diff --git "a/data_multi/mr/2019-04_mr_all_0285.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2019-04_mr_all_0285.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2019-04_mr_all_0285.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,412 @@ +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-post-office-news/", "date_download": "2019-01-22T01:41:39Z", "digest": "sha1:YM4V4L6KM6S4UV5DAJMOOLW44BSYZO3Y", "length": 7947, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विभागीय डाक अदालत 18 सप्टेंबरला | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nविभागीय डाक अदालत 18 सप्टेंबरला\nनगर – पोस्ट मास्तर जनरल, यांनी दि. 18 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता विभागीय डाक अदालत पुणे यांच्या कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली आहे. डाक सेवेबाबत आपली तक्रार सहा आठवडयापेक्षा जास्त काळ अनुत्तरीय असल्यास तक्रारीचे निवारण लवकर होण्यासाठी डाक अदालत मध्ये दाद मागता येवू शकते .\nत्यासाठी अनुत्तरीत तक्रारीबाबतचा अर्ज त्यासोबत मूळ तक्रारीची प्रत ज्या अधिका-याकडे दाखल केली त्यांचा हुद्दा व दाखल केल्याची तारीख, एका अर्जासोबत एकाच तक्रार असावी, आपली तक्रार दिनांक 7 सप्टेंबर 2018 पर्यत सहाय्यक निर्देशक डाक सेवा पोस्ट मास्तर जनरल पुणे यांचेकडे सादर करावी.\nया तारखेनंतर प्राप्त झालेल्या तक्रारींचा डाक अदालतमध्ये समावेश केला जाणार नाही. याची नोंद घ्यावी असे वरिष्ठ अधीक्षक डाकघर , यांनी कळविले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nवनक्षेत्रातील पाणवठ्यांत सोडले 24 हजार लिटर पाणी\nकोपरगावच्या बसस्थानकाचे पालटणार रुपडे\nबालआनंद मेळाव्यात दोन हजार विद्यार्थ्यांचा सहभाग\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\nकोकणगावच्या सरपंचासह पाच सदस्य अपात्र\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nपौष पौर्णिमेनिमित्त गंगानदीत लाखोंचे स्नान \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-special-article-sonachafa-farming-brought-essence-tribal-s-life", "date_download": "2019-01-22T03:11:41Z", "digest": "sha1:OD5A4GM22KM5F6B5L4SCMBVN7CPCPY47", "length": 26090, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi agrowon special article on sonachafa farming brought essence in tribal s life | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमातीच्या गंधाचे देणे सुगंध रुपानेच फेडले\nमातीच्या गंधाचे देणे सुगंध रुपानेच फेडले\nबुधवार, 9 मे 2018\nशहापूर तालुक्याचे जंगल आणि डावीकडे भिवंडीचे जंगल यामधून रस्ता कापत अर्ध्या तासाने आम्ही विष्णू म्हात्रे यांच्या शेतावर पोचलो आणि प्रवासाचा सारा शीण सोनचाफ्याच्या सुगंधात पूर्णपणे हरवून गेला.\nवसईमधील प्रगतिशील शेतकरी आणि स्व. वसंतराव नाईक कृषी पुरस्कार विजेते सुभाष भट्टे यांचा १८ एप्रिल २०१८ ला रात्री मला फोन आला. सर उद्या सकाळी ६ वाजता मी तुमच्याकडे येतो, आपणास विष्णू म्हात्रे यांची सोनचाफा शेती पाहण्यास जायचे आहे. १९ तारखेस ठरलेल्या वेळेवर पहाटे साडेतीन वाजता वसईमधील एका गावावरून निघून मुंबईस ते दिलेल्या वेळेत पोचलेसुद्धा. दोन तासांच्या प्रवासानंतर आम्ही मुंबई नाशिक महामार्गास लागून असलेल्या वाशिंद-वाडा या अदिवासी भागामधील रस्त्याला वळलो. उजवीकडे शहापूर तालुक्याचे जंगल आणि डावीकडे भिवंडीचे जंगल या मधून रस्ता कापत अर्ध्या तासाने आम्ही विष्णू म्हात्रे यांच्या शेतावर पोचलो आणि प्रवासाचा सारा शीण सोनचाफ्याच्या सुगंधात पूर्णपणे हरवून गेला.\nविष्णू गणपत म्हात्रे हे सत्तरीमधील एक प्रगतिशील शेतकरी आहेत. ठाणे जिल्ह्यामधील दुर्गम अदिवासी भागात शेकडो अदिवासींना बरोबर घेऊन ते गेली चार वर्ष सोनचाफ्याची सुगंधी फुलशेती करतात. १९८९ मध्ये त्यांनी या दुर्गम भागात १४ एकर पाषाणाची जमीन खरेदी केली, तेव्हा समाजामधील लोकांनी त्यांना वेड्यातच काढले होते. पाषाणावर काय शेती करणार म्हात्रे यांनी २५ वर्ष त्या जमिनीस जंगलाच्या सहवासात ऊन, पाऊस, थंडीमध्ये सांभाळले, तिला जंगलाशी एकरूप केले. २०१४ मध्ये त्यांना पहिल्या मृगामध्येच त्या ठिकाणी मातीचा गंध अनुभवण्यास मिळाला. माझ्या जमिनीने मला सुगंधाचे देणे दिले आता तिचे ऋण मी सुगंध रुपानेच तिला परत करणार या एका ध्यासाने या शेतकऱ्याने तेथे १८६० सोनचाफ्याची झाडे लावली. शेततळे आणि दोन बोअरवेल घेऊन पाण्याचा शाश्वत स्राेत तयार केला. आणि काय आश्चर्य, दुसऱ्या वर्षीच त्यांना फुलांचे उत्पादन सुरू झाले.\nप्रतिदिन १०० फुलांची एक पिशवी याप्रमाणे १५० पिशव्या भरल्या जातात आणि सकाळी दोन माणसांच्या मदतीने दादरच्या फूलबाजारात योग्य वेळेत उत्कृष्ट दर्जासह पोचतातसुद्धा. पिशवीत दोन फुले जास्त पण कमी नाही यामुळे त्यांच्या या हरितगृहाविना सुरू असलेल्या फूलशेतीस आर्थिक झळाळी आली. आज त्यांना या व्यवसायामधून महिना एक लाखाचे उत्पन्न मिळते. मिळणाऱ्या नफ्यापेक्षाही त्यांनी या सोनचाफ्याच्या शेतीमधून चाळीस अदिवासी कुटुंबांना वर्षभर शाश्वत रोजगार दिला आहे. या एका गोष्टीचे जास्त नवल वाटले ते म्हणजे त्यांनी त्यांच्या या शेतीमधून हाकेच्या अंतरवर असलेल्या पिवळी गावच्या आश्रमशाळेमधील २० अदिवासी मुलांना सकाळी ७ ते ८ या वेळेत फुलांची मोजणी करून पिशव्या तयार करण्याचे काम दिले. ९ वी १० वीचीही मुले शिस्तीने सकाळी लवकर उठून या शेतावर येतात. सोनचाफ्याच्या सुगंधी सहवासात तासभर रमून परत शाळेत जातात. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ‘कमवा आणि शिका’ हा अतिशय सुरेख उपक्रम त्यांच्या शालेय संकुलात राबवला होता. आज मी तो अदिवासी भागात प्रत्यक्ष अनुभवला.\nसोनचाफा हा माझ्या संशोधनाचा विषय. या फुलांच्या सहवासात मनाची एकाग्रता वाढते, अभ्यासात मन लागते, सदैव सकारात्मक विचार येतात हे मी प्रयोगाअंती अनुभवले होते आणि म्हणून अदिवासी आश्रम शाळामध्ये त्यांचे वृक्षारोपणसुद्धा केले. सहाजिकच म्हात्रेंना मी या विद्यार्थ्यांच्या अभ्यासामधील प्रगतीबद्दल विचारणा केली आणि अपेक्षित उत्तर मिळाले. या सर्व विद्यार्थ्यांची वागणूक शिस्तप्रिय, आज्ञाधारक होती. सोनचाफ्याच्या सहवासातून मिळणारे अर्थार्जन त्यांच्या शालेय साहित्याकडे व अडचणीच्या वेळी त्यांच्या कुटुंबाकडे जाईल याची विष्णू म्हात्रे स्वत: काळजी घेतात. फक्त सोनचाफा लावून शेती शाश्वत कशी होणार, त्यासाठी अजून काही नाविन्यपूर्ण प्रयोग करावयास हवे या ध्येयापोटी त्यांनी सोनचाफ्यास जोडून ५०० आंब्याची आणि ६७५ शिंदीची झाडे लावली आहेत. शिंदीच्या वृक्षापासून निरा काढून त्यापासून गूळ तयार करण्याचे त्यांनी ठरविले आहे. शिंदीपासून फक्त ताडीच तयार होत नाही तर औषधी गूळ सुद्��ा तयार होतो याबद्दलची माहिती त्यांना अदिवासी बांधवांमध्ये जागृत करावयाची आहे. या प्रगतिशील शेतकऱ्याने त्यांच्या शेतात मानगा बांबूची ५०० बेटे तयार करण्यासाठीसुद्धा त्यांची लागवड केली आहे. पाण्याच्या नियोजनासाठी त्यांच्या कडे दोन बोअर आहेत. त्याचे पाणी शेततळ्यात सोडले जाते व तेथून ते सर्व वृक्षांना दिले जाते. शेताला जोडूनच एक दगडी पाषाणाचा ओढा आहे. या ओढ्याचा उपयोग अादिवासी समाजासाठी शाश्वत पाणी स्राेत म्हणून करण्यासाठी त्यांची सध्या चालू असलेली धडपड तरुणांनाही लाजविणारी आहे. एकाच सलग क्षेत्रावर फुलशेती, वनवृक्षशेती आणि फळशेती आणि तीही अादिवासी भागात त्यांनाच रोजगार देऊन करणारा हा शेतकरी मला जगावेगळाच वाटला. आज त्यांनी १०० अदिवासी शेतकऱ्यांची मोठी यादी करून त्यांना प्रत्येकी २० सोनचाफ्याची झाडे मोफत देण्याचे ठरविले आहे. अादिवासी फुले गोळा करून देणार आणि जागेवरच त्यांना त्यांचे पैसे मिळणार हे त्यांचे धोरण आहे. ज्या पद्धतीने त्यांच्याकडे आज अदिवासी शेतकरी येतात यावरून हा प्रकल्प यशस्वी होणार हे नक्की\nभिवंडीमधील शेतकरी उन्नती मंडळाचे कार्य करणारे म्हात्रे आजही अादिवासी शेतकऱ्यांचे मेळावे घेतात. त्यांना आधुनिक शेतीची माहिती देतात. शाश्वत शेतीचे धडे देण्यासाठी आपल्या शेतावर बोलवतात. वृक्षारोपणाची आवड असणाऱ्या या शेतकऱ्याने स्वखर्चाने कर्जत तालुक्यात ३००० अॅास्ट्रेलियन सागाची लागवड एका संस्थेस करून दिली. सोनचाफ्याच्या जोडीला तुम्ही आंब्याची झाडे का लावली, या प्रश्नावर ते म्हणतात, ‘‘कोकणात माझ्या आजोबांनी लावलेल्या आंब्याची आम्ही फळे खाल्ली. आज मी ही ५०० झाडे लावली आहेत, उद्या माझी नातवंड याची फळे खाताना माझ्या आजोबांनी लावलेल्या आंब्याची फळे आम्ही खात आहोत असे म्हणतील. पिढ्या संस्कारक्षम तयार होतात त्या अशा. म्हात्रे यांची संपूर्ण वृक्षशेती सेंद्रिय आहे. त्यांच्याकडे १० गायी असून मिळणाऱ्या शेणाचे संपूर्ण नियोजन त्यांच्याकडे तयार आहे.\nविष्णू म्हात्रे म्हणतात, ‘‘जेव्हा आपणाकडे पैसा असतो तेव्हा महाग वस्तूसुद्धा आपणास स्वस्त वाटू लागते, मात्र जेव्हा हातात पैसा नसतो तेव्हा कवडीमोल किमतीची वस्तूसुद्धा महाग वाटू लागते.’’ हा शेतकरी मला वंदनीय झाला तो याच विचारामुळे. मिळणाऱ्या अफाट लक्ष्मीमध��न सोन्याचा शोध घेण्यापेक्षा या प्रगतिशील शेतकऱ्याने गरीब अादिवासी बांधवांना रोजगार देऊन सोनचाफ्यामधील सोन्याचा शोध घेतला. हे केवढे मोठे कार्य वृक्ष सहवास माणसास सुखी, आनंदी ठेवतो. अशा वृक्षांवर प्रेम करणारा हा शेतकरी इतर शेतकऱ्यांना अनुकरणीय ठरावा एवढीच इच्छा\n(लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)\nपूर पुरस्कार सकाळ शेती मुंबई नाशिक महामार्ग ठाणे ऊस थंडी शेततळे farm pond बोअरवेल व्यवसाय profession उत्पन्न उपक्रम विषय topics शाळा साहित्य literature आधुनिक शेती modern farming कोकण वृक्ष\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळप\nऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील २३ साखर कारखाने ऊसगाळप करीत आहेत.\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक महिनाअखेरपर्यंत...\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः पालकमंत्री शिंदे\nनगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही जनतेचीच इच्छा आहे आणि पालकमंत्री म्हणून जनतेची इच\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही :...\nमुंबई : हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही.\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत धरणे...\nपरभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांसह जनतेच्या विविध मागण्यांसाठी परभणी ज\n‘रेसिड्यू फ्री’ शेतीतून गुणवत्ताप्राप्त...स्थावर मालमत्ता व्यावसायिक उद्योगातील दोन...\nप्रतिष्ठा जपण्यासाठी शेतकऱ्यांच्या...नाशिक : यवतमाळमधील साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन...\nशेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्यास अखेर...पुणे ः गेल्या तीन वर्षांपासून बंद...\nसंत्रा निर्यातीला कृषी विभाग देणार...नागपूर : अपेडाने संत्रा क्‍लस्टरला पहिल्यांदाच...\nविदर्भात गुरुवारपासून तुरळक पावसाचा...पुणे : राज्यातील गारठा कमी झाल्यांनतर...\nचढ्या दराचा फायदा कोणालामागील दोन दिवसांपासून सोयाबीनचे दर वाढत आहेत....\nअतिखोल भूजलाचा उपसा घातकचपर्यावरणाचा नाश कोणी केला या एका प्रश्नाला अनेक...\nनिफाड तालुक्‍यात द्राक्ष काढणीला सुरवातनिफाड, जि. नाशिक ः तालुक्‍यातील उगाव,...\nपशुगणनेकरिता आता महिनाअखेरपर्यंत मुदतनागपूर ः पशुगणनेसाठी पूरक साहित्याचा...\nट्रायकोकार्ड निर्मिती प्रशिक्षण प्रकल्प...नागपूर ः कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठातील...\nराज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षांनी जाणून...औरंगाबाद : राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही...\nदराअभावी कांदापट्टा सुन्नना���िक : कांद्याला अगदी मोड फुटेस्तोवर वाट...\nवनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...\nअर्थसंकल्पीय कृषी कर्ज तरतूदीत १० टक्के...नवी दिल्ली : आगामी २०१९-२०च्या अर्थसंकल्पात शेती...\nराज्यात शुक्रवारपासून पावसाचा अंदाजपुणे : वायव्य भारतातील पश्चिमी चक्रावाताची...\nऔरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय सुक्ष्म...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित नवव्या...\nशेतीपूरक उद्योगातून बचत गट झाले सक्षमचिखली (जि. बुलडाणा) येथील हिरकणी महिला उत्कर्ष...\nगोरक्षणासोबतच जपला व्यसनमुक्‍तीचा वसालाठी (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील दिलीप बाबा...\nअप्रमाणित रोपांमुळे ‘फेल' बागांवर...पुणे : दुष्काळात जीवापाड जपलेल्या बागा अप्रमाणित...\nसोयाबीन दराचा आलेख चढताच; लातूरला ३८११...लातूर : येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Dhananajay-Munde-Criticized-On-BJP-Government-Hallabol-March-In-Kolhapur/", "date_download": "2019-01-22T02:05:52Z", "digest": "sha1:HBR6ASHSKV5XNDJVJS7MDIDGDDUZNQRR", "length": 7110, "nlines": 54, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नवसानं मुल झालं अन् मुकं घेऊन मारलं: धनंजय मुंडे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › नवसानं मुल झालं अन् मुकं घेऊन मारलं: धनंजय मुंडे\nनवसानं मुल झालं अन् मुकं घेऊन मारलं: धनंजय मुंडे\nकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन\n‘सरकारने हल्लाबोलचा असा धसका घेतला आहे की आता सरकारमधील लोक टीका करत आहेत. या सरकारमधील मंत्र्यांनी सत्ता येताच मोठ-मोठे भ्रष्टाचार केले आहेत. नवसाने मुल झालं आणि मुके घेऊन मारलं अशी परिस्थिती या सरकारची होऊ नये, अशी घणाघाती टीका विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली. हल्लाबोल यात्रेच्या चौथ्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यात ते बोलत होते.\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेवर टीका करणा-या सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना त्यांच्या खात्यात झालेला तूरीचा 2500 कोटींचा घोटाळा आठवतो का स्वतःच्या कारखान्यासाठी शेतक-यांच्या नावावर कर्ज काढून केलेली फसवणूक आणि लूट माहीत आहे का स्वतःच्या कारखान्यासाठी शेतक-यांच्या नाव��वर कर्ज काढून केलेली फसवणूक आणि लूट माहीत आहे का असे सवालही त्यांनी उपस्थित केले.\nएप्रिल फूल आणि भाजप\nकाल देशभरात एप्रिल फूलच्या निमित्ताने लोकांनी मोदीजींचा वाढदिवस साजरा केला. मोदींचं सरकार आल्यापासून देशातील जनतेचा रोजच एप्रिल फूल होत असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले.\nकोल्हापुरात काल आम्ही आई अंबाबाईचा रथ ओढला आणि तिला साकडं घातलं की राज्यात जे सरकार बसलं आहे ते भ्रष्टाचारानं बरबटलेलं आहे. या सरकारनं जनतेची फसवणूक केली आहे. तेव्हा या सरकारला हद्दपार करण्यासाठी आम्हाला बळ दे, असे अंबाबाई चरणी साकडं घातल्याचे मुंडे यांनी सांगितले.\nआता ते दिवस उरले नाही : सुनिल तटकरे\nतरुणांना रोजगार नाही, त्यांचीही सरकारने फसवणूक केली. राज्यात अनेक पदं रिक्त आहेत. मात्र, सरकार रिक्त पदे भरत नाही, उलट रिक्त पदे रद्द करण्याचा घाट घालत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे यांनी केला.\nशरद पवार साहेब कृषिमंत्री असताना सर्व नीट सुरु होतं, केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येत होतं. पिकांना भाव दिला जात होता. जेव्हा संकट यायचं तेव्हा संकटातून बाहेर काढण्याचे काम सरकारकडून व्हायचं पण आता ते दिवस उरले नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.\nकृषिमूल्य आयोग शिफारशीप्रमाणे साखरेचा दर ठरवा : साखर संघ\nशिवाजी पुलावर भिंत बांधून वाहतूक बंद करू\nकोल्हापुरात विजेअभावी उद्या पाणीपुरवठा बंद\n‘मृत्यू’नंतरही अमरने दिले चौघांना ‘जीवदान’\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-40-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4-2/", "date_download": "2019-01-22T02:46:11Z", "digest": "sha1:BOIJCJIC6TAHSS33JKDPIYFZS422Q7NA", "length": 11666, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "माध्यमिकसाठी 40 हजार पुस्तकांची खरेदी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमाध्यमिकसाठी 40 हजार पुस्तकांची खरेदी\n21 लाखांचा खर्च : स्थायीच्या मान्यतेकरिता प्रस्ताव\nपिंपरी – येत्या शैक्षणिक वर्षाकरिता महापालिका शिक्षण मंडळाच्या इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता 21 लाख, 80 हजार, 436 रुपयांची 39 हजार 948 क्रमिक पाठ्यपुस्तके बालभारतीकडून थेट पद्धतीने खरेदी केली जाणार आहेत. हा पुस्तक खरेदीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेकरिता ठेवण्यात आला आहे.\nपिंपरी-चिंचवड महापालिकेचे शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतरही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याकरिता खरेदीचे सर्व अधिकार महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. शिक्षण मंडळाच्या बरखास्तीनंतर अद्यापही शालेय शिक्षण समिती अस्तित्वात येऊ शकलेले नाही. ही बाब लक्षात घेत, शैक्षणिक वर्ष सुरु होत असताना विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण भासू नये, याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत मराठी, इंग्रजी व उर्दु माध्यमासाठी ही पुस्तक खरेदी केली जाणार आहेत.\nदरम्यान, शिक्षण समिती अस्तित्वात नसल्याने प्रजासत्ताक दिनी महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना वाटप केल्या गेलेल्या बिस्कीट पुडा व पाण्याची बाटली खरेदीसाठी एकूण एक लाख दहा हजार रुपये खर्चास स्थायी समितीची मान्यता घेतली जाणार आहे. याअंतर्गत 26 जानेवारी 2018 रोजी भक्ति-शक्ति चौकात देशातील सर्वात मोठ्या उंचीच्या ध्वजाचे उद्‌घाटन व ध्वजारोहणाच्या दिवशी विद्यार्थ्यांना बिस्कीट पुडे व पाण्याच्या बाटल्या वाटप करण्यात आल्या. याकरिता 27 हजार रुपये खर्च अला. तसेच याच दिवशी महापालिकेच्या मोरवाडी व कासारवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना 82 हजार रुपये खर्चाचा प्रस्ताव स्थायीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.\n69 जुन्या वाहनांचा लिलाव\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वापरात असलेली मात्र, मुदत संपलेल्या 69 जुन्या वाहनांचा लिलाव केला जाणार आहे. याकरिता आतापर्यंत तीन वेळा निविदा मागविण्यात आली होती. मात्र, आतापर्यंत केलेल्या या निविदा प्रक्रियेत मे. रिलायन्स ऑक्‍शनर्स यांची निविदा प्राप्त झाली आहे. ही रक्कम आरटीओने विहित केलेल्या वाहनांच्या लिलावाच्या गोपनीय किंमतीच्या दोन टक्के अधिक रकमेची निविदा प्राप्त झाली आहे. हा दर स्वीकार करुन वर्षभराकरिता करार करणे व लिलावाद्वारे मिळणारे कमिश��� देण्याचा प्रस्ताव स्थायीच्या मान्यतेकरिता ठेवण्यात आला आहे.\nमहापालिका 54 हजार हेल्थकार्ड खरेदी करणार\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील हेल्थकार्ड तीन महिन्यांपुर्वीच संपली असून, रुग्णांना याचा फटका बसत आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये, याकरिता महापालिका 54 हजार हेल्थकार्ड खरेदी करणार आहे. प्रति नग 15 रुपये दराने हे हेल्थकार्ड खरेदी केली जाणार आहेत. दरदिवश 300 हेल्थकार्डचा ठेकेदार पुरवठा करणार आहे. याकरिता 18 ऑगस्टपर्यंत दर दिवशी ही कार्ड खरेदी केली जाणार आहेत. ही कार्ड खरेदी करण्यासाठी येणाऱ्या आठ लाख दहा हजार रुपये खर्चाचा प्रस्ताव स्थायीची मान्यतेकरिता ठेवण्यात आला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमहाबॅंकेच्या तत्कालिन अध्यक्षांसह तिघांना खटल्यातून वगळले\nभारतात मुष्टियुद्धासाठी विपुल नैपुण्य : रोमॅरो\nविद्यार्थी संख्येनुसारच होणार शिक्षक भरती\nकलंदर : सत्ताधारी व सत्ताकांक्षी\nझरदारींना अपात्र ठरवण्याची इम्रानखान यांच्या पक्षाची मागणी\nसेरेना विलियम्सची विजयी आगेकूच\nरागाच्या भरात गळा दाबून पतीचा खून\nविविधा : कृषितज्ज्ञ डॉ. खानखोजे\nओबीसी आरक्षणाविरोधी याचिका राजकीय हेतूने प्रेरित ; राज्य सरकारचा आक्षेप\nऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नरच्या कोपरावर शस्त्रक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/pune/pune-fire-brigade-jawans-rescued-youth-natesh-tower-after-hours-attempt/", "date_download": "2019-01-22T03:12:15Z", "digest": "sha1:3ABVWHZNAJU5WKJVSQAHO7QLSMWZRXX2", "length": 28086, "nlines": 406, "source_domain": "www.lokmat.com", "title": "मंगळवार २२ जानेवारी २०१९", "raw_content": "\n पेट्रोल 12 पैसे तर डिझेल 19 पैशांनी महागले\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nमुंबईचे किमान तापमान २१ अंश; विदर्भाला पावसाचा इशारा\nसाताऱ्याच्या आंदोलक शेतक-यांच्या ७० टक्के मागण्या मान्य\nफाशीच्या आरोपीला माहिती नाकारण्याचा फेरविचार करा\nविकी कौशल व भूमी पेडणेकर झळकणार रुपेरी पडद्यावर\nईशा देओल पुन्हा एकदा देणार गुड न्यूज\n'तनू वेड्स मनू ३' लवकरच, कंगना राणौतने केले कन्फर्म\nदिव्यांका त्रिपाठी करणार ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन\nमाधुरी दीक्षित, अजय देवगण, अनिल कपूरचा 'टोटल धमाल' ट्रेलर, पाहा हा Video\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nमुलांना जबरदस्तीने जेवण भरवताय असं करणं ठरू शकतं घातक\nसाऊथ-ईस्ट आशियाच्या पर्यटनासाठी IRCTC ने आणले स्पेशल टूर पॅकेज\nक्वीन कंगनाचा ईको-फ्रेंडली लूक पाहून व्हाल घायाळ\nलैंगिक जीवनावर वाईट परिणाम करतात घरातील 'या' ४ गोष्टी\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.\nराहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.\nराहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार\nAll post in लाइव न्यूज़\nपुणे : नशेत टॉवरवर चढलेल्या तरुणाची सुटका, अग्निशामक दलाच्या जवानांनी तासभराच्या प्रयत्नानंतर केली सुटका\nPune: Fire brigade jawans rescued youth from Natesh tower after hours of attempt | पुणे : नशेत टॉवरवर चढलेल्या तरुणाची सुटका, अग्निशामक दलाच्या जवानांनी तासभराच्या प्रयत्नानंतर केली सुटका | Lokmat.com\nपुणे : नशेत टॉवरवर चढलेल्या तरुणाची सुटका, अग्निशामक दलाच्या जवानांनी तासभराच्या प्रयत्नानंतर केली सुटका\nनशेत इमारतीवरील मोबाईलवर चढलेल्या तरुणाची अग्निशामक दलाच्या जवानांनी तासभराच्या प्रयत्नानंतर सुटका केली़.\nपुणे : नशेत टॉवरवर चढलेल्या तरुणाची सुटका, अग्निशामक दलाच्या जवानांनी तासभराच्या प्रयत्नानंतर केली सुटका\nपुणे : नशेत इमारतीवरील मोबाईलवर चढलेल्या तरुणाची अग्निशामक दलाच्या जवानांनी तासभराच्या प्रयत्नानंतर सुटका केली़.\nगणेश गालफाडे (वय ३२, रा़ कात्रजगाव) असे त्याचे नाव आहे़ कात्रज चौकात आयसीसी टॉवर आहे़ या आठ मजली इमारतीच्या वर मोबाईलचे टॉवर आहे़ गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास गणेश गालफाडे हा दारूच्या नशेत या टॉवरवर चढल्याचे लोकांच्या लक्षात आले़ मला आत्महत्या करायचा आहे़ मी उडी मारणार असे बरळू लागला होता़ हे समजल्यावर भारती विद्यापीठ पोलीस तातडीने तेथे पोहचले़ पोलिसांनी त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला़ परंतु, तो ऐकायच्या मनस्थितीत नव्हता़ शिवाय उंचावरुन पडण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी अग्निशामक दलाला पाचारण केले.\nअग्निशामक दलाचे अधिकारी प्रकाश गोरे यांनी सांगितले की, आम्ही देवदूत व रेस्क्यु व्हॅन घेऊन तेथे पोहचलो़ तेव्हा तो बरळत होता़ त्याचा कधीही हात सुटून पडण्याची शक्यता होती़ त्यामुळे तातडीने खाली जाळी तयार ठेवण्यात आली़ एका बाजूने काही जणांनी त्याला बोलण्यात गुंतवून ठेवले़ त्यावेळी इतरांनी दुस-या बाजूने चढून त्याच्याजवळ पोहचले व त्याच्या कमरेला दोरी बांधली़ त्यानंतर त्याला हलते ठेवण्यासाठी एका बाजूला सरकण्यास सांगितले़ तो सुरक्षित जागी येताच दोरी खेचून त्याला खाली घेण्यात आले़ त्याला सुरक्षितपणे खाली घेऊन पोलिसांच्या हवाली करण्यात आले.\nगणेश गालफाडे याचे कात्रज चौकातच वडापावची गाडी असून त्याने ती भाड्याने दिली असल्याचे सांगण्यात येते़ दारूच्या नशेत त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले़\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nपुण्याच्या हेल्मेटसक्तीवर पिंपरीचिंचवडच्या दुकानदाराची नामी शक्कल\nसातारा : पुणे-मिरज पॅसेंजर, ऐन थंडीत डेमू रेल्वेचा प्रयोग\n२७ दिवसांच्या पाण्याचे करायचे काय\nचंद्रावर जमीन खरेदीचा माेह पुण्यातील महिलेला पडला महागात\nसेन्साॅर बाेर्ड हा बागुल बुवा आहे : प्रवीण तरडे\nप्रवासी संखेत पुणे विमानतळ पाचव्या स्थानावर\nसुप्रिया सुळे यांना संसदरत्न पुरस्कार प्रदान\nइंदापूरची जागा हर्षवर्धन पाटील यांना निश्चित - अशोक चव्हाण\nउजनीत मच्छीमारांचे जलसमाधी आंदोलन\nराष्ट्रवादी, आपला माणूसचा शिवसेनेला दे धक्का\nमहापालिका, नगरपालिका अंगणवाडी, शाळा होणार दुरुस्त\nआरक्षणभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियन ओप��भारत विरुद्ध न्यूझीलंडहार्दिक पांड्याअर्थसंकल्प 2019करिना कपूरपेट्रोलवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरकुंभ मेळा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nतुम्हीही आयब्रो कलर करत आहात का 'या' 5 टिप्स करतील मदत\nजयपूर फेस्टिव्हलमधील 'या' गोष्टींमुळे आनंद होईल दुप्पट\nविमानही उडवू शकतात बॉलिवूडचे 'हे' तारे, एकापेक्षा एक आहेत सारे\nकिवींच्या देशातही धोनीची बॅट तळपणार, तेंडुलकरचा विक्रम मोडणार\n'मणिकर्णिका'च्या प्रमोशन दरम्यान अंकिता लोखंडेचा असा होता अंदाज, SEE PHOTO\nधोकादायक आहे #10YearChallenge, जाणून घ्या दुष्परिणाम\nवर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल : दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रात विदेशी कलावंतांची चित्तवेधक अदाकारी\nअदितीजवळ आहे इयररिंग्जचं सुंदर कलेक्शन; तुम्हीही घेऊ शकता टिप्स\nWhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं\nबी. एच. आर. पतसंस्थेविरोधात ठेवीदारांकडून कपडे काढा आंदोलन\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\n लोकमत आयोजित 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा पहिला दिवस\nक्षणिक ठरला पनवेलकरांचा आनंद;उद्घाटनानंतर 5 मिनिटांत सरकता जिना पडला बंद\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nजेफ आणि मेकेन्झी यांची घटस्फोटाआधीची एकमेकांसोबतची एक समंजस गोष्ट\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\n उत्तर प्रदेशात लढवणार 25 जागा\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\n''ईव्हीएम हॅक करून भाजपाने २०१४ मध्ये मिळवला विजय''\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nरक्तदान शिबिरापूर्वी परवानगी बंधनकारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/nda-pune/", "date_download": "2019-01-22T03:14:35Z", "digest": "sha1:5DHSPJSV4KURFOC5VY2GUDZKY4XG2P2Y", "length": 27003, "nlines": 419, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest nda pune News in Marathi | nda pune Live Updates in Marathi | एनडीए पुणे बातम्या at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २२ जानेवारी २०१९\n पेट्रोल 12 पैसे तर डिझेल 19 पैशांनी महागले\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nमुंबईचे किमान तापमान २१ अंश; विदर्भाला पावसाचा इशारा\nसाताऱ्याच्या आंदोलक शेतक-यांच्या ७० टक्के मागण्या मान्य\nफाशीच्या आरोपीला माहिती नाकारण्याचा फेरविचार करा\nविकी कौशल व भूमी पेडणेकर झळकणार रुपेरी पडद्यावर\nईशा देओल पुन्हा एकदा देणार गुड न्यूज\n'तनू वेड्स मनू ३' लवकरच, कंगना राणौतने केले कन्फर्म\nदिव्यांका त्रिपाठी करणार ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन\nमाधुरी दीक्षित, अजय देवगण, अनिल कपूरचा 'टोटल धमाल' ट्रेलर, पाहा हा Video\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nमुलांना जबरदस्तीने जेवण भरवताय असं करणं ठरू शकतं घातक\nसाऊथ-ईस्ट आशियाच्या पर्यटनासाठी IRCTC ने आणले स्पेशल टूर पॅकेज\nक्वीन कंगनाचा ईको-फ्रेंडली लूक पाहून व्हाल घायाळ\nलैंगिक जीवनावर वाईट परिणाम करतात घरातील 'या' ४ गोष्टी\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोली��� ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.\nराहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.\nराहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार\nAll post in लाइव न्यूज़\nकडाक्याच्या थंडीत विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक व शिस्तबद्ध संचलन\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nदेशसेवेसाठी सज्ज असणारे तरुण... आणि येणाऱ्या आव्हानाला सामोरे जाण्याचा त्यांच्या चेहऱ्यावर झळकणारा आत्मविश्वास... ... Read More\nPunenda puneBipin Rawatपुणेएनडीए पुणेबिपीन रावत\nस्वारगेट येथे चंदनाचे झाड चोरणाऱ्या तिघांना अटक\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nस्वारगेट भागातील एका सोसायटीच्या आवारात शिरून चंदनाचे झाड कापून नेणाऱ्या चोरट्यांना गस्त घालणाऱ्या पोलिसांनी मध्यरात्री पकडले. ... Read More\nएनडीएतील प्राध्यापक निवड, नियुक्तीमध्ये गैरव्यवहार : सीबीआयचा छापा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसीबीआयने या प्राध्यापकांच्या कार्यालये व निवासस्थानावर छापे घालून झडती घेण्यात आली़ असून त्यात काही महत्वाचे दस्ताऐवज जप्त करण्यात आले. ... Read More\nएनडीएतील छात्र देशातील युवकांचे आदर्श : राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nराष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १३४ व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा बुधवारी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) खेत्रपाल मैदानावर उत्साही आणि जोशपूर्ण वातावरणात पार पडला. ... Read More\nPunenda puneRamnath Kovindपुणेएनडीए पुणेरामनाथ कोविंद\nआधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणाऱ्या अधिकाऱ्यांची देशाला गरज : लेफ्टनंट जनरल सतीश दुआ\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nआजच्या युगात तंत्रज्ञान महत्त्वाचे आहे. यामुळे त्यानुसार स्वत:ला बदलवून ते आत्मसात करण्याची तयारी ठेवा. ... Read More\nPunenda puneIndian Armyपुणेएनडीए पुणेभारतीय जवान\nजखमी साथीदाराला खांद्यावर घेऊन 2.5 किमी धावला NDA जवान, लष्कराच्या अधिका-यांनीही ठोकला सॅल्यूट\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nराष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या एका प्रशिक्षणार्थी जवानाने दाखवलेल्या शौर्यामुळे लष्कराच्या अधिका-यांनीही त्याला सॅल्यूट ठोकला आहे ... Read More\nशिस्तबद्ध संचलनाने जिंकली मने एनडीएचे दीक्षांत संचलन; सुखोई आणि मिराज विमानांची सलामी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nतीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण घेत देशापुढील आव्हाने पेलण्यासाठी सज्ज असलेल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) १३३ व्या तुकडीचा शानदार शिस्तबद्ध दीक्षांत संचलन सोहळा गुरूवारी पार पडला. ... Read More\nपुण्यात एनडीएच्या १३३व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा उत्साहात\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपुणे : एनडीएच्या १३३व्या तुकडीच्या दीक्षांत संचलन सोहळा उत्साहात झाला. काही क्षणचित्रे...\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nपुणे : एनडीएच्या १३३व्या तुकडीच्या दीक्षांत संचलन सोहळ्यात नाना पाटेकर यांची विशेष उपस्थिती\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nnda puneNana Patekarएनडीए पुणेनाना पाटेकर\nआरक्षणभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियन ओपनभारत विरुद्ध न्यूझीलंडहार्दिक पांड्याअर्थसंकल्प 2019करिना कपूरपेट्रोलवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरकुंभ मेळा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nतुम्हीही आयब्रो कलर करत आहात का 'या' 5 टिप्स करतील मदत\nजयपूर फेस्टिव्हलमधील 'या' गोष्टींमुळे आनंद होईल दुप्पट\nविमानही उडवू शकतात बॉलिवूडचे 'हे' तारे, एकापेक्षा एक आहेत सारे\nकिवींच्या देशातही धोनीची बॅट तळपणार, तेंडुलकरचा विक्रम मोडणार\n'मणिकर्णिका'च्या प्रमोशन दरम्यान अंकिता लोखंडेचा असा होता अंदाज, SEE PHOTO\nधोकादायक आहे #10YearChallenge, जाणून घ्या दुष्परिणाम\nवर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल : दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रात विदेशी कलावंतांची चित्तवेधक अदाकारी\nअदितीजवळ आहे इयररिंग्जचं सुंदर कलेक्शन; तुम्हीही घेऊ शकता टिप्स\nWhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं\nबी. एच. आर. पतसंस्थेविरोधात ठेवीदारांकडून कपडे काढा आंदोलन\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\n लोकमत आयोजित 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा पहिला दिवस\nक्षणिक ठरला पनवेलकरांचा आनंद;उद्घाटनानंतर 5 मिनिटांत सरकता जिना पडला बंद\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nजेफ आणि मेकेन्झी यांची घटस्फोटाआधीची एकमेकांसोबतची एक समंजस गोष्ट\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\n उत्तर प्रदेशात लढवणार 25 जागा\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\n''ईव्हीएम हॅक करून भाजपाने २०१४ मध्ये मिळवला विजय''\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nरक्तदान शिबिरापूर्वी परवानगी बंधनकारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/tag/?tagname=%E0%A4%AD%E0%A4%BE.%20%E0%A4%A6.%20%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B0", "date_download": "2019-01-22T03:05:30Z", "digest": "sha1:CL47GHSREKWVFAMOXZGPCCQ3UK2GFEVH", "length": 3461, "nlines": 102, "source_domain": "bytesofindia.com", "title": "Bytes of India - Press Release Network", "raw_content": "\nकरपणारी भाकरी आणि लोपणारे ज्ञान\nअपनी कहानी छोड जा...\nअवनखेड ग्रामपंचायतीला दहा लाखांचा पुरस्कार जाहीर\nरंगूनवाला डेंटल कॉलेजतर्फे जनजागृती मोहीम\n‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन\n‘देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे’\nहमारी ही मुठ्ठी में आकाश सारा...\nलायन्स व्याख्यानमालेला रविवारपासून प्रारंभ\nकरपणारी भाकरी आणि लोपणारे ज्ञान\nअपनी कहानी छोड जा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/pune/cycle-race-between-smart-city-company-pune-municipal-corporation-around-3500-cycle-road-month/", "date_download": "2019-01-22T03:21:45Z", "digest": "sha1:W2D7AVGTVBWKFJGMEQBJCKPDPB76LWHF", "length": 34557, "nlines": 412, "source_domain": "www.lokmat.com", "title": "'Cycle Race' Between Smart City Company-Pune Municipal Corporation; Around 3,500 Cycle On Road A Month | स्मार्ट सिटी कंपनी-पुणे महापालिका यांच्यात ‘सायकल’ रेस!; महिनाभरात साडे ३ हजार सायकल रस्त्यावर | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २२ जानेवारी २०१९\n पेट्रोल 12 पैसे तर डिझेल 19 पैशांनी महागले\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nमुंबईचे किमान तापमान २१ अंश; विदर्भाला पावसाचा इशारा\nसाताऱ्याच्या आंदोलक शेतक-यांच्या ७० टक्के मागण्या मान्य\nफाशीच्या आरोपीला माहिती नाकारण्याचा फेरविचार करा\nविकी कौशल व भूमी पेडणेकर झळकणार रुपेरी पडद्यावर\nईशा देओल पुन्हा एकदा देणार गुड न्यूज\n'तनू वेड्स मनू ३' लवकरच, कंगना राणौतने केले कन्फर्म\nदिव्यांका त्रिपाठी करणार ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन\nमाधुरी दीक्षित, अजय देवगण, अनिल कपूरचा 'टोटल धमाल' ट्रेलर, पाहा हा Video\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघड���घड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nमुलांना जबरदस्तीने जेवण भरवताय असं करणं ठरू शकतं घातक\nसाऊथ-ईस्ट आशियाच्या पर्यटनासाठी IRCTC ने आणले स्पेशल टूर पॅकेज\nक्वीन कंगनाचा ईको-फ्रेंडली लूक पाहून व्हाल घायाळ\nलैंगिक जीवनावर वाईट परिणाम करतात घरातील 'या' ४ गोष्टी\nनाशिक : आडगाव शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू , गावात जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला बिबट्याचा मृतदेह आढळला\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.\nनाशिक : आडगाव शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू , गावात जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला बिबट्याचा मृतदेह आढळला\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.\nAll post in लाइव न्यूज़\nस्मार्ट सिटी कंपनी-पुणे महापालिका यांच्यात ‘सायकल’ रेस; महिनाभरात साडे ३ हजार सायकल रस्त्यावर\n; महिनाभरात साडे ३ हजार सायकल रस्त्यावर | Lokmat.com\nस्मार्ट सिटी कंपनी-पुणे महापालिका यांच्यात ‘सायकल’ रेस; महिनाभरात साडे ३ हजार सायकल रस्त्यावर\nस्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या ३०० सायकली विशेष क्षेत्रात उपलब्ध झाल्या आहेत तर महापालिकेच्या तब्बल ३ हजार सायकली एकाच वेळेस तेही संपूर्ण शहरात रस्त्यावर येणार आहेत.\nस्मार्ट सिटी कंपनी-पुणे महापालिका यांच्यात ‘सायकल’ रेस; महिनाभरात साडे ३ हजार सायकल रस्त्यावर\nठळक मुद्देपाचपैकी तीन कंपन्यांबरोबर महापालिकेने केला सामंजस्य करारकुणाल कुमार यांनी पुन्हा एकदा स्मार्ट सिटी योजनेच्या अनुषंगाने सायकल शेअरिंगला दिली गती\nपुणे : स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या ३०० सायकली विशेष क्षेत्रात उपलब्ध झाल्या आहेत तर महापालिकेच्या तब्बल ३ हजार सायकली एकाच वेळेस तेही संपूर्ण शहरात रस्त्यावर येणार आहेत. मात्र त्याला अजून किमान महिनाभर तरी वेळ लागण्याची शक्यता आहे. दरम्यान या योजनेच्या निमित्ताने स्मार्ट सिटी कंपनी व महापालिका यांच्यात सुरू झालेल्या रेस ची महापालिकेत जोरदार चर्चा आहे.\nशहरातील वाढत्या दुचाकींच्या संख्येला व त्यामुळे बहुसंख्य रस्त्यांवर सातत्याने होत असलेल्या वाहतूककोंडीला आळा बसावा यासाठी सध्या सर्वच थरातून सायकलच्या वापराला प्रोत्साहन देण्यात येत आहे. जगभरातील अनेक शहरे सायकलस्नेही होत आहेत. त्यामुळेच पुणे महापालिकेने काही वर्षांपूर्वी तत्कालीन नगरसेवक आबा बागूल यांच्या पुढाकाराने सायकल शेअरिंग ही योजना जाहीर केली. मात्र त्यावर पुढे काहीच झाले नाही. दोन वर्षांपूर्वी आयुक्त कुणाल कुमार यांनी पुन्हा एकदा स्मार्ट सिटी योजनेच्या अनुषंगाने सायकल शेअरिंगला गती दिली.\nमात्र नंतर स्मार्ट सिटीमध्ये महापालिका आयुक्त केवळ संचालक म्हणून शिल्लक राहिले. त्यामुळे त्यांनी ही योजना महापालिकेची योजना म्हणून पुढे आणली. १ लाख सायकली, ८ हजार सायकल स्थानके, ५३१ किलोमीटरचे सायकल ट्रॅक, ३१ किलोमीटरचे ग्रीन ट्रॅक, सायकल कुठेही घ्या, काम झाले की नजिकच्या स्थानकात जमा करा, कार्डद्वारे पैसे अदा करा अशा अनेक गोष्टी या योजनेत आहेत. त्यासाठी काही परदेशी कंपन्यांनी तयारीही दाखवली आहे.\nमात्र त्याचवेळी स्मार्ट सिटी कंपनीनेही हीच योजना पुढे आणली. त्यासाठी पुणे विद्यापीठ हे विशेष क्षेत्र ठरवून घेतले. एका कंपनीकडून चाचणी तत्त्वावर म्हणून ३३ सायकली आणल्या व योजना प्रायोगिक म्हणून सुरूही केली. महापालिकेची भली मोठी योजना मात्र काही नगरसेवकांनी त्यात नेहमीप्रमाणे असंख्य शंका उपस्थित केल्यामुळे मागे पडली. यशस्वी होणारच नाही, पुण्यात चालणार नाही, ट्रॅक नसताना सायकली आणून करायचे काय, प्रशासनाने विशिष्ट कंपन्यांबरोबर आधीच बोलणी केली आहेत असे बरेच आक्षेप घेतले गेले. अखेर विरोधकांनी बराच काळ घेतल्यानंतर आता गोंधळात काही होईना पण ही योजना सभागृहात मंजूर झाली आहे.\nपाच परदेशी कंपन्यांबरोबर महापालिकेने सामंजस्य करार केला आहे. त्यांच्यापैकी काहींनी सुमारे ३ हजार सायकली प्रायोगिक स्तरावर शहरात आणण्याची तयारी दाखवली आहे. त्यासाठी तात्पुरत��� स्थानके तयार करण्यात येत आहेत. स्मार्ट सिटी कंपनीप्रमाणे ठराविक क्षेत्रातच नव्हे तर संपूर्ण शहरातच ही योजना राबवण्यात येणार आहे. त्यामुळे त्याची पूर्वतयारी करणे आवश्यक आहे. स्मार्ट सिटीचे क्षेत्र थोडे व सायकलींची संख्या कमी त्यामुळे त्यांना शक्य झाले, मात्र पुणे शहराचे क्षेत्रफळ व लोकसंख्या लक्षात घेता फक्त ३०० सायकली आणल्या तर त्या दिसणारही नाहीत, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.\nपाच कंपन्यांच्या प्रतिसादानंतर प्रशासन आता कामाला लागले आहे. त्यांच्याबरोबर सामजंस्य करार करण्यात आला आहे. सायकलींसाठी महापालिका केवळ जागा व प्राथमिक सोयीशिंवाय अन्य काही देणार नाही, शुल्क म्हणून कमीतकमी पैसे आकारणे आदी अटी या सामंजस्य करारामध्ये असल्याची माहिती मिळाली. ५ पैकी २ कंपन्यांनी चाचणी म्हणून शहरात काही सायकली देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांच्या एकूण ३ हजार सायकली शहराच्या मध्यभागात फिरतील असा अंदाज करून त्याप्रमाणे जागा निश्चित करण्यात येत आहे.\nस्मार्ट सिटी कंपनीचे क्षेत्र लहान आहे. पुण्यात ही योजना राबवायची म्हणून स्थानके तयार करणे, त्यासाठीचे अढथळे दूर करणे, स्थानके तयार करणे अशी बरीच मोठी पूर्वतयारी करावी लागणार आहे. ते काम सुरू आहे. सध्या पाचपैकी तीन कंपन्यांबरोबर महापालिकेने सामंजस्य करार केला आहे.\n- श्रीनिवास बोनाला, प्रकल्प अभियंता\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nPune Municipal Corporationkunal kumarPune Cycle Schemeपुणे महानगरपालिकाकुणाल कुमारपुणे सायकल योजना\nगल्ली ते दिल्ली तुमचा थाट, पुण्याच्या पाण्याची लावली वाट; पुणेकरांचा भाजपाला खोचक टोला\nस्वच्छ सर्वेक्षणाच्या अभिप्रायासाठी पालिका कर्मचाऱ्यांना अरे‘रावी’\nपुण्यात हेल्मेट सक्तीला विरोध सुरूच ::हेल्मेट विरोधी कृती समितीचे महापालिकेत आंदोलन\nअसा आहे पुणे महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प : वाचा ठळक मुद्दे\nतिजोरीत खडखडाट असताना अंदाजपत्रकाची कोटीच्या कोटी उड्डाणे\nVIDEO : पाणी बंद केले तर गुन्हा दाखल करणार : मुक्ता टिळक\nसुप्रिया सुळे यांना संसदरत्न पुरस्कार प्रदान\nइंदापूरची जागा हर्षवर्धन पाटील यांना निश्चित - अशोक चव्हाण\nउजनीत मच्छीमारांचे जलसमाधी आंदोलन\nराष्ट्रवादी, आपला माणूसचा शिवसेनेला दे धक्का\nमहापालिका, नगरपालिका अंगणवाडी, शाळा होणार दुरुस्त\nआरक्षणभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियन ओपनभारत विरुद्ध न्यूझीलंडहार्दिक पांड्याअर्थसंकल्प 2019करिना कपूरपेट्रोलवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरकुंभ मेळा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nतुम्हीही आयब्रो कलर करत आहात का 'या' 5 टिप्स करतील मदत\nजयपूर फेस्टिव्हलमधील 'या' गोष्टींमुळे आनंद होईल दुप्पट\nविमानही उडवू शकतात बॉलिवूडचे 'हे' तारे, एकापेक्षा एक आहेत सारे\nकिवींच्या देशातही धोनीची बॅट तळपणार, तेंडुलकरचा विक्रम मोडणार\n'मणिकर्णिका'च्या प्रमोशन दरम्यान अंकिता लोखंडेचा असा होता अंदाज, SEE PHOTO\nधोकादायक आहे #10YearChallenge, जाणून घ्या दुष्परिणाम\nवर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल : दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रात विदेशी कलावंतांची चित्तवेधक अदाकारी\nअदितीजवळ आहे इयररिंग्जचं सुंदर कलेक्शन; तुम्हीही घेऊ शकता टिप्स\nWhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं\nबी. एच. आर. पतसंस्थेविरोधात ठेवीदारांकडून कपडे काढा आंदोलन\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\n लोकमत आयोजित 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा पहिला दिवस\nक्षणिक ठरला पनवेलकरांचा आनंद;उद्घाटनानंतर 5 मिनिटांत सरकता जिना पडला बंद\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nजेफ आणि मेकेन्झी यांची घटस्फोटाआधीची एकमेकांसोबतची एक समंजस गोष्ट\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\n उत्तर प्रदेशात लढवणार 25 जागा\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\n''ईव्हीएम हॅक करून भाजपाने २०१४ मध्ये मिळवला विजय''\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nरक्तदान शिबिरापूर्वी परवानगी बंधनकारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/however-the-factory-was-silent-about-the-sugarcane-prices/", "date_download": "2019-01-22T02:35:37Z", "digest": "sha1:MLHZBAZSVJTKB6HVDP2XABY2JWF4YUH2", "length": 8364, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "हंगाम अंतिम टप्प्यात, तरी ऊस दराबाबत कारखानदार गप्प", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nहंगाम अंतिम टप्प्यात, तरी ऊस दराबाबत कारखानदार गप्प\nसोलापूर: जिल्ह्यातील यंदाचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असला तरी साखर कारखानदारांनी ऊसदराबाबत अद्याप आपले तोंड उघडले नाही. त्यामुळे शेतक-यांना अंतिम दर किती मिळणार याविषयी साशंकता निर्माण झाली आहे, तर यामधून शेतकरी संघटना मात्र गायब झाल्याचे चित्र दिसून येत आहे. आजपर्यंत सहकारी साखर कारखान्यांनी 31 लाख 71 हजार 665 मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे, तर त्या माध्यमातून 32 लाख 16 हजार 335 साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे, तर खासगी 19 साखर कारखान्यांनी आजपर्यंत 39 लाख 64 हजार 714 मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे, तर त्यामधून 38 लाख 73 हजार 100 साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे.\nशिवरत्न फाउंडेशन आणि डॉटर-मॉम्स स्पर्धा आयोजित\nसोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी १४ अडथळे\nत्यामुळे यंदा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला तरी साखर कारखानदार ऊस दरावर बोलण्यास तयार नाहीत, तर अनेक साखर कारखान्यांनी ऊस बिलाचा पहिला हप्ताही शेतक-यांच्या नावावर जमा केलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी सध्या हवालदिल झाले आहेत, तर शेतक-यांचे तारणहार म्हणून सुरुवातीला कांगावा करणा-या जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटना मात्र सध्या गायब झाल्याचे दिसून येत आहे. साखरेचे दर उतरले आहेत, तर बँकांना तारण कर्ज द्यायला तयार नाहीत. त्यामुळे उसाची पहिली रक्‍कम जमा करण्यास आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.\nत्यामुळे संघटनांनी मागणी केलेली रक्‍कम जमा करणे दुरापास्त असल्याची छुपी चर्चा कारखानदारांनी सुरू केली आहे. तर या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीतही साखर कारखानदारांनी आपल्या अडचणी सांगितल्या असल्याचे अनेकांनी सांगितले आहे. त्यामुळे उसाचा अंतिम दर काय असणार, हे आताच सांगता येणार नसल्याचे अनेक साखर कारखानदारांनी बोलून दाखविले आहे.\nशिवरत्न फाउंडेशन आणि डॉटर-मॉम्स स्पर्धा आयोजित\nसोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी १४ अडथळे\nमाढ्यात विजय दादांना डावलून उमेदवारी लादल्यास पक्षाला फटका, सामान्य कार्यकर्त्याची…\nसोलापूर विद्यापीठाचा 19 जा���ेवारीला चौदावा दीक्षांत समारंभ\nभाजप पक्षश्रेष्ठींनी जर आदेश दिला, तर पक्ष सोडू – शत्रुघ्न सिन्हा\nटीम महाराष्ट्र देशा : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजप विरोधातील सर्वपक्षीयांच्या उपस्थितीमध्ये…\nवाजवा रे वाजवा : हार्दिक पटेल लवकरच बोहल्यावर चढणार\nअभिनेत्री ईशा देओलच्या कुटुंबामध्ये आता अजून एक सदस्य वाढणार\nमायावती महिला जातीला कलंक आहेत, भाजप नेत्या बरळल्या\nबहुतेक न्यायमूर्ती हे घरात गोळवलकरांचा फोटो लावून न्यायमूर्ती होतात :…\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका - उदयनराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-devrukh-nagarpanchyat-election-104260", "date_download": "2019-01-22T02:32:50Z", "digest": "sha1:752RS5LS3R7RHBYBU7RNGQ7HNWOK2YGE", "length": 13895, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ratnagiri News Devrukh Nagarpanchyat election देवरूख नगपंचायत निवडणूकीत वैभवी पर्शराम बिनविरोध | eSakal", "raw_content": "\nदेवरूख नगपंचायत निवडणूकीत वैभवी पर्शराम बिनविरोध\nमंगळवार, 20 मार्च 2018\nदेवरूख - शहरातील नगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रभाग 17 मध्ये केवळ एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. आजच्या छाननीत तो अर्ज वैध ठरल्याने वैभवी पर्शराम यांची बिनविरोध निवड झाली आहे. देवरूख नगरपंचायतीच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असून सर्वपक्षीयांनी आज पर्शराम यांचे अभिनंदन केले.\nदेवरूख - शहरातील नगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रभाग 17 मध्ये केवळ एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. आजच्या छाननीत तो अर्ज वैध ठरल्याने वैभवी पर्शराम यांची बिनविरोध निवड झाली आहे. देवरूख नगरपंचायतीच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असून सर्वपक्षीयांनी आज पर्शराम यांचे अभिनंदन केले.\nदेवरूखात प्रभागांची रचना जाहिर झाल्यावर पर्शरामवाडी हा शहराच्या एका टोकाला असलेल्या संपूर्ण वाडीचा एक प्रभाग जाहिर झाला. येथे सर्वपक्षीयांची मक्तेदारी आहे मात्र राजकारणामुळे वाडीत वाद नकोत असे म्हणत ग्रामस्थांनी तीन वेळा बैठका घेत बिनविरोध निवडीचा प्रस्ताव समोर ठेवला. यातून सौ. पर्शराम यांचे ��ाव निश्‍चित करण्यात आले होते. यानंतर वाडीतील ग्रामस्थांनी शिवसेना, मनसे, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा सर्वच पक्षांना येथून उमेदवार देऊ नका अशी विनंती केली होती. वाडीच्या या विनंतीला मान देत सर्वपक्षीयांनी येथून उमेदवार न देण्याचा निर्णय घेत वाडकर्‍यांच्या निर्णयाचा आदर केला. यामुळे प्रभाग 17 साठी सौ. पर्शराम यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला होता. आजच्या छाननीत तो वैध ठरल्यानंतर पर्शरामवाडीतील ग्रामस्थांनी जल्लोष साजरा केला.\nयावेळी छाननीकक्षाबाहेर उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विवेक शेरे, शहराध्यक्ष हानीफ हरचिरकर, नगरसेवक प्रफुल्ल भुवड, बाळू ढवळे, शिवसेनेचे संतोष लाड, बंड्या बोरुकर, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव, मंदार भिडे, कुंदन कुलकर्णी, शहराध्यक्ष सुधीर यशवंतराव, जयंत राजवाडे, यशवंत गोपाळ मनसेचे अनुराग कोचिरकर, काँग्रेसचे अनिल भुवड, श्रीकांत शेट्ये, कुणबी सेनेचे राजु धामणे आदींनी पुष्पहार देत पर्शराम यांचे अभिनंदन केले. सर्वपक्षीयांनी दिलेल्या साथीमुळेच आपण बिनविरोध निवडुन येऊ शकल्याचे सांगत पर्शराम यांनी सर्वांचे आभार मानले. संध्याकाळी कुणबी सेनेच्या वतीने त्यांचा कार्यालयातही जाहिर सत्कार करण्यात आला.\nमित्राच्या वडिलांनीच तिचा काढला काटा\nदेवरूख : मोगरवणे येथे सापडलेल्या तरुणीच्या मृतदेह प्रकरणाचा अवघ्या 24 तासांत छडा लावत देवरूख पोलिसांनी खून करणाऱ्या व्यक्‍तीच्या मुसक्‍या आवळल्या....\nदाभोळे अपघातः वाढदिवसादिवशीच मित्र गेले सोडून\nदेवरूख - आपला वाढदिवस हा प्रत्येकासाठीच अविस्मरणीय असतो. मात्र हाच वाढदिवस बाहेर जाऊन साजरा करण्याची त्यांची उर्मी मृत्यूला अलिंगन देवून गेली. अंगावर...\nअटलजींच्या पदस्पर्शाने पावन झालेला साखरपा येथील वाडा\nदेवरूख - कोल्हापूरची सभा घेऊन ते कोकणात आले. साखरप्यातील एका प्रसिद्ध चौसोपी वाड्यात त्यांनी पाहुणचार घेतला आणि रत्नागिरीत गेले. १९८३ - ८४ ची ही...\nपशुधन पर्यवेक्षकाची देवरूखात आत्महत्या\nसाडवली - पशुधन पर्यवेक्षक म्हणून सेवेत असणारे डॉ. अनिल प्रल्हाद शिंदे (वय २८) यांनी शनिवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. देवरूखजवळील घोडवली येथे...\nपाटगाव येथे रंगली चिखलणी, नांगरणी स्पर्धा\nदेवरूख - पाटगाव येथे प्रथमच सामुदायिक चिखलणी व नांगरणी स्प��्धा घेण्यात आली. जय सांबा, पाटगाव ग्रामस्थ मंडळ व देवरुख येथील भारतीय जनता पक्ष...\nसांगवेतील धोकादायक पूलाच्या पिलरचा काही भाग ढासळला\nदेवरूख - कोसुंब - तुळसणी मार्गावरील सांगवे येथे सप्तलिंगी नदीवर असलेला धोकादायक पूलाच्या पिलरचा काही भाग आज अखेर ढासळलाच. यामुळे या मार्गावरची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-matheran-mini-train-53606", "date_download": "2019-01-22T02:49:58Z", "digest": "sha1:E3S2BREFFDNDUMQVUKRMXIKAKHOLRCWY", "length": 13252, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news Matheran mini train इंजिनाअभावी टळला मिनी ट्रेनचा मुहूर्त | eSakal", "raw_content": "\nइंजिनाअभावी टळला मिनी ट्रेनचा मुहूर्त\nसोमवार, 19 जून 2017\nमाथेरान - वर्षभरापासून बंद असलेली माथेरानची मिनी ट्रेन पुन्हा रुळावर आणण्याच्या हालचालींना इंजिनांतील तांत्रिक दोषांमुळे पुन्हा एकदा ‘ब्रेक’ लागला आहे. ही सेवा सुरू करण्याचा १८ जूनचा संभाव्य मुहूर्तही हुकला आहे. आता किमान महिनाभर तरी मिनी ट्रेन सुरू होण्याची शक्‍यता धूसर झाली आहे.\nमाथेरान - वर्षभरापासून बंद असलेली माथेरानची मिनी ट्रेन पुन्हा रुळावर आणण्याच्या हालचालींना इंजिनांतील तांत्रिक दोषांमुळे पुन्हा एकदा ‘ब्रेक’ लागला आहे. ही सेवा सुरू करण्याचा १८ जूनचा संभाव्य मुहूर्तही हुकला आहे. आता किमान महिनाभर तरी मिनी ट्रेन सुरू होण्याची शक्‍यता धूसर झाली आहे.\nवर्षभरापूर्वी अमनलॉज स्थानकाच्यापुढे मिनी ट्रेनचे डब्बे घसरल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव नेरळ-माथेरान मिनी ट्रेन आणि अमनलॉज-माथेरान शटल सेवा बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. पर्यटकांची; तसेच स्थानिकांची गरज लक्षात घेता ही सेवा सुरू करण्यासाठी सर्व बाजूंनी रेल्वे प्रशासनावर दबाव वाढला आहे. यातूनच मिनी ट्रेनच्या मार्गात सुरक्षिततेच्या उपाययोजना; तसेच इंजिन आणि डब्यांना ए���र ब्रेक प्रणाली बसविण्यात आली आहे. या मार्गासाठी तीन नवीन इंजिन आणण्यात आली आहेत. मिनी ट्रेन सुरू करण्यासाठी आधी १ जूनचा मुहूर्त नक्की करण्यात आला होता; पण इंजिने फेरबदलासाठी मुंबईला नेल्याने; तसेच काही महत्त्वपूर्ण उपाययोजनांअभावी हा मुहूर्त टळला होता. त्यानंतर १८ जूनला ही सेवा सुरू करण्याचे वाटत होते; तशी अधिकृत घोषणा झाली नव्हती. काही महत्त्वपूर्ण बदल करण्यासाठी कुर्ला-परळ लोकोशेडमध्ये पाठविलेले नवीन इंजिन पुन्हा आणण्यात आली आहेत. या नवीन इंजिनांची दोन दिवसांपासून या मार्गावर पुन्हा चाचणी घेण्यात आली; मात्र त्यातील दोष अजूनही दूर झाले नसल्याचे दिसून आले. त्यामुळे सक्षम इंजिनांअभावी शटल सेवा सुरू करणेही शक्‍य नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.\nमिनी ट्रेन सुरू होऊ न शकण्यास इंजिनांचा अभाव हे प्रमुख कारण आहे. त्याचबरोबर माथेरान स्थानकात कर्मचाऱ्यांची नियुक्ती झालेली नाही; तसेच स्थानकात अस्वच्छताही पसरली आहे.\nमाथेरान - थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानचे रान वाळवीने अक्षरश: पोखरले आहे. गेल्या 2003 पासून दर वर्षी सरासरी 42 वृक्षांना...\n‘थर्टी फर्स्ट’साठी हिमाच्छादित शिखरांना पसंती\nपुणे - मराठी माणसांनी यंदाच्या ‘थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन’साठी हिमालय आणि वाळवंट यांना प्राधान्य दिले आहे. त्याची सुरवात ‘व्हाइट ख्रिसमस सेलिब्रेशन’...\nमाथेरान राणीचा प्रवास गारेगार\nनेरळ - माथेरानची राणी अर्थात नेरळ-माथेरान मार्गावरील मिनी ट्रेनला वातानुकूलित डबा जोडण्यात आला आहे. या वातानुकूलित डब्यातून १५ प्रवाशांनी शनिवारी...\nलोणावळा रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण\nलोणावळा - लोणावळा हे देश विदेशातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. याचा विचार करून रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण करण्याचे काम वेगात सुरू आहे. प्रशस्त...\nशेकरूंच्या संख्येत दुपटीने वाढ\nमाथेरान - महाराष्ट्राचा राज्यप्राणी अशी ओळख असलेल्या शेकरू ऊर्फ ऋतुफाची माथेरानमधील संख्या वाढली आहे. माथेरानमध्ये गेल्या वर्षी शेकरूंची संख्या...\nमाथेरानची राणी आजपासून धावणार\nमाथेरान - ‘माथेरानची राणी’ अशी ओळख असणारी नेरळ-माथेरान-नेरळ मिनी ट्रेन शुक्रवार (ता. १९) पासून सुरू होणार आहे. अमन लॉज-माथेरान-अमन लॉज शटल सेवेच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व��यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4829220570431305288&title=Award%20Decleration%20by%20Ekta%20Cultural%20Akadami&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-01-22T02:19:37Z", "digest": "sha1:2GJLZRABCJ2WKCRY33PGKZQ7XILURERB", "length": 9720, "nlines": 124, "source_domain": "bytesofindia.com", "title": "सुधीर दळवी यांना यंदाचा ‘एकता कला गौरव’", "raw_content": "\nसुधीर दळवी यांना यंदाचा ‘एकता कला गौरव’\nएकता कल्चरल अकादमीतर्फे विविध पुरस्कारांची घोषणा\nठाणे : एकता कल्चरल अकादमीतर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा अकादमीचे अध्यक्ष कवी प्रकाश जाधव यांनी केली असून, यंदाचा एकता कला गौरव पुरस्कार सुप्रसिद्ध अभिनेते सुधीर दळवी यांना जाहीर झाला आहे. त्याचप्रमाणे डॉ. गणेश चंदनशिवे, सुहास बिरहाडे, विशाल पाटील, डॉ. कनक नागले, प्रभाकर मोसमकर यांनाही पुरस्कार जाहीर झाले आहेत.\nनाटककार जयंत पवार, साहित्यिक अशोक बेंडखळे, दूरदर्शन निर्माते शरण बिराजदार यांच्या निवड समितीने या पुरस्कारांची निवड केली आहे. महोत्सवाचा सांगता सोहळा आणि पुरस्कार वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत १२ जानेवारी २०१९ रोजी बोरीवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह येथे सायंकाळी चार वाजता होणार आहे.\nसुधीर दळवी यांच्यासह लोकजागरसाठी डॉ. गणेश चंदनशिवे यांना उज्जय आंबेकर पुरस्कृत मधू आंबेकर स्मरणार्थ विठ्ठल उमप स्मृती पुरस्कार, पत्रकारितेसाठी सुहास बिरहाडे यांना संदेश रामचंद्र जाधव पुरस्कृत रामीबाई रामचंद्र जाधव स्मरणार्थ श्रीकांत पाटील स्मृती पुरस्कार, विशाल पाटील यांना नारायण पेडणेकर स्मृती पुरस्कार, वैद्यकीय सेवेसाठी डॉ. कनक नागले यांना डॉ. नीतू मांडके स्मृती पुरस्कार, संगीता क्षेत्रासाठी प्रभाकर मोसमकर यांना सुबल सरकार स्मृती पुरस्कार, शैक्षणिक कार्यासाठी मनिषा अंधानसरे यांना रत्नाबाई भिकाजी खरटमल पुरस्कृत माणिक भिकाजी खरटमल स्मरणार्थ सावित्रीबाई फुले स्मृती पु���स्कार, प्रकाशन क्षेत्रासाठी अशोक मुळे यांना राजेश जाधव पुरस्कृत काशीनाथ गणपत स्मरणार्थ नारायण सुर्वे स्मृती पुरस्कार दिला जाणार आहे.\nसमाजसेवेसाठी पल्लवी चौधरी यांना वंदना जाधव पुरस्कृत अहिल्याबाई होळकर स्मृती पुरस्कार, दर्शना नामदे यांना गंगाधर म्हात्रे पुरस्कृत यादव जनार्दन म्हात्रे स्मरणार्थ मृणाल गोर स्मृती पुरस्कार, प्रदीप मोरे यांना प्रबोधनकार ठाकरे स्मृती पुरस्कार, पांडुरंग इंगळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार, सरला देढिया यांना जयवंतीबेन मेहता स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.\nदिवस : १२ जानेवारी २०१९\nवेळ : सायंकाळी चार वाजता\nस्थळ : प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरीवली.\nTags: ठाणेमुंबईसुधीर दळवीएकता कल्चरल अकादमीदेवेंद्र फडणवीसप्रकाश जाधवSudhir DalviEkta Cultural AkadamiPrakash JadhavThaneMumbaiBOI\n‘आरपीआय’चा ६१वा वर्धापनदिन सोहळा तीन ऑक्टोबरला भारतीय मजदूर संघाचा ठाणे जिल्हा मेळावा उत्साहात सुरेश म्हात्रेंचा वाढदिवस ‘मातोश्री’मध्ये साजरा ठाण्यात संस्कृती आर्ट्स फेस्टिवलचे आयोजन डॉ. वर्देंना आदर्श नागरिक पुरस्कार\nकरपणारी भाकरी आणि लोपणारे ज्ञान\n‘एअर इंडिया’च्या आंतरराष्ट्रीय विमानांत भारतीय खाद्यपदार्थ\nसाने गुरुजी कथामालेचे अधिवेशन १९-२० जानेवारीला कोल्हापुरात\nसमतानगर जिल्हा परिषद शाळेत जिजाऊ जयंती साजरी\nअशोक समेळ करणार ‘मी अश्वत्थामा’चे अभिवाचन\n‘देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे’\nहमारी ही मुठ्ठी में आकाश सारा...\nलायन्स व्याख्यानमालेला रविवारपासून प्रारंभ\nकरपणारी भाकरी आणि लोपणारे ज्ञान\nअपनी कहानी छोड जा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2019-01-22T02:58:02Z", "digest": "sha1:WKGS6YAWHZDGGTYTEKPHLF2NQ3ZQMMJ4", "length": 8260, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जामगाव झाली पहिली पेपरलेस ग्रामपंचायत | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nजामगाव झाली पहिली पेपरलेस ग्रामपंचायत\nनगर – पारनेर तालुक्‍यातील पहिली पेपरलेस ग्रामपंचायत होण्याचा बहुमान जामगाव गावाने पटकावला असून यापुढे सर्व नोंदी व दाखले ग्रामस्थांना ऑनलाईन मिळणार असल्याने ग्रामपंचायत कारभार आणखी पारदर्शक व स्वच्छ होणार आहे. ग्रामस्थांना जलद व गतिमान सेवा मिळणार ��सल्याने लोकांचे वेळ व श्रम वाचणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी संतोष उल्हारे यांनी दिली.\nग्रामपंचायत पेपरलेस झाल्याची तपासणी करण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे आपले सरकार सेवा केंद्र समन्वयक आव्हाड, आपले सरकार सेवा केंद्र हार्डवेअर इंजिनियर पठारे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. ग्रामपंचायत संगणक परिचालक प्रवीण मुंजाळ यांनी ग्रामविकास अधिकारी संतोष उल्हारे यांचे मार्गदर्शनाखाली व लिपिक सुदर्शन खामकर यांचे सहकार्याने सर्व दप्तर ऑनलाईन केलेले आहे.\nतालुक्‍यातील पहिली पेपरलेस ग्रामपंचायत झाल्याने जामगावकरांच्या शिरपेचात स्मार्ट ग्राम, संत गाडगेबाबा ग्रामस्वछता अभियान बरोबरच आणखी एक मनाचा तुरा खोवला गेला आहे. त्याबद्दल पंचायत समिती सदस्या सुनंदाताई धुरपते, सरपंच उपसरपंच, सर्व सदस्य, गटविकास अधिकारी तनपुरे, सभापती राहुल झावरे, उपसभापती दिपक पवार, दिनेश बाबर, सुप्रियाताई झावरे, विस्तार अधिकारी अभंग, महादेव भोसले आदींनी अभिनंदन केले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nझरदारींना अपात्र ठरवण्याची इम्रानखान यांच्या पक्षाची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-22T01:43:12Z", "digest": "sha1:ZRZLUN5AV4YS6DL5SKUHH72WSLHWIOMX", "length": 9505, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सातारा: पांडुरंग शिंदे यांच्यावर 36 लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसातारा: पांडुरंग शिंदे यांच्यावर 36 लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा\nसातारा – सायक्‍लो ट्रान्समिशन पाटखळ ता. सातारा या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांचा भविष्य निर्वाह निधीची रक्कम बॅंक खात्यात न भरता परस्पर त्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी याच कंपनीचे मालक पांडुरंग रामचंद्र शिंदे यांच्यावर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.\nपाटखळ या गावी असलेली पांडुरंग शिंदे यांच्या मालकीची औषध बनवण्याची सायक्‍लो ट्रान्समिशन या कंपनीत काम करणाऱ्या दोनशे तेरा कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची भविष्य निर्वाहच्या खात्यावर न भरताच तीचा अपहार झाल्याचे भविष्य निर्वाह निधीच्या तत्कालीन परिवर्तन अधिकाऱ्यांनी 2 नोव्हेबंर 2017 रोजी कंपनीचे व्यवस्थापक व संचालक यांच्या निदर्शनास आणले होते मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.\nकंपनीचे एका राष्ट्रीय बॅंकेत भविष्य निर्वाह निधीचे खाते असून त्यावर कामगारांचा निधी जमा करणे आवश्‍यक असताना सायक्‍लो कंपनीने त्या खात्यावर न भरता त्या रकमेचा अपहार केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 1 नोव्हेबंर 2013 ते 31 डिसेबंर 2017 या काळातील कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम 36 लाख 14 हजारांची फसवणुक केल्याप्रकरणी पांडुरंग रामचंद्र शिंदे, प्रमिला पांडुरंग शिंदे, राहुल पांडुरंग शिंदे ( सर्व रा. रामभाग्य, राधीका रोड, सातारा) व राजन दिनकर फराते रा. आसु, ता. फलटण यांच्या विरोधात भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे परीवर्तन अधिकारी नितीन गंगाधर डेकाटे यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात दिली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘सीईटी’साठी व्यावसायिक अभ्यासक्रमात बदल नाही\nमाण तालुका पुन्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर\nबोंद्री शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप\nखटाव परिसरात प्लास्टिक निर्मुलन मोहीम\nसमाजात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होणे गरजेचे\nसलग सुट्ट्यांमुळे ब्रह्मचैतन्यनगरी फुलली\nकॉंग्रेस-राष्ट्रवादीतील गोंधळामुळे भाजपमध्ये इनकमिंग वाढणार\nम्हसवडमध्ये 1 जानेवारीपासून चारा छावणी\nजिल्हा शल्य चिकित्सकांच्या आश्‍वासनानंतर उपोषण मागे\nऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नरच्या कोपरावर शस्त्रक्रिया\nसाद-प्रतिसाद : अपवादात्मक कलमाचा वाढता वापर\nपौष पौर्णिमेनिमित्त गंगानदीत लाखोंचे स्नान \nतरतूद 15 कोटींची निविदा 84 कोटींच्या\n#AUSvSL : पॅटरसन ऑस्ट्रेलियन संघात\nचार वर्षात इसिसचे 47 दहशतवादी पकडून भारतात आणले\nदिल्ली वार्ता – सत्तांतराचा शंखनाद\nईशा देओल दुस-यांदा होणार आई\nकर्जाचे वाढते डोंगर व आर्थिक बेशिस्त (अग्रलेख)\n#INDvNZ : भारताची खरी परीक्षा सुरू- स्टायरिस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5249437149733710091&title=Khara%20Sambhaji&SectionId=4811151065704897796&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2019-01-22T01:46:59Z", "digest": "sha1:VT2Q3V7Z6DNQJZLP3KBXJSKESEAFUQKX", "length": 7409, "nlines": 124, "source_domain": "bytesofindia.com", "title": "खरा संभाजी", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र संभाजी महाराज यांचे जीवन अनेक घटनांनी भारलेले आहे. शंभू महाराजांना लहानपणापासून युद्धकलेचे धडे मिळालेच, शिवाय शत्रूला कसे खेळवायचे, नामोहरम करायचे हेही ते शिकले. स्वराज्यासाठी त्यांनी प्राणार्पणही केले. स्वराज्याचा छावा असलेल्या संभाजी राजांचे चरित्र प्रा. नामदेवराव जाधव यांनी ‘खरा संभाजी’मधून कथन केले आहे.\nप्रथम युवराज संभाजी यांचा परिचय करून देत औरंगजेब व संभाजी महाराज यांची तुलना, औरंगजेबापेक्षा लष्करी व आर्थिक ताकद कमी असतानाही दिलेला लढा, औरंगजेबाचा मुलगा अकबर व संभाजी यांचे संबंध, संभाजी महाराजांना अडचणीत आणण्यासाठी अष्टप्रधानांनी केलेली कारस्थाने व ती असफल ठरविण्यासाठी शंभूराजांनी दाखविलेली मुत्सद्देगिरी, दूरदृष्टी याची प्रचिती यातून येते.\nशिवाजी महाराजांच्या रणनीतीनुसार शंभूराजे दिलेर खानला जाऊन मिळाल्यानंतरचे प्रसंग, दिलेर खानच्या तावडीतून सुटका केल्यानंतर पन्हाळगडावर राजांसोबतच्या चर्चा, राज्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा राज्याभिषेक व त्यानंतर स्वराज्य राखण्यासाठी, रयतेच्या सुखासाठी केलेल्या उपाययोजना, नाविन्यपूर्ण प्रकल्प याची माहिती समजते.\nपुस्तक : खरा संभाजी\nलेखक : प्रा. नामदेवराव जाधव\nप्रकाशक : राजमाता प्रकाशन\nकिंमत : २२० रुपये\n(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nTags: खरा संभाजीप्रा. नामदेवराव जाधवऐतिहासिकराजमाता प्रकाशनKhara SambhajiNavdevrao JadhavRajmata PrakashanBOI\nउद्योजक शिवाजी महाराज जिजाऊ- द मदर ऑफ ऑल गुरुज् उद्योजक- शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचे अर्थशास्त्र श्रीकृष्ण द मॅनेजमेंट गुरू\nकरपणारी भाकरी आणि लोपणारे ज्ञान\n‘‘आठवणींचे अमृत’ पुस्तक प्रत्येकालाच प्रेरणा देणारे’\nसाने गुरुजी कथामालेचे अधिव��शन १९-२० जानेवारीला कोल्हापुरात\nअवनखेड ग्रामपंचायतीला दहा लाखांचा पुरस्कार जाहीर\nसमतानगर जिल्हा परिषद शाळेत जिजाऊ जयंती साजरी\n‘देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे’\nहमारी ही मुठ्ठी में आकाश सारा...\nलायन्स व्याख्यानमालेला रविवारपासून प्रारंभ\nकरपणारी भाकरी आणि लोपणारे ज्ञान\nअपनी कहानी छोड जा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5442856552671507501&title=Mahaswachhata%20Abhiyan%20in%2029%20Cities&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-01-22T01:41:10Z", "digest": "sha1:HKGZ5CHD4I7HE6QXI3JVGUWUNNTZM2HO", "length": 9444, "nlines": 119, "source_domain": "bytesofindia.com", "title": "'रीजनल आउटरीच ब्यूरो'द्वारे २९ शहरांत महास्वच्छता उपक्रम", "raw_content": "\n'रीजनल आउटरीच ब्यूरो'द्वारे २९ शहरांत महास्वच्छता उपक्रम\nपुणे : स्वच्छ भारत अभियान एक कोटी नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी महाराष्ट्र रीजनल आउटरीच ब्युरो व गोवा क्षेत्रीय मुख्यालयाने महास्वच्छता अभियान कार्यक्रमाची घोषणा केली आहे. महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.\n‘महाराष्ट्रातील २९ शहरांमधील दोन हजार ९०० शाळा या महास्वच्छता अभियानामध्ये सहभागी होत आहेत; तसेच प्रत्येक शाळेतील २०० विद्यार्थी सहभागी होण्याची अपेक्षा आहे. दोन दिवस चालणाऱ्या या उपक्रमाअंतर्गत शुक्रवारी,११ जानेवारी रोजी शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा घेण्यात येत असून, यातील निवडक चित्रांना पुण्यात होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनात स्थान देण्यात येणार आहे. शनिवारी, १२ जानेवारी रोजी विद्यार्थी आपल्या शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष स्वच्छता करतील, त्यानंतर स्वच्छता शपथ घेतली जाईल. यानंतर सामान्य नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी होणाऱ्या स्वच्छता फेरीमध्ये विद्यार्थी सहभागी होतील. या अभियानामध्ये सुमारे ५ लाख विद्यार्थ्यांच्या सहभागाची अपेक्षा आहे. हेच विद्यार्थी स्वच्छतादूत बनून किमान २० दुकानदारांना स्वच्छतेची शपथ देतील आणि अशाप्रकारे एक कोटी नागरिकांचा सहभाग या अभियानामध्ये नोंदविला जाईल,’ अशी माहिती महाराष्ट्राच्या रीजनल आउटरीच ब्युरोचे व गोवा क्षेत्रीय मुख्यालयाचे संचालक (अतिरिक्त कार्यभार) संतोष अजमेरा यांनी नुकत्याच पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.\nराज्याच्या शि���्षण विभागाकडून मिळणाऱ्या सहकार्याबद्दल अजमेरा यांनी आभार व्यक्त केले. शिक्षण विभागाचे उपसंचालक सुरेश माळी यांनीदेखील कार्यक्रमाचे स्वरूप स्पष्ट केले. या वेळी महास्वच्छता अभियानाचे नोडल अधिकारी डी. व्ही. विनोद कुमार व संगीत-नाटक विभागाचे व्यवस्थापक पानपाटील उपस्थित होते.\n‘स्वच्छ भारत अभियानाचा संदेश प्रसारित करण्यात व जनतेमध्ये जनसंपर्क निर्माण करण्यास हा कार्यक्रम मदत करेल,’ अशी आशा अजमेरा यांनी व्यक्त केली.\nTags: पुणेरिजनल आऊटरीच ब्युरोमहास्वच्छता अभियानशिक्षण विभागचित्रकला स्पर्धाशाळाविद्यार्थीस्वच्छता शपथPuneRegional Outreach BureauGoaCleanliness DriveSchoolsStudentsEducation DepartmentMaharashtraBOI\nकलाप्रावीण्यासाठीही अतिरिक्त गुण ‘त्यांना’ घडली ‘मर्सिडीज’मधून सफर... ‘राज्यातील सर्व शाळा होणार डिजिटल’ अध्ययन अक्षमता असलेल्या मुलांचा आत्मविश्वास वाढवणे आवश्यक रंगूनवाला इन्स्टिट्यूटच्या ग्रंथालय कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद\nकरपणारी भाकरी आणि लोपणारे ज्ञान\n‘‘आठवणींचे अमृत’ पुस्तक प्रत्येकालाच प्रेरणा देणारे’\nअवनखेड ग्रामपंचायतीला दहा लाखांचा पुरस्कार जाहीर\nनोबेल पुरस्कारांचा प्रवर्तक आल्फ्रेड नोबेल\nसमतानगर जिल्हा परिषद शाळेत जिजाऊ जयंती साजरी\n‘देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे’\nहमारी ही मुठ्ठी में आकाश सारा...\nलायन्स व्याख्यानमालेला रविवारपासून प्रारंभ\nकरपणारी भाकरी आणि लोपणारे ज्ञान\nअपनी कहानी छोड जा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-gadchiroli-dist-gadchiroli-agrowon-maharashtra-6820", "date_download": "2019-01-22T03:36:22Z", "digest": "sha1:VUNFQFTKNFMVTNCWQJ745HGYTVWRZPZ2", "length": 18129, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, gadchiroli dist. gadchiroli , Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेततळ्यातील मत्स्यपालन ठरले फायद्याचे\nशेततळ्यातील मत्स्यपालन ठरले फायद्याचे\nरविवार, 25 मार्च 2018\nलंकेश भोयर यांची ५ हेक्‍टर शेती आहे. गडचिरोली जिल्ह्यात मुख्यत्वे भात लागवड होते. भोयरदेखील खरिपात भात पीक घेतात. धानाच्या बांधावर तूर लागवड करतात. रब्बी हंगामात हरभरा घेतात. मात्र त्यांची प्रयोगशील वृत्ती त्यांना वेगळे काहीतरी करण्यासाठी प्रवृत्त करीत होती.\nलंकेश भोयर यांची ५ हेक्‍टर शेती आहे. गडचिरोली जिल्ह्यात मुख्यत्वे भात लागवड होते. भोयरदेखील खरिपात भात पीक घेतात. धानाच्या बांधावर तूर लागवड करतात. रब्बी हंगामात हरभरा घेतात. मात्र त्यांची प्रयोगशील वृत्ती त्यांना वेगळे काहीतरी करण्यासाठी प्रवृत्त करीत होती.\nकृषी विभागाच्या मागेल त्याला शेततळे योजनेतून वर्ष २०१६ मध्ये त्यांनी शेततळे घेतले. शेततळ्याचे आकारमान ३० बाय ३० मीटर तसेच तीन मीटर खोल असे आहे. शेतात विहिरीच्या पाण्याने शेततळ्यातील पाण्याची पातळी कायम ठेवली जाते. शेततळ्यात त्यांनी मत्स्यपालनास सुरवात केली आहे. मात्र त्याआधी त्यांनी छत्तीसगड आणि ओरिसा राज्यात जाऊन मत्स्यव्यवसायाची माहिती घेतली.\nगोड्या पाण्यातील माशांना खास प्रकारचे खाद्य लागते. राजनांदगाव (छत्तीसगड) येथून ते मत्स्यखाद्य आणतात. वाहतूक खर्चासह हे खाद्य ३५ ते ३७ रुपये प्रतिकिलो या दराने पडते. दररोज सकाळ व संध्याकाळी माशांना खाद्य दिले जाते. सध्या त्यांच्याकडे जरंग (फंगस) जातीचे ११ ते १२ हजार बोटुकली मासे आहेत. प्रतिकिलो बोटुकलींसाठी प्रतिदिन पहिल्या २ ते २.५ महिन्यांपर्यंत ७ ग्रॅम, त्यानंतर पुढील ४ ते ५ महिन्यांपर्यंत ५ ग्रॅम, त्यानंतर शेवटपर्यंत ३ ग्रॅम इतके खाद्य ते देतात. सद्यस्थितीत या बोटुकलींना दीड किलो खाद्य प्रतिदिन लागते. बोटुकलीचे एक ते दीड किलो वजन होण्यासाठी सरासरी दहा महिने लागतात. या कालावधीत एका माशाला दीड किलो खाद्य लागते. त्यानुसार एका माशाच्या खाद्यावर ५५ रुपयांचा खर्च होतो. तलावातील पाणी गढूळ झाल्यास त्याचा रंग बदलतो. त्यामुळे दर महिन्याला ते पंपाच्या साहाय्याने तलावातील पाणी हवेत उडवून त्यात हवेतील प्राणवायू मिळेल असे नियोजन करतात.\nफंगस पाच हजार नग, कटला, रोहू आणि सायप्रस जातीच्या माशांचे संवर्धन ते करतात. १ किलो ते १.४ किलो असे वजन फंगस माशांचे मिळत आहे. सद्यस्थितीत आठवड्याला २ क्‍विंटल माशांची उत्पादकता मिळत आहे. त्याच्या विक्रीस सुरवात करण्यात आली. व्यापाऱ्यांना १०० रुपये किलो या घाऊक दराने माशांची विक्री करीत आहे. एक किलो माशाचे वजन असल्यास आणि तो १०० रुपयांना विकल्यास त्याच्या उत्पादनावर सरासरी ६५ ते ८५ रुपयांचा खर्च होतो आणि २० ते ३० रुपयांचा निव्वळ नफा मिळतो, असा त्यांचा अनुभव आहे. गेल्या हंगामात त्यांना २० क्‍विंटल उत्पादन झाले. त्यातून त्यांना चांगला आर्थिक नफा झाला. एरवी एवढ्या क्षेत्रावर साध्या पीक लागवडीमुळे वर्षात जास्तीत जास्त ३५-४० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले असते. त्यामुळे त्यांची प्रयोगशीलता परिसरातील शेतकऱ्यांसाठी अादर्श ठरली आहे.\nलंकेश यांनी अधिक प्रयोगशील वृत्ती बाळगत यंदा ओरिसा राज्यातून जयंती (रोहूमधील नवीन जात) जातीचा मासा आणला आहे. एका वर्षात त्याची दीड ते दोन किलो वाढ होते. रोहूची वाढ एका वर्षात ६०० ते ७०० ग्रॅमच वाढ होते. त्यामुळे जयंतीचे उत्पादन फायदेशीर ठरते, असे सांगितले जाते. मात्र सध्या त्यांच्या निरीक्षणात ही जात असल्याचे ते सांगतात.\nसंपर्क : लंकेश भोयर, ९६०४२२६२६३\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळप\nऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील २३ साखर कारखाने ऊसगाळप करीत आहेत.\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक महिनाअखेरपर्यंत...\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः पालकमंत्री शिंदे\nनगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही जनतेचीच इच्छा आहे आणि पालकमंत्री म्हणून जनतेची इच\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही :...\nमुंबई : हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही.\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत धरणे...\nपरभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांसह जनतेच्या विविध मागण्यांसाठी परभणी ज\nपशूसल्ला थंड वातावरणामुळे जनावरांच्या...\nउसाच्या वाढ्याची पौष्टिकता वाढवाजनावरांच्या आहारात सतत वाढ्याचा समावेश केल्यामुळे...\nपशू आजारांवर प्राथमिक उपचारासाठी औषधी...जनावरांच्या आजारामुळे मिळणाऱ्या कमी उत्पादनामुळे...\nमुक्त संचार गोठ्यामध्ये गव्हाण,...मुक्त संचार गोठ्यात कायमस्वरूपी पाण्याची उपलब्धता...\nशस्त्रक्रियेमुळे बरी होते जनावरांतील...आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातही शेतीची बरीचशी कामे...\nगोठ्याचे कुंपण, बांधकामावर नको जास्त...गोठा बांधकामाचे नियोजन करताना लोखंडी वस्तू...\nजनावरांच्या चांगल्या आरोग्यासाठी कमी...कमी खर्चाचा मुक्त संचार गोठा करताना आपल्याकडे...\nरेशीम कीटक संगोपनगृहात राखा योग्य...थंडीमध्ये वाढ झाल्यामुळे रेशीम कीटकांच्या...\nप्लॅस्टिक खाल्ल्यामुळे जनावरावर होणारे...प्लॅस्टिक खाल्ल्यामुळे जनावर चारा खात नाही व पाणी...\nदूध उत्पादन वाढीसाठी उपयुक्त बायपास...प्रथिनांचा आहारात योग्य प्रमाणात वापर केला तर...\nदुधाळ गाईची काळजी, व्यवस्थापनगाभण आणि प्रसूती काळात गायीच्या शरिरातील ऊर्जा...\nमुक्त संचार कुक्कुटपालनासाठी उपयुक्त :...सर्व प्रकारच्या वातावरणात सहजरीत्या वाढू शकणाऱ्या...\nकोंबड्यांसाठी संतुलित खाद्यनिर्मिती...पक्ष्यांना खाद्य देण्यापूर्वी कोणत्या प्रकारचे...\nपशू सल्लाशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य...\nजनावरांसाठी पाैष्टिक मुरघासज्या ठिकाणी हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे...\nवासरांच्या आहारातील चिकाचे महत्त्वहिवाळ्यामध्ये गायी- म्हशी विण्याचे प्रमाण जास्त...\nजनावारांतील विषबाधा कारणे, लक्षणे, उपायविषबाधेमुळे जनावरांच्या शरीरावर गंभीर परिणाम होऊ...\nपशुसल्लासध्या महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी कमी-जास्त...\nकासदाह आजाराची लक्षणे, प्रतिबंध, उपचारदेशी गाईंच्या तुलनेने संकरित गाईंमध्ये पहिल्या...\nकोंबड्यांच्या आहार, लिटर व्यवस्थापनात...कमी तापमानात कोंबड्यांची योग्य प्रकारे काळजी न...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-special-article-sugar-industry-8146", "date_download": "2019-01-22T03:10:38Z", "digest": "sha1:CNN7TZVNE534ODJ73BMCTSUDNANLYJ6Y", "length": 21284, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi agrowon special article on sugar industry | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगोड साखरेची कडू कहाणी\nगोड साखरेची कडू कहाणी\nशनिवार, 12 मे 2018\nराज्यातील साखर कारखानदारीने मर्यादित उत्पादनांची लक्ष्मण रेखा ठरवून घ्यावी लागेल व तेही उत्पादन केंद्रित करावे लागेल, तरच साखरेच्या उद्योगाचा व्यापार सर्वांना फायदेशीर होईल.\nमाजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी साखर उद्योगावर येणाऱ्या संभाव्य संकटाची काळजी नुकतीच बोलून दाखवली आहे. साखर कारखानदारी महाराष्ट्रा��ा शाप, की वरदान हे न कळण्याइतपत साखर कारखानदारीचा प्रश्‍न गंभीर बनला आहे व त्यास महाराष्ट्रातील सर्वपक्षीय राजकीय नेतृत्त्व जबाबदार आहे. एवढेच काय, पाणी प्रश्‍नातील असमानता ही केवळ अफाट ऊस उत्पादनामुळे निर्माण झाली आहे. भले आता सिंचनाची पद्धत बदलून आवर घालता येणेही शक्‍य नाही. कारण पाऊस मनासारखा झाला तर बेसुमार ऊस उत्पादन होते व त्यास कोणतेही बंधन सरकार घालू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे.\nयंदा देशात होणारे विक्रमी साखर उत्पादन (३०० लाख टन) व महाराष्ट्रात निर्माण होणारे १३० लाख टन उत्पादन लक्षात घेतले, तर त्यासाठी गोदामेही मिळणार नाहीत व साखर पावसात भिजून जाणार, असे चित्र आहे. तसेच एवढ्या मोठ्या प्रचंड साखर उत्पादनासाठी लागणारा महाकाय अर्थपुरवठा करणे कोणत्याही पतसंस्थेला शक्‍य नाही. किंबहुना ती संस्था बुडीतच निघेल.\nमहाराष्ट्र पाणी परिषदेमध्ये गेली २५ वर्षे बाळासाहेब विखे पाटील, आमदार गणपतराव देशमुख आणि मी साखर कारखानदारीवर आळा घाला, प्रत्येक साखर कारखान्यास उत्पादनाचा कोटा ठरवून द्या, नव्या साखर कारखान्यास प्रोत्साहन देऊ नका, ऊस उत्पादकांना ठिबक सिंचन सक्तीचे करा अशा सूचना वारंवार देत असे, तरीही त्याकडे महाराष्ट्र पाणी परिषदेच्या जागृत सदस्यांनी लक्ष दिले नाही. अनेक परिसंवादामध्ये मी हा विषय गेली ४० वर्षे हिरिरीने मांडला आहे. एवढेच काय नगर तालुक्‍याचा साखर कारखाना निर्माण करताना १९७८ मध्ये मी माझे वडील आमदार कै. कि. बा. म्हस्के यांनाही कसून विरोध केला होता. तरीही त्यांच्या पश्‍चात तो निर्माण झाला व काही वर्षांतच काडीमोल होऊन नामशेष झाला. अशा अनेक कहाण्या महाराष्ट्रातील निरनिराळ्या जिल्ह्यांमधील बंद साखर कारखान्याच्या बाबतीत झालेल्या आहेत. त्यातील काहींचे राजकर्त्यांनी खासगीकरण केले आहे. तथापि या पुढील काळात तीही शक्‍यता नाही व २०१८ - १९ मध्ये किमान १०० साखर कारखाने मोडकळीस निघतील, असा माझा अंदाज आहे.\nएक किलो साखर निर्माण करण्यासाठी सुमारे २००० लिटर पाणी फ्लो इरिगेशनने उसासाठी दरवर्षी लागते. म्हणजे एक पाण्याचा टॅंकर पाच किलो साखर निर्माण करू शकतो असे समीकरण आहे. म्हणजे साखर उद्योगाला लागणाऱ्या पाण्याचे गणित मांडले व निर्यात होणाऱ्या संभाव्य २५ लाख टन साखरेने किती पाणी निर्यात होईल, याचे गणित हे विचारांच्या पलीकडचे आहे. यावर उपायच नाही का तर आहे. यासाठी जबरदस्त राजकीय इच्छाशक्ती लागेल व काही ठोस निर्णय घ्यावे लागतील. ऊस उत्पादक व साखर सम्राट याचा रोष पत्करावा लागेल. त्यासाठी राज्यातील साखर कारखानदारीने मर्यादित उत्पादनांची लक्ष्मण रेखा ठरवून घ्यावी लागेल व तेही उत्पादन केंद्रित करावे लागेल तरच साखरेच्या उद्योगाचा व्यापार सर्वांना फायदेशीर होईल. अन्यथा फार मोठा संघर्ष सरकार विरुद्ध साखर कारखानदार, ऊस उत्पादक विरुद्ध जिराईत शेतकरी उभा राहील व त्याला आवर घालणे कोणत्याही सरकारला शक्‍य होणार नाही. दुसरा पर्याय असा की अनेक देशांमध्ये साखर निर्मिती होत नाही, तेथे महाराष्ट्रातील ऊस उत्पादन शेतकऱ्यांनी अवलंबिलेले कौशल्य तसेच साखर उत्पादन मॅनेजमेंटमध्ये, मशिनरी निर्माण करण्यामध्ये अवलंबलेले व अनुभवलेले कौशल्य मशिनरीसह परदेशात निर्यात करणे हाही एक वास्तव पर्याय होऊ शकतो. थोडक्‍यात हास्यास्पद वाटेल, पण साखरेऐवजी साखर उद्योगच निर्यात करा तेच हिताचे ठरेल व महाराष्ट्रातील शेती इतर पिकांमध्ये नेत्रदीपक प्रगती करू शकेल असाही माझा दावा आहे.\nठिबक सिंचन हा तर सर्व शेती उद्योगाचा गाभा राहणार आहे व या निर्णयामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास भरीव मदतही होणार आहे. म्हणून म्हणतो, विद्यमान मुख्यमंत्र्यांनी व संभाव्य मुख्यमंत्र्यांनी या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. कारण या गंभीर परिस्थितीला राज्यातील सर्वपक्षीय जबाबदार नेते हे माफीचे साक्षीदार म्हणून खासगीत कबुली देतील व त्यात मग सर्वच आले. यातून निवडणुकीमध्ये सर्व पक्षांना शेतीच्या इतर मालाच्या किमती निश्‍चित करण्यावर भर द्यावा लागेल व ऊस उत्पादन मर्यादित करावे लागेल. तरच राजकीय निभाव लागेल. नाहीतर शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होऊन फाटाफूट होईल व शहरी जनताच राजकारणात आघाडीवर राहील. कृषी क्षेत्र आणखीन मागे हटले जाईल असेही माझे मत आहे.\n(लेखक महाराष्ट्र पाणी परिषदेचे सदस्य आहेत.)\nसाखर व्यापार शरद पवार sharad pawar महाराष्ट्र ऊस सिंचन पाऊस सरकार आमदार गणपतराव देशमुख ठिबक सिंचन विषय topics नगर खासगीकरण २०१८ 2018 गणित mathematics शेती कोरडवाहू राजकारण politics\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळप\nऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील २३ साखर ��ारखाने ऊसगाळप करीत आहेत.\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक महिनाअखेरपर्यंत...\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः पालकमंत्री शिंदे\nनगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही जनतेचीच इच्छा आहे आणि पालकमंत्री म्हणून जनतेची इच\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही :...\nमुंबई : हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही.\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत धरणे...\nपरभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांसह जनतेच्या विविध मागण्यांसाठी परभणी ज\n‘रेसिड्यू फ्री’ शेतीतून गुणवत्ताप्राप्त...स्थावर मालमत्ता व्यावसायिक उद्योगातील दोन...\nप्रतिष्ठा जपण्यासाठी शेतकऱ्यांच्या...नाशिक : यवतमाळमधील साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन...\nशेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्यास अखेर...पुणे ः गेल्या तीन वर्षांपासून बंद...\nसंत्रा निर्यातीला कृषी विभाग देणार...नागपूर : अपेडाने संत्रा क्‍लस्टरला पहिल्यांदाच...\nविदर्भात गुरुवारपासून तुरळक पावसाचा...पुणे : राज्यातील गारठा कमी झाल्यांनतर...\nचढ्या दराचा फायदा कोणालामागील दोन दिवसांपासून सोयाबीनचे दर वाढत आहेत....\nअतिखोल भूजलाचा उपसा घातकचपर्यावरणाचा नाश कोणी केला या एका प्रश्नाला अनेक...\nनिफाड तालुक्‍यात द्राक्ष काढणीला सुरवातनिफाड, जि. नाशिक ः तालुक्‍यातील उगाव,...\nपशुगणनेकरिता आता महिनाअखेरपर्यंत मुदतनागपूर ः पशुगणनेसाठी पूरक साहित्याचा...\nट्रायकोकार्ड निर्मिती प्रशिक्षण प्रकल्प...नागपूर ः कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठातील...\nराज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षांनी जाणून...औरंगाबाद : राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही...\nदराअभावी कांदापट्टा सुन्ननाशिक : कांद्याला अगदी मोड फुटेस्तोवर वाट...\nवनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...\nअर्थसंकल्पीय कृषी कर्ज तरतूदीत १० टक्के...नवी दिल्ली : आगामी २०१९-२०च्या अर्थसंकल्पात शेती...\nराज्यात शुक्रवारपासून पावसाचा अंदाजपुणे : वायव्य भारतातील पश्चिमी चक्रावाताची...\nऔरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय सुक्ष्म...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित नवव्या...\nशेतीपूरक उद्योगातून बचत गट झाले सक्षमचिखली (जि. बुलडाणा) येथील हिरकणी महिला उत्कर्ष...\nगोरक्षणासोबतच जपला व्यसनमुक्‍तीचा वसालाठी (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील दिलीप बाबा...\nअप्रमाणित रोपांमुळे ‘फेल' बागांवर...पुणे : दुष्काळात जीवापाड जपलेल्या बागा अप्रमाणित...\nसोयाबीन दराचा आलेख चढताच; लातूरला ३८११...लातूर : येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/laptop/", "date_download": "2019-01-22T03:20:21Z", "digest": "sha1:VIMM55RJJXQBK2CIFRRYQLMBMHASV3IL", "length": 27245, "nlines": 419, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest laptop News in Marathi | laptop Live Updates in Marathi | लॅपटॉप बातम्या at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २२ जानेवारी २०१९\n पेट्रोल 12 पैसे तर डिझेल 19 पैशांनी महागले\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nमुंबईचे किमान तापमान २१ अंश; विदर्भाला पावसाचा इशारा\nसाताऱ्याच्या आंदोलक शेतक-यांच्या ७० टक्के मागण्या मान्य\nफाशीच्या आरोपीला माहिती नाकारण्याचा फेरविचार करा\nविकी कौशल व भूमी पेडणेकर झळकणार रुपेरी पडद्यावर\nईशा देओल पुन्हा एकदा देणार गुड न्यूज\n'तनू वेड्स मनू ३' लवकरच, कंगना राणौतने केले कन्फर्म\nदिव्यांका त्रिपाठी करणार ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन\nमाधुरी दीक्षित, अजय देवगण, अनिल कपूरचा 'टोटल धमाल' ट्रेलर, पाहा हा Video\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nमुलांना जबरदस्तीने जेवण भरवताय असं करणं ठरू शकतं घातक\nसाऊथ-ईस्ट आशियाच्या पर्यटनासाठी IRCTC ने आणले स्पेशल टूर पॅकेज\nक्वीन कंगनाचा ईको-फ्रेंडली लूक पाहून व्हाल घायाळ\nलैंगिक जीवनावर वाईट परिणाम करतात घरातील 'या' ४ गोष्टी\nनाशिक : आडगाव शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू , गावात जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला बिबट्याचा मृतदेह आढळला\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.\nनाशिक : आडगाव शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू , गावात जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला बिबट्याचा मृतदेह आढळला\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.\nAll post in लाइव न्यूज़\nCES 2019 : जगातला पहिला नॉच डिस्प्लेचा लॅपटॉप लाँच\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअमेरिकेच्या लास वेगासमध्ये Consumer Electronics Show चे आयोजन करण्यात आले आहे. जगभरातील कंपन्यांना CES च्या माध्यमातून त्यांचे नवनवीन डिव्हाईस जगासमोर आणण्याची संधी मिळते. ... Read More\nलॅपटॉपची बॅटरी लाईफ वाढवण्यासासाठी 'या' आहेत काही खास टिप्स\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nस्मार्टफोनचा काही मिनिटातच असा होऊ शकतो वायरलेस माउस\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअगदी मोफत काही मिनिटातच तुमच्या स्मार्टफोनचा माउस करू शकता. जुन्या स्मार्टफोनचा वापर करून कमी वेळात वायरलेस माउस कसा तयार करायचा हे जाणून घेऊया. ... Read More\nलॅपटॉपवरील हातांनी जपली माणुसकी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nआयटीयन्स अभियंता : शेअरिंग स्माईल ग्रुपच्या माध्यमातून दुर्गम भागातील नागरिकांना, विद्यार्थ्यांना मदत ... Read More\n96 वर्षीय आजीने 98% गुण मिळवून रचला इतिहास\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकेरळच्या 96 वर्षीय आजीने परिक्षेत 98% गुण मिळवून एक इतिहास रचला आहे. ‘अक्षरलक्ष्यम’ साक्षरता कार्यक्रमांतर्गत झालेल्या परीक्षेत आजीने 100 पैकी 98 टक्के मिळवत पहिला क्रमांक पटकावला होता. ... Read More\nआॅनलाईन सातबारामागे शुक्लकाष्ठ... राज्यात तलाठ्यांचा डीएसपीवर बहिष्कार\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\n सातारा : संगणकीय युगात कामकाजातही पारदर्शकता आणण्यासाठी राज्यात सातबारा आॅनलाईन करण्याचे काम सुरू असले तरी यामागील ... ... Read More\nराज्यातील विधि अधिकाऱ्यांसाठी ११ कोटींचे लॅपटॉप\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nन्यायालयातील प्रलंबित खटल्यातील कागदपत्रांचा पसारा कमी करण्यासाठ��� आता राज्यभरातील विविध कोर्टांतील १८५५ विधि (न्यायिक) अधिकाऱ्यांना लॅपटॉप दिले जाणार आहेत. ... Read More\nअॅपलचे लॅपटॉपही भाड्याने मिळायला लागले...\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nभाडेकरारावर केवळ घरे, घरातील साहित्य मिळण्याचे दिवस आता मागे पडू लागले आहेत. ... Read More\nविद्यार्थ्यांसाठी स्वत: विकत घेतला लॅपटॉप--बालाजी जाधव : हजारो तंत्रस्नेही शिक्षक घडविण्याबरोबरच गुगल सन्मानित शिक्षकाचा मिळाला मान-शिक्षक दिनविशेष\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nशेळ्या-मेंढ्याच्या मागं भाकरीचा चंद्र शोधणाऱ्या आई-बापांशिवाय उजाड माळरानावर भटकणाºया मुलांची परिस्थिती संवेदनशील शिक्षकाची घालमेल करणारी ठरली. या मुलांसाठी काहीतरी करण्याचं ‘लातूर पॅटर्न’च्या बालाजी जाधव ... Read More\n संगणकामुळे होऊ शकतो व्हिजन सिंड्रोमचा त्रास\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nएकटक स्क्रीनकडे पाहणे ठरू शकते घातक ... Read More\nआरक्षणभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियन ओपनभारत विरुद्ध न्यूझीलंडहार्दिक पांड्याअर्थसंकल्प 2019करिना कपूरपेट्रोलवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरकुंभ मेळा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nतुम्हीही आयब्रो कलर करत आहात का 'या' 5 टिप्स करतील मदत\nजयपूर फेस्टिव्हलमधील 'या' गोष्टींमुळे आनंद होईल दुप्पट\nविमानही उडवू शकतात बॉलिवूडचे 'हे' तारे, एकापेक्षा एक आहेत सारे\nकिवींच्या देशातही धोनीची बॅट तळपणार, तेंडुलकरचा विक्रम मोडणार\n'मणिकर्णिका'च्या प्रमोशन दरम्यान अंकिता लोखंडेचा असा होता अंदाज, SEE PHOTO\nधोकादायक आहे #10YearChallenge, जाणून घ्या दुष्परिणाम\nवर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल : दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रात विदेशी कलावंतांची चित्तवेधक अदाकारी\nअदितीजवळ आहे इयररिंग्जचं सुंदर कलेक्शन; तुम्हीही घेऊ शकता टिप्स\nWhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं\nबी. एच. आर. पतसंस्थेविरोधात ठेवीदारांकडून कपडे काढा आंदोलन\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\n लोकमत आयोजित 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा पहिला दिवस\nक्षणिक ठरला पनवेलकरांचा आनंद;उद्घाटनानंतर 5 मिनिटांत सरकता जिना पडला बंद\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nजेफ आणि मेकेन्झी यांची घटस्फोटाआधीची एकमेकांसोबतची एक समंजस गोष्ट\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\n उत्तर प्रदेशात लढवणार 25 जागा\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\n''ईव्हीएम हॅक करून भाजपाने २०१४ मध्ये मिळवला विजय''\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nरक्तदान शिबिरापूर्वी परवानगी बंधनकारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-soybean-seed-program-will-be-two-lakh-hectares-state-9167", "date_download": "2019-01-22T03:12:51Z", "digest": "sha1:PN4HODOC5I3EFSDKK4C4B5YLOPGCTBCR", "length": 16654, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Soybean seed program will be on two lakh hectares in state | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदोन लाख हेक्‍टरवर सोयाबीनचे ‘ग्राम बीजोत्पादन’\nदोन लाख हेक्‍टरवर सोयाबीनचे ‘ग्राम बीजोत्पादन’\nसोमवार, 11 जून 2018\nनगर : केंद्र शासनाच्या (एमएमएईटी) व बियाणे, लागवड साहित्य उपअभियान (एसएमएसपी) योजनेतून राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये सोयाबीनचे २ लाख १४ हजार ६६६ हेक्‍टर क्षेत्रावर ग्रामबीजोत्पादन घेतले जाणार आहे. त्यासाठी १ लाख ६१ हजार क्विंटल बियाणे महाबीज उपलब्ध करू देणार आहे. त्यासाठी प्रती लाभार्थी एक एकर क्षेत्राची मर्यादा असेल. तालुका कृषी अधिकारी त्यासाठी परवाना देतील. त्यानतंर शेतकऱ्यांना दुकानातून बियाणे मिळेल.\nनगर : केंद्र शासनाच्या (एमएमएईटी) व बियाणे, लागवड साहित्य उपअभियान (एसएमएसपी) योजनेतून राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये सोयाबीनचे २ लाख १४ हजार ६६६ हेक्‍टर क्षेत्रावर ग्रामबीजोत्पादन घेतले जाणार आहे. त्यासाठी १ लाख ६१ हजार क्विंटल बियाणे महाबीज उपलब्ध करू देणार आहे. त्यासाठी प्रती लाभार्थी एक एकर क्षेत्राची मर्यादा असेल. ताल���का कृषी अधिकारी त्यासाठी परवाना देतील. त्यानतंर शेतकऱ्यांना दुकानातून बियाणे मिळेल.\nकृषी विभागातर्फे पुढील वर्षी बियाणांचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी दरवर्षी खरिपात ग्राम बीजोत्पादन घेतले जाते. यंदा केंद्र शासनाच्या कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियानअंतर्गत (एमएमएईटी) व बियाणे, लागवड साहित्य उपअभियान (एसएमएसपी) योजनेतून राज्यभरातील २२ जिल्ह्यामध्ये २ लाख १४ हजार ६६६ हेक्‍टर क्षेत्रावर ग्रामबीजोत्पादन करण्याचे नियोजन केले आहे. प्रत्येक लाभार्थ्यां एक एकर क्षेत्रापर्यंत लाभ घेता येणार आहे. बियाणे बाजारातील विक्रेत्यांकडे उपलब्ध करून दिले जाणार असून, त्यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून परवाना घ्यावा लागणार आहे.\nप्रत्येक क्विंटलमागे १७०० रुपये अनुदान दिले जाणार आहे. ग्रामबीजोत्पादनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना पीक फुलोऱ्यात असताना महाबीजतर्फे प्रशिक्षण देण्यात येईल. उत्पादित झालेले बियाणे पुढील वर्षी वापरता येणार आहे. बियाणांची टंचाई होऊ नये म्हणून हा उपक्रम राबवला जातो असे कृषी विभागातून सांगण्यात आले. विदर्भ, खानदेशातील जिल्ह्यांमध्ये हे क्षेत्र अधिक असेल. नगर जिल्ह्यामध्ये सहा हजार सहाशे ६० हेक्‍टरवर ग्रामबीजोत्पादन घेतले जाणार आहे.\nजिल्हानिहाय दिले जाणारे बियाणे (क्‍विंटलमध्ये)\nनशिक ः २७००, धुळे ः ८००, नंदुरबार ः ७००, जळगाव ः १८००, नगर ः ५०००, सोलापूर ः २०००, औरंगाबाद ः १८००, जालना ः ५०००, बीड ः १०,०००, लातूर ः १५०००, परभणी ः ६०००, हिंगोली ः १४००, उस्मानाबाद ः ८०००, नांदेड ः ९०००, बुलढाणा ः ११०००, अकोला ः १७०००, वाशीम ः १७०००, अमरावती ः १८०००, यवतमाळ ः २५०००, वर्धा ः २५००, नागपूर ः ५००, चंद्रपूर ः १२७०.\nनगर साहित्य literature बीजोत्पादन seed production कृषी विभाग agriculture department उपक्रम विदर्भ vidarbha खानदेश सोलापूर पूर बीड beed तूर उस्मानाबाद वाशीम यवतमाळ\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळप\nऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील २३ साखर कारखाने ऊसगाळप करीत आहेत.\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक महिनाअखेरपर्यंत...\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः पालकमंत्री शिंदे\nनगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही जनतेचीच इच्छा आहे आणि पालकमंत्री म्हणून जनतेची इच\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही :...\nमुंबई : हरकती असलेल्या जमि��ी अधिग्रहित करणार नाही.\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत धरणे...\nपरभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांसह जनतेच्या विविध मागण्यांसाठी परभणी ज\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...\nपंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई : हरकती असलेल्या जमिनी...\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...\nकांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर ः कांद्याचे दर घसरल्याने...\nनगर बाजारात तूर प्रतिक्विंटल ४४०० ते...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक...\nसोयाबीन दरात काही अंशी तेजीचा अंदाजनागपूर ः सोयाबीन दरात आलेली तेजी शेतकऱ्यांना...\nजळगावात चवळी, कारल्याचे दर टिकूनजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...\nहळद पॉलिश, प्रतवारी महत्त्वाचीलोखंडी ड्रममधून शिजवलेली हळद २० ते ३० मिनिटांसाठी...\nसागरी तापमानाची जुनी माहिती मिळवणे...माहितीच्या नोंदीच्या अभावामुळे बहुतांश जागतिक...\nमधमाश्यांचे सर्वेक्षण सातत्याने...गेल्या काही वर्षांमध्ये स्थानिक मधमाश्यांच्या...\nबुलडाणा जिल्ह्यातील अनेक प्रकल्प कोरडेबुलडाणा : उष्णतेच्या झळा सुरू होण्यापूर्वीच...\nखानदेशात तूर खरेदी केंद्रे सुरू कराजळगाव : खानदेशात तुरीची मळणी पूर्ण होत आली आहे....\nऊस गाळपात नंदुरबार जिल्हा आघाडीवरजळगाव : खानदेशात ऊस गाळपात नंदुरबार जिल्ह्यातील...\nनाचणी बीजोत्पादक शेतकऱ्यांना पन्हाळ्यात...कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यात आत्माच्या...\nगोदावरी दूध संघ शेतकऱ्यांसाठी ठरला ‘...नगर : ‘‘गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...\nपरभणी, हिंगोलीतील सिंचनासाठीच्या...परभणी : परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात २०१७-१८...\nखरीप नुकसानीच्या मदतीसाठी शेतकऱ्यांच्या...सोलापूर : गतवर्षीच्या २०१८ च्या खरीप हंगामात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/shivsena-campaign-kolhapur-43807", "date_download": "2019-01-22T03:13:24Z", "digest": "sha1:OTUKFAYYAR75MWDDKEID3QKP5QIGDSD4", "length": 20754, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "shivsena campaign in kolhapur सेनेला संपविणारेच संपले | eSakal", "raw_content": "\nरविवार, 7 मे 2017\nमेळाव्यात भाजपवर नेम; आयारामांना घेऊन पक्ष वाढत नाही\nमेळाव्यात भाजपवर नेम; आयारामांना घेऊन पक्ष वाढत नाही\nकोल्हापूर - शिवसेनेचा आधार घेत आज सत्तेवर आलेल्या मंडळींना सत्तेची मस्ती आली आहे. त्यामुळे त्यांनी शिवसेनेला संपविण्याची भाषा सुरू केली आहे. आतापर्यंत अनेकांनी शिवसेनेला संपविण्याची भाषा केली, पण शिवसेना संपली नाही, उलट संपविणारेच संपले. सत्तेवर आल्यामुळे त्यांना थोडी सूज आली आहे; पण गोळी दिल्यानंतर ती उतरेल. त्यांना घाबरण्याचे काही कारण नाही. लोकांची कामे करत राहा, लोक तुमच्याच बाजूने उभे राहतील. आयाराम, गयारामांना घेऊन पक्ष वाढत नसतो, असा टोला शिवसेनेच्या मेळाव्यात आज भाजपला लगावण्यात आला.\nकोल्हापूर शहर शिवसेनेचा वर्धापन दिन आज उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने केशवराव भोसले नाट्यगृहात ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार आणि मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील व शिवचरित्र व्याख्याते शिवरत्न शेटे यांच्या तोफा चांगल्याच धडाडल्या. भाजपसह काँग्रेस व राष्ट्रवादीचा त्यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला.\nमंत्री पाटील म्हणाले, ‘‘अन्याय होत असलेल्या ठिकाणी धावून जाणारी संघटना म्हणून शिवसेनेचा लौकीक आहे. त्यामुळे लोक प्रश्‍न घेऊन आपल्याकडे येत असतात. ते सोडविण्यासाठी शिवसेनेचा शाखाप्रमुख आणि त्या शाखेचा कार्यकर्ता सक्षम असला पाहिजे. पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय पक्ष करत आहेत. या परिस्थितीत कार्यकर्त्यांनी शाखा बळकट करण्याकडे लक्ष द्यावे. शाखा बळकट केल्यास कोणतीही लाट येऊ दे, काही फरक पडत नाही, हे आम्ही दाखवून दिले आहे. मतदान न करणाऱ्या लोकांच्या सर्व सुविधा बंद कराव्यात, अशी मागणी आहे. तसे केल्याशिवाय मतदानाची टक्‍केवारी वाढणार नाही; पण हे कोणाला करावयाचे नाही. कारण पैशाच्या जोरावर त्यांना निवडणुका जिंकायच्या आहेत. शिवसेना मुस्लिमा��च्या विरोधात आहे, असे त्यांना आजपर्यंत सांगण्यात आले, पण शिवसेनेत मुस्लिमांची संख्या वाढत आहे.\nश्री. शेटे म्हणाले, ‘‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बोटाला धरून महाराष्ट्रात ज्यांना उभा केले तीच मंडळी आज सत्तेवर आल्यावर शिवसेनेलाच संपविण्याची भाषा करू लागली आहेत. काँग्रेसवाल्यांनी जेवढा त्रास दिला नाही, तेवढा त्रास ही मंडळी देत आहेत. भगवा चिरडण्याचा प्रयत्न करू लागले आहेत, पण दिल्लीहून आलेल्या औरंगजेबाच्या फौजेची जशी अवस्था छत्रपती शिवरायांनी केली होती, तशीच अवस्था त्यांची होणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांच्यापासून सावध राहावे.’’\nआमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, ‘‘पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात दोन खासदार आणि दहा आमदार निवडून आणण्याची भाषा केली; पण आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर शिवसेना नेहमीच शहरात निवडून आली आहे. केवळ एकदा लोकांनी छत्रपती घराण्याला मान दिल्याने शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला होता. कार्यकर्त्यांच्या जोरावर आपण हॅट्ट्रिक करणार आहे. यापुढील काळात शहरात शाखा वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील.’’ या वेळी दीपक गौड, उदय पोवार, वैशाली राजशेखर यांची भाषणे झाली. शाहीर आझाद नायकवडी यांच्या पोवाड्याने कार्यक्रमास सुरवात झाली. त्यानंतर पाच वर्षाच्या रिहाण नदाफ याचे छत्रपती शिवरायांवर भाषण झाले. कार्यक्रमास परिवहन समिती सभापती नियाज खान, नगरसेवक राहुल चव्हाण, प्रज्ञा उत्तुरे, महिला शहरप्रमुख मंगल साळोखे, किशोर घाटगे, ज्येष्ठ दिग्दर्शक यशवंत भालकर आदी उपस्थित होते. पद्माकर कापसे यांनी सूत्रसंचालन केले.\nराणे संपले, पण कोकणात सेनाच\nशिवसेनेतून प्रथम छगन भुजबळ बाहेर पडले. त्यांच्यासोबत आणखी काही आमदार गेले. नंतर नारायण राणे गेले. अलीकडे राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले. आज या सर्वांची काय अवस्था आहे. भुजबळांबद्दल बोलू नये, पण आज ते आसाराम बापूसारखे दिसत आहेत. भेटावयास आलेल्या कार्यकर्त्यांपेक्षा कुत्र्यातच रमणारे राज ठाकरे आज कुठे आहेत शिवसेना सोडल्यामुळे कोकणातील शिवसेना संपली, असे नारायण राणे यांना वाटत होते; पण त्यांना वैभव नाईक यांच्याकडे हात करत या पट्टयाने गेल्या निवडणुकीत पाणी पाजले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे मंत्र�� पाटील म्हणताच कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.\nजिल्ह्यात सहा आमदार शिवसेनेचे आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीसह सर्वांना तेवढे आमदार पुरे आहेत. पुढे लोटके धरण्याचे काम आमदार राजेश क्षीरसागर करतील. बाकीचे चार खांदेकरी आहेत, असे सांगून मंत्री पाटील म्हणाले, ‘‘सत्तेची मस्ती आल्यामुळे काही आमिषे घेऊन लोक तुमच्यापर्यंत येतील, पण बळी पडू नका. बाप बदलू नका. गद्दारी केलेल्या कोणाचेही चांगले झालेले नाही. यापूर्वी काही जणांनी गद्दारी केली, पण त्यांची अवस्था वाईट झाली. तेव्हा लोकांची कामे करत राहा.’’\nशिवसेनेने सर्वसामान्यांना पदे दिली. मी पान टपरीवाला, नशीब पान शॉप असे टपरीचे नाव होते. छगन भुजबळ भाजी विक्रेते. त्यांच्याबरोबर शिवसेना सोडलेले आमच्याकडील आमदार रस्त्यावरील विक्रेते. एवढेच काय सायकलचोर नारायण राणे यांना तर शिवसेनेने मुख्यमंत्री केले. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. सामान्य कार्यकर्त्याला शिवसेनेने सन्मान मिळवून दिला. मला कोण विचारत होते पण आज पुढे पोलिस गाडी, मागे गाडी आणि मध्ये गुलाब गडी आहे, असे मंत्री पाटील यांनी सांगताच सभागृहात हशा पिकला.\nईव्हीएम गैरव्यवहारामुळे मुंडेंची हत्या\nलंडन : \"इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) \"हॅक' होऊ शकते. गेली 2014 मधील लोकसभा निवडणूक \"ईव्हीएम'मध्ये फेरफार करून जिंकण्यात आली होती. इतकेच नव्हे...\n‘युती’साठी एकत्र निवडणूक शक्य\nमुंबई - शिवसेनेने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्धार पक्‍का केला असला तरी, लोकसभा व विधानसभा एकत्र झाल्यास युती करण्याची त्यांची तयारी असल्याची...\nसाडेचार हजार गाव-वाड्यांची टॅंकरवर मदार\nऔरंगाबाद - दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या राज्यातील टंचाईग्रस्त एक हजार ३८१ गावे, तीन हजार ७७ वाड्यांना एक हजार ६५७ टॅंकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवावे...\nमेरा घर, भाजप का घर...\nपुणे - भाजपने आगामी निवडणुका जिंकण्यासाठी आता ‘मेरा घर, भाजप का घर’ची नवी मोहीम आखली आहे. या मोहिमेत आम्हाला मतदान कराच, पण तुमच्या घराच्या छतावर...\nपुणे - ताडीवाला रस्त्यावरील ‘आरबी-२’ कॉलनीमध्ये राहत असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी गेल्या पाच दिवसांपासून पिण्याचे पाणी मिळत नसल्याने रेल्वेच्या...\nसातारा - भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या तोंडावरच स्थानिक पातळीवर पक्षाच्या चिन्हाचे ब्रॅंडिंग सुरू केले आहे. त्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://beedlive.com/newslist?cat=Sports&start=21", "date_download": "2019-01-22T02:02:42Z", "digest": "sha1:PCYGTPWRVJMVNV5NIZWC3RHZ34YZDPVK", "length": 7076, "nlines": 112, "source_domain": "beedlive.com", "title": "Beedlive.com | Online News Portal for Beed, Maharashtra", "raw_content": "\nआपली बातमी beedlive@gmail.com या ई-मेलवर पाठवा.\nhttps://www.facebook.com/pages/Beed-Live या लिंकवर ताज्या बातम्या साठी लाईक करा.\nसचिनच्या जाहिरातीवर बीसीसीआयकडून आक्षेप\nनवी दिल्ली - सुब्रतो रॉय यांच्या सहारा ग्रुपसाठी सचिन तेंडुलकरसह भारतीय क्रिकेटपटूंनी केलेल्या एका जाहिरातीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) आक्षेप नोंदविला आहे.\nसहारा ग्रुपच्या ’ क्यू’ शॉपसाठी सचिन तेंडुलकर,\tRead More\nहैदराबादच्या स्टेडियममधील स्टँडला लक्ष्मणचे नाव\nहैदराबाद - येथील राजीव गांधी स्टेडियममधील स्टँडला व्हीव्हीएस लक्ष्मणचेच नाव देऊन त्याचा गौरव करण्यात येणार आहे.\nभारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्यानंतर त्याचे नॉर्थन पॅव्हेलियनमधील एका स्टँडला नाव देण्यात\tRead More\n१ मे पासून जिल्ह्यात हेल्मेट बंधनकारक\nकातकरी बोलीःआदिवासी मुलांना लावी शिक्षणाची गोडी\nसर्वसामान्य कुंटूबातील यशस्वी उद्योजक सुरेश ज्ञानोबा कुटे\nमहात्मा फुले यांच्यामुळे मोफत व सक्तीचे शिक्षण उपलब्ध- प्राचार्य विठ्ठल एडके\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निश्चितपणे मदत करण्याची शासनाची भूमिका- पंकजा मुंडे\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा - प्रा. मिसाळ\nबीड जिल्ह्यात माता-बाल आणि किशोरवयीन मुलांच्या आरोग्याविषयी राष्ट्रीय जनजागृती अभियानाचे आयोजन\nनेकनूरच्या विकासासाठी कटिबद्ध - रमेश पोकळे\nसारीकाताई पोकळे विजयाने विकासगंगा दारात येईल-आ.संगिताताई ठोंबरे\nनेकनूर परीसरातील तांदळवाडीघाट येथे आज भाजपाचे प���रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांची जाहिर सभा\nरमेश भाऊ पोकळे यांनी घेतला आशीर्वाद\nआता अर्जासोबतच द्यावे लागतील ‘एबी’ फॉर्म\nवसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालय, बीड\nबीड लाईव्ह या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही तसेच या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो बीड न्यायालायांतर्गत राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%AE%E0%A4%A8-%E0%A4%A6/", "date_download": "2019-01-22T01:51:35Z", "digest": "sha1:B52HU6XTFVVRZGHQ7MMC22BE3LL3ESAM", "length": 9824, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“त्याच्या’साठी अग्निशमन दल ठरले “देवदूत’! | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n“त्याच्या’साठी अग्निशमन दल ठरले “देवदूत’\nपिंपरी – अग्निशमन दल हे कायम नागरिकांसाठी देवदुतासारखेच धावून येतात. मात्र केवळ आगीच्या घटनांमध्येच नाही तर चक्क एका अपघाताच्यावेळीही अग्निशमन दलाच्या “देवदूत’ या वाहनाने 12 वर्षीय मुलाचे प्राण वाचवले. शनिवारी (दि. 1) वाल्हेकरवाडी बास्केट ब्रीजवर सकाळी पावणे नऊच्या सुमारास ही घटना घडली.\nयाबाबतची हकीकत अशी की, अभिजीत दत्ता जाधव हा 12 वर्षाचा मुलगा वाल्हेकरवाडी येथे शाळेत पायी जात असताना त्याने रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी निगडी-प्राधिकरणाच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू टेम्पोची (एमएच 14, सीपी 2461) अभिजीतला जोरात धडक बसली. यावेळी अग्निशमन दलाचे देवदूत हे वाहन निगडी प्राधिकरण केंद्राकडे जात होते. समोर घडलेला अपघात व परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जवानांनी गाडी थांबवली. जवांनानी रुग्णवाहिकेला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो होऊ शकला नाही. मुलाची स्थिती नाजूक झाल्याने जवानांनी थेट आपल्या गाडीतूनच रुग्णालय गाठले. दुसऱ्या एका जवानाने मुलाच्या घरचा पत्ता शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलाच्या जवळ घरची ओळख पटेल असे काहीच नव्हते. अखेर त्याच्या गणवेशावरुन वाल्हेकरवाडी येथील महापालिकेची शाळा गाठली.\nशाळेतून घरचा पत्ता मिळाल्यानंतर घर शोधले मात्र त्याची आई मजूर असून ती ताथवडे येथे कामावर गेली होती. जवानाने आईला कामावरुन थेट रुग्णालयात आणले. दरम्यान, हा अपघात असल्याने मुलाला प्राधिकरण येथील एका खासगी रुग्णालयाने दाखल करुन घेण्यास नकार दिला. तेथून त्या मुलाला आणखी एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. देहभान विसरुन जवानांची ही धावपळ सुरु होती. संबंधीत टेम्पो चालकानेही मुलाच्या उपचाराचा खर्च करण्याची तयारी दाखवली.\nफायरमन सूरज गवळी, वाहन चालक विशाल लाडके, फायरमन प्रतीक जराड हे रहाटणी केंद्रावरुन गणेशोत्सव काळात लागणारे बचाव कार्याचे साहित्य प्राधिकरण येथील अग्निशाम केंद्राला देण्यासाठी जात होते. यावेळी ही घटना घडली. मात्र त्यांनी दाखवलेली माणुसकी व प्रसंगावधान यामुळे एका चिमुकल्याचे प्राण वाचले. मुलाची प्रकृती स्थिर असून मुलाच्या अग्निशमन दलाच्या जवानांमुळे माझ्या मुलाचे प्राण वाचले, अशी प्रतिक्रिया दिली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविविधा : कृषितज्ज्ञ डॉ. खानखोजे\nओबीसी आरक्षणाविरोधी याचिका राजकीय हेतूने प्रेरित ; राज्य सरकारचा आक्षेप\nऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नरच्या कोपरावर शस्त्रक्रिया\nसाद-प्रतिसाद : अपवादात्मक कलमाचा वाढता वापर\nपौष पौर्णिमेनिमित्त गंगानदीत लाखोंचे स्नान \nतरतूद 15 कोटींची निविदा 84 कोटींच्या\n#AUSvSL : पॅटरसन ऑस्ट्रेलियन संघात\nचार वर्षात इसिसचे 47 दहशतवादी पकडून भारतात आणले\nदिल्ली वार्ता – सत्तांतराचा शंखनाद\nईशा देओल दुस-यांदा होणार आई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/yavatmal/closed-pusad-umarkhed-subdivision/", "date_download": "2019-01-22T03:09:41Z", "digest": "sha1:I67OPVG3K6ZDKG43T6E3N2Q3H6UVHNWN", "length": 29977, "nlines": 411, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Closed In Pusad, Umarkhed Subdivision | पुसद, उमरखेड उपविभागात बंद | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २२ जानेवारी २०१९\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nजेफ आणि मेकेन्झी यांची घटस्फोटाआधीची एकमेकांसोबतची एक समंजस गोष्ट\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nमुंबईचे किमान तापमान २१ अंश; विदर्भाला पावसाचा इशारा\nसाताऱ्याच्या आंदोलक शेतक-यांच्या ७० टक्के मागण्या मान्य\nफाशीच्या आरोपीला माहिती नाकारण्याचा फेरविचार करा\nविकी कौशल व भूमी पेडणेकर झळकणार रुपेरी पडद्यावर\nईशा देओल पुन्हा एकदा देणार गुड न्यूज\n'तनू वेड्स मनू ३' लवकरच, कंगना राणौतने केले कन्फर्म\nदिव्यांका त्रिपाठी करणार ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन\nमाधुरी दीक्षित, अजय देवगण, अनिल कपूरचा 'टोटल धमाल' ट्रेलर, पाहा हा Video\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nमुलांना जबरदस्तीने जेवण भरवताय असं करणं ठरू शकतं घातक\nसाऊथ-ईस्ट आशियाच्या पर्यटनासाठी IRCTC ने आणले स्पेशल टूर पॅकेज\nक्वीन कंगनाचा ईको-फ्रेंडली लूक पाहून व्हाल घायाळ\nलैंगिक जीवनावर वाईट परिणाम करतात घरातील 'या' ४ गोष्टी\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढण���र असल्याचे घोषित केले आहे.\nराहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.\nराहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार\nAll post in लाइव न्यूज़\nपुसद, उमरखेड उपविभागात बंद\nपुसद, उमरखेड उपविभागात बंद\nपुसद, उमरखेड उपविभागात बंद\nठळक मुद्दे भीमा कोरेगाव घटनेचा निषेध : वाहतूक विस्कळीत, प्रवाशांना त्रास\nपुसद/उमरखेड/दिग्रस : भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुसद आणि उमरखेड उपविभागात कडकडीत बंद पाळण्यात आला. विविध संघटनांच्यावतीने निषेध मोर्चा काढून उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.\nपुसद शहरातील बाजारपेठ शंभर टक्के बंद होती. पुसद आगाराची बससेवाही ठप्प होती. शहरातील शाळा-महाविद्यालयांना सुटी देण्यात आली होती. भीम टायगर सेना, भारिप बहुजन महासंघ, भारत मुक्ती मोर्���ा, समता सैनिक दल आदी विविध संघटनांनी बंदचे आवाहन केले होते. शेकडो नागरिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात एकत्र आले. तेथून मोर्चाद्वारे एसडीओ कार्यालयावर पोहोचले. तेथे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले. शहरात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथे बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. गावातील सर्व प्रतिष्ठाने कडकडीत बंद होते. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेडने उपविभागीय अधिकाºयांना निवेदन दिले. शेंबाळपिंपरी बंद पाळून जय भीम मंडळातर्फे एसडीओंना निवेदन देण्यात आले.\nभीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ दिग्रसमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्व बाजारपेठ बंद होती. आंबेडकरी जनसमूदाय आणि विविध संघटनांच्यावतीने येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळून मोर्चा काढण्यात आला. मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. तहसीलदार किशोर बागडे यांना निवेदन दिले. मोर्चात शेकडो नागरिक सहभागी झाले होते. शहरातील सर्व शाळा, महाविद्यालय व दिग्रस आगाराची बससेवा बंद होती. शहरासह तालुक्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. महागाव तालुक्यातील मुडाणा येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. फुले- शाहू- आंबेडकर प्रतिष्ठानच्यावतीने भीमा कोरेगाव घटनेचा निषेध करण्यात आला. फुलसावंगी येथेही कडकडीत बंद पाळण्यात आला. हिवरा संगम येथील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली.\nउमरखेड शहरात शंभर टक्के बंद पाळण्यात आला. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. सामाजिक संघटनांच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. पोफाळी येथे निषेध मोर्चा काढून बंद पाळण्यात आला.\nमहागाव येथील विविध संघटनांच्यावतीने कडकडीत बंद पाळला. भीमा कोरेगाव घटनेतील मास्टर मार्इंड काढण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्यावतीने करण्यात आली.\nपंचशील ध्वजांनी लक्ष वेधले\nपुसद शहरात भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात शेकडो नागरिक सहभागी झाले होते. मोर्चेकºयांच्या हातातील पंचशील ध्वज सर्वांचे लक्ष वेधत होते. मोर्चेकºयांनी घटनेच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. मोर्चादरम्यान आणि शहरात बंद दरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. शहरात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nकोरेगाव भीमासाठी प्रशासन सज्ज; विजयस्तंभ मानवंदनेसाठी तयारी\nविजयस्तंभ १ जानेवारीपूर्वी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत\n१ जानेवारीला बीड जिल्ह्यात राहणार तगडा बंदोबस्त\nकोरेगाव-भीमा दंगलप्रकरणी ५ जणांवर गुन्हे दाखल\nKoregaon Bhima: गौतम नवलखांच्या अटकेची परवानगी द्या, पुणे पोलिसांचे सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र\nKoregaon Bhima: आरोपींना जामीन देऊ नका, गुन्हे गंभीर आहेत; राज्य सरकारची सुप्रीम कोर्टात मागणी\nमधुरवाणी हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली\nबसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार\nभुलाई येथे २० गुंठ्यात लाखोंचे उत्पन्न\n‘आम आदमी’ला भरपाईचा आदेश\nयवतमाळ जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्याचे अपहरण; आरोपी ताब्यात\nआरक्षणभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियन ओपनभारत विरुद्ध न्यूझीलंडहार्दिक पांड्याअर्थसंकल्प 2019करिना कपूरपेट्रोलवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरकुंभ मेळा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nतुम्हीही आयब्रो कलर करत आहात का 'या' 5 टिप्स करतील मदत\nजयपूर फेस्टिव्हलमधील 'या' गोष्टींमुळे आनंद होईल दुप्पट\nविमानही उडवू शकतात बॉलिवूडचे 'हे' तारे, एकापेक्षा एक आहेत सारे\nकिवींच्या देशातही धोनीची बॅट तळपणार, तेंडुलकरचा विक्रम मोडणार\n'मणिकर्णिका'च्या प्रमोशन दरम्यान अंकिता लोखंडेचा असा होता अंदाज, SEE PHOTO\nधोकादायक आहे #10YearChallenge, जाणून घ्या दुष्परिणाम\nवर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल : दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रात विदेशी कलावंतांची चित्तवेधक अदाकारी\nअदितीजवळ आहे इयररिंग्जचं सुंदर कलेक्शन; तुम्हीही घेऊ शकता टिप्स\nWhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं\nबी. एच. आर. पतसंस्थेविरोधात ठेवीदारांकडून कपडे काढा आंदोलन\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\n लोकमत आयोजित 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा पहिला दिवस\nक्षणिक ठरला पनवेलकरांचा आनंद;उद्घाटनानंतर 5 मिनिटांत सरकता जिना पडला बंद\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nजेफ आणि मेकेन्झी यांची घटस्फोटाआधीची एकमेकांसोबतची एक समंजस गोष्ट\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\n उत्तर प्रदेशात लढवणार 25 जागा\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\n''ईव्हीएम हॅक करून भाजपाने २०१४ मध्ये मिळवला विजय''\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nरक्तदान शिबिरापूर्वी परवानगी बंधनकारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/camera-lenses/black-rapid+camera-lenses-price-list.html", "date_download": "2019-01-22T02:41:23Z", "digest": "sha1:L4QFJWJXDGIAMFUKXP6CQKPDQWALEE3E", "length": 14608, "nlines": 322, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ब्लॅक रॅपिड कॅमेरा लेन्सेस किंमत India मध्ये 22 Jan 2019 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nब्लॅक रॅपिड कॅमेरा लेन्सेस Indiaकिंमत\nIndia 2019 ब्लॅक रॅपिड कॅमेरा लेन्सेस\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nब्लॅक रॅपिड कॅमेरा लेन्सेस दर India मध्ये 22 January 2019 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 9 एकूण ब्लॅक रॅपिड कॅमेरा लेन्सेस समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन ब्लॅक रॅपिड लेंसब्लिंग निकॉन 50 मम लेन्स कॅप आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Snapdeal, Amazon, Flipkart, Naaptol, Ebay सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी ब्लॅक रॅपिड कॅमेरा लेन्सेस\nकिंमत ब्लॅक रॅपिड कॅमेरा लेन्सेस आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत���पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन ब्लॅक रॅपिड लेंसब्लिंग निकॉन 105 मम लेन्स कॅप Rs. 651 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.639 येथे आपल्याला ब्लॅक रॅपिड लेंसब्लिंग कॅनन 70 200 मम लेन्स कॅप उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 9 उत्पादने\nरस & 5000 अँड बेलॉव\nशीर्ष 10ब्लॅक रॅपिड कॅमेरा लेन्सेस\nताज्याब्लॅक रॅपिड कॅमेरा लेन्सेस\nब्लॅक रॅपिड लेंसब्लिंग निकॉन 24 मम लेन्स कॅप\nब्लॅक रॅपिड लेंसब्लिंग निकॉन 70 200 मम लेन्स कॅप\nब्लॅक रॅपिड लेंसब्लिंग कॅनन 85 मम लेन्स कॅप\nब्लॅक रॅपिड लेंसब्लिंग निकॉन 85 मम लेन्स कॅप\nब्लॅक रॅपिड लेंसब्लिंग कॅनन 70 200 मम लेन्स कॅप\nब्लॅक रॅपिड लेंसब्लिंग कॅनन 24 70 मम लेन्स कॅप\nब्लॅक रॅपिड लेंसब्लिंग निकॉन 105 मम लेन्स कॅप\nब्लॅक रॅपिड लेंसब्लिंग कॅनन 24 मम लेन्स कॅप\nब्लॅक रॅपिड लेंसब्लिंग निकॉन 50 मम लेन्स कॅप\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/international/hafiz-saeeds-big-shock-new-year-assets-seized/", "date_download": "2019-01-22T03:21:15Z", "digest": "sha1:WHUP43FV7YPHKPRSM7UXEQKAELALXP4V", "length": 28106, "nlines": 407, "source_domain": "www.lokmat.com", "title": "मंगळवार २२ जानेवारी २०१९", "raw_content": "\n पेट्रोल 12 पैसे तर डिझेल 19 पैशांनी महागले\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nमुंबईचे किमान तापमान २१ अंश; विदर्भाला पावसाचा इशारा\nसाताऱ्याच्या आंदोलक शेतक-यांच्या ७० टक्के मागण्या मान्य\nफाशीच्या आरोपीला माहिती नाकारण्याचा फेरविचार करा\nविकी कौशल व भूमी पेडणेकर झळकणार रुपेरी पडद्यावर\nईशा देओल पुन्हा एकदा देणार गुड न्यूज\n'तनू वेड्स मनू ३' लवकरच, कंगना राणौत��े केले कन्फर्म\nदिव्यांका त्रिपाठी करणार ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन\nमाधुरी दीक्षित, अजय देवगण, अनिल कपूरचा 'टोटल धमाल' ट्रेलर, पाहा हा Video\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nमुलांना जबरदस्तीने जेवण भरवताय असं करणं ठरू शकतं घातक\nसाऊथ-ईस्ट आशियाच्या पर्यटनासाठी IRCTC ने आणले स्पेशल टूर पॅकेज\nक्वीन कंगनाचा ईको-फ्रेंडली लूक पाहून व्हाल घायाळ\nलैंगिक जीवनावर वाईट परिणाम करतात घरातील 'या' ४ गोष्टी\nनाशिक : आडगाव शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू , गावात जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला बिबट्याचा मृतदेह आढळला\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे ��ोषित केले आहे.\nनाशिक : आडगाव शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू , गावात जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला बिबट्याचा मृतदेह आढळला\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.\nAll post in लाइव न्यूज़\nनव्या वर्षात हाफिज सईदला पाकिस्तान सरकारकडून मोठा झटका, जप्त होणार संपत्ती\nHafiz Saeed's big shock in the new year, assets seized | नव्या वर्षात हाफिज सईदला पाकिस्तान सरकारकडून मोठा झटका, जप्त होणार संपत्ती | Lokmat.com\nनव्या वर्षात हाफिज सईदला पाकिस्तान सरकारकडून मोठा झटका, जप्त होणार संपत्ती\n26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईदला पाकिस्तान सरकारनं मोठा दणका दिला आहे.\nनव्या वर्षात हाफिज सईदला पाकिस्तान सरकारकडून मोठा झटका, जप्त होणार संपत्ती\nइस्लामाबाद : मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफीज सई�� यांच्यावर थेट हात न टाकता त्याच्या धर्मादाय संस्था आणि संपत्ती ताब्यात घेऊन आर्थिक नाड्या आवळण्याचा बेत पाकिस्तान सरकारने आखला आहे.\nहाफीजची संपत्ती कशी ताब्यात घेता येईल, यावर १९ डिसेंबर रोजी विविध प्रांतीय आणि संघीय सरकारच्या विविध खात्यांच्या अधिकाºयांच्या बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली. तसेच त्या दृष्टीने योजना प्रांतीय व संघीय सरकारला २८ डिसेंबरपर्यंत सादर करण्याचे निदेश देण्यात आले होते.\nया उच्चस्तरीय बैठकीत सहभागी असलेल्या तीन वरिष्ठ अधिकाºयांनी एका वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. १९ डिसेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या दस्तावेजानुसार सईदच्या दोन धर्मादाय संस्थांची नावे\nआहेत. वित्तीय कृती गट ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. ही संस्था मनी लाँड्रिंग आणि दहशतवाद्यांच्या आर्थिक रसदविरुद्ध काम करते. या संस्थेने अनेकदा दहशतवादी संस्थांचे आर्थिक स्त्रोत बंद करण्याबाबत पाकिस्तानला सल्ला दिला होता.\nजमात-उद-दावा आणि फलाह-ए-इन्सानियत या संघटना लष्कर-ए-तैयबाच्या मुखवटा असलेल्या संघटना आहेत, असे अमेरिकेने घोषित केले आहे. मुंबईतील दहशतवादी हल्ल्यास लष्कर-ए तैयबाच जबाबदार असल्याचा आरोप भारत आणि अमेरिकेने केला आहे. अमेरिकेनेही हाफीज सईदला दहशतवादी घोषित केलेले आहे. (वृत्तसंस्था)\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nयंदाचा 'व्हॅलेंटाईन डे' असेल 'सिस्टर्स डे', पाकिस्तानच्या विद्यापीठाचं फर्मान\nकुरापती पाकिस्तानच्या गोळीबारात एक बीएसएफ अधिकारी शहीद\nदाऊदच्या हस्तकाचा छोटा शकीलने काढला काटा\nमै लाहौर आ रहा हू, एबी डिव्हिलियर्स पाकिस्तानात खेळणार\nपाकिस्तानचा मानहानीकारक पराभव; दक्षिण आफ्रिकेचे निर्भेळ यश\nSA vs PAK: आफ्रिकेच्या डेल स्टेनला दिग्गज कपिल देव यांचा 'तो' विक्रम मोडण्याची संधी\n''ईव्हीएम हॅक करून भाजपाने २०१४ मध्ये मिळवला विजय''\nEVM हॅकिंगची कल्पना असल्याने गोपीनाथ मुंडेंची हत्या, अमेरिकेतील हॅकरचा दावा\nसर्वात वृद्ध व्यक्तीचे ११३ व्या वर्षी निधन\nव्हिसावरचं नाव नव्या पासपोर्टवरील नावापेक्षा वेगळं असेल अमेरिकेत प्रवास करू शकतो\nबहिणीशी फोनवर बोलत असतानाच 'ती' ओरडली अन् होत्याचं नव्हतं झालं\nथेरेसा मे यांना मोठा दिलासा; अविश्वासदर्शक ठराव जिंकल्यानं सरकार सुरक्षित\nआरक्षणभारत विरुद्ध ऑस्ट्र��लियाऑस्ट्रेलियन ओपनभारत विरुद्ध न्यूझीलंडहार्दिक पांड्याअर्थसंकल्प 2019करिना कपूरपेट्रोलवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरकुंभ मेळा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nतुम्हीही आयब्रो कलर करत आहात का 'या' 5 टिप्स करतील मदत\nजयपूर फेस्टिव्हलमधील 'या' गोष्टींमुळे आनंद होईल दुप्पट\nविमानही उडवू शकतात बॉलिवूडचे 'हे' तारे, एकापेक्षा एक आहेत सारे\nकिवींच्या देशातही धोनीची बॅट तळपणार, तेंडुलकरचा विक्रम मोडणार\n'मणिकर्णिका'च्या प्रमोशन दरम्यान अंकिता लोखंडेचा असा होता अंदाज, SEE PHOTO\nधोकादायक आहे #10YearChallenge, जाणून घ्या दुष्परिणाम\nवर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल : दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रात विदेशी कलावंतांची चित्तवेधक अदाकारी\nअदितीजवळ आहे इयररिंग्जचं सुंदर कलेक्शन; तुम्हीही घेऊ शकता टिप्स\nWhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं\nबी. एच. आर. पतसंस्थेविरोधात ठेवीदारांकडून कपडे काढा आंदोलन\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\n लोकमत आयोजित 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा पहिला दिवस\nक्षणिक ठरला पनवेलकरांचा आनंद;उद्घाटनानंतर 5 मिनिटांत सरकता जिना पडला बंद\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nजेफ आणि मेकेन्झी यांची घटस्फोटाआधीची एकमेकांसोबतची एक समंजस गोष्ट\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\n उत्तर प्रदेशात लढवणार 25 जागा\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\n''ईव्हीएम हॅक करून भाजपाने २०१४ मध्ये मिळवला विजय''\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nरक्तदान शिबिरापूर्वी परवानगी बंधनकारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/bjp-candidate-himali-navnath-kambale-wins-in-re-election-for-pune-corporation-election/", "date_download": "2019-01-22T03:10:22Z", "digest": "sha1:K27OHCP5JHDHZBXKIFM4COPAGYWU5TDG", "length": 6216, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पुण्यात पुन्हा कमळ फुलले; पोटनिवडणुकीत हिमाली कांबळे विजयी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपुण्यात पुन्हा कमळ फुलले; पोटनिवडणुकीत हिमाली कांबळे विजयी\nपुणे: उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या प्रभाग क्रमाक २१ मधील पोटनिवडणुकीत भाजप – आरपीआय उमेदवार हिमाली कांबळे यांचा दणदणीत विजय झाला आहे. हिमाली कांबळे या नवनाथ कांबळे यांच्या मुलगी आहेत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार धनंजय गायकवाड यांचा पराभव केला.\nमुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी नाही झाली तर जनतेने उठाव…\nपोलीस भरतीत आता लेखी परीक्षा अगोदर होणार \nप्रभाग क्रमाक २१ कोरेगाव पार्क- घोरपडीच्या एका जागेसाठी काल मतदान घेण्यात आले होते. या निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढलेल्या हिमाली कांबळे यांना एकूण ७ हजार ८९९ मते तर राष्ट्रवादीच्या धनंजय गायकवाड ३ हजार ४१६ मते मिळाली. यामध्ये हिमाली कांबळे यांचा ४ हजार ४८३ मतांनी विजयी झाला आहे.\nमुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी नाही झाली तर जनतेने उठाव करावा – भुजबळ\nपोलीस भरतीत आता लेखी परीक्षा अगोदर होणार \nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका – उदयनराजे\n‘आंबेडकर संघाचे सदस्य होते असं ऐकायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको’\nगल्ली ते दिल्ली तुमचा थाट..पण पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nपुणे : समाजकारण असो की राजकारण पुण्यामध्ये टीका करण्याची एक वेगळी मार्मिक पद्धत आहे, ती म्हणजे पुणेरी पाटी किंवा…\nसमाज कंटकाचा हैदोस; टेंभूत आगरकरांच्या पुतळ्याची विटंबना\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nविश्व हिंदू परिषद कॉंग्रेसला पाठींबा देण्याची शक्यता\n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय…\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका - उदयनराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/governments-future-will-soon-be-known-says-sanjay-raut/", "date_download": "2019-01-22T02:25:59Z", "digest": "sha1:ZKNIUV5OMABBYLNXTYPPE5JLD64XH4VQ", "length": 7211, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सरकारचं भविष्य लवकरच कळेल - संजय राउत", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसरकारचं भविष्य लवकरच कळेल – संजय राउत\nपुणे : सरकार मध्ये राहून सुधा जनतेच्या मनातील खद खद शिवसेने बाहेर काढलीये , तर सरकारचा मध्यंतरानंतरचा सिनेमा सुरू झाला असून सरकारचं भविष्य लवकरच कळेल अस वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राउत यांनी केलय.\nपवार साहेबांना तर निवडणुकीच होकायंत्र म्हणलं जात त्यामुळे सर्व गोष्टी त्यांना लवकर कळतात. पवार हे मोदींचे राजकीय गुरू तर राज्यात भाजप आणि विरोधीपक्ष लिव्ह इन रिलेशनमध्ये आहेत. असा घणाघात सुधा संजय राउत यांनी केलाय.\nमुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी नाही झाली तर जनतेने उठाव…\nपोलीस भरतीत आता लेखी परीक्षा अगोदर होणार \nपुण्यामध्ये संजय राऊत यांनी आज सर्व विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर आयोजित बैठकीत ते बोलत होते. पुण्यातील शिवसेनेत मोठे खांदेपालट होणार असल्याच देखील संजय राउत यांनी स्पष्ट केलय. तर विधानसभा निवडणुकीसाठी पुण्यात शिवसेनेच्या मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असल्याच देखील संजय राउत यांनी सांगितल आहे.\nगेल्या अनेक दिवसांपासून पुण्याचे शहराध्यक्ष विनाकाय निम्हण आपल्या जबाबदारीतून मुक्त होणार असल्याच बोलाल जात होत. आणि सेनेला नवा शहराध्यक्ष मिळणार अस दिसत होत यावर आता संजय राउत यांनी शिक्कामोर्तब केले आहे. अस असल तर पुण्यात मरगळ आलेल्या शिवसेनेला उभारी देण्यासाठी संजय राउत काय बदल करतात हे पाहण्यासारख आहे.\nमुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी नाही झाली तर जनतेने उठाव करावा – भुजबळ\nपोलीस भरतीत आता लेखी परीक्षा अगोदर होणार \nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका – उदयनराजे\n‘आंबेडकर संघाचे सदस्य होते असं ऐकायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको’\nभाजप जेथून सांगेल तेथून लढणार : सुभाष देशमुख\nसोलापूर - (सूर्यकांत आसबे) भारतीय जनता पार्टी जिथे सांगेल तिथे आपण लढणार आहोत. मी मागणार नाही, नाही म्हणणार…\nभाजप पक्षश्रेष्ठींनी जर आदेश दिला, तर पक्ष सोडू – शत्रुघ्न…\nकोळसे पाटलांच्या व्याख्यानामुळे फर्ग्युसनमध्ये राडा\nप्रजासत्ताक दिन चित्ररथ स्पर्धेत कृषी विभागास प्रथम पारितोषिक\nगांडूळ खत – शेतकऱ्यांसाठी एक वरदान \nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका - उदयनराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/the-girls-were-ban-to-stop-karve-samajseva-sanstha-after-3-pm/", "date_download": "2019-01-22T02:21:19Z", "digest": "sha1:FLFG3ASWDJFF7355SWX225Q6DPDYRRRD", "length": 9697, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुलींनी दुपारी ३ नंतर या महाविद्यालयाच्या आवारात थांबू नये", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमुलींनी दुपारी ३ नंतर या महाविद्यालयाच्या आवारात थांबू नये\nकर्वे समाजसेवा संस्थेत दुपारी 3 नंतर थांबण्यास बंदी\nपुणे : कर्वे समाजसेवा संस्था वेगवेगळ्या वादग्रस्त कारणांमुळे सध्या चर्चेत आहे. मनमानी कारभार भरमसाट शुल्कवाढ आदी कारणांमुळे चर्चेत असणाऱ्या या संस्थने आता सुरक्षेच्या कारणास्तव मुलींना दुपारी तीन वाजल्यानंतर संस्थेत थांबता येणार नाही अशी सूचना केली आहे.\nसध्या कर्वे समाजसेवा संस्थेतील विद्यार्थी शुल्कवाढ तसेच वसतिगृहा च्या प्रश्नावरून वसतिगृहाबाहेर ठिय्या मांडून बसले आहेत. महाराष्ट्र देशाने विद्यार्थ्यांसोबत चर्चा केल्यानंतर आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. संस्थेत मुलींसाठी वेगळे नियम आहेत. त्यामुळे विद्यार्थिनीना मानसिक त्रासला समोरे जाव लागत. ठिय्या मांडून बसलेल्या विद्यार्थिनींनी सांगितले. महाविद्यालयात मुलींसाठी वेगळे नियम आहेत. आधी मुलींना महाविद्यालयात 6 वाजेपर्यंत थांबता येते होते. आता मात्र फक्त 3 वाजेपर्यंतच थांबता येते.\nशिक्षणमंत्र्यांना ‘हाताची घडी तोंडावर बोट’ची…\nमराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न दिल्यास गुन्हे…\nमुलींनी व्यवस्थापनाला जाब विचारला असता. झोपडपट्टी परिसर असल्यामुळे मुलींना जास्त वेळ थांबता येत नाही. व्यवस्थापनाकडून अशी उत्तर देण्यात येतात. सदर मुली ( एम एस डब्लु ) विभागाच्या आहेत. महाविद्यालयात मुलींनी स्वालंबी होणे, आव्हानांनाचा सामना करणे शिकवण्यात येते,मात्र व्यवस्थापनाकडून याची पायमल्ली होत आहे. व्यवस्थापनाकडून अंमलबजावणी होत नसल्यामुळे मुलींना मानसिक त्रासाला सामोरे जाव लागत आहे. महाराष्ट्र देशाने महाविद्यालयाच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधला असता कोणताही प्रतिसाद मिळला नाही.\nमहाविद्यालयात सी सी टीव्ही कँमेरा असतांना मुलींना जास्त कॉलेज मधे थांबता येत नाही. त्यामुळे एम एस डब्लु चे बरेच प्रेक्टिकल आम्ही करू शकत नाही. महाविद्यालयात कॉस्ट कटिंग च्या नावाखाली वर्तमानपत्र सुद्धा बंद केले. शैक्षणिक संस्थेत आमच्या सुरक्षेवरून आम्हाला महाविद्यालत थांबू देत नाहीत. एकीकडे महिलांनी सक्षम बनाव म्हणून वेगवेगळे उपक्रम चालू आहेत. दुसरीकडे शैक्षणिक संस्थेत आम्हाला लढण्यापासून रोखण्यात येत. मात्र आम्ही गप्प बसणार नसून यासंदर्भात आवाज उठवनार आहोत.\nशिक्षणमंत्र्यांना ‘हाताची घडी तोंडावर बोट’ची शिक्षा द्या : आम आदमी पार्टी\nमराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न दिल्यास गुन्हे दाखल करु : विनोद तावडे\nभगवत गीता वाईट आहे असं काँग्रेस,राष्ट्रवादीने जाहीर करावं, आम्ही त्याला उत्तर देऊ :…\nसरकारच्या एकाही निर्णयाचा शेतकऱ्याला फायदा नाही – अजित पवार\nमॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची ठेचून हत्या\nभोपाळ : मध्य प्रदेशातील बरवानी जिल्ह्यातील बलवाडी येथे सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना भाजप नेता मनोज ठाकरे याची दगडाने…\n‘समृद्धी महामार्गला राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव द्या’\nकाकडेंच्या जावडेकरांवरील टीकेला भाजप कार्यकर्त्याचे सणसणीत उत्तर\nहुकूमशाहीविरुद्धचा शेवटचा लढा यशस्वी करा : डॉ. कुमार सप्तर्षी\nखेलो इंडिया’च्या माध्यमातून देशभरातील युवा खेळाडूंना कौशल्य…\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका - उदयनराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/this-is-the-true-pride-the-whispers-of-the-third-trumpet-new/", "date_download": "2019-01-22T02:26:04Z", "digest": "sha1:DMD2KICEQ7Q3ODFKOTHY6RQSEHLJECUT", "length": 7673, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "हाच खरा गौरव, तृतीयपंथीयांनी केले झेंडा वंदन", "raw_content": "\nमहार��ष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nहाच खरा गौरव, तृतीयपंथीयांनी केले झेंडा वंदन\nपुणे : संपूर्ण देशभरात 72 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे, आज पुण्यामध्ये गरुड गणपती मंडळाच्या पुढाकाराने तृतीयपंथीयांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने समाजातील दुर्लक्षित घटक असणाऱ्या तृतीयपंथी समुदायाला आपले स्वातंत्र्य साजरा करता आले आहे.\nविविधतेने नटलेल्या आपल्या देशात संविधानाने सर्वाना समान अधिकार दिला आहे. स्त्री – पुरुषांप्रमाणे समाजातीलच एक घटक असणाऱ्या तृतीयपंथीयांना समान वागणूक देणं गरजेचं असताना, तस होत नाही. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी देखील या समुदायाला आपल्या देश बांधवांच्या आनंदात सहभागी होता येत नाही. पण आज या सर्व गोष्टींना फाटा देत गरुड गणपती मंडळाच्या पुढाकारातुन तृतीयपंथीयांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला आहे.\nयावेळी तृतीयपंथी असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या चांदणी गोरे, पन्ना दीदी, गरुड गणपती मंडळ अध्यक्ष सुनील कुंजीर, अजिंक्य कुंजीर, यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.\n‘अल्पसंख्याकांवर अत्याचार झाला तर अत्याचार करणाऱ्याला…\n‘देशात कुठेही संविधान मानलं जात नाही याची खंत…\nकेवळ व्हाट्सएपला फोटो न ठेवता, तिरंग्यातील प्रत्येक रंग देशवासियांना अंगिकारणे गरजेचं आहे. प्रत्येक भारतीयाला संविधानाने समान अधिकार दिला आहे. आज खऱ्या अर्थाने आम्हालाही देशाचे स्वातंत्र्य साजरा करता आला याचा आनंद असल्याचं चांदणी गोरे यांनी यावेळी सांगितले.\nमनुस्मृतीत सर्वांना समान अधिकार – शंकराचार्य\n‘अल्पसंख्याकांवर अत्याचार झाला तर अत्याचार करणाऱ्याला सुखाने झोपू देणार…\n‘देशात कुठेही संविधान मानलं जात नाही याची खंत वाटते’\nराष्ट्रवादी देणार तृतीयपंथीयांना तिकीट ; सुप्रिया सुळेंचा प्रदेशाध्यक्षांकडे आग्रह\nसंविधान भवनाच्या कामाला गती; प्राधिकरणाच्या पाच एकरावर साकारणार देशातील पहिले संविधान…\nपालघर - (रविंद्र साळवे) 2019 ला होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असल्याने आतापासूनच…\nगांडूळ खत – शेतकऱ्यांसाठी एक वरदान \n‘लकी’ बॉय चैतन्य देवढेचे ‘माझ्या दिलाचो’ गाणे झाले रिलीज \nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nवाजवा रे वा���वा : हार्दिक पटेल लवकरच बोहल्यावर चढणार\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका - उदयनराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/tag/?tagname=%E0%A4%AD%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9C%E0%A5%80%20%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C", "date_download": "2019-01-22T03:07:13Z", "digest": "sha1:WDARCQN4REDMX7ISUEFL25JHXXONW5DT", "length": 3555, "nlines": 102, "source_domain": "bytesofindia.com", "title": "Bytes of India - Press Release Network", "raw_content": "\nकरपणारी भाकरी आणि लोपणारे ज्ञान\n‘एअर इंडिया’च्या आंतरराष्ट्रीय विमानांत भारतीय खाद्यपदार्थ\nसाने गुरुजी कथामालेचे अधिवेशन १९-२० जानेवारीला कोल्हापुरात\nस्वच्छ, सुंदर भिवंडीसाठी सरसावले चिमुकले हात...\nनोबेल पुरस्कारांचा प्रवर्तक आल्फ्रेड नोबेल\n‘देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे’\nहमारी ही मुठ्ठी में आकाश सारा...\nलायन्स व्याख्यानमालेला रविवारपासून प्रारंभ\nकरपणारी भाकरी आणि लोपणारे ज्ञान\nअपनी कहानी छोड जा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/bhandara/power-racket/", "date_download": "2019-01-22T03:10:05Z", "digest": "sha1:FAIKDTWPMKZM6EUJ7IJFGRK4RSCMHMDX", "length": 28834, "nlines": 400, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Power Racket | सत्तेसाठी घोडदौड | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २२ जानेवारी २०१९\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nजेफ आणि मेकेन्झी यांची घटस्फोटाआधीची एकमेकांसोबतची एक समंजस गोष्ट\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nमुंबईचे किमान तापमान २१ अंश; विदर्भाला पावसाचा इशारा\nसाताऱ्याच्या आंदोलक शेतक-यांच्या ७० टक्के मागण्या मान्य\nफाशीच्या आरोपीला माहिती नाकारण्याचा फेरविचार करा\nविकी कौशल व भूमी पेडणेकर झळकणार रुपेरी पडद्यावर\nईशा देओल पुन्हा एकदा देणार गुड न्यूज\n'तनू वेड्स मनू ३' लवकरच, कंगना राणौतने केले कन्फर्म\nदिव्यांका त्रिपाठी करणार ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन\nमाधुरी दीक्षित, अजय देवगण, अनिल कपूरचा 'टोटल धमाल' ट्��ेलर, पाहा हा Video\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nमुलांना जबरदस्तीने जेवण भरवताय असं करणं ठरू शकतं घातक\nसाऊथ-ईस्ट आशियाच्या पर्यटनासाठी IRCTC ने आणले स्पेशल टूर पॅकेज\nक्वीन कंगनाचा ईको-फ्रेंडली लूक पाहून व्हाल घायाळ\nलैंगिक जीवनावर वाईट परिणाम करतात घरातील 'या' ४ गोष्टी\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.\nराहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी क���ा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.\nराहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार\nAll post in लाइव न्यूज़\nपंचायत समिती सभापतीपदाची निवडणूक भाजप आणि काँग्रेसने प्रतिष्ठेची केली होती.\nठळक मुद्देजि.प. अध्यक्षपद निवडणूक : काँग्रेस, भाजप, राकाँचे सदस्य भ्रमंतीवर\nभंडारा : पंचायत समिती सभापतीपदाची निवडणूक भाजप आणि काँग्रेसने प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत भाजप व काँग्रेसला अपेक्षित यश मिळाल्यानंतर आता सोमवारला होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपद निवडणुकीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.\nकाँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपचे सदस्य भ्रमंतीवर असून काँग्रेसचे सदस्य मात्र दोन गटात विखुरले आहेत. या सर्व घडामोडीवर भाजप बारकाईने लक्ष ठेऊन आहे.\nअडीच वर्षापूर्वी जिल्हा परिषदेत काँग्रेस -राष्ट्रवादीने आघाडी करून सत्ता स्थापन केली होती. यावेळी या सत्तांतर करण्यासाठी भाजपने हालचाली सुरू केल्या होत्या. परंतु नाना पटोले यांनी खासदारपदाचा राजीनामा दिल्यानं��र जिल्ह्यातील समिकरणे बदलत असल्याची चिन्हे दिसून येत आहेत.\n५२ सदस्यीय जिल्हा परिषदेत अडीच वर्षापूर्वी समसमान जागांचे वाटप करून आघाडी केली होती. तशीच आघाडी सोमवारला होण्याची शक्यता आहे. परंतु आताच्या अडीच वर्षाच्या कालावधीत अध्यक्षपद सव्वा-सव्वा वर्षे असे विभागून देण्यात यावे, असे मत माजी आमदार सेवक वाघाये यांनी व्यक्त केले आहे. तर यावेळी अध्यक्ष हा पुरूष असावा असे पक्षश्रेष्ठीला वाटत असल्यामुळे यावर रविवारला नागपुरात बैठक घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. असे असले तरी जिल्हा परिषदेत कुणाची सत्ता बसणार याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.\nकाँग्रेस दोन गटात तरीही एकत्रच\nएक दिवसावर आलेल्या या निवडणुकीमुळे काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपचे सदस्य सद्यस्थितीत भ्रमंतीवर आहेत. परंतु काँग्रेसचे दोन गट वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. काँग्रेसच्या एका गटात ११ सदस्य तर दुसºया गटात आठ पक्षीय सदस्यांसह तीन अपक्ष सदस्य आहेत. काँग्रेसचे १९ सदस्य असताना हे संख्याबळ आता २२ झाले आहे. हे दोन्ही गट भ्रमंती करून सध्या विदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. या दोन्ही गटाच्या नेत्यांच्या रविवारला भेटीगाठीनंतर अध्यक्षपदाचा उमेदवार आणि सभापतीपद यावर एकमत करतील आणि सर्व मिळून सोमवारला मतदानासाठी येणार आहेत.\nभाजपच्या गटात दोन सदस्य अनुपस्थित\nजिल्हा परिषदेत भाजपचे १३ सदस्य आहेत. भाजपचे सदस्यही भ्रमंतीवर गेले असून त्यात दोन सदस्य अनुपस्थित आहेत. त्यात नाना पटोले यांचे विश्वासू मानले जाणाऱ्या दोघांचा समावेश असण्याची शक्यता आहे. हे दोन्ही सदस्य काँग्रेसच्या बाजुने राहण्याची शक्यता आहे.\nराष्ट्रवादीचे संख्याबळ दोनने वाढले\nजिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे १५ सदस्य आहेत. हे सर्व सदस्य शनिवारला भ्रमंतीसाठी निघाले असून त्यांच्यासोबत एक अपक्ष सदस्य आणि एक शिवसेनेचे सदस्य आहेत. त्यामुळे त्यांचे संख्याबळ दोनने वाढून १७ झाले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडी केली तर एकूण संख्याबळ २२ अधिक १७ अशी ३९ ईतकी होते.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nसिंचन प्रकल्पांत २२ टक्के जलसाठा\nसकारात्मक विचार ठेवून कुठलेही काम मनापासून करा\nतरूणाच्या खुनात तिघांना अटक\nट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पोस्टमन तरूणी ठार\nअसंघटित कामगारांच्या प्रश्नांवर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा\nआयटीआय विद्यार्थ्यांचे कौशल्य पाहून पालकमंत्री थक्क\nआरक्षणभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियन ओपनभारत विरुद्ध न्यूझीलंडहार्दिक पांड्याअर्थसंकल्प 2019करिना कपूरपेट्रोलवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरकुंभ मेळा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nतुम्हीही आयब्रो कलर करत आहात का 'या' 5 टिप्स करतील मदत\nजयपूर फेस्टिव्हलमधील 'या' गोष्टींमुळे आनंद होईल दुप्पट\nविमानही उडवू शकतात बॉलिवूडचे 'हे' तारे, एकापेक्षा एक आहेत सारे\nकिवींच्या देशातही धोनीची बॅट तळपणार, तेंडुलकरचा विक्रम मोडणार\n'मणिकर्णिका'च्या प्रमोशन दरम्यान अंकिता लोखंडेचा असा होता अंदाज, SEE PHOTO\nधोकादायक आहे #10YearChallenge, जाणून घ्या दुष्परिणाम\nवर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल : दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रात विदेशी कलावंतांची चित्तवेधक अदाकारी\nअदितीजवळ आहे इयररिंग्जचं सुंदर कलेक्शन; तुम्हीही घेऊ शकता टिप्स\nWhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं\nबी. एच. आर. पतसंस्थेविरोधात ठेवीदारांकडून कपडे काढा आंदोलन\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\n लोकमत आयोजित 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा पहिला दिवस\nक्षणिक ठरला पनवेलकरांचा आनंद;उद्घाटनानंतर 5 मिनिटांत सरकता जिना पडला बंद\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nजेफ आणि मेकेन्झी यांची घटस्फोटाआधीची एकमेकांसोबतची एक समंजस गोष्ट\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\n उत्तर प्रदेशात लढवणार 25 जागा\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\n''ईव्हीएम हॅक करून भाजपाने २०१४ मध्ये मिळवला विजय''\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nरक्तदान शिबिरापूर्वी परवानगी बंधनकारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2018/09/blog-post_36.html", "date_download": "2019-01-22T03:27:41Z", "digest": "sha1:7SSWBEYAL2SPXJSWEFKYXHJN72PR5XRG", "length": 6231, "nlines": 54, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "संत नागेबाबा मल्टिस्टेटच्या पतसंस्था व अजब प्रकाशन, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य पुस्तक प्रदर्शन - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » संत नागेबाबा मल्टिस्टेटच्या पतसंस्था व अजब प्रकाशन, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य पुस्तक प्रदर्शन\nसंत नागेबाबा मल्टिस्टेटच्या पतसंस्था व अजब प्रकाशन, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य पुस्तक प्रदर्शन\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on मंगळवार, ११ सप्टेंबर, २०१८ | मंगळवार, सप्टेंबर ११, २०१८\nयेवल्यात संत नागेबाबा मल्टिस्टेटच्या पतसंस्था व अजब प्रकाशन, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य पुस्तक प्रदर्शन\nशहरातील संत नागेबाबा मल्टिस्टेटच्या पतसंस्था व अजब प्रकाशन, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने येवला शहरात भव्य पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले. संस्थेचे संस्थापक चेअरमन कडूभाऊ काळे यांचा ध्यास आहे कि नव्या पिढीला वाचन संस्कृती समजावी, ग्रामीण भागात नवीन उद्योजक घडावे. यासाठी ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात एकूण 20 ठिकाणी प्रदर्शन भरवण्यात आले आहे. येवला शहरातील गणेश मंगल कार्यालय बुरुड गल्ली या ठिकाणी 21 वे पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन व्यंगचित्रकार प्रभाकर झळके, एन्झोकेम हायस्कुलचे प्राचार्य दत्ता महाले, तलाठी मनीषा इंगवे, प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी शेख अजीज, संतोष पुंड ,प्रवीण पाटील, संस्थेचे रिजनल ऑफिसर अक्षय काळे, येवला शाखेचे शाखाधिकारी नाईक, सातपुते, व्यवहारे ,सोनवणे, कॅशियर कु. मुंगीकर आदी उपस्थित होते.\nफोटो कॅप्शन - पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन करताना व्यंगचित्रकार प्रभाकर झळके, समवेत दत्ता महाले, प्रसाद कुलकर्णी, आदि .\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/marathi-news-kokan-news-books-activity-100486", "date_download": "2019-01-22T02:29:16Z", "digest": "sha1:MXJ3SFKGFTQJWE5QNGOGUQCLQE7ZOD2H", "length": 14779, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news kokan news books activity \"पुस्तकांवर बोलू काही\" उपक्रमात पुस्तकांना केले बोलते | eSakal", "raw_content": "\n\"पुस्तकांवर बोलू काही\" उपक्रमात पुस्तकांना केले बोलते\nबुधवार, 28 फेब्रुवारी 2018\nपाली (रायगड) : मराठी राजभाषा दिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पनवेल शाखेने \"पुस्तकांवर बोलू काही\" हा अाशयपूर्ण अभिनव उपक्रम केला. नवीन पनवेल येथील ऍम्फी थिएटर, सिडको गार्डन,सेक्टर ११, येथे मंगळवारी (ता.२७) सायंकाळी ७ ते ९ या वेळेत हा कार्यक्रम संपन्न झाला. अनेकांना नवीन पुस्तकांची ओळख होऊन ज्ञानाची भुक भागली.\nपाली (रायगड) : मराठी राजभाषा दिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पनवेल शाखेने \"पुस्तकांवर बोलू काही\" हा अाशयपूर्ण अभिनव उपक्रम केला. नवीन पनवेल येथील ऍम्फी थिएटर, सिडको गार्डन,सेक्टर ११, येथे मंगळवारी (ता.२७) सायंकाळी ७ ते ९ या वेळेत हा कार्यक्रम संपन्न झाला. अनेकांना नवीन पुस्तकांची ओळख होऊन ज्ञानाची भुक भागली.\nहा कार्यक्रम सर्वांसाठी खुला व निःशुल्क होता. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची सुरुवात प्रबोधनात्मक गाण्यांनी झाली. सुरवातीला अंनिसचे महेंद्र नाईक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या उपक्रमात पुस्तकांचा कल हा वैचारिक आणि सामाजिक का मंडणीची वेळ ५ मिनिटेच का मंडणीची वेळ ५ मिनिटेच का अशी मांडणी करून त्यांनी समितीची कार्य ओळ्ख करून दिली.\nकार्यक्रमाला २० वाचक सहभागी झाले होते. या बरोबरच अनेक श्रोत्यांची सुद्धा लक्षणीय उपस्थिती होती. तरुणांपासून वयस्कांपर्यंत सर्वाचा सहभाग उत्साहवर्धक होता. अनंताकडे झेप, विज्ञानजगत पासून संवाद स्वतःशी,चार्वाक इतिहास आणि तत्वज्ञान पासून भारतीय संविधान, पत्रिका जुळवताना पासून गोफ जन्मांतरीचे, एक होता कार्व्हर पासून स्त्री पर्व, बुद्ध की कार्ल मार्क्स पासून टिळक आणि आगरकर, कार्यरत, मला कळलेले बाबा, देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे, नग्नसत्य आणि डाकिण अशा अनेक वैज्ञानिक, वैचारिक आणि सामाजिक विषयांवरील वेग��ेगळ्या पुस्तकांवर उत्तमरित्या मांडणी करण्यात आली. अगदी कमी वेळात पुस्तकाची अर्थपुर्ण मांडणी करण्याचे अाव्हान सर्वांनी उत्तम प्रकारे पेलले. अशाप्रकारे उत्साहात मराठी राजभाषा दिन साजरा झाला. अनेक नवीन साथींची व नव्या पुस्तकांशी ओळख उपस्थितांना झाली.\nपुस्तकांना केले बोलके, असे झाले सादरीकरण..\n1. एकाने एखादे पुस्तक वाचले असेल त्याबद्दल जास्तीत जास्त ५ मिनिटात माहिती द्यायची होती. (हे पुस्तक का वाचावे हे ऐकणाराना समजले पाहिजे, असे मुद्देसूद)\n2. पुस्तक सामाजिक प्रश्नांवरचे/वैचारिक मांडणी करणारे /वैज्ञानिक /समाज कार्यकर्तें, वैज्ञानिक यांच्या चरित्रात्मक होते. ते मराठी किंवा मराठीत भाषांतरीत होते.\n3. सोबत पुस्तक आणल्यास चालणार होते.\n4. अापले प्रगल्भ विचार मांडण्यासाठी सुद्धा हे एक चांगले व्यासपिठ होते.\n5. जे पुस्तकाची मांडणी करणार आहेत त्यांनी त्यांचे नाव व पुस्तकाचे नाव याची पूर्व नोंदणी केली होती.\nकलई व्यवसायाला उतरती कळा\nपाली - कलईचा व्यवसाय कमी झालाय, कलई संपलीच आता. कलईच्या किंमती वाढल्या, खेडेगावात लोक राहिली नाहीत, घराघरात नळ आले, कलईच्या भांड्यांचा वापर कमी...\nदुष्काळामुळे गाढवांना कमी मागणी\nजेजुरी - जेजुरीत पौष पौर्णिमेनिमित्त पारंपरिक गाढवांचा बाजार भरला आहे. एक हजारापेक्षा अधिक गाढवे विक्रीसाठी आली आहेत. यंदा दुष्काळामुळे कामे कमी...\nपेण अलिबाग रेल्वेमार्गाचे फेब्रुवारीत भूमिपूजन : अनंत गीते\nरोहा (रायगड) : पेण अलिबाग रेल्वेमार्गाच्या कामाकरिता आवश्यक भूसंपादन आरसीएफच्या भूसंपादनामुळे शक्य होत नव्हते. आज रेल्वे प्रशासन व आर...\n...तर तटकरेंना तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही: गिते\nमाणगांव : आम्ही जनतेसाठी फिरता दवाखाना, रुग्णवाहिका, दिव्यांगाना इलेक्ट्रीकलवर चालणारी स्कुटर देतोय. पण जे 15 वर्षे मंत्री होते, जिल्ह्याचे ...\nओल्या काजुच्या बियांचा हंगाम सुरू\nपाली : ओल्या काजुच्या बियांची (गर) म्हटले कि सगळ्यांच्याच जिभेला पाणी सुटते. ओल्या काजू बियांच्या (गर) हंगामास सुरुवात झाली आहे. आदिवासी हा रानचा...\nअपंग आणि अनाथ प्राण्यांना मिळाली मायेची कूस\nपाली - मोकाट आणि उनाड प्राण्यांच्या लेखी नेहमीच उपेक्षा आणि अवहेलना वाट्याला येते. त्यात अनाथ व अपंग प्राण्यांची परिस्थिती तर दयनीयच असते. या अपंग...\nरिफंड आणि इतर आर्थिक ���्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%A6%E0%A5%A9_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2019-01-22T01:47:20Z", "digest": "sha1:XGRHOK2QSIABZU7KNZPACOSCYZS4IDRW", "length": 4163, "nlines": 141, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १५०३ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १५०३ मधील मृत्यू\n\"इ.स. १५०३ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०३:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-meetings-monday-through-easy-debt-campaign-9333", "date_download": "2019-01-22T03:13:22Z", "digest": "sha1:XMAG2FOZCEB4FMEB7I2GSO2MHO3KP2YY", "length": 16452, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Meetings from Monday through Easy Debt Campaign | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसुलभ कर्जवाटप अभियानांतर्गत सोमवारपासून मेळावे\nसुलभ कर्जवाटप अभियानांतर्गत सोमवारपासून मेळावे\nशनिवार, 16 जून 2018\nनांदेडः नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांचे सहायक निबंधक (सहकारी संस्था) यांनी संबंधित तालुक्यामध्ये बँकांच्या मदतीने मंडळनिहाय पीक कर्ज वाटप मेळावे आयोजित करून सर्व पात्र शेतकऱ्यांना खरिपासाठी पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्याबाबत निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत.\nत्याअनुषंगाने सोमवार (ता. १८) पासून ३० जूनपर्यंत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्���ातील महसूल मंडल स्तरावर सुलभ पीक कर्ज वाटप अभियान मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.\nनांदेडः नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांचे सहायक निबंधक (सहकारी संस्था) यांनी संबंधित तालुक्यामध्ये बँकांच्या मदतीने मंडळनिहाय पीक कर्ज वाटप मेळावे आयोजित करून सर्व पात्र शेतकऱ्यांना खरिपासाठी पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्याबाबत निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत.\nत्याअनुषंगाने सोमवार (ता. १८) पासून ३० जूनपर्यंत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील महसूल मंडल स्तरावर सुलभ पीक कर्ज वाटप अभियान मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.\nराज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी आवश्यक पीक कर्ज वाटपात अडचण येऊ नये आणि बँक, प्रशासनाच्या परस्पर सहकार्याने कर्ज वाटप प्रक्रिया जलद, सुकर होण्यासाठी राज्य शासनाकडून सुलभ पीक कर्ज वाटप अभियान राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज उपलब्ध होण्यामध्ये अडचणी आहेत किंवा मागणी करूनही कर्ज उपलब्ध होत नाही. त्या शेतकऱ्यांनी संबंधित तालुका उपनिबंधक, सहायक निबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nजिल्हास्तरीय बँकर्स कमिटीच्या बैठकीत सर्व बँकाच्या प्रतिनिधींना जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना व कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना खरिपासाठी जलदगतीने पीक कर्ज वाटप करण्याबाबत श्री. डोंगरे यांनी संबंधितांना निर्देश दिले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज वाटप प्राधान्याने करण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी जिल्हा अग्रणी बँकेमार्फत सर्व बँकांना दिल्या आहेत.\nतालुकानिहाय मंडळ स्तर सुलभ कर्जवाटप मेळाव्याचा कालावधी\nसोमवार १८ ते २९ जून ः नांदेड, किनवट, हदगाव\nसोमवार १८ ते २५ जून ः मुदखेड, नायगाव, देगलूर, लोहा, बिलोली\nसोमवार १८ ते २७ जून ः धर्माबाद\nसोमवार १८ ते ३० जून ः कंधार, मुखेड\nसोमवार १८ ते २० जून ः माहूर, उमरी\nसोमवार १८ ते २२ जून ः अर्धापूर, हिमायतनगर, भोकर\nनांदेड कर्ज खरीप प्रशासन administrations कर्जमाफी शिवाजी महाराज shivaji maharaj पूर\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळप\nऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील २३ साखर कारखाने ऊसगा��प करीत आहेत.\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक महिनाअखेरपर्यंत...\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः पालकमंत्री शिंदे\nनगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही जनतेचीच इच्छा आहे आणि पालकमंत्री म्हणून जनतेची इच\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही :...\nमुंबई : हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही.\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत धरणे...\nपरभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांसह जनतेच्या विविध मागण्यांसाठी परभणी ज\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...\nपंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई : हरकती असलेल्या जमिनी...\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...\nकांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर ः कांद्याचे दर घसरल्याने...\nप्रतिष्ठा जपण्यासाठी शेतकऱ्यांच्या...नाशिक : यवतमाळमधील साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन...\nसागरी तापमानाची जुनी माहिती मिळवणे...माहितीच्या नोंदीच्या अभावामुळे बहुतांश जागतिक...\nमधमाश्यांचे सर्वेक्षण सातत्याने...गेल्या काही वर्षांमध्ये स्थानिक मधमाश्यांच्या...\nबुलडाणा जिल्ह्यातील अनेक प्रकल्प कोरडेबुलडाणा : उष्णतेच्या झळा सुरू होण्यापूर्वीच...\nखानदेशात तूर खरेदी केंद्रे सुरू कराजळगाव : खानदेशात तुरीची मळणी पूर्ण होत आली आहे....\nशेतरस्ते, शाळांच्या कुंपणासाठी निधीची...जळगाव : शेतरस्ते, जिल्हा परिषदेच्या शाळांच्या...\nऊस गाळपात नंदुरबार जिल्हा आघाडीवरजळगाव : खानदेशात ऊस गाळपात नंदुरबार जिल्ह्यातील...\nउपलब्ध साधनांना मूल्यवर्धनाची जोड द्या...औरंगाबाद : महिला बचत गटांनी उद्योगनिर्मिती व...\nशेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्यास अखेर...पुणे ः गेल्या तीन वर्षांपासून बंद...\nज्वार संशोधन केंद्रास आयसीएआर...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...\nखेड, हवेलीत मागणीनुसार टॅंकर सुरू करावेतपुणे : खेड आणि हवेली तालुक्‍यातील पाणी आणि...\nअकोल्यासाठी २२० कोटींचा प्रारूप आराखडा...अकोला : यंदाच्या २०१९-२० वर्षासाठी जिल्हा नियोजन...\nखासदार खैरेंनी जनतेची खैरच ठेवली नाही ः...कन्नड, जि. औरंगाबाद ः ‘‘मराठवाड्याचे प्रवेशद्वार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2019-01-22T02:59:51Z", "digest": "sha1:HMZ4CEQKZAME3DHQNEFYNE4Z5R6P52LJ", "length": 35582, "nlines": 386, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सूर्यमाला - विकिपीडिया", "raw_content": "\nसूर्यमाला ही सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या भोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंनी बनलेली आहे. सूर्यमालेत आठ मुख्य ग्रह, त्यांचे आत्तापर्यंत माहीत झालेले १६५ चंद्र नैसर्गिक उपग्रह,[१] ५ बटु ग्रह (प्लूटोसकट), तसेच असंख्य छोट्या वस्तू यांचा समावेश होतो. छोट्या वस्तूंमध्ये उल्का, धूमकेतू, कायपरचा पट्टा, लघुग्रहांचा पट्टा तसेच ऊर्टचा मेघ यांचा समावेश होतो.\nसर्वसाधारपणे, सूर्यमालेत एकंदर पुढील विभाग करण्यात येतात - सूर्य, दॊन अंतर्ग्रह, पृथ्वी, मंगळ, लघुग्रहांचा पट्टा, चार वायुमय बाह्यग्रह व कायपरचा पट्टा. कायपरचा पट्ट्यापुढे अतिशय विखुरलेली चकती व शेवटी ऊर्टचा मेघ.\nसूर्यापासूनच्या अंतराप्रमाणे ग्रह असे आहेत - बुध, शुक्र हे अंतरग्रह, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस (हर्शल) व नेपच्यून (वरुण) हे बाह्यग्रह. आठ पैकी सहा ग्रहांच्या भोवती नैसर्गिक उपग्रह (मराठीत सर्वसाधारणपणे वापरला जाणारा शब्द-चंद्र) आहेत. तर बाह्य ग्रहांच्या भोवती कडी आढळतात. पाच बटुग्रह म्हणजे प्लूटो, लघुग्रहांच्या पट्ट्यातील सेरेस, कायपरचा पट्ट्यातील एरिस, हौमिआ व माकीमाकी. या पाच पैकी तीन बटुग्रहांभोवती चंद्र आहेत.\n५.१ ग्रहांतर्गत माध्यम (\n१० नेपच्यूनच्या पुढील अवकाश\n११ सूर्यमालेचे आकाशगंगेतील स्थान\nसूर्याभोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंचे तीन मुख्य वर्गाौत वर्गीकरण केले जाते : ग्रह, लघुग्रह व सूर्यमालेतील छोट्या वस्तू. जिला इतके वस्तुमान आहे की ती स्वत:च एका गोलात रूपांतरित होऊ शकते अशा वस्तूला ग्रह हे नाव दिले जाते. ग्रहाच्या जवळील अवकाशात सूर्याभोवती फिरणाऱ्या इतर छोट्या वस्��ू नसतात. या व्याख्येप्रमाणे सूर्यमालेत एकूण आठ ग्रह आहेत - बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, [[युरेनस] (हर्शल)] व नेपच्यून (वरुण).\nऑगस्ट २४ २००६ रोजी आंतरराष्ट्रीय खगोलीय संघटनेने (International Astronomical Union) ग्रहांची नवीन व्याख्या बनविली व त्यानुसार प्लूटोचे वर्गीकरण ग्रहांमधून बटुघुग्रहामध्ये करण्यात आले. त्याच वेळी सेरेस व एरिस यांनाही बटुग्रहांचा दर्जा दिला गेला.[२]\nएका बटुग्रहाजवळील अवकाशात इतर खगोलीय वस्तूंचे अस्तित्व असू शकते. लघुग्रहांमध्ये गणना होणाऱ्या इतर खगोलीय वस्तू म्हणजे सेडना, ऑर्कस व क्वाओर.\nप्लूटो हा त्याच्या शोधापासून (म्हणजेच १९३० पासून) सूर्यमालेतील नववा ग्रह मानला जात होता. पण २० व्या शतकाच्या शेवटी सूर्यमालेतील बाहेरच्या भागात प्लूटोसारख्या अनेक वस्तू शोधण्यात आल्या. यापैकी मुख्य म्हणजे प्लूटोपेक्षा आकाराने मोठा असणारा एरिस.\nसूर्याभोवती फिरणाऱ्या इतर खगोलीय वस्तूंना एकजात छोट्या वस्तू असे म्हणतात. सूर्यमालेतील ज्या खगोलीय वस्तू सूर्याभोवती न फिरता ग्रह, लघुग्रह अथवा छोट्या वस्तूंभोवती फिरतात, त्यांना नैसर्गिक उपग्रह किंवा चंद्र म्हणतात.[३]\nप्रत्येक ग्रह हा सूर्याभोवती फिरताना लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतो. त्यामुळे ग्रहाच्या एका प्रदक्षिणेदरम्यान त्याचे सूर्यापासूनचे अंतर बदलत राहते.\nसूर्यमालेतील अंतरे मोजताना खगोलशास्त्रज्ञ साधारणपणे खगोलीय एकक (Astronomical Unit or AU) हे एकक वापरतात. एक खगोलीय एकक म्हणजे सूर्य व पृथ्वी यांच्यातील सरासरी अंतर. हे अंतर जवळ जवळ १४,९५,९८,००० कि.मी. (९,३०,००,००० मैल) इतके आहे. याप्रमाणे गुरु ग्रहाचे सूर्यापासून अंतर सुमारे ५.२ AU आहे तर प्लुटोचे सुमारे ३८ AU इतके आहे. अंतरे मोजण्याचे दुसरे परिमाण म्हणजे प्रकाशवर्ष. एक प्रकाशवर्ष म्हणजे सुमारे ६३,२४० खगोलीय एकके इतके अंतर.\nआठवड्याचे वार सात आहेत. जगात सर्वत्र वारांची नावे सारखीच आहेत आणि ती भारतातील प्राचीन भारतीय ज्योतिर्वैज्ञानिकांनी दिली आहेत. त्यासाठी त्यांनी सूर्य आणि चंद्र यांनाही ग्रह मानले आहे.\nभारतीय ज्योतिषींच्या दृष्टीने एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्यॊदयापर्यंतच्या काळाला वार म्हणतात.\nआर्यभटाचे सूत्र आहे :\nआ मंदात् शीघ्रपर्यंतम् होरेशा: \nदिवसाचे होरे २४ असतात. होरा म्हणजे तास. प्रत्येक होरा एका एका ग्रहाचा असतो. ��ूर्योदयाच्या वेळेस ज्या ग्रहाचा होरा असतो त्याचे नाव त्या दिवशीच्या वारास दिलेले असते.\nवरील सूत्राचा अर्थ असा की, आ मंदात्... म्हणजे मंदगतीच्या ग्रहापासून ....शीघ्रपर्यंतम्....शीघ्रगतीच्या ग्रहापर्यंत... होरेशा:... होरे सुरू असतात.\nग्रहांना एका राशीतून दुसऱ्या राशीत जावयास लागणारा काळ : शनी - अडीच वर्षॆ; गुरू : एक वर्ष; मंगळ - ५७ दिवस; सूर्य (रवि) - एक महिना; शुक्र - १९ दिवस; बुध - साडेसात दिवस; चंद्र (सोम) - सव्वादोन दिवस\nत्यामुळे, मंद ग्रह ते शीघ्र ग्रह असे आहेत -- शनी, गुरू, मंगळ, रवि, शुक्र, बुध, चंद्र (सोम). (उरलेल्या ग्रहांचा राश्यंतराचा काळ : राहू-केतू - दीड वर्ष; युरेनस - ७ वर्षे; नेपच्यून १४ वर्षे; प्लुटो - २०.६४ वर्षे)\nशनिवारी पहिला होरा (एक तास) शनीचा, दुसरा गुरूचा, तिसरा मंगळाचा, चवथा रवीचा, पाचवा शुक्राचा, सहावा बुधाचा आणि सातवा चंद्राचा. याप्रमाणे तीन वेळा २१ होरे झाल्यावर २२वा पुन्हा शनीचा, २३वा गुरूचा, २४वा मंगळाचा.....\nइथे २४ तास पूर्ण झाले.\nआता दुसरा दिवस सुरू होतो तो पुढील म्हणजे रवीच्या होऱ्याने. म्हणून शनिवारनंतर रविवार येतो.\nथोडक्यात असे की, शनी, गुरू, मंगळ , रवि, शुक्र, बुध, चंद्र. या क्रमात कोणात्याही वाराच्या ग्रह-नावापासून सुरुवात केल्यावर तिसरे नाव पुढच्या वाराचे असते. असे केले की, शनी-रवि-चंद्र(सोम)-मंगळ-बुध-गुरू-शुक्र हा क्रम येतो. यावरून हेही सिद्ध होते की भारतीय ज्योतिर्वैज्ञानिकांना आकाशातील भ्रमणासाठी ग्रहांना लागणाऱ्या काळाचे ज्ञान होते.\nक्लेमेंटाईन यानाने चंद्राच्या मागून घेतलेले सूर्यमालेचे छायाचित्र\nसूर्यमालेतील प्रमुख वस्तू म्हणजे सूर्य होय. सूर्याचे वस्तुमान सूर्यमालेतील एकंदर ज्ञात वस्तुमानाच्या सुमारे ९९.८६% इतके आहे. इतक्या प्रचंड वस्तुमानामुळेच सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती इतर वस्तूंना त्याच्या भोवती फिरावयास लावते.[४] उरलेल्या वस्तुमानाच्या ९०% पेक्षा अधिक वस्तुमान हे गुरू व शनी या ग्रहांमध्ये आहे.\nसूर्याभोवती फिरणाऱ्या जवळजवळ सगळ्या मोठ्या वस्तू एकाच पातळीत सूर्याभोवती फिरतात. ग्रहांची परिभ्रमणाची पातळी ही पृथ्वीच्या भ्रमणाच्या पातळीच्या जवळपास आहे तर धूमकेतू व कायपरचा पट्टा यांची परिभ्रमणाची पातळी ही पृथ्वीच्या भ्रमणाच्या पातळीशी काही अंशांचे कोन करते.\nसूर्यमालेतील वस्तूंच्या सूर्याभोवती फिरण्याच्या पातळी (परिमाणात)\nसूर्याच्या भोवती फिरणारे ग्रह व इतर अनेक वस्तू या सूर्याभोवती घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतात. याला काही अपवाद आहेत, उदा. युरेनस, शुक्र व हॅलेचा धूमकेतू. सर्व ग्रह स्वत:भोवती घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतात, अपवाद - शुक्र. तो क्लाॅकवाईज दिशेत फिरतो.\nसूर्याच्या भोवती फिरणाऱ्या वस्तू या केप्लरच्या सिद्धान्ताप्रमाणेच फिरतात. प्रत्येक वस्तू ही एका लंबवर्तुळाकार कक्षेत फिरते. त्या कक्षेच्या एका केंद्रस्थानी सूर्य असतो. सूर्याच्या जितक्या जवळ ती वस्तू येईल, त्याप्रमाणात तिचा फिरण्याचा वेग वाढतो. ग्रहांच्या कक्षा या जवळ जवळ वर्तुळाकार आहेत (म्हणजे दोन्ही केंद्रस्थाने खूप जवळ आहेत), तर धूमकेतू व कायपरचा पट्ट्यातील काही वस्तूंच्या कक्षा या फारच लंबवर्तुळाकार आहेत.\nसूर्यमालेत असणारी खूप लांब अंतरे दाखविण्यासाठी अनेक जण ग्रहांच्या कक्षा या सारख्या अंतरावर दाखवितात. पण प्रत्यक्षात मात्र ग्रह सूर्यापासून जितका दूर तितकीच आधीच्या ग्रहापेक्षा त्याची कक्षा लांब अंतरावर आढळते. उदा. शुक्र हा बुधापासून ०.३३ AU अंतरावर आहे, तर शनी हा गुरूपासून ४.३ AU इतका दूर आहे. तसेच नेपच्यूनची कक्षा ही युरेनसपेक्षा १०.५ AU इतक्या अंतरावर आहे. अनेक जणांनी या अंतरांमधील संबंध शोधण्याचे प्रयत्‍न केले आहेत, पण अजूनतरी याबद्दल समाधानकारक स्पष्टीकरण उपलब्ध नाही.\nमुख्य लेख - सूर्यमालेची निर्मिती\nओरायन नेब्युलातील तबकडीचे हबल दुर्बिणीने घेतलेले छायाचित्र\nसूर्यमालेची निर्मिती ही तेजोमेघ सिद्धान्ताप्रमाणे झाली असल्याचे खगोलशास्त्रज्ञ मानतात. या सिद्धान्ताप्रमाणे ही निर्मिती एका मोठ्या रेणूंच्या ढगाच्या कोसळण्यामुळे सुमारे ४.६ अब्ज वर्षांपूर्वी झाली. हा रेणूंचा ढग कित्येक प्रकाशवर्षे अंतरावर पसरला होता व त्यापासून अनेक ताऱ्यांची निर्मिती झाली.[५] जुन्या धूमकेतूंचा अभ्यास केला असता, त्यांच्यावर फक्त मोठ्या फुटणाऱ्या ताऱ्याच्या गाभ्यात आढळणारी मूलद्रव्ये सापडली आहेत. यामुळे सूर्य हा जवळपास झालेल्या तारकासमूहातील स्फोटामुळे तयार झाल्याचा निष्कर्ष निघतो. या स्फोटामुळे तयार झालेली ऊर्जा ही या तेजोमेघाच्या कोसळण्याला कारणीभूत असण्याची शक्यता आहे.[६]\nसूर्यमाला ज्या तेजोमेघापासून तयार झाली, त्याचा व्यास सुमारे ७००० ते २०००० खगोलीय एकके इतका होता[५][७], तसेच त्याचे वस्तुमान हे सूर्यापेक्षा थोडेसे जास्त (सुमारे १-१०% जास्त) होते.[८] हा तेजोमेघ जेव्हा कोसळला, तेव्हा कोनीय बलामुळे त्याचा फिरण्याचा वेग वाढत गेला. जसेजसे त्याच्या केंद्रस्थानी वस्तुमान वाढत गेले, तसे त्याचे केंद्रस्थान इतर भागांपेक्षा जास्त गरम होत गेले. त्यानंतर त्या तेजोमेघावर गुरुत्वाकर्षण, वायूंचा दबाव, चुंबकीय क्षेत्र तसेच फिरण्याने येणारे बल, यांचा प्रभाव वाढला व तो एका तबकडीमध्ये रूपांतरित झाला. या तबकडीचा व्यास सुमारे २०० खगोलीय एकके इतका होता[५] तसेच त्याच्या केंद्रस्थानी एक उदयोन्मुख तारा होता.[९][१०]\nटी टौरी तारे सूर्यापेक्षा तरुण आहेत. त्यांच्या भोवतीसुद्धा अश्या तबकड्या आढळतात.[८] या तबकड्यांचा व्यास काहीशे किलोमीटर असून त्यांचे कमाल तापमान हे सुमारे १००० केल्व्हिन (सुमारे ७२७° सेल्सियस) इतके आहे.[११]\nसूर्य दर सेकंदाला चार कोटी टन हायड्रोजन अणुइंधन वापरतो.सूर्य सतत जळत राहतो. सूर्याचे तापमान हजारो अंश सेल्सिअस आहे,\nबुध व शुक्र हे दोन ग्रह अंतर्ग्रह आहेत. मंगळ, गुरू, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे बाह्यग्रह आहेत..\nसूर्य हा या सगळ्या ग्रहांचे उगमस्थान आहे\nमंगळ व गुरु या दोन ग्रहांच्या दरम्यान काही अवकाशस्थ दगड व ग्रहसदृश अवकाशीय वस्तू आहेत. परंतु त्यांचे वस्तुमान व कक्षा या ग्रहांसारख्या नसल्यामुळे त्यांना लघुग्रह असे म्हणतात. या लघुग्रहांना एकत्रितपणे लघुग्रहांचा पट्टा असे संबोधतात.\nमंगळ, गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून\nमानवसहित मोहिमा फक्त पृथ्वीच्या चंद्रावरच झाल्या आहेत.\n^ जेफ हेस्टर (२००४). \"न्यू थियरी प्रपोज्ड फॉर सोलर सिस्टम फॉर्मेशन\". अ‍ॅरिझोना स्टेट युनिव्हर्सिटी. जानेवारी ११ रोजी पाहिले. Unknown parameter |अ‍ॅक्सेसवर्ष= ignored (सहाय्य)\n^ रावळ, जे. जे. (जानेवारी १९८५). \"{{{title}}}\". फिजिक्स ॲन्ड ॲस्ट्रॉनॉमी ३४ (१): ९३-१००. DOI:10.1007/BF00054038 abstract (पीडीएफ).\nखगोल शास्त्र विषयाशी संबंधित हा लेख अपूर्ण आहे. हा लेख पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता.\nहा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.\n'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.\nखगोलशास्त्र · लघुग्रह · बिग बँग · कृष्णविवर · धूमकेतू · दीर्घिका · आकाशगंगा · प्रकाश वर्ष · सूर्यमाल�� · तारा · विश्व\nसूर्य · बुध ग्रह · शुक्र ग्रह · पृथ्वी · मंगळ ग्रह · सेरेस · गुरू ग्रह · शनी ग्रह · युरेनस ग्रह · नेपच्यून ग्रह · प्लूटो (बटु ग्रह) · हौमिआ · माकीमाकी · एरिस\nग्रह · बटु ग्रह · राक्षसी वायू ग्रह . नैसर्गिक उपग्रह: पृथ्वीचा · मंगळाचे · गुरूचे · शनीचे · युरेनसचे · नेपच्यूनचे · प्लूटोचे · हौमिआचे · एरिसचा\nसूर्यमालेतील छोट्या वस्तू: उल्का · लघुग्रह/लघुग्रहाचा उपग्रह (लघुग्रहांचा पट्टा, सेंटॉर, टी.एन.ओ.: कायपरचा पट्टा/विखुरलेली चकती) · धूमकेतू (ऊर्टचा मेघ)\nहे पण पहा खगोलीय वस्तू, वर्ग:खगोलीय घटना आणि सूर्यमाला दालन\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ डिसेंबर २०१८ रोजी २१:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/kolhapur/fierce-incidents-kolhapur-district-killing-student-sleeping-place/", "date_download": "2019-01-22T03:18:07Z", "digest": "sha1:SSGX7QUWEXEHONIHEJ5PRJYDKYZPDNTV", "length": 28823, "nlines": 410, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Fierce Incidents In Kolhapur District, Killing Student From Sleeping Place | झोपण्याच्या जागेवरून विद्यार्थ्याला ठार मारले, कोल्हापूर जिल्ह्यातील भयंकर घटना | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २२ जानेवारी २०१९\n पेट्रोल 12 पैसे तर डिझेल 19 पैशांनी महागले\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nमुंबईचे किमान तापमान २१ अंश; विदर्भाला पावसाचा इशारा\nसाताऱ्याच्या आंदोलक शेतक-यांच्या ७० टक्के मागण्या मान्य\nफाशीच्या आरोपीला माहिती नाकारण्याचा फेरविचार करा\nविकी कौशल व भूमी पेडणेकर झळकणार रुपेरी पडद्यावर\nईशा देओल पुन्हा एकदा देणार गुड न्यूज\n'तनू वेड्स मनू ३' लवकरच, कंगना राणौतने केले कन्फर्म\nदिव्यांका त्रिपाठी करणार ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन\nमाधुरी दीक्षित, अजय देवगण, अनिल कपूरचा 'टोटल धमाल' ट्रेलर, पाहा हा Video\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nमुलांना जबरदस्तीने जेवण भरवताय असं करणं ठरू शकतं घातक\nसाऊथ-ईस्ट आशियाच्या पर्यटनासाठी IRCTC ने आणले स्पेशल टूर पॅकेज\nक्वीन कंगनाचा ईको-फ्रेंडली लूक पाहून व्हाल घायाळ\nलैंगिक जीवनावर वाईट परिणाम करतात घरातील 'या' ४ गोष्टी\nनाशिक : आडगाव शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू , गावात जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला बिबट्याचा मृतदेह आढळला\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.\nनाशिक : आडगाव शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू , गावात जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला बिबट्याचा मृतदेह आढळला\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची र���कडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.\nAll post in लाइव न्यूज़\nझोपण्याच्या जागेवरून विद्यार्थ्याला ठार मारले, कोल्हापूर जिल्ह्यातील भयंकर घटना\nFierce incidents in Kolhapur district, killing student from sleeping place | झोपण्याच्या जागेवरून विद्यार्थ्याला ठार मारले, कोल्हापूर जिल्ह्यातील भयंकर घटना | Lokmat.com\nझोपण्याच्या जागेवरून विद्यार्थ्याला ठार मारले, कोल्हापूर जिल्ह्यातील भयंकर घटना\nआश्रमशाळेतील वसतिगृहात खिडकीजवळ झोपण्यावरून दोघा विद्यार्थ्यांत वाद होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यात एकाचा मृत्यू झाला. करवीर तालुक्यातील रजपूतवाडी येथे बुधवारी रात्री हा प्रकार घडला. शंकर सावळाराम झोरे असे मृताचे नाव आहे. अकरावीच्या अल्पवयीन विद्यार्थ्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.\nझोपण्याच्या जागेवरून विद्यार्थ्याला ठार मारले, कोल्हापूर जिल्ह्यातील भयंकर घटना\nकोल्हापूर : आश्रमशाळेतील वसतिगृहात खिडकीजवळ झोपण्यावरून दोघा विद्यार्थ्यांत वाद होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यात एकाचा मृत्यू झा��ा. करवीर तालुक्यातील रजपूतवाडी येथे बुधवारी रात्री हा प्रकार घडला. शंकर सावळाराम झोरे असे मृताचे नाव आहे. अकरावीच्या अल्पवयीन विद्यार्थ्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.\nमहाविद्यालयाच्या आवारातच मुलांचे वसतिगृह आहे. आरोपी विद्यार्थी शंकरला खिडकीकडेला झोप, असे म्हणत होता परंतु तो तयार नव्हता. त्यातील वादानंतर झालेल्या हाणामारीत आरोपीने शंकरच्या छातीवर, पोटावर ठोसे लगावले. शंकर अत्यस्वस्थ झाला. इतर विद्यार्थ्यांनी हा प्रकार अधीक्षक दत्तात्रय जाधव यांना सांगितला. जाधव यांनी जखमी\nशंकरला तत्काळ दुचाकीवरून वडणगे\n(ता. करवीर) येथील खासगी रुग्णालयात नेले.\nवसतिगृह अधीक्षक दत्तात्रय जाधव यांनी आरोपी असलेल्या अल्पवयीन विद्यार्थ्याविषयी फिर्याद दिली आहे. शवविच्छेदनानंतर शंकरच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी अंबाईवाडा या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.\nखासगी रुग्णालयाच्या डॉक्टरनी त्याला कोल्हापूरला सीपीआरमध्ये नेण्यास सांगितले. तेथे नेले असता, तेथील वैद्यकीय अधिकाºयांनी शंकर मयत झाल्याचे सांगितले. या प्रकारामुळे वसतिगृहामध्ये खळबळ माजली आहे. तसेच सारेच विद्यार्थी अस्वस्थ व घाबरून गेल्याचे दिसत आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nकळवा खाडीत मिळाला वेटरचा मृतदेह, मृत्युचे गुढ कायम\nए वाचवा, वाचवा ना कुणी तरी...\nकोल्हापूर : ‘ईव्हीएम - व्हीव्हीपॅट’ जनजागृती मोहिमेत मतदारांनी सहभागी व्हावे : सुभेदार\nतीन आसनी रिक्षा व्यावसायिकांनी कोल्हापूरामध्ये मोर्चा काढून दिली धडक\nअसा बनवा भन्नाट चवीचा 'कोल्हापुरी अख्खा मसूर'\nबिहारच्या हाजीपूरमध्ये भाजपा नेत्याची गोळ्या घालून हत्या\nजनतेची निवड योग्य असल्याची पोचपावती : धनंजय महाडिक\nलाईक, शेअर अन् कमेंटस्... -दृष्टीक्षेप\nशिवकुमार स्वामी.. देशातील दुसऱ्या ‘नालंदा’चे मठाधिपती\nजयसिंगपुरात घनकचरा सक्षमीकरणाला गती\nहुपरीतील गायरानात धनदांडग्यांचे अतिक्रमण : राजकीय नेत्यांचा वरदहस्त\nवृत्तपत्र विक्रेत्यांकडून पालकमंत्र्यांचा निषेध, मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे धडक मोर्चा\nआरक्षणभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियन ओपनभारत विरुद्ध न्यूझीलंडहार्दिक पांड्याअर्थसंकल्प 2019करिना कपूरपेट्रोलवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरकुंभ मेळा\nफडणवीस सरकारच्य�� कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nतुम्हीही आयब्रो कलर करत आहात का 'या' 5 टिप्स करतील मदत\nजयपूर फेस्टिव्हलमधील 'या' गोष्टींमुळे आनंद होईल दुप्पट\nविमानही उडवू शकतात बॉलिवूडचे 'हे' तारे, एकापेक्षा एक आहेत सारे\nकिवींच्या देशातही धोनीची बॅट तळपणार, तेंडुलकरचा विक्रम मोडणार\n'मणिकर्णिका'च्या प्रमोशन दरम्यान अंकिता लोखंडेचा असा होता अंदाज, SEE PHOTO\nधोकादायक आहे #10YearChallenge, जाणून घ्या दुष्परिणाम\nवर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल : दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रात विदेशी कलावंतांची चित्तवेधक अदाकारी\nअदितीजवळ आहे इयररिंग्जचं सुंदर कलेक्शन; तुम्हीही घेऊ शकता टिप्स\nWhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं\nबी. एच. आर. पतसंस्थेविरोधात ठेवीदारांकडून कपडे काढा आंदोलन\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\n लोकमत आयोजित 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा पहिला दिवस\nक्षणिक ठरला पनवेलकरांचा आनंद;उद्घाटनानंतर 5 मिनिटांत सरकता जिना पडला बंद\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nजेफ आणि मेकेन्झी यांची घटस्फोटाआधीची एकमेकांसोबतची एक समंजस गोष्ट\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\n उत्तर प्रदेशात लढवणार 25 जागा\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\n''ईव्हीएम हॅक करून भाजपाने २०१४ मध्ये मिळवला विजय''\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nरक्तदान शिबिरापूर्वी परवानगी बंधनकारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ajit-pawar-criticize-uddhav-thackeray/", "date_download": "2019-01-22T02:25:32Z", "digest": "sha1:PZP3LYYFLBRTVU25AO35Z2FPONED44QS", "length": 6864, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ज्यांना वडिलांचं स्मारक बांधता आलं नाही, ते राम मंदिर काय बांधणार?- अजित पवार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - मह���राष्ट्र देशा मंगल देशा \nज्यांना वडिलांचं स्मारक बांधता आलं नाही, ते राम मंदिर काय बांधणार\nजालना: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राम मंदिरावरील विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शेलक्या शब्दात टीका केली आहे. ज्यांना अद्याप आपल्या वडिलांचं स्मारक बांधता आलं नाही, ते राम मंदिर काय बांधणार, अशा शब्दांमध्ये अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.\nशिवसेनेचे नेते म्हणे 25 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार आहेत, असं म्हणत अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता जोरदार टोलेबाजी केली. ज्यांना वडिलांचं स्मारक अद्याप बांधता आलं नाही, ते अयोध्येत जाऊन काय दिवे लागणार, असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला.\nपवार घराण्यातील सगळ्यांनी निवडणूक लढवली तर सामान्य कार्यकर्त्यांना कधी संधी मिळणार\n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या…\nपोलीस भरतीच्या बदललेल्या नियमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा…\nमहिला पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्या दीपक साळुंखे पाटलांवर कारवाई करण्यास राष्ट्रवादीची टाळाटाळ \n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत…\nपोलीस भरतीच्या बदललेल्या नियमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विरोध\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका – उदयनराजे\nहरकती असलेल्या जमिनींचे अधिग्रहण नाही : उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती\n‘जाणंव घालून काही होणार नाही, राम मंदिर निर्माणाला पाठिंबा द्या’\nटीम महाराष्ट्र देशा : केवळ हिंदू असल्याचं दाखवत जाणंव घालून काही होणार नाही, काँग्रेसने राम मंदिर निर्माणाला…\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\n‘मुलीने काय घातले होते हे विचारण्याचा अधिकार कुणालाही…\nभारिपने दंड थोपटले , लोकसभेसाठी अमरावती मतदार संघातून उमेदवार जाहीर\nस्वाईन फ्लू मुळे त्रस्त अमित शहांना एम्समधून डिस्चार्ज\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका - उदयनराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/the-term-of-corporator-kundan-gaikwad-has-been-canceled/", "date_download": "2019-01-22T02:29:09Z", "digest": "sha1:SXG7XFA243VEFEJV62CMQF3EBL2P6PSN", "length": 8945, "nlines": 85, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नगरसेवक कुंदन गायकवाड यांचे पद रद्द", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nनगरसेवक कुंदन गायकवाड यांचे पद रद्द\nपुणे : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपचे नगरसेवक कुंदन गायकवाड यांचा जात पडताळणी दाखला अवैध ठरल्याने पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गायकवाड यांचे नगरसेवकपद रद्द केले. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. गायकवाड यांचे पद रद्द करु नये यासाठी आयुक्तांवर सत्ताधा-यांचा तर पद रद्द करावे यासाठी विरोधकांचा मोठा दबाव होता. तसेच भाजपच्या आणखी तीन नगरसेवकांवर देखील कारवाईची टांगती तलवार कायम आहे.\nकामातील चालढकलपणामुळे प्रशासकीय अधिका-यांना आमदार महेश…\nपिंपरी चिंचवडमध्ये राजकीय उलथापालथ, महापौर उपमहापौरांचा…\nपिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी 2017 मध्ये झाली. या निवडणुकीत कुंदन अंबादास गायकवाड हे चिखली प्रभाग क्रमांक एक मधून भाजपच्या तिकीटावर विजयी झाले. त्यांनी कैकाडी जातीचा दाखला सादर करत अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडणूक लढविली होती. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना उमेदवार नितीन दगडू रोकडे यांनी कुंदन गायकवाड यांच्या जात दाखला आणि जात प्रमाणपत्र पडताळणीवर हरकत घेतली. गायकवाड यांचा जात दाखला अवैध असल्याचा निर्णय बुलढाणा जिल्हा विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिला आहे. एवढेच नव्हे तर गायकवाड यांनी खोटी, बनावट कागदपत्रे सादर करुन सरकारची फसवणूक केली असून त्यांच्याविरोधात कारवाई करावी, असे आदेशही देण्यात आले आहेत.\nगायकवाड यांच्यावर कारवाई करण्यास पालिका आयुक्त हर्डीकर टाळाटाळ करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. गायकवाड यांचे पद रद्द करु नये यासाठी सत्ताधारी पक्षाचा आयुक्तांवर मोठा दबाव होता. त्यासाठी एक आमदारांनी आयुक्तांची गुरुवारी भेट देखील घेतली होती. तर, विरोधकांकडून गायकवाड यांचे पद रद्द करण्याची मागणी आयुक्तांककडे केली होती. दोन्ही बाजूंनी आयुक्तांवर मोठा दबाव होता. दबावाखातर आयुक्तांनी नाखुशीने गायकवाड यांचे नगरसेवक पद रद्द केले आहे. गायकवाड यांना पालिकेने दिलेल्या सर्व सुविधा काढून घेण्यात येणार आहेत. त्यांना देण्यात आलेले मानधनही त्यांच्याकडून वसूल करण्यात येणार आहे. नगरसचिव विभागाला तशा सूचना देण्यात येणार असल्याचे, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.\nकामातील चालढकलपणामुळे प्रशासकीय अधिका-यांना आमदार महेश लांडगे यांनी घेतले फैलावर\nपिंपरी चिंचवडमध्ये राजकीय उलथापालथ, महापौर उपमहापौरांचा राजीनामा\nस्थायी समितीतील आठ सदस्यांचा कार्यकाळ बुधवारी ‘ड्रॉ’द्वारे संपुष्टात\nमुंबईत भाजपचा महापौर होणे अवघड नव्हते : चंद्रकांत पाटील\nकोल्हापूर : मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेपेक्षा आमचे दोन नगरसेवक कमी आहेत. तिथे आमचा महापौर करणे काहीच अवघड नव्हते;…\nग्रामीण भागाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध\n‘मुलीने काय घातले होते हे विचारण्याचा अधिकार कुणालाही…\nहुकूमशाहीविरुद्धचा शेवटचा लढा यशस्वी करा : डॉ. कुमार सप्तर्षी\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका - उदयनराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/amravati/flood-alcohol-adoption-village-chief-minister/", "date_download": "2019-01-22T03:12:22Z", "digest": "sha1:27C5UFIF5J7MM5AXTFJJ2JW7BC4GW77L", "length": 27409, "nlines": 397, "source_domain": "www.lokmat.com", "title": "मंगळवार २२ जानेवारी २०१९", "raw_content": "\n पेट्रोल 12 पैसे तर डिझेल 19 पैशांनी महागले\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nमुंबईचे किमान तापमान २१ अंश; विदर्भाला पावसाचा इशारा\nसाताऱ्याच्या आंदोलक शेतक-यांच्या ७० टक्के मागण्या मान्य\nफाशीच्या आरोपीला माहिती नाकारण्याचा फेरविचार करा\nविकी कौशल व भूमी पेडणेकर झळकणार रुपेरी पडद्यावर\nईशा देओल पुन्हा एकदा देणार गुड न्यूज\n'तनू वेड्स मनू ३' लवकरच, कंगना राणौतने केले कन्फर्म\nदिव्यांका त्रिपाठी करणार ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन\nमाधुरी दीक्षित, ���जय देवगण, अनिल कपूरचा 'टोटल धमाल' ट्रेलर, पाहा हा Video\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nमुलांना जबरदस्तीने जेवण भरवताय असं करणं ठरू शकतं घातक\nसाऊथ-ईस्ट आशियाच्या पर्यटनासाठी IRCTC ने आणले स्पेशल टूर पॅकेज\nक्वीन कंगनाचा ईको-फ्रेंडली लूक पाहून व्हाल घायाळ\nलैंगिक जीवनावर वाईट परिणाम करतात घरातील 'या' ४ गोष्टी\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.\nराहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ ���ुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.\nराहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार\nAll post in लाइव न्यूज़\nमुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावात दारूचा महापूर\nमुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावात दारूचा महापूर\nतालुक्यातील शिरजगाव मोझरी या मुख्यमंत्री प्रतिनिधीच्या गावात समस्यांचा डोंगर उपसला जात नसल्याने नागरिकांचे जीवनमान उंचावलेले नाही.\nमुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावात दारूचा महापूर\nठळक मुद्देशिरजगाव मोझरीचे वास्तव : कॉँग्रेस आंदोलनाच्या पावित्र्यात\nतिवसा : तालुक्यातील शिरजगाव मोझरी या मुख्यमंत्री प्रतिनिधीच्या गावात समस्यांचा डोंगर उपसला जात नसल्याने नागरिकांचे जीवनमान उंचावलेले नाही. गावात दारूचा महापूर वाहत आहे, तर रस्त्यांनी शरीराचे दुखणे वाढविले आहे. शिरजगाव मोझरीचे वास्तव पुढे आणण्यासाठी काँग्रेसने शुक्रवारी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.\nतालुका कॉँग्रेस पदाधिकाºयांनी नुकतीच या गावाला भेट दिली होती. मुख्यमंत्री देवे��द्र फडणवीस यांनी राज्यातील अनेक गावे दत्तक घेऊन तेथे निवासी मुख्यमंत्री प्रतिनिधी नेमले. त्याला आठ महिने उलटले. मात्र, त्यामुळे गावाच्या कारभारात कितपत फरक पडला, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. शिरजगाव मोझरीत तीन दिवसाआड पिण्याचा पाणीपुरवठा होतो. एकेकाळी येथे दारूबंदी होती. मात्र, देशी-विदेशी अशी कुठलीही दारू सहज उपलब्ध होते. ग्रामस्थांमध्ये यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. आम्ही पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन केले. मात्र, त्यावेळी खोट्या गुन्ह्यात युवकांना अडकवण्यात आले होते. हक्कासाठी लढणे हा गुन्हा आहे का, असा सवाल ते उपस्थित करीत आहेत.\nसार्वजनिक बांधकाम विभागाने मोझरी-शिरजगाव मोझरी रस्त्याची दुरुस्ती सुरू केली आहे. रस्त्यावरील मातीवरच डांबर टाकले जात असल्याची नागरिकांची ओरड आहे. या प्रकाराबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.\nशिरजगावातील ३०० हून अधिक शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे अर्ज भरले होते. मात्र, अद्याप एकाही शेतकºयाचे यादीवर नाव झळकले नाही वा प्रत्यक्ष कर्जमाफी झाली नाही.\nशिरजगावसह तिवसा तालुक्यातील चार गावे मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतली. भाजप नेते इथे भरपूर काम झाल्याचे सांगतात. मात्र, या गावांना अद्यापही निधी दिला नाही. शिरजगाव हे मॉडेल व्हायला पाहिजे होते. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. याविरोधात युवक काँग्रेस प्रतिकात्मक आंदोलन करणार आहे.\n- वैभव वानखडे, युवक काँग्रेस\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\n२०० शाळांच्या वर्गखोल्या धोकादायक\nव्यक्तिमत्त्वातील सहजता हीच यशाची परिभाषा \nवेलकम अर्थमंत्री साहेब, पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवा\nदहा मिनिटांत आटोपले साडेसात कोटींचे नियोजन\nअमरावती बाजार समितीत ई-ट्रेडिंग\nआरक्षणभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियन ओपनभारत विरुद्ध न्यूझीलंडहार्दिक पांड्याअर्थसंकल्प 2019करिना कपूरपेट्रोलवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरकुंभ मेळा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nतुम्हीही आयब्रो कलर करत आहात का 'या' 5 टिप्स करतील मदत\nजयपूर फेस्टिव्हलमधील 'या' गोष्टींमुळे आनंद होईल दुप्पट\nविमानही उडवू शकतात बॉलिवूडचे 'हे' तारे, एकापेक्षा एक आहेत सारे\nकिवींच्या देशातही धोनीची बॅट तळप��ार, तेंडुलकरचा विक्रम मोडणार\n'मणिकर्णिका'च्या प्रमोशन दरम्यान अंकिता लोखंडेचा असा होता अंदाज, SEE PHOTO\nधोकादायक आहे #10YearChallenge, जाणून घ्या दुष्परिणाम\nवर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल : दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रात विदेशी कलावंतांची चित्तवेधक अदाकारी\nअदितीजवळ आहे इयररिंग्जचं सुंदर कलेक्शन; तुम्हीही घेऊ शकता टिप्स\nWhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं\nबी. एच. आर. पतसंस्थेविरोधात ठेवीदारांकडून कपडे काढा आंदोलन\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\n लोकमत आयोजित 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा पहिला दिवस\nक्षणिक ठरला पनवेलकरांचा आनंद;उद्घाटनानंतर 5 मिनिटांत सरकता जिना पडला बंद\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nजेफ आणि मेकेन्झी यांची घटस्फोटाआधीची एकमेकांसोबतची एक समंजस गोष्ट\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\n उत्तर प्रदेशात लढवणार 25 जागा\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\n''ईव्हीएम हॅक करून भाजपाने २०१४ मध्ये मिळवला विजय''\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nरक्तदान शिबिरापूर्वी परवानगी बंधनकारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/state-government-solve-farmers-issue-related-sottond-waivers/", "date_download": "2019-01-22T02:53:38Z", "digest": "sha1:XF7PLD6F3ZKCVSFNVCAPNRUNN6M5LZC4", "length": 9702, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "...अन्यथा पुन्हा उग्र आंदोलन - सुकाणू समिती", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n…अन्यथा पुन्हा उग्र आंदोलन – सुकाणू समिती\nजळगाव: शासनाने शेतकऱ्यांच्या संपा नंतर जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत राहिलेल्या त्रुटी दूर करुन प्रत्येक शेतक-याला मदत देण्याची घोषणा केली. परंतु त्यात प्रामुख्याने कर्र्जमाफीची घोषणा केलेल्या तारखेपासूनचे व्याज माफ़ करण्याचा आदेश नाही, तसेच २०१७ चे थकब��कीदार यांना माफीची घोषणा झाली, ते व अर्ज न केलेले शेतकरी यांचे साठी अर्ज केव्हाही भरता येईल अशी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली. प्रत्यक्षात कार्यवाही सुरु झाली नाही, त्या साठी आदेश गरजेचे आहेत. तसेच दीड लाखावरचे थकबाकीदार शेतकऱ्यांचे मुद्दल पेक्षा कर्ज भरु न शकल्याने व्याज जास्त झाले व ते थकित झाल्याने ते बाकी आहे,या वर्षी पुन्हा बोंड अळी व शेतमालास भाव न मिळाल्याने त्यांना कर्ज भरने शक्य नाही. त्यामुळे ही मदत तात्काळ द्यावी, अशी मागणी शेतकरी कृती समितीचे समन्वयक व सुकाणु समिती सदस्य एस. बी. पाटील यांनी केली आहे.\n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या…\nमुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी नाही झाली तर जनतेने उठाव…\nजे शेतकरी कर्जमाफी च्या लाभा पासून वंचित राहत आहे. त्यासाठी त्यांचे पूर्ण कर्ज माफ होणे गरजेचे आहे. परंतु तो पर्यन्त बँकानी व्याज माफ़ करने व शासनाने त्यांचे दीड लाख भरून कर्जाचे पुनर्गठन करने हा पर्याय वापरल्यास प्रत्येक शेतकरी उभा राहु शकतो व या योजनेत भाग घेऊ शकतो. राष्ट्रीयकृत बँक अद्याप कर्ज माफी ची रक्कम आली नसल्याचे सांगतात त्या बाबतीत आदेश व्हावेत.\nबोंड अळी ग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अधिवेशनात कबूल केलेली मदत कोणतेही कारण न देता विना विलंब द्यावी शासनास विधानसभेत घोषणा करताना किती शेतकऱ्यांनी विमा काढला,किती कंपनी कोर्टात जाणार हे माहीत होते .आता कारणे न देता शेतकऱ्यांना मदत द्या व कंपनी कडून पैसे आल्यावर आपण ते सरकार जमा करावे. शासन बी टी कंपन्यांवर योग्य ती कार्यवाही करत आहे ती आपण करत बसा परंतु शेतकऱ्यांना वेळेवर बियाने कसे उपलब्ध होणार कारण दुकानदार बुकिंग करणार नाहीत.व कंपन्या किती देणार कोणते देणार माहीत नाही, पुन्हा नफेखोरी मरनार शेतकरी या बाबतीत उद्या जिल्ह्यात येणाऱ्या पालक मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाषजी देशमुख व जलसंपदा मंत्री गिरिषजी महाजन यांनी घोषणा करावी. अन्यथा या पुढे जिल्ह्यात त्यांचे काळे झेंडे दाखवून स्वागत केले जाईल व त्यानंतर पुन्हा उग्र आंदोलन केले जाईल, असे पाटील यांनी कळवले आहे.\n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत…\nमुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी नाही झाली तर जनतेने उठाव करावा – भुजबळ\nपोलीस भरतीत आता लेखी परीक्षा अगोदर होणार \nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका – उदयनराजे\nपायरसी रोखण्यासाठी कडक कायदे करणार : मोदी\nमुंबई : राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय म्हणजे इतिहासाचा साक्षीदार आणि भविष्याची ऊर्जा आहे. या संग्रहालयामुळे…\nशेतकऱ्यांच्या अर्धनग्न मोर्चाला सरकारने मुंबई मॅरेथॉनसाठी अडवले\nपोलीस भरतीत आता लेखी परीक्षा अगोदर होणार \nअभिनेत्री ईशा देओलच्या कुटुंबामध्ये आता अजून एक सदस्य वाढणार\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका - उदयनराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/photos/exclusive/6259-baapmanus-serial-s-surya-and-geeta-s-marriage-photos", "date_download": "2019-01-22T02:15:58Z", "digest": "sha1:FSQJUEIVJ6K55AEWRN3FFWR3TZFHIK3Q", "length": 7895, "nlines": 208, "source_domain": "marathicineyug.com", "title": "'बापमाणूस' मालिकेतील सूर्या आणि गीताच्या लग्न सोहळ्याचे फोटो - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'बापमाणूस' मालिकेतील सूर्या आणि गीताच्या लग्न सोहळ्याचे फोटो\nसध्या लग्न सराईचा मौसम सुरु आहे. रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या झी युवा या वाहिनीवर सुद्धा सध्या लग्नाची धावपळ सुरु आहे. नुकतेच फुलपाखरू मालिकेत मानस आणि वैदेहीचे ग्रँड वेडिंग झाले. आता बापमाणूस या मालिकेत नुकतेच सूर्या आणि गीताच्या च्या लग्नाचा बार उडाला आहे. सध्या दादासाहेब घरात नसल्यामुळे आईसाहेबांनी पुढाकार घेत सूर्या आणि गीताचे लग्न लावले. या दोघांचे लग्न अगदी ग्रँड नसेल तरीही अतिशय चांगल्या प्रकारे हा सोहळा पार पडला.\nया मालिकेने नुकताच २०० भागांचा यशस्वी टप्पा गाठला. नुकतेच प्रेक्षकांनी मालिकेत पाहिले की दादासाहेबांच्या जागेवर विराजमान होत आईसाहेबांना आता सर्व सूत्र स्वतःच्या हातात घेतली आहेत. सध्या मालिकेत एक अनोखे वळण प्रेक्षकांनी पाहिले. शालूचा खरा चेहरा सगळ्या समोर आल्या नंतर शब्बीर आणि गीताला सन्मानाने वाड्यात आणल गेलं. . गीताने त्यासाठी सूर्याचे आभार मानले . गीता वाड्यात नसताना घर किती सुनं वाटायचं आणि तिची खूप आठवण येत असल्याची कबुली सुद्धा सूर्याने गीताला दिली . आणि आईसाहेबांनी ऐकून सगळ्यां समोर सूर्या आणि गीताच्या लग्नाची घोषणा केली.होती .\nघरातील बापमाणसाची सत्ता आणि मान मिळवण्यासाठी चाललेल्या राजकारणावर आधारित या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. पाहायला विसरू नका बापमाणुस सोमवार ते शनिवार 8.30 वाजता फक्त आपल्या झी युवा वर.\n'बापमाणूस' मालिकेतील सूर्या आणि गीताच्या लग्न सोहळ्याचे फोटो\n‘अहिल्या’ करवणार एक महिला कॉन्स्टेबल ते आयपीएस पोलिस अधिकारी हा प्रवास\nकॉमेडी आणि रोमान्सचं ‘रेडीमिक्स’ काँबीनेशन - दिग्दर्शक जालिंदर कुंभार\n‘लकी’ बॉय चैतन्य देवढेचे ‘माझ्या दिलाचो’ गाणे \n'अजिंक्य योद्धा'चा भव्य शुभारंभ - पहिल्याच प्रयोगाला हजारो प्रेक्षकांची उपस्थिती\n‘अहिल्या’ करवणार एक महिला कॉन्स्टेबल ते आयपीएस पोलिस अधिकारी हा प्रवास\nकॉमेडी आणि रोमान्सचं ‘रेडीमिक्स’ काँबीनेशन - दिग्दर्शक जालिंदर कुंभार\n‘लकी’ बॉय चैतन्य देवढेचे ‘माझ्या दिलाचो’ गाणे \n'अजिंक्य योद्धा'चा भव्य शुभारंभ - पहिल्याच प्रयोगाला हजारो प्रेक्षकांची उपस्थिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mr.exchange-rates.org/converter/TTD/EUR/1", "date_download": "2019-01-22T02:10:55Z", "digest": "sha1:BXOKI4CZWAO23P7EUZ56G3WF7XZ7LRY7", "length": 8073, "nlines": 53, "source_domain": "mr.exchange-rates.org", "title": "त्रिनिदाद आणि टोबॅगो डॉलरमधून युरोमध्ये रूपांतरण - विनिमय दर", "raw_content": "\nजागतिक चलनांचे विनिमय दर\nव विनिमय दरांचा इतिहास\nटॉप 30 जागतिक चलने\nउत्तर आणि दक्षिण अमेरिका आशिया आणि पॅसिफिक युरोप मध्यपूर्व आणि मध्य आशिया आफ्रिका\nत्रिनिदाद आणि टोबॅगो डॉलरमधून युरोमध्ये रूपांतरण\nत्रिनिदाद आणि टोबॅगो डॉलर (TTD)\nअन्य रूपांतरण करू इच्छिता\nUSD अमेरिकन डॉलर EUR युरो JPY जपानी येन GBP ब्रिटिश पाउंड CHF स्विस फ्रँक CAD कॅनडियन डॉलर AUD ऑस्ट्रेलियन डॉलर HKD हाँगकाँग डॉलर टॉप 30 जागतिक चलने\nआमचे मोफत चलन परिवर्तक आणि विनिमय दर टेबल आजच आपल्या साईटवर समाविष्ट करा.\nउत्तर आणि दक्षिण अमेरिका आशिया आणि पॅसिफिक युरोप मध्यपूर्व आणि मध्य आशिया आफ्रिका\nअंगोलन क्वॅन्झं (AOA)अझरबैजानी मनाट (AZN)अमेरिकन डॉलर (USD)अर्जेंटाइन पेसो (ARS)अल्जेरियन दिनार (DZD)अल्बेनियन लेक (ALL)आइसलँड क्रोना (ISK)आर्मेनियन द्राम (AMD)इंडोनेशियन रुपिया (IDR)इजिप्शियन पाउंड (EGP)इथ��ओपियन बिर (ETB)इराकी दिनार (IQD)इराणी रियाल (IRR)ईस्त्रायली नवीन शेकल (ILS)उझबेकिस्तान सोम (UZS)उरुग्वे पेसो (UYU)एरिट्रेयन नाकफं (ERN)ऑस्ट्रेलियन डॉलर (AUD)ओमानी रियाल (OMR)कझाकिस्तानी टेंगे (KZT)कतारी रियाल (QAR)कम्बोडियन रियल (KHR)किरगिझस्तानी सोम (KGS)कुवैती दिनार (KWD)कॅनडियन डॉलर (CAD)केनियन शिलिंग (KES)केप व्हर्ड एस्कुडो (CVE)केमेन आयलॅंड डॉलर (KYD)कोरियन वॉन (KRW)कोलंबियन पेसो (COP)कोस्टा रिकन कोलोन (CRC)क्यूबन पेसो (CUP)क्रोएशियन कूना (HRK)गिनी फ्रँक (GNF)गॅम्बियन डलासी (GMD)ग्वाटेमालन क्वेत्झाल (GTQ)घानायन सेडी (GHS)चिली पेसो (CLP)चीनी युआन (CNY)चेक कोरुना (CZK)जपानी येन (JPY)जमैकन डॉलर (JMD)जिबौटी फ्रँक (DJF)जॉर्जियन लारी (GEL)जॉर्डनियन दिनार (JOD)झाम्बियन क्वाचं (ZMW)टांझानियन शिलिंग (TZS)डॅनिश क्रोन (DKK)डोमिनिकन पेसो (DOP)तुनिसियन दिनार (TND)तुर्कमेनिस्तान मनाट (TMT)तुर्की लिरा (TRY)तैवान डॉलर (TWD)त्रिनिदाद आणि टोबॅगो डॉलर (TTD)थाई बात (THB)दक्षिण आफ्रिकी रँड (ZAR)नमिबियन डॉलर (NAD)नायजेरियन नायरा (NGN)निकाराग्युअन कोर्डोबा ओरो (NIO)नेदरलॅंड्स अँटिलियन गिल्डर (ANG)नेपाळी रुपया (NPR)नॉर्वेजियन क्रोनं (NOK)न्यूझीलँड डॉलर (NZD)पराग्वे ग्वारानी (PYG)पाकिस्तानी रुपया (PKR)पूर्व कॅरीबियन डॉलर (XCD)पॅनामेनियन बाल्बोआ (PAB)पेरुव्हियन नुइव्हो सोल (PEN)पोलिश झ्लॉटी (PLN)फिजी डॉलर (FJD)फिलिपिन पेसो (PHP)बरन्डी फ्रँक (BIF)बर्मुडियन डॉलर (BMD)बलीझ डॉलर (BZD)बल्गेरियन लेव्ह (BGN)बहामियन डॉलर (BSD)बांगलादेशी टाका (BDT)बार्बडोस डॉलर (BBD)बाहरेनी दिनार (BHD)बेलरुसियन रुबल (BYN)बोट्सवाना पुला (BWP)बोलिव्हियन बोलिव्हियानो (BOB)ब्राझिलियन रियाल (BRL)ब्रिटिश पाउंड (GBP)ब्रुनेई डॉलर (BND)भारतीय रुपया (INR)मलेशियन रिंगिट (MYR)मालावी क्वाचं (MWK)मॅकाऊ पटाका (MOP)मॅसेडोनिया दिनार (MKD)मेक्सिकन पेसो (MXN)मॉरिशियस रुपया (MUR)मोरोक्कन दिरहाम (MAD)मोल्डोव्हन लेऊ (MDL)म्यानमार कियाट (MMK)युक्रेन रिव्हन्या (UAH)युगांडा शिलिंग (UGX)युरो (EUR)येमेनी रियाल (YER)रवांडा फ्रँक (RWF)रशियन रुबल (RUB)रोमेनियन लेऊ (RON)लाओ किप (LAK)लिबियन दिनार (LYD)लेबनीज पाउंड (LBP)लेसोटो लोटी (LSL)व्हिएतनामी डोंग (VND)व्हेनेझुएलन बोलिव्हर (VEF)श्रीलंकन रुपया (LKR)संयुक्त अरब अमिरात दिरहाम (AED)सर्बियन दिनार (RSD)सिंगापूर डॉलर (SGD)सुदानी पाउंड (SDG)सेशेल्स रुपया (SCR)सोमाली शिलिंग (SOS)सौदी रियाल (SAR)स्वाझीलँड लीलांगेनी (SZL)स्विस फ्रँक (CHF)स्वीडिश क्रोना (SEK)हंगेरियन फॉरिन्ट (HUF)हाँगकाँग डॉलर (HKD)हैतियन गोअर्ड (HTG)होंडुरन लेम्पियर�� (HNL)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/photos/events?start=6", "date_download": "2019-01-22T02:13:19Z", "digest": "sha1:KBEHXTUF6KCRUFJB7OD4GNCUFSW6RMIU", "length": 10700, "nlines": 210, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Events - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n‘सविता दामोदर परांजपे’ चित्रपटाचा शानदार प्रीमियर\nजॉन अब्राहम यांच्या पहिल्या निर्मिती पदार्पणामुळे ‘सविता दामोदर परांजपे’ हा मराठी सिनेमा चर्चेचा विषय झाला होता. नुकताच या चित्रपटाचा शानदार प्रीमियर अभिनेता जॉन अब्राहम व कलाकारांच्या उपस्थितीत संपन्न झाला. एका वेगळ्या विषयावर चित्रपट केल्याचं समाधान व्यक्त करतानाच उपस्थित सर्वांचे आभार निर्माते जॉन अब्राहम यांनी याप्रसंगी व्यक्त केले. सर्व कलाकारांच्या सहकार्यामुळे चांगला चित्रपट करता आल्याची भावना व्यक्त करतानाच दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे–जोशी यांनी कलाकारांच्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले. या प्रीमियरला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. एका सुंदर कलाकृतीचा अनुभव घेता आला असं सांगत उपस्थित मान्यवरांनी या सिनेमाचे कौतुक केले आहे.\nअभिनेत्री-नर्तिका 'ग्रेसी सिंग' चा अलौकिक नृत्याविष्कार\nइस्कॉनच्या 40 व्या वर्धापन सोहळ्या निमित्त अभिनेत्री-नर्तिका ग्रेसी सिंग यांनी इस्कॉन, जुहू येथे आपल्या टीमसह नृत्याविष्कार सादर केला. कवी नारायण अग्रवाल द्वारा आयोजित या कार्यक्रमास अभिनेत्री हेमा मालिनी, डॉ. राजन शंकरन, द अदर सॉंगच्या डॉ. मेघना शाह, डॉ.सोमा घोष, सुभंकर घोष, विवेक प्रकाश यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.\n... आणि संभाजी महाराज भेटले २५ भाग्यवान विजेत्यांना - फोटोज्\nआपल्या आवडत्या कलाकारांना प्रत्यक्ष भेटणे, त्यांच्याबरोबर आनंदाचे चार क्षण घालविणे ही कुठल्याही चाहत्यासाठी आयुष्यभराची आठवण असू शकते. 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेला अल्पावधीतच रसिकांची भरपूर पसंती मिळाली आहे. प्रेक्षकांनी या मालिकेला खूप लोकप्रिय केलंय. या प्रेमापोटीच या मालिकेवर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांना एक अमूल्य संधी ‘जगदंब क्रिएशन’ व झी मराठीने उपलब्ध करून दिली होती. या मालिकेवर आधारित एका प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन सोशल मिडीयावर करण्यात आले होते. या स्पर्धेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला. या स्पर्धेतील २५ भाग्यवान विजेत्यांनी नुकती�� ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर कलाकारांची प्रत्यक्ष भेट घेतली.\nPhotos - 'बबन' ने साजरी केली सुपरहिट नॉनस्टाॅप ५० ची सक्सेस पार्टी\n...बबन म्हणेन तसं' आणि 'हम खडे तो साला सरकार से भी बडे' हा बबनचा डायलॉग असो वा सिनेमातील खलनायक विक्रमदादाचा 'म्हणजे आम्ही येडे' हा संवाद असो, आजही 'बबन' सिनेमा महाराष्ट्राच्या अनेक सिनेमागृहात आवडीने पाहिला जात आहे. द फोक कोनफ्लूअन्स इंटरटेंटमेंट प्रस्तूत, चित्राक्ष फिल्म्स निर्मित ग्रामीण युवकावर आधारित असलेल्या या सिनेमाला पश्चिम महाराष्ट्राने तर अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले आहे राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त 'ख्वाडा' फेम दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे दिग्दर्शित या सिनेमाने सुपरहिट ५० दिवस पूर्ण केले असल्यामुळे, 'बबन' च्या या घवघवीत यशाची नुकतीच मुंबई येथे सक्सेस पार्टी साजरी झाली. या सक्सेस पार्टीत 'बबन' सिनेमातील सर्व स्टारकास्ट आणि युनिट मेम्बर्सचा सत्कार करण्यात आला.\n‘अहिल्या’ करवणार एक महिला कॉन्स्टेबल ते आयपीएस पोलिस अधिकारी हा प्रवास\nकॉमेडी आणि रोमान्सचं ‘रेडीमिक्स’ काँबीनेशन - दिग्दर्शक जालिंदर कुंभार\n‘लकी’ बॉय चैतन्य देवढेचे ‘माझ्या दिलाचो’ गाणे \n'अजिंक्य योद्धा'चा भव्य शुभारंभ - पहिल्याच प्रयोगाला हजारो प्रेक्षकांची उपस्थिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A2/", "date_download": "2019-01-22T02:52:41Z", "digest": "sha1:5P2YHLCH2FYX4U6OCEOVDAQWQ4MMZZV6", "length": 8583, "nlines": 159, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चेन्नईच्या हॉटेलमध्ये आढळला डच महिलेचा मृतदेह | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nचेन्नईच्या हॉटेलमध्ये आढळला डच महिलेचा मृतदेह\nचेन्नई – चेन्नईतील एका हॉटेलमध्ये एका डच महिलेचा मृतदेह आढळला आहे. या मृत्यूमागे काय गूढ आहे ते अद्याप उकललेले नाही. लिंडा एरिन हायकर असे या महिलेचे नाव असल्याचे तिच्या पासपोर्टवरून समजते आहे. या महिलेने आपण पत्रकार असल्याचे सांगितले होते.\nलिंडा सोमवारी भारतात आली होती. आपण गुरूवारी मायदेशी परतणार असल्याचे या महिलेने हॉटेल स्टाफला सांगितले होते. मात्र गुरूवारी ही महिला चेक आऊट करण्यासाठी आलीच नाही. दुपारी 12.30 पर्यंत हॉटेल कर्मचाऱ्यांनी तिची वाट पाहिली. त्यानंतर 12.45 च्या सुमारास डुप्लिकेट चावीने ���िच्या हॉटेल रूमचे दार उघडले. त्यावेळी खोलीत हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना लिंडाचा मृतदेह आढळला. यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांनी तातडीने पोलिसांना याबाबत कळवले आणि तक्रार दिली.\nया प्रकरणी मामबलाम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे. लिंडाचा मृतदेह राजीव गांधी सरकारी रूग्णालयात शव-विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या महिलेने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशाळेतील मुलींशी गैरवर्तवणूक करणारा शिक्षक अटकेत\nमहिलांविषयक गुन्हे संवेदनशीलतेने हाताळावेत\nपिंपरीत तडीपार गुंडास अटक\nतरूणाचे अपहरण करून मारहाण\nलग्न मोडण्याची धमकी देणाऱ्या तरुणावर अखेर गुन्हा दाखल\nविवाहितेच्या छळ करणाऱ्या पती, सासू, नणंदेवर गुन्हा दाखल\nपिंपरीत हॉटेल मालकाने ग्राहकाच्या डोक्‍यात फोडली काचेची बाटली\nदुधिवरे खिंडित आढळले तरुणाचे शिरा वेगळे धड\nपिंपरीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग\nमहाबॅंकेच्या तत्कालिन अध्यक्षांसह तिघांना खटल्यातून वगळले\nभारतात मुष्टियुद्धासाठी विपुल नैपुण्य : रोमॅरो\nविद्यार्थी संख्येनुसारच होणार शिक्षक भरती\nकलंदर : सत्ताधारी व सत्ताकांक्षी\nझरदारींना अपात्र ठरवण्याची इम्रानखान यांच्या पक्षाची मागणी\nसेरेना विलियम्सची विजयी आगेकूच\nरागाच्या भरात गळा दाबून पतीचा खून\nविविधा : कृषितज्ज्ञ डॉ. खानखोजे\nओबीसी आरक्षणाविरोधी याचिका राजकीय हेतूने प्रेरित ; राज्य सरकारचा आक्षेप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.jalsevak.in/blog/2016/08/11/%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95/", "date_download": "2019-01-22T03:03:40Z", "digest": "sha1:2C3N5VMHJSLGVNX3IAR23F3U6G7LHVV7", "length": 7318, "nlines": 44, "source_domain": "www.jalsevak.in", "title": "जलसेवक - JalSevak Solutions", "raw_content": "\nगंगे च यमुनेचैव गोदावरी सरस्वती\nनर्मदे सिंधू कावेरी जलेसमिन संनिधीं कुरु:\nह्या श्लोकासोबत मला माझी आजी आठवते. ती आंघोळीच्या वेळी हा श्लोक म्हणायची. आपल्या देशातील सगळ्या नद्यांना आवाहन, त्यांची प्रार्थना करूनच आंघोळीला सुरवात करायची. नदी म्हणजेच पाणी हे जीवनाचं अमृत आहे. धरणी माते सोबतच ही माता आपल्यासाठी तितक्याच जवळची आणि महत्वाची आहे. गंगा माँ, नर्मदा मैय्या ही संस्कृती जपणारा आपला देश आहे. भगिरथाने अथक प्रयत्न, कष्ट करून पृथ्वीवर गंगा आणली असा पौराणिक काळामध्ये उल्लेख आहे. Civilization चा मुख्य स्रोत नदीच होती. Indus valley, Egypt ही civilizations नदीच्या प्रवाहासोबतच मोठी झाली. त्यामुळेच नदीचं म्हणजेच पाण्याचं जतन ही सध्याच्या काळात आवश्यक गोष्ट बनली आहे. माणूस जर पाण्याचा वापर सढळपणे करत असेल तर त्याचा संचय आणि संवर्धन करणे पण तेवढेच आवश्यक आहे. आमचा ‘जलसेवक’ ह्यात नक्कीच चांगली मदत करू शकेल अशी आशा आहे.\nसोलापूर सारख्या दुष्काळी गावात लहानपण गेल्यामुळे पाणीटंचाई हा परवलीचा शब्द होता. त्यामुळे लहानपणापासून आर्थिक काटकसरीसोबतच पाण्याची काटकसर कशी करावी हे बाळकडू मिळालं. Water recycling अजून कळलेलं नव्हतं, म्हणून पाण्याचा वापरच कमी करायचा आम्ही प्रयत्न करायचो. डाळ-तांदूळ, भाज्या धुतलेलं पाणी झाडांना घालणे, थोडयाशा पाण्यात खरकटी भांडी धुणे अशा प्रकारे पाणीबचत आम्ही करत होतो.\nतर आता ‘जलसेवक’ तर्फे आम्ही water recycling हा concept आणत आहोत; to be precise,”grey water recycling” अशी आमची theme आहे. Grey water म्हणजे human waste नसलेलं सांडपाणी. वॉशिंग मशीन लावणे, वॉश बेसिन वापरणे, आंघोळ इत्यादी क्रियांमधून निर्माण झालेले grey water एकत्र जमा करून क्लोरिन अथवा तत्सम पदार्थ वापरून त्याचे निर्जंतुकीकरण करणे व तेच पाणी पुन्हा toilet flush साठी वापरणे हा आमचा मुख्य हेतू आहे.\nआपल्या दिवसभराच्या पाणीवापरापैकी ३० टक्के पाणी आपण toilet flush साठी वापरतो. पिण्यास योग्य पाणी toilet flush साठी वापरणे हे टाळण्याजोगे आहे. ‘जलसेवक’ तर्फे शुध्द केलेलं पाणी flush साठी वापरून आपण ३०% पाणीबचत, पर्यावरण हानी, स्वछता या गोष्टी साध्य करू शकतो. आपल्या Bathroom मधे थोडेफार बदल करून व ‘जलसेवक’ यंत्रणा बसवून आपण सहजपणे जल संवर्धन करू शकतो. जरूर आहे ती असा वेगळा विचार करण्याची आणि एक पाऊल पुढे टाकण्याची.\nप्रत्येक जल उपभोक्त्याने जलसेवक होण्याची वेळ आलेली आहे. वसुंधरेच्या संवर्धनासाठी हा ‘जलसेवक’ आपला खारीचा वाटा ह्या पद्धतीने देऊ इच्छितोय अधिक माहितीसाठी www.jalsevak.in ह्या संकेतस्थळाला भेट द्या.\n(लेखिकेसोबत sauanagha@gmail.com ह्या पत्त्यावर संपर्क साधता येईल.)\nPosted in पाण्याचा पुनर्वापर, स्वच्छ भारत अभियानTagged जलसंवर्धन, पाण्याचा पुनर्वापर\nगहरे समुद्र में डिस्चार्ज के लिए 5500 करोड़ की गुजरात सरकार की योजना - Patrika News\nसावधान : शहर का कचरा, सड़कों में जमा पानी व गंदगी दे रही है डेंगू को न्यौता - Patrika News\nराज्य में गंदे पानी के शुद्धिकरण की नीति घोषित - Patrika News\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/maharashtra/non-political-persons-against-rane-both-are-congress/", "date_download": "2019-01-22T03:16:09Z", "digest": "sha1:5SYLYCWVNG4NKBYBJLPPXYP6RFDMC42J", "length": 30696, "nlines": 404, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Non-Political Persons Against The Rane, Both Are From Congress | राणेंच्या विरोधात अराजकीय व्यक्ती?, दोन्ही काँग्रेसची खलबते | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २२ जानेवारी २०१९\n पेट्रोल 12 पैसे तर डिझेल 19 पैशांनी महागले\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nमुंबईचे किमान तापमान २१ अंश; विदर्भाला पावसाचा इशारा\nसाताऱ्याच्या आंदोलक शेतक-यांच्या ७० टक्के मागण्या मान्य\nफाशीच्या आरोपीला माहिती नाकारण्याचा फेरविचार करा\nविकी कौशल व भूमी पेडणेकर झळकणार रुपेरी पडद्यावर\nईशा देओल पुन्हा एकदा देणार गुड न्यूज\n'तनू वेड्स मनू ३' लवकरच, कंगना राणौतने केले कन्फर्म\nदिव्यांका त्रिपाठी करणार ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन\nमाधुरी दीक्षित, अजय देवगण, अनिल कपूरचा 'टोटल धमाल' ट्रेलर, पाहा हा Video\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nमुलांना जबरदस्तीने जेवण भरवताय असं करणं ठरू शकतं घातक\nसाऊथ-ईस्ट आशियाच्या पर्यटनासाठी IRCTC ने आणले स्पेशल टूर पॅकेज\nक्वीन कंगनाचा ईको-फ्रेंडली लूक पाहून व्हाल घायाळ\nलैंगिक जीवनावर वाईट परिणाम करतात घरातील 'या' ४ गोष्टी\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.\nराहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन ��ावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.\nराहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार\nAll post in लाइव न्यूज़\nराणेंच्या विरोधात अराजकीय व्यक्ती, दोन्ही काँग्रेसची खलबते\n, दोन्ही काँग्रेसची खलबते | Lokmat.com\nराणेंच्या विरोधात अराजकीय व्यक्ती, दोन्ही काँग्रेसची खलबते\nमुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला तर त्यांच्याविरोधात अराजकीय, अभ्यासू आणि सामाजिक प्रतिष्ठा असणारी व्यक्ती उभी करावी, असा सूर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीत निघाल्याची माहिती विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.\nराणेंच्या विरोधात अराजकीय व्यक्ती, दोन्ही काँग्रेसची खलबते\nमुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला तर त्यांच्याविरोधात अराजकीय, अभ्यासू आणि सामाजिक प्रतिष्ठा असणारी व्यक्ती उभी करावी, असा सूर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीत निघाल्याची माहिती विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.\n७ डिसेंबर रोजी होणा-या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत कोणाला उभे करायचे, यावर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या संयुक्त बैठकीत विचारमंथन झाले. काँग्रेस पक्ष सोडताना राणे यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. रिक्त झालेली ही जागा काँग्रेसची आहे, त्यामुळे तेथे काँग्रेसने उमेदवार उभा केल्यास त्याला राष्टÑवादीचा पाठिंबा राहील, असे राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बैठकीत सांगितले. तसेच दोघांच्या सहमतीने एक उमेदवार उभा करावा व त्यासाठी शिवसेनेचे समर्थन मिळेल काय यासाठी प्रयत्न करावेत, अशीही चर्चा बैठकीत झाली. मात्र शिवसेना आज जरी राणेंच्या विरोधात बोलत असली तरी आपल्या भूमिकेवर कायम राहील की नाही, याविषयी काही नेत्यांनी साशंकता व्यक्त केली.\nअर्ज दाखल करण्याची शेवटीची तारीख २७ नोव्हेंबर आहे. तोपर्यंत आणखी दोन ते तीन बैठका होतील. त्यानंतर जे ठरेल त्यानु��ार निर्णय घेतला जाईल, असेही विखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह उपसभापती माणिकराव ठाकरे, राष्टÑवादीचे नेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, जयंत पाटील, शरद रणपिसे आदींची उपस्थिती होती.\nदरम्यान, भाजपा पक्ष कार्यालयातून उमेदवारी अर्ज नेण्यात आला आहे. मंगळवारी नारायण राणे विधानभवनात येऊन गेले. एक चर्चा अशीही आहे की राणे यांना मंत्री करायचे आणि आता घटक पक्षाचे सदस्य मंत्री आहेत म्हणून त्यांना आम्ही मतदान केले, असे सांगून राणे यांना भाजपाने मतदान करायचे, त्याचवेळी शिवसेनेने मतदान केले तर चांगलेच, नाही तर त्यांची मते फोडायची. या रणनीतीची चर्चा चालू असली तरी त्यावर अधिकृतपणे कोणीही बोलायला तयार नाही.\n>शायना एन.सी. यांचेही नाव चर्चेत : राणे यांना विधान परिषदेवर निवडून आणायचे की त्या जागी भाजपातून शायना एन.सी. किंवा माधव भांडारी यांच्यापैकी एकाला संधी द्यायची यावर भाजपात चाचपणी सुरू आहे. शिवसेना शायना एन.सी. यांच्या नावाला होकार देईल असे सांगितले जात आहे. मात्र भाजपातून यावर कोणीही अधिकृतपणे बोलायला तयार नाही. सगळ्यांची बोटं मुख्यमंत्र्यांच्या दिशेने आहेत.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nईव्हीएम जनजागृती मोहिमेला २७ डिसेंबरपासून सुरुवात\nनिवडणूक आयोग ‘सोशल’ मीडियाचा करणार वापर\nपरभणी : प्रात्यक्षिकातून मतदान यंत्राची जनजागृती\nलोकसभेसाठी आता निवडणुका झाल्यास राज्यात भाजपाला बसणार फटका - सर्व्हे\nनामको निवडणुकीत ३६.२१ टक्के मतदान\nनाशिक मर्चंट बॅँक: मतदारांचा निरुत्साह; पोलिसांचा उत्साह\nनाणार प्रकल्पाबाबत शिवसेनेची दुटप्पी भूमिका - राधाकृष्ण विखे पाटील\nराणेंच्या काँग्रेस प्रवेशाच्या बातम्या म्हणजे अफवाच - अशोक चव्हाण\nवंचित आघाडी देणार छगन भुजबळांना समर्थन\nनारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये... बघा, अशोक चव्हाण काय म्हणाले\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 जानेवारी\n'ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या'...अण्णा हजारे यांची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका\nआरक्षणभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियन ओपनभारत विरुद्ध न्यूझीलंडहार्दिक पांड्याअर्थसंकल्प 2019करिना कपूरपेट्रोलवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल न��गपूरकुंभ मेळा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nतुम्हीही आयब्रो कलर करत आहात का 'या' 5 टिप्स करतील मदत\nजयपूर फेस्टिव्हलमधील 'या' गोष्टींमुळे आनंद होईल दुप्पट\nविमानही उडवू शकतात बॉलिवूडचे 'हे' तारे, एकापेक्षा एक आहेत सारे\nकिवींच्या देशातही धोनीची बॅट तळपणार, तेंडुलकरचा विक्रम मोडणार\n'मणिकर्णिका'च्या प्रमोशन दरम्यान अंकिता लोखंडेचा असा होता अंदाज, SEE PHOTO\nधोकादायक आहे #10YearChallenge, जाणून घ्या दुष्परिणाम\nवर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल : दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रात विदेशी कलावंतांची चित्तवेधक अदाकारी\nअदितीजवळ आहे इयररिंग्जचं सुंदर कलेक्शन; तुम्हीही घेऊ शकता टिप्स\nWhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं\nबी. एच. आर. पतसंस्थेविरोधात ठेवीदारांकडून कपडे काढा आंदोलन\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\n लोकमत आयोजित 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा पहिला दिवस\nक्षणिक ठरला पनवेलकरांचा आनंद;उद्घाटनानंतर 5 मिनिटांत सरकता जिना पडला बंद\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nजेफ आणि मेकेन्झी यांची घटस्फोटाआधीची एकमेकांसोबतची एक समंजस गोष्ट\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\n उत्तर प्रदेशात लढवणार 25 जागा\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\n''ईव्हीएम हॅक करून भाजपाने २०१४ मध्ये मिळवला विजय''\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nरक्तदान शिबिरापूर्वी परवानगी बंधनकारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-mohram-419872-2/", "date_download": "2019-01-22T02:49:21Z", "digest": "sha1:SEIE26BAQKJS5UQ6E4MGWGJHDRPYBYBU", "length": 8327, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मोहरम विसर्जननिमित्त प्रतिबंधात्मक आदेश | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमोहरम विसर्जननिमित्त प्रतिबंधात्मक आदेश\nनगर – मोहरम सणास दि. 11 स्प्टेंबर पासून प्रारंभ होणार आहे. मोहरमची सांगता दि 21 सप्टेंबर रोजी होणार आहे. दि. 17 ते 20 सप्टेंबर या कालावधीत जिल्हयात सर्वत्र मोहरम निमित्ताने विविध यंग पार्टीच्यावतीने चादर मिरवणुक काढण्यात येतात. तसेच दि 20 रोजी कत्तलची रात्र व दि. 21 रोजी ताबूत व सवारी विसर्जन मिरवणूक काढण्यात येते.\nत्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था आणि सार्वजनिक शांतता अबाधित राखण्यासाठी पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांना फौजदारी दंड प्रक्रिया संहिता चे कलम 144(1) लागू केला असून दि. 20 व दि. 21च्या रात्री 12वाजेपर्यत हा आदेश जारी केला आहे.\nकाढण्यात येणा-या मिरवणुकीत कपडे काढून अंग प्रदर्शन करणे, बॉडी शो करणे, आक्षेपार्ह अंग विक्षेप करणे, अश्‍लील हावभाव करणे , नाच करणे हे कृत्य करण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश हा संपूर्ण अहमदनगर जिल्हयासाठी लागू राहील असे पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी कळविले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nवनक्षेत्रातील पाणवठ्यांत सोडले 24 हजार लिटर पाणी\nकोपरगावच्या बसस्थानकाचे पालटणार रुपडे\nबालआनंद मेळाव्यात दोन हजार विद्यार्थ्यांचा सहभाग\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\nकोकणगावच्या सरपंचासह पाच सदस्य अपात्र\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nझरदारींना अपात्र ठरवण्याची इम्रानखान यांच्या पक्षाची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/meeran-chadha-borwankar/", "date_download": "2019-01-22T02:55:54Z", "digest": "sha1:Z3XCYLM4PMTIUQQKJ4FZZCXBWUAHMN6T", "length": 7139, "nlines": 78, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कोणत्��ाही परिस्थितीत आव्हान स्वीकारा - मीरा बोरवणकर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकोणत्याही परिस्थितीत आव्हान स्वीकारा – मीरा बोरवणकर\nसोलापूर – कोणतेही आव्हान समोर असू द्या, आत्मविश्वासाने सामोरे जा. युवतींनीही कणखरता दाखवत स्वत:ला सिद्ध केले पाहिजे. मी तर म्हणते आव्हान समोर उभे ठाकले तर, होय मी हे करू शकतो, असे म्हणून ते स्वीकारा. कोणत्याही परिस्थितीत आव्हान स्वीकारलेच पाहिजे, स्वत:वर विश्वास ठेवायला शिका’, असे प्रतिपादन माजी पोलीस महासंचालक डॉ. मीरा चढ्ढा-बोरवणकर यांनी येथे केले.\nदयानंद महाविद्यालयात ड्रीम स्पर्धा परीक्षा जागर साहित्य संमेलनाच्या उद्घाटनानंतर त्या बोलत होत्या. डॉ. बोरवणकर नंदूरबारचे जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची मुलाखत ड्रीम फाउंडेशनचे अध्यक्ष काशिनाथ भतगुणकी संगीता भतगुणकी यांनी घेतली.डॉ. बोरवणकर म्हणाल्या, तुम्हाला कोणते करिअर आवडते त्यातच रस घ्या. आयपीएस हे करिअर निवडताना अनेकांनी तुम्हाला हे जमणार नाही, असेच सांगितले होते. २५ खात्यांची नावे समोर असतात. जे आवडेल त्याच विभागात कार्य करा. आमच्या ८१ च्या बॅचमध्ये सात अधिकारी महाराष्ट्रात आले. त्यात एकही महाराष्ट्रीय नव्हता.\nयानंतर महाराष्ट्रातून जागृती सुरू झाली आणि आता यूपीएसएसीत महाराष्ट्रही अग्रेसर आहे.लहापनणापासून अॅडव्हॅचर्स म्हणून मी घोडेस्वारी केली. विविध नैपुण्य मिळाले. पंजाब क्रिकेट संघात होते. मुलगी आहे म्हणून मागे का राहावे माझी आई शिकलेली. पंजाबमध्ये आम्ही निर्वासित होतो. आम्ही पाकिस्तानमधून आलो. पण आईने खंबीरपणे आम्हाला उभे केले. वडिलांचे अॅम्बिशनही मार्गदर्शक ठरले.\nएव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांना झी युवाचा साहित्य सन्मान पुरस्कार प्रदान\nमुंबई: आपल्या नवनवीन कामगिरीने तसेच बहुरंगी कर्तुत्वाने नेहमीच सोलापूरकरांना आनंदाचा क्षण देणारा एव्हरेस्टवीर आनंद…\n‘अनेक निवडणुकांमध्ये अत्यंत कमी यश मिळालेली राष्ट्रवादी …\nअभिनेत्री ईशा देओलच्या कुटुंबामध्ये आता अजून एक सदस्य वाढणार\n‘लोकसभा निवडणुकीसाठी अनेक ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीकडे उमेदवार…\nआगरकरांच्या पुतळ्याची विटंबना ; राज ठाकरे यांचं मार्मिक व्यंगचित्र\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका - उदयनराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/what-will-pm-modi-choose-manusmriti-or-constituation-asks-jignesh/", "date_download": "2019-01-22T02:24:58Z", "digest": "sha1:OBXGSLXL2SI23FRA7SQOZMP6F7SV4GPA", "length": 7699, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मला विनाकारण टार्गेट केलं जात आहे - जिग्नेश मेवाणी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमला विनाकारण टार्गेट केलं जात आहे – जिग्नेश मेवाणी\nमनुस्मृती आणि संविधानाची प्रत यापैकी मोदी काय निवडतात हे पाहायचं आहे -मेवाणी\nटीम महाराष्ट्र देशा- माझ्या भाषणातील एक शब्दही प्रक्षोभक नव्हता. मात्र, तरीही भीमा कोरेगाव हिंसाचारानंतर मला आणि दलित समाजाला जाणूनबुजून लक्ष्य करण्यात येत आहे. हा प्रकार असाच सुरू राहिला तर दलित समाज २०१९ च्या निवडणुकीत तुम्हाला चांगला धडा शिकवेल, अशा इशारा मेवाणी यांनी दिला. याशिवाय, मला एकदा पंतप्रधानांना भेटायचे आहे. त्यांना भेटायला जाताना मी मनुस्मृती आणि संविधानाची प्रत घेऊन जाईन. या दोन्ही गोष्टी पंतप्रधानांसमोर ठेवल्यानंतर ते मनुस्मृती आणि संविधान यापैकी काय निवडतात, हे मला पाहायचे असल्याचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन सांगितले.\nदेशविरोधी घोषणा : 3 वर्षांनी आरोपपत्र दाखल होणार\nभीमा-कोरेगाव शौर्यदिन : आंबेडकरी अनुयायांच्या वाहनांना…\nभीमा-कोरेगाव प्रकरणी आपल्याला संघ आणि भाजपवाले हकनाक टार्गेट करताहेत, असा आरोप जिग्नेश मेवाणी यांनी केलाय. आपण कुठलंही भडकाऊ भाषण केलं नाही. अथवा बंदला समर्थन दिलं नाही. तरीही मला विनाकारण टार्गेट करण्यात येतंय. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी भीमा-कोरेगाव प्रकरणावर का बोलत नाहीत, असा सवालही मेवाणी यांनी केलाय. ९ तारखेला दिल्लीत युवा-हुंकार रॅली काढण्याची घोषणाही जिग्नेश मेवाणी यांनी केली. त्यानंतर संविधान आणि मनुस्मृती घेऊन पंतप्रधानांना भेटणार असल्याचं त्यांनी सांगितलं.\nदेशविरोधी घोषणा : 3 वर्षांनी आरोपपत्र दाखल होणार\nभीमा-कोरेगाव शौर्यदिन : आंबेडकरी अनुयायांच्या वाहनांना टोलमाफ\nचंद्रशेखर आझाद यांची म��ंबई पाठोपाठ पुण्यातही सभा रद्द\nविजयस्‍तंभ अभिवादन कार्यक्रमाच्‍या पूर्वतयारीचा आढावा ; कार्यक्रम शांततेत पार…\nभाजप पक्षश्रेष्ठींनी जर आदेश दिला, तर पक्ष सोडू – शत्रुघ्न सिन्हा\nटीम महाराष्ट्र देशा : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजप विरोधातील सर्वपक्षीयांच्या उपस्थितीमध्ये…\nस्वाईन फ्लू मुळे त्रस्त अमित शहांना एम्समधून डिस्चार्ज\n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय…\nसवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार\nगल्ली ते दिल्ली तुमचा थाट..पण पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका - उदयनराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ppkya.wordpress.com/2017/03/31/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%B5/", "date_download": "2019-01-22T03:01:55Z", "digest": "sha1:6XPDW2ENY26AYBX3BUAEEF6C3JTT7LYL", "length": 21496, "nlines": 86, "source_domain": "ppkya.wordpress.com", "title": "अनुवाद कार्यशाळा अनुभव – Welcome to PPK's Blog!", "raw_content": "\nगेल्या काही वर्षांपासून भारतीय भाषांतील तसेच परदेशी भाषांतून मराठीत ललित साहित्यकृती अनुवादित करण्याचे प्रमाण वाढले आहे. याचाच अर्थ अनुवादित साहित्याला मागणी आहे. आणि तसे अनुवाद करण्यासाठीही बरेच जण पुढे येत आहेत. तसे पहिले तर अनुवाद करणे काही नवीन नाही. संस्कृत साहित्याचे मराठीत, इंग्रजीत तसेच इतर भाषांत अनुवाद, रुपांतर, आणि इतर रूपांमध्ये होतच आहे. कित्येक क्लासिक साहित्यकृतींचे, जी युरोपियन, रशियन भाषांतून इंग्रजीत अनुवादित केली जात आहेत. तसेच गेल्या काही वर्षांपासून, खाजगीकारण, उदारीकरण, जागतिकीकरण(खाउजा) यामुळे भारताकडे परकीय संस्था बाजारपेठ म्हणून पाहू लागल्या, तसे तसे, त्यांच्या उत्पादनाच्याशी निगडीत मजकुराचे मराठी तसेच इतर भारतीय भाषांत अनुवाद करण्याचे प्रमाण वाढले आहे, सॉफ्टवेअर क्षेत्रात, आरोग्य क्षेत्रात, जाहिरात क्षेत्रात अनुवाद करण्याचे प्रमाण वाढले आहे. मी देखील काही वर्षांपासून कन्नड भाषांतून ���राठी काही निवडक साहित्य कलाकृतींचे/लेखांचे, स्वान्त-सुखाय, विषयाची आवड म्हणून, हौसेकरिता, अनुवाद करतोय. एक पुस्तक देखील प्रकाशित झाले आहे. त्याबद्दलचे अनुभव मी एका अनुवादाची कहाणी यात लिहले आहे. इतर अनुवाद(translation) विषयक लेख माझ्या ब्लॉग वर येथे पाहू शकता.\nललित साहित्याच्या अनुवादाला वाढती मागणी लक्षात घेवून, अनुवादाची गुणवत्ता वाढण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून, महाराष्ट्र साहित्य परिषद(मसाप) आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुण्यात एका अर्ध-दिवसीय अनुवाद कार्यशाळेचे आयोजन केले गेले. उमा कुलकर्णी, भारती पांडे, रविंद्र गुर्जर इत्यादी सारखे ज्येष्ठ, अनुभवी अनुवादक-साहित्यिक मार्गदर्शन करणार होते, म्हणून मी त्याला हजर होतो. अनुवादाशी संबंधित कार्यशाळा, आणि काही छोटे-मोठे अभ्यासक्रम देखील आहेत. मी अजून पर्यंत तश्या अभ्यासक्रम किंवा कार्यशाळा यांना उपस्थित राहिलो नव्हतो हेही एक कारण होते.\nही कार्यशाळा पुण्यातील नुकतेच शतक पार केले अश्या प्रसिद्ध स. प. महाविद्यालयात, तेही तेथील तितकेच प्रसिद्ध ज्ञानेश्वर सभागृहात होते. मसापचे मिलिंद जोशी यांनी प्रास्ताविकात नोंदवले की ह्या सभागृहात हा कार्यक्रम होतो आहे, हे औतिच्यपूर्ण आहे, कारण ज्ञानेश्वर हे आद्य अनुवादकच होते, कारण त्यांनी भगवद्गीतेचा संस्कृत मधून प्राकृत/मराठी मध्ये भावानुवादच केला आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक प्रसिद्ध हिंदी साहित्यिक, तसेच अनुवादक, दामोदर खडसे होते. त्यांनी त्यांच्या भाषणात अनुवादासंबंधी बरेच मुद्दे मांडले. भाषेवरील प्रभुत्व, दोन्ही भाषा ज्या ठिकाणी बोलल्या जातात त्या जागेची भौगोलीक, संस्कृती पार्श्वभूमी माहिती असेल तर संदर्भांचे भाषांतर सहज आणि पटेल असे होईल. त्यांनीच एकूणच अनुवादकाकडे प्रगल्भता हवी यावर जोर दिला. त्यांनी इंग्रजीमध्ये फ्रेंच भाषेतून कित्येक शब्द आले आहेत याची माहिती दिली. वेगवेगळे शब्दकोश, संगणकाची मर्यादित मदत आवश्यक आहे. संगणकाद्वारे केलेले भाषांतर(computer assisted translation-CAT) अजून खुपच प्राथमिक स्थितीला आहे. असे संगणकीय भाषांतर आणि शब्दकोश शब्दासाठी पर्याय देतात, पण योग्य तो पर्याय वापरण्याचा विवेक अनुवादकाकडेच असतो, असेही त्यांनी नमूद केले.\nकार्यशाळेचे ढोबळ स्वरूप असे होते की तीन वक्त्यां��ी भाषणे, त्यानंतर प्रश्नोत्तरे, आणि शेवटी चर्चा, ही अनुवादाची वाटचाल: आव्हाने आणि समस्या यावर होता.\nत्यानुसार पहिल्या वक्त्या म्हणून उमा कुलकर्णी यांनी त्यांचे अनुवाद-क्षेत्रातील अनुभव कथन केले. त्यांचे कन्नड कथा आणि कादंबऱ्या मराठी आणण्याचे काम प्रसिद्धच आहे. त्यांनी प्रामुख्याने देशी भाषांतील अनुवादासंबंधी मुद्दे मांडले. सुरुवातच त्यांनी नवख्या अनुवादकांना अनुवादासंबंधित करार जो प्रकाशक आणि मूळ लेखक, यांच्यात असतो त्याबद्दल आणि इतर तत्सम बाबतीत मार्गदर्शन केले. त्यांनी कन्नड आणि मराठी भाषेतील अनुवादाचे गमतीदार प्रसंग, अनुभव नमूद केले. भाषिक, प्रांतिक भेद कसा आहे, आणि कसा सारखा आहे याचे त्यांनी स्पष्टीकरण केले.\nप्रसिद्ध अनुवादिका भारती पांडे यांचे त्यानंतर श्रोत्यांशी संभाषण झाले. त्यांनी मराठी, इंग्रजी दोन्ही पुस्तकांचे भाषांतर, तसेच स्वतंत्र साहित्य निर्मिती केली आहे. त्यांनी अनुवादाला दुय्यम स्थान अजूनही आहे याची खंत प्रकट केली. अनुवादकाला मूळ कलाकृतीशी प्रामाणिक राहावे लागते. स्वतःचे विचार, नैतिक मूल्ये अनुवाद करताना आड येवू देऊ नयेत. अनुवाद आणि रुपांतर यात फरक कसा ते त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले. त्यांनी Pearl Buck च्या The Good Earth या कादंबरीचे भाषांतर न करता, भारतीयीकरण केले, रुपांतरीत केले. त्यांनी त्यांच्या इतर पुस्तकांचे जसे की अरुण शौरी यांच्या इंग्रजी भाषेतील, आणि क्लिष्ट विषयावरील पुस्तकाचे, तसेच ओशो रजनीश यांच्या एका पुस्तकाच्या अनुवादाचे अनुभव वाटले.\nशेवटी कित्येक प्रसिद्ध इंग्रजी कादंबऱ्यांचे अनुवादक म्हणून अनेक वर्षे काम करत असलेले रविंद्र गुजर यांचे मार्गदर्शन लाभले. Godfather, Papillon, Second Lady, Sicilian वगैरे कादंबऱ्या त्यांनी मराठी आणल्या आणि त्या तुफान गाजल्या. ४०-५० वर्षांपूर्वी अनुवाद करताना काय काय अडचणी येत असत, त्यातून कसे निभावले याची कहाणी त्यांनी सांगितली.\nत्यानंतर कार्यक्रमाचा शेवटच्या भागात एक चर्चासत्र आयोजित केले होते. रविंद्र गुजर यांनी समन्वयक/संवादक म्हणून भूमिका बजावली. संस्कृती प्रकाशनच्या तसेच मसापचा पदाधिकारी सुनिताराजे पवार यांनी प्रकाशकाची, पांडुरंग कुलकर्णी यांनी वाचकाची, आणि विजय पाध्ये यांनी ललित साहित्यकृतीव्यतिरिक्त भाषांतर क्षेत्रातील व्यावसायिक या नात्याने आपापली भू���िका मांडली. सुनिताराजे एकूणच प्रकाशकाच्या दृष्टीने अनुवादाचे क्षेत्र कसे विस्तारात चालले आहे, मागणी किती आहे या बद्दल सांगितले. त्याचबरोबर त्याचे महत्व, काम करण्याच्या पद्धती, काही कायदेशीर बाबी यावर प्रकाश टाकला. पांडुरंग कुलकर्णी यांनी अनुवादित साहित्य वाचनाचे त्यांचे अनुभव आणि प्रवास कथन केले. तर विजय पाध्ये यांनी त्यांचे तांत्रिक दस्तावेजांचे भाषांतर, त्याचे क्षेत्र यावर प्रकाश टाकला. त्यांचा याच विषयावर एक लेख मी पूर्वी ‘भाषांतरमीमांसा’ या पुस्तकात वाचला होता. त्यातील मुद्देच त्यांनी परत मांडले. त्या क्षेत्रातील काम करण्याची पद्धत कशी आहे, कोणती पथ्ये पाळावीत, तसेच मानधनाच्या मुद्द्यावर देखील प्रकाश टाकला. मी वर म्हटल्याप्रमाणे, हे क्षेत्र आणि त्यातील संधी वाढतच आहेत. शब्दाला शब्द आणि त्याला पैसे असा कारभार असतो. मी संगणक क्षेत्रात असल्यामुळे आणि आमच्या software productचे भाषांतराचे काम करवून घेण्याची जबाबदारी मी निभावल्यामुळे मला ते काय सांगताहेत हे समजत होते(त्या अनुभवाबद्दल लिहायचे आहे कधीतरी, पाहुयात)\nसाधारण १०० च्या आसपास अनुवादोछुच्क, अनुवादोत्सुक कार्यशाळेला हजर होते. ही कार्यशाळा मला विशेष भावली नाही. मसापने ही कार्यशाळा आयोजित केल्यामुळे अपेक्षा अशी होती की फक्त ललित साहित्यकृतीच्या अनुवादाचा विचार केला जाईल. तांत्रिक भाषांतर क्षेत्रांचा यात समावेश करण्याची गरज नव्हती. ते क्षेत्र आणि त्यातील गोष्टी ह्या इतर संस्था हाताळतायेत, आणि ते अगदी व्यावसायिक पद्धतीने काम चालू आहे. ललित साहित्यकृतीच्या अनुवादाचे क्षेत्र ही एक मुळात कला आहे, पण त्याला काही तंत्र, पथ्य देखील देखील आहे. ललित साहित्यकृतीच्या अनुवादाच्या क्षेत्रात गुणवत्ता वाढली पाहिजे, त्यावर जास्त लक्ष केंद्रित करावयास हवे होते. काही प्रात्यक्षिकांचा देखील समावेश करायला हवा होता. असो, हा पहिलाच प्रयत्न होता. पुढील कार्यशाळा ह्या सर्व गोष्टींचा विचार करेल अशी अशा आहे.\nप्रेम आणि खूप खूप नंतर\nयुरोप दिग्विजय, भाग#१ लंडनमध्ये पायउतार\nगांधीजी १५०, आता पुढे काय\nलेबेदेव आणि बंगाली रंगभूमी\nपर्व: युद्धाचे तत्वज्ञान (Philosophy of War)\nअफ्रिकन अमेरिकन इतिहासाचे संग्रहालय\nबसवण्णा, गिरीश कार्नाड आणि तलेदंड\nदोन अजोड सांगीतिक चित्रपट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%AB-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%83.html", "date_download": "2019-01-22T01:59:23Z", "digest": "sha1:DIB46UP52572L3AM4L4AINBKM3U5LNYP", "length": 22670, "nlines": 289, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | जेएनयूचे चीफ प्रॉक्टर कृष्णकुमार यांचा राजीनामा", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » जेएनयूचे चीफ प्रॉक्टर कृष्णकुमार यांचा राजीनामा\nजेएनयूचे चीफ प्रॉक्टर कृष्णकुमार यांचा राजीनामा\n=रबर स्टॅम्प म्हणून वापरल्याचा आरोप=\nनवी दिल्ली, [५ मार्च] – जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) परिसरात ९ फेब्रुवारी रोजी झालेली घटना प्रशासनाने ज्या पद्धतीने हाताळली त्यामुळे नाराज होऊन विद्यापीठाचे चीफ प्रॉक्टर कृष्णकुमार यांनी २९ फेब्रुवारीला आपल्या पदाचा राजीनामा दिला.\nप्रशासनाने कृष्णकुमार यांच्या जागी स्कूल ऑफ एन्व्हायर्नमेंटल सायन्सेसचे ए. पी. डिमरी यांची नियुक्ती केली आणि डिमरी यांनी १ मार्चपासून नव्या पदाची जबाबदारी स्वीकारली.\nविद्यापीठाकडून उपलब्ध झालेल्या दस्तावेजांनुसार राष्ट्रविरोधी घोषणाबाजीच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ११ फेब्रुवारी रोजी प्रॉक्टोरियल कमिटीची स्थापना करण्यात आली होती. परंतु, अवघ्या काही तासातच या समितीच्या ऐवजी उच्चस्तरीय समिती स्थापन केल्याची घोषणा करण्यात आली. नव्या समितीमध्ये प्रोफेसर राकेश भटनागर, प्रोफेसर एचबी बोहिदार आणि प्रोफेसर सुमन के. धार यांचा समावेश करण्यात आला.\n९ फेब्रुवारीला साबरमती व गंगा वसतिगृहाजवळ घडलेल्या घटनेच्या चौकशीसाठी कुलगुरूंनी या तीन जणांचा समावेश असलेली उच्चस्तरीय समिती स्थापन केली. आधी स्थापन करण्यात आलेल्या प्रॉक्टोरियल कमिटीची जागा ही समिती घेईल, असे यासंबंधीच्या दस्तावेजांवरून स्पष्ट होते.\nविद्यापीठाच्या नियमावलीनुसार विद्यार्थी आणि शिक्षकांसंबंधीची सर्व प्रकरणं प्रॉक्टर हाताळतात. परंतु, या अपमानजनक वागणुकीनंतर कन्हैया कुमार, अनिर्बान भट्टाचार्य, श्‍वेता राज, उमर खालिद, अनंत प्रकाश, रमा नागा, ऐश्‍वर्या अधिकारी व आशुतोष कुमार या आठ विद्यार्थ्यांच्या निलंबन पत्रावर कृष्णकुमार यांना स्वाक्षरी करण्यास भाग पाडले केले. कुमार यांचा फक्त रबर स्टॅम्प म्हणून वापर करण्यात आला, असे सूत्राने सांगितले.\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\t���ातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nलष्कराच्या संख्येत कपात करण्याचे संरक्षणमंत्र्यांचे संकेत\nनवी दिल्ली, [५ मार्च] - संरक्षण खर्च कमी करण्याच्या दृष्टीने भारतीय लष्कराच्या संख्येत काही प्रमाणात कपात करण्याचे संकेत संरक्षणमंत्री मनोहर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/photos/events/6227-photos-of-premiere-show-of-film-savita-damodar-paranjpe", "date_download": "2019-01-22T02:45:24Z", "digest": "sha1:QLK4VPZUYX6PR375JYK2ICYBS6AGT3RM", "length": 8539, "nlines": 215, "source_domain": "marathicineyug.com", "title": "‘सविता दामोदर परांजपे’ चित्रपटाचा शानदार प्रीमियर - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n‘सविता दामोदर परांजपे’ चित्रपटाचा शानदार प्रीमियर\nजॉन अब्राहम यांच्या पहिल्या निर्मिती पदार्पणामुळे ‘सविता दामोदर परांजपे’ हा मराठी सिनेमा चर्चेचा विषय झाला होता. नुकताच या चित्रपटाचा शानदार प्रीमियर अभिनेता जॉन अब्राहम व कलाकारांच्या उपस्थितीत संपन्न झाला. एका वेगळ्या विषयावर चित्रपट केल्याचं समाधान व्यक्त करतानाच उपस्थित सर्वांचे आभार निर्माते जॉन अब्राहम यांनी याप्रसंगी व्यक्त केले. सर्व कलाकारांच्या सहकार्यामुळे चांगला चित्रपट करता आल्याची भावना व्यक्त करतानाच दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे–जोशी यांनी कलाकारांच्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले. या प्रीमियरला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. एका सुंदर कलाकृतीचा अनुभव घेता आला असं सांगत उपस्थित मान्यवरांनी या सिनेमाचे कौतुक केले आहे.\n‘सविता दामोदर परांजपे’ चि���्रपटाला प्रेक्षकांची पसंती\n‘सविता दामोदर पराजंपे’ ३१ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला\n'राकेश बापट' ने धरली अध्यात्माची कास\n‘सविता दामोदर परांजपे’ या नाटकावर बेतलेल्या या सिनेमाबाबत प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता आहे. रीमा लागू यांची मध्यवर्ती भूमिका असलेल्या या नाटकाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. हा चित्रपटसुद्धा प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात यशस्वी झाल्याच्या भावना उपस्थित प्रेक्षकांनी यावेळी व्यक्त केल्या. ‘जे.ए.एन्टरटेन्मेंट’ आणि ‘पॅनोरमा स्टुडिओज’ ‘सविता दामोदर परांजपे’ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते असून सुबोध भावे, तृप्ती तोरडमल, राकेश बापट, अंगद म्हसकर, पल्लवी पाटील, सविता प्रभुणे आदि कलाकारांच्या भूमिका या चित्रपटात आहेत.\n‘सविता दामोदर परांजपे’ चित्रपटाचा शानदार प्रीमियर\n‘अहिल्या’ करवणार एक महिला कॉन्स्टेबल ते आयपीएस पोलिस अधिकारी हा प्रवास\nकॉमेडी आणि रोमान्सचं ‘रेडीमिक्स’ काँबीनेशन - दिग्दर्शक जालिंदर कुंभार\n‘लकी’ बॉय चैतन्य देवढेचे ‘माझ्या दिलाचो’ गाणे \n'अजिंक्य योद्धा'चा भव्य शुभारंभ - पहिल्याच प्रयोगाला हजारो प्रेक्षकांची उपस्थिती\n‘अहिल्या’ करवणार एक महिला कॉन्स्टेबल ते आयपीएस पोलिस अधिकारी हा प्रवास\nकॉमेडी आणि रोमान्सचं ‘रेडीमिक्स’ काँबीनेशन - दिग्दर्शक जालिंदर कुंभार\n‘लकी’ बॉय चैतन्य देवढेचे ‘माझ्या दिलाचो’ गाणे \n'अजिंक्य योद्धा'चा भव्य शुभारंभ - पहिल्याच प्रयोगाला हजारो प्रेक्षकांची उपस्थिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Soneri/actor-pratik-deshmukh-diwali-celebration-in-USA/", "date_download": "2019-01-22T02:12:14Z", "digest": "sha1:GKEQI73WJZPL3N6LK7P2W23JL5VYGAPM", "length": 4434, "nlines": 33, "source_domain": "pudhari.news", "title": " अभिनेता प्रतिक देशमुखची USA मधील खास दिवाळी-Pics | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Soneri › अभिनेता प्रतिक देशमुखची USA मधील खास दिवाळी-Pics\nअभिनेता प्रतिक देशमुखची USA मधील दिवाळी\nनवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन\nशुभ लग्‍न सावधान फेम अभिनेता प्रतिक देशमुखने आपल्‍या कुटुंबीयांसमवेत यूएसएमध्‍ये दिवाळी साजरी केली. दिवाळी सेलिब्रेशनचे काही फोटोजही व्‍हायरल झाले आहेत.\nमुळचा पुण्याचा असलेला प्रतिक गेली काही वर्ष अमेरिकेमध्ये स्थायिक होता. पण अभिनयाचे वेड त्याला अमेरिकेत स्वस्थ बसू देईना. प्रतिक म्‍हणाला होता की, “माझ्या घरात शि��्षणावर खूप भर आहे. त्यामूळे अभिनयात रस असूनही शिक्षण पूरे करून मी वॉशिंग्टन डिसीमध्ये सॅटेलाइट इंजिनिअर होतो. पण लहानपणापासून असलेले अभिनयाचे वेड मला परत मातृभूमीत घेऊन आले. आणि मी शेवटी माझ्या आवडत्या क्षेत्रात आता प्रवेश करत आहे.”\nप्रतिकने याअगोदर अनुपम खेर यांच्या एक्टर प्रिपेअर्समधून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आहे. एवढेच नाही तर ‘विशेष फिल्म्स’मध्ये सिनेमा आणि वेबसीरिजसाठी सहाय्यक दिग्दर्शकाचेही काम केले आहे. सर्वसाधारणपणे बॉलिवूडमध्ये प्रवेश केल्यावर हिंदी सिने-टेलिव्हिजनसृष्टीतच डेब्यू करणे अभिनेते पसंत करतात. पण प्रतिकने मराठी सिनेसृष्टीतून अभिनयात पदार्पण करणे पसंत केले.\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Uddhav-Thackeray-will-be-coming-to-Rajpura-tomorrow/", "date_download": "2019-01-22T02:00:25Z", "digest": "sha1:BIBT5FB6SF7SUS3V22WN5LZHEQFTUZ6O", "length": 5450, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उद्धव ठाकरे उद्या राजापुरात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › उद्धव ठाकरे उद्या राजापुरात\nउद्धव ठाकरे उद्या राजापुरात\nनाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी व स्थानिकांना भक्‍कम बळ देण्यासाठी सोमवारी 23 रोजी सागवे येथे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेत शिवसेनेची तोफ कशी धडाडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.\nराजापूर तालुक्यातील नाणार येथील रिफायनरी प्रकल्पावरून सध्या जिल्ह्यातील वातावरण तापले आहे. भाजप वगळता काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमान, मनसे, शिवसेना आदी पक्ष प्रकल्पाच्या विरोधात उतरले आहेत. रिफायनरी प्रकल्पाच्या औद्योगिकीकरणासाठी अध्यादेश काढला म्हणून राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह शिवसेनेवर जोरदार हल्ले चढवले जात आहेत. या संपूर्ण प्रकल्पावरून शिवसेनेला कोंडीत पकडायचे व त्यांच्यावर चौफेर हल्ले चढवायचे, असे प्रयत्न सध्या शिवसेनेच्या विरोधकांकडून सुरू आहेत.\nत्या पाश्‍वर्र्भूमीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दि. 23 एप्रिलला नाणार दौर्‍यावर येत आहेत. त्यावेळी ते शिवसेनेवर होत असलेल्या या टीकेचा कसा समाचार घेतात. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी काढलेल्या अध्यादेशावर काय बोलतात, यासह रिफायनरी प्रकल्पाला विरोध करताना राज्य शासनासंदर्भात कोणती भूमिका जाहीरपणे मांडतात, याचीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.\nत्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नाणार दौर्‍याला फार मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांसह राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत, जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर, सेनेचे संपर्क नेते विजय कदम आदी उपस्थित राहणार आहेत.\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Excluding-taxation-Income-Taxes/", "date_download": "2019-01-22T02:01:47Z", "digest": "sha1:YYPY34KB5I3A2FTJ4SQ2IUT4SJRZ3HV5", "length": 8542, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शास्तीकर वगळून मिळकतकर घेण्याबाबत मुख्यमंत्र्याना साकडे घालणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › शास्तीकर वगळून मिळकतकर घेण्याबाबत मुख्यमंत्र्याना साकडे घालणार\nशास्तीकर वगळून मिळकतकर घेण्याबाबत मुख्यमंत्र्याना साकडे घालणार\nपिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामधारकांकडून थकीत शास्तीकर भरल्याशिवाय मिळकतकर घेतला जात नसल्याने, महापालिकेने रहिवाशांना नोटिसा दिल्या आहेत. शास्तीकर वगळून मिळकतकर महापालिकेने स्वीकारावा आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्यात येईल, असे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी गुरूवारी (दि.20) सांगितले.\nशहरात महापालिकेकडे नोंद असलेल्या अनधिकृत बांधकामांची संख्या 75 हजारांच्या आसपास आहे. महापालिकेच्या करसंकलन कार्यालयाच्या वतीने थकीत शास्तीकर भरल्याशिवाय थकीत व मूळ मिळकतकराची रक्कम स्वीकारली जात नाही. त्यामुळे नागरिकांकडे मोठ्या रकमेची थकबाकी दिसत आहे. अशा रहिवाशांना महापालिकेने नोटिसा दिल्या असून, मिळकत जप्त करण्याचा इशारा दिला आहे. ही बाब अन्याय्य असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केला आहे. या संदर्भात विचारले असता एकनाथ पवार पत्रकारांशी बोलत होते.\nपवार म्हणाले की, शहरातील केवळ 75 हजार अनधिकृत बांधकामांची नोंद महापालिकेकडे आहे. त्यांना शास्तीकर लागू आहे. उर्वरित सुमारे पावणेतीन लाख अनधिकृत बांधकामांची नोंदच महापालिकेकडे नाही. मोठे मिळकतधारक व शैक्षणिक संस्थांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. ते न्यायालयात गेल्याने कर वसुली थंडावली आहे. सर्वसामान्य नागरिकांकडून शास्तीकर वसूल करू नये, असा आदेश शासनाकडून मिळत नाही, तोपर्यंत महापालिका प्रशासन त्याप्रमाणे कार्यवाही करू शकत नाही. रहिवाशांनी थकीत शास्तीकर न भरल्यास प्रशासन नोटीस देत आहे. हा त्यांच्या नियमानुसार कामकाजाचा भाग आहे.\nसर्वसामान्य नागरिकांना थकीत शास्तीकरात सूट मिळावी, ही भाजपाची भूमिका आहे. तसे वचन आम्ही दिले आहे. पूर्वीप्रमाणे जसे शास्तीकर वगळून मिळकतकर घेतला जात होता, त्याप्रमाणे संगणकात बदल करून कार्यवाही करण्याबाबत भाजपाचा प्रयत्न सुरू आहे. या संदर्भात येत्या 16 तारखेस मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यात येणार आहे. त्यात शास्तीकर वगळून मिळकतकर घेण्यास परवानगी देण्याबाबत त्यांना साकडे घालण्यात येणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी ते परवानगी देतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.\nप्रस्तावित रिंग रोडसंदर्भात महापालिकेची विशेष बैठक घेण्यात येणार होती, या संदर्भात बोलताना पवार म्हणाले की, रिंग रोडबाधित नागरिकांनी आमच्याकडे ही मागणी केली होती. दरम्यान, शासनाने 31 डिसेंबर 2015 नंतरचे अनधिकृत घरे नियमितीकरणाची घोषणा केल्याने त्या बांधकामांना अभय मिळाले आहे. नागरिकांनी अर्ज करून त्या योजनेचा लाभ घ्यावा. दुसरीकडे रिंग रोडबाधित शिष्टमंडळाने आमच्याकडे पुन्हा संपर्क साधला नाही. बाधित नागरिक थेट मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटल्याने स्थानिक पदाधिकार्‍यांबाबत आता चर्चा करण्या�� अर्थच उरलेला नाही.\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/base-for-the-city-cultural-sector-in-pune/", "date_download": "2019-01-22T02:01:11Z", "digest": "sha1:ZOTFNTITTYWEILOPMCJ5CJ5LA2C6TWSW", "length": 7988, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शहरातील सांस्कृतिक क्षेत्राला हवा आधार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › शहरातील सांस्कृतिक क्षेत्राला हवा आधार\nशहरातील सांस्कृतिक क्षेत्राला हवा आधार\nपिंपरी ः पूनम पाटील\nपिंपरी चिंचवड शहराची सध्या सांस्कृतिक क्षेत्राकडे वाटचाल होत असून संगीताचा प्रवास मात्र दिशाहीन होत आहे. शहरातील संगीत परंपरेला राजकीय बळ हे शून्य असून त्यामुळे शहरातील सांस्कृतिक क्षेत्राला आता आधाराची गरज आहे, असे मत संगीत क्षेत्रातील दिग्गजांनी व्यक्त केले आहे.\nपिंपरी चिंचवड शहरात प्रा. रामकृष्ण मोरे हे सांस्कृतिक क्षेत्रासाठी झटत होते. त्यांना व्हिजन होते. परंतु, हल्ली पैसा सँक्शन करा आणि उडवून टाका असा संगीत महोत्सवाचा प्रवास सुरू झाला आहे. कलौघात संगीत कर्कश होत असून त्याच्यातील गोडवाच नष्ट होत आहे. तसेच, महापालिकेच्या वतीने होणार्‍या संगीत महोत्सवावर पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात येतो. त्या पैशांचा कुठलाही धरबंध नसतो. हे कुुठेतरी थांबायला हवे यासाठी काही मंडळी प्रयत्न करत आहेत.\nदि.21 जून हा जागतिक संगीत-दिन म्हणून साजरा करण्यात येतो. फ्रान्समध्ये हा दिवस साजरा करण्याची प्रथा सुरु झाली. 1 ऑक्टोबर 1975 रोजी प्रथम आंतरराष्ट्रीय संगीत-दिन म्हणून साजरा करण्यात आला. मात्र, पिंपरी चिंचवड शहरात संगीताचा प्रवास हा दिशाहीन होत असल्याचे चित्र आहे. संगीताचा प्रवास हा महापालिकेच्या मुठभर अधिकार्‍यांच्या हाती सोपवण्यात आला आहे. ज्यांना संगीताची काहीही जाण नाही त्या व्यक्ती आज संगीत महोत्सव आयोजित करत आहेत, अशी टीका जाणकारांनी केली आहे. गेल्या पंधरा वर्षांत कलाक्���ेत्राची बाजू मांडणारा कोणी नेता शहराला लाभला नाही. कुणाच्या शब्दाला किंमतही नाही. त्यामुळे सांस्कृतिक क्षेत्राचा दिशाहिन प्रवास सुरू असल्याची टीका दिग्गजांनी केली आहे.\nकाही काळापुरता प्रा. रामकृष्ण मोरे यांच्यासारखा द्रष्टा नेता या शहराला लाभला होता. त्यांना सांस्कृतिक तहान होती. शहरात काम करणारे लोक या क्षेत्रातील ज्ञानी आणि गुणी लोक आहेत. अशांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचे धोरण त्यांनी अवलंबले होते. ती दूरदृष्टी आता दिसत नाही. त्यामुळे शहराच्या सांस्कृतिक विकासाला मर्यादा पडल्या आहेत. त्यामुळे शहरातील सांस्कृतिक क्षेत्राला आधाराची गरज आहे. - डॉ. रवींद्र घांगुर्डे, नादब्रह्म परिवार\nशहरात तज्ज्ञ लोकांची दिवाळखोरी आहे का\nमहापालिकेच्या संगीत महोत्सवात भाडोत्री कलाकारांना आणून त्यांच्या हाती कार्यक्रमाची धुरा सोपवण्यात आली. यात स्थानिक कलाकारांना कमी प्राधान्य दिले गेले. शहरात गायकांची दिवाळखोरी आहे हेच यानिमित्ताने महापालिकेच्या अधिकार्‍यांनी व राजकारण्यांनी सिध्द केल्याची तक्रार जुन्या जाणकारांनी केली. नाट्यगृहांची दुरुस्ती करण्याबाबत बाहेरून भाडोत्री गायक समितीत नेमण्यात आली. नाट्यगृहांच्या दुरुस्तीबाबत समितीत गायकांचे काय काम, असा प्रश्‍न इतरांना पडला आहे.\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-gst-does-not-have-any-major-impact-monthly-expenditure-56983", "date_download": "2019-01-22T02:33:30Z", "digest": "sha1:NXMLA72JXM76VMISMLRW574ITM74RYK5", "length": 16531, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news GST does not have any major impact on monthly expenditure मासिक खर्चावर जीएसटीचा मोठा परिणाम नाही | eSakal", "raw_content": "\nमासिक खर्चावर जीएसटीचा मोठा परिणाम नाही\nसोमवार, 3 जुलै 2017\nजीएसटी (वस्तू व सेवा कर) यामुळे सर्वसामान्य कुटुंबीयांच्या मासिक खर्चात फार मोठा परिणाम होणार नाही. कुटुंबीयांना दैनंदि���ी जीवनात येणाऱ्या घटकांवर काय कोणत्या वस्तू स्वस्त आणि महाग मिळणार मासिक उत्पन्नावर काय परिणाम होईल याचा आढावा थोडक्‍यात...\nमहाग काय आणि किती महाग झाले \nजीएसटी (वस्तू व सेवा कर) यामुळे सर्वसामान्य कुटुंबीयांच्या मासिक खर्चात फार मोठा परिणाम होणार नाही. कुटुंबीयांना दैनंदिनी जीवनात येणाऱ्या घटकांवर काय कोणत्या वस्तू स्वस्त आणि महाग मिळणार मासिक उत्पन्नावर काय परिणाम होईल याचा आढावा थोडक्‍यात...\nमहाग काय आणि किती महाग झाले \nबॅंक व्यवहार तीन टक्‍क्‍यांनी वाढले आहेत. एक आरटीजीएस केल्यास पूर्वी ५० रुपये आकारले जात होते तेथे आता ५१.५० पैसे आकारले जातील. (हजार रुपयांचे व्यवहार ग्रहीत धरून)\nपॅकिंग भाज्या १८ टक्‍क्‍यांनी वाढणार, म्हणजे शंभर रुपयांच्या भाजीला ११८ रुपये लागणार (२००रु.खरेदी ग्रहित धरून)\nलोणी, तूप, चीज अशा वस्तूंचा जीएसटी दुप्पट झाला आहे. त्या सहा टक्‍क्‍यांनी महागणार आहेत. म्हणजेच शंभर रुपयांचे चीज घेतल्यास १०६ रुपये द्यावे लागणार आहेत. (६०० रुपये खरेदी ग्रहित धरून)\nव्हिडिओ गेम्स घेणे दोन टक्‍क्‍यांनी महागणार ः म्हणजे १०२ रुपये द्यावे लागतील. (२०० रुपये खरेदी ग्रहित धरून)\nउदबत्ती खरेदी पाच टक्‍यांनी महाग होणार ः पंचवीस रुपयांची उदबत्ती सव्वा रुपये वाढणार (शंभर रुपयांची खरेदी ग्रहित धरून)\nब्रॅण्डेड डाळी, पनीर पाच टक्‍क्‍यांनी महागणार ः किलो डाळ १०० रुपयांस असल्यास ती १०५ रुपयांना मिळेल. (हजार रुपयांची खरेदी ग्रहित धरून)\nकस्टर्ड पावडर, दाढीचे ब्लेड, टुथपेस्ट, डिओरंट शेव्हींग क्रीम दोन टक्‍क्‍यांनी वाढली आहे. (हजार रुपये खरेदी ग्रहित धरून)\nकोिल्ड्रंक्‍समध्ये तीन टक्‍क्‍यांनी वाढ. शंभर रुपयांच्या पॅकिंग कोिल्ड्रंक्‍स १०३ रुपयांना मिळेल. (शंभर रुपये खरेदी ग्रहित धरून)\nगोठविलेल्या अन्नावर दुप्पट कर लागू आहे. प्रत्येक शंभर रुपयांमागे सहा रुपये महाग होणार आहे. (मासिक खर्च ५०० ग्रहित धरून)\nकेबल महिन्याला शंभर रुपयांना चार रुपये वाढ (मासिक खर्च २०० रुपये ग्रहित धरून\nदूरध्वनी शंभर रुपयांना तीन रुपये वाढणार (मासिक खर्च ३०० रुपये ग्रहित धरल्यास)\nकाय आणि किती स्वस्त झाले \nएलईडी दिवे १२६ चे ११२ रुपयांना मिळतील. (मासिक खर्चात समावेश नाही)\nचहा-कॉफी १०६ चे १०५ रुपयांना मिळेल. (मासिक खर्च ५०० रु. ग्रहीत घरून)\nस्टील भांडी दर ११८ वरून १०५ रुपयांपर्यंत उतरले आहे. (मासिक खर्च २०० रु.ग्रहित धरून)\nसॉसेस ११२ चे १०५ रुपयांना झाले. (मासिक खर्च १०० रुपये धरून)\nआईस्क्रीम, इन्स्टंट सरबत ः १२६ चे ११८ रुपयांना झाले. (मासिक खर्च १००रु. ग्रहित धरून)\nरिफाईन साखर १२६ ची ११८ रुपयांना झाली. (मासिक खर्च ५०० रु.ग्रहित धरून)\nसाबण १२६ चा ११८ रुपयांना झाला. (मासिक खर्च २०० रु. ग्रहित धरून)\nकेसांचे तेल १२६ चे ११८ रुपयांना झाले. (मासिक खर्च २०० रु.ग्रहित धरून)\nकाडी पेटी ११८.५० चे १०५ रुपयांना (मासिक खर्च ५० रुपये धरून)\nझाडू ११८चा १०५ रुपये (मासिक खर्च ५० रुपये धरून)\nमेनबत्या व टूथ पावडर १२६ च्या ११२ रुपये. (मासिक खर्च ५० रुपये धरून)\nड्रायफुडस्‌चा कर ६ टक्‍क्‍यांवरून ५ टक्‍क्‍यांवर केला आहे. १००च्या खरेदीत रुपया कमी होईल. (मासिक खर्च ५०० रुपये धरून)\nवीज बिल दरात बदल नाही.\nपेट्रोल-डिझेल दरातमध्ये बदल नाही.\nघरगुती गॅस सिलिंडर दरात बदल नाही.\nजाम, जेली असे दैनंदिनी वापरातील पॅकिंग खाद्यपदार्थ दरात बदल नाही.\nहडपसर : हडपसर-सासवड रस्त्यावर ते पंधरा नंबर या कालव्याच्या टप्प्यात अनधिकृत बांधकामे केली आहे. कालव्याच्या काठावर सुरक्षिततेसाठी बांधलेल्या...\nगाडीतळ रस्त्यावर पादचाऱ्यांची गैरसोय\nहडपसर : गाडीतळ सोलापूर रस्ता पोलीस चौकीजवळून जातो. पादचाऱ्यांना येथे चालताना अडथळा होत आहे. कारण गाडीतळ पुलाखाली अंधार असतो. रस्त्यावर कडेने वाहने...\nभवानी पेठेत खड्यामुळे अपघाताची शक्यता\nभवानी पेठ : येथील चुडामन तालीम चौकात चेंबरच झाकण तुटलेले आहे. या चौकात मोठया प्रमाणे शाळेतील विद्यार्थी व शेजारीच पुना कॉलेज असल्यामुळे...\nफुरसुंगीत पाईपलाईनचे काम संथ गतीने\nफुरसुंगी : सासवड रोड रेल्वे स्टेशनमार्गावर संकेत विहार येथे ढेरे काँक्रिट जवळ लोहमार्ग पुलाजवळ गेल्या अनेक दिवसांपासून पाईपलाईनचे काम अतिशय संथ गतीने...\n'ईव्हीएम घोटाळ्याच्या कल्पनेमुळे गोपिनाथ मुंडेंची हत्या'\nनवी दिल्ली- गोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम घोटाळ्याची कल्पना होती म्हणून झाल्याचा खळबळजनक दावा सय्यद शुजा या अमेरिकास्थित सायबर एक्सपर्टनं...\nमतांच्या पिकांसाठी मोदींचे मागणे\nनवी दिल्ली : कोणाकडून काही घेण्यापेक्षा दुसऱ्याला देणे, हेच महत्त्वाचे मानणाऱ्या मराठी संस्कृतीत \"तिळगूळ घ्या, गोड गोड बोला,' या वाक्‌प्रचाराला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/television/news/6525-ani-dr-kashinath-ghanekar-team-on-sets-of-assal-pahune-irsal-namune", "date_download": "2019-01-22T02:17:44Z", "digest": "sha1:2ZUCHOQVFLMNE32M2ZXFWNIPNZIUQZJB", "length": 11357, "nlines": 230, "source_domain": "marathicineyug.com", "title": "“अस्सल पाहुणे इरसाल नमुने” मध्ये 'आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर' टीमची धम्माल ! - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n“अस्सल पाहुणे इरसाल नमुने” मध्ये 'आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर' टीमची धम्माल \nPrevious Article एक दिवस लाडक्या कलाकारांसोबत - ‘छोटी मालकीण’च्या सेटवर चाहत्यांची खास हजेरी\nNext Article स्टार प्रवाहच्या कलाकारांची आठवणीतली दिवाळी\nआणि... डॉ. काशिनाथ घाणेकर यांची संपूर्ण टीम कलर्स मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम अस्सल पाहुणे इरसाल नमुने या कार्यक्रमामध्ये देखील हजेरी लावणार असून या कार्यक्रमामध्ये बरीच धम्माल मस्ती केली आहे. तसेच काही विषयांवर स्पष्टपणे वक्तव्य देखील केले आहे. सुबोध भावेने मराठी रंगभूमी आणि चित्रपटाचा त्याला अभिमान आहे असे त्याने सांगितले आहे. सुमीत राघवन आणि आनंद इंगळे यांच्यामध्ये एक खेळ खेळण्यात आला आहे ज्यामध्ये एक अमुक शब्द काय आहे हे अभिनयाने ओळखायचे आहे.\nगायक 'नकाश अजीज' - आला रे \"लाल्या\" बेफिकराचा कडडडडडक आवाज\n‘आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद\nतसेच चित्रपटाच्या कलाकारांमध्ये पुणे आणि मुंबई अश्या दोन टीम करण्यात आल्या आहेत. पुणे टीम मध्ये सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक आणि आनंद इंगळे तर मुंबई टीम मध्ये सुमीत राघवन आणि वैदेही परशुरामी असणार आहेत. यांना त्यांच्या शहरांनुसार माणुसकी, खवय्येगिरी, गर्दी आणि भाषा यांच्या काय व्याख्या आहेत असे विचरण्यात आले. आता यावर हे मंडळी काय उत्तर देण्यात हे बघण्यासारखे असणारा आहे. तसेच त्यांचे भीती, अपमान, राग या विषयांवर त्यांना आलेले अनुभव आणि कध��� न ऐकलेले किस्से देखील ऐकायला मिळणार आहेत.\nमराठी नटांना आणि चित्रपटसृष्टीला वर आणण्यासाठी कसे प्रयत्न करतात अभिनेते @subodhbhave जाणून घेण्यासाठी पाहा #AssalPahuneIrsalNamune दिवाळी विशेष, 'आणि काशिनाथ घाणेकर' या चित्रपटाच्या टिमसोबत येत्या गुरु-शुक्र. रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर आणि @justvoot वर कधीही. pic.twitter.com/XPYCNTkyXG\nवैदेही परशुरामीला तिला कुणावर आधारित असलेल्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल असे विचारले असता ती म्हणाली “रेखा” आणि अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेमध्ये कोण आवडेल यावर ती म्हणाली, “सुबोध भावे बरोबर काम केले आहे तर, सुमीत राघवन अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेमध्ये आवडतील”.\nतसेच सुबोध भावेला दोन सिनेमांमधून एका चित्रपटाची निवड करण्याचे मोठे आव्हान दिले – बालगंधर्व कि लोकमान्य – एक युग पुरुष कोणता चित्रपट आवडीचा आहे यावर तो म्हणाला, बायोपिकची सुरुवात बालगंधर्व या चित्रपटापासून झाली ... म्हणून बालगंधर्व”\nतेंव्हा बघायला विसरू नका 'अस्सल पाहुणे इरसाल नमुने'चा दिवाळी विशेष भाग “आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर या चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबत ८ आणि ९ नोव्हेंबर रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.\nPrevious Article एक दिवस लाडक्या कलाकारांसोबत - ‘छोटी मालकीण’च्या सेटवर चाहत्यांची खास हजेरी\nNext Article स्टार प्रवाहच्या कलाकारांची आठवणीतली दिवाळी\n“अस्सल पाहुणे इरसाल नमुने” मध्ये 'आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर' टीमची धम्माल \n‘अहिल्या’ करवणार एक महिला कॉन्स्टेबल ते आयपीएस पोलिस अधिकारी हा प्रवास\nकॉमेडी आणि रोमान्सचं ‘रेडीमिक्स’ काँबीनेशन - दिग्दर्शक जालिंदर कुंभार\n‘लकी’ बॉय चैतन्य देवढेचे ‘माझ्या दिलाचो’ गाणे \n'अजिंक्य योद्धा'चा भव्य शुभारंभ - पहिल्याच प्रयोगाला हजारो प्रेक्षकांची उपस्थिती\n‘अहिल्या’ करवणार एक महिला कॉन्स्टेबल ते आयपीएस पोलिस अधिकारी हा प्रवास\nकॉमेडी आणि रोमान्सचं ‘रेडीमिक्स’ काँबीनेशन - दिग्दर्शक जालिंदर कुंभार\n‘लकी’ बॉय चैतन्य देवढेचे ‘माझ्या दिलाचो’ गाणे \n'अजिंक्य योद्धा'चा भव्य शुभारंभ - पहिल्याच प्रयोगाला हजारो प्रेक्षकांची उपस्थिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE-%E0%A4%89%E0%A4%A4/", "date_download": "2019-01-22T02:56:15Z", "digest": "sha1:K4PDDD523GNDLMVB2VTXM46CR75XNK5B", "length": 7147, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कराटे स्पर्धेत सृष्टी, गणेश प्रथम | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकराटे स्पर्धेत सृष्टी, गणेश प्रथम\nसोमेश्‍वरनगर – येथे झालेल्या ज्युदो कराटे किक बॉक्‍सिंग मार्शल आर्ट कराटे स्पर्धेत सृष्टी गाडे व गणेश नलवडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत सोमेश्‍वरनगर, वाघळवाडी, वाणेवाडी, मुरूम, वडगाव येथील मुलामुलींनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्‌घाटन संस्थेचे चिफ मास्टर धनंजय भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संदीप कदम, लक्ष्मण दीक्षित, मनोज बोबडे उपस्थित होते. यलो बेल्टमध्ये सृष्टी गाडे, प्रगती गाडे, ऋचा कदम, गणेश नलवडे, वरद निंबाळकर, यश बुनगे, ऑरेंज बेल्टमध्ये समृद्धी ननवरे, वैष्णवी जाधव, भक्‍ती दीक्षित, सोमनाथ घोरपडे, शुभम कांबळे, श्रेयश वाईकर, ग्रीन बेल्टमध्ये दिव्या मैड, तन्वी जगदाळे, प्राजक्‍ता मैड, ब्लू बेल्टमध्ये आदित्य बोबडे, जयदीप कुलकर्णी, ऋषीकेश गवळी यांनी क्रमांक मिळविला. ग्रॅंड मास्टर प्रकाश रासकर, गणेश गिरी, प्रवीण वैरागे, निकीता सुतार, अविनाश मांढरे, यशराज जगताप आदींनी संयोजन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक देवून गौरवण्यात आले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकोट्यवधींची वर्गीकरणे मुख्यसभेत मंजूर\nमहाबॅंकेच्या तत्कालिन अध्यक्षांसह तिघांना खटल्यातून वगळले\nभारतात मुष्टियुद्धासाठी विपुल नैपुण्य : रोमॅरो\nविद्यार्थी संख्येनुसारच होणार शिक्षक भरती\nकलंदर : सत्ताधारी व सत्ताकांक्षी\nझरदारींना अपात्र ठरवण्याची इम्रानखान यांच्या पक्षाची मागणी\nसेरेना विलियम्सची विजयी आगेकूच\nरागाच्या भरात गळा दाबून पतीचा खून\nविविधा : कृषितज्ज्ञ डॉ. खानखोजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2011/07/blog-post_6067.html", "date_download": "2019-01-22T03:27:04Z", "digest": "sha1:OIG34UT6MIEKKSF4OJDXO3T6ZMYU4HUV", "length": 3799, "nlines": 50, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "रेल्वे स्टेशन फोन बंद राष्ट्रवादी चालू............ - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » रेल्वे स्टेशन फोन बंद राष्ट्रवादी चालू............\nरेल्वे स्टेशन फोन बंद राष्ट्रवादी चालू............\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, ६ जुलै, २०११ | बुधवार, जुलै ०६, २०११\nयेवला रेल्वे स्टेशनचा फोन गेले ४ महिन्यांपासून बंद आहे. त्या मुळे नियमीत तसेच रेल्वे प्रवाशांची फार गैरसोय होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी तर्फे स्टेशनमास्तर यांना जाब विचारण्यात आला. याबाबत लवकर कार्यवाही करावी असा इशारा देणेत आला. या प्रंसगी दिपक लोणारी , भूषण लाघवे, भूषण शिनकर व इत्यादी उपस्थित होते.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/railway-issue-42334", "date_download": "2019-01-22T02:56:27Z", "digest": "sha1:5BHWOXLYBICSTRKMG2DW5SPHQ7PGR7HD", "length": 11829, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "railway issue भंगारचोरांच्या हातातून रेल्वेमार्गात पडली सळई | eSakal", "raw_content": "\nभंगारचोरांच्या हातातून रेल्वेमार्गात पडली सळई\nगुरुवार, 27 एप्रिल 2017\nमुंबई - हार्बर रेल्वेमार्गावरील डॉकयार्ड व रे रोड स्थानकांदरम्यान नऊ मीटर लांबीची जाडजूड सळई सापडल्यामुळे मंगळवारी रात्री एकच खळबळ उडाली. भंगार चोरणाऱ्यांच्या हातातून चालत्या लोकलमधून ही सळई खाली पडल्याचे तपासात उघड झाले. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. सळई लगेच सापडल्यामुळे मोठा अनर्थ टळला.\nमुंबई - हार्बर रेल्वेमार्गावरील डॉकयार्ड व रे रोड स्थानकांदरम्यान नऊ मीटर लांबीची जाडजूड सळई सापडल्यामुळे मंगळवारी रात्री एकच खळबळ उडाली. भंगार चोरणाऱ्यांच्या हातातून चालत्या लोकलमधून ही सळई खाली पडल्याचे तपासात उघड झाले. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. सळई लगेच सापडल्यामुळे मोठा अनर्थ टळला.\nमंगळवारी रात्री 11.30च्या सुमारास ही सळई लोकलमधून खाली पडली. मार्गावर सळई दिसताच लोकल थांबवण्यात आली; अन्यथा मोठा अपघात घडला असता. याबाबत माहिती मिळताच रेल्वे पोलिस व गुन्हे शाखा तत्काळ कामाला लागले. बुधवारी सकाळी रेल्वे पोलिसांनी मोकर अली शाहूर अली शेख (वय 21) व हुसैन शेख (48) यांना अटक केली.\nसॅण्डहर्स्ट रोड रेल्वेस्थानकावरील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणाच्या मदतीने संशयित आरोपींची ओळख पटली. त्यानंतर बुधवारी त्यांना रे रोड परिसरातून अटक करण्यात आली. साधारण 50 किलोची ही सळई विकून ते पैसे मिळवणार होते. दोघेही व्यसनी असून, त्यासाठी ते भंगार चोरत असल्याचा संशय आहे. रेल्वे कायदा कलम 150 नुसार त्यांच्याविरोधात वडाळा रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.\nअन्‌ त्याने निर्वस्त्र होऊन केली चोरी\nदौलताबाद : चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसलो तरी पकडले जाऊ नये, यासाठी चोराने वेगळी शक्‍कल लढवत चेहरा रुमालाने बांधून निर्वस्त्र होत येथील...\nपॅनिक बटन आले; पण सुरक्षितता नाही\nपुणे - खासगी बसमध्ये निर्भयाला ज्या घटनेला सामोरे जावे लागले, ती वेळ अन्य कोणावर येऊ नये म्हणून बसमध्ये पॅनिक बटन असावे. ते दाबल्यावर लगेचच पोलिस...\nआदित्य पांचोलीवर अदखलपात्र गुन्हा\nमुंबई - अभिनेता आदित्य पांचोली याच्या विरोधात एका मोटर मेकॅनिकने वर्सोवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे....\nपुणे - ताडीवाला रस्त्यावरील ‘आरबी-२’ कॉलनीमध्ये राहत असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी गेल्या पाच दिवसांपासून पिण्याचे पाणी मिळत नसल्याने रेल्वेच्या...\nबारामती शहर - येथील टपाल कार्यालयातील पासपोर्ट कार्यालयाचे कामकाज वेळेत सुरू होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. या कार्यालयातील...\nराजाचे कुर्ले...फत्तेसिंह राजेभोसलेंचे गाव\nपुसेसावळी - सातारा राजधानीचे संस्थापक शंभूराजे पुत्र प्रथम शाहू महाराजांच्या कार्यकाळामध्ये मराठा साम्राज्य अटकेपर्यंत पोचले. या शाहू महाराजांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4629688741082231765&title=Rajwadi%20Pattern%20of%20making%20paper%20bags&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2019-01-22T02:05:24Z", "digest": "sha1:FCDVTWBFWMYCJEYBV7YV3GUW2OGLY2O2", "length": 12500, "nlines": 129, "source_domain": "bytesofindia.com", "title": "कागदी पिशव्यांचा ‘राजवाडी प���टर्न’", "raw_content": "\nकागदी पिशव्यांचा ‘राजवाडी पॅटर्न’\nदेवरुख : राज्यात यंदा प्लास्टिकबंदी लागू झाली आणि कापडी व कागदी पिशव्यांची मागणी वाढली. त्यामुळे या पिशव्यांच्या उत्पादनाला पुन्हा चालना मिळाली. रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी गावातील महिला बचत गट गेली पाच वर्षे म्हणजे २०१३पासून कागदी पिशव्या बनविण्याचे काम करीत आहेत. वर्षाकाठी एक लाख कागदी पिशव्यांची विक्री होत असून, त्यातून या महिलांना आर्थिक पाठबळ मिळाले आहे. त्यामुळे कागदी पिशव्यांचा राजवाडी पॅटर्न तयार झाला आहे. लोकसक्षमीकरण चळवळ (पेम) या संस्थेने हे घडवून आणले आहे.\nमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गापासून हाकेच्या अंतरावर वसलेले राजवाडी संगमेश्वर तालुक्यातील पाच वाड्यांचे आणि सुमारे ७२५ लोकसंख्येचे गाव. गावातील १७३ कुटुंबांचा उदरनिर्वाह शेतीवरच चालतो. गेल्या १० वर्षांत गावात ‘पेम’ नावाची संस्था कार्यरत झाली आणि या छोट्याशा गावाचा कायापालट होऊ लागला. गावातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘पेम’चे अध्यक्ष सतीश कामत यांच्या मार्गदर्शनाखाली १० बचत गटांची स्थापना करण्यात आली. विविध योजना हाती घेण्यात आल्या. दोन बचतगटांनी कागदी पिशव्यांचा उपक्रम सुरू करून स्वयंरोजगाराचा नवा मार्ग निर्माण केला आहे.\n२०१३मध्ये राज्यात प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आली होती. त्या वेळी दुकानदार कॅरीबॅगला पर्याय शोधू लागले होते. ती गोष्ट लक्षात घेऊन भाग्यलक्ष्मी आणि राधाकृष्ण या दोन बचत गटांना कामत यांनी कागदी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण दिले. तसेच, दोन्ही गटांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देऊन सात शिलाई मशीन्स घेऊन देण्यात आली. भाग्यलक्ष्मी गटातील १०, तर राधाकृष्ण गटातील ११ महिलांनी हे काम सुरू केले.\nपिशव्या बनविण्यासाठी रद्दी मिळण्याकरिता कामत यांनी नियमित वृत्तपत्रे घेणाऱ्यांच्या भेटी घेतल्या आणि त्यातून रद्दी मोफत उपलब्ध झाली. अशा तऱ्हेने पिशव्या बनविण्याचा व्यवसाय. एक महिला सुरुवातीला प्रति दिन ५० पिशव्या तयार करते आणि हळूहळू कौशल्य प्राप्त केल्यावर ही संख्या १००वर जाते. या हिशेबाने आठवड्याला ७०० आणि महिन्याला सरासरी अडीच हजार पिशव्या तयार होतात.\nरत्नागिरी, तसेच संगमेश्वरातील व्यापाऱ्यांशी कामत यांनी चर्चा केली. त्यामुळे त्या व्यापाऱ्यांच्या म��ध्यमातून या पिशव्यांना बाजारपेठ उपलब्ध झाली. गावातील संतोष भडवळकर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गणेश सुर्वे यांच्यासह सर्वच जणांचा या महिलांना पाठिंबा मिळाला.\nसतीश कामत म्हणाले, ‘रद्दी मोफत मिळाली, तर शेकडा पिशव्यांमागे ३२ ते ३५ रुपये फायदा होतो. तीच रद्दी आम्ही विकत घेतली, तर सात ते आठ रुपये कमी होतात. तरीही २५ रुपये फायदा कमी नाही. आता पुन्हा प्लास्टिकबंदी झाली आणि मागणी वाढली आहे. त्यामुळे व्यवसायाचे गणित बदलले आहे. यातून प्रत्येक महिलेला दरमहा घरबसल्या किमान तीन हजार रुपयांपेक्षा अधिक प्राप्ती होत आहे.’\n‘पहिल्या तीन वर्षांत राजवाडीतील महिलांनी एक लाख कागदी पिशव्यांची विक्री केली. गेली दोन वर्षे प्रति वर्षी एक लाख पिशव्यांची विक्री होत आहे. या उपक्रमाला दरमहा दोनशे किलो रद्दी लागते. या महिलांना मदत म्हणून नाममात्र दरात रद्दी देण्यास जिल्ह्यातून कोणी इच्छुक असेल, तर रद्दी आणण्याचे नियोजन करता येईल,’ असेही कामत यांनी सांगितले.\nसंपर्क : सतीश कामत - ९८६०८ ३७३९७\nTags: RatnagiriSangameshwarDeorukhदेवरुखसंगमेश्वरBe PositiveRajwadiराजवाडीपेमलोकसक्षमीकरण चळवळPeople Empowerment Movementकागदी पिशव्याPaper Bagsमहिला बचत गटSelf Help Groupभाग्यलक्ष्मीराधाकृष्णप्लास्टिकबंदीराजवाडी पॅटर्नसंदेश\nमुलांनी घेतली ‘फटाकेमुक्त दिवाळी’ची शपथ पुण्या-मुंबईत उजळणार देवरुखचे आकाशकंदील ‘पॉझिटिव्हिटी’ त्यांच्या रक्तातच आहे साच्यांच्या जमान्यात हस्तकौशल्यातून मूर्ती साकारणारा कलावंत ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी ग्रामस्थांचे प्रयत्न\nकरपणारी भाकरी आणि लोपणारे ज्ञान\n‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन\nसमतानगर जिल्हा परिषद शाळेत जिजाऊ जयंती साजरी\nसिद्धार्थ फाउंडेशनतर्फे राजमाता जिजाऊ जयंती साजरी\n‘ब्रेन ओ ब्रेन’ स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक प्रदान\n‘देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे’\nहमारी ही मुठ्ठी में आकाश सारा...\nलायन्स व्याख्यानमालेला रविवारपासून प्रारंभ\nकरपणारी भाकरी आणि लोपणारे ज्ञान\nअपनी कहानी छोड जा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5275869715152076040&title=20th%20Rashtriya%20Bandhuta%20Sahitya%20Sammelan%20organised%20in%20Pune&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-01-22T02:28:00Z", "digest": "sha1:C5H27GNPZECLVDURBQMKH7GEO6OQXJWF", "length": 13480, "nlines": 125, "source_domain": "bytesofindia.com", "title": "���समाज परिवर्तनासाठी बंधुता अत्यंत आवश्यक’", "raw_content": "\n‘समाज परिवर्तनासाठी बंधुता अत्यंत आवश्यक’\nराष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनात डॉ. सबनीस यांचे प्रतिपादन\nपुणे : ‘संत किंवा राष्ट्रपुरुष कोणत्याच जाती,धर्माचे नसतात. मात्र, अनुयायांनी आपल्या व्यावहारिक सोयीसाठी आणि स्वार्थासाठी त्यांना जाती,धर्माच्या चौकटीत अडकवून ठेवले. बंधुतेचे मारेकरी सर्व जाती,धर्माचे लोकच आहेत. यामुळे माणसामाणसातील बंधुभावनेला मोडीत काढण्याचे पाप केले जात आहे. समाजात परिवर्तन घडवायचे असेल, तर बंधुता अत्यंत आवश्यक आहे’, असे प्रतिपादन ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व २०व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.\nराष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद, पुणे आणि भगवान महावीर शिक्षण संस्था, भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने भोसरी येथील प्रितम प्रकाश महाविद्यालयात आयोजित विसाव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन आणि प्रकाश पगारिया व्याख्यानमालेचे उद्घाटन अॅड. भास्करराव आव्हाड यांच्या हस्ते झाले. या वेळी राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, बंधुताचार्य प्रकाश रोकडे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रकाश जवळकर, प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया, हाजी अफझलभाई शेख, प्राचार्य डॉ. अशोक शिंदे, डॉ. अश्विनी धोंगडे, महेंद्र भारती, कवी चंद्रकांत वानखेडे, मधूश्री ओव्हाळ, संगीता झिंजुरके, शिवाजीराव शिर्के, हरिश्चंद्र गडसिंग आदी मान्यवर उपस्थित होते.\nतत्पूर्वी, राष्ट्रीय एकात्मता संदेश यात्रा काढण्यात आली. यामध्ये साहित्यिक, कलावंत, कार्यकर्ते, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांच्या हस्ते डॉ. श्रीपाल सबनीस यांना अध्यक्षपदाची सूत्रे प्रदान करण्यात आली.\nडॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, ‘भारतीय लोकशाहीच्या गाभ्याचे अधिष्ठान स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या सुत्रावर आधारीत आहे. मात्र, या मूल्यात्मक सूत्रांना आपण समान पातळीवर स्वीकारले आहे का हा प्रश्नणच आहे. स्वातंत्र्य व समता या दोन तत्वांना अति महत्त्व देऊन राज्यकारभार केला. बंधुता नसेल तर या दोन तत्वांना अर्थ नाही. बंधुता तिसऱ्या स्थानी आहे. मात्र, हे लक्षात घेतले पाह���जे, की बंधुताच शोषणमुक्त भारत निर्माण करू शकते. मुळात बंधुता ही संकल्पनाच भावना व विचार यांची एकात्मता सिद्ध करणारे मूल्य आहे. त्यामुळे बंधुतेच्या संकल्पनेत मानवता, करुणा, प्रेम, वात्सल्य, दया या मूल्यांचा अंतर्भाव आढळतो. समाजात परिवर्तन घडवायचे असेल, तर बंधुता अत्यंत आवश्यक आहे.’\nडॉ. सबनीस पुढे म्हणाले, ‘गुन्हेगारालाही माणूस म्हणून समजून घेण्याच्या भूमिकेत बंधुताच निर्णायक दिसते. सुडभावनेपेक्षा बंधुता श्रेष्ठ ठरते. जागतिक पेच सोडवतानाही राष्ट्रा-राष्ट्रातील संवाद महत्त्वाचा ठरतो. माणसाच्या जगातील सर्व प्रकारच्या भेदांना नाहीसे करण्यासाठी बंधुता उपयोगी ठरते. त्यामुळे श्रीमंत-गरीबात बंधुता आणण्याची गरज आहे. बंधुतेशिवाय समता पेरली जाऊच शकत नाही. बंधुतेची उपेक्षा जगाला परवडणारी नाही. तिसऱ्या महायुद्धालाही बंधुताच तारु शकते.’\nअॅड. आव्हाड म्हणाले, ‘आज राष्ट्रपुरुष जातीजातीत विभागले गेले आहेत, ही चिंताजनक बाब आहे. त्यामुळे स्वातंत्र, समता, बंधुता, न्याय ही तत्वे समृद्ध केली पाहिजेत.’\nप्रकाश जवळकर यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनीही आपले मनोगत मांडले.\nया वेळी डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षीय भाषण पुस्तकाचे,तसेच मूल्याविष्कार या संमेलन स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. नयनचंद्र सरस्वते यांच्या बंधुताचार्याची प्रकाशगाथा ग्रंथाचे, बंधुताचार्य प्रकाश रोकडे संपादित अग्निकुंड समीक्षा ग्रंथाचे आणि पवनेचा प्रवाह साप्ताहिक विशेषांकाचे प्रकाशनही या वेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.\nकार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर आथरे यांनी केले. हाजी अफझलभाई शेख यांनी आभार मानले.\nTags: पुणेभोसरीराष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनडॉ. श्रीपाल सबनीसअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनराष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदभगवान महावीर शिक्षण संस्थाअॅॅड. भास्करराव आव्हाडPuneBhosariDr. Shreepal SabnisRashtriya Bandhuta Sahitya SammelanDemo\n‘बंधुतेशिवाय स्वातंत्र्य, समता अर्थहीन’ ‘समाजमनाची वैचारिक स्वच्छता हे गाडगेबाबांचे स्वप्न’ ‘बाईच्या भाषेवर पुरुषांची बंधने नकोत’ संवेदनशीलतेतून बहरतेय ‘स्नेहवन’ ग्राहक जनजागृती अभियानाचे उद्घाटन\nकरपणारी भाकरी आणि लोपणारे ज्ञान\nसाने गुरुजी कथामालेचे अधिवेशन १९-२० जानेवारीला कोल्हापुरात\nअपनी ���हानी छोड जा...\nस्वच्छ, सुंदर भिवंडीसाठी सरसावले चिमुकले हात...\nसमतानगर जिल्हा परिषद शाळेत जिजाऊ जयंती साजरी\n‘देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे’\nहमारी ही मुठ्ठी में आकाश सारा...\nलायन्स व्याख्यानमालेला रविवारपासून प्रारंभ\nकरपणारी भाकरी आणि लोपणारे ज्ञान\nअपनी कहानी छोड जा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8B-%E0%A4%89%E0%A4%B2%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE/", "date_download": "2019-01-22T02:10:41Z", "digest": "sha1:Z5J4JJ4QJQLRYBUUN6ILZWN22BARBGJ5", "length": 7186, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "टेम्पो उलटल्याने एकाचा मृत्यू | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nटेम्पो उलटल्याने एकाचा मृत्यू\nमोशी – भरधाव टेम्पोची दुभाजकाला धडक बसून उलटल्याने टेम्पोमधील एकाचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले आहेत. हा अपघात मोशी-आळंदी रस्त्यावर गुरुवारी (दि.24) सायंकाळी सव्वा पाच वाजता झाला.\nगणेशकृष्ण दास (वय-32) असे या अपघातात मयत झालेल्या मजुराचे नाव आहे. तर या अपघातात रिंटु विश्‍वास, अजयकुमार घुरु आणि प्रकाश साणा हे तीन मजूर जखमी झाले आहेत. रिंटु विश्‍वास (वय-24, रा. मोशी) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी टेंपोचालक रमेश नागनाथ टिकोळे (वय-24, रा. बोऱ्हाडेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे.\nभोसरी एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेशभाई पटेल यांच्या मालकीचा टेम्पो असून, त्यामध्ये सेंट्रींगसाठी प्लायवूड व फळ्या व मजुरांसह हा टेम्पो मोशी-आळंदी रस्त्याने चऱ्होलीच्या दिशेने चालला होता. हा टेम्पो आळंदी रस्त्यावरील दुभाजकाला धडकून उलटला. यामध्ये टेम्पोतील गणेशकृष्ण दास याचा मृत्यू झाला. तर अन्य तीन जण जखमी झाले. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसेरेना विलियम्सची विजयी आगेकूच\nरागाच्या भरात गळा दाबून पतीचा खून\nविविधा : कृषितज्ज्ञ डॉ. खानखोजे\nओबीसी आरक्षणाविरोधी याचिका राजकीय हेतूने प्रेरित ; राज्य सरकारचा आक्षेप\nऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नरच्या कोपरावर शस्त्रक्रिया\nसाद-प्रतिसाद : अपवादात्मक कलमाचा वाढता वापर\nपौष पौर्णिमेनिमित्त गंगानदीत लाखोंचे स्नान \nतरतूद 15 कोटींची निविदा 84 कोटींच्या\n#AUSvSL : पॅटरसन ऑस्ट्रेलियन संघात\nचार वर्षात इसिसचे 47 दहशतवादी पकडून भारतात आणले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-22T02:36:13Z", "digest": "sha1:YCY2V6FOSE66UPYELL5DZQYJ2AG4HX4F", "length": 22584, "nlines": 160, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "माहिती-तंत्रज्ञान मंत्रालय प्रत्येक राज्यात हवे | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमाहिती-तंत्रज्ञान मंत्रालय प्रत्येक राज्यात हवे\nएकीकडे दंगली, बलात्कार,खून आदींमुळे तर दुसरीकडे सायबर क्षेत्रावर अधिराज्य प्रस्थापित केलेल्या चपळ, हुशार गुन्हेगारांमुळे नागरिक त्रस्त आहेत. बुद्धिवान गुन्हेगारांचे चिवट आवाहन महाराष्ट्र सरकारसमोर आहे. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात कर्नाटकने पुष्कळ प्रगती केली आहे. प्रगती म्हटले की पाय ओढणारेही आलेच. त्यांना चाप लावण्यासाठी कर्नाटक सरकारने माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची स्थापना केली आहे. असे मंत्रालय प्रत्येक राज्यात हवे आहे.\nगेल्या तीन वर्षांत राज्यातील सायबर गुन्ह्यांत वाढ झाल्याने सुमारे सात हजार 906 गुन्हे प्रविष्ट झाले. यांपैकी वर्ष 2017 मध्ये तीन हजार 331 गुन्हे प्रविष्ट झाले आहेत. महाराष्ट्रातील ही आकडेवारी चक्रावणारी असून देशातील आकडेवारीचा केवळ विचारच केलेला बरा, अशी स्थिती आहे. त्यामुळे आता यापुढे ऑनलाइन व्यवहार करायचे का; रोकडविरहितचा (कॅशलेस) पर्याय वापरायचा का, असे प्रश्‍न निर्माण झाले आहेत. याचे ताजे उदाहरण म्हणजे रिझर्व्ह बॅंकेच्या अहवालानुसार नोटाबंदीनंतर रोख रक्‍कम वापरण्यात 7 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. याचा अर्थ हाच नागरिकांनी रोकड व्यवहारालाच प्राधान्य दिले आहे.\nसायबर क्षेत्रात गुन्हेगारांचा मुक्‍त वावर हेच सांगतो की, ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी आखलेले, त्यांचे डावपेच यशस्वी होत आहेत. परिणामी ग्राहकांची मोठी आर्थिक हानी होत असल्याने ती रोखण्यासाठी सरकार आणि सायबर पोलिसांकडून ग्राहक अपेक्षा ठेवून आहेत, तरीही त्यांना दिलासा मिळत नाही आहे. सायबर गुन्हेगारांच्या चोरीचे डावपेच निष्प्रभ करण्यासाठी बॅंकांकडे सक्षम यंत्रणा नसणे तीव्र संतापजनक आहे. असलेल्या यंत्रणेतील त्रुटींचा त्या गुन्हेगारांनाच लाभ झाला आहे आणि ग्राहकांच्या मनस्तापात अकारण वाढ झाली आहे. ऑनलाईन लूट, हे ���गणित पैसे कमवण्याचे सोपे साधन उपलब्ध झाल्याने पैशासाठी भुकेलेल्यांचे कडवे आव्हान सरकार आणि खासगी क्षेत्र कसे पेलणार, याविषयी ग्राहकांत संभ्रम आहे. ऑनलाइन व्यवहार, हे पूर्णपणे सुरक्षित असल्याचे आजमितीस कोणीही ठामपणे सांगू शकत नाही, हा या व्यवहारातील मोठा दोषच म्हणावा लागेल.\nसायबर गुन्हेगारी म्हणजे केवळ आर्थिक लूट करणे एवढेच नाही. स्त्रियांचे लैंगिक शोषण, अवैधपणे आक्षेपार्ह गोष्टींची तस्करी असेही त्याचे प्रकार आहेत. सामाजिक संकेतस्थळ (सोशल नेटवर्किंग साईट) फेसबुकचा वापर करून महाराष्ट्रातील तब्बल 658 महिलांना छळणाऱ्या नाशिकमधल्या 26 वर्षांच्या युवकाला नाशिक सायबर गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपी नग्न अवस्थेत स्त्रियांना फेसबुक मेसेंजरवरून व्हिडीओ कॉल करत होता. त्यावेळी तो स्वतःचा चेहरा लपवत असे. युवतींशी मैत्री वाढवून त्यांचे लैंगिक शोषण तसेच आर्थिक लूट केल्याच्याही घटना नवीन नाहीत. सायबर गुन्हेगारांचे याविषयीचे डावपेच निष्प्रभ करण्यासाठी स्त्री वर्गाने या माध्यमाचा उपयोग अत्यंत सावधपणे करणे आवश्‍यक आहे. आपण ज्या व्यक्तीशी बोलत असतो त्याच्याविषयी माहिती असणे अनिवार्य आहे. या संदर्भात जाणून न घेता बोलणे चालूच ठेवल्याने सायबर चाचे डावपेच खेळण्यात यशस्वी होतात आणि स्त्रीचे शील मात्र धोक्‍यात येते. त्यामुळे या संवेदनशील माध्यमाचा उपयोग आवश्‍यक माहिती मिळवण्यासाठी, अभ्यासण्यासाठी केल्यास नाहक त्रास होण्यापासून रक्षण होऊ शकते. त्रास देणाऱ्या व्यक्तींची तत्काळ तक्रार न केल्यास किती महिलांना त्रास होऊ शकतो, हे या प्रकरणावरून लक्षात येते.\nयाहू, फेसबुक इंडिया, गुगल इंडिया, मायक्रोसॉफ्ट, व्हॉटसअप यांना लैंगिक हिंसा आणि चाइल्ड पोर्नोग्राफी व्हिडीओसंबंधी देण्यात आलेल्या निर्देशांचे पालन न करण्यात आल्याने, सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. यावेळी केंद्र सरकारने 15 जुलै 2018 किंवा त्याच्या आधी ऑनलाइन सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आणण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. सायबर क्षेत्राचा विस्तार प्रतिदिन वेगाने वाढत आहे आणि केंद्राला अद्यापही त्याविषयी पोर्टल आणायचे आहे. यावरून सायबर क्राईम विषयी किती गंभीरता आहे, याकडे लक्ष वेध होतो. सामाजिक संकेतस्थळांवर अंकुश ठेवण्य���साठी या गोष्टीची उभारणी केव्हाच केली जाणे अपेक्षित होते. सर्वोच्च न्यायालयात सदर गोष्ट सांगण्याची वेळ येणे हेच दर्शवते की, सायबर क्राईम आटोक्‍यात आणण्यात भारत पुष्कळ मागे आहे. मुंबई पोलिसांच्या मासिक अहवालानुसार चालू वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत नोंदवण्यात आलेल्या 407 सायबर गुन्ह्यांपैकी केवळ 35 गुन्ह्यांचा छडा लागला आहे. याच कालावधीत क्रेडिट कार्डशी निगडीत फसवणुकीच्या 139 घटना घडल्या असतांना यापैकी फक्‍त दोन प्रकरणांचा तपास लावता आला आहे. अन्वेषणाची ही संथ गती सायबर चाच्यांच्या पथ्यावर पडणारी आहे.\nफेसबुक वापरणाऱ्यांची माहिती (डेटा) लिक झाल्याने पुष्कळ वादंग माजला होता. माहिती लिक झाल्याचे फेसबुकने मान्य जरी केले असले तरी कोणत्याही वापरकर्त्यांची माहिती सुरक्षित ठेवणे हे त्या संकेतस्थळाचे दायित्व असते. त्यामध्ये फेसबुक पूर्णपणे अपयशी ठरल्याचे जगाला कळले. यातून सावरण्यासाठी पाच वर्षांहून अधिक कालावधी लागू शकतो, असे यांच्याकडून सांगितले जाणे, म्हणजे कहरच म्हणावा लागेल. सामाजिक माध्यमांच्या फायद्यापेक्षा तोट्याचे पारडे जड असल्याचे सांगणारी ही घटना फेसबुकला चांगलाच धडा शिकवून गेली आहे. माहिती चोरीला गेल्याने फेसबुकची केवळ नाचक्की झाली. पण माहिती चोरीला गेल्याने ज्यांनी सायबर हल्ले सोसल, त्यांचे काय\nसोशल मीडियाच्या माध्यमातून कासवांची अवैध विक्री मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कासव पाळल्यामुळे घरात सुख-शांती-समृद्धी नांदते, असा विचार यामागे आहे. परिणामी कासवांच्या अवैध विक्रीत वाढ झाली आहे. विविध क्षेत्रातील तस्कर या माध्यमाचा उपयोग करून अजून कोणकोणत्या गोष्टींची तस्करी करत असतील, हे त्यांच्या मुसक्‍या आवळल्याविना कळणे अशक्‍य वाटते.\nसायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी वर्ष 2000 मध्ये कायदा केला गेला. पण त्याची जर कठोर अंमलबजावणी झाली असती, तर प्रतिवर्षी या क्षेत्रातील गुन्हेगारीत वाढ झाली नसती. देशाबाहेरील गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना शासन करणे अशक्‍यप्राय आहे. देशांतर्गत लूट करणाऱ्या सायबर चाच्यांचा तरी बंदोबस्त करून ग्राहकांना दिलासा दिला जाईल का या गुन्हेगारीचा रोख देशाबाहेरून की देशातूनच सर्वाधिक आहे याच्या अन्वेषणावर त्यांना अटकाव करण्यासाठी उपाययोजना ठरवणे सोपे जाईल. सायबर सुरक्षेमध्ये महाराष्ट्र कमकुवत असल्याचे आकडेवारीच सांगत आहे.\nमहाराष्ट्रासह सर्वच राज्यांनी माहिती तंत्रज्ञानासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणे गरजेचे आहे. देशाच्या, पर्यायाने राज्याच्या “डिजिटल क्रांती’च्या वेगाला खीळ घालणाऱ्या सायबर चाच्यांचे आव्हान मोडीत काढलेच पाहिजे. डिजिटल युगात सायबर चाच्यांशी दोन हात करण्यासाठी आवश्‍यक असणारी शस्त्रे म्हणजे अत्याधुनिक यंत्रणेचा वापर, सायबर चाच्यांनी केलेली कोंडी फोडण्यासाठी उत्तम प्रोग्रॅमिंग. कारण सायबर चाच्यांचा खेळ विशेषतः प्रोग्रॅमिंगशी निगडीत असल्याने त्यासाठी कुशल मनुष्यबळाची नितांत आवश्‍यकता आहे. समोरासमोर केल्या जात असलेल्या युद्धात वस्तू आणि मनुष्य यांची हानी होत असते. मात्र, सायबर युद्धात गोपनीय माहितीच चोरली जात असल्याने त्या आधारे समोरच्यावर प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष हल्ला करणेही सोपे जात असते. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी चोवीस तास सज्ज राहणे आवश्‍यक आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकलंदर : सत्ताधारी व सत्ताकांक्षी\nविविधा : कृषितज्ज्ञ डॉ. खानखोजे\nसाद-प्रतिसाद : अपवादात्मक कलमाचा वाढता वापर\nदिल्ली वार्ता – सत्तांतराचा शंखनाद\nकर्जाचे वाढते डोंगर व आर्थिक बेशिस्त (अग्रलेख)\nटीचकी : ‘रोडिओ’ आणि पुण्याची ट्रॅफिक\nभाषा-भाषा : हिंदीची सक्‍ती कितपत श्रेयस्कर\nलक्षवेधी : सत्तातुरतेच्या ‘नाटका’चे ‘पोर’खेळ’\nविरोधकांचा एकत्रित आवाज ( अग्रलेख )\nभारतात मुष्टियुद्धासाठी विपुल नैपुण्य : रोमॅरो\nविद्यार्थी संख्येनुसारच होणार शिक्षक भरती\nकलंदर : सत्ताधारी व सत्ताकांक्षी\nझरदारींना अपात्र ठरवण्याची इम्रानखान यांच्या पक्षाची मागणी\nसेरेना विलियम्सची विजयी आगेकूच\nरागाच्या भरात गळा दाबून पतीचा खून\nविविधा : कृषितज्ज्ञ डॉ. खानखोजे\nओबीसी आरक्षणाविरोधी याचिका राजकीय हेतूने प्रेरित ; राज्य सरकारचा आक्षेप\nऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नरच्या कोपरावर शस्त्रक्रिया\nसाद-प्रतिसाद : अपवादात्मक कलमाचा वाढता वापर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%B3%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2/", "date_download": "2019-01-22T02:34:18Z", "digest": "sha1:7SP2HPFG3TG6WAQ5HGZKDSAD6EXDPHS7", "length": 8962, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रेल्वेकडून केरळला पाठविली 849 टन साधनसंपत्ती | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nरेल्वेकडून केरळला पाठविली 849 टन साधनसंपत्ती\nपुणे – केरळमध्ये आलेल्या पुरस्थितीनंतर त्याठिकाणी मदत कार्य पोहचविण्यात मध्य रेल्वेने मोठी जबाबदारी पार पाडली आहे. आत्तापर्यंत म्हणजे 5 सप्टेंबरपर्यंत तब्बल 849.23 टन साधन सामग्री रेल्वेने केरळला पाठविण्यात आली आहे. ही साधन सामग्री घेऊन मध्य रेल्वेच्या पाच विभागातून 35 विशेष रेल्वे गाड्या केरळला आत्तापर्यत गेल्या आहेत.\nदेशांतून या नागरिकांसाठी मदत दिली जात होती. त्याचवेळी ही मदत पोहचविण्याची मोठी जबाबदारी रेल्वे मंत्रालयाने स्वीकारली. मध्य रेल्वेने ही पुढाकार घेऊन ही सर्व साधन सामग्री मोफत केरळ मध्ये पोहचविण्यात येईल, अशी व्यवस्था केली. मदतीचा ओघ मध्य रेल्वेकडे सुरू झाला. अनेकांनी रेल्वे मार्फतच साधन सामग्री पोहचवली. मध्य रेल्वेच्या पाच विभागातून हे काम सुरू होते. सर्वाधिक साधन सामग्री ही भुसावळ विभागातून तब्बल 351.88 टन पाठविण्यात आली. मुंबई विभागातून 317.35 टन साधनसामग्री तर, पुणे विभागातून 131.30 टन सह चार पार्सल वॅगन पाठविण्यात आल्या आहेत. याशिवाय मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनीसुद्धा आपला एक दिवसाचा पगार हा केरळ आपतग्रस्तांनी दिला होता. तब्बल 6 कोटी 62 लाख 47 हजार 250 रूपयांचा निधी प्रधानमंत्री राष्ट्रीय कोषागरात जमा करण्यात आला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपीव्हीजी अभियांत्रिकी महाविद्यालयात अभाविपचे कॉलेज बंद आंदोलन\nपाणी, चाराटंचाईवर बैठकीला अधिकाऱ्यांची दांडी\nमहिनाभरात सव्वाशे खटले तडजोडीने निकाली\nभारतीय न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य धोक्‍यात\nचिल्लरसाठी पीएमपी नव्या बॅंकेच्या शोधात\nधान्य गोडाऊनसाठी कायमस्वरूपी जागा हवी\nसिंहगड रस्त्यावर फक्‍त एकाच ठिकाणी सीसीटीव्ही\nजिल्ह्यातील 22 ग्रामपंचायतींच्या निवडणुका फेब्रुवारीत\nहायपरलूपसाठी नोंदविता येणार हरकती\nभारतात मुष्टियुद्धासाठी विपुल नैपुण्य : रोमॅरो\nविद्यार्थी संख्येनुसारच होणार शिक्षक भरती\nकलंदर : सत्ताधारी व सत्ताकांक्षी\nझरदारींना अपात्र ठरवण्याची इम्रानखान यांच्या पक्षाची मागणी\nसेरेना विलियम्सची विजयी आगेकूच\nरागाच्या भरात गळा दाबून पतीचा खून\nविविधा : कृषितज्ज्ञ डॉ. खानखोजे\nओबीसी आरक्षणाविरोधी याचिका राजकीय हेतूने प्रेरित ; राज्य सरकारचा आक्षेप\nऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नरच्या कोपरावर शस्त्रक्रिया\nसाद-प्रतिसाद : अपवादात्मक कलमाचा वाढता वापर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathi-moorghas-production-technology-agrowon-maharashtra-7776", "date_download": "2019-01-22T03:31:41Z", "digest": "sha1:FUCUPMYG64GF7XF2PBVRXEF6HF52LSUG", "length": 17441, "nlines": 166, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, moorghas production technology, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमुरघास कसा तयार करावा \nप्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची\nमुरघास कसा तयार करावा \nमुरघास कसा तयार करावा \nबायफ, मध्यवर्ती संशोधन केंद्र, उरुळी कांचन, पुणे\nशनिवार, 28 एप्रिल 2018\nमुरघास बनविण्यासाठी एकदल पिके - जसे की मका, ज्वारी, बाजरी, ओट आणि गवत पिके; तसेच द्विदल पिके - जसे की लुर्सन, चवळी, बरसीम, गवार, वाल आणि पावटा यांचा वापर करावा.\nएकदल पिकांच्या चाऱ्यामध्ये कर्बोदकांचे प्रमाण जास्त असल्यामुळे चांगल्या प्रतीचा मुरघास तयार होतो. त्यासाठी मका हे चांगले पीक आहे. द्विदल पिकांच्या चाऱ्यांमध्ये प्रथिने व खनिजांचे प्रमाण जास्त असते.\nमुरघास बनविण्यासाठी एकदल पिके - जसे की मका, ज्वारी, बाजरी, ओट आणि गवत पिके; तसेच द्विदल पिके - जसे की लुर्सन, चवळी, बरसीम, गवार, वाल आणि पावटा यांचा वापर करावा.\nएकदल पिकांच्या चाऱ्यामध्ये कर्बोदकांचे प्रमाण जास्त असल्यामुळे चांगल्या प्रतीचा मुरघास तयार होतो. त्यासाठी मका हे चांगले पीक आहे. द्विदल पिकांच्या चाऱ्यांमध्ये प्रथिने व खनिजांचे प्रमाण जास्त असते.\nप्लॅस्टिक बॅग सायलेज :\nप्लॅस्टिक बॅगा ५ किलो, १० किलो, ५० किलो, १०० किलो, ५०० किलो, १००० किलो अशा प्रमाणात उपलब्ध आहेत. अशा प्रकारच्या बॅगा वारंवार वापरात येऊ शकतात. हाताळायलाही सोप्या असतात.\nप्लॅस्टिक ड्रमची क्षमता १०० ते ३०० लिटरपर्यंत असते. ज्या ठिकाणी छोट्या प्रमाणात मुरघास तयार करावयाचा आहे आणि साखळी पद्धतीने वापर करावयाचा आहे, त्या ठिकाणी ही पद्धत उपयुक्त आहे.\nमुरघास तयार करण्याची प्रक���रिया :\nचाऱ्याचे १ ते २ इंच लांबीचे कुट्टी यंत्राच्या साह्याने तुकडे करून घ्यावेत.\nमुरघासासाठी तयार केलेल्या खड्ड्यामध्ये प्रथमतः प्लॅस्टिकचा कागद सर्व बाजूंनी अंथरावा. त्यावर चारापिकाच्या कुट्टीचा थर पसरवावा.\nइतर पद्धतींमध्ये चारापिकाची कुट्टी बॅगेत किंवा ड्रममध्ये किंवा बांबूच्या चौकटीत व्यवस्थित भरायला सुरवात करावी.\nप्रतिटन कुट्टी केलेल्या हिरव्या चाऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी युरिया एक किलो, मीठ एक किलो, उसाची मळी किंवा गूळ दोन किलो आणि खनिज मिश्रण एक किलो १५ लिटर पाण्यामध्ये विरघळून त्याचे मिश्रण करावे. तयार झालेले मिश्रण कुट्टीवर शिंपडावे. चाऱ्याचा थर चांगला दाबून घ्यावा.\nकुट्टी व वरील मिश्रणाचे थरावर थर व्यवस्थित पसरवून कुट्टी व्यवस्थित दाबून घ्यावी, जेणेकरून त्यामध्ये हवा राहणार नाही. जर हवा आत दबून राहिली, तर त्यामध्ये बुरशी होऊन मुरघासाची प्रत कमी दर्जाची होऊ शकते.\nखड्डा / ड्रम / बॅग / बांबू सायलो इत्यादी व्यवस्थित भरल्यानंतर त्यावर प्लॅस्टिकचा कागद झाकून त्यावर पालापाचोळा, उसाचे पाचट किंवा वाळलेल्या गवताचा थर पसरून आच्छादन करावे. या आच्छादनावर ५ इंचांच्या मातीचा थर द्यावा, जेणेकरून हवाबंद स्थिती व्यवस्थित होईल.\nहवाबंद केलेला मुरघास हा ४० ते ५० दिवस ठेवल्यास चाऱ्यामध्ये आंबवण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन उत्तम दर्जाचा मुरघास तयार होतो.\nसर्वसाधारणपणे दिवसाला प्रत्येक गाईस २० किलो मुरघास द्यावा. मुरघासाचे प्रमाण दूध देण्याच्या क्षमतेवर व हिरव्या चाऱ्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असते.\nसंपर्क : डॉ. मनोजकुमार आवारे,(०२०) २६९२६२४८\n(बायफ, मध्यवर्ती संशोधन केंद्र, उरुळी कांचन, पुणे)\nगवा यंत्र machine दूध\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळप\nऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील २३ साखर कारखाने ऊसगाळप करीत आहेत.\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक महिनाअखेरपर्यंत...\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः पालकमंत्री शिंदे\nनगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही जनतेचीच इच्छा आहे आणि पालकमंत्री म्हणून जनतेची इच\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही :...\nमुंबई : हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही.\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत धरणे...\nपरभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुर��ंसह जनतेच्या विविध मागण्यांसाठी परभणी ज\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...\nपंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई : हरकती असलेल्या जमिनी...\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...\nकांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर ः कांद्याचे दर घसरल्याने...\nनगर बाजारात तूर प्रतिक्विंटल ४४०० ते...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक...\nसोयाबीन दरात काही अंशी तेजीचा अंदाजनागपूर ः सोयाबीन दरात आलेली तेजी शेतकऱ्यांना...\nजळगावात चवळी, कारल्याचे दर टिकूनजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...\nहळद पॉलिश, प्रतवारी महत्त्वाचीलोखंडी ड्रममधून शिजवलेली हळद २० ते ३० मिनिटांसाठी...\nसागरी तापमानाची जुनी माहिती मिळवणे...माहितीच्या नोंदीच्या अभावामुळे बहुतांश जागतिक...\nमधमाश्यांचे सर्वेक्षण सातत्याने...गेल्या काही वर्षांमध्ये स्थानिक मधमाश्यांच्या...\nबुलडाणा जिल्ह्यातील अनेक प्रकल्प कोरडेबुलडाणा : उष्णतेच्या झळा सुरू होण्यापूर्वीच...\nखानदेशात तूर खरेदी केंद्रे सुरू कराजळगाव : खानदेशात तुरीची मळणी पूर्ण होत आली आहे....\nऊस गाळपात नंदुरबार जिल्हा आघाडीवरजळगाव : खानदेशात ऊस गाळपात नंदुरबार जिल्ह्यातील...\nनाचणी बीजोत्पादक शेतकऱ्यांना पन्हाळ्यात...कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यात आत्माच्या...\nगोदावरी दूध संघ शेतकऱ्यांसाठी ठरला ‘...नगर : ‘‘गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...\nपरभणी, हिंगोलीतील सिंचनासाठीच्या...परभणी : परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात २०१७-१८...\nखरीप नुकसानीच्या मदतीसाठी शेतकऱ्यांच्या...सोलापूर : गतवर्षीच्या २०१८ च्या खरीप हंगामात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mhada-colony-redevelopment-policy-oppose-25018", "date_download": "2019-01-22T02:31:40Z", "digest": "sha1:VNRAAKXVKYC7DBXH5TV3POXPMSBNG7JK", "length": 13798, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "mhada colony redevelopment policy oppose म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकास धोरणाला विरोध | eSakal", "raw_content": "\nम्हाडा वसाहतींच्या पुनर्विकास धोरणाला विरोध\nरविवार, 8 जानेवारी 2017\nमुंबई - म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारने सुधारित विकास नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार विकसकाला दोन हजार चौरस मीटरपर्यंतच्या भूखंडावरील वसाहतींचा पुनर्विकास करताना म्हाडाला प्रीमियम देण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी घरे मिळणार नसल्याने सरकारने या धोरणाचा पुन्हा विचार करावा, अशी मागणी होत आहे.\nमुंबई - म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारने सुधारित विकास नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार विकसकाला दोन हजार चौरस मीटरपर्यंतच्या भूखंडावरील वसाहतींचा पुनर्विकास करताना म्हाडाला प्रीमियम देण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी घरे मिळणार नसल्याने सरकारने या धोरणाचा पुन्हा विचार करावा, अशी मागणी होत आहे.\nकॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाबदल्यात म्हाडाला केवळ घरेच देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे विकसकांनी पुनर्विकासाकडे पाठ फिरवली होती. भाजप-शिवसेनेचे सरकार येताच वसाहतींचा पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. त्याप्रमाणे गुरुवारी सुधारित विकास नियमावली मंजूर करण्यात आली. सरकारचा हा निर्णय विकसकधार्जिणा असल्याची टीका जाणकारांकडून होऊ लागली आहे.\nविरोध डावलून सुधारणा - अहिर\nम्हाडाच्या वसाहती विकसकांना विकून निवडणूक निधी उभारण्याचा भाजप आणि शिवसेनेचा प्रयत्न आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केला आहे. या सुधारणेला गृहनिर्माण विभागाच्या तीनपैकी दोन सचिवांनी विरोध केला होता. तरीही घाईघाईने ही सुधारणा मंजूर करून सरकारने विकसकांचे भले करण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणाचा सरकारने खुलासा करावा, अशी मागणीही त्यांनी केली.\nमराठी माणूस होणार हद्दपार - घागरे\nमुंबईतील मराठी माणसाला मुंबईतून बाहेर हाकलण्याचा डाव भाजप-शिवसेनेने आखला आहे. मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला जात असतानाच सरकारच्या या निर्णयामुळे मराठी माणूस मुंबईतून हद्दपार होणार आहे. सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी बृहन्मुंबई भाडेकरू परिषदेचे सहसचिव प्रसाद घागरे यांनी केली आहे. पुनर्विकासापोटी विकसकाकडून प्रीमियमऐवजी फक्त घरेच घेण्याची तरतूद नियमावलीत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.\n‘युती’साठी एकत्र निवडणूक शक्य\nमुंबई - शिवसेनेने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्धार पक्‍का केला असला तरी, लोकसभा व विधानसभा एकत्र झाल्यास युती करण्याची त्यांची तयारी असल्याची...\nनेपाळ, बांगलादेशाशी शारदानगरचा करार\nबारामती - शारदानगर येथील शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाने नेपाळ व बांगलादेशातील विद्यापीठांबरोबर आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार केला आहे. या...\nमेरा घर, भाजप का घर...\nपुणे - भाजपने आगामी निवडणुका जिंकण्यासाठी आता ‘मेरा घर, भाजप का घर’ची नवी मोहीम आखली आहे. या मोहिमेत आम्हाला मतदान कराच, पण तुमच्या घराच्या छतावर...\n‘खेलो इंडिया’तील विजेतेपदामुळे महाराष्ट्र सरकारची जबाबदारी वाढली आहे. या निमित्ताने क्रीडा गुणवत्तेला प्रोत्साहन मिळाल्यास स्पर्धेचे उद्दिष्ट खऱ्या...\nबेघरांना निवारा केंद्राचा आधार\nपुणे - बेघर, निराधार आणि कामानिमित्त पुण्यात आलेल्या अनेक गरिबांना राहण्याची सोय उपलब्ध नसते. त्यांना येरवडा परिसरातील मदर तेरेसा हॉलमध्ये चोवीस तास...\nसातारा - भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या तोंडावरच स्थानिक पातळीवर पक्षाच्या चिन्हाचे ब्रॅंडिंग सुरू केले आहे. त्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/blog/1195?page=7", "date_download": "2019-01-22T02:20:02Z", "digest": "sha1:AZCS2GWSLSWDKYDFWOAP7OQ6IPTSPM3G", "length": 11814, "nlines": 295, "source_domain": "www.maayboli.com", "title": "केदार१२३ यांचे रंगीबेरंगी पान | Page 8 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /रंगीबेरंगी /केदार१२३ यांचे रंगीबेरंगी पान\nकेदार१२३ यांचे रंगीबेरंगी पान\n(मिल्या दादा आणि देवा - एक हातोडी द्या मज आणूनी हाणून मी ती स्वहस्ताने)\nभोंडल्याची गाणी (डोम्बलाची गाणी)\nमाया - माईक प्रॉक्टर\nरेखा - रिकी पाँटींग\nRead more about आमचीही एक हातोडी\nआम्ही तिघ म्हणजे -'छोटा केदार', 'मोठा केदार' आणि 'मी'. म्हटल तर वेगवेगळे म्हटल तर एकच. एकच असले तरी एकसारखे मात्र नाहीत.\nमाणसाच्या आयुष्यात 'आवाजाच' अगदी म्हणजे अगदी महत्वाच स्थान आहे. माणूस जन्माला आल्यापासून जो ' आवाज' करायला सुरुवात करतो, तो जन्मभर आवाज करत किंवा ऐकत मार्गक्रमण करत असतो.\nविश्वासराव सरपोतदार, एक प्रथीतयश लेखक. विशेषतः 'प्रवास वर्णन' आणि 'व्यक्तीचित्रण' ही त्यांची खासीयत. त्यांच्या लिखाणाची सहज शैली वाचकांना भूल पाडत असे. पण गेले काही महीने, ते अगदी अज्ञातवासात गेलेले.\nRead more about गोष्टीतली गोष्ट\nलिहीणार्‍याने लिहीत जावे वाचणार्‍याने वाचत जावे.\nअस लिहाव की जणू मनाच फूलपाखरू कागदावर उतरतय.\nअस वाचाव की जणू कोणी शब्दांचे फूलच हूंगतय.\nएक वेळ अशी येईल की फूल आणि फूलपाखरू एकच होउन जाईल.\nआमचा बॉस आणि आम्ही\nआमचा बॉस आणि आम्ही, एकत्र राबतो. बॉस राबवतो. आम्ही 'राब'तो. आम्हाला कधीतरी ऑफीसला जायला उशीर होतो. नेमका तेंव्हाच, आमचा बॉस लवकर आलेला असतो. आम्हाला पाहून आमचा बॉस एकवार आमच्याकडे बघतो आणि एक वेळ घड्याळाकडे.\nRead more about आमचा बॉस आणि आम्ही\nबा शहारूख (कसली असहिष्णुता आणिक कसल काय \n झोकातच असायला हवयस. काही प्रश्नांची उत्तर आपल्याला ठावूक असतात. तरीही आपण ते विचारतो.\nRead more about बा शहारूख (कसली असहिष्णुता आणिक कसल काय \nकोण्या एका निलीमाची गोष्ट\nआज निलीमाला अम्मळ उशीरानेच जाग आली. घड्याळाकडे पाहील तेंव्हा सकाळचे आठ वाजले होते. निलीमाला आश्चर्यच वाटल. आज कशी बर ईतकी झोप लागली आपल्याला. एरवी सकाळी ६ वाजता उठते मी पण आज जागच कशी बर आली नाही. आणि कसली ही विचीत्र झोप\nRead more about कोण्या एका निलीमाची गोष्ट\nबघ तूला आठवण येते का\nकर्जवसूली साठी येणारे गूंड खिडकीत उभ राहून पहा.\nबघ तूला घेतलेल्या ग्रुहकर्जाची आठवण येते का\nखिडकी बन्द करून घे. दिवे पंखे मालव.\nसर्व नळ बंद करून टाक.\nबघ तूला घेतलेल्या ग्रुहकर्जाची आठवण येते का\nRead more about बघ तूला आठवण येते का\nप्रेम��च्या व्याख्या आत्तापर्यंत खूप खूप केल्या गेल्या असतील.जर एखाद्या शिघ्र कवीला विचारल तर तो तितक्याच शिघ्रपणे उत्तर देइल, ' प्रेमभंग म्हणजेच प्रेम'.जर कोणा विज्ञान शिक्षकाला विचारल तर तो प्रेमाचे गूणधर्म, रचना, उप-युक्तता\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/National/Senior-lawyer-Ram-Jethmalani-speaks-on-Karnataka-politics/", "date_download": "2019-01-22T02:43:24Z", "digest": "sha1:DHACD6HDWW3L7DZUSC4C4J2UYJH3APQY", "length": 6139, "nlines": 36, "source_domain": "pudhari.news", "title": " कर्नाटक प्रकरणात 'राम' काँग्रेसच्या बाजूने | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › National › कर्नाटक प्रकरणात 'राम' काँग्रेसच्या बाजूने\nकर्नाटक प्रकरणात 'राम' काँग्रेसच्या बाजूने\nनवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन\nकर्नाटकमध्ये भाजप नेते बीएस येडियुरप्‍पा यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. परंतु, त्यानंतर देशभरातील विरोधी पक्ष भाजपवर लोकशाही हत्येचा आरोप करत आहेत. यातच सर्वोच्‍च न्यायालयातील ज्येष्‍ठ वकील राम जेठमलानी यांनी सर्वोच्‍च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी कर्नाटकमधील राज्यपालांच्या भूमिकेबाबत न्यायालयाने त्‍वरीत निकालाची कारवाई सुरू करावी, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली आहे.\nराम जेठमलानी यांनी भाजपने संविधानिक शक्‍तीचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी आज, गुरुवारी दीपक मिश्रा यांच्या खंडपीठासमोर कर्नाटक प्रकरणी स्‍वतंत्रपणे बाजू मांडू देण्याची विनंती केली. यावर न्यायमूर्ती मिश्रा यांनी हे प्रकरण एके सिकरी यांच्या पीठासमोर असून याप्रकरणी शुक्रवारी सुनावणी होणार असल्याचे सांगितले. यावर जेठमलानी शुक्रवारी तीन सदस्यीय खंडपीठासमोर आपली भूमिका न्यायालयात मांडतील.\nदरम्यान, कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. त्यानंतर काँग्रेसने निजदला पाठिंबा देत कुमारस्‍वामी यांच्या नेतृत्‍वाखाली सरकार स्‍थापण्याच्या हालचाली चालविल्या. राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष म्‍हणून भाजपला सत्ता स्‍थापनेसाठी पाचारण केले. यावर आज सकाळी (दि.१७) येडियुरप्‍पा यांचा तिसर्‍यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री म्‍हणून शपथविधी झाला. परंतु, त्यानंतर काँग्रेससह विरोधी पक्षांनी या प्रकाराला लोकशाहीची हत्या असे म्‍हटले आहे. तसेच काँग्रेसने बंगळूर विधानसौधसमोर आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनास निजद नेते देवेगौडाही उपसि्‍थत आहेत.\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nराहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-grapes-advice-11589?tid=167", "date_download": "2019-01-22T03:18:11Z", "digest": "sha1:6T35XL2AOP5SDAMUFJJK5NNJYZH6QQA3", "length": 16965, "nlines": 159, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, Grapes Advice | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभुरी, करपा, डाउनी रोगांच्या नियंत्रणाकडे लक्ष द्यावे\nभुरी, करपा, डाउनी रोगांच्या नियंत्रणाकडे लक्ष द्यावे\nडॉ. एस. डी. सावंत\nगुरुवार, 23 ऑगस्ट 2018\nसध्याचा हलका पाऊस आणखी काही काळ चालू राहण्याची शक्यता आहे. रविवारपर्यंत वातावरण ढगाळ राहून फक्त रिमझिम पावसाची शक्यता बहुतांश ठिकाणी आहे. मात्र, सोमवारपासून पुन्हा हलक्या पावसास सुरवात होईल.\nसध्याचा हलका पाऊस आणखी काही काळ चालू राहण्याची शक्यता आहे. रविवारपर्यंत वातावरण ढगाळ राहून फक्त रिमझिम पावसाची शक्यता बहुतांश ठिकाणी आहे. मात्र, सोमवारपासून पुन्हा हलक्या पावसास सुरवात होईल.\nनाशिक, पुणे विभागातील पश्चिमेकडील भागात बऱ्यापैकी पावसाची शक्यता आहे. पूर्वेकडील भागामध्ये केवळ रिमझिम पाऊस होण्याची शक्यता दिसते. नाशिकच्या पांढुर्ली, देवळाली व जवळपासच्या सिन्नर भागामध्ये रविवारनंतर (ता.२६) पाऊस होईल. पुन्हा बुधवारपर्यंत (ता. २९) नाशिक शहर ते ओझर भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. निफाड, गार्सूल, देवाची वाडी, पूगाव या भागा��� मात्र वातावरण ढगाळ राहून रिमझिम पाऊस पडेल.\nपुणे येथील जुन्नर, नारायणगाव, कळम या भागामध्ये सोमवार ते बुधवार (ता. २७ ते २९) हलका पाऊस होईल. उरुळी कांचन, यवत, पाटस, बारामती या भागातही अधूनमधून हलका किंवा रिमझिम पाऊस २६ तारखेपर्यंत होईल.\nसांगली भागामध्ये पळशी, खानापूर, विटा, तासगाव या भागात हलका किंवा रिमझीम पाऊस २६ तारखेनंतर होईल. मिरज, मालगाव, आरग, बेडग या भागामध्ये एक दोन चांगल्या सरी मिळण्याची शक्यता आहे.\nसोलापूर भागामध्ये २७ -२८ तारखेनंतर तुळजापूर, उस्मानाबाद, काटी, कारी या भागात पाऊस हलका ते मध्यम स्वरूपात होण्याची शक्यता आहे.\nसर्व भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार असल्यामुळे भुरी वाढण्याची शक्यता दिसते.\nज्या ठिकाणी रिमझिम किंवा हलका पाऊस होईल, अशा ठिकाणी नवीन फुटीवर पुन्हा करपा वाढण्याची शक्यता आहे.\nया आठवड्यामध्ये सर्व भागामध्ये शक्य त्या वेळी खुडणी करणे, वाढलेल्या नवीन फुटीवर करपा न येण्यासाठी फवारणी करणे व पाऊस न आलेल्या ठिकाणी भुरीच्या नियंत्रणासाठी लक्ष देणे महत्वाचे आहे.\nकरपा रोगाच्या नियंत्रणासाठी, थायोफिनेट मिथाईल ०.७ ५ ग्रॅम अधिक मॅन्कोझेब २ ग्रॅम प्रति लिटर (टॅंक मिक्स) फवारणी करावी.\nभुरीच्या नियंत्रणासाठी सल्फर (८० डब्ल्यूडीजी) दीड ते दोन ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे फवारणी घ्यावी.\nकाही ठिकाणी सतत रिमझीम पावसाची शक्यता असल्याने अशा ठिकाणी डाऊनी सुद्धा वाढण्याची शक्यता आहे. वर नमुद केल्याप्रमाणे थायोफिनेट मिथाईल बरोबर मॅन्कोझेब फवारणी केली असल्यास डाऊनीचा धोकाही कमी होईल.\nनियमितपणे रिमझीम पाऊस झाल्यास एखादी ताम्रयुक्त बुरशीनाशकाची फवारणी करपा व डाऊनी या दोन्ही रोगासाठी जास्त उपयोगी पडेल. त्यासाठी अर्धा टक्के बोर्डो, किंवा कॉपर हायड्रॉक्साईड दीड ते दोन ग्रॅम प्रति लिटर किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड ३ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी.\nऊस पाऊस पुणे विभाग sections पूर सिन्नर sinnar नाशिक nashik ओझर ozar निफाड niphad बारामती सांगली sangli तासगाव सोलापूर उस्मानाबाद usmanabad हवामान\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळप\nऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील २३ साखर कारखाने ऊसगाळप करीत आहेत.\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक महिनाअखेरपर्यंत...\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः पालकमंत्री शिंदे\nनगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्ह��वे, ही जनतेचीच इच्छा आहे आणि पालकमंत्री म्हणून जनतेची इच\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही :...\nमुंबई : हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही.\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत धरणे...\nपरभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांसह जनतेच्या विविध मागण्यांसाठी परभणी ज\nकृषी सल्ला (कोकण विभाग)भात रोप अवस्था : उन्हाळी भात रोपवाटिकेस...\nथंडीच्या काळात केळी बागांची काळजीकेळीच्या पानांवर कमी तापमानाचे दुष्परिणाम २ ते ४...\nबायोडायनॅमिक पद्धतीने कमी काळात कंपोस्ट...बायोडायनॅमिक तंत्रज्ञान हे मूलत: भारतीय वेदांवर...\nगहू पिकावरील मावा, तुडतुडे किडींचे...गहू पिकावरील मावा आणि तुडतुडे या किडींवर वेळीच...\nभुरी नियंत्रणासाठी सावधपणेच करा...सर्व द्राक्ष विभागामध्ये येत्या आठवड्यात वातावरण...\nहिवाळ्यात करा फळबागांतील तापमान नियोजनहिवाळ्यामध्ये कमी होणारे तापमान ही विविध...\nकृषी सल्ला : मिरची, लसूण, भेंडी, वांगी...सध्या व येत्या पाच दिवसांत कमाल तापमान ३० ते ३३...\nकृषी सल्ला : खोडवा ऊस, भाजीपालाखोडवा ऊस ऊस तुटून गेल्यानंतर कोयत्याने...\nज्वारीवरील खोडकिडा, रसशोषक किडींचा...कीडीमुळे ज्वारी पिकाचे सुमारे ५० टक्क्यांपर्यंत...\nढगाळ हवामानासह थंडीचे प्रमाण मध्यम राहीलमहाराष्ट्राच्या तसेच कर्नाटक व केरळच्या पश्‍चिम...\nकेसर आंबा सल्ला सध्याच्या काळात कमाल आणि किमान तापमानातील घसरण...\nभुरीच्या प्रादुर्भावाकडे लक्ष द्या...सर्व द्राक्ष विभागात पुढील आठवड्यात आकाश निरभ्र...\nथंडी, धुक्यांमुळे कांदा पिकावरीस...सध्या थंडीचा कडाका चांगलाच वाढलेला असून, धुकेही...\nशून्य मशागत... नव्हे, निरंतर मशागतीची...कोणत्याही पिकापूर्वी मशागत झालीच पाहिजे, हा...\nकांदा पिकावर करपा रोगांचा प्रादुर्भावसध्या थंडीचा कडाका चांगलाच वाढलेला असून, धुकेही...\nकांदा पिकावरील किडीचे नियंत्रणसध्या थंडीचा कडाका चांगलाच वाढलेला आहे. या काळात...\nकोबीवरील मावा, चौकोनी ठिपक्याचा पतंगाचे...कोबी व फुलकोबी ही थंड हवामानातील पिके असून,...\nकृषी सल्ला - सुरु ऊस, हरभरा, ज्वारी,...सुरु ऊस लागवडीसाठी जमीन तयार करावी....\nऊसपीक सल्ला सुरू उसाचा कालावधी १२ महिन्यांचा असल्यामुळे ऊस...\nकृषी सल्लाभात रोप अवस्था पेरणीनंतर १५ दिवसांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर��थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Ahamadnagar/A-funeral-procession-%C2%A0on-the-street%C2%A0in-nevasa-ahamadnagar/", "date_download": "2019-01-22T02:34:02Z", "digest": "sha1:EVF2UCEJAQ753LMUUHIEBLLQSS4MVWIQ", "length": 5542, "nlines": 33, "source_domain": "pudhari.news", "title": " स्मशानभूमीअभावी थेट रस्त्यावरच केला अंत्यविधी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › स्मशानभूमीअभावी थेट रस्त्यावरच केला अंत्यविधी\nस्मशानभूमीअभावी थेट रस्त्यावरच केला अंत्यविधी\nहयातभर गावात स्मशानभूमी व्हावी, यासाठी पाठपुरावा करावा व स्वतःच्याच अंत्यविधीसाठी स्मशानभूमी नसावी, यापेक्षा दुर्दैव ते काय असावे. याचाच प्रत्यय पुनतगाव येथील विठ्ठल रामभाऊ गंधारे यांच्या कुटुंबीयांना आला. गावात स्मशानभूमी व्हावी, यासाठी गंधारे यांनी पाठपुरावा केला. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्यानंतर रस्त्यावरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ त्यांच्या कुटुंबीयांवर आली. त्यामुळे स्मशानभूमीचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मयताला अखेरच्या क्षणी देखील फरफटत झाली.\nतालुक्यातील पुनतगावमध्ये स्मशानभूमी व्हावी, यासाठी अखेरपर्यंत लढा देणारे विठ्ठल रामभाऊ गंधारे यांचे सोमवारी निधन झाले. आत्तापर्यंत येथील ग्रामस्थ नदीतच अंत्यविधी करत होते. मात्र, जायकवाडी धरणात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदी दुथडी वाहत आहे. स्मशानभूमीच नसल्याने गंधारे यांचा अंत्यविधी पुनतगाव -खुपटी या मुख्य रस्त्यावरच करावा लागला.\nपुनतगाव हे नेवासा-श्रीरामपूर तालुक्यातील शेवटचे टोक असलेले सीमेवरील गाव. येथे सर्व जाती-धर्मातील लोक असून गाव जरी छोटे असले तरी राजकीयदृष्ट्या महत्वाचे आहे. या गावातील पुढार्‍यांनी आत्तापर्यंत अनेक महत्वाची राजकीय पदे भोगली आहेत. तरीही हे गाव विकासापासून वंचित आहे. प्रवरानदीच्या काठावर वसलेल्या या गावची लोकसंख्या 3000 ते 3500 हजार आहे. प्रवरा नदीला पाणी असल्यास येथील नागरिकांना नदीच्या काठावर व रस्त्याच्या कडे, काठावर अंत्यविधी करण्याची वेळ येते. यामुळे ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे.\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्य��� आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nराहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/ematic+mp3-players-ipods-price-list.html", "date_download": "2019-01-22T02:11:34Z", "digest": "sha1:DHEBORWOAITPYXXJCZAOZGEXETRPEVU7", "length": 16347, "nlines": 411, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "एमटीक पं३ प्लायर्स & इपॉड्स किंमत India मध्ये 22 Jan 2019 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nएमटीक पं३ प्लायर्स & इपॉड्स Indiaकिंमत\nIndia 2019 एमटीक पं३ प्लायर्स & इपॉड्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nएमटीक पं३ प्लायर्स & इपॉड्स दर India मध्ये 22 January 2019 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 7 एकूण एमटीक पं३ प्लायर्स & इपॉड्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन एमटीक एम्स००४र्ण ४गब पं३ प्लेअर रेड आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Naaptol, Snapdeal, Homeshop18, Indiatimes सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी एमटीक पं३ प्लायर्स & इपॉड्स\nकिंमत एमटीक पं३ प्लायर्स & इपॉड्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन एमटीक एम्६३८विड्र्ग तौच स्क्रीन पं३ विडिओ प्लेअर Rs. 8,960 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.1,993 येथे आपल्याला एमटीक एम्स००४पण ४गब पं३ प्लेअर पिंक उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइ��� खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 7 उत्पादने\nबेलॉव रस & 2000\n8 गब अँड बेलॉव\n8 गब तो 16\nशीर्ष 10एमटीक पं३ प्लायर्स & इपॉड्स\nताज्याएमटीक पं३ प्लायर्स & इपॉड्स\nएमटीक एम्१६४विडप 4 गब पं३ प्लेअर पिंक\n- मेमरी 4 GB\nएमटीक एम्६३८विड्र्ग तौच स्क्रीन पं३ विडिओ प्लेअर\n- मेमरी 8 GB\n- डिस्प्ले 3 Inches\nएमटीक एम्१७४विडंग पं३ प्लेअर ४गब व्हाईट\n- मेमरी 4 GB\nएमटीक एम्१६२विद पं३ प्लेअर २गब ब्लॅक\n- मेमरी 2 GB\nएमटीक एम्स००४र्ण ४गब पं३ प्लेअर रेड\n- मेमरी 4 GB\nएमटीक एम्स००४पण ४गब पं३ प्लेअर पिंक\n- मेमरी 4 GB\nएमटीक एम्८०८ पं४ प्लेअर अँड कॅमेरा ब्लॅक\n- मेमरी 8 GB\n- डिस्प्ले 3 Inches\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/akola/due-funding-road-pressure-contractors-pay-g-take-action-against-srikanth/", "date_download": "2019-01-22T03:20:46Z", "digest": "sha1:Z36LYVOARWU2EZ7PRNK3ZEQORX2HQEG2", "length": 32949, "nlines": 411, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Due To Funding Of The Road, Pressure For The Contractor'S Pay; G. Take Action Against Srikanth! | रस्त्याचा निधी वळविला, कंत्राटदाराच्या देयकासाठी दबाव; जी. श्रीकांत यांच्यावर कारवाई करा! | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २२ जानेवारी २०१९\n पेट्रोल 12 पैसे तर डिझेल 19 पैशांनी महागले\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nमुंबईचे किमान तापमान २१ अंश; विदर्भाला पावसाचा इशारा\nसाताऱ्याच्या आंदोलक शेतक-यांच्या ७० टक्के मागण्या मान्य\nफाशीच्या आरोपीला माहिती नाकारण्याचा फेरविचार करा\nविकी कौशल व भूमी पेडणेकर झळकणार रुपेरी पडद्यावर\nईशा देओल पुन्हा एकदा देणार गुड न्यूज\n'तनू वेड्स मनू ३' लवकरच, कंगना राणौतने केले कन्फर्म\nदिव्यांका त्रिपाठी करणार ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन\nमाधुरी दीक्षित, अजय देवगण, अनिल कपूरचा 'टोटल धमाल' ट्रेलर, पाहा हा Video\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nमुलांना जबरदस्तीने जेवण भरवताय असं करणं ठरू शकतं घातक\nसाऊथ-ईस्ट आशियाच्या पर्यटनासाठी IRCTC ने आणले स्पेशल टूर पॅकेज\nक्वीन कंगनाचा ईको-फ्रेंडली लूक पाहून व्हाल घायाळ\nलैंगिक जीवनावर वाईट परिणाम करतात घरातील 'या' ४ गोष्टी\nनाशिक : आडगाव शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू , गावात जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला बिबट्याचा मृतदेह आढळला\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.\nनाशिक : आडगाव शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू , गावात जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला बिबट्याचा मृतदेह आढळला\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.\nAll post in लाइव न्यूज़\nरस्त्याचा निधी वळविला, कंत्राटदाराच्या देयकासाठी दबाव; जी. श्रीकांत यांच्यावर कारवाई करा\n | रस्त्याचा निधी वळविला, कंत्राटदाराच्या देयकासाठी दबाव; जी. श्रीकांत यांच्यावर कारवाई करा\nरस्त्याचा निधी वळविला, कंत्राटदाराच्या देयकासाठी दबाव; जी. श्रीकांत यांच्यावर कारवाई करा\nअकोला : जिल्हय़ातील निमकर्दा-मोरगाव या रस्त्याचा निधी वळता करून दुसराच रस्ता बांधण्यात आला, तसेच घरकुलांचा लाभ अद्याप लाभार्थींना देण्यात आला नसताना कंत्राटदाराच्या देयकासाठी मूर्तिजापूर नगरपालिका मुख्याधिकार्‍यावर दबाव आणल्याने, यासंदर्भात सखोल चौकशी करून तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आमदार रणधीर सावरकर व आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी श��िवारी जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) सभेत केली.\nरस्त्याचा निधी वळविला, कंत्राटदाराच्या देयकासाठी दबाव; जी. श्रीकांत यांच्यावर कारवाई करा\nठळक मुद्दे‘डीपीसी’ सभा : रणधीर सावरकर, गोपीकिशन बाजोरिया यांची मागणी\nअकोला : जिल्हय़ातील निमकर्दा-मोरगाव या रस्त्याचा निधी वळता करून दुसराच रस्ता बांधण्यात आला, तसेच घरकुलांचा लाभ अद्याप लाभार्थींना देण्यात आला नसताना कंत्राटदाराच्या देयकासाठी मूर्तिजापूर नगरपालिका मुख्याधिकार्‍यावर दबाव आणल्याने, यासंदर्भात सखोल चौकशी करून तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आमदार रणधीर सावरकर व आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी शनिवारी जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) सभेत केली.\nनिमकर्दा-मोरगाव रस्त्याचा निधी वळता करून दुसराच रस्ता बांधण्यात आला. जिल्हा नियोजन समितीची मंजुरी न घेता रस्त्याचे काम करण्यात आल्याचा मुद्दा महापौर विजय अग्रवाल यांनी ‘डीपीसी’च्या सभेत उपस्थित केला. ‘डीपीसी’ची मान्यता नसताना तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या मौखिक आदेशावरून रस्त्याचा निधी वळता करण्यात आला व दुसर्‍याच रस्त्याचे काम करण्यात आले. त्यामुळे यासंदर्भात तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आ. रणधीर सावरकर यांनी सभेत केली. तसेच जिल्हय़ातील बाळापूर, मूर्तिजापूर व पातूर येथे सन २00८-0९ मध्ये बांधण्यात आलेल्या घरकुलांचा लाभ अद्यापही लाभार्थींना मिळाला नसून, घरकुले रिकामी पडली आहेत. त्यामुळे संबंधित लाभार्थींना घरकुलांचा तातडीने लाभ देण्यात यावा, अशी मागणी आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी सभेत केली. या मुद्यावरील चर्चेत घरकुलांचा लाभ लाभार्थींना देण्यात आला नसताना संबंधित कंत्राटाराचे देयक देण्यासाठी मूर्तिजापूर नगरपालिका मुख्याधिकार्‍यावर तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दबाव आणल्याची बाब समोर आल्याने, यासंदर्भात तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्यासह संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी आ. गोपीकिशन बाजोरिया व आ. रणधीर सावरकर यांनी सभेत केली.\n‘डीपीसी‘ची मान्यता न घेता, तत्कालीन जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्या मौखिक आदेशानुसार निमकर्दा-मोरगाव रस्त्याचा निधी दुसर्‍या रस्त्याच्या कामावर व���ता करण्यात आला. त्यामुळे मनमानी पद्धतीने रस्त्याचे काम बदलण्यात आल्याने यासंदर्भात तत्कालीन जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मी ‘डीपीसी’च्या सभेत केली.\nजिल्हय़ातील बाळापूर, मूर्तिजापूर व पातूर येथे बांधण्यात आलेल्या घरकुलांचा लाभ अद्याप लाभार्थींना देण्यात आला नाही. त्यामुळे घरकुलांचा लाभ लाभार्थींना तातडीने देण्यात यावा आणि घरकुलांचा लाभ लाभार्थींना मिळाला नसताना, कंत्राटदाराचे देयक देण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दबाव आणल्याचे मूर्तिजापूर नगरपालिका मुख्याधिकार्‍यांनी मान्य केले. त्यामुळे यासंदर्भात तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत व संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी ‘डीपीसी’ सभेत केली.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nAkola District Collector officecollectorअकोला जिल्हाधिकारी कार्यालयतहसीलदार\nठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व दुचाकी चालक अधिकारी - कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती\nवन्यप्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्या\nपरभणी : ऊसाच्या प्रश्नावरुन गाजली सभा\nलघु प्रकल्प तळाला; मासेमारीवर संकट\nदोनपेक्षा जादा अपत्ये असल्यामुळे रसूलपुराचे सरपंच ठरले अपात्र\nजिल्ह्यात गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना\nबॅग चोरणारा आॅटोचालक गजाआड\nअकोला जिल्ह्यात ७३ कोटींची विकास कामे मार्गी लावण्याचे आव्हान\nपोर्टलवरील तांत्रिक बिघाडामुळे रखडले अनेकांचे जीएसटी रिटर्न-बी\nएड्स, सिकलसेल, हिमोफेलियाग्रस्तांनाही आता एसटीची मोफत प्रवासी सवलत\n'एमएसआरटीसी' सरळ सेवा भरतीच्या पोर्टल वर अर्ज अपलोड होईना\nशासकीय निवासस्थानात ठाण; दिशाभूल करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा\nआरक्षणभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियन ओपनभारत विरुद्ध न्यूझीलंडहार्दिक पांड्याअर्थसंकल्प 2019करिना कपूरपेट्रोलवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरकुंभ मेळा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nतुम्हीही आयब्रो कलर करत आहात का 'या' 5 टिप्स करतील मदत\nजयपूर फेस्टिव्हलमधील 'या' गोष्टींमुळे आनंद होईल दुप्पट\nविमानही उडवू शकतात बॉलिवूडचे 'हे' तारे, एकापेक्षा एक आहेत सारे\nकिवींच्या देशातही धोनीची बॅट तळपणार, तेंडुलकरचा विक्रम मोडणार\n'मणिकर्णिका'च्या प्रमोशन दरम्यान अंकिता लोखंडेचा असा होता अंदाज, SEE PHOTO\nधोकादायक आहे #10YearChallenge, जाणून घ्या दुष्परिणाम\nवर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल : दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रात विदेशी कलावंतांची चित्तवेधक अदाकारी\nअदितीजवळ आहे इयररिंग्जचं सुंदर कलेक्शन; तुम्हीही घेऊ शकता टिप्स\nWhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं\nबी. एच. आर. पतसंस्थेविरोधात ठेवीदारांकडून कपडे काढा आंदोलन\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\n लोकमत आयोजित 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा पहिला दिवस\nक्षणिक ठरला पनवेलकरांचा आनंद;उद्घाटनानंतर 5 मिनिटांत सरकता जिना पडला बंद\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nजेफ आणि मेकेन्झी यांची घटस्फोटाआधीची एकमेकांसोबतची एक समंजस गोष्ट\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\n उत्तर प्रदेशात लढवणार 25 जागा\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\n''ईव्हीएम हॅक करून भाजपाने २०१४ मध्ये मिळवला विजय''\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nरक्तदान शिबिरापूर्वी परवानगी बंधनकारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/hitguj/personal-computer", "date_download": "2019-01-22T02:06:42Z", "digest": "sha1:QPL4ZNWVCERWEZ3FQPPJMLV2LQSXVZW7", "length": 5674, "nlines": 141, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हितगुज ग्रूप: संगणक Personal computers |", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /संगणक\nसोप्या पद्धतीने मराठीत लेखन (भाग २ - युबंटू लाईव्ह सीडी) लेखनाचा धागा\nसोप्या पद्धतीने मराठीत लेखन लेखनाचा धागा\nमशीन लर्निंग वापरून मराठी भाषेचा अभ्यास लेखनाचा धागा\nNet Neutrality - भारतामध्ये आंतरजालाची तटस्थता लेखनाचा धागा\nडोक्याची मंडई लेखनाचा धागा\nलॅपटॉपशी संबंधीत समस्या लेखनाचा धागा\nJava अॅ�� कस तयार करायच...\nआर्टिफिशिअल इंटेलिजन्स - भाग 1 ते ३ लेखनाचा धागा\nकिंडल paper white लेखनाचा धागा\nहायबरनेशन मोड कसे बंद करायचे..\nVoice typing साठी चांगले online आणि offline सॉफ्ट वेअर कोणते\nJun 12 2017 - 5:09am सुबोध अनंत मेस्त्री\nचौकशी: डेस्कटॉप कसा असेंबल करावा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-bhandara-gondiya-election-madhukar-kukade-ncp-candidate-8046", "date_download": "2019-01-22T03:25:22Z", "digest": "sha1:XIVNB6XOUSD4LBDM2GHABU6GY7MA5W2C", "length": 14326, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, Bhandara-Gondiya by-election by Madhukar Kukade NCP candidate | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभंडारा-गोंदिया : मधुकर कुकडे राष्ट्रवादीचे उमेदवार\nभंडारा-गोंदिया : मधुकर कुकडे राष्ट्रवादीचे उमेदवार\nबुधवार, 9 मे 2018\nनागपूर : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे उमेदवाराची अखेर घोषणा करण्यात आली. माजी आमदार मधुकर कुकडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ताणलेली उत्सुकता संपली आहे.\nनागपूर : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे उमेदवाराची अखेर घोषणा करण्यात आली. माजी आमदार मधुकर कुकडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ताणलेली उत्सुकता संपली आहे.\nभाजपने हेमंत पटले यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने मधुकर कुकडे यांची उमेदवारी जाहीर केली. मधुकर कुकडे भंडारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. ते १९९५ मध्ये पहिल्यांदा तुमसर (जि. भंडारा) विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर सलग तीनवेळा ते भाजपचे आमदार झाले. २००९ मध्ये तुमसर मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही.\nया पोटनिवडणुकीत ���ाष्ट्रवादी काँग्रेस का काँग्रेसचा उमेदवार राहील, याबद्दल बरीच चर्चा सुरू होती. भाजपतून काँग्रेसमध्ये दाखल झालेले नाना पटोले निवडणूक लढणार, अशीही चर्चा होती. हा वाद दिल्लीपर्यंत पोचला होता. अखेर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नाना पटोले यांची समजूत काढल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा मार्ग सुकर झाला. राष्ट्रवादीकडून उमेदवार कोण याबद्दलही उत्सुकता ताणलेली होती.\nलोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आमदार नाना पटोले निवडणूक दिल्ली\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळप\nऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील २३ साखर कारखाने ऊसगाळप करीत आहेत.\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक महिनाअखेरपर्यंत...\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः पालकमंत्री शिंदे\nनगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही जनतेचीच इच्छा आहे आणि पालकमंत्री म्हणून जनतेची इच\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही :...\nमुंबई : हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही.\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत धरणे...\nपरभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांसह जनतेच्या विविध मागण्यांसाठी परभणी ज\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...\nपंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई : हरकती असलेल्या जमिनी...\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...\nकांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर ः कांद्याचे दर घसरल्याने...\nनगर बाजारात तूर प्रतिक्विंटल ४४०० ते...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक...\nसोयाबीन दरात काही अंशी तेजीचा अंदाजनागपूर ः सोयाबीन दरात आलेली तेजी शेतकऱ्यांना...\nजळगावात चवळी, कारल्याचे दर टिकूनजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...\nहळद पॉलिश, प्रतवारी महत्त्वाचीलोखंडी ड्रममधून शिजवलेली हळद २० ते ३० मिनिटांसाठी...\nसागरी तापमानाची जुनी माहिती मिळवणे...माहितीच्या नोंदीच्य�� अभावामुळे बहुतांश जागतिक...\nमधमाश्यांचे सर्वेक्षण सातत्याने...गेल्या काही वर्षांमध्ये स्थानिक मधमाश्यांच्या...\nबुलडाणा जिल्ह्यातील अनेक प्रकल्प कोरडेबुलडाणा : उष्णतेच्या झळा सुरू होण्यापूर्वीच...\nखानदेशात तूर खरेदी केंद्रे सुरू कराजळगाव : खानदेशात तुरीची मळणी पूर्ण होत आली आहे....\nऊस गाळपात नंदुरबार जिल्हा आघाडीवरजळगाव : खानदेशात ऊस गाळपात नंदुरबार जिल्ह्यातील...\nनाचणी बीजोत्पादक शेतकऱ्यांना पन्हाळ्यात...कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यात आत्माच्या...\nगोदावरी दूध संघ शेतकऱ्यांसाठी ठरला ‘...नगर : ‘‘गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...\nपरभणी, हिंगोलीतील सिंचनासाठीच्या...परभणी : परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात २०१७-१८...\nखरीप नुकसानीच्या मदतीसाठी शेतकऱ्यांच्या...सोलापूर : गतवर्षीच्या २०१८ च्या खरीप हंगामात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-government-positive-move-will-be-welcomed-says-milk-rate-activists-8005", "date_download": "2019-01-22T03:20:26Z", "digest": "sha1:K4NS65PY4CVMVT7Z236RZR3LLKM66YEV", "length": 15346, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, government positive move will be welcomed says Milk rate activists | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसरकारकडून सन्मानजनक प्रस्ताव आला तरच चर्चा\nसरकारकडून सन्मानजनक प्रस्ताव आला तरच चर्चा\nमंगळवार, 8 मे 2018\nमुंबई : दूधप्रश्नावर शेतकऱ्यांची मागणी अत्यंत माफक असल्याने ती मागणी कशाप्रकारे पूर्ण करणार याबाबत चर्चेअगोदर प्रस्ताव द्यावा, अशी विनंती संघर्ष समितीने राज्य सरकारला केली आहे. राज्य सरकारने सन्मानजनक प्रस्ताव दिल्यास पुढे चर्चा केली जाईल, अशी भूमिका संघर्ष समितीने घेतली आहे.\nमुंबई : दूधप्रश्नावर शेतकऱ्यांची मागणी अत्यंत माफक असल्याने ती मागणी कशाप्रकारे पूर्ण करणार याबाबत चर्चेअगोदर प्रस्ताव द्यावा, अशी विनंती संघर्ष समितीने राज्य सरकारला केली आहे. राज्य सरकारने सन्मानजनक प्रस्ताव दिल्यास पुढे चर्चा केली जाईल, अशी भूमिका संघर्ष समितीने घेतली आहे.\nराज्य किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी ही माहिती दिली.दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने दूध दरप्रश्नी तोडगा काढण्यासाठी सरकारच्या वतीने रविवारी (ता. ६) मंत्री गिरीश महाजन यांच्यामार्फत चर्चेसाठी निरोप देण्यात आला होता. त्यानुसार काल (ता. ७) दुपारी २ वाजता मंत्रालयात बैठक बोलावण्यात आली होती. संघर्ष समितीने चर्चेच्या या प्रस्तावाचे स्वागत केले आहे. मात्र, दूधप्रश्नावर शेतकऱ्यांची मागणी अत्यंत माफक असल्याने ती मागणी सरकार कशा प्रकारे पूर्ण करणार याबाबत चर्चेअगोदर सरकारने प्रस्ताव द्यावा, अशी मागणी समितीने केली आहे.\nसरकारने सन्मानजनक प्रस्ताव दिल्यास नक्की चर्चा करू, अशी भूमिका संघर्ष समितीने घेतली आहे. प्रस्तावाशिवाय चर्चा निष्फळ ठरते, हा अनुभव पाहता समितीने हा निर्णय घेतला आहे. तसेच दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय व मान्य मागण्यांच्या अंमलबजावणी बाबत ठोस कृती झाल्याशिवाय आंदोलन मागे घेण्याचा कोणताच प्रश्न उपस्थित होत नाही. दुधाला सरकारने हमीभाव दिल्याप्रमाणे प्रतिलिटर २७ रुपये दर व दूध व्यवसायात वारंवार निर्माण होणारे संकट कायमस्वरूपी दूर करण्यासाठी पर्यायी दूध धोरण या मागण्या संपूर्णपणे मान्य झाल्याशिवाय संघर्ष थांबणार नाही. आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे डॉ. नवले यांनी म्हटले आहे.\nदूध सरकार government डॉ. अजित नवले अजित नवले गिरीश महाजन मंत्रालय आंदोलन agitation हमीभाव minimum support price व्यवसाय profession\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळप\nऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील २३ साखर कारखाने ऊसगाळप करीत आहेत.\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक महिनाअखेरपर्यंत...\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः पालकमंत्री शिंदे\nनगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही जनतेचीच इच्छा आहे आणि पालकमंत्री म्हणून जनतेची इच\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही :...\nमुंबई : हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही.\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत धरणे...\nपरभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांसह जनतेच्या विविध मागण्यांसाठी परभणी ज\n‘रेसिड्यू फ्री’ शेतीतून गुणवत्ताप्राप्त...स्थावर मालमत्ता व्यावसायिक उद्योगातील दोन...\nप्रतिष्ठा जपण्यासाठी शेतकऱ्यांच्या...नाशिक : यवतमाळमधील साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन...\nशेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्यास अखेर...पुणे ः गेल्या तीन वर्षांपासून बंद...\nसंत्रा निर्यातीला कृषी विभाग देणार...नागपूर : अपेडाने संत्रा क्‍लस्टरला पहिल्यांदाच...\nविदर्भात गुरुवारपासून तुरळक पावसाचा...पुणे : राज्यातील गारठा कमी झाल्यांनतर...\nचढ्या दराचा फायदा कोणालामागील दोन दिवसांपासून सोयाबीनचे दर वाढत आहेत....\nअतिखोल भूजलाचा उपसा घातकचपर्यावरणाचा नाश कोणी केला या एका प्रश्नाला अनेक...\nनिफाड तालुक्‍यात द्राक्ष काढणीला सुरवातनिफाड, जि. नाशिक ः तालुक्‍यातील उगाव,...\nपशुगणनेकरिता आता महिनाअखेरपर्यंत मुदतनागपूर ः पशुगणनेसाठी पूरक साहित्याचा...\nट्रायकोकार्ड निर्मिती प्रशिक्षण प्रकल्प...नागपूर ः कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठातील...\nराज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षांनी जाणून...औरंगाबाद : राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही...\nदराअभावी कांदापट्टा सुन्ननाशिक : कांद्याला अगदी मोड फुटेस्तोवर वाट...\nवनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...\nअर्थसंकल्पीय कृषी कर्ज तरतूदीत १० टक्के...नवी दिल्ली : आगामी २०१९-२०च्या अर्थसंकल्पात शेती...\nराज्यात शुक्रवारपासून पावसाचा अंदाजपुणे : वायव्य भारतातील पश्चिमी चक्रावाताची...\nऔरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय सुक्ष्म...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित नवव्या...\nशेतीपूरक उद्योगातून बचत गट झाले सक्षमचिखली (जि. बुलडाणा) येथील हिरकणी महिला उत्कर्ष...\nगोरक्षणासोबतच जपला व्यसनमुक्‍तीचा वसालाठी (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील दिलीप बाबा...\nअप्रमाणित रोपांमुळे ‘फेल' बागांवर...पुणे : दुष्काळात जीवापाड जपलेल्या बागा अप्रमाणित...\nसोयाबीन दराचा आलेख चढताच; लातूरला ३८११...लातूर : येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/madhukar-pichad-criticized-the-governments-right-to-end-true-tribal/", "date_download": "2019-01-22T02:56:18Z", "digest": "sha1:TMHUSNCQVUHOGZUBPPVMPFL2UK7C2MYS", "length": 8207, "nlines": 84, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "खरे आदिवासी संपवण्याचा सरकारचा डाव - मधुकर पिचड", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nखरे आदिवासी संपवण्याचा सरकारचा डाव – मधुकर पिचड\nनाशिक : रक्ताचे नाते असणाऱ्या सर्वांना जात वैधता प्रमाणपत्र देता येईल या शासनाच्या नव्या निर्णयाचा फटका आदिवासी विकास विभागाला बसेल. यामुळे बोगस आदिवासी वाढण्याची भीती व्यक्त होत असून हा निर्णय फक्त समाजकल्याण पुरताच मर्यादित ठेवावा. आदिवासी विभागाला लागू करू नये, असे झाले तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा माजी आदिवासी मंत्री मधुकर पिचड यांनी दिला आहे. ते नाशिक येथील विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.\nयावेळी माजी मंत्री मधुकर पिचड, पद्माकर वळवी व माजी आमदार शिवराम झोले उपस्थित होते. शासनाच्या या निर्णयामुळे बोगस आदिवासी वाढून खरे आदिवासी संपतील असेही सरकारने हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा राज्यभर आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. आदिवासी मंत्री आज नाशिक जिल्ह्याच्या दौर्यावर आहेत. स्वतः आदिवासी मंत्री विष्णू सावरादेखील या निर्णयाच्या विरोधात आहेत परंतु शासनाच्या मनमानी कारभारामुळे आदिवासी संपवण्याचा धडाका सुरु केला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.\nइंदापूरनंतर आता नगर दक्षिण लोकसभेच्या जागेवरून आघाडीत बिघाडी…\nतसेच विधानसभेतील तीन आमदारदेखील बोगस आदिवासी जातप्रमाण पत्रावर निवडून आले असल्याचा आरोपदेखील यावेळी पिचड यांनी केला आहे. मधुकर पिचड यांनी माध्यमांशी संवाद साधतांना बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यादेखील बोगस आदिवासी असल्याचा पुन्हा एकदा आरोप केला आहे. त्यामुळे पिचड-चव्हाण वाद पुन्हा एकदा उफाळण्याची शक्यता आहे. तसेच गडचिरोली आमदार गजबे व रावेरचे आमदार सोनवणे हेदेखील बोगस आदिवासी असल्याचा आरोप त्यांनी यावेळी करत त्यांचे सदस्यत्व त्वरित रद्द करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.\nतसेच विश्वास ठाकूर हे ओबीसी वर्गातील असून आदिवासीच्या जमिनी लाटण्यासाठी त्यांनी स्वताला आदिवासी म्हणवून घेतले असल्याचा आरोप यावेळी पिचड यांनी केला.\nइंदापूरनंतर आता नगर दक्षिण लोकसभेच्या जागेवरून आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता\nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\nउस्मानाबाद : लोक���भेला राष्ट्रवादी-कॉंग्रेसकडून राणा जगजितसिंह पाटील यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाल्याची…\nअभिनेत्री ईशा देओलच्या कुटुंबामध्ये आता अजून एक सदस्य वाढणार\nआगरकरांच्या पुतळ्याची विटंबना ; राज ठाकरे यांचं मार्मिक व्यंगचित्र\nपोलीस भरतीत आता लेखी परीक्षा अगोदर होणार \nअसा काय गुन्हा केला की, मला तत्काळ मंत्रिमंडळातून बाहेर पडावं लागलं ;…\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका - उदयनराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/supriya-sule-comments-on-pm-narendra-modi/", "date_download": "2019-01-22T02:35:19Z", "digest": "sha1:R54OBY4RFP2BSW66JIRWJ6ONKG6RL2UU", "length": 7138, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'ना खाऊंगा, ना खाने दूंगा' बोलणाऱ्यांना आपलाच भ्रष्टाचार थांबेना- सुप्रिया सुळे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ बोलणाऱ्यांना आपलाच भ्रष्टाचार थांबेना- सुप्रिया सुळे\nजळगाव: लोकसभा निवडणुकांच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ना खाउंगा ना खाणे दुंगाचा नारा दिला होता. मात्र मध्यंतरी भाजप नेत्यांवर मोठ्या प्रमाणत भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. याच गोष्टीचा धागा पकडत राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाना साधला आहे. ना खाऊंगा, ना खाने दूंगा असं म्हणणाऱ्या भाजपा सरकारमधील भ्रष्टाचार कुठे थांबलाय असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.\nमुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी नाही झाली तर जनतेने उठाव…\nपोलीस भरतीत आता लेखी परीक्षा अगोदर होणार \nसध्या सुप्रिया सुळे या युवा संवाद यात्रेच्या निमित्ताने राज्यभरात युवकांशी संवाद साधत आहेत. आज त्या जवळगाव येथे आल्या असता त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या ‘ना खाऊंगा ना खाणे दूंगा’ याचा अर्थ आता आता उपासमारीला लागू पडत असल्याच देखील त्या म्हणाल्या आहेत. दरम्यान काही विद्यार्थ्यांनी राजकारणत असलेल्या घराणेशाहीवर प्रश्न विचरला असता, माझी मुलं राजकारण येणार नसल्याच उत्तर त्यांनी दिल आहे.\nमुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी नाही झाली तर जनतेने उठाव करावा – भुजबळ\nपोलीस भरतीत आता लेखी परीक्षा अगोदर होणार \nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका – उदयनराजे\n‘आंबेडकर संघाचे सदस्य होते असं ऐकायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको’\nभाजप पक्षश्रेष्ठींनी जर आदेश दिला, तर पक्ष सोडू – शत्रुघ्न सिन्हा\nटीम महाराष्ट्र देशा : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजप विरोधातील सर्वपक्षीयांच्या उपस्थितीमध्ये…\nमहाराष्ट्र इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी सादर केला ‘शिव…\nगांडूळ खत – शेतकऱ्यांसाठी एक वरदान \nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका – उदयनराजे\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका - उदयनराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://remichimarathiboli.blogspot.com/2012/03/blog-post_20.html?utm_source=feedburner&utm_medium=feed&utm_campaign=Feed:+RemichiMarathiBoli+(Remichi+Marathi+Boli)", "date_download": "2019-01-22T03:10:12Z", "digest": "sha1:6DFJQUR6UJ27VU3TM3SAFHAHXTJC2AIQ", "length": 16510, "nlines": 183, "source_domain": "remichimarathiboli.blogspot.com", "title": "रेमीची मराठी बोली : REMICHI MARATHI BOLI: यक्षप्रश्न – कालचा अन् आजचा", "raw_content": "\nरेमीच्या बोलीत गद्य - पद्य - प्रतिमा\nयक्षप्रश्न – कालचा अन् आजचा\nजाल ऑक्टोपस रेमीचे (स्वप्रतिमा)\nयक्षप्रश्न – कालचा अन् आजचा\nलेखक : रेमी डिसोजा\nहे रस्ते, हे रस्ते\nआयुष्याचे छेद उभे आडवे.\n— हे रस्ते, हे रस्ते\nपाणी टंचाई व त्यामुळे होणारे रोग; शुद्ध पाण्याची टंचाई व त्यामुळे होणारे रोग; पूर व त्यामुळे झालेली दैना; कारखान्यांतील अवशिष्ठ पाण्यामुळे भूगर्भातील पाण्याचे प्रदूषण व त्याने होणारी रोगराई; अवर्षण आणि दुष्काळ; अशी अवस्था हजारों खेड्यांत आणि महानगरांत आजही नियोजनाच्या आधुनिक जमान्यात आहे. आणि आम्ही आमचा अहंकार, ढुंगणावरचे गळू गोंजारावे तसे, गोंजारीत प्रगतीच्या वल्गना उठल्याबसल्या करीत असतो. आणि संधी मिळताच आमच्या महान गतकाळाचे गोडवे गाणे हा तर आमचा आवडीचा छंद.\nशिवाय पाण्याच्या वाटपावरून राज्यांमध्ये, राष्ट्रांमध्ये तंटेबखेडे होतात. उदाहरणार्थ, महाराष्ट्र-कर्नाटक, कर्नाटक-तामिलनाडू, भारत-बांगलादेश, भारत-पाकिस्तान इत्यादी आपणांस माहित आहेतच. अशी अनेक उदाहरणे जगभर असतील. पाण्याच्या बंद बाटलीचा धंदा आता सुरू झालाय.\n'यक्षप्रश्न' : हा शब्द सामान्य व्यवहारांतला, पण मी याचा संदर्भ विसरलो होतो: फक्त पाणी आठवत होते. या शब्दाचा उगम आहे जातकात. \"देवधम्म जातक\" या जातकात 'यक्षप्रश्न' येतो (दुर्गा भागवत, सिद्धार्थ जातक खंड - १, पृ. २८-३२).\nएका धनवान भिक्षूला संग्रहाची हवस होती. प्रव्रज्या (दीक्षा) घेतल्यावरही त्याची हवस गेली नाही.\nतो नंतरच्या जन्मी तो यक्ष झाला. त्याने कुबेराकडून वनातलं तळं मागून घेतलं. ते देताना कुबेर त्याला म्हणाला होता की, \"देवधर्म म्हणजे काय हे ज्यांना समजतं, त्याना सोडून बाकीचे जे या तळ्यात उतरतील त्यानाच तुला खाता येईल. जे तळ्यात उतरत नाहीत, त्यांना खाता कामा नयेस.\"\nया जातककथेत... बोधिसत्वाने पाणी आणायला आपला भाऊ सूर्यकुमाराला या यक्षाच्या तळ्यावर पाठवले... यक्षाने त्याला खाण्यासाठी बंदी केला. तेव्हा बोधिसत्व भावाला शोधायला तळ्यावर गेला. त्यालाही यक्षाने तोच प्रश्न केला.\n...बोधिसत्व यक्षास म्हणाला \"देवधर्म म्हणजे काय ते ऐक आता. लज्जा आणि पापभिरुता या गुणांना, त्याचपमाणं कुशलधर्मानं युक्त सत्पुरुष व संत असतात, त्यांनाच देवधर्म म्हणतात...\" इत्यादि. यक्षाला आपल्या पापी जीवनाविषयी उपरती झाली. त्याने ते तळे सोडले व बोधिसत्वाचा रक्षक झाला.यक्षाने विनंती केल्यावरुन बोधिसत्वाने त्याला सद्धर्माविषयी ही गाथा सांगितली :\n\"पापभिरू तसे नम्र सुखधर्म जयां कळे \nनाव त्यां संतपुरुषां देवधर्मी असे मिळे ॥\"\n(सिद्धार्थ जातक खंड-१, पृष्ठ ३२)\nजातके म्हणजे अतीत कथा. यांत इ.स. पूर्वीचा लोक-इतिहास येतो, आणि जातकांनी केलेले लोकशिक्षणाचे कार्य. तत्कालीन सत्तेने बौद्ध धर्माचे भारतातून जवळजवळ उच्चाटन केले. त्याबरोबरच जातकेपण नजरेआड झाली. अर्थातच हे राजसत्ता आणि धर्मसत्ता यांचे सत्तेचे राजकारण होते. एकोणिसाव्या-विसाव्या शतकात जातकांचे संशोधन व इंग्रजीत भाषांतरे केली गेली. पाली-इंग्रजी शब्दकोश तयार केले. मात्र मराठी शब्दकोशात पालीचा उल्लेख फारसा पाहाय���ा मिळत नाही.\nऔद्योगिक 'यंत्र-मंत्र-तंत्रा' ची प्रगती म्हणजे मानवाची प्रगती असे समीकरण आता रूढ झालेय. ज्यावेळी औद्योगिक मानव दुष्कर्म करतात तेव्हा त्यांच्या दुष्परिणामांना ते सर्व मानव जातीस कारणीभूत ठरवतात. जाताकांत उल्लेख केलेले स्वर्ग आणि नरक याच सत्तापिपासू लोकांनी आता पृथ्वीवर निर्माण केलेले आहेत; सत्तेचा स्वर्ग त्यांच्यासाठी, नरक मात्र इतरांसाठी. याचे नाव \"सुधारणा\".\nऋणनिर्देश : दुर्गा भागवत, सिद्धार्थ जातक खंड - १.\nLabels: कला, जळ-जमीन-जीव, दुर्गा भागवत, सिद्धार्थ जातक\nजीवन हे सर्वश्रेष्ठ आहे, सर्व स्थल-कालांत नागरी संस्कृतींनी निर्मिलेल्या सर्व कला, विज्ञाने, धर्म, तत्वज्ञाने, राज्यसंस्था इत्यादिहून सर्वतोपरी उच्चतम आहे.\nउस डोंगा परी रस नाही डोंगा\nकाय भुललासी वरलीया रंगा\n-- संत चोखा मेळा\n॥ वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरी॥\nपृथ्वीतलावर कोणताही अन्याय फार दिवस गौरवानं मिरवूं शकत नाहीं हें तत्व खरं असल्यास, ते लोक केवळ अन्यायाला आश्रय देऊन रोजच्या भरभराटीच्या स्थितीला येत आहेत आणि आपण त्याला -- धर्माला आश्रय दिल्यामुळं रोजच्यारोज खालावत व पददलित होत चाललों आहोंत, असं महणावं लागेल. पृष्ठ २४४ (श्रीकांत अनुवादकः भा. वि. वरेरकर प्रथम मराठी आवृत्ती १९३९ | आवृत्तिः १९८१)\nकविता (99) संस्कृती (41) लघु कविता (33) व्यत्यासकथा (29) जीवन शैली (26) सृष्टीयोग (25) हायकू (19) कला (17) पर्यावरण (17) मुक्ताफळें (15) Environment / पर्यावरण (14) आई (14) शिक्षण (14) शेतकरी (13) धरतरी (12) पावसाचे गाणे (12) मुंबईत आपला परिसर (12) विद्रोही कविता (12) समीक्षा (12) सृष्टी (12) काळ (10) आदिवासी (9) जळ-जमीन-जीव (9) बळीराजा (9) मनोगत (8) मुंबई (8) Translation (7) निसर्ग (7) लोकशाही (7) नागर-संस्कृती (civilization) (6) सामाजिक (6) होळी (6) गोष्ट (5) मायावी वास्तवता (5) मुक्तछंद (5) मेघमल्हार (5) यंत्र-मंत्र-तंत्र विधी (5) योग (5) शरीर-धर्मं (5) ल सा वि (4) लोककला (4) वारसा संवर्धन (4) विज्ञान (4) संवेदना (4) सरस्वती (4) आपला परिसर (3) औद्योगीकरण (3) नर्मदा (3) बांबू (3) राजकारण (3) विस्थापित (3) Mother Nature-सृष्टी (2) कृषी (2) जमीन व पाणी (2) परंपरा व संस्कृती (2) पेट्रार्कन सुनीत (2) भारतीय दलित (2) लक्ष्मीबाई टिळक (2) वास्तू (2) सर्जन (2) Soojung Cho (1) उद्योग (1) ऊर्जा (1) केशवसूत (1) टिपणी (1) ट्रांसलेशन (1) तंत्र (1) दुर्गा भागवत (1) निवारा (1) पश्चिमीकरण (1) पु. शि.रेगे (1) पुरातत्त्व (1) बा. भ. बोरकर (1) बाप (1) बालकवी-त्र्यंबक बापूजी ठोमरे (1) मराठी भाषा (1) महाश्वेतादेवी (1) लोक-ऊर्जा (1) वास्तुविद्या (1) विज्ञानयोग (1) विनोबा भावे (1) विसावे शतक (1) शंकर निवृति कानडे (1) साक्षरता (1) सुनीत (1)\nरेमीची \"विद्रोही कविता\": एक व्यत्यासकथा\nयक्षप्रश्न – कालचा अन् आजचा\nइ-मराठीला महाराष्ट्र सरकारचा राजाश्रय\nप्रश्न जिव्हाळ्याचे — उत्तरे मात्र अधिव्यापी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%8D.html", "date_download": "2019-01-22T02:33:21Z", "digest": "sha1:UVELH7MNE2RP2OLNTONNZZJ7SOFUSH7B", "length": 23417, "nlines": 289, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | आंतरराष्ट्रीय जिहादी शक्तींमागे पाकिस्तानच", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » आंतरराष्ट्रीय जिहादी शक्तींमागे पाकिस्तानच\nआंतरराष्ट्रीय जिहादी शक्तींमागे पाकिस्तानच\n=न्यूयॉर्क टाईम्सचे खळबळजनक वृत्त=\nन्यूयॉर्क, [७ फेब्रुवारी] – आंतरराष्ट्रीय जिहादी शक्तींमागे केवळ पाकिस्तानच असून, या देशाची शक्तिशाली गुप्तचर संस्था आयएसआय या सर्व जिहादींचे व्यवस्थापक म्हणून काम करीत असते. इसिससारख्या जहाल दहशतवादी संघटनेला मोठे करण्यातही आयएसआयचाच हात असण्याची शक्यता मुळीच नाकारता येत नाही, असे खळबळजनक वृत्त अमेरिकेतील आघाडीच्या न्यूयॉर्क टाईम्स दैनिकाने आज रविवारच्या अंकात प्रकाशित केले आहे.\nभारतासह विविध देशांमधील दहशतवादी हल्ल्यानंतर त्यात पाकी आयएसआयचा सहभाग सिद्ध करणारे स्टिंग ऑपरेशन या दैनिकाने केले आहे, हे विशेष\nअफगाणिस्तानात तालिबानी अतिरेक्यांनाही पाकचेच समर्थन असल्याचे सिद्ध करणारे अनेक ठोस पुरावे तज्ज्ञांच्या हातात लागले आहेत. इतकेच नव्हे, तर विदेशी भूमीत���ी ज्या दहशतवादी कारवाया सुरू आहेत, त्यातील बहुतांश घटनांमध्ये पाकचाच हात असल्याचे दिसून आले आहे, असे या वृत्तात म्हटले आहे.\nपाकची आयएसआय ही गुप्तचर संस्था गेल्या अनेक वर्षांपासून जगभरातील जिहादींचे व्यवस्थापक म्हणून काम करीत आली आहे. या जिहादींमध्ये बहुतांश सुन्नी कट्टरतावाद्यांचा समावेश आहे. सध्या इराक आणि सीरियासह काही देशांमध्ये प्रचंड हिंसाचार करीत असलेल्या इसिसलाही आयएसआयनेच मोठे केले असल्याचा तर्क अनेक जागतिक तज्ज्ञांनी काढला आहे. तालिबान आणि अल् कायदाला आमचा पाठिंबा नाही आणि आम्ही स्वत:च अशा संघटनांच्या दहशतवादाचा शिकार ठरत आहोत, असा कांगावा पाकमधील राज्यकर्त्यांकडून सातत्याने केला जात असला, तरी पाकने आपल्या देशात आणि विदेशी भूमीत राष्ट्रवादी चळवळ म्हणून याच शक्तींना कशा प्रकारे पाठबळ दिले, याचे तज्ज्ञांनी विश्‍लेषण केले आहे.\nअफगाणिस्तानमध्ये भारताचा प्रभाव वाढत असल्याने तो कमी करण्यासाठी पाकिस्तान तालिबान्यांना हाताशी घेत आहे. अफगाण सुन्नी इस्लामिस्ट प्रदेश राहावा, हाच पाकचा यामागील हेतू आहे. त्याचप्रमाणे इतर देशांमध्येही पाक विविध जिहादी गटांचा अशाच प्रकारे वापर करीत आहे, असेही वृत्तात नमूद आहे.\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nतीन शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्राचे नोबेल\nबांगलादेशात तीन लाख रोहिंग्यांनी आश्रय घेतला : युनो\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष���टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (854 of 2458 articles)\nसमुद्र सहकार्य, शांततेचे प्रतीकच : राष्ट्रपती\nप्रणव मुखर्जींनी केले अवलोकन युद्धनौका संचलन थाटात पंतप्रधानांचीही विशेष उपस्थिती विशाखापट्टणम्, [६ फेब्रुवारी] - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शनिवारी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Sports/kuldeep-yadav-jasprit-bumrah-and-umesh-yadav-rested-for-third-t20i-against-west-indies/", "date_download": "2019-01-22T02:26:14Z", "digest": "sha1:YFBLOKKWNHOOK4AGNENU4ANAS6GDUSUS", "length": 4228, "nlines": 35, "source_domain": "pudhari.news", "title": " INDvWI: तिसऱ्या टी-20साठी भारतीय संघाची घोषणा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sports › INDvWI: तिसऱ्या टी-20साठी भारतीय संघाची घोषणा\nतिसऱ्या टी-20साठी भारतीय संघाची घोषणा\nवेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या टी-20 सामन्यासाठी बीसीसीआयने 12 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. या सामन्यासाठी उमेश यादव, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांना विश्रांती देण्यात आली आहे.\nभारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा आणि अंतिम टी-20 सामना 11 नोव्हेंबर रोजी चेन्नईत होणार आहे. भारताने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.\nवेस्ट इंडिज दौऱ्यानंतर होणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी उमेश, जसप्रीत आणि कुलदीप यांनी तयारी करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून त्यांना तिसऱ्या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे.\nनिवड समितीने तिसऱ्या सामन्यासाठी सिद्धार्थ कौलचा संघात समावेश केला आहे.\nअसा आहे भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, के.एल.राहुल, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), मनीष पांडे, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, शाहबाज नदीम आणि सिद्धार्थ कौल\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nराहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.sandpebblestours.com/%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9C/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2019-01-22T02:06:00Z", "digest": "sha1:XC6DGQBQKJQCFJYEEONIV4SSXHWC6R4L", "length": 19701, "nlines": 162, "source_domain": "mr.sandpebblestours.com", "title": "सिमिलपाल भितरकणिका 4 रात्री / 5 दिवस - लक्झरी टूर इंडिया - टूर ऑपरेटर भुवनेश्वर - 91-993.702.7574", "raw_content": "\nएमडी च्या डेस्क मधील संदेश\nकारचे कोच भाड्याने दर\nभुवनेश्वरमध्ये टेम्पो ट्रॅव्हलर किंमत\nभुवनेश्वर पुरी 1 रात्री / 2 दिवस\nभुवनेश्वर - पुरी - कोणार्क\nपुरी - कोणार्क - चिलीका - पुरी\nभितरकणिकाभितरकणिका राष्ट्रीय उद्यान भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे पारिस्थितिक तंत्र आहे. वाळूचे कंबल भितरकणिका पर्यटन आपल्याला आर्द्र भूभागाची अनोखी सौंदर्य अनुभवेल. हिरव्यागार मांसाहारी जमीन, पक्षी आणि कछुए स्थलांतर करणे, सभ्य इस्टुअरीन मगरमच्छ, भटकंतीचे पाण्याचे झरे, पक्ष्यांच्या चिरंतनतेमुळे अडथळा आणलेला सराव, जवळच्या आणि दूरच्या ठिकाणाहून पर्यटकांना प्रवेश मिळवून पर्यटकांचे महत्त्वपूर्ण स्थान . शास्त्रज्ञ, विद्वान, निसर्ग प्रेमी आणि पर्यवेक्षकांना विचार आणि अन्वेषणासाठी भरपूर प्रमाणात अन्न असते. भितरकणिका पर्यटन साहसी क्षेत्रातल्या सर्व क्षेत्रांना व्यापून टाकते. हे स्थान कधीही सर्वोत्कृष्ट निर्मितीचे प्रतिनिधित्व करते. भितरकणिका ओडिशातील केेंदापरा जिल्ह्यात स्थित असंख्य खडक आणि चिखल फ्लॅट्ससह मॅग्रोव फॉरेस्टची एक अद्वितीय निवासस्थान आहे. भारतातील सर्वात मोठा मॅग्रोव इकोसिस्टमपैकी एक, भितरकणिका विविध वनस्पती आणि प्राणी यांचे घर आहे. रेत पेबल्स भितरकणिका टूरिझम पॅकेजेससह आपण शोधत असलेले साहस असू शकते. अद्वितीय जैव-विविधता निसर्गाच्या गोलाकारांना आकर्षित करते. भितरकणिका राष्ट्रीय उद्यान तेंदुआ मांजर, मासेमारी मांजरी, जंगल मांजरी, हिना, जंगली डुक्कर, डोळ्यांतील हिरण, सांबर, पोरक्यूपिन, डॉल्फिन, खारट मगरमच्छ, आंशिक पांढरे मगरमच्छ, पायथन, राजा कोब्रा, पाण्याचे निरीक्षण करणारे यंत्र, टेरापिन, समुद्री कछुआ, किंगफिशर, लाकडी तुकडे, हॉर्नबिल, बार-हेड हिस, ब्रह्मणी डक, पिंटेल, ...\nसिमिलपाल भितरकणिका 4 रात्री / 5 दिवस\nउत्तर पूर्व भारत संकुल पॅकेज\nसिमिलपाल भितरकणिका 4 रात्री / 5 दिवस\nसिमिलपाल भितरकणिका 4 रात्री / 5 दिवस\nसिमिलपाल भितरकणिका 4 रात्री / 5 दिवस\nइंटरसिटी - सिमिलपाल हिंदुकर्णी\nस्थानिक - बाजूने पाहिले\nस्थानांतर - स्टेशन ते हॉटेल\nहॉटेल्स एक पर्याय निवडाबजेट हॉटेलडिलक्स हॉटेललक्झरी हॉटेलमानक हॉटेल\nप्रति व्यक्ती खर्च एक पर्याय निवडा01 - 02 Persons04 व्यक्ती06 व्यक्ती08 व्यक्ती10 व्यक्तीअतिरिक्त बेड साफ करा\nकेलेल्या SKU: 100 वर्ग: भितरकणिका टॅग: कौटुंबिक पॅकेज\nटूर किंमतः प्रत्येक टूर बेसिस प्रति व्यक्ती (रुपये मध्ये)\nखाली दर उत्सव कालावधी दरम्यान (दुर्गा पूजा कालावधी, नवीन वर्ष आणि चिस्टमास कालावधी, राष्ट्रीय सुट्टी, रथयात्रा कालावधी, होळी कालावधी) वैध नाही.\nप्रति व्यक्ती खर्च बजेट हॉटेल मानक हॉटेल डिलक्स हॉटेल लक्झरी हॉटेल\nसर्व टोल, पार्किंग आणि ड्रायव्हरच्या भत्ते\n02-03 व्यक्ती डीझर, 04 व्यक्ती इटिओस.\n08-10 टेम्पो ट्रॅव्हलर व्यक्ती.\nदोन-दोपहर, र���त्रीचे जेवण आणि ब्रेकफास्टसह शेअरिंगवर स्वािथ तंबूत भितरकणिका राष्ट्रीय उद्यानात दोन रात्र नॉन एसी निवास.\nदोन रात्री नॉन एसी निवास, सिमिलिपल जंगल रिसॉर्ट येथे दोन - लंच, डिनर आणि ब्रेकफास्ट.\nभितरकणिका राष्ट्रीय उद्यानात नौकाविहार\nसिमिलिपल राष्ट्रीय उद्यानात 01day पूर्ण जंगल सफारी एनओएन-एसी बोलेरो द्वारा.\nजंगल सफारी साठी मार्गदर्शक.\nइंडियन कडून राष्ट्रीय उद्यानासाठी प्रवेश शुल्क.\nलागू शासकीय सेवा कर\nवैयक्तिक निसर्गाशी संबंधित खर्च\nएअर गाडी / ट्रेनचे भाडे\nInclusions मध्ये उल्लेख नाही काहीही.\nदिवस 01: अरविंद भुवनेश्वर - भितरकणिका\nभुवनेश्वर रेल्वे स्थानक / विमानतळ हस्तांतरण भितरकणिका येथे आगमन झाल्यावर. रत्नागिरी, उदयगिरी व ललितगिरी (बौद्ध मठ आणि स्तूप) येथे जा. वाळू पेबल्स जंगल रिसॉर्ट्स येथे आगमन. रामस्सार येथील मनोरंजक दृश्येचा आनंद घेण्यासाठी वन्यजीवन विभागाद्वारे मंजूर असलेल्या ग्रामीण भागावर कलिबानजादिहा बेटावर एक स्वादिष्ट घरगुती लंच क्रूझ केल्यानंतर. रेन्ड पेबल्स जंगल रिसॉर्ट्स येथे रात्रभर आमच्या स्नॅक्स आणि डिनरसह कॅम्प फायरचा आनंद घ्या.\nएक स्वादिष्ट होम स्टाइल ब्रेकफास्टसाठी पक्षी अभयारण्य, प्राचीन राजाच्या शिकार करणार्या टॉवरकडे जाणारे प्रवास आणि मृगजळ जागेसाठी मंजूर असलेल्या वन्यजीवन विभागाद्वारे अनुमोदित ग्रामीण भागावरील क्रूजवर विविध क्रीकपर्यंत प्रवास करण्यासाठी संग्रहालय आणि प्रकल्प क्षेत्रास भेट द्या. दुपारच्या जेवणा नंतर, सभोवतालचे सौंदर्य आणि धान्याचे क्षेत्र आनंद घ्या. उशीरा दुपारी जगन्नाथ मंदिर ला थेट आल्यादर्शनात सहभागी होण्यासाठी भेट द्या. संध्याकाळी स्नॅक्स आणि डिनरसह कॅम्पफायरचा आनंद घ्या, रात्रभर रेड पेबल्स जंगल रिसॉर्ट्स येथे.\nदिवस 03: भितरकणिका - सिमिलिपल\nएक स्वादिष्ट होम स्टाईल नाश्त्यानंतर सिमिलपाल बाघ रिझर्वला भेट द्या. हॉटेलमध्ये चेक-इन करा. दुपारच्या प्रकृतीनंतर आणि हर्बल नर्सरीमध्ये निसर्गाचा अभ्यास केल्यानंतर, मगरमच्छ प्रजनन फार्मला भेट द्या. सिमिलपाल येथे रात्रीचे जेवण आणि रात्री.\nबेरपीती आणि जोरंदा धबधबा आणि जंगल सफारीच्या नाश्त्यानंतर भेट मग छाला झोनला भेट द्या. Similipal येथे रात्री आणि रात्रभर\nदिवस 05: सिमिलिपल - बलसोरे / भुवनेश्वर रेल्वे स्टेशन\nनाश्त्यानंतर, ब���लासोर रेल्वे स्थानक / भुवनेश्वर विमानतळाकडे पुढच्या प्रवासासाठी जा.\nआगमन होण्याच्या तारखेपासून 60 दिवसांपूर्वी रद्द करणे - एकूण बुक केलेले कालावधी कालावधीच्या 25%\nआगमन होण्याच्या तारखेपासून 30-60 दिवसांपूर्वी रद्द करणे - एकूण बुक केलेले कालावधी कालावधीच्या 40%\nआगमन होण्याच्या तारखेपासून 21-30 दिवसांपूर्वी रद्द करणे - एकूण बुक केलेले कालावधी कालावधीच्या 50%\nआगमन होण्याच्या तारखेपासून 07-21 दिवसांपूर्वी रद्द करणे - एकूण बुक केलेले कालावधी कालावधीच्या 75%\nआगमन होण्याच्या तारखेपासून 07 दिवसांच्या आत रद्द करणे - एकूण बुक केलेले कालावधी कालावधीच्या 100%\nनिर्गमन तारखेच्या तारखेपूर्वी नाही दर्शवा आणि चेक-आउट - एकूण बुक केलेले कालावधीच्या किंमतीच्या 100% आकारले जातील\nउत्सव काळात वैध नाही (दुर्गा पूजा कालावधी, नवीन वर्ष आणि चिस्टमास कालावधी, राष्ट्रीय सुट्टी, रथयात्रा कालावधी, होळी कालावधी)\nएकही पुनरावलोकन अद्याप आहेत.\n\"सिमिलपाल भितरकणिका 4 नाइट / 5 दिवस\" ​​पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा. उत्तर रद्द\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\nआपले रेटिंग दर ... परफेक्ट चांगले सरासरी काही वाईट नाही अतिशय गरीब\nभुवनेश्वर - पुरी - कोणार्क\nभुवनेश्वर - पुरी - कोणार्क\nदिवस नाही: 4 रात्री\nदिवस नाही: 2 दिवस\nदिवस नाही: 4 दिवस / 5 रात्री\nभुवनेश्वर पुरी 1 रात्री / 2 दिवस\nभुवनेश्वर पुरी 1 रात्री / 2 दिवस\nदिवस नाही: 2 दिवस / 1 रात्री\nनियम आणि अटी आरक्षण धोरण रद्द करण्याचे धोरण ब्लॉग प्रशस्तिपत्रे आम्हाला संपर्क करा साइटमॅप\nअटी आरक्षण धोरण रद्द करण्याचे धोरण साइटमॅप\n© 2019 वाळवंट कमानदार टूर्स\nपरत कॉल करण्याची विनंती करा\nपरत कॉलची विनंती करा\nपरत कॉल करण्याची विनंती करण्यासाठी खाली आपला तपशील प्रविष्ट करा आणि आम्ही शक्य तितक्या लवकर संपर्क साधू.\nनाव * टेलिफोन *", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.wysluxury.com/oregon/private-jet-charter-flight-medford-oregon/?lang=mr", "date_download": "2019-01-22T02:59:58Z", "digest": "sha1:P3KYWDEV4QAZPARXDXPEV4GGFXKEOSN3", "length": 11346, "nlines": 61, "source_domain": "www.wysluxury.com", "title": "Private Jet Charter Flight Medford, ओरेगॉन प्लेन भाड्याने कंपनी", "raw_content": "कार्यकारी व्यवसाय किंवा माझ्या जवळ वैयक्तिक रिक्त लेग विमान हवाई वाहतूक उतारा\nरिक्त लेग जेट सनद\nजेट कंपनी सामील व्हा\nWysLuxury खासगी जेट एअर सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ\nखासगी जेट एअर सनद उड्डाणाचा पोर्टलॅंड, सालेम, यूजीन, ग्रेशम, किंवा\nसेवा आम्ही ऑफर यादी\nकार्यकारी खाजगी जेट सनद\nचेंडू आकार खाजगी जेट सनद\nजड खाजगी जेट सनद उड्डाणाचे\nझोतयंत्राच्या साहाय्याने ज्याचा पंखा फिरवला जातो असे विमान खाजगी जेट सनद\nरिक्त पाय खाजगी जेट सनद\nखाजगी जेट सनद खर्च\nखासगी सनद जेट बुक\nफ 55 विक्रीसाठी खाजगी जेट\nमंजूर Cardone खासगी जेट सनद उड्डाणाचा वि खरेदी विमानाचा प्लेन एव्हिएशन\nWysLuxury खासगी जेट एअर सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ\nखाजगी जेट सनद खर्च\nवॉरन बफे खासगी जेट विमानाचा\nखासगी जेट सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ | रिक्त लेग प्लेन भाड्याने कंपनी\nओपन रिक्त लेग खासगी जेट सनद उड्डाणाचा\nमाझ्या जवळचे खासगी जेट विमानाचा सनद उड्डाणाचा सेवा झटपट कोट\nआर्कान्सा खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च गोलंदाज जागतिक एक्सप्रेस XRS लक्झरी चार्टर विमान उड्डाण गोलंदाज जागतिक एक्सप्रेस XRS विमान चार्टर भाड्याने देण्याची सेवा सनद एक खाजगी जेट ट्यूसॉन सनद एक खाजगी जेट विस्कॉन्सिन Chartering खाजगी जेट वायोमिंग सनद खाजगी जेट विस्कॉन्सिन कॉर्पोरेट जेट मेम्फिस सनदी कुत्रा फक्त उड्डाणे घेणारे हवाई परिवहन फोर्ट माइस खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च आखात प्रवाह 5 विमान चार्टर आखात प्रवाह 5 खाजगी विमानाचा सनदी आखात प्रवाह 5 खासगी विमान चार्टर आखात प्रवाह 5 खाजगी विमान चार्टर Gulfstream G550 Gulfstream G550 अंतर्गत Gulfstream व्ही रिक्त पाय जेट चार्टर वैयक्तिक जेट चार्टर ट्यूसॉन पाळीव प्राणी जेट्स खर्च खाजगी जेट्स वर पाळीव प्राणी खाजगी विमानाचा मेम्फिस सनदी खाजगी विमानाचा चार्टर ट्यूसॉन खासगी विमान भाड्याने मेम्फिस खासगी विमान भाड्याने ट्यूसॉन खाजगी जेट चार्टर आर्कान्सा खाजगी जेट चार्टर कंपनी डेलावेर खाजगी जेट चार्टर कंपनी सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर कंपनी वायोमिंग खाजगी जेट चार्टर उड्डाण डेलावेर खाजगी जेट चार्टर उड्डाण सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर फोर्ट माइस खाजगी जेट चार्टर पाळीव प्राणी अनुकूल खाजगी जेट चार्टर डेलावेर दर खाजगी जेट चार्टर फ्लोरिडा दर खाजगी जेट चार्टर किंमत सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर टेनेसी दर खाजगी जेट चार्टर दर फ्लोरिडा खाजगी जेट चार्टर दर टेनेसी खाजगी जेट चार्टर सेवा डेलावेर खाजगी जेट चार्टर सेवा सॅन दिएगो भाडे वायोमिंग खाजगी जेट्स खासगी विमान चार��टर विस्कॉन्सिन भाडे मेम्फिस खाजगी विमान एक खाजगी जेट वायोमिंग भाड्याने विस्कॉन्सिन खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च\nकॉपीराइट © 2018 https://www.wysluxury.com- या वेबसाइट वर माहिती फक्त सामान्य माहिती उद्देशांसाठी आहे. सर्व ठिकाणी वैयक्तिकरित्या मालकीच्या व कायर्रत आहेत. - सामान्य दायित्व आणि कामगार नुकसान भरपाई. आपल्या क्षेत्रातील आपल्या स्थानिक व्यावसायिक लोकप्रतिनिधी सेवा संपर्कात मिळवा ****WysLuxury.com नाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आहे \"हवा वाहक\" आणि स्वत: च्या किंवा कोणत्याही विमान काम करत नाही,.\nएक मित्र या पाठवा\nआपला ई - मेल प्राप्तकर्ता ईमेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/National/Delhi-Police-to-Complainants-Serve-Tea/", "date_download": "2019-01-22T02:36:29Z", "digest": "sha1:CLMQPPB3YR5T7KBYBPTADNSNMFH6E2QL", "length": 5437, "nlines": 32, "source_domain": "pudhari.news", "title": " पोलिसांकडून मिळणार तक्रारदारांना चहा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › National › पोलिसांकडून मिळणार तक्रारदारांना चहा\nआता तक्रारदारांना पोलिस ठाण्यात चहाची सोय\nनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन\nपोलिस ठाणे म्हटले की नजरेसमोर येते ती खाकी वर्दी. या खाकी वर्दीकडे कोणतीही तक्रार घेवून जायचे म्हटलं की सर्वसामान्य माणसाच्या जीवावरच येते. सामान्य माणसाच्या मनातील हीच भिती आणि गैरसमज दूर करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह अनोखी कल्पना राबविणार आहेत. पोलिस स्थानकांमध्ये तक्रार करण्यासाठी येणाऱ्यांचे चांगले आदरातिथ्य स्वागत करा, त्यांच्याशी विनम्रतेने वागा, असा सल्ला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्ली पोलिसांना दिला आहे. तसेच तक्रारकर्त्यांसाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात चहाचे स्टॉल लावण्याचे आदेश देखील दिले आहेत.\nदिल्लीत गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाले आहे. लुटमार, चोरी, महिलांची छेडछाड, अत्याचार यासंह महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सर्वसामान्य माणूस यासंबंधी तक्रार करताना दहा वेळा विचार करतो. कारण पोलिस ठाण्यात तक्रार करण्यास गेलो असता सर्वसामान्य नागरिकांना पोलिसांकडून चांगली वागणूक मिळत नाही. त्यामुळे नागरिक तक्रार करण्यास पोलिस ठाण्यात फिरकत नाही. नागरिकांच्या मनातील हाच गैरसमज काढून टाकण्यासाठी आणि दिल्ली पोलिसांबद्दल लोकांच्या मनात विश्वास निर्माण व्हावा म्हणून तक्रारकर्त्यांन��� चांगली वागणूक द्या अशी सूचना राजनाथ सिंह यांनी केली आहे. त्यानुसार प्रत्येक पोलिस ठाण्यात चहाचे स्टॉल लावायचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत. दिल्लीतील गुन्हेगारी प्रमाण कमी करण्यासाठ केंद्र सरकार प्रयत्न करत आहेत.\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nराहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%B8/", "date_download": "2019-01-22T02:07:38Z", "digest": "sha1:MZJPXWX5GIWEELTEPJS2SOV22KT5EALM", "length": 9718, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आता उत्सुकता प्राधिकरण सदस्य निवडीची | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nआता उत्सुकता प्राधिकरण सदस्य निवडीची\nपिंपरी – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या (पीसीएनटीडीए) अध्यक्षपदी भाजपचे माजी शहराध्यक्ष सदाशिव थाडे यांची नियुक्ती झाल्यानंतर आता नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची “पीसीएनटीडीए’वर नियुक्ती करण्यासाठी इच्छुकांच्या वरिष्ठांकडे फेऱ्या वाढल्या आहेत.\nनियोजनबध्द व सर्वांगिण विकास करणे व विकसित झालेले जमिनीचे भूखंड गरजेनुसार निवासी, शैक्षणिक, औद्योगिक, वाणिज्य व सामाजिक कारणांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची 14 मार्च 1972 मध्ये स्थापना झालेली आहे. तेव्हापासून या परिसरातील नागरिकांना घरे, प्लॉट, सोसायटी मधील फ्लॅट, गाळे, व्यापारी भूखंड, व्यापारी गाळे देण्यात आले आहेत. त्यामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती वाढलेली आहे. चौदा वर्षानंतर प्राधिकरणाला भाजपच्या राजवटीत अध्यक्ष मिळाला आहे. त्यामुळे प्राधिकरणाचे प्रलंबित प्रश्‍न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.\nप्राधिकरणाचे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. नवनगर विकास प्राधिकरणाच्या काही क्षेत्रामध्येच 12.50 टक्के भूमिपुत्रांचा परताव���याच्या प्रश्न, संरक्षित क्षेत्र, रेडझोन, अनधिकृत बांधकामे, हस्तांतरण, बक्षीस पत्रावर केलेले व्यवहार असल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. तसेच या भागातील विकास कामे करण्यासाठी काही अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गेली चौदा वर्षांपासून या विशेष प्राधिकरणाचा प्रशासनाच्या हाती कारभार होता. बाबासाहेब तापकीर यांच्यानंतर प्रथमच सदाशिव खाडे यांना या पदावर संधी मिळाली आहे.\nदोन नगरसेवकांसह सात सदस्यांना संधी\nप्राधिकरणाच्या अध्यक्षपदी भाजपचे माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांची निवड झाल्यानंतर अन्य सात सदस्यांच्या निवडीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. यामध्ये दोन लोकप्रतिनिधी व अन्य पाच सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश असणार आहे. त्यामुळे महापालिकेत कोणतेही पद न मिळालेल्या दोन नगरसेवकांची प्राधिकरणावर वर्णी लागणार आहे. याशिवाय अन्य पाच कार्यकर्त्यांना संधी मिळणार असल्याने अनेकांनी यासाठी “लॉबिंग’ सुरु केले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसेरेना विलियम्सची विजयी आगेकूच\nरागाच्या भरात गळा दाबून पतीचा खून\nविविधा : कृषितज्ज्ञ डॉ. खानखोजे\nओबीसी आरक्षणाविरोधी याचिका राजकीय हेतूने प्रेरित ; राज्य सरकारचा आक्षेप\nऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नरच्या कोपरावर शस्त्रक्रिया\nसाद-प्रतिसाद : अपवादात्मक कलमाचा वाढता वापर\nपौष पौर्णिमेनिमित्त गंगानदीत लाखोंचे स्नान \nतरतूद 15 कोटींची निविदा 84 कोटींच्या\n#AUSvSL : पॅटरसन ऑस्ट्रेलियन संघात\nचार वर्षात इसिसचे 47 दहशतवादी पकडून भारतात आणले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/radio-jockey-murdered-kerala-friend-injured-105703", "date_download": "2019-01-22T02:39:47Z", "digest": "sha1:LNPTUS5HQZUCFQM77KWSRTAKAH2JDRVH", "length": 12317, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Radio jockey murdered in Kerala, friend injured केरळमध्ये आरजेची हत्या, मित्र गंभीर जखमी | eSakal", "raw_content": "\nकेरळमध्ये आरजेची हत्या, मित्र गंभीर जखमी\nमंगळवार, 27 मार्च 2018\nराजेश व त्यांचा मित्र कुट्टन हे रात्री एक स्टेज शो संपवून आपल्या स्टुडिओमध्ये सामान ठेवण्यासाठी परतले असता, लाल रंगाच्या मारूती स्विफ्ट गाडीतून अज्ञात इसमांनी येऊन तीक्ष्ण हत्यारांनी त्या दोघांवर वार केले.\nतिरूअनंतपुरम (केरळ) : येथील प्रसिद्ध रेडीओ जॉकी रसिकन राजेश यांची सोमवारी रात्री हत्या करण्यात आली. त्यांच्यासोबत त्यांचा मित्र देखील होता. त्याच्यावरही जिवघेणा हल्ला करण्यात आला. तो सध्या जखमी अवस्थेत रूग्णालयात उपचार घेत आहे. राजेश त्यांच्या स्टुडिओमध्ये आले असता मध्यरात्री हा हल्ला करण्यात आला.\nरसिकन राजेश (वय 36) हे केरळमधील प्रसिद्ध रेडिओ चॅनलवर आरजे म्हणून काम करत होते. त्याचबरोबर ते मिमिक्री आर्टिस्ट व गायकही होते. ही घटना सोमवारी रात्री दोनच्या सुमारास, मदवूर पल्लीकल येथील राजेश यांच्या मेट्रो स्टुडिओमध्ये घडली. राजेश व त्यांचा मित्र कुट्टन हे रात्री एक स्टेज शो संपवून आपल्या स्टुडिओमध्ये सामान ठेवण्यासाठी परतले असता, लाल रंगाच्या मारूती स्विफ्ट गाडीतून अज्ञात इसमांनी येऊन तीक्ष्ण हत्यारांनी त्या दोघांवर वार केले. त्यांच्या आवाजामुळे आजूबाजूच्या लोकांनी जाग आली व त्यांनी त्वरित पोलिसांना कळवले, मग दोघांना तातडीने रूग्णालयात हलविण्यात आले.\nपेरिपल्ली येथील रूग्णालयात उपचारादरम्यान राजेश यांचा मृत्यू झाला, तर कुट्टन यांच्यावर तिरूअनंतपुरम येथील मेडिकल कॉलेजमध्ये उपचार चालू आहेत.