवृत्ती घेण्यापासून थांबवलं\nगोर सेनेचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको \nअनुपम खेर यांनी या गोष्टीसाठी केले शाहरुख खानचे कौतुक\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; जवळपास १०० जण अडकल्याची शक्यता\nमेट्रो बससेवा सुरू होणार, देशातील पहिला प्रकल्प नाशिकमध्ये उभारणार\n'शिवसेना हात साफ करतेय', अधिकाऱ्याच्या कार्यालयात AC बंद करून 'मनसे'ची चर्चा\n'येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गाणार'\nBreaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nChandrayaan-2: 'जय किसान, जय विज्ञान'... चांद्रयान-२ मोहिमेत शेतकरी पुत्राची मोलाची कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/ulhasnagar/", "date_download": "2019-07-22T12:57:29Z", "digest": "sha1:BTHWSIJNRMAFQG2SHZQCYZL6EYUN7WR4", "length": 26262, "nlines": 419, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest ulhasnagar News in Marathi | ulhasnagar Live Updates in Marathi | उल्हासनगर बातम्या at Lokmat.com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nसोनाक्षीने दिली एक्सब��यफ्रेंडविषयी कबुली\nसकाळच्या दिल्ली-औरंगाबाद विमानाला प्रवाशांचा प्रतिसाद\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nपंढरपूर यात्रेतून महामंडळाला दिड कोटींचे उत्पन्न\nव्हिडिओ कॉल करत महिलेचा विनयभंग\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; जवळपास १०० जण अडकल्याची शक्यता\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nएकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nचांद्रयान-2 मोहीम आणि प्रभासचा हा आहे संबंध, त्याने ट्विटरद्वारे मानले आभार\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nआता स्मार्टफोनने कंट्रोल होणार मनुष्याचा मेंदू, 'या' लोकांवर होणार फ्लेक्सिबल चीपचा वापर\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nमराठमोळ्या वीराची कमाल; भारताने विंडीजविरुद्धची मालिका ४-१ ने जिंकली\nवांद्रे- एमटीएनएल इमारतीला लागलेल्या आगीतून ६० जणांची सुटका\nआता भारतात स्टोर होणार TikTok युजर्सचा डेटा\n'येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गाणार'\nमुंबई - चांद्रयान - २ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर अभिनेता शाहरूख खानकडून ट्विटरवरून शास्त्रज्ञांचे मानले अभिनंदन\nवांद्रे येथील एमटीएनएल इमारतीच्या आगीत अडलेल्यांपैकी १५ जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी काढ���े सुखरूप बाहेर\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nधोनी क्रिकेटपासून दोन महिनेच का लांब राहणार, जाणून घ्या...\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\n SBI मध्ये 'या' पदांसाठी भरती; पगार ७६ हजारांपेक्षा जास्त\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nमराठमोळ्या वीराची कमाल; भारताने विंडीजविरुद्धची मालिका ४-१ ने जिंकली\nवांद्रे- एमटीएनएल इमारतीला लागलेल्या आगीतून ६० जणांची सुटका\nआता भारतात स्टोर होणार TikTok युजर्सचा डेटा\n'येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गाणार'\nमुंबई - चांद्रयान - २ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर अभिनेता शाहरूख खानकडून ट्विटरवरून शास्त्रज्ञांचे मानले अभिनंदन\nवांद्रे येथील एमटीएनएल इमारतीच्या आगीत अडलेल्यांपैकी १५ जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी काढले सुखरूप बाहेर\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nधोनी क्रिकेटपासून दोन महिनेच का लांब राहणार, जाणून घ्या...\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\n SBI मध्ये 'या' पदांसाठी भरती; पगार ७६ हजारांपेक्षा जास्त\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nAll post in लाइव न्यूज़\nखड्ड्यांवरून रंगले राजकारण; सेनेचा आक्रमकपणा गेला कुठे\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nशहरात मुख्य रस्त्यांसह एकूण ६० टक्क्यांपेक्षा जास्त रस्ते सिमेंट काँक्रिटचे आहेत. तर केवळ ६२ किमी लांबीचे डांबरीकरण रस्ते असल्याची माहिती काँगे्रस पक्षाने माहितीच्या अधिकाराखाली मिळविली. ... Read More\nगुन्हेगारांच्या प्रवेशावरून उडाली वादाची ठिणगी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकलानी, आयलानी समोरासमोर : निव���णुकीपूर्वी वातावरण तापले ... Read More\nउल्हासनगरात दीव-दमणची दारू जप्त, गुन्हा दाखल\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकेंद्र शासित प्रदेश असलेल्या दीव-दमण येथून कार मध्ये आणलेल्या अवैध दारु साठा हिललाईन पोलीसांनी कॅम्प नं-5 येथील भाटिया चौकात जप्त केला. ... Read More\nलोकल थांबवून मोटरमनची रुळांवरच लघुशंका; व्हिडीओ व्हायरल\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसोशल मीडियावर संमिश्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया ... Read More\nlocalCSMTulhasnagarcentral railwayलोकलछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसउल्हासनगरमध्य रेल्वे\nसेक्स रॅकेटसंबंधातील बातमी तीन वर्षांपूर्वीची\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकुणाच्याही भावना दुखावण्याचा किंवा बदनामीचा आमचा हेतू नव्हता. ... Read More\nउल्हासनगर येथील कामगार रुग्णालयाची जीर्ण ईमारत तातडीने पाडण्याची श्रीकांत शिंदे यांची मागणी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nउल्हासनगर येथील जीर्ण झालेल्या कामगार रुग्णालयाच्या ईमारतीच्या छताचा काही भाग कोसळला होता. ... Read More\nउल्हासनगरात दरोड्याचा कट उधळला, पाच जणांना अटक\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nविठ्ठलवाडी पोलिसांनी त्यांच्याकडून घातक हत्यारे जप्त केले असून गुन्हा दाखल केला आहे. ... Read More\nपेण येथील पिंपळपाडा गोठ्यात काम करणाऱ्या चार मनोरुग्णांची सुटका\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपेण तालुक्यातील पिंपळपाडा येथील एका गोठ्यात काम करणाºया आठ जणांची सुटका बुधवारी सुटका करण्यात आली. ... Read More\nउल्हासनगरात रिपाइंचे मंगल वाघे विजयी, ओमी कलानींना धक्का\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमहापालिका प्रभाग क्र.-१ (ब) पोटनिवडणुकीत रिपाइंच्या मंगल वाघे यांनी भाजप-शिवसेना, साई व ओमी टीम महाआघाडीच्या वनीता भोईर यांचा दणदणीत पराभव केला. ... Read More\n‘त्या’ ८५५ बेकायदा इमारतींचे काय झाले अवमान याचिकेची सप्टेंबरमध्ये सुनावणी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nउच्च न्यायालयाने शहरातील ८५५ अवैध बांधकामे पाडून टाकण्याचे यापूर्वी दिलेले आदेश अमलात न आल्याने हरी तनवाणी यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ... Read More\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1658 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (811 votes)\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nWhatsapp वरचं खास चॅ�� लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nइमारतीच्या ५७ व्या मजल्यावर स्वीमिंग पूल, फोटो पाहून व्हाल अवाक्\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\nपुण्यातील 'हा' तरुण म्हणतोय मला व्हायचंय काँग्रेस अध्यक्ष\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\nबारामती तालुक्यातील उद्योजकाच्या खुनाचा कट उघड; दोघा जणांना अटक\n‘आदरणीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’, गरिबांसाठी राज्यात लवकरच 60 रुग्णालये\nभारतीय संघाला कळली धोनीची किंमत; निवृत्ती घेण्यापासून थांबवलं\nगोर सेनेचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको \nअनुपम खेर यांनी या गोष्टीसाठी केले शाहरुख खानचे कौतुक\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; जवळपास १०० जण अडकल्याची शक्यता\nमेट्रो बससेवा सुरू होणार, देशातील पहिला प्रकल्प नाशिकमध्ये उभारणार\n'शिवसेना हात साफ करतेय', अधिकाऱ्याच्या कार्यालयात AC बंद करून 'मनसे'ची चर्चा\n'येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गाणार'\nBreaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nChandrayaan-2: 'जय किसान, जय विज्ञान'... चांद्रयान-२ मोहिमेत शेतकरी पुत्राची मोलाची कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/yojana/2012-12-15-08-14-38/26", "date_download": "2019-07-22T12:37:36Z", "digest": "sha1:RGZUF5X6PQHWVU4A3LJ7HCSERJOJACAM", "length": 8692, "nlines": 102, "source_domain": "bharat4india.com", "title": "कोरडवाहूला वरदान 'वंडरफुल' डाळिंब | योजना", "raw_content": "\nऔरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.\n११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.\nचेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.\nमुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.\nअजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.\nपुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.\nपुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.\nकोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.\nनागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.\nथकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.\nकोरडवाहूला वरदान 'वंडरफुल' डाळिंब\nपुणे - डाळिंबावरील तेल्या रोगामुळं महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत आलाय. या शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आर्थिक नुकसानावर आता उत्तम तोडगा मिळालाय. हा तोडगा आहे इस्रायली तंत्रज्ञानानं विकसित केलेली 'वंडरफुल' ही डाळिंबाची जात. कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांना फायद्याच्या ठरणाऱ्या या जातीचं उत्पादन सध्याच्या प्रचलित डाळिंबाच्या जातीपेक्षा अडीचपट जास्त आहे. महत्त्वाचं म्हणजे या डाळिंबावर तेल्या व मर रोगाला प्रतिकार करण्याची शक्ती अधिक असल्यानं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता कमी झालीय.\nवंडरफुल जातीचं एक फळ जवळजवळ सव्वा किलो वजनाचं आहे. कृषी मंत्रालयाच्या सहाय्यानं या जातीचं भारतात आगमन झालंय. पुण्यातील शाश्वत कृषी विकास संस्था व राहुरी कृषी विद्यापीठाकडून या डाळिंबाच्या लागवडीला व संशोधनाला प्रोत्साहन दिलं जात आहे. याशिवाय याचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना इस्रायली शास्त्रज्ञांचं लागवडीपासून ते उत्पादन-निर्यात-प्रक्रियेपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन मिळणार आहे.\nयाचे प्रशिक्षण आणि लागवडीची अधिक माहिती पाहिजे आहे. तसेच वंडरफुल जातीचं रोप कुठे भेटेल याच�� अधिक माहिती द्यावी.\nविदर्भात मधे हा प्रयोग राबवता येइल, सामान्य शेतकरी हा प्रयोग नक्की राबवू शकतो, दलिम्बाचे उत्पन्न चागले येते त्याला भाव चागला अहे विदर्भातील शेतकर्यांना ह्याचा चांगला फायदा होईल. पाण्याचा निचरा होणारी जमीन लगते तशी जर जमीन असेल टार दलिम्ब तेथे चांगला प्रकारे येउ शकेल.\n पण सामने शेतकरी हा प्रयोग राबवू शकेल का आणि विदर्भात हा प्रयोग राबवता येइल का\nखुपच चांगली कल्पना आहे,आपण आशा नविन संकल्पनना प्रोत्साहन दिले पाहिजे आणि जास्तीत जास्त माल आपण निर्यात करायला हवा....\nराजीव गांधी निवारा क्रमांक दोन योजना\nस्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना\nसंजय गांधी निराधार अनुदान योजना\nमागासवर्गीय विद्यार्थ्यांना दहावीनंतर शिष्यवृत्ती योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.vicharyadnya.com/2018/07/saavlya-aathavaninchya-marathi-kavita.html", "date_download": "2019-07-22T12:54:11Z", "digest": "sha1:BD6ECPFD3G3FXO5UTDSVIYPBO4OX7EIR", "length": 5318, "nlines": 55, "source_domain": "www.vicharyadnya.com", "title": "कविता: सावल्या आठवणींच्या", "raw_content": "\nआठवणींच्या सावल्या मनास काय सांगतात\nही कविता आपल्या इंग्रजी ब्लॉगवरील शॅडोज या कवितेचे मराठी रूपांतरण आहे.\nवियोगी: वियोगाचे दुःख स्वतःमध्ये घेऊन जगणारे, वियोगाच्या दुःखात बुडालेले किंवा रमलेले (क्षण किंवा व्यक्ती)\nही कविता अन्य भाषांमध्ये:\nChaitanyapuja: छांव यादों की (हिंदी)\nविचारयज्ञ मध्ये अन्य कविता:\nविचारयज्ञ वर प्रकाशित होणाऱ्या लगेच आपल्या इनबॉक्स मध्ये मिळण्यासाठी आजच आपला ई-मेल पत्ता नोंदवा.\nगणपती उजव्या सोंडेचा की डाव्या - भ्रम, भीती, आणि वास्तव\nगणेश पुजनाबाबत हे प्रश्न नेहमी विचारले जातात. उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोवळे कडक पाळावे लागते किंवा उजव्या सोंडेचा गणपती घरी आणल्यास समस्या निर्माण होऊ शकतात किंवा अगदी बोली भाषेत म्हणायचे तर घरात वाईट होते...हे सगळे खरे आहे का\nकोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा कोजागिरी पौर्णिमा आणि चंद्रावर कविता यापेक्षा सुंदर आणखी काय...\nचंद्रासवे चालताना तुझ्या स्वप्नांत रमताना काय सांगू काय जादू होते एक प्रेमगीत ओठी येते\nसोवळे-ओवळे ही फसवणूक कुणाची\nसोवळे मोडले या विषयावरून फसवणुकीचा गुन्हा आणि पुढचे वाद सध्या सुरु आहेत. याविषयावर मनात सोवळ्या ओवळ्याच्या विश्वास व वादांवर काही मूलभूत प्रश्न उठले. त्यांची चर्चा ��रण्याचा प्रयत्न आजच्या लेखात आहे. या पोस्टचा उद्देश केवळ एका विशिष्ट घटनेवर चर्चा करण्याचा नाही त्यामुळे कृपया कुठलेही मत कुणावरही व्यक्तिगत टिप्पणी मानू नये.\nकॉपीराईट: या ब्लॉग वरील सर्व कविता व लेख यांचे सर्वाधिकार ब्लॉग लेखिकेकडे सुरक्षित. या ब्लॉगवरील कुठलाही कन्टेन्ट इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट माध्यमात पुनर्प्रकाशित करण्यापूर्वी लेखिकेची लिखित परवानगी घेणे आवश्यक आहे. ©️ मोहिनी पुराणिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/mediaitem/541-www-youtube-com", "date_download": "2019-07-22T12:19:47Z", "digest": "sha1:P24L32NAXMGOO5HZCPSOUB6AM46P3DIV", "length": 4941, "nlines": 70, "source_domain": "bharat4india.com", "title": "अलंकापुरीत गजर हरिनामाचा... - भारत 4 इंडिया", "raw_content": "\nऔरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.\n११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.\nचेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.\nमुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.\nअजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.\nपुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.\nपुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.\nकोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.\nनागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.\nथकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.\nआळंदी - कार्तिकी एकादशी व श्री ज्ञानेश्वर माऊलींचा 716 वा संजीवन समाधी सोहळा काल सोमवारी आळंदीत पार पडला. यासाठी राज्यभरातून आलेल्या लाखो वारकऱ्यांच्या हरिनामाच्या गजरानं अलंकापुरी न्हाऊन निघालीय. आज दुसऱ्या दिवशीही इंद्रायणीचा काठ वारकऱ्यांनी गजबजून गेला होता.\n(व्हिडिओ / गजर हरिनामाचा )\n(व्हिडिओ / तेल्याभुत्यासाठी म्हाद्या धावला\n'प्रभो शिवाजी राजा'- दिग्दर्शकाच्या नजरेतून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.misalpav.com/taxonomy/term/71", "date_download": "2019-07-22T11:50:26Z", "digest": "sha1:4FBFII6UFVG63MROG7F3XCIAKFD54LKU", "length": 20238, "nlines": 252, "source_domain": "www.misalpav.com", "title": "माहिती | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nवाईच्या कृष्णाबाई उत्सवाची माहीती कायप्पावरुन साभार\nजालिम लोशन in जनातलं, मनातलं\nमाझे बालपण वाईमध्ये गेले. वाई हे कृष्णाकाठी वसलेले तालुक्याचं गाव. गाव लहान असले तरी जुने आणि इतिहास असलेले. शाळेत ’माझे गाव’ निबंध लिहिताना कृष्णा नदी, नदीवरील घाट यांचा उल्लेख यायलाच पाहिजे असा बाईंचा आग्रह असायचा. पण तो का यायला पाहिजे हे मात्र खूप उशिरा कळले. मी जेव्हा प्रथम पुण्याला गेले आणि तिथली घाटाशिवाय ओकीबोकी दिसणारी नदी पाहिली तेव्हा कसेतरीच वाटले. मग कळाले, बहुतेक नद्यांना घाट नसतातच म्हणून आमच्या घाटांचे अप्रूप म्हणून आमच्या घाटांचे अप्रूप पण फक्त घाट हेच काही आमच्या कृष्णेचे वैशिष्ट्य नाही, आणखीही काही आहेत. तेच तर सांगायला बसले आहे\nRead more about वाईच्या कृष्णाबाई उत्सवाची माहीती कायप्पावरुन साभार\nअशी एकही कथा, पात्र, भावना, प्रसंग दुनियेत नाही जयांचा उल्लेख व्यासांनी महभारतात केलेला नाही. जगत गुरु म्हणून व्यासांना पुजले जाते. व्यासगुरुपोर्णिमेच्या पवित्र मुहूर्तावर सर्वांसाठी माझ्यादृष्टीने महाभारताची कथा\nRead more about युगांतर- आरंभ अंताचा\nसुनिल प्रसादे in जनातलं, मनातलं\nस्थळ - गजानन महाराज नगर, मु. गिम्हवणे, ता. दापोली, जि. रत्नागिरी - 415 712.\nदिनांक - 28 जून 2019\nछपराचे क्षेत्र - 1500 चौ. फू.\nखड्डयाचा आकार - 4 फूट लांब × 3 फूट रुंद × 3.5 फूट खोल\nजमिनीत पाणी जिरण्याचे प्रमाण - पाच लाख पंचवीस हजार लिटर.\nRead more about पागोळी वाचवा अभियान\nजमिनीखालची धरणे (Underground Dams) आणि पाण्याचे कारखाने\nसुनिल प्रसादे in जनातलं, मनातलं\nतिवरे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथील धरण दोन जुलैला रात्री साडेनऊ वाजता फुटले आणि धरणाच्या खालच्या बाजूला वसलेल्या गावांमध्ये हाहाकार उडाला. धरण बांधताना वापरलेल्या सिमेंट, लोखंड, दगड, माती इत्यादी दृश्य घटकांबरोबरच त्यामध्ये मिसळलेल्या शासकीय आणि प्रशासकीय अनास्था, निष्काळजीपणा आणि बेफिकिरी ह्या अद���श्य घटकांचे दर्शनदेखील सर्वांना झाले. पाठोपाठ तिवरे धरणाच्या पावलावर पाऊल टाकून आणखी किती धरणांची वाटचाल चालू आहे त्याची यादीदेखील प्रसिध्द झाली. काही प्रतिक्षिप्त घोषणादेखील ताबडतोब झाल्या.\nRead more about जमिनीखालची धरणे (Underground Dams) आणि पाण्याचे कारखाने\nमुत्सद्दी क्रांतिकारी - रंगो बापूजी गुप्ते\nbhagwatblog in जनातलं, मनातलं\nभारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनेकांनी आपल्या सर्वस्वाची आहूती दिली पण काळ ओघात त्यांची स्मृती इतिहासाच्या पटलावरून काहीशी पुसून गेली. अनेकांचे कार्य हे चमकत्या हिऱ्या प्रमाणे होते पण इतिहासाच्या पुस्तका मध्ये त्यांच्या स्मृती हरवून गेल्या आहेत. मी खूप दिवसापूर्वी एक पुस्तक वाचले होते. त्या पुस्तकातील प्रमुख ऐतिहासिक व्यक्तिरेखेचे नाव होते \"रंगो बापूजी गुप्ते\". पुस्तक वाचल्या नंतर त्यांच्या पासून मी खूपच प्रभावित झालो. स्वातंत्र्याच्या यज्ञात असंख्य व्यक्तींनी तण, मन आणि धनाने स्वत:ची आहूती दिली.\nRead more about मुत्सद्दी क्रांतिकारी - रंगो बापूजी गुप्ते\nबिरादरीची माणसं - मनोहर काका\nलोकेश तमगीरे in जनातलं, मनातलं\nभामरागड पुलावरून पाणी असतांना गावातील लोकांना घरी आश्रय द्यायचा असो किंवा रणरणत्या उन्हात तेंदूपत्ता तोडतांना होरपळून गेलेल्यांची तहान शमवायची असो……\nकुणाचे दुःख कमी करायचे असो की कुणाचा आनंद द्विगुणित करायचा असो……\nजन्म दाखला, बँक अकाउंट, मनी विथड्रॉव्हल, किराणा, बाजार करणे.. इत्यादी लोकांच्या कुठल्याही कामासाठी आपली दुचाकी घेऊन नेहमीच तयारीत असणारी ही व्यक्ती.\nचांगल्या कामासाठी \"नाही\" हा शब्द न वापरणाऱ्या ह्या व्यक्तीचा हात बिनशर्त सदैव मदतीसाठी तयार असतो …..\nRead more about बिरादरीची माणसं - मनोहर काका\n|| आग्र्याच्या लाल किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज ||\nमनो in जनातलं, मनातलं\nइ. स. १६६६. या वर्षातील महत्वाची घटना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगझेब यांची आग्रा येथे झालेली पहिली आणि शेवटचीच भेट, महाराजांची नाट्यमय सुटका आणि स्वराज्यात सुखरूप प्रयाण. या सर्व घटनाक्रमाला आता 352 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने या ऐतिहासिक भेटीविषयी हे काही नवे तपशील.\nया तपशीलातून आपल्याला आज प्रथमच भेटीची जागा कशी दिसत असावी, महाराज कुठे उभे असावेत, बादशाह कुठे बसत असे याविषयी काही अंदाज बांधता येतो. तसेच आज आग्र्याच्या किल्ल्यात ती जागा कुठे आहे, ब्रिटिश काळात त्या जागेचे काय झाले हे ही आपल्याला समजते आहे.\nRead more about || आग्र्याच्या लाल किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज ||\nमंदार भालेराव in जनातलं, मनातलं\n१८ मे १९७४ ची सकाळ आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावर सुरू असलेल्या चित्रपट गीतांचा कार्यक्रम अचानक थांबवण्यात आला आणि एक उद्घोषणा केली गेली.\nकृपया एक महत्त्वपूर्ण प्रसारण की प्रतीक्षा करें. \"आज सुबह 8.05 पर पश्चिमी भारत के एक अज्ञात स्थान पर शांतिपूर्ण कार्यों के लिये भारत ने एक भूमिगत परमाणु परीक्षण किया है. \"आज सुबह 8.05 पर पश्चिमी भारत के एक अज्ञात स्थान पर शांतिपूर्ण कार्यों के लिये भारत ने एक भूमिगत परमाणु परीक्षण किया है\nउत्पादन परिचय : झोप येण्याकरिता चहा\nमराठी कथालेखक in जनातलं, मनातलं\nअलीकडेच या अनोख्या चहाशी माझी ओळख झाली. आपल्याकरिता तिचा संक्षिप्त परिचय देवू इच्छितो.\nRead more about उत्पादन परिचय : झोप येण्याकरिता चहा\nअविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं\nपेशवे दरबारी पटवर्धन नावाचा एक तरुण व शूर सरदार होता\nपेशव्यानी एक मोहीम काढली त्यात हा सामील झाला\nत्या काळात कुटुंबास बरोबर घेण्याची अनुमती असल्याने त्याने आपल्या भार्येस पण समवेत घेतले\nपेशव्यांच्या छावणीवर मोगलांची टोळधाड तुटून पडली\nमोगलांनी लूट केली व विद्युत वेगाने ते पसार झाले\nह्या चकमकीत पटवर्धन सरदार धारातीर्थी पडला\nबाईने आक्रोश करत मदती साठी टाहो फोडला\nघोरपडे नावाच्या सरदाराने तो ऐकलं\nअंधार होता धुमश्चक्री चालू होती\nRead more about आडनावे व इतिहास\nश्रीगणेश लेखमाला - २०१९\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 22 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathikalakar.com/page/2/", "date_download": "2019-07-22T12:12:43Z", "digest": "sha1:4K3UZDFYFKCANHY3NA3BGG7GMYLRWOMD", "length": 19629, "nlines": 187, "source_domain": "marathikalakar.com", "title": " Marathi Kalakar - Marathi Movies & Marathi Television News", "raw_content": "\nसुरेखाताई पडल्या घराबाहेर.बिगबॉस मराठी-२.वाचा पूर्ण बातमी.\nआपल्या नृत्याने संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकनाऱ्या सुरेखाताई यांनी बिगबॉसच्या घरात राहायला आल्यावर सर्वांना परिवाराच्या सदस्याप्रमाणे वागवलं....\n“वन्स मोअर”सिनेमाचा Exclusive पोस्टर.‘लॉजिकल जगातील मॅजिकल गोष्ट’.\nज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर व ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते नुकताच नवरा बायकोच्या नात्यांतील रहस्याचा...\nबिगबॉसच्या घरात पहिल्या पर्वाचे सदस्य बनले पाहुणेवाचा काय दिले सल्ले\nबिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पहिल्या पर्वातील सदस्य गेस्ट म्हणून आले. पुष्कर, शर्मिष्ठा, स्मिता, सई यांनी...\nफॅन्सना क्रेझी बनवतायंत प्राजक्ता माळीच्या अदा.पहा फोटोज.\nसहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने रसिकांच्या...\nपावसामुळे होतंय “ह्या”मालिकांचं शूटिंग रद्दजाणून घ्या फिल्मसिटीची स्थिती.\nहल्ली मुंबईकरांची लाईफलाईन पावसामुळे ठप्प झाली असून बऱ्याच ठिकाणी पाणी साचल्यामुळे मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे....\nबिकिनीमध्ये अधिकच सेक्सी दिसतेय “हि”अभिनेत्री\nग्लॅमर इंडस्ट्रीत अभिनयासोबतच स्टाईल स्टेंटमेंटला तितकंच महत्त्व असते. प्रत्येकाची स्टाईल ही निराळी असते. सध्या अमृता खानविलकरचे...\nरिंकूच्या ग्लॅमरस अदा लावतील तुम्हाला वेड\n‘सैराट’ सिनेमानंतर रिंकू राजगुरु हे नाव घराघरात पोहोचले. ‘सैराट’ या सिनेमासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात...\nकोण आहे बिगबॉसच्या घरातील बेचव हिंगपरागची पुन्हा घरात वापसी.वाचा अधिक.\nगेल्या काही दिवसांपासून कलर्स वाहिनीवरील लोकप्रिय व वादग्रस्त रिएलिटी शो ‘बिग बॉस मराठी2’ सीझन २ प्रचंड...\n‘चला हवा येऊ द्या’मधील “ह्या”कलाकाराने उरकलं कोर्ट मॅरेज\n‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय आणि धमाल उडवून देणाऱ्या शोमधील अंकुर वाढवे विवाहबंधंनात अडकला आहे....\nअभिजित बिचुकलेची घरात वापसी अशक्य\nबिग बॉसच्या घरातील सर्वात गाजलेला स्पर्धक आणि सर्व महाराष्ट्रात चर्चित नाव असलेल्या अभिजीत बिचुकले याला सातारा...\n“अभिजित बिचुकले”गुगल सर्च होतोय ट्रेंड\nअभि��ित बिचुकले हे नाव सध्या कुणाला ठाऊक नसेल म्हटल्यावर नवलच म्हणावं लागेल. बिग बॉसच्या घरातील सर्वात...\nआता घराबाहेर जाण्याचा नंबर “यांचा”बिगबॉस मराठी विकेंडचा डाव.\nशिवानी सुर्वेनंतर बिग बॉसचं घर अभिजीत बिचुकलेने गाजवलं. सुरुवातीच्या काळात अभंग ओव्या गाणारा बिचुकले नंतर मात्र...\n“हा माझ्या विरोधातला राजकीय कट.”-अभिजित बिचुकले\nबिग बॉसच्या घरातील सर्वात गाजलेला स्पर्धक अभिजीत बिचुकले याला सातारा पोलिसांनी चेक बाउन्सप्रकरणी अटक केली होती....\nबिकिनीमध्ये अधिकच सेक्सी दिसतेय “हि”अभिनेत्री\nग्लॅमर इंडस्ट्रीत अभिनयासोबतच स्टाईल स्टेंटमेंटला तितकंच महत्त्व असते. प्रत्येकाची स्टाईल ही निराळी असते. सध्या अमृता खानविलकरचे...\n“सई बर्थडे ट्रक”करतोय खाऊ आणि शालेपयोगी वस्तूंचे वाटप.वाचा अधिक.\nअभिनेत्री सई ताम्हणकर जेवढे रूपेरी पडद्यावर सुंदर, सशक्त आणि संवेदनशील अभिनेत्री आहे. तेवढीच ती आपल्या वैयक्तिक...\nतब्बल १०वर्षानंतर केलंय “या”अभिनेत्रीने फोटोशूट\nकाळासोबत स्वतःला मॉडर्न राहण्याची काळजी सिनेसृष्टीच्या मोठ्यामोठ्या लोकांना सुद्धा असते. करारी, कणखर ते सोज्वळ अशा वेवेगळ्या...\n‘चला हवा येऊ द्या’मधील “ह्या”कलाकाराने उरकलं कोर्ट मॅरेज\n‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय आणि धमाल उडवून देणाऱ्या शोमधील अंकुर वाढवे विवाहबंधंनात अडकला आहे....\nरिंकूच्या ग्लॅमरस अदा लावतील तुम्हाला वेड\n‘सैराट’ सिनेमानंतर रिंकू राजगुरु हे नाव घराघरात पोहोचले. ‘सैराट’ या सिनेमासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात...\nअभिजित बिचुकलेची घरात वापसी अशक्य\nबिग बॉसच्या घरातील सर्वात गाजलेला स्पर्धक आणि सर्व महाराष्ट्रात चर्चित नाव असलेल्या अभिजीत बिचुकले याला सातारा...\nबिगबॉसच्या घरातून बाप्पा एलिमिनेट.वैशालीला रडू आवरेना.\nबिग बॉस मराठीच्या घरामध्ये संपूर्ण आठवड्यामध्ये बऱ्याच घटना घडल्या. मग घरामध्ये पार पडलेले ‘एक डाव धोबीपछाड’...\nयुथफूल “आम्ही बेफिकर”२९ मार्चला प्रदर्शित होणार.\nखूप काही मिळवण्याचा प्रयत्नात खूप काही गमावले आणि त्याच गमावलेल्या अनुभवातून पुन्हा स्वप्न रंगवले या आशयसूत्रावर...\nअ ब क मराठी मूवी ट्रेलर २०१८\nशिवकालीन इतिहासावर भव्य युद्धपट आगामी फर्जंद मराठी सिनेमा\nमहाराष्ट्राला इतिहासाची उजवल परंपरा लाभल�� आहे. शिवाजी महाराज हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे. शिवकालीन पराक्रमी मावळे...\n‘बकेट लिस्ट’ मराठी मूवी ट्रेलर\nमाधुरी दिक्षितला पडद्यावर पाहणं म्हणजे एक पर्वणीच असते. बराच वेळ ग्लॅमरपासून दूर असलेली माधुरी आता लवकरच...\nभाऊ कदम, प्रियदर्शन जाधव, ह्रिषिकेश जोशी स्टारर सायकल होतोय ४ मे ला प्रदर्शित\nसायकल वर आधारित एक भावपूर्ण कथा आगामी सायकल हा सिनेमा घेऊन येत आहे. सिनेमाचं ट्रेलर नुकतंच...\nबहुप्रतिक्षित शिकारी प्रदर्शनाच्या वाटेवर – २० एप्रिलला येतोय भेटीस\nपोस्टर आणि टिझर लॉन्च झाल्यापासूनच चर्चेत असलेला बहुप्रतिक्षित शिकारी शेवटी ह्या महिन्यात प्रदर्शित होत आहे. वेगळ्या...\nमहेश मांजरेकरांच्या दमदार आवाजात ‘बिगबॉस मराठी’चा प्रोमो\n‘बिगबॉस मराठी’ हल्ली चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे. फॅन्स असो व मीडिया सर्वत्र ह्या शो विषयीच्या...\nहिट आणि उत्सुकता दोन्हीही वाढवतोय ‘शिकारी’\nमराठी सिनेमाने वेगवेगळ्या विषयांवर दमदार भाष्य केलं आहे. साचेबद्धपणा सोडून प्रशंसनीय सिनेमे प्रेक्षकांना बघायला मिळत आहेत....\nवास्तववादी भाष्य करतोय अट्रॉसिटी\nवास्तववादी सिनेमा समाजाचे डोळे उघडण्याचं काम करतो. अशाच वास्तववादी धर्तीवर बनलेला अट्रॉसिटी हा...\nनेहाचा पोल डान्स – दिसली बोल्ड अंदाजात\nछोटा पडदा असो वा मोठा सिलिब्रिटीज त्यांच्या फॅन्सना त्यांचे कलागुण दाखवून देण्याची एकही संधी दवडत नाही....\nआणि”हि”मराठी अभिनेत्री अडकली विवाहबंधनात.पहा फोटोज.\n“अजूनही चांद रात आहे ” या मालिकेतील रेवा फेम अभिनेत्री नेहा गद्रे नुकतीच लग्नबेडीत अडकली आहे....\nएक वेगळी भूमिका साकारतेय मृन्मयी निमित्त आगामी शिकारी सिनेमाचं\nमोठी उत्कंठा, चर्चा आणि गाजावाजा झाल्यानंतर महेश मांजरेकर आणि विजू माने ह्यांचा आगामी शिकारी 20 एप्रिल रोजी...\nमिस अर्थ इंडिया करतेय मराठी सिनेमातून पदार्पण\nमिस अर्थ इंडिया-फायर हा किताब मिळवणारी महाराष्ट्राची लेक हेमल इंगळे. २०१६ साली तिने हा पुरस्कार मिळवला...\nथंडी संपतेय बरं का आणि हळूहळू आता सूर्य आग ओकून आपल्याला उन्हाळ्याची चाहूल देतोय. पण सध्याच्या...\nआता प्रेक्षकांच्या मनासारखं करू विश्व् दौरा फसलाच भाऊ कदम, कुशलची कबुली\nतुम्हा आम्हा सगळ्यांना खळखळून हसवणारा एक कॉमेडी शो, महाराष्ट्रातील लहानांपासून ते मोठ्यांपर��यंत सर्वांच्या मनात जागा करून...\nकधी प्रेक्षकांसमोर हिरो म्हणून आलेला तर कधी व्हीलन बनून स्वतःच्या अभिनयाचं खणखणीत नाणं वाजवणारा अभिनेता प्रसाद...\n“माझ्या नवऱ्याची बायको”मधल्या दोन्ही शनाया का बरे आल्या एकत्र\nकाळजाला स्पर्श करणारा “बाबा”सिनेमाचा टिझर.पहा व्हीडीओ.\nह्या बिगबॉस कन्टेस्टंटची मुलगी म्हणते”१सप्टेंबरला मम्माच्या हातात ट्रॉफी पाहायचीय.”\nसुरेखाताई पडल्या घराबाहेर.बिगबॉस मराठी-२.वाचा पूर्ण बातमी.\n हुबेहूब तेजस्विनी सारखी दिसणारी हि व्यक्ती आहे तरी कोण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Soneri/bollywood-madhuri-dixit-birthday/", "date_download": "2019-07-22T12:15:38Z", "digest": "sha1:SRDLJ64BJASDQ6UZ2QLYEENAVCYC3A5O", "length": 7662, "nlines": 37, "source_domain": "pudhari.news", "title": " माधुरीला डॉक्टर बनवायचे होते पण... | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Soneri › माधुरीला डॉक्टर बनवायचे होते पण...\nमाधुरीला डॉक्टर बनवायचे होते पण...\nनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन\nबॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षितचा आज जन्मदिन. माधुरी दीक्षितने आपल्या कारकीर्दीत अनेक चित्रपटातील अभिनयासोबत क्लासिकल डान्सही केला आहे. काही दिवसांपूर्वीच माधुरीचा 'कलंक' हा चित्रपट येऊन गेला. माधुरीने बॉलिवूडसह चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. माधुरीचा जन्म मुंबईत १९६७ साली झाला. माधुरीला आपल्या अभिनयासाठी १४ वेळा फिल्मफेयर पुरस्काराचे नामांकन मिळाले होते. त्यापेकी ४ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. असेच काहीसे माधुरी यांच्या आयुष्यातील इंटरेस्टिंग गोष्टींची माहिती करुन घेवूयात.\n'तेजाब' या चित्रपटानंतर यश\nमाधुरीने आपल्या करिअरच्या सुरूवातीला 'अबोध' या चित्रपटापासून बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. परंतु तिला यात यश मिळाले नाही. त्यानंतर १९८८ मध्ये 'दयावन' या चित्रपटातून अभिनेता विनोद खन्ना यांच्यासोबत माधुरी दिसल्या होत्या. त्यानंतर माधुरीने चित्रपटातून ब्रेक घेतला. पुन्हा नव्याने 'तेजाब' या चित्रपटातील 'एक दो तीन...' या गाण्याने चाहत्यांना भारावून सोडले. त्यावेळी चाहत्यांनी माधुरीला डोक्यावर घेतले. या चित्रपटातील अभिनयासाठी माधुरीला फिल्मफेयर अॅवार्डसाठी नॉमिनेट केले होते. 'तेजाब' या चित्रपटात माधुरीने अनिल कपूरसोबत काम केले ह��ते. तसेच या चित्रपटानंतर माधुरीचे एकपेक्षा एक चित्रपट हिट होत गेले.\nमाधुरीचे नाव सुरूवातीला अनिल कपूर आणि संजय दत्त यांच्यासोबत जोडले गेले होते. तर अनिल कपूरसोबत माधुरीने 'राम लखन' तर संजय दत्तसोबत 'साजन' या चित्रपटात काम केले आहे. या दोघांच्या अफेअरची चर्चा फार थोडे दिवस चालली. यानंतर माधुरी डॉ. श्रीराम नेनेंसोबत १९९९ ला लग्न बंधनात अडकली. दोघांना रियान आणि एरिन अशी मुले आहेत.\nमाधुरीला डॉक्टर बनवायचे होते\nशंकर दीक्षित(वडिल) आणि स्नेहलता दीक्षित (आई) यांना माधुरीला डॉक्टर बनवायचे होते. पण माधुरीने मुंबई युनिव्हर्सिटीतून बी ए केले होते. माधुरी तीन वर्षाची असल्यापासून डान्स शिकत होती. त्यानंतर आठ वर्षाची असताना क्लासिकल स्पर्धांमध्ये पहिल्यांदा माधुरीने भाग घेतला होता. माधुरी दहा वर्षाची असताना आपल्या बहिणींना डान्स शिकवत होती.\nमाधुरीने मराठी चित्रपटाविषयी बोलताना सांगितले होते की, मला सर्वसाधारण महिलांच्या आयुष्यावरील भूमिका साकारायला आवडेल. तशीच एक भूमिका तिने साकारली आहे. बकेट लिस्ट या चित्रपट हा तिचा पहिला मराठी चित्रपट. नुकताच माधुरी 'कलंक' या चित्रपट रिलीज झाला. 'कलंक' हा चित्रपटात वरुण धवन, आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर, माधुरी दीक्षित आणि संजय दत्त यांच्या मुख्य भूमिका साकारल्या आहेत.\n#Chandrayaan2 ...तर चांदोमामा भागवणार २५० वर्षांच्या उर्जेची भूक\nवांद्रेतील एमटीएनएलच्या इमारतीला आग; १०० कर्मचारी अडकल्याची भीती\nपुरात वाहून गेलेल्या दुसऱ्या वनरक्षकाचा मृतदेह सापडला\n#Chandrayaan2 'मिशन चांद्रयान-२' यशस्वी; आता पुढे काय होणार जाणून घ्या सोप्या भाषेत\nबिग बॉसमध्ये आला सिक्स पॅकवाला डॅशिंग हिरो", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikalakar.com/subodh-bhave-son-enters-in-tula-pahte-re/", "date_download": "2019-07-22T12:06:34Z", "digest": "sha1:ZNJG2MVWE5YYDYUJTCLJQ6ODJWQADK2Z", "length": 10082, "nlines": 84, "source_domain": "marathikalakar.com", "title": "नवी रहस्य उलगडणार.विक्रांत सरंजामेच्या मुलाची मालिकेत एंट्री!", "raw_content": "\nनवी रहस्य उलगडणार.विक्रांत सरंजामेच्या मुलाची मालिकेत एंट्री\n“तुला पाहते रे”नंतर ईशाला बघा “ह्या”नव्या स्वरूपात\nविक्रांत सरंजामेनी केला “तुला पाहते रे”चा शेवटचा एपिसोड शूट\nविक्रांत सरंजामेला”असा”धडा शिकवणार ईशा.येणार रंजक वळण.\n”हा”नवा कट रचतोय विक्रांत सरंजामे.\nनवी रहस्य उलगडणार.विक्रांत सरंजामेच्या मुलाची मालिकेत एंट्री\nप्रत्येक मालिकेचा एक टर्निंग पॉईंट असतो आणि त्यामुळे ती मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करते. त्याचप्रमाणे ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अल्पावधीतच ही मालिका लोकप्रियतेत अव्वल ठरली असून या मालिकेतून अभिनेता सुबोध भावे आणि नवोदित अभिनेत्री गायत्री दातार मुख्य भूमिकेत असून विक्रांत सरंजामे आणि इशा निमकर यांची वय विसरायला लावणारी ही प्रेमकहाणी प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे.\nआता या मालिकेत वेगवेगळे ट्विस्ट येत आहे. कथानकातील नवनवीन वळणांमुळे मालिकेबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये कामय असून नुकतेच या मालिकेत राजनंदिनीची एण्ट्री झाली आहे. अभिनेत्री शिल्पा तुळस्कर ही व्यक्तीरेखा साकारत आहे. तर मंगळवारच्या भागात राजनंदिनीची दमदार एण्ट्री झाली आहे. तिच्यासोबत छोटा जयदीपही झळकला असून हा जयदीप दुसरा तिसरा कोणी नसून सुबोध भावेचा मुलगा असल्याचे समोर आले आहे. सध्या ‘तुला पाहते रे’मध्ये फ्लॅशबॅकच्या माध्यमातून जुना काळ दाखवला जात आहे. त्यामुळे विक्रांत सरंजामे आणि राजनंदिनीची नेमकी कथा काय आहे याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.\nसुबोध भावेचा मुलगा मल्हार हा छोट्या जयदीपच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत अमोल कोल्हेंची मुलगीही झळकली होती. एकूणच बॉलिवूडमध्ये दिसणारा स्टारकिड्सचा ट्रेंड आता मराठी मालिकेतही दिसू लागला आहे.\n“तुला पाहते रे”नंतर ईशाला बघा “ह्या”नव्या स्वरूपात\nविक्रांत सरंजामेनी केला “तुला पाहते रे”चा शेवटचा एपिसोड शूट\nविक्रांत सरंजामेला”असा”धडा शिकवणार ईशा.येणार रंजक वळण.\n”हा”नवा कट रचतोय विक्रांत सरंजामे.\n तर “हे”चार सदस्य झाले नॉमिनेट.वाचा अधिक.\nबिगबॉसच्या घरामध्ये नुकताच कॅप्टनसी टास्क रंगला आणि त्यामध्ये रुपालीने बाजी मारली आणि घराची नवी कॅप्टन बनली....\nअच्छा तर “यामुळे”अभिजीतने स्वतःला डांबल होतं अडगळीच्या खोलीतबिगबॉस मराठी सिझन २.\nबिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांना बिग बॉसकडून मागील आठवड्यामध्ये कठोर शिक्षा मिळाली. घरातील सदस्य बिग बॉसच्या...\nह्या बिगबॉस कन्टेस्टंटची मुलगी म्हणते”१सप्टेंबरला मम्माच्या हातात ट्रॉफी पाहायचीय.”\nबिग बॉसच्या घरात सध्या गायिका वैशाली माडेची यशस्वी घोडदौड सुरू आहे. बिग बॉसच्या घरातली ती एक...\nसुरेखाताई पडल्या घराबाहेर.बिगबॉस मराठी-२.वाचा पूर्ण बातमी.\nआपल्या नृत्याने संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकनाऱ्या सुरेखाताई यांनी बिगबॉसच्या घरात राहायला आल्यावर सर्वांना परिवाराच्या सदस्याप्रमाणे वागवलं....\nबिगबॉसच्या घरात पहिल्या पर्वाचे सदस्य बनले पाहुणेवाचा काय दिले सल्ले\nबिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पहिल्या पर्वातील सदस्य गेस्ट म्हणून आले. पुष्कर, शर्मिष्ठा, स्मिता, सई यांनी...\nकोण होईल करोडपती शोचा धम्माल टायटल ट्रॅक.पहा व्हीडिओ\n“माझ्या नवऱ्याची बायको”मालिकेला रंजक वळण.टिआरपीच्या शर्यतीत नंबर एक.\n तर “हे”चार सदस्य झाले नॉमिनेट.वाचा अधिक.\nओळखा बघू ह्या प्रसिद्ध अभिनेत्यालावाचा त्याचा ह्या लूकमागचं कारण.\n“खिचिक”सिनेमाचा लक्षवेधी पोस्टर लॉन्च.वाचा पूर्ण बातमी.\n“तुला पाहते रे”नंतर ईशाला बघा “ह्या”नव्या स्वरूपात\nअच्छा तर “यामुळे”अभिजीतने स्वतःला डांबल होतं अडगळीच्या खोलीतबिगबॉस मराठी सिझन २.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/hinjawadi-chain-snatching-in-hinjawadi-94536/", "date_download": "2019-07-22T11:53:48Z", "digest": "sha1:O22DMVCMPI6HXYNEA34XY6JU2OB7DAAJ", "length": 5402, "nlines": 84, "source_domain": "mpcnews.in", "title": "Hinjawadi : पादचारी महिलेचे मंगळसूत्र लंपास - MPCNEWS", "raw_content": "\nHinjawadi : पादचारी महिलेचे मंगळसूत्र लंपास\nHinjawadi : पादचारी महिलेचे मंगळसूत्र लंपास\nएमपीसी न्यूज- दुचाकीस्वार चोरटयांनी पादचारी महिलेचे 62 हजार 500 रुपयांचे मंगळसूत्र लंपास केले. रविवारी (दि. 14) रात्री साडेअकराच्या सुमारास बावधन परिसरात ही घटना घडली.\nया प्रकरणी एका 45 वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nफिर्यादी महिला या रविवारी रात्री बावधन येथील सुमती हाईट्स सोसायटीसमोरून पायी जात होत्या. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरटयांनी त्यांच्या गळ्यातील 62 हजार 500 रुपयांचे मंगळसूत्र हिसका मारून चोरून नेले. सहायक पोलीस निरीक्षक आनंद पगारे अधिक तपास करीत आहेत.\nWakad : नोकरीच्या आमिषाने तरुणीला सव्वा लाखांचा गंडा\nNigdi : पूर्ववैमनस्यातून तरुणावर वार\nPimpri : भविष्यातील प्राणवायूची गरज भागविण्यासाठी आज झाडे लावून जोपासण्याची गरज…\nPimpri : हक्काचे एकवीस टीएमसी पाणी मिळविणारच – डॉ. प्रा. तानाजी सावंत\nHinjawadi : सुपर मार्केटचे शटर उचकटून रोकड लंपास\nPimpri : पिंपरी-चिंचवड शहरातून दुचाकी, कारसह पळविताहेत मालवाहतूक टेम्पो\nShriharikota :…. अखेर भारताचे ‘चांद्रयान – २’चे यशस्वीरीत्या…\nPimpri: सत्ताधा-यांच्या मनमानी कारभारामुळे शहर कच-यात – पार्थ पवार\nPimpri : भविष्यातील प्राणवायूची गरज भागविण्यासाठी आज झाडे लावून जोपासण्याची गरज – श्रीलक्ष्मी ए\nPimpri : हक्काचे एकवीस टीएमसी पाणी मिळविणारच – डॉ. प्रा. तानाजी सावंत\nPune : अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील फुलारी यांना राज्य शासनाचा ‘वनश्री पुरस्कार’ जाहीर\nPimpri : अत्याधुनिक सुविधांनी सजणार नेहरुनगर येथील बौद्ध विहार\nBhosari : लायन्स क्लब ऑफ भोजापूर गोल्डच्या अध्यक्षपदी मुकुंद आवटे\nChinchwad: चिंचवड येथील विरंगुळा केंद्रासाठी वास्तुविशारदाची नेमणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.misalpav.com/taxonomy/term/73", "date_download": "2019-07-22T12:26:39Z", "digest": "sha1:IELS4KJKOLYV5YJO4PX3CMC7IPPVGWMF", "length": 18863, "nlines": 245, "source_domain": "www.misalpav.com", "title": "चौकशी | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमदत / माहिती हवी आहे: पुणे परिसरातील प्लॉट विक्री बद्दल\nचित्रगुप्त in जनातलं, मनातलं\nमदत / माहिती हवी आहे: पुणे परिसरातील प्लॉट विक्री बद्दल\nRead more about मदत / माहिती हवी आहे: पुणे परिसरातील प्लॉट विक्री बद्दल\nअजिंक्य विश्वास in जनातलं, मनातलं\nउडती छबकडी- भा. रा. भागवत\nRead more about भारांच्या जगात... ४\nअजिंक्य विश्वास in जनातलं, मनातलं\nमुक्काम शेंडेनक्षत्र- भा. रा. भागवत\nRead more about भारांच्या जगात... ३\nमार्मिक गोडसे in जनातलं, मनातलं\nमिपावर लेखन करण्यासाठी काही पर्याय दिलेले आहेत. मला प्रश्न विचारायचे असल्याने मी, प्रश्नोत्तरे हा पर्याय निवडला असता खालील प्रमाणे मेसेज येतो.\nहा मेसेज फक्त मलाच दिसतो की इतरही मिपा सदस्यांना येतो\nका ठरावीक सदस्यांसाठीच ही सुविधा आहे\nRead more about प्रश्नोत्तरे\nnishapari in जनातलं, मनातलं\nनाच नाचूनी अति मी दमले थकले रे नंदलाला\nया गाण्यावर कुठल्यातरी एका वर्तमानपत्रात फार अप्रतिम लेख आला होता .... सुरुवातीस गाणं ऐकताना कोणीतरी नर्तकी नाचून दमली आहे असं वाटतं पण नीट ऐकल्यावर काम , क्रोध , लोभ , मोह , मद , मत्सर या षड्रिपूंच्या पाशात अडकल्यामुळे व्यथित झालेले मन परमेश्वराची सुटकेसाठी करुणा भाकत आहे हे लक्षात येतं असा साधारण या लेखाचा आशय होता ... त्यातच गायिका , संगीतकार , गीतकार यांबद्दलही थोडीफार माहिती होती .\nRead more about थकले रे नंदलाला\nकायदेशीर सल्ला/मदत मिळेल का\nकवट्या महांकाळ in जनातलं, मनातलं\nमाझ्या मावसभावाच्या बाबतीत खालील घटना घडल्या आहेत , कृपया जाणकार लोकांनी योग्य तो सल्ला द्यावा \nRead more about कायदेशीर सल्ला/मदत मिळेल का\nबाप्पू in जनातलं, मनातलं\nवेबसाईट तयार करण्याबद्दल माहिती हवी आहे\nRead more about वेबसाईट तयार करण्याबद्दल\nपाटलाची मुलगी.. भाग ०२ (शेवट).\nदिपक लोखंडे in जनातलं, मनातलं\nभाग ०१ पासून पुढे.....\n( ठरवल्या प्रमाणे तिघेही ९:०५ ला तिथं हजर झाले.. संकेत मस्त इस्त्री करून फॉर्मल कपड्यात आला होता.. अनाहून पसरलेली शांतता मोडत मयुरी म्हणाली )\nमयुरी : काय हो. राघव, काय प्लॅन आहे\nराघव : प्लॅन काहीच नाहीये, जे होईल ते बघून घेऊ.\nराघव : अग \"डर के आगे जीत है\"\nमयुरी : पण जीत तर या सुकड्याची ना, आपलं काय\nराघव : आपल्या मैत्रीची जीत.\nसंकेत : नीघुया का\nमयुरी : बघ या सुकड्याला किती घाई आहे जायची\nराघव : ए.. चला बस आली निघुया आता.\nRead more about पाटलाची मुलगी.. भाग ०२ (शेवट).\nतातडीची मदत हवी आहे - लेह येथे चारचाकीच्या अननोन इश्यू संदर्भात..\nमोदक in जनातलं, मनातलं\nमिपाकर अभिजीत अवलिया २४ ऑगस्ट पासून स्वतःच्या चारचाकीने पुणे-लेह-पुणे दौर्‍यावर आहेत. (गाडी - फोर्ड फिगो - डिझेल)\nकाल दिनांक ३ सप्टेंबरला सकाळी लेह ते खार्दुंगला या रूटवरती साऊथ पुलू नंतर तीन किमी अंतरावर गाडीचा Malfunction Indicator (MAL) पिवळा झाला. तेथून ते परत फिरले आणि थोडे अंतर लेहच्या दिशेने उतरले. मोबाईलची रेंज मिळाल्यानंतर फोर्डच्या टेक्नीकल कॉल सेंटरला फोन केला. त्यांनी सांगितले की हा इंडीकेटर पिवळा झाला तर कांही अडचण नाही मात्र इंडिकेटर लाल झाला तर प्रॉब्लेम असतो. (नक्की काय प्रॉब्लेम असतो ते कळालेले नाही)\nRead more about तातडीची मदत हवी आहे - लेह येथे चारचाकीच्या अननोन इश्यू संदर्भात..\nमुक्त विहारि in जनातलं, मनातलं\nडिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठल��ही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.\nचर्चा,काव्य ,तंत्रजगत ,भटकंती व अनेक गोष्टी मिपाकरांना आकर्षीत करत आल्या आहेत.मी ही सभासदत्व मिळाल्या नंतर ह्या सर्व भागांवर भटकायचो.\nवाद-प्रतिवादांच्या, समरांत इतरांच्या वादात उगाच तोंड घालण्यात एक वेगळीच झिंग असते.\nप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरआरोग्यविरंगुळाधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaआईस्क्रीमआरोग्यइंदुरीउपहाराचे पदार्थउपाहारओली चटणीओव्हन पाककृतीऔषधी पाककृतीकालवणकैरीचे पदार्थकोल्हापुरीखरवसगोडाचे पदार्थग्रेव्हीचिकनडाळीचे पदार्थडावी बाजूथंड पेयपंजाबीपारंपरिक पाककृतीपुडिंगपेयपौष्टिक पदार्थभाजीमटणाच्या पाककृतीमत्स्याहारीमराठी पाककृतीमांसाहारीमायक्रोवेव्हमिसळमेक्सिकनरस्सारायतेराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीलाडूवडेवन डिश मीलवाईनविज्ञानव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणशाकाहारीशेतीसरबतसिंधी पाककृतीसुकीसुकी भाजीसुकेक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्र\nश्रीगणेश लेखमाला - २०१९\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 18 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक म��हिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://researchmatters.in/mr/tags/microbial-fuel-cell", "date_download": "2019-07-22T12:27:16Z", "digest": "sha1:JF2EMXCEGSGXVXQ3RR5UO5S7PLGV573I", "length": 3788, "nlines": 53, "source_domain": "researchmatters.in", "title": "Microbial fuel cell | रीसर्च मॅटर्स", "raw_content": "\nतुम्हाला हवा असलेला शब्द लिहा\nभारतातील विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व मानव्यशास्त्रांतील संशोधन आणि ठळक घडामोडींवर आधारित बातम्या व लेख\nभारतातील विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व मानव्यशास्त्रांतील संशोधन आणि ठळक घडामोडींवर आधारित बातम्या व लेख\nकचरा डेपोमधील कचर्‍यातून 'इंधन सेल' वापरुन वीज निर्मिती\nसंशोधक म्हणतात की कचरा डेपोमधील कचर्‍यातून झिरपणार्‍या द्रवाचा उपयोग वीज निर्मिती करिता केल्यास प्रदूषण कमी होईल आणि वीजही निर्माण करता येईल.\nभारतीय महिलांच्या नोकरी व्यवसायातील सहभाग खरंच वाढतोय का\nएक पाऊल- भारतीय खेडी स्वयंपूर्ण करण्याकडे\nग्राफीन पासून दृढ व अतिघन इलेक्ट्रॉनिक्स ची निर्मिती\nइलेक्ट्रॉनिक चिप्स सुरक्षित करण्याची स्वदेशी पद्धत विकसित केल्याबद्दल प्राध्यापक गांगुली आणि चमू यांना पी के पटवर्धन तंत्रज्ञान विकास पुरस्कार प्रदान\nकथा सरड्याच्या अंगावरील पट्टे आणि रंगीबेरंगी शेपटीची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.misalpav.com/taxonomy/term/75", "date_download": "2019-07-22T11:58:46Z", "digest": "sha1:3LJWH5FQMD453MRITQ7YBDZSELUGIDQD", "length": 17170, "nlines": 233, "source_domain": "www.misalpav.com", "title": "मदत | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nनिशदे in जनातलं, मनातलं\nसामाजिक उपक्रमाचे हे आपले दहावे वर्ष. मित्रपरिवाराच्या आणि साथीने गेली ९ वर्षे आम्ही स्वयंसेवक हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडत आले आहेत. समाजासाठी कार्य करणार्‍या संस्थांना सामाजिक उपक्रमाद्वारे मदत मिळवून देण्यास आपण प्राधान्य देतो.\nRead more about सामाजिक उपक्रम -२०१९\nमदत / माहिती हवी आहे: पुणे परिसरातील प्लॉट विक्री बद्दल\nचित्रगुप्त in जनातलं, मनातलं\nमदत / माहिती हवी आहे: पुणे परिसरातील प्लॉट विक्री ब��्दल\nRead more about मदत / माहिती हवी आहे: पुणे परिसरातील प्लॉट विक्री बद्दल\nअजिंक्य विश्वास in जनातलं, मनातलं\nमुक्काम शेंडेनक्षत्र- भा. रा. भागवत\nRead more about भारांच्या जगात... ३\nअजिंक्य विश्वास in जनातलं, मनातलं\nभटांच्या वाड्यातील भुतावळ- भा. रा. भागवत\nRead more about भारांच्या जगात... २\nअजिंक्य विश्वास in जनातलं, मनातलं\n - भा रा भागवत.\nमाझा प्रिय मित्र सागर ह्याने माझ्या डोक्यात काही वर्षांपूर्वी भागवतांच्या संक्षेपाचे मूळ रूप शोधायचे खूळ डोक्यात घातले, त्याबद्दल त्याचे मानावे तेवढे आभार आणि उपकार कमीच आहेत त्याने हे खूळ दिले नसते आणि मीदेखील वाहवत जाऊन भारांचा संग्रह जमा करू शकलो नसतो.\nRead more about भारांच्या जगात... १\nचतुरभ्रमणध्वनीच्या (स्मार्टफोन) कॅमेर्‍याचे नाविन्यपूर्ण उपयोग\nडॉ सुहास म्हात्रे in जनातलं, मनातलं\nआजच्या घडीला चतुरभ्रमणध्वनी (स्मार्टफोन) बाळगणे ही नेहमिची गोष्ट झाली आहे. यात संभाषण आणि संदेश पाठवणे या सर्वसामान्य सोईबरोबर फोटो काढण्यासाठी कॅमेरा ही एक आकर्षक सोय असते, हे सांगायची गरज नाहीच. किंबहुना, जेथे जातो तिथला फोटो आणि सेल्फी फेबुवर टाकली नाही तर तो अक्षम्य अपराध असावा असा हल्ली फोनकॅमेर्‍याचा उपयोग होऊ लागला आहे. सेल्फीचे वेड तर मानसिक आजार आहे की काय इतके वाढले आहे आणि ते अनेकदा अपघात व मृत्युचे कारणही ठरत आहे.\nRead more about चतुरभ्रमणध्वनीच्या (स्मार्टफोन) कॅमेर्‍याचे नाविन्यपूर्ण उपयोग\nनिशदे in जनातलं, मनातलं\nसामाजिक उपक्रमाचे हे आपले नववे वर्ष. हा उपक्रम आता मिपाला नवा नाही. मायबोलीकरांच्या साथीने गेली ८ वर्षे स्वयंसेवक हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडत आले आहेत. मिपाकरांनीही गेल्या वर्षी भरभरून साथ दिली. समाजासाठी कार्य करणार्‍या संस्थांना सामाजिक उपक्रमाद्वारे मदत मिळवून देण्यास आपण प्राधान्य देतो. या उपक्रमात दरवर्षी ज्यांना सरकारकडून फारशी मदत मिळत नाही (वा मिळतच नाही) किंवा संस्था मुख्यत्वे फक्त देणगीदारांवर चालते अशा गरजू संस्थांना प्रामुख्याने वस्तुरुपात मदत करण्यावर आपला भर असतो.\nRead more about सामाजिक उपक्रम -२०१८\nइंग्रजी कादंबरी प्रकाशनासंदर्भात माहिती आणि मदत\nसमीरसूर in जनातलं, मनातलं\nबर्‍याच दिवसांनी भेट होतेय. तसे मी वाचन मोडमध्ये असतोच आणि काही धाग्यांवर प्रतिक्रियादेखील देत असतो पण आताशा जरा माझा मिपावरचा वावर कम�� झालेला आहे. मागील वर्षी मार्चमध्ये आमच्याघरी बाळराजांचे सुखद आगमन झाले. ठरलेल्या तारखेच्या दोन महिने आधीच बाळराजांचे आगमन झाल्याने आम्हाला जवळपास दीड महिना अतिदक्षता विभागात बाळाची काळजी घ्यावी लागली. त्यामुळे गेल्या दीड-दोन वर्षांत मिपावरच काय इतरत्र कुठेच फारसे जाता आले नाही. असो.\nRead more about इंग्रजी कादंबरी प्रकाशनासंदर्भात माहिती आणि मदत\nकायदेशीर सल्ला/मदत मिळेल का\nकवट्या महांकाळ in जनातलं, मनातलं\nमाझ्या मावसभावाच्या बाबतीत खालील घटना घडल्या आहेत , कृपया जाणकार लोकांनी योग्य तो सल्ला द्यावा \nRead more about कायदेशीर सल्ला/मदत मिळेल का\nतातडीची मदत हवी आहे - लेह येथे चारचाकीच्या अननोन इश्यू संदर्भात..\nमोदक in जनातलं, मनातलं\nमिपाकर अभिजीत अवलिया २४ ऑगस्ट पासून स्वतःच्या चारचाकीने पुणे-लेह-पुणे दौर्‍यावर आहेत. (गाडी - फोर्ड फिगो - डिझेल)\nकाल दिनांक ३ सप्टेंबरला सकाळी लेह ते खार्दुंगला या रूटवरती साऊथ पुलू नंतर तीन किमी अंतरावर गाडीचा Malfunction Indicator (MAL) पिवळा झाला. तेथून ते परत फिरले आणि थोडे अंतर लेहच्या दिशेने उतरले. मोबाईलची रेंज मिळाल्यानंतर फोर्डच्या टेक्नीकल कॉल सेंटरला फोन केला. त्यांनी सांगितले की हा इंडीकेटर पिवळा झाला तर कांही अडचण नाही मात्र इंडिकेटर लाल झाला तर प्रॉब्लेम असतो. (नक्की काय प्रॉब्लेम असतो ते कळालेले नाही)\nRead more about तातडीची मदत हवी आहे - लेह येथे चारचाकीच्या अननोन इश्यू संदर्भात..\nश्रीगणेश लेखमाला - २०१९\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 23 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bidassist.com/maharashtra-tenders/rural-development-department/detail-afd97e62-10cf-48b8-829c-bd6a16639be4", "date_download": "2019-07-22T11:59:57Z", "digest": "sha1:BJKWQVHX6GM76SAVJK257KHSYYIHACKD", "length": 8009, "nlines": 124, "source_domain": "bidassist.com", "title": "E TENDER NOTICE NO 05 FOR 2018-19 - Constructing Sabhamandap Building Constructing Sabhamandap Building At Nagarsul (katade Wasti) Tal Yeola Dist Nashik", "raw_content": "\nामपंचायत नगरसूल ता.येवला िज.ना शक जाह र ई- न वदा सचूना .०५/२०१८-२०१९ ( तसर स ी) सरपचं नगरसूल ता.येवला. िज.ना शक खाल ल कामाक रता आव यक असलेल अंदाजप कातील ३ ल वर ल रकमेचे न वदा ई-टेड रगं प ी तने न दणीकृत सं थेकडून माग वत आहे. अ. कामाचे नाव न वदा क व व बयाना र कम कामाचे र कम ऑनलाईन न वदा दाखल कर याचे दनाक न वदा उघडणयाची संभा य दनाक १) मौजे नगरसलू काटके व ती येथे १४ व त आयोग योजने अंतगत सभामंडप बांधणे.ता.येवला िज.ना शक ५००/- & ७०००/- ६,८७,०००/- ०५-०३-२०१९ ते १०-०३-२०१९ ११-०३-१९ सदर न वदा मा. शासनाच http://mahatenders.gov.inया सकेंत थळlवर डाऊनलोड करता येईल या नवेद संबधी सव मा हत व अट / सत सदर सकेंत थळlवर पाह यासाठ उपल ध आहे. ह न वदा प त ईटरने व न दाखल करता व भारतi यईल. न वदा फ व ईसारा र कम ह सु ा internet banking वारे भरायची आहे. सव म तेदार/ परुवठादार यांनी digital Signature रिज ेशन/ र नवल करणे आव यक आहे. तसच कोणतहे कारण न देता न वदा वीकारणे अथवा नाकारणे या बावताचे अं तम अ धकार ामपचंायत नगरसूल ता.येवला. िज.ना शक याचे राहतील. अट /शत १) न वदा फ व बयाना र कम ह न वदाकाराने Internet Banking यारे www.mahatenders.gov.inया संकेत थळावर Online भरणे आव यक आहे. २) सव अट व शत http://mahatenders.gov.inया वेबसाईटवर उपल ध आहेत. ३) Tender Fee व बयाना र कम RTGS/NEFT/CASH/DD/ इ या द (Internet Banking य त र त) कोण याह फॉम म ये जमा के यास न वदा नाकार यात येईल. ४) न वदाकाराने या या वत: या/फम या नावे असले या बँके या खाते माकाव न पसेै Internet Banking दयारा वग करणे बधंनकारक आहे. तसे न आढळलयास न वदा नाकार यात येईल. ५) दोन कंवा दोनपे ा अ धक समान यनूतम देकर आढळ यास System Generated BoQ Comparative Chart (सगणीकृत) यनूतम देकाराची न वदा यतुम माण माननू वीकार यात येईल. ६) न वदा सादर करण हे दोन लफाफा प तीने (Technical & Financial Bid) सादर करणे आव यक आहे. ७) न वदा सादर करण / वीकुत फ त ऑनलाईन प तीनेच करणेत येतील. कुढलेह कारण न द श वता देता एक कंवा सव ऑनलाईन न वदा नाकरनेचा अ धकार ामपचंायत नगरसूलयेवला, ना शक राखून ठेवत आहे. ८) न वदा सादर करण/ वीकृती फ त ऑनलाईन प तीनेच करणेत येतील. न वदा यारे कोणतेह मूळ कागदप े माणप ेजमा कर यासाठ कायालयात ये याची आव यकता नाह . तथा प यनूतम देकार देणा या न वदाकाराला Financial Bid Opening नतंर न वदा वीकुतीपवू सव Upload केलेल कागदप े “ ाम वकास अ धकार ामपचंायत नगरसलूता.येवला िज.ना शक”याचे कडून पडताळी क न घेणे बधंनकारक राह ल.  . सह सह ामसेवक सरपचं ामपचंायत नगरसलू ामप��ंायत नगरसलू ता.येवला िज.ना शक ता.येवला. िज.ना शक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://in.godaddy.com/mr/redemption", "date_download": "2019-07-22T11:38:52Z", "digest": "sha1:FPIC44FJQAW4SPLT557O5O3EVIBNZG2C", "length": 14336, "nlines": 289, "source_domain": "in.godaddy.com", "title": "GoDaddy रिडीमशन कोड | तुमच्या कोड आजच रिडीम करा - - GoDaddy IN", "raw_content": "\nआमच्या पुरस्कार विजेते समर्थन संघाला सकाळी 10:00 ते संध्याकाळी 7:00 पर्यंत:040 67607600\nफोन क्रमांक आणि तास\nआमच्या ऑनलाइन मदत स्त्रोतांना शोधा\n आता साइन इन करा.\nGoDaddy वर नवीन आहात आज प्रारंभ करण्यासाठी एक खाते तयार करा.\nमाझे खाते तयार करा\nवेबसाइट निर्माता व्यवस्थापित करा\nSSL प्रमाणपत्रांचे व्यवस्थापन करा\nOffice 365 ईमेल लॉगइन\nडोमेन नावाशिवाय आपल्याकडे वेबसाइट असू शकत नाही. जसा रस्त्याचा पत्ता आपण कुठे राहता हे लोकांना सांगतो तसेच डोमेनमुळे ग्राहक थेट आपल्या वेबसाइटवर जाउन पोचतात. आपल्याला आवडेल असे शोधायला आम्ही आपल्यास मदत करू.\nमोठ्या प्रमाणात डोमेन शोध\nनवीन डोमेन विस्तारणे - नवीन\nडोमेन मूल्य निर्धारण - बीटा\nकोणत्याही आधुनिक व्यवसायासाठी वेबसाइट महत्वाची असते. जरी आपण स्थानिक पातळीवर किंवा एकमेकांना तोंडी सांगून विक्री करत असलात, तरीही आपले ग्राहक आपल्याला वेबवर शोधत आहेत - जरी ते केवळ तुमचे तास बघत असले तरी. इथे आपल्याला जे हवे आहे ते मिळेल\nवेबसाइट निर्माता - मोफत चाचणी\nWordPress वेबसाईट्स - विक्रीसाठी\nतज्ञ व्यक्तीची करारावर नेमणूक करा\nदशलक्ष लोकांनी वापरलेले, कोपऱ्यावरच्या दुकानांपासून ते फॉर्च्युन 500 कंपन्यांमध्ये, WordPress हे जगातले सर्वात लोकप्रिय ब्लॉगिंग उपकरण आहे. आपण एक साधासा ब्लॉग शोधत असला किंवा एखादे संपूर्णपणे वैशिष्ट्यीकृत संकेतस्थळ, आपण योग्य ठिकाणी आला आहात.\nहोस्टिंगमुळे आपली वेबसाईट वेबवर दिसते. आम्ही प्रत्येक गरजेसाठी जलद, विश्वसनीय योजना प्रस्तावित करतो - एका मूलभूत ब्लॉगपासून उच्च-शक्तिवर्धित साइटपर्यंत. डिझायनर डेव्हलपर आम्ही आपल्यालाही जमेस धरले आहे.\nवेब होस्टिंग - विक्रीसाठी\nव्यवसाय होस्टिंग - नवीन\nतुमचा व्यवसाय यशस्वी करण्यासाठी, तुम्ही ग्राहकांना वायरस, हॅकर्स आणि त्यांची ओळख चोरणाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण कराल यावर त्यांचा विश्वास असणे आवश्यक आहे. तुमची वेबसाइट आणि अभ्यागतांना सुरक्षित ठेवण्यासाठी आणि तुमच्या व्यवसायाची प्रगती सुरू ठेवण्यास��ठी आमच्या सुरक्षा उत्पादनांवर विश्वास ठेवा.\nSSL प्रमाणपत्रे - विक्रीसाठी\nएक्सप्रेस मालवेअर काढणे - हॅक केलेल्या साइट्स सुधारा\nSSL चेकर - मोफत\nचांगल्या उत्पादनांचा शोध कोठे घ्यायचा हेच जर ग्राहकांना माहिती नसेल तरीदेखील त्यांची विक्री होत नाही. अभ्यागतांना आकर्षित करण्यासाठी आणि पुन्हा पुन्हा तुमच्या साइटवर भेट देण्यासाठी व्यवसायासाठी योग्य अशा प्रचारात्मक साधनांद्वारे त्याकडे लक्ष द्या.\nजरी आपण आपल्या गॅरेजमधून आपला व्यवसाय करत असाल तरी Microsoft® द्वारे प्रायोजित व्यावसायिक ईमेलसमवेत एका जागतिक दर्जाच्या व्यवसायाप्रमाणे शोभून दिसाल.\nव्यावसायिक ईमेल - विक्रीसाठी\n आमच्या पुरस्कार-प्राप्त समर्थन टीमला येथे कॉल करा 040 67607600\nPros साठी असलेली टूल्स\nबातम्या आणि खास ऑफर्ससाठी साइन अप करा\nआम्हाला यावर फॉलो करा\nया साइटचा वापर नमूद अटींच्या आधीन आहे. या साइटचा वापर करण्याने यांच्याशी असलेली बांधीलकी तुम्ही मान्य करता सेवेच्या सर्वसाधारण अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.misalpav.com/taxonomy/term/76", "date_download": "2019-07-22T12:28:33Z", "digest": "sha1:JORGUJCQ3M6E5ZINGJIIOZVHVUY4FJYW", "length": 19664, "nlines": 269, "source_domain": "www.misalpav.com", "title": "वाद | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\n) नाण्याची दुसरी बाजू\nबाप्पू in जनातलं, मनातलं\nकुत्रा हा माणसाचा सर्वात जवळचा मित्र आहे. इमानी आहे, प्रेमळ आहे, अमुक करतो, तमुक करतो इ इ आपण https://www.misalpav.com/node/44832 या आणि अश्या अनेक धाग्यावर आणि प्रतिक्रियांमध्ये वाचलेच असेल..\nपण ज्या न्यायाने प्रत्येक माणूस एकसारखा नसतो त्याच्या न्यायाने प्रत्येक इतर प्राणी देखील एकसारखा नसतो. उदा. काही बैल आपल्या मालकाशी प्रेमाने वागतात तर काही बैल समोर येईल त्याला डोक्यावर घेतात. मग तो मालक असो वा आणखी कोणी..\nमग कुत्रा देखील याला अपवाद कसा असेल\nRead more about कुत्रत्वाचे नाते () नाण्याची दुसरी बाजू\nनिर्लेपच्या तव्यावर आपआपली पोळी\nसुधीर मुतालीक in जनातलं, मनातलं\nनिर्लेपची बातमी लोकसत्ताने अर्थकारण मध्ये न देता हेडलाईन टाकून कुचकट राजकीय फोडणी देण्याचे काम केले आहे.\nRead more about निर्लेपच्या तव्यावर आपआपली पोळी\n(अजुन) एक अध्यात्मिक संवाद \nमार्कस ऑरेलियस in जनातलं, मनातलं\nवेळ : बियर प्यायची अर्थात गुरुवार संध्याकाळ\nस्थळ : युनियन स्क्वेयर अर्थात #मी_हिरव्या_देशात_होतो_तेव्हा\nधागा वर्गीकरण : #मीचीलाल\n(संवाद संपुर्ण इंग्लिश भाषेत झालेला आहे केवळ मिपाच्या धोरणांचा आदर राखुन मराठीत अनुवादित करुन लिहिला आहे )\nRead more about (अजुन) एक अध्यात्मिक संवाद \nवनफॉरटॅन in जनातलं, मनातलं\n१. अगदी हार्डकोर ममव१ असणं, आणि मराठी मालिकाविश्वात लागेबांधे असणं गरजेचं. चांगला शब्दसंग्रह, चांगली भाषा इत्यादी फुटकळ गोष्टी नसल्या तरी चालतील. फ्रेशर्सना प्राधान्य. आधी काही दर्जेदार लिहीलं असेल तर ह्या वाटेला जाऊ नये. हा लेखप्रकार फक्त मधल्या वेळचं/संध्याकाळचं ह्यात येतो. विचारप्रवर्तक वगैरे हवं असेल तर स्वत:चा कल्ट२ पहिले काढावा. तुमचे अनुयायी आपोआप तुमच्या लेखनाला 'युगप्रवर्तक' पर्यंत नेऊन पोहोचवतील.\nRead more about मराठी मालिकांची लेखनकृती\nवनफॉरटॅन in जनातलं, मनातलं\nहिंदू लोकांना ८ राज्यांत अल्पसंख्यांक दर्जा \nसाहना in जनातलं, मनातलं\nभाजपचे अश्विन कुमार उपाध्याय ह्यांनी अल्पसंख्यांक दर्जा आणि त्यातून शैक्षणिक संस्था चालवण्याचे विशेष अधिकार ह्यांचे महत्व लक्षांत घेऊन भारतातील ८ राज्यांत हिंदूंना अल्पसंख्यांक दर्जा मिळावा ह्यासाठी सुप्रीम कोर्टांत अपील केले होते. पण न्यायालयाने ते मंजूर नाही केले आणि उलट उपाध्याय ह्यांनी NCMEI ह्या संस्थेकडे हा विषय न्यावा असे सूचित केले जाते.\nRead more about हिंदू लोकांना ८ राज्यांत अल्पसंख्यांक दर्जा \nपाटलाची मुलगी.. भाग ०२ (शेवट).\nदिपक लोखंडे in जनातलं, मनातलं\nभाग ०१ पासून पुढे.....\n( ठरवल्या प्रमाणे तिघेही ९:०५ ला तिथं हजर झाले.. संकेत मस्त इस्त्री करून फॉर्मल कपड्यात आला होता.. अनाहून पसरलेली शांतता मोडत मयुरी म्हणाली )\nमयुरी : काय हो. राघव, काय प्लॅन आहे\nराघव : प्लॅन काहीच नाहीये, जे होईल ते बघून घेऊ.\nराघव : अग \"डर के आगे जीत है\"\nमयुरी : पण जीत तर या सुकड्याची ना, आपलं काय\nराघव : आपल्या मैत्रीची जीत.\nसंकेत : नीघुया का\nमयुरी : बघ या सुकड्याला किती घाई आहे जायची\nराघव : ए.. चला बस आली निघुया आता.\nRead more about पाटलाची मुलगी.. भाग ०२ (शेवट).\nपाटलाची मुलगी.. – भाग १\nदिपक लोखंडे in जनातलं, मनातलं\nसंकेत : मयुरी... या राघवचं तोंड झाक जरा..\nमयुरी : ए तु गप्प बस ना रे राघव...\nराघव : मी कशाला गप्प बसू.. या थेरड्याला सांग ना त्याच तोंड झाकायला...\nसंकेत : ए थेरडा कोणाला म्हणतोे रे..\nराघव : तुला म्हणतोय तुला..\nमयुरी : अरे तुम्ही दोघंही शांत होता का जरा..\nसंकेत.. सांग.. काय प्रॉब्लेम आहे तुझा..\nराघव : हं.. आता याचा पण प्रॉब्लेम ऐकावा लागेल.. परमेश्वरा...\nमयुरी : राघव चुप्प.. तु बोल संकेत..\nसंकेत : मी काय म्हणतो\nराघव : काय म्हणतोस तु\nसंकेत : हेच्या आयलां...\nमयुरी : संक्या शांत हो.. राघव निघ इथुन..\nRead more about पाटलाची मुलगी.. – भाग १\nदिपक लोखंडे in जनातलं, मनातलं\n\" अहो ऐकताय ना\n\" नाही.. कानात तेल ओतलयं मी..\"\n\" काय ओ, कधीतरी प्रेमाने बोलत जावा माझ्याशी..\"\n\" अगं आज खूप कंटाळा आलाय.. मी एक झोप काढू का\n\" ओ.. झोपताय काय.. आज काय आहे माहीत आहे ना.. आज काय आहे माहीत आहे ना\n\" अहो, ती मागच्या गल्लीतली कविता आहे ना, आज तिच्या बहिणीचा साखरपुडा आहे..\"\n.. चला ना जाऊया आपण पण..\"\n\" छ्छे... काय गं... कोण कविता आणि कोणाची बहीण.. मला कंटाळ येतो बाई ह्या सगळ्याचा..\"\n\" काय ओ, सगळ्या बाया वाट बघतील ना माझी..\"\n\" बरं मग, तू जाऊन ये \"\n\" मी एकटी नाही जाणार..\"\nमाम्लेदारचा पन्खा in जनातलं, मनातलं\n\"मला लिखाण करण्याची बिलकुल सवय नाहीये \" असं पहिल्यांदा बोलून जो माणूस लिहायला सुरुवात करतो त्याच्या इतका धोकादायक दुसरा कोणीच नाही. आधी तो गर्दी बघून जरा घाबरलेला असतो. पण एकदा त्याने लिखाण सुरु केले की मग तो थांबायचे नावच घेत नाही. एक एक मुद्दा आठवून आठवून त्याचं रटाळ लिखाण चाललेलं असते. मिपावर हळूहळू लोक बोअर होण्यास सुरुवात होते. लहान मुले जांभया द्यायला लागतात. मोठी माणसं मोबाईलमध्ये डोकं खुपसून टाइमपास करत राहतात. बायका एकमेकींशी हळू आवाजात गप्पा मारायला सुरुवात करतात. अगदी मुख्य बोर्डाच्या संपादक लोकांचा नाईलाज असल्याने ते बराच वेळ तसेच बसून राहतात.\nश्रीगणेश लेखमाला - २०१९\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 20 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nस��स्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.snpnews.in/2017/08/28/msrtc/", "date_download": "2019-07-22T13:08:30Z", "digest": "sha1:K7SGRRQ67SHVLXTGPVL7L6J4V3QS57BY", "length": 4834, "nlines": 88, "source_domain": "www.snpnews.in", "title": "एसटीतील महिला कर्मचाऱ्यांना मिळणार ९ महिन्यांची प्रसुती रजा! - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nएसटीतील महिला कर्मचाऱ्यांना मिळणार ९ महिन्यांची प्रसुती रजा\n28/08/2017 SNP ReporterLeave a Comment on एसटीतील महिला कर्मचाऱ्यांना मिळणार ९ महिन्यांची प्रसुती रजा\nपरिवहन खात्याने एसटीच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी हक्काच्या रजेसोबत आता ३ महिने अतिरिक्त पगारी प्रसुती रजा देऊ केली आहे.पूर्वीची ६ महिने हक्काची रजा आणि आता ३ महिने अतिरिक्त रजा अशी ९ महिन्यांची प्रसूती रजा एसटी महिला कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.एसटीतील महिला कर्मचाऱ्यांनीही सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं.\nभारत-श्रीलंकेमध्ये आज दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना\nअवघ्या २१व्या वर्षी सीए, सीएस आणि सीएमए परीक्षेत उत्तीर्ण होऊन विक्रम नोंदविला.\n२७ वर्षीय मुलाची कुऱ्हाडीने वार करुन हत्या\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सोमवारपासून सामंजस्य करार मोहीम सुरु\nमहाबळेश्वर पर्यटकाच्या सिगरेटमुळे पाच किलोमीटरचा परिसर जळून खाक\nकरोळे येथील सुरेश गेजगे यांच्या मृत्यूला जबाबदार कोण \nनिलेश राणे यांचा जाहीरनामा प्रसिद्ध\nरत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये निलेश राणे यांच्याच नावाची चर्चा\nमाझ्या तरुण मित्रांनो, आपण देऊया तरुण उमेदवारालाच संधी\nउत्तर मध्य मुंबईतून सामाजिक कार्यकर्त्या जॉय भोसले यांचा उमेदवारी अर्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://marathikalakar.com/gashmeer-mahajani-arjun-kapoor-together-in-panipat/", "date_download": "2019-07-22T11:57:38Z", "digest": "sha1:4LF67MEQDGE6MYRKL335GSMQNP32G6LI", "length": 9826, "nlines": 84, "source_domain": "marathikalakar.com", "title": "अर्जुन कपूर आणि गश्मीर महाजनी झळकणार \"ह्या\"भव्य सिनेमात एकत्र!वाचा अधिक.", "raw_content": "\nअर्जुन कपूर आणि गश्मीर महाजनी झळकणार “ह्या”भव्य सिनेमात एकत्र\nक्रिती सेननने का केला मराठमोळा लूक\nअभिनेता गश्मीर महाजनीने शेअर केलं पोस्टर.”एक राधा एक मीरा” आगामी सिनेमा.\n��र्जुन कपूर आणि गश्मीर महाजनी झळकणार “ह्या”भव्य सिनेमात एकत्र\nआपल्या एक से बढकर एक भुमिकांमुळे सुप्रसिद्ध मराठी अभिनेता गश्मीर महाजनीने रसिकांवर चांगलीच जादू केली आहे. ‘कॅरी ऑन मराठा’, ‘देऊळबंद’, ‘कान्हा’, ‘वन वे तिकिट’, ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ या मराठी सिनेमातून आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीतरित्या गश्मीरने वाजवलं आहे. काही दिवसांपूर्वी गश्मीर एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत गश्मीर सेटवर केप कापताना दिसतोय. व्हिडीओला गश्मीरने कॅप्शनदेखील दिले आहे. त्यावरुन गश्मीरची वर्णी आशुतोष गोवारिकर यांच्या पानीपत सिनेमात लागल्याचे कळतेय. यात नेमका गश्मीर कोणती भूमिका साकारतोय हे अद्याप गुलदस्त्यात आहे.\nपानिपतच्या युद्धावर आधारित ह्या सिनेमाची कथा असून गश्मीरसह संजय दत्त, क्रिती सॅनन, अर्जुन कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. अर्जुन कपूर यात मराठा योद्धा सदाशिवराव भाऊ पेशवे याची भूमिका साकारणार आहे. पानिपत या चित्रपटात पद्मिनी गोपिका बाई ही व्यक्तिरेखा साकारणार आहेत.संजय दत्त अहमद शाह अब्दालीच्या भूमिकेत दिसणार आहे तर क्रिती सदाशिवराव यांची दुसरी पत्नी पार्वतीबाईची भूमिकेत दिसणार आहे. तर पार्वतीबाई पानीपत संग्रामाच्यावेळी पतीसमवेत प्रत्यक्ष रणभूमीवर गेल्या होत्या. पार्वतीबाईंची भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्री क्रिती सॅनन मेहनत घेत आहे. ६ डिसेंबर रोजी हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे.\nयावर्षाच्या सुरुवातीलच गश्मीरच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. आपल्या बाळासोबतचा एक फोटो त्यांने सोशल मीडियावर शेअर करून ही खूशखबर त्याच्या फॅन्सना दिली आहे.