\nराजेश यापूर्वी रेड एफएम या चॅनलवर आरजे म्हणून काम करायचे. सध्या ते केरळच्या दोहा येथील व्हॉईस ऑफ केरळ एफएम स्टेशनमध्ये आरजे म्हणून कार्यरत होते. त्यांच्यामागे त्यांची पत्नी व एक मुलगा आहे.\nआपल्या पक्षाची दिल्लीपासून गल्लीपर्यंत एकछत्री सत्ता असावी, असे प्रत्येक राजकीय पक्षाला वाटत असते. त्यासाठी ते सतत प्रयत्नशीलही असतात. परंतु, वाटेल...\nभारत मातेचा सुपुत्र अनंतात विलीन (व्हिडिओ)\nपुणे : पाणावलेल्या डोळ्यांनी मेजर शशिधारण नायर यांना शेवटचा निरोप देण्यात आला. भारत मातेचा सुपुत्र अनंतात विलीन झाला. मेजर शशी नायर यांचे...\nपुण्यातील मेजर नायर हुतात्मा\nपुणे/ खडकवासला - जम्मू- काश्‍मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांनी शुक्रवारी घडविलेल्या स्फोटात पुण्यातील मेजर शशिधरन नायर (वय ३३, रा. मुकाईनगर,...\nआरक्षणाचा नवा 'अर्थ' (प्रकाश पवार)\nगरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं...\nमहाराष्ट्र सर्वांना सामावून घेते आणि आपले मानते\nअक्कलकोट : कर्नाटक शासनाच्या कन्नड अभिवृद्धी प्राधिकार कडून महाराष्ट्रातील कन्नड माध्यमात शिक्षण घेऊन दहावी व बारावीला आपापल्या प्रशालेत प्रथम,...\n‘सकाळ रिलीफ फंडा’ची कामे प्रगतिपथावर\nपुणे - ‘सकाळ’च्या विश्‍वासार्हतेवर सहभागाची मोहोर उठवणाऱ्या ‘सकाळ’च्या वाचकांनी दिलेल्या मदतीच्या पाठबळावर ‘सकाळ रिलीफ फंडा’ने हाती घेतलेली विविध...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2018/10/blog-post_56.html", "date_download": "2019-01-22T03:25:44Z", "digest": "sha1:VO2EWMYNEURRC6XRWD473YYFRNI3NEFQ", "length": 11350, "nlines": 58, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "जायकवाडीला पाणी देण्यासाठी येवल्याचा बळी दुष्काळ जाहीर न करण्यामागे सरकारचे षडयंत्र; प्रहार शेतकरी संघटनेचा आरोप - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » जायकवाडीला पाणी देण्यासाठी येवल्याचा बळी दुष्काळ जाहीर न करण्यामागे सरकारचे षडयंत्र; प्रहार शेतकरी संघटनेचा आरोप\nजायकवाडीला पाणी देण्यासाठी येवल्याचा बळी दुष्काळ जाहीर न करण्यामागे सरकारचे षडयंत्र; प्रहार शेतकरी संघटनेचा आरोप\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शनिवार, २० ऑक्टोबर, २०१८ | शनिवार, ऑक्टोबर २०, २०१८\nजायकवाडीला पाणी देण्यासाठी येवल्याचा बळी\nदुष्काळ जाहीर न करण्यामागे सरकारचे षडयंत्र; प्रहार शेतकरी संघटनेचा आरोप\nदुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीतून येवला तालुक्याला वगळल्याने तालुक्यातील शेतकर्‍यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. जायकवाडीला पाणी सोडण्यासाठी येवला दुष्काळग्रस्त नसल्याचा जावई शोध सरकारने लावला असून यामागे मोठे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन यांनी केला आहे. येवला दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या मागणीसाठी प्रहार शेतकरी संघटनेने मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. निवेदनाची प्रत तहसिलदार रोहिदास वारुळे यांना देण्यात आली आहे.\nयेवला तालुक्यामध्ये भिषण दुष्काळी परिस्थिती असून राजापूर, अंदरसूल, नगरसूल या महसूल मंंडलातील संपूर्ण खरीप वाया गेला आहे. कित्येक गावात पेरण्या झालेल्या नाहीत. जिथे पेरण्या झालेल्या आहेत, तिथे काही उगवलेच नाही. त्यामुळे सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळांच्या सर्वच निकषात पात्र असतांना केवळ नागपूर मध्ये बसून काही अधिकार्‍यांनी व राजकीय लोकांनी येवला तालुक्या दुष्काळ नसल्याचा अहवाल तयार केला आहे.\nप्रहार शेतकरी संघटनेचा रिमोट सेसींग द्वारे, उपग्रहाद्वारे पाहणी करुन दुष्काळ जाहीर करण्याच्या कार्यपद्धतीला तीव्र आक्षेप घेतला आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या दिल्लीच्या माहितीवर गावातील दुष्काळी निकष ठरविण्याच्या प्रक्रियेचा तीव्र निषेध केला आहे. महसूल व कृषी विभागाच्या पाहणीवर तसेच गावोगावची स्थानिक पर्जन्यमान स्थिती, साठवण तलावातील पाणी, पाझर तलावाचे सद्याचा साठा, भुजल पातळी आदी निकषांवर दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशीही या निवेदनात केली आहे. जर शनिवार दि. २७ ऑक्टोंबर २०१८ पर्यंत येवला तालुका दुष्काळी जाहीर करुन उपाय योजना न केल्यास प्रहार शेतकरी संघटनेच्या माध्यमातून येवला तालुक्यातून जाणारे चारही दिशांच्या महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात येईल, असाही इशारा प्रहार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष हरिभाऊ महाजन यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनावर प्रहार शेतकरी संघटनेचे वसंतराव झांबरे, भागीनाथ गायकवाड, भाऊसाहेब कदम, हितेश दाभाडे, किरण दाभाडे, रावसाहेब आहेर, नवनाथ लभडे, जलहक्क संघर्ष समितीचे भागतवराव सोनवणे आदींच्या स्वाक्षर्‍या आहे.\nमंडलनिहाय दुष्काळ जाहीर करा : सोनवणे\nयेवला तालुका दुष्काळी तालुक्याच्या यादीत न येण्याचे महत्वाचे कारण म्हणजे शासनाच्या दरबारी असलेल्या पर्जन्यमापकाच्या नोंदी असून शासनाकडे चुकीची माहिती पुरवण्यात आली आहे. येवला तालुक्यात सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडला अशी माहिती पुरवण्यात आली आहे. वस्तुत: ही माहिती येवला शहरात असलेल्या महसूल मंडळाच्या पर्जन्यमापकावरुन घेतली आहे. त्यामुळे केवळ शहरासह नजीकच्या गावचा पाऊस गृहित धरुन येवल्याला दुष्काळ यादीतून वगळले आहेत. वास्तविक नगरसूल, अंदरसूल या महसूल मंडळातील सर्व जलाशय कोरडे असून नदीपात्र ही कोरडे आहे. सरासरीच्या निम्माही पाऊस येथे झालेला नाही. पर्जन्यमानाच्या निकषानुसार अंदरसूल व नगरसूल मंडळातील प्रत्येक गाव आज दुष्काळी आहे. येथे भिषण पाणी टंचाई, चारा टंचाई होणार असून दिवसेंदिवस शेतकर्‍यांचा रोष वाढत जाणार असून शासनास व प्रशासनास होणारी आंदोलने आणि शेतकर्‍यांचा असंतोष यांना सामोरे जावे लागणार आहे. त्या आधीच आवश्यक त्या उपाय योजना कराव्यात.\n- भागवतराव सोनवणे, संयोजक, जलहक्क संघर्ष समिती येवला\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://knowing.gandhism.info/", "date_download": "2019-01-22T01:41:55Z", "digest": "sha1:R5T4GTVENSGRBLXPRDFPNE7QF64OXM72", "length": 5028, "nlines": 105, "source_domain": "knowing.gandhism.info", "title": "Knowing Gandhism – Where there is love there is life", "raw_content": "\nसमूहाची माहिती किंवा कृती कार्यक्रम\nभगत सिंहची फाशी गांधीजी रोखू शकत होते काय \nसरदार कि नेहरू पंतप्रधानपद\nगांधीजी, ५५ कोटी आणि फाळणी\nगांधी हत्या – काय खरे\nगांधीजीच्या अहिंसेने देशाचे नुकसान केले की देश घडवला*\n पंडित नेहरू , म. गांधी कि लो.टिळक\nसंघात जाणारा आणि मोहन भागवतांसोबत बसून जेवण करणारा अक्षय कसा बदलला त्याच्याच शब्दात\nगांधींचे कौटुंबीक जीवन आणि शिक्षणाविषयी विचार : Gandhi Series – Part 7\nगांधीजींच्या नेतृत्वाखाली पहिले आंदोलन : Gandhi Series – Part 6\nगांधींचे परदेशातून भारतात आगमन – Gandhi Series : Part 4\nसंघात जाणारा आणि मोहन भागवतांसोबत बसून जेवण करणारा अक्षय कसा बदलला त्याच्याच शब्दात\n(यासाठी लिहितोय की मला संघात किती दिवस होता म्हणून विचारलं जातंय) 2008 ची गोष्ट असेल.मला काळ नेमका आठवत नाहीये पण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Solapur/Complete-5000-Jalyukt-Shivar-In-Solapur-Says-Dr-Maihskar/", "date_download": "2019-01-22T01:43:49Z", "digest": "sha1:CTWLX3IEOVNDJ5WOWS2FMB4KPYLGHJF4", "length": 6148, "nlines": 33, "source_domain": "pudhari.news", "title": " तातडीने 5000 शेततळी पूर्ण करा : डॉ. म्हैसेकर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › तातडीने 5000 शेततळी पूर्ण करा : डॉ. म्हैसेकर\nतातडीने 5000 शेततळी पूर्ण करा : डॉ. म्हैसेकर\nपुणे महसूल विभागातील जलयुक्‍त शिवार अभियानात सुरू असलेली सर्व कामे पावसाळ्यापूर्वी व वेळेत पूर्ण करावीत. पुणे विभागाला 17 हजार 320 शेततळ्यांचे लक्ष्यदिले होते. त्यापैकी 11 हजार 906 शेततळी पूर्ण झाली असून, शिल्लक 5 हजार 414 शेततळी तातडीने पूर्ण करण्याचे आदेश विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिले. पुणे विभागातील पुण्यासह सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतील जलयुक्‍त शिवार अभियानातील कामांचा आढावा विभागीय आयुक्‍त कार्यालयात घेण्यात आला.\nयावेळी पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, सातार्‍याच्या जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, सोलापूरचे अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, सांगली जिल्हा परिषदेचे मुुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, उपायुक्‍त अजित पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विनयकुमार आवटी यांच्यासह विभागातील जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, जलसंधारण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.\nपुणे विभागात जलयुक्‍त शिवार अभियानात सन 2017-18 मध्ये एकूण 823 गावांची निवड करण्यात आली होती. प्रस्तावित केलेल्या 27 हजार 200 कामांपैकी 14 हजार 211 कामे पूर्ण झाली असून, 7 हजार 73 कामे प्रगतिपथावर आहेत. सर्व कामांवर 95 कोटी 45 लाख रुपये खर्च झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. कामांसाठी निधीची कमतरता भासणार नाही. 2018-19 साठी जलयुक्‍त शिवार अभियानात पुणे जिल्ह्यात 219 गावे, सातारा 90 गावे, सांगली 92 गावे, सोलापूर 118 आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी 80 गावांची निवड झाली असून, या गावांचा आराखडा तयार करून ग्रामसभेची लवकरात लवकर मंजुरी घ्यावी, असे निर्देश विभागीय आयुक्‍त डॉ. म्हैसेकर यांनी दिले. या कामांसाठी 154 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, निधीची कमतरता भासणार नाही, असेही त्यांनी सांगितले.\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%87%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%97.html", "date_download": "2019-01-22T02:50:53Z", "digest": "sha1:5JL67RFILPXV57ONUYN3DPIA7WLBILNE", "length": 23104, "nlines": 290, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | स्मृती इराणींवर हक्कभंग आणणार", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » स्मृती इराणींवर हक्कभंग आणणार\nस्मृती इराणींवर हक्कभंग आणणार\nनवी दिल्ली, [२७ फेब्रुवारी] – रोहित वेमुलाच्या दुर्दैवी आत्महत्येच्या मुद्यावर केंद्रीय मनुष्यबळमंत्री स्मृती इराणी यांनी संसदेची दिशाभूल केली, असा आरोप कॉंग्रेसने केला असून, त्यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव आणण्याचा इशारा दिला.\nकॉंग्रेस सरचिटणीस मुकुल वासनिक, कॉंग्रेस प्रवक्त्या कुमारी शैलजा आणि मनीष तिवारी यांनी शनिवारी एका निवेदनातून दिला हा इशारा दिला.\nरोहितच्या आत्महत्येबाबत स्मृती इराणी यांनी संसदेत जे निवेदन केले ते धांदात खोटे आहे, असा आरोप करत कॉंग्रेसने आपल्या निवेदनात म्हटले की, रोहित वेमुलाची आई राधिका यांनी स्मृती इराणी यांनी आपल्या मुलाच्या आत्महत्येबाबत केलेले दावे खोडून काढले आहेत. ज्यावेळी रोहितचा मृत्यू झाला, त्यावेळी त्याच्याजवळ कोणीच नव्हते, असा दावा स्मृती इराणी यांनी आपल्या उत्तरात केला होता. त्याचे निराकरण एका महिला डॉक्टरने केले होते.\nरोहितने आत्महत्या केल्याचा कॉल येताच आपण तातडीने वसतिगृहातील त्याच्या खोलीत गेलो. तिथे पोहोचल्यानंतर १५ मिनिटांनी र���हितचा मृत्यू झाला, त्याच्या मृत्यूची घोषणा आपण केली, असे या महिला डॉक्टरने म्हटले होते. स्मृती इराणी खोटे बोलत असल्याचा आरोपही या डॉक्टरने केला होता, याकडे कॉंग्रेसने निवेदनातून लक्ष वेधले आहे.\nरोहितच्या आत्महत्येबाबत जी कारणे स्मृती इराणी यांनी सांगितली, वस्तुस्थिती त्यापेक्षा वेगळीच आहे, याकडे लक्ष वेधत कॉंग्रेसने म्हटले की, आपल्या मुलाला आत्महत्येसाठी बाध्य करण्यात आल्याचा आरोप राधिका वेमुला यांनी केला होता. रोहित हा दलित असताना तो दलित नसल्याचा दावा करण्यात येत आहे.\nरोहित दलित असल्याबाबतची कागदपत्रे राधिका वेमुला यांनी पत्रपरिषदेत सादर केली होती. त्यामुळे रोहितच्या आत्महत्येच्या मुद्यावर संसदेची आणि पर्यायाने देशाची दिशाभूल केल्याबद्दल मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव आणण्याचा इशारा कॉंग्रेसने दिला आहे.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे ���्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nदिग्विजयसिंह यांची न्यायालयात हजेरी\n=सचिवालयातील नियुक्ती घोटाळा= भोपाळ, [२७ फेब्रुवारी] - विधिमंडळ सचिवालयातील नियुक्त्यांमध्ये झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेस सरचिटणीस दिग्विजयसिंह ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/ramdas-athawale-talking-shivsena-47385", "date_download": "2019-01-22T03:02:39Z", "digest": "sha1:BPOBO45MU7XHG4QNF5WPSNYYEST26ZBK", "length": 13571, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "ramdas athawale talking to shivsena सत्तेत असल्यासारखे शिवसेनेने वागावे - आठवले | eSakal", "raw_content": "\nसत्तेत असल्यासारखे शिवसेनेने वागावे - आठवले\nबुधवार, 24 मे 2017\nऔरंगाबाद - शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने एकत्रच राहायला हवेत. यासोबत शिवसेनेने सरकारमध्ये असल्यासारखे वागले पाहिजे, असा सल्ला केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी दिला.\nऔरंगाबाद - शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने एकत्रच राहायला हवेत. यासोबत शिवसेनेने सरकारमध्ये असल्यासारखे वागले पाहिजे, असा सल्ला केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी दिला.\nआठवले म्हणाले, 'नरेंद्�� मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. तीन वर्षांत मोदी सरकारने अनेक चांगल्या योजना जाहीर केल्या. मोदी हे आरक्षणाच्या विरोधात असल्याचा चुकीचा प्रचार केला जात आहे. ते आरक्षणाच्या बाजूने आहेत. त्यांनी यापूर्वीच त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही घटनेने ज्यांना आरक्षण दिले, त्यांना विरोध नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे हे सरकार घटनाविरोधी म्हणणे योग्य नाही. आरक्षण हे पन्नास टक्‍क्‍यांपेक्षा अधिक दिले जाऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे उर्वरित पन्नास टक्‍क्‍यांतून मराठा, मुस्लिम, जाट किंवा अन्य जातींना आरक्षण देण्यासाठी 25 टक्के आरक्षणाचा कायदा केला; तर हा प्रश्‍नच संपुष्टात येईल.''\n'शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे, ही शिवसेनेची आणि विरोधी पक्षाची भूमिका रास्त आहे. मात्र त्यासाठी लागणारे तीस-पस्तीस हजार कोटी रुपये कसे उभे करावेत, हेही सांगितले पाहिजे. शेतकऱ्यांना कर्जमाफीपेक्षा कर्जमुक्ती करण्याची सरकारची भूमिका आहे. शिवसेना सत्तेत राहून सत्ता विरोधी वक्तव्य करीत आहे, शिवसेनेने सत्तेत असल्यासारखे वागावे,'' असे आठवले यांनी नमूद केले.\nरिपब्लिकन ऐक्‍यासाठी मंत्रिपदही सोडू\n'रिपब्लिकन पक्षासाठी रिपब्लिकन ऐक्‍य काळाची गरज आहे, ऐक्‍य झाले तर आपण नेतृत्व करण्याच्या शर्यतीत राहणार नाही. वेळप्रसंगी मंत्रिपदाचा त्याग करायची तयारी आहे; पण ऐक्‍य झाले पाहिजे ही माझी भूमिका कायमच आहे. ऐक्‍य हे नेत्यांत नव्हे; तर आंबेडकरी जनतेत व्हावे,'' अशी अपेक्षा आठवले यांनी व्यक्त केली.\n‘युती’साठी एकत्र निवडणूक शक्य\nमुंबई - शिवसेनेने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्धार पक्‍का केला असला तरी, लोकसभा व विधानसभा एकत्र झाल्यास युती करण्याची त्यांची तयारी असल्याची...\n‘ओबीसी प्रवर्गाचे सर्वेक्षण होते का\nमुंबई - ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत कायद्यानुसार सर्वेक्षण आणि छाननी केली जाते का, अशी विचारणा उच्च न्यायालयाने सरकारला केली आहे. ...\nसातारा - भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या तोंडावरच स्थानिक पातळीवर पक्षाच्या चिन्हाचे ब्रॅंडिंग सुरू केले आहे. त्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने...\nविकासदराचे स्वप्न आणि सत्य\nभारताने गाठलेल्या विकासदरात भविष्यात सातत्य टिकून राहील ���ाय या प्रश्‍नाच्या उत्तरातील अनिश्‍चितता आणि गुंतागुंत जागतिक आर्थिक परिस्थिती किती अनिश्‍...\nनागापूरमध्ये बैलगाडे रोखण्यासाठी कडक बंदोबस्त\nनिरगुडसर - नागापूर (ता. आंबेगाव) येथील श्री क्षेत्र थापलिंग खंडोबा देवस्थानच्या यात्रेत कुणी बैलगाडे पळवू नये, तसेच काही अनुचित प्रकार घडू नये,...\n#FCIssue फर्ग्युसनमध्ये व्याख्यानावरून वादंग\nपुणे - फर्ग्युसन महाविद्यालयात माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या व्याख्यानावरून सोमवारी वाद निर्माण झाला. व्याख्यानाला परवानगी नाकारल्याची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/teacher-recruitment-green-signal-47761", "date_download": "2019-01-22T02:44:25Z", "digest": "sha1:3MBONZ2RSBQBJWIIA6EGRQVOHGBPDJLT", "length": 13948, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Teacher recruitment Green signal शिक्षक भरतीस ‘हिरवा कंदील’ | eSakal", "raw_content": "\nशिक्षक भरतीस ‘हिरवा कंदील’\nगुरुवार, 25 मे 2017\nनाशिक - महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा टक्का वाढण्याबरोबरच शहराच्या ग्रामीण भागात नव्याने निर्माण झालेल्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. हे लक्षात घेऊन स्थायी समितीने मानधनावर शिक्षक भरतीला ‘हिरवा कंदील’ दाखविला आहे. मराठी माध्यमाच्या शाळेत १७, तर ऊर्दू शाळेसाठी चार शिक्षकांची भरतीप्रक्रिया लवकरच राबविली जाईल. महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा टक्का दिवसागणिक वाढत असल्याचा दावा करण्यात आला आहे. गेल्या वर्षापासून विद्यार्थ्यांचा टक्का वाढत असल्याने नवीन शाळा स्थापन करणे आवश्‍यक होते. त्यानुसार चेहेडी, म्हसरूळ व पाथर्डी येथे नवीन शाळा निर्माण करण्यात आल्या आहेत.\nनाशिक - महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा टक्का वाढण्याबरोबरच शहराच्या ग्रामीण भागात नव्याने निर्माण झालेल्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. हे लक्षात घेऊन स्था���ी समितीने मानधनावर शिक्षक भरतीला ‘हिरवा कंदील’ दाखविला आहे. मराठी माध्यमाच्या शाळेत १७, तर ऊर्दू शाळेसाठी चार शिक्षकांची भरतीप्रक्रिया लवकरच राबविली जाईल. महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा टक्का दिवसागणिक वाढत असल्याचा दावा करण्यात आला आहे. गेल्या वर्षापासून विद्यार्थ्यांचा टक्का वाढत असल्याने नवीन शाळा स्थापन करणे आवश्‍यक होते. त्यानुसार चेहेडी, म्हसरूळ व पाथर्डी येथे नवीन शाळा निर्माण करण्यात आल्या आहेत. या तिन्ही शाळांमध्ये सुमारे तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पण, शाळांसाठी शासनाने शिक्षकांच्या जागा मंजूर न केल्याने महापालिकेने अन्य शाळांमधून तात्पुरत्या स्वरूपात शिक्षकांची नियुक्ती केली होती. त्यामुळे या शाळांसाठी मानधनावर शिक्षक भरती करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानुसार आठ हजार रुपये मानधनावर पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी मानधनावर शिक्षकांची भरती होईल, असे प्रशासन अधिकारी नितीन उपासनी यांनी सांगितले.\nमहापालिकेच्या शाळांचा वाढला टक्का\nमहापालिकेच्या शाळांमध्ये सध्या सुमारे ३५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गेल्या वर्षापासून ९०० शिक्षकांमार्फत सहा ते चौदा वयोगटातील विद्यार्थ्यांची शोधमोहीम राबविली होती. त्याची फलश्रुती म्हणजे तीन हजार ७६८ विद्यार्थी महापालिकेच्या शाळेत वाढले आहेत. प्रवेशासाठी कागदपत्रे नसली तरी चालतील; पण प्रवेश देणे बंधनकारक केल्याने विद्यार्थ्यांचे शाळेत जाण्याचे प्रमाण वाढले आहे.\nरद्दी म्हटले तर घरातील अडचण. वेळच्या वेळी निपटाराही करता येत नाही. मग साचत जाते; पण या रद्दीचे दान करता येते. आपण अनेकदा आपल्या अवतीभवती,...\n#FCIssue फर्ग्युसनमध्ये व्याख्यानावरून वादंग\nपुणे - फर्ग्युसन महाविद्यालयात माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या व्याख्यानावरून सोमवारी वाद निर्माण झाला. व्याख्यानाला परवानगी नाकारल्याची...\nजांब (जि. परभणी) - पूर्वी विद्यार्थी घरी रात्री अभ्यास करतो की नाही, याची चाचपणी शिक्षकांकडून होत असे, त्यामुळे मुलांमध्ये शिक्षकांप्रती आदरयुक्त...\nसर्वधर्मसमभावाची चळवळ नाजूक - शिंदे\nपुणे - ‘‘गेल्या साडेचार वर्षांमध्ये आम्ही जे भोगतो आहे, त्याला ‘सामाजिक समतेचे प्रवाह’ या पुस्तकातून उत्तर दिले आहे. सर्वधर्मसमभावाची चळवळ ना���ूक...\nआगरकरांचे म्हणणे आज टिळकांनाही पटलं असतं- राज\nमुंबई- आज जर लोकमान्य टिळक असते तर ते गोपाळ गणेश आगरकरांना म्हणाले असते, की आजची परिस्थिती पाहता मला तुमचंच म्हणणं पटतंय; प्रथम समाज सुधारणा हव्यात...\n'श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरीब आणखी गरीब' होतोय\nनवी दिल्ली: गेल्या वर्षभरात देशभरातील अब्जाधीशांच्या संपत्तीत दरदिवशी तब्बल 2200 कोटींची भर पडली आहे. विशेष म्हणजे फक्त 10 टक्के श्रीमंतांकडे देशातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-technowon-cucumber-flowers-used-differant-purposes-11693?tid=127", "date_download": "2019-01-22T03:38:49Z", "digest": "sha1:MNDCUNLIVSWD4FBY4IODASAQKOANWW3E", "length": 16181, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, technowon, cucumber flowers used for differant purposes | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकाकडीच्या फुलांचा खाद्यपदार्थ सजावटीसाठी वापर\nकाकडीच्या फुलांचा खाद्यपदार्थ सजावटीसाठी वापर\nसोमवार, 27 ऑगस्ट 2018\nखाद्य पदार्थांच्या बाजारपेठेत कंपन्या वेगवेगळ्या संकल्पना राबवित असतात. फ्रान्समधील फळे, भाजीपाला आणि सॅलेडचा पुरवठा करणाऱ्या कंपनीने खाद्य पदार्थ सजवण्यासाठी काकडीच्या फुलांचा पुरवठा सुरू केला आहे. या बाबत माहिती देताना कंपनीचे अधिकारी म्हणाले, की आम्ही फ्रान्स तसेच अन्‍य देशांतील विविध हॉटेल्सला हंगामानुसार ताजी फळे, भाजीपाल्याचा पुरवठा करतो. याचबरोबरीने आम्ही विशेष मागणी लक्षात घेऊन खाद्य पदार्थांच्या सजावटीसाठी काकडीच्या फुलांचा पुरवठादेखील सुरू केला आहे. या हॉटेल्सला मध्यम आकाराची फुले लागतात.\nखाद्य पदार्थांच्या बाजारपेठेत कंपन्या वेगवे��ळ्या संकल्पना राबवित असतात. फ्रान्समधील फळे, भाजीपाला आणि सॅलेडचा पुरवठा करणाऱ्या कंपनीने खाद्य पदार्थ सजवण्यासाठी काकडीच्या फुलांचा पुरवठा सुरू केला आहे. या बाबत माहिती देताना कंपनीचे अधिकारी म्हणाले, की आम्ही फ्रान्स तसेच अन्‍य देशांतील विविध हॉटेल्सला हंगामानुसार ताजी फळे, भाजीपाल्याचा पुरवठा करतो. याचबरोबरीने आम्ही विशेष मागणी लक्षात घेऊन खाद्य पदार्थांच्या सजावटीसाठी काकडीच्या फुलांचा पुरवठादेखील सुरू केला आहे. या हॉटेल्सला मध्यम आकाराची फुले लागतात. आमची कंपनी सुवासिक औषधी वनस्पती, खाद्यमध्ये उपयोगी फुले, सॅलेडसाठी लागणारा भाजीपाल्याचा पुरवठा करते. याचबरोबरीने आम्ही रंगीत फळे, भाजीपाला, विदेशी फळे, भाजीपाल्याचा मागनीनुसार पुरवठा करतो. सध्या खाद्यपदार्थ निर्मिती आणि सजावटीसाठी फळे, फुले आणि भाजीपाल्याची मागणी वाढत आहे.\nसमुद्रात औषधी वनस्पती, भाजीपाल्याची लागवड\nयेत्या काळात वाढत्या लोखसंख्येला पुरेसे अन्नधान्य उपलब्ध होण्यासाठी पीक उत्पादन वाढ, नवीन जाती तसेच उत्पादनासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. अन्न आणि कृषी संघटनेच्या माहितीनुसार सध्या पृथ्वीवरील उपलब्ध जागेचा विचार करता अकरा टक्के जागा पीक उत्पादनासाठी उपलब्ध आहे. ७५ टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. वाढत्या लाेकसंख्येमध्ये उपलब्ध जागेवर नागरीकरणाचा दबाव आहे. त्यामुळे लागवड क्षेत्रावर देखील मर्यादा येत आहेत. येत्या काळातील पौष्टीक अन्नधान्याची मागणी लक्षात घेता समुद्रातील काही वनस्पती पोषक आहाराचा स्राेत होऊ शकतील का याबाबत इटलीमधील तज्ज्ञांचा गट अभ्यास करत आहे. या गटातील तज्ज्ञ सध्या समुद्रातील पाण्यामध्ये औषधी वनस्पती आणि भाजीपाल्याचे उत्पादन कसे घेता येईल याबाबत संशोधन करीत आहेत.\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळप\nऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील २३ साखर कारखाने ऊसगाळप करीत आहेत.\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक महिनाअखेरपर्यंत...\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः पालकमंत्री शिंदे\nनगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही जनतेचीच इच्छा आहे आणि पालकमंत्री म्हणून जनतेची इच\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही :...\nमुंबई : हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही.\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्या���साठी परभणीत धरणे...\nपरभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांसह जनतेच्या विविध मागण्यांसाठी परभणी ज\nहळद शिजविण्यासाठी वापरा बॉयलरकाढणीनंतर हळदीवर ४ ते ५ दिवसांमध्येच शिजविण्याची...\nधान्यांच्या तात्पुरत्या साठवणीचे...अन्नधान्यांचे उत्पादन हे हंगामी होऊन साधारणपणे...\nशून्य मशागत... नव्हे, निरंतर मशागतीची...कोणत्याही पिकापूर्वी मशागत झालीच पाहिजे, हा...\nशेतकऱ्यांचे श्रम, वेळ आणि पैशाची बचत...औरंगाबाद : आपल्या कल्पकतेचा वापर करून देवगिरी...\nगव्हाच्या काडाचा भुसा करण्यासाठी भुसा...राहिलेल्या काडापासून भुसा मिळवण्यासाठी भुसा...\nपाणी बचत, दर्जेदार उत्पादनासाठी मल्चिंग...पॉलिथिन कागद आच्छादनासाठी वापरल्याने पिकासोबत...\nशाश्वत सिंचनासाठी जलपुनर्भरणाच्या...पुनर्भरण न करता भूजलाचा उपसा करत राहिल्यास फार...\nपीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...\nबटाटा स्टार्चपासून विघटनशील प्लॅस्टिकची...प्लॅस्टिकचा वापर सातत्याने वाढत असून, त्यातून...\nकेळी खोडापासून धागानिर्मिती तंत्रकेळी झाडाचे खोड, पानांचा उपयोग धागा...\nशेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध...सध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके...\nहरितगृहातील प्रकाशाचे नियंत्रण...हरितगृहातील प्रकाशाच्या कार्यक्षम व्यवस्थापनासाठी...\nगूळ प्रक्रियेच्या आधुनिक पद्धतीआरोग्यासाठी गूळ उत्तम असून, त्याची लोकप्रियता...\nजलनियंत्रण बॉक्सद्वारे कमी करता येईल...अधिक काळ पाण्याखाली राहत असलेल्या जमिनीतून...\nयोग्य पद्धतीनेच वापरा पॉवर टिलर पॉवर टिलर चालू करीत असताना डेप्थ रेग्युलेटर चालू...\nशेतात केले पेरणी ते मळणी यांत्रिकीकरणनंदुरबार जिल्ह्यातील आडगाव (ता. शहादा) येथील...\nबॅटरीरहित उपकरणांचे स्वप्न येईल...सध्या विविध स्मार्ट उपकरणे बाजारात येत आहेत....\nछोट्या यंत्रांनी होतील कामे सुलभया वर्षी दापोली येथे पार पडलेल्या संयुक्त कृषी...\nपेरणी यंत्राचा वापर फायदेशीर ठरतो...बियाण्यांच्या लहान मोठ्या अाकरावरून पेरणीचा...\nकमी वेळेत चांगल्या मशागतीसाठी रोटाव्हेटर१९३०च्या दशकात रोटरी कल्टिव्हेटर (रोटा + व्हेटर)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्��्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-all-costs-will-take-account-msp-maharashtra-6889", "date_download": "2019-01-22T03:14:37Z", "digest": "sha1:XMELTPTWB2QXMV3EV2EQSA5LILY4MYHA", "length": 17192, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, All costs will take in to account for MSP, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहमीभाव ठरविताना सर्व खर्च धरणार : पंतप्रधान मोदी\nहमीभाव ठरविताना सर्व खर्च धरणार : पंतप्रधान मोदी\nमंगळवार, 27 मार्च 2018\nनवी दिल्ली ः केंद्र सरकार शेतीमालाचा हमीभाव ठरविताना शेतकऱ्यांना करावा लागणारा सर्व खर्च गृहीत धरणार आहे. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी जमीन भाडे आणि व्याजासह सर्व खर्चांचा विचार हमीभाव ठरविताना सरकार करणार आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.\nनवी दिल्ली ः केंद्र सरकार शेतीमालाचा हमीभाव ठरविताना शेतकऱ्यांना करावा लागणारा सर्व खर्च गृहीत धरणार आहे. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी जमीन भाडे आणि व्याजासह सर्व खर्चांचा विचार हमीभाव ठरविताना सरकार करणार आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.\nरविवारी (ता. २५) मन की बात या कार्यक्रमात ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘‘२०१८-१९ चा अर्थसंकल्प सादर करताना सरकारने शेतीमालाला उत्पादनखर्चावर ५० टक्के नफा देणार असल्याचे जाहीर केले आहे. उत्पादनखर्च ठरविताना A2+FL किंवा C2 खर्च गृहित धरणार याबाबत गोंधळ निर्माण झाला होता. A2+FL खर्चामध्ये बियाणे, कीडनाशके, खते, कामावर लावलेल्या मजुरांचा खर्च, इंधन आणि सिंचन आणि कुटुंबातील कामगारांनी केलेल्या कामाचा मोबदला याचा समावेश होतो. तर C2 मध्ये उत्पाद खर्च अधिक व्यापकपणे धरला जातो. यामध्ये स्थायी भांडवलावर भाड्यापोटी जाणारा खर्च आणि व्याजाचा समावेश आहे.\n‘‘सध्या सरकार रब्बीमधील ६ आणि खरिपातील १४ पिकांसाठी हमीभाव जाहिर करते. सध्या सरकार हमीभाव ठरविता A2+FL खर्चाचा विचार करते. हा खर्च C2 पेक्षा खूपच कमी येतो. तसेच सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आणि शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य दर मिळावा यासाठी शेती सुधारणा मोठ्या प्रमाणात करत आहे. सरकार स्थानिक बाजारांना घाऊक आणि आंतरराष्ट्रीय बाजाराशी जोडणार आहे. ‘ग्रामीण हाट’चा विकास करून त्यांना बाजार समित्यांशी जोडणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विकण्यासाठी दूर जावे लागणार नाही,’’ असेही ते म्हणाले.\nशेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध\nहमीभाव ठरविताना इतर खर्चासोबत जमीन भाडे आणि व्याज खर्चाचाही समावेश\nशेती विकासासाठी शेती सुधारणांवर भर\nस्थानिक बाजारांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजाराशी जोडणार\n‘ग्रामीण हाट’ला बाजार समित्यांशी जोडणार\nउत्पादन खर्चात या खर्चांचा समावेश\nमजुरांचा खर्च, स्वतःच्या जनावरांवर होणार खर्च तसेच जनावरे आणि यंत्राचे भाडे, बियाणे खर्च, वापरलेल्या प्रत्येक प्रकारच्या खतांच्या खर्च, सिंचन खर्च, राज्य सरकारला दिलेला जमिनीचा महसूल, वापरातील भांडवलावर द्यावे लागणारे व्याज, जमीन भाडेपट्टीवर घेतली असल्यास त्याचे भाडे, याशिवाय स्वतःच्या शेतीत काम केलल्या शेतकऱ्याची किंवा कुटुंबातील इतर सदस्यांनी त्याला कामात मदत केली त्यांचीही मजुरीही हमीभाव ठरविताना उत्पादन खर्चामध्ये गृहीत धरली जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.\nसरकार शेती हमीभाव धरण नरेंद्र मोदी मन की बात मात अर्थसंकल्प खत इंधन सिंचन उत्पन्न यंत्र\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळप\nऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील २३ साखर कारखाने ऊसगाळप करीत आहेत.\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक महिनाअखेरपर्यंत...\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः पालकमंत्री शिंदे\nनगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही जनतेचीच इच्छा आहे आणि पालकमंत्री म्हणून जनतेची इच\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही :...\nमुंबई : हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही.\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत धरणे...\nपरभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांसह जनतेच्या विविध मागण्यांसाठी परभणी ज\n‘रेसिड्यू फ्री’ शेतीतून गुणवत्ताप्राप्त...स्थावर मालमत्ता व्यावसायिक उद्योगातील दोन...\nप्रतिष्ठा जपण्यासाठी शेतकऱ्यांच्या...नाशिक : यवतमाळमधील साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन...\nशेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्यास अखेर...पुणे ः गेल्या तीन वर्षांपासून बंद...\nसंत्रा निर्यातीला कृषी विभाग देणार...नागपूर : अपेडाने संत्रा क्‍लस्टरला पहिल्यांदाच...\nविदर्भात गुरुवारपासून तुरळक पावसाचा...पुणे : राज्यातील गारठा कमी झाल्यांनतर...\nचढ्या दराचा फायदा कोणालामागील दोन दिवसांपासून सोयाबीनचे दर वाढत आहेत....\nअतिखोल भूजलाचा उपसा घातकचपर्यावरणाचा नाश कोणी केला या एका प्रश्नाला अनेक...\nनिफाड तालुक्‍यात द्राक्ष काढणीला सुरवातनिफाड, जि. नाशिक ः तालुक्‍यातील उगाव,...\nपशुगणनेकरिता आता महिनाअखेरपर्यंत मुदतनागपूर ः पशुगणनेसाठी पूरक साहित्याचा...\nट्रायकोकार्ड निर्मिती प्रशिक्षण प्रकल्प...नागपूर ः कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठातील...\nराज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षांनी जाणून...औरंगाबाद : राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही...\nदराअभावी कांदापट्टा सुन्ननाशिक : कांद्याला अगदी मोड फुटेस्तोवर वाट...\nवनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...\nअर्थसंकल्पीय कृषी कर्ज तरतूदीत १० टक्के...नवी दिल्ली : आगामी २०१९-२०च्या अर्थसंकल्पात शेती...\nराज्यात शुक्रवारपासून पावसाचा अंदाजपुणे : वायव्य भारतातील पश्चिमी चक्रावाताची...\nऔरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय सुक्ष्म...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित नवव्या...\nशेतीपूरक उद्योगातून बचत गट झाले सक्षमचिखली (जि. बुलडाणा) येथील हिरकणी महिला उत्कर्ष...\nगोरक्षणासोबतच जपला व्यसनमुक्‍तीचा वसालाठी (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील दिलीप बाबा...\nअप्रमाणित रोपांमुळे ‘फेल' बागांवर...पुणे : दुष्काळात जीवापाड जपलेल्या बागा अप्रमाणित...\nसोयाबीन दराचा आलेख चढताच; लातूरला ३८११...लातूर : येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2013/11/blog-post.html", "date_download": "2019-01-22T03:22:04Z", "digest": "sha1:TRUJDJAV7L34E4P6OAOMYOVR6NZOZU5C", "length": 6604, "nlines": 70, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "प्रशासकिय कार्यालय आवारात नगराध्यक्षांनी केले वृक्षारोपण - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » प्रशासकिय कार्यालय आवारात नगराध्यक्षांनी केल�� वृक्षारोपण\nप्रशासकिय कार्यालय आवारात नगराध्यक्षांनी केले वृक्षारोपण\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on रविवार, ३ नोव्हेंबर, २०१३ | रविवार, नोव्हेंबर ०३, २०१३\nयेवला - निसर्गाचे सर्वश्रेष्ठत्व जगन्मान्य आहे.\nमानवाने निसर्ग नियमात केलेल्या ढवळाढवळीचे असंख्य दुष्परिणाम आपण आज\nअनुभवीत आहोत. वाढलेले प्रदुषणाला काबूत आणण्याचे काम वृक्ष करीत असतात.\nत्यासाठी गरज आहे वड, पिपंळ यासारख्या धार्मिक मान्यतेच्या बहूवर्षायू\nवृक्षलागवडीची. कारण वडाची सावली व पिपंळाचे महत्व धार्मिकतेबरोबर\nपर्यावरणाला अतिशय अनुकुल आहे. हिंदी मधील माननीय डॉ. डंडा लखनवी जी च्या\nइन्हें कारखाना कहें, अथवा लघु उद्योग\nप्राण-वायु के जनक ये, अद्भुत इनके योग॥\nवृक्ष रोप करके किया, खुद पर भी उपकार\nपुण्य आगमन का खुला, एक अनूठा द्वार॥ या दोह्यातील उक्ती प्रमाणे येवला\nशहराची हरित येवला अशी ओळख करण्याचे ठरविलेल्या नगराध्यक्ष निलेश पटेल\nयांच्या कल्पनेतून शहरातील नववसाहतीमध्ये तसेच शाळा,कॉलेज,शासकिय\nकार्यालये येथे ५० हजार वृक्षारोपण व रोपवाटपाचा कार्यक्रम यापुर्वीच\nझालेला आहे. त्याबरोबर बहुवर्षायू वृक्ष वड , पिपंळ यांची १० वर्षे वयाची\nमोठी झाडे गुजरात राज्यातील बिल्ली मोहरा येथून आणण्यात आली. दि.२५ रोजी\nप्रशासकिय संकुलामध्ये यांचे वृक्षारोपण तहसिलदार हरिष सोनार, बाळासाहेब\nलोखंडे, लोंढे नाना नायब तहसिलदार विनायक थविल यांच्या हस्ते नगराध्यक्ष\nनिलेश पटेल यांच्या उपस्थितीत करण्यात आले.या प्रसंगी प्रत्येकाने किमान\nएकतरी वृक्ष लावून त्यांची जोपासना करावी असे मनोगत निलेश पटेल यांनी\nव्यक्त केले. कार्यक्रमासाठी सा.बां विभागाचे श्री.तांबे,श्री.घोलप\nयांच्यासह कर्मचारीवृंद उपस्थित होते.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Soneri/Atal-Football-Tournament-Kolhapur-final-match-attendence-rinku-rajguru-and-avdhut-gupte/", "date_download": "2019-01-22T02:03:18Z", "digest": "sha1:KPWT5LCUTSWKPFUA2Y7WYA3D3CTSRQIO", "length": 6047, "nlines": 34, "source_domain": "pudhari.news", "title": " ‘अँकर माईकवर ओरडला..आर्ची आली रे...’video | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Soneri › ‘अँकर माईकवर ओरडला..आर्ची आली रे...’video\n‘अँकर माईकवर ओरडला..आर्ची आली रे...’video\nकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन\n'सैराट'च्या आर्चीचं स्टारडम अजूनही कमी झालेलं नाही. फुटबॉलच्या चाहत्यांनी खचाखच भरलेलं शाहू स्टेडियम आणि 'सैराट'च्या आर्चीची म्हणजेच रिंकू राजगुरूची एन्ट्री झाली. अख्ख्या स्टेडियममध्ये आर्चीच्या नावाचा एकच जल्लोष होत होता. ...आणि मग अँकर माईकवर एकदम ओरडला...आर्ची आली रे....हा प्रसंग आहे कोल्हापूरच्या अटल चषक फुटबॉलच्या अंतिम सामन्यावेळचा.\nएकीकडे पीटीएमच्या विजयाचा जल्लोष आणि दुसरीकडे आर्ची, त्यामुळे कोल्हापूरच्या अटल चषक फुटबॉल स्पर्धेला चार चाँद लागले. यावेळी आर्चीसह आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू तेजस्विनी सावंत, आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू अनिकेत जाधव आणि इतर सेलिब्रिटी आणि दिग्गज मंडळींचीही उपस्थिती होती.\nकोल्हापूरच्या शाहू स्टेडियमवर झालेल्या अटल चषक स्पर्धेत दुसर्या हाफनंतर आर्ची स्टेडियममध्ये आली. त्यानंतर गायक अवधुत गुप्तेनेदेखील स्टेडियममध्ये हजेरी लावली. आर्ची, तेजस्विनी आणि अवधूत गुप्ते यांनी ओपन जीपमधून मैदानातून फेरी मारली.\nआर्ची म्हटलं की आठवतयं, ती म्हणजे 'सैराट'मधल्या परशाची आर्ची. चित्रपटातली एखादी अभिनेत्री म्हटलं की, स्लिम आणि सुंदर अशी तिची प्रतिमा ठरलेलं. पण, आर्ची सुंदर तर आहेच शिवाय तिची बोल्ड काया असूनही तिनं यशाचं उत्तुंग शिखर गाठलं. 'सैराट'मध्ये तिची प्रतिमा तुम्ही पाहिलीचं असेल. परंतु, ती दि. १४ एप्रिलला ज्यावेळी कोल्हापुरतल्या शाहू स्टेडियमवर आली. तिच्या दिसण्यात एक बदल जाणवला. तो म्हणजे, 'आर्चीचा फिटनेस एकदम चांगला झालेला दिसला. तिचं गोड हास्यदेखील प्रसारमाध्यमांनी कॅमेऱ्यात टिपलं. पीटीएमच्या विजयाचा जल्लोष झाल्यानंतर आर्चीने मनोगत व्यक्त केलं आणि कोल्हापूरच्या खेळाडूंचं भरभरून कौतुकही केले. शेवटी अवधूतने 'नाद खुळा...पुरेपूर कोल्हापूर...माझं कोल्हापूर' हे गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%82/", "date_download": "2019-01-22T03:05:03Z", "digest": "sha1:NRBMG27BZKK742DHSM3M7TWG3PGHQTET", "length": 8443, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "इंदापूरकरांना मान्सून पूर्व पावसाची प्रतिक्षा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nइंदापूरकरांना मान्सून पूर्व पावसाची प्रतिक्षा\nनमसाखर -वाढलेले तापमान कायम असून, वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून तालुक्‍यात तापमानाने चाळिशी पार केली आहे. त्यातच आठवडाभरापासून वातावरणात मोठा बदल जाणवत आहे. तरी तापमान 30 ते 40 अंशांच्या दरम्यान कायम राहत आहे. काही दिवस दिवसभर ऊन-सावल्यांचा खेळ सुरू असला, तरी उकाडाही जाणवत होता. गेल्या आठवड्यात सूर्य आग ओकत होता.\nमे “हीट’च्या दुसऱ्या आठवड्यात तर तापमान 43 अंशांवर कायम असल्यामुळे नागरिकांना घराबाहेर निघणे कठीण झाले होते. त्यामुळे इंदापूर तालुक्‍यातील नागरिकांना पावसाची प्रतीक्षा लागून आहे. मेच्या शेवटच्या आठवड्यात मॉन्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळतात मात्र, अद्याप तो कोळसळा नसल्याने नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत केवळ पावसाचे वातावरण निर्माण होत आहे. मात्र, तो बरसत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्‍त केली असून तो मान्सून पूर्व पावसाच्या प्रतिक्षेत असून नागरिकांनासह शेतकऱ्यांचे लक्ष अभाळाकडे लागून आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nचार दिवसांत तीन बिबट्या जेरबंद\nशाळेतील मुलींशी गैरवर्तवणूक करणारा शिक्षक अटकेत\nकेंद्रस्तरीय शिक्षण परिषदेस प्रतिसाद\nबाजारभाव न मिळाल्याने रस्त्यावर उधळला भाजीपाला\nबैलगाडा शर्यती होऊ नये म्हणून पोलिसांनी खोदले खड्डे\nसहवीजनिर्मिती प्रकल्प म्हणजे ‘दिव्याखाली अंधार’\nठराविक लोकां���ाठीच 10 टक्के आरक्षण : शरद पवार\nकांदा अनुदान ‘हनुमानाच्या शेपटीला लंगोट’ बांधण्यासारखे\nभ्रमनिरास : शिरूर तालुक्‍यात येऊन लोकसभेबाबत शरद पवार बोललेच नाहीत\nकोट्यवधींची वर्गीकरणे मुख्यसभेत मंजूर\nमहाबॅंकेच्या तत्कालिन अध्यक्षांसह तिघांना खटल्यातून वगळले\nभारतात मुष्टियुद्धासाठी विपुल नैपुण्य : रोमॅरो\nविद्यार्थी संख्येनुसारच होणार शिक्षक भरती\nकलंदर : सत्ताधारी व सत्ताकांक्षी\nझरदारींना अपात्र ठरवण्याची इम्रानखान यांच्या पक्षाची मागणी\nसेरेना विलियम्सची विजयी आगेकूच\nरागाच्या भरात गळा दाबून पतीचा खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-kolpewadi-crime-news/", "date_download": "2019-01-22T01:41:04Z", "digest": "sha1:XMKJMMZQHYKULPPPBJBSHWLZMSYGFIT7", "length": 14963, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कोळपेवाडी दरोड्याचा मुख्य सूत्रधार मोकाटच | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकोळपेवाडी दरोड्याचा मुख्य सूत्रधार मोकाटच\nकोपरगाव – कोपरगाव तालुक्‍यातील कोळपेवाडी येथील लक्ष्मी ज्वेलर्स या सराफ दुकानावर दरोडा टाकून 28 लाख रुपये लुटले तसेच गोळीबार करून एकाचा खून केल्याप्रकरणातील टोळी पोलिसांनी उघडकीस आणली असून त्यापैकी आठ जणांना अटक केली आहे. या टोळीचा मुख्य सूत्रधार कुख्यात दरोडेखोर पपड्या उर्फ संजय उर्फ राहुल व्यंकटी उर्फ महादू उर्फ महादेव उर्फ गणपती काळे (रा. वर्धा) हा प्रमुख असलेल्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले असले, तरी सूत्रधार पपड्या मात्र अजून मोकाट आहे.\nकोपरगाव पोलिसांनी अटक केलेल्या आठ जणांना आज न्यायालयासमोर हजर केले होते. पोलीस कोठडीचा हक्क राखून ठेवत ओळख परेडसाठी आणि गुन्ह्याच्या तपासासाठी न्यायालयीन कोठडीची मागणी पोलिसांनी केली, ती न्यायालयाने मान्य केली. या आठ आरोपींना दिवाणी न्यायाधीश डी पी. कासट यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यात किरण बंडू काळे (वय 23), अजय बंडू काळे (वय 22, रा. साईनाथनगर, नेवासे), राजकुमार नारायण काळे (वय 20, चिखली, बुलडाणा, नेवासे), जितू रामदास भोसले (वय 39, जोगेश्‍वरी, औरंगाबाद), महेंद्र बाबुशा पवार (वय 21, रा. बोरखेड, बीड), विक्रम रजनीकांत भोसले (वय 22, रा. तांबेमळा, व्हीआरडीई, नगर), अक्षय भीमा जाधव (वय 25, कोळपेवाडी, ता. कोपरगाव) व बुच्या रामदास भोसले (वय 43, रा. बागेवाडी, बीड) या आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी सुनील चव्हाण यांचा या टोळीचा छडा लावण्यात मोठा वाटा आहे.\nया प्रकरणातील तपासाची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी आज पत्रकारांना दिली. कोळपेवाडी येथे 19 ऑगस्टला सायंकाळी गणेश सुभाष धाडगे व शाम सुभाष धाडगे यांच्या लक्ष्मी ज्लेवर्स या दुकानावर 21 जणांच्या टोळीने धाडसी दरोडा टाकला होता. या दरोड्यात 26 लाख 55 हजारांच्या सोन्या-चांदीचे दागिने दरोडेखोरांनी लुटून नेले होते. या अगोदर टोळीने गावठी पिस्तुलातून गोळीबार आणि परिसरात हातबॉम्ब फोडून दंगलसदृश परिस्थिती निर्माण केली होती. शाम यांच्यावर दरोडेखोरांनी गोळ्या झाडल्या. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. शाम यांचे बंधू गणेश यांच्यावरदेखील गोळीबार झाला. त्यात ते गंभीर जखमी झाले.\nभर बाजारपेठेत हा दरोडा पडल्याने सराफ व्यावसायिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. या दरोडेखोरांच्या कार्यपद्धतीमुळे ही टोळी जुनीच असल्याचा पोलिसांचा अंदाज होता. सुनील चव्हाण यांनी खबऱ्यांमार्फत माहिती काढत टोळीचा छडा लावला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांची त्यासाठी त्यांना मार्गदर्शन मिळाले. या टोळीतील 12 जणांचा शोध अजून सुरू आहे.\nशर्मा म्हणाले, की या टोळीचा प्रमुख पपड्या हा नुकताच नागपूर कारागृहातून पॅरोलवर सुटला होता. त्याने 2006-2007 साली याच प्रकारचे 37 साखळी गुन्हे केले होते. पॅरोलवर सुटून आल्यानंतर टोळी पुन्हा एकत्र करून कोळपेवाडी येथे दरोडा टाकला. पपड्याविरुद्ध नगर, पूलगाव, यवतमाळ, चंद्रपूर, कमलेश्वर, नागपूर येथे सहा गुन्हे दाखल आहेत. दुसरा आरोपी पप्या उर्फ प्रशांत उर्फ शेंडी रजनीकांत उर्फ राजीकार्या भोसले याच्यावर विविध राज्यांत 13 गंभीर गुन्हे दाखल आहेत. अजय बंडू काळे याच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत.\nया तपासात पवार, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर गुट्टे, इंगळे, योगेश गोसावी, नाणेकर, चव्हाण, दत्ता हिंगडे, मन्सूर सय्यद, मनोज गोसावी, दत्ता गव्हाणे, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, मल्लिकार्जुन बनकर, दिगंबर कारखेले, रवींद्र कर्डिले, अन्ना पवार आदींनी मोलाची कामगिरी बजावली.\nमिनाक्षी काळेने रेकी केल्याचा संशय\nकोळपेवाडीसारख्या छोट्या गावात आंतरराज्यीय टोळी दरोडा टाकते. याचा अर्थ त्याबाबतची टीप कोळपेवाडी येथील अक्षय भीमा जाधव याने दिली ��सावी. जाधव याने या दरोड्यात आरोपींना काय काय मदत केली, याचा कसून तपास सुरू आहे, अशी माहिती तालुका पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी दिली. या घटनेतील पपड्या काळेची सून मीनाक्षी काळे हिला दरोडा टाकण्यापूर्वी कोळपेवाडीच्या माहेश्वर मंदिरात भिक्षा मागण्यासाठी ठेवले होते. तिनेच या घटनास्थळी रेकी केली असल्याचे लोखंडे यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nवनक्षेत्रातील पाणवठ्यांत सोडले 24 हजार लिटर पाणी\nकोपरगावच्या बसस्थानकाचे पालटणार रुपडे\nबालआनंद मेळाव्यात दोन हजार विद्यार्थ्यांचा सहभाग\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\nकोकणगावच्या सरपंचासह पाच सदस्य अपात्र\nऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नरच्या कोपरावर शस्त्रक्रिया\nसाद-प्रतिसाद : अपवादात्मक कलमाचा वाढता वापर\nपौष पौर्णिमेनिमित्त गंगानदीत लाखोंचे स्नान \nतरतूद 15 कोटींची निविदा 84 कोटींच्या\n#AUSvSL : पॅटरसन ऑस्ट्रेलियन संघात\nचार वर्षात इसिसचे 47 दहशतवादी पकडून भारतात आणले\nदिल्ली वार्ता – सत्तांतराचा शंखनाद\nईशा देओल दुस-यांदा होणार आई\nकर्जाचे वाढते डोंगर व आर्थिक बेशिस्त (अग्रलेख)\n#INDvNZ : भारताची खरी परीक्षा सुरू- स्टायरिस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/national/pakistan-violates-ceasefire-jawan-martyr-2/", "date_download": "2019-01-22T03:09:48Z", "digest": "sha1:UC346MVQXK272NVT43MZEZPNLKV6JAPD", "length": 28849, "nlines": 408, "source_domain": "www.lokmat.com", "title": "मंगळवार २२ जानेवारी २०१९", "raw_content": "\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nजेफ आणि मेकेन्झी यांची घटस्फोटाआधीची एकमेकांसोबतची एक समंजस गोष्ट\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nमुंबईचे किमान तापमान २१ अंश; विदर्भाला पावसाचा इशारा\nसाताऱ्याच्या आंदोलक शेतक-यांच्या ७० टक्के मागण्या मान्य\nफाशीच्या आरोपीला माहिती नाकारण्याचा फेरविचार करा\nविकी कौशल व भूमी पेडणेकर झळक��ार रुपेरी पडद्यावर\nईशा देओल पुन्हा एकदा देणार गुड न्यूज\n'तनू वेड्स मनू ३' लवकरच, कंगना राणौतने केले कन्फर्म\nदिव्यांका त्रिपाठी करणार ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन\nमाधुरी दीक्षित, अजय देवगण, अनिल कपूरचा 'टोटल धमाल' ट्रेलर, पाहा हा Video\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nमुलांना जबरदस्तीने जेवण भरवताय असं करणं ठरू शकतं घातक\nसाऊथ-ईस्ट आशियाच्या पर्यटनासाठी IRCTC ने आणले स्पेशल टूर पॅकेज\nक्वीन कंगनाचा ईको-फ्रेंडली लूक पाहून व्हाल घायाळ\nलैंगिक जीवनावर वाईट परिणाम करतात घरातील 'या' ४ गोष्टी\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.\nराहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.\nराहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार\nAll post in लाइव न्यूज़\nपाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, एक जवान शहीद\nजम्मू-कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. येथील सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या सैनिकांनी केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे.\nपाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, एक जवान शहीद\nजम्मू-काश्मीर : जम्मू-कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. येथील सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या सैनिकांनी केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील ���ांबा सेक्टरमधील सीमरेषेजवळ जवान तैनात होते. यावेळी पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. यामध्ये सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला. दरम्यान, भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले आहे.\nगेल्या चार दिवसांपूर्वी पाकधार्जिण्या अतिरेकी कारवायांनी विदीर्ण झालेल्या काश्मीरच्या सरत्या वर्षाची सांगता रक्तपाताने झाली. दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात लेथपोरा येथे असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) तळात घुसून, अतिरेक्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात 5 जवान शहीद झाले, तर आणखी तिघे जखमी झाले. नंतर सुरक्षा दलांनी कित्येक तास केलेल्या जबाबी कारवाईत हल्ला करणारे दोन अतिरेकी ठार झाले.\nगेल्या वर्षी उरी येथे झालेल्या हल्ल्याची आठवण ताजी व्हावी, असा हा आत्मघाती हल्ला रविवारी पहाटे 2च्या सुमारास झाला. ‘सीअरपीएफ’ आणि पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आधीपासून आसपासच्या झुडपांमध्ये लपून बसलेले शस्त्रसज्ज अतिरेकी या तळात घुसले. प्रवेशद्वारावर पहारा देणा-या सशस्त्र जवानाने त्यांना हटकले, परंतु रॉकेट लॉन्चर व मशिनगन घेऊन आलेल्या या अतिरेक्यांनी हातबॉम्ब फेकत आत प्रवेश मिळविला.\nभरती होणा-यांपेक्षा ठार होणा-या दहशतवाद्यांची संख्या जास्त\nजम्मू काश्मीरमध्ये गुप्तचर यंत्रणांकडून मिळत असलेल्या ठोस माहितीच्या आधारे दहशतवाद्यांविरोधात कारवाई करत दहशतवादाचे कंबरडे मोडण्यात यश मिळाले आहे. परिस्थिती तर अशी झाली आहे की, या वर्षात जितके दहशतवादी भरती झालेले नाहीत त्यापेक्षा जास्त दहशतवादी ठार करण्यात आले आहेत. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी जम्मू काश्मीरात एकूण 71 दहशतवाद्यांची भरती करण्यात आली होती. मात्र लष्कराने कारवाई करत एकूण 132 दहशतवाद्यांना ठार केले आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nJammu KashmirBSFजम्मू-काश्मीरसीमा सुरक्षा दल\nवाजपेयी सरकार असतं, तर 2004मध्येच काश्मीर प्रश्न सुटला असता- मेहबुबा मुफ्ती\nकाश्मीरमध्ये दहशतवादविरोधी कारवाईनंतर हिंसाचार, आठ नागरिकांचा मृत्यू\nकाश्मीरप्रश्नी नरेंद्र मोदी अपयशी - मेहबुबा मुफ्ती\nत्याने तिला काश्मीर, दिल्ली फिरवले.. तिने त्याला थेट ‘जेलवारी’घडवली\n'सुंदर ते स्थान'.... नदीया किनारे\nJammu Kashmir : सोपोरमध्ये जवा��ांनी केला दोन दहशतवाद्यांचा खात्मा\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\n उत्तर प्रदेशात लढवणार 25 जागा\nआ. साधना सिंह यांना महिला आयोगाची नोटीस\nकोयना खोऱ्यात २.५ अब्ज वर्षांपूर्वीचे सजीवसृष्टीचे अवशेष\nसरन्यायाधीश गोगोई सुनावणीतून अलिप्त\nउद्यापासून बिग बझारचे ‘सबसे सस्ते पाच दिन’\nआरक्षणभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियन ओपनभारत विरुद्ध न्यूझीलंडहार्दिक पांड्याअर्थसंकल्प 2019करिना कपूरपेट्रोलवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरकुंभ मेळा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nतुम्हीही आयब्रो कलर करत आहात का 'या' 5 टिप्स करतील मदत\nजयपूर फेस्टिव्हलमधील 'या' गोष्टींमुळे आनंद होईल दुप्पट\nविमानही उडवू शकतात बॉलिवूडचे 'हे' तारे, एकापेक्षा एक आहेत सारे\nकिवींच्या देशातही धोनीची बॅट तळपणार, तेंडुलकरचा विक्रम मोडणार\n'मणिकर्णिका'च्या प्रमोशन दरम्यान अंकिता लोखंडेचा असा होता अंदाज, SEE PHOTO\nधोकादायक आहे #10YearChallenge, जाणून घ्या दुष्परिणाम\nवर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल : दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रात विदेशी कलावंतांची चित्तवेधक अदाकारी\nअदितीजवळ आहे इयररिंग्जचं सुंदर कलेक्शन; तुम्हीही घेऊ शकता टिप्स\nWhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं\nबी. एच. आर. पतसंस्थेविरोधात ठेवीदारांकडून कपडे काढा आंदोलन\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\n लोकमत आयोजित 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा पहिला दिवस\nक्षणिक ठरला पनवेलकरांचा आनंद;उद्घाटनानंतर 5 मिनिटांत सरकता जिना पडला बंद\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nजेफ आणि मेकेन्झी यांची घटस्फोटाआधीची एकमेकांसोबतची एक समंजस गोष्ट\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धन���जय मुंडे\n उत्तर प्रदेशात लढवणार 25 जागा\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\n''ईव्हीएम हॅक करून भाजपाने २०१४ मध्ये मिळवला विजय''\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nरक्तदान शिबिरापूर्वी परवानगी बंधनकारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Metro-rail-work-Water-Work-of-cleaning-the-sewerage-issue/", "date_download": "2019-01-22T03:04:18Z", "digest": "sha1:MC6GWQDPCWCVT33EXP7ZH3CFWXZHKIT4", "length": 7966, "nlines": 36, "source_domain": "pudhari.news", "title": " मुंबई तुंबली तर, सरकार जबाबदार! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई तुंबली तर, सरकार जबाबदार\nमुंबई तुंबली तर, सरकार जबाबदार\nमुंबईत ठिकठिकाणी सुरू असलेल्या मेट्रो रेल्वेच्या कामामुळे यंदा शहरात पाणी तुंबणार अशी भीती बुधवारी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी व्यक्त केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी पाणी तुंबण्यास सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार राहील, असा थेट आरोप करत, भाजपाला डिवचले आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.\nपश्‍चिम उपनगरात सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामाची बुधवारी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पालिका अधिकार्‍यांसमवेत पाहणी केली. यावेळी मेट्रो रेल्वेच्या कामाकडे बोट दाखवत भाजपाला पर्यायाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले. मुंबईत सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे यंदा मुंबईत ठिकठिकाणी पाणी तुंबणार असल्याचा आरोप करत, याची जबाबदारी थेट सरकारवर पर्यायाने भाजपावर टाकली आहे. राज्य सरकारने विकासाच्या नावावर शहरात ठिकठिकाणी खड्डे खोदून ठेवले आहेत. मुंबईत मेट्रोची कामे सुरू असल्यामुळे पर्जन्यजलवाहिन्या उखडल्या गेल्या. त्या पूर्ववत करण्याची जबाबदारी संबंधित प्राधिकरणांची आहे. त्यामुळे मुंबई तुंबली तर जबाबदारी महापालिकेची राहणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. नालेसफाईची कामे ठरलेल्या वेळेत पूर्ण झाले नाही तर, संबंधित ठेकेदारांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही महापौरांनी यावेळी दिला.\nमुंबईत कधी पाणी तुंबले नव्हते का - भाजपा\nमहापौरांच्या या आरोपाचा खरपुस समाचार घेत, भाजपाचे पालिकेतील गटनेते मनोज कोटक यांनी मुंबईत या अगोदर कधी पाणी तुंबले नव्हते का असा सवाल केला आहे. 2005 2010, 2011 मध्ये शहरात पाणी तुंबून जनजिवन विस्कळीत झाले तेंव्हा मुंबईत मेट्रोची कामे कुठे सुरू होती. नालेसफाईतील भ्रष्टाचार भाजपाने बाहेर काढला. महापौरांनी मेट्रोकडे बोट न दाखवता, किती टक्के नालेसफाई झाली ते सांगावे. त्यांनी नाल्यात उतरून काय पाहिले. काठीने गाळ कसा मापला, हे सांगावे. परंतू ते न सांगता महापौर मेट्रोच्या कामामुळे मुंबई तुंबण्याची भीती व्यक्त करत आहेत. महापौरांना सरकार व मेट्रोच्या कामाबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. मेट्रोची कामे झपाट्याने होत असल्यामुळे ती काहींच्या डोळ्यात खुपत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलले की खमंग प्रसिध्दी मिळते, यासाठी मेट्रोच्या नावाने बोंब मारण्यात येत असल्याचा आरोप मनोज कोटक यांनी केला.\n90 टक्के नालेसफाई झाल्याचा पालिकेचा दावा\nमुंबईत नालेसफाईचे काम जलदगतीने सुरू असून 15 मे पर्यंत 90 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा, पालिकेच्या पर्जन्यजल वाहिनी विभागाने केला आहे. उर्वरित नालेसफाई 31 मे पर्यंत पूर्ण होईल, असा दावाही या विभागाने केला आहे.\nअडीच वर्षाच्या चिमूकलीचा आणि पत्नीचा चाकूने वार करुन खून\nकर्नाटक : डोक्यात बाटली फोडणाऱ्या 'त्या' आमदाराविरुद्ध एफआयआर\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nराहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-weekly-poultry-analysis-11490?tid=121", "date_download": "2019-01-22T03:15:35Z", "digest": "sha1:ORWCFTVIRGPYIWPFZVV5NEBS2NJXWYPQ", "length": 18862, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, weekly Poultry analysis | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nब्रॉयलर्सचा बाजार श्रावणातही किफायती, तेजी टिकणार\nब्रॉयलर्सचा बाजार श्रावणातही किफायती, तेजी टिकणार\nसोमवार, 20 ऑगस्ट 2018\nसंतुलित पुरवठ्यामुळे महाराष्ट्रात श्रावण महिन्यातही ब्रॉयलर्सचे बाजारभाव तेजीत आहेत. चालू आठवड्यात शेजारील राज्यांतील खपात सुधारणा अपेक्षित असून, महाराष्ट्रातील रेट्स सध्याच्या पातळीवर स्थिर राहण्याचे अनुमान तज्ज्ञांनी दिले आहेत.\nसंतुलित पुरवठ्यामुळे महाराष्ट्रात श्रावण महिन्यातही ब्रॉयलर्सचे बाजारभाव तेजीत आहेत. चालू आठवड्यात शेजारील राज्यांतील खपात सुधारणा अपेक्षित असून, महाराष्ट्रातील रेट्स सध्याच्या पातळीवर स्थिर राहण्याचे अनुमान तज्ज्ञांनी दिले आहेत.\nनाशिक विभागात शनिवारी (ता. १८) ७० रु. प्रतिकिलोने ब्रॉयलर्स पक्ष्यांचे लिफ्टिंग झाले. नाशिकस्थित व्हिनस पोल्ट्रीचे संचालक डॉ. अनिल फडके यांनी मागणी पुरवठ्यातील तफावतीकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, ‘गेल्या आठवड्यापूर्वी आम्ही ६० रु. प्रतिकिलोच्यावर बाजारभाव राहील, असे अनुमान दिले होते. प्रत्यक्षात बाजारभाव ७० रु.च्या वर गेला. याचे कारण पुरवठ्यात खूपच मोठी घट झालीय. मोठ्या पक्ष्यांचा कॅरिओव्हर स्टॉक कमी प्रमाणात असून, सध्याच्या रेट्स चालू आठवड्यातही टिकून राहतील. मागील काही वर्षांतील श्रावण महिन्याचा अनुभव लक्षात घेता प्रमुख इंटिग्रेटर्सनी उत्स्फूर्तपणे उत्पादन कमी राखले आहे. ओपन फार्मर्सकडेही खूपच कमी माल आहे. श्रावण महिन्यात ब्रॉयलर पोल्ट्री उद्योगाने पुरवठ्याचे चांगले संतुलन राखले ही स्वागतार्ह बाब आहे. सध्या चिकनचा रिटेल खप ४५ टक्क्यांपर्यंत घटला आहे. चालू आठवड्यात बकरी ईदमुळे खपवाढीला चालना मिळेल,’ असेही डॉक्टर फडके यांनी नमूद केले.\nकोमरला समूहाचे संचालक कृष्णचरण म्हणाले, ‘आठवडाभरात ब्रॉयलर मार्केट १२ रु. प्रतिकिलोने वधारलेय. उत्पादनविषयक संतुलित नियोजनाचे हे यश आहे. पक्ष्यांची वजने सव्वा दोन किलोपर्यंत कमी झाली आहेत. दक्षिण भारतातील बाजारभाव ६५ ते ६७ दरम्यान स्थिरावले आहेत. हैदराबाद विभागात आठवड्याच्या शेवटी रेट्स वरच्या दिशेने ट्रेड झाले. केरळात महापूरामुळे तमिळनाडूतील पक्ष्यांची आवक थांबली आहे. त्याचा प्रभाव दक्षिणेतील मार्केट्वर दिसत आहे.’\nखडकेश्वर हॅचरीजचे संचालक संजय नळगीरकर म्हणाले, ‘उन्हाळ्यातील तेजीची झलक ऐन श्रावणात पाहण्यास मिळाली आहे. खरे तर मागणीच्या प्रमाणात प्लेसमेंट झाली होती. मात्र, पक्ष्यांची वजने नियंत्रणात असल्याने किफायती रेट्स मिळत आहेत. जर सर्व पोल्ट्री इंटिग्रेटर्सनी पक्ष्यांची वजने सव्वा दोन किलोच्या आत ठेवली तर बाजार चांगलाच मिळतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालेय. दक्षिण व उत्तर भारताच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक रेट्स आहेत. येथून पुढेही पक्षी होल्ड न करता विकत रहावेत. मागणीच्या तुलनेत हॅचिंग एग्ज आणि चिक्सचा पुरवठा कमी असून, चालू आठवड्यात त्यांचे रेट्स वाढू शकतात. पुढील आठवड्यात केरळातील पुरस्थिती नियंत्रणात येणे अपेक्षित असून, तसे झाल्यास दक्षिणेतील ब्रॉयलर रेट्स वेगाने वाढतील. बहुतांश पोल्ट्री फार्म पावसामुळे प्रभावित झाले आहेत.’\n‘चालू आठवड्यात महाराष्ट्रातील ब्रॉयलर्स मार्केट स्थिरावेल. उत्तर भारतातील श्रावण महिन्याच्या शेवटचा आठवडा असून, त्यामुळे खपात सुधारणा होईल. गुजरातमधील बाजाराला त्यामुळे आधार मिळेल,’ असे ज्युपिटर अॅग्रोचे संचालक डॉ. सीताराम शिंदे यांनी सांगितले.\nप्रकार भाव परिमाण बाजारपेठ\nब्रॉयलर ७० प्रतिकिलो नाशिक\nचिक्स २१ प्रतिनग पुणे\nहॅचिंग एग्ज १८ प्रतिनग मुंबई\nअंडी ३०५ प्रतिशेकडा पुणे\nसंपूर्ण पोल्ट्री उद्योगाने श्रावणात ग्राहकांचा कल लक्षात घेऊन संतुलित पुरवठा केल्यामुळे प्रथमच श्रावणात उत्पादन खर्चापेक्षा अधिक रेट्स मिळत आहेत.\n- कृष्णचरण, कोमरला समहू, सांगली.\nमहाराष्ट्र maharashtra नाशिक nashik विभाग sections पूर भारत हैदराबाद केरळ राम शिंदे\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळप\nऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील २३ साखर कारखाने ऊसगाळप करीत आहेत.\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक महिनाअखेरपर्यंत...\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः पालकमंत्री शिंदे\nनगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही जनतेचीच इच्छा आहे आणि पालकमंत्री म्हणून जनतेची इच\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही :...\nमुंबई : हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही.\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत धरणे...\nपरभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांसह जनतेच्या विविध मागण्यांसाठी परभणी ज\nहलव्याच्या कार्यक्रमाने अर्थसंकल्पाची...नवी दिल्ली : नवीन वर्षाची सुरवात झाली की...\nआयटीसीचे ‘ई चौपाल’ आता येणार मोबाईलवरग्रामीण भागाला डिजिटल करण्याच्या उद्देशाने दोन...\nकृषिमालाच्या मूल्यवर्धनालाच खरे भविष्य...२०१८ मध्ये डॅनफॉस इंडिया या कंपनीने उत्तम असा...\nवनशेतीसह आंतरपिके ठरतोय फा��द्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...\nहरभऱ्याला वाढती मागणी या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस, गहू...\nभात निर्यातीसाठी मागणीबरोबरच भूराजकीय...भारतीय भात निर्यातदारांच्या वाढीसाठी जागतिक...\nमका, साखर, हळदीच्या भावात घसरणया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन...\nअर्थमंत्री जेटली १ फेब्रुवारीला...नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार त्यांच्या...\nकापूस उद्योगाचे अमेरिका-चीनच्या...जळगाव : चीन व अमेरिकेत मागील नऊ महिन्यांपासून...\nसातत्याने ताळेबंद तपासत शेती राखली...जळगाव जिल्ह्यातील नायगाव (ता. मुक्ताईनगर) येथील...\nहळदीच्या निर्यात मागणीत वाढया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सर्वच शेती...\nहळदीच्या स्थानिक, निर्यात मागणीत वाढया सप्ताहात नाताळच्या सुटीमुळे आंतरराष्ट्रीय...\nग्राहकाला आधारसक्ती केल्यास 1 कोटींचा...नवी दिल्ली: दूरसंचार कंपन्यांकडून मोबाइल फोन...\nयुरियाची आयात ४२ लाख टनांवरनवी दिल्ली : भारताची चालू आर्थिक वर्षातील...\nमका, हळद वगळता इतर शेतमालाच्या भावात वाढया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस व...\nकांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी...छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये...\nकापसाचा लांबवरचा कल वाढताया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस...\nकापूस, हरभऱ्याची मागणी वाढतीया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन व...\nदेशात ३४० लाख कापूस गाठी उत्पादनाचा...जळगाव : देशात सप्टेंबरच्या पावसासंबंधी अनियमितता...\nद्राक्षाच्या तिहेरी विक्री व्यवस्थापनात...मालगाव (जि. सांगली) येथील संजय भीमराव बरगाले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2019-01-22T01:42:04Z", "digest": "sha1:EJUJZKAUZIEYN5AZNGZRO7YFD6LDKLKE", "length": 8653, "nlines": 159, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ब्रिटन संसदेबाहेर हल्ल्याचा प्रयत्न; 3 जखमी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nब्रिटन संसदेबाहेर हल्ल्याचा प्रयत्न; 3 जखमी\nलंडन – ब्रिटनच्या ��ंसदेबाहेर एक भरधाव कार सुरक्षा कठड्यांना धडकल्याने तिघेजण जखमी झाले. संसदेच्या इमारतीवर दहशतवादी हल्ला करण्याचा हा प्रयत्न असल्याच्या संशयातून 20 वर्षीय युवक चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे, असे स्कॉटलंड यार्डच्या पोलिसांनी सांगितले. या घटनेचा तपास स्कॉटलंड यार्डच्या दहशतवाद विरोधी विभागाकडूनच केला जात आहे. महानगर सहायक पोलिस आयुक्‍त नील बासू या भारतीय वंशाच्या अधिकाऱ्याकडेच या विभागाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.\nअटक करण्यात आलेल्या 20 वर्षीय संशयिताची ओळख पटवणे हे प्राधान्याचे काम आहे. त्याचा या कृत्यामागील हेतू स्पष्ट होणेही गरजेचे आहे. सध्या तरी हा संशयित चौकशीला सहकार्य करत आहे, असे बासू यांनी सांगितले. संसदेच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्था किंवा टेहळणी विभागाची क्षेत्रे या चालकाला माहिती नव्हती.\nसंसदेच्या परिसरामध्ये घातपाती हल्ला होण्याची शक्‍यता वर्तवणारा कोणताही गुप्तचर इशारा मिळालेला नव्हता. ही कार मुद्दाम धडकवण्यात आली होती. त्यावरून याला दहशतवादी हल्ला म्हणता येऊ शकेल, असेही ते म्हणाले. कारमध्ये अन्य कोणीही नव्हते. कोणतेही शस्त्र अथवा स्फोटकेही नव्हती.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअपघाताग्रस्तांना आता पालिकेचीही मदत\nशाळेतील मुलींशी गैरवर्तवणूक करणारा शिक्षक अटकेत\nदोन वर्षांत तब्बल 47 बळी\nपिंपरीत बारा तासांत आगीच्या दोन घटना\n‘त्या’ होर्डिंग दुर्घटनेचा अहवाल आहे तरी काय\nमहिलांविषयक गुन्हे संवेदनशीलतेने हाताळावेत\nनाशिक फाटा येथील अपघात वैयक्‍तिक चुकीमुळे\nलोढा डेव्हलपर्सची इंग्लंडमधून ‘एक्झिट’\nपिंपरीत तडीपार गुंडास अटक\nऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नरच्या कोपरावर शस्त्रक्रिया\nसाद-प्रतिसाद : अपवादात्मक कलमाचा वाढता वापर\nपौष पौर्णिमेनिमित्त गंगानदीत लाखोंचे स्नान \nतरतूद 15 कोटींची निविदा 84 कोटींच्या\n#AUSvSL : पॅटरसन ऑस्ट्रेलियन संघात\nचार वर्षात इसिसचे 47 दहशतवादी पकडून भारतात आणले\nदिल्ली वार्ता – सत्तांतराचा शंखनाद\nईशा देओल दुस-यांदा होणार आई\nकर्जाचे वाढते डोंगर व आर्थिक बेशिस्त (अग्रलेख)\n#INDvNZ : भारताची खरी परीक्षा सुरू- स्टायरिस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-22T01:46:35Z", "digest": "sha1:GSAIYO453NEGHJ5HDN6VCHDX5V35Z5SB", "length": 8452, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिवाजीनगरला एसटी गाड्या रोखल्या | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nशिवाजीनगरला एसटी गाड्या रोखल्या\nनागठाणे – एसटी गाड्यांच्या अनियमितपणाच्या निषेधार्थ शिवाजीनगर (ता. सातारा) येथे विद्यार्थ्यांनी रास्ता रोखून धरला.\nशिवाजीनगर, भाटमरळी, शेळकेवाडी येथील विद्यार्थी तसेच ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले. त्यांनी शिवाजीनगर, आसनगाव, कुसवडे, कौंदणी येथून साताऱ्याला जाणाऱ्या एसटी गाड्या रोखून धरल्या.\nएसटी गाड्या ठरलेल्या वेळेत येत नाहीत, परिसरात येणाऱ्या गाड्या नादुरूस्त असतात, वारंवार बिघडतात त्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांचा खोळंबा होतो. वेळेचा अपव्यय होतो. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. त्याचा निषेध म्हणून या एसटी गाड्या रोखल्याचे यावेळी सांगण्यात आले. घटनेनंतर काही वेळाने एसटीचे अधिकारी आले. मात्र नियंत्रक जोपर्यंत येत नाहीत, तोपर्यंत गाड्या सोडणार नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यानंतर बोरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी घटनास्थळी आले. त्यांनी मध्यस्थी केल्यानंतर गाड्या सोडण्यात आल्या. यावेळी विविध गावचे ग्रामपंचायत पदाधिकारीही उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘सीईटी’साठी व्यावसायिक अभ्यासक्रमात बदल नाही\nमाण तालुका पुन्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर\nबोंद्री शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप\nखटाव परिसरात प्लास्टिक निर्मुलन मोहीम\nसमाजात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होणे गरजेचे\nसलग सुट्ट्यांमुळे ब्रह्मचैतन्यनगरी फुलली\nकॉंग्रेस-राष्ट्रवादीतील गोंधळामुळे भाजपमध्ये इनकमिंग वाढणार\nम्हसवडमध्ये 1 जानेवारीपासून चारा छावणी\nजिल्हा शल्य चिकित्सकांच्या आश्‍वासनानंतर उपोषण मागे\nओबीसी आरक्षणाविरोधी याचिका राजकीय हेतूने प्रेरित ; राज्य सरकारचा आक्षेप\nऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नरच्या कोपरावर शस्त्रक्रिया\nसाद-प्रतिसाद : अपवादात्मक कलमाचा वाढता वापर\nपौष पौर्णिमेनिमित्त गंगानदीत लाखोंचे स्नान \nतरतूद 15 कोटींची निविदा 84 कोटींच्या\n#AUSvSL : पॅटरसन ऑस्ट्र��लियन संघात\nचार वर्षात इसिसचे 47 दहशतवादी पकडून भारतात आणले\nदिल्ली वार्ता – सत्तांतराचा शंखनाद\nईशा देओल दुस-यांदा होणार आई\nकर्जाचे वाढते डोंगर व आर्थिक बेशिस्त (अग्रलेख)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/maharashtra/b-g-kolse-patil-attack-modi-govt-after-sc-judge-press-conference/", "date_download": "2019-01-22T03:21:05Z", "digest": "sha1:L4O3MA27A6F2HH4P2EQT624BDRB3H5UG", "length": 33639, "nlines": 415, "source_domain": "www.lokmat.com", "title": "B-G-Kolse-Patil-Attack-On-Modi-Govt-After-Sc-Judge-Press-Conference | सरकारसमोर झुकू नका, सरकारला झुकवा : कोळसे-पाटील | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २२ जानेवारी २०१९\n पेट्रोल 12 पैसे तर डिझेल 19 पैशांनी महागले\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nमुंबईचे किमान तापमान २१ अंश; विदर्भाला पावसाचा इशारा\nसाताऱ्याच्या आंदोलक शेतक-यांच्या ७० टक्के मागण्या मान्य\nफाशीच्या आरोपीला माहिती नाकारण्याचा फेरविचार करा\nविकी कौशल व भूमी पेडणेकर झळकणार रुपेरी पडद्यावर\nईशा देओल पुन्हा एकदा देणार गुड न्यूज\n'तनू वेड्स मनू ३' लवकरच, कंगना राणौतने केले कन्फर्म\nदिव्यांका त्रिपाठी करणार ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन\nमाधुरी दीक्षित, अजय देवगण, अनिल कपूरचा 'टोटल धमाल' ट्रेलर, पाहा हा Video\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nमुलांना जबरदस्तीने जेवण भरवताय असं करणं ठरू शकतं घातक\nसाऊथ-ईस्ट आशियाच्या पर्यटनासाठी IRCTC ने आणले स्पेशल टूर पॅकेज\nक्वीन कंगनाचा ईको-फ्रेंडली लूक पाहून व्हाल घायाळ\nलैंगिक जीवनावर वाईट परिणाम करतात घरातील 'या' ४ गोष्टी\nनाशिक : आडगाव शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू , गावात जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला बिबट्याचा मृतदेह आढळला\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार ज��. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.\nनाशिक : आडगाव शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू , गावात जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला बिबट्याचा मृतदेह आढळला\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.\nAll post in लाइव न्यूज़\nसरकारसमोर झुकू नका, सरकारला झुकवा : कोळसे-पाटील\nसरकारसमोर झुकू नका, सरकारला झुकवा : कोळसे-पाटील\nन्‍यायाधीश जे चेलेश्‍वरम, रंजन गोगोई, मदन लोकुर आणि कुरियन जोसफ यांनी ही पत्रकार परिषद घेतली आहे. याच संपूर्ण प्रकरणाबाबत निवृत्त न्यायमूर्ती बी. जी कोळसे-पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना थेट सरकारवरच निशाणा साधला आहे.\nसरकारसमोर झुकू नका, सरकारला झुकवा : कोळसे-पाटील\nमुंबई : देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेत सुप्रीम कोर्टाच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला. सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज निष्पक्षरित्या होत नसल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट करण्यात आला. न्‍यायाधीश जे चेलेश्‍वरम, रंजन गोगोई, मदन लोकुर आणि कुरियन जोसफ यांनी ही पत्रकार परिषद घेतली आहे. याच संपूर्ण प्रकरणाबाबत निवृत्त न्यायमूर्ती बी. जी कोळसे-पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना थेट सरकारवरच निशाणा साधला आहे.\nन्यायमूर्तींचं पद हे देवाच्या खालोखाल आहे. त्यामुळे त्यांनी कोणासमोरही झुकण्याची गरज नाही. वेळ पडल्यास न्यायपालिका पंतप्रधानांनाही वाकवू शकते. एवढी मोठी ताकद असताना न्यायपालिकेनं सरकारची बाजू घेण्याचं कामच काय असा सवालही बी. जी. कोळसे-पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.\nआज देशातील प्रत्येक संस्था उद्धवस्त करण्याचं काम मोदी सरकार करत आहे. ते करत असताना न्यायसंस्था ही एकच अशी संस्था आहे जी या सर्वांपासून देशाचं रक्षण करु शकते. पण सर्वोच न्यायालयाचे सरन्यायाधीशच सरकारच्या बाजूने काम करतात. त्यामुळे ही चुकीची गोष्ट आहे. सुप्रीम कोर्टात सध्या सुरु असलेला कारभार जनतेसमोर येणं हे महत्त्वाच�� आहे. ते काम ह्या न्यायमूर्तींनी काहीशा प्रमाणात केलं आहे.’ असं कोळसे-पाटील यावेळी म्हणाले.\nमहत्त्वाच्या वेळेस आमच्या केसेस काढून घेतल्या जातात. अशाच गोष्टी सध्या या न्यायमूर्तींसोबत सुरु आहे. त्यामुळेच या न्यायमूर्तींनी आज ही पत्रकार परिषद घेतली. मी त्यांचं अभिनंदन करतो. त्यांनी या प्रश्नाला वाचा फोडली आहे. त्यामुळे इतर न्यायमूर्तींनीही लक्षात ठेवायला हवं की, त्यांनी कोणत्याही अमिषाला बळी पडू नये. असं आवाहनही कोळसे-पाटील यांनी केलं.\nपत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे -\nप्रसारमाध्यमांसोबत बोलताना दुस-या क्रमांकाचे न्यायाधीश जस्टीस चेलमेश्वर म्हणाले की, ‘साधारण दोन महिन्यांपूर्वी आम्ही ४ न्यायाधीशांनी मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहिले होते आणि भेट घेतली होती. आम्ही त्याना सांगितले की, जे काही होत आहे ते ठिक नाहीये. प्रशासन योग्यप्रकारे काम करत नाहीये. हा मुद्दा एका केसच्या असायनमेंटसंबंधी होता. मात्र आम्ही हा मुद्दा मुख्य न्यायाधीशांना समजावून सांगण्यात अपयशी ठरलो. त्यामुळेच आम्ही नागरिकांसमोर हा मुद्दा घेऊन आलोय’.\nन्यायाधीश कुरियन जोसेफ म्हणाले की, ‘हा मुद्दा एका केस असायनमेंटचा होता. पत्रकारांनी विचारले की, काय आहे मुद्दा न्यायाधीश लोया यांच्याबद्दल होता का यावर जोसेफ यांनी ‘हो’ असे उत्तर दिले.\n‘सुप्रीम कोर्टाने योग्य काम करावं’\nन्यायाधीश चेलमेश्वर आणि न्यायाधीश किरियन जोसेफ म्हणाले की, आम्ही ते पत्र सार्वजनिक करणार आहोत. ज्यातून सगळं स्पष्ट होईल. चेलमेश्वर म्हणाले की, २० वर्षांनी आम्हाला कुणी म्हणून नये की, आम्ही आत्मा विकला, त्यामुळेच आम्ही मीडियासमोर येण्याचा निर्णय घेतला. भारतासहीत अनेक देशांमध्ये लोकशाही वाचवण्यासाठी सुप्रीम कोर्टसारख्या संस्थांनी योग्यप्रकारे काम करावं हे गरजेचं आहे’.\nप्रसिद्ध वकील उज्वल निकम यांनी सगळ्या घडामोडींवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. उज्वल निकम म्हणाले की, ‘हा भारतीय न्यायपालिकेसाठी काळा दिवस आहे. आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेने चुकीचा संदेश जाऊ शकतो. यापुढे सर्वसामान्य नागरिक न्यायव्यवस्थेकडे संशयाने बघण्याची शक्यता आहे. प्रत्येक निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात’.\nगेल्या काही दिवसांपासून न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या कॉलेजियम पद्धतीवर��न सरकार आणि न्याय संस्थेमध्ये तणाव निर्माण झाल्याचे चित्र आहे. तसंच सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक खटल्याची सुनावणी घेणारे सीबीआयचे न्या. बी.एच. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणाशीही याचा संबंध जोडला जात आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nवाडीवºहे धान्य घोटाळा: ‘मोक्का’च्या कारवाईला आव्हान\nथुंकल्यावरून दोन व र्षे कारावास\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या : काळे, दिगवेकर आणि बंगेराला जामीन मंजूर; सीबीआयची नामुष्की\nRafale Deal: ...तसेच राम मंदिराचे निर्णय घेणेही न्यायालयाचे काम नाही - शिवसेना\nRafale Deal: कोर्टाने 'हे' चार मुद्दे मांडले अन् मोदी सरकारचे विमान आकाशात झेपावले\nधनादेश अनादर प्रकरणी आरोपीस १९ लाखांचा दंड\nनाणार प्रकल्पाबाबत शिवसेनेची दुटप्पी भूमिका - राधाकृष्ण विखे पाटील\nराणेंच्या काँग्रेस प्रवेशाच्या बातम्या म्हणजे अफवाच - अशोक चव्हाण\nवंचित आघाडी देणार छगन भुजबळांना समर्थन\nनारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये... बघा, अशोक चव्हाण काय म्हणाले\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 जानेवारी\n'ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या'...अण्णा हजारे यांची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका\nआरक्षणभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियन ओपनभारत विरुद्ध न्यूझीलंडहार्दिक पांड्याअर्थसंकल्प 2019करिना कपूरपेट्रोलवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरकुंभ मेळा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nतुम्हीही आयब्रो कलर करत आहात का 'या' 5 टिप्स करतील मदत\nजयपूर फेस्टिव्हलमधील 'या' गोष्टींमुळे आनंद होईल दुप्पट\nविमानही उडवू शकतात बॉलिवूडचे 'हे' तारे, एकापेक्षा एक आहेत सारे\nकिवींच्या देशातही धोनीची बॅट तळपणार, तेंडुलकरचा विक्रम मोडणार\n'मणिकर्णिका'च्या प्रमोशन दरम्यान अंकिता लोखंडेचा असा होता अंदाज, SEE PHOTO\nधोकादायक आहे #10YearChallenge, जाणून घ्या दुष्परिणाम\nवर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल : दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रात विदेशी कलावंतांची चित्तवेधक अदाकारी\nअदितीजवळ आहे इयररिंग्जचं सुंदर कलेक्शन; तुम्हीही घेऊ शकता टिप्स\nWhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं\nबी. एच. आर. पतसंस्थेविरोधात ठेवीदारांकडून कपडे काढा आंदोलन\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\n लोकमत आयोजित 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा पहिला दिवस\nक्षणिक ठरला पनवेलकरांचा आनंद;उद्घाटनानंतर 5 मिनिटांत सरकता जिना पडला बंद\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nजेफ आणि मेकेन्झी यांची घटस्फोटाआधीची एकमेकांसोबतची एक समंजस गोष्ट\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\n उत्तर प्रदेशात लढवणार 25 जागा\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\n''ईव्हीएम हॅक करून भाजपाने २०१४ मध्ये मिळवला विजय''\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nरक्तदान शिबिरापूर्वी परवानगी बंधनकारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/forbes-announces-top-100-rich-list/", "date_download": "2019-01-22T02:21:13Z", "digest": "sha1:N3JHA7KQQX7ZBO34TI2Q5IUULLQ6N3D3", "length": 5800, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भारतातील १०० श्रीमंतांची यादी फोर्ब्जकडून जाहीर; हे आहेत टॉप टेन श्रीमंत", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभारतातील १०० श्रीमंतांची यादी फोर्ब्जकडून जाहीर; हे आहेत टॉप टेन श्रीमंत\nरिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी यांनी फोर्ब्ज मॅगझिनच्या सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिला क्रमाक पटकावला आहे. मुकेश अंबानी यांच्या पाठोपाठ अझीम प्रेमजी तसेच हिंदुजा बंधू आहेत.\nभारतातील टॉप टेन श्रीमंत\n१. मुकेश अंबानी – 38 अब्ज डॉलर\n2. अझीम प्रेमजी 19 अब्ज डॉलर\n३. हिंदुजा बंधू 18.4 अब्ज डॉलर\n४. लक्ष्मी मित्तल 16.5 अब्ज डॉलर\nरिलायन्सचा नवा प्लॅन, 33 रुपयात 1 GB डेटा\nलाँच झाला जिओचा १५०० रुपयांचा फोन\n5. पालोनजी मिस्त्री 16 अब्ज डॉलर\n६. गोदरेज कुटुंबीय 14.2 अब्ज डॉलर\n७. शिव नाडर 13.6 अब्ज डॉलर\n८. कुमार बिर्ला 12.6 अब्ज डॉलर\n९. दिलीप संघवी 12.1 अब्ज डॉलर\n10. गौतम अदानी 11 अब्ज डॉलर\nरिलायन्सचा नवा प्लॅन, 33 रुपयात 1 GB डेटा\nलाँच झाला जिओचा १५०० रुपयांचा फोन\nनीता अंबानींचा खास फोन. . . किंमत फक्त 315 कोटी\nजिओ फोनमध���ये व्हॉट्सअॅपला ‘नो एन्ट्री’\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nअहमदनगर : आधी शिवसेना,मग कॉंग्रेस,आणि आता भाजपच्या आश्रयाने सुरु असलेला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि…\nलिंगायत समाजाचे गुरू महंत शिवकुमार स्वामी यांचे 111 व्या वर्षी निधन\nस्वाईन फ्लू मुळे त्रस्त अमित शहांना एम्समधून डिस्चार्ज\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका – उदयनराजे\nपोलीस भरतीच्या बदललेल्या नियमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विरोध\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका - उदयनराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%8D.html", "date_download": "2019-01-22T01:56:46Z", "digest": "sha1:T537O5M6KCKRLPCZSAPTWSNOUEXUB7Y5", "length": 23208, "nlines": 280, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | काम पूर्ण करण्यासाठी नव्या संस्कृतीची गरज : पंतप्रधान", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » उर्जा, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय » काम पूर्ण करण्यासाठी नव्या संस्कृतीची गरज : पंतप्रधान\nकाम पूर्ण करण्यासाठी नव्या संस्कृतीची गरज : पंतप्रधान\n=३४,५५५ कोटींच्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाचे राष्ट्रार्पण=\nपारादीप (ओडिशा), [७ फेब्रुवारी] – एखादा राष्ट्रीय प्रकल्प जाहीर झाल्यानंतर त्याला पूर्णत्वाकडे नेताना प्रचंड विलंब लागतो आणि त्यामुळे प्रकल्पावरील खर्चातही मोठ्या प्रमाणात वाढ होत जाते. अशाप्रकारे काम करण्याची ही जुनी परंपरा अजूनही सुरू आहे, अशा शब्दात नाराजी व्यक्त करताना कोणताही प्रकल्प मुदतीपूर्वीच पूर्ण करण्यासाठी काम पूर्ण करण्यासाठी नवी संस्कृती रुजविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी येथे केले.\nआमच्या काळात सुरू झालेल्या प्रकल्पांचेच पंतप्रधान मोदी उद्‌घाटन करीत आहेत, असा आरोप करणार्‍या कॉंगे्रसला चांगलेच धारेवर धरताना पंतप्रधान म्हणाले की, हे प्रकल्प १५ वर्षांपूर्वीच पूर्ण झाले असते आणि त्यातून हजारो हातांना रोजगार मिळाला असता, तर पंतप्रधान म्हणून मला खरोखरच आनंद झाला असता. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या ३४,५५५ कोटी रुपयांच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाचे राष्ट्रार्पण करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कच्च्या तेलाचे उत्पादन देशातच वाढवून तसेच इथेनॉलसारख्या जैविक इंधनाला प्रोत्साहन देऊन २०२२ पर्यंत तेलाची आयात किमान दहा टक्क्यांनी कमी करण्याचा आपल्या सरकारचा निर्धार आहे. अशा स्थितीत या प्रकल्पाचे उद्‌घाटन करताना मला स्वाभाविकच आनंद होणार आहे. मात्र, पंतप्रधान म्हणून मी फारसा आनंदी नाही. कारण, हा प्रकल्प फार जुना आहे आणि १५ वर्षांपूर्वीच पूर्ण झाला असता, तर हजारो लोकांना रोजगार मिळाला असता, असेही पंतप्रधानांनी सांगितले.\nदेशाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी, कोणताही प्रकल्प वेळेच्या आधी पूर्ण होईल, यासाठी कामाच्या संस्कृतीत बदल करण्याची जबाबदारी नागरिक, प्रशासकीय अधिकारी, उद्योग आणि सरकार असे मिळून आपल्या सर्वांचीच आहे आणि ती आपण पार पाडायलाच हवी. प्रकल्प वेळीच पूर्ण झाला, तर त्यावरील खर्च कमी होतो आणि हजारो-लाखो लोकांना रोजगार मिळू शकतो. यातून देशालाही मोठा फायदा मिळत असतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशि���ा (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in उर्जा, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय (844 of 2477 articles)\n२६/११ प्रकरणी हेडलीची आज साक्ष\nपाकचा दहशतवादी चेहरा जगापुढे येणार उज्ज्वल निकम यांची माहिती व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा व��पर मुंबई, ७ [फेब्रुवारी] - २६/११ रोजीच्या मुंबई ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kahi-sukhad/bride-groom-labour-donate-lodhwade-47089", "date_download": "2019-01-22T03:06:47Z", "digest": "sha1:ENKBJ5XH7OLLLGOBWSJAT3TPFKTUVPJK", "length": 13265, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "bride & groom labour donate in lodhwade वधू-वरांसह वऱ्हाडींचेही श्रमदान | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 23 मे 2017\nलोधवड्यात वेगळा उपक्रम; कोमल व तुषार यांना घरच्यांचा पाठिंबा\nमलवडी - महाराष्ट्राला जलसंधारणाची दिशा देणारे, राज्य शासनाचे विविध पुरस्कार पटकाविणारे व सध्या स्मार्ट व्हिलेजचा पुरस्कार पटकावलेल्या लोधवडे (ता. माण) गावाने आज वेगळा उपक्रम राबविला. फक्त वधू-वरच नव्हे तर संपूर्ण वऱ्हाडाने शिवारात श्रमदान केले.\nलोधवड्यात वेगळा उपक्रम; कोमल व तुषार यांना घरच्यांचा पाठिंबा\nमलवडी - महाराष्ट्राला जलसंधारणाची दिशा देणारे, राज्य शासनाचे विविध पुरस्कार पटकाविणारे व सध्या स्मार्ट व्हिलेजचा पुरस्कार पटकावलेल्या लोधवडे (ता. माण) गावाने आज वेगळा उपक्रम राबविला. फक्त वधू-वरच नव्हे तर संपूर्ण वऱ्हाडाने शिवारात श्रमदान केले.\nलोधवडेच्या कोमल माने व तुषार चोपडे यांचा उद्या (ता. २३) विवाह आहे. हे दोघेही लोधवड्यात झालेली जलसंधारणाची कामे पाहत व करत मोठे झाले. ग्रामस्वच्छता असो वा जल व मृद्‌संधारण या कामात ग्रामस्थांनी हिरीरिने घेतलेला सहभाग त्यांनी पाहिला होता. या श्रमदानामुळेच दुष्काळावर मात करण्यात लोधवडेकरांनी यश मिळविले, हे त्यांना उमगले होते. त्यामुळेच आयुष्याच्या नवीन वळणावर प्रवेश करताना या दोघांनी श्रमदान करण्याचा निर्धार केला. या त्यांच्या निर्धाराला दोन्ही घरांतील वरिष्ठांनीही पाठिंबा दिला.\nआज सकाळी सुतारकीच्या माळात ग्रामस्थांसोबत श्रमदान करण्यासाठी वधू-वरासह संपूर्ण वऱ्हाडी मंडळी उपस्थित झाली. नवरदेव तुषार याने फावडे हातात घेवून माती भरण्यास सुरवात केली. माती भरलेली घमेली नवरी कोमल हिने बांधावर टाकली. या दोघांबरोबरच सर्व वऱ्हाडी मंडळी बांध- बंदिस्ती करण्यास सरसावली.\nलोधवडेला जलयुक्त बनविण्यासाठी प्रभाकर देशमुख व अनुराधा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी अविरत कष्ट घेतलेत. त्यात सहभाग व्हावे म्हणून आम्ही श्रमदानात सहभागी झालो.\nलोधवडेकरांनी जलसंधारणाच्या कामातून पाणीदार बनविण्यात यश मिळविले आहे. या कामाला प्रेरणा मिळावी व तरुणांना श्रमाचे महत्त्व कळावे म्हणून आम्ही हा अभिनव उपक्रम राबविला.\nनेपाळ, बांगलादेशाशी शारदानगरचा करार\nबारामती - शारदानगर येथील शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाने नेपाळ व बांगलादेशातील विद्यापीठांबरोबर आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार केला आहे. या...\nसाडेचार हजार गाव-वाड्यांची टॅंकरवर मदार\nऔरंगाबाद - दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या राज्यातील टंचाईग्रस्त एक हजार ३८१ गावे, तीन हजार ७७ वाड्यांना एक हजार ६५७ टॅंकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवावे...\nत्याच्या पंखांना बळ देण्यासाठी ‘जिजाऊ’चा पुढाकार\nसिंहगड रस्ता - ‘ती’ शिकावी, ‘ती’ने स्वतःच्या पायावर उभे राहावे, हा ध्यास घेऊन जिजाऊ फाउंडेशन ही संस्था जनता वसाहतीमध्ये गेल्या तीन वर्षांपासून सक्रिय...\nबेघरांना निवारा केंद्राचा आधार\nपुणे - बेघर, निराधार आणि कामानिमित्त पुण्यात आलेल्या अनेक गरिबांना राहण्याची सोय उपलब्ध नसते. त्यांना येरवडा परिसरातील मदर तेरेसा हॉलमध्ये चोवीस तास...\nपुणे - ताडीवाला रस्त्यावरील ‘आरबी-२’ कॉलनीमध्ये राहत असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी गेल्या पाच दिवसांपासून पिण्याचे पाणी मिळत नसल्याने रेल्वेच्या...\nसातारा - भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या तोंडावरच स्थानिक पातळीवर पक्षाच्या चिन्हाचे ब्रॅंडिंग सुरू केले आहे. त्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/oxygen/become-teacher/amp/", "date_download": "2019-01-22T03:13:46Z", "digest": "sha1:P4KQKN4OV6NWRQ7CPJHK7Z676ATL3HUX", "length": 10063, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Become a teacher! | शिक्षक झालोच! | Lokmat.com", "raw_content": "\nडीएड व्हायच्या स्वप्नानं गुंगारा दिला; पण मी मागे हटलो नाही. संगमनेर, औरंगाबाद, पुणे प्रवास करत शिकत राहिलो आणि..\n- रवींंद्र सदाशिव लंगोटे कोपरगाव. अहमदनगर जिल्ह्यातील साखरसम्राटांचं ग��व. तर मी तिथला. कोपरगावातील एसएसजीएम या महाविद्यालयात अकरावीला विज्ञान शाखेत मी प्रवेश घेतला; पण गणित आणि इंग्रजीच्या भीतीने एका महिन्यातच शाखा बदलून कला शाखा निवडली. शिक्षक होण्याचं स्वप्न पाहू लागलो. कला शाखा म्हटली की त्यावेळी फक्त डीएड करायचं एवढंच डोक्यात यायचं. त्यावेळी डीएडची अवस्था चांगली होती. मागासवर्गीय कोट्यातून डीएडला प्रवेश मिळेल असं निश्चित वाटत असतानाच त्यावर्षी केवळ एका गुणाने मला प्रवेश मिळाला नाही. शिक्षक होण्याचं स्वप्न धुळीस मिळतं की काय असं वाटायला लागलं. बीएला प्रवेश घेतला. पण वर्गात लक्ष लागेना. बरोबरचे मित्र डीएड करत होते. अस्वस्थ वाटत होतं. कॉलेज सोडून काम करायचा विचार करायचा ठरवलं. त्यावेळी संगणक शिक्षणाचे विशेष आकर्षण. नवीनच एमएससीआयटी हा शासनाचा कोर्स सुरू झाला होता. त्या कोर्सला प्रवेश घेतला. मग एका सायबर कॅफेत कामाला लागलो. संगणकाचं बरंचसं ज्ञान मिळालं. सायबर कॅफेत काम करत असताना नोकरीची आशा कुठे दिसत नसल्याने स्वत:चा सायबर कॅफे सुरू करण्याचा निर्णय मी घेतला. कोपरगाव जवळ संगमनेर तालुक्यात अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर सायबर कॅफे सुरू केला. घरच्यांचा पाठिंबा होता. सायबर कॅफेचा व्यवसाय तेजीत सुरू होता. रात्री ९-१० वाजेपर्यंत इंजिनिअर विद्यार्थी इंटरनेट वापरत असल्याने इकडे-तिकडे फिरायला वेळच मिळत नसे. माझ्या सायबर कॅफेत वेगवेगळ्या राज्यांची, गावांची मुले-मुली येत असत. बºयाच विद्यार्थ्यांशी माझी मैत्रीही झाली होती. गावापासून दुसºया तालुक्यात व्यवसाय सुरू केला होता त्यामुळे अडचणी खूप येत होत्या. त्यात गावाकडील मित्र व नातेवाईक यांची ओढ नेहमी लागून राहायची. अशा परिस्थितीत व्यवसायावर लक्ष केंद्रित करणं अवघड होत होते. अडीच वर्षांनी सायबर कॅफे बंद करून मी गावी आलो. पुढं काय, हा प्रश्न होताच. पुन्हा गाव सोडण्याचा निर्णय घेतला आणि औरंगाबादला गेलो. मोठं शहर. वडिलांची मावशी रांजणगाव एमआयडीसीमध्ये राहात असल्याने मला त्या ठिकाणी निवारा मिळाला व कामही. मी एका वायर इन्सुलेशन कंपनीत काम करू लागलो. काम तसे हेल्पर म्हणूनच होते. तिथे काम करता करता इतर मित्रांच्या ओळखीने एका नामांकित कंपनीत तात्पुरत्या स्वरूपात कामाला लागलो. कामाचे तास फार. दमून जायचो. याच काळात मी पुन्हा कॉम्प्य���टर शिकायचं ठरवलं. कोर्स करायचं ठरवलं. मग पुण्याला जायचं. पुण्यात राहण्याचा प्रश्न येईल यासाठी दौंड शहरात माझे चुलते राहतात, तिथं राहायचं ठरवलं. रेल्वे पकडायची व पुण्याला यायचे हा नित्यनेम सुरू झाला. पुण्यात मी जे शिक्षण घेत होतो ते शिक्षण कॉम्प्युटर इंजिनिअर घेत असत. सर्व शिक्षण इंग्रजीत होते. त्यात मी कला शाखेचा विद्यार्थी म्हणजे इंग्रजी तोडकीमोडकी. पण मला प्रात्यिक्षक ज्ञान असल्याने माझा तिथे निभाव लागला. पुण्यात मी रमू लागलो होतो. तिकडे महाविद्यालयातील सोबतचे मित्र शिक्षक झालेले होते. मी अजूनही बेकारच होतो. पण कॉम्प्युटर उत्तम येत होतं. आता पुढे काय हा प्रश्न तसाच मागेमागे येत होता. त्यात कोपरगावला एका आदिवासी आश्रमशाळेत अनुसूचित जमातीचे शिक्षक पाहिजेत अशी जाहिरात निघाली. तिथं मला नोकरी मिळाली. पुढे माझे बीए मी पूर्ण केले. त्याचबरोबर डीएडची पदवीही घेतली. आणि आता एकलव्य आदिवासी अनुदानित आश्रमशाळा, टाकळी, ता. कोपरगाव जि. अहमदनगर इथं शिक्षक म्हणून काम करतो आहे. (कोपरगाव, जि. अहमदनगर)\nअवैध वाळू उपशावर ड्रोनची नजर\nमहर्षी शिंदे यांच्या विचाराने भारावलेला संशोधक\nजुनी पेन्शन हक्क संघटनेचे १९ जानेवारीचे आंदोलन स्थगित\nश्रीगोंदा नगरपालिका निवडणुक : सेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची माघार\nश्रीगोंद्याच्या प्रचारात नेते भाषणे काय करणार\n- हे कुठलं काम \nरोबोटला शिकवण्याचा भन्नाट जॉब\nIOT- जागोजागी इंटरनेट जोडणारा हा कोणता स्मार्ट जॉब\nसायबर सिक्युरिटी आणि हॅकिंग- अमर्याद संधी देणारं नवीन काम\nbig data- उद्या-परवाही टिकेल असा करिअर ऑप्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://blog.lagnachibolni.com/author/meghanbodke/", "date_download": "2019-01-22T03:03:11Z", "digest": "sha1:XOQHDOBZ62HYYRW2LZ663LXMWTH37PCQ", "length": 1533, "nlines": 23, "source_domain": "blog.lagnachibolni.com", "title": "meghanbodke – Lagnachi Bolni Blog", "raw_content": "\nविवाहपुर्व समुपदेशन – महत्व आणि गरज\nरूपा आणि अनिलचे तावातावाने बोलणे सुरु होते. मी शांतपणे माझ्या खुर्चीत बसून त्यांचे बोलणे ऐकत होते. या दोघांचे लग्न होऊन १ वर्ष झाले, नव्याची नवलाई नऊ दिवसातच संपली आणि दोघेही स्वप्नातून वास्तवात अलगद उतरले. वर्षभरात दोघांना एकमेकांच्या उणीव चांगल्याच जाणवू लागल्या. Continue reading “विवाहपुर्व समुपदेशन – महत्व आणि गरज”\nलग्नाचीबोलणी वर रजिस्टर करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/electric-spill-in-the-rahuri-factory-area/", "date_download": "2019-01-22T02:35:46Z", "digest": "sha1:3QXXA42U53XIYK5J2NJWB6UYSSUFLXPI", "length": 8126, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राहुरी फॅक्टरी परिसरात विजेचा लपंडाव", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nराहुरी फॅक्टरी परिसरात विजेचा लपंडाव\nराहुरी : राहुरी फॅक्टरी व आजुबाजुच्या खेड्यापाड्यातील वस्त्यांवर महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे सध्या विजेचा लपंड़ाव सुरू आहे.मागील दोन आठवड़्यांपासुन विजेचे अचानक जाण्याने कामकाज करता न आल्याने व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ उड़त आहे.\nपतंगोत्सवात वीजयंत्रणेपासून सावध राहण्याचे आवाहन\nथकबाकीदारांविरोधात सुरु असलेली वसुलीची व वीजपुरवठा खंडित…\nमहावितरण च्या बिलामधे स्थिर आकार, वहन आकार, इंधन समायोजन आकार, विज शुल्क, असे विविध कर महाविरण विभागाच्या माध्यमातुन ग्राहकांना बिलामधे समाविष्ट केल्या आहे.या बिलामधे एवढ्या प्रमाणात कर समाविष्ट केला तरी विज पुर्ण दाबाने व अखंड़ीतपणे देण्यात महावितरण संपुर्णतः अपयशी ठरताना दिसत आहे. महावितण च्या कर्मचा-यांची ग्रामीण भागात ग्राहकांना अरेरावी असल्याने ग्राहक खुप संतप्त झाल्याचे चित्र आहे. महाविरण विज रात्रीच्या वेळेसच खंड़ीत करत असल्याने ग्रामीण भागात चो-यांचे प्रमाण खुप वाढले आहेत. धुम स्टाइलने चोरी करण्याचे प्रमाण सुध्दा जास्त प्रमाणात वाढले आहे. महाविरण च्या विरोधात राहुरी फॅक्टरी येथील काही जागृक संघटना मोर्चा काढण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे.\nराहुरी फॅक्टरीच्या ब-याच ग्राहकांना वाढीव बिले दिले असल्याने महावितरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.कराळेवाड़ी परीसरातील ब-याच बिलांवर पाहीले असता विज मिटर किती युनिट आहे हे, अजिबात दिसत नाही. तसेच मिटरचे रिड़ींग घेणारा कर्मचारी फोटो व्यवस्थित घेत नसल्याने ग्राहकांना आपल्याला किती युनिटचे बिल येणार हे कळत नाही. महावितरणच्या कार्यालयात ग्राहक तक्रार व चौकशी करण्यास गेल्यावर ग्राहकांना व्यवस्थित माहिती सुद्धा जात नाही.\nपतंगोत्सवात वीजयंत्रणेपासून सावध राहण्याचे आवाहन\nथकबाकीदारांविरोधात सुरु असलेली वसुलीची व वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम आणखी कठोर…\n… आणि गडकरी चक्कर येऊन कोसळले\nचेक बाऊंस झाल्यास वीजग्राहकांना 1500 रुपयांचा दंड\nगोवर-रुब���ला लसीकरणाचे ८४ टक्के उद्दिष्ट साध्य ; एकनाथ शिंदे यांची माहिती\nमुंबई : गोवर- रुबेला लसीकरण मोहिमेत राज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे लसीकरण झाले असून ८४ टक्के उद्दिष्ट साध्य झाले…\n‘अनेक निवडणुकांमध्ये अत्यंत कमी यश मिळालेली राष्ट्रवादी …\nमायावतींवरील टीका खपवून घेणार नाही,रामदास आठवलेंंनी भाजपला सुनावले\n‘लकी’ बॉय चैतन्य देवढेचे ‘माझ्या दिलाचो’ गाणे झाले रिलीज \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका - उदयनराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-i-made-anna-hazare-stand-delhi-agitation-says-ramdevbaba-7413", "date_download": "2019-01-22T03:40:42Z", "digest": "sha1:QUFTIBH5PNYSPFFRLUKHS4KDSZ4KBB6L", "length": 14211, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, I made Anna Hazare to stand in Delhi for agitation says Ramdevbaba | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअण्णा हजारे यांना आंदोलनाला मी उभे केले : रामदेवबाबा\nअण्णा हजारे यांना आंदोलनाला मी उभे केले : रामदेवबाबा\nशनिवार, 14 एप्रिल 2018\nकऱ्हाड, जि. सातारा : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व्यक्तिगत चांगले आहेत, त्यांच्या आंदोलनाला मी उभे केले. त्यामुळे हजारो लोक त्यांच्यासोबत जोडले गेले. त्या वेळी अण्णांचा हेतू चांगला होता, असे मत योगगुरू रामदेवबाबा यांनी व्यक्त केले.\nकऱ्हाड, जि. सातारा : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व्यक्तिगत चांगले आहेत, त्यांच्या आंदोलनाला मी उभे केले. त्यामुळे हजारो लोक त्यांच्यासोबत जोडले गेले. त्या वेळी अण्णांचा हेतू चांगला होता, असे मत योगगुरू रामदेवबाबा यांनी व्यक्त केले.\nकऱ्हाड (जि. सातारा) येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर योगगुरू रामदेवबाबा यांच्या योग शिबिरास शनिवारी (ता. १४) प्रारंभ झाला. यानिमित्त रामेदवबाबांनी पत्रकारांशी संवाद साध���ा. ते म्हणाले, हा कोणताही राजकीय कार्यक्रम नाही. मी सर्वपक्षीय व निरपक्षीय आहे. सर्वच पक्षातील लोकांशी माझा स्नेह आहे. साधू कुणाशीही वैर करत नाही. अण्णा हजारे यांना आंदोलनाला मी उभे केले.\nउत्तर भारतात सुरवातीला अण्णांना कोणी ओळखतही नव्हते. अण्णांना २०१० मध्ये पतंजलीत बोलावून कृषी गौरव पुरस्कार दिला. त्यानंतर दिल्लीत रामलीला मैदानात उभे करून अण्णांची ओळख करून दिली. उंचीने लहान, पण काम मोठे असलेल्या अण्णांच्यासोबत राहा, असे आवाहन केले. पहिल्या आंदोलनात मी पाठिंबा दिला. त्यामुळे हजारो लोक त्यांच्यासोबत जोडले गेले. त्या वेळी अण्णांचा हेतू चांगला होता; मात्र या आंदोलनातून अरविंद केजरीवाल, तसेच अन्य नेते निर्माण झाले. आंदोलन देशासाठी करतो, कोणाला नेता बनवायला नाही.\nअण्णा हजारे आंदोलन agitation भारत पुरस्कार awards दिल्ली\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळप\nऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील २३ साखर कारखाने ऊसगाळप करीत आहेत.\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक महिनाअखेरपर्यंत...\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः पालकमंत्री शिंदे\nनगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही जनतेचीच इच्छा आहे आणि पालकमंत्री म्हणून जनतेची इच\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही :...\nमुंबई : हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही.\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत धरणे...\nपरभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांसह जनतेच्या विविध मागण्यांसाठी परभणी ज\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...\nपंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई : हरकती असलेल्या जमिनी...\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...\nकांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर ः कांद्याचे दर घसरल्याने...\nनगर बाजारात तूर प्रतिक्विंटल ४४०० ते...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक...\nसोयाबीन दरात काही अंशी तेजीचा अंदाजनागपूर ः सोयाबीन दरात आलेली तेजी शेतकऱ्यांना...\nजळगावात चवळी, कारल्याचे दर टिकूनजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...\nहळद पॉलिश, प्रतवारी महत्त्वाचीलोखंडी ड्रममधून शिजवलेली हळद २० ते ३० मिनिटांसाठी...\nसागरी तापमानाची जुनी माहिती मिळवणे...माहितीच्या नोंदीच्या अभावामुळे बहुतांश जागतिक...\nमधमाश्यांचे सर्वेक्षण सातत्याने...गेल्या काही वर्षांमध्ये स्थानिक मधमाश्यांच्या...\nबुलडाणा जिल्ह्यातील अनेक प्रकल्प कोरडेबुलडाणा : उष्णतेच्या झळा सुरू होण्यापूर्वीच...\nखानदेशात तूर खरेदी केंद्रे सुरू कराजळगाव : खानदेशात तुरीची मळणी पूर्ण होत आली आहे....\nऊस गाळपात नंदुरबार जिल्हा आघाडीवरजळगाव : खानदेशात ऊस गाळपात नंदुरबार जिल्ह्यातील...\nनाचणी बीजोत्पादक शेतकऱ्यांना पन्हाळ्यात...कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यात आत्माच्या...\nगोदावरी दूध संघ शेतकऱ्यांसाठी ठरला ‘...नगर : ‘‘गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...\nपरभणी, हिंगोलीतील सिंचनासाठीच्या...परभणी : परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात २०१७-१८...\nखरीप नुकसानीच्या मदतीसाठी शेतकऱ्यांच्या...सोलापूर : गतवर्षीच्या २०१८ च्या खरीप हंगामात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.steel-in-china.com/mr/engineering-standard-activity-room-type-k-room.html", "date_download": "2019-01-22T03:17:54Z", "digest": "sha1:W3OF37I74SDFKL5W5RDM52OH6HSAIL56", "length": 9304, "nlines": 237, "source_domain": "www.steel-in-china.com", "title": "अभियांत्रिकी मानक क्रियाकलाप खोलीची के खोली - चीन स्टील विज्ञान आणि तंत्रज्ञान", "raw_content": "\nडबल डेक प्रकाश स्टील व्हिला\nजंगम - बोर्ड गृहनिर्माण वर्ग नॉन - Stan ...\nअभियांत्रिकी मानक क्रियाकलाप खोलीची के खोली\nअभियांत्रिकी मानक क्रियाकलाप खोलीची के खोली\nएफओबी किंमत: यूएस $ 100 - 300 / ㎡\nMin.Order नग: 10 तुकडा / तुकडे\nपुरवठा योग्यता: 10000 ㎡ / दरमहा तुकडे\nपरताव्यासाठी अटी एल / सी, डी / अ, ड / पी, टी / तिलकरत्ने\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nprefabricated घर, एक पर्यावरणास अनुकूल आणि आर्थिकदृष्ट्या prefabricated घर आहे, फ्रेम प्रकाश स्टील इमारत वापरून खीळ कनेक्शन आणि पर्यावरणास अनुकूल आणि आर्थिकदृष्ट्या prefabricated घर एक नवीन संकल्पना तयार करण्यासाठी कुंपण साहित्य म्हणून सँडविच बोर्ड वापरून आणि अवकाशीय संयोजन मानक मापांक मालिका वापरून . हे एकत्र केले आणि सोयिस्कर पद्धतीने आणि पटकन disassembled होऊ शकते तात्पुरता इमारती सामान्य प्रमाणीकरण जाणीव की, पर्यावरण संरक्षण, ऊर्जा संवर्धन, rapidness आणि उच्च कार्यक्षमता इमारत संकल्पना स्थापन, आणि सिरियल विकास क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी तात्पुरती इमारती सक्षम करते, एकात्मिक उत्पादन जुळलेल्या पुरवठा, स्टॉक स्टोरेज आणि पुन्हा वापरता येणार्या आकार उत्पादने.\nमानक के खोली साहित्य वाटप टेबल\nनाव मुख्य भाग नाव साहित्य तपशील आणि मॉडेल शेरा\nमुख्य शरीर फ्रेम सी-विभाग स्टील मानक फ्रेम\nभिंत 50mm फेस बोर्ड / खडकावर लोकर बोर्ड\nछप्पर 50mm फेस पन्हळी बोर्ड / खडकावर लोकर पन्हळी बोर्ड\nभाग कनेक्टर, बोल्ट, sealant\nदार अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण / प्लास्टिक स्टील\nविंडो अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण / प्लास्टिक स्टील\nमार्ग कॉरिडॉर स्टील प्लेट\nrainshed 50mm फेस बोर्ड / खडकावर लोकर बोर्ड / पन्हळी बोर्ड\nपुढील: जंगम - बोर्ड गृहनिर्माण वर्ग गैर - मानक खोली टी - प्रकार घर\n2 बेडरूम prefabricated मॉड्यूलर घरे\nसानुकूल सुरक्षित prefabricated घरे\nउच्च गुणवत्ता prefabricated कंटेनर\nघरे prefabricated घरे आधुनिक\nकमी खर्च prefabricated हाऊस फिलीपिन्स\nकमी खर्च prefabricated वुड घरे\nलक्झरी prefabricated मॉड्यूलर घरे\nनवीन मॉडेल prefabricated हाऊस\nPrefabricated फायबर ग्लास घरे आणि Villas\nPrefabricated हाऊस वापरले किंमती\nPrefabricated लाकडी लघु हाऊस\nशिपिंग कंटेनर असलेला हाऊस\nजंगम - बोर्ड गृहनिर्माण वर्ग न -...\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2017: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2017/03/blog-post_10.html", "date_download": "2019-01-22T03:22:38Z", "digest": "sha1:7TD5G7B7CTUNPQZIHG6J4QB5VHPCNSRK", "length": 9658, "nlines": 58, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "मुखेडला संस्कृती पैठणी तर्फे महिला गौरव समारंभ संपन्न - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » मुखेडला संस्कृती पैठणी तर्फे महिला गौरव समारंभ संपन्न\nमुखेडला संस्कृती पैठणी तर्फे महिला गौरव समारंभ संपन्न\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शुक्रवार, १० मार्च, २०१७ | शुक्रवार, मार्च १०, २०१७\nमुखेड मध्ये संस्कृती पैठणी तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त महिला गौरव समारंभ संपन्न\nमुखेड ता.येवला येथे संस्कृती पैठणी तर्फे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करणार्या महिलांचा गौरव करण्यात आला. येथील जनता विद्यालयात सदर कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. यावेळी शिक्षिका एस.ई.शिंदे, एच.एस. पाटील, एम.एस.आगवण, एस.बी.कोल्हे, एस.के. बलकवडे,पी.के.पगारे, एस.एम.वाघ, श्रीम.शेळके आदींचा संस्कृती पैठणीचे संचालक गोविंद तांबे, दत्तु वाघ व तुकाराम रेंढे यांचे हस्ते शाल, गुलाब पुष्प व ट्राॅफी देवून सन्मानित करण्यात आले.\nकार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक राजेंद्र पाखले होते. एम.एस.आगवण यांनी प्रास्ताविक केले. मुख्याध्यापक राजेंद्र पाखले, संस्कृती पैठणी संचालक दत्तु वाघ यांनी मनोगत व्यक्त केले .संस्कृती ससाणे, पायल कांगणे, रोशन शिरमारे, आरती बडवर यांनी भाषणे केली.\nयावेळी पर्यवेक्षक एस.आर. दाभाडे, विकास ठोंबरे, एल.व्ही.लभडे, जी.एच.कोकाटे, सी.सी.खैरणार, आर.सी.महाले, एस.एम.शेळके, एस.पी. शेळके, एस.वाय.जाधव, आप्पासाहेब बडवर, अनिल वावधाने, एस.व्ही.पगार, एस.डी.चव्हाण, आर.एल.धनगरे, नितिन गोतरणे, बी.पी.वाघ आदी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.\nमुखेड प्राथमिक आरोग्य केंद्रातही सत्कार - येथील आरोग्य केंद्रात जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्यकेंद्र व संस्कृती पैठणी जळगाव नेऊर यांचे संयुक्त विद्यमाने मुखेड गटात विजयी झालेल्या नवनिर्वाचित जि.प.सदस्या, पंचायत समिती सदस्या, मुखेड प्राथमिक आरोग्य केंद्रातील आदर्श आरोग्यसेविका, आशा गटप्रवर्तक व महिला कर्मचारी यांचाही शाल, श्रीफळ, ट्राॅफी व गुलाब पुष्प देवून यथोचीत सत्कार करण्यात आला.\nयावेळी जि.प.सदस्य बाळासाहेब गुंड, सभापती प्रकाश वाघ, वसंतराव पवार, नवनिर्वाचित जि.प.सदस्या कमल आहेर, पं.स.सदस्या अनिता काळे, पं.स.सदस्या कविता आठशेरे, सरपंच सचिन आहेर, छगन आहेर, ग्रा.पं.सदस्य अनंता आहेर, रावसाहेब आहेर, माजी सरपंच संजय पगार, विठ्ठलराव आठशेरे, वैद्यकीय अधिकारी डाॅ.नाईकवाडी, डाॅ.अशोक बनसोड, जी.एन.मढवई, व्ही.सी.पैठणकर, टी.ए.शेख, एस.ए.गांगुर्डे, आर.के.भवर, एस.टी.गोरे, इसळ, वाखारे, आरोग्यसेविका एस.व्ही.पगारे, एस.एस.हीरवे, आर.बी.पोतदार, एस.एस.देशमानकर, एस.एल.खारके, एल.व्ही, चव्हाण, आशागट प्रवर्तक व्ही.आर.सुताणे, एम.पी.राजगुरु, कविता वाघ, कविता राजगुरु, मिनाक्षी पगार, सरला जाधव आदी उपस्थि��� होते.\nजिवन अमृत इंग्लिश मिडीयम मुखेड येथेही जागतिक महीला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.\nमुखेड ता.येवला येथील जनता विद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त सत्कार करताना संस्कृती पैठणीचे संचालक गोविंद तांबे, दत्तु वाघ , तुकाराम रेंढे व उपस्थित शिक्षिका, दुसरे छायाचित्र मुखेड आरोग्य केंद्रात नवनिर्वाचित जि.प.व पं.स सदस्या, आदर्श आरोग्यसेविका, आशा गटप्रवर्तक व महिला कर्मचारी यांचा सत्कार करताना संस्कृती पैठणी संचालक, वैद्यकीय अधिकारी व उपस्थित मान्यवर आदी.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%B0", "date_download": "2019-01-22T01:55:31Z", "digest": "sha1:BHP4AZQAX3XB245JNO2LZ24W7IGG76D2", "length": 8970, "nlines": 212, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "उंदीर - विकिपीडिया", "raw_content": "\nआपल्याकडे विविध देव देवतांची विशिष्ठ वाहने आहेत. त्यापैकी उंदीर हे गणपतीचे वाहन आहे असे मानले गेले आहे. भाद्रपदातील गणेशोत्सवाच्या काळात गणपतीबरोबरच उंदराचीही पूजा केली जाते.\nउंदीर आकाराने लहान, वजन ३०-५० ग्रॅ., लांबी ८-१० सेंमी. आणि शेपूट बारीक व शरीराएवढ्या लांबीचे असते. शरीराचे डोके, मान, धड आणि शेपूट असे चार भाग असतात. कान मोठे व मुस्कट छोटे टोकदार असून त्याच्या दोन्ही बाजूंस दृढरोम असतात. अग्रपाद आणि पश्चपाद सारख्या आकाराचे व आखूड असतात. वृषणकोश छोटे आणि आखूड असतात. त्याच्या लेंड्या लहान आकाराच्या व संख्येने अधिक असतात.\nगर्भावस्था १९-२० दिवस दुग्धकाल १३-१४ दिवसांचा असतो. पिले जन्मत: केसहीन असून जन्मल्यानंतर दहाव्या दिवशी त्यांच्या अंगावर पूर्ण केस येतात. एका विणीमध्ये उंदरास ५-१० पिले होतात. पिलांचे डोळे तिसर्‍या दिवशी उघडतात.\nपाकिस्तानमध्ये असलेल्या गवताळ प्रदेशामध्ये होते. दहा हजार वर्षांपूर्वी मानवाने शेतीस प्रारंभ केल्यानंतर मानवी स्थला��तराबरोबर मस उंदीर जगभर स्थलांतरित झाला.\nउंदीर खाण्यापेक्षा धान्याची नासाडी अधिक करतात. सतत कुरतडण्याच्या सवयीमुळे कागद, कपडे, लाकूड, इमारती यांची हानी होते. विजेच्या आणि अवगुंठित तारा कुरतडल्यामुळेही नुकसान होते. उंदरावर असलेल्या पिसवांमधून एके काळी प्लेगसारखा संसर्गजन्य रोग पसरलेला होता. उंदराच्या मूत्रामधील लेप्टोस्पायरा या जीवाणूमुळे मानवामध्ये लेप्टोस्पायरोसिस आजार होतो.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ जानेवारी २०१८ रोजी १३:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D/", "date_download": "2019-01-22T01:40:25Z", "digest": "sha1:QE5MUO5MHUAWBPYRFWOZF7RJKWJZWFL5", "length": 7294, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ग्राहक पेठेत चोरी करणाऱ्याला पोलीस कोठडी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nग्राहक पेठेत चोरी करणाऱ्याला पोलीस कोठडी\nपुणे – सदाशिव पेठेतील ग्राहक पेठेतून 2 लाख 29 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याप्रकरणी खडक पोलिसांनी एकाला अटक केली. न्यायालयाने त्याला 4 जूनपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिला आहे.\nदिपक कृष्णा कुटूम (वय 24, रा. पुणे स्टेशन फुटपाथ, मुळ. आसाम) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. याबाबात उदय मोरेश्‍वर जोशी (वय 42) यांनी फिर्याद दिली आहे. 23 ते 24 मे दरम्यान ही घटना घडली.\nघटनेच्या दिवशी आरोपीने सदाशिव पेठ येथील ग्राहक पेठेत ग्रॉसरी विभागाच्या पाठीमागील दारातून प्रवेश केला. 2 लाख 29 हजारांचा ऐवज लांबविला होता. 30 हजार 400 रुपये रोख, 1 लाख 95 हजार रूपये किंमतीची सोन्याची नाणी, 2 हजार 100 रुपयांची चांदीची नाणी आणि अन्य साहित्य लांबविले होते. या प्रकरणी कुटूम याला अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्याचे इतर कोणी साथीदार आहे का, अशा स्वरूपाच्या त्याने इतर ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत का, अशा स्व��ूपाच्या त्याने इतर ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत का, याचा शोध घेण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकिलांनी केली. त्यानुसार न्यायालयाने कुटूम पोलीस कोठडी सुनाविली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नरच्या कोपरावर शस्त्रक्रिया\nसाद-प्रतिसाद : अपवादात्मक कलमाचा वाढता वापर\nपौष पौर्णिमेनिमित्त गंगानदीत लाखोंचे स्नान \nतरतूद 15 कोटींची निविदा 84 कोटींच्या\n#AUSvSL : पॅटरसन ऑस्ट्रेलियन संघात\nचार वर्षात इसिसचे 47 दहशतवादी पकडून भारतात आणले\nदिल्ली वार्ता – सत्तांतराचा शंखनाद\nईशा देओल दुस-यांदा होणार आई\nकर्जाचे वाढते डोंगर व आर्थिक बेशिस्त (अग्रलेख)\n#INDvNZ : भारताची खरी परीक्षा सुरू- स्टायरिस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/nanded/deposit-pension-account-1st-day-nanded-district-has-highest-percentage-pensions-state/", "date_download": "2019-01-22T03:21:38Z", "digest": "sha1:N7JPJOVCSKBSBYYOJZDYDH74M7WJ7FX2", "length": 29715, "nlines": 408, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Deposit To Pension Account On 1st Day; Nanded District Has The Highest Percentage Of Pensions In The State | १ तारखेला निवृत्तीवेतन खात्यात जमा; पेन्शन वाटपात नांदेड जिल्हा राज्यात अव्वल | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २२ जानेवारी २०१९\n पेट्रोल 12 पैसे तर डिझेल 19 पैशांनी महागले\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nमुंबईचे किमान तापमान २१ अंश; विदर्भाला पावसाचा इशारा\nसाताऱ्याच्या आंदोलक शेतक-यांच्या ७० टक्के मागण्या मान्य\nफाशीच्या आरोपीला माहिती नाकारण्याचा फेरविचार करा\nविकी कौशल व भूमी पेडणेकर झळकणार रुपेरी पडद्यावर\nईशा देओल पुन्हा एकदा देणार गुड न्यूज\n'तनू वेड्स मनू ३' लवकरच, कंगना राणौतने केले कन्फर्म\nदिव्यांका त्रिपाठी करणार ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन\nमाधुरी दीक्षित, अजय देवगण, अनिल कपूरचा 'टोटल धमाल' ट्रेलर, पाहा हा Video\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\n��ररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nमुलांना जबरदस्तीने जेवण भरवताय असं करणं ठरू शकतं घातक\nसाऊथ-ईस्ट आशियाच्या पर्यटनासाठी IRCTC ने आणले स्पेशल टूर पॅकेज\nक्वीन कंगनाचा ईको-फ्रेंडली लूक पाहून व्हाल घायाळ\nलैंगिक जीवनावर वाईट परिणाम करतात घरातील 'या' ४ गोष्टी\nनाशिक : आडगाव शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू , गावात जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला बिबट्याचा मृतदेह आढळला\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.\nनाशिक : आडगाव शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू , गावात जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला बिबट्याचा मृतदेह आढळला\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.\nAll post in लाइव न्यूज़\n१ तारखेला निवृत्तीवेतन खात्यात जमा; पेन्शन वाटपात नांदेड जिल्हा राज्यात अव्वल\n१ तारखेला निवृत्तीवेतन खात्यात जमा; पेन्शन वाटपात नांदेड जिल्हा राज्यात अव्वल\nजिल्ह्यात असलेल्या विविध विभागांच्या पेन्शनधारकांचे निवृत्तीवेतन वेळेत वाटप करण्यात नांदेड जिल्हा राज्यात अग्रस्थानी आहे.\n१ तारखेला निवृत्तीवेतन खात्यात जमा; पेन्शन वाटपात नांदेड जिल्हा राज्यात अव्वल\nठळक मुद्देजिल्ह्यात विविध विभागांचे २१ हजार ५०० पेन्शनधारक आहेत. मागील तीन वर्षांपासून दरमहा एक तारखेला निवृत्तीवेतन पेन्शनधारकांच्या खात्यामध्ये आॅनलाईन जमा केले जाते.\nनांदेड : जिल्ह्यात असलेल्या विविध विभागांच्या पेन्शनधारकांचे निवृत्तीवेतन वेळेत वाटप करण्यात नांदेड जिल्हा राज्यात अग्रस्थानी आहे. मागील तीन वर्षांपासून दरमहा एक तारखेला निवृत्तीवेतन जिल्ह्यातील पेन्शनधारकांच्या खात्यात जमा होते.\nजिल्ह्यात विविध विभागांचे २१ हजार ५०० पेन्शनधारक आहेत. या पेन्शनधारकांना नियमित न��वृत्तीवेतन देण्यासाठी कोषागार अधिकारी कार्यालय तत्पर असते. मागील तीन वर्षांपासून दरमहा एक तारखेला निवृत्तीवेतन पेन्शनधारकांच्या खात्यामध्ये आॅनलाईन जमा केले जाते. यामुळे जिल्ह्यात पेन्शनधारकांची कोणतीही अडचण उद्भवली नाही. कोषागार विभागाकडून निवृत्तीवेतन वेळेत मिळण्यासाठी एखादे देयक थांबवले जाते मात्र पेन्शनधारकांचे निवृत्तीवेतन अदा करण्यास प्राधान्य दिले जाते.यासाठी जिल्हा कोषागार अधिकारी मनोज गग्गड, अप्पर कोषागार अधिकारी नीळकंठ पाचंगे यांच्या मार्गदर्शनाखाली कोषागार विभागातील अधिकारी, कर्मचारी प्रयत्नशील राहतात.\nपेन्शनधारकांनी १५ डिसेंबरपर्यंत स्वाक्ष-या कराव्यात\nपेन्शनधारकांना १ नोव्हेंबर १५ डिसेंबर या कालावधीत ज्या बँकेतून आपण पेन्शन घेतो तेथील रजिस्टरवर आपली स्वाक्षरी करावयाची आहे. पेन्शनधारकांची स्वाक्षरी ही हयात पुरावा ग्राह्य धरला जाणार आहे. बँकांमध्ये पेन्शनधारकांना स्वाक्षरीसाठी स्वतंत्र रजिस्टर ठेवले आहे. १५ डिसेंबरनंतर जे पेन्शनधारक बँकांतील रजिस्टरमध्ये स्वाक्षरी करु शकले नाही त्यांच्यासाठी ही सुविधा कोषागार कार्यालयात ३० डिसेंबरपर्यंत उपलब्ध राहणार आहे. ज्या पेन्शनधारकांच्या प्रकृतीचा विषय आहे त्यांच्यासाठी वैद्यकीय अधिकाºयांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल, असेही कोषागार विभागाने कळवले आहे. बँकांनीही पेन्शनर्सच्या स्वाक्षरीसाठी सहकार्याची भूमिका ठेवावी व पेन्शनपासून वंचित राहू नये, याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमाहूर गडावर जाण्यास ७५ बसेसची सुविधा\nनांदेड महापालिकेचा सुधारित कर्मचारी आकृतीबंध आज होणार सादर\nगांजेगाव बंधाऱ्याचे दोन गेट उघडले; दहा गावांना दिलासा\nविष्णूपुरी पाणी पुरवठा योजनेचा मार्ग मोकळा\nनांदेडात लग्न जुळत नसल्याने नैराश्यातून तरुणाची आत्महत्या\nधर्माबाद तालुक्यात २ हजार हेक्टर तूर धोक्यात\nवारकरी संप्रदायाचा आता स्वच्छतेसाठी लोकजागर; २६ जानेवारीला ४४ हजार गावांमध्ये निघणार प्रबोधन दिंडी\nदेगलूर तालुक्यात जुगार अड्ड्यावरील धाडीत सहा जण अटकेत\nमाहूर तालुक्यात स्वच्छता अभियानाचा फज्जा\nअट्टल दरोडेखोराच्या मुसक्या आवळल्या\nशीख समाजाचा आज शांतता मोर्चा\nजाहिदच्या पोलीस क���ठडीत वाढ\nआरक्षणभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियन ओपनभारत विरुद्ध न्यूझीलंडहार्दिक पांड्याअर्थसंकल्प 2019करिना कपूरपेट्रोलवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरकुंभ मेळा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nतुम्हीही आयब्रो कलर करत आहात का 'या' 5 टिप्स करतील मदत\nजयपूर फेस्टिव्हलमधील 'या' गोष्टींमुळे आनंद होईल दुप्पट\nविमानही उडवू शकतात बॉलिवूडचे 'हे' तारे, एकापेक्षा एक आहेत सारे\nकिवींच्या देशातही धोनीची बॅट तळपणार, तेंडुलकरचा विक्रम मोडणार\n'मणिकर्णिका'च्या प्रमोशन दरम्यान अंकिता लोखंडेचा असा होता अंदाज, SEE PHOTO\nधोकादायक आहे #10YearChallenge, जाणून घ्या दुष्परिणाम\nवर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल : दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रात विदेशी कलावंतांची चित्तवेधक अदाकारी\nअदितीजवळ आहे इयररिंग्जचं सुंदर कलेक्शन; तुम्हीही घेऊ शकता टिप्स\nWhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं\nबी. एच. आर. पतसंस्थेविरोधात ठेवीदारांकडून कपडे काढा आंदोलन\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\n लोकमत आयोजित 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा पहिला दिवस\nक्षणिक ठरला पनवेलकरांचा आनंद;उद्घाटनानंतर 5 मिनिटांत सरकता जिना पडला बंद\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nजेफ आणि मेकेन्झी यांची घटस्फोटाआधीची एकमेकांसोबतची एक समंजस गोष्ट\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\n उत्तर प्रदेशात लढवणार 25 जागा\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\n''ईव्हीएम हॅक करून भाजपाने २०१४ मध्ये मिळवला विजय''\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nरक्तदान शिबिरापूर्वी परवानगी बंधनकारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://store.dadabhagwan.org/%E0%A4%B8%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%B7-%E0%A4%9F%E0%A4%B3-marathi", "date_download": "2019-01-22T02:02:28Z", "digest": "sha1:5JOHLMT7OLRLM4AE2YXXA53RJLYAEN7M", "length": 3728, "nlines": 44, "source_domain": "store.dadabhagwan.org", "title": "Buy Books Online |Spiritual books in Marathi| Book on avoid clash | Dada Bhagwan Store", "raw_content": "\nदैनंदिन जीवनात संघर्षाचे निराकरण करण्याची गरज सर्वांना समजते. आपण संघर्षामुळे आपले सर्वकाही बिघडवून टाकतो. हे योग्य नाही. रस्त्यावर लोक वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करतात. लोक मनमानी करत नाहीत कारण तसे केल्याने टक्कर होऊन मरून जातील.\nदैनंदिन जीवनात संघर्षाचे निराकरण करण्याची गरज सर्वांना समजते. आपण संघर्षामुळे आपले सर्वकाही बिघडवून टाकतो. हे योग्य नाही. रस्त्यावर लोक वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करतात. लोक मनमानी करत नाहीत कारण तसे केल्याने टक्कर होऊन मरून जातील. टकरेमध्ये जोखीम आहे. त्याचप्रमाणे व्यावहारिक जीवनात संघर्ष टाळायचे आहेत. असे केल्याने जीवन क्लेशरहित होईल व मोक्ष प्राप्ती होईल. जीवनात ही क्लेशाचे कारण म्हणजे जीवनाच्या नियमांची अपूर्ण समज हे होय. जीवनाचे नियम समजण्याबाबतीत आपल्यात मूलभूत कमतरता आहे. ज्या व्यक्ति कडून आपण हे नियम समजून घेतो, त्या व्यक्तीस हया नियमांची ह्यांची सखोल समज असायला हवी. ह्या पुस्तकाद्वारे तुम्हाला समजेल की संघर्ष का होतो. संघर्षाचे काय काय प्रकार आहेत, आणि संघर्ष कसा टाळावा की ज्यामुळे जीवन क्लेशरहित होईल. ह्या पुस्तकाचा उद्देश म्हणजे तुमचे जीवन शांति आणि उल्हासाने भरणे हा आहे, तसेच मोक्ष मार्गावर तुमचे पाऊल मजबूत करणे हा आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/rupgandh-jivala-article-aaple-aayush-aaple-jagane-420265-2/", "date_download": "2019-01-22T02:51:03Z", "digest": "sha1:4XSDJXRRFVBPAE4KA2YLPSXGNBRVOIQS", "length": 14057, "nlines": 159, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#जिव्हाळा : आपले आयुष्य-आपले जगणे | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n#जिव्हाळा : आपले आयुष्य-आपले जगणे\n“घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती\nतिथे असावा प्रेम-जिव्हाळा नकोत नुसती नाती…”\nअशी विमल वाणी यांची एक कविता आहे. फारच छान आहे ही कविता. फ्रेम करून घरात लावावी अशी, आयुष्याचा अर्थ शिकवणारी आणि आयुष्य म्हणजे तरी काय आयुष्य म्हणजे माणसाला पडलेले जणू एक गोड स्वप्नच. आणि या स्वप्नात आपण एकटे तर मुळीच नसतो.\nआपल्याबरोबरच इतर पात्रंही असतात. आपल्या घरात राहणारी, आपलीच जिव्हाळ्याची माणसं असतात. आई, वडील, भाऊ, बहीण, काका, मावशी…..अशी रक���ताची बरीच नाती असतात आणि या नात्याचा वटवृक्ष ज्यांनी उभा केला, असे आपले आजी-आजोबा…\nघर म्हंटलं की डोळ्यासमोर उभं राहत ते चार भिंतींचं घरटं. या घरट्यात पूर्वीदेखील माणसंच राहायची आणि आजही माणसंच राहतात. पण त्यावेळेच्या माणसांत आणि आजच्या माणसांत पुष्कळ फरक आहे. पूर्वी कसे घरटे गजबजल्यासारखं वाटायचं. आई-वडिलांबरोबरच आजी-आजोबाचंही प्रेम मिळायचं. पूर्वी याच घरट्यात एका आरामदायी खुर्चीत बसून आजोबा आपल्या नातवंडाना गोष्टी सांगायचे. रात्री जेवायला कशी जोरदार पंगत बसायची. आणि झोपायचं म्हंटल तर आजीच्या जुन्या साडीपासून तयार केलेली उबदार गोधडी असायची.\nसण-उत्सवात मामा, काका, मावशी, आत्या, त्यांची मुलंबाळं….. सर्वजण एकत्र येऊन अगदी धम्माल करायचे. त्यावेळेस खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी व्हायची. आजीच्या हाताने केलेले लाडू खाताना ते खूप गोड़ लागायचे, कारण त्यात आजीने तिचा जीव ओतलेला असायचा…एकमेकांच्या सुखदुःखात कोणी आवाज द्यायच्या आतच सर्वजण धावून यायचे. त्यावेळेस पैशापेक्षाही अनमोल होती ती म्हणजे जिव्हाळ्याची नाती..\n घर तर आहे, परंतु घरात राहायला माणसं नाहीत. घरात किलबिलाट म्हणाल तर मुळीच नाही, जणू घर नसून एखादी स्मशानभूमीच. आरामखुर्ची तर आहे पण त्या खुर्चीला ज्यांच्यामुळे शोभा यायची ते आजोबा मात्र नाहीत. आणि महागड्या ब्लॅंकेटला आजीच्या उबदार साडीपासून केलेल्या गोधडीची सर कुठून येणार \nआजकाल ऋतू बदलतात तशी नाती बदलतात. नात्यातील ओलावा अगदीच सुकून गेला आहे. आज नात्यापेक्षा पैसा श्रेष्ठ झाला आहे. आज हाच माणूस क्षणभंगुर सुखासाठी धडपड करत आहे आणि कळत नकळत एकाच क्षणात नात्यापासून, जवळच्या माणसांपासून दुरावत आहे. आज हाच माणूस आपले आई-वडील जिवंत असतानाच, त्यांच्यासाठी वृद्धाश्रमाची योजना आखत आहे. भाऊ-बहिणी परस्परांतील प्रेम एकमेकांना वाटून वाढवत बसण्यापेक्षाही घराच्याच वाटण्या करण्यासाठी उफाळून येताना दिसत आहे. आज्क सर्वत्र भ्रामक स्पर्धा वाढली आहे. दिखावा, बडेजावपणा दाखवायचा तोही आपल्याच माणसांना.\nआयुष्य कधी संपेल, हे तर कोणालाच माहिती नाही. जर मग याच आयुष्यात स्वार्थ थोडा बाजूला ठेवला, आणि एकमेकांबद्दल कधी तरीचा असलेला मनातील राग गिळून टाकला….नात्यांतील गोडवा आणि ओढ वाढत राहील. जर आपली नाती जपत आणि एकमेकांच्या भावना सा���भाळत हे आयुष्य जगता आले तर.. ही गोष्ट काही कठीण नाही, अशक्‍य तर मुळीच नाही. फक्त तसे सतत वाटत राहिले पाहिजे. तसे झाले ना, तर खरंच हे स्वप्नरूपी गोड़ आयुष्य कधी संपूच नये, असे वाटू लागेल.\nवैज्ञानिक संशोधनातून हे समोर आले आहे की माणूस जेव्हा मरणाच्या दारात उभा असतो तेव्हा त्याने आयुष्यात किती संपत्ती कमावली याचा हिशेब तो नाही करत. आयुष्यात आपण किती माणसं कमावली, किती नाती जपली, किती प्रेम दिले नि घेतले याची तो गोळाबेरीज करीत असतो. त्याच मरणाच्या दारात तो स्वतःला कोसतो देखील, कारण अहंकार, स्वार्थ, कटुता यामुळे त्याने जवळच्या नात्यांना दुखावलेले असते आणि कायमचे दुरावलेले देखील. मरतानाही सर्वाना डोळे भरून पाहता आले आणि त्याच क्षणी सर्वांच्या डोळ्यात तुमच्यासाठी पाणी तरळलं तरच समजा कि खऱ्या अर्थाने तुम्ही तुमचं आयुष्य जगलात…\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nयादों की बारात : हळवं करणारं टपाल (भाग -2)\nयादों की बारात : हळवं करणारं टपाल (भाग -1)\nराष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक पाऊल (भाग 3)\nराष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक पाऊल (भाग 2)\nराष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक पाऊल (भाग 1)\nचर्चेत : ‘काॅल ड्राॅप’ वर कारवाई केव्हा \nचर्चेत : ‘काॅल ड्राॅप’ वर कारवाई केव्हा \nनोंद : बोगस पदव्यांची बांडगुळे\nमहाबॅंकेच्या तत्कालिन अध्यक्षांसह तिघांना खटल्यातून वगळले\nभारतात मुष्टियुद्धासाठी विपुल नैपुण्य : रोमॅरो\nविद्यार्थी संख्येनुसारच होणार शिक्षक भरती\nकलंदर : सत्ताधारी व सत्ताकांक्षी\nझरदारींना अपात्र ठरवण्याची इम्रानखान यांच्या पक्षाची मागणी\nसेरेना विलियम्सची विजयी आगेकूच\nरागाच्या भरात गळा दाबून पतीचा खून\nविविधा : कृषितज्ज्ञ डॉ. खानखोजे\nओबीसी आरक्षणाविरोधी याचिका राजकीय हेतूने प्रेरित ; राज्य सरकारचा आक्षेप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/news/exclusive?start=18", "date_download": "2019-01-22T02:32:21Z", "digest": "sha1:D6VYORYF566QV7XBLMAOMTJERP3GUAYF", "length": 10882, "nlines": 228, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Exclusive - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n‘धक धक गर्ल’ माधुरी दिक्षितनंतर आता मराठमोळी अभिनेत्री 'रीना अगरवाल' होणार का ‘पीएनजी ज्वेलर्स’ची ब्रँड ऍम्बॅसेडर\nप्रत्येक स्त्रीला आकर्षण असते दागिन्यांचे आणि या वाक्याशी अनेकजण सहमत असतील. ग��राहकांच्या सर्वप्रथम पसंतीस पडणारे सराफ म्हणजे पीएनजी गाडगीळ. ग्राहकांची आवड-निवड अगदी बारकाईने जपून त्यांना आवडतील असे आणि त्यांना शोभतील असे दागिन्यांमधील डिझाईन्स बनवून पीएनजी ज्वेलर्स हा सुप्रसिध्द ज्वेलरी ब्रँड बनला आहे. सर्वांची आवडती मराठमोळी आणि बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ माधुरी दिक्षित ही ‘पीएनजी ज्वेलर्स’ची ब्रँड ऍम्बॅसेडर आहे. माधुरी दिक्षितने पीएनजी गाडगीळच्या ‘टाईमलेस डायमंड्स बाय माधुरी’या अंतर्गत असलेल्या डायमंडच्या डिझाईन्स लॉन्च केल्या. आता सर्वत्र अशी चर्चा आहे की माधुरी नंतर हिंदी-मराठी अभिनेत्री रीना अगरवाल ‘पीएनजी ज्वेलर्स’ची ब्रँड ऍम्बॅसेडर बनणार आहे का\n20 तारे - 20 तारका आणि इतिहास || निर्माता-दिग्दर्शक 'महेश टिळेकर' यांचे मनोगत\nझपाटून एखाद्या कामाच्या मागे लागल्यावर ते काम पूर्ण होऊन त्या कामामुळे जेंव्हा 'इतिहास' घडतो तेंव्हा त्या सोनेरी क्षणांचे आपण साक्षिदार असल्याचा आनंद आयुष्यभर सुखावून जातो. 'मराठी तारका' या माझ्या कार्यक्रमाला यश मिळणं सुरू झालं होतं त्याच वर्षी म्हणजे 2007 ला मराठी चित्रपट सृष्टीला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होणार होती त्यानिमित्ताने महाराष्ट्र सरकार, सांस्कृतिक खाते काहीतरी कार्यक्रम करतील अशी अपेक्षा होती, पण सरकारी पातळीवर काहीच हालचाल झाली नाही आणि चित्रपटसृष्टीतील त्यावेळच्या दिग्गज मंडळीपैकी काहीजण तरी पुढाकार घेऊन एखादा कार्यक्रम करतील असे वाटले होते. पण जिथे पैश्याची गणितं येतात तिथं कुणी पुढाकार घेत नाही. कुणीच पुढं येऊन आनंदाने एखादा कार्यक्रम करतील याची चिन्ह दिसेनात, मग मी ठरवलं इतर कुणी काही करण्याची वाट पाहण्यापेक्षा आपणच चित्रपट सृष्टीतील कलाकारांना एकत्र आणून एक कार्यक्रम करूयात.\nअक्षयकुमार - जयाप्रदा यांनी दिला 'आधार' - निर्माता-दिग्दर्शक 'महेश टिळेकर' यांचे मनोगत\nआयुष्यात एक वेळ अशी येते की एकामागोमाग एक, अश्या येणाऱ्या संकटांची इतकी सवय होऊन जाते की त्या संकटांचं स्वागत हसत हसत करण्याचं बळ आपल्यात येतं. २००३ मध्ये मी माझा निर्माता - दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट केला, त्यावेळी अनेक अडचणींचा सामना मला करावा लागला. टीव्ही मालिकांची निर्मिती दिग्दर्शन करून हाती थोडे पैसे जमा झाले होते आणि ओळखीच्या दोघा तिघांनी मला सिनेमासाठी फायनान्स देण्याचे कबूल केले म्हणून उत्साहाने मी तयारी सुरू केली. ऐश्वर्या नारकर, नयनतारा, जयराम कुलकर्णी, विजू खोटे, श्रीधर पाटील, विजय चव्हाण, अंकुश चौधरी, सुलभा आर्य हे कलाकार माझ्या पहिल्या 'आधार'चित्रपटात काम करायला तयार झाले.\n‘अहिल्या’ करवणार एक महिला कॉन्स्टेबल ते आयपीएस पोलिस अधिकारी हा प्रवास\nकॉमेडी आणि रोमान्सचं ‘रेडीमिक्स’ काँबीनेशन - दिग्दर्शक जालिंदर कुंभार\n‘लकी’ बॉय चैतन्य देवढेचे ‘माझ्या दिलाचो’ गाणे \n'अजिंक्य योद्धा'चा भव्य शुभारंभ - पहिल्याच प्रयोगाला हजारो प्रेक्षकांची उपस्थिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2013/12/blog-post_4.html", "date_download": "2019-01-22T03:19:27Z", "digest": "sha1:JFY2QDZBN4PD7HHGF7Q4FQFPOUED7KS6", "length": 5876, "nlines": 66, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "गटशिक्षणाधिकारी दालनात विद्यार्थ्यांची भरली शाळा - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » गटशिक्षणाधिकारी दालनात विद्यार्थ्यांची भरली शाळा\nगटशिक्षणाधिकारी दालनात विद्यार्थ्यांची भरली शाळा\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, ४ डिसेंबर, २०१३ | बुधवार, डिसेंबर ०४, २०१३\nयेवला - जून महिन्यात नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाल्यानंतर एका\nशिक्षकावर भारम येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे भवितव्य अवलंबून\nअसताना गुरुजींसाठी ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले; मात्र आजपावेतो\nशिक्षण विभागाला जाग न आल्याने भारमचे ग्रामस्थ, पालक व सरपंचांनी\nविद्यार्थ्यांना मंगळवारी चक्क पंचायत पंचायत समिती कार्यालयात आणून\nगटशिक्षणाधिकार्‍यांच्या दालनातच शाळा भरवली.\nभारमचे सरपंच सुनंदा जेजुरकर, शालेय शिक्षण व्यवस्थापन समिती अध्यक्ष\nकृष्णा जेजुरकर, उपाध्यक्ष मुकुंद जोशी, सदस्य संतोष बागुल, ग्रामपंचायत\nसदस्य शिवाजी शिंदे, आप्पा देशमुख, रामदास पगारे, राहुल पगारे, संदीप\nथोरात, लहानू शिंदे, मंगेश गांगुर्डे, संतोष उपाध्ये, लक्ष्मण देशमुख,\nसूर्यभान दवंगे, ज्ञानेश्वर थोरात, संजय अभंग, नितीन व्यवहारे, नितीत\nथोरात आदींसह ग्रामस्थ, पालक जिल्हा परिषद शाळेतील 74\nविद्यार्थी-विद्यार्थिनींना घेऊन पंचायत समितीत आले. सकाळी 10.30 वाजता\nविद्यार्थ्यांना बघून पंचायत समिती कार्यालयाला शाळेचे स्वरूप आले होते.\nगटशिक्षणाधिकारी किसनराव चौधरी यांच्या दालनात विद्यार्थ्यांची शाळा\nभरली. तीन शिक्षक देण्यासाठी ग्रामस्थांनी गटशिक्षण अधिकार्‍यांना निवेदन\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ppkya.wordpress.com/2017/08/15/%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%A8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2019-01-22T03:01:02Z", "digest": "sha1:WP6QXRD44Y57YBZJDMSOCAIB3JM7OAA4", "length": 17946, "nlines": 85, "source_domain": "ppkya.wordpress.com", "title": "आहुपे, भाग#२(रानभाजी महोत्सव) – Welcome to PPK's Blog!", "raw_content": "\nमाझ्या मागील ब्लॉग मध्ये आहुपे या आगळ्या वेगळ्या ठिकाणाच्या पावसाळी निसर्ग पर्यटनाचा अनुभव मी सांगितला होता. त्याच भटकंतीत अजून एक वेगळा अनुभव मी घेतला. वनवासी कल्याण अश्राम ही समाजसेवी संस्था गेली ५०-६० वर्षे वनवासी, आदिवासी बांधवांच्या प्रगतीसाठी, कल्याणासाठी, त्यांच्या हक्कांसाठी कार्य करते आहे. त्या संस्थेच्या पिंपरी-चिंचवड विभागातर्फे गेली दोन वर्षे रानभाजी महोत्सव असा आगळा वेगळा महोत्सव आहुपे, जुन्नर जवळील कुकडेश्वर आणि तळेरान या तीन ठिकाणी केला जातोय. त्याबद्दल खूप उत्सुकता होतीच. महाराष्ट्र सरकारची एक Tribal Research and Training नावाची एक संस्था पुण्यात आहे, तेथे मी पूर्वी एकदा गेलो होतो.\nमाझ्या आहुपेच्या वास्तव्याच्या दुसऱ्या दिवशी हा रानभाजी महोत्सवाचा कार्यक्रम होता. रानभाज्या म्हणजे सहसा शहरी भागात न आढळणाऱ्या भाज्या. जंगलात, शेतात, बांधांवरून आपोपाप उगवल्या जाणाऱ्या अश्या ह्या भाज्या. प्रामुख्याने पावसाळ्यात, काही महिने ह्या असतात. जसे कासच्या पठारावर पावसाळ्यातील काही दिवसच काही विशिष्ट फुले, रानफुले येतात, आणि काही दिवसातच ती नष्ट होतात, तसाच हा काहीसा प्रकार. अश्या ह्या रानभाज्यांची माहिती, अर्थात, जंगलात राहणाऱ्या,वनात शेती करणाऱ्या वनवासी, आदिवासी लोकांना माहिती असते. ती परंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असते. नुसत्या त्���ा भाज्यांची माहिती नव्हे तर, त्या स्वयंपाकात, खाण्यात कशा वापराव्या याचे देखील पिढीजात ज्ञान त्यांच्याकडे असते. यातील बऱ्याच भाज्या औषधी गुणधर्म देखील असलेल्या असतात. या सर्वांचे एका तऱ्हेने दस्ताऐवजीकरण व्हावे, तसेच ह्याची माहिती इतरांना पोहोचावी, त्यातून आदिवासी लोकांना चार पैसे देखील मिळावे हा अश्या कार्यक्रमाचा उद्देश. आहुपे हा भाग देखील पर्यटनाच्या दृष्टीने विकसित व्हावा आणि यां निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून ह्या वनपुत्रांचा, त्याच्या भागाचा शाश्वत विकास व्हावा हा प्रमुख हेतू.\nपुण्यातून वनवासी कल्याण आश्रमातर्फे पर्यटकांना आहुपेत ह्या कार्यक्रमासाठी, आश्रमाच्या अंजली घारपुरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आणले. वनवासी कल्याण आश्रमाची स्मरणिका सर्वाना देण्यात आली, ज्यात त्यांच्या उपक्रमाबद्दल, इतिहासाबद्दल माहिती दिली होतो. सकाळी १० वाजता आहुपेतील शासकीय आश्रम शाळेत सगळे जमले. नाश्ता आणि नाचणीचे गरम गरम असे आंबट गोड आंबील देऊन स्वागत करण्यात आले. तेवढ्यात पावसाने देखील जोरदार सरी वर सरी झाडून जणू काही स्वागतच केले. आहुपे गावातील वाड्या, वस्त्यामधून अनेक महिला(लहान मुलींपासून ते आजी/मावशीपर्यंत सर्व) नटून थटून हातात त्यांनी बनवलेली रानभाजी, भाकरी यांनी सजलेले ताट घेऊन कार्यक्रम स्थळी येत राहिल्या. हॉल मध्ये भिंतींवर २५-३० रानभाज्यांची माहिती देणारी विविध भित्तीपत्रके लावली गेली होती. आलेल्या महिला आपापल्या जागी बसून त्या चाखायला येणाऱ्यांना त्याची माहिती उत्साहाने देत होत्या. आम्ही सर्व पर्यटक, तसेच नेमून दिलेले परीक्षक, ह्या सर्व भाज्या चाखत, खात फिरत होतो. प्रत्येक ठिकाणचे भित्तीपत्रक वाचून माहिती करून घेत होतो. मला एका तऱ्हेने खूप वर्षांपूर्वी केलेली अमेरिकेतील Napa Valley मधील wine tasting ची ट्रीप आठवली.\nरुखाळ, भोकर, तेरा, आबई, काट माट, कर्दुला, कोंदर, कुर्डू, तोंडेची भाजी, चावा, टाकळा, कुसरा, करंज, भारंगी, चिंचूरडा, रताळ कोंब, गोमेटी, हळदा, महाळुंग, खुरासणी, कोंभाळा अश्या भाज्यांची माहिती देणारी पत्रके लावली होती. त्यातील बऱ्याच भाज्या महिलांनी आणल्या होत्या. कुर्डू खूप जणीनी आणली होती. काही वेळाने मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली. विविध मान्यवरांची भाषणे झाली. अंजली घारपुरे यांनी कार्यक्रमाची कल्पना, स्थानिक लोकांचे सहकार्य याबद्दल बोलत, सहभागी महिलांचे कौतुक केले. डॉ. भोगावकर, ज्या वनस्पतीशास्त्रज्ञ आहेत, त्यादेखील एकूण परंपरा जपण्याचे आवाहन करत, कार्यक्रमाचे स्वागत केले. त्यांनी ह्या Wild Edibles of Vidarbha नावाचे एक पुस्तकही लिहिले आहे. वनवासी कल्याण संस्थेतर्फे देखील रानभाज्यांच्या माहितीचे संकलन असणारे पुस्तकाचे लवकरच प्रकाशन करत आहे. परीक्षकांतर्फे स्पर्धेचे निकाल जाहीर करून, विजेत्यांचे कौतुक, बक्षीस वितरण, मनोगत हे सर्व झाले आणि हा सोहळा पार पडला.\nतेवढ्यात जेवणाची सूचना झाली. मी विचारच करत होतो की ह्या आलेल्या सर्व पर्यटकांचे भोजनाची व्यवस्था कशी होणार. पण सूचना ऐकून चाट पडलो. कल्पना अशी होती की गावातील वनवासी बंधूंकडे त्यांनी प्रत्येक ४-५ लोकांच्या समुहाची जेवणाची व्यवस्था केली होती. अश्या प्रकारे गावातील १२-१५ जणीना त्यामुळे काही पैसे मिळाले, आणि आम्हा पर्यटकांना त्यांच्या घरात शिरकाव करून त्यांचे जीवन जवळून पाहण्याची संधी मिळाली. बसके घर, उताराचे कौलारू छप्पर, अंधाऱ्या खिळ्या, अंगणात शेळ्या, गायी, कोंबड्या, सरपण. स्वयंपाक घरात चूल. सारवलेल्या घरात, चुलीसमोर बसून पोत्यावर बसून घरातील आजी, मावशी यांच्या सोबत गप्पा मारत गावरान भोजनाचा आस्वाद घेण्यास मिळाला. मला तर माझ्या आजोळची आठवण झाली. माझ्या सुदैवाने माझ्या बरोबर पुणे आकाशवाणीच्या प्रसिद्ध आणि वरिष्ठ निवेदिका अंजली लाळे ह्या होत्या आणि अनपेक्षितपणे त्यांच्या आकाशवाणी संदर्भात गप्पा मारता आल्या. त्यानंतर आम्ही मग गावकऱ्यांकडून स्थानिक वाणाचे तांदूळ विकत घेतले. सर्वांचा निरोप घेऊन, भाज्यांच्या चावीच्या आस्वादाच्या आठवणी काढत आम्ही परतीचा प्रवास सुरु केला.\nएकूणच हा असा अनपेक्षित, आणि वेगळा अनुभव देणारी सहल ठरली. आदिवासी संस्कृती, जीचे विविध आयाम आहेत, त्यातील ही खाद्य-संस्कृती, ती पण जपली गेली पाहिजे. अंजली घारपुरे यांच्या पुढाकाराने नक्कीच हे होईल. प्राची दुबळे यांनी जसे आदिवासी संगीत जपण्यासाठी त्याचा अभ्यास करून, त्याचे रेकॉर्डिंग आणि दस्ताऐवजीकरण केले आहे, किंवा गणेश देवी यांनी भाषा लोकसर्वेक्षण करून आदिवासी बोली भाषेची माहिती संकलित केली, मुकुंद गोखले यांनी गोंडी लिपी तयार केली, तसेच हे आहे. परवाच जागतिक आदिवासी दिन साजरा झाला, त्या दृष्टीने ही सहल औचित्यपूर्णच ठरली असे म्हणावे लागेल.\nAugust 15, 2017 Prashant Kulkarni\tअंजली घारपुरे, आंबील, आहुपे, नाचणी, प्राची दुबळे, रानभाजी, वनवासी कल्याण अश्राम, ethnomusicology, tribal\nप्रेम आणि खूप खूप नंतर\nयुरोप दिग्विजय, भाग#१ लंडनमध्ये पायउतार\nगांधीजी १५०, आता पुढे काय\nलेबेदेव आणि बंगाली रंगभूमी\nपर्व: युद्धाचे तत्वज्ञान (Philosophy of War)\nअफ्रिकन अमेरिकन इतिहासाचे संग्रहालय\nबसवण्णा, गिरीश कार्नाड आणि तलेदंड\nदोन अजोड सांगीतिक चित्रपट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/tag/?tagname=%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80", "date_download": "2019-01-22T02:29:49Z", "digest": "sha1:5UDSFWDHR4PX4FXZNGJMG4JEDZOXYRFL", "length": 3464, "nlines": 102, "source_domain": "bytesofindia.com", "title": "Bytes of India - Press Release Network", "raw_content": "\nकरपणारी भाकरी आणि लोपणारे ज्ञान\n‘‘आठवणींचे अमृत’ पुस्तक प्रत्येकालाच प्रेरणा देणारे’\nअपनी कहानी छोड जा...\nगृहरचना, इंटेरिअर डिझाइन्सच्या छायाचित्र प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद\nरंगूनवाला डेंटल कॉलेजतर्फे जनजागृती मोहीम\n‘देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे’\nहमारी ही मुठ्ठी में आकाश सारा...\nलायन्स व्याख्यानमालेला रविवारपासून प्रारंभ\nकरपणारी भाकरी आणि लोपणारे ज्ञान\nअपनी कहानी छोड जा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-center-impose-tax-sugar-says-source-7727", "date_download": "2019-01-22T03:39:39Z", "digest": "sha1:MJX5QJLUTWWRKTEAJ4APHMFT6TXD7UPZ", "length": 15300, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Center to impose Tax on sugar says source | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसाखरेवर कर लावण्याची शक्यता\nसाखरेवर कर लावण्याची शक्यता\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\n- मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जीएसटी कौन्सिलची बैठक\n- अडचणीतील साखर उद्योगाला सावरण्याचा प्रयत्न होणार\nनवी दिल्ली : अडचणीतील साखर उद्योगाला दिलासा देण्यासाठी साखरेवर कर लावण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जीएसटी कौन्सीन्सिलची बैठक होणार आहे. या बैठकीत साखरेवर कर लावण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.\n‘‘येणाऱ्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत साखरेवर कर लावण्यासंर्भात व���चार होऊ शकतो. यासंबंधीची कायदेशीर परवानगी अद्याप मिळालेली नाही. राज्यांनीही हा विषय पुढील बैठकीत चर्चेला घेण्यास सांगितले आहे,’’ अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.\nया अधीही सरकारने साखर कारखान्यांवर प्रतिक्विंटल १२४ रुपये कर लावला होता. हा कर थेट ग्राहकांवर लादला गेला. या करातून जमा झालेला पैसा अन्न मंत्रालयाच्या अखत्यारितील साखर विकास निधीत गेला. या निधीचा वापर कारखान्यांचे आधुनिकीकरण आणि विस्तार यासाठी वापरला गेला. या कराचा वेगळा असा भार असणार नाही. सध्याच्या कर पद्धतीत बरेचसे अप्रत्यक्ष कर हे जीएसटीमध्ये समाविष्ट झालेले आहेत. अलीकडेच झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत ऊस उत्पादकांची साखर कारखान्यांकडे थकलेली जवळपास २० हजार कोटींची देणी देता यावी यासाठी उत्पादन संबंधित अनुदान आणि साखरेवर कर लावण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली.\nयंदा देशात साखर उत्पादन मागील वर्षीच्या उत्पादनापेक्षा १० दशलक्ष टनाने जास्त होऊन ३१ दशलक्ष टन होणार आहे. त्यामुळे सध्या घाऊक बाजारात साखरेचे दर हे मागील २८ महिन्यांच्या निम्न पातळीवर आहेत. त्यामुळे सरकारने कारखान्यांना साखर कोटा ठरवून निर्यात करण्यास सांगितले आहे. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारात साखर दबावात असल्याने कारखान्यांनी निर्यात अनुदान देण्याची मागणी केली आहे.\n‘‘आम्ही ऊस उत्पादकांना गाळप झालेल्या उसावर अनुदान देण्याचा विचार करत आहोत. साखरेवर कर लावल्यानंतर जो निधी जमा होईल त्यातून हे अनुदान दिले जाईल,’’ अशी माहिती अन्न मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिली.\nजीएसटी एसटी साखर विषय topics मंत्रालय विकास ऊस\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळप\nऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील २३ साखर कारखाने ऊसगाळप करीत आहेत.\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक महिनाअखेरपर्यंत...\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः पालकमंत्री शिंदे\nनगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही जनतेचीच इच्छा आहे आणि पालकमंत्री म्हणून जनतेची इच\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही :...\nमुंबई : हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही.\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत धरणे...\nपरभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांसह जनतेच्या विविध मागण्यांसाठी परभणी ज\n‘रेसिड्यू फ्री’ शेतीतून गुणवत्ताप्राप्त...स्थावर मालमत्ता व्यावसायिक उद्योगातील दोन...\nप्रतिष्ठा जपण्यासाठी शेतकऱ्यांच्या...नाशिक : यवतमाळमधील साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन...\nशेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्यास अखेर...पुणे ः गेल्या तीन वर्षांपासून बंद...\nसंत्रा निर्यातीला कृषी विभाग देणार...नागपूर : अपेडाने संत्रा क्‍लस्टरला पहिल्यांदाच...\nविदर्भात गुरुवारपासून तुरळक पावसाचा...पुणे : राज्यातील गारठा कमी झाल्यांनतर...\nचढ्या दराचा फायदा कोणालामागील दोन दिवसांपासून सोयाबीनचे दर वाढत आहेत....\nअतिखोल भूजलाचा उपसा घातकचपर्यावरणाचा नाश कोणी केला या एका प्रश्नाला अनेक...\nनिफाड तालुक्‍यात द्राक्ष काढणीला सुरवातनिफाड, जि. नाशिक ः तालुक्‍यातील उगाव,...\nपशुगणनेकरिता आता महिनाअखेरपर्यंत मुदतनागपूर ः पशुगणनेसाठी पूरक साहित्याचा...\nट्रायकोकार्ड निर्मिती प्रशिक्षण प्रकल्प...नागपूर ः कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठातील...\nराज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षांनी जाणून...औरंगाबाद : राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही...\nदराअभावी कांदापट्टा सुन्ननाशिक : कांद्याला अगदी मोड फुटेस्तोवर वाट...\nवनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...\nअर्थसंकल्पीय कृषी कर्ज तरतूदीत १० टक्के...नवी दिल्ली : आगामी २०१९-२०च्या अर्थसंकल्पात शेती...\nराज्यात शुक्रवारपासून पावसाचा अंदाजपुणे : वायव्य भारतातील पश्चिमी चक्रावाताची...\nऔरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय सुक्ष्म...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित नवव्या...\nशेतीपूरक उद्योगातून बचत गट झाले सक्षमचिखली (जि. बुलडाणा) येथील हिरकणी महिला उत्कर्ष...\nगोरक्षणासोबतच जपला व्यसनमुक्‍तीचा वसालाठी (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील दिलीप बाबा...\nअप्रमाणित रोपांमुळे ‘फेल' बागांवर...पुणे : दुष्काळात जीवापाड जपलेल्या बागा अप्रमाणित...\nसोयाबीन दराचा आलेख चढताच; लातूरला ३८११...लातूर : येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A8%E0%A5%A7_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2019-01-22T01:48:18Z", "digest": "sha1:VSQVMMMHEYRERZNVHXA74SVLBRKZGOOU", "length": 7251, "nlines": 263, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९२१ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९२१ मधील जन्म\n\"इ.स. १९२१ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण ५५ पैकी खालील ५५ पाने या वर्गात आहेत.\nकमल देसाई (समाजवादी नेत्या)\nकारेल व्हान हेट रीव्ह\nइ.स.च्या १९२० च्या दशकातील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ एप्रिल २०१५ रोजी १६:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/parbhani-news-murder-crime-51571", "date_download": "2019-01-22T02:58:15Z", "digest": "sha1:VQB6I3FQXOGMTKBJBIBDN7Y5IXQNY4XZ", "length": 12643, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "parbhani news: murder crime सुनेचा खून करून सासऱ्याची आत्महत्या | eSakal", "raw_content": "\nसुनेचा खून करून सासऱ्याची आत्महत्या\nशुक्रवार, 9 जून 2017\nपळून गेलेल्या दामोदरचा शोध सुरु केला असता, त्यांच्या शेतातील एका झाडाला त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले\nपाथरी - चारित्र्याच्या संशयावरून सुनेचा खून करून सासऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना नाथरा (ता.पाथरी, जि.परभणी) येथे शुक्रवार (ता.नऊ) पहाटे घडली. नाथरा (ता. पाथरी) येथील विवाहिता सुमीत्रा अन्सीराम डुकरे (वय 25) या दोन दिवसापुर्वीच माहेराहून सासरी आल्या होत्या. दोन दिवसापासून त्यांचा सासरा दामोदर रामभाऊ डुकरे (वय 70) हे त्यांच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यावरून दोघामध्ये वादही झाले होते अशी माहिती पोलिसांनी दिली.\nदररोज प्रमाणे मयत सुमित्रा, त्यांचे पती रामभाऊ व एक मुलगी घरात गुरुवारी (ता.आठ) घरात झोपले होते. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास घरात गरमी होत असल्याने रामभाऊ व त्यांची मुलगी घराबाहेर येऊन झोपले. त्यानंतर एक वाजण्याच्या सुमारास सासरा दामोदर याने घरातील लोखंडी पहारीने झोपलेल्या सुमित्राच्या डोक्यात वार केले. या आवाजाने घराबाहेर झोपलेला रामभाऊ व त्याची मुलगी पळत घरात आले. त्यावेळी सुमित्रा रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडल्याचे त्यांना दिसले. रामभाऊ येताच सासरा दामोदर याने घरातून पळ काढला. रामभाऊने आरडा - ओरड करून गावातील लोकांना गोळा केले.\nपोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी रेणुका वागळे\nयांच्यासह पोलिस निरीक्षक व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पळून गेलेल्या दामोदरचा शोध सुरु केला असता, त्यांच्या शेतातील एका झाडाला त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.\nया प्रकरणी पाथरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे, अशी माहिती\nपोलिस निरीक्षक सोहम माछरे यांनी दिली.\nप्राधिकरणातील चौक फेरीवाल्यांच्या कोंडीत\nपिंपरी - प्राधिकरणातील प्रत्येक चौकात फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. पदपथच नाही; तर रस्त्यावरही अतिक्रमण केल्याने पादचाऱ्यांनी चालायचे कोठून, असा...\nनागापूरमध्ये बैलगाडे रोखण्यासाठी कडक बंदोबस्त\nनिरगुडसर - नागापूर (ता. आंबेगाव) येथील श्री क्षेत्र थापलिंग खंडोबा देवस्थानच्या यात्रेत कुणी बैलगाडे पळवू नये, तसेच काही अनुचित प्रकार घडू नये,...\nमुंबई-गोवा महामार्गावर अपघात, एकाचा मृत्यु\nजिते - मुंबई-गोवा महामार्गावर डंपरने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. यशवंत घरत (वय ६०, खारपाडा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे...\nजवळाबाजार येथे पोलिस उपनिरीक्षकास शिवीगाळ\nजवळाबाजार : जवळबाजार (ता. औंढा) येथील पोलिस चौकीमधे गोंधळ घालून पोलिस उपनिरीक्षकासह कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्या चौघांवर सोमवारी (ता. 21) सकाळी...\nमतांच्या पिकांसाठी मोदींचे मागणे\nनवी दिल्ली : कोणाकडून काही घेण्यापेक्षा दुसऱ्याला देणे, हेच महत्त्वाचे मानणाऱ्या मराठी संस्कृतीत \"तिळगूळ घ्या, गोड गोड बोला,' या वाक्‌प्रचाराला...\nप्रेमाच्या नादात स्वतःच्या वाढदिवशीच घेतला गळफास\nचिमूर- चिमूर नगरपरिषद अंतर्गत येत असलेल्या शेडेगाव येथील युवकाचे एका मुलीसोबत अनेक दिवसापासून प्रेम होते. प्रेमाचा राग अनावर झाल्याने युवकाने आपल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हव�� ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/1413", "date_download": "2019-01-22T03:09:29Z", "digest": "sha1:25SBHXRXE4B3MAI7WRZWGEKWMBNSVVPS", "length": 8123, "nlines": 152, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ती आणि तिच्या स्वप्नातला राजकुमार | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /ती आणि तिच्या स्वप्नातला राजकुमार\nती आणि तिच्या स्वप्नातला राजकुमार\nआजपर्यंत तिला कोणत्याच संकटाची कधी झळ लागली नव्ह्ती.\nआपल्या बाबांच्या सुरक्षित छायेत जगणारी.\nहसरी, सुंदर, जणू फुलपाखरू.\nएक दिवस ती तिच्या बाबांपासून दूर जाते.\nशिक्षणासाठी. वसतिग्रुहाचे नवीन कायदे.\nघराच्या, बाबांच्या आठवणीने जीव व्याकुळ.\nअशातच नवीन मित्र-मैत्रिणी भेटतात.\nआणि एक दिवस तिला तो भेटतो.\nपण तिला जीवाभावाची मैत्रीण मानणारा.\nतिनं मनात एक तसबीर रेखाटलेली असते.\nतिचे डोळे त्याला शोधतात, पण तो नाहीच सापडत.\nअन अचानक एक दिवस एक वादळ येतं.\nआणि एक हात तिच्या दिशेने येतो.\nसावरते, अन समोर पाहते,\nतर तिचा तो मित्र.\nडोळ्यात आपुलकी अन ओठांवर हसू घेवून उभा.\nआता तो तिचं कवच संरक्षक कवच बनतो.\nजी संकटं येतात, पहिल्यांदा तो त्यांना भिडतो,\nपण तिला झळ लागू देत नाही.\nहळूहळू तिच्या मनातल्या राजकुमाराच्या कल्प्नेला तो छेद द्यायला सुरूवात करतो.\nतिला अजूनही वाटतं तिचा राजकुमार येईल.\nतिच्या मित्राला जाणवतं, तो तिच्यासाठी फक्त एक मित्र आहे.\nचहूबाजूंनी संकटं चालून येतात.\nतो निराशेच्या गर्तेत कोसळतो.\nत्याला वाटतं, संपलं सगळं.\nअन अचानक एक नाजुक हात त्याच्या दिशेने येतो.\nत्याला आधार देऊन सावरतो.\nत्याचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही.\nतिच्या स्वप्नातला राजकुमार तिच्या समोर उभा असतो............\nअन त्याच्या हातात स्वर्ग............\nथोडक्या शब्दांत आशय पोचवलास. छान\nखुप मस्त. छोटेखानी कथा...छान जमली आहे\n अगदि अलगत वळण घेतले कथेने. छोटी परंतु छान कथा.\nहे त्या जब वी मेट सारखं काहीतरी वाट्टय.\nतुमच्या comments मुळे confidence वाढला.\nथोडक्यात पण छान कथा. मनाला भाउन जाते.\nखुपंच छान अगदी खुप ओळखीचं काहितरी जणवलं.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे ��ियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/2600/by-subject", "date_download": "2019-01-22T03:01:41Z", "digest": "sha1:JVETLEKFXORVEG5OKHRAT2CUSGD3SQKP", "length": 2900, "nlines": 71, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मुलांचे संगोपन विषयवार यादी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मुलांचे संगोपन /मुलांचे संगोपन विषयवार यादी\nमुलांचे संगोपन विषयवार यादी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Rahul-Gandhi-Ask-question-PM-Modi-To-leadership-candidate-Yeddyurappa-In-Karnataka-Election/", "date_download": "2019-01-22T02:06:04Z", "digest": "sha1:UXQ2MXHU5GPXIWB5PZNQETICNR2CNVWD", "length": 5287, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खनिज लुटारूला मुख्यमंत्री करणार? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › खनिज लुटारूला मुख्यमंत्री करणार\nखनिज लुटारूला मुख्यमंत्री करणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बी. एस. येडियुराप्पा यांना सत्तेवर आणण्याकरिता प्रचाराची धुरा घेतली आहे. राज्याची खनिज संपत्ती लुटलेल्या येडियुराप्पांना मुख्यमंत्री करणार का, असा बोचरा सवाल काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. ते सभेत ते बोलत होते.\nसंपूर्ण जगामध्ये इंधनाच्या किमती घसरलेल्या आहेत. परंतु भारतामध्ये त्या सर्वात जास्त आहेत. याद्वारे मिळालेला पैसा नरेंद्र मोदी देशातील बड्या उद्योगपतींना देऊन सर्वसामान्य जनतेची लूट करीत आहेत. इंधन वस्तु व सेवाकरामध्ये समाविष्ट करता येत नाही का, असा सवालही राहुल गांधी यांनी मोदींना केला.\nदेशातील बड्या व्यावसायिकांना कर्जमाफी दिली. कर्जबाजारी शेतकर्‍यांना कर्जमाफी का नाही गुजरातमधील सर्व शिक्षण संस्थांचे तुम्ही खासगीकरण केल. परंतु आम्ही काँग्रेसतर्फे राज्यामध्ये मोफत शिक्षण व विद्यार्थ्यांना मोफत आहार देत आहोत.\nचार वर्षापासून तुम्ही केंद्रात सत्तेवर आहात. या कालावधीत तुम्ही कर्नाटकासाठी कोणत्या योजना राबविल्या मुख्यमंत्रिपदासाठी तुमचे कोणत निकष आहेत. जो जास्तीत जास्त वेळा तुरुंगात गेला ती पात्रता आहे का, असा प्रश्‍नही राहुल गांधी यांनी उपस्थित केला. घटना बदलण्याची भाषा भाजपचे आमदार ���रीत आहेत. तुम्ही त्यांना रोखण्यासाठी काय केले मुख्यमंत्रिपदासाठी तुमचे कोणत निकष आहेत. जो जास्तीत जास्त वेळा तुरुंगात गेला ती पात्रता आहे का, असा प्रश्‍नही राहुल गांधी यांनी उपस्थित केला. घटना बदलण्याची भाषा भाजपचे आमदार करीत आहेत. तुम्ही त्यांना रोखण्यासाठी काय केले तुम्हाला डॉ. आंबेडकरांची घटना बदलू देणार नाही, असा इशाराही राहुल यांनी दिला. सभा आटोपल्यानंतर राहुल गांधी यांनी सायकलवर स्वार होऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या.\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/12th-student-online-question-paper-issue/", "date_download": "2019-01-22T02:08:50Z", "digest": "sha1:ARL5J6FSNQYOSDTNFL4X3TY5ZFQIGGIG", "length": 6041, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ‘बोर्ड’ सरसावले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ‘बोर्ड’ सरसावले\nबारावीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ‘बोर्ड’ सरसावले\nउच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना एमएचटी, सीईटी, नीट अशा परीक्षांची तयारी करावी लागते. या परीक्षांच्या अभ्यासात विद्यार्थ्यांना सहाय्य करावे यासाठी राज्य शिक्षण मंडळ पुढे सरसावले आहे. इयत्ता 11 वी व 12 वीच्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित व संख्याशास्त्र या विषयांसाठी विद्यार्थी व शिक्षकांसाठी ऑनलाईन प्रिपरेशन पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन प्रश्‍नपेढी तयार करण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे.\nविद्यार्थ्यांना एमएचटी, सीईटी, नीट अशा परीक्षांची तयारी करण्यासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित व संख्याशास्त्र या विषयांची तयारी करावी लागते. विद्यार्थ्यांसाठी मंडळाकडून ऑनलाईन प्रश्‍नपेढी तयार केली जात आहे.\nप्रश्‍नपेढीत भर टाकण्यासाठी शिक्षक, विषयतज्ज्ञ यांना प्रश्‍न पाठविण्याचे आवा���न केले आहे. त्यांनी ते प्रश्‍न विषयनिहाय तयार करून प्रश्‍नांच्या तक्त्यात इयत्ता, विषय, घटकाचे नाव व उपघटक उत्तरांच्या विश्‍लेषणासह 31 डिसेंबरपर्यंत मंडळाच्या हीींिं:/पशशींलिं.ाह-हील.रल.ळप या संकेतस्थळावर अपलोड करायचे आहे. पाठवलेले प्रश्‍न हे विषयानुसार बहुपर्यायी असणे आवश्यक आहे. या प्रश्‍नांची मंडळातील तज्ज्ञांकडून तपासणी होऊन योग्य ते प्रश्‍न विद्यार्थी व शिक्षकांसाठी पोर्टलवर देण्यात येणार आहेत.\nघरात घुसलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात प्रौढ गंभीर\n‘जैतापूरची बत्ती’ झाली ‘सौरबत्ती’\nनववर्षाच्या स्वागतासाठी लाखो पर्यटकांची सिंधुदुर्गला पसंती\nबारावीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ‘बोर्ड’ सरसावले\nई-लर्निंगला पर्याय नाही : आदित्य ठाकरे\nमहिला स्वावलंबनासाठी ‘सरस’ प्रदर्शन\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/The-struggle-will-continue-till-the-settlement-ends/", "date_download": "2019-01-22T02:36:25Z", "digest": "sha1:3367T2SZGPTPIHNA2ZL2RCWQM62YFL64", "length": 8768, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तोडगा निघेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › तोडगा निघेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार\nतोडगा निघेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार\nशहरातील गुरुद्वारा परिसर, बिजलीनगर, चिंचवडेनगर, थेरगाव, रहाटणी, पिंपळेगुरव, कासारवाडी आदी उपनगर परिसरातील प्रस्तावित एचसीएमटीआर 30 मीटर रिंगरोडबाधित 3500 (साडेतीन हजार) पेक्षा जास्त कुटुंबे विविध माध्यमातून हक्कांच्या घरासाठी आंदोलन करीत आहेत. या संघर्षास 400 दिवस पूर्ण झाले. या बाबतीत योग्य तोडगा निघत नाही, तोपर्यंत संघर्ष सुरूच राहणार असल्याचा निर्धार घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आला.कासारवाडी येथे घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हा निर्धार करण्यात आला.समितीचे मुख्य समन्वयक विजय पाटील, शिवाजी इबितदार, रेखा भोळे, केशर मेहेर, गोपाळ बिरारी, तानाजी जवळकर, प्रदीप पवार, निलचंद्र निकम, कल्पना सुर्यवंशी, गौशिया शेख, अमोल हेळवर आदी या वेळी उपस्थित होते. या वेळी महिलांची संख्या मोठी होती.\nमुख्य समन्वयक विजय पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या शहरात विविध कामांचे भूमिपूजन तसेच उद्घाटन करण्यासाठी येणार आहेत. विकास कामे करीत असताना सामान्य नागरिकांच्या घरावर हातोडा पडणार नाही. या त्यांनी पिंपरी- चिंचवडकराना दिलेल्या वचनाचे त्यांना स्मरण राहणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री त्यांचा शब्द पाळतील असेच वाटते. हजारो कुटुंबियांना बेघर करणारा रिंगरोड मुख्यमंत्री सुद्धा नकारतील अशी आशा आहे. कायदेशीर लढाई घटनेला अनुसरून जास्तीत जास्त तीव्र करण्याचा निर्धार सर्व बाधित राहिवाशांनी केला आहे. एकही घर न पाडता पर्यायी मार्गाने रिंगरोड बनविणेच सद्यस्थितीत क्रमप्राप्त ठरते.\nसमन्वयक तानाजी जवळकर म्हणाले, नियोजित राज्य शासनाची औरंगाबाद येथील नगररचना सुधारित विकास आराखडा समिती तात्काळ कार्यान्वित होणे आवश्यक आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सदरच्या समितीला कार्यालय उपलब्ध न होणे हास्यास्पद आहे. पिंपरी महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी सदरच्या समितीस काम सुरू करण्याबाबत सहकार्याची भूमिका ठेवावी म्हणजेच पुर्नसर्वेक्षणास गती येईल.\nसमन्वयक शिवाजी इबितदार म्हणाले की, वर्षभरापेक्षा जास्त वेळ आपण सामजस्यांच्या भूमिकेत प्रशासनास ग्राउंड झिरो परिस्थिती दाखवून देत आहोत. त्याचप्रमाणे घर बचाव संघर्ष समितीने प्रकर्षाने मांडलेले तिनही प्रश्‍न जैसे थेच आहेत. अनधिकृत घरे नियमितीकरण, शास्तीकर रद्द प्रश्‍न, एचसीएमटीआर रिंगरोड पर्यायी मार्गाने वळविणे. प्रश्‍नांवर मुख्यमंत्र्यांनी जनहिताचा निर्णय घ्यावा.समन्वयक रेखा भोळे म्हणाल्या की, घर बचाव संघर्ष समितीचे रिंगरोड बाधित रहिवाशी एचसीएमटीआर रिंग रेल्वे ह्या कालबाह्य प्रकल्पाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात पोहचले आहेत. समितीच्या वतीने मूलभूत गरजेच्या वस्तुनिष्ठ प्रश्‍नास गती देण्यासाठी कायदेशीर प्रयत्न तीव्र करणे आवश्यक आहे. महापालिका आणि प्राधिकरण प्रशासन बळजबरीने आणि मूठभर व्यक्तीच्या स्वार्थहेतू पायी सदरचा प्रकल्प राबविण्याचा घाट घालीत आहे. समन्वयक गोपाळ बिरारी यांनी प्रास्ताविक केले. नीलचंद्र निकम यांनी आभार मानले.\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nराहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Solapur-thief-arrested-in-solapur/", "date_download": "2019-01-22T02:00:48Z", "digest": "sha1:HFHOPKWP3IOBHXIMVJINTJQT6EZHBS3I", "length": 4140, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सोलापुरात छोटा हत्ती चोरणार्‍यास अटक; माल जप्त | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › सोलापुरात छोटा हत्ती चोरणार्‍यास अटक; माल जप्त\nसोलापुरात छोटा हत्ती चोरणार्‍यास अटक; माल जप्त\nछोटा हत्ती चोरणार्‍या संशयित चोरट्यास अटक करण्यात सदर बझार पोलिसांना यश आले असून त्याकडून सव्वातीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला आहे. रविराज काशीनाथ मोरे (वय 35, रा. यशनगर, सोलापूर) व पांडुरंग उत्तम टोणपे (वय 40, रा. शाहिर वस्ती, सोलापूर) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. 13 फेब्रुवारी रोजी सोलापूर येथील काडादी चाळ जवळ उभे असलेल्या छोटा हत्ती(एम.एच. 13 एएक्स 8475) व त्यामधील 5 प्रिंटर असा सव्वातीन लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. या चोरीची नोंद सदर बझार पोलिस ठाण्यात दाखल झाली होती.\nसदर बझार पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी वपोनि अंकुशकर यांच्या मार्गदर्शनाखाली रविराज मोरे व पांडुरंग टोणपे यांना अटक करुन अधिक चौकशी केेली असता गुन्ह्याची कबुली दिली.पोलिसांनी तात्काळ छोटा हत्ती व प्रिंटर हस्तगत केले. ही कामगिरी पोनि अंकुशकर, पोनि आय. सय्यद, सपोनि पवळ, पोह उध्दव घोडके, पोना दीपक डोके, पोकॉ कुंभार यांनी केली.\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/on-the-polling-station-the-ncp-and-the-supporters-of-the-shiv-sena-got-involved/", "date_download": "2019-01-22T02:19:22Z", "digest": "sha1:ZK74ACAOIVRETFHD4RJE2WGF5UJVBHMX", "length": 7931, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मतदान केंद्रावरच राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या समर्थकांमध्ये जुंपली", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमतदान केंद्रावरच राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या समर्थकांमध्ये जुंपली\nनाशिक : आज नाशिकमध्ये विधान परिषद शिक्षक मतदार संघासाठी सुरू असलेल्या मतदानावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना उमेदवारांच्या समर्थकांदरम्यान जोरदार हाणामारी झाली. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केला असल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी तणावाची परिस्थिती कायम आहे.\nगोवर-रुबेला लसीकरणाचे ८४ टक्के उद्दिष्ट साध्य ; एकनाथ शिंदे…\nVIDEO : ‘ये बारामतीला दाखवतोच तुला’, अजित पवारांनी घेतला…\nनाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे किशोर दराडे आणि राष्ट्रवादीचे संदीप बेडसे हे प्रतिस्पर्धी आहेत. आज मतदान सुरू असतानाच सोशल मीडियावरून दराडे यांनी माघार घेतल्याचा मेसेज व्हायरल झाले. हे मेसेज राष्ट्रवादीच्या उमेदवारांनीच व्हायरल केल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या समर्थकांमध्ये भालेकर शाळेतील मतदान केंद्रावरच जुंपली. तसेच आमदारांनीही शिवीगाळ केल्याने कार्यकार्त्येंमध्ये शाब्दिक चकमकीचं रुपांतर हाणामारीत झाले. त्यामुळे मतदान केंद्रावर आलेल्या मतदारांनी पळ काढला. यावेळी मतदान प्रक्रियाही काही काळ थांबवण्यात आली.\nदरम्यान, मतदान केंद्रावर तैनात असलेल्या पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून वाद मिटविल्याने मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी हाणामारी करणाऱ्या दराडे आणि बेडसे समर्थकांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी तक्रार नोंदविण्यात आली असून नाशिकमधील सर्वच मतदार संघावर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.\nगोवर-रुबेला लसीकरणाचे ८४ टक्के उद्दिष्ट साध्य ; एकनाथ शिंदे यांची माहिती\nVIDEO : ‘ये बारामतीला दाखवतोच तुला’, अजित पवारांनी घेतला गिरीश महाजनांचा समाचार\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nखावटी कर्जमाफीने लाखो आदिवासी बांधवांना दिलासा : विष्णू सवरा\nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\nउस्मानाबाद : लोकसभेला राष्ट्रवादी-कॉंग्रेसकडून राणा जगजितसिंह पाटील यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाल्याची…\nहरकती असलेल्या जमिनींचे अधिग्रहण नाही : उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची…\nशेतकऱ्यांच्या अर्धनग्न मोर्चाला सरकारने मुंबई मॅरेथॉनसाठी अडवले\nलिंगायत समाजाचे गुरू महंत शिवकुमार स्वामी यांचे 111 व्या वर्षी निधन\nमुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी नाही झाली तर जनतेने उठाव करावा…\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका - उदयनराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/two-pistols-seized-from-two-wheeler-performance-of-parner-police/", "date_download": "2019-01-22T02:21:49Z", "digest": "sha1:4UGH5C2ROYNHWWATRGJTOLF7LGBUR7UR", "length": 7038, "nlines": 78, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "दुचाकीस्वाराकडून 2 गावठी कट्टे व काडतूसे जप्त; पारनेर पोलीसांची कामगिरी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nदुचाकीस्वाराकडून 2 गावठी कट्टे व काडतूसे जप्त; पारनेर पोलीसांची कामगिरी\nपारनेर / स्वप्नील भालेराव : पारनेर तालुक्यातील गुणोरे परिसरात प्रताप मंजाबा साळुंखे या इसमाकडून 2 गावठी कट्टे व चार काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या कामी निघोज दुरक्षेत्रचे पोलीस हेडकाँस्टेंबल अशोक निकम व शिवाजी कावडे यांनी कोहकडी येथील ग्रामस्थांच्या मदतीने ही कामगिरी पार पाडली आहे. यासाठी पिएसआय संजय मातोडकर, पवार, भिंगारदिवे, आव्हाड, कावडे, भावसे, देवढे, दिवटे या सर्व पोलिसांनी या यशस्वी कामगीरीत महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.\nसविस्तर माहिती अशी की, प्रताप मंजाबा साळुंखे हा दूचाकी वर गुणोरे परिसरातून प्रवास करत असताना समोरून येणाऱ्या रतिराम बाबुराव डेरंगे रा. कूरूंद या व्यक्तीस दूचाकी वरून धडक दिली. व प्रताप साळुंखे याने तेथुन पलायन करण्याचा प्रयत्नात निघोज येथील काही पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याचा ���ाठलाग करून त्याच्या कडून 2 गावठी कट्टे व काडतूसे अशा वस्तू हस्तगत केल्या व त्यास पारनेर पोलीसांनी अटक केली आहे.\nजखमी रतिराम बाबूराव डेरंगे यास शिरूर येथील माणिकचंद धारिवाल रूग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्याचाही उपचारादरम्यान मृत्यु झाल्याची माहीती पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय मातोडकर यांनी दिली. शवविच्छेदनानंतर सदर मृतदेह नातेवाईकांकडे सफूर्त करण्यात येईल. तत्पूर्वी प्रताप मंजाबा साळुंखे कोण याच्याकडे अवैध शस्त्रे कशी आली व या मयत रतिराम डेरंगे बाबत पारनेर पोलीस नेमकी आरोपी विरूद्ध काय कायदेशीर कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.\nप्रिय आबा, पत्रास कारण की….\nटीम महाराष्ट्र देशा : सद्या डान्स बार सुरू करण्याच्या निर्णयावर वेगवेगळ्या क्षेत्रातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.…\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका – उदयनराजे\nभाजप जेथून सांगेल तेथून लढणार : सुभाष देशमुख\n‘पाच कार्यकर्ते मागे नसतानाही जावडेकरांना मंत्रीपदाची बंपर लॉटरी…\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका - उदयनराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%88%E0%A4%A1%E0%A4%A8-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AA.html", "date_download": "2019-01-22T01:55:12Z", "digest": "sha1:SFL2BTBYIHSYN2RA3F7IPUPYFHMCUCWR", "length": 27341, "nlines": 294, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | ईडन गार्डन्सवर भारताने पाकला लोळविले", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » क्रीडा, ठळक बातम्या » ईडन गार्डन्सवर भारताने पाकला लोळविले\nईडन गार्डन्सवर भारताने पाकला लोळविले\nकोलकाता, [१९ मार्च] – सध्या सुपर फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीचे शानदार अर्धशतक (नाबाद ५५) आणि त्याने युवराजसोबत चौथ्या गड्यासाठी केलेल्या ६१ धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारताने चुरशीच्या व उत्कंठापूर्ण लढतीत परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा १३ चेंडू शिल्लक असताना सहा गड्यांनी पराभव करून टी-२० स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यात यश मिळविले. भारताने विजय मिळवताच देशभरात आनंदाला उधाण आले आणि एकच जल्लोष साजरा झाला.\nबांगलादेशात झालेल्या आशिया चषकातही विराटने भारताला विजय मिळवून दिला होता. विराट कोहलीने ३७ चेंडूत ७ चौकार व एका षटकारासह नाबाद ५५ धावा केल्या. कर्णधार धोनीने नाबाद १३ धावा करताना टिपिकल हेलिकॉप्टर शॉट मारून पाकच्या धावसंख्येशी बरोबरी साधली आणि नंतर एक धाव घेऊन विजयावर शिक्कामोर्तब केले.\nकोलकाता येथे सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे या सामन्यावरच संकटाचे ढग आले होते. परंतु, सामना सुरू होण्याआधी पाऊस थांबला. मात्र, मैदान ओले असल्याने पंचांनी सामना प्रत्येकी १८ षटकांचा खेळविण्याचा निर्णय घेतला.\nआयसीसीने आयोजित केलेल्या मोठ्या स्पर्धांमध्ये पाकिस्तानकडून पराभूत न होण्याची मालिका भारताने कायम ठेवली. या सामन्यात विजय संपादन करून भारताने दोन गुणांची कमाई केली. पाकिस्तानने विजयासाठी ठेवलेलेे ११९ धावांचे लक्ष्य भारताने १५.५ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.\nफलंदाजीसाठी अवघड असलेल्या खेळपट्‌टीवर रोहित शर्मा (१०), शिखर धवन (६) आणि सुरेश रैना (०) हे तीन खंदे फलंदाज अवघ्या २३ धावांमध्ये तंबूत परतल्यानंतर चाहत्यांना नागपूरच्या सामन्याची आठवण झाली. परंतु, विराटने युवराजच्या साथीने संयमाने फलंदाजी केली. विराटने लौकिकाला साजेशी फलंदाजी करताना संपूर्ण जगाला आपला दर्जा दाखवून देत चाहत्यांच्या डोळ्याचे पारणे फेडले. युवराजने विराटला दुसर्‍या टोकाने साथ देताना २३ चेंडूत २४ धावा केल्या.\nरोहित बाद झाल्यानंतर मोहम्मद सामीने धवन (६) आणि रैनाला (०) लागोपाठच्या चेंडूवर क्लीन बोल्ड करून भारताला दोन धक्के द��ले. परंतु, युवराजने सामीला हॅट्‌ट्रिकची संधी नाकारली.\nतत्पूर्वी, महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केल्यानंतर पाकिस्तानने १८ षटकांत ५ बाद ११८ धावा फळ्यावर लावल्या. ईडन गार्डन्सची खेळपट्‌टी फिरकीला अनुकूल होती आणि वेगवान गोलंदाजांनी कटर्स टाकल्यास त्यांनाही मदत मिळत होती. त्यामुळे शर्जील खान व अहमद शहझाद यांना वेगाने धावा करता आल्या नाही. हार्दिक पंड्याने शर्जीलला (२४ चेंडूत १७) रैनाकरवी झेलबाद करून ही जोडी फोडली. बुमराने अहमद शहझादला करून पाकला दुसरा धक्का दिला. शहझादने २८ चेंडूत ३ चौकारांसह २५ धावा केल्या. तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला कर्णधार आफ्रिदी फार चमक दाखवू शकला नाही. पंड्याच्या गोलंदाजीत कोहलीने त्याचा झेल घेतला. परंतु, त्यानंतर उमर अकमल व शोएब मलिकने चौथ्या गड्यासाठी झटपट ४१ धावा केल्या. या दोघांनी हार्दिक पंड्या व जसप्रित बुमराने केलेल्या सुमार गोलंदाजीचा फायदा घेतला. अकमलने १६ चेंडूत २२, तर शोएब मलिकने ३ चौकार व एका षटकारासह २६ धावा केल्या. भारताकडून अश्‍विनने ३ षटकांत १२ धावा दिल्या. नेहरा, बुमरा, जडेजा, रैना व पंड्याने प्रत्येकी एक गडी बाद केला.\nसंक्षिप्त धावफलक : पाकिस्तान १८ षटकांत ५ बाद ११८ (अहमद शहझाद २५, उमर अकमल २२, शोएब मलिक २६, जडेजा १-२०, आशीष नेहरा १-२०)\nभारत : १५.५ षटकांत ४ बाद ११९ (विराट कोहली नाबाद ५५, युवराजसिंग २४, महेंद्रसिंग धोनी नाबाद १३, मोहम्मद सामी २-१७)\nविराट कोहली -‘‘या खेळपट्‌टीवर खेळणे आव्हानात्मक होते आणि क्रिकेटपटू म्हणून अशा आव्हानात्मक स्थितीत खेळायला आवडते. नागपूरला ज्या पद्धतीने बाद झालो त्यामुळे खूप निराश होतो. आव्हानात्मक खेळपट्‌टी, दर्जेदार गोलंदाजी आणि संघ अडचणीत असताना विजयाचे स्वप्न पूर्ण केल्याचा मनापासून आनंद आहे. युवराजने वादळ शांत झाल्यावर आपला नैसर्गिक खेळ केला’’.\nसामना अनिर्णीत ठेवण्याचे कौशल्य आमच्यात : कोहली\nबलाढ्य ब्राझीलचा अर्जेटिनावर विजय\nसिंधूवर बक्षिसांच्या ‘श्रावणधारां’चा वर्षाव\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय ड��लीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) ���ंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nबासरीवादक एव्ही प्रकाश यांचं रंगमंचावरच निधन\nम्हैसूर, [१९ मार्च] - कलेच्या सच्चा कलाकाराला कलेची साधना करत असताना मृत्यूने गाठावे याच्यासारखे दुसरे सौभाग्य नाही. बासरी वाजवून रसिकांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2019-01-22T02:16:25Z", "digest": "sha1:DG3JUD5GKRE5VW7SWRUCPT4CZHZ7LZQC", "length": 8393, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कंटेनर-मोटार अपघातात पती-पत्नीचा मृत्यू | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकंटेनर-मोटार अपघातात पती-पत्नीचा मृत्यू\nपुणे-मुंबई द्रुतगतीवरील घटना : मुलगा गंभीर जखमी\nकामशेत – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर रस्त्यालगत उभ्या असलेल्या कंटेनरवर मोटर आदळून झालेल्या अपघातात आंबेगाव तालुक्‍यातील पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातात त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ताजे गावच्या हद्दीत मंगळवारी (दि. 4) दुपारी तीन वाजल्याचा सुमारास ही घटना घडली.\nमारुती भाऊ थोरात (वय 58), त्यांच्या पत्नी शांताबाई (वय 54, दोघेही रा. चांडोली, ता. आंबेगाव, जि. पुणे) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. अपघातात थोरात दात्पत्याचा मुलगा नितीन (वय 34) हा गंभीर जखमी झाला आहे.\nकामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव तालुक्‍यातील पती-पत्नी आणि मुलगा हे तिघे मुंबईहून पुण्याच्या दिशेने पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून मंगळवारी दुपारी जात होते. त्यांची मोटार ताजे गावच्या हद्दीतील द्रुतगती मार्ग (किलोमीटर क्रमांक 68/400) जवळ त्यांच्या मोटार (एम. एच. 14 जी. एच. 8239) द्रुतगती मार्गाच्या पुणे लेन क्र. 3 व 4 वर उभ्या असलेल्या कंटेनरला (एम. एच. 46 ए. एफ. 410) पाठीमागून जोरात धडकली.\nघटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र अपघातात मारुती भाऊ थोरात आणि त्यांच्या पत्नी शांताबाई या दोघांचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगा नितीन हा गंभीर जखमी असून, त्याच्यावर निगडीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कामशेत पोलीस तपास करीत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकलंदर : सत्ताधारी व सत्ताकांक्षी\nझरदारींना अपात्र ठरवण्याची इम्रानखान यांच्या पक्षाची मागणी\nसेरेना विलियम्सची विजयी आगेकूच\nरागाच्या भरात गळा दाबून पतीचा खून\nविविधा : कृषितज्ज्ञ डॉ. खानखोजे\nओबीसी आरक्षणाविरोधी याचिका राजकीय हेतूने प्रेरित ; राज्य सरकारचा आक्षेप\nऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नरच्या कोपरावर शस्त्रक्रिया\nसाद-प्रतिसाद : अपवादात्मक कलमाचा वाढता वापर\nपौष पौर्णिमेनिमित्त गंगानदीत लाखोंचे स्नान \nतरतूद 15 कोटींची निविदा 84 कोटींच्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/world-orange-festival-nagpur/", "date_download": "2019-01-22T03:17:31Z", "digest": "sha1:WSCTSWU5RLGLSPTKKZMW5NU2YOR4HO46", "length": 30991, "nlines": 419, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest world orange festival Nagpur News in Marathi | world orange festival Nagpur Live Updates in Marathi | वर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूर बातम्या at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २२ जानेवारी २०१९\n पेट्रोल 12 पैसे तर डिझेल 19 पैशांनी महागले\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nमुंबईचे किमान तापमान २१ अंश; विदर्भाला पावसाचा इशारा\nसाताऱ्याच्या आंदोलक शेतक-यांच्या ७० टक्के मागण्या मान्य\nफाशीच्या आरोपीला माहिती नाकारण्याचा फेरविचार करा\nविकी कौशल व भूमी पेडणेकर झळकणार रुपेरी पडद्यावर\nईशा देओल पुन्हा एकदा देणार गुड न्यूज\n'तनू वेड्स मनू ३' लवकरच, कंगना राणौतने केले कन्फर्म\nदिव्यांका त्रिपाठी करणार ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन\nमाधुरी दीक्षित, अजय देवगण, अनिल कपूरचा 'टोटल धमाल' ट्रेलर, पाहा हा Video\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nमुलांना जबरदस्तीने जेवण भरवताय असं करणं ठरू शकतं घातक\nसाऊथ-ईस्ट आशियाच्या पर्यटनासाठी IRCTC ने आणले स्पेशल टूर पॅकेज\nक्वीन कंगनाचा ईको-फ्रेंडली लूक पाहून व्हाल घायाळ\nलैंगिक जीवनावर वाईट परिणाम करतात घरातील 'या' ४ गोष्टी\nनाशिक : आडगाव शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू , गावात जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला बिबट्याचा मृतदेह आढळला\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ता���ीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.\nनाशिक : आडगाव शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू , गावात जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला बिबट्याचा मृतदेह आढळला\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.\nAll post in लाइव न्यूज़\nवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूर\nवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूर FOLLOW\nसंत्रा प्रक्रिया प्रकल्पांचे उत्पादन शुल्क माफ करणार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nनाशिकच्या द्राक्षांप्रमाणे नागपूरच्या संत्र्यांचादेखील दर्जा जागतिक पातळीचा आहे. द्राक्ष प्रक्रिया प्रकल्पांचे उत्पादन शुल्क माफ करण्यात आले आहे. ... Read More\nworld orange festival NagpurChandrasekhar Bavankuleवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरचंद्रशेखर बावनकुळे\nवर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलचा रॉकिंग समारोप\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nलोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एखाद्या उत्साहवर्धक महोत्सवाचा समारोप हा तसा भावनिक आणि उदास करणारा असतो. मात्र गेल्या चार ... ... Read More\nworld orange festival Nagpurcultureवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरसांस्कृतिक\nवर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल : भारतीय पदार्थ नव्या रूपात जगासमोर सादर करा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nलोकमतच्या पुढाकाराने आयोजित वर्ल्डऑरेंज फेस्टिव्हलमध्ये सोमवारचा दिवस पाकशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी अगदीच स्पेशल ठरला. हॉटेलिंग आणि हॉस्पिटॅलिटीच्या क्षेत्रात करिअर करण्याची तयारी करीत असलेल्या या विद्यार्थ्यांना देशातील प्रसिद्ध कॉर्पोरेट शेफ गौ ... Read More\nworld orange festival Nagpurnagpurवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरनागपूर\nसंत्रा प्रक्रिया प्रकल्पांचे उत्पादन शुल्क माफ करणार : चंद्रशेखर बावनकुळे\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nनाशिकच्या द्राक्षांप्रमाणे नागपूरच्या संत्र्यांचादेखील दर्जा जागतिक पातळीचा आहे. द्राक्ष प्रक्रिया प्रकल्पांचे उत्पादन शुल्क माफ करण्यात आले आहे. विदर्भात जर संत्रा प्रक्रिया प्रकल्प आला तर द्राक्षांप्रमाणे या प्रकल्पांचेदेखील उत्पादन शुल्क माफ करण्य ... Read More\nworld orange festival NagpurChandrasekhar Bavankuleवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरचंद्रशेखर बावनकुळे\nबोले तो मिठो लागे, हसे तो प्यारो लागे... कुटले खान यांचे सुफी स्वर हृदयाला भिडले\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसुरांचे स्वरांशी व आत्म्याचे आत्म्याशी भेट घडवून थेट ईश्वराशी संवाद साधण्याचे माध्यम म्हणजे सुफी. या सुफी संगीताला पारंपरिक कलावंतांनी सामान्य माणसांच्या मनात रुजविले. त्यातील एक नाव म्हणजे जैसलमेर, राजस्थानचे जगप्रसिद्ध कलावंत कुटले खान. याच कुटले ख ... Read More\nworld orange festival Nagpurmusicवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरसंगीत\nवर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलचा आज समारोप\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nचार दिवस विविध उपक्रमांद्वारे संत्रा उत्पादनातून शेतकऱ्यांना आर्थिक प्रगतीचा मार्ग दाखविणाऱ्या वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलचा सोमवारी समारोप होत आहे. ... Read More\nworld orange festival Nagpurnagpurवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरनागपूर\nशेतकऱ्यांनी स्वत: व्यापारी व्हावे : भीमराव कडू\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nशेतकऱ्यांनी आता आधुनिकतेकडे वळण्याची गरज आहे. शिक्षित होऊन शेती करण्यासह उत्पादित मालाच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांनी स्वत: व्यापारी होऊन विक्रीवर लक्ष देणे ही काळाची गरज असल्याचे मत प्रगत संत्रा उत्पादक भीमराव कडू यांनी चर्चासत्रात ‘संत्रा विक्रीची व्यव ... Read More\nworld orange festival NagpurFarmerवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरशेतकरी\nशेतकऱ्यांनी संत्र्याच्या आधुनिकतेकडे वळावे : के.बी. पाटील\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nनागपुरी संत्र्यात देशविदेशात क्रांती करण्याची क्षमता आहे. प्रोसेसिंग फूड आणि फ्रेश फूडला विदेशात जास्त मागणी आहे. ग्राहकांना हवे ते शेतकऱ्यांनी पिकविले पाहिजे. जास्त आणि दर्जेदार उत्पादकतेसाठी शेतकऱ्यांनी नवीन आणि आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळावे, असे आवा ... Read More\nworld orange festival NagpurFarmerवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरशेतकरी\nशास्त्रज्ञांनी केलेले संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू द्या : शरद निंबाळकर\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nशासनाच्या लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांनी संत्र्याबाबत विविध प्रकारचे संशोधन केले आहे. ते संशोधन अतिशय चांगले असून लाभदायक आहेत. त्याचा वापर झाल्यास संत्रा हा जगभरात पोहोचेल. तसेच शेतकरीही समद्ध होतील,तेव्हा हे संशोधन संस्थेपुरते मर्या ... Read More\nworld orange festival NagpurFarmerवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरशेतकरी\nवर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल : संजीव कपूर यांच्या कुकरी शोमध्ये रमल्या सखी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\n‘संत्रे का धन्यवाद, संत्रे को वर्ल्ड फेमस बनानेवाले लोकमत का भी धन्यवाद’ असे म्हणत ‘फिटनेसची कुठली रेसिपी नसते, कुठल्याही गोष्टीची अती नको, जे जेवण घरी मिळते ते सर्वात बेस्ट असते. त्यामुळे गृहिणींच्या जेवणात कमतरता काढण्यापेक्षा त्यात चांगलेपणा शोधा. ... Read More\nworld orange festival NagpurLokmat Sakhi Manch Nagpurवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरलोकमत सखी मंच नागपूर\nआरक्षणभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियन ओपनभारत विरुद्ध न्यूझीलंडहार्दिक पांड्याअर्थसंकल्प 2019करिना कपूरपेट्रोलवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरकुंभ मेळा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nतुम्हीही आयब्रो कलर करत आहात का 'या' 5 टिप्स करतील मदत\nजयपूर फेस्टिव्हलमधील 'या' गोष्टींमुळे आनंद होईल दुप्पट\nविमानही उडवू शकतात बॉलिवूडचे 'हे' तारे, एकापेक्षा एक आहेत सारे\nकिवींच्या देशातही धोनीची बॅट तळपणार, तेंडुलकरचा विक्रम मोडणार\n'मणिकर्णिका'च्या प्रमोशन दरम्यान अंकिता लोखंडेचा असा होता अंदाज, SEE PHOTO\nधोकादायक आहे #10YearChallenge, जाणून घ्या दुष्परिणाम\nवर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल : दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रात विदेशी कलावंतांची चित्तवेधक अदाकारी\nअदितीजवळ आहे इयररिंग्जचं सुंदर कलेक्शन; तुम्हीही घेऊ शकता टिप्स\nWhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं\nबी. एच. आर. पतसंस्थेविरोधात ठेवीदारांकडून कपडे काढा आंदोलन\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\n लोकमत आयोजित 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा पहिला दिवस\nक्षणिक ठरला पनवेलकरांचा आनंद;उद्घाटनानंतर 5 मिनिटांत सरकता जिना पडला बंद\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे ���िसणार एकत्र\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nजेफ आणि मेकेन्झी यांची घटस्फोटाआधीची एकमेकांसोबतची एक समंजस गोष्ट\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\n उत्तर प्रदेशात लढवणार 25 जागा\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\n''ईव्हीएम हॅक करून भाजपाने २०१४ मध्ये मिळवला विजय''\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nरक्तदान शिबिरापूर्वी परवानगी बंधनकारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Married-women-on-fire-in-khanapur/", "date_download": "2019-01-22T02:01:21Z", "digest": "sha1:2MKLO52QLJXBMW6AAANR2MKJAGV3T7C7", "length": 4171, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विवाहितेला जाळले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › विवाहितेला जाळले\nहुंड्यासाठी विवाहितेला जाळून मारल्याची घटना गुरुवारी सयंकाळी हिरेमुन्नोळी (ता. खानापूर) येथे घडली. श्‍वेता नागय्या वस्त्रद (वय 35)असे तिचे नाव आहे. पती नागय्या वस्त्रद व तिच्या सासूला नंदगड पोलिसांनी ताब्यात घेतले.\nलग्नात हुंडा आणला नाही यावरून मुलीला नेहमी पती आणि सासूकडून जाच व्हायचा. ते मारबडव करून हाकलून लावायचे. यांनीच मुलीवर रॉकेल ओतून जाळले, अशी तक्रार विवाहितेची आई सुनंदम्मा केंचय्या हिने नंदगड पोलिसांत केली.\nअर्धवट जळालेल्या अवस्थेत श्‍वेताला बेळगावातील सरकारी दवाखान्यात दाखल केले होते. मात्र, तासाभरातच तिचा मृत्यू झाला. पती नागय्या आणि त्याच्या आईला हुंडाबळी कायद्याखाली अटक केली. उपनिरीक्षक यू. एस. अवटी तपास करीत आहेत.\n११ लाख रेशनकार्डे पोस्टाने घरपोच\nदहावी परीक्षा २३ मार्चपासून\nमहाराष्ट्र, कर्नाटक बसेसच्या धडकेत चालकासह ११ जखमी\nविधानसभेसाठी डझनभर बकर्‍यांचा प्रसाद\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/world-Bank-Representative-Bresnon-Appreciate-Gokul/", "date_download": "2019-01-22T02:00:37Z", "digest": "sha1:EENQPF6DRJH6MJEDZEBXSOZI5MH7CN2A", "length": 5295, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘गोकुळ’ची प्रगती कौतुकास्पद : ब्रेसनॅन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › ‘गोकुळ’ची प्रगती कौतुकास्पद : ब्रेसनॅन\n‘गोकुळ’ची प्रगती कौतुकास्पद : ब्रेसनॅन\nगोकुळने आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आधुनिकतेची कास धरून विविध योजनांद्वारे सुरू ठेवलेली दुग्धव्यवसाय विकासाची प्रगती निश्‍चितच कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन जागतिक बँकेचे प्रतिनिधी एडवर्ड ब्रेसनॅन (अमेरिका) यांनी गोकुळला दिलेल्या भेटीप्रसंगी केले.\nगोकुळचा जनावरांसाठी आहार संतुलन कार्यक्रम (आर.बी.पी.), बल्क कुलर योजना, गावपातळीवरील दूध संकलन व्यवस्था (व्ही.बी.एम.पी.एस.), स्तनदाह आजार (मस्टायटीस) प्रतिबंध कार्यक्रम यांसारखे कार्यक्रम गोकुळ आपल्या कार्यक्षेत्रात अत्यंत चांगल्या प्रकारे राबवत असल्याबद्दल ब्रेसनॅन यांनी समाधान व्यक्‍त केले. त्यांच्यासोबत हेलन लिटचे व तसेच एन. डी. डी. बी. चे प्रतिनिधी अनिल हातेकर, अरविंदकुमार, चंद्रशेखर ढाकोळे यांनी गोकुळच्या कार्यक्षेत्रातील नानीबाई चिखली, (ता. कागल) येथील मायक्रोट्रेनिंग सेंटर, गडमुडशिंगी येथे उभारण्यात येत असलेला चारावीट प्रकल्प व गोकुळ दूध प्रकल्पास भेट दिली. कामकाजाची माहिती घेतली. गोकुळ दूध प्रकल्प येथे संचालक व अधिकार्‍यांसमवेत झालेल्या बैठकीमध्ये गोकुळच्या सध्याच्या व भविष्यकालीन योजनांबद्दल चर्चा झाली. यानंतर चेअरमन विश्‍वास पाटील व ज्येष्ठ संचालकांच्या हस्ते गोकुळच्या वतीने या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला.\nयाप्रसंगी ज्येष्ठ संचालक रणजितसिंह पाटील, रवींद्र आपटे, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, महाव्यवस्थापक आर. सी. शाह, डॉ.उदय मोगले, तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2011/08/blog-post_7238.html", "date_download": "2019-01-22T03:24:18Z", "digest": "sha1:6UVSGM7ITQ4UZQCZJNVDSOAFYIE5WZSN", "length": 3917, "nlines": 50, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "तहसिल कार्यालयासमोरील गार्डनचे सुशोभिकरण काम पाहणी करताना मा.भुजबळ साहेब - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » तहसिल कार्यालयासमोरील गार्डनचे सुशोभिकरण काम पाहणी करताना मा.भुजबळ साहेब\nतहसिल कार्यालयासमोरील गार्डनचे सुशोभिकरण काम पाहणी करताना मा.भुजबळ साहेब\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, ८ ऑगस्ट, २०११ | सोमवार, ऑगस्ट ०८, २०११\nयेवला तहसिल कार्यालयासमोरील गार्डनचे सुशोभिकरण काम चालु आहे. आपल्या या दौऱ्यात मा.भुजबळ साहेबांनी त्याचे नुकतीच पाहणी केली. या प्रसंगी जिप अध्यक्षा मायावती पगारे, तहसिलदार अनिल पवार, गटविकास अधिकारी रविंद्र परदेशी, रणजीत कुमार, सारंग पाटील सोबत होते.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80.html", "date_download": "2019-01-22T02:10:42Z", "digest": "sha1:K63LRDBYLH6GRE7JVAHCI447EXTOVQKZ", "length": 26441, "nlines": 291, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | प्रत्येक गावात विकासाची गंगा पोचणार", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाच���र झाला\nHome » उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य » प्रत्येक गावात विकासाची गंगा पोचणार\nप्रत्येक गावात विकासाची गंगा पोचणार\n=अमित शाह यांचा विश्‍वास=\nलखनौ, [५ मार्च] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपाप्रणीत रालोआचे सरकार प्रत्येक गावाच्या शेवटच्या टोकापर्यंत विकासाचे गंगा पोचवेल, असा विश्‍वास भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी शनिवारी येथे व्यक्त केला.\nमथुरेच्या वृंदावन येथे आयोजित भारतीय जनता युवा मोर्चाच्या तीन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्‌घाटन केल्यानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते.\nगावाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या व्यक्तीपर्यंत विकास पोचण्याची गरज आहे आणि प्रत्येक गावाच्या कानाकोपर्‍यात विकास नेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. विकासाची कामे नेमकी कुठे करायची, याची पंतप्रधान मोदींना कल्पना आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात अशा अनेक योजना आहेत ज्यामुळे गावाच्या शेवटच्या टोकापर्यंत विकास पोचेल, असेही अमित शाह म्हणाले.\nपंतप्रधान पीकविमा योजनेमुळे समृद्धीचा मार्ग प्रशस्त झाला आहे, विकासाच्या बाबतीत भारत आता अग्रेसर आहे, देशातील युवकांसाठी काय करायचे हेदेखील पक्षाने निश्‍चित केले आहे, असे सांगतानाच, म्हणूनच आज भाजपा जगातील सर्वांत मोठा राजकीय पक्ष आहे, असे अमित शाह म्हणाले. मोदी सरकारने सर्वात आधी देशाच्या सीमा सुरक्षित केल्या आहेत. आता आमच्या सैनिकांचा शिरच्छेद करून शिर नेण्याची कोणाची हिंमत नाही, असेही ते म्हणाले.\nयुवापिढी ही परिवर्तनाची वाहक आहे. केवळ केंद्रात बहुमताने सरकार स्थापन झाले म्हणजे आपले काम संपले, असा समज भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी करू नये. भारताला विश्‍वगुरू बनविण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी पुढील २५ वर्षे आपले सरकार आवश्यक आहे आणि कार्यकर्त्यांनी यासाठी प्रयत्न करावे. सरकारच्या योजना घराघरात पोचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर आहे, असेही ते म्हणाले. भाजपा हा एक वेगळा पक्ष असून, या पक्षाच्या स्थापनेमागे एक विचार आहे, राजकीय हेतू नव्हे. कार्यकर्त्यांनीही हीच विचारधारा पुढे न्यायची आहे. भाजपाची सरकारे कोणत्याही व्यक्तीसाठी बनत नाहीत. मोदी सरकार लोकांच्या हितासाठी काम करणारे सरकार आहे. आधीच्या काळात दहा वर्षे पंतप्रधान मौन होते. प्रत्येक मंत्री स्वत:ला पंतप्रधान समजत होता. पंतप्रधानांना कोणीही तसे मानत नव्हते. डॉ. मनमोहनसिंग लिहिलेले भाषण वाचत, कधीकधी पानही बदलले जात असे. परंतु, मोदींनी युनोमध्ये हिंदीत भाषण केले, मोदींनी गंगाकिनार्‍यावर जाऊन आरती केली. त्यामुळे नेतृत्व कसे असावे हे आम्हाला तुमच्याकडून शिकण्याची गरज नाही, असा टोला शाह यांनी लगावला. कॉंग्रेसच्या निराशाजनक राजवटीमुळे निराश, हताश युवकांनी भाजपा आणि मोदींवर विश्‍वास व्यक्त केला. दोन वर्षात देशात चमत्कारिक परिवर्तन झाले, असा दावाही शाह यांनी केला. भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनीही यावेळी आपले विचार मांडले.\nहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हे\nजवाहरलाल नेहरू विद्यापीठ परिसरात झालेल्या राष्ट्रविरोधी घोषणाबाजीला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुलामा देऊन पाठराखण करण्याचा निंदनीय प्रयत्न सुरू आहे. कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जेएनयूमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना बोलू द्या, असे सांगितले. राष्ट्रविरोधी घोषणबाजीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य मुळीच म्हणता येणार नाही. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाला खरे तर लाज वाटली पाहिजे. तुम्ही कोणासोबत आहात, हे कॉंग्रेसने स्पष्ट केले पाहिजे, असे सांगून अमित शाह यांनी राहुल गांधी आणि कॉंग्रेसचा खरपूस समाचार घेतला.\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहा�� (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nजेएनयूचे चीफ प्रॉक्टर कृष्णकुमार यांचा राजीनामा\n=रबर स्टॅम्प म्हणून वापरल्याचा आरोप= नवी दिल्ली, [५ मार्च] - जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) परिसरात ९ फेब्रुवारी रोजी झालेली घटना ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5048537695830175526&title=English%20teaching%20in%20Ropale%20Budruk&SectionId=5081446509552958723&SectionName=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BE%20%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE", "date_download": "2019-01-22T03:11:10Z", "digest": "sha1:YOUSMLRQOMGZYULUNEGXZA4BACZYUIEJ", "length": 9700, "nlines": 138, "source_domain": "bytesofindia.com", "title": "रोपळे गावातील जिल्हा परिषद शाळेत इंग्रजीची चांगली तयारी", "raw_content": "\nरोपळे गावातील जिल्हा परिषद शाळेत इंग्रजीची चांगली तयारी\nसो���ापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रजनी देशमुख यांनी सात जानेवारी २०१९ रोजी रोपळे (ता. पंढरपूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला अचानक भेट दिली. ग्रामीण भागातील शाळा असूनही येथील विद्यार्थ्यांच्या इंग्रजी विषयाची चांगली तयारी करून घेतली जात असल्याची प्रचीती त्यांना या भेटीत आली. त्यांनी इयत्ता दुसरीच्या वर्गात प्रवेश करताच मुलांनी त्यांच्याशी थेट इंग्रजीतूनच संवाद साधण्याचा प्रयत्न केला. जिल्हा परिषदेच्या शाळेतील दुसरीच्या मुलांचा हा प्रयत्न पाहून त्यांना खूप आनंद झाला.\nरजनी देशमुख अंगणवाडीच्या एका कार्यक्रमानिमित्त रोपळे गावात आल्या होत्या. तेव्हा त्यांनी जि. प. प्राथमिक शाळेला अचानक भेट द्यायचे ठरविले. या वेळी सरपंच दिनकर कदम, कान्हापुरीच्या सरपंच स्मिता पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य मोहन काळे, बाळासाहेब भोसले, रावसाहेब भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्याध्यापक सुनील शिंदे यांनी सर्वांचे स्वागत केले. या वेळी देशमुख यांचा पद्मिनी व्यवहारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.\nत्यानंतर त्यांनी थेट इयत्ता दुसरीच्या वर्गाची पाहणी केली. त्यांनी वर्गात प्रवेश करताच विद्यार्थ्यांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. दरम्यान विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी इंग्रजीतून संवाद साधण्याचा प्रयत्न केला. यावरून त्यांना या शाळेतील मुलांची इंग्रजी विषयाची चांगली तयारी करून घेतली जात असल्याचे कळले. मराठी विषयाचाही त्यांचा अभ्यास चांगला असल्याचे त्यांना समजले. रोजच्या बोलण्यासाठी मराठी भाषेचाच वापर करण्याचे त्यांनी मुलांना सांगितले. मुलांनी त्यांचे नाव इंग्रजीतून काढून दाखविले. इंग्रजी स्पेलिंग लिहिण्याची शिक्षकांनी मुलांना शिकविलेली सोपी पद्धत त्यांना आवडली. वर्गशिक्षक अरुण माळी यांनी त्यांना पाढे पाठांतराची वेगळी पद्धतही सांगितली.\nया वेळी वर्षाराणी गोडसे, वैशाली जगताप, कल्पाना माने, छाया मसलखांब, समाधान आयरे, तानाजी ढेकळे, शशिकांत कांबळे, अजिनाथ पवार, प्रमोद लोणारकर हे शिक्षक उपस्थित होते.\n(सोबत व्हिडिओ देत आहोत.)\nTags: SolapurRopale Budrukसोलापूररोपळे बुद्रुकजिल्हा परिषद शाळाजिल्हा परिषद प्राथमिक शाळाइंग्रजीरजनी देशमुखमराठीEnglishRajani DeshmukhZila Parishad Primary SchoolBOI\n‘स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या’ महिला शाहिराने दिला ‘मुलगी वाचवा’चा संदेश साडेतीन हजार पुस्तके भेट देणारा माणूस गांधी विचार परीक्षेचा निकाल जाहीर ‘आमचा योगदिन दररोजच’\nकरपणारी भाकरी आणि लोपणारे ज्ञान\n‘‘आठवणींचे अमृत’ पुस्तक प्रत्येकालाच प्रेरणा देणारे’\nसाने गुरुजी कथामालेचे अधिवेशन १९-२० जानेवारीला कोल्हापुरात\nअवनखेड ग्रामपंचायतीला दहा लाखांचा पुरस्कार जाहीर\nसमतानगर जिल्हा परिषद शाळेत जिजाऊ जयंती साजरी\n‘देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे’\nहमारी ही मुठ्ठी में आकाश सारा...\nलायन्स व्याख्यानमालेला रविवारपासून प्रारंभ\nकरपणारी भाकरी आणि लोपणारे ज्ञान\nअपनी कहानी छोड जा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/maharashtra/dawoods-three-properties-were-sold-11-crores-quote-buy-saifi-bu-hani-trust/", "date_download": "2019-01-22T03:20:32Z", "digest": "sha1:6WNIVJNZXBVHY32Y3QZB2VWOHRF3ATPL", "length": 30574, "nlines": 414, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Dawood'S Three Properties Were Sold, 11 Crores Quote: Buy From Saifi Bu-Hani Trust | दाऊदच्या तीन मालमत्ता विकल्या, ११ कोटींची बोली : सैफी बु-हाणी ट्रस्टकडून खरेदी | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २२ जानेवारी २०१९\n पेट्रोल 12 पैसे तर डिझेल 19 पैशांनी महागले\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nमुंबईचे किमान तापमान २१ अंश; विदर्भाला पावसाचा इशारा\nसाताऱ्याच्या आंदोलक शेतक-यांच्या ७० टक्के मागण्या मान्य\nफाशीच्या आरोपीला माहिती नाकारण्याचा फेरविचार करा\nविकी कौशल व भूमी पेडणेकर झळकणार रुपेरी पडद्यावर\nईशा देओल पुन्हा एकदा देणार गुड न्यूज\n'तनू वेड्स मनू ३' लवकरच, कंगना राणौतने केले कन्फर्म\nदिव्यांका त्रिपाठी करणार ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन\nमाधुरी दीक्षित, अजय देवगण, अनिल कपूरचा 'टोटल धमाल' ट्रेलर, पाहा हा Video\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nमुलांना जबरदस्तीने जेवण भरवताय असं करणं ठरू शकतं घातक\nसाऊथ-ईस्ट आशियाच्या पर्यटनासाठी IRCTC ने आणले स्पेश��� टूर पॅकेज\nक्वीन कंगनाचा ईको-फ्रेंडली लूक पाहून व्हाल घायाळ\nलैंगिक जीवनावर वाईट परिणाम करतात घरातील 'या' ४ गोष्टी\nनाशिक : आडगाव शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू , गावात जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला बिबट्याचा मृतदेह आढळला\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.\nनाशिक : आडगाव शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू , गावात जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला बिबट्याचा मृतदेह आढळला\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.\nAll post in लाइव न्यूज़\nदाऊदच्या तीन मालमत्ता विकल्या, ११ कोटींची बोली : सैफी बु-हाणी ट्रस्टकडून खरेदी\nदाऊदच्या तीन मालमत्ता विकल्या, ११ कोटींची बोली : सैफी बु-हाणी ट्रस्टकडून खरेदी\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या दक्षिण मुंबईतील तीन मालमत्तांचा अखेर मंगळवारी लिलाव करण्यात आला. भेंडीबाजारातील पाकमोडिया स्ट्रीट परिसरातील हॉटेल, गेस्ट हाउस व सहा खोल्यांसाठी तब्बल ११ कोटी ५८ लाखांची बोली लागली.\nदाऊदच्या तीन मालमत्ता विकल्या, ११ कोटींची बोली : सैफी बु-हाणी ट्रस्टकडून खरेदी\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या दक्षिण मुंबईतील तीन मालमत्तांचा अखेर मंगळवारी लिलाव करण्यात आला. भेंडीबाजारातील पाकमोडिया स्ट्रीट परिसरातील हॉटेल, गेस्ट हाउस व सहा खोल्यांसाठी तब्बल ११ कोटी ५८ लाखांची बोली लागली. दाऊदी बोहरा समाजाच्या सैफी बुºहानी अपलिफ्टमेंट ट्रस्टने (एसबीयूटी) सर्वोच्च बोली लावली.\nआठ वर्षांत केंद्रीय वित्त मंत्रालयाने दाऊदच्या मुंबईतील मालमत्ता विकण्यासाठी चार वेळा लिलाव प्रक्रिया घेतली होती. मात्र, दहशतीमुळे खरेदीदार पुुढे येत नव्हते.\nमंगळवारी चर्चगेट येथील आयएमसीच्या इमारतीत किलाचंद कॉन्फरन्स रूममध्ये आॅनलाइन पद्धतीने लिलाव झाला. ‘स्मगलर्स अँड फॉरेन एक्स्चेंज मॅन्युप्युलेटर्स (एसएएफईएमए) अधिनियम १९७६ च्या अन्वये ही प्रक्रिया झाल्याचे सूत्रांनी सांगितले. गेल्या वर्षी हॉटेल अफरोजसाठी ज्येष्ठ पत्रकार बालाकृष्णन यांनी सर्वोच्च बोली लावली होती. मात्र, त्यांना निर्धारित मुदतीत पूर्ण रक्कम भरता आली नव्हती.\nमुंबई बॉम्बस्फोटाचा सूत्रधार असलेल्या दाऊदच्या देशभरातील मालमत्ता केंद्र सरकारने जप्त केल्या आहेत. त्यांची टप्प्याटप्प्याने विक्री केली जात आहे.\nतीन आठवड्यांमध्ये उर्वरित रकमेचा\nभरणा केल्यानंतर, या मालमत्ता ‘एसबीयूटी’च्या नावावर केल्या जातील, असे सूत्रांनी सांगितले.\nबोली जिंकण्यात चक्रपाणी अपयशी\nहॉटेल रौनकच्या खरेदीसाठी हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी लिलावात सहभागी झाले होते. मात्र, ते बोली जिंकण्यात अपयशी ठरले. चक्रपाणी यांनी मागील लिलावात दाऊदच्या मालकीची मोटार ३२ हजाराला विकत घेतली होती. त्यानंतर, उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे जाऊन दहशतवादाचा निषेध म्हणून ती जाळली होती. दाऊदचे हॉटेल विकत घेऊन तेथे सार्वजनिक शौचालय उभारण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला होता.\nदाऊदी बोहरा समाजातर्फे सैफी बुºहानी अपलिफ्टमेंट ट्रस्ट (एसबीयूटी) चालविला जातो. त्याचे मुख्यालय भेंडीबाजार परिसरात आहे. सैय्यदना मोहम्मद बुराणी यांची शिकवण व मार्गदर्शनाखाली या ट्रस्टची स्थापना झाली आहे. ट्रस्टकडून भेंडीबाजार पुनर्वसनाचा प्रकल्प राबविला जात आहे. संबंधित मालमत्ता पुनर्वसन प्रकल्पात येत असल्याने, एसबीयूटीने लिलावात सहभाग घेतला.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nउद्या रंगणार मुंबई मॅरेथॉन : भारतीय गटात सेनादलामध्येच चुरस\n चविष्ठ खाद्यपदार्थांसाठी मुलाने सोडले घर\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 18 जानेवारी 2019\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तास बंद\nमहापौरांचा नवा पत्ता - राणीची बाग, बंगल्यात लवकरच होणार स्थलांतर\nरावांच्या आंदोलनामुळे पालिकेतील कामगार संघटना धास्तावल्या\nनाणार प्रकल्पाबाबत शिवसेनेची दुटप्पी भूमिका - राधाकृष्ण विखे पाटील\nराणेंच्या काँग्रेस प्रवेशाच्या बातम्या म्हणजे अफवाच - अशोक चव्हाण\nवंचित आघाडी देणार छगन भुजबळांना समर्थन\nनारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये... बघा, अशोक चव्हाण काय म्हणाले\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 जानेवारी\n'ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या'...अण्णा हजारे यांची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका\nआरक्षणभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियन ओपनभारत विरुद्ध न्यूझीलंडहार्दिक पांड्याअर्थसंकल्प 2019करिना कपूरपेट्रोलवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरकुंभ मेळा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nतुम्हीही आयब्रो कलर करत आहात का 'या' 5 टिप्स करतील मदत\nजयपूर फेस्टिव्हलमधील 'या' गोष्टींमुळे आनंद होईल दुप्पट\nविमानही उडवू शकतात बॉलिवूडचे 'हे' तारे, एकापेक्षा एक आहेत सारे\nकिवींच्या देशातही धोनीची बॅट तळपणार, तेंडुलकरचा विक्रम मोडणार\n'मणिकर्णिका'च्या प्रमोशन दरम्यान अंकिता लोखंडेचा असा होता अंदाज, SEE PHOTO\nधोकादायक आहे #10YearChallenge, जाणून घ्या दुष्परिणाम\nवर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल : दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रात विदेशी कलावंतांची चित्तवेधक अदाकारी\nअदितीजवळ आहे इयररिंग्जचं सुंदर कलेक्शन; तुम्हीही घेऊ शकता टिप्स\nWhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं\nबी. एच. आर. पतसंस्थेविरोधात ठेवीदारांकडून कपडे काढा आंदोलन\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\n लोकमत आयोजित 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा पहिला दिवस\nक्षणिक ठरला पनवेलकरांचा आनंद;उद्घाटनानंतर 5 मिनिटांत सरकता जिना पडला बंद\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nजेफ आणि मेकेन्झी यांची घटस्फोटाआधीची एकमेकांसोबतची एक समंजस गोष्ट\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\n उत्तर प्रदेशात लढवणार 25 जागा\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\n''ईव्हीएम हॅक करून भाजपाने २०१४ मध्ये मिळवला विजय''\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्य��तील वीण\nरक्तदान शिबिरापूर्वी परवानगी बंधनकारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A8%E0%A5%A8-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87.html", "date_download": "2019-01-22T02:25:51Z", "digest": "sha1:GHZ64J4F4CE7RRMCYWZHO3T4JGQ7U5HN", "length": 24588, "nlines": 291, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | २०२२ पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करणार", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » कृषी, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय » २०२२ पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करणार\n२०२२ पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करणार\nबरेली, [२८ फेब्रुवारी] – देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना म्हणजे स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होईपर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुपटीने वाढविण्याचे माझे स्वप्न आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले असून, राज्य सरकारांनी कृषी व शेतकर्‍यांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले.\nपीकविमा योजनेचा शुभारंभ केल्यानंतर शेतकर्‍यांशी थेट संवाद साधण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आज रविवारी बरेली येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात पंतप्रधान मोदी बोलत होते.\nआमच्या देशातील शेतकरी जनपोषक आहे, तो श्रमाची देवता व अन्नदाता आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे आभार मानून त्यांना नमन करतो. २०२२ पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुपटीने वाढविण्याचे माझे स्वप्न आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. आज देशातील शेतकर्‍यांसमोर अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत, शेतकरी कुटुंब विभक्त होत आहे व जमिनीचेही वाटप होत आहे. परंतु, भविष्यात जमिनीचे वाटप शक्य होईल की नाही, ते सांगता येत नाही. जमीन कमी होत गेली, तर उत्पन्नातही घट होते, असेही मोदी म्हणाले.\nया पार्श्‍���भूमीवर आव्हानांचा सामना करणे आणि त्यावर तोडगा काढणे कठीण आहे. जर शेतकरी आणि राज्य सरकारे तयार असतील तर कृषी विभाग केंद्राकडे असावा. कृषी व शेतकर्‍यांसाठी असे होणे आवश्यक आहे. कृषी विभाग पूर्णपणे केंद्राकडे नसून, राज्यांकडेही बरेच अधिकार आहेत. ईश्‍वरानंतर कोणीही शेतकर्‍यांची मदत करत नाही. त्यामुळे राज्य सरकारांनी शेतकरी आणि कृषी क्षेत्राला प्राधान्य द्यावे, असे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले.\nकेंद्र सरकार शेतकर्‍यांच्या वेदना समजून घेते. परंतु, उत्तरप्रदेश सरकार शेतकर्‍यांबद्दल असंवेदनशील आहे, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी यावेळी बोलताना केला. आता पंतप्रधान पीकविमा योजना शेतकर्‍यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. यापुढे शेतकर्‍यांचे जेवढे नुकसान होईल, तेवढी नुकसान भरपाई त्यांना मिळेल, असेही राजनाथसिंह म्हणाले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सभेत बरेलीचे खूप कौतुक केले. बालपणी मी बरेलीबाबत खूप काही ऐकले होते. परंतु, मी प्रथमच येथे आलो आहे. पहिल्यांदा येथे आल्यानंतर मिळालेल्या प्रेमामुळे मी भारावून गेलो आहे, असे ते म्हणाले. ‘मैने सुना है की, बरेली में झुमका गिरा था’, असे पंतप्रधान मोदींनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. भविष्यात कोणतीही निवडणूक नसतानाही एवढ्या मोठ्या संख्येत शेतकरी बांधव उपस्थित झाल्याचे समाधान पंतप्रधानांच्या चेहर्‍यावर स्पष्टपणे दिसत होते.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वा���रू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) ता��िळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in कृषी, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय (799 of 2477 articles)\nरिंगिंग बेल्स ३० हजार ग्राहकांचे पैसे परत करणार\nनवी दिल्ली, [२८ फेब्रुवारी] - ‘फ्रिडम २५१ ’ या स्वस्तात मिळणार्‍या स्मार्टफोनसाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात मागणी नोंदविल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/61300?page=1", "date_download": "2019-01-22T02:06:31Z", "digest": "sha1:R3GXGUGE6QTECHRWRNTFG6MH5XRBSWRP", "length": 47699, "nlines": 285, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गडकरी यांचा पुतळा पाडल्याचा निषेध करणाऱ्यांनी जरा आनंद यादवांची पण आठवण ठेवा! | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गडकरी यांचा पुतळा पाडल्याचा निषेध करणाऱ्यांनी जरा आनंद यादवांची पण आठवण ठेवा\nगडकरी यांचा पुतळा पाडल्याचा निषेध करणाऱ्यांनी जरा आनंद यादवांची पण आठवण ठेवा\nराम गडकरी यांनी शंभर वर्षापूर्वी लिहिलेला राजसन्यास नाटकातील काही मजकूर वादग्रस्त असूनही केवळ त्यांच्या इतर लिखाणामुळे त्यांची थोरवी कमी होत नाही. पुतळा पाडणे हे निषेधार्हच. धिक्कार करायचाच असेल तर केवळ त्या ठराविक लिखाणाचाच व्हायला हवा. मंजूर.\nपण जे लोक पुतळा पाडल्याचा निषेध करत आहेत ते लोक प्रख्यात साहित्यिक \"झोंबी\" कार आनंद यादव यांचा उतारवयात जो छळ केला गेला तेंव्हा कुठे होते काय असे लिहिले होते यादव यांनी तुकारामांविषयी काय असे लिहिले होते यादव यांनी तुकारामांविषयी कि तरुण वयात तुकाराम आसपासच्या इतर चार तरुणांप्रमाणेच ऐहिक आनंदाच्या पाठी लागले होते. पण लवकरच त्यांना कळून चुकले कि हा मार्ग योग्य नव्हे. काय वादग्रस्त होते यात कि तरुण वयात तुकाराम आसपासच्या इतर चार तरुणांप्रमाणेच ऐहिक आनंदाच्या पाठी लागले होते. पण लवकरच त्यांना कळून चुकले कि हा मार्ग योग्य नव्हे. काय वादग्रस्त होते यात या लिखाणाच्या प्रति आजही मटा च्या साईटवर इथे आणि इथे उपलब्ध आहेत.\nबस्स इतक्या लिखाणासाठी यादवांविरुद्ध वारकर्यांना उठून बसवले गेले. लिखाण आधारहीन आहे अशी ओरड केली गेली. आंदोलने झाली. यादवांच्या वैयक्तिक निंदानालस्तीवर लोक उतरले होते. त्यांना शिविगाळ करण्यापर्यंत मजल गेली. इतकेच काय त्यांना पोलीस कोठडी पण देण्यात आली. कोर्टाने हि पुस्तके फाडून टाकण्याचे आदेश दिले. या सगळ्याचे निमित्त करून साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापासून त्यांना बाजूला ठेवले गेले. या सगळ्यामुळे विलक्षण व्यथित झालेल्या यादवांनी यानंतर लिहिणेच सोडून दिले. एका सिद्धहस्त लेखकाची उतारवयात वाताहत झाली. शेवटच्या दिवसांमध्ये आपल्याच पूर्वी केलेल्या लिखाणाची ते पारायणे करत जुन्या आठवणीत हरवून जात. सर्वांनीच त्यांना एका न केलेल्या गुन्ह्याबद्दल वाळीत टाकले.\nआणि दुसरीकडे जिजाऊ महाराज, संभाजी महाराज यांच्यावर मुक्तहस्तपणे चारित्र्यहनन करणाऱ्या लेखकांना महाराष्ट्र भूषण देतात. पुतळे उभारतात. आणि त्याविरुद्ध कुणी कृती केली कि लगेच माध्यमांतून निषेधांची कोल्हेकुई सुरु होते. जरा राजसन्यास उघडून बघा गडकर्यांनी काय मुक्ताफळे उधळून ठेवली आहेत:\nया लिखाणाची यादवांच्या लिखाणाशी तुलना करा आणि मग गडकरी यांचा उदो उदो करायचा असेल तर मग यादव यांचा अजून उदो उदो व्हायला हवा. आणि पुतळा पाडणाऱ्या वृत्तीचा निषेधच करायचा तर यादवांची पुस्तके फाडायला सांगणाऱ्या न्यायालयाचा आणि आंदोलने करणाऱ्या वारकऱ्यांचा सुद्धा निषेध व्हायला हवा. आहे हिम्मत\nचिनूक्स, प्रतिक्रिया संयत व\nचिनूक्स, प्रतिक्रिया संयत व पटण्यासारखी आहे. धन्यवाद.\nजरा माबोवरच सर्च मारुन बघितलं- या घटनेबद्दल अनेक धागे आहेत. अनेकांनी वारकर्‍यांचा जोरदार निषेध केला आहे. त्यातले अनेक आजही इथे सक्रिय आहेत.\n>>आनंद यादवांना पाठिंबा अजिबातच मिळाला नाही...<<\nमाझ्यामते धाग्याचा हा मूळ मुद्दा आहे - अजिबातच्या ऐवजी पुरेसा हा शब्द लागु असेल फारतर. पुरेसा पाठिंबा, पाठबळ वगैरे त्या वेळेस यादवांना मिळालं असतं तर ते वादग्रस्त पुस्तक पब्लिशही झालं असतं. यादवांनी धैर्य, बाणेदारपणा स्वत:च्या बळावर दाखवायला हवा होता, हे मुद्दे योग्य असले तरी ते मूळ मुद्द्याशी फारकत घेणारे असल्याने इथे ते गैरलागु आहेत - हे माझं मत...\n<तर ते वादग्रस्त पुस्तक\n<तर ते वादग्रस्त पुस्तक पब्लिशही झालं असतं.>\nपुस्तक व्यवस्थित पब्लिश झालं होतं.\nओके, पब्लिश हा चूकिचा\nओके, पब्लिश हा चूकिचा शब्दप्रयोग - सर्क्युलेशन मध्ये असतं...\nपब्लिश हा चूकिचा शब्दप्रयोग -\nपब्लिश हा चूकिचा शब्दप्रयोग - सर्क्युलेशन मध्ये असतं...\nपुस्तक मराठीत होते ना मग ज्या चार पाच लोकांनी विकत घेतले असेल त्यालाच पुरेसं सर्क्युलेशन म्हणायचे\nनि त्या चार पाच लोकांकडून मागून घेऊन फुकटात वाचणारेहि असतीलच की आणखी ५०-१००\nतुकाराम या विषयाबद्दलच्या पुस्तकाला आणखी किती सर्क्युलेशन असणार आहे\nना भाषा लोकप्रिय, ना विषय\nराज, केसचा निकाल मेहता\nकेसचा निकाल मेहता पब्लिशिंग, यादव वगैरे यांच्या विरोधात कोर्टाने दिला. http://indianexpress.com/article/cities/pune/destroy-defamatory-books-on...\n>>केसचा निकाल मेहता पब्लिशिंग, यादव वगैरे यांच्या विरोधात कोर्टाने दिला.<<\nइंटरेस्टिंग, मग तर सगळे सेकुलर/लिबरल चवताळुन उठले असतील या निकालाच्या विरोधात संदर्भासाठी खोदकाम करावं लागेल...\nपण मग लेखाचा मुद्दा जर आनंद\nपण मग लेखाचा मुद्द�� जर आनंद यादवांना त्यावेळेस आवश्यक तेवढा सपोर्ट मिळाला नाही हा असेल तर हे कशाला\nआणि दुसरीकडे जिजाऊ महाराज, संभाजी महाराज यांच्यावर मुक्तहस्तपणे चारित्र्यहनन करणाऱ्या लेखकांना महाराष्ट्र भूषण देतात. पुतळे उभारतात. आणि त्याविरुद्ध कुणी कृती केली कि लगेच माध्यमांतून निषेधांची कोल्हेकुई सुरु होते. जरा राजसन्यास उघडून बघा गडकर्यांनी काय मुक्ताफळे उधळून ठेवली आहेत:\nजेम्स लेन प्रकरणात ज्या शाहिरावर मुख्य आरोप होते त्याने त्या काळात इतकी मागणी होऊनही माध्यमांसमोर थोबाड उचकटले होते का\nयादवांवर अन्याय झाला, त्यांच्यामागे लोक आवश्यक तेवढे उभे राहिले नाहीत याचा खेद वाटून तो मुद्दा मांडायचा आहे, तर त्यात पुरंदरे, गडकरी यांच्यावर अशी भाषा कशाला\nराज, तुमचे कष्ट वाचवतो. ही\nकादंबरी ऐतिहासिक आहे, असं सांगून एकही पुरावा लेखक कोर्टासमोर सादर करू शकले नाहीत.\nराज, मुळात पुरेसा पाठिंबा\nराज, मुळात पुरेसा पाठिंबा मिळाला नाही हे कशाच्या आधारावर म्हणायचं\nमाबोवर तीन धाग्यांच्या लिंक्स वर आहेत. याउलट परवाच्या घटनेबद्दल माबोवर समीरबापूंचा एकच धागा आहे. २००९ सालचे ते माबो धागे पाहिले तर त्यावर वर्तमानपत्रातही याबद्दल येणार्‍या बातम्यांचे उल्लेख आहेत.\nहां आता २००९ साली व्हॉट्सअ‍ॅप फेबु ट्विटर वापर आजइतका नव्हता त्यामुळे सोशल मिडिया चॅटर कमी असेल पण त्याचा दोष कोणाला देणार तो काळ वेगळा होता. त्यासाठी जर इनामदार 'जे लोक' 'हे लोक' म्हणून इथे माबोकरांना दोष देणार असतील तर ते हास्यास्पद होतंय.\nमला लक्षात आहे त्यावरून तरी\nमला लक्षात आहे त्यावरून तरी यादवांच्या बाजूने बरेच तेव्हा जनमत होते. आता हा पाठिंबा 'मोजता' कसा येइल कल्पना नाही. बाकी चिनूक्स ने लिहीलेलेच आहे.\nबाकी यादव, गडकरी, पुरंदरे यातील कोणीच तो कोणताही मजकूर त्या ऐतिहासिक व्यक्तीची बदनामी करण्याकरता लिहीलेला नाही. उगाच उकरून काढलेल्या गोष्टी आहेत या काहीतरी राजकीय वाद पेटवायला. पुरंदर्‍यांचा तर बादरायण संबंध लावला गेला होता. पुस्तक लेन चे होते, पुरंदर्‍यांचे नाही.\n>>कादंबरी ऐतिहासिक आहे, असं\n>>कादंबरी ऐतिहासिक आहे, असं सांगून एकही पुरावा लेखक कोर्टासमोर सादर करू शकले नाहीत.<<\nचिनुक्स, लेट्स नाॅट स्टरप दि होर्नेट्स. आत्तापर्यंतच्या सगळ्या ऐतिहासीक कादंबर्या ठोस पुराव्यावर आध���रीत आहेत, असं तुमचं मत आहे काय\nतसा उल्लेख लेखकानं पुस्तकात\nतसा उल्लेख लेखकानं पुस्तकात केला होता. मी दिलेली लिंक तुम्ही वाचली का\n'गांधी मला भेटला'सारखी ही केस नव्हती.\nआणि इथे माझ्या मताचा संबंध नाही. निकाल न्या. जैन यांनी दिला. मी नाही. लेखकानं माफी मागायला नको होती, अध्यक्षपदासाठी तडजोड करायला नको होती, हे माझं मत आहे. त्याचा न्यायालयाशी संबंध नाही. दोन वेगळ्या गोष्टी आहेत.\nयावरच्या लाल रंगात ठळक\nयावरच्या लाल रंगात ठळक केलेल्या भागावरून चारित्र्यहनन होते आहे हेच मला वाटत नाही. आणि कोर्टाला ते वाटून त्याला मान्यता देऊन ते पुस्तक ... जी कादंबरी आहे, ऐतिहासिक असली तरीही कादंबारी आहे.. ती बंद करायला लावते. हे अजब नाही का\nभारतातले कायदे नीट स्पष्ट केले पाहिजेत म्हणजे त्याचा अन्वय लावताना अशा चुका होणार नाहीत. भारतात न्यायाधीश लिबरल का कोन्झर्व्हेटिव्ह यावर वाद होत नाही पण हे कोन्झर्व्हेटिव्ह न्यायाधीशामुळे झाले असेल का\nसंजय सोनवणींच्या ब्लॉगाची लिंक दिली आहे, ती वाच. 'पूर्वज-बदनामी'चा खटला होता. तुकारामांच्या वंशजांनीच तो दाखल केला होता. इथे लिबरल किंवा कॉन्झर्वेटिव असण्याचा संबंध नाही.\nयादवांना पुरेसा पाठिंबा मिळाला होता पण त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यापेक्षा संमेलनाचे अध्यक्षपद महत्वाचे मानले.\nत्यांची भूमिका \"परिच्छेद मागे घेतो, हवे तर पुस्तक मागे घेतो, माफी मागतो, पण प्लीज मला त्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसू द्या प्लीज \n\"संशोधनपुर्वक सिद्ध केलेली कादंबरी\" >> च्या ऐवजी \"काही भाग संशोधनपूर्व सिद्ध आहे\" असं लिहिलं असतं तर पळवाट होती असं वाटलं,\n>> हा खटला भा.द.वि. ४९९ व ५०० अंतर्गत असून तो पुर्वज-बदनामी, मानहानी या स्वरुपात दाखल केला गेला होता. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा लाभ आरोपींना झालेला नाही.>> हे नवीन समजलं. पण प्रत्येक माणूस कोण ना कोणाचा पूर्वज असणारच ना मग ह्या स्वातंत्र्याचा लाभ नक्की कोणाला मिळणार विचार करतोय.\nसंतांचे असे अभंग असतात ना की आधी पापी होतो आणि भगवंत कृपेने मार्ग बदलला त्या स्वरूपाचा मजकूर वाटला मला. पूर्वज बदमानी इज टू मच.\n>>मी दिलेली लिंक तुम्ही वाचली\n>>मी दिलेली लिंक तुम्ही वाचली का\nवाचली, त्यातहि निकालाचा निषेध, यादवांना उघड पाठिंबा वगैरे दिसलं नाहि; तिथेहि बहुतांशी यादवांना आरोपीच्या कठड्यात उभं केलेलं आहे. तरीहि त्याच लेखातला शेवटचा पॅरा इंटरेस्टिंगली इनामदारांच्या या धाग्यात मांडलेल्या मूळ मुद्द्याच्या जवळ जाणारा आहे हे जाणवलं. धन्यवाद, लिंक शेर केल्याबद्दल...\nबाय्दवे, मी यादवांच्या समर्थकांचा शोध घेतोय, झोडपणार्यांचा नाहि...\nमी यादवांच्या समर्थकांचा शोध\nमी यादवांच्या समर्थकांचा शोध घेतोय, झोडपणार्यांचा नाहि.. >> एक कुतूहल म्हणून विचारतो (not to stir the nest वगैरे) राज तुम्ही होता का त्यात \n>> इतिहास विकृत लिहिणारे लेखक\n>> इतिहास विकृत लिहिणारे लेखक\nमाझ्याकडून anilchembur यांची हि कॉमेंट आधी वाचली गेली नाही. याबाबत नन्द्या४३ यांच्याशी सहमत. यापैकी कोणाही लेखकाला केवळ त्यांच्या काही ओळी चुकीच्या गेल्या म्हणून \"इतिहास विकृत करणारे\" असे संबोधने संपूर्ण चुकीचे व निषेधार्हच.\n>> गडकरी आणि यादव ह्यांच्यात 'जो' फरक आहे तो सोडला तर झालेल्या घटनांमध्ये काय साम्य आहे\nमला कळले नाही तुम्हाला नक्की कोणते साम्य हवे आहे. कारण \"ऐतिहासिक व्यक्तींविषयी साहित्यात केलेले अपमानास्पद उल्लेख\" या एकाच कारणासाठी दोघांनाही समाजातील काही घटकांच्या रोषाला सामोरे जावे लागले हे साम्य तर उघडच आहे.\n>> इथे यादवांचा उल्लेख केला नाही... ... त्यांना विरोध झाला त्यात मुख्यत्वे वारकरी महामंडळ होते ना कोर्टात केस वगैरे झाली होती ना कोर्टात केस वगैरे झाली होती ना\nवारकरी काय, ब्रिगेडी काय किंवा अन्य कोणी. विरोध करणारे वेगवेगळे तरी कारण एकाच प्रकारचे आहे ना त्या निकषानुसार पुरंदरे, गडकरी, यादव हे एकाच पंगतीत बसत नाहीत का\n>> आज लेखकाने स्वतःच २-३ भडक प्रतिसाद देवून धाग्याला ऊब आणली\nमी मायबोलीवर धाग्याला उब आणायला येत नाही. असला टाईमपास करायला मी रिकामटेकडा नाही. एखाद्या सामाजिक विषयावर डोक्यात काहूर माजले तर तोच विषय मी धाग्याच्या रुपात मांडतो. तुम्ही वाचता हेच महत्वाचे. धन्यवाद. (बाकी माझा प्रतिसाद भडक आहे कि कसा किंवा तुमच्या अन्य मुद्द्यांना इतरांनी उत्तरे दिली आहेतच. मी त्यांच्याशी सहमत)\n\"या सगळ्या प्रकरणात यादवांनी बाणेदारपणा दाखवला नाही. त्यांनी माफी मागून चूक केली\" आणि म्हणून शेवटी \"तेच चुकले\" हा निष्कर्ष मांडण्याकडे चीनुक्स आणि त्यांच्या साथीदारांचा आटोकाट प्रयत्न सुरु आहे. कहर म्हणजे \"मी माफी मागतो पण प्लीज मला अध्यक्षपद द्या\" अशी यादवांची भूमिका होती असा धादांत खोटा प्रचार आज त्यांच्या मृत्युनंतरही सुरु आहे. आणि हे खूपच बोलके आहे. यादवांना पुरंदरेंइतके पाठबळ मिळाले नाही या माझ्या मुद्द्याला यामुळे पुष्टीच मिळत आहे. खरी परिस्थिती काय होती हे संजय सोनवणी यांनी त्यांच्या ब्लोग वर लिहिले आहे ते जसेच्या तसे इथे पेस्ट करत आहे...\n\"ऑगस्ट २००८ मध्ये ही कादंबरी प्रकाशित झाली होती. त्यावर विविध वृत्तपत्रांत सविस्तर समीक्षणंही प्रसिद्ध झाली होती. एकाही समीक्षकाला ही कादंबरी (ती रद्दड वाटली तरी) आक्षेपार्ह आहे अशी वाटली नव्हती. तोवर असंख्य वाचकांनीही ही कादंबरी वाचली होती. त्यांनाही ती आक्षेपार्ह वाटली नव्हती. पण साहित्यसंमेलनाचे पडघम वाजू लागले आणि आनंद यादव निवडूनही आले आणि एकाएकी देहुकरांना जाग आली. अक्षरशः दहशतवाद माजवत यादवांना त्यांची कादंबरी मागे घ्यायला लावली गेली.\"\nया ओळी खूप काही सांगून जातात. केमिकल कारखाना असो किंवा यादवांची कादंबरी. वारकऱ्यांना हवे तेंव्हा पेटवणारे आणि काम झाले कि विझवणारे त्यांचे नेते कोण आहेत आणि ते कोणासाठी काम करतात हे ज्यांना माहित आहे त्यांना सगळ्या गोष्टी स्पष्ट होतात.\nराहता राहिला प्रश्न \"यादव झुकले त्यांनी बाणेदारपणा दाखवला नाही\" या आरोपांचा. एकीकडे झुंडी पेटवून अंगावर सोडायच्या आणि दुसरीकडे आपण मदत करायला गेलो होतो पण त्यांनीच सहकार्य केले नाही तेच झुकले असे भासवायचे.\nअसो. यादव चुकले झुकले हे कितपत खरे कि खोटे हा मुद्दा थोडा वेळ बाजूला ठेवू. पण एका संवेदनशील लेखकाला वयाच्या उत्तरार्धात काही विघ्नसंतोषी लोकांमुळे आणि योग्य तितके पाठबळ न मिळाल्याने लेखनसन्यास घ्यावा लागला तेंव्हा त्याला किती यातना झाल्या असतील याची फक्त कल्पनाच केलेली बरी. लेखन सन्यास म्हणजे लेखकाचा मृत्यूच.\nखरा मृत्यू येण्याच्या काही वर्षे आधीच डॉ. आनंद यादव यांचा मृत्यू झाला होता. आपण सर्वांनीच त्यांना मारले होते.\nइनामदार, तुमच्या वरील दीर्घ\nइनामदार, तुमच्या वरील दीर्घ प्रतिसादाबद्दल कौतुक आणि धन्यवाद \nयादवांना कदाचित जिवाची भिती वाटत असेल, आणि त्यामुळे पण त्यांनी उघड भुमिका घेतली नसेल.\nते ज्या परिस्थितीतून वर आले, आणि साहित्यकार झाले होते, त्यादृष्टीने पहाता अध्यक्षपद हा त्यांच्यासाठी परमोच्च मानबिंदू असणार, त्यामुळे जर ते मिळण्याची शक्यता असेल तर ते हवे असणे यात काही चूक वाटत नाही.\nअसो, तर थोडक्यात काय लेखनामुळे अन्याय झाला या यादीत यादव देखील आहेत.\nलेखकाला केवळ त्यांच्या काही\nलेखकाला केवळ त्यांच्या काही ओळी चुकीच्या गेल्या म्हणून \"इतिहास विकृत करणारे\" असे संबोधने संपूर्ण चुकीचे व निषेधार्हच\nनेमक्या किती ओळी लिहिल्या तर विकृत हे संबोधन वापरायचे असते \nकादंबरी म्हणजे काही इतिहास\nकादंबरी म्हणजे काही इतिहास संशोधनपर ग्रंथ नव्हे.\nयादवांना लावलेले निकष \"स्वामी\" \"श्रीमान योगी\" \"राजा रविवर्मा\" ह्या कादंबर्‍यांना लागलेले आम्ही कधी पाहिले नाहीत ते.\nएकंदर वातावरणच हल्ली होपलेस होत चाललेले आहे असे वाटत आहे.\nवादात पडत नाहीये कारण पूर्ण\nवादात पडत नाहीये कारण पूर्ण माहिती नाही. पण त्या काळात आनंद यादवांना जो मनस्ताप झालाय तो खरच भयानक होता. अगदी कळपाने घेरावे तसे झाल्याचे मला तरी वाटले. आणी संशोधनाबद्दल काय बोलणार, आता तुकाराम महाराज पण नाहीत आणी आनंद यादव पण नाहीत.\nआताच्या तू माझा सांगाती या मालिकेत जे काही चालले आहे, किंवा जय मल्हार मध्ये जे काही दाखवले जात आहे त्या वरुन या लोकांनी खरच काही संशोधन केले आहे का याची शंकाच येत आहे.\nचिनुक्स ने केलेले प्रयत्न स्तुत्य आहेत पण आनंद यादव यांना बहुतेक समाजाच्या रोषाचेच दडपण वाटले असावे. पण यादवांवर अन्याय झाला हे खरे.\nहिंदुनी हिंदुंचाच इतिहास इतका\nहिंदुनी हिंदुंचाच इतिहास इतका पर्स्परविरोधी ल्हिलेला आहे की त्यामुळे हिंदुनी ल्हिलेल्या मुसलमान इतिहासावरचा विश्वास उडालेला आहे.\n>> नेमक्या किती ओळी लिहिल्या\n>> नेमक्या किती ओळी लिहिल्या तर विकृत हे संबोधन वापरायचे असते \nनेमके किती लिहिले म्हणून आपण त्यांना लेखक म्हणून ओळखतो मी येऊन चार ओळी मायबोलीवर लिहितो म्हणून मला कोणी लेखक म्हणणार नाही. तोच नियम इथे लागू. सातत्याने विकृत लिखाण करत असते तर गोष्ट वेगळी.\nदुर्दैवी योगायोगाने आजच अभिनेते ओम पुरी यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीवर \"जवानांचा अपमान करणारा म्हातारा\" अशा काही कॉमेंट आहेत. निसटत्या क्षणी तोंडून गेलेल्या केवळ एका संवादाने त्यांच्या संपूर्ण करियरवर असा शिक्का मारणे यातून त्यांची नव्हे तर कॉमेंट करणाऱ्यांची वैचारिक अपरिपक्वता व विकृती दिसून येते.\nत्या निमित्ताने गडकरी���चा पुतळा पाडला गेला ही बातमी कळली.. (भारता बाहेर असण्याचा परिणाम).\nतुकोबा गेले, काळाच्या ओघात यादवही गेले. पण ऐतिहासीक व्यक्तींच्या अनुशंगाने होणारी यादवी काही संपत नाही यातच आपल्या समाजाचे सत्य अधोरेखित होते. यातून भीम अ‍ॅप देखिल सुटलेले नाही.\n'जनमानस' म्हणजे थोडक्यात मास सायकोलॉजी असे आहे. दुर्दैवाने यादवांच्या बाबतीत ती ऊलटी झाली (केली गेली, वगैरे वगैरे....). बाजीराव चित्रपटाने रग्गड धंदा केला... 'पिंगा' चा वाद घालणारी मडळी स्वतः च चित्रपट पाहून आली होती, अनेकांनी तर स्तुती देखिल केली होती... 'दंगल' वरून देखिल अनेक बाफ दंगल घालत आहेत. 'रईस' च्या आधी वाद नको म्हणून माड्वली झालीच आहे.. तेव्हा थोडक्यात जनमानस 'मॅनेज' करायची ज्याच्यात कुवत असते त्याला काहिही फरक पडत नाही.\nज्याच्यात ती कुवत नसेल त्याने ऊगाच 'स्फोटक' वा 'संवेदनशील' विषयाला हात घालून कल्पना विलास करायला जाऊ नये हीच काय ती शिकवण यातून मिळते.\nतरिही सध्या मराठी चीअवस्था \"हृदयात वाजे 'समथिंग'..\" अशी असल्याने भविष्यात असे साहित्यीक वाद निर्माण होण्याची शक्यता कमी आहे असे म्हणूयात आणि पुढे चलू.\n>>या ओळी खूप काही सांगून\n>>या ओळी खूप काही सांगून जातात. केमिकल कारखाना असो किंवा यादवांची कादंबरी. वारकऱ्यांना हवे तेंव्हा पेटवणारे आणि काम झाले कि विझवणारे त्यांचे नेते कोण आहेत आणि ते कोणासाठी काम करतात हे ज्यांना माहित आहे त्यांना सगळ्या गोष्टी स्पष्ट होतात.\nअसे मोघम लिहिण्यापेक्षा स्पष्ट लिहिलेत तर बरे झाले असते.\n>>राहता राहिला प्रश्न \"यादव झुकले त्यांनी बाणेदारपणा दाखवला नाही\" या आरोपांचा. एकीकडे झुंडी पेटवून अंगावर सोडायच्या आणि दुसरीकडे आपण मदत करायला गेलो होतो पण त्यांनीच सहकार्य केले नाही तेच झुकले असे भासवायचे.\nहे अत्यंत आक्षेपार्ह जनरलायझेशन आहे. यादव यांना ज्यांनी मदत केली /करण्याचा प्रयत्न केला (चिनूक्स सह) ते सारे आधी त्यांच्या अंगावर झुंडी सोडणारे होते असे यातून सूचीत होते, जे चूक आहे. माझ्या आठवणीप्रमाणे यादव यांना बर्‍याच लोकांचा पाठिंबा होता. त्यांनी माफी मागितली तेव्हा हळहळही व्यक्त केली गेली.\n>>असो. यादव चुकले झुकले हे कितपत खरे कि खोटे हा मुद्दा थोडा वेळ बाजूला ठेवू. पण एका संवेदनशील लेखकाला वयाच्या उत्तरार्धात काही विघ्नसंतोषी लोकांमुळे आणि योग्य तितके पाठबळ न मिळाल्याने लेखनसन्यास घ्यावा लागला तेंव्हा त्याला किती यातना झाल्या असतील याची फक्त कल्पनाच केलेली बरी. लेखन सन्यास म्हणजे लेखकाचा मृत्यूच.\nयातील \"विघ्नसंतोषी लोकांमुळे\" हे पटते पण \"योग्य तितके पाठबळ न मिळाल्याने\" हे अजिबात पटले नाही. अभिव्यत्की स्वातंत्र्यासाठी याहीपेक्षा मोठी किंमत अनेक जणांनी दिलेली आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 12 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/nikon-coolpix-s6000-point-shoot-black-price-p2lP7.html", "date_download": "2019-01-22T02:04:37Z", "digest": "sha1:6M24DAK3GL5TAEIS5D7SWIT7FMXS5AAG", "length": 15992, "nlines": 357, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "निकॉन कूलपिक्स स्६००० पॉईंट & शूट Black सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनिकॉन कूलपिक्स स्६००० पॉईंट & शूट\nनिकॉन कूलपिक्स स्६००० पॉईंट & शूट Black\nनिकॉन कूलपिक्स स्६००० पॉईंट & शूट Black\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनिकॉन कूलपिक्स स्६००० पॉईंट & शूट Black\nनिकॉन कूलपिक्स स्६००० पॉईंट & शूट Black किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये निकॉन कूलपिक्स स्६००० पॉईंट & शूट Black किंमत ## आहे.\nनिकॉन कूलपिक्स स्६००० पॉईंट & शूट Black नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nनिकॉन कूलपिक्स स्६००० पॉईंट & शूट Blackफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nनिकॉन कूलपिक्स स्६००० पॉईंट & शूट Black सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 11,950)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनिकॉन कूलपिक्स स्६००० पॉईंट & शूट Black दर नियमितपणे बदलते. कृपया निकॉन कूलपिक्स स्६००० पॉईंट & शूट Black नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनिकॉन कूलपिक्स स्६००० पॉईंट & शूट Black - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 5 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनिकॉन कूलपिक्स स्६००० पॉईंट & शूट Black - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nनिकॉन कूलपिक्स स्६००० पॉईंट & शूट Black वैशिष्ट्य\nफोकल लेंग्थ 5 - 35 mm\nसेल्फ टाइमर 2 sec, 10 sec\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 14.2 MP\nसेन्सर तुपे CCD Sensor\nसेन्सर सिझे 1/2.3 Inches\nईमागे स्टॅबिलिझेर Lens Shift Type\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 2.7 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 230000 dots\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 16:9, 4:3\nमेमरी कार्ड तुपे SD / SDHC\nइनबिल्ट मेमरी 32 MB\n( 1 पुनरावलोकने )\n( 55 पुनरावलोकने )\n( 6 पुनरावलोकने )\n( 406 पुनरावलोकने )\n( 72 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 9 पुनरावलोकने )\n( 6 पुनरावलोकने )\n( 9 पुनरावलोकने )\nनिकॉन कूलपिक्स स्६००० पॉईंट & शूट Black\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5352492451115079951&title=At%2097,%20P%20C%20Namboodiripad%20set%20to%20scale%20the%20Himalayas%20for%2027th%20time&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2019-01-22T02:28:39Z", "digest": "sha1:5JYBQMKHAXTRT73N54XS57STEDSBZTFG", "length": 8107, "nlines": 119, "source_domain": "bytesofindia.com", "title": "वयाच्या ९७व्या वर्षी हिमालयावर स्वारी", "raw_content": "\nवयाच्या ९७व्या वर्षी हिमालयावर स्वारी\nआजवर २९ ट्रेक केलेल्या पी. चित्रन नंबुद्रीपाद यांना शताब्दीपूर्वी करायची आहे ३०वी मोहीम\nत्रिशूर : केरळमधील मलप्पुरममधील पी. चित्रन नंबुद्रीपाद यांनी वयाच्या ९७व्या वर्षी आपला २९वा ट्रेक पूर्ण केला आहे आणि तोही हिमालयात... १९८६पासून हिमालयात भटकंती करत असलेले नंबुद्रीपाद यांनी आजवर केदारनाथ, बद्रीनाथ, वैष्णोदेवी अशा धार्मिक स्थळांसहित अनेक मोठे ट्रेक केले आहेत.\n२० जानेवारी १९२०मध्ये मलप्पुरम येथे जन्मलेले नंबुद्रीपाद हे सुरुवातीला साम्यवादी विचारसरणीचे होते, परंतु वयाच्या २७व्या वर्षी हृदयविकाराने त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला आणि ते काहीसे अध्यात्माकडे वळाले. ते नक्कीच देवभोळे नाहीत. परंतु आजही ते महिन्यातून एकदा त्रिशूरमधील देवळांत जातात. ‘खरे तर प्रत्येक तपस्वी, विरक्त माणूस हा मला संशयास्पद वाटतो. परंतु त्यातही काही अस्सल असतील, तर मी नक्कीच त्यांच्यावर विश्वास ठेवतो,’ असे ते म्हणतात. याच प्रेरणेतून त्यांनी १९८२मध्ये हिमालयातील भटकंती सुरू केली. आपल्या कुटुंबालाही ते हिमालयात घेऊन गेले आहेत.\nनंबुद्रीपाद यांना शारीरिक स्वास्थाचे रहस्य विचारले असता, शुद्ध शाकाहारी असणे हे त्यातील एक महत्त्वाचे कारण त्यांनी सांगितले. भरपूर फळे आणि भाज्या खाणे, योगासने करणे आणि दिवसातून काही वेळ चालणे हा त्यांचा नित्यक्रम आजही असल्याचे ते सांगतात. अशी जीवनशैली सुरुवातीपासूनच ठेवल्याने आज आपण फिट आहोत, असेही ते आवर्जून सांगतात. आजवर वेगवेगळे २९ ट्रेक केलेल्या ९७ वर्षांच्या नंबुद्रीपाद यांना आपल्या वयाची शताब्दी पूर्ण होईपर्यंत ३०वा ट्रेक पूर्ण करायचा असल्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.\nप्रतीक्षा.. पुढच्या प्रवासाची.. ‘ओवाळू आरत्या सुरवंट्या येती’ ...आणि त्याला लाभले नवजीवन निसर्गरम्य, ऐतिहासिक हावेरी जिल्हा हिमालयातील ‘ला अल्ट्रा’मध्ये सह्याद्रीचा झेंडा\nकरपणारी भाकरी आणि लोपणारे ज्ञान\nसाने गुरुजी कथामालेचे अधिवेशन १९-२० जानेवारीला कोल्हापुरात\nअपनी कहानी छोड जा...\nस्वच्छ, सुंदर भिवंडीसाठी सरसावले चिमुकले हात...\nसमतानगर जिल्हा परिषद शाळेत जिजाऊ जयंती साजरी\n‘देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे’\nहमारी ही मुठ्ठी में आकाश सारा...\nलायन्स व्याख्यानमालेला रविवारपासून प्रारंभ\nकरपणारी भाकरी आणि लोपणारे ज्ञान\nअपनी कहानी छोड जा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%A4/", "date_download": "2019-01-22T02:36:36Z", "digest": "sha1:53NU3B4TDW7ZBKCQQZCJRH4XX3IDPZFV", "length": 8606, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आजच्या महिलांनी भयमुक्‍त असायला हवे: करीना | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nआजच्या महिलांनी भयमुक्‍त असायला हवे: करीना\nकरीना कपूरने नेहमीच नायिकांच्या निकषांना छेद देणारे रोल केले आहेत. “चमेली’, “अशोका’ आणि “जब वुई मेट’ सारख्या रोलमुळे तिला नायिकांमधील बंडखोर अभिनेत्री केले. आजच्या महिलांनीही असेच बंडखोर आणि भयमुक्‍त असायला पाहिजे, असा तिचा आग्रह आहे. आपले जीवन जगताना घाबरून, लाजून जगता येऊ शकणार नाही. आजच्या काळात महिला घाबरून राहिल्या तर त्यांना आपल्या आयुष्याचा आनंद घेता येणार नाही, असे ती म्हणते. मात्र आपल्याला कोणी विनाकारण बंडखोर म्हणू नये असेही ती म्हणाली. ग्लॅमर्स लुकमध्ये ती जेवढी आकर्षक दिसते तशीच मेक अपशिवायही आकर्षक असल्याचा तिचा दावा आहे.\nमेकअप एखादीला सुंदर बनवतो. पण महिलेजवळ आपण सुंदर असल्याचा आत्मविश्‍वास असणेही तितकेच गरजेचे आहे, असे ती म्हणाली. “वीरे दी वेडिंग’मध्ये बिनधास्त रोल साकारणारी करीना लवकरच अक्षय कुमारबरोबर एका सिनेमात दिसणार आहे. तर दुसरीकडे करण जोहरच्या “तख्त’मध्ये करीना रणवीर सिंह, अलिया, भूमी पेडणेकर आदींबरोबर दिसणार आहे. आपल्या बिनधास्त ऍप्रोचमध्ये ती याही रोलला सामोरी जाणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकरीना कपूर उतरणार निवडणुकीच्या रिंगणात\nभंन्साळी यांच्या आगामी सिनेमात ‘तापसी पन्नू’ झळकणार \nरणबीरला सल्ला देण्याची गरज नाही – रणवीर सिंग\nसानिया मिर्जाचा कॉमेडी किंग ‘कपिल’वर जोक\n#मीटू : स्वरा भास्कराचा दिग्दर्शकावर लैंगिक शोषणाचा आरोप\n‘मी पण सचिन’ ट्रेलर रिलीज\nमणिकर्णिका – द क्वीन ऑफ झाँसीच्या यशासाठी कंगनाने घेतले कुलदेवीचे दर्शन\nपान मसाल्याच्या जाहिरातीवरून अनुष्का शर्मा ट्रोल\nभूमि पेडणेकर 45 दिवस बंद खोलीत\nभारतात मुष्टियुद्धासाठी विपुल नैपुण्य : रोमॅरो\nविद्यार्थी संख्येनुसारच होणार शिक्षक भरती\nकलंदर : सत्ताधारी व सत्ताकांक्षी\nझरदारींना अपात्र ठरवण्याची इम्रानखान यांच्या पक्षाची मागणी\nसेरेना विलियम्सची विजयी आगेकूच\nरागाच्या भरात गळा दाबून पतीचा खून\nविविधा : कृषितज्ज्ञ डॉ. खानखोजे\nओबीसी आरक्षणाविरोधी याचिका राजकीय हेतूने प्रेरित ; राज्य सरकारचा आक्षेप\nऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नरच्या कोपरावर शस्त्रक्रिया\nसाद-प्रतिसाद : अपवादात्मक कलमाचा वाढता वापर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2019-01-22T02:46:59Z", "digest": "sha1:6N5XD3QUCFUGHCGMAWLCGJRB6DLB54Z2", "length": 8384, "nlines": 159, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पोलीस अधिकाऱ्यांनी अधिक जबाबदारीने वागावे | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपोलीस अधिकाऱ्यांनी अधिक जबाबदारीने वागावे\nनवी दिल्ली – पोलीस अधिकाऱ्यांनी अधिक जबाबदारीने वागावे, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीवेळी खडसावले. पुण्याच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या पत्रकार परिषदेचे चित्रण मी पाहिले. तपासाच्या आताच्या टप्प्यावर न्यायालयाने हस्तक्षेप करू नये, असे त्यांनी ध्वनित केले. तसे म्हणण्याचे आणि न्यायाधीशांची नालस्ती करण्याचे त्यांचे काम नाही. ही बाब आम्ही गांभीर्याने घेतली आहे. प्रकरण आमच्यापुढे आहे.\nसर्वोच्च न्यायालय चुकीचे आहे असे पोलीस अधिकाऱ्यांकडून ऐकण्याची आमची इच्छा नाही, अशी संतप्त टिप्पणी न्या.डी.वाय.चंद्रचूड यांनी केली. त्यानंतर महाराष्ट्र सरकारची बाजू मांडणाऱ्या अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्याच्या कृतीबद्दल दिलगिरी व्यक्त केली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपौष पौर्णिमेनिमित्त गंगानदीत लाखोंचे स्नान \nचार वर्षात इसिसचे 47 दहशतवादी पकडून भारतात आणले\nपुढील दोनशे वर्ष भाजपला सत्ता मिळणार नाही- अहमद पटेल\nसीबीआय अधिकारी बस्सी यांचेही बदलीला आव्हान\nपीएनबी घोटाळा आरोपी मेहूल चोक्‍सीने भारतीय नागरिकत्व सोडले\nसाधनासिंह यांचे भाजप आमदाराकडून समर्थन\nलोकसभा निवडणुकीत आमच्यापुढे आव्हानच नाही- राजनाथसिंह\nनागेश्‍वरराव संबंधीत खटल्याच्या सुनावणीतून सरन्यायाधिश मुक्त\nसिटीझन्सशिप विधेयक आम्हाला लागू होत नाही ; नागालॅंडच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका\nमहाबॅंकेच्या तत्कालिन अध्यक्षांसह तिघांना खटल्यातून वगळले\nभारतात मुष्टियुद्धासाठी विपुल नैपुण्य : रोमॅरो\nविद्यार्थी संख्येनुसारच होणार शिक्षक भरती\nकलंदर : सत्ताधारी व सत्ताकांक्षी\nझरदारींना अपात्र ठरवण्याची इम्रानखान यांच्या पक्षाची मागणी\nसेरेना विलियम्सची विजयी आगेकूच\nरागाच्या भरात गळा दाबून पतीचा खून\nविविधा : कृषितज्ज्ञ डॉ. ख��नखोजे\nओबीसी आरक्षणाविरोधी याचिका राजकीय हेतूने प्रेरित ; राज्य सरकारचा आक्षेप\nऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नरच्या कोपरावर शस्त्रक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9-2/", "date_download": "2019-01-22T02:48:42Z", "digest": "sha1:RBNTB4ZPO3NP2ONPKEYMB6OVZAAXB5QE", "length": 8267, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बीआरटी मार्गात खासगी वाहनांचा सुळसुळाट | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nबीआरटी मार्गात खासगी वाहनांचा सुळसुळाट\nपिंपरी – प्रवाशांना जलद गतीने प्रवास करता यावा याकरीता बीआरटी मार्गाची निर्मिती करोडो रुपये खर्च करुन करण्यात आली. तब्बल नऊ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर अखेर काही दिवसांपूर्वी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी ते निगडी या मार्गावर बीआरटी बस सेवा सुरु करण्यात आली. मात्र बीआरटी मार्गात खासगी वाहनांचा सुळसुळाट असल्याने बीआरटी मार्गातील बसेसला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे.\nबीआरटी मार्गातून धावणाऱ्या खासगी वाहनांवर 12 सप्टेंबरपासून कारवाई होणार असे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालयाने जाहीर केले आहे. मात्र सध्या कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने किंवा समज देण्यात येत नसल्याने खासगी वाहने खुलेआम बीआरटी मार्गावरुन धावत आहेत. या सर्व वाहनांवर वाहतूक पोलीस कुठलीही कारवाई करत नसल्याचे चित्र दिसत आहे. त्याचा फटका बीआरटी मार्गावरुन धावणाऱ्या पीएमपी बसला बसत असून अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे व बसचा वेग मंदावत असून बीआरटी मार्गाच्या मुख्य उद्देशालाच हरताळ फासला जात आहे.\nबीआरटी मार्गातून फक्त रुग्णवाहिका, अग्निशमन वाहने, पोलीस वाहने आदी वाहनांना प्रवेश देण्यात आला असून अन्य कुठलेही वाहने बीआरटी मार्गात प्रवेश केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे व दंड केला जाणार आहे. मात्र नियम तोडण्याची सवय लागलेल्या चालकांना लगाम बसावा यासाठी कारवाईची मागणी होत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमहाबॅंकेच्या तत्कालिन अध्यक्षांसह तिघांना खटल्यातून वगळले\nभारतात मुष्टियुद्धासाठी विपुल नैपुण्य : रोमॅरो\nविद्यार्थी संख्येनुसारच होणार शिक्षक भरती\nकलंदर : सत्ताधारी व सत्ताकांक्षी\nझरदारींना अपात्र ठरवण्याची इम्रानखान यांच्या पक्षाची मागणी\nसेरेना विलियम्सची विजयी आगेकूच\nरागाच्या भरात गळा दाबून पतीचा खून\nविविधा : कृषितज्ज्ञ डॉ. खानखोजे\nओबीसी आरक्षणाविरोधी याचिका राजकीय हेतूने प्रेरित ; राज्य सरकारचा आक्षेप\nऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नरच्या कोपरावर शस्त्रक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%8A%E0%A4%B8-%E0%A4%B9%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2019-01-22T01:42:07Z", "digest": "sha1:N65VEP67ZW23WYG5IINEP57BKE7RIWUV", "length": 7688, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सह्याद्रीच्या ऊस हंगामाची जल्लोषात सांगता | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसह्याद्रीच्या ऊस हंगामाची जल्लोषात सांगता\nरहिमतपूर – जिल्हयातील इतर साखर कारखाने महिन्यापूर्वीच बंद झाले असले तरीही कार्यक्षेत्रातील ऊस संपवायचाय निश्‍चय केलेल्या सहयाद्री व्यवस्थापनाने मे महिन्याच्या शेवटच्या आठवडयापर्यंत ऊस तोडणी सुरू ठेवून कार्यक्षेत्रातील सर्वच ऊस संपवला आहे.\nसह्याद्रीच्या कर्मचाऱ्यांबरोबर ऊस तोडणी कामगारांनीही ऐन मे महिन्याचे ऊन डोक्‍यावर घेत ऊस तोडण्याची पराकाष्ठा केली. घरी जाण्याचे वेध लागलेल्या तोडणी कामगारांना ऊस संपवल्याशिवाय जाता येत नव्हते. अखेर रहिमतपूर व वाठारकिरोली गटातील ऊस संपल्यानंतर ऊस वाहनचालक व ऊस तोड कर्मचारी यांनी वाठार किरोली येथे ढोलताशांच्या गजरात गुलाल उधळणीत उत्साहात शेवटच्या वाहनांना निरोप दिला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘सीईटी’साठी व्यावसायिक अभ्यासक्रमात बदल नाही\nमाण तालुका पुन्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर\nबोंद्री शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप\nखटाव परिसरात प्लास्टिक निर्मुलन मोहीम\nसमाजात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होणे गरजेचे\nसलग सुट्ट्यांमुळे ब्रह्मचैतन्यनगरी फुलली\nकॉंग्रेस-राष्ट्रवादीतील गोंधळामुळे भाजपमध्ये इनकमिंग वाढणार\nम्हसवडमध्ये 1 जानेवारीपासून चारा छावणी\nजिल्हा शल्य चिकित्सकांच्या आश्‍वासनानंतर उपोषण मागे\nऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नरच्या कोपरावर शस्त्रक्रिया\nसाद-प्रतिसाद : अपवादात्मक कलमाचा वाढता वापर\nपौष पौर्णिमेनिमित्त गंगा���दीत लाखोंचे स्नान \nतरतूद 15 कोटींची निविदा 84 कोटींच्या\n#AUSvSL : पॅटरसन ऑस्ट्रेलियन संघात\nचार वर्षात इसिसचे 47 दहशतवादी पकडून भारतात आणले\nदिल्ली वार्ता – सत्तांतराचा शंखनाद\nईशा देओल दुस-यांदा होणार आई\nकर्जाचे वाढते डोंगर व आर्थिक बेशिस्त (अग्रलेख)\n#INDvNZ : भारताची खरी परीक्षा सुरू- स्टायरिस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5_%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%AF", "date_download": "2019-01-22T02:44:10Z", "digest": "sha1:KFEHSUK5JYDVI735MEHI25W2JU6LLANX", "length": 5528, "nlines": 60, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:मानवेंद्रनाथ रॉय - विकिपीडिया", "raw_content": "\nमानवेंद्रनाथ रॉय यांच्या नरेंद्र भट्टाचार्य या नावबद्दल जन्मनावाऐवजी मूळ नाव हा शब्द वापरला आहे. मानवेंद्रनाथ रॉय यांनी भारतातील सुरुवातीची सर्व कारकीर्द नरेंद्र भट्टाचार्य या नावाने पार पाडली. जन्मापासून तर वयाच्या २९ व्या वर्षाने ते याच नावाने वावरले. १९१६ साली अमेरिकेमध्ये जेव्हा त्यांनी आपली आधीची जहाल विचारधारा सोडून समाजवादाची कास धरली, तेव्हा एका नवीन आयुष्याची सुरुवात म्हणून त्यांनी मानवेंद्रनाथ रॉय हे नाव स्विकारले.\nसंदर्भ म्हणून दिलेले कर्णिक यांचे मूळ पुस्तक इंग्रजी भाषेतील असले तरी, मी वापरलेली प्रत मराठी भाषांतरीत होती, त्यामुळे \"इंग्रजीमध्ये\" उचीत वाटले नाही. ISBN क्रमांकसुद्ध मराठी आवृत्तीचा आहे.\nRadical humanism साठी माझ्याजवळील पुस्तकामध्ये जहाल मानवतावाद असा आहे. त्यासाठी कट्टर मानवतावाद हा शब्द अधिक योग्य वाटत असेल तर तो ठेवायला काही हरकत नाही. मी मूळ शब्द फक्त इथे नमुद करून ठेवला.\nलेखाची भाषासरणी सुलभ होण्यासाठी काही बदल केल्याबद्दल संकल्प द्रविड यांचे आभार गणेश धामोडकर (चर्चा) १५:२४, १४ जानेवारी २०१२ (UTC)\nRadical humanism संबंधी काही प्रतिसाद न आल्याने मूळ स्त्रोतानुसार जहाल मानवतावाद हा शब्द वापरला. गणेश धामोडकर (चर्चा) ०९:४१, १६ जानेवारी २०१२ (UTC)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ जानेवारी २०१२ रोजी १५:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ppkya.wordpress.com/tag/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B7-%E0%A4%AA%E0%A5%88/", "date_download": "2019-01-22T03:00:47Z", "digest": "sha1:O3KM6MQDPURNXAN4T3EXA4WI3S2MWEJU", "length": 13574, "nlines": 68, "source_domain": "ppkya.wordpress.com", "title": "शिरीष पै – Welcome to PPK's Blog!", "raw_content": "\nजसा जसा हिवाळा सुरु होतो, आणि निसर्गात पानझड होवू लागते. आणि हे माझ्या पटकन लक्षात येते. माझ्या बागेतील, आवारातील पानांचा सडा वाढू लागतो. त्यातच बागेत एका कोपऱ्यात उभा असलेल्या माझा कांचन जोरदार पानझड करून आणि वाळलेल्या शेंगा खाली टाकून लक्ष वेधून घेतो. त्या शेंगा पडताच एखादी फुसका लवंगी फटका वाजवा तसा आवाज होवून शेंग फुटते आणि त्यातून बिया आसपास विखुरल्या जावू लागतात. आणि हा प्रकार अख्खा दिवस सुरु राहतो. शनिवारी, रविवारी सुट्टीच्या दिवशी घरी असलो तर, दिवसभर हे ऐकू आणि पाहू शकतो. कित्येक वेळेला ह्या पडलेल्या बिया मी वाकून वाकून गोळा करतो आणि पावसाळा आला की रानावनात जाऊन त्या विखरून द्यायच्या असा उद्योग मी काही वर्षे करतो आहे. तसेच ज्या राहून जातात त्या काही दिवसात कोंब फुटून छानसे रोपटे जमिनीतून उगवते आणि ठिकठिकाणी ही रोपटी नजरेस पडू लागतात. आता नवीनच उद्योग करावा लागतो आणि तो म्हणजे, नाईलाजास्तव ती रोपटी उपटून काढावी लागतात.\nपानझड सुरु झाली की समोरच्या दाक्षिणात्य आजीबाईंची कुरुकुर सुरु होते. कारण उनाड वाऱ्यामुळे बराचसा पानांचा हा कचरा त्यांच्या आवारात जातो. त्या मग या कांचनाच्या जीवावर उठतात आणि माझा कांचन तोडून टाकण्याचा तगदा लावतात. मी, अर्थातच, त्यांना काही दाद देत नाही. पण मी मनात कांचनाला म्हणतो जरा दमानं घ्या, आणि सांभाळा तर असा हा माझा सखा, बागेतील कांचन. गेली १०-१२ वर्षे मी त्याला वाढताना, बहरताना पाहतो आहे. सुख-दुःखाच्या, मनाच्या विभोर अवस्थेत बागेत नजर टाकली की हा समोर असतोच. बागेत बसून हिवाळ्यात उन खाताना, उन्हाळ्यात सावलीखाली बसून कॉफी पीत, गप्पा मारत, काही-बाही वाचत बसण्याची मजा काही औरच.\nकधी सकाळी सकाळी चहाचा काप हातात घेवून झोपाळ्यावर बसावे तर एखादे मांजर ह्या माझ्या कांचनच्या अंगाखांद्यांवर टपून बसलेले दिसते. मला पाहून सावध होते. आणि परत एखाद्या पक्ष्याच्या मागावर ध्यान लावून बसते. तर कधी मांजराची छोटी छोटी पिले, जी अजून धड चालायलाही शिकलेली नसतात, ती उसना धीटपणा गोळा करून, कांचनावर चढून, उड्या मारून, एकमेकांच्या खोड्या काढण्यात मग्न असतात. नुकतीच फुटलेली पायाच्या बोटांवरच��� नखे काढून, कांचनच्या खोडावर ओरबाडून पाजळतात. हा बिचारा कांचन हुं की चू करत नाही. बऱ्याचदा तर कांचनावर पक्षांची सभाच भरलेली असते. बुलबुल, चिमणी(हो चिमणी), कावळे, सुगरण, दयाळ, क्वचित एखादा भारद्वाज वगैरे एकत्र नांदत असतात आणि तेव्हाही हा कांचन काही एक तक्रार करत नाही. कांचनला लागून बागेची भिंत आहे, आणि कोपऱ्यात भिंतीवर पाण्याने भरलेली ताटली ठेवलेली असते. कांचनावरील किडे, फुलांमधील मध खावून झाला की हे पक्षी येवून पाणी पितात, तर मध्येच अंघोळही करतात परत कांचनावर जाऊन पंख वाळवत बसतात. बुलबुलासारखे किंवा सुगरणीसारखा एखादा पक्षी ह्याच कांचनावर आपला संसार थाटात, घरटी तयार करतात, अंडी घालतात, आणि सुखाने नांदातात.\nबागेतील कांचन विविध ऋतूत विविध रूप धारण करण्यात पटाईत आहे. पावसाळा संपता संपता टोकदार, हिरव्या कळ्या उमलू लागतात. हिवाळ्यात सुरुवातीला सुंदर अश्या जांभळ्या फुलांनी लगडून जातो. पाहता पहाता पूर्ण झाड फुलांनी भरलेले दिसते. त्या फिकट जांभळ्या वैशिष्ट्यपूर्ण अशा कांचनपुष्पांचा मंद, हलकासा गंध साऱ्या आसमंतात भरून जातो. मधमाशांना, टवाळ भुंग्याना हे आमंत्रणच असते, आणि त्याही आनंदाने ते आमंत्रण स्वीकारून मधाचा पाहुणचार स्वीकारतात. झाडाखाली लावलेल्या मोटारीवर फुलांचा सडा पडू लागतो आणि ती मोटार सजू लागते. त्यातच हळू हळू हिरव्या शेंगा नजरेस पडू लागतात. जसे जसे उन वाढू लागते, तशी तशी ती पिकून, वाळून, खाली पडायला लागतात. वाळलेली पाने देखील गळून पडतात. काही दिवसातच कांचन जवळ जवळ निष्पर्ण होवून जातो. त्याच सुमारास नवीन धुमारे फुटून, चिमुकली चिमुकली हिरवी पाने फुटू लागतात. ही पाने म्हणजे आपट्याच्या पानासारखी जोडी-जोडीने, द्विखंडी असतात. परत काही दिवसातच परत कांचन हिरवा शालू धारण करतो, आणि पावसाळ्यात तर आणखीनच गच्च होवून जातो. आणि आपल्याला समजते की हा नवीन बहर आहे, तोही काही काळच टिकणार आहे, आणि सृष्टीचे चक्र अव्याहत चालू राहणार आहे.\nहे सर्व न्याहाळताना राहून राहून शिरीष पै यांची कांचनबहार नावाची सुंदर कथा आठवत राहते. त्यातील ललिता आणि मधू यांचे कांचनाच्या साक्षीने फुललेले हळुवार प्रेम आठवत राहते. आणि हा माझा सखा कांचन आणखीनच हवाहवासा वाटू लागतो\nApril 1, 2017 Prashant Kulkarni\tकांचन, कांचनबहार, बुलबुल, भुंगा, लवंगी फटाका, शिरीष पै, सुगरण\tLeave a comment\nप्रेम आणि खूप खूप नंतर\nयुरोप दिग्विजय, भाग#१ लंडनमध्ये पायउतार\nगांधीजी १५०, आता पुढे काय\nलेबेदेव आणि बंगाली रंगभूमी\nपर्व: युद्धाचे तत्वज्ञान (Philosophy of War)\nअफ्रिकन अमेरिकन इतिहासाचे संग्रहालय\nबसवण्णा, गिरीश कार्नाड आणि तलेदंड\nदोन अजोड सांगीतिक चित्रपट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/ashish-shelar-marathi-news-maharashtra-news-mumbai-news-53356", "date_download": "2019-01-22T02:40:50Z", "digest": "sha1:M2N5YXSCVETYU552525EJKGXEXFZD2KE", "length": 13131, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "ashish shelar marathi news maharashtra news mumbai news माझ्यावरील आरोप राजकीय हेतूने प्रेरित; आशिष शेलार यांचा खुलासा | eSakal", "raw_content": "\nमाझ्यावरील आरोप राजकीय हेतूने प्रेरित; आशिष शेलार यांचा खुलासा\nरविवार, 18 जून 2017\nमुंबई - \"\"माझ्यावर आज जे आरोप केले गेले आहेत, ते जुनेच आहेत. त्यांचा त्या त्या वेळी मी सविस्तर कागदपत्रांसह पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे, असा खुलासा भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शनिवारी केला.\nमुंबई - \"\"माझ्यावर आज जे आरोप केले गेले आहेत, ते जुनेच आहेत. त्यांचा त्या त्या वेळी मी सविस्तर कागदपत्रांसह पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे, असा खुलासा भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शनिवारी केला.\nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर आम आदमी पक्षाने पत्रकार परिषद घेऊन शेलार यांच्यावर आरोप केले आहेत. त्यांचे खंडन त्यांनी केले. \"\" \"सर्वेश्‍वर' आणि \"रिद्धी' या दोन कंपन्यांच्या नावे माझ्यावर आरोप करण्यात आले असले तरी माझा आता या कंपन्यांशी कोणताही संबंध नाही. मी राजीनामा दिल्याची व अन्य कागदपत्रं संबंधित यंत्रणेला सादर केली आहेत. अन्य कपंन्यांची व व्यक्‍तींची जी नावे माझ्याशी जोडली जात आहेत, ती खोडसाळपणे जोडली जात आहेत,'' असे ते म्हणाले. माझी कुणाशीही भागीदारी नाही, तसेच मी कुठल्याही कंपनीत संचालक मंडळावर नाही, त्यामुळे त्या कंपन्यांमधील अन्य कोणा व्यक्‍तीचे व अन्य कुणाशी असलेल्या व्यवहाराशी माझा संबध नाही आणि मला त्यांची कल्पना नाही, असेही त्यांनी सांगितले.\n\"\"राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे छगन भुजबळ यांची जी चौकशी सुरू आहे, त्याच्याशी संबंधित कंपन्या, व्यक्‍तीशी माझा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कोणताही संबंध नाही, त्यामुळे हे आरोप माझी बदनामी करणारे आहेत. रियाज भाटी हा \"रा���्ट्रवादी'चा कार्यकर्ता असल्याचे त्याने जाहीरपणे सांगितले आहे, त्याचा माझ्याशी काहीही संबंध नाही. तो एका क्‍लबचा सदस्य असल्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनचा तो मतदार आहे. त्याची माझ्यासह अन्य सर्वपक्षीय नेत्यांसोबत छायाचित्रे आहेत.'' असा खुलासाही त्यांनी केला.\nजिल्हा न्यायालयास जागेसाठी पाठपुरावा सुरू : न्यायमूर्ती गंगापूरवाला\nजळगाव ः जिल्हा न्यायालयासाठी जागा अपूर्ण पडते, यासंदर्भात प्रस्ताव पाठविला आहे. जागा देणे माझ्या अधिकारात नाही, मात्र याबाबत शासनाला विनंती करेल,...\nअंजली पुराणिक यांच्या संशोधन प्रकल्पास सुवर्णपदक\nपाली - शेठ ज. नौ. पालीवाला महाविद्यालयाच्या प्राध्यापिका अंजली सुधीर पुराणिक यांच्या संशोधन प्रकल्पास प्रथम पारितोषिकसह सुवर्णपदक मिळाले आहे. गौंडवना...\nलोहार म्हणाला, कमी शिक्षा द्या; येवले रडला ढसाढसा\nजळगाव - साहेब, मला कॅन्सर आहे, दोन मुले आहेत. त्यामुळे मला कमी शिक्षा द्या, अशी विनंती मनोज लोहार याने केली, तर धीरज येवले न्यायालयात ढसाढसा रडला....\nमुंबई - थंडी कमी झालेली असतानाच मॅरेथॉनच्या आदल्या दिवशी कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसवर गेल्याची नोंद शनिवारी झाली. चार वर्षांतील जानेवारी...\nमुंबई - मध्य रेल्वेवर शनिवारपासून सुरू झालेली राजधानी एक्‍स्प्रेस इतर गाड्यांच्या तुलनेत पाच तास लवकर दिल्लीत दाखल होणार आहे. या गाडीला ‘पुश-पुल’...\nरेल्वेसाठी ७५ हजार कोटी\nमुंबई - केंद्र व राज्य सरकारच्या साह्याने मुंबईत रेल्वे मंडळासाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/barshi-marathwada-news-125-people-crime-mla-dilip-sopal-52447", "date_download": "2019-01-22T02:38:54Z", "digest": "sha1:FFOVBHAZXO4PGNZ427TXIKENAX4GZPA4", "length": 12186, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "barshi marathwada news 125 people crime with mla dilip sopal आमदार सोपल यांच्यासह 125 जणांवर गुन्हा दाखल | eSakal", "raw_content": "\nआमदार सोपल यांच्यासह 125 जणांवर गुन्हा दाखल\nबुधवार, 14 जून 2017\nबार्शी - येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन सभापती तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान आमदार दिलीप सोपल, तत्कालीन संचालक मंडळ आणि 101 कर्मचाऱ्यांवर 1 कोटी 5 लाख रुपयांचा अपहार व गैरव्यवहार केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.\nबार्शी - येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन सभापती तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान आमदार दिलीप सोपल, तत्कालीन संचालक मंडळ आणि 101 कर्मचाऱ्यांवर 1 कोटी 5 लाख रुपयांचा अपहार व गैरव्यवहार केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.\n1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2016 या कार्यकाळात हा गैरव्यवहार केल्याबद्दल सहकार खात्याचे जिल्हा विशेष लेखा परीक्षक विष्णू वसंत डोके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आमदार सोपल, माजी संचालक मंडळ व 101 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बार्शीतील बाजार समितीमध्ये शीतगृह भाडेकरार, गाळेधारक व्यापाऱ्यांनी केलेल्या अतिक्रमणातील भाडे, नियमबाह्य हंगामी व रोजंदारी 103 कर्मचारी भरती; तसेच हंगामी व रोजनदारी 101 कर्मचाऱ्यांना सुटीच्या दिवशी व गैरहजर कालावधीत दिलेले वेतन यामध्ये अपहार व गैरव्यवहार झाला आहे.\nराष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचे समजताच बार्शी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद केल्याने सकाळच्या सत्रात बाजारपेठेत शांतता होती; तसेच औद्योगिक वसाहत, उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती व बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी बंद पाळला.\nवाळू लिलावाअभावी निम्म्या \"महसुला'वर पाणी\nजळगाव ः हरित लवादाचे निर्देश, बदललेले वाळू धोरण आणि त्यामुळे रखडलेल्या वाळूगटांच्या लिलावामुळे प्रशासनाच्या महसुली उद्दिष्ट वसुलीवर परिणाम झाला आहे....\nतीन फुटांहून अधिक लांबीचा अय्यर मासा बाजारात\nभिगवण : इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भिगवण येथील उपबाजार आवारातील मासळी बाजारांमध्ये रविवारी (ता.20) अय्यर जातीचा मासा विक्रीस आला....\nपुणे - पुणे महापालिकेच्या उत्पन्नात प्रतिवर्षी ८० कोटी रुपयांचा भरणा करण्याचे गणित मांडून पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्��ोरेशनने (पीएसडीसी)...\nपंढरपूर - ऑनलाइन दर्शन बुकिंगसाठी मंदिर समितीने 100 रुपये शुल्क आकारण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे...\nपुणे महापालिकेचा अर्थसंकल्प ६ हजार कोटींचा\nपुणे - शहरात सुरू असलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देण्याबरोबरच पाणीपट्टीत १५, तर मिळकतकरात १२ टक्‍क्‍यांनी वाढ सुचविणारा पुढील वर्षीचा (२०१९-२०...\nहृदयरोगासारख्या आजारांसाठी मागच्या दोन-तीन दशकांत कारणीभूत ठरविले गेलेले कोलेस्टेरॉल आता दोषमुक्त झाले आहे. औषध निर्मिती कंपन्यांनी बागुलबुवा दाखवला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/vidarbha-monsoon-rain-weather-department-rain-nagpur-news-marathi-news-51588", "date_download": "2019-01-22T02:49:18Z", "digest": "sha1:MNAQG63IJUWSG7QBUFXJ2FQIFQXNHWCE", "length": 13140, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "vidarbha monsoon rain weather department rain nagpur news marathi news मॉन्सून सोमवारपर्यंत विदर्भात नागपूर वेधशाळेचे संकेत | eSakal", "raw_content": "\nमॉन्सून सोमवारपर्यंत विदर्भात नागपूर वेधशाळेचे संकेत\nशुक्रवार, 9 जून 2017\nनागपूर - मॉन्सूनची आतुरतेने प्रतिक्षा करत असलेल्या विदर्भवासियांची प्रतिक्षा आता संपणार आहे. उशिरा का होईना मॉन्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून, स्थिती अनुकूल राहिल्यास येत्या सोमवारपर्यंत विदर्भात मॉन्सूनचे आगमन होण्याची शक्‍यता वेधशाळेने वर्तविली आहे.\nनागपूर - मॉन्सूनची आतुरतेने प्रतिक्षा करत असलेल्या विदर्भवासियांची प्रतिक्षा आता संपणार आहे. उशिरा का होईना मॉन्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून, स्थिती अनुकूल राहिल्यास येत्या सोमवारपर्यंत विदर्भात मॉन्सूनचे आगमन होण्याची शक्‍यता वेधशाळेने वर्तविली आहे.\nप्रादेशिक हवामान विभागाचे संचालक अविनाश ताठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉन्सूनने कर्नाटक व आंध्रप्रदेशनंतर गोवा व कोकणातही प्रवेश केला आहे. मॉन्सूनची प्रगती अशीच कायम राहिल्यास आणि कसलाही अडथळा न आल्यास येत्या रविवार किंवा सोमरवारपर्यंत मॉन्सूनचे विदर्भातही आगमन अपेक्षित आहे. त्याचवेळी बंगालच्या उपसागरातही जोरदार पावसासाठी अनुकूल \"सिस्टीम' तयार होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे तिकडूनही मॉन्सूनचे वारे विदर्भाच्या दिशेने येण्याची दाट शक्‍यता आहे. मॉन्सून उंबरठ्यावर असल्यामुळे साऱ्यांनाच उत्सूकता लागली आहे. विशेषत: बळीराजा मृगधारा बरसण्याची आतुरतेने वाट पाहात आहे. पावसाअभावी विदर्भातील पेरण्यांना अद्‌याप सुरूवात झाली नाही. दरम्यान, नागपूर वेधशाळेने शनिवारपासून तीन दिवस संपूर्ण विदर्भात मॉन्सूनपूर्व वादळी पावसाचा इशारा दिलेला आहे. हवामान विभागाने यंदा चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवून शेतकऱ्यांना यापूर्वीच आनंदाची बातमी दिलेली आहे. सुधारित अंदाजानुसार 98 टक्‍क्‍यांपर्यंत पाऊस होण्याची शक्‍यता आहे.\n■ मॉन्सूनचे विदर्भातील आगमन\nसावत्र आईच्या छळामुळे बहीणभावाचे पलायन\nनागपूर - सावत्र आईच्या छळाला कंटाळून पाचपावली हद्दीत राहणाऱ्या बहीणभावाने घरातून पलायन केल्याची घटना उघडकीस आली. तपासात मात्र दोन्ही मुले आपल्या...\n१५० किलो वजनी मनुष्यावर शस्त्रक्रिया\nनागपूर - लठ्ठपणावर बॅरियाट्रिक सर्जरीचा लाभ केवळ श्रीमंत व्यक्तींनाच होतो, हा समज आता दूर झाला असून मेडिकलमध्ये सर्वसामान्य व्यक्तींना या...\nगुन्ह्यांची उकल करण्यात बीड पोलिसदल अव्वल\nबीड - काही प्रकरणांमध्ये ठराविक पोलिसांच्या इंटरेस्टमुळे पोलिस दलाबद्दल संताप व्यक्त होऊन पोलिस दलाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होत असला तरी एकूण...\nपीएसआय पदाचा तिढा: पोलिस महासंचालकांची सकारात्मकता\nनागपूर : राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेली अर्हता परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी राज्याचे पोलिस महासंचालक दत्ता पळसलगीकर यांची भेट घेतली...\nविद्यापीठाने विदर्भाचे \"ग्रोथ इंजिन' व्हावे\nनागपूर : विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेत विदर्भाच्या विकासासाठी प्रयत्न करावेत. संशोधकांनी विदर्भात येणाऱ्या उद्योगांना मदत...\nरस्त्यावरच लावले शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे लग्न\nनागपूर : संपूर्ण कर्जमुक्ती व दुष्काळग्रस्तांना हेक्‍टरी पन्नास हजारांची मदत यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने \"कर्जाची वरात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mmla.website/", "date_download": "2019-01-22T01:56:57Z", "digest": "sha1:65VBTGXDCGYVKAF6LUJ5NXCZ3R46OYXQ", "length": 2445, "nlines": 29, "source_domain": "mmla.website", "title": "Date: 9th February 2019 Time: 3:00PM to 6:00PM Venue: Baldwin Park, CA", "raw_content": "\nBalcony – चला हवा येऊ द्या\nBalcony – चला हवा येऊ द्या\nगेल्या शतकात जन्मलेल्या बहुतेक सर्व मराठी माणसांचा दिवस बाबूजी-गदिमा यांच्या गीतांच्या सुरांनी उगवत आणि मावळत असतो. सन २०१९ हे दोघांच्या जन्मशताब्दीचे वर्ष म्हणून महाराष्ट्रात आणि जगभरातील मराठी समाजात साजरे होत आहे. त्यानिमित्त महाराष्ट्र मंडळ आपण साठी घेऊन आले आहे समारोह त्या अजरामर द्वयीच्या गीतांचा.\nआम्ही सर्व भरपूर उत्साहाने तयारी करतोय आणि तुम्ही तशीच त्याची दाद देताय: त्या बद्दल मंडळ आभारी आहे. तर लवकरात लवकर आपले तिकीट आरक्षित करा आणि ९ फेब्रुवारी २०१९ ह्या दिवसाची नोंद तुमच्या कॅलेंडर वर ज्योतीने तेजाची आरती ह्या सुरेल संध्याकाळीसाठी नक्की करून ठेवा.\nमहाराष्ट्र मंडळ कार्यकारिणी समिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/aarogya-jagar-article-dry-hair-care-part-two/", "date_download": "2019-01-22T02:22:06Z", "digest": "sha1:LTB5I47522H4HVYHNRSV6YFDFTBBDLJL", "length": 11056, "nlines": 158, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कोरड्या केसांची काळजी (भाग २) | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकोरड्या केसांची काळजी (भाग २)\nथंडी पडायला लागली की केस कोरडे होणे, गळणे, चाई पडणे, तसंच त्वचेवर ओरखडे उमटणे, त्वचा काळवंडणे, पापुद्रे सुटणे, भेगा पडणे असे विकार व्हायला सुरुवात होते. या विकारांकडे दुर्लक्ष झालं तर ते गंभीर स्वरूप धारण करू शकतात. टक्‍कल पडू शकतं किंवा त्वचा निस्तेज दिसायला लागते. म्हणूनच या दिवसांत केसांची आणि त्वचेची काळजी घेणं आवश्‍यक आहे. कशी हे पाहू या.\nऑलिव्ह ऑईल- ऑलिव्ह ऑईल गरम करून टाळूवर मसाज करा. एक-दोन तास तसंच ठेवा. त्यानंतर केस ��ुवा. असं केल्याने केसांच्या मुळांना पोषण मिळतं आणि केस मजबूत होतात.\nबदाम तेल- बदामात नैसर्गिकरीत्याच डी आणि ई जीवनसत्त्व असतं जे तुमच्या केसांना नैसर्गिकपणे मॉइश्चर देतं. आणि कोरडे किंवा खराब होण्यापासून त्यांचा बचाव करते. म्हणूनच केस धुण्याच्या आदल्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी बदामाच्या तेलाने केसांना मसाज केला तर तुमचे केस मजबूत होतात.\nखोबरेल तेल- खोबरेल तेल घेऊन त्याने केसांच्या मुळाशी बोटांच्या साहाय्याने मसाज करा. यामुळे खराब झालेले केस किंवा दुभंगलेले केस व्यवस्थित करण्यास मदत करतात. तेल गरम करून टाळूवर लावल्यावर तिथलं रक्‍ताभिसरण सुरळीत होतं आणि केसांना आवश्‍यक असलेला ऑक्‍सिजन त्यातून मिळतो.\nएरंड तेल- आपल्याला माहीत नसतं मात्र एरंड तेल असं तेल आहे जे तुमच्या केसांच्या प्रत्येक समस्येवरील रामबाण उपाय आहे. दररोज केसांच्या मुळाशी लावल्याने रक्‍ताभिसरण सुरळीत होतं आणि नैसर्गिकरित्या केसांना ऑक्‍सिजन पुरवला जातो. परिणामी केस वाढतात. त्यात जीवनसत्त्व ई आणि ओमेगा 6 नावाचं ऍसिड असल्याने केसांना त्यामुळे मॉइश्चर मिळतं. आणि दुभंगण्यापासून बचाव होतो.\nकोरफड आणि खोबरेल तेल- कोरफडीत अँटीबॅक्‍टिरिअल आणि अँटीफंगलचे गुण असतात. ज्यामुळे कोंड्यापासून बचाव होण्यास मदत होते. म्हणूनच कोरफडीचं गर खोबरेल तेलात घालून ठेवावा. असं हे मिक्‍स केलेलं तेल टाळूला लावून ठेवावं. अर्ध्या तासानंतर धुऊन टाकावं. म्हणजे चाईचा त्रास होत नाही आणि रक्‍ताभिसरणही सुरळीत होतं. आवळा आणि खोबरेल तेल- अवळा हे केसांचं टॉनिक असून केसांच्या आरोग्यासाठी हे उत्तम आहे. आवळ्याची पूड खोबरेल तेलात घालून केसांच्या मुळांशी लावल्याने मुळं मजबूत होतात आणि केसांची वाढ होते. केसांत कोंडा होणे आणि अकाली केस पांढरे होण्यापासून बचाव होतो.\nचला मग हे उपाय करून बघा आणि केसांची काळजी घ्या.\nकोरड्या केसांची काळजी (भाग १)\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनेत्र रोग आणि आरोग्य\nजाणून घ्या काचबिंदू या आजाराविषयी\nया ‘पाच’ गोष्टी पाळल्यास होणार नाहीत डोळ्यांचे आजरा…\n मग ‘हे’ योगासन कराच…\nउत्साह वाढविण्यासाठी ‘हे’ आसन ठरेल उपयुक्त\nझटपट वजन कमी करण्याची घाई\nकलंदर : सत्ताधारी व सत्ताकांक्षी\nझरदारींना अपात्र ठरवण्याची इम्रानखान यांच्या पक्षाची मागणी\nसेरेना विलियम्सची विजयी आगेकूच\nरागाच्या भरात गळा दाबून पतीचा खून\nविविधा : कृषितज्ज्ञ डॉ. खानखोजे\nओबीसी आरक्षणाविरोधी याचिका राजकीय हेतूने प्रेरित ; राज्य सरकारचा आक्षेप\nऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नरच्या कोपरावर शस्त्रक्रिया\nसाद-प्रतिसाद : अपवादात्मक कलमाचा वाढता वापर\nपौष पौर्णिमेनिमित्त गंगानदीत लाखोंचे स्नान \nतरतूद 15 कोटींची निविदा 84 कोटींच्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/raigad/liquor-seized-one-arrested-sava-lakhana-literature/", "date_download": "2019-01-22T03:12:45Z", "digest": "sha1:DQ2SLBDDARUD3W4226LBPYTJXKSNLXMO", "length": 32124, "nlines": 395, "source_domain": "www.lokmat.com", "title": "मंगळवार २२ जानेवारी २०१९", "raw_content": "\n पेट्रोल 12 पैसे तर डिझेल 19 पैशांनी महागले\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nमुंबईचे किमान तापमान २१ अंश; विदर्भाला पावसाचा इशारा\nसाताऱ्याच्या आंदोलक शेतक-यांच्या ७० टक्के मागण्या मान्य\nफाशीच्या आरोपीला माहिती नाकारण्याचा फेरविचार करा\nविकी कौशल व भूमी पेडणेकर झळकणार रुपेरी पडद्यावर\nईशा देओल पुन्हा एकदा देणार गुड न्यूज\n'तनू वेड्स मनू ३' लवकरच, कंगना राणौतने केले कन्फर्म\nदिव्यांका त्रिपाठी करणार ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन\nमाधुरी दीक्षित, अजय देवगण, अनिल कपूरचा 'टोटल धमाल' ट्रेलर, पाहा हा Video\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nमुलांना जबरदस्तीने जेवण भरवताय असं करणं ठरू शकतं घातक\nसाऊथ-ईस्ट आशियाच्या पर्यटनासाठी IRCTC ने आणले स्पेशल टूर पॅकेज\nक्वीन कंगनाचा ईको-फ्रेंडली लूक पाहून व्हाल घायाळ\nलैंगिक जीवनावर वाईट परिणाम करतात घरातील 'या' ४ गोष्टी\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.\nराहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा ��ात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.\nराहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार\nAll post in लाइव न्यूज़\nदारूचे साहित्य जप्त, एकास अटक; सव्वा लाखाचे साहित्य\nदारूचे साहित्य जप्त, एकास अटक; सव्वा लाखाचे साहित्य\nतालुक्यातील चणेरा विभागात गावठी दारू निर्मितीचे असंख्य बेकायदा धंदे राजरोसपणे सुरू असून पोलिसांनी वेळोवेळी केलेल्या\nदारूचे साहित्य जप्त, एकास अटक; सव्वा लाखाचे साहित्य\nरोहा : तालुक्यातील चणेरा विभागात गावठी दारू निर्मितीचे असंख्य बेकायदा धंदे राजरोसपणे सुरू असून पोलिसांनी वेळोवेळी केलेल्या कारवाईत लाखो रुपये किमतीची गावठी दारू जप्त व दारू विक्रेत्यांवर कारवाई केलेली आहे. असे असताना या भागासमवेत तालुक्यात कानाकोपºयात गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारा काळा गूळ, नवसागराच्या कांड्या व अन्य साहित्य बेकायदा पद्धतीने विकणाºया व्यापाºयांच्या गोडावूनवर रोहा पोलिसांनी छापा टाकून धडक कारवाई केली. या कारवाईत सव्वा लाख रुपयेहून अधिक रकमेचे साहित्य जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याचप्रमाणे गेली कित्येक वर्षे काळ्या गुळाचे साम्राज्य निर्माण करणाºया येथील व्यापाºयाला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.\nरोहा तालुक्यातील चणेरा बाजारपेठेत एका व्यापाºयाकडून गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारा काळा गूळ, नवसागराच्या कांड्या व अन्य साहित्य विक्र ी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहायक पो.नि.संदीप येडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.नि.प्रशांत तायडे, पो.ना.राजेंद्र भोनकर, पो.ना.पारवे, पो.ह.नामे आदींच्या पथकाने चणेरा येथील केसरीमल देविचंद कोठारी (६१ वर्षे) यांच्या मालकीच्या बेकायदा गोडावूनवर पोलिसांनी छापा टाकून काळ्या गुळाच्या व्यापाºयांना धक्का दिला. या ठिकाणी पांढºया रंगाच्या पुठ्ठ्याचे १३५ बॉक्स आढळून आले. यामध्ये १लाख ८ हजार ४०० रु. किमतीचे काळ्या गुळाचे ८८ बॉक्स तसेच ११,२०० रु. किमतीचे १० कागदी पुठ्ठ्याचे नवसागराच्या ५६० कांड्या असलेले बॉक्स आढळून आले आहेत. असे एकूण १ लाख २९ हजार ६०० रु. किमतीचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. चणेरा भागात काळा गूळमाफिया केसरीमल कोठारी याला पोलिसांनी अटक केली आहे व त्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे व सीआरपीसी ४१ प्रमाणे नोटीस बजावली आहे.\nनेरळ : महिनाभरापासून नेरळ पोलिसांकडून अनेक ठिकाणच्या दारूभट्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. बुधवारी नेरळ-बेकरे येथील धबधब्याच्या ठिकाणी सुरू असलेल्या भट्ट्या नेरळ पोलिसांनी नष्ट केल्या. त्यातील सुमारे ५० हजारांचा माल नेरळ पोलिसांनी जप्त केला आहे. महिनाभरात चौथ्यांदा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पसार झाला.\nनेरळ पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारे बेकरे येथील जंगलात दारूभट्ट्या सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी त्या ठिकाणी धाड टाकली असता, त्या त्याठिकाणी हातभट्टीवर दारू गाळण्यासाठी तयार करण्यात आलेली पत्र्याची टाकी, त्या टाकीमध्ये मध्यभागी अंदाजे ५० लिटर गावठी दारू तयार करण्याचे गूळ, नवसागर पाणीमिश्रित रसायन, एकूण ६ पत्र्याच्या टाक्या व ४ प्लॅस्टिक टाक्या व त्यामध्ये २०० लिटर क्षमतेच्या टाक्यांमध्ये अंदाजे १५० लिटर गूळ व नवसागर असा सुमारे ५० हजार\nरु पयांचे रसायन मिळाले आहे.\nवनविभागाची कारवाई : शंभर लिटर गावठी दारूसह सामान केले नष्ट\nसुधागड तालुका हा आदिवासीबहुल तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्याचा बहुतांश भाग दुर्गम, जंगलमय, डोंगर माळरान पठार व वनाच्छदित आहे. जंगलभागात गावठी दारू व निर्मिती मोठ्या प्रमाणावर केली जात असल्याचे वनविभाग व पोलिसांमार्फत करण्यात येणाºया कारवाईवरून स्पष्ट होताना दिसत आहे. वनक्षेत्रपाल सुधागड वनपाल खांडपोली यांनी गस्ती पथकाला चंदरगाव येथे दारूभट्टी असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वनक्षेत्रपाल समीर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खांडपोली वनपाल रवींद्र जुवळे, चंदरगाव वनरक्षक जे. ई. नाईक, आंबोले वनरक्षक एन. एस. नागरगोजे व पडसरे वनरक्षक आर. पी.टिके यांच्या पथकाने चंदरगाव येथे जावून तपासणी केली. चंदरगाव येथील एका नाल्याची पाहणी केली असता तेथे दारूभट्ट्या असल्याचे या पथकाला दिसून आले. या दारूभट्ट्या उद्ध्वस्त करून तेथे मिळालेली नव्वद ते शंभर लिटर गावठी दारू, दोन पिंप, दोन ड्रम, एक टाकी व एक बादली असे सामान फोडून नष्ट करण्यात आले. या दारूभट्ट्यांजवळ कोणीही नव्हते. कोणत्याही प्रकारची वृक्षतोड झाली असल्याचे निदर्शनास आले नाही.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nउन्हेरे धरणाला लागली गळती, पाणी साठवण क्षमता झाली कमी\nप्रकाश सावंत देसाईंवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मोर्चा\nखडी उखडल्याने अपघातामध्ये वाढ\nसायबर गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीस अपयशी\nघोटाळ्यात अडकलेल्यांना कामे दिसत नाहीत- अनंत गीते\nमुंबई विद्यापीठात पालीतील प्रकल्पाची बाजी\nआरक्षणभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियन ओपनभारत विरुद्ध न्यूझीलंडहार्दिक पांड्याअर्थसंकल्प 2019करिना कपूरपेट्रोलवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरकुंभ मेळा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nतुम्हीही आयब्रो कलर करत आहात का 'या' 5 टिप्स करतील मदत\nजयपूर फेस्टिव्हलमधील 'या' गोष्टींमुळे आनंद होईल दुप्पट\nविमानही उडवू शकतात बॉलिवूडचे 'हे' तारे, एकापेक्षा एक आहेत सारे\nकिवींच्या देशातही धोनीची बॅट तळपणार, तेंडुलकरचा विक्रम मोडणार\n'मणिकर्णिका'च्या प्रमोशन दरम्यान अंकिता लोखंडेचा असा होता अंदाज, SEE PHOTO\nधोकादायक आहे #10YearChallenge, जाणून घ्या दुष्परिणाम\nवर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल : दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रात विदेशी कलावंतांची चित्तवेधक अदाकारी\nअदितीजवळ आहे इयररिंग्जचं सुंदर कलेक्शन; तुम्हीही घेऊ शकता टिप्स\nWhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं\nबी. एच. आर. पतसंस्थेविरोधात ठेवीदारांकडून कपडे काढा आंदोलन\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\n लोकमत आयोजित 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा पहिला दिवस\nक्षणिक ठरला पनवेलकरांचा आनंद;उद्घाटनानंतर 5 मिनिटांत सरकता जिना पडला बंद\nबाळासाहेब ठाकरे ध���डसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nजेफ आणि मेकेन्झी यांची घटस्फोटाआधीची एकमेकांसोबतची एक समंजस गोष्ट\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\n उत्तर प्रदेशात लढवणार 25 जागा\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\n''ईव्हीएम हॅक करून भाजपाने २०१४ मध्ये मिळवला विजय''\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nरक्तदान शिबिरापूर्वी परवानगी बंधनकारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://dpcnanded.org/?p=2130", "date_download": "2019-01-22T03:10:07Z", "digest": "sha1:TLIF65H4HQCM5SXKPZU53ZEJ36ZBVDOC", "length": 4890, "nlines": 100, "source_domain": "dpcnanded.org", "title": "जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2017-18 मध्ये मंजूर करण्यात आलेली कामे | District Planning Committee, Nanded", "raw_content": "\nजिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव\nसामान्य व आर्थिक सेवा\nयोजनांची माहिती पुस्तिका (Download)\nजिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2017-18 मध्ये मंजूर करण्यात आलेली कामे\nजिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2017-18 मध्ये मंजूर करण्यात आलेली कामे\nजिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2017-18 मध्ये मंजूर करण्यात आलेली कामे\nजिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2017-18 मध्ये मंजूर करण्यात आलेली कामे Read More »\nजिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)- ‘क’ वर्ग पर्यटनस्थळ विकास कार्यक्रम सन 2017-18 अंतर्गत मजूर करण्यात आलेली कामे.\nजिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)- ‘क’ वर्ग पर्यटनस्थळ विकास कार्यक्रम सन 2017-18 अंतर्गत मजूर करण्यात आलेली कामे. Read More »\nआमदार स्थानिक विकास कार्यक्रम 2017-18 प्र. मा. यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-solapur-milk-federation-has-loss-six-crore-rupees-maharashtra-7717", "date_download": "2019-01-22T03:37:11Z", "digest": "sha1:WZM3HM7PNPH22FHMZUKJWYVOKT37HQXC", "length": 15988, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Solapur milk federation has loss six crore rupees, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोलापूर दूध संघाला सहा कोटींचा तोटा\nसोलापूर दूध संघाला सहा कोटींचा तोटा\nगुरुवार, 26 एप्रिल 2018\nसोलापूर : सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने एकूण दूध संकलनातील शिल्लक दूध विक्रीसाठी परजिल्ह्यांत सर्वेक्षण केले. परंतु, शासनाने दरवाढीचा निर्णय घेतल्यापासून आणि अतिरिक्‍त दूध शासनाकडून योग्य दराने खरेदी न केल्याने जिल्हा दूध संघाला गेल्या १० महिन्यांत सुमारे पाच कोटी ८५ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागल्याची माहिती जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष, आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली.\nसोलापूर : सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने एकूण दूध संकलनातील शिल्लक दूध विक्रीसाठी परजिल्ह्यांत सर्वेक्षण केले. परंतु, शासनाने दरवाढीचा निर्णय घेतल्यापासून आणि अतिरिक्‍त दूध शासनाकडून योग्य दराने खरेदी न केल्याने जिल्हा दूध संघाला गेल्या १० महिन्यांत सुमारे पाच कोटी ८५ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागल्याची माहिती जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष, आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली.\nजिल्हा दूध संघाचे सध्याचे रोजचे संकलन सव्वा लाख लिटर आहे. त्यापैकी पॅकिंगद्वारे ६० हजार लिटर, तर टॅंकरद्वारे सुमारे ५७ हजार लिटर दूध विक्री केले जाते. परंतु, शासनाने सहकारी दूध संघासाठी ३-५, ८-५च्या दुधाला प्रतिलिटर २७ रुपयांचा दर देणे बंधनकारक केल्याने संघाला तोटा सहन करावा लागत आहे.\nशिल्लक असलेल्या दुधाची विल्हेवाट वेळेवर लावणे गरजेचे असल्याने लातूर, नांदेड, परभणी, बीड, औरंगाबाद, अकोला, अमरावती, पुणे व हैदराबाद या ठिकाणी दुधाच्या मागणीचे सर्वेक्षण केले असून, त्या ठिकाणी पॅकिंगद्वारे दूध विक्रीचे नियोजन असल्याचे श्री. परिचारक यांनी सांगितले; पण त्यातही अडचणी आहेत. शिवाय खासगी दूध संघाचे पेव जिल्ह्यात असल्याने सहकारी दूध संघासमोर आव्हान उभे राहिले आहे.\nदूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी सहकारी दूध संघाची धडपड सुरू आहे. शासनाने सहकारी दूध संघांबरोबरच खासगी दूध संघांवरही निर्बंध आणणे शेतकरीहिताचे असल्याचे ते म्हणाले. त्यातच दूध पावडरचे दरही घसरल्याने अडचणी वाढतच आहेत, असेही श्री. परिचारक म्हणाले. दूध उत्पादक शेतकऱ्यांना अन्य राज्यांप्रमाणे थेट अनुदान देण्याची, अतिरिक्‍त दूध शासनाने हमीभावाने खरेदी करण्याची गरज, असेही ते म्हणाले. श्री. परिचारक भारतीय जनता पक्षाचे विधीमंडळातील सहयोगी सदस्य आहेत. त्यांनी स्वतःच आता सरकारच्या धोरणावर बोट ठेवल्याने त्यांच्या बोलण्याला आता महत्त्व आले आहे.\nसोलापूर दूध तोटा प्रशांत परिचारक बीड पुणे हैदराबाद शेतकरी हमीभाव\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळप\nऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील २३ साखर कारखाने ऊसगाळप करीत आहेत.\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक महिनाअखेरपर्यंत...\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः पालकमंत्री शिंदे\nनगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही जनतेचीच इच्छा आहे आणि पालकमंत्री म्हणून जनतेची इच\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही :...\nमुंबई : हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही.\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत धरणे...\nपरभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांसह जनतेच्या विविध मागण्यांसाठी परभणी ज\n‘रेसिड्यू फ्री’ शेतीतून गुणवत्ताप्राप्त...स्थावर मालमत्ता व्यावसायिक उद्योगातील दोन...\nप्रतिष्ठा जपण्यासाठी शेतकऱ्यांच्या...नाशिक : यवतमाळमधील साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन...\nशेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्यास अखेर...पुणे ः गेल्या तीन वर्षांपासून बंद...\nसंत्रा निर्यातीला कृषी विभाग देणार...नागपूर : अपेडाने संत्रा क्‍लस्टरला पहिल्यांदाच...\nविदर्भात गुरुवारपासून तुरळक पावसाचा...पुणे : राज्यातील गारठा कमी झाल्यांनतर...\nचढ्या दराचा फायदा कोणालामागील दोन दिवसांपासून सोयाबीनचे दर वाढत आहेत....\nअतिखोल भूजलाचा उपसा घातकचपर्यावरणाचा नाश कोणी केला या एका प्रश्नाला अनेक...\nनिफाड तालुक्‍यात द्राक्ष काढणीला सुरवातनिफाड, जि. नाशिक ः तालुक्‍यातील उगाव,...\nपशुगणनेकरिता आता महिनाअखेरपर्यंत मुदतनागपूर ः पशुगणनेसाठी पूरक साहित्याचा...\nट्रायकोकार्ड निर्मिती प्रशिक्षण प्रकल्प...नागपूर ः कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठातील...\nराज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षांनी जाणून...औरंगाबाद : राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही...\nदराअभावी कांदापट्टा सुन्ननाशिक : कांद्याला अगदी मोड फुटेस्तोवर वाट...\nवनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...\nअर्थसंकल्पीय कृषी कर्ज तरतूदीत १० टक्के...नवी दिल्ली : आगामी २०१९-२०च्या अर्थसंकल्���ात शेती...\nराज्यात शुक्रवारपासून पावसाचा अंदाजपुणे : वायव्य भारतातील पश्चिमी चक्रावाताची...\nऔरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय सुक्ष्म...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित नवव्या...\nशेतीपूरक उद्योगातून बचत गट झाले सक्षमचिखली (जि. बुलडाणा) येथील हिरकणी महिला उत्कर्ष...\nगोरक्षणासोबतच जपला व्यसनमुक्‍तीचा वसालाठी (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील दिलीप बाबा...\nअप्रमाणित रोपांमुळे ‘फेल' बागांवर...पुणे : दुष्काळात जीवापाड जपलेल्या बागा अप्रमाणित...\nसोयाबीन दराचा आलेख चढताच; लातूरला ३८११...लातूर : येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA-%E0%A4%86%E0%A4%9C.html", "date_download": "2019-01-22T01:55:42Z", "digest": "sha1:XHKMVALXFQ24SGCG2TT5KNMRA6J3S26R", "length": 22405, "nlines": 287, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | राज्याचा अर्थसंकल्प आज", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, महाराष्ट्र » राज्याचा अर्थसंकल्प आज\nमुंबई, [१७ मार्च] – अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार २०१६-१७ या वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प उद्या शुक्रवारी विधानसभेत सादर करणार असून, या अर्थसंकल्पातून काही दिलासा मिळतो का, याकडेच राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.\nवित्त राज्यमंत्री दीपक केसरकर विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करतील. राज्यावर असलेला कर्जाचा डोंगर, दुष्काळी परिस्थिती आणि औद्योगिक विकास दर, याच्या पार्श्‍वभूमीवर सादर केला जाणार्‍या या अर्थसंकल्पाकडे राज्याच्या नजरा लागल्या आहेत.\nवाढती महसुली तूट आणि वाढता कर्जाचा बोजा यामुळे राज्याची आर्थिक स्थिती चिंताजनक होती. मात्र, मागील काळात सरकारने लावलेल्या आर्थिक शिस्तीनंतरही कर्जवाढ झाली असली तरी, तुलनेने ती कमी आहे. मागील एका वर्षात राज्याच्या तिजोरीची चावी हाती घेऊन सकल उत्पन्न, महसुली तूट, महसुली जमा-खर्च याचे योग्य नियोजन करून, निधीचे विनियोजन करणारे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यावेळी आपल्या पोतडीतून राज्यातील गोरगरीब, सर्वसामान्य, नोकरदार आणि व्यापारी यांच्यासाठी काय आणतात याकडेही लक्ष लागले आहे.\nदुष्काळाचे आव्हान उभे ठाकल्याने राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त ताण पडत आहे. असे असताना राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार उत्पन्नात भरीव वाढ झालेली दिसत आहे. तरीदेखील कर्जाचा बोजा कमी करण्याच्या दृष्टीने महसुली उत्पन्न वाढविण्यासाठी राज्य सरकारला वेगळे मार्ग शोधण्याची गरज आहे. अनावश्यक खर्चाला कात्री लावण्याची गरज असली तरी, भांडवली खर्च कमी केल्यास विकास दरावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे खर्चाचे योग्य नियोजन आणि जमा-खर्चाचा मेळ नियंत्रित ठेवण्यासाठी मुनगंटीवार काय नवी क्लृप्ती लढवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\n५ हजार कोटींच्या कामांचे ई-भूमिपूजन\nनितीन गडकरींच्या निर्णयाने महाराष्ट्रातील सिंचन क्षमता वाढणार\nसुनील तटकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृत��\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nभाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीची उद्यापासून दिल्लीत बैठक\nनवी दिल्ली, [१७ मार्च] - भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या द्विदिवसीय बैठकीला राजधानी दिल्लीत शनिवार १९ मार्चपासून प्रारंभ होत आहे. ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/third-party-insurance-installment-40-percent-increase-37679", "date_download": "2019-01-22T02:58:27Z", "digest": "sha1:QC7GUG7WN22W6PD5EGJUYBP6ZGXCYJOY", "length": 15919, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "third party insurance installment 40 percent increase थर्डपार्टी विमा हप्त्यात ४० टक्‍क्‍यांनी वाढ | eSakal", "raw_content": "\nथर्डपार्टी विमा हप्त्यात ४० टक्‍क्‍यांनी वाढ\nशुक्रवार, 31 मार्च 2017\n‘क्‍लेम सेटलमेंट’मध्ये विमा कंपन्या अडचणीत आल्यामुळे निर्णय\nसातारा - वाहनांच्या थर्ड पार्टी विमा हप्त्याच्या रकमेत १६ ते ४० टक्‍क्‍यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. विमा नियमक आयोगाने ही दरवाढ केली आहे. अपघातानंतर थर्डपार्टी विमा असलेल्या वाहनांच्या ‘क्‍लेम सेटलमेंट’मध्ये मोठ्या रकमा द्याव्या लागत असल्याने विमा कंपन्या अडचणीत आल्या आहेत. यावर पर्याय म्हणून विमा हप्त्यांत ही दरवाढ करण्यात आली असून, ती एक एप्रिलपासून लागू होणार आहे.\n‘क्‍लेम सेटलमेंट’मध्ये विमा कंपन्या अडचणीत आल्यामुळे निर्णय\nसातारा - वाहनांच्या थर्ड पार्टी विमा हप्त्याच्या रकमेत १६ ते ४० टक्‍क्‍यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. विमा नियमक आयोगाने ही दरवाढ केली आहे. अपघातानंतर थर्डपार्टी विमा असलेल्या वाहनांच्या ‘क्‍लेम सेटलमेंट’मध्ये मोठ्या रकमा द्याव्या लागत असल्याने विमा कंपन्या अडचणीत आल्या आहेत. यावर पर्याय म्हणून विमा हप्त्यांत ही दरवाढ करण्यात आली असून, ती एक एप्रिलपासून लागू होणार आहे.\nनवीन वाहन घेतल्यानंतर पहिल्या वर्षभरासाठी वाहनाच्या विम्यासाठी संपूर्ण रक्कम स्वीकारली जाते; पण बहुतांशी खासगी वाहनधारकांकडून दुसऱ्या वर्षांपासून पूर्ण विमा रक्कम भरण्याचे टाळून थर्डपार्टी विमा घेतात. यातून केवळ विमा हप्त्यापोटी भरावी लागणारी रक्कम कमी होऊन पैसे वाचावेत हा उद्देश राहतो; पण विमा संरक्षणाच्या बाबतीत थर्ड पार्टी विम्यात दुचाकी किंवा चारचाकी वाहनांकडून दुसऱ्या व्यक्तीला झालेल्या नुकसानीची भरपाई होते. संबंधित वाहनधारकाला काहीही भरपाई मिळत नाही. अनेकदा अपघात झाल्यावर वाहनाच्या थर्डपार्टी विम्यातून नुकसान झालेल्या किंवा मृत झालेल्या व्यक्तीला मदत मिळण्यासाठी संबंधित कंपनीकडे क्‍लेम केला जातो. हा क्‍लेम सेटल करताना मृत व्यक्तीला मिळणारी भरपाई ही काही लाखांत किंवा कोटीत जाते. अशा वेळी विमा कंपनीला काही किरकोळ हप्त्यातून लाखांत किंवा कोटीत भरपाई संबंधित व्यक्तीला द्यावी लागते.\nया थर्ड पार्टी विम्यातून विमा कंपन्या चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. याचा विचार करून इन्शुरन्स रेग्युलेटरी ॲण्ड डेव्हलपमेंट ॲथॉरिटीने म्हणजे विमा नियामक आयोगाने थर्डपार्टी विमा हप्ता रकमेत १६ ते ४० टक्‍क्‍यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा परिणाम जुन्या वाहनाचा थर्ड पार्टी विमा काढणाऱ्यांवर होणार आहे. त्यामध्ये दुचाकी, खासगी चारच���की व व्यावसायिक वाहने यांचा समावेश आहे. वाहनाच्या प्रकारावर विमा हप्ता रकमेत वाढ केलेली आहे. त्यामुळे थर्डपार्टी विमा महाग झाला आहे. जुन्या वाहनांसाठी पूर्ण रकमेचा विमा घेण्यास का कू करणाऱ्यांना थर्डपार्टीचा विमा घेतानाही खिशाला चाट पडणार आहे.\nथर्डपार्टी विमा असलेल्या वाहनांचा अपघात झाल्यानंतर समोरील वाहन व व्यक्तीस नुकसान पोचले असल्यास त्यांचा क्‍लेम सेटलमेंट करताना अवाजवी किमतीचा क्‍लेम सेटल केला जातो. यातून विमा कंपनीला फटका बसतो. यावर विमा कंपन्यांनी धोरणात्मक निर्णय घेऊन नियमावली करणे गरजेचे आहे.\n- सचिन शेळके, संचालक, गजानन सुझुकी, सातारा\nथर्डपार्टी विमा हप्ता रकमेत वाढ स्थिती\nदुचाकी वाहन : १६ ते ४० टक्के\nखासगी वाहन : ४० टक्के\nव्यावसायिक वाहने : ४० टक्के\nमुंबई-गोवा महामार्गावर अपघात, एकाचा मृत्यु\nजिते - मुंबई-गोवा महामार्गावर डंपरने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. यशवंत घरत (वय ६०, खारपाडा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे...\nवांजळे पुलाला जोडून धायरीसाठी नवा उड्डाण पूल\nधायरी - धायरी गावाकडे जाणाऱ्या उड्डाण पुलाचा मार्ग मोकळा झाला असून, त्यासाठी २० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे धायरी फाटा येथे होणारी वाहतूक...\nअकोलाजवळ दुचाकी अपघातात बापलेकांचा मृत्यू\nबाळापूर (अकोला) : राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात बापलेकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे सहा वाजेच्या सुमारास कान्हेरी-व्याळा...\nओव्हटेक करण्याच्या नादात दोन ट्रकचा भीषण अपघात\nसिल्लोड : औरंगाबाद जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील गोळेगाव बुद्रुक (ता.सिल्लोड) येथील जयअंबे धाब्यासमोर ओव्हटेक करण्याच्या प्रयत्नात दोन ट्रकची...\nजलवाहिन्यांना गळतीने लाखो लिटर पाणी वाया\nसातारा - महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने काही दिवसांपूर्वी शाहूनगर- गोडोलीमधील जलवाहिनीच्या गळत्या काढलेल्या होत्या, तरीही पुन्हा येथील अजिंक्‍य बझार...\nडीपी रस्ता अर्धवट अवस्थेत\nवारजे - येथे डुक्कर खिंड ते तिरुपतीनगर (डीपी रस्ता) हा पर्यायी रस्ता सुरू झाला. मात्र, हा रस्ता फक्त अर्धा किलोमीटरचा तयार झाला आहे. काही अज्ञात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभि��ान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8.html", "date_download": "2019-01-22T01:58:07Z", "digest": "sha1:5ED42LX56AOQTPYVIBWE62RJTHQWOTUH", "length": 24056, "nlines": 289, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी राजधानीत अभूतपूर्व सुरक्षा", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी राजधानीत अभूतपूर्व सुरक्षा\nस्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी राजधानीत अभूतपूर्व सुरक्षा\nनवी दिल्ली, [१३ ऑगस्ट] – स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी राजधानी दिल्लीत यावर्षी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. यावर्षी दहशतवाद्यांनी दिल्लीत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी दिली असल्यामुळे सुरक्षा यंत्रणा कोणताही धोका पत्करण्याच्या स्थितीत नाही.\nदेशाचा ७० वा स्वातंत्र्यदिन सोहळा यंदा धुमधडाक्यात साजरा करण्याची सरकारची योजना आहे. यानिमित्ताने देशभर तिरंगा यात्रा काढण्याची तयारीही भाजपाने केली आहे. स्वातंत्र्यदिनाचा देशातील मुख्य सोहळा लालकिल्ल्यावर होत असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लालकिल्ल्यावर ध्वजारोहण केले जाते. यंदा स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्‌यात बॉम्बस्फोट घडवण्याची दहशतवादी संघटनांची तयारी असल्याची गुप्तचर खात्याची माहिती आहे.\nपंत���्रधान मोदी दहशतवाद्यांचे मुख्य लक्ष्य असल्याचे समजते. लालकिल्ल्यावर ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करण्याची दहशतवाद्यांची योजना आहे. त्यामुळे यंदा सुरक्षा यंत्रणा कोणताही धोका पत्करायला तयार नाही. त्यातच स्वातंत्र्यदिनी राजधानी दिल्ली आणि नोएडात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा फोन अमेरिकेतील सॅनफ्रॅन्सिस्कोवरून आल्यामुळे सुरक्षा यंत्रणावरचा दबाव आणखी वाढला आहे.\nस्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने दरवर्षीच राजधानी दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था असते, यंदा मात्र अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आली. लालकिल्ल्याचा संपूर्ण परिसर सुरक्षा यंत्रणांनी आपल्या ताब्यात घेतला आहे. एसपीजी, निमलष्करी दल आणि दिल्ली पोलिसांसोबत लष्करालाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.\nपंतप्रधान मोदी यांचे निवासस्थान ते लाल किल्ल्यापर्यंतच्या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. लाल किल्याच्या परिसरातील सर्व उंच इमारती ताब्यात घेण्यात आल्या असून, या भागातील काही झाडेही सुरक्षेच्या दृष्टीने कापण्यात आल्याचे समजते. लाल किल्ल्याच्या परिसरात ९ हजार सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांच्या सर्व रजा रद्द करण्यात आल्या असून पीसीआर वाहनांवर पुरेशा प्रमाणात बुलेटप्रूफ जॅकेट ठेवण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.\nजगाच्या काही भागात नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांसाठी जी पद्धत आणि साधनांचा उपयोग करण्यात आला, त्याचा विचार करून अशा कोणत्याही पद्धतीने होणारे हल्ले रोखण्याची तयारी सुरक्षा यंत्रणांनी केली आहे.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्���्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (122 of 2453 articles)\n=केंद्राची राज्यांना सूचना= नवी दिल्ली, [१३ ऑगस्ट] - १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला प्लॅस्टिक तिरंग्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/scam-in-medical-education-department-dhananjay-munde/", "date_download": "2019-01-22T02:18:36Z", "digest": "sha1:5LYQMEXVWLC72GVS57J2UL5Y2SMFMJVH", "length": 9971, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "वैद्यकीय शिक्षण विभागात कोट्यवधींचा घोटाळा- धनंजय मुंडे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nवैद्यकीय शिक्षण विभागात कोट्यवधींचा घोटाळा- धनंजय मुंडे\nनागपूर : विधान परिषदेत पुरवणी मागण्यांवर झालेल्या चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी वैद्यकीय शिक्षण विभाग, शालेय शिक्षण, शेतकरी कर्जमाफी आणि भविष्य निर्वाह निधी अशा विषयांना हात घातला. यावेळी मुंडे म्हणाले की, राज्यातील महाविद्यालयांमध्ये लागणाऱ्या ऑर्थोपॅडिक इम्पलांटस (सांधेदुखीच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारी उपकरणे) या उपकरणांची अवास्तव खरेदी करुन 29 कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला.\nसोळा महिन्यांपूर्वी वैद्यकिय शिक्षण विभागाने 29 कोटी रुपयांची ही उपकरणे खरेदी केली. तीन लाख 54 हजार 645 उपकरणांपैकी 15 महिन्यांत केवळ 15, 354 म्हणजे पाच टक्केही वापर झाला नाही. अवास्तव खरेदीमागे मंत्रालय आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे संगनमत असून अवास्तव दराने या उपकरणांची खरेदी करण्यात आली असून आगामी 15 वर्षे ही उपकरणे संपणार नाहीत.\nपोलीस भरतीच्या बदललेल्या नियमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा…\nशेतकऱ्यांना अर्धनग्न अवस्थेत मोर्चा काढावा लागत आहे हे…\nयाप्रकरणी त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्याची मागणीही केली. अनुदानित शाळांच्या मान्यतेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शालेय शिक्षण विभागाने 1 जुलै 2016 रोजी कायम विनाअनुदानित तत्वावर मान्यता दिलेल्या व त्यानंतर अनुदानासाठी पात्र केलेल्या 188 शाळांच्या यादीतही घोटाळा असून मुल्यांकनच न झालेल्या प्रत्यक्षात बंद असलेल्या शाळांना मान्यता देण्यात आल्याचा आरोप मुंडे यांनी केला.\nशाळा अनुदान मान्यतेचे एक रॅकेट असून याबाबत तीन वेळा पत्रव्यवहार करुनही चौकशी होत नाही. म्हणून या संपूर्ण मान्यताप्रक्रियेची अतिरिक्त मुख्य सचिव यांच्यामार्फत समिती गठित करून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. गेल्या तीन वर्षात 1 लाख 70 हजार कोटींच्या विक्रमी पुरवणी मागण्या करुन ऐतिहासिक कर्जमाफीसारख्याच ऐतिहासिक पुरवणी मागण्या मांडल्या आहेत. राज्याचा कर्जाचा बोजा 4लाख 44 हजार रुपये करूनही शेतकऱ्याला मात्र कर्जमुक्त करता आले नाही, अशी टीका त्यांनी यावेळी केली.\nत्याचप्���माणे राज्यात 1 नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत प्रवेश केलेल्या कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधी योजना तसेच जुनी पेन्शन योजना बंद करून डी.सी.पी.एस./एन.पी.एस. (अंशदाय निवृत्ती वेतन) योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारी असल्यामुळे ती बंद करून पुर्ववत जुनी पेन्शन योजना व भविष्य निर्वाह निधी योजना लागू करण्याची मागणी मुंडे यांनी केली.\nपोलीस भरतीच्या बदललेल्या नियमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विरोध\nशेतकऱ्यांना अर्धनग्न अवस्थेत मोर्चा काढावा लागत आहे हे सरकारचे अपयश – धनंजय…\nहे सरकार फक्त शिवाजी महाराज यांचं नाव वापरतं\n‘समृद्धी महामार्गला राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव द्या’\nपालघर - (रविंद्र साळवे) 2019 ला होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असल्याने आतापासूनच…\nभाजप पक्षश्रेष्ठींनी जर आदेश दिला, तर पक्ष सोडू – शत्रुघ्न…\nमहाराष्ट्र इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी सादर केला ‘शिव…\nगोवर-रुबेला लसीकरणाचे ८४ टक्के उद्दिष्ट साध्य ; एकनाथ शिंदे यांची…\n‘लकी’ बॉय चैतन्य देवढेचे ‘माझ्या दिलाचो’ गाणे झाले रिलीज \nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका - उदयनराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.sandpebblestours.com/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2019-01-22T02:54:27Z", "digest": "sha1:4AAHZQQNAJR2BPP7JDKHI3MXH3ZWO5ND", "length": 12578, "nlines": 66, "source_domain": "mr.sandpebblestours.com", "title": "टुर ऑपरेटर ओडीशासाठी मार्गदर्शक | कॉल @ + 91-993.702.7574", "raw_content": "\nएमडी च्या डेस्क मधील संदेश\nकारचे कोच भाड्याने दर\nभुवनेश्वरमध्ये टेम्पो ट्रॅव्हलर किंमत\nभुवनेश्वर पुरी 1 रात्री / 2 दिवस\nभुवनेश्वर - पुरी - कोणार्क\nपुरी - कोणार्क - चिलीका - पुरी\nभितरकणिकाभितरकणिका राष्ट्रीय उद्यान भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे पारिस्थितिक तंत्र आहे. वाळूचे कंबल भितरकणिका पर्यटन आपल्याला आर्द्र भूभागाची अनोखी सौंदर्य अनुभवेल. हिरव्यागार मांसाहारी जमीन, पक्षी आणि कछुए स्थलांतर करणे, सभ्य इस्टुअरीन मगरमच्छ, भटकंतीचे पाण्याच�� झरे, पक्ष्यांच्या चिरंतनतेमुळे अडथळा आणलेला सराव, जवळच्या आणि दूरच्या ठिकाणाहून पर्यटकांना प्रवेश मिळवून पर्यटकांचे महत्त्वपूर्ण स्थान . शास्त्रज्ञ, विद्वान, निसर्ग प्रेमी आणि पर्यवेक्षकांना विचार आणि अन्वेषणासाठी भरपूर प्रमाणात अन्न असते. भितरकणिका पर्यटन साहसी क्षेत्रातल्या सर्व क्षेत्रांना व्यापून टाकते. हे स्थान कधीही सर्वोत्कृष्ट निर्मितीचे प्रतिनिधित्व करते. भितरकणिका ओडिशातील केेंदापरा जिल्ह्यात स्थित असंख्य खडक आणि चिखल फ्लॅट्ससह मॅग्रोव फॉरेस्टची एक अद्वितीय निवासस्थान आहे. भारतातील सर्वात मोठा मॅग्रोव इकोसिस्टमपैकी एक, भितरकणिका विविध वनस्पती आणि प्राणी यांचे घर आहे. रेत पेबल्स भितरकणिका टूरिझम पॅकेजेससह आपण शोधत असलेले साहस असू शकते. अद्वितीय जैव-विविधता निसर्गाच्या गोलाकारांना आकर्षित करते. भितरकणिका राष्ट्रीय उद्यान तेंदुआ मांजर, मासेमारी मांजरी, जंगल मांजरी, हिना, जंगली डुक्कर, डोळ्यांतील हिरण, सांबर, पोरक्यूपिन, डॉल्फिन, खारट मगरमच्छ, आंशिक पांढरे मगरमच्छ, पायथन, राजा कोब्रा, पाण्याचे निरीक्षण करणारे यंत्र, टेरापिन, समुद्री कछुआ, किंगफिशर, लाकडी तुकडे, हॉर्नबिल, बार-हेड हिस, ब्रह्मणी डक, पिंटेल, ...\nसिमिलपाल भितरकणिका 4 रात्री / 5 दिवस\nउत्तर पूर्व भारत संकुल पॅकेज\nब्रँड आपण ट्रस्ट करु शकता सह पुढे चला ... आपण विश्वास ठेवू शकता अशा ब्रँडसह जा. रेड पेबल्स टूर्स एन ट्रॅव्हल सर्वोत्कृष्ट टूर ऑपरेटर ओडिशाच्या आहेत. आमचे निपुण आणि तज्ज्ञ कर्मचा-यांना ओडिशामध्ये सर्वात आनंदाचा अनुभव द्या. आम्ही सदैव आठवणी तयार करतो. उत्तेजक टूर ऑपरेटर ओडिशा, ज्या आकर्षक पॅकेजेस आणि पूरक सेवा असलेल्या अनेक ग्राहकांच्या आत्म्यांना स्पर्श करते. नवीन लोक, चव, विविध जीवनशैली शोधा आणि जगातील सर्वोत्कृष्ट टूर ऑपरेटर ओडिशासह अस्तित्वात असलेल्या जगाला भेट द्या. आपण रेड पेबल्स टूर्स एन यात्रासह भेट देत असलेल्या प्रत्येक गंतव्यस्थानी स्थानिक सारखे वाटत असाल. आपल्या साहसी शूज मिळवा आणि टुर ऑपरेटर ओडिशासह ओडिशाचा सर्वोत्तम अनुभव घेण्यासाठी तयार रहा.\nआमच्या सेवा समाविष्ट आहेत\nटूर आणि लग्नासाठी कार आणि कोच भाड्याने: शहरे, खुणा, संस्कृती आणि बरेच अधिक शोध घेण्यासाठी पूर्ण आणि अर्धवेळ भेटींसाठी उपलब्ध असलेले कार आणि डबे व��डिंग आणि बरट्ससाठी लक्झरी कार आणि डब्बेही उपलब्ध आहेत.\nइको टूर: निसर्गाच्या जवळ जा आणि वनस्पती आणि प्राण्यांशी थोडा वेळ घालवा.\nस्थानिक आणि आंतरराष्ट्रीय सुट्टीतील पॅकेजेसः संपूर्ण भारतात आणि जगभरातील सर्वात लोकप्रिय स्थळांमध्ये घरगुती आणि आंतरराष्ट्रीय प्रवास संकुलांच्या विशेष श्रेणीतून जाण्यासाठी आपल्या सुट्टीची योजना शोधण्याचे एक कारण शोधा.\nदेशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाण बुकिंग: ओडिशा येथील अनुभवी टूर ऑपरेटर्सचा कोर ग्रुप जगभरातील शेड्यूल एअरलाईन्ससह तुम्हाला शक्य तितके सर्वोत्तम भाडे देऊ शकतात. विनंतीवर आम्ही पासपोर्ट व व्हिसा मदत देखील प्रदान करतो.\nइव्हेंट मॅनेजमेंट: परिषदेची व्यवस्था करण्यासाठी कुशल कर्मचारी, सेल हँडल सभा, प्रोत्साहन, प्रदर्शने आणि कार्यक्रम viably आणि प्रभावीपणे.\nआम्ही अधिकृत आधिकारिक एजंट आहोत ASICON-2007, पेडिकॉन-एक्सएक्सएक्सएक्स, आयएसएआर-एक्सएनएक्सएक्स, आयएटीओ-एक्सएनएक्सएक्स, सीआयआई-एक्सएक्सएक्सएक्स, आईपीएल-एक्सएक्सएक्स, आईआरएकोन-एक्सएक्सएक्स और ऑल इंडिया जज कॉन्फ्रेंस - एक्सएक्सएक्स राउरकेला, होटल हिंदुस्तान इंटरनेशनल भुवनेश्वर और होटल मेफेयर पाम बीच रिजॉर्ट्स, गोपालपुर समुद्र . भारतीय पर्यटन, आयएटीए, एटीओएआय, ताएएआय, आयएटीओ, एटीटीओआई और आईटीटीए के साथ मान्यताप्राप्त तिला सुशोभित केले आहे.\nआमच्याशी संपर्क साधा / चौकशी आमच्या\nआपला ई - मेल * तुमचा निरोप\nनियम आणि अटी आरक्षण धोरण रद्द करण्याचे धोरण ब्लॉग प्रशस्तिपत्रे आम्हाला संपर्क करा साइटमॅप\nअटी आरक्षण धोरण रद्द करण्याचे धोरण साइटमॅप\n© 2019 वाळवंट कमानदार टूर्स\nपरत कॉल करण्याची विनंती करा\nपरत कॉलची विनंती करा\nपरत कॉल करण्याची विनंती करण्यासाठी खाली आपला तपशील प्रविष्ट करा आणि आम्ही शक्य तितक्या लवकर संपर्क साधू.\nनाव * टेलिफोन *", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/49322?page=1", "date_download": "2019-01-22T02:23:53Z", "digest": "sha1:7DSHU2JU6CRYIHTIPSLMXBKDZBTSBDFC", "length": 57643, "nlines": 249, "source_domain": "www.maayboli.com", "title": "वृद्ध पालकांची काळजी व देखभाल | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /वृद्ध पालकांची काळजी व देखभाल\nवृद्ध पालकांची काळजी व देखभाल\nआपले वृद्ध पालक आपल्यासोबत राहत असोत किंवा वेगळे राह�� असोत, त्यांची काळजी वाटणे हे साहजिक, स्वाभाविक आहे. आपल्या मात्या-पित्यांना त्यांच्या आयुष्याचा उत्तरार्ध हा विनासायास, आनंदाने व निरामय आरोग्याने व्यतीत करता यावा असे बहुतेकांना नक्कीच वाटत असणार परंतु प्रत्यक्षात ते साध्य होतेच असे नाही. नोकरी-व्यवसायातून सेवानिवृत्त होऊन आपला वेळ उत्तम प्रकारे घालवणारे जसे अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत तसेच व्याधी अथवा अन्य काळजी - चिंतांमुळे ह्या काळाचा व्यवस्थित आनंद न घेऊ शकणारेही बरेच वृद्ध आहेत.\nआपल्या वृद्धापकाळाची तजवीज आपणच केली पाहिजे, आपण आर्थिक, व्यावहारिक किंवा शारीरिक बाबींसाठी कोणावरही अवलंबून राहता कामा नये हा निर्धार व त्या दृष्टीने नियोजन करणारे अनेक ज्येष्ठ नागरिक आजकाल दिसतात. काहीजण स्वेच्छेने वृद्धाश्रम किंवा केअर होमचा पर्याय निवडतात. पण सर्वांनाच ते शक्य होत नाही. अशा वेळी त्यांच्या आर्थिक, व्यावहारिक, आरोग्याच्या व देखभालीच्या गोष्टींकडे त्यांचे जवळचे नातेवाईक, जसे की मुलगा-सून, मुलगी-जावई, बंधू - भगिनी किंवा इतर जवळचे नातेवाईक लक्ष देताना दिसतात. अनुभवातून शिकत जातात.\nकाही मुख्य गोष्टींचे नियोजन केल्यास ते वृद्धांसाठी व त्यांच्या नातेवाईकांसाठी खूप सोयीचे जाते. अर्थातच ह्यातील काही गोष्टी त्या ज्येष्ठांचे सहकार्य व अनुमोदन मिळाल्याखेरीज शक्य होणार्‍या नाहीत. परंतु त्यांच्याशी संवाद साधून, त्यांना शांतपणे आपली बाजू सांगून व त्यांच्या आत्मसन्मानाला व निर्णयस्वातंत्र्याला कोठेही धक्का लागणार नाही याची काळजी घेत पावले उचलली तर बर्‍याचशा गोष्टी शक्य होणार्‍या आहेत.\nकोणत्या आहेत ह्या गोष्टी\nवृद्ध व्यक्ती जर स्वतंत्र, वेगळ्या घरात राहत असेल तर ते घर वृद्ध व्यक्तीच्या हालचालीच्या व सुरक्षेच्या दृष्टीने सोयीचे बनविणे. जर वृद्ध व्यक्ती तुमच्या सोबत राहत असेल तर घरातला व घराभोवतीचा त्यांच्या वावराचा भाग त्यांना हालचालीसाठी व वावरासाठी सोयीचा करणे.\nह्यात अगदी छोट्या छोट्या गोष्टींची यादी देता येऊ शकेल. पण तरी मुख्य काही गोष्टी इथे देत आहे :\nअ. वृद्धांना चालण्यास आधार लागत असेल किंवा जोर जात असेल तर भिंतीला, जिन्याला व बाथरूम - शौचालयात रेलिंग्ज, हाताने पकडायचे बार्स बसवून घेणे.\nआ. बाथरूम व घरातल्या फारश्या / टाइल्स या अती गुळगुळीत, निसरड्या नसा��्यात.\nइ. घरातले गालिचे, पायात अडकणारी जाजमे व वाटेत येणारे फर्निचर काढून टाकावे. वाटेत येणार्‍या, जागा खाणार्‍या, बोजड व जास्तीच्या वस्तू कमी कराव्यात. वावरायला सुटसुटीत व स्वच्छ करायला सोपी अशी जागा असावी.\nई. बाथरूममध्ये बाथ स्टूल वर वृद्धांना बसायला उठायला त्रास होत असेल तर तिथे सरळ एखादी न डगमगणारी खुर्ची ठेवावी. त्यावर बसून ते शॉवर घेऊ शकतात किंवा अंघोळ करू शकतात.\nउ. रात्री पुरेसा प्रकाश देणारे नाइट लॅम्प्स, पॅसेजमध्ये वृद्धांना न अडखळता चालता येईल इतपत प्रकाश देणारे दिवे - घरात,घराबाहेरच्या पोर्च - जिने - पायऱ्यांजवळ असावेत.\nए. वृद्ध व्यक्ती व्हीलचेअरने घरात वावरत असतील तर त्यांच्या सोयीची रॅम्प्स बसवून घेणे.\nतसेच त्या घराचे भाडे, कर, मेन्टेनन्स, कागदपत्रे इत्यादींची व्यवस्था बघणे. तशी व्यवस्था अगोदरपासून अस्तित्वात असेल तर ती सुरळीत चालू राहण्यासाठी हातभार लावणे.\n२. वृद्धांचे आरोग्य, तपासण्या, उपचार, व्यायाम व सुरक्षा व्यवस्था\nवृद्धांचे आरोग्य, तपासण्या, उपचार, व्यायाम व सुरक्षा व्यवस्था यांच्या दृष्टीने त्यांची व्यवस्था लावून देणे किंवा तशी व्यवस्था लावण्यास त्यांना मदत करणे.\nअ. वृद्धांच्या वैद्यकीय तपासण्या, उपचार यांचे नियोजन. आवश्यकतेनुसार त्यांच्या डॉक्टरशी संपर्कात राहणे.\nत्यांना उत्तम सुविधा देणारे डॉक्टर, स्पेशालिस्ट्स, पॅथॉलॉजिकल लॅब्ज, हॉस्पिटल, सोयीचे केमिस्ट-फार्मसिस्ट, नर्सिंग ब्युरो इत्यादींबद्दल माहिती पुरविणे. किंवा त्यांच्यासाठी ती व्यवस्था बघणे.\nत्यांच्या डॉक्टर व इतर वैद्यकीय अपॉइंटमेंट्सचे रिमाइंडर / कॅलेंडर बनवून देणे वा तसे बनवण्यास मदत करणे. औषधे घेण्याच्या वेळा, डोस, तब्येतीच्या करावयाच्या नोंदींची यादी ही त्यांच्या औषधाच्या ट्रे जवळ किंवा कपाटाजवळ त्यांना किंवा त्यांची देखभाल करणार्‍या व्यक्तीस दिसू शकेल अशी लावून ठेवणे.\nआ. वृद्धांना त्यांच्या प्रकृतीप्रमाणे घरात किंवा घराबाहेर व्यायामाच्या सोयी उपलब्ध करून देणे. घरातली वृद्ध व्यक्ती पेशंट असेल व काही कारणाने घराबाहेर जाऊ शकत नसेल तर घरी व्यायामाची साधने उपलब्ध करून देणे. तसा व्यायामही शक्य नसेल तर घरी फिजिओथेरपिस्ट बोलावून डॉक्टरच्या सल्ल्यानुसार वृद्ध व्यक्तीकडून योग्य व्यायाम करवून घेणे. हळूहळू त्यांना घराबाहेर पडून व्यायाम करण्यास प्रवृत्त करणे. त्यांचा उत्साह वाढविणे.\nइ. वृद्ध व्यक्ती स्वतंत्र, वेगळी राहत असल्यास ते घर जास्तीत जास्त सुरक्षित कसे करता येईल हे पाहणे. तुमच्या सोबत राहाणार्‍या वृद्धांनाही सुरक्षेची गरज असते. त्यांना ती मिळत आहे ना, ह्याची खातरजमा करणे.\nई. कुटुंबातील वृद्धांना त्यांच्या डॉक्टरने सांगितलेले पथ्य, व्यायाम व जीवनशैली राखायला मदत करणे.\n३. आर्थिक व्यवहारांचे नियोजन\nही खरे तर अगदी संवेदनशील बाब आहे. अनेक वृद्धांची आपल्या मुलांना किंवा अन्य नातेवाईकांना आपल्या आर्थिक बाबींबद्दल माहिती देण्याची किंवा त्याबद्दल काही सांगण्याची तयारी नसते. त्यांना तसे करणे असुरक्षित वाटते. आणि त्यात चूकही काही नाही. त्यांना तुम्ही त्यांची आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे पाहणे, पडताळणे इत्यादी गोष्टी जर अनकम्फर्टेबल वाटत असतील तर अशा वेळी त्यांना त्रयस्थ अशा प्रोफेशनल व्यक्तीचे साहाय्य उपलब्ध करून देणे हे नक्कीच तुमच्या हातात असते. किंवा त्यांच्या विश्वासातील प्रोफेशनल तज्ज्ञ व्यक्तीकडून ते ही पडताळणी करून घेऊ शकतात. परंतु ते तसे करत आहेत ना, त्यांची सारी कागदपत्रे व्यवस्थित आहेत ना, त्यांना कोणत्या प्रकारच्या साहाय्याची गरज आहे हे पाहणे आपल्या हातात असते.\nखास करून विस्मरणाचा त्रास होत असलेल्या, किंवा वयानुसार आपला आत्मविश्वास कमी झालाय असे वाटणार्‍या, गोंधळ उडणार्‍या वृद्ध पालकांच्या बाबतीत अशी काळजी घेणे फार महत्त्वाचे ठरते.\nह्याच बरोबर ते कोणाकडून आर्थिक दृष्ट्या फसवले तर जात नाहीत ना, त्यांना कोणी खोट्या स्कीम्स सांगून गंडवत तर नाही ना, किंवा त्यांच्या भावनांना हात घालून - त्यांच्या विस्मरणाचा वा अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांच्याकडून पैसे उकळत तर नाही ना, हे पाहणेही महत्त्वाचे ठरते. अन्यथा ते त्यांच्याच स्वतःच्या हक्काच्या पैशाला, प्रॉपर्टीला मुकू शकतात.\n४. कायदेशीर मदत व आरोग्य विमा / योजना\nआपल्या वृद्ध पालकांची कायदेशीर व्यवहारांची कागदपत्रे, त्यांचे आरोग्यासंबंधी किंवा अन्य प्रकारचे विमे उतरवले असतील, कोणत्या आरोग्य योजनेत पैसे गुंतविले असतील तर त्याबद्दलची त्यांची कागदपत्रे अद्ययावत आहेत ना, त्यांना त्यात कोणत्या मदतीची गरज आहे का हे पाहणे.\n५. वृद्धांचा हुरूप, उत्साह, आनंद टिकविणे आणि स्नेही - मित्रजनांचा सहवास राखायला मदत\nअ. आपल्या कुटुंबातील वृद्धांचे स्वतःचे आयुष्य निरामय, आनंदी राखण्यासाठी प्रयत्न चालू असतील तर उत्तमच आहे. परंतु काही कारणामुळे ते त्यात मागे पडत असल्यास त्यांच्या आजूबाजूला आनंदी, उत्साहाचे व खेळीमेळीचे वातावरण निर्माण करायला मदत करणे.\nआ. वृद्धांना त्यांचे स्नेही, आप्त, त्यांचे सोशल सर्कल यांच्याशी संपर्क राखायला मदत करणे.\nइ. त्यांना ज्या गोष्टींमध्ये आनंद मिळतो, ज्या वस्तू व माणसे त्यांना खूप प्रिय आहेत अशा व्यक्ती वा वस्तूंच्या सहवासापासून त्यांना वंचित न ठेवणे. त्यांना अशा अ‍ॅक्टिविटीज करण्यास प्रोत्साहन देणे.\nई. वृद्ध पालक जर ई-साक्षर असतील तर त्यांना फेसबुक सारख्या किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून इतरांच्या संपर्कात राहायला, जगातील बातम्या वाचायला, उत्तम प्रेरणादायी व्हिडियो पाहायला उद्युक्त करणे.\nह्यातील सर्वच गोष्टी सर्व काळ शक्य होतीलच असे नाही. परंतु आपल्याकडून आपण प्रयत्न करत राहायचे हे जर पक्के ठरविले असेल तर कोणता ना कोणता मार्ग निघतच राहील.\nआजारी, अंथरुणाला खिळून असणार्‍या वृद्ध पालकांची देखभाल\nम्हातारपण म्हणजे दुसरे बालपण असे म्हटले जाते ते उगीच नाही. आणि त्यातच जर ती वृद्ध व्यक्ती आजाराने, व्याधीने ग्रस्त असेल, तिच्या हालचालीवर - खाण्यापिण्यावर - व्यवहारावर त्यामुळे जर मर्यादा आल्या असतील, आणि त्यातून जर ती व्यक्ती अंथरुणाला खिळून असेल तर हे बालपण हट्टी व चिडकेही होऊ शकते.\nअशा वेळी आपल्याला त्यांचे जर कष्टाने करणे जमत नसेल तर सरळ नर्सिंग ब्युरोमधील नर्स / आया / मावशी त्यांच्या देखभालीसाठी ठेवावी. म्हणजे त्यांचीही आबाळ होत नाही व तुम्हालाही पुरेशी विश्रांती न मिळाल्यामुळे त्रास सहन करावा लागत नाही.\nआजारी पालकांनाही जितकी शक्य असतील, झेपत असतील तितकी कामे स्वतःची स्वतः करू द्यावीत. (अगदी त्यांच्या कपड्यांच्या घड्या घालणे, वर्तमानपत्राची पाने नीट जुळवून लावणे, पांघरुणाची घडी करणे, स्वतःचे केस विंचरणे - कपडे बदलणे - स्नानादि कार्यक्रम इ. इ.) त्यांची हालचाल होणे आवश्यक आहे. हवे तर तुम्ही त्या कामांवर देखरेख करू शकता किंवा त्यांना त्यात थोडी मदत करू शकता. पण असे स्वतःचे काम स्वतः केल्याने त्यांचा आत्मविश्वास राखला जाण्यात मदत होते.\nत्यांना जशी औषधोप���ार, शुश्रूषेची गरज असते तशी प्रेमळ स्पर्शाची, आश्वासनाचीही गरज असते. त्यासाठी त्यांच्यासोबत थोडा वेळ घालविणे, मायेचा स्पर्श, त्यांचा हात हातात घेणे, त्यांच्याशी गप्पा मारणे हेही त्यांच्या स्वास्थ्यासाठी महत्त्वाचे असते. 'आपण इतरांना हवे आहोत' ही भावना त्यांच्यासाठी मोलाची असते.\nह्या खेरीज वरवर किरकोळ वाटल्या तरी वृद्धांच्या मनाला टवटवी देणार्‍या, त्यांना प्रसन्न करणार्‍या अनेक गोष्टी आहेत...\n१. रोज थोडा वेळ तरी ते सकाळ सायंकाळच्या कोवळ्या उन्हात बसतील असे पाहणे.\n२. त्यांना स्वतःचे ग्रूमिंग वृद्धत्वामुळे जमत नसेल तर त्यासाठी त्यांना साहाय्य करणे. अगदी केसांना कलप लावण्यापासून ते पायाची नखे काढण्यापर्यंत किंवा तुम्ही प्रोफेशनल व्यक्तींना घरी बोलावून घेऊन असे ग्रूमिंग सेशन अ‍ॅरेंज करू शकता. फेशियल, मॅनिक्युअर, पेडिक्युअर, पुरुषांच्या बाबतीत दाढी - कटिंग हेही त्यांचे मन प्रसन्न ठेवण्यास साहाय्य करते. तसेच बदललेल्या आकारानुसार त्यांचे कपडे त्यांच्या मापाचे, आवडीच्या रंगसंगतीचे, कम्फर्टेबल मटेरियलचे व सुटसुटीत आहे ना, हे पाहणे.\n३. वृद्धांना आपल्या समवयस्कांशी संपर्कात राहण्यास, स्नेहीजनांच्या भेटीगाठी घडवून आणण्यास प्रोत्साहन देणे.\n४. त्यांना समाजोपयोगी कार्यात आपले मन रमविणे शक्य असेल तर त्यासाठी प्रवृत्त करणे.\n५. आधुनिक तंत्रज्ञानाशी व सोशल मीडियाशी त्यांची नाळ जोडणे. त्याद्वारे त्यांच्या जुन्या मित्रांशी पुन्हा संपर्क साधण्यास त्यांना मदत करणे. अर्थात या माध्यमांबद्दल त्यांना पुरेसे जागृत करून मगच\n६. हे अतिमहत्त्वाचे : वृद्धांना नित्य उपयोगी पडणारे किंवा त्यांना सेवा पुरवणार्‍या व्यक्ती / संस्थांचे नाव - संपर्क क्रमांक ठळक अक्षरात, त्यांना नजरेस पडेल अशा ठिकाणी नोंदवून ठेवणे. तसेच इमर्जन्सीच्या वेळी ज्यांच्याशी संपर्क साधायचा अशा व्यक्ती / संस्थांची नावे, फोन नंबर्स, पत्ते हे मोठ्या, ठळक अक्षरात फोनपाशी लावून ठेवणे.\nअ. वृद्ध व्यक्ती जर स्वतंत्र , वेगळी राहत असेल तर तिला गरजेप्रमाणे घरपोच सेवा पुरविणार्‍या दुकाने, संस्था इत्यादींची सेवा उपलब्ध करून देणे. ह्यात अगदी घरपोच लाँड्री, औषधे, दूध, वृत्तपत्र, केबल सेवा, जेवणाचा डबा घरपोच देणारे, चिरलेली भाजी व फळे, किराणा सामान, कुरियर सेवा, वेगवेगळे कर भरण�� - बँकेचे व्यवहार - बिले भरणे इत्यादी सेवा घरपोच पुरविणार्‍या संस्था, घरपोच लायब्ररी, घरी येऊन ग्रूमिंगची सोय पुरविणारी संस्था, घरातील उपकरणांचा व वाहनांचा नियमित, चांगला मेन्टेनन्स ठेवणारे तंत्रज्ञ, खात्रीलायक प्लंबर - इलेक्ट्रिशियन - सुतार - घरगुती कामासाठी मदतनीस - सुरक्षासेवक पुरविणार्‍या संस्था इत्यादी बरेच प्रकार आवश्यकतेनुसार अंतर्भूत होऊ शकतात.\nतसेच घरी येऊन नियमित वैद्यकीय तपासणी करणारे डॉक्टर्स, पॅथ लॅब्ज तंत्रज्ञ हेही उपलब्ध होऊ शकतात. वेळोवेळी ही यादी अपडेट करणे.\nवृद्धांना वाहन चालविणे शक्य नसेल व पब्लिक ट्रान्स्पोर्टने जा - ये करणे शक्य नसेल तर ओळखीच्या रिक्षा / टॅक्सी / कॅब सुविधेचे नाव - नंबर्स त्यांना उपलब्ध करून देणे. किंवा त्यांना बाहेर जाण्यासाठी सोबत आवश्यक असेल तर तशी खात्रीलायक व्यक्ती किंवा मदतनीस त्यांच्या बरोबर जाईल हे पाहाणे.\nआ. वृद्धांना खात्रीलायक कायदेशीर साहाय्य करणार्‍या, त्यांना संघटित करणार्‍या संस्था व उपक्रमांशी त्यांची ओळख करून दिल्यास तेही त्यांच्यासाठी चांगलेच ठरते.\nइ. वृद्ध व्यक्तींसाठी खास बनवलेले मोबाईल्स, वाचण्यास / पाहण्यास मदत करणारी उपकरणे, श्रवणयंत्रे, त्यांना सुलभतेने हालचाल करण्यास किंवा वावरण्यास मदत करणारी उपकरणे उपलब्ध करून देणे व त्यांना ती वापरण्याचे प्रशिक्षण देणे.\nही यादी किंवा सांगितलेल्या गोष्टी परिपूर्ण नक्कीच नाहीत. त्यात त्रुटी असू शकतात. परंतु ह्या काही प्राथमिक गोष्टी आपल्याला माहित असतील तर त्यांच्या अनुषंगाने नियोजन करणे तुलनेने सोपे जाऊ शकते.\nअनेकदा आपल्या वृद्ध पालकांच्या काळजीत व देखभालीच्या कामात आपण एवढे गुंतून जातो की मुळात आपण हे सर्व का करतोय त्याचा विसर पडू शकतो. आपल्या इच्छेखातर व त्यांच्यावरील प्रेमापोटी आपण हे करत आहोत हे आपण विसरता कामा नये. तसे विसरले जाण्याचे प्रसंग बरेच संभवतात. पण त्या वेळी धीर राखणे, मनाची ताकद गोळा करणे, स्वतःला थोडा अवधी देणे व किंचित अलिप्त होऊन शांतपणे विचार करणे हे महत्त्वाचे ठरते. त्याचा उपयोग आपल्याला आपले स्वतःचे मानसिक संतुलन राखण्यास आणि त्या वृद्ध व्यक्तीची योग्य देखभाल करण्यास होतो हे नक्कीच\nमंदार आणि ज्यांना नागपुरात या सेवेची गरज लागेल त्या सगळ्यांसाठी:\nमाझ्या वरच्या पोस्टमधे म्हंटल���याप्रमाणे अनेक डॉक्टरांनी एकत्र येऊन नव्हे तर ही सेवा डॉ. संजय बजाज यांनी उपलब्ध करून दिली आहे. ही त्यांची वेबसाइटः http://www.preventivebajaj.com/\nत्यांचा ई-मेल पत्ता आणि सेलफोन नंबर माझ्याकडे आहे. आवश्यकता असल्यास कृपया मला संपर्कातून कळवा.\nउपयुक्त लेख अकु आभार्स \nअकु उत्कृष्ट लेख. आजारी,\nआजारी, अंथरुणाला खिळून असणार्‍या वृद्ध पालकांची देखभाल>> या मध्ये एक अतिशय महत्वाची गोष्ट. अंथरुणावर किळून रहायची वेळ आल्यास बेड सोअर्स होउ नये म्हणून त्वरीत वॉटर बेड आणावा. अगदी दोन दिवसात सुद्धा बेड सोअर होउ शकतात व त्याचा प्रचंड त्रास सगळ्यांनाच होउ शकतो. बेड सोअर्स ही एक टाळता येण्या सारखी गोष्ट आहे.\nविक्रममकाका, वॉटर बेड्/एअर बेडने सुद्धा बेड सोअर्स होतातच.\nसतत कँडिड किंवा तत्सम पावडर अंगावर घालत राहणे, डायपर्स वेळच्या वेळी बदलणे, थोडावेळ अंगाला हवा लागण्यासाठी अधुन मधुन दोन्ही कुशीवर वळवणे, कुशीवर वळवल्यावर पाठीवरचा घाम पुसून अंग कोरडं ठेवणे, अगदी उकडत असेल तर लोअर बॉडीला डायपर आणि अंगावर पातळशी चादर फक्त घालून ठेवणे.\nतरीही बेड सोअर्स झालेच तर डॉक्टर्स मलम लिहून देतात. पण अनुभवाने समजलंय की त्याने त्या जखमा ओल्याच राहतात. कधी भरतात कुणास ठाऊक कारण मला ते न बघवून मी तो भाग उघडा ठेवू लागले एकही कपडा त्यावर न ठेवता. त्या जखमा कँडीड पावडरने पुर्ण भरुन टाकत राहिले. असं साधारण ३-४ तासांनी केलं तर दुसर्‍या तिसर्‍या दिवशी जखमा पुर्ण सुकल्या आणि खपल्या धरल्या.\nएकट्या राहणार्‍या वृद्ध व्यक्तींची संख्याही वाढते आहे. (एका जोडीदाराचे निधन झाल्यावर मागे राहिलेली वृद्ध व्यक्ती). अशा व्यक्तींच्या बाबतीत पाहण्यात आलेली एक समस्या :\nघरात पडायला झाल्यास, आजारी पडल्यास बाहेरून दार उघडण्याची सोय कशी ठेवायची. सेफ्टी डोर आणि आतले दार दोन्हीला लॅच लावले आणि जास्तीच्या चाव्या शेजारी/नातेवाईक/मुलांकडे ठेवल्या तरी रात्री फक्त लॅच लावून झोपणे सुरक्षित वाटणार नाही. (अगदी चार माणसांच्यासुद्धा घरात). यावर उपाय शक्य आहे का\nवृद्ध व्यक्तींना मोबाईल वापरायला शिकवणे मस्ट आहे. घरात लँडलाइन असेल, ज्ये.ना. अनेकदा तीच सोयीची वाटते, तर कॉर्डलेस एक्स्टेन्शनही असायलाच हवे.\nपुढचा मुद्दा लिहिणे अनेक दिवस टाळत आलो आहे. पणं आज लिहितोय. सुमेधाव्ही यांनी कृपया पर्सनली घेऊ नये ही विनंती. तुम्ही लिहिलेले अन्य अनेक मुद्दे आवडले , पटले. पण\n<शक्य असेल तर वृद्धांच्या खोलीत वेगळा टीव्ही असावा. त्यावर कोणते प्रोग्रॅम्स पहावेत हा त्यांचा पर्याय असावा. हल्ली हेड फोन्स वाले टीव्ही मिळतात. ते लावले की त्यांच्या आवाजाचा त्रास तुम्हाला होणार नाही. व ते पण खूश. व ९, १०,११ हे मुद्दे :\nचालत्या फिरत्या वृद्धांच्या बाबत त्यांना खड्यासारखे बाजूला काढले गेल्याची भावना होणार नाही का\nतसेच हेडफोनचेही दुष्परिणाम असतात. मालिकांच्या वेळाचा कमी असलेला आवाज जाहिरातींच्या वेळी हमखास मोठा होतो. त्याचा वृद्धांना त्रास होईल असे वाटते. वृद्ध मंडळी कमर्शियल ब्रेकच्या वेळीही रिमोटला हात लावत नाहीत.\nखड्यासारखे बाजूला काढायचा प्रश्नच नाही. पण लिव्हिंग रूममधला टिव्ही लावणे काही कारणाने शक्य नसेल तर /त्यावर सुरु असलेला कार्यक्रम वृद्धांच्या आवडीचे नसल्यास त्यांना अजून एक पर्यायी सोय म्हणून खोलीत त्यांचा स्वतंत्र टिव्ही खूप सोईचा पडतो. बरेचदा पाठीला रग लागत असल्याने फार काळ बसून टिव्ही बघणे शक्य होत नाही. बेडरूममधे टिव्ही असेल तर आरामात बघता येतो. माझ्या ओळखीत्/नात्यात बर्‍याच घरात दोन टिव्ही आहेत. बरेचदा सासूसून बेडरुममधल्या टिव्हीवर मालिंकांचा रतिब, टिनएजर्स आणि पुरुष मंडळी बाहेर स्पोर्ट्स असे चालते. आईबाबा दोघेच रहातात. त्यांनी बेडरूममधेच टिव्ही ठेवलाय. हेडफोन्सच हवेतच असेही नाही.\nभरतजी, वृद्ध जर का बाहेर\nवृद्ध जर का बाहेर हॉलमधे येउ शकत असतील व सगळ्यांमधे मिसळू शकत असतील तर उत्तमच पण ते त्यांच्या मर्जीवर असावे. त्याचे कंपल्शन व्हायला नको. पण असे पाहण्यात आले आहे की सिरीअल्स हे जे. ना जास्त सिरिअसली बघतात व त्यांना मधे अधे खंड पडलेला चालत नाही. तसेच बरेचदा बाकी लोक त्या करमणुकीला हीन लेखतात व मग ते त्यांना अपमानास्पद वाटू शकते. जे. नांना त्यांची करमणूक कोणा दुसर्‍या व्यक्तीच्या मनाप्रमाणे ठरवायची गरज नाही. आमच्याकडे आमच्या आजी मी मराठी चॅनेलवरील सर्व देवादिकांच्या सिरिअल्स नित्यनेमाने बघत (अगदी हात जोडून डोळे मिटून नमस्कार वगैरे पण करत) व त्यांना त्यावेळात दुसरे काहीही लावलेले आवडत नसे. बाकी कोणी मॅच किंवा बातम्या लावल्या तर त्यांची फार कुचंबणा होत असे मग. बरेचदा मध्यमवर्गीय मानसिकतेमुळे हा अधिकचा खर्च केल्याने ज्ये. ना��ना मिळणार्‍या मानसिक समाधानाची जमा बाजू दुर्ल़क्षली जाते त्याकरता हा उपाय.\nतसेच बाकी गोष्टी पण ऑप्शनल असल्या तरी हरकत नाही. होते काय, सकाळ झाली की कुटुंबातल्या नोकरीवर जाणार्‍या लोकांपेक्षा आंघोळी व इतर अन्हिकांसाठी जास्त घाई जे. नांचीच असते. एकदा भरभर आवरून बसायला त्यांना आवडते. अश्या वेळेस बाकीच्यांना त्यांची लुडबुड वाटु शकते. त्यामुळे अश्या वेळेस त्यांची स्वतंत्र सोय असल्यामुळे होणारी वादावादी, कटकट, मनस्ताप कमी होतो. जे. नांना आवडीचे चांगले चुंगले खायला आवडत असल्यास त्यांना खाण्यापिण्याबाबत संकोच करण्याची गरज नसावी. कोरडे पदार्थ खोलीत ठेवलेले असले की उगीच उठून बाहेर जा वगैरे गडबडीत पडापडी इत्यादीची शक्यता कमी होते. अर्थात त्यांना व इतरांना जमत असेल तर त्यांनी सर्वांमधे मिळून मिसळून वागणे हे सर्वोत्तमच पर्यायच आहे.\nअकु ,इब्लिस आणि सुमेधाव्ही\nअकु ,इब्लिस आणि सुमेधाव्ही छानच सुचना आणि विचार मांडलेत .\nअकु चांगला लेख. सुमेधाव्ही,\nसुमेधाव्ही, सूचना एकदम पटल्या. अनुभवातून आल्या सारख्या वाटल्या. अनेक गोष्टी प्रत्यक्ष पहिल्याने रिलेट झाल्या.\nपण भरत तुमचं पण पटतंय.\nआजीला अशीच सकाळी लवकर आन्हिके उरकायची हौस. टी व्ही वर सासू-सून पण बघायची. आम्ही मुलं चिक्कार टिंगल करायचो ती पण हसत हसत आमचं ऐकायची, इकडे ब्रेक मध्ये आम्हाला हवं ते तिकडे ब्रेक मध्ये सुनेचा छळ असं चालायचं. हेच दुसरा टीव्ही असता आणि ती आत गेली असती तर तुटक वाटलं असतं. अर्थात कुठल्याही बाजूने हेकेखोरपणा केला/ नातवंडा ऐवजी सुनेने/ सासूने तर वरचा पर्याय बेस्ट.\nअसच वर्तमानपत्राचं आजीला कोड्याचा भाग देऊन आम्ही बातम्या वाचायचो. मग ती बातम्या वाचायची.\nटीव्हीबद्दल सुरू आहे तर एक\nटीव्हीबद्दल सुरू आहे तर एक निरिक्षण नोंदवतो.\nअनेक घरांत २ टीव्हींची one time investment cost सोडाच, दर महिन्याचं सेकंड कनेक्शनचं बिल भरणे त्रासदायक होऊ शकते याचा विचार आपण केलेला नाही. (किमान ३०० रुपये महिना, = १० रुपये रोज टिव्हीमधे घालताना .. असो. हिशोब करत नाही इथे.)\nनातवंडाने छोटा भीम २४ तास लावला, तर सासू अन सून दोघी स्वतःच्या आवडीच्या सिरियल्स न पहाता गुपचूप बसतात.. पण यात प्रॉब्लेम त्या लहानग्याचा होतो. त्याला एकतर टीव्ही पहात रहावा लागतो, अन वरतून वाईट सवय लागते ती वेगळिच.\nसुमेधाव्ही म्हणतायत ना पण >>\nसुमेधाव्ही म्हणतायत ना पण\n>> अर्थातच ज्याच्या त्याच्या मानसिक, शारिरीक व आर्थिक कुवतीनुसार वापर करावा.<<\nटीव्हींच्या संख्येचा काहीही संबंध नाहीये. संवाद असेल तर दहा टीव्हींमधूनही सुरू राहतो आणि नसेल तर टीव्ही नसला तरी नाहीच होत.\nहं. संवाद मोडण्याची कारणे\nहं. संवाद मोडण्याची कारणे वेगवेगळी असतात याबद्दल स्वाती_आंबोळे यांचेशी सहमत.\nछान लेख आणि चर्चा. ज्या\nछान लेख आणि चर्चा. ज्या पालकांची मुले भारताबाहेर आहेत, आणि पालकांना भारतात राहायचे आहे परंतु वयोमाना प्रमाणे पूर्णपणे independently राहता येत नाही अशा वृध्द पालकांसाठी काय पर्याय आहेत वृद्धाश्रम हे एक टोक झाले. असे काही पर्याय आहेत का की ज्यात वृद्धांना स्वतःच्या घरी राहता येईल, वाटले तर स्वैपाक करता येईल किंवा गरज पडली तर जेवण मागवता येईल, वैद्यकीय मदत उपलब्ध असेल, बाहेरची कामे करायला कोणीतरी मदत करू शकेल ,अगदी अंथरुणाला खिळले असतील तर एखादी नर्स दिवसातून एक दोन वेळा येउन त्यांचे सर्व करून जाईल. असे काही पर्याय आहेत का\nअजबराव, तुम्ही म्हणताय त्या\nअजबराव, तुम्ही म्हणताय त्या सोयी मुंबईततरी स्वतंत्रपणे उपलब्ध असतात. सगळ्याच सोयी एकत्र पुरवणारं कोणी असल्याचं ऐकलेलं नाही.\nघरपोच जेवणाचे डबे /हॉटेल्स्/घरगुती जेवण फोनवर ऑर्डर करून घरी मागवायची सोय असते.\nडॉक्टरही घरी बोलवायची सोय झालीय. अगदी ब्लड टेस्ट्स, अन्य काही टेस्ट्सही.\nआजारी माणसांची घरी येऊन शुश्रूषा करण्याची सेवा पुरवणार्‍या एजन्सीज आहेत.\nअजबराव म्हणतात त्याप्रमाणे हैद्राबादला पण सोय आहे. तुम्ही फ्लॅट विकत घेउ शकता किंवा अथवा भाड्याने.\nपूर्ण इमारत ही वृद्धांचा विचार करुन बनवली असते. पूर्ण घरात आणि पॅसेजेस मध्ये अ‍ॅंटिस्कीड टाइल्स बसवल्या असतात आणि सगळ्या पॅसेजेस मध्ये हाताने पकडायला दोन्ही बाजुनी सोय केली असते, मध्ये थांबुन बसायची सोय असते. लिफ्ट मध्ये पण बसायची सोय असते. प्रत्येक रुम मध्ये आणि टॉयलेट मध्ये इमर्जन्सी साठी बटन दिले असते योग्य त्या जागी. कमोड वर बसता उठता आधार देण्या साठी दांडे लावले असतात. टॉइलेटचा दरवाजा आतून बंद केला तरी चावीने तो बाहेरुन उघडता येतो. इंटरकॉमची सोय आहे. मेस मध्ये जाऊन जेवण करता येते अथवा मागवता येते. डॉक्टर ऑन कॉल. तसेच प्रिस्क्रिप्स्न प्रमाणे नर्स येउन वेळच्या वेळीअ औषध देते. अ��ॅंबुलन्स, टॅक्सीची सोय. वाचनालय, विरंगुळा, बैठे खेळ यांची सोय.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/17590", "date_download": "2019-01-22T02:05:37Z", "digest": "sha1:VK7F6GXJDHD3FBCT3OUG7GGEKJLDXYU7", "length": 2802, "nlines": 65, "source_domain": "www.maayboli.com", "title": "की-होल्डर्स : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /की-होल्डर्स\nघरी केलेले किल्ली-धारक अर्थात की-होल्डर्स..\nRead more about घरी केलेले किल्ली-धारक अर्थात की-होल्डर्स..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/geer-and-esz-41354", "date_download": "2019-01-22T02:37:08Z", "digest": "sha1:TVYR27VH22S6MGTBSDIZKWDQTX2QRQZU", "length": 14219, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "geer and esz गीरचे 'ईएसझेड' कमी करण्यास मनाई | eSakal", "raw_content": "\nगीरचे 'ईएसझेड' कमी करण्यास मनाई\nमहेश शहा : सकाळ न्यूज नेटवर्क\nशनिवार, 22 एप्रिल 2017\nअंतिम अधिसूचना काढण्यास गुजरात उच्च न्यायालयाची स्थगिती\nअहमदाबाद: गीर अभयारण्याभोवतीचे \"पर्यावरण संवेदनशील क्षेत्र' (ईएसझेड) कमी करण्याच्या सुधारित प्रस्तावावर अंतिम अधिसूचना काढण्यास गुजरात उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. खाण आणि पर्यटन उद्योजकांच्या फायद्यासाठी गीर अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानाभोवतीचे संवेदनशील क्षेत्र कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप आहे.\nअंतिम अधिसूचना काढण्यास गुजरात उच्च न्यायालयाची स्थगिती\nअहमदाबाद: गीर अभयारण्याभोवतीचे \"पर्यावरण संवेदनशील क्षेत्र' (ईएसझेड) कमी करण्याच्या सुधारित प्रस्तावावर अंतिम अधिसूचना काढण्यास गुजरात उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. खाण आणि पर्यटन उद्योजकांच्या फायद्यासाठी गीर अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानाभोवतीचे संवेदनशील क्षेत्र कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप आहे.\nगीर हे आशियाई सिंहांचे अखेरचे आश्रयस्थान आहे, त्यामुळे या अभयारण्याचे संवेदनशील क्षेत्र कमी करण्याचा सुधारित प्रस्ताव राज्य सरकारने मांडताच त्याला विरोध करणारी याचिका पर्यावरण कार्यकर्ते वीरेन पंड्या यांनी दाखल केली होती. पूर्वीच्या प्रस्तावाप्रमाणे गीरभोवतीच्या संवेदनशील क्षेत्राचा आकार 3.32 लाख हेक्‍टर होता. सुधारित प्रस्तावामध्ये तो लक्षणीयरीत्या कमी करून केवळ 1.14 लाख हेक्‍टर इतकाच नक्की करण्यात आला होता. यामुळे अभयारण्याच्या सीमेपासून अंतर्गत भागापर्यंत असलेला बफर झोनचा पट्टा 8 ते 17 किलोमीटरवरून थेट 500 मीटर ते 4 किमी अंतराचाच राहणार होता. पूर्वीच्या बफर झोनमध्ये 291 गावांचा समावेश होता, तर नव्या प्रस्तावानुसार ही संख्याही 119 पर्यंत घटणार होती. या बफर झोनमध्ये औद्योगिक आणि व्यावसायिक कामांना बंदी असते.\nअभयारण्यांचे बफर झोन किमान 10 किमी अंतराचे असावेत, अशी सर्वोच्च न्यायालयाची मार्गदर्शक सूचना असल्याचे पंड्या यांनी न्यायालयात सांगितले. मात्र, राज्य सरकारने सुधारित प्रस्तावामध्ये या सूचनेचा भंग केल्याचे पंड्या यांचे म्हणणे आहे.\nबफर झोन कमी केल्यास येथे औद्योगीकरण वाढून सिंहांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होईल, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला. गीरमधील 523 सिंहांपैकी 168 सिंह बफर झोनमध्ये वावरतात. या भागातील सिंह सध्याच शिकार आणि रस्ते अपघातांना बळी पडत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये गीरच्या बाहेर सुमारे 25 सिंहांना अनैसर्गिक मृत्यू आला आहे.\nचिंचवडमधील जिजाऊ उद्यान परिसरात कोंडी (व्हिडिओ)\nपिंपरी - चिंचवड येथील जिजाऊ उद्यान परिसरात शनिवारी, रविवारी रस्त्याच्या दुतर्फा वाहने लावली जातात त्यामुळे कोंडी होते. यासंदर्भात महापालिका...\nपुणे - ताडीवाला रस्त्यावरील ‘आरबी-२’ कॉलनीमध्ये राहत असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी गेल्या पाच दिवसांपासून पिण्याचे पाणी मिळत नसल्याने रेल्वेच्या...\n‘ओबीसी प्रवर्गाचे सर्वेक्षण होते का\nमुंबई - ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत कायद्यानुसार सर्वेक्षण आणि छाननी केली जाते का, अशी विचारणा उच्च न्यायालयाने सरकारला केली आहे. ...\nअतिरिक्‍त साखरेवर इथेनॉलची ‘मात्रा’\nपुणे - देशात चालू गाळप हंगामात सुमारे ३०७ लाख टन इतके साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) व्यक्‍त केला आहे. केंद्र...\n‘नदीकाठ विकसन’ला अद्याप मिळेना मुहूर्त\nपुणे - नदीसुधा�� योजनेपाठोपाठ मुळा-मुठा नदीकाठ विकसन व संर्वधन योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र कंपनी (एसपीव्ही) नेमून दहा महिने झाले; तरीही ही योजना...\nनागापूरमध्ये बैलगाडे रोखण्यासाठी कडक बंदोबस्त\nनिरगुडसर - नागापूर (ता. आंबेगाव) येथील श्री क्षेत्र थापलिंग खंडोबा देवस्थानच्या यात्रेत कुणी बैलगाडे पळवू नये, तसेच काही अनुचित प्रकार घडू नये,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/marathi-news-nitin-gadkari-organ-donation-103833", "date_download": "2019-01-22T02:43:58Z", "digest": "sha1:PHE722ZZCGH72QHXHXTF6HYA56QEXSKT", "length": 12818, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news nitin gadkari organ donation वाहन परवान्यासोबत अवयवदानाचा संकल्प - नितीन गडकरी | eSakal", "raw_content": "\nवाहन परवान्यासोबत अवयवदानाचा संकल्प - नितीन गडकरी\nसोमवार, 19 मार्च 2018\nनागपूर- वाहन परवाना देताना चालकाकडून अवयवदान करण्याचे संकल्पपत्र भरून घेण्याचे धोरण शासन तयार करीत आहे. अवयवदानाच्या या चळवळीतून जीवनदान देण्याचे मोलाचे कार्य भविष्यात घडेल, असे प्रतिपादन केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले. त्यासाठी टीसीएसची मदत घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nनागपूर- वाहन परवाना देताना चालकाकडून अवयवदान करण्याचे संकल्पपत्र भरून घेण्याचे धोरण शासन तयार करीत आहे. अवयवदानाच्या या चळवळीतून जीवनदान देण्याचे मोलाचे कार्य भविष्यात घडेल, असे प्रतिपादन केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले. त्यासाठी टीसीएसची मदत घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nमाधव नेत्रालय सिटी सेंटरच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. गडकरी म्हणाले, अपघात व्हावे असे कुणालाही वाटत नाही. मात्र, दरवर्षी पाच लाखांवर अपघाताच्या घटनांमध्ये अडीच लाख मृत्युमुखी पडतात. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रीय महामार्गांवर किमान 700 ऍमिनिटी त���ार करण्यात येणार आहे. या ऍमिनिटीजजवळ एक हेलिपॅड राहील. त्यातूनच लवकरात लवकर अपघातग्रस्तांना शहरी भागात आणण्याचीही व्यवस्था करता येईल. मात्र, दान करण्यात आलेले अवयव गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी रुग्णालयाच्या छतावर हॅलिपॅड तयार करण्याची परवानगी राज्य शासनाने द्यावी, अशी अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त केली.\nउपजिल्हा रुग्णालयांत \"वेलनेस सेंटर'\nकेंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. जगतप्रसाद नड्डा यांनी मोतीबिंदूवर मात करण्यासाठी केंद्र शासन प्रयत्न करीत आहे. अर्थसंकल्पात \"आयुष्यमान भारत' या योजनेच्या माध्यमातून 10 कोटी परिवारांना 5 लाखांचे \"हेल्थ कव्हरेज' देण्यात येणार आहे. देशातील 1 लाख 50 हजार उपजिल्हा रुग्णालयांना \"वेलनेस सेंटर' करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे ते म्हणाले.\n...आता वाद पुरे, विकासकामे करू : गिरीश महाजन\nजळगाव ः आता वाद नकोच. राज्यात अनेक प्रश्‍न आहेत, विकासकामे करू, असे स्पष्ट मत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी \"सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. ...\nविद्यापीठाने विदर्भाचे \"ग्रोथ इंजिन' व्हावे\nनागपूर : विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेत विदर्भाच्या विकासासाठी प्रयत्न करावेत. संशोधकांनी विदर्भात येणाऱ्या उद्योगांना मदत...\nजातिपातीवरून राजकारण करू नये\nनागपूर : ज्यांनी मते दिलीत, ज्यांनी नाही दिलीत, त्यांचीही कामे करण्यावर भर असतो. आम्ही जात, धर्म आणि भाषेवरून राजकारण करीत नाही, असे मत केंद्रीय...\nरामझुला उड्डाणपूल नागरिकांसाठी खुला\nनागपूर : पूर्व-पश्‍चिम नागपूरला जोडणाऱ्या संत्रा मार्केट येथील केबल स्टेड रामझुला रेल्वे उड्डाणपूल टप्पा दोनचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...\nयुती तर होणारच : मुनगंटीवार\nऔरंगाबाद : युतीची भूमिका स्पष्ट असून, युती तर होणारच आहे, असा विश्‍वास अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे व्यक्‍त केला....\nआचारसंहितेआधीच विकासकामे संपवा : नितीन गडकरी\nनागपूर : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याचे दिवस जवळ येत असल्याने येत्या एक महिन्यात विकासकामे संपवून टाका, असे निर्देश केंद्रीय भूपृष्ठ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसका�� इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/topicmala-kahich-problem-nahi/", "date_download": "2019-01-22T02:48:07Z", "digest": "sha1:OYPMCCBOQCOXJ2AML3EK53KQ54TATUBE", "length": 5935, "nlines": 80, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'मला काहीच प्रॉब्लेम नाही'", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’\nनात्यांमधील वाढत जाणाऱ्या दुराव्यांवर भाष्य करणारा चित्रपट\nवेबटीम : मला काहीच प्रॉब्लेम नाही हा चित्रपट येत्या 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत असून ‘प्रॉब्लेम तुमचा ,सोल्युशन आमचं’ म्हणत या चित्रपटाची संपूर्ण टीम प्रॉब्लेम सोडवायला सज्ज झाली आहे.\nस्पृहा जोशी आणि गष्मीर महाजनी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटातून कोकणच्या विरोधात ठाकलेलं नागपूर या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. निर्मिती सावंत,विजय निकम,मंगल केंकरे,सतीश आळेकर,कमलेश सावंत,सीमा देशमुख, आदी मातब्बर मंडळींची साथ स्पृहा आणि गष्मीर ला लाभली आहे. दिगदर्शक विनोद लव्हेकर यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून नात्यांमध्ये वाढत चाललेला दुरावा संवादातून कशा प्रकारे दूर केला जाऊ शकतो यावर भाष्य केले आहे.गुरू ठाकूर,वैभव जोशी यांनी चित्रपटासाठी गाणी लिहली असून बेला शेंडे,आनंदी जोशी,प्रियंका बर्वे, श्रुती आठवले,अभय जोधपूरकर, जसराज जोशी यांनी गाणी गायली आहेत.\nआम्ही समंजस, सहनशील आहोत म्हणजे आम्ही दुर्बल नाही – मनसे\n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत…\nटीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख राजकीय पक्षांनी महाआघाडी निर्माण केली…\nसमाज कंटकाचा हैदोस; टेंभूत आगरकरांच्या पुतळ्याची विटंबना\nकांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढविली : सुभाष देशमुख\nग्रामीण भागाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध\n‘मुलीने काय घातले होते हे विचारण्याचा अधिकार कुणालाही…\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\n'लोकस��ा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका - उदयनराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/cops-attend-meeting-of-chhandsham-municipal-council/", "date_download": "2019-01-22T02:23:34Z", "digest": "sha1:PCJS7PNO4ARN7AWINIGUXIEGDU3XSULW", "length": 8323, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पोलीस बंदोबस्तात छिंदमची पालिकेच्या सभेला हजेरी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपोलीस बंदोबस्तात छिंदमची पालिकेच्या सभेला हजेरी\nटीम महाराष्ट्र देशा – छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा नगरचा माजी महापौर श्रीपाद छिंदम याने आज पालिकेच्या सभेला उपस्थिती लावली. यावेळी छिंदमच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. छिंदम पालिकेत येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर संभाजी ब्रिगेड यांच्यासह अनेक शिवप्रेमी पालिका परिसरात जमा झाले होते. यावेळी त्यांनी घोषणाबाजीदेखील केली. यामुळेच पोलिसांनी छिंदमसाठी कडक सुरक्षा ठेवली होती.\nछिंदमला सभागृहात मागच्या दारातून प्रवेश मिळाल्याने नगरसेवक संतापले. या वेळी शिवसेनेसह अन्य पक्षांच्या वतीने त्याचा जाहीर निषेध करण्यात आला. सभागृहनेते गणेश कवडे यांनी छिंदम याने सभागृहात पाऊल ठेवताच महाराजांची असलेली प्रार्थना म्हणण्यास सुरुवात केली. तोपर्यंत सभागृहामध्ये शांतता पसरली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपाच्या एका गटाने प्रवेश करून निषेध नोंदवला. यावेळी सभा तहकूब करण्याची मागणी नगरसेवकांकडून करण्यात आली.\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका –…\n‘संविधान सभेत जाण्यापासून काँग्रेसनं बाबासाहेबांना…\nदरम्यान,आज महापालिकेची महासभा होती. त्यात छिंदम येणार असल्याची कुणकुण लागल्याने सकाळपासूनच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. छिंदम अद्यापही नगरसेवक आहे. त्यामुळे त्याला सभेत येण्यापासून पोलीस अडवू शकत नव्हते. सभा सुरू होताच तो महापालिकेत आला. त्याने थेट पीठासीन अधिकारी असलेल्या महापौरांसमोर जाऊन एक अर्ज दिला. तो निघून गेल्यानंतरही सभागृहात गोंधळ सुरू झाला. तो आलेल्या मार्गावर गोमूत्र शिंपडावे, अशी मागणी काही नगरसेवका���नी केली.\nमराठा आंदोलकांनी नाही तर बाहेरच्यांनी चाकण पेटवले \nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका – उदयनराजे\n‘संविधान सभेत जाण्यापासून काँग्रेसनं बाबासाहेबांना रोखलं होतं’\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nएव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांना झी युवाचा साहित्य सन्मान पुरस्कार प्रदान\nमुंबई: आपल्या नवनवीन कामगिरीने तसेच बहुरंगी कर्तुत्वाने नेहमीच सोलापूरकरांना आनंदाचा क्षण देणारा एव्हरेस्टवीर आनंद…\nशेतकऱ्यांना अर्धनग्न अवस्थेत मोर्चा काढावा लागत आहे हे सरकारचे अपयश…\nमायावती महिला जातीला कलंक आहेत, भाजप नेत्या बरळल्या\n‘संविधान सभेत जाण्यापासून काँग्रेसनं बाबासाहेबांना रोखलं…\n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय…\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका - उदयनराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/the-fake-currency-notes-were-seized-9-lakhs-of-notes-were-seized/", "date_download": "2019-01-22T03:07:47Z", "digest": "sha1:ELZ6VVNDJZKN5S4SA27WJZ7QTPJQ7UZZ", "length": 5894, "nlines": 82, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बनावट नोटा तयार करणारी टोळी पकडली, ९ लाखांच्या नोटा जप्‍त", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nबनावट नोटा तयार करणारी टोळी पकडली, ९ लाखांच्या नोटा जप्‍त\nहिंगोली : बनावट नोटा तयार करणार्‍या एका टोळीचा आज हिंगोली पोलिसांनी पर्दाफाश करत या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. हे आरोपी बनावट नोटा तयार करत होते. या प्रकरणात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून आरोपींची नावे अजून उघड केलेली नाहीत. या आरोपींकडे पाचशे आणि दोन हजाराच्या ९ लाख रूपयांच्या नोटा पोलिसांनी या तिघांकडून जप्‍त केल्या आहेत. यापूर्वी औरंगाबाद येथे सहा महिन्या पूर्वी अशीच घटना घडली होती. आठच दिवसांपूर्वी यवतमाळ येथून येवून हिंगोली येथे बनावट नोटा वापरात आणण्याच्या हेतूने देणा-या टोळीला पोलिसांनी पकडले होते. बनावट नोटा प्रकरणात ही तिसरी घटना आहे.\nगोवर-रुबेला लस��करणाचे ८४ टक्के उद्दिष्ट साध्य ; एकनाथ शिंदे यांची माहिती\nशिवसेनेच्या जिल्हा प्रमुखावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल\nचिंताजनक : राज्यातील बारा जिल्ह्यात दुष्काळ \nनांदेड हिंगोलीत अतिवृष्टी, जनजीवन विस्कळीत\nहुकूमशाहीविरुद्धचा शेवटचा लढा यशस्वी करा : डॉ. कुमार सप्तर्षी\nपुणे : 'इंग्रजांना घालवण्याइतकाच मोदीरूपी हुकूमशाही विरुद्धचा लढा महत्वाचा असून लोकसभा निवडणुकीद्वारे ही हुकूमशाही…\nगल्ली ते दिल्ली तुमचा थाट..पण पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nभारिपने दंड थोपटले , लोकसभेसाठी अमरावती मतदार संघातून उमेदवार जाहीर\n‘समृद्धी महामार्गला राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव द्या’\nकाकडेंच्या जावडेकरांवरील टीकेला भाजप कार्यकर्त्याचे सणसणीत उत्तर\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका - उदयनराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agrowon-news-marathi-200-rupees-increased-sugar-evaluation-maharashtra-9304", "date_download": "2019-01-22T03:14:24Z", "digest": "sha1:RBTUIQWXFR4SK4TP4FRDHUEY46FYHT4J", "length": 14462, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon news in marathi, 200 rupees increased in sugar evaluation, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसाखर मूल्यांकनात २०० रुपयांनी वाढ\nसाखर मूल्यांकनात २०० रुपयांनी वाढ\nशुक्रवार, 15 जून 2018\nकोल्हापूर : साखरेचे दर वाढल्याचा सकारात्मक परिणाम राज्य बँकेच्या मूल्यांकनावर झाला आहे. बँकेने साखरेच्या मूल्यांकनात प्रतिक्विंटल २०० रुपयांनी वाढ केली आहे. गुरुवारी (१४) बँकेने याबाबत कारखान्यांना पत्राद्वारे याबाबत कळवले आहे. सध्याच्या प्रचलित २७०० रुपयात २०० रुपयांनी वाढ करून हे मूल्यांकन २९०० रुपये करण्यात आले आहे.\nकोल्हापूर : साखरेचे दर वाढल्याचा सकारात्मक परिणाम राज्य बँकेच्या मूल्यांकनावर झाला आहे. बँकेने साखरेच्या मूल्यांकनात प्रतिक्विंटल २०० र��पयांनी वाढ केली आहे. गुरुवारी (१४) बँकेने याबाबत कारखान्यांना पत्राद्वारे याबाबत कळवले आहे. सध्याच्या प्रचलित २७०० रुपयात २०० रुपयांनी वाढ करून हे मूल्यांकन २९०० रुपये करण्यात आले आहे.\nमूल्यांकन वाढीचा फायदा कारखान्यांना होणार आहे. यामुळे कारखानदारांत समाधानाचे वातावरण पसरले आहे. नव्या मूल्यांकनानुसार कारखानदारांना २४६५ रुपये उचल मिळणार आहे. केंद्र सरकारने आठ दिवसांपूर्वी साखर उद्योगासाठी पॅकेज जाहीर केल्यानंतर देशांतर्गत साखर बाजारातील साखरेचे दर किमान क्विंटलला ५०० रुपये वाढले होते. हे दर सध्या ३००० रुपये क्विंटलपर्यंत आहेत. दर वाढले असले तरी पण राज्य बँकेने मूल्यांकन २७०० रुपये मूल्य धरूनच कर्ज पुरवठा सुरू ठेवला होता. साखर दर वाढल्याने बँकेने मूल्यांकन दरात वाढ करावी, अशी मागणी साखर उद्योगातून होत होती. या निर्णयामुळे कर्ज वाढून मिळणार असल्याने थकीत रक्कम ऊस उत्पादकांना देणे सुलभ होणार आहे.\nनव्या समीकरणानुसार साखर पोत्याच्या ८५ टक्के म्हणजे २४६५ रुपये कारखान्यांना मिळतील. ७५० रुपये प्रक्रिया खर्च वजा जाता कारखान्याला पहिल्या हप्त्यासाठी १७१५ रुपये प्रति टनाला उपलब्ध होणार आहेत.\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळप\nऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील २३ साखर कारखाने ऊसगाळप करीत आहेत.\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक महिनाअखेरपर्यंत...\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः पालकमंत्री शिंदे\nनगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही जनतेचीच इच्छा आहे आणि पालकमंत्री म्हणून जनतेची इच\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही :...\nमुंबई : हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही.\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत धरणे...\nपरभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांसह जनतेच्या विविध मागण्यांसाठी परभणी ज\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...\nपंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई : हरकती असले���्या जमिनी...\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...\nकांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर ः कांद्याचे दर घसरल्याने...\nनगर बाजारात तूर प्रतिक्विंटल ४४०० ते...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक...\nसोयाबीन दरात काही अंशी तेजीचा अंदाजनागपूर ः सोयाबीन दरात आलेली तेजी शेतकऱ्यांना...\nजळगावात चवळी, कारल्याचे दर टिकूनजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...\nहळद पॉलिश, प्रतवारी महत्त्वाचीलोखंडी ड्रममधून शिजवलेली हळद २० ते ३० मिनिटांसाठी...\nसागरी तापमानाची जुनी माहिती मिळवणे...माहितीच्या नोंदीच्या अभावामुळे बहुतांश जागतिक...\nमधमाश्यांचे सर्वेक्षण सातत्याने...गेल्या काही वर्षांमध्ये स्थानिक मधमाश्यांच्या...\nबुलडाणा जिल्ह्यातील अनेक प्रकल्प कोरडेबुलडाणा : उष्णतेच्या झळा सुरू होण्यापूर्वीच...\nखानदेशात तूर खरेदी केंद्रे सुरू कराजळगाव : खानदेशात तुरीची मळणी पूर्ण होत आली आहे....\nऊस गाळपात नंदुरबार जिल्हा आघाडीवरजळगाव : खानदेशात ऊस गाळपात नंदुरबार जिल्ह्यातील...\nनाचणी बीजोत्पादक शेतकऱ्यांना पन्हाळ्यात...कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यात आत्माच्या...\nगोदावरी दूध संघ शेतकऱ्यांसाठी ठरला ‘...नगर : ‘‘गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...\nपरभणी, हिंगोलीतील सिंचनासाठीच्या...परभणी : परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात २०१७-१८...\nखरीप नुकसानीच्या मदतीसाठी शेतकऱ्यांच्या...सोलापूर : गतवर्षीच्या २०१८ च्या खरीप हंगामात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/7901/by-subject/14/767", "date_download": "2019-01-22T02:11:49Z", "digest": "sha1:T74VRSZFFLPPPW5TENTXXDN4XSCBDBZR", "length": 4446, "nlines": 78, "source_domain": "www.maayboli.com", "title": "श्री. विजय तेंडुलकर | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तेंडुलकर स्मृतिदिन /विजय तेंडुलकर स्मृतिदिन विषयवार यादी /शब्दखुणा /श्री. विजय तेंडुलकर\nश्रीमती विजया मेहता - तेंडुलकरांची नाटकं लेखनाचा धागा चिनूक्स 6 Jan 14 2017 - 7:51pm\nश्री. सतीश आळेकर - नाटककार तेंडुलकर लेखन���चा धागा चिनूक्स 2 Jan 14 2017 - 7:51pm\nनटश्रेष्ठ भालचंद्र पेंढारकर - झाला अनंत हनुमंत लेखनाचा धागा चिनूक्स 1 Jan 14 2017 - 7:50pm\nश्रीमती मेधा पाटकर - आस्था चळवळीची लेखनाचा धागा चिनूक्स 11 Jan 14 2017 - 7:50pm\nश्री. विनय आपटे - मित्राची गोष्ट लेखनाचा धागा चिनूक्स 11 Jan 14 2017 - 7:50pm\nश्री. अवधूत परळकर - तेंडुलकर : जवळून जाणवलेले लेखनाचा धागा चिनूक्स 7 Jan 14 2017 - 7:50pm\nश्रीमती लालन सारंग - 'सखाराम बाइंडर', 'बेबी', 'कमला' लेखनाचा धागा चिनूक्स 50 Nov 12 2018 - 10:01am\nश्री. अतुल पेठे - तेंडुलकरांबद्दल... लेखनाचा धागा चिनूक्स 9 Jan 14 2017 - 7:49pm\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 19 2009\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.sandpebblestours.com/wildlife-tours-odisha", "date_download": "2019-01-22T01:59:52Z", "digest": "sha1:WVAKDGSKZNI637FHJ6HHIB7AQMTIEU6K", "length": 14522, "nlines": 78, "source_domain": "mr.sandpebblestours.com", "title": "ओडिशा वन्यजीव टूर | वनस्पती आणि प्राणी - 993.702.7574 एक्सप्लोर करा", "raw_content": "\nएमडी च्या डेस्क मधील संदेश\nकारचे कोच भाड्याने दर\nभुवनेश्वरमध्ये टेम्पो ट्रॅव्हलर किंमत\nभुवनेश्वर पुरी 1 रात्री / 2 दिवस\nभुवनेश्वर - पुरी - कोणार्क\nपुरी - कोणार्क - चिलीका - पुरी\nभितरकणिकाभितरकणिका राष्ट्रीय उद्यान भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे पारिस्थितिक तंत्र आहे. वाळूचे कंबल भितरकणिका पर्यटन आपल्याला आर्द्र भूभागाची अनोखी सौंदर्य अनुभवेल. हिरव्यागार मांसाहारी जमीन, पक्षी आणि कछुए स्थलांतर करणे, सभ्य इस्टुअरीन मगरमच्छ, भटकंतीचे पाण्याचे झरे, पक्ष्यांच्या चिरंतनतेमुळे अडथळा आणलेला सराव, जवळच्या आणि दूरच्या ठिकाणाहून पर्यटकांना प्रवेश मिळवून पर्यटकांचे महत्त्वपूर्ण स्थान . शास्त्रज्ञ, विद्वान, निसर्ग प्रेमी आणि पर्यवेक्षकांना विचार आणि अन्वेषणासाठी भरपूर प्रमाणात अन्न असते. भितरकणिका पर्यटन साहसी क्षेत्रातल्या सर्व क्षेत्रांना व्यापून टाकते. हे स्थान कधीही सर्वोत्कृष्ट निर्मितीचे प्रतिनिधित्व करते. भितरकणिका ओडिशातील केेंदापरा जिल्ह्यात स्थित असंख्य खडक आणि चिखल फ्लॅट्ससह मॅग्रोव फॉरेस्टची एक अद्वितीय निवासस्थान आहे. भारतातील सर्वात मोठा मॅग्रोव इकोसिस्टमपैकी एक, भितरकणिका विविध वनस्पती आणि प्राणी यांचे घर आहे. रेत ��ेबल्स भितरकणिका टूरिझम पॅकेजेससह आपण शोधत असलेले साहस असू शकते. अद्वितीय जैव-विविधता निसर्गाच्या गोलाकारांना आकर्षित करते. भितरकणिका राष्ट्रीय उद्यान तेंदुआ मांजर, मासेमारी मांजरी, जंगल मांजरी, हिना, जंगली डुक्कर, डोळ्यांतील हिरण, सांबर, पोरक्यूपिन, डॉल्फिन, खारट मगरमच्छ, आंशिक पांढरे मगरमच्छ, पायथन, राजा कोब्रा, पाण्याचे निरीक्षण करणारे यंत्र, टेरापिन, समुद्री कछुआ, किंगफिशर, लाकडी तुकडे, हॉर्नबिल, बार-हेड हिस, ब्रह्मणी डक, पिंटेल, ...\nसिमिलपाल भितरकणिका 4 रात्री / 5 दिवस\nउत्तर पूर्व भारत संकुल पॅकेज\nओडिशासह वन्यजीवन फेरफटका - निसर्गरम्य निसर्गरम्य अनुभव, ओडिशाचा फ्लोरा व जीव.\nअस्सल वन्यजीव सुटका करणे शोधत आहात वन्यजीव टुरिझम ओडिशा हे आपले अंतिम गंतव्यस्थान आहे\nसमुद्रकिनारे आणि मंदिरे त्यांच्या लोकप्रियतेसाठी बाटन गृह घेत असला तरी, वन्यजीव टूर ओडिशा अनुभव अद्भुत आहे. राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र संवर्धन, आणि वन्यजीव अभयारण्यंच्या एका गुंफासह, राज्याने प्राणी आणि वनस्पतींचे चित्ताकर्षक प्रजातींचा अपमान केला आहे की आपल्याला जगात कुठेही सापडत नाही. हे मंगलवृंद वन आणि भितरकणिकाचे वाल वा भूप्रदेश किंवा चांडकांचे जंगल, भारतातील पूर्वेकडील राज्यातील प्रत्येक ओठ आणि फाटामुळे वन्यजीव संपन्न होतो.\nआपल्या वन्यजीव टूर वर ओडिशा , आपण प्राणी त्यांच्या अस्थापित निवासस्थानात सुमारे फेकणे पाहण्यासाठी एक संधी मिळेल, त्यांच्या नाद ऐकण्यासाठी आणि उत्साह सह आपल्या हृदयाचा ठोका उदय वाटते येथे, आपण त्यांच्या नैसर्गिक वस्तीमध्ये वाघ, हत्ती, मगर, हिरण, शिंगे, आणि बरेच काही असलेले सजीव प्राणी बनू शकतो.\nआमच्या वन्यजीव टूर ओडिशा पॅकेज आपल्या आवडीनुसार तयार करण्यात आलेली आहेत आणि राज्याने ऑफर देण्याची उत्तम वन्यजीव पाहण्याची संधी दिली आहे.\nसातकोसीया - भितरकणिका - सिलीलीपल\nदिवस 01: आगमन भुवनेश्वर\nभुवनेश्वर विमानतळ / रेल्वे स्टेशनवर आगमन आणि हॉटेलमध्ये स्थानांतर. लिंगराज मंदिर, खंडागिरि उदयगिरि जैन गुंफांसाठी दुपारी भेट. एकमरा हाट डिनर आणि रातोंरात भुवनेश्वर येथे संध्याकाळी विनामूल्य.\nदिवस 02: भुवनेश्वर - सातकोसीया\nसातकोसीया न्याहारीनंतर अंगुलमार्गे सत्कोसिया गॉर्झवर बोट क्रूज घ्या, जेथे तुम्ही वाळवंट किनारी बाजूने मुर्गर आणि घरिया भरपूर भरून जाऊ शकता. दुपारी ट्रेकिंग प्रकृतिच्या खुणेसह सातकोसीया येथे डिनर आणि रात्रभर\nदिवस 03: सातकोसीया - भितरकणिका\nनाश्त्यानंतर भेट द्या भितरकणिका. आमच्या रिसॉर्टमध्ये चेक-इन करा. रामशर साइटचे मनोरम दृश्य पाहण्यासाठी, वन्यजीव विभागाने मंजूर केलेल्या देशभरात बोट वर Kalibhanja Diha आयल वर एक मधुर घर शैली लंच क्रूझ नंतर. सायंकाळी जगभरातील अळती दर्शनामध्ये सहभागी होण्यासाठी जगन्नाथ मंदिरात जा. संध्याकाळी नाश्ता आणि डिनरसह कॅम्प फायरचा आनंद घ्या. रात्रभर रँड पीबल्स जंगल रिसॉर्ट्स येथे.\nमधुर घरांच्या न्याहारीनंतर, पक्षी अभयारण्याला भेट द्या, प्राचीन राजाच्या शिकार करणाऱ्या टूर्सच्या ट्रेकिंग, वन्यजीव विभागाने मंजूर केलेल्या खेडयावरील बोटांवर विविध खाडींमध्ये क्रूज करणे, ते मगरमूर्द शोधण्यासाठी. लंच नंतर संग्रहालय आणि प्रकल्प क्षेत्र भेट. संध्याकाळी नाश्ता आणि डिनर सह शिबिर आग आनंद घ्या रात्रभर ते येथे Sand Pebbles जंगल रिसॉर्ट्स\nदिवस 05: भितरकणिका - सिमलीपल\nस्वादिष्ट घरी शैलीतील न्याहारीनंतर सिमलीपल व्याघ्रप्रकल्प भेट हॉटेलमध्ये चेक-इन करा हर्बल नर्सरी येथे लंच स्वभावाच्या चाला आणि निसर्ग अभ्यासानंतर, मगर प्रजनन क्षेत्रास भेट द्या. Similipal येथे रात्री आणि रात्रभर\nबेरपीती आणि जोरंदा धबधबा आणि जंगल सफारीच्या नाश्त्यानंतर भेट मग छाला झोनला भेट द्या. Similipal येथे रात्री आणि रात्रभर\nदिवस 07: सिमिलीपल - प्रस्थान\nपुढील प्रवासासाठी नाश्ता सुटल्यानंतर\nआपला ई - मेल * तुमचा निरोप\nनियम आणि अटी आरक्षण धोरण रद्द करण्याचे धोरण ब्लॉग प्रशस्तिपत्रे आम्हाला संपर्क करा साइटमॅप\nअटी आरक्षण धोरण रद्द करण्याचे धोरण साइटमॅप\n© 2019 वाळवंट कमानदार टूर्स\nपरत कॉल करण्याची विनंती करा\nपरत कॉलची विनंती करा\nपरत कॉल करण्याची विनंती करण्यासाठी खाली आपला तपशील प्रविष्ट करा आणि आम्ही शक्य तितक्या लवकर संपर्क साधू.\nनाव * टेलिफोन *", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A1/", "date_download": "2019-01-22T02:52:49Z", "digest": "sha1:PGZJZSMH2UECJG7Z32DQNUQGEZDGDSYH", "length": 10539, "nlines": 161, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मुंबईत साकारणार बॉलीवूड थीमपार्क | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमुंबईत साकारणार बॉलीवूड थीमपार्क\nमुंबई, रायगडमध्ये 3 हजार 222 कोटी रूपये गुंतवणुकीची योजना तयार\nमुंबई – बॉलीवूडमुळे देशभरातील पर्यटकांना नेहमीच मुंबईचे आकर्षण राहिले आहे. फिल्मसिटी, फिल्म स्टुडिओ तसेच चित्रपट निर्मिती व्यवसायाशी संबंधित विविध संस्थांमुळे बॉलीवूडमध्ये मुंबईचे विशेष स्थान आहे.\nयापार्श्वभूमीवर मायानगरी मुंबईत लवकरच बॉलीवूड थीमपार्क साकारले जाणार आहे. थीमपार्कसाठी 1 हजार 900 कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. याशिवाय रायगड जिल्ह्यातील रोहा आणि अलिबागमध्ये नवे पर्यटन केंद्र विकसित करण्यात येणार आहे.\nमुंबईत बॉलीवूड थीमपार्क साकारण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. कांदिवलीतील महिंद्रा अँण्ड महिंद्रा कंपनीच्या 21 एकर जागेवर बॉलीवूड थीमपार्क उभे करण्यास पर्यटन विभागाने मान्यता दिली आहे. पर्यटन विभागाने मुंबई आणि रायगड या दोन जिल्ह्यात खासगी सहभागातून 3 हजार 222 कोटी रूपये गुंतवणुकीची योजना तयार केली आहे. या गुंतवणुकीतून पर्यटनाला चालना मिळून रोजगार निर्मिती होण्यास मदत होणार असल्याची माहिती पर्यटन विभागाचे सचिव विजयकुमार गौतम यांनी दिली.\nया थीमपार्कमध्ये भव्य स्टुडिओ, चित्रपट माध्यमाचे शिक्षण देणारी शाळा, सिनेमा संग्रहालय, एम्पी थिएटर तसेच तरण तलाव बांधण्यात येणार आहे. थीमपार्कच्या माध्यमातून जवळपास 900 तरूणांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगाराची संधी मिळणार असल्याचे विजयकुमार गौतम यांनी सांगितले.\nरोह्यात समुद्रकिनारी असलेल्या 165 एकर जमिनीवर पर्यटन केंद्र विकसित करण्यात येणार आहे. 822 कोटी रूपये खर्चाच्या या योजनेतून इको टुरिझम, अँडवेंचर ट्रॅंक, विलेज, क्‍लब हाऊस आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तर अलिबाग येथे हयात कंपनीकडून 24 एकर जमिनीवर रिसॉंर्ट उभारले जाणार आहे. या रिसॉंर्टमध्ये पर्यटकांसाठी विशेष सुविधा निर्माण केल्या जातील. पर्यटन विभागाच्या योजनेत सहभागी होणार्या कंपन्यांना जीएसटी सवलतीसह अन्य सवलती दिल्या जातील, अशी माहितीही विजयकुमार गौतम यांनी दिली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nईशा देओल दुस-यांदा होणार आई\nऍक्‍टर्सनी सेटवर त्रास दिल्याची कंगणाची तक्रार\n“गली बॉय’साठी ग्रॅड म्यूझिक कॉन्सर्ट\nअजय देवगणची कन्याही पदार्पणाच्या तयारीत नाही\nराखी सावंतने लावला श��णाचा फेस पॅक\nपुन्हा एकदा बोल्ड रोल करण्यासाठी विद्या सज्ज\nबीग बजेट चित्रपटातून सुनील शेट्टीचे कमबॅक\nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात तापसी पन्नू\nरॉबर्ट वढेरा यांच्या सहकाऱ्याला 6 फेब्रुवारीपर्यंत दिलासा\nमहाबॅंकेच्या तत्कालिन अध्यक्षांसह तिघांना खटल्यातून वगळले\nभारतात मुष्टियुद्धासाठी विपुल नैपुण्य : रोमॅरो\nविद्यार्थी संख्येनुसारच होणार शिक्षक भरती\nकलंदर : सत्ताधारी व सत्ताकांक्षी\nझरदारींना अपात्र ठरवण्याची इम्रानखान यांच्या पक्षाची मागणी\nसेरेना विलियम्सची विजयी आगेकूच\nरागाच्या भरात गळा दाबून पतीचा खून\nविविधा : कृषितज्ज्ञ डॉ. खानखोजे\nओबीसी आरक्षणाविरोधी याचिका राजकीय हेतूने प्रेरित ; राज्य सरकारचा आक्षेप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-thousands-farmers-tur-purchasing-pending-8363", "date_download": "2019-01-22T03:39:01Z", "digest": "sha1:RRGCMFBUDOR46QRUMOSUCPGAIJPC3OAL", "length": 16487, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, Thousands of farmers tur purchasing pending | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनांदेड, परभणी, हिंगोलीत ३३ हजार शेतकऱ्यांची तूर खरेदी लटकली\nनांदेड, परभणी, हिंगोलीत ३३ हजार शेतकऱ्यांची तूर खरेदी लटकली\nशुक्रवार, 18 मे 2018\nनांदेड : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन योजनेअंतर्गत आधारभूत किंमत दराने केली जाणारी तूर खरेदी मंगळवारी (ता. १५) बंद झाल्यामुळे नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांतील नोंदणी केलेल्या ३३ हजार ९७ शेतकऱ्यांची तूर खरेदी लटकली आहे. मंगळवार (ता. १५) पर्यंत या तीन जिल्ह्यांमध्ये २९ हजार ८१ शेतकऱ्यांची ३ लाख ४५ हजार १२६ क्विंटल तूर खरेदी झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nनांदेड : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन योजनेअंतर्गत आधारभूत किंमत दराने केली जाणारी तूर खरेदी मंगळवारी (ता. १५) बंद झाल्यामुळे नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांतील नोंदणी केलेल्या ३३ हजार ९७ शेतकऱ्यांची तूर खरेदी लटकली आहे. मंगळवार (ता. १५) पर्यंत या तीन जिल्ह्यांमध्ये २९ हजार ८१ शेतकऱ्यांची ३ लाख ४५ हजार १२६ क्विंटल तूर खरेदी झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nया तीन जिल्ह्यांमधील अनेक खरेदी केंद्रांवर अपुरी गोदाम व्यवस्था तसेच बारदान्याअभावी हरभरा खरेदी ठप्प राहत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. गेल्या १० ते १२ दिवसांपासून बंद असलेली सेलू येथील हरभरा खरेदी सुरू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. मानवत येथील केंद्रावरील हरभरा खरेदी पावसामुळे बुधवार (ता. १६) पासून बंद आहे. बारदान्याभावी अर्धापूर (जि. नांदेड) येथील केंद्रांवरील खरेदी बुधवारी (ता.१६) बंद होती. खरेदी केंद्रांवर बारदाना उपलब्ध करून दिला जाणार असल्याने खरेदी सुरू होईल, असे सूत्रांनी सांगितले.\nनांदेड जिल्ह्यामधील नांदेड (अर्धापूर), हादगाव, किनवट, भोकर, धर्माबाद, बिलोली, नायगांव, देगलूर, मुखेड, लोहा या दहा केंद्रांवर २८ हजार १७० शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली होती. त्यापैकी १७ हजार २८२ शेतकऱ्यांची १ लाख ८० हजार १५६ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. अजून १० हजार ८८८ शेतकऱ्यांची तूर खरेदी राहिली आहे. परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी गंगाखेड, पूर्णा या सात केंद्रांवर नोंदणी केलेल्या २० हजार २८२ शेतकऱ्यांपैकी ५४९३ शेतकऱ्यांची ९३ हजार ७ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे.\nअद्याप १४ हजार ७८९ शेतकऱ्यांची खरेदी शिल्लक आहे. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत, जवळा बाजार, सेनगाव या पाच केंद्रावर १३ हजार ७२६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. परंतु प्रत्यक्षात ६,३०६ शेतकऱ्यांची ७१ हजार ९६३ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. तीन जिल्ह्यांतील नोंदणी केलेल्या ६२ हजार १२८ शेतकऱ्यांपैकी २९ हजार ८१ शेतकऱ्यांची ३ लाख ४५ हजार १२६ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली असून, ३३ हजार ९७ शेतकऱ्यांच्या तुरीचे मोजमाप राहिले आहे.\nनांदेड तूर परभणी गंगा ganga river वसमत\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळप\nऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील २३ साखर कारखाने ऊसगाळप करीत आहेत.\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक महिनाअखेरपर्यंत...\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः पालकमंत्री शिंदे\nनगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही जनतेचीच इच्छा आहे आणि पालकमंत्री म्हणून जनतेची इच\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही :...\nमुंबई : हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही.\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत धरणे...\nप���भणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांसह जनतेच्या विविध मागण्यांसाठी परभणी ज\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...\nपंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई : हरकती असलेल्या जमिनी...\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...\nकांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर ः कांद्याचे दर घसरल्याने...\nनगर बाजारात तूर प्रतिक्विंटल ४४०० ते...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक...\nसोयाबीन दरात काही अंशी तेजीचा अंदाजनागपूर ः सोयाबीन दरात आलेली तेजी शेतकऱ्यांना...\nजळगावात चवळी, कारल्याचे दर टिकूनजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...\nहळद पॉलिश, प्रतवारी महत्त्वाचीलोखंडी ड्रममधून शिजवलेली हळद २० ते ३० मिनिटांसाठी...\nसागरी तापमानाची जुनी माहिती मिळवणे...माहितीच्या नोंदीच्या अभावामुळे बहुतांश जागतिक...\nमधमाश्यांचे सर्वेक्षण सातत्याने...गेल्या काही वर्षांमध्ये स्थानिक मधमाश्यांच्या...\nबुलडाणा जिल्ह्यातील अनेक प्रकल्प कोरडेबुलडाणा : उष्णतेच्या झळा सुरू होण्यापूर्वीच...\nखानदेशात तूर खरेदी केंद्रे सुरू कराजळगाव : खानदेशात तुरीची मळणी पूर्ण होत आली आहे....\nऊस गाळपात नंदुरबार जिल्हा आघाडीवरजळगाव : खानदेशात ऊस गाळपात नंदुरबार जिल्ह्यातील...\nनाचणी बीजोत्पादक शेतकऱ्यांना पन्हाळ्यात...कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यात आत्माच्या...\nगोदावरी दूध संघ शेतकऱ्यांसाठी ठरला ‘...नगर : ‘‘गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...\nपरभणी, हिंगोलीतील सिंचनासाठीच्या...परभणी : परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात २०१७-१८...\nखरीप नुकसानीच्या मदतीसाठी शेतकऱ्यांच्या...सोलापूर : गतवर्षीच्या २०१८ च्या खरीप हंगामात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-its-governments-responsibility-proper-agri-commodity-rate-says-raju-shetty", "date_download": "2019-01-22T03:32:05Z", "digest": "sha1:Y56L35WW4CSSRCJZIOSUELDHE32SBMWO", "length": 15312, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Its Government's responsibility for the proper agri commodity rate says Raju Shetty | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतीमालाला योग्य भावाची जबाबदारी शासनाची : शेट्टी\nशेतीमालाला योग्य भावाची जबाबदारी शासनाची : शेट्टी\nसोमवार, 21 मे 2018\nइचलकरंजी, जि. कोल्हापूर : ‘‘शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्यांने शेतकऱ्यांची नवी पिढी शेती करायला तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्याला नव्या तंत्रज्ञान व पायाभूत सुविधा देऊन शेतीमालाला योग्य भाव मिळवून देण्याची शासनाची जबाबदारी आहे. अन्यथा शेती व्यवस्था उद्‌ध्वस्त झाली तर आपल्या देशात अन्न सुरक्षिततेचा प्रश्‍न गंभीर होईल,’’ असे मत खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.\nइचलकरंजी, जि. कोल्हापूर : ‘‘शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्यांने शेतकऱ्यांची नवी पिढी शेती करायला तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्याला नव्या तंत्रज्ञान व पायाभूत सुविधा देऊन शेतीमालाला योग्य भाव मिळवून देण्याची शासनाची जबाबदारी आहे. अन्यथा शेती व्यवस्था उद्‌ध्वस्त झाली तर आपल्या देशात अन्न सुरक्षिततेचा प्रश्‍न गंभीर होईल,’’ असे मत खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.\nयेथील मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमालेत खासदार शेट्टी बोलत होते. ‘शिवार ते माजघर-शेतीमालाचा प्रवास सुखकर कसा होईल' या विषयाची त्यांनी मांडणी केली. खासदार शेट्टी म्हणाले, ‘‘शेतकरी आपली संस्कृती म्हणून शेती करीत असतो. पूर्णपणे व्यापार म्हणून शेती केली जात नाही. संघटित नसल्यामुळे तो आपल्या मालाचा भाव ठरवू शकत नाही. त्याचा गैरफायदा शासनकर्ते घेतात. त्यामुळेच तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. शेतकऱ्याला कमी किंमत मिळते. ग्राहक महागाईने त्रस्त आहे. ही परिस्थिती का निर्माण होत आहे. याचा विचार करून मार्ग काढण्याची आवश्‍यकता आहे.’’\nग्राहकांवर पडणारा बोजा थांबवायचा असेल आणि शेतकरी ही जगला पाहिजे, ही भूमिका घ्यायची झाली त�� शेतीमध्ये नवे तंत्रज्ञान वापरले गेले पाहिजे. उत्पादन झालेल्या मालाची विक्री जलद गतीने होण्यासाठी पायाभूत सुविधा तयार केल्या पाहिजेत. नव्या तंत्रज्ञानाचा वापर केल्याशिवाय शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही. शेतकरी उत्पादन ते ग्राहक यातील साखळी दूर केली तर सर्वांचेच भले होणार आहे, असे सांगून खासदार शेट्टी यांनी श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तरे दिली.\nपूर शेती खासदार मनोरंजन entertainment विषय topics व्यापार\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळप\nऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील २३ साखर कारखाने ऊसगाळप करीत आहेत.\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक महिनाअखेरपर्यंत...\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः पालकमंत्री शिंदे\nनगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही जनतेचीच इच्छा आहे आणि पालकमंत्री म्हणून जनतेची इच\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही :...\nमुंबई : हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही.\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत धरणे...\nपरभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांसह जनतेच्या विविध मागण्यांसाठी परभणी ज\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...\nपंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई : हरकती असलेल्या जमिनी...\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...\nकांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर ः कांद्याचे दर घसरल्याने...\nनगर बाजारात तूर प्रतिक्विंटल ४४०० ते...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक...\nसोयाबीन दरात काही अंशी तेजीचा अंदाजनागपूर ः सोयाबीन दरात आलेली तेजी शेतकऱ्यांना...\nजळगावात चवळी, कारल्याचे दर टिकूनजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...\nहळद पॉलिश, प्रतवारी महत्त्वाचीलोखंडी ड्रममधून शिजवलेली हळद २० ते ३० मिनिटांसाठी...\nसागरी तापमानाची जुनी माहिती मिळवणे...माहितीच्या नोंदीच्या अभावामुळे बहुतांश जागतिक...\nमधमाश्यांचे सर्वेक्षण सातत्याने...गेल्या काही वर्षांमध्ये स्थानिक मधमाश्यांच्या...\nबुलडाणा जिल्ह्यातील अनेक प्रकल्प कोरडेबुलडाणा : उष्णतेच्या झळा सुरू होण्यापूर्वीच...\nखानदेशात तूर खरेदी केंद्रे सुरू कराजळगाव : खानदेशात तुरीची मळणी पूर्ण होत आली आहे....\nऊस गाळपात नंदुरबार जिल्हा आघाडीवरजळगाव : खानदेशात ऊस गाळपात नंदुरबार जिल्ह्यातील...\nनाचणी बीजोत्पादक शेतकऱ्यांना पन्हाळ्यात...कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यात आत्माच्या...\nगोदावरी दूध संघ शेतकऱ्यांसाठी ठरला ‘...नगर : ‘‘गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...\nपरभणी, हिंगोलीतील सिंचनासाठीच्या...परभणी : परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात २०१७-१८...\nखरीप नुकसानीच्या मदतीसाठी शेतकऱ्यांच्या...सोलापूर : गतवर्षीच्या २०१८ च्या खरीप हंगामात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2019-01-22T03:08:25Z", "digest": "sha1:RM26HGDJPAXKQWC6X45HVZM6G7ASFIFD", "length": 9046, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महिला सामाजीक कार्यकर्तीने उकळली 50 हजाराची खंडणी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमहिला सामाजीक कार्यकर्तीने उकळली 50 हजाराची खंडणी\nघराच्या नूतनीकरणाचा त्रास होत असल्याची तक्रार करण्याची दिली धमकी\nपुणे,दि.4 घराच्या नूतनीकरणामुळे त्रास होत असल्याची तक्रार करत एका तथाकथीत सामाजीक कार्यकर्तीने तब्बल 50 हजाराची खंडणी उकळली. या सामाजीक कार्यकर्तीविरुध्द स्वारगेट पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nतारामती पाठक असे गुन्हा दाखल झालेल्या सामाजीक कार्यर्तीचे नाव आहे. याप्रकरणी शोभा शेंडे यांनी फिर्याद दिली आहे.\nफिर्यादी पतीसह सॅलसबरी पार्क येथील ग्रीनपार्क सोसायटीमध्ये रहातात. त्यांचे पती ठेकेदार आहेत. त्यांच्या घराच्या नूतनीकरणाचा काम करायचे असल्याने त्यांनी सोसायटीकडून रीतसर परवानगी घेतली होती. मात्र त्यांच्या खालच्या मजल्यावर रहाणाऱ्या पाठक यांनी त्यांना नूतनीकरणामुळे त्रास होत असल्याचे सांगत विरोध केला होता. नू���नीकरणाचे काम सुरु केल्यावर त्यांनी फिर्यादीला पोलिसांत तक्रार देण्याचा दम भरला होता. नूतनीकरणात अडथळा नको म्हणून फिर्यादीने त्यांच्याशी बोलून प्रश्‍न मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांत तक्रार न देण्यासाठी पाठक हिने 40 हजाराची मागणी केली. तडजोडी अंती तीला 35 हजार देण्यात आले. यानंतर नूतनीकरणाचे काम सुरु करण्यात आले. यानंतर रंग देत असताना पुन्हा त्रास होत असल्याचे सांगत पाठक हिने फिर्यादीला हॉटेलचे 4 हजार 658 रुपये बील देण्यास भाग पाडले. यानंरही पुन्हा एकदा दहा हजाराची रोख रक्कम घेतली गेली. इतके पैसे दिल्यानंतरही पाठक वारंवार फिर्यादीकडे पैशाची मागणी करत होती. यामुळे फिर्यादीने याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. यातील काही पैसे पाठक हिच्या खात्यावर वर्ग करण्यात आले होते. तक्रार अर्जाचा तपास करुन तारामती पाठक हिच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती स्वारगेट पोलीसांनी दिली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक उसगावकर करत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nगुरूवारी पुन्हा पाणी बंद\nकोट्यवधींची वर्गीकरणे मुख्यसभेत मंजूर\nमहाबॅंकेच्या तत्कालिन अध्यक्षांसह तिघांना खटल्यातून वगळले\nभारतात मुष्टियुद्धासाठी विपुल नैपुण्य : रोमॅरो\nविद्यार्थी संख्येनुसारच होणार शिक्षक भरती\nकलंदर : सत्ताधारी व सत्ताकांक्षी\nझरदारींना अपात्र ठरवण्याची इम्रानखान यांच्या पक्षाची मागणी\nसेरेना विलियम्सची विजयी आगेकूच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2018/02/blog-post.html", "date_download": "2019-01-22T03:24:14Z", "digest": "sha1:QRJPCDFH5EQEF6BSM7AX7NMAHBTW7FMM", "length": 9281, "nlines": 60, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "भागवत सोनवणेंच्या पाठपुराव्याला पालकमंत्री महाजनांची साथ रहाडी च्या तलाव दुरुस्तीला २० लाख रुपयांचा निधी - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » भागवत सोनवणेंच्या पाठपुराव्याला पालकमंत्री महाजनांची साथ रहाडी च्या तलाव दुरुस्तीला २० लाख रुपयांचा निधी\nभागवत सोनवणेंच्या पाठपुराव्याला पालकमंत्री महाजनांची साथ रहाडी च्या तलाव दुरुस्तीला २० लाख रुपयांचा निधी\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, ५ फेब्रुवारी, २०१८ | सोमवार, फेब्रुवारी ०५, २०१८\nभागवत ��ोनवणेंच्या पाठपुराव्याला पालकमंत्री महाजनांची साथ\nरहाडी च्या तलाव दुरुस्तीला २० लाख रुपयांचा निधी\nतालुक्यातील रहाडी येथील बाळगंगा नदीवर फुटलेल्या तलावाची धरणरेषा दुरूस्तीसाठी व नव्याने सांडवा बांधण्यासाठी १९ लाख ८४ हजार ९१६ रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. जलहक्क संघर्ष समितीचे भागवत सोनवणे व गावातील नागरिकांनी जानेवारी २०१६ मध्ये ४८ तासांचे उपोषण करून हा प्रश्न ऐरणी वर आणला होता. यासंदर्भात पालकमंत्री गिरिष महाजन यांच्या जनता दरबारामध्येही गाऱ्हाणे मांडले गेले होते व त्याची दखल घेण्यात आली.\nलघु सिंचन जलसंधारण विभागा मार्फत निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून १५ दिवसात कार्यरंभ आदेश निघून कामास सुरुवात होणार आहे. रहाडी येथील हा तलाव १९७२ साली दुष्काळात बांधला होता, मात्र त्यानंतर पाचच वर्षात संपूर्ण तलाव फुटून वाहून गेला होता. १९८० नंतर आज पर्यंत या तलावात पाणीच अडले नव्हते.\nजलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत या तलावाची दुरुस्ती करावी यासाठी जलहक्क संघर्ष समितीचे भागवत सोनवणे व गावकरी मागणी करत होते. मात्र त्याला प्रतिसाद न मिळाल्याने भागवत सोनवणे, जनार्दन गायकवाड, किरण कापसे, बाळु मोरे, दिपक गायकवाड, बाळासाहेब थोरात, अशोक जाधव, दिलीप सोनवणे या गावकर्यां सोबत येवला तहसील कार्यालयात उपोषण केले होते. लघु सिंचन जल संधारण व जिल्हाधिकारी नाशिक यांच्या लेखी आश्वसनांनंतरच उपोषण मागे घेण्यात आले. त्यांनतर ही गेली २ वर्षे सातत्याने आमदार छगन भुजबळ, आमदार जयंत जाधव यांच्या माध्यमातून विधीमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित केले होते.\nमात्र पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या जनता दरबारातही हा प्रश्न उपस्थित केला अन् त्यासाठी भागवत सोनवणे यांना साथ देण्यासाठी भाजपचे तालुकाध्यक्ष राजूसिंग परदेशी, शहराध्यक्ष आनंद शिंदे ,भाजप युवा कार्यकर्ते समिर समदडीया पुढे आले. समिर समडदीया यांनी पालकमंत्री महोदयांकडे या प्रश्नी पाठपुरावा करीत भागवत सोनवणे यांनी मांडेल्या तांत्रिक बाबी पोहचवल्या त्यामुळे अखेर निधी मिळून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत आहे. यामुळे परिसरातील शेती सिंचनासाठी तसेच उन्हाळ्यात जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.\nगावाच्या अगदी जवळ असलेल्या तलावात प��णी अडल्याने दुष्काळ ग्रस्त रहाडी गावाचे रूपच बदलून जाणार आहे. अडलेल्या पाण्यातून पेय जल योजना राबविल्यास महिलांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी नाही.\nसंयोजक जलहक्क संघर्ष समिती, येवला\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://dpcnanded.org/", "date_download": "2019-01-22T03:10:58Z", "digest": "sha1:7GJFYF73YQQZOZU2VJA6FKNHGXJ6A2ZJ", "length": 7089, "nlines": 100, "source_domain": "dpcnanded.org", "title": "District Planning Committee, Nanded", "raw_content": "\nजिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव\nसामान्य व आर्थिक सेवा\nयोजनांची माहिती पुस्तिका (Download)\nजिल्हा हा नियोजनाचा पायाभूत घटक मानून प्रत्येक जिल्हयाकरिता यथार्थदर्शी पंचवार्षिक आणि वार्षिक योजना तयार करण्यासाठी जिल्हास्तरावर सुयोग्य नियोजन यंत्रणा निर्माण करण्याचा निर्णय शासनाने १९७४ मध्ये घेऊन प्रत्येक जिल्हयात जिल्हा नियोजन व विकास मंडळाची स्थापना केली होती. संविधानाच्या ७४ व्या घटना दुरुस्तीतील अनुच्छेद २४३ झेडडी नुसार राज्यातील सर्व जिल्हयात (अनुसूचित क्षेत्र वगळून) जिल्हा नियोजन समित्या स्थापन करण्याबाबतचा अधिनियम महाराष्ट्र शासन राजपत्र – असाधारण दि.९ ऑक्टोंबर १९९८ द्वारे प्रसिध्द करण्यात आला आहे. हा अधिनियम दि.१५ मार्च १९९९ पासून शासनाचे राजपत्रातील अधिसूचनेद्वारे अंमलात आला आहे. सदर अधिनियमास सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्र.३० च्या महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती (रचना व कामे) (सुधारणा) अधिनियम २००० अन्वयें सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक जिल्हयात जिल्हा नियोजन समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून जिल्हयात १९७४ पासून अस्तित्वात असलेली जिल्हा नियोजन व विकास मंडळे व त्यांच्या कार्यकारी समित्या व उपसमित्या दि.१५ मार्च ,१९९९ पासून बरखास्त करण्यात आलेल्या आहेत.\nजिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) स��� 2017-18 मध्ये मंजूर करण्यात आलेली कामे\nजिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2017-18 मध्ये मंजूर करण्यात आलेली कामे Read More »\nजिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)- ‘क’ वर्ग पर्यटनस्थळ विकास कार्यक्रम सन 2017-18 अंतर्गत मजूर करण्यात आलेली कामे.\nजिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)- ‘क’ वर्ग पर्यटनस्थळ विकास कार्यक्रम सन 2017-18 अंतर्गत मजूर करण्यात आलेली कामे. Read More »\nआमदार स्थानिक विकास कार्यक्रम 2017-18 प्र. मा. यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/dispute-between-late-actor-nirupa-roys-two-sons-over-her-nepean-sea-road-apartment-took-n-ugly/", "date_download": "2019-01-22T01:59:37Z", "digest": "sha1:FP73SQ6R5ZCG5XEUBF73F7QSNYNG56VX", "length": 5158, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " निरुपा रॉय यांच्या मुलांचा संपत्तीचा वाद विकोपाला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › निरुपा रॉय यांच्या मुलांचा संपत्तीचा वाद विकोपाला\nनिरुपा रॉय यांच्या मुलांमध्ये संपत्तीवरून ‘दिवार’\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nबॉलिवूडची ‘माँ’ निरुपा रॉय यांच्या नेपियन सी रोडवरील घरावरून त्यांच्या दोन मुलांमध्ये वाद निर्माण झाला आहे. निरुपा रॉय यांना योगेश आणि किरण ही दोन मुले आहेत. त्यांच्यामधला संपत्तीवरुन वाद इतका विकोपाला गेला आहे की आता पोलिस कारवाई होण्याची शक्यता आहे.\nमाझा मोठा भाऊ योगेशने मध्यरात्री दारूच्या नशेत मला मारहाण केली, अशी तक्रार किरणने मलबार हिल स्टेशन पोलिसांत केली आहे. रात्री ११ च्या सुमारास किरणने फोनद्वारे ही माहिती पोलिसांना कळवळी आहे.\n‘योगेशने माझ्या घरात घुसून गलिच्छ भाषेत बोलण्यास सुरूवात केली. माझ्या घराच्या खिडक्याही तोडल्या तसेच माझ्या पत्नीला धक्काबुक्की केली व मलाही मारहाण केली, यानंतर मी मुलांसह एका रूममध्ये स्वत:ला बंद करून घेतले’, असे किरणने सांगितले.\nयोगेशने धाकट्या भावाचे आरोप फेटाळून लावताना म्हटले आहे की,‘किरण मला त्रास देण्यासाठी सतत त्याच्या घराचे लाईट आणि एसी सुरू ठेवतो. कारण त्यांचे बिल मी भरतो. मी त्याच्या पत्नीला मारहाण केलेली नाही’\nकिरण आणि योगेश ग्राऊंड फ्लोअरला चार बेडरूम असलेल्या घरात राहतात. हे घर निरूपा रॉय यांनी १९६३ मध्ये १० लाखाला खरेदी केले होते. सध्या या घराची किंमत १०० कोटी इतकी सांगितली जात आहे. या घराच्या आवारात मोठा बगिचा देखील आहे. निरुपा रॉय यांच्या पतीच्या निधनांनंतर मुलांमध्ये हा वाद वाढला आहे.\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-pune-districts-agitate-various-issues-8213", "date_download": "2019-01-22T03:28:14Z", "digest": "sha1:S2IY4N6HDZZUVBFDZGC3YPOCA6T4SE7P", "length": 15533, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, farmers from Pune districts agitate on various issues | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांनी केले जेल भरो आंदोलन\nपुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांनी केले जेल भरो आंदोलन\nमंगळवार, 15 मे 2018\nपुणे : कर्जमुक्ती, दुधासंदर्भात शासन निर्णयाची अंमलबजावणी करणे, वीजबिलमुक्ती आणि शेतीमालाला उत्पादन खर्च व पन्नास टक्के नफा यांचे सरकारने दिलेले आश्वासन पाळणे नाही, म्हणून शेतकरी संघटनांची सुकाणू समितीच्या वतीने सोमवारी (ता. १४) जिल्ह्यातील इंदापूर, दौंड, शिरूर, खेड आणि जुन्नर या ठिकाणी जेल भरो आंदोलन केले आहे.\nपुणे : कर्जमुक्ती, दुधासंदर्भात शासन निर्णयाची अंमलबजावणी करणे, वीजबिलमुक्ती आणि शेतीमालाला उत्पादन खर्च व पन्नास टक्के नफा यांचे सरकारने दिलेले आश्वासन पाळणे नाही, म्हणून शेतकरी संघटनांची सुकाणू समितीच्या वतीने सोमवारी (ता. १४) जिल्ह्यातील इंदापूर, दौंड, शिरूर, खेड आणि जुन्नर या ठिकाणी जेल भरो आंदोलन केले आहे.\nइंदापूरमध्ये शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष पांडुरंग रायते, हरिदास पवार, सचिन देशमाने, मंगेश घाडगे, दौडमध्ये क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे अध्यक्ष शिवाजी नांदखिले, शिरूर बाळासाहेब घाडगे, खेड शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष वस्ताद दौंडकर, जुन्नर लक्ष्मणराव शिंदे, संजय भुजबळ यांच्या उपस्थितीत विविध ठिकाणच्या पोलिस स्टेशनच्या आवारात जेल भरो आंदोलन करण्यात आले.\nशेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष पांडुरंग रायते म्हणाले, ``गेल्या वर्षी एक जून रोजी झालेल्या शेतकरी संपाच्या अनुषंघाने राज्य सरकारच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दहा कर्जमाफी, वीजबिलमाफी आणि शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा असे आश्वासन दिले होते. त्याचबरोबर गाईच्या दुधाला २४ रुपयांएेवजी २७ रुपये दर देण्यात येईल याबाबतचा शासन निर्णय १९ जून २०१७ काढण्यात आला होता. या आदेशाची अंमलबजावणी दहा जुलै २०१५ च्या शासन निर्णयाप्रमाणे घेण्यात येईल. यामध्ये शासन निर्णय न पाळणाऱ्या दूध संस्थावर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७९ अ प्रमाणे कारवाई होणे अभिप्रेत होते. झालेला निर्णय एक वर्ष उलटूनदेखील सत्ताधारी व विरोधक मूग गिळून गप्प आहे.’’\nशेती शेतकरी संघटना shetkari sanghatana संघटना unions इंदापूर पूर शिरूर खेड आंदोलन agitation पुणे सिंह पोलिस शेतकरी संप संप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis दूध महाराष्ट्र मूग\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळप\nऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील २३ साखर कारखाने ऊसगाळप करीत आहेत.\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक महिनाअखेरपर्यंत...\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः पालकमंत्री शिंदे\nनगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही जनतेचीच इच्छा आहे आणि पालकमंत्री म्हणून जनतेची इच\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही :...\nमुंबई : हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही.\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत धरणे...\nपरभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांसह जनतेच्या विविध मागण्यांसाठी परभणी ज\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...\nपंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई : हरकती असलेल्या जमिनी...\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...\nकांदा अनुदाना��ी मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर ः कांद्याचे दर घसरल्याने...\nनगर बाजारात तूर प्रतिक्विंटल ४४०० ते...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक...\nसोयाबीन दरात काही अंशी तेजीचा अंदाजनागपूर ः सोयाबीन दरात आलेली तेजी शेतकऱ्यांना...\nजळगावात चवळी, कारल्याचे दर टिकूनजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...\nहळद पॉलिश, प्रतवारी महत्त्वाचीलोखंडी ड्रममधून शिजवलेली हळद २० ते ३० मिनिटांसाठी...\nसागरी तापमानाची जुनी माहिती मिळवणे...माहितीच्या नोंदीच्या अभावामुळे बहुतांश जागतिक...\nमधमाश्यांचे सर्वेक्षण सातत्याने...गेल्या काही वर्षांमध्ये स्थानिक मधमाश्यांच्या...\nबुलडाणा जिल्ह्यातील अनेक प्रकल्प कोरडेबुलडाणा : उष्णतेच्या झळा सुरू होण्यापूर्वीच...\nखानदेशात तूर खरेदी केंद्रे सुरू कराजळगाव : खानदेशात तुरीची मळणी पूर्ण होत आली आहे....\nऊस गाळपात नंदुरबार जिल्हा आघाडीवरजळगाव : खानदेशात ऊस गाळपात नंदुरबार जिल्ह्यातील...\nनाचणी बीजोत्पादक शेतकऱ्यांना पन्हाळ्यात...कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यात आत्माच्या...\nगोदावरी दूध संघ शेतकऱ्यांसाठी ठरला ‘...नगर : ‘‘गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...\nपरभणी, हिंगोलीतील सिंचनासाठीच्या...परभणी : परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात २०१७-१८...\nखरीप नुकसानीच्या मदतीसाठी शेतकऱ्यांच्या...सोलापूर : गतवर्षीच्या २०१८ च्या खरीप हंगामात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2018/10/blog-post_81.html", "date_download": "2019-01-22T03:16:52Z", "digest": "sha1:5VXX6I4LLF35T6ALHZGTGDBNBUCHNTK4", "length": 6023, "nlines": 54, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "विश्वजित लोणारीची राज्य शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » विश्वजित लोणारीची राज्य शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड\nविश्वजित लोणारीची राज्य शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, १५ ऑक्टोबर, २०१८ | सोमवार, ऑक्टोबर १५, २०१८\nविश्वजित लोणारीची राज्य शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड\nकै. धोंडीराम वस्ताद तालमीचा उदयोनमुख शाळकरी युवा मल्ल तथा येवला शहरातील 'डी पॉल' इंग्लिश मेडियम स्कूलचा विदयार्थी विश्वजित प्रविण लोणारी याने नुकत्याच नंदुरबार येथे झालेल्या विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलांच्या ७५ किलो वजन गटातील 'फ्रीस्टाईल' विभागातील अंतिम कुस्तीत प्रथम क्रमांक पटकावला. त्याची राज्य शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नंदुरबार येथील जिल्हा क्रीडा संकुलात दोन दिवस स्पर्धा संपन्न झाली. नाशिक जिल्हा संघाच्या येवला येथील विश्वजित प्रविण लोणारी याने अंतिम फेरीच्या प्रेक्षणीय कुस्तीत चपळाई,आक्रमकता व डावांच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला. तर, 'डी पॉल' शाळेचाच विदयार्थी इंद्रजित प्रवीण लोणारी याने १४ वर्षांखालील मुलांच्या ६८ किलो वजन गटात\nविश्वजित लोणारी यास धोंडीराम वस्ताद तालीम संघाचे अध्यक्ष तथा 'उपमहाराष्ट्र केसरी' वस्ताद राजेंद्र लोणारी, महाराष्ट्र चॅम्पियन विजय लोणारी,रामेश्वर भांबारे,दिपक लोणारी,प्रविण लोणारी यांच्यासह 'डी पॉल' शाळेचे प्राचार्य जोमी जोसफ, उपप्राचार्य फादर सॅंडो थॉमस, क्रीडा शिक्षक लकी सर,सचिन पगारे यांचे मार्गदर्शन लाभले.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-agricultural-university-taken-mango-production-8314", "date_download": "2019-01-22T03:31:05Z", "digest": "sha1:JGK4XXKFZONMP5RMKEOYJQ4N5SJ23C3V", "length": 14877, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, Agricultural University taken Mango Production | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराहुरी कृषी विद्यापीठासाठी आंबा ठरला गोड\nराहुरी कृषी विद्यापीठासाठी आंबा ठरला गोड\nगुरुवार, 17 मे 2018\nराहुरी, जि. नगर : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आंबाउत्पादनात यंदा २० ते २५ टक्के घट झाली. मात्र, कमी उत्पादनामुळे आंब्यांचे दर चांगलेच वाढले. परिणामी, उत्पादनात घट होऊनही कृषी विद्यापीठाला आंबाविक्रीतून तब्बल २३ लाख रुपयांचे अधिक उत्पन्न मिळाले.\nकृषी विद्यापीठाच्या इतिहासात यंदा प्रथमच आंबालिलावासाठी ‘ई-टेंडरिंग’ झाले. या बदलामुळे लिलावास तीन वेळा मुदतवाढ द्यावी लागली. ही प्रक्रिया २० दिवस उशिरा, म्हणजे १२ मे रोजी पूर्ण झाली. यापूर्वी तोंडी लिलाव होत. मात्र, यंदा शासनाने ‘ई-टेंडरिंग’चा आदेश दिला होता. त्यासाठी नियंत्रक विजय कोते खास आग्रही होते.\nराहुरी, जि. नगर : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आंबाउत्पादनात यंदा २० ते २५ टक्के घट झाली. मात्र, कमी उत्पादनामुळे आंब्यांचे दर चांगलेच वाढले. परिणामी, उत्पादनात घट होऊनही कृषी विद्यापीठाला आंबाविक्रीतून तब्बल २३ लाख रुपयांचे अधिक उत्पन्न मिळाले.\nकृषी विद्यापीठाच्या इतिहासात यंदा प्रथमच आंबालिलावासाठी ‘ई-टेंडरिंग’ झाले. या बदलामुळे लिलावास तीन वेळा मुदतवाढ द्यावी लागली. ही प्रक्रिया २० दिवस उशिरा, म्हणजे १२ मे रोजी पूर्ण झाली. यापूर्वी तोंडी लिलाव होत. मात्र, यंदा शासनाने ‘ई-टेंडरिंग’चा आदेश दिला होता. त्यासाठी नियंत्रक विजय कोते खास आग्रही होते.\nबागवान नव्या बदलास अनुकूल नव्हते. कागदपत्रांची पूर्तता त्यात महत्त्वाची अडचण होती. बैठकीत बागवानांच्या अडचणींवर चर्चा झाली. उपाययोजना केल्यानंतर यंदा बागवानांची संख्या वाढली.\nउद्यानविद्या विभागाच्या तीन हजार झाडांना यंदा फळे लागली. लिलावातून २५ लाख २५ हजार रुपये आले. गतवर्षीपेक्षा आठ लाख रुपये तिजोरीत जास्त आले. उत्पादनात २५ टक्के घट झाली. मात्र तरीही तिजोरीत गतवर्षीपेक्षा एकूण २१ बागांतून २३ लाखांची वाढ झाली.\n- डॉ. शरद रणपिसे, उद्यानविद्या विभागप्रमुख\nनगर महात्मा फुले कृषी विद्यापीठ agriculture university आंबा उत्पन्न\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळप\nऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील २३ साखर कारखाने ऊसगाळप करीत आहेत.\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक महिनाअखेरपर्यंत...\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः पालकमंत्री शिंदे\nनगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही जनतेचीच इच्छा आहे आणि पालकमंत्री म्हणून जनतेची इच\nहरकती असलेल्य��� जमिनी अधिग्रहित करणार नाही :...\nमुंबई : हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही.\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत धरणे...\nपरभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांसह जनतेच्या विविध मागण्यांसाठी परभणी ज\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...\nपंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई : हरकती असलेल्या जमिनी...\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...\nकांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर ः कांद्याचे दर घसरल्याने...\nनगर बाजारात तूर प्रतिक्विंटल ४४०० ते...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक...\nसोयाबीन दरात काही अंशी तेजीचा अंदाजनागपूर ः सोयाबीन दरात आलेली तेजी शेतकऱ्यांना...\nजळगावात चवळी, कारल्याचे दर टिकूनजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...\nहळद पॉलिश, प्रतवारी महत्त्वाचीलोखंडी ड्रममधून शिजवलेली हळद २० ते ३० मिनिटांसाठी...\nसागरी तापमानाची जुनी माहिती मिळवणे...माहितीच्या नोंदीच्या अभावामुळे बहुतांश जागतिक...\nमधमाश्यांचे सर्वेक्षण सातत्याने...गेल्या काही वर्षांमध्ये स्थानिक मधमाश्यांच्या...\nबुलडाणा जिल्ह्यातील अनेक प्रकल्प कोरडेबुलडाणा : उष्णतेच्या झळा सुरू होण्यापूर्वीच...\nखानदेशात तूर खरेदी केंद्रे सुरू कराजळगाव : खानदेशात तुरीची मळणी पूर्ण होत आली आहे....\nऊस गाळपात नंदुरबार जिल्हा आघाडीवरजळगाव : खानदेशात ऊस गाळपात नंदुरबार जिल्ह्यातील...\nनाचणी बीजोत्पादक शेतकऱ्यांना पन्हाळ्यात...कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यात आत्माच्या...\nगोदावरी दूध संघ शेतकऱ्यांसाठी ठरला ‘...नगर : ‘‘गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...\nपरभणी, हिंगोलीतील सिंचनासाठीच्या...परभणी : परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात २०१७-१८...\nखरीप नुकसानीच्या मदतीसाठी शेतकऱ्यांच्या...सोलापूर : गतवर्षीच्या २०१८ च्या खरीप हंगामात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यव��ार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-chandrakant-dulvi-retired-7033", "date_download": "2019-01-22T03:43:53Z", "digest": "sha1:UOBR24CZDCPXASDH5CT5JECI2PJN2RMW", "length": 18684, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, Chandrakant Dulvi retired | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nलोकाभिमुख सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी सेवानिवृत्त\nलोकाभिमुख सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी सेवानिवृत्त\nरविवार, 1 एप्रिल 2018\nपुणे : राज्याच्या महसूल विभागात झिरो पेंडन्सीची संकल्पना आणणारे, तसेच जनतेच्या कामांना वेळ द्या, असे लेखी पत्र काढून कर्मचाऱ्यांना शिस्त लावणारे पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी शनिवारी (ता. ३१) आपल्या ३५ वर्षांच्या शासकीय सेवेतून निवृत्त झाले. ‘शेती व ग्रामविकासात यापुढे आपण काम करीत राहू,’ असा संकल्प त्यांनी बोलून दाखविला आहे.\nपुणे : राज्याच्या महसूल विभागात झिरो पेंडन्सीची संकल्पना आणणारे, तसेच जनतेच्या कामांना वेळ द्या, असे लेखी पत्र काढून कर्मचाऱ्यांना शिस्त लावणारे पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी शनिवारी (ता. ३१) आपल्या ३५ वर्षांच्या शासकीय सेवेतून निवृत्त झाले. ‘शेती व ग्रामविकासात यापुढे आपण काम करीत राहू,’ असा संकल्प त्यांनी बोलून दाखविला आहे.\nलोकाभिमुख आणि सतत सकारात्मक भूमिका ठेवणारा सनदी अधिकारी अशी प्रतिमा असलेले श्री. दळवी हे महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाचे एमएस्सी अॅग्रीचे सुवर्णपदक विजेते विद्यार्थी आहेत. १९९५ च्या महाराष्ट्र केडरचे आयएएस दर्जाचे अधिकारी असलेले श्री. दळवी हे मूळचे साताऱ्याच्या खटाव भागातील निढळ गावचे भूमिपुत्र आहेत. त्यांनी सरकारी नोकरीत राहून व सुटीच्या दिवशी गावात स्वतः श्रमदानाची कामे करून निढळला आदर्श गावाचा दर्जा मिळवून दिला आहे.\nश्री. दळवी यांना सेनानिवृत्तीच्या पुण्यासहित पश्चिम महाराष्ट्रातील विविध सरकारी अधिकारी, कर्मचारी, तसेच लोकप्रतिनिधींनी देखील शुभेच्छा ���िल्या. विभागीय आयुक्तालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी सामान्य शिपाई, लिपिकापासून ते जिल्हाधिकारी, तसेच इतर सनदी अधिकारी उपस्थित होते. २००८ ते २०११ या कालावधीत जिल्हाधिकारी म्हणून काम करताना श्री. दळवी यांनीच ‘झिरो पेंडन्सी’ संकल्पना प्रथम लागू केली होती.\nमहसूल विभागात चिरीमिरी दिल्याशिवाय कामे होत नाहीत. मात्र, श्री. दळवी ज्या कार्यालयात गेले, तेथे त्यांनी जनताभिमुख प्रशासन व्यवस्था तयार केली. नगरचे जिल्हाधिकारी म्हणून, यशदाचे महासंचालक म्हणून, तसेच राज्याचे जमाबंदी आयुक्त म्हणून श्री. दळवी यांनी जनताभिमुख कामे केली. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, हागणदारीमुक्त गाव योजना, महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना, झिरो पेंडन्सी असलेली सरकारी कार्यालये अशा रोज गावपातळीवर चर्चा होणाऱ्या योजनांची आखणीच श्री. दळवी यांनी केलेली आहे. नगरच्या पारनेर तालुक्यातील वडगाव आमली हे देशातील पहिले हागणदारीमुक्त गाव श्री. दळवी यांच्या प्रयत्नांतून पुढे आले आहे.\nदळवी ठरले अनेक पुरस्कारांचे मानकरी\nपाणलोट विकासाचा देशातील सर्वात मोठा प्रकल्प व तो देखील एनजीओच्या विना राबविण्याचा मान श्री. दळवी यांच्या निढळ गावाला जातो. या गावाला आतापर्यंत डझनभर पुरस्कार मिळाले आहेत. लोकांसाठी सतत चिकाटीने सरकारी कार्यालयात परिवर्तनवादी कामे करणारे श्री. दळवी हे विविध पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. त्यांना शासनाकडून उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार, स्वच्छतादूत पुरस्कार, वसंतराव नाईक जलसंधारण पुरस्कार, राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार, स्कॉच स्मार्ट गव्हर्नन्स पुरस्कार असे सन्मान मिळाले आहेत.\nशेती व ग्रामविकासात यापुढे आपण काम करीत राहू. माझ्या निढळ गावात विकासाच्या आणखी काही संकल्पना मी राबविणार आहे. त्याचबरोबर ग्रामविकासासाठी जनतेला मार्गदर्शन करण्याचे माझे काम यापुढेदेखील सुरू राहील.\n- चंद्रकांत दळवी, निवृत्त सनदी अधिकारी\nमहसूल विभाग revenue department ग्रामविकास rural development महात्मा फुले कृषी विद्यापीठ agriculture university महाराष्ट्र सरकार government प्रशासन administrations पुरस्कार awards जलसंधारण राजीव गांधी\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळप\nऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील २३ साखर कारखाने ऊसगाळप करीत आहेत.\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक महिनाअखेरपर्यंत...\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः पालकमंत्री शिंदे\nनगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही जनतेचीच इच्छा आहे आणि पालकमंत्री म्हणून जनतेची इच\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही :...\nमुंबई : हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही.\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत धरणे...\nपरभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांसह जनतेच्या विविध मागण्यांसाठी परभणी ज\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...\nपंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई : हरकती असलेल्या जमिनी...\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...\nकांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर ः कांद्याचे दर घसरल्याने...\nनगर बाजारात तूर प्रतिक्विंटल ४४०० ते...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक...\nसोयाबीन दरात काही अंशी तेजीचा अंदाजनागपूर ः सोयाबीन दरात आलेली तेजी शेतकऱ्यांना...\nजळगावात चवळी, कारल्याचे दर टिकूनजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...\nहळद पॉलिश, प्रतवारी महत्त्वाचीलोखंडी ड्रममधून शिजवलेली हळद २० ते ३० मिनिटांसाठी...\nसागरी तापमानाची जुनी माहिती मिळवणे...माहितीच्या नोंदीच्या अभावामुळे बहुतांश जागतिक...\nमधमाश्यांचे सर्वेक्षण सातत्याने...गेल्या काही वर्षांमध्ये स्थानिक मधमाश्यांच्या...\nबुलडाणा जिल्ह्यातील अनेक प्रकल्प कोरडेबुलडाणा : उष्णतेच्या झळा सुरू होण्यापूर्वीच...\nखानदेशात तूर खरेदी केंद्रे सुरू कराजळगाव : खानदेशात तुरीची मळणी पूर्ण होत आली आहे....\nऊस गाळपात नंदुरबार जिल्हा आघाडीवरजळगाव : खानदेशात ऊस गाळपात नंदुरबार जिल्ह्यातील...\nनाचणी बीजोत्पादक शेतकऱ्यांना पन्हाळ्यात...कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यात आत्माच्या...\nगोदावरी दूध संघ शेतकऱ्यांसाठी ठरला ‘...नगर : ‘‘गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...\nपरभणी, हिंगोलीतील सिंचनासाठीच्या...परभणी : परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात २०१७-१८...\nखरीप नुकसानीच्या मदतीसाठी शेतकऱ्यांच्या...सोलापूर : गतवर्षीच्या २०१८ च्या खरीप हंगामात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Senior-Assistant-Promotion-Issue/", "date_download": "2019-01-22T02:01:54Z", "digest": "sha1:G252FJ5Z3OCM5DRU64D6VVXRXCNM3S75", "length": 5622, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्हा परिषदेत कोणी आजारी, तर कोणाचे वय झाले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › जिल्हा परिषदेत कोणी आजारी, तर कोणाचे वय झाले\nजिल्हा परिषदेत कोणी आजारी, तर कोणाचे वय झाले\nकोणी गंभीर व्याधीने त्रस्त, तर कोणाचे वय झालेले...जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ सहायकपदी पदोन्‍नतीची प्रक्रिया पार पडल्यानंतर यांसारख्या अनेक तक्रारी समोर आल्या असून, यासंदर्भात लिपिकवर्गीय संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांची भेट घेऊन कैफियत मांडली.\nगेल्या आठवड्यात सहायक प्रशासन अधिकारी आणि वरिष्ठ सहायकपदाच्या पदोन्नतीची कार्यवाही पार पडल्यानंतर तक्रारींचा सूर आळविला जात आहे. प्रशासनाने मर्जीतील कर्मचार्‍यांची मुख्यालयताच सोय केल्याने खदखद सुरू आहे. तर काही कर्मचारी गंभीर व्याधींनी ग्रस्त असून, त्यांना थेट तालुक्याच्या ठिकाणी पदस्थापना देण्यात आली आहे. एका कर्मचार्‍याची कौटुंबिक समस्या असून, त्याला नांदगाव पंचायत समितीत नियुक्ती देण्यात आली आहे. काही कर्मचारी सेवानिवृत्त होण्यास दोन-तीन वर्षांचा कालावधी शिल्लक असतानाही त्यांना तालुक्याला पाठविण्यात आले आहे.\nवरिष्ठ सहायकपदी 20 कर्मचार्‍यांना पदोन्नती दिली त्यातील 17 कर्मचारी वरील कारणांमुळे बेजार असल्याने पदोन्नती मिळूनही ते नाखूश असल्याचे सांगण्यात येते. प्रशासनाने बाजू लक्षात न घेतल्याने हे कर्मचारी पदाधिकार्‍यांच्या दालनाचे उंबरठे झिजवत आहेत. तर संघटनेनेही या कर्मचार्‍यांच्या तक्रारी मांडण्यासाठी गिते यांची नुकतीच भेट घेतली. त्यावेळी ज्यांच्या तक्रारी आहेत, त्यांनाच बोलू द्या, असे संघटनेच्या पदाधिकार्‍यांना सुनावण्यात आले. त्यानंतर गिते यांनी चर्चेस प्राधान्य दिले. ज्यांच���या समस्या खरोखरच गंभीर असतील त्यांच्या नियुक्तीत बदल करण्याची तयारी दर्शविण्यात आली.\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Twelve-cartridges-two-pistols-25-live-cartridges-seized/", "date_download": "2019-01-22T02:26:26Z", "digest": "sha1:G5AY6QRUZ52C4RBXOBZRJTQ73R4VOIXR", "length": 6157, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बारा कट्टे, दोन पिस्तुले, २५ जिवंत काडतुसे जप्‍त | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › बारा कट्टे, दोन पिस्तुले, २५ जिवंत काडतुसे जप्‍त\nबारा कट्टे, दोन पिस्तुले, २५ जिवंत काडतुसे जप्‍त\nबेकायदेशीर पिस्तूल बाळगणार्‍या एका सराईत गुंडाला गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने अटक केली असून, त्याच्याकडून दोन गावठी बनावटीची पिस्तुले, 12 गावठी कट्टे आणि 25 जिवंत काडतुसे असा सुमारे 3 लाख 25 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.\nसंतोष विनायक नातू (वय 42, रा. झांबरे पॅलेस, स्वारगेट) असे या सराईताचे नाव आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाचे परवेज शब्बीर जमादार यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दि. 15 फेब्रुवारी 2018 रोजी रात्री 9.20 वाजता ही घटना घडली.\nस्वारगेट परिसरात संतोष नातू हा बेकायदेशीररीत्या पिस्तूल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती दरोडा प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचला. संतोष स्वारगेट परिसरात आला. पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून व त्याच्या संशयित हालचालीवरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तो स्वारगेट परिसरात गावठी पिस्तूल, गावठी कट्टे आणि जिवंत काडतुसे विक्रीसाठी घेऊन आला आहे.\nपोलिसांनी त्याची झडती घेऊन दोन गावठी पिस्तुले, 12 गावठी कट्टे आणि 25 जिवंत काडतुसे जप्त केली. या प्रकरणी त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले.\nजप्त करण्यात आलेले पिस्तूल हे विनोद नावाच्या इसमाकडून खरेदी केल्याचे संतोष सां��त आहे. त्यानुसार मथुरा येथे बेकायदेशीर शस्त्रनिर्मिती करणारा व्यावसायिक कोण आहे याचा तपास करायचा आहे. हा माल खरेदी करण्यासाठी त्याला कोणी आर्थिक मदत केली, याचा तपास करायचा आहे. यापूर्वी संतोषने अशी बनावट पिस्तुले शहरात कोणाला विकली आहेत का याचा तपास करायचा आहे. हा माल खरेदी करण्यासाठी त्याला कोणी आर्थिक मदत केली, याचा तपास करायचा आहे. यापूर्वी संतोषने अशी बनावट पिस्तुले शहरात कोणाला विकली आहेत का यासह गुन्ह्याचा अधिक तपास करण्यासाठी सरकारी वकील संजय दीक्षित यांनी संतोषच्या पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने सरकारी पक्षाच्या युक्‍तिवादानंतर त्याला 22 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nराहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ppkya.wordpress.com/tag/film-appreciation/", "date_download": "2019-01-22T03:01:51Z", "digest": "sha1:KKDJX724C55Q4SHOPP7SMCSXPX3YTDEK", "length": 99856, "nlines": 170, "source_domain": "ppkya.wordpress.com", "title": "film appreciation – Welcome to PPK's Blog!", "raw_content": "\nकाही दिवसांपूर्वी गतकाळातील प्रसिद्ध रशियन(अर्थात त्यावेळेस सोविएत रशिया) चित्रपट दिग्दर्शक सर्जी आयझेनस्टाईन(Sergei Eisenstein) याचा १२०वा वाढदिवस साजरा झाला. गुगलने त्यावर एक छानसे डूडल देखील केले होते. या दिग्दर्शकाचा परिचय गेल्यावर्षी चित्रपट रसास्वाद शिबिरात झाला होता. रशियन राज्यक्रांतीच्या(October Revolution) निमित्ताने त्याने दिग्दर्शित केलेला October हा सिनेमा देखील मी नंतर पाहिला होता. रशियन राज्यक्रांतीला देखील १०० वर्षे गेल्याच वर्षी झाली. बरेच दिवस चालले होते त्या सर्वाबद्दल थोडेसे लिहावे म्हणून. आज तो योग जमतोय.\nचित्रपट रसास्वाद शिबिरात, ज्या बद्दल मी सविस्तर लिहिले आधी आहेच, आम्हाला चित्रपट निर्मितीचा, कलेचा, तंत्राचा इतिहास, त्यातील प्रमुख टप्पे, विविध व्यक्तींची धावती का होईना, थोडीशी ओळख, जमल्यास त्या व्यक्तींच्या कामाचा एखादा तुकडा दाखवणे इत्यादी गोष्टी झाल्या होत्या. उद्देश असा होता की हे सर्व कानावर पडावे, आणि प्रत्येकाने आपल्या सवडीने, आवडीने विविध विषयांत पुढे मार्गक्रमणा करावी. Sergei Eisenstein चा उल्लेख चित्रपट संकलनाच्या क्षेत्रात त्याने केलेल्या कामाबद्द्ल तसेच montage ह्या तंत्राबद्दल बोलताना आला होता. त्याचे एक पुस्तक The Film Sense नावाचे इंटरनेटवर येथे उपलब्ध आहे. ते थोडेफार चाळले आहे, पण व्यवस्थित वाचले पाहिजे, म्हणजे त्याची विचार सरणी आणखी समजू शकेल. आयझेनस्टाईन हा चित्रपट बनवायचा, तसेच तो ते कसे बनवायाचे यांचे शिक्षण देखील द्यायचा. त्याने सहा सिनेमे बनवले. त्याचा एक सिनेमा Battleship Potemkin ची झलक आम्हाला शिबिरात दाखवली होती.\nऑक्टोबर हा सिनेमा १९२७ मध्ये प्रदर्शित झाला, आणि तेही नेमक्या राज्यक्रांतीचा दहाव्या वर्धापनादिवशीच. हा सिनेमा आयझेनस्टाईनने लेनिनग्राड(पूर्वीचे पेट्रोगार्ड) मध्ये चित्रित केला. सिनेमा सुरु होतो तो फेब्रुवारी १९१७ मध्ये जेव्हा रशियाची जनता तिसऱ्या अलेक्झांडर राजाचा पुतळा उध्वस्त करतात तेथून, आणि मग पुढच्या आठ महिन्यातील ठळक घाटांची नोंद ह्या चित्रपटात(तसे पहिले तर हा documentary धाटणीचा सिनेमा आहे) करते. चित्रपट श्वेत-धवल आहे, अधून मधून सबटायटल्स दिसत राहतात, ज्यायोगे बोध होत राहतो. Provisional Government ची स्थापना होते. पण रशियन जनतेचे दुष्टचक्र संपत नाही(सबटायटल सांगते-No bread, no land). मग एप्रिल १९१७ मध्ये लेनिनचे झालेले आगमन अतिशय नाट्यपूर्ण दर्शवलेले आहे. लेनिनच्या आणि सामान्य कामगार जनतेच्या विरोधात जाणाऱ्या Provisional Government च्या नेत्याची खिल्ली उडवलेली दाखवलेली आहे, आणि परत सरकार जुलमी राजाच्यासारखे वागणार की काय हे सुरुवातीला उध्वस्त केलेल्या राजाचा पुतळा परत जोडला जावू लागला आहे असे दाखवून सूचित केले आहे. असे असले तरी हंगामी सरकारच्या सैन्याचा कामगार परभव करतात. रशियन राज्यक्रांतीचे तीन प्रमुख नेते लेनिन, स्टालिन आणि ट्रोत्स्की हे दिसतात. त्यांच्यातील वाद-विवाद दिसतात. इतक्यातच स्टालिनवर The Death of Stalin नावाचा एक सिनेमा आला आहे, त्यावरून रशियात सध्या गदारोळ सुरु आहे. भूमिगत झालेला लेनिन सशस्त्र क्रांतीचा नारा देतो, आणि मग सगळे हात उंचावून आपला पाठींबा दर्शवतात आणि All in favor of Lenin असे वाक्य पडद्यावर दिसते.\nहा सिनेमा सोविएत ���िल्ममेकर्सच्या एका चमूने बनवला आहे, ज्याचे नेतृत्व आयझेनस्टाईनने केले होते. रशियन राज्यक्रांती हा विषयच तसा असल्यामुळे चित्रपटात भरपूर नाट्य, ताण, रहस्य, तसेच मध्येच थोडीसा विनोद अशी वेगवेगळी तंत्रे वापरलेली दिसतात. Montage तंत्र, ज्यात पडद्यावरील दृश्याला एका वेगळ्या दृश्यामधून आर्थ प्राप्त होतो, असे त्याने बरेच या चित्रपटातून केले आहे. चित्रपट एकूण १०० मिनिटांहून थोडा अधिक आहे. शेवटची ४५-५० मिनिटे ऑक्टोबर २५ तारखेला जे काही होते त्याचे चित्रण सविस्तरपणे करते. लाल सैन्य(Red Guards) हे Winter Palace ची सुरक्षा करत असतात. त्यांचे कडे तोडून सोविएत जनता महालात घुसते, सर्व नेते कैदेत येतात. या सिनेमाचे उपशीर्षक आहे “Ten Days That Shook the World”. आणि हे शेवटी जगातील विविध शहरातील घड्याळे दाखवून सूचित केले आहे. चित्रीकरण सुरु असताना, त्यांना महालावर एक वेगळेच मोठेसे घड्याळ नजरेस पडले होते. त्यावर विविध देशांतील शहरांच्या वेळेची तसेच स्थानिक म्हणजे पेट्रोग्राडची वेळ देखील होती. त्यावरून घड्याळाच्या आणि क्रांतीच्या दृश्यांचे मोन्ताज करावे असे सुचले. उपरोक्त पुस्तकात तो म्हणतो, ‘The appearance of this clock struck in our memory. When we wanted to drive home especially forcefully historic moment of victory and establishment of Soviet power, the clock suggested a specific montage solution: we repeated the hour of fall of Provisional Government, depicted on the main dial of Petrograd time, throughout the whole series of subsidiary dials showing time of London, Paris, New York, Shanghai’\nअर्थात ऑक्टोबर २५ ला(ही तारीख जुलिअन कालगणनेनुसार, तर नोव्हेंबर ७ ही ग्रेगोरियन कालगणनेनुसार येते) क्रांती संपूर्ण होऊन साम्यवादी सरकार आले आणि सोविएत रशियाची(USSR) स्थापना झाली. रशियन राज्यक्रांतीचे कितीतरी दुरगामी परिणाम रशियावरच नाही तर, साऱ्या जगावर झाले हा इतिहास आहेच. रशिया हा देश गेल्या शंभर वर्षात कितीतरी संक्रमणातून गेला आहे. १९९१ मध्ये त्याची शकले झाली आणि साम्यावादाकडून लोकशाहीकडे स्थित्यंतर झाले. पण १९१७च्या राज्यक्रांती मुळे कम्युनिस्ट विचारसरणीचा झपाट्याने प्रसार झाला, ह्या आकर्षणातून भारतातून देखील बरेच लोक ५०-६० वर्षापूर्वी रशियाला जाऊन आले. त्यातील काहीजणांनी आपले अनुभव पुस्तकातून मांडले आहेत. या चित्रपटातून त्याकाळच्या सोविएत रशियाचे Sergei Eisenstein ने केलेले चित्रण आपल्याला पाहायला मिळते, तसेच या पुस्तकांतून देखील ते पाहायला मिळते. मी ह्या ब्लॉगवर पूर्वी अश्या दोन पुस्तकांबद्दल लिहिले आहे, ते येथे(अ��ंत काणेकर) आणि येथे(अण्णाभाऊ साठे) पाहता येईल.\nहा ब्लॉग माझ्या सिनेमामय आठवडा मालिकेतील सातवा भाग. Film Appreciation(रसास्वाद सिनेमाचा) शिबिराच्या अनुभवावर आधारित ही मालिका आहे. त्यातील आधीचे भाग येथे वाचायला मिळतील. आजचा दिवस शिबिराचा शेवटला दिवस. आठवडाभरानंतर आम्ही सिनेमाच्या, जे दृक्‌श्राव्य माध्यम आहे, त्याच्या जगातून बाहेर येणार. पण खरंच बाहेर येणार का कारण शिबिरातच कुणीतरी असे म्हटले होते की जसा मासा पाण्याने कायम वेढलेला असतो, तसे आजकाल आपण सर्व दृक्‌श्राव्य माध्यमाने कायमचे वेढले गेलो आहोत, त्याबद्दल आता सजग राहणे ही काळाची गरज झाली आहे. असो. लोकप्रभाचे संपादक विनायक परब कालच निघून गेले होते. सकाळी नाश्त्याच्या वेळेस एक-दोन जण, जे अहमदनगर वरून आले होते, त्यांची भेट झाली. दोघेही mass communication विषयाचे विद्यार्थी होते. पण बोलण्यातून, एकूण अविर्भावातून, त्यांना सारखे अनिश्चित वाटत असणार असे समजत होते. तेही खरेच म्हणा, या अफाट जगात, सिनेमाच्या जगात, त्यांना काहीतरी करायचे होते, पण कसं काय होणार याची चिंता होती, हे नक्कीच.\nआजचा पहिला वर्ग हा खुल्या गटचर्चेचा होता. ३-४ दिवसांपूर्वीच आम्हा सर्व शंभर एक शिबिरार्थींचे काही गट पडले होते. त्यांच्यात, आपापसात मुद्दे चर्चिले जाऊन ते त्या गटातील एकाने मांडायचे होते. शिबिराबद्द्ल प्रतिक्रिया, सूचना सांगणे अपेक्षित होते. तो चांगला तासभर रंगला. श्यामला वनारसे यांनी सुद्धा शिबिराच्या उद्देश्याच्या पुनरुच्चार करताना सांगितले की चित्रपटांविषयी बोलणे, प्रतिक्रिया देणे आणि रासास्वदाच्या दृष्टीने विचार करणे या वेगवेगळया गोष्टी आहेत. कलाव्यवहारात अनुभव, आस्वाद, समीक्षा, आणि सौंदर्यशास्त्र अश्या चढत्या पायऱ्या आहेत याची जाणीव करून दिली.\nदुसरे सत्र होते ते प्रकाश मकदूम यांचे, जे National Film Archive of India(NFAI) चे संचालक आहेत. त्यांचा विषय NFAI बद्दलच होता. खरे तर ह्या संस्थेच्या कामामुळे आणि ती ज्या क्षेत्रात आहे, त्यामुळे चे नाव वृत्तपत्रांमधून कायम येत असते. मी आधीच्या ब्लॉग मध्ये म्हटल्याप्रमाणे, इंडियन एक्सप्रेसने NFAI च्या कारभारातील काही त्रुटींवर ५-६ भागाच्या लेखमालेतून बोट ठेवले होते. तर आदल्या दिवशीच अमेरिकेतील चित्रपट जतन, संवर्धन क्षेत्रातील दोन तज्ञ व्यक्ती(Milton ‘Milt Shefter, Rick Utley) NFAI ला भेट दिल्याची बातमी आली ह��ती.\nNFAI ती संस्था काय आहे, काय काम करते, तिचे महत्व काय, इतिहास काय हे प्रकाश मकदूम यांनी आपल्या व्याख्यानातून छान मांडले. १९६४ मध्ये स्थापन झालेली ही संस्था, चित्रपटांची रिळे जपून ठेवण्याचे काम करते. खरे तर ही संस्था सुरु होण्यास जवळ जवळ ५० वर्षे उशीर झाला, कारण भारतात चित्रपट सुरु होऊन तोपर्यत कित्येक सिनेमे आले होते, आणि त्यातील कित्येक कायमचे नाहीसे झाले आहेत. वारसा जतन आणि दस्तऐवजीकरणाची अनास्था ह्याची याही क्षेत्राला झळ पोहोचली. १९६४ पासून जरी ही संस्था काम करते आहे, कित्येक चित्रपट जपले गेले आहेत, तरी सुद्धा साऱ्या भारतात ही एकच संस्था आहे, आणि त्यामुळे तिच्या कामावर मर्यादा येतात. प्रकाश मकदूम यांनी NFAI कडे असलेल्या खजिन्यापैकी काही नमुने आम्हाला दाखवण्यासाठी आणले होते. १९१९ मधील बिल्वमंगल हा चित्रपट, १९३५ मधील बंगाली देवदास, दुसऱ्या महायुद्धाचे जवळ जवळ ३० तासांचे असलेले चित्रीकरण, Johnny Gorkha ही war film, इत्यादींची त्यांनी आम्हाला झलक दाखवली. फिल्म्स गोळा करण्यात येणाऱ्या अडचणी, फिल्म्स जतन करण्याच्या विविध पद्धती त्यांनी विषद केल्या. Henri Langlois असे म्हणून गेला आहे की, Best way to preserve film is to screen it, त्याची नक्कीच प्रचीती आली. NFAI ही संस्था खरे तर चित्रपट रसिकांसाठी, फिल्म सोसायटीच्या लोकांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. तिची वाटचाल, इतिहास आणि अडचणी याबद्दल थोडीशी माहिती मिळाली आणि त्याबद्दल आणखीनच आपुलकी वाटू लागली. नुसती चित्रपट रिळे नाही तर, चित्रपटांसंबंधित पोस्टर्स, पुस्तके, छायाचित्रे, आणि इतर गोष्टींचेही जतन केले जाते. माझ्या अमीरबाई कर्नाटकी पुस्तकासाठी अमीरबाईचे दुर्मिळ चित्र त्यांनी मला दिले जे मुखपृष्ठासाठी वापरले.\nमी पुण्यातील Indology मधील आद्य आणि नामवंत अश्या Bhandarkar Oriental Research Institute(BORI) संस्थेचा आजीव सदस्य आहे. तिचे एक काम म्हणजे प्राचीन भुर्जपत्रांचे(manuscripts) जतन, संवर्धन करणे हे आहे. भारत सरकारने National Mission for Manuscripts नावाचा उपक्रम सुरु केला त्यात ती भाग घेते. मला NFAI चे देखील काम तश्याच प्रकारचे, पण चित्रपटांसंबंधी, वाटले. ही संस्था सुद्धा National Film Heritage Mission च्या अंतर्गत चित्रपट जतन, संवर्धनाचे काम करते.\nजेवणाची वेळ टळून गेली होती, तरी सुद्धा कळाले देखील नाही. भोजनादरम्यान पुणे विद्यापीठाचे राज्यशास्त्राचे प्राध्यापकांची ओळख झाली. माझा अवतार(दाढी वाढवलेली, अंगावर असलेला झब्बा) पाहून, त्यांना खरे वाटले नाही की मी सॉफ्टवेअर क्षेत्रात आहे, त्यांना वाटले की मी लेखक वगैरे आहे. मी म्हटले तेही खरेच आहे. मग मी माझे नेहमीचे पुराण लावले. अमीरबाई कर्नाटकी, कन्नड भाषांतर वगैरे. त्यांना कन्नड साहित्याबद्दल थोडीफार माहिती होती. त्यांनी एक लघुपट बनवलेला होता. कशाबद्दल होता ते विचारायचे राहून गेले.\nदुपारचे जेवणानंतरचे पहिले सत्र हे संयुक्त सत्र होते. प्रसिद्ध दिग्दर्शक गोविंद निहलानी आले होते. त्यांचाच सिनेमा ‘ती आणि इतर’ आम्ही काल पहिला होता. त्यांच्याशी त्याबद्दल थेट संवाद करण्याची संधी होती. नंतर तसेच समारोपाचा छोटेखानी समारंभ होता. चित्रपटासंबंधी बरीच साधक बाधक चर्चा झाली. चित्रपटाचा विषय, मांडणी, चित्रीकरणाच्या वेळच्या कल्पना, काय आणि कसे मांडायचे होते यामागचे त्यांचे विचार हे समजले. शिबिरार्थीपैकी एक दाम्पत्य जे आले होते, चित्रपटात मांडला होता(आपल्या आसपास चालत असलेल्या अनैतिक गोष्टी, घटना, आणि त्याबद्दल आपली प्रतिक्रिया) त्यांनी अगदी तसाच अनुभव मांडला, आणि ते त्यातून कसे गेले हे सांगितले. चित्रपटाचा विष अगदी संवेदनशील होता, आणि समाज कसा मी आणि माझे असा विचार करून बोथट होत चालला आहे हे चित्रपटातून दर्शवले होते.\nगोविंद निहलानी यांच्या हस्ते निवडक प्रातिनिधिक शिबिरार्थींना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात आले आणि दुपारी तीनला कार्यक्रम संपला. चहाची वेळ झाली होती. आभाळ दाटून आले होते. शिबिराचा भाग म्हणून FTII ला भेट घडणार होती. मी पूर्वीच दिवसभर FTII मध्ये भटकून आल्यामुळे मी परत गेलो नाही. माझ्या मनात दुसरेच विचार चालू होते. परवाच बातमी वाचली होती की पुण्यातील ऐन मोक्याच्या ठिकाणचे(डेक्कन जिमखान्यावरील) आणखीन एक पुस्तकाचे दुकान बंद होणार होते. त्याचे नाव बुकवर्ल्ड, आणि पुस्तकं कमी दरात विकली जाणार होती. मी कित्येक महिन्यातून त्या दुकानाला भेट दिली नव्हती. म्हटले तेथे जावे आणि जमले तर काही पुस्तके घेऊयात. बाहेर पाऊस पडत होता, गेल्या ६-७ दिवसांत काय ऐकले, काय पहिले याची याची उजळणी करत, मी दुकानात शिरलो.\nहा ब्लॉग माझ्या सिनेमामय आठवडा मालिकेतील सहाव्या भाग. Film Appreciation(रसास्वाद सिनेमाचा) शिबिराच्या अनुभवावर आधारित ही मालिका आहे. त्यातील आधीचे भाग येथे वाचायला मिळतील. आता महिना झाला शिबीर सुरु होऊन गेल्याला. ‘वास्तव रूपवाणी’ मासिकाची वार्षिक वर्गणी भरून झाली आणि प्रभात चित्र मंडळचे अभिजीत देशपांडे यांच्याशी बातचीत झाली. आम्हा शिबिरार्थीच्या WhatsApp गटात विविध चर्चा आणि माहिती, व्हिडियो फिरतायेत. फिल्ममेकिंगविषयीची, रसास्वादाविषयीची विविध पुस्तके( प्रभात चित्र मंडळच्या वेबसाईटवर ती दिली आहेत) डोळ्याखालून घालतोय, आणि ह्या अजून हा विषय डोक्यातून गेलाच नाहीये. मध्येच आल्फ्रेड हीचकॉकच्या दोन चित्रपटांबद्दल एक ब्लॉगदेखील लिहून झाला. असो. परत शिबिराच्या सहाव्या दिवसाच्या अनुभवकथानाकडे येतो.\nआजचा दिवस हा जागतिक समकालीन सिनेमा हा विषय घेऊन बोलणाऱ्या पुण्याचेच अभिजीत रणदिवे यांनी सुरुवात केली. आपल्याकडे जागतिक सिनेमा म्हणजे अमेरिकेतील हॉलीवूडचे सिनेमा असा धरला जातो. पण जगात इतर भागात, जसे, मेक्सिको, जपान, रशिया, युरोप मध्ये, आणि आता इराण मध्ये देखील दखल घेण्याजोगे सिनेमे बनत आहेत, आणि अजूनही बनत आहेत. त्यांच्या विषयाचा गोषवारा असा होता की जागतिक समकालीन सिनेमाचे वैशिष्ट्य असे की जे काही सांगायचे आहे मांडायचे आहे, ते सरळ सरळ न सांगता, ढोबळपणे सांगणे, किंवा विविध प्रतिमांचा वापर करून सांगणे याकडे कल असतो. त्यांनी विविध चित्रफिती दाखवून हा मुद्दा स्पष्ट केला. चीनमध्ये Three Gorges नावाचे जे भले मोठे धरण बांधले आहे, त्यामुळे निर्माण झालेले प्रश्न ह्या Still Life सिनेमात मांडले गेले आहेत. फ्रान्स मध्ये जे निर्वासितांचे प्रश्न आहेत, त्याबद्दल भाष्य करणारी, black comedy कडे थोडीशी झुकणारी एक चित्रफीत आम्ही पाहिली. Ameros Perros नावाची मेक्सिकन फिल्मची थोडीसी झलक देखील, जी dog fight या theme वर आधारित ३ वेगवेगळया गोष्टींची गुंफण आहे, ती पाहिली. एकूणच अश्या तऱ्हेने अभिजीत रणदिवे यांनी असे वेगळे चित्रपट पाहून जगात चित्रपट माध्यम हे, विवध प्रश्न मांडण्यासाठी, काहीतरी सांगण्यासाठी, कसे वेगवेगळया तऱ्हेने वापरले जाते हे स्पष्ट केले.\nनंतर गणेश मतकरी यांनी हिंदी सिनेमातील समांतर सिनेमाची जी चळवळ होती, त्याबद्दल, सुरुवात कशी झाली, सुवर्णकाळ, आणि नंतर कालौघात ती चळवळ कशी थंडावली, तिचे रुपांतर कशात झाले, याचे विवेचन केले. अर्थात हिंदी पाठोपाठ भारतातील इतर भाषांत देखील ही चळवळ सुरु झाली होती, पण त्यांनी तिचा विशेष आढावा घेतला नाही. पण भारतात एकूणच ही चळवळ ब���गाली भाषेतील पाथेर पांचाली या सत्यजित राय यांच्या, आणि नंतरच्या दोन सिनेमांनी(अपूर संसार, अपराजीतो, Apu Trilogy) सुरुवात झाली. फ्रेंच New Wave Cinema ची लागण सत्यजित राय यांना झाली, आणि ही नवीन विचारधारा भारतातील चित्रपटांतून दिसू लागली. या विचार धारेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे वास्तववाद, समाजातील प्रखर वास्तवाचे दर्शन. ह्याला समांतर सिनेमा म्हणजे parallel cinema किंवा art film असे म्हणतात. हिंदी मध्ये मग भीष्म सहानी यांचे सिनेमे, आणि श्याम बेनेगल, मणी कौल यांनी केले सिनेमे हे सर्व याच पठडीतील होते. बंगाली व्यतिरिक्त ही चळवळ इतर भाषांतून देखील पसरली, जसे कन्नड(गिरीश कासारवल्ली, मल्याळम्(अदूर गोपालकृष्णन). खूप पूर्वी दूरदर्शनवर रविवारी रात्री असे प्रादेशिक सिनेमे दाखवत असत(अजूनही असतात). मला आठवते, १९९० च्या आसपास, असाच एके रात्री, कन्नड चित्रपट काडीना बेन्की(ಕಾಡಿನ ಬೆಂಕಿ) हा अतिशय वेगळा तऱ्हेचा सिनेमा पहिला होता(सुरेश हेबळीकर दिग्दर्शक, गिरीश कर्नाड यांची देखील भूमिका होती, आणि विषय तसा बोल्डच होता), स्पंदन नावाचा असाच एक कन्नड चित्रपट देखील पहिला होता. असो, तर ही चळवळ हिंदी मध्ये खुपच वर्षे सुरु होती. चक्र, आक्रोश, अंकुर, निशांत, मंथन, आणि इतर बरेच सिनेमे याच काळातील. पेस्तोनजी नावाचा पारसी समाजावर भाष्य करणारा सिनेमा, विजया मेहता यांनी केला होता(त्या बद्दल येथे लिहिले होते). असा सुवर्ण काळ पाहिल्यानंतर, रंगीत दूरचित्रवाणी, व्हिडियो प्लेअर, यामुळे थोडी थंडावली, आणि तिने हळूहळू असे प्रयोग मुख्यप्रवाहातील सिनेमातच येऊ लागले. वेगवेगळया media company कडून चित्रपट क्षेत्रात गुंतवणूक आली, आणि जो काही गंगाजळी शिल्लक राहायला लागली ती अश्या कलात्मक, प्रायोगिक चित्रपट बनवण्यासाठी वापरू जाऊ लागला. त्यामुळे असे सिनेमे आजच येत्तात, आणि वेगवेगळया genre मध्ये काम करू पाहतात.\nदुपारच्या भोजनानंतर परत गणेश मतकरी यांचेच सत्र होते, जिचा विषय हा श्वास चित्रपटानंतरचा मराठी चित्रपट, त्याची वाटचाल याबद्दल. त्यांनी उलगडलेला प्रवास बऱ्यापैकी माहितीचा होता. त्यामुळे विशेष काही हाती लागले नाही. तमाशापट, विनोदी चित्रपट, आणि कौटुंबिक चित्रपट ह्या लाटेतून श्वास चित्रपटाने मराठी चित्रपट सृष्टीला जरा बाहेर काढले. नवीन दमाचे दिग्दर्शक, नवीन आणि वेगळ्या जगाची ओळख ज्यांना झाली आहे असे ते, द��णवळण क्रांती, यामुळे ह्या पिढीला वेगवेगळया वाटा शोधण्यास वाटू लागले, आणि चित्रपट बदलू लागला.\nत्यानंतरचे व्याख्यान होते ते FTII मधील प्रसिद्ध प्राध्यापक समर नखाते यांचे. त्यांचे व्याख्यान हे सर्वाना अगदी मुळापासून उखडून टाकणारे होते. त्यांनी अर्थातच film theory थोडा भर दिला. चित्रचौकट म्हणजे काय, काळ आणि अवकाश यांची चित्रपट कशी सांगड घालतो, शॉट(shot) हे चित्रपटाचे एकक(unit) आहे, अनेक शॉट्स मिळून दृश्य(scene) कसे बनते, दृश्यमालिका म्हणजे चित्रपट असे सांगून थोडा आमची शाळाच घेतली. संकालनाची(editing) किमया त्यांनी उदाहरणाद्वारे दाखवून दिली. संकलनातील Dissolve is smoother than transition वगैरे तात्विक गोष्टी सांगितल्या. Gaze Theory आणि Apparatus Theory सारखे सिनेमाकडे पाहण्याचा, मांडणीचा, कलात्मक दृष्टीकोन कसा असू शकतो, अश्या तात्विक वादांची जाणीव करून दिली. फिल्म हे माध्यम, त्याचे तत्वज्ञान, तात्विक बाजू काय आहे ह्याची झलक झाली.\nदिवसाचा शेवट हा दोन सिनेमे दाखवून होणार होता. पहिला होता ‘ती आणि इतर’ हा मराठी चित्रपट. प्रसिद्ध दिग्दर्शक आणि भारतीय सिनेमातील समांतर चळवळीतील एक प्रमुख नाव, गोविंद निहलानी यांनी दिग्दर्शित केलेला. हा अगदी तसा नवीनच चित्रपट. तो मी पूर्ण पहिला. एका सुखवस्तू, उच्च माध्यमवर्गीय कुटुंबाची कहाणी. बाहेरच्या जगातील घडामोडींकडे पाहण्याच्या, निष्क्रीय मानसिकतेचा पुरस्कार करणाऱ्या समाजाचे दर्शन त्यात घडते. एका घरातच प्रामुख्याने चित्रपट साकारला जातो, त्यामुळे की काय मला तो नाटकासारखा वाटला. दुसरा सिनेमा होता चिदंबरम्‌ नावाचा १९८६ मधील मल्याळम सिनेमा. त्यातील आकर्षण होते ते प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील हिची भूमिका. तिने मल्याळम सिनेमात काम केल्याचे मला माहिती नव्हते. मी थोडावेळ पहिला आणि निघून गेलो. अतिशय संथ कथा होती, केरळचे सृष्टीसौंदर्य अगदी बहारीने चित्रीत केलेले दिसत होते. स्मिता पाटील तर सुंदर दिसत होतीच, अगदी केरळी स्त्री वाटत होती, पण मी असे पर्यंत तिच्या तोंडी एकाही वाक्य नव्हते. मग कंटाळलो.\nअसो. तर हा असा होता शिबिराचा सहावा दिवस. पुढील ब्लॉग मध्ये, शिबिराचा सातवा आणि शेवटल्या दिवसाबद्दल. जरूर प्रतिक्रिया कळवा\nहा ब्लॉग माझ्या सिनेमामय आठवडा मालिकेतील पाचवा भाग. Film Appreciation(रसास्वाद सिनेमाचा) शिबिराच्या अनुभवावर आधारित ही मालिका आहे. त्यातील आधीचे भा��� येथे वाचायला मिळतील. शिबिराचे एका मागून एक दिवस जात आहेत. चित्रपटांचे वेगळे जग, त्याचा इतिहास, त्यात लोकांनी केलेले काम, हे सगळे हळू हळू समजते आहे. चित्रपटक्षेत्राकडे पहाण्याचा माझा दृष्टीकोन किती संकुचित होता हे जाणवू लागले आहे. वरवर दिसणाऱ्या झगमगटापलीकडील, त्यातील कला, त्याची म्हणून काही जी मूलतत्वे आहेत ह्याची परत नव्याने ओळख होत आहे. आज परत नाश्त्याच्या वेळेला आणखीन काही जणांची ओळख झाली. आधीच्या ब्लॉग मध्ये म्हटल्याप्रमाणे, मुंबईवरून एक मोठा गट या शिबिरासाठी आला होता. लोकप्रभाचे संपादक विनायक परब पण त्यात होते. त्या गटातील शिबिरार्थीबरोबर गप्पा मारता मारता समजले की प्रशांत जोशी म्हणून एक गृहस्थ होते, ते नाट्यक्षेत्राशी संबंधित होते, प्रकाशयोजनाकार म्हणून काम करतात. मुंबईच्या पृथ्वी थिएटर, अविष्कार इत्यादी संस्थेबरोबर ते निगडीत होते. त्यांनी पृथ्वी थिएटर माजी सर्वेसर्वा शशीकूपर बरोबरच्या काही आठवणी सांगितल्या.\nआजच्या पहिल्या सत्राची उत्सुकता होती. प्रसिद्ध दिग्दर्शक उमेश कुलकर्णी हा सकाळी येणार होता. आत जाऊन विसावलो तितक्याच असे जाहीर करण्यात आली की उमेश कुलकर्णी उशिरा येणार आहेत. त्यामुळे तोपर्यंत त्याने बनवलेला एक लघुपट(त्याची diploma film) दाखवण्यात येईल असे जाहीर करण्यात आले. आम्हाला दाखवण्यात आलेला लघुपट होता ‘गारुड'(The Spell). त्याला कथा अशी नाही. फक्त कॅमेरा एका खोलीतून दुसऱ्या खोलीत सरळ जात राहतो. संवाद नाहीत. पार्श्वसंगीत ऐकू येत राहते. जवळ जवळ मूकपटच. कुठेतरी वाचले होते की संवाद रहित मूकपटात दृश्यमाध्यमाच्या शक्यता जास्त वापरल्या जातात, त्याचाच प्रत्यय आला. ह्या लघुपटाची रचना अतिशय विशिष्ट्यपूर्ण होती. आणि योगायोगाने उमेशच्या व्याख्यानाचा विषयच होता लघुपटाची रचना. तो आल्यावर त्याने थोडेसे स्वतः बद्दल सांगून, मग लघुपटाचे महत्व, त्याची बलस्थाने इत्यादी बद्दल बोलला. नंतर कला म्हणजे काय यावरच त्याने थेट हात घातला, कलेचे प्रमुख उदिष्ट काय असावे आणि त्या अनुषंगाने चित्रपट माध्यम कसे कला म्हणून पुढे येते यावर चर्चा त्याने केली. गिरणी हा त्याचा आणखीन एक लघुपट देखील दाखवला आम्हाला गेला, आणि त्यानंतर त्यावर चर्चा झाली. ह्या लघुपटात त्याने घरामध्ये लघुउद्योगासाठी घरघुती गिरणी आल्यावर, घरातील मुलाच्या भावविश्वात काय होते, याचे चित्रण येते. आधीच्या गारुड वर देखील थोडीशी चर्चा झाली असती तर चांगले झाले असते. उमेश कुलकर्णी याने लघुपटांचे महत्व अधोरेखित केले, तसेच लघुपटाकडे चित्रपट क्षेत्रात पदार्पण करण्याचे पहिले पूल म्हणून पाहू नये, असे त्याचे म्हणणे होते.\nउमेशच्या नंतर मुंबईहून आलेले अभिजीत देशपांडे यांचे फिल्म सोसायटी बद्दल व्याख्यान झाले. त्याचा इतिहास, वाटचाल, भारतातील त्याचे कार्य, महत्व, चित्रपट साक्षरता निर्माण करण्यात असलेला मोलाचा वाटा, इत्यादी बद्दल सांगितले. चित्रपटची म्हणून एक स्वतःची भाषा असते, आणि ती गणित आणि संगीत याप्रमणे वैश्विक असते, हे त्यांनी नमूद केले. Edmond Benoit Levy याने जगातील पहिला फिल्म क्लब १९०७ मध्ये फ्रान्स मध्ये सुरु केला. सत्यजित राय, मेरी सेटन(Marie Seton) यांचे फिल्म सोसायटी स्थापन करून दिलेले योगदान त्यांनी श्रोत्यांसमोर मांडले. केरळ मध्ये अदूर गोपालकृष्णन यांनी १९६० मध्ये केरळ मधील पाहिली फिल्म सोसायटी स्थापन आणि ती चळवळ इतकी वाढली, की आजमितीला केरळ मध्ये सर्वात जास्त म्हणजे ११८ फिल्म सोसायटी चालू आहेत. पुण्यातही आशय फिल्म क्लब आहे, चा देखील फिल्म क्लब आहे. त्यात जायला हवे असे मनात नोंदवले. उमेश कुलकर्णी याने देखील लघुपटांसाठी म्हणून अरभाट फिल्म क्लब सुरु केला आहे. तोही बराच प्रसिद्ध आहे.\nदुपारी भोजनानंतर जरा पाय मोकळे करावे म्हणून बाहेर दूरदर्शन केंद्रापर्यंत गेलो. गेली ३-४ चार दिवस, भोजनानंतर, NFAI च्या परिसरात फेरफटका मारण्याचा मी शिरस्ता पाडून घेतला होता. आधी सांगितल्याप्रमाणे हा परिसर अतिशय रम्य आणि हिरवागार आहे.\nदुपारचे पहिले सत्र हे निखिलेश चित्रे यांचे साहित्य आणि चित्रपट यावर होता. ते खुपच रंगले. काही वाद झडले. त्यांनी सुरुवातच अल्बर्ट कामू याच्या प्रसिद्ध अश्या The Castle या कादंबरीवरून तयार केलेले तीन चित्रपट याबद्दल बोलून केली. त्या तिन्ही चित्रपटातील सुरुवातीची ५ मिनिटे कशी चित्रित केली गेली, आणि प्रत्येकात काय फरक होता, का फरक झाला, याबद्दल चर्चा झाली. सिनेमातत्व आणि साहित्यतत्व ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत, आणि एकमेकांची तुलना करू नये असा सर्वसाधारण सूर होता.सिनेमा हे कालबद्ध माध्यम आहे, तसेच ते समजण्यापेक्षा जाणवण्याचे माध्यम अधिक आहे, आणि साहित्य वाचून आलेली अनुभवांचे माध्यमांत��� चित्रपटात होत असते हे लक्षात आणून दिले.\nनंतर दोन लघुपट आम्ही पहिले. पहिला होता तो प्रत्येक चित्रपट रसास्वाद शिबिरातून दाखवला जाणारा प्रसिद्ध असा लघुपट Big City Blues हा दाखवण्यात आला. त्याची फिल्म आता जगात कुठेच नाही असे सुषमा दातार यांनी सांगितले. नावावरून मला वाटले की मोठ्या शहरातून राहण्याचे काय त्रासदायक अनुभव असतात त्यावर असेल. पण येथे Blues चा अर्थ संगीत प्रकाराशी निगडीत आहे. १९६२ मधील मूकपट आहे, पण पार्श्वसंगीत आहे, आणि ते अर्थात jazz/blues आहे. वीस मिनिटात आपल्याला व्यक्तींच्या विविध छटा दाखवून देतो. तो दाखवून झाल्यानंतर त्यावर बरीच चर्चा रंगली. दुसरा लघुपट होता, तो वर उल्लेख केलेल्या प्रशांत जोशी यांनी त्यांनी स्वतः बनवलेल्या अवयवदानाचे महत्व सांगणारा ‘देणं” हा लघुपट दाखवला. तो एका महत्वाच्या विषयावरील नक्कीच चांगला प्रयत्न होता.\nआणि दिवसाच्या शेवटी हा Separation हा २०११ मधील इराणी प्रसिद्ध सिनेमा दाखवण्यात आला. ह्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. ह्याचा दिग्दर्शक असघर फरहादी आहे. अतिशय नाट्यमय चित्रपट आहे. पती-पत्नी मधील ताण तणाव, कोर्टातील वाद, त्यांच्या किशोरवयीन मुलीची आगतिकता यांचे सुरेख चित्रण त्यात आहे. मला तरी तो चित्रपट अस्सल भारतीयच वाटला. हा दुसरा इराणी चित्रपट होता. एकूणच इराणी चित्रपटांचे आजकाल एक वेगळे स्थान निर्माण झाले आहे असे वाटते आहे.\nहा ब्लॉग माझ्या सिनेमामय आठवडा मालिकेतील तिसरा भाग. Film Appreciation(रसास्वाद सिनेमाचा) शिबिराच्या अनुभवावर आधारित ही मालिका आहे. त्यातील आधीचे भाग येथे वाचायला मिळतील. आजचा शिबिराचा तिसरा दिवस. आता इतर शिबिरार्थी सहकाऱ्यांची थोडीफार ओळख झालेली होती. सकाळी नाश्त्याच्या वेळेला, काही मुंबईहून आलेल्या लोकांची ओळख झाली. मला लोकप्रभाचे संपादक विनायक परब यांना भेटायचे होते. त्यांची भेट झाली, थोडेफार बोलणे झाले. पुढे मागे त्यांना काही लेख द्यायचे आहेत. बोलता बोलता ते म्हणाले की शिबिराचा शेवटला दिवस ते उपस्थित राहू शकणार नाही कारण त्यांना मुंबई विद्यापीठात पुरातत्वशास्त्राची कुठली तरी कॉन्फरन्स आहे तेथे जायचे होते. नाश्ता, चहा वगैरे झाल्यावर वर आलो, तो पाहतो की सभागृहाच्या बाहेर असलेल्या नावनोंदणी कक्षाजवळ झुंबड उडाली होती. आयोजकांनी चित्रपट रासास्वादशी निगडीत पुस्तके विकायला ठेवली हो���ी. मी देखील काही पुस्तके घेतली(सुषमा दातार यांचे चित्रपट सौंदर्यशास्त्र, सुधीर नांदगावकर यांचे सिनेमा संस्कृती इत्यादी). पहिल्या दिवशी मी श्यामला वनारसे यांची डीव्हीडी घेतली होतीच.\nआजचा दिवस गाजवला तो जुने जाणते बुजुर्ग असे विकास देसाई यांनी. नंतर कळाले की गतकाळचे प्रसिद्ध संगीतकार वसंत देसाई त्यांचे काका. विकास देसाई FTII मधून शिक्षण घेतले, आणि काही चित्रपटांचे दिग्दर्शन देखील केले. तर, त्यांची आज सकाळची दोन सत्रं, तसेच भोजनानंतर अजून एक सत्र असे आयोजन होते. त्यांनी आपल्या विशिष्ट शैलीमुळे आम्हा सर्वाना खिळून ठेवले, बोलते केले. धमाल आली. त्यांचा विषय होता चित्रपट कसा बनतो. त्यातील विविध तांत्रिक गोष्टी, चित्रपट बनताना काय विचार केला गेला असतो, यांची माहिती त्यांनी करून दिली. त्यांनी विविध लघुपटातील दृश्ये दाखवली. चित्रपट काल(time) आणि अवकाश(space) या दोन गोष्टींचा कसा वापर करून घेतो हे समजावले. चित्रपटाची भाषा म्हणजे काय असते याची त्यांनी सोदाहरण स्पष्टीकरण दिले. पटकथेचे, संकलनाचे महत्व काय असते, चित्रपट बनवताना हे नमूद केले. चित्रपटात ध्वनी कसा वापरला जातो, जसे, sound folly, sync sound, ambiance sound, background music, यातून अनुभवात कसा फरक पडतो हे विषद केले. डबिंग(dubbing) हे फक्त भारतीय चित्रपटातून होते, इतर देशातील चित्रपटात होत नाही, हे सांगून आश्चर्याचा धक्का दिला.\nSound Mixing चे उत्कृष्ट उदाहरण म्हणून त्यांनी आम्हाला The Untouchables या चित्रपटातील दृश्य दाखवले, जे Chicago Union Station मध्ये चित्रित झाले आहे. मला निर्माता आणि दिग्दर्शक यांच्या काय देवाणघेवाण होते, कलेच्या दृष्टीने, हे समजावून घेण्यासाठी प्रश्न विचारला, आणि त्याचे त्यांनी होकारार्थी उत्तर दिले. संकलनाच्या वेगवेगळया रिती त्यांनी सांगितल्या. संकलनातील transition ही संकल्पना त्यांनी Lawrence of Arabia मधील दृश्य दाखवून समजावले, आणि प्रतिमेच्या भाषेचा कसा उपयोग करून घेतला आहे हे समजले. Rules of film making (तसे पहिले तर आयुष्याला देखील हे लागू होते) म्हणजे Feel, Belief, Commit हे सांगून थांबले.\nनंतर अभिजीत रणदिवे यांचे व्याख्यान होते. त्यांची दोन सत्रं होती. ते मुंबईच्या प्रभात चित्र मंडळाचे(50 year old film society) सदस्य देखील आहेत. आधी ‘वास्तव रूपवाणी’ मासिकाची ओळख करून देण्यात आली. त्या मासिकाचा विशेषांक उपलब्ध होता, जो प्रभात चित्र मंडळाला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमि��्ताने काढला होतां. रुपवाणी हा सुंदर शब्द रविंद्रनाथ टागोर यांनी चित्रपट यांनी दिला होता असे समजले. चहाच्या वेळेत अभिजीत रणदिवे यांची मी भेट घेतली. ऐसी अक्षरे मध्ये माझ्यासारखे ते देखील लिहितात, त्यामुळे भेट रोचक झाली. अभिजीत रणदिवे यांचा विषय होता, चित्रपट ह्या माध्यमाचा कलेकडे, किंवा एक अभिव्यक्तीचे माध्यम याकडे कसा प्रवास झाला. तेही प्रामुख्याने अभारतीय चित्रपटांच्या वाटचालीकडे. तो त्यांनी चित्रपटाच्या, लघुपटाच्या विविध दृश्ये दाखवून, त्याबद्दल विवेचन करून, सिद्ध केला. त्यांनी Trip to Moon ह्या १९०२ मधील मूकपट थोडासा दाखवून सुरुवात केली. तो खरे तर पहिला वाहिला science fiction सिनेमा म्हटला पाहिजे. वेगवेगळया काळातील कलेच्या इतर क्षेत्रात जसे विविध विचारसरणीचे प्रतिबिंब पडत होते, तसेच त्यावेळच्या सिनेमातून ते पडत गेलेले दिसते. तसेच दोन महायुद्धे, आणि त्याचा समाजजीवनावर झालेला परिणाम यांचे देखील चित्रण नववास्तववाद रुपाने प्रकट झाला(Bicycle Thief) जो आम्हाला सोमवारी दाखवण्यात आला होता. Sergei Eisenstein दिग्दर्शित Battleship Potemkin मधून प्रतीत होणारी प्रतिमांची भाषा यांचे उदाहरण त्यांनी दिले. जीवनात वास्तव काय आहे याबद्दल संभ्रम निर्माण होणाऱ्या घटना दाखवणारे उदाहरण म्हणून त्यांनी राशोमोन(Rashomon by Akira Kurosawa) हा प्रसिद्ध चित्रपटातील दृश्ये दाखवली. Breathless या फ्रेंच सिनेमाची काही दृश्ये दाखवली, त्यात, Paris मधील Champs Elysee या प्रसिद्ध रस्त्यावरील चित्रीकरण दिग्दर्शकाने कसे केले, त्याचा वेगळा परिणाम कसा झाला याची त्यांनी चर्चा केली.\nसर्वात शेवटी आमिर खान, आशुतोष गोवारीकर यांचा लगान हा चित्रपट कसा बनला याची हकीकत सांगणारा एक चित्रपट ‘चले चलो’ हा चित्रपट होता. तो मी तासभर पहिला. तो पर्यंत चित्रपटाची कल्पना, पटकथा, बजेट, चित्रीकरणाची आखणी, चंपानेर गाव कुठे वसवायचे याचा शोध या पासून, ते कच्छच्या रानातील भुज गावाची निवड, नितीन देसाई यांचा गावाचा पूर्ण सेट उभे करणे इत्यादी पर्यंत कथा आली होती. नंतर नंतर थोडे कंटाळवाणे होऊ लागले होते. दिवसही संपला होता, मग उठून निघून घरी गेलो. पण हा परत पाहायला हवा सिनेमा.\nत्या रात्री वर्तमानपत्रे चाळताना ज्या NFAI ने हे शिबीर आयोजित केले आहे, त्याबद्दल बातमी होती, आणि ती तितकीशी चांगली नव्हती. त्या बातमीचा गोषवारा असा होता की, NFAI कडील बऱ्याच जुन्या चित्रपटांची रिळे ही खराब झाली आहेत, आणि ती परत कधीही पाहता येणार नाही, ती नष्ट झाली आहेत, ज्या मुळे मूल्यवान वारसा कायमचा हातातून गेला. हे वाचून मन खट्टू झाले.\nहा ब्लॉग माझ्या सिनेमामय आठवडा मालिकेतील दुसरा भाग. Film Appreciation(रसास्वाद सिनेमाचा) शिबिराच्या अनुभवावर आधारित ही मालिका आहे. पहिला भाग, जो उद्घाटनाचा होता. आजचा शिबिराचा दुसरा दिवस. आजपासून पुढील सहा दिवस NFAI चे कोथरूड मधील नवीन कॅम्पस आहे तेथे असणार होते. मी पूर्वी कधी येथे आलो नव्हतो. हे ठिकाण वेताळ टेकडीच्या मागे आहे. लवकर सापडलेच नाही. गुगलने घोटाळा केला. मस्त झाडी, आणि निवांत जागेत आहे. जवळच दूरदर्शनचे केंद्र देखील आहे. FTII म्हणजे पूर्वीची प्रभात स्टुडिओची ही जागा. मला तरी हे ठिकाण प्रथमदर्शनीच आवडले. आमचे सगळे कार्यक्रम दुसऱ्या मजल्यावरील प्रेक्षागृहात होणार होते. पहिल्या मजल्यावर NFAI विविध विभाग आहेत.\nपहिल्या सत्रात श्यामला वनारसे यांचे ‘आस्वाद आणि प्रतिसाद’ या विषयावर बोलल्या. त्यांनी चित्रपट हे कला अभिव्यक्तीचे माध्यम इतर माध्यमांपेक्षा कसे वेगळे आहे हे विषद केले. चित्रपट आवडला म्हणजे काय, तो समजून कसा घ्यावा, ह्याची जाण म्हणजे रसास्वाद हे सांगितले. त्यांनी तीन लघुपट दखवले. पहिला होता Happy Anniversary. हा लघुपट एका जोडप्याच्या लग्नाच्या वाढदिवशी, दोघांच्या आयुष्यात, वेगवेगळ्या ठिकाणी, काय होते हे दाखवतो. दुसरा होता Glass. हा लघुपट म्हणजे काच कारखान्यात काम करणाऱ्या कामगाराच्या कामावर आहे. तिसरा होता तो जगातील पहिला संगणकावर तयार कार्यात आलेला animation लघुपट, Hunger. हे तीनही लघुपट अतिशय वेगळे अनुभव देणारे, काही तरी सांगणारे, आणि दृक्‌श्राव्य माध्यमाच्या विविध शक्यता तपासणारे असे होते.\nदुसऱ्या सत्रात सुधीर नांदगावकर हिंदी चित्रपटांचा १९१३ ते २०१३ या शंभर वर्षांच्या वाटचालीवर बोलले. हा इतिहास बऱ्यापैकी सर्वाना माहिती असतो. मध्यंतरी हरिश्चंद्राची फॅक्टरी नावाचा पहिल्या भारतीय चित्रपटाची कहाणी सांगणारा चित्रपट येवून गेला होता. पण त्यांच्याही आधी हरिश्चंद्र भाटवडेकर(उर्फ सावे दादा) यांनी पहिले चित्रीकरण(जो चित्रपट असा नव्हता) केले होते. मूकपट, श्वेतधवल, रंगीत, बोलपट, आणि आज तयार होणारा डिजीटल चित्रपट असा प्रवास त्यांनी उलगडला. १९५०चे दशक हे कसे चित्रपटांच्या दृष्टीने सुवर्णयुग होत�� हे सांगितले. त्या वेळी जगात चित्रपटाने कलेकडे प्रवास सुरु केला होता, तर भारतात संगीतामुळे झालेले युग असा तो काळ होता.\nदुपारच्या भोजनानंतरचे तिसरे सत्र खुले सत्र होते ज्यात कालच्या आणि आजच्या दाखवण्यात आलेल्या चित्रपट आणि लघुपटाबद्दल खुली चर्चा होती. बरेच जण अर्थात इराणी दिग्दर्शक मजीद माजिदी यांच्या चित्रपटांबद्दल बोलले.\nचौथे सत्र सुषमा दातार यांचे होते, आणि विषय होता चित्रपटातील प्रकार(किंवा त्यांनी वापरलेला शब्द विधा, जो इंग्रजी genre या शब्दाला वापरला होता). त्यांनी आधीच व्याख्यानाचा सारांश म्हणून एक-दोन छापील कागद दिले होते. विशिष्ट प्रेक्षकांसाठी विशिष्ट चित्रपट यातून चित्रपटांची genre तयार होत गेली. वर्गीकरण करताना विविध निकष, जसे, वास्तवदर्शन, लांबी, तंत्रज्ञान, निर्मितीचा हेतू इत्यादी लक्षात घेण्यात येऊ लागले. त्यांनी विविध उदाहरणे दिली. Waking Life ही Richard Linklater याची फिल्म docu-fiction अशी होती. एखादा चित्रपट वास्तवदर्शी आहे अशे जेव्हा म्हणतात, तेव्हा ते तसेच १००% असते का, याची पण त्यांनी तात्विक चर्चा केली. संगीतिका(musical) हा प्रकार म्हणजे काय हे देखील त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी मी Chicago हा चित्रपट(musical) उडत उडत थोडा पहिला, त्यावेळी काय चालले हे समजलेच नाही, आणि नाद सोडून दिला होता. खूप पूर्वी Sound of Music हा प्रसिद्ध चित्रपट पहिला होता त्याची आठवण झाली. आजचा प्रसिद्ध दिग्दर्शक उमेश कुलकर्णी याची डिप्लोमा फिल्म Three of Us ही दाखवण्यात आली. Film Noir अथवा falling art ह्या प्रकारात काय चालले आहे, हे ही त्यांनी उलगडून दाखवले. शेवटी त्या असेही म्हण्याला की, ‘सजग प्रेक्षक व्हायचे असेल तर विविध प्रकारचे सिनेमे पाहायला हवेत, तरीही वैयक्तिक आवडनिवड हवीच’\nत्यानंतर हवाहवासा वाटणारा चहाचा ब्रेक झाला आणि त्या नंतरच्या सर्वात शेवटल्या सत्रात लागोपाठ दोन सिनेमे दाखवण्यात आले-पाथेर पांचाली ही बंगाली आणि Bicycle Thieves, जी इटालियन आहे. कुठल्याही film appreciation course किंवा फिल्म सोसायटी मध्ये हे दोन सिनेमे सर्वात आधी दाखवणे हे जवळ जवळ अलिखितच झाले आहे. सत्यजित राय यांच्यावर Bicycle Thieves चा फार मोठा प्रभाव आहे. दोन्ही सिनेमे वास्तववादी सिनेमाची उत्कृष्ट उदाहरणे आहे. या दोन्ही चित्रपटांबद्दल मी विशेष काही लिहावे असे काही नाही. दोन्ही अतिशय प्रसिद्ध, आणि बरेच चर्चिले गेलेले चित्रपट आहेत. दोन���ही चित्रपट हे दुसऱ्या महायुद्धाच्या आसपासचे, वेगवेगळया वातावरणातील. पाथेर पांचाली नंतर, सत्यजित राय यांनी आणखीन दोन चित्रपट अपु या प्रमुख व्यक्तिरेखेवर काढले. त्या तिन्ही चित्रपटांना मिळून नंतर Apu Trilogy अशी संज्ञा प्राप्त झाली.\nआज मी ब्लॉग लिहितो आहे, त्या दिवशीची चित्रपटसृष्टीशी निगडीत अशी अतिशय वाईट बातमी पाहतच लिहितो आहे, ती म्हणजे मुंबई मधील(चेंबूर) जुना R K Studio हा आगीत जाळून खाक झाला. आता ह्या आगीत किती अनमोल ठेवा, जो जपून ठेवावा असा असणार, तो कायमचा नष्ट झाला असणार. काय करणार, दुर्दैव आपले, आणि काय\nआपण पुण्यातील लोक भाग्यवान आहोत. कलेच्या आणि इतरही विविध क्षेत्रात नेहमी काही काही चालू असते. ज्यांना आवड आहे आणि सवडही आहे, त्यांना ह्या सर्वांचा लाभ घेता येतो. चित्रपटांच्या बाबतीत देखील काय काय चालू असते. एकतर कायम कुठले ना कुठले चित्रपट महोत्सव सुरु असतात, Pune International Film Festival तर पर्वणीच असते. आजकाल लघुपट निर्मिती देखील जोरात आहे. समाजात चित्रपट ही एक कला आणि माध्यम म्हणून चांगलीच जाणीव निर्माण झाली आहे. त्यातच पुण्यात चित्रपट क्षेत्राशी संबंधित दोन नामवंत संस्था आहेत, National Film Archives of India(NFAI), आणि Film and Television Institute of India(FTII). पुण्यात देखील फिल्म सोसायटी देखील जोरात होती, तिने नुकतेच पन्नास वर्षे पूर्ण केली. पण आता ही संकल्पना थोडीशी मागे पडली आहे की काय असे वाटते आहे, कारण जगभरातील चित्रपट पाहण्याची झालेली इंटरनेट आणि मोबाईल, तसेच डिश टीव्ही मुळे, झालेले सहज उपलब्धता. पण त्यामुळेच की काय, चित्रपट अथवा अशा दृक्‌श्राव्य माध्यमांकडे सजगतेने, आस्वादक पद्धतीने पाहून कसा प्रतिसाद(प्रतिक्रिया नव्हे) द्यावा हे समजून घेण्याची निकड अधिक जाणवते.\nचित्रपट ही कला म्हणजे कित्येक गोष्टींचा, तंत्रांचा, कलांचा, एक परिपाक आहे. फार वर्षांपूर्वी माझ्या मित्राकडून FTII च्या चित्रपट रसास्वाद अभ्यासक्रमाबद्दल ऐकले होते(त्याने पुढे जाऊन तो केलाही, आणि नंतर त्याच्या आवडत्या संगीतकार पंचम वर एक कार्यक्रम, वेबसाईट देखील सुरु केली आणि ती आज बरीच लोकप्रिय झाली आहे). माझ्याही मनात चित्रपट हे माध्यम जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली, आणि बरेच दिवस आपणही FTII तो कोर्स करावा असे मनात होते. पण तो कोर्स आहे महिनाभराचा, आणि एवढा वेळ कामातून काढणे महा-कठीण गोष्ट. त्यामुळे रेंगाळत राहिले. अधून मधून NFAI ला जात राहिलो, तेथील वेगवेगळे कार्यक्रम, छोटेमोठे महोत्सव पाहत गेलो(जसे की शांबरीक खरोलिका, गिरीश कर्नाड चित्रपट महोत्सव). मध्ये आणखी एका मित्राने आपले सोडून चित्रपट पटकथा लेखन अभ्यासक्रम करून, लघुपट निर्मिती करायला लागला. अमीरबाई कर्नाटकी पुस्तकाच्या निमित्ताने रहमत तरीकेरी यांच्या ओळखीचे कोणीतरी FTII मध्ये पटकथा लेखन आणि दिग्दर्शनचा अभ्यासक्रम करत असताना भेट झाली, आणि अज्ञात अश्या FTII च्या परिसरात आत फिरून आलो. त्यातच गेल्या वर्षी FTII ने open day ठेवला होता, त्या निमित्ताने देखील आतमध्ये मनसोक्त फिरून, विविध विभाग पाहून आलो. विजय पाडळकर यांचे ‘सिनेमाचे दिवस-पुन्हा’ हे देखील पुस्तक वाचनात आले.\nNFAI ने देखील आठवडाभरचा रसास्वाद कार्यक्रम असतो हे समजले आणि मग म्हटले ह्या वर्षी ह्या शिबिराला तरी जाऊयात. आवेदन पत्र, पैसे पाठवून दिले, ऑफिसमध्ये रजा टाकली लगेच. सहकाऱ्यांना सांगितले की असा असा चित्रपट रसास्वाद कार्यक्रम आहे तेथे जाणार आहे, तर त्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या, चित्रपट क्षेत्रात जायचे आहे की काय असेही काहींनी विचारले. म्हटले तसे काही नाही, पण समजावता समजावता नाकी नऊ आले. मला हेही माहिती होते की art appreciation cannot be taught, but it can definitely be learnt. असो. तर ह्या शिबिरातून बरेचे चित्रपट दाखवले जाणार होते, चित्रपट-क्षेत्राशी निगडीत विविध विषयांवर व्याख्याने असणार होती. एकूणच काय पर्वणीच ठरणार होती. पहिला दिवस हा उद्घाटनाचा दिवस होता. नाव नोंदणी दुपारी असणार होती, आणि त्यानंतर, उद्घाटन, आणि चित्रपट दाखवले जाणार होते. ह्या कार्यशाळेची Federation of Film Societies of India(FFSI) ही मुंबईस्थित संस्था देखील NFAI बरोबर सहआयोजक होती.\nमराठीतून हे शिबीर, गेली १२ वर्षे सुरु आहे. चित्रपट रासास्वदांच्या मूळ सूत्रांचा परिचय ह्या शिबिरातून होणार होता. एकूण १० चित्रपट, २० लघुपट, इतिहास, तज्ञांची व्याख्याने, आस्वाद आणि प्रतिसाद असे सगळे असणार होते. एकूणच चित्रपट कलेविषयी सजग भान देणे हे ह्या शिबिराचे उदिष्ट असणार होते. आवेदन पत्रात आयोजकांनी विचारलेली माहिती रोचक होती. नेहमीची वैयक्तिक माहिती व्यतिरिक्त, आवडते चित्रपट कोणते, दिग्दर्शक कोण, महिन्यातून किती चित्रपट पाहता(तेही चित्रपटगृहात, घरी), चित्रपटविषयक वाचलेली पुस्तके, फिल्म सोसायटी, चित्रपट कसा तयार होतो हे माहिती आहे ���ा, हे ही विचारले होते.\nNFAI मध्ये पहिला दिवस हा शिबिराच्या उद्घाटनाचा दिवस, दुपारी कार्यक्रम सुरु झाला. मी जरा लवकरच गेलो होतो, नाव नोंदणी केली, workshop kit घेतले. आज सकाळपासूनच हवा दमट होती. वारा नाही, घामाघूम व्हायला होत होते. NFAIच्या आवारात Barrister Jaykar यांचे निवासस्थान, जिचे वारसा संवर्धनाचे काम चालू होते, ते दिसत होते. आधी ‘आमो आखा एक से'(Aamo Akha Ek Se, We are One) या आदिवासी जीवनावरील चित्रपटाचा preview होता, अभिनेता यशपाल शर्मा आणि त्याच्या भोवतालची गर्दी दिसत होती. शिबिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सचिन खेडेकर, किरण शांताराम, श्यामला वनारसे, सुषमा दातार, प्रकाश मकदूम वगैरे आले होते. श्यामला वनारसे यांच्या रसास्वादाच्या व्याख्यानांची DVD तयार केली आहे, त्याचे प्रकाशन झाले. त्यावेळेस सुषमा दातार यांनी सतीश बहादूर, ज्यांना भारतात film society, film appreciation चे जनक असे समजले जात, त्यांच्याबद्दल त्या बोलल्या. त्यानंतर सुधीर नांदगावकार यांचे पहिले व्याख्यान, ‘चित्रपट रसास्वादाकडे’ हे व्याख्यान, तसेच एक रशियन लघुपट Wedding दाखवला, पण का कोण जाणे, त्यांचे व्याख्यान जे सुरुवातीला चित्रपट इतिहास सांगत होते, त्यानंतर, मध्येच थांबले, आणि शेवटी The Children of Heaven हा मजीद माजिदी यांनी दिग्दर्शित केलेला इराणी सिनेमा दाखवला. आणि दिवस संपला, बाहेर येतो तो काय, पाउस सुरूच झाला होतं. मी बाहेर असलेल्या ढगांच्या गडगडात, पावसात, तसेच मनात निर्माण झालेल्या विचारांच्या गर्दीत मी परत घरी निघालो.\nह्या ब्लॉगच्या पुढील काही भागात मी ह्या शिबिरातून काय काय अनुभवले, पहिले याबद्दल सविस्तर लिहिणार आहे. हे रसास्वाद शिबीर करण्याच्या आधीपासूनच मला भावलेल्या चित्रपटांविषयी मी लिहितोच आहे. तेही जरूर पहा.\nप्रेम आणि खूप खूप नंतर\nयुरोप दिग्विजय, भाग#१ लंडनमध्ये पायउतार\nगांधीजी १५०, आता पुढे काय\nलेबेदेव आणि बंगाली रंगभूमी\nपर्व: युद्धाचे तत्वज्ञान (Philosophy of War)\nअफ्रिकन अमेरिकन इतिहासाचे संग्रहालय\nबसवण्णा, गिरीश कार्नाड आणि तलेदंड\nदोन अजोड सांगीतिक चित्रपट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://vidyarthimitra.org/news/evaluation-is-must-for-the-scholarship", "date_download": "2019-01-22T03:27:54Z", "digest": "sha1:OCIJOTVTOXBGYUCLNVGKTX4VHSOUDZQM", "length": 11336, "nlines": 166, "source_domain": "vidyarthimitra.org", "title": "शिष्यवृत्तीसाठी मूल्यांकन बंधनकारक", "raw_content": "\nपुणे : आर्थिक मागास घटकातील (ईबीसी) विद्यार्थ्��ांसाठी राज्य सरकारने वाजत गाजत सुरू केलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षणशुल्क शिष्यवृत्तीसाठी संबंधित महाविद्यालयांना शिखर संस्थेकडून; तसेच अधिस्वीकृती संस्थांकडून पुढील शैक्षणिक वर्षाच्या अखेरपर्यंत मूल्यांकन करून घेण्याची अट घालण्यात आली आहे. या मुदतीत मूल्यांकन न झाल्यास तेथील विद्यार्थ्यांना २०१९-२० या शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्तीला मुकावे लागणार आहे.\nइंजिनीअरिंग, मेडिकल यांसह विविध व्यावसायिक आणि बिगरव्यावसायिक अशा एकूण ६०५ अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या ईबीसी वर्गातील विद्यार्थ्यांना शुल्कात सवलत देण्यासाठी राज्य सरकारने शिष्यवृत्ती सुरू केली आहे. त्याबाबतचा शासन निर्णय अलीकडेच जारी करण्यात आला असून, त्यामधील तीस क्रमांकाची अट विद्यार्थ्यांना भविष्यात या शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवणारी आहे.\nया शिष्यवृत्तीसाठी पात्र अभ्यासक्रम राबविणाऱ्या महाविद्यालयांनी संबंधित विद्याशाखेच्या शिखर संस्थेची मान्यता घेणे; तसेच राष्ट्रीय अधिस्वीकृती व मूल्यांकन परिषद (नॅक) किंवा नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रिडिटेशन (एनबीए) यांच्याकडून मूल्यांकन करून घेणे बंधनकारक आहे. २०१८-१९ या शैक्षणिक वर्षाच्या अखेरपर्यंत सर्व संबंधित महाविद्यालयांनी मूल्यांकन करून घेणे गरजेचे आहे. त्यांनी तसे न केल्यास २०१९-२० या शैक्षणिक वर्षात तेथील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही, असे या जीआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.\nराज्यातील अनेक महाविद्यालयांकडे अभ्यासक्रम चालविण्यासाठी मान्यता नसण्याची शक्यता आहे; तसेच काही महाविद्यालये नव्याने सुरू झाली आहे. या सर्वांसाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने २०१८-१९ शैक्षणिक वर्षाचा कालावधी दिला आहे. या काळात मूल्यांकन न मिळविल्यास ते शिष्यवृत्ती योजनेसाठी अपात्र ठरतील. त्यामुळे या कॉलेजांमध्ये २०१९-२० शैक्षणिक वर्षापासून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही. या कारणामुळे संबंधित कॉलेजांमध्ये प्रवेश घेणाऱ्या राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पूर्ण शुल्क देऊन शिक्षण घ्यावे लागेल.\nदरम्यान, ‘व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शुल्क इतर अभ्यासक्रमांच्या तुलनेत अधिक आहे. नव्या नियमांमुळे शिखर संस्थेची मान्यता; तसेच नॅक अथवा एनबीएचे मूल्यांकन प्राप्त केल्यशिवाय व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक कॉलेजांना राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही. कॉलेजांनी २०१८-१९ शैक्षणिक वर्षात मान्यता घ्याव्यात,’ असे तंत्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक डॉ. डी. आर. नंदनवार यांनी म्हटले आहे.\n'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर. <नाव> <शहराचे नाव> <नोकरी>७७२०० २५९०० मेसेज व्हॉटस्अॅपवर पाठवा\nशिष्यवृत्ती परीक्षा इ. ५ वी. व इ. ८ वी. फेब्रुवारी २०१९ परीक्षेच्या तारखेतील बदल\nशिष्यवृत्तींसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ नोव्हेंबर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agrowon-marathi-special-article-stephan-hocking-6611", "date_download": "2019-01-22T03:28:50Z", "digest": "sha1:YFF34532UVJKACFQOJER5VP6KPQLDL33", "length": 26181, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon marathi special article on Stephan Hocking | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअवकाशाला गवसणी घालणारा शास्त्रज्ञ\nअवकाशाला गवसणी घालणारा शास्त्रज्ञ\nशनिवार, 17 मार्च 2018\nथोर भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग वयाच्या ७६ व्या वर्षी इंग्लडमधील केंब्रिज विद्यापीठ परिसरातील त्यांच्या राहत्या घरी १४ मार्च २०१८ रोजी शांतपणे मृत्यूस सामोरे गेले. वयाच्या २१व्या वर्षी त्यांना दुर्धर आजाराने ग्रासले होते. गेली ५० वर्षे ते फिरत्या खुर्चीमध्ये खिळून होते. अशाही परिस्थितीत त्यांनी संशोधनातून अवकाशाला गवसणी घातली.\nस्टीफन हॉकिंग २००१च्या नवीन वर्षाच्या सुरवातीस भारतात आले होते. मुंबईस्थित टाटा मूलभूत विज्ञान संस्थेत त्यांचे व्याख्यान होते. त्या व्याख्यानास मी आवर्जून गेलो होतो. अनेकांनी मला सांगितले, ‘जाऊ नकोस, प्रचंड गर्दी असेल आणि ते काय बोलतात ते तुला समजणारच नाही.’ तरीही मी गेलो. याची देही याची डोळा त्यांची प्रतिमा मनात साठवली. ते फार कमी बोलले आणि तेही प्रश्‍नोत्तरांच्या माध्यमातूनच. स्टीफन यांना पाहण्यापेक्षा मला त्यांची ती वैज्ञानिक खुर्ची पाहायची होती. अशी खुर्ची, जी त���यांच्या शरीरास २४ तास कायम जखडून होती आणि तीसुद्धा १९६९ ते १४ मार्च २०१८ पर्यंत. त्यांना पाहून डोळे भरून आले. ‘देव एवढा हृदयशून्य असू शकतो’ असा प्रश्‍न मनात आला; पण असे जर कोणी त्यांना म्हटले असते, तर त्यांना आवडले नसते. कारण प्रत्येक बाबीकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच ते पाहत असत आणि वैज्ञानिक संशोधनातून समस्येवर मात करीत असत. त्यांची ती वैज्ञानिक खुर्ची विजेवर चालणारी होती आणि स्टीफन स्वतः ती चालवत, तेही वेगाने. खुर्चीच्या समोर अत्याधुनिक संगणक होता. त्याच्यावर बोटांचा वापर करून ते संगणकामार्फत वैज्ञानिक भाषणे देत. कारण मज्जातंतूंच्या दुर्धर आजाराने त्यांचा पूर्ण आवाजच गेला होता. ते बोलताना अनेकवेळा मला यंत्रमानवाचाच भास होत होता. केवळ हाताची बोटे, तल्लख मेंदू आणि गालाचा एक स्नायू यांच्या जिवावर या माणसाने देवावर विजय मिळवून भौतिक आणि अंतराळ संशोधनामधील अनेक टप्पे सिद्धांताच्या रूपात प्राप्त केले.\n१९६३ म्हणजे वयाच्या २१ व्या वर्षी स्टीफन हॉकिंग यांना ‘मोटार न्यूरॉन’ हा आजार जडला आणि फक्त मेंदू वगळता त्यांचे संपूर्ण शरीर हळूहळू निष्क्रिय झाले. तज्ज्ञ डॉक्‍टरांनी ते वयाची पंचविशीसुद्धा पाहू शकणार नाहीत, हे सांगितले असतानाही ते ७६ वर्षे तृप्त आयुष्य जगले आणि वैद्यकीय क्षेत्रात एक आश्‍चर्य तयार झाले. २३ व्या वर्षी मृत्यू होणार हे निदान करणाऱ्या डॉक्‍टरांचे आभार मानताना ते म्हणतात, ‘‘मी सुदैवी आहे, की माझा हा आजार हळूहळू वाढत आहे. इच्छाशक्तीने मला जगण्याचे बळ दिले. यातून एक धडा प्रत्येकाने घ्यावा, की कोणत्याही परिस्थितीत हार मानू नये.’’\nअवकाश म्हणजेच अंतराळ विज्ञानावर त्यांनी शंभर वर्ष पुढचे संशोधन केले आहे. कृष्णविवरांवरील त्यांच्या संशोधनाची विज्ञानजगताने नोंद घेतली. अवकाशात अनेक कृष्णविवरे आहेत. प्रचंड वस्तुमान असलेल्या ताऱ्यांचा स्फोट होऊन कृष्णविवर जन्माला येते आणि नंतर ते कधीच नष्ट होत नाही. उलट त्याचा आकार आणि वस्तुमान वाढतच जाते, अशी धारणा होती. मात्र, हॉकिंग यांच्या सिद्धांताने त्यास तडा गेला. स्टीफन हॉकिंग म्हणतात, ‘‘कृष्णविवरांमधून सतत ऊर्जा म्हणजे किरणोत्सार बाहेर पडतो, त्यामुळे त्याचे वस्तुमान कमी होत जाते. ती लहान होत जातात आणि कालांतराने नष्ट होतात. म्हणजेच त्यांना अमरत्व प्राप्त ना���ी.’’ याला ‘हॉकिंग इफेक्‍ट’ असे नाव दिले गेले आणि कृष्णविवरांमधून बाहेर पडणाऱ्या किरणोत्सारास ‘हॉकिंग रेडिएशन’ असे संबोधले गेले. वास्तविक या दोन सिद्धांतामुळे ते भौतिकशास्त्रामधील नोबेल पुरस्कारास पात्र ठरू शकले असते; पण या सिद्धांतांच्या सत्यतेची पडताळणी होऊ शकत नाही आणि नोबेलसाठी ही आवश्‍यक अट आहे. डॉ. हॉकिंग यांच्या सिद्धांतांना खूप विरोध झाला. प्रश्‍न होता, की कृष्णविवर जेव्हा नष्ट होते, तेव्हा त्याचा आकार कमी करणारे कण कुठे जातात भविष्यात याचे उत्तर मिळेलही; पण त्यासाठी अब्जावधी वर्षे लागतील. कारण एवढे मोठे विवर नष्ट होण्यास एवढा कालावधी लागतोच. ते म्हणतात, ‘‘अंतराळामधील कृष्णविवरामध्ये प्रचंड गुरुत्वाकर्षण शक्ती आहे आणि ती मध्यभागी एका बिंदूत एकवटलेली आहे. त्यांचाच स्फोट होऊन ही विश्‍वनिर्मिती झाली आहे.\nशारीरिक क्षमता नसतानाही केवळ तल्लख बुद्धीच्या जोरावर त्यांनी अंतराळामधील अनेक गूढ उकलण्याचा प्रयत्न केला. देवाचे अस्तित्व, कृत्रिम बुद्धिमत्ता, परग्रहावर प्रगत जीवसृष्टी असून यापासून पृथ्वीला धोका आहे, पृथ्वीवरून माणूस नामशेष होण्यास मानवच कारणीभूत ठरेल, ही त्यांची विधाने कायम चर्चेत राहिली. विश्‍वाची निर्मिती देवाने केली हे त्यांना पटत नव्हते. ते म्हणत, ‘‘याचे उत्तर विज्ञानच देऊ शकते.’’ ते असेही म्हणत, ‘‘मला मृत्यूची भीती वाटत नाही; मात्र मरणाची मला घाईसुद्धा नाही.’’ केवढे सूचक विधान आहे हे डॉ. हॉकिंग यांना ब्रिटनच्या राजघराण्यातर्फे ‘नाइटहुड’ हा प्रतिष्ठेचा सन्मान प्राप्त झाला. मात्र, केवळ मूलभूत संशोधनासाठी पैसे कमी मिळतात म्हणून त्यांनी तो नाकारला. डॉ. हॉकिंग यांचे मूलभूत विज्ञानावर खूप प्रेम होते. ते म्हणतात, ‘‘जोपर्यंत शास्त्रज्ञाच्या ज्ञानाचा पाया त्याच्या विषयामधील मूलभूत विज्ञानाने पक्का रचला जात नाही, तोपर्यंत त्यावर रचलेली आधुनिक तंत्रज्ञानाची इमारत नेहमीच तकलादू असेल.’’ कृषी क्षेत्रात आज नेमके हेच घडत आहे. जमिनीमधील उपयोगी जीवाणूंचे महत्त्व, सेंद्रिय कर्ब, आर्द्रता, पारंपरिक पिके, त्यांची आलटापालट, जमिनीस एक वर्ष आराम, वृक्षांचे - पक्ष्यांचे महत्त्व या सर्व मूलभूत बाबी आपण विसरत चाललो आहोत. मूलभूत कृषी विज्ञानावरच आधुनिक कृषीची इमारत रचली जाऊ शकते, हे ज्या वेळी सर्वांना पटेल, त्या वेळी बळिराजा खऱ्या अर्थाने सुखी होईल.\nडॉ. हॉकिंग म्हणतात, ‘‘निःशब्द माणसाचे मन सर्वाधिक गोंगाटी असते,’’ किती सत्य आहे हे लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, सर्व शेतकरी मृत्यूपूर्वी किती तरी दिवस निःशब्द होते. त्यांच्या मनामधील उद्‌ध्वस्त शेती-कुटुंबाचा, मुलांच्या शिक्षणाचा, मुलीच्या लग्नाच्या चिंतेचा गोंगाट कुणी लक्षातच घेतला नाही. डॉ. हॉकिंग म्हणत, ‘‘जीवनाच्या यशस्वी पायऱ्या चढताना इतरांची मदत घ्या; पण त्यांच्यावर अवलंबून राहू नका. त्यांच्या स्वयंचलित खुर्चीला एका व्यक्तीने पाठीमागून आधार देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा प्रसन्न मनाने त्यांनी त्याचे आभार मानले; पण लगेच म्हणाले, ‘‘अरे तू जर असा माझ्या मागे आधारासाठी उभा राहिलास, तर मी परावलंबी बनेन आणि माझी प्रगती, अवकाश संशोधन थांबेल.’’ किती सत्य आहे हे. जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग संपला. बळिराजा आज शेतीसाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून आहे. मग ते कृषी निविष्ठा असो, की शेतीतील कोणतेही काम असो. यातून बळिराजाने योग्य तो बोध घेऊन स्वावलंबी बनण्याच्या दृष्टीने प्रयत्न वाढवायला हवेत. डॉ. स्टीफन हॉकिंग यांचे मौल्यवान आयुष्य आपणा सर्वांना प्रेरणादायी ठरावे, एवढीच इच्छा\n(लेखक शेतीप्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)\nस्टीफन हॉकिंग stephen hawking केंब्रिज विद्यापीठ २०१८ 2018 भारत मात mate संगणक विजय victory नोबेल पुरस्कार awards वन forest विषय topics कृषी शेती शिक्षण लग्न\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळप\nऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील २३ साखर कारखाने ऊसगाळप करीत आहेत.\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक महिनाअखेरपर्यंत...\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः पालकमंत्री शिंदे\nनगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही जनतेचीच इच्छा आहे आणि पालकमंत्री म्हणून जनतेची इच\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही :...\nमुंबई : हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही.\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत धरणे...\nपरभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांसह जनतेच्या विविध मागण्यांसाठी परभणी ज\n‘रेसिड्यू फ्री’ शेतीतून गुणवत्ताप्राप्त...स्थावर मालमत्ता व्यावसायिक उद्योगातील दोन...\nप्रतिष्ठा जपण्यासाठी शेतकऱ्यांच्या...नाशिक : यवतमाळमधील साहित्य संम���लनाचे उद्‌घाटन...\nशेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्यास अखेर...पुणे ः गेल्या तीन वर्षांपासून बंद...\nसंत्रा निर्यातीला कृषी विभाग देणार...नागपूर : अपेडाने संत्रा क्‍लस्टरला पहिल्यांदाच...\nविदर्भात गुरुवारपासून तुरळक पावसाचा...पुणे : राज्यातील गारठा कमी झाल्यांनतर...\nचढ्या दराचा फायदा कोणालामागील दोन दिवसांपासून सोयाबीनचे दर वाढत आहेत....\nअतिखोल भूजलाचा उपसा घातकचपर्यावरणाचा नाश कोणी केला या एका प्रश्नाला अनेक...\nनिफाड तालुक्‍यात द्राक्ष काढणीला सुरवातनिफाड, जि. नाशिक ः तालुक्‍यातील उगाव,...\nपशुगणनेकरिता आता महिनाअखेरपर्यंत मुदतनागपूर ः पशुगणनेसाठी पूरक साहित्याचा...\nट्रायकोकार्ड निर्मिती प्रशिक्षण प्रकल्प...नागपूर ः कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठातील...\nराज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षांनी जाणून...औरंगाबाद : राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही...\nदराअभावी कांदापट्टा सुन्ननाशिक : कांद्याला अगदी मोड फुटेस्तोवर वाट...\nवनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...\nअर्थसंकल्पीय कृषी कर्ज तरतूदीत १० टक्के...नवी दिल्ली : आगामी २०१९-२०च्या अर्थसंकल्पात शेती...\nराज्यात शुक्रवारपासून पावसाचा अंदाजपुणे : वायव्य भारतातील पश्चिमी चक्रावाताची...\nऔरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय सुक्ष्म...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित नवव्या...\nशेतीपूरक उद्योगातून बचत गट झाले सक्षमचिखली (जि. बुलडाणा) येथील हिरकणी महिला उत्कर्ष...\nगोरक्षणासोबतच जपला व्यसनमुक्‍तीचा वसालाठी (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील दिलीप बाबा...\nअप्रमाणित रोपांमुळे ‘फेल' बागांवर...पुणे : दुष्काळात जीवापाड जपलेल्या बागा अप्रमाणित...\nसोयाबीन दराचा आलेख चढताच; लातूरला ३८११...लातूर : येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/vardha/sexual-harassment-girl-her-father-pulgaon-wardha-district/", "date_download": "2019-01-22T03:21:30Z", "digest": "sha1:7NOQ4DQ5QQAJLQNDNL67RNUYSFOUHUJQ", "length": 26597, "nlines": 406, "source_domain": "www.lokmat.com", "title": "मंगळवार २२ जानेवारी २०१९", "raw_content": "\n पेट्रोल 12 पैसे तर डिझेल 19 पैशांनी महागले\n���जचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nमुंबईचे किमान तापमान २१ अंश; विदर्भाला पावसाचा इशारा\nसाताऱ्याच्या आंदोलक शेतक-यांच्या ७० टक्के मागण्या मान्य\nफाशीच्या आरोपीला माहिती नाकारण्याचा फेरविचार करा\nविकी कौशल व भूमी पेडणेकर झळकणार रुपेरी पडद्यावर\nईशा देओल पुन्हा एकदा देणार गुड न्यूज\n'तनू वेड्स मनू ३' लवकरच, कंगना राणौतने केले कन्फर्म\nदिव्यांका त्रिपाठी करणार ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन\nमाधुरी दीक्षित, अजय देवगण, अनिल कपूरचा 'टोटल धमाल' ट्रेलर, पाहा हा Video\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nमुलांना जबरदस्तीने जेवण भरवताय असं करणं ठरू शकतं घातक\nसाऊथ-ईस्ट आशियाच्या पर्यटनासाठी IRCTC ने आणले स्पेशल टूर पॅकेज\nक्वीन कंगनाचा ईको-फ्रेंडली लूक पाहून व्हाल घायाळ\nलैंगिक जीवनावर वाईट परिणाम करतात घरातील 'या' ४ गोष्टी\nनाशिक : आडगाव शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू , गावात जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला बिबट्याचा मृतदेह आढळला\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्म��-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.\nनाशिक : आडगाव शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू , गावात जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला बिबट्याचा मृतदेह आढळला\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.\nAll post in लाइव न्���ूज़\nवर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे पित्याकडून मुलीचे लैंगिक शोषण\nवर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे पित्याकडून मुलीचे लैंगिक शोषण\nजन्मदाता पिताच चार महिन्यांपासून मुलीचे लैंगिक शोषण करीत असल्याची घटना दहेगाव (धांदे) येथे उघडकीस आले. या प्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून दारूविके्रत्या पित्यावर गुन्हा नोंदवित त्याला अटक करण्यात आली.\nवर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे पित्याकडून मुलीचे लैंगिक शोषण\nठळक मुद्देचार महिन्यांपासून सुरू होता अत्याचार\nपुलगाव : जन्मदाता पिताच चार महिन्यांपासून मुलीचे लैंगिक शोषण करीत असल्याची घटना दहेगाव (धांदे) येथे उघडकीस आले. या प्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून दारूविके्रत्या पित्यावर गुन्हा नोंदवित त्याला अटक करण्यात आली.\nदहेगाव (धांदे) येथील नराधम पित्याने १३ वर्षीय मुलीवर मागील चार महिन्यापासून लैंगिक अत्याचार केले. याबाबत मुलीने बुधवारी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी कलम ३७६ (२)(१), ३७६ (२) एन, ३७६ (२) एफ, ३७७, ५०६, बालकाचे अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ कलम ६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली असून पूढील तपास सहायक पोलीस निरीक्षक स्वप्ना निरांजने करीत आहेत. या संतापजनक घटनेमुळे गावात तथा परिसरात खळबळ माजली आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nनागपुरात दोन रुपयाचे आमिष दाखवून बालिकेवर अत्याचार\n...त्या आरोपीने बलात्कार केल्याची आणखी एका महिलेची तक्रार\nनागपुरात विधवा मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न\nअनाथ मुलीवर बलात्कार करणाऱ्यास १० वर्षांचा कारावास\nअल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास अटक\nकासुर्डीत तरुणीवर सामूहिक बलात्कार; धक्क्याने वडिलांचा पोलीस ठाण्यातच मृत्यू\nजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर वृद्धेला भोवळ\nगोड बोलल्यास ‘हेल्दी’ वातावरणाची निर्मिती\nमहात्मा गांधी यांचे राजकारण प्रेमाचे, द्वेषाचे नव्हे\nसिग्नलचे डोळे अद्याप मिटलेलेच\nकुष्ठरोग निर्मूलनासाठी स्पर्श अभियानांतर्गत प्रतिज्ञा घेणार\nद. आफ्रिकेतील टॉलस्टॉय आश्रमात स्थापन होणार गांधी-मंडेलांचा पुतळा\nआरक्षणभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियन ओपनभारत विरुद्ध न्यूझीलंडहार्दिक पांड्याअर्थसंकल्प 2019करिना कपूरपेट्रोलवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरकुंभ मेळा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nतुम्हीही आयब्रो कलर करत आहात का 'या' 5 टिप्स करतील मदत\nजयपूर फेस्टिव्हलमधील 'या' गोष्टींमुळे आनंद होईल दुप्पट\nविमानही उडवू शकतात बॉलिवूडचे 'हे' तारे, एकापेक्षा एक आहेत सारे\nकिवींच्या देशातही धोनीची बॅट तळपणार, तेंडुलकरचा विक्रम मोडणार\n'मणिकर्णिका'च्या प्रमोशन दरम्यान अंकिता लोखंडेचा असा होता अंदाज, SEE PHOTO\nधोकादायक आहे #10YearChallenge, जाणून घ्या दुष्परिणाम\nवर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल : दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रात विदेशी कलावंतांची चित्तवेधक अदाकारी\nअदितीजवळ आहे इयररिंग्जचं सुंदर कलेक्शन; तुम्हीही घेऊ शकता टिप्स\nWhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं\nबी. एच. आर. पतसंस्थेविरोधात ठेवीदारांकडून कपडे काढा आंदोलन\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\n लोकमत आयोजित 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा पहिला दिवस\nक्षणिक ठरला पनवेलकरांचा आनंद;उद्घाटनानंतर 5 मिनिटांत सरकता जिना पडला बंद\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nजेफ आणि मेकेन्झी यांची घटस्फोटाआधीची एकमेकांसोबतची एक समंजस गोष्ट\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\n उत्तर प्रदेशात लढवणार 25 जागा\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\n''ईव्हीएम हॅक करून भाजपाने २०१४ मध्ये मिळवला विजय''\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nरक्तदान शिबिरापूर्वी परवानगी बंधनकारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2013/11/blog-post_6135.html", "date_download": "2019-01-22T03:23:45Z", "digest": "sha1:FQXWKZBO3O2FTCSKDSSYOM5BVXMGSKWA", "length": 5611, "nlines": 65, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "कुसूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गायकवाड - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृति���\nHome » » कुसूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गायकवाड\nकुसूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गायकवाड\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on रविवार, १० नोव्हेंबर, २०१३ | रविवार, नोव्हेंबर १०, २०१३\nयेवला तालुक्यातील कुसूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दत्तू महादू गायकवाड\nयांची अविरोध निवड झाली आहे. आवर्तन पद्धतीनुसार दत्ता संपत गायकवाड\nयांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक\nमंडल अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डी. वाय. गांगुर्डे यांच्या\nअध्यक्षतेखाली शुक्रवारी दुपारी 2 वाजता विशेष सभा बोलावण्यात आली.\nतत्पूर्वी सकाळी 10 ते 12 वाजेदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत\nहोती. परंतु, त्या वेळेत सत्ताधारी विकास पॅनलच्या वतीने ग्रा. प. सदस्य\nदत्तू महादू गायकवाड यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. दुपारी विशेष सभेत\nअधिकारी गांगुर्डे यांनी दत्तू महादू गायकवाड यांची अविरोध निवड झाल्याची\nघोषणा केली. त्यानंतर कार्यकर्ते व सदस्यांनी जल्लोष केला.\nनवनिर्वाचित सदस्य गायकवाड यांचा खरेदी-विक्री संघाचे संचालक दिलीप मेंगळ\nयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी ग्रामसेविका वाय. डी.\nमत्सागर, सोसायटीचे अध्यक्ष रामदास हारदे, भास्कर मेंगाळ, नारायण\nगायकवाड, ग्रा. पं. सदस्य वर्षा अहिरे, सुशीला गायकवाड, रामदास मोरे,\nविमल गायकवाड आदी उपस्थित होते.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Pune/maharashtra-pradesh-youth-congress-Regional-President-elections-satyajeet-tambe-wins/", "date_download": "2019-01-22T02:41:52Z", "digest": "sha1:PEJ7BHQTTDI5PHVV73PEWYP63VYIZK7S", "length": 6029, "nlines": 34, "source_domain": "pudhari.news", "title": " महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सत्यजित तांबे यांची निवड | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सत्य���ित तांबे यांची निवड\nमहाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सत्यजित तांबे यांची निवड\nमहाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसच्या निवडणुकीमध्ये सत्यजीत तांबे सर्वाधिक मते मिळवून प्रदेशाध्यक्षपदी निवडून आले आहेत. आमदार अमित झनक हे दुसऱ्या क्रमांकाची मते घेत उपाध्यक्ष निवडून आले. त्याचबरोबर कुणाल राऊत हे देखील उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. या निवडणुकीच्या माध्यमातून ६० युवकांची प्रदेश कार्यकारणी देखील तयार झाली आहे.\nसत्यजीत तांबे यांच्या निवडीने युवक कॉंग्रेसमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे. माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे ते भाचे आहेत. महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षापदासाठी झालेल्या निवडणुकीत सत्यजित तांबे यांना ७० हजार १८९ मते मिळाली. तर उपाध्यपदी निवडून आलेले आमदार झनक यांना ३२ हजार ९९९ मते तर कुणाल राऊत यांना ७ हजार ७४४ मते मिळाली. सत्यजीत तांबे हे ३७ हजार १९० मताधिक्याने निवडून आले.\nनवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दोन वेळा अहमदनगर जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम केले आहे. अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी २०१४ ला काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. गेल्या पंधरा वर्षांपासून ते एनएसयुआय व युवक काँग्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्रात मोठी संघटनबांधणी केली आहे.\nतांबे यांनी या अगोदर दोन वेळा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष पद भूषविले आहे. नागरी विकास, अंतरराष्ट्रीय राजकारण आणि युवक सशक्तीकरण या विषयावर त्यांचा विशेष अभ्यास आहे. सत्यजित तांबे यांच्या रूपाने सर्वांना सोबत घेऊन विद्यमान भाजपा सरकार विरोधात संघर्ष करू शकणारा आश्वासक चेहरा युवक काँग्रेसला मिळाल्याचे बोलले जाते आहे.\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nराहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/we-are-building-the-shivmakalak-as-opposed-to-the-stomachs-stomach-vinod-tawde-aggressive/", "date_download": "2019-01-22T02:55:44Z", "digest": "sha1:3JO4PQ5GQ6734Q7LOY2SGRRLNSQTED2G", "length": 7194, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शिवस्मारक बांधतोय म्हणून विरोधकांच्या पोटात दुखतंय; विनोद तावडे आक्रमक!", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nशिवस्मारक बांधतोय म्हणून विरोधकांच्या पोटात दुखतंय; विनोद तावडे आक्रमक\nविरोधकांनी केली वेलमध्ये उतरुन घोषणाबाजी\nमुंबई: अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. आज महाराष्ट्राच्या अधिवेशनात शिवस्मारकाच्या उंचीच्या मुद्द्यावरुन गदारोळ सुरु झाला.\nमुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी नाही झाली तर जनतेने उठाव…\nपोलीस भरतीच्या बदललेल्या नियमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा…\nसरकार शिवस्मारकाची उंची कमी करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केला. त्यावर शिक्षणमंत्री विनोद तावडे आक्रमक झाले.\nअरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचा मुद्दा आज अधिवेशनात विरोधकांनी चांगलाच लावून धरला. यावर विनोद तावडे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. आम्ही स्मारक करतोय म्हणून यांच्या पोटात दुखतंय. यांनी महाराजांच्या स्मारकासाठी काही केलं नाही. जाऊन उंची मोजून या. उद्या या विषयावर चर्चा लावा, आज कामकाज चालवा, असं तावडे म्हणाले. यानंतर विरोधक आणि तावडे आमने सामने आले. विरोधकांनी वेलमध्ये उतरुन घोषणाबाजी केली. त्यानंतर सत्ताधारीही वेलमध्ये उतरले.\nमुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी नाही झाली तर जनतेने उठाव करावा – भुजबळ\nपोलीस भरतीच्या बदललेल्या नियमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विरोध\nपोलीस भरतीत आता लेखी परीक्षा अगोदर होणार \nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका – उदयनराजे\nकांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढविली : सुभाष देशमुख\nसोलापूर- कांदा अनुदानाची मुदत १५ डिसेंबर ऐवजी ३१ डिसेम्बरपर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती सहकार व पणन मंत्री…\nकाकडेंच्या जावडेकरांवरील टीकेला भाजप कार्यकर्त्याचे सणसणीत उत्तर\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nराज्यातील ���८ हजार गावातील पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास,मुख्यमंत्र्यांचा…\nगोवर-रुबेला लसीकरणाचे ८४ टक्के उद्दिष्ट साध्य ; एकनाथ शिंदे यांची…\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका - उदयनराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://beedlive.com/newsdetail?cat=Yashogatha&id=3485&news=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%82%20%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%85%E0%A4%B0.html", "date_download": "2019-01-22T01:53:23Z", "digest": "sha1:6TJ6XNYJOFVCKCFTWD3NV45DCU4ZB4KA", "length": 14580, "nlines": 106, "source_domain": "beedlive.com", "title": "पुस्तकांच्या सहवासातलं करिअर.html", "raw_content": "\nपुस्तकं, वर्तमानपत्र, इंटरनेट असे काळानुसार माहितीच्या स्रोतांमध्ये बदल घडत गेले. पण आजही माहितीचा सर्वात मोठा स्रेत म्हणून पुस्तकांकडेच पाहिलं जातं. कारण इतिहासातील संदर्भासाठी इंटरनेटपेक्षा पुस्तकंच अधिक उपयुक्त ठरतात. आपल्याला एका वेळी अनेक पुस्तकं आणि संदर्भ हवे असतील तर ग्रंथालयाची वाट धरण्याशिवाय गत्यंतर नसतं. पण या ग्रंथालयात जाऊन वाचनानंद मिळवता येतो, तसाच ग्रंथपाल बनूनही ग्रंथाच्या सहवासात राहता येतं. पुस्तकवेड़या व्यक्तींनी लायब्ररी सायन्स या क्षेत्रात करिअर केलं तर त्यांच्यासाठी खूप चांगल्या संधी उपलब्ध आहेत.\nवाचनालयात जाऊन पुस्तकं वाचणं, आपल्या माहितीत ज्ञानात भर घालणं, स्वत:ला अडलेल्या प्रश्नांचं उत्तर एखाद्या पुस्तकातून अगदी सविस्तर रूपात मिळणं हा नेहमीच एक सुखद अनुभव असतो. वाचनालयात लेखकांच्या नावानुसार, प्रत्येक विषयाप्रमाणे किंवा पुस्तकांच्या आद्याक्षराप्रमाणे पुस्तकांची मांडणी केलेली असते. तिथे एकाच वेळी लाखो पुस्तकं असतात. तिथल्या पुस्तकांमधून आपल्याला हवं असलेलं पुस्तक नक्की कसं बरं शोधायचं तसं तिथे असणा-या ग्रंथपालाला आपल्याला हव्या पुस्तकाचं नाव किंवा लेखकाचं नाव सांगितल तरी तो लगेच आपल्याला ते पुस्तक काढून देतो. इथे ग्रंथालयशास्त्राची कमाल दिसून येते. ग्रंथालयातील काम म्हटल्यावर केवळ पुस्तकांची मांडणी करणं इतकंच नसतं, त्यामुळे ग्रंथालयात नोकरी करायची तर ग्रंथालय व्यवस्थापनशास्त्राचा अभ्यास असणं गरजेच असतं. ग्रंथालयशास्त्राचा संपूर्ण अभ्यास केल्यास त्यामध्ये करिअर करणं सोपं होतं. ग्रंथालयशास्त्र (लायब्ररी सायन्स) आणि माहितीशास्त्र या विषयाचा प्राथमिक स्वरूपाचा अभ्यासक्रम १२वीनंतर सर्टिफिकेट कोर्सद्वारा करता येतो. त्यानंतरचा टप्पा म्हणजे पदव्युत्तर अभ्यासक्रम. भारतातील जवळपास ७० विद्यापीठांमध्ये लायब्ररी सायन्सचा अभ्यासक्रम शिकवला जातो. तसंच कामगार कल्याण मंडळातर्फेही तो शिकवला जातो. या क्षेत्रातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे काम करता करता तुम्ही शिक्षण घेऊ शकता. विशेष म्हणजे, एकेक टप्प्यावरील परीक्षा देत यात कारकिर्दीची पायरी हळूहळू चढता येते. महाविद्यालय, शाळा, सार्वजनिक ग्रंथालयात ग्रंथपाल, सहायक ग्रंथपालासारखी पद उपलब्ध असतात. विद्यापीठातील ग्रंथालयात वरिष्ठ ग्रंथपाल, सहायक ग्रंथपाल, उपग्रंथपाल, अशी पदांची चढती श्रेणी असते. त्याचप्रमाणे शासकीय ग्रंथालये, वस्तुसंग्रहालयं या ठिकाणीदेखील नोकरीच्या संधी उपलब्ध असतात.\nबारावीनंतर कोणत्याही शाखेतून पदवी घेऊन बॅचलर डिग्री इन लायब्ररी सायन्स (बी. लिब.) हा पदवी अभ्यासक्रम करावा लागतो. त्यानंतर मास्टर्स डिग्री इन लायब्ररी सायन्स (एम.लिब.) हा अभ्यासक्रम आहे.\nयापुढे जर एखादा विषय घेऊन त्यात प्रावीण्य मिळवायचं असेल तर एम.फिल. आणि पीएच.डी. करता येतं. तसेच पदवी आणि मास्टर्स पदवीला ५५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून, ग्रंथालय शास्त्रातून सेट किंवा नेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर ग्रंथालयशास्त्राचा प्राध्यापक होण्याची संधी मिळते.\nहा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सार्वजनिक किंवा सरकारी ग्रंथालय, शाळा- महाविद्यालयं, विद्यापीठ, बँका, सार्वजनिक संस्था, कायदेसंस्था, वृत्तपत्र प्रकाशन संस्था, खासगी संस्था, म्युझियम्स, फॉरेन एम्बसी, फोटो किंवा फिल्म ग्रंथालय, माहिती केंद्र आणि मोठ़या कंपन्या इत्यादी क्षेत्रांमध्ये वाव मिळतो.\nवेतनश्रेणी ही प्रत्येकाच्या शिक्षणावर आणि अनुभवावर अवलंबून असते. असिस्टंट लायब्ररियन, डेप्युटी लायब्ररियन आणि लायब्ररियन यांची पदे अनुक्रमे लेक्चर्स, रीडर्स आणि प्रोफेसर यांच्याइतकीच महत्त्वाची असतात. त्यांचं वार्षिक वेतन साधारणत: १,००,००० ते ३,००,००० रुपये इतकं असतं.\nग्रंथा��यशास्त्र या पदव्यूत्तर अभ्यासक्रमांसाठी ही सीईटी देणे बंधनकारक असणार आहे. प्रवेश पूर्व परीक्षेचे वेळापत्रक पुढील प्रमाणे - ऑनलाईन अर्ज दाखल करणे (१२ जून ते ३ जुलै), हॉलतिकीट मिळविणे (४ ते ६ जुलै), प्रवेश पूर्व परीक्षा (१० जुलै), निकाल (१५ जुलै), नोंदणी व ऑप्शन फॉर्म भरणे तसेच कागदपत्रांची तपासणी (१५ ते २५ जुलै), सर्वसाधारण यादी (३० जुलै), प्रथम यादी (१ ऑगस्ट) , द्वितीय यादी (७ ऑगस्ट), स्पॉट अ‍ॅडमिशन (१० ऑगस्ट), प्रवेशित ठिकाणी उपस्थिती नोंदविणे (११ ते १४ ऑगस्ट) या प्रमाणे वेळापत्रक आखण्यात आले आहे.\nज्या विद्याथ्र्यांना प्रवेश घ्यावयाचा आहे. अशा विद्याथ्र्यांनी संभाजीराजे ग्रंथालय आणि व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालय माने कॉम्पलेक्स बीड येथे तात्काळ संपर्क साधावा. ६९६५०६५०३४ ९५२७८१५१५१ ९५५२५५६३९७ ७४२०९०४०५५\nरिक्षा चालकाचा मुलगा बनला आय.ए.एस.अधिकारी\n‘जलदूत’ च्या पाणीपुरवठ्याने चार कोटी लिटरचा टप्पा ओलांडला \nसाहेबांची लेक; विकास कार्यात नंबर एक\n‘मेक इन इंडिया सप्ताह’\nपंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय योजना\nमाझी कन्या भाग्यश्री योजना\nपंतप्रधानांना प्रेरणा देणारे गाव - गंगादेवीपल्ली\nविविध फुलपिकांशी जोडले नाते\nछत्रपती शिवाजी महाराज व्यवस्थापन गुरू आणि व्यूहरचनाकार\nवसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालय, बीड\nबीड लाईव्ह या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही तसेच या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो बीड न्यायालायांतर्गत राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5459620301344893363&title=Quick%20Heal%20Detects%20Android%20Banking%20Trojans&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-01-22T02:46:04Z", "digest": "sha1:ZM2ULOQJWKH56MI2D5JKKAINWCJAKHF3", "length": 9772, "nlines": 118, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘क्विक हील’तर्फे अँड्रॉइड बँकिंग ट्रोजनचा शोध", "raw_content": "\n‘क्विक हील’तर्फे अँड्रॉइड बँकिंग ट्रोजनचा शोध\nमुंबई : आपल्या मोबाइल फोनवर एखाद्या अॅपमार्फत ब्राउझिंग करत असताना यूझरला सुरक्षा परवानगी किंवा लॉगिन अधिकारांबद्दल विचारले जाते, तेव्हा सर्वसामान्यपणे यूझर मागचा पुढचा विचार न करता आवश्यक ते तपशील देऊन मोकळे होतात; पण असे करताना युझरचा संवेदनशील डेटा संकटात येण्याची शक्यता असते. क्विक हील सिक्युरिटी लॅब्सच्या सुरक्षा तज्ज्ञांनी दोन साधारण दिसणारे अँड्रॉइड बँकिंग ट्रोजन शोधले आहेत, जे यूझरच्या या निष्काळजी वृत्तीचा फायदा घेऊन त्यांच्या गोपनीय डेटापर्यंत पोहोचतात. ‘अँड्रॉइड मार्कर.सी’ आणि ‘अँड्रॉइड अॅस्कॅब.टी’ हे ट्रोजन व्हॉट्सअॅप, फेसबुक, स्काइप, इन्स्टाग्राम आणि ट्विटर तसेच भारतातील काही अग्रगण्य बँकिंग अॅपसारख्या लोकप्रिय सोशल अॅप्लिकेशनच्या नोटिफिकेशन्सची नक्कल करतात.\nतज्ज्ञांच्या मतानुसार, ‘अँड्रॉइड मार्कर.सी’ हे एक अस्सल अॅप दिसण्यासाठी अडोब फ्लॅश प्लेयरचा उपयोग करते, तर ‘अँड्रॉइड अॅस्कॅब.टी’ एका अँड्रॉइड अपडेट आयकॉनची नक्कल करते. ज्यावेळी यूझर्स या मालवेअरच्या डेटाबेसवरील अॅपमध्ये प्रवेश करतात. त्यावेळी ते अॅप वापरण्यापूर्वी त्यांना बँकिंग अधिकार, कार्डचे तपशील, लॉगिन आयडी-पासवर्ड यांसारखी संवेदनशील महिती देण्यास सांगितले जाते. कारभारांच्या अधिकारांमार्फत इनकमिंग संदेश प्राप्त करून हे मालवेअर हॅकर्सना ओटीपी सत्यापनाचा टप्पा (भारतात ऑनलाइन व्यवहारांच्या सुरक्षेसाठी प्रामुख्याने वापरली जाणारी प्रणाली) ओलांडण्यास मदत करतात.\nक्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे सह-संस्थापक आणि सीटीओ संजय काटकर म्हणाले, ‘संवेदनशीर वैयक्तिक माहिती, मग ती बँकिंग, सामाजिक किंवा ऑनलाइन वाणिज्यिक असो, मिळवण्यासाठी सर्वाधिक वापरले जाणारे माध्यम मोबाइल हे आहे; पण भारतीय यूझर्स बऱ्याचदा कोणा भलत्याच अॅप स्टोअरमधून आलेल्या आणि एसएमएस किंवा ई-मेलमधून पाठवलेल्या लिंकवरून असत्यापित अॅप बेधडक डाउनलोड करत असतात. यामुळे हॅकर्सना या बिनधास्त यूझरकडून गोपनीय माहिती चोरण्याची नामी संधी मिळते. आम्ही सहा महिन्यांपेक्षा कमी काळात तीन एक प्रकारचे मालवेअर शोधले आहे, याचाच अर्थ, आता मोबाइल यूझर्स हॅकर्सचा निशाणा बनत आहेत, जे अगदी सहज हॅकर्सच्या हल्ल्यांना बळी पडू शकतात.’\nTags: क्विक हीलमुंबईअँड्रॉइड मार्कर.सीअँड्रॉइड अॅस्कॅब.टीक्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेडसंजय काटकरQuick HealAndroid.Marcher.CAndroid.Asacub.TSanjay KatkarQuick Heal Technologies Ltdप्रेस रिलीज\nक्रिप्टोजॅकिंगच्या घटनांमध्ये वाढ ‘क्विक हील’तर्फे ग्राहकांसाठी स्पर्धा ‘क्विक हील’च्या संचालक मंडळात मनू परपिया ‘आयटी ऑलिम्पियाड’मध्ये पुण्याच्या विद्यार्थ्यांची बाजी ‘साय-फाय करंडक २०१७’चे उद्घाटन\nकरपणारी भाकरी आणि लोपणारे ज्ञान\n‘‘आठवणींचे अमृत’ पुस्तक प्रत्येकालाच प्रेरणा देणारे’\n‘ब्रेन ओ ब्रेन’ स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक प्रदान\nइतिहासाचे विकृतीकरण थांबवण्यासाठी विवेक जागा करायला हवा\n‘देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे’\nहमारी ही मुठ्ठी में आकाश सारा...\nलायन्स व्याख्यानमालेला रविवारपासून प्रारंभ\nकरपणारी भाकरी आणि लोपणारे ज्ञान\nअपनी कहानी छोड जा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/28-employees-of-the-corporation-have-been-caught-in-the-trap-of-ACB/", "date_download": "2019-01-22T02:02:27Z", "digest": "sha1:RIQH47Z7D6WYTOVY7Q373H2RHK5JHQOF", "length": 10067, "nlines": 54, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वर्षभरात पालिकेचे २८ कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › वर्षभरात पालिकेचे २८ कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात\nवर्षभरात पालिकेचे २८ कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात\nमुंबई महापालिकेची भ्रष्टाचाराचे माहेरघर म्हणून गेल्या काही दिवसांत ओळख झाली आहे. पालिका मुख्यालयासह विभाग कार्यालयाबाहेर लाच घेणे व देणे गुन्हा असल्याचे फलक ठळकपणे लावण्यात आले आहेत. तरीसुध्दा गेल्या वर्षभरात महापालिकेतील 28 कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात सापडले. यात शिपायासह अभियंता, लिपिक व अधिकार्‍यांचा समावेश आहे.\nलाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या (एसीबी) जाळ्यात सापडलेल्या सहाय्यक अभियंता अनिल मिस्त्री यांच्यासारखे पालिकेत हजारो मिस्त्री सापडतील. पण प्रत्येकावर कारवाई करणे शक्य नाही.\nपालिकेतील असे एक खाते सापडणार नाही की तेथे भ्रष्टाचार होत नाही. त्यात विभाग कार्यालयातील इमारत व कारखाने विभाग तर भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे. त्याशिवाय इमारत प्रस्ताव, विकास नियोजन, रस्ते, जलअभियंता, नगरअभियंता, विधी एवढेच काय तर, सुरक्षा खाते व अग्निशमन दल व आरोग्य विभागावरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. एवढेच नाही तर या विभागातील अनेकजण एसीबीच्या जाळ्यात सापडले आहेत. कडक शिस्तीचे आयुक्त अजोय मेहता यांनी भ्रष्ट कंत्राटदारांसह मुख्य अभियंता यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली थेट तुरूंगात पाठवले. त्यामुळे पालिकेतील भ्रष्टाचार कमी होईल असे वाटत होत��. पण सहाय्यक अभियंता अनिल मिस्त्री यांची बेहिशोबी मालमत्ता पाहिल्यावर पालिकेतील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.\nमुंबई महापालिकेत गेल्या वर्षभरात तब्बल 28 कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात सापडले. यात दोन हजारांपासून दीड लाख रुपयांपर्यंत लाच स्वीकारणार्‍या सफाई कामगारांसह शिपाई, लिपिक अधिकार्‍यांचा समावेश आहे. जानेवारी 2017 मध्ये महेेंद्रप्रताप यादव या स्वच्छता निरीक्षकाला 50 हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले होते. जून 2017 मध्ये दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना इमारत व कारखाना विभागाचे दुय्यम अभियंता शैलेश गौड यांना रंगेहाथ पकडण्यात आले.\nऑक्टोबर 2017 मध्ये सफाई कामगार बाळू रेड्डी व लिपिक प्रवीण श्रोत्रीया यांना 5 हजारांची लाच घेताना पकडण्यात आले होते. राजावाडी हॉस्पिटलचिा टाईमकीपरही 2 हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात सापडला होता.\nमरोळ बसडेपोचा लाचखोर व्यवस्थापक एसीबीच्या जाळ्यात\nअंधेरीतील मरोळ बसडेपोमध्ये असलेल्या कॅन्टीन चालकाकडून 5 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी व्यवस्थापक आदेश चंद्रदास खरे (57) याच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे. कॅन्टीनचा नकारात्मक अहवाल न पाठविण्यासाठी खरे याने ही लाच मागितली होती.\nएसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरीतील मरोळ बसडेपोमध्ये भावाच्या नावावर असलेले कॅन्टीन चालविण्याचे काम तक्रारदार 36 वर्षीय तरुण करतो. कॅन्टीनमधील सर्विस आणि खाद्यपदार्थांचा दर्जा याबाबत वरिष्ठांना नकारात्मक अहवाल न पाठविण्यासाठी लाचखोर खरे याने या तरुणाकडे पाच हजार रुपयांची मागणी केली होती.\nतक्रारदार तरुणाने एसीबी मुख्यालय गाठून याबाबत तक्रार दिली. एसीबीच्या पथकाने केलेल्या चौकशीत लाचखोर खरे हा पैशांची मागणी करत असल्याचे उघड झाले. त्यानुसार खरेविरोधात लाचेची मागणी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nधुक्यामुळे मरेच्या लोकल १५ मिनिटे लवकर\nछगन भुजबळांच्या जामिनावर उद्या फैसला\nमुंबई महापालिकेचा कोट्यधीश अभियंता\nशस्त्रास्त्रप्रकरणी शिवडीतून आणखी एक ताब्यात\nवर्षभरात पालिकेचे २८ कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात\nहुक्का पार्लर चालवणाऱ्या टोळीकडून तरुणाची हत्या\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Dr-hemu-adhikari-passes-away/", "date_download": "2019-01-22T02:03:27Z", "digest": "sha1:COJO5ELANK22JYXIO4HRMGT7UIPW6HTC", "length": 3958, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ज्येष्‍ठ रंगकर्मी डॉ. हेमू अधिकारी यांचं निधन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › ज्येष्‍ठ रंगकर्मी डॉ. हेमू अधिकारी यांचं निधन\nज्येष्‍ठ रंगकर्मी डॉ. हेमू अधिकारी यांचं निधन\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nज्येष्‍ठ रंगकर्मी, शास्‍त्रज्ञ डॉ. हेमू अधिकारी यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्‍नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. उद्या, मंगळवारी सकाळी १० वाजता शिवाजी पार्क येथील स्‍मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्‍कार करण्यात येणार आहेत.\nडॉ. हेमू अधिकारी हे रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शन या क्षेत्रातील एक लक्षणीय नाव होते. व्यवसायाने शास्‍त्रज्ञ असलेल्या डॉ. अधिकारी यांनी लोकविज्ञान चळवळ, अण्‍वस्‍त्र विरोधी शांतता चळवळीत काम केले. त्यांच्या रंगकर्मी सिनेअभिनेते या ओळखीबरोबरच आपल्या विवेकशील दृष्‍टीकोनासाठीही त्यांना ओळखले जायचे.\nडॉ. अधिकारी यांनी ४५ नाटकं, १६ मराठी व हिंदी चित्रपट आणि ७ मालिकांमध्ये काम केले.\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/national/voting-amendments-triple-talaq-underway-lok-sabha/", "date_download": "2019-01-22T03:12:11Z", "digest": "sha1:TP2VRPV3ZMO4YHEGBDCDAGXH2J3XD7B5", "length": 36085, "nlines": 421, "source_domain": "www.lokmat.com", "title": "मंगळवार २२ जानेवारी २०१९", "raw_content": "\n पेट्रोल 12 पैसे तर डिझेल 19 पैशांनी महागले\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nमुंबईचे किमान तापमान २१ अंश; विदर्भाला पावसाचा इशारा\nसाताऱ्याच्या आंदोलक शेतक-यांच्या ७० टक्के मागण्या मान्य\nफाशीच्या आरोपीला माहिती नाकारण्याचा फेरविचार करा\nविकी कौशल व भूमी पेडणेकर झळकणार रुपेरी पडद्यावर\nईशा देओल पुन्हा एकदा देणार गुड न्यूज\n'तनू वेड्स मनू ३' लवकरच, कंगना राणौतने केले कन्फर्म\nदिव्यांका त्रिपाठी करणार ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन\nमाधुरी दीक्षित, अजय देवगण, अनिल कपूरचा 'टोटल धमाल' ट्रेलर, पाहा हा Video\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nमुलांना जबरदस्तीने जेवण भरवताय असं करणं ठरू शकतं घातक\nसाऊथ-ईस्ट आशियाच्या पर्यटनासाठी IRCTC ने आणले स्पेशल टूर पॅकेज\nक्वीन कंगनाचा ईको-फ्रेंडली लूक पाहून व्हाल घायाळ\nलैंगिक जीवनावर वाईट परिणाम करतात घरातील 'या' ४ गोष्टी\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.\nराहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.\nराहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार\nAll post in लाइव न्यूज़\n तिहेरी तलाकविरोधी विधेयक अखेर लोकसभेत मंजूर\n तिहेरी तलाकविरोधी विधेयक अखेर लोकसभेत मंजूर | Lokmat.com\n तिहेरी तलाकविरोधी विधेयक अखेर लोकसभेत मंजूर\nमुस्लिमांमध्ये प्रचलित असलेली 'ट्रिपल तलाक'ची प्रथा हा फौजदारी गुन्हा ठरवून त्यासाठी पतीला तीन वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद करणा-या प्रस्तावित कायद्याचे विधेयक आज लोकसभेत मांडण्यात आले.\n तिहेरी तलाकविरोधी विधेयक अखेर लोकसभेत मंजूर\nठळक मुद्देसंपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं तात्काळ तिहेरी तलाकविरोधी विधेयक अखेर आज लोकसभेत मंजूरतिहेरी तलाक संदर्भातील विधेयक आवाजी मतदान आणि बजरद्वारे लोकसभेत मंजूर विरोधकांनी सुचवलेल्या सर्व दुरुस्त्या फेटाळण्यात आल्या\nनवी दिल्ली - तिहेरी तलाकविरोधी विधेयक अखेर लोकसभेत मंजूर झालं आहे. विधेयक मंजूर झाल्यामुळे मुस्लिम महिलांच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. मुस्लिमांमध्ये प्रचलित असलेली 'ट्रिपल तलाक'ची प्रथा हा फौजदारी गुन्हा ठरवून त्यासाठी पतीला तीन वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद करणा-या प्रस्तावित कायद्याचे विधेयक आज लोकसभेत मांडण्यात आलं होतं. कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी संसदेत विधेयक मांडले होते. लोकसभेत झालेल्या मतदानानंतर विधेयक मंजूर करण्यात आलं. मतदानावेळी खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सुचवलेल्या दुरुस्त्या फेटाळण्यात आल्या आहेत. ओवेसी यांच्या बाजूने फक्त दोघांनी मतं दिली आहेत. विरोधकांनी सुचवलेल्या सर्व दुरुस्त्या यावेळी फेटाळण्यात आल्या. लोकसभेत आवाजी मतदानाने विधेयत मंजूर करण्यात आलं. पुढच्या आठवड्यात विधेयक राज्यसभेत येण्याची शक्यता आहे.\n#शिवसेना आज संसदेत तिहेरी तलाकला प्रतिबंध करणारे विधेयक मांडण्यात आले.हिंदू कायद्यांचे संहितीकरण ज्यावेळी डाँ.बाबासाहेब आंबेडकरांनी केले त्यावेळी त्यांना काही हिंदू कर्मठांनी विरोध केला\nआता मुस्लीम महिलांच्या न्यायाच्या प्रश्नावर तेच मुस्लीम सनातनी करत आहेत.स्त्रियांना न्याय हवा\nकायद्यात काय आहेत तरतुदी \nया कायद्यात तलाक देण्यात आलेल्या महिलेला व तिच्या मुलांना पोटगी देण्याचीही तरतूद आहे. सर्वोच्च न्यायालयानं ट्रिपल तलाक बेकायदा ठरवूनही तो सुरूच असल्यानं हा कायदा करण्यात येत आहे. हा नवा कायदा अस्तित्वात आल्यानंतर पत्नीला तोंडी तलाक द��ण्याचा प्रयत्न केल्यास गुन्हा दाखल होऊन त्याला तुरुंगवास भोगावा लागणार आहे. कारण ट्रिपल तलाक दिल्यास तीन वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद यामध्ये आहे.\nसर्वोच्च न्यायालयाने ट्रिपल तलाकवर सहा महिन्यांची बंदी घातली होती. या कालावधीत केंद्र सरकारला कायदा बनवण्यास कोर्टाने सांगितले होते. कोर्टाच्या सूचनेनुसार आता केंद्र सरकारने नव्या कायद्याचा मसुदा तयार केला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील एका मंत्री गटाने हा मसुदा तयार केला आहे. यामध्ये परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, अर्थमंत्री अरुण जेटली, कायदामंत्री रवीशंकर प्रसाद आणि विधी राज्यमंत्री पी. पी. चौधरी यांचा समावेश आहे.\nट्रिपल तलाक म्हणजे नेमकं काय \n- ट्रिपल तलाक म्हणजेच तिहेरी तलाक. तलाक या अरबी शब्दाचा अर्थ घटस्फोट असा होतो.\n- या पद्धतीमध्ये पुरुष तीनवेळा तलाक शब्दाचे उच्चारण करुन पत्नीशी कायमचा वेगळा राहू शकतो, फक्त या शब्दाच्या तीनदा उच्चारणाने घटस्फोट मिळतो.\n- वास्तविक तलाक शब्दाच्या उच्चारणानंतर पुर्नविचार करण्यासाठी वेळ देणं अपेक्षीत आहे, मात्र बहुतांशवेळेस एकाच बैठकीत तीनवेळा तलाक म्हटलं जातं.\n- तिहेरी तलाक लिखित किंवा तोंडी स्वरुपात दिली जातो.\n- आधुनिक काळात फोन, एसएमएस, इ-मेल, सोशल मीडियाचाही वापर केल्याची उदाहरणे आहेत.\n- तलाक मिळालेल्या पतीशी पुन्हा विवाह करायचा असेल तर पत्नीला आधी दुसरया पुरुषाशी विवाह करावा लागतो, त्याला निकाह हलाला म्हटले जाते. मगच पहिल्या पतीशी पुन्हा विवाह करता येतो .\n- भारतीय मुस्लिमांचे सर्व धार्मिक, विवाह कौटुंबिक व्यवहार मुस्लीम पर्सनल लाँ ( शरियत) अँप्लिकेशन अँक्ट १९३७ च्या अंतर्गत येतात.\n- तिहेरी तलाकला तलाक -ए- मुघलझा असेही म्हटले जाते.\n- तिहेरी तलाक सहजगत्या वापरला जाऊन महिलांचे भविष्य धोक्यात येऊ शकते म्हणून या प्रथेला विरोध होत आहे.\n- काही धर्मगुरुंनी या प्रथेत बदल म्हणजे धार्मिक बाबतीत ढवळाढवळ केल्यासारखे होईल असे स्पष्टीकरण देत प्रथेला पाठिंबा दिला.\nकाय आहे नेमके प्रकरण\nमार्च 2016मध्ये उत्तराखंडातील शायरा बानो या मुस्लिम महिलेने तिहेरी तलाक, हलाला निकाह आणि बहु-विवाह प्रथांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. याद्वारे बानोनं मुस्लिम पर्सनल लॉ (शरीयत)ला आव्हान दिलं. मुस्लिमांमधील या प्रथेचा दुरुपयोग करीत काहीजण एकाचवेळी तीनवेळा तलाक शब्द उच्चारून बायकांना घटस्फोट देतात. तर, काहीजण फोनद्वारे वा एसएमएसद्वारेही तलाक देतात, याकडे शायरा बानोने लक्ष वेधलं होतं.त्यानंतर आफरीन रहमान, गुलशन परवीन, इशरत जहाँ आणि अतिया साबरी यांनी तिहेरी तलाक विरोधात आवाज उठवला.\nसात याचिकाकर्त्या महिलांनी सर्वोच्च न्यायालयाकडे तिहेरी तलाक रद्द करण्याची मागणी केली होती. मुस्लिम महिला आंदोलन, मुस्लिम वीमेन पर्सनल लॉ बोर्ड, लॉयर्स कलेक्टिव या संघटनांनीही तिहेरी तलाक रद्द करण्याच्या मागणीला पाठिंबा दर्शविला होता. तिहेरी तलाकमुळे पुरूषांना लग्न मोडण्याचा एकतर्फी हक्क मिळतो. हे घटनेने देशातील नागरिकांना दिलेल्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन ठरते. गेल्या ७० वर्षांपासून आपण या सापळ्यात अडकलो आहोत. त्यामुळे धर्म आणि घटना या दोन्हींना धक्का लागणार नाही, असा कायदा बनवण्याची गरज पक्षकारांकडून व्यक्त करण्यात आली होती.\nया देशांनी झटपट घटस्फोट देण्याची प्रथा केली हद्दपार\nपाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका, तुर्की, सायप्रस, सीरिया, जॉर्डन, इजिप्त, ट्यूनिशिया, अल्जेरिया, इराण, इराक, मेलिशाया, ब्रुनेई, युएई, इंडोनेशिया\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nlok sabhatriple talaqलोकसभातिहेरी तलाक\nTriple Talaq: या पाच महिलांनी तिहेरी तलाक विरोधात दिला कायदेशीर लढा\nतिहेरी तलाकच्या मुद्द्यात सरकारचा यशस्वी हस्तक्षेप\n पेट्रोल 12 पैसे तर डिझेल 19 पैशांनी महागले\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\n उत्तर प्रदेशात लढवणार 25 जागा\nआ. साधना सिंह यांना महिला आयोगाची नोटीस\nकोयना खोऱ्यात २.५ अब्ज वर्षांपूर्वीचे सजीवसृष्टीचे अवशेष\nसरन्यायाधीश गोगोई सुनावणीतून अलिप्त\nआरक्षणभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियन ओपनभारत विरुद्ध न्यूझीलंडहार्दिक पांड्याअर्थसंकल्प 2019करिना कपूरपेट्रोलवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरकुंभ मेळा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nतुम्हीही आयब्रो कलर करत आहात का 'या' 5 टिप्स करतील मदत\nजयपूर फेस्टिव्हलमधील 'या' गोष्टींमुळे आनंद होईल दुप्पट\nविमानही उडवू शकतात बॉलिवूडचे 'हे' तारे, एकापेक्षा एक आहेत सारे\nकिवींच्या देशातही धोनीची बॅट तळपणार, तेंडुलकरचा विक्रम मोडणार\n'मणिकर्णिका'च्या प्रमोशन दरम्यान अंकिता लोखंडेचा असा होता अंदाज, SEE PHOTO\nधोकादायक आहे #10YearChallenge, जाणून घ्या दुष्परिणाम\nवर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल : दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रात विदेशी कलावंतांची चित्तवेधक अदाकारी\nअदितीजवळ आहे इयररिंग्जचं सुंदर कलेक्शन; तुम्हीही घेऊ शकता टिप्स\nWhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं\nबी. एच. आर. पतसंस्थेविरोधात ठेवीदारांकडून कपडे काढा आंदोलन\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\n लोकमत आयोजित 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा पहिला दिवस\nक्षणिक ठरला पनवेलकरांचा आनंद;उद्घाटनानंतर 5 मिनिटांत सरकता जिना पडला बंद\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nजेफ आणि मेकेन्झी यांची घटस्फोटाआधीची एकमेकांसोबतची एक समंजस गोष्ट\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\n उत्तर प्रदेशात लढवणार 25 जागा\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\n''ईव्हीएम हॅक करून भाजपाने २०१४ मध्ये मिळवला विजय''\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nरक्तदान शिबिरापूर्वी परवानगी बंधनकारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/state-economics-minister-sudhir-mungantiwar-reaction-on-shivsenas-stand-on-alliance/", "date_download": "2019-01-22T02:23:19Z", "digest": "sha1:F3XCNAYAU7PHNHXP5L5YZ2R5RREMHIVY", "length": 4096, "nlines": 34, "source_domain": "pudhari.news", "title": " युती ही भाजपची मजबुरी नाही : मुनगंटीवार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › युती ही भाजपची मजबुरी नाही : मुनगंटीवार\nयुती ही भाजपची मजबुरी नाही : मुनगंटीवार\nआगामी निवडणुकांत युती व्हावी यासाठी कोणाचाही कुणावर दबाव नाही. युती ही भाजपाची मजबुरी नाही, शिवसेनेला जर वेगळं लढायचं असेल आणि त्यांची भूमिका भाजपला सोबत घ्यायचं नाही अशीच असेल तर आम्ही देखील वेगळं लढण्यासाठी तयार आहो���, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.\nयुतीचा निर्णय भावनेवर आधारित नाही, तर तर्क व आकड्यांवर होईल, तुर्तास तरी या विषयावर दोन्ही बाजूच्या नेत्यांत कोणतीही चर्चा सुरु नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nनाणार विषयी बोलताना ते म्हणाले की, नाणार प्रकल्प महाराष्ट्रात व्हायचा नसेल तर गुजरातला आंदण द्यायचा का गुजरात 1 लाख रोजगार देणाऱ्या या प्रकल्पाचे स्वागतच करेल. या प्रकल्पामुळे पर्यावरणाचे नेमके काय आणि कितपत नुकसान होणार हे देखील समजून घेण्याची गरज असून केवळ विरोधाला विरोध नसावा असे आपले मत असल्याचे त्यांनी सांगितले.\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nराहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.sandpebblestours.com/kolkata-gangasagar-sundarbans", "date_download": "2019-01-22T02:00:15Z", "digest": "sha1:ALP5KIY7GDEIRRDRQNG25VNU22JYJ53H", "length": 11427, "nlines": 76, "source_domain": "mr.sandpebblestours.com", "title": "गंगासागर - सुंदरबन एक्स 117 एक्स टूर | कोलकाता दौरा पॅकेज", "raw_content": "\nएमडी च्या डेस्क मधील संदेश\nकारचे कोच भाड्याने दर\nभुवनेश्वरमध्ये टेम्पो ट्रॅव्हलर किंमत\nभुवनेश्वर पुरी 1 रात्री / 2 दिवस\nभुवनेश्वर - पुरी - कोणार्क\nपुरी - कोणार्क - चिलीका - पुरी\nभितरकणिकाभितरकणिका राष्ट्रीय उद्यान भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे पारिस्थितिक तंत्र आहे. वाळूचे कंबल भितरकणिका पर्यटन आपल्याला आर्द्र भूभागाची अनोखी सौंदर्य अनुभवेल. हिरव्यागार मांसाहारी जमीन, पक्षी आणि कछुए स्थलांतर करणे, सभ्य इस्टुअरीन मगरमच्छ, भटकंतीचे पाण्याचे झरे, पक्ष्यांच्या चिरंतनतेमुळे अडथळा आणलेला सराव, जवळच्या आणि दूरच्या ठिकाणाहून पर्यटकांना प्रवेश मिळवून पर्यटकांचे महत्त्वपूर्ण स्थान . शास्त्रज्ञ, विद्वान, निसर्ग प्रेमी आणि पर्यवेक्षकांना विचार आणि अन्वेषणासाठी भरपूर प्रमाणात अन्न असते. भितरकणिका पर्यटन साहसी क्षेत्रातल्या सर्व क्षेत्रांना व्यापून टाकते. हे स्थान कधीही सर्वोत्कृष्ट निर्मितीचे प्रतिनिधित्व करते. भितरकणिका ओडिशातील केेंदापरा जिल्ह्यात स्थित असंख्य खडक आणि चिखल फ्लॅट्ससह मॅग्रोव फॉरेस्टची एक अद्वितीय निवासस्थान आहे. भारतातील सर्वात मोठा मॅग्रोव इकोसिस्टमपैकी एक, भितरकणिका विविध वनस्पती आणि प्राणी यांचे घर आहे. रेत पेबल्स भितरकणिका टूरिझम पॅकेजेससह आपण शोधत असलेले साहस असू शकते. अद्वितीय जैव-विविधता निसर्गाच्या गोलाकारांना आकर्षित करते. भितरकणिका राष्ट्रीय उद्यान तेंदुआ मांजर, मासेमारी मांजरी, जंगल मांजरी, हिना, जंगली डुक्कर, डोळ्यांतील हिरण, सांबर, पोरक्यूपिन, डॉल्फिन, खारट मगरमच्छ, आंशिक पांढरे मगरमच्छ, पायथन, राजा कोब्रा, पाण्याचे निरीक्षण करणारे यंत्र, टेरापिन, समुद्री कछुआ, किंगफिशर, लाकडी तुकडे, हॉर्नबिल, बार-हेड हिस, ब्रह्मणी डक, पिंटेल, ...\nसिमिलपाल भितरकणिका 4 रात्री / 5 दिवस\nउत्तर पूर्व भारत संकुल पॅकेज\nकोलकाता - गंगासागर - सुंदरबन\nकोलकाता - गंगासागर - सुंदरबन\nकोलकाता - गंगासागर - सुंदरबन\nटूर कोड: 220 | 07 नाइट्स प्रोग्राम\nदिवस 1: कोलकाता आगमन आणि सहावा दिवस शहर टूर्स\nहावडा स्थानकाचा हॉटेलमध्ये आगमन झाल्यानंतर ताजेतवाने झाल्यानंतर, व्हिक्टोरिया मेमोरियल आणि एडन गार्डन स्टेडियमचा अर्धवेळा शहर दौरा. रात्रभर कोलकाता येथे.\nदिवस 2: कोलकाता - मेयपुर - कोलकाता\nसकाळी न्याहारीनंतर मायापूरला जाऊन जागतिक प्रसिद्ध इस्कॉन मंदिर भेट. परत कोलकाता आणि रात्रभर\nदिवस 3: कोलकाता - गोंगेसगर - कोलकाता\nनाश्ता केल्यानंतर गंगासागर सोडून नंतर नदी ओलांडून सागर बेटाचे प्रेक्षणीय स्थळे करा. परत परत कोलकाता आणि रात्रभर\nकोलकाता ते फेरी घाट म्हणजे लोट नंबर 8 / हारवूड पॉईंट (एक्सएएनएएनएक्सएक्स कि.मी.) आणि परत कोलकाताला एसी वाहने प्रदान करू. लोट नं. 90 वर पोहोचल्यानंतर आपण काचुबेरियासाठी मुरी गंगा नदी ओलांडण्यासाठी फेरी घ्यावी लागते. आणि काचुबेरियाहून सागर बेटासाठी खासगी कार घ्या काचुबेरीया ते सागर बेटे आणि आपल्या स्वतःहून परत फेरीचे खर्च व स्थानिक वाहन खर्च\nदिवस 4: कोलकाता पूर्ण दिवस\nहावडा ब्रिज, बेलूर मठ, दक्षिणर्नवीरी काली मंदिर, कालिघत काली मंदिर, भारतीय संग्रहालय, मदर हाउस आणि बिर्ला मंदिर यांच्या पूर्ण दिवसांच्या भेटीनंतर. रात्रभर कोलका���ा येथे.\nदिवस 5: कोलकता - सुंदरीन\nहॉटेलमधून नाश्ता आणि प्रिया सिनेमामध्ये पडल्याच्या सकाळी. मग तुम्ही गोथिकलीकडे जाणार. मग वाघ शिबिरात समुद्रपर्यटन. रात्रभर सुंदरबनमध्ये\nसुंदरबनच्या न्याहारी भेटीनंतर रात्रभर सुदर्शन येथे\nदिवस 7: सुंदण - कोलकाता\nप्रिया सिनेमा कॉम्पलेक्सवर न्याहारी केल्यानंतर मग तुम्हाला कोलकाता येथील हॉटेलमधून वगळण्यात येईल. रात्रभर कोलकाता येथे.\nदिवस 8: एअरपोर्ट / STATION वर ड्रॉप\nपुढील प्रवाससाठी सकाळी / रेल्वे स्टेशनवर दुपारी उशीरा आराम आणि दुपारी ड्रॉप.\nनियम आणि अटी आरक्षण धोरण रद्द करण्याचे धोरण ब्लॉग प्रशस्तिपत्रे आम्हाला संपर्क करा साइटमॅप\nअटी आरक्षण धोरण रद्द करण्याचे धोरण साइटमॅप\n© 2019 वाळवंट कमानदार टूर्स\nपरत कॉल करण्याची विनंती करा\nपरत कॉलची विनंती करा\nपरत कॉल करण्याची विनंती करण्यासाठी खाली आपला तपशील प्रविष्ट करा आणि आम्ही शक्य तितक्या लवकर संपर्क साधू.\nनाव * टेलिफोन *", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%85%E0%A4%9F", "date_download": "2019-01-22T02:26:28Z", "digest": "sha1:QTKTEUYCXUFIWO7YOFOPXXLIG2WJBPKN", "length": 7162, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जीसॅट - विकिपीडिया", "raw_content": "\nजीसॅट हे उपग्रह भारत देशाने स्वतः तयार केलेले उपग्रह आहेत. ते मुख्यतः व्हिडीओ प्रक्षेपण, माहिती देवाण घेवाण करिता योजिले आहेत.\nहा पृथ्वीच्या ३,५०० कि.मी. अंतरावर असलेल्या भूस्थिर कक्षेत पाठवण्याचे काम करतो. तसेच २,००० ते ५,००० पर्यंत वजनाचे उपग्रह पाठवणे सहज शक्य होते.\nभारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रम माहिती\nटी.इ.आर.एल.• विक्रम साराभाई अंतराळ केंद्र • इस्रो उपग्रह केंद्र • सतीश धवन अंतराळ केंद्र • लिक्वीड प्रोपल्शन सिस्टम्स केंद्र• स्पेस ॲप्लिकेशन केंद्र • आय.एस.टी.आर.ए.सी. • मास्टर कंन्ट्रोल फॅसिलीटी • इनर्शियल सिस्टम युनिट • नॅशनल रिमोट सेंन्सिंग एजन्सी • भौतिकी संशोधन कार्यशाळा\nएस.आय.टी.ई. • आर्यभट्ट • रोहिणी • भास्कर • ॲप्पल • इन्सॅट सेरीज • इन्सॅट-१अ • इन्सॅट-१ब • इन्सॅट-१क • इन्सॅट-१ड • इन्सॅट-२अ • इन्सॅट-२ब • इन्सॅट-३अ • इन्सॅट-३ब • इन्सॅट-३क • इन्सॅट-३ड • इन्सॅट-३इ • इन्सॅट-४अ • इन्सॅट-४ब • इन्सॅट-४क • इन्सॅट-४कआर • आय.आर.एस. सेरिज • एस.आर.ओ.एस.एस. • कार्टोसॅट • हमसॅट • कल्पना-१ • ॲस्ट्रोसॅट • जीसॅट • रिसॅट १ • सरल • आयआरएनएसएस १ ए • आयआर���नएसएस १ बी • आयआरएनएसएस १ सी\nप्रयोग आणि प्रक्षेपण यान\nएस.एल.वी • ए.एस.एल.वी • जी.एस.एल.वी • पी.एस.एल.व्ही. • स्पेस कॅप्सुल रिकव्हरी प्रयोग • भारतीय चंद्र मोहिम • ह्युमन स्पेस फ्लाईट • गगन • मंगळयान • भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान-३\nटी.आय.एफ़.आर. • आय.एन.सी.ओ.एस.पी.ए.आर. • रामन संशोधन संस्था • भारतीय ॲस्ट्रोफिजिक्स संस्था • आय.यु.सी.ए.ए. • डिपार्टमेन्ट ऑफ स्पेस • अंतरिक्ष • इस्रो • एरोस्पेस कमांड • डी.आर.डी.ओ.\nविक्रम साराभाई • होमी भाभा • सतीश धवन • राकेश शर्मा • रवीश मल्होत्रा • कृष्णस्वामी कस्तुरीरंगन • जयंत नारळीकर • यु. रामचंद्रराव • एम. अण्णादुराई • आर.व्ही. पेरूमल\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०१८ रोजी १२:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B8_%E0%A4%86%E0%A4%87%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8", "date_download": "2019-01-22T01:48:58Z", "digest": "sha1:Y6MN4JZACIGXRPTM3NSBZ7RQMXWMCQPZ", "length": 11822, "nlines": 317, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बुएनोस आइरेस - विकिपीडिया", "raw_content": "\nबुएनोस आइरेस प्रांत याच्याशी गल्लत करू नका.\nबुएनोस आइरेसचे आर्जेन्टिनामधील स्थान\nस्थापना वर्ष इ.स. १५३६\nक्षेत्रफळ २०३ चौ. किमी (७८ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ८२ फूट (२५ मी)\n- घनता १५,००५ /चौ. किमी (३८,८६० /चौ. मैल)\nबुएनोस आइरेसचे स्वायत्त शहर (स्पॅनिश: Ciudad Autónoma de Buenos Aires; अर्थ: सुंदर हवामान) ही आर्जेन्टिना देशाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.सुमारे १.२८ कोटी महानगरी लोकसंख्या असलेले बुएनोस आइरेस साओ पाउलो खालोखाल दक्षिण अमेरिका खंडामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे महानगर आहे. बुएनोस आइरेस आर्जेन्टिनाच्या पूर्व भागात उरुग्वे देशाच्या सीमेजवळ व अटलांटिक महासागराजवळ रियो दे ला प्लाता नावाच्या खाडीच्या पश्चिम किनाऱ्यावर वसले आहे.\nबुएनोस आइरेस आर्जेन्टिनामधील एक स्वायत्त शहर असून ते बुएनोस आइरेस प्रांतामध्ये समाविष्ट केले जात नाही. १८८० साली त्याला इतर प्रांतांपासून वेगळे करण्यात आले व १९९४ साली स्वायत्त दर्जा मंजूर करण्यात आला. लोकसंख्येनुसार जगातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक असलेल्या बुएनोस आइरेसची लोकसंख्य��� २०१० सालच्या गणनेनुसार सुमारे २९ लाख होती. मेक्सिको सिटी व साओ पाउलो ह्यांच्यासह ते लॅटिन अमेरिकेमधील एक जागतिक शहर मानले जाते. येथील युरोपीय शैलीचे स्थापत्य, उच्च सांस्कृतिक वारसा इत्यादींमुळे त्याला लॅटिन अमेरिकेमधील पॅरिस असा खिताब मिळाला आहे. व्हॅटिकनचा विद्यमान पोप फ्रान्सिस ह्याचे बुएनोस आइरेस हे जन्मस्थान आहे.\nमिनिस्त्रो पिस्तारिनी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा आर्जेन्टिनामधील सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ बुएनोस आइरेसच्या २२ किमी नैऋत्येस आहे. एरोलिनिआस आर्जेन्तिनास ह्या आर्जेन्टिनाच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचे मुख्यालय बुएनोस आइरेसमध्येच स्थित आहे.\nविकिव्हॉयेज वरील बुएनोस आइरेस पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nएंत्रे रियोस · कातामार्का · कोरियेन्तेस · कोर्दोबा · चाको · चुबुत · जुजुय · तिएरा देल फ्वेगो · तुकुमान · नेउकेन · फोर्मोसा · बुएनोस आइरेस · मिस्योनेस · मेन्दोसा · रियो नेग्रो · ला पांपा · ला रियोहा · सांता क्रुझ · सांता फे · सांतियागो देल एस्तेरो · सान लुईस · सान हुआन प्रांत · साल्ता\nदक्षिण अमेरिकेमधील देश व प्रदेशांची राजधानीची शहरे\nला पाझ / सुक्रे\nदक्षिण अमेरिकेतील देशांच्या राजधानीची शहरे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ जुलै २०१५ रोजी १२:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/bhopal-Raman-Raghavan-expose-of-33-murderers/", "date_download": "2019-01-22T02:42:03Z", "digest": "sha1:6H3XIVVMKQBPRVJ6FSWGIQXDA73AWPFL", "length": 8633, "nlines": 34, "source_domain": "pudhari.news", "title": " ३३ खून करणार्‍या नव्या ‘रामन राघवन’चा पर्दाफाश | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › ३३ खून करणार्‍या नव्या ‘रामन राघवन’चा पर्दाफाश\n३३ खून करणार्‍या नव्या ‘रामन राघवन’चा पर्दाफाश\nअधिकाधिक पैशाच्या हव्यासापोटी गुन्हेगारी क्षेत्राकडे वळलेल्या एका टेलरने 33 पेक्षा जास्त ट्रक चालकांचा खून केल्याचे नुकतेच मध्यप्रदेश पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. आदेश खंबारा (वय 48) असे या टेलरचे नाव असून त्याने केवळ एवढ्या मोठ्या संख्येने खुनच केले असे नव्हे तर सहापेक्षा जास्त जणांचा समावेश असलेल्या आंतरराज्य गुन्हेगारी टोळीसमवेत कामही केले आहे. खून केलेल्यांमध्ये 5 जण महाराष्ट्रातील आहेत. खंबारा यास दोन आठवड्यांपूर्वी भोपाळनजीक अटक करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.\n12 ऑगस्ट रोजी 50 टन लोखंडी रॉड घेवून मांदीदीप औद्योगिक क्षेत्रातून भोपाळकडे निघालेला ट्रक अचानक गायब झाला. याबाबत एका खासगी कंपनीने पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांना बिल्खीरीया भागात सदर ट्रकचा चालक माखनसिंग याचा मृतदेह आढळला तर 15 ऑगस्ट रोजी भोपाळच्या आयोध्यानगर भागात रिकामा ट्रक आढळून आला. यानंतर पोलिसांनी सदर लोखंडी रॉडची खरेदी-विक्री केलेल्या सात जणांना अटक केली. यावर अटक केलेल्या लोकांनी खंबारा या नावाने राहणारा जयकरण प्रजापती हा या सर्व घटनेमागचा सूत्रधार असल्याचे पोलिसांना सांगितले. यानंतर पोलिसांनी मांदीदीप येथून खंबारा यास अटक केली.पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच खंबारा याने आपल्या गुन्ह्यांचा पाढा वाचला. रस्त्यानजिकच्या हॉटेलमध्ये येणार्‍या ट्रकचालकांशी तो मैत्री करत असे.यानंतर जेवणातून गुंगीचे औषध दिल्यावर ट्रकचालक गाढ झोपी जात असत. यानंतर खंबारा त्यांना ट्रकमध्ये घालून दूर्गम भागात नेत असे. त्याठिकाणी ट्रकचालक तसेच त्याच्या जोडीदाराचा तो गळा आवळून खून केल्यावर मृतदेह जंगलात फेकून देत असे. यानंतर खंबारा तसेच त्याचे साथीदार ट्रक तसेच त्यातील माल विकत असत.\nअशाप्रकारे ट्रक चालक तसेच क्लिनरच्या होत असलेल्या हत्यासत्राबाबत भोपाळ पोलिसांनी इतर तीन राज्यांच्या पोलिसांनाही माहिती दिली होती. याशिवाय खंबारा याचा समावेश असलेल्या टोळीचा छडा लावण्यासाठी राज्याची पोलीस पथके बिहार, उत्तरप्रदेश तसेच मध्यप्रदेशच्या इतर भागातही रवाना करण्यात आली होती. याबाबत खंबारा याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक घटनेनंतर त्याला 50 हजार रुपये मिळत असत. जेव्हा तो गुन्हेगारी टोळीत सामील झाला तेव्हा पैसे मिळवणे हाच केवळ त्याचा हेतू होता. मात्र काही वर्षांपूर्वी त्याच्या मुलाचा अपघात झाला आणि त्याच्या उपचारासाठी त्याला मोठे कर्ज घ्यावे लागले. परिणामी कर्ज फेडण्यासाठी तो अधिकाधिक गुन्हे करु लागला. इतकेच नव्हे तर एका ठेकेदाराच्या सांगण्यावरुन त्याने एका व्यक्तीचा खूनही केला आहे. यासाठी ठेकेदाराने त्याला 25 हजार रुपये दिले होते.\nसध्या पोलिसांकडून त्याने दिलेल्या माहितीवरुन त्याची उलटतपासणी घेण्यात येत आहे. सदर अटकेची माहिती मिळाली तरी खंबारा याचे मांदीदीपमध्ये एका साध्या घरात राहणारे त्याचे नातेवाईक त्याला भेटण्यास आलेले नाहीत.\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nराहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/akshay-kumar-on-majha-katta/", "date_download": "2019-01-22T02:24:29Z", "digest": "sha1:7GR3F2ENIQZM6XXVOXIYBROD7X7W7XAV", "length": 15463, "nlines": 130, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शेतकऱ्यांसाठी निम्मे उत्पन्न द्यायलाही तयार असणारा अक्षय कुमार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nशेतकऱ्यांसाठी निम्मे उत्पन्न द्यायलाही तयार असणारा अक्षय कुमार\nमुंबई : जसा स्वच्छ भारत टॅक्स लावला, तशी तरतूद शेतकऱ्यांच्या मदतीसाठी करा. जो फक्त शेतकऱ्यांना दिला जावा. शेतकऱ्यांसाठी माझ्या उत्पन्नातील अर्धा वाटा देण्यासही मी तयार आहे, असा दिलदारपणा बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने ‘माझा कट्टा’वर व्यक्त केला.\nबॉलिवूडचा जेंटलमन अक्षय कुमारने ‘माझा कट्टा’वर आज दिलखुलास गप्पा मारल्या. शेतकऱ्यांप्रती असलेलं त्याचं संवेदनशील मन यानिमित्ताने पुन्हा एकदा जगासमोर आली.\nटॅक्समध्ये शेतकऱ्यांसाठी तरतूद हवी\nजसा स्वच्छ भारत टॅक्स लावला, तशीच तरतूद शेतकऱ्यांच्या मदतीसाठी करायला हवी. यातून जमा होणारा पैसा फक्त शेतकऱ्यांना दिला जावा. मी स्वत: असा कर द्यायला तयार आहे, असं अक्षय म्हणाला.\nशेतकऱ्यांना उभं करणे आवश्यक\nशेतकऱ्याला केवळ पैसे देऊन उपयोग नाही, तर त्याला उभं करायला हवं. यासाठी शेतकऱ्यांना विविध शेतीचे धडेही देणं आवश्यक आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा, अन्नदाता आहे. त्यामुळे त्याला उभं करणं आवश्यक असल्याचं अक्षयने नमूद केलं.\nशेतकरी सर्वां���ा अन्न पुरवतो, मात्र त्याच्यावर आज वाईट वेळ आली आहे. यावेळी आपण सर्वांनी त्यांच्या पाठिशी उभं राहणं आवश्यक आहे. तसंच शेतकऱ्यांबाबत धोरणं योग्य की अयोग्य हे सांगण्याइतपत मी तज्ज्ञ नाही, त्यामुळे त्याबाबत बोलणं योग्य होणार नाही, असं अक्षय म्हणाला.\nजय जवान, जय किसान हा नारा माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी दिला. जसा जवान महत्त्वाचा आहे, तसाच शेतकरी. आपल्याकडे जवानांवर मोठा निधी खर्च होतो, तसाच शेतकऱ्यांवरही व्हायला हवा. शेतकरी जगला तर देश जगेल, अशी भावना त्याने व्यक्त केली.\nसमाजाप्रती जागृकता ही संस्कारातून येते. मला माझ्या आई-वडिलांकडून हे संस्कार मिळाले. आई-वडील हेच प्रत्येकाचे दैवत असायला हवे. त्यांच्या चरणीच स्वर्ग आहे. देव-देवतांवर दूध- तेल ओतण्यापेक्षा दुष्काळी शेतकऱ्यांना द्या, असं आवाहनही त्याने केलं.\nभारत सहिष्णुच हे आंधळाही सांगेल\nयावेळी अक्षय कुमारला देशातील वातावरण आणि आमीर खानने केलेल्या असहिष्णुतेबाबतच्या वक्तव्यावरही विचारण्यात आलं. यावर अक्षय म्हणाला, भारत हा खूप सहिष्णु देश आहे. एखादा आंधळाही याबाबत जाहिररित्या सांगू शकेल.\nकन्हैया कुमार काय बोलला हे माहित नाही\nदिल्लीतील जेएनयू विद्यापीठात झालेल्या प्रकाराबाबत बोलण्यास अक्षय कुमारने नकार दिला. कारण आपण कोणीही तिथे उपस्थित नव्हतो, त्यामुळे जेएनयूमध्ये नेमकं काय झालं, हे मला माहित नाही. त्यामुळे चुकीचं बोलण्यापेक्षा न बोललेलं बरं, असं अक्षय कुमारने नमूद केलं.\nस्वच्छ भारतसाठी टॅक्स लावला,तसा शेतकऱ्यांसाठीही देशवासियांवर टॅक्स लावा – अक्षय कुमार\nशेतकऱ्यांच्या आत्महत्या आपल्या सर्वांसाठी लाजिरवाण्या : अक्षय कुमार\nशेतकऱ्यांना मदत म्हणून पैसे देणं गरजेचं नाही, त्यांना उभं करणं आवश्यक : अक्षय कुमार\nमाझे वडीलही शेती करायचे, त्यामुळे शेतकऱ्यांचं दु:ख मी जाणतो : अक्षय कुमार\nशेतकऱ्यांच्या मदतीसाठी कोणाला फोर्स करु नका, स्वत:ला वाटेल तेव्हा करतील : अक्षय कुमार\nजमिनीचा मोबदला मागणाऱ्या शेतकऱ्यांना अटक\n‘स्वाभिमानी’ आंदोलन पेटले, कारखान्यांच्या कार्यालयात घुसून…\nसलमानसारखी बॉलिवूड मंडळी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने अनेक समाजकार्य करतात : अक्षय कुमार\nजय जवान, जय किसान नारा दिला : अक्षय कुमार\nजवानांप्रमाणेच शेतकरीही महत्त्वाचा, तो आपल���याला अन्न पुरवतो : अक्षय कुमार\nशेतकरी सर्वांना अन्न देतो, हे लक्षात ठेवा : अक्षय कुमार\nमार्शल आर्टच्या माध्यमातून आम्ही 8 हजार तरुणींना स्वरक्षणाचं प्रशिक्षण दिलं : अक्षय कुमार\nतकऱ्यांना आणखी कशी मदत करु शकतो, याचा विचार करतो आहे\nशेतकऱ्यांच्या मुलांना शेतकरी व्हावंसं वाटत नाही, हे दुर्दैवी आहे –\nसिनेमांमध्ये कितीही अॅक्शन करत असलो, तरी एखाद्या रडण्याच्या सीनवेळी डोळ्यात अश्रू येतात\nबॉलिवूडमध्ये अनेकजण आपापल्या परीने अनेकांना मदत करत असतात\nसैनिकांसाठी जेवढा निधी खर्च केला जातो, तेवढा शेतकऱ्यांसाठी होतो का\nमार्शल आर्टचं तरुणींना प्रशिक्षण देणं गरजेचं आहे\nशेतकऱ्यांना भेटून शेतीसंबंधित धोरण ठरवायला हवं\nमहिला या पुरुषापेक्षा अधिक कणखर असतात\nशेतकरी दत्तक योजनांसारखे प्रकल्प हाती घ्यायला हवेत\nमाझ्या मुलीने तिची काही खेळणी गरीब मुलांना देण्यासाठी काढून ठेवली आहेत\nमदत करण्याची भावना ही कुटुंबातील संस्कारातूनच शिकता येते\nशेतकऱ्यांच्या समस्यांवर एका सिनेमाचा विचार सुरु आहे\nदेवावर दूध, तेल घालून काहीही उपयोग नाही, ते शेतकऱ्यांना द्या\nमहिलांना कुठेही बंदी नको, शनि चौथरा प्रकरणावर अक्षय कुमारची भूमिका\nअभिनेता, संगीतकार, गायिका इत्यादी सर्वांना पुरस्कार, मग स्टंटमनसाठी का नाही\nहिंदू-मुस्लीम असा भेदभाव मी करत नाही – अक्षय कुमार\nबॉलिवूडमध्ये धर्माच्या नावावर दोन गट नाहीत – अक्षय कुमार\nपाच वर्षांचा असताना मुंबईत आलो – अक्षय कुमार\nजमिनीचा मोबदला मागणाऱ्या शेतकऱ्यांना अटक\n‘स्वाभिमानी’ आंदोलन पेटले, कारखान्यांच्या कार्यालयात घुसून तोडफोड\n‘अडचणीच्यावेळी दिल्लीची नाय गल्लीची बाय कामी येते’\nडॉन शहांना कोल्हापूरात फिरू द्यायचे असेल तर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nटीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभेला सोलापूर मतदारसंघावर सर्वांचे लक्ष लागून राहिलेले असून एकेकाळी कॉंग्रे चा…\nमुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी नाही झाली तर जनतेने उठाव करावा…\nभाजप पक्षश्रेष्ठींनी जर आदेश दिला, तर पक्ष सोडू – शत्रुघ्न…\nशेतकऱ्यांच्या अर्धनग्न मोर्चाला सरकारने मुंबई मॅरेथॉनसाठी अडवले\n‘आंबेडकर संघाचे सदस्य होते असं ऐकायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला…\nमाढा लोकसभा : विज��� दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका - उदयनराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/the-worshipers-of-a-family-can-not-worship-democracy-any-time-modi/", "date_download": "2019-01-22T02:19:04Z", "digest": "sha1:EDKHFJMJTKSSDTYL7UT6KJ3YVFCBI5LW", "length": 8188, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "घराणेशाही कधीच लोकशाहीचं कल्याण करू शकत नाही - नरेंद्र मोदी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nघराणेशाही कधीच लोकशाहीचं कल्याण करू शकत नाही – नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा घराणेशाहीच्या मुद्यावरून कॉंग्रेसवर टीका केली. एका कुटुंबाची पुजा करणारे, कधीच लोकशाहीची पुजा करू शकत नाहीत, असं म्हंटल आहे. इस्टर्न पेरिफेरल एक्स्प्रेस वे चे उद्घाटन केल्यानंतर ते उत्तर प्रदेशातील बागपत येथे बोलत होते. मोदी म्हणाले की, या लोकांनी सर्जिकल स्ट्राईक्सला देखील नाकारले तसेच आंतरराष्ट्रीय एजन्सीज भारताचे कौतुक करत असताना त्यांनी या संस्थांच्या कामावरच संशय घेतला. जो पक्ष कायमच घराणेशाहीवर चालतं आला आहे. तो लोकशाहीत लोकांचं भलं कस करणार असा सवाल देखील यावेळी मोदींनी केला आहे.\n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या…\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका –…\nपुढे बोलताना मोदी म्हणाले की, काँग्रेस आणि त्यांचे सहकारी पक्ष विकासकामाबाबत नेहमीच काहीही बोलत असतात आणि नेहमीच मागासवर्गीयांच्या आणि आदिवासींच्या विकासात अडथळे येतील असे वागत असतात. पायाभूत सुविधा निर्माण करताना त्यात जात, पंथ, धर्म आणि आर्थिक स्थिती यानुसार कधीही फरक केला जात नाही. दलितांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांविरोधातील खटले चालवण्यासाठी विशेष कोर्टांची स्थापना केल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.\nतसेच शेतकऱ्यांबाबत बोलताना मोदी म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील आहे. त्यांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही काम करीत आहोत. दरम्यान, योगी सरकारच्या काळात पोलिसांनी पकडण्याआधीच गुन्हेगार स्वतःहून आत्मसमर्पण क��ीत असल्याचे सांगत त्यांनी युपी सरकारचे देखील कौतुक केले.\n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत…\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका – उदयनराजे\nराज्यातील १८ हजार गावातील पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास,मुख्यमंत्र्यांचा दावा\nशेतकऱ्यांना अर्धनग्न अवस्थेत मोर्चा काढावा लागत आहे हे सरकारचे अपयश – धनंजय…\nपोलीस भरतीच्या बदललेल्या नियमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विरोध\nटीम महाराष्ट्र देशा : उत्तम शारीरिक क्षमता आणि माफक शिक्षण असणाऱ्या युवकांसाठी पोलीस भरती प्रक्रिया महत्त्वाची…\n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय…\nलिंगायत समाजाचे गुरू महंत शिवकुमार स्वामी यांचे 111 व्या वर्षी निधन\n‘मुलीने काय घातले होते हे विचारण्याचा अधिकार कुणालाही…\n‘समृद्धी महामार्गला राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव द्या’\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका - उदयनराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.sandpebblestours.com/contact-us", "date_download": "2019-01-22T02:39:37Z", "digest": "sha1:O7GELJ4AHUMW6J3J2HGEQDKXR2SZXPMR", "length": 10529, "nlines": 78, "source_domain": "mr.sandpebblestours.com", "title": "ओडिशा टुरिझमसाठी आमच्याशी संपर्क साधा | बेस्ट टूर आणि ट्रॅव्हल एजन्सी ओडिशा", "raw_content": "\nएमडी च्या डेस्क मधील संदेश\nकारचे कोच भाड्याने दर\nभुवनेश्वरमध्ये टेम्पो ट्रॅव्हलर किंमत\nभुवनेश्वर पुरी 1 रात्री / 2 दिवस\nभुवनेश्वर - पुरी - कोणार्क\nपुरी - कोणार्क - चिलीका - पुरी\nभितरकणिकाभितरकणिका राष्ट्रीय उद्यान भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे पारिस्थितिक तंत्र आहे. वाळूचे कंबल भितरकणिका पर्यटन आपल्याला आर्द्र भूभागाची अनोखी सौंदर्य अनुभवेल. हिरव्यागार मांसाहारी जमीन, पक्षी आणि कछुए स्थलांतर करणे, सभ्य इस्टुअरीन मगरमच्छ, भटकंतीचे पाण्याचे झरे, पक्ष्यांच्या चिरंतनतेमुळे अडथळा आणलेला सराव, जवळच्या आणि दूरच्या ठिकाणाहून पर्यटकांना प्रवेश मिळवून पर्यटकांचे महत्त्वपूर्ण स्थान . शास्त्रज्ञ, विद्वान, निसर्ग प्रेमी आणि पर्यवेक्षकांना विचार आणि अन्वेषणासाठी भरपूर प्रमाणात अन्न असते. भितरकणिका पर्यटन साहसी क्षेत्रातल्या सर्व क्षेत्रांना व्यापून टाकते. हे स्थान कधीही सर्वोत्कृष्ट निर्मितीचे प्रतिनिधित्व करते. भितरकणिका ओडिशातील केेंदापरा जिल्ह्यात स्थित असंख्य खडक आणि चिखल फ्लॅट्ससह मॅग्रोव फॉरेस्टची एक अद्वितीय निवासस्थान आहे. भारतातील सर्वात मोठा मॅग्रोव इकोसिस्टमपैकी एक, भितरकणिका विविध वनस्पती आणि प्राणी यांचे घर आहे. रेत पेबल्स भितरकणिका टूरिझम पॅकेजेससह आपण शोधत असलेले साहस असू शकते. अद्वितीय जैव-विविधता निसर्गाच्या गोलाकारांना आकर्षित करते. भितरकणिका राष्ट्रीय उद्यान तेंदुआ मांजर, मासेमारी मांजरी, जंगल मांजरी, हिना, जंगली डुक्कर, डोळ्यांतील हिरण, सांबर, पोरक्यूपिन, डॉल्फिन, खारट मगरमच्छ, आंशिक पांढरे मगरमच्छ, पायथन, राजा कोब्रा, पाण्याचे निरीक्षण करणारे यंत्र, टेरापिन, समुद्री कछुआ, किंगफिशर, लाकडी तुकडे, हॉर्नबिल, बार-हेड हिस, ब्रह्मणी डक, पिंटेल, ...\nसिमिलपाल भितरकणिका 4 रात्री / 5 दिवस\nउत्तर पूर्व भारत संकुल पॅकेज\nआपल्याकडे असलेल्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आम्ही येथे आहोत. आमच्यापर्यंत पोहोचा आणि आम्ही शक्य तितक्या लवकर प्रतिसाद देऊ. आपण काहीतरी अनुभवू इच्छित असाल आणि आमच्या वेबसाइटवर तो सापडत नसला तरीही, आम्हाला कळू द्या आणि आम्ही वचन देतो की आम्ही आपल्यासाठी योजना आखण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करू आणि आपल्याला सर्वोत्तम व्यवहार पाठवू. आपल्याला काही प्रश्न असल्यास, कृपया आम्हाला एक संदेश पाठविण्यास संकोच करू नका.\nएक द्वारे चिन्हित फील्ड * आवश्यक आहेत\nवाळू पेबल्स टूर एन ट्रेव्हल्स (आय) प्रा. लिमिटेड एमएक्सएनएक्स / एक्सएमएनएक्स, आचार्य विहार, भुवनेश्वर, ओडिशा, इंडिया-एक्सएमएक्स\nखोला, डांगमल (राजनगर), भितरकणिका, केंद्रपाडा, ओडिशा, भारत-एक्सएक्सएक्स\nबिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल- 1\nडीसीबी-एक्सNUMएक्स, डीएलएफ सायबर सिटी\nबी / एक्सएक्सएक्स, एम्पोरिअ बिल्डिंग कॉम्प्लेक्स, एक्सएक्सएक्सएक्सर्ड फ्लोअर, सरकारी ओरिसा पर्यटन कार्यालय, बाबा खडग सिंह मार्ग, नवी दिल्ली, भारत-एक्सएक्सएक्स\nमेफेयर पाम बीच रिसॉर्ट, गोपालपुर-ऑन-सी, ओडिशा, भारत\nहॉटेल गोल्डन पॅलेस, सुभाषचंद्र बोस स्क्व���अर, व्हीआयपी रोड, पुरी, ओडिशा, इंडिया 752001\nनियम आणि अटी आरक्षण धोरण रद्द करण्याचे धोरण ब्लॉग प्रशस्तिपत्रे आम्हाला संपर्क करा साइटमॅप\nअटी आरक्षण धोरण रद्द करण्याचे धोरण साइटमॅप\n© 2019 वाळवंट कमानदार टूर्स\nपरत कॉल करण्याची विनंती करा\nपरत कॉलची विनंती करा\nपरत कॉल करण्याची विनंती करण्यासाठी खाली आपला तपशील प्रविष्ट करा आणि आम्ही शक्य तितक्या लवकर संपर्क साधू.\nनाव * टेलिफोन *", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/pressure-cookers/latest-hawkins+pressure-cookers-price-list.html", "date_download": "2019-01-22T02:23:49Z", "digest": "sha1:5B44BTKWTGSCN436XDBMXVGNP7KC237K", "length": 18368, "nlines": 484, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या हवकिन्स प्रेमसुरे कूकर्स 2019 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nLatest हवकिन्स प्रेमसुरे कूकर्स Indiaकिंमत\nताज्या हवकिन्स प्रेमसुरे कूकर्सIndiaमध्ये 2019\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये हवकिन्स प्रेमसुरे कूकर्स म्हणून 22 Jan 2019 आहे. गेल्या 3 महिन्यांत 65 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक हवकिन्स कंटूर H&A प्रेमसुरे कुकर ५ल्टर्स 2,099 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त हवकिन्स प्रेमसुरे कुकर गेल्या तीन महिन्यांत सुरू {lowest_model_hyperlink} किंमत सर्वात महाग एक जात {highest_model_price} किंमत आहे. � किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश प्रेमसुरे कूकर्स संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 65 उत्पादने\nया स्टार होमी अँप्लिअन्सस\nशीर्ष 10हवकिन्स प्रेमसुरे कूकर्स\nहवकिन्स कंटूर हार्ड अनोडिसेंडं प्रेमसुरे कुकर 6 5 म६५ कॅब६५\n- कॅपॅसिटी 6.5 L\nहवकिन्स मिस मरीया प्रेमसुरे कुकर 2 ५ल्टर्स\n- कॅपॅसिटी 2.5 L\nहवकिन्स इकोबॅसे प्रेमसुरे कुकर 3 ५ल्टर्स\n- कॅपॅस���टी 3.5 L\nहवकिन्स क्लासिक 4 ल प्रेमसुरे कुकर\n- कॅपॅसिटी 4 L\nहवकिन्स कंटूर H&A प्रेमसुरे कुकर ४ल्टर्स\n- कॅपॅसिटी 4 L\nहवकिन्स फ़ुटूर एलिगंट प्रेमसुरे कुकर ५ल्टर\n- कॅपॅसिटी 5 L\nहवकिन्स क्लासिक 2 ल प्रेमसुरे कुकर\n- कॅपॅसिटी 2 L\nहवकिन्स कंटूर H&A प्रेमसुरे कुकर ३ल्टर्स\n- कॅपॅसिटी 3 L\nहवकिन्स कंटूर H&A प्रेमसुरे कुकर ५ल्टर्स\n- कॅपॅसिटी 5 L\nहवकिन्स बिगबॉय प्रेमसुरे कुकर 22 ल\n- कॅपॅसिटी 22 L\nहवकिन्स स्टेनलेस स्टील प्रेमसुरे कुकर 10 ल\n- कॅपॅसिटी 10 L\nहवकिन्स इकोबॅसे प्रेमसुरे कुकर 8 ल\n- कॅपॅसिटी 8 L\nहवकिन्स कंटूर हार्ड अनोडिसेंडं प्रेमसुरे कुकर 6 5 ल\n- कॅपॅसिटी 6.5 L\nहवकिन्स कंटूर प्रेमसुरे कुकर 6 5 ल\n- कॅपॅसिटी 6.5 L\nहवकिन्स कंटूर प्रेमसुरे कुकर 4 ल\n- कॅपॅसिटी 4 L\nहवकिन्स स्टेनलेस स्टील प्रेमसुरे कुकर 4 ल\n- कॅपॅसिटी 4 L\nहवकिन्स क्लासिक प्रेमसुरे कुकर 3 ल\n- कॅपॅसिटी 3 L\nहवकिन्स क्लासिक प्रेमसुरे कुकर 2 ल\n- कॅपॅसिटी 2 L\nहवकिन्स कंटूर प्रेमसुरे कुकर 1 5 ल\n- कॅपॅसिटी 1.5 L\nहवकिन्स फ़ुटूर हार्ड अनोडिसेंडं प्रेमसुरे कुकर 9 ल\n- कॅपॅसिटी 9 L\nहवकिन्स स्टेनलेस स्टील प्रेमसुरे कुकर 8 ल\n- कॅपॅसिटी 8 L\nहवकिन्स बिगबॉय प्रेमसुरे कुकर 18 ल\n- कॅपॅसिटी 18 L\nहवकिन्स मिस मरीया प्रेमसुरे कुकर 8 5 ल\n- कॅपॅसिटी 8.5 L\nहवकिन्स स्टेनलेस स्टील प्रेमसुरे कुकर 6 ल\n- कॅपॅसिटी 6 L\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/news/latest-news/5323-pune-promotions-of-team-cycle", "date_download": "2019-01-22T02:13:40Z", "digest": "sha1:QCWATKQ5M473AGVM55LRRXQADBVL6NAJ", "length": 13191, "nlines": 231, "source_domain": "marathicineyug.com", "title": "“सायकल” चित्रपटाच्या टीमचा पुणेकरांशी संवाद! - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n“सायकल” चित्रपटाच्या टीमचा पुणेकरांशी संवाद\nPrevious Article 'वाघेऱ्या' गावात वाघाने घातला धुमाकूळ \n“आपला मानूस” चित्रपटाच्या यशानंतर, वायकॉम18 मोशन पिक्चर्स “सायकल” हा पुढील मराठी सिनेमा सादर करण्यासाठी सज्ज आहेत. ४ मे २०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकत्याच रीलीज झालेल्या सायकल चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. सायकल चित्रपटाची टीम आता येत आहे पुणेकरांच्या भेटीला, ज्यामध्ये चित्रपटाचे कलाकार प्रियदर्शन जाधव जाधव, हृषीकेश जोशी, दीप्ती लेले,मैथिली पटवर्धन तसेच दिग्दर्शक प्रकाश कुंटे आणि लेखक अदिती मोघे उपस्थित असणार आहेत.\nआयुष्य समृध्द करणाऱ्या एका “सायकल” चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर कलर्स मराठीवर \n\"सायकल\" च्या प्रमोशनसाठी मुंबईत व्हिंटेज सायकल रॅलीचे आयोजन - पहा फोटोज्\nकुटूंबासोबत एकत्र पहावा असा \"सायकल\" चित्रपटाचा ट्रेलर\n'वायकॉम18 मोशन पिक्चर्स' चा पुढचा मराठी सिनेमा “सायकल” रिलीज होत आहे ४ मे २०१८ ला \n“सायकल” ही एक हलकीफुलकी कथा आहे ज्यामधून तुम्ही स्वतःचा शोध घेण्याचा प्रवास सुरू कराल. सायकल सिनेमा तुम्हाला भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील कोकणातील एका छोट्या गावात घेऊन जातो. या सिनेमात सायकल वर अतिशय प्रेम असलेल्या प्रमुख पात्राचे केशवचे हृद्यस्पर्शी चित्रण आहे. एके दिवशी केशवच्या गावात दोन व्यक्ती येतात आणि त्याची लाडकी सायकल चोरतात. यामुळे निराश झालेल्या केशवला आपली सायकल नक्की मिळेल ही आशा आहे. म्हणूनच केशव आपल्या सायकलच्या शोधात घराबाहेर पडतो. केशव ही सायकल शोधत असताना त्याच्या प्रवासा दरम्यान त्या चोरांचे काय झाले त्याला त्याची सायकल परत मिळेल का त्याला त्याची सायकल परत मिळेल का या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना चित्रपट बघितल्यावर मिळणार आहेत.\nकॉफी आणि बरंच काही, अँड जरा हटके आणि हंपी सारख्या गाजलेल्या सिनेमांचे दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांनी त्यांच्या कुशल दिग्दर्शनाखाली सायकल हा सिनेमा चित्रित केला आहे. केशवच्या भूमिकेत हृषिकेश जोशी आहे, तसेच प्रियदर्शन जाधव आणि भालचंद्र कदम सारखे नामवंत कलाकार या सिनेमात प्रमुख भूमिका करत आहेत. तसेच चित्रपटामधील मैथिली पटवर्धनचा निरागस अभिनय नक्कीच प्रेक्षकांचे मनं जिंकेल यात शंका नाही.\n‘सायकल’ बद्दल बोलताना भाऊ कदम म्हणाले, \"चित्रपटात आमची चोरांची पाचवी पिढी आहे. मुळात आम्ही गोड चोर आहोत. एक सायकल चोरल्यानंतर आमच्या आयुष्यात कसे झपाट्याने परिवर्तन घडते , ते चित्रपटात अतिशय रंजक पद्धतीने दाखवले आहे.\"\nप्रियदर्शन जाधव म्हणाले, \"मी देखील चित्रपटात एका चोराच्याच भूमिकेत आहे. पण मी एक चतुर चोर आहे. त्यात परिस्थितीनुरूप आमच्याकडे सायकल येते. मुळात ती चोरण्याचा आमचा उददेश नसतो, पण ��ी चोरी आम्ही करतो पुढे काय घडते, हे चित्रपटात पहाणेच योग्य ठरेल.\"\nऋषिकेश जोशी म्हणाले, \"चित्रपटात मी अत्यंत समतोल पात्र साकारतो आहे. पंचक्रोशीतील लोकांना प्रेम आणि आपुलकी वाटेल, असे माझे व्यक्तिमत्व आहे. मी व्यवसायाने ज्योतिषी असल्याने मी भाकितं करतो. पण अचानक माझी सायकल चोरीला जाते त्यामुळे माझी अस्वस्थता आपणास चित्रपटात बघायला मिळेल\"\nकलर्स मराठीचे बिजनेस हेड निखिल साने म्हणाले, \"मराठी चित्रपटांत सरशी बाजू असते ती कथानकाची. म्हणून मराठीत चित्रपट निर्मिती करणे आनंददायक वाटते. विशेष म्हणजे त्यातून आपल्याला आपल्या सभोवतालचा गोष्टी बघायला मिळतात. सायकल च्या माध्यमातून आपणास माणसा माणसातला चांगुलपणा अनुभवायला मिळेल.\"\n४ मे २०१८ रोजी शुक्रवारी “सायकल” हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, वायकॉम18 मोशन पिक्चर्सचे सादरीकरण असून, एमएफए व थिंक व्हाय नॉट यांच्या सहयोगाने हॅपी माइंड एंटरटेनमेंट द्वारा याची निर्मिती केलेली आहे.\nPrevious Article 'वाघेऱ्या' गावात वाघाने घातला धुमाकूळ \n“सायकल” चित्रपटाच्या टीमचा पुणेकरांशी संवाद\n‘अहिल्या’ करवणार एक महिला कॉन्स्टेबल ते आयपीएस पोलिस अधिकारी हा प्रवास\nकॉमेडी आणि रोमान्सचं ‘रेडीमिक्स’ काँबीनेशन - दिग्दर्शक जालिंदर कुंभार\n‘लकी’ बॉय चैतन्य देवढेचे ‘माझ्या दिलाचो’ गाणे \n'अजिंक्य योद्धा'चा भव्य शुभारंभ - पहिल्याच प्रयोगाला हजारो प्रेक्षकांची उपस्थिती\n‘अहिल्या’ करवणार एक महिला कॉन्स्टेबल ते आयपीएस पोलिस अधिकारी हा प्रवास\nकॉमेडी आणि रोमान्सचं ‘रेडीमिक्स’ काँबीनेशन - दिग्दर्शक जालिंदर कुंभार\n‘लकी’ बॉय चैतन्य देवढेचे ‘माझ्या दिलाचो’ गाणे \n'अजिंक्य योद्धा'चा भव्य शुभारंभ - पहिल्याच प्रयोगाला हजारो प्रेक्षकांची उपस्थिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/government-employees-honesty-a-check-return/", "date_download": "2019-01-22T02:14:17Z", "digest": "sha1:WCULGM4M2XDKNK255XT6SFMCI7OHHDUV", "length": 4622, "nlines": 33, "source_domain": "pudhari.news", "title": " शासकीय कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा केला धनादेश परत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › शासकीय कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा केला धनादेश परत\nशासकीय कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा केला धनादेश परत\nमहाड : पुढारी ऑनलाईन\nमहाड तालुक्यातील बिरवाडी मधील रायगड जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय दवाखान्���ामधील शिपाई संजय पांडुरंग पवार (वय ५२ रा दुधाने आवाड बिरवाडी) यांनी प्रामाणिकपणाचे दर्शन घडून रस्त्यांमध्ये सापडलेला दोन लाख ३५ हजार रुपयांचा रोख धनादेश लक्ष्मण भागोजी दिवेकर यांच्याकडे सुपूर्त केला आहे .\nयाबाबतचे सविस्तर माहिती अशी की, महाड तालुक्यातील लक्ष्मण भागोजी दिवेकर (वय २८ रा खेराट) यांचा अॅक्सिस बँकेचा २ लाख ३५ रुपयांचा रोख धनादेश बिरवाडी ते महाड प्रवासा दरम्यान ५ नोव्हेंबर २०१८ रोजी पडला होता. तो बिरवाडी ग्रामपंचायती मधील रायगड जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील शिपाई संजय पवार यांना सापडला. त्यांनी आपले मित्र विनोद भालेकर यांच्या मदतीने लक्ष्मण भागोजी दिवेकर यांचा शोध घेऊन त्यांना त्यांचा धनादेश सुपूर्त करीत प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले आहे.\nत्यांच्या या कामगिरीबद्दल महाडचे आमदार भरत गोगावले, महाड पंचायत समितीचे सभापती सौ सपना सुभाष मालुसरे रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य मनोज काळीजकर संजय कचरे, पशुवैद्यकीय अधिकारी यांनी त्यांचे कौतुक केले आहे .\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2011/07/blog-post_8118.html", "date_download": "2019-01-22T03:26:31Z", "digest": "sha1:DU3JWIX2XZZW67CUR4DDJ6TPMKAWZMAD", "length": 3246, "nlines": 49, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "लोकवर्गणीतून तयार करण्यात रेल्वे स्टेशन ते विठ्ठलाचे कोटमगाव मधील रस्ता - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » लोकवर्गणीतून तयार करण्यात रेल्वे स्टेशन ते विठ्ठलाचे कोटमगाव मधील रस्ता\nलोकवर्गणीतून तयार करण्यात रेल्वे स्टेशन ते विठ्ठलाचे कोटमगाव मधील रस्ता\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on गुरुवार, २१ जुलै, २०११ | गुरुवार, जुलै २१, २०११\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट ��सलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-chapoli-dist-latur-agrowon-maharashtra-8770", "date_download": "2019-01-22T03:28:38Z", "digest": "sha1:RFQ6FILFQHM5DEWXJXMIT5WNBPDRXII7", "length": 22951, "nlines": 175, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, chapoli dist. latur, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकमी खर्चिक कसदार शेतीकडे आलमले यांची वाटचाल\nकमी खर्चिक कसदार शेतीकडे आलमले यांची वाटचाल\nगुरुवार, 31 मे 2018\nचापोली (ता. चाकूर, जि. लातूर) येथील रत्नाकर आलमले तीन वर्षांपासून सेंद्रिय शेती पद्धतीवर भर देत शेती करीत आहेत. सुमारे ६० टक्के सेंद्रिय व ४० टक्के रासायनिक असे प्रमाण त्यांनी ठेवले आहे. कलिंगड, खरबूज, ऊस, मिरची आदी पिकांचे उत्पादन घेताना शेतीतील खर्च कमी करताना जमिनीची सुपीकता वाढवण्याचे उद्दिष्टही ते साध्य करताना दिसत आहेत.\nचापोली (ता. चाकूर, जि. लातूर) येथील रत्नाकर आलमले तीन वर्षांपासून सेंद्रिय शेती पद्धतीवर भर देत शेती करीत आहेत. सुमारे ६० टक्के सेंद्रिय व ४० टक्के रासायनिक असे प्रमाण त्यांनी ठेवले आहे. कलिंगड, खरबूज, ऊस, मिरची आदी पिकांचे उत्पादन घेताना शेतीतील खर्च कमी करताना जमिनीची सुपीकता वाढवण्याचे उद्दिष्टही ते साध्य करताना दिसत आहेत.\nलातूर जिल्ह्यातील चापोली (ता. चाकूर) येथील रत्नाकर आलमले यांची पाच एकर शेती आहे. जमीन तशी मध्यम स्वरूपाची. वर्षानुवर्षे पारंपरिक शेतीतून खर्च जास्त व उत्पन्न कमी अशीच परिस्थिती होती. बाजारातील महागडी रासायनिक खते व कीडनाशके यांचा वापर करून अर्थकारण काही सुधारत नव्हते. त्यातच शेतीमालाचा दर बेभरवशाचा. यातून मार्ग शोधण्याचा रत्नाकर प्रयत्न करीत होते.\nॲग्रोवन तसेच कृषिविषयक साहित्य, कृषी विभाग यांची मदत रत्नाकर यांना झाली. त्याद्वारे सेंद्रिय ���ेतीचे महत्त्व समजू लागले. सन २०१५ मध्ये लातूर येथे आयोजित कार्यशाळेत सहभाग घेतला. त्यातही या शेतीचे फायदे समजले. सेंद्रिय शेतीची सुरवात एक एकरापासून केली.\nशंभर टक्के या पद्धतीचा वापर करण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने त्याची अंमलबजावणी करावी असे ठरवले.\nआलमले यांची सेंद्रिय- रासायनिक एकात्मिक शेती\nसुमारे ६० टक्के सेंद्रिय व ४० टक्के रासायनिक पद्धती\nघरची एक देशी गाय आहे. जीवामृत, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क यांची निर्मिती, शेणखत, गोमूत्र यांचा वापर.\nयंदा गांडूळखत निर्मितीचे दोन बेडस. ५०० किलो खतनिर्मिती. यातून व्हर्मिवॉशदेखील मिळते. त्यातील गुणधर्मही पिकाला उपयोगी ठरतात.\nयंदा एक एकरात धैंचा हे हिरवळीचे पीक घेऊन ते शेतात गाडले. बाकी गरजेनुसार रासायनिक निविष्ठांचा वापर\nकृषी विभागाच्या ‘आत्मा’अंतर्गत चापोली व शंकरवाडी येथील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा गट स्थापन केला आहे. यात आलमले यांनी सहभाग घेतला आहे.\nआपली शेती कमी आहे, तेवढ्यातून असे कितीसे उत्पन्न मिळेल, असे प्रश्न मनात न आणता रत्नाकर, पत्नी सुनंदा, मुलगा शिवकुमार व सून किरण असे सर्वजण शेतीत लक्ष देतात. कुटुंबाच्या एकीमुळेच त्यात सुसूत्रता आली आहे.\nशेतात केवळ एक विंधन विहीर आहे. पाच एकरांवर पारंपरिक पद्धतीने पाणी देणे शक्य होत नव्हते. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व ओळखून सर्व क्षेत्रावर ठिबक संच बसवला आहे. त्यातून आजपर्यंत ऊस, कलिंगड, मिरची, खरबूज, टोमॅटो, काकडी यांचे उत्पादन घेण्यात येत आहे.\nमागील वर्षी मेमध्ये एक एकरावर मल्चिंगद्वारे मिरचीची लागवड केली. सेंद्रिय पद्धतीचा अधिक वापर झालेली ही मिरची जोमात वाढली. त्यातून सुमारे २० टन उत्पादन मिळाले. त्यास किलोस कमाल ७० रुपये ते किमान १५ रुपये व सरासरी ३० रुपये दर मिळाला. यात सव्वा लाख रुपये खर्च आला. लातूर, उदगीर, नांदेड आदी स्थानिक मार्केटला विक्री झाली. उसाचे व्यवस्थापनही अधिकाधिक सेंद्रिय पद्धतीने केले. सन २०१६ मध्ये त्याचे एकरी ४० टन उत्पादन मिळाले. यंदा एक एकरांतील काकडीने ६० ते ७० हजार रुपये मिळवून दिले.\nआलमले अॅग्रोवनचे नियमित वाचक अाहेत. यातील सेंद्रिय शेती, मातीची सुपीकता, कमी खर्चाची शेती याविषयक लेख, यशोगाथा यांची स्फूर्ती त्यांना मिळाली. साम टीव्हीवरील कार्यक्रमांतूनही फायदा झाला.\nसन २०१५ च्या सुमारास सेंद्रिय पद्धतीवर भर दिल्यानंतर कलिंगडाची लागवड केली. त्या वर्षी एकरी साधारण पाच टनांपर्यंतच उत्पादन मिळाले. मात्र पुढील वर्षीही या पद्धतीत सातत्य ठेवले. एकात्मिक शेतीत २०१६ मध्ये पाऊण एकर कलिंगडाचे सुमारे २० टनांपर्यंत, तर खरबुजाचे १० टनांपर्यंत उत्पादन मिळाले. कलिंगडाला किलोस ८ ते १० रुपये तर खरबुजाला २० रुपये दर सोलापूर मार्केटला मिळाला. बियाणे, मल्चिंग व लागवडीचा खर्च अधिक झाला. पुढे रासायनिक निविष्ठांवरील खर्चावर लगाम बसवला.\nआमची केवळ पाच एकर जमीन आहे. पूर्वी रासायनिक खते व कीडनाशके यांचा वापर अधिक होता. त्यामुळे खर्च जास्त व्हायचा. आता सेंद्रिय पद्धतीचा वापर सुरू केल्यापासून खर्चात सुमारे ५० टक्क्यांपर्यंत बचत साधली आहे. शिवाय मातीची सुपीकता वाढीस लागणार आहे याचे समाधान आहे.\nरासायनिक घटकांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता घटत आहे. त्याचा उत्पादनावर परिणाम होत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळणे काळाची गरज बनली आहे. ‘आत्मा’अंतर्गत ५० शेतकऱ्यांचा सेंद्रिय शेतीचा गट स्थापन करून वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन केले जात आहे. याच गटातील आलमले यांचे प्रयत्न प्रेरणादायक आहेत. कमी क्षेत्र असूनही आज ते त्यातूनही किफायतशीर शेती करताना दिसत आहेत.\n- एस. डी. रोकडे, ९६३७१६०९०४ (कृषी सहायक, चापोली)\nतूर शेती ऊस मिरची लातूर उत्पन्न वन forest साहित्य literature कृषी विभाग agriculture department विभाग sections हिरवळीचे पीक green manuring मात mate नांदेड साम टीव्ही टीव्ही सोलापूर पूर\nआलमले यांच्याकडील गांडूळखत प्रकल्पाची माहिती घेताना परिसरातील शेतकरी.\nरत्नाकर आलमले यांचे संपूर्ण कुटुंब शेतीत मेहनत करते. एकमेकांच्या मदतीमुळेच शेतीतील भार कमी झाला आहे.\nसेंद्रिय घटकांवर पोसलेला केशर आंबा\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळप\nऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील २३ साखर कारखाने ऊसगाळप करीत आहेत.\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक महिनाअखेरपर्यंत...\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः पालकमंत्री शिंदे\nनगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही जनतेचीच इच्छा आहे आणि पालकमंत्री म्हणून जनतेची इच\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही :...\nमुंबई : हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही.\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत धरणे...\nपरभ��ी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांसह जनतेच्या विविध मागण्यांसाठी परभणी ज\n‘रेसिड्यू फ्री’ शेतीतून गुणवत्ताप्राप्त...स्थावर मालमत्ता व्यावसायिक उद्योगातील दोन...\nप्रतिष्ठा जपण्यासाठी शेतकऱ्यांच्या...नाशिक : यवतमाळमधील साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन...\nशेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्यास अखेर...पुणे ः गेल्या तीन वर्षांपासून बंद...\nसंत्रा निर्यातीला कृषी विभाग देणार...नागपूर : अपेडाने संत्रा क्‍लस्टरला पहिल्यांदाच...\nविदर्भात गुरुवारपासून तुरळक पावसाचा...पुणे : राज्यातील गारठा कमी झाल्यांनतर...\nचढ्या दराचा फायदा कोणालामागील दोन दिवसांपासून सोयाबीनचे दर वाढत आहेत....\nअतिखोल भूजलाचा उपसा घातकचपर्यावरणाचा नाश कोणी केला या एका प्रश्नाला अनेक...\nनिफाड तालुक्‍यात द्राक्ष काढणीला सुरवातनिफाड, जि. नाशिक ः तालुक्‍यातील उगाव,...\nपशुगणनेकरिता आता महिनाअखेरपर्यंत मुदतनागपूर ः पशुगणनेसाठी पूरक साहित्याचा...\nट्रायकोकार्ड निर्मिती प्रशिक्षण प्रकल्प...नागपूर ः कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठातील...\nराज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षांनी जाणून...औरंगाबाद : राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही...\nदराअभावी कांदापट्टा सुन्ननाशिक : कांद्याला अगदी मोड फुटेस्तोवर वाट...\nवनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...\nअर्थसंकल्पीय कृषी कर्ज तरतूदीत १० टक्के...नवी दिल्ली : आगामी २०१९-२०च्या अर्थसंकल्पात शेती...\nराज्यात शुक्रवारपासून पावसाचा अंदाजपुणे : वायव्य भारतातील पश्चिमी चक्रावाताची...\nऔरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय सुक्ष्म...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित नवव्या...\nशेतीपूरक उद्योगातून बचत गट झाले सक्षमचिखली (जि. बुलडाणा) येथील हिरकणी महिला उत्कर्ष...\nगोरक्षणासोबतच जपला व्यसनमुक्‍तीचा वसालाठी (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील दिलीप बाबा...\nअप्रमाणित रोपांमुळे ‘फेल' बागांवर...पुणे : दुष्काळात जीवापाड जपलेल्या बागा अप्रमाणित...\nसोयाबीन दराचा आलेख चढताच; लातूरला ३८११...लातूर : येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agrowon-news-marathi-prime-minister-modi-says-every-man-had-contributed-country-development-8636", "date_download": "2019-01-22T03:34:06Z", "digest": "sha1:CJ3RFQN5XJLFI2MAF5TH7IH4PO35ECNT", "length": 21729, "nlines": 166, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon news in marathi, prime minister modi says, every man had contributed in country development, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nविकास यात्रेत प्रत्येक भारतीयाचे योगदान : पंतप्रधान मोदी\nविकास यात्रेत प्रत्येक भारतीयाचे योगदान : पंतप्रधान मोदी\nरविवार, 27 मे 2018\nनवी दिल्ली ः चार वर्षांपूर्वी भारतात बदल घडविण्याच्या उद्देशाने आम्ही प्रवासाला सुरुवात केली. या चार वर्षांमध्ये विकासाला एका चळवळीचे रुप प्राप्त झाले. भारताच्या या विकास यात्रेत प्रत्येक भारतीयाचे मोलाचे योगदान आहे. सरकारवर विश्वास दाखवणाऱ्या जनतेसमोर मी नतमस्तक होतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भावना व्यक्त केल्या.\nनवी दिल्ली ः चार वर्षांपूर्वी भारतात बदल घडविण्याच्या उद्देशाने आम्ही प्रवासाला सुरुवात केली. या चार वर्षांमध्ये विकासाला एका चळवळीचे रुप प्राप्त झाले. भारताच्या या विकास यात्रेत प्रत्येक भारतीयाचे मोलाचे योगदान आहे. सरकारवर विश्वास दाखवणाऱ्या जनतेसमोर मी नतमस्तक होतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भावना व्यक्त केल्या.\nकेंद्रातील मोदी सरकारला शनिवारी (ता. २६) चार वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून देशवासीयांचे आभार मानले. ते म्हणाले, की २०१४ मध्ये याच दिवशी आम्ही भारतात बदल घडवण्यासाठी कामाला सुरुवात केली. गेल्या चार वर्षांत विकासाला एका चळवळीचे रुप प्राप्त झाले. प्रत्येक भारतीयाने या विकास यात्रेत योगदान दिले. १२५ कोटी भारतीयांनी भारताला नव्या उंचीवर नेले. मोदी सरकारवर विश्वास दाखवणाऱ्या देशवासीयांसमोर मी नतमस्तक होतो. तुमचा पाठिंबा आणि प्रेम यामुळे आम्हाला प्रोत्साहन आणि शक्ती मिळते. आम्ही यापुढेही अशाच पद्धतीने जनतेची सेवा करत राहू.\nअर्थव्यवस्था सुधारली ः जेटली\nकेंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले, की गेल्या चार वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील उत्तम सरकार आणि उत्तम अर्थकारण व चांगले राजकारण यांच्या एकत्रित मिश्रणामुळे भारताची अर्थव्यवस्था सुधारली. एकेकाळी भारत फ्रॅजाइल फाइव्ह (नाजूक अर्थव्यवस्था असणारे पाच देश) यादीतून जगभरात ब्राइट स्पॉट म्हणजे लखलखता तारा म्हणून आता ओळखला जातो. फेसबुकवर त्यांनी यावर भाष्य करणारा ब्लॉग लिहिला आहे. मुद्रा योजना, पीकविमा योजना आणि ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी दिलेल्या निधीबाबतही यांनी लिहलं आहे. पायाभूत सुविधांच्या विकासावर या वर्षात 134 टक्क्यांनी वाढ झाली आहे.\nचार वर्षांत केवळ अपयशी\nबहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती म्हणाल्या, की मोदी सरकारची ही चार वर्षे अत्यंत निराशाजनक होती. भाजपच्या काही सहकारी पक्षांनी त्यांची सोडलेली साथ हे त्याचेच निदर्शक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली प्रत्येक गोष्ट ऐतिहासिक ठरली आहे, त्यात इंधन दरवाढ, दलितांवरील अत्याचार, बेरोजगारी आणि गरिबी ऐतिहासिक पातळीवर पोचली आहे. केंद्रातील सरकार सर्वच पातळ्यांवर अयशस्वी ठरले आहे.\nउत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव म्हणाले, की मोदी सरकारची चार वर्षे म्हणजे राजकारणात भ्रष्टाचार, बॅंक यंत्रणेत अपयश, इंधन दरवाढ, रुपयाचे अवमूल्यन, देशाचा पैसा बाहेर पळवून नेणे, जीएसटीमुळे महागाई वाढ, दलितांवर अत्याचार, बेरोजगारी आणि व्यापाऱ्यांवर अन्याय या गोष्टींनी भरलेली आहेत.\nकृषी, परराष्ट्र, रोजगार, इंधनाच्या\nक्षेत्रात मोदी नापास ः राहुल गांधी\nमागील चार वर्षांत मोदी सरकार महत्त्वाच्या सर्वच क्षेत्रात अपयशी ठरले आहे. केवळ घोषणा, स्वतःची प्रतिमा आणि योगा यामध्येच त्यांनी विकास केल्याचे ट्विट कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे. या ट्विटमध्ये कृषी विकास, परराष्ट्र धोरण, इंधनाच्या किमती, रोजगाराच्या संधी या सर्वच क्षेत्रात मोदी सरकार (F फेल) अपयशी ठरले आहे. मात्र, घोषणा, स्वः प्रतिमा यांच्यात (A+) तर योगा (B-) एवढ्याच बाबींचा विकास झाल्याचे राहुल गांधी म्हणले. मोदी हे बोलण्यातच मास्टर असून, जटील समस्या सोडविण्यात अडखळत आहेत, असेही ते म्हणाले.\nस्वः प्रतिमा ए (+)\nकेंद्रातील भाजप सरकारला शनिवारी (ता. २६) चार वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्ताने भाजपकडून वर्षपूर्ती साजरी केली जात आहे. मात्र, भाजपने निवडणुकीच्या काळात २०१४ मध्ये दिलेली आश्वासने चार वर्षांत पूर्ण केली नाही. केंद्रातील मोदी सरकारने शेतकरी, गरीब जणतेचा विश्वासघात केला, अशी टीका करत काँग्रेसने हा दिवस विश्वासघात दिवस म्हणून साजरा केला. शनिवारी काँग्रेसने देशभरात आंदोलन केले. काँग्रेसने विविध ठिकाणी स्थानिक नेत्यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. या वेळी इंधन दरवाढ, बेरोजगारी, महागाई आणि गरिबीवर सरकारला नियंत्रण अणण्यात अपयश आल्याची टीका काँग्रेसने केली. कुठे महिलांनी सायकल रिक्षा चालवत तर चुलीवर स्वयंपाक करत इंधन दरवाढीचा निषेध केला, तर अनेक ठिकाणी मोर्चा, रास्ता रोको, धरणे आणि निदर्शने करण्यात आली.\nनरेंद्र मोदी मोदी सरकार अरुण जेटली राजकारण पायाभूत सुविधा मायावती भाजप इंधन दलित बेरोजगार मुख्यमंत्री अखिलेश यादव जीएसटी एसटी महागाई आंदोलन महिला सायकल\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळप\nऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील २३ साखर कारखाने ऊसगाळप करीत आहेत.\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक महिनाअखेरपर्यंत...\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः पालकमंत्री शिंदे\nनगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही जनतेचीच इच्छा आहे आणि पालकमंत्री म्हणून जनतेची इच\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही :...\nमुंबई : हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही.\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत धरणे...\nपरभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांसह जनतेच्या विविध मागण्यांसाठी परभणी ज\n‘रेसिड्यू फ्री’ शेतीतून गुणवत्ताप्राप्त...स्थावर मालमत्ता व्यावसायिक उद्योगातील दोन...\nप्रतिष्ठा जपण्यासाठी शेतकऱ्यांच्या...नाशिक : यवतमाळमधील साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन...\nशेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्यास अखेर...पुणे ः गेल्या तीन वर्षांपासून बंद...\nसंत्रा निर्यातीला कृषी विभाग देणार...नागपूर : अपेडाने संत्रा क्‍लस्टरला पहिल्यांदाच...\nविदर्भात गुरुवारपासून तुरळक पावसाचा...पुणे : राज्यातील गारठा कमी झाल्यांनतर...\nचढ्या दराचा फायदा कोणालामागील दोन दिवसांपासून सोयाबीनचे दर वाढत आहेत....\nअतिखोल भूजलाचा उपसा घातकचपर्यावरणाचा नाश कोणी केला या एका प्रश्नाला अनेक...\nनिफाड तालुक्‍यात द्राक्ष काढणीला सुरवातनिफाड, जि. नाशिक ः तालुक्‍यातील उगाव,...\nपशुग��नेकरिता आता महिनाअखेरपर्यंत मुदतनागपूर ः पशुगणनेसाठी पूरक साहित्याचा...\nट्रायकोकार्ड निर्मिती प्रशिक्षण प्रकल्प...नागपूर ः कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठातील...\nराज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षांनी जाणून...औरंगाबाद : राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही...\nदराअभावी कांदापट्टा सुन्ननाशिक : कांद्याला अगदी मोड फुटेस्तोवर वाट...\nवनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...\nअर्थसंकल्पीय कृषी कर्ज तरतूदीत १० टक्के...नवी दिल्ली : आगामी २०१९-२०च्या अर्थसंकल्पात शेती...\nराज्यात शुक्रवारपासून पावसाचा अंदाजपुणे : वायव्य भारतातील पश्चिमी चक्रावाताची...\nऔरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय सुक्ष्म...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित नवव्या...\nशेतीपूरक उद्योगातून बचत गट झाले सक्षमचिखली (जि. बुलडाणा) येथील हिरकणी महिला उत्कर्ष...\nगोरक्षणासोबतच जपला व्यसनमुक्‍तीचा वसालाठी (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील दिलीप बाबा...\nअप्रमाणित रोपांमुळे ‘फेल' बागांवर...पुणे : दुष्काळात जीवापाड जपलेल्या बागा अप्रमाणित...\nसोयाबीन दराचा आलेख चढताच; लातूरला ३८११...लातूर : येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/sangli/do-not-work-once-avoid-corruption-sanghit-chandrakant-dad/", "date_download": "2019-01-22T03:12:49Z", "digest": "sha1:6JPOU7XNS3NY6KFT73HWQZRXL22XB26B", "length": 31757, "nlines": 411, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Do Not Work Once, But Avoid Corruption, Sanghit Chandrakant Dad | एकवेळ काम नको, पण भ्रष्टाचार टाळा, सांगलीत चंद्रकांतदादांचा भाजपच्या सरपंचांना कानमंत्र | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २२ जानेवारी २०१९\n पेट्रोल 12 पैसे तर डिझेल 19 पैशांनी महागले\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nमुंबईचे किमान तापमान २१ अंश; विदर्भाला पावसाचा इशारा\nसाताऱ्याच्या आंदोलक शेतक-यांच्या ७० टक्के मागण्या मान्य\nफाशीच्या आरोपीला माहिती नाकारण्याचा फेरविचार करा\nविकी कौशल व भूमी पेडणेकर झळकणार रुपेरी पडद्यावर\nईशा देओल पुन्हा एकदा देणार गुड न्यूज\n'तनू वेड्स मनू ३' लवकरच, कंगना राणौतने केले कन्फर्म\nदिव्यांका त्रिपाठी करणार ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन\nमाधुरी दीक्षित, अजय देवगण, अनिल कपूरचा 'टोटल धमाल' ट्रेलर, पाहा हा Video\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nमुलांना जबरदस्तीने जेवण भरवताय असं करणं ठरू शकतं घातक\nसाऊथ-ईस्ट आशियाच्या पर्यटनासाठी IRCTC ने आणले स्पेशल टूर पॅकेज\nक्वीन कंगनाचा ईको-फ्रेंडली लूक पाहून व्हाल घायाळ\nलैंगिक जीवनावर वाईट परिणाम करतात घरातील 'या' ४ गोष्टी\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्य��� राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.\nराहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.\nराहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार\nAll post in लाइव न्यूज़\nएकवेळ काम नको, पण भ्रष्टाचार टाळा, सांगलीत चंद्रकांतदादांचा भाजपच्या सरपंचांना कानमंत्र\nDo not work once, but avoid corruption, Sanghit Chandrakant Dad | एकवेळ काम नको, पण भ्रष्टाचार टाळा, सांगलीत चंद्रकांतदादांचा भाजपच्या सरपंचांना कानमंत्र | Lokmat.com\nएकवेळ काम नको, पण भ्रष्टाचार टाळा, सांगलीत चंद्रकांतदादांचा भाजपच्या सरपंचांना कानमंत्र\nएकवेळ काम न केले तरी चालेल, पण भ्रष्टाचार अजिबात करू नका, असा कानमंत्र बुधवारी महसूल व बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपच्या नूतन सरपंचांच्या मेळाव्यात दिला. कर्नाळ रस्त्��ावरील मंगल कार्यालयात मेळावा पार पडला. यावेळी खासदार संजयकाका पाटील, आ. शिवाजीराव नाईक, आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, आ. विलासराव जगताप, माजी आमदार, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी मंत्री अजितराव घोरपडे, दिनकर पाटील आदी उपस्थित होते.\nएकवेळ काम नको, पण भ्रष्टाचार टाळा, सांगलीत चंद्रकांतदादांचा भाजपच्या सरपंचांना कानमंत्र\nठळक मुद्देभाजपच्या नूतन सरपंचांच्या मेळाव्यात चंद्रकांतदादांचा कानमंत्रभ्रष्टाचाररहीत कार्यपद्धती ग्रामपंचायत स्तरावरही टिकविता आली पाहिजेनिविदा घेणारी व्यक्ती सरपंचांचे कोणी नातेवाईक असता कामा नये\nसांगली : एकवेळ काम न केले तरी चालेल, पण भ्रष्टाचार अजिबात करू नका, असा कानमंत्र बुधवारी महसूल व बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपच्या नूतन सरपंचांच्या मेळाव्यात दिला.\nकर्नाळ रस्त्यावरील मंगल कार्यालयात मेळावा पार पडला. यावेळी खासदार संजयकाका पाटील, आ. शिवाजीराव नाईक, आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, आ. विलासराव जगताप, माजी आमदार, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी मंत्री अजितराव घोरपडे, दिनकर पाटील आदी उपस्थित होते.\nयावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, ग्रामपंचायतींसाठी वेगवेगळ््या योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पैसा येणार आहे. निवडून आलेल्या सरपंचांनी चांगले काम करायला हवे. पैशाचा योग्य विनियोग व्हायला हवा. एक रुपयाचेही काम केले नाही तरी चालेल, पण भ्रष्टाचार करू नका.\nपंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून आमदारांपर्यंत सर्वांनी जपलेली भ्रष्टाचाररहीत कार्यपद्धती ग्रामपंचायत स्तरावरही टिकविता आली पाहिजे. निविदा घेणारी व्यक्ती सरपंचांचे कोणी नातेवाईक असता कामा नये. गावाने वाहवा केली पाहिजे, असे काम करा.\nसांगली जिल्ह्यातील पक्षाला मिळालेले यश पाहिल्यानंतर आश्चर्य वाटते. कधीही इतके यश जिल्ह्यात भाजपने पाहिले नव्हते. ग्रामपंचायतीत १८६ सरपंच आमचे निवडून येतील, असा विचारही केला नव्हता. लोकसभेमध्ये भाजपला जिल्ह्यात यश मिळाले, तेव्हा विरोधकांनी हा मोदींचा प्रभाव असल्याचा गाजावाजा केला. त्यानंतर विधानसभेतही चार आमदार निवडून आले तेव्हासुद्धा मोदींचा प्रभाव व ही सूज असल्याची टीका त्यांनी केली.\nनगरपालिका, ग्रामपंचायत स्तरावर जेव्हा आम्ही जिंकलो, तेव्हा व��रोधकांना काय होत आहे, ते कळून चुकले. मोदींच्या प्रभावाबरोबरच हा पक्षीय वाटचालीवरचा लोकांचा विश्वास आहे. लोकांनी चांगली कामे करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीत चांगले यश भाजपच्या पदरात टाकले आहे. या संधीचे सोने करीत लोकांच्या अपेक्षा नूतन सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी पूर्ण कराव्यात, त्यासाठी गतीने विकासकामे करावीत, असे आवाहन त्यांनी केले.