\nक्रिती सेननने का केला मराठमोळा लूक\nअभिनेता गश्मीर महाजनीने शेअर केलं पोस्टर.”एक राधा एक मीरा” आगामी सिनेमा.\n“तुला पाहते रे”नंतर ईशाला बघा “ह्या”नव्या स्वरूपात\nझी मराठीवरील तुफान लोकप्रिय मालिकेतून ईशा म्हणजेच अभिनेत्री गायत्री दातार आपल्या भेटीस आली. आता हि मालिका...\nअसा आहे जितेंद्र जोशी ते “सेक्रेड गेम्स”मधल्या काटेकरपर्यंतचा रंजक प्रवास.\nदेशभरात धूम गाजवत असलेल्या “सेक्रेड गेम्स” वेबसिरिजमध्ये मराठमोळा अभिनेता जितेंद्र जोशीने काटेकरची भूमिका साकारली होती. आता...\n“माझ्या नवऱ्याची बायको”मधल्या दोन्ही शनाया का बरे आल्या एकत्र\n“माझ्या नवऱ्याची बायको” या मालिकेतून शनाया हे पात्र प्रकाश झोतात आले. पहिले शनायाची भूमिका रसिका सुनील...\nप्रेक्षकांनो “आर्ची आली आर्ची” कागर सिनेमाचा पोस्टर आऊट.\nचाहत्यांनी जिला डोक्यावर घेतलं होतं ती आर्ची आता बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा भेटीस येणार आहे. हो हो\nराधिका आपटे-नवाजुद्दिन”ह्या”सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र.\nनेटफ्लिक्स वरील गाजलेल्या ‘सेक्रेड गेम्स’नंतर नवाजुद्दिन सिद्दीकी आणि राधिका आपटे हे दोन्ही कलाकार पुन्हा एकदा एकत्र...\nप्रेक्षकांनो “आर्ची आली आर्ची” कागर सिनेमाचा पोस्टर आऊट.\n“माझ्या नवऱ्याची बायको”मधल्या दोन्ही शनाया का बरे आल्या एकत्र\n तर “हे”चार सदस्य झाले नॉमिनेट.वाचा अधिक.\n“खिचिक”सिनेमाचा लक्षवेधी पोस्टर लॉन्च.वाचा पूर्ण बातमी.\nओळखा बघू ह्या प्रसिद्ध अभिनेत्यालावाचा त्याचा ह्या लूकमागचं कारण.\n“तुला पाहते रे”नंतर ईशाला बघा “ह्या”नव्या स्वरूपात\nअच्छा तर “यामुळे”अभिजीतने स्वतःला डांबल होतं अडगळीच्या खोलीतबिगबॉस मराठी सिझन २.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5128583125864993128&title=Walkathon%20by%20Lions%20Club&SectionId=5073044858107330996&SectionName=%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2019-07-22T11:50:30Z", "digest": "sha1:AR56TXCY7THPSI62PMBD5DEEMPCU6BQX", "length": 8839, "nlines": 127, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "रत्नागिरीत ‘लायन्स क्लब’तर्फे जलद चालण्याची स्पर्धा", "raw_content": "\nरत्नागिरीत ‘लायन्स क्लब’तर्फे जलद चालण्याची स्पर्धा\nरत्नागिरी : जागतिक मधुमेह दिनाचे औचित्य साधून चालण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी १५ नोव्हेंबर २०१८ रोजी भाट्ये समुद्र किनारी सकाळी सात ते आठ या वेळेत जलद चालण्याची स्पर्धा घेण्यात येणार आहे.\nजागतिक मधुमेह दिन १४ नोव्हेंबरला साजरा केला जातो. सद्ध्या मधुमेहाविषयी जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत; मात्र मधुमेह नियंत्रण करण्यासाठी आहाराइतकेच व्यायामाला महत्त्व आहे. चालणे हा सर्वांत सहज, सोपा, विनाखर्चिक आणि सर्वांना करता येईल असा व्यायामप्रकार आहे. म्हणूनच जलद चालण्याची स्पर्धा घेण्यात येणार आहे.\nही स्पर्धा वय ४० ते ५० वर्षे, वय ५० ते ६० आणि ६० वर्षांवरील अशा तीन वयोगटांत होणार आहे. सर्व स्पर्धकांनी स्पर्धा सुरू होण्यापूर्वी अर्धा तास आधी उपस्थित राहायचे असून, प्रत्येक स्पर्धकाला नोंदणी क्रमा��क दिला जाईल. स्पर्धेची सुरुवात भाट्ये झरीविनायक मंदिर येथील समुद्र किनाऱ्यावर होईल. तेथून भाट्ये पुलाजवळील समुद्र किनाऱ्यापर्यंत चालत जाऊन परत फिरायचे आहे. पुन्हा झरीविनायक समुद्र किनारी आल्यावर तीन किलोमीटर अंतर पूर्ण होऊन ही स्पर्धा संपेल. स्पर्धा जलद चालण्याची असून, सहभागी स्पर्धक धावताना आढळल्यास आपोआप बाद होईल.\nतिन्ही गटांतील अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांना ८०० रुपये, ६०० आणि ४०० रुपयांचे रोख पारितोषिक आणि मेडल देऊन गौरविण्यात येईल; तसेच सर्व स्पर्धकांना सहभाग प्रशस्तीपत्र दिले जाईल. बक्षीस वितरण स्पर्धा संपल्यानंतर लगेचच होईल. या वेळी सर्व स्पर्धकांना अल्पोपहार देण्यात येईल.\nदिवस : १५ नोव्हेंबर २०१८ रोजी\nवेळ : सकाळी सात ते आठ\nस्थळ : भाट्ये समुद्र किनारा, रत्नागिरी.\nनाव नोंदणीसाठी संपर्क : ९४२२३ ९११६६, ९४२१२ ३२४९१.\nलायन्स क्लबतर्फे मोफत मधुमेह तपासणी मधुमेह नियंत्रणासाठी बदला जीवनशैली ‘व्यायाम व सकस आहाराने मधुमेहावर नियंत्रण शक्य’ मधुमेह विरुद्ध आपण मधुमेहावर नियंत्रणासाठी काटेकोर शिस्त हवी\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\n७० टक्के रुग्णांना वेनस थ्रॉम्बोएम्बॉलिझमचा धोका\nआंतरराष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत अभिषेक देशपांडेला उपविजेतेपद\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\nपेण, पनवेल, उरण, घारापुरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://yogeshkhajandar.com/2018/10/19/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E2%9C%8D-%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A7/", "date_download": "2019-07-22T12:37:58Z", "digest": "sha1:KFJ332YU5OYP3CB3IO2WEPYFHHBBSMYY", "length": 16852, "nlines": 167, "source_domain": "yogeshkhajandar.com", "title": "विरुद्ध ..✍ (कथा भाग १) – Yogeshkhajandar's Blog", "raw_content": "\nकथा , कविता आणि बरचं काही …\n©या ब्लॉगवर असलेल्या सर्व कथा, कविता आणि लेख यांचे हक्क लेखक योगेश खजानदार यांच्याकडे आहेत. ब्लॉगवर असलेल्या कथा, कविता , लेख यांचा वापर कोणत्याही व्यावसायिक गोष्टींसाठी करू नये ,ब्लॉगवर असलेले मजकूर कुठेही copy paste करू नयेत. ही विनंती .. धन्यवाद©\nविरुद्ध ..✍ (कथा भाग १)\n“��ाझ्यासारख्या सुखी माणसाच्या आयुष्यात काय हवं होतं, पुरेसा पैसा , सोबतीला चार मित्र आणि आपल्यावर प्रेम करणारे आपली माणसं.. होना मग सार मिळुनही एका क्षणात उधळून का जावं ..काहीच कळतं नाही ही कथा माझी आहे माझ्या आयुष्याची व्यथा सांगणारी आहे माझ्या आयुष्याची व्यथा सांगणारी आहे हो विश्वासाला तडा जाणारी आहे हो विश्वासाला तडा जाणारी आहे सांगू की नको या निर्णयावर मी होतो सांगू की नको या निर्णयावर मी होतो पण अखेर सांगतोच आहे पण अखेर सांगतोच आहे मी तरी कोणापुढे मनमोकळ बोलायचं .. मी तरी कोणापुढे मनमोकळ बोलायचं ..\nया कथेची सुरुवात होते ती माझ्या लग्नानंतरच्या काही दिवसापासून ..\n आज आपण थोड बाहेर जायचं का ” मी म्हणजे सुहास तिला विचारत होता.\n” प्रिया सुहासकडे पाहत म्हणाली.\n“आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे ” सुहास तिच्या डोळयात पाहत म्हणाला.\n असल्या फालतू गोष्टींसाठी माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये ”प्रिया रागात बोलली आणि निघून गेली.\n“मला तुझं हे उत्तर माहीत होत प्रिया आणि मला हेही माहीत आहे की तुझ्या मनाविरुध्द तूझं लग्न माझ्याशी केलं गेलं ते आणि मला हेही माहीत आहे की तुझ्या मनाविरुध्द तूझं लग्न माझ्याशी केलं गेलं ते पण त्याची शिक्षा माझी काहीच चूक नसताना मला देते आहेस पण त्याची शिक्षा माझी काहीच चूक नसताना मला देते आहेस हे कधी तरी जाणून घे तू हे कधी तरी जाणून घे तू ” पाठमोऱ्या जाणाऱ्या प्रियाकडे सुहास बघून बोलत होता. तिने सगळे ऐकूनही त्याकडे दुर्लक्ष केलं.\n खरतर याच काही कळतचं नाही मला. त्याच्या सारखं वागल तरी ते वाहवत घेऊन जात आणि त्याच्या विरुध्द वागल तरी ते नाराज होतं.. मग वागावं तरी कसं आणि समजून तरी काय घ्यावं .. की आपल्या मनाला काही किंमतच नाही. प्रिया.. आणि समजून तरी काय घ्यावं .. की आपल्या मनाला काही किंमतच नाही. प्रिया.. कधी तिने मला जाणून घेतलच नाही. मग कशासाठी हे सगळं.. कधी तिने मला जाणून घेतलच नाही. मग कशासाठी हे सगळं.. ” सुहास शांत बसून कित्येक वेळ आपल्या मनातल्या विचारांशी भांडत होता. तसाच कित्येक वेळ बसून होता.\n“प्रियाशिवाय तरी कोण आहे माझ्या आयुष्यात, ही करोडोंची संपत्ती , हा बंगला , या गाड्या मला एकट्या का वाटाव्या .. .. मी प्रियाला पहिल्या वेळी जेव्हा पाहिलं तेव्हाच तिच्या प्रेमात पडलो होतो. आणि सार आयुष्य तिच्यासाठी जगायचं अस ठरवल��ही होत .. .. मी प्रियाला पहिल्या वेळी जेव्हा पाहिलं तेव्हाच तिच्या प्रेमात पडलो होतो. आणि सार आयुष्य तिच्यासाठी जगायचं अस ठरवलंही होत ..पण झाल भलतचं काही..पण झाल भलतचं काही.. उरल्या फक्त काही आठवणी ज्या ना मला सुखावून जातात ना तिला.. उरल्या फक्त काही आठवणी ज्या ना मला सुखावून जातात ना तिला..\nखिडकीच्या जवळ बसून सुहास स्वतः ला हरवून जात होता, पण तेवढ्यात दरवाजाचा आवाज झाला. सुहास धावत खोलीच्या बाहेर गेला. पाहतो तर प्रिया जमिनीवर कोसळली होती.\n “सुहास तिला उठवू लागला.\n“आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहेना .. तो साजरा करत होते .. तो साजरा करत होते .. ” प्रिया दारूच्या नशेत बोलत होती.\n प्रिया तू दारू पिऊन आली आहेस \n तुला आवडणार नाही माहितेय मला.. पण तरी मी दारू पिऊन आले पण तरी मी दारू पिऊन आले ” धडपड करत प्रिया उठून उभा राहिली. हसत हसत खोलीत निघून गेली.\n” सुहास स्वतःकडे बाजूच्या आरशात पाहतच म्हणाला. डोळ्यातून येणारा एक अश्रू हसतच जमिनीला मिळाला. कोणाला काहीही न सांगता.\nमाझ्या आणि प्रिया मध्ये कधी प्रेम झालचं नाही. मी केलं तिच्यावर पण तिने कधी केलंच नाही. आणि मनमोकळेपणाने कधी मला ती बोललीच नाही.काय सलते आहे मनात ते तरी सांगावं ना मला एकदा .. पण तेही नाही .. नात तोडायच नाही तर जपते तरी कशाला ती नात तोडायच नाही तर जपते तरी कशाला ती समाजाच्या लाजे खातर की पुन्हा नव्याने नात्याची सुरुवात करावी लागेल म्हणून.. समाजाच्या लाजे खातर की पुन्हा नव्याने नात्याची सुरुवात करावी लागेल म्हणून.. तिच्या मनात काय चालले आहे काही कळत नाही.\nपण रात्रीच्या त्या अंधारात माझ्यातील पुरुष जागा होतो. आणि मला म्हणतो की काय ऐकून घेतोस तीच तू तू पुरुष आहेस ना तू पुरुष आहेस ना मग उठ जा खोलीत त्या, आणि ठणकावून सांग तिला मग उठ जा खोलीत त्या, आणि ठणकावून सांग तिला या क्षणी या पलंगावर तुझ्यासोबत मी असायला हवा.. या क्षणी या पलंगावर तुझ्यासोबत मी असायला हवा.. नव्हे नवरा म्हणून माझा तो अधिकार आहे नव्हे नवरा म्हणून माझा तो अधिकार आहे उठ सुहास ” पण मन वाईट आहे .. कारण ते वाहवत घेऊन जात ..पण मनाविरुध्द वागून तरी काय मिळवलं मी.. कारण ते वाहवत घेऊन जात ..पण मनाविरुध्द वागून तरी काय मिळवलं मी.. काहीच नाही .. मग त्या मनाविरुद्ध वागून मला अखेर भोगावचं लागलं ना. काहीच नाही .. मग त्या मनाविरुद्ध वागून मला अखेर भोगावचं लागलं ना.. आज दारूच्या नशेत ती माझ्या समोर आली आणि मी तिला काहीच बोलू शकलो नाही. तुझ्यावर माझ कधीच प्रेम नव्हतं आणि नसणार आहे . आज दारूच्या नशेत ती माझ्या समोर आली आणि मी तिला काहीच बोलू शकलो नाही. तुझ्यावर माझ कधीच प्रेम नव्हतं आणि नसणार आहे अस ती बोलताना मी गप्प राहण्या शिवाय काहीच केलं नाही… अस ती बोलताना मी गप्प राहण्या शिवाय काहीच केलं नाही… ना कधी मी तिचा नवरा आहे म्हणून बळजबरिणे तिच्या सोबत क्षण घालवले ना कधी मी तिचा नवरा आहे म्हणून बळजबरिणे तिच्या सोबत क्षण घालवले नाही ना मग तरीही तिला माझ प्रेम कळालं नाही.. खऱ्या प्रेमाची काहीच किंमत नाही खऱ्या प्रेमाची काहीच किंमत नाही ” सुहास विचारांच्या तंद्रीत होता आणि तिकडे रात्रीच्या अंधारावर किरणांनी विजय मिळवला होता.\nरात्रीच्या त्या प्रसंगात आपण खरंच चुकीचं वागलो असं बहुतेक प्रियालही वाटत होतं. ती पलंगावरून उठली आणि थेट सुहास बाहेरच्या खुर्चीत बसला होता त्याच्याकडे गेली.\n“माझ जरा काल चुकलंच .. “पाठमोऱ्या सूहासकडे पाहून प्रिया म्हणाली.\nसुहास खुर्चीवरून उठला तिच्याकडे बघत तो फक्त हसला आणि म्हणाला.\n बस मी तुला चहा देतो करून \n ” प्रिया त्याच्याकडे पाहत म्हणाली.\n आणि मलाही घ्यायचाच आहे थोडा \n” प्रिया होकारार्थी मान डोलवत म्हणाली.\nसुहास स्वयंपाक घरात जाऊ लागला. अचानक त्याची नजर खाली पडलेल्या एका कागदावर जाते. कुतूहलाने तो कागद सुहास उचलून घेतो आणि स्वयंपाकघरात जातो. प्रियाला आणि त्याला दोन कप चहा तो करू लागतो. चहा करण्याच्या नादात तो कागद तसाच बाजूला ठेवला जातो.\nबाहेर दोन कप चहा घेऊन येत सुहास प्रियाच्या त्या सुंदर चेहऱ्याकडे पाहत राहू लागला. तिच्या जवळ येत तिला चहाचा कप देत तो म्हणाला.\n“तुला हवं असेल तर तू आई बाबांकडे जाऊ शकतेस तुझ्या \nसुहासच्या या बोलण्याकडे आश्चर्य चकित होऊन प्रिया पाहू लागली आणि म्हणाली.\n त्याची काही गरज नाहीये .. ” एवढंच बोलून प्रिया चहाचा कप घेऊन खोलीत गेली.\nखोलीत येताच आपल्या पर्स मध्ये ती पाहू लागली. कित्येक वेळ शोध घेऊनही तिला हवं ते मिळत नव्हतं. ती खोलीतून बाहेर आली. बाहेर पाहू लागली. आणि समोर आलेल्या सुहासला पाहून शांत झाली.\nसुहास ती काहीतरी शोधते आहे हे पाहून विचारू लागला.\n“काही शोधते आहेस का\n ” एवढंच म्हणून प्रिया पुन्हा खोलीत निघून गेली.\nखोलीत य���ताच पुन्हा शोधू लागली.\n“इथेच असायला हवी ती चिठ्ठी सापडत नाहीये ” शोधून शोधून थकलेली प्रिया स्वत:ला म्हणू लागली. तिच्या चेहऱ्यावर चिंता वाढू लागली.\nPosted on October 19, 2018 Author YK'SCategories आठवणी, कथा, प्रेम, मराठी लेखTags आठवण, ओढ, कविता, क्षण, नात, नातं, मन, मराठी, मित्र, वाट, संध्याकाळी, स्पर्श\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/mangesh-kolapkar-writes-about-girish-bapat-win-pune-loksabha-constituency-190512", "date_download": "2019-07-22T12:54:47Z", "digest": "sha1:QTLTFC73VOJTKAP3WJ4ANWSG7XSEYM5D", "length": 17378, "nlines": 223, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mangesh Kolapkar writes about Girish Bapat win in Pune Loksabha constituency Election Results : 'स्मार्ट' बापटांची खासदारकीपर्यंत सुलभ 'वाहतूक' | eSakal", "raw_content": "\nसोमवार, जुलै 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, जुलै 22, 2019\nElection Results : 'स्मार्ट' बापटांची खासदारकीपर्यंत सुलभ 'वाहतूक'\nगुरुवार, 23 मे 2019\nपुणे : गिरीश बापट. पुण्यातील 40 वर्षांपासूनच्या राजकारणात कायम दखल घ्यावी लागेल असे एक नाव. भाऊ, हेडमास्तर अशा टोपण नावांनी प्रख्यात असलेल्या बापटांचे \"टायमिंग' परफेक्‍ट असते अन्‌ इच्छाशक्तीही प्रबळ... गेल्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी हुकली त्याच दिवसापासून त्यांनी प्रयत्न करून उमेदवारी मिळविलीही अन्‌ त्यात यशही नेमके मताधिक्‍य किती हे लवकरच समजेल पण बापटांचा हिशेब पूर्ण झाला.\nपुणे : गिरीश बापट. पुण्यातील 40 वर्षांपासूनच्या राजकारणात कायम दखल घ्यावी लागेल असे एक नाव. भाऊ, हेडमास्तर अशा टोपण नावांनी प्रख्यात असलेल्या बापटांचे \"टायमिंग' परफेक्‍ट असते अन्‌ इच्छाशक्तीही प्रबळ... गेल्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी हुकली त्याच दिवसापासून त्यांनी प्रयत्न करून उमेदवारी मिळविलीही अन्‌ त्यात यशही नेमके मताधिक्‍य किती हे लवकरच समजेल पण बापटांचा हिशेब पूर्ण झाला.\nकोकणस्थ ब्राह्मण असले तरी, आपल्याभोवती विशिष्ट गोतावळा राहणार नाही, याची कायमच काळजी त्यांनी घेतली अन्‌ त्यामुळेच विविध जाती-समूहातील कार्यकर्त्यांना नगरसेवक अन्‌ पक्ष संघटनेतही विविध पदे मिळाली. प्रत्येक वेळी भाकरी बदलत राहिल्यामुळे काही जण त्यांच्यावर नाराज झाले. पण, त्यांचा उपद्रव होणार नाही याची काळजी बापटांमधील 'हेडमास्तर'ने घेतली. चौकाचौकात कार्यकर्त्यांच्या घोळक्‍यात रमणाऱ्या बापटांचा वावर शहरातील अनेक कट्ट्यांवर असायचा. रात्री उशीरापर्यंत गप्पांचे फड रंगवित असल्यामुळे बित्तबातमी त्यांच्या���र्यंत पोचत. अगदी पक्षातील विरोधकापासून पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी या सारख्या अनेक अधिकाऱ्यांचे काय सुरू आहे, याचीही त्यांना खडानखडा माहिती असते. काही वेळा उत्साहाच्या भरात केलेली वक्तव्ये वादग्रस्त ठरल्यावर विचलित न होता बापट ठाम राहिले. पाच वेळा निवडून आल्यावर विधानसभा अध्यक्षपद देण्याचे घाटत असताना, त्याला स्पष्ट नकार दिला. त्यामुळे पालकमंत्रीपद मिळाले अन अन्न-औषध प्रशासनासारखे महत्त्वाचे पदही. पालकमंत्री पदाचा पुरेपूर वापर करीत बापट यांनी लोकसभेची तयारी केली.\nशहरात महत्त्वाचा ठरणारा प्रश्‍न सोडवितानाही त्यांना ठसा उमटविला अन्‌ तीन वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात आल्यावर त्यांचे स्वागत करण्याचा बहुमानही सहाही विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांशी थेट व्यक्तिगत संपर्क असल्यामुळे महापालिका निवडणुकीत उमेदवार निवडताना त्यांच्या पक्षाला त्रास झाला नाही अन म्हणूनच 100 नगरसेवक निवडून आले. सुरेश कलमाडी असो अथवा अजित पवार... त्यांच्याशी राजकीय संवादही साधण्याचे कसब त्यांच्याकडे असल्यामुळे शरद पवार यांनीही कायमच आदराचे स्थान दिले. टेल्कोमधील लढवय्या कामगार म्हणून सुरू झालेली बापट यांची राजकीय कारकिर्दही बहरली. तीन वेळा नगरसेवक, पाच वेळा आमदार झालेल्या बापटांनी खासदारकी केवळ जिद्दीच्या बळावर मिळविली अन्‌ पक्षाचे पुण्यातील नेतृत्त्वही सिद्ध केले. भाजपमधील गटातटात योग्य \"रस्ता' पकडल्यामुळे पालकमंत्रीपदावरून बापटांची खासदारपदापर्यंतची \"वाहतूक' सुलभ झाली. असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही...कारण बापटांचे टायमिंग परफेक्‍ट असते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअमरावती होत आहे निवृत्तांचे शहर\nअमरावती : अमरावतीत रोजगाराची साधने नसल्याने उच्चशिक्षण घेतल्यावर येथील तरुणाईची ओढ पुणे, नाशिक, मुंबई तसेच अन्य महानगरांकडे असल्याचे स्पष्ट होत आहे....\nबचत गटाच्या खिचडीत अळ्या, माशा अन्‌ काच\nऔरंगाबाद - शालेय पोषण आहाराअंतर्गत इस्कॉनतर्फे दिली जाणारी दर्जेदार खिचडी बंद करून शासनाने निविदा प्रक्रिया राबवून शहरातील 347 शाळांच्या एक लाख 10...\nकांदा नव्हे टोमॅटो आणणार डोळ्यात पाणी\nनारायणगाव (पुणे) : कीड व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने टोमॅटो उत्पादनात मोठी घट झाली आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव...\nस्वरललकाराची पंचवीस वर्षे पूर्ण...\nपुणेः आपल्या आई आणि वडिलांच्या स्मरणार्थ त्यांची स्मृती जपून त्यांना सांगेतीक स्वरसुमन गेली पंचवीस वर्ष अपर्ण करणाऱ्या आपटे परिवाराचे ब्रीद पुढे चालू...\nसांगली महापालिकेकडून \"फेसबुक अपडेट'\nसांगली - सतत कुठल्या ना कुठल्या कारणाने टीकेची धनी बनत असलेली सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिका काहीच काम करत नाही का तसे असते तर शहर थांबले...\nठेकेदारांच्या बेजबाबदारपणामुळे वाकडमध्ये विजसेवा ठप्प\nपिंपरी : ऐन पावसाळ्यात आणि पावसाच्या तोंडावर वाकड परिसरात महापालिका ठेकेदारांकडून बेजबाबदारपणे सुरू असलेल्या कामांमुळे विजसेवा ठप्प होऊन असंख्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%2520%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Abat&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%2520%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8&search_api_views_fulltext=%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%20%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8", "date_download": "2019-07-22T12:13:56Z", "digest": "sha1:EXO6NDO2ZOMIFPFXFZ4ONMVCQF56QBQQ", "length": 10310, "nlines": 235, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसोमवार, जुलै 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, जुलै 22, 2019\nसर्व बातम्या (2) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nक्रीडा (2) Apply क्रीडा filter\n(-) Remove ख्रिस मॉरिस filter ख्रिस मॉरिस\nफलंदाजी (2) Apply फलंदाजी filter\nअक्षर पटेल (1) Apply अक्षर पटेल filter\nआयपीएल (1) Apply आयपीएल filter\nइंग्लंड (1) Apply इंग्लंड filter\nकर्णधार (1) Apply कर्णधार filter\nकागिसो रबाडा (1) Apply कागिसो रबाडा filter\nकेशव महाराज (1) Apply केशव महाराज filter\nक्रिकेट (1) Apply क्रिकेट filter\nजॉनी बेअरस्टॉ (1) Apply जॉनी बेअरस्टॉ filter\nडेव्हिड वॉर्नर (1) Apply डेव्हिड वॉर्नर filter\nदक्षिण आफ्रिका (1) Apply दक्षिण आफ्रिका filter\nदिल्ली (1) Apply दिल्ली filter\nदिल्ली कॅपिटल्स (1) Apply दिल्ली कॅपिटल्स filter\nबेन स्टोक्‍स (1) Apply बेन स्टोक्‍स filter\nरिषभ पंत (1) Apply रिषभ पंत filter\nहैदराबाद (1) Apply हैदराबाद filter\nipl 2019 : अटीतटीच्या सामन्यात दिल्लीचा हैदराबादवर विजय\nहैदराबाद : विजयापासून दूर गेलेल्या सामन्यात किमो पॉल, कागिसो रबाडा आणि ख्रिस मॉरिस या वेगवान गोलंदाजांनी दिल्ली कॅपिटल्सला विजयापर्यंत नेण्याची किमया साधली. दिल्लीने हा सामना 39 धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्स 7 बाद 155 धावांपर्यंत कसे बसे पोचले....\nद. आफ्रिकेचा दणदणीत विजय\nदुसऱ्या कसोटीत इंग्लंडवर चौथ्या दिवशीच ३४० धावांनी मात नॉटिंगहॅम (लंडन) - पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर जबरदस्त मुसंडी मारणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाने सोमवारी दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडचा ३४० धावांनी पराभव केला. या विजयाने दक्षिण आफ्रिकेने मालिकेत १-१ अशी बरोबरी राखली. विजयासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%2520%E0%A4%B0%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A4%BE&f%5B0%5D=field_site_section_tags%3A33&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Afarming&search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%20%E0%A4%B0%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2019-07-22T12:10:37Z", "digest": "sha1:LYVOYLT647HHED5C4H7KW4OYHDGF2SM2", "length": 14712, "nlines": 264, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसोमवार, जुलै 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, जुलै 22, 2019\nसर्व बातम्या (6) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (6) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nबागायत (2) Apply बागायत filter\nबाजार समिती (2) Apply बाजार समिती filter\nशिक्षण (2) Apply शिक्षण filter\nअवजारे (1) Apply अवजारे filter\nअॅग्रोवन (1) Apply अॅग्रोवन filter\nआयएसआय (1) Apply आयएसआय filter\nउद्यान (1) Apply उद्यान filter\nउन्हाळा (1) Apply उन्हाळा filter\nउपक्रम (1) Apply उपक्रम filter\nऔरंगाबाद (1) Apply औरंगाबाद filter\nकृषी विभाग (1) Apply कृषी विभाग filter\nखानदेश (1) Apply खानदेश filter\nचासकमान धरण (1) Apply चासकम���न धरण filter\nजलयुक्त शिवार (1) Apply जलयुक्त शिवार filter\nट्रॅक्टर (1) Apply ट्रॅक्टर filter\nठिबक सिंचन (1) Apply ठिबक सिंचन filter\nदुष्काळ (1) Apply दुष्काळ filter\nपर्यटक (1) Apply पर्यटक filter\nभूमिहीन मापारी यांची कोकणात कलिंगड शेती\nमूळ कोकणातले म्हणजे वेरळ (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग)) येथील सुरेश मापारी यांनी सुमारे २० वर्षे मुंबईत ‘प्रेस’ चा व्यवसाय केला. काही कारणांमुळे तो अडचणीत आला. मग त्यांनी गावीच जाऊन काहीतरी करण्याचे ठरवले. वेरळ हे मालवणपासून पंधरा किलोमीटर अंतरावरील गाव आहे. पारंपारिक पद्धतीने येथे भात,...\nशेतीसह शिक्षणाबाबतही जागरूक सावखेडाखुर्द\nजळगाव शहरापासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर सावखेडा खुर्द हे गाव आहे. तापी नदीकाठी असलेल्या या गावात काळी कसदार जमीन असून गावातील सुमारे ९५ टक्के क्षेत्र सिंचनाखाली आहे. गावाची लोकसंख्या १००६ असून, गावात लागवडयोग्य क्षेत्र २५३ हेक्‍टर आहे. त्यात प्रामुख्याने कापूस, मका, हरभरा, केळी ही पिके घेतली...\nदुष्काळात पाझरला माणुसकीचा झरा\nदुष्काळात शेतीची अक्षरक्षः होरपळ सुरू आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्‍न उभा आहे. अशा भीषण संकटात आपल्याकडील पाणी दुसऱ्याला देऊन स्वतःबरोबर दुसऱ्यांची शेती जगवण्याचे मोलाचे कार्य भुयार चिंचोली (जि. उस्मानाबाद) येथील काही शेतकरी मंडळींनी केले आहे. दुसऱ्यांसाठी दूत झालेल्या या...\nवालाच्या शेंगा, मेहरुणी बोरांची दुष्काळात भक्कम साथ\nसध्याच्या दुष्काळात बागायती शेतीही धोक्यात आली आहे. त्यामुळे कमी पाण्यात, कमी कालावधीत येऊ शकणारी पिके घेण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. भले नगदी, लोकप्रिय नसतील, पण संकटात मोठा आधार ठरू शकतील अशा पिकांच्या तो शोधात आहे. अशीच काही पिके शेतकऱ्यांना खुणावत आहेत. शेतकऱ्याच्या उत्पन्नात ती चांगली भरही घालत...\nउपक्रमशील, प्रयोगशीलतेचा आदर्श- जातेगाव\nपुणे जिल्ह्यातील जातेगाव (ता. शिरूर) हा परिसर म्हणजे जिल्ह्याच्या पूर्व भागातील पर्जन्यछायेचा प्रदेश. जातेगावची सरासरी जमीनधारणा सुमारे दोन ते पाच एकरांपर्यंत. खरिपात पावसावर आणि रब्बीमध्ये चासकमान धरणाच्या कालव्याद्वारे उपलब्ध पाण्यावर शेती अवलंबून. काळानुसार इथले शेतकरीही शेतीतील नवे तंत्रज्ञान...\nकांदा बी पेरणी यंत्राने लागवड खर्चात बचत\nसंगमनेर येथून श्रीरामपूरमध्ये आल्यानंतर १���७७ च्या दरम्यान अनिल सानप यांचे वडील सुखदेव सानप यांनी ट्रॅक्टर साहित्य व अवजारे विक्रीचा व्यवसाय सुरू केला. पुढे चारही मुलांमध्ये विभागणी वेळी हा व्यवसाय अनिल यांनी स्वीकारला. त्यात भर घालत सन २००६ मध्ये प्रयाग ॲग्रो वर्क्‍स या नावाने स्वतः शेती अवजारे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%2520%E0%A4%AB%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B8&search_api_views_fulltext=%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5", "date_download": "2019-07-22T12:26:25Z", "digest": "sha1:LXFCTY2YGKOCHPYRDBFRE7E3E5FJCMG5", "length": 28326, "nlines": 313, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसोमवार, जुलै 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, जुलै 22, 2019\nसर्व बातम्या (29) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (9) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (6) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (3) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (2) Apply सप्तरंग filter\n(-) Remove देवेंद्र फडणवीस filter देवेंद्र फडणवीस\nमुख्यमंत्री (21) Apply मुख्यमंत्री filter\nमहाराष्ट्र (10) Apply महाराष्ट्र filter\nसोयाबीन (6) Apply सोयाबीन filter\nआंदोलन (5) Apply आंदोलन filter\nराष्ट्रवाद (5) Apply राष्ट्रवाद filter\nव्यापार (5) Apply व्यापार filter\nकाँग्रेस (4) Apply काँग्रेस filter\nव्यवसाय (4) Apply व्यवसाय filter\nशरद पवार (4) Apply शरद पवार filter\nअण्णा हजारे (3) Apply अण्णा हजारे filter\nअर्थसंकल्प (3) Apply अर्थसंकल्प filter\nउद्धव ठाकरे (3) Apply उद्धव ठाकरे filter\nकर्नाटक (3) Apply कर्नाटक filter\nदिल्ली (3) Apply दिल्ली filter\nनरेंद्र मोदी (3) Apply नरेंद्र मोदी filter\nबाजार समिती (3) Apply बाजार समिती filter\nभ्रष्टाचार (3) Apply भ्रष्टाचार filter\nआरक्षण (2) Apply आरक्षण filter\nउत्पन्न (2) Apply उत्पन्न filter\nकर्जमाफी (2) Apply कर्जमाफी filter\nखासदार (2) Apply खासदार filter\nगिरीश महाजन (2) Apply गिरीश महाजन filter\nमोदींमुळे साखर उद्योगाला ‘अच्‍छे दिन’- मुख्यमंत्री फडणवीस\nकोल्हापूर - देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर य��� सरकारने घेतलेल्या योग्य व चांगल्या निर्णयामुळे साखर उद्योगाला चांगले दिवस आले आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कागलच्या शाहू साखर कारखान्याचे संस्थापक (कै.) विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्याचे अनावरण श्री....\nloksabha 2019 : ...मग वसंतदादांचा पुतळा भाजपने झाकून का ठेवला\nसांगली - राज्याचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा विचार आम्ही पुढे नेत आहोत असे एका सभेत सांगतात आणि त्याच दादांचे आर्शिवाद घेण्याऐवजी त्यांचा पुतळा झाकून ठेवताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली नाही का असा हल्ला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज येथे केली. सांगली लोकसभेचे उमेदवार...\nलोकपाल नियुक्तीची प्रक्रिया लवकरच : मुख्यमंत्री\nराळेगणसिद्धी : लोकपाल नियुक्तीची प्रक्रिया लवकरच केली जाणार आहे. तसेच लोकायुक्ताच्या नव्या कायद्यासाठी नवी समिती स्थापन करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (मंगळवार) सांगितले. तसेच अण्णा हजारे यांनी आपले उपोषण मागे घ्यावे, अशी विनंतीही त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या या...\nदुधाळ जनावरे खरेदीस शुन्य टक्के व्याजाने कर्ज द्या\nकऱ्हाड : ''दुधाला उत्पादनाच्या दिडपट हमीभाव द्यावा, दुधातील भेसळ शंभर टक्के थांबवावी, परराज्यातील दुध आयात थांबवावी, दुधाळ जनावरे खरेदीसाठी शुन्य टक्के व्याजाने कर्ज द्यावे '' ,आदी मागण्यांचे निवेदन बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. ...\nआपल्या सरकारच्या कार्यकालाच्या अंतिम वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनेक बिकट आव्हानांचा सामना करावा लागणार आहे आणि हे काम त्यांनी गेल्या चार वर्षांत पेललेल्या आव्हानांपेक्षा निश्‍चितच मोठे आहे. म हाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी चार वर्षांपूर्वी आजच्या तारखेला शपथ...\nनाही इच्छा, नाही शक्ती केवळ मोदीभक्ती\nविविध समाजघटकांना न्याय देण्यात, महिलांसह पीडितांना दिलासा देण्यात, उद्योग-व्यवसाय राज्यात आणण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. राज्यातल्या भाजप-शिवसेना युती सरकारची चार वर्षे शेतकरी, कष्टकरी, अल्पसंख्याक, महिला, युवक, विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक आदी सर्वच घटकांसाठी वेदनादायी ठरली आहेत....\nखरेदी केंद्रांचे घोडे वरातीमागूनच का\nजळगाव ः शेतकऱ्याचा कैवार घेणारे सरकार असा आव आणत भाजप सरकारने हमीभाव जाहीर केले खरे, पण तो भाव देणार कसा याचे गणित काही केल्या सरकारकडून सुटताना दिसत नाही. हमीभावासाठी सरकार खरेदी केंद्रांची घोषणा करते, पण दरवर्षी या केंद्रांचे घोडे वरातीमागूनच निघते. शेतकऱ्यांचा माल कमी दरात...\n1 सप्टेंबरला स्वाभिमानीचा कैफियत मोर्चा : कैलास फाटे\nखामगाव : महाराष्ट्र सरकारने हमीभावापेक्षा कमी किंमतीत शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल व 50,000 रुपये दंड असा निर्णय घेतला आहे. सदर निर्णय वास्तविक जुनाच आहे, त्याची फक्त अंमलबजावणी होत नव्हती. कारण सदर निर्णयामध्ये सर्वात प्रथम व सर्वात मोठे दोषी राज्यकर्तेच आहेत. जसे...\nनुसती हमी काय कामाची\nपणन व्यवस्थेत होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक, लूट थांबविण्यासाठी कायद्यात अनेक बदल करण्यात आले, शेतकरीहिताचे निर्णय घेतले गेले. परंतु, त्यांची प्रभावी अंमलबजावणी कधीच झालेली नाही. शेतमालास रास्त भाव मिळावा, या मागणीसाठी गेल्या दोन वर्षांपासून केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील शेतकरी अनेकदा...\nआपलं सरकारचा 'अजब' कारभार\nमुंबई : लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शी प्रशासनाचा डंका वाजवत सुरु केलेल्या `आपलं सरकार`च्या `अजब` कारभारामुळे नागरीक मात्र हैराण झाले आहेत. दोन वर्षापुर्वी कांदाप्रश्नी तातडीने हस्तक्षेप करण्यासाठी दाखल केलेल्या तक्रावरीवर सरकारने तब्बल दोन वर्षानंतर ठोकळेबाज उत्तर वाचून तक्रारदाराला हसावे की...\nशेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घ्यावी: शरद पवार\nमुंबई : सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळली नाहीत. या सरकारची तशी नियतही दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घ्यावी, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका करताना...\nअण्णा हजारे २ ऑक्टोबर पासुन राळेगण सिद्धीत उपोषणाला बसणार\nराळेगणसिद्धी : शेतक-यांच्या शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दिडपट हमीभाव मिळावा, लोकपाल व लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी त्वरीत करावी व शेतक-यांच्या हितासाठी स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी या आणि इतर मागण्यासाठी मार्च मध्ये आंदोलन केले हो���े. त्या वेळी आपण या मागण्या पुर्ण करण्याचे...\nदूधप्रश्नी शरद पवार करणार मुख्यमंत्र्यांशी चर्चा\nबारामती (पुणे) : राज्यातील दुधाच्या प्रश्नात ज्येष्ठ नेते शरद पवार लक्ष घालणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दुधाच्या प्रश्नावर चर्चा करण्याचे आश्वासन शरद पवार यांनी आज महाराष्ट् राज्य दुध संघ कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले. राज्यातील दुधाच्या संदर्भात हमीभावापासून अनेक समस्या...\nदुधाच्या प्रश्नात स्वतः शरद पवार लक्ष घालणार\nबारामती : राज्यातील दुधाच्या प्रश्नात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार लक्ष घालणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दुधाच्या प्रश्नावर चर्चा करण्याचे आश्वासन पवार यांनी आज महाराष्ट्र राज्य दुध संघ कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले. राज्यातील दुधाच्या संदर्भात हमीभावापासून अनेक...\nटाकळी ढोकेश्वर - दूध दरवाढीविरोधात भुमिपुत्र शेतकरी संघटने मार्फत पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विविध आंदोलने करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कर्जुले हर्या येथे संघटनेच्या पदधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली दुधउत्पादक शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास...\nमुख्यमंत्र्यांच्या विदर्भातील शेतकऱ्यांचे पंढरपुरात आंदोलन\nपंढरपूर - राज्यभरात विरोधकांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारविरोधी हल्लाबोल सुरू असतानाच विदर्भातील नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी आज पंढरपुरात फडणवीस सरकारच्या विरोधात विठ्ठल दरबारी आंदोलन केले. यावेळी, बा विठ्ठला, या फडणवीस सरकारला शेतकरी हिताची सुबुद्धी दे\nफडणवीस यांच्या भेटीनंतर अण्णांचे उपोषण मागे\nनवी दिल्ली- जनलोकपालची अंमलबजावणी, शेतकऱ्यांना हमीभाव अशा विविध मागण्यांसाठी रामलीला मैदानावर उपोषणाला बसलेल्या अण्णा हजारे यांनी आज 7 दिवसानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर उपोषण मागे घेतले आहे. लोकपालचा प्रश्न येत्या सहा महिन्यांत सोडविण्याचे आश्वासन सरकारकडून...\nसरकारी खरेदी रखडल्याने तूर उत्पादकांची दैना\nपुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आगामी खरीप हंगामात शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची भाषा करत असताना राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना मात्र सध्याचा हमीभावही पदरात पडत नसल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांना तुरीची विक्री हमीभावापेक्षा सुमारे २५...\n#सरपंचमहापरिषद सरपंचांना अधिक प्रगल्भ बनवते: मुख्यमंत्री\nआळंदी, पुणे - 'सकाळ अॅग्रोवन'च्या सातव्या सरपंच महापरिषदेला आळंदीत आजपासून (ता. १५) सुरवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत या परिषदेला प्रारंभ झाला आहे. राज्यातील निवडकएक हजार सरपंचांचा सहभाग असलेल्या या महापरिषदेचे उद्घाटन सकाळी ११ वाजता संपन्न...\nदीडपट हमीभावाची लोणकढी थाप\nलांड्यालबाड्या करून मुळात पिकांचा उत्पादनखर्चच कमी धरायचा आणि त्यावर दीडपट हमीभाव जाहीर करून आश्वासनपूर्तीच्या प्रचाराचा ढोल जोरजोरात वाजवायचा ही सरकारपक्षाची रणनीती आहे. मोदी सरकारने आवळा देऊन कोहळा काढला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आगामी खरीपात पिकांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/mumbai-uddhav-thackeray-slams-ncp-chief-sharad-pawar-over-puneri-pagdi/", "date_download": "2019-07-22T12:07:18Z", "digest": "sha1:OH4RPJLQDGSBCI7HDF5KPSK4BKRSEMIB", "length": 7597, "nlines": 35, "source_domain": "pudhari.news", "title": " शरद पवारांपासून जनतेनं सावध राहावं : उद्धव ठाकरे | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › शरद पवारांपासून जनतेनं सावध राहावं : उद्धव ठाकरे\nशरद पवारांपासून जनतेनं सावध राहावं : उद्धव ठाकरे\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुणेरी पगडीऐवजी आता फक्त फुले पगडीचा वापर करायचा, असा आदेश देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घणाघाती टीका केली आहे. ''शरद पवारांचे भान सुटले आहे किंवा त्यांचा आत्मविश��वास डळमळला आहे. भीमा–कोरेगाव दंगलीनंतर पवार पक्षाच्या राष्ट्रवादीला नवा जातीय सूर सापडला आहे. महाराष्ट्राच्या जनतेने सावध राहायला हवे.’’ असे सामनामध्ये म्‍हटले आहे.\n‘‘एक‘पगडी’ राजकारण’’ या मथळ्याखाली सामनामध्ये अग्रलेख लिहिला आहे. त्‍यात म्‍हटले आहे की, ‘‘ उत्तर प्रदेशातील मुझफ्फरपूर, कैराना येथील धार्मिक दंगलीनी मतांचे धार्मिक ध्रुवीकरण केले. महाराष्ट्रात जातीय ध्रुवीकरण करण्याचे अचाट प्रयत्न सुरू आहेत. शरद पवार यांनी आता जे एक‘पगडी’ राजकारण सुरू केले आहे ते महाराष्ट्रासाठी घातक आहे एवढे आम्ही निश्चितपणे सांगू शकतो'', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पवारांवर टीकास्त्र सोडले आहे.\n‘‘राष्ट्रवादीच्या स्थापना मेळाव्यात शरद पवार यांनी मन मोकळे केले आहे. मन मोकळे करण्यासाठी त्यांनी विषय निवडला आहे तो भीमा-कोरेगाव दंगलीचा. या प्रकरणाशी ज्यांचा संबंध नाही त्यांच्यावर सरकार कारवाई करीत असल्याचे मत पवारांनी व्यक्त केले आहे. भीमा-कोरेगावचे उद्योग नक्की कुणाचे हे सगळय़ांना ठाऊक असल्याची पुडीदेखील पवारांनी सोडली आहे. भीमा-कोरेगाव दंगलीने महाराष्ट्र होरपळून निघाला होता. दलित संघटनांनी सर्वत्र जाळपोळी करूनही महाराष्ट्रातील इतर वर्गाने संयम राखला त्याचे अनेकांना वाईट वाटले. जातीयवादी नेत्यांच्या चिथावणीखोरीस ‘मराठी’ जनता बळी पडली नाही. यालाच महाराष्ट्रीयपण म्हणावे लागेल. राहुल फटांगडे या तरुणाची हत्या झाली व त्याचे आरोपीही सापडले आहेत. थोडा वेळ लागला, पण पोलिसांनी काम केले आहे. दंगलीमागे शहरी नक्षलवाद होताच व त्याचे धागेदोरे हाती लागले आहेत. मोदी यांच्या हत्येच्या कटाचा सुगावा याच तपासात लागला, पण त्यावर भाष्य करणे योग्य नाही. दंगलीमागचे जे सूत्रधार पकडले गेले त्यांचा दंगलीशी संबंध नाही असे लोक पकडले गेलेत. पवार असे सांगतात ते कशाच्या आधारावर श्री. शरद पवार, प्रकाश आंबेडकर वगैरे नेत्यांनी तपास भरकटून टाकण्याचा विडा उचलला आहे काय श्री. शरद पवार, प्रकाश आंबेडकर वगैरे नेत्यांनी तपास भरकटून टाकण्याचा विडा उचलला आहे काय असा प्रश्न सामनातून विचारण्यात आला आहे.\n#Chandrayaan2 तर चांदोमामा भागवणार २५० वर्षांच्या उर्जेची भूक\nवांद्रेतील एमटीएनएलच्या इमारतीला आग; १०० कर्मचारी अडकल्याची भीती\nपुरात वाहून गेलेल्या दुसऱ्या ��नरक्षकाचा मृतदेह सापडला\n#Chandrayaan2 'मिशन चांद्रयान-२' यशस्वी; आता पुढे काय होणार जाणून घ्या सोप्या भाषेत\nबिग बॉसमध्ये आला सिक्स पॅकवाला डॅशिंग हिरो\nवांद्रेतील एमटीएनएलच्या इमारतीला आग; १०० कर्मचारी अडकल्याची भीती\nपोलादपूर-गोळेगणी येथील रस्ता गेला वाहून\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/marathi/Gunawantgad-Trek-Medium-Grade.html", "date_download": "2019-07-22T12:38:58Z", "digest": "sha1:7YXPMYXLJZTSHGYGDI36BB55L5MV64K6", "length": 17977, "nlines": 78, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Gunawantgad, Medium Grade, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nगुणवंतगड (Gunawantgad) किल्ल्याची ऊंची : 2700\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: पाटण, सातारा\nजिल्हा : सातारा श्रेणी : मध्यम\nसातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात गुणवंतगड नावाचा काहीसा अपरीचित किल्ला आहे. कराड - चिपळूण या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली असावी. किल्ल्याचा आकार त्यावरील वास्तूंचे अवशेष, पाण्याची व्यवस्था पाहाता हा केवळ टेहळणीचा किल्ला असावा.गुणवंतगडाच्या पायथ्याशी असलेल्या मोरगिरी गावामुळे या किल्ल्याला मोरगिरीचा किल्ला या नावानेही ओळखतात.\nदातेगड, गुणवंतगड आणि वसंतगड हे तिन्ही किल्ले खाजगी वहानाने एका दिवसात पाहाता येतात.\nगुणवंतगडाच्या पायथ्याचे गाव मोरगिरी आहे. मोरगिरी गावाच्या मागे किल्ल्याचा डोंगर वायव्य - ईशान्य पसरलेला आहे. गावातून किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या भैरवनाथ मंदिरापर्यंत पक्का रस्ता आहे. भैरवनाथाची यात्रा दरवर्षी डिसेंबर महिन्यात भरते. मंदिराच्या समोरील चौथऱ्यावर वीरगळ आणि समाधीचे काही दगड ठेवलेले आहेत. मंदिरा समोर एक तोफ उलटी पुरुन ठेवलेली आहे. हे अवशेष पाहून आणि मंदिर परिसरात असलेल्या पाण्याच्या टाकीतून पाणी भरुन घेऊन मंदिराच्या मागच्या बाजूने बाहेर पडावे.\nमंदिराच्या मागून किल्ल्यावर जाणारी वाट आहे. वाट मळलेली आणि ठळक आहे. या वाटेने आपण वायव्य - ईशान्य पसरलेल्या किल्ल्याच्या कातळ टोपीच्या साधारण मध्यावरुन किल्ल्यावर प्रवेश करतो. पायथ्यापासून अर्ध्या तासात आपण किल्ल्याच्या कातळ टोपीच्या खाली पोहोचतो. इथून डावीकडे थोडे अंतर चाल��न गेल्यावर एक कातळात खोदलेले टाके आहे. पण सध्या ते बुजलेले आहे. टाके पाहून पुन्हा मुख्य पायवाटेवर येउन चढायला सुरुवात केल्यावर कातळात कोरलेल्या ओबडधोबड पायऱ्या दिसतात. त्या चढून गेल्यावर आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो. गडावर प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला किल्ल्याच्या सर्वोच्च भागावर भगवा झेंडा लावलेला आहे. त्या झेंड्याच्या दिशेने चालत जाताना उजव्या बाजूला (आपण चढून आलो त्याच्या वरच्या बाजूला) एक पाण्याचे कोरडे टाके आहे . पुढे गेल्यावर डाव्या बाजूला पाण्याचा मोठा खोल तलाव आहे. यात पाणी टिकत नसल्याने तो कोरडा आहे. तलावाच्या वरच्या बाजूस दोन वास्तूंचे अवशेष आहेत. त्यापैकी दुसऱ्या वास्तूच्या अवशेषांवरच झेंडा उभारलेला आहे. हा किल्ल्याचा सर्वोच्च भाग आहे येथून पूर्ण किल्ला दिसतो. किल्ल्याची ईशान्य बाजू बघून झाल्यावर आल्या वाटेने परत गदमाथ्यावर प्रवेश केला त्या ठिकाणी जाऊन किल्ल्याच्या वायव्य टोकाकडे जावे. वाटेत दोन उध्वस्त वास्तूंचे अवशेष दिसतात. या वास्तूंच्या पुढे एक पाण्याचे कोरडे टाक आणि एक कोरडा तलाव आहे. किल्ल्याच्या वायव्य टोकावर त्यामानाने बऱ्यापैकी मोठी जागा आहे. या वायव्य टोकावरून मागे फिरून प्रवेश केला त्या ठिकाणी आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते . किल्ला पाहायला अर्धा तास लागतो.\nमुंबई - कोल्हापूर रस्त्यावरील उंब्रज गाठावे. उंब्रज वरुन उंब्रज - चिपळूण रस्ता आहे. या रस्त्यावर उंब्रज पासून २८ किलोमीटरवर पाटण हे तालुक्याचे गाव आहे. पाटणहून मोरेगिरी हे गुणवंतगडच्या पायथ्याचे गाव ८ किलोमीटरवर आहे. पाटणहून मोरगिरीला जाण्यासाठी भरपूर एसटी बसेस तसेच खाजगी जीप्स आहेत. गुणवंतगडाच्या पायथ्याचे गाव मोरगिरी आहे. मोरगिरी गावाच्या मागे किल्ल्याचा डोंगर वायव्य - ईशान्य पसरलेला आहे. गावातून किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या भैरवनाथ मंदिरापर्यंत पक्का रस्ता आहे. खाजगी वहानाने थेट भैरवनाथ मंदिराजवळ जाता येते. अन्यथा मोरगिरी गावाच्या चौकात उतरुन १० मिनिटात भैरवनाथ मंदिरात पोहोचता येते. मंदिराच्या मागून किल्ल्यावर जाणारी वाट आहे. वाट मळलेली आणि ठळक आहे.\nगडावर राहाण्याची सोय नाही.\nजेवणाची सोय मोरगिरी गावातील हॉटेलात होऊ शकते.\nगडावर पिण्याचे पाणी नाही. भैरवनाथ मंदिरात पाण्याची टाकी आहे.\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nप��यथ्या पासून अर्धा तास लागतो.\nजाण्यासाठी उत्तम कालावधी :\nअजमेरा (Ajmera) आजोबागड (Ajoba) अंजनेरी (Anjaneri) अंकाई(अणकाई) (Ankai)\nभंडारदुर्ग/भांडारदुर्ग (Bhandardurg) भास्करगड (बसगड) (Bhaskargad) भवानीगड (Bhavanigad) भिवगड / भिमगड (Bhivgad(Bhimgad))\nदुंधा किल्ला (Dundha) दुर्ग (Durg) गगनगड (Gagangad) किल्ले गाळणा (Galna)\nघोडबंदरचा किल्ला (Ghodbunder Fort) घोसाळगड (Ghosalgad) घोटवडा किल्ला (गोतारा किल्ला) (Ghotawada Fort (Gotara)) गोपाळगड (Gopalgad)\nहरिश्चंद्रगड (Harishchandragad) हातगड (Hatgad) हटकेश्वर ते लेण्याद्री (Hatkeshwar to Lenyadri) होन्नुर किल्ला (Honnur Fort)\nखांदेरी (Khanderi) कोहोजगड (Kohoj) कोकणदिवा (Kokandiva) कोळदुर्ग (Koldurg)\nकोळकेवाडी दूर्ग (Kolkewadi) कोंढवी (Kondhavi) कोरीगड (कोराईगड) (Korigad) कोर्लई (Korlai)\nकुंजरगड (कोंबडगड) (Kunjargad(Kombadgad)) कुर्डुगड (विश्रामगड) (Kurdugad) लळिंग (Laling) लोहगड (Lohgad)\nमार्कंड्या (Markandeya) मिरगड (मिरा डोंगर / सोनगिर) (Mirgad(Songir)) मोहनगड (Mohangad) मोरागड (Moragad)\nपन्हाळेदुर्ग (पन्हाळघर किल्ला) (Panhaledurg) पन्हाळेकाजी (प्रणालक दुर्ग) (Panhalekaji Fort) पारगड (Pargad) पारनेरा किल्ला (Parnera Fort)\nपर्वतगड (Parvatgad) पाटेश्वर (Pateshwar) पट्टागड (Patta) पेब (विकटगड)\t(Peb)\nपिसोळ किल्ला (Pisol) प्रबळगड (Prabalgad) प्रेमगिरी (Premgiri) पुरंदर (Purandar)\nरायगड (Raigad) रायकोट (Raikot) रायरेश्वर (Raireshwar) राजदेहेर (ढेरी) (Rajdeher)\nरत्नदुर्ग ( भगवतीचा किल्ला ) (Ratnadurg) रोहीडा (Rohida) रोहिलगड (Rohilgad) सडा किल्ला (Sada Fort)\nसदाशिवगड (Sadashivgad) सागरगड (खेडदूर्ग) (Sagargad) सज्जनगड (Sajjangad) साल्हेर (Salher)\nसुतोंडा (नायगावचा किल्ला) (Sutonda(Naigaon Fort)) सूवर्णदूर्ग (Suvarnadurg) ताहुली (Tahuli) टकमक गड (Takmak)\nतिकोना (Tikona) तोरणा (Torna) त्रिंबकगड (ब्रम्हगिरी) (Trimbakgad) त्रिंगलवाडी (Tringalwadi)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5614033133392185281", "date_download": "2019-07-22T12:18:33Z", "digest": "sha1:5UQQBH622S5X5H3PPEFOLFMAMHCQTBZE", "length": 14475, "nlines": 129, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘‘देवबाभळी’मध्ये जुन्या-नव्या काळाची सांगड’", "raw_content": "\n‘‘देवबाभळी’मध्ये जुन्या-नव्या काळाची सांगड’\nसंगीत देवबाभळी हे नाटक सध्या गाजत असून, त्याचे ११७ प्रयोग झाले आहेत. या नाटकात संत तुकारामांची आवली आणि विठूरायाची रखुमाई ऊर्फ लखूबाय एवढी दोनच पात्रे आहेत. प्राजक्त देशमुख लिखित आणि दिग्दर्शित या नाटकात आवलीची भूमिका साकारली आहे शुभांगी सदावर्तेनं, तर रखुमाईच्या भूमिकेत आहे मानसी जोशी. पुण्यात नुकत्याच झालेल्या या नाटकाच्या प्रयोगाला तर रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात ‘स्टँडिंग ओवेशन’ही दिले. मनाचा ठाव घेणारा विषय संगीत नाटकाच्या माध्यमातून साकारणाऱ्या दोन कलावंतांशी प्राची गावस्कर यांनी साधलेला हा संवाद...\nप्रश्न : संगीत देवबाभळी नाटकातील तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगाल\nशुभांगी सदावर्ते : ‘देवबाभळी’ नाटकामुळे माझा व्यावसायिक रंगभूमीवर, त्याहीपेक्षा अभिनय क्षेत्रात प्रवेश झाला आहे. खरे तर मी गायिका असल्याने मी या नाटकात येऊ शकले. संगीत नाटक असल्याने गाणारी आणि अभिनय येणारी मुलगी त्यांना हवी होती. मी या आधी कधी व्यावसायिक नाटकात अभिनय केलेला नाही; पण लेखक प्राजक्त देशमुख आणि निर्माते प्रसाद कांबळी यांनी मला खूप आग्रह केला, प्रोत्साहन दिले. मी गाण्याचे शिक्षण घेतले असल्याने माझ्यासाठी यातील गाणी म्हणणे अवघड नव्हते; पण अभिनयाची बाराखडी मात्र मी यानिमित्ताने गिरवली. या नाटकामुळे मी खूप गोष्टी शिकले. मानसी रंगभूमीवर अनेक वर्षे काम करत आहे. तिनेही मला खूप मदत केली. छोट्या, छोट्या गोष्टी सांगितल्या, शिकवल्या. त्यामुळे आज खूप आत्मविश्वासाने मी ही भूमिका साकार करू शकत आहे.\nमानसी जोशी : ‘देवबाभळी’तील लखुबाय ऊर्फ रखुमाईची भूमिका म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी संधी आहे. मी आतापर्यंत मराठी, गुजराती नाटकात कामे केली आहेत. ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ या मालिकेतही मी काम केले होते. ‘डबिंग आर्टिस्ट’ म्हणूनही मी अनेक वर्षे काम करत आहे; पण मी गाते हे फार कमी लोकांना माहीत आहे. त्यामुळे प्रसाद कांबळी यांनी मला ‘एका संगीत नाटकाचे काम आहे, गाण्याची क्लिप पाठव’ असे सांगितल्यावर मी माझे एक गाणे रेकॉर्ड करून पाठवले. ते त्यांना आणि दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांना खूप आवडले आणि माझी या भूमिकेसाठी निवड झाली. मलाही वेगळे काहीतरी करायचे होते. त्यामुळे मी आनंदाने या भूमिकेसाठी होकार दिला. या नाटकातील भाषा खूप वेगळी आहे. नऊवारी साडीत वावरायचे आहे. तसेच अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ज्या त्या काळातील स्त्रियांची जीवनशैली, वागणे, बोलणे दर्शवतात. त्यावर खूप मेहनत घ्यावी लागली.\nप्रश्न : स्त्री म्हणून तुम्ही दोघी या भूमिकांकडे कसे बघता\nशुभांगी : या भूमिका आवली आणि रखुमाई या दोघींचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व उलगडून दाखवणाऱ्या आहेत. संसार नेटका करण्यासाठी धडपडणारी आवली फटकळ असली, सारखी त्रागा करत असली तरी नवऱ्यावर तिचे जिवापाड प्रेम आहे. स्वतःला विसरून ती तुकारामांसाठी, त्यांच्या संसारासाठी जग��े आहे. तिची ही समर्पण वृत्ती मला झोकून देऊन काम करण्याची प्रेरणा देते. मी तिच्याशी छान ‘रिलेट’ करू शकते.\nमानसी : रखुमाईची भूमिका आजच्या काळातील स्त्रियांचे प्रतिनिधित्व करते, असे मला वाटते. कारण ती प्रश्न विचारते. जे तिला पटत नाही ते मुकाटपणे करण्याऐवजी ती प्रश्न विचारते. नवऱ्याचा राग आला तर ती रुसून घर सोडून वनात जाते. आवलीला स्वतःसाठी जगण्याकरिता ती प्रोत्साहन देते. जुन्या आणि नव्या काळाची सांगड यात घातलेली आहे. त्यामुळे रखुमाई साकारताना मला ती जवळची वाटते.\nप्रश्न : नाटकाला तरुणाईचा प्रतिसाद कसा आहे\nसंगीत नाटक असूनही या नाटकाला लोकांचा मिळणारा प्रतिसाद खूप उत्साहवर्धक आहे. या नाटकाचा प्रेक्षकवर्ग केवळ मध्यमवयीन नाही, तर तरुणाईलाही हे नाटक ‘अपील’ होतेय. तरुण मुले-मुलीही येऊन नाटक आवडल्याचे सांगतात, तेव्हा खूप आनंद होतो. महिलांचा प्रतिसादही खूप चांगला आहे. या दोन्ही व्यक्तिरेखा त्यांना आपल्याशा वाटतात. त्यांची तळमळ, विश्वास, समर्पण स्त्रीवर्गाला भावते. यातील गाणी, भाषा, नेपथ्य आवडल्याचे अनेक महिला आवर्जून येऊन सांगतात. नाना पाटेकर, श्रीराम लागू अशा अनेक दिग्गजांनी आमचे कौतुक केले. हे खूप आनंददायी आहे. त्यामुळे आम्हाला आणखी उत्तम प्रकारे काम करण्याची प्रेरणा मिळत आहे.\n(‘संगीत देवबाभळी’तील कलाकार शुभांगी सदावर्ते व मानसी जोशी यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)\nTags: PuneSangeet DevbabhaliManasi JoshiShubhangi SadavartePrajkat DeshmukhBhadrakali Productionsपुणेसंगीत देवबाभळीप्राजक्त देशमुखमानसी जोशीशुभांगी सदावर्तेभद्रकाली प्रॉडक्शनचूकभूल द्यावी घ्यावीBOI\n‘आई आणि संगीत हे सकारात्मक ऊर्जेचे स्रोत’ ‘कलेतून मिळते ऊर्जा’ ‘सूर्यदत्ता’करणार व्यसनमुक्ती, नीतिमूल्यांची रुजवण ‘माझ्यासाठी देश महत्त्वाचा’ मसाल्यांच्या पदार्थांपासून साकारलेल्या चित्रांचे प्रदर्शन\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\n७० टक्के रुग्णांना वेनस थ्रॉम्बोएम्बॉलिझमचा धोका\n‘अभंगवाणी’त रंगले रत्नागिरीकर रसिक\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुर��्कार जाहीर\nपेण, पनवेल, उरण, घारापुरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/parabhani/parbhani-due-stress-rain-concerns-farmers-increased/", "date_download": "2019-07-22T12:55:07Z", "digest": "sha1:2R4X4W3FIKXZRXK22UJCLYTEBQDGYDCU", "length": 31131, "nlines": 414, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Parbhani: Due To The Stress Of Rain, Concerns Of Farmers Increased | परभणी: पावसाने ताण दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\nसकाळच्या दिल्ली-औरंगाबाद विमानाला प्रवाशांचा प्रतिसाद\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nपंढरपूर यात्रेतून महामंडळाला दिड कोटींचे उत्पन्न\nव्हिडिओ कॉल करत महिलेचा विनयभंग\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; जवळपास १०० जण अडकल्याची शक्यता\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nएकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nचांद्रयान-2 मोहीम आणि प्रभासचा हा आहे संबंध, त्याने ट्विटरद्वारे मानले आभार\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nआता स्मार्टफोनने कंट्रोल होणार मनुष्याचा मेंदू, 'या' लोकांवर होणार फ्लेक्सिबल चीपचा वापर\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nमराठमोळ्या वीराची कमाल; भारताने विंडीजविरुद्धची मालिका ४-१ ने जिंकली\nवांद्रे- एमटीएनएल इमारतीला लागलेल्या आगीतून ६० जणांची स���टका\nआता भारतात स्टोर होणार TikTok युजर्सचा डेटा\n'येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गाणार'\nमुंबई - चांद्रयान - २ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर अभिनेता शाहरूख खानकडून ट्विटरवरून शास्त्रज्ञांचे मानले अभिनंदन\nवांद्रे येथील एमटीएनएल इमारतीच्या आगीत अडलेल्यांपैकी १५ जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी काढले सुखरूप बाहेर\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nधोनी क्रिकेटपासून दोन महिनेच का लांब राहणार, जाणून घ्या...\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\n SBI मध्ये 'या' पदांसाठी भरती; पगार ७६ हजारांपेक्षा जास्त\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nमराठमोळ्या वीराची कमाल; भारताने विंडीजविरुद्धची मालिका ४-१ ने जिंकली\nवांद्रे- एमटीएनएल इमारतीला लागलेल्या आगीतून ६० जणांची सुटका\nआता भारतात स्टोर होणार TikTok युजर्सचा डेटा\n'येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गाणार'\nमुंबई - चांद्रयान - २ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर अभिनेता शाहरूख खानकडून ट्विटरवरून शास्त्रज्ञांचे मानले अभिनंदन\nवांद्रे येथील एमटीएनएल इमारतीच्या आगीत अडलेल्यांपैकी १५ जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी काढले सुखरूप बाहेर\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nधोनी क्रिकेटपासून दोन महिनेच का लांब राहणार, जाणून घ्या...\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\n SBI मध्ये 'या' पदांसाठी भरती; पगार ७६ हजारांपेक्षा जास्त\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nAll post in लाइव न्यूज़\nपरभणी: पावसाने ताण दिल्य���ने शेतकऱ्यांची चिंता वाढली\nपरभणी: पावसाने ताण दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली\nमान्सूनचा पाऊस लांबल्याने तालुक्यातील दुष्काळ अद्यापही हटलेला नाही. मृग नक्षत्र कोरडे गेले असून, पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने पेरण्या रखडल्या आहेत. तर दुसरीकडे बँका पीक कर्ज देण्यास उदासीन असल्याने शेतकऱ्यांना पैशासाठी खाजगी सावकाराचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.\nपरभणी: पावसाने ताण दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली\nमानवत (परभणी) : मान्सूनचा पाऊस लांबल्याने तालुक्यातील दुष्काळ अद्यापही हटलेला नाही. मृग नक्षत्र कोरडे गेले असून, पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने पेरण्या रखडल्या आहेत. तर दुसरीकडे बँका पीक कर्ज देण्यास उदासीन असल्याने शेतकऱ्यांना पैशासाठी खाजगी सावकाराचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.\nजून महिना आर्ध्यावरती आला असताना मान्सूनचे आगमन झाले नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. शेतकºयांनी मे महिन्याच्या तिसºया आठवड्यातच मशागतीची कामे उरकली आहेत. यंदाच्या उन्हाळ्यात ४३ अंशाच्या वर पारा गेला होता. रखरखत्या उन्हात शेतकºयांनी मशागतीची कामे पूर्ण केली; परंतु, जूनचा पहिला पंधरवाडा संपला तरी मान्सूनचे आगमन झाले नाही. हवामान कोरडेच असल्याने पेरणीला उशिरा सुरुवात होते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.\nनिसर्गाने साथ न दिल्याने तालुक्यातील शेतकरी आर्थिक कचाट्यात सापडला आहे. सतत दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असल्याने शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे. कर्जबाजारी शेतकरी पेरणीच्या तयारीसाठी उसनवारीने पैसे जमा करीत आहेत. राज्य शासनाने संपूर्ण तालुक्यात अति दुष्काळ असल्याचे जाहीर केले होते.\nसंपूर्ण तालुका दुष्काळाच्या छायेत असल्याने शेतकºयांना पिण्याच्या पाण्यापासून जनावरांच्या चाºयाचा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे जवळ असलेली सर्व पुंजी खर्च झाली असून खाजगी कर्ज काढून पारंपरिक पद्धतीने शेतीची मशागत शेतकºयांनी करुन ठेवली आहे. खरीप हंगामातील पेरणीसाठी बळीराजा सज्ज झाला असला तरी पावसाचे आगमन झाले नसल्याने खरीप हंगामाची पेरणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. एकुणच शेतीची मशागतीचे कामे आटोपून शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत असल्याचे चित्र तालुक्यात आहे.\nपारंपरिक बियाणांचा झाला वापर कमी\n४पूर्वी शेतकरी घरातील पारंपरिक बियाणांच�� वापर करीत होते; परंतु, काळाच्या ओघात काही वषार्पासून पेरणीसाठी संकरित बियाणांचा वापर वाढला आहे. शेतकºयांनी बियाणांची जमवाजमव करुन ठेवली आहे. मानवत तालुक्यात कापूस, सोयाबीनचा पेरा सर्वाधिक होतो. दिवसेंदिवस पावसाचे कमी होणारे प्रमाण हे शेतकºयांसह सर्वासाठीच चिंतेची बाब ठरत आहे.\n४तालुक्यात वाढत असलेली पाणी टंचाईची दाहकता आणि पावसाभावी रखडत असलेली पेरणी शेतकºयांसमोर चिंता उभी करीत आहे. यामुळे बियाणे घरात येऊन पडलेली असतानाही जमिनीत ओल नसल्यामुळे पेरणी करणार कशी असा असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संपुर्ण तालुक्यात पेरण्या रखडल्या आहेत.\nखताच्या किंमतीमध्ये झाली वाढ\n४निसर्गाचे संकट समोर असताना यंदा खताच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.\n४शासनाने रासायनिक खताचे दर जाहीर केले असून खताच्या किंमती मागील वर्षी पेक्षा १० ते २५ टक्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकºयांना चांगल्या प्रतिचा खत घेणे अशक्य होणार आहे.\nपाऊस लांबल्याने बियाणे खते, यासह शेतीसाठी लागणारे विविध साहित्य, खरेदीसाठी होणारी गर्दी सध्या तरी दिसत नाही. आठवड्यापासून परिसरात ढगाळ वातावरण तयार होत आहे. मात्र पाऊस पडत नाही.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nपरभणी : ट्रायको कार्डनेच बोंडअळीचे व्यवस्थापन\nपरभणीत सुरू होणार वीज चोरी शोधणारी यंत्रणा\nपरभणी : वाळूची वाहने ग्रामसेवक, सरपंचांना तपासता येणार\nपरभणी : आशा, गट प्रवर्तकांचे आंदोलन\nपरभणीची पाणीपुरवठा योजना आॅगस्ट अखेर कार्यान्वित होणार\nपरभणी : ई-आॅफिसच्या साडेतीन महिन्यांच्या फाईली गहाळ\n११ हजार शेतकऱ्यांच्या रखडलेल्या दुष्काळी अनुदानाचा प्रश्न सुटला\nपरभणी : पीक विम्यासाठी केंद्रचालकांकडून शेतकऱ्यांची लूट\nपरभणी : पावनखिंड मोहिमेत ५१ जणांचा सहभाग\nपरभणी : टंचाई निवारणासाठी ३४ लाखांच्या कामांना मंजुरी\nपरभणी : पावणेदोन लाख शेतकऱ्यांनी उतरविला विमा\nपरभणी जिल्ह्यात खरिपाच्या ८७ टक्के पेरण्या पूर्ण\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1658 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (811 votes)\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nइमारतीच्या ५७ व्या मजल्यावर स्वीमिंग पूल, फोटो पाहून व्हाल अवाक्\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\nपुण्यातील 'हा' तरुण म्हणतोय मला व्हायचंय काँग्रेस अध्यक्ष\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\nबारामती तालुक्यातील उद्योजकाच्या खुनाचा कट उघड; दोघा जणांना अटक\n‘आदरणीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’, गरिबांसाठी राज्यात लवकरच 60 रुग्णालये\nभारतीय संघाला कळली धोनीची किंमत; निवृत्ती घेण्यापासून थांबवलं\nगोर सेनेचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको \nअनुपम खेर यांनी या गोष्टीसाठी केले शाहरुख खानचे कौतुक\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; जवळपास १०० जण अडकल्याची शक्यता\nमेट्रो बससेवा सुरू होणार, देशातील पहिला प्रकल्प नाशिकमध्ये उभारणार\n'शिवसेना हात साफ करतेय', अधिकाऱ्याच्या कार्यालयात AC बंद करून 'मनसे'ची चर्चा\n'येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गाणार'\nBreaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nChandrayaan-2: 'जय किसान, जय विज्ञान'... चांद्रयान-२ मोहिमेत शेतकरी पुत्राची मोलाची कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.misalpav.com/taxonomy/term/79", "date_download": "2019-07-22T12:30:28Z", "digest": "sha1:B72Z36W6LV6YBESHJAUTT4R6LTELEDHZ", "length": 19223, "nlines": 250, "source_domain": "www.misalpav.com", "title": "विरंगुळा | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nअसं खेळा ऑनलाइन बुद्धीबळ\nबहुगुणी in जनातलं, मनातलं\nअसं खेळा ऑनलाइन बुद्धीबळ\nखेळाडूंसाठी सूचना: [प्रेक्षकांसाठी सूचना याच धाग्यात शेवटी दिलेल्या आहेत]\n१. थेट मिपावरच ऑनलाईन बुद्धीबळ खेळण्यासाठी \"बुद्धीबळ नोंदणी\" या दुव्यावर जाऊन नोंदणी करा. त्या तारखेस आणि वेळेस दोन्ही खेळाडू उपस्थित असणं आवश्यक आहे.\nRead more about असं खेळा ऑनलाइन बुद्धीबळ\nमिपा रांगोळी स्पर्धा २०१३\nसंपादक मंडळ in जनातलं, मनातलं\nदिवाळी आणि रांगोळीचं अगदी जीवाभावाचं नातं आहे. लहानपणी रांगोळ्या काढण्यापासूनच सार्वजनिक चित्रकलेला सुरुवात होते. रोजच्या रोज तुळशीपाशी एखादं स्वस्तिक, दाराच्या उंबरठ्यावर गोपद्म, लक्ष्मीची पाऊले असे आईने काढताना आपण बघत आलोय तरी खरी गंमत दिवाळीला असते. त्यावेळी आपल्या चित्रकारीत खरेखुरे रंग भरता येतात. लहानपणी पोपट, मांजर, फुले काढण्यापासून सुरुवात होते. मोठे झाल्यावर ठिपक्यांची रांगोळी जमवण्यासाठी धडपड असते. समांतर ठिपके कोणत्याही फूटपट्टीशिवाय काढण्याचं कसब अंगी हवं, नाहीतर ठिपक्यांचे कागद ती सोय करतात. मग रांगोळीची रेघ नाजूक हवी, रंगसंगती उठावदार हवी असे सल्ले मिळतात.\nRead more about मिपा रांगोळी स्पर्धा २०१३\nसंपादक मंडळ in जनातलं, मनातलं\nवाईच्या कृष्णाबाई उत्सवाची माहीती कायप्पावरुन साभार\nजालिम लोशन in जनातलं, मनातलं\nमाझे बालपण वाईमध्ये गेले. वाई हे कृष्णाकाठी वसलेले तालुक्याचं गाव. गाव लहान असले तरी जुने आणि इतिहास असलेले. शाळेत ’माझे गाव’ निबंध लिहिताना कृष्णा नदी, नदीवरील घाट यांचा उल्लेख यायलाच पाहिजे असा बाईंचा आग्रह असायचा. पण तो का यायला पाहिजे हे मात्र खूप उशिरा कळले. मी जेव्हा प्रथम पुण्याला गेले आणि तिथली घाटाशिवाय ओकीबोकी दिसणारी नदी पाहिली तेव्��ा कसेतरीच वाटले. मग कळाले, बहुतेक नद्यांना घाट नसतातच म्हणून आमच्या घाटांचे अप्रूप म्हणून आमच्या घाटांचे अप्रूप पण फक्त घाट हेच काही आमच्या कृष्णेचे वैशिष्ट्य नाही, आणखीही काही आहेत. तेच तर सांगायला बसले आहे\nRead more about वाईच्या कृष्णाबाई उत्सवाची माहीती कायप्पावरुन साभार\nअशी एकही कथा, पात्र, भावना, प्रसंग दुनियेत नाही जयांचा उल्लेख व्यासांनी महभारतात केलेला नाही. जगत गुरु म्हणून व्यासांना पुजले जाते. व्यासगुरुपोर्णिमेच्या पवित्र मुहूर्तावर सर्वांसाठी माझ्यादृष्टीने महाभारताची कथा\nRead more about युगांतर- आरंभ अंताचा\nगड्डा झब्बू in जनातलं, मनातलं\nचिन्मय बेडवरुन उठला बेसिन जवळ जाऊन वोश घेतला...\nदाढी आणि अंघोळ करायचा कंटाळा आल्याने तोंड पुसून केस विंचरून\nवरचे कपडे उतरवून तसाच घराबाहेर पडला....\nवरचे कपडे उतरवून म्हणजे रात्री झोपताना थंडी वाजत होती म्हणून\nहाफ टी शर्टवर फुल टीशर्ट आणि थ्रीफोर्थ वर जीन्स चढवली होती ते वरचे कपडे उतरवून...\nRead more about डोक्याला शॉट [प्रतिपदा]\nनिमिष सोनार in जनातलं, मनातलं\n(टीव्हीवर नेहमी लागणाऱ्या काही जाहिरातींची मी लावलेली \"वाट\" मूळ जाहिराती पाहिलेल्या असतील तरच वाचतांना मजा येईल हा प्रयोग कसा वाटला ते सांगा हा प्रयोग कसा वाटला ते सांगा\nनवीन लग्न झालेल्या जोडप्याकडे नवऱ्या मुलाचा म्हणजे राहुलचा मित्र अजय भेटायला येतो.\nत्याला समोर एक बाळ रांगतांना दिसतं.\nअजय म्हणतो, \"काय हो वाहिनी, हे कुणाचं बाळ आणि राहुल कुठेय\nवाहिनी रडू लागते, \"अहो भावजी काय सांगू तुम्हाला आम्ही किराण्यात आणलेला संतूर साबण ह्यांनी आताच चुकून ऑरेंज सोन पापडी समजून खाल्ला आणि ते क्षणार्धात बाळ बनले\nRead more about जाहिरातींची (लागली) \"वाट\"\nनिमिष सोनार in जनातलं, मनातलं\nएफ एम रेडिओवर एकदा सहज \"एक लडकी को देखा तो ऐसा लगा\" या गण्याचं रिमेक गाणं माझ्या ऐकण्यात आलं. त्यात \"एक लडकी को देखा तो ऐसा लगा\" यानंतर पुढे कोणती शब्दरचना ऐकायला मिळेल याबद्दल मी उत्सुक होतो.\nनिमिष सोनार in जनातलं, मनातलं\nतीन संतूर साबणासोबत एक पेन फ्री अशी जाहिरात बघितली आणि मला वाटले, पेन आणि साबण यांचा काहीएक संबंध नसतांना एकावर दुसरे फ्री नेमके कोणत्या कारणास्तव देत असतील\nबहुतेक तीन साबण वापरून संपले रे संपले की ती साबण वापरणारी महिला वयाने इतकी लहान होऊन जाते की मग तिला नोकरी सोड��न शाळेत जावे लागते आणि मग शाळेत जायला पेन नाही का लागणार तेही स्वत:च्या मुलीच्या वर्गात जाऊन\nत्वचा से उम्र का पता नही चलता काय कमी समजला की काय तुम्ही साबणाला काय कमी समजला की काय तुम्ही साबणाला मम्मी\nनिमिष सोनार in जनातलं, मनातलं\nधक्का देणाऱ्या काही छोट्या कथा\nत्या दिवशी पाच वर्षाचा मुलगा एलेक्स हा त्याचे वडील डेव्हिड यांच्या सोबत एकटाच बेडवर खेळत बसलेला होता, तो म्हणाला, \"पप्पा बेडखाली कुणीतरी आहे, बघा ना\n\"अरे कुणी कशाला येईल बेडखाली\n\"बघा ना, मला हालचाल जाणवतेय\n\"ठीक आहे, तुझ्या समाधानासाठी बघतो\", असे म्हणून डेव्हिडने बेडखाली वाकून पाहिले, बघतो तर काय घाबरून पाय दुमडून थरथरत अलेक्स बेड खाली बसला होता आणि घाबरत हळू आवाजात म्हणाला,\n\"पप्पा बेडवर कुणीतरी आहे\nमी त्या दिवशी घरी एकटाच होतो. रात्री सगळी दारं खिडक्या बंद करून बसलो.\nRead more about अनपेक्षित धक्का\nश्रीगणेश लेखमाला - २०१९\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 22 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/raigad-police-get-punishment-two-innocent-194263", "date_download": "2019-07-22T12:26:37Z", "digest": "sha1:HKPIAMQGZFGA3WM3FTCM22CM3ZB5RPKN", "length": 19008, "nlines": 221, "source_domain": "www.esakal.com", "title": "Raigad police get punishment for two innocent? रायगड पोलिसांकडून दोन निरापराधांना शिक्षा? | eSakal", "raw_content": "\nसोमवार, जुलै 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, जुलै 22, 2019\nरायगड पोलिसांकडून दोन निरापराधांना शिक्षा\nसोमवार, 17 जून 2019\nतक्रारींची खातरजमा न करता दोन कामगारांना थेट चोरीच्या गुन्ह्याखाली गोवण्याचा रायगड जिल्ह्यातील दिघी सागरी पोलिसांचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. वडवली गावात सूतार काम करणारे कामगार रवी शिलकर आणि दिलीप गुहागरकर यांच्यावर एका घरापाठीमागील जूनी पडीक कौले चोरून याच गावातील रहीवाशी विमल तांबे घरावर वापरण्याचा आरोप पोलिसांनी लावला आहे.\nनवी मुंबई : तक्रारींची खातरजमा न करता दोन कामगारांना थेट चोरीच्या गुन्ह्याखाली गोवण्याचा रायगड जिल्ह्यातील दिघी सागरी पोलिसांचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. वडवली गावात सूतार काम करणारे कामगार रवी शिलकर आणि दिलीप गुहागरकर यांच्यावर एका घरापाठीमागील जूनी पडीक कौले चोरून याच गावातील रहीवाशी विमल तांबे घरावर वापरण्याचा आरोप पोलिसांनी लावला आहे.\nहे करण्यासाठी मुंबईतील एका माजी पोलीस अधिकाऱ्याने दिघी सागरी पोलिस ठाणे आणि रायगड पोलिसांवर मुंबईतून दबाव आणल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. विशेष म्हणजे चोरीच्या या गुन्हात पंचनामा करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना घटनास्थळी चोरीची कौले आढळून आली नाही. त्यामुळे दुसरीकडून कौलांची ने-आण करताना येथील स्थानिकांनी पोलिसांना रंगेहात पकडल्याने पोलिसांची फजिती झाली.\nमुंबईत राहणाऱ्या विमल तांबे यांनी वडवडी गावातील त्यांच्या घरावरील कौले बदलण्याचे काम याच गावातील सूतार दिलीप व रवी या दोघांना दिले होते.\n14 जूनला शुक्रवारी दुपारच्या सुमारास या दोन्ही कामगारांकडून कौले बदलण्याची कामे सुरू असताना काही कौले कमी पडली. परंतू शेजारच्या घरावरील कौले बदलण्याचे कामही याच कामगारांना दिले असल्याने त्यांनी येथील पडीक कौले विमल तांबे यांच्या घरावर वापरण्याचा विचार केला. तसेच विमल यांच्याशी फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र पावसामुळे विमल यांच्याशी संपर्क न झाल्यामुळे अखेर आणलेली कौले आहे त्याच जागेवर ठेवण्यात आली. मात्र आपल्याला न विचारता आपल्या मालकाच्या घराच्या आवारातील कौले वापरलीच कशी असा राग मनात ठेवून केअर टेकर अकबर चिवीलकर यांनी रवी व दिलीप यांच्याविरोधात दिघी सागरी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली. या दरम्यान मुंबईतील एका माजी पोलिस अधिकाऱ्याने वारंवार दूरध्वनी करून रायगड पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. आपण पोलीस सेवेत असूनही आपल्या व्यक्तीची तक्रार का घेत नाही अशी खोटी बतावणी केली. अखेर रायगड पोलिसांनी समोरील अधिकाऱ्याच्या दबावाला बळी पडली.\nदिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके यांनी तक्रारीची शहानिशा न करता थेट दिलीप व रवी यांना वडवली गावातून आहेत त्या परिस्थितीत ताब्यात घेतले. दिवसभर पोलीस ठाण्यात डांबून ठेवून रात्री 12 नंतर दोघांवर चोरीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी दुसऱ्या दिवशी श्रीवर्धन न्यायालयानेही पोलिसांना कामगारांची कोठडी न देता जामिनावर सुटका केली. मात्र दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या या कारभारामुळे रायगड जिल्ह्यातील पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित होत आहे.\nचोरीच्या गुन्ह्यासाठी शनिवारी सकाळी दिघी सागरी पोलिस ठाण्यातील पोलीस हवालदार पी.एन. पाटील आणि पोलिस नाईक के. एन. जागडे हे गावातील पोलिस पाटील आणि काही खाजगी पंचांना सोबत घेऊन वडवली गावात पंचनामा करण्यासाठी गेले. विमल तांबे यांच्या घरापाठीमागे गेले असता चोरीत केलेल्या उल्लेखानुसार घराबाहेर कौले नसलेली पाहून आपला खोटारडेपणा सावरण्यासाठी पोलिसांनी गावातीलच स्थानिक मूले सूचिंद्र जाधव व निलेश बिऱ्हाडी यांच्या मदतीने पुन्हा शेजारच्या घरातील कौले आणून ठेवण्यास सांगितले. याकामासाठी आपल्याला पोलिसांनी 200 रूपये दिल्याचेही निलेशने सांगितले. ही बाब इतर स्थानिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांना याप्रकाराचा जाब विचारला. तेव्हा आपण रंगेहात पकडले गेल्याची जाणीव पोलिसांना झाल्यावर त्यांनी पळ काढला.\nआपल्यावर कोणत्याही मुंबईतील अधिकाऱ्याचा दबाव नसून कोणाचाही फोन आलेला नाही. तसेच कोणी बनावट पंचनामा करीत असल्यास त्यांनी पोलिसांकडे तक्रार करावी. - अनिल पारसकर. पोलिस अधिक्षक, रायगड पोलिस\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nधावत्या बसमधून पळवले तीन लाखाचे दागिने\nलातूर - आजारी आजीच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी खासगी बसने पुण्याहून लातूरला येणाऱ्या महिलेच्या पर्समधील तीन लाख रुपयांचे (12 तोळे) सोन्याचे...\nएम्प्टात कोळसा होता, गेला कुठे\nचंद्रपूर : भद्रावती तालुक्‍यातील कर्नाटक एम्प्टा कोळसा खाणीचा ताबा शासनाकडे हस्तांतरित करतेवेळी खाणीत कोळसा होता, याची कबुली आता जिल्हा प्रशासनानेच...\nपिंपरी - शहर परिसरात शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच इंधन वाचवा- पर्यावरण वाचवा असा संदेश देण्याच्या दृष्टीने आयटीयन्ससह इतर सायकलप्रेमी नागरिकांत सायकलींचा...\nपिंपरी - केंद्र सरकारने प्रवासी वाहनांसाठी व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टीम (VTS)/ जीपीएस यंत्रणा व पॅनिक बटण (इमर्जन्सी ��लार्म) बसविणे बंधनकारक केले आहे....\nफलटणकरांना चायना मांजाचा फास\nफलटण शहर - बंदी असतानाही फलटणमध्ये राजरोसपणे चायना मांजाची विक्री सर्रास होताना दिसत आहे. या पार्श्‍वभूमीवर चायना मांजा विकणाऱ्यांवर कारवाई...\n'सीसीटीव्ही' पुढे जाऊन तो 'मुद्दाम' करायचा...\nचेन्नईः मित्रांची आठवण त्याला चैन पडू देत नव्हती. बेचैन होऊन तो सैरावैरा फिरायचा. मग त्याने एक शक्कल लढवली. चोरी केली मुद्दामहून सीसीटीव्हीपुढे जाऊन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%2520%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE&%3Bpage=1&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE&search_api_views_fulltext=%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%20%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2019-07-22T12:21:38Z", "digest": "sha1:BETXHX4VY5TAU7K4JGIP2EUTAOGDSVWO", "length": 27866, "nlines": 315, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसोमवार, जुलै 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, जुलै 22, 2019\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nमहाराष्ट्र (48) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (4) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (3) Apply सप्तरंग filter\n(-) Remove शिवसेना filter शिवसेना\nराजकारण (50) Apply राजकारण filter\nनिवडणूक (47) Apply निवडणूक filter\nउद्धव ठाकरे (42) Apply उद्धव ठाकरे filter\nमहापालिका (41) Apply महापालिका filter\nराजकीय पक्ष (36) Apply राजकीय पक्ष filter\nआदित्य ठाकरे (33) Apply आदित्य ठाकरे filter\nमहाराष्ट्र (31) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (26) Apply मुख्यमंत्री filter\nदेवेंद्र फडणवीस (22) Apply देवेंद्र फडणवीस filter\nनरेंद्र मोदी (21) Apply नरेंद्र मोदी filter\nकॉंग्रेस (20) Apply कॉंग्रेस filter\nबाळासाहेब ठाकरे (14) Apply बाळासाहेब ठाकरे filter\nनगरसेवक (13) Apply नगरसेवक filter\nजिल्हा परिषद (12) Apply जिल्हा परिषद filter\nराष्ट्रवाद (11) Apply राष्ट्रवाद filter\nनोटाबंदी (9) Apply नोटाबंदी filter\nमुंबई महापालिका (9) Apply मुंबई महापालिका filter\nराज ठाकरे (9) Apply राज ठाकरे filter\nराष्ट्रवादी कॉंग्रेस (9) Apply राष्ट्रवादी कॉंग्रेस filter\nदिल्ली (8) Apply दिल्ली filter\nनारायण राणे (8) Apply नारायण राणे filter\nएमआयएम (7) Apply एमआयएम filter\nनगरपालिका (7) Apply नगरपालिका filter\nपिंपरी-चिंचवड (6) Apply पिंपरी-चिंचवड filter\nशिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी थेट दिल्ली, लखनौमधून निविदा\nऔरंगाबाद - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुमारे ४८ कोटी रुपये खर्च करून स्मारक उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मात्र तिजोरीत खडखडाट असल्यामुळे महापालिकेच्या या निविदेला प्रतिसाद मिळत नव्हता. तिसऱ्यांदा काढलेल्या निविदेला आता थेट दिल्ली नोएडा, लखनौ येथील कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला...\nकाश्मीरची समस्या पाकिस्तानात नसून आपल्याच देशात : शिवसेना\nमुंबई : काश्मीरचे नेते म्हणवून घेणाऱ्या फारुख अब्दुल्लांसारख्या लोकांनी 370 कलम हटविण्यास फक्त विरोध केला नाही, तर फुटून निघण्याची अप्रत्यक्ष भाषा केली. मेहबुबा मुफ्ती यांच्या मनात तर हिंदुस्थानविषयी द्वेष उफाळतच असतो. हे असे नेतेच काश्मिरी जनतेचे दुष्मन आहेत. कश्मीरला खरा धोका...\nभाजप नेत्यांवर शिवसेना रुसली\nमुंबई - विधानसभा निवडणुकीच्या आधीच शिवसेना- भाजप युतीत मुख्यमंत्रिपदाच्या संभाव्य उमेदवारावरून मतभेद होऊ लागले आहेत, युतीमध्ये मोठ्या भावाचा मान कोणाला मिळणार, याचा निर्णय पक्षपातळीवर घेतला जाणार असून, युतीबाबत बेलगाम वक्तव्य करणाऱ्यांची तक्रार थेट भाजपच्या हायकमांडकडे करण्याचा निर्णय...\nमुंबई - शिवसेनेचा 53वा वर्धापन दिन उद्या (ता. 19) शिव येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. शिवसेनेच्या या वर्धापन दिनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून, ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसैनिकांना मार्गदर्शनही करणार आहेत. शिवसेनेच्या...\nआमचं ठरलंय, तुम्ही शांत राहा - उद्धव ठाकरे\nमुंबई - ‘भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना काहीही विधाने करू द्या, तुम्ही शांत राहा. जागा वाटपाबाबत आमचे ठरले आहे. त्यामुळे कोणी काहीही बोलू नका,’ अशा सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेत्यांना केल्या आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात जागा वाटपाचे...\nलोकसभेत उपाध्यक्ष पद आम्हालाच हवा : शिवसेनेचा आग्रह\nमुंबई - लोकसभेतील उपाध्यक्ष हे पद शिवसेनेला मिळायलाच पाहिजे. ही ���मची मागणी नाही तर आमचा नैसर्गिक दावा व अधिकार आहे, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. केंद्रात शिवसेनेला केवळ एकच कॅबिनेट मंत्रिपद देताना, तेही अवजड उद्योगसारखे दुय्यम खाते दिले गेले, त्यामुळे...\nvidhansabha 2019 : युतीच्या जागावाटपात भाजपचा वरचष्मा\nघटक पक्षांमुळे १५३/१३५ चा फॉर्म्युला मुंबई - भाजपच्या वाट्याच्या १३५ जागा, भाजपला पाठिंबा दिलेले आठ आमदार आणि मित्रपक्षांना सोडण्यात येणाऱ्या १० जागा मिळून १५३ जागा युतीच्या जागावाटपात भाजपकडे येणार आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वाट्याला १३५ जागा येणार असून,...\nआदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार\nमुंबई : लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला चांगलं यश मिळाल्यावर आता शिवसेनेने विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेना आणि भाजपची युती विधानसभा निवडणुकीतही कायम रहाणार असल्याचे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी जाहीर केल आहे. त्यामुळे सहा महिन्यांनी महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा...\nelection results : शिवसेनेची ताकद ‘जैसे थे’\nमुंबई - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने आधीच्या जागा कायम राखल्याने त्यांची ताकद जैसे थे असल्याचे स्पष्ट झाले. मात्र या निवडणुकीत दिग्गजांचा पराभव झाल्यामुळे ते चिंतेत आहेत. लोकसभेच्या निवडणूक झालेल्या एकूण ५४२ जागांपैकी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) ३५० हून अधिक...\nloksabha 2019 : तयारी पुढच्या निवडणुकीची (मुंबई वार्तापत्र)\nमतदान आटोपले, निकालांची प्रतीक्षा आहे अन्‌ महाराष्ट्रात तर पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. 2014मध्ये पुन्हा सत्तापालट झाला अन्‌ भाजप-शिवसेनेची सत्ता आली. छोट्या-मोठ्या भावांच्या भूमिकाही बदलल्या; पण सरकार आले. आता ते सरकार पुन्हा निवडून यावे याची बेगमी करण्याची वेळ आली आहे. लोकसभेसाठी...\nloksabha 2019 : \"सट्टा'बाजारात युतीचीच बाजी\n'सट्टा'बाजाराचा अंदाज; कॉंग्रेसच्या जागांत दुपटीने वाढीची शक्‍यता मुंबई - लोकसभा निवडणुकांमध्ये मुंबईत युतीच बाजी मारणार आहे. सहापैकी पाच जागांवर युतीच्या उमेदवारांना सहज यश मिळेल, असा अंदाज सट्टेबाज व्यक्त करत आहेत. दक्षिण मुंबईच्या जागेवर शिवसेना व कॉंग्रेसमध्ये चुरशीची लढत होणार...\nnorth west mumbai loksabha 2019 : निरुपम देणार कीर्तिकरांना लढत\nमुंबई : उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबई मतदारसंघात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांच्यासमोर आव्हान असणार आहे ते काँग्रेसच्या संजय निरुपम यांचे. आज (सोमवार) सकाळपासून मतदानासाठी रांगा पाहायला मिळत आहेत. सायंकाळी सातपर्यंत 53.52 टक्के मतदानाची नोंद...\nloksabha 2019 : भाजपला चिंता शिवसेनेच्या कामगिरीची\n23 पैकी 21 मतदारसंघांत अनुकूल वातावरण मुंबई - 'फिर एकबार मोदी सरकार' नाऱ्याला महाराष्ट्रातले वातावरण अनुकूल आहे, मात्र शिवसेना लढत असलेल्या मतदारसंघातला सामना जरा ताकदीने लढण्याची आवश्‍यकता भाजपला भासते आहे. शिवसेना लढत असलेल्या 6 ते 8 जागा \"डेंजर झोन'मध्ये गेल्या असल्याची...\nloksabha 2019 : मुंबईच्या जागा जिंकताना युतीची दमछाक\nमुंबई : काँग्रेससह विरोधी पक्ष लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मुंबईकरांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देणार आहेत. याच मुद्यावरील प्रचारात शिवसेना-भाजपला घेरणार असल्याने मुंबईतील सहा जागा जिंकताना युतीची दमछाक होणार आहे. राज्यात युतीची सत्ता असताना मुंबई महापालिकेवर...\nloksabha 2019 : युतीचे उमेदवार 'डेंजर झोन'मध्ये\nमुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपची युती झाली असली, तरी नेत्यांचे मनोमिलन अद्याप झालेले नाही. त्यामुळे राज्यातील युतीच्या अनेक जागा \"डेंजर झोन'मध्ये असल्याचे सध्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणूक लढण्यासाठी महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र आले आहेत. जागावाटप झाले असले;...\nloksabha 2019 : आचारसंहिताभंगाची शिवसेनेविरोधात तक्रार\nविरार : लोकसभा निवडणुकीच्या मुद्द्यावरून वातावरण तापू लागलेले असतानाच शिवसेनेचे वसई शहरप्रमुख प्रथमेश राऊत यांच्याविरोधात वालीव पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. 5) आचारसंहिताभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुखांच्या संवाद दौरा कार्यक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई-अहमदाबाद...\nloksabha 2019 : वाद टाळण्यासाठी नेते दक्ष\nमुंबई - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्यातील सर्वच्या सर्व ४८ मतदारसंघांत वाद निर्माण होणार नाहीत, याची खबरदारी शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी घेतली आहे. दरम्यान, शिवसेना-भाजप युतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात सुमारे १० ते १२ सभा घेणार असून, उद्या वर्धा येथे...\nloksabha 2019 : महाराष्ट्रातून 'हे' आहेत युतीचे उमेदवार\nमुंबई : आगाम�� लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून उमेदवारांच्या नावांची यादी आज (शुक्रवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये मावळमधून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे, शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटील यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाने काल (गुरुवार) लोकसभा निवडणुकीसाठी...\nभाजपची सत्ता, जैनांचा \"वरचष्मा', देवकरांचे \"नेटवर्क'\nभाजपची सत्ता, जैनांचा \"वरचष्मा', देवकरांचे \"नेटवर्क' लीड.. जळगाव शहरात भाजपचे आमदार, महापालिकेतही बहुमताची सत्ता असली तरी तीन दशकांपासून शहरावर मजबूत पकड असलेल्या शिवसेनानेते माजीमंत्री सुरेशदादा जैन यांचेही वर्चस्व कायम आहे. पालिकेत राष्ट्रवादीचे अस्तित्व नसले तरी व्यक्तिगत गुलाबराव देवकरांचे...\nloksabha 2019 : शिवसेना २०-२१ जागांवर जिंकणार\nमुंबई - लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या कोट्यातील २३ पैकी २० ते २१ जागा जिंकण्याचा शिवसेना नेत्यांना अंदाज आहे. यासाठी निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी आतापर्यंत ‘मातोश्री’ला दोन भेटी दिल्या असून, यापुढे त्यांचे मुंबई दौरे वाढणार असल्याचे शिवसेनेतील सूत्रांकडून सांगण्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/taxonomy/term/56", "date_download": "2019-07-22T11:54:38Z", "digest": "sha1:XS3FBTVE53DPDNHZ4FJ52B5AVEZVSRUD", "length": 19002, "nlines": 245, "source_domain": "www.misalpav.com", "title": "विचार | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nसंपादक मंडळ in जनातलं, मनातलं\nअशी एकही कथा, पात्र, भावना, प्रसंग दुनियेत नाही जयांचा उल्लेख व्यासांनी महभारत���त केलेला नाही. जगत गुरु म्हणून व्यासांना पुजले जाते. व्यासगुरुपोर्णिमेच्या पवित्र मुहूर्तावर सर्वांसाठी माझ्यादृष्टीने महाभारताची कथा\nRead more about युगांतर- आरंभ अंताचा\nदेवाघरचे देणे आणि ग्रहणवेळा\nशिव कन्या in जनातलं, मनातलं\nदेवाघरचे देणे आणि ग्रहणवेळा\nRead more about देवाघरचे देणे आणि ग्रहणवेळा\nसुनिल प्रसादे in जनातलं, मनातलं\nस्थळ - गजानन महाराज नगर, मु. गिम्हवणे, ता. दापोली, जि. रत्नागिरी - 415 712.\nदिनांक - 28 जून 2019\nछपराचे क्षेत्र - 1500 चौ. फू.\nखड्डयाचा आकार - 4 फूट लांब × 3 फूट रुंद × 3.5 फूट खोल\nजमिनीत पाणी जिरण्याचे प्रमाण - पाच लाख पंचवीस हजार लिटर.\nRead more about पागोळी वाचवा अभियान\nजमिनीखालची धरणे (Underground Dams) आणि पाण्याचे कारखाने\nसुनिल प्रसादे in जनातलं, मनातलं\nतिवरे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथील धरण दोन जुलैला रात्री साडेनऊ वाजता फुटले आणि धरणाच्या खालच्या बाजूला वसलेल्या गावांमध्ये हाहाकार उडाला. धरण बांधताना वापरलेल्या सिमेंट, लोखंड, दगड, माती इत्यादी दृश्य घटकांबरोबरच त्यामध्ये मिसळलेल्या शासकीय आणि प्रशासकीय अनास्था, निष्काळजीपणा आणि बेफिकिरी ह्या अदृश्य घटकांचे दर्शनदेखील सर्वांना झाले. पाठोपाठ तिवरे धरणाच्या पावलावर पाऊल टाकून आणखी किती धरणांची वाटचाल चालू आहे त्याची यादीदेखील प्रसिध्द झाली. काही प्रतिक्षिप्त घोषणादेखील ताबडतोब झाल्या.\nRead more about जमिनीखालची धरणे (Underground Dams) आणि पाण्याचे कारखाने\n) नाण्याची दुसरी बाजू\nबाप्पू in जनातलं, मनातलं\nकुत्रा हा माणसाचा सर्वात जवळचा मित्र आहे. इमानी आहे, प्रेमळ आहे, अमुक करतो, तमुक करतो इ इ आपण https://www.misalpav.com/node/44832 या आणि अश्या अनेक धाग्यावर आणि प्रतिक्रियांमध्ये वाचलेच असेल..\nपण ज्या न्यायाने प्रत्येक माणूस एकसारखा नसतो त्याच्या न्यायाने प्रत्येक इतर प्राणी देखील एकसारखा नसतो. उदा. काही बैल आपल्या मालकाशी प्रेमाने वागतात तर काही बैल समोर येईल त्याला डोक्यावर घेतात. मग तो मालक असो वा आणखी कोणी..\nमग कुत्रा देखील याला अपवाद कसा असेल\nRead more about कुत्रत्वाचे नाते () नाण्याची दुसरी बाजू\nआमच्या वेळेस असं होतं\nनिमिष सोनार in जनातलं, मनातलं\nपूर्वीच्या पालकांचं बरं होतं. मुलं जास्त प्रश्न विचारायचे नाहीत आणि विचारले तरीही पालक दरडावून चूप बसवत. कारण बरेचदा पालकांनाही उत्तरं माहिती नसायची, इंटरनेट नव्हते त्यावेळेस, लायब्ररीत जा���न पुस्तकांत बरेचदा उत्तरं शोधावी लागायची. अर्थात जीवनातील ज्या प्रश्नांची उत्तर गुगल देऊ शकत नाही मी त्याबद्दल बोलत नाही आहे त्यावेळची बहुतेक लहान मुलं सुद्धा एखाद दुसऱ्या दरडावण्याने चूप बसत, त्यांचे मनातले कुतूहल या पालकांच्या धाकापायी मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी घाबरून पायात मान खाली घालून जाऊन बसायचं आणि आणखी कधी मान वर करून प्रश्न विचारायची संधी मिळते का ते शोधत बसायचं.\nRead more about आमच्या वेळेस असं होतं\nमराठी कथालेखक in जनातलं, मनातलं\nआजकाल टीव्हीवर येणार्‍या अनेक जाहिरातींतून उत्पादन/सेवेच्या जाहिरातीसोबतच स्त्री-पुरुष समानतेला हलकेच स्पर्श केलेला असतो.\nमुली मुलांपेक्षा कमी नाहीत , कर्तृत्वात मागे नाहीत हे अधोरेखित करण्याची जणू स्पर्धा असते.\nअमेझॉन मनी ट्रान्सफरच्या जाहिरातीत मात्र एक मुलगी आपल्या मित्राला अर्थिक मदत करताना दिसते. स्मार्ट वॉचकरिता जमवलेले पैसे ती मित्राला विमानाच्या तिकिटाकरिता देते असं दाखवलंय.\nछान वाटली ही जाहिरात.. तुम्ही पाहिलीय का \nमाझं \"पलायन\" ११: पुन: सुरुवात करताना\nमार्गी in जनातलं, मनातलं\n११: पुन: सुरुवात करताना\nडिस्क्लेमर: ही लेखमाला कोणत्याही अर्थाने तांत्रिक मार्गदर्शिका नाही. ह्यामध्ये मी फक्त माझे रनिंगचे अनुभव लिहित आहे. मी जसं‌ शिकत गेलो, ज्या चुका करत पुढे गेलो ते सर्व लिहित आहे. हे लेखन फक्त रनिंगचे व्यक्तिगत अनुभव म्हणून बघितलं जावं. जर कोणाला टेक्निकल मार्गदर्शन हवं असेल तर एक्स्पर्ट रनर्सचं नाव मी सुचवेन. धन्यवाद.\nमाझं \"पलायन\" १: ए दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के ये है बम्बे मॅरेथॉन\nRead more about माझं \"पलायन\" ११: पुन: सुरुवात करताना\nपथनाट्य: बचत पाण्याची, समृद्धी जीवनाची\nपाषाणभेद in जनातलं, मनातलं\nपथनाट्य: बचत पाण्याची, समृद्धी जीवनाची\nकलाकारः सुत्रधार आणि दोन सहकारी कलाकार (दोघांकडे एक एक वाद्य असेल तर उत्तम.)\n(शक्य असल्यास पथनाट्य सादरीकरणाआधी स्थानिक जनतेच्या अवलोकनार्थ, वातावरण निर्मीतीसाठी पाण्याच्या अपव्ययाचे, दुष्काळाचे प्रातिनिधीक छायाचित्रे असलेला फलक लावावा.)\nएक सहकारी कलाकार (पाणीवाल्याच्या भुमिकेत ): पाणी घ्या पाणी, पाणी घ्या पाणी\nदुसरा सहकारी (स्त्री भुमिकेत): अरे ए पाणीवाल्या कसे दिले पाणी\nRead more about पथनाट्य: बचत पाण्याची, समृद्धी जीवनाची\nश्रीगणेश लेखमाला - २०१९\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 22 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Nashik/dhananjay-munde-criticised-on-bjp/", "date_download": "2019-07-22T12:08:07Z", "digest": "sha1:52BJO2IKYM3IMXF3ZEFUIPCSKACKHAB3", "length": 4465, "nlines": 34, "source_domain": "pudhari.news", "title": " ... तर मला भर चौकात फाशी द्या : धनंजय मुंडे | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Nashik › ... तर मला भर चौकात फाशी द्या : धनंजय मुंडे\n... तर मला भर चौकात फाशी द्या : धनंजय मुंडे\nभ्रष्टाचार मुक्तीची घोषणा देणाऱ्या भाजपच्या ९० हजार कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणात १६ मंत्र्यांना हाकला. याबाबतचे पुरावे आपण दिले आहेत. पुरावे खोटे ठरल्यास कोणत्याही चौकात फाशी द्या, असे आव्हान विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी दिले आहे.\nधुळ्यात प्रभाग १७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारसभेत त्यांनी भाजपवर टीका केली. यावेळी संदीप बेडसे, किरण शिंदे, कैलास हजारे, रावण नवले, तुषार पाटील, जितू इखे, आणा कणसे, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना मुंडे म्हणाले, भाजपने शेतकरी, कष्टकरी व जनतेची फसवणूक केली आहे. अच्छे दिनचे स्वप्न दाखवले, पण जनतेचे अच्छे दिन आलेच नाहीत. दरवर्षी दोन कोटी रोजगाराचे आश्वासन दिले पण रोजगार दिला नाही. देशात लोकशाही नसून ठोकशाही आहे. दिल्लीत संविधान जाळण्यात आले. हा राष्ट्रद्रोह आहे, पण यावर ठोस कारवाई झाली नाही असा आरोप मुंडे यांनी यावेळी केला.\n#Chandrayaan2 तर चांदोमामा भागवणार २५० वर्षांच्या उर्जेची भूक\nवांद्रेतील एमटीएनएलच्या इमारतीला आग; १०० कर्मचारी अडकल्याची भीती\nपुरात वाहून गेलेल्या दुसऱ्या वनरक्षकाचा मृतदेह सापडला\n#Chandrayaan2 'मिशन चांद्रयान-२' यशस्वी; आता ��ुढे काय होणार जाणून घ्या सोप्या भाषेत\nबिग बॉसमध्ये आला सिक्स पॅकवाला डॅशिंग हिरो\nवांद्रेतील एमटीएनएलच्या इमारतीला आग; १०० कर्मचारी अडकल्याची भीती\nपोलादपूर-गोळेगणी येथील रस्ता गेला वाहून\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/National/man-slit-his-tongue-god-his-prominent-leader-become-chief-minister-hyderabad-telangana/", "date_download": "2019-07-22T11:37:06Z", "digest": "sha1:O6GMXSNYX5QPO6PLN2A5Q4KVLZ7MZ5WB", "length": 6095, "nlines": 35, "source_domain": "pudhari.news", "title": " आपल्या आवडीचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून 'त्याने' कापली जीभ | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › National › आपल्या आवडीचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून 'त्याने' कापली जीभ\nआवडीचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून कापली जीभ\nहैदराबाद : पुढारी ऑनलाईन\nपाच राज्यातील विधानसभेचे वातावरण चांगलेच तापले आहे. आपल्या पक्षाची सत्ता यावी यासाठी नेत्यांनी कबर कसली आहे. यामध्ये कार्यकर्तेही मोठ्या आघाडीवरच आहेत. तेलंगणामधील एका कार्यकर्त्याने तर तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये आपल्या आवडीचा मुख्यमंत्री व्हावा यासाठीच देवासमोर चक्क आपली जीभच कापून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तेलंगणा राज्यातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. महेश असे या जीभ कापून घेणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. इतकेच नाही तर आपल्याला कॅबिनेट मंत्रिपद मिळू दे, असे साकडेही या अवलियाने देवाला घातले.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश हा बुधवारी श्रीनगर कॉलोनीमधील व्यंकटेश्वर स्वामी मंदिरामध्ये आला. इथे पूजा केल्यानंतर तो गुडघ्यांवर बसला. त्यानंतर त्याने ब्लेडने आपली जीभ कापून देवासमोर असलेल्या दानपत्रात टाकली. याप्रकारामुळे मंदीरात एकच गोंधळ उडाला. तेथील उपस्थित असलेल्या लोकांनी यासंबंधीची माहिती तत्काळ पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या तरूणाला रुग्णालयात दाखल केले.\nया व्यक्तीच्या खिशामधून एक पत्र सापडले आहे. या पत्रात लिहिले होते की, तेलंगणा आणि तामिळनाडू या दोन तेलुगू राज्यांचे मुख्यमंत्री आपल्या आवडीचे व्यक्ती बनावेत, असे मला वाटते. तसेच राजकारणामध्ये मोठे पद मिळावे, अशी माझी अपेक्षा आहे. माझ्या आवडीचे व्यक्त��� मुख्यमंत्री झाले तर मला कॅबिनेट मंत्रिपद द्यावे, असा नवस चिठ्ठीमध्ये लिहून त्याने आपली जीभ कापली. दरम्यान, या तरुणाची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.\nवांद्रेतील एमटीएनएलच्या इमारतीला आग; १०० कर्मचारी अडकल्याची भीती\n#Chandrayaan2 'मिशन चांद्रयान-२' यशस्वी; आता पुढे काय होणार जाणून घ्या सोप्या भाषेत\nबिग बॉसमध्ये आला सिक्स पॅकवाला डॅशिंग हिरो\nसावनीने साजरा केला विशेष मुलांसोबत वाढदिवस\n#Chandrayaan2 : चंद्राच्या दिशेने आता खऱ्या अर्थाने प्रवास : इस्रो अध्यक्ष के. सिवान\nवांद्रेतील एमटीएनएलच्या इमारतीला आग; १०० कर्मचारी अडकल्याची भीती\nपोलादपूर-गोळेगणी येथील रस्ता गेला वाहून\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/national/anurag-kashyap-says-nitin-gadkari-best-option-modi-pm/", "date_download": "2019-07-22T12:50:07Z", "digest": "sha1:T4JNRMFU345KSCFDTT333CRMKRIN6EDB", "length": 29839, "nlines": 407, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Anurag Kashyap Says ... Nitin Gadkari Best Option For Modi For 'Pm' | अनुराग कश्यप म्हणतो... मोदींपेक्षा नितीन गडकरी, Pm पदासाठी 'लय भारी' | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nसकाळच्या दिल्ली-औरंगाबाद विमानाला प्रवाशांचा प्रतिसाद\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nपंढरपूर यात्रेतून महामंडळाला दिड कोटींचे उत्पन्न\nव्हिडिओ कॉल करत महिलेचा विनयभंग\nशिधापत्रिका नुतनीकरण, विभक्तीकरणाची प्रकरणे प्रलंबित\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; जवळपास १०० जण अडकल्याची शक्यता\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nएकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nचांद्रयान-2 मोहीम आणि प्रभासचा हा आहे संबंध, त्याने ट्विटरद्वारे मानले आभार\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nआता स्मार्टफोनने कंट्रोल होणार मनुष्याचा मेंदू, 'या' लोकांवर होणार फ्लेक्सिबल चीपचा वापर\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nमराठमोळ्या वीराची कमाल; भारताने विंडीजविरुद्धची मालिका ४-१ ने जिंकली\nवांद्रे- एमटीएनएल इमारतीला लागलेल्या आगीतून ६० जणांची सुटका\nआता भारतात स्टोर होणार TikTok युजर्सचा डेटा\n'येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गाणार'\nमुंबई - चांद्रयान - २ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर अभिनेता शाहरूख खानकडून ट्विटरवरून शास्त्रज्ञांचे मानले अभिनंदन\nवांद्रे येथील एमटीएनएल इमारतीच्या आगीत अडलेल्यांपैकी १५ जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी काढले सुखरूप बाहेर\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nधोनी क्रिकेटपासून दोन महिनेच का लांब राहणार, जाणून घ्या...\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\n SBI मध्ये 'या' पदांसाठी भरती; पगार ७६ हजारांपेक्षा जास्त\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nमराठमोळ्या वीराची कमाल; भारताने विंडीजविरुद्धची मालिका ४-१ ने जिंकली\nवांद्रे- एमटीएनएल इमारतीला लागलेल्या आगीतून ६० जणांची सुटका\nआता भारतात स्टोर होणार TikTok युजर्सचा डेटा\n'येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गाणार'\nमुंबई - चांद्रयान - २ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर अभिनेता शाहरूख खानकडून ट्विटरवरून शास्त्रज्ञांचे मानले अभिनंदन\nवा��द्रे येथील एमटीएनएल इमारतीच्या आगीत अडलेल्यांपैकी १५ जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी काढले सुखरूप बाहेर\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nधोनी क्रिकेटपासून दोन महिनेच का लांब राहणार, जाणून घ्या...\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\n SBI मध्ये 'या' पदांसाठी भरती; पगार ७६ हजारांपेक्षा जास्त\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nAll post in लाइव न्यूज़\nअनुराग कश्यप म्हणतो... मोदींपेक्षा नितीन गडकरी, PM पदासाठी 'लय भारी'\nअनुराग कश्यप म्हणतो... मोदींपेक्षा नितीन गडकरी, PM पदासाठी 'लय भारी'\nभारतीय जनता पार्टीमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या व्यतिरिक्त नितीन गडकरी हेदेखील पंतप्रधान पदासाठी योग्य व्यक्ती आहेत.\nअनुराग कश्यप म्हणतो... मोदींपेक्षा नितीन गडकरी, PM पदासाठी 'लय भारी'\nमुंबई - भाजपाने जरी पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांचे नाव जाहीर केले असले तरी पंतप्रधान पदासाठी अनेकांची नावे चर्चेत आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील दिग्गज नेते आणि भाजपाचे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे नाव आघाडीवर आहे. त्यातच ब्लॅक शेड्स चित्रपटांचा दिग्दर्शक अनुराग कश्यपने मोदींपेक्षा नितीन गडकरीच पंतप्रधान पदासाठी योग्य उमेदवार असल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नितीन गडकरी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आहेत की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.\nभाजपाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास एनडीएतील महाआघाडीकडून पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवला जाऊ शकतो. मात्र, हा उमेदवार कोण असेल भाजपाकडून मोदींना डावलून काही भाजपा नेत्यांची नावे पुढे येत आहेत. त्यामध्ये नितीन गडकरी, सुषमा स्वराज आणि इतर दिग्गज नेत्यांची नावं पुढे येत आहेत. मात्र, कॉन्ट्रावर्सी किंग आणि हटके चित्रपटाच्या माध्यमातून वेगळा दिग्दर्शक म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱ्या अनुराग कश्यपने पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींऐवजी नितीन गडकरींना पसंती दिली आहे.\nभारतीय जनता पार्टीमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या व्यतिरि���्त नितीन गडकरी हेदेखील पंतप्रधान पदासाठी योग्य व्यक्ती आहेत. खरं तर साऱ्याच पक्षांमध्ये भ्रष्टाचार पाचवीला पूजलेला आहे. मात्र, आता या भ्रष्टाचाराचं स्वरुप बदललं आहे. सध्याच्या काळात तर भ्रष्टाचार म्हणजे काहींसाठी आदर्शचं झाला आहे. या भ्रष्टाचाराला तुम्ही किंवा आम्ही आळा घालू शकत नाही. देशातील राजकारणातून भ्रष्टाचाराचा नायनाट करणं शक्य नसलं तरी सांप्रदायिकता, द्वेष आणि भीतीचं राजकारण हे नक्कीच नष्ट होऊ शकतं', असे अनुरागने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटले आहे. मोदींना पाठिंबा देणारा एक मेसेज अनुरागला व्हॉट्स अॅपवर आला होता. त्यामुळे हा मेसेज पाहिल्यानंतर त्याने ट्विटरच्या माध्यमातून मोदींबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.\nदरम्यान, नितीन गडकरी यांनी यापूर्वीही अनेकदा मी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नसल्याचे म्हटले आहे. तसेच भाजपाचे किंवा एनडीएचे सरकार सत्तेत आल्यास मोदी हेच पंतप्रधान होतील, असेही गडकरी यानी स्पष्ट केलं आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nNitin GadkariNarendra ModiAnurag KashyapLok Sabha Election 2019नितीन गडकरीनरेंद्र मोदीअनुराग कश्यपलोकसभा निवडणूक\nराज ठाकरेंचा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार; भाजपाला घेरण्यासाठी नवी 'राजनीती'\nनिरुपम vs देवरा vs जगताप; मुंबई काँग्रेसमध्ये जुंपली\nइथेनाॅलचे उत्पादन वाढवा अन्यथा तुमचे भविष्य तुमच्याबराेबर : नितीन गडकरी\nभाजपमध्ये ना मनभेद ना गटबाजी : नितीन गडकरी\nदेशाला पाच ट्रिलीयन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचा मोदींचा वाराणसीत पुनरुच्चार\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nChandrayaan-2: 'जय किसान, जय विज्ञान'... चांद्रयान-२ मोहिमेत शेतकरी पुत्राची मोलाची कामगिरी\n'येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गाणार'\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\n SBI मध्ये 'या' पदांसाठी भरती; पगार ७६ हजारांपेक्षा जास्त\nपंतप्रधान मोदींच्या अभियानाला प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1658 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (810 votes)\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nइमारतीच्या ५७ व्या मजल्यावर स्वीमिंग पूल, फोटो पाहून व्हाल अवाक्\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\nपुण्यातील 'हा' तरुण म्हणतोय मला व्हायचंय काँग्रेस अध्यक्ष\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\nबारामती तालुक्यातील उद्योजकाच्या खुनाचा कट उघड; दोघा जणांना अटक\n‘आदरणीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’, गरिबांसाठी राज्यात लवकरच 60 रुग्णालये\nभारतीय संघाला कळली धोनीची किंमत; निवृत्ती घेण्यापासून थांबवलं\nगोर सेनेचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको \nअनुपम खेर यांनी या गोष्टीसाठी केले शाहरुख खानचे कौतुक\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; जवळपास १०० जण अडकल्याची शक्यता\nमेट्रो बससेवा सुरू होणार, देशातील पहिला प्रकल्प नाशिकमध्ये उभारणार\n'शिवसेना हात साफ करतेय', अधिकाऱ्याच्या कार्यालयात AC बंद करून 'मनसे'ची चर्चा\n'येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गाणार'\nBreaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nChandrayaan-2: 'जय किसान, जय विज्ञान'... चांद्रयान-२ मोहिमेत शेतकरी पुत्र���ची मोलाची कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/lifestyle/", "date_download": "2019-07-22T11:55:30Z", "digest": "sha1:JA4OYFKAAGNDD2Y7SBVUYMZXDIECRZLT", "length": 5554, "nlines": 73, "source_domain": "mpcnews.in", "title": "लाईफस्टाईल Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : रावेत येथे किडोपिया या प्रिस्कूलचे उत्साहात उदघाटन\nएमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवडमधील नव्याने विकसित होणा-या रावेत भागात किडोपिया या प्रिस्कूलचे नुकतेच पालक आणि चिमुकल्यांच्या साथीने उत्साहात आणि दिमाखदार पद्धतीने लॉन्चिंग झाले. यावेळी सुधाकर बोरसे आणि भालचंद्र पाटील यांच्या हस्ते किडोपियाचे…\nAkurdi : सुरांबरोबरच शब्दरत्ने वेचणारी स्वरसायली – सायली राजहंस\nएमपीसी न्यूज - 'तू माझा सांगाती' या मालिकेत रखुमाई म्हणजेच रुक्मिणीची भूमिका करताना वयाचे वेगवेगळे टप्पे अभिनयातून दर्शवता आले. त्याचबरोबर 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतील राजकुंवर भोसले - शिर्के ही व्यक्तिरेखा रंगवताना शांत, संयत पण ठाम…\nChinchwad : जावा या मोटरसायकलच्या भारतातील पहिल्या शोरुमचे चिंचवडस्टेशन येथे दिमाखात उद्घाटन\nएमपीसी न्यूज- डोळ्यांवर गॉगल, अक्कडबाज मिशा असलेला रुबाबदार, रांगडा गडी आपल्या ऐटबाज गाडीवर मोठ्या झोकात धडधड आवाज करुन जाण्याचे दिवस आता पुन्हा दिसणार असून आत्ता जे ज्येष्ठ झाले आहेत त्यांना त्यांचे ऐन उमेदीचे दिवस पुन्हा आठवणार आहेत.…\nPimpri: टाटा नेक्सॉन भारतात सुरक्षिततेसाठी सर्वोत्कृष्ट\nएमपीसी न्यूज - ग्लोबल एनसीएपी (आंतरराष्ट्रीय पातळीवर नवीन गाड्यांची चाचणी) या काम करणा-या संस्थेने सुरक्षिततेच्याबाबत इतर वाहनांच्या तुलनेत टाटा नेक्सॉन या वाहनाने जास्तीत-जास्त गुण पटकाविले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील नवीन गाड्यांची…\nPimpri : भविष्यातील प्राणवायूची गरज भागविण्यासाठी आज झाडे लावून जोपासण्याची गरज – श्रीलक्ष्मी ए\nPimpri : हक्काचे एकवीस टीएमसी पाणी मिळविणारच – डॉ. प्रा. तानाजी सावंत\nPune : अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील फुलारी यांना राज्य शासनाचा ‘वनश्री पुरस्कार’ जाहीर\nPimpri : अत्याधुनिक सुविधांनी सजणार नेहरुनगर येथील बौद्ध विहार\nBhosari : लायन्स क्लब ऑफ भोजापूर गोल्डच्या अध्यक्षपदी मुकुंद आवटे\nChinchwad: चिंचवड येथील विरंगुळा केंद्रासाठी वास्तुविशारदाची नेमणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pimpri-element-value-leader-and-worker-are-the-strengths-of-the-peacock-nitin-bansode-94597/", "date_download": "2019-07-22T11:54:07Z", "digest": "sha1:EYZ6TNMYMPW3TPXBYBX2DHPZRQNFCBUZ", "length": 7307, "nlines": 84, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pimpri : तत्व, मूल्य असणारे नेते व कार्यकर्ता हीच शेकापची ताकद -नितीन बनसोडे - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : तत्व, मूल्य असणारे नेते व कार्यकर्ता हीच शेकापची ताकद -नितीन बनसोडे\nPimpri : तत्व, मूल्य असणारे नेते व कार्यकर्ता हीच शेकापची ताकद -नितीन बनसोडे\nएमपीसी न्यूज – शेतकरी कामगार पक्ष हा विचारधारा असणारा पक्ष आहे. विचारधारा ही कधीही संपत नसते. शेकाप आपला जनाधार लवकरच होणा-या 29 एप्रिलला दाखवेल असा विश्वास शेकापचे अध्यक्ष नितीन बनसोडे व महिला अध्यक्षा छायावती देसले यांनी व्यक्त केला. तळोजा प्रचार दौ-या दरम्यान शेतकरी कामगार पक्ष हा जनधार संपलेला व निवडणुकीत बाजारीकरण करणारा पक्ष आहे अशी टीका महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी केली होती. त्याला शेकापच्या वतीने प्रत्युत्तर देण्यात आले.\nयाबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, तत्व व मूल्य असणारे नेते व कार्यकर्ता हीच शेकापची ताकद आहे. शेकाप ही वेल असून झाडांच्या आश्रयाने तग धरुन आहे, तत्वाला आणि मूल्याना धरुन राहिला असता तर शेकापवर ही वेळ आली नसती. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने लुटल्याची टीका आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली होती. मात्र 2014 च्या आधी आपला पक्ष कोणता होता हे विसरले, मग लुटीत सहभागी होते असे समजावे का ज्या झाडाचा उपयोग केला आज ती वेल झाली का ज्या झाडाचा उपयोग केला आज ती वेल झाली का असा सवाल करण्यात आला आहे.\nतत्व व मूल्य असणारे नेते व कार्यकर्ता हिच शेकापची ताकद आहे. ज्याच्याकडे तत्व व मूल्य नाही सत्तेचे बाजारीकरण हेच ज्याचे धोरण आहे त्यांनी शेकापला शिकवू नये. शेकापचे नेते व कार्यकर्ते त्यासाठी सक्षम आहेत असे या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.\nNitin Bansodeशेतकरी कामगार पक्ष\nPimpri : नृत्याकरिता फिटनेस महत्वाचा – डॉ. नंदकिशोर कपोते\nPimpri : पारुबाई बहिरवाडे यांचे निधन\nBhosari : आयएएस स्पर्धा पूर्व परीक्षेला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद; युवासेना भोसरी…\nTalegaon Dabhade : ‘प्रतिसाद फाउंडेशन’ या सेवाभावी संस्थेचा मंगळवारी…\nTalegaon Dabhade : संदीप पानसरे यांची गुणवंत कामगार पुरस्कारासाठी निवड\nPimple Gurav: उत्तर प्रदेशातील आदिवासी हत्याकांडांच्या निषेधार्थ मेणबत्ती मोर्चा\nPimpri : पिंपरी-चिंचवडला बनवणार ‘पर्यावरण सं���ुलित’ स्मार्ट शहर –…\nChennai : चांद्रयान 2 चे आज दुपारी प्रक्षेपण\nPimpri : भविष्यातील प्राणवायूची गरज भागविण्यासाठी आज झाडे लावून जोपासण्याची गरज – श्रीलक्ष्मी ए\nPimpri : हक्काचे एकवीस टीएमसी पाणी मिळविणारच – डॉ. प्रा. तानाजी सावंत\nPune : अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील फुलारी यांना राज्य शासनाचा ‘वनश्री पुरस्कार’ जाहीर\nPimpri : अत्याधुनिक सुविधांनी सजणार नेहरुनगर येथील बौद्ध विहार\nBhosari : लायन्स क्लब ऑफ भोजापूर गोल्डच्या अध्यक्षपदी मुकुंद आवटे\nChinchwad: चिंचवड येथील विरंगुळा केंद्रासाठी वास्तुविशारदाची नेमणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/search?tag=%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3&page=1", "date_download": "2019-07-22T12:54:47Z", "digest": "sha1:JJ63P2YNX6VT34IJL6QMNULLRXLWAROS", "length": 3348, "nlines": 79, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मेनू", "raw_content": "\nमेधा स्पर्धेत नावीण्यपूर्ण उपक्रमाची संकल्पना\nमुसळधार पावसामुळं शाळांना सुट्टी जाहीर, रेल्वे वाहतूक विस्कळीत\nमराठा विद्यार्थ्यांना जात पडताळणीविना प्रवेश – विनोद तावडे\n‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आर्टस अॅण्ड कल्चरल सेंटर’साठी ८ कोटी ६० लाखांचा निधी मंजूर\nमराठी अनिवार्य करण्यासाठी एक महिन्यात वटहुकूम काढणार- मुख्यमंत्री\nजगात सर्वोत्तम शिक्षण संस्थांच्या यादीत आयआयटी मुंबई १५२व्या स्थानी\nबालभारतीची नवी पुस्तकं फेकून द्या - कपिल पाटील\nआता एकवीस नाही, वीस एक म्हणा, बालभारतीच्या पुस्तकात अजब बदल\nकेईएम रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरची आत्महत्या\nराज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर खाते वाटप जाहीर, पाहा कोणाला कोणतं खातं\nदहावीच्या घसरलेल्या निकालाबाबत आदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.vicharyadnya.com/2011/04/blog-post.html", "date_download": "2019-07-22T12:49:58Z", "digest": "sha1:3ZJIL2SC6OUYI7DVOKC2PMWLG2EH564G", "length": 5689, "nlines": 58, "source_domain": "www.vicharyadnya.com", "title": "साधना", "raw_content": "\nसिद्धयोग साधनेबद्दल हृदयाचे काही बोल , ज्या साधनेने माझं जीवन परिपूर्ण बनवलं, पण जी साधना कधीच पूर्ण होऊ शकत नाही , अशा आत्मनिवेदन रूप भक्तीचे हे सर्वश्रेष्ठ रूप. जीवनाच्या प्रत्येक क्षणी अनुभवताना काय आनंद होतोय ते शब्दात बांधणे तर शक्य नाही , पण तरी हि छोटीशी अभिव्यक्ती \nसाधना हेच जीवन माझे\nसाधना हेच सर्वस्व माझे\nहर श्वास माझा साधना\nबोलीतो हा 'प्राण' साधना\nगुरुरायांनी हा ठेवा दिधला\nअमोलिक हा खजिना दिधला\nसुटुनी गेले बंध नाते\nतुटुनी गेले पाश सारे\nएक साथ जी कधी तुटेना\nएक हात जो कधी सुटेना\nती हि दिव्य 'महा'साधना\nजीवनाचा आता अर्थ उमगला\nहर क्षण साधना साधनच झाला\nप्रेम हे साधे विश्वा आवडले\nसाधनेने मज सर्वस्व मिळाले\nपूर्वाभ्यास प्रार्थना भक्ती भावकाव्य भावस्पंदन व्यक्तित्व सिद्धयोग\nहा विचारयज्ञ आपल्या विचारांची वाट बघतोय........\nगणपती उजव्या सोंडेचा की डाव्या - भ्रम, भीती, आणि वास्तव\nगणेश पुजनाबाबत हे प्रश्न नेहमी विचारले जातात. उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोवळे कडक पाळावे लागते किंवा उजव्या सोंडेचा गणपती घरी आणल्यास समस्या निर्माण होऊ शकतात किंवा अगदी बोली भाषेत म्हणायचे तर घरात वाईट होते...हे सगळे खरे आहे का\nकोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा कोजागिरी पौर्णिमा आणि चंद्रावर कविता यापेक्षा सुंदर आणखी काय...\nचंद्रासवे चालताना तुझ्या स्वप्नांत रमताना काय सांगू काय जादू होते एक प्रेमगीत ओठी येते\nसोवळे-ओवळे ही फसवणूक कुणाची\nसोवळे मोडले या विषयावरून फसवणुकीचा गुन्हा आणि पुढचे वाद सध्या सुरु आहेत. याविषयावर मनात सोवळ्या ओवळ्याच्या विश्वास व वादांवर काही मूलभूत प्रश्न उठले. त्यांची चर्चा करण्याचा प्रयत्न आजच्या लेखात आहे. या पोस्टचा उद्देश केवळ एका विशिष्ट घटनेवर चर्चा करण्याचा नाही त्यामुळे कृपया कुठलेही मत कुणावरही व्यक्तिगत टिप्पणी मानू नये.\nकॉपीराईट: या ब्लॉग वरील सर्व कविता व लेख यांचे सर्वाधिकार ब्लॉग लेखिकेकडे सुरक्षित. या ब्लॉगवरील कुठलाही कन्टेन्ट इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट माध्यमात पुनर्प्रकाशित करण्यापूर्वी लेखिकेची लिखित परवानगी घेणे आवश्यक आहे. ©️ मोहिनी पुराणिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/keywords/pancharatnam/word", "date_download": "2019-07-22T12:17:37Z", "digest": "sha1:GM4PKJEU4UNFY7YLSPGCWA3PKUG6YHTP", "length": 11653, "nlines": 100, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - pancharatnam", "raw_content": "\nदेवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्यान..\nश्रीललितापञ्चरत्नम् - प्रातः स्मरामि ललितावदनार...\nदेवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्���ाने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्यान..\nअरुणाचलपञ्चरत्नम् - करुणापूर्णसुधाब्धे कबलितघ...\nदेवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्यान..\nश्री लक्ष्मीहयग्रीवपञ्चरत्नम् - ज्ञानानन्दामलात्मा कलिकलु...\nदेवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्यान..\nश्रीरामपञ्चरत्नम् - कञ्जातपत्रायतलोचनाय कर्णा...\nदेवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्यान..\nशास्तापञ्चरत्नम् - लोकवीरं महापूज्यं सर्वरक्...\nदेवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्यान..\nश्रीपरत्वादिपञ्चकम् - वन्देऽहं वरदार्यं तं वत्स...\nदेवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्यान..\nश्रीवरदराजपञ्चकम् - प्रत्यूषे वरदः प्रसन्नवदन...\nदेवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्यान..\nसाधनपञ्चकम् - वेदो नित्यमधीयतां तदुदितं...\nदेवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्यान..\nआत्मपञ्चकम् - नाहं देहो नेन्द्रियाण्यन्...\nदेवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्यान..\nमनीषापञ्चकम् - श्वपाकः- किं गंगांबुनि बि...\nदेवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्यान..\nकाशीपञ्चकम् - मनोनिवृत्तिः परमोपशान्तिः...\nदेवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्यान..\nदेवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्यान..\nश्री जगन्नाथपञ्चकम् - रक्ताम्भोरुहदर्पभञ्जनमहास...\nदेवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्यान..\nश्रीसुब्रह्मण्यपञ्चरत्नम् - षडाननं चन्दनलेपिताङ्गं मह...\nदेवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्यान..\nश्री अम्बापञ्चरत्नम् - अम्बा शंबरवैरितातभगिनी श्...\nदेवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्यान..\nभगवद्गीतास्तोत्र - अध्याय अठरावा\nभगवद्गीतास्तोत्र - अध्याय सतरावा\nभगवद्गीतास्तोत्र - अध्याय सोळावा\nभगवद्गीतास्तोत्र - अध्याय पंधरावा\nभगवद्गीतास्तोत्र - अध्याय चौदावा\nभगवद्गीतास्तोत्र - अध्याय तेरावा\nभगवद्गीतास्तोत्र - अध्याय बारावा\nभगवद्गीतास्तोत्र - अध्याय अकरावा\nभगवद्गीतास्तोत्र - अध्याय दहावा\nभगवद्गीतास्तोत्र - अध्याय नववा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/search?tag=%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3&page=4", "date_download": "2019-07-22T13:01:35Z", "digest": "sha1:FS7N5G5M3ZNLY2UHBW7RM2FYIADP6LJC", "length": 3014, "nlines": 79, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मेनू", "raw_content": "\nशिक्षकांची निवडणूक कामातून सुटका\nदहावीच्या कलचाचणीचा निकाल १५ मार्चला\nइंजिनीअरिंग परीक्षेचा तिढा सुटला, परीक्षेदरम्यान सुट्ट्या कायम\nइंजिनीअरिंग परीक्षेदरम्यान फक्त एक दिवस सुट्टी\nमराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मोफत 'युपीएससी'चं प्रशिक्षण\nआरटीई प्रवेशप्रक्रियेला सुरूवात; २२ मार्चपर्यंत ऑनलाईन अर्जाची मुदत\nपालिका क्षेत्रात २११ बोगस शाळा\nमुंबईतील विनाअनुदानित शिक्षिकांची मातोश्रीवर धडक\nमंगळवारी महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संपावर\nशिक्षकांस���ठी खूशखबर : १०,००१ जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध\nशिक्षकांचे आंदोलन मागे, निकाल वेळेतच लागणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://getvokal.com/question-marathi/BD86GMU53-upsc-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A4", "date_download": "2019-07-22T12:48:56Z", "digest": "sha1:K5A7TUKKCS4GN7YFZWKLRLOYIP6Q5LTM", "length": 6101, "nlines": 73, "source_domain": "getvokal.com", "title": "UPSC मुख्य परीक्षेसाठी कोणती पुस्तके वापरली पाहिजेत? » UPSC Mukhya Parikshesathi Konti Pustake Vaparali Pahijet | Vokal™", "raw_content": "\nUPSC मुख्य परीक्षेसाठी कोणती पुस्तके वापरली पाहिजेत\nकरियरUPSCभारतीय प्रशासन सेवेची तयारीसांधेदुखी तपासणी आणि चाचण्यापुस्तक शिफारसपुस्तके\nचेतावणीः हा मजकूर एक चूक असू शकतो. ऑडिओ सॉफ्टवेअरद्वारे मजकुरात रुपांतरित केले आहे. ऑडिओ ऐकू पाहिजे.\n500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊\nUPSC मध्ये आकलनासाठी कोणते पुस्तक चांगले आहे\nUPSC परीक्षेचा अभ्यास कसा करावा आणि कोणत्या विषयाचा करावा\nUPSC च्या तयारी साठी सर्वात आधी कोणती पुस्तके वाचावीत\nUPSC परीक्षा देण्यासाठी कोणती पुस्तके वाचावीत\nUPSC परीक्षेसाठी कोणती पुस्तके वापरावीत\nUPSC परीक्षेसाठी कोणती पुस्तके वापरावीत\nUPSC मुख्य परीक्षेसाठी विषय कसे निवडावेत तसेच त्याला लागणाऱ्या पुस्तकांविषयी थोडक्यात माहिती द्या\nCISF हेडकॉन्स्टेबल परीक्षा पास होण्यासाठी कोणते पुस्तक वापरावे\nमला UPSC परीक्षेबद्दल माहिती हवी आहे तसेच UPSC साठी मी कोणती पुस्तके वापरू\nIAS साठी मला कितीही पुस्तके वाचायला सांगा मी तयार आहे पण कोणती वाचू\nUPSC परीक्षेसाठी गणित कशाप्रकारे विचारले जाते\nUPSC परीक्षेचा अभ्यास करताना कोणत्या पुस्तकांचा आढावा घ्यावा\nवनरक्षक परीक्षेसाठी कोणती पुस्तके वापरली पाहिजेत\nIAS ची पुस्तके कोणती वापरावीत\nmpsc परीक्षेची तयारी कशी करायची\nUPSC परीक्षेसाठी मराठी पुस्तके कोणती वाचावीत\nतलाठी परीक्षेसाठी पुस्तके कोणती\nUPSC परीक्षेसाठी अर्ज करण्यापूर्वी रेल्वे कर्मचा-याला एनओसी घेणे आवश्यक असते का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.snpnews.in/2019/02/12/cbi-m-nageshwar/", "date_download": "2019-07-22T13:07:08Z", "digest": "sha1:X45POFDPN4TK3HKL55X2K7BJ4H56S2N4", "length": 7321, "nlines": 89, "source_domain": "www.snpnews.in", "title": "CBI चे माजी हंगामी संचालक एम.नागेश्वर राव यांना कोर्टाचं कामकाज संपेपर्यंत कोर्��ाच्या एका कोपऱ्यात बसण्याची शिक्षा - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nCBI चे माजी हंगामी संचालक एम.नागेश्वर राव यांना कोर्टाचं कामकाज संपेपर्यंत कोर्टाच्या एका कोपऱ्यात बसण्याची शिक्षा\n12/02/2019 SNP ReporterLeave a Comment on CBI चे माजी हंगामी संचालक एम.नागेश्वर राव यांना कोर्टाचं कामकाज संपेपर्यंत कोर्टाच्या एका कोपऱ्यात बसण्याची शिक्षा\nप्रतिनिधी : सीबीआयचे माजी हंगामी संचालक नागेश्वर राव बिहारच्या मुजफ्फरपूर बालिका गृह प्रकरणाचे तपास अधिकारी ए. के. शर्मा यांची तडकाफडकी बदली केल्याप्रकरणी दोषी असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला असून न्यायालयाचा नागेश्वर राव यांनी अवमान केला आहे. त्यांना यासाठी १ लाख रुपयांचा दंड आणि त्यांना न्यायालयाची वेळ संपेपर्यंत दिवसभर न्यायालयातील कोपऱ्यात बसून राहण्याची शिक्षा देण्यात येत असल्याचा निर्णय सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी दिला आहे.\nसर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) माजी हंगामी संचालक नागेश्वर राव यांना अवमान नोटीस बजावली होती. त्यांना आज न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. पण त्यांनी त्यापूर्वीच न्यायालयाची लिखित स्वरूपात माफी मागितली होती.महाधिवक्त्यांनी संयुक्त संचालक अरुण कुमार शर्मा यांच्या बदलीचा आदेश वाचला. त्यांनी पुढे असंही सांगितलं की शर्मा यांनी केंद्रीय सशस्त्र दलात बढतीवर पाठवण्यात आलं आहे. या सगळ्या प्रकरणात अनेक चुका होत्या असंही त्यांनी मान्य केलं. त्यांनी कोर्टाची बिनशर्त माफी मागितली. त्यांनी हे जाणूनबुजून केलं नाही असंही सांगितलं.\nचिक महूद येथे गावच्या विकासासाठी नितीन पाटील युवा मंचाची स्थापना\nदेशातील ‘आयआयटी’,’एनआयटी’ व ‘आयआयएम’ प्रवेश क्षमतेत २५ टक्‍क्‍यांनी वाढ\nकेंद्र सरकारचा आधार कार्डबाबत मोठा निर्णय, बँकेत खातं उघडण्यासाठी आता आधार कार्ड बंधनकारक\nकरुणानिधींच्या पार्थिवाचं मरीना बीचवरच होणार दफनविधी – मद्रास हायकोर्ट\nछत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे २४ जवान शहीद\nकरोळे येथील सुरेश गेजगे यांच्या मृत्यूला जबाबदार कोण \nनिलेश राणे यांचा जाहीरनामा प्रसिद्ध\nरत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये निलेश राणे यांच्याच नावाची चर्चा\nमाझ्या तरुण मित्रांनो, आपण देऊया तरुण उमेदवारालाच संधी\nउत्तर मध्य मुंबईतून सामाजिक कार्यकर्त्या जॉय भोसले यांचा उमेदवारी अर्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/talegaon-thruseday-organised-cancer-treatment-health-camp-85164/", "date_download": "2019-07-22T12:09:14Z", "digest": "sha1:Y6JYDEKUY22XRU3XUG6VQ5TOYHVUXO6D", "length": 5590, "nlines": 84, "source_domain": "mpcnews.in", "title": "Talegaon : महिलांसाठी गुरुवारी कर्करोग उपचार शिबिराचे आयोजन - MPCNEWS", "raw_content": "\nTalegaon : महिलांसाठी गुरुवारी कर्करोग उपचार शिबिराचे आयोजन\nTalegaon : महिलांसाठी गुरुवारी कर्करोग उपचार शिबिराचे आयोजन\nएमपीसी न्यूज – एम.आय.एस.ई.आर वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय यांच्यावतीने महिलांसाठी कर्करोग निदान तसेच उपचार शिबिर आयोजित केले आहे.\nतळेगाव दाभाडे येथील एम.आय.एम.ई.आर. वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयेथील अपघात विभागात हे शिबिर गुरुवारी दि. ३१ जानेवारीला सकाळी नऊ ते दुपारी चारपर्यंत आयोजित केले आहे.\nयात तज्ञ डॉक्टरांचा सल्ला, उपचार, शस्त्रक्रिया आणि किमोथेरपी सवलतीच्या दरात मिळणार आहे. तरी या शिबिराचा महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.\nPimpri: पवना, इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाचे सादरीकरण\nPimpri : चिखलीत तीन फेब्रुवारीला हिंदु राष्ट्र-जागृती सभा\nChinchwad : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मोबाईल पळवला\nBhosari : आयएएस स्पर्धा पूर्व परीक्षेला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद; युवासेना भोसरी…\nPimpri : भविष्यातील प्राणवायूची गरज भागविण्यासाठी आज झाडे लावून जोपासण्याची गरज…\nPimpri : हक्काचे एकवीस टीएमसी पाणी मिळविणारच – डॉ. प्रा. तानाजी सावंत\nHinjawadi : सुपर मार्केटचे शटर उचकटून रोकड लंपास\nPimpri : पिंपरी-चिंचवड शहरातून दुचाकी, कारसह पळविताहेत मालवाहतूक टेम्पो\nPimpri : भविष्यातील प्राणवायूची गरज भागविण्यासाठी आज झाडे लावून जोपासण्याची गरज – श्रीलक्ष्मी ए\nPimpri : हक्काचे एकवीस टीएमसी पाणी मिळविणारच – डॉ. प्रा. तानाजी सावंत\nPune : अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील फुलारी यांना राज्य शासनाचा ‘वनश्री पुरस्कार’ जाहीर\nPimpri : अत्याधुनिक सुविधांनी सजणार नेहरुनगर येथील बौद्ध विहार\nBhosari : लायन्स क्लब ऑफ भोजापूर गोल्डच्या अध्यक्षपदी मुकुंद आवटे\nChinchwad: चिंचवड येथील विरंगुळा केंद्रासाठी वास्तुविशारदाची नेमणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://yogeshkhajandar.com/tag/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE/page/4/", "date_download": "2019-07-22T12:56:00Z", "digest": "sha1:LO4GPADIAEXSXA374KTM3OIDLMMN326N", "length": 50280, "nlines": 356, "source_domain": "yogeshkhajandar.com", "title": "कविता – Page 4 – Yogeshkhajandar's Blog", "raw_content": "\nकथा , कविता आणि बरचं काही …\n©या ब्लॉगवर असलेल्या सर्व कथा, कविता आणि लेख यांचे हक्क लेखक योगेश खजानदार यांच्याकडे आहेत. ब्लॉगवर असलेल्या कथा, कविता , लेख यांचा वापर कोणत्याही व्यावसायिक गोष्टींसाठी करू नये ,ब्लॉगवर असलेले मजकूर कुठेही copy paste करू नयेत. ही विनंती .. धन्यवाद©\nनकळत शब्द बोलू लागले ..\nकित्येक वर्ष झाली, मी Yogesh khajandar’s Blog (Yk’s Blog ✍️) नावाने ब्लॉग लिहीत आहे. कित्येक कविता , कथा , काही मनातले विचार मी या ब्लॉग मार्फत मांडले. कधी लिखाण अगदी सहज झालं. तर कधी कित्येक शोधूनही काहीच भेटले नाही. माझ्या कविता वाचकांना आवडल्या , खूप लोक या ब्लॉगचे नियमित वाचकही झाले आणि या सगळ्यांच्या प्रतिसादामुळे या एवढ्या वर्षात मला खूप काही या ब्लॉगमध्ये बोलता आले. आता इतकं लिहूनही काही माझे मित्र ,वाचक मला म्हणाले ,की तुम्ही एखाद पुस्तक का प्रकाशित करत नाहीत.. तर त्यांना एवढच म्हणावंसं वाटतं, की प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ यावी लागते. तसचं माझ्या पुस्तकाचं ही होईल.\nलिहिताना मला खूप वेळा काय लिहावं असा प्रश्न कधीच पडला नाही, कारण मनात आहे ते लिहायचं या एका विचाराने मी लिहीत रहायचो. सुरुवात केली तेव्हा छोट्या छोट्या कविता मी ब्लॉग मध्ये शेअर करत राहिलो. तेव्हा लिखाण ही एवढं चांगलं नसायचं. वाचनाची प्रचंड आवड, त्यामुळे आपसूकच लिखाण व्हायचं. सुरुवातीच्या काही काळात अगदी दोन ते तीन कडव्याची एखादी कविता व्हायची. पण पुढे लिखाण वाढत गेलं आणि आज कित्येक कविता लिहिल्या, त्यानंतर पुन्हा थोड मागे पहावसं वाटल ते त्या सुरुवातींच्या कवितेकडे. अगदी सहजच…\nखरंतर लिखाण का करावं हा महत्त्वाचा प्रश्न खूप लोकांना पडतो, मलाही वाटायचं लिखाण का करावं पण मी खूप काही विचार केला नाही याचा, कारण उत्तर अगदी सहज मिळालं. मनात जे काही आहे त्याला वाट मोकळी करून द्यायची आणि त्यानंतर भेटणारा तो मनाचा हलकेपणा तो म्हणजे खरा लिखाणाचा आनंद असतो हे त्यावेळी कळलं. म्हणजे कथा अगदी आपल्यातल्या असाव्या अस वाटायचं. लिखाण थोडं अलंकारिक भाषेत असावं, पण भाव मात्र अगदी वाचकाच्या मनाला स्पर्श करून जायला हवे असं लिहायचं. आणि म्हणूनच आजपर्यंत लिखाण करताना ,कथा लिहिताना. त्यातील नायक , नायिकेचे मन ,ती व्यक्तिरेखा मी कधीतरी कुठेतरी अनुभवलेली असायची, आणि ते पात्र लिहिताना त्या व्यक्तीचा मला तिथे उपयोग व्हायचा, त्यामुळे कथा अजुन जिवंत व्हायची. असं म्हणतात की खूप पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा माणसं वाचावी, या जगाला अजुन जवळून पाहिल्याचा अनुभव आपल्याला नक्कीच त्यातून भेटतो आणि त्याचा उपयोगही कधीतरी होतो.\nया सगळ्या गोष्टी अनुभवताना, काही कथा लिहिताना, आपल्यातला त्या मनाला, कोणत्याही पात्रावर प्रेम करू द्यायचं नाही हा विचार मात्र मी नेहमी करायचो. म्हणजे त्या कथेला पूर्ण न्याय मिळाला पाहिजे हे महत्त्वाचं. नाहीतर ती कथा एकांगी व्हायची भिती असायची. पण कितीही प्रयत्न केला, तरी एखाद्या तरी पात्राच्या प्रेमात पडायचं, अगदी नकळत‌च , मग आपणच आपल्या लिखाणाच्या प्रेमात जर नाही पडलो तर त्या लिखाणाचा काय उपयोग … असही तेव्हा वाटायचं आणि तसचं झालं, खूप साऱ्या कविता मनात घर करून बसल्या. कित्येक कडवी मनात शब्दांशी झुंज करत राहिले, आणि त्यामुळेच लिखाण आपल्या स्वतःच्या आनंदासाठी करावं हे कळायला लागले.\nअगदी तेव्हापासून ते आजपर्यंत लिखाण फक्त आपल्याला आनंद मिळावा या उद्देशानेच लिहीत राहिलो. एखाद्या वेळी परिस्थितीचा राग यायचा , माणसांचा राग यायचा तो या शब्दांच्या रुपात बाहेर पडू लागला. मनात कोणी घर करून बसले तर तेही हळूच कवितेतून डोकावून त्याच्यासाठी लिहिलेल्या कविता वाचू लागले. असे खूप काही शब्द बोलू लागले. जिवंत होऊ लागले. आणि मलाच विचारू लागले की, हे शब्दांच जग सत्य आहे की आभास पण याच उत्तर कधीच मला मिळालं नाही. कारण सत्य लिहावं तर ते आभास वाटू लागले आणि आभासाच्या मागे जावे तर सत्य दिसू लागले. पण हे बोलले काहीच नाही. कारण शब्दांचे जग तुमच्या विचारांवर ठरते हे कळू लागले.\nया जगात फिरताना आपल्या जवळच्या लोकांना ते खूप जवळुन पाहु लागले .. माझ्याच लोकांना पुन्हा पुन्हा लिहू लागले …शब्द नकळत आपलेसे होऊ लागले \nPosted on December 29, 2018 December 29, 2018 Categories आठवणी, मनातले शब्द, मराठी भाषा, मराठी लेख, विचारTags आपली माणसं, आपुलकी, कविता, कविता आणि बरंच काही, चांगले विचार, नातं, प्रेम, भावना, मन, मनातल्या भावना, मराठी, मराठी कविता, मराठी ब्लाॅग, मराठी संस्कृती, महाराष्ट्र, लिखाण, वाचक, समाज, समाधान, सुख23 Comments on नकळत श���्द बोलू लागले ..\nसांग सांग सखे जराशी..\nसांग सांग गार वारा उगाच तुला छळतो का\nरित्या रित्या तुझ्या मिठीस माझी आठवण देतो का\nबघ बघ ते अभाळ तुझ्यासाठी बरसेल का\nमाझ्या आठवणींचा पाऊस जरा तुझ्यासाठी आणेल का\nनाही नाही म्हणता म्हणता ती वाट तुझ बोलेल का\nमाझ्या गावास येण्यासाठी सोबत तुझी करेल का\nथांब थांब सखे जराशी काही तरी विसरतेस का\nप्रेम आहे तुझे माझ्यावर खरचं तू म्हणतेस का\nखरं खरं सांगता सांगता हलकेच तू हसतेस का\nमनातल्या भावना कळताच अलगद तू लाजतेस का\nकुठे कुठे पाहता आता ते गंध सर्वत्र पसरले का\nतुझ्या मनात प्रेमाचे हे फुलं खरंच बहरले का\nनको नको वाटते जरी ते हृदय ऐकत नाही का\nतुझ्या मनात नाव माझे सतत लिहिले जाते का\nएका एका क्षणात आता मीच मी उरलो का\nमाझ्याविना क्षणांची तुझ भिती आता वाटते का\nसांग सांग गार वारा उगाच तुला छळतो का…\nPosted on December 25, 2018 Categories अव्यक्त प्रेम, आठवणी, कविता, कवितेतील ती, प्रेम, प्रेम कविता, मनातले शब्द, मनातल्या कविता, मराठी कविता, मराठी भाषा, विरहTags अव्यक्त प्रेमाची गोष्ट, आठवण, आठवणी, ओढ, कविता, कविता आणि बरंच काही, क्षण, नातं, प्रेम, प्रेम मनातले, भावना, भिती, मनातल्या कविता, मनातल्या भावना, मराठी, मराठी कविता, हरवलेली वाटLeave a comment on सांग सांग सखे जराशी..\nअल्लड ते हसू …✍️\nअल्लड ते तुझे हसू मला\nकधी खूप बोलले माझ्यासवे\nबावरले ते क्षणभर जरा नी\nअल्लड ते हसू मला का\nपुन्हा तुझ्यात हरवून बसले\nबोलले त्या नजरेस काही\nमनात ते साठवून ठेवले\nअल्लड ते हसू मला का\nपुन्हा नव्याने बहरताना दिसले\nकधी त्या चांदणी सवे\nपाहणारे जणू मज वाटले\nमंद ते उनाड वारे जणू\nगालातल्या खळीस पाहून का\nपुन्हा नव्याने प्रेमात पडले\nअल्लड ते तुझे हसू मला का\nनव्याने पुन्हा भेटले …\nPosted on December 23, 2018 Categories आठवणी, आठवणीतल्या कविता, ओढ, कविता, कवितेतील ती, प्रेम, प्रेम कविता, मनातल्या कविता, मराठी कविता, मराठी भाषाTags आठवण, आनंद, ओढ, कविता, कविता आणि बरंच काही, क्षण, नात, नातं, प्रेम, भावना, मन, मनातल्या कविता, मनातल्या भावना, मराठी, मराठी कविता, वाट, संध्याकाळी, स्पर्श, हास्य2 Comments on अल्लड ते हसू …✍️\n“मनातले सखे कितीदा सांगुनी\nप्रेम तुझ माझे कळलेच का नाही\nहळव्या क्षणांची ती साथ तुझ भेटून\nत्या डोळ्यात तू शोधलेच का नाही\nउरल्या या मिठीत माझ्या प्रेमाचा जणू गंध\nतुझ्या श्वासात तू कधी ओळखलाच का नाही\nभेटीस ती ओढ जणू छळतात ते पंख\nत्यास तू कधी मुक्त जणू केलेच का नाही\nसांग तू आता सांगू तरी काय आता\nरित्या त्या मार्गावर तू दिसलीच का नाही\nभेटली एक झुळूक बोलली मझ कित्येक\nतुझ्या स्वप्नातले गाव तेव्हा भेटले का नाही\nबरसल्या बेफाम पावसाच्या सरी अनेक\nचिंब तुला पाहून अश्रुसवे बोलल्या का नाही\nरंगवून कित्येक रंग आकाशातले ते इंद्रधनुष्य\nतुझ्या नी माझ्या प्रेमाचे चित्र काढले का नाही\nहात हातात घेऊन हळुवार ते डोळे भरून\nअलगद ते तुझ पाहताना दिसलेच का नाही\nमाझे मलाच शोधताना उगा आरशात पाहताना\nशोधूनही मला तेव्हा मी भेटलोच का नाही\nसांग सखे एकदा ,\nमनातले तुला कितीदा सांगुनी\nप्रेम तुझ माझे कळलेच का नाही …\nPosted on December 17, 2018 Categories आठवणी, आठवणीतल्या कविता, ओढ, कविता, कवितेतील ती, प्रेम, प्रेम कविता, मनातल्या कविता, मराठी भाषा, विरहTags आठवण, आठवणी, ओढ, कविता, कविता आणि बरंच काही, क्षण, नात, नातं, प्रेम, मन, मनातल्या कविता, मनातल्या भावना, मराठी, मराठी कविता, मराठी संस्कृती, वाट, संध्याकाळ, संध्याकाळी, सुख, हरवलेली वाट2 Comments on सांग सखे …🤔\n“न उरल्या कोणत्या भावना\nशेवट असाच होणार होता\nवादळास मार्ग तो कोणता\nत्यास विरोध कोणता होता\nराहिल्या तुटक्या काहीं आठवणी\nत्यास आधार काहीच नव्हता\nकोणताच अर्थ उरला नव्हता\nकाही शिल्लक ते मनात आहे\nतोच सारा आधार होता\nसांगू तरी कोणास आता\nआपुल्यांचा चेहरा हरवला होता\nमाझ्यातील तो आज का\nकित्येक प्रश्न विचारत होता\nवादळात साथ सोडली त्यास\nकोणता दोष देत होता\nउध्वस्त हे नात्यातील मज का\nकित्येक चेहरे दाखवत होता\nखऱ्या खोट्या वचनास मग तो\nक्षणात नाहीसे करत होता\nएकांतात उरल्या मला का\nउरल्याच न कोणत्या भावना\nमग,शेवट असाच होणार होता …\nPosted on December 9, 2018 Categories आठवणी, आठवणीतल्या कविता, उध्वस्त, कविता, कवितेतील ती, प्रेम, प्रेम कविता, मनातल्या कविता, मराठी कविता, विरहTags अनोळखी चेहरा, आठवणी, ओढ, कविता, कविता आणि बरंच काही, क्षण, चेहरा, नात, नातं, भावना, मन, मनातल्या कविता, मनातल्या भावना, मराठी, मराठी कविता, वादळात, हरवलेली वाट3 Comments on उध्वस्त वादळात..✍️\nविरुद्ध ..✍ (कथा भाग १)\n“माझ्यासारख्या सुखी माणसाच्या आयुष्यात काय हवं होतं, पुरेसा पैसा , सोबतीला चार मित्र आणि आपल्यावर प्रेम करणारे आपली माणसं.. होना मग सार मिळुनही एका क्षणात उधळून का जावं ..काहीच कळतं नाही ही कथा माझी आहे ���ाझ्या आयुष्याची व्यथा सांगणारी आहे माझ्या आयुष्याची व्यथा सांगणारी आहे हो विश्वासाला तडा जाणारी आहे हो विश्वासाला तडा जाणारी आहे सांगू की नको या निर्णयावर मी होतो सांगू की नको या निर्णयावर मी होतो पण अखेर सांगतोच आहे पण अखेर सांगतोच आहे मी तरी कोणापुढे मनमोकळ बोलायचं .. मी तरी कोणापुढे मनमोकळ बोलायचं ..\nया कथेची सुरुवात होते ती माझ्या लग्नानंतरच्या काही दिवसापासून ..\n आज आपण थोड बाहेर जायचं का ” मी म्हणजे सुहास तिला विचारत होता.\n” प्रिया सुहासकडे पाहत म्हणाली.\n“आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे ” सुहास तिच्या डोळयात पाहत म्हणाला.\n असल्या फालतू गोष्टींसाठी माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये ”प्रिया रागात बोलली आणि निघून गेली.\n“मला तुझं हे उत्तर माहीत होत प्रिया आणि मला हेही माहीत आहे की तुझ्या मनाविरुध्द तूझं लग्न माझ्याशी केलं गेलं ते आणि मला हेही माहीत आहे की तुझ्या मनाविरुध्द तूझं लग्न माझ्याशी केलं गेलं ते पण त्याची शिक्षा माझी काहीच चूक नसताना मला देते आहेस पण त्याची शिक्षा माझी काहीच चूक नसताना मला देते आहेस हे कधी तरी जाणून घे तू हे कधी तरी जाणून घे तू ” पाठमोऱ्या जाणाऱ्या प्रियाकडे सुहास बघून बोलत होता. तिने सगळे ऐकूनही त्याकडे दुर्लक्ष केलं.\n खरतर याच काही कळतचं नाही मला. त्याच्या सारखं वागल तरी ते वाहवत घेऊन जात आणि त्याच्या विरुध्द वागल तरी ते नाराज होतं.. मग वागावं तरी कसं आणि समजून तरी काय घ्यावं .. की आपल्या मनाला काही किंमतच नाही. प्रिया.. आणि समजून तरी काय घ्यावं .. की आपल्या मनाला काही किंमतच नाही. प्रिया.. कधी तिने मला जाणून घेतलच नाही. मग कशासाठी हे सगळं.. कधी तिने मला जाणून घेतलच नाही. मग कशासाठी हे सगळं.. ” सुहास शांत बसून कित्येक वेळ आपल्या मनातल्या विचारांशी भांडत होता. तसाच कित्येक वेळ बसून होता.\n“प्रियाशिवाय तरी कोण आहे माझ्या आयुष्यात, ही करोडोंची संपत्ती , हा बंगला , या गाड्या मला एकट्या का वाटाव्या .. .. मी प्रियाला पहिल्या वेळी जेव्हा पाहिलं तेव्हाच तिच्या प्रेमात पडलो होतो. आणि सार आयुष्य तिच्यासाठी जगायचं अस ठरवलंही होत .. .. मी प्रियाला पहिल्या वेळी जेव्हा पाहिलं तेव्हाच तिच्या प्रेमात पडलो होतो. आणि सार आयुष्य तिच्यासाठी जगायचं अस ठरवलंही होत ..पण झाल भलतचं काही..पण झाल भलतचं काही.. उरल्या फक्त काही आठवणी ज्या ना मला सुखावून जातात ना तिला.. उरल्या फक्त काही आठवणी ज्या ना मला सुखावून जातात ना तिला..\nखिडकीच्या जवळ बसून सुहास स्वतः ला हरवून जात होता, पण तेवढ्यात दरवाजाचा आवाज झाला. सुहास धावत खोलीच्या बाहेर गेला. पाहतो तर प्रिया जमिनीवर कोसळली होती.\n “सुहास तिला उठवू लागला.\n“आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहेना .. तो साजरा करत होते .. तो साजरा करत होते .. ” प्रिया दारूच्या नशेत बोलत होती.\n प्रिया तू दारू पिऊन आली आहेस \n तुला आवडणार नाही माहितेय मला.. पण तरी मी दारू पिऊन आले पण तरी मी दारू पिऊन आले ” धडपड करत प्रिया उठून उभा राहिली. हसत हसत खोलीत निघून गेली.\n” सुहास स्वतःकडे बाजूच्या आरशात पाहतच म्हणाला. डोळ्यातून येणारा एक अश्रू हसतच जमिनीला मिळाला. कोणाला काहीही न सांगता.\nमाझ्या आणि प्रिया मध्ये कधी प्रेम झालचं नाही. मी केलं तिच्यावर पण तिने कधी केलंच नाही. आणि मनमोकळेपणाने कधी मला ती बोललीच नाही.काय सलते आहे मनात ते तरी सांगावं ना मला एकदा .. पण तेही नाही .. नात तोडायच नाही तर जपते तरी कशाला ती नात तोडायच नाही तर जपते तरी कशाला ती समाजाच्या लाजे खातर की पुन्हा नव्याने नात्याची सुरुवात करावी लागेल म्हणून.. समाजाच्या लाजे खातर की पुन्हा नव्याने नात्याची सुरुवात करावी लागेल म्हणून.. तिच्या मनात काय चालले आहे काही कळत नाही.\nपण रात्रीच्या त्या अंधारात माझ्यातील पुरुष जागा होतो. आणि मला म्हणतो की काय ऐकून घेतोस तीच तू तू पुरुष आहेस ना तू पुरुष आहेस ना मग उठ जा खोलीत त्या, आणि ठणकावून सांग तिला मग उठ जा खोलीत त्या, आणि ठणकावून सांग तिला या क्षणी या पलंगावर तुझ्यासोबत मी असायला हवा.. या क्षणी या पलंगावर तुझ्यासोबत मी असायला हवा.. नव्हे नवरा म्हणून माझा तो अधिकार आहे नव्हे नवरा म्हणून माझा तो अधिकार आहे उठ सुहास ” पण मन वाईट आहे .. कारण ते वाहवत घेऊन जात ..पण मनाविरुध्द वागून तरी काय मिळवलं मी.. कारण ते वाहवत घेऊन जात ..पण मनाविरुध्द वागून तरी काय मिळवलं मी.. काहीच नाही .. मग त्या मनाविरुद्ध वागून मला अखेर भोगावचं लागलं ना. काहीच नाही .. मग त्या मनाविरुद्ध वागून मला अखेर भोगावचं लागलं ना.. आज दारूच्या नशेत ती माझ्या समोर आली आणि मी तिला काहीच बोलू शकलो नाही. तुझ्यावर माझ कधीच प्रेम नव्हतं आणि नसणार आहे . आज दारूच्या नशेत ती माझ्या समोर आली आणि मी तिला काहीच बोलू शकलो नाही. तुझ्यावर माझ कधीच प्रेम नव्हतं आणि नसणार आहे अस ती बोलताना मी गप्प राहण्या शिवाय काहीच केलं नाही… अस ती बोलताना मी गप्प राहण्या शिवाय काहीच केलं नाही… ना कधी मी तिचा नवरा आहे म्हणून बळजबरिणे तिच्या सोबत क्षण घालवले ना कधी मी तिचा नवरा आहे म्हणून बळजबरिणे तिच्या सोबत क्षण घालवले नाही ना मग तरीही तिला माझ प्रेम कळालं नाही.. खऱ्या प्रेमाची काहीच किंमत नाही खऱ्या प्रेमाची काहीच किंमत नाही ” सुहास विचारांच्या तंद्रीत होता आणि तिकडे रात्रीच्या अंधारावर किरणांनी विजय मिळवला होता.\nरात्रीच्या त्या प्रसंगात आपण खरंच चुकीचं वागलो असं बहुतेक प्रियालही वाटत होतं. ती पलंगावरून उठली आणि थेट सुहास बाहेरच्या खुर्चीत बसला होता त्याच्याकडे गेली.\n“माझ जरा काल चुकलंच .. “पाठमोऱ्या सूहासकडे पाहून प्रिया म्हणाली.\nसुहास खुर्चीवरून उठला तिच्याकडे बघत तो फक्त हसला आणि म्हणाला.\n बस मी तुला चहा देतो करून \n ” प्रिया त्याच्याकडे पाहत म्हणाली.\n आणि मलाही घ्यायचाच आहे थोडा \n” प्रिया होकारार्थी मान डोलवत म्हणाली.\nसुहास स्वयंपाक घरात जाऊ लागला. अचानक त्याची नजर खाली पडलेल्या एका कागदावर जाते. कुतूहलाने तो कागद सुहास उचलून घेतो आणि स्वयंपाकघरात जातो. प्रियाला आणि त्याला दोन कप चहा तो करू लागतो. चहा करण्याच्या नादात तो कागद तसाच बाजूला ठेवला जातो.\nबाहेर दोन कप चहा घेऊन येत सुहास प्रियाच्या त्या सुंदर चेहऱ्याकडे पाहत राहू लागला. तिच्या जवळ येत तिला चहाचा कप देत तो म्हणाला.\n“तुला हवं असेल तर तू आई बाबांकडे जाऊ शकतेस तुझ्या \nसुहासच्या या बोलण्याकडे आश्चर्य चकित होऊन प्रिया पाहू लागली आणि म्हणाली.\n त्याची काही गरज नाहीये .. ” एवढंच बोलून प्रिया चहाचा कप घेऊन खोलीत गेली.\nखोलीत येताच आपल्या पर्स मध्ये ती पाहू लागली. कित्येक वेळ शोध घेऊनही तिला हवं ते मिळत नव्हतं. ती खोलीतून बाहेर आली. बाहेर पाहू लागली. आणि समोर आलेल्या सुहासला पाहून शांत झाली.\nसुहास ती काहीतरी शोधते आहे हे पाहून विचारू लागला.\n“काही शोधते आहेस का\n ” एवढंच म्हणून प्रिया पुन्हा खोलीत निघून गेली.\nखोलीत येताच पुन्हा शोधू लागली.\n“इथेच असायला हवी ती चिठ्ठी सापडत नाहीये ” शोधून शोधून थकलेली प्रिया स्वत:ला म्हणू लागली. तिच्या चेहऱ्यावर चिंता वाढू लागली.\nPosted on October 19, 2018 Categories आठवणी, कथा, प्रेम, मराठी लेखTags आठवण, ओढ, कविता, क्षण, नात, नातं, मन, मराठी, मित्र, वाट, संध्याकाळी, स्पर्श4 Comments on विरुद्ध ..✍ (कथा भाग १)\nविशाल आता अस्वस्थ झाला होता. प्रिती त्याला भेटायला येणार हे कळल्या पासून त्याच मन कशातच लागतं नव्हते.\n“तुझ्या शब्दाचा आधार होता प्रिती मला पण मनात असूनही तू मला कधी भेटूच नये असच वाटलं मला पण मनात असूनही तू मला कधी भेटूच नये असच वाटलं मला कदाचीत माझा स्वार्थ असेल यामध्ये कदाचीत माझा स्वार्थ असेल यामध्ये किंवा स्वतःला तुझ्यापासून लपवण्याची ही धडपड किंवा स्वतःला तुझ्यापासून लपवण्याची ही धडपड माझी ही अवस्था का झाली हे सांगण्याची ताकद माझ्यात नाहीये माझी ही अवस्था का झाली हे सांगण्याची ताकद माझ्यात नाहीये ” विशाल मनात कित्येक विचार करत होता.\nविचारांच्या तंद्रीत विशाल झोपी गेला. रात्रभर मारिया त्याच्या जवळच बसून होती. विशालची तब्येत नाजूक होत होती.\n” मारिया बसल्या जागीच झोपून गेली होती. उठल्या उठल्या तिने विशालला हाक दिली.\nविशाल किंचित डोळे उघडून मारियाकडे पाहू लागला.\n ” मारिया उठून बाहेर जाऊ लागली.\nतेवढ्यात विशालने मारियाला नकारार्थी मान हलवली.\n ” मारिया डोळ्यातले अश्रू पुसत बोलू लागली.\nपुसट अश्या आवाजात विशाल हळू बोलू लागला.\n” विशालच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.\n” भरल्या आवाजात मारिया बोलत होती.\nविशालने फक्त होकारार्थी मान हलवली. मारिया कित्येक वेळ तिथेच बसून आसवे गाळत होती. विशालची ही अवस्था तिला पाहवत नव्हती. तिने विशालचा विरोध असतानाही डॉक्टरांना बोलावले. पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही. डॉक्टरांनी परिस्थिती नाजूक असल्याचं सांगितलं. अशात कित्येक दिवस गेले. रोजचा दिवस फक्त कित्येक आठवणी घेऊन येत होता. विशाल अडकत अडकत बोलू लागला होता. पण परिस्थिती नाजूक होती. मारियाला फक्त विशाल नीट व्हावा एवढचं वाटत होत. त्याच्याशिवाय तिच्या आयुष्यात कोणीच नव्हते. कसाही असला तरी तो तिच्यासाठी आधार होता. रक्ताचा नसला तरी मुलापेक्षा कमी नव्हता.\n“माझे श्वास आज माझ्याशीच का भांडत आहेत आठवणीतल्या तुला माझ्या नजरेसमोर आणत आहेत आठवणीतल्या तुला माझ्या नजरेसमोर आणत आहेत पण तू येणार, तुझ्या निरंजनाला भेटायला येणार म्हणून कदाचित ते श्वास त्या विधात्याला थोड्या अजून क्षणाची भीक मागत आहेत पण तू येणार, तुझ्या निरंजनाला भेटायला येणार म्हणून क���ाचित ते श्वास त्या विधात्याला थोड्या अजून क्षणाची भीक मागत आहेत तो निष्ठुर नाहीये खऱ्या प्रेमाची त्यालाही कदर आहे तो नक्कीच माझ्या श्र्वासांच गाऱ्हाणं ऐकेल तो नक्कीच माझ्या श्र्वासांच गाऱ्हाणं ऐकेल ” विशाल श्वास आणि क्षण यातील अंतर पाहत होता. स्वतःतच गुंतला होता.\n“कित्येक वर्षांपूर्वी विशालला भेटण्याची ओढ अशीच होती मला त्या बागेत कित्येक वेळ मी त्याची वाट पाहिली त्या बागेत कित्येक वेळ मी त्याची वाट पाहिली पण तो आलाच नाही पण तो आलाच नाही पुन्हा ना त्याच कधी पत्र आले पुन्हा ना त्याच कधी पत्र आले ना कधी त्याने मला भेटायला बोलावलं. पण मी त्याला दोष देणार नाही , कधीच नाही ना कधी त्याने मला भेटायला बोलावलं. पण मी त्याला दोष देणार नाही , कधीच नाही माझा विशाल असा कधीच नव्हता माझा विशाल असा कधीच नव्हता आणि नाहीच त्याच्यासाठी लिहिलेल्या कित्येक कविता कथा यांचे भाव, ते लिहीत असतानाचे माझे विचार, अचूक कोणी ओळखले असतील तर ते निरंजन ने ” प्रिती आज निरांजानाला भेटायला निघाली होती.\n“आयुष्याची कित्येक वर्ष या पोराने इथेच या खोलीत काढली. ना कोणी येत भेटायला , ना कोणी जात फक्त त्याच्या आठवणींची काय ती सोबत त्याला फक्त त्याच्या आठवणींची काय ती सोबत त्याला आयुष्य कुठेतरी चांगलं जात होत तेव्हा नशिबाने सारेच हिरावून घेतले आयुष्य कुठेतरी चांगलं जात होत तेव्हा नशिबाने सारेच हिरावून घेतले पण नियती कदाचित हसून म्हटली असेल, थांब अजून तुला तिला पहायचं आहे पण नियती कदाचित हसून म्हटली असेल, थांब अजून तुला तिला पहायचं आहे आणि म्हणूनच कदाचित प्रिती त्याला पाहायला येते आणि म्हणूनच कदाचित प्रिती त्याला पाहायला येते पण गॉड, माझ्या या पोराला तिला भेटू दे पण गॉड, माझ्या या पोराला तिला भेटू दे प्रितीची आणि त्याची भेट लवकर होऊ देत प्रितीची आणि त्याची भेट लवकर होऊ देत ” मारिया स्वयंपाक घरात देवाला प्रार्थना करत होती.\nतेवढ्यात बाहेरून कोणीतरी आवाज दिला. मारिया पटकन बाहेर गेली. एक सुंदर स्री समोर उभी होती. मारिया समोर येताच ती बोलू लागली.\n“हे निरंजन देशमुख यांचच घर ना ” मारियाने क्षणात प्रितीला ओळखलं.\nती काहीच न बोलता प्रितीला आत येण्यास खुणावत होती. प्रिती घरात येताच तिलाही थोडे नवल वाटले. तिथे समोरचं तिने लिहिलेले पुस्तक ठेवले होते.\n“आपण चहा घेणार की कॉफी” मारिया पाण्याचा ग्लास तिच्या हातात देत म्हणाली.\n मला खरतर निरंजन यांना भेटायचं होत ते आहेत का ” प्रिती मारियाकडे पाहून बोलू लागली.\n ” मारिया डोळ्यात आलेले पाणी लपवत म्हणाली आणि पुढे म्हणाली.\n “. मारिया असे म्हणताच प्रिती तिच्या मागे जाऊ लागली.\nखोलीचा दरवाजा उघडताच प्रिती आणि मारिया खोलीत आले. पलंगावर पडलेल्या विशालकडे पाहताच प्रिती निशब्द झाली. डोळ्यातले अश्रू अगदी मनसोक्त वाहू लागले. प्रिती विशालला बिलगली.\n” तिच्या चेहऱ्यावरचे कित्येक भाव बदलले.\n प्रिती तू ज्याला निरंजन समजतं होतीस तो तुझा विशालच आहे ” मारिया तिला सावरत बोलू लागली.\n“हे काय झालं तुला विशालतुझी ही अवस्था आणि मला काहीच माहीत नाही तुझी ही अवस्था आणि मला काहीच माहीत नाही अस का केलस तूअस का केलस तू तुला मला कधी भेटावसं वाटलं नाही, की तुला अस पाहून मी तुला दुरावेल अस वाटलं तुला मला कधी भेटावसं वाटलं नाही, की तुला अस पाहून मी तुला दुरावेल अस वाटलं का विशाल का लपवलसं सार हे माझ्यापासून ” प्रिती कित्येक मनातले भाव बोलत होती. आपल्या मनातल सांगत होती. बोलत होती.\n” विशालच्या या तुटक बोलण्याने प्रिती शांत झाली.\nमारिया प्रितीला खोलीतून बाहेर घेऊन आली. प्रितीला सावरत ती तिला खूप काही सांगू लागली.\n हे कस आणि कधी झालं माझा विशाल असा कधीच नव्हता माझा विशाल असा कधीच नव्हता आज त्याची ही अवस्था पाहून मला खरचं कळत नाहीये काही आज त्याची ही अवस्था पाहून मला खरचं कळत नाहीये काही ” प्रिती अगदिक होऊन बोलू लागली.\n“हे कधी आणि का झालं हे काहीच आता विचारू नकोस प्रिती हे काहीच आता विचारू नकोस प्रिती कदाचित विशालला तुझी आता जास्त गरज आहे कदाचित विशालला तुझी आता जास्त गरज आहे ” मारिया आपला हुंदका दाबत म्हणाली.\n“त्याच्याकडे जास्त वेळ नाहीये \nअसे म्हणताच प्रिती कित्येक वेळ आपले अश्रू गाळत राहिली. आत विशाल जवळ येत ती बोलू लागली.\n“तुला बरं व्हायचं आहे माझ्यासाठी ” प्रिती विशाल जवळ बसली.\nविशाल तिच्याकडे पाहून गालातल्या गालात हसला. तिच्या शेजारी ठेवलेल्या तिनेच लिहिलेल्या पुस्तकाकडे पाहून फक्त तुटक बोलण्याचा प्रयत्न करू लागला.\n” प्रिती त्याला काय म्हणायचं आहे ते पाहू लागली.\nप्रिती ते पुस्तक उचलत म्हणाली.\nविशाल होकारार्थी मान हालवुन हो म्हणाला. प्रिती ते पुस्तक उघडून त्यातली एक ���विता म्हणू लागली.\n“सावरले ते क्षण कालचे\nतुझ्या विरहाने भिजले जरासे\nमज एक भेट हवी तुझी\nसांग त्या मनास तू जरासे\nथांबली वाट ,भीक या श्र्वासांची\nझुळूक विचारते हे कोणते गंधही\nसांग कधी भेट होईल सख्या\nतुझ्या विरहात भान न कशाचे\nउरलास तूच फक्त माझ्यात\nकित्येक आसवात आणि श्वासात\nमी वाट पाहील तुझी अखेर पर्यंत\nउरले मागणे हेच अखेरचे …\nप्रिती स्वतःचे अश्रू अवरत होती. पुस्तकं मिटून ती कित्येक वेळ विशाल जवळ बसून त्याला बोलत होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathikalakar.com/category/videos/movie-trailers/", "date_download": "2019-07-22T11:42:23Z", "digest": "sha1:RSHCLODG26AYRKTMH5OJBLKI4TM5A45V", "length": 5971, "nlines": 63, "source_domain": "marathikalakar.com", "title": " Movie Trailers - मराठी कलाकार", "raw_content": "\nसिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडेची लाँग डिस्टन्स रिलेशनशीप.पहा “मिस यू मिस्टर”सिनेमाचा ट्रेलर.\nबोल्ड मराठी कॉमेडीने भरलेला “टकाटक”ट्रेलर.प्रथमेश परबचा अनोखा अंदाज.\nदमदार संवादाने भरलेल्या”कागर”सिनेमाचा ट्रेलर तुम्ही चुकवलात तर नाही\n“ती and ती”चा ट्रेलर आलाय भेटीला.पहा पुष्कर,प्रार्थना आणि सोनालीचा ट्रँगल.\nमराठी चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी विविध विषयांच्या हटके मांडणीची मेजवानीच. गेल्या काही वर्षात मराठी चित्रपटांचे विषय आणि...\nबघायलाच हवा असा हॉरर,थ्रिलर आणि प्रथम मराठी सायफाय सिनेमाचा ट्रेलर.\nलव्हस्टोरी अथवा एक्शन मुव्हीच्या पलीकडे विचार करून विज्ञानाच्या परिघातील आगळा-वेगळा विषय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं धाडस बॉलिवूड किंवा...\nठाकरे सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर लॉन्च.पाहण्यासाठी क्लिक करा.\nशिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित मच अवेटेड असलेल्या “ठाकरे” सिनेमाचा ट्रेलर आज लॉन्च करण्यात...\nपूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशा दोन भागांत रीलीझ होणार ‘भाई-व्यक्ती की वल्ली’.पहा ट्रेलर.\nमहाराष्ट्राचे भूषण असलेले लोकप्रिय लेखक, गीतकार, संगीतकार, कथाकार, नाटककार, गायक दिग्दर्शक आणि अभिनेते असे अष्टपैलू व्यक्तिमत्व...\nभाऊ कदमच्या विनोदी तडाक्यांनी भरलेला वास्तववादी सिनेमा ‘नशीबवान’.पहा ट्रेलर.\nएक कुटुंबवत्सल सफाई कर्मचारी सर्वसामान्य आयुष्य जगताना अचानक त्याच्या आयुष्यात असं काहीतरी घडतं आणि त्याचं नशीबच...\nविभक्त कुटुंबाची अनोखी कहाणी.पहा सोहळा सिनेमाचा ट्रेलर.\n��जवर विभक्त कुटुंब, नातेसंबधांवर आधारित अनेक सिनेमे रसिकांच्या भेटीस आलेले आहेत. मात्र याच धाटणीवर काहीशी हटके...\nगौतम आणि गौरीच्या संसारात नव्या पाहुण्याची एंट्री.पहा ‘मुंबई- पुणे- मुंबई ३’ चा ट्रेलर.\nएकमेकांशी सतत वाद घालणारे मुंबईकर गौरी आणि पुणेकर गौतम, एकमेकांच्या प्रेमात पडतात. हो- नाही करत लग्नाच्या...\n तर “हे”चार सदस्य झाले नॉमिनेट.वाचा अधिक.\nओळखा बघू ह्या प्रसिद्ध अभिनेत्यालावाचा त्याचा ह्या लूकमागचं कारण.\n“खिचिक”सिनेमाचा लक्षवेधी पोस्टर लॉन्च.वाचा पूर्ण बातमी.\n“तुला पाहते रे”नंतर ईशाला बघा “ह्या”नव्या स्वरूपात\nअच्छा तर “यामुळे”अभिजीतने स्वतःला डांबल होतं अडगळीच्या खोलीतबिगबॉस मराठी सिझन २.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/tag/?tagname=%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE", "date_download": "2019-07-22T12:33:38Z", "digest": "sha1:ZCEB2RLODBB3OL7OQIKTLO5MRFBMQV4Y", "length": 3737, "nlines": 105, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "Bytes of India - Press Release Network", "raw_content": "\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\nअजित डोवाल : गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार\nसुनेच्या लेखणीतून उभे राहिले इंदिरा संतांचे व्यक्तिमत्त्व\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\nपेण, पनवेल, उरण, घारापुरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/kolhapur/police-help-divyang/", "date_download": "2019-07-22T12:55:29Z", "digest": "sha1:HMYS2DL7EAFYKKPQX5K2PVCNIOFYLYZC", "length": 30722, "nlines": 407, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Police Help Divyang | दगडात अडकलेल्या दिव्यांगाला पोलिसाने केली मदत, सहायक फौजदार जयवंत गुरव यांचे कौतुक | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\nसकाळच्या दिल्ली-औरंगाबाद विमानाला प्रवाशांचा प्रतिसाद\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nपंढरपूर यात्रेतून महामंडळाला दिड कोटींचे उत्पन्न\nव्हिडिओ कॉल करत महिलेचा विनयभंग\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; जवळपास १०० जण अडकल्याची शक्यत���\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nएकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nचांद्रयान-2 मोहीम आणि प्रभासचा हा आहे संबंध, त्याने ट्विटरद्वारे मानले आभार\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nआता स्मार्टफोनने कंट्रोल होणार मनुष्याचा मेंदू, 'या' लोकांवर होणार फ्लेक्सिबल चीपचा वापर\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nमराठमोळ्या वीराची कमाल; भारताने विंडीजविरुद्धची मालिका ४-१ ने जिंकली\nवांद्रे- एमटीएनएल इमारतीला लागलेल्या आगीतून ६० जणांची सुटका\nआता भारतात स्टोर होणार TikTok युजर्सचा डेटा\n'येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गाणार'\nमुंबई - चांद्रयान - २ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर अभिनेता शाहरूख खानकडून ट्विटरवरून शास्त्रज्ञांचे मानले अभिनंदन\nवांद्रे येथील एमटीएनएल इमारतीच्या आगीत अडलेल्यांपैकी १५ जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी काढले सुखरूप बाहेर\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nधोनी क्रिकेटपासून दोन महिनेच का लांब राहणार, जाणून घ्या...\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\n SBI मध्ये 'या' पदांसाठी भरती; पगार ७६ हजारांपेक्षा जास्त\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nमराठमोळ्या वीराची कमाल; भारताने विंडीजविरुद्धची मालिका ४-१ ने जिंकली\nवांद्रे- एमटीएनएल इमारतीला लागलेल्या आगीतून ६० जणांची सुटका\nआता भारतात स्टोर होणार TikTok युजर्सचा डेटा\n'येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गाणार'\nमुंबई - चांद्रयान - २ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर अभिनेता शाहरूख खानकडून ट्विटरवरून शास्त्रज्ञांचे मानले अभिनंदन\nवांद्रे येथील एमटीएनएल इमारतीच्या आगीत अडलेल्यांपैकी १५ जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी काढले सुखरूप बाहेर\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nधोनी क्रिकेटपासून दोन महिनेच का लांब राहणार, जाणून घ्या...\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\n SBI मध्ये 'या' पदांसाठी भरती; पगार ७६ हजारांपेक्षा जास्त\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nAll post in लाइव न्यूज़\nदगडात अडकलेल्या दिव्यांगाला पोलिसाने केली मदत, सहायक फौजदार जयवंत गुरव यांचे कौतुक\nPolice help Divyang | दगडात अडकलेल्या दिव्यांगाला पोलिसाने केली मदत, सहायक फौजदार जयवंत गुरव यांचे कौतुक | Lokmat.com\nदगडात अडकलेल्या दिव्यांगाला पोलिसाने केली मदत, सहायक फौजदार जयवंत गुरव यांचे कौतुक\nरस्त्त्यावरील दगडात अडकलेल्या दिव्यांग व्यक्तीची पोलिसाने मदत केली.\nदगडात अडकलेल्या दिव्यांगाला पोलिसाने केली मदत, सहायक फौजदार जयवंत गुरव यांचे कौतुक\nकोल्हापूर - मागे कोणी नाही, दोन्ही पाय निकामे, लाकडी गाड्यावर बसून दोन वेळच्या पोटासाठी भिक्षा मागत रखरखत्या ऊन्हात शहरात फिरायचे, दोन हात हिच त्यांच्या गाड्याची चाके. गजबजलेल्या सीपीआर चौकात सिग्नल सुरु असल्याने ते बाजूच्या खडकाळ रस्त्यावरुन घसपटत निघाले. दगडामध्ये गाड्याचे चाक अडकले. ��ाडा पुढे सरता सरत नव्हता. घामाघुम झालेल्या दिव्यांगाला काहीच सुचत नव्हते. तो ओरडला दगडात अडकलोय ओ, हाकेच्या अंतरावर उभे असलेले वाहतुक शाखेचे सहायक फौजदार जयवंत कृष्णा गुरव यांच्या कानावर हे शब्द पडले. क्षणाचाही विचार न करता त्यांनी त्याचेकडे धाव घेतली. गाड्याची दोरी धरुन त्यांना सहीसलामत चौकातून पुढच्या रस्त्याला सोडले. चेह-यावर स्मितहाष्य आणि नमस्कार करुन दिव्यांग पुढे सरकत गेला. सहायक फौजदार गुरव यांच्या मदतीचे कोल्हापुरच्या नागरिकांकडून कौतुक होत आहे.\nशहरात भवानी मंडप, गंगावेश दत्त मंदिर, आझाद चौक दत्त मंदिर, ओढ्यावरील गणपती, रंकाळा साई मंदिर परिसरात चाळीसी गाठलेले दिव्यांग भिशा मागत फिरत असतात. त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी ऊन्ह, वारा, पासून झेलत ते शहरभर आपल्या लाकडी गाड्यावरुन फिरत असतात. या गाड्याची चाके म्हणजे त्यांचे दोन हात. गाड्यावर बसून दोन्ही हातांनी गाडा पुढे ढकलत ते फिरत असतात. रखरखत्या उन्हात ते आजही शहरात फिरताना दिसतात.\nशनिवारी (दि. २५) सकाळी साडेदहाच्या सुमारास सीपीआर चौकात वाहनधारकांची गर्दी होती. सिग्नल सुरु होता. याठिकाणी शहर वाहतुक शाखेचे सहायक फौजदार गुरव सेवा बजावत होते. प्रत्येकाला पुढे जाण्याची घाई, हॉर्न वाजवित सुसाट वाहने जात होती. सीपीआर चौकात सिग्नल लागल्याने वाहने थांबलेली. सिग्नल कधी सुटतो याची घाई प्रत्येकाला होती. रस्त्यावर वाहने असल्याने लाकडी गाड्यावरुन टाऊन हॉलच्या दिशेने दसरा चौकाकडे जाणारा दिव्यांगाने आपला गाडा रस्त्याच्या बाजूला घेत तो पुढे येऊ लागला. करवीर पंचायत समितीच्या समोरच दगडामध्ये त्याचा गाडा अडकला. तो पुढे सरकतचं नव्हता. त्याचे प्रयत्न संपले. अंग घामाघुम झाले होते. आजूबाजूचे लोक त्याचेकडे बघत होते. परंतु मदतीला कोणीच पुढे येत नव्हते. तो ओरडला, दगडात अडकलोय ओ, हे शब्द हाकेच्या अंतरावर असलेल्या गुरव यांच्या कानावर पडताच त्यांनी मदतीसाठी धाव घेतली. त्याच्या गाडीला बांधलेली दोरी हातामध्ये पकडून गाडा ओढला. चौकाच्या पलिकडे रहदारीमधून त्याला सुखरुप सोडले. रस्त्यावरील नागरिक हे पाहत होते. चौकात थांबलेल्या प्रसाद गवस यांनी हा प्रसंग आपल्या मोबाईलमध्ये टिपला. तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला. पोलीसातील माणुसकीचा ओलावा नागरिकांना दिसून आला आणि गुरव यांचेवर कौतुकाचा वर्षाव झाला.\n‘गुरव मामा’ होणार सेवानिवृत्त\nसहायक फौजदार जयवंत गुरव यांची ३५ वर्ष सेवा झाली. शांत, मनमिळावू असा त्यांचा स्वभाव, नागरिकांना मदत करणे हीच त्यांच्या कामाची पध्दत. ते ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. वाहतूक शाखेमध्ये ‘गुरुव मामा’ म्हणून त्यांची ओळख आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nपोलीस तक्रार केल्याच्या रागातून मारहाण\nमालेगावात महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग\nसेवानिवृत्त लिपिकाकडून पोलिसांना कायद्याचे धडे\nअल्पवयीन चोरट्याने चक्क महिला पोलिसाचाच मोबाईल हिसकावला...मग पुढे काय\nसोन्यावरील सीमाशुल्क वाढल्याने तस्करांना अच्छे दिन\nकाँग्रेस-शिवसेनेला अंतर्गत बंडाळीचे आव्हान\nराज्य नाट्य स्पर्धेचे पारितोषिक वितरण; चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींनी वाढविली शोभा\nबोगस मतदार नोंदणीविरोधात यंत्रणा ‘अलर्ट’\nकॉलेजमध्ये राजकीय वादळ घुमणार\nहाळवणकरांची हॅट्ट्रिकसाठी, आवाडेंची अस्तित्वासाठी झुंज\nकोल्हापूरच्या रक्तदात्याकडून कर्नाटकातील महिलेला जीवदान\nमटकाकिंग जयेश चावलाला अटक\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1658 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (811 votes)\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nइमारतीच्या ५७ व्या मजल्यावर स्वीमिंग पूल, फोटो पाहून व्हाल अवाक्\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\nपुण्यातील 'हा' तरुण म्हणतोय मला व्हायचंय काँग्रेस अध्यक्ष\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफ���सॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\nबारामती तालुक्यातील उद्योजकाच्या खुनाचा कट उघड; दोघा जणांना अटक\n‘आदरणीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’, गरिबांसाठी राज्यात लवकरच 60 रुग्णालये\nभारतीय संघाला कळली धोनीची किंमत; निवृत्ती घेण्यापासून थांबवलं\nगोर सेनेचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको \nअनुपम खेर यांनी या गोष्टीसाठी केले शाहरुख खानचे कौतुक\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; जवळपास १०० जण अडकल्याची शक्यता\nमेट्रो बससेवा सुरू होणार, देशातील पहिला प्रकल्प नाशिकमध्ये उभारणार\n'शिवसेना हात साफ करतेय', अधिकाऱ्याच्या कार्यालयात AC बंद करून 'मनसे'ची चर्चा\n'येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गाणार'\nBreaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nChandrayaan-2: 'जय किसान, जय विज्ञान'... चांद्रयान-२ मोहिमेत शेतकरी पुत्राची मोलाची कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://coe.maharashtra.gov.in/index.php?option=com_content&view=article&id=84&Itemid=515&lang=mr", "date_download": "2019-07-22T11:53:59Z", "digest": "sha1:UHLYLSU3AP23ZOSUVPBMEL64HP6OPS3R", "length": 2272, "nlines": 37, "source_domain": "coe.maharashtra.gov.in", "title": "महत्वाची संकेतस्थळे - मराठी भाषा संगणनाचे उत्कृष्टता केंद्र", "raw_content": "\nमराठी भाषा संगणनाचे उत्कृष्टता केंद्र\nडब्ल्यू 3 सी व्हॅलिडेटर\nगाईडलाईंस फॉर इंडियन गर्व्हमेंट वेबसाईट\nमहाराष्ट्र शासन ज्युसी स्टुडिओ\nमहाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळ\nमुख्य पृष्ठ | महाराष्ट्र शासनाविषयी | सामान्य प्रश्न | प्रतिक्रिया | वेबसाईट मार्ग निर्देशक | गुप्तता धोरण | वेबसाईट वापराच्या अटी | महत्वाची संकेतस्थळे\n© 2019 माहिती तंत्रज्ञान संचालनालय, महाराष्ट्र शासन व सी-डॅक पुणे| वेबसाईटची निर्मीती व सहाय्य- सी-डॅक जिस्ट, पुणे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/nashik/sheep-goose-pout/", "date_download": "2019-07-22T12:51:33Z", "digest": "sha1:WWXC5R7C5ADOMSJWL3ASA5QSFWXLRHNE", "length": 28501, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Sheep Goose-Pout | वाडीच्या रानात बिबट्याकडून शेळ्या फस्त | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\nसकाळच्या दिल्ली-औरंगाबाद विमानाला प्रवाशांचा प्रतिसाद\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nपंढरपूर यात्रेतून महामंडळाला दिड कोटींचे उत्पन्न\nव्हिडिओ कॉल करत महिलेचा विनयभंग\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; जवळपास १०० जण अडकल्याची शक्यता\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nएकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nचांद्रयान-2 मोहीम आणि प्रभासचा हा आहे संबंध, त्याने ट्विटरद्वारे मानले आभार\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nआता स्मार्टफोनने कंट्रोल होणार मनुष्याचा मेंदू, 'या' लोकांवर होणार फ्लेक्सिबल चीपचा वापर\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nमराठमोळ्या वीराची कमाल; भारताने विंडीजविरुद्धची मालिका ४-१ ने जिंकली\nवांद्रे- एमटीएनएल इमारतीला लागलेल्या आगीतून ६० जणांची सुटका\nआता भारतात स्टोर होणार TikTok युजर्सचा डेटा\n'येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गाणार'\nमुं���ई - चांद्रयान - २ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर अभिनेता शाहरूख खानकडून ट्विटरवरून शास्त्रज्ञांचे मानले अभिनंदन\nवांद्रे येथील एमटीएनएल इमारतीच्या आगीत अडलेल्यांपैकी १५ जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी काढले सुखरूप बाहेर\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nधोनी क्रिकेटपासून दोन महिनेच का लांब राहणार, जाणून घ्या...\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\n SBI मध्ये 'या' पदांसाठी भरती; पगार ७६ हजारांपेक्षा जास्त\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nमराठमोळ्या वीराची कमाल; भारताने विंडीजविरुद्धची मालिका ४-१ ने जिंकली\nवांद्रे- एमटीएनएल इमारतीला लागलेल्या आगीतून ६० जणांची सुटका\nआता भारतात स्टोर होणार TikTok युजर्सचा डेटा\n'येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गाणार'\nमुंबई - चांद्रयान - २ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर अभिनेता शाहरूख खानकडून ट्विटरवरून शास्त्रज्ञांचे मानले अभिनंदन\nवांद्रे येथील एमटीएनएल इमारतीच्या आगीत अडलेल्यांपैकी १५ जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी काढले सुखरूप बाहेर\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nधोनी क्रिकेटपासून दोन महिनेच का लांब राहणार, जाणून घ्या...\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\n SBI मध्ये 'या' पदांसाठी भरती; पगार ७६ हजारांपेक्षा जास्त\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nAll post in लाइव न्यूज़\nवाडीच्या रानात बिबट्याकडून शेळ्या फस्त\nSheep goose-pout | वाडीच्या रानात बिबट्याकडून शेळ्या फस्त | Lokmat.com\nवाडीच्या रानात बिबट्याकडून शेळ्या फस्त\nवालदेवी नदीच्या पात्रालगत पाथर्डी शिवारातील वाडीचे रान भागात असलेल्या गोगली वस्तीवर बिबट्याने हजेरी लावून तीन शेळ्या फस्त केल्याची घटना उघडकीस आली आहे. बिबट्या आल्याचे लक्षात येताच रहिवाशांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने धूम ठोकली.\nवाडीच्या रानात बिबट्याकडून शेळ्या फस्त\nइंदिरानगर : वालदेवी नदीच्या पात्रालगत पाथर्डी शिवारातील वाडीचे रान भागात असलेल्या गोगली वस्तीवर बिबट्याने हजेरी लावून तीन शेळ्या फस्त केल्याची घटना उघडकीस आली आहे. बिबट्या आल्याचे लक्षात येताच रहिवाशांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने धूम ठोकली.\nपाथर्डी शिवारातील वाडीचे रान भागात गोगली वस्तीवर शुक्र वारी (दि.२४) रात्री बारा वाजेच्या सुमारास वालदेवी नदीच्या लगत गोगली येथील संतू डेमसे यांच्या मळ्यातील गोठ्यात मोठा आवाज झाला. आवाजाने डेमसे कुटुंबीय झोपेतून जागे झाले व त्यांनी आरडाओरड केली. पहाटेच्या सुमारास डेमसे हे गोठ्यात गेले असता त्यांना तीन शेळ्या मृतावस्थेत आढळून आल्या. त्यांच्या मानेवर वन्यप्राण्याच्या दातांच्या खुणा असल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ नाशिक पश्चिम वनविभागाशी संपर्क साधत वनअधिकाऱ्यांना माहिती दिली. वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी करत पंचनामा केला असता बिबट्याच्या हल्ल्यात शेळ्या मृत्युमुखी पडल्याचे पुढे आले. वालदेवी नदीच्या काठाने बिबट्याचा सतत वावर असून, या भागातील मळे परिसरात बिबट्याचा शिरकाव होऊ लागल्याने रहिशांमध्ये भीती व्यक्त होत आहे. वनविभागाने या परिसरात योग्य ठिकाणी पिंजरे लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तहान, भूक भागविण्यासाठी बिबटे रात्री संचार करतात, त्यामुळे नागरिकांनी आपले पशुधन सुरक्षितरीत्या ठेवत गोठे बंदिस्त करण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे. तसेच रात्रीच्या वेळी अंगणात झोपणे मळे परिसरातील शेतकºयांनी टाळावे, जेणेकरून संभाव्य दुर्घटना टाळता येऊ शकेल.\nरात्रीच्या उकाड्यापासून दिलासा मिळविण्यासाठी डेमसे कुटुंबीय आपल्या लहान मुलांसह अंगणात रात्री झोपलेले होते. यावेळी बिबट्याने एका झाडावरून थेट त्यांच्या गोठ्याच्या पत्र्यावर उडी घेतली. यावेळी बिबट्याने अंगणात झोपलेल्या कुटुंबीयांकडे मोर्चा वळविला नसल्याने मोठी दुर्घटना टळली. गोठ्यात बिबट्याला शेळ्यांच्या रूपाने सहजरीत्या खाद्य मिळाल्याने त्याने गोठ्यातून भूक भागवून पळ काढला.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका, गिरीश महाजनांनी दिली 'डेट'\nदहावी, बारावीची बुधवारपासून पुरवणी परीक्षा\nपोरज शिवारात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद\n२००९ मध्ये मनसेवरच होता ईव्हीएम हॅकचा आरोप\nअखेर ‘त्या’ रस्त्याची झाली पाहणी\nनिरगुडे येथील जमिनीतून निघताहेत पाण्याचे बुडबुडे\nपंढरपूर यात्रेतून महामंडळाला दिड कोटींचे उत्पन्न\nदिंडोरी वकील संघातर्फे कायदेविषयक शिबिर\nदेवळा तालुक्यातील वाजगावला भिंत कोसळून नुकसान\nमेट्रो बससेवा सुरू होणार, देशातील पहिला प्रकल्प नाशिकमध्ये उभारणार\nघरकुल बांधकामात कळवण तालुका राज्यात अव्वल\nबोरीपाडा, लाडगाव सिंचन प्रकल्पांचे सर्वेक्षण\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1658 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (811 votes)\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nइमारतीच्या ५७ व्या मजल्यावर स्वीमिंग पूल, फोटो पाहून व्हाल अवाक्\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\nपुण्यातील 'हा' तरुण म्हणतोय मला व्हायचंय काँग्रेस अध्यक्ष\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित��ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\nबारामती तालुक्यातील उद्योजकाच्या खुनाचा कट उघड; दोघा जणांना अटक\n‘आदरणीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’, गरिबांसाठी राज्यात लवकरच 60 रुग्णालये\nभारतीय संघाला कळली धोनीची किंमत; निवृत्ती घेण्यापासून थांबवलं\nगोर सेनेचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको \nअनुपम खेर यांनी या गोष्टीसाठी केले शाहरुख खानचे कौतुक\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; जवळपास १०० जण अडकल्याची शक्यता\nमेट्रो बससेवा सुरू होणार, देशातील पहिला प्रकल्प नाशिकमध्ये उभारणार\n'शिवसेना हात साफ करतेय', अधिकाऱ्याच्या कार्यालयात AC बंद करून 'मनसे'ची चर्चा\n'येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गाणार'\nBreaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nChandrayaan-2: 'जय किसान, जय विज्ञान'... चांद्रयान-२ मोहिमेत शेतकरी पुत्राची मोलाची कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/bollywood/salman-khan-fixes-katrina-kaifs-saree-during-bharat-song-launch/", "date_download": "2019-07-22T12:58:42Z", "digest": "sha1:23JMMEEKE7FXBKSBFXDLDVA2QUAGLVUD", "length": 30657, "nlines": 406, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Salman Khan Fixes Katrina Kaif'S Saree During Bharat Song Launch | Omg ! ‘भारत’ आला ‘मॅडम सर’च्या मदतीला धावून; नीट केली विस्कटलेली साडी!!! | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\nसकाळच्या दिल्ली-औरंगाबाद विमानाला प्रवाशांचा प्रतिसाद\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nपंढरपूर यात्रेतून महामंडळाला दिड कोटींचे उत्पन्न\nव्हिडिओ कॉल करत महिलेचा विनयभंग\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; जवळपास १०० जण अडकल्याची शक्यता\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nएकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्य�� घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nचांद्रयान-2 मोहीम आणि प्रभासचा हा आहे संबंध, त्याने ट्विटरद्वारे मानले आभार\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nआता स्मार्टफोनने कंट्रोल होणार मनुष्याचा मेंदू, 'या' लोकांवर होणार फ्लेक्सिबल चीपचा वापर\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nमराठमोळ्या वीराची कमाल; भारताने विंडीजविरुद्धची मालिका ४-१ ने जिंकली\nवांद्रे- एमटीएनएल इमारतीला लागलेल्या आगीतून ६० जणांची सुटका\nआता भारतात स्टोर होणार TikTok युजर्सचा डेटा\n'येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गाणार'\nमुंबई - चांद्रयान - २ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर अभिनेता शाहरूख खानकडून ट्विटरवरून शास्त्रज्ञांचे मानले अभिनंदन\nवांद्रे येथील एमटीएनएल इमारतीच्या आगीत अडलेल्यांपैकी १५ जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी काढले सुखरूप बाहेर\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nधोनी क्रिकेटपासून दोन महिनेच का लांब राहणार, जाणून घ्या...\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\n SBI मध्ये 'या' पदांसाठी भरती; पगार ७६ हजारांपेक्षा जास्त\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nमराठमोळ्या वीराची कमाल; भारताने विंडीजविरुद्धची मालिका ४-१ ने जिंकली\nवांद्रे- एमटीएनएल इमारतीला लागलेल्या आगीतून ६० ��णांची सुटका\nआता भारतात स्टोर होणार TikTok युजर्सचा डेटा\n'येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गाणार'\nमुंबई - चांद्रयान - २ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर अभिनेता शाहरूख खानकडून ट्विटरवरून शास्त्रज्ञांचे मानले अभिनंदन\nवांद्रे येथील एमटीएनएल इमारतीच्या आगीत अडलेल्यांपैकी १५ जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी काढले सुखरूप बाहेर\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nधोनी क्रिकेटपासून दोन महिनेच का लांब राहणार, जाणून घ्या...\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\n SBI मध्ये 'या' पदांसाठी भरती; पगार ७६ हजारांपेक्षा जास्त\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nAll post in लाइव न्यूज़\n ‘भारत’ आला ‘मॅडम सर’च्या मदतीला धावून; नीट केली विस्कटलेली साडी\n ‘भारत’ आला ‘मॅडम सर’च्या मदतीला धावून; नीट केली विस्कटलेली साडी\n ‘भारत’ आला ‘मॅडम सर’च्या मदतीला धावून; नीट केली विस्कटलेली साडी\nसलमान खान व कतरीना कैफ स्टारर ‘भारत’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. याचदरम्यान आज ‘भारत’चे ‘जिंदा’ हे गाणे लॉन्च करण्यात आले. अर्थात चित्रपटातील या गाण्यापेक्षा या गाण्याच्या लॉन्च इव्हेंटची अधिक चर्चा झाली.\n ‘भारत’ आला ‘मॅडम सर’च्या मदतीला धावून; नीट केली विस्कटलेली साडी\n ‘भारत’ आला ‘मॅडम सर’च्या मदतीला धावून; नीट केली विस्कटलेली साडी\n ‘भारत’ आला ‘मॅडम सर’च्या मदतीला धावून; नीट केली विस्कटलेली साडी\n ‘भारत’ आला ‘मॅडम सर’च्या मदतीला धावून; नीट केली विस्कटलेली साडी\n ‘भारत’ आला ‘मॅडम सर’च्या मदतीला धावून; नीट केली विस्कटलेली साडी\nठळक मुद्देकधी काळी सलमान व कॅटच्या रिअल लाईफ रोमान्सच्या बातम्या चर्चेत होत्या. पण अचानक या दोघांत रणबीर कपूरची एन्ट्री झाली आणि भाईजान व कॅटचे ब्रेकअप झाले.\nसलमान खान व कतरीना कैफ स्टारर ‘भारत’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. याचदरम्यान आज ‘भारत’चे ‘जिंदा’ हे गाणे लॉन्च करण्या��� आले. अर्थात चित्रपटातील या गाण्यापेक्षा या गाण्याच्या लॉन्च इव्हेंटची अधिक चर्चा झाली.\nहोय, काही क्षणांपूर्वी सलमान, कतरीना यांच्या उपस्थितीत या गाण्याचा ग्रॅण्ड लॉन्च इव्हेंट पार पडला. पण यादरम्यान जे काही झाले ते पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. होय, या इव्हेंटदरम्यान भाईजान चक्क कतरीनाची साडी ठीक करताना दिसला. या इव्हेंटमध्ये सलमान काळा शर्ट आणि निळ्या रंगाचा डेनिम जीन्स घालून पोहोचला. तर कतरीना काळ्या किनारीच्या शिफॉनच्या साडीत दिसली. सलमान व कॅट दोघांनीही एकत्र एन्ट्री घेतली. पण याचदरम्यान कतरीनाची साडी विस्कटली. यानंतर सलमानने काय करावे, तर त्याने चक्क गुडघ्यात वाकून कतरीनाची विस्कटलेली साडी नीट केली.\nचुरगळलेल्या निºयाना चापून चोपून नीट बसवले. साहजिकच, हे पाहून सगळेच अवाक् झालेत. मीडियाच्या कॅमेºयांनी हा क्षण आपल्या कॅमेºयात कैद केला. सलमान असा मदतीला धावलेला पाहून कतरीनाची कळी खुलली. तिच्या चेह-यावर वेगळेच स्मित फुलले.\nसलमान व कटरिनाची रिअल लाईफ केमिस्ट्रीपेक्षा रिल लाईफ केमिस्ट्री दमदार आहे. एकदा सलमानसोबतच्या नात्याबद्दल बोलताना खुद्द कतरीनाने आमच्यात एक खास नाते आहे. पण या नात्याला नाव देता येणार नाही, असे म्हटले होते.\nकधी काळी सलमान व कॅटच्या रिअल लाईफ रोमान्सच्या बातम्या चर्चेत होत्या. पण अचानक या दोघांत रणबीर कपूरची एन्ट्री झाली आणि भाईजान व कॅटचे ब्रेकअप झाले. पुढे अगदी चित्रपटांत शोभावे तसे कॅट व रणबीरचेही ब्रेकअप झाले आणि कॅट पुन्हा भाईजानच्या जवळ आली. कदाचित म्हणूनच प्रसंग कुठलाही असो, भाईजान कॅटच्या मदतीला तत्पर असतो. तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nSalman KhanKatrina KaifBharat Movieसलमान खानकतरिना कैफभारत सिनेमा\n‘दबंग 3’मध्ये ‘हा’ अभिनेता बनणार सलमान खानचा बाबा विनोद खन्नांशी आहे खास कनेक्शन\nअरबाज खान आणि मलायका अरोरा या कारणासाठी येणार एकत्र\nजाणून घ्या सलमान खानला कोणासोबत आवडतो वेळ घालवायला, कोणाला म्हणतोय तो मोस्ट लव्हिंग...\nअभिनेता सलमान खानवर दरोड्याचा गुन्हा दाखल\n‘टिप टिप बरसा पानी’च्या रिमेकमुळे ट्रोल झाला अक्षय कुमार चाहते म्हणाले, रवीनाला विसरू नकोस\nअनुपम खेर यांनी या गोष्टीसाठी केले शाहरुख खानचे कौतुक\nचांद्रयान-2 मोहीम आणि प्रभासचा ह�� आहे संबंध, त्याने ट्विटरद्वारे मानले आभार\nChandrayaan-2: चांद्रयान-२ च्या यशस्वी मोहिमेसाठी बॉलिवूड सेलिब्रेटींनी केले इस्रोचे कौतुक\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nविराटच्या बायकोला काम मिळेना आता मोर्चा वळवला वेबसिरीजकडे, वाचा सविस्तर\nसोनाक्षी सिन्हाने का साईन केला अ‍ॅडल्ट कॉमेडी सिनेमा\nSmile Please Movie review:चेहऱ्यावर कधी आसू कधी हासू आणणारी कलाकृती19 July 2019\nSuper 30 Movie Review : सामान्य गणिततज्ज्ञाचा असामान्य प्रवास12 July 2019\nMalal Film Review: मनाला न भावणारी 'मलाल'ची प्रेमकहाणी05 July 2019\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1658 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (811 votes)\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nइमारतीच्या ५७ व्या मजल्यावर स्वीमिंग पूल, फोटो पाहून व्हाल अवाक्\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\nपुण्यातील 'हा' तरुण म्हणतोय मला व्हायचंय काँग्रेस अध्यक्ष\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\nबारामती तालुक्यातील उद्योजकाच्या खुनाचा कट उघड; दोघा जणांना अटक\n‘आदरणीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’, गरिबांसाठी राज्यात लवकरच 60 रुग्णालये\nभारतीय संघाला कळली धोनीची किंमत; निवृत्ती घेण्यापासून थांबवलं\nगोर सेनेचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको \nअनुपम खेर यांनी या गोष्टीसाठी केले शाहरुख खानचे कौतुक\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; जवळपास १०० जण अडकल्याची शक्यता\nमेट्रो बससेवा सुरू होणार, देशातील पहिला प्रकल्प नाशिकमध्ये उभारणार\n'शिवसेना हात साफ करतेय', अधिकाऱ्याच्या कार्यालयात AC बंद करून 'मनसे'ची चर्चा\n'येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गाणार'\nBreaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nChandrayaan-2: 'जय किसान, जय विज्ञान'... चांद्रयान-२ मोहिमेत शेतकरी पुत्राची मोलाची कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maifal.com/2016/02/07/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-22T12:03:30Z", "digest": "sha1:6OP2UN5GDPGNMILNE3A2V5TP3PPCIE6O", "length": 24826, "nlines": 123, "source_domain": "maifal.com", "title": "समजा तुमच्या जोडीदाराला ‘लाय डिटेक्टर’ सापडला | मैफ़ल..", "raw_content": "\nबेधुंद क्षणांची ..बेभान शब्दांची ..बेपर्वा श्वासांची\nधुंद रवीचं बेधुंद जग\nसमजा तुमच्या जोडीदाराला ‘लाय डिटेक्टर’ सापडला\nकोणीतरी… कधीतरी… काहीतरी… विनाकारण शोध लावुन ठेवतो आणि त्यामुळे एखादा गरीब-बापडा त्याच्या आयुष्यातली शांती हरवुन बसतो. विलियम मार्स्टन नामक एका महापापी, महाचांडाळ, महाक्रुरकर्मा शास्त्रज्ञानं १९१३ मध्ये एक अगाऊपणा करुन ठेवला आणि त्याची शिक्षा भोगली आमच्या ढमढे-यानी. ह्या विघ्नसंतोषी विल्याच्या चुकीनी ढमढे-याच्या घरात (आणि त्यामुळे संसारात) आलेलं जळजळीत वादळ त्याचं जगणं मिळमिळीत… गिळगिळीत… पिळपिळीत करुन गेलं….\nआमच्या लहानपणी ‘विज्ञान – शाप की वरदान’ असा एक निबंध पेपरात हटकुन यायचाच. ढमढे-या या विषयावर ७३ पानं तरी लिहु शकले असता. म्हणजे त्यानी ती मनातल्या मनात लिहली सुद्धा आणि शिव्या वगळुन राहिलेली ११ पानं त्यांनी मला बोलुनही दाखवली. ‘सगळ्या शास्त्रज्ञांना त्यांच्या शोधांसकट रणगाड्याखाली चिरडून किंवा आमच्या हिच्या पायाखाली तुडवुन मारलां पाहिजे’ …अशी त्याच्या निबंधाच�� सुरवात होती.\nत्याचं काय झालं… परवा ढमढेरे ऑफिसमधुन थोडंसं (….म्हणजे नेहमीच्या उशिरापेक्षा जेमेतेम दोन-तीन तासच) उशिरा आला.\nकुस्तीच्या आखाड्यात एखादा मल्ल अंगाला माती चोपडून, मांडीवर हात आपटून कसले तरी भीषण आवाज काढत, दुस-या मल्लाची कुस्तीसाठी वाट बघत असतो. अगदी तसंच ढमढेरे वहिनी घरच्या आखाड्यात एक हात कमरेवर आणि दुस-या हातानी खिडकीचा पडदा सारखा बाजुला करत दुस-या मल्लाची कुस्तीसाठी वाट बघत होत्या. त्यांचं दहा वर्षाचं कार्ट (सिनेमा बघताना ते पॉप्कॉन का काय खातात तसं) वाटीभर तळलेले दाणे घेऊन हि कुस्ती बघायला तयार झालं होतं. ढमढेरे आला आणि वहिनींनी शड्डू ठोकुन पहिला डाव टाकला…..\n“आज(ही) उशीर झाला तुम्हाला\n“हो गं… खूप काम होतं आज. जीव गेला अगदी इतक्या कामानी”\n…असं ढमढे-यानी म्हणताच घरात एकदम टींव्ह…टींव्ह…टींव्ह…टींव्ह… असा रुग्णवाहिका येताना होतो तसा एक सायरन वाजायला लागला. काय होतय हे ढमढे-याला कळेनाच, पण काय झालय हे वहिनींना मात्र कळालं होतं. खरं तर ढमढेरे वहिनी आपलं ‘वजन’ कुठेही वापरत नाहीत, पण नव-याच्या खोटं बोलण्यानी त्या संतापल्या आणि रागात विवेक हरवुन त्यांनी स्वतःचा एक पाय ढमढे-याच्या एका पायावर जोरात दाबला. त्या वजनानी ढमढे-याच्या पायाची तीन बोटं आधि चपटी झाली आणि नंतर सुजल्यामुळे ती बोटं अंगठ्याएवढी दिसायला लागली. ती थर्ड डिग्री सहन न झाल्यानी त्यानी कळवळून आपला गुन्हा कबुल केला…\n“एक मित्र भेटला आणि त्यासोबत श्रमपरिहार करण्यासाठी थोडीशी ‘घ्यायला’ गेलो होतो.”\nढमढेरे वहिनींनी त्याच्या पायावरचा पाय काढला आणि आपला एक हात त्याच्या खिशात घातला. त्यात त्यांना हवं ते मिळालं नाही. हवं ते म्हणजे पैसे नव्हे. पैसे त्या आधिच काढुन घेत असत. हवं ते म्हणजे सिगरेटचं पाकीट. “किती ओवाळल्या उदबत्त्या आज\n“दोन….” असं ढमढेरेचं म्हणुन पण झालं नव्हतं आणि पुन्हा एकदा तो टींव्ह…टींव्ह…टींव्ह…टींव्ह… करत सायरन वाजला.\n‘खोटं बोलु नकात’ ह्या वहिनींच्या इशा-याकडे दुर्लक्ष करत पण वहिनींच्या आग ओकणा-या डोळ्याकडे बघत ढमढेरे म्हणाला, “अगं तुझ्या डोळ्यांची आणि माझ्या लायटरची शपथ… दोनच ओढल्या.” पुन्हा एकदा सायरननी घर दणाणून सोडलं. वहिनींनी दात ओठ खाल्ले. त्यांच्या कार्ट्यानी दात काढुन दाणे खाल्ले आणि ढमढे-यानी वहिनींचे दोन जोरदार गुद्���े खाल्ले. त्या हल्ल्यानी त्याच्या तोंडातून आणि नाकातून दिवसभर ओढलेल्या सात-आठ सिगरेटींचा धूर बाहेर पडला आणि मग त्यानी दुसरा गुन्हाही कबुल केला…. “पावणे आठ सिगरेट…\n“पुन्हा कधीही एका दिवसात एका पेक्षा जास्त सिगरेट ओढल्या तर लायटरनी तुमची मिशी जाळून टाकेन.” वहिनींच्या ह्या इशा-यानी तो मिशीशिखान्त घाबरला. ढमढेरे वहिनींचा हा रुद्रावतार त्यानी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला होता. डोळ्यात सतत गोंधळलेला भाव घेऊन जगणा-या आणि शक्यतो नजरेला नजर न देणा-या बायकोनी आज आपलं तिसरं नेत्र उघडलय असं त्याला वाटलं… असत्य जळून राख करेल असं संतापी नेत्र\nकुस्ती रंगात आली होती आणि ढमढे-यांचं कार्ट आता वाटी ठेऊन दाण्याचा आख्खा डबाच घेऊन आलं होतं. एकदा धरुन आपटल्यावर सुद्धा, जिंकणा-या पैलवानाचं समाधान होत नाही आणि मग पडलेला पैलवान उठताच तो नविन डाव टाकतो. वहिनींनी पुढचा डाव टाकला.\n“डबा संपवला का आज कशी झाली होती भाजी कशी झाली होती भाजी\nह्या वहिनींच्या प्रश्नावर “म्हणजे काय संपवलाच. एकदम बेश्ट झालेली भाजी.” असं नेहमीचं उत्तर त्यानी सरावानी दिलं आणि त्याच क्षणी सायरनच्या कल्पनेनी ते थरथरले. तो आवाज ऐकायला वहिनींचा जीव कानात गोळा झाला होता आणि त्याच्या पोटात एक मोठ्ठा गोळा आला होता.\nपण काहीच आवाज झाला नाही. याचा अर्थ डबा संपला होता आणि भाजी चांगली झाली होती. पण तरिही काही तरी चूकतय असं वहिनींना वाटायला लागलं आणि त्यांनी तोच प्रश्न बदलून टाकला.\n“डबा तुम्ही खाल्लात का भाजी तुम्हाला आवडली का… भाजी तुम्हाला आवडली का…” यावर ढमढेरे भीतभीत “हो” म्हणाला. आणि मग……… आणि मग……… टींव्ह… टींव्ह…टींव्ह…टींव्ह… \nवहिनींचा पारा चढल्यानी आधिच ढमढे-याची सगळी उतरली होती आणि त्यात हा सायरन त्याला काही सुचू देत नव्ह्ता. त्यात वहिनींनी त्यांचा डबा उघडून पाहिला. चाटून-पुसुन घासुन-धुवुन स्वच्छ… म्हणजे ढमढे-यानी तो खाल्लेला असुच शकत नाही. “तुम्ही खरं बोलताय का मी पोट फाडुन तुमच्यातुन खरं बाहेर काढु” अशा नजरेने वहिनींनी त्यांच्याकडे पाहिलं आणि त्यानी आणखिन एक गुन्हा कबुल केला….\nत्याचा डबा आज(ही) ऑफिसात शिपायानी खाल्ला होता आणि त्यानीच ढमढे-याला भाजी ‘बेश्ट’ झाल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे बिचा-या ढमढे-याला बाहेर जाऊन मिसळ खावी लागली.\nआज बहुतेक आपले सगळे गुन्हे ��घडकीस येणार ह्या भितीनी ढमढे-यानी वहिनींसमोर हत्यारं टाकली आणि म्हणाले, “मला माफ कर. मी फार वाईट वागलो तुझ्याशी. चूकलो मी. मला पश्चात्ताप होतोय.” ह्यावर वहिनी काहीच बोलल्या नाहीत पण सायरननी मात्र त्याचं तोंड उघडलं. ढमढे-या खचलाच. म्हणाला “विश्वास ठेव. मी खरंच बोलतोय…. ‘मला पश्चात्ताप होतोय’ हे तुला पटवायला काय करु मी\n“भांडी घासा.” असं म्हणुन वहिनी शेजारच्या बाईंशी गप्पा मारायला निघुन गेल्या. पण तरिही ढमढे-यानी ते स्विकारलं. बायकोनी आपल्याला धुण्यापेक्षा, भांडी धुणं बरं. ढमढे-या आयुष्यात पहिल्यांदाच कामानी दमला होते. तो न जेवताच झोपला.\nथोड्या वेळानी सामसूम झाली आणि ढमढेरे वहिनींच्या घोरण्याचा आवाज चालु झाला. आता सायरनचा आवाज वहिनींच्या अघोरी घोरण्यापुढे ऐकु येणार नाही या अंदाजानी ढमढे-यानी एक डाव टाकला. त्यानी हळूच मुलाला उठवलं आणि ती ‘सायरनची काय भानगड आहे’ ते विचारलं. मुलाशी ब-याच वेळ वाटाघाटी झाल्यानंतर ‘प्रगतीपुस्तकावर न बघता सही करण्याच्या अटीवर’ तह झाला आणि मगच ते कार्ट रहस्य ओकायला तयार झालं…. “अहो बाबा, आईनं घरात कसलं तरी यंत्र आणुन ठेवलय. कोणी खोटं बोललं की ते बोंबा मारतय. सकाळपासुन दुपारपर्यंत ७ वेळा झोडपलाय आईनं मला. मी तर तोंडच बंद केलय तेंव्हापासुन. तुम्ही पण तोंड उघडु नका आणि उघडलत तर खरंच बोला.”\nमग ढमढे-याला शोध लागला की विलियम मार्स्टन नावाच्या रिकामटेकड्या उपटसुंभानी १९१३ मध्ये ‘लाय डिटेक्टर’ नावाच्या असत्य शोधण्यासाठीच्या यंत्राचा शोध लावला आणि याच प्रकारातलं काहीतरी बायकोला मिळालय.\nपण ह्या एका शोधानी त्यांचं आयुष्यच बदलून गेलं.\nढमढे-याची दारु, सिगरेट जवळजवळ बंद झालं. तो घरी लवकर यायला लागला. त्याला पैसे पुरायला लागले. मिसळ बंद झाली आणि पौष्टीक पदार्थ पोटात जायला लागले. मुलाचे उपद्व्याप कमी झाले. तो अभ्यास वगैरे करायला लागला. आयुष्य असं बदलल्यानंतर ढमढे-याला त्या शास्त्रज्ञाचा राग राहाणं स्वाभाविक होतं. पण एक दिवस अचानक त्या सायरनचा आवाज बंद झाला.\nकधीकधी आमच्या हिच्या अंगावर नवी साडी दिसते आणि ती साडी तिनी माझ्यापासुन लपवुन आणलीये हे मला माहित असतं. पण तिला ‘हि कुठली साडी’ असं विचारलं की म्हणते, “अय्या… तुमच्याच बरोबर नाही का घेतली’ असं विचारलं की म्हणते, “अय्या… तुमच्याच बरोबर नाही का घेतली\nत��� ‘अय्या’ म्हणते तिथेच ती खोटं बोलतीये हे कळतं मला. कारण मी काही विसरलो तर ती ‘अय्या’ म्हणणार नाही. मला टोमणे मारुन मारुन खच्ची करेल. तर बायकोला ब-याच ठिकाणी पकडता येईल म्हणुन ढमढेरे वहिनींकडे तो लाय डिटेक्टर उसना मागायला गेलो.\nतर त्या म्हणाल्या, “मोडुन टाकलं ते यंत्र… आयुष्यातल्या काही प्रश्नांची उत्तरं माहित असतात आपल्याला, पण आपल्याला जे ऐकायचं असतं तेच उत्तर समोरुन आल्यावर ते खरं मानण्यात खूप समाधान असतं. भले ते उत्तर खोटं का असेना. ‘मी कशी दिसतीये’… ‘मी फार जाड तर झाली नाहीये ना’… ‘मी फार जाड तर झाली नाहीये ना’….. ‘माझ्यावर तुम्ही पुर्वीइतकंच प्रेम करता ना’….. ‘माझ्यावर तुम्ही पुर्वीइतकंच प्रेम करता ना’… हे असले प्रश्न, ते यंत्र असताना विचारताच येत नव्हते हो..’… हे असले प्रश्न, ते यंत्र असताना विचारताच येत नव्हते हो.. टाकलं मोडुन मग ते यंत्र. मी खुष आणि मिस्टर ढमढेरे सुद्धा टाकलं मोडुन मग ते यंत्र. मी खुष आणि मिस्टर ढमढेरे सुद्धा \nढमढेरे वहिनींचं तर तुम्ही ऐकलय. पण तुमचं काय\nतुमचा जोडीदार तुमच्याशी सगळं खरंच बोलतो का हो तुम्हाला जोडीदाराचं ते खोटं पकडावंसं वाटत का हो तुम्हाला जोडीदाराचं ते खोटं पकडावंसं वाटत का हो मिळालाच तुम्हाला लाय डिटेक्टर तर घ्याल त्याची टेस्ट मिळालाच तुम्हाला लाय डिटेक्टर तर घ्याल त्याची टेस्ट का तुम्हीच मारता थापा आणि गंडवता त्याला का तुम्हीच मारता थापा आणि गंडवता त्याला मग समजा सापडला तुमच्या जोडीदाराला लाय डिटेक्टर तर काय होईल हो तुमचं\nहादरुन जाल की आता… येईल सगळं सत्य बाहेर\nका पेकाटात एक सणसणीत लाथ… असा होईल घरचा आहेर\nपकडली जाईल चोरी आणि तो सभ्य मुखवटा फाटेल\nका पहिल्यापासुन खरंच बोलायचो… याचं बरं वाटेल\nआलेल्या प्रसंगाला तोंड द्याल का ते बंदच ठेवाल\nविचार करा. बघा…. काही सापडतय का उत्तर ते. माझा विचार अजुन चालुच आहे आणि तो पक्का झाला की कळवेनच….\nजे जे आपण वाचावे, ते ते इतरांसी सांगावे शहाणे करून सोडावे, सकळ जन \nफू बाई फू ग्रॅन्ड फिनाले\nडब्बा गुल ग्रॅन्ड फिनाले\nडब्बा गुल ग्रॅन्ड फिनाले झी मराठी\nकॉमेडीची बुलेट ट्रेन कलर्स मराठी\nमैं अकेला ही चला था जानिबे मंज़िल मगर\nलोग साथ आते गये और कारवाँ बनता गया\nकोलाज – एक काव्यनाट्यानुभव\nकोलाज – एक काव्यनाट्यानुभव\nयेक नंबर स्टार प्रवाह\nहम्मा लाईव्ह कलर्स मराठी\nआंबट गोड स्टार प्रवाह\n१७६० सासूबाई कलर्स मराठी\nलक्ष्मी वर्सेस सरस्वती स्टार प्रवाह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Kolhapur/chandrakant-patil-criticise-on-ncp-candidate-dhanaajay-mahadik-in-kolhapur/", "date_download": "2019-07-22T12:24:31Z", "digest": "sha1:SFKAYDTIN3RG65NQRBYCQY6FPQUWQRNF", "length": 6736, "nlines": 32, "source_domain": "pudhari.news", "title": " गोकुळला मल्‍टीस्‍टेट होऊ देणार नाही : चंद्रकांत पाटील | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Kolhapur › गोकुळला मल्‍टीस्‍टेट होऊ देणार नाही : चंद्रकांत पाटील\n'म्हणून' महाडिकांच्या गळ्यात राष्ट्रवादीची उमेदवारी : चंद्रकांत पाटील यांचा नवीन 'बॉम्बस्फोट'\nगोकुळ हा 'प्राण' आहे आणि गोकुळमधील गणित बिघडू नये म्‍हणून धनंजय महाडिक यांना शिवसेनेऐवजी राष्‍ट्रवादीच्या चिन्हावर लढण्याचा सल्‍ला देण्यात आला. इतकेच नव्हे, तर त्‍यांना तिकीट घेण्यासाठी सक्‍ती करण्यात आली, असा गौप्यस्फोट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. कोल्‍हापुरात एका प्रचारसभेत बोलताना पाटील यांनी हा गौप्यस्‍फोट केला.\nगोकुळ हा प्राण असल्‍याने धनंजय महाडिक यांनी जर शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढविली तर, गोकुळ फुटेल हे महाडिकांना माहिती होते. त्‍यामुळे त्‍यांना जाणीव पूर्वक राष्‍ट्रवादीची उमेदवारी घ्‍यायला भाग पाडली, शरद पवारांनी, हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी सर्व प्लॅनिंग करून धनंजय महाडीक यांना राष्‍ट्रवादीचे तिकिट घ्‍यायला भाग पाडले. या सर्वांची जाणीव असूनही धनंजय महाडिक काही करू शकत नाहीत, कारण आज जे आहेत ते महादेवराव महाडीक आहेत असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.\nयावेळी बोलताना पाटील म्‍हणाले धनंजय महाडिक यांनी शिवसेनेचे चिन्ह घेतले असते तर सगळेच वणवे झाले असते. कारण धनंजय याच्या राष्‍ट्रवादीकडून निवडणूक लढविल्‍यामुळे संपूर्ण महाडिक कुटुंब डिस्‍टर्ब झाले आहे. यामुळे आमदार अमल महाडिक, शौमिका महाडिक, धनंजय महाडिक हे सर्व डिस्‍टर्ब आहेत.\nपुढे बोलताना पाटील यांनी महाडिक यांनी ज्‍या गोकुळच्या प्रेमापोटी हे सर्व केले. त्‍या गोकुळला मल्‍टीस्‍टेट होऊ देणार नसल्‍याचे सांगितले. तसेच महाराष्‍ट्र शासनाच्या एनओसी शिवाय गोकुळ मल्‍टीस्‍टेट होऊ शकत नाही. इंटेलिजन्स ब्युरोच्या अहवालानुसार लोकसभा निवडणुकीत कोल्��ापूर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक ९० हजार मतांनी आघाडीवर असल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. असे असले तरीही यामध्ये चढ-उतार होत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी गाफील न राहता पून्हा मोदी का हे पटवून देण्यासाठी गेल्या पाच वर्षात मोदी सरकार त्याचबरोबर फडणवीस सरकारने केलेली कामे कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांपर्यंत पोहचवावीत, असेही ते म्‍हणाले.\nकोल्हापूर : जैनापुरातील बेपत्ता सख्या बहिणींचे मृतदेह विहिरीत आढळले\n#Chandrayaan2 ...तर चांदोमामा भागवणार २५० वर्षांच्या उर्जेची भूक\nवांद्रेतील एमटीएनएलच्या इमारतीला आग; १०० कर्मचारी अडकल्याची भीती\nपुरात वाहून गेलेल्या दुसऱ्या वनरक्षकाचा मृतदेह सापडला\n#Chandrayaan2 'मिशन चांद्रयान-२' यशस्वी; आता पुढे काय होणार जाणून घ्या सोप्या भाषेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://yogeshkhajandar.com/2018/12/27/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2019-07-22T12:45:42Z", "digest": "sha1:T6HZC2MAYCBXJMEYG6O4ZBVY7OIVZU7S", "length": 16944, "nlines": 127, "source_domain": "yogeshkhajandar.com", "title": "नववर्षाच्या उंबरठ्यावर…!!! – Yogeshkhajandar's Blog", "raw_content": "\nकथा , कविता आणि बरचं काही …\n©या ब्लॉगवर असलेल्या सर्व कथा, कविता आणि लेख यांचे हक्क लेखक योगेश खजानदार यांच्याकडे आहेत. ब्लॉगवर असलेल्या कथा, कविता , लेख यांचा वापर कोणत्याही व्यावसायिक गोष्टींसाठी करू नये ,ब्लॉगवर असलेले मजकूर कुठेही copy paste करू नयेत. ही विनंती .. धन्यवाद©\nपाहता पाहता २०१८ वर्ष संपत आले. दिवस सरत जातात मग त्यात नवीन ते काय, असेही वाटू लागले. पण येणाऱ्या नववर्षाच्या स्वागतासाठी गतवर्षीच्या काही गोष्टी सोबत घेऊनच या नवर्षात पदार्पण करावं लागत हेही सांगु लागले. नववर्ष म्हणजे फक्त कॅलेंडर बदलणे एवढेच जर असते, तर त्याचे एवढे कुतूहल वाटले नसते. पण येत्या वर्षात सोबत कित्येक नवनवीन गोष्टी येतात त्याच कुतूहल असतं. खरतर आयुष्य जगताना आपण विसरून जातो काळ, वेळ आणि बरंचं काही. पण हे लक्षात येतं ते या नववर्षाच्या पूर्वसंध्येला. म्हटलं तर विशेष अस काही घडत नाही. सरत्या वर्षाला निरोप देण्यातही काही अर्थ नाही असही काही लोक म्हणतील, मग येत्या वर्षाच ते कौतुक काय होना पण असो, शेवटी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. येत्या वर्षाचा फक्त रात्रीच्या मद्यधुंद प��र्टी करण्यासाठीच उपयोग आहे असाही समज चुकीचा ठरतो. गतवर्षीच्या मध्यरात्री जागून पार्टी करणे हा आपणच नववर्ष साजरे करण्याचा केलेला विकृतपणा आहे. पण यापलीकडे जाऊन या नववर्षाच्या स्वागता करिता काही विचारही आपण करायला हवे असे वाटते. गतवर्षीच्या तुलनेत येत्या वर्षाचा संकल्प तेवढाच चांगला असावा हीच अपेक्षा.\nसरत्या वर्षाला निरोप देताना मागे वळून एकदातरी पाहिले पाहिजे. कुठेतरी खूप चांगल्या आठवणी आपल्यासाठी जपून ठेवल्या असतील त्या एकदा पाहिल्या पाहिजेत. काही तारखा, काही महिने या आपल्याला कधीही न विसरता येतील अशा असतात. त्यातील गोडवा पुन्हा एकदा नक्की पहावा . यामुळे येत्या वर्षात आपल्या सोबत एक नवी उमेद , एक नवी आशा भेटेल. त्यातूनच नवीन काही शिकावं आणि येत्या वर्षात वाईट गोष्टीची पुनरावृत्ती टाळावी हे उत्तम.\nसरत्या वर्षात अश्या काही गोष्टी घडून जातात, की त्याचा प्रभाव आपल्या जीवनशैली मध्ये दिसतो. अशा गोष्टींचा, घटनांचा अभ्यास करणे खूप महत्त्वाचे असते. अशा गोष्टींमुळे येणाऱ्या परिस्तिथीला सामोरे जाण्याची तयारी आपल्याला करता येते. वाईट असो किंवा चांगले, बदल हे नक्कीच आपल्या जीवनात खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे सरत्या वर्षाचा अभ्यास करताना या गोष्टींचाही विचार नक्की करावा.\nसरत्या वर्षात केलेले संकल्प खरंच आपण पूर्ण केले आहेत का याचा विचार एकदा नक्की करायला हवा. त्यामुळे येत्या वर्षात आपल्याला जबाबदारीची जाणीव होते. नक्की आपण हे संकल्प , ध्येय गतवर्षात कितपत पूर्ण करू शकलो याचा अंदाजही आपल्याला होतो. आपले मार्ग आपण नीट समजून घेत आहोत का याचा विचार एकदा नक्की करायला हवा. त्यामुळे येत्या वर्षात आपल्याला जबाबदारीची जाणीव होते. नक्की आपण हे संकल्प , ध्येय गतवर्षात कितपत पूर्ण करू शकलो याचा अंदाजही आपल्याला होतो. आपले मार्ग आपण नीट समजून घेत आहोत का याचाही अंदाज आपल्याला होतो. त्यामुळे येत्या वर्षात आपल्याला काय करायचं याचा आराखडा तयार करता येतो.\nदरवर्षी आपण करत असलेल्या कामाचा एक आलेख पाहायला हवा. त्यात नक्की आपण आपल्या कामात यशस्वी होतो आहोत की आपला आलेख उतरता आहे हे कळतं. त्याप्रमाणे आपण केलेल्या कामाचा एक आलेख पाहण्याचा प्रयत्न नक्कीच नववर्षाच्या पूर्वसंध्येला करायला हवा. त्यामुळे येत्या वर्षात आपल्या समोर किती आवाहन आहेत हे कळत. काही पूर्ण झालेल्या गोष्टींचा आनंदही होतो. तर राहून गेलेल्या गोष्टींचा येत्या वर्षात पुन्हा एक संकल्प केला जातो. नक्कीच जाणारे वर्ष हे नुसते सेकंदाला पाहत बसणे एवढेच नसते हे मात्र खरे. त्यामुळे गतवर्षीच्या कामाचा आलेख करणही खूप महत्त्वाचे असते.\nप्रत्येकाच्या आयुष्यात चांगल्या आणि वाईट गोष्टी घडतात. गतवर्षीच्या वाईट आठवणी, अनुभव हे त्याचं वर्षात सोडून द्यावे हेच उत्तम. येत्या वर्षात त्याचा प्रभाव आपल्या आयुष्यात होता कामा नये. येत्या वर्षात नवीन संकल्पातून पुढे जात राहायचे. काही नाती अबोल होतात त्यांना पुन्हा आपलेसे करायचे. काही वाईट अनुभव गतवर्षात सोडून द्यायचे. कारण येत्या वर्षाला आनंदाने जवळ करायचे.\nनवीन वर्ष म्हटले की नवनवीन संकल्प करण्याची जणू प्रथाच पडली आहे. खरंतर या खूप छान गोष्टी आहेत. कोणी रोज व्यायाम करण्याचे संकल्प करतात, कोणी दारू , सिगारेट सोडण्याचे संकल्प करतात, कोणी नवीन घर घेण्याचे. असे कित्येक संकल्प लोक करतात. चांगल्या गोष्टी या अशातूनच सुरू होतात. त्यांना फक्त एक कारण हवं असतं. संकल्प करणे यातूनच आपले आपल्या ध्येयावर कीती प्रेम आहे हे कळते. ठीक आहे काही संकल्प पूर्ण होतही नाहीत, पण त्याची सुरुवात तरी झाली यातच आनंद असतो. संकल्प मोडला तरी तो पुन्हा करायचा, यातूनच आपल्याला जे साध्य करायचे आहे ते होते. त्यामुळे येत्या वर्षात एकतरी चांगला संकल्प करायलाच हवा.\nसरत्या वर्षात काही गोष्टी राहून गेल्या पण त्या पूर्ण नक्की करायच्या या ध्येयाने प्रेरित होऊन नववर्षात पदार्पण करायला हवं. येत्या वर्षात आपल्या समोर कित्येक ध्येय असावी. नवनवीन संकल्प करताना आपण आपल्या डोळ्या समोर ठेवलेले ध्येय पूर्ण करतो आहोत ना याचा विचार करायला हवा. येत्या वर्षात पूर्वीच्या चुका टाळायला हव्या. मागच्या वर्षाचा आलेख डोळ्यासमोर ठेवून नव्याने ध्येयपूर्तीसाठी नव्या वर्षाचे स्वागत केले पाहिजे.\nसरत्या वर्षाला निरोप देताना खूप काही शिकायला मिळाले आणि त्यातून सकारात्मक शक्ती मिळाली या एका विचाराने, पुन्हा जोमाने कामाला सुरुवात करावी. आयुष्य सरत जात. त्यात हे असे क्षण पुन्हा आपल्याला विचार करायला भाग पाडतात. सकारात्मक शक्ती घेऊन येणाऱ्या या काळास सामोर जायला हवं आणि यातूनच येणारे प्रत्येक नवीन वर्ष आपल्यास अजुन चांगली उमेद, चांगले संकल्प, ध्येय घेऊन येतात.\nत्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षाचा गंभीर विचार करत बसण्यापेक्षा अगदी हलके जरी गतवर्षाकडे पाहिले तरी नववर्षाचे ध्येय आपल्याला मिळून जातात. अगदी कित्येक तास विचार करायला हवा असही काही नाही. फक्त आपण मागच्या वर्षी जे काम केलं त्याहूनही अधिक जोमाने येत्या वर्षात करू या संकल्पातुनच नव्या वर्षाचे स्वागत करायला हवे .. कारण वर्ष सरत जातात पण जात नाहीत त्या आठवणी…त्यामुळे येत्या वर्षाचे स्वागत अगदी जोरात करायला हवे .. पण मद्यधुंद होऊन नाही तर .. ध्येय समोर ठेवून .. \nNext Next post: नकळत शब्द बोलू लागले ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Satara-Hill-Half-Marathon/", "date_download": "2019-07-22T12:36:28Z", "digest": "sha1:MCQR7FXXCU6TQ44DUGY7LOKFGCPYGZNJ", "length": 12739, "nlines": 41, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अवघा सातारा सुसाट! | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Satara › अवघा सातारा सुसाट\nगिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या पीएनबी मेटलाईफ सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेच्या 7 व्या पर्वात ऐतिहासिक राजधानीसह देश-विदेशातील स्पर्धकही सुसाट धावले.\nयवतेश्‍वर घाटात ‘हर हर महादेव’चा गजर झाला अन् स्पर्धकांना आणखी ऊर्जा मिळाली. रविवारी झालेल्या या स्पर्धेत रिमझिम बरसणार्‍या सरी अंगांवर झेलत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धकांसह सुमारे 8 हजारांहून अधिक स्पर्धक उत्स्फूर्तपणे दौडले. जोशपूर्ण आणि उत्साही वातावरणात ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत पुन्हा एकदा इथिओपिया व केनियाच्या खेळाडूंनी निर्विवाद वर्चस्व गाजवले.\nगेल्या काही दिवसांपासून सातारा हिल हाफ स्पर्धेबाबत प्रचंड उत्सुकतेचे वातावरण होते. अखेर रविवारी मोठ्या उत्साहात व जोशपूर्ण वातावरणात या स्पर्धेला प्रारंभ झाला. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रराजे भोसले, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख, पीएनबी मेटलाईफ व स्केचर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी व मॅरेथॉन असोसिएशनचे पदाधिकारी यांच्या हस्ते फ्लॅग दाखवून स्पर्धेचे उद्घाटन झाले.\nस्पर्धेपूर्वी फटाक्यांची जोरदार आतिषबाजीही करण्यात आली. भल्या सकाळी बरोबर सहाचा ठोका पडल्यानंतर स्पर्धेला सुरूवात झाली. स्पर्धकां��ा उत्साह वाढवण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. नागरिक ‘जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरया, कम ऑन, किप इट अप’ अशा घोषणा देत टाळ्या वाजवत होते. तसेच रस्त्याच्या प्रत्येक 100 मीटर अंतरावर स्पर्धकांसाठी पाण्याची सोय करण्यात आली होती. ढोल, ताशा, लेझीम या पारंपारिक वाद्यांनी स्पर्धेत आणखी रंगत आणली. हलगीच्या कडाकडाटाने स्पर्धकांना आणखी जोश आला. काळवंडलेले आभाळ, रिमझिम बरसणार्‍या सरी, दाट धुके, बोचरी हवा स्पर्धकांचा उत्साह आणखी वाढवत होती.\nअल्हाददायक अशा वातावरणात सुरू झालेल्या या स्पर्धेत 8 हजाराहून अधिक लोकांनी सहभाग नोंदवल्यामुळे रस्ते गजबजून गेले होते. मुख्य 21 कि.मी.च्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेत 6 हजार 500 स्पर्धक तर 3 कि. मी.च्या हिरोज रनसाठी 1 हजार 500 स्पर्धक धावले. यामध्ये महिला व तरुणींचा लक्षणीय सहभाग दिसून आला. यावेळी नागरिकांनी स्पर्धा पाहण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा तुडूंब गर्दी केली होती. या स्पर्धेत 2 वर्षांच्या चिमुरड्यापासून 90 वर्षांच्या वृद्धापर्यंत अनेकांनी या स्पर्धेत धाव घेतली. दिवसेंदिवस या स्पर्धेची लोकप्रियता वाढत असल्याने विदेशी स्पर्धकांचीही संख्या लक्षणीय राहिली.\nसातारा तालीम संघ मैदान येथून स्पर्धेस प्रारंभ झाला. ही स्पर्धा कमानी हौद, देवी चौकमार्गे राजपथ, मोती चौक, राजवाडा, गोल मारुती मंदिरमार्गे समर्थ मंदिर, बोगदा, पॉवर हाऊस, यवतेश्‍वर घाट, हॉटेल निवांत, प्रकृती हिल रिसॉर्टमार्गे गणेश खिंडीच्या पुढील पठारामार्गे जावून पुन्हा त्याच मार्गे समर्थ मंदिर, अदालतवाडा, केसरकर पेठ, नगरपालिका, दिग्विजय चौकमार्गे पुन्हा तालीम संघावर पोहचली. हजारो स्पर्धकांमुळे या मार्गावरील रस्ते गर्दीने फुलून गेले होते.\nस्पर्धेच्या सुरुवातीपासूनच इथिओपिया व केनियाच्या खेळाडूंनी आघाडी घेतली होती. स्पर्धेतील अर्धे अंतर चढणीचे असल्यामुळे स्पर्धकांची दमछाक होत होती. मात्र, तरीही उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता. एकमेकांना प्रेरणा देत सर्वजण स्पर्धेचे अंतर कापत होते. आघाडीवर असलेल्या खेळाडूंचे अभिनंदन करत होते. भारतीय खेळाडूंनीही आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह उतरून चांगल्या कामगिरीचे प्रदर्शन केले. स्पर्धेत अनेक वयोवृद्ध नागरिकांनी सहभाग घेतला ह��ता. यांचे सातारकरांनी विशेष कौतुक करत त्यांना धावण्यासाठी प्रोत्साहन दिले.\nउद्घाटन कार्यक्रमास मॅरेथॉन असोसिएशनचे संस्थापक डॉ. संदीप काटे, रेस डायरेक्टर देवदत्त देव, सातारा रनर्स फौंडेशनचे अध्यक्ष सुजीत जगधणे, उपाध्यक्ष डॉ. प्रताप गोळे, अ‍ॅड.कमलेश पिसाळ, डॉ.शेखर घोरपडे, सीए.विठ्ठल जाधव व सचिव डॉ.सुचित्रा काटे, डॉ. निलेश थोरात, जितेंद्र भोसले, कन्हैय्या राजपूत यांच्यासह मॅरेथॉन असोसिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तर प्रत्यक्ष मॅरेथॉनमध्ये विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, विशेष पोलिस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, अप्पर पोलिस अधिक्षक विजय पवार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट हेही धावले.\nपारितोषिक वितरण समारंभ औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष व दै.‘पुढारी’चे वृत्त संपादक हरीष पाटणे, सातारा तालीम संघाचे अध्यक्ष साहेबराव पवार व समितीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला.\nकोल्हापूर : जैनापुरातील बेपत्ता सख्या बहिणींचे मृतदेह विहिरीत आढळले\n#Chandrayaan2 ...तर चांदोमामा भागवणार २५० वर्षांच्या उर्जेची भूक\nवांद्रेतील एमटीएनएलच्या इमारतीला आग; १०० कर्मचारी अडकल्याची भीती\nपुरात वाहून गेलेल्या दुसऱ्या वनरक्षकाचा मृतदेह सापडला\n#Chandrayaan2 'मिशन चांद्रयान-२' यशस्वी; आता पुढे काय होणार जाणून घ्या सोप्या भाषेत\nवांद्रेतील एमटीएनएलच्या इमारतीला आग; १०० कर्मचारी अडकल्याची भीती\nकामोठे अपघात : स्कोडा चालकाला अटक\nपोलादपूर-गोळेगणी येथील रस्ता गेला वाहून\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.snpnews.in/2017/05/03/kedarnath-temple/", "date_download": "2019-07-22T13:09:18Z", "digest": "sha1:TALFL6HSKAWOEZ4CO2JF5MQPELOKFX5S", "length": 6577, "nlines": 88, "source_domain": "www.snpnews.in", "title": "केदारनाथ मंदिराचं प्रवेशद्वार भाविकांसाठी खुलं - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nकेदारनाथ मंदिराचं प्रवेशद्वार भाविकांसाठी खुलं\n03/05/2017 SNP ReporterLeave a Comment on केदारनाथ मंदिराचं प्रवेशद्वार भाविकांसाठी खुलं\nशिव शंकराचं पवित्र स्थान मानल्या जाणाऱ्या केदारनाथाचं हे शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे अत्यंत महत्त्वाचं आणि सर्वांत उंचीवरचं ज्योतिर्लिंग आहे. केदारनाथ उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यातलं मंदाकिनी नदीच्या तीरावर वसलेलं आहे.आज सहा महिन्यानंतर केदारनाथ मंदिराचे दरवाजे सर्वांसाठी खुले करण्यात आले. यावेळी प्रथम दर्शन आणि रुद्रअभिषेकाचा मान पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळाला. दरवर्षी उन्हाळाच्या दिवसात केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्यात येतात. दरवर्षी हा दरवाजे उघडण्याचा कार्यक्रम एक मोठा सोहळा असतो. पण तीन वर्षांपूर्वी आलेल्या महापूरानंतर भाविकांच्या संख्येवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. आज तीन वर्षानंतर पुन्हा एकदा केदारनाथाचे दरवाजे उघडण्याचा मोठा सोहळा आयोजित करण्यात आला. त्या सोहळ्यात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. आजच केदारनाथाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत आणि दरवाजे उघडल्यानंतर केदारनाथाचं दर्शन घेणारे पंतप्रधान मोदी हे पहिलेच व्यक्ती ठरलेत. केदारनाथ मंदिरात मोदींनी रुद्राभिषेकही केलाय. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच मोदी केदारनाथ मंदिरात दाखल झालेत.\nमुंबईत स्वाइन-फ्लूचा पहिला बळी\nमुंबईत आयकर विभागातील आयुक्तांना लाच घेतल्या प्रकरणी अटक\nप्रसिद्ध गायक दलेर मेहंदीला मानव तस्करी प्रकरणी दोषी २ वर्षांची शिक्षा\nकेंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडून सातव्या वेतन आयोगात भत्तेवाढीला मंजुरी\nभारताची पुलवामा हल्ल्याविरोधात मोठी कारवाई,केले जैशेचे कंट्रोल रुम उद्ध्वस्त\nकरोळे येथील सुरेश गेजगे यांच्या मृत्यूला जबाबदार कोण \nनिलेश राणे यांचा जाहीरनामा प्रसिद्ध\nरत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये निलेश राणे यांच्याच नावाची चर्चा\nमाझ्या तरुण मित्रांनो, आपण देऊया तरुण उमेदवारालाच संधी\nउत्तर मध्य मुंबईतून सामाजिक कार्यकर्त्या जॉय भोसले यांचा उमेदवारी अर्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/article/government-procurement-of-wheat-is-trailing-by-10-percent-5cd695c2ab9c8d862426cb3e?state=maharashtra", "date_download": "2019-07-22T12:30:01Z", "digest": "sha1:UYONLI5N4LAYADACVOU4HKB7M73OHA6H", "length": 7212, "nlines": 116, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - गहूच्या सरकारी खरेदीमध्ये १०% घट - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nअँड्रॉइड मोबाईलवरून अ‍ॅग्रोस्टार अँप डाउनलोड करा\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nअँड्रॉइड मोबाईलवरून ���‍ॅग्रोस्टार अँप डाउनलोड करा\nगहूच्या सरकारी खरेदीमध्ये १०% घट\nचालू रबी विपणन हंगाम २०१९ -२० मध्ये गहूचे किमान समर्थन मूल्य (एमएसपी) वर खरेदीमध्ये १०.२८ टक्क्यांची घट होऊन २६५.२९ लाख टन झाली आहे, तर मागील वर्षी रबी हंगामातील खरेदी २९४.७० लाख टन झाली होती. चालू रबीमध्ये गहूची एकूण खरेदी ३५६.५० लाख टन कमी होण्याची शक्यता आहे.\nभारतीय खाद्य निगम (एफसीआई) च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, उत्पादक राज्यामध्ये एप्रिलमध्ये अनिश्चित पडलेल्या गारांच्या पावसामुळे पिकांची आवक करण्यास उशीर झाला आहे. या कारणामुळे चालू रबीमध्ये गहूच्या खरेदीमध्ये घट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तथापि, आठवड्याभरात उत्पादक बाजारपेठेमध्ये गहूची दैनिक आवकचा दबाव वाढत चालला असल्यामुळे सरकारी खरेदी देखील वाढत आहे. चालू रबीमध्ये एमएसपीवर गहूच्या खरेदी करण्याचे उद्दिष्ट ३५६.५० लाख टन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी केंद्र सरकारने गहूचा एमएसपी १,८४० रुपये प्रति क्विंटल करण्याचे निश्चित केले आहे. कृषी मंत्रालयाच्या दुसऱ्या अग्रिम अंदाजानुसार, चालू हंगाम २०१८-१९ मध्ये गहूची नोंद ९९१.२ लाख टन उत्पादन होणे अपेक्षित आहे. संदर्भ - आउटलुक अॅग्रीकल्चर, ८ मे २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://marathikalakar.com/aa-bb-kk-marathi-movie-official-trailer-sunil-shetty-tamannaah-bhatia/", "date_download": "2019-07-22T11:44:46Z", "digest": "sha1:7FZUWVLZZP4PCTISLBWFDS6FGA5HC77X", "length": 5451, "nlines": 74, "source_domain": "marathikalakar.com", "title": "अ ब क मराठी मूवी ट्रेलर २०१८", "raw_content": "\nअ ब क मराठी मूवी ट्रेलर २०१८\nअ ब क मराठी मूवी ट्रेलर २०१८\nसिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडेची लाँग डिस्टन्स रिलेशनशीप.पहा “मिस यू मिस्टर”सिनेमाचा ट्रेलर.\n‘अग्निहोत्र’ या मालिकेतील सुपरहिट जोडी म्हणजे सई आणि नीलची. ही जोडी तब्बल १० वर्षानंतर एकत्र काम...\nबोल्ड मराठी कॉमेडीने भरलेला “टकाटक”ट्रेलर.प्रथमेश परबचा अनोखा अंदाज.\nटाईमपास या मराठीतील अजरामर सिनेमातून अभिनेता प्रथमेश परबला प्रचंड फॅन फॉलोविंग मिळाली होती. आता ‘येड्यांची जत्रा’,...\nदमदार संवादाने भरलेल्या”कागर”सिनेमाचा ट्रेलर ��ुम्ही चुकवलात तर नाही\n‘सैराट’ या मराठी सिनेमातील दमदार अभिनयाने देशा-परदेशात पोहचलेली रिंकू राजगुरू तीन वर्षांनी पुन्हा मराठी रसिकांच्या भेटीला...\n“ती and ती”चा ट्रेलर आलाय भेटीला.पहा पुष्कर,प्रार्थना आणि सोनालीचा ट्रँगल.\nमराठी चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी विविध विषयांच्या हटके मांडणीची मेजवानीच. गेल्या काही वर्षात मराठी चित्रपटांचे विषय आणि...\nबघायलाच हवा असा हॉरर,थ्रिलर आणि प्रथम मराठी सायफाय सिनेमाचा ट्रेलर.\nलव्हस्टोरी अथवा एक्शन मुव्हीच्या पलीकडे विचार करून विज्ञानाच्या परिघातील आगळा-वेगळा विषय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं धाडस बॉलिवूड किंवा...\nशिवकालीन इतिहासावर भव्य युद्धपट आगामी फर्जंद मराठी सिनेमा\nरहस्यमयी “सविता दामोदर परांजपे”चा ट्रेलर लॉन्च. जॉन अब्राहम करतोय मराठी सिनेमा निर्मिती. पहा ट्रेलर.\n तर “हे”चार सदस्य झाले नॉमिनेट.वाचा अधिक.\nओळखा बघू ह्या प्रसिद्ध अभिनेत्यालावाचा त्याचा ह्या लूकमागचं कारण.\n“खिचिक”सिनेमाचा लक्षवेधी पोस्टर लॉन्च.वाचा पूर्ण बातमी.\n“तुला पाहते रे”नंतर ईशाला बघा “ह्या”नव्या स्वरूपात\nअच्छा तर “यामुळे”अभिजीतने स्वतःला डांबल होतं अडगळीच्या खोलीतबिगबॉस मराठी सिझन २.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.snpnews.in/2017/08/19/mumbai-university-vinod-tawde/", "date_download": "2019-07-22T13:10:45Z", "digest": "sha1:J7PV3UOJSOEY4PI5SX5JRXOURIU3Z2C7", "length": 6590, "nlines": 89, "source_domain": "www.snpnews.in", "title": "कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही , शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची ग्वाही ! - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nकोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही , शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची ग्वाही \n19/08/2017 SNP ReporterLeave a Comment on कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही , शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची ग्वाही \nमुंबई विद्यापीठाचे निकाल आता लवकरच लागतील. पण त्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षावर परिणाम होणार नाही अशी ग्वाही शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. मुंबई विद्यापीठाच्या निकालातील घोळासंदर्भात राज्यपाल विद्यासागर राव यांच्याबरोबर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची बैठक पार पडली. विद्यापीठांच्या रखडलेल्या निकालांचा आढावा घेण्यासाठी राज्यपालांनी ही बैठक बोलवली होती. राज्यपालांनी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, प���रभारी कुलगुरू, प्रधान सचिव यांची बैठक घेतली. त्यासंदर्भात एक प्रेझेंटेशन झालं. कॅटच्या परीक्षेमार्फत जे प्रवेश दिले जातात ते कॅट मेरीटमार्फत दिले जातील आणि निकाल उशिरा सबमिट केला तरी चालेल अशी हमी तावडे यांनी दिली.\nउत्तरपत्रिका तपासण्याबाबत उद्भवलेल्या अडचणींसंदर्भात आणि या अडचणींचे कोणत्या पद्धतीने निराकारण करण्यात आले,याची माहिती राज्यपालांना देण्यात आली असून कोणत्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.\nनागपूरसह विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांत पावसाची दमदार हजेरी\nआरबीआयकडून ५० रुपयांची नवी नोट चलनात\nपुढच्या २४ तासात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा\nपंढरपूर येथील संभाजी आरमार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री.गायकवाड यांचा राणे प्रतिष्ठान मध्ये जाहीर प्रवेश.\nकरोळे येथील सुरेश गेजगे यांच्या मृत्यूला जबाबदार कोण \nनिलेश राणे यांचा जाहीरनामा प्रसिद्ध\nरत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये निलेश राणे यांच्याच नावाची चर्चा\nमाझ्या तरुण मित्रांनो, आपण देऊया तरुण उमेदवारालाच संधी\nउत्तर मध्य मुंबईतून सामाजिक कार्यकर्त्या जॉय भोसले यांचा उमेदवारी अर्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4873236889637611995&title=Plastic,%20garbage%20Free%20Mulshi%20Taluka&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-07-22T12:01:53Z", "digest": "sha1:NIKG5B3HFXV3CYI4XNEKWT6ES2SXAN6Q", "length": 7980, "nlines": 122, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘प्लास्टिक, कचरामुक्त मुळशी तालुका’ अभियानास प्रारंभ", "raw_content": "\n‘प्लास्टिक, कचरामुक्त मुळशी तालुका’ अभियानास प्रारंभ\nपुणे : ‘प्लास्टिक, कचरामुक्त मुळशी तालुका’ अभियानास सोमवारी बेलावडे (ता. मुळशी) येथे प्रारंभ करण्यात आला. लायन्स क्लब ऑफ पुणे कोथरुड, एन्व्हायर्नमेंट​ल क्लब ऑफ ​इंडिया या संस्थांनी या अभियानासाठी पुढाकार घेतला आहे. ‘लायन्स’ आणि ‘एन्व्हायर्नमेंटल’च्या वतीने ​​प्लास्टिक ​समस्या सोडविण्यासाठी प्लास्टिक कचऱ्याला पाच रुपये हमी भाव देण्यात येणार आहे. ​\n‘लायन्स’चे माजी प्रांतपाल फत्तेचंद रांका, कोथरूड लायन्स क्लबचे अध्यक्ष नागेश चव्हाण, सरपंच ​कल्पना जंगम, ​गट विकास अधिकारी ​डॉ. स्मिता पाटील, एन्व्हायर्नमेंटल ��्लब ऑफ ​इंडियाचे अध्यक्ष नीलेश इनामदार, ​प्रकल्प प्रसार प्रमुख ललित राठी यांच्या प्रमुख उपस्थितीत अभियानाला प्रारंभ करण्यात आला.\nप्लास्टिक वापराबद्दल प्रबोधन, प्लास्टिक कचरा संकलन, प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया अशी या अभियानाची वैशिष्टये आहेत. सामुहिक प्रयत्नातून हा तालुका देशातील पहिला प्लास्टिक कचरामुक्त तालुका करण्याचा निर्धार या कार्यक्रमात करण्यात आला.\nफत्तेचंद रांका यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी कोथरूड लायन्स क्लबचे काशीनाथ येनपुरे, माजी सरपंच धैर्यशील ढमाले, माजी सभापती बाबा कंधारे, अभय शास्त्री ​आदी उपस्थित होते.\nपुणे सराफ असोसिएशनतर्फे शहीदांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत खासदार शिरोळेंच्या हस्ते कोळावडे गावातील रस्त्यांचे भूमिपूजन पुण्यात ‘युनिक जेम्स अँड ज्वेलरी इंटरनॅशनल शो’चे आयोजन ‘सिंहगड इन्स्टिट्यूट’च्या ‘एनएसएस’चे भुकुम येथे श्रमसंस्कार शिबिर ढेपे वाड्यात ‘सूर मिलाफ’ला चांगला प्रतिसाद\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\n७० टक्के रुग्णांना वेनस थ्रॉम्बोएम्बॉलिझमचा धोका\n‘अभंगवाणी’त रंगले रत्नागिरीकर रसिक\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\nपेण, पनवेल, उरण, घारापुरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80%2520%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%95&f%5B0%5D=field_site_section_tags%3A36&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%BE%2520%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%80&search_api_views_fulltext=%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80%20%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%95", "date_download": "2019-07-22T12:22:06Z", "digest": "sha1:UMA6LB74XDQAC763AEU6XYYALXETDWUA", "length": 14528, "nlines": 262, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसोमवार, जुलै 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, जुलै 22, 2019\nसर्व बातम्या (5) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\n(-) Remove ममता बॅनर्जी filter ममता बॅनर्जी\nमुस्लिम (4) Apply मुस्लिम filter\nमुख्यमंत्री (3) Apply मुख्यमंत्री filter\nकाँग्रेस (2) Apply काँग्रेस filter\nखासदार (2) Apply खासदार filter\nगुन्हेगार (2) Apply गुन्हेगार filter\nदिल्ली (2) Apply दिल्ली filter\nनरेंद्र मोदी (2) Apply नरेंद्र मोदी filter\nराजकीय पक्ष (2) Apply राजकीय पक्ष filter\nविधेयक (2) Apply विधेयक filter\nअरविंद केजरीवाल (1) Apply अरविंद केजरीवाल filter\nआम आदमी पक्ष (1) Apply आम आदमी पक्ष filter\nआरक्षण (1) Apply आरक्षण filter\nई-कॉमर्स (1) Apply ई-कॉमर्स filter\nउत्तर प्रदेश (1) Apply उत्तर प्रदेश filter\nउद्धव ठाकरे (1) Apply उद्धव ठाकरे filter\nकाळा पैसा (1) Apply काळा पैसा filter\nतृणमूल कॉंग्रेस (1) Apply तृणमूल कॉंग्रेस filter\nतोंडी तलाक (1) Apply तोंडी तलाक filter\nत्रिपुरा (1) Apply त्रिपुरा filter\nदहशतवाद (1) Apply दहशतवाद filter\nदार्जिलिंग (1) Apply दार्जिलिंग filter\nधार्मिक (1) Apply धार्मिक filter\nनोटाबंदी (1) Apply नोटाबंदी filter\nपश्चिम बंगाल (1) Apply पश्चिम बंगाल filter\nबेनामी संपत्ती (1) Apply बेनामी संपत्ती filter\nभ्रष्टाचार (1) Apply भ्रष्टाचार filter\nमतदार यादी (1) Apply मतदार यादी filter\nमहागाई (1) Apply महागाई filter\nमुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (1) Apply मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड filter\nराजकारण (1) Apply राजकारण filter\nराहुल गांधी (1) Apply राहुल गांधी filter\nloksabha 2019 : भाजपच्या स्वप्नाला अडथळा बंगाली अस्मितेचा\nपश्‍चिम बंगालमध्ये मुसंडी मारून खूप काही पदरात पाडून घेण्याच्या व्यूहरचनेने भाजप प्रचारयंत्रणा राबवत आहे. त्याला कडवे प्रत्युत्तर तृणमूल काँग्रेसकडून दिले जात आहे. त्यामुळे निवडणुकीची हवा तापतच आहे. पश्‍चिम बंगालमधील निम्म्याहून अधिक जागा जिंकण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या मोहिमेला प्रचाराच्या...\nतोंडी तलाकबाबतचे विधेयक राजकीय हेतूने प्रेरित: ममता बॅनर्जी\nकोलकता: पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अखेर आज तोंडी तलाकप्रश्नी आपले मौन सोडत \"मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण विधेयक' राजकीय हेतून प्रेरित असल्याचा आरोप केला आहे. बिरभूम येथे आयोजित एका जाहीर सभेत त्या बोलत होत्या. \"\"तोंडी तलाकला गुन्हेगारी चौकटीत...\nतिहेरी तलाकचे विधेयक दोषपूर्ण - ममता बॅनर्जी\nअहमदपुर (पश्चिम बंगाल) - तिहेरी तलाक हा विषय आता सगळीकडूनच चघळला जात आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी (ता. 3) तिहेरी तलाकचे विधेयक दोषपूर्ण असल्याचे म्हटले आहे. मुस्लिम महिलांचे या विधेयकामुळे चांगले होण्यापेक्षा जास्त नुकसान होईल, असेही त्या म्हणाल्या. ...\n'तोंडी तलाक'चे तृणमूलकडून समर्थन\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर नाराजी कोलकाता: सर्वोच्च न्यायालयाने \"तोंडी तलाक'ची प्रथा बेकायदा ठरविण्याचा ऐतिहासिक निकाल ��िल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी न्यायालयाच्या या आदेशाचे स्वागत केले होते. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मात्र याबाबत मौन...\nनोटाबंदीची हाफसेंच्युरी: खडतर विकेटवर राजकारण्यांची बॅटिंग\n8 नोव्हेंबर केंद्र सरकारच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. 'सीबीडीटी'च्या समितीसमोर गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव प्रलंबित होता. अखेर या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याचे राजकीय धाडस केंद्र सरकारने दाखविले, याचा आनंद आहे. दहशतवादाचा वित्त पुरवठा रोखण्यासाठी उच्च मूल्य असणारे चलन बाद करण्याची योजना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF%2520%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87&f%5B0%5D=field_site_section_tags%3A1250&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95&search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF%20%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87", "date_download": "2019-07-22T12:26:51Z", "digest": "sha1:MKDEHVIOK2FQ46FOXL45ME7I62LWSWOR", "length": 14403, "nlines": 265, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसोमवार, जुलै 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, जुलै 22, 2019\nसर्व बातम्या (5) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (5) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nपश्चिम महाराष्ट्र (2) Apply पश्चिम महाराष्ट्र filter\nउत्तर महाराष्ट्र (1) Apply उत्तर महाराष्ट्र filter\nविदर्भ (1) Apply विदर्भ filter\n(-) Remove नगरसेवक filter नगरसेवक\nआंदोलन (4) Apply आंदोलन filter\nआरक्षण (4) Apply आरक्षण filter\nमराठा समाज (3) Apply मराठा समाज filter\nतहसीलदार (2) Apply तहसीलदार filter\nमराठा क्रांती मोर्चा (2) Apply मराठा क्रांती मोर्चा filter\nमुस्लिम (2) Apply मुस्लिम filter\nअक्कलकोट (1) Apply अक्कलकोट filter\nअरुण जाधव (1) Apply अरुण जाधव filter\nआत्महत्या (1) Apply आत्महत्या filter\nएकनाथ पवार (1) Apply एकनाथ पवार filter\nखासदार (1) Apply खासदार filter\nजितेंद्र (1) Apply जितेंद्र filter\nपंचायत समिती (1) Apply पंचायत समिती filter\nपत्रकार (1) Apply पत्रकार filter\nपिंपरी (1) Apply पिंपरी filter\nपिंपरी-चिंचवड (1) Apply पिंपरी-चि���चवड filter\nप्रशासन (1) Apply प्रशासन filter\nमराठा आरक्षण (1) Apply मराठा आरक्षण filter\nmaratha kranti morcha: सोयगावच्या कार्यकर्त्यांचा जलसमाधीचा प्रयत्न\nमालेगाव - शहरासह तालुक्‍यात आंदोलनाची धग आजही कायम आहे. सोयगावचे माजी सरपंच ताराचंद बच्छाव, नगरसेवक जयप्रकाश बच्छाव आदींसह सहा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी टेहरे चौफुलीजवळील एकलव्य पुलाजवळ गिरणा नदीपात्रात जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. अग्निशामक दलाचे मुख्य अधिकारी संजय...\nपिंपरी - बंद असलेली दुकाने, ओस पडलेले रस्ते, ना स्कूल बस ना विद्यार्थी, सारे काही शांत शांत. अशा वातावरणात शहरवासीयांना गुरुवारची सकाळ अनुभवायला मिळाली. मात्र, साडेआठ-नऊ नंतर वेगवेगळ्या भागांतून निघालेल्या दुचाकी रॅली; रावेत, किवळे, पिंपळे गुरव, हिंजवडीत झालेल्या सभा आणि भोसरी व पिंपरीत दिवसभर...\n#marathakrantimorcha नेवाशात बेमुदत ठिय्या आंदोलनास प्रारंभ\nनेवासे : सकल मराठा समाजाच्या नेतृत्वाखाली मराठा, धनगर व मुस्लिम सामाजाच्या समाजाच्यावतीने आरक्षणच्या मागणीसाठी रविवार (ता. 5) साडेआकरा वाजता नेवासे येथे बेमुदत ठिय्या आंदोलनास प्रारंभ झाला. प्रारंभी पासूनचया आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी सर्वच धर्मीय समाज बांधव उपस्थित हजेरी लावत आहेत. आंदोलन बेमुदत...\n#marathakrantimorcha आरक्षणासाठी गोंदिया, वर्धेत मराठा क्रांती मोर्चा\nनागपूर - मराठा समाजाला १६ टक्‍के आरक्षण लागू करण्यात यावे, याकरिता मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यात मोर्चा काढण्यात आला. या वेळी शासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. हिंगणघाट (जि. वर्धा) - मराठा आरक्षणाच्या मागणीकरिता मराठा समाजाच्या वतीने सोमवारी (ता. ३०) क्रांती...\n#marathakrantimorcha मराठा अरक्षणासाठी ३० जुलै रोजी अक्कलकोट बंदचे आवाहन\nअक्कलकोट : सकल मराठा समाज यांच्या वतीने मराठा समाजास स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्यावे या मागणीसाठी सोमवारी (ता.३० जुलै) अक्कलकोट बंदचे आवाहन सकल मराठा समाजाच्यावतीने आज शनिवारी आयोजित बैठकीत करण्यात आले आहे. सर्जेराव जाधव सभागृहात सकल मराठा समाजाची बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. सोलापूर जिल्हा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3Asudhir%2520mungantiwar&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Agovernment&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8&search_api_views_fulltext=sudhir%20mungantiwar", "date_download": "2019-07-22T13:04:15Z", "digest": "sha1:RRR7KJCN2TM4SCPL5GV5KGF3HBZY6JI6", "length": 20911, "nlines": 285, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसोमवार, जुलै 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, जुलै 22, 2019\nसर्व बातम्या (12) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (8) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nमहाराष्ट्र (5) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (2) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\nसुधीर मुनगंटीवार (8) Apply सुधीर मुनगंटीवार filter\nअर्थसंकल्प (7) Apply अर्थसंकल्प filter\nमहाराष्ट्र (6) Apply महाराष्ट्र filter\nअरबी समुद्र (3) Apply अरबी समुद्र filter\nकर्जमाफी (3) Apply कर्जमाफी filter\nकाँग्रेस (3) Apply काँग्रेस filter\nजलयुक्त शिवार (3) Apply जलयुक्त शिवार filter\nराष्ट्रवाद (3) Apply राष्ट्रवाद filter\nलोकसभा (3) Apply लोकसभा filter\nविमानतळ (3) Apply विमानतळ filter\nशिक्षण (3) Apply शिक्षण filter\nसमुद्र (3) Apply समुद्र filter\nसाहित्य (3) Apply साहित्य filter\nअजित पवार (2) Apply अजित पवार filter\nआर्थिक पाहणी अहवाल (2) Apply आर्थिक पाहणी अहवाल filter\nउत्पन्न (2) Apply उत्पन्न filter\nगुंतवणूक (2) Apply गुंतवणूक filter\nनवी मुंबई (2) Apply नवी मुंबई filter\nनागपूर (2) Apply नागपूर filter\nमहामार्ग (2) Apply महामार्ग filter\nराजकारण (2) Apply राजकारण filter\nशेतकऱ्यांसाठी महिन्यात मोठी घोषणा - सुधीर मुनगंटीवार\nमुंबई - कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या महिनाभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठी घोषणा करणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली. अरबी समुद्रात तयार होणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक ३६ महिन्यांत पूर्ण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी...\nअर्थसंकल्पात तरतूदीमुळे काजू उद्योगाला \"अच्छे दिन' - काळसेकर\nकणकवली - राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात काजू प्रक्रिया उद्योगासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. यामुळे ���जारी असलेल्या काजू प्रक्रिया उद्योगाला निश्‍चितपणे \"अच्छे दिन' येतील. काजू उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यासही मदत होईल, अशी माहिती भाजपचे प्रदेश...\nmaharashtra budget 2019 : अर्थसंकल्पातून दुष्काळात घोषणांची 'मतपेरणी'\nकृषी, नगरविकास, जलसंपदा, सार्वजनिक बांधकामवर मेहेरनजर मुंबई - दुष्काळदाहाने महाराष्ट्र होरपळत असताना आज सादर झालेल्या अतिरिक्‍त अर्थसंकल्पात मात्र वंचित, उपेक्षित बहुजनांचे आर्थिक उन्नतीच्या दिशेने ‘चांगभलं’ करत राज्य सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीत ‘मतपेरणी’ची सुरवात केली. व्यक्तिगत...\nअपुरा, अर्धवट अन् बोगस अर्थसंकल्प - जयंत पाटील\nइस्लामपूर - राज्य सरकारने सादर केलेला अंतरिम अर्थसंकल्प अपुरा व अर्धवट, अन् बोगस असल्याची प्रतिक्रिया राज्याचे माजी अर्थमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली. हा अर्थसंकल्प सभागृहात मांडण्यापूर्वी बाहेर फुटला असून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी...\nझाडे न लावणाऱ्यांना आता कारावास - सुधीर मुनगंटीवार\nनाशिक - विकासकामांसाठी झाडे तोडल्यानंतर संबंधिताने पाचपट झाडे लावण्याचा नियम आहे. पण पूर्णवेळ यंत्रणेअभावी त्याचे उल्लंघन होते. त्यावर उपाय म्हणून वृक्षतोडीनंतरही झाडे न लावणाऱ्यांना दंडासह कारावासाच्या शिक्षेची तरतूद केली जाईल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे सांगितले. राज्यस्तरीय...\nयुद्धाकडून तहाकडे (मृणालिनी नानिवडेकर)\nसत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं \"लिमिटेड वॉर' थेट \"टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...\n'अवनीला ठार करणारा असगर अली दोषी असेल तर कारवाई'\nकऱ्हाड : अवनी वाघिणीला ठार करणारा असगर अली दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई होईल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. जंगलातल्या वाघासह मुंबईतल्या वाघाच्या संवर्धनाचेच काम मी केले, असे म्हणत मुनगंटीवार यांनी शिवसेनेला कोपरखळी मारली. कराडमध्ये व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यालयाचे उद्घाटन...\nसरकारची खर्चाची तोंडमिळवणी करताना दमछाक होत आहे, त्यामुळे शिक्षणासह अनेक खात्यांच्या कारभारात खर्चाला कात्रीचे छुपे धोरण आहे. हा दावा नाकारण्यात येत असला तरी शिक्षण खात्याच्या कामकाजात डोकावले तरी त्याचे प्रत्यंतर येते आहे. ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे’, असे साधारणतः सरकारी धोरण असते....\nएकाच व्यक्तीच्या प्रकृतीविषयी दोन तज्ज्ञांनी अगदी परस्परविरुद्ध निदान करावे आणि तिला पूर्णपणे संभ्रमात टाकावे, तसेच काहीसे राज्याच्या आर्थिक स्थितीच्या बाबतीत घडले आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीचे जे चित्र गुरुवारी सादर करण्यात आले, त्यात अर्थव्यवस्थेच्या प्रकृतीत काळजी करण्यासारख्या अनेक...\nराज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱयांना सर्वोच्च प्राधान्य\nमुंबई : पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत आज (शुक्रवार) राज्याचा सन 2018-19 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. आमचे सरकार शेतकऱ्यांना सर्वोच्च प्राधान्य देत आहे, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे....\nशेतकऱ्यांचे हित जपण्यास आमचे प्राधान्य: सुधीर मुनगंटीवार\nमुंबई - \"शेतकऱ्यांचे हित हा राज्याच्या प्राधान्यक्रमावरील मुद्दा आहे. यामुळेच आम्ही \"छत्रपती शेतकरी सन्मान योजनें'तर्गत क्षेत्राचा विचार न करता सरसकट कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत राज्यातील 35 लाख 38 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे,'' असे मत अर्थमंत्री सुधीर...\nजीवनव्यवहार व्यापते, तीच भाषा टिकते\nफेब्रुवारी महिना आला, की मराठी भाषेसंबंधी अनेक उत्सवी कार्यक्रम होऊ लागतात. हा महिना संपला, की पुढील फेब्रुवारीपर्यंत कोणालाही मराठी भाषेची आठवण होत नाही. उत्सव साजरे केले, की भाषेबद्दल आपले कर्तव्य झाले अशीच सरकारची, साहित्य संस्थांची कल्पना झालेली दिसते. आजच्या काळात केवळ मराठीच नव्हे, तर सर्व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण ��ोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://yogeshkhajandar.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE/page/4/", "date_download": "2019-07-22T12:15:52Z", "digest": "sha1:IFZK6R5XZPHRY3G7BTGDBXVETPZXLFOQ", "length": 47521, "nlines": 355, "source_domain": "yogeshkhajandar.com", "title": "प्रेम – Page 4 – Yogeshkhajandar's Blog", "raw_content": "\nकथा , कविता आणि बरचं काही …\n©या ब्लॉगवर असलेल्या सर्व कथा, कविता आणि लेख यांचे हक्क लेखक योगेश खजानदार यांच्याकडे आहेत. ब्लॉगवर असलेल्या कथा, कविता , लेख यांचा वापर कोणत्याही व्यावसायिक गोष्टींसाठी करू नये ,ब्लॉगवर असलेले मजकूर कुठेही copy paste करू नयेत. ही विनंती .. धन्यवाद©\nक्षणिक या फुलास काही ..\nक्षणिक यावे या जगात आपण\nक्षणात सारे सोडून जावे\nफुलास कोणी पुसे न आता\nक्षणिक बहरून कसे जगावे\nन पाहता वाट पुढची कोणती\nक्षणाक्षणास गंध उधळीत जावे\nकोणी ठेविले मस्तकी उगाच अन\nकोणी पायी त्यास तुडवून जावे\nकधी प्रेमाचे बंध जोडून येता\nत्यासवे प्रणयात हरवून जावे\nकधी मग अखेरच्या प्रवासातही\nनिर्जीव देहाचे सोबती व्हावे\nकोणी बोलता मनातले खूप काही\nआठवणीत त्याच्या चुरगळून जावे\nफूलास न मग पुसले कोणी\nवेदनेतही सुगंध कसे देत रहावे\nअखेरच्या क्षणात राहिले जरी काही\nआयुष्याशी कोणते वैर नसावे\nसुकल्या पाकळ्या वरती मग तेव्हा\nआपल्या जाण्याचे ओझे नसावे\nराहता राहिले इथे न काही\nक्षणाक्षणाला आयुष्य जगत रहावे\nफुलास विचारून बघ तु एकदा\nक्षणिक बहरून कसे जगावे ..\nPosted on December 31, 2018 Categories अव्यक्त प्रेम, आठवणी, आठवणीतल्या कविता, ओढ, कविता, कवितेतील ती, प्रेम, प्रेम कविता, मनातले शब्द, मनातल्या कविता, मराठी कविताTags आठवणी, आपली माणसं, आपली माती, आपुलकी, आयुष्य, ओढ, कविता, कविता आणि बरंच काही, क्षण, चांगले विचार, नात, प्रेम, प्रेम मनातले, भावना, मनातल्या कविता, मराठी, मराठी कविता, मराठी ब्लाॅग, वाट, सुख8 Comments on क्षणिक या फुलास काही ..\nनकळत शब्द बोलू लागले ..\nकित्येक वर्ष झाली, मी Yogesh khajandar’s Blog (Yk’s Blog ✍️) नावाने ब्लॉग लिहीत आहे. कित्येक कविता , कथा , काही मनातले विचार मी या ब्लॉग मार्फत मांडले. कधी लिखाण अगदी सहज झालं. तर कधी कित्येक शोधूनही काहीच भेटले नाही. माझ्या कविता वाचकांना आवडल्या , खूप लोक या ब्लॉगचे नियमित वाचकही झाले आणि या सगळ्यांच्या प्रतिसादामुळे या एवढ्या वर्षात मला खूप काही या ब्लॉगमध्ये बोलता आले. आता इतकं लिहू��ही काही माझे मित्र ,वाचक मला म्हणाले ,की तुम्ही एखाद पुस्तक का प्रकाशित करत नाहीत.. तर त्यांना एवढच म्हणावंसं वाटतं, की प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ यावी लागते. तसचं माझ्या पुस्तकाचं ही होईल.\nलिहिताना मला खूप वेळा काय लिहावं असा प्रश्न कधीच पडला नाही, कारण मनात आहे ते लिहायचं या एका विचाराने मी लिहीत रहायचो. सुरुवात केली तेव्हा छोट्या छोट्या कविता मी ब्लॉग मध्ये शेअर करत राहिलो. तेव्हा लिखाण ही एवढं चांगलं नसायचं. वाचनाची प्रचंड आवड, त्यामुळे आपसूकच लिखाण व्हायचं. सुरुवातीच्या काही काळात अगदी दोन ते तीन कडव्याची एखादी कविता व्हायची. पण पुढे लिखाण वाढत गेलं आणि आज कित्येक कविता लिहिल्या, त्यानंतर पुन्हा थोड मागे पहावसं वाटल ते त्या सुरुवातींच्या कवितेकडे. अगदी सहजच…\nखरंतर लिखाण का करावं हा महत्त्वाचा प्रश्न खूप लोकांना पडतो, मलाही वाटायचं लिखाण का करावं पण मी खूप काही विचार केला नाही याचा, कारण उत्तर अगदी सहज मिळालं. मनात जे काही आहे त्याला वाट मोकळी करून द्यायची आणि त्यानंतर भेटणारा तो मनाचा हलकेपणा तो म्हणजे खरा लिखाणाचा आनंद असतो हे त्यावेळी कळलं. म्हणजे कथा अगदी आपल्यातल्या असाव्या अस वाटायचं. लिखाण थोडं अलंकारिक भाषेत असावं, पण भाव मात्र अगदी वाचकाच्या मनाला स्पर्श करून जायला हवे असं लिहायचं. आणि म्हणूनच आजपर्यंत लिखाण करताना ,कथा लिहिताना. त्यातील नायक , नायिकेचे मन ,ती व्यक्तिरेखा मी कधीतरी कुठेतरी अनुभवलेली असायची, आणि ते पात्र लिहिताना त्या व्यक्तीचा मला तिथे उपयोग व्हायचा, त्यामुळे कथा अजुन जिवंत व्हायची. असं म्हणतात की खूप पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा माणसं वाचावी, या जगाला अजुन जवळून पाहिल्याचा अनुभव आपल्याला नक्कीच त्यातून भेटतो आणि त्याचा उपयोगही कधीतरी होतो.\nया सगळ्या गोष्टी अनुभवताना, काही कथा लिहिताना, आपल्यातला त्या मनाला, कोणत्याही पात्रावर प्रेम करू द्यायचं नाही हा विचार मात्र मी नेहमी करायचो. म्हणजे त्या कथेला पूर्ण न्याय मिळाला पाहिजे हे महत्त्वाचं. नाहीतर ती कथा एकांगी व्हायची भिती असायची. पण कितीही प्रयत्न केला, तरी एखाद्या तरी पात्राच्या प्रेमात पडायचं, अगदी नकळत‌च , मग आपणच आपल्या लिखाणाच्या प्रेमात जर नाही पडलो तर त्या लिखाणाचा काय उपयोग … असही तेव्हा वाटायचं आणि तसचं झालं, खूप साऱ्या कविता मनात घर करून बसल्या. कित्येक कडवी मनात शब्दांशी झुंज करत राहिले, आणि त्यामुळेच लिखाण आपल्या स्वतःच्या आनंदासाठी करावं हे कळायला लागले.\nअगदी तेव्हापासून ते आजपर्यंत लिखाण फक्त आपल्याला आनंद मिळावा या उद्देशानेच लिहीत राहिलो. एखाद्या वेळी परिस्थितीचा राग यायचा , माणसांचा राग यायचा तो या शब्दांच्या रुपात बाहेर पडू लागला. मनात कोणी घर करून बसले तर तेही हळूच कवितेतून डोकावून त्याच्यासाठी लिहिलेल्या कविता वाचू लागले. असे खूप काही शब्द बोलू लागले. जिवंत होऊ लागले. आणि मलाच विचारू लागले की, हे शब्दांच जग सत्य आहे की आभास पण याच उत्तर कधीच मला मिळालं नाही. कारण सत्य लिहावं तर ते आभास वाटू लागले आणि आभासाच्या मागे जावे तर सत्य दिसू लागले. पण हे बोलले काहीच नाही. कारण शब्दांचे जग तुमच्या विचारांवर ठरते हे कळू लागले.\nया जगात फिरताना आपल्या जवळच्या लोकांना ते खूप जवळुन पाहु लागले .. माझ्याच लोकांना पुन्हा पुन्हा लिहू लागले …शब्द नकळत आपलेसे होऊ लागले \nPosted on December 29, 2018 December 29, 2018 Categories आठवणी, मनातले शब्द, मराठी भाषा, मराठी लेख, विचारTags आपली माणसं, आपुलकी, कविता, कविता आणि बरंच काही, चांगले विचार, नातं, प्रेम, भावना, मन, मनातल्या भावना, मराठी, मराठी कविता, मराठी ब्लाॅग, मराठी संस्कृती, महाराष्ट्र, लिखाण, वाचक, समाज, समाधान, सुख23 Comments on नकळत शब्द बोलू लागले ..\nसांग सांग सखे जराशी..\nसांग सांग गार वारा उगाच तुला छळतो का\nरित्या रित्या तुझ्या मिठीस माझी आठवण देतो का\nबघ बघ ते अभाळ तुझ्यासाठी बरसेल का\nमाझ्या आठवणींचा पाऊस जरा तुझ्यासाठी आणेल का\nनाही नाही म्हणता म्हणता ती वाट तुझ बोलेल का\nमाझ्या गावास येण्यासाठी सोबत तुझी करेल का\nथांब थांब सखे जराशी काही तरी विसरतेस का\nप्रेम आहे तुझे माझ्यावर खरचं तू म्हणतेस का\nखरं खरं सांगता सांगता हलकेच तू हसतेस का\nमनातल्या भावना कळताच अलगद तू लाजतेस का\nकुठे कुठे पाहता आता ते गंध सर्वत्र पसरले का\nतुझ्या मनात प्रेमाचे हे फुलं खरंच बहरले का\nनको नको वाटते जरी ते हृदय ऐकत नाही का\nतुझ्या मनात नाव माझे सतत लिहिले जाते का\nएका एका क्षणात आता मीच मी उरलो का\nमाझ्याविना क्षणांची तुझ भिती आता वाटते का\nसांग सांग गार वारा उगाच तुला छळतो का…\nPosted on December 25, 2018 Categories अव्यक्त प्रेम, आठवणी, कविता, कवितेतील ती, प्रेम, प्रेम कविता, मनातले शब्द, मनातल्या कविता, मराठी कविता, मराठी भाषा, विरहTags अव्यक्त प्रेमाची गोष्ट, आठवण, आठवणी, ओढ, कविता, कविता आणि बरंच काही, क्षण, नातं, प्रेम, प्रेम मनातले, भावना, भिती, मनातल्या कविता, मनातल्या भावना, मराठी, मराठी कविता, हरवलेली वाटLeave a comment on सांग सांग सखे जराशी..\nअल्लड ते हसू …✍️\nअल्लड ते तुझे हसू मला\nकधी खूप बोलले माझ्यासवे\nबावरले ते क्षणभर जरा नी\nअल्लड ते हसू मला का\nपुन्हा तुझ्यात हरवून बसले\nबोलले त्या नजरेस काही\nमनात ते साठवून ठेवले\nअल्लड ते हसू मला का\nपुन्हा नव्याने बहरताना दिसले\nकधी त्या चांदणी सवे\nपाहणारे जणू मज वाटले\nमंद ते उनाड वारे जणू\nगालातल्या खळीस पाहून का\nपुन्हा नव्याने प्रेमात पडले\nअल्लड ते तुझे हसू मला का\nनव्याने पुन्हा भेटले …\nPosted on December 23, 2018 Categories आठवणी, आठवणीतल्या कविता, ओढ, कविता, कवितेतील ती, प्रेम, प्रेम कविता, मनातल्या कविता, मराठी कविता, मराठी भाषाTags आठवण, आनंद, ओढ, कविता, कविता आणि बरंच काही, क्षण, नात, नातं, प्रेम, भावना, मन, मनातल्या कविता, मनातल्या भावना, मराठी, मराठी कविता, वाट, संध्याकाळी, स्पर्श, हास्य2 Comments on अल्लड ते हसू …✍️\n“मनातले सखे कितीदा सांगुनी\nप्रेम तुझ माझे कळलेच का नाही\nहळव्या क्षणांची ती साथ तुझ भेटून\nत्या डोळ्यात तू शोधलेच का नाही\nउरल्या या मिठीत माझ्या प्रेमाचा जणू गंध\nतुझ्या श्वासात तू कधी ओळखलाच का नाही\nभेटीस ती ओढ जणू छळतात ते पंख\nत्यास तू कधी मुक्त जणू केलेच का नाही\nसांग तू आता सांगू तरी काय आता\nरित्या त्या मार्गावर तू दिसलीच का नाही\nभेटली एक झुळूक बोलली मझ कित्येक\nतुझ्या स्वप्नातले गाव तेव्हा भेटले का नाही\nबरसल्या बेफाम पावसाच्या सरी अनेक\nचिंब तुला पाहून अश्रुसवे बोलल्या का नाही\nरंगवून कित्येक रंग आकाशातले ते इंद्रधनुष्य\nतुझ्या नी माझ्या प्रेमाचे चित्र काढले का नाही\nहात हातात घेऊन हळुवार ते डोळे भरून\nअलगद ते तुझ पाहताना दिसलेच का नाही\nमाझे मलाच शोधताना उगा आरशात पाहताना\nशोधूनही मला तेव्हा मी भेटलोच का नाही\nसांग सखे एकदा ,\nमनातले तुला कितीदा सांगुनी\nप्रेम तुझ माझे कळलेच का नाही …\nPosted on December 17, 2018 Categories आठवणी, आठवणीतल्या कविता, ओढ, कविता, कवितेतील ती, प्रेम, प्रेम कविता, मनातल्या कविता, मराठी भाषा, विरहTags आठवण, आठवणी, ओढ, कविता, कविता आणि बरंच काही, क्षण, नात, नातं, प्रेम, मन, मनातल्या कविता, मनातल्या भावना, मराठी, मराठी कविता, मराठी संस्कृती, वाट, संध्याकाळ, संध्याकाळी, सुख, हरवलेली वाट2 Comments on सांग सखे …🤔\nविशाल आता अस्वस्थ झाला होता. प्रिती त्याला भेटायला येणार हे कळल्या पासून त्याच मन कशातच लागतं नव्हते.\n“तुझ्या शब्दाचा आधार होता प्रिती मला पण मनात असूनही तू मला कधी भेटूच नये असच वाटलं मला पण मनात असूनही तू मला कधी भेटूच नये असच वाटलं मला कदाचीत माझा स्वार्थ असेल यामध्ये कदाचीत माझा स्वार्थ असेल यामध्ये किंवा स्वतःला तुझ्यापासून लपवण्याची ही धडपड किंवा स्वतःला तुझ्यापासून लपवण्याची ही धडपड माझी ही अवस्था का झाली हे सांगण्याची ताकद माझ्यात नाहीये माझी ही अवस्था का झाली हे सांगण्याची ताकद माझ्यात नाहीये ” विशाल मनात कित्येक विचार करत होता.\nविचारांच्या तंद्रीत विशाल झोपी गेला. रात्रभर मारिया त्याच्या जवळच बसून होती. विशालची तब्येत नाजूक होत होती.\n” मारिया बसल्या जागीच झोपून गेली होती. उठल्या उठल्या तिने विशालला हाक दिली.\nविशाल किंचित डोळे उघडून मारियाकडे पाहू लागला.\n ” मारिया उठून बाहेर जाऊ लागली.\nतेवढ्यात विशालने मारियाला नकारार्थी मान हलवली.\n ” मारिया डोळ्यातले अश्रू पुसत बोलू लागली.\nपुसट अश्या आवाजात विशाल हळू बोलू लागला.\n” विशालच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.\n” भरल्या आवाजात मारिया बोलत होती.\nविशालने फक्त होकारार्थी मान हलवली. मारिया कित्येक वेळ तिथेच बसून आसवे गाळत होती. विशालची ही अवस्था तिला पाहवत नव्हती. तिने विशालचा विरोध असतानाही डॉक्टरांना बोलावले. पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही. डॉक्टरांनी परिस्थिती नाजूक असल्याचं सांगितलं. अशात कित्येक दिवस गेले. रोजचा दिवस फक्त कित्येक आठवणी घेऊन येत होता. विशाल अडकत अडकत बोलू लागला होता. पण परिस्थिती नाजूक होती. मारियाला फक्त विशाल नीट व्हावा एवढचं वाटत होत. त्याच्याशिवाय तिच्या आयुष्यात कोणीच नव्हते. कसाही असला तरी तो तिच्यासाठी आधार होता. रक्ताचा नसला तरी मुलापेक्षा कमी नव्हता.\n“माझे श्वास आज माझ्याशीच का भांडत आहेत आठवणीतल्या तुला माझ्या नजरेसमोर आणत आहेत आठवणीतल्या तुला माझ्या नजरेसमोर आणत आहेत पण तू येणार, तुझ्या निरंजनाला भेटायला येणार म्हणून कदाचित ते श्वास त्या विधात्याला थोड्या अजून क्षणाची भीक मागत आहेत पण तू येणार, तुझ्या निरंजनाला भेटायला येणार म्हणून कदाचित ते श्वास त्या विधात्याला थोड्या अजून क्षणाची भीक मागत आहेत तो निष्ठुर नाहीये खऱ्या प्रेमाची त्यालाही कदर आहे तो नक्कीच माझ्या श्र्वासांच गाऱ्हाणं ऐकेल तो नक्कीच माझ्या श्र्वासांच गाऱ्हाणं ऐकेल ” विशाल श्वास आणि क्षण यातील अंतर पाहत होता. स्वतःतच गुंतला होता.\n“कित्येक वर्षांपूर्वी विशालला भेटण्याची ओढ अशीच होती मला त्या बागेत कित्येक वेळ मी त्याची वाट पाहिली त्या बागेत कित्येक वेळ मी त्याची वाट पाहिली पण तो आलाच नाही पण तो आलाच नाही पुन्हा ना त्याच कधी पत्र आले पुन्हा ना त्याच कधी पत्र आले ना कधी त्याने मला भेटायला बोलावलं. पण मी त्याला दोष देणार नाही , कधीच नाही ना कधी त्याने मला भेटायला बोलावलं. पण मी त्याला दोष देणार नाही , कधीच नाही माझा विशाल असा कधीच नव्हता माझा विशाल असा कधीच नव्हता आणि नाहीच त्याच्यासाठी लिहिलेल्या कित्येक कविता कथा यांचे भाव, ते लिहीत असतानाचे माझे विचार, अचूक कोणी ओळखले असतील तर ते निरंजन ने ” प्रिती आज निरांजानाला भेटायला निघाली होती.\n“आयुष्याची कित्येक वर्ष या पोराने इथेच या खोलीत काढली. ना कोणी येत भेटायला , ना कोणी जात फक्त त्याच्या आठवणींची काय ती सोबत त्याला फक्त त्याच्या आठवणींची काय ती सोबत त्याला आयुष्य कुठेतरी चांगलं जात होत तेव्हा नशिबाने सारेच हिरावून घेतले आयुष्य कुठेतरी चांगलं जात होत तेव्हा नशिबाने सारेच हिरावून घेतले पण नियती कदाचित हसून म्हटली असेल, थांब अजून तुला तिला पहायचं आहे पण नियती कदाचित हसून म्हटली असेल, थांब अजून तुला तिला पहायचं आहे आणि म्हणूनच कदाचित प्रिती त्याला पाहायला येते आणि म्हणूनच कदाचित प्रिती त्याला पाहायला येते पण गॉड, माझ्या या पोराला तिला भेटू दे पण गॉड, माझ्या या पोराला तिला भेटू दे प्रितीची आणि त्याची भेट लवकर होऊ देत प्रितीची आणि त्याची भेट लवकर होऊ देत ” मारिया स्वयंपाक घरात देवाला प्रार्थना करत होती.\nतेवढ्यात बाहेरून कोणीतरी आवाज दिला. मारिया पटकन बाहेर गेली. एक सुंदर स्री समोर उभी होती. मारिया समोर येताच ती बोलू लागली.\n“हे निरंजन देशमुख यांचच घर ना ” मारियाने क्षणात प्रितीला ओळखलं.\nती काहीच न बोलता प्रितीला आत येण्यास खुणावत होती. प्रिती घरात येताच तिलाही थोडे नवल वाटले. तिथे समोरचं तिने लिहिलेले पुस्तक ठेवले होते.\n“आपण चहा घेणार की कॉ��ी” मारिया पाण्याचा ग्लास तिच्या हातात देत म्हणाली.\n मला खरतर निरंजन यांना भेटायचं होत ते आहेत का ” प्रिती मारियाकडे पाहून बोलू लागली.\n ” मारिया डोळ्यात आलेले पाणी लपवत म्हणाली आणि पुढे म्हणाली.\n “. मारिया असे म्हणताच प्रिती तिच्या मागे जाऊ लागली.\nखोलीचा दरवाजा उघडताच प्रिती आणि मारिया खोलीत आले. पलंगावर पडलेल्या विशालकडे पाहताच प्रिती निशब्द झाली. डोळ्यातले अश्रू अगदी मनसोक्त वाहू लागले. प्रिती विशालला बिलगली.\n” तिच्या चेहऱ्यावरचे कित्येक भाव बदलले.\n प्रिती तू ज्याला निरंजन समजतं होतीस तो तुझा विशालच आहे ” मारिया तिला सावरत बोलू लागली.\n“हे काय झालं तुला विशालतुझी ही अवस्था आणि मला काहीच माहीत नाही तुझी ही अवस्था आणि मला काहीच माहीत नाही अस का केलस तूअस का केलस तू तुला मला कधी भेटावसं वाटलं नाही, की तुला अस पाहून मी तुला दुरावेल अस वाटलं तुला मला कधी भेटावसं वाटलं नाही, की तुला अस पाहून मी तुला दुरावेल अस वाटलं का विशाल का लपवलसं सार हे माझ्यापासून ” प्रिती कित्येक मनातले भाव बोलत होती. आपल्या मनातल सांगत होती. बोलत होती.\n” विशालच्या या तुटक बोलण्याने प्रिती शांत झाली.\nमारिया प्रितीला खोलीतून बाहेर घेऊन आली. प्रितीला सावरत ती तिला खूप काही सांगू लागली.\n हे कस आणि कधी झालं माझा विशाल असा कधीच नव्हता माझा विशाल असा कधीच नव्हता आज त्याची ही अवस्था पाहून मला खरचं कळत नाहीये काही आज त्याची ही अवस्था पाहून मला खरचं कळत नाहीये काही ” प्रिती अगदिक होऊन बोलू लागली.\n“हे कधी आणि का झालं हे काहीच आता विचारू नकोस प्रिती हे काहीच आता विचारू नकोस प्रिती कदाचित विशालला तुझी आता जास्त गरज आहे कदाचित विशालला तुझी आता जास्त गरज आहे ” मारिया आपला हुंदका दाबत म्हणाली.\n“त्याच्याकडे जास्त वेळ नाहीये \nअसे म्हणताच प्रिती कित्येक वेळ आपले अश्रू गाळत राहिली. आत विशाल जवळ येत ती बोलू लागली.\n“तुला बरं व्हायचं आहे माझ्यासाठी ” प्रिती विशाल जवळ बसली.\nविशाल तिच्याकडे पाहून गालातल्या गालात हसला. तिच्या शेजारी ठेवलेल्या तिनेच लिहिलेल्या पुस्तकाकडे पाहून फक्त तुटक बोलण्याचा प्रयत्न करू लागला.\n” प्रिती त्याला काय म्हणायचं आहे ते पाहू लागली.\nप्रिती ते पुस्तक उचलत म्हणाली.\nविशाल होकारार्थी मान हालवुन हो म्हणाला. प्रिती ते पुस्तक उघडून त्यातली एक कविता म्हणू लागली.\n“सावरले ते क्षण कालचे\nतुझ्या विरहाने भिजले जरासे\nमज एक भेट हवी तुझी\nसांग त्या मनास तू जरासे\nथांबली वाट ,भीक या श्र्वासांची\nझुळूक विचारते हे कोणते गंधही\nसांग कधी भेट होईल सख्या\nतुझ्या विरहात भान न कशाचे\nउरलास तूच फक्त माझ्यात\nकित्येक आसवात आणि श्वासात\nमी वाट पाहील तुझी अखेर पर्यंत\nउरले मागणे हेच अखेरचे …\nप्रिती स्वतःचे अश्रू अवरत होती. पुस्तकं मिटून ती कित्येक वेळ विशाल जवळ बसून त्याला बोलत होती.\nबंधन ..✍ (कथा भाग १)\n“आज कित्येक वर्ष निघून गेली पण ते बंधन आजही तसच का आहे पण ते बंधन आजही तसच का आहे हेच मला कळले नाही हेच मला कळले नाही या पलंगावर पडून कित्येक दिवस असेच गेले या पलंगावर पडून कित्येक दिवस असेच गेले त्या फिरणाऱ्या गोल चाकांचा काय तो आधार मला त्या फिरणाऱ्या गोल चाकांचा काय तो आधार मला पण एवढं सगळं असूनही पुन्हा आजारपणाची भर पण एवढं सगळं असूनही पुन्हा आजारपणाची भर कदाचित त्या देवालाही मला स्वतः कडे बोलावण्याची घाईच झाली आहे कदाचित त्या देवालाही मला स्वतः कडे बोलावण्याची घाईच झाली आहे ” विशाल मनातलं लिहीत होता.\n” प्रितीला भेटून कित्येक वर्ष लोटून गेली उरल्या शेवटच्या आठवणीत आजही दिवस सरतात उरल्या शेवटच्या आठवणीत आजही दिवस सरतात तिच्या मागच्या वर्षी लिहिलेल्या ‘ मनाची काहूर तिच्या मागच्या वर्षी लिहिलेल्या ‘ मनाची काहूर ’ या पुस्तकाची पाने वाचून मन भरून येत ’ या पुस्तकाची पाने वाचून मन भरून येत ती मला आजही विसरली नाही, याचंच कौतुक वाटत ती मला आजही विसरली नाही, याचंच कौतुक वाटत तिच्या आजपर्यंतच्या प्रत्येक लिखाणाचं कौतुक केलं मी तिच्या आजपर्यंतच्या प्रत्येक लिखाणाचं कौतुक केलं मी आवर्जून पत्र लिहिली ” विशाल लिहिता लिहिता थांबला.\nएक अश्रू त्या वहीच्या पानावर पडला आणि कदाचित लिहिण्याच थांबवावं अस विशालला सांगून गेला.\n ” जोरात विशाल ओरडत होता.\n ” त्या एवढ्या मोठ्या घरात त्याचा आवाज घुमत होता.\nलांबून कोणीतरी पळत येतं आहे याचा आवाज झाला. मारिया विशालच्या खोलीत आली आणि बोलु लागली.\n” पन्नास साठ वर्षाची ती मारिया एकटक विशालकडे पाहत होती.\n“मला बाहेर घेऊन चल ” विशाल डोळ्यातले अश्रू पुसत बोलत होता.\n“विशाल बेटा , आज पुन्हा प्रितीची आठवण झाली ” मारिया विशालची नोकर, पण अगदी विशालच्या जवळची होती. कित्ये��� वर्ष विशालकडे काम करत होती. अगदी विशालच्या आईसारखी होती.\n किती वर्ष झाली ओळखते मी तुला मनातलं असंच मनात ठेवायची सवयच आहे तुला मनातलं असंच मनात ठेवायची सवयच आहे तुला ” मारिया विशालला एका बाजूने उचलत खुर्चीवर बसवत होती. विशालही तिला आता मनातलं सांगु लागला.\n“आज मी पुन्हा प्रितीला पत्र लिहिलं मारिया आणि त्यात तिला म्हटलं की कदाचित हे माझं तुला शेवटचं पत्र असेल आणि त्यात तिला म्हटलं की कदाचित हे माझं तुला शेवटचं पत्र असेल पण अखेर पर्यंत तुझे शब्द माझ्या सोबत राहतील पण अखेर पर्यंत तुझे शब्द माझ्या सोबत राहतील ” विशाल त्या व्हीलचेअर वर बसून बाहेरच्या मोकळ्या जागेत आला. मारिया शेजारीच बसून होती.\n“कसं असतं बघ ना मारिया ती प्रिती आजही माझ्यावर किती प्रेम करते ती प्रिती आजही माझ्यावर किती प्रेम करते पण मला तिच्याकडे जायला या बंधनातून कधीच सुटका मिळत नाही पण मला तिच्याकडे जायला या बंधनातून कधीच सुटका मिळत नाही आणि मला माझ्या या परिस्थितीची जाणीवही तिला कधीच करून द्यायची नाही आणि मला माझ्या या परिस्थितीची जाणीवही तिला कधीच करून द्यायची नाही ” विशाल समोरच्या बुडत्या सूर्याकडे पाहत म्हणाला.\n” मारिया अगदिक होऊन बोलु लागली.\n“कारण आपण काही वाईट स्वप्ने कधी पहिलीच नाहीत असं म्हणायचं आणि पुढे जायचं मारिया, तिच्या मनात आजही माझ्याबद्दल प्रेम आहे मारिया, तिच्या मनात आजही माझ्याबद्दल प्रेम आहे मी तिच्यापासून दूर गेलो यात काहीतरी कारण नक्की असणार हे तिलाही माहीत आहे मी तिच्यापासून दूर गेलो यात काहीतरी कारण नक्की असणार हे तिलाही माहीत आहे पण ते कारण कळू नये असंच मला वाटतं पण ते कारण कळू नये असंच मला वाटतं ” विशाल व्हीलचेअरकडे पाहत म्हणाला.\n“पण मला माझ मन सांगत ती तुला नक्की शोधत येणार ती तुला नक्की शोधत येणार ” मारिया विशालच्या मागे उभा राहत म्हणाली.\n“ती वेळ कधीच येऊ नये असं मला वाटतं ” विशाल आणि मारिया कित्येक वेळ तिथेच थांबले.\nविशालच्या अपंगत्वाचा तेवढा एकच आधार होता. मारिया त्याच्या आयुष्यात बाकी काहीच राहिले नव्हते त्याच्या आयुष्यात बाकी काहीच राहिले नव्हते उरल्या होत्या काही आठवणी आपल्याच लोकांच्या उरल्या होत्या काही आठवणी आपल्याच लोकांच्या पण त्याही काहीच दिवस\nविशाल पुन्हा त्या पलंगावर पडून राहिला. मारिया त्याला ���िथे झोपवुन निघुन गेली.\n“श्वास कदाचित आता मोजत असतील, शेवटचेच आपले क्षण पण मी त्यांना सांगणार आहे पण मी त्यांना सांगणार आहे दोन क्षण थांबा, मला माझ्या प्रितीचा चेहरा शेवटचा एकदा माझ्या नजरेत आणु द्या दोन क्षण थांबा, मला माझ्या प्रितीचा चेहरा शेवटचा एकदा माझ्या नजरेत आणु द्या अगदी अखेरचा ” विशाल पलंगावर पडून होता. मनात कित्येक विचार होते.\n“माझं शरीर जरी पंगू झालं असलं तरी माझ मन प्रितीला रोज भेटत कित्येक वेळ ते चालत चालत जात दूर त्या डोंगरात तिच्या सवे कित्येक वेळ ते चालत चालत जात दूर त्या डोंगरात तिच्या सवे पाहत बसत मावळती आणि तिच्या नजरेतील मी मग हळूच घेत तिच्या गालांच चुंबन आणि धावत माझ्याकडे येत मग हळूच घेत तिच्या गालांच चुंबन आणि धावत माझ्याकडे येत मन खूपच तिच्यावर प्रेम करत मन खूपच तिच्यावर प्रेम करत ” रात्रीच्या त्या एकांताचा वेळी विशाल आपल्या मनाशीच कित्येक वेळ बोलत होता.\nते घड्याळ मात्र सारखं टिक टिक करत होत. विशालला आपल्या स्वतःची जाणीव करून देत होत. ती रात्र तिच्या आठवणीत किती सुंदर वाटते ना. असे विचारत होत\n“पण प्रिती तुझी साथ आजही आहे तुझ्या शब्दांची या रात्रीच्या शांततेस भंग करायला तुझ्या कवितेच्या त्या ओळी मला साथ देतात\n“मज पाहिजे सख्या तुझीच साथ\nया आठवांचा मज होतो जाच\nनकोस देऊ तू दुरावा मज आता\nतोडून बंधने, घे मला कवेत\nसांग त्या अंधारास तू काही\nनकोस करू क्षणाची घाई\nठेव काही क्षणांस जपून तू\nमज आहे तुझ्या भेटीची आस\n तू आहेस प्रत्येक श्वासात\nमाझ्या मनातल्या प्रत्येक घरात\nत्या श्वासास ओळख तुझी होताच\nउरलास फक्त तू या हृदयात\nअखेर उरलो फक्त मी या एकांतात ” विशालचा आवाज साऱ्या घरात घुमला \nPosted on September 1, 2018 Categories आठवणी, कथा, कविता, प्रेम, मराठी कविता, मराठी लेखTags कथा, कविता, प्रेम5 Comments on बंधन ..✍ (कथा भाग १)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.parkhi.net/2009/08/", "date_download": "2019-07-22T11:53:06Z", "digest": "sha1:N327E5NIJVRMO2PK6AGZLPHX7HN2PY3F", "length": 14595, "nlines": 269, "source_domain": "www.parkhi.net", "title": "August 2009", "raw_content": "\nदुसरं आपल्या हातात काय असतं\nमहत्वाची सुचना: ही कविता माझ्या अनुभवांवर लिहिलेली नाही\nबायको जेंव्हा बोलत असते...\nबायको जेंव्हा बोलत असते\nतेंव्हा ऐकून घ्यायचं असतं\nनाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं\nवाभाडे काढत आपले ती\nआपले दोष, आपल्या चुका\nनाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं\nशब्दानं शब्द वाढत जातो\nम्हणून वेळीच ओळखायची असते\nसमोरची तोफ बरसली तरी\nनाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं\nअशाच वेळी विसरून सारं\nनाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं\nतिची चिडचिड, तिचा संताप\nतिची बडबड, तिची कडकड\nतिचं प्रेम तिनं करावं\nनाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असत\nया जगातील १० सत्य\nया जगातील १० सत्य\n1. ज्यांना रात्री केलेल्या कृत्याचा सकाळी उठल्यावर पश्चात्ताप होतो अश्या लोकांनी सरळ दुपारीच उठावे.\n२. जाहिरातीवाचून धंदा करणे म्हणजे एखाद्या सुंदर स्त्रीने अंधारात डोळा मारण्यासारखे आहे.\n३. माणसाने नेहेमी स्पष्ट बोलावे म्हणजे ऐकणाऱ्यालाही स्पष्ट ऐकू जाते.\n४. मूलभूत राजकीय पक्ष दोनच- सत्ताधारी, सत्ताकांक्षी\n५. दोन जोडपी समोरा समोर येतात तेंव्हा बायका एकमेकींच्या साड्या दागिने बघतात तर नवरे एकमेकांच्या बायकांकडे बघतात.\n६. मुलगा आणि नारळ कसा निघेल हे आधीच सांगणे अवघड आहे.\n७. प्रेम आंधळं असतं, लग्न डोळे उघडतं.\n८. देवा मला वाट पाहायची शक्ती दे... तीही आज आता ताबडतोब\n९. काही माणसे जिवंत असतात कारण खून करणे बेकायदा आहे म्हणून\n१०. काळ हा सर्वोत्तम शिक्षक आहे, पण तो आपल्या सगळ्या शिष्यांचा बळी घेतो\n१. पैसा हेच सर्वस्व नव्हे...... मास्टर कार्ड, व्हिसा कार्डही आहेत जगात\n२. प्राण्यांवर प्रेम करा...... ते किती चविष्ट असतात\n३. पाणी वाचवा...... बीअर प्या\n४. शेजाऱ्यावर प्रेम करा...... पकडले जाऊ नका म्हणजे झालं\nआम्ही मराठी आहोत कारण.........\nआम्ही मराठी आहोत कारण 31st December ला दणक्यात celebration केलं तरी गुढीपाडव्याला घरावर गुढी ऊभारून जीभेवर कडू-गोड गोळी ची चव चाखत मनापासून नवीन वर्षाचं स्वागत करतो..\nआम्ही मराठी आहोत कारण हॉटेल मधून येताना टाइमपास\nमंचुरियन खाऊन आलो तरी वरण भात आणि साजूक तुपाशिवाय आमचे भागत नाही..\nआम्ही मराठी आहोत कारण रिकी मार्टिन च्या गाण्यावर आमचे पाय थिरकले\nतरी बाबूजींचे 'तोच चंद्रमा नभात' ऐकल्यावर नकळतच तोंडातून 'वाह' निघून जातं..\nआम्ही मराठी आहोत कारण frnds सोबत cool outfits घालून धम्माल पार्टी केली तरी\nसंक्रांत दस-याला मानचा फ़ेटा आणि धोतर घालून,तितक्याच उत्साहात नातेवाईकांच्या घरी जायला आम्हाला आवडतं..\nआम्ही मराठी आहोत कारण कितीही imported cosmetics- perfumes वापरले तरी\nत्या typical sandal साबणा शिवाय आणि उटण्या शिवाय आमची दिवाळी साजरी होऊच शकत न��ही..\nआम्ही मराठी आहोत कारण वर्तमानपत्रांनी कितीही कृत्रिम रंगाविषयी लिहिलं तरी\nदिवसभर मनसोक्त रंग खेळल्याशिवाय एकही होळी जात नाही..\nआम्ही मराठी आहोत कारण प्रवासाला जाताना गाडीतून एखादं मंदिर दिसलं की\nनकळतच आमचे हात जोडले जातात..........\nजेवताना आजोबा लाडात येत,\nमला आपल्या ताटातली भाकर देत;\nजेवता जेवता मधेच थांबत\nआणि एक भला मोठा ढेकर देत \nव्हॉट आर यू डुइंग\n\"आय अॅम जस्ट ढेकरिंग \nआजोबांना पडलं होतं भलंमोठं टक्कल \nआजोबा मोठयाने ओरडून म्हणतः\nगाता गाता मधेच थांबून\nमी जवळ गेले की\nबेटा एक लक्षात ठेवः\nएकटं एकटं जाता आलं पाहिजे;\nस्वतःला स्वतःशीच गाता आलं पाहिजे \nआजोबा मोठयाने हसून म्हणतः\nम्हणजे नाकात दोन पाय \n\"आजोबा, एक गोष्ट विचारु\n\"आजोबा, तुम्हांला मैत्रिणी होत्या का हो\n होत्या म्हणजे होत्याच की \nएक ती अशी होती,\nदुसरी ती तशी होती \nइतक्यात खोलीत आजी यायची,\nआजोबांची जीभ एकदम बोबडी व्हायची \nस्थितप्रज्ञ कसा असतो ठाऊक आहे\nचालतो कसा, बोलतो कसा ठाऊक आहे\nदूर कुठे बघत असत...\nकुठल्या तरी न दिसणा-या जगात असत \nपाय न वाजवता मी हळूच\nकाय बघत असतील हे\nमला वेगळं काहीसुध्दा दिसत नसे,\nसगळं अगदी तसंच असे \nपाय न वाजवता मी हळूच\nपरत मागे घरात यायची;\nदुसरं आपल्या हातात काय असतं\nया जगातील १० सत्य\nआम्ही मराठी आहोत कारण.........\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/television/mere-sais-abeer-soofi-meets-his-5-year-old-fan-occasion-ramnavmi/", "date_download": "2019-07-22T12:53:12Z", "digest": "sha1:IVW7YZA3YZ55TDFAOKGNZTM2GLDPVMJT", "length": 27858, "nlines": 399, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Mere Sai'S Abeer Soofi Meets His 5-Year-Old Fan On The Occasion Of Ramnavmi | 'मेरे साई’च्या सेटवर अबीर सूफीला भेटण्यासाठी आली छोटी चाहती | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\nसकाळच्या दिल्ली-औरंगाबाद विमानाला प्रवाशांचा प्रतिसाद\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nपंढरपूर यात्रेतून महामंडळाला दिड कोटींचे उत्पन्न\nव्हिडिओ कॉल करत महिलेचा विनयभंग\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; जवळपास १०० जण अडकल्याची शक्यता\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nएकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nचांद्रयान-2 मोहीम आणि प्रभासचा हा आहे संबंध, त्याने ट्विटरद्वारे मानले आभार\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nआता स्मार्टफोनने कंट्रोल होणार मनुष्याचा मेंदू, 'या' लोकांवर होणार फ्लेक्सिबल चीपचा वापर\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nमराठमोळ्या वीराची कमाल; भारताने विंडीजविरुद्धची मालिका ४-१ ने जिंकली\nवांद्रे- एमटीएनएल इमारतीला लागलेल्या आगीतून ६० जणांची सुटका\nआता भारतात स्टोर होणार TikTok युजर्सचा डेटा\n'येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गाणार'\nमुंबई - चांद्रयान - २ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर अभिनेता शाहरूख खानकडून ट्विटरवरून शास्त्रज्ञांचे मानले अभिनंदन\nवांद्रे येथील एमटीएनएल इमारतीच्या आगीत अडलेल्यांपैकी १५ जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी काढले सुखरूप बाहेर\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nधोनी क्रिकेटपासून दोन महिनेच का लांब राहणार, जाणून घ्या...\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\n SBI मध्ये 'या' पदांसाठी भरती; पगार ७६ हजारांपेक्षा जास्त\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nमराठमोळ्या वीराची कमाल; भारताने विंडीजविरुद्धची मालिका ४-१ ने जिंकली\nवांद्रे- एमटीएनएल इमारतीला लागलेल्या आगीतून ६० जणांची सुटका\nआता भारतात स्टोर होणार TikTok युजर्सचा डेटा\n'येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गाणार'\nमुंबई - चांद्रयान - २ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर अभिनेता शाहरूख खानकडून ट्विटरवरून शास्त्रज्ञांचे मानले अभिनंदन\nवांद्रे येथील एमटीएनएल इमारतीच्या आगीत अडलेल्यांपैकी १५ जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी काढले सुखरूप बाहेर\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nधोनी क्रिकेटपासून दोन महिनेच का लांब राहणार, जाणून घ्या...\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\n SBI मध्ये 'या' पदांसाठी भरती; पगार ७६ हजारांपेक्षा जास्त\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nAll post in लाइव न्यूज़\n'मेरे साई’च्या सेटवर अबीर सूफीला भेटण्यासाठी आली छोटी चाहती\n'मेरे साई’च्या सेटवर अबीर सूफीला भेटण्यासाठी आली छोटी चाहती\n‘मेरे साई – श्रद्धा और सबुरी’ ही मालिकेेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या मालिकेने नुकताच 400 एपिसोडचा टप्पा गाठला आहे.\n'मेरे साई’च्या सेटवर अबीर सूफीला भेटण्यासाठी आली छोटी चाहती\nठळक मुद्देसाई बाबांची भेट होईल या आशेने दिक्षा ‘मेरे साई’च्या सेटवर आली होती\nसोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मेरे साई – श्रद्धा और सबुरी’ ही मालिकेेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या मालिकेने नुकताच 400 एपिसोडचा टप्पा गाठला आहे.\nरामनवमीच्या प्रसंगी जेव्हा या मालिकेची एक गोंडस चाहती सेटवर आली तेव्हा या मालिकेबद्दलचे प्रेम आणि जिव्हाळा जाणवला. अबीरने लहान मुलांबरोबर ‘कंजक’ साजरे केले. 5 वर्षांची दिक्षा जी या मालिकेची चाहती आहे ती ’साई बाबांची भेट होईल या आशेने ‘मेरे साई’च्या सेटवर आली होती. छोट्या दिक्षाच्या आईने सांगितले की दीक्षा ही मालिका सुरू होण्याची वा��� बघत असते. तिने पुढे सांगितले की, दिक्षा ‘मेरे साई’ मालिकेची जबरदस्त चाहती आहे. फक्त 3 वर्षांची असताना तिने तिच्या आजीबरोबर ही मालिका बघण्यास सुरुवात केली होती आणि आता अशी वेळ आली आहे की कोणी आठवण करून दिल्याशिवाय संध्याकाळी बरोबर 6.30 वाजता ती ‘मेरे साई’ बघण्यासाठी टीव्हीसमोर बसते. आपण ‘मेरे साई’ च्या सेटवर जात आहोत हे जेव्हा आम्ही तिला सांगितले तेव्हा ती खूश झाली. अबीर सूफीच खरे साई बाबा आहेत असे समजून दिक्षा त्यांच्याकडे एकटक बघत राहिली. तिच्यासाठी अबीरच खरे साई बाबा आहेत.''\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nMere Sai SerialAbeer Soofiमेरे साई मालिकाअबीर सुफी\nअबीर सूफी भारावून गेला चाहतीचे पत्र वाचून\nव्यक्तिरेखेमुळे कलाकाराला मिळतो निस्सीम आनंद \n'माझ्या नवऱ्याची बायको' फेम जेनी उर्फ शर्मिलाचा सोशल मीडियावर हॉट अंदाज\n‘मेरे साई’ या मालिकेत किशोरी गोडबोले दिसणार या भूमिकेत\n‘मेरे साई’ या मालिकेमध्ये चंदन मोहन साकारणार ही भूमिका\nसाई बाबांचा आशीर्वाद पोहोचला 'मेरे साई'च्या सेटवर\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nएक वर्षाच्या लीपनंतर ‘छत्रीवाली’ मालिकेतल्या विक्रम-मधुराचं नातं नव्या वळणावर\nबिकीनीमध्ये पुलमध्ये चील करताना दिसली अनुप जलोटा यांची गर्लफ्रेंड, पाहा जसलीन मथारूचे Vacation Photo\nएकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार\nBigg Boss 13: घरात एंट्री करणार सिद्धार्थ शुक्ला,लवकरच करणार कॉन्ट्रॅक्ट साईन\nSmile Please Movie review:चेहऱ्यावर कधी आसू कधी हासू आणणारी कलाकृती19 July 2019\nSuper 30 Movie Review : सामान्य गणिततज्ज्ञाचा असामान्य प्रवास12 July 2019\nMalal Film Review: मनाला न भावणारी 'मलाल'ची प्रेमकहाणी05 July 2019\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1658 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (811 votes)\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nइमारतीच्या ५७ व्या मजल्यावर स्वीमिंग पूल, फोटो पाहून व्हाल अवाक्\nकोट���यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\nपुण्यातील 'हा' तरुण म्हणतोय मला व्हायचंय काँग्रेस अध्यक्ष\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\nबारामती तालुक्यातील उद्योजकाच्या खुनाचा कट उघड; दोघा जणांना अटक\n‘आदरणीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’, गरिबांसाठी राज्यात लवकरच 60 रुग्णालये\nभारतीय संघाला कळली धोनीची किंमत; निवृत्ती घेण्यापासून थांबवलं\nगोर सेनेचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको \nअनुपम खेर यांनी या गोष्टीसाठी केले शाहरुख खानचे कौतुक\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; जवळपास १०० जण अडकल्याची शक्यता\nमेट्रो बससेवा सुरू होणार, देशातील पहिला प्रकल्प नाशिकमध्ये उभारणार\n'शिवसेना हात साफ करतेय', अधिकाऱ्याच्या कार्यालयात AC बंद करून 'मनसे'ची चर्चा\n'येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गाणार'\nBreaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nChandrayaan-2: 'जय किसान, जय विज्ञान'... चांद्रयान-२ मोहिमेत शेतकरी पुत्राची मोलाची कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://coe.maharashtra.gov.in/index.php?option=com_content&view=article&id=99&Itemid=516&lang=mr", "date_download": "2019-07-22T12:12:09Z", "digest": "sha1:PNCBDV2IFCI3QMCFMAEFS7DE5B4T6JBZ", "length": 2343, "nlines": 29, "source_domain": "coe.maharashtra.gov.in", "title": "प्रका��ीत साहित्य - मराठी भाषा संगणनाचे उत्कृष्टता केंद्र", "raw_content": "\nमराठी भाषा संगणनाचे उत्कृष्टता केंद्र\n1. सीडॅकची स्थानीयकरण मार्गदर्शक तत्त्वे (C-DAC Localization Guidelines)\n3. जीआयजीडब्ल्यू व डब्ल्यूसीएजी वापरुन संकेतस्थळ उपलब्धता मूल्यांकनाच्या पद्धती (Web Sites Accessibility Evaluation )\n4. स्थानीयकरणाची मार्गदर्शक तत्त्वे (Localization guidelines)\n5. मराठी भाषेसाठी लिपी व्याकरण दस्तावेज (Script grammar for Marathi language)\nमुख्य पृष्ठ | महाराष्ट्र शासनाविषयी | सामान्य प्रश्न | प्रतिक्रिया | वेबसाईट मार्ग निर्देशक | गुप्तता धोरण | वेबसाईट वापराच्या अटी | महत्वाची संकेतस्थळे\n© 2019 माहिती तंत्रज्ञान संचालनालय, महाराष्ट्र शासन व सी-डॅक पुणे| वेबसाईटची निर्मीती व सहाय्य- सी-डॅक जिस्ट, पुणे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/sexual-health/why-women-lies-men-about-orgasm/", "date_download": "2019-07-22T12:53:27Z", "digest": "sha1:255KM6HM7IBPQO7OWNMBQ6RXIRAHFTDX", "length": 29762, "nlines": 416, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Why Women Lies To Men About Orgasm | लैंगिक जीवन : शारीरिक संबंधावेळी खोटं का बोलतात महिला? | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\nसकाळच्या दिल्ली-औरंगाबाद विमानाला प्रवाशांचा प्रतिसाद\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nपंढरपूर यात्रेतून महामंडळाला दिड कोटींचे उत्पन्न\nव्हिडिओ कॉल करत महिलेचा विनयभंग\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; जवळपास १०० जण अडकल्याची शक्यता\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nएकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nचांद्रयान-2 मोहीम आणि प्रभासचा हा आहे संबंध, त्याने ट्विटरद्वारे मानले आभार\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- ��्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nआता स्मार्टफोनने कंट्रोल होणार मनुष्याचा मेंदू, 'या' लोकांवर होणार फ्लेक्सिबल चीपचा वापर\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nमराठमोळ्या वीराची कमाल; भारताने विंडीजविरुद्धची मालिका ४-१ ने जिंकली\nवांद्रे- एमटीएनएल इमारतीला लागलेल्या आगीतून ६० जणांची सुटका\nआता भारतात स्टोर होणार TikTok युजर्सचा डेटा\n'येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गाणार'\nमुंबई - चांद्रयान - २ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर अभिनेता शाहरूख खानकडून ट्विटरवरून शास्त्रज्ञांचे मानले अभिनंदन\nवांद्रे येथील एमटीएनएल इमारतीच्या आगीत अडलेल्यांपैकी १५ जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी काढले सुखरूप बाहेर\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nधोनी क्रिकेटपासून दोन महिनेच का लांब राहणार, जाणून घ्या...\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\n SBI मध्ये 'या' पदांसाठी भरती; पगार ७६ हजारांपेक्षा जास्त\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nमराठमोळ्या वीराची कमाल; भारताने विंडीजविरुद्धची मालिका ४-१ ने जिंकली\nवांद्रे- एमटीएनएल इमारतीला लागलेल्या आगीतून ६० जणांची सुटका\nआता भारतात स्टोर होणार TikTok युजर्सचा डेटा\n'येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गाणार'\nमुंबई - चांद्रयान - २ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर अभिनेता शाहरूख खानकडून ट्विटरवरून शास्त्रज्ञांचे मानले अभिनंदन\nवांद्रे येथील एमटीएनएल इमारतीच्या आगीत अडलेल्यांपैकी १५ जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी काढले सुखरूप बाहेर\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nधोनी क्रिकेटपासून दोन महिनेच का लांब राहणार, जाणून घ्या...\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\n SBI मध्ये 'या' पदांसाठी भरती; पगार ७६ हजारांपेक्षा जास्त\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nAll post in लाइव न्यूज़\nलैंगिक जीवन : शारीरिक संबंधावेळी खोटं का बोलतात महिला\nWhy women lies to men about orgasm | लैंगिक जीवन : शारीरिक संबंधावेळी खोटं का बोलतात महिला\nलैंगिक जीवन : शारीरिक संबंधावेळी खोटं का बोलतात महिला\nपुरूष नेहमीच ही तक्रार करताना दिसतात की, त्यांची पार्टनर त्यांच्यासोबत एका गोष्टीबाबत खोटं बोलत आहे.\nलैंगिक जीवन : शारीरिक संबंधावेळी खोटं का बोलतात महिला\nलैंगिक जीवन : शारीरिक संबंधावेळी खोटं का बोलतात महिला\nलैंगिक जीवन : शारीरिक संबंधावेळी खोटं का बोलतात महिला\nलैंगिक जीवन : शारीरिक संबंधावेळी खोटं का बोलतात महिला\nलैंगिक जीवन : शारीरिक संबंधावेळी खोटं का बोलतात महिला\nलैंगिक जीवन : शारीरिक संबंधावेळी खोटं का बोलतात महिला\nरिलेशनशिपमध्ये जेव्हा विषय शारीरिक संबंधापर्यंत येऊन पोहोचतो तेव्हा याचा अर्थ होतो की, दोघांचाही एकमेकांवर पूर्ण विश्वास आहे. पण पुरूष नेहमीच ही तक्रार करताना दिसतात की, त्यांची पार्टनर त्यांच्यासोबत एका गोष्टीबाबत खोटं बोलत आहे. ती गोष्ट ऑर्गॅज्म. अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, जास्तीत जास्त महिलांना परमोच्च आनंदाचा अनुभव मिळत नाही, पण त्या पार्टनरसमोर फेक ऑर्गॅज्म करतात. पण त्या असं का करतात\nमहिलांच्या फेक ऑर्गॅज्मची वेगवेगळी कारणे असू शकतात. ज्यातील एक कारण म्हणजे मेल ईगो. महिलांना ही बाब माहीत असते की, पार्टनरला बेडमध्ये संतुष्टी मिळवून देण्याची गोष्ट पुरूषांना फार जिव्हारी लागते. त्यांना जर थेट सांगितलं गेलं तर ते हर्ट होऊ शकतात. त्यामुळे काही महिला फेक ऑर्गॅज्म करतात.\nकाही महिला या ऑर्गॅज्मबाबत फार कन्फर्टेबल नसतात. ऑर्गॅज्मनंतरचं रिअॅक्शन त्यांचा पार्टनर कसा बघेल याची गोष्टींचा त्या विचार करू लागतात. त्यामुळेही त्यांना ऑर्गॅज्मचा अनुभव मिळत नाही आणि त्यांना ऑर्गॅज्मचा अनुभव झाल्याचं नाटक करावं लागतं.\nअनेकदा महिलांची शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा नसते, पण पुरूष जोडीदाराची असते. अशात इच्छा नसतानाही शारीरिक संबंध ठेवल्यानेही महिला ऑर्गॅज्मच्या आनंदापासून वंचित राहतात. पण त्यांना पार्टनरला मूड अपसेट करायचा नसतो, त्यामुळे त्या खोट्याचा आधार घेतात.\nअसंही होऊ शकतं की, शारीरिक संबंधावेळी तुम्ही सहज असाल पण तुमची महिला पार्टनर नर्व्हस असू शकते. अशावेळी ना त्या शारीरिक संबंध एन्जॉय करू शकतील ना त्या ऑर्गॅज्मपर्यंत पोहोचू शकतील. पण शारीरिक संबंध पार्टनरला एन्जॉय करता यावेत म्हणून त्या आनंद होत असल्याचं आणि ऑर्गॅज्मचा अनुभव मिळाल्याचं खोटं भासवतात.\nअनेकदा शारीरिक संबंधादरम्यान पुरूष पार्टनर जेव्हा परमोच्च आनंदापर्यंच पोहोचणार असतात तेव्हा ते महिला पार्टनरला सुद्धा क्लायमॅक्ससाठी सांगतात, पण ऑर्गॅज्म अशी गोष्टी आहे जी कुणाच्या सांगण्यावरून होऊ शकत नाही. अशात महिलांकडेही प्रेशरमुळे फेक ऑर्गॅज्म करण्याव्यतिरिक्त काही पर्याय नसतो.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nSex LifeRelationship Tipsलैंगिक जीवनरिलेशनशिप\n'या' 4 राशींच्या व्यक्ती असतात जास्त स्मार्ट; कोणाकडूनही काम करून घेण्यात असतात पटाईत\nलैंगिक जीवन : 'या' ५ गोष्टींच्या मदतीने महिला मिळवू शकतील परमोच्च आनंद\nतरूणी तरूणांच्या सोशल मीडिया प्रोफाइलमध्ये काय चेक करतात\nलैंगिक जीवन : पुरूष महिलांपेक्षा जास्त एन्जॉय करतात 'ही' गोष्ट\nमुलांच्या मस्ती करण्यामागे 'ही' कारणं तर नाहीत ना; त्यांना ओरडण्याआधी 'हे' वाचाच\nलैंगिक जीवन : पुरूषांसाठी स्टॅमिना वाढवण्याचे खास नैसर्गिक फंडे\nसेक्सुअल हेल्थ अधिक बातम्या\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\nलैंगिक जीवन : शारीरिक संबंधात मोठा गॅप पडला तर शरीराचं काय होतं नुकसान\nलैंगिक जीवन : 'या' ५ गोष्टींच्या मदतीने महिला मिळवू शकतील परमोच्च आनंद\nलैंगिक जीवन : पुरूष महिलांपेक्षा जास्त एन्जॉय करतात 'ही' गोष्ट\nलैंगिक जीवन : पुरूषांसाठी स्टॅमिना वाढवण्याचे खास नैसर्गिक फंडे\nलैंगिक जीवन : 'या' कारणाने कमी होते महिलांची कामेच्छा\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया प���हता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1658 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (811 votes)\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nइमारतीच्या ५७ व्या मजल्यावर स्वीमिंग पूल, फोटो पाहून व्हाल अवाक्\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\nपुण्यातील 'हा' तरुण म्हणतोय मला व्हायचंय काँग्रेस अध्यक्ष\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\nबारामती तालुक्यातील उद्योजकाच्या खुनाचा कट उघड; दोघा जणांना अटक\n‘आदरणीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’, गरिबांसाठी राज्यात लवकरच 60 रुग्णालये\nभारतीय संघाला कळली धोनीची किंमत; निवृत्ती घेण्यापासून थांबवलं\nगोर सेनेचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको \nअनुपम खेर यांनी या गोष्टीसाठी केले शाहरुख खानचे कौतुक\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; जवळपास १०० जण अडकल्याची शक्यता\nमेट्रो बससेवा सुरू होणार, देशातील पहिला प्रकल्प नाशिकमध्ये उभारणार\n'शिवसेना हात साफ करतेय', अधिकाऱ्याच्या कार्यालयात AC बंद करून 'मनसे'ची चर्चा\n'येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गाणार'\nBreaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nChandrayaan-2: 'जय किसान, जय विज्ञान'... चांद्रयान-२ मोहिमेत शेतकरी पुत्राची मोलाची कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/videos/jalgaon/drought-sector-surveys-revenue-minister-chandrakant-patil/", "date_download": "2019-07-22T12:51:57Z", "digest": "sha1:WBLON6SC5Z44VJLC6PV57LYZVIHRKHWQ", "length": 19972, "nlines": 330, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Drought Sector Surveys From Revenue Minister Chandrakant Patil | महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून दुष्काळी भागाची पाहणी | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\nसकाळच्या दिल्ली-औरंगाबाद विमानाला प्रवाशांचा प्रतिसाद\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nपंढरपूर यात्रेतून महामंडळाला दिड कोटींचे उत्पन्न\nव्हिडिओ कॉल करत महिलेचा विनयभंग\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; जवळपास १०० जण अडकल्याची शक्यता\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nएकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nचांद्रयान-2 मोहीम आणि प्रभासचा हा आहे संबंध, त्याने ट्विटरद्वारे मानले आभार\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nआता स्मार्टफोनने कंट्रोल होणार मनुष्याचा मेंदू, 'या' लोकांवर होणार फ्लेक्सिबल चीपचा वापर\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nमराठमोळ्या वीराची कमाल; भारताने विंडीजविरुद्धची मालिका ४-१ ने जिंकली\nवांद्रे- एमटीएनएल इमारतीला लागलेल्या आगीतून ६० जणांची सुटका\nआता भारतात स्टोर होणार TikTok युजर्सचा डेटा\n'येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गाणार'\nमुंबई - चांद्रयान - २ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर अभिनेता शाहरूख खानकडून ट्विटरवरून शास्त्रज्ञांचे मानले अभिनंदन\nवांद्रे येथील एमटीएनएल इमारतीच्या आगीत अडलेल्यांपैकी १५ जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी काढले सुखरूप बाहेर\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nधोनी क्रिकेटपासून दोन महिनेच का लांब राहणार, जाणून घ्या...\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\n SBI मध्ये 'या' पदांसाठी भरती; पगार ७६ हजारांपेक्षा जास्त\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nमराठमोळ्या वीराची कमाल; भारताने विंडीजविरुद्धची मालिका ४-१ ने जिंकली\nवांद्रे- एमटीएनएल इमारतीला लागलेल्या आगीतून ६० जणांची सुटका\nआता भारतात स्टोर होणार TikTok युजर्सचा डेटा\n'येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गाणार'\nमुंबई - चांद्रयान - २ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर अभिनेता शाहरूख खानकडून ट्विटरवरून शास्त्रज्ञांचे मानले अभिनंदन\nवांद्रे येथील एमटीएनएल इमारतीच्या आगीत अडलेल्यांपैकी १५ जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी काढले सुखरूप बाहेर\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nधोनी क्रिकेटपासून दोन महिनेच का लांब राहणार, जाणून घ्या...\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\n SBI मध्ये 'या' पदांसाठी भरती; पगार ७६ हजारांपेक्षा जास्त\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला ला���ली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nAll post in लाइव न्यूज़\nमहसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून दुष्काळी भागाची पाहणी\nमहसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून दुष्काळी भागाची पाहणी\nजळगाव- महसूलमंत्री चंद्रकांत पाटील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी चाळीसगावला गेले होते. त्यावेळी त्यांनी कपाशी पिकाच्या परिस्थितीसह खर्च आणि हाती आले उत्पन्न यातील तफावत जाणून घेतली.\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\nयांच्यासोबत Sunny Leone ला करायचाय Time Spend\nबॉलिवूडच्या 'या' टॉपच्या अभिनेत्रीने केला मानुषी छिल्लरचा पत्ता कट\nकॅन्सरवर यशस्वी मात करत अभिनेते शरद पोंक्षे पुन्हा रंगमंचावर\nअभिजीत अजून एकदा कॅप्टन झाला पाहिजे - तृप्ती केळकर\nवर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान कोणाला\nIndia Vs New Zealand World Cup Semi Final : रोहितचा फॉर्म कायम राहावा; ही तर कोहलीची इच्छा\nICC World Cup 2019 : विंडीजचा सामना करण्यासाठी टीम इंडियानं दंड थोपटले\nICC World Cup 2019 : भारतीय खेळाडू अफगाणिस्तानचा सामना करण्यासाठी सज्ज\nICC World Cup 2019 : भारताविरुद्धची मॅच म्हणजे पूर्वीपेक्षा चांगला परफॉर्मन्स करण्याची संधी - रशीद खान\nIndia vs Pakistan : हिटमॅन रोहितची एक खेळी अन् अनेक विक्रम\nयोगा हीच सौदर्यांची गुरुकिल्ली आणि एक साधना, सांगतेय अभिनेत्री माधवी कुलकर्णी\nInternational Yoga Day ५३ वर्षाच्या योगगुरू निशरीन पारिखां'ची Energy पाहण्यासारखी\nअमृतसरच्या सुवर्ण मंदिराला आकर्षक रोषणाई अन् फटाक्यांची आतषबाजी\nHealthMantra मध्ये पाहूया उच्च रक्तदाब आणि त्यावरील उपचार पद्धती याविषयी\nअश्विनी महांगडे आणि स्मिता तांबेसोबत घेऊया समुद्रसफारीचा अनुभव\nBeing Bhukkad मध्ये आज आस्वाद घेऊया मुलूंडमधील 'फक्कड तंदूर चहा'चा\nबारामती तालुक्यातील उद्योजकाच्या खुनाचा कट उघड; दोघा जणांना अटक\n‘आदरणीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’, गरिबांसाठी राज्यात लवकरच 60 रुग्णालये\nभारतीय संघाला कळली धोनीची किंमत; निवृत्ती घेण्यापासून थांबवलं\nगोर सेनेचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको \nअनुपम खेर यांनी या गोष्टीसाठी केले शाहरुख खानचे कौतुक\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; जवळपास १०० जण अडकल्याची शक्यता\nमेट्रो बससेवा सुरू होणार, देशातील पहिला प��रकल्प नाशिकमध्ये उभारणार\n'शिवसेना हात साफ करतेय', अधिकाऱ्याच्या कार्यालयात AC बंद करून 'मनसे'ची चर्चा\n'येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गाणार'\nBreaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nChandrayaan-2: 'जय किसान, जय विज्ञान'... चांद्रयान-२ मोहिमेत शेतकरी पुत्राची मोलाची कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathikalakar.com/page/3/", "date_download": "2019-07-22T11:43:30Z", "digest": "sha1:7LBAXPLPFZ276QJGQNLGUR2ARCRFHAN2", "length": 19554, "nlines": 187, "source_domain": "marathikalakar.com", "title": " Marathi Kalakar - Marathi Movies & Marathi Television News", "raw_content": "\nतब्बल १०वर्षानंतर केलंय “या”अभिनेत्रीने फोटोशूट\nकाळासोबत स्वतःला मॉडर्न राहण्याची काळजी सिनेसृष्टीच्या मोठ्यामोठ्या लोकांना सुद्धा असते. करारी, कणखर ते सोज्वळ अशा वेवेगळ्या...\n“अभिजित बिचुकले”गुगल सर्च होतोय ट्रेंड\nअभिजित बिचुकले हे नाव सध्या कुणाला ठाऊक नसेल म्हटल्यावर नवलच म्हणावं लागेल. बिग बॉसच्या घरातील सर्वात...\n“सई बर्थडे ट्रक”करतोय खाऊ आणि शालेपयोगी वस्तूंचे वाटप.वाचा अधिक.\nअभिनेत्री सई ताम्हणकर जेवढे रूपेरी पडद्यावर सुंदर, सशक्त आणि संवेदनशील अभिनेत्री आहे. तेवढीच ती आपल्या वैयक्तिक...\nबिगबॉसच्या घरातून बाप्पा एलिमिनेट.वैशालीला रडू आवरेना.\nबिग बॉस मराठीच्या घरामध्ये संपूर्ण आठवड्यामध्ये बऱ्याच घटना घडल्या. मग घरामध्ये पार पडलेले ‘एक डाव धोबीपछाड’...\nआता घराबाहेर जाण्याचा नंबर “यांचा”बिगबॉस मराठी विकेंडचा डाव.\nशिवानी सुर्वेनंतर बिग बॉसचं घर अभिजीत बिचुकलेने गाजवलं. सुरुवातीच्या काळात अभंग ओव्या गाणारा बिचुकले नंतर मात्र...\n“हा माझ्या विरोधातला राजकीय कट.”-अभिजित बिचुकले\nबिग बॉसच्या घरातील सर्वात गाजलेला स्पर्धक अभिजीत बिचुकले याला सातारा पोलिसांनी चेक बाउन्सप्रकरणी अटक केली होती....\nविक्रांत सरंजामेनी केला “तुला पाहते रे”चा शेवटचा एपिसोड शूट\nझी मराठीवरील ‘तुला पाहते रे’ या मालिकेतील सर्व पात्रांनी लोकांच्या मनाला भुरळ घातली आहे. या मालिकेने...\nका होतेय बिचुकलेंना घराबाहेर हाकलण्याची मागणी\n‘बिग बॉस मराठी 2’च्या घरातील स्पर्धक अभिजीत बिचुकले यांना शोमधून हाकला, अशी मागणी आता होत आहे....\nपहा exclusive पोस्टर मराठीकलाकार वर.\nमराठी चित्रपटसृष्टीत सहकार्यसाठी बॉलिवूडमधील अनेक कलाकार कायम आग्रही असतात. अक्षय कुमार,अजय देवगण,प्रियांका चोप्रा,अमिताभ बच्चन यांनी आजपर्यंत...\nसोनालीने केला रिलेशनमध्ये असल्याचा मोठा खुलासा.वाचा अधिक.\nआपल्या दिलखेचक नृत्याने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजेच सोनाली कुलकर्णी. विविध सिनेमात सोनालीनं वैविध्यपूर्ण भूमिका साकारत...\n“अभिजित बिचुकले”गुगल सर्च होतोय ट्रेंड\nअभिजित बिचुकले हे नाव सध्या कुणाला ठाऊक नसेल म्हटल्यावर नवलच म्हणावं लागेल. बिग बॉसच्या घरातील सर्वात...\nआता घराबाहेर जाण्याचा नंबर “यांचा”बिगबॉस मराठी विकेंडचा डाव.\nशिवानी सुर्वेनंतर बिग बॉसचं घर अभिजीत बिचुकलेने गाजवलं. सुरुवातीच्या काळात अभंग ओव्या गाणारा बिचुकले नंतर मात्र...\n“हा माझ्या विरोधातला राजकीय कट.”-अभिजित बिचुकले\nबिग बॉसच्या घरातील सर्वात गाजलेला स्पर्धक अभिजीत बिचुकले याला सातारा पोलिसांनी चेक बाउन्सप्रकरणी अटक केली होती....\nबिकिनीमध्ये अधिकच सेक्सी दिसतेय “हि”अभिनेत्री\nग्लॅमर इंडस्ट्रीत अभिनयासोबतच स्टाईल स्टेंटमेंटला तितकंच महत्त्व असते. प्रत्येकाची स्टाईल ही निराळी असते. सध्या अमृता खानविलकरचे...\n“सई बर्थडे ट्रक”करतोय खाऊ आणि शालेपयोगी वस्तूंचे वाटप.वाचा अधिक.\nअभिनेत्री सई ताम्हणकर जेवढे रूपेरी पडद्यावर सुंदर, सशक्त आणि संवेदनशील अभिनेत्री आहे. तेवढीच ती आपल्या वैयक्तिक...\nतब्बल १०वर्षानंतर केलंय “या”अभिनेत्रीने फोटोशूट\nकाळासोबत स्वतःला मॉडर्न राहण्याची काळजी सिनेसृष्टीच्या मोठ्यामोठ्या लोकांना सुद्धा असते. करारी, कणखर ते सोज्वळ अशा वेवेगळ्या...\n‘चला हवा येऊ द्या’मधील “ह्या”कलाकाराने उरकलं कोर्ट मॅरेज\n‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय आणि धमाल उडवून देणाऱ्या शोमधील अंकुर वाढवे विवाहबंधंनात अडकला आहे....\nरिंकूच्या ग्लॅमरस अदा लावतील तुम्हाला वेड\n‘सैराट’ सिनेमानंतर रिंकू राजगुरु हे नाव घराघरात पोहोचले. ‘सैराट’ या सिनेमासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात...\nअभिजित बिचुकलेची घरात वापसी अशक्य\nबिग बॉसच्या घरातील सर्वात गाजलेला स्पर्धक आणि सर्व महाराष्ट्रात चर्चित नाव असलेल्या अभिजीत बिचुकले याला सातारा...\nबिगबॉसच्या घरातून बाप्पा एलिमिनेट.वैशालीला रडू आवरेना.\nबिग बॉस मराठीच्या घरामध्ये संपूर्ण आठवड्यामध्ये बऱ्याच घटना घडल्या. मग घरामध्ये पार पडलेले ‘एक डाव धोबीपछाड’...\nयुथफूल “आम्ही बेफिकर”२९ मार्चला प्रदर्शित होणार.\nखूप काही मिळवण्याचा प्रयत्नात खूप काही गमावले आणि त्याच गमावलेल्या अनुभवातून पुन्हा स्वप्न रंगवले या आशयसूत्रावर...\nअ ब क मराठी मूवी ट्रेलर २०१८\nशिवकालीन इतिहासावर भव्य युद्धपट आगामी फर्जंद मराठी सिनेमा\nमहाराष्ट्राला इतिहासाची उजवल परंपरा लाभली आहे. शिवाजी महाराज हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे. शिवकालीन पराक्रमी मावळे...\n‘बकेट लिस्ट’ मराठी मूवी ट्रेलर\nमाधुरी दिक्षितला पडद्यावर पाहणं म्हणजे एक पर्वणीच असते. बराच वेळ ग्लॅमरपासून दूर असलेली माधुरी आता लवकरच...\nभाऊ कदम, प्रियदर्शन जाधव, ह्रिषिकेश जोशी स्टारर सायकल होतोय ४ मे ला प्रदर्शित\nसायकल वर आधारित एक भावपूर्ण कथा आगामी सायकल हा सिनेमा घेऊन येत आहे. सिनेमाचं ट्रेलर नुकतंच...\nबहुप्रतिक्षित शिकारी प्रदर्शनाच्या वाटेवर – २० एप्रिलला येतोय भेटीस\nपोस्टर आणि टिझर लॉन्च झाल्यापासूनच चर्चेत असलेला बहुप्रतिक्षित शिकारी शेवटी ह्या महिन्यात प्रदर्शित होत आहे. वेगळ्या...\nमहेश मांजरेकरांच्या दमदार आवाजात ‘बिगबॉस मराठी’चा प्रोमो\n‘बिगबॉस मराठी’ हल्ली चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे. फॅन्स असो व मीडिया सर्वत्र ह्या शो विषयीच्या...\nहिट आणि उत्सुकता दोन्हीही वाढवतोय ‘शिकारी’\nमराठी सिनेमाने वेगवेगळ्या विषयांवर दमदार भाष्य केलं आहे. साचेबद्धपणा सोडून प्रशंसनीय सिनेमे प्रेक्षकांना बघायला मिळत आहेत....\nवास्तववादी भाष्य करतोय अट्रॉसिटी\nवास्तववादी सिनेमा समाजाचे डोळे उघडण्याचं काम करतो. अशाच वास्तववादी धर्तीवर बनलेला अट्रॉसिटी हा...\nनेहाचा पोल डान्स – दिसली बोल्ड अंदाजात\nछोटा पडदा असो वा मोठा सिलिब्रिटीज त्यांच्या फॅन्सना त्यांचे कलागुण दाखवून देण्याची एकही संधी दवडत नाही....\nआणि”हि”मराठी अभिनेत्री अडकली विवाहबंधनात.पहा फोटोज.\n“अजूनही चांद रात आहे ” या मालिकेतील रेवा फेम अभिनेत्री नेहा गद्रे नुकतीच लग्नबेडीत अडकली आहे....\nएक वेगळी भूमिका साकारतेय मृन्मयी निमित्त आगामी शिकारी सिनेमाचं\nमोठी उत्कंठा, चर्चा आणि गाजावाजा झाल्यानंतर महेश मांजरेकर आणि विजू माने ह्यांचा आगामी शिकारी 20 एप्रिल रोजी...\nमिस अर्थ इंडिया करतेय मराठी सिनेमातून पदार्पण\nमिस अर्थ इंडिया-फायर हा किताब मिळवणारी महाराष्ट्राची लेक हेमल इंगळे. २०१६ साली तिने हा पुरस्कार मिळवला...\nथंडी संपतेय बरं का आणि हळूहळू आता सूर्य आग ओकून आपल्याला उन्हाळ्याची चाहूल देतोय. पण सध्याच्या...\nआता प्रेक्षकांच्या मनासारखं करू विश्व् दौरा फसलाच भाऊ कदम, कुशलची कबुली\nतुम्हा आम्हा सगळ्यांना खळखळून हसवणारा एक कॉमेडी शो, महाराष्ट्रातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या मनात जागा करून...\nकधी प्रेक्षकांसमोर हिरो म्हणून आलेला तर कधी व्हीलन बनून स्वतःच्या अभिनयाचं खणखणीत नाणं वाजवणारा अभिनेता प्रसाद...\n“माझ्या नवऱ्याची बायको”मधल्या दोन्ही शनाया का बरे आल्या एकत्र\nकाळजाला स्पर्श करणारा “बाबा”सिनेमाचा टिझर.पहा व्हीडीओ.\nह्या बिगबॉस कन्टेस्टंटची मुलगी म्हणते”१सप्टेंबरला मम्माच्या हातात ट्रॉफी पाहायचीय.”\nसुरेखाताई पडल्या घराबाहेर.बिगबॉस मराठी-२.वाचा पूर्ण बातमी.\n हुबेहूब तेजस्विनी सारखी दिसणारी हि व्यक्ती आहे तरी कोण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF%2520%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87&f%5B0%5D=field_site_section_tags%3A1250&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%2520%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C&search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF%20%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87", "date_download": "2019-07-22T12:26:11Z", "digest": "sha1:JW4BL2EA7IHN5YFCBX7B2FAXYXYAV4YB", "length": 13356, "nlines": 259, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसोमवार, जुलै 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, जुलै 22, 2019\nसर्व बातम्या (4) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (4) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\n(-) Remove शिवाजी महाराज filter शिवाजी महाराज\nआरक्षण (4) Apply आरक्षण filter\nमराठा समाज (4) Apply मराठा समाज filter\nमराठा आरक्षण (3) Apply मराठा आरक्षण filter\nआंदोलन (2) Apply आंदोलन filter\nतहसीलदार (2) Apply तहसीलदार filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\nआत्महत्या (1) Apply आत्महत्या filter\nजितेंद्र (1) Apply जितेंद्र filter\nनगरसेवक (1) Apply नगरसेवक filter\nप्रशासन (1) Apply प्रशासन filter\nब्राह्मण (1) Apply ब्राह्मण filter\nमराठा क्रांती मोर्चा (1) Apply मराठा क्रांती मोर्चा filter\nमहाराष्ट्र बंद (1) Apply महाराष्ट्र बंद filter\nमुस्लिम (1) Apply मुस्लिम filter\nराज ठाकरे (1) Apply राज ठाकरे filter\nराष्ट्रवाद (1) Apply राष्ट्रवाद filter\nरोजगार (1) Apply रोजगार filter\nलक्ष्मण जगताप (1) Apply लक्ष्मण जगताप filter\nशिक्षक (1) Apply शिक्षक filter\nmaratha kranti morcha : दिंडोरी येथे तहसील कार्यालयावर भव्य मोर्च��\nलखमापूर (नाशिक) : मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने दिंडोरी येथे तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढत सरकारचा निषेध करत निवेदन देण्यात आले. दिंडोरी नगरपंचायत येथील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करत बाजार पटांगण ते तहसील कार्यालय येथे मोर्चा काढण्यात आला....\nआरक्षणासह शिवसृष्टीच्या मागणीसाठी मराठा समाजाचा गुरुवारी ठिय्या\nयेवला : सातत्याने मागणी करूनही शासन मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष करत आहेत. आरक्षण त्वरीत घोषित करण्यात यावे,शहरात भव्य शिवसृष्टी निर्माण करण्यात यावी. पालखेड कालव्याचे पाणी वितरीका ४६ व ५२ सोडून सर्व बंधारे भरुन देण्यात यावेत आदी मागण्या सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. यासाठी गुरुवारी...\n#marathakrantimorcha नेवाशात बेमुदत ठिय्या आंदोलनास प्रारंभ\nनेवासे : सकल मराठा समाजाच्या नेतृत्वाखाली मराठा, धनगर व मुस्लिम सामाजाच्या समाजाच्यावतीने आरक्षणच्या मागणीसाठी रविवार (ता. 5) साडेआकरा वाजता नेवासे येथे बेमुदत ठिय्या आंदोलनास प्रारंभ झाला. प्रारंभी पासूनचया आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी सर्वच धर्मीय समाज बांधव उपस्थित हजेरी लावत आहेत. आंदोलन बेमुदत...\nमराठी तरुणांनी आत्महत्या करू नये: राज ठाकरे\nमुंबई : कोणत्याही जाती-धर्मातील मराठी तरुणाने आत्महत्या करु नये, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. राज ठाकरे म्हणाले, मराठा मूक-क्रांती मोर्चाचे ठाण्यातील माझ्या भाषणात मी जाहीर कौतुक केले होते. असे शांततापूर्ण मोर्चे भारताच्या इतिहासात यापूर्वी कधी निघाले नव्हते, असेही म्हटले होते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/transport?page=52", "date_download": "2019-07-22T13:06:11Z", "digest": "sha1:2R3V4C6PUYKJDVUMVRHHLTVC7NSQT4SS", "length": 4299, "nlines": 93, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मुंबईतील वाहतूक सेवा, रस्ते, रेल्वे, कॅब, बेस्ट, मेट्रो, मोनोरेल बाबतीत बातम्या", "raw_content": "\nमध्य रेल्वेवर बसवणार ५२ सरकते जिने, २५ लिफ्ट्स\nएसटी कामगार पुन्हा जाणार संपावर\nहँकॉक पुल कसा बांधणार रेल्वेला उच्च न्यायालयाचा अल्टिमेटम\nमुंबई-पुणे 14 मिनिटांत पोहोचवणारी हायपरलूप आहे तरी काय\n'हायपर लूपने १४ मिनिटांत पोहोचाल मुंबईहून पुण्याला'\nलोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकात नवा पादचारी पूल\nएसटी महामंडळात तक्रार करायची आहे मग 'या' नंबरवर कॉल करा\nभाईंदर स्थानकात बांधणार नवा पादचारी पुल\nआता मुंबई-नांदेड प्रवास करा एका तासात\nमेट्रो प्रवाशांनो रांग विसरा, 'असं' मिळवा मोबाईलवर तिकीट\nपरिवहन मंत्र्यांनो, तुम्ही पाहिलाय का 'पिचकारी छाप' परळ डेपो\nपुढचं वर्ष बेस्ट भाडेवाढीचं 1 ते 12 रुपयांपर्यंतची वाढ\nअंधेरीत स्लॅब कोसळला, महिलेच्या डोक्यात पडले 27 टाके\nस्थानकात रूग्णवाहिका नसल्याने गेला एकाचा जीव\nइलेक्ट्रीक बसचे ७ 'बेस्ट' फायदे\nअखेर मेट्रोसाठीचं पहिलं टीबीएम मशिन मुंबईच्या पोटात शिरलं\nमध्य रेल्वेवर 7 महिन्यांत १൦൦ कोटींचा दंड वसूल\nरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक\nएसी लोकलवर घडणार ‘मुंबई दर्शन’\nमोनोराणी पुन्हा ट्रॅकवर कधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/2013/2013-02-26-09-13-53/55", "date_download": "2019-07-22T12:21:44Z", "digest": "sha1:MBYBRBOTTFKYO5ST4T555OOWQRYNHWJA", "length": 15537, "nlines": 95, "source_domain": "bharat4india.com", "title": "नाशिकला वाईन फेस्टिव्हल | नाशिक वाईन फेस्टिव्हल - 2013 | उपक्रम", "raw_content": "\nऔरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.\n११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.\nचेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.\nमुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.\nअजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.\nपुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.\nपुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.\nकोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.\nनागपूर - दुष्काळाच्या पार्श्��भुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.\nथकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.\nनाशिक वाईन फेस्टिव्हल - 2013\nवाईन झोनमुळं जगाच्या नकाशावर 'भारताची वाईन कॅपिटल' अशी ओळख निर्माण केलेल्या नाशिकमध्ये येत्या 2 आणि 3 मार्चला वाईन फेस्टिव्हल होतोय. हॉटेल ज्युपिटर इथं होणारा हा 'इंडियन ग्रेप हार्वेस्ट वाईन स्टिव्हल-2013' वाईन शौकिनांसाठी तर पर्वणी असेलच, शिवाय इटली, फ्रान्स आणि स्पेन या देशांच्या धर्तीवर तो होत असल्यानं साहजिकच नाशिकच्या वाईनची आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळी ओळख निर्माण होईल. यंदाच्या वाईन फेस्टिव्हलचा 'भारत4इंडिया' मीडिया पार्टनर आहे.\nअखिल भारतीय द्राक्ष उत्पादक संघ, इंडियन ग्रेप प्रोसेसिंग बोर्ड, एमआयडीसी, एमटीडीसी आणि आयटीडीसीतर्फे हा फेस्टिव्हल होतोय. दोन दिवसांमध्ये सोव्हिनो ब्लॉं, शेनिन ब्लॉं, मरलॉट, पिनॉट, शिराज, झिनफिनडल, कॅबरनेट, शार्दोनं या द्राक्षांपासून तयार केलेले नामांकित वाईन उत्पादक कंपन्यांचे ब्रॅण्ड वाईनप्रेमींसाठी उपलब्ध राहणार आहेत. वाईन टेस्टिंग आणि खाद्यपदार्थांबरोबरच वाईन क्वीन-2013 फॅशन शो, वाईन थीमवर आधारित नृत्य, संगीत, ग्रेप स्टॅपिंग, शेतकरी मार्केट आणि शेतातील ताजी द्राक्षं, स्पर्धा आणि खरेदीवर आकर्षक डिस्काऊंट ऑफर राहणार आहे. फेस्टिव्हलसाठी दिल्ली, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, नागपूर, औरंगाबाद, पुण्यासह देश-विदेशांतील पर्यटक भेट देणार आहेत. कलाकार, अभिनेत्यांनाही आमंत्रित करण्यात आलं आहे. फेस्टिव्हलमध्ये वाईन तज्ज्ञांचं चर्चासत्र, तसंच वाईन तयार करण्याच्या कलेची प्रात्यक्षिकं दाखवली जाणार आहेत.\nवाईनबाबत अधिक जागृती होण्यासाठी या फेस्टिव्हलच आयोजन करण्यात आलंय. फेस्टिव्हलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे, असं इंडियन ग्रेप प्रोसेसिंग बोर्डाचे अध्यक्ष जगदीश होळकर यांनी सांगितलं. भारतीय द्राक्ष उत्पादक संघाला औद्योगिक विकास महामंडळ, पर्यटन विकास महामंडळ, भारतीय पर्यटन विकास महामंडळाचं सहकार्य मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं.\nअखिल भारतीय वाईन उत्पादक संघाचे अध्यक्ष शिवाजी आहेर, सचिव राजेश जाधव, सदाशिव नाठे, अनिरुद्ध पवार, समीर रहाणे, प्रताप अरोरा, मनोज जगताप आदी उपस्थित होते.\n-शेतकऱ्यांच��या द्राक्षाला बाजारपेठ मिळेल.\n-अॅग्रो-टुरिझमला दिशा देण्याचा प्रयत्न\n-वाईनचा नाशिक ब्रॅण्ड विकसित होणार\n-वऱ्हाड, खानदेश, कोकण फूड उपलब्ध होणार\nनाशिकमध्ये वाईनसाठी 210 कोटींची गुंतवणूक\nकेंद्र सरकारच्या उद्योग समूह विकास योजनेंतर्गत नाशिकमध्ये `वाईन क्लस्टर' स्थापन करण्यात आला आहे. त्यात ३८ वाईन उत्पादक सहभागी झालेत. त्यापैकी ३३ उत्पादकांचा व्यापार चांगला सुरू आहे, तर पाच उत्पादक आपला व्यापार सुरू करण्याचा प्रयत्न करत आहेत. एकट्या नाशिक जिल्ह्यात सुमारे १४४.६७ लाख लिटर वाईन उत्पादनाची क्षमता आहे. या उद्योगात आतापर्यंत सुमारे २१० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. वाईनच्या व्यापारामुळं जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगारही उपलब्ध झाला आहे.`क्लस्टर' स्थापन केल्यानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाची अत्याधुनिक मोबाईल क्रशिंग युनिट, टेस्टिंग लॅब, कोल्ड स्टोरेज, पॅकिंग मशीन, प्रदर्शन केंद्रं आदी सुविधा देण्यात येत आहेत.\nआजघडीला देशभरात सुमारे ३८ वाईनरीज कार्यरत असून, वर्षाला ६.२ दशलक्ष लिटर वाईनचं उत्पादन होतं. केवळ दोन वाईनरीज महाराष्ट्राबाहेर कर्नाटक आणि गोव्यात आहेत. उर्वरित 36 वाईनरीज महाराष्ट्रात असून तिथून तब्बल ५.४ दशलक्ष वाईनचं उत्पादन होतं.\nत्यातही शाम्पेन इंडेज (सीआय), ग्रोवर वाईनयार्डज् आणि सुला वाईनयार्डज् या दर्जेदार वाईनच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहेत.\nनारायणगावाजवळ असलेली सीआय ही भारतात फ्रेंच पद्धतीनं बनणारी वाईन आहे. वर्षाला तीन मिलियन बॉटल्स वाईनची निर्मिती करण्याची या वाईनरीची क्षमता आहे. अनेक युरोपीय आणि आशियाई देशांमध्ये येथील वाईनची निर्यात होते. दक्षिण कर्नाटकातील ग्रोवर वाईनयार्ड इथं उत्पादन केली जाणारी वाईनचीही परदेशात निर्यात केली जाते. कंपनीकडील २०० हेक्टर वाईनयार्डवर ३५ प्रकारच्या वाईन द्राक्षांचं उत्पादन केलं जातं. भारताच्या वाईन उद्योगात सहभागी झालेल्या नाशिकच्या सुला वाईननं या उद्योगात आघाडी घेतली आहे. महाराष्ट्रात पुणे-नारायणगाव, नाशिक आणि सांगली-सोलापूर या तीन परिसरात दोन ते तीन वर्षांत सुमारे १५,००० टन वाईन द्राक्षांचं उत्पादन होतं आणि त्यापासून वर्षाला सरासरी ९० लाख लिटर वाईनची निर्मिती होते.\nमुंबई (३९ टक्के), दिल्ली (२३ टक्के), बंगलोर (९ टक्के) आणि गोवा (९ टक्के) या देशा���ील चार प्रमुख शहरांमध्ये ८० टक्के वाईन रिचवली जाते. उष्णकटिबंध हवामान असतानाही साठवणुकीची कमतरता आणि वाहतुकीच्या सुविधेचा अभाव हा देशातील वाईन मार्केटिंगमधील सर्वात मोठा अडसर आहे. याशिवाय वाईन पिण्यासाठी प्रोत्साहन आणि काही राज्य वगळता स्थानिक बाजारातील प्रतिकूल नियम यामुळं देशातील वाईन उद्योगाला मर्यादा पडत आहेत. त्यामुळं भारतात वाईन पिण्याचं प्रमाण अन्य देशांच्या तुलनेत अत्यंत कमी (दर माणसी ०.०७ लि.) आहे.\nटॉप ब्रीड - देवळी\nटॉप ब्री़ड - घोटी\nनाशिक वाईन फेस्टिव्हल - 2013\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/balaji-traders-inaugarated-in-bhosari-93166/", "date_download": "2019-07-22T12:38:52Z", "digest": "sha1:NXZZHV6747ZHAUGTEQ6TAVGIN2VX5H5T", "length": 11719, "nlines": 89, "source_domain": "mpcnews.in", "title": "भोसरी येथील बालाजी ट्रेडर्समध्ये होलसेल भावात मिळणार सर्व प्रकारचे तांदूळ, गहू, डाळी व कडधान्य - MPCNEWS", "raw_content": "\nभोसरी येथील बालाजी ट्रेडर्समध्ये होलसेल भावात मिळणार सर्व प्रकारचे तांदूळ, गहू, डाळी व कडधान्य\nभोसरी येथील बालाजी ट्रेडर्समध्ये होलसेल भावात मिळणार सर्व प्रकारचे तांदूळ, गहू, डाळी व कडधान्य\nएमपीसी न्यूज- वर्षभराच्या साठवणीसाठी सर्व प्रकारचे तांदूळ, गहू, डाळी व कडधान्य होलसेल भावात मिळण्यासाठी भोसरी येथे बालाजी ट्रेडर्स या दुकानाची स्थापना झाली आहे. या साठवणीच्या वस्तू आता बालाजी ट्रेडर्स येथे मार्केटयार्डात ज्या किंमतीत मिळतात त्याच दरात आता भोसरी मध्ये मिळू शकतील. म्हणजेच पर्यायाने मार्केटयार्डात जाणे व तेथून या सर्व वस्तू आणणे ही कटकट नाहीशी झाली. आहे. वाजवी दरात घराशेजारी सर्व साठवणीच्या वस्तू मिळू शकणार आहेत.\nपावसाळ्यात घराबाहेर पडता येत नाही. त्यामुळे घरातील साठवणीच्या वस्तू गृहिणी उन्हाळ्यात भरुन ठेवतात. पूर्वी घरे मोठी होती. घरात माणसे देखील भरपूर असत. तसेच सर्व प्रकारची धान्ये सहदगत्या कधीही उपलब्ध होत नसत. त्यामुळे उन्हाळ्यात या सर्व वस्तू व्यवस्थित भरुन ठेवल्या की गृहिणीला समाधान असे. आता ते दिवस गेले असले तरी आजही पावसाळ्याचे चार महिने लागणारे धान्य नीट वाळवून, साफ करुन घरी भरले जाते. कारण आत्ता नवीन धान्य आलेले असते. त्याचा दर्जा उत्तम असतो. तसेच त्याचे दरदेखील योग्य असतात. शिवाय हे धान्य घरात भरलेले असले की पावसाळ्यात एखादे वेळी पाऊस जरा जास्त लांबला आणि ��ाजारात जाणे शक्य झाले नाही तर मग काय करायचे याची चिंता घरातील गृहिणीला असते.\nत्यामुळे आजदेखील ब-याच घरांमध्ये पावसाळ्याची धान्याची बेगमी करुन ठेवली जाते. यात मग तांदूळ, गहू, डाळी व कडधान्ये मोठ्या प्रमाणावर भरली जातात. मात्र यासाठी एखाद्या मोठ्या दुकानातील खात्रीचे सामान निवडले जाते. लोकांची हीच मानसिकता ओळखून पुण्यातील मार्केटयार्डात अनेक दुकानांमध्ये साठवणीचे धान्य मिळण्याची सोय आहे. मात्र यात जाण्यायेण्यात पैसे व श्रम वाया जातात. त्यासाठी मुद्दाम वेगळा वेळ काढावा लागतो. लोकांचे हेच सर्व श्रम कमी व्हावेत या उद्देशाने भोसरी येथे बालाजी ट्रेडर्सची स्थापना झाली असून या दुकानात मार्केटयार्डाच्या किंमतीत धान्य मिळणार आहे.\nयोग्य भाव, उत्तम प्रतीचा माल. व्यवस्थित वजन आणि सस्मित ग्राहक सेवा ही बालाजी ट्रेडर्सची खासियत आहे. सर्व किराणा माल उत्कृष्ट व निवडक मिळेल. कुठल्याही कंपनीचा माल कमी घेतला तरी डझनाच्या भावातच दिला जाईल. कुठलेही खाद्यतेल व तूप शुद्ध दिले जाईल. सर्व प्रकारचे मसाले व सुकामेवा योग्य भावात मिळेल. तसेच कॉस्मेटिक्स देखील वाजवी भावात मिळतील. याशिवाय पाच किमीच्या परिसरातील नागरिकांना फ्री होम डिलीव्हरी देण्यात येईल. तसेच कमीत कमी तीन हजार व त्यापुढील किंमतीचे सामान घेतल्यास देखील घरपोच सेवा मिळेल.\nयाशिवाय या दुकानाची आणखी एक खासियत आहे. सध्या आपण घराबाहेर पडलो आपल्याला पहिला प्रश्न पडतो तो पार्किंग कुठे करायचे. येथे हे पार्किंग तुम्हाला मोफत उपलब्ध आहे. प्रशस्त व मोफत पार्किंगची सोय येथे येणा-या ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच आपली सामानाची यादी जर व्हॉटसअॅपवर पाठवली तर ती देखील स्वीकारली जाईल. नव्या युगाची नवी सोय अशा रितीने ग्राहकांसाठी देण्यात आली आहे अशी माहिती बालाजी ट्रेडर्सचे श्री. रामकिशोर व मांगीलाल यांनी या निमित्ताने दिली.\nव्हॉटसअॅप नंबर – 9022170519\nदुकानाचा पत्ता – सर्व्हे नं. 198, रोशन गार्डनजवळ, धावडे वस्ती, भोसरी, पुणे – 39.\nमोबाईल नंबर – 7568786368.\nWakad : तरुणाला सव्वा लाखांचा ऑनलाईन गंडा\nआपल्या स्वप्नातील घरकुल प्रत्यक्ष साकारण्यासाठी कटिबद्ध, श्रीनाथ डेव्हलपर्सचा इंद्रायणी व्हिला गृहप्रकल्प\nPimpri : महिला उद्योजकता विकास शिबिरात उद्योगविषयी मार्गदर्शन\nBhosari : प्रत्येक घरात हवीच अ���ी ‘दक्षता फ्रीज बॅग’\nChinchwad: युवती, महिलांसाठी सोमवारी ‘महिला उद्योजकता विकास’ शिबिर\nPimpri : मान्सून पूर्व पावसामुळे महावितरणचा फज्जा; उद्योजक दोन दिवस अंधारात\nChakan: ऑटोमोटीव्ह निर्मिती क्षेत्रात पुणे देशात अग्रेसर – देवेंद्र फडणवीस\nPune : नोकरीच्या मागे न धावता स्वत:च उद्योजक बना-जिग्नेश अग्रवाल\nPimpri : गर्भपाताच्या औषधांची ऑनलाईन माध्यमातून राजरोसपणे विक्री सुरूच; कारवाई करण्याची मागणी\nAkurdi : परिस्थितीने भीक मागण्यास मजबूर झालेल्या नेपाळी तरुणाची मायदेशी वापसी\nPimpri : भविष्यातील प्राणवायूची गरज भागविण्यासाठी आज झाडे लावून जोपासण्याची गरज – श्रीलक्ष्मी ए\nPimpri : हक्काचे एकवीस टीएमसी पाणी मिळविणारच – डॉ. प्रा. तानाजी सावंत\nPune : अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील फुलारी यांना राज्य शासनाचा ‘वनश्री पुरस्कार’ जाहीर\nPimpri : अत्याधुनिक सुविधांनी सजणार नेहरुनगर येथील बौद्ध विहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5278076151977986833&title=Honda%20Grazia%20Crosses%20Two%20Lac%20Sales%20Mark&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-07-22T12:43:47Z", "digest": "sha1:2KBIN7AXCLEVIKM2A3W2UBIPL77JWYEP", "length": 7429, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘होंडा ग्राझिया’ने ओलांडला दोन लाखांचा टप्पा", "raw_content": "\n‘होंडा ग्राझिया’ने ओलांडला दोन लाखांचा टप्पा\nगुरूग्राम : होंडा टू-व्हीलर्स इंडिया कंपनीने ग्राझिया या १२५सीसी या आधुनिक नागरी स्कूटरने नवा मैलाचा टप्पा साध्य केला असल्याचे जाहीर केले आहे. बाजारात दाखल झाल्यापासून ग्राझियाने केवळ ११ महिन्यांमध्ये दोन लाख ट्रेंड-सेटिंग नागरी ग्राहकांना आनंद दिला आहे.\nहोंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे सेल्स व मार्केटिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष यदविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, ‘तरुणांना आवडेल असे नाविन्य व आधुनिक वैशिष्ट्ये यांची अचूक सांगड असलेली ग्राझिया आधुनिक स्टाइल व प्रगत वैशिष्ट्ये यांमुळे उत्कृष्ट कामगिरी करणारी स्कूटर आहे. ब्राइट एलईडी हेडलॅम्प, टेकोमीटर व थ्री स्टेप इको स्पीड इंडिकेटर, पूर्णतः डिजिटल इन्स्ट्रुमेंटेशन असलेली भारतातील पहिली स्कूटर असणे, अशी या उद्योगातील पहिली वैशिष्ट्ये समाविष्ट असलेल्या ग्राझियाच्या विक्रीतून, ग्राहक होंडाच्या नव्या तंत्रज्ञानाचा व नाविन्याचा अवलंब व अपग्रेड करत असल���याचे अधोरेखित होते.’\nTags: होंडा ग्राझियागुरूग्रामहोंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडयादविंदर सिंग गुलेरिया Honda GraziaHondaGurugramHaryanaGurgaonNew DelhiHonda Motorcycle and Scooter India Pvt LtdYadvinder Singh Guleriaप्रेस रिलीज\n‘होंडा’ने जागतिक व्यवसायात केला विस्तार ‘होंडा’तर्फे केरळ पूरग्रस्त ग्राहकांसाठी मोफत सेवा ‘होंडा’ने दाखल केली ‘सीडी ११० ड्रीम डीएक्स’ ‘२०१८ होंडा आफ्रिका ट्विन’ची नोंदणी सुरू ‘होंडा’तर्फे ‘सीबीआर ६५०आर’च्या वितरणाला प्रारंभ\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\n७० टक्के रुग्णांना वेनस थ्रॉम्बोएम्बॉलिझमचा धोका\n‘अभंगवाणी’त रंगले रत्नागिरीकर रसिक\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\nपेण, पनवेल, उरण, घारापुरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/mumbai/safety-passengers-picture-mahatma-gandhi-remove-churchgate-station/", "date_download": "2019-07-22T12:49:34Z", "digest": "sha1:Q4LBXINCBISZOB4FI6NZSYOCIO3E335X", "length": 29946, "nlines": 409, "source_domain": "www.lokmat.com", "title": "For The Safety Of The Passengers, The Picture Of Mahatma Gandhi Remove From Churchgate Station | प्रवाशांच्या सुरक्षेसाठी चर्चगेट स्टेशनवरील महात्मा गांधीजींचे चित्र काढले | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nसकाळच्या दिल्ली-औरंगाबाद विमानाला प्रवाशांचा प्रतिसाद\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nपंढरपूर यात्रेतून महामंडळाला दिड कोटींचे उत्पन्न\nव्हिडिओ कॉल करत महिलेचा विनयभंग\nशिधापत्रिका नुतनीकरण, विभक्तीकरणाची प्रकरणे प्रलंबित\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; जवळपास १०० जण अडकल्याची शक्यता\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nएकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार ब���जी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nचांद्रयान-2 मोहीम आणि प्रभासचा हा आहे संबंध, त्याने ट्विटरद्वारे मानले आभार\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nआता स्मार्टफोनने कंट्रोल होणार मनुष्याचा मेंदू, 'या' लोकांवर होणार फ्लेक्सिबल चीपचा वापर\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nमराठमोळ्या वीराची कमाल; भारताने विंडीजविरुद्धची मालिका ४-१ ने जिंकली\nवांद्रे- एमटीएनएल इमारतीला लागलेल्या आगीतून ६० जणांची सुटका\nआता भारतात स्टोर होणार TikTok युजर्सचा डेटा\n'येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गाणार'\nमुंबई - चांद्रयान - २ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर अभिनेता शाहरूख खानकडून ट्विटरवरून शास्त्रज्ञांचे मानले अभिनंदन\nवांद्रे येथील एमटीएनएल इमारतीच्या आगीत अडलेल्यांपैकी १५ जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी काढले सुखरूप बाहेर\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nधोनी क्रिकेटपासून दोन महिनेच का लांब राहणार, जाणून घ्या...\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\n SBI मध्ये 'या' पदांसाठी भरती; पगार ७६ हजारांपेक्षा जास्त\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nमराठमोळ्या वीराची कमाल; भारताने विंडीजविरुद्धची मालिका ४-१ ने जिंकली\nवांद्रे- एमटीएनएल इमारतीला लागलेल्या आगीतून ६० जणांची सुटका\nआता भारतात स्टोर होणार TikTok युजर��सचा डेटा\n'येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गाणार'\nमुंबई - चांद्रयान - २ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर अभिनेता शाहरूख खानकडून ट्विटरवरून शास्त्रज्ञांचे मानले अभिनंदन\nवांद्रे येथील एमटीएनएल इमारतीच्या आगीत अडलेल्यांपैकी १५ जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी काढले सुखरूप बाहेर\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nधोनी क्रिकेटपासून दोन महिनेच का लांब राहणार, जाणून घ्या...\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\n SBI मध्ये 'या' पदांसाठी भरती; पगार ७६ हजारांपेक्षा जास्त\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nAll post in लाइव न्यूज़\nप्रवाशांच्या सुरक्षेसाठी चर्चगेट स्टेशनवरील महात्मा गांधीजींचे चित्र काढले\nप्रवाशांच्या सुरक्षेसाठी चर्चगेट स्टेशनवरील महात्मा गांधीजींचे चित्र काढले\nचर्चगेट येथे अ‍ॅल्युमिनिअमचे चौकोनी ६ भाग पडून एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला होता.\nप्रवाशांच्या सुरक्षेसाठी चर्चगेट स्टेशनवरील महात्मा गांधीजींचे चित्र काढले\nमुंबई : चर्चगेट येथे अ‍ॅल्युमिनिअमचे चौकोनी ६ भाग पडून एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. त्यानंतर पश्चिम रेल्वे प्रशासनाने या इमारतीचे स्ट्रक्टरल आॅडिट तयार केले. यामध्ये इमारतीवरील ८० फूट महात्मा गांधीचे चित्र धोकादायक असल्याने हे चित्र काढण्याचा निर्णय घेतला. वारा आणि पावसामुळे धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव चित्र काढण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.\nचर्चगेट स्थानकाच्या रेल्वेच्या इमारतीचे सुशोभीकरणासाठी महात्मा गांधीचे चित्र लावण्यात आले होते. मात्र, १२ जून रोजी पाऊस आणि वादळामुळे गांधीजींचे चित्र असलेले अ‍ॅल्युमिनिअमचे चौकोनी बॉक्स कोसळून दुर्घटना घडली. त्यामुळे पावसाळ्यात पुन्हा अशी दुर्घटना घडू नये, यासाठी गांधीजींची प्रतिमा काढण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने घ��तला आहे. गांधीजींची प्रतिमा काढण्याचे काम मंगळवारपासून सुरू करण्यात आले. बुधवारपर्यंत हे काम ७० ते ८० टक्के पूर्ण झाले.\nवारा आणि पावसामुळे चित्राच्या फसाडामधील ६ भाग कोसळले. यामधील एक भाग प्रवासी मधुकर नार्वेकर यांना लागून मृत्यू झाला. त्यांच्या नातेवाइकांना पश्चिम रेल्वे प्रशासनाने पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. या दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वेने त्रिसदस्यीय समितीची नियुक्ती केली. यामध्ये चित्रांचे फसाड कमकुवत आणि धोकादायक असल्याने चित्र काढण्याचा\nनिर्णय घेतला आहे, असे पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.\nआॅक्टोबर, २०१७ रोजी चर्चगेट स्थानकाच्या इमारतीचे रंगकाम करण्यात आले होते. यावेळी एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून ब्राझीलचा स्ट्रीक आर्टिस्ट एडुआर्डो कोबरा याने इमारतीवर महात्मा गांधी यांचे चित्र रेखाटले होते. सामाजिक दायित्व निधी २५ लाख रुपये खर्च महात्मा गांधी यांचे चित्र रेखाटण्यात आले होते. २०१२ साली हे अ‍ॅल्युमिनियमच्या वापर करून चौकोनी भाग बनविण्यात आले. या ८० फूट कलाकृतीला पाहण्यासाठी\nअनेक देशी, परदेशी पर्यटक येत असायचे.\nस्ट्रक्चर आॅडिटमध्ये अ‍ॅल्युमिनिअमचे फसाड कमकुवत असल्याने वादळ वाºयात पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सूनमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव महात्मा गांधीजींची प्रतिमा काढण्यात येत आहे. ही प्र्रतिमा कुठे लावायची याचा निर्णय तुर्तास घेण्यात आला नाही.\n- रवींद्र भाकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nवृद्ध महिलेचे दागिने लंपास प्रकरण : चोरीप्रकरणी महिलेसह सोनाराला अटक\nदोन महिन्यांनी सापडला, मात्र बालगृहातून पुन्हा पळाला\nपरभणी : ७०:३० आरक्षण फॉर्म्युला रद्द करण्यासाठी मराठवाड्यातील आमदार सरसावले\n‘अट्रोसिटी’चे दाहक वास्तव, दलितावरील अत्याचाराचे शाबित गुन्हे केवळ १४ टक्के \nगाडीवर 'पोलीस' अन् 'न्यायाधीश' लिहू नका, न्यायालयाचा 'उच्च' आदेश\nसरकारचा मोठा निर्णय, मराठा समाजातील मुलांना 'जात पडताळणी' प्रमाणपत्राची गरज नाही\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; जवळपास १०० जण अडकल्याची शक्यता\nकर्नाटक विधानसभाच बरखास्त करा- उद्धव ठाकरे\nमराठी अनिवार्य नसणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई\nदादर चौपाटी स्वच्छ���ेचे १०० आठवडे; दोन हजार टन कचरा केला गोळा\nधोकादायक प्ले स्कूलकडे पालिकेचे दुर्लक्ष\n२६ ठिकाणी पार्किंग तरीही गैरसोय कायमच\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1658 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (810 votes)\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nइमारतीच्या ५७ व्या मजल्यावर स्वीमिंग पूल, फोटो पाहून व्हाल अवाक्\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nपुण्यातील 'हा' तरुण म्हणतोय मला व्हायचंय काँग्रेस अध्यक्ष\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\n....म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या स्वभावाला औषध नाही: अजित पवार\nबारामती तालुक्यातील उद्योजकाच्या खुनाचा कट उघड; दोघा जणांना अटक\n‘आदरणीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’, गरिबांसाठी राज्यात लवकरच 60 रुग्णालये\nभारतीय संघाला कळली धोनीची किंमत; निवृत्ती घेण्यापासून थांबवलं\nगोर सेनेचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको \nअनुपम खेर यांनी या गोष्टीसाठी केले शाहरुख खानचे कौतुक\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; जवळपास १०० जण अडकल्याची शक्यता\nमेट्रो बससेवा सुरू होणार, देशातील पहिला प्रकल्प नाशिकमध्ये उभारणार\n'शिवसेना हात साफ करतेय', अधिकाऱ्याच्या कार्यालयात AC बंद करून 'मनसे'ची चर्चा\n'येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गाणार'\nBreaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nChandrayaan-2: 'जय किसान, जय विज्ञान'... चांद्रयान-२ मोहिमेत शेतकरी पुत्राची मोलाची कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.vicharyadnya.com/2010/11/blog-post_27.html", "date_download": "2019-07-22T12:52:11Z", "digest": "sha1:5LA3JHUXGIDLA5TFRFW5Z7KSFP6GRCVP", "length": 4926, "nlines": 42, "source_domain": "www.vicharyadnya.com", "title": "आजचा विचार ( १७ )", "raw_content": "\nआजचा विचार ( १७ )\nज्यांचे जीवन नजरकैदेत जाते, कुठल्यातरी कारणाने , कुणाच्या तरी इच्छेने ते कसे असेल त्यांचे अबोल अश्रू डोळ्यांतून बाहेर सुद्धा येत नाहीत. ते निरपराध असतात, ते कदाचित खूप महान होऊ शकतात, पण कोणाला त्यांच्याबद्दल कळूच दिले जात नाही. ते स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक असू शकतात, पण त्यांच्याबद्दल जगाला कळले तर आपल्याला जर अशा एखाद्या व्यक्तीला, जर काही मदत करता आली तर जरूर करू या\nहा विचारयज्ञ आपल्या विचारांची वाट बघतोय........\nगणपती उजव्या सोंडेचा की डाव्या - भ्रम, भीती, आणि वास्तव\nगणेश पुजनाबाबत हे प्रश्न नेहमी विचारले जातात. उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोवळे कडक पाळावे लागते किंवा उजव्या सोंडेचा गणपती घरी आणल्यास समस्या निर्माण होऊ शकतात किंवा अगदी बोली भाषेत म्हणायचे तर घरात वाईट होते...हे सगळे खरे आहे का\nकोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा कोजागिरी पौर्णिमा आणि चंद्रावर कविता यापेक्षा सुंदर आणखी काय...\nचंद्रासवे चालताना तुझ्या स्वप्नांत रमताना काय सांगू काय जादू होते एक प्रेमगीत ओठी येते\nसोवळे-ओवळे ही फसवणूक कुणाची\nसोवळे मोडले या विषयावरून फसवणुकीचा गुन्हा आणि पुढचे वाद सध्या सुरु आहेत. याविषयावर मनात सोवळ्या ओवळ्याच्या विश्वास व वादांवर काही मूलभूत प्रश्न उठले. त्यांची चर्चा करण्याचा प्रयत्न आजच्या लेखात आहे. या पोस्टचा उद्देश केवळ एका विशिष्ट घटनेवर चर्चा करण्याचा नाही त्यामुळे कृपया कुठलेही मत कुणावरही व्यक्तिगत टिप्पणी मानू नये.\nकॉपीराईट: या ब्लॉग वरील सर्व कविता व लेख यांचे सर्वाधिकार ब्लॉग लेखिकेकडे सुरक्षित. या ब्लॉगवर���ल कुठलाही कन्टेन्ट इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट माध्यमात पुनर्प्रकाशित करण्यापूर्वी लेखिकेची लिखित परवानगी घेणे आवश्यक आहे. ©️ मोहिनी पुराणिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.microsoft.com/mr-in/store/best-rated/games/mobile?NumberOfPlayers=OnlineMultiplayerWithGold", "date_download": "2019-07-22T12:40:06Z", "digest": "sha1:D6G6GDIW6QJJ72R3OJPQIE32FT63GP7H", "length": 5124, "nlines": 179, "source_domain": "www.microsoft.com", "title": "उत्कृष्ट रेट केलेले गेम्स - Microsoft Store", "raw_content": "उत्कृष्ट रेट केलेले गेम्स - Microsoft Store\nउत्कृष्ट रेट केलेले गेम्स\n9 परिणामांपैकी 1 - 9 दाखवत आहे\n5 पैकी 4.5 स्टार्स रेट केले\n5 पैकी 4.5 स्टार्स रेट केले\n5 पैकी 4.5 स्टार्स रेट केले\n5 पैकी 4.5 स्टार्स रेट केले\n5 पैकी 4.5 स्टार्स रेट केले\n5 पैकी 4.5 स्टार्स रेट केले\n5 पैकी 4.5 स्टार्स रेट केले\n5 पैकी 4.5 स्टार्स रेट केले\n5 पैकी 4 स्टार्स रेट केले\n9 परिणामांपैकी 1 - 9 दाखवत आहे\nमराठी मध्ये अनुवाद करावा\nStay in भारत - मराठी\nआपण या मध्ये Microsoft Storeची खरेदी करत आहात: भारत - मराठी\nभारत - मराठी त रहा\nआपल्याला कोणती श्रेणी वेबसाइट अभिप्राय देणे आवडेल\nएक श्रेणी निवडा साइट नेव्हिगेशन (आपल्याला हवे असलेले शोधण्यासाठी) साइट आशय भाषा गुणवत्ता साइट डिझाइन उत्पादन माहितीचा अभाव उत्पादन शोधत आहे इतर\nआपण या वेब पृष्ठास आज आपले समाधान स्तर रेट करा:\nसमाधानी काहीसे समाधानी काहीसे असमाधानी असमाधानी\nआपला फीडबॅक सबमिट करण्यासाठी धन्यवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://www.misalpav.com/taxonomy/term/86", "date_download": "2019-07-22T12:08:01Z", "digest": "sha1:EPYB7ZCALOY7VQFDC7AL2AULPCDQCMZH", "length": 18442, "nlines": 231, "source_domain": "www.misalpav.com", "title": "छायाचित्रण | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमिपा रांगोळी स्पर्धा २०१३\nसंपादक मंडळ in जनातलं, मनातलं\nदिवाळी आणि रांगोळीचं अगदी जीवाभावाचं नातं आहे. लहानपणी रांगोळ्या काढण्यापासूनच सार्वजनिक चित्रकलेला सुरुवात होते. रोजच्या रोज तुळशीपाशी एखादं स्वस्तिक, दाराच्या उंबरठ्यावर गोपद्म, लक्ष्मीची पाऊले असे आईने काढताना आपण बघत आलोय तरी खरी गंमत दिवाळीला असते. त्यावेळी आपल्या चित्रकारीत खरेखुरे रंग भरता येतात. लहानपणी पोपट, मांजर, फुले काढण्यापासून सुरुवात होते. मोठे झाल्यावर ठिपक्यांची रांगोळी जमवण्यासाठी धडपड असते. समांतर ठिपके कोणत्याही फूटपट्टीशिवाय काढण्याचं कसब अंगी हवं, नाहीतर ठिपक्यांचे कागद ती सोय करतात. मग रांगोळीची रेघ नाजूक हवी, रंगसंगती उठावदार हवी असे सल्ले मिळतात.\nRead more about मिपा रांगोळी स्पर्धा २०१३\nसंपादक मंडळ in जनातलं, मनातलं\nफुटूवाला in जनातलं, मनातलं\n२००० साला आधी फोटोग्राफरची काम करण्याची पद्धत वेगळी होती. त्यानंतर २०१२ पर्यंतची वेगळी आणि आता तर खूपच वेगळी. येत्या काही वर्षात काय होणारय देव जाणे.\nमी फोटोग्राफीला सुरवात केली नव्हती तेव्हा म्हणजे २००० पुर्वी फोटोग्राफरला लग्न लागायच्या वेळी बोलवायला/घ्यायला यायचे म्हणे. आणि लग्न झाल्यावर सोडायलाही.\nRead more about फोटोग्राफीतले तीन काळ\nशिव कन्या in जनातलं, मनातलं\nजागु in जनातलं, मनातलं\nआकाशाला भिडायला निघालेली, सरळ उंच वाढलेलं खोड त्यावर झुबकेदार टोकेरी पात्यांची भारदस्त झाडे म्हणजे ताड. ह्या ताडाच्या फळांच म्हणजे ताडगोळ्यांचं आणि माझा लहानपणापासून अतिशय सख्य. ताडगोळे म्हटल्यावरच माझ्या मनात शांत आणि मधुर भाव उमटतात. वाचताना कदाचित हे तुम्हाला हास्यास्पद वाटेल पण असच आहे हे पुढच्या लिखाणावरून कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचेल.\nRead more about मधुर, मोहक ताडगोळे\nशिव कन्या in जनातलं, मनातलं\nदेवाने आम्हाला दोन डोळे दिले, पण त्यात एकच लेन्स बसवली. तू आलास, आणि मला तिसरी, चौथी, पाचवी.... कितवी तरी लेन्स मिळाली. जग तुला तिसरा डोळा म्हणते. मी म्हणत नाही. कारण तिसरा डोळा उघडला कि हाहाकार माजतो. मी तुला अंतर्चक्षु म्हणते. आतले डोळे.\nरंगंपचमी आपली आणि सह्याद्रीची सुध्दा..\nHemantvavale in जनातलं, मनातलं\nकालच संत ज्ञानेश्वर माऊलींच्या काही ओव्या वाचनात आल्या. त्यातील काव्यात्मकतेचा भाग , म्हणजे लक्ष्यार्थ जरी सोडला तरी माऊलींना ऋतुचक्रातील बारकावे अगदी व्यवस्थित माहीती होते हे समजते. अर्जुनाच्या उदासवाण्या, खिन्न, ग्लानी आलेल्या मनाचे वर्णन करताना माऊली ही ओळ लिहितात..\nका उचलिले वायुवशे, चळे शुष्क पत्र जैसे, निचेष्ट आकाशे, परिभ्रमे ॥\nRead more about रंगंपचमी आपली आणि सह्याद्रीची सुध्दा..\nछायाचित्रणकला स्पर्धा क्र. १८: फूड फोटोग्राफी\nसाहित्य संपादक in जन��तलं, मनातलं\nयापूर्वीच्या छायाचित्रणकला स्पर्धांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद. काही अवधीनंतर आज याच मालिकेतल्या नव्या स्पर्धेची घोषणा करताना आम्हांला अत्यंत आनंद होत आहे. या वेळचा विषय आहे - 'फूड फोटोग्राफी' किंवा 'खाद्यपदार्थांचे छायाचित्रण'. आकर्षक पद्धतीने सजविलेल्या खाद्यपदार्थाचे नेत्रसुखद छायाचित्र प्रवेशिका म्हणून अपेक्षित आहे. खाद्यपदार्थ शाकाहारी असावा की मांसाहारी, याचे बंधन नाही.\nRead more about छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १८: फूड फोटोग्राफी\nमाझी मॅक्रो फोटोग्राफीशी ओळख\nउदय आगाशे in जनातलं, मनातलं\nतसा माझ्याकडे DSLR कॅमेरा 2010 पासून होता आणि त्यावर वेगवेगळे फोटो मी काढतही असे. पण मागच्या वर्षी (2016) मधे हा विषय जरा seriously घ्यावा असे वाटू लागले. मग त्या दृष्टीने हालचाल सुरू केली. अर्थात ह्या बरोबर थोडी जास्त investment सुद्धा लागणार होती हे लक्षात आल.\n२०१६ च्या मे महिन्यात मग नवीन advanced कॅमेरा घेण्यापासून सुरूवात केली. लगेच जून मध्ये माथेरान येथे फोटोग्राफी विशेष ट्रिप ला गेलो. ही अर्थात मॅक्रो विशेष सहल होती आणि मला तर ह्या विषयाची काहीच माहिती नव्हती. पण जाउन तर बघू म्हणून गेलो.\nRead more about माझी मॅक्रो फोटोग्राफीशी ओळख\nएका माणसाचा कट्टा - फुडोग्राफी २०१७ भेट\nअनुप देशमुख in जनातलं, मनातलं\nडिस्क्लेमर – जास्त फोटो नसल्याने जळजळ होण स्वाभाविक आहे पण आयोजन कर्त्यांच्या नियमात बसत नसल्याने फोटो काढता नाही आले. तरी सुद्धा मिपा चे नाव वापरून जाण्याची खुण म्हणून चार दोन फोटो काढले आहेत ते गोड मानून घ्या आणि जमल तर प्रदर्शनाला जाऊनही या.\nमिपा, फोटोग्राफी आणि खाद्य अस आवडत त्रिकुट केदारभाऊंच्या पोस्ट मध्ये दिसलं आणि लागलीच फुडोग्राफी इव्हेंट फेबु कॅलेंडर मध्ये टाकून ठेवला.\nRead more about एका माणसाचा कट्टा - फुडोग्राफी २०१७ भेट\nश्रीगणेश लेखमाला - २०१९\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 22 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्���ार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pimpri-greetings-to-dr-babasaheb-ambedkar-by-municipal-corporation-94478/", "date_download": "2019-07-22T12:08:26Z", "digest": "sha1:6LLNOOSDJ2FJDN745X6UZENHXXBR46R6", "length": 7517, "nlines": 85, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pimpri: महापालिकेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri: महापालिकेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन\nPimpri: महापालिकेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन\nएमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.\nमहापालिका भवनात झालेल्या या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, दिलीप गावडे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता संजय भोसले, प्रशासन अधिकारी रामकिसन लटपटे, सेवानिवृत्त अधिकारी शरद जाधव, वसंत साळवी, रवींद्र दुधेकर आदी उपस्थित होते.\nत्यानंतर पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या पुतळ्यासही अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील व दिलीप गावडे यांनी पुष्पहार अर्पण करुन महामानवाला अभिवादन केले. तसेच एच.ए.कॉलनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासही अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील व दिलीप गावडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी एच ए कंपनीचे अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.\nमहापालिकेच्या वतीने महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन पर्वानिमित्त आयोजित रांगोळी प्रदर्शनाला आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी भेट दिली. तसेच रांगोळीतून साकारलेल्या महापुरुषांच्या चित्रांचे त्यांनी कौतुक केले.\nPune : इंजेक्‍शन दिल्यानंतर झालेल्या ड्रग्ज रिऍक्‍शननंतर तरुणाचा मृत्यू ; डॉक्टर विरोधात गुन्हा\nPune : मानलेल्या भावानेच केला घात; मुलीच्या लग्नासाठी जमा केलेले पैसे मागितल्याने केला खून\nChinchwad : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मोबाईल पळवला\nBhosari : आयएएस स्पर्धा पूर्व परीक्षेला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद; युवासेना भोसरी…\nPimpri : भविष्यातील प्राणवायूची गरज भागविण्यासाठी आज झाडे लावून जोपासण्याची गरज…\nPimpri : हक्काचे एकवीस टीएमसी पाणी मिळविणारच – डॉ. प्रा. तानाजी सावंत\nHinjawadi : सुपर मार्केटचे शटर उचकटून रोकड लंपास\nPimpri : पिंपरी-चिंचवड शहरातून दुचाकी, कारसह पळविताहेत मालवाहतूक टेम्पो\nPimpri : भविष्यातील प्राणवायूची गरज भागविण्यासाठी आज झाडे लावून जोपासण्याची गरज – श्रीलक्ष्मी ए\nPimpri : हक्काचे एकवीस टीएमसी पाणी मिळविणारच – डॉ. प्रा. तानाजी सावंत\nPune : अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील फुलारी यांना राज्य शासनाचा ‘वनश्री पुरस्कार’ जाहीर\nPimpri : अत्याधुनिक सुविधांनी सजणार नेहरुनगर येथील बौद्ध विहार\nBhosari : लायन्स क्लब ऑफ भोजापूर गोल्डच्या अध्यक्षपदी मुकुंद आवटे\nChinchwad: चिंचवड येथील विरंगुळा केंद्रासाठी वास्तुविशारदाची नेमणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/adhyatmik/pre-cultural-characteristics/", "date_download": "2019-07-22T12:50:18Z", "digest": "sha1:6HVKRSLWMYCQL2K5FMV5NUROJUJO6L46", "length": 26723, "nlines": 391, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Pre-Cultural Characteristics | पूर्वसंस्कारांमुळे बनतो स्वभाव | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\nसकाळच्या दिल्ली-औरंगाबाद विमानाला प्रवाशांचा प्रतिसाद\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nपंढरपूर यात्रेतून महामंडळाला दिड कोटींचे उत्पन्न\nव्हिडिओ कॉल करत महिलेचा विनयभंग\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; जवळपास १०० जण अडकल्याची शक्यता\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nएकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nचांद्रयान-2 मोहीम आणि प्रभासचा हा आहे संबंध, त्याने ट्विटरद्वारे मानले आभार\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौ��ालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nआता स्मार्टफोनने कंट्रोल होणार मनुष्याचा मेंदू, 'या' लोकांवर होणार फ्लेक्सिबल चीपचा वापर\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nमराठमोळ्या वीराची कमाल; भारताने विंडीजविरुद्धची मालिका ४-१ ने जिंकली\nवांद्रे- एमटीएनएल इमारतीला लागलेल्या आगीतून ६० जणांची सुटका\nआता भारतात स्टोर होणार TikTok युजर्सचा डेटा\n'येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गाणार'\nमुंबई - चांद्रयान - २ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर अभिनेता शाहरूख खानकडून ट्विटरवरून शास्त्रज्ञांचे मानले अभिनंदन\nवांद्रे येथील एमटीएनएल इमारतीच्या आगीत अडलेल्यांपैकी १५ जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी काढले सुखरूप बाहेर\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nधोनी क्रिकेटपासून दोन महिनेच का लांब राहणार, जाणून घ्या...\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\n SBI मध्ये 'या' पदांसाठी भरती; पगार ७६ हजारांपेक्षा जास्त\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nमराठमोळ्या वीराची कमाल; भारताने विंडीजविरुद्धची मालिका ४-१ ने जिंकली\nवांद्रे- एमटीएनएल इमारतीला लागलेल्या आगीतून ६० जणांची सुटका\nआता भारतात स्टोर होणार TikTok युजर्सचा डेटा\n'येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गाणार'\nमुंबई - चांद्रयान - २ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर अभिनेता शाहरूख खानकडून ट्विटरवरून शास्त्रज्ञांचे मानले अभिनंदन\nवांद्रे येथील एमटीएनएल इमारतीच्या आगीत अडलेल्यांपैकी १५ जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी काढले सुखरूप बाहेर\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nधोनी क्रिकेटपासून दोन महिनेच का लांब राहणार, जाणून घ्या...\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\n SBI मध्ये 'या' पदांसाठी भरती; पगार ७६ हजारांपेक्षा जास्त\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nAll post in लाइव न्यूज़\nप्रकृती म्हणजे स्वभाव. स्वभाव हा पूर्वसंस्कारामुळे असतो.\nप्रकृती म्हणजे स्वभाव. स्वभाव हा पूर्वसंस्कारामुळे असतो. अनेक जन्मांचा संसार, विषयसेवन त्यात, गुणदोष न पाहणे हा स्वभाव असा आहे, की तो जाता जात नाही. कारण म्हणच आहे, स्वभावाला औषध नाही. माणूस कितीही मोठा झाला तरी तो आपला स्वभाव सोडत नाही. त्याची वृत्ती त्याकडेच धाव घेते. आपण ज्या संस्कारातून आलो, तसा त्याचा स्वभाव असतो. अनेक जन्मापासून तो संस्कार आहे.\nसमजा एखाद्याचा स्वभाव चांगला आहे. हे त्याच्या काही लक्षणावरून आपण जाणतो. एखाद्याची वृत्ती वाईट असेल, पशुप्रमाणे ती व्यक्ती वागत असेल तर आपण सहज म्हणतो, त्याचा स्वभावच तसा आहे. याकरिता पश्वादी वृत्तीचा त्याग करून स्वधर्माकडे आपली मनोभूमी लावावी. कारण स्वधर्म पाळला पाहिजे. आपण आपल्या धर्माप्रमाणे वागले पाहिजे. येथे धर्म शब्दाचा अर्थही व्यापकदृष्टीने घेऊ हा धर्म - म्हणजे कर्तव्य. आपण आपल्या कर्तव्यापासून वंचित राहू नये. आपण आपले कर्तव्य चोखपणे पार पाडावे. म्हणजे धर्म पाळणे होय.\nस्वधर्माचरण हे काही प्रारब्धाचे स्थान नाही. उद्योगाचे आहे. ज्या बऱ्या-वाईट कर्माचे फल स्वर्ग-नरक आहे, असे आपण समजतो. माणसे काही प्रारब्धाला दोष देतात. अरे बाबा प्रारब्ध आपणच बनवतो ना आपण शुभ-अशुभ, पाप-पुण्य या मार्गाने विचार करावा. आपल्या प्रयत्नाने पापही टळते व पुण्याचरणही करता येते. प्रारब्धावर विसंबून राहू नका. उदा. दशरथ राजाला पुत्रप्राप्ती नव्हती; पण प्रयत्नाने पुत्रकामेष्ठी यज्ञ करून त्यांना संतान झाले. थोडक्यात म्हणजे कर्म चांगले करा. सर्व चांगले होईल. आपली अधोगती आपण ��रतो किंवा आपली आत्मन्नोती आपणच करतो. सर्व काही मनुष्याच्या कर्मावर अवलंबून आहे. म्हणून चांगले कर्तव्य करा. म्हणजे कर्म चांगले होईल. ज्याला ज्याला जे जे सुख अथवा दु:ख प्राप्त होते, ते ते त्याच्या कर्माने त्याला प्राप्त होते. कोणाकडूनही कोणाला सुख अथवा दु:ख प्राप्त होत नाही. ते सर्व त्याच्या कर्मानुसार त्याला प्राप्त होते.\n- डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज\n(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमहाराष्ट्राचा लोकदेव; पंढरपूरचा विठोबा\nमनाच्या एकाग्रतेमधूनच शोधाचा जन्म\nआनंद तरंग: शांती परते नाही सुख\nराष्ट्रसंतांची पत्रे : एकांत व साधना\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1658 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (810 votes)\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nइमारतीच्या ५७ व्या मजल्यावर स्वीमिंग पूल, फोटो पाहून व्हाल अवाक्\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\nपुण्यातील 'हा' तरुण म्हणतोय मला व्हायचंय काँग्रेस अध्यक्ष\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\nबारामती तालुक्यातील उद्योजकाच्या खुनाचा कट उघड; दोघा जणांना अटक\n‘आदरणीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’, गरिबांसाठी राज्यात लवकरच 60 रुग्णालये\nभारतीय संघाला कळली धोनीची किंमत; निवृत्ती घेण्यापासून थांबवलं\nगोर सेनेचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको \nअनुपम खेर यांनी या गोष्टीसाठी केले शाहरुख खानचे कौतुक\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; जवळपास १०० जण अडकल्याची शक्यता\nमेट्रो बससेवा सुरू होणार, देशातील पहिला प्रकल्प नाशिकमध्ये उभारणार\n'शिवसेना हात साफ करतेय', अधिकाऱ्याच्या कार्यालयात AC बंद करून 'मनसे'ची चर्चा\n'येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गाणार'\nBreaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nChandrayaan-2: 'जय किसान, जय विज्ञान'... चांद्रयान-२ मोहिमेत शेतकरी पुत्राची मोलाची कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://yogeshkhajandar.com/2018/10/23/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E2%9C%8D%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A9/", "date_download": "2019-07-22T12:08:54Z", "digest": "sha1:C5RD4EYPTNJDQQOOOVA624NO7X44FEQU", "length": 13098, "nlines": 154, "source_domain": "yogeshkhajandar.com", "title": "विरुद्ध..✍(कथा भाग ३) – Yogeshkhajandar's Blog", "raw_content": "\nकथा , कविता आणि बरचं काही …\n©या ब्लॉगवर असलेल्या सर्व कथा, कविता आणि लेख यांचे हक्क लेखक योगेश खजानदार यांच्याकडे आहेत. ब्लॉगवर असलेल्या कथा, कविता , लेख यांचा वापर कोणत्याही व्यावसायिक गोष्टींसाठी करू नये ,ब्लॉगवर असलेले मजकूर कुठेही copy paste करू नयेत. ही विनंती .. धन्यवाद©\n“भावनीक नात खरंचं खूप अवघड असतं तोडून टाकणं, त्याला दूर केलं तरी त्रास होतो आणि जवळ ठेवलं तरी अश्रून शिवाय काही मिळत नाही. माझ्या आणि प्रियाच्या मध्ये आता दुसरं कोणतं नात उरलंच नाही. ती माझी मैत्रीण कधी होऊ शकली नाही, ना ती माझी कधी सोबती होऊ शकली. मग हे नात आहे तरी काय खरंच अशा नात्याला नाव तरी काय द्यायचं कळतच नाही. खरंच सात जन्माचे सोबती असे सात फेऱ्यात होऊ शकतात का खरंच अशा नात्याला नाव तरी काय द्यायचं कळतच नाही. खरंच सात जन्माचे सोबती असे सात फेऱ्यात होऊ शकतात का त्या मनाच काय त्याला खरंच त्या नात्याला सात जन्म टिकवायचं आहे का ” सुहास त्या अंधाऱ्या खोलीत बसून होता.\n मला तुला ब��लायचं आहे” बाहेरून प्रिया सुहासला बोलावू लागली.\nकित्येक वेळ प्रिया त्याला बोलावत होती. पण तो आलाच नाही. अखेर कित्येक वेळाने त्याने दरवाजा उघडला. त्याच्या डोळ्यात वेगळेच भाव दिसत होते.\n” हा काय वेडेपणा लावलायस तू सुहास एवढ काही आकाश कोसळलं नाहीये एवढ काही आकाश कोसळलं नाहीये ” प्रिया उद्धांपणे सुहासला बोलत होती.\n एवढ काही झालचं नाही” प्रियाच्या डोळयात पाहत सुहास म्हणाला.\n” मला वेगळं व्हायचं आहे सुहास मला घटस्फोट हवाय ” प्रिया शांत बोलत होती.\n“ज्या नात्यात काही अर्थ राहिलाच नाही त्याला जपून तरी काय करायचं ” सुहास प्रियाकडे न पाहताच बोलत होता.\n“तेच म्हणायचं आहे मला पण ..\n” सुहास विचारू लागला.\n“मी वाईट आहे, असं मनाला कधी वाटून घेऊ नकोस मी जे काही केलं ते फक्त माझ्या प्रेमासाठी मी जे काही केलं ते फक्त माझ्या प्रेमासाठी\n“तू आताही जावू शकतेस प्रियामला एक क्षणही हे नात जपणं अवघड जाईल आता मला एक क्षणही हे नात जपणं अवघड जाईल आता ” सुहास डोळ्यातील ओघळणाऱ्या आश्रुला आवरत म्हणाला.\nप्रिया काहीच न बोलता निघून गेली. सुहास जागच्या जागी बसून राहिला. सगळं काही आवरून प्रिया घरातून बाहेर पडली, ती थेट गेली विशालकडे.\n” प्रिया विशालला पाहताच त्याला मिठी मारतच म्हणाली, विशालाल ती अचानक समोर आली हे पाहून आश्चर्य वाटलं.\n तू इथे कस काय\n“मी सुहासला सोडून आले विशाल कायमची \n“काय वेडेपणा आहे हा ” विशाल थोडा चिडक्या स्वरात म्हणाला.\n“पण आपलं ठरलं होत ना मी त्याला सोडून येणार मी त्याला सोडून येणार आणि आपण एकत्र येणार ते आणि आपण एकत्र येणार ते \n“हो पण ते आता नाही ” विशाल तिला लांब करत म्हणाला.\n मला नाही राहायचं तिकडे आता ” प्रिया अगदीक होऊन म्हणाली.\n“आपलं काम होत नाही तोपर्यंत आपल्याला सुहासला सहन करावचं लागेल प्रिया ” विशाल मनातलं बोलला.\nप्रिया एकटक विशालकडे पाहत होती.\n” किंवा तू परत गेलीस तरी चालेल प्रिया माझ्या डोक्यात वेगळीच कल्पना आहे माझ्या डोक्यात वेगळीच कल्पना आहे ” विशाल मनातले कित्येक विषारी विचार बोलत होता.\nप्रिया आणि विशाल कित्येक वेळ बोलत बसले. पण सुहास मात्र आता एकटा पडला होता. त्याच्याकडे प्रियाच्या आठवणीं शिवाय काहीचं उरलं नव्हतं. त्या आठवणीतून तो काही गोड क्षण शोधत होता.\n“हा ऐकांत मला किती छळतो पण त्याच ते छळन मला आता हवंहवंसं वाटायला ल��गलं आहे कारण कोणीतरी असावं लागत आपलंसं म्हणणार कारण कोणीतरी असावं लागत आपलंसं म्हणणार खोटी नाती सारं काही खोटं वाटायला लागलं होतं पण ही आठवण अशी गोष्ट आहे जी कधीच खोटी वाटतं नाही पण ही आठवण अशी गोष्ट आहे जी कधीच खोटी वाटतं नाही कारण तिचं अस्तित्व असतं .. कारण तिचं अस्तित्व असतं .. अगदी कायमचं अगदी कायमची सोडून गेली जिच्यावर मनापासुन प्रेम केलं ती अशी क्षणात निघून गेली, पण ठीक आहे जिच्यावर मनापासुन प्रेम केलं ती अशी क्षणात निघून गेली, पण ठीक आहे माझ काय मी सहन करेन दुःख तिच्या जाण्याचं माझ काय मी सहन करेन दुःख तिच्या जाण्याचं पण ती आनंदी असेल तिच्या जगात, हेच महत्त्वाचं \nतो एकांत सुहासला खूप काही बोलू लागला. त्याच्या प्रत्येक क्षणाला विचारू लागला. इतक सार मिळवूनही अखेर तू एकटाच का सुहास मात्र शांत बसू लागला. त्या क्षणाला काहीच बोलत नव्हता. कारण क्षण सारे निरर्थक वाटू लागले होते.\nआता दिवस आणि रात्र सारे एकच वाटू लागले. सुहास आपल्या कामात व्यस्त होता. मनात काही शब्द होते .. आठवणीतले.\n“नात्यास नाही म्हणालो तरी\nआठवणी कश्या पुसल्या जाणारा\nनाही म्हणून ती वाट टाळली जरी\nत्या मनास कोण आवर घालणार\nहोतील किती रुसवे नी फुगवे\nकिती काळ मग दूर राहणार\nआज नी उद्या पुन्हा त्या घरात\nभेट अशी मग त्यासवे होणार\n चिडले ते क्षण काही आज\nउद्यास मग ते विसरून जाणार\nनको त्या कटू आठवणीं सोबत\nगोड हासू तेव्हा त्यात शोधणार\nअसेच हे नाते जपायचे\nअखेर काय हाती उरणार\nसंपतील हे श्वास जगायचे तेव्हा\nसारे काही इथेच राहणार ..\n” अगदी खरं आहे सार काही इथेच राहणार सार काही इथेच राहणार ” सुहास स्वतः ला पुटपुटला..\nPosted on October 23, 2018 Author YK'SCategories आठवणी, कथा, कविता, प्रेम, मराठी कविता, मराठी लेखTags आठवण, ओढ, क्षण, दोष, नात, नातं, पत्नी, मन, मराठी, वाट, विश्वास, संध्याकाळी, समाज, स्त्री, स्पर्श\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/praniti-shinde/", "date_download": "2019-07-22T12:55:03Z", "digest": "sha1:ZVX7XEHO2C5GU76W6VQ6IAGMXQFOWRKJ", "length": 27908, "nlines": 419, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Praniti Shinde News in Marathi | Praniti Shinde Live Updates in Marathi | प्रणिती शिंदे बातम्या at Lokmat.com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\nसकाळच्या दिल्ली-औरंगाबाद विमानाला प्रवाशांचा प्रतिसाद\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं प��ठवली नोटीस\nपंढरपूर यात्रेतून महामंडळाला दिड कोटींचे उत्पन्न\nव्हिडिओ कॉल करत महिलेचा विनयभंग\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; जवळपास १०० जण अडकल्याची शक्यता\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nएकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nचांद्रयान-2 मोहीम आणि प्रभासचा हा आहे संबंध, त्याने ट्विटरद्वारे मानले आभार\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nआता स्मार्टफोनने कंट्रोल होणार मनुष्याचा मेंदू, 'या' लोकांवर होणार फ्लेक्सिबल चीपचा वापर\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nमराठमोळ्या वीराची कमाल; भारताने विंडीजविरुद्धची मालिका ४-१ ने जिंकली\nवांद्रे- एमटीएनएल इमारतीला लागलेल्या आगीतून ६० जणांची सुटका\nआता भारतात स्टोर होणार TikTok युजर्सचा डेटा\n'येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गाणार'\nमुंबई - चांद्रयान - २ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर अभिनेता शाहरूख खानकडून ट्विटरवरून शास्त्रज्ञांचे मानले अभिनंदन\nवांद्रे येथील एमटीएनएल इमारतीच्या आगीत अडलेल्यांपैकी १५ जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी काढले सुखरूप बाहेर\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nधोनी क्रिकेटपासून दोन महिनेच का लांब राहणार, जाणून घ्या...\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\n SBI मध्ये 'या' पदांसाठी भरती; पगार ७६ हजारांपेक्षा जास्त\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nमराठमोळ्या वीराची कमाल; भारताने विंडीजविरुद्धची मालिका ४-१ ने जिंकली\nवांद्रे- एमटीएनएल इमारतीला लागलेल्या आगीतून ६० जणांची सुटका\nआता भारतात स्टोर होणार TikTok युजर्सचा डेटा\n'येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गाणार'\nमुंबई - चांद्रयान - २ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर अभिनेता शाहरूख खानकडून ट्विटरवरून शास्त्रज्ञांचे मानले अभिनंदन\nवांद्रे येथील एमटीएनएल इमारतीच्या आगीत अडलेल्यांपैकी १५ जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी काढले सुखरूप बाहेर\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nधोनी क्रिकेटपासून दोन महिनेच का लांब राहणार, जाणून घ्या...\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\n SBI मध्ये 'या' पदांसाठी भरती; पगार ७६ हजारांपेक्षा जास्त\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nAll post in लाइव न्यूज़\nसुशीलकुमार शिंदेंच्या पुनर्वसनावर अवलंबून काँग्रेसची मलमपट्टी \nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nभाजपने राज्यात विधानसभेच्या २२० जागा जिंकण्याचे टार्गेट ठेवले आहे. त्यामुळे सहाजिकच भाजपकडून तोडफोडीचे राजकारण करण्यात येण्याची शक्यता आहे. ... Read More\nSushilkumar ShindecongressSolapurPraniti Shindeसुशिलकुमार शिंदेकाँग्रेससोलापूरप्रणिती शिंदे\nभाजपविरोधात आंदोलन करणाºया नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांचा काँग्रेसला रामराम\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nराजकीय; शहर उत्तर’च्या राजकारणावर परिणाम होणार ... Read More\nSolapurSolapur MunicipalPoliticsPraniti Shindevidhan sabhaElectionसोलापूरसोलापूर महानगरप��लिकाराजकारणप्रणिती शिंदेविधानसभानिवडणूक\nआयारामांच्या मांदियाळीत घुसमटली निष्ठा; कोणता नेता कोठे जाणार हीच चर्चा..\nBy सचिन जवळकोटे | Follow\nविधानसभा निवडणूक पूर्वरंग; जुलैमध्ये अनेक धक्कादायक घटनांची शक्यता; जिल्ह्यातील अनेक जण भाजप-सेनेच्या उंबरठ्यावर ... Read More\nSolapurvidhan sabhaElectionDilip SopalBharat BhakkeBabanrao ShindePraniti Shindeसोलापूरविधानसभानिवडणूकदिलीप सोपलभारत भालकेबबनराव शिंदेप्रणिती शिंदे\nकाँग्रेसच्या तार्इंना सेना-भाजपचं जोरदार आव्हान\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nवेध विधानसभेचे; शहर मध्य विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीत वाढतेय इच्छुकांची गर्दी ... Read More\nSolapurvidhan sabhaElectionPoliticsPraniti Shindeसोलापूरविधानसभानिवडणूकराजकारणप्रणिती शिंदे\nVideo : 'ना उदास हो मेरे हमसफर', प्रणिती शिंदेंचा शायराना अंदाज\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमाजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणण्याचं काम केलं आहे. ... Read More\nसोलापूरचे दोन मंत्री काय कामाचे \nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nआमदार प्रणिती शिंदेचा अधिवेशनात सवाल; सोलापूरला आठ दिवसाआड पाणीपुरवठा \nSolapurPraniti Shindewater transportUjine DamMonsoon Session Of Parliamentसोलापूरप्रणिती शिंदेजलवाहतूकउजनी धरणसंसेदेचे पावसाळी अधिवेशन\nबाळासाहेब थोरात यांची काँग्रेस विधिमंडळ नेतेपदी निवड\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nराधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसने त्यांच्या जागी बाळासाहेब थोरातांची निवड केली आहे. पूर्वी विधानसभेतील गटनेतेपद आणि विधिमंडळ गटनेते पद ही दोन्ही पदे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडेच होती. ... Read More\ncongressBalasaheb ThoratRadhakrishna Vikhe PatilPraniti ShindeAshok Chavanकाँग्रेसआ. बाळासाहेब थोरातराधाकृष्ण विखे पाटीलप्रणिती शिंदेअशोक चव्हाण\nरंगभवन चौकातील १५ फर्निचरची दुकाने आगीत भस्मसात\nसोमवारी पहाटेची घटना; जिवितहानी नाही, लाखोंची घरसजावटीचे साहित्य जळून खाक ... Read More\nSolapurFairHome ApplianceSolapur City PolicePraniti Shindeसोलापूरजत्राहोम अप्लायंससोलापूर शहर पोलीसप्रणिती शिंदे\nमतदारसंघ सेनेचा; इच्छुक भाजपचे \nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसोलापूर शहर मध्य विधानसभा; भारतीय जनता पक्षाला अनपेक्षितपणे मिळालेल्या मताधिक्यामुळे वाढली इच्छुकांची गर्दी ... Read More\nSolapurLok Sabha Election 2019Lok Sabha Election 2019 ResultsPraniti ShindeBJPShiv Senaसोलापूरलोकसभा निवडणूक २०१९लोकसभा निवडणूक निकालप्रणिती शिंदेभाजपाशिवसेना\nभाजप-सेनेचे ने��े विरोधात बोलत होते; पण निवडणुकीत त्यांनी दाखविली एकी \nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nप्रणिती शिंदे याचे स्पष्टीकरण; उणिवा शोधण्याची वेळ नाही, विधानसभेलाही एकदिलाने काम करा ... Read More\nSolapurLok Sabha Election 2019Lok Sabha Election 2019 ResultsPraniti ShindeSushilkumar ShindeNCPसोलापूरलोकसभा निवडणूक २०१९लोकसभा निवडणूक निकालप्रणिती शिंदेसुशीलकुमार शिंदेराष्ट्रवादी काँग्रेस\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1658 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (811 votes)\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nइमारतीच्या ५७ व्या मजल्यावर स्वीमिंग पूल, फोटो पाहून व्हाल अवाक्\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\nपुण्यातील 'हा' तरुण म्हणतोय मला व्हायचंय काँग्रेस अध्यक्ष\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\nबारामती तालुक्यातील उद्योजकाच्या खुनाचा कट उघड; दोघा जणांना अटक\n‘आदरणीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’, गरिबांसाठी राज्यात लवकरच 60 रुग्णालये\nभारतीय संघाला कळली धोनीची किंमत; निवृत्ती घेण्यापासून थांबवलं\nगोर सेनेचा ��ाष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको \nअनुपम खेर यांनी या गोष्टीसाठी केले शाहरुख खानचे कौतुक\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; जवळपास १०० जण अडकल्याची शक्यता\nमेट्रो बससेवा सुरू होणार, देशातील पहिला प्रकल्प नाशिकमध्ये उभारणार\n'शिवसेना हात साफ करतेय', अधिकाऱ्याच्या कार्यालयात AC बंद करून 'मनसे'ची चर्चा\n'येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गाणार'\nBreaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nChandrayaan-2: 'जय किसान, जय विज्ञान'... चांद्रयान-२ मोहिमेत शेतकरी पुत्राची मोलाची कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/5-million-for-cleaning-workers-house/", "date_download": "2019-07-22T12:09:17Z", "digest": "sha1:TOASHHVWC5VI7X2RUY4ZXJXUZ7BUXXBU", "length": 5934, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सफाई कामगारांच्या घरासाठी ५० लाख | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Ahamadnagar › सफाई कामगारांच्या घरासाठी ५० लाख\nसफाई कामगारांच्या घरासाठी ५० लाख\nकोेपरगाव नगरपालिकेच्या सफाई कर्मचार्‍यांसाठी शासनाच्या रमाई आवास योजनेअंतर्गत 117 घरकुलांच्या कामांना तत्वत: मंजुरी मिळाली असून त्यासाठी 50 लाख रुपयांच्या वाढीव निधीसही मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिली.\nसमाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या दालनात मुंबई येथे बुधवारी बैठक झाली. त्यात मंत्री कांबळे यांनी या योजनेस तत्वत: मान्यता देऊन कोपरगाव नगरपालिकेच्या अनुसुचित जाती घटकातील सफाई कर्मचार्‍यांसाठी वाढीव 100 घरकुलांना देखील याच बैठकीत तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. आ.स्नेहलता कोल्हे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले की, नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात हा प्रश्‍न मार्गी लागावा म्हणून याबाबत आपण पाठपुरावा केला होता. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह संबंधीत खात्याचे सचिव यांच्याबरोबर बैठक घेऊन याबाबत लक्ष वेधले होते.\nयानंतर काल बुधवारी पुन्हा बैठक घेण्यात आली. राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत उपसचिव बी. आर. पिं��ळे, अहमदनगर सामाजिक न्याय विभागाचे वरिष्ठ लिपीक बाबासाहेब देव्हारे, कोपरगाव नगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता श्रीकृष्ण साठे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत घरकुल वाढीस व निधीची वाढीस मंजुरी देण्यात आली.\nआ. कोल्हे यांनी रमाई आवास योजना कामाचा केलेल्या पाठपुराव्यामुळे सफाई कामगारांना त्यांचे हक्‍काचे घर मिळणार असल्याने त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.\n#Chandrayaan2 तर चांदोमामा भागवणार २५० वर्षांच्या उर्जेची भूक\nवांद्रेतील एमटीएनएलच्या इमारतीला आग; १०० कर्मचारी अडकल्याची भीती\nपुरात वाहून गेलेल्या दुसऱ्या वनरक्षकाचा मृतदेह सापडला\n#Chandrayaan2 'मिशन चांद्रयान-२' यशस्वी; आता पुढे काय होणार जाणून घ्या सोप्या भाषेत\nबिग बॉसमध्ये आला सिक्स पॅकवाला डॅशिंग हिरो\nवांद्रेतील एमटीएनएलच्या इमारतीला आग; १०० कर्मचारी अडकल्याची भीती\nपोलादपूर-गोळेगणी येथील रस्ता गेला वाहून\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Pandharpur-will-get-Shiv-Sena-District-head/", "date_download": "2019-07-22T11:49:28Z", "digest": "sha1:Z4MOMWJYADQKDFZ6TLKFEKPBN37FBXDR", "length": 7356, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पंढरपूरला मिळणार शिवसेनेचे जिल्हा प्रमुखपद | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Solapur › पंढरपूरला मिळणार शिवसेनेचे जिल्हा प्रमुखपद\nपंढरपूरला मिळणार शिवसेनेचे जिल्हा प्रमुखपद\nआगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंढरपूर विभाग शिवसेनेत मोठी खांदेपालट होण्याची शक्यता असून, पंढरपूर विभागाचे शिवसेना जिल्हाप्रमुखपद पुन्हा एकदा पंढरपूरला मिळणार असल्याचे चर्चा सर्वत्र सुरू आहे.\nलोकसभा तसेच विधानसभा निवडणुका आता एक वर्षावर आलेल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, भारतीय जनता पार्टी हे पक्ष सक्रिय झालेले आहेत. त्या तुलनेत पंढरपूर विभागात शिवसेनेत अजूनही शांतता असल्यामुळे शिवसैनिकांत अस्वस्थता निर्माण झालेली आहे. दरम्यानच्या काळात जिल्ह्याचे संपर्कप्रमुख म्हणून आ. तानाजी सावंत यांची नेमणूक झाल्यानंतर त्यांनी निष्क्रीय पदाधिकार्‍यांना हटवून सक्रिय व निष्ठावान कार्यकर्त्यांवर नव्या पदांची जबाबदारी देण्याचे धोरण आ���ले आहे.\nत्याचाच एक भाग म्हणून पंढरपूर विभागातील शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदाचीही खांदेपालट केली जाणार असल्याचे दिसते. विद्यमान जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांना हटवून त्यांच्याजागी पंढरपूरच्या निष्ठावान शिवसैनिकाची नियुक्ती केले जाईल असे समजत आहे. आमदार सावंत यांच्या या प्रस्तावाला सेनेच्या वरिष्ठ नेत्यांसह मातोश्रीनेही संमती दिल्याचे समजते.\nपंढरपूर तालुक्याचे विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने मोठे महत्व आहे. हा तालुका 4 विधानसभा मतदारसंघ आणि 2 लोकसभा मतदारसंघात निर्णायक ठरू शकतो हे लक्षात घेऊन या भागात शिवसेना मजबूत करण्यासाठी पंढरपूर तालुक्याला जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी देण्याचे धोरण सेना नेतृत्वाने अवलंबल्याचे दिसते. त्यामुळेच गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूर तालुक्यात एकहाती शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेऊन पक्षाचे निशाण फडकावत ठेवलेल्या तरूण नेत्याला जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. येत्या दोन दिवसांत या बदलाची घोषणा केली जाण्याची शक्यता असून, पंढरपूर तालुक्याला सेनेचे पंढरपूर विभागाचे जिल्हाप्रमुखपद पुन्हा एकदा मिळेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. जेष्ठ शिवसैनिक साईनाथ अभंगराव यांच्यानंतर दुसर्‍यांदा पंढरपूरकडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुखपद चालून येत असल्याच्या चर्चेमुळे तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे.\nवांद्रेतील एमटीएनएलच्या इमारतीला आग; १०० कर्मचारी अडकल्याची भीती\n#Chandrayaan2 'मिशन चांद्रयान-२' यशस्वी; आता पुढे काय होणार जाणून घ्या सोप्या भाषेत\nबिग बॉसमध्ये आला सिक्स पॅकवाला डॅशिंग हिरो\nसावनीने साजरा केला विशेष मुलांसोबत वाढदिवस (Video)\n#Chandrayaan2 : चंद्राच्या दिशेने आता खऱ्या अर्थाने प्रवास : इस्रो अध्यक्ष के. सिवान\nवांद्रेतील एमटीएनएलच्या इमारतीला आग; १०० कर्मचारी अडकल्याची भीती\nपोलादपूर-गोळेगणी येथील रस्ता गेला वाहून\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/pomegranate-farmers-are-not-satisfied-with-rate/", "date_download": "2019-07-22T11:49:10Z", "digest": "sha1:IFFRU76Q2VNMYJ3B4TJK3W5WWG4ELII7", "length": 6239, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सांगोला तालुक्यातील डाळिंब उत्पादन संकटात | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Solapur › सांगोला तालुक्यातील डाळिंब उत्पादन संकटात\nसांगोला तालुक्यातील डाळिंब उत्पादन संकटात\nतालुक्यातील डाळिंबाचे दर चालू वर्षी विक्रमी घसरल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. नैसर्गिकरित्याच आवर्षण प्रवण भौगोलिक क्षेत्र असलेल्या सांगोला तालुक्यात डाळिंब या फळपिकास पोषक वातावरण आहे. उपलब्ध मर्यादित पाण्यावरच आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर करून सांगोला तालुक्यातील शेतकर्‍यांनी डाळिंब पिकाचे विक्रमी उत्पन्न आजवर मिळविले.\nअजनाळे (ता. सांगोला) या गावाचा महाराष्ट्रातील सर्वांत श्रीमंत गाव म्हणून यामुळेच उल्‍लेख होतो. परंतु चालू वर्षी नेहमीच शेतकर्‍यांना आधार देणार्‍या डाळिंबाचे दर विक्रमी घसरून गतवर्षीच्या तुलनेत निम्म्यावरच आल्याने डाळिंब उत्पादक शेतकर्‍यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.\nडाळिंब यंदा सांगोल्याच्या बाजारात सरासरी 20 ते 25 रुपये दराने विकले जात आहे. हेच डाळिंब गतवर्षी सरासरी 60 ते 65 रुपये किलो दराने विकले जात होते. निर्यातक्षम डाळिबाचे दर यंदा अवघ्या 60 ते 65 रुपयांवर आले आहे. सांगोल्यातील डाळिंब मार्केटमध्ये डाळिंबाची आवक प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. यामुळेच डाळिंबाचे दर घसरले असल्याचे व्यापारी वर्गामधून बोलले जात आहे.\nडाळिंबातून मिळणार्‍या उत्पन्नावर मोठ मोठे स्वप्ने पाहणार्‍या शेतकर्‍यांसमोर चालू वर्षी दर घसरणीमुळे उत्पादन खर्च भागविण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.\nपोलिसाकडून विवाहितेवर बलात्कार; पतीला धमकी\nकिरकोळ कारणावरून भावाचा दगडाने ठेचून खून\nसुरेंद्र कर्णिकचा जामीन फेटाळला\nमनोरमा साहित्य मंडळाचे पुरस्कार जाहीर\nसिद्धेश्वर यात्रा कमिटी कार्यालयाचे उद् घाटन\nबोरामणी विमातळाचे काम सुरू करा : सुशीलकुमार शिंदे\nवांद्रेतील एमटीएनएलच्या इमारतीला आग; १०० कर्मचारी अडकल्याची भीती\n#Chandrayaan2 'मिशन चांद्रयान-२' यशस्वी; आता पुढे काय होणार जाणून घ्या सोप्या भाषेत\nबिग बॉसमध्ये आला सिक्स पॅकवाला डॅशिंग हिरो\nसावनीने साजरा केला विशेष मुलांसोबत वाढदिवस (Video)\n#Chandrayaan2 : चंद्राच्या दिशेने आता खऱ्या अर्थाने प्रवास : इस्रो अध्यक्ष के. सिवान\nवांद्रेतील एमटीएनएलच्या इमारतीला आग; १०० कर्मचारी अडकल्याची भी���ी\nपोलादपूर-गोळेगणी येथील रस्ता गेला वाहून\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://wingedbeautiesofindia.blogspot.com/2010/04/blog-post_10.html", "date_download": "2019-07-22T11:45:30Z", "digest": "sha1:VUXPVCQBBJDQGHLN5PO5F5LYMPFHM3J2", "length": 9773, "nlines": 27, "source_domain": "wingedbeautiesofindia.blogspot.com", "title": "Winged Beauties", "raw_content": "\nपाणथळीच्या जागा ह्या नेहेमीच वैविध्यपुर्ण जैवविविधता असणारे अधिवास असतात. यात पाण्याबरोबरच त्याच्या अनुषंगाने रहाणाऱ्या अबेक प्राणी, पक्षी, मासे, किटक यांच्या जाती तिथे मुबलक प्रमाणात बघायला मिळतात. ही पाणथळीची जागा जेवढी जुनी आणि मोठी तेवढीच तीकडची जैवविविधता जास्त असते. या पाणथळीच्या जागांमधे नद्या, मोठे तलाव, खाड्या, धरणांचे पाणी साठवण्याचे जलाशय असे वेगवेगळे प्रकार येतात. भारतात सापडणाऱ्या १२३० पक्ष्यांच्या जातींपैकी २३% जाती ह्या पुर्णपणे या पाणथळी प्रदेशांवर अवलंबून असतात. या पाणपक्ष्यांमधे अनेक प्रकारची बदके, हंस, पाणकावळे, पाणकोंबड्या, बगळे, करकोचे, चमचे, कुदळे असे अनेक पक्षी येतात. पुर्वी पक्षी अभ्यासकांनी बगळे, करकोचे, चमचे आणि कुदळे यांची एकत्र वर्गवारी केली होती. सध्या मात्र अगदी नविन वर्गिकरणांच्या नियमांमुळे चमचे आणि कुदळे हे वेगळ्या वर्गात समजले जातात. आकाराने मोठे असणारे हे पक्षी उडण्यात पण तरबेज असतात. आपल्या लांबलचक पंखांनी ते पाण्याच्या जलशयावर हवेत संथपणे तरळताना हमखास दिसतात. ह्या दोन्ही जातींच्या पक्ष्यांच्या चोची खास आकाराच्या असतात. चमच्यांच्या चोची लांब आणि चमच्यासारख्या असतात तर कुदळ्यांच्या चोची लांब, खाली वाकलेल्या आणि एखाद्या कुदळीच्या पात्यासारख्या असतात. ह्या लांब आणि वक्राकार चोचीमुळे त्यांना चिखलाच्या आत दडलेले प्राणी, खेकडे, मासे पकडणे सोपे जाते.\nआपल्याकडे आढळणारा काळा कुदळ्या हा आकाराने मोठा असतो. त्याचा रंग जरी काळा असला तरी त्याच्या पंखांवर झळाळणाऱ्या रंगाची झाक असते. याच्या खांद्यावर पांढऱ्या रंगाची पिसे असतात तर डोक्यावर गडद लाल धब्बा असतो. नर, मादी हे दोघेही दिसायला सारखेच असतात. हा जरी पाणपक्षी असला तरी तो रात्री रहायला उंच झाडांवर जातो. ह्याच्या इतर भाउबंदांसारखा मात्र तो कायम पाण्या जवळ आढळत नाही तर कधी कधी दाट जंगलांमधेसुद्धा दिसून येतो. ह्याच्या सारखाच दुसरा कुदळ्या म्हणजे चमकदार कुदळ्या. ही जा त भारतात जास्त सहज आणि सर्वत्र आढळते. आकाराने हे इतर कुदळ्यांपेक्षा लहान असतात. दुरून जरी हे काळेच भासत असले तरी त्यांचा रंग अगदी झळाळणाऱ्या निळ्या, जांभळ्या, हिरव्या रंगाचा असतो. याचमुळे त्यांचे इंग्रजी नाव \"ग्लॉसी ईबीस\" असे आहे. विणीच्या हंगामात यांचे रंग अजुन जास्त झळाळणारे होतात. उडताना बगळ्यांप्रमाणे मान आखडून न घेता, ती लांबलचक ठेवून ते उडतात. काळा कुदळ्या हा सहसा एकेकटा किंवा जोडीने रहातो. तर हे चमकदार कुदळे मात्र नेहेमीच मोठ्या संख्येच्या थव्याने रहातात. पाणथळी जागेत एकत्र ह्या १०/१५ पक्ष्यांना मासे मारताना बघणे म्हणजे खरोखरच मनोहारी दृष्य असते.\nहे स्थलांतरीत पक्षी असल्यामुळे अर्थातच यांना बघण्याचा योग्य हंगाम म्हणजे थंडीचा असतो. साधरणत: ऑक्टोबरपासुन पुढे ते आपल्याकडे दिसायला लागतात. चमकदार कुदळ्यांना बघायला अगदी खास कुठल्या मोठ्या भरतपूर सारख्या पक्षी अभयारण्यात जा यची गरज नाही. कुठल्याही गावाच्या, शहराच्या बाहेरा तलाव, पाणथळीची जागा असेल तर तिथे हे हमखास आढळाणार. आकाराने जरी हे मोठे असले तरी ते सहसा आपल्याला फारसे जवळ येउ देत नाहीत. त्यामुळे यांच्या छायाचित्रणाकरता जर लांन पल्ल्याची लेन्स असेल तर आपल्याला यांची उत्तम छायाचित्रे काढता येतात. डिसेंबर महिन्यात मी बांधवगडच्या जंगालात गेलो असताना, जंगलात जायचे परमीट काढायला आमची जीप रांगेत उभी होती. तीथे बाजूच्या झाडावर हा काळा कुदळ्या भर उन्हात चमकत होता. दुपारच्या उन्हात त्याचे काळे, निळे चमकणारे पंख आणि पिवळा धम्मक डोळा अगदी उठून दिसत होता. तो सुद्धा बहुतेक खाउन पिउन निवांत होता त्यामुळे त्याचे आम्हाला मुबलक छायाचित्रण करता आले. आता खास विणीच्या हंगामात जाउन त्यांच्या एकत्रीत घरट्यांचे छायाचित्रण करायचा मानस आहे.\nयुवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5472584532127659896", "date_download": "2019-07-22T12:40:32Z", "digest": "sha1:DNPFFOFMZI754XZRIHIE2EEQYGCHG3FT", "length": 8912, "nlines": 132, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "डॉ. रवींद्र शोभणे, रा. श्री. जोग", "raw_content": "\nडॉ. रवींद्र शोभणे, रा. श्री. जोग\nबहुआयामी लेखक आणि समीक्षक डॉ. रवींद्र केशवराव शोभणे आणि ‘निशिगंध’ नावाने लिहिणारे लेखक रामचंद्र श्रीपाद जोग यां���ा १५ मे हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...\nडॉ. रवींद्र केशवराव शोभणे\n१५ मे १९५९ रोजी जन्मलेले डॉ. रवींद्र केशवराव शोभणे हे कथाकार, कादंबरीकार आणि समीक्षक म्हणून ओळखले जातात. ‘कादंबरीकार श्री. ना. पेंडसे’ या विषयावर प्रबंध लिहून त्यांनी डॉक्टरेट मिळवली होती.\nखर्सोलीच्या शाळेत असताना विद्यार्थीदशेतच नाटक लिहून त्यांनी आपली लिखाणातली चुणूक दाखवली होती. अनेकविध विषयांवर लिहिते राहून त्यांनी बहुआयामी लेखक अशी प्रतिमा निर्माण केली आहे.\nपडघम, पांढर, पांढरे हत्ती, शहामृग, वर्तमान, अदृष्टाच्या वाटा, ऐशा चौफेर टापूत, अश्वमेध, चंद्रोत्सव, चिरेबंद, दाही दिशा, कोंडी, महाभारत आणि मराठी कादंबरी, महाभारताचा मूल्यवेध, मराठी कविता : परंपरा आणि दर्शन, ओल्या पापाचे फूत्कार, रक्तध्रुव, संदर्भासह, सत्त्वशोधाच्या दिशा, सव्वीस दिवस, तद्भव, त्रिमिती, उत्तरायण, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.\n(डॉ. रवींद्र शोभणे यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)\n१५ मे १९०३ रोजी जन्मलेले रामचंद्र श्रीपाद जोग हे ‘निशिगंध’ या टोपण नावाने लेखन करायचे.\nज्योत्स्नागीत, निशागीत, अभिनव काव्यप्रकाश, काव्यविभ्रम, सौंदर्यशोध आणि आनंदबोध, चर्वणा, अर्वाचीन मराठी काव्य, दक्षिणा, केशवसुत काव्यदर्शन, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.\nमहाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वाङ्मयेतिहासाच्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या खंडाचे ते संपादक होते. तसेच १९६० साली ठाण्यात भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.\n२१ फेब्रुवारी १९७७ रोजी त्यांचा मृत्यू झाला.\n(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)\nमंगेश राजाध्यक्ष, सुमती पायगावकर जेम्स हेरीअट अनंत काणेकर, डॉ. अनंत वर्टी विठ्ठल वाघ, उत्तम बंडू तुपे, नामदेव कांबळे विल्यम ट्रेव्हर\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\n७० टक्के रुग्णांना वेनस थ्रॉम्बोएम्बॉलिझमचा धोका\nराधाकृष्ण नार्वेकर यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचा आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\nपेण, पनवेल, उरण, घारापुरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/media-42299479", "date_download": "2019-07-22T12:13:27Z", "digest": "sha1:INYAJC7NUKMQTFLGOQHHSTFLCLJZLQV3", "length": 7275, "nlines": 115, "source_domain": "www.bbc.com", "title": "मुंबईत धुरक्यानं कसं खंडाळ्याचा फील येतोय ना! - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nमुंबईत धुरक्यानं कसं खंडाळ्याचा फील येतोय ना\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nसध्या मुंबईतील वातावरण एखाद्या हिल स्टेशनप्रमाणे झालं आहे. पहाटेच्या वेळी सर्व मुंबईवर धुक्याची चादर पसरलेली असते.\nमात्र जाणकारांच्या मते हे धुकं नसून धुरकं आहे. धूकं आणि धूर यांच्या मिश्रणाने धुरकं तयार होतं. अशा वातावरणाचा आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो.\nपाहा याबद्दल काय म्हणत आहेत स्थानिक लोक.\nवाचा पूर्ण बातमी इथे - मुंबईत आलेल्या धुरक्याचा माझ्या आरोग्यावर परिणाम होईल का\nविमान प्रवासात विनयभंग, झायरानं मांडली इंस्टाग्रामवर व्यथा\nमाळढोक पक्षी महाराष्ट्रातून नामशेष\nफेसबुक आणि बिटकॉईनमुळे दोन भाऊ झाले अब्जाधीश\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nव्हिडिओ कारगिल युद्धाच्या काळातील बीबीसीच्या वृत्तांकनाचं संग्रहित फुटेज पाहा\nकारगिल युद्धाच्या काळातील बीबीसीच्या वृत्तांकनाचं संग्रहित फुटेज पाहा\nव्हिडिओ कारगिल युद्धाबद्दल पाकिस्तान आर्मीने नवाज शरिफ यांना का सांगितलं नव्हतं\nकारगिल युद्धाबद्दल पाकिस्तान आर्मीने नवाज शरिफ यांना का सांगितलं नव्हतं\nव्हिडिओ ���साम, बिहारमध्ये पुरामुळे शेकडो बेपत्ता\nआसाम, बिहारमध्ये पुरामुळे शेकडो बेपत्ता\nव्हिडिओ चंद्रावर पाऊल ठेवण्याची तयारी झाली कशी\nचंद्रावर पाऊल ठेवण्याची तयारी झाली कशी\nव्हिडिओ अमेरिकेचा विरोध असा इराणला एकत्र आणतोय - पाहा व्हीडिओ\nअमेरिकेचा विरोध असा इराणला एकत्र आणतोय - पाहा व्हीडिओ\nव्हिडिओ ट्रंप यांच्या 'वंशभेदी वक्तव्यांवरून' असं तापलं अमेरिकेचं राजकारण\nट्रंप यांच्या 'वंशभेदी वक्तव्यांवरून' असं तापलं अमेरिकेचं राजकारण\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.snpnews.in/2018/01/16/%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%9C/", "date_download": "2019-07-22T13:07:52Z", "digest": "sha1:2OUIEBPQW3NMA6AWSBAPQSXY34AA7ZZW", "length": 6116, "nlines": 89, "source_domain": "www.snpnews.in", "title": "योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने ई-कॉमर्स वेबसाईट्सोबत करार - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nयोगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने ई-कॉमर्स वेबसाईट्सोबत करार\n16/01/2018 SNP ReporterLeave a Comment on योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने ई-कॉमर्स वेबसाईट्सोबत करार\nआपल्या स्वदेशी उत्पादनांच्या ऑनलाईन विक्रीला चालना देण्यासाठी योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने ई-कॉमर्स वेबसाईट्सोबत करार केला आहे. आता पे-टीएम मॉल, बिग बास्केट, फ्लिपकार्ट, ग्रोफर्स, अॅमेझॉन, नेटमेड्स, १ एमजी, शॉपक्लूज या ऑनलाईन वेबसाइटवर पतंजली आयुर्वेदची उत्पादने उपलब्ध असतील.\nरामदेव बाबा या कराराबाबत म्हणाले, की पारंपरिक रिटेल बाजाराच्या विस्तारासह सोयीस्कर आणि कार्यक्षम पर्याय ग्राहकांना प्रदान करणे हा ऑनलाईन तंत्रज्ञानाशी करार करण्यामागचा उद्देश आहे. लोक आजकाल जे खरेदी करण्यासाठी ऑनलाईन वेबसाईट्स वापरण्यास प्राधान्य देतात, त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास या नवीन यंत्रणेचा फायदा होईल, असे मत पतंजलीचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आचार्य बालकृष्ण यांनी व्यक्त केले.\nTagged आयुर्वेद ई-कॉमर्स करार पतंजली बाबा रामदेव योगगुरु\nवर्तमानपत्रापासून कैद्यांनी तयार केलेल्या पिशव्या राजधानी एक्सप्रेसमध्ये मिळणार\nसज्ञान मुलगा आणि मुलगी त्य���ंच्या मर्जीनुसार लग्न करु शकतात – सर्वोच्च न्यायालय\nतरुणांसाठी व्होडाफोनची ‘आंतरराष्ट्रीय भविष्य नोकरी कार्यक्रमा’ची घोषणा\nयुट्युबने केले ५ मिलियन व्हिडिओज डिलीट \nशेअर बाजार पहिल्यांदा इतिहास रचत सेन्सेक्सचा 35 हजारांचा टप्पा पार\nकरोळे येथील सुरेश गेजगे यांच्या मृत्यूला जबाबदार कोण \nनिलेश राणे यांचा जाहीरनामा प्रसिद्ध\nरत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये निलेश राणे यांच्याच नावाची चर्चा\nमाझ्या तरुण मित्रांनो, आपण देऊया तरुण उमेदवारालाच संधी\nउत्तर मध्य मुंबईतून सामाजिक कार्यकर्त्या जॉय भोसले यांचा उमेदवारी अर्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://vidarbha24news.com/?cat=672", "date_download": "2019-07-22T12:20:22Z", "digest": "sha1:JEMREJ6JHZN6OPQ7G6B2SSIPQAZ2Y4DA", "length": 10337, "nlines": 205, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "खान्देश / पश्चिम महाराष्ट्र | विदर्भ24न्यूज Vidarbha News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nऐन रमजान मध्ये रूह अफजा बाजारातून ‘गायब’ \nसीरियल ब्लास्ट में सौ से अधिक मौतें – राष्ट्रपति ने…\nजैश-ए-महंमदचा प्रमुख मसूद अझहरचा मृत्यू झाल्याचा प्रसारमाध्यमांचा दावा – पाक किंवा…\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nरस्सीखेच स्पर्धेत जय हनुमान संघ प्रथम\nश्री गणेशाचा अवमान करणार्‍या अमेरिकेतील सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाची हिंदु संघटनांच्या विरोधानंतर…\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nपाश्‍चात्त्य विकृतीला सरकारी चालना \n‘अवनी’ गाय असती तर \nप्रभू श्रीरामचंद्रांचा राजकीय वनवास कधी संपणार \nअय्यप्पा भक्तांची कथित भक्त आणि पुरोगाम्यांना ‘सर्वोच्च’ चपराक \nHome खान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nगुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयाचा दिंडी सोहळा उत्साहात\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nआषाढी एकादशी महापर्वात श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्री राम कथा ज्ञानयज्ञ\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nराष्ट्रीय एरीयल स्पोर्ट्स स्पर्धेसाठी जळगावचा संघ रवाना\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nश्री.मनोज रमेश भालेराव यांना राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्रीगाडगेबाबा लोकमित्र पुरस्कार जाहीर\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nपक्ष्यांसाठी पाणी – प.वि.पाटील विद्यालयाचा उपक्रम\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात महात्मा फुले ज��ंती साजरी\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ‘ एक वही एक पेन ‘ प्रकल्प...\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nप.वि.पाटील विद्यालयात उभारली मतदानाची गुढी\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nआचारसंहितेच्या नावाखाली पोलिसांकडून छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेल्या युवकाला हातात तलवार...\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nलोकजागर मंचच्या युवाशक्ती राष्ट्रशक्ती व्याख्यानास अकोटवासी यांचा प्रतिसाद\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nऊद्या झी टॉकीजवर हभप गणेश महाराज शेटे यांच्या किर्तनाचे प्रसारण\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(ए) तर्फे पाचोरा येथे कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्सवात...\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nमुरुड येथील मौलाना आझाद ऊर्दू शाळेत वार्षीक स्नेह सम्मेलन उत्साहात\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nमेळघाटातील संघर्ष स्थिती नियंत्रणात\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nके.सी.ई. मध्ये साने गुरुजी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम\nऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्षा. अनावधाणाने कधी वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5006008077395961350&title=importance%20of%20English%20language%20is%20%20losing&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2019-07-22T11:50:59Z", "digest": "sha1:AQR5CPBWRZKSWUHTIAOOZFWQ7ANCTHYX", "length": 18424, "nlines": 134, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "सोनाराने (परत) टोचले कान...!", "raw_content": "\nसोनाराने (परत) टोचले कान...\nइंग्रजीचा प्रभाव दिवसेंदिवस कमी होत आहे, हे वेगवेगळ्या माध्यमांतून सध्या दिसून येत आहे. युरोपीय आयोगाचे अध्यक्ष जीन क्लॉड जंकर यांनी तर इंग्रजीचा प्रभाव कमी होत असल्याचे कारण देऊन युरोपीय महासंघाच्या परिषदेत फ्रेंचमध्ये भाषण केले. त्या निमित्ताने, इंग्रजीच्या घटत्या प्रभावाबद्दल...\nमागणी व पुरवठा हे एकमेकांच्या व्यस्त प्रमाणात असतात, हे अर्थशास्त्रातले साधे तत्त्व आहे. पुरवठा वाढला, की मागणी कमी होते आणि मागणी वाढली की पुरवठा कमी होतो, असे हा सिद्धांत सांगतो. इंग्रजीबाबत आज नेमके हेच होत आहे. अर्थात इंग्रजी हेच आपल्या उज्ज्वल भविष्याचे तिकीट आहे, असे मानणाऱ्यांना हे इतक्यात पटणार नाही. अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा केला म्हणून सगळ्याच भाबड्या समजुती दूर होतील, असे नाही.\n...मात्र कधी कधी दूरदेशीचे सोनारच कान टोचून देतात आणि बहिरेपणाची सोंगे गळून पडतात. युरोपीय आयोगाचे अध्यक्ष जीन क्लॉड जंकर हे या सोनारांच्या मांदियाळीतील नवे नाव. जगाच्या पाठीवर यशस्वी व्हायचे असेल, तर इंग्रजी आलीच पाहिजे असे सांगणाऱ्यांना या जंकर महाशयांनी जबरदस्त चपराक लगावली आहे. काय केले त्यांनी\n‘इंग्रजी भाषेचा प्रभाव दिवसेंदिवस लुप्त होत आहे. म्हणून मी इंग्रजीत भाषण देणार नाही,’ असे या जंकर महाशयांनी सांगून टाकले, तेही युरोपीय महासंघाच्या एका परिषदेत. ती होती इटलीत आणि जंकर यांनी एवढे हे वाक्य इंग्रजीत उच्चारल्यानंतर फ्रेंच भाषेत बोलणे सुरू केले. त्यांच्या या वाक्याला उपस्थित अधिकारी, नेते व विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटाने प्रतिसाद दिला, ही त्यावरची आणखी एक कडी होती. जंकर यांना अनेक भाषा अस्खलिखितपणे अवगत आहेत आणि विविध कार्यक्रमांत ते नियमितपणे इंग्रजी बोलतात, हे येथे नमूद करण्याजोगे. अर्थात त्यांच्या या विधानाला ‘ब्रेक्झिट’चा संदर्भ होता; पण म्हणून त्याचे महत्त्व कमी होत नाही.\nजंकर यांचे बोलणे प्रचारकी नाही, की नवीन नाही. गेल्या आठवड्यातच नाही का ‘केपीएमजी’ने एक अहवाल प्रसिद्ध करून त्याचे सूतोवाच केले होते भारतीय भाषांमध्ये आंतरजालाचा (इंटरनेट) वापर करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत असून, भारतीय (मुख्यतः हिंदी) भाषकांचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. वर्ष २०२१पर्यंत इंग्रजीला मागे टाकून आंतरजालावरील भारतीय भाषकांची संख्या २० कोटी एवढी होईल, असा अंदाज ‘केपीएमजी’ने व्यक्त केला आहे.\nआणखी चार वर्षांनी म्हणजे २०२१पर्यंत आंतरजालावर ५३.६ कोटी लोक स्वतःच्या भाषांमध्ये व्यवहार करतील. भारतीय भाषांमध्ये आंतरजाल वापरणारे लोक मोठ्या संख्येने सरकारी सेवा, जाहिराती व बातम्या स्वभाषेत पाहतात. गेल्या वर्षी, २०१६मध्ये भारतीय भाषांमध्ये आंतरजालावर मुशाफिरी करणाऱ्यांची संख्या २३.४ कोटी एवढी होती, तर १७.७ कोटी जणांनी हा वापर इंग्रजीतून केला, असे हा अहवाल सांगतो.\nइथे आणखी एक गंमत आहे. हिंदीचा व्याप पाहून आपल्याला वाटू शकते, की इंग्रजीला आव्हान तीच भाषा देईल. परंतु आंतर��ालावरील भारतीय भाषांमध्ये तमीळ पहिल्या आणि हिंदी दुसऱ्या जागी आहे. कन्नड, बंगाली व मराठी भाषांचा क्रमांक त्यानंतर येतो. अर्थात जंकर आणि केपीएमजी आज जे सांगत आहेत ती गोष्ट याआधीही अनेकांनी सांगितली आहे. फक्त ‘फेअर अँड लव्हली’ विकाराची बाधा झालेल्या भारतीय समाजाला ती समजून घ्यायची नाहीये.\n‘हिंदी आणि अन्य प्रादेशिक भाषांमधील पुस्तकांची ऑनलाइन विक्री गेल्या काही काळात वाढतच चालली आहे. केवळ गेल्या सहा महिन्यांत भारतात हिंदी पुस्तकांची विक्री ६० टक्क्यांनी वाढली आहे. शिवाय याच काळात हिंदी पुस्तकांचा पुरवठाही ४० टक्क्यांनी वाढला आहे,’ अशी माहिती ‘अॅमेझॉन’ने दोन वर्षांपूर्वी दिली होती. त्यानंतर गेल्या वर्षी ‘अॅमेझॉन’ने ‘किंडल’वर भारतीय भाषांतील पुस्तके वाचण्याची सोय उपलब्ध करून दिली. एप्रिल २०१४मध्ये ‘अॅमेझॉन’च्या भारतीय शाखेने हिंदी पुस्तकांची ऑनलाइन विक्री सुरू केली, त्या वेळी त्या वर्षाच्या शेवटी कंपनीने वाचकांचे एक सर्वेक्षण केले होते. तेव्हा त्यांना आढळले, की अपराधकथांचे लेखक सुरेंद्र मोहन पाठक यांच्या ‘कोलाबा षडयंत्र’ या हिंदी पुस्तकाने चेतन भगत यांच्या ‘हाफ गर्लफ्रेंड’ला कितीतरी मागे टाकले होते.\nथोडक्यात म्हणजे आभासी मानल्या गेलेल्या आंतरजालावर आणि प्रत्यक्ष डोळ्यांना दिसणाऱ्या वास्तव जगातही भारतीय भाषांनी अजिबात मान टाकलेली नाही. भारतीय भाषांमधील साहित्य व लेखनाला येत्या काळात अधिकाधिक मागणी येईल, असा आशावाद व्यक्त करणाऱ्याला वेड्यात काढणाऱ्यांची संख्या मोठी आहेच. परंतु मराठीसहित अन्य भारतीय भाषांचा उभारीचा काळ अजून यायचाच आहे, याचेही पुरावे काही कमी नाहीत.\nत्यामुळे इंग्रजी शिकली की लौकिक यशाचा परवाना मिळाला, यावर ज्यांची श्रद्धा ‘फिक्स’ झालेली आहे त्यांनी डोळे उघडून पाहावे, अशी ही स्थिती आहे. कारणे सोपी आहेत. गुगल ट्रान्स्लेट असो की विकिपीडिया, ज्ञानासाठी निव्वळ इंग्रजीवर विसंबून राहण्याची गरज आता राहिलेली नाही. दुसरीकडे जन्मणाऱ्या प्रत्येक बाळाला इंग्रजीचे बाळकडू देण्याचा अट्टाहास मग हीच बाळे मोठी झाल्यावर ती सगळीच अंगातील वाघिणीचे दूध दाखवणार. मग तेव्हा फक्त इंग्रजी येते, यावर गुजराण व्हायची नाही, तर त्याहून अधिक काही कौशल्ये अंगी आहेत अशाच व्यक्तीला संधी मिळणार. मग हे कौशल्�� कोणते तर ते स्थानिक भाषेचे\nपाच-सहा वर्षांपूर्वी इंग्रजी भाषेच्या भवितव्यासंदर्भात ‘ब्रिटिश कौन्सिल’ने डेव्हिड ग्रॅडॉल यांना अभ्यास करण्यास सांगितले. ग्रॅडॉल यांचा अहवाल ‘इंग्लिश नेक्स्ट’ या नावाने प्रसिद्ध आहे (आणि इंग्रजीतील अन्य साहित्याप्रमाणेच आंतरजालावर मोफत उपलब्ध आहे). त्यात ग्रॅडॉल म्हणतात, ‘युरोपीय महासंघात (आणि जगात इतरत्रही) इंग्रजी शिकणे तुलनेने स्वस्त आहे. परंतु अन्य भाषा शिकण्यासाठी जास्त खर्च येतो. त्यामुळे परकीय भाषा म्हणून इंग्रजी शिकण्यातून मिळणारे उत्पन्न येत्या काळात कमी होण्याची शक्यता आहे.’\nआता यातून काही बोध घ्यायचा का नाही, हे त्या त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. भाषा ही काय बोलले ते सांगते, समजून घ्यायचे का नाही, याबाबत ती काहीही करू शकत नाही\n(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक आहेत. भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे.)\nकळते, पण वळत नाही त्रिभाषा सूत्राचा श्रेष्ठ मंत्र जो यंत्रावर विसंबला, त्याचा ‘प्रचार’ बुडाला... त्रिभाषा सूत्राचा श्रेष्ठ मंत्र जो यंत्रावर विसंबला, त्याचा ‘प्रचार’ बुडाला... चाचणी नागरिकत्वाची, गोष्ट अस्मितेची चाचणी नागरिकत्वाची, गोष्ट अस्मितेची बाजारपतित न झालेल्यांनी करावयाची पर्वा\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\n७० टक्के रुग्णांना वेनस थ्रॉम्बोएम्बॉलिझमचा धोका\nआंतरराष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत अभिषेक देशपांडेला उपविजेतेपद\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\nपेण, पनवेल, उरण, घारापुरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Belgaum-banking-faith/", "date_download": "2019-07-22T12:01:48Z", "digest": "sha1:5XST5D345RK2JGN5Z36KCM2JXOEAU6JZ", "length": 8184, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बँकिंग क्षेत्र विश्‍वासावर अवलंबून | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Belgaon › बँकिंग क्षेत्र विश्‍वासावर अवलंबून\nबँकिंग क्षेत्र विश्‍वासावर अवलंबून\nकेंद्र सरकारने 2016 मध्ये ठेवीबाबत वित्तीय विधेयक तय���र केलेे. या विधेयकात शंका घ्यायला अनेक जागा आहेत. यामुळे विधेयक जनविरोधी असल्याचा सल्ला केंद्र सरकारला तज्ज्ञांनी दिला आहे. परिणामी भविष्यात विधेयक लोकसभेत सादर होण्याची शक्यता कमी आहे. विधेयकामुळे बँकिंंग व्यवस्थेलाच धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली होती. बँकिंग हे विश्‍वासावर अवलंबून असते, असे मत कोल्हापूर येथील अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांनी मांडले. कॉ. कृष्णा मेणसे पुरोगामी व्यासपीठातर्फे डॉ. पी. डी. कुलकर्णी स्मृती व्याख्यान मंगळवारी मराठी विद्यानिकेतच्या सभागृहात झाले. त्यावेळी डॉ. पाटील यांनी ‘बँकिंग फेरबदल, ठेवीदारांचे काय’ या विषयावर विवेचन केले. अध्यक्षस्थानी कोवाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. निळपणकर होते.\nडॉ. पाटील यांच्या हस्ते डॉ. पी. डी. कुलकर्णी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कामगारनेते कॉ. एम. एम. सुंदरम यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली. डॉ. पाटील म्हणाले, विधेयकामध्ये अनेक शंकास्पद बाबी होत्या. यामुळे जनभावना लक्षात घेऊन त्याचे कायद्यात रुपांतर होण्याची शक्यता कमी आहे. कोणत्याही देशाचे धोरण सताधारी पक्षाच्या तत्त्वानुसार ठरविण्याचा प्रयत्न होतो. लोकप्रतिनिधींची असणारी बांधिलकी, प्रशासकीय व्यवस्था, सल्लागारांची असणारी निष्ठा, विरोधी पक्षाची जागरूकता व माध्यमांचा निष्पक्षपातीपणा हे धोरण ठरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात.\nवित्तीय विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्याची शक्यता नाही. यामध्ये वित्तीय संस्थेची अडचण निर्माण झाल्यावर त्यांची सोडवणूक करण्याच्या व्यवस्थेत ठराविक उपभोक्त्यांना संरक्षण देण्याचे प्रयोजन आहे. ठराविक उपभोक्त्यांना संरक्षण देण्याच्या तरतुदीमुळे या विधेयकामध्ये शंका घेण्यास वाव मिळतो. सर्व ठेवीदारांना संरक्षण देण्याची तरतूद अत्यावश्यक आहे. बँकिंग क्षेत्र विश्‍वासावर चालते. बँकेचा ग्राहकावर व ग्राहकाचा बँकेवर विश्‍वास असणे अत्यावश्यक आहे. यावर बँकेंची प्रगती अवलंबून असते. आठ लाख कोटीचे कर्ज उद्योजकांमुळे बुडित गेले, असे ते म्हणाले. अध्यक्ष डॉ. निळपणकर यांनीही मनोगत व्यक्त केले. प्राचार्य आनंद मेणसे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन इंद्रजित मोरे यांनी तर आभार नागेश सातेरी यांनी मानले.\nआज ‘उ. कर्नाटक बंंद’ची हाक\nकारची काच फोडून ४० ग्रॅम सोने लंपास\nयमगर्णीनजीक बस कलंडली; ४० जखमी\nबँकिंग क्षेत्र विश्‍वासावर अवलंबून\nदंगलखोरांवरील कारवाईत हस्तक्षेप नाही\n#Chandrayaan2 तर चांदोमामा भागवणार २५० वर्षांच्या उर्जेची भूक\nवांद्रेतील एमटीएनएलच्या इमारतीला आग; १०० कर्मचारी अडकल्याची भीती\nपुरात वाहून गेलेल्या दुसऱ्या वनरक्षकाचा मृतदेह सापडला\n#Chandrayaan2 'मिशन चांद्रयान-२' यशस्वी; आता पुढे काय होणार जाणून घ्या सोप्या भाषेत\nबिग बॉसमध्ये आला सिक्स पॅकवाला डॅशिंग हिरो\nवांद्रेतील एमटीएनएलच्या इमारतीला आग; १०० कर्मचारी अडकल्याची भीती\nपोलादपूर-गोळेगणी येथील रस्ता गेला वाहून\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Bank-corporation-beneficiary-issue/", "date_download": "2019-07-22T12:11:09Z", "digest": "sha1:JBU5FLEOLVAKGLEQLQTYC7R2SQ5WR6LQ", "length": 5754, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बँक-महामंडळाच्या तांत्रिकतेमुळे लाभार्थी वंचित | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Marathwada › बँक-महामंडळाच्या तांत्रिकतेमुळे लाभार्थी वंचित\nबँक-महामंडळाच्या तांत्रिकतेमुळे लाभार्थी वंचित\nपरभणी : प्रदीप कांबळे\nमहात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाकडे दोन वर्षांत 430 कर्ज प्रकरणे दाखल झाली. मात्र अवघ्या 60 लाभार्थ्यांनाच बँकांकडून बीज भांडवल व विशेष घटक अनुदान योजनेचे अर्थसहाय्य मिळाले. सुमारे 370 लाभार्थी 2 वर्षांपासून या महामंडळाच्या कार्यालयात खेटे मारून वैतागले आहेत. प्रस्तावित पात्र लाभार्थ्यांची निवड जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत होते. यासाठी नियमाप्रमाणे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणार्‍या लाभार्थ्यांचे कर्ज प्रस्ताव समितीच्या मंजुरीने बँकांकडे जातात. जिल्ह्यात विशेष अर्थसहाय्य अनुदान योजना व बीज भांडवल योजनेअंतर्गत कर्ज दिल्या जात आहे. मात्र बँका व महामंडळाच्या तांत्रिकतेमध्ये अडकलेल्या लाभार्थ्यांना खेटे मारावे लागत आहेत.\n2016-2017 मध्ये शासनाकडून जिल्ह्यातील 33 बँकांच्या शाखांना एकूण 210 लाभार्थ्यांना कर्जाचे उद्दिष्ट देण्यात आले. यात पाठविलेल्या 195 पैकी 90 लाभार्थ्यांचे प्रस्ताव बँकांनी परत पाठविले. या आर्थिक वर्षात बँ���ांकडे प्रलंबित कर्ज प्रकरणांची संख्या 143 इतकी आहे. 2018 मध्ये विशेष घटक योजनेत एकूण 257 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट बँकाना दिले असून यापैकी 70 लाभार्थ्यांना बँकांनी अपात्र ठरविले आहे. या वर्षात बँकांनी केवळ 24 लाभार्थ्यांना कर्ज दिले आहे. बीज भांडवल कर्ज योजनेत एकूण 255 लाभार्थ्यांचे प्रस्ताव प्रलंबित असून यावर्षी 100 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट दिले होते. मात्र नाममात्र लाभार्थ्यांना कर्जाचा लाभ मिळवून देण्यात आला आहे.\n#Chandrayaan2 ...तर चांदोमामा भागवणार २५० वर्षांच्या उर्जेची भूक\nवांद्रेतील एमटीएनएलच्या इमारतीला आग; १०० कर्मचारी अडकल्याची भीती\nपुरात वाहून गेलेल्या दुसऱ्या वनरक्षकाचा मृतदेह सापडला\n#Chandrayaan2 'मिशन चांद्रयान-२' यशस्वी; आता पुढे काय होणार जाणून घ्या सोप्या भाषेत\nबिग बॉसमध्ये आला सिक्स पॅकवाला डॅशिंग हिरो\nवांद्रेतील एमटीएनएलच्या इमारतीला आग; १०० कर्मचारी अडकल्याची भीती\nपोलादपूर-गोळेगणी येथील रस्ता गेला वाहून\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Lessons-for-illiterates-at-one-thousand-centers/", "date_download": "2019-07-22T11:51:47Z", "digest": "sha1:MF3Y47YFIKWN6HMQQWJHIFEHSPTRQGSP", "length": 6491, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एक हजार केंद्रांवर निरक्षरांना धडे | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Marathwada › एक हजार केंद्रांवर निरक्षरांना धडे\nएक हजार केंद्रांवर निरक्षरांना धडे\nबीड : दिनेश गुळवे\nगेल्या काही वर्षांपूर्वी शिक्षण क्षेत्रातील सावळा गोंधळ पटपडताळणीने समोर आणला असला, तरी अजुनही काही बाबतीत शिक्षणक्षेत्रात असे आश्‍चर्यकारक कामे निरंतर होत आहेत. आजघडीला जिल्ह्यातील एक हजार केंद्रावर निरक्षर ज्येष्ठ नागरिकांना क, ख, ग चे धडे गिरविण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे हे वर्ग गावोगाव दररोज एक तास चालतात, असे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. यातून सरासरी वर्षाला वीस हजार निरक्षर अक्षर ओळख करून घेतात. साक्षरतेमध्ये वाढ व्हावे, शिकवून-सवरून लोक शहाणे व्हावीत, नागरिकांमध्ये सजगता वाढावी आदींसाठी शिक्षणप्रसाराचे काम कित्येक वर्षांपासून सुरू आहे.\nलहान मुलांना जसे प्राथमिक शिक्षण सक्तीने व मोफत दिले जात आहे, त्याच प्रमाणे निरक��षर तरुण व ज्येष्ठ नागरिकांनाही अक्षर ओळख करून देण्याचे काम सुरू आहे. यासाठी साक्षर भारत योजनेंतर्गत बीड जिल्ह्यात एक हजार 19 केंद्र (प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक) सुरू आहेत.\nया एका केंद्रावर दोन प्रेरक याप्रमाणे जिल्ह्यात दोन हजार 38 प्रेरक निरक्षरांना अक्षर ओळख, अंकमोड करण्याचे काम करतात. या केंद्रावर निरक्षरांना दररोज एक तास असे धडे दिले जातात. हे केंद्र दररोज सुरू असल्याचेही अधिकार्‍यांचे म्हणणे आहेत. या योजनेमध्ये वर्षाकाठी सरासरी 20 हजार नागरिकांना शिकविण्याचे काम केले जात आहे. यासाठी निरंतर केंद्रांना फळा, खडू व शिक्षण घेणार्‍यांना पुस्तकही दिले जात आहे.\nअशा केंद्रावर शिक्षण घेण्यासाठी वर्षांतून दोन बॅच घेता येतात. दर सहा-सहा महिने एका बॅचला शिकविले जाते. यानंतर राष्ट्रीय मुक्त शाळा (एनआयओएस) यांच्याकडून परीक्षा घेतली जाते. 150 गुणांच्या या परीक्षेत पात्र ठरलेल्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेता येतो. अशा या निरंतर शिक्षणातून वर्षाकाठी सरासरी वीस हजार ग्रामस्थांना अक्षर ओळख करून देण्याचे काम सातत्याने सुरू आहे.\nवांद्रेतील एमटीएनएलच्या इमारतीला आग; १०० कर्मचारी अडकल्याची भीती\n#Chandrayaan2 'मिशन चांद्रयान-२' यशस्वी; आता पुढे काय होणार जाणून घ्या सोप्या भाषेत\nबिग बॉसमध्ये आला सिक्स पॅकवाला डॅशिंग हिरो\nसावनीने साजरा केला विशेष मुलांसोबत वाढदिवस (Video)\n#Chandrayaan2 : चंद्राच्या दिशेने आता खऱ्या अर्थाने प्रवास : इस्रो अध्यक्ष के. सिवान\nवांद्रेतील एमटीएनएलच्या इमारतीला आग; १०० कर्मचारी अडकल्याची भीती\nपोलादपूर-गोळेगणी येथील रस्ता गेला वाहून\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू\n...आणि विरोधकांनी लावली युतीत फटाकडी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://coe.maharashtra.gov.in/index.php?option=com_glossary&letter=A&id=228121&lang=mr", "date_download": "2019-07-22T12:30:22Z", "digest": "sha1:7DZI5DVOJDB3YXMQL7SFL3YNKXUNTQWO", "length": 1794, "nlines": 32, "source_domain": "coe.maharashtra.gov.in", "title": "मराठी भाषा संगणनाचे उत्कृष्टता केंद्र", "raw_content": "\nमराठी भाषा संगणनाचे उत्कृष्टता केंद्र\nव्यवसाय व्यवस्थापन परिभाषा कोश\nमुख्य पृष्ठ | महाराष्ट्र शासनाविषयी | सामान्य प्रश्न | प्रतिक्रिया | वेबसाईट मार्ग निर्देशक | गुप्तता धोरण | वेबसाईट वापराच्या अटी | महत्वाची संकेतस्थळे\n© 2019 माहिती तंत्रज्ञान संचालनालय, महाराष्ट्र शासन व सी-डॅक पुणे| वेबसाईटची निर्मीती व सहाय्य- सी-डॅक जिस्ट, पुणे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://marathikalakar.com/category/photos/", "date_download": "2019-07-22T12:17:03Z", "digest": "sha1:PH5G7LKAFBBPVXXMU7ML63FFDOKRXAIR", "length": 5527, "nlines": 63, "source_domain": "marathikalakar.com", "title": "Photos - मराठी कलाकार", "raw_content": "\nओळखा बघू ह्या प्रसिद्ध अभिनेत्यालावाचा त्याचा ह्या लूकमागचं कारण.\nफॅन्सना क्रेझी बनवतायंत प्राजक्ता माळीच्या अदा.पहा फोटोज.\nबिकिनीमध्ये अधिकच सेक्सी दिसतेय “हि”अभिनेत्री\nरिंकूच्या ग्लॅमरस अदा लावतील तुम्हाला वेड\n‘सैराट’ सिनेमानंतर रिंकू राजगुरु हे नाव घराघरात पोहोचले. ‘सैराट’ या सिनेमासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात...\nतब्बल १०वर्षानंतर केलंय “या”अभिनेत्रीने फोटोशूट\nकाळासोबत स्वतःला मॉडर्न राहण्याची काळजी सिनेसृष्टीच्या मोठ्यामोठ्या लोकांना सुद्धा असते. करारी, कणखर ते सोज्वळ अशा वेवेगळ्या...\n“लागीरं झालं जी”मालिकेतील जयडीचे रिअल लाईफ फोटोज भावून जातील.\nछोट्या पड्यावरील ‘लागीरं झालं जी’ मालिका दिवसेंदिवस अधिकाधिक रंजक बनत चालली आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून ही...\nशनाया उर्फ रसिका सुनीलने पूर्ण केले “हे”धाडसी प्रशिक्षण.पहा फोटोज.\nशनाया या लाडक्या भुमिकेद्वारे घरोघरी पोचलेली अभिनेत्री रसिका सुनील खासगी आयुष्यात एक धाडसी स्त्री आहे. सोशल...\nराधिका आपटेच्या अदा वाढवतील टेम्परेचर\nमराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री राधिका आपटे नेहमी आपले बोल्ड फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. सध्या...\nनम्रता आवटेच्या भीतीदायक फोटोमागे लपलंय “हे”सत्य\nमराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नम्रता आवटे नुकतीच सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राच्या हास्यजत्रा या शोमध्ये सहभागी झाली...\nसोनाली कुलकर्णीचे ट्रेडिशनल लूकमधील फोटो घालतायंत फॅन्सना भुरळ.\nप्रख्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत नेहमीच सजग असते. सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह...\n तर “हे”चार सदस्य झाले नॉमिनेट.वाचा अधिक.\n“खिचिक”सिनेमाचा लक्षवेधी पोस्टर लॉन्च.वाचा पूर्ण बातमी.\nओळखा बघू ह्या प्रसिद्ध अभिनेत्यालावाचा त्याचा ह्या लूकमागचं कारण.\n“तुला पाहते रे”नंतर ईशाला बघा “ह्या”नव्या स्वरूपात\nअच्छा तर “यामुळे”अभिजीतने स्वतःला डांबल होतं अडगळीच्या खोलीतबिग��ॉस मराठी सिझन २.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathikalakar.com/subodh-bhave-ends-with-tula-pahte-re-serial/", "date_download": "2019-07-22T12:04:44Z", "digest": "sha1:XEJLQ3DYBYM3H5XDYTG5SBTLGDZSMUC7", "length": 10467, "nlines": 80, "source_domain": "marathikalakar.com", "title": "विक्रांत सरंजामेनी केला \"तुला पाहते रे\"चा शेवटचा एपिसोड शूट!घेणार निरोप.", "raw_content": "\nविक्रांत सरंजामेनी केला “तुला पाहते रे”चा शेवटचा एपिसोड शूट\n“तुला पाहते रे”नंतर ईशाला बघा “ह्या”नव्या स्वरूपात\nमहानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेता सुबोध भावे झळकणार “ह्या”मराठी सिनेमातून एकत्र.\nनवी रहस्य उलगडणार.विक्रांत सरंजामेच्या मुलाची मालिकेत एंट्री\nविक्रांत सरंजामेला”असा”धडा शिकवणार ईशा.येणार रंजक वळण.\nविक्रांत सरंजामेनी केला “तुला पाहते रे”चा शेवटचा एपिसोड शूट\nझी मराठीवरील ‘तुला पाहते रे’ या मालिकेतील सर्व पात्रांनी लोकांच्या मनाला भुरळ घातली आहे. या मालिकेने काही कालावधीत उदंड प्रतिसाद मिळवला असून सध्या ही मालिका एका नवीन वळणावर येऊन पोहोचली आहे. जेव्हा ही मालिका सुरु झाली तेव्हा विक्रांतची म्हणजेच सुबोध भावेची प्रेमळ, विश्वासू, आपल्या कामाशी प्रामाणिक असलेला एक नायक आणि काही काळानंतर एक खोटारडा, विश्वासघातकी, अशी खलनायकाची भूमिका करणाऱ्या विक्रांत सरंजामे याचा कालचा या मालिकेच्या शूटिंगचा शेवटचा दिवस होता अशी बातमी आली आहे.\nनायक ते खलनायक असा विक्रांत सरंजामेचा प्रवास आता संपला आहे. जरी विक्रांत सरंजामेचे शुटिंग संपले असेले तरी ही मालिका अजून सुरु आहे. अभिनेता सुबोध भावेने सकाळी त्याच्या इन्टाग्राम अकाऊंवरुन पहिल्या दिवसांचा ‘तुला पाहते रे’या मालिकेचे निर्माते अतुल केतकर यांच्या सोबतचा फोटो आणि या मालिकेचा मेकअप रुमचा फोटो शेअर केला आहे. तसेच चाहत्यांसोबत संवाद साधण्यासाठी सुबोध भावे याने इन्टाग्रामवर लाईव्ह व्हिडिओ केला होता. त्याने लाईव्हमध्ये तुला पाहते रे या मालिकेच्या शुटिंगचा कालचा शेवटचा दिवस असल्याचे सांगितले. त्याला सगळ्यांची आठवण येत असल्यामुळे त्याने इन्टाग्रामवर स्टोरी शेअर केली असल्याचे देखील सांगितले.\nया लाईव्ह व्हिडिओला प्रेक्षकांनी आणि त्याच्या चाहत्यांनी तुफान प्रतिसाद दिला. सुबोध भावेच्या अभिनयाबद्दल सगळ्यांनी कौतुक केले. तसेच त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सेटवर आलेल��या अनुभवाबद्दल त्याने या लाईव्ह व्हिडिओमध्ये सर्व काही बोलला आहे आणि पुन्हा एकदा मालिकेच्या शेवटच्या दिवशी मी लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाच्या भेटायला येईन असे त्याने सांगितले.\n“तुला पाहते रे”नंतर ईशाला बघा “ह्या”नव्या स्वरूपात\nमहानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेता सुबोध भावे झळकणार “ह्या”मराठी सिनेमातून एकत्र.\nनवी रहस्य उलगडणार.विक्रांत सरंजामेच्या मुलाची मालिकेत एंट्री\nविक्रांत सरंजामेला”असा”धडा शिकवणार ईशा.येणार रंजक वळण.\n तर “हे”चार सदस्य झाले नॉमिनेट.वाचा अधिक.\nबिगबॉसच्या घरामध्ये नुकताच कॅप्टनसी टास्क रंगला आणि त्यामध्ये रुपालीने बाजी मारली आणि घराची नवी कॅप्टन बनली....\nअच्छा तर “यामुळे”अभिजीतने स्वतःला डांबल होतं अडगळीच्या खोलीतबिगबॉस मराठी सिझन २.\nबिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांना बिग बॉसकडून मागील आठवड्यामध्ये कठोर शिक्षा मिळाली. घरातील सदस्य बिग बॉसच्या...\nह्या बिगबॉस कन्टेस्टंटची मुलगी म्हणते”१सप्टेंबरला मम्माच्या हातात ट्रॉफी पाहायचीय.”\nबिग बॉसच्या घरात सध्या गायिका वैशाली माडेची यशस्वी घोडदौड सुरू आहे. बिग बॉसच्या घरातली ती एक...\nसुरेखाताई पडल्या घराबाहेर.बिगबॉस मराठी-२.वाचा पूर्ण बातमी.\nआपल्या नृत्याने संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकनाऱ्या सुरेखाताई यांनी बिगबॉसच्या घरात राहायला आल्यावर सर्वांना परिवाराच्या सदस्याप्रमाणे वागवलं....\nबिगबॉसच्या घरात पहिल्या पर्वाचे सदस्य बनले पाहुणेवाचा काय दिले सल्ले\nबिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पहिल्या पर्वातील सदस्य गेस्ट म्हणून आले. पुष्कर, शर्मिष्ठा, स्मिता, सई यांनी...\n“चालतंय कि”म्हणणारा राणादा घेणार तुमचा निरोप\n तर “हे”चार सदस्य झाले नॉमिनेट.वाचा अधिक.\n“खिचिक”सिनेमाचा लक्षवेधी पोस्टर लॉन्च.वाचा पूर्ण बातमी.\nओळखा बघू ह्या प्रसिद्ध अभिनेत्यालावाचा त्याचा ह्या लूकमागचं कारण.\n“तुला पाहते रे”नंतर ईशाला बघा “ह्या”नव्या स्वरूपात\nअच्छा तर “यामुळे”अभिजीतने स्वतःला डांबल होतं अडगळीच्या खोलीतबिगबॉस मराठी सिझन २.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/maharashtra/fadnavis-tried-give-obc-face-state-cabinet/", "date_download": "2019-07-22T12:58:38Z", "digest": "sha1:G6SV6K2MPOPUVZAAIVAFOLEQPHNS4DZV", "length": 36844, "nlines": 419, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Fadnavis Tried To Give Obc Face To The State Cabinet | Maharashtra Cabinet Expansion: 'डीएमके' फॉर्म्युल्यावर मुख्यमंत्र्यांची 'टीएमके' खेळी | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\nसकाळच्या दिल्ली-औरंगाबाद विमानाला प्रवाशांचा प्रतिसाद\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nपंढरपूर यात्रेतून महामंडळाला दिड कोटींचे उत्पन्न\nव्हिडिओ कॉल करत महिलेचा विनयभंग\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; जवळपास १०० जण अडकल्याची शक्यता\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nएकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nचांद्रयान-2 मोहीम आणि प्रभासचा हा आहे संबंध, त्याने ट्विटरद्वारे मानले आभार\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nआता स्मार्टफोनने कंट्रोल होणार मनुष्याचा मेंदू, 'या' लोकांवर होणार फ्लेक्सिबल चीपचा वापर\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nमराठमोळ्या वीराची कमाल; भारताने विंडीजविरुद्धची मालिका ४-१ ने जिंकली\nवांद्रे- एमटीएनएल इमारतीला लागलेल्या आगीतून ६० जणांची सुटका\nआता भारतात स्टोर होणार TikTok युजर्सचा डेटा\n'येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गाणार'\nमुंबई - चांद्रयान - २ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर अभिनेता शाहरूख खानकडून ट्विटरवरून शास्त्रज्ञांचे मानले अभिनं���न\nवांद्रे येथील एमटीएनएल इमारतीच्या आगीत अडलेल्यांपैकी १५ जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी काढले सुखरूप बाहेर\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nधोनी क्रिकेटपासून दोन महिनेच का लांब राहणार, जाणून घ्या...\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\n SBI मध्ये 'या' पदांसाठी भरती; पगार ७६ हजारांपेक्षा जास्त\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nमराठमोळ्या वीराची कमाल; भारताने विंडीजविरुद्धची मालिका ४-१ ने जिंकली\nवांद्रे- एमटीएनएल इमारतीला लागलेल्या आगीतून ६० जणांची सुटका\nआता भारतात स्टोर होणार TikTok युजर्सचा डेटा\n'येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गाणार'\nमुंबई - चांद्रयान - २ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर अभिनेता शाहरूख खानकडून ट्विटरवरून शास्त्रज्ञांचे मानले अभिनंदन\nवांद्रे येथील एमटीएनएल इमारतीच्या आगीत अडलेल्यांपैकी १५ जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी काढले सुखरूप बाहेर\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nधोनी क्रिकेटपासून दोन महिनेच का लांब राहणार, जाणून घ्या...\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\n SBI मध्ये 'या' पदांसाठी भरती; पगार ७६ हजारांपेक्षा जास्त\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nAll post in लाइव न्यूज़\nMaharashtra Cabinet Expansion: 'डीएमके' फॉर्म्युल्यावर मुख्यमंत्र्यांची 'टीएमके' खेळी\nMaharashtra Cabinet Expansion: 'डीएमके' फॉर्म्युल्यावर मुख्यमंत्र्यांची 'टीएमके' खेळी\nजातीय व विभागीय संतुलन; कुणबी, माळी, तेली समाजाला स्थान\nMaharashtra Cabinet Expansion: 'डीएमके' फॉर्म्युल्यावर मुख्यमंत्र्यांची 'टीएमके' खेळी\nMaharashtra Cabinet Expansion: 'डीएमके' फॉर्म्युल्यावर मुख्यमंत्र्यांची 'टीएमके' खेळी\nMaharashtra Cabinet Expansion: 'डीएमके' फॉर्म्युल्यावर मुख्यमंत्र्यांची 'टीएमके' खेळी\nMaharashtra Cabinet Expansion: 'डीएमके' फॉर्म्युल्यावर मुख्यमंत्र्यांची 'टीएमके' खेळी\nMaharashtra Cabinet Expansion: 'डीएमके' फॉर्म्युल्यावर मुख्यमंत्र्यांची 'टीएमके' खेळी\nमुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी राज्य मंत्रिमंडळात फेरबदल करताना ओबीसी चेहरा देण्याचा प्रयत्न केला आहे. आतापर्यंत प्रतिनिधीत्वच नसलेल्या कुणबी आणि माळी या दोन मोठ्या समाजांना स्थान देण्यात आले. अलीकडच्या लोकसभा निवडणुकीत डीएमके म्हणजे दलित-मुस्लिम-कुणबी असा फॉर्म्युला करून भाजप-शिवसेनेविरुद्ध मोठे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न विदर्भात झाला होता. त्या समीकरणाला तडाखा देत आज विदर्भातील कुणबी समाजाच्या तीन नेत्यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली. त्यातील दोघे कॅबिनेट तर एक राज्यमंत्री आहे.\nबुलडाण्याच्या जळगाव जामोद मतदारसंघातून तिसऱ्यांदा विधानसभेवर निवडून गेलेले डॉ. संजय कुटे, २००९ मध्ये अपक्ष, तर २०१४ मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडून गेलेले वरुड-मोर्शीचे आमदार डॉ. अनिल बोंडे या कुणबी समाजाच्या दोघांना कॅबिनेट मंत्रिपद याच समाजाचे भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेलेले डॉ. परिणय फुके यांना राज्यमंत्रीपदाची संधी मिळाली.\nभाजपचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर हे कुणबी समाजाचे. कृषिमंत्री असताना त्यांचे निधन झाले तेव्हापासून मंत्रिमंडळात या समाजाला प्रतिनिधित्व नव्हते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील कुणबी समाजाच्या प्रतिनिधित्वाचा बॅकलॉग भरून काढला आणि तब्बल तीन मंत्री पदे या समाजाला दिली. स्वत: मुख्यमंत्री फडणवीस कुणबी समाजाची मोठी मतदारसंख्या असलेल्या दक्षिण पश्चिम नागपूरचे चौथ्यांदा आमदार आहेत.\nया सरकारमध्ये आतापर्यंत माळी समाजालादेखील प्रतिनिधित्व नव्हते पण आज औरंगाबादचे आमदार अतुल सावे यांना राज्यमंत्रीपद देऊन या समाजाला संधी देण्यात आली. अतुल हे औरंगाबादचे माजी खासदार मोरेश्वर सावे यांचे पुत्र आहेत. तेली, माळी व कुणबी (टीएमके) हे ओबीसी प्रवर्गात येतात. फेरबदलात राजकीय अनुभव हा निकषही लावण्यात आला.\nफडणवीस मंत्रिमंडळात आता तेली समाजाचे दोन कॅबिनेट मंत्री झाले ���हेत. ऊर्जा व उत्पादन शुल्क मंत्री भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे हे या समाजाचे असून आता या समाजाचे मोठे नेते आणि तैलिक महासभेशी वषार्नुवर्षे निगडीत असलेले बीडचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांना शिवसेनेने मंत्रिपद दिले.\nराधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार आणि तानाजी सावंत हे मराठा समाजाचे तीन कॅबिनेट मंत्री झाले तर राज्यमंत्री बाळा भेगडे हेही मराठा समाजाचे आहेत. सुरेश खाडे आणि अविनाश महातेकर हे दलित समाजाचे नेते अनुक्रमे कॅबिनेट आणि राज्यमंत्री झाले आहेत. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना डच्चू देताना मुंबईतील भाजपचे आमदार योगेश सागर यांना राज्यमंत्रीपद देऊन गुजराती प्रतिनिधित्व मंत्रिमंडळात राखण्यात आले आहे.\nपुण्याचे एक मंत्रीपद कमी\nपश्चिम महाराष्ट्रातील दोन मंत्री कमी झाले आणि दोघे व नवीन आले. पुण्याचे गिरीश बापट अन्न व नागरी पुरवठा मंत्री होते ते खासदार झाले आणि पुण्याचेच असलेले राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना डच्चू देण्यात आला. आता सांगली जिल्ह्यातील सुरेश खाडे यांना कॅबिनेट मंत्रीपद तर पुणे जिल्हा ग्रामीण भाजपचे अध्यक्ष संजय उर्फ बाळा भेगडे यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले. आतापर्यंत पुणे जिल्ह्यातून दोन मंत्री होते आता भेगडे हे एकटेच आणि तेही राज्यमंत्री असतील. कोकणाला नवीन मंत्रीपद मिळाले नाही.\nसर्वच्या सर्व भाजप- शिवसेनेचे आमदार असलेल्या नाशिक शहराला मात्र मंत्रिपदापासून वंचित राहावे लागले. उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या रुपाने एक कॅबिनेट मंत्रीपद वाढले. मंत्रिमंडळातील मराठवाड्याचा वाटा दोन्ही वाढला या विभागातील जयदत्त क्षीरसागर कॅबिनेट तर अतुल सावे राज्यमंत्री झाले.\nमुंबईचा वाटा वाढला : मुंबईतून आतापर्यंत भाजपचे प्रकाश मेहता, विनोद तावडे व विद्या ठाकूर हे तीन मंत्री होते आज मेहता यांना वगळण्यात आले. आशिष शेलार यांना कॅबिनेट तर योगेश सागर व अविनाश महातेकर यांना राज्यमंत्रीपद दिल्याने मुंबईतील भाजप व मित्रपक्षाच्या मंत्र्यांची संख्या आता पाच झाली आहे. याशिवाय शिवसेनेचे सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, रवींद्र वायकर हे चार मुंबईकर मंत्री आहेत.\nमुख्यमंत्र्यांनी मांड पक्की केली\nगेली साडेचार वर्षे विधानसभेचे विरोधी पक्षनेते असलेले राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये आणून मंत्री करणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे राजकीय यश मानले जाते. मुख्यमंत्र्यांनी प्रकाश मेहता, राजकुमार बडोले, विष्णू सवरा (कॅबिनेट) व तीन राज्यमंत्र्यांना वगळून सुमार वा वादग्रस्त कामगिरी असेल तर घरचा रस्ता दाखवला जाईल याची स्पष्ट जाणीव करून दिली. डॉ. संजय कुटे,डॉ. अनिल बोंडे, परिणय फुके, अशोक उईके, बाळा भेगडे अशा आपल्या निकटवर्तीयांना मंत्रिपद देत मुख्यमंत्र्यांनी स्वत:ची मांड अधिक पक्की केली. पुढची पाच वर्षेही आमचेच सरकार असेल असे ते म्हणाले आहेत.\nविदर्भाला ज्यादा कॅबिनेट मंत्रिपद : विदर्भातून राजकुमार बडोले, अंबरीश राजे आत्राम आणि प्रवीण पोटे या एक कॅबिनेट व दोन राज्यमंत्र्यांना वगळण्यात आले. डॉ. संजय कुटे डॉ. अनिल बोंडे, डॉ. अशोक उईके यांना कॅबिनेट मंत्रिपद तर परिणय फुके यांना राज्यमंत्रीपद, यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेलेले शिवसेनेचे तानाजी सावंत हे कॅबिनेट मंत्री झाले. त्यामुळे मंत्रिमंडळातील विदर्भातील मंत्र्यांची संख्या दोनने वाढली शिवाय दोन जादाची कॅबिनेट मंत्रीपदे मिळाली.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nDevendra FadnavisBJPShiv Senaदेवेंद्र फडणवीसभाजपाशिवसेना\nआयाराम, गयाराम...जय श्री राम; विरोधकांचा विखे-पाटील, क्षीरसागरांना टोला\nफडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात ' पुणे झाले उणे'\n'फोडा-फोडीचे मंत्रालय स्थापन करून गिरीश महाजनांकडे त्याचा कारभार द्यावा'\nयुती सरकारच्या शेवटच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात\nमंत्रिमंडळ विस्तारात ठाणे जिल्ह्याला ठेंगा\nशिवसेनेत निष्ठावंतांची ‘वंचित’ आघाडी\nवंचितच्या उद्याने आमदार सिरस्कारांना हॅटट्रिकची संधी\nग्रंथालयांच्या अनुदानाची वाढ कागदावरच राहण्याची भीती\nपैसा म्हणजे निवडणूक ही परिभाषा बदलायला हवी : आमदार बच्चू कडू\nगोरगरीब भक्तांचा पांडुरंग झाला कोट्यधीश \nयुतीमुळे संग्राम जगतापांचा मार्ग खडतर\n93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे रंगणार\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठ���तोय. (1658 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (811 votes)\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nइमारतीच्या ५७ व्या मजल्यावर स्वीमिंग पूल, फोटो पाहून व्हाल अवाक्\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\nपुण्यातील 'हा' तरुण म्हणतोय मला व्हायचंय काँग्रेस अध्यक्ष\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\nबारामती तालुक्यातील उद्योजकाच्या खुनाचा कट उघड; दोघा जणांना अटक\n‘आदरणीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’, गरिबांसाठी राज्यात लवकरच 60 रुग्णालये\nभारतीय संघाला कळली धोनीची किंमत; निवृत्ती घेण्यापासून थांबवलं\nगोर सेनेचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको \nअनुपम खेर यांनी या गोष्टीसाठी केले शाहरुख खानचे कौतुक\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; जवळपास १०० जण अडकल्याची शक्यता\nमेट्रो बससेवा सुरू होणार, देशातील पहिला प्रकल्प नाशिकमध्ये उभारणार\n'शिवसेना हात साफ करतेय', अधिकाऱ्याच्या कार्यालयात AC बंद करून 'मनसे'ची चर्चा\n'येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गाणार'\nBreaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nChandrayaan-2: 'जय किसान, जय विज्ञान'... चांद्रयान-२ मोहिमेत शेतकरी पुत्राची मो��ाची कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://vidarbha24news.com/?cat=677", "date_download": "2019-07-22T12:21:02Z", "digest": "sha1:LIWIEPR2TJCN2VUK7MHOS4PRTPKBR63K", "length": 9446, "nlines": 205, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "जळगाव | विदर्भ24न्यूज Vidarbha News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nऐन रमजान मध्ये रूह अफजा बाजारातून ‘गायब’ \nसीरियल ब्लास्ट में सौ से अधिक मौतें – राष्ट्रपति ने…\nजैश-ए-महंमदचा प्रमुख मसूद अझहरचा मृत्यू झाल्याचा प्रसारमाध्यमांचा दावा – पाक किंवा…\nरस्सीखेच स्पर्धेत जय हनुमान संघ प्रथम\nश्री गणेशाचा अवमान करणार्‍या अमेरिकेतील सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाची हिंदु संघटनांच्या विरोधानंतर…\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nपाश्‍चात्त्य विकृतीला सरकारी चालना \n‘अवनी’ गाय असती तर \nप्रभू श्रीरामचंद्रांचा राजकीय वनवास कधी संपणार \nअय्यप्पा भक्तांची कथित भक्त आणि पुरोगाम्यांना ‘सर्वोच्च’ चपराक \nHome खान्देश / पश्चिम महाराष्ट्र जळगाव\nगुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयाचा दिंडी सोहळा उत्साहात\nराष्ट्रीय एरीयल स्पोर्ट्स स्पर्धेसाठी जळगावचा संघ रवाना\nश्री.मनोज रमेश भालेराव यांना राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्रीगाडगेबाबा लोकमित्र पुरस्कार जाहीर\nपक्ष्यांसाठी पाणी – प.वि.पाटील विद्यालयाचा उपक्रम\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ‘ एक वही एक पेन ‘ प्रकल्प – प.वि.पाटील व ए. टी. झांबरे विद्यालयाचा अभिनव उपक्रम\nप.वि.पाटील विद्यालयात उभारली मतदानाची गुढी\nआचारसंहितेच्या नावाखाली पोलिसांकडून छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेल्या युवकाला हातात तलवार...\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(ए) तर्फे पाचोरा येथे कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्सवात...\nके.सी.ई. मध्ये साने गुरुजी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम\nप.वि.पाटील व ए. टी. झांबरे विद्यालयात महात्मा फुले स्मृतिदिनानिमित्त शिक्षकांचा सत्कार\nप.वि.पाटील व ए. टी. झांबरे विद्यालयात – ‘विद्यार्थी दिन’ तसेच ‘दिपोत्सव’ आनंदात साजरा\n*पद्मश्री डॉ मणिभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट तर्फे पुरस्कार प्रदान*\nके .सी. ई. सोसायटीचे अध्यापक विद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती...\nए.टी. झांबरे विद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी\nप.वि.पाटील विद्यालयात राष्ट्रीय एकता दिन साजरा\nऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्य��्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्षा. अनावधाणाने कधी वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0&search_api_views_fulltext=%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2", "date_download": "2019-07-22T12:34:03Z", "digest": "sha1:UEDF2XND2W35M2RW7OL4YSY5WJ2LSDOY", "length": 15126, "nlines": 265, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसोमवार, जुलै 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, जुलै 22, 2019\nसर्व बातम्या (6) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (3) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (1) Apply संपादकिय filter\n(-) Remove प्रशासन filter प्रशासन\n(-) Remove स्थलांतर filter स्थलांतर\nपेट्रोल (5) Apply पेट्रोल filter\nमहामार्ग (3) Apply महामार्ग filter\nअत्याचार (1) Apply अत्याचार filter\nअमेरिका (1) Apply अमेरिका filter\nअहमदनगर (1) Apply अहमदनगर filter\nआंदोलन (1) Apply आंदोलन filter\nआरक्षण (1) Apply आरक्षण filter\nएमआयडीसी (1) Apply एमआयडीसी filter\nएव्हरेस्ट (1) Apply एव्हरेस्ट filter\nज्वारी (1) Apply ज्वारी filter\nडोनाल्ड ट्रम्प (1) Apply डोनाल्ड ट्रम्प filter\nदुष्काळ (1) Apply दुष्काळ filter\nदेवेंद्र फडणवीस (1) Apply देवेंद्र फडणवीस filter\nनरेंद्र मोदी (1) Apply नरेंद्र मोदी filter\nपत्रकार (1) Apply पत्रकार filter\nपाणीटंचाई (1) Apply पाणीटंचाई filter\nपिंपरी (1) Apply पिंपरी filter\nबागायत (1) Apply बागायत filter\nबेरोजगार (1) Apply बेरोजगार filter\nमंत्रालय (1) Apply मंत्रालय filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nमुक्ता (1) Apply मुक्ता filter\nमुख्यमंत्री (1) Apply मुख्यमंत्री filter\nग्राउंड रिपोर्टः शेत शिवार झाले उजाळ\nभडगाव ः दुष्काळ सध्या जणू पाहुणा म्हणून वर्षापासून मुक्कामाला आला आहे. तीन- चार वर्षांपासून तो घर सोडायला तयार नाही. त्यामुळे तालुक्यात शेतीचे गणित पुरते कोलमडून गेले आहे. हिरवाईने बहरणाऱ्या शेत शिवार उजाळ झाले आहे. जनावरांना चारा नाही, पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. मजुरांच्या हातांना काम...\nभारताचा विकास होतोय, याबाबत कुणीही आता शंका घेण्याचे कारण नाही. तसे वाटत असेल तर शंका घेणाऱ्यांच्या तोंडावर अमेरिकी कागदांचा अहवाल फेकण्यात येईल आणि ट्रम्प यांनी केलेल्या भारतस्तुतीच्या भाषणाचा दाखलाही दिला जाईल. त्यामुळे आता उग��च पेट्रोल- डिझेलच्या भाववाढीवरून गदारोळ करण्याची गरज नाही...\nमहिलेस विवस्त्र करून मारहाण: कोणी न्याय देता का न्याय\nपुणे : अहमदनगर जिल्ह्यातील दलित, आदिवासी, भटके विमुक्तांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना थांबवण्याचे नाव घेत नाहीत. मागील काही वर्षापासून अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्याही श्रीगोंदा तालुक्यात याचे प्रमाण अधिक असून या समाजाना न्याय मिळणार आहे का असा प्रश्न निर्माण झाला...\nप्रस्तावित समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन करताना यंत्रणेचे सॅंडविच\nनाशिक - प्रस्तावित समृद्धी महामार्गाला विरोधासाठी दोन दिवसांनी विरोधक नागपूरला हिवाळी अधिवेशनात आंदोलन करणार आहेत. दुसरीकडे पुढील आठवड्यात मुख्यमंत्रीच नाशिकला येत असून, त्यात समृद्धी महामार्गाचा आढावा घेतला जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे समृद्धी मार्गाला गती देण्यासाठी हालचाली वाढल्या आहेत. मात्र...\nसावंतवाडी: पोलिस ठाण्याच्या जागेत पेट्रोल पंप\nसावंतवाडी : तब्बल दोन कोटी रुपये खर्च करुन येथील पोलिस ठाण्याची नवीन इमारत उभी करण्यात आल्यानंतर ऐतिहासीक असलेल्या जुन्या इमारतीच्या ठिकाणी पेट्रोलपंप उभारण्याचा घाट गृह विभागाकडून सुरू आहे. नुकत्याच झालेल्या वरिष्ठ पोलिस प्रशासनाच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली आहे. वरिष्ठांच्या या निर्णयाबाबत...\nपोलिस ठाण्याच्या जागेत पंप\nसावंतवाडी -तब्बल दोन कोटी रुपये खर्च करून येथील पोलिस ठाण्याची नवीन इमारत उभारण्यात आल्यानंतर ऐतिहासिक असलेल्या जुन्या इमारतीच्या ठिकाणी पेट्रोलपंप उभारण्याचा घाट गृह विभागाकडून सुरू आहे. नुकत्याच झालेल्या वरिष्ठ पोलिस प्रशासनाच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली आहे. वरिष्ठांच्या या निर्णयाबाबत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://yogeshkhajandar.com/category/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE/page/15/", "date_download": "2019-07-22T12:21:59Z", "digest": "sha1:WYGJHED63GH6VLAUBUFFFQ6TD2DTZWAB", "length": 16631, "nlines": 353, "source_domain": "yogeshkhajandar.com", "title": "कविता – Page 15 – Yogeshkhajandar's Blog", "raw_content": "\nकथा , कविता आणि बरचं काही …\n©या ब्लॉगवर असलेल्या सर्व कथा, कविता आणि लेख यांचे हक्क लेखक योगेश खजानदार यांच्याकडे आहेत. ब्लॉगवर असलेल्या कथा, कविता , लेख यांचा वापर कोणत्याही व्यावसायिक गोष्टींसाठी करू नये ,ब्लॉगवर असलेले मजकूर कुठेही copy paste करू नयेत. ही विनंती .. धन्यवाद©\nयही तो शुरवात है अनजान होने की\nआज आप busy हो जाओ\nकल हम खों जाएंगे\nबस यादें रेह जाएंगी\nफिर number भी बदल जाएंगे\nऔर दोस्ती मै हम\nबस यही तो शुरवात है\nआज बाते ख़तम होने की\nरूठे अब तो फिर ना मनानेकी\nहम बुलाएं और आप ना आनेकी\nरिश्तों के टूटने की\nदोस्ती अपनी कहीं खोने की\nऔर मिलकर भी न मिलने की\nयहीं तो शुरुवात है\nमी आजही त्या क्षणाना\nकधी शोध माझा नी\nनसेल कदाचित वाट दुसरी\nमी तुलाच या ह्रुदयात पाहतो\nअस्तित्व लपवत मी राहतो\nहो खोटीच ही दुनिया माझी\nतुझ्यासवे मी त्यात असतो\nजिथे तुझे नी माझे\nकित्येक स्वप्न मी पाहतो\nसांगु कसे या मनास\nकोणते दुःख मी बोलतो\nतुझ्या विरहाचे क्षण खोडण्यचे\nव्यर्थ प्रयत्न मी करतो\nहे असे का मनाचे\nमनाच्या खेळात आज का\nहो आहे आजही मी तिथेच\nत्या वाटेवरती वाट पहात तुझी\nक्षणांना तुझ्याच आठवणी सांगतो\nचलो बच्चो को बच्चे रहने देते हैं\nचलो बच्चो को बच्चे रहने देते है\nअनाथ बच्चों को अपना केहते है\nकहीं मिले भूके पेठ तो\nउसे खाना देते है\nहर कली को खिलने देते है\nलड़का और लड़की मै\nफरक करना छोड़ देते है\nहर बच्चे को पढ़ने देते है\nबाल मजदूरी से विवश बच्चे का\nचलो बच्चो को बच्चे रहने देते है\nजात पात धर्म से उन्हें\nआगे रहने देते है\nबुरी सोच से परे रहने देते है\nसिख ऐसी हो उन्हें की\nदेश का उज्ज्वल भविष्य लिखने देते है\nचलो बच्चो को बच्चे ही रहने देते है\nखेलते दौड़ते जिंदगी का मजा लेने देते है\nनादान होकर अपने आप को भूलने देते है\nसभी रंगोसे प्यार करने देते है\nजिंदगी दिल खोलकर जिने देते है\nहा चलो बच्चो को बच्चे रहने देते है\nबुरी नजर से उन्हें दूर रहने देते है\nसही और ग़लत का फैसला करने देते है\nसभी महापुरषों का सम्मान करने देते है\nहा वो बच्चे है उन्हें बच्चे ही रहने देते है\nजिंदगी मै फिरसे लौटकर नहीं आता बचपन\nइसीलिए चलो बच्चो को बच्चे ही ��हने देते हैं \nतू एकदा भेटायचं म्हटली होतीस\nमनातल काही सांगायचं म्हटली होतीस\nपण तेव्हाही तू अबोलच राहिली होतीस\nआणि माझ्या मनाला सगळं सांगून गेली होतीस\nत्या वळणावर एकदा मला अचानक भेटली होतीस\nनजरेने पाहुन मला खूप काही बोलली होतीस\nपुन्हा भेटण्याचं वचन देऊन गेली होतीस\nआणि कित्येक आठवणीत मला अडकवून गेली होतीस\nकधी आठवेन ना तुला\nमी समोर नसताना तू हरवून गेली होतीस\nमला भेटण्याच्या ओढीने अश्रूशी खूप बोलली होतीस\nत्या वेड्या मनाला समजावून सांगत होतीस\nआणि माझ्यात उगाच स्वतःला शोधत राहतं होतीस\nमाझ्या कित्येक जुन्या पानात फक्त तूच होतीस\nकधी शांत सांज तर कधी दुपारचं ऊन होतीस\nमाझ्या मनातले भाव माझे शब्द होतीस\nआणि माझ्या मनातील एक सुंदर कविता होतीस\nकधी नकळत ते शब्दही तेव्हा\nमी विसरून शोधतो तुला\nस्वप्नांच्या या जगात रहावे\nआणि सुराच्या सवे मी तेव्हा\nकसे हे वेड लागले मझला\nस्वतःस मग विसरून जावें\nतुलाच पाहण्या या वेड्या नजरेने\nकधी अकारण बोलण्याचे बहाणे\nतुलाही कळून मग यावे\nकधी कारण भेटण्याचे तुला नी\nमनातले जणु ओठांवर न यावे\nसखे असे का मन हे बावरे\nप्रेम हे माझे किती तुझ्यावर\nतुलाच का न सांगवे\nकधी नकळत तेही तेव्हा\nआणि तासनतास कोऱ्या कागदावर\nआज तुझा जयजयकार आहे\nतुझ्या नीच मनाचे कवाड\nआज पूर्ण उघडे आहे\nमी बंदिस्त आणि शांत जरी\nमाझ्या मनाची शांती अटळ आहे\nया बंधांचे आज जणु\nखूप तुझ्यावर उपकार आहे\nआज तुझा जयजयकार आहे\nतूच स्वतःस फसवतो आहेस\nतुझ्या कित्येक पापांचे मी आत\nकधी कित्येक नात्यांचे बंध तोडले\nकोणा आपल्यास तू दूर केलं आहेस\nतुझ्या कृत्याचे विचार इथे\nआज तुझा जयजयकार आहे\nमी नम्र भाव आहे\nतुझ्या कित्येक क्रुरतेची इथे जाणं आहे\nमी हरलो जरी तूही हरला आहेस\nसर्व भाव कळले आहेत\nहे बंध हळू हळू आता सैल होत आहेत\nआज तुझा जयजयकार आहे\nबंध तुटतील जेव्हा हे\nतुझे राज्य मी उधळणार आहे\nमनाची ही ढाल आता\nन डगमगत हे आता पाऊल उचलत आहे\nतुझ्या नीच मनास संपवण्या\nमी सत्य येत आहे …\nकधी कधी मनाच्या या खेळात\nतुझ्यासवे मी का हरवतो\nतुला शोधण्याचा हट्ट इतका का\nकी प्रत्येक शब्दात तुला मी का लिहितो\nतुला यायचं नाही माहितेय मला\nतरी मी तुझी वाट का पाहतो\nजणु कित्येक गोष्टींचं ओझ हे\nकवितेत मी का हलके करतो\nबघ ना एकदा येऊन पुन्हा माझ्याकडे\nतुझ्याच आठवणीत मी कसा जगतो\n���ुझ्याच जगात राहून, तुझ्याच विना\nतुलाच या वहीत कसा आठवतो\nखरं खरं सांगू तुला सखे एक\nतुला बोलण्याचे बहाणे मी कित्येक करतो\nपण गालावरच्या तुझ्या रुसव्याचे\nउगाच नखरे मी पाहत बसतो\nतेव्हा सांग सखे येऊन एकदा त्या क्षणास\nपुन्हा अश्रूंचे तो उगाच रिन करतो\nपण तिथेच तु माझी आहेस हे\nतोच मला पुन्हा पुन्हा सांगत असतो\nभेटेशील मला कधी तू जणु\nवाटेवरती उगाच मी वाट पाहत असतो\nविचारून बघ त्या वळणानाही एकदा\nतुझ्याचसाठी मी रात्रं दिवस जागत असतो\nहे प्रेम कळेन कधीतरी तुला म्हणून\nमी उगाच या वहीत लिहीत असतो\nतुझ्या मनाच्या तळाशी तेव्हा मी\nस्वतःलाच का शोधत असतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5340003912071211121&title=Swarvandana%20to%20Pt.%20Bhimsen%20Joshi&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-07-22T12:04:00Z", "digest": "sha1:2PLTQZQT56Y7YOVEFRXECDEBJ6BUDFGF", "length": 9429, "nlines": 124, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "पं. भीमसेन जोशी यांना ‘स्वरवंदना’", "raw_content": "\nपं. भीमसेन जोशी यांना ‘स्वरवंदना’\nपुणे: स्वरभास्कर भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांनी गायलेल्या रचना, बंदिशी, नाट्यपदे आणि भजने त्यांच्या दोन शिष्यांच्या आवाजात ऐकण्याची संधी पुणेकर श्रोत्यांनी मिळाली. निमित्त होते कलाश्री संगीत मंडळ आणि एजी डायग्नॉस्टिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिलेल्या ‘स्वरवंदना’ या सांगीतिक कार्यक्रमाचे.एजी डायग्नॉस्टिक्सचे डॉ. अजित गोळविलकर, डॉ. अवंती गोळविलकर- मेहेंदळे, डॉ. विनंती गोळविलकर- पाटणकर हेही या वेळी उपस्थित होते.\nफेब्रुवारी महिना हा भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या दृष्टीने महत्त्वाचा महिना कारण याच महिन्यात त्यांची जयंती तर असतेच याबरोबरच त्यांना भारत सरकारच्या भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाने देखील सन्मानित करण्यात आले होते. याचेच औचित्य साधत ‘स्वरवंदना’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.पंडितजींचे शिष्य आणि सुपुत्र श्रीनिवास जोशी यांनी या वेळी राग पुरिया कल्याण मध्ये ‘आज सो बना...’ ही रचना सादर केली. त्यानंतर त्यांनी सवाई गंधर्वांनी संगीतबंद्ध केलेले ‘कान्होबा तुझी घोंगडी चांगली...’ हे भजन सादर केले. त्यांनी सादर केलेल्या ‘माझे माहेर पंढरी...’ या भजनाने रसिक मंत्रमुग्ध झाले.\nयानंतर पं. भीमसेन जोशी यांचे नातू आणि श्रीनिवास जोशी यांचे चिरंजीव विराज जोशी यांनी सादरीकरण केले. त्यांनी सुरुवातीला राग यमन सादर केला.\nत्यानंतर त्यांनी सादर केलेल्या ‘इंद्रायणी काठी देवाची आळंदी’, ‘बाजे रे बाजे मुरलियां बाजे...’ या रचनेला रसिकांची वाह वाह मिळाली.‘कायो करुणानिधी...’ या त्यांच्या कन्नड भजनालाही रसिकांनी भरभरून दाद दिली.\nत्यानंतर आनंद भाटे यांनी राग दुर्गाने आपल्या सादरीकरणाला सुरुवात केली. त्यांनी पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेल्या ‘जादू भरे तेरा नैना रसिले...’ ही ठुमरी व ‘ज्ञानीयांचा राजा...’ हे भजन सादर केल्या. ‘जो भजे हरीको सदा’ या रचनेने त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला.\nया दोघांनाही पांडुरंग पवार (तबला), तन्मय देवचक्के (संवादिनी) व माऊली टाकळकर (टाळ) या कलाकारांनी साथसंगत केली.\nTags: पं. भीमसेन जोशीकलाश्री संगीत मंडळएजी डायग्नॉस्टिक्सस्वरवंदनाश्रीनिवास जोशीआनंद भाटेविराज जोशीडॉ. अजित गोळविलकरPunePt.Bhimsen JoshiAGDiagnosticsSwarvandanaShrinivas JoshiAnand BhateViraj JoshiDr. Ajit Golvilkarप्रेस रिलीज\n‘स्वरवंदना’ स्वरभास्करास... ‘सवाई गंधर्व : एक अनुभूती’ रंगला विठ्ठल ‘नामाचा गजर’... आनंद भाटे यांना वैष्णव पुरस्कार जाहीर पुण्यात मित्र महोत्सवाचे आयोजन\nस्वबळावरील कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन\n७० टक्के रुग्णांना वेनस थ्रॉम्बोएम्बॉलिझमचा धोका\n‘अभंगवाणी’त रंगले रत्नागिरीकर रसिक\nसुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित\nइंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र\nगुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे\nराज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर\nपेण, पनवेल, उरण, घारापुरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%9D%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%82&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AC&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Awomen&search_api_views_fulltext=%E0%A4%9D%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%82", "date_download": "2019-07-22T13:03:25Z", "digest": "sha1:DNX4DYUUNPIU62ERSPD25R432IDO5EAR", "length": 8315, "nlines": 219, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसोमवार, जुलै 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, जुलै 22, 2019\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nअॅग्रो (1) Apply अॅग्रो filter\nउत्पन्न (1) Apply उत्पन्न filter\nठिबक सिंचन (1) Apply ठिबक सिंचन filter\nद्राक्ष (1) Apply द्राक्ष filter\nएकत्रित कुटुंबाने शेतीला दिली नवी दिशा\nबोरी बुद्रुक (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील भीमाजी होनाजी जाधव यांनी वडिलोपार्जित सात एकर जमिनीत काबाड कष्ट करत मिळालेल्या उत्पन्नातून टप्प्याटप्प्याने साठ एकरपर्यंत क्षेत्र वाढविले. शेती नियोजनात त्यांना भावंडांचीही चांगली साथ मिळते. गेल्या काही वर्षांत दर्जेदार द्राक्ष, डाळिंबाचे उत्पादन घेत जाधव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/International/ahead-of-us-sanctions-indias-iran-oil-purchases-to-cut-by-nearly-half/", "date_download": "2019-07-22T12:29:33Z", "digest": "sha1:5GVZPID4AA7CYEX4F7N6ASZPXVP7RO6F", "length": 6062, "nlines": 36, "source_domain": "pudhari.news", "title": " इराणकडून होणाऱ्या तेल आयातीमध्ये भारताकडून मोठी कपात | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › International › इराणकडून होणाऱ्या तेल आयातीमध्ये भारताकडून मोठी कपात\nइराणकडून होणाऱ्या तेल आयातीमध्ये भारताकडून मोठी कपात\nनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन\nभारतीय तेल कंपन्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये इराणकडून होणारी तेल आयात वर्षाच्या सुरवातीच्या तुलनेत निम्म्यावर आणणार आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत झालेला अणुकरार रद्द केल्यानंतर पुन्हा आर्थिक निर्बंध घालण्याच्या तयारीत आहे. या निर्बंधाचा फायदा घेता यावा यासाठी भारत सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.\nभारताने इराणकडील तेल आयात २ कोटी ४० लाख बॅरलने कमी केली आहे. भारताकडून एप्रिल ते ऑगस्टपर्यंत अतिरिक्त तेलाची खरेदी करण्यात आली. इराणसोबत सन २०१५ मध्ये झालेल्या अणुकराराला ट्रम्प प्रशासनाकडून केराची टोपली दाखविण्यात आली आहे. त्यामुळे इराणवर नव्याने आर्थिंक निर्बंध लादले जात आहेत. गेल्या महिन्यात त्याचाच एक भाग म्हणून अमेरिकेने इराणवर आर्थिक निर्बंध लादायला सुरवात केली आहे.\nयेत्या ४ नोव्हेंबरपासून अमेरिका इराणच्या पेट्रोलियम सेक्��रवर निर्बंध लादणार आहे. इराणकडून चीननंतर भारत सर्वांधिक तेल आयात करतो. भारत अमेरिकेने इराणवर लादत असलेल्या निर्बंधाकडे गंभीरतने घेत नसला तरी, दोन्ही देशांदरम्यान संतुलन राखण्याचा प्रयत्न करत आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने भारतीय तेल कंपन्यांना नोव्हेंबरपासून तेल आयात कमी करण्याचा आदेश दिला होता.\nदरम्यान, भारतासारखे देश संपूर्ण तेल आयातीवर विसंबून असल्याने अमेरिकेच्या निर्णयातून सवलत मिळू शकते पण आता आयात कमी करणे क्रमप्राप्त आहे. अमेरिकन संरक्षणमंत्र्याकडून त्याबाबतीत मागील आठवड्यामध्ये स्पष्ट सुतोवाच करण्यात आले होते.\nकोल्हापूर : जैनापुरातील बेपत्ता सख्या बहिणींचे मृतदेह विहिरीत आढळले\n#Chandrayaan2 ...तर चांदोमामा भागवणार २५० वर्षांच्या उर्जेची भूक\nवांद्रेतील एमटीएनएलच्या इमारतीला आग; १०० कर्मचारी अडकल्याची भीती\nपुरात वाहून गेलेल्या दुसऱ्या वनरक्षकाचा मृतदेह सापडला\n#Chandrayaan2 'मिशन चांद्रयान-२' यशस्वी; आता पुढे काय होणार जाणून घ्या सोप्या भाषेत\nवांद्रेतील एमटीएनएलच्या इमारतीला आग; १०० कर्मचारी अडकल्याची भीती\nकामोठे अपघात : स्कोडा चालकाला अटक\nपोलादपूर-गोळेगणी येथील रस्ता गेला वाहून\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/bridge-collapsed-in-csmt-fear-to-be-many-trapped/", "date_download": "2019-07-22T11:49:29Z", "digest": "sha1:EICP3ORULYBWNHH5W22F5M3DQN57I6V2", "length": 9092, "nlines": 36, "source_domain": "pudhari.news", "title": " सीएसएमटीचा पादचारी पूल कोसळून पाच ठार (Video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › सीएसएमटीचा पादचारी पूल कोसळून पाच ठार (Video)\nसीएसएमटीचा पादचारी पूल कोसळून पाच ठार (Video)\nछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्टेशनलगत डी. एन. रोडवरून जाणार्‍या जुन्या पादचारी पुलाचा स्लॅब गुरुवारी रात्री 7.30 वाजता अचानक कोसळून पाच जण ठार तर, 34 जण जखमी झाले. ऐन वर्दळीच्या वेळेसच हा प्रकार घडला. जखमींना तातडीने जेजे हॉस्पिटलसह जीटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्‍त करण्यात येत आहे.\nसीएसएमटी रेल्वे स्टेशन येथून टाइम्स ऑफ इंडिया, क्रॉफर्ड मार्केट, मुंबई पोलीस मुख्यालय, कामा हॉस्पिटल, जी. टी. हॉस्पिटल, आझाद मैदान पोलीस स्टेशन व म��ट्रो सिनेमाकडे जाण्यासाठी डी. एन. रोडचा हा एकमेव पादचारी पूल आहे. त्यामुळे या पुलावरून दररोज 40 ते 50 हजार पादचारी ये-जा करतात. सायंकाळी 6 ते 7 वाजण्याच्या सुमारास या पुलावर मोठी गर्दी असते. साडेसात वाजता पूल कोसळला तेव्हा पुलावरून जाणार्‍या पादचार्‍यांची कमी वर्दळ होती. एवढेच नाही तर सिग्‍नल लागल्यामुळे डी. एन. रोडवर गाड्यांची संख्याही कमी होती. त्यामुळे मोठी जीवितहानी टळल्याचे बोलले जात आहेत.\nपूल कोसळला तेव्हा जोरदार आवाज झाला. त्यामुळे पदपथावर चालणार्‍या पादचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत, अग्‍निशमन दल व पोलिसांना पाचारण केले. अवघ्या 15 मिनिटांत येथे अग्‍निशमन दलासह एनडीएचे जवान पोहोचले. तातडीने मदतकार्य सुरू करून, जखमींना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. हा पूल मध्य रेल्वे व मुंबई पालिकेचा आहे; मात्र त्याची देखभाल महापालिकेकडेच आहे. अलीकडेच या पुलाचे स्ट्रक्‍चरल ऑडिट झाले होते. यात या पुलाची किरकोळ दुरुस्ती करण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानुसार पुढील आठवड्यात पुलाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव स्थायी समितीत सादर करण्यात येणार होता; पण त्यापूर्वीच या पुलाचा स्लॅब कोसळल्यामुळे स्ट्रक्‍चरल ऑडिट करून पुलाच्या दुरुस्तीचा सल्ला देणार्‍या सल्लागारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दुर्घटनास्थळी भेट घेऊन, पाहणी केली. यावेळी त्यांनी हा पूल रेल्वे व पालिकेचा होता का, तो कोणी बांधला होता, दुर्घटनेचे नेमके कारण, या दुर्घटनेला दोषी कोण, याची सात दिवसांत चौकशी करण्यात येईल, असे तावडे यांनी स्पष्ट केले. या दुर्घटनेची रेल्वे व महापालिका संयुक्‍त चौकशी करतील, असेही त्यांनी जाहीर केले.\nरेल्वे टर्मिनसहून क्रॉफर्ड मार्केट किंवा पालिका मुख्यालयाकडे जाणार्‍या या पादचारी पुलाचा काही भाग गुरुवारी सायंकाळी 7.30 च्या सुमारास असा सरळ रस्त्यावर कोसळला.\nसुदैवाने रेड सिग्नल असल्यामुळे वाहने दोन्ही बाजूंनी थांबलेली होती. त्यामुळेच मोठी मनुष्यहानी टळली. हा सिग्नल पडण्यापूर्वीच पूल कोसळला.\nपूल कोसळला ती वेळ प्रचंड वर्दळीची आणि घरी जाण्याची असते. पुलाचा 60% भाग कोसळल्याने मागचे मागेच थांबले आणि या भागात असलेले पादचारी रस्त्यावर आपटले.\n1988 सालच्या या पुलाचे ऑडिट मुंबई महापालिकेने केले होते. त्यानंतर चुकीचा अहवाल देणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई केली जाईल, असे महापालिकेचे मुख्य अभियंता संजय दराडे यांनी सांगितले.\nया दुर्घटनेस महापालिकाच जबाबदार असल्याचे आता स्पष्ट होत आहे. हा पूल रेल्वेचा नाही. हा शुद्ध पादचारी पूल असून, देखभालीसह त्याची संपूर्ण जबाबदारी महापालिकेवरच होती.\nवांद्रेतील एमटीएनएलच्या इमारतीला आग; १०० कर्मचारी अडकल्याची भीती\n#Chandrayaan2 'मिशन चांद्रयान-२' यशस्वी; आता पुढे काय होणार जाणून घ्या सोप्या भाषेत\nबिग बॉसमध्ये आला सिक्स पॅकवाला डॅशिंग हिरो\nसावनीने साजरा केला विशेष मुलांसोबत वाढदिवस (Video)\n#Chandrayaan2 : चंद्राच्या दिशेने आता खऱ्या अर्थाने प्रवास : इस्रो अध्यक्ष के. सिवान", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Ganesh-idol-from-the-soil-in-gimvi-konkan/", "date_download": "2019-07-22T12:34:24Z", "digest": "sha1:NEOXCE25V2O5EEXFFZDI7QAIN7MA4AK2", "length": 7183, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " चिरेखाणीतील मातीपासून साकारताहेत गणेशमूर्ती | पुढारी\tTop", "raw_content": "\nश्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-२’ने घेतली झेप\nहोमपेज › Konkan › चिरेखाणीतील मातीपासून साकारताहेत गणेशमूर्ती\nचिरेखाणीतील मातीपासून साकारताहेत गणेशमूर्ती\nअलीकडे प्‍लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती गणेशोत्सवात घरोघरी आणल्या जातात. हलक्या व आकर्षक दिसणार्‍या या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत. शाडूच्या मातीच्या मूर्ती आता कालबाह्य होत आहेत. तसे मूर्तिकारदेखील शोधून सापडत नाहीत. शिवाय शाडूची माती परवडतदेखील नाही. त्याला पर्याय म्हणून गुहागर तालुक्यातील पालपेणे येथील मूर्तिकार संजय दाभोळकर यांनी चक्‍क चिरेखाणीतून मिळणार्‍या लाल मातीतून गणेशमूर्ती घडवल्या आहेत.\nमूळचे दाभोळचे रहिवासी असणारे संजय दाभोळकर पालपेणे येथे वास्तव्य करून राहिले. आपल्या इतर व्यवसायांबरोबरच त्यांनी गणेशमूर्ती कार्यशाळा सुरू केली. त्यांच्या सुबक हस्तकलेला जनतेमधूनही तितकाच उत्‍तम प्रतिसाद मिळू लागला. पूर्वी ते शाडूच्या मातीच्या मूर्ती बनवत होते. मात्र, कालांतराने त्यांनी पर्यावरणाच्या संरक्षणाच्या द‍ृष्टीने पाऊल उचलून तालुक्यातील चिरेखाणीमधील माती आणून त्यातून सुबक गणेशमूर्ती घडविण्याचे काम सुरू केले. या सुबक आणि आकर्षक गणेश मूर्ती तालुक्यात आणि तालुक्याबाहेरही अत्य���त प्रसिद्धीस आल्या. त्यामुळे चिरेखाणीतील मातीच्या मूर्तींना मागणीदेखील वाढली.\nयाबाबत ते म्हणाले की, आपण सातशेहून अधिक अशा मूर्ती तयार करतो. चिरेखाणीतून चिर्‍याची माती आणून त्यापासून मूर्ती घडवत आहे. या मातीच्या मूर्ती अल्पावधीत विसर्जित होतात आणि या मातीच्या मूर्तींवर आखणी रेखीव होते. शिवाय या मातीवर मूर्तिकाम करताना समाधान वाटते, असे सांगितले.\nचिरेखाणीमधील माती फुकटच जाते. त्याच मातीचा उपयोग गणेश मूर्ती घडविण्यासाठी केल्यामुळे मूर्तींच्या मागणीत वाढ होत आहे. तालुक्यातील इतर गणेश मूर्तिकारांनीही याचेच अनुकरण केल्यास पर्यावरण संरक्षणास हातभार लागू शकतो, असे दाभोळकरांचे म्हणणे आहे. त्यांच्या या कामात त्यांच्या मुलांचाही हातभार लागतो. शाळेतून आल्यानंतर या मुलांना मूर्तीवर रंगकाम करावयास आवडते. गेल्या तीन वर्षांपासून रंगकाम करणे व मूर्ती बनविणे यामध्ये त्यांनीही झोकून दिले आहे व याची आवडही निर्माण झाली आहे. या मूर्ती अनेकजण मुंबई, पुणे येथेही घेऊन जात असतात.\nकोल्हापूर : जैनापुरातील बेपत्ता सख्या बहिणींचे मृतदेह विहिरीत आढळले\n#Chandrayaan2 ...तर चांदोमामा भागवणार २५० वर्षांच्या उर्जेची भूक\nवांद्रेतील एमटीएनएलच्या इमारतीला आग; १०० कर्मचारी अडकल्याची भीती\nपुरात वाहून गेलेल्या दुसऱ्या वनरक्षकाचा मृतदेह सापडला\n#Chandrayaan2 'मिशन चांद्रयान-२' यशस्वी; आता पुढे काय होणार जाणून घ्या सोप्या भाषेत\nवांद्रेतील एमटीएनएलच्या इमारतीला आग; १०० कर्मचारी अडकल्याची भीती\nकामोठे अपघात : स्कोडा चालकाला अटक\nपोलादपूर-गोळेगणी येथील रस्ता गेला वाहून\nठाणे : धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/food/", "date_download": "2019-07-22T12:29:05Z", "digest": "sha1:YY6BFTL7VGUG2TJNVO2LBAVVP3ZLKAWZ", "length": 10899, "nlines": 98, "source_domain": "mpcnews.in", "title": "खाऊअड्डा Archives - MPCNEWS", "raw_content": "\nNigdi : आषाढाच्या चमचमीत सेलिब्रेशनसाठी प्राधिकरण येथील हॉटेल रागामध्ये आखाड स्पेशल मेजवानी\nएमपीसी न्यूज - पाऊस सुरु झाला की ख-या खवय्यांना वेध लागतात ते चमचमीत नॉनव्हेजवर ताव मारण्याचे. त्यासाठी वाट बघितली जाते ती आषाढ महिन्याची. पावसामुळे आलेल्या गारव्यात चमचमीत पदार्थांची भूक जरा जास्तच लागते. आणि पुढे येणा-या श्रावणात मांसाहार…\nChinchwad : काळभोरनगर येथील स्वादोत्सव रेस्टॉरं���मध्ये आमरस फेस्टिव्हल\nएमपीसी न्यूज- मे महिना म्हटला म्हणजे आंब्यांचा घमघमाट, मोग-याचा मत्त गंध, कोकिळेचे कूजन, गारेगार आईस्क्रिम, घरातली पाहुण्यांची गर्दी, त्यांच्याबरोबर केलेली भटकंती अशा काही गोष्टी आठवणे अपरिहार्य असते. फळांचा राजा असे ज्याला म्हटले जाते त्या…\nNigdi : वैविध्यपूर्ण पदार्थांनी नटलेला हॉटेल रागाचा टेन्डर कोकोनट फेस्टिव्हल\nएमपीसी न्यूज- सध्या उन्हाळा जोरात सुरु आहे. त्यात बच्चेकंपनीच्या शाळांना सुट्ट्या सुरु झाल्या आहेत. मात्र अजूनही रिझल्ट लागलेला नाही, त्यामुळे बाहेर फिरायला जाण्याचा तूर्तास बेत करता येत नाही. मात्र जोडून सुट्ट्या देखील आल्या आहेत. मग…\nPune: पुण्यातील किगा आईसक्रीम पार्लरमध्ये मिळते आईसक्रीम थाळी\nएमपीसी न्यूज़ - ऋतू कुठलाही असो, आईसक्रीमला नाही म्हणणारी व्यक्ती चुकूनही सापडणार नाही. नाही का गरमीच्या दिवसात शरीराला थंडावा देणारा एकमात्र पदार्थ म्हणजे आईसक्रिम..आतापर्यंत कोनमध्ये मिळणारी आईसक्रिम, वाटीत मिळणारी आईस्क्रीम, असे…\nNigdi : प्राधिकरणातील हॉटेल रागामधील ‘द ओरियन अॅपेटाइट’मध्ये पूर्वेकडील देशांमधील…\nएमपीसी न्यूज- असं म्हणतात की व्यक्ती तितक्या प्रकृती. त्याचप्रमाणे प्रत्येकाची खाण्याची आवड देखील वेगवेगळी असते. कोणाला खमंग आवडते तर कोणाला चमचमीत तर कोणाला गोडावर मनसोक्त ताव मारायचा असतो. तर कोणी फक्त पोट भरण्यापुरते खातो, त्याला काही…\nBhosari : इंद्रायणी थडीतील खाद्यजत्रेत मांसाहारी व शाकाहारी पदार्थांवर खवय्यांनी मारला मनसोक्त ताव\nएमपीसी न्यूज- खमंग मासवडी, लज्जतदार चिकन, मटन आणि चमचमीत माशांच्या डिशेसवर इंद्रायणी थडीतील खवय्यांनी मनसोक्त ताव मारला. त्याचबरोबर थंडीची पर्वा न करता कुल्फी, आइस्क्रीम, बर्फाच्या गोळ्याचा देखील आस्वाद घेतला.भोसरी विधानसभा मतदारसंघाचे…\nPimpri : व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशनसाठी भेट द्यायलाच हवे असे मासुळकर कॉलनीतील “लजीज…\nएमपीसी न्यूज- फेब्रुवारी महिना म्हटलं की आपल्याला पहिल्यांदा आठवतो तो व्हॅलेन्टाइन डे. आणि त्यावेळी पार्टीसाठी कुठल्यातरी हटके ठिकाणाची शोधाशोध सुरु होते. मग तुम्ही अशा वेगळ्या ठिकाणाच्या शोधात असाल तर यम्मी आणि टेस्टी पिझ्झा सर्व्ह करणा-या…\nTalegaon Dabhade : तळेगाव दाभाडे येथे शनिवारी खानदेश खाद्यमहोत्सव\nएमपीसी न्यूज- त���न यशस्वी खाद्य महोत्सवानंतर आता तळेगाव येथील योगीराज हॉलच्या वतीने खास खानदेशी खाद्यपदार्थांचा खाद्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. शनिवारी (दि. 12) संध्याकाळी 7 ते 10 या वेळेत हा खाद्य महोत्सव होणार असून या महोत्सवात…\nNigdi : प्राधिकरणातील हॉटेल रागा येथे लज्जतदार सी फूड फेस्टिव्हल\nएमपीसी न्यूज- अनेकविध आठवणींनी भरलेल्या 2018 ला निरोप द्यायला आता फारच थोडे दिवस उरले आहेत. सध्या प्रत्येकाला नवीन वर्षे कसे साजरे करता येईल याचे वेध लागले आहेत. त्यातच गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. हवेत हवाहवासा गारवा भरून राहिला आहे.…\nKhauadda : खास दिवाळीनिमित्त काळभोरनगर येथील मनभावन रेस्टॉरंटमध्ये दालबाटी, चूर्मा फेस्टिव्हल\n(स्मिता जोशी)एमपीसी न्यूज- सध्याचा जमाना फ्युजनचा आहे. संगीतात फ्युजन, फॅशनमध्ये फ्युजन, रंगसंगतीत फ्युजन. एकच एक प्रकारची कोणतीही गोष्ट आजकालच्या तरुणाईला मोनोटोनस वाटते. आजकाल सगळ्यांना प्रत्येक गोष्टीत वैविध्य हवे असते. कोणत्याही…\nAkurdi : परिस्थितीने भीक मागण्यास मजबूर झालेल्या नेपाळी तरुणाची मायदेशी वापसी\nPimpri : भविष्यातील प्राणवायूची गरज भागविण्यासाठी आज झाडे लावून जोपासण्याची गरज – श्रीलक्ष्मी ए\nPimpri : हक्काचे एकवीस टीएमसी पाणी मिळविणारच – डॉ. प्रा. तानाजी सावंत\nPune : अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील फुलारी यांना राज्य शासनाचा ‘वनश्री पुरस्कार’ जाहीर\nPimpri : अत्याधुनिक सुविधांनी सजणार नेहरुनगर येथील बौद्ध विहार\nBhosari : लायन्स क्लब ऑफ भोजापूर गोल्डच्या अध्यक्षपदी मुकुंद आवटे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/crime/music-director-dabu-malik-victim-gangrape/", "date_download": "2019-07-22T12:57:50Z", "digest": "sha1:KNQKWKZZU3GRWXEJS6HJWC7ZF2FKAIY4", "length": 27842, "nlines": 406, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Music Director Daboo Malik Become Victim Of Tak Tak Gang | संगीत दिग्दर्शक डबू मलिक टकटक टोळीचे शिकार | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २२ जुलै २०१९\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\nसकाळच्या दिल्ली-औरंगाबाद विमानाला प्रवाशांचा प्रतिसाद\n'टॉयलेट' विधानावरुन प्रज्ञा सिंह तोंडावर; भाजपा नेतृत्त्वानं पाठवली नोटीस\nपंढरपूर यात्रेतून महामंडळाला दिड कोटींचे उत्पन्न\nव्हिडिओ कॉल करत महिलेचा विनयभंग\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; जवळपास १०० जण अडकल्याची शक्यता\nफेसॲप खरंच आहे का धोकाद��यक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nफडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत \nशिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने \nएकेकाळी सेल्समनची नोकरी करत होता हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता, आता आहे टेलिव्हिजन स्टार\nबालकलाकार शिवलेख पंचतत्त्वात विलीन, रस्ते अपघातात झाले निधन\nBigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात हल्ला बोल कॅप्टनसी टास्क, कोण मारणार बाजी\nप्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल\nचांद्रयान-2 मोहीम आणि प्रभासचा हा आहे संबंध, त्याने ट्विटरद्वारे मानले आभार\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nआता स्मार्टफोनने कंट्रोल होणार मनुष्याचा मेंदू, 'या' लोकांवर होणार फ्लेक्सिबल चीपचा वापर\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\nलैंगिक जीवन : महिलांच्या मनात असते 'या' गोष्टींची भीती\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nमराठमोळ्या वीराची कमाल; भारताने विंडीजविरुद्धची मालिका ४-१ ने जिंकली\nवांद्रे- एमटीएनएल इमारतीला लागलेल्या आगीतून ६० जणांची सुटका\nआता भारतात स्टोर होणार TikTok युजर्सचा डेटा\n'येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गाणार'\nमुंबई - चांद्रयान - २ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर अभिनेता शाहरूख खानकडून ट्विटरवरून शास्त्रज्ञांचे मानले अभिनंदन\nवांद्रे येथील एमटीएनएल इमारतीच्या आगीत अडलेल्यांपैकी १५ जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी काढले सुखरूप बाहेर\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nधोनी क्रिकेटपासून दोन महिनेच का लांब राहणार, जाणून घ्या...\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\n SBI मध्ये 'या' पदांसाठी भरती; पगार ७६ हजारांपेक्षा जास्त\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद���रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nमुंबई - अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर\nमराठमोळ्या वीराची कमाल; भारताने विंडीजविरुद्धची मालिका ४-१ ने जिंकली\nवांद्रे- एमटीएनएल इमारतीला लागलेल्या आगीतून ६० जणांची सुटका\nआता भारतात स्टोर होणार TikTok युजर्सचा डेटा\n'येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गाणार'\nमुंबई - चांद्रयान - २ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर अभिनेता शाहरूख खानकडून ट्विटरवरून शास्त्रज्ञांचे मानले अभिनंदन\nवांद्रे येथील एमटीएनएल इमारतीच्या आगीत अडलेल्यांपैकी १५ जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी काढले सुखरूप बाहेर\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nधोनी क्रिकेटपासून दोन महिनेच का लांब राहणार, जाणून घ्या...\nChandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना\n SBI मध्ये 'या' पदांसाठी भरती; पगार ७६ हजारांपेक्षा जास्त\nपंतप्रधान मोदींच्या अभियानालाच प्रज्ञा सिंह ठाकूर आव्हान देतायत - ओवैसी\nChandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...\nवांद्रे पश्चिमेकडील एमटीएनएल इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'\nAll post in लाइव न्यूज़\nसंगीत दिग्दर्शक डबू मलिक टकटक टोळीचे शिकार\nसंगीत दिग्दर्शक डबू मलिक टकटक टोळीचे शिकार\nया प्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.\nसंगीत दिग्दर्शक डबू मलिक टकटक टोळीचे शिकार\nठळक मुद्दे दोन अनोळखी तरुणांनी कारच्या काचेवर टकटक करून कार थांबवली.ना बोलण्यात गुंतवून त्यांच्या कारमधील पुढील डाव्या बाजूच्या सीटवर ठेवलेला आयफोन १० चोरी करून तेथून पळ काढला.मलिक हे वर्सोवा परिसरात राहण्यास आहेत.\nमुंबई - संगीत दिग्दर्शक डबू सरदार मलिक (५६) हे मर्सिडीजमधून जुहू तारा रोड परिसरातून जात असताना, टकटक टोळीतील दोन ठगांनी त्यांना अडविले. बोलण्यात गुंतवून त्यांच्या मर्सिडीजमधून आयफोन चोरी केल्याची घटना जुहू तारा रोेड परिसरात शनिवारी घडली. या प्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.\nमलिक हे वर्सोवा परिसरात राहण्यास आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार, शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास ते मर्सिडीजमधून जुहू तारा रोड येथून सांताक्रुझ चौपाटीच्या दिशेने जात होते. त्यावेळी दोन अनोळखी तरुणांनी कारच्या काचेवर टकटक करून कार थांबवली. त्यानंतर त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या कारमधील पुढील डाव्या बाजूच्या सीटवर ठेवलेला आयफोन १० चोरी करून तेथून पळ काढला.\nआयफोन चोरण्यात आला आहे, ही बाब मलिक यांच्या लक्षात येणार तोच, त्याच पद्धतीने त्याच मार्गावरील त्यांच्या शेजारील कारमधील रवींद्र काशीराम वाक्कर यांचाही मोबाइल पळविण्यात आल्याचे त्यांना समजले. त्यामुळे घडलेल्या या अनपेक्षित प्रकारामुळे त्यांचा गोंधळ उडाला.\nत्यांनी या प्रकरणी तात्काळ जुहू पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून जुहू पोलिसांनी अनोळखी इसमाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मलिक यांनी केलेल्या वर्णनावरून पोलीस लुटारूंचा तपास करत आहेत. मलिक यांनी ‘ये जिंदगी का सफर’सारखा अल्बम व अनेक गाजलेल्या गाण्यांचे दिग्दर्शन केले आहेत. सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक अनू मलिक यांचे ते बंधू आहेत.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमुलुंड येथे सोसायटीची सरंक्षण भिंत कोसळून सुरक्षारक्षकाचा मृत्यू\nगुगलच्या गुगलीमुळे डॉक्टराला सतराशेचा हेडफोन पडला लाखाला\nग्राहकाची फसवणूक केल्याप्रकरणी नवी मुंबईत विकासकावर गुन्हा दाखल\n पोलिसाच्या घरातच झाली चोरी... रोख रक्कमेसह साडे तीन लाखांचा ऐवज लंपास\nज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकणारी टोळी जेरबंद\nव्यापाऱ्यांना लुटण्याच्या कटात सहभागी चालक अटकेत\nव्हिडिओ कॉल करत महिलेचा विनयभंग\nबारामती तालुक्यातील उद्योजकाच्या खुनाचा कट उघड; दोघा जणांना अटक\nटाटा समूहाला हायकोर्टाचा मोठा दिलासा\nकामोठे भीषण अपघाताप्रकरणी आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात\nजादूटोण्याच्या संशयावरून ४ वृद्धांची हत्या\nपरदेशी जोडीदाराच्या स्वप्नात गमविली आयुष्याची जमापुंजी\nवर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी आणि निर्णयप्रक्रिया पाहता, विराटऐवजी रोहित शर्माकडे कर्णधारपद द्यावं, असं वाटतं का\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. नाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी.\nहो; विराट टीम बांधण्यात अपयशी ठरतोय. (1658 votes)\nनाही; विराटला आणखी संधी द्यायला हवी. (811 votes)\nरोममधील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nWhatsapp वरचं खास चॅट लपवायचंय कसं ते जाणून घ्या\nइमारतीच्या ५७ व्या मजल्यावर स्वीमिंग पूल, फोटो पाहून व्हाल अवाक्\nकोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का\n#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा\nभारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या\nटाचांच्या भेगांपासून सुटका करायची आहे; 'हे' 5 उपाय करतील मदत\nFaceApp ला दोष देऊ नका; एका कुटुंबाला 18 वर्षांनी सापडला हरवलेला मुलगा\nधोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...\nपावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश\nसोनाक्षीने दिली एक्सबॉयफ्रेंडविषयी कबुली\nपुण्यातील 'हा' तरुण म्हणतोय मला व्हायचंय काँग्रेस अध्यक्ष\nएमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nदुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत\nगटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर\nअहमदनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती\nकारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन\nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\n'दबंग ३'मध्ये नसणार मुन्नी\nबारामती तालुक्यातील उद्योजकाच्या खुनाचा कट उघड; दोघा जणांना अटक\n‘आदरणीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’, गरिबांसाठी राज्यात लवकरच 60 रुग्णालये\nभारतीय संघाला कळली धोनीची किंमत; निवृत्ती घेण्यापासून थांबवलं\nगोर सेनेचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको \nअनुपम खेर यांनी या गोष्टीसाठी केले शाहरुख खानचे कौतुक\nVideo : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; जवळपास १०० जण अडकल्याची शक्यता\nमेट्रो बससेवा सुरू होणार, देशातील पहिला प्रकल्प नाशिकमध्ये उभारणार\n'शिवसेना हात साफ करतेय', अधिकाऱ्याच्या कार्यालयात AC बंद करून 'मनसे'ची चर्चा\n'येत्या स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकणार, विद्यार्थी वंदे मातरम् गाणार'\nBreaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी\nChandrayaan-2: 'जय किसान, जय विज्ञान'... चांद्रयान-२ मोहिमेत शेतकरी पुत्राची मोलाची कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathikalakar.com/takatak-marathi-movie-trailer/", "date_download": "2019-07-22T12:38:13Z", "digest": "sha1:PD5C5KHVPB3AZKIWRWTVFAPRYCQIGSQY", "length": 12420, "nlines": 84, "source_domain": "marathikalakar.com", "title": "बोल्ड मराठी कॉमेडीने भरलेला \"टकाटक\"ट्रेलर.प्रथमेश परबचा अनोखा अंदाज.", "raw_content": "\nबोल्ड मराठी कॉमेडीने भरलेला “टकाटक”ट्रेलर.प्रथमेश परबचा अनोखा अंदाज.\n“वन्स मोअर”सिनेमाचा Exclusive पोस्टर.‘लॉजिकल जगातील मॅजिकल गोष्ट’.\nथरारक ‘जजमेंट’ सिनेमाचा टिझर पोस्टर.तेजश्री प्रधान,मंगेश देसाई झळकणार एकत्र.\n“या”मराठी सिनेमाला दिल्या वरुणने शुभेच्छा.पडला मराठी सिनेमाच्या प्रेमात.\nआता अभिनयाची जुगलबंदी रंगवणार संजय जाधव,पहा ‘सूर सपाटा’सिनेमातील खलनायकी अंदाज.\nबोल्ड मराठी कॉमेडीने भरलेला “टकाटक”ट्रेलर.प्रथमेश परबचा अनोखा अंदाज.\nटाईमपास या मराठीतील अजरामर सिनेमातून अभिनेता प्रथमेश परबला प्रचंड फॅन फॉलोविंग मिळाली होती. आता ‘येड्यांची जत्रा’, ‘४ इडियट्स’, ‘जस्ट गंमत’, ‘शिनमा’ आणि ‘१२३४’ असे एका पेक्षा एक करमणूकप्रधान चित्रपट बनवणाऱ्या मिलिंद कवडेंच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या आगामी चित्रपटात ‘टाइमपास’ फेम प्रथमेश परब मुख्य भूमिकेत झळकणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘टकाटक’ या आगामी मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. अल्पावधीतच हे पोस्टर चर्चेचा विषय ठरल्यानंतर आता या चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि या ट्रेलरची सगळीकडे खूप चर्चा होताना दिसते आहे.\nया चित्रपटात प्रथमेशची जोडी रितिका श्रोत्री या नवोदित अभिनेत्रीसोबत जमली आहे. त्यामुळं प्रेक्षकांना एका नव्या कोऱ्या जोडीची ‘टकाटक’ केमिस्ट्रीही या चित्रपटात अनुभवायला मिळेल. प्रथमेशने आजवरच्या आपल्या कारकिर्दीत आपला एक वेगळा चाहतावर्ग तयार केला आहे. त्यांच्यासाठी हा चित्रपट एक वेगळा अनुभव देणारा ठरणार आहे. या चित्रपटात प्रथमेश-रितिकासोबत अभिजीत आमकर, प्रणाली भालेराव, भारत गणेशपुरे, प्रदीप पटवर्धन, आनंदा कारेकर आदी कलाकारही विविध कॅरेक्टर्समध्ये दिसणार आहेत. ओम प्रकाश भट्ट, सुजय शंकरवार, रवी बाहरी, इंदरजीत सिंग, अजय ठाकूर, धनंजय सिंग मासूम, रबिंद्र चौबे या निर्मात्यांनी ‘टकाटक’ची निर्मिती केली आहे.\nएकदम टका��क पोस्टर….😍😍😍 दुनिया गोल आहे पण यांचा 'Subject' जरा जास्तच खोल आहे घेऊन येत आहोत १६ मे ला या वर्षातलं एकदम 'टकाटक' ट्रेलर घेऊन येत आहोत १६ मे ला या वर्षातलं एकदम 'टकाटक' ट्रेलर\nआजवर मराठीत कधीही समोर न आलेली सेक्स कॉमेडी या चित्रपटात प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. १०० टक्के शुद्ध विनोदांना प्रसंगांची अचूक जोड देत करण्यात आलेली विनोदनिर्मिती हा या चित्रपटाचा प्लस पाइंट आहे. सेक्स कामेडीच्या नावाखाली वाह्यातपणा किंवा थिल्लरपणा न करता कथानकासाठी जे आवश्यक आहे तितकेच दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रेमकथा आणि चित्रपटातील व्यक्तिरेखांभोवती गुंफण्यात आलेल्या प्रसंगांच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण संदेशही या चित्रपटात देण्यात आला आहे.‘टकाटक’चा विषय तसा मराठी चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षकांसाठी काहीसा बोल्ड वाटावा असाच आहे.\n“वन्स मोअर”सिनेमाचा Exclusive पोस्टर.‘लॉजिकल जगातील मॅजिकल गोष्ट’.\nथरारक ‘जजमेंट’ सिनेमाचा टिझर पोस्टर.तेजश्री प्रधान,मंगेश देसाई झळकणार एकत्र.\n“या”मराठी सिनेमाला दिल्या वरुणने शुभेच्छा.पडला मराठी सिनेमाच्या प्रेमात.\nआता अभिनयाची जुगलबंदी रंगवणार संजय जाधव,पहा ‘सूर सपाटा’सिनेमातील खलनायकी अंदाज.\nसिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडेची लाँग डिस्टन्स रिलेशनशीप.पहा “मिस यू मिस्टर”सिनेमाचा ट्रेलर.\n‘अग्निहोत्र’ या मालिकेतील सुपरहिट जोडी म्हणजे सई आणि नीलची. ही जोडी तब्बल १० वर्षानंतर एकत्र काम...\nदमदार संवादाने भरलेल्या”कागर”सिनेमाचा ट्रेलर तुम्ही चुकवलात तर नाही\n‘सैराट’ या मराठी सिनेमातील दमदार अभिनयाने देशा-परदेशात पोहचलेली रिंकू राजगुरू तीन वर्षांनी पुन्हा मराठी रसिकांच्या भेटीला...\n“ती and ती”चा ट्रेलर आलाय भेटीला.पहा पुष्कर,प्रार्थना आणि सोनालीचा ट्रँगल.\nमराठी चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी विविध विषयांच्या हटके मांडणीची मेजवानीच. गेल्या काही वर्षात मराठी चित्रपटांचे विषय आणि...\nबघायलाच हवा असा हॉरर,थ्रिलर आणि प्रथम मराठी सायफाय सिनेमाचा ट्रेलर.\nलव्हस्टोरी अथवा एक्शन मुव्हीच्या पलीकडे विचार करून विज्ञानाच्या परिघातील आगळा-वेगळा विषय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं धाडस बॉलिवूड किंवा...\nठाकरे सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर लॉन्च.पाहण्यासाठी क्लिक करा.\nशिवसेनाप्रमुख स्वर्ग���य बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित मच अवेटेड असलेल्या “ठाकरे” सिनेमाचा ट्रेलर आज लॉन्च करण्यात...\nदमदार संवादाने भरलेल्या”कागर”सिनेमाचा ट्रेलर तुम्ही चुकवलात तर नाही\nसिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडेची लाँग डिस्टन्स रिलेशनशीप.पहा “मिस यू मिस्टर”सिनेमाचा ट्रेलर.\n तर “हे”चार सदस्य झाले नॉमिनेट.वाचा अधिक.\n“खिचिक”सिनेमाचा लक्षवेधी पोस्टर लॉन्च.वाचा पूर्ण बातमी.\nओळखा बघू ह्या प्रसिद्ध अभिनेत्यालावाचा त्याचा ह्या लूकमागचं कारण.\n“तुला पाहते रे”नंतर ईशाला बघा “ह्या”नव्या स्वरूपात\nअच्छा तर “यामुळे”अभिजीतने स्वतःला डांबल होतं अडगळीच्या खोलीतबिगबॉस मराठी सिझन २.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.snpnews.in/2017/05/03/cbi-arrests-commissioner-of-income-tax/", "date_download": "2019-07-22T13:07:04Z", "digest": "sha1:XM7WBD3NJ44CNH565LNANJCRDTKAUGDC", "length": 5294, "nlines": 88, "source_domain": "www.snpnews.in", "title": "मुंबईत आयकर विभागातील आयुक्तांना लाच घेतल्या प्रकरणी अटक - SNP News | News Articles | Blogs | Technology | Social | Political | Education |Cultural", "raw_content": "\nमुंबईत आयकर विभागातील आयुक्तांना लाच घेतल्या प्रकरणी अटक\n03/05/2017 SNP ReporterLeave a Comment on मुंबईत आयकर विभागातील आयुक्तांना लाच घेतल्या प्रकरणी अटक\nमुंबई आयकर विभागातील एका मोठ्या अधिकाऱ्याला लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सीबीआयने आयकर खात्यातील अपील विभागाचे आयुक्त बी व्ही राजेंद्र यांना अटक केली आहे.सीबीआयने मंगळवारी रात्री बी.व्ही राजेंद्र प्रसाद यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापा टाकाला.काही कॉर्पोरेट कंपन्यांवर मेहेरनजर केल्याचा आरोप आहे. याबद्दल सीबीआयला माहिती मिळाल्यानंतर या अधिकाऱ्यांच्या घरावर छापे टाकण्यात आले. सीबीआयकडून काल रात्री गुप्तपणे ही कारवाई पार पाडण्यात आली. आतापर्यंतच्या छापेमारीत त्यांच्याकडून दीड कोटींची रक्कम ताब्यात घेतली आहे.\nकेदारनाथ मंदिराचं प्रवेशद्वार भाविकांसाठी खुलं\nमुंबई मेट्रो सुरक्षेसाठी तैनात असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा दलाचे कर्मचारी आज संपावर\nबिल्डर प्रदीप जैन हत्याकांडप्रकरणी दोषी रियाज सिद्दीकीला जन्मठेपेची शिक्षा\nऑनलाइन मूल्यांकन कामे एकाच कंपनीकडून करवून घेतली जाणार -मुंबई विद्यापीठ\nकरोळे येथील सुरेश गेजगे यांच्या मृत्यूला जबाबदार कोण \nनिलेश राणे यांचा जाहीरनामा प्रसिद्ध\nरत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये निलेश राणे यांच्याच नावाची चर्चा\nमाझ्या तरुण मित्रांनो, आपण देऊया तरुण उमेदवारालाच संधी\nउत्तर मध्य मुंबईतून सामाजिक कार्यकर्त्या जॉय भोसले यांचा उमेदवारी अर्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathikalakar.com/sharmishtha-raut-new-wild-card-entry-bigg-boss-marathi/", "date_download": "2019-07-22T12:06:04Z", "digest": "sha1:JCY2FRPQQYDQXYHFV7V72FWLK6TSUJK5", "length": 11299, "nlines": 81, "source_domain": "marathikalakar.com", "title": "अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतची बिगबॉसच्या घरात वाईल्डकार्ड एंट्री", "raw_content": "\nअभिनेत्री शर्मिष्ठा राऊतची बिगबॉसच्या घरात वाईल्डकार्ड एंट्री\nबिगबॉसच्या घरात पहिल्या पर्वाचे सदस्य बनले पाहुणेवाचा काय दिले सल्ले\nबिचुकलेना केलं जातंय टार्गेटतर “हा”असेल सिझन २चा पहिला कॅप्टन.बिगबॉस मराठी\nविद्याधर जोशी शिकतायंत सुरेखा पुणेकरांकडून लावणी तर अभिजित बिचुकलेंच्या पत्नीने केला “हा”आरोप.बिगबॉस मराठी-२\nकिर्तनकाराच्या वेशातील महेश मांजरेकर वाढवतायंत बिगबॉस मराठीची उत्सुकता\nअभिनेत्री शर्मिष्ठा राऊतची बिगबॉसच्या घरात वाईल्डकार्ड एंट्री\nबिगबॉस मराठीमध्ये सध्या बऱ्याच घटना वातावरण ढवळून काढतायत. बिगबॉसने दिलेलं मर्डर मिस्टरी टास्क, त्रुतुजाचं घर सोडून जाणे, सई, मेघा आणि पुष्करच्या मैत्रीत आलेला दुरावा आणि नवीन वाईल्ड कार्ड एंट्री अशा अनेक गोष्टी चाहत्यांना बघायला मिळतायत. घरामध्ये टिकून राहण्यासाठीची चुरस दिवसेंदिवस वाढतच चालली असतांना जवळच्या मित्र मैत्रिणींत आपल्याला फूट पडतांना दिसत आहे. मागील एपिसोडमध्ये भरलेल्या ग्रामपंचायतीत स्मिता गोंदकर आणि सई लोकूर ह्या दोघींच्या स्पर्धेत पंचांनी स्मिताला वाचवल्यामुळे सई प्रचंड संतापली. तिच्या जवळच्या मंडळींवर तिने आगपाखडही केली. आणि चक्क तिने मेघा आणि पुष्करशी बोलणं सोडून दिलं आहे. आता ह्यामुळे आणि त्रुतुजाच्या घर सोडून जाण्यामुळे आऊ, मेघा, पुष्कर ह्यांचा ग्रुप दुबळा पडतांना दिसत आहे. दुसरीकडे विरुद्ध ग्रुपला हर्षदा खानविलकर ह्यांच्या येण्याने चांगलाच फायदा झालेला सध्या दिसतोय.\nआता वेळ आलीये ती एका नव्या वाईल्डकार्ड एंट्रीची आणि घरातील नव्या सदस्याच्या रुपात आपल्याला अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत पाहायला मिळणार आहे. २३ मे रोजी होणाऱ्या भागात आपल्याला हि एंट्री पाहायला मिळेल. शर्मिष्ठा पहिल्या एपिसोडपासून बिगबॉस मराठी फॉलो क���त असल्याचं कळतंय. तिच्या येण्यानंतर ती सई, मेघा, पुष्कर आणि आऊ ह्यांचा ग्रुपला सपोर्ट करेल असं शर्मिष्ठा राऊतची बहिण सुप्रिया हिने टाइम्सऑफइंडियाशी बोलतांना सांगितलं. “एक प्रेक्षक म्हणून बिगबॉस पाहतांना आऊ, पुष्कर, सई आणि मेघा हि मंडळी पॉसिटीव्हपणे हा खेळ खेळत असल्याचं दिसतंय, आणि आपली बहीण शर्मिष्ठासुद्धा एनर्जेटिक आणि पॉसिटीव्ह असल्याने ती त्यांच्याच ग्रुपच्या बाजूने असेल. घरात ती कुठल्या स्ट्रॅटेजीने उतरणार नसून बाहेरील जग तिला तिच्या स्ट्रेटफॉरवर्ड इमेजमुळे ओळखतं आणि घरात गेल्यानंतरही ती त्याचप्रमाणे वागेल.” असंही सुप्रिया ह्यावेळी म्हणाली.\nबिगबॉसच्या घरात पहिल्या पर्वाचे सदस्य बनले पाहुणेवाचा काय दिले सल्ले\nबिचुकलेना केलं जातंय टार्गेटतर “हा”असेल सिझन २चा पहिला कॅप्टन.बिगबॉस मराठी\nविद्याधर जोशी शिकतायंत सुरेखा पुणेकरांकडून लावणी तर अभिजित बिचुकलेंच्या पत्नीने केला “हा”आरोप.बिगबॉस मराठी-२\nकिर्तनकाराच्या वेशातील महेश मांजरेकर वाढवतायंत बिगबॉस मराठीची उत्सुकता\n तर “हे”चार सदस्य झाले नॉमिनेट.वाचा अधिक.\nबिगबॉसच्या घरामध्ये नुकताच कॅप्टनसी टास्क रंगला आणि त्यामध्ये रुपालीने बाजी मारली आणि घराची नवी कॅप्टन बनली....\nअच्छा तर “यामुळे”अभिजीतने स्वतःला डांबल होतं अडगळीच्या खोलीतबिगबॉस मराठी सिझन २.\nबिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांना बिग बॉसकडून मागील आठवड्यामध्ये कठोर शिक्षा मिळाली. घरातील सदस्य बिग बॉसच्या...\nह्या बिगबॉस कन्टेस्टंटची मुलगी म्हणते”१सप्टेंबरला मम्माच्या हातात ट्रॉफी पाहायचीय.”\nबिग बॉसच्या घरात सध्या गायिका वैशाली माडेची यशस्वी घोडदौड सुरू आहे. बिग बॉसच्या घरातली ती एक...\nसुरेखाताई पडल्या घराबाहेर.बिगबॉस मराठी-२.वाचा पूर्ण बातमी.\nआपल्या नृत्याने संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकनाऱ्या सुरेखाताई यांनी बिगबॉसच्या घरात राहायला आल्यावर सर्वांना परिवाराच्या सदस्याप्रमाणे वागवलं....\nबिगबॉसच्या घरात पहिल्या पर्वाचे सदस्य बनले पाहुणेवाचा काय दिले सल्ले\nबिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पहिल्या पर्वातील सदस्य गेस्ट म्हणून आले. पुष्कर, शर्मिष्ठा, स्मिता, सई यांनी...\nबिगबॉस मराठीमध्ये आता मर्डर मिस्टरी\nमर्डर मिस्ट्री शेवटी मिस्ट्रीच राहणार बिगबॉसने दिले SR चे संकेत\n तर “हे”चार स���स्य झाले नॉमिनेट.वाचा अधिक.\nओळखा बघू ह्या प्रसिद्ध अभिनेत्यालावाचा त्याचा ह्या लूकमागचं कारण.\n“खिचिक”सिनेमाचा लक्षवेधी पोस्टर लॉन्च.वाचा पूर्ण बातमी.\n“तुला पाहते रे”नंतर ईशाला बघा “ह्या”नव्या स्वरूपात\nअच्छा तर “यामुळे”अभिजीतने स्वतःला डांबल होतं अडगळीच्या खोलीतबिगबॉस मराठी सिझन २.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/yojana/2012-12-13-10-35-05/26", "date_download": "2019-07-22T12:22:06Z", "digest": "sha1:YVFIQBBWXCJQWT3K2QR3YRYT4TYVGZXX", "length": 5345, "nlines": 79, "source_domain": "bharat4india.com", "title": "सुपारीपासून इको फ्रेंडली पत्रावळी | योजना", "raw_content": "\nऔरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.\n११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.\nचेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.\nमुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.\nअजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.\nपुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.\nपुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.\nकोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.\nनागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.\nथकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.\nसुपारीपासून इको फ्रेंडली पत्रावळी\nमोशी - थर्माकोल, प्लास्टिक अशा निसर्गविघातक वस्तूंपेक्षा निसर्गदत्त सुपारी, केळीची पानं आणि खोडांपासून मिळणाऱ्या टाकाऊ भागांपासून अनेक सुंदर वस्तू बनवता येतात. पुण्याच्या संग्राम पाटील यांनी तमिळनाडू कृषी विद्यापीठाच्या मदतीनं अशाच टाकाऊपासून टिकाऊ आणि इकोफ्रेंडली वस्तू बनवल्या आहेत. पाहूयात या वस्तूंची खासियत...\nराजीव गांधी निवारा क्रमांक दोन योजना\nस्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना\nसंजय गांधी निराधार अनुदान योजना\nमागासवर्गीय विद्यार्थ्यांना दहावीनंतर शिष्यवृत्ती योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/food", "date_download": "2019-07-22T13:25:01Z", "digest": "sha1:AIFKHIMGEYK5KEVG6TBTLF5VQHQ3QZ43", "length": 6336, "nlines": 105, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Arts News, Culture News, Goa News, Maharashtra News, Arts & Culture News, Latest Bollywood News, Bollywood Latest Movies | Saptahik Sakal", "raw_content": "\nआलू-पनीर टिक्का साहित्य : शंभर ग्रॅम पनीर, १०० ग्रॅम बटाटे (७० टक्के उकडून घेतलेले बेबी बटाटे), १ कप दही, १ टेबलस्पून बेसन पीठ, १ टेबलस्पून गरम मसाला, तिखट, आले, लसणाची...\nमसाला वडा साहित्य : अर्धा कप हरभरा डाळ, अर्धा कप मूग डाळ, पाव कप उडीद डाळ, अर्धा कप तांदूळ, अर्धा चमचा मिरी, अर्धा चमचा जिरे, २ इंच आले, ७-८ हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी...\nभजी, वड्यांचे विविध प्रकार\nमका भजी साहित्य : एक वाटी सुक्‍या मक्‍याचे पांढरे दाणे, ५-६ हिरव्या मिरच्या, एक चमचा मीठ, हिंग, हळद, जिरे, मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा ते पाऊण वाटी डाळीचे पीठ...\nपावसाळी हवा आणि त्यातला गारवा यांचं एक आकर्षण मनाला नेहमीच वाटत असतं. पण त्याचवेळी पावसाळ्यामुळं होणारा त्रास मात्र नको असतो. मध्यंतरी पावसानं जो कहर मांडला होता, ती वेगळीच...\nफरसबी किंवा फ्रेंचबीन्सची भाजी\nफ्रेंचबीन्सच्या कोवळ्या शेंगा या त्यांच्या सौम्य चवीमुळे अनेक पदार्थांमध्ये वापरता येतात. शिरा व देठे काढून, एकेका शेंगेचे दोन लांब तुकडे करून, बटरमध्ये परतून व त्यावर...\nहलवा साहित्य : एक किलो लाल रंगाची गाजरे, खवा, तूप, पिस्ते, वेलदोडे बदाम, काजू व पाव किलो साखर. कृती : गाजरे किसून घ्यावीत. पातेल्यात तूप घालून त्यावर गाजराचा कीस घालून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://foxhubx.com/foxkhoj?q=%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2019-07-22T11:54:16Z", "digest": "sha1:WK5FNZKVRJH62J4SIAZPTQ2KU3SCWZVL", "length": 3159, "nlines": 80, "source_domain": "foxhubx.com", "title": "Foxhubx.com: बाईका नि: शुल्क फिल्म्स - बाईका लोकप्रिय पोर्न वेबसाइट पर।", "raw_content": "\nअब लगभग प्रकाशित 16 हॉट वीडियो क्लिप के इस आला\nबुधवार पेट का बाईका नंबर\nबुधवार पेट का बाईका नंबर\nमराठी झवाडय बाईका वीडीव\nमराठी झवाडय बाईका वीडीव\nकुतेका अर बाईका Sex Hot Video\nकुतेका अर बाईका sex hot video\nदेशी मराठी बाईका बियफ विडीआे\nदेशी मराठी बाईका बियफ विडीआे\nSex करताना बाईका पुरुष Sex\nsex करताना बाईका पुरुष sex\nकुतेका ओर बाईका सेसी Hd\nकुतेका ओर बाईका सेसी hd\nब्राम्हण बाईका ची झवाझवी व्हिडिओ\nब्राम्हण बाईका ची झवाझवी व्हिडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/music-dance/maghi-ganeshotsav-in-chemburs-sathe-nagar-7289", "date_download": "2019-07-22T13:01:16Z", "digest": "sha1:CM5NBLIAJ3APAM66XBNCCQMOAAFMI2IQ", "length": 3902, "nlines": 77, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "माघी गणेशोत्सवानिमित्त नृत्य स्पर्धा", "raw_content": "\nमाघी गणेशोत्सवानिमित्त नृत्य स्पर्धा\nमाघी गणेशोत्सवानिमित्त नृत्य स्पर्धा\nBy मुंबई लाइव्ह टीम\nसाठेनगर - चेंबूरच्या साठेनगर परिसरात माघी गणेशोत्सवानिमित्त नृत्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. साठेनगर उत्सव मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात लहान मुलांनी मराठी आणि हिंदी गाण्यांवर ठेका धरला. या वेळी मुलांना बक्षिसंही देण्यात आली. मुलांमध्ये अभ्यासासोबत कलेची देखील आवड निर्माण व्हावी या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला असल्याचं साठेनगर उत्सव मंडळाचे अध्यक्ष विकी जाधव यांनी सांगितलं.\nशिवराज्याभिषेक दिनी त्यागराज जागवणार 'महाराष्ट्राचा गौरव'\nअवधूत, स्वप्निल, जुईलीची सांगीतिक अमेरिका वारी\nसई, तेजस्विनी, सिध्दार्थ, उमेशच्या गायन-नृत्याचा जलवा \nकलाकारांच्या आवाजात अवतरली ‘चंद्रमुखी...’\nसावनीचं नवं मॅशअप..टिकटिक ते पियु बोले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195528013.81/wet/CC-MAIN-20190722113215-20190722135215-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}