\nअर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभेला निवडून आले. निवडणुकीचा अर्ज भरल्यानंतर ते मतदारसंघातही जात नाहीत, कारण त्यांना पाच वर्षातील कामावर भरोसा असतो. जी व्यक्ती पाचवेळा निवडून येते, त्याच्या कामाची वेगळी पावती द्यायची गरज नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nChandrakant Dada Bachu PatilSangliBJPचंद्रकांतदादा बच्चू पाटीलसांगलीभाजपा\nसेना-भाजपा-आरपीआय महायुती, पत्रकार परिषदेमध्ये घोषणा\nमिरज तालुक्यातील मल्लेवाडीत दरोडा; चाकूहल्ल्यात एक जखमी\nमुख्यमंत्री, ऊर्जामंत्र्यांच्या फसव्या घोषणांना जनता कंटाळली : प्रताप होगाडे\nसांगली जिल्ह्यातील शंभरावर गावात सौरउर्जेने फुलणार शिवार\nमोदी-शहांना अमित ठाकरेंच्या लग्नाचं निमंत्रण नाही\n'काँग्रेस मोदींच्या बापाची मालमत्ता नाही'\nडी.एड्., बी.एड्. धारकांचा शासनाने अंत पाहू नये\nसांगलीत गुंडाच्या टोळीकडून दगडफेक; ग्रामस्थ एकत्र येताच सर्वांनी काढला पळ\nपरप्रांतीय एजंटांमार्फत बनावट नोटा चलनात- : सांगलीत सहा महिन्यांपासून छपाई\nमत्स्यव्यवसाय विभागाच्या भरतीस स्थगिती देणार\nमत्स्यव्यवसाय विभागाच्या भरतीस स्थगिती देणार, जानकर यांनी दिले आश्वासन\nटांग्यांच्या गावातच अस्तित्वासाठी टांगेवाल्यांची धडपड...\nआरक्षणभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियन ओपनभारत विरुद्ध न्यूझीलंडहार्दिक पांड्याअर्थसंकल्प 2019करिना कपूरपेट्रोलवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरकुंभ मेळा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nतुम्हीही आयब्रो कलर करत आहात का 'या' 5 टिप्स करतील मदत\nजयपूर फेस्टिव्हलमधील 'या' गोष्टींमुळे आनंद होईल दुप्पट\nविमानही उडवू शकतात बॉलिवूडचे 'हे' तारे, एकापेक्षा एक आहेत सारे\nकिवींच्या देशातही धोनीची बॅट तळपणार, तेंडुलकरचा विक्रम मोडणार\n'मणिकर���णिका'च्या प्रमोशन दरम्यान अंकिता लोखंडेचा असा होता अंदाज, SEE PHOTO\nधोकादायक आहे #10YearChallenge, जाणून घ्या दुष्परिणाम\nवर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल : दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रात विदेशी कलावंतांची चित्तवेधक अदाकारी\nअदितीजवळ आहे इयररिंग्जचं सुंदर कलेक्शन; तुम्हीही घेऊ शकता टिप्स\nWhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं\nबी. एच. आर. पतसंस्थेविरोधात ठेवीदारांकडून कपडे काढा आंदोलन\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\n लोकमत आयोजित 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा पहिला दिवस\nक्षणिक ठरला पनवेलकरांचा आनंद;उद्घाटनानंतर 5 मिनिटांत सरकता जिना पडला बंद\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nजेफ आणि मेकेन्झी यांची घटस्फोटाआधीची एकमेकांसोबतची एक समंजस गोष्ट\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\n उत्तर प्रदेशात लढवणार 25 जागा\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\n''ईव्हीएम हॅक करून भाजपाने २०१४ मध्ये मिळवला विजय''\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nरक्तदान शिबिरापूर्वी परवानगी बंधनकारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ppkya.wordpress.com/2018/01/27/%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2019-01-22T03:00:15Z", "digest": "sha1:UYAU4ZM2UPQJW6TG2BSIR5C6BBZV42EM", "length": 20852, "nlines": 87, "source_domain": "ppkya.wordpress.com", "title": "बोस्टनची वारी – Welcome to PPK's Blog!", "raw_content": "\nमला अमेरिकेहून परत येऊन आज आठवडा झाला. अजून jet-lag आहेच. पहाटे खूप लवकर जाग आली आणि बसलो लिहायला. ह्या वेळेस अमेरिकेतील बोस्टन येथे जायला मिळाले. पहिल्यांदाच तेथे गेलो. बोस्टनचे आकर्षण खूप आधीपासून, म्हणजे शाळेपासूनच होते. सातव्या इयत्तेत असताना इतिहासाचा धडा होता त्यात बोस्टन टी पार्टीबद्दल वाचले होते. ते मनात कुठेतरी कायम राहिले होते. अधून मधून मला माझ्या कामाच्या स्वरूपामुळे फिरायला मिळते, प्रामुख्याने अमेरिकेत. ह्या वेळेस बोस्टनबरोबर फिलाडेल्फिया येथेही गेलो. पूर्वी बरेच फिरल्यामुळे फिलाडेल्फियाचे नाविन्य नव्हते, जास्त दिवसही राहता नाही आले. त्यामुळे नेहमीच्या Reading Terminal Market मध्ये देखील चक्कर मारता नाही आली. फिलाडेल्फियामध्ये इतक्यातच नवीनच एक संग्रहालय उभारले आहे, तेही पाहायचे राहून गेले. असो. ह्या ब्लॉगवर ऐतिहासिक शहर असलेल्या बोस्टनच्या वारीबद्दल लिहायचे आहे.\nजानेवारीच्या पहिल्या आठवड्यात अमेरिकेत पूर्व भागात, उत्तरेकडे, जोरदार वादळी बर्फवृष्टी झाली होती. त्याला त्यांनी bomb cyclone असे नाव दिले. नेमक्या त्याच सुमारास माझे प्रयाण निश्चित झाले. दिल्ली, न्यूयॉर्क करत बोस्टनला पोहोचलो. न्यूयॉर्क विमानतळावरील मधील मी अनुभवलेली गंमत एक वेगळा विषय असल्यामुळे मी येथे विस्ताराने लिहिले आहे. बोस्टन हे पूर्व किनाऱ्यावर वसलेले अमेरिकेतील आद्य शहर. विमानातून खाली पाहत होतो. निळेशार पाणी, बऱ्याच ठिकाणी पाणी गोठून बर्फ झालेले, जे अजून तरंगत होते. अनेक लहान मोठी बेटे नजरेस पडत होती. छान उन पडले होते, पण तापमान शून्याखालीच होते. खाली तो अथांग अटलांटिक महासागर आणि त्यावरून हळू हळू विमान उतरत उतरत अलगद असे बोस्टनचा लोगन विमानतळावर उतरले. विमानतळाच्या बाहेर येऊन मोटारीत बसेपर्यंत पार गारठून गेलो होतो. मुक्कामचे ठिकाण खुद्द बोस्टनमध्ये नव्हते. मार्लबोरो(Marlborough) नावच्या उपनगरात पश्चिमेकडे साधारण ४० मैल लांब होते. मोटार शहरातून बाहेर पाडून हमरस्त्याला लागली, आणि भरधाव धावू लागली. चोहीकडे साचलेले बर्फच बर्फ नजरेस पडत होते. पानगळ झालेली निष्पर्ण, काळीशार अशी झाडे अधूनमधून दिसत होती.\nकामाची पाच दिवस संपवून, शनिवारी बोस्टन शहरात फेरफटका मारून यावे म्हणून सकाळी लवकरच बाहेर पडलो. शहर दर्शन बसचे(Old Town Trolley tour) तिकीट काढून ठेवले होते. मार्लबोरोवरून Interstate Highway 90 ज्याला Mass Pike/Massachusetts Turnpike असेही म्हणतात, त्यावरून बोस्टनकडे निघालो. शहराच्या परिघावर ह्या हमरस्त्याला लागूनच Boston University ची इमारत दिसते. Boston Common जवळ असलेल्या Cheers Bar या जुन्या आणि प्रसिद्ध ठिकाणी tour सुरु होणार होती. शेजारीच Gibson House नावाचे १८६० मधील घर होते. हे आता संग्रहालय म्हणून पाहायला मिळते. बस अजून यायची होती. सकाळची वेळ असल्यामुळे बार सुरु नव्हता, त्यामुळे आत जाता नाही आले. मग सम��रच असलेल्या जुन्या Boston Public Park बागेत फेरफटका मारून आलो. त्यात George Washington चा अश्वारूढ पुतळा, झाडांवर असलेल्या मोठ्याल्या, धीट अश्या खारी यांनी लक्ष वेधून घेतले. बस आली. ही बस आम्हाला दिवसभर बोस्टन शहरात फिरवणार होती, साधारण पंधरा एक प्रसिद्ध ठिकाणी ती थांबणार होती, तशी ती त्यामुळे hop-on, hop-off अश्या प्रकारची बस होती. बस मध्ये बसचा चालकच आमचा गाईड होता.\nचार्ल्स नदीच्या दोन्ही बाजूला वसलेल्या, आणि एका बाजूला(पूर्वेला) अटलांटिक महासागर पसरलेल्या ह्या शहराचा इतिहास मोठा आहे. अमेरिकेच्या क्रांती मध्ये सक्रीय ह्या शहराचा सहभाग होता. ठिकठिकाणी जुन्या इमारती, वास्तू, चर्च, विविध संग्रहालये आहेत. तसेच औद्योगीकरण झाल्यानंतर झालेल्या प्रगतीमुळे नवीन इमारती, मोठाले रस्ते, दुकाने ही देखील दिसतात. बसचा पहिला थांबा होता Trinity Church भागात. तेथे उतरून चर्च बाहेरून फेरा मरून पाहिले. हे चर्च बोस्टनच्या प्रसिद्ध Copley Square जवळच आहे. तेथून Boston Public Library दिसत होती, प्रसिद्ध कवी खलील जिब्रानचे छोटेसे स्मारक देखील आहे. पलीकडे Old South Church होते तेथे जाऊन आलो. हवेत अतिशय गारवा होता, वारा झोंबत होता, त्यामुळे फिरणे थोडेसे त्रासदायक होत होते. लवकरच दुसरी बस आली आणि त्यात मी चढलो.\nबोस्टनच्या जुन्या भागातून, अरुंद रस्त्यांमाधून बस चालली होती, चालक प्रेक्षणीय स्थळांची, इतिहासाची माहिती सांगत होता. Fenway Park नावाचा भाग आला, जेथे अमेरिकन बेसबॉल स्टेडियम(ballpark) आहे. प्रसिद्ध अश्या बोस्टनच्या Red Sox Team चे ते मैदान आहे. बस पुढे चार्ल्स नदी Harvard Bridge वरून ओलांडून केम्ब्रिज या उपनगरात आली. येथे जगप्रसिद् शैक्षणिक संस्था Massachusetts Institute of Technology(MIT) तसेच Harvard University आहेत. आमची बस ही प्रसिद्ध Kendall Square मध्येच थांबली. या भागात बऱ्याच संगणक, तंत्रज्ञान क्षेत्रातील जगप्रसिद्ध startups आधीपासून आणि आताही आहेत. तेथे एक अणुशक्ती केंद्र(nuclear reactor) देखील आहे. मी मनात म्हटले या भागात अशी संस्था कशी काय. नंतर कळाले की ती MIT ची संशोधनासाठीची प्रयोगशाळा आहे. बराच वेळ या भागात फिरत होतो. विविध संस्था दिसत होत्या, पुढे MITचा भव्य घुमट दिसला आणि आत शिरलो, आणि माझे MIT ला पाय लागले पुढे Harvard University भाग होता पण नाही गेलो. परत येऊन बस पकडली.\nबसने Longfellow Bridge वरून चार्ल्स नदी परत ओलांडून बोस्टनच्या मुख्य भागात परत आली. दुपार होऊन गेली होती. बोस्टन टी पार्टीचे संग्रहालयाला जाण्या���े वेध लागले होते. मग मध्ये कुठे न उतरता थेट तेथेच जायचे ठरवले. वाटेत बऱ्याच गोष्टी दिसत होत्या-Massachusetts State House ची इमारत, Granary Burying Ground, Boston Fire Museum(जसे पुण्यात fire brigade museum आहे तसे) वगैरे. बोस्टनच्या financial district मधून शेवटी आमची बस Boston Tea Party Ship Museum जवळ आली. बोस्टन बंदराचे विहंगम दृश्य दिसत होते. Boston Tea Party हा अमेरिकेच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्वाची घटना आहे. माझ्या Boston Tea Party च्या अनुभवाबद्दल वेगळे लिहिले आहे, येथे पाहता येईल. बोस्टनमध्ये अजून बरेच पाहायचे राहिले होते, वेळ कमी होता, जीवघेण्या गरठ्यामुळे बाहेर जास्त फिरता देखील येत नव्हते. परत बस पकडली. बोस्टन मधील Masonic Temple ची इमारत पाहायची होती(तशी फिलाडेल्फिया, आणि चक्क पुण्यात देखील आहे, त्याबद्दल सविस्तर कधीतरी). The Freedom Trail नावाने प्रसिद्ध असलेली self-guided tour आहे, ज्यात काही महत्वाच्या ऐतिहासिक स्थळांची माहिती चालत चालत होऊ शकते. त्यातील काही दृष्टीस पडली होती, पण Faneuil Hall, USS Constitution Warship राहिले होते, ते बसमधून ओझरते पहायाला मिळाले.\nमार्लबोरोला परत जाण्यासाठी Massachusetts Bay Transport Authority(MBTA) च्या रेल्वेगाडीने जायचे ठरवले होते. त्याप्रमाणे ऐतिहासिक South Station येथे जाऊन गाडी पकडायची होती. त्यामुळे tour bus मधून शेवटी Boston Common नावाच्या ऐतिहासिक पार्क जवळ उतरलो. ही बाग म्हणे अमेरिकेतील सर्वात जुने city park आहे म्हणे. चालत चालत South Station ला गेलो. वाटेत Boston Masonic Building दिसली. तिचे फोटो काढले, आत नाही गेलो. छानसा असा ४०-४५ मिनिटे रेल्वेने प्रवास करून पुढे मार्लबोरोला हॉटेलला जाताना कॅब केली, तर तिचा चालक(Michael Giobbe त्याचे नाव) Old Trolley Tour चा trainer निघाला, तसेच त्याने media ecology ह्या अनोख्या विषयात शिक्षण घेतले होते, आणि तो त्यावर पुस्तक लिहितो आहे असे बोलण्याच्या ओघात समजले. अमेरिकेत असे विचित्र(eccentric) लोक खूप भेटतात. पूर्वी केव्हा तरी साहित्याचे परिसरविज्ञान(म्हणजे literature ecology) नावाचे पुस्तके पाहिल्याचे आठवते. असो.\nफिलाडेल्फिया सारखेच बोस्टन हे तसे पायी फिरण्याचे शहर. दोन्ही शहरात कोपरान् कोपरा इतिहासाने व्यापलेला आहे. खरं तर माझी ही बोस्टनची वारी ही धावतीच भेट होती. माझ्या मार्लबोरो मधील कार्यालयातील एकाने असे सांगितले होते की बोस्टन मध्ये Berlin Wall चे काही अवशेष एके ठिकाणी ठेवले आहेत. ते काही मला पाहायला मिळाले नाही, तसेच अजूनही बरीच ठिकाणे पाहायची राहून गेली आहेत. परत बोस्टनला येण्यास हे नक्कीच कारण आह��� पाहुयात, पुढे मागे, कसे जमते ते.\nप्रेम आणि खूप खूप नंतर\nयुरोप दिग्विजय, भाग#१ लंडनमध्ये पायउतार\nगांधीजी १५०, आता पुढे काय\nलेबेदेव आणि बंगाली रंगभूमी\nपर्व: युद्धाचे तत्वज्ञान (Philosophy of War)\nअफ्रिकन अमेरिकन इतिहासाचे संग्रहालय\nबसवण्णा, गिरीश कार्नाड आणि तलेदंड\nदोन अजोड सांगीतिक चित्रपट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4683414003915975536&title=Rakesh%20Sharma%20Biopic&SectionId=5174236906929653713&SectionName=%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8", "date_download": "2019-01-22T01:57:35Z", "digest": "sha1:WLCHWP2QVTAUIGFOLIG6HYG2AL4PKZAQ", "length": 7917, "nlines": 119, "source_domain": "bytesofindia.com", "title": "शाहरुख साकारणार अंतराळवीर राकेश शर्मा", "raw_content": "\nशाहरुख साकारणार अंतराळवीर राकेश शर्मा\nशाहरुखच्या नावावर शिक्कामोर्तब; मुख्य अभिनेत्रीसाठी फातिमा सना शेखच्या नावाची चर्चा\nअंतराळवीर राकेश शर्मा यांच्यावर येत असलेल्या बायोपिकबद्दल काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खान या चित्रपटात राकेश शर्मांच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘आरकेएफ प्रोडक्शन’ या चित्रपटाची निर्मिती करणार असून, चित्रपटाचे नाव ‘सारे जहाँ से अच्छा’ असण्याची शक्यता आहे.\nराकेश शर्मा यांच्यावरील जीवनपटाची चर्चा गेले काही महिने सुरू होती, मात्र त्यातील कलाकारांना घेऊन बराच काळ संभ्रमाचे वातावरण राहिले. सुरुवातीला राकेश शर्मा यांच्या भूमिकेसाठी मि. परफेक्शनिस्ट आमीर खान याचे नाव चर्चेत होते. परंतु आमीरने तारखांच्या कारणाने हा चित्रपट करण्यास नकार दिला आणि मग शाहरुख खानचे नाव यासाठी समोर आले. आता शाहरुखच्या नावावर जवळ जवळ शिक्कामोर्तब झाले आहे; मात्र चित्रपटातील प्रमुख नायिकेच्या बाबतीत अजूनही संभ्रमावस्था कायम आहे.\nसुरुवातीस प्रियांका चोप्रा, नंतर भूमी पेडणेकर यांची नावे चर्चेत होती. मात्र आता या दोघींनंतर अभिनेत्री फातिमा सना शेख हिचे नाव घेतले जात आहे. ते अद्याप पूर्णपणे निश्चित झालेले नसून तिच्यासोबत आणखी काही अभिनेत्रींची नावे चर्चेत आहेत. आमीरने नकार दिल्याने राकेश शर्मा यांची सुवर्ण कामगिरी पडद्यावर साकारण्याची संधी शाहरुखच्या पदरात पडली आहे. याच वर्षी म्हणजे २०१९मध्येच हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.\nदीप्ती नवलना बनवायचा होता अमृता शेरगिल यांच्यावर चित्रपट २०० कोटींची कमाई ‘रईस’ काज���ल-शाहरुख पुन्हा एकत्र ... आता पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही चित्रपट 25 वर्षात पहिल्यांदाच शाहरुख-आमीर एकत्र सेल्फीत\nकरपणारी भाकरी आणि लोपणारे ज्ञान\nअपनी कहानी छोड जा...\nगृहरचना, इंटेरिअर डिझाइन्सच्या छायाचित्र प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद\nरंगूनवाला डेंटल कॉलेजतर्फे जनजागृती मोहीम\n‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन\n‘देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे’\nहमारी ही मुठ्ठी में आकाश सारा...\nलायन्स व्याख्यानमालेला रविवारपासून प्रारंभ\nकरपणारी भाकरी आणि लोपणारे ज्ञान\nअपनी कहानी छोड जा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-bt-cotton-seeds-much-more-states-says-agri-department-6633", "date_download": "2019-01-22T03:16:15Z", "digest": "sha1:G434GXTMNYO5DXHHAGGTLJQRMVNQ2ZOX", "length": 17760, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, BT cotton seeds much more in states says Agri department | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबीटी बियाणे भरपूर; पण धुळपेरणी टाळा\nबीटी बियाणे भरपूर; पण धुळपेरणी टाळा\nरविवार, 18 मार्च 2018\nपुणे : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळण्यासाठी शासन दक्षता घेत आहे. तथापि, गुलाबी बोंड अळीच्या संकटामुळे शेतकऱ्यांनी यंदा कपाशीची धुळपेरणी टाळावी, असा आवाहन कृषी विभागाने केले आहे.\nपुणे : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळण्यासाठी शासन दक्षता घेत आहे. तथापि, गुलाबी बोंड अळीच्या संकटामुळे शेतकऱ्यांनी यंदा कपाशीची धुळपेरणी टाळावी, असा आवाहन कृषी विभागाने केले आहे.\nराज्याचे कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी बीटी कापूस बियाण्यांच्या उपलब्धतेचा आढावा घेतला असून, दर्जेदार बियाणे शेतकऱ्यांना वेळेत आणि पुरेसे मिळण्याबाबत सूचना दिल्या आहेत. \"बीटी बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची मागणी १६० लाख पाकिटांची गृहीत धरण्यात आली आहे. मात्र, उपलब्धता १९० लाख पाकिटांपर्यंत राहील, असे आमच्या यंत्रणेचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी परराज्यातील किंवा शंकास्पद बियाणे अजिबात विकत घेऊ नये़, तसेच धुळपेरणी टाळावी. यामुळे गुलाबी बोंड अळीच्या विरोधातील मोहीम प्रभावीपणे राबविता येईल,\" असे कृषी आयुक्तांनी सांगितले.\n\"बीटी बियाणे यंदा कमी मिळेल किंवा गेल्या हंगामात बोंड अळी वाढल्यामुळे यंदा बियाण्याला दर्जा नसेल, अशा अफवांवर शेतकऱ्यांनी अजिबात विश्वास ठेवू नये. शंकास्पद बियाणे लक्षात येताच त्वरित कृषी विभागाला कळवावे. यामुळे बोगस बियाण्यांची विक्री रोखून चांगल्या बियाण्यांची बाजारातील उपलब्धता वाढविण्याच्या कृषी विभागाचा हेतू यशस्वी होईल,\" असे कृषी विभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. शासनाची मान्यता नसलेले बीटी बियाणे परराज्यांतून शेतकऱ्यांपर्यंत येण्याची शक्यता कृषी विभागाने गृहीत धरलेली आहे.\nगेल्या हंगामात सहा लाखांहून अधिक एचटी (हर्बिसाईड टॉलरन्ट) कपाशी बियाणे राज्यात आले होते. या बियाण्याला केंद्र शासनाने मान्यता दिलेली नाही. तथापि, शेतकऱ्यांना या बियाण्यांची विक्री कोणी केली, याचा तपास लावण्यासाठी राज्य शासनाने आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश यांची एसआयटी (विशेष तपास पथक) स्थापन केली आहे. गुलाबी बोंड अळीचा समूळ नायनाट झालेला नाही. त्यामुळे धुळपेरणी केल्यानंतर पावसाचा ताण बसल्यास नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे. शेतकऱ्यांनी त्यासाठी यंदा कपाशीची धुळपेरणी टाळण्याची गरज आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार, बुलडाणा या भागात धुळपेरणी होते. त्यामुळे आम्ही स्थानिक कृषी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यासाठी सूचना दिल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.\nबोंड अळीचे संकट कायम असल्याने सल्ला पाळावा\nगेल्या हंगामात कपाशीचे पीक शेतात उभे असतानाच गुलाबी बोंड अळी वाढण्याचे संकेत मिळाले होते. त्यामुळे फरदळ (कपाशीचे दुहेरी किंवा तिहेरी पीक घेण्याची पद्धत) पीक न घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले होते. मात्र, अनेक तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांनी नेहमीसारखेच फरदळ पीक घेण्याचा प्रयत्न केला. परिणामी उत्पादनात ५० ते ८० टक्क्यांपर्यंत घट आली होती. गुलाबी बोंड अळीचे संकट यंदाही कायम आहे. त्यामुळे कृषी विभागाचा धुळपेरणी न करण्याचा दिलेला सल्ला ऐकावा, अन्यथा धुळपेरणी करणारी गावे अडचणीत येऊ शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे.\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळप\nऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील २३ साखर कारखाने ऊसगाळप करीत आहेत.\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक महिनाअखेरपर्यंत...\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः पालकमंत्री शिंदे\nनगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही जनतेचीच इच्छा आहे आणि पालकमंत्री म्हणून जनतेची इच\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही :...\nमुंबई : हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही.\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत धरणे...\nपरभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांसह जनतेच्या विविध मागण्यांसाठी परभणी ज\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...\nपंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई : हरकती असलेल्या जमिनी...\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...\nकांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर ः कांद्याचे दर घसरल्याने...\nनगर बाजारात तूर प्रतिक्विंटल ४४०० ते...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक...\nसोयाबीन दरात काही अंशी तेजीचा अंदाजनागपूर ः सोयाबीन दरात आलेली तेजी शेतकऱ्यांना...\nजळगावात चवळी, कारल्याचे दर टिकूनजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...\nहळद पॉलिश, प्रतवारी महत्त्वाचीलोखंडी ड्रममधून शिजवलेली हळद २० ते ३० मिनिटांसाठी...\nसागरी तापमानाची जुनी माहिती मिळवणे...माहितीच्या नोंदीच्या अभावामुळे बहुतांश जागतिक...\nमधमाश्यांचे सर्वेक्षण सातत्याने...गेल्या काही वर्षांमध्ये स्थानिक मधमाश्यांच्या...\nबुलडाणा जिल्ह्यातील अनेक प्रकल्प कोरडेबुलडाणा : उष्णतेच्या झळा सुरू होण्यापूर्वीच...\nखानदेशात तूर खरेदी केंद्रे सुरू कराजळगाव : खानदेशात तुरीची मळणी पूर्ण होत आली आहे....\nऊस गाळपात नंदुरबार जिल्हा आघाडीवरजळगाव : खानदेशात ऊस गाळपात नंदुरबार जिल्ह्यातील...\nनाचणी बीजोत्पादक शेतकऱ्यांना पन्हाळ्यात...कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यात आत्माच्या...\nगोदावरी दूध संघ शेतकऱ्यांसाठी ठरला ‘...नगर : ‘‘गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...\nपरभणी, हिंगोलीतील सिंचनासाठीच्या...परभणी : परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात २०१७-१८...\nखरीप नुकसानीच्या मदतीसाठी शेतकऱ्यांच्या...सोलापूर : गतवर्षीच्या २०१८ च्या खरीप हंगामात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/sharad-pawars-rise-in-the-society-sharad-pawar/", "date_download": "2019-01-22T02:26:42Z", "digest": "sha1:QEIXM5XBXW3YB5KGYIEDOM6ZYEQDR5AP", "length": 7802, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "समाजामधली, माणसांमधली तेढ वाढीला लागली : शरद पवार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसमाजामधली, माणसांमधली तेढ वाढीला लागली : शरद पवार\nटीम महाराष्ट्र देशा- लोकशाहीच्या माध्यमातून जर भाजपाकडे जनतेने सत्ता दिली आहे तर त्यांच्याकडून अपेक्षाही ठेवल्या होत्या. मात्र या अपेक्षा पूर्ण करण्यात सरकारला अपयश आले असल्याची टीका माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजप सरकारवर केली आहे. समाजामधली, माणसांमधली तेढ वाढीला लागली आहे. ही बाब निश्चितच चिंतेची आहे असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन शिबीर मुंबईत आयोजित करण्यात आले आहे. त्यामध्ये बोलताना त्यांनी ही टीका केली.\nनेमकं काय म्हणाले शरद पवार \n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या…\nमुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी नाही झाली तर जनतेने उठाव…\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या जनतेचा भ्रमनिरास केला .नरेंद्र मोदी यांच्या बाजूने जनतेने कौल दिला. ते देशाचे चित्र बदलतील अशी अपेक्षा जनतेला होती मात्र जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात मोदी यशस्वी ठरले नाहीत .मागील चार वर्षांमध्ये देशातली परिस्थिती पाहिली तर एका वेगळ्याच स्थितीतून देश जातो आहे. राज्या-राज्यांमध्ये, माणसांमध्ये, समाजांमध्ये एकवाक्यता कशी राहिल याची काळजी केंद्र सरकारने घेणे आवश्यक होते. मात्र तसे झालेले नाही, समाजामधली, माणसांमधली तेढ वाढीला लागली आहे. ही बाब निश्चितच चिंतेची आहे.\nअहमदनगर : जिल्हा काँग्रेसच्या वतीने कर्नाटकात काँग्रेसवर झालेल्या अन्यायाविरुद्ध निदर्शने\n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेने���्या राष्ट्रीय कार्यकारणीत…\nमुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी नाही झाली तर जनतेने उठाव करावा – भुजबळ\nपोलीस भरतीत आता लेखी परीक्षा अगोदर होणार \nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका – उदयनराजे\n‘अनेक निवडणुकांमध्ये अत्यंत कमी यश मिळालेली राष्ट्रवादी पंतप्रधान होण्याची…\nकोल्हापूर : अनेक निवडणुकांमध्ये अत्यंत कमी यश मिळालेला राष्ट्रवादी-कॉंग्रेस पक्ष पंतप्रधान होण्याची स्वप्ने पाहत…\nराज्यातील १८ हजार गावातील पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास,मुख्यमंत्र्यांचा…\nभाजप पक्षश्रेष्ठींनी जर आदेश दिला, तर पक्ष सोडू – शत्रुघ्न…\nगल्ली ते दिल्ली तुमचा थाट..पण पुण्याच्या पाण्याची लावली वाट\n‘समृद्धी महामार्गला राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव द्या’\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका - उदयनराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%80", "date_download": "2019-01-22T03:14:30Z", "digest": "sha1:D65JXYYKN23GPVJSTYZ7WOUFZBQ4KTLR", "length": 8439, "nlines": 181, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आदिवासी - विकिपीडिया", "raw_content": "\nआदिवासींच्या भाषा सर्वेक्षणात भारतात आर्यपूर्व काळात अस्तित्वात बोलल्या जाणाऱ्या अनेक मूळ आणि प्राचीनतम बोलीभाषा आढळल्या. त्या बोलीभाषा म्हणजे कोरकू, कोलामी, खारिया, गोंडी, गोरमाटी, ठाकरी, देहवाली, दो, परधानी, पावरी, भिलोरी, भूमिज, माडिया, मुंडारी, संथाली, सावरा, हलबी, वगैरे. यांतील बहुतेकांना लिपी नाही, आदिवासी समूहांकडून त्या फक्त बोलल्या जातात. परंतु त्या बोलणाऱ्यांची संख्या थोडी आहे. काही आदिवासी भाषांना लिपी आहे. उदाहरणार्थ संथाली. गोंडी ही द्रविडी भाषा कुटुंबातील प्रमुख आणि समृद्ध बोलीभाषा आहे.\nआदिवासी समूहांची संस्कृती समृद्ध असून त्यांची वैशिष्ट्यपूर्ण गीते, नृत्यप्रकार हा त्यांच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो.\nमुरमीचा गण जल्म झाला पातालात| ते गण गेला कोणाच्या वंश्याला | वंश्याला जर गेला नसता पूंजला मिलला असता | पन आता कार न्हाई मिळत पूजाला || येथून गण झाला पुरा, म्हाईत असलं तर सांग रं सभेला || [१]\nगोंड भजन- अमर कंटक नाळ नर्बदाल वासी, केंज्या ग्यानी सारा जीवां पैदा किसी आदिवासी भिल्ले कोयजाले , फाड ते होरके बसे माझी || नर्मदाना येर उंजीकून अल्मस्त होरे बने मातुरे कुम्राल इंदोर नर्बदाल असकेवासी |\\\nJivya Soma Mashe यांची वारली चित्रकला\nमेळघाट येथील कोरकू आदिवासी\nमेळघाट येथील कोरकू लोकांची ग्रामदेवता\nमेळघाट येथील शेतातील मचाण\nमहाराष्ट्र शासनाच्या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अधिकृत संकेतस्थळ\nमहाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभाग खात्याचे अधिकृत संकेतस्थळ\nभारत सरकारच्या केंद्रीय जनजाती कार्य मंत्रालयाचे अधिकृत संकेतस्थळ\n^ डॉ. बाबर सरोजिनी- एक होता राजा\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ डिसेंबर २०१८ रोजी २१:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/National/demonetisation-exercise-impacted-every-single-person-says-former-pm-manmohan-singh/", "date_download": "2019-01-22T02:54:48Z", "digest": "sha1:IO3ST5LFSGQCESL3RAPMHCPCBSSADWYV", "length": 5308, "nlines": 33, "source_domain": "pudhari.news", "title": " नोटाबंदीच्या जखमा चिघळणार : डाॅ. मनमोहन सिंग | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › National › नोटाबंदीच्या जखमा चिघळणार : डाॅ. मनमोहन सिंग\nनोटाबंदीच्या जखमा चिघळणार : डाॅ. मनमोहन सिंग\nनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन\nनोटाबंदी निर्णयाला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारच्या या निर्णयावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. २०१६ मधील नोटाबंदीच्या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेला ज्या जखमा झाल्या त्या अद्याप भरून निघालेल्या नाहीत. उलट या जखमा काळानुसार अधिकच चिघळत आहेत, अशा शब्दांत मनमोहन सिंग यांनी नोटाबंदीवर नाराजी व्यक्त केली आहे.\n८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाला आज गुरुवारी दोन वर्षे पूर्ण झाली. नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात काँग्रेसने देशभरात निदर्शने केली आहेत. अर्थव्यवस्थेला धोका पोहचल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.\nयावर डॉ. सिंग यांनी म्हटले आहे की, सरकारने आर्थिक धोरणांत विश्वासार्हता आणि पारदर्शकता आणली पाहिजे. आजच्या दिवशी आम्ही स्मरणात ठेवू शकतो की एका चुकीच्या निर्णयाचा देशाला दीर्घकाळ कसे चटके बसू शकतात. नोटाबंदीमुळे छोट्या आणि मध्यम उद्योगांची स्थिती कोलमडली आहे. यामुळे बिगर वित्तीय, आर्थिक बाजारातील सेवा आणि तरुणाईंच्या रोजगारावर परिणाम झाला आहे. नरेंद्र मोदी यांच्या सरकारने कोणताही विचार न करता २०१६ मध्ये नोटाबंदीचा निर्णय लादला. याचा भारतीय अर्थव्यवस्था आणि समाजावर गंभीर परिणाम झाला आहे. याचे चोहोबाजूंनी नकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.\nकर्नाटक : डोक्यात बाटली फोडणाऱ्या 'त्या' आमदाराविरुद्ध एफआयआर\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nराहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4974770800346951498&title=Awareness%20Rally%20by%20Rangoonwala%20Dental%20College&SectionId=4907615851820584522&SectionName=Press%20Release", "date_download": "2019-01-22T01:40:38Z", "digest": "sha1:OVS6CFZRVS6VEWTUFZQL5QVXQZSIY6LQ", "length": 7378, "nlines": 119, "source_domain": "bytesofindia.com", "title": "रंगूनवाला डेंटल कॉलेजतर्फे मशाल पदयात्रा", "raw_content": "\nरंगूनवाला डेंटल कॉलेजतर्फे मशाल पदयात्रा\nमुख कर्करोग आणि हेल्मेट वापराविषयी जनजागृती मोहीम\nपुणे : असोसिएशन ऑफ ओरल अँड मॅक्सिलोफिशियल सर्जन्स ऑफ इंडिया यांच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या रंगूनवाला डेंटल कॉलेजतर्फे मुख कर्करोग जनजागृती मोहीम आणि हेल्मेट वापराविषयी १० जानेवारी २०१९ रोजी मशाल पदयात्रा काढण्यात आली. आझम कॅंपस, सेव्हन लव्हज चौक, स्वारगेटमार्गे भारती विद्यापीठ डेंटल कॉलेज अशी पदयात्रेची मार्गक्रमणा होती.\nकॉलेजचे प्राचार्य रमणदीप दुग्गल, विभागप्रमुख डॉ. जे. बी. गारडे यांनी मशालयात्रेचे उद्घाटन केले. विद्यार्थ्यांनी हेल्मेटधारक दुचाकी चालकांना गुलाबपुष्पे दिली, तर हेल्मेट नसलेल्या दुचाकीचालकांना अपघाताच्या शस्त्रक्रियांचे फोटो दाखव��े. या वेळी ‘ये पान हमे इस मोड पे ले आया’ हे मुख कर्करोगावर जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले.\nहेल्मेट न वापरल्यामुळे होणाऱ्या अपघातांत दात तुटणे, जबडा फाटणे, हनुवटी तुटणे याचे प्रमाण अधिक आहे. त्यात दंत चिकित्सकांना शस्त्रक्रिया कराव्या लागतात. त्यांनी केलेल्या शस्त्रक्रियांचे पोस्टर घेऊन १०० डेंटिस्ट आणि विद्यार्थी या मिरवणुकीत सहभागी झाले होते.\nTags: आझम कॅंपसमुख कर्करोगपुणेरंगूनवाला डेंटल कॉलेजAzam CampusRangoonwala Dental CollegePuneCancerOral Cancerप्रेस रिलीज\nरंगूनवाला डेंटल कॉलेजतर्फे जनजागृती मोहीम इनामदार महाविद्यालयातर्फे आंतरराष्ट्रीय वाणिज्य परिषद अल्पसंख्याक समाजातील गुणवंतांचा सत्कार ‘एमसीई’तर्फे पैगंबर जयंतीनिमित्त अभिवादन मिरवणूक ‘रंगूनवाला बॅडमिंटन लीग’चे उद्घाटन\nकरपणारी भाकरी आणि लोपणारे ज्ञान\n‘‘आठवणींचे अमृत’ पुस्तक प्रत्येकालाच प्रेरणा देणारे’\nअवनखेड ग्रामपंचायतीला दहा लाखांचा पुरस्कार जाहीर\nनोबेल पुरस्कारांचा प्रवर्तक आल्फ्रेड नोबेल\nसमतानगर जिल्हा परिषद शाळेत जिजाऊ जयंती साजरी\n‘देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे’\nहमारी ही मुठ्ठी में आकाश सारा...\nलायन्स व्याख्यानमालेला रविवारपासून प्रारंभ\nकरपणारी भाकरी आणि लोपणारे ज्ञान\nअपनी कहानी छोड जा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Pune/Shivsena-should-decide-on-alliance-says-Sudhir-Mungantiwar/", "date_download": "2019-01-22T01:56:39Z", "digest": "sha1:BLWVX5MRT2E2D6FLF42GGSVOZFOPJJDL", "length": 4204, "nlines": 32, "source_domain": "pudhari.news", "title": " युती बाबत शिवसेनेने निर्णय घ्यावा : मुनगंटीवार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › युती बाबत शिवसेनेने निर्णय घ्यावा : मुनगंटीवार\nयुती बाबत शिवसेनेने निर्णय घ्यावा : मुनगंटीवार\nमहाराष्ट्राचे हित लक्षात घेऊन भाजपा आणि शिवसेनेचे एक विचार आहे. युती तोडणार्‍यामध्ये आमच्या पक्षाचे नाव नसून युती जोडणार्‍यामध्ये आमच्या पक्षाचे नाव आहे. यामुळे युतीबाबतचा निर्णय शिवसेनेने घ्यावा, युतीचा निर्णय घेण्याची जबाबदारी आता आमची नसल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. वृक्ष लागवडीच्या पुणे विभागाच्या आढावा बैठकीसंदर्भात ते पुण्यामध्ये आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.\nयावेळी वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले, साथ मे आयेंगे तो साथ मे लढेंगे, नही आयेंगे तो अकेले महाराष्ट्र में फिरसे जित के आयेंगे. महाराष्ट्राला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मगरमिठीतून काढण्यासाठी दुर्देवाने पंधरा वर्ष लागले. त्यामुळे पुन्हा एकदा अशा पक्षाच्या हाती राज्य जावू नये अशी आमची अपेक्षा आहे. या अपेक्षापोटीच आम्ही नेहमी शिवसेना युतीची भूमिका मांडत आल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%95-%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE.html", "date_download": "2019-01-22T01:57:12Z", "digest": "sha1:7BI642NCLYGQ2MWLPNNKUSNB322TSMNS", "length": 20593, "nlines": 285, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | गुजराती लेखक चौधरी यांना ज्ञानपीठ पुरस्कार", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक » गुजराती लेखक चौधरी यांना ज्ञानपीठ पुरस्कार\nगुजराती लेखक चौधरी यांना ज्ञानपीठ पुरस्कार\nनवी दिल्ली, [२९ डिसेंबर] – साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार यंदा गुजराती लेखक रघुवीर चौधरी यांना जाहीर करण्यात आला. ५१ व्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी रघुवीर चौधरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.\nचौधरी यांनी आजवर अनेक कविता, नाटक तसेच इतर साहित्य प्रकारातह��� भरपूर लेखन केले. १९७७ मध्ये ‘उप्रवास कथात्रयी’साठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्‍या साहित्यिक व लेखकांना या मानाच्या पुरस्काराने सन्मानित केले जाते. याआधी उमा शंकर जोशी, पन्नालाल पटेल आणि राजेंद्र शाह यांना ज्ञानपीठ पुरस्कार बहाल करण्यात आला होता. तर, २०१४ मध्ये कोसलाकार भालचंद्र नेमाडेंना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही ���ापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स��व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक (974 of 2453 articles)\n‘समृद्ध जीवन’च्या ५८ कार्यालयावर सीबीआयचे छापे\nपुणे, [२९ डिसेंबर] - ‘समृद्ध जीवन’ च्या माध्यमातून हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी ‘समृद्ध जीवन’ चे संचालक महेश मोतेवार यांच्या विविध ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/myanmar/", "date_download": "2019-01-22T03:18:39Z", "digest": "sha1:NJ4NS6PP2HLCPQWM6ALVJ7M46LQPJQPI", "length": 27692, "nlines": 419, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Myanmar News in Marathi | Myanmar Live Updates in Marathi | म्यानमार बातम्या at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २२ जानेवारी २०१९\n पेट्रोल 12 पैसे तर डिझेल 19 पैशांनी महागले\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nमुंबईचे किमान तापमान २१ अंश; विदर्भाला पावसाचा इशारा\nसाताऱ्याच्या आंदोलक शेतक-यांच्या ७० टक्के मागण्या मान्य\nफाशीच्या आरोपीला माहिती नाकारण्याचा फेरविचार करा\nविकी कौशल व भूमी पेडणेकर झळकणार रुपेरी पडद्यावर\nईशा देओल पुन्हा एकदा देणार गुड न्यूज\n'तनू वेड्स मनू ३' लवकरच, कंगना राणौतने केले कन्फर्म\nदिव्यांका त्रिपाठी करणार ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन\nमाधुरी दीक्षित, अजय देवगण, अनिल कपूरचा 'टोटल धमाल' ट्रेलर, पाहा हा Video\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्��ा मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nमुलांना जबरदस्तीने जेवण भरवताय असं करणं ठरू शकतं घातक\nसाऊथ-ईस्ट आशियाच्या पर्यटनासाठी IRCTC ने आणले स्पेशल टूर पॅकेज\nक्वीन कंगनाचा ईको-फ्रेंडली लूक पाहून व्हाल घायाळ\nलैंगिक जीवनावर वाईट परिणाम करतात घरातील 'या' ४ गोष्टी\nनाशिक : आडगाव शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू , गावात जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला बिबट्याचा मृतदेह आढळला\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.\nनाशिक : आडगाव शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू , गावात जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला बिबट्याचा मृतदेह आढळला\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवर���ी घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.\nAll post in लाइव न्यूज़\nरोहिंग्यांच्या प्रश्नावरून पुन्हा म्यानमारची कोंडी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nलोन आणि कॉ सू या दोन रॉयटर्सच्या बातमीदारांना म्यानमार कोर्टाने नऊ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली आहे. ... Read More\nभारतीय लष्कर म्यानमारमध्ये सर्जिकल स्ट्राईक करणार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nनागालँडच्या सीमेजवळ दहशतवाद्यांचे 38 तळ ... Read More\nया संघाने अवघ्या दहा चेंडूत केला धावांचा यशस्वी पाठलाग\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमंगळवारी क्रिकेट जगताला एका अजब टी-२० सामना पाहायला मिळाला. केवळ २० धावा, १० विकेट्स आणि अवघ्या ११.५ षटकांच्या खेळातच या सामन्याचा निकाल लागला. ... Read More\nT20 CricketMalaysiaMyanmarICCICC World T20टी-20 क्रिकेटमलेशियाम्यानमारआयसीसीआयसीसी विश्वचषक टी-२०\nरोहिंग्यांना म्यानमारमध्ये पाठवणार, केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nभारतात अवैधरित्या राहणाऱ्या सात रोहिंग्यांना केंद्र सरकारनं म्यानमारला परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातून रोहिंग्यांना परत पाठवण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात येत आहे. ... Read More\nदोन देशांच्या सीमेवरचं गाव सरपंचाची बेडरुम भारतात अन् किचन म्यानमारमध्ये\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपुण्यात ‘बिम्सटेक’चा पहिला लष्करी युध्द सराव सुरू\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nदहशतवाद सर्व जगाची गंभीर समस्या आहे. त्याच्या विरोधात लढण्यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्र येणे गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन केले आहे. ... Read More\nरोहिंग्या प्रश्नाचे वार्तांकन करणाऱ्या दोन पत्रकारांना 7 वर्षांची शिक्षा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nगेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये या पत्रकारांना पकडण्यात आले होते. रखाईन प्रांतातील रोहिंग्यांचे हत्याकांड झाल्यावर या दोघांनी त्याचे वार्तांकन केले होते. ... Read More\nबिमस्टेकमध्ये पाकिस्तान का नाही सार्क असूनही नवे संघटन का स्थापन झाले\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n6 जून 1997 रोजी बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोअपरेशन म्हणजेच बिमस्टेकची स्थापना करण्यात आली. याचे मुख्यालय बांगलादेशची राजधानी ढाका येथे आहे. ... Read More\nरोहिंग्यांनी पाळला काळा दिवस; म्यानमारमधील हिंसाचाराला एक वर्ष पूर्ण\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nरोहिंग्यांनी प्रार्थना, भाषणे आणि गाण्यांचे आयोजन करुन काळा दिवस पाळला आहे. ... Read More\nआपल्या देशावर घुसखोरांचा भार : अक्षय जोग\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nरोहिनग्यांचा प्रश्न चीनला भेडसावत असल्याने या विषयावर भारत आणि चीन यांच्यात मतैक्य आहे.घुसखोर आणि शरणार्थी म्हणून प्रश्न वेगळे आहेत. ... Read More\nआरक्षणभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियन ओपनभारत विरुद्ध न्यूझीलंडहार्दिक पांड्याअर्थसंकल्प 2019करिना कपूरपेट्रोलवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरकुंभ मेळा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nतुम्हीही आयब्रो कलर करत आहात का 'या' 5 टिप्स करतील मदत\nजयपूर फेस्टिव्हलमधील 'या' गोष्टींमुळे आनंद होईल दुप्पट\nविमानही उडवू शकतात बॉलिवूडचे 'हे' तारे, एकापेक्षा एक आहेत सारे\nकिवींच्या देशातही धोनीची बॅट तळपणार, तेंडुलकरचा विक्रम मोडणार\n'मणिकर्णिका'च्या प्रमोशन दरम्यान अंकिता लोख��डेचा असा होता अंदाज, SEE PHOTO\nधोकादायक आहे #10YearChallenge, जाणून घ्या दुष्परिणाम\nवर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल : दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रात विदेशी कलावंतांची चित्तवेधक अदाकारी\nअदितीजवळ आहे इयररिंग्जचं सुंदर कलेक्शन; तुम्हीही घेऊ शकता टिप्स\nWhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं\nबी. एच. आर. पतसंस्थेविरोधात ठेवीदारांकडून कपडे काढा आंदोलन\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\n लोकमत आयोजित 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा पहिला दिवस\nक्षणिक ठरला पनवेलकरांचा आनंद;उद्घाटनानंतर 5 मिनिटांत सरकता जिना पडला बंद\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nजेफ आणि मेकेन्झी यांची घटस्फोटाआधीची एकमेकांसोबतची एक समंजस गोष्ट\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\n उत्तर प्रदेशात लढवणार 25 जागा\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\n''ईव्हीएम हॅक करून भाजपाने २०१४ मध्ये मिळवला विजय''\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nरक्तदान शिबिरापूर्वी परवानगी बंधनकारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/what-we-achived-in-70-years-of-independence-india/", "date_download": "2019-01-22T02:25:41Z", "digest": "sha1:HGNDYP7W3JONBKI4LXVYPBHDHJPXSX6T", "length": 15743, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "व्यासपीठ:70 वर्षात आपण काय कमावलं आणि काय गमावलं?", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nव्यासपीठ:70 वर्षात आपण काय कमावलं आणि काय गमावलं\nएका तरुणाने मांडलेला आजचा भारत\n15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला. आज त्या गोष्टीला 70 वर्ष पूर्ण झाली. पण या 70 वर्षात आपण काय कमावलं आणि काय गमावलं स्वातंत्र्य मिळालं म्हणजे स्वातंत्र्य रूजलं असं म्हणता येईल का स्वातंत्र्य मिळालं म्हणजे स्वातंत्र्य रूजलं असं म्हणता येईल का भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ‘इंडियाज ट्रायस्ट वि��� डेस्टिनी ‘नावाचं भाषण नेहरूंनी दिलं. भारताने नियतीशी केलेला करार म्हणजे स्वातंत्र्य. कित्येक वर्षाच्या गुलामगिरी नंतर हे स्वातंत्र्य मिळालं. आता जोपर्यंत सूर्य आकाशात आहे तोपर्यंत स्वातंत्र्य नांदेल स्वप्नही आम्ही रंगवली. त्याच्या शपथाही आम्ही वाहिल्या.\nगेल्या 70 वर्षात हा करार आम्ही पाळला का आज भारत एक अत्यंत गतिमान अर्थव्यवस्था आहे. जागतीकीकरणानंतर चीन आणि भारताच्या अर्थव्यवस्था बऱ्याच सुधारल्या. अॅन्ड्र्यू हेवूड सारखा राजकीय तज्ज्ञ तर 21वं शतकं हे आशियातील राष्ट्रांचं शतक असेल असं म्हणतो. त्यातही मुख्य म्हणजे भारत आणि चीन. भारताची शहरं चमचमली आहेत. 1947 साली फाळणी नंतरची दिल्ली आणि 2017ची दिल्ली यात जमी आसमानाचा फरक आहे. भारताची साक्षरता ही 70 वर्षात सत्तरीच्या पार गेली आहे. आज या देशातले जवळपास 75 टक्के लोक साक्षर आहेत.हरित क्रांतीनंतर अन्न धान्याच्याबाबतीतही देश स्वयंपूर्ण झाला. अन्न धान्यासाठी अमेरिका आणि इतर राष्ट्रांकडे जायची गरज आता उरली नाही. एक अत्यंत स्थिर लोकशाही म्हणून भारताची वाटचाल आहे.14 ऑगस्ट 1947ला जन्माला आलेल्या पाकिस्तानात 5 वर्ष पूर्ण लष्कराच्या दडपणाशिवाय राज्य करणारा पंतप्रधान अजून झालाच नाही. श्रीलंकेलाही तमिळ राष्ट्रवाद्यांच्या सिव्हील वॉरचा सामना करावा लागला. भारतात मात्र दर पाच वर्षांनी निवडणूका झाल्या. आणिबाणी वगळता कुठलीही राजकीय अस्थिरता या देशाला पूर्णपणे हेलावून सोडू शकली नाही.120 कोटीहून जास्त लोकसंख्या असलेला भारत नावाचा हा देश ताठ मानेने जगात उभा आहे आणि उज्वल भविष्याच्या दिशेने वाटचालही करतोय.\nस्वातंत्र्यानंतरची सध्याची तरूण पिढी ही भारतातली तिसरी युवा पिढी म्हणता येईल. 2020 साली जगातला सगळ्यात तरूण देश भारत असेल असं म्हटलं जातं आहे. पण आजची ही युवा पिढी नक्की आहे कशी जागतिकीकरणानंतरची ही पहिलीच युवा पिढी आहे. फेसबुक ,ट्विटर माहित असलेली इंटरनेटचा प्रभावीपणे वापर करणारीही पहिलीच युवा पिढी आहे. या पिढीतही दोन भाग पडतात. एक ग्रामीण युवा पिढी आणि दुसरी शहरी युवा पिढी.आज ग्रामीण भारतातल्या तरूणासमोरचा सगळ्यात महत्तवाचा पेच रोजगाराचा आहे. अनेक तरूण या देशात सुशिक्षित बेरोजगार आहे. ज्यांना नोकऱ्या आहे त्यांना समाधानकारक पगार नाही. तरूणांसाठी पुरेसा रोजगार निर्माण करण्यात य�� देशाची शासन व्यवस्था मोठ्या प्रमाणात अपयशी पडल्याचं दिसून येतं.\nपायरसी रोखण्यासाठी कडक कायदे करणार : मोदी\nयुजी चहल … छोटा पैकेट बड़ा धमाका\nसरकारी नोकऱ्या मिळणं तितकं सोपं नाही. पारंपारिक ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया असलेला शेती हा आज तोट्याचा व्यवसाय होऊन बसलाय. शेतकऱ्यांचा पिकांना देशभर योग्य तो भाव मिळत नाही. त्यामुळे कर्ज फिटत नाहीत. पुरेसं पाणी पिकांना मिळत नाहीत त्यात दुष्काळ पडला तर बोलायलाच नको. आज मध्य प्रदेशपासून खाली तामिळनाडूपर्यंत सगळ्याच राज्यांमधले शेतकरी आज रस्त्यावर उतरत आहेत. हरियाणा पंजाब राज्यातील शेतकऱ्यांच्या मनात ही असंतोष आहे. आणि या सगळ्यात रोजगार नसणारी युवा पिढी दिशाहीन होतेय.\nआसेतू हिमाचल या युवा पिढीला रोजगारासाठी एकच तोडगा दिसतोय ‘आरक्षण’.म्हणून जाट गुर्जर पटेलांपासून मराठ्यापर्यंत सगळ्याच जाती आरक्षणासाठी मोर्चे काढत आहेत. तर दुसरीकडे ज्यांना आरक्षण मिळालंय अशा मदिगा चमार या जातीही सुप्रिम कोर्टात भांडत आहेत.का तर त्यांना एस.सी एस.टी कोट्यामध्ये प्राधान्य मिळावं म्हणून. एस.सी एस.टी कोट्यातून अनेक जाती आरक्षित आहेत. त्यात जेव्हा नोकऱ्या मिळतील तेव्हा मेरिट सोबतच आरक्षणातील इतर जातींच्या आधी आमच्या जातीच्या उमेदवाराचा पहिले विचार व्हावा अशी यांची मागणी. म्हणजे आरक्षण मिळालेल्यांनाही त्या आरक्षणाचा किती फायदा झाला तर त्यांना एस.सी एस.टी कोट्यामध्ये प्राधान्य मिळावं म्हणून. एस.सी एस.टी कोट्यातून अनेक जाती आरक्षित आहेत. त्यात जेव्हा नोकऱ्या मिळतील तेव्हा मेरिट सोबतच आरक्षणातील इतर जातींच्या आधी आमच्या जातीच्या उमेदवाराचा पहिले विचार व्हावा अशी यांची मागणी. म्हणजे आरक्षण मिळालेल्यांनाही त्या आरक्षणाचा किती फायदा झाला रोजगार नाही म्हणून ग्रामीण युवकाच्या मनात असंतोष आहे.\n रोजगारासाठीची धडपड इथेही आहेच. पण इथे मात्र प्रश्न अजून वेगळे पडतात. भारताच्या शहरांमध्ये आता दारूच्या पाठोपाठ गांज्याचे सेवन वाढत असल्याचं म्हटलं जातंय. त्यातही तरूणांचा सहभाग मोठा आहे. शहरी तरूणाला स्वैरपणे जगायची इच्छा आहे.देशाच्या संस्कृतीतले प्रतिगामी विचार आज त्याला पटत नाहीत. म्हणून स्त्री मुक्तीच्या किस ऑफ लव्ह सारख्या चळवळी शहरांमध्ये दिसून येतात असे अनेक प्रश्न मांडता येतील. काही ज�� म्हणतील स्वातंत्र्य ही फक्त श्रीमंतांती मक्तेदारी आहे असंही म्हणतील. पण तसं खरंच आहे असं म्हणता येणार नाही. शेवट करताना मुद्दा घेतो गरीबीचा. 1952 पासून आतापर्यंत प्रत्येक निवडणूकीत गरीबी हाच प्रमुख मुद्दा होता. पण अजूनही गरीबीत किती फरक पडला आजही भारतात गरीबांच प्रमाण प्रचंड आहे. तवलीन सिंह या पत्रकार आपल्या INDIAS BROKEN TRYST या पुस्तकात गरीबांसाठी बनवलेल्या योजना गरीबांपर्यंत कशा पोचत नाही हे अत्यंत चांगल्या प्रकारे मांडलंय तेव्हा देशातल्या शेवटच्या माणसापर्यंत जोपर्यंत व्यवस्था पोचत नाही तोपर्यंत स्वातंत्र्याला खरा अर्थ मिळणार नाही….हेच खरं\nपायरसी रोखण्यासाठी कडक कायदे करणार : मोदी\nयुजी चहल … छोटा पैकेट बड़ा धमाका\nसर्जिकल स्ट्राईक नंतर भारताची सर्वात मोठी कारवाई\nरोहित शर्माचे शानदार शतक\nवाजवा रे वाजवा : हार्दिक पटेल लवकरच बोहल्यावर चढणार\nअहमदाबाद : २७ जानेवारी रोजी गुजरातचा पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल विवाहबंधनात अडकणार आहे. सुरतच्या किंजल…\n… ‘तर रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल’\nशेतकऱ्यांच्या अर्धनग्न मोर्चाला सरकारने मुंबई मॅरेथॉनसाठी अडवले\nमुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी नाही झाली तर जनतेने उठाव करावा…\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या…\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका - उदयनराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/2530?page=8", "date_download": "2019-01-22T02:05:47Z", "digest": "sha1:CZSE2MHFDPHABR6RMPO53SJ5PEJMDHBD", "length": 26502, "nlines": 276, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गर्भारपण आणि आहार | Page 9 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गर्भारपण आणि आहार\nगर्भारपण आणि त्यात घ्यायची आहाराची काळजी.\nयापूर्वीची चर्चा इथे वाचा\nमोड आलेली कडधान्य ४ वाजता\nमोड आलेली कडधान्य ४ वाजता साठी एकदम मस्त हवा तर त्यात कांदा, टोमॅटो, चाट मसाला, मीठ, लिंबु पिळुन खा.\nमोड आलेली कडधान्य ४ वाजता\nमोड आलेली कडधान्य ४ वाजता साठी एकदम मस्त हवा तर त्यात कांदा, टोमॅटो, चाट मसाला, मीठ, लिंबु पिळुन खा.>>\nकल्पना खूपच छान आहे. आजच मूग,मटकी भिजवते.\nकेळ्यामुळे पायात गोळे येणं कमी होतं असं अलिकडेच कळलं म्हणुन दिवसाला १ केळं खावं.\nगोळ्या येण्याचा (इतर काही\nगोळ्या येण्याचा (इतर काही कारणांसहित) संबंध मॅग्नेशियम आणि कॅल्शियमशी आहे. व्हिटॅमिन्स नक्की घ्या डॉक्टरला विचारुन. अर्थात सगळे देतातच.\nआणि नानबा तुमच्या बोलण्याने आई ची आठ्वण आली पट्कन.\nमनापासुन आभार सगळ्यांचे ...\nमोड आलेली कडधान्य प्रकृतीला\nमोड आलेली कडधान्य प्रकृतीला बेस्ट असली तरी पोटाला झेपताहेत का ते बघा. अपचनाचा, गॅसेसचा त्रास होऊ शकतो न शिजवलेल्या कडधान्यामुळे.\nप्रोटीन्ससाठी सातूचं पीठ, मेतकूट-भात, मिश्र कडधान्याचे भिजवून केलेले दोसे/धिरडी/इडल्या/ढोकळे असे पदार्थ मधल्या वेळात खाता येतील. राजमा, छोले, चणे शक्यतोवर रात्रीच्या जेवणात टाळावे.\nहो मी वाचलेय की कच्चे कडधान्य\nहो मी वाचलेय की कच्चे कडधान्य खाउ नये प्रेग्नन्सी मधे.\nव्हे प्रोटीनबद्दल इथे कुणी\nव्हे प्रोटीनबद्दल इथे कुणी लिहिलेले दिसत नाही. प्रेग्नन्सीत खायची इच्छा होत नसल्याने जर डाळी,मांसाहार कमी घेतला जात असेल तर व्हे प्रोटीन खूपच उपयुक्त आहे. एका स्कूपमध्ये २२ ते २५ ग्रॅ. प्रोटीन असते. तयार शेक्स आणून पिण्यापेक्षा ड्राय व्हे प्रोटीन पावडरचा डबा आणणे सोयीचे पडते. व्हॅनिला, स्ट्रॉबेरी, चॉकलेट अशा वेगवेगळ्या फ्लेवर्स मध्ये मिळते. अमेरिकेत टारगेट, वॉलमार्ट च्या औषधांच्या सेक्शनजवळ हेल्थ फूड मध्ये मिळेल. इएएस किंवा बॉडी फॉर्ट्रेस कंपन्यांचे सहज मिळायला हवे.\nव्हे प्रोटीन कसे निवडून घ्यावे ह्यावर व्हिवा-लोकसत्तात आलेला हा लेख.\nव्हे प्रोटीनची जाहिरात मुख्यत्वे अ‍ॅथलीट्स साठी केली जात असली तरी आहारात प्रथिने कमी असणार्‍या कुणीही ते घ्यायला हरकत नाही. मी स्वतः पूर्ण प्रेग्नन्सीभर घेतले होते ( भारतातल्या माझ्या एका मैत्रिणीच्या सल्ल्यावरुन माझ्या डॉक्टरांना विचारुन ) त्यानंतर वजन कमी करताना ही घेत होते. आता ही अधून मधून घेतेच.\n२ बदाम (रात्री भिजवलेले) ,\n२ बदाम (रात्री भिजवलेले) , पन्च्याम्रुत रोज घेतल्यास फायदा होतो.\nदुधात केशर घालून प्यायल्याने\nदुधात केशर घालून प्यायल्याने बाळाच्या त्वचेला फायदा होतो.\nप्रिया अभिनंदन. रोज एक\nरोज एक शहाळ्याचे पाणी प्यावे त्याने ही स्किन सुन्दर होते बाळाची व पोटॅशियम चा सोर्स आहे ते.\nभाज्या व फळे वाढ्वायला हवे. साजूक तूप थोडेसेच पण खावे. ( खूप तूप खाल्ल्याने वजन वाढेल.)\nहाय हील्स घालत असलीस आजिबात बंद कर. ( अगदी आजी बाइचा सल्ला पण हे नऊ महिने का रिस्क घ्या)\nफोलिक अ‍ॅसीड सप्लिमेन्ट्स बद्दल डॉ. ला विचार. आल्दबेस्ट.\nप्रिया९९ तुझे अभिनंदन... तु\nतु जर या भागातली सगळी पाने वाचून काढ्लीस तर त्याचा फार उपयोग होईल..\nतुझ्याकडे \" वंशवेल \" पुस्तक आहे ना, मग ते अगदी व्यवस्थित वाचून काढ .. जेणेकरून तुलाच तुझ्या आहाराचा आढावा येइल. माझ्याकडे गितांजली शाह यांचे गर्भसंस्कार आणि वंशवेल आहे. वंशवेल पुस्तकाचे तर मी अक्षरशः पारायण केले आहे ,अजुनही करते. नक्की उपयोग होतो.\nमी तर मला जेव्हापासून सहजलेले तेव्हापासून सात आठ काळे मनुके आणि दोन बदाम रात्री भिजवून ठेवायची आणि न चुकता सकाळी खायायची. नंतर दूध प्यायची. दिवसातून एखादे तरी फळ खावे. दिवसातून दोनदा लिंबू रस घातलेली कोशिंबीर आवर्जून खावी.\nतु डॉ. कडे गेलीच असशील , त्यांनी औषधे देखील दिली असतील पण खरच एक सांगू का.. ती औषधे तर वेळेवरतर घे पण तुझा आहार पण तितका चौकस घे म्हणजे तुला त्याचा आता तर फायदा होईलच पण पुढे पण उपयोगी पडेल...\nनेहमी आनंदी रहात रहा , आणि मायबोलि वाचत रहा.. म्हणजे प्रश्नच नाही.\nधन्यवाद सर्वन्ना... सगळे पोस्ट्स वाचुन खूप छान माहिती मिळते आहे.\nशतावरी कल्प कधीपासुन घ्यावा लॅक्टेशन साठी घ्यायचा असतो न तो लॅक्टेशन साठी घ्यायचा असतो न तो मला पण कोणितरी सुचवलं होतं, पण डॉ.नी एकदम्च खोडुन काढलं.\nमी २१ वीक्स प्रेग्नेन्ट आहे.\nशहाळ्याचं पाणी आवडत असेल तर\nशहाळ्याचं पाणी आवडत असेल तर जरुर प्यावं दिवसातून एकदा. त्याने अ‍ॅसिडीटी, घशाशी येणं, जळजळ कमी व्हायला मदत होईल. पण बाळाची स्कीन सुंदर वगैरे होते असं अजिबात नाही हा स्वानुभव.\nउसळी, डाळी वगैरे शक्यतो\nशहाळ्याचं पाणी मिळत नसेल तर substitute म्हणुन काय घेता येईल can मधलं शहाळ्याचं पाणी पिऊ नये असचं सगळे सांगतात.\nमी Boston, Massachusetts,USA मधे आहे तर १५ तारखेचे ग्रहण पाळावे काय\nअसल्यास काय करावे ते सांगु शकाल काय कोणी\nमला (३१ week pregnant) दोन दिवसापुर्वी gestational diabetese असल्याचे कळले. या आठवड्यात Registered Dietician बरोबर appointment पण आहे. इथे पुर्वी झालेली चर्चा वाचली आहे. तरी सुद्धा आपल्या पद्धतिच्या खाण्याबद्दल काहि प्रश्न आहेत. खाली दिलेल्या भाज्या/डाळी जेवणात include केल्या तर चालतील का\nभाज्या - मुळा, कोबी, गाजर, काकडी, बीटरूट;\nडाळी - छोले, राजमा, मसूर, हिरवा/ पाढरा वाटाणा;\nकोबी, गाजर, बीटरूट नको.\nकोबी, गाजर, बीटरूट नको. त्यापेक्षा पालेभाज्या, भेंडी, वांगं असं चालतं. (एकदा तज्ञांचा सल्ला घ्यावा.)\nपिन्कु,गाजर ,त्या,कन्द मूळ प्रकारातल्या भाज्या यात बर्याच प्रमाणात साखर , कर्बोदके असतात .याचा वापर टाळ\nहेच (कर्बोदकं आणि साखर)\nहेच (कर्बोदकं आणि साखर) बर्‍याच फळांच्या बाबतीत पण खरं आहे ना\nसोयाबीन, पनीर, उसळी यांच\nसोयाबीन, पनीर, उसळी यांच प्रमाण वाढव. भात कमी कर. पोळ्यापण एका वेळेला २ छोट्या पेक्षा जास्त खाऊ नकोस.\nमी वाचल्याप्रमाणे सोयाबीन इज\nमी वाचल्याप्रमाणे सोयाबीन इज नॉट गुड फॉर हेल्थ. सोयाबीन मुळे थायरॉईड रिलेटेड प्रोब्लेम होऊ शकतात. लहान मुलांना सोया प्रॉडक्ट देणं म्हणजे त्यांना गर्भनिरोधक गोळ्या देण्यासारख आहे असं वाचलेलं.\nमला सोयामिल्क खूपच आवडतं- त्यामुळे सोडताना खूप वाईट वाटलं.\nरिलेव्हंट लिंक्स पोस्टवते - किंवा शक्य झाल्यास वेगळा लेखच लिहिते.\nबापरे, पण डॉ. तर मुलांना\nबापरे, पण डॉ. तर मुलांना प्रोटीनसाठी सोयाबिन्स,सोयामिल्क द्या म्हणतात.\nमी सोयाच्या बाजूनं असणार्‍यांचही मत वाचलं आणि विरुद्ध असणार्‍यांचं पण.\nजेव्हा मी दोन्ही weigh केलं - तेव्हा मी स्वतः सोया खाणार नाही अशा मताची झाले. (आधीच मी हायपोथायरॉईड आहे - बाकीचे हार्मोन्सही धुमाकुळ घालतच असतात - त्यामुळे ज्याची खात्री नाही त्याच्या वाटेला जाऊन प्रोब्लेम्स वाढवून घेऊ नयेत- असं मला वाटलं)\nमला मुख्य वाटलेले मुद्दे म्हणजे\nब. इस्ट्रोजिन जास्त होतं\nक. नैसर्गिक अवस्थेत सापडणारं सोया खाण्याच्या लायकीचं नसतं - त्यामुळे त्याच्यावर जी काही प्रक्रिया होते - त्यामुळे सोया स्वतःही जेनेटिकली मॉडिफाय होतं (जेनेटिकली मॉडिफाय होण्याचे स्वतःचेही अनेक तोटे असतात) + त्याला खाण्यायोग्य बनवण्यासाठीची इतर प्रोसेस.\nड. काही मिनरल्स (ह्यात लोहही आलं)चं अ‍ॅब्सॉर्प्शन नीट होत नाही शरीराकडून सोया खाल्यावर.\nतसं तर अमेरिकेत कोकही विकतात शाळेत त्याचे दुष्परिणामही दिसतात आपल्याला.\n सोयाबद्दल तुम्हीच वाचा आणि ठरवा:\nसोयावरती चर्चा करता यावी\nसोयावरती चर्चा करता यावी म्हणून वेगळा लिखाणाचा धा���ा काढला आहे:\nमृण्मयी , तोषवी , सायलींमी\nमृण्मयी , तोषवी , सायलींमी उत्तराबद्दल धन्यवाद.\nनानबा, सोयबीन वरचा तुमचा लेख अजुन वाचायचा आहे. माहितीबद्दल धन्यवाद.\nअमृता, पीरीयड्स मिस झाले\nअमृता, पीरीयड्स मिस झाले (साधारण चार पाच दिवस पुढे गेले) की तुम्ही घरी टेस्ट करून बघू शकता. बाकी \"सिम्प्टम्स\" असे काही नसतात. उलटी चक्कर वगैरे फिल्मी गोश्टीपेक्षाही पीरीयड्सवर लक्ष ठेवा.\n\"सिम्प्टम्स\" असे काही नसतात\n\"सिम्प्टम्स\" असे काही नसतात >>> ओ हो असतात. अगदी उलटी चक्कर नाही झाले तरी लक्षणं दिसतात बर्‍याच जणींना. babycenter.com वर बघा.\nइथल्या भगिनिंना नमस्कार. गेल्या महीन्यात मुलगी झाली खुप मदत मिळाली इथुन. मोरल सपोर्ट.\nमाझ्या एका बहीणीला थोडा प्रॉब्लेम होता तो इथे डीस्कस कर असे ती म्हनाली म्हनुन विचारते आहे. तिला पिरियड तर आले आहे पन सगळे प्रेग्नसी सीम्टम पन आहे. म्हनजे उलट्या वगैरे. तर ती प्रेग्नंट असु शकेल का मागच्या वेळी तिने कॉपर टी बसवुनही दिवस गेले होते , पिरियडही येत होते पन खुप उलट्या झाल्यामुळे दवाखान्यात गेली , एक महीना पित्ताच्या गोळ्या खाल्या व नंतर सोनोग्राफीत कळले की तीन महीन्यांची गरोदर होती म्हनुन मागच्या वेळी तिने कॉपर टी बसवुनही दिवस गेले होते , पिरियडही येत होते पन खुप उलट्या झाल्यामुळे दवाखान्यात गेली , एक महीना पित्ताच्या गोळ्या खाल्या व नंतर सोनोग्राफीत कळले की तीन महीन्यांची गरोदर होती म्हनुन तर आता ती रीस्क घेउ इच्चीत नाही , काही दिवसांनी डॉ. कडे जाइन पन असं असु शकतं का \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%A4-250-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-22T01:42:32Z", "digest": "sha1:RIKLQQOSIWJKEBF3L5H6GFSCWCJKI26M", "length": 6259, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कुरुळीत 250 मुलींना शालेय साहित्य वाटप | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकुरुळीत 250 मुलींना शालेय साहित्य वाटप\nचिंबळी- कुरुळी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत नांदी फाउंडेनच्या वतीने नन्ही कली उपक्रमांतर्गत गेल्या तीन व���्षांपासून मुलींना रोज सकाळी दोन तास शिक्षण सुरू असलेल्या उपक्रमांतर्गत 250 मुलींना मोफत शालेय साहित्य व रेनकोट वाटप करण्यात आले. चाकण बिटियामधील पी. ओ. अर्जना, एन. गोजणे, के. सी. पाचारणे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापिका शोभा सुतार, शोभा कांबळे, मोहिनी कांबळे, मिना काळे, अश्‍विनी फंड, चैताली वाघ, शाळा समितीचे उपाध्यक्ष-उपाध्यक्ष सर्व संचालक व शिक्षक वर्ग उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नरच्या कोपरावर शस्त्रक्रिया\nसाद-प्रतिसाद : अपवादात्मक कलमाचा वाढता वापर\nपौष पौर्णिमेनिमित्त गंगानदीत लाखोंचे स्नान \nतरतूद 15 कोटींची निविदा 84 कोटींच्या\n#AUSvSL : पॅटरसन ऑस्ट्रेलियन संघात\nचार वर्षात इसिसचे 47 दहशतवादी पकडून भारतात आणले\nदिल्ली वार्ता – सत्तांतराचा शंखनाद\nईशा देओल दुस-यांदा होणार आई\nकर्जाचे वाढते डोंगर व आर्थिक बेशिस्त (अग्रलेख)\n#INDvNZ : भारताची खरी परीक्षा सुरू- स्टायरिस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/facilities-available-for-complaints-about-noise-pollution/", "date_download": "2019-01-22T02:24:06Z", "digest": "sha1:CRCW3PN3IS6NEKD7RU5GO2EPLSYU4DEQ", "length": 7855, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ध्वनीप्रदूषणाबाबत तक्रारी देण्याकरीता सुविधा उपलब्ध", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nध्वनीप्रदूषणाबाबत तक्रारी देण्याकरीता सुविधा उपलब्ध\nपुणे : गणेशोत्सवाचे वेळी लाऊड स्पिकर, डी.जे. व डॉल्बी सारख्या साधनांचा वापर केला जातो. त्यामुळे नागरिकांना ध्वनी प्रदुषणाचा त्रास सहन करावा लागतो. पुणे ग्रामीण जिल्हा हद्दीत राहाणाऱ्या नागरिकांनी ध्वनी प्रदूषणाबाबतची तक्रार नजीकच्या पोलीस स्टेशनला फोनव्दारे, ईमेलव्दारे द्यावी. तसेच पुणे ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्ष येथे क्रमांक 100 व व्हॉटस्अप क्रमांक 9422405421 याव्दारेही तक्रार देण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे, अशी माहिती पुणे ग्रामीणच्या अपर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.\nकोळसे पाटलांच्या व्याख्यानामुळे फर्ग्युसनमध्ये राडा\nगोवर-रुबेला लसीकरणाचे ८४ टक्के उद्दिष्ट साध्य ; एकनाथ शिंदे…\nपुणे ग्रामीण जिल्हयाच्या हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना ध्वनी प्रदुषणाबाबत तक्रार कोणाकडे द्य���वी हे माहिती व्हावे याकरीता पुणे ग्रामीण जिल्हयातील 36 पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे.\nप्राधिकृत करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी यांची माहिती पुणे ग्रामीण पोलीस दलाची वेबसाईट puneruralpolice.gov.in यावर अपलोड करण्यात आलेली आहे. तसेच ती जिल्हाधिकारी पुणे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे, पुणे जिल्हयातील 2 नगरपालिका व 11 नगरपरिषदा यांच्या वेबसाईट व वॉर्ड कार्यालयात प्रसिध्दी करीता पाठविण्यात आलेली आहे, असेही पुणे ग्रामीणच्या अपर पोलीस अधीक्षकांनी कळविले आहे.\nकोळसे पाटलांच्या व्याख्यानामुळे फर्ग्युसनमध्ये राडा\nगोवर-रुबेला लसीकरणाचे ८४ टक्के उद्दिष्ट साध्य ; एकनाथ शिंदे यांची माहिती\nगल्ली ते दिल्ली तुमचा थाट..पण पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nएकदा मटका लागला म्हणजे काही होत नाही, जावडेकरांचा खा. काकडेंना टोला\nभाजप पक्षश्रेष्ठींनी जर आदेश दिला, तर पक्ष सोडू – शत्रुघ्न सिन्हा\nटीम महाराष्ट्र देशा : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजप विरोधातील सर्वपक्षीयांच्या उपस्थितीमध्ये…\n‘लोकसभा निवडणुकीसाठी अनेक ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीकडे उमेदवार…\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n‘लकी’ बॉय चैतन्य देवढेचे ‘माझ्या दिलाचो’ गाणे झाले रिलीज \nमुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी नाही झाली तर जनतेने उठाव करावा…\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका - उदयनराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/wiper-blades/wiper-blades-price-list.html", "date_download": "2019-01-22T02:15:08Z", "digest": "sha1:FCMBZPQ6YHCF53ODHF2WQB5ICFXOLWLK", "length": 19784, "nlines": 407, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "विपेर ब्लाडिस India मध्ये किंमत | विपेर ब्लाडिस वर दर सूची 22 Jan 2019 | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजा��ट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nविपेर ब्लाडिस India 2019मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nविपेर ब्लाडिस दर India मध्ये 22 January 2019 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 4897 एकूण विपेर ब्लाडिस समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन ऑटोपोप प्रीमियम Quality रिअर विपेर ब्लड विथ आर्म फॉर टोयोटा फोर्तुनेर आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी विपेर ब्लाडिस\nकिंमत विपेर ब्लाडिस आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन सुंसावर 4 क्स१२ फाफको सोलर पॅनल 4 क्स१२ रिप्लेसमेंट Rs. 1,91,023 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.52 येथे आपल्याला ऑटोफाय मेटल फ्रेम ओले विपेर ब्लाडिस सिझे 12 इंच लेफ्ट सिंगल युनिट ब्लॅक उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nलोकप्रिय किंमत याद्या पहा:..\nदर्शवत आहे 4897 उत्पादने\nशीर्ष 10 विपेर ब्लाडिस\nऑटोपोप प्रीमियम Quality रिअर विपेर ब्लड विथ आर्म फॉर टोयोटा फोर्तुनेर\nऑटोफाय फ्रेमलेस विपेर ब्लाडिस सिझे 17 इंच ड्राइवर सीडी रिघात 17 इंच लेफ्ट सेट ऑफ 2 ब्लॅक\nम्हैतवस विपेर ब्लाडिस सेट ऑफ 2 20 X 17 इंचेस मारुती झेन ओल्ड 1993 2006\nहि स्पीड विपेर ब्लड फॉर फोर्ड इको स्पोर्ट\nबॉसच 3397010055 हिंग परफॉर्मन्स रिप्लेसमेंट विपेर ब्लड 22 16 सेट ऑफ 2\nऑटो हब विण्डशिएल्ड विपेर फॉर मारुती सुझुकी स्विफ्ट पससेंजर सीडी विपेर ड्राइवर सीडी विपेर पॅक ऑफ 2\nबॉसच 3397010057 हिंग परफॉर्मन्स रिप्लेसमेंट विपेर ब्लड 24 16 सेट ऑफ 2\nबॉसच 3397010060 हिंग परफॉर्मन्स रिप्लेसमेंट विपेर ब्लड 22 14 सेट ��फ 2\nऑटो हब विण्डशिएल्ड विपेर फॉर महिंद्रा क्सयलो पससेंजर सीडी विपेर ड्राइवर सीडी विपेर पॅक ऑफ 2\nबॉसच विण्डशिएल्ड विपेर फॉर मारुती सुझुकी स्विफ्ट पससेंजर अँड ड्राइवर सीडी विपेर्स पॅक ऑफ 2\nबॉसच 3397010054 हिंग परफॉर्मन्स रिप्लेसमेंट विपेर ब्लड 18 16 सेट ऑफ 2\nऑटो हब विण्डशिएल्ड विपेर फॉर मारुती सुझुकी एर्टिगा पससेंजर सीडी विपेर ड्राइवर सीडी विपेर पॅक ऑफ 2\nबॉसच 3397006502 क्लिअर आडवंतिगे 16 इंच विपेर ब्लड फॉर पससेंजर कार्स\nऑटोफुर्निश फ्रेमलेस विपेर ब्लाडिस फॉर ह्युंदाई I 20 D 24 P 16\nऑटो हब विण्डशिएल्ड विपेर फॉर फोर्ड इकोस्पोर्ट पससेंजर सीडी विपेर ड्राइवर सीडी विपेर पॅक ऑफ 2\nसिण्डिकॅटे 32217 रिप्लेसमेंट विपेर ब्लड असेम्ब्ली फॉर मारुती स्विफ्ट 22 17 सेट ऑफ 2\nपसा कार विण्डशिएल्ड फ्लॅट विपेर ब्लाडिस फॉर फियाट पुन्टो & लिनी सिझे 26 अँड 15 हीघली दुरबाले कॉलवर ब्लॅक\nऑटो हब विण्डशिएल्ड विपेर फॉर मारुती सुझुकी वागवर स्टिंगराय पससेंजर सीडी विपेर ड्राइवर सीडी विपेर पॅक ऑफ 2\nसिण्डिकॅटे 32416 रिप्लेसमेंट विपेर ब्लड असेम्ब्ली फॉर कार 24 16 सेट ऑफ 2\nऑटो हब विण्डशिएल्ड विपेर फॉर मारुती सुझुकी ओम्नी पससेंजर सीडी विपेर ड्राइवर सीडी विपेर पॅक ऑफ 2\nऑटोफुर्निश फँ८ सिरीयस प्रीमियम सिलिकॉन विपेर ब्लाडिस फॉर मेर्केदेस बेंझ C क्लास सलून D 22 P 22\nऑटो हब विण्डशिएल्ड विपेर फॉर ह्युंदाई सँट्रो पससेंजर अँड ड्राइवर सीडी विपेर्स पॅक ऑफ 2\nऑटोफुर्निश फँ८ सिरीयस प्रीमियम सिलिकॉन विपेर ब्लाडिस फॉर वोल्कस्वगों वेंटो D 24 P 16\nऑटो हब विण्डशिएल्ड विपेर फॉर चवरोलेत बीट पससेंजर सीडी विपेर ड्राइवर सीडी विपेर पॅक ऑफ 2\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5110051993545272774&title=Women's%20Day%20Celebrated%20In%20Solapur&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-01-22T01:40:23Z", "digest": "sha1:IWJDTMOQRREBUJKJPPOIP4JJAS2R3ECL", "length": 9428, "nlines": 128, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या’", "raw_content": "\n‘स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या’\nसोलापूर : ‘मासिक पाळीच्या वेळी सॅनिटरी नॅपकिन वापरा. या ���रम्यान स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या’, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती रजनी देशमुख यांनी केले.\nजिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने अस्मिता योजना कार्यशाळा व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.\nया प्रसंगी ‘मासिक पाळीदरम्यान आरोग्याविषयी घ्यावयाची काळजी’ या घडीपत्रिकेचे व अस्मिता सॅनिटरी नॅपकिन वाटप जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रकल्प संचालक अनिलकुमार नव्हाळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी विजय लोंढे, वरिष्ठ लेखाधिकारी रूपाली कोळी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, जिल्हा अभियान व्यवस्थापक त्रिवेणी भोंदे, ‘अस्मिता’चे जिल्हा व्यवस्थापक अमोल शिरसट उपस्थित होते.\nसभापती देशमुख म्हणाल्या, ‘मासिक पाळीच्या काळात हलका व्यायाम करावा. या काळात विश्रांतीची आवश्यकता आहे. जेवणामध्ये मीठाचा वापर कमी करावा; तसेच हिरव्या पालेभाज्यांचे प्रमाण अधिक असावे.’\nया वेळी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव म्हणाले, ‘महिलांनी मासिक पाळीच्या काळात सॅनिटरी नॅपकिनचा वापर करावा. मासिक पाळीबाबतीत गैरसमज दूर होणे आवश्यक असून, महिलांना सॅनिटरी नॅपकिनचे महत्त्व समजावून सांगणे आवश्यक आहे. हा विषय महिलांच्या आरोग्य आणि स्वच्छतेशी निगडीत आहे.’\nजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यातील किमान १० हजार महिलांना हा विषय समजावून सांगण्यात येत आहे. यासाठी आशांची मदत घेण्यात येत आहे.\nया प्रसंगी ‘अस्मिता अॅप’ची माहिती देण्यात आली. या वेळी विस्तार अधिकारी देशमुख, यशवंती धत्तुरे, शंकर बंडगर, अर्चना कणकी, महादेव शिंदे उपस्थित होते. जिल्हा व्यवस्थापक सायली माने, व्यंकट जाधव, प्रशांत सातपुते यांनी परिश्रम घेतले. शैला केशवदास यांनी आभार मानले.\nदत्तात्रय भोसले About 311 Days ago\nछान बातमी आहे . या विषयाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे .\n‘स्वच्छतेचे सातत्य टिकवून ठेवा’ महिला शाहिराने दिला ‘मुलगी वाचवा’चा संदेश साडेतीन हजार पुस्तके भेट देणारा माणूस गांधी विचार परीक्षेचा नि���ाल जाहीर रोपळे येथे साखरेचे अल्प दरात वाटप\nकरपणारी भाकरी आणि लोपणारे ज्ञान\n‘‘आठवणींचे अमृत’ पुस्तक प्रत्येकालाच प्रेरणा देणारे’\nअवनखेड ग्रामपंचायतीला दहा लाखांचा पुरस्कार जाहीर\nनोबेल पुरस्कारांचा प्रवर्तक आल्फ्रेड नोबेल\nसमतानगर जिल्हा परिषद शाळेत जिजाऊ जयंती साजरी\n‘देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे’\nहमारी ही मुठ्ठी में आकाश सारा...\nलायन्स व्याख्यानमालेला रविवारपासून प्रारंभ\nकरपणारी भाकरी आणि लोपणारे ज्ञान\nअपनी कहानी छोड जा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/videos/trailers-teasers?start=12", "date_download": "2019-01-22T02:53:20Z", "digest": "sha1:LPCDXJRPBSTVIJI3RJEJ2IAKBFOX3RF5", "length": 10094, "nlines": 228, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Trailers/Teasers - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nकलाकारांचा 'सोहळा' प्रेक्षकांच्या भेटीस - पहा ट्रेलर\nमराठी सिनेसृष्टीला अनेक आशयघन सिनेमे देणारे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे 'सोहळा' हा सिनेमा प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. नातेसंबंधातील झालेल्या बदलाचे चित्रण या सिनेमात करण्यात आले आहे. आजच्या विभक्त कुटुंबाच्या पार्श्वभूमीवर सिनेमाची कथा आहे.\nलाईफ एन्जॉय करायला लावणाऱ्या ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा टीझर प्रदर्शित\nमाणसांचे इमोशन्स चेंज करायला शब्दच पुरेसे आहेत आणि याचीच झलक दाखवायला ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’. अमोल उतेकर प्रस्तुत, स्टेलारीया स्टुडीयो निर्मित आणि प्रदिप रघुनाथ मेस्त्री दिग्दर्शित ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ चित्रपटाचा टीझर नुकताच सोशल मिडीयावर प्रदर्शित झाला आहे. प्रेम प्रकरण आणि लग्न तसेच प्रेयसी आणि बायको यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे हे मजेशीररित्या या टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे.\nनक्की बघा ‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त अॅक्शनपॅक्ड ट्रेलर\nऔद्योगिक विकासाच्या नावावर आपण मोठी प्रगती केली, मात्र ज्या शेतकऱ्याच्या जमिनीवर या औद्योगिक वसाहती, आयटी कंपन्या ऊभ्या राहिल्या त्यांच्या पर्यंत या विकासाचा लाभ पोहोचला नाही. विकासाच्या नावाखाली भूमिहीन झालेल्या शेतकऱ्यांच्या आणि त्यांच्या पुढच्या पिढीच्या समस्यांवर भाष्य करणाऱ्या बहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर आज लाँच झाला. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रविण विठ्ठल तरडे यांचे आहे.\n‘मुळशी पॅटर्न’ चा खतरनाक टीझर प्रदर्शित\nअभिजित भोसले जेन्युइन प्रॉडक्शन्स एल. एल. पी. आणि पुनीत बालन एंटरटेनमेंट प्रा. लि. निर्मित बहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटाचा खतरनाक असा दुसरा टीझर प्रदर्शित करण्यात आला. अभिनेता प्रविण विठ्ठल तरडे यांचे लेखन, दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाबद्दल ‘अराररारा खतरनाक’ गाण्यामुळे निर्माण झालेली उत्कंठा या टीझर मुळे अधिकच ताणली गेली आहे. ‘देऊळ बंद’ च्या यशानंतर प्रविण तरडे यांचा दिग्दर्शक म्हणून हा दुसरा चित्रपट आहे.\nप्रेमी जोडप्यांच 'गॅटमॅट' जुळवून देतोय सिनेमाचे टीझर\nप्रेम तर दोघांच्या मनात आहे, पण ते व्यक्त आधी कोण करणार... या प्रश्नांमध्येच अनेकांचा 'गॅटमॅट' राहून जातो. लव्हस्टोरी सुरु होण्याआधी दोघांपैकी एकाला प्रेमाची कबुली ही द्यावीच लागते. पण ती किंवा तो काय विचार करेल या न्यूनगंडात सर्वच काही राहून जातं. अश्या या अव्यक्त भावनांचे मिलन करून देणारी 'गॅटमॅट' ही संस्था येत्या १६ नोव्हेंबरपासून गरजवंतांच्या सेवेला हजर राहणार आहे. मोठ्या पडद्यावर सादर होत असलेल्या या 'गॅटमॅट' चे नुकतेच सोशल नेट्वर्किंग साईटवर टीझर लाँच करण्यात आले. अवधूत गुप्ते प्रस्तुत आणि यशराज इंडस्ट्रीज निर्मित 'गॅटमॅट' या सिनेमाचे हे टीझर तरुणवर्गासाठी पर्वणी ठरत आहे.\n‘अहिल्या’ करवणार एक महिला कॉन्स्टेबल ते आयपीएस पोलिस अधिकारी हा प्रवास\nकॉमेडी आणि रोमान्सचं ‘रेडीमिक्स’ काँबीनेशन - दिग्दर्शक जालिंदर कुंभार\n‘लकी’ बॉय चैतन्य देवढेचे ‘माझ्या दिलाचो’ गाणे \n'अजिंक्य योद्धा'चा भव्य शुभारंभ - पहिल्याच प्रयोगाला हजारो प्रेक्षकांची उपस्थिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-wine-shop-56828", "date_download": "2019-01-22T02:33:05Z", "digest": "sha1:VTVB5XI4DMS32PH26SEFXOGBXT44TZEC", "length": 13397, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news wine shop रहिवासी परिसरातील मद्याचे दुकान बंद करा | eSakal", "raw_content": "\nरहिवासी परिसरातील मद्याचे दुकान बंद करा\nरविवार, 2 जुलै 2017\nनाशिक रोड - नाशिक-पुणे मार्गावरील फेम चित्रपटगृहामागील श्री श्री रविशंकर मार्गावरील मद्याचे दुकान बंद करण्यासाठी महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या दुकानाच्या परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार महादेव पार्कमधील महिलांनी उपनगर पोलिस ठाण्यात दिली.\nनाशिक रोड - नाशिक-पुणे मार्गावरील फेम चित्रपटगृहामागील श्री श्री रविशंकर मार्गावरील मद्याचे दुकान बंद करण्यासाठी महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या दुकानाच्या परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार महादेव पार्कमधील महिलांनी उपनगर पोलिस ठाण्यात दिली.\nन्यायालयाच्या आदेशानुसार शासनाने राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या पाचशे मीटर आतील दारूची दुकाने बंद केली. फेम चित्रपटगृहामागे एकाने दारूचे दुकान सुरू केले आहे. फेम चित्रपटगृह परिसर उच्च-मध्यमवर्गीयांचा ओळखला जातो. परिसरात महादेव पार्क या इमारतीत दुकान सुरू झाले आहे. महाराणी नावाच्या या दुकानात रोज सायंकाळी मद्यपींची गर्दी असते. महिला, मुले या परिसरात फिरण्यासाठी येतात. हे दुकान बंद करावे, अशी मागणी याच इमारतीतील महिलांनी उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाजीराव महाजन आणि सहाय्यक पोलिस आयुक्त मोहन ठाकूर यांच्याकडे केली. उपनगर पोलिस ठाण्यात बैठक झाली. सहाय्यक पोलिस आयुक्त मोहन ठाकूर उपस्थित होते. दुकानदाराच्या विरोधात महिलांनी पोलिस आयुक्तांच्या नावे पत्र दिले आहे. दुकान बंद न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा महिलांनी दिला.\nविवाहितेचा छळ करून ६५ लाखांचा अपहार\nलग्नात काहीच वस्तू आल्या नाहीत, असे म्हणत विवाहितेचा छळ करून तिच्या बॅंक खात्यामधून परस्पर ६५ लाख काढून घेतल्याचा प्रकार घडला. बडोदा येथील ऋतिका ऋषभ सुराणा यांचा पती ऋषभ यशवंतसिंगजी सुराणा यांनी सासरी (सावरकरनगर, नाशिक) येथे २०१२ पासून छळ व मारहाण करत दोघांच्या नावे असलेल्या जॉइंट बॅंक खात्यामधून पत्नी ऋतिका यांची परवानगी न घेता ६५ लाख रुपये आपल्या खात्यावर वर्ग केले. लग्नात आलेले सोन्या-चांदीच्या दागिन्यांचाही अपहार केला. या प्रकरणी गंगापूर रोड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.\nधुळे, दोंडाईचात सीएनजी-पीएनजी गॅस प्रकल्प : मंत्री जयकुमार रावल\nधुळे ः नाशिकनंतर धुळे व दोंडाईचा शहरातही सीएनजी-पीएनजी गॅस पाइपलाइन प्रकल्प राबविला जाणार आहे. त्यामुळे धुळे, दोंडाईचा शहरातील नागरिकांना स्वस्त,...\n'मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांची गय केली जाणार नाही'\nसिडको - छावा संघटना ही सर्व जातीधर्माला सामावून घेणारी संघटना आहे. केवळ मराठा आरक्षण हा एकमेव मुद्दा संघटनेने उचलून धरलेला नाही, तर त्याचबरोबर...\nसंगमनेर - भरधाव वेगातील कारची मालट्रकला धडक, दोन ठार चार गंभीर जखमी\nसंगमनेर - नाशिककडून संगमनेर मार्गे पुण्याला भाचीच्या लग्नासाठी निघालेल्या कुटूंबाच्या कारने मालपाणी तंबाखू गोदामाकडे वळणाऱ्या मालट्रकला...\nनाशिकमधील 10 लाखांहून अधिक बालकांचे लसीकरण\nखामखेडा (नाशिक) : जिल्ह्यात 27 नोव्हेंबरपासून गोवर रुबेला लसीकरणाला सुरवात झाली असून, आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण १० लाख ...\nपतंग उडवताना इमारतीवरून पडून तरुणाचा मृत्यू\nजेलरोड : पतंग उडवताना इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून गंभीर जखमी झालेल्या एका तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू...\nनगरचे माजी महापौर संदीप कोतकर यांना अटक\nनगर : केडगाव दुहेरी हत्याकांडाच्या गुन्ह्यात सीआयडीने माजी महापौर संदीप कोतकर यांना काल (सोमवार) नाशिक कारागृहातून ताब्यात घेत अटक केली....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-cotton-forward-market-lows-week-11489?tid=121", "date_download": "2019-01-22T03:17:08Z", "digest": "sha1:W4EWG4EG2YRGCLPZKMIC3FJXLJ3EC3PG", "length": 19612, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, cotton forward market lows in week | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपरदेशातील आणि देशातील वायदे बाजारात कापसाची पीछेहाट\nपरदेशातील आणि देशातील वायदे बाजारात कापसाची पीछेहाट\nसोमवार, 20 ऑगस्ट 2018\nगेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी घसरण झाली. चीनच्या वायदे बाजारातही कापसाचे दर घटले. पाऊस, कापूस उत्पादन इत्यादी स्वरूपाच्या मूलभूत कारणांमुळे ही घसरण झालेली नसून अमेरिका आणि चीनमधील व्यापारयुद्ध हे त्यामागचे प्रमुख कारण आहे. पा���साचे प्रमाण, मागणी आणि पुरवठ्याची स्थिती यात फारसा बदल झालेला नाही. अमेरिकेतील वायदेबाजारातील घडामोडींचा परिणाम भारतातील एमसीएक्स वायदेबाजारावरही दिसून आला. एमसीएक्सचा कापसाचा ऑक्टोबरचा वायदा २४,१९० होता, तो १६ ऑगस्टला २३,५३० या भावावर बंद झाला.\nगेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी घसरण झाली. चीनच्या वायदे बाजारातही कापसाचे दर घटले. पाऊस, कापूस उत्पादन इत्यादी स्वरूपाच्या मूलभूत कारणांमुळे ही घसरण झालेली नसून अमेरिका आणि चीनमधील व्यापारयुद्ध हे त्यामागचे प्रमुख कारण आहे. पावसाचे प्रमाण, मागणी आणि पुरवठ्याची स्थिती यात फारसा बदल झालेला नाही. अमेरिकेतील वायदेबाजारातील घडामोडींचा परिणाम भारतातील एमसीएक्स वायदेबाजारावरही दिसून आला. एमसीएक्सचा कापसाचा ऑक्टोबरचा वायदा २४,१९० होता, तो १६ ऑगस्टला २३,५३० या भावावर बंद झाला. या घसरणीमागेही मूलभूत कारणे नसून ती प्रतिकात्मक असल्याचेच स्पष्ट होते.भारतातील कापूस बाजाराच्या दृष्टीने सकारात्मक बाब म्हणजे देशातील प्रमुख कापूस उत्पादक प्रदेशांमध्ये पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे.\nतब्बल २० ते २५ दिवसांच्या खंडानंतर महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि तेलंगणा यांसारख्या महत्त्वपूर्ण कापूस उत्पादक राज्यांमध्ये पाऊस पुन्हा सुरू झाला आहे. गुजरातमध्येही लवकरच चांगला पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. या पावसामुळे कापूस व अन्य पिकांना जीवदान मिळण्याची आशा पल्लवित झाली आहे. तसेच, गुलाबी बोंड अळीसारख्या घातक किडीचा प्रादुर्भाव कमी होईल, असाही अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. पुढील १५ दिवस पाऊस चांगला राहिल्यास देशातील कापूस पिकाला चांगला लाभ होईल.\nदेशांतर्गत रूई बाजारातही वायदेबाजारातील घडामोडींचा परिणाम दिसून येत आहे. गुजरात शंकर-६ ची ४८,५०० ते ४९,००० या दराने खरेदी सुरू आहे. तर महाराष्ट्रातील २९ मिमी धाग्याच्या कापसाच्या रूईचे ४८,००० ते ४८,५०० या दरपातळीला व्यवहार होत आहेत. प्रामुख्याने गिरण्यांकडून खरेदी होत आहे. व्यापारी आणि निर्यातदारांकडून फारशी खरेदी होताना दिसत नाही. कर्नाटकातील डीसीएच वाणाच्या कापसाच्या नवीन पिकाची आवक सुरू झाली आहे. त्याचे व्यवहार ६१,५०० ते ६२,५०० या दरपातळीला होत अाहेत. परंतु, काप���ाची आवक आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी आणखी १० ते १५ दिवस वाट पाहावी लागणार आहे.\nदेशात अनेक ठिकाणी कापसाची लागवड अजूनही सुरू आहे. जस्टॲग्री या खासगी संस्थेच्या अहवालानुसार देशात १६ ऑगस्टपर्यंतच्या आकडेवारीनुसार ११३.६० लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड पूर्ण झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ११९ लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड झाली होती. देशात २०१७-१८ मध्ये १२२ लाख हेक्टर क्षेत्र कापूस लागवडीखाली होते.\nकापसाच्या दृष्टीने येणारा काळ संवेदनशील आहे. या कालावधीतील घडामोडी, बोंड अळीची स्थिती, आंतरराष्ट्रीय स्तरावरील हालचाली यामुळे कापसाच्या बाजारावर मोठे परिणाम होण्याची चिन्हे आहेत.\nरुई बाजारावर आगामी काळात खालील घटक प्रभाव टाकण्याची शक्यता आहे...\nअमेरिका आणि चीनमधील व्यापारयुद्धाच्या संदर्भात राजनैतिक तडजोडीचे प्रयत्न.\nअमेरिकी डॉलरच्या तुलनेत कमजोर होत चाललेला भारतीय रुपया.\nदेशात पुढील दोन महिने मॉन्सूनची सकारात्मक स्थिती.\nदेशात कापसानंतर सगळ्यात जास्त विकल्या जाणाऱ्या फायबर पॉलिस्टरच्या किमतीत प्रतिकिलो ३ रुपयांची वाढ.\nभाजप शासित राज्यांमध्ये कापसावर बोनस दिला जाण्याची शक्यता.\n(लेखक कापूस बाजार विश्लेषक असून `कॉटनगुरू`चे प्रमुख आहेत.) www.cottonguru.org\nऊस कापूस अमेरिका व्यापार भारत महाराष्ट्र maharashtra कर्नाटक मध्य प्रदेश madhya pradesh पाऊस गुजरात हवामान विभाग sections गुलाब rose बोंड अळी bollworm आग भाजप लेखक\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळप\nऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील २३ साखर कारखाने ऊसगाळप करीत आहेत.\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक महिनाअखेरपर्यंत...\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः पालकमंत्री शिंदे\nनगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही जनतेचीच इच्छा आहे आणि पालकमंत्री म्हणून जनतेची इच\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही :...\nमुंबई : हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही.\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत धरणे...\nपरभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांसह जनतेच्या विविध मागण्यांसाठी परभणी ज\nहलव्याच्या कार्यक्रमाने अर्थसंकल्पाची...नवी दिल्ली : नवीन वर्षाची सुरवात झाली की...\nआयटीसीचे ‘ई चौपाल’ आता येणार मोबाईलवरग्रामीण भागाला डिजिटल करण्याच्या उद्देशाने दोन...\nकृषिमालाच��या मूल्यवर्धनालाच खरे भविष्य...२०१८ मध्ये डॅनफॉस इंडिया या कंपनीने उत्तम असा...\nवनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...\nहरभऱ्याला वाढती मागणी या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस, गहू...\nभात निर्यातीसाठी मागणीबरोबरच भूराजकीय...भारतीय भात निर्यातदारांच्या वाढीसाठी जागतिक...\nमका, साखर, हळदीच्या भावात घसरणया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन...\nअर्थमंत्री जेटली १ फेब्रुवारीला...नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार त्यांच्या...\nकापूस उद्योगाचे अमेरिका-चीनच्या...जळगाव : चीन व अमेरिकेत मागील नऊ महिन्यांपासून...\nसातत्याने ताळेबंद तपासत शेती राखली...जळगाव जिल्ह्यातील नायगाव (ता. मुक्ताईनगर) येथील...\nहळदीच्या निर्यात मागणीत वाढया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सर्वच शेती...\nहळदीच्या स्थानिक, निर्यात मागणीत वाढया सप्ताहात नाताळच्या सुटीमुळे आंतरराष्ट्रीय...\nग्राहकाला आधारसक्ती केल्यास 1 कोटींचा...नवी दिल्ली: दूरसंचार कंपन्यांकडून मोबाइल फोन...\nयुरियाची आयात ४२ लाख टनांवरनवी दिल्ली : भारताची चालू आर्थिक वर्षातील...\nमका, हळद वगळता इतर शेतमालाच्या भावात वाढया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस व...\nकांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी...छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये...\nकापसाचा लांबवरचा कल वाढताया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस...\nकापूस, हरभऱ्याची मागणी वाढतीया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन व...\nदेशात ३४० लाख कापूस गाठी उत्पादनाचा...जळगाव : देशात सप्टेंबरच्या पावसासंबंधी अनियमितता...\nद्राक्षाच्या तिहेरी विक्री व्यवस्थापनात...मालगाव (जि. सांगली) येथील संजय भीमराव बरगाले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-mla-bacchu-kadu-meets-minister-mahadev-jankar-milk-rate-issue-8069", "date_download": "2019-01-22T03:24:19Z", "digest": "sha1:RLRTGICQDKV2ZSJ42U74NZCXBRATBT2F", "length": 14565, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, MLA Bacchu Kadu meets Minister Mahadev Jankar on milk rate issue | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्��ाईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदूध प्रश्नी सर्रास लूट सुरू असून, ती थांबली पाहिजे\nदूध प्रश्नी सर्रास लूट सुरू असून, ती थांबली पाहिजे\nगुरुवार, 10 मे 2018\nमुंबई : आम्ही पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांच्याकडे दुधाला सरकारने जाहीर केलेला दर मिळायलाच हवा आणि सध्या दूध संघांकडून ‘पॉइंट’च्या माध्यमातून सर्रास लूट सुरू असून, ती थांबली पाहिजे अशी मागणी केली. यावर मंत्र्यांनी याबाबत तातडीने शुद्धिपत्रक काढणार असल्याचे सांगितले, अशी माहिती आमदार बच्चू कडू यांनी दिली.\nमुंबई : आम्ही पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांच्याकडे दुधाला सरकारने जाहीर केलेला दर मिळायलाच हवा आणि सध्या दूध संघांकडून ‘पॉइंट’च्या माध्यमातून सर्रास लूट सुरू असून, ती थांबली पाहिजे अशी मागणी केली. यावर मंत्र्यांनी याबाबत तातडीने शुद्धिपत्रक काढणार असल्याचे सांगितले, अशी माहिती आमदार बच्चू कडू यांनी दिली.\nआमदार कडू म्हणाले, की भाव कमी देणाऱ्या दूध संघांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणीवर तयारी सुरू असल्याचे मंत्री म्हणाले. सरकार भुकटीसाठी ज्याप्रमाणे अनुदान देते ते थेट शेतकऱ्याला द्या. तसे करता येत नसेल तर दुधाळ जनावरांसाठी दिले पाहिजे या मागणीवर मंत्रिमंडळासमोर चर्चा करू असे अाश्वासन जानकर यांनी दिले आहे. दुधाचा हमीभाव दरवर्षी जाहीर व्हावा, रासायनिक खतांना जशी सबसिडी मिळते तसे अनुदान गायीच्या शेणखताला द्यावे या मागणीबाबत सकारात्मक चर्चा झाली. याशिवाय गोरक्षण संस्थांना भाकड गायी सांभाळण्यासाठी जसे अनुदान मिळते ते शेतकऱ्याला द्या, अशी मागणी करण्यात अाली. दुधातील भेसळ रोखण्यासाठी विविध विभागांतील अधिकाऱ्यांचे पथक बनवून येत्या १५ दिवसांत धाडी टाकल्या जातील, असे अाश्वासन श्री. जानकर यांनी या वेळी दिले असल्याची माहिती, आमदार बच्चू कडू यांनी दिली.\nमहादेव जानकर सरकार government दूध आमदार बच्चू कडू हमीभाव minimum support price रासायनिक खत chemical fertiliser खत fertiliser भेसळ विभाग sections\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळप\nऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील २३ साखर कारखाने ऊसगाळप करीत आहेत.\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक महिनाअखेरपर्यंत...\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः पालकमंत्री शिंदे\nनगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही जनतेचीच इच्छा आहे आणि पालकमंत्री म्हणून जनतेची इच\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही :...\nमुंबई : हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही.\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत धरणे...\nपरभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांसह जनतेच्या विविध मागण्यांसाठी परभणी ज\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...\nपंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई : हरकती असलेल्या जमिनी...\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...\nकांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर ः कांद्याचे दर घसरल्याने...\nनगर बाजारात तूर प्रतिक्विंटल ४४०० ते...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक...\nसोयाबीन दरात काही अंशी तेजीचा अंदाजनागपूर ः सोयाबीन दरात आलेली तेजी शेतकऱ्यांना...\nजळगावात चवळी, कारल्याचे दर टिकूनजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...\nहळद पॉलिश, प्रतवारी महत्त्वाचीलोखंडी ड्रममधून शिजवलेली हळद २० ते ३० मिनिटांसाठी...\nसागरी तापमानाची जुनी माहिती मिळवणे...माहितीच्या नोंदीच्या अभावामुळे बहुतांश जागतिक...\nमधमाश्यांचे सर्वेक्षण सातत्याने...गेल्या काही वर्षांमध्ये स्थानिक मधमाश्यांच्या...\nबुलडाणा जिल्ह्यातील अनेक प्रकल्प कोरडेबुलडाणा : उष्णतेच्या झळा सुरू होण्यापूर्वीच...\nखानदेशात तूर खरेदी केंद्रे सुरू कराजळगाव : खानदेशात तुरीची मळणी पूर्ण होत आली आहे....\nऊस गाळपात नंदुरबार जिल्हा आघाडीवरजळगाव : खानदेशात ऊस गाळपात नंदुरबार जिल्ह्यातील...\nनाचणी बीजोत्पादक शेतकऱ्यांना पन्हाळ्यात...कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यात आत्माच्या...\nगोदावरी दूध संघ शेतकऱ्यांसाठी ठरला ‘...नगर : ‘‘गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...\nपरभणी, हिंगोलीतील सिंचनासाठीच्या...परभणी : परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात २०१७-१८...\nखरीप नुकसानीच्या मदतीसाठी शेतकऱ्यांच्या...सोलापूर : गतवर्षीच्या २०१८ च्या खरीप हंगामात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Soneri/film-baahubali-fame-anushka-shetty-birthday-special-known-about-property-and-lifestyle/", "date_download": "2019-01-22T02:27:19Z", "digest": "sha1:IPMNHYT7YXEVIX3FOYGGQW7AVO4MZ47G", "length": 5873, "nlines": 36, "source_domain": "pudhari.news", "title": " 'बाहुबली' फेम अनुष्‍काकडे इतक्‍या कोटींची संपत्ती! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Soneri › 'बाहुबली' फेम अनुष्‍काकडे इतक्‍या कोटींची संपत्ती\n'बाहुबली' फेम अनुष्‍काकडे इतक्‍या कोटींची संपत्ती\nनवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन\n'बाहुबली' फेम अनुष्का शेट्टीचा ७ नोव्‍हेंबरला वाढदिवस. 'बाहुबली : द कन्क्लूजन'च्‍या माध्‍यमातून अनुष्का शेट्टीने केवळ साऊथ चित्रपट इंडस्ट्रीच नाही तर जगभरात ख्‍याती मिळवली. तिच्‍या ३७ व्‍या वाढदिवशी जाणून घेऊया तिच्‍याबद्‍दल या खास गोष्‍टी.\nअनुष्का शेट्टीने आपलं शिक्षण बंगळुरुमधून पूर्ण केलं. तिने २००५ मध्‍ये तेलगू चित्रपट 'सुपर'मधून डेब्यू केलं होतं. या चित्रपटात तिच्‍यासोबत नागार्जुन आणि आएशा टाकिया मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात तिची सपोर्टिंग भूमिका होती. या चित्रटातील तिच्‍या अभिनयाचे कौतुकही झाले होते.\nअनुष्काने 'मगधीरा,' 'रुद्रमादेवी,' 'वेदम,' 'अरुंधति' आणि 'सिंघम' सीरीज यासारख्‍या सुपरहिट चित्रपटात काम केलं आहे. चित्रपटांशिवाय, तिला लक्‍झरी गाड्‍यांचा छंद आहे. इतकचं नाही तर तिने आपल्‍या गाडी चालकाचं काम पाहून त्‍याला १२ लाखांची कार गिफ्ट दिली होती.\nअनुष्काची कमाईबाबत सांगायचं झालं तर चित्रपटांशिवाय ती अनेक ब्रँडेड कंपन्‍यांची ब्रँड ॲम्‍बेसेडर आहे. तिने अनेक जाहिरातीत काम केलं आहे. ती एका चित्रपटासाठी ४ ते ५ कोटी रुपये मानधन घेते.\nमीडिया रिपोर्ट्सनुसार, अनुष्काजवळ एक़ूण १४० कोटींची प्रॉपर्टी आहे. तिचं घर हैदराबादमधल्‍या जुबली हिल्स स्थित वुड्स अपार्टमेंटच्‍या ६ व्‍या मजल्‍यावर आहे.\n'बाहुबली' फेम अभिनेता प्रभाससोबत अनुष्का शेट्टीचं नाव जोडलं गेलं आहे. मध्‍यंतरी, दोघे एकमेकांना डेट करत असल्‍या���े आणि डिसेंबरमध्‍ये लग्‍न करणार असल्‍याचे वृत्त होते. परंतु, या वृत्तावर प्रभासने स्‍पष्‍टीकरण देत म्‍हटले होते की, अनुष्का आणि तो बालपणीचे मित्र आहेत. दोघांच्‍यामध्‍ये कुठलंही अफेअर नाही.\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nराहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/node/11727", "date_download": "2019-01-22T03:18:36Z", "digest": "sha1:HCMYURTGXPNZSKZFJUJH52LJHUGVCQFH", "length": 17931, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture stories in marathi agrowon agralekh on crop protection | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमंगळवार, 28 ऑगस्ट 2018\nभेसळ, बनावटपणा आढळल्यास अशा कीटकनाशकांची विक्री थांबवून असे प्रकार करणारी व्यक्ती, संस्था, कंपनी आणि विक्रेते यांवर कडक कारवाई व्हायला पाहिजे.\nराज्यात मागील १५ ते २० दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पाऊस सुरू आहे. असे वातावरण खरीप पिकांवरील कीड-रोगास अत्यंत पोषक आहे. खरिपातील कापूस, सोयाबीन, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग आदी पिकांवर रस सोशक किडी; तसेच पाने, फुले, पात्या, बोंडं खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. सततच्या पावसाने पिकांची वाढ खुंटली असून, अशी पिके अनेक रोगांनादेखील बळी पडताहेत. मागील वर्षी बोगस कीडनाशके, शिफारस नसताना अनेक कीडनाशकांचे अप्रमाणित मिश्रण आणि फवारणी वेळी आवश्यक ती काळजी घेतली न गेल्याने राज्यात जवळपास ५० शेतकरी, शेतमजुरांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर या वर्षी तरी बनावट कीडनाशकांपासून ते एकंदरीतच पीक संरक्षणाबाबत कृषी विभाग सर्वोतोपरी काळजी घेईल, असे वाटत होते. परंतु तसे काहीही झालेले नाही. मुळात मागणीप्रमाणे प���रमाणित कीटकनाशकांचा राज्यात पुरवठा नाही. बोगस कीटकनाशके बाजारात पोचली आहेत. शेतकऱ्यांनी एखाद्या शिफारशीत कीटकनाशकाची मागणी कृषी सेवा केंद्र चालकाकडे केल्यास, ‘ते कशाला मागता त्याचा बाप देतो नं’ म्हणून भलतेच कीटकनाशक त्यांच्या माथी मारले जात आहे. सोबत टॉनिक, जैविक कीडनाशक, वाढ संजिवके शेतकऱ्यांनी मागणी न करता दिली जात आहेत. या सर्वांचे प्रमाणदेखील कृषी सेवा केंद्र चालकच बिनदिक्कतपणे सांगत आहेत. त्यामुळे या वर्षीदेखील कीडनाशकांची विषबाधा होऊन चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे.\nराज्यात कापसाचे बेकायदेशीर बियाणे मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहे. सोयाबीनसह इतर खरीप पिकांच्या बोगस बियाण्यांचा सामना शेतकऱ्यांना या वर्षीही करावा लागला. त्यानंतर शेतकऱ्यांकडून ठरावीक रासायनिक खतांची मागणी वाढली असताना त्यांचा कृत्रिम तुटवडा भासवून ब्लॅकमध्ये अधिक दराने सर्रास विक्री सुरू आहे, तर काही भागात बनावट पोटॅश, डीएपी ही आढळून आले आहे. हे सर्व कमी की काय या वर्षीसुद्धा बोगस, अप्रमाणित कीटकनाशकांचा बाजारात सुळसुळाट झाला आहे. हे सर्व पाहता कृषी निविष्ठांच्या बाबतीत सारे काही अनियंत्रितच असल्याचे दिसून येते. बनावट कीटकनाशक प्रकरणी कृषी आयुक्तांनी चौकशीचे आदेश देऊन यात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाईची ताकीद दिली आहे. अशावेळी तक्रार दाखल झालेले, संशयित लॉटबरोबर एकंदरीतच बाजारातील सर्वच कीटकनाशकांचे नमुने घेऊन त्यांची कसून तपासणी व्हायला हवी. यात भेसळ, बनावटपणा आढळल्यास अशा कीटकनाशकांची विक्री थांबवून असे प्रकार करणारी व्यक्ती, संस्था, कंपनी आणि विक्रेते यांवर कडक कारवाई व्हायला पाहिजे. हे करीत असताना खरिपातील पिकांवरील कीड आणि रोग कोणता, त्यासाठी शिफारस असलेले कीडनाशक कोणते, ते किती प्रमाणात वापरायचे, फवारणी करताना काय काळजी घ्यायची याबाबतचे प्रबोधनही वाढवावे लागेल. असे झाले नाही तर शेतकरी स्वतःच्या समाधानासाठी फवारण्या तर करतील, परंतु त्याचे अपेक्षित परिणाम त्यांना मिळणार नाहीत. उलट फवारणीवरील खर्च वाया जाईल, त्याहूनही गंभीर बाब म्हणजे विषबाधा झाली तर शेतकऱ्यांना प्राणास मुकावे लागेल.\nभेसळ कीटकनाशक ऊस पाऊस खरीप कापूस सोयाबीन तूर मूग उडीद भुईमूग groundnut कृषी विभाग विभाग सामना रासायनिक खत chemical fertiliser खत यंत्र machine कृषी आयुक्त\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळप\nऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील २३ साखर कारखाने ऊसगाळप करीत आहेत.\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक महिनाअखेरपर्यंत...\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः पालकमंत्री शिंदे\nनगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही जनतेचीच इच्छा आहे आणि पालकमंत्री म्हणून जनतेची इच\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही :...\nमुंबई : हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही.\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत धरणे...\nपरभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांसह जनतेच्या विविध मागण्यांसाठी परभणी ज\n‘रेसिड्यू फ्री’ शेतीतून गुणवत्ताप्राप्त...स्थावर मालमत्ता व्यावसायिक उद्योगातील दोन...\nप्रतिष्ठा जपण्यासाठी शेतकऱ्यांच्या...नाशिक : यवतमाळमधील साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन...\nशेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्यास अखेर...पुणे ः गेल्या तीन वर्षांपासून बंद...\nसंत्रा निर्यातीला कृषी विभाग देणार...नागपूर : अपेडाने संत्रा क्‍लस्टरला पहिल्यांदाच...\nविदर्भात गुरुवारपासून तुरळक पावसाचा...पुणे : राज्यातील गारठा कमी झाल्यांनतर...\nचढ्या दराचा फायदा कोणालामागील दोन दिवसांपासून सोयाबीनचे दर वाढत आहेत....\nअतिखोल भूजलाचा उपसा घातकचपर्यावरणाचा नाश कोणी केला या एका प्रश्नाला अनेक...\nनिफाड तालुक्‍यात द्राक्ष काढणीला सुरवातनिफाड, जि. नाशिक ः तालुक्‍यातील उगाव,...\nपशुगणनेकरिता आता महिनाअखेरपर्यंत मुदतनागपूर ः पशुगणनेसाठी पूरक साहित्याचा...\nट्रायकोकार्ड निर्मिती प्रशिक्षण प्रकल्प...नागपूर ः कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठातील...\nराज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षांनी जाणून...औरंगाबाद : राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही...\nदराअभावी कांदापट्टा सुन्ननाशिक : कांद्याला अगदी मोड फुटेस्तोवर वाट...\nवनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...\nअर्थसंकल्पीय कृषी कर्ज तरतूदीत १० टक्के...नवी दिल्ली : आगामी २०१९-२०च्या अर्थसंकल्पात शेती...\nराज्यात शुक्रवारपासून पावसाचा अंदाजपुणे : वायव्य भारतातील पश्चिमी चक्रावाताची...\nऔरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय सुक्ष्म...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित नवव्या...\nशेतीपूरक उद्योगातून बचत गट झाले सक्षमचिखली (जि. बुलडाण��) येथील हिरकणी महिला उत्कर्ष...\nगोरक्षणासोबतच जपला व्यसनमुक्‍तीचा वसालाठी (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील दिलीप बाबा...\nअप्रमाणित रोपांमुळे ‘फेल' बागांवर...पुणे : दुष्काळात जीवापाड जपलेल्या बागा अप्रमाणित...\nसोयाबीन दराचा आलेख चढताच; लातूरला ३८११...लातूर : येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3", "date_download": "2019-01-22T02:53:02Z", "digest": "sha1:OESULWIUYSOY64OCPQ3OX5EH3DRVBPBG", "length": 3395, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "उत्तरलाई विमानतळ - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nहे भारताच्या गुजरात राज्यातील उत्तरलाई येथे असलेले विमानतळ आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ डिसेंबर २०१८ रोजी १९:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-fodder-urea-processing-6714", "date_download": "2019-01-22T03:24:07Z", "digest": "sha1:H2TLDC6MHAEDIKPSNJOI4F47OQE4E3PG", "length": 20677, "nlines": 176, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, fodder urea processing | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nम्हशींसाठी चाऱ्याची पाैिष्टक वाढविण्यासाठी युरिया प्रक्रिया\nम्हशींसाठी चाऱ्याची पाैिष्टक वाढविण्यासाठी युरिया प्रक्रिया\nडॉ. एम. व्ही. इंगवले\nबुधवार, 21 मार्च 2018\nनिकृष्ट चाऱ्याचे रूपांतर सकस व असलेल्या पोषणमूल्यांच्या पूर्ण उपयोग करण्याकरिता चाऱ्यावर युरियाची प्रक्रिया केल्यास निकृष्ट चाऱ्याची पौष्टिकता ��ाढते. चाऱ्याची चव, पाचकता व त्यातील नत्राचे प्रमाण वाढते. त्यामुळे म्हशी चारा अावडीने खातात.\nनिकृष्ट चाऱ्याचे रूपांतर सकस व असलेल्या पोषणमूल्यांच्या पूर्ण उपयोग करण्याकरिता चाऱ्यावर युरियाची प्रक्रिया केल्यास निकृष्ट चाऱ्याची पौष्टिकता वाढते. चाऱ्याची चव, पाचकता व त्यातील नत्राचे प्रमाण वाढते. त्यामुळे म्हशी चारा अावडीने खातात.\nम्हैसपालनामध्ये सर्वाधिक खर्च हा म्हशीच्या चारा व पशुखाद्यावर होतो. ग्रामीण भागात जनावरांसाठी शेतातील उत्पादित पिकाचा चारा म्हणून उपयोग केला जातो. उन्हाळ्यामध्ये प्रामुख्याने पाण्याच्या कमतरतेमुळे चारा घेणे अशक्‍य होते, या वेळेस म्हशींना फक्त उत्पादित पिकांचा वाळलेला चारा म्हणून उपयोग होतो. म्हैसपालकांचा म्हशीसाठी वेगळा चारा उत्पादित करण्याकडे कमी कल असतो. बाजारपेठेत तयार चाऱ्याची सरासरी १० ते १२ रु प्रतिकिलो दराने विक्री होते. परंतु, अशा चाऱ्याची गुणवत्ता चांगली असेलच याची खात्री नसते. यामुळे म्हशीच्या दूध उत्पादन व आरोग्यावर परिणाम होतो.\nनिकृष्ट चाऱ्यामुळे म्हशीवर होणारे परिणाम\nम्हशीसाठी चारा म्हणून गव्हांडा किंवा गव्हाचे तणस, भाताचा पेंढा, सोयाबीनचे कुटार, बाजरीचे सरमाड इ. घटकांचा प्रामुख्याने वापर होतो. परंतु, अशा चाऱ्यांची सकसता कमी असते, यातून पचनीय घटक कमी मिळतात.\nम्हशीच्या वाढीवर, दूधउत्पादन, आरोग्य अाणि प्रजननावर विपरीत परिणाम जाणवतो. अशा चाऱ्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण कमी असते व पाचकताही अत्यल्प असते. यामुळे पोषणतत्त्वे कमी किंवा अत्यल्प प्रमाणात मिळतात.\nनिकृष्ट दर्जाच्या चाऱ्यामध्ये लिग्नो सेलुलोज कॉप्लेक्‍स असल्यामुळे रवंथ करणाऱ्या पोटामध्ये जिवाणूंची प्रक्रिया चाऱ्यावर न झाल्यामुळे याचे विघटन होत नाही व प्रथिने म्हशीच्या शरीरासाठी उपलब्ध होत नाहीत.\nप्रक्रिया करताना घ्यावयाची काळजी\nचाऱ्यावर युरिया प्रक्रिया सावलीमध्ये करावी.\n१०० किलो निकृष्ट चाऱ्याकरिता ४ किलोच युरिया वापरावा, याचे प्रमाण वाढवू नये.\nकाडीच्या साहाय्याने द्रावण हलवून प्रत्येक थरावर एकजीव मिसळावे.\nचारा रुचकर व चवदार असतो. त्यामुळे म्हशी अावडीने खातात.\nचाऱ्याची पाचकता २० ते ३० टक्के वाढते, तर प्रथिनांचे प्रमाण ३ ते ४ टक्के इतके वाढते. यामुळे सकस किंवा पौष्टिक चारा म्हशींना मिळतो.\nकमी किमतीचा, शेतातील निकृष्ट चाऱ्यापासून सकस चारा तयार होतो. यामुळे चाऱ्यावरील खर्च कमी होतो व आर्थिक फायदा होतो.\nयुरिया प्रक्रिया करण्याची पद्धत\nसाधारणपणे १०० किलो किंवा त्या पटीने निकृष्ट चाऱ्याची कुट्टी वजन करून घ्यावी.\nवजन केलेल्या चाऱ्याची कुट्टी जमिनीवर पोत्यावर किंवा प्लॅस्टिकच्या जाड पेपरवर सावलीमध्ये पसरवावी. यामुळे मुरलेल्या खालच्या चाऱ्याला माती लागत नाही.\nयुरियाचे प्रमाण चाऱ्याच्या वजनाच्या ४ टक्के इतके असावे. म्हणजे १०० किलो निकृष्ट चाऱ्याकरिता ४ किलो युरिया वापरावा.\nप्रति १०० किलो चाऱ्याच्या प्रक्रियेसाठी ६० लिटर पाणी घेऊन त्यात ४ किलो युरिया एकजीव मिसळून द्रावण करावे.\nतयार झालेल्या द्रावणात १ किलो मीठ मिसळून एकजीव करावे.\nचाऱ्याचा ६ इंच थर करावा व पसरलेल्या चाऱ्यावर झारीच्या साहाय्याने द्रावण एकसारखे शिंपडावे व चारा हलवून एकजीव करावे.\nअशा प्रकारे चाऱ्याचे प्रत्येकी ६ इंचांचे एकावर एक थर द्यावेत, त्यामध्ये युरिया द्रावण एकजीव मिसळावे.\nप्रत्येक थरात द्रावण मिसळल्यानंतर दाबून चाऱ्यातील जास्तीत जास्त हवा बाहेर काढावी.\nसंपूर्ण चाऱ्यावर द्रावण मिसळल्यानंतर प्लॅस्टिक कागदाने चाऱ्याचा थर झाकून हवाबंद करावा.\nहवाबंद चाऱ्यामध्ये बाहेरील हवा व पाणी जाणार नाही, याची काळजी घ्यावी.\nहवाबंद केल्यानंतर २१ दिवसांनी चाऱ्यावर युरियाची प्रक्रिया होते म्हणून कमीत कमी २१ दिवसांपर्यंत हा चारा हवाबंद ठेवावा.\nम्हशींना चारा खाण्यास देण्यापूर्वी दोन तास अगोदर चारा मोकळ्या हवेत ठेवावा. उरलेला चारा त्वरित प्लॅस्टिकने झाकावा.\nसुरवातीस कमी प्रमाणात देऊन १० दिवसांनी ३-५ किलोपर्यंत प्रक्रियायुक्त चारा म्हशींना खाण्यास द्यावा.\nतीन ते चार महिन्यांपेक्षा लहान असलेल्या रेडकांना चारा देऊ नये यामुळे युरियाची विषबाधा होऊ शकते.\nसंपर्क ः डॉ. एम. व्ही. इंगवले, ९४०५३७२१४२\n(स्नातकोतर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला.)\nयुरिया urea पशुखाद्य दूध आरोग्य health\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळप\nऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील २३ साखर कारखाने ऊसगाळप करीत आहेत.\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक महिनाअखेरपर्यंत...\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः पालकमंत्री शिंदे\nनगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही जनत��चीच इच्छा आहे आणि पालकमंत्री म्हणून जनतेची इच\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही :...\nमुंबई : हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही.\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत धरणे...\nपरभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांसह जनतेच्या विविध मागण्यांसाठी परभणी ज\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...\nपंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई : हरकती असलेल्या जमिनी...\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...\nकांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर ः कांद्याचे दर घसरल्याने...\nनगर बाजारात तूर प्रतिक्विंटल ४४०० ते...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक...\nसोयाबीन दरात काही अंशी तेजीचा अंदाजनागपूर ः सोयाबीन दरात आलेली तेजी शेतकऱ्यांना...\nजळगावात चवळी, कारल्याचे दर टिकूनजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...\nहळद पॉलिश, प्रतवारी महत्त्वाचीलोखंडी ड्रममधून शिजवलेली हळद २० ते ३० मिनिटांसाठी...\nसागरी तापमानाची जुनी माहिती मिळवणे...माहितीच्या नोंदीच्या अभावामुळे बहुतांश जागतिक...\nमधमाश्यांचे सर्वेक्षण सातत्याने...गेल्या काही वर्षांमध्ये स्थानिक मधमाश्यांच्या...\nबुलडाणा जिल्ह्यातील अनेक प्रकल्प कोरडेबुलडाणा : उष्णतेच्या झळा सुरू होण्यापूर्वीच...\nखानदेशात तूर खरेदी केंद्रे सुरू कराजळगाव : खानदेशात तुरीची मळणी पूर्ण होत आली आहे....\nऊस गाळपात नंदुरबार जिल्हा आघाडीवरजळगाव : खानदेशात ऊस गाळपात नंदुरबार जिल्ह्यातील...\nनाचणी बीजोत्पादक शेतकऱ्यांना पन्हाळ्यात...कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यात आत्माच्या...\nगोदावरी दूध संघ शेतकऱ्यांसाठी ठरला ‘...नगर : ‘‘गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...\nपरभणी, हिंगोलीतील सिंचनासाठीच्या...परभणी : परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात २०१७-१८...\nखरीप नुकसानीच्या मदतीसाठी शेतकऱ्यांच्या...सोलापूर : गतवर्षीच्या २०१८ च्या खरीप हंग��मात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/cm-devendra-fadnavis-and-sharad-pawar-meeting-on-farming-insecticide/", "date_download": "2019-01-22T02:23:03Z", "digest": "sha1:M26I7O7TVPQX3U42IHHAJ6DUW7I3LAOD", "length": 7413, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शेतकरी प्रश्नांवर शरद पवार आज मुख्यमंत्र्यांशी बोलणार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nशेतकरी प्रश्नांवर शरद पवार आज मुख्यमंत्र्यांशी बोलणार\nटीम महाराष्ट्र देशा: हिवाळी अधिवेशनात कर्जमाफी, बोंड अळी, ओखी वादळाने आंबा शेतकऱ्यांचे झालेलं नुकसान यावर मोठा गदारोळ सुरु आहे. अजित पवार यांनी तर मुख्यमंत्र्यांना खरच कर्ज माफी झाली का असा सवालच केला होता. या सगळ्या प्रश्नावर आता देशाचे माजी कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. शरद पवार यांना डॉक्टरांनी प्रवास करायला न सांगितल्यामुळे ते व्हिडिओ कॉन्फरन्सिगच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत.\nमुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी नाही झाली तर जनतेने उठाव…\nपोलीस भरतीत आता लेखी परीक्षा अगोदर होणार \nशरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसने ‘हल्लाबोल’ आंदोलन केल होत. या आंदोलनाच्या समारोपाच्या भाषणात शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली होती. तर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी सुद्धा केली होती. जोपर्यंत सरकार संपूर्ण कर्जमाफी देत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी वीजबिल भरू नये अस आवाहन सुद्धा त्यांनी शेतकऱ्यांना केलं होत.\nआज होणाऱ्या या अनोख्या बैठकीत केंद्रित मंत्री नितीन गडकरी सुद्धा उपस्थित राहू शकतात अशी शक्यता आहे त्यामुळे आजच्या या बैठकीत नक्की काय चर्चा होणार याकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागले आहे.\nमुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी नाही झाली तर जनतेने उठाव करावा – भुजबळ\nपोलीस भरतीत आता लेखी परीक्षा अगोदर होणार \nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका – उदयनराजे\nशेतकऱ्यांना अर्धनग्न अवस्थेत मोर्चा काढावा लागत आहे हे सरकारचे अपयश – धनंजय…\nसमाज कंटकाचा हैदो���; टेंभूत आगरकरांच्या पुतळ्याची विटंबना\nटीम महाराष्ट्र देशा - टेंभू ता. कराड येथील समाजसुधारक (कै.) गोपाळ गणेश आगरकर यांच्या पुतळ्याची अज्ञातांनी मोडतोड…\nकांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढविली : सुभाष देशमुख\nअसा काय गुन्हा केला की, मला तत्काळ मंत्रिमंडळातून बाहेर पडावं लागलं ;…\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\nशेतकऱ्यांच्या अर्धनग्न मोर्चाला सरकारने मुंबई मॅरेथॉनसाठी अडवले\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका - उदयनराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.exchange-rates.org/converter/USD/CNY/1", "date_download": "2019-01-22T03:06:04Z", "digest": "sha1:4YPBBDK6F74TGCTEPTD3HWA2RBI6UG47", "length": 8006, "nlines": 53, "source_domain": "mr.exchange-rates.org", "title": "अमेरिकन डॉलरमधून चीनी युआनमध्ये रूपांतरण - विनिमय दर", "raw_content": "\nजागतिक चलनांचे विनिमय दर\nव विनिमय दरांचा इतिहास\nटॉप 30 जागतिक चलने\nउत्तर आणि दक्षिण अमेरिका आशिया आणि पॅसिफिक युरोप मध्यपूर्व आणि मध्य आशिया आफ्रिका\nअमेरिकन डॉलरमधून चीनी युआनमध्ये रूपांतरण\nअन्य रूपांतरण करू इच्छिता\nUSD अमेरिकन डॉलर EUR युरो JPY जपानी येन GBP ब्रिटिश पाउंड CHF स्विस फ्रँक CAD कॅनडियन डॉलर AUD ऑस्ट्रेलियन डॉलर HKD हाँगकाँग डॉलर टॉप 30 जागतिक चलने\nआमचे मोफत चलन परिवर्तक आणि विनिमय दर टेबल आजच आपल्या साईटवर समाविष्ट करा.\nउत्तर आणि दक्षिण अमेरिका आशिया आणि पॅसिफिक युरोप मध्यपूर्व आणि मध्य आशिया आफ्रिका\nअंगोलन क्वॅन्झं (AOA)अझरबैजानी मनाट (AZN)अमेरिकन डॉलर (USD)अर्जेंटाइन पेसो (ARS)अल्जेरियन दिनार (DZD)अल्बेनियन लेक (ALL)आइसलँड क्रोना (ISK)आर्मेनियन द्राम (AMD)इंडोनेशियन रुपिया (IDR)इजिप्शियन पाउंड (EGP)इथिओपियन बिर (ETB)इराकी दिनार (IQD)इराणी रियाल (IRR)ईस्त्रायली नवीन शेकल (ILS)उझबेकिस्तान सोम (UZS)उरुग्वे पेसो (UYU)एरिट्रेयन नाकफं (ERN)ऑस्ट्रेलियन डॉलर (AUD)ओमानी रियाल (OMR)कझाकिस्तानी टेंगे (KZT)कतारी रियाल (QAR)कम्बोडियन रियल (KHR)किरगिझस्तानी सोम (KGS)कुवैती दिनार (KWD)कॅनडियन डॉलर (CAD)केनियन शिलिंग (KES)केप व्हर्ड एस्कुडो (CVE)केमेन आयलॅंड डॉलर (KYD)कोरियन वॉन (KRW)कोलंब��यन पेसो (COP)कोस्टा रिकन कोलोन (CRC)क्यूबन पेसो (CUP)क्रोएशियन कूना (HRK)गिनी फ्रँक (GNF)गॅम्बियन डलासी (GMD)ग्वाटेमालन क्वेत्झाल (GTQ)घानायन सेडी (GHS)चिली पेसो (CLP)चीनी युआन (CNY)चेक कोरुना (CZK)जपानी येन (JPY)जमैकन डॉलर (JMD)जिबौटी फ्रँक (DJF)जॉर्जियन लारी (GEL)जॉर्डनियन दिनार (JOD)झाम्बियन क्वाचं (ZMW)टांझानियन शिलिंग (TZS)डॅनिश क्रोन (DKK)डोमिनिकन पेसो (DOP)तुनिसियन दिनार (TND)तुर्कमेनिस्तान मनाट (TMT)तुर्की लिरा (TRY)तैवान डॉलर (TWD)त्रिनिदाद आणि टोबॅगो डॉलर (TTD)थाई बात (THB)दक्षिण आफ्रिकी रँड (ZAR)नमिबियन डॉलर (NAD)नायजेरियन नायरा (NGN)निकाराग्युअन कोर्डोबा ओरो (NIO)नेदरलॅंड्स अँटिलियन गिल्डर (ANG)नेपाळी रुपया (NPR)नॉर्वेजियन क्रोनं (NOK)न्यूझीलँड डॉलर (NZD)पराग्वे ग्वारानी (PYG)पाकिस्तानी रुपया (PKR)पूर्व कॅरीबियन डॉलर (XCD)पॅनामेनियन बाल्बोआ (PAB)पेरुव्हियन नुइव्हो सोल (PEN)पोलिश झ्लॉटी (PLN)फिजी डॉलर (FJD)फिलिपिन पेसो (PHP)बरन्डी फ्रँक (BIF)बर्मुडियन डॉलर (BMD)बलीझ डॉलर (BZD)बल्गेरियन लेव्ह (BGN)बहामियन डॉलर (BSD)बांगलादेशी टाका (BDT)बार्बडोस डॉलर (BBD)बाहरेनी दिनार (BHD)बेलरुसियन रुबल (BYN)बोट्सवाना पुला (BWP)बोलिव्हियन बोलिव्हियानो (BOB)ब्राझिलियन रियाल (BRL)ब्रिटिश पाउंड (GBP)ब्रुनेई डॉलर (BND)भारतीय रुपया (INR)मलेशियन रिंगिट (MYR)मालावी क्वाचं (MWK)मॅकाऊ पटाका (MOP)मॅसेडोनिया दिनार (MKD)मेक्सिकन पेसो (MXN)मॉरिशियस रुपया (MUR)मोरोक्कन दिरहाम (MAD)मोल्डोव्हन लेऊ (MDL)म्यानमार कियाट (MMK)युक्रेन रिव्हन्या (UAH)युगांडा शिलिंग (UGX)युरो (EUR)येमेनी रियाल (YER)रवांडा फ्रँक (RWF)रशियन रुबल (RUB)रोमेनियन लेऊ (RON)लाओ किप (LAK)लिबियन दिनार (LYD)लेबनीज पाउंड (LBP)लेसोटो लोटी (LSL)व्हिएतनामी डोंग (VND)व्हेनेझुएलन बोलिव्हर (VEF)श्रीलंकन रुपया (LKR)संयुक्त अरब अमिरात दिरहाम (AED)सर्बियन दिनार (RSD)सिंगापूर डॉलर (SGD)सुदानी पाउंड (SDG)सेशेल्स रुपया (SCR)सोमाली शिलिंग (SOS)सौदी रियाल (SAR)स्वाझीलँड लीलांगेनी (SZL)स्विस फ्रँक (CHF)स्वीडिश क्रोना (SEK)हंगेरियन फॉरिन्ट (HUF)हाँगकाँग डॉलर (HKD)हैतियन गोअर्ड (HTG)होंडुरन लेम्पियरा (HNL)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/hingoli/kautha-school-cook-rice-after-month/", "date_download": "2019-01-22T03:15:33Z", "digest": "sha1:OYRYLMV34ZNEHQZ6NIWNWGM34MUITL5M", "length": 27866, "nlines": 406, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Kautha School To Cook Rice After A Month | कौठ्याच्या शाळेत पुन्हा शिजणार खिचडी; महिन्याभरानंतर मिळाला तांदूळ | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २२ जानेवारी २०१९\n पेट्रोल 12 पैसे तर डिझेल 19 पैशांनी महागले\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nमुंबईचे किमान तापमान २१ अंश; विदर्भाला पावसाचा इशारा\nसाताऱ्याच्या आंदोलक शेतक-यांच्या ७० टक्के मागण्या मान्य\nफाशीच्या आरोपीला माहिती नाकारण्याचा फेरविचार करा\nविकी कौशल व भूमी पेडणेकर झळकणार रुपेरी पडद्यावर\nईशा देओल पुन्हा एकदा देणार गुड न्यूज\n'तनू वेड्स मनू ३' लवकरच, कंगना राणौतने केले कन्फर्म\nदिव्यांका त्रिपाठी करणार ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन\nमाधुरी दीक्षित, अजय देवगण, अनिल कपूरचा 'टोटल धमाल' ट्रेलर, पाहा हा Video\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nमुलांना जबरदस्तीने जेवण भरवताय असं करणं ठरू शकतं घातक\nसाऊथ-ईस्ट आशियाच्या पर्यटनासाठी IRCTC ने आणले स्पेशल टूर पॅकेज\nक्वीन कंगनाचा ईको-फ्रेंडली लूक पाहून व्हाल घायाळ\nलैंगिक जीवनावर वाईट परिणाम करतात घरातील 'या' ४ गोष्टी\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.\nराहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.\nराहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार\nAll post in लाइव न्यूज़\nकौठ्याच्या शाळेत पुन्हा शिजणार खिचडी; महिन्याभरानंतर मिळाला तांदूळ\nKautha school to cook Rice after a month | कौठ्याच्या शाळेत पुन��हा शिजणार खिचडी; महिन्याभरानंतर मिळाला तांदूळ | Lokmat.com\nकौठ्याच्या शाळेत पुन्हा शिजणार खिचडी; महिन्याभरानंतर मिळाला तांदूळ\nवसमत तालुक्यातील कौठा परिसरातील शाळेला तांदूळ पुरवठा बंद असल्यामुळे येथील शाळेत मागील एक महिन्यापासून शालेय पोषण आहाराची ‘खिचडी’ शिजणे बंद होती.सदर शाळांना २ जानेवारी पासून शालेय पोषण आहाराचा तांदूळ पुरवठा केला आहे.\nकौठ्याच्या शाळेत पुन्हा शिजणार खिचडी; महिन्याभरानंतर मिळाला तांदूळ\nहिंगोली : वसमत तालुक्यातील कौठा परिसरातील शाळेला तांदूळ पुरवठा बंद असल्यामुळे येथील शाळेत मागील एक महिन्यापासून शालेय पोषण आहाराची ‘खिचडी’ शिजणे बंद होती. यासंदर्भात १ जानेवारी रोजी ‘लोकमत’मध्ये ‘तांदळाअभावी पोषण आहार बंद’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर जागे झालेल्या संबंधित यंत्रणेने सदर शाळांना २ जानेवारी पासून शालेय पोषण आहाराचा तांदूळ पुरवठा केला आहे.\nमागील एक महिन्यापासून कौठासह परिसरात शाळेतील खिचडी तांदळाअभावी बंद होती. शाळांना पोषण आहार शिजविण्यासाठी तांदूळ पुरवठा करण्याचे काम हे कंत्राटदारामार्फत करण्यात येते. परंतु, मागील काही दिवसांत सदर कंत्राटदारांकडून शाळांना तांदळाचा पुरवठा करण्यात आला नाही. दरम्यान, तांदूळ पुरवठा करणा-या कंत्रादाराचे कंत्राट बदलण्यात आल्याने हा पुरवठा वेळेवर होत नसल्याची चर्चा होती.\nतांदूळ नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारापासून वंचित राहावे लागत होते. दरम्यान, यासंदर्भात १ जानेवारी रोजी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. सदर वृत्ताची दखल घेत जागे झालेल्या संबंधित विभागाने कंत्राटदारांना सदर शाळांना तात्काळ तांदूळ पुरवठा करण्याबाबत कडक सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर २ जानेवारी रोजी कौठा येथील जि.प. शाळा व माणकेश्वर विद्यालयात तांदूळ पोहोचला असून सदर शाळांमध्ये ३ जानेवारीपासून विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार मिळणार असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nSchoolzpzp schoolHingoliशाळाजिल्हा परिषदजिल्हा परिषद शाळाहिंगोली\nमेगाभरतीसाठी जि.प.त १४७ रिक्त जागा\nभारतीय संविधान हे पुनर्रचनेचा आराखडा\nकोल्हापूर जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांचे बहारदार सादरीकरण\nनियमबाह्य बद���्या प्रकरण वेळप्रसंगी विधानसभेतही नेणार\nसर्वंकष धोरणांचा सकारात्मक ‘असर’\nसारंगस्वामी यात्रेत दीडशे क्विंटल भाजीचा महाप्रसाद\nभूमिगत गटार जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात\nजिल्ह्यातील ३८६ शाळाखोल्या धोकादायक\nद्वेष केल्याने माणूस माणसांपासून तुटतो\nधान्य घोटाळ्यात वसुलीचा प्रस्ताव\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जगातील महान विधिज्ञ\nआरक्षणभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियन ओपनभारत विरुद्ध न्यूझीलंडहार्दिक पांड्याअर्थसंकल्प 2019करिना कपूरपेट्रोलवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरकुंभ मेळा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nतुम्हीही आयब्रो कलर करत आहात का 'या' 5 टिप्स करतील मदत\nजयपूर फेस्टिव्हलमधील 'या' गोष्टींमुळे आनंद होईल दुप्पट\nविमानही उडवू शकतात बॉलिवूडचे 'हे' तारे, एकापेक्षा एक आहेत सारे\nकिवींच्या देशातही धोनीची बॅट तळपणार, तेंडुलकरचा विक्रम मोडणार\n'मणिकर्णिका'च्या प्रमोशन दरम्यान अंकिता लोखंडेचा असा होता अंदाज, SEE PHOTO\nधोकादायक आहे #10YearChallenge, जाणून घ्या दुष्परिणाम\nवर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल : दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रात विदेशी कलावंतांची चित्तवेधक अदाकारी\nअदितीजवळ आहे इयररिंग्जचं सुंदर कलेक्शन; तुम्हीही घेऊ शकता टिप्स\nWhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं\nबी. एच. आर. पतसंस्थेविरोधात ठेवीदारांकडून कपडे काढा आंदोलन\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\n लोकमत आयोजित 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा पहिला दिवस\nक्षणिक ठरला पनवेलकरांचा आनंद;उद्घाटनानंतर 5 मिनिटांत सरकता जिना पडला बंद\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nजेफ आणि मेकेन्झी यांची घटस्फोटाआधीची एकमेकांसोबतची एक समंजस गोष्ट\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\n उत्तर प्रदेशात लढवणार 25 जागा\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\n''ईव्हीएम हॅक करून भाजपाने २०१४ मध्ये मिळवला विजय''\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nरक्तदान शिबिरापूर्वी परवानगी बंधनकारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Government-pressure-on-the-media/", "date_download": "2019-01-22T02:00:56Z", "digest": "sha1:VMWLGU2NFYU3FKDKAQV6K7YI3I6IAZWU", "length": 7916, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " माध्यमांवर सरकारचा दबाव? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › माध्यमांवर सरकारचा दबाव\nदिल्ली येथे 23 मार्चपासून होणार्‍या भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाकडे माध्यमांचे लक्ष नसल्याचा आरोप करून माध्यमांवर सरकारचा दबाव तर नाही ना, अशी शंका ज्येष्ठ समासेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली.\nहजारे यांच्या उपस्थितीत जनआंदोलनाच्या समन्वय समितीची बैठक दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे पार पडली. या बैठकीत झालेल्या निर्णयांसदर्भात हजारे यांच्या राळेगणसिद्धी येथील कार्यालयाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहीती देण्यात आली. समीतीचे 24 सदस्य या बैठकीस उपस्थित होते.\nमाध्यमांकडून आंदोलनाकडे दुर्लक्ष होत असल्याने सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर करण्याचे अवाहन हजारे यांनी केले. मिस्ड कॉल नंबरच्या प्रचार व प्रसाराकडे कार्यकर्ते लक्ष देत नाहीत. आपापल्या भागात प्रत्येक महाविद्यालयात मिस्ड कॉल नंबरचा प्रचार झाला पाहिजे. आंदोलनाच्या प्रचार व प्रसाराची प्रत्येकाची जबाबदारी असून तू मोठा की मी, हे दूर ठेवून एकमेकांना सहकार्य केले पाहिजे. आपले जीवन फार राहिलेले नाही. आपल्या पश्‍चातही हे आंदोलन सुरू राहिले पाहिजे. चारित्र्यशील लोकांचे संघटन तयार झाले तर कोणत्याही सरकारचे नाक दाबले की तोंड उघडले जाईल. असा दबावगट तयार होणे गरजेचे आहे. केवळ गर्दी करून उपयोग नाही तर चारित्र्यावर अधारीत आंदोलन झाले पाहिजे.\nआंदोलन सुरू झाल्यानंतर काही दिवस सत्याग्रह करावा. त्यानंतर काही दिवसांच्या प्रतिक्षेनंतर मागण्या मान्य झाल्या नाही, तर उपोषणाचा मार्ग अवलंबवावा अशी सूचना यावेळी काही सदस्यांनी केली. तर हजारे यांच्या तयार करण्यात आलेल्या छोट्या चित्रफिती प्रचारासाठी वापरण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. शहरी नागरीकांचे आंदोलनास समर्��न मिळविण्यासाठी जीएसटीच्या मुददा आंदोलनाच्या अजेंडयावर घेण्यात यावा, संख्या बळाबरोबरच आंदोलनास गुणवत्ताही हवी. वेळ पडली तर दिल्लीत भिक मागण्याची तयारी ठेवा. परंंतु हे आंदोलन थांबता कामा नये. सेनापती अण्णा हजारे हे प्राणत्यागाची तयारी ठेवीत असतील तर आपणही घर सोडताना परत येऊ शकणार नाही, असा निश्‍चय केला पाहिजे.\nविविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची हजारे यांच्या समवेत बैठक आयोजित करण्यात यावी. राज्य, जिल्हा तसेच तालुकास्तरीय समित्यांची लवकर नियुक्ती करावी, शेतक-यांच्या प्रश्‍नावर आवाज उठविणा-या सेलिब्रेटींना या आंदोलनासाठी आमंत्रीत करण्यात यावे, प्रचारासाठी कन्याकुमारी ते दिल्ली यात्रा काढण्यात यावी, आंदोलनातील शेतकर्‍यांच्या पेन्शनचा मुद्दा महत्वपूर्ण आहे, त्यासाठी शेतकरी वर्गातही जागृती करणे गरजेचे आहे. आंदोलनात भूमी अधिग्रहनाचा मुद्दा घेण्यात यावा, खासदारांना घेराव घालण्यासंदर्भात रणनीति आखण्यात यावी, अशा सूचनाही यावेळी करण्यात आल्या.\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/the-states-budget-on-march-9/", "date_download": "2019-01-22T03:03:10Z", "digest": "sha1:HWZ5T66W2NPHAYXMDSCWUJ74TYECIBA7", "length": 7797, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राज्याचा अर्थसंकल्प 9 मार्चला; 26 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nराज्याचा अर्थसंकल्प 9 मार्चला; 26 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन\nमुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 26 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून ते 28 मार्चपर्यंत चालणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प 9 मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात येणार आहे, असा निर्णय आज झालेल्या संसदीय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्ष��ा टाका संपल्या म्हणू नका –…\nराज्यातील १८ हजार गावातील पाणीपुरवठा योजना…\nमहाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या संसदीय कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानभवनात झाली. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपसभापती माणिकराव ठाकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आदी उपस्थित होते. विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांनी यावेळी कामकाजासंबंधी माहिती दिली.\nअर्थसंकल्पीय अधिवेशन हे एकूण 35 दिवसाचे असणार असून 22 दिवस कामकाज चालणार आहे. 26 फेब्रुवारी 2018 रोजी राज्यपाल महोदयांचे अभिभाषण सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येईल तर राज्याचा अर्थसंकल्प 9 मार्च 2018 रोजी दुपारी 2 वाजता सादर करण्यात येईल. या अधिवेशनात विधानसभेत 1 विधेयक प्रलंबित तर विधानपरिषदेत 4 विधेयके प्रलंबित आहेत. याशिवाय 4 अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येणार आहेत तर त्याचबरोबर 4 प्रस्तावित अध्यादेश आणि 6 प्रस्तावित विधेयकेही मांडण्यात येणार आहेत.\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका – उदयनराजे\nराज्यातील १८ हजार गावातील पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास,मुख्यमंत्र्यांचा दावा\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n‘राष्ट्रवादीची २०१९ मध्ये आमची सत्ता आली तर डान्सबार बंद करणार’\nप्रिय आबा, पत्रास कारण की….\nटीम महाराष्ट्र देशा : सद्या डान्स बार सुरू करण्याच्या निर्णयावर वेगवेगळ्या क्षेत्रातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.…\nपायरसी रोखण्यासाठी कडक कायदे करणार : मोदी\nलिंगायत समाजाचे गुरू महंत शिवकुमार स्वामी यांचे 111 व्या वर्षी निधन\nभारिपने दंड थोपटले , लोकसभेसाठी अमरावती मतदार संघातून उमेदवार जाहीर\n‘आंबेडकर संघाचे सदस्य होते असं ऐकायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला…\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका - उदयनराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/videos/trailers-teasers?start=18", "date_download": "2019-01-22T02:13:00Z", "digest": "sha1:FXRHGBG5GOIV3Q3DWPZUZ4NM3EVY4C53", "length": 9970, "nlines": 228, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Trailers/Teasers - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n\"एक सांगायचंय Unsaid Harmony\" चित्रपटाचा ट्रेलर लाँच दिमाखात संपन्न\nअभिनेता केके मेननचं मराठीतलं पदार्पण, अभिनेता लोकेश विजय गुप्तेचं दिग्दर्शकीय पदार्पण म्हणून एक सांगायचंय Unsaid Harmony हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. देवी सातेरी प्रॉडक्शननं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी चित्रपटातील कलाकार आणि अन्य मान्यवरमंडळी आवर्जून उपस्थित होती. या चित्रपटाविषयी आता खऱ्या अर्थाने उत्सुकता निर्माण झाली आहे.\n'माझा अगडबम' चा धमाकेदार ट्रेलर लाँच\nअगडबम नाजुकाच्या थरारक करामती मांडणाऱ्या 'माझा अगडबम' या आगामी सिनेमाचा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर नवीन ट्रेलर लाँच करण्यात आला. सुपरहिट 'अगडबम' चा दमदार सिक्वेल असलेला हा सिनेमा येत्या २६ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'पेन इंडिया कंपनी'चे जयंतीलाल गडा आणि तृप्ती भोईर फिल्म्स यांची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन करीत आहे. साधी सरळ आणि सोज्वळ अश्या सामान्य गृहिणीच्या भूमिकेत असलेली नाजुका आणि तिचा प्रेमळ नवरा रायबाची रंजक गोष्ट या ट्रेलरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इतकेच नव्हे तर, खराखुरा सुमो आणि डब्ल्यूडब्ल्यूईचे रेसलरदेखील यात आपल्याला दिसून येत असून, मावळ्यासारखा पेहराव घातलेला एक नकापधारी पेहलवानदेखील यात आपल्याला पाहायला मिळतो. अगडबम नाजुकासारखीच शरीरयष्टी असलेल्या या पेहलवानाची उकल मात्र या ट्रेलरमध्ये होत नसल्याकारणामुळे, प्रेक्षकांसाठी तो कुतूहलाचा विषय ठरत आहे.\nगोड आगामी प्रवासाचा ‘मुंबई पुणे मुंबई- ३’ चा टीझर झाला रिलीज\n‘एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट’च्या या बहुप्रतीक्षित ‘मुंबई पुणे मुंबई-३’ चित्रपटाचा टीझर ४ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटातील स्वप्नील जोशी व मुक्ता बर्वे या लोकप्रिय जोडीने रेखाटलेल्या जोडप्याच्या आयुष्यात पुढे काय घडते त्या प्रवासाची स्पष्ट कल्पना हा टीझर प्रेक्षकांना देतो.\nतगडी स्टारकास्ट असलेला ‘आणि..डॉ. काशिनाथ घाणेकर’ चा टिझर प��रदर्शीत\nज्यांच्या नावावर तिकीटबारीवर हाऊसफुलचे बोर्ड लागत होते, ज्या नावाने मराठी रसिकांना अक्षरश: वेड लावले होते, ज्यांच्या प्रवेशानेच टाळ्यांच्या कडकडाटात नाट्यगृहे दणाणून जात होती, असे मराठी रंगभूमीचे पहिले सुपरस्टार नटश्रेष्ठ डॉ. काशिनाथ घाणेकर रुपेरी पडद्यावरून आपल्या भेटीला येणार आहेत. ‘आणि..डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सुबोध भावे, सुमीत राघवन, सोनाली कुलकर्णी अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आहे.\n‘अहिल्या’ करवणार एक महिला कॉन्स्टेबल ते आयपीएस पोलिस अधिकारी हा प्रवास\nकॉमेडी आणि रोमान्सचं ‘रेडीमिक्स’ काँबीनेशन - दिग्दर्शक जालिंदर कुंभार\n‘लकी’ बॉय चैतन्य देवढेचे ‘माझ्या दिलाचो’ गाणे \n'अजिंक्य योद्धा'चा भव्य शुभारंभ - पहिल्याच प्रयोगाला हजारो प्रेक्षकांची उपस्थिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/National/note-ban-will-probe-if-party-comes-to-power-says-congress/", "date_download": "2019-01-22T02:41:07Z", "digest": "sha1:PDQKPCJYNZG5JYDT63EIAZWVK42QBJR6", "length": 9507, "nlines": 35, "source_domain": "pudhari.news", "title": " सत्तेत आलो तर नोटाबंदीची चौकशी करू : काँग्रेस | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › National › सत्तेत आलो तर नोटाबंदीची चौकशी करू : काँग्रेस\nसत्तेत आलो तर नोटाबंदीची चौकशी करू : काँग्रेस\nनवी दिल्ली/भोपाळ : पीटीआय/ वृत्तसंस्था\nनोटा बंदीच्या निर्णयाला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये नोटा बंदीविरोधात तीव्र निदर्शने केली. 2019 साली सत्तेत आल्यास मोदी यांच्या नोटा बंदीच्या महाघोटाळ्याची चौकशी करणार, असा इशारा काँग्रेसने दिला. तर समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टीसह अन्य विरोधी पक्षांनीही नोटा बंदीवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल चढविला. दरम्यान, चार पिढ्यांनी कमावलेला काळा पैसा मातीमोल झाल्यामुळेच काँग्रेससह विरोधी पक्ष अस्वस्थ झाल्याचा पलटवार भाजपने केला.\n8 नोव्हेंबर 2016 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयाला दोन वर्षे पूर्ण झाली. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी नोटा बंदीच्या निर्णयाचे समर्थन करीत, देशाचा विकास दर वाढत असल्याचे सांगितले. नोटा बंदीमुळे करसंकलनात वाढ होऊन देशाची अर्थव्यवस्था झेपावत असल्याचा दावाही त्यांनी केला. तथापि, नोटा बंदीविरुद्ध काँग्रेससोबत एकवटलेल्या विरोधकांनी नोटा बंदीचा निर्णय फसवा असल्याचा आरोप देशातील अनेक राज्यांमध्ये निदर्शने केली. काँग्रेसने दिल्लीत कँडल मोर्चा काढत केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. आरबीआयच्या कार्यालयासमोरही काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केल्याने या परिसरात तणाव निर्माण झाला होता. आरबीआयच्या कार्यालयासमोर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. निदर्शनादरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत, आनंद शर्मा, भूपेंद्रसिंग हुडा आदींसह सुमारे 80 युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांना ताब्यात घेतले होते.\nकष्टाचे पैसेवाले रांगेत, काळा पैसेवाले फरार : राहुल\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, नोटा बंदीदरम्यान सर्वसामान्यांनी लांबच लांब रांगांमध्ये थांबण्याचे कष्ट घेतले. मात्र, कोणीही काळा पैसा असणार्‍यांना या रांगेमध्ये पाहिले नाही. नीरव मोदी, विजय मल्ल्या, ललित मोदी आणि मेहूल चोक्सी हे आपले पैसे घेऊन देशातूनच फरार झाले. हा निर्णय पूर्णपणे फसला आहे, असा आरोपही त्यांनी केला.\nकाँग्रेस नेेत रणदीप सुरजेवाला म्हणाले की, नोटा बंदी हा देशातील सर्वात मोठा घोटाळा आहे. या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. काळा पैसा आणि बनावट नोटांना आळा बसेल, असा युक्तिवाद मोदी यांनी घोषणेवेळी केला होता. मात्र, यातील एकही उद्देश सफल झालेला नाही. नोटा बंदीनंतर दहशतवाद आणि नक्षली कारवायांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे नोटा बंदी हा मोदीनिर्मित (मोदी मेड) महाघोटाळा आहे. 2019 साली केंद्रात सत्तेत आल्यानंतर नोटा बंदीसह भाजपने केलेल्या अन्य घोटाळ्याची चौकशी करणार आहोत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि बसपच्या अध्यक्ष मायावती यांनीही नोटा बंदीने कोणताही हेतू साध्य झाला नसल्याची टीका केली. रोजगारवृद्धीही घटली आहे. त्यामुळे नोटा बंदीचा नेमका काय लाभ झाला, याचा खुलासा केंद्र सरकारने करावा, अशी मागणीही उभय नेत्यांनी केली. दरम्यान, भ्रष्टाचाराविरोधातील प्रत्येक निर्णयाला काँग्रेस का विरोधी करीत आहे, असा सवाल करणारे दहा प्रश्‍न भाजपच्या वतीने काँग्रेसला विचारण्यात आले आहेत.\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nराहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2013/11/blog-post_1912.html", "date_download": "2019-01-22T03:26:11Z", "digest": "sha1:XB7ZGGSRGASXPXVXCJ7NKECVRMPPDKRN", "length": 6506, "nlines": 51, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "सरकारी कमान ........खाजगी जाहिराती - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » सरकारी कमान ........खाजगी जाहिराती\nसरकारी कमान ........खाजगी जाहिराती\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शनिवार, ९ नोव्हेंबर, २०१३ | शनिवार, नोव्हेंबर ०९, २०१३\nयेवला : शहरातील ना.भुजबळ संपर्क कार्यालयाजवळ आणि गंगादरवाजा जवळ असलेल्या नाशिक– औरंगाबाद महामार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिशा व अंतर दर्शक फलकावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तथाकथित पुढारी यांनी गेल्या १ महिन्यापासून भुजबळ वाढदिवस शुभेच्छा फलक लावला आहे. त्यामुळे वाहनधारकांत नाराजी आहे. १० ऑक्टोंबर २०१३ लावलेले दोन्ही ठिकाणच्या फलकामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे. विशेषतः औरंगाबाद कडे जाणाऱ्या पर्यटकांना याचा जास्त त्रास होत आहे. वर्दळीच्या ठिकाणी वाहन उभे करुन स्थानिंकाना रस्ता विचारण्याचे प्रमाण वाढले आहे.\nराज्य महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून धोक्याची सूचना, दिशादर्शक देणारे फलक लावले जातात. हे फलक वाहनचालकांना सूचना देण्यासाठी असतात. नवीन वाहनचालकांना मार्ग दाखवण्यासाठीही या फलकांचा उपयोग होतो. मात्र राजकीय मंडळी निव्वळ प्रसिद्धीपोटी आपली शुभेच्छांचे फलक या बोर्डवर लावतात. यामुळे या बोर्डवरील माहिती झाकली जाते. पालकमंत्र्याचा वाढदिवस होऊन महिना उलटला तरी शुभेच्छांचा फलक अजूनही न हटवल्यामुळे नागरिकांतून नाराजीचा सूर उमटत आहे.भुजबळांच्या येवला भेटीत पुढे असणारे स्वय-घोषीत नेत्याच्या या जाहिरातबा��ीमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाला या फलकावरील जाहिराती बेकायदेशीर आहेत याचा विसर तर पडला नाही, अशी प्रतिक्रिया वाहनचालकांतून होत आहे. तात्काळ संबंधितांची चौकशी करुन दोषीवर कडक कारवाई करावी व या फलकावर दिशा दर्शकाची माहिती देण्याची मागणी प्रवाशी,वाहनचालकांतून होत आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Solapur/BJP-Win-Solapur-Corporation-committee-Elecstion-With-Shivsena-Help/", "date_download": "2019-01-22T01:44:05Z", "digest": "sha1:WIPBMUJ5MJ2VIMZREF7CWHKD4T627C7M", "length": 6419, "nlines": 33, "source_domain": "pudhari.news", "title": " सेनेच्या सहकार्याने भाजपची बाजी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › सेनेच्या सहकार्याने भाजपची बाजी\nसेनेच्या सहकार्याने भाजपची बाजी\nमहापालिकेच्या सातही विशेष समिती सभापतिपदाच्या निवडी अपेक्षेप्रमाणे गुरुवारी अविरोध होण्याची औपचारिकता पूर्ण झाली. या निवडणुकीसाठी भाजप-सेनेची झालेली युती ही यापुढील काळात शहर विकासाला चालना देणारी ठरेल, असा विश्‍वास मनपा सभागृह नेते संजय कोळी यांनी निवडीनंतर व्यक्‍त केला. बुधवारी सातही समित्यांच्या सभापतिपदांसाठी अर्ज दाखल करण्यात आले. सत्ताधारी भाजप व प्रमुख विरोेधी पक्ष शिवसेना यांच्यात या निवडणुकीसाठी समझोता होऊन युती झाली.\nवाटाघाटीत भाजपने सेनेला तीन समित्या देण्याची तयारी दर्शविली. काँग्रेस, राष्ट्रवादी, एमआयएम, बसप या विरोधी पक्षांनी या निवडणुकीत तटस्थ राहणे पसंत केले. बुधवारी महिला व बालकल्याण समितीसाठी भाजपच्या रामेश्‍वरी बिर्रु, वैद्यकीय सहाय व आरोग्य समितीसाठी भाजपच्या वरलक्ष्मी पुरुड, कामगार व समाजकल्याण समितीसाठी भाजपचे रवी कय्यवाले, शहर सुधारणा समितीसाठी भाजपच्या शालन शिंदे, स्थापत्य समितीसाठी शिवसेनेचे गुरुशांत धुत्तरगावकर, विधी समितीसाठी शिवसेनेचे विनायक को��ड्याल, मंडया व उद्यान समितीसाठी शिवसेनेच्या कुमुद अंकारम यांनी अर्ज दाखल केले.\nप्रत्येक समितीसाठी प्रत्येकी एकेकच अर्ज आल्याने ही निवडणूक अविरोध झाल्यात जमा होती. गुरुवारी झालेल्या निवडणुकीवेळी ही औपचारिकता पूर्ण झाली. पीठासन अधिकारी म्हणून जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड होते. छाननी, माघार याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडी अविरोध झाल्याचे त्यांनी घोषित केले. निवडीनंतर पत्रकारांशी बोलताना सभागृह नेते संजय कोळी म्हणाले, केंद्र व राज्यात भाजप-सेनेची युती आहे. आता सोलापूर मनपातही युती झाल्याचा आनंद आहे. युतीचा धर्म आम्ही पाळणार आहोत. आगामी 4 वर्षात चांगल्या पद्धतीने कारभार करुन शहराचा विकास साधणार आहोत. रखडलेले बजेट लवकरच करण्यात येणार आहे. यावेळी उपमहापौर शशिकला ब त्तुल, राजकुमार हंचाटे, श्रीनिवास करली, संगीता जाधव, श्रीकांचना यन्नम, राधिका पोसा आदी उपस्थित होते\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-scymate-syas-normal-rain-year-maharashtra-7123", "date_download": "2019-01-22T03:21:18Z", "digest": "sha1:W3KN335F4AEOCNVGDGZ554YSF5SMHIZB", "length": 18073, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Scymate syas normal rain this year, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nयंदा सरासरी इतका पाऊस ः स्कायमेटचा अंदाज\nयंदा सरासरी इतका पाऊस ः स्कायमेटचा अंदाज\nबुधवार, 4 एप्रिल 2018\nप्रशांत महासागरातील ला-निना स्थिती कमकुवत होत आहे. समुद्राचे तापमानही गरम होत असल्याने सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता नाही. तसेच निनो इंडेक्स आणि किनाऱ्यालगच्या भागात असलेले इंडियन ओशन डायपोल (आयओडी) यांचाही भारतीय माॅन्सूनवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता नाही. त्यामुळे यंदा सरासरी इतका पाऊस पडेल.\n- जतीन सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्कायमेट\nपुणे ः यंदाच्या माॅन्सून हंगामात देशात सरासरी इतका म्हणजेच (१०० टक्के) पाऊस पडण्याचे पूर्वानुमान ‘स्कायमेट’ या खासगी संस्थेने वर्तविले आहे. या पूर्वानुमानात ५ टक्के कमी अधिक तफावत होण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. देशात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या मॉन्सून हंगामात दीर्घकालीन सरासरीनुसार ८८७ मिलिमीटर पाऊस पडतो.\nभौगोलिक दृष्ट्या विचार केल्यास दक्षिण द्वीपकल्प राज्य आणि इशान्य भारतात यंदा कमी पावसाची शक्यता आहे. या भागात जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या तुलनेत अपुरा पाऊस पडेल. माॅन्सून दाखल होण्याच्या काळात (जून महिन्यात) आणि माॅन्सून परत फिरण्याच्या महिन्यात (सप्टेंबर) देशातील बहुतांशी भागात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. तर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल. जुलै महिन्यापेक्षा ऑगस्ट महिना कमी पावसाचा ठरणार असला तरी तो सरासरीच्या जवळपास असेल. यंदाच्या माॅन्सूनमध्ये बिहार, झारखंड, ओडिशा आणि पश्‍चिम बंगालमध्ये चांगला पाऊस अपेक्षित असल्याचे स्कायमेटच्या तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.\nसध्या प्रशांत महासागरात ला-नीना स्थिती निवळत असून, मे अखेरपर्यंत ला-नीना स्थिती सर्वसामान्य होईल. मे ते जुलै या तीन महिन्यात ला-नीना स्थिती सामान्य राहण्याची शक्यता ६० टक्के आहे. तर ला-नीना अस्तित्वात राहण्याची शक्यता २४ टक्के असून, एल निनो स्थिती तयार होण्याची शक्यता केवळ १४ टक्के आहे. इंडियन ओशन डायपोल (आयओडी) सध्या नकारात्मक स्थितीत असला तरी धोक्याच्या पातळीच्या आत आहे. हवामान मॉडेल्सनुसार मॉन्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात आयओडी सर्वसामान्य स्थितीत येईल. तर मेडन जूलियन अोशिलेशन (एमजेओ) सध्या सक्रीय स्थितीत नाही. मात्र त्याचा माॅन्सूनवर होणाऱ्या परिणामांविषयी आता बोलणे घाईचे ठरेल,असेही नमुद करण्यात आले आहे. सध्या सुरू असलेला पुर्वमोसमी हंगाम उष्ण राहणे माॅन्सूसाठी लाभदायक ठरतो. मॉन्सून हवामान शास्त्रज्ञांनी पुर्वमोसमी हंगामात कमी पावसाची शक्यता वर्तविली अाहे. त्यामुळे मॉन्सूनच्या आगमनापुर्वी तापमान अधिक राहणार असल्याचे स्कायमेटने म्हट���े आहे.\nयंदा दुष्काळाची शक्यता नाही\nस्कायमेटच्या पुर्वानुमानानुसार यंदा सरासरीइतका (९६ ते १०४ टक्के) पाऊस पडण्याची शक्यता सर्वाधिक म्हणजेच ५५ टक्के आहे. तर सरासरीपेक्षा अधिक पाऊस (१०५ ते ११० टक्के) किंवा सरासरीपेक्षा कमी (९० ते ९५ टक्के पाऊस) पडण्याची शक्यता २० टक्के आहे. तर सरासरीपेक्षा अत्याधिक पाऊस (११० टक्क्यांपेक्षा अधिक) पडण्याची शक्यता केवळ ५ टक्के आहे. तर दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता (९० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस) शुन्य टक्के असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.\nमहिनानिहाय पावसाचे पुर्वानुमान, (पाऊस मिलीमीटरमध्ये)\nमहिना सरासरी पुर्वानुमान टक्केवारी\nजून १६४ १८२ १११\nजुलै २८९ २८० ९७\nऑगस्ट २६१ २५० ९६\nसप्टेंबर १७३ १७५ १०१\nसमुद्र भारत माॅन्सून पाऊस स्कायमेट मॉन्सून बिहार झारखंड हवामान\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळप\nऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील २३ साखर कारखाने ऊसगाळप करीत आहेत.\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक महिनाअखेरपर्यंत...\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः पालकमंत्री शिंदे\nनगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही जनतेचीच इच्छा आहे आणि पालकमंत्री म्हणून जनतेची इच\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही :...\nमुंबई : हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही.\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत धरणे...\nपरभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांसह जनतेच्या विविध मागण्यांसाठी परभणी ज\n‘रेसिड्यू फ्री’ शेतीतून गुणवत्ताप्राप्त...स्थावर मालमत्ता व्यावसायिक उद्योगातील दोन...\nप्रतिष्ठा जपण्यासाठी शेतकऱ्यांच्या...नाशिक : यवतमाळमधील साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन...\nशेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्यास अखेर...पुणे ः गेल्या तीन वर्षांपासून बंद...\nसंत्रा निर्यातीला कृषी विभाग देणार...नागपूर : अपेडाने संत्रा क्‍लस्टरला पहिल्यांदाच...\nविदर्भात गुरुवारपासून तुरळक पावसाचा...पुणे : राज्यातील गारठा कमी झाल्यांनतर...\nचढ्या दराचा फायदा कोणालामागील दोन दिवसांपासून सोयाबीनचे दर वाढत आहेत....\nअतिखोल भूजलाचा उपसा घातकचपर्यावरणाचा नाश कोणी केला या एका प्रश्नाला अनेक...\nनिफाड तालुक्‍यात द्राक्ष काढणीला सुरवातनिफाड, जि. नाशिक ः तालुक्‍यातील उगाव,...\nपशुगणनेकरिता आता महिनाअखेरपर्यंत मुदत���ागपूर ः पशुगणनेसाठी पूरक साहित्याचा...\nट्रायकोकार्ड निर्मिती प्रशिक्षण प्रकल्प...नागपूर ः कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठातील...\nराज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षांनी जाणून...औरंगाबाद : राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही...\nदराअभावी कांदापट्टा सुन्ननाशिक : कांद्याला अगदी मोड फुटेस्तोवर वाट...\nवनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...\nअर्थसंकल्पीय कृषी कर्ज तरतूदीत १० टक्के...नवी दिल्ली : आगामी २०१९-२०च्या अर्थसंकल्पात शेती...\nराज्यात शुक्रवारपासून पावसाचा अंदाजपुणे : वायव्य भारतातील पश्चिमी चक्रावाताची...\nऔरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय सुक्ष्म...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित नवव्या...\nशेतीपूरक उद्योगातून बचत गट झाले सक्षमचिखली (जि. बुलडाणा) येथील हिरकणी महिला उत्कर्ष...\nगोरक्षणासोबतच जपला व्यसनमुक्‍तीचा वसालाठी (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील दिलीप बाबा...\nअप्रमाणित रोपांमुळे ‘फेल' बागांवर...पुणे : दुष्काळात जीवापाड जपलेल्या बागा अप्रमाणित...\nसोयाबीन दराचा आलेख चढताच; लातूरला ३८११...लातूर : येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/nashik/measures-control-dengueanonymous-chances-dengue-effect-due-humid-climate/", "date_download": "2019-01-22T03:17:42Z", "digest": "sha1:QHXL7LRGQYS4ANOUKJ3KSGT2TQA2NUVE", "length": 27256, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Measures To Control Dengueanonymous: Chances Of Dengue Effect Due To Humid Climate | डेंग्यू नियंत्रणासाठी उपाययोजनामहापालिका : दमट हवामानामुळे डेंग्यूचा प्रभाव वाढण्याची शक्यता | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २२ जानेवारी २०१९\n पेट्रोल 12 पैसे तर डिझेल 19 पैशांनी महागले\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nमुंबईचे किमान तापमान २१ अंश; विदर्भाला पावसाचा इशारा\nसाताऱ्याच्या आंदोलक शेतक-यांच्या ७० टक्के मागण्या मान्य\nफाशीच्या आरोपीला माहि���ी नाकारण्याचा फेरविचार करा\nविकी कौशल व भूमी पेडणेकर झळकणार रुपेरी पडद्यावर\nईशा देओल पुन्हा एकदा देणार गुड न्यूज\n'तनू वेड्स मनू ३' लवकरच, कंगना राणौतने केले कन्फर्म\nदिव्यांका त्रिपाठी करणार ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन\nमाधुरी दीक्षित, अजय देवगण, अनिल कपूरचा 'टोटल धमाल' ट्रेलर, पाहा हा Video\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nमुलांना जबरदस्तीने जेवण भरवताय असं करणं ठरू शकतं घातक\nसाऊथ-ईस्ट आशियाच्या पर्यटनासाठी IRCTC ने आणले स्पेशल टूर पॅकेज\nक्वीन कंगनाचा ईको-फ्रेंडली लूक पाहून व्हाल घायाळ\nलैंगिक जीवनावर वाईट परिणाम करतात घरातील 'या' ४ गोष्टी\nनाशिक : आडगाव शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू , गावात जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला बिबट्याचा मृतदेह आढळला\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्���ितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.\nनाशिक : आडगाव शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू , गावात जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला बिबट्याचा मृतदेह आढळला\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.\nAll post in लाइव न्यूज़\nडेंग्यू नियंत्रणासाठी उपाययोजनामहापालिका : दमट हवामानामुळे डेंग्यूचा प्रभाव वाढण्याची शक्यता\nMeasures to control dengueAnonymous: Chances of dengue effect due to humid climate | डेंग्यू नियंत्रणासाठी उपाययोजनामहापालिका : दमट हवामानामुळे डेंग्यूचा प्रभाव वाढण्याची शक्यता | Lokmat.com\nडेंग्यू नियंत्रणासाठी उपाययोजनामहापालिका : दमट हवामानामुळे डेंग्यूचा प्रभाव वाढण्याची शक्यता\nडेंग्यू नियंत्रणासाठी उपाययोजनामहापालिका : दमट हवामानामुळे डेंग्यूचा प्रभाव वाढण्याची शक्यता\nठळक मुद्देडेंग्यू नियंत्रणासाठी उपाययोजनामहापालिका : दमट हवामानामुळे डेंग्यूचा प्रभाव वाढण्याची शक्यता\nनाशिक : नाशिककरांना भंडावून सोडणाºया डेंग्यू आजाराचा जोर ओसरत असतानाच मंगळवारी (दि.५) ओखी वादळाच्या प्रभावामुळे पाऊस पडल्याने डेंग्यू पुन्हा डोके वर काढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागाने डेंग्यू नियंत्रणासाठी फवारणीसह डासांच्या अळ्या नष्ट करण्याची मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे.\nनोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात डेंग्यूच्या आजाराने पछाडलेल्या रुग्णांची संख्या घटली होती. डेंग्यूचा प्रभाव काहीसा कमी होत चालला असतानाच दक्षिण किनारपट्टीवर धडकलेल्या ओखी वादळाच्या प्रभावाचा परिणाम म्हणून शहरात दिवसभर पावसाने हजेरी लावली. पावसामुळे पुन्हा ठिकठिकाणी छतांवर तसेच रस्त्यांवर पाणी साचले. त्यामुळे डेंग्यूच्या डासांच्या अळ्यांची उत्पत्ती होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यासाठी मनपा नागरिकांना साचलेले पाणी नष्ट करण्याचे आवाहन केले असून, आवश्यक त्या ठिकाणी तपासणी करतानाच फवारणीही सुरू केली आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nएनएमएमटीच्या उत्पन्नात ३६ लाख वाढ\nपालिका अधिकाऱ्यांच्या मालमत्तांची चौकशी करा, स्थायी समितीमध्ये लोकप्रतिनिधीची मागणी\nनाशिकमध्ये गंगाघाटावर स्वच्छता मोहीम\nतुकाराम मुंडे यांची बदली करूनही भाजपा चिंतित\nचालकाच्या निष्काळजीमुळे महिला जखमी\nएनएमएमटीला प्रतिमहिना तीन कोटी तोटा\nदापूरच्या तांगा शर्यतीत राडा : पोलिसांच्या पथकावर दगडफेक\nमनपाच्या बससेवेसाठी मागविल्या निविदा\nवसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्यांचा अन्नत्याग\nपुरातन गांधीज्योतीच्या संवर्धनावरच घाला\n‘मॉर्निंग वॉक’ला जाताना सावधान...\nबिबट्याच्या संचाराने थांबली ऊसतोड\nआरक्षणभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियन ओपनभारत विरुद्ध न्यूझीलंडहार्दिक पांड्याअर्थसंकल्प 2019करिना कपूरपेट्रोलवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरकुंभ मेळा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nतुम्हीही आयब्रो कलर करत आहात का 'या' 5 टिप्स करतील मदत\nजयपूर फे��्टिव्हलमधील 'या' गोष्टींमुळे आनंद होईल दुप्पट\nविमानही उडवू शकतात बॉलिवूडचे 'हे' तारे, एकापेक्षा एक आहेत सारे\nकिवींच्या देशातही धोनीची बॅट तळपणार, तेंडुलकरचा विक्रम मोडणार\n'मणिकर्णिका'च्या प्रमोशन दरम्यान अंकिता लोखंडेचा असा होता अंदाज, SEE PHOTO\nधोकादायक आहे #10YearChallenge, जाणून घ्या दुष्परिणाम\nवर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल : दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रात विदेशी कलावंतांची चित्तवेधक अदाकारी\nअदितीजवळ आहे इयररिंग्जचं सुंदर कलेक्शन; तुम्हीही घेऊ शकता टिप्स\nWhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं\nबी. एच. आर. पतसंस्थेविरोधात ठेवीदारांकडून कपडे काढा आंदोलन\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\n लोकमत आयोजित 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा पहिला दिवस\nक्षणिक ठरला पनवेलकरांचा आनंद;उद्घाटनानंतर 5 मिनिटांत सरकता जिना पडला बंद\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nजेफ आणि मेकेन्झी यांची घटस्फोटाआधीची एकमेकांसोबतची एक समंजस गोष्ट\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\n उत्तर प्रदेशात लढवणार 25 जागा\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\n''ईव्हीएम हॅक करून भाजपाने २०१४ मध्ये मिळवला विजय''\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nरक्तदान शिबिरापूर्वी परवानगी बंधनकारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ncp-leader-sandeep-kshirsagr-on-shivsena/", "date_download": "2019-01-22T02:24:16Z", "digest": "sha1:7WFJJCDWDMQ6UFNLZO46IFD2LCGZOTIE", "length": 7183, "nlines": 78, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शिवसेनेच्या माकडांच्या धमकीला बीडमधील बारीक पोरगंही भीत नाही : संदीप क्षीरसागर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nशिवसेनेच्या माकडांच्या धमकीला बीडमधील बारीक पोरगंही भीत नाही : संदीप क्षीरसागर\nराष्ट्रवादीचा कार्यकर्ताच शिवसेनेला पुरुन उ��ेल : संदीप क्षीरसागर\nबीड : दै.सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अग्रलेखातून टीका करताना अत्यंत खालच्या दर्जाची भाषा वापरण्यात आली होती. त्या अग्रलेखाचे पडसाद सोमवारी (दि.29) बीडमध्ये दिसून आले. राष्ट्रवादीचे संदिप क्षीरसागर यांच्यासह समर्थकांनी उद्धव ठाकरे मुर्दाबादच्या घोषणा देत नगर रोडवरील शिवाजी चौकात उद्धव ठाकरे यांचा साडी-चोळी घातलेला पुतळा जाळला. यावेळी संदिप क्षीरसागर यांनी पुतळ्याला कोल्हापुरी चप्पलचे फटके मारुन सदर लेखाचा निषेध केला. यावेळी प्रचंड घोषणाबाजीने परिसर दणाणूण गेला होता.\nशिवसेनेच्या काही माकडांनी ज्यांना कवडीची किंमत नाही आशनी अजित दादा पवार यांना बीडमध्ये आल्यास जिवंत जाळू अशी भाषा वापरली. त्यावर संदीप क्षीरसागर यांनीही खांडे यांच्या धमकीला बीडमधील बारीक पोरगंही भीत नाही. पवारांचे सोडा आधी आमच्यासमोर येण्याची हिंमत तरी तुमच्यात आहे का आणि ऐवढीच जाळपोळीची खुमखुमी असेल तर लक्षात ठेवा, राष्ट्रवादीचा माझ्यासारखा एकटा कार्यकर्ताच तुमच्या संपूर्ण बीडच्या शिवसेनेला पुरे झाला, असे प्रत्युत्तर देत शिवसेनेच्या वाघाच्या सध्या मांजरी झाली असल्याने बीडच्या शिवसेनेसह राज्यातल्या शिवसेनेला राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच पुरुन उरतेल त्यामुळे शिवसेनेच्या नेते मंडळींना राज्यात फिरणं मुश्कील होईल असा इशाराही संदीप क्षीरसागर यांनी दिला.\nराज्यातील १८ हजार गावातील पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास,मुख्यमंत्र्यांचा दावा\nसातारा : गेल्या चार वर्षात शासनाने राज्यातील १८ हजार गावांतील पिण्याच्या पाण्याच्या योजना पूर्णत्वास नेल्या असून हा…\n‘मुलीने काय घातले होते हे विचारण्याचा अधिकार कुणालाही…\nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\nगांडूळ खत – शेतकऱ्यांसाठी एक वरदान \n‘संविधान सभेत जाण्यापासून काँग्रेसनं बाबासाहेबांना रोखलं…\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका - उदयनराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/the-result-of-filmha-2018-was-announced/", "date_download": "2019-01-22T02:19:36Z", "digest": "sha1:2O4VC3T4G7RZZXIAIVTIR4AFOWNZYR5Z", "length": 16269, "nlines": 115, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'फिल्मशाला २०१८' चा निकाल जाहीर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘फिल्मशाला २०१८’ चा निकाल जाहीर\nटीम महाराष्ट्र देशा- लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल प्रस्तुत आणि निर्मित, सौरभ भावे लिखित तसेच रोहन देशपांडे दिग्दर्शित ‘पिप्सी’ हा सिनेमा २७ जुलै रोजी प्रदर्शित झाला होता. लहानग्यांचा समाजातील वास्तव्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन मांडणाऱ्या या सिनेमाला सिनेप्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. चिमुकल्यांचे भावविश्व मांडणाऱ्या या सिनेमाने शालेय विद्यार्थ्यांच्या मनातदेखील घर केले आहे. कारण, लॅन्डमार्क फिल्म्सने आयोजित केलेल्या ‘फिल्मशाला’ या आंतरशालेय राज्यस्तरीय चित्रपट समीक्षण स्पर्धेला मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे हे सिद्ध झाले आहे. विविध चाळणी प्रक्रियेतून पार पडलेल्या या स्पर्धेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला.\nलहान मुलांच्याच नजरेतून ‘पिप्सी’ सिनेमाचे समीक्षण लोकांसमोर मांडणाऱ्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. या स्पर्धेला महाराष्ट्रातील तमाम शाळेतून भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. राज्यभरातून तब्बल १२ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. ज्यात काही वंचित आणि गरजू प्रवर्गातील विद्यार्थ्यांचादेखील सहभाग होता.\nराज्यभरात यशस्वी पार पडलेल्या या स्पर्धेविषयी बोलताना पिप्सी सिनेमाच्या प्रस्तुतकर्त्या आणि निर्मात्या विधि कासलीवाल सांगतात कि, ‘आपल्या सभोवताली अनेक हुशार मुलं आपल्याला दिसून येतात, त्यांच्यातल्या या गुणवत्तेला बाहेर काढण्यासाठी ‘पिप्सी’ सारख्या वैचारिक आणि मनोरंजक सिनेमाचा उपयोग करून घ्यावा असे मला वाटले. ‘फिल्मशाला’ मार्फत आम्हाला मिळत असलेला जबरदस्त प्रतिसाद पाहून मला भरपूर आनंद झाला. प्रत्येक स्क्रीनिंगनंतर आम्ही सिनेमाविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तेव्हा, त्यांच्यातील परिपक्वता आणि विचारगहनतेबाबत मला खरच आश्चर्य वाटले, या चित्रपटामधून त्यांनी घेतलेला बोध कौतुकास्पद आहे. ‘फिल्मशाला’ सारख्या उपक्रमामुळे आपल्या भविष्यातील प्रेक्षकांची विचारसरणी वृद्धिंगत होण्यास मदत होईल, जेणेकरून भावी काळात प्रदर्शित होणा-या चित्रपटांचा आशय आणि दर्जा सुधारण्यासाठी आपण प्रेरित होऊ. तूर्तास हेच लक्ष्य अंगी बाणले असून, दरवर्षी हा उपक्रम राबवण्याचा विचार आहे’.\nमैथिली पटवर्धन आणि साहिल जोशी या राज्यपुरस्कार विजेत्या बालकलाकारांच्या समृद्ध अभिनयाने नटलेला पिप्सी हा सिनेमा ‘फिल्मशाला’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील ३०० हून अधिक शाळेतील विध्यार्थ्यांना दाखवण्यात आला. ज्यात ‘पिप्सी’ सिनेमाबद्दलचे विद्यार्थ्यांचे मत आणि समीक्षण विचारात घेतले गेले. त्यासाठी, शाळेतील प्राथमिक विभागासाठी ‘टायनी ट्वीट’ या उपक्रमाद्वारे अनुक्रमे २०० अक्षरांमध्ये व माध्यमिक विभागासाठी ‘राईट व्ह्यू’ या उपक्रमाद्वारे अनुक्रमे ५०० शब्दांमध्ये ‘पिप्सी’ सिनेमा कसा वाटला या विषयावर स्पर्धा घेण्यात आली. विशेष म्हणजे, या स्पर्धेसाठी अभिनेते सचिन पिळगावकर, दिव्या दत्ता आणि सी.एफ.एस.आय. समितीचे माजी सदस्य आणि लेखक कमलाकर नाडकर्णी या दिग्गजांनी परीक्षकांची भूमिका बजावली.\nज्यांद्वारे, जाहीर झालेल्या अंतिम निकाल यादीत, माध्यमिक शाळेतील ‘राईट व्ह्यू’ स्पर्धेमध्ये मराठी विभागातून तृष्णा नाईक (चोगले हायस्कूल), इंग्रजी विभागातून इशिका तुलसियन (आदित्य बिर्ला वर्ल्ड अकादमी) आणि हिंदी विभागातून कांचन यादव (दिक्षित रोड म्युनिसिपल स्कूल) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर प्राथमिक शाळेतील ‘टायनी ट्वीट’ स्पर्धेमध्ये उदयाचल प्रायमरी स्कूलच्या स्वयम हांडेने प्रथम पारितोषिक पटकावले.\nभारतात बरीच वर्ष शाळकरी युनिफॉर्म फॅब्रिक ब्रॅण्डमध्ये आघाडीवर असलेल्या ‘एस.कुमार्स’ यांनी आणि भारतातील सर्वात मोठी ऑनलाइन मनोरंजन तिकीट प्लॅटफॉर्म असलेल्या बुक माय शो यांच्या बुक अ स्माईलने या उपक्रमासाठी पुढाकार घेत, विशेष भागीदारी केली होती, तसेच अनेक स्वयंसेवी संस्थाचादेखील यात सहभाग होता.\nया स्पर्धेतील अंतिम विजेत्यांना डिजिटल व्हिडियो कॅमेरेद्वारे आकर्षक बक्षिसे बहाल केले जाणार आहेत. स्पर्धेचा निकाल खालीप्रमाणे,\nप्रथम पुरस्कारः तृष्णा नाईक – चोगले हायस्कूल\nद्वितीय पुरस्कार: सानिका मानकर – उदयाचल हायस्कूल\nतृतीय पुरस्कारः सई बचुटे – उदयाचल हायस्कूल\nचौथा पुरस्कारः जान्हवी ��ापट – चोगले हायस्कूल\nपाचवा पुरस्कारः अरमान कांबळे – समता विद्यामंदिर\nप्रथम पुरस्कारः इशिका तुलसीयन – आदित्य बिर्ला वर्ल्ड अकादमी\n‘फिल्म शाला’ द्वारे विद्यार्थी करणार…\nपिप्सी’चे सप्तरंगी गाणे प्रदर्शित\nद्वितीय पुरस्कारः अमेय दोशी – पोदार ओ.आर.टी. इंटरनॅशनल स्कूल\nतृतीय पुरस्कारः अद्विका श्रीनिवासन – उदयाचल हायस्कूल\nचौथा पुरस्कार: आर्य मेनन – एवलॉन हाइट्स इंटरनॅशनल स्कूल\nपाचवा पुरस्कारः भव्य कृष्णन – एवलॉन हाइट्स इंटरनॅशनल स्कूल\nप्रथम पुरस्कारः कांचन यादव – दीक्षित रोड म्युनिसिपल स्कूल\nद्वितीय पुरस्कार: प्रीती गुप्ता – दीक्षित रोड म्युनिसिपल स्कूल\nराईट व्ह्यू (विशेष जूरी पुरस्कार)\nप्रथम पुरस्कारः झोइ ओबेरॉय – आदित्य बिर्ला इंटीग्रेटेड स्कूल\nद्वितीय पुरस्कारः श्रुती वालावे – नित्यानंद बीएमसी स्कूल\nप्रथम पुरस्कारः स्वयम हांडे – उदयाचल प्राथमिक शाळा\nद्वितीय पुरस्कार: आरोही बांदोडकर – उदयाचल प्राथमिक शाळा\nतृतीय पुरस्कारः अदिती पराडकर – उदयाचल प्राथमिक शाळा\n‘फिल्म शाला’ द्वारे विद्यार्थी करणार ‘पिप्सी’ चित्रपटाचे…\nपिप्सी’चे सप्तरंगी गाणे प्रदर्शित\nदुष्काळावर मात करत पार पडले ‘पिप्सी’ चे शुटींग’\n‘अ बॉटल फूल ऑफ होप’ ठरतोय ‘पिप्सी’ सिनेमाचा ट्रेलर\nमॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची ठेचून हत्या\nभोपाळ : मध्य प्रदेशातील बरवानी जिल्ह्यातील बलवाडी येथे सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना भाजप नेता मनोज ठाकरे याची दगडाने…\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका – उदयनराजे\nसमाज कंटकाचा हैदोस; टेंभूत आगरकरांच्या पुतळ्याची विटंबना\nपोलीस भरतीच्या बदललेल्या नियमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विरोध\nमहाराष्ट्र इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी सादर केला ‘शिव…\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका - उदयनराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/news/exclusive?start=30", "date_download": "2019-01-22T02:12:48Z", "digest": "sha1:44PRT7BSOV5ZYFTKI6YCSBUBNMHTDCOH", "length": 14334, "nlines": 228, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Exclusive - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'मोठा माणूस' - अभिनेता निळूभाऊ फुले || निर्माता-दिग्दर्शक 'महेश टिळेकर' यांचे मनोगत\n'मोठा माणूस' - अभिनेता निळूभाऊ फुले यांच्या सारखा माणूस अभिनेता म्हणून कलाक्षेत्रात मोठा होताच पण प्रत्यक्ष जीवनातही इतरांच्यासाठी केलेल्या कामामुळे 'मोठा माणूस' म्हणून सगळ्यांच्या स्मरणात आजही आहेत. मी माझ्या सुरवातीच्या काळात स्ट्रगल करण्यासाठी पुण्यात बालगंधर्व थिएटर ला जायचो तेंव्हा 'कथा अकलेच्या कांद्याची' या विनोदी नाटकात निळूभाऊंना मी प्रथमच पाहिले. थिएटर गर्दीने भरलेले, निळूभाऊंच्या एन्ट्रीला टाळ्यांचा कडकडाट. मी विंगेत उभा राहून नाटक बघितलं. निळूभाऊंना सिनेमात अनेकदा पाहिलेलं, पण प्रत्क्षय नाटकात त्यांचा अभिनय पाहून थक्क झालो. मग पुढे अनेकदा मी त्यांच्या नाटकाला जाऊन विंगेत उभा राहून ते नाटक पाहायचो. एकदा नाटकाच्या मॅनेजरने बघितलं की हा बरेचदा येतो आणि विंगेत उभा राहून फुकट नाटक पाहतो. त्यानी मला तिथून हकलायचा प्रयत्न केला पण तितक्यात निळूभाऊंची सेकंड एन्ट्री साठी ते विंगेत आले त्यांनी पाहिलं आणि मॅनेजरला थांबवत मला फ्री पास द्यायला सांगितला. मग पुढचं नाटक मी समोरून खुर्चीत बसून पाहिलं. त्यानंतर कधीच मला कुणी अडवलं नाही. मी अधून मधून पुन्हा पुन्हा निळू भाऊंच्या नाटकाचा 'शो' असेल तेंव्हा जाऊन त्यांना अभिनय करताना बघत असे. सिनेमातही ते काम करीत असल्याने त्यांची लोकप्रियता खूप होती. त्यांना भेटायला लोकांची गर्दी उसळायची. मला पाहून कधी कधी निळूभाऊ माझी चौकशी करायचे. मी लिहिलेल्या कथा, कविता, गाणी वाचून त्यावर प्रतिक्रिया द्यायचे. कधी इंटरवलला त्यांच्या साठी चहा आला की मलाही द्यायचे. तेंव्हा खूप भारी वाटायचं, निळू फुले यांनी मला चहा दिला याचं माझंच मला कौतुक वाटायचं.\nनिर्माता-दिग्दर्शक 'महेश टिळेकर' यांचे मनोगत - अन्नपूर्णा \"मनोरमा वागळे\"\nअन्नपूर्णा - घर नेहमी धन धान्यांनी भरलेले असावे आणि घरात नेहमी अन्नपूर्णा प्रसन्न असावी असं आपण म्हणतो. मला मात्र आयुष्यात तीन अन्नपूर्णा अश्या भेटल्या की ज्यांच्यामुळे आयुष्यात मोलाची मदत झाली आणि शिकवणही मिळाली. 92/93 साली नाट्य चित्रपट क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी माझी धडपड चालू होती, घरच्यांना माझे कलाक्षेत्रात जाणे ���िलकुल पसंत न्हवते आणि सपोर्ट करण्यासाठी घरची आर्थिक परिस्थितीही फार चांगली न्हवती. त्यामुळे त्यांना माहिती न होता मी पुण्यात बालगंधर्व येथे जाऊन कलाकारांना, निर्मात्यांना भेटत असे. पण बस च्या तिकिटासाठी लागणारे पैसे घरच्यांना मागण्याची हिम्मत न्हवती कारण त्यांना समजले तर सगळंच बंद होईल. पण माझ्या मदतीला एक अन्नपूर्णा उभी राहिल. ,आमच्या शेजारी राहणाऱ्या चौघुले काकू. घराजवळील एका कंपनीतल्या काही कामगारांसाठी त्या जेवणाचे डबे बनवायच्या. ते पोचते करण्याचे काम त्यांनी मला दिले, त्यासाठी त्या मला आठवड्याला 2 रुपये द्यायच्या. माझ्या घरापासून- हडपसर मधून पुण्यात बालगंधर्व येथे जाण्यासाठी बसने येऊन जाऊन 3 रुपये तिकीट होते पण माझ्याकडे असायचे 2 रुपये. मग 111 नंबरच्या बसने स्वारगेटला अर्ध्या वाटेत उतरून पुढे पायी चालत जावे लागायचे. आठवड्यातून एकदा मी पुण्यात जाऊन struggle करायचो. माझी धडपड पाहून नंतर त्या मला दर आठवड्याला 3 रुपये देऊ लागल्या. त्यामुळे 2 रुपये बस तिकिटाला खर्च झाल्यावर उरलेल्या 1 रुपयात बालगंधर्व समोर, जोशी वडेवाले यांच्याकडे, एक वडा पाव खायला मिळायचा. ते जर 3 रुपये त्या 'अन्नपूर्णा' चौगले काकूंनी दर आठवड्याला मला दिले नसते तर खिसा रिकामा असताना मी स्ट्रगल करायला बाहेर कसा जाऊ शकलो असतो\n'आदर्श शिंदे' ची लयभारी स्टाईल\nसंगीत सम्राट पर्व दुसरे मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील होतकरू गायक आणि संगीतकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी हक्काचं व्यासपीठ 'संगीत सम्राट पर्व २' ने उपलब्ध करून दिले आहे. पहिल्या पर्वाप्रमाणेच दुसऱ्या पर्वाला देखील प्रेक्षकांचे प्रेम आणि उदंड प्रतिसाद लाभत आहे. प्रेक्षक जरी दुसऱ्या पर्वाच्या रुपरेषेत काही बदल अनुभवत असले तरी परीक्षक म्हणून आदर्श शिंदे यांची जागा दुसऱ्या पर्वात देखील कायम आहे.\nनिर्माता-दिग्दर्शक 'महेश टिळेकर' यांचे मनोगत - 'खोटे' च्या दुनियेतील 'खरा' माणूस\nएकदा का तुम्हाला नाव, पैसा, काम मिळायला सुरवात झाली की अवतीभवती लोकांचा गोतावळा जमू लागतो. तुम्हाला मदतीसाठी उत्साहाने अनेकजण पुढे येतात (बऱ्याचदा स्वतःचा स्वार्थ बाळगून) पण तुम्ही कुणी नसताना निस्वार्थपणे तुम्हाला मदत करणारी माणसं 'खरी' माणसं म्हणून कायम तुमच्या हृदयात राहतात.\n‘अहिल्या’ करवणार एक महिला कॉन्स्टेबल ते आयपीएस पोलिस अधिकारी हा प्रवास\nकॉमेडी आणि रोमान्सचं ‘रेडीमिक्स’ काँबीनेशन - दिग्दर्शक जालिंदर कुंभार\n‘लकी’ बॉय चैतन्य देवढेचे ‘माझ्या दिलाचो’ गाणे \n'अजिंक्य योद्धा'चा भव्य शुभारंभ - पहिल्याच प्रयोगाला हजारो प्रेक्षकांची उपस्थिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.atmamaharashtra.org/LinkageMech.aspx?IDWGFunction", "date_download": "2019-01-22T03:01:01Z", "digest": "sha1:DHX2Q7FCJSSAXNMQBNY4S5ZIYCRVLHMH", "length": 2897, "nlines": 42, "source_domain": "www.atmamaharashtra.org", "title": "Linkage Mechanism Scrollable Gridview with Fixed Header", "raw_content": "\nआंतर विभागीय कार्यकारी गटाची कार्ये-\nराज्य कृषि विस्तार कृति आराखडा शिफारस तथा मंजुरीसाठी राज्यस्तरीय अनुज्ञा समीतीसमोर किंवा तांत्रिक विभाग कृषि व सहकार विभाग यांचे समोर ठेवणे.\nराज्य मुख्यालय कक्षाचे संनियंत्रण तथा सहाय्य करणे यामध्ये वेळेवर प्रस्तावांची मंजूरी घेणे व पुढील कार्यवाही करणे इ. चा समावेश होतो.\nराज्य शासनाअंतर्गत कृषि संलग्न विभाग, संशोधन क्षेत्र आणि केंद्राच्या कृषि व सहकार विभागामध्ये समन्वयक कार्यप्रणाली विकसित करणे.\nमानव संसाधन विकास/क्षमता विकासाबाबत राज्यस्तरीय समीती/कार्यकारी समीती, सामेतीस मार्गदर्शन करणे.\nचेअरमन, आत्मा नियामक मंडळ यांना दैनंदिन आत्मा कार्यक्रम राबविणेबाबत मार्गदर्शन करणे.\nमास मिडीया योजनेअंतर्गत स्थापन झालेल्या राज्यस्तरीय समीतीस मास मिडीयाच्या मदतीने माहिती प्रसारीत करणेसंबंधी मार्गदर्शन करणे.\nआवश्यकता व गरजेनुरूप वेळोवेळी उत्पन्न झालेल्या इतर धोरणात्मक मुद्यासंदर्भात मार्गदर्शन करणे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.ottawamarathimandal.com/events/previous-events/diwali-2015", "date_download": "2019-01-22T01:51:12Z", "digest": "sha1:HJV77XZND2RU6O2KVG4JPO4ROE3GYSMR", "length": 4032, "nlines": 88, "source_domain": "www.ottawamarathimandal.com", "title": "दिवाळी २०१५ | Diwali 2015 - ऑटवा मराठी मंडळ", "raw_content": "\nमागील कार्यक्रम | Previous Events\nआमचा संपर्क | Contact Us\nदिवाळी २०१५ | Diwali 2015\nज्या दिवसाची आपण इतक्या उत्सुकतेने वाट पाहत होतात तो दिवस आता जवळ आला आहे. याचेच औचित्य साधून आपण आपल्या कुटुंब आणि मित्र-परिवारसाहित दिवाळी साजरी करायला भेटूयात तर.\n१:०० — २:१५ : रजिस्टरेशन आणि लंच\n२:१५ — २:३० :\n२:३० — ४:१५ :\n४:१५ — ५:०० :\nरीडू पार्क युनायटेड चर्च\n२२०३ अल्टा विस्टा ड्राईव्ह\nऑटवा, ऑन्टारिओ, कॅनडा K1H 7L9\nवय १२ व त्यापेक्षा अधिक\nकार्यक्रमासाठी उत्साही स्वयंसेवकांची आवश्यकता ���हे.\nसर्व संबंधितांनी administrator@ottawamarathimandal.com या इ-मेलला उत्तर पाठवून आपली उपलब्धता कळवावी.\nतुम्हा सर्वांना आग्रहाचे निमंत्रण\nमंडळ आपले आभारी आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5056772339282147475&title=Inaugurated%20Electric%20Vehicle%20Laboratory%20at%20Bharti%20Vidyapeeth&SectionId=4907615851820584522&SectionName=Press%20Release", "date_download": "2019-01-22T03:17:28Z", "digest": "sha1:SAMS77TYEWHWQBKPCYGYCRMJMPY6273U", "length": 8838, "nlines": 122, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘संशोधित इलेक्ट्रिक वाहने हेच उद्याचे भविष्य’", "raw_content": "\n‘संशोधित इलेक्ट्रिक वाहने हेच उद्याचे भविष्य’\nभारती विद्यापीठात ‘इलेक्ट्रिक व्हेइकल लॅबोरेटरी’चे उद्घाटन\nपुणे : ‘भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी लागणाऱ्या सुपर कॅपॅसिटरच्या संशोधनाची गरज निर्माण होणार आहे. ही आव्हाने इलेक्ट्रिक इंजिनीअरिंगच्या विद्यार्थांनी पेलावी. कारण संशोधित इलेक्ट्रिक वाहने हेच उद्याचे भविष्य आहे,’ असे प्रतिपादन ऑप्टिक्स टेल प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सागर व्यंकटेश्वरम् यांनी केले.\nभारती विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये इलेक्ट्रिक व्हेइकल लॅबोरेटरीचे उद्घाटन डॉ. व्यंकटेश्वरम् आणि प्रोपेलिक्स सोल्युशन्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रमा सुंदरम् यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.\nकार्य्रक्रमाचे अध्यक्षस्थान भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगचे प्राचार्य डॉ. आनंद भालेराव होते यांनी भूषविले. हा कार्यक्रम कात्रज येथे भारती विद्यापीठात आठ जानेवारी २०१९ रोजी झाला. या वेळी इलेक्ट्रिक इंजिनीअरिंगचे विभागप्रमुख डॉ. डी. एस. बनकर, प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.\nया वेळी बोलताना रमा सुंदरम् म्हणाल्या, ‘मागील वर्षी भारतात फक्त पाच हजार इलेक्ट्रिक वाहने विकली गेली; मात्र हा आकडा पुढे वाढणार आहे. त्यासाठी उपयुक्त संशोधन पुढे आले पाहिजे.’\nडॉ. भालेराव म्हणाले, ‘भारत सरकार इलेक्ट्रिक मोबिलिटी प्लॅन २०३०कडे पाहत आहे. त्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. सार्वजनिक वाहतूक आणि ओला-उबेरसारख्या टॅक्सी सेवा इलेक्ट्रिक होणार आहेत. अशा वेळी इलेक्ट्रिक वाहनांचा वैयक्तिक वापर वाढला पाहिजे. या वाहनांसाठी लागणाऱ्या बॅटरीजची कार्यक्षमता आणि आयुष्यमान वाढविण्यासाठी संशोधन करायला वाव आहे. विद्यार्थ्यांनी त्यात पुढाकार घ्यावा.’\n‘प्रशिक्षित एथिकल हॅकर्सची उद्योग क्षेत्राला गरज’ ‘भारती’च्या इंजिनीअरिंग कॉलेजला मानांकन भारती विद्यापीठाचा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम ‘रस्ता सुरक्षा’विषयी शुभेच्छापत्रांचे वाटप ‘आयएमईडी’तर्फे कार्यशाळा\nकरपणारी भाकरी आणि लोपणारे ज्ञान\nअवनखेड ग्रामपंचायतीला दहा लाखांचा पुरस्कार जाहीर\nरंगूनवाला डेंटल कॉलेजतर्फे जनजागृती मोहीम\n‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन\nनोबेल पुरस्कारांचा प्रवर्तक आल्फ्रेड नोबेल\n‘देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे’\nहमारी ही मुठ्ठी में आकाश सारा...\nलायन्स व्याख्यानमालेला रविवारपासून प्रारंभ\nकरपणारी भाकरी आणि लोपणारे ज्ञान\nअपनी कहानी छोड जा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-khandesh-farming-questioned-cpi-7342", "date_download": "2019-01-22T03:23:32Z", "digest": "sha1:IWVDT5Z42ZSAZJKEZVUL6OTVL42ARTTB", "length": 13300, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, Khandesh farming questioned by the CPI | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखानदेशातील शेतीप्रश्‍नी भाकपचा १६ एप्रिलला मोर्चा\nखानदेशातील शेतीप्रश्‍नी भाकपचा १६ एप्रिलला मोर्चा\nगुरुवार, 12 एप्रिल 2018\nधुळे ः खानदेशातील विविध शेतीप्रश्‍नांबाबत येत्या १६ एप्रिल रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे नाशिक येथील विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यात धुळे, नंदुरबार व जळगाव येथील सुमारे दोन हजारहून अधिक कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती आहे.\nधुळे ः खानदेशातील विविध शेतीप्रश्‍नांबाबत येत्या १६ एप्रिल रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे नाशिक येथील विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यात धुळे, नंदुरबार व जळगाव येथील सुमारे दोन हजारहून अधिक कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती आहे.\nनाशिक येथील गोल्फ मैदानाजवळून दुपारी १ वाजता हा मोर्चा निघेल. त्याचे नेतृत्व सुनीता पानसरे, राजू देसले आदी करतील. शिरपूर (जि. धुळे) येथील हिरालाल परदेशी, चोपडा (ता. जळगाव) येथील अमृत महाजन आदी या मोर्चामध्ये सहभागी होतील. या मोर्चाद्वारे कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळीची समस्या व भरपाई, शिरपूर साखर कारखाना सुरू करावा, सरसकट कर्जमाफी मिळावी, आदी मागण्या केल्या जातील. मोर्चाची तयारी सुरू असून, कार्यकर्ते एकत्रितपणे नाशकात पोचणार आहेत.\nखानदेश शेती भारत नाशिक जळगाव कापूस बोंड अळी bollworm साखर\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळप\nऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील २३ साखर कारखाने ऊसगाळप करीत आहेत.\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक महिनाअखेरपर्यंत...\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः पालकमंत्री शिंदे\nनगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही जनतेचीच इच्छा आहे आणि पालकमंत्री म्हणून जनतेची इच\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही :...\nमुंबई : हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही.\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत धरणे...\nपरभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांसह जनतेच्या विविध मागण्यांसाठी परभणी ज\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...\nपंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई : हरकती असलेल्या जमिनी...\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...\nकांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर ः कांद्याचे दर घसरल्याने...\nनगर बाजारात तूर प्रतिक्विंटल ४४०० ते...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक...\nसोयाबीन दरात काही अंशी तेजीचा अंदाजनागपूर ः सोयाबीन दरात आलेली तेजी शेतकऱ्यांना...\nजळगावात चवळी, कारल्याचे दर टिकूनजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...\nहळद पॉलिश, प्रतवारी महत्त्वाचीलोखंडी ड्रममधून शिजवलेली हळद २० ते ३० मिनिटांसाठी...\nसागरी तापमानाची जुनी माहिती मिळवणे...माहितीच्या नोंदीच्या अभावामुळे बहुतांश जागतिक...\nमधमाश्यांचे सर्वेक्षण सातत्याने...गेल्या काही वर्षांमध्ये स्थानिक मधमाश्यांच्या...\nबुलडाणा जिल्ह्यातील अनेक प���रकल्प कोरडेबुलडाणा : उष्णतेच्या झळा सुरू होण्यापूर्वीच...\nखानदेशात तूर खरेदी केंद्रे सुरू कराजळगाव : खानदेशात तुरीची मळणी पूर्ण होत आली आहे....\nऊस गाळपात नंदुरबार जिल्हा आघाडीवरजळगाव : खानदेशात ऊस गाळपात नंदुरबार जिल्ह्यातील...\nनाचणी बीजोत्पादक शेतकऱ्यांना पन्हाळ्यात...कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यात आत्माच्या...\nगोदावरी दूध संघ शेतकऱ्यांसाठी ठरला ‘...नगर : ‘‘गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...\nपरभणी, हिंगोलीतील सिंचनासाठीच्या...परभणी : परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात २०१७-१८...\nखरीप नुकसानीच्या मदतीसाठी शेतकऱ्यांच्या...सोलापूर : गतवर्षीच्या २०१८ च्या खरीप हंगामात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2019-01-22T03:01:48Z", "digest": "sha1:FUGW3F7UDCLIRH2KRWSSRMFKKLBEZKHH", "length": 5335, "nlines": 189, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इजिप्तचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या वर्गासाठी मुख्य लेखः इजिप्तचा इतिहास.\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► इजिप्तचे राज्यकर्ते‎ (१ प)\n► इजिप्तमधील प्राचीन शहरे‎ (२ प)\n► इजिप्त सहभागी असलेली युद्धे‎ (१ प)\n\"इजिप्तचा इतिहास\" वर्गातील लेख\nएकूण ८ पैकी खालील ८ पाने या वर्गात आहेत.\nअल अलामेनची पहिली लढाई\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/traffic-jam-mumbai-goa-highway-106204", "date_download": "2019-01-22T02:32:36Z", "digest": "sha1:Y3XEAT343WGMOFJSG5VRNDE7BPAFGZKA", "length": 13028, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "traffic jam on Mumbai Goa highway सलग सुट्ट्यांमुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी | eSakal", "raw_content": "\nसलग सुट्ट्यांमुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी\nगुरुवार, 29 मार्च 2018\nपाली - महावीर जयंती व गुडफ्रायडे निमित्त सलग सुट्या असल्याने चाकरमानी आणि पर्यटक मोठ्या प्रमाणात रायगड जिल्हा, कोकण व गोव्याकडे फिरण्यास निघाले आहे. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहनांची गर्दी होती. गुरुवारी (ता.29) या मार्गावर माणगावजवळ सकाळ पासून वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे पर्यटक आणि प्रवाशांची गैरसोय झाली.\nसलग सुट्ट्यांबरोबरच दहावी व बारावीच्या परीक्षा संपल्या असून, या विद्यार्थ्यांना देखील सुट्या लागल्या आहेत. यामुळे अनेक पर्यटक फिरण्यास निघाले आहेत.\nपाली - महावीर जयंती व गुडफ्रायडे निमित्त सलग सुट्या असल्याने चाकरमानी आणि पर्यटक मोठ्या प्रमाणात रायगड जिल्हा, कोकण व गोव्याकडे फिरण्यास निघाले आहे. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहनांची गर्दी होती. गुरुवारी (ता.29) या मार्गावर माणगावजवळ सकाळ पासून वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे पर्यटक आणि प्रवाशांची गैरसोय झाली.\nसलग सुट्ट्यांबरोबरच दहावी व बारावीच्या परीक्षा संपल्या असून, या विद्यार्थ्यांना देखील सुट्या लागल्या आहेत. यामुळे अनेक पर्यटक फिरण्यास निघाले आहेत.\nमुंबई गोवा महामार्गावर वाढलेली वाहने, अरुंद रस्ता, रस्त्याच्या कडेला उभी असलेली वाहने, वाहतुकीचे नियम तोडणारे वाहन चालक, अवजड वाहने आणि लेन सोडून पुढे जाणाऱ्या गाड्या यामुळे येथे वारंवार वाहतूक कोंडी होते. वाहतूक पोलिस वाहतूक सुरळीत करण्यासाठी महामार्गावर तैनात असले तरी लेन सोडून पुढे जाणाऱ्या गाड्यांमुळे वाहतूक कोंडी झाली होती. तसेच खोपोली-पाली-वाकण मार्गावर देखील वाहनांची मोठी रिघ होती\nमाणगाव शहरातुन मुंबई गोवा महामार्ग जातो. तसेच पुण्यावरून ताम्हिणी मार्गे आणि मुंबई पुणे द्रुतगती मार्गे कोकणाकडे जाणारा मार्ग माणगाव शहरामध्ये मुंबई गोवा मार्गाला जोडतो. यामुळे दोन्ही बाजूने येणारी वाहने येथे एकत्र येतात आणि वाहतूक कोंडी उद्भवते.\nनाशिक - महाराष्ट्राचे भरतपूर समजल्या जाणाऱ्या नांदूरमधमेश्‍वर पक्षी अभयारण्यात स्कॉटलंडच्या पश्‍चिमेकडील किनारपट्टीवर आढळणाऱ्या पांढऱ्या शेपटीच्या...\nकुंभमेळ्यातून 1.2 लाख कोटींचा 'प्रसाद' अपेक्षित\nप्रयागराज : कुंभमेळा हे धार्मिक आणि आध्यात्मिक स्वरूपाचे संमेलन असले, तरी याद्वारे राज्य सरकारला तब्बल 1.2 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळणे...\n‘इंद्रायणी’ होणार प्रदूषण मुक्त\nपिंपरी - काटछेद तयार करून नदीपात्राची खोली वाढविणे, ��ाल व निळी पूररेषा कमी करून पाण्याचा प्रवाह नदी पात्रातच सीमित करणे, पर्यटन व अन्य सुविधांसाठी...\nमायणी तलावात रोहित पक्षी अंडी घालतात\nकलेढोण - महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात चांद नदीवर ब्रिटिशकालीन धरणामुळे मायणी तलाव तयार झाला आहे. उत्तर आशियातील सायबेरिया प्रदेशातून या तलावात...\nहजारमाची... जगाच्या नकाशावर पोचलेले गाव\nओगलेवाडी - ऐतिहासिक सदाशिवगडाजवळ केंद्र शासनाच्या वतीने सुमारे ६०० कोटी रुपये खर्चाचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील भूकंप संशोधन केंद्र व भूकंप अभ्यासाचे...\nउन्हेरे गरम पाण्याच्या कुंडांवर सोई सुविधांचा अभाव\nपाली - सुधागड तालुक्यातील उन्हेरे येथील गरमपाण्याचे कुंड प्रसिद्ध आहेत. परंतू येथील स्वच्छता गृहाची पुरती दुरवस्था झाली आहे. बाहेरील कुंडावर स्थान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://vidyarthimitra.org/news/Engineering-Admission-Process-2018-The-first-option-is-mandatory", "date_download": "2019-01-22T03:37:44Z", "digest": "sha1:YUUABOCBWNZHNS7IHZLGKEXYSPG7UVOE", "length": 11905, "nlines": 174, "source_domain": "vidyarthimitra.org", "title": "इंजिनीरिंग प्रवेश प्रक्रिया : पहिल्या पसंतीक्रमाचा प्रवेश यंदा बंधनकारक", "raw_content": "\nइंजिनीरिंग प्रवेश प्रक्रिया : पहिल्या पसंतीक्रमाचा प्रवेश यंदा बंधनकारक\nपुणे - अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी त्यांचे पसंतीक्रम विद्यार्थ्यांना काळजीपूर्वक भरावे लागणार आहेत. पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाल्यास तेथे विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावाच लागेल. गेल्यावर्षी पहिल्या पसंतीचे महाविद्यालय विद्यार्थ्यांना बदलता येत होते.\nविद्यार्थ्यांना आपल्या गुणांनुसार कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा हे ठरविण्यासाठी प्रवेश प्रक्रियेदरम्यान महाविद्यालयांचे पसंतीक्रम ऑनलाइन भरावे लागतात. प्रवेश फेऱ्यांमध्ये त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांना महाविद्याल�� (ऍलॉट) दिले जाते. पसंतीचे महाविद्यालय मिळाले नाही, तर ते बदलण्याची संधीही दिलेली आहे. त्यासाठी फ्लोटिंग आणि स्लायडिंग असे दोन पर्याय आहेत. मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचाच असेल, तर फ्रिज हा पर्याय असतो. तो कायम राहणार आहे.\nप्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत म्हणून सीईटी सेल हेल्पडेस्क सुरू करणार आहे. प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शंकांचे निरसन हे केंद्राद्वारे करून घेता येईल. हा हेल्पडेस्क दूरध्वनी, एसएमएस वा ई-मेलद्वारे विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करेल, असे आनंद रायते यांनी सांगितले.\nआवडीचे महाविद्यालय मिळावे म्हणून विद्यार्थी विचार करून पसंतीक्रम देतात. ते त्यांना मिळाल्यास बेटरमेंट म्हणून दुसरे महाविद्यालय घेण्याचा पर्याय नसतो. पहिल्या पसंतीचे महाविद्यालय बदलण्याची मुभा दिल्यास विद्यार्थी ते बदलत राहतात. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया लांबण्याची शक्‍यता असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी निवडलेले पहिले महाविद्यालय त्यांना मिळाले, तर यंदा तेथे प्रवेश घ्यावाच लागेल. म्हणून पहिला पसंतीक्रम विचार करून भरावा.\n- आनंद रायते, आयुक्त, सामाइक प्रवेश परीक्षा कक्ष\nऑपशन फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थी मित्र रँक प्रेडीक्टरची मदत घ्या :\nविद्यार्थ्यांना सर्व माहिती विनामूल्य उपलब्ध आहे.\n१२ वी नंतर इंजिनीरिंग व फार्मसीला प्रवेशासाठी सोप्या पद्धतीने कट-ऑफ ‘रँक प्रेडिक्टर’ बनविले आहे.\nरँक प्रेडिक्टर हे हाताळण्यास अत्यंत सोपे युझर फ्रेंडली वेब बेस ऑनलाइन सॉफ्टवेअर आहे.\nरँक प्रेडिक्टरमध्ये मागील वर्षाचा कट-ऑफ व त्याचबरोबर जातीचा प्रवर्ग, माध्यम, एकूण गुण, शाखा, कोणत्या शहरात प्रवेश हवाय त्या शहराचे नाव, अशा अनेक प्रकारच्या प्रमुख घटकांचा विचार करून संभाव्य महाविद्यालयांची यादी विद्यार्थ्यांना मिळेल.\nविद्यार्त्याना रँक प्रेडिक्टरची आऊट-पुट फाईल PDF फॉरमॅट मध्ये मिळेल व त्याची प्रिंट आऊट काढता येईल.\n'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७��०० २५९०० मेसेज पाठवा\nMHT-CET २०१९ साठी तज्ज्ञ प्राश्निक व मॉडरेटरसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे\nऑनलाइन सीईटी २०१९ एक्झाम पॅटर्न\nडिप्लोमा कोर्सेसला व्यावसायिक कक्षातून काढणार\nएमएचटी-सीईटी ऑनलाइन घेण्याचा प्रस्ताव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/undale-wild-guar-herd-issue/", "date_download": "2019-01-22T02:26:36Z", "digest": "sha1:OBJ23QKNUE6CFFVO4FIS2SLK2TY3JSEE", "length": 3659, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पिराचा डोंगर परिसरात गव्यांचा वावर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › पिराचा डोंगर परिसरात गव्यांचा वावर\nपिराचा डोंगर परिसरात गव्यांचा वावर\nसातार, सांगली जिल्ह्याच्या हद्दीवर जिंती (ता. कराड ), पणुंब्रे (ता. शिराळा) या गावांच्या डोंगरात शेतकर्‍यांना जंगली गव्यांचा कळप निदर्शनास आला. या कळपाने रब्बी पिकाचे मोठे नुकसान केले आहे. याबाबतची माहिती, स्थानिक नागरिकांना समजतात पणुंब्रे,गिरजावडे, जिंती, बोत्रेवाडी, शेवाळेवाडी येथील ग्रामस्थ आणि युवकांनी डोंगराकडे धाव घेतली. पिराचा डोंगर सातारा व सांगली जिल्ह्याच्या हद्दीवर आहे.\nजिंती परिसरातील शेतकर्‍यांनी या गव्यांना हुसकावून लावले. कळपाने डोंगरातील गवताच्या गंजीचे नुकसान केले आहे. रब्बी पिकांचेही नुकसान केले आहे. गवे आंबा घाट व चांदोली आभयारण्य परिसरातील आहेत. या गव्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nराहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/nashik-municipal-corporation-employee-cleanliness-campaign-on-holidays-latest-updates/", "date_download": "2019-01-22T03:10:13Z", "digest": "sha1:3LUPXXT744F4XN2BWMGXUEJTY6WJ7LA7", "length": 7694, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुंढे इफेक्ट; पालिकेत युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमुंढे इफेक्ट; पालिकेत युद्धपातळीवर स्���च्छता मोहीम\nनाशिक – आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नाशिक महापालिकेतील धमाकेदार एन्ट्रीनंतर धास्तावलेली महापालिकेची यंत्रणा सुटीच्या दिवशीही अक्षरश: कार्यप्रवण झाली. स्वच्छतेच्या मुद्यावरून मुंढे यांनी कर्मचारी मंडळीना खडे बोल सुनावले होते. यामुळे शनिवारी महापालिकेच्या राजीव गांधी भवन मुख्यालयात सर्व विभागांमध्ये युद्धपातळीवर स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत चाललेली ही मोहीम रविवारी सुरू राहण्याची शक्यता आहे.\nकामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची…\nतुकाराम मुंढेंची पुन्हा बदली\nमुंढेंच्या धास्तीने सुटीच्या दिवशी पालिकेतील चित्र बदलले. एरवी कामाच्या दिवशी पालिकेत न रमणारे अधिकारी-कर्मचारी शनिवारी सकाळपासून हजर झाले. मुख्य लेखा परीक्षक महेश बच्छाव यांनी सकाळी विभागप्रमुख-कर्मचाऱ्यांना ‘सिक्स बंडल सिस्टीम’विषयी मार्गदर्शन केले. कागदपत्रांची वर्गवारी कशी करावी, दस्तावेज, शासकीय अध्यादेश कसे जतन करावे, नोंदी कशा ठेवाव्यात, अहवाल कसा तयार करावा आदींबद्दल माहिती दिली.\nहा अभ्यास वर्ग झाल्यानंतर अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मोर्चा आपापल्या विभागाकडे वळला. प्रत्येक विभागात स्वच्छतेचे काम सुरू झाले. अस्ताव्यस्त पडलेल्या फाईलच्या गठ्ठय़ांवरील धूळ झटकली गेली. त्यांची वर्गवारी करणे, यासह पंखे, संगणक, टेबलची साफसफाई, भिंतीवरील जळमटे काढत साफसफाई सुरू झाली. बहुतांश विभागातून मोठय़ा प्रमाणात कचरा बाहेर काढण्यात आला.\nकामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची वाढ होणार\nतुकाराम मुंढेंची पुन्हा बदली\nतुकाराम मुंढे हे हिटलरशहा;नाशिकच्या महापौरांचा हल्लाबोल\nनाशिक : मुंडेंच्या बदलीचा आनंद गगनात मावेना,भाजप महापौरांचा जल्लोष\nमुंबईत भाजपचा महापौर होणे अवघड नव्हते : चंद्रकांत पाटील\nकोल्हापूर : मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेपेक्षा आमचे दोन नगरसेवक कमी आहेत. तिथे आमचा महापौर करणे काहीच अवघड नव्हते;…\n‘लकी’ बॉय चैतन्य देवढेचे ‘माझ्या दिलाचो’ गाणे झाले रिलीज \nसमाज कंटकाचा हैदोस; टेंभूत आगरकरांच्या पुतळ्याची विटंबना\n‘संविधान सभेत जाण्यापासून काँग्रेसनं बाबासाहेबांना रोखलं…\n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय…\nमाढा लोकसभा : वि���य दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका - उदयनराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/recruitment-of-new-employees/", "date_download": "2019-01-22T03:07:24Z", "digest": "sha1:24EILVLASW2W3U4HIM2A4T2E6LTZRSMN", "length": 8627, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "एस.टी.च्या १ हजार १० रोजंदारी कर्मचाऱ्यांना नव्याने नियुक्ती", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nएस.टी.च्या १ हजार १० रोजंदारी कर्मचाऱ्यांना नव्याने नियुक्ती\nमुंबई, दि. २५ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या अघोषित संपात सहभागी झाल्याबद्दल एस.टी.च्या स्थानिक प्रशासनाने ज्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेतला होता, त्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे निदेश परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिले होते. त्याप्रमाणे अशा सर्व १ हजार १० कर्मचाऱ्यांना नव्याने नियुक्ती देण्याबाबतचे आदेश महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने निर्गमित केले आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना दि. १ जुलै २०१८ पासून नव्याने नियुक्ती दिली जाईल.\nहे रोजंदारी कर्मचारी महामंडळाच्या सेवेत मागील दोन ते तीन महिन्यांपूर्वीच रुजू झाले होते. या कर्मचाऱ्यांचा अघोषित संपाशी काहीही संबंध नव्हता तरीदेखील हे कर्मचारी संपात सहभागी झाले होते. त्यामुळे एस.टी.चे आर्थिक नुकसान होताना प्रवाशांची प्रचंड प्रमाणात गैरसोय देखील झाली. या सर्व पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने अशा सर्व कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली होती.\nदिवाकर रावते म्हणतात कोण तो अमित शहा \nएसटी महामंडळ आता मालवाहतूकीसोबत गोदामांच्या व्यवसायातही…\nसेवा समाप्तीचा हा निर्णय मागे घेण्याबाबत प्राप्त झालेल्या विनंतीचा सकारात्मक विचार करून हा निर्णय मागे घेण्याबाबत परिवहनमंत्र्यांनी निदेश दिले होते. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने या आदेशाचे पालन करत अशा कर्मचाऱ्यांना पुन्हा नव्याने नियुक्ती देण्याचे निश्चित केले असून यासंदर्भातील परिपत्रक दि. २५ जून२०१८ रोजी निर्गमित केले आह���.\nया परिपत्रकाप्रमाणे ज्या चालक तथा वाहक (कनिष्ठ), सहाय्यक लिपिक-टंकलेखक (कनिष्ठ) यांनी दि. ८ जून व दि. ९ जून २०१८ रोजी झालेल्या अघोषित संपात सहभाग घेतला आहे व ज्यांची सेवा विभाग/ घटक प्रमुख यांनी समाप्त केली आहे अशा सर्व कर्मचाऱ्यांना दि. १ जुलै २०१८ पासून नव्याने नियुक्ती दिली जाईल.\nदिवाकर रावते म्हणतात कोण तो अमित शहा \nएसटी महामंडळ आता मालवाहतूकीसोबत गोदामांच्या व्यवसायातही उतरणार\nसेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी परिवहन मंत्र्यांकडून आणखी एक खुशखबर\nधनगर आरक्षण : भाजप खासदारानेच केली महायुतीच्या वचननाम्याची होळी\nग्रामीण भागाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध\nसोलापूर : ग्रामीण भागाचा विकास झाला तरच या राष्ट्राची प्रगती होणार आहे, हा राष्ट्र वैभवशाली बनणार आहे. त्यासाठी…\nविश्व हिंदू परिषद कॉंग्रेसला पाठींबा देण्याची शक्यता\nकाकडेंच्या जावडेकरांवरील टीकेला भाजप कार्यकर्त्याचे सणसणीत उत्तर\nमहाराष्ट्र इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी सादर केला ‘शिव…\nखेलो इंडिया’च्या माध्यमातून देशभरातील युवा खेळाडूंना कौशल्य…\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका - उदयनराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A5%80_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2019-01-22T02:10:44Z", "digest": "sha1:66MFTP24E3STWSJGBLPC7SPXCUXEZY66", "length": 4472, "nlines": 70, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फुलबनी (लोकसभा मतदारसंघ) - विकिपीडिया", "raw_content": "\nफुलबनी हा ओडिशा राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची\nभारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर फुलबनी (लोकसभा मतदारसंघ) निवडणुकांतील इ.स. १९७७ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण (इंग्रजी मजकूर)\nहा लेख अपूर्ण आहे. तुम्ही अपूर्ण पानांविषयीचे हे पान वापरून हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१५ रोजी ०६:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2018/09/blog-post_39.html", "date_download": "2019-01-22T03:25:41Z", "digest": "sha1:GJXMHGK25UJHSGU466NYRKD7XBPPZ2BL", "length": 12850, "nlines": 56, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "पारंपारीक वाद्यांचा उत्सवात वापर करण्याचे आवाहन - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » पारंपारीक वाद्यांचा उत्सवात वापर करण्याचे आवाहन\nपारंपारीक वाद्यांचा उत्सवात वापर करण्याचे आवाहन\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, १० सप्टेंबर, २०१८ | सोमवार, सप्टेंबर १०, २०१८\nपारंपारीक वाद्यांचा उत्सवात वापर करण्याचे आवाहन\nगणेश उत्सव व मोहरमच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील सर्व गणेश मंडळाची व मोहरम समिती सदस्यांची येवला शहर पोलीस ठाणे येथे शहरातील रस्त्यांची दुर्दशा, खड्डे, स्वच्छता, मोकाट जनावरे, विजेच्या तारा, लाईट, या प्रश्‍नांनी शांतता समितीची बैठक पार पडली. याप्रसंगी मनमाड येथील अतिरीक्त पोलीस अधिक्षक श्रीमती राजसुधा, अ‍ॅड. माणिकराव शिंदे, अंबादास बनकर, नगराध्यक्ष बंडु क्षिरसागर, येवल्याचे प्रांताधिकारी भिमराज दराडे, तहसिलदार रोहिदास वारुळे, शहर पोलीस निरीक्षक नानासाहेब नागदरे, तालुका पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, सहा.पोलीस निरीक्षक मनोहर मोरे, नायब तहसिलदार प्रकाश बुरुंगुळे, वीज वितरणचे पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होते.\nसर्व हिंदु मुस्लिम धर्मियांच्या सहकार्याने दोन्ही उत्सवांसोबत आगामी सर्व सणउत्सव पार पाडण्यास पोलीस सक्षम व सज्ज आहे. उत्सव शांततेत व्हावा, कोणीही शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करू नये, शासनाच्या अटींना अधीन राहून गणशोत्सव साजरा करावा. कायद्याचे उल्लंघन करणारांची गय केली जाणार नाही, कायद्याची चौकट तोडु नका. प्रत्येक धर्मियांनी दुसर्‍याच्या धार्मिक भावना दुखावणार नाही याची काळजी घ्यावी. धार्मिक उपक्रम राबवुन नविन पायंडा पाडण्यांत येवुन तणावरहीत उत्सव साजरे करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक नागदरे यांनी यावेळी केले.\nगणेशोत्सव व मोहरम उत्सवाचे काळात कोणाच्या धार्मिक भावना दुखाणार नाहीत याची काळजी येणार्‍या काळात घ्यावी.मोहरम सवारी मिरवणुक तसेच विसर्जण मिरवणूक मार्गात ज्या ठिकाणी अरुंद रस्ते व इतर अडचणी आहेत अशा ठिकाणी प्रशासनाने योग्य ते नियोजन करावे असे सांगीतले. यावेळी उपस्थितांनी पालिका प्रशासन व वीज महामंडळावर ताशेरे ओढत पालिका प्रशासन व वीज महामंडळाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. त्यात प्रामुख्याने शहरातील बंद असलेले स्ट्रीट लाईट, गणेश मंडळांना लागणारे विज कनेक्शन, लोंबणार्‍या धोकेदायक विजेच्या तारांच्या समस्या, मोकाट जनावरे तसेच गणेशोत्सव काळात विजेचे भारनियन करु नये, असे अनेक प्रश्‍न उपस्थित केले. तसेच शहरातील प्रमुख मार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे हे श्री विसर्जन मिरवणुकीत मोठी अडचण असुन येवले नगरपरिषदेने त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याची जोरदार मागणी उपस्थितांनी यावेळी केली. याबाबत तहसिलदार वारुळे यांनी संबंधीत सर्व विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात येवुन त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे आवश्‍वासन दिले. नगराध्यक्ष क्षिरसागर यांनी रस्त्यांबाबत व खड्डे बुजविण्या बाबत कार्यवाही सुरु करण्यात आली असुन सर्व खड्डे बुजविण्यात येणार असल्याचे सांगीतले. विज वितरणचे पाटील यांनी सर्व गणेश मंडळांनी विज वितरण कंपनीकडे अर्ज करुन अधिकृत विज कनेक्शन घेण्याचे आवाहन केले. जेणे करुन कोणताही अपघात व अनुचीत प्रकार घडणार नाही असे सांगीतले.\nप्रांताधिकारी भिमराज दराडे यांनी बोलताना सांगितले की, उत्सव काळात आपण आनंद घेताना कोणत्याही गैरअफवा पसरवू नये व उत्सव आनंदात साजरे करावे. येवला हे सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा असणारे शहर आहे. याचे पावित्र्य जपण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. डीजे डॉल्बीवर शासनाने पूर्ण बंदी घातली असून कोणत्याही मंडळाने डॉल्बीवर अनाठायी खर्च करू नये. पारंपारीक वाद्यांचा वापर करुन सामाजिक बांधिलकी जोपासून उत्सव साजरे करण्याचे आवाहन केले. यावेळी उपस्थित किशोर सोनवणे, अ‍ॅड. शैलेश भावसार, आनंद शिंदे, शहर काझी रफीओद्दीन, अकबर शाह, भुषण शिनकर, अविनाश कुक्कर, धिरज परदेशी, सलीम काझी, आदींनीही आपले मत मांडले. याप्रसंगी ��पस्थित अतिरीक्त पोलीस अधिक्षक राजसुधा यांचा वाढदिवसा निमित्त उपस्थितांनी त्यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. सुत्रसंचालन प्रमोद तक्ते यांनी केले. याप्रसंगी उत्कृष्ट गणेश मंडळ, एक गाव एक गणपती स्पर्धेतील मागील वर्षीच्या विजेत्या गणेश मंडळांचा सत्कार करण्यात आला.\nयाप्रसंगी शिवसेनेचे राजेंद्र लोणारी, रिपाईचे गुड्डु जावळे, बाळासाहेब लोखंडे, लोंढे नाना, भाजपाचे आनंद शिंदे, संजय सोमासे, निसार निंबुवाले, नगरसेवक सचिन मोरे, वसंत पवार, एजाज शेख, रुपेश घोडके, युवराज पाटोळे, गणेश गायकवाड, नगरपरिषदेचे इनादार, बापु मांडवडकर, अशोक कोकाटे, पुरुषोत्तम रहाणे, पोलीस ठाण्याचे चंद्रकांत निर्मळ, रघु सुर्यवंशी, कोतवाल आदी उपस्थित होते.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2018/10/blog-post_62.html", "date_download": "2019-01-22T03:19:30Z", "digest": "sha1:G7MZIF327GFJ6FUKRYR7YFM4FGZOLZTW", "length": 9516, "nlines": 55, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "विखुरलेल्या हिंदु संघटीत करण्याकरीता संघ परिवार : बच्छाव येवल्यात कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग संपन्न - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » विखुरलेल्या हिंदु संघटीत करण्याकरीता संघ परिवार : बच्छाव येवल्यात कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग संपन्न\nविखुरलेल्या हिंदु संघटीत करण्याकरीता संघ परिवार : बच्छाव येवल्यात कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग संपन्न\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on मंगळवार, ३० ऑक्टोबर, २०१८ | मंगळवार, ऑक्टोबर ३०, २०१८\nविखुरलेल्या हिंदु संघटीत करण्याकरीता संघ परिवार : बच्छाव\nयेवल्यात कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग संपन्न\nजाती-पातीमध्ये विखुरलेल्या समाजाला एकत्र आणण्यासाठी, हिंदुंचा छळ थांबवण्यासाठी, राष्ट्र भक्ती, देशभक्ती, निस्वार्थी, चरित्रवाण नागरिक घडविण्यासाठी, या देशाला कायमस्���रुपी वैभव मिळवुन देण्यासाठी, हिंदुंची एकत्रीत शक्ती निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निर्मिती झाल्याची माहिती संघाचे नाशिक विभागीय धर्म प्रसारक आबासाहेब बच्छाव यांनी दिली.\nपंडीत दिनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान अंतर्गत एकदिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग मंगळवार दि. ३० रोजी येवला येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी वक्त्यांना वेगवेगळे विषय देण्यात आले होते. संघा विषयी बच्छाव पुढे म्हणाले की, भगव्या ध्वजाला गुरु माणून भारत मातेची प्रार्थना करत देशाविषयी अभिमान व देशभक्तीचे प्रशिक्षण देत जगातील ४८ देशासह भारतात ७५ हजार शाखा रोज कानाकोपर्‍यात चालु आहे. युनोने याचा सर्वे केला असून भुकूंप, महापूर अथवा मोठ्या संकट काळात मदतीला धावून जाणारी ही एकमेव मोठी सामाजिक संघटना असल्याचे त्यांनी म्हटले.\nयावेळी केंद्र व राज्य सरकारच्या उज्वला गॅस, प्रंतप्रधान आवास योजना, रस्त्याचे बांधकामे, खते, कृषी, पाणी आदी लोकांभिमुख योजनेबद्दल भाजपा जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव यांनी उहापोह केला तर भाजपा जिल्हा प्रवक्ते विजय साणे यांनी बुथ प्रमुख, मतदार, मराठा व अन्य आरक्षण आदीबाबत मार्गदर्शन केले. भाजपा जिल्हा संघटक सरचिटणीस बापू पाटील यांनी जनसंघ ते भाजप व पतंप्रधान नरेंद्र मोदी इथपर्यंत पक्षाचा प्रवास सांगितला. भाजपा नेते बाबा डमाळे यांनी केंद्र ते महाराष्ट्र सरकार, नदी जोड प्रकल्प, नार-पार प्रकल्प, पुणेगाव-दरसवाडी-मांजरपाडा प्रकल्प आदी पाणी प्रकल्पांवर माहिती देत केंद्राने महाराष्ट्राला साडे एकोनावीस हजार कोटी रुपये जलसिंचनाच्या अपूर्ण प्रकल्पांकरीता दिले असल्याचे सांगितले. भाजपा चिटणीस भाऊराव निकम यांनी कार्यकर्त्यांची जडण-घडण यावर तर अजित तागडे व अमित वाढे यांनी बुथ प्रमुखाची रचना बाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. नानासाहेब लहरे, प्रास्ताविक शहराध्यक्ष आनंद शिंदे तर आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष राजेंद्र परदेशी यांनी केले. प्रशिक्षण वर्गास तालुक्यातील पदाधिकारी व बुथ प्रमुखांसह गोरख खैरनार, दत्ता सानप, दिनेश परदेशी, कुणाल सुर्यवंशी, सखाहरी लासुरे, बंन्टी भावसार, विरेंद्र मोहारे, बाळासाहेब कुर्‍हे, युवराज पाटोळे, छगन दिवटे, अशोक देवरे, संतोष केंद्रे, सचिन मगर, गणेश गायकवाड, र���हन डमाळे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%93%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AE_%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B6_%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%B2", "date_download": "2019-01-22T01:48:42Z", "digest": "sha1:PV7IJZ4DRY5UNZLE2WPZLMWG74ANRKY3", "length": 5768, "nlines": 192, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गेओर्ग विल्हेल्म फ्रीडरीश हेगल - विकिपीडिया", "raw_content": "गेओर्ग विल्हेल्म फ्रीडरीश हेगल\nजॉर्ज विल्हेम फ्रेडरिच हेगल\n२७ ऑगस्ट, १७७० (1770-08-27)\nजॉर्ज विल्हेम फ्रेडरिच हेगल (जर्मन: Georg Wilhelm Friedrich Hegel; २७ ऑगस्ट १७७० - १४ नोव्हेंबर १८३१) हा एक जर्मन तत्त्वज्ञ होता. जर्मन आदर्शवादाचे तत्त्वज्ञान प्रस्थापित करण्यात त्याचे मोठे योगदान होते.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nगेओर्ग विल्हेल्म फ्रीडरीश हेगल\nइ.स. १७७० मधील जन्म\nइ.स. १८३१ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१५ रोजी २३:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%9C.html", "date_download": "2019-01-22T01:58:00Z", "digest": "sha1:AMYQRXQ5AC4E234LYFJ7QVR7OO7FKTD6", "length": 34993, "nlines": 291, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | भारतीय अर्थव्यवस्थेचे उज्ज्वल भविष्य", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृण���ल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » चौफेर : अमर पुराणिक, संवाद, स्तंभलेखक » भारतीय अर्थव्यवस्थेचे उज्ज्वल भविष्य\nभारतीय अर्थव्यवस्थेचे उज्ज्वल भविष्य\n•चौफेर : अमर पुराणिक•\nविकसनशील देशांत भारत आणि चीनची अर्थव्यवस्था खूप मोठी आहे त्यामुळे पाश्‍चिमात्य अर्थशास्त्रज्ञ या दोन्ही देशांचा तुलनात्मक अभ्यास मोठ्‌याप्रमाणावर करत आहेत. त्यांची अनेक भाकिते आपल्यासाठी फायदेशीर ठरु शकतात. डॉ. कौशिक बसु यांनीही यावर भाकित केले आहे की, २०२४ पर्यंत भारताचा विकासदर चीनपासून खूप पुढे गेलेला असेल. निश्‍चितच सत्तारुढ असलेल्या भाजपाचे मनोबल वाढणारेच हे भाकित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अथक परिश्रमांचे फळ सर्व भारतीयांना मिळणार आहे. मोदी सरकार हे भारतीय अर्थव्यवस्थेची चिंता करणार्‍यांना समाधान देणारे असणार आहे.\nजागतिक बँकेचे चीफ इकानॉमिस्ट व सीनियर व्हाइस प्रेसीडेंट डॉ. कौशिक बसु यांनी २७ डिसेंबर रोजी हैदराबाद येथे आयोजित भारतीय अर्थशास्त्रज्ञांच्या ९८ व्या तीन दिवसीय वार्षिक संमेलनातील अध्यक्षीय भाषणात भारतासंबंधी एक अतिशय उत्साहवर्धक माहिती सांगितली. जागतिक विकासदर २.५ टक्के रहाणार असल्याच्या शक्यतेच्या पार्श्‍वभूमीवर भारताचा वार्षिक विकासदर मात्र ७.५ टक्क्याहून अधिक रहाणार असल्याची शक्यता आहे. जगातील बहूतांशी देश आधीपासूनच मंदीच्या छायेने ग्रस्त आहेत तर काही मंदीतून सावरू पाहात असलेले देश पुन्हा मंदीच्या तडाख्यात सापडले आहेत. अधिकांश देशातील अर्थव्यवस्थेतील शिथिलतेमुळे निर्माण झालेल्या प्रतिकुल आणि निराशजनक वैश्‍विक परिस्थितीतही भारतीय अर्थव्यवस्थेची वाढती चमक अतिशय उत्साहवर्धक आणि महत्त्वपुर्ण आहे.\nएका बाजूला डॉ. कौशिक बसु यांनी हे प्रतिपादन केले असतानाच दुसर्‍या बाजूला गत सप्ताहात संपुर्ण जगातील शेअर बाजारात मोठी घसरण झाली. अर्थात भारतही या घसरगुंडीतून सुटला नाही. या घसरणीचे मूळ कारण चीनच्या शेअर बाजारात नवी सर्किट ब्रेकर प्रणाली लागू केल्याने तसेच तेथी��� केंद्रीय बँकेद्वारे चीनी चलन युआनचे अवमुल्यन केले जाणे हे आहे. चीनने अशी पावले उचलल्यामुळे जगभरच्या शेअर बाजारातील गुंतवणूकदार एकाच दिवसात २७०० अब्ज युएस डॉलर गमावून बसले आहेत. चीन द्वारा शांघाय आणि शेनजेन येथील बाजारात ४ जानेवारीपासून सर्किट बे्रकर प्रणाली लागू केल्यानंतर पहिल्याच कामकाजाच्यादिवशी ७ टक्के घसरण नोंदवल्यानंतर दिवसभरासाठी बाजार बंद केला गेला. तर ७ जानेवारी रोजी पुन्हा तेथील शेअर बाजारात १२ टक्के घसरण झाल्यानंतर बाजार बंद करावा लागला. शेवटी ८ जानेवारी रोजी चीनी शेअर बाजारातील नियामकांद्वारे शेअर बाजारात आणखी घसरण होऊ नये म्हणून सर्किट ब्रेकर प्रणाली काही काळापुरती हटवली गेली. त्यामुळे घसरणीची मालिका थांबली. मूळात २७ डिसेंबर रोजी शांघायचा सूचकांक ३५०० ने खाली गेल्यापासून शेअर बाजारातील नियामकांद्वारे बाजाराच्या एकाच सत्रात ७ टक्क्यांपेक्षा अधिक घसरण होऊन शेअर बाजारात भूकंप निर्माण होऊ नये या भीतीपोटी नव्यावर्षात ४ जानेवारी पासून सर्किट ब्रेकर प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला गेला.\nसर्किट ब्रेकर प्रणाली म्हणजे काय जर शेअर बाजारात ७ टक्क्याहून अधिक घसरण झाली तर प्रथम बाजार काही काळाकरता स्थगित करणे आणि काही काळ बाजार स्थगित करुन पुन्हा बाजार सुरु केल्यानंतरही जर घसरण थांबली नाही तर संपुर्ण दिवसांसाठी बाजार बंद केला जाणे म्हणजे सर्किट ब्रेकर प्रणाली होय. चीनच्या सर्किट ब्रेकर प्रणालीच्या प्रयोगामुळे संपुर्ण जगातील शेअर बाजाराप्रमाणेच भारतातील शेअर बाजारातही मोठी घसरण झाली. मुंबईचा सेन्सेक्स २५,००० वरुन घसरुन २४,९३४ वर बंद झाला. तसेच ११ जानेवारी रोजी बाजार सुरु झाल्याबरोबर मोठ्‌याप्रमाणात शेअर्सची विक्री झाल्याने बीएसआय सेन्सेक्स दुपारी ३२९ अंक घसरुन २४,६०५ वर बंद झाला. देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच मुंबई शेअर बाजारात अशी घसरण नोंदवली गेली. चीनमधील मंदीचा फटका संपुर्ण जगासह भारतालाही काहीप्रमाणात का होईना सोसावा लागला. २०१५ या वर्षात चीनी उत्पादनाच्या निर्यातीत प्रचंड घट झाल्यामुळे तेथील उत्पादकांनी आपले उत्पादन कमी केले त्यामुळे चीनचा विकासदर कमी कमी होत तो ६.५ टक्क्यावर आला आहे. खरे तर चीनी उत्पादनांच्या निर्यातीतील घट ही भा��तासाठी प्रचंड लाभदायी ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्याचा फायदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ला होणार आहे. चीनमुळे भारतीय शेअर बाजारात आलेली ही तात्पूरती घसरण येत्या काळात भारताची निर्यात वाढण्यास कारणीभूत ठरणार आहे.\n६ जानेवारी रोजी जारी केलेल्या जागतिक बँकेच्या २०१६ च्या संभावित वैश्‍विक आर्थिक अहवालात भारताबाबत व्यक्त करण्यात आलेले अंदाज भारतासाठी अतिशय उत्साहवर्धक आणि समाधानकारक आहेत. जागतिक बँकेच्या अहवालानुसार वर्ष २०१६ मध्ये भारताचा विकासदर ७.८ टक्के तर सन २०१७-२०१८ सालात ७.९ टक्के राहणार आहे. तर चीनचा विकासदर २०१५ मध्ये ६.९ टक्के होता तो घसरुन २०१६ मध्ये ६.७ टक्के राहिल. चीनचा विकासदर सन २०१७-२०१८ मध्ये आणखी घसरुन ६.५ टक्क्यांवर राहणार आहे. चीनच्या विकासदरात घसरण व्हायचे कारण हे उत्पादन क्षेत्रातील उत्पादनात घसरण आहे. यातील काहीशी बाजारपेठ भारताने मिळवली आहे तर येत्या वर्षभरात भारताला आणखी मोठ्‌याप्रमाणात ही बाजारपेठ काबीज करणे शक्य आहे. या वर्षात भारताच्या विकासदरात उत्पादन क्षेत्राचे योगदान मोठ्‌याप्रमाणात असणार आहे. जागतिक बँकेच्यामते भारतासाठी उत्पादन क्षेत्र हे दीर्घकालीन विकासासाठी फायदेशीर ठरणार आहे. याशिवाय आनंदाची बाब ही आहे की, सेवा क्षेत्र आपल्या उत्तम सातत्यामुळे भारताच्या विकासात अग्रेसर राहिले आहे. भारताच्या समग्र अर्थव्यवस्थेचा ‘काम्पोजिट पीएमआय(पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स)’ जो नोव्हेंबर २०१५ मध्ये ५०.२ वर होता तो डिसेंबर २०१५ मध्ये ५१.६ वर आला आहे.\nडॉ. कौशिक बसु यांच्या म्हणण्याप्रमाणे सध्या जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठी आव्हाने आहेत. युरोपातील अनेक देश अजूनही २००८च्या जागतिक मंदीच्या सावटातून बाहेर आलेले नाहीत. भारताच्या अर्थव्यवस्थेसमोरही अनेक आव्हाने आहेत. पण चीनच्या मानाने भारतीय अर्थव्यवस्थेवर इतका वाईट परिणाम झालेला नाही. चीनच्या तुलनेत आणि इतर देशांच्या तुलनेत भारत सुस्थितीत आहे. त्यांच्या मते भारतासमोर सध्याचा ७.५ टक्के विकासदर कायम राखणे हे मोठे आव्हान ठरणार आहे.\nविकसनशील देशांत भारत आणि चीनची अर्थव्यवस्था खूप मोठी आहे त्यामुळे पाश्‍चिमात्य अर्थशास्त्रज्ञ या दोन्ही देशांचा तुलनात्मक अभ्यास मोठ्‌याप्रमाणावर करत आहेत. त्यांची अ���ेक भाकिते आपल्यासाठी फायदेशीर ठरु शकतात. डॉ. कौशिक बसु यांनीही यावर भाकित केले आहे की, २०२४ पर्यंत भारताचा विकासदर चीनपासून खूप पुढे गेलेला असेल. निश्‍चितच सत्तारुढ असलेल्या भाजपाचे मनोबल वाढणारेच हे भाकित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अथक परिश्रमांचे फळ सर्व भारतीयांना मिळणार आहे. मोदी सरकार हे भारतीय अर्थव्यवस्थेची चिंता करणार्‍यांना समाधान देणारे असणार आहे. हॉर्वड विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विकास केंद्राचे संचालक प्रो. रिकार्डो हॉसमॅन यांचाही असाच कयास आहे की, २०२४ पर्यंत चीनचा विकासदर ४.३ टक्के राहिल तर भारताचा विकासदर ७.० टक्क्यांपासून पुढे वाढत राहिल. अशाप्रकारे पुढील दहा वर्षे भारत सर्व जगात अग्रेसर राहिल. हॉर्वड विद्यापीठातील संशोधकांप्रमाणेच युरोप आणि अमेरिकन विद्यापीठातील संशोधकांची मते जवळ जवळ याच प्रमाणे आहेत.\nमोदी सरकारचे पुर्वेकडील समुद्रीसाहस\nउर्जित पटेल यांची निवड आणि आव्हाने\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : म��जफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in चौफेर : अमर पुराणिक, संवाद, स्तंभलेखक (31 of 134 articles)\nराष्ट्रद्रोही विरोधक असल्यानंतर पाकिस्तानची गरजच काय\n•चौफेर : अमर पुराणिक• माध्यमांनीही पठाणकोट हल्ल्याच्या मुद्द्यावरुन राष्ट्रीय धोरणांच्या चिंध्या करण्यात कोणतीही कसर ठेवली नाही. आपणा सर्वांना माहित आहे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://geetmanjusha.com/lyrics/21927-ga-kunitari-yenar-yenar-ga-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD", "date_download": "2019-01-22T03:16:20Z", "digest": "sha1:WI6ORG4TJR6U3BMNFOP74YUBED36BPAW", "length": 2982, "nlines": 64, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Ga Kunitari Yenar Yenar Ga / गं कुणीतरी येणार येणार गं - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nचांदण्यांत न्या गं हिला, नटवा सजवा\nभवताली असा तिला काय हवं पुसा तिचे डोहाळे पुरवा\nगं कुणीतरी गं पारूताई\nगं कुणीतरी येणार येणार गं\nपाहुणा घरी येणार येणार गं\nघरी येणार येणार गं\nगं कुणीतरी येणार येणार गं\nइवलसं नाजुक पाऊल बाई\nहळुच आतुन चाहुल देई\nलागे जिवाला तुझा चाळा\nतो चाळा सजीव होणार गं\nहोणार जे ते कस्सं दिसेल गं\nमुलगा असेल तो की मुलगी असेल गं\nकोणी असो तो किंवा ती\nफरक तुला सांग पडतो किती\nशेवटी आई तू होणार गं\nअगं आई तू होणार गं\nकुणीतरी येणार येणार गं...\"अशी ही बनवाबनवी\" या चित्रपटातील झक्कास गाणं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-2/", "date_download": "2019-01-22T02:43:05Z", "digest": "sha1:RETWTZWZRLF66IG5SKGOWOWIOQECM55E", "length": 11175, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सातारा: विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगातही नंदी बैलांची “गुबू-गुबू’ जीवंत | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसातारा: विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगातही नंदी बैलांची “गुबू-गुबू’ जीवंत\nकोकराळे : खटाव तालुक्‍यातील कोकराळे या गावात दारोदारी फिरत असताना नंदी बैल. (छाया : अजित रणपिसे, कोकराळे)\nमायणी – आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात बऱ्याच जुन्या गोष्टी हद्दपार होतांना दिसत आहेत, परंतु अशा ही परिस्थितीत ग्रामीण भागात बऱ्याच परंपरागत प्रथा व रुढी आजही जीवंत असल्याचे दिसून येत आहे. आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग असतानाही लोप पावत चाललेली नंदी बैलाची गुबु गुबु आजही ग्रामीण भागात जीवंत असल्याची बघायला मिळत आहे.\nपूर्वीच्या काळात नंदी बैल गावात आला की, संपूर्ण गावात गलोगल्ली घरोघरी जायचा व त्याचा मालक गुबू गुबूच्या तालावर ढोल वाजवून “सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का’ असा गंमतीशीर प्रश्न नंदीला विचारत होता. त्यावर नंदी होकारात्मक मान हलवून “होय’ असे उत्तर द्यायचा व त्याच्यावर खूश होऊन घरातील सुवासिनी महिला नंदीला नैवेद्य खाऊ घालून त्याच्या मालकाला धान्य स्वरूपात भेट वस्तू द्यायच्या. भल्या मोठ्या आकाराचा, पांढरा शुभ्र रंग, जाडदार मोठ मोठे शिंग, अंगावर रंगीबेरंगी शाल, कपाळावर बाशिंग, पायात व मानेवर घुंगरांची माळ अशी नंदी बैलाची ओळख होती. आज अशा स्वरूपाचा नंदी बैल दिसणे दुर्मिळ झाले असून योगायोगाने असाच नंदी खटाव तालुक्‍यातील खेड्यापाड्यात फिरत असून नंदी बैल व मालक सर्वांचेच मनसोक्त मनोरंजन करीत आहे. त्याला पाहण्यासाठी बालगोपाल मोठी गर्दी करीत असून सध्या शाळांना उन्हाळी सुट्या असल्याने तसेच घरपोच करमणुकीचे साधन उलपब्ध झाल्याने लहान थोरांना मोठा आनंद होत आहे. विज्ञानाच्या काळात ही शेतीच्या मशागती शिव���य इतर ठिकाणी ही बैलाचा चांगला उपयोग होत आहे. शहरातील लोकांना ज्याचा साधा लवलेशही नाही असा हा नंदी काही वर्षांनी ग्रामीण भागातून ही हद्दपार होणार की काय’ असा गंमतीशीर प्रश्न नंदीला विचारत होता. त्यावर नंदी होकारात्मक मान हलवून “होय’ असे उत्तर द्यायचा व त्याच्यावर खूश होऊन घरातील सुवासिनी महिला नंदीला नैवेद्य खाऊ घालून त्याच्या मालकाला धान्य स्वरूपात भेट वस्तू द्यायच्या. भल्या मोठ्या आकाराचा, पांढरा शुभ्र रंग, जाडदार मोठ मोठे शिंग, अंगावर रंगीबेरंगी शाल, कपाळावर बाशिंग, पायात व मानेवर घुंगरांची माळ अशी नंदी बैलाची ओळख होती. आज अशा स्वरूपाचा नंदी बैल दिसणे दुर्मिळ झाले असून योगायोगाने असाच नंदी खटाव तालुक्‍यातील खेड्यापाड्यात फिरत असून नंदी बैल व मालक सर्वांचेच मनसोक्त मनोरंजन करीत आहे. त्याला पाहण्यासाठी बालगोपाल मोठी गर्दी करीत असून सध्या शाळांना उन्हाळी सुट्या असल्याने तसेच घरपोच करमणुकीचे साधन उलपब्ध झाल्याने लहान थोरांना मोठा आनंद होत आहे. विज्ञानाच्या काळात ही शेतीच्या मशागती शिवाय इतर ठिकाणी ही बैलाचा चांगला उपयोग होत आहे. शहरातील लोकांना ज्याचा साधा लवलेशही नाही असा हा नंदी काही वर्षांनी ग्रामीण भागातून ही हद्दपार होणार की काय अशा भीतीचा सूर सुज्ञ नागरिकांमधून ऐकण्यास मिळत आहे. नंदीच्या मालकांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी गावोगावी फिरत कोसो अंतर पायी कापत बैलाचा सहाय्याने संसाराचा गाडा हाकण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. तरी शासनाने आमच्याकडे ही थोडेशे लक्ष द्यावे, अशी मागणी नंदीच्या मालकाकडून होत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘सीईटी’साठी व्यावसायिक अभ्यासक्रमात बदल नाही\nमाण तालुका पुन्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर\nबोंद्री शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप\nखटाव परिसरात प्लास्टिक निर्मुलन मोहीम\nसमाजात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होणे गरजेचे\nसलग सुट्ट्यांमुळे ब्रह्मचैतन्यनगरी फुलली\nकॉंग्रेस-राष्ट्रवादीतील गोंधळामुळे भाजपमध्ये इनकमिंग वाढणार\nम्हसवडमध्ये 1 जानेवारीपासून चारा छावणी\nजिल्हा शल्य चिकित्सकांच्या आश्‍वासनानंतर उपोषण मागे\nमहाबॅंकेच्या तत्कालिन अध्यक्षांसह तिघांना खटल्यातून वगळले\nभारता��� मुष्टियुद्धासाठी विपुल नैपुण्य : रोमॅरो\nविद्यार्थी संख्येनुसारच होणार शिक्षक भरती\nकलंदर : सत्ताधारी व सत्ताकांक्षी\nझरदारींना अपात्र ठरवण्याची इम्रानखान यांच्या पक्षाची मागणी\nसेरेना विलियम्सची विजयी आगेकूच\nरागाच्या भरात गळा दाबून पतीचा खून\nविविधा : कृषितज्ज्ञ डॉ. खानखोजे\nओबीसी आरक्षणाविरोधी याचिका राजकीय हेतूने प्रेरित ; राज्य सरकारचा आक्षेप\nऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नरच्या कोपरावर शस्त्रक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-mothers-murder-son-106437", "date_download": "2019-01-22T03:04:28Z", "digest": "sha1:QOUXKBV6NE5DNHC7C2MOAJGUQ23IGY2J", "length": 10775, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News Mothers Murder by son मुलानेच लाकडी दांडा मारून केला आईचा खून | eSakal", "raw_content": "\nमुलानेच लाकडी दांडा मारून केला आईचा खून\nशुक्रवार, 30 मार्च 2018\nकुडाळ - आई व्यवस्थित जेवण करत नसल्याच्या रागातून मुलानेच लाकडी दांडा मारून आईचा खून केल्याचा प्रकार आकेरी गावडेवाडी येथे घडला.\nकुडाळ - आई व्यवस्थित जेवण करत नसल्याच्या रागातून मुलानेच लाकडी दांडा मारून आईचा खून केल्याचा प्रकार आकेरी गावडेवाडी येथे घडला.\nही घटना आज दुपारी बाराच्या सुमारास आकेरी गावडेवाडी येथे घडली. मनीषा चंद्रकांत चव्हाण (60) असे मृत आईचे नाव आहे. खुनाची माहिती मिळताच कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अविनाश भोसले, त्यांचे सहकारी श्री खरात श्री पाटील श्री गवस आदी घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी मुलगा अनंत चंद्रकांत चव्हाण याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तो मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्याने हा प्रकार केला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. याबाबतची माहिती कुडाळ पोलिस ठाण्याचे अमंलदार सुनिल पडवळ यांनी दिली.\nप्रत्येक ग्रामसभेला संपर्क अधिकारी\nसातारा - गावच्या विकासामध्ये ग्रामसभांना अत्यंत महत्त्व आहे. प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या ग्रामसभांमध्ये नियमित विषयांसह जिल्हा परिषदेने ठरविलेल्या १३...\nअधिकृत होर्डिंगवर माननीयांचा रुबाब\nपुणे - माननीयांचा ‘बर्थ डे’, त्यांनी दिलेल्या सण-उत्सवाच्या शुभेच्छा यांसाठी आमच्या अधिकृत जाहिरात फलकांवर-होर्डिंगवर अतिक्रमण केलं जातं. लोकांनी...\nसावित्रीबाईंच्या विचाराचं नातं सांगणारी दीदी\nवसई - बाईच्या पायातील अज्ञानरूपी बेडी तोडण्याचं काम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलं. ती शिकली, लढायला लागली, जगायला मुक्त झाली; पण या ना...\nउदयनराजेंनी दाबला शिवेंद्रसिंहराजेंचा खांदा (व्हिडिओ)\nकुडाळ : खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यातील द्वंद्व उभ्या महाराष्ट्राला माहित आहे मात्र कुडाळ (ता. जावळी) येथील एका मंदिर...\nसातारा - ‘नमो गंगे’च्या धर्तीवर सातारा जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील १५ नद्यांच्या स्वच्छतेसाठी दोन वर्षांपासून पावले उचलली असली तरी, त्याला आता अधिक...\nअभियंता मारहाणीच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी केले काळ्या फिती लावून काम\nखामगाव : कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप व्हटकर व त्यांच्या गाडीचे चालक शैलेश कांबळे यांना काल मंगळवारी कामावर कार्यरत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95", "date_download": "2019-01-22T01:49:40Z", "digest": "sha1:BAU2EIL7IVQGNTGLREGJGHSUFORTDSQQ", "length": 11339, "nlines": 218, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जागतिक बँक - विकिपीडिया", "raw_content": "\nवॉशिंग्टन डी.सी, अमेरिकेची संयुक्त संस्थाने येथील जागतिक बँकेच्या मुख्यालयाची इमारत.\nजागतिक बँक (इंग्लिश: World Bank, वर्ल्ड बँक) ही एक आंतरराष्ट्रीय वित्त आणि पतपुरवठा संस्था आहे. हीची स्थापना डिसेंबर २७, इ.स. १९४4 मध्ये झाली. ब्रेटन वुडस् पद्धती (इंग्लिश: Bretton Woods System) समितीच्या जागतिक आर्थिक नियंत्रण शिफारशीं वापरण्यात आल्या होत्या. या समिती मध्ये ४५ मित्रराष्ट्रे होती. विकसनशील देश व अविकसित देश यांना विकासासाठी कर्जपुरवठा करणारी संस्था असे याचे स्वरूप आहे. या बंकेने पहिले कर्ज फ्रांस या देशाला दिले.\nगरीबी दूर करण्यासाठी ही बँक जगभरात विषेश प्रयत्नशील आहे.\nजागतिक बँकेची उद्दिष्टे खालील प्रमाणे आहेत :\nसरकारांचे सबलीकरण व सरकारी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण\nशिक्षणासाठी जागतिक बँक विषेश परिश्रम घेते. या साठी आंतरजालाधारित प्रशिक्षण व इतर पर्यायांचा उपयोग केला जात आहे.\nभारतासहित अनेक देशांना या बँकेने विवीध प्रकल्पासाठी कर्जे दिली आहेत. पैकी भारतातील गुजरात मधील नर्मदा नदी वरील विवादास्पद धरण सरदार सरोवर प्रकल्पाचे कर्ज या बेंकेने प्रकल्पातील धोके दिसून आल्याने परत घेतली आहे.\nइ.स. १९९८ सालातल्या मंदीच्या काळात या जागतिक बँकेने मेक्सिको व इंडोनेशिया या देशांना दिलेला सल्ला आर्थीक दॄष्ट्या अतिशय धोक्याचा ठरला आहे.\n३ समर्थक बाह्य दुवे\n३.१ विरोधी बाह्य दुवे\nयाच वेळी बँकेचे विरोधक असेही म्हणतात की बँकेची काही लपवलेली उद्दीष्टेही आहेत. जसे की दुसऱ्या महायुद्धा नंतर साम्राज्य लयाला जात चाललेल्या इंग्लंड ला नवीन आर्थीक साम्राज्य उभारण्यासाठी या बँकेचा उपयोग करून घेतला आहे. बँकेचे माजी अध्यक्ष व अर्थतज्ज्ञ जोसेफ स्तिगलित्झ (इंग्रजी:Joseph E. Stiglitz) यानीही इ.स. १९९९ मध्ये बँकेच्या उद्दीष्टांशी सुसंगत नसलेल्या धोरणांवर टीका केली होती.\n\"अधिकॄत संकेतस्थळ\" (इंग्लिश मजकूर).\n\"डुइंग बिझनेस.ऑर्ग\" (इंग्लिश मजकूर).\n\"आयसिम्युलेट @ जागतिक बँक\" (इंग्लिश मजकूर).\n\"इसेन्शियल अ‍ॅक्शन.ऑर्ग\" (इंग्लिश मजकूर).\n\"डीसी इंडिमीडिया\" (इंग्लिश मजकूर).\n\"डब्ल्यूएएलएचआय\" (इंग्लिश मजकूर). [मृत दुवा]\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआफ्रिका संघ · अरब लीग · आसियान · स्वतंत्र राज्यांचा राष्ट्रसंघ · राष्ट्रकुल परिषद · युरोपीय संघ · रेड क्रॉस · नाटो · ओपेक · संयुक्त राष्ट्रे · आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था · आंतरराष्ट्रीय न्यायालय · आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय · आंतरराष्ट्रीय नाणेनिधी · युनेस्को · जागतिक आरोग्य संघटना · जागतिक बँक · जागतिक व्यापार संघटना · ब्रिक्‍स · ट्रांसपरन्सी इंटरनॅशनल\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ नोव्हेंबर २०१७ रोजी १६:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ppkya.wordpress.com/category/music/", "date_download": "2019-01-22T03:03:29Z", "digest": "sha1:XSDOXNOVWMQCZDDRNYZ2UXPKLV334BW2", "length": 97452, "nlines": 169, "source_domain": "ppkya.wordpress.com", "title": "Music – Welcome to PPK's Blog!", "raw_content": "\n४ जानेवारी. अवलिया संगीतकार पंचम उर्फ आर डी बर्मन यांचा पंचविसावा स्मृतीदिन. १९९४ साली याच दिवशी पंचम कालवश झाले. एका युगाचा अंत झाला, आणि पण त्यांचे अमर संगीत, रचना, व्यक्तिमत्व मागे ठेवून. हिंदी चित्रपट संगीत शौकीन, रसिक, जरी वर्षभर त्यांच्या संगीतात आकंठ बुडालेले असतात, तरी ह्या दिवशी, आणि तसेच त्यांच्या जन्मदिनी म्हणजे २७ जून, ह्या दोन्ही दिवशी, त्यांच्या संगीतात रममाण होण्याची रसिक वाट पाहत असतात. ते म्हणजे पुण्यातील पंचममाजिक तर्फे आयोजित ह्या दोन्ही दिवशीच केले जाणारे कार्यक्रम. कालच मी अजून एक असाच Romancing Pancham नावाचा त्यांनी आयोजित केलेला कार्यक्रम पाहून आलो. त्याबद्दल लिहायचे आहे.\nखरे तर २००० सालापासून, प्रत्येक वर्षी दोन असे कार्यक्रम, मध्ये काही मोजके विशेष कार्यक्रम, असे रसिकांना मेजवानी देणारे उपक्रम PanchamMagic तर्फे चालवले जात आहेत. मी त्यातील काही मोजकेच कार्यक्रम पाहू शकलो आहे. त्या बद्दल मी पूर्वीही लिहिले आहे(Remembering Pancham, Pancham Ek Toofan). तसे पहिले तर PanchamMagic ही संस्था, जिच्या तर्फे हे कार्यक्रम होतात, त्याची सुरुवात माझा शाळकरी मित्र महेश केतकर आणि अर्थाच त्याचे सहकारी राज नागुल, आशुतोष सोमण, अंकुश चिंचणकर या सर्वानी केली. आम्ही दोघेही चिंचवडचे रहिवासी, लहानपणापासून एकाच शाळेत(तो एक वर्ष माझ्या पुढे), एकत्र क्रिकेट खेळलेलो वगैरे. हा पठ्या दहावीत बोर्डात आलेला. त्याच वेळेस गिटार देखील शिकलेला. दहावी-बारावी नंतर आमचे मार्ग भिन्न झाले. चिंचवडहून दररोज पुण्यात उपनगरीय रेल्वेने, शिक्षणासाठी, कामासाठी, प्रवास करत असल्यामुळे अधूनमधून भेट होत राही. हिंदी चित्रपट, संगीत यांच्या प्रती त्याचे प्रेम वाढत चालले समजत होते. पण एक दिवशी अचानक तो आणि त्याचे इतर सहकारी राज नागुल, अंकुश इत्यादी मंडळीनी थेट पंचमवर, त्याच्या संगीतावर रसग्रहणात्मक कार्यक्रम सुरु करणार हे समजले. आणि तो सारा प्रवास, एका वेडाचे, भान विसरून छंदाचा मागोवा घेण्याचा प्रयत्नाचे रुपांतर आता एका मोठ्या उपक्रमात झाल्याचे पाहून खूप आनंद झाला. आधी गुगल ग्रुप्स, PanchamMagic संकेत स्थळ, फेसबु�� ग्रुप वगैरेच्या माध्यमातून पंचम वेडे रसिक यांचे एक मोठे कुटुंब झाले आहे. वर्षातून या दोन्ही दिवशी पंचम साठी एकत्र येणे हा आता एक सोहळा झाला आहे. त्या साऱ्या प्रवासाचा काही प्रमाणात मी साक्षीदार असल्याचा मला अभिमान वाटतो.\nहा कार्यक्रम पुण्यात टिळक स्मारक मंदिर येथेच प्रत्येक वेळेस होतो, एखाद दुसरा अपवाद वगळता. तिकिटे खुली कधीच मिळत नाहीत, दर वेळेस महेशला किंवा आणखीन कोणाला तरी सांगून राखावी लागतात. कार्यक्रम हाउसफुल्ल असतो. हाही कार्यक्रम हाउसफुल्ल होता. मी एक तास आधीच पोचलो होतो, गाडी पार्क करून आवारात हिडत होतो. हवेत मस्त असा गारवा होता. उत्साह भरला होता. ठिकठिकाणी लोकांची टोळकी गप्पा हश्या यात रंगली होती. सगळे पंचमच्या प्रेमापोटी वर्षानुवर्षे या कार्यक्रमाला येत असतात. मनात आले की एखादे वेड कसे मोठे रूप धारण करू शकते, यांचे उत्तम उदाहरण महेशच्या ध्यासाने, वेडाने करून दाखवले. आत गेलो, नेहमी प्रमाणे रंगमंचावर पंचमचा फोटो होता. आणि भला थोरला असा पियानो देखील होता.\nह्या वेळच्या कार्यक्रमात सुरुवातीला पाचारण केले ते विनोद शहा यांना. ते कित्येक हिंदी चित्रपटांचे निर्माते आहेत आणि पंचम बरोबर काम केले आहे. कला सोना, धन दौलत, मेरे जीवन साथी, झलाझला असे अनेक चित्रपट. त्यांनी त्यांची निर्मिती असलेल्या कित्येक चित्रपटांच्या संदर्भातील अनेक गोष्टी, त्यातही पंचमशी निगडीत, त्याच्या संगीत निर्मिती प्रक्रियेविषयी गोष्टींना हृद्य उजाळा दिला. त्यांच्या चित्रपटांचे जुने पोस्टर्स पाहायला मिळाल्या, त्यातील गाण्यांच्या medley अधूनमधून ऐकायला मिळाल्या. त्यांच्या ‘मेरे जीवन साथी’ ह्या चित्रपटातील रेकॉर्ड ब्रेकिंग गाणे ‘ओ मेरे दिल के चैन’ ह्याच्या संगीताची जन्मकथा सांगितली. त्यांचे, राजेश खन्ना, पंचम, गीतकार मजरूह सुलतानपुरी, गायक किशोरकुमार ही त्यांची टोळी. ते सगळे कसे काम करत ह्या बद्दल सांगून सगळ्यांना त्या काळात नेले. पंचमच्या मनस्वीपणाचे, संगीत उत्कृष्ट कसे करता येईल याचा सतत विचार, त्याचा दिलदारपणा, या बद्दलचे अनेक किस्से सांगून त्यांनी प्रेक्षकांचे डोळे पाणावले. महेशने आणि त्याचा सहकारी अंकुश चिंचणकर यांनी त्यांना बोलते केले. करण शाह ह्या अभिनेत्याला देखील आला होता. त्याची एकुलता एक गाजलेला चित्रपट जवानी याबद्दल तो बोलल��. हा चित्रपट १९८४ चा. पुढे पंचमला काम मिळेनासे झाले, काही तरी बिनसले होते. हळू हळू त्याचा करिष्मा कमी होत गेला, त्या दिवसांबद्दल तो, त्याची पत्नी भावना बलसावर आणि विनोद शहा बरेच बोलले. प्रसिद्ध सिनेपत्रकार चैतन्य पदुकोण, ज्यांनी २०१६ मध्ये पंचमवर R D Burmania: Panchamemoirs नावाचे पुस्तक लिहिले आहे, ते देखील आले होते.\nमध्यांतरानंतर प्रसिद्ध पियानो वादक, जाझ संगीत वादक लुईस बँक्स (जे मुळचे नेपाळचे) यांना रंगमंचावर पाचारण करण्यात आले. त्यांनी अर्थातच पंचम बरोबर काम केले होते. त्याबद्दल तर ते बोललेच, पण ते त्यांच्या पूर्वायुष्याबद्दल, एकूण त्यांच्या संगीतप्रवासाबद्दल बोलले. पंचम यांनी त्यांना एका हॉटेल मध्ये वादन करत असताना कसे हेरले याबद्दलचा किस्सा सांगून त्याच्या गुणग्राहकते बद्दल बोलले. आता सत्तरीत असलेल्या लुईस यांनी पियानोवर वेगवेगळया सुरावटी आळवल्या. त्यांच्या बरोबर साथीला अश्विन श्रीनिवासन हे बासरीवादक देखील आले होते. त्यांनी देखील उत्स्फूर्तपणे साथ देऊन रंगत आणली. त्यांची काही व्हिडिओ येथे पाहायला मिळतील. लुईस बँक्स हे स्वतंत्रपणे पाश्चात्य संगीतकार आहेत. त्यांची स्वतःची वेबसाईट आहे, तेथे त्यांच्याबद्दल, त्यांच्या एकूण संगीत प्रवासाबद्दल बरीच माहिती आहे, ती येथे जरूर पहा. लुईस बँक्स यांनी पंचमचा आधुनिक मोझार्ट असा उल्लेख करून रसिकांची वाहवा मिळवली.\nगेली पाच वर्षे पंचम टाईम्स नावाचे पंचमने संगीत दिलेल्या विविध चित्रपटांबद्दल त्यावेळच्या मासिकांतून, वृत्तपत्रांतून आलेल्या विविध लेखांचे, पोस्टर्स आणि इतर मनोरंजक माहिती यांचे संकलन असलेले एक पत्रक या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रकाशित केले जाते. जुन्या गोष्टींना उजाळा मिळतो. ह्या वर्षी देखील असेच पत्रक प्रकाशित करण्यात आले. ते शोले चित्रपटाला खास वाहलेले आहे. त्याची प्रत सगळ्यांना कार्यक्रम संपल्यावर जाताना दिली गेली. तर असा हा पंचमच्या विश्वात नेणारा रसिकांचा आवडता कार्यक्रम, त्याच्या आठवणी मनात रुंजी घालत, मध्यरात्री घरी परतलो.\nआपल्या पुण्यात प्राचीन ग्रीक नाटकांचे(ज्या ग्रीक शोकांतिका म्हणून जास्त प्रसिद्ध आहेत) प्रयोग सादरीकरण कधी झालेले ऐकले नाही(चू. भू. द्यावी घ्यावी). शेक्सपियरच्या नाटकांचे मराठीत अथवा इंग्रजीत, कधी कधी प्रयोग होत असतात. मी तीही विशेष पाहिली नाहीत. राजा लिअर(King Lear) पाहिल्याचे आठवते आहे. सूर्य पाहिलेला माणूस हे डॉ. श्रीराम लागू यांचे ग्रीक पार्श्वभूमी असलेले नाटक पहिले आहे, पण ते मूळ ग्रीक नाटक नव्हे, ते आहे मकरंद साठे यांचे. काल सकाळी सकाळीच समजले की Oedipus Rex, हे इडिपस राजाच्या जीवनावरील प्राचीन ग्रीक नाटक होणार आहे. म्हटले जाऊयात. पु ल देशपांडे यांनी राजा ओयादिपौस या नावाने ते नाटक अनुवादित केले होते हे माहीत होते. पुण्यातील Alliance Francaise या फ्रेंच भाषा शिकवणाऱ्या संस्थेतर्फे होणार होते. गेली ७० वर्षे फ्रान्स मध्ये Aix-en-Provence Festival नावाचा एक संगीत महोत्सव होतो. त्या निमित्ताने हा कार्यक्रम होणार होता. पुण्यातील IISER या संस्थेच्या प्रेक्षागृहात तो होणार होता. तेथे सातच्या आत गेलो, रंगमंचावर काहीच हालचाल नव्हती. रंगमंच देखील नाटकाच्या प्रयोगाला छोटासा वाटत होता. मनात पाल चूकचुकली. थोड्यावेळात आयोजक आले, आणि त्यांनी सांगितले की हा Oedipus Rex या नाटकावर आधारित ओपेरा आहे आणि ते आम्हाला त्याचे रेकॉर्डींग दाखवणार आहेत. मग सगळा उलगडा झाला.\nत्या ओपेराची माहिती असलेला थोड्यावेळात आमच्या हातात एक कागद दिला गेला. त्यात त्या ओपेराचे शब्द(libretto) होते. तो ओपेरा Igor Stravinsky या संगीतकाराने बसवला होता. ओपेराचे शब्द मूळ नाटकावरून फ्रेंच आणि मग लॅटिन भाषेत आणले होते, त्यावर आधारित तो ओपेरा असणार होता. त्याबद्दल सांगताना निवेदिकेने आधीच कल्पना दिली की हा ओपेरा लॅटिनमध्ये असल्यामुळे तो समजणार नाही. त्यामुळे ओपेराच्या मूड मध्ये जाऊन त्याचा आस्वाद घ्यावा लागेल. आधी दिलेल्या libretto च्या कागदावरून थोडेफार समजेल. त्यात लॅटिन, आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत शब्द होते. काहीतरी वेगळे पाहायला मिळेल म्हणून आसनावर सरसावून बसलो.\nनुकतेच मी मुंबई भेटी दरम्यान परत नव्याने सुरु झालेले Royal Opera House पाहून आलो होतो. अर्थात त्यावेळेस तेथे ओपेरा नव्हता. पण आतील कलात्मक, वैशिष्ट्यपूर्ण रचना पाहण्यासारखी आहे. Pretty Woman सारख्या सिनेमातून ओपेरा म्हणजे काय असतो याची झलक आपल्याला झाली असते. मराठी संगीत नाटक ओपेरावरून आले असे म्हणतात. ओपेराचा आकृतिबंध संगीतीकेचा. निवेदन आणि संवाद दोन्ही पद्य रूपात साधारण असते, जोडीला बऱ्याचदा नृत्य(ballet) देखील असते. साधारण प्रेम, विरह, सूड, दुःख अश्या भावना तार स्वरात गाऊन, नृत्य, आणि पाश्चिमात्य कंठ आणि वाद्य ��ंगीत, प्रामुख्याने ग्रीक, लॅटिन शब्द, उंची पाश्चिमात्य पोशाख असे सर्व त्यात असते. श्रीकृष्ण पंडित यांचे एक ओपेराच्या गोष्टी म्हणून एक पुस्तक आहे, ज्यात त्यांनी तीन ओपेरांच्या संहितेचे अनुवाद दिले आहेत. मी २०१४ मध्ये फिलाडेल्फिया मध्ये गेलो असता, तेथील The Barnes Foundation मध्ये एक ओपेराची झलक A Taste of Opera(Ainadamar) दाखवणारा कार्यक्रम पाहिला होता. त्यात लोर्का या स्पेनच्या नाटककाराच्या जीवनाची कथा सांगितली होती. या सर्वामुळे ह्या ओपेराची चित्रफीत पाहायला मी उत्सुक होतो.\nOedipus Rex या सोफोक्लेसकृत ग्रीक शोकांतिकेची कथा, अगदी थोडक्यात, साधारण अशी आहे. एका ग्रीक पुराणककथेवर आधारित हे नाटक आहे. राजा इडिपसला आपले पिता म्हणजे राजा लुईस आहेत हे माहीत नसते. राजा लुईस यांच्या मरणाला तो कारणीभूत झालेला असतो. तसेच गंमत म्हणजे अजाणतेपणी त्याचा दिवंगत राजा लुईसच्या पत्नीबरोबर, म्हणजे आईबरोबर विवाह होतो. काहीतरी धार्मिक अनाचारामुळे प्लेग रोगाच्या साथीने प्राचीन ग्रीसमधील थेब्सला ग्रासले असता, याला जबाबदार कोण याचा शोध घेण्यासाठी राजा इडिपस फर्मान काढतो. प्रजेच्या आवाहनानुसार तो ते करत असता, त्याला उमजते की तो स्वतःच याला जबाबदार आहे. त्याला हेही समजते की राजा लुईसच्या मृत्यूला देखील तोच जबाबदार आहे तसेच त्याची आई म्हणजे त्याची पत्नी जोकोस्टा आहे, हे समजल्यावर तर तो भ्रमिष्ट होतो, आणि आपले स्वतःचे डोळे काढून घेतो आणि अंध होतो. ही त्याची नियती आणि शोकांतिका.\nहा ओपेरा(Oedipus Rex/Symphonie de Psaumes ) जो मी व्हिडियो स्क्रीनिंग रूपात पाहिला हा दोन अंकी होता, आणि २०१६ मध्ये Paris च्या Grand Theater de Provence झालेल्या प्रयोगाचे ते रेकॉर्डींग होते. निवेदकाने ह्या ओपेराच्या इतिहासाबद्दल थोडसे कथन केले. यांचे प्रयोग १९२७ पासून सुरु आहेत. संवाद, जे पद्य रूपात आहेत ते लॅटिन भाषेत आणि निवेदन(narration) हे फ्रेंच भाषेत आहे. हा ओपेरा असल्यामुळे मूळ नाटकातील काही महत्वाच्या घटनांचेच चित्रण यात केले गेले आहे. नाटकात आणि ह्या ओपेरात प्रजाजन हा महत्वाचा घटक असल्यामुळे, येथे सुद्धा जवळ जवळ ४०-५० जणांचा कोरस आहे, आणि त्यांचे गाणे देखील बऱ्याच वेळेस येते. नेपथ्य अगदी जुजबी, वेशभूषा तर आजच्या जमान्यातील. प्रजा शर्ट, जीन्स आशा रूपात, आणि राजा तर सुट, बूट, टाय अश्या रूपात. इतर काही पात्रे जसे की जोकोस्टा गाऊन परिधान करून आले होते. मी हा पाहिला अंक पाहिला, दुसऱ्या अंकांचा सुरुवातीची काही मिनिटे पाहिला आणि भूक लागली म्हणून उठून निघून गेलो. अर्थात शब्दतर काही कळत नव्हते, कथा थोडीशी मोघम माहिती होती, म्हणून थोडेफार काय चालू आहे हे समजत होते. नेपथ्य, वेशभूषा देखील प्रेक्षणीय नसल्यामुळे नेत्रसुख विशेष नव्हते. कंठ आणि वाद्य संगीताचे श्रवणसुख घेण्याचा प्रयत्न केला, पण एका विशिष्ट मर्यादेपलीकडे समजत न्हवते, गाढवाला गुळाची चव ती काय येणार त्यातल्या त्यात अभिनय(प्रामुख्याने राजाची भूमिका केलेल्या अभिनेत्याचे ), भावभावना यांचा अविष्कार थोडाफार उमजत होता, ही जमेची बाजू.\nपुण्यात Alliance Francaise च्या निमित्ताने बरेच असे कार्यक्रम आखले आहेत. ते त्यांच्या संकेतस्थळावर जाणता येतील.\nआपल्याला ओपेरा म्हटले की मराठी संगीत नाटकं, ओपेरा हाउस म्हटले की आपल्याला युरोप मधील, तसेच ऑस्ट्रेलिया मधील प्रसिद्ध Sydney Opera House ची आठवण येते, आणि मुंबईतील ओपेरा हाउस असे नाव असलेला भाग आठवतो. पण आपल्या मुंबईत देखील ओपेरा हाउस, तेथे पूर्वी संगीताचे कार्यक्रम होत असत हे माहिती नसते. मला तरी हे मला तरी माहितीच नव्हते. १०-१२ वर्षांपूर्वी मुंबईतल्या गिरगावातील झव्हेरी बाजार येथे काही कामानिमित्त येथे गेलो असता जवळच असलेल्या Royal Opera House चे प्रथम दर्शन झाले. ते अर्थातच त्यावेळेस बंद होते. मध्ये केव्हा तरी ऐकले होते की त्याचे संवर्धन, नुतनीकरण करून परत सुरु करणार आहेत. २०१६ परत ते २३ वर्षानंतर नुतनीकरण झाल्यावर सुरु झाले, त्यावेळेस प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांचा Royal Opera House वरील लेख देखील वाचण्यात आला होता. तेव्हापासून तेथे जायची मला ओढ लागली होती. त्याची वेबसाईट देखील सुरु झाली आहे. १९०८ मध्ये ब्रिटीशांनी तो पाश्चिमात्य संगीताचे कार्यक्रम(soap opera, western music) करण्यासाठी तो बांधला होता. गेल्या २०-२५ वर्षांपासून तो बंदच होता. हे ओपेरा हाउस म्हणे खाजगी मालकीचे आहे(गुजरातेतील गोंदल संस्थानिक). मागील आठवड्यात मुंबई भेटी दरम्यान तेथे जावे असे ठरवले.\nजायच्या आधी त्यांच्या वेबसाईट वर पहिले की काय कार्यक्रम आहेत. मी जायच्या दिवशी मुक्त प्रवेश असलेला शिल्प, चित्र आणि नृत्य एकत्र असलेला दीडएक तासांचा कार्यक्रम असणार होता. मी थोडासा खट्टू झालो. मला तेथे ओपेरा पहायचा होता. त्यासाठी परत केव्हातरी येऊ असा विचार करून तेथे संध्याकाळी पोहोचलो. बाहेरून, आतून ओपेरा हाउसची इमारत पाहून हरखून गेलो. अतिशय कलाकुसर हे वैशिष्ट्य असणारे Baroque वास्तूशैली असलेली ही इमारत. मुंबईतील जुन्या इमारती, त्यांच्या विविध वास्तूशैली हा वेगळाच विषय आहे. ही इमारत तीन माजली आहे, समोर छानसे मोकळे आवार, आतील संगमरवरी बांधकाम, जोडप्यांनी बसून संगीताचा आस्वाद घेण्यासाठी केलेली बैठक रचना(royal box), वाद्यवृंदासाठी रंगमंचासमोर जागा(orchestra pit), लाल रंगाचा गालीचा, चित्रे असलेले छत, डोळे दिपवणारी मोठमोठाली झुंबरं हे सर्व आपल्याला एका वेगळ्या दुनियेत घेऊन जाते. मुंबईत, तसेच भारतात हे म्हणे एकमेकव असे ठिकाण आहे. पुण्यात मी Poona Music Society तर्फे आयोजित western music चे कार्यक्रम एक-दोनदा अनुभवले आहेत(जसे की Opus Gala), पण त्यांचा Mazda Hall हे काही ओपेरा हाउस नाही.\nआम्हाला कार्यक्रमाला तसा थोडा उशीरच झाला त्यामुळे दुसऱ्या मजल्यावर dress circle मध्ये जागा मिळाली. पण वरून संपूर्ण ओपेरा हाउसचा नजारा छान दिसत होता. सतीश गुप्ता नावाच्या कलाकाराचा Wings of Eternity हा कार्यक्रम होता. त्यांनी लिहिलेल्या Zen Whispers या पुस्तकाचे प्रकाशन देखील होते. रंगमंचावर गरुडाच्या पंखांच्या सोनेरी रंगातील मोठाले असे शिल्प मांडले होते. आम्ही आत जाऊन बसे पर्यंत, त्यांची मुलाखत चालू होती. नंतर काही स्वरचित इंग्रजी हायकूचे देखील त्यांनी अभिवचन केले. बौद्ध धर्मीय घालतात तसा पेहराव परिधान करून सतीश गुप्ता एका मोठ्याला ब्रशने calligraphic paintings काढत होते. त्या शैलीला gestural painting असेही म्हणतात असे त्यांनी दिलेल्या पत्रकावरून समजले. मागे गुढ असे कुठलेसे वाद्यसंगीत चालू होते. ईशा शर्वणी नावाच्या नर्तीकेने गरुड नृत्य सादर केले. नृत्य अर्थात प्रेक्षणीय होते. पण ह्या सगळ्या visual and performing art fusion मधून अर्थात काय म्हणायचे हे काही विशेष समजले नाही. कार्यक्रम संपला आणि आम्हाला अर्थातच बाहेर पडावेसे वाटत नव्हते. अगदी हरखून खाली वर जाऊन संपूर्ण ओपेरा हाउस पहिले, भरपूर छायाचित्रे काढली. ओपेरा हाउस मध्ये एके ठिकाणे gift shop आहे. पण त्यांनी निराशा केली. ओपेरा हाउसची माहिती देणारी पुस्तके, स्मरणिका, छायाचित्रे, magnets असे काही नव्हतेच तिथे. बाहेरील आवारात सतीश गुप्ता यांच्या काही चित्रांचे प्रदर्शन, त्यांची पुस्तके मांडली होती.\nमुंबईतील ह्या आपल्या सर्वांना अभिमान वाटावा अश्या स्थळांपैकी असलेले ह्या ओपेरा हाउसची अधिक माहिती त्यांच्या वेबसाईट वर मिळू शकेल, आणि विकिपीडियावर देखील आहे. त्यांनी त्यांची वेबसाईट आणखीन माहितीने सजवली पाहिजे, एवढा मोठा १०० वर्षाहून अधिक इतिहास असलेल्या ह्या ओपेरा हाउस बद्दल विशेष माहिती अशी काहीच नाही. माझ्याकडे पांढरपेशांच गिरगाव नावाचे मधुसूदन फाटक यांचे पुस्तक आहे. त्यात त्यांनी जुन्या गिरगावच्या आठवणी सांगितल्या आहेत. ओपेरा हाउस गिरगावातच आहे. त्यांनी देखील त्याचा थोडाफार इतिहास दिला आहे. संगीताचे कार्यक्रम तेथे होत असत, आणि नंतर नंतर चित्रपटही तेथे लागत असे सांगतात.\nअसो. तुमच्या पुढील मुंबई भेटी दरम्यान हे आपल्या नशिबाने परत सुरु झालेले ओपेरा हाउस तुमच्या भटकंतीच्या यादीत जरूर असू द्या. तेथे कायमच काहीना काही कार्यक्रम चालू असतात. आम्ही तेथून बाहेर पडलो ते लवकरात लवकर परत एखादा ओपेरा असेल तेव्हा परत यायचे हे ठरवूनच\nपुढील आठवड्यात ह्या वर्षीच्या जगप्रसिध्द ऑस्कर चित्रपट पुरस्कारांची घोषणा होईल. गेले काही वर्षे मराठी चित्रपटांची ऑस्करमध्ये वर्णी लागण्याची चर्चा होत आहे. पण मला ऑस्कर म्हटले की १९९१ मध्ये दूरदर्शनवर पाहिलेल्या ६४व्या ऑस्कर सोहळ्याची आठवण येते. त्यात प्रसिद्ध भारतीय/बंगाली चित्रपट दिग्दर्शक सत्यजित राय यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. गतकालातील प्रसिद्ध अभिनेत्री ऑड्री हेपबर्न(Audrey Hepburn) ही त्यांच्या बद्दल त्यावेळेस बोलली. वयोवृद्ध असे सत्यजित राय अतिशय आजारी होते, हॉस्पिटल मध्ये आपल्या पलंगावर आडवे पडलेले, आणि ऑस्करची बाहुली हातात घेऊन त्यांनी केलेले छोटेखानी भाषण या सर्वाचे दृश्य अजून डोळ्यासमोर आहे. (नंतर त्यांना १९९२ मध्ये निधनापूर्वी भारत रत्न पुरस्कार देखील मिळाला). पण त्यावेळी ह्या चित्रपट दिग्दर्शकाचे कर्तृत्व समजण्याचे वय आणि समजही नव्हती. नंतरही काही विशेष उमजले असे काही नाही, कारण चित्रपट माध्यम साक्षरता, आस्वाद साक्षरता हा प्रकार माझ्या गावीदेखील नव्हता. कित्येक वर्षे पुण्यात FTII, NFAI यांसारख्या चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था असूनही त्या विषयाकडे लक्ष गेले नव्हते. गेल्या वर्षी चित्रपट रसास्वाद शिबिरात गेलो आणि ह्या माध्यमाचे, कला प्रकारचे विविध पदर, वेगवेगळया व्यक्तींचे काम या सर्वांची तोंडओळख झाली. त्यात सत्य���ित राय यांचे नाव अर्थातच भारतीय चित्रपट क्षेत्राच्या निमित्ताने सर्वात आधी घेतले गेले त्याचे कारण त्यांच्या मुळेच भारतात समांतर सिनेमा(parallel cinema), किंवा कलात्मक चित्रपट(art film) या नावाखाली वास्तववादी सिनेमाची अशी जी चळवळ किंवा लाट आली हे होय.\nहे सर्व आठवण्याचे कारण परवा एक सत्यजित राय यांच्या चित्रपटातील संगीत कामगिरीचा आढावा घेणारी एक डॉक्युमेंटरी पाहिली( Music of Satyajit Ray) आणि एका वेगळ्या पैलूची ओळख झाली, त्याबद्दल थोडेसे वाटून घ्यावेसे वाटले म्हणून हा प्रपंच. जाता जाता, त्यांचे आडनाव रे की राय हा प्रश्न मराठी लिहिताना होता. काही जण रे असे लिहितात, तर काही राय. मी मात्र बांगला भाषेत कसे लिहितात हे पहिले, आणि त्यावरून ‘राय’ असे वापरण्याचे ठरवले. चूक भूल द्यावी घ्यावी तसे पाहिले तर मेरी सेटन लिखित सत्यजित राय यांच्या चरित्रात्मक पुस्तकात(Portrait of a Director-Marie Seton) सत्यजित राय आणि संगीत याबद्दल एक प्रकरण आहे. पण हा माहितीपर चित्रपट पाहून आणखीनच त्यांच्या ह्या पैलूची ओळख होते. गतकालातील या महान कलाकाराच्या चित्रपट, संगीत या विषयाकडे पाहण्याचा दृष्टीकोन समजतो. चित्रपट १९८४ मधील आहे, आणि तो National Film Development Corporation(NFDC) ने बनवला आहे. दिग्दर्शक आहेत उपलेंदू चक्रवर्ती. चित्रपट इतिहासाच्या सुरुवातीच्या काळात अर्थातच चित्रपट हे मूकपट होते, त्यात ध्वनी नव्हता, पण चित्रपट चालू असताना पडद्याच्या बाजूला बसून समयोचित, प्रसंगानुरूप संगीत वाजवत, गाणी अशी नव्हतीच. जेव्हा बोलपट युग सुरु झाले, तेव्हा चित्रपटात गाणी सुरु झाली. भारतीय रागदारी संगीत, पाश्चिमात्य संगीत, वाद्य या सगळ्या मधून एक वेगळेच मिश्रण भारतीय संगीतात अगदी सुरुवातीपासून दिसू लागले. आणि बाकीचा सारा इतिहास आहेच. विशेषतः भारतीय चित्रपटांच्या बाबतीत चित्रपटातील गाणी हा एक प्रमुख विषय होऊन बसला आहे(आणि अर्थात त्याच्या जोडीला गाण्यावर केले जाणारे नृत्य हा देखील महत्वाचा विषय झाला आहे). मी २०१४ मध्ये अमीरबाई कर्नाटकी या १९४०-५० च्या दशकातील प्रसिद्ध चित्रपट गायिकेच्या चरित्राचे कन्नड मधून मराठी भाषांतर केले होते. चित्रपट संगीत आणि त्याचा इतिहास हा आणखी विशेष अभ्यास करण्याचा विषय नक्कीच आहे. पण तूर्तास सत्यजित राय सारख्या चित्रपट दिग्दर्शक चित्रपटातील संगीत विषयाकडे कसे पाहत हे समजावून घेणे नक्कीच उ��्बोधक आहे.\nया माहितीपर चित्रपटातून सत्यजित राय यांच्या मुलखातीमधून आपल्याला समजते की संगीताचे संस्कार त्यांच्या वर अगदी लहानपणी झाले, आणि संगीत हे त्यांचे पहिले प्रेम होऊन बसले. त्यातही पाश्चिमात्य संगीताची त्यांना सुरुवातीपासून ओढ होती, विशेषतः बेथोवेनचे संगीत. बंगालचे रविंद्र संगीत तर जसे सर्व बंगाली घरांतून असते तसे ते त्यांच्या घरातही होतेच. त्यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीचे काही चित्रपट त्यांनी समकालीन शास्त्रीय गायक/वादक यांच्या बरोबर काम करून चित्रपट संगीत करवून घेतले. ह्या डॉक्युमेंटरीमध्ये त्यांची मुलाखत आहे, त्यांना बोलते केले आहे, त्यांच्या चित्रपटातील दृश्ये(जसे कांचनजंगा, घरे बाईरे), तसेच ते काम करत असतानाचे दुर्मिळ चित्रण, त्यांनी केलेली रेखाटने, ठिकठिकाणी निवेदनाच्या ओघात आले आहे. ते म्हणतात, ह्या गाजलेल्या संगीतकारांबरोबर(पंडित रवी शंकर, उस्ताद विलायत खान, अली अकबर खान) काम करणे त्यांच्या व्यस्ततेमुळे सत्यजित राय यांना थोडेसे अवघड होऊ लागले होते. तसेच चित्रपटात विविध ठिकाणी, गाण्यात काय आणि कसे संगीत असावे हे त्यांच्या मनात अगदी सुरुवातीपासूनच काही ठोकताळे असत, त्यामुळे त्यांनीच स्वतः आपल्या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन करण्यास १९६१ मध्ये सुरुवात केली, ते अगदी शेवटपर्यंत. चित्रपट संगीत म्हटले की पार्श्वसंगीत तसेच त्यातील गाणी आणि त्यांचे संगीत दोन्ही आले. त्यातही पार्श्वसंगीताचा ते किती खोलवर विचार करतात हे समजते. पार्श्वसंगीत हे कमीत कमी वापरले जावे याकडे सत्यजित राय ओढा होता, हे उघड आहे. प्रत्येक फिल्ममेकरने संगीत विषयाकडे लक्ष द्यावे असे त्यांचे म्हणणे त्यांनी मांडले आहे. भारतीय आणि पाश्चिमात्य संगीत, वाद्ये(जसे पियानो) यांचा त्यांनी मेळ घालून पार्श्वसंगीत, किंवा गाण्याचे संगीत त्यांनी कसे दिले, वादाकांबरोबर त्यांनी कसे काम केले, नोटेशन्स कसे शिकले या सारख्या गोष्टी या डॉक्युमेंटरी मध्ये आपल्या समोर उलगडले जातात.\nतुम्ही जर सत्यजित राय यांचे, त्यांच्या चित्रपटांचे चाहते असाल, आणि ही डॉक्युमेंटरी पहिली नसेल तर नक्की पहा. त्यांच्या जीवनातील अनेक दुर्मिळ क्षण, मुलाखती, त्यांचे विचार, music sheet हातात घेऊन वादकांबरोबर, गायकांबरोबर काम करणारे सत्यजित राय इत्द्यादी पाहता येतात.\nप्रभा अत्रे यांचा सांगीतिक संवाद\nभारतीय अभिजात संगीताची आवड असणाऱ्यांना प्रभा अत्रे हे नाव नक्कीच अनोळखी नाही. पुण्यातील भीमसेन सवाई गंधर्व संगीत महोत्सवाची सांगताच गेली काही वर्षे त्यांच्याच गायनाने होते. त्यांनी वयाची ८० वर्षे पार केली आहेत. त्या काही मोजक्या कलाकारांपैकी आहेत ज्यांनी गायनाव्यातिरिक्त, संगीताबद्दल कायम आपले विचार, चिंतन प्रकट करत आल्या आहेत, विविध प्रयोग करत आहेत. त्यांनी पुस्तके लिहिली आहेत, बंदिशी रचल्या आहेत. आपल्या स्वरमयी गुरुकुल संस्थेतर्फे(जी त्यांच्या निवासस्थानी आहे) नवीन गायक घडवताहेत, आणि सर्वांना आपली कला सादर करायला एक खुला मंच उपलब्ध करून दिला आहे. एक दोनदा पूर्वी मी तेथे काही कार्यक्रमांना गेलो होतो. गेली काही दिवस त्या पुणे विद्यापीठात खुला संगीत संवाद करताहेत. मी नुकताच त्या संवाद सत्राच्या दहाव्या आणि शेवटल्या सत्राला हजार होतो. त्याबद्दल लिहावे म्हणून हा उपद्व्याप.\nकित्येक वर्षात पुणे विद्यापीठ परिसरात आत गेलो नव्हतो. किती रम्य परिसर आहे हा, तेथे विविध ऋतूमध्ये विविध रूपं अनुभवता येतात. कार्यक्रम संत नामदेव सभागृहात होता. मी आत जाऊन बसलो. ललित कला केंद्राचे विद्यार्थी तर होतेच, तसेच इतर ही संगीत शिकणारे विद्यार्थी आले होते, आणि माझ्यासारखे गाण्याची, ऐकण्याची समज वाढवण्याचा प्रयत्न करणारे देखील असावेत असे वाटत होते. बसतो न् बसतो इतक्यातच प्रसिद्ध गायक पंडित सत्यशील देशपांडे हे बाजूने आपल्या नेहमीच्या मिश्कील स्वभावानुसार कोणालातरी पाहून “अरे, तुम्ही अजून आहात तर” असे म्हणत गेले. आजच्या पिढीतील हार्मोनियम वादक आणि चिंतनशील संगीतज्ञ चैतन्य कुंटे हे संवादक होते. चैतन्य कुंटे यांच्याबरोबर माझ्या अमीरबाई कर्नाटकी पुस्तकाच्या भाषांतराच्या निमित्ताने तसेच सुदर्शन संगीत सभेच्या अंतर्गत बिळगी भगिनींवरील शतमान स्मरण या रहिमत तरीकेरी यांच्या सादरीकरणाच्या आयोजनानिमित्त परिचय झाला होता. पण त्याबद्दल नंतर कधीतरी.\nकार्यक्रमाचे शीर्षक होते ‘आलोक: संगीत शास्त्र आणि प्रस्तुती’. कार्यक्रम हिंदीत होता. तो मराठीत का नाही झाला हे लक्षात नाही आले. प्रभा अत्रे यांच्या बरोबरच्या या सांगीतिक संवाद कार्यक्रमाचे याआधी नऊ भाग होऊन गेले होते. ऑक्टोबर २०१७ पासून झाला होता. त्याचा चैतन्यने धावता आढावा घेतला. कंठसंगीत, सरगम, बंदिश, सुगम संगीताचे प्रकार, राग संकल्पना, ख्याल गायकीची घराणी अशा विविध विषयांवर आधी संवाद झालेला. ह्या ना त्या कारणाने मी जाऊ शकलो नव्हतो. आजचा विषय होता संगीत शिक्षण आणि रियाज. संगीत शिक्षण म्हणजे गुरुकुल पद्धतीने शिकणे जे पूर्वी होत असे, आणि आजकाल विशेष होत नाही हा मुद्दा तर आलाच. पण शिकण्यासाठी, शिकवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान जरूर वापरावे असा त्यांचा आधुनिक दृष्टीकोन त्यांनी मांडला. गुरुकुल आणि संगीत विद्यालातून दिले जाणारे शिक्षण यात तुलना, फायदे तोटे हे मुद्दे आले. संगीत विद्यालयातून शिक्षण द्यायला सुरुवात होऊन देखील १०० वर्षे झाली, भातखंडे, पलुस्कर यांच्याही आधी बडोद्यातून मौलाबक्ष यांनी ते सुरु केले. पारंपारिक पद्धतीमध्ये मौखिक पद्धतीने गुरु आणि शिष्य सन्मुख बसून शिकणे, शिकवणे होते, आणि ते तसेच झाले पाहिजे. शिकवणे ही एक कलाच आहे, प्रत्येक चांगला गायक चांगला शिक्षक, गुरु होऊ शकतोच असे नाही, हे त्यांनी नमूद केले. संगीत शिकण्यारांनी सतत ऐकणे हे गरजेचे आहे, कान तयार हवा. आपल्या संगीताचे प्रमाणीकरण झालेले नाही, त्यामुळे शिकवण्यात गुरुनुसार, घराण्यानुसार फरक पडतो. संगीत घराणे म्हणजे एक सांगीतिक विचार, सांगीतिक सौदर्यदृष्टी असे त्यांनी सांगितले, आणि तसे उमजून फरक लक्षात घेऊन तसे शिकले पाहिजे.\nचैतन्य कुंटे यांनी मग रियाज ह्या अनुषंगिक विषयाकडे चर्चा वळवली. रियाज करण्याच्या पद्धती, वेळा, त्याचे महत्व ह्या सर्वांना त्यांनी स्पर्श केला. पूर्वीच्या काळी बारा वर्षे शिक्षण, बारा वर्षे रियाज आणि त्यानंतर प्रस्तुती असे होत असे. समर्थ रामदास यांची ‘अभ्यासोनी प्रकटावे’ ही उक्तीची ह्या वेळी आठवण झाली. रियाज हा व्यक्तीसापेक्ष असतो हा देखील महत्वाचा मुद्दा त्यांनी नमूद केलं. प्रभा अत्रे ह्या संवेदनशील कलाकार आहेत, त्यांनी बंदिशी तर रचल्या आहेतच, पण कविता देखील रचल्या आहेत. त्यांनी रियाजानिमित्त केलेली एक कविता सादर केली जी साधारण अशी होती:\nसंगीताची, सुरांची साधना अशी, पाण्यावरील रेघ जशी| उमटत असता, मिटून जाई ||\nआजच्या काळात साऱ्याच गोष्टी एक इव्हेंट झाल्या आहेत, दृश्य रुपाला महत्व प्राप्त झाले आहे. त्याचा सुद्धा त्यांनी विचार करून त्या म्हणतात की रियाज करताना आपले हावभाव, हातवारे, बै��क इत्यादी कडे जरूर लक्ष द्यावे. प्रभा अत्रे यांच्या बरोबर, मंचावर दोन गायक, आणि दोन साथीदार देखील दिसत होते(तबला, पेटी). बहुधा त्यांचा शिष्यगण असावा. त्यांनी मग रियाजाच्या काही पद्धतींचे प्रात्यक्षिक सादर केले. यमन रागातील, तसेच भैरवीतील सोप्या बंदिशी घेऊन त्यांचा बंदिश स्वरात गाणे, सरगम, आकार गायन तसेच तालाचे बोल गायन या स्वरूपात रियाज कसा करता येतो हे सादर केले. राग विस्तार, ज्यात खऱ्या अर्थाने कलाकाराची कल्पनाशक्तीचा कस लागतो, त्याचा कसा रियाज करावा याचे प्रात्यक्षिक देखील सादर केले. मिंड, गमक, खटका, आंदोलन, मुरकी अश्या विविध तंत्रांचे, बारकाव्यांचा कसा रियाज करता येतो हे देखील त्यांनी दाखवले.\nत्यानंतर श्रोत्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. रियाजाच्या वेळेसंबंधी एक प्रश्न आला. त्यातून एक महत्वाचा मुद्दा प्रभाताईंनी मांडला. दिवसाच्या विविध वेळी गळा/आवाज विशिष्ट्य स्थिती मध्ये असल्यामुळे सहसा मंद्र स्वरांचा रियाज पहाटे करतात, आणि हळू हळू दिवस चढला की मध्य आणि तार सप्तकाकडे जावे असा प्रघात आहे. पण कुठल्याही वेळेला कुठल्याही सप्तकाचा रियाज करता यावा अशी तयारी हवी, असा तो मुद्दा होता. दुसरा एक प्रश्न दोन वेगळ्या घराण्याच्या गायकी शिकताना काय पथ्य पाळावी याबद्दल होता.\nइन मीन दोन तासांचा हा सांगीतिक संवाद चांगलाच रंगला. माझ्यासारख्या जाण्याची समाज उमज वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या श्रोत्याला नक्कीच समृद्ध करणारा अनुभव होता. प्रभा अत्रे यांच्यासारख्या प्रगल्भ कलाकारांचे विचार ऐकायला मिळाले. प्रभा अत्रे यांनी आपल्या पुस्तकांतून देखील आपले विचार मांडले आहेतच. या आणि इतर कलाकारांचे काम, विचार हे documentation, recording, या मध्यामातून जपले पाहिजे. सुदैवाने चैतन्य कुंटे, पंडीत सत्यशील देशपांडे यांच्या सारखे जाणत्या व्यक्ती यात काम करत आहेत. पूर्वी वीणा सहस्रबुद्धे यांनी देखील तसे थोडेफार काम करून ठेवले आहे. पुण्यात डॉ. अशोक रानडे यांच्या नावाने एक archive उभे राहिले आहे. ते एकदा वेळ काढून पाहायला जायचे आहे. गेल्या शंभर एक वर्षांतील बरीच ध्वनीमुद्रणे विविध ठिकाणी उपलब्ध आहेत. संगीताच्या इतिहासाच्या दृष्टीने, तसेच आताच्या, तसेच पुढील पिढीसाठी हे सर्व संचित नक्कीच उपयुक्त पडेल.\nजाता जाता अजून एक. ब्लॉगचा सुरुवातील अभिजात संगीत असा शब���द वापरला आहे. त्याचा अर्थ कला संगीत, किंवा सामान्य भाषेत शास्त्रीय संगीत असा होतो. नुकतेच मला ‘अभिजातता म्हणजे काय’ या शीर्षकाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण आले होते. मला चित्रपट रसास्वाद शिबिरात भेटलेले अग्निहोत्री यांनी तसेच रवी परांजपे फौंडेशनच्या वतीने हा आयोजित केला होता. चित्रकार रवी परांजपे, संगीतज्ञ पंडित सत्यशील देशपांडे, शास्त्रीय नर्तक सुचेता भिडे-चापेकर, तसेच उद्योजक दीपक घैसास यांनी आपापल्या क्षेत्रात अभिजातता म्हणजे काय याचा उलगडा केला. त्या कार्यक्रमाचे ध्वनीचित्रमुद्रण येथे आहे, जरूर पहा.\nमी आजारी असल्यामुळे ऑफिसला दांडी मरून घरीच राहिलो होतो. अशा वेळी झोपून झोपून तरी किती झोपणार लहानपणी आम्ही राहत असलेल्या घरी पावसाच्या पाण्यामुळे भिंतीवरती ओल चढून विविध आकार तयार होत असत. आजारी पडल्यावर, पलंगावर पडल्या पडल्या ते आकार पाहून मनात विविध प्रतिमा तयार होत आणि मनोरंजन होत असे लहानपणी आम्ही राहत असलेल्या घरी पावसाच्या पाण्यामुळे भिंतीवरती ओल चढून विविध आकार तयार होत असत. आजारी पडल्यावर, पलंगावर पडल्या पडल्या ते आकार पाहून मनात विविध प्रतिमा तयार होत आणि मनोरंजन होत असे आता अशी परिस्थिती नव्हती. हाताशी पुस्तकं, किंवा टीव्हीचा रिमोट असतो. त्या दिवशी सकाळी सकाळी टीव्ही लावला, आणि एके ठिकाणी नुकताच सुरु झालेला सिनेमा होता. तो होता हिंदी सिनेमा, आणि त्यात किटू गिडवानी दृष्टीस पडली, पण सिनेमाचे नाव तर इंग्रजी दिसत होते(Dance of the wind) जे वेगळेच होते-Dance of the wind, म्हणजे काय आता अशी परिस्थिती नव्हती. हाताशी पुस्तकं, किंवा टीव्हीचा रिमोट असतो. त्या दिवशी सकाळी सकाळी टीव्ही लावला, आणि एके ठिकाणी नुकताच सुरु झालेला सिनेमा होता. तो होता हिंदी सिनेमा, आणि त्यात किटू गिडवानी दृष्टीस पडली, पण सिनेमाचे नाव तर इंग्रजी दिसत होते(Dance of the wind) जे वेगळेच होते-Dance of the wind, म्हणजे काय म्हटले जरा पाहुयात. पण प्रत्यक्षात, तो संपूर्ण पाहून मगच उठलो.\nकिटू गिडवानीला किती दिवसांनी पहिले होते. हो, तीच ती, दूरदर्शन मालिकांमधून काम करणारी. नंतर खूप अशी तीला सिनेमात पाहिलेले आठवत नाही. गोविंद निहलानी यांच्या रुक्मावती की हवेली मध्ये होती. Dance of the wind समोर चालू होता, काहीतरी गंभीर दृश्य चालू होते. किटू गिडवानीचीच प्रमुख भूमिका होती. ती एक गायिका होती त्यात, तेही त��चा आवाज गमावलेली. ही गायिका(नाव पल्लवी) म्हणजे भारतीय शास्त्रीय संगीत गाणारी गायिका. गुरुकडे(जी तिची आईच असते) समोरासमोर बसून गाण्याचे धडे ही गायिका घेते आहे, त्यातील विविध बारकावे घोटून घेणे चालू आहे. आपल्या भारतीय संगीत शिक्षणाचे, तालमीची वैशिष्ट्ये दर्शवाणारी ती दृश्ये. गुरु आपल्या शिष्याला मृत्यू जवळ आल्याची, चाहूल झाल्याची सूचना देते. एका जाहीर संगीत कार्यक्रमात, गाणे सुरु करण्यापूर्वी जे काही क्षण असतात, ते छान दाखवले आहे. पण तेथे गायिकेचा आवाज लागत नाही, कारण, आपल्याला असे समजते की गुरूच्या मृत्यूमुळे भावविवश झाल्यामुळे असे झाले असावे.\nपुढे काही कारणाने, तिचा आवाज पूर्णपणे जातो, कारकीर्द उध्वस्त होते-गाता येत नाही, गाणे शिकवता येत नाही. मानसिक रित्या खच्चीकरण होते, तिची तळमळ, हा सगळं प्रवास किटू गिडवानीने छान रंगवला आहे. ओघाने येणारी गाणी, विविध धून, प्रसंगानुरूप हे सर्व एक छान दृक्‌श्राव्य अनुभूती देतात. ह्या गायिकेला आपला आवाज परत गवसतो हे नंतरच्या ६०-७० मिनिटात उलगडते. चित्रपटाला एक अध्यात्माची, दैवी चमत्काराची किनार आहे. शास्त्रीय संगीत आणि अध्यात्म यांचा घनिष्ट संबंध आहे, हे मान्य. पण चित्रपटात येणारी लहान मुलगी, तारा, आणि तिचे गाणे, तिचा वावर हे का आणि कसे सांगता येत नाही. ही गायिका आपल्या आईच्या गुरुकडे, जे अर्थात अतिशय वयोवृद्ध असतात, त्यांचा शोध घेत त्यांना भेटते. त्यांचा देखील आवाज नसतो. पालवीची त्यांच्याकडून गंडा बांधून घेऊन शिकण्याची इच्छा ते धुडकावून लावतात. पण त्यांच्या आणि त्या लहानग्या मुलीच्या सान्निध्यात तीला आपला हरवलेला आवाज गवसतो अशी ही कथा आहे. तर सकाळी सकाळी हा असा शास्त्रीय गाण्यांच्या धुनानी भरपूर, असा, अध्यात्मिक अनुभव देणारा, आणि बऱ्याच वर्षांनी किटू गिडवानीला पाहिल्यामुळे, एकदम मस्त वाटले. इतक्यातच जुन्या काळातील प्रसिद्ध गायिका गिरिजा देवी यांचे निधन झाले, त्यामुळे मौखिक गुरु-शिष्य परंपरेने शिकलेल्या, शिकवण्याऱ्या त्या होत्या. शेवटी Dance of the wind या नावाबद्दल. काय असावा अर्थ याचा मला वाटते, की बागडणारा वारा, जसा स्वछंदी असतो, आणि त्यामुळेच त्याचे गाणे होते, असा तर संदेश द्यायचा नसावा मला वाटते, की बागडणारा वारा, जसा स्वछंदी असतो, आणि त्यामुळेच त्याचे गाणे होते, असा तर संदेश द्यायचा नसाव��� इंटरनेट वर या चित्रपटाच्या दिग्दर्शकाची(राजन खोसा) एक साईट आहे, त्यात त्यांनी ह्या चित्रपटाची पडद्यामागची कहाणी नमूद केली आहे. ती छान आहे वाचायला. त्यात त्यांनी लिहिले आहे, की शुभा मुदगल यांना ह्या चित्रपटाच्या कथेत आपली स्वतःची कहाणी दिसली.\nअसो. बराच जुना, म्हणजे, १९९७ मधील हा सिनेमा आहे. प्रसिद्ध गायिका शुभा मुदगल यांचे पार्श्वसंगीत आहे. हा बहुतेक पाश्चिमात्य देशातील लोकांसाठी बनवला गेला असलेला सिनेमा असला पाहिजे. चित्रपटाच्या शेवटी येणाऱ्या श्रेयनामावलीतून समजते की जर्मन संस्था, भारतातील NFDC, आणि इतर काही संस्थांनी मिळून हा सिनेमा बनवला आहे. शास्त्रीय संगीत परंपरेवर हिंदी आणि इतर भारतीय भाषेत तसे बरेच सिनेमे आहेत. हा थोडासा वेगळाच म्हटला पाहिजे. मध्यंतरी मी माझ्या एका मित्राने एक लघुपट बनवला होता, त्याचा विषय सुद्धा गाणे हाच होता, एका वृद्धाच्या जीवनात एकाकी पण आल्यामुळे, जीवन संपवण्याचा निर्णय तो बदलतो, का तर, त्याचे गाणे ऐकून रस्त्यावरील एक लहानगी त्याच्या पित्याबरोबर गाणे शिकायला येते. त्याबद्दल मी लिहिन कधीतरी.\nमहाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांचे एक वाक्य प्रसिद्ध आहे. ते म्हणतात, “आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठीआवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल”. मी तरी आजपर्यंतचे जीवन या उक्ती प्रमाणे जगण्याचा प्रयत्न करत आहे. ही ब्लॉग साईट देखील त्याचाच एक भाग आहे. संगीत, नाटक, चित्रपट, पुस्तके, डोंगरावर, किल्ल्यांवर, जंगलात भटकणे, इतिहास(Indology), भाषा हे सर्व माझे आवडीचे विषय आहेत. अर्थात त्याबद्दल काहीबाही खरडणे, लिहिणे हाही उद्योग आहेच.\nआपल्याला गाणी, भावगीतं, किंवा इतर ज्याला सुगम संगीत असे म्हणतो ते सर्वसाधारणपणे भावते, आणि बऱ्याच अंशी शब्द असल्यामुळे समजते. पण भारतीय शास्त्रीय संगीत, किंवा राग संगीत/कलासंगीत जे आहे, ते आपल्याला काही वेळा आवडते, पण समजले असे होत नाही. त्यात शब्द हे अतिशय कमी, किंवा बऱ्याचदा नसतातच. काही वर्षांपूर्वी भारतीय शास्त्रीय संगीत काय आहे, इतिहास काय, त्याचे शास्त्र काय, हे जाणून घेण्याची उर्मी निर्माण झाली. त्याच दरम्यान, ‘शोधा म्हणजे सापडेल’ या वाक्प्रचाराप्रमाणे, एके दिवशी प्रसिद्ध गायक समीर दुबळे यांची संगीत कार्यशाळेची जाहिरात पाहिली. ती होती ३-४ दिवसांची संगीत परिचय कार्यशाळा होती, ज्यात शास्त्रीय संगीताची मूलतत्वे, विविध घराणी, परंपरा, काय आणि कसे ऐकावे, याचे प्रात्यक्षिकासहित मार्गदर्शन असणार होते. थोडक्यात काय तर, ज्यांना तानसेन न होता कानसेन कसे व्हावे या बद्दल तो सगळं खटाटोप असणार होता. त्याबद्दल आज लिहायचे आहे.\nसमीर दुबळे आणि बासरीवादक नितीन अमीन यांनी स्थापन केलेली SPECTRUM(Society for Performing Entrepreneurs and Conscious Training towards Understanding Music) ह्या संस्थेतर्फे हा कार्यक्रम होता. स्थळ होते, पुण्यातील गांधर्व महाविद्यालय. दररोज २ तास असे तीन दिवस हा कार्यक्रम होता. पहिल्या दिवशी कार्यशाळेचे स्वरूप सांगून, सूर संकल्पना, ध्वनी, नाद, याबद्दल माहिती करून देण्यात आली. अर्थात, बरीच प्रात्यक्षिके, सोदाहरण स्पष्टीकरण यामुळे आकलन वाढले. पाश्चिमात्य संगीताची देखील थोडीशी माहिती सांगण्यात आली. भारतीय संगीतातील वेगवेगळे forms त्याबद्दल माहिती करून देण्यात आली. Classical western music आणि popular music मधील फरक कळण्याकरता Strauss, BonyM ह्यांच्या काही रेकॉर्डिंग ऐकवण्यात आल्या.\nदुसऱ्या दिवशी ताल, लय पासून सुरुवात करून भारतीय संगीतात राग ही संकल्पना काय आहे याचे विवेचन केले गेले. बंदिश म्हणजे काय, आणि बंदिशीचे महत्व, ब्रज बोली(हिंदी भाषेची एक बोली, जी मथुरा भागात बोलली जाते) याबद्दल देखील चर्चा झाली. त्यानंतर ख्याल गायन जे सध्या प्रचलित आहे, त्याचा इतिहास, अगदी वेदकालीन सामगायन, नंतरचे धृपद गायन पर्यंत कसे संगीत बदलत गेले. तेराव्या शतकापासून मोगल साम्राज्यामुळे झालेली देवाणघेवाण, यामुळे संगीत कसे ख्याल गायनापर्यंत येवून थांबले हे समजले. इतर उपशास्त्रीय गायन प्रकार, जसे की ठुमरी, कजरी, टप्पा याची तोंडओळख करून देण्यात आली. राग संगीत सादर करण्याची जी सध्याची पद्धत प्रचलित आहे, जसे की बडा ख्याल, छोटा ख्याल, साथीला तबला, पेटी इत्यादी, हे प्रात्यक्षिकासहित समजावले गेले.\nतिसऱ्या दिवशी, प्रसिद्ध बासरीवादक नितीन अमीन यांनी शास्त्रीय वाद्य संगीत याबद्दल विवेचन केले. बासरी वर एखादा राग कसा सादर केला जातो, तसेच जुगलबंदी, ��कल तबला वादन कसे केले जाते हे दाखवण्यात आले. भारतीय संगीतातील विविध वाद्ये, प्रकार, त्यांची गुण-वैशिष्ट्ये याबद्दल ही माहिती झाली. एकूणच संगीत विश्वाची झलक नक्कीच मिळाली आणि पुढील अभ्यासासाठी कवाडे किलकिली झाली. त्यानंतर थोडे जाणीव पूर्वक ऐकणे, मैफिलींना जाणे, संगीताबद्दल वाचन वाढणे, अश्या गोष्टी सुरु झाल्या आणि माझ्या जाणीव विस्तारू लागल्या.\nसंगीताच्या, गाण्याच्या मैफिली, संगीत महोत्सव पुण्यात तर कायम होतच असतात, प्रत्येक वेळी जाणे जमतेच असे नाही. पण पुणे आकाशवाणी वर शास्त्रीय संगीताचे बरेच कार्यक्रम असतात, ते मात्र ऐकू लक्ष देऊन लागलो. हा एक प्रवासच आहे, जो अजून चालूच आहे. संगीत ही प्रयोगक्षम कला असल्यामुळे, काही प्रत्यक्ष अनुभव मिळावा आणि ऐकण्यात गुणात्मक फरक पडावा म्हणून, मध्ये काही वर्षे पेटी(Harmonium, संवादिनी) शिकण्याचा उद्योग केला, दोन-तीन परीक्षाही दिल्या. हिंदुस्तानी आणि कर्नाटक संगीत अशी जी समृद्ध परंपरा आहे, त्याची थोडीशी झलक पाहायला मिळाली. संगीतज्ञांची चरित्रे, शास्त्र, आणि इतर musicology वरील पुस्तके गोळा करणे, तसेच माझी अजून एक खोड अशी की भारतीय परंपरा आणि पाश्चिमात्य परंपरा यातील फरक, साम्य धुंडाळणे, हेही संगीताच्या बाबतीत सुरु झाले, आणि अजून सुरूच आहे. भारतीय शास्त्रीय संगीत जसे हे कालासंगीत आहे, तसेच पाश्चिमात्य देशात, देखील कलासंगीत आहे. त्याला इतिहास आहे, त्याचे शास्त्र आहे, आणि मुख्य म्हणजे तेही शब्दांच्या पलीकडे जाणारे आहे. मागील आठवड्यातच पुण्यात Western Classical Music Appreciation Workshop या नावाची एक कार्यशाळा होती. Music Shack तर्फे Shantanu Datta हे ही कार्यशाळा घेणार होते. प्रामुख्याने Western Classical संगीताचा इतिहासाबद्दल असणार होते. कार्यबाहुल्यामुळे नाही जाऊ शकलो. तर असे आहे. ही कार्यशाळा असेल, किंवा इतर गोष्टी आहेत, त्यासर्वामुळे संगीत रसास्वादाची क्षमता निर्माण होते. ही सर्व अलीबाबाची गुहा आहे, ज्यात फक्त पुढे जात राहायचे, अंत नाही, आणि परत फिरणे देखील अवघड\nशेवटी एक खंत व्यक्त करावीशी वाटतेच. आजकालच्या जागतिकीकरणाच्या रेट्यात आपल्या कलासंगीताचा(किंवा एकूणच) समृद्ध वारसा, परंपरेची आजच्या मुलांना साधी ओळखही आपण करून देत नाही. मी असे ऐकले होते काही पाश्चिमात्य देशात शाळेत आणि घरोघरी एखादे वाद्य किंवा गायन मुलांना शिकवले जाते, आणि नवीन पिढीला त्यामुळे त्याची ओळख होते आणि पुढे ती कला त्यांच्या जीवनात त्यांची साथीदार बनते.\nमी अनुभवलेले संगीत कार्यक्रम आणि त्यावर लिहिलेले जरूर माझ्या ब्लॉग वर पहा आणि प्रतिक्रिया कळवा\nप्रेम आणि खूप खूप नंतर\nयुरोप दिग्विजय, भाग#१ लंडनमध्ये पायउतार\nगांधीजी १५०, आता पुढे काय\nलेबेदेव आणि बंगाली रंगभूमी\nपर्व: युद्धाचे तत्वज्ञान (Philosophy of War)\nअफ्रिकन अमेरिकन इतिहासाचे संग्रहालय\nबसवण्णा, गिरीश कार्नाड आणि तलेदंड\nदोन अजोड सांगीतिक चित्रपट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/sindhudurg-konkan-news-competition-exam-guidance-center-55632", "date_download": "2019-01-22T02:54:55Z", "digest": "sha1:CGLOJ3A3WPVPFNDNY5EIGWDYE6HXXLXS", "length": 14926, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "sindhudurg konkan news competition exam guidance center सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र - दीपक केसरकर | eSakal", "raw_content": "\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र - दीपक केसरकर\nमंगळवार, 27 जून 2017\nसिंधुदुर्गनगरी - कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्याने सलग सहा वेळा प्रावीण्य मिळविले आहे. यंदाच्या वर्षी तर जिल्ह्यातील १०९ शाळांचा १०० टक्‍के निकाल लागला. या गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील एम. पी. एस. सी, यु. पी. एस. सी सारख्या परीक्षांसाठी स्पर्धा मार्गदर्शन केंद्र लवकरच सुरू करण्यात यईल, अशी ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे दिली.\nदहावी, बारावी परीक्षेतील यशस्वी, गुणवंत विद्यार्थी, १०० टक्‍के निकाल लावणाऱ्या माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व संस्था चालकांचा गौरव सोहळ्यात पालकमंत्री श्री. केसरकर बोलत होते.\nसिंधुदुर्गनगरी - कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्याने सलग सहा वेळा प्रावीण्य मिळविले आहे. यंदाच्या वर्षी तर जिल्ह्यातील १०९ शाळांचा १०० टक्‍के निकाल लागला. या गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील एम. पी. एस. सी, यु. पी. एस. सी सारख्या परीक्षांसाठी स्पर्धा मार्गदर्शन केंद्र लवकरच सुरू करण्यात यईल, अशी ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे दिली.\nदहावी, बारावी परीक्षेतील यशस्वी, गुणवंत विद्यार्थी, १०० टक्‍के निकाल लावणाऱ्या माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व संस्था चालकांचा गौरव सोहळ्यात पालकमंत्री श्री. केसरकर बोलत होते.\nयावेळी मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, जिल्हा परिषद सदस्य संजय पडते, नागेंद्र परब, श्री. खोबरेकर, म��ख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. मातोंडकर, सचिव श्री. कुसगावकर, संस्था संचालक प्रतिनिधी आत्माराम राऊळ, दोडामार्ग पंचायत समितीचे सभापती श्री. नाईक आदी उपस्थित होते. शिक्षणावर राज्याच्या बजेटच्या २५ टक्‍के म्हणजे ४५ हजार कोटी रुपये खर्च करणारे महाराष्ट्र राज्य देशात अग्रस्थानी असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले, ‘‘शिक्षण संस्थांचा कारभार, आदर्श शिक्षकांचे मार्गदर्शन व विद्यार्थ्यांचे कष्ट व जिल्ह्यांच्या समन्वयाने शिक्षण तंत्रात सिंधुदुर्ग अग्रेसर आहे. स्पर्धा परीक्षाबाबत कोणत्या प्रकारचे मार्गदर्शन हवे आहे, या बाबत विद्यार्थी-शिक्षकांनी विधायक सूचना करण्याचे गरजेचे आहे.’’\nयावेळी गुणवंत विद्यार्थी, संस्थाचालक, मुख्याध्यापक यांचा पालकमंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी दहावी परीक्षेत १०० टक्‍के गुण मिळविणाऱ्या बारा विद्यार्थी तसेच दहावी व बारावी परीक्षेत १०० टक्‍के निकाल लावणाऱ्या २७ शाळा तसेच दहावी परीक्षेत १०० टक्‍के निकाल लावणाऱ्या १०९ शाळांचा गौरव करण्यात आला. शिक्षणाधिकारी रंगराव काळे यांनी प्रास्ताविक करून स्वागत केले. तन्वी संतोष कदम, रोहित गंगाराम कोकरे यांनी सत्काराला उत्तर देताना उच्च शिक्षणातही असेच यश कायम राखू अशी, ग्वाही दिली. अजय पाटील यांनी आभार मानले.\nशिवसेना बिनधास्त, तर भाजपची घालमेल\nयुतीचा सस्पेन्स कायम; दोन्ही गोटांत हालचालींना वेग मुंबई - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपच्या युतीचा सस्पेन्स कायम...\nप्रजासत्ताक दिनामुळे किनाऱ्यांवर दक्षता\nमुंबई - प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई व कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर अतिदक्षतेचा आदेश केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी दिला. दहशतवादी हल्ल्याची...\nआदिवासी उपयोजनेच्या निधीवर सरकारचा डल्ला\n940 कोटी निधी शेतकरी सन्मान योजनेकडे वळवला; खावटी कर्ज माफ मुंबई - आदिवासी उपयोजनेचा 940 कोटी...\nरत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ : काँग्रेस उमेदवाराच्या शोधात\nचिपळूण - आघाडीच्या जागावाटपात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसकडे असणार, हे स्पष्ट झाले आहे. मात्र, काँग्रेसचा उमेदवार कोण...\nदिव्यांग निधी व्यवस्थापन समित्याच नाहीत\nपुणे - दिव्यांग निधीचे व्यवस्थापन करणाऱ्या समितीची राज���यातील १९ जिल्ह्यांमध्ये स्थापनाच करण्यात आली नसल्याची माहिती समोर आली. समितीअभावी हा निधी पडून...\nहापूस होणार बाजारपेठेचा \"राजा'\nसावंतवाडी- भौगोलिक मानांकन अर्थात जीआयच्या निर्णयामुळे नव्या हंगामात कोकणचा हापूस खऱ्या अर्थाने \"राजा' असणार आहे. निर्यातीत हापूस स्वतःची ओळख घेऊन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/24334", "date_download": "2019-01-22T02:20:43Z", "digest": "sha1:4AZ2QM4CLABIKG7BZ572QJLYMVH3YNZW", "length": 3629, "nlines": 68, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मिरवणुका : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मिरवणुका\nप्रमाणाबाहेर वाढलेली लोकसंख्या, स्वयंचलित वाहनांचा अनिर्बंध वापर, अरुंद रस्ते आणि बरेचदा बंद पडलेली सिग्नल यंत्रणादि कारणांमुळे बऱ्याच शहरांत वाहतुकीची कोंडी ही नित्याची बाब झाली आहे. वाहतुकीचे प्राथमिक नियम मोडण्याच्या भारतीय नागरिकांच्या प्रवृत्तीमुळे वाहतूक कमालीची बेशिस्त झाली आहे. अशा कोलमडलेल्या वाहतुकीची अजून वाट लावतात त्या निरनिराळ्या मिरवणुका.\nRead more about मिरवणुकांचे स्तोम\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4666588427026181332&title=Result%20Decleared%20Of%20'Gandhi%20Vichar%20Exam'&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-01-22T02:56:28Z", "digest": "sha1:3GDFOWLX4YX34VOLCOZ2Q2RIWI5CFURA", "length": 11458, "nlines": 131, "source_domain": "bytesofindia.com", "title": "गांधी विचार परीक्षेचा निकाल जाहीर", "raw_content": "\nगांधी विचार परीक्षेचा निकाल जाहीर\nसोलापूर : जळगाव येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे घेतलेल्या गांधी विचार संस्कार परिक्षेचा जिल्हास्तरीय निकाल जाहीर झाला असून, यात रोपळे (ता. पंढरपूर) येथील पाटील विद्यालयातील दहावीची विद्यार्थिनी चैताली धोंडीराम भोसले हिने या परिक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. याबद्दल तिला मुख्याध्यापक एस. एम. बागल यांच्या हस्ते नुकतेच मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले. या वेळी समन्वयक शिक्षक ए. आर. व्यवहारे यांनाही प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.\nगांधी फाऊंडेशनतर्फे गांधी विचार संस्कार परिक्षा महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरातसह एकूण आठ राज्यांमध्ये यशस्वीरित्या आयोजित केली होती. या परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील मुलींनीच बाजी मारली. याबाबत रोपळे येथील समन्मयक शिक्षक ए. आर. व्यवहारे यांनी या परिक्षेत आतापर्यंत १० लाख ५९ हजार ७८९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्याचे सांगितले. यात माध्यमिक, उच्च माध्यमिक, वरिष्ठ महाविद्यालय, डीएड व बीएडच्या विद्यार्थ्यांचाही समावेश होता.\nया परिक्षेत जिल्ह्यात वर्गनिहाय प्रथम क्रमांकप्राप्त विद्यार्थी असे : उत्कर्षा पांडुरंग जमदाडे (इयत्ता पाचवी, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॅलेज आफ सायन्स, भाळवणी), सुहानी सतीश मुंढे (सहावी, म. गांधी विद्यालय, काटेगाव), शुभम हनुमंत सातपुते (सातवी, हनुमान विद्यामंदिर, मरवडे), मधुबाला मारूती बोटे (आठवी, किसान कामगार विद्यालय, उपळाई ठो.), सिध्दी अनिल सरडे (नववी, श्रीमती रमाबाई बाबुलाल सुराणा विद्यालय, चिकलठाण), चैताली धोंडीराम भोसले (दहावी, शिवाजीभाऊ बाबा पाटील विद्यालय, रोपळे बुद्रूक).\nद्वितीय क्रमांकप्राप्त विद्यार्थी असे : तन्वी गोरख महाडिक (पाचवी, न्यू इंग्लिश स्कूल, घोटी), साक्षी चंद्रकांत सुतकार (सहावी, शे. मु. व ज. साधना कन्या प्रशाला, बार्शी), स्वाती बिराजदार (सातवी, श्री. पंचाक्षरी माध्य. व उच्च मा. विद्यालय माळकवठे), उर्पिता आबासाहेब व्हळे (आठवी, सिल्व्हर ज्युबिली हायस्कूल, बार्शी), हंसिका मोहन जोशी (नववी, बालाघाट पब्लिक स्कूल, उक्कडगाव), वैभव शिवाजी गायकवाड (दहावी, न्यू इंग्लिश स्कूल, रिधोरे).\nतृतीय क्रमांकप्राप्त विद्यार्थी : समृद्धी महादेव नागटिळक (पाचवी, हनुमान विद्या मंदिर, बंकलगी), वल्लभ भारत कारंडे (सहावी, यशवंत विद्यालय, पंढरपूर), राजनंदिनी गायकवाड (सातवी, छत्रपती शिवाजी प्रशाला, सोलापूर), पूजा गजानंद कोरे (आठवी, श्री स्वामी समर्थ प्रशाला, अरळी), ऋषिकेश भोपळे (नववी, जवाहरलाल नेहरू हायस्कूल, सिद्धेवाडी).\nया परीक्षेत यश मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.\nTags: सोलापूरगांधी रिसर्च फाउंडेशनरोपळे बुद्रुकपंढरपूरपाटील विद्यालयएस. एम. बागलSolapurRopale BudrukGandhi Research FoundationS. M. BagalPandharpurPatil VidyalayBOI\nखूपच छान ऊर्जा देणारी बातमी\nमी बाईट्स ऑफ इंडियाचा नियमीत वाचक आहे . इथे सकारात्मक बातम्या व लेख वाचायला मिळतात . त्यामुळे माझ्या दिवसाची सुरवात चांगली होते . गांधी संस्कार परिक्षेच्या निकालाची सविस्तर बातमी ही तशीच मुलांना उर्जा देणारी आहे . खर तर यात आमच्या मुलांचेही कौतुक झाल्याचा आमाला फारच आनंद वाटतो. बाईट्स ऑफ इंडियाच्या टीमला मनापासून धन्यवाद \n‘तरुण पिढीने सावित्रीबाईंच्या विचाराचा वारसा जपावा’ पाटील विद्यालयात महात्मा फुलेंची पुण्यतिथी साजरी पाटील विद्यालयाचा निकाल ८७ टक्के शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेच्या पहिल्याच दिवशी सत्कार ...ही शाळा लावतेय मुलांना मराठीची गोडी\nकरपणारी भाकरी आणि लोपणारे ज्ञान\nसाने गुरुजी कथामालेचे अधिवेशन १९-२० जानेवारीला कोल्हापुरात\nबालरंजन केंद्राच्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन\nगृहरचना, इंटेरिअर डिझाइन्सच्या छायाचित्र प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद\n‘देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे’\nहमारी ही मुठ्ठी में आकाश सारा...\nलायन्स व्याख्यानमालेला रविवारपासून प्रारंभ\nकरपणारी भाकरी आणि लोपणारे ज्ञान\nअपनी कहानी छोड जा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-milk-issues-farmers-and-dairy-come-one-platfrom-8140", "date_download": "2019-01-22T03:21:55Z", "digest": "sha1:HGIK4PBWCXH4YSODEKEO3NELIGPZFPOU", "length": 17401, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, On milk issues farmers and dairy to come on one platfrom | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदूध दरप्रश्नी शेतकरी आणि संघ एकत्र येणार\nदूध दरप्रश्नी शेतकरी आणि संघ एकत्र येणार\nशनिवार, 12 मे 2018\nपुणे : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नसल्याचे पाहून सरकारला झुकविण्यासाठी आता दूध उत्पादक प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघ व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.\nपुणे : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नसल्याचे पाहून सरकारला झुकविण्यासाठी आता दूध उत्पादक प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघ व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.\nराज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील म्हणाले की, “शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळवून देण्याची मागणी केवळ शेतकरी वर्गाची नसून त्याला सहकारी व खासगी दूध संघांचाही पाठिंबा आहे. शेतकऱ्यांना प्रतिलिटर २७ रुपये दर मिळाला पाहिजे. अनुदानापोटी पाच रुपये थेट शेतकऱ्याच्या बॅंक खात्यात जमा करण्याची आमचीही मागणी आहे. हीच भूमिका डॉ. अजित नवले घेत असल्यामुळे आम्ही एकत्रितपणे पाठपुरावा करण्यास तयार आहोत.”\nदूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे प्रमुख डॉ. अजित नवले यांनी अलीकडेच दुधाच्या भेसळीविरोधात जाहीर आरोप केल्यामुळे खळबळ उडाली आहे. तसेच, ९ जिल्ह्यांमधील शेतकरी लॉंगमार्च काढून मंत्रालयासमोर मोठे आंदोलन करतील, असा इशाराही दिला आहे.\n“डॉ. नवले यांच्या आंदोलनात सहकारी दूध संघ व खासगी डेअरी चालकांनीदेखील आपली ताकद लावल्यास राज्य सरकारला घाम फुटू शकतो. मात्र, त्यासाठी दूध संघाचे प्रतिनिधी व संघर्ष समितीचे प्रतिनिधी यांच्यात व्यवस्थित चर्चा होण्याची गरज आहे. येत्या आठवडाभरात तशी चर्चा करून आम्ही पुढील व्यूहरचना ठरवू,’’ अशी माहिती सहकारी दूध संघांच्या प्रतिनिधींनी दिली.\nशेतकरऱ्यांच्या हितासाठी राज्यातील दूध संघ, प्रक्रियाचालक किंवा मार्केटिंगमधील घटकांना बरोबर घेऊन आंदोलन करण्यात आम्हाला काहीही अडचण नाही. त्यासाठी आमची तयारी सुरू असून लवकरच बैठक होईल. मात्र, काहीही झाले तरी शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळणे व दुधातील भेसळ थांबविणे या उद्दिष्टापासून आम्ही बाजूला जाणार नाही, असे डॉ. नवले यांनी स्पष्ट केले.\nटोन्ड दुधाची विक्री थांबवा : डेरे\nशेतकऱ्यांकडून ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफचे दूध मातीमोल भावाने विकत घेतले जाते. त्यात पुन्हा भेसळ करून त्याची विक्री होते. भेसळीला आवर घालण्यासाठी राज्यात टोन्ड दुधाची विक्री बंद करावी, अशी मागणी दूध उत्पादक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गुलाबराव डेरे यांनी केली आहे. यामुळे २० लाख लिटर्स दूध आपोआप कमी होईल. शेतकऱ्यांकडून दूध घेताना ३.५ च्या खाली फॅट लागल्यास प्रति फॅट ५० पैसे आणि ८.५ च्या खाली एनएनएफ असल्यास प्रति एसएनएफ ३० पैसे कापून घेतले जातात. यामुळे प्रतिलिटर १.६० रुपये शेतकऱ्यांची लूट होते. काही भागांत दहा लिटरला १०० ते २०० मिलि काटा मारून शेतकऱ्यांचे दूध घेतले जाते. तसेच ३.६ ते ५.० फॅटला प्रतिफॅट ३० पैसे न देता २० पैसे देऊन तेथेही लूट केली जाते. आपण या लुटीविरोधात लढा देणार आहोत, असेही श्री. डेरे म्हणाले.\nदूध डॉ. अजित नवले अजित नवले भेसळ मंत्रालय आंदोलन agitation\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळप\nऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील २३ साखर कारखाने ऊसगाळप करीत आहेत.\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक महिनाअखेरपर्यंत...\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः पालकमंत्री शिंदे\nनगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही जनतेचीच इच्छा आहे आणि पालकमंत्री म्हणून जनतेची इच\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही :...\nमुंबई : हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही.\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत धरणे...\nपरभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांसह जनतेच्या विविध मागण्यांसाठी परभणी ज\n‘रेसिड्यू फ्री’ शेतीतून गुणवत्ताप्राप्त...स्थावर मालमत्ता व्यावसायिक उद्योगातील दोन...\nप्रतिष्ठा जपण्यासाठी शेतकऱ्यांच्या...नाशिक : यवतमाळमधील साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन...\nशेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्यास अखेर...पुणे ः गेल्या तीन वर्षांपासून बंद...\nसंत्रा निर्यातीला कृषी विभाग देणार...नागपूर : अपेडाने संत्रा क्‍लस्टरला पहिल्यांदाच...\nविदर्भात गुरुवारपासून तुरळक पावसाचा...पुणे : राज्यातील गारठा कमी झाल्यांनतर...\nचढ्या दराचा फायदा कोणालामागील दोन दिवसांपासून सोयाबीनचे दर वाढत आहेत....\nअतिखोल भूजलाचा उपसा घातकचपर्यावरणाचा नाश कोणी केला या एका प्रश्नाला अनेक...\nनिफाड तालुक्‍यात द्राक्ष काढणीला सुरवातनिफाड, जि. नाशिक ः तालुक्‍यातील उगाव,...\nपशुगणनेकरिता आता महिनाअखेरपर्यंत मुदतनागपूर ः पशुगणनेसाठी पूरक साहित्याचा...\nट्रायकोकार्ड निर्मिती प्रशिक्षण प्रकल्प...नागपूर ः कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठातील...\nराज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षांनी जाणून...औरंगाबाद : राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही...\nदराअभावी कांदापट्टा सुन्ननाशिक : कांद्��ाला अगदी मोड फुटेस्तोवर वाट...\nवनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...\nअर्थसंकल्पीय कृषी कर्ज तरतूदीत १० टक्के...नवी दिल्ली : आगामी २०१९-२०च्या अर्थसंकल्पात शेती...\nराज्यात शुक्रवारपासून पावसाचा अंदाजपुणे : वायव्य भारतातील पश्चिमी चक्रावाताची...\nऔरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय सुक्ष्म...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित नवव्या...\nशेतीपूरक उद्योगातून बचत गट झाले सक्षमचिखली (जि. बुलडाणा) येथील हिरकणी महिला उत्कर्ष...\nगोरक्षणासोबतच जपला व्यसनमुक्‍तीचा वसालाठी (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील दिलीप बाबा...\nअप्रमाणित रोपांमुळे ‘फेल' बागांवर...पुणे : दुष्काळात जीवापाड जपलेल्या बागा अप्रमाणित...\nसोयाबीन दराचा आलेख चढताच; लातूरला ३८११...लातूर : येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5344824712488848039&title=Vinayak%20N.%20Appointed%20in%20'MobiKwik'&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-01-22T02:17:50Z", "digest": "sha1:MRT4EHYFSHDBZQ6APCQU53MQXK5PTC6K", "length": 11699, "nlines": 120, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘मोबिक्विक’च्या कर्ज व्यवसाय प्रमुखपदी विनायक एन.", "raw_content": "\n‘मोबिक्विक’च्या कर्ज व्यवसाय प्रमुखपदी विनायक एन.\nनवी दिल्ली : मोबिक्विक भारतातील अग्रगण्य वित्तीय सेवा मंचने विनायक एन. यांची ‘मोबिक्विक’चे कर्ज व्यवसायाचे प्रमुख म्हणून नियुक्त केल्याची घोषणा केली आहे. विनायक यांच्याकडे ‘मोबिक्विक’साठी कर्ज व्यवसायाची आश्वासक सुरुवात करण्याची जबाबदारी असेल.\nलाखो भारतीयांच्या पत आवश्यकता भागवण्यासाठी सुसंगत उत्पादनांची रचना करणे, संबंधित भागीदारी घडवणे, बाजारामध्ये उत्पादनांना योग्य मंच निर्माण करून देणे आणि नफादायक आणि शाश्वत व्यवसायाची खात्री करणे यासारख्या भूमिका त्यांना पार पाडाव्या लागणार आहेत. ‘मोबिक्विक’ ही अग्रणी बॅंकिंग संस्था आणि एनबीएफसीसह कर्ज उपायांसाठी पोर्टफोलिओची संकल्पना तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे.\nविनायक यांना प्रतिष्ठित बहुराष्ट्रीय आणि भारतीय बॅ���किंग आणि वित्तीय सेवा कंपन्यांमध्ये सुमारे १५ वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. ‘मोबिक्विक’मध्ये रुजू होण्यापूर्वी विनायक हे फुलरटन इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेडमध्ये अलायन्सचे प्रमुख म्हणून कार्यरत होते आणि तिथे त्यांनी डिजिटल आणि नॉन-डिजिटल भागीदारींवर काम केले होते. यापूर्वी त्यांनी बजाज फायनान्स लिमिटेडमध्ये जोखीम आणि उत्पादन क्षेत्रांमध्ये वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ हाताळले आहेत; तसेच कॅपिटल फर्स्ट येथे उद्योग आणि विम्याचे प्रमुख असताना त्यांनी क्रॉस-सेल व्यवसाय सुरू केला होता.\nविनायक यांच्या नियुक्तीबद्दल ‘मोबिक्विक’च्या सह-संस्थापक आणि संचालक उपासना टाकू म्हणाल्या की, ‘मोबिक्विक कुटुंबामध्ये विनायक यांचे स्वागत करण्यास आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. चीनमध्ये घडत असल्याप्रमाणे भारतामध्येही डिजिटल वित्तीय सेवा बाजारवर (मार्केट) परिणाम करणार्‍या ठरू शकतात. या परिणाम करण्यार्‍यांमध्ये ‘मोबिक्विक’ अग्रणी राहणार असून, समस्त जनतेकडे डिजिटल शक्ती प्रदान करण्याचा अखंड प्रयत्न करीत राहणार आहे. विनायक यांना वित्तीय सेवा उद्योगामध्ये व्यापक अनुभव आहे. मला विश्वास आहे की, डिजिटल कर्ज कौशल्याच्या अनुभवासह त्यांचे व्यवसाय कौशल्य आणि सखोल जोखीम आणि नियंत्रण अभिमुखता ‘मोबिक्विक’साठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे कारण देशामध्ये सध्या असलेल्या पत तुटवड्यासंबंधी जागरुकता निर्माण करण्यासाठी मोबिक्विक आपले स्वतःचे डिजिटल कर्ज पोर्टफोलिओ तयार करत आहे.’\n‘मोबिक्विक’चे कर्ज व्यवसाय प्रमुख विनायक एन. म्हणाले, ‘मोबिक्विक हे वैविध्यपूर्ण वित्तीय गरजांसह प्रचंड ग्राहक संख्या असलेल्या डिजिटल वॉलेट उद्योगामध्ये अग्रणी राहिले आहे. इंटरनेट आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करणार्‍या लाखो युजरना पत उपाय देऊ करण्यासाठी आमच्याकडे सुवर्ण संधी असल्याचे मी मानतो. सर्वच युजरना डिजिटल पद्धतीने त्वरित पत उपाय उपलब्ध करून देण्यासाठी एंड-टू-एंड कर्ज उत्पादन बनविण्याच्या प्रक्रियेत सध्या आम्ही आहोत. आम्ही ‘मोबिक्विक’च्या मंचावर सर्वोत्तम फिनटेक लेंडिंग इकोसिस्टीम बनवण्यासाठी प्रयत्नशील आहोत आणि तसा आम्हाला विश्वासही आहे. आमच्याकडे सर्वोत्तम टीम असून, येत्या काळात कर्ज उद्योगामध्ये एक प्रमुख अग्रणी बनण्याचा आमचा मानस आहे.’\nTags: नवी दिल्लीमोबिक्विकउपासना टाकूविनायक एनNew DelhiMobiKwikVinayak NUpasana Takuप्रेस रिलीज\n‘मोबिक्विक’तर्फे तीन व्यवसाय प्रमुखांची नियुक्ती ‘मोबिक्विक’ ‘बूस्ट’द्वारे ९० सेकंदांत त्वरित कर्ज ‘मोबिक्विक’ ग्राहकांसाठी दिवाळीनिमित्त नवी योजना ‘मोबिक्विक’द्वारे क्रेडीट कार्डचे पेमेंट मोबिक्विक ॲपवर तत्काळ कर्ज सेवा उपलब्ध\nकरपणारी भाकरी आणि लोपणारे ज्ञान\n‘ब्रेन ओ ब्रेन’ स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक प्रदान\nस्वातंत्र्यवीरांना अनोखी मानवंदना देणारी दिनदर्शिका\nइतिहासाचे विकृतीकरण थांबवण्यासाठी विवेक जागा करायला हवा\n‘देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे’\nहमारी ही मुठ्ठी में आकाश सारा...\nलायन्स व्याख्यानमालेला रविवारपासून प्रारंभ\nकरपणारी भाकरी आणि लोपणारे ज्ञान\nअपनी कहानी छोड जा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A5%A7%E0%A5%AB_%E0%A4%B5%E0%A5%80_%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2019-01-22T01:46:30Z", "digest": "sha1:KL6BP3IWUBOXURXATILQ577DLE3JVZQ5", "length": 11725, "nlines": 280, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:१५ वी लोकसभा सदस्य - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:१५ वी लोकसभा सदस्य\n०-९ · अ-ॐ क ख़ ग च छ ज झ ट ठ ड ढ त थ द ध न प फ ब भ म य र ल ळ व श ष स ह\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► १५वी लोकसभा सदस्य‎ (रिकामे)\n\"१५ वी लोकसभा सदस्य\" वर्गातील लेख\nएकूण १७३ पैकी खालील १७३ पाने या वर्गात आहेत.\nसोमाभाई गांडालाल कोळी पटेल\nरावसाहेब दादाराव दानवे पाटील\nविक्रमभाई अर्जनभाई मादम आहिर\nकोटला जयसूर्या प्रकाश रेड्डी\nकिशोरचंद्र सूर्यनारायण देव वेरीचेरला\n१५ व्या लोकसभेचे सदस्य\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ मे २००९ रोजी १६:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/pressure-cookers/top-10-bajaj+pressure-cookers-price-list.html", "date_download": "2019-01-22T02:55:58Z", "digest": "sha1:32AL4NCQICZ7OH4WSSHS2YI3HUZYCYUE", "length": 11892, "nlines": 281, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 बजाज प्रेमसुरे कूकर्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधन���\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nTop 10 बजाज प्रेमसुरे कूकर्स Indiaकिंमत\nशीर्ष 10 बजाज प्रेमसुरे कूकर्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 बजाज प्रेमसुरे कूकर्स म्हणून 22 Jan 2019 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग बजाज प्रेमसुरे कूकर्स India मध्ये बजाज पसिक्स६३ द बजाज मॅजेस्त्य प्रेमसुरे कुकर 3 लेटर्स हंडी Rs. 1,001 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 3 उत्पादने\nया स्टार होमी अँप्लिअन्सस\nशीर्ष 10बजाज प्रेमसुरे कूकर्स\nबजाज पसिक्स६३ द बजाज मॅजेस्त्य प्रेमसुरे कुकर 3 लेटर्स हंडी\nबजाज प्रेमसुरे कुकर 5 ल\n- कॅपॅसिटी 5 L\n- इंदुकटीव बोत्तोम No\nबजाज प्रेमसुरे कुकर 3 ल\n- कॅपॅसिटी 3 L\n- इंदुकटीव बोत्तोम No\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-mumabi-ahmedabad-bullet-train-route-will-run-through-forest-land-7808", "date_download": "2019-01-22T03:16:03Z", "digest": "sha1:2SGWDNYCEO2WFH4U7APTEKSLR4NJQXY5", "length": 16876, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Mumabi Ahmedabad Bullet Train route will run through forest land in Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नो��िफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबुलेट ट्रेनसाठी वनक्षेत्रावर संक्रांत\nबुलेट ट्रेनसाठी वनक्षेत्रावर संक्रांत\nरविवार, 29 एप्रिल 2018\nमुंबई : मोदी सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळख असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी वनक्षेत्रातील 77 हेक्‍टर जागेचे भूसंपादन केले जाणार आहे. वनक्षेत्र भूसंपादनासाठी महाराष्ट्र आणि गुजरात सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. इतक्‍या मोठ्या प्रमाणावर केल्या जाणाऱ्या या वनक्षेत्राच्या भूसंपादनाला प्रकल्पबाधितांचा मात्र विरोध आहे.\nवनक्षेत्राच्या मंजुरीसाठी काही अटी घातल्या आहेत; मात्र त्याबाबत मंजुरी 'वनहक्क कायदा 2006' अंतर्गत प्रलंबित आहेत. मोदी सरकारच्या दृष्टीने हा प्रकल्प लवकर मार्गी लागणे आवश्‍यक आहे.\nमुंबई : मोदी सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळख असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी वनक्षेत्रातील 77 हेक्‍टर जागेचे भूसंपादन केले जाणार आहे. वनक्षेत्र भूसंपादनासाठी महाराष्ट्र आणि गुजरात सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. इतक्‍या मोठ्या प्रमाणावर केल्या जाणाऱ्या या वनक्षेत्राच्या भूसंपादनाला प्रकल्पबाधितांचा मात्र विरोध आहे.\nवनक्षेत्राच्या मंजुरीसाठी काही अटी घातल्या आहेत; मात्र त्याबाबत मंजुरी 'वनहक्क कायदा 2006' अंतर्गत प्रलंबित आहेत. मोदी सरकारच्या दृष्टीने हा प्रकल्प लवकर मार्गी लागणे आवश्‍यक आहे.\nप्रकल्पाला गती देण्यास राष्ट्रीय जलद निगम रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडशी समन्वय साधण्यासाठी दोन्ही राज्यांना सूचना केल्या आहेत. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गुजरात व महाराष्ट्र या राज्यांचे मुख्य सचिव यांची नुकतीच संयुक्त बैठक पार पडली. दोन राज्यांतील 42 गावांत पसरलेली वनक्षेत्रातील 77.45 हेक्‍टर जमिनीच्या मंजुरीसाठी 7 फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्र व 20 एप्रिलला गुजरात राज्याला प्रस्ताव सादर केला आहे.\nट्रान्स हार्बर लिंकसाठी वन विभागाची 47 हेक्‍टर जमीन व मुंबई-दादरी दरम्यानच्या मार्गासाठी 45 हेक्‍टर वन विभागाची जमीन 45 हजार कोटींना दिली आहे. वनसंरचना कायदा 1980 च्या कलम 2(2) अंतर्गत बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी वनक्षेत्रातील जागेत फेरबदल करण्याची मंजुरी दिली आहे.\nबुलेट ट्रेनला स्थानिकांचा विरोध आहे. याबाबत बैठकीत पंतप्रधान मोदी यांना माहिती देण्यात आली.\nया संपूर्ण प्रकल्पासाठी राज्यातील 51 टक्के जमीन व गुजरात राज्यातील 58 टक्के जमीन अधिग्रहण केले जाणार आहे.\nवनक्षेत्रातून जाणाऱ्या जागेच्या मंजुरीबाबत राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला असून, तो विचाराधीन आहे. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल.\n- धनंजय कुमार, प्रवक्ते, राष्ट्रीय जलद निगम-रेल्वे\n- दोन राज्यांतील बाधित गावे - 42\n- मुंबई-दादरी मार्ग - 45 हेक्‍टर जमीन\nमहाराष्ट्र : 51 %\nगुजरात : 58 %\nअहमदाबाद बुलेट ट्रेन वन forest वनक्षेत्र महाराष्ट्र गुजरात रेल्वे विभाग sections\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळप\nऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील २३ साखर कारखाने ऊसगाळप करीत आहेत.\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक महिनाअखेरपर्यंत...\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः पालकमंत्री शिंदे\nनगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही जनतेचीच इच्छा आहे आणि पालकमंत्री म्हणून जनतेची इच\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही :...\nमुंबई : हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही.\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत धरणे...\nपरभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांसह जनतेच्या विविध मागण्यांसाठी परभणी ज\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...\nपंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई : हरकती असलेल्या जमिनी...\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...\nकांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर ः कांद्याचे दर घसरल्याने...\nनगर बाजारात तूर प्रतिक्विंटल ४४०० ते...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक...\nसोयाबीन दरात काही अंशी तेजीचा अंदाजनागपूर ः सोयाबीन दरात आलेली तेजी शेतकऱ्यांना...\nजळगावात चवळी, कारल्याचे दर टिकूनजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...\nहळद पॉलिश, प्रतवारी महत्त्वाचील���खंडी ड्रममधून शिजवलेली हळद २० ते ३० मिनिटांसाठी...\nसागरी तापमानाची जुनी माहिती मिळवणे...माहितीच्या नोंदीच्या अभावामुळे बहुतांश जागतिक...\nमधमाश्यांचे सर्वेक्षण सातत्याने...गेल्या काही वर्षांमध्ये स्थानिक मधमाश्यांच्या...\nबुलडाणा जिल्ह्यातील अनेक प्रकल्प कोरडेबुलडाणा : उष्णतेच्या झळा सुरू होण्यापूर्वीच...\nखानदेशात तूर खरेदी केंद्रे सुरू कराजळगाव : खानदेशात तुरीची मळणी पूर्ण होत आली आहे....\nऊस गाळपात नंदुरबार जिल्हा आघाडीवरजळगाव : खानदेशात ऊस गाळपात नंदुरबार जिल्ह्यातील...\nनाचणी बीजोत्पादक शेतकऱ्यांना पन्हाळ्यात...कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यात आत्माच्या...\nगोदावरी दूध संघ शेतकऱ्यांसाठी ठरला ‘...नगर : ‘‘गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...\nपरभणी, हिंगोलीतील सिंचनासाठीच्या...परभणी : परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात २०१७-१८...\nखरीप नुकसानीच्या मदतीसाठी शेतकऱ्यांच्या...सोलापूर : गतवर्षीच्या २०१८ च्या खरीप हंगामात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-22T01:40:29Z", "digest": "sha1:QBISQEVGTSPKSP2N3OK5XXHTRWGPX2OJ", "length": 11434, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पोलिस दलाचे तळे विसर्जनासाठी देणे अशक्‍य | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपोलिस दलाचे तळे विसर्जनासाठी देणे अशक्‍य\nउच्य न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देउन पोलिस अधीक्षकांचे स्पष्टीकरण\nअवघ्या वीस दिवसांवर येऊन टिपलेला गणेशोत्सवाचा सोहळा आला असला तरी सातारा शहरातील श्री गणेश मूर्ती विसर्जनाचा प्रश्न सुटू शकलेला नाही अशातच सातारा नगरपालिकेने पोलिसांचे तळे विसर्जनासाठी द्यावी अशी मागणी पोलिसांकडे केली आहे. परंतु उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे तळे विसर्जनासाठी देता येत नाही अशी स्पष्ट भूमिका पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली. त्यामुळे आता श्री गणेश मूर्ती विसर्जनाचा प्रश्न बिकट बनला आहे.\nसातारा शहरात पोलिस मुख्यालय पाठीमागे पोलिस वसाहत शेजारी पोलिस दलाचे आयात आकृती तळे आहे. हे तळे ऐतिहासिक असून त्यामध्ये शिलालेख मिळाले आहेत त्यामुळे त्यामध्ये यापूर्वी देखील कधी श्री गणेश विसर्जन झाले नव्हते. यामुळे सातारा नगरपालिकेने पोलिसांच्या तळे गणेश विसर्जनासाठी मागणी कशाच्या आधारे केली याबाबत कागदपत्र नगरपालिकेकडे मागवण्यात आली आहेत तसेच सातारा पोलीस मुख्यालयात पाठीमागे आयात आकृती असलेल्या तळ्याचे नुकतेच सुशोभिकरण केले आहे. यामध्ये यापूर्वी कधीही गणेश विसर्जन झाल्याचे संदर्भ नाहीत तसेच कधी गणेश विसर्जन झालेले नाहीत. ऐतिहासिक वास्तू जतन करण्यासाठी या तळ्यांकडे पाहिले जाते साताऱ्या जिल्ह्यावर निसर्गाने भरभरून प्रेम केले आहे अनेक पर्यटक साताऱ्याला निसर्ग पाहण्यासाठी पैसे खर्च करून भेट देतात त्यामुळे सातारकर नागरिकांची जबाबदारी आहे की असे ऐतिहासिक मंदिरे, तळे, इमारती आदींची जपणूक करून हा ठेवा जतन करणे गरजेचे आहे. त्यामुळे सातारा पोलिसांचे तळे गणेश विसर्जनासाठी देता येणार नाही अशी स्पष्ट भूमिका व कायदेशीर भूमिका पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी मांडली.\nसातारा शहर पोलिस वसाहतीचा प्रश्न पोलिस गृहनिर्माण संस्था पहात आहेत. साताऱ्यात सार्वजनिक शोचालय उभे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होऊ शकतो तसेच पोवई नाका येथे उड्डाणपूल झाला असता तर लवकर काम पूर्ण झाले असते. असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर दिले. ज्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची धर्मदाय आयुक्त कार्यालयात नोंद आहे अशाच मंडळाना परवानगी देण्यात येणार आहे.\nआज गणेश मंडळांची बैठक\nजिल्हा प्रशासनाने गोडोली तळ्याचा पर्याय श्री विसर्जनासाठी दिला असला तरी शहरातील बऱ्याच सार्वजनिक गणेश मंडळांनी या तळ्याला नकार दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर सातारा पालिकेच्या सभागृहात गुरुवारी सकाळी अकरा वाजता गणेश मंडळांची बैठक बोलावण्यात आली आहे. उपनगराध्यक्ष सुहास राजे शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक बोलावण्यात आली आहे. नगराध्यक्ष माधवी क दम मात्र या बैठकीला काही कारणास्तव गैरहजर राहणार असल्याची माहिती आहे. बैठकीत मंगळवार तळे किंवा मोती तळ्याचा पर्याय पुन्हा समोर आला तर सातारा पालिकेला नवीन प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर करावे लागणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे म��बाईल अॅप डाऊनलोड करा\nऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नरच्या कोपरावर शस्त्रक्रिया\nसाद-प्रतिसाद : अपवादात्मक कलमाचा वाढता वापर\nपौष पौर्णिमेनिमित्त गंगानदीत लाखोंचे स्नान \nतरतूद 15 कोटींची निविदा 84 कोटींच्या\n#AUSvSL : पॅटरसन ऑस्ट्रेलियन संघात\nचार वर्षात इसिसचे 47 दहशतवादी पकडून भारतात आणले\nदिल्ली वार्ता – सत्तांतराचा शंखनाद\nईशा देओल दुस-यांदा होणार आई\nकर्जाचे वाढते डोंगर व आर्थिक बेशिस्त (अग्रलेख)\n#INDvNZ : भारताची खरी परीक्षा सुरू- स्टायरिस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A4%E0%A5%87/", "date_download": "2019-01-22T01:54:20Z", "digest": "sha1:5BE6M3TWSTMXQDFM6MLJXUZFNG3XW5N3", "length": 11857, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सर्वसमावेशकतेमुळे वाढते स्मार्ट सिटीची स्वीकारार्हता- सीईओ डॉ. राजेंद्र जगताप | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसर्वसमावेशकतेमुळे वाढते स्मार्ट सिटीची स्वीकारार्हता- सीईओ डॉ. राजेंद्र जगताप\nपुणे स्मार्ट सिटीचे सीईओ डॉ. राजेंद्र जगताप यांच्या हस्ते लघु शोधनिबंध स्पर्धेतील विजेत्यांचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.\nभावी पत्रकारांनी ‘स्मार्ट सिटी’बद्दल सीईओ डॉ. राजेंद्र जगताप यांच्याशी साधला संवाद; लघु शोधनिबंध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण\nपुणे- स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या सुरवातीपासून आम्ही सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही प्रकारची मतमतांतरे, बाजू समजून घेऊन आम्ही काम सुरू केले. यामुळे स्मार्ट सिटी प्रकल्पांची स्वीकारार्हता वाढते, असे प्रतिपादन पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांनी केले.\nपुणे श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष स्व. प्रदीप रणपिसे यांच्या स्मरणार्थ “स्मार्ट सिटी आणि पुढील दिशा” या विषयावर वृत्तपत्र विद्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी लघुशोध निबंध स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून जगताप बोलत होते. यावेळी माजी पोलिस महासंचालक अशोक धिवरे, पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेश काळे, सरचिटणीस दिगंबर दराडे व पत्रकार संघाचे सदस्य व पत्रकारितेचे विद्यार्थी उपस्थित होते.\nया स्पर्धेत गंगाधर बनसोडे, अमित येवले आणि पद्मसिंह भापकर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले. सुनीत भावे व योगेश बोराटे यांनी या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले.\nपुणे स्मार्ट सिटीचे सीईओ डॉ. राजेंद्र जगताप म्हणाले, “नव्या मोकळ्या परिसरात नियोजित शहर वसवणे तुलनेने सोपे असते. इतिहासात डोकावून पाहिल्यास दिल्ली, चंडीगड अशी शहरे तत्कालीन नेतृत्वांनी नियोजनबद्ध पद्धतीने निर्माण केल्याने ती त्या काळातील स्मार्ट शहरे बनली असे म्हणता येईल. मात्र, आधीपासून अस्तित्वात असलेली शहरे स्मार्ट करण्याचे काम अधिक आव्हानात्मक असते. हे आव्हान आपण स्वीकारले आहे. पुढील ३० वर्षांत जागतिक पातळीवर नागरीकरणाकडे मोठा कल राहील, आणखी जोमाने आणि उत्साहाने काम करण्याची आमची जिद्द आहे. शहरातील जीवनमान अधिक उंचावण्याच्या दृष्टीने पुणे स्मार्ट सिटीने पाऊले उचलली आहेत.”\nपत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना माध्यमांबद्दल जगताप म्हणाले, “ऑनलाईन व सोशल मीडियाचा विस्तार वाढला असला तरी मुद्रित माध्यमे अद्याप कुठेही मागे पडली नाहीत. वाचकांना पेपर वाचण्याची सवय, तसेच त्यामध्ये सखोल वार्तांकन आणि विश्लेषण यामुळे मुद्रित माध्यमांचे ठळक अस्तित्व\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपीव्हीजी अभियांत्रिकी महाविद्यालयात अभाविपचे कॉलेज बंद आंदोलन\nपाणी, चाराटंचाईवर बैठकीला अधिकाऱ्यांची दांडी\nमहिनाभरात सव्वाशे खटले तडजोडीने निकाली\nभारतीय न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य धोक्‍यात\nचिल्लरसाठी पीएमपी नव्या बॅंकेच्या शोधात\nधान्य गोडाऊनसाठी कायमस्वरूपी जागा हवी\nसिंहगड रस्त्यावर फक्‍त एकाच ठिकाणी सीसीटीव्ही\nजिल्ह्यातील 22 ग्रामपंचायतींच्या निवडणुका फेब्रुवारीत\nहायपरलूपसाठी नोंदविता येणार हरकती\nविविधा : कृषितज्ज्ञ डॉ. खानखोजे\nओबीसी आरक्षणाविरोधी याचिका राजकीय हेतूने प्रेरित ; राज्य सरकारचा आक्षेप\nऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नरच्या कोपरावर शस्त्रक्रिया\nसाद-प्रतिसाद : अपवादात्मक कलमाचा वाढता वापर\nपौष पौर्णिमेनिमित्त गंगानदीत लाखोंचे स्नान \nतरतूद 15 कोटींची निविदा 84 कोटींच्या\n#AUSvSL : पॅटरसन ऑस्ट्रेलियन संघात\nचार वर्षात इसिसचे 47 दहशतवादी पकडून भारतात आणले\nदिल्ली वार्ता – सत्तांतराचा शंखनाद\n��शा देओल दुस-यांदा होणार आई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%8F%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B8%E0%A4%9A/", "date_download": "2019-01-22T02:43:02Z", "digest": "sha1:TBKRN2KI5RRGEN4SYBWM3MM4BZ6YBFH2", "length": 8554, "nlines": 159, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हिंदुस्थान एरोनॉटिक्‍सच्या अक्षमतेमुळेच राफेल करार रद्द | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nहिंदुस्थान एरोनॉटिक्‍सच्या अक्षमतेमुळेच राफेल करार रद्द\nनवी दिल्ली – फ्रेंच कंपनी दासॉल्ट एव्हिएशनच्या सहकार्याने राफेल विमानांची निर्मिती करण्यास “हिंदुस्थान एरोनॉटिक्‍स लिमिटेड’ ही सरकारी कंपनी सक्षम न ठरल्यानेच “युपीए’ सरकारला या कंपनीकडून 126 राफेल विमाने खरेदी करता आली नव्हती, असे संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी म्हटले आहे.\nया विमानांच्या खरेदीचा दर निश्‍चित करण्यासाठीच्या कमिटीकडून अंतिम निर्णय घेतला जात असतानाच तत्कालिन संरक्षण मंत्री ए.के. ऍन्टोनी यांनी अचानक हस्तक्षेप केला आणि हा करार रद्दबातल करण्यात आला. “हिंदुस्थान एरोनॉटिक्‍स’बरोबर चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर विमानांची किंमत वाढते आहे असे दासॉल्ट एव्हिएशनला वाटले होते.\nभारतात उत्पादन केल्यास त्या उत्पादनाबाबतची हमी द्यावी लागली असती. मात्र ही हमी देण्याची “हिंदुस्थान एरोनॉटिक्‍स’ची तयारी नव्हती, असेही सितारामन यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n2014 च्या लोकसभा निवडणूकीत ईव्हीएम हॅक केलं;अमेरिकन सायबर एक्स्पर्टचा खळबळजनक दावा\nकरीना कपूर उतरणार निवडणुकीच्या रिंगणात\nजेना म्हणतात, राहुल गांधींना एक्‍स्पोज करू\n…म्हणून मोदी जनतेला छळतात – राज ठाकरे\nममतांच्या मेळाव्याला राहुल गांधींच्या शुभेच्छा आणि पाठिंबा\nभाजप आमदाराने राहुल गांधींची तुलना केली औरंगजेबाशी\nउत्तर प्रदेशातील सर्व जागा लढविण्याचा काँग्रेसचा निर्णय\n‘स्टॉर्म वॉटरलाइन’च्या निविदेत संगनमत\n‘त्या’ वक्तव्याबद्दल महिला आयोगाची राहुल गांधींना नोटीस\nमहाबॅंकेच्या तत्कालिन अध्यक्षांसह तिघांना खटल्यातून वगळले\nभारतात मुष्टियुद्धासाठी विपुल नैपुण्य : रोमॅरो\nविद्यार्थी संख्येनुसारच होणार शिक्षक भरती\nकलंदर : सत्ताधारी व सत्ताकांक्षी\nझरदारींना अपा���्र ठरवण्याची इम्रानखान यांच्या पक्षाची मागणी\nसेरेना विलियम्सची विजयी आगेकूच\nरागाच्या भरात गळा दाबून पतीचा खून\nविविधा : कृषितज्ज्ञ डॉ. खानखोजे\nओबीसी आरक्षणाविरोधी याचिका राजकीय हेतूने प्रेरित ; राज्य सरकारचा आक्षेप\nऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नरच्या कोपरावर शस्त्रक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/phundkar-death-news/", "date_download": "2019-01-22T02:24:25Z", "digest": "sha1:6BKLHDJLIQBRCWBHPJ47KW7263A7MNHR", "length": 6774, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "फुंडकर यांच्या निधनाने अनुभवी व संयमी नेतृत्व काळाच्या पडद्याआडः अशोक चव्हाण", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nफुंडकर यांच्या निधनाने अनुभवी व संयमी नेतृत्व काळाच्या पडद्याआडः अशोक चव्हाण\nमुंबई- राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाने कृषी,सहकार, व ग्रामीण भागातील प्रश्नांची जाण असणारे अनुभवी व संयमी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.\nभारिपने दंड थोपटले , लोकसभेसाठी अमरावती मतदार संघातून…\nमुंबईच्या मतदार यादीमध्ये ८ ते ९ लाख बोगस मतदार\nपांडुरंग फुंडकर यांच्या निधनावर दुःख व्यक्त ते म्हणाले की, पांडुरंग फुंडकर कायम शेतकरी, वंचित आणि मागास घटकांच्या विकासासाठी आग्रही होते. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या पांडुरंग फुंडकर यांनी आमदार, खासदार, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते, राज्याचे मंत्री म्हणून काम केले. राजकारणासोबतच कृषी, सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले.\nपांडुरंग फुंडकर यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी फुंडकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे खा. चव्हाण यांनी म्हटले आहे.\nभारिपने दंड थोपटले , लोकसभेसाठी अमरावती मतदार संघातून उमेदवार जाहीर\nमुंबईच्या मतदार यादीमध्ये ८ ते ९ लाख बोगस मतदार\nसपा-बसपा आघाडीनंतर कॉंग्रेसची मोठी घोषणा ; उत्त्तरप्रदेशातील सर्व जागा लढवणार\nशिर्डी लोकसभेसाठी कॉंग्रेस करू शकते या तरुण चेहऱ्याचा विचार \nकाकडेंच्या जावडेकरांवरील टीकेला भाजप कार्यकर्त्याचे सणसणीत उत्तर\nटीम महाराष्ट्र देशा : गेल्या दोन दिवसांपासून केंद्रीय मंत्री प्र��ाश जावडेकर आणि भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे…\n‘जाणंव घालून काही होणार नाही, राम मंदिर निर्माणाला पाठिंबा…\nमायावती महिला जातीला कलंक आहेत, भाजप नेत्या बरळल्या\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका - उदयनराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B8_%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B2_%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97", "date_download": "2019-01-22T02:55:29Z", "digest": "sha1:CN54APKMFKYS2SWPQTJZBVZYJLKDQFX5", "length": 9004, "nlines": 92, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "स्पेस कॅप्सुल रिकव्हरी प्रयोग - विकिपीडिया", "raw_content": "स्पेस कॅप्सुल रिकव्हरी प्रयोग\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nस्पेस कॅप्सुल रिकव्हरी एक्सपेरिमेंट (एसआरई) हा उपग्रह पृथ्वीवर परत आणण्यास भारतीय अवकाश शास्त्रज्ञ यशस्वी ठरले आहेत.\n५५० किलो वजनाचा हा उपग्रह, कार्टोसॅट- २ यासह चार उपग्रह एकत्रितपणे पीएसएलव्ही या उपग्रहवाहकाने १० जानेवारीला अवकाशात नेले होते.\nएसआरई कुपीच्या साह्याने अवकाशातच गुरूत्वाकर्षणासंबंधी दोन प्रयोग करण्यात आले.\nपरत येताना पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर होणारे घर्षण यशस्वीपणे सहन केल्यानंतर पॅराशूट सिस्टिमने कुपीचा वेग कमी करण्यात आला व त्याव्दारे एसआरई कुपी पृथ्वीवर कसलेही नुकसान न होता परत आली.\n५५० किलो वजनाचा हा उपग्रह ठरल्याप्रमाणे सोमवारी सकाळी ९.४५ वाजता श्रीहरिकोटापासून १४० किमी अंतरावर बंगालच्या उपसागरात बुडाला. त्याचे नेमके ठिकाण भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांना सापडले होते.\nएसआरईची कुपी शोधुन ती भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) तळावर पाठविण्यात आली.\nभारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रम माहिती\nटी.इ.आर.एल.• विक्रम साराभाई अंतराळ केंद्र • इस्रो उपग्रह केंद्र • सतीश धवन अंतराळ के��द्र • लिक्वीड प्रोपल्शन सिस्टम्स केंद्र• स्पेस ॲप्लिकेशन केंद्र • आय.एस.टी.आर.ए.सी. • मास्टर कंन्ट्रोल फॅसिलीटी • इनर्शियल सिस्टम युनिट • नॅशनल रिमोट सेंन्सिंग एजन्सी • भौतिकी संशोधन कार्यशाळा\nएस.आय.टी.ई. • आर्यभट्ट • रोहिणी • भास्कर • ॲप्पल • इन्सॅट सेरीज • इन्सॅट-१अ • इन्सॅट-१ब • इन्सॅट-१क • इन्सॅट-१ड • इन्सॅट-२अ • इन्सॅट-२ब • इन्सॅट-३अ • इन्सॅट-३ब • इन्सॅट-३क • इन्सॅट-३ड • इन्सॅट-३इ • इन्सॅट-४अ • इन्सॅट-४ब • इन्सॅट-४क • इन्सॅट-४कआर • आय.आर.एस. सेरिज • एस.आर.ओ.एस.एस. • कार्टोसॅट • हमसॅट • कल्पना-१ • ॲस्ट्रोसॅट • जीसॅट • रिसॅट १ • सरल • आयआरएनएसएस १ ए • आयआरएनएसएस १ बी • आयआरएनएसएस १ सी\nप्रयोग आणि प्रक्षेपण यान\nएस.एल.वी • ए.एस.एल.वी • जी.एस.एल.वी • पी.एस.एल.व्ही. • स्पेस कॅप्सुल रिकव्हरी प्रयोग • भारतीय चंद्र मोहिम • ह्युमन स्पेस फ्लाईट • गगन • मंगळयान • भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान-३\nटी.आय.एफ़.आर. • आय.एन.सी.ओ.एस.पी.ए.आर. • रामन संशोधन संस्था • भारतीय ॲस्ट्रोफिजिक्स संस्था • आय.यु.सी.ए.ए. • डिपार्टमेन्ट ऑफ स्पेस • अंतरिक्ष • इस्रो • एरोस्पेस कमांड • डी.आर.डी.ओ.\nविक्रम साराभाई • होमी भाभा • सतीश धवन • राकेश शर्मा • रवीश मल्होत्रा • कृष्णस्वामी कस्तुरीरंगन • जयंत नारळीकर • यु. रामचंद्रराव • एम. अण्णादुराई • आर.व्ही. पेरूमल\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ ऑगस्ट २०१३ रोजी २१:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://alavavarachepani.blogspot.com/2016/09/blog-post.html", "date_download": "2019-01-22T03:07:59Z", "digest": "sha1:QD3C3WALJI2QRV6YQWRSU2DRLEY65HC2", "length": 3269, "nlines": 73, "source_domain": "alavavarachepani.blogspot.com", "title": "अळवावरचे पाणी: सुरळीत", "raw_content": "\nभूत भविष्य भासच नुसते विश्व नवे क्षणोक्षणी\nजमती उठती मैफिली इथे विरती वाऱ्यावरती गाणी\nआरंभातच बीज अंताचे गूढ अटळ ही दैववाणी\nदुःख क्षणाचे हर्ष क्षणाचा मी तर अळवावरचे पाणी\n\"अबे तुमचं चारचौघांसारखं काही होणार नाही\nआन् तुमच्याच्यानं क्रांतीवांतीपण होणार नाही.\"\nज्योतिषी बोलला खाजवत उघडी केसाळ मांडी,\n\"तुमच्या बुधावर आलीय शनिची वाकडी दांडी.\nकुबेराच्या खजिन्यातले तुम्ही एक छदाम.\nअमेरिकेच्या ताब्यातले तुम्ही साले सद्दाम.\nगव्हाच्या गोदामातले तुम्ही एक गहू.\nतुमच्या रविचा चखणा करतो तुमचाच राहू.\nटनभराचा पाय छातीवर घेऊन मुंडी हलवता कशाले\nस्वताची बेंबी सोडून भलतीकडं तुम्ही बघता कशाले\nसगळे ज्या सुरळीतून जातात तिच्यातूनच जावा.\nआपलं झालं चांगलं म्हणून गप निवांत ऱ्हावा.\nदेतो गुरुमंत्र तो म्हणा म्हणजे काय काळजी नाही\nम्हणा 'परिस्थिती इतकीही काही वाईट नाही'.\nविचार लई करु नै इतकं ध्यानात असू द्या एक\nहं निघा आता पण आधी काढा रुपय एकशेएक.\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2011/07/blog-post_22.html", "date_download": "2019-01-22T03:23:34Z", "digest": "sha1:PYOELKXF5XNA55HUWRP2P5G75BMZNDKO", "length": 3159, "nlines": 49, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "मजूर सहकारी संस्थेला वृक्ष रोप वाटप करतांना बाळासाहेब लोखंडे - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » मजूर सहकारी संस्थेला वृक्ष रोप वाटप करतांना बाळासाहेब लोखंडे\nमजूर सहकारी संस्थेला वृक्ष रोप वाटप करतांना बाळासाहेब लोखंडे\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शुक्रवार, २२ जुलै, २०११ | शुक्रवार, जुलै २२, २०११\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-vidarbha-news-unauthorized-construction-under-high-pressure-electric-wire-54722", "date_download": "2019-01-22T02:46:14Z", "digest": "sha1:77JQBLBVVRTIOGN6CM6UAW3USN5ECLWR", "length": 18561, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur vidarbha news Unauthorized construction under high pressure electric wire उच्च दाबाच्या वाहिनीखाली अनधिकृत बांधकाम | eSakal", "raw_content": "\nउच्च दाबाच्या वाहिनीखाली अनधिकृत बांधकाम\nशुक्रवार, 23 जून 2017\nनागपूर - हिंगणा तालुक्‍यातील उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीखाली मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झाले आहे. इमारीच्या छतांवर संरक्षण भिंती नाहीत. छतावर गेल्यास सहजपणे वाहिनीला हात लागण्याचा धोका आहे. संयम पांडे याचा मृत्यू याच कारणामुळे झाल्याचे निदर्���नास येते. नीलडोह ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांचे संबंधित इमारतीचे बांधकाम नकाशा मंजुरीपूर्वीचे केल्याचे म्हणणे आहे.\nनागपूर - हिंगणा तालुक्‍यातील उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीखाली मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झाले आहे. इमारीच्या छतांवर संरक्षण भिंती नाहीत. छतावर गेल्यास सहजपणे वाहिनीला हात लागण्याचा धोका आहे. संयम पांडे याचा मृत्यू याच कारणामुळे झाल्याचे निदर्शनास येते. नीलडोह ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांचे संबंधित इमारतीचे बांधकाम नकाशा मंजुरीपूर्वीचे केल्याचे म्हणणे आहे.\nसंयम पांडे या बालकाचा उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने मृत्यू झाला. यामुळे पुन्हा एकदा नीलडोहमधील अनधिकृत बांधकामांचा विषय ऐरणीवर आला आहे. मुकुंदा मांगे यांनी उमाळे यांच्याकडून १९८७ साली येथे भूखंड विकत घेतला होता. हिंगण्याचे तत्कालीन गटविकास अधिकारी यांनी या भागात जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणत्याही प्रकारचे विकासकामे करता येणार नाही तसेच निवासी, सदनिका, व्यापारसंकुल, औद्योगिक व सार्वजनिक वापराकरिता बांधकामास परवानगी देऊ नये, असे ग्रामपंचायतीला आधीच कळवले होते.\nअसे असताना सदर जागेवर वीजपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतीने नाहरकत प्रमाणपत्र दिले होते. त्यानुसार वीजपुरवठा करण्यात आला. संबंधित भूखंडावरून जाणारी ११ के.व्ही. उच्च दाब वीजवाहिनी ३५ ते४० वर्षांपूर्वीची आहे. या वाहिनीखाली मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. या जागेवरील बांधकामाच्या छतावरून वीजवाहिनी गेली असल्यामुळे या वाहिनीच्या संपर्कात येऊन विजेच्या धक्‍क्‍याने संयम पांडे याचे निधन झाले. संयम पांडे याचे घर हॉटेल मुकुंदच्या एक घर सोडून आहे. दोन्ही घरांच्या गच्चीला संरक्षक भिंत ही नाही. मृत संयम पांडे आधी शेजारच्या घराच्या गच्चीवर गेला आणि गच्चीला संरक्षक भिंत नसल्याने त्याने हॉटेल मुकुंदच्या गच्चीवर उडी घेतली. त्या दरम्यान त्याचा स्पर्श वीजवाहिनीला झाला असावा व विजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मेट्रो रेल्वेच्या कामामुळे ही वाहिनी भूमिगत करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला असून, मेट्रोतर्फे हे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.\nअखेर बिल्डर खोब्रागडेला अटक\nजरीपटक्‍यातील सं��य धर यांच्या जुळ्या मुलांचा शॉक लागून मृत्यू पावल्याप्रकरणी आरमोरर टाऊन सिटी इमारतीचे बांधकाम करणारे आनंद नारायण खोब्रागडे (वय ४६, नवा नकाशा) याला जरीपटका पोलिसांनी अटक केली. यासोबतच मनपाचे तत्कालीन नगररचना विभागाचे अधिकाऱ्यांविरुद्धही गुन्हे दाखल केले. गेल्या ३१ मे रोजी संजय धर यांची दोन्ही मुले पीयूष आणि प्रियांश हे कमाल चौक पाचपावलीतील रेसिडेन्सीत राहणाऱ्या मावशीकडे आले होते. सायंकाळी ते दोघेही क्रिकेट खेळत होते. त्यांचा चेंडूने इमारतीच्या शेजारी असलेल्या झाडावर अडकला. तो चेंडू काढण्यासाठी दोघांनीही लोखंडी रॉडचा वापर केला. त्यामुळे दोघांना विजेचा शॉक लागला. दोघेही जळाल्याने गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दहा दिवसांपूर्वी पीयूषचा मृत्यू झाला होता तर तीन दिवसांपूर्वी प्रियांशचाही मृत्यू झाला. सुगतनगरातील आरमोरर टाऊनशिप ही बिल्डर आनंद खोब्रागडे याने बनविली होती. त्यावेळी मनपाचे तत्कालीन नगररचना विभागाचे अधिकाऱ्यांनी इलेक्‍ट्रिक वायरचा धोका लक्षात असल्यानंतरही बिल्डरला इमारत बनविण्यास परवानगी दिली. त्यामुळे बिल्डरसह मनपाच्या नगररचना विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.\nजरीपटका पोलिसांनी एसएनडीएललासुद्धा पत्राद्वारे विचारणा करून अनेक बाबींचा खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे. घर बांधकामापूर्वी कोणकोणत्या परवान्यांची गरज आहे. आपल्याकडून कोणत्या प्रकारची परवानगी घेणे आवश्‍यक आहे, बिल्डरने रीतसर तशी परवानगी घेतली आहे का यासह अन्य बाबींचा खुलासा करण्यास सांगितल्याची माहिती आहे.\nही लोकशाही, हुकुमशाही नव्हे : कोळसे पाटील\nपुणे : 'मला प्राध्यापकांनी पत्र पाठवून कार्यक्रमाला आमंत्रण दिले होते. राज्यघटनेवर बोलण्याची त्यांनी मला विंनती केली आहे. माझे भाषण रद्द झाल्याचे मला...\n'फर्ग्युसन महाविद्यालयावर कोणाचा दबाव हा प्रश्न'\nपुणे : ''संविधान बचाव'चा जागर पुकारला असताना विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने आयोजित केलेला कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात येते हे अत्यंत चुकीचे...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या कार्यक्रमावरून कल्याण शिवसेनामध्ये मतभेद\nकल्याण - शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त 23 जानेवारी रोजी क���्याणमध्ये व्यंगचित्र प्रदर्शन आणि व्यंगचित्रकार विकास सबनीस...\nफर्ग्युसन महाविद्यालयात गोंधळ, वाचा नेमके काय झाले (व्हिडिओ)\nपुणे : भारतीय संविधान या विषयावर बोलण्यासाठी फर्ग्युसन महाविद्यालयाने माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांना दिलेले निमंत्रण अचानक रद्द केल्याने...\n...आता वाद पुरे, विकासकामे करू : गिरीश महाजन\nजळगाव ः आता वाद नकोच. राज्यात अनेक प्रश्‍न आहेत, विकासकामे करू, असे स्पष्ट मत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी \"सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. ...\nपोलिसाची अडीच कोटी रुपयांत फसवणूक\nजळगाव ः पतसंस्था, वनजमीन आणि अन्य घोटाळ्यांमध्ये पोलिस दलातील भूखंड घोटाळाही समोर आला आहे. यात पोलिस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची फसवणूक झाल्याचे उघड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/sony-ilca-68m-242mp-18-135mm-black-price-pjS3Tl.html", "date_download": "2019-01-22T02:30:52Z", "digest": "sha1:PI3PBHB6LASO6QKX6DTB24YQQZUZTB4M", "length": 16081, "nlines": 358, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सोनी हीच ६८म 24 २म्प 18 १३५म्म ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसोनी हीच ६८म 24 २म्प 18 १३५म्म ब्लॅक\nसोनी हीच ६८म 24 २म्प 18 १३५म्म ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n+ पर्यंत 1.6% कॅशबॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसोनी हीच ६८म 24 २म्प 18 १३५म्म ब्लॅक\nसोनी हीच ६८म 24 २म्प 18 १३५म्म ब्लॅक किंमतIndiaयादी\n+ पर्यंत 1.6% कॅशबॅक\nवरील टेबल मध्ये सोनी हीच ६८म 24 २म्प 18 १३५म्म ब्लॅक किंमत ## आहे.\nसोनी हीच ६८म 24 २म्प 18 १३५म्म ब्लॅक नवीनतम किंमत Jan 06, 2019वर प्राप्त होते\nसोनी हीच ६८म 24 २म्प 18 १३५म्म ब्लॅकफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nसोनी हीच ६८म 24 २म्प 18 १३५म्म ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 47,990)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसोनी हीच ६८म 24 २म्प 18 १३५म्म ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया सोनी हीच ६८म 24 २म्प 18 १३५म्म ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसोनी हीच ६८म 24 २म्प 18 १३५म्म ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 4 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसोनी हीच ६८म 24 २म्प 18 १३५म्म ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nसोनी हीच ६८म 24 २म्प 18 १३५म्म ब्लॅक वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 24.2\nसेन्सर तुपे Exmor Sensor\nशटर स्पीड रंगे 30 sec\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/4000\nमिनिमम शटर स्पीड 30 sec\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 7.62 cm (3)\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन BIONZ X\nविडिओ डिस्प्ले रेसोलुशन 1920 x 1080\nविडिओ फॉरमॅट 1920 x 1080\nईमागे कॅपटूरे रेसोलुशन Exmor CMOS\nमेमरी कार्ड तुपे Yes\nबिल्ट इन फ्लॅश Yes\n( 6778 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 4 पुनरावलोकने )\n( 2489 पुनरावलोकने )\n( 1313 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1314 पुनरावलोकने )\n( 375 पुनरावलोकने )\n( 7 पुनरावलोकने )\nसोनी हीच ६८म 24 २म्प 18 १३५म्म ब्लॅक\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/theatre/news?start=6", "date_download": "2019-01-22T02:48:37Z", "digest": "sha1:LN4FFTMHNNIHOICTCSHUMJ2POXFF2Q5E", "length": 16450, "nlines": 228, "source_domain": "marathicineyug.com", "title": "News - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nआमीर खान, नागराज मंजुळे च्या उपस्थितीत रंगणार 'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' चा ७०० वा प्रयोग\nशाहिरी जलशाच्या शैलीत समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणाऱ्या \"शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला\" या नाटकानं महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या नाटकाचा गौरवशाली ७०० वा प्रयोग २१ मे रोजी मुंबईतल्या यशवंतराव नाट्यगृह, माटुंगा येथे सायंकाळी ६ वाजता रंगणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, या प्रयोगाला प्रसिद्ध अभिनेता आमीर खान, दिग्दर्शक नागराज मंजुळे उपस्थित राहणार आहेत.\n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nयूटय़ूबसारख्या माध्यमामुळे अनेक हरहुन्नरी कलावंत पुढे आले आहेत. त्यातील ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ क्षेत्रातील कलाकारांनाही मोठय़ा प्रमाणावर प्रसिद्धी मिळतेय. यूटय़ूबचा बोलबाला वाढला तरीही लाइव्ह शोची गंमत कमी झालेली नाही. हेच ओळखून ‘न्यू नेस्ट’ या संस्थेने विनोदाची फटकेबाजी करणारा ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो रसिकांसाठी आयोजित केला आहे. ‘भारतीय डिजिटल पार्टी’ म्हणजे ‘भाडिपा’ या मराठमोळ्या ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ चॅनलने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या ‘भाडिपा’ चा ‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ हा धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो शुक्रवार २७ एप्रिलला ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे रात्रौ ८.३० वा रंगणार आहे. ज्योती सावंत आणि स्टीफन कैराना यांनी गुणी कलावंतांना व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने ‘न्यू नेस्ट’ या संस्थेची स्थापना केलीय.\n'सुमित राघवन' साकारणार \"हॅम्लेट\" - झी मराठीची पहिली नाट्य प्रस्तुती\nविल्यम शेक्सपिअर म्हणजेच मानवी जीवनातील भावनिक कल्लोळ भेदकपणे मांडणारी लेखणी, साहित्यप्रेमींच्या मनावर गारुड घालणारी लेखनशैली आणि जगभरातील कित्येक नाट्यकर्मींना भुरळ पाडणारं झपाटून टाकणारं लिखाण.. जागतिक रंगभूमीवरील या अढळ ताऱ्यांनं गेली साडे चारशे वर्ष रसिकमनांवर आपल्या अद्भुत लेखणीने अधिराज्य गाजवले आहे. मराठी नाट्यरसिकही त्याला अपवाद नाहीत. राम गणेश गडकरी ते कुसुमाग्रजांपर्यंत मराठी लेखक आणि नाटककारांमध्ये विल्यम शेक्सपिअरचा प्रभाव ठळकपणे जाणवला आहे. मराठी नाट्य रसिक���ंच्या जुन्या पिढ्यांनी मराठी रंगभूमीवर 'शेक्सपिअर' अनुभवला आहे, आता नव्या पिढीला 'शेक्सपिअर'चा विलक्षण अनुभव देण्यासाठी महाराष्ट्राची महावाहिनी झी मराठीने पुढाकार घेतला आहे. इंग्रजी रंगभूमीवर अजरामर ठरलेले 'विल्यम शेक्सपिअर' लिखित ‘हॅम्लेट’ हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणण्याचे शिवधनुष्य झी मराठी वाहिनीने उचलले आहे. नाना जोगांनी मराठी रूपांतर केलेल्या या नाटकाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी चंद्रकांत कुलकर्णी यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. तुषार दळवी, सुनील तावडे, भूषण प्रधान, आशिष कुलकर्णी, ओंकार कुलकर्णी, रणजीत जोग, मनवा नाईक, मुग्धा गोडबोले असे दिग्गज कलाकार यात आपल्याला दिसणार आहेत आणि 'हॅम्लेट'ची प्रमुख भूमिका ‘सुमित राघवन’ साकारणार आहे.\n‘श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ’ यांची यशोगाथा ‘अजिंक्य योद्धा’ येणार १२ मे ला भेटीला\nअखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली. या स्वराज्याचा विस्तार व विकास ‘श्रीमंत बाजीराव पेशवे’ ह्यांनी केला. वयाच्या विसाव्या वर्षी छत्रपती शाहू महाराजांकडून पेशवेपद स्विकारते वेळी स्वराज्यात फौज नव्हती, सैनिक सरदार नव्हते, खजिना नव्हता परंतु बाजीरावांनी ह्यावर मात करून स्वराज्याचा विस्तार केला. निष्ठावंत सैनिकांतून मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, गोविंदपंत बुंदेला ह्यांसारख्या स्वराज्यासाठी जीवाची पर्वा न करणाऱ्या अनेक शूर धाडसी सरदारांची फौज निर्माण केली. कुशाग्रबुद्धी, शस्त्रविद्या, युद्धनीती, मुत्सद्दीपणा, प्रशासन कौशल्य, चपळाई आणि नैसर्गिक व भौगोलिकतेचे भान यासारख्या गोष्टींचा योग्य वापर करून अजिंक्य योद्धा ‘श्रीमंत बाजीराव पेशवे’ ह्यांनी थेट दिल्लीच्या तख्तापर्यंत धडक मारून दिल्लीवर भगवा फडकविला. बाजीरावांनी जो पराक्रम गाजवला त्याला तोड नाही. हिंदुस्थानातील निजाम, मोगल, सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज यांसारख्या परकीय महासत्तांना मात देणारा ‘अजिंक्य योद्धा’ म्हणजे ‘श्रीमंत पेशवे बाजीराव’. म्हणूनच त्यांचं व्यक्तिमत्त्व, जीवन चरित्र व त्यांचा हा इतिहास आजच्या पिढीला ज्ञात व्हावा या उद्देशाने श्री. संजयजी पांडे यांच्या संकल्पनेतून ‘अजिंक्य योद्धा’ – ‘श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ’ हे महानाटय लवकरच रंगभूमीवर साका���ले जाणार आहे.\n‘१८ व्या संस्कृती कलादर्पण नाट्य महोत्सवा’ ला रसिकांचा दमदार प्रतिसाद\n‘संस्कृती कलादर्पण’ चा त्रीदिवसीय नाट्य महोत्सवाचा उद्घाटन सोहळा नुकताच माटुंगाच्या यशवंत नाट्यगृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवाचे उद्घाटन स्टार प्रवाहाच्या हेड श्रावणी देवधर आणि म.न.से महिला प्रमुख शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. अभिनेत्री स्मिता जयकर, विजय पाटकर, मिलिंद गवळी, अनंत पणशीकर, प्रदीप कबरे, नीता लाड, अक्षय बदरापुरकर, अक्षय कोठारी आदि उपस्थित मान्यवरांनी यावेळी महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. यंदा नाट्यमहोत्सवाचे १८ वे वर्ष असून, सालाबादप्रमाणे यावर्षीदेखील नाट्यरसिकांचा या महोत्सवाला उदंड प्रतिसाद लाभला.\n'डोण्ट वरी बी हॅप्पी' नाटकामध्ये होणार हा एक महत्वपूर्ण बदल\nपती-पत्नीचं नातं आणि जगण्यातला स्ट्रेस यावर भाष्य करणाऱ्या 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकाने मराठी रंगभूमीवर यशस्वी कामगिरी केली आहे. सोनल प्रॉडक्शन्सच्या नंदू कदम निर्मित मिहीर राजदा लिखित आणि अद्वैत दादरकर दिग्दर्शित या नाटकातील उमेश कामत आणि स्पृहा जोशी ही जोडीदेखील प्रेक्षकांमध्ये हिट ठरली असून, अनेक जोडप्यांसाठी हे नाटक कौन्सेलरचे काम करतानादेखील दिसून येत आहे. उमेश - स्पृहाच्या नैसर्गिक अभिनयाने रसिकांना 'हॅप्पी' करणाऱ्या या नाटकात लवकरच महत्वपूर्ण बदल घडणार आहे.\n‘अहिल्या’ करवणार एक महिला कॉन्स्टेबल ते आयपीएस पोलिस अधिकारी हा प्रवास\nकॉमेडी आणि रोमान्सचं ‘रेडीमिक्स’ काँबीनेशन - दिग्दर्शक जालिंदर कुंभार\n‘लकी’ बॉय चैतन्य देवढेचे ‘माझ्या दिलाचो’ गाणे \n'अजिंक्य योद्धा'चा भव्य शुभारंभ - पहिल्याच प्रयोगाला हजारो प्रेक्षकांची उपस्थिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agrowon-marathi-special-article-cattle-feeding-management-6980", "date_download": "2019-01-22T03:21:30Z", "digest": "sha1:4C3R6EKK5VCV6X3S6CYPB6GGEQCI4GIV", "length": 20384, "nlines": 166, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon marathi special article on cattle feeding management | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजनावरांतील पोटफुगीची कारणे अन् उपाय\nजनावरांतील पोटफुगीची क���रणे अन् उपाय\nडॉ. गिरीश यादव, डॉ. दिनेश लोखंडे\nशुक्रवार, 30 मार्च 2018\nजनावरांना सर्वसाधारणपणे कडबा, हिरवी वैरण व पेंड अशा प्रकारचे खाद्य दिले जाते. सर्वच मोसमांमध्ये जनावरांना चांगल्या प्रतीचा चारा मिळत नसल्यामुळे बऱ्याचदा जनावरांना निकृष्ट प्रतीचा चारा दिला जातो, त्यामुळे जनावरांना पोटफुगी व पचनसंस्थेचे इतर अनेक अाजार होतात. कधी कधी पोटफुगी आजाराची तीव्रता इतकी जास्त असते, की जनावरे दगावतात.\nजनावरांना सर्वसाधारणपणे कडबा, हिरवी वैरण व पेंड अशा प्रकारचे खाद्य दिले जाते. सर्वच मोसमांमध्ये जनावरांना चांगल्या प्रतीचा चारा मिळत नसल्यामुळे बऱ्याचदा जनावरांना निकृष्ट प्रतीचा चारा दिला जातो, त्यामुळे जनावरांना पोटफुगी व पचनसंस्थेचे इतर अनेक अाजार होतात. कधी कधी पोटफुगी आजाराची तीव्रता इतकी जास्त असते, की जनावरे दगावतात.\nशेळ्या, मेंढ्या व मोठ्या जनावरांमध्ये सर्व मोसमात पोटफुगी ही समस्या जास्त प्रमाणात अाढळून येते. खाद्यामधील झालेल्या बदलामुळे, अखाद्य पदार्थ खाल्ल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे जनावरांनी खालेल्या पोटातील अन्नावर किण्वनाची प्रक्रिया जास्त प्रमाणात होते, त्यामुळे पोटात वायू जास्त प्रमाणात तयार होतो. हा वायू नैसर्गिकरीत्या बाहेर टाकला जाऊ शकत नाही. या वाढलेल्या वायूचा ताण पोटाच्या पिशव्यांवर होतो यालाच ‘पोटफुगी’ म्हणतात.\nकोवळा, जास्त प्रथिनयुक्त अाणि किण्वन करू शकणाऱ्या ज्वारी, बाजरी, वाटाणा अाणि मक्याची हिरवी धाटे यांसारख्या वनस्पती जास्त प्रमाणात खाल्ल्यास, जास्त प्रमाणात उसाचा चोथा जनावरांच्या खाद्यात गेल्यास पोट फुगते.\nअन्ननलिका कोंडल्यास, जनावरांच्या आंतरपटलाच्या हर्निया, धनुर्वात, अन्ननलिकेवरील व जठरावरील सूज, जंतांचा प्रादुर्भाव व शरीरातील कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे पोटफुगी होते.\nकाही जनावरांत अानुवंशिकतेमुळे तोंडातील लाळेचा स्राव कमी प्रमाणात होत असल्यास अन्न चावताना किंवा रवंथ करताना लाळ अन्नात योग्य प्रमाणात मिसळू शकत नाही, त्यामुळेसुद्धा पोटफुगी होते.\nज्वारी, गहू, बाजरी यांची कणसे, दाणे चारा व पाण्याशिवाय खाल्ल्यावरसुद्धा पोटफुगी होते. अखाद्य वस्तू उदा. तार, खिळा, लाकूड, पत्रा, चामडे, कपडे, प्लॅस्टिक व इतर अखाद्य वस्तू खाल्ल्यास पोटफुगी होते.\nप्रथम जनावर खात- पीत नाही, ते सुस्���ावते.\nजनावरांच्या पोटाचा आकार विशेषतः डाव्या भकाळीचा अाकार जास्त प्रमाणात वाढतो, जनावर डोळे व मान उंचावून ताणते, पोटात त्रास होत असल्यामुळे जनावर दात खाते, मागच्या पायाने पोटावर लाथा मारते, डाव्या भकाळीकडे पाहते, तोंडाने श्वासोच्छ्‍वास करते, लाळ गाळते.\nपोटातील वाढलेल्या वायूमुळे फुफ्फुसावर व हृदयावर दाब पडतो, त्यामुळे जनावरास श्वासोच्छ्‍वासास त्रास होतो. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते.\nजनावराच्या डाव्या भकाळीवर हाताने मारून पाहिल्यास पोटात वायू असल्याचा आवाज येतो. कधी कधी पोटफुगी एवढी वाढते, की पोटाच्या पिशव्यांचा ताण फुफ्फुसावर जास्त प्रमाणात येऊन दमकोंडी होऊन जनावर कोसळते. फुफ्फुसावर जास्त दाब वाढला तर श्वास कोंडून जनावर दगावते.\nपोटफुगीची लक्षणे दिसताच तत्काळ पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. जनावरांना दिले जाणारे व पोटात वायू तयार करणारे अन्न व पाणी त्वरित थांबवावे. पुढचे पाय उंचावर व मागचे पाय उतारावर असतील अशाप्रकारे जनावराला बांधावे, जेणेकरून फुगलेल्या अन्नाच्या पिशवीचा दाब फुफ्फुसावर पडणार नाही.\nजनावराच्या डाव्या भकाळीवर हाताने मालिश करावे. जनावराला पशुवैद्यकाच्या सल्ल्याने वायुनाशक औषधे तोंडातून पाजावीत.\nजनावराच्या तोंडात आडवी कडुलिंबाची १ फूट लांबीची लाकडी काठी ठेवून ती मुरकीस दोन्ही बाजूस बांधावी. अशाप्रकारे ही काठी तोंडात राहिल्यामुळे जनावर त्या काठीस सतत चघळत राहील, त्यामुळे लाळेचे प्रमाण वाढून पोटफुगी कमी होण्यास मदत होईल.\nकोवळ्या, जास्त प्रथिनयुक्त व किण्वन करू शकणाऱ्या वनस्पती, ज्वारी, बाजरी व वाटाणा, मक्याची हिरवी धाटे यांसारख्या वनस्पती, उसाची मळी, चोथरी जास्त प्रमाणात देऊ नये.\nजंतांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून दर ३ महिन्यांनंतर जनावरांना जंतनाशक पाजावे. रोज ५० ग्रॅम क्षार मिश्रण खाद्यातून द्यावे. उरलेले शिळे अन्न, भाज्या देऊ नये.\nज्वारी, गहू, बाजरी यांची कणसे, दाणे जास्त प्रमाणात खाऊ देऊ नये. तार, खिळा, लाकूड, पत्रा, चामडे, कपडे, प्लॅस्टिक व इतर अखाद्य वस्तू जनावराच्या पोटात जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.\n- डॉ. गिरीश यादव, ७६६६८०८०६६\n(मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई)\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळप\nऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील २३ साखर कारखाने ऊ���गाळप करीत आहेत.\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक महिनाअखेरपर्यंत...\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः पालकमंत्री शिंदे\nनगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही जनतेचीच इच्छा आहे आणि पालकमंत्री म्हणून जनतेची इच\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही :...\nमुंबई : हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही.\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत धरणे...\nपरभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांसह जनतेच्या विविध मागण्यांसाठी परभणी ज\nपशूसल्ला थंड वातावरणामुळे जनावरांच्या...\nउसाच्या वाढ्याची पौष्टिकता वाढवाजनावरांच्या आहारात सतत वाढ्याचा समावेश केल्यामुळे...\nपशू आजारांवर प्राथमिक उपचारासाठी औषधी...जनावरांच्या आजारामुळे मिळणाऱ्या कमी उत्पादनामुळे...\nमुक्त संचार गोठ्यामध्ये गव्हाण,...मुक्त संचार गोठ्यात कायमस्वरूपी पाण्याची उपलब्धता...\nशस्त्रक्रियेमुळे बरी होते जनावरांतील...आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातही शेतीची बरीचशी कामे...\nगोठ्याचे कुंपण, बांधकामावर नको जास्त...गोठा बांधकामाचे नियोजन करताना लोखंडी वस्तू...\nजनावरांच्या चांगल्या आरोग्यासाठी कमी...कमी खर्चाचा मुक्त संचार गोठा करताना आपल्याकडे...\nरेशीम कीटक संगोपनगृहात राखा योग्य...थंडीमध्ये वाढ झाल्यामुळे रेशीम कीटकांच्या...\nप्लॅस्टिक खाल्ल्यामुळे जनावरावर होणारे...प्लॅस्टिक खाल्ल्यामुळे जनावर चारा खात नाही व पाणी...\nदूध उत्पादन वाढीसाठी उपयुक्त बायपास...प्रथिनांचा आहारात योग्य प्रमाणात वापर केला तर...\nदुधाळ गाईची काळजी, व्यवस्थापनगाभण आणि प्रसूती काळात गायीच्या शरिरातील ऊर्जा...\nमुक्त संचार कुक्कुटपालनासाठी उपयुक्त :...सर्व प्रकारच्या वातावरणात सहजरीत्या वाढू शकणाऱ्या...\nकोंबड्यांसाठी संतुलित खाद्यनिर्मिती...पक्ष्यांना खाद्य देण्यापूर्वी कोणत्या प्रकारचे...\nपशू सल्लाशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य...\nजनावरांसाठी पाैष्टिक मुरघासज्या ठिकाणी हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे...\nवासरांच्या आहारातील चिकाचे महत्त्वहिवाळ्यामध्ये गायी- म्हशी विण्याचे प्रमाण जास्त...\nजनावारांतील विषबाधा कारणे, लक्षणे, उपायविषबाधेमुळे जनावरांच्या शरीरावर गंभीर परिणाम होऊ...\nपशुसल्लासध्या महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी कमी-जास्त...\nकासदाह आजाराची लक्षणे, प्रतिबंध, उपचारदेशी गाईंच्या तुलनेने संकरित गाईंमध्ये पहिल्या...\nकोंबड्यांच्या आहार, लिटर व्यवस्थापनात...कमी तापमानात कोंबड्यांची योग्य प्रकारे काळजी न...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/nagpur/director-tribhuvanadas-bhimji-zaveri-booked-cheating/", "date_download": "2019-01-22T03:20:57Z", "digest": "sha1:VROCDVSQSILLJAPNJEKEV26N37WI47AQ", "length": 29122, "nlines": 395, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Director Of Tribhuvanadas Bhimji Zaveri Booked For Cheating | त्रिभुवनदास भीमजी झवेरीच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २२ जानेवारी २०१९\n पेट्रोल 12 पैसे तर डिझेल 19 पैशांनी महागले\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nमुंबईचे किमान तापमान २१ अंश; विदर्भाला पावसाचा इशारा\nसाताऱ्याच्या आंदोलक शेतक-यांच्या ७० टक्के मागण्या मान्य\nफाशीच्या आरोपीला माहिती नाकारण्याचा फेरविचार करा\nविकी कौशल व भूमी पेडणेकर झळकणार रुपेरी पडद्यावर\nईशा देओल पुन्हा एकदा देणार गुड न्यूज\n'तनू वेड्स मनू ३' लवकरच, कंगना राणौतने केले कन्फर्म\nदिव्यांका त्रिपाठी करणार ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन\nमाधुरी दीक्षित, अजय देवगण, अनिल कपूरचा 'टोटल धमाल' ट्रेलर, पाहा हा Video\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nमुलांना जबरदस्तीने जेवण भरवताय असं करणं ठरू शकतं घातक\nसाऊथ-ईस्ट आशियाच्या पर्यटनासाठी IRCTC ने आणले स्पेशल टूर पॅकेज\nक्वीन कंगनाचा ईको-फ्रेंडली लूक पाहून व्हाल घायाळ\nलैंगिक जीवनावर वाईट परिणाम करतात घरातील 'या' ४ गोष्टी\nनाशिक : आडगाव शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू , गावात जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला बिबट्याचा मृतदेह आढळला\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अ���ीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.\nनाशिक : आडगाव शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू , गावात जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला बिबट्याचा मृतदेह आढळला\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.\nAll post in लाइव न्यूज़\nत्रिभुवनदास भीमजी झवेरीच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल\nसोने जमा केल्यास वर्षाला १८ टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी त्रिभुवनदास भीमजी झवेरी या प्रसिद्ध सराफा पेढीचे मालक हेमंत ब्रिजलाल झवेरी (रा. मुंबई) विरुद्ध सदर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. या घडामोडीमुळे सराफा व्यावसायिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.\nत्रिभुवनदास भीमजी झवेरीच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल\nठळक मुद्देफसवणुकीची तक्रार : लाखो रुपये थकविल्याचा आरोप\nनागपूर : सोने जमा केल्यास वर्षाला १८ टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी त्रिभुवनदास भीमजी झवेरी या प्रसिद्ध सराफा पेढीचे मालक हेमंत ब्रिजलाल झवेरी (रा. मुंबई) विरुद्ध सदर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. या घडामोडीमुळे सराफा व्यावसायिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.\nसदरमधील बैरामजी टाऊन, पूनम चेंबरमध्ये त्रिभुवनदास भीमजी झवरी (टीबीझेड) नावाचे मोठे ज्वेलर्स आहे. येथे आपण सोने जमा ठेवल्यास महिन्याला दीड टक्का (वर्षाला १८ टक्के) व्याज देण्याची योजना चार वर्षांपूर्वी टीबीझेडने जाहीर केली होती. ज्वेलर्समध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला माहिती देऊन या योजनेत सहभागी होण्याचा आग्रह येथील कर्मचारी करीत होते. नेल्सन चौकात राहणारे अब्दुल कलाम आझाद अब्दुल मजिद (वय ६०) यांनी १ जानेवारी २०१४ ला या योजनेत सहभागी होऊन लाखोंचे सोने टीबीझेडकडे जमा केले. २० मार्च २०१७ ल��� त्यांनी आपली जमा झालेली ५० लाख रुपयांची रोकड परत मागितली. कलाम यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनुसार, टीबीझेडचे संचालक हेमंत झवेरी यांनी रक्कम परत देण्यास नकार दिला. बराच वाद झाल्यानंतर पोलिसांकडे तक्रार करण्याचा कलाम यांनी पवित्रा घेतला. त्यामुळे त्यांना झवेरी यांनी रक्कम परत देण्याचे आश्वासन देऊन शांत केले. त्यानंतर त्यांना ५० पैकी ४६ लाख रुपये परत केले. उर्वरित ४ लाख रुपये देण्यास नकार दिल्यामुळे कलाम यांनी सदर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. राज्यातील सराफा पेढ्यांमध्ये मोठे नाव असलेल्या ज्वेलर्सच्या संचालकाविरुद्धची तक्रार असल्याने पोलिसांनी सखोल चौकशी केली. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानंतर शुक्रवारी रात्री सदरचे पोलीस उपनिरीक्षक एम. बी. चौरसिया यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आज दुपारी या घडामोडीची जोरदार चर्चा सराफा बाजारात पसरली. त्यानंतर उलटसुलट चर्चेला उधाण आले.\nझवेरी यांनी लाखो रुपयांनी फसवणूक केल्याच्या तक्रारी आणखी दोघांनी सदर पोलीस ठाण्यात केल्या. त्याचाही वेगळा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. या दोन तक्रारकर्त्यांची नावे उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र, अन्य दोघांच्या अशाच तक्रारी आमच्याकडे आल्याचे सदर पोलिसांनी लोकमतशी बोलताना मान्य केले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nसंत्रा प्रक्रिया प्रकल्पांचे उत्पादन शुल्क माफ करणार\nनागपुरातील जरीपटक्यात क्रिकेट सट्टा अड्डा\nनागपूरच्या स्क्रॅप व्यावसायिकाला १२.२४ लाखांचा गंडा\nजनआरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांना धरतात वेठीस : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील प्रकार\nअवैध मोबाईल टॉवरची वीज तोडा : पालकमंत्र्यांचे निर्देश\nवर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलचा रॉकिंग समारोप\nआरक्षणभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियन ओपनभारत विरुद्ध न्यूझीलंडहार्दिक पांड्याअर्थसंकल्प 2019करिना कपूरपेट्रोलवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरकुंभ मेळा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nतुम्हीही आयब्रो कलर करत आहात का 'या' 5 टिप्स करतील मदत\nजयपूर फेस्टिव्हलमधील 'या' गोष्टींमुळे आनंद होईल दुप्पट\nविमानही उडवू शकतात बॉलिवूडचे 'हे' तारे, एकापेक्षा एक आहेत सारे\nकिवींच्या देशातही धोनीची ��ॅट तळपणार, तेंडुलकरचा विक्रम मोडणार\n'मणिकर्णिका'च्या प्रमोशन दरम्यान अंकिता लोखंडेचा असा होता अंदाज, SEE PHOTO\nधोकादायक आहे #10YearChallenge, जाणून घ्या दुष्परिणाम\nवर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल : दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रात विदेशी कलावंतांची चित्तवेधक अदाकारी\nअदितीजवळ आहे इयररिंग्जचं सुंदर कलेक्शन; तुम्हीही घेऊ शकता टिप्स\nWhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं\nबी. एच. आर. पतसंस्थेविरोधात ठेवीदारांकडून कपडे काढा आंदोलन\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\n लोकमत आयोजित 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा पहिला दिवस\nक्षणिक ठरला पनवेलकरांचा आनंद;उद्घाटनानंतर 5 मिनिटांत सरकता जिना पडला बंद\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nजेफ आणि मेकेन्झी यांची घटस्फोटाआधीची एकमेकांसोबतची एक समंजस गोष्ट\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\n उत्तर प्रदेशात लढवणार 25 जागा\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\n''ईव्हीएम हॅक करून भाजपाने २०१४ मध्ये मिळवला विजय''\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nरक्तदान शिबिरापूर्वी परवानगी बंधनकारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8/", "date_download": "2019-01-22T02:41:09Z", "digest": "sha1:OLA5FPLRXAODEOAMLUHPGUIECDQ2MQKK", "length": 6662, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अपघातप्रकरणी ट्रॅव्हल्स चालकावर गुन्हा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nअपघातप्रकरणी ट्रॅव्हल्स चालकावर गुन्हा\nबेजबाबदारपणे वाहन चालवुन अपघाताला कारण ठरल्याप्रकरणी ट्रॅव्हल्स चालकावर गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झालेला चालक हा नाकोडा कंपनीच्या रत्नागिरी ते पुणे जाणाऱ्या बसचा तो चालक आहे. नाकोडा ट्रॅव्हल्स कंपनीची रत्नागिरी पु���े बस पुण्याच्या दिशेने निघाली होती. बस पुणे बेंगलोर महामार्गावर लिंब गावच्या हद्दीत आली असता, चालक समोरील वाहनाला ओव्हरटेक करत होता. त्यावेळी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पुढील वाहनाला ट्रॅव्हल्स पाठीमागुन धडकली. यात दोन प्रवाशी किरकोळ जखमी झाले. याप्रकरणी सुशांत सुनिल कांबळे (वय,,रा. किसोळे,ता.पाटण) याने सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमहाबॅंकेच्या तत्कालिन अध्यक्षांसह तिघांना खटल्यातून वगळले\nभारतात मुष्टियुद्धासाठी विपुल नैपुण्य : रोमॅरो\nविद्यार्थी संख्येनुसारच होणार शिक्षक भरती\nकलंदर : सत्ताधारी व सत्ताकांक्षी\nझरदारींना अपात्र ठरवण्याची इम्रानखान यांच्या पक्षाची मागणी\nसेरेना विलियम्सची विजयी आगेकूच\nरागाच्या भरात गळा दाबून पतीचा खून\nविविधा : कृषितज्ज्ञ डॉ. खानखोजे\nओबीसी आरक्षणाविरोधी याचिका राजकीय हेतूने प्रेरित ; राज्य सरकारचा आक्षेप\nऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नरच्या कोपरावर शस्त्रक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/pranab-mukherjee-to-join-sanghs-program-whats-wrong-nitin-gadkari/", "date_download": "2019-01-22T02:20:28Z", "digest": "sha1:4QUSNSTKRHRMJZ6Y5PBB3PEJ6MAPQKIN", "length": 7705, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "संघाच्या कार्यक्रमाला प्रणव मुखर्जी येणे यात गैर काय ?- नितीन गडकरी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसंघाच्या कार्यक्रमाला प्रणव मुखर्जी येणे यात गैर काय \nटीम महाराष्ट्र देशा: माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे संघाच्या तृतीय वर्षाच्या शिक्षा वर्गामधील स्वयंसेवकांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे विरोधकांनी संघावर टीकेची झोळ उठवली आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संघाच्या कार्यक्रमाला प्रणव मुखर्जी येणे यात गैर काय, त्यांचे स्वागतच आहे, असे स्पष्ट केले आहे.\nएका इंग्रजी दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, संघाच्या तृतीय वर्षाच्या शिक्षा वर्गामध्ये ६०० स्वयंसेवक सहभागी झाले असून, त्यांना मुखर्जी सात जून रोजी मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम संघाच्या नागपूरमधील कार्यालयात ठेवण्यात आला आहे.\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nजातीच राजकारण करायला आलेल्यांना मी प्रतिसाद देत नाही –…\nभारताच्या माजी राष्ट्रपतींना आम्ही नागपूरमध्ये संघ स्वयंसेवकांशी संवाद साधण्याचे आमंत्रण दिल्याचे व त्यांनी ते स्वीकारल्याचे संघाच्या ज्येष्ठ नेत्याने म्हटले आहे. संघाच्या तृतीय वर्षाच्या शिक्षा वर्गामध्ये ६०० स्वयंसेवक सहभागी झाले असून, त्यांना मुखर्जी मार्गदर्शन करणार आहेत.\n“माजी राष्ट्रपतींनी हे निमंत्रण स्वीकारणं म्हणजे महत्त्वाच्या मुद्यांवर संवाद साधण्याचा देशाला दिलेला संदेश आहे. आणि मतं विरोधी असणं म्हणजे शत्रू असणं असं नव्हे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व हिंदुत्व यांच्यासंबंधात निर्माण केल्या जाणाऱ्या प्रश्नांना हे निमंत्रण स्वीकारणं हे उत्तर आहे,” असं मत संघाचे नेते राकेश सिन्हा यांनी व्यक्त केलं आहे.\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nजातीच राजकारण करायला आलेल्यांना मी प्रतिसाद देत नाही – नितीन गडकरी\nलवकरच शिक्षक भरती करणार , विनोद तावडेंच नवीन गाजर\nलोकांना आजही १५ लाख खात्यात येतील ही अपेक्षा आहे : पाटील\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nटीम महाराष्ट्र देशा : मी खासदार असताना माझ्या मतदारसंघात शिरूरचाही भाग होता. त्यामुळे शिरूरचा तो भाग माझा पूर्णपणे…\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nभाजप जेथून सांगेल तेथून लढणार : सुभाष देशमुख\nअभिनेत्री ईशा देओलच्या कुटुंबामध्ये आता अजून एक सदस्य वाढणार\nहे सरकार फक्त शिवाजी महाराज यांचं नाव वापरतं\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका - उदयनराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/television/news?start=24", "date_download": "2019-01-22T02:56:08Z", "digest": "sha1:2WW6SBP3ZXKYCTKZZ7XMHDFHP37HIOHX", "length": 11879, "nlines": 228, "source_domain": "marathicineyug.com", "title": "News - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n‘सुपर डान्सर महाराष्ट्र’ चा ग्रँड फिनॅले सोहळा ३१ डिसेंबरला\nकोणत्याही रियॅलिटी शोचा पहिला दिवस आणि अंतिम फेरी हा प्रवास सर्वांसाठी वेगळाच असतो. पहिल्या दिवशी शो विषयी उत्सुकता असते तर अंतिम फेरीत कोण जिंकेल ���ाविषयी कुतुहल असतं. आता संपूर्ण महाराष्ट्रात असंच कुतूहल निर्माण झालंय की कोण होणार ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’. १५ ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या सोनी मराठी वाहिनीवरील ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’चा ग्रँड फिनॅले सोहळा ३१ डिसेंबरला रंगणार आहे. इतके महिने स्पर्धकांमध्ये तयार झालेली चुरस संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आणि आता या स्पर्धेत ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’चे टायटल कोण जिंकणार याकडेच सर्वांचे लक्ष.\n‘नकळत सारे घडले’ मालिकेतील नेहा आईकडून परीला मिळालं खास ख्रिसमस गिफ्ट\nख्रिसमस जवळ आला की आपोआपच सेलिब्रेशनचे बेत आखले जातात. ख्रिसमस ट्री सजवण्यापासून ते अगदी सरप्राईज गिफ्ट पर्यंत सगळ्याच गोष्टी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण एन्जॉय करतात. ‘स्टार प्रवाह’वरील ‘नकळत सारे घडले’ मालिकेतील नेहा आईने असंच एक खास सरप्राईज तिच्या लाडक्या परीला दिलं.\n‘स्टार प्रवाह’ चा नववर्ष विशेष कार्यक्रम ‘येरे येरे १९’\nधम्माल गाणी, हटके परफॉर्मन्स, जोशभरा माहोल आणि विनोदाचा खमंग तडका जर तुमच्या लाडक्या कलाकारांसोबत अनुभवता आला तर सेलिब्रेशनची रंगत द्विगुणीत होणार हे वेगळं सांगायला नको. सरत्या वर्षाला हसरा निरोप देण्यासाठी ‘स्टार प्रवाह’ वाहिनी सज्ज आहे. स्टार प्रवाहवरील ‘येरे येरे १९’ या विशेष कार्यक्रमातून प्रेक्षकांना मनोरंजनाची खुसखुशीत मेजवानी मिळणार आहे. तुमच्या लाडक्या कलाकारांचा आजवर न पाहिलेला अंदाज या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणता येईल.\nअपूर्वा - विजय चे आता होणार शुभमंगल\nप्रेमामध्ये कोणत्याही गोष्टीत फरक पाडला जात नाही, जे आहे ते आपुलकीने, प्रेमाने स्विकारणे म्हणजे प्रेम. उंची, रुप, दिसणे, आर्थिक-सामाजिक परिस्थिती याला जास्त मोल न देता प्रेमाला महत्त्व देणे महत्त्वाचे असते आणि हे सिध्द केलंय सोनी मराठीवरील प्रेमळ जोडी ‘अपूर्वा आणि विजय’ यांनी. मेमरी कार्ड रिकव्हरीच्या निमित्ताने अपूर्वाचं विजयच्या मल्टीपर्पज दुकानात येणं हे विधिलिखितच होतं. कारण अचानकपणे झालेल्या भेटीचं भविष्यात काहीतरी वेगळंच प्लॅनिग तयार झालेलं असतं. अनेक अडचणींना धैर्याने सामोरे गेल्यावर ‘जुळता जुळता जुळतंय की’ मालिकेत अपूर्वा आणि विजयच्या आयुष्यात आनंदी प्रसंग घडणार आहे.\nविजय-अपूर्वाच्या बस्त्याची बसणार गाठ - 'जुळता जुळता जुळतंय की' मध्ये लगीनघाईला सुरूवात\nलग्न... दोन जीवांबरोबरच दोन कुटुंबांचं मिलन. या सोहळ्यादरम्यान होणाऱ्या छोट्या-छोट्या गोड गोष्टींनी हा सोहळा परिपूर्ण होतो. पूर्वी लग्नाची तारीख ठरली की बस्ता बांधणीची तयारी सुरू केली जायची. इथे वधू-वरांच्या कपड्यांपासून मानपानाच्या साड्यांचा ओढा वधूपित्याला ओढावा लागायचा. मात्र गेल्या काही वर्षात या प्रथेत बदल झाला आहे. लग्नसोहळ्याची मजा लुटण्याच्या हेतूने दोन्ही कुटूंब एकत्र येतात आणि लग्नाआधीच्या खरेदीचा आनंद लुटतात. अरेंज असो वा लव्ह, लग्न करून एक होणाऱ्या वधू-वरांना एकमेकांना भेटण्याची ही एक नामी संधी. त्यात दोन कुटूंब एकत्र येऊन नवरा-नवरीला चिडवण्यात येणारा आनंद काही औरच. तेव्हा या प्रथेला सहसा कुणी नाही म्हणताना दिसत नाही.\n'सूर नवा ध्यास नवा - छोटे सुरवीर'च्या सेटवर आला गोड सांता क्लॉज \nमुलांचा आवडता नातळ सण आता जवळ आला आहे आणि आपल्या सगळ्यांचा आवडता सांता क्लॉज दरवर्षीप्रमाणे खूप आनंद घेऊन येणार आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा व्यक्ती असतो जो आपला सांता क्लॉज बनून आनंद घेऊन येतो, आपलं आयुष्य सुंदर बनवतो. पण क्रिसमसला आपण या सांता क्लॉजची विशेष करून वाट बघतो, कि तो येईल आणि आपल्याला छानस सरप्राईझ गिफ्ट मिळेल.\n‘अहिल्या’ करवणार एक महिला कॉन्स्टेबल ते आयपीएस पोलिस अधिकारी हा प्रवास\nकॉमेडी आणि रोमान्सचं ‘रेडीमिक्स’ काँबीनेशन - दिग्दर्शक जालिंदर कुंभार\n‘लकी’ बॉय चैतन्य देवढेचे ‘माझ्या दिलाचो’ गाणे \n'अजिंक्य योद्धा'चा भव्य शुभारंभ - पहिल्याच प्रयोगाला हजारो प्रेक्षकांची उपस्थिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-sugarcane-plantation-status-pune-maharashtra-7091", "date_download": "2019-01-22T03:16:41Z", "digest": "sha1:KREWRQXUTEX3F6E2E4Z4BZN6FLRFZAAL", "length": 16007, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, sugarcane plantation status, pune, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुणे जिल्ह्यात सव्वा लाख हेक्टरवर ऊस होणार उपलब्ध\nपुणे जिल्ह्यात सव्वा लाख हेक्टरवर ऊस होणार उपलब्ध\nमंगळवार, 3 एप्रिल 2018\nपुणे ः जिल्ह्यात गेल्या वर्षीपासून ऊस लागवड क्षेत्रात वाढ होत आहे. यंदाही मोठ्या प्रमाणात ऊस लागवड झाली आहे. आगामी गळीत हंगामासाठी (२०१८-१९) पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांना जवळपास सव्वा लाख हेक्टर क्षेत्रावरील ऊस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखान्यांना आतापासून आगामी गाळप हंगामाची तयारी सुरू करावी लागणार आहे.\nपुणे ः जिल्ह्यात गेल्या वर्षीपासून ऊस लागवड क्षेत्रात वाढ होत आहे. यंदाही मोठ्या प्रमाणात ऊस लागवड झाली आहे. आगामी गळीत हंगामासाठी (२०१८-१९) पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांना जवळपास सव्वा लाख हेक्टर क्षेत्रावरील ऊस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखान्यांना आतापासून आगामी गाळप हंगामाची तयारी सुरू करावी लागणार आहे.\nजिल्ह्यात एकूण १८ साखर कारखाने आहेत. यात सहकारी ११ साखर कारखाने आहेत. सहा साखर कारखाने खासगी आहेत. एक साखर कारखाना बंद आहे. या सर्व साखर कारखान्यांचा गाळप हंगाम दरवर्षी आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात सुरू होतो. त्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करतात.\nजिल्ह्यात साधारणपणे उसाचे सरासरी क्षेत्र दीड लाख हेक्टर असते. दरवर्षी शेतकरी जुलै ते आॅगस्ट महिन्यात आडसाली ऊसाची लागवड करतात. त्यानंतर साधारणपणे अठरा महिन्यांनंतर ऊस गाळप केले जाते. यंदा जिल्ह्यात जवळपास ४६ हजार ५४० हेक्टरवर ऊस लागवड झाली आहे. पूर्व हंगामी उसाची लागवड आॅक्टोबर, नोव्हेबर महिन्यात केली जाते.\nयंदा जिल्हयात पूर्वहंगामी ऊसाची २५ हजार ४९० हेक्टरवर लागवड झाली आहे. या उसाची साधारणपणे १४ महिन्यांनंतर तोडणी केली जाते. सुरू उसाची डिसेंबर ते जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात लागवड केली जाते. यंदा सुरू उसाची १४ हजार १८० हेक्टरवर लागवड झाली असून बारा महिन्यांनंतर त्याची तोडणी केली जाते.\nगेल्या वर्षी लागवड केलेल्या आणि यंदा गाळप झालेल्या उसाचा खोडवा शेतकऱ्यांनी ठेवला आहे. जिल्ह्यात खोडव्याचे क्षेत्र जवळपास २३ हजार ६७० हेक्टर आहे. जिल्ह्यात अजूनही साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू आहे. त्यामुळे ऊस क्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आत्तापर्यत जिल्हयात एकूण एक लाख ९ हजार ८८० हेक्टरवर उस उभा आहे. आगामी गाळप हंगामात जवळपास सव्वा लाख हेक्टर क्षेत्रावरील ऊस गाळप हंगामासाठी उपलब्ध होणार आहे, अशी ��ाहिती विभागीय साखर सहसंचालक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.\nपुणे ऊस गाळप हंगाम\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळप\nऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील २३ साखर कारखाने ऊसगाळप करीत आहेत.\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक महिनाअखेरपर्यंत...\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः पालकमंत्री शिंदे\nनगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही जनतेचीच इच्छा आहे आणि पालकमंत्री म्हणून जनतेची इच\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही :...\nमुंबई : हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही.\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत धरणे...\nपरभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांसह जनतेच्या विविध मागण्यांसाठी परभणी ज\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...\nपंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई : हरकती असलेल्या जमिनी...\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...\nकांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर ः कांद्याचे दर घसरल्याने...\nनगर बाजारात तूर प्रतिक्विंटल ४४०० ते...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक...\nसोयाबीन दरात काही अंशी तेजीचा अंदाजनागपूर ः सोयाबीन दरात आलेली तेजी शेतकऱ्यांना...\nजळगावात चवळी, कारल्याचे दर टिकूनजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...\nहळद पॉलिश, प्रतवारी महत्त्वाचीलोखंडी ड्रममधून शिजवलेली हळद २० ते ३० मिनिटांसाठी...\nसागरी तापमानाची जुनी माहिती मिळवणे...माहितीच्या नोंदीच्या अभावामुळे बहुतांश जागतिक...\nमधमाश्यांचे सर्वेक्षण सातत्याने...गेल्या काही वर्षांमध्ये स्थानिक मधमाश्यांच्या...\nबुलडाणा जिल्ह्यातील अनेक प्रकल्प कोरडेबुलडाणा : उष्णतेच्या झळा सुरू होण्यापूर्वीच...\nखानदेशात तूर खरेदी केंद्रे सुरू कराजळगाव : खानदेशात तुरीची मळणी पूर्ण होत आली आहे....\nऊस गाळपात नंदुरबार जिल्हा आघाडीवरजळगाव : खानदेशात ऊस गाळपात नंदुरबार जिल्ह्याती���...\nनाचणी बीजोत्पादक शेतकऱ्यांना पन्हाळ्यात...कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यात आत्माच्या...\nगोदावरी दूध संघ शेतकऱ्यांसाठी ठरला ‘...नगर : ‘‘गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...\nपरभणी, हिंगोलीतील सिंचनासाठीच्या...परभणी : परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात २०१७-१८...\nखरीप नुकसानीच्या मदतीसाठी शेतकऱ्यांच्या...सोलापूर : गतवर्षीच्या २०१८ च्या खरीप हंगामात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/film-school-will-do-pipsi-film-review-by-the-students/", "date_download": "2019-01-22T02:24:49Z", "digest": "sha1:JYWT2D5EJWHQUB4LUP36UEDX2BI63X6Z", "length": 13426, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'फिल्म शाला' द्वारे विद्यार्थी करणार 'पिप्सी' चित्रपटाचे समीक्षण", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘फिल्म शाला’ द्वारे विद्यार्थी करणार ‘पिप्सी’ चित्रपटाचे समीक्षण\nटीम महाराष्ट्र देशा : आशयसमृध्द कथानकांमुळे आज प्रादेशिक चित्रपट सातासमुद्रापार झळकत आहेत. मराठी चित्रपटसृष्टी देखील त्यात मागे नसून, मराठीतही आज विविध प्रयोग हाताळले जात आहे. मराठी प्रेक्षकांनादेखील ते आवडत असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात छाप पाडणाऱ्या मराठी चित्रपटांमध्ये आगामी ‘पिप्सी’ सिनेमाचादेखील आवर्जून उल्लेख करता येईल.\nविविध चित्रपट महोत्सवांमध्ये कौतुकास पात्र ठरलेल्या या सिनेमानिमित्त एक वेगळीच संकल्पना महाराष्ट्रात लवकरच राबविली जाणार आहे. लहान मुलांच्या भावविश्वावर आधारित असलेल्या या सिनेमाच्या निर्मात्यांद्वारे ‘फिल्म शाला’ हा अनोखा उपक्रम राबविला जाणार असून. या उपक्रमाद्वारे महाराष्ट्रातील ३०० हून अधिक शाळेमधून राज्यस्तरीय चित्रपट समीक्षण स्पर्धा घेतली जाणार आहे. या स्पर्धेअंतर्गत ‘पिप्सी’ सिनेमाबद्दलचे विद्यार्थ्यांचे मत आणि समीक्षण विचारात घेतले जाणार आहे. त्यासाठी, शाळेतील प्राथमिक विभागासाठी ‘टायनी ट्वीट’ या उपक्रमाद्वारे अनुक्रमे २०० अक्षरांमध्ये व माध्यमिक विभागासाठी ‘राईट व्ह्यू’ या उपक्रमाद्वारे अनुक्रमे ५०० शब्दांमध्ये ‘पिप्सी’ सिनेमा ���सा वाटला या विषयावर स्पर्धा घेतली जाईल या स्पर्धेसाठी, अभिनेते सचिन पिळगावकर, दिव्या दत्ता आणि सी.एफ.एस.आय. समितीचे माजी सदस्य आणि लेखक कमलाकर नाडकर्णी परीक्षकांची भूमिका बजावणार आहेत. त्यांच्यामार्फत निवडण्यात आलेल्या विजेत्यांना डिजिटल व्हिडियो कॅमेरेद्वारे आकर्षक बक्षिसे दिली जातील. त्यासाठी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शाळेजवळच्या सर्व सिनेमागृहात हा सिनेमा खास विद्यार्थ्यांसाठी दाखविण्यात येणार आहे.\nया स्पर्धेविषयी आणि सिनेमाविषयी बोलताना, पिप्सी सिनेमाच्या प्रस्तुतकर्त्या आणि निर्मात्या विधि कासलीवाल सांगतात कि,”गतवर्षी झालेल्या मामी चित्रपट महोत्सवाच्या स्क्रीनिंगदरम्यान आणि ट्रेलर लाँच कार्यक्रमात, ‘पिप्सी’ सिनेमाच्या निमित्ताने अनेक लहान मुलांशी आम्ही जोडलो गेलो आहोत. या सिनेमाबद्दलचे त्याचे कुतूहल आणि त्यांच्या विचारशैलीचा तेव्हा अंदाज घेता आला. त्यामुळे तिथूनच या स्पर्धेची संकल्पना पुढे आली. लहान मुलांचे भविष्य शाळेतूनच घडत असते. पुढची वाटचाल सफल होण्यासाठी, शाळा ही महत्वपूर्ण भूमिका बजावत असल्याकारणामुळे भविष्यात चित्रपटसृष्टीत काम करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबवला जात आहे”. भारतात बरीच वर्ष शाळकरी युनिफॉर्म फॅब्रिक ब्रॅण्डमध्ये आघाडीवर असलेल्या ‘एस.कुमार्स’ यांनी आणि भारतातील सर्वात मोठी ऑनलाइन मनोरंजन तिकीट प्लॅटफॉर्म असलेल्या बुक माय शो यांच्या बुक अ स्माईलने या उपक्रमासाठी पुढाकार घेत, विशेष भागीदारी केली आहे. त्याचप्रमाणे अनेक स्वयंसेवी संस्थाचादेखील यात सहभाग आहे.\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे…\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\nलॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत आणि निर्मित, सौरभ भावे लिखित तसेच रोहन देशपांडे दिग्दर्शित ‘पिप्सी’ हा सिनेमा २७ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. लहानग्यांच्या समाजातील वास्तव्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि त्यातून त्यांनी काढलेला निष्कर्ष या सिनेमाचा मूळ गाभा आहे. त्यामुळे लहान मुलांच्याच नजरेतून ‘पिप्सी’ सिनेमाचे समीक्षण लोकांसमोर मांडण्यात येणार असल्यामुळे, या स्पर्धेला महाराष्ट्रातील तमाम शाळेतून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या स्पर्धेसाठी तब्बल १२ हजार विद���यार्थ्यांच्या प्रवेशिका आल्या असून, त्यात काही वंचित आणि गरजू प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा देखील सहभाग आहे. शिवाय, या स्पर्धेत भाग घेण्यासाठी शाळांच्या नोंदणीमध्ये दिवसागणिक वाढदेखील होत आहे. दोन चिमुकल्यांची आणि त्यांच्या ‘पिप्सी’ नामक माश्याची कथा सांगणारा हा सिनेमा लहान मुलांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना नक्की आवडेल, अशी खात्री आहे.\nदुष्काळावर मात करत पार पडले ‘पिप्सी’ चे शुटींग’\nदोस्तीच्या धम्माल ‘पार्टी’चा टीझर लाँँच\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\nतर ठाकरे सिनेमा प्रदर्शित होवू देणार नाही : संभाजी ब्रिगेड\nदाभोलकर – पानसरे यांच्या हत्यांप्रकरणी न्यायलयाचे ताशेरे\nएकदा मटका लागला म्हणजे काही होत नाही, जावडेकरांचा खा. काकडेंना टोला\nपुणे : भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर केलेल्या टिकेनंतर भाजप नेत्यांकडून…\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nप्रिय आबा, पत्रास कारण की….\nशेतकऱ्यांना अर्धनग्न अवस्थेत मोर्चा काढावा लागत आहे हे सरकारचे अपयश…\nलिंगायत समाजाचे गुरू महंत शिवकुमार स्वामी यांचे 111 व्या वर्षी निधन\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका - उदयनराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://ashwin3009.blogspot.com/2011/02/blog-post_17.html", "date_download": "2019-01-22T02:12:06Z", "digest": "sha1:MUDH2PB352M73KULTXRGH7L3ZC6WANIY", "length": 11246, "nlines": 65, "source_domain": "ashwin3009.blogspot.com", "title": "अवघा रंग एक झाला...: कळे न मी पाहते कुणाला, कळे न हा चेहरा कुणाचा!! (भाग पहिला)", "raw_content": "अवघा रंग एक झाला...\nविश्वाचे आर्त, माझ्या मनी प्रकाशले...अवघेची झाले देह ब्रह्म..\nफेसबुक वर भेटायचं असेल तर..\nकळे न मी पाहते कुणाला, कळे न हा चेहरा कुणाचा\nकधीतरी असं होतं का तुम्हाला लिहायचं म्हणून बाह्या सरसावून बसलं की काहीच सुचत नाही...आणि बाकीच्या वेळी मात्र डोक्यात इतका गोंधळ चालू असतो की दुसरीकडे लक्ष लागता लागत नाही. पण laptop समोर घेऊन बसलो किंवा कागद पेन समोर ओढले की सारे गोंधळ कसे गप्पगार..वाटतं की आपण किती छान गधडे झालोय, आपल्याला कशाचा त्रासच नाही..आपण विचारच नाही करत कसलाही. या सुखात उठलो की पुन्हा डोक्यात छिन्नी चालू होते. आपणच आपल्या मनाचे टवके उड़वायचे आणि कागदावर मांडून त्यांच्याकडे पाहत बसायचं असा खेळ परत बोलवायला लागतो. असं झालं की मी हल्ली निरर्थक विचार करायला शिकलो आहे..पोतंभर निरर्थक विचार जमले की ते लिहून काढायचे..\nआपण सतत एकाच वास्तवात का गुरफटून बसतो आपण त्याच नात्यांच्या गुंत्यात का अडकतो आपण त्याच नात्यांच्या गुंत्यात का अडकतो आपल्याला सतत एकाच प्रकारच्या नोक-या का मिळत राहतात आपल्याला सतत एकाच प्रकारच्या नोक-या का मिळत राहतात आपल्या अवतीभवती असलेल्या अगणित शक्यता आणि पर्याय यांतून आपण एकाच प्रकारचे पर्याय का निवडतो आपल्या अवतीभवती असलेल्या अगणित शक्यता आणि पर्याय यांतून आपण एकाच प्रकारचे पर्याय का निवडतोका आपल्याला या शक्यता माहितीच नसतातका आपल्याला या शक्यता माहितीच नसतात आपण आपल्या रोजच्या आयुष्यात असे काही गुंतून जातो, की आपल्याला वाटायला लागतं की आपण कोणीच नाही या जगात. आपण नियति नाही बदलू शकत. आपल्या आत जे जग आहे, त्यापेक्षा बाहेरचं जग फार वेगळ आहे, आणि जास्त खरं आहे.\nगेल्या काही वर्षात बदललेलं material science याच्या अगदी विरुद्ध सांगतं. त्यानुसार जे आपल्या आत घडतं, त्यावर बाहेरचं जग आणि वास्तव बदलतं. पूर्वीचे तत्वज्ञ सांगत की जर का मला ठेच लागली तर ती जाणीव खरी आहे, वास्तव आहे, कारण ती मी अनुभवू शकतो. पण हा देखील अनुभव आहे, त्याला खरं का म्हणायचं मग जे पाहतो ते वास्तव का\nआपण जेव्हा पाहतो, तेव्हा मेंदूमधले काही भाग काम करतात. जेव्हा डोळे बंद करून आपण काहीतरी पाहतो, किंवा स्वप्न पाहतो, तेव्हाही तेच भाग काम करतात. मग पाहतं ते कोण डोळे की मेंदू आणि वास्तव काय आहे डोळे पाहतात ते का मेंदू पाहतो ते डोळे पाहतात ते का मेंदू पाहतो ते खरी गोष्ट अशी आहे, की माणसाचा मेंदू दृश्य आणि स्मरण याच्यात फरक करू शकत नाही. मानवी मेंदू रोज जवळजवळ 40GB माहिती प्रोसेस करतो, पण त्यातली फ़क्त 20KB आपल्याला जाणवते. हे 20KB असतात आपला परिसर, आपलं शरीर आणि वेळ यासाठी. याचा अर्थ असा आहे की आपण फ़क्त हिमनगाचं टोक पाहतो आणि त्यालाच खरं मानतो.\nमेंदूचा visual cortex हा भाग खरं तर ��ाहतो. आणि तो फ़क्त अशाच गोष्टी पाहतो की ज्या त्याच्यालेखी ख-या आहेत. एक गोष्ट सांगतात, की जेव्हा कोलंबस वेस्ट इंडीज मधे पोचला, तेव्हा तिथल्या आदिवासींना त्याची जहाजं दिसलीच नाहीत, कारण त्यांनी पूर्वी जहाज पहिलंच नव्हतं. मग काही हुशार लोकांनी जहाजामुळे उठणा-या लाटांचा अभ्यास केला, आणि त्यांना जहाजं दिसली म्हणजे आपण तेच पाहतो जे खरं आहे, शक्य आहे. म्हणजे कितीतरी गोष्टी आपण पाहतच नाही....आणि जे आपण पाहतो त्याचं प्रतिबिम्ब आपल्या आठवणीत असतंच..मग आपण पाहतो का आठवतो म्हणजे आपण तेच पाहतो जे खरं आहे, शक्य आहे. म्हणजे कितीतरी गोष्टी आपण पाहतच नाही....आणि जे आपण पाहतो त्याचं प्रतिबिम्ब आपल्या आठवणीत असतंच..मग आपण पाहतो का आठवतो आपल्या मेंदूला सत्य आणि आभास यात फरक करता येत नाही. मग आपण पाहतो ते काय आहे\nआता थोड़ा अजून विचार करुया. प्रत्येक गोष्ट ही अणू-रेणू ची बनलेली आहे, हे त्रिकालाबाधित सत्य आहे . आपल्याला शाळेत जे चित्र दाखवतात, त्यात अणु भरीव चेंडू सारखे दाखवतात. पण प्रत्यक्षात विचार केला तर proton आणि neutron हे अत्यंत छोटे आणि नगण्य आहेत, आणि त्यांच्याभोवती electron चा एक ढग आहे. यामधली जागा ही vacuum . म्हणजेच, प्रत्येक वस्तू ही अशा vacuums ची बनलेली आहे. जितका अणु मोठा तितकी vacuum मोठी. मग कुठल्याही वस्तूच्या आस्तित्वाला काय अर्थ आहे कारण ज्याला mass आहे, ते अतिशय कमी, नगण्य जागा व्यापतात, आणि उरलेली जागा ही पोकळी असते..आता electron ज्या ढगात फिरतात, तो probability चा ढग आहे, आणि त्यात 'n ' इतक्या शक्यता आहेत\nक्वांटम फिजिक्स नुसार क्वांटम एकमेकांना superpose करतात. म्हणजे एक mass एका वेळी 'n ' जागी असण्याची शक्यता असते . जेव्हा आपण पाहतो तेव्हा एक शक्यता आपल्याला दिसते. जेव्हा आपण पाहत नाही तेव्हा तेच mass किंवा matter म्हणूया, परत या अगणित शक्यतांमध्ये फिरायला लागतं मग ही शक्यता कोण निवडतं\nफिजिक्स मधे 'observer ' ही एक धमाल कल्पना आहे. तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करुच शकत नाही\nपण हा 'observer ' तरी कोण आहे\nफार झाला आचरटपणा. उरलेलं नंतर कधीतरी.\nबुरा जो देखन में चला बुरा न मिलिया कोय\nजो दिल खोजा आपना तां मुझसे बुरा न कोय\nकोणापाशी आता सांगू हे बोभाट| कधी खटपट सरेल हे|| कोणा आराणूक होइल कोणे काळी| आपलाली जाळी उगवोनिया|| माझा येणे दु:खे फुटतसे प्राण| न कळता जन सुखी असे||\nकाय काय लिहिलंय ते पहा\nकळे न मी पाहते कुणाला, कळे न हा चेहर�� कुणाचा\nमुकुल शिवपुत्र- एक अनुभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-agrowon-tembhe-khalche-satana-nasik-8038", "date_download": "2019-01-22T03:25:10Z", "digest": "sha1:EQK3V23QXOX6UY6RH6LFGMLS2AKA6M6F", "length": 23251, "nlines": 172, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, agrowon, tembhe khalche. satana, nasik | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबुधवार, 9 मे 2018\nबाजीराव यांना २०१६ मध्ये इस्राईलला जाण्याची संधी चालून आली. तेथे अत्यंत कमी किंवा काटेकोरपणे पाण्याचा वापर करून होणारी शेती त्यांनी पाहिली. काटवन परिसरातही अल्प प्रमाणातच पाणी उपलब्ध असल्याने ठिबक सिंचनावर आधारित शेती सुरू केली.\nडाळिंब या पिकावर जिवापाड प्रेम करीत पंचवीस वर्षांपेक्षाही अधिक काळ हे पीक टिकवण्यात बाजीराव गोलाईत (टेंभे खालचे, जि. नाशिक) यशस्वी झाले आहेत. सुरवातीची काही वर्षे स्वतः मार्केटिंग करीत या पिकाला मार्केट देण्याचे प्रयत्न त्यांनी केले. आज एकरी १० ते १४ टन असे उत्पादन मिळवणारे गोलाईत निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादन घेतात. सुयोग्य व्यवस्थापन करीत याच पिकाच्या जोरावर अतीव कष्टातून शून्यातून त्यांनी शेती व कौटुंबिक समृद्धी मिळवली आहे.\nनाशिक जिल्ह्यात सटाणा तालुका ठिकाणापासून नजीक सोळा गाव काटवन भागात टेंभे खालचे हे गाव आहे. येथील बाजीराव सदाशिव गोलाईत यांची पूर्वीची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. उदरनिर्वाहासाठी त्यांना शाळा सोडणे भाग पडले आणि शिवणकाम अवगत केले. शिलाई यंत्र घेण्याची देखील परिस्थिती नसताना गावातीलच एका व्यक्तीकडून काही महिने यंत्र चालविण्यासाठी घेतले. दहा वर्षे शिवणकाम केले. आई सोजळबाई देखील शेतात मोलमजुरी करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करीत होत्या.\nघरासाठी पै पै जोडताना आपणही चांगली शेती करावी असे बाजीराव यांना वाटे. त्यातच मालेगाव तालुक्यातील अनुभवी डाळिंब उत्पादक सुभाष शेवाळे यांची प्रगतिशील डाळिंबाची शेती पाहण्यात आली. त्यानंतर अशी शेती करण्याची खुणगाठ बाजीराव यांनी बांधली. घरच्यांचा विरोध होता. मात्र स्वतःच्या हिमतीवर विश्वास ठेवून जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर एक एकरात ��णेश डाळिंबाच्या १८० झाडांची लागवड केली. ही गोष्ट होती साधारण १९८५ काळातील. प्रयत्नपूर्वक जोपासलेल्या बागेने त्या वेळी चांगला नफा मिळवून दिला. तेव्हापासून टप्प्याटप्प्याने बाजीराव यांनी डाळिंब पिकावरील आपली पकड घट्ट केली.\nबाजीराव यांची वडिलोपार्जित आठ एकर शेती आहे. डाळिंबाची नवी बाग होती त्या वेळी कांदा आंतरपिकाने त्यांना एकरात त्या काळात १६ हजार रुपये मिळवून दिले होते. मग शेतीतील आत्मविश्वास अजून वाढला. सुरवातीच्या काळात डाळिंब विकावे कुठे, बाजारपेठा कोठे आहेत, याची काहीच कल्पना नव्हती. मग अभ्यास, वाचन करून त्यांनी अहमदाबाद व नजीकची बाजारपेठशोधली. त्या वेळी ट्रकच्या टपावर बसून तेथे जाऊन, चार दिवस तेथे थांबून ते डाळिंब विकून येत. आज मात्र व्यापारी त्यांच्या शेताच्या बांधावर येऊन डाळिंब घेऊन जातात. निर्यातदारांनाही ते फळे देतात.\nबाजीराव आज सुमारे चार हजार डाळिंब झाडांचे संगोपन करतात. चार एकर बाग काही वर्षांपूर्वीची आहे, तर अलीकडील दोन वर्षांतच चार एकरांवर नवी लागवड केली आहे.\nपूर्वीची लागवड १२ बाय १० फूट अंतरावर होती. नवी लागवड १२ बाय आठ फुटांवर आहे.\nइस्राईल देशातील तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रयत्न केला आहे.\nबागेत पॉलिमल्चिंग पेपर वापरण्यात येतो.\nअलीकडील काळात रासायनिक निविष्ठांचा वापर कमी करून सेंद्रिय पद्धतीवर अधिक भर दिला आहे. दरवर्षी प्रतिझाड २० किलो शेणखत दिले जाते. गरजेनुसार दरवर्षी ट्रकद्वारे ते विकत आणले जाते. - घरची बैलजोडी अाहे. गोठ्याजवळच स्लरीसाठी एक हजार लिटर क्षमतेचा टॅंक जमिनीत बनविला आहे, त्याद्वारे प्रत्येक झाडाला ठिबक संचाद्वारे स्लरी दिली जाते.\nपाण्याचा वापर अत्यंत गरजेपुरता. पांढऱ्या मुळीची चांगली काळजी घेतली जाते. झाडांची पानेही सदाहरित ठेवण्याचा प्रयत्न असतो. बागेत रोगराई उद्‍भवू नये याची पुरेपूर काळजी घेतली जाते.\nभगवा वाण असलेल्या डाळिंबाचे एकरी १० ते १४ टनांपर्यंत उत्पादन ते घेतात. किलोला ५० ते ६० रुपये दर त्यांना मिळतो. उत्पादन खर्च एकरी दोन लाख रुपयांपर्यंत येतो.\nआज अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांना बाजीराव मार्गदर्शन करतात.\nइस्राईलची प्रेरणा घेत पाण्याचे नियोजन\nबाजीराव यांना २०१६ मध्ये इस्राईलला जाण्याची संधी चालून आली. तेथे अत्यंत कमी किंवा काटेकोरपणे पाण्याचा वापर करून ��ोणारी शेती त्यांनी पाहिली. काटवन परिसरातही अल्प प्रमाणातच पाणी उपलब्ध असल्याने ठिबक सिंचनावर आधारित शेती सुरू केली. पाण्याच्या नियोजनासाठी तीन विहिरी खोदल्या असून, दोन विहिरींतील पाणी तिसऱ्या विहिरीत जमा करून ठिबकद्वारे ते झाडांना दिले जाते. दर चार दिवसांनी ठिबकद्वारे २० ते २५ मिनिटे पाणी दिले जाते.\nकाही वर्षांपूर्वी पुणे येथे टोमॅटो लागवडीचे सुधारित प्रशिक्षण घेतले. सुमारे ३८ गुंठ्यांतील टोमॅटोने चांगला नफाही कमावून दिला. कलिंगड व अन्य प्रयोगही केले. मात्र, सर्वांत जास्त फायदा डाळिंबानेच दिल्याचे बाजीराव यांनी सांगितले. गेल्या पंधरा वर्षांत शासनाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नाही. तसेच, कर्ज किंवा उधारीची मदतही घ्यावी लागली नाही. कष्टाच्या जोरावर शेतीतून फोर व्हीलर, दोन ट्रॅक्टर्स, अवजारे, सहा दुचाकी, मालेगाव येथे वास्तू, नामपूर शहरात प्लाॅट व शेतात घर आदी बाबी घेणे शक्य झाल्याचे बाजीराव अभिमानाने सांगतात. आपण शिक्षणापासून वंचित राहिलो. मात्र आपल्या मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे, ती मोठी व्हावीत यासाठी त्यांना शिक्षणाच्या सर्व संधी दिल्या. त्यातूनच चेतन बीएचएमएस डाॅक्टर, नितीन इंजिनिअर झाले, असे बाजीराव सांगतात.\nसंपर्क- बाजीराव गोलाईत - ९४२१६०५०७१, ७७५६००५०७१.\nडाळ डाळिंब शेती नाशिक यंत्र मालेगाव अहमदाबाद व्यापार इस्राईल ठिबक सिंचन सिंचन\nबाजीराव गोलाईत आपल्या डाळिंब बागेत\nपाण्याचा वापर अत्यंत जागरूकपणे केला जातो.\nआई सोजळबाई यांच्यासह बाजीराव गोलाईत यांचा परिवार.\nजमिनीत तयार केलेला स्लरी टँक.\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळप\nऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील २३ साखर कारखाने ऊसगाळप करीत आहेत.\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक महिनाअखेरपर्यंत...\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः पालकमंत्री शिंदे\nनगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही जनतेचीच इच्छा आहे आणि पालकमंत्री म्हणून जनतेची इच\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही :...\nमुंबई : हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही.\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत धरणे...\nपरभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांसह जनतेच्या विविध मागण्यांसाठी परभणी ज\n‘रेसिड्यू फ्री’ शेतीतून गुणवत्ताप्राप्त...स्थावर मालमत्ता ���्यावसायिक उद्योगातील दोन...\nप्रतिष्ठा जपण्यासाठी शेतकऱ्यांच्या...नाशिक : यवतमाळमधील साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन...\nशेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्यास अखेर...पुणे ः गेल्या तीन वर्षांपासून बंद...\nसंत्रा निर्यातीला कृषी विभाग देणार...नागपूर : अपेडाने संत्रा क्‍लस्टरला पहिल्यांदाच...\nविदर्भात गुरुवारपासून तुरळक पावसाचा...पुणे : राज्यातील गारठा कमी झाल्यांनतर...\nचढ्या दराचा फायदा कोणालामागील दोन दिवसांपासून सोयाबीनचे दर वाढत आहेत....\nअतिखोल भूजलाचा उपसा घातकचपर्यावरणाचा नाश कोणी केला या एका प्रश्नाला अनेक...\nनिफाड तालुक्‍यात द्राक्ष काढणीला सुरवातनिफाड, जि. नाशिक ः तालुक्‍यातील उगाव,...\nपशुगणनेकरिता आता महिनाअखेरपर्यंत मुदतनागपूर ः पशुगणनेसाठी पूरक साहित्याचा...\nट्रायकोकार्ड निर्मिती प्रशिक्षण प्रकल्प...नागपूर ः कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठातील...\nराज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षांनी जाणून...औरंगाबाद : राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही...\nदराअभावी कांदापट्टा सुन्ननाशिक : कांद्याला अगदी मोड फुटेस्तोवर वाट...\nवनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...\nअर्थसंकल्पीय कृषी कर्ज तरतूदीत १० टक्के...नवी दिल्ली : आगामी २०१९-२०च्या अर्थसंकल्पात शेती...\nराज्यात शुक्रवारपासून पावसाचा अंदाजपुणे : वायव्य भारतातील पश्चिमी चक्रावाताची...\nऔरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय सुक्ष्म...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित नवव्या...\nशेतीपूरक उद्योगातून बचत गट झाले सक्षमचिखली (जि. बुलडाणा) येथील हिरकणी महिला उत्कर्ष...\nगोरक्षणासोबतच जपला व्यसनमुक्‍तीचा वसालाठी (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील दिलीप बाबा...\nअप्रमाणित रोपांमुळे ‘फेल' बागांवर...पुणे : दुष्काळात जीवापाड जपलेल्या बागा अप्रमाणित...\nसोयाबीन दराचा आलेख चढताच; लातूरला ३८११...लातूर : येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-jaggery-rate-quintal-2350-3191-sangli-apmc-8292", "date_download": "2019-01-22T03:33:41Z", "digest": "sha1:3ONJZ5VGBXLO67LMSEK3GAW3PLAIY2TH", "length": 14640, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Jaggery rate per quintal 2350 to 3191 in Sangli APMC | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसांगली बाजार समितीत गूळ प्रतिक्विंटल २३५० ते ३१९१\nसांगली बाजार समितीत गूळ प्रतिक्विंटल २३५० ते ३१९१\nबुधवार, 16 मे 2018\nसांगली : येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. १५) कोल्हापूरी गुळाची आवक २३१९ क्विंटल झाली असून, त्यास प्रतिक्विंटल २३५० ते ३१९१ तर सरासरी २७७१ रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.\nसांगली : येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. १५) कोल्हापूरी गुळाची आवक २३१९ क्विंटल झाली असून, त्यास प्रतिक्विंटल २३५० ते ३१९१ तर सरासरी २७७१ रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.\nहळदीची १६८२ क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतिक्विंटल ६३०० ते ८६५० तर सरासरी ७४७५ असा दर होता. तांदळाची आवक कमी अधिक प्रमाणात होते आहे. तांदळाची ३२१ क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतिक्विंटल २२०० ते ६००० तर सरासरी ४१०० रुपये असा दर होता. विष्णूअण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम आवारात कांद्याची २०१२ क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतिक्विंटल २०० ते ८०० रुपये असा दर होता. बटाट्याची ९१५ क्विंटल आवक झाली होती. त्यास १००० ते १८०० रुपये असा दर मिळाला. डाळिंबाची १२४० डझन आवक झाली असून, त्यास प्रति दहा किलोस १०० ते ४०० रुपये असा दर होता. चिक्कूची ३५८० डझन आवक झाली होती. चिक्कूस प्रति दहा किलोस १०० ते ४०० रुपये असा दर होता. आंबा बॉक्‍स (प्रतिबॉक्‍स एक डझनाचा) २०२८९ आवक झाली असून प्रतिपेटीस १०० ते ५०० रुपये असा दर मिळाला. सफरचंदाची २०० पेटीची आवक झाली होती. सफरचंदाच्या प्रतिपेटीस १००० ते १५०० रुपये असा दर मिळाला.\nसांगली बाजार समितीत मंगळवारी (ता. १५) आवक झालेला शेतीमाल (आवक व दर क्विंटलमध्ये)\nशेतीमाल आवक किमान कमाल सरासरी\nमटकी ३५ ४५०० ६००० ५२५०\nज्वारी (शाळू) २२५ १७५० २७०० २२२५\nज्वारी (हायब्रीड) ९५ १७०० १७५० १७२५\nबाजरी ६१ १४२५ १६५० १५३८\nगहू २९५ १७५० २७०० २२५०\nसांगली बाजार समिती agriculture market committee पूर हळद डाळ डाळिंब सफरचंद apple शेती गहू wheat\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळप\nऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील २३ साखर कारखाने ऊसगाळप करीत आहेत.\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक महिनाअखेरपर्यंत...\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः पालकमंत्री शिंदे\nनगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही जनतेचीच इच्छा आहे आणि पालकमंत्री म्हणून जनतेची इच\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही :...\nमुंबई : हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही.\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत धरणे...\nपरभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांसह जनतेच्या विविध मागण्यांसाठी परभणी ज\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...\nपंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई : हरकती असलेल्या जमिनी...\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...\nकांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर ः कांद्याचे दर घसरल्याने...\nनगर बाजारात तूर प्रतिक्विंटल ४४०० ते...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक...\nसोयाबीन दरात काही अंशी तेजीचा अंदाजनागपूर ः सोयाबीन दरात आलेली तेजी शेतकऱ्यांना...\nजळगावात चवळी, कारल्याचे दर टिकूनजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...\nहळद पॉलिश, प्रतवारी महत्त्वाचीलोखंडी ड्रममधून शिजवलेली हळद २० ते ३० मिनिटांसाठी...\nसागरी तापमानाची जुनी माहिती मिळवणे...माहितीच्या नोंदीच्या अभावामुळे बहुतांश जागतिक...\nमधमाश्यांचे सर्वेक्षण सातत्याने...गेल्या काही वर्षांमध्ये स्थानिक मधमाश्यांच्या...\nबुलडाणा जिल्ह्यातील अनेक प्रकल्प कोरडेबुलडाणा : उष्णतेच्या झळा सुरू होण्यापूर्वीच...\nखानदेशात तूर खरेदी केंद्रे सुरू कराजळगाव : खानदेशात तुरीची मळणी पूर्ण होत आली आहे....\nऊस गाळपात नंदुरबार जिल्हा आघाडीवरजळगाव : खानदेशात ऊस गाळपात नंदुरबार जिल्ह्यातील...\nनाचणी बीजोत्पादक शेतकऱ्यांना पन्हाळ्यात...कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यात आत्माच्या...\nगोदावरी दूध संघ शेतकऱ्यांसाठी ठरला ‘...नगर : ‘‘गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...\nपरभणी, हिंगोलीतील सिंचनासाठीच्या...परभणी : परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात २०१७-१८...\nखरीप नुकसानीच्या मदतीसाठी शेतकऱ्यांच्या...सोलापूर : गतवर्षीच्या २०१८ च्या खरीप हंगामात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%87,_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2019-01-22T02:57:49Z", "digest": "sha1:6SGKH7N4QNYAF2QWKS6H3JUM5GOB77BT", "length": 3688, "nlines": 78, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शोनाइ, यामागाता - विकिपीडिया", "raw_content": "\nशोनाइ हे जपानमधील एक छोटे शहर आहे. यामागाता प्रभागातील या शहराची लोकसंख्या ऑक्टोबर २०१५मध्ये सुमारे २१,७९३ होती.\nहे शहर मोगामी नदीच्या काठावर वसेले आहे. येथे दुसऱ्या महायुद्धादरम्यान झालेल्या कोहिमाच्या लढाईत कामी आलेल्या जपानी सैनिकांचे स्मारक आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ नोव्हेंबर २०१७ रोजी ०७:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4784117895838322209&title=EVM,%20VVPAT%20Demo&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-01-22T03:04:07Z", "digest": "sha1:NSLREOYFHPXFZNTLLGROFBV37RX75PSV", "length": 7680, "nlines": 118, "source_domain": "bytesofindia.com", "title": "ईव्हीएम, व्हीहीपॅट मशिनचे ‘हुजपा’मध्ये प्रात्यक्षिक", "raw_content": "\nईव्हीएम, व्हीहीपॅट मशिनचे ‘हुजपा’मध्ये प्रात्यक्षिक\nहिमायतनगर : शहरातील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाचा राज्यशास्त्र विभाग आणि हिमायतनगर तहसील कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ११ जानेवारी २०१९ रोजी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचे (ईव्हीएम) प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. केलेल्या मतदानाची पावती दाखविणाऱ्या व्हीव्हीपॅट मशीनचेही प्रात्यक्षिक या वेळी दाखविण्यात आले.\nहुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात हा प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रात्यक्���िक पथकाचे प्रमुख म्हणून आलेले हिमायतनगरचे नायब तहसीलदार व्ही. पी. राठोड यांनी या दोन्ही यंत्रांसंदर्भात विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले आणि त्यांना प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. ही प्रात्यक्षिक कार्यशाळा आयोजित करण्यासाठी मंडळ अधिकारी श्री. कंधारे, तलाठी रूपेश जाधव, मास्टर ट्रेनर व्ही. एन. पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.\nहुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. एल. बी. डोंगरे, डॉ. डी. के. कदम, डॉ. वसंत कदम, प्रा. एम. पी. गुंडाळे, प्रा. महेश वाखरडकर, डॉ. माने, श्री. कोलेवाड, श्री. देशपांडे, श्री. नगारे, श्री. चंदापुरे यांच्यासह विद्यार्थी- विद्यार्थिनी या वेळी उपस्थित होते.\nTags: NandedHimayatnagarहुजपाहुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयहिमायतनगरHutatma Jayvantrao Patil Collegeईव्हीएमव्हीव्हीपॅटEVMVVPATElectionइलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रनिवडणूकनागेश शिंदे\n‘हुजपा’मध्ये मराठवाडा मुक्तिदिन आणि विद्यापीठ वर्धापनदिन साजरा ‘हुजपा’मध्ये हिंदी दिन साजरा ‘हुजपा’मध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी ‘हुजपा’ महाविद्यालयात राज्यशास्त्र अभ्यास मंडळ हुजपा महाविद्यालयात संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी\nकरपणारी भाकरी आणि लोपणारे ज्ञान\n‘‘आठवणींचे अमृत’ पुस्तक प्रत्येकालाच प्रेरणा देणारे’\nस्वच्छ, सुंदर भिवंडीसाठी सरसावले चिमुकले हात...\nसमतानगर जिल्हा परिषद शाळेत जिजाऊ जयंती साजरी\n‘देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे’\nहमारी ही मुठ्ठी में आकाश सारा...\nलायन्स व्याख्यानमालेला रविवारपासून प्रारंभ\nकरपणारी भाकरी आणि लोपणारे ज्ञान\nअपनी कहानी छोड जा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/videos/trailers-teasers?start=24", "date_download": "2019-01-22T02:11:43Z", "digest": "sha1:ORNSHSYUXB4NUV5GSB7JS26LX5VDPRP4", "length": 7234, "nlines": 228, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Trailers/Teasers - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n‘हृदयात समथिंग समथिंग’ सिनेमाच्या कलाकारांनी गायलेले ‘चंद्रमुखी’ गाणे\nप्रविण राजा कारळे दिग्दर्शित ‘हृदयात समथिंग समथिंग’ सिनेमाच्या कलाकारांचा ‘चंद्रमुखी’ ह्या धमाल हळदीच्या गाण्याने संगीतक्षेत्रात डेब्यू झाला आहे. अशोक सराफ, अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण आणि प्रियंका यादव ह्या कलाकारांनी संगीतकार सुकूमार दत्ता ह्यांनी संगीतबध्द केलेले ‘चंद्रमुख���’ हे गाणे गायले आहे.\n'हृदयात समथिंग समथिंग' सिनेमाचा रिफ्रेशिंग टिझर \nप्रविण राजा कारळे दिग्दर्शित हृदयात समथिंग समथिंग सिनेमाचा टिझर नुकताच युट्यूबवर लाँच झाला आहे. अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण, भुषण कडू, प्रियंका यादव आणि अशोक सराफ ह्यांच्या मुख्य भूमिका असलेल्या हृदयात समथिंग समथिंग सिनेमाचे दिग्दर्शक प्रविण राजा कारळे म्हणतात, “प्रेमात पडल्यावर त्या व्यक्तिला इम्प्रेस करताना प्रेमवीरांची कधी-कधी त्रेधातिरपिट उडते. ह्या त्रेधातिरपिटी मधल्याच गंमतीजंमती हृदयात समथिंग समथिंग ह्या सिनेमात तुम्हांला पाहायला मिळतील.”\n'बॉईज’ चा डबल दंगा दाखवतोय ‘बॉईज २’ चा टीझर\nशाळेतल्या करामतीनंतर महाविद्यालयाची पायरी चढलेले धैर्या, ढुंग्या आणि कबीर आता ‘बॉईज २’ मध्ये डबल धमाका करण्यास येत आहे. 'हाईट छोटी आहे, पण फाईट मोठी आहे' अशी धम्माल टॅगलाईन असलेल्या सिनेमाच्या पोस्टरने अल्पावधीतच तुफान प्रसिद्धी मिळवली आहे. त्यामुळे, या पोस्टरनंतर 'बॉईज २' चा धमाकेदार टीझर नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर लाँच करण्यात आला आहे.\n‘अहिल्या’ करवणार एक महिला कॉन्स्टेबल ते आयपीएस पोलिस अधिकारी हा प्रवास\nकॉमेडी आणि रोमान्सचं ‘रेडीमिक्स’ काँबीनेशन - दिग्दर्शक जालिंदर कुंभार\n‘लकी’ बॉय चैतन्य देवढेचे ‘माझ्या दिलाचो’ गाणे \n'अजिंक्य योद्धा'चा भव्य शुभारंभ - पहिल्याच प्रयोगाला हजारो प्रेक्षकांची उपस्थिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85/", "date_download": "2019-01-22T02:01:38Z", "digest": "sha1:GJ45XYNZVI5ETST53SDN55G4OX6RKFH2", "length": 8207, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाकिस्तान विद्यापीठाचा अजब फतवा, तरुण-तरुणींनी एकमेकांमध्ये ६ इंच अंतर ठेवा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपाकिस्तान विद्यापीठाचा अजब फतवा, तरुण-तरुणींनी एकमेकांमध्ये ६ इंच अंतर ठेवा\nइस्लामाबाद : पाकिस्‍तानमधील बाहरिया विद्यापीठाने एक अजब फतवा काढला आहे. तरुण-तरुणींना विद्यालयाच्या आवारात असताना एकमेकांमध्ये ६ इंच अंतर ठेवण्यास सांगण्यात आले आहे. विद्यापीठाकडून जारी करण्यात आलेली याबबातची नोटीस सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या आदेशावर जोरदार टीका होत आहे. मात्र, विद्यापीठ प्रशासनाकडून या फतव्य���चे समर्थन करण्यात येत आहे.\nविद्यापीठाच्या आदेशानुसार, विद्यालयाच्या आवारात असताना तरुण-तरुणींनी एकमेकांमध्ये ६ इंच अंतर ठेवावं. नियमाचं पालन न करणाऱ्यांना दंड आकारला जाईल किंवा अनुशासनात्मक कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, ऑल पाकिस्‍तान युनिव्हर्सिटीज अॅकेडमिक स्‍टाफ असोसिएशन फेडरेशनने (FAPUASA) बाहरिया विद्यापीठाला पत्र लिहून आदेश तातडीने परत घेण्यास सांगितलं आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nचीनची लोकसंख्या सन 2018 साली 1 कोटी 52 लाखांनी वाढली\nतालिबानचा लष्करी तळावर हल्ला ; 12 ठार\n7 लाख शरणार्थ्यांच्या संरक्षणाची ट्रम्प यांची ऑफर\nसिरीयातील लष्करी गुप्तहेर केंद्राजवळ बॉम्बस्फोट\nचांद्र संशोधनासाठी अमेरिका-चीन सहकार्य\nरशियाच्या दोन लढाऊ विमानांची आपसात टक्कर\nपाकिस्तानमधून 1 लाख किलो मानवी केस चीनला निर्यात\nअफगाणिस्तान शांतता चर्चेची पुढील फेरी पाकिस्तानमध्ये\nमेक्‍सिकोमध्ये इंधन पाईप लाईनचा स्फोट 21 ठार\nरागाच्या भरात गळा दाबून पतीचा खून\nविविधा : कृषितज्ज्ञ डॉ. खानखोजे\nओबीसी आरक्षणाविरोधी याचिका राजकीय हेतूने प्रेरित ; राज्य सरकारचा आक्षेप\nऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नरच्या कोपरावर शस्त्रक्रिया\nसाद-प्रतिसाद : अपवादात्मक कलमाचा वाढता वापर\nपौष पौर्णिमेनिमित्त गंगानदीत लाखोंचे स्नान \nतरतूद 15 कोटींची निविदा 84 कोटींच्या\n#AUSvSL : पॅटरसन ऑस्ट्रेलियन संघात\nचार वर्षात इसिसचे 47 दहशतवादी पकडून भारतात आणले\nदिल्ली वार्ता – सत्तांतराचा शंखनाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/parabhani/parbhani-st-corporation-loss-rs-75-lakh/", "date_download": "2019-01-22T03:11:04Z", "digest": "sha1:XXRSSE2BTMJB3CZHMUHJYDD7GC5RYVNA", "length": 27704, "nlines": 394, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Parbhani: St Corporation Loss Of Rs 75 Lakh | परभणी :एसटी महामंडळाचे ७५ लाखांचे नुकसान | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २२ जानेवारी २०१९\n पेट्रोल 12 पैसे तर डिझेल 19 पैशांनी महागले\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nमुंबईचे किमान तापमान २१ अंश; विदर्भाला पावसाचा इशारा\nसाताऱ्याच्या आंदोलक शेतक-यांच्या ७० टक्के मागण्या मान्य\nफाशीच्या आरोपीला माहिती नाकारण्याचा फेरविचार करा\nविकी कौशल व भूमी पेडणेकर झळकणार रुपेरी पडद्यावर\nईशा देओल पुन्हा एकदा देणार गुड न्यूज\n'तनू वेड्स मनू ३' लवकरच, कंगना राणौतने केले कन्फर्म\nदिव्यांका त्रिपाठी करणार ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन\nमाधुरी दीक्षित, अजय देवगण, अनिल कपूरचा 'टोटल धमाल' ट्रेलर, पाहा हा Video\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nमुलांना जबरदस्तीने जेवण भरवताय असं करणं ठरू शकतं घातक\nसाऊथ-ईस्ट आशियाच्या पर्यटनासाठी IRCTC ने आणले स्पेशल टूर पॅकेज\nक्वीन कंगनाचा ईको-फ्रेंडली लूक पाहून व्हाल घायाळ\nलैंगिक जीवनावर वाईट परिणाम करतात घरातील 'या' ४ गोष्टी\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.\nराहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.\nराहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार\nAll post in लाइव न्यूज़\nपरभणी :एसटी महामंडळाचे ७५ लाखांचे नुकसान\nपरभणी :एसटी महामंडळाचे ७५ लाखांचे नुकसान\nभीमा कोरेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर मंगळवार व बुधवार हे दोन दिवस महामंडळाची सेवा ठप्प झाली़ त्यामुळे बुधवारी प्रवास करणाºया ९० हजार प्रवाशांना फटका बसत परभणी विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत येणाºया सात आगाराला ७५ लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले़\nपरभणी :एसटी महामंडळाचे ७५ लाखांचे नुकसान\nपरभणी : भीमा कोरेगाव घटनेच���या पार्श्वभूमीवर मंगळवार व बुधवार हे दोन दिवस महामंडळाची सेवा ठप्प झाली़ त्यामुळे बुधवारी प्रवास करणाºया ९० हजार प्रवाशांना फटका बसत परभणी विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत येणाºया सात आगाराला ७५ लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले़\nपुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव प्रकरणाचे सलग तिसºया दिवशीही परभणी जिल्ह्यात पडसाद उमटले आहेत़ सोमवारी दुपारनंतर परभणी शहरातील बाजारपेठ बंद झाल्यानंतर मंगळवारी संपूर्ण जिल्हाभर आंदोलने झाली़ यामध्ये मंगळवारी परभणी विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत येणाºया परभणी जिल्ह्यातील चार आगारातील १४ व हिंगोली जिल्ह्यातील तीन आगारातील ९ बसेसवर दगडफेक झाली़ या पार्श्वभूमीवर परभणी विभागीय नियंत्रक कार्यालयाच्या वतीने मंगळवारी सकाळी ११ वाजेपासून बसेस बंद केल्या होत्या. बुधवारी तर महामंडळाने एकही बस बाहेर सोडली नाही़ परभणी जिल्ह्यातील पाथरी, गंगाखेड, परभणी, जिंतूर व हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी व वसमत या सात आगारांतून दररोज बसमधून जवळपास ९० हजार प्रवासी प्रवास करतात़ यातून महामंडळाला मोठे उत्पन्नही मिळते़\nमात्र भीमा कोरेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर मंगळवार व बुधवार हे दोन दिवस महामंडळाची सेवा ठप्प झाल्याने महामंडळाचे ७५ लाखांचे नुकसान झाले असल्याची माहिती विभागीय नियंत्रक जालिंदर सिरसाठ यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़\nबंद दरम्यान सहा लाखांचा बसला फटका\nपुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, गंगाखेड व पाथरी या आगारातील १४ बसवर दगडफेक झाली़ हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत व हिंगोली या तीन आगारातील ९ बस फोडण्यात आल्या़ त्यामुळे महामंडळाचे ६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे़ त्यामुळे मंगळवारच्या घटनेनंतर बुधवारी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची खबरदारी म्हणून एकही बस आगारातून सोडण्यात आली नाही़\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nपरभणी : वर्तमानपत्र हे समाज उन्नतीचे साधन- कल्याण गोपनर\nपरभणी : लघुतलावाचे पाणीही आरक्षित\nपरभणी : १ कोटी ७६ हजारांचे अनुदान झाले प्राप्त\nपरभणी : नगरपालिका सभापतींची बिनविरोध निवड\nपरभणी : चोरी प्रकरणातील आरोपी ताब्यात\nपरभणीतील प्रकरण : विनयभंग प्रकरणी आरोपीस शिक्षा\nआरक्षणभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियन ओपनभारत विरुद्ध न्यूझीलंडहार्दिक पांड्याअर्थसंकल्प 2019करिना कपूरपेट्रोलवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरकुंभ मेळा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nतुम्हीही आयब्रो कलर करत आहात का 'या' 5 टिप्स करतील मदत\nजयपूर फेस्टिव्हलमधील 'या' गोष्टींमुळे आनंद होईल दुप्पट\nविमानही उडवू शकतात बॉलिवूडचे 'हे' तारे, एकापेक्षा एक आहेत सारे\nकिवींच्या देशातही धोनीची बॅट तळपणार, तेंडुलकरचा विक्रम मोडणार\n'मणिकर्णिका'च्या प्रमोशन दरम्यान अंकिता लोखंडेचा असा होता अंदाज, SEE PHOTO\nधोकादायक आहे #10YearChallenge, जाणून घ्या दुष्परिणाम\nवर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल : दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रात विदेशी कलावंतांची चित्तवेधक अदाकारी\nअदितीजवळ आहे इयररिंग्जचं सुंदर कलेक्शन; तुम्हीही घेऊ शकता टिप्स\nWhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं\nबी. एच. आर. पतसंस्थेविरोधात ठेवीदारांकडून कपडे काढा आंदोलन\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\n लोकमत आयोजित 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा पहिला दिवस\nक्षणिक ठरला पनवेलकरांचा आनंद;उद्घाटनानंतर 5 मिनिटांत सरकता जिना पडला बंद\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nजेफ आणि मेकेन्झी यांची घटस्फोटाआधीची एकमेकांसोबतची एक समंजस गोष्ट\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\n उत्तर प्रदेशात लढवणार 25 जागा\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\n''ईव्हीएम हॅक करून भाजपाने २०१४ मध्ये मिळवला विजय''\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nरक्तदान शिबिरापूर्वी परवानगी बंधनकारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/data-cards/expensive-data-cards-price-list.html", "date_download": "2019-01-22T02:38:00Z", "digest": "sha1:FWM2KZKFF43DRCKYY7WCXEKS54AWLXNS", "length": 19880, "nlines": 472, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग डेटा कार्ड्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nExpensive डेटा कार्ड्स Indiaकिंमत\nExpensive डेटा कार्ड्स India 2019मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 14,286 पर्यंत ह्या 22 Jan 2019 म्हणून India मध्ये खरेदी महाग डेटा कार्ड्स. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग दाटूम कार्ड India मध्ये द लिंक द्वा 130 वायरलेस N उब अडॅप्टर Rs. 4,149 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी डेटा कार्ड्स < / strong>\n2 डेटा कार्ड्स रुपये अधिक उपलब्ध आहेत. 8,571. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 14,286 येथे आपल्याला बेळंकीन ब्लूटूथ उब अडॅप्टर फँ८त०१२ 1 उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 159 उत्पादने\nदाबावे रस 8000 5000\nशीर्ष 10 डेटा कार्ड्स\nबेळंकीन ब्लूटूथ उब अडॅप्टर फँ८त०१२ 1\nसिस्को वेळेत अँ१० ३००म्बप्स 802 ११न वायरलेस लं उब 2 0 अडॅप्टर व एक्स्टेंशन कॅबळे\nबेळंकीन उब अडॅप्टर विथ कोडॅक पिसातुरे अपलोड टेकनॉलॉजि\nरोसेवील 56 केबीपीएस उब प्लग अँड प्ले मोडेम मिक्स ५६सबी\nहुआवेई मोबी फी ए५७३० ३ग इथेरनेट ड्युअल ऍक्सेस ५२००मः पॉवर\nस्तरतेच उस्ब५६केम्३ एक्सटेर्नल व 92 ५६क उब फॅक्स मोडेम डायल up डेटा मोडेम\nबेळंकीन फँ९ल११०३ ह्न७५० वायरलेस ड्युअल बंद उब अडॅप्टर\nओएम QC802 डेटा कार्ड\nस्तरतेच कॉम एक्सटेर्नल व 92 ५६क उब फॅक्स मोडेम डायल up डेटा मोडेम उब 1 क्स रज 11 फोने लीने 1 क्स उब 56 केबीपीएस 1 पॅक बी स्तरतेच कॉम\n हुआवेई फकत फावत ब६६० विथ वायफाय राउटर इपबक्स बेटर फ्रॉम पॅकेटेल बक्त३३१\nआसूस ड्युअल बंद 2 ४घझ ३००म्बप्स ५घझ ३००म्बप्स वायरलेस N उब अडॅप्टर विथ ग्राफिकल इसि इंटरफेस उब ह्न५३\nऊस रोबोटिक्स उब डायल उप सॉफ्टमोडेम उर्५६३९\nद लिंक द्वा 130 वायरलेस N उब अडॅप्टर\nविणकणेत मफ५० ३ग डेटा कार्ड\nतो लिंक म५३५० पोर्टब्ले बॅटरी पॉवेरेड ३ग मोबाइलला वि फी विथ सिम मायक्रो सद स्लॉट\nबसंल एव्हडी वोर्किंग मायक्रोमॅक्स ममक्स ३१०क डेटा कार्ड अकं२७६६ एकं३१५ एकं३०६ एकं१२२ 8700\n- नेटवर्क तुपे CDMA\nसिस्को लिंक्सयस उस्ब५४ग्सक कॉम्पॅक्ट वायरलेस ग उब नेटवर्क अडॅप्टर विथ स्पीडबुस्टर\nहुआवेई ए३०३ऊ ३ग २ग उब मोडेम डेटा कार्ड 7 २म्बप्स विथ सॉफ्ट वायफाय\nएरटेल हुआवेई ए१७३१ एरटेल २ग ३ग उब मोडेम डेटा कार्ड उनलोकेड\nकदम डेटा कार्ड हुआवेई एक 315 ३ग स्पीड फॉर टाटा मत्स रेलिअन्स कदम सिम\nमत्स हुआवेई एकं३१५ सडक वायफाय स्पीड 14 ७म्बप्स कनेक्ट 5 पीओतले एकं३०६ एकं१२२ बसंल एव्हडी\n- नेटवर्क तुपे 3G\n- वायफाय एनॅब्लेड 802.11b/g/n\nब्रँड नव अनलॉक मत्स हुआवेई एकं३१५ कदम एव्हडी रेवब वायफाय उब मोडेम मत्स टाटा ओक\n- नेटवर्क तुपे 3G\n- वायफाय एनॅब्लेड 802.11b/g/n\nहुआवेई ए३५२स उब मोडेम\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/beds/woodsworth+beds-price-list.html", "date_download": "2019-01-22T02:37:54Z", "digest": "sha1:7VTF5V4PW5DODS6A2RDV4BZYW2IKXUIM", "length": 21048, "nlines": 513, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "उडवर्थ बेड्स किंमत India मध्ये 22 Jan 2019 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क��लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nIndia 2019 उडवर्थ बेड्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nउडवर्थ बेड्स दर India मध्ये 22 January 2019 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 96 एकूण उडवर्थ बेड्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन लॉरेंझो सिंगल बेड इन प्रोव्हिनसिल टीक फिनिश बी उडवर्थ आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Shopclues, Naaptol, Snapdeal, Homeshop18 सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी उडवर्थ बेड्स\nकिंमत उडवर्थ बेड्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन एल्खोर्न किंग सिझे बेड विथ स्टोरेज विथ तवॊ बेडसीडे टेबल्स इन नातूरळ फिनिश बी उडवर्थ Rs. 64,599 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.8,811 येथे आपल्याला विनोन सिंगल बेड इन एस्प्रेसो वॉलनट फिनिश बी उडवर्थ उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 96 उत्पादने\nइल्लिनॉईस किंग सिझे बेड इन प्रोव्हिनसिल टीक फिनिश बी उडवर्थ\nअमरिल्लो किंग सिझे बेड इन हनी ओक फिनिश बी उडवर्थ\nअमरिल्लो Queen सिझे बेड इन प्रोव्हिनसिल टीक फिनिश बी उडवर्थ\nडॅलस किंग सिझे बेड इन प्रोव्हिनसिल टीक फिनिश बी उडवर्थ\nकॉफक्स किंग सिझे बेड इन प्रोव्हिनसिल टीक फिनिश बी उडवर्थ\nफर्गसन एक्सटेंडबले सॉलिड वूड सिंगल बेड इन प्रोव्हिनसिल टीक फिनिश बी उडवर्थ\nरॅचेलले Queen सिझे बेड इन प्रोव्हिनसिल टीक फिनिश बी उडवर्थ\nरॅचेलले किंग सिझे बेड इन प्रोव्हिनसिल टीक फिनिश बी उडवर्थ\nएल्खोर्न किंग सिझे बेड विथ स्टोरेज विथ तवॊ बेडसीडे टेबल्स इन नातूरळ फिनिश बी उडवर्थ\nफर्गसन सिंगल बेड इन प्रोव्हिनसिल टीक फिनिश बी उडवर्थ\nनॅशविल्ले किंग सिझे बेड विथ स्टोरेज इन पर्ससीन महोगनी फिनिश बी उडवर्थ\nडॅलस Queen सिझे बेड इन प्रोव्हिनसिल टीक फिनिश बी उडवर्थ\nडुबल किंग सिझे बेड विथ तवॊ बेडसीडे टेबले इन प्रोव���हिनसिल टीक फिनिश बी उडवर्थ\nसवांन सिंगल बेड इन नातूरळ फिनिश बी उडवर्थ\nबार्लोव सॉलिड वूड सिंगल बेड विथ स्टोरेज इन पर्ससीन महोगनी फिनिश बी उडवर्थ\nएकिम किंग सिझे बेड इन प्रोव्हिनसिल टीक फिनिश बी उडवर्थ\nनॅशविल्ले किंग सिझे बेड विथ स्टोरेज इन एस्प्रेसो वॉलनट फिनिश बी उडवर्थ\nदेवळी सिंगल बेड इन प्रोव्हिनसिल टीक फिनिश बी उडवर्थ\nलैनडें सिंगल बेड इन हनी ओक फिनिश बी उडवर्थ\nविनोन सिंगल बेड इन पर्ससीन महोगनी फिनिश बी उडवर्थ\nएल्खोर्न ट्वीन सिंगल बेड्स इन प्रोव्हिनसिल टीक फिनिश बी उडवर्थ\nसवांन किंग सीझेड बेड इन एस्प्रेसो वॉलनट फिनिश बी उडवर्थ\nलॉरेंझो सिंगल बेड इन प्रोव्हिनसिल टीक फिनिश बी उडवर्थ\nविनोन सिंगल बेड इन हनी ओक फिनिश बी उडवर्थ\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://ashwin3009.blogspot.com/2012/05/blog-post_26.html", "date_download": "2019-01-22T02:35:42Z", "digest": "sha1:MJ743IH6WV2DIGGXQ7BVP6TUISXPV34T", "length": 23301, "nlines": 101, "source_domain": "ashwin3009.blogspot.com", "title": "अवघा रंग एक झाला...: एका नदीची गोष्ट....", "raw_content": "अवघा रंग एक झाला...\nविश्वाचे आर्त, माझ्या मनी प्रकाशले...अवघेची झाले देह ब्रह्म..\nफेसबुक वर भेटायचं असेल तर..\nनदी का वाहत असते कधी विचार केलाय कुणी कधी विचार केलाय कुणी पाण्याचा हा अखंड प्रवाह एकाच दिशेला सतत का जात राहतो पाण्याचा हा अखंड प्रवाह एकाच दिशेला सतत का जात राहतो कुठल्या प्रेरणा असतात यामागे कुठल्या प्रेरणा असतात यामागे कसली आंतरिक ओढ़ असते कसली आंतरिक ओढ़ असते जी. एंच्या पत्रांत, माणसाच्या आयुष्याबद्दल बोलताना अनेकदा नाईलचा उल्लेख आला आहे. नाईल जिथून उगम पावते, तिथून ती दोनशे मैल पूर्वेला गेली असती, तर लाल समुद्राला मिळाली असती. पश्चिमेला गेली असती तर अटलांटिक महासागरात विसर्जित झाली असती. पण ती उत्तरेला जाते, आणि हजारो मैल वाळवंट तुडवत भूमध्य सागरात विसर्जित होते. आपण अलेक्झांड्रियाला आलेलो पाहून खुद्द नाईललाच आश्चर्य वाटले असेल जी. एंच्या पत्रांत, माणसाच्या आयुष्याबद्दल बोलताना अनेकदा नाईलचा उल्लेख आला आहे. नाईल जिथून उगम पावत��, तिथून ती दोनशे मैल पूर्वेला गेली असती, तर लाल समुद्राला मिळाली असती. पश्चिमेला गेली असती तर अटलांटिक महासागरात विसर्जित झाली असती. पण ती उत्तरेला जाते, आणि हजारो मैल वाळवंट तुडवत भूमध्य सागरात विसर्जित होते. आपण अलेक्झांड्रियाला आलेलो पाहून खुद्द नाईललाच आश्चर्य वाटले असेल अशा कुठल्या शक्ति असतात, अशी कुठली प्रबळ ऊर्मी असते, जी नाईलला भूमध्य समुद्राला मिळायला भाग पाड़ते\nगणपती बसवताना कलशपूजा असते. त्या पूजेत कलशाच्या कुठल्या भागात कोणी येऊन बसावं याची एक जंत्री दिलेली आहे. कलशाच्या पाण्यात कुणी यावं गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिन्धु, कावेरी यांनी. त्याच्या कुशीमधे असावं सात समुद्रांनी, सप्तद्वीपा वसुन्धरेनी. बाकी ब्रह्मा, विष्णु, रूद्र, गायत्री, सावित्री, वेद हे नेहमीचे यशस्वी खेळाडू आपापल्या जागी आहेतच. असो. तर भारतात इतक्या नद्या आहेत, त्यात या सात नद्या पवित्र का मानल्या जाव्यात गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिन्धु, कावेरी यांनी. त्याच्या कुशीमधे असावं सात समुद्रांनी, सप्तद्वीपा वसुन्धरेनी. बाकी ब्रह्मा, विष्णु, रूद्र, गायत्री, सावित्री, वेद हे नेहमीचे यशस्वी खेळाडू आपापल्या जागी आहेतच. असो. तर भारतात इतक्या नद्या आहेत, त्यात या सात नद्या पवित्र का मानल्या जाव्यात लहानपणापासून शेवटच्या क्षणी मुखात गंगा घालेपर्यंत सोबत करणा-या या नद्या. कदाचित या सात नद्यांनी अनेक समृद्ध संस्कृतींचे उदयास्त पाहिले आहेत, माणसाच्या इतिहासाचे कित्येक महत्त्वाचे अध्याय या नद्यांच्या काठी लिहिले गेले आहेत म्हणून या नद्या पवित्र मानल्या गेल्या असाव्यात. घरात जसे फार पाहिलेले, भोगलेले (आणि म्हणूनच शहाणे) माणूस असावे तशा.\nपूर्वीच्या काळी गावात एक फार सुन्दर पद्धत होती, की गावात कुठलीही नदी असो, तिला गंगा म्हणायचे. किंवा ज्या गावात नदी नाही, त्याला कुग्राम म्हटलेलं आहे. थोडक्यात, नदी आणि माणूस यांचा फार फार जवळचा सम्बन्ध आहे. जेव्हा माणूस जन्माला आला तेव्हापासूनचं हे नातं. जवळपास सर्व जुन्या संस्कृती नदीकाठी जन्माला आल्या, आणि माणसाने आपली पहिली पावलं नदीच्या साक्षीने टाकली. केवळ पिण्याच्या पाण्याचा न आटणारा स्रोत म्हणून नदीच्या जवळ आलेला माणूस त्या नदीला देव मानू लागला, आई मानू लागला. आज त्याच माणसाच्या करणीने अ��ेक नद्या मृत्युपंथाला लागल्या आहेत. असो. पण परत तोच प्रश्न आहे, की नदी का असते ती का वाहते एका ठराविक मार्गाने जाण्याची तिला का ओढ असते\nमी जेव्हा माझ्या डॉक्टरेटची सुरुवात केली, तेव्हा माझा भर साहजिकच माझ्या मुख्य विषयावर, म्हणजे नर्मदेच्या गाळाच्या खडकांवर होता. या खडकांमध्ये गेल्या 1-2 लाख वर्षांच्या आठवणी जपलेल्या आहेत. प्रत्येक दगड म्हणजे एक इतिहासाचं पुस्तक. त्यांची रचना, त्यांचा पोत, रंग, त्यातले घटक यांचं नदीच्या प्रवाहाशी अतूट नातं आहे. नदी कुठून वाहत होती, तिने वाहता वाहता किती प्रकारच्या खडकांचा सामना केला, तिच्या दिशा कशा बदलत गेल्या, सरळ पात्र बघता बघता नागमोडी कसं झालं, आणि त्या प्रक्रियेत किती प्रचंड बदल झाले या सगळ्या गोष्टी हे दगड बोलू लागले की थक्क व्हायला होतं. मग मजा अशी व्हायला लागली, की नदीच्या या अनेक प्रक्रियांची, तिच्या काठी असलेल्या जीववैविध्याची रोज नव्याने जाणीव होत असल्याने पुन्हा नेहमीचा प्रश्न पडू लागला, की ही नदी का आहे ही इथूनच का वाहते आहे ही इथूनच का वाहते आहे किती काळ हिचा प्रवास चालू आहे आणि किती काळ चालणार आहे\nआपण जर मध्य भारताचा नकाशा नीट पाहिला, तर लक्षात येईल, की नर्मदा आणि तापी या दोनच मोठ्या पश्चिमवाहिनी नद्या आहेत आणि बाकीच्या सा-या नद्या पूर्ववाहिनी आहेत. याचं एक सोपं स्पष्टीकरण देता येईल की पाणी नेहमीच उताराकडे जातं वगैरे. पण प्रश्न एवढा सोपा नाही. दोनच नद्यांना तेवढा पश्चिमेकडे उतार का, हा प्रश्न आहेच. एक फोटो पाहूया.\nवर दिलेल्या फोटोमधे एक गोष्ट अगदीच जाणवण्याजोगी आहे की शोण, नर्मदा आणि तापी या एक ठराविक रेषा पकडून चाललेल्या आहेत. नर्मदा आणि तापी या एकमेकींना समान्तर आहेत, आणि शोण-नर्मदा तर एकच रेषा आहे. या एकूणच सिस्टिमला आम्ही सोनाटा (SONATA= Son Narmada Tapi) रेषा म्हणतो. 1949 पासून ही रेषा का आहे यावर अनेक मतमतांतरं चालू आहेत. पण या नद्यांना वाहण्यासाठी प्रशस्त मार्ग या सोनाटाने दिला आहे, हे नक्की. आता सोनाटा ही नेमकी काय भानगड आहे, हे थोडक्यात सांगायचं तर आज आपल्याला जी भारताची (किंवा कुठल्याही देशाची) अखंड जमीन दिसते, ती खरं तर अनेक तुकड्या-तुकड्यांची बनलेली आहे. जेव्हा पृथ्वीचा जन्म झाला (4.5 अब्ज वर्षं), तेव्हा ती थंड होताना granite आणि तत्सम खडकांचे काही स्थिर भूखंड निर्माण झाले. या स्थिर जमिनीच्या ��ुकड्यांना craton म्हणतात. हे cratons अतिशय जुने-पुराणे. त्यांचं वय साधारण 2.9 ते 4 अब्ज वर्षं सहज असू शकतं. जगातला सर्वात जुना दगड (4.031 ± 0.003 अब्ज वर्षं) हा कॅनडा मधल्या स्लेव्ह craton मध्ये सापडला. असो.\nतर,हे cratons एकमेकांना जोडले जाऊन एक भूप्रदेश निर्माण करतात, आणि नंतर या पुराण पुरुषांवर नवीन खडकांचे थर निर्माण होउन एक सलग जमीन तयार होते (शिल्ड). उदा. भारत. भारतात असे सात craton आहेत. (फोटो पहा: 1-अरवली, 2-बुंदेलखंड, 3-सिंगभूम, 4- बस्तर, 5- पूर्व घाट, 6-धारवाड, आणि 7- दक्षिण ग्रान्युलाईट क्षेत्र).\nभारतातला सर्वात जुना दगड बस्तर craton मधला TT नाईस. त्याचं वय आहे 3.8 अब्ज वर्षं. (नाईस म्हणजे काय, TT म्हणजे काय, हे नंतर कधीतरी.)\nजिथे दोन craton जोडले जातात, त्याला शिवण ( Suture) म्हणतात. काही संशोधकांच्या मते सोनाटा ही अशीच एक शिवण आहे, आणि नंतरच्या अब्जावधी वर्षात ती रुंदावत गेली. म्हणजे, ज्या गोष्टीने नर्मदा-तापी-शोण यांना मार्ग करून दिला, ती जवळपास 2800-3000 दशलक्ष वर्षं जुनी आहे (खरं आत्ता जे काही सांगितलं, ते सारे कादंबरीचे विषय आहेत (खरं आत्ता जे काही सांगितलं, ते सारे कादंबरीचे विषय आहेत आत्ता सांगायला लागलो तर कायच्या काय फाफट पसारा होईल.) तूर्त आपण सोनाटाला जरा बाजूला ठेवू, आणि नर्मदेकडे जाऊ.\nनर्मदा वाहताना अनेक प्रकारच्या खडकांमधून वाहते. तिच्या उत्तरेला विंध्य पर्वताच्या रांगा आहेत. इथल्या खडकांचं वय आहे सुमारे 540+ दशलक्ष वर्षं. तिच्या दक्षिणेला गोंडवन खडक आहेत, त्यांचं वय आहे सुमारे 300+ दशलक्ष वर्षं. पश्चिमेला ज्युरासिक (250+ दशलक्ष वर्षं) खड़क आहेत. दक्षिण-पश्चिमेला दक्खनचे ज्वालामुखी खड़क आहेत, त्यांचं वय आहे सुमारे 65+ दशलक्ष वर्षं. पूर्वेला महाकोशल खड़क आहेत (भेडाघाटचे संगमरवर), त्यांचं वय आहे ~2000-2800 दशलक्ष वर्षं.\nआता हे असं का बरं व्हावं एका नदीच्या उत्तरेला एक प्रकारचे दगड आणि दक्षिणेला दुस-या प्रकारचे असं एका नदीच्या उत्तरेला एक प्रकारचे दगड आणि दक्षिणेला दुस-या प्रकारचे असं मराठीमध्ये याला एक बोजड शब्द आहे प्रस्तरभंग. सुटसुटीत शब्द हवा असेल तर फॉल्ट . हे फॉल्ट जमिनीत चाललेल्या हालचाली, गडबडगोंधळ दाखवतात. होतं काय, की काही कारणामुळे दोन दगडांमध्ये भेगा पडतात (Fracture मराठीमध्ये याला एक बोजड शब्द आहे प्रस्तरभंग. सुटसुटीत शब्द हवा असेल तर फॉल्ट . हे फॉल्ट जमिनीत चाललेल्या हालचाली, गडबडगोंधळ दा��वतात. होतं काय, की काही कारणामुळे दोन दगडांमध्ये भेगा पडतात (Fracture). या भेगांवर जमिनीच्या काही हालचालीमुळे जर अजून ताण आला तर या भेगेच्या दोन बाजूचे दगड एकमेकांवरून घसरतात. आणि मग सगळी उलथापालथ होते. नवीन दगड जुन्यांच्या समोर जाउन बसतात, जुने दगड वर येतात वगैरे. नर्मदेच्या उत्तरेला आणि दक्षिणेला असे दोन faults आहेत. उत्तर नर्मदा फॉल्ट आणि दक्षिण नर्मदा फॉल्ट. गूगल अर्थ किंवा तत्सम सॉफ्टवेर मधे जर नर्मदा पाहिली, तर हे दोन्ही फॉल्ट अगदी स्पष्ट दिसतात. सोनाटा पण जवळपास सिक्किम पर्यंत जाताना दिसते (भूवैज्ञानिकांसाठी सूचना- नसते रेफरंसेस देऊन माझ्या चुका काढल्या तर खबरदार). या भेगांवर जमिनीच्या काही हालचालीमुळे जर अजून ताण आला तर या भेगेच्या दोन बाजूचे दगड एकमेकांवरून घसरतात. आणि मग सगळी उलथापालथ होते. नवीन दगड जुन्यांच्या समोर जाउन बसतात, जुने दगड वर येतात वगैरे. नर्मदेच्या उत्तरेला आणि दक्षिणेला असे दोन faults आहेत. उत्तर नर्मदा फॉल्ट आणि दक्षिण नर्मदा फॉल्ट. गूगल अर्थ किंवा तत्सम सॉफ्टवेर मधे जर नर्मदा पाहिली, तर हे दोन्ही फॉल्ट अगदी स्पष्ट दिसतात. सोनाटा पण जवळपास सिक्किम पर्यंत जाताना दिसते (भूवैज्ञानिकांसाठी सूचना- नसते रेफरंसेस देऊन माझ्या चुका काढल्या तर खबरदार\nया सा-या गोंधळाच्या बरोब्बर मधे माझं प्रेमपात्र. नर्मदेच्या गाळाचे खडक. हे तरुण आहेत. फार फार तर काही लाख वर्षं जुने. अगदीच परवापरवाचे.(खालच्या फोटोत गुलाबी-ब्राऊन रंगाच्या विन्ध्य खडकांवर बसलेले माझे गाळाचे खडक. त्यावर हात ठेवलेला मी.)\nतर हा सारा प्रचंड प्रचंड काळ. साधारण 2-3 अब्ज वर्षांचा. या सा-या कालावधीत काय कल्प घडून गेलं असेल...अनेकदा समुद्राचं जमिनीवर आक्रमण झालं असेल, तेही हजारो मैल आतपर्यंत. त्याच्या खुणा या सहा-सात कोटी वर्षं जुन्या खडकांनी जपलेल्या आहेत. या खडकांचं रूप आता इतकं बदलून गेलं आहे कि कधीकाळी आपण समुद्राकाठची वाळू होतो, यावर त्यांचाही विश्वास बसू नये. असे एकावर एक साचत गेलेले थर इथे आहेत. प्रत्येक थराची निराळी गोष्ट. प्रत्येक वेळी बदलत गेलेली समुद्राची खोली आणि लाटांची अगणित चक्रं. अनेकदा आलेली हिमयुगं. अफाट ताकदीच्या हिमनद्या आणि त्यांनी वाहून आणलेले भीमकाय धोंडे. जमिनीच्या प्रचंड तुकड्यांची हालचाल. त्यांना पडलेल्या घड्या, शिवणी (सोनाटा अशीच एक). भूकंप. गगनचुम्बी वृक्षांची जंगलं. सतत बदलत्या नदीच्या दिशेने त्यांच्यावर साठलेला गाळ. त्यांचं जमिनीखाली गाडलं जाणं. परत नवीन जंगल. मग Dinosaurs. त्यांचा अंमल असलेली पृथ्वी. उल्कापात, ज्वालामुखी, विध्वंस.आणि मग अनेक अनेक वर्षांनी माणसाचं पहिलं पाऊल....परत अश्मयुग ते आधुनिक मानवापर्यंतचा प्रवास. एका नदीसोबत चाललेली सा-या विश्वाची यात्रा.\nम्हणजे, एका नदीची गोष्ट सांगायला सुरुवात केली तर कितीदा कालचक्राच्या फे-या माराव्या लागतात...गंगा-यमुना-सिंधू यांचा प्रवास म्हणजे भारतीय भूपृष्ठाचा प्रवास. म्हणजे साधासुधा नाही, तर तब्बल 61 दशलक्ष वर्षांचा प्रवास आणि युरेशियन भूपृष्ठाशी त्याची झालेली टक्कर.ही गोष्ट म्हणजे हिमालयाची गोष्ट.\nतापी-नर्मदेची कहाणी सुरु होते ती भारतीय भूमि कशी तयार झाली इथपासून. अजून चिकाटी असेल तर थेट पृथ्वीच्या जन्मापर्यंत. या अचाट विस्तारात आपण किती छोटे आहोत याची पदोपदी जाणीव होत राहते फक्त. नदीचं मूळ शोधू नये म्हणतात ते म्हणूनच असावं कदाचित.\nवेगळं आणि वाचनीय. ही नदीची गोष्ट पुढेही चालू ठेवावी.\nधन्यवाद. या माझ्या विषयावर अजूनही लिहायचं आहे. लिहिन नक्कीच.\nबुरा जो देखन में चला बुरा न मिलिया कोय\nजो दिल खोजा आपना तां मुझसे बुरा न कोय\nकोणापाशी आता सांगू हे बोभाट| कधी खटपट सरेल हे|| कोणा आराणूक होइल कोणे काळी| आपलाली जाळी उगवोनिया|| माझा येणे दु:खे फुटतसे प्राण| न कळता जन सुखी असे||\nकाय काय लिहिलंय ते पहा\nमा रेवा थारो पाणी निर्मल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.atmamaharashtra.org/LinkageMech.aspx?FIG", "date_download": "2019-01-22T02:37:02Z", "digest": "sha1:SYG6I3IRYDDMZ7E3SC4UQQSQF47EE6O7", "length": 1752, "nlines": 38, "source_domain": "www.atmamaharashtra.org", "title": "Linkage Mechanism Scrollable Gridview with Fixed Header", "raw_content": "\nजिल्हा निवडा : -निवडा- अकोला अमरावती उस्मानाबाद औरंगाबाद कोल्हापूर गडचिरोली गोंदिया चंद्रपूर जळगाव जालना ठाणे धुळे नगर नंदुरबार नागपूर नांदेड नाशिक पुणे परभणी बुलढाणा बीड भंडारा यवतमाळ रत्नागिरी रायगड(अलिबाग) लातूर वर्धा वाशिम सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर हिंगोली तालुका निवडा : -निवडा- अकोट अकोला तेल्हारा पातूर बार्शी टाकळी बाळापूर मुर्तिजापूर\nमागणी पूर्ण होत नाही, कृपया पुन्हा प्रयत्न करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://mr.sandpebblestours.com/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2", "date_download": "2019-01-22T02:17:31Z", "digest": "sha1:MQWY2X7ZONHQOVCMC6LPX4P4YDUIQTCP", "length": 9872, "nlines": 71, "source_domain": "mr.sandpebblestours.com", "title": "लक्झरी टूरिस्ट ट्रान्सपोर्ट पॅकेजेस | कॉलिंगसाठी @ @ 91-993.702.7574 साठी", "raw_content": "\nएमडी च्या डेस्क मधील संदेश\nकारचे कोच भाड्याने दर\nभुवनेश्वरमध्ये टेम्पो ट्रॅव्हलर किंमत\nभुवनेश्वर पुरी 1 रात्री / 2 दिवस\nभुवनेश्वर - पुरी - कोणार्क\nपुरी - कोणार्क - चिलीका - पुरी\nभितरकणिकाभितरकणिका राष्ट्रीय उद्यान भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे पारिस्थितिक तंत्र आहे. वाळूचे कंबल भितरकणिका पर्यटन आपल्याला आर्द्र भूभागाची अनोखी सौंदर्य अनुभवेल. हिरव्यागार मांसाहारी जमीन, पक्षी आणि कछुए स्थलांतर करणे, सभ्य इस्टुअरीन मगरमच्छ, भटकंतीचे पाण्याचे झरे, पक्ष्यांच्या चिरंतनतेमुळे अडथळा आणलेला सराव, जवळच्या आणि दूरच्या ठिकाणाहून पर्यटकांना प्रवेश मिळवून पर्यटकांचे महत्त्वपूर्ण स्थान . शास्त्रज्ञ, विद्वान, निसर्ग प्रेमी आणि पर्यवेक्षकांना विचार आणि अन्वेषणासाठी भरपूर प्रमाणात अन्न असते. भितरकणिका पर्यटन साहसी क्षेत्रातल्या सर्व क्षेत्रांना व्यापून टाकते. हे स्थान कधीही सर्वोत्कृष्ट निर्मितीचे प्रतिनिधित्व करते. भितरकणिका ओडिशातील केेंदापरा जिल्ह्यात स्थित असंख्य खडक आणि चिखल फ्लॅट्ससह मॅग्रोव फॉरेस्टची एक अद्वितीय निवासस्थान आहे. भारतातील सर्वात मोठा मॅग्रोव इकोसिस्टमपैकी एक, भितरकणिका विविध वनस्पती आणि प्राणी यांचे घर आहे. रेत पेबल्स भितरकणिका टूरिझम पॅकेजेससह आपण शोधत असलेले साहस असू शकते. अद्वितीय जैव-विविधता निसर्गाच्या गोलाकारांना आकर्षित करते. भितरकणिका राष्ट्रीय उद्यान तेंदुआ मांजर, मासेमारी मांजरी, जंगल मांजरी, हिना, जंगली डुक्कर, डोळ्यांतील हिरण, सांबर, पोरक्यूपिन, डॉल्फिन, खारट मगरमच्छ, आंशिक पांढरे मगरमच्छ, पायथन, राजा कोब्रा, पाण्याचे निरीक्षण करणारे यंत्र, टेरापिन, समुद्री कछुआ, किंगफिशर, लाकडी तुकडे, हॉर्नबिल, बार-हेड हिस, ब्रह्मणी डक, पिंटेल, ...\nसिमिलपाल भितरकणिका 4 रात्री / 5 दिवस\nउत्तर पूर्व भारत संकुल पॅकेज\nआपण मध्ये टूरिस्ट ट्रान्सपोर्ट पॅकेजेस शोधत आहात भुवनेश्वर वाळूच्या कपाळावरच्या टूर्स एन ट्रायटेबल दरात उत्कृष्ट पर्यटन परिवहन पॅकेजेस प्रदान करते. वाहतूक पर्यटन उद्योगाचा अविभाज्य भाग आहे; विविध पर्यटनाच्या आकर्षणासह वाहतूक दुवे पर्यटक तेथे चांगले असताना पर्यटन आणखी वाढते असा एक सामान्य करार आहे वाहतूक प्रणाली. वाळू गारगोटी ही वस्तुस्थिती समजून घेतात आणि नेहमी आपल्या ग्राहकांसाठी चांगले प्रदान करण्याचा प्रयत्न करतात. सोयीस्करपणे प्रवास करा आणि एका सहलीसह नैसर्गिक आणि निसर्गरम्य सौंदर्य शोधा. या ऑफरमध्ये पुरी - भुवनेश्वरसाठी विशेष पर्यटन वाहतूक संकुल समाविष्ट आहेत. दिलेल्या ठराविक पॅकेजेस खाली सूचीबद्ध आहेत. आपल्या पुढील सोयीसाठी आमच्याशी + 91-993.702.7574 वर संपर्क साधा, रेड पेबल्स टूरिस्ट ट्रान्सपोर्ट पॅकेजेससह\n02 रात्री पुरी आणि 02 रात्री भुवनेश्वर\n02 रात्री पुरी आणि 01 रात्री भुवनेश्वर\nएक्सएएनएएनएक्स नाइट पुरी व 01 रात्री भुवनेश्वर\nआपला ई - मेल * तुमचा निरोप\nनियम आणि अटी आरक्षण धोरण रद्द करण्याचे धोरण ब्लॉग प्रशस्तिपत्रे आम्हाला संपर्क करा साइटमॅप\nअटी आरक्षण धोरण रद्द करण्याचे धोरण साइटमॅप\n© 2019 वाळवंट कमानदार टूर्स\nपरत कॉल करण्याची विनंती करा\nपरत कॉलची विनंती करा\nपरत कॉल करण्याची विनंती करण्यासाठी खाली आपला तपशील प्रविष्ट करा आणि आम्ही शक्य तितक्या लवकर संपर्क साधू.\nनाव * टेलिफोन *", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A5%A8%E0%A5%AE", "date_download": "2019-01-22T02:26:49Z", "digest": "sha1:AASWIHRBIYZ4KP5VTMZQGY7ORS4WPDDQ", "length": 11432, "nlines": 671, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑगस्ट २८ - विकिपीडिया", "raw_content": "\n<< ऑगस्ट २०१९ >>\nसो मं बु गु शु श र\n३ ४ ५ ६ ७ ८ ९\n१० ११ १२ १३ १४ १५ १६\n१७ १८ १९ २० २१ २२ २३\n२४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nऑगस्ट २८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २४० वा किंवा लीप वर्षात २४१ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\n१०२५ - गो-राइझाइ, जपानी सम्राट.\n१५८२ - तैचांग, जपानी सम्राट.\n१७४९ - योहान वोल्फगांग फॉन ग्यॉटे, जर्मन साहित्यिक.\n१८२८ - लिओ टॉल्स्टॉय, रशियन साहित्यिक.\n१८९६ - फिराक गोरखपुरी, उर्दू कवी.\n१९०५ - सिरिल वॉल्टर्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९१३ - लिंड्से हॅसेट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.\n१९२८ - एम. जी. के. मेनन, भारतीय पदार्थवैज्ञानिक.\n१९३८ - पॉल मार्टिन, कॅनडाचा पंतप्रधान.\n१९५७ - डॅनियेल स्टर्न, अमेरिकन अभिनेता.\n१९८३ - लसित मलिंगा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.\n१३४१ - लिओ पाचवा, आर्मेनियाचा राजा.\n१४८१ - अफोन्सो पाचवा, पो���्तुगालचा राजा.\n१९४३ - बोरिस तिसरा, बल्गेरियाचा राजा.\n१९६९ - रावसाहेब पटवर्धन, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत.\n२००१ - व्यंकटेश माडगूळकर, मराठी लेखक, चित्रकार, शिकारी, पटकथाकार.\nमुक्ती दिन - हाँग काँग.\nबीबीसी न्यूजवर ऑगस्ट २८ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nऑगस्ट २६ - ऑगस्ट २७ - ऑगस्ट २८ - ऑगस्ट २९ - ऑगस्ट ३० - ऑगस्ट महिना\nवर्षातील महिने व दिवस\nआज: जानेवारी २२, इ.स. २०१९\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १३:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/mumbai-maharashtra-news-will-implement-energy-conservation-policy-48963", "date_download": "2019-01-22T02:31:10Z", "digest": "sha1:HMZ3DBOU53GHTXCIR336G7TUW7TT4HRS", "length": 15148, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai maharashtra news will implement the energy conservation policy ऊर्जासंवर्धन धोरण राबविणार | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 31 मे 2017\nपाच वर्षांत एक हजार मेगावॉट ऊर्जेची बचत\nपाच वर्षांत एक हजार मेगावॉट ऊर्जेची बचत\nमुंबई - राज्याच्या वाढत्या विकासासोबत आणि वाढत्या विजेची मागणी लक्षात घेता ऊर्जा कार्यक्षमतेच्या तंत्रज्ञानास प्रोत्साहन देण्यासाठी सरकारचे धोरण असल्यास ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञानाचा प्रसार वेगाने होईल व ऊर्जा संवर्धनासाठी सर्व क्षेत्रे पुढाकार घेतील. यासाठी राज्याचे ऊर्जा संवर्धन धोरण जाहीर करण्याचे सरकारच्या विचाराधीन होते.\nराज्याचे ऊर्जा संवर्धन धोरण 2016चा मसुदा मत्रिमंडळासमोर ठेवण्यात आला. या मसुद्याला मंगळवारी मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या पुढे आता केंद्राचा ऊर्जा संवर्धन कायदा 2001ची अंमलबजावणी प्रभावीपणे करणे शक्‍य होणार आहे. या धोरणामुळे पुढील पाच वर्षांत 1 हजार मेगावॉट ऊर्जेची बचत होईल. मंत्रिमंडळाने या धोरणाला आज मान्यता दिल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.\nआतापर्यंत ऊर्जाबचतीचे धोरण शासनाकडे नव्हते; पण ऊर्जेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आणि जनतेला शाश्वत वीज देण्यासाठी नैसर्गिक साधनांचा जास्तीत जास्त वापर करून वीजनिर्मिती करणे आणि पारंपरिक म्हणजे कोळशापासून निर्माण होणाऱ्या ऊर्जेची बचत करणे आवश्‍यक आहे. ��्यामुळे प्रदूषण कमी होईल आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास होणार नाही. केंद्र शासन, बीईई नवी दिल्ली या संस्था ऊर्जा संवर्धनाच्या विविध योजना देशभरात राबवितात. त्यातून मार्च 2015 पर्यत 16 हजार 968 मेगावॉट वीजबचत करण्यात यश आले आहे. नव्या ऊर्जासंवर्धन धोरणामुळे पुढील पाच वर्षांत विविध क्षेत्रांत ऊर्जाबचत कार्यक्रम राबविला, तर एक हजार मेगावॉट ऊर्जेची बचत होईल.\n- ऊर्जा संवर्धन कायदा 2001ची प्रभावी अंमलबजावणी करणे व मूलभूत सुविधा निर्माण करणे.\n- येत्या 5 वर्षांत 1000 मेगावॉट ऊर्जा बचत करणे.\n- वीज, ऑइल, गॅसबचतीमुळे शासनावरील अनुदानाचा बोजा कमी करणे.\n- ऊर्जाबचतीचे तंत्रज्ञान वापरास प्रोत्साहन देणे, एलईडीसारख्या तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणे, नगर पालिका, महापालिका यांच्या पथदिव्यात एलईडीचा वापर करणे.\n- रहिवासी, वाणिज्यिक इमारती, उद्योग यात एस्को तत्त्वावर ऊर्जाबचतीचे प्रकल्प राबविण्यासाठी प्रोत्साहन देणे, शासकीय निमशासकीय संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था यास ऊर्जाबचतीस प्राधान्य देणे.\n- ऊर्जासंवर्धनामुळे वीजनिर्मिती प्रकल्प, पारेषण व वितरण यातील तांत्रिक हानी कमी करणे, त्यामुळे विजेचे दर कमी होण्यास मदत मिळेल.\n- ऊर्जासंवर्धन विषयाचा अभ्यासक्रमात अंतर्भाव करणे (शालेय, महाविद्यालयनी, तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शिक्षण)\n- बीएस्सी, अपारंपरिक ऊर्जा हा अभ्यासक्रम सुरू करणे. नवीन व नवीकरणीय ऊर्जा विषयावर अल्पकालीन प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करणे.\nनेपाळ, बांगलादेशाशी शारदानगरचा करार\nबारामती - शारदानगर येथील शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाने नेपाळ व बांगलादेशातील विद्यापीठांबरोबर आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार केला आहे. या...\nसाडेचार हजार गाव-वाड्यांची टॅंकरवर मदार\nऔरंगाबाद - दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या राज्यातील टंचाईग्रस्त एक हजार ३८१ गावे, तीन हजार ७७ वाड्यांना एक हजार ६५७ टॅंकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवावे...\nपिंपरी - चिंचवड स्टेशन येथील संत मदर तेरेसा पुलाच्या दोन्ही बाजूला रॅम्प बांधण्याचे काम ६५ टक्के झाले असून, मार्चपर्यंत रॅम्पचे बांधकाम पूर्ण होईल....\nचिंचवडमधील जिजाऊ उद्यान परिसरात कोंडी (व्हिडिओ)\nपिंपरी - चिंचवड येथील जिजाऊ उद्यान परिसरात शनिवारी, रविवारी रस्त्याच्या दुतर्फा वाहने लावली जातात त्यामुळे कोंडी होते. यासंदर्भात महापालिका...\n‘खेलो इंडिया’तील विजेतेपदामुळे महाराष्ट्र सरकारची जबाबदारी वाढली आहे. या निमित्ताने क्रीडा गुणवत्तेला प्रोत्साहन मिळाल्यास स्पर्धेचे उद्दिष्ट खऱ्या...\nबेघरांना निवारा केंद्राचा आधार\nपुणे - बेघर, निराधार आणि कामानिमित्त पुण्यात आलेल्या अनेक गरिबांना राहण्याची सोय उपलब्ध नसते. त्यांना येरवडा परिसरातील मदर तेरेसा हॉलमध्ये चोवीस तास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/bumper-guards/top-10-unbranded+bumper-guards-price-list.html", "date_download": "2019-01-22T02:05:39Z", "digest": "sha1:NHS3BQT25DICFXV5Q47UJIR7HKWMI32S", "length": 11115, "nlines": 236, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 उंब्रन्डेड बंपर गुर्डस | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nTop 10 उंब्रन्डेड बंपर गुर्डस Indiaकिंमत\nशीर्ष 10 उंब्रन्डेड बंपर गुर्डस\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 उंब्रन्डेड बंपर गुर्डस म्हणून 22 Jan 2019 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग उंब्रन्डेड बंपर गुर्डस India मध्ये स्पीडवावं कार बंपर सेफ्टी गार्ड प्रोटेक्टर्स होंडा ब्रिओ Rs. 605 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 4 उत्पादने\nशीर्ष 10उंब्रन्डेड बंपर गुर्डस\nस्पीडवावं कार बंपर सेफ्टी गार्ड प्रोटेक्टर्स होंडा जॅझ\nस्पीडवावं कार बंपर सेफ्टी गार्ड प्रोटेक्टर्स चवरोलेत बीट\nस्पीडवावं कार बंपर सेफ्टी गार्ड प्रोटेक्टर्स टाटा इंडिका ऑल मॉडेल्स\nस्पीडवावं कार बंपर सेफ्टी गार्ड प्रोटेक्टर्स होंडा ब्रिओ\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5295040299945994825&title=Be%20good%20parents&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2019-01-22T01:43:24Z", "digest": "sha1:NDJKV4KL5L5IEHMDUBILTZRBIXU2AY6X", "length": 13737, "nlines": 125, "source_domain": "bytesofindia.com", "title": "मालक नको.. पालक व्हा...", "raw_content": "\nमालक नको.. पालक व्हा...\nमुलांच्या वाढीच्या वयात त्यांच्याशी संवादी राहणं अत्यंत आवश्यक आहे. या काळात शारीरिक विकासाबरोबरच त्यांचा मानसिक विकासही होत असतो. त्यांच्या सर्वांगीण विकासात त्यांचे भक्कम साथीदार होणं महत्त्वाचं. या काळात त्यांचे मालक होण्यापेक्षा शब्दशः पालक झालं पाहिजे.. तरच तुमचं मूल यशाच्या पायऱ्या चढू शकेल... ‘मनी मानसी’ सदरात या वेळी पाहू या मुलांच्या मानसिक वाढीबद्दल...\nआजच्या या अति गतिमान जगात आपल्या पाल्याने ऑलराउंडर असावं, असं प्रत्येकच पालकाला सतत वाटत असतं आणि आपली ही इच्छा पूर्ण होण्यासाठी ते सतत धडपडत असतात. पर्यायानं मुलंही या साऱ्यात आपोआपच ओढली जात असतात. त्यांना वेगवेगळ्या अॅक्टिव्हिटीजमध्ये इतकं अडकवलं जातं, की त्यांचं अवघं विश्व असणारे त्यांचे आई-बाबा त्यांच्या वाट्याला फारसे येतच नाहीत.\nमुलांच्या आयुष्यातील सुरुवातीचा काळ हा त्यांच्या आयुष्यभराच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. या विकासातला बहुतेक मोठा भाग हा कौटुंबिक वातावरण व पालक - बालक नातेसंबंध यांवर अवलंबून असतो. त्यामुळे हा काळ म्हणजे पालकांसाठी अगदी तारेवरची कसरत असते. या काळात मुलांना पालकांचा समाधानकारक सहवास मिळणं खूप आवश्यक असतं. म्हणजे यात तुम्ही किती वेळ देता, हे महत्त्वाचं नसून तो कसा देता तुम्ही या काळात मुलांमधला विश्वास, आत्मविश्वास, प्रेमाची भावना, योग्य-अयोग्याची शिकवण या साऱ्याची कशी ओळख करून देता, त्यासाठीचे अनुभव कसे सांगता, समजावता, ते जास्त महत्त्वाचं असतं.\nआयुष्याच्या सुरुवातीच्या या काळात तुम्ही मुलांना हे सगळं देऊ शकलात, तर त्यांच्या पुढच्या आयुष्यात या अनुषंगाने निर्माण होण्याऱ्या समस्यांची शक्यता बऱ्याच टक्क्यांनी कमी होते. या सगळ्या अनुभवांतून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया अगदी भक्कम होतो. परंतु या काळात पालकांकडून या गोष्टी पुरेशा प्रमाणात मुलांना मिळाल्या नाहीत किंवा अयोग्य पद्धतीने मिळत गेल्या, तर त्यांच्या विकासाचा पाया आयुष्यभरासाठी कमकुवतच राहतो आणि मग लहान वयापासूनच मुलांमध्ये समस्या वर्तनाची सुरुवात झाल्याचं आपल्याला दिसू लागतं.\nमुलं लहान असताना त्यांना चुकीच्या किंवा पूर्ण दुर्लक्षित पद्धतीने वाढवले गेले, त्यांच्याशी वागण्यात-बोलण्यात हुकुमशाहीचा अतिरेकी वापर केला गेला, तर त्याचे परिणाम मुलांवर होतात. शिवाय त्यांना वाढवण्याच्या प्रत्येक पालकाच्या वेगवेगळ्या पद्धती असल्या, शिक्षा तंत्राचा समतोल नसल्यास त्याचा कायमस्वरूपी व सखोल परिणाम मुलांवर होणारच हे पालक म्हणून आपण ध्यानात घ्यायला हवे. आपल्याकडून कळत-नकळत पोहोचणाऱ्या अयोग्य संदेशातून मुलं चुकीच्या गोष्टींचं अनुकरण करतात आणि त्यातूनच पुढील आयुष्यात समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढत जाते.\nआपल्या मुलाने जगाच्या स्पर्धेत आत्मविश्वासाने, निर्भयपणे उतरावे व जिंकावे, असे तुम्हाला वाटत असेल, तर त्यासाठी काही तत्त्वे पालक म्हणून पाळणे अतिशय आवश्यक आहे. त्यातील सगळ्यांत महत्त्वाचे तत्त्व म्हणजे तुमच्या मुलांना तुमचा गुणवत्तापूर्ण सहवास लाभू द्या. या काळात मुलांमध्ये स्वतःबद्दल, जगाबद्दल प्रेम, आदर, विश्वास कसा वाढवता येईल यासाठी प्रयत्न करा. कोणती गोष्ट योग्य व कोणती गोष्ट अयोग्य आणि ती का, याची त्यांना ओळख होईल असे वातावरण निर्माण करा. त्याचे विचार, भावनांना योग्य दिशा द्या. यातूनच त्यांची स्वत:बद्दलची जाणीव उत्तम होणार आहे. हे ध्यानात ठेवून स्वतःला ओळखण्याची, व्यक्त करण्याची जास्तीत जास्त संधी त्यांना कशी उपलब्ध होईल, त्यात जास्तीत जास्त एकवाक्यता कशी ठेवता येईल, शिस्तीचा, बक्षीस व शिक्षा दोन्हींचा निकोप वापर कसा करता येईल यांसाठी आपापसांत संवाद साधा. आवश्यकता वाटल्यास किंवा काही अडचणी आल्यास समुपदेशकांची मदत घ्या आणि आपल्या मुलांच्या सर्वांगीण विकासात त्यांचे भक्कम साथीदार व्हा. त्यांचे मालक होण्यापेक्षा शब्दशः पालक व्हा.. मग बघा, तुमचं मूल यशाच्या पायऱ्या आपोआपच चढत जाईल...\n- मानसी तांबे - चांदोरीकर\n(लेखिका पुण्यात समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘मनी मानसी’ लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/a3SDSr या लिंकवर उपलब्ध आहेत.)\nदुखणं बऱ्याचदा मनाचं असतं.. सकारात्मकता : मानसिक आरोग्याची गुरुकिल्ली चित्ते प्रसन्ने भुवनं प्रसन्नम्... मुलांना वेळ द्या... छोट्या मुलांना नको दुरावा\nकरपणारी भाकरी आणि लोपणारे ज्ञान\n‘‘आठवणींचे अमृत’ पुस्तक प्रत्येकालाच प्रेरणा देणारे’\n‘एअर इंडिया’च्या आंतरराष्ट्रीय विमानांत भारतीय खाद्यपदार्थ\nबालरंजन केंद्राच्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन\nअपनी कहानी छोड जा...\n‘देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे’\nहमारी ही मुठ्ठी में आकाश सारा...\nलायन्स व्याख्यानमालेला रविवारपासून प्रारंभ\nकरपणारी भाकरी आणि लोपणारे ज्ञान\nअपनी कहानी छोड जा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/The-36-kadmba-buses-in-Karnataka-are-closed/", "date_download": "2019-01-22T02:09:08Z", "digest": "sha1:6KY2J4LMJAGJJ4GYRNVRARDG3CNUVVVP", "length": 5236, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कदंबच्या कर्नाटकात जाणार्‍या ३६ बसेस बंद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › कदंबच्या कर्नाटकात जाणार्‍या ३६ बसेस बंद\nकदंबच्या कर्नाटकात जाणार्‍या ३६ बसेस बंद\nम्हादई पाणी प्रश्‍नावरून कर्नाटक राज्यात पुकारण्यात आलेल्या बंदमुळे गोव्याच्या कदंब महामंडळाच्या 36 बसेस गुरूवारी कर्नाटकात गेल्या नाहीत. यामुळे गोव्याहून बेळगाव, हुबळी, धारवाड आदी भागांमध्ये जाणार्‍या प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाल्याचे ‘कदंब’चे अध्यक्ष तथा आमदार कार्लुस आल्मेदा यांनी सांगितले. दरम्यान, गोव्याच्या काही खासगी वाहनांव��� कर्नाटकात दगडफेक झाली असल्याचे वृत्त आहे.\nकर्नाटक बंदच्या पार्श्‍वभूमीवर कदंब परिवहन महामंडळाने बुधवारी रात्रीपासूनच कर्नाटकातील आपली प्रवासी बससेवा थांबवली असून फक्त बेंगळुरू व म्हैसूरला दोन बसेस सोडण्यात आल्या, त्या गुरूवारी पहाटे तिथे दाखल झाल्या. कदंबच्या अन्य बसेस कर्नाटकात गेल्या नसल्याचे कार्लूस यांनी सांगितले.\nगोव्याहून कर्नाटकात गेलेल्या काही खासगी वाहनांवर दगडफेक करण्यात आली. अनेक गोमंतकीयांनी गुरुवारी कर्नाटकमध्ये आपल्या खासगी वाहनातून जाणे टाळले. त्यामुळे कदंब बस स्थानकांवर व अन्यत्र ठिकाणी शेकडो प्रवासी अडकून पडले असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nकर्नाटकातून भाजी, कोंबड्या, मांस, अंडी, कडधान्ये घेऊन येणारी मोजकी वाहने गुरुवारी गोव्यात दाखल झाली. फलोत्पादन महामंडळासाठी भाजी घेऊन जे ट्रक येतात, ते मात्र गोव्यात दाखल झाले आहेत. कर्नाटक बंदला फारसा प्रतिसाद मिळाला नसला तरी दगडफेक होत असल्याने माल व प्रवासी वाहतुकीवर परिणाम झाला.\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Chiplun-chiplun-karad-railroad-is-not-canceled/", "date_download": "2019-01-22T01:59:12Z", "digest": "sha1:TBIBO6HNEHM27MQ66JGN5NPN7DN2ZYRS", "length": 4654, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " चिपळूण-कराड रेल्वेमार्ग रद्द नाही : ना. अनंत गीते | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › चिपळूण-कराड रेल्वेमार्ग रद्द नाही : ना. अनंत गीते\nचिपळूण-कराड रेल्वेमार्ग रद्द नाही : ना. अनंत गीते\nचिपळूण : विशेष प्रतिनिधी\nचिपळूण-कराड रेल्वे प्रकल्प रद्द झालेला नाही आणि तो रद्दही होणार नाही. खासगीकरणाच्या माध्यमातून हा प्रकल्प मार्गी लागेल. बुलेट ट्रेन आणि चिपळूण-कराड रेल्वे मार्ग याचा काडीमात्र संबंध नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी पत्रकार परिषदेत केले.\nते म्हणाले चिपळूण-कराड रेल्वे��ार्गाच्या कराराच्या समारंभाला आपणही उपस्थित होतो. शापुरजी-पालोजी या कंपनीने हे कंत्राट घेतले होते. हा प्रकल्प रद्द झालेला नाही. त्यासाठी दुसरा ठेकेदार शोधला जाईल. या मार्गावर अनेक बोगदे आहेत. परंतु प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आपण पाठपुरावा करू. तीन हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून प्रकल्प होणार असून त्यासाठी राज्याने निधी या आधीच दिला आहे.\nबुलेट ट्रेनला राज्याचा निधी नाही\nमालवण भुयारी गटार योजनेसाठी ३ कोटी प्राप्त\nचार पाटबंधारे प्रकल्पांसाठी दीड वर्षाची डेडलाईन\n‘सी वर्ल्ड’ चा केवळ राजकीय आभास\nजलयुक्त शिवारमधील कामांचा महामार्ग विकासाला होणार लाभ\nकर्जमाफीचा घोळ ‘मागील पानावरून पुढे’\nबीच शॅकद्वारे कोकणी पर्यटनाला चालना\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Katrraj-teenage-suicide-or-the-victim-of-Blue-Whale-Game/", "date_download": "2019-01-22T02:12:40Z", "digest": "sha1:SQZAYERRBA22EEX7EO4XRGZ7AGNZXD4B", "length": 5688, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कात्रजच्या तरुणाची आत्महत्या, की ‘ब्ल्यू व्हेल गेम’चा बळी? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › कात्रजच्या तरुणाची आत्महत्या, की ‘ब्ल्यू व्हेल गेम’चा बळी\nकात्रजच्या तरुणाची आत्महत्या, की ‘ब्ल्यू व्हेल गेम’चा बळी\nयुसूफ याकूब शेख (24, रा़ संतोषनगर, कात्रज) या तरुणाने आत्महत्या केल्याचे बोलले जात असले तरी, ‘ब्ल्यू व्हेल गेम’ने त्याचा बळी घेतला काय, असा संशय व्यक्त होत आहे. त्याच्या पायावर धारदार वस्तूच्या जखमा आढळल्या. त्याला मोबाईलवर गेम खेळण्याचा छंद होता. त्याच्याकडील चार मोबाईल्सचे लॉक उघडल्यानंतर उलगडा होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.\nयुसूफ शेख याचे वडील भंगार खरेदीचा व्यवसाय करतात. त्यांची कोंढवा, कात्रज, संतोषनगर येथे 4 दुकाने आहेत. युसूफचा विवाह ठरला होता. शनिवारी रात्री तो आपल्या खोलीमध्ये गेला. दररोज उशिरा उठणारा युसूफ ��विवारी दुपार झाली तरी न उठल्याने खोलीचा दरवाजा ठोठावला गेला. प्रतिसाद न मिळाल्याने कुटुंबियांनी पत्र्याचा दरवाजा वाकवून पाहिले असता त्याने गळफास घेतल्याचे आढळून आले़ त्यांनी भारती विद्यापीठ पोलिसांना कळविले़ युसूफला रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर गेम खेळण्याचा नाद होता. तो गेल्या काही दिवसांपासून निराश वाटत होता, असे त्याच्या काही नातेवाईकांनी सांगितले.\nत्यावेळी अंत्यसंस्कारानंतर धार्मिक विधीसाठी नातेवाईक गेल्याने माहिती मिळू शकली नाही. युसूफच्या उजव्या पायावर जखमांच्या खुणा आढळून आल्या. त्या कंपासमधील कर्कट्कसारख्या वस्तूच्या असाव्यात. मात्र, या जखमा जुन्या होत्या. त्याच्याकडील चारही मोबाईल ताब्यात घेतले आहेत, ते लॉक आहेत, असे पोलिस उपनिरीक्षक अहिवळे यांनी सांगितले. ‘ब्ल्यू व्हेल’ खेळताना आत्महत्येच्या घटना ताज्या आहेत़ अनेक जण टास्क पूर्ण करण्यासाठी शरीरावर जखमा करून घेतात. असा हा प्रकार आहे का, याचा शोध सुरू आहे.\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Transparent-work-should-be-done-for-healthy-democracy/", "date_download": "2019-01-22T02:32:16Z", "digest": "sha1:NFOFIPP5NJFUMJWOBWQ6NNX24TP3OE5K", "length": 7556, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सुदृढ लोकशाहीसाठी पारदर्शी कामकाज व्हावे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › सुदृढ लोकशाहीसाठी पारदर्शी कामकाज व्हावे\nसुदृढ लोकशाहीसाठी पारदर्शी कामकाज व्हावे\nमहापालिकेने बांधलेली विस्तारित इमारत ब्युटीफुल असून यामध्ये ड्युटीफुल काम होणे अपेक्षित आहे. या स्मार्ट सभागृहातून स्मार्ट आणि जनहिताचे निर्णय व्हावेत, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केले. सुदृढ लोकशाहीसाठी पारदर्शी आणि जबाबदारीपूर्ण कामकाज व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्‍त केली.पुणे महापालिकेच्या नवीन विस्तारित इमारतीचे उद्��ाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. या समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार अनिल शिरोळे, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, मनपा आयुक्त सौरभ राव आदी उपस्थित होते.\nनायडु म्हणाले, देशातील अनेक शहरांमध्ये मी जावून आलो पण असे सुंदर आणि देखणे सभागृह कुठेही पाहायला मिळाले नाही. पुणे शहराचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाला आहे. यातील सर्व योजनांच्या कामात पारदर्शीपणा आणि उत्तरदायित्त्व जोपासण्याची गरज आहे. स्मार्ट ब्युटीज बरोबर स्मार्ट ड्युटीची आवश्यकता आहे. सरकार सर्व काही करेल आणि आम्ही काहीच करणार नाही ही प्रवृत्ती चांगली नाही. महापालिकांनी केवळ केंद्राच्या निधीवर अवलंबून न राहता स्वत:चे आर्थिक स्त्रोत निर्माण करण्याची गरज आहे. नागरिकांना ऑनलाईन सुविधा पुरविण्याच्या प्रयत्न केला जावा. तसेच रस्ते नद्यांवरील अतिक्रमणे दूर करण्याची गरज आहे, त्यात राजकीय हस्तक्षेप होता कामा नये, तसेच नद्यांमध्ये सांडपाणी सोडले जावू नये. यासाठी जनजागृती करावी, अशी अपेक्षाही नायडु यांनी व्यक्त केली.\nते पुढे म्हणाले, शारीरिक श्रमाअभावी आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत, त्यासाठी सायकल ट्रॅकची आणि फुटपाथची आवश्यकता आहे. शहरात सहकुंटुंबाला घेऊन फिरता येईल अशा नो व्हेईकल झोनची आवश्यकता आहे. आरोग्य हिच संपत्ती असल्याचे सांगत महापालिकेने नागरिकांच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.\nपवारांची अनुपस्थिती अन चर्चा\nनवीन इमारतीच्या समारंभाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, पवार या समारंभाला अनुपस्थित राहिले, त्याबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरू होत्या.\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nराहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Inflation-since-BJP-came-to-power/", "date_download": "2019-01-22T02:01:07Z", "digest": "sha1:3TKNMDVEQAET6ZKPBY6KPI6VPOLHZDW5", "length": 6232, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भाजप सत्तेत आल्यापासून महागाई | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › भाजप सत्तेत आल्यापासून महागाई\nभाजप सत्तेत आल्यापासून महागाई\nकाँग्रेस- राष्ट्रवादी सरकारच्या काळात महागाईची झळ जनतेला बसत नव्हती. आमचे सरकार त्वरित पावले उचलून महागाई आटोक्यात आणत होते. मात्र भाजपचे सरकार सत्तेवर आल्यापासून महागाईने कळस गाठला आहे. महागाईच्या भडक्यात जनता होरपळून निघत आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली.\nराष्ट्रवादीतर्फे येथे आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते. शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, विधानसभा क्षेत्राध्यक्ष कमलाकर पाटील, श्रीनिवास पाटील, विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते, राष्ट्रवादीचे नेते जमीर रंगरेज, मुस्ताकअली रंगरेज,नगरसेवक विष्णू माने, पद्माकर जगदाळे,जुबेर चौधरी, रमेश आरवाडे प्रमुख उपस्थित होते. आमदार पाटील म्हणाले, महापालिकेच्या निवडणुकीत भाजप मतदारांना भेट वस्तू व नोटांचे दर्शन दाखविण्याच्या तयारीत आहे. ते मतदारांना विकत घेण्याचे स्वप्न पाहत आहेत. निवडणुकीत 60 जागा जिंकण्याच्या पोकळ वल्गना करीत आहेत. मात्र त्यांचा राष्ट्रवादी व कॉग्रेस आघाडीपुढे ठिकाव लागणार नाही. ते म्हणाले, सन 2008 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने जो जाहीरनामा दिला होता. तो घेऊन विकासाच्या मुद्यावर आम्ही मोठ्या ताकदीने महापालिकेच्या निवडणुकीत उतरणार आहोत.जनतेने राष्ट्रवादीला साथ द्यावी.\nते म्हणाले, महाआघाडी सत्तेत असताना नागरिकांचा पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न प्राधान्यक्रमाने सोडविला होता. त्यावेळी सत्तर एमएलडी क्षमतेच्या पाणीपुरवठा प्रकल्पाचे काम 80 टक्के पूर्ण केले होते. उर्वरित 20 टक्के काम पूर्ण करून सध्याचे सत्ताधारी त्याचे लवकरच उदघाटन करणार आहेत. रस्ते, ड्रेनेज योजना, उद्याने अशी विकासकामे महाआघाडी���्या काळात मार्गी लावली आहेत. त्यामुळे जनता आमच्या पाठीशी आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातील सभ्य भाजप आता मोदी आणि शहा यांच्यासारख्या माणसांचा पक्ष झालेला आहे अशी खोचक टीकाही आमदार पाटील यांनी यावेळी केली.\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/The-start-of-Triveni-Sahitya-Sammelan/", "date_download": "2019-01-22T02:25:26Z", "digest": "sha1:PDLCT5ITCCAMF6KUF5TBVYFR46BHK7BO", "length": 5988, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उंब्रज येथे ग्रंथ दिंडीने त्रिवेणी साहित्य संमेलनास प्रारंभ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › उंब्रज येथे ग्रंथ दिंडीने त्रिवेणी साहित्य संमेलनास प्रारंभ\nउंब्रज येथे ग्रंथ दिंडीने त्रिवेणी साहित्य संमेलनास प्रारंभ\nउंब्रज ता. कराड येथे राज्यस्तरीय त्रिवेणी साहित्य संमेलनाला ग्रंथदिंडीने आज मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.\nयेथील म. गांधी विद्यालयाच्या प्रांगणात त्रिवेणी साहित्य संमेलनाच्या पहिल्याच दिवशी मान्यवर व संयोजक समिती, नागरिक, महिला यांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सुरू झालेल्या ग्रंथदिंडी मध्ये चित्ररथ, येथील सर्व शाळांचे विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी तसेच विविध वेषभूषा केलेले विद्यार्थी, विद्यार्थीनी सहभागी झाले होते. वाटेगाव येथील लेझिम पथक, टाळ मृदुंगाचा गजर करणारे वारकरी, त्या पाठोपाठ पारंपारिक वेशभूषा परीधान केलेले विदयार्थी होते.\nमहिला महाविद्यालयाच्या युवती थोर क्रांतीकारकांच्या वेषभूषा परिधान करून घोड्यावर स्वार झाल्या होत्या. तसेच साहित्य, शिक्षण, स्वच्छता फलक, झळकत होते. ग्रंथ दिंडी सुरभी चौकातून सरळ माणिक चौक मार्गे छ. शिवाजी महाराज पुतळ्या नजीक आली. त्यावेळी शिवाजी महाराज पुतळयासमोर युवतींनी तसेच वाटेगाव येथील मंडळाने दांडपट्टा व लेझिम सादर केले. यावेळी छ.शाहू महाराज, छ.शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, साईबाबा यांची वेषभूषा परिधान केलेल्या मान्यवरांचे स्वागत संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले.\nसाहित्य संमेलनासाठी तयार करण्यात आलेला भव्य दिव्य मंडप विद्यार्थी, विद्यार्थिनी भरगच्च भरून गेला. यावेळी साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशीच्या प्रथम सत्रात सुनिता राजेंद्र जाधव यांचे सावित्रीबाई फुले यांचे जीवन कार्य याविषयी व्याख्यान झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शशिकला जाधव होत्या प्रास्ताविक संजय पाटील यांनी केले. आभार सुरेश साळुंखे यांनी मानले.\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nराहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A5%82%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A5%8D.html", "date_download": "2019-01-22T01:54:36Z", "digest": "sha1:IABFCEBNTLN2AKHFTMMXLU4BKCBKFN4T", "length": 23498, "nlines": 289, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, नागरी, फिचर, रा. स्व. संघ, राष्ट्रीय » मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\n=हिंदू सेवाभावी व परोपकारी समाज : सरसंघचालकांचे आवाहन=\nखरगौन, [११ फेब��रुवारी] – हिंदू हा सेवाभावी आणि परोपकारी समाज आहे. भारताला मजबूत राष्ट्र म्हणून विकसित करण्यासाठी सर्व हिंदूंनी मतभेद विसरून एकत्र यावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे केले. हिंदू समाज एकत्र आल्याशिवाय भारत मजबूत होऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. नर्मदा नदीच्या तीरावर वसलेल्या ऐतिहासिक महेश्‍वर शहरात ‘नर्मदा हिंदू संगम’ला संबोधित करताना ते बोलत होते.\nसरसंघचालक पुढे म्हणाले, आपसातील मतभेदांना महत्त्व देण्यापेक्षा राष्ट्रहिताला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. फार पूर्वी भारताची ओळख जगद्गुरू अशी होती. भविष्यातही भारत जगद्गुरू म्हणूनच ओळखला जाईल. अमेरिकेकडे पैसा आणि व्यवसायाची ताकद आहे, चीनकडे लष्करी सामर्थ्य आहे, तर भारत हा असा एकमेव देश आहे, ज्या देशात सर्वच काही आहे, असेही त्यांनी सांगितले.\nसमाजातील काही घटकांना आजही मंदिरात येऊ दिले जात नाही आणि विहिरीतून पाणीही काढू दिले जात नाही, यावर सरसंघचालकांनी गंभीर चिंता व्यक्त केली. आपली श्रद्धास्थाने वेगवेगळी असली, तरी परमेश्‍वर एकच आहे, यावर आपल्या सर्वांचाच दृढ विश्‍वास आहे. संपूर्ण जगाला आपण ‘हे विश्‍वची माझे घर’ समजतो. त्यामुळे या देशात आपण एकत्रितपणे राहायला हवे, असेही डॉ. भागवत म्हणाले.\nभारतात विविधता आहे, वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात, प्रत्येकाचा जीवन जगण्याचा मार्गही वेगळा आहे. पण, हिंदू नेहमीच समाजाची सेवा आणि समाजाच्या कल्याणासाठी संघटित राहिला आहे. जगातील कुणीही हिंदूंना कमकुवत समजण्याचा प्रयत्न करू नये, असे सांगताना ‘हिंदू संगम’सारखे कार्यक्रम केवळ हिंदूंना बळकट करण्यासाठीच असतात, असे त्यांनी स्पष्ट केले.\nआपला भारत देश जगाला मार्गदर्शन करीत असतो. पण, हे जग सत्य नाही, तर शक्तीपुढे नतमस्तक होत असते. भारत मात्र केवळ सत्याचीच शक्ती मानतो. हिंदू समाज हा सेवाभावी आणि परोपकारी आहे. हीच त्याची खरी शक्ती आहे, असेही सरसंघचालक म्हणाले. या हिंदू संगमात दीड लाखावर साधू, संत, स्वयंसेवक आणि स्थानिक नागरिक उपस्थित झाले होते.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी ��्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शै���्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धा���ूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in ठळक बातम्या, नागरी, फिचर, रा. स्व. संघ, राष्ट्रीय (2072 of 2456 articles)\nविधिमंडळ पक्षनेतेपदी निवड अवैध\n=हायकोर्टाचा नितीशकुमारांना झटका= पाटणा, [११ फेब्रुवारी] - बिहारचे मुख्यमंत्री होण्यासाठी आपल्याला १३० आमदारांचा पाठिंबा आहे हे दाखविण्यासाठी या आमदारांना घेऊन ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/18923?page=9", "date_download": "2019-01-22T02:14:28Z", "digest": "sha1:B5WCX2MZRAQJ2LEUDFFZCGGL5DCGFZXR", "length": 4891, "nlines": 125, "source_domain": "www.maayboli.com", "title": "इतिहास | Page 10 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /इतिहास\nसम्भाजी राजे. लेखनाचा धागा\nब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु पाहतो\nमहाराष्ट्रातील किल्ले ... गतवैभवाचे मानकरी ... आजचे भग्नावशेष ... \nपावनखिंडीचा रणसंग्राम... ३५० वर्षे पूर्ण ... लेखनाचा धागा\n१४ ऑगस्ट १६६० - चाकण उर्फ़ संग्रामदुर्गचा संग्राम ... लेखनाचा धागा\nपुरातन नाणे प्रदर्शन... कार्यक्रम\nस्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर वाहते पान\nपनिपत - आजचा लोकसत्तामधील लेख वाहते पान\nईशान्य भारत वाहते पान\nशिव राज्याभिषेक वाहते पान\nविस्मरणात गेलेले शब्द... वाहते पान\n‘गुगल अर्थ’वरून किल्ल्याचा शोध वाहते पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/36864", "date_download": "2019-01-22T02:17:15Z", "digest": "sha1:D6RZ5NQDHF4WCOKX6JIISFN4NWZTXXWU", "length": 3714, "nlines": 99, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तीन हायकू - | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तीन हायकू -\nहायकूज् आवडले विदेशजी पण तीनच\nपण तीनच आहेत हे नाही आवडले बरका \nहायकूज आवडले विशेषतः तिसरी\nहायकूज आवडले विशेषतः तिसरी line\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/64485", "date_download": "2019-01-22T02:21:25Z", "digest": "sha1:YHGJJMHY2K4SOBQLAP26UZ42ZFF4FITS", "length": 38983, "nlines": 264, "source_domain": "www.maayboli.com", "title": "फायनान्सियल रेझोलुशन आणी डिपोझिट इन्शुरन्स बिल २०१७ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /फायनान्सियल रेझोलुशन आणी डिपोझिट इन्शुरन्स बिल २०१७\nफायनान्सियल रेझोलुशन आणी डिपोझिट इन्शुरन्स बिल २०१७\nसरकारने (कैबिनेट) ने नुकतेच हे बील पास केले. आता हे लोकसभेत येइल आणी मनी बिल असल्यामुळे राज्यसभेत न जाता राष्ट्रपतींकडे जाउन पास होइल. नोटबंदी, आधार, जीसटी नंतर आता हे बील आणी त्याचे नक्कि परीणाम काय होतील ह्यावर कोठेहि चर्चा चालु नाहि. पण भारताचे सर्व आर्थिक संरचना सरकार गुपचुप स्वतःच्या ताब्यात घेत आहे असे दिसते. थोडक्यात लंबी रेस की तय्यारी चालली आहे भारताला २/३ लोकांचे आणी २/३ उद्योगपतींचे गुलाम बनवायची.\nया बिलावरची मते आणी मुख्य म्हणजे परिणाम जाणुन घ्यायला आवडेल.\nचालू घडामोडी - भारतात\nएखादया भंगार सीरियल बद्दल\nएखादया भंगार सीरिय4ल बद्दल धागा काढला असतात तर एव्हाना 200 प्रतिसाद आले असते,\nही जून मधली बातमी आहे\nबातमीत सांगितलेले पॉईंट्स नो\nबातमीत सांगितलेले पॉईंट्स नो डाऊट चांगलेच आहेत,\nपण न सांगितलेले पॉईंट्स काय आहेत, या बद्दल कुठेच चर्चा दिसत नाही,\nबँक कर्मचारी युनियन नि याला ओलरेडी विरोध करणे सुरू केले आहे.\nएखादया भंगार सीरिय4ल बद्दल\nएखादया भंगार सीरिय4ल बद्दल धागा काढला असतात तर एव्हाना 200 प्रतिसाद आले असते,\n >>> म्हणुनच धागा काढला. कोणत्याहि न्युज चैनेल वर , वर्तमानपत्रात, सोशल मिडिया वर कोठेहि चर्चा नाहि. इथेहि बघाना\nफेसबुक वर निरंजन टकले यांची\nफेसबुक वर निरंजन टकले यांची एक पोस्ट पहिली,\nज्यात बरेच मुद्दे नमूद केले आहेत,\nते जर खरे असतील तर हे बिल सुद्धा भु संपादन बिलासारखेच, कल्याणकारीयोजनांच्या आडून दडपशाही करणारे आहे असे म्हणावे लागेल,\nखाली ती पोस्ट देत आहे.\n14जून, 2017ला केंद्रीय मंत्रिमंडळाने The Financial Resolution and Deposit Insurance (FRDI) Bill, 2017 ला मंजूर केलं आहे. संसदेच्या येत्या अधिवेशनात ते सादर होईल. पुन्हा money bill म्हणून आणलं तर राज्यसभा पूर्णपणे टाळून ते मंजूरही होईल. त्या बिलाच्या मसुद्यात अत्यंत धोकादायक तरतुदी आहेत.\nया बिलाद्वारे एका “Resolution Corporation” ची निर्मिती केली जाणार आहे.\nत्या कॉर्पोरेशन ला देशातील सर्व राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका, स���कारी बँका, पेमेंट बँका आणि LIC, general insurance companies यांचे एकत्रीकरण, विलीनीकरण, निरवानिरव (liquidation) करण्याचे आणि ताबा/नियंत्रण/कब्जा घेण्याचे सर्व अधिकार असतील.\nअर्थ मंत्रालयाच्या अखत्यारीत असणाऱ्या या महामंडळाला वरील कोणत्याही बँक किंवा विमा कंपनीचे कोणालाही हस्तांतरण करण्याचे अधिकार असतील.\nमहामंडळाला या संस्थामधील कर्मचारी/अधिकाऱ्यांच्या बदलीचे, पगार कमी करण्याचे, नोकरीवरून काढण्याचे पूर्ण अधिकार असतील.\nFRDI,2017 च्या बिलानुसार आजपर्यंत सर्वसामान्य खातेदार/ठेवीदार यांच्या हिताचे रक्षण करणाऱ्या Deposit Insurance & Credit Guarantee Corporation,1961 या संस्थेस कायमचे बंद केले जाईल.\nया बिलाद्वारे निर्माण केलेल्या महामंडळाच्या कोणत्याही आदेश किंवा निर्णयास देशातील कोणत्याही न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात सुद्धा, कोणत्याही प्रकारचे कायदेशीर आव्हान देता येणार नाही.\nहे महामंडळ आणि त्याचे निर्णय/आदेश हे RBI, CVC, CBI यांनाही supersede करणारे असतील.\nया महामंडळाच्या कोणत्याही आदेश/निर्णयावर कोणालाही, बँक/इन्शुरन्स कंपनी/कर्मचारी/अधिकारी/नागरिक/संस्था/संघटना यांना कोणताही प्रश्न उपस्थित करण्याचे अधिकार नसतील.\nहे महामंडळ state bank of India च्या बाबतीतसुद्धा एकत्रीकरण, विलीनीकरण, हस्तांतरण, निरवानिरवी करण यातील कोणतेही निर्णय घेऊ शकते.\nया बिलात आणखीनही काही मुद्दे अत्यंत गंभीर आणि महत्वाचे आहेत. पण त्याबद्दल सविस्तर पुढच्या भागात लिहेन.\nनफ्यातल्या बँका, इन्शुरन्स कंपन्या कधीही, कोणालाही, कोणतेही कारण न देता हस्तांतरित करण्याचे अधिकार यात आहेत. विरोध करणाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्याचे अधिकार आहेत. कर्जबुडव्याना संरक्षण द्यायला सर्व अधिकार आहेत आणि त्यांचं बदलेल कर्ज काहीही संबंध नसणाऱ्यांच्या खात्यातून वसूल करण्याचेही अधिकार आहेत. शिवाय या अधिकारांना न्यायालयीन आव्हान देण्याची सुद्धा सोय ठेवलेली नाही…..\nत्या कॉर्पोरेशन ला देशातील\nत्या कॉर्पोरेशन ला देशातील सर्व राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका, सहकारी बँका, पेमेंट बँका आणि LIC, general insurance companies यांचे एकत्रीकरण, विलीनीकरण, निरवानिरव (liquidation) करण्याचे आणि ताबा/नियंत्रण/कब्जा घेण्याचे सर्व अधिकार असतील. >>>\nआधार कार्ड धाग्यावर कोणीतरी आव्हाड यांचे विचार टाकले आहेत . जर ते दोन्हि एकत्र केले आणी त्यात जुने इन्कम टैक्स वाल्यांना अमर्यादित अधिकार देणारे बील आणले तर हा फार मोठा प्लैन आहे असे दिसते\nभाजप सत्ता हाती राखण्यासाठी\nभाजप सत्ता हाती राखण्यासाठी एक एक भस्मासुर तयार करत आहे. पण तो त्यांच्यावर उलटत जातोय हे कळत असून ही नवनवीन प्रयोग करणे सुरू आहे.\nआधी सोशल मीडिया नामक उभा केला तो त्यांच्या विरोधात गेला मग भूसंपादन गेला, मग नोट बंदी फसली, मग पटेल आरक्षण फसले तिथे पण ज्या हार्दिकला उभा केलेला त्यानेच पलटी मारली, जीएसटी पण विरुद्ध गेली दर महिन्याला बदल करत आहे.. आता हे नवीन विधेयक..\nस्वार्थासाठी किती भस्मासूर तयार करणार\nएक छोटा गुंतवणुकदार च्या\nएक छोटा गुंतवणुकदार च्या नजरेतुन हा कायदा वाचुन काढला. ह्या कायदामुळे त्याचे भलेच होणार आहे. दर वर्षी कितीतरी को-ऑप बॅका डुबतात आणि सामान्य लोकाचे कष्टाचे पैसे परत मिळत नाही. दोन दिवासापुर्वीच कराड बॅक ( नाव निट आठवत नाही) मधुन फक्त १००० रुपये काढण्याची परवानगी आहे. ह्या सगळ्या बॅकाना चाप बसेल. बॅका डुबण्याचे कमी ओईल आणि जरी बॅक डुबत असेल तर हे कॉरपोरेशन जेवढे वाचवता येईल ते वाचवुन गुंतवणुकदाराना परत देण्याचा प्रयत्न करेल. या पुर्ण प्रोसेस मध्ये बॅकाना फक्त एकदा अ‍ॅपेक्स कोर्टात (कॉरपोरेशन नी काही माहिती विचारल्यावर / action घेतल्यावर ३० दिवसात) आणि सुप्रीम कोर्टात (४५ दिवसात ) अपिल करायची परवानगी आहे त्यानंतर मात्र कुठल्याही न्यायालयात जाउ शकत नाही.\nया कायद्यतिल Chapter XI च्या तरतुदी अमेरिकेच्या Chapter XI सारख्याच आहेत. तर Chapter XII मधिल तरतुदी अमेरिकेतल्या Chapter VII सारखे आहेत. फक्त भारतिय सिस्टम प्रमाणे बदल केले आहे. दोन्ही मध्ये हेतु एकच आहे जर बोट बुडत असेल तर वाचवायचा प्र्ययत्न करणे आणि नसेल वाचत तर त्यातिल जे मोल्यवान गोष्टी वाचवायचा प्र्ययत्न करणे.\nयात एकच गोष्ट खटकली की जेव्हा फायनंशियल कंपनी haircut करते (म्हणजे बोट बुडत असेल तर त्यातले काही वजन कमी करुन वाचवायचा प्रयत्न करते म्हणजेच डिपोसिटर ला काही टक्के डिपॉसिट पण पाणि सोडायला सांगते ज्यामुळे बाकीचे पैसे तरी परत मिळतिल ) त्यावेळी छोट्या गुंतवणुकदाराला काही रकमेपर्यन्त पुर्ण पैसे मिळायला पाहिजे . जसे अमेरिकेत US$250000 तर सिंगापुर मध्ये S$50000 पर्यन्त सरकारी ईन्शुरन्स कंपनी पुर्ण पैसे मिळतील याची खात्री देते. त्याबद्दल उल्लेख आहे पण किती पैसे सरकार देणार या बद्दल कॅरिटी नाही.\nमी professionally lawyer नाही. पण कायदे वाचुन त्याचा अर्थ काढणे हा माझा छंद आहे. माझा कायदा interpret करण्यात चुक झाली असल्यास जरुर सांगणे. तसेच ह्या कायद्याचे वाचन मी फक्त छोट्या गुंतवणुकदार म्हणुन केला आहे.\nवर एक fb पोस्ट शेअर केली आहे, त्या अर्थाचे काही सापडले का\nतुमचे फेसबुक चे मुद्दे\nतुमचे फेसबुक चे मुद्दे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण लक्षात घ्या की यात गुंतवणुकदाराचे भले होणार आहे.\nजेव्हा बॅक संकटात येते तेव्हा कॉरपोरेशन सगळ्या गोष्टीला कात्री लाउ शकते. एक उदाहरण देतो. जेव्हा गुंतवणुकदाराचे काही डिपॉसिट वर पाणि सोडायला सांगते तेव्हा त्या कॉरपोरेशन ला नोकराचे जर पगार कमी करायचा पण अधिकार आहे. जर काही कामगार कमी करुन बॅक वाचत असेल तर त्या कॉरपोरेशन ला तो पण अधिकार आहे.\nहा कायदा नॉन फायनासिंग ला पण पाहिजे . आणि तसे झाले असते तर गिरिणी कामगाराचा संप झाला नसता. कुठेतरी सुवर्णमध्य काढला गेला असता. (जर कंपनी अश्या कॉर्पोरेशन कडे जाणार म्हटले तर आप्ल्या फायद्यासठी मालक पण दोन पावले मागे गेले असते आणि कामगार पण . कारण जर कंपनीला फायदा होत नसेल तर अवास्तव पगारवाढ पण कॉर्पोरेशन ने मान्य झाले नसते. )\n२००८ मध्ये जेव्हा GM मध्ये chapter XI लावला गेला तेव्हा शेअर होल्डर चे शेअर १० ला १ प्रमाणात कमी झाले, लोकाचे पगार कमी झाले, कित्येक लोकाच्या नोकर्या गेल्या. पण ते केले म्हणुन आज ती कंपनी चालु आहे आणि लाखो लोकाचे जॉब आहेत. (२००८ च्या आधी युनियन मुळे जीम मघ्ये बाकी ऑटोमोबाईल पेक्षा खुप जास्त जास्त पगार होते. त्यामुळे कंपनीचे कर्ज खुप वाढले होते आणि पगार कमी नाही केले आणि काही लोकाना नसते काढले तर कंपनीचे दिवाळे निघाले असते आणि मग सगळ्याचे नुकसान झाले असते)\nअमेरिकेत कॉरपोरेशन नसुन जज च्या देखरेखी खाली होते. आणि त्यात दुसरी केस करायला बंदी आहे. सिस्टम जवळपास सारखी आहे पण लोकशाही चे implementation वेगळे असल्याने थोडे बदल आहेत.\nजीएम ची केस वेगळी आहे. तुलना\nजीएम ची केस वेगळी आहे. तुलना नाही करु शकत. अर्थात हे मी तुमच्या प्रतिसादांतुन जे समजले त्यावर बोलतोय. स्वतंत्र अभ्यास करुन दोन चार दिवसात माझे मत मांडतो.\nभाजप सत्ता हाती राखण्यासाठी\nशिवाय या अधिकारांना न्यायालयीन आव्हान देण्याची सुद्धा सोय ठेवलेली नाही>>> अशा प्रकारचे अधिकार खरंच असतात किंवा करता येतात शासनाला असल्��ास खरंच भयंकर असेल परंतू याबाबत कोणी तज्ञच सांगू शकतील. अगदी साहील यांच्या म्हणण्याप्रमाणे यातून गुंतवणूक्दारांचे भले जरी व्हायचे झाले तरी यातील निर्णयांवर न्यायालायाचा अंकुश हवाच.\nसाहिल चांगली पोस्ट. पण मला\nसाहिल चांगली पोस्ट. पण मला आधार कार्ड लिंक , हा नवीन कायदा आणी आधी इन्कम टैक्स वाल्याना दिलेले अधिकार यांचा एकत्र काहितरी मोठा प्लैन आहे असे वाटते. विरोधक थोडे exaggerate करित असतील पण शंका तर आहेत.\n२००८ चे जीम प्रकरण वेगळे आहे (मी जीएम मध्येच होतो तेव्हा) ती मंदीच होती. Fraud करुन दिवाळखोरीत निघाली नव्हती कंपनी.\nदोन माहिती युक्त लिंक्स\nदोन माहिती युक्त लिंक्स मिळाल्यात...\nही frdi वरची लिंक, लास्ट पॅरा imp:-\nही bankruptcy and insolvency act वरची लिंक, शेवटी बेनेफिट्स आणि इफेक्ट्स दिले आहेत, शिवाय आधीच्या सिस्टिमशी तुलना केली आहे:-\nबाकी खाच खळगे ह्यात दिलेले नाहीत...\nया विषयावर सोशल मीडियामध्ये\nया विषयावर सोशल मीडियामध्ये अनेक पोष्ट फिरत आहे.. मात्र सखोल माहिती नसल्याने अनेकांचा संभ्रम आहे.. माझाही संभ्रम आहे. सखोल माहिती या धाग्यावर मिळावी, अशी अपेक्षा आहे.\nहे जर झाले तर उत्तमच आहे. या बदलामुळे मुळे छोट्या गुंतवणुकदाराचा फायदा होणार आहे. १ लाख लिमिट हे खुपच कमी आहे . ह्यात बदल करावा अशी मनापासुन ईछ्छा आहे. तसे या धाग्यावर १३ नोहेंबर ला ह्या धाग्यावर लिहले पण होते.\nहा कायदा खुप मोठा, आणि बरेच मुद्दे असल्याने खुप किचकट आहे. ह्यात फक्त दोन - चार ओळी वाचल्यास बरेच वेगळे अर्थ निघु शकतात. समजा \"अबक वेडा आहे असे नाही\" ह्या वाक्यातिल फक्त पहिले तीन शब्द वाचल्यास अर्थ बदलतो.\nशिवाय या अधिकारांना न्यायालयीन आव्हान देण्याची सुद्धा सोय ठेवलेली नाही>>> ३० दिवसात हा कायदा का लावला याबद्दल न्यायालयीन आव्हान देउ शकतो . (सुप्रीम कोर्टात ४५ दिवस ). पण ते जर केले नाही तर मग कुठलेही आव्हान देउ शकत नाही एखादी कंपनी बुडत असल्यास वेळ सगळ्यात महत्वाची आहे. त्यामुळे आव्हान देण्यास टाईम लिमिट आहे.\nगेल्या दोन महिन्यात असे पण एकण्यात आले आहे की सगळ्या सार्वजनिक कंपन्याना पण हाच कायदा लावण्यात येणार आहे. तसे झाल्यास सगळ्या सरकारी कंपन्याना नुकसानीत जाणे परवडण्यासारखे नाही. त्यामुळे ह्यानंतर air india सारख्या कंपन्याना सामान्य लोकाच्या करातल्या पैस्यातुन जीवदान मिळणार नाही. तसेच सरकारारी बॅका आणि खाजगी बॅका यात काही फरक राहिला नाही. सरकारी बॅका पण नुकसानीत गेल्यास बंद होउ शकते. ह्याबद्दल नक्की माहित नाही कुणाकडे updated कायद्याची लिंक असल्यास शेअर करा.\nएखादी कंपनी बुडत असल्यास वेळ\nएखादी कंपनी बुडत असल्यास वेळ सगळ्यात महत्वाची आहे. त्यामुळे आव्हान देण्यास टाईम लिमिट आहे. >>>> प्रेफेरन्स कोणाला देत आहेत त्यावरुन कळत आहे कि त्यांना काय कारयचे आहे. सामान्य गुंतवणुकदार वाचवणे (ज्याला बैकेत पैसा ठेवण्याशिवाय फारसा पर्याय नाहि) त्याच्या असहायतेचा फायदा घेतला जात आहे.\nजेटली म्हणतात : गुंतवणूकदारांना (जमाकर्ते) अधिक चांगलं सरंक्षण देण्याचा सरकार विचार करतंय . एक लाखापेक्षा अधिक जमा रकमेला संरक्षण देण्याच्या सूचनेसाठी खुल्या मनाने विचार होऊ शकतो.\nजमाकर्त्यांचा पैसा बँक वाचवण्यासाठी वापरायची पाळी क्वचितच येईल. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांत अशी स्थिती उद्भवण्याची शक्यता नसल्याने त्यांच्यासाठी ही तरतूद वापरायची पाळी येऊ नये (येणार नाही , वापरणार नाही नव्हे, येऊ नये. May not arise)\nनोटाबंदी आणि जीएसटीचे लंबक लोलक आपल्याला देणारे अर्थमंत्री हे सांगताहेत. त्यांच्यावर किती विश्वास ठेवावा हा प्रश्नच आहे. (जुन्या नोटा १ जानेवारीनंतर ३१ मार्चपर्यंत रिझर्व बँकेत जमा करता येतील असं सांगुन मध्येच सोयच बंद केली. घाई करू नका, ३१ डिसेंबरपर्यंत वेळ आहे असं सांगून, एवढे दिवस काय करत होतात, ते लिहून द्या असा प्रश्न विचारलेला)\nजेटली म्हणत आहेत म्हणजे\nजेटली म्हणत आहेत म्हणजे नक्किच उलटे आहे.\nआज बहुतेक बँक्स आजारी आहेत,\nआज बहुतेक बँक्स आजारी आहेत, BOM, BOM या सारख्या बँक मध्ये असलेला पैसा काढून सुरक्षितपणे कुठे ठेवता येईल \nबँकांत एफडी करू नका. केलं\nबँकांत एफडी करू नका. केलं तर स्प्लिट करा. .\nमिळणारी भरपाई पर डिपॉसित आहे\nमिळणारी भरपाई पर डिपॉसित आहे की पर कस्टमर आहे\nपर कस्टमर , पेर बैक आहे.\nपर कस्टमर , पर बैक आहे. म्हणजे तुम्हि वेगळ्या वेगळ्या शाखेत (एकाच बैकेच्या) जर वेगळी डिपोसिट उघडली तर ती एकत्रीत धरली जातात.\nपण प्रत्येक वेगळ्या बैकेतील डिपोसिटला पर कस्टमर सेपरेट कव्हर आहे - १ लाखाचे\nपंजाब बैकेच्या घोटाळ्याच्या पार्श्वभुमीवर हा धागा वर काढत आहे. अजुन बील पास झाले नाहि , पण झाले असते तर काय झाले असते आणी हे बील सरकार का पुश करत होते हे आता फारच स्वच्छ पद्धतीने पुढे आले आहे.\nसगळ्यात महत्वाचा क्लौज --\nसगळ्यात महत्वाचा क्लौज --\nपण ही प्रोव्हिजन कायदेशीर ठरेल का अशी शंका आहे.\nमुगलाई लागून गेलीय का असं विचारायची पद्धत आहे, ते आज प्रत्यक्ष येताना दिसतंय. सगळीकडेच. पण अर्थव्यवहारांत अधिकच.\nआम्ही या मोगलाईला आळा घालून अमुक बाब कायदेशिर नाही, हे सांगणार्‍या ज्युडिशियरीचीच वाट लावत आहोत. थोडे थांबा. मग बघू काय कायदेशीर अन काय नाह ते. आहात कुठे तुम्ही\nत्या मोगल अकबराच्या काळी किमान घंटा बांधून तिचा दोर खाणारा म्हातारा बैल होता, अन त्या बैलाची घंटा ऐकून घेणारा दुष्ट म्लेंच्छ अकबरही..\nआज फक्त तेजस्वी राष्ट्रभक्त हिंदूर्‍हुदयसर्माट दाढीवाले आहेत.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nचालू घडामोडी - भारतात\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2019-01-22T02:55:45Z", "digest": "sha1:F6VVNSTLBOTW5DFZALJZO3BYD3M2D235", "length": 9032, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आगीमध्ये भंगारातील जुन्या मोटारी भस्मसात | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nआगीमध्ये भंगारातील जुन्या मोटारी भस्मसात\nचाकणमध्ये गॅरेजला लागलेल्या आगीत जीवितहानी नाही\nवाकी – पुणे-नाशिक महामार्गालगतच्या चाकण (ता. खेड) येथील पुरातन तळ्यालगत असलेल्या परदेशी यांच्या भंगार दुकानातील सुमारे दहा जुन्या मोटारींना अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. 15) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली.\nयाबाबतची माहिती अशी की, परदेशी यांचे तळ्यालगत भंगाराचे दुकान आहे. या दुकानातील काही दुचाकी आणि चार चाकी जुन्या वाहनांना शनिवारी (दि. 15) सायंकाळी चारच्या दरम्यान अचानक आग लागली. आगीने क्षणार्धात रौद्र रूप धारण केल्याने परिसरात आगीचे आकांडतांडव निर्माण झाले होते. गाड्यांचे टायर फुटल्याने मोठमोठे स्फोट झाले. आगीचे तांडव आणि धुरांचे लोट परिसरात पसरू लागल्याने आग लागलेल्या ठिकाणी बघ्यांची गर्दी झाली होती. सबंधित दुकानातील कामगार, राजगुरुनगर आणि चाकण येथील अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी आग आटोक्‍यात आ��ण्याचे प्रयत्न तातडीने केल्याने आग अवघ्या तासाभरात नियंत्रणात आली. भंगारातील सुमारे दहा मोटारी या आगीत “स्वाहा’ झाल्याचे दुकानातील कामगारांनी सांगितले.\nराजगुरुनगर नगरपरिषद आणि चाकण एमआयडीसीच्या दोन बंबांनी पाण्याचामारा करून ही आग तासाभरात आटोक्‍यात आणल्याने कुठलीही जीवित हानी झाली नाही. भंगार माल आणि जुन्या मोटारींचे यात मोठे नुकसान झाले असून, रात्री उशिरापर्यंत याबाबत चाकण पोलीस ठाण्यात या जुन्या मोटारींच्या गॅरेजचे मालक श्रीकांत परदेशी यांच्याकडून कुठलीही तक्रार देण्यात आली नव्हती.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nखेलो इंडिया : महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद\nमहापालिका लागू करणार “पाणीबाणी’\nभवानीनगरात अवैध धंदे; पोलीसांच्या कामाबाबत नाराजी\nराजगुरूनगरातील पोलीस वसाहत “लालफितीत’\nबदलते पुणे आजचे पुणे\nआहे तरी काय पुण्यात\nकोट्यवधींची वर्गीकरणे मुख्यसभेत मंजूर\nमहाबॅंकेच्या तत्कालिन अध्यक्षांसह तिघांना खटल्यातून वगळले\nभारतात मुष्टियुद्धासाठी विपुल नैपुण्य : रोमॅरो\nविद्यार्थी संख्येनुसारच होणार शिक्षक भरती\nकलंदर : सत्ताधारी व सत्ताकांक्षी\nझरदारींना अपात्र ठरवण्याची इम्रानखान यांच्या पक्षाची मागणी\nसेरेना विलियम्सची विजयी आगेकूच\nरागाच्या भरात गळा दाबून पतीचा खून\nविविधा : कृषितज्ज्ञ डॉ. खानखोजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%93%E0%A4%9D%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-22T01:41:21Z", "digest": "sha1:BKPLEXNOTMGQA7EN55OLSN4RZN4AJMX3", "length": 7654, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ओझर येथे मंगलमय वातावरणात द्वारयात्रेस प्रारंभ | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nओझर येथे मंगलमय वातावरणात द्वारयात्रेस प्रारंभ\nओझर- भाद्रपद चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र ओझर येथे द्वारयात्रेला प्रारंभ झाला असून उंब्रज येथील पहिला द्वार मंगलमय वातावरणात पार पडला. गणेश जयंती उत्सवाला गणपती उंब्रज, धनेगाव, शिरोली खुर्द व ओझर येथील आंबेराई येथील मंदिरामधील देवींना निमंत्रित करण्यासाठी पालखीतून जातात, अशी आख्यायिका आहे. या द्वारयात्रेला शेकडों वर्षांची परंपरा असून द्वारयात्रा मार्गावर पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यावेळी भाविकांना खिचडी, केळी, वेफर्स व प्रसादाचे वाटप करण्यात आले.\nभाविक श्रींच्या पालखीसोबत अनवाणी चालतात. आज पहिला द्वार उंब्रज येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये लक्ष्मी-नारायणाची पूजा करून पार पडला. उंब्रज ग्रामस्थांच्या वतीने देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शाकुजी कवडे व विश्वस्त यांचा सत्कार करण्यात आला. ओझर येथून श्रींच्या पालखीचे टाळ मृदुंगांच्या गजरात व गणरायाच्या नामघोषात येडगाव धरणाच्या जलाशयातून होडीतून उंब्रज येथे आगमण झाले. त्यानंतर गणराय आपल्या बहिणीला निमंत्रित करून आले. येडगाव जलाशयाजवळ ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज बनसोडे व इतर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नरच्या कोपरावर शस्त्रक्रिया\nसाद-प्रतिसाद : अपवादात्मक कलमाचा वाढता वापर\nपौष पौर्णिमेनिमित्त गंगानदीत लाखोंचे स्नान \nतरतूद 15 कोटींची निविदा 84 कोटींच्या\n#AUSvSL : पॅटरसन ऑस्ट्रेलियन संघात\nचार वर्षात इसिसचे 47 दहशतवादी पकडून भारतात आणले\nदिल्ली वार्ता – सत्तांतराचा शंखनाद\nईशा देओल दुस-यांदा होणार आई\nकर्जाचे वाढते डोंगर व आर्थिक बेशिस्त (अग्रलेख)\n#INDvNZ : भारताची खरी परीक्षा सुरू- स्टायरिस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Will-not-allow-mines-area-Warning-Mining-Dependents/", "date_download": "2019-01-22T02:00:34Z", "digest": "sha1:R2PEXPXAL2CNN6DUXGZMBP6AAW37TWWH", "length": 9143, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ...तर खाणपट्ट्यात येऊ देणार नाही | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › ...तर खाणपट्ट्यात येऊ देणार नाही\n...तर खाणपट्ट्यात येऊ देणार नाही\nबंद असलेल्या खाणी येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरू न झाल्यास निवडणूक प्रचारासाठी येणार्‍या उमेदवारांना खाणपट्ट्यात पाय ठेवू देणार नाही ,असा इशारा खाण अवलंबितांनी रविवारी उसगाव येथे झालेल्या ट्रकमालक संघटना, खाण कामगारांच्या बैठकीत दिला.\nखाण अवलंबितांचे आंदोलन तीव्र करण्यासाठी ट्रक व मशीन मालक, कामगार नेते यांच्यासह 50 सदस्यीय नवी संयुक्त समिती स्थापन करण्यात आल्याचे नीलकंठ गावस यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. या बैठकीला कामगार नेते पुती गावकर, संदीप परब, शिवदास माडकर, बालाजी उर्फ विनायक गावस, सुरेश देसाई, किर्लपाल पंचायतीचे उपसरपंच शशिकांत गावकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.\nगावस म्हणाले, गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी गोव्यात येऊन दोन खासदार निवडून दिल्यास खाणी त्वरित सुरू,असे आश्‍वासन दिले होते. त्यानंतर जिल्हा पंचायत व विधान सभा निवडणुकीत भाजप नेत्यांनी खाणी सुरू करण्याची आश्‍वासने देऊन मते मिळवली. परंतु खाणअवलंबितांच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्यात सर्व राजकीय नेते असमर्थ ठरल्याचे दिसून आले.\nखाणव्यवसायातून खाणमालकांनी संपत्ती जमवली, मात्र खाण व्यवसाय बंद पडल्यामुळे ट्रक , मशीन मालक व कामगार अडचणीत आले आहेत. खाणी सुरू करून समस्या सोडविण्याची गरज असून त्यासाठी नव्या समितीची स्थापन करण्यात आली आहे,असे नीलकंठ गावस यांनी सांगितले.\nकामगार नेते पुती गावकर यांनी सांगितले,की मंत्री विजय सरदेसाई व सुदिन ढवळीकर यांनी 31 मे पर्यंत खाणींच्या समस्येवर तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र मे महिना संपत आला तरी सरकारतर्फे काहीच हालचाली झालेल्या दिसून येत नाहीत. त्यासाठी खाणअवलंबितांनी संघटित राहून येत्या 10 दिवसांत प्रत्येक गावात कोपरा बैठक घेण्याची तयारी करावी. त्यानंतर 1 जूनपासून पुढील रणनीती ठरविण्याची गरज आहे.\nखाणअवलंबितांनी लढा तीव्र करताना शिस्तबद्धरित्या आंदोलनाची आखणी करून समिती निवडून त्यामार्फत सर्व कृती करण्याची गरज आहे. तरच लढा यशस्वी होऊ शकतो. खाणी सुरु करण्यासाठी गोवा सरकारने कायद्यात दुरुस्ती करण्याची गरज आहे. मात्र गोवा सरकार जाणूनबुजून योग्य निर्णय घेत नसल्याने प्रश्‍नावर अजून पर्यंत तोडगा निघालेला नसल्याचे पुती गावकर यांनी सांगितले.\nसंदीप परब म्हणाले,की खाणअवलंबितांमध्ये एकता नसल्याने सरकार व खाण कंपन्यांनी आजपर्यंत फायदा घेतला. मात्र पुढील संकटावर मात करण्यासाठी सर्वानी संघटित राहून लढा देण्याची गरज आहे. खाण कंपन्यांच्या अधिकार्‍यांनी ट्रक मालक व कामगारांत यापूर्वी फूट पाडून स्वतःचा फायदा करून घेतला आहे.\nबैठकीनंतर कामगार नेते पुती गावकर, संदीप परब, शिवदास माडकर, बालाजी उर्फ विनायक गावस, सुरेश देसाई, किर्लपाल पंचायतीचे उपसरपंच शशिकांत गावकर यांच्यासह 50 सदस्यीय नव्या संयुक्त समितीची निवड करण्यात आली.\nसरकारच्या हालचाली सुरू : सुदिन ढवळीकर\nखाणी सुरू करण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत, असे बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. ट्रक, बार्ज, मशीन मालक ,कामगार संघटनांचा अहवाल तयार करून अ‍ॅटर्नी जनरल वेणू गोपाल यांच्याकडे पाठविला आहे.येत्या 2 ते 3 दिवसात यासंदर्भात सरकारकडून अधिकृतपणे सुतोवाच होईल,असेही ते म्हणाले.\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/thane-two-girl-found-in-orisa/", "date_download": "2019-01-22T02:01:39Z", "digest": "sha1:G4RS2GE4PCOYCRCH63ETDTZ5KBCLJSFR", "length": 6906, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ओरिसात सापडल्या ठाण्यातील दोन अल्पवयीन मुली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › ओरिसात सापडल्या ठाण्यातील दोन अल्पवयीन मुली\nओरिसात सापडल्या ठाण्यातील दोन अल्पवयीन मुली\nठाणे - दिलीप शिंदे\nघोडबंदर रोडवरील पातळीपाडा येथे राहणार्‍या दोन बंगाली किशोरवयीन मुली अचानक बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली होती. या मुलींचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल होताच पोलीस यंत्रणा कामाला लागली. अखेर त्या दोन्ही मुलींना ओरिसामधील जीआरपीच्या मदतीने पकडून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय ढोले यांनी दिली.\nओरिसा राज्यातील रोडकेला रेल्वे स्थानकामध्ये जीआरपीच्या मदतीने ठाणे पोलिसांनी त्या दोन्ही मुलींना ट्रेनमधून ताब्यात घेतले आणि जवळच राहणार्‍या त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले. त्यांना ठाण्यात आणले जात असून त्या अशा अचनाक घरातून पळून का गेल्या यामागील रहस्याचा उलघडा होईल, असे पोलिसांनी सांगितले.\nपातळीपाडा येथील चाळीत राहणारी 16 वर्षीय मुलगी दहावीत असून ती मानपाड्यातील एका नामांकीत शाळेत शिकत आहे. ती मूळची पश्‍चिम बंगालची आहे. महिन्यापूर्वी तिच्या मूळ गावातील एक 14 वर्षीय मुलगी तिच्याकडे मुंबई दर्शनासाठी राहण्यास आली होती. मुंबई दर्शन घेतले. 10 जुलैरोजी सकाळी सात वाजता ती मुलगी शाळेत जाण्यास निघाली आणि तिला सोडण्यास तिची मैत्रिण गेली. दुपार झाली तरी दोन्ही मुली घरी न परतल्याने मोठी मुलीच्या आईने तिच्या पतीला फोन करून या घटनेबाबत माहिती दिली. दोघींचाही आसपास शोध घेतला.\nमात्र त्या काही सापडल्या नाहीत. अखेर कोणीतरी मुलींना फूस लावून पळवून नेले असल्याचा संशय बळावला आणि त्यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुलींचा तत्काळ शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर पोलिसांना त्यांचा थांगपत्ता लागला. त्या दोघी जणी ट्रेनमधून पश्‍चिम बंगालला गावी जात असल्याचे आढळून आले. याबाबत ठाणे पोलिसांनी ओरिसामधील रोडकेला रेल्वे स्थानकातील जीआरपीला संपर्क साधला आणि ट्रेनमधून दोघींनाही ताब्यात घेण्यात आले. लहान मुलीच्या नातेवाईकांनी तातडीने ओरिसा गाठला तर ठाण्यातील मोठ्या मुलीचे आईवडिल गेले आणि दोघींनाही ताब्यात घेतले आहे. उद्यापर्यंत त्या ठाण्यात दाखल होतील आणि घरातून पळून जाण्यामागील कारणे स्पष्ट होतील.\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2018/11/blog-post_89.html", "date_download": "2019-01-22T03:22:08Z", "digest": "sha1:Y7WRQ4NALQWMFLPZPQDDABIWOEZAON55", "length": 9642, "nlines": 55, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "शिवचरित्र अभ्यासल्याने भविष्य उज्वल प्रा. बानगुडे यांचा आडगाव चोथवा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » शिवचरित्र अभ्यासल्याने भविष्य उज्वल प्रा. बानगुडे यांचा आडगाव चोथवा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार\nशिवचरित्र अभ्यासल्याने भविष्य उज्वल प्रा. बानगुडे यांचा आडगाव चोथवा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on ग��रुवार, १ नोव्हेंबर, २०१८ | गुरुवार, नोव्हेंबर ०१, २०१८\nशिवचरित्र अभ्यासल्याने भविष्य उज्वल\nप्रा. बानगुडे यांचा आडगाव चोथवा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार\nआपला वर्तमान व भविष्यकाळही उज्ज्वल करायचा असेल तर शिवचरित्र प्रत्येकाने अभ्यासलेच पाहिजे. या शिवचरित्रात आपल्याला आजच्या अनेक समस्यांची उत्तरे सापडतात. प्रतिकूल परिस्थिती अनुकूल कशी करावी हे छत्रपती संभाजी राजांचे चरित्र अभ्यासले की लक्षात येते. आपला इतिहास उज्ज्वल आहे. हा इतिहास कधीही विसरु नका, असे प्रतिपादन कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी केले.\nप्रा. बानगुडे पाटील यांना राज्य मंत्रीपदाचा दर्जा मिळाला. या बद्दल येवला तालुक्यातील आडगाव चोथवा ग्रामस्थ व शिवसैनिकांच्या वतीने त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा. बानगुडे-पाटील बोलत होते. अफजल खान बरोबरची प्रताप गडावरील लढाई अवघ्या काही मिनिटात महाराजांनी संपवली. मात्र त्या काही यशस्वी मिनिटांसाठी वर्षभर अतिशय बारकाईने नियोजन महाराजांनी केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेकासाठी अमाप खर्च झाला होता. तो खर्च भरून काढायला औरंगजेबाचा दुध भाउ बहादुरखानाने आपण होऊन महाराजांना संधी दिली. त्याने एक कोटीचा शाही खजिना आणि दोनशे उत्तम प्रकारचे अरबी घोडे औरंगजेबाकडे पाठविण्याची तयारी करुन तसा खलिता पाठविला होता. हेरांनी सगळा तपशील गोळा करून आणला. महाराजांनी नऊ हजाराचे सैन्य खजिना आणण्यासाठी पाठवले. या सरदाराने सैन्याचे दोन भाग केले. एक दोन हजाराचा तर दुसरा सात हजाराचा. दोन हजाराच्या तुकडीने गडावर जोरदार हल्ला केला. या तुकडीचा उद्देश गडबड उडवून देण्याचा होता तो सफल झाला. बहादुरखान मराठ्यांच्या सैन्यावर धावून गेला. त्यावेळी मराठ्यांच्या तुकडीने माघार घेऊन पळायला सुरुवात केली. त्याने मराठ्यांना गाठण्यासाठी पाठलाग सुरू केला. मराठ्यांनी बहादुरखानाला हुलकावणी दिली. दरम्यान मराठ्यांच्या उरलेल्या सात हजारांच्या सैन्याने बहादुरगडावरील खजिना आणि घोडे ताब्यात घेऊन रायगडाकडे कूच केले. तेव्हा पासून पेडगावचे शहाणे असे म्हणण्याची प्रथा पडली असल्याचे प्रा बानगुडे पाटील म्हणाले.\nयावेळी शिवसेनेचे संभाजीराजे पवार, सुमित काल्हे, ��्रदिप सरोदे, तालुका प्रमुख रतन बोरणारे, येवला पंचायत समितीचे उपसभापती रुपचंद भागवत, अरुण काळे, सरपंच नवनाथ खोकले, नवनाथ खोडके, अमोल सोनवणे, दामूपाटील खोकले, प्रकाश खोकले, बाबासाहेब खोकले, गोरख खोकले, प्रविण शिंदे, राजे आदमने, मच्छिंद्र आगवन, प्रविण खोकले, संजय खोकले, पंकज खोकले, कलविंदर दडीयाल, विलास खोकले व ग्रामस्थांच्या वतीने प्रा बानगुडे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रदीप पाटील यांनी तर आभार मुकूंद भोर यांनी मानले.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4734711492448591869&title=Hello%20Mi%20Pratimanav&SectionId=4811151065704897796&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2019-01-22T02:41:03Z", "digest": "sha1:S4XRLF2M5ZYGBM5AU6BGXAMCR5GQ33UZ", "length": 7191, "nlines": 123, "source_domain": "bytesofindia.com", "title": "हॅलो मी प्रतिमानव", "raw_content": "\nशाळा-महाविद्यालयीन पुस्तकांमधील विज्ञान हे आपल्या रोजच्या जीवनचाच भाग असते. सध्याच्या यांत्रिक युगात तर विज्ञानशिवाय पान हालत नाही. यंत्रमानवासारख्या संकल्पना काही वर्षांपूर्वी काल्पनिक वाटत होत्या, त्या आता प्रत्यक्षात आल्या आहेत. यातूनच शरद पुराणिक यांनी विज्ञानरंजक कथा ‘हॅलो मी प्रतिमानव’मध्ये लिहिल्या आहेत.\nगरिबीतून शिक्षण घेऊन नॅशनल फिजिक्स लॅबोरेटरीत निवड झालेले सविता व रवी हे कालयंत्रातून प्रवास करणारे पहिले प्रवासी ठरतात व त्यातून ते पुन्हा भूतकाळात जातात. ‘दिवटा’मध्ये पंचाहत्तरी ओलांडलेल्या आजोबांच्या विशेष नातवाला बरे करण्यासाठी न्यूरोसर्जन डॉ. दिनकर कृत्रिम मेंदूचे रोपण करतात. त्यानंतर विराज हा बुद्धिमान, पण कॉमनसेन्स नसलेला विद्यार्थी म्हणून ओळखला जातो. कृत्रिम मेंदुप्रमाणेचे कृत्रिमरीत्या गर्भधारणा म्हणजे पुरुषाच्या मिलनाशिवाय महिलेला गर्भधारणा होऊ शकते, हा पाचारणे सरांचा प्रयोग स्वत: वर करून घ्यायला निशा तयार होते अन् नंतर तो कसा यशस्वी ठरतो, हे ‘बिन बापाची मुलगी’ या कथेतून सांगितले आहे. अशा विज्ञानरंजनपर १९ कथा यात आहेत.\nपुस्तक : हॅलो मी प्रतिमानव\nलेखक : शरद पुराणिक\nप्रकाशक : विश्‍वकर्मा प्रकाशन\nकिंमत : २०० रुपये\n(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nTags: हॅलो मी प्रतिमानवशरद पुराणिककथासंग्रहविज्ञानविषयकविश्‍वकर्मा प्रकाशनHello Mi PratimanavSharad PuranikVishwakarma PrakashanBOI\nया कातरवेळी आनंदवनाचा विकास योग्य नोकरी मिळवताना ओबेसिटी मंत्रा निवडक डेल कार्नेगी\nकरपणारी भाकरी आणि लोपणारे ज्ञान\nस्वच्छ, सुंदर भिवंडीसाठी सरसावले चिमुकले हात...\nसमतानगर जिल्हा परिषद शाळेत जिजाऊ जयंती साजरी\nसुरेश म्हात्रेंचा वाढदिवस ‘मातोश्री’मध्ये साजरा\nपुण्यात ‘डेक्‍कन लिटरेचर फेस्टिव्हल’ला प्रारंभ\n‘देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे’\nहमारी ही मुठ्ठी में आकाश सारा...\nलायन्स व्याख्यानमालेला रविवारपासून प्रारंभ\nकरपणारी भाकरी आणि लोपणारे ज्ञान\nअपनी कहानी छोड जा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/news/exclusive?start=42", "date_download": "2019-01-22T02:15:43Z", "digest": "sha1:KFMHYS6V7GNMK4JEOIWSD2LZBBT7IZQ5", "length": 13582, "nlines": 230, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Exclusive - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n\"संजू\" चे लूक्स डिझाइन करणारे शिल्पकार 'सुरेंद्र साळवी – जितेंद्र साळवी'\nसंजू चित्रपट सध्या हाऊसफूल होतोय. दोन आठवड्यांनंतरही गर्दी खेचणा-या ह्या सिनेमातले रणबीर कपूरचे ८ लूक्स सध्या गाजतायत. संजूचे हे आठ लूक्स डिझाइन करणारे शिल्पकार आहेत, सुरेंद्र साळवी – जितेंद्र साळवी हे दोघे भाऊ. संजू चित्रपटात रणबीरसोबतच परेश रावल, सोनम कपूर, अनुष्का शर्मा ह्यांचा लूक खूलवण्यामागे सूध्दा सुरेंद्र-जितेंद्र ह्या भावांचा सिंहाचा वाटा आहे. ह्या दोन भावंडांनी संजूच्या मुख्य स्टारकास्टासाठी वीग डिझाइन केले आहेत.\nदुष्काळग्रस्त भागात पार पडले 'पिप्सी' चे शुटींग - पहा फोटोज्\n'अ बॉटल फूल ऑफ होप' अशी टॅगलाईन असणारा 'पिप्सी' हा आशयघन सिनेमा येत्या २७ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल प्रस्तुत आणि निर्मित या सिनेमाचे सौरभ भावे यांनी लिखाण केले आहे. रोहन देशपांडे दिग्दर्शित 'पिप्सी' हा सिनेमा महाराष्ट्र��तील ग्रामीण भागावर आधारित आहे. त्यामुळे, सिनेमा वास्तवदर्शी होण्यासाठी 'पिप्सी' सिनेमाचे संपूर्ण चित्रीकरण विदर्भात करण्यात आले आहे. यवतमाळ येथील अरणी तालुक्यात एन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या सिनेमाचे चित्रीकरण झाले असल्यामुळे, चित्रीकरण संपेपर्यंत संपूर्ण युनिटला दुष्काळाचा तडाका सोसावा लागला होता.\n'शरद केळकर' ची \"यंग्राड\" मध्ये महत्वाची भूमिका\n६ जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होणाऱ्या ‘यंग्राड’ या बहुचर्चित मराठी चित्रपटात प्रख्यात बॉलिवूड कलाकार शरद केळकर याचीही महत्वाची भूमिका आहे. या अत्यंत गुणवान अशा कलाकाराने हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या विविधांगी भूमिकांनी स्वतःची अशी वेगळी छाप पाडली आहे. मोहन्जो दारो, हलचल, रॉकी हँडसम, सरदार गब्बर सिंग आणि बादशाहो या चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका वटवल्या होत्या. मकरंद माने दिग्दर्शित ‘यंग्राड’मध्ये त्याची तशीच भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.\n\"विद्याच्या व्यक्तिमत्वाने भारावून गेले\" – सई ताम्हणकर\nरविवारी झालेल्या सॅव्ही वुमन एम्पॉवरमेंट पुरस्कार सोहळ्यामध्ये दोन सशक्त अभिनेत्रींना एकत्र पाहण्याचा योग उपस्थितांना आला. बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालन आणि अभिनेत्री सई ताम्हणकर ह्या सोहळ्यामध्ये एकत्र आलेलं पाहणं, ह्या दोघींच्याही चाहत्यांसाठी ही एक पर्वणीच होती.\nFather's Day Special: 'बाबा, मला तुमची सेवा करू द्या' - हेमंत दयानंद ढोमे\nमाझे बाबा पोलीस खात्यात असल्याकरणामुळे, मी देखील पोलीस खात्यात किंवा शासकीय विभागात काम करावे असे त्यांना वाटत होते, मात्र, माझा कल अभिनयावर जास्त असल्याकारणामुळे त्यांचा विरोध हा साहजिकच होता परंतु, नाटक आणि सिनेमात कालानुक्रमे माझी झालेली यशस्वी वाटचाल पाहिल्यावर त्यांचा विरोध मावळला. मी लहानपणापासून त्यांना कडक आणि शिस्तबद्ध असे पाहिले आहे, पण तितकेच ते हळवेदेखील आहेत. मी कॉलेजमध्ये असताना गंभीररीत्या आजारी पडलो होतो, मला दवाखान्यात दाखल करावे लागले होते. त्यादरम्यान माझ्या हाताला लावलेली सलाईन निघाली होती. त्यावेळी माझा संपूर्ण हात आणि कपडे अक्षरशः रक्ताने माखले होते. तेव्हा माझ्या बाबांना पहिल्यांदाच मी हतबल झालेलं पाहिलं होतं. तो क्षण आजही आठवला कि माझे डोळे पाणावतात. फादर्स डे च्या निमित्ताने मी त्यांना इतकच सांगेन कि, सगळ्यांसाठी तुम्ही खूप केलंत , आता स्वतःसाठी वेळ काढा, मला तुमची सेवा करू द्या, आणि नेहमी आनंदी राहा. Happy Father's डे...\nFather's Day Special: बाबांना रडताना नाही पाहू शकत - श्रुती मराठे\nमाझे बाबा माझ्या फार जवळ आहेत. त्यांच्याशी मी सर्व गोष्टी शेअर करते. ते मला वडील म्हणून नव्हे तर एक मित्र म्हणून मार्गदर्शन करत असतात. अभिनय क्षेत्रात काम करण्याच्या माझ्या निर्णयावर बाबांनी मला खंबीरपणे साथ दिली. त्यांच्या सपोर्टमुळेच आज मी इथे आहे. ते खूप स्ट्राँग आहेत, आयुष्यात त्यांनी खूप संघर्ष अनुभवले, पण कधीच त्यांना रडताना मी पाहिले नाही. परंतु माझ्या लग्नात मला सासरी पाठवताना ते खुप रडले. दीड वर्षापूर्वी पुण्यात माझे लग्न झाले, त्यावेळी मी काही रडणार नाही असे मनोमन ठरवले होते, पण माझी सासरी रवानगी करताना माझ्या बाबांना अश्रू अनावर झाले नाही, त्यांना असे रडताना पाहून मग मी अक्षरशः कोसळलेच. योगायोगाने 'शुभ लग्न सावधान' हा माझा आगामी सिनेमादेखील लग्नसंस्थेवर आधारित आहे. त्यामुळे माझ्या लग्नाचा दिवस मला आठवतो, आणि त्यासोबत माझे भावूक झालेले बाबा डोळ्यासमोर येतात. त्यांच्या डोळ्यात मी कधीच अश्रू पाहू शकत नाही. त्यांना रडताना पाहिल्यावर आजही मी खूप अस्वस्थ होते.\n‘अहिल्या’ करवणार एक महिला कॉन्स्टेबल ते आयपीएस पोलिस अधिकारी हा प्रवास\nकॉमेडी आणि रोमान्सचं ‘रेडीमिक्स’ काँबीनेशन - दिग्दर्शक जालिंदर कुंभार\n‘लकी’ बॉय चैतन्य देवढेचे ‘माझ्या दिलाचो’ गाणे \n'अजिंक्य योद्धा'चा भव्य शुभारंभ - पहिल्याच प्रयोगाला हजारो प्रेक्षकांची उपस्थिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B8/", "date_download": "2019-01-22T01:57:16Z", "digest": "sha1:6ICF7BY3IDU5E4EKJCNGCAV3NTDM2FGC", "length": 10535, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे-नाशिक महामार्गावर सहा किमी “ब्लॉक’ | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपुणे-नाशिक महामार्गावर सहा किमी “ब्लॉक’\nखेड घाटात कंटेनर-खासगी बसचा अपघात : नऊ जण जखमी; तिघांची प्रकृती गंभीर\nराजगुरूनगर: पुणे-नाशिक महामार्गावर खेड घाटात आज (शनिवारी) सकाळी सातच्या सुमारास कंटेनर व चाकण कंपनीत जाणाऱ्या कामगारांच्या बस यांची समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात 9 जण जखमी झाले आहेत. त्यात चालकासह तीन जण ��ंभीर जखमी आहेत. अपघातामुळे महामार्गावर दोन्ही बाजूकडून मोठी वाहतूककोंडी झाली.\nकामगाराच्या बसचाचालक सुनील भालेराव, अविनाश चिखले, रमेश बांगर, धनेश कानडे, नितीन भोर, संतोष काळे, तुषार ढवळे, धनंजय वाबळे, ओंकार गावडे असे नऊ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी तिघेजण गंभीर आहेत. त्यांच्यावर राजगुरुनगर व मंचर येथे खासगी रुगणालयात उपचार सुरु आहेत.\nपुणे-नाशिक महामार्गावर खेड घाटात आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मंचर येथून चाकण येथे कंपनीत कामाला जाणाऱ्या कामगारांच्या बस (एमएच 14 बीए 9626) व पुण्याकडून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर (एमएच 12 पिक्‍यू 6182) यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात खेड घाटातील वळणावर झालेल्या अपघातामुळे अरुंद घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली. दोन्ही बाजूकडून वाहतूक कोंडी झाल्याने अपघात ग्रस्त वाहने बाजूला करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. दोन्ही बाजूकडून सुमारे पाच ते सहा किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.\nमहामार्ग पोलीस, राजगुरुनगर पोलीस ठाण्याचे पोलीस होमगार्ड यांनी कोंडी सोडविण्याचे प्रयत्न केले. दुपारनंतर कोंडी सुटली. खेड घाटात वाहतूक कोंडी झाल्याने पुण्याला, राजगुरुनगर व मंचरला येथे कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली. चाकण एमआयडीसी पुणे येथे कामाला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना उशीर झाला. दरम्यान, पुणे नाशिक महामार्गावर खेड घाट आणि राजगुरुनगर शहर हे राज्यातील महामार्गांपैकी एक वाहतूक कोंडीचे ठिकाण बनले आहे. महामार्गावर मोठ्या प्रमाणात कोंडी होत असताना पर्यायी व्यवस्था प्रशासन आणि पुढारी करीत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nचार दिवसांत तीन बिबट्या जेरबंद\nशाळेतील मुलींशी गैरवर्तवणूक करणारा शिक्षक अटकेत\nकेंद्रस्तरीय शिक्षण परिषदेस प्रतिसाद\nबाजारभाव न मिळाल्याने रस्त्यावर उधळला भाजीपाला\nबैलगाडा शर्यती होऊ नये म्हणून पोलिसांनी खोदले खड्डे\nसहवीजनिर्मिती प्रकल्प म्हणजे ‘दिव्याखाली अंधार’\nठराविक लोकांसाठीच 10 टक्के आरक्षण : शरद पवार\nकांदा अनुदान ‘हनुमानाच्या शेपटीला लंगोट’ बांधण्यासारखे\nभ्रमनिरास : शिरूर तालुक्‍यात येऊन लोकसभेबाबत शरद पवार बोललेच नाहीत\nविविधा : कृषितज्ज्ञ डॉ. खानखोजे\nओबीसी आरक्षणाविरोधी याचिका राजकीय हेतूने प्रेरित ; राज्य सरकारचा आक्षेप\nऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नरच्या कोपरावर शस्त्रक्रिया\nसाद-प्रतिसाद : अपवादात्मक कलमाचा वाढता वापर\nपौष पौर्णिमेनिमित्त गंगानदीत लाखोंचे स्नान \nतरतूद 15 कोटींची निविदा 84 कोटींच्या\n#AUSvSL : पॅटरसन ऑस्ट्रेलियन संघात\nचार वर्षात इसिसचे 47 दहशतवादी पकडून भारतात आणले\nदिल्ली वार्ता – सत्तांतराचा शंखनाद\nईशा देओल दुस-यांदा होणार आई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/international/russias-powerful-president-putin-will-challenge-adult-star-presidential-election/", "date_download": "2019-01-22T03:21:41Z", "digest": "sha1:OSJK2JQESD3RPUXMIG5N75ZKJOCTB3NP", "length": 29259, "nlines": 398, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Russia'S Powerful President Putin Will Challenge Adult Star In The Presidential Election | रशियाचे शक्तिशाली अध्यक्ष पुतिन यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत अॅडल्ट स्टार देणार आव्हान | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २२ जानेवारी २०१९\n पेट्रोल 12 पैसे तर डिझेल 19 पैशांनी महागले\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nमुंबईचे किमान तापमान २१ अंश; विदर्भाला पावसाचा इशारा\nसाताऱ्याच्या आंदोलक शेतक-यांच्या ७० टक्के मागण्या मान्य\nफाशीच्या आरोपीला माहिती नाकारण्याचा फेरविचार करा\nविकी कौशल व भूमी पेडणेकर झळकणार रुपेरी पडद्यावर\nईशा देओल पुन्हा एकदा देणार गुड न्यूज\n'तनू वेड्स मनू ३' लवकरच, कंगना राणौतने केले कन्फर्म\nदिव्यांका त्रिपाठी करणार ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन\nमाधुरी दीक्षित, अजय देवगण, अनिल कपूरचा 'टोटल धमाल' ट्रेलर, पाहा हा Video\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nमुलांना जबरदस्तीने जेवण भरवताय असं करणं ठरू शकतं घातक\nसाऊथ-ईस्ट आशियाच्या पर्यटनासाठी IRCTC ने आणले स्पेशल टूर पॅकेज\nक्वीन कंगनाचा ईको-फ्रेंडली लूक पाहून व्हाल घायाळ\nलैंगिक जीवनावर वाईट परिणाम करतात घरातील 'या' ४ गोष्टी\nनाशिक : आडगाव शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू , गावात जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला बिबट्याचा मृतदेह आढळला\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.\nनाशिक : आडगाव शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू , गावात जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला बिबट्याचा मृतदेह आढळला\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.\nAll post in लाइव न्यूज़\nरशियाचे शक्तिशाली अध्यक्ष पुतिन यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत अॅडल्ट स्टार देणार आव्हान\nRussia's powerful president Putin will challenge Adult Star in the presidential election | रशियाचे शक्तिशाली अध्यक्ष पुतिन यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत अॅडल्ट स्टार देणार आव्हान | Lokmat.com\nरशियाचे शक्तिशाली अध्यक्ष पुतिन यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत अॅडल्ट स्टार देणार आव्हान\nरशियामध्ये पुढच्यावर्षी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आतापासून चर्चा सुरु झाली आहे.\nरशियाचे शक्तिशाली अध्यक्ष पुतिन यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत अॅडल्ट स्टार देणार आव्हान\nठळक मुद्देमुर्मान्स्क शहरात राहणा-या ऐलेना बर्कोवाने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करुन आपल्या चाहत्यांना ही माहिती दिली.राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाले तर मी बलात्कार, लैंगिक छळ या गुन्ह्यांसाठी मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतूद करीन.\nमॉस्को - रशियामध्ये पुढच्यावर्षी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आतापासून चर्चा सुरु झाली आहे. राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार या निवडणुकीत काही नवीन चेहरे व्लादिमीर पुतीन यांना आव्हान देऊ शकतात. ज्यामुळे पुतिन यांचा विजयाचा मार्ग अधिक खडतर बनेल. या सर्व संभावनांच्या पार्श्वभ��मीवर रशियातील एक फेमस अॅडल्ट स्टार ऐलेना बर्कोवाने पुतिन यांच्याविरोधात राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.\nमुर्मान्स्क शहरात राहणा-या ऐलेना बर्कोवाने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करुन आपल्या चाहत्यांना ही माहिती दिली. ऐलेनाने याआधी सोची शहरातून महापौरपदाची निवडणूकही लढवली होती. 32 वर्षाच्या ऐलेनाचे इंस्ट्राग्रामवर 6.5 लाख फॉलोअर्स आहेत. त्यावरुन तिच्या लोकप्रियतेची कल्पना येते.\nराष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाले तर मी बलात्कार, लैंगिक छळ या गुन्ह्यांसाठी मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतूद करीन असे तिने व्हिडीओमधून आवाहन केले आहे. सत्तेत आल्यानंतर मी पुरुषांकडून घटस्फोटाचा अधिकार काढून घेईन. त्याशिवाय शाळेमध्ये लैंगिक शिक्षण बंधनकारक असेल असे ऐलेनाने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे.\nरशियामध्ये महिलाही निवडणूक प्रचारात मोठया प्रमाणावर सक्रिय होत असल्याने आपण निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असे ऐलेनाने म्हटले आहे. ऐलेनाने याआधी सोची शहरातून महापौरपदाची निवडणूक लढवली होती. पण त्यावेळी ऐलेनाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. ऐलेनाला पुरुषांचा घटस्फोटाचा अधिकार यासाठी संपवायचा आहे कारण अनेकदा घटस्फोटानंतर मुलांच्या पालन पोषणाची जबाबदारी महिलांवर येऊन पडते.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nअमेरिका-रशियात तणाव; 755 अमेरिकी राजनैतिक अधिका-यांनी रशिया सोडावं: पुतिन\n''ईव्हीएम हॅक करून भाजपाने २०१४ मध्ये मिळवला विजय''\nEVM हॅकिंगची कल्पना असल्याने गोपीनाथ मुंडेंची हत्या, अमेरिकेतील हॅकरचा दावा\nसर्वात वृद्ध व्यक्तीचे ११३ व्या वर्षी निधन\nव्हिसावरचं नाव नव्या पासपोर्टवरील नावापेक्षा वेगळं असेल अमेरिकेत प्रवास करू शकतो\nबहिणीशी फोनवर बोलत असतानाच 'ती' ओरडली अन् होत्याचं नव्हतं झालं\nथेरेसा मे यांना मोठा दिलासा; अविश्वासदर्शक ठराव जिंकल्यानं सरकार सुरक्षित\nआरक्षणभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियन ओपनभारत विरुद्ध न्यूझीलंडहार्दिक पांड्याअर्थसंकल्प 2019करिना कपूरपेट्रोलवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरकुंभ मेळा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nतुम्हीही आयब्रो कलर कर�� आहात का 'या' 5 टिप्स करतील मदत\nजयपूर फेस्टिव्हलमधील 'या' गोष्टींमुळे आनंद होईल दुप्पट\nविमानही उडवू शकतात बॉलिवूडचे 'हे' तारे, एकापेक्षा एक आहेत सारे\nकिवींच्या देशातही धोनीची बॅट तळपणार, तेंडुलकरचा विक्रम मोडणार\n'मणिकर्णिका'च्या प्रमोशन दरम्यान अंकिता लोखंडेचा असा होता अंदाज, SEE PHOTO\nधोकादायक आहे #10YearChallenge, जाणून घ्या दुष्परिणाम\nवर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल : दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रात विदेशी कलावंतांची चित्तवेधक अदाकारी\nअदितीजवळ आहे इयररिंग्जचं सुंदर कलेक्शन; तुम्हीही घेऊ शकता टिप्स\nWhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं\nबी. एच. आर. पतसंस्थेविरोधात ठेवीदारांकडून कपडे काढा आंदोलन\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\n लोकमत आयोजित 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा पहिला दिवस\nक्षणिक ठरला पनवेलकरांचा आनंद;उद्घाटनानंतर 5 मिनिटांत सरकता जिना पडला बंद\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nजेफ आणि मेकेन्झी यांची घटस्फोटाआधीची एकमेकांसोबतची एक समंजस गोष्ट\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\n उत्तर प्रदेशात लढवणार 25 जागा\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\n''ईव्हीएम हॅक करून भाजपाने २०१४ मध्ये मिळवला विजय''\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nरक्तदान शिबिरापूर्वी परवानगी बंधनकारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/vasai-virar/seventh-mayor-marathon-sunday-more-18000-participants-participated/", "date_download": "2019-01-22T03:16:30Z", "digest": "sha1:JX5D2ZPSKWRDKGXHD3PEEWRH4FADFABT", "length": 28318, "nlines": 393, "source_domain": "www.lokmat.com", "title": "मंगळवार २२ जानेवारी २०१९", "raw_content": "\n पेट्रोल 12 पैसे तर डिझेल 19 पैशांनी महागले\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्��ूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nमुंबईचे किमान तापमान २१ अंश; विदर्भाला पावसाचा इशारा\nसाताऱ्याच्या आंदोलक शेतक-यांच्या ७० टक्के मागण्या मान्य\nफाशीच्या आरोपीला माहिती नाकारण्याचा फेरविचार करा\nविकी कौशल व भूमी पेडणेकर झळकणार रुपेरी पडद्यावर\nईशा देओल पुन्हा एकदा देणार गुड न्यूज\n'तनू वेड्स मनू ३' लवकरच, कंगना राणौतने केले कन्फर्म\nदिव्यांका त्रिपाठी करणार ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन\nमाधुरी दीक्षित, अजय देवगण, अनिल कपूरचा 'टोटल धमाल' ट्रेलर, पाहा हा Video\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nमुलांना जबरदस्तीने जेवण भरवताय असं करणं ठरू शकतं घातक\nसाऊथ-ईस्ट आशियाच्या पर्यटनासाठी IRCTC ने आणले स्पेशल टूर पॅकेज\nक्वीन कंगनाचा ईको-फ्रेंडली लूक पाहून व्हाल घायाळ\nलैंगिक जीवनावर वाईट परिणाम करतात घरातील 'या' ४ गोष्टी\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसच�� अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.\nराहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.\nराहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार\nAll post in लाइव न्यूज़\nरविवारी सातवी महापौर मॅरेथॉन, १८ हजारांहून अधिक स्पर्धकांचा सहभाग\nरविवारी सातवी महापौर मॅरेथॉन, १८ हजारांहून अधिक स्पर्धकांचा सहभाग | Lokmat.com\nरविवारी सातवी महापौर मॅरेथॉन, १८ हजारांहून अधिक स्पर्धकांचा सहभाग\nपूर्ण मॅरेथॉनमध्ये तब्बल ६४० धावपटू, अर्ध ��ॅरेथॉनमध्ये सुमारे चार हजार धावपटूंसह तब्बल १८ हजारांहून अधिक धावपटूंचा सहभाग असलेली वसई विरार महापौर मॅरेथॉन येत्या रविवारी रंगणार आहे.\nरविवारी सातवी महापौर मॅरेथॉन, १८ हजारांहून अधिक स्पर्धकांचा सहभाग\nवसई : पूर्ण मॅरेथॉनमध्ये तब्बल ६४० धावपटू, अर्ध मॅरेथॉनमध्ये सुमारे चार हजार धावपटूंसह तब्बल १८ हजारांहून अधिक धावपटूंचा सहभाग असलेली वसई विरार महापौर मॅरेथॉन येत्या रविवारी रंगणार आहे. राहूल बोस आणि मंदिरा बेदी स्पर्धेचे ब्रँड अ‍ॅम्बेसडर आहेत.\nयंदाच्या शर्यतीत पुरुषांच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये ६४० धावपटू सहभागी होणार असून त्यात भारतातील सर्वोत्तम धावपटू असलेले रशपाल सिंग, पंकज धाका, सनातन सिंग, भरत प्रकाश, अनु सथ्यादास, जी. बी. पाटले, कालिदास हिरवेवर, प्रदीप सिंग, मानसिंग, गोविंद सिंग, चंद्रकांत मानवडकर, सावहीन पाटील यांचा समावेश आहे. तर महिलांच्या अर्ध मॅरेथॉनमध्ये भारतातील आघाडीच्या स्वाती गाढवे, मोनिका आथरे, मोनिका राऊत, मिनाक्षी पाटील, मनीषा साळुंखे या धावपटू धावणार आहेत.\nपुरुषांच्या पूर्ण मॅरेथॉन विजेत्याला अडीच लाखाचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. पुरुष व महिला अर्ध मॅरेथॉन विजेत्याला सव्वा लाख रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाणार आहे.\nस्पर्धेत अनेक अधिकारीही धावणार आहेत. यामध्ये अनुप कुमार सिंग, मंजुनाथ सिंगे, जयंत बजबळे आदी पोलीस अधिकाºयांचा समावेश आहे. तर उपजिल्हाधिकारी माया पाटोळे, जिल्हा उपनिबंधक सतीश देवकाते हेही धावणार आहेत.\nअर्ध मॅरेथॉनमध्ये चार हजारांहून अधिक हौशी धावपटू धावणार आहेत. ११ किलोमीटरच्या स्पर्धेत दोन हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे. त्याचबरोबर ज्युनियर शालेय वयोगट शर्यतीत चार हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत.\nबॅटल रन स्पर्धा मॅरेथॉनचे मुख्य आकर्षण असून यंदा यात ३१ संघ अर्धमॅरेथॉन आणि पाच किलोमीटर डॅशमध्ये सहभागी झाले आहेत. संघातील सदस्यांच्या एकत्रित वेळेवरून विजेता संघ निवडण्यात येणार आहे. अर्ध मॅरेथॉन बॅटल रनमधील सर्वोत्तम रनिंग क्लबला दीड लाख रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. तर उपविजेत्या संघाला ९० हजार रुपये आणि तृतीय संघाला ६० हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत.\nविशेष मॅरेथॉन ट्रेन : मॅरेथॉनसाठी परेकडून विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे. चर्चगेट स्थानकातून ही ट्रेन पहाटे ३ वाजता सुटेल. ही ट्रेन वसईला पहाटे ४.२३ आणि विरारला पहाटे ४.३१ वाजता पोचेल. स्पर्धेच्या ठिकाणी पोचण्यासाठी वसई स्टेशन व विरार स्टेशन येथून वाहतूकीची व्यवस्था आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nवसई विरार अधिक बातम्या\nगार्ड बोटीच्या धडकेने मच्छीमार बोट उद्ध्वस्त\n...तर तारापूरला माणसांची अवस्था एक दिवस ‘अशी’ होईल\nधानिवरी येथे घर कोसळले, भूकंपाने नागरिकांत भीतीचे वातावरण\nडहाणू किनाऱ्यालगत भूकंपाचा धक्का\nठेकेदार आणि अधिकाऱ्यांमधील सेटलमेंट आता होणार बंद\nना. तहसीलदार दहावी नापास, बोगस दाखला सोशल मिडीयावर व्हायरल\nआरक्षणभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियन ओपनभारत विरुद्ध न्यूझीलंडहार्दिक पांड्याअर्थसंकल्प 2019करिना कपूरपेट्रोलवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरकुंभ मेळा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nतुम्हीही आयब्रो कलर करत आहात का 'या' 5 टिप्स करतील मदत\nजयपूर फेस्टिव्हलमधील 'या' गोष्टींमुळे आनंद होईल दुप्पट\nविमानही उडवू शकतात बॉलिवूडचे 'हे' तारे, एकापेक्षा एक आहेत सारे\nकिवींच्या देशातही धोनीची बॅट तळपणार, तेंडुलकरचा विक्रम मोडणार\n'मणिकर्णिका'च्या प्रमोशन दरम्यान अंकिता लोखंडेचा असा होता अंदाज, SEE PHOTO\nधोकादायक आहे #10YearChallenge, जाणून घ्या दुष्परिणाम\nवर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल : दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रात विदेशी कलावंतांची चित्तवेधक अदाकारी\nअदितीजवळ आहे इयररिंग्जचं सुंदर कलेक्शन; तुम्हीही घेऊ शकता टिप्स\nWhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं\nबी. एच. आर. पतसंस्थेविरोधात ठेवीदारांकडून कपडे काढा आंदोलन\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\n लोकमत आयोजित 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा पहिला दिवस\nक्षणिक ठरला पनवेलकरांचा आनंद;उद्घाटनानंतर 5 मिनिटांत सरकता जिना पडला बंद\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nजेफ आणि मेकेन्झी यांची घटस्फोटाआधीची एकमेकांसोबतची एक समंजस गोष्ट\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\n उत्तर प्रदेशात लढवणार 25 जागा\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\n''ईव्हीएम हॅक करून भाजपाने २०१४ मध्ये मिळवला विजय''\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nरक्तदान शिबिरापूर्वी परवानगी बंधनकारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2018/10/blog-post_63.html", "date_download": "2019-01-22T03:25:14Z", "digest": "sha1:3JFZLKLTUZJFCVUI72GN455JXDXE7VPW", "length": 7627, "nlines": 57, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "महिलांसाठी दोन दिवसीय महिला सबलीकरण शिबीर - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » महिलांसाठी दोन दिवसीय महिला सबलीकरण शिबीर\nमहिलांसाठी दोन दिवसीय महिला सबलीकरण शिबीर\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on मंगळवार, ३० ऑक्टोबर, २०१८ | मंगळवार, ऑक्टोबर ३०, २०१८\nमहिलांसाठी दोन दिवसीय महिला सबलीकरण शिबीर\nतालुक्यातील राजापूर येथे येवला लासलगाव शिवसेना व नारायणगिरी महाराज फाउंडेशन यांच्या संयूक्त विद्यमाने ग्रामिण भागातील महिलांसाठी महिला सबलीकरण दोन दिवसीय\nशिबीर आयोजित करण्यात आले या शिबिराचे उदघाटन उपसभापती रूपचंद भागवत यांच्या हस्ते झाले या शिबिरात ज्या महिलांचा शिवणक्लास पूर्ण झाला आहे परंतु त्यांना मास्टर कटिंग येत नाही अशा महिलांसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे दरम्यान एमएफडी मॅजिक कटिंग स्केलमाफॅत फॅशन डिझाईन शिवणकामातील कटिंगचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे या प्रसंगी कोपरगाव येथील एमएफडी मॅजिक कटिंग स्केलचे प्रशिक्षक शंकर बोरणारे, मोनाली बोरणारे, शिवनाथ बोरणारे यांनी महिलांना प्रशिक्षण देत आहे यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शिवसेना गट प्रमुख अशोक आव्हाड प्रमूख पाहुणे नवनाथ खोडके, हिम्मतराव जमधडे, संतोष गोरे,समाधान सोमासे,बाळासाहेब दाणे,शंकरराव अलगट, समाधान चव्हाण, भाऊसाहेब बैरागी ,देविदास गूडघे, दत्तू वाघ, दत्तू मुंढे रावसाहेब नागरे हे होते राजापूर ग्रामपंचायतीच्या वतीने येवला प.स.उपसभापती रूपचंद भागवत यांचा सत्कार ग्रामवि��ासअधिकारी आर एस मंडलिक यांनी केला यावेळी आर एस मंडलिक दत्तू जेजूरकर, बाळासाहेब दाणे, रूपचंद भागवत, यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक व आभार लक्ष्मण घूगे यांनी केले यावेळी नारायणगिरी फाऊडेशन प्रसिध्दी प्रमूख एकनाथ भालेराव,ज्ञानेश्वर भागवत, अनिल अलगट अशोक मूढे, राजेन्द्र सानप,रामदास जाधव,पूडलिक डिके, विजय सानप,शंकर मगर,ईस्माइल सैय्यद, प्रविण वाघ, जनादॅन आंबेकर आदीसह ग्रामस्थ व प्रशिक्षणाथीॅ महिला उपस्थित होत्या.\n\"हा उपक्रम येवला लासलगाव मतदार संघातील सर्व महिलांसाठी राबविणार आहोत सर्व इच्छुक महिलांनी या उपक्रमात भाग घेऊन ब्लाउज कटिंग व पंजाबी ड्रेस कटिंग मधील मास्टर कटिंग चे कौशल्य वाढवावे ,,,,,\nविष्णुजी भागवत (उद्योजक) ,रुपचंद भागवत (उपसभापती)\nनारायणगिरी महाराज फाउंडेशन , संस्थापक अध्यक्ष\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/government-eat-and-show-teeth-differently-jayant-patil/", "date_download": "2019-01-22T02:42:35Z", "digest": "sha1:LHBIIWMPTFL3PSQGEE3AQYF3POXW7JYX", "length": 8372, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सरकारचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे – जयंत पाटील", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसरकारचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे – जयंत पाटील\nटीम महाराष्ट्र देशा – राज्यात शेतीमालाच्या किंमती घसरल्या… तेलाचे दर घसरल्यामुळे सोयाबीनचे दर उतरले…तुरीलाही भाव मिळेना…पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत त्यातच सिलेंडरचे दरही सरकारने वाढवले.एकंदरीतच हे सरकार घेत असलेल्या धोरणांविषयी जनतेच्या मनात शंका निर्माण झाली आहे. या सरकारचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, अशी टीका माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी सरकारवर केली. सांगली येथे सरकारच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्��ेस पक्षाच्यावतीने आज हल्लाबोल आंदोलन करण्यात आले . यावेळी माजी मंत्री जयंत पाटील यांनी सरकारच्या कारभारावर आणि सरकारच्या धोरणांवर वाभाडे ओढले.\nमुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी नाही झाली तर जनतेने उठाव…\nपोलीस भरतीत आता लेखी परीक्षा अगोदर होणार \nसध्या राज्यात आणि देशात महागाईचा आगडोंब इतका उसळलाय की कोंबडीपेक्षा अंडयांचा दर वाढलाय. या सरकारने घेतलेले निर्णय आणि धोरणांवर जनतेच्या मनात शंका निर्माण झाली आहे. एकंदरीतच मोदी सरकारबद्दल समाजातील सर्व घटकांना शंका आहे. सरकारने दिलेली प्रत्येक आश्वासने मागेच राहिली आहेत. फक्त या सरकारने जनतेला महागाईच्या खाईत लोटले आहे. या सरकारने नोटाबंदीचा फसलेला निर्णय घेतला परंतु याचा फायदा हा टाटा, बिर्ला, अंबानींना घरपोच नोटा पुरवण्यासाठी झाला तर सर्वसामान्य जनतेला मात्र रांगा लावून आपला जीव गमवावा लागला आहे. या देशात आणि राज्यात सरकार शेतकऱ्यांना दिलासा देवू शकलेले नाही.सरकारने आत्तापर्यंत जी-जी भूमिका घेतली ती सर्वसामान्यांच्या हिताची घेतलेली नाही.त्यामुळे सर्वसामान्यांना सरकारची भीती वाटू लागली आहे असा हल्लाबोल जयंत पाटील यांनी आपल्या भाषणातून सरकारवर केला.\nमुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी नाही झाली तर जनतेने उठाव करावा – भुजबळ\nपोलीस भरतीत आता लेखी परीक्षा अगोदर होणार \nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका – उदयनराजे\n‘आंबेडकर संघाचे सदस्य होते असं ऐकायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको’\nमायावतींवरील टीका खपवून घेणार नाही,रामदास आठवलेंंनी भाजपला सुनावले\nनवी दिल्ली : भाजपसोबत असलो तरीही मायावतींबाबत असली भाषा खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड दम केद्रीय मंत्री रामदास…\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nपोलीस भरतीच्या बदललेल्या नियमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विरोध\n‘लकी’ बॉय चैतन्य देवढेचे ‘माझ्या दिलाचो’ गाणे झाले रिलीज \nस्वाईन फ्लू मुळे त्रस्त अमित शहांना एम्समधून डिस्चार्ज\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका - उदयनराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2019-01-22T02:04:38Z", "digest": "sha1:BYX5ICD34KUV6RDFWY2MQUGYJ3CD3BCT", "length": 8684, "nlines": 250, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दूरचित्रवाणी - विकिपीडिया", "raw_content": "\nदूरचित्रवाणीचा शोध जॉन लोगी बेअर्ड या स्कॉटिश संशोधकाने लावला. अल्ट=दुरचित्रवाणी (जुनी)|इवलेसे|144x144अंश|दूरचित्रवाणी\nध्वनी आणि चित्रे एकाच वेळी एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्याच्या महात्वाकान्क्षेपोटी दूरचित्रवाणीचा जन्म झाला.प्रायोगिक स्वरुपात दुराचीत्रवाणीवरील प्रक्षेपण प्रथम १९२० मध्ये दुराचीत्रावानिवरील प्रक्षेपण प्रथम १९२० मध्ये अमेरिकेत झाले.१९३० च्या सुमारास न्युयार्कमध्ये यन.बी.सी. हे केंद्र तर लंडनमध्ये बी.बी.सी. हे केंद्र सुरु झाले.या केंद्रामधून नियमितपणे कार्यक्रम प्रक्षेपित होऊ लागले.\nभारतात १५ सप्टेंबर,१९५९ रोजी प्रथम फिलिप्स इंडिया या कंपनीने सरकारला एक प्रक्षेपक बनवून दिला.युनेस्कोने केलेली मदत आणि सरकारने सामाजशिक्षणाचे डोळ्यासमोर ठेवलेले ध्येय यातून केंद्राचे काम सुरु झाले.सुरुवातीला शैक्षणिक आणि समाज शिक्षण या उद्दिष्टाना समोर ठेऊन सुरु झालेल्या या केंद्राने १९६५ मध्ये मनोरंजनपर कार्यक्रम प्रक्षेपित केले.१९७२ मध्ये मुंबई व त्यानंतर श्रीनगर,अमृतसर,कलकत्ता,लखनौ या ठिकाणी केंद्राची उभारणी झाली.१ एप्रिल,१९७६,मध्ये भारत सरकारच्या अखत्यारीत असलेल्या आकाशवाणी आणि दूरचित्रवाणी या दोन्ही माध्यमांचे स्वतंत्र विभाग करण्यात आले.त्यावेळी दूरदर्शन हे नाव या माध्यमाला मिळाले.माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत हे मध्यम स्वतंत्रपणे कार्य करू लागले.\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल ३१ जानेवारी २०१८ रोजी ०३:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://beedlive.com/videogallery?start=121", "date_download": "2019-01-22T02:07:08Z", "digest": "sha1:V4ZN4B6VZTMCCSOXJBHIBX7CHT5VM237", "length": 6620, "nlines": 94, "source_domain": "beedlive.com", "title": "Beedlive.com | Online News Portal for Beed, Maharashtra", "raw_content": "\nआपली बातमी beedlive@gmail.com या ई-मेलवर पाठवा.\nhttps://www.facebook.com/pages/Beed-Live या लिंकवर ताज्या बातम्या साठी लाईक करा.\nमहाएल्गार सभेची जय्यत तयारी\nमहाएल्गार सभेच्या पार्श्‍वभूमीवर खा.गोपीनाथ मुंडे यांची पत्रकार परिषद\nकृषीभूषण शेतकरी शिवराम घोडके यांचा लोळंदगाव येथील सेंद्रीय खताचा आदर्श प्रकल्प\nबाबासाहेबांची पत्रकारीता हा मानवमुक्तीचा लढा-डॉ. सुधीर गव्हाणे\nगेवराई येथील कृर्षी प्रदर्शनास शेतक-यांचा अभुतपुर्व प्रतिसाद\nह.भ.प.अंजनाताई जगताप आळंदीकरयांचा मांजरसुंबा येथे महिला अखंड हरिणाम सप्ताहात लोकजागर\nपत्रकारांनी दिव्याप्रमाणे असावे -आमर हबीब\nमकरसंक्रत महिलानी केली उत्साहत\nसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी\nसिनेमा अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याशी बीडलाईव्हने साधलेला संवाद\nकवी डॉ.हमराज ऊईके यांची काव्य मैफिल\nनेकनुर पोलिस स्टेशनचा अभिनव उपक्रम\n१ मे पासून जिल्ह्यात हेल्मेट बंधनकारक\nकातकरी बोलीःआदिवासी मुलांना लावी शिक्षणाची गोडी\nसर्वसामान्य कुंटूबातील यशस्वी उद्योजक सुरेश ज्ञानोबा कुटे\nमहात्मा फुले यांच्यामुळे मोफत व सक्तीचे शिक्षण उपलब्ध- प्राचार्य विठ्ठल एडके\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निश्चितपणे मदत करण्याची शासनाची भूमिका- पंकजा मुंडे\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा - प्रा. मिसाळ\nबीड जिल्ह्यात माता-बाल आणि किशोरवयीन मुलांच्या आरोग्याविषयी राष्ट्रीय जनजागृती अभियानाचे आयोजन\nनेकनूरच्या विकासासाठी कटिबद्ध - रमेश पोकळे\nसारीकाताई पोकळे विजयाने विकासगंगा दारात येईल-आ.संगिताताई ठोंबरे\nनेकनूर परीसरातील तांदळवाडीघाट येथे आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांची जाहिर सभा\nरमेश भाऊ पोकळे यांनी घेतला आशीर्वाद\nआता अर्जासोबतच द्यावे लागतील ‘एबी’ फॉर्म\nबीड लाईव्ह या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही तसेच या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो बीड न्यायालायांतर्गत राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/cricket/india-vs-south-africa-virat-kohli-should-drop-himself-if-he-fails-says-angry-virender-sehwag/", "date_download": "2019-01-22T03:16:51Z", "digest": "sha1:EC2HLXBOVKZCQNKQGQB4M7LPL4B4GIHU", "length": 32023, "nlines": 415, "source_domain": "www.lokmat.com", "title": "India Vs South Africa: Virat Kohli Should Drop Himself If He Fails, Says Angry Virender Sehwag | कोहलीने स्वत:ला संघाबाहेर ठेवायला हवे, विराट कोहलीवर संतापला सेहवाग | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २२ जानेवारी २०१९\n पेट्रोल 12 पैसे तर डिझेल 19 पैशांनी महागले\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nमुंबईचे किमान तापमान २१ अंश; विदर्भाला पावसाचा इशारा\nसाताऱ्याच्या आंदोलक शेतक-यांच्या ७० टक्के मागण्या मान्य\nफाशीच्या आरोपीला माहिती नाकारण्याचा फेरविचार करा\nविकी कौशल व भूमी पेडणेकर झळकणार रुपेरी पडद्यावर\nईशा देओल पुन्हा एकदा देणार गुड न्यूज\n'तनू वेड्स मनू ३' लवकरच, कंगना राणौतने केले कन्फर्म\nदिव्यांका त्रिपाठी करणार ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन\nमाधुरी दीक्षित, अजय देवगण, अनिल कपूरचा 'टोटल धमाल' ट्रेलर, पाहा हा Video\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nमुलांना जबरदस्तीने जेवण भरवताय असं करणं ठरू शकतं घातक\nसाऊथ-ईस्ट आशियाच्या पर्यटनासाठी IRCTC ने आणले स्पेशल टूर पॅकेज\nक्वीन कंगनाचा ईको-फ्रेंडली लूक पाहून व्हाल घायाळ\nलैंगिक जीवनावर वाईट परिणाम करतात घरातील 'या' ४ गोष्टी\nनाशिक : आडगाव शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू , गावात जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला बिबट्याचा मृतदेह आढळला\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराड���नः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.\nनाशिक : आडगाव शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू , गावात जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला बिबट्याचा मृतदेह आढळला\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्र��समध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.\nAll post in लाइव न्यूज़\nकोहलीने स्वत:ला संघाबाहेर ठेवायला हवे, विराट कोहलीवर संतापला सेहवाग\nकोहलीने स्वत:ला संघाबाहेर ठेवायला हवे, विराट कोहलीवर संतापला सेहवाग\nमाजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने द. आफ्रिकेविरुद्ध दुस-या कसोटीसाठी संघनिवडीवर भारतीय कर्णधाराविरुद्ध जोरदार हल्ला चढविला आहे.\nकोहलीने स्वत:ला संघाबाहेर ठेवायला हवे, विराट कोहलीवर संतापला सेहवाग\nनवी दिल्ली : माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने द. आफ्रिकेविरुद्ध दुस-या कसोटीसाठी संघनिवडीवर भारतीय कर्णधाराविरुद्ध जोरदार हल्ला चढविला आहे. विराट कोहली जर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुस-या कसोटीत अपयशी ठरल्यास त्याने स्वत:ला अंतिम संघातून बाहेर ठेवायला हवे, असे स्पष्ट मत सेहवागने व्यक्त केले. सेहवागने म्हटले, ‘‘शिखर धवनला फक्त एका कसोटीत अपयशी ठरल्यानंतर आणि भुवनेश्वरला कोणतेही कारण नसताना संघाबाहेर ठेवण्याचा विराट कोहलीचा निर्णय पाहता जर तो स्वत: सेंच्युरियनमध्ये चांगली कामगिरी करू शकला नाही तर त्याने तिस-या कसोटीच्या अंतिम संघातून स्वत:ला बाहेर ठेवायला हवे.\nभुवनेश्वरला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय योग्य नव्हता. त्यामुळे विराट कोहलीने भुवनेश्वर कुमारचा आत्मविश्वास कमी केला आहे. ईशांत शर्माला त्याच्या उंचीचा फायदा होऊ शकतो. विराट त्याला अन्य गोलंदाजांच्या बदल्यात खेळवू शकला असता.\nभुवनेश्वरने केपटाऊनमध्ये चांगली कामगिरी केली होती आणि अशा प्रकारे त्याला संघाबाहेर ठेवणे अयोग्य आहे.’’असे स्पष्ट मत सेहवागने व्यक्त केले.\nशिखर धवन बनला ‘बळीचा बकरा’, निवडीवर नेहमीच ‘टांगती तलवार’ - सुनील गावस्कर\nदुस-या कसोटीसाठी निवडण्यात आलेल्या संघाबाबत माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी कर्णधार विराट कोहलीवर सडकून टीका केली. विराटने सलामीवीर शिखर धवन याला ‘बळीचा बकरा’ बनविले असून त्याच्या निवडीवर नेहमीच ‘टांगती तलवार’ असल्याचे गावस्कर यांनी म्हटले आहे.\n‘सन्नी’ म्हणाले, ‘माझ्या मते शिखरला बळीचा बकरा बनविण्यात आले. त्याच्या निवडीवर नेहमीच टांगती तलवार अस���े. एखादी खराब खेळी झाली, की त्याला बाहेर बसविले जाते. भुवनेश्वरऐवजी ईशांतला झुकते माप का देण्यात आले, हे माझ्या आकलनापलिकडचे आहे. शमी किंवा बुमराह यांच्याऐवजी ईशांतला घेता आले असते. भुवनेश्वरला राखीव बाकावर बसविणे हे ‘कोडे’ आहे.\nरोहित शर्मालाच अन्य खेळाडूंच्या तुलनेत झुकते माप का दिले जाते कर्णधार कोहलीची यामागील समीकरणे काय आहेत कर्णधार कोहलीची यामागील समीकरणे काय आहेत केपटाऊनच्या उसळी घेणा-या खेळपट्टीवर रोहित चाचपडत राहिला. तरीही त्याला वारंवार संधी दिली जात आहे.\nकोहलीचा तो आवडता खेळाडू बनला, असे दिसते. रोहितने विदेशात १५ कसोटींत २५.११ च्या सरासरीने ६५३ धावा केल्या. त्याच्या तुलनेत अजिंक्य रहाणेचा रेकॉर्ड अधिक चांगला आहे.\nअजिंक्यने २४ कसोटींत ५३.४४ च्या सरासरीने १८१७ धावा केल्या असून त्यात सहा शतके आणि नऊ अर्धशतकांचा समावेश आहे. द. आफ्रिकेतील दोन कसोटींत रहाणेने याआधी ६९.६६ च्या सरासरीने २०९ धावा ठोकल्या.\nउपकर्णधार अजिंक्य रहाणेला प्रतीक्षाच...\nअजिंक्य रहाणे याला पुन्हा एकदा वगळण्यात आले. अकरा जणांत अजिंक्यचा समावेश न केल्याबद्दल दिग्गजांचे डोके ठणकले आहे. ही सर्वांत मोठी चूक असल्याचे त्यांचे मत असले तरी संघव्यवस्थापन निर्णयावर ठाम आहे. विदेशी मैदानांवर सर्वांत यशस्वी फलंदाजांपैकी एक असलेला उपकर्णधार रहाणे ११ जणांत खेळण्यास वारंवार आसुसलेला असतो, पण संधीअभावी बाहेरच बसून राहतो.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nIndia Vs South Africa 2018Virat Kohlibhuvneshwar kumarvirender sehwagShikhar DhawanAjinkya Rahaneभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८विराट कोहलीभुवनेश्वर कुमारविरेंद्र सेहवागशिखर धवनअजिंक्य रहाणे\nIND vs AUS 2nd Test: पर्थच्या हिरव्यागार खेळपट्टीवर ऑसींची ‘विकेट’ काढण्यासाठी भारत उत्सुक\nIND vs AUS 2nd Test: नाणेफेकीचा कौल ठरणार महत्त्वाचा\nपर्थच्या दुसऱ्या युद्धासाठी भारत सज्ज\nIND vs AUS: पर्थच्या खेळपट्टीबद्दल कोहलीने केले 'हे' विधान\nIND vs AUS: पर्थच्या मैदानात पहिल्यांदाच उतरणार भारताचा कर्णधार\nIND vs AUS: पर्थच्या खेळपट्टीसाठी भारतीय तोफखाना सज्ज\nविराट कोहलीच्या संघापुढे नवे आव्हान\nIND vs NZ : न्यूझीलंड दौऱ्यासाठी गब्बर घेतोय खास मेहनत, पाहा हा व्हिडीओ\nआयपीएलपूर्वी पृथ्वी शॉ होणार फिट\nआयसीसी क्रमवारी : भारतासह कोहलीही ठरला अव्वल\nयशामुळे धोनी कोहलीसारखा हवेत गेलेला नाही, न्यूझीलंडमध्ये चाहत्यांना आला अनुभव\nआयसीसीनेही घेतली धोनीची दखल, चाहते म्हणाले 'लव्ह यू माही'\nआरक्षणभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियन ओपनभारत विरुद्ध न्यूझीलंडहार्दिक पांड्याअर्थसंकल्प 2019करिना कपूरपेट्रोलवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरकुंभ मेळा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nतुम्हीही आयब्रो कलर करत आहात का 'या' 5 टिप्स करतील मदत\nजयपूर फेस्टिव्हलमधील 'या' गोष्टींमुळे आनंद होईल दुप्पट\nविमानही उडवू शकतात बॉलिवूडचे 'हे' तारे, एकापेक्षा एक आहेत सारे\nकिवींच्या देशातही धोनीची बॅट तळपणार, तेंडुलकरचा विक्रम मोडणार\n'मणिकर्णिका'च्या प्रमोशन दरम्यान अंकिता लोखंडेचा असा होता अंदाज, SEE PHOTO\nधोकादायक आहे #10YearChallenge, जाणून घ्या दुष्परिणाम\nवर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल : दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रात विदेशी कलावंतांची चित्तवेधक अदाकारी\nअदितीजवळ आहे इयररिंग्जचं सुंदर कलेक्शन; तुम्हीही घेऊ शकता टिप्स\nWhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं\nबी. एच. आर. पतसंस्थेविरोधात ठेवीदारांकडून कपडे काढा आंदोलन\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\n लोकमत आयोजित 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा पहिला दिवस\nक्षणिक ठरला पनवेलकरांचा आनंद;उद्घाटनानंतर 5 मिनिटांत सरकता जिना पडला बंद\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nजेफ आणि मेकेन्झी यांची घटस्फोटाआधीची एकमेकांसोबतची एक समंजस गोष्ट\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\n उत्तर प्रदेशात लढवणार 25 जागा\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\n''ईव्हीएम हॅक करून भाजपाने २०१४ मध्ये मिळवला विजय''\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nरक्तदान शिबिरापूर्वी परवानगी बंधनकारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4961122410980434872&title=Brahmanand%20Deshpande,%20Datta%20Bhagat&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2019-01-22T02:49:42Z", "digest": "sha1:YPDD2AFQQAXCX6ABEFQGIHHBQH4F4W7Q", "length": 9562, "nlines": 130, "source_domain": "bytesofindia.com", "title": "ब्रह्मानंद देशपांडे, दत्ता भगत", "raw_content": "\nब्रह्मानंद देशपांडे, दत्ता भगत\nथोर इतिहास संशोधक महामहोपाध्याय ब्रह्मानंद देशपांडे आणि दलित रंगभूमीवरचे प्रख्यात नाटककार दत्ता भगत यांचा १३ जून हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...\n१३ जून १९४० रोजी रिसोडमध्ये जन्मलेले ब्रह्मानंद श्रीकृष्ण देशपांडे हे महामहोपाध्याय या उपाधीने ओळखले जाणारे थोर इतिहास संशोधक होते. प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती, पुरातत्त्वशास्त्र, शिलालेख, ताम्रपट, तसंच प्राकृत आणि अपभ्रंश झालेली भाषा या विषयांचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. सातवाहन काल, पैठण, अजिंठा वेरुळ लेणी, महानुभाव पंथ, संतवाङ्मय हेही त्यांच्या विशेष अभ्यासाचे विषय होते. मराठी, हिंदी, इंग्लिश, संस्कृत, गुजराथी, कन्नड, बंगाली, उर्दू, बुंदेलखंडी, छत्तीसगढी अशा अनेक भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. महानुभाव मासिकाचे ते संपादक होते.\nमातीवचे मार्दव, महानुभावीय शोधनिबंध, चक्रपाणी-चिंतन, शोधमुद्रा खंड १ ते ४, सप्तपर्णी, इये नाथांचिये नगरी, भुत्तो - एक वादळ, तीन शोधनिबंध, दी गुप्ता अॅडमिनिस्ट्रेशन, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.\n२००९ साली नगरमध्ये भरलेल्या अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे ते अध्यक्ष होते.\nत्यांना भूमिपुत्र पुरस्कार, संत साहित्य संशोधन पुरस्कार असे सन्मान प्राप्त झाले आहेत.\nसहा ऑगस्ट २०१३ रोजी त्यांचा पुण्यात मृत्यू झाला.\n(ब्रह्मानंद देशपांडे यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)\n१३ जून १९४५ रोजी नांदेडमध्ये जन्मलेले दत्तात्रय गणपत ऊर्फ दत्ता भगत हे दलित रंगभूमी आणि चळवळीतले प्रमुख नाटककार म्हणून प्रसिद्ध आहेत. ते स्पष्टवक्ते आणि निर्भीडपणे मांडणी करणारे अभ्यासक म्हणून प्रसिद्ध आहेत. समाजातल्या विषमतेवर बोट ठेवून त्यावर त्यांनी लेखन केलं आहे.\nअश्मक, मराठी दलित एकांकिका, निवडक एकांकिका, सात शिखरे, तृतीय रत्न, आवर्त, खेळीया, निळी वाटचाल, पिंपळपानांची सळसळ, साहित्य समजून घेताना, वाटा पळवाटा, अशी त्यांची पुस्त���ं प्रसिद्ध आहेत.\n२००६ साली नांदेड येथे झालेल्या ८६व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.\n(दत्ता भगत यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा. दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)\nमंगेश राजाध्यक्ष, सुमती पायगावकर जेम्स हेरीअट अनंत काणेकर, डॉ. अनंत वर्टी विठ्ठल वाघ, उत्तम बंडू तुपे, नामदेव कांबळे विल्यम ट्रेव्हर\nकरपणारी भाकरी आणि लोपणारे ज्ञान\nसाने गुरुजी कथामालेचे अधिवेशन १९-२० जानेवारीला कोल्हापुरात\nस्वच्छ, सुंदर भिवंडीसाठी सरसावले चिमुकले हात...\nस्वातंत्र्यवीरांना अनोखी मानवंदना देणारी दिनदर्शिका\n‘देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे’\nहमारी ही मुठ्ठी में आकाश सारा...\nलायन्स व्याख्यानमालेला रविवारपासून प्रारंभ\nकरपणारी भाकरी आणि लोपणारे ज्ञान\nअपनी कहानी छोड जा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5678794152029742331&title=Guidence%20About%20'Obesity%20Will%20Come%20After%20Childbirth'&SectionId=5073044858107330996&SectionName=%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2019-01-22T01:42:13Z", "digest": "sha1:G3VP45NS57J2UZCYUK3UFHD4YVOIPIWH", "length": 7616, "nlines": 122, "source_domain": "bytesofindia.com", "title": "बाळंतपणानंतर येणाऱ्या लठ्ठपणावर मोफत मार्गदर्शन", "raw_content": "\nबाळंतपणानंतर येणाऱ्या लठ्ठपणावर मोफत मार्गदर्शन\nरत्नागिरी : बाळंतपणानंतर येणाऱ्या लठ्ठपणावर आहारातून उपाय सांगण्यासाठी नाशिक येथील प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट नितीन दाढे यांचे मोफत मार्गदर्शन येथील ट्रिनिटी हेल्थ ग्रुप आणि वीरश्री ट्रस्ट यांनी आयोजित केले आहे. हा कार्यक्रम १० जून रोजी मारुती मंदिर येथील महिला मंडळ सभागृहात सायंकाळी चार ते पाच या वेळेत होईल.\nगेल्या काही वर्षांपासून आपल्या राहणीमानात मोठ्याप्रमाणात बदल झाला आहे. कष्टाच्या कामांची जागा मशिनने घेतली आहे. नोकरदार महिलांची बहुतांश कामे बैठी असल्याने महिलांमधील लठ्ठपणा वाढत जात आहे. त्यातच बाळंतपणानंतर लठ्ठपणात वाढ होण्याचे प्रमाण वाढत जात असून, महिलांसमोर ही मोठी समस्या आहे. अशावेळी जिम, योगा, झुंबा, चालणे यांसह अनेक प्रकारचे प्रयोग केले जातात; मात्र अनेकदा यातून वजन कमी न होता नैराश्य येते.\nया पार्श्वभूमीवर आहारातून वजन कमी करण्याविषयी प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट नितीन दाढे मार्गदर्शन करणार आहेत. या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. नीलेश शिंदे आणि उपाध्यक्ष डॉ. तोरल शिंदे यांनी केले आहे.\nदिवस : रविवार, १० जून २०१८\nवेळ : सायंकाळी चार ते पाच\nस्थळ : महिला मंडळ सभागृह, मारुती मंदिर, रत्नागिरी.\nTags: RatnagiriObesityDr. Nilesh ShindeDr. Toral ShindeNitin DadheVirashri GroupTrinity Health Groupरत्नागिरीलठ्ठपणाडॉ. निलेश शिंदेडॉ. तोरल शिंदेट्रिनिटी हेल्थ ग्रुपवीरश्री ट्रस्टनितीन दाढेBOI\nपहिल्या सायकल रॅलीला रत्नागिरीकरांचा उत्तम प्रतिसाद रत्नागिरीतील मॅरेथॉनला चांगला प्रतिसाद ‘ग्लास पेंटिंग’च्या कार्यशाळेला प्रतिसाद कथ्थक नृत्य परीक्षेत रत्नागिरीची पूर्वा जोगळेकर प्रथम ‘आविष्कार’ घडविणारी रौप्यमहोत्सवी संस्था\nकरपणारी भाकरी आणि लोपणारे ज्ञान\n‘‘आठवणींचे अमृत’ पुस्तक प्रत्येकालाच प्रेरणा देणारे’\n‘एअर इंडिया’च्या आंतरराष्ट्रीय विमानांत भारतीय खाद्यपदार्थ\nबालरंजन केंद्राच्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन\nअपनी कहानी छोड जा...\n‘देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे’\nहमारी ही मुठ्ठी में आकाश सारा...\nलायन्स व्याख्यानमालेला रविवारपासून प्रारंभ\nकरपणारी भाकरी आणि लोपणारे ज्ञान\nअपनी कहानी छोड जा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/10525", "date_download": "2019-01-22T03:02:08Z", "digest": "sha1:DA3NF7LJXPICFOKB7FZP3R74KONOTRVZ", "length": 9087, "nlines": 121, "source_domain": "www.maayboli.com", "title": "माझी बायको | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /माझी बायको\nमाझी बायको मेष राशीचि, तशी जरा फटकळच, तरी कीरानावाला ते भाजिवाली सगळेच वर्षानुवर्षापासुन बांधलेले, कस काय जमतं कळेना अधे मधे माझ्यासकट सगळ्यानाच दटावत असते ती, तरि माणसं तुटत नाही. तिच्यातिल एक गोष्ट मात्र मला पटत नाही आणी माझी तिला, ती गोष्ट म्हणजे ती गाडी फार वेगात पळविते, यावरुन मी तिला सारखा रागावतो पण सुधारणा झाली नाहि. आणि एक दोनदा धडकलीसुद्धा, लागलेलं एक दिवसापुरतं लपविता आलं, पण दुस-या दिवशि ते बाहेर पडलचं. तिच्या इतर मैत्रिणींच्या सुद्धा ह्याच कथा. गाडी सुसाट चालवितात, आणी मध्येच कुणी आलं, की मग सुचत नाही याना, काय करावे ते, धडकतात मग जाउन. आता ती गारोदर आहे, म्हणुन सध्या तिच्या पिकप आणी ड्राप ची जबाबदारि मी घेतलि. मागे बसुन सारखी बडबड चालु असते, गाडी किति हळू चालवीता, ते बघा सायकलवाले पुढे चाललेत, वैगरे वैगरे. मी लक्ष न देता माझ्याच गतिने चालु ठेवतो. आणि या राशिच्या बायकाना फार बडबडलागते, आणी मला काही ते जमेना. आता माझ्या ऑफीस मध्य एक नविन मुलगी कामाला लागली, ती पण मेष, सारखं बोलनं चालुच. ती आल्यापासुन मला हिची ऑफिसमध्ये सारखी आठवण येते, त्या बडबडी मुळे. मि हीला म्हटलं \"अग, एक नवीन मुलगी कामाला लागलि, माझ्या शेजारिच बसते, मेष राशिचि आहे, आणी सारखी बोलत असते, त्या मूळे आजकाल मला तूझी सारखी आठ्वण येते ऑफिसात\"\nहि लगेच पचकली, \" हो का, म्हणजे आता तीची आठवण येते की काय माझं बोलनं ऐकुन, हां .............\"\nमाझं असं निरिक्षंण आहे, मुलि आणि बायका जरा सुसाटच चालवितात गाड्या, नाही का \nआणी त्यातल्या त्यात, मेष राशिच्या जरा जास्तच.\nया निरीक्षणाबद्दल तुम्हाला ऑस्कर अ‍ॅवॉर्ड देण्यात यावं असा मी प्रस्ताव इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलकडे पाठवून देते.\nतुम्हाला बड्बड म्हणायचय का\nतुम्हाला बड्बड म्हणायचय का\nजरा चौकशी करा... मायकेल\nमायकेल शूमाकर पण मेष राशीचा असेल...\nइन्टरेस्टिंग, इथे त्यात त्याच\nइन्टरेस्टिंग, इथे त्यात त्याच लोकांच्या पाचकळ पोस्ट आणि तीच तीच त्यांची पुन्हा पुन्हा मांडलेली मते वाचून वाचून कंटाळा आला होता. त्याव्र नवीन विषयाची सुखद झुळूक. लिखते रहो भैय्या ..\nपण मेष राशी विंग्रजांपरमाने\nपण मेष राशी विंग्रजांपरमाने की आपल्या भार्तीय संस्क्रूतीपरमाने\nवॉट्स यॉर राशी च्या प्रमोशन\nवॉट्स यॉर राशी च्या प्रमोशन साठी हा बीबी काढला असेल का\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/flask/cheap-power-plus+flask-price-list.html", "date_download": "2019-01-22T02:23:38Z", "digest": "sha1:6M5TN65I3F5KJYJE2Q6B26BQMAJ3ESNR", "length": 12725, "nlines": 286, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये पॉवर प्लस फ्लास्क | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nCheap पॉवर प्लस फ्लास्क Indiaकिंमत\nस्वस्त पॉवर प्लस फ्लास्क\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त फ्लास्क India मध्ये Rs.599 येथे सुरू म्हणून 22 Jan 2019. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. पॉवर प्लस फ्लास्क 500 M&L वॉटर बॉटल्स सेट ऑफ 1 ब्राउन सिल्वर Rs. 749 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये पॉवर प्लस फ्लास्क आहे.\nकिंमत श्रेणी पॉवर प्लस फ्लास्क < / strong>\n0 पॉवर प्लस फ्लास्क रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 187. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.599 येथे आपल्याला पॉवर प्लस फ्लास्क 350 M&L वॉटर बॉटल्स सेट ऑफ 1 कॉफी उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 4 उत्पादने\n0 5 लेटर्स 5 अँड बेलॉव\n5 लेटर्स अँड दाबावे\nशीर्ष 10पॉवर प्लस फ्लास्क\nपॉवर प्लस फ्लास्क 350 M&L वॉटर बॉटल्स सेट ऑफ 1 ग्रेयब्ल्यूए\n- कॅपॅसिटी 350 ml\nपॉवर प्लस फ्लास्क 350 M&L वॉटर बॉटल्स सेट ऑफ 1 कॉफी\n- कॅपॅसिटी 350 ml\nपॉवर प्लस फ्लास्क 500 M&L वॉटर बॉटल्स सेट ऑफ 1 सिल्वर ब्लू\n- कॅपॅसिटी 500 ml\nपॉवर प्लस फ्लास्क 500 M&L वॉटर बॉटल्स सेट ऑफ 1 ब्राउन सिल्वर\n- कॅपॅसिटी 500 ml\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/mumbai-indians/", "date_download": "2019-01-22T03:20:35Z", "digest": "sha1:A25OTNWCTQJFCSJZDFXWAQUEBEXLYDMQ", "length": 28265, "nlines": 419, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Mumbai Indians News in Marathi | Mumbai Indians Live Updates in Marathi | मुंबई इंडियन्स बातम्या at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २२ जाने���ारी २०१९\n पेट्रोल 12 पैसे तर डिझेल 19 पैशांनी महागले\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nमुंबईचे किमान तापमान २१ अंश; विदर्भाला पावसाचा इशारा\nसाताऱ्याच्या आंदोलक शेतक-यांच्या ७० टक्के मागण्या मान्य\nफाशीच्या आरोपीला माहिती नाकारण्याचा फेरविचार करा\nविकी कौशल व भूमी पेडणेकर झळकणार रुपेरी पडद्यावर\nईशा देओल पुन्हा एकदा देणार गुड न्यूज\n'तनू वेड्स मनू ३' लवकरच, कंगना राणौतने केले कन्फर्म\nदिव्यांका त्रिपाठी करणार ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन\nमाधुरी दीक्षित, अजय देवगण, अनिल कपूरचा 'टोटल धमाल' ट्रेलर, पाहा हा Video\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nमुलांना जबरदस्तीने जेवण भरवताय असं करणं ठरू शकतं घातक\nसाऊथ-ईस्ट आशियाच्या पर्यटनासाठी IRCTC ने आणले स्पेशल टूर पॅकेज\nक्वीन कंगनाचा ईको-फ्रेंडली लूक पाहून व्हाल घायाळ\nलैंगिक जीवनावर वाईट परिणाम करतात घरातील 'या' ४ गोष्टी\nनाशिक : आडगाव शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू , गावात जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला बिबट्याचा मृतदेह आढळला\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचो���ीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.\nनाशिक : आडगाव शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू , गावात जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला बिबट्याचा मृतदेह आढळला\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.\nAll post in लाइव न्यूज़\nहार्दिक पांड्याबाबतचा निर्णय लवकरात लवकर द्या, मुंबई इंडियन्सची मागणी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकॉफी विथ करण 6 कार्यक्रमात महिलांबद्दल अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या हार्दिक पांड्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) निलंबनाची कारवाई केली आहे. ... Read More\nhardik pandyaMumbai IndiansBCCIIPL 2019हार्दिक पांड्यामुंबई इंडियन्सबीसीसीआयआयपीएल 2019\nमुंबई इंडियन्स संघातील हिटमॅन रोहित शर्माचे अंतिम शिलेदार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nMumbai IndiansIndian Premier LeagueIPLमुंबई इंडियन्सइंडियन प्रीमिअर लीगआयपीएल\nहार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांची IPL मधूनही हकालपट्टी करा, नेटिझन्सची मागणी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमुंबई : कॉफी विथ करण 6 मध्ये महिलांचा अनादर करणारे वक्तव्य करणाऱ्या हार्दिक पांड्यावरील रोष काही केल्या कमी होण्याचा ... ... Read More\nhardik pandyaKoffee with Karan Season 6K. L. RahulBCCIIPLIndian Premier LeagueMumbai Indiansहार्दिक पांड्याकॉफी विथ करण 6लोकेश राहुलबीसीसीआयआयपीएलइंडियन प्रीमिअर लीगमुंबई इंडियन्स\nIPL 2019 : मुंबई इंडियन्सला धक्का, जसप्रीत बुमरा आयपीएलला मुकणार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nइंग्लंडमध्ये होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे महत्त्व लक्षात घेता भारतीय संघातील प्रमुख गोलंदाजांनी पुरेशी विश्रांती मिळायला हवी, अशी इच्छा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केली होती. ... Read More\njasprit bumrahMumbai IndiansIPLBCCIजसप्रित बुमराहमुंबई इंडियन्सआयपीएलबीसीसीआय\n मुंबई इंडियन्सचा टीम पेनला खोचक टोमणा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nIND vs AUS 3rd Test: ऑसी कर्णधार टीम पेन याच्या यष्टिमागून सुरू असलेल्या शेरेबाजीवर नेटिझन्ससोबत मुंबई इंडियन्सही एकवटले आहेत. ... Read More\nIndia vs AustraliaMumbai IndiansBCCIRohit Sharmaभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामुंबई इंडियन्सबीसीसीआयरोहित शर्मा\nIND vs AUS 3rd Test : रोहितला डिवचण्याचा ऑस्ट्रेलियन कर्णधाराचा डाव, मुंबई इंडियन्सने दिलं उत्तर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nIND vs AUS 3rd Test: भारताला मजबूत स्थितीत असल्याचे दिसताच ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी रडीचा डाव सुरू केला. ... Read More\nRohit SharmaIndia vs AustraliaMumbai Indiansरोहित शर्माभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामुंबई इंडियन्स\nयुवराज सिंगचा मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी भावनिक मॅसेज; पाहा व्हिडीओ\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nइंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL) 2019च्या मोसमात युवराज सिंग मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणार आहे. ... Read More\nYuvraj SinghMumbai Indiansयुवराज सिंगमुंबई इंडियन्स\nIPL 2019 : युवराज मुंबई इंडियन्सचा सदस्य होताच रणवीर सिंगने दिली ही प्रतिक्रिया\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमुंबई इंडियन्सने सिक्सर किंग युवराज सिंगला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. ... Read More\nYuvraj SinghRanveer SinghIndian Premier LeagueMumbai Indiansयुवराज सिंगरणवीर सिंगइंडियन प्रीमिअर लीगमुंबई इंडियन्स\nIPL Auction 2019 : कुटुंबाला बंपर लॉटरी, आयपीएल लिलावात भावांवर कोट्यवधींचा पाऊस\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nIPL Auction 2019: यंदाच्या आयपीएल लिलावात एका कुटुंबाला बंपर लॉटरी लागली. ... Read More\nIndian Premier LeagueMumbai IndiansIPL Auction 2019Kings XI Punjabइंडियन प्रीमिअर लीगमुंबई इंडियन्सआयपीएल लिलाव 2019किंग्ज इलेव्हन पंजाब\nयुवराज मुंबई इंडियन्समध्ये आल्यानं 'गुरू' सचिन तेंडुलकर खुश, चाहत्यांना आठवली वानखेडेवरची गळाभेट\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमुंबई इंडियन्सने 1 कोटी मूळ किंमतीत युवराजला आपल्या संघात घेतले. ... Read More\nSachin TendulkarYuvraj SinghIPL Auction 2019Indian Premier LeagueMumbai Indiansसचिन तेंडुलकरयुवराज सिंगआयपीएल लिलाव 2019इंडियन प्रीमिअर लीगमुंबई इंडियन्स\nआरक्षणभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियन ओपनभारत विरुद्ध न्यूझीलंडहार्दिक पांड्याअर्थसंकल्प 2019करिना कपूरपेट्रोलवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरकुंभ मेळा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nतुम्हीही आयब्रो कलर करत आहात का 'या' 5 टिप्स करतील मदत\nजयपूर फेस्टिव्हलमधील 'या' गोष्टींमुळे आनंद होईल दुप्पट\nविमानही उडवू शकतात बॉलिवूडचे 'हे' तारे, एकापेक्षा एक आहेत सारे\nकिवींच्या देशातही धोनीची बॅट तळपणार, तेंडुलकरचा विक्रम मोडणार\n'मणिकर्णिका'च्या प्रमोशन दरम्यान अंकिता लोखंडेचा असा होता अंदाज, SEE PHOTO\nधोकादायक आहे #10YearChallenge, जाणून घ्या दुष्परिणाम\nवर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल : दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रात विदेशी कलावंतांची चित्तवेधक अदाकारी\nअदितीजवळ आहे इयररिंग्जचं सुंदर कलेक्शन; तुम्हीही घेऊ शकता टिप्स\nWhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं\nबी. एच. आर. पतसंस्थेविरोधात ठेवीदारांकडून कपडे काढा आंदोलन\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\n लोकमत आयोजित 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा पहिला दिवस\nक्षणिक ठरला पनवेलकरांचा आनंद;उद्घाटनानंतर 5 मिनिटांत सरकता जिना पडला बंद\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nजेफ आणि मेकेन्झी यांची घटस्फोटाआधीची एकमेकांसोबतची एक समंजस गोष्ट\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\n उत्तर प्रदेशात लढवणार 25 जागा\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\n''ईव्हीएम हॅक करून भाजपाने २०१४ मध्ये मिळवला विजय''\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nरक्तदान शिबिरापूर्वी परवानगी बंधनकारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/kalyan-news-mumbai-news-nevali-issue-devendra-fadnavis-55679", "date_download": "2019-01-22T02:54:27Z", "digest": "sha1:4KGZKZDMOB6TILOSFL4W3GS2BIWW5AD5", "length": 15264, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "kalyan news mumbai news nevali issue devendra fadnavis नेवाळीप्रकरणी एकाही निरपराधावर कारवाई नाही : मुख्यमंत्री | eSakal", "raw_content": "\nनेवाळीप्रकरणी एकाही निरपराधावर कारवाई नाही : मुख्यमंत्री\nमंगळवार, 27 जून 2017\nकल्याण - नेवाळीला मागील आठवड्यात झालेल्या आंदोलनप्रकरणी पोलिसांकडून एकाही निरपराध व्यक्तीवर कारवाई होणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्याचप्रमाणे या प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी संरक्षण मंत्री अरुण जेटली यांच्याबरोबर लवकरच बैठक घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.\nकल्याण - नेवाळीला मागील आठवड्यात झालेल्या आंदोलनप्रकरणी पोलिसांकडून एकाही निरपराध व्यक्तीवर कारवाई होणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्याचप्रमाणे या प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी संरक्षण मंत्री अरुण जेटली यांच्याबरोबर लवकरच बैठक घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.\nदुसऱ्या महायुद्धाच्या काळात विमानतळासाठी संपादित केलेल्या नेवाळी येथील जमीन हस्तांतरित प्रकरणासंदर्भात तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. कल्याण आणि परिसरातील भारतीय जनता प��्षाचे आमदार तसेच खासदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. त्याआधी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील व आमदार गणपत गायकवाड यांनी भाल व नेवाळी पाडा येथे शेतकऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत केंद्र सरकार तसेच मुख्यमंत्र्यांकडे दाद मागण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात आमदार किसन कथोरे, आमदार गणपत गायकवाड, आमदार नरेंद्र पवार, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, उपमहापौर मोरेश्वर भोईर यांच्यासह नेवाळी येथील शेतकऱ्यांचा समावेश होता.\nमूळ शेतकऱ्यांना जमीन हस्तांतरित करण्याबाबत मार्ग काढण्यासाठी नौदलाचे अधिकारी, राज्य सरकारचे उच्चस्तरीय महसूल अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची उच्चस्तरीय समिती स्थापन करावी. या समितीसमोर शेतकऱ्यांची सुनावणी घ्यावी, अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. नेवाळीतील आंदोलनाप्रकरणात गेल्या काही दिवसांपासून पोलिसांकडून कारवाई सुुुरु करण्यात आली आहे. या कारवाईत निरपराध व्यक्तींना त्रास होऊ नये, अशी आग्रही मागणी खासदार कपिल पाटील व गणपत गायकवाड यांनी केली. त्यावेळी पोलिसांकडून एकाही निरपराध व्यक्तीला त्रास होणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले. या प्रश्नासंदर्भात संरक्षणमंत्री अरुण जेटली, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्याबरोबर बैठक घेण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यात निश्‍चितच तोडगा निघेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या कार्यक्रमावरून कल्याण शिवसेनामध्ये मतभेद\nकल्याण - शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त 23 जानेवारी रोजी कल्याणमध्ये व्यंगचित्र प्रदर्शन आणि व्यंगचित्रकार विकास सबनीस...\nकल्याण : मोबाईल चोरणाऱ्या फटका गॅंग विरोधात विशेष पथक\nकल्याण - रेल्वे मार्गावरील धावत्या लोकल मधील दरवाज्यात उभ्या असणाऱ्या प्रवाश्यांच्या हातावर लाकडाचा फटका मारून मोबाईल चोरणाऱ्या फटका गॅंगवर चाप...\nराष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी आता स्वतंत्र निवडप्रक्रिया\nनवी दिल्ली : 1957 पासून शौर्य पुरस्कारासाठी साहसी बालकांची निवड करणारी स्वयंसेवी संस्था अनियमितता प्रकरणात अडकल्याने सरकार आता स्वतंत्रपणे शौर्य...\nकल्याण - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हजरत निजामुद्दीन स्थानकापर्यंत धावणाऱ्या पहिल्या ‘राजधानी एक्‍स्प्रेस’च्या श्रेयवादावरून...\nरेल्वेसाठी ७५ हजार कोटी\nमुंबई - केंद्र व राज्य सरकारच्या साह्याने मुंबईत रेल्वे मंडळासाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री...\nसंघ हिंसाचारी लोकांची नवी पीढी तयार करतेय : निरुपम\nमुंबई : डोंबिवलीत धनंजय कुलकर्णी नावाच्या भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात शस्त्रास्त्रांचा साठा सापडला होता. यावरून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/accused-punishment-today-nayana-pujari-rape-case-44078", "date_download": "2019-01-22T02:47:31Z", "digest": "sha1:LO4HUB6DSG2SKJJBCJDY5PHA2NKSHPJR", "length": 24099, "nlines": 221, "source_domain": "www.esakal.com", "title": "accused punishment today in nayana pujari rape case नयना पुजारी प्रकरणातील आरोपींना आज शिक्षा होणार | eSakal", "raw_content": "\nनयना पुजारी प्रकरणातील आरोपींना आज शिक्षा होणार\nमंगळवार, 9 मे 2017\n'कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही क्षणी' मस्केटिअर ऍप्लिकेशन हे 'रिअल टाइम हेल्प ऍप' आहे.\n'मस्केटिअर' ऍपवरील बटन क्लिक करा...\nअन्‌ काही क्षणांतच आई-वडील, नातेवाईक, मित्र आणि तुमच्यापासून हाकेच्या अंतरावरील विश्‍वासू व्यक्‍ती किंवा पोलिस तुमच्या मदतीला धावून येतील.\nत्यासाठी मोबाईलमध्ये मस्केटियर अॅप डाऊनलोड करा.\nपुणे - संगणक अभियंता नयना पुजारी यांच्यावर सामूहिक बलात्कार आणि खून करणाऱ्या तीन जणांना विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांनी दोषी ठरविले आहे. आरोपींना फाशी होणार की जन्मठेप, याचे उत्तर उद्या (मंगळवारी) मिळणार आहे. या खटल्यातील माफीच्या साक्षीदाराला दोषमुक्त ठरविले गेले आहे.\nयोगेश अशोक राऊत (वय २���, रा. गोळेगाव, खेड), महेश बाळासाहेब ठाकूर (वय २४, रा. सोळू, खेड), विश्‍वास हिंदूराव कदम (वय २६, रा. दिघी. रा. दिघी, मूळ रा. सातारा) अशी दोषी धरण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानातील अपहरण (कलम ३६६), सामूहिक बलात्कार (कलम ३७६ जी), खून (कलम ३०२), मयत व्यक्तीच्या वस्तूंचा अपहार करणे (कलम ४०४), कट रचणे (कलम १२० ब) आणि पुरावा नष्ट करणे (२०१) आदी कलमांखाली आरोप ठेवण्यात आले होते. त्यापैकी पुरावा नष्ट करण्याचे कलम वगळता इतर कलमांखाली न्यायालयाने आरोपींना दोषी ठरविले. सकाळी साडेअकरा वाजता खटल्याची सुनावणी सुरू होणार होती. प्रत्यक्षात आरोपींना न्यायालयात हजर करण्यास पाऊण तास उशीर झाला, त्याचप्रमाणे माफीच्या साक्षीदारालाही एक तासाहून अधिक वेळाने न्यायालयात हजर केले गेले. याबाबत न्यायाधीश येनकर यांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना जाब विचारला, तेव्हा येरवडा कारागृहातूनच आरोपींचा ताबा उशिरा मिळाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. न्यायालयाने याबाबत येरवडा कारागृह अधीक्षकांना नोटीस जारी केली आहे.\nन्यायाधीशांनी तीनही आरोपींना कोणत्या कलमाखाली दोषी ठरविले याची माहिती दिली. सुनावणीच्या वेळी आरोपींच्या चेहऱ्यावर दडपण दिसत होते.\nखटल्याच्या सुनावणीतील प्रक्रियेनुसार शिक्षेवर सरकार पक्ष आणि आरोपीच्या पक्षाला बाजू मांडावी लागणार आहे. न्यायाधीश येनकर यांनी पुढील सुनावणी उद्या ठेवली आहे. आरोपींना फाशी होणार की जन्मठेप, याचे उत्तर उद्याच मिळेल. या खटल्यातील विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी ३७ जणांची साक्ष नोंदविली आहे. माफीचा साक्षीदार राजेश चौधरी, त्याच्या साक्षीला पूरक वैद्यकीय आणि परिस्थितीजन्य पुरावा आदी मुद्दे आरोपींना दोषी ठरविण्यात महत्त्वाचे ठरले. फाशीच्या शिक्षेची मागणी करताना हा गुन्हा दुर्मिळातील दुर्मिळ आहे का हे सरकार पक्षाला न्यायालयास पटवून द्यावे लागेल. याबाबत निंबाळकर म्हणाले, ‘‘हा गुन्हा ‘निर्भया प्रकरणा’पेक्षा अधिक अमानुष आणि गंभीर आहे. आरोपींनी नयना पुजारी यांचे अतोनात हाल केले. आरोपींनी पुजारी यांचे कपडे काढले होते, तीन वेळा त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि गळा आवळून खून केला, त्यांची ओळख पटू नये म्हणून त्यांचा चेहरा दगडाने ठेचून त्यांना निर्जनस्थळी फेकून दिले. त्यामुळे फाशीची शिक्षा देणेच योग्य ठरेल. ती झाल्यास अशाप्रकारचे गुन्हे करण्यास कोणी धजावणार नाही. न्यायालयाकडे आरोपींना फाशीची देण्याची मागणी करणार आहे.’’\nऑक्‍टोबर २००९ मध्ये घडलेल्या या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यात आणि त्यांच्याविरुद्ध मुदतीत आरोपपत्र दाखल करण्यात पोलिसांना यश आले होते; परंतु खटल्याच्या सुनावणीदरम्यान आरोपी राऊत हा ससून रुग्णालयातून पळाला होता. तो सुमारे पावणेदोन वर्षानंतर पोलिसांना सापडला. यामुळे खटल्याच्या सुनावणीस उशीर झाला. राऊत पळून जाण्यापूर्वी सहा जणांची साक्ष झाली होती. तो परत सापडल्यानंतर त्यापैकी काही साक्षीदारांची फेरसाक्ष नोंदवावी लागली. याच काळात सुरवातीला माफीचा साक्षीदार झालेला चौधरी याने त्याला माफीचा साक्षीदार करू नये, अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. राऊत सापडल्यानंतर तो पुन्हा माफीचा साक्षीदार झाला होता. या खटल्याची जिल्हा न्यायाधीश मदन जोशी, त्यानंतर अनंत बदर, साधना शिंदे या न्यायाधीशांसमोर सुनावणी झाली. प्रत्येक न्यायाधीशांसमोर खटल्याचे कामकाज चालले; परंतु त्यांची बदली झाल्यानंतर खटल्याची सुनावणी पुढील न्यायाधीशांसमोर झाली. विशेष न्यायाधीश येनकर यांच्यासमोर नियमित सुनावणी होऊन अंतिम सुनावणी पार पडली.\nकॅब चालकाचे निर्घृण कृत्य\nसंगणक अभियंता नयना पुजारी ही ८ ऑगस्ट २००९ रोजी काम संपवून घरी जाण्यासाठी रात्री खराडी बायपासला झेन्सॉर कंपनीजवळ उभी होती.\nकॅबचालक योगेश अशोक राऊत (वय २९, रा. घोलेगाव, ता. खेड) हा तेथून जात होता. त्याने नयना पुजारीला सोडण्याच्या बहाण्याने कॅबमध्ये बसवून रात्री निर्जनस्थळी नेले. तेथे त्याने आणि त्याच्या तीन मित्रांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर ओढणीने गळा आवळून दगडाने ठेचून तिचा खून केला. तिचा मृतदेह राजगुरुनगरजवळील जरेवाडी येथे सापडला होता.\nया प्रकरणी येरवडा पोलिसांनी योगेश अशोक राऊत (वय २४), राजेश पांडुरंग चौधरी (२३, दोघेही रा. गोळेगाव, खेड), महेश बाळासाहेब ठाकूर (२४, रा. सोळू, खेड) आणि विश्‍वास हिंदूराव कदम (२६, रा. मरकळ, ता. खेड, मूळ रा. खटाव, जि. सातारा) या चार आरोपींना १६ ऑक्‍टोबर २००९ रोजी अटक केली.\nमुख्य आरोपी योगेश राऊतला १७ सप्टेंबर २०११ रोजी ससून रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथून तो लघुशंकेच्या बहाण्याने पसार झाला. त्यानंतर योगेश राऊत रेल्वेने सुरतला गेला. तेथून दिल्ली गाठली. तेथे काम न मिळाल्याने तो अमृतसरला गेला. तेथील एका हॉटेलमध्ये तो काम करत होता. पोलिसांनी त्याला शिर्डीच्या बस स्थानकातून अटक केली.\n७ ऑक्‍टोबर २००९ - नयना पुजारी यांचे अपहरण, बलात्कार, खून\n८ ऑक्‍टोबर २००९ - राजगुरुनगरजवळील जरेवाडी येथे पुजारी यांचा मृतदेह आढळला, खेड पोलिसांकडे गुन्ह्याची नोंद\nमृतदेहाची ओळख पटल्यानंतर येरवडा पोलिसात गुन्हा वर्ग\n१६ ऑक्‍टोबर २००९ - तीन आरोपींना अटक\nजानेवारी २०१० - चार आरोपींविरुद्ध प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर आरोपपत्र दाखल\nजुलै २०१० - माफीचा साक्षीदार राजेश चौधरीचा ‘इन कॅमेरा’ जबाब\nनोव्हेंबर २०१० - राजेश चौधरी याचा जबाब न्यायालयात उघड\nफेब्रुवारी २०११ - तीन आरोपींविरुद्ध आरोप निश्‍चित\n१७ सप्टेंबर २०११ - ससून रुग्णालयातून आरोपी राऊत पळाला\n३१ मे २०१३ - शिर्डी येथे आरोपी राऊत याला अटक\n'कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही क्षणी' मस्केटिअर ऍप्लिकेशन हे 'रिअल टाइम हेल्प ऍप' आहे.\n'मस्केटिअर' ऍपवरील बटन क्लिक करा...\nअन्‌ काही क्षणांतच आई-वडील, नातेवाईक, मित्र आणि तुमच्यापासून हाकेच्या अंतरावरील विश्‍वासू व्यक्‍ती किंवा पोलिस तुमच्या मदतीला धावून येतील.\nत्यासाठी मोबाईलमध्ये मस्केटियर अॅप डाऊनलोड करा.\nअन्‌ त्याने निर्वस्त्र होऊन केली चोरी\nदौलताबाद : चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसलो तरी पकडले जाऊ नये, यासाठी चोराने वेगळी शक्‍कल लढवत चेहरा रुमालाने बांधून निर्वस्त्र होत येथील...\nपॅनिक बटन आले; पण सुरक्षितता नाही\nपुणे - खासगी बसमध्ये निर्भयाला ज्या घटनेला सामोरे जावे लागले, ती वेळ अन्य कोणावर येऊ नये म्हणून बसमध्ये पॅनिक बटन असावे. ते दाबल्यावर लगेचच पोलिस...\nसाडेचार हजार गाव-वाड्यांची टॅंकरवर मदार\nऔरंगाबाद - दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या राज्यातील टंचाईग्रस्त एक हजार ३८१ गावे, तीन हजार ७७ वाड्यांना एक हजार ६५७ टॅंकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवावे...\nआदित्य पांचोलीवर अदखलपात्र गुन्हा\nमुंबई - अभिनेता आदित्य पांचोली याच्या विरोधात एका मोटर मेकॅनिकने वर्सोवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे....\nसंशयितांच्या अटकेसाठी दुसऱ्या दिवशीही 'घाटी'त ठिय्या\nऔरंगाबाद - कच्चा कैदी असलेल्या योगेश राठोड याचा हर्सूल कारागृहात संशयास्पद मृत्यू झाला. त्याचा खून...\nबारामती शहर - येथील टपाल कार्यालयातील पासपोर्ट कार्यालयाचे कामकाज वेळेत सुरू होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. या कार्यालयातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/article-saket-aloni-smart-city-and-importance-smart-population-25237", "date_download": "2019-01-22T02:30:09Z", "digest": "sha1:YVZ7WZXGTBXFT2ESKHYK372V2LNGY2EQ", "length": 22175, "nlines": 194, "source_domain": "www.esakal.com", "title": "Article by Saket Aloni on Smart City and importance of Smart Population 'स्मार्ट जनता' ही स्मार्ट सिटीची प्राथमिक गरज | eSakal", "raw_content": "\n'स्मार्ट जनता' ही स्मार्ट सिटीची प्राथमिक गरज\nसोमवार, 9 जानेवारी 2017\nसाकेत अलोणी मुळचे नागपूरचे. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेले साकेत सध्या बंगळूरमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांनी पॅरिसमध्येही वास्तव्य केले आहे. स्मार्ट सिटीकडे जाताना नेमक्या काय गरजा पूर्ण कराव्या लागतील, याबद्दलचा उहापोह त्यांनी सोबतच्या लेखामध्ये केला आहे.\nआपणही आपल्या मतांना esakal.com च्या माध्यमातून जगासमोर मांडू शकता.\nमराठी युनिकोडमध्ये आपले लेख पाठवाः webeditor@esakal.com वर.\nSakal Samvad अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करून घ्या आणि बना 'सिटिझन जर्नालिस्ट'\nप्रधानमंत्र्यांनी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला दिलेले भाषण आणि समाजवादी पक्षात सुरु असलेले यादवी युद्ध या दोहोंच्या चर्चेला उधाण आले असतांना, महाराष्ट्रचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील सर्वात पहिल्या ‘सेफ अँड स्मार्ट सिटी’ प्रकल्पाचे नागपुरात उदघाटन केले. तसे नागपूरच्या नगरपालिकेची स्थापना ३१ मे १८६४ रोजी करण्यात आली. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून विद्यमान महानगरपालिका (NMC) शहरी विकास आणि शहराच्या नवीन क्षेत्रांच्या नियोजनासाठी जबाबदार आहे. अलीकडेच नवी दिल्लीची महानगर पालिका (NDMC) १०० वर्षांची झाली. राजधानीचे शहर असूनसुद्धा आणि आर्किटेक्चरपासून सुरक्षेपर्���ंत असे २८ विविध विभाग असूनसुद्धा नवी दिल्लीला स्मार्ट बनवण्याची गरज भासते आहे. स्मार्ट सिटी योजने अंतर्गत निवडलेल्या इतर ५८ शहरांची व्यथा काही वेगळी नाही. जागतिक दर्जाचे तज्ञ ही शहरं स्मार्ट बनतीलही पण एक प्रश्न मात्र नक्कीच उपस्थित होतो: विद्यमान संस्था सपशेल अपयशी ठरल्या आहेत का; ज्यामुळे आपल्या शहरांना अद्ययावत करण्यासाठी तब्बल ९०००० कोटी खर्च करावे लागत आहेत; किंवा भविष्यात आपल्याला एखाद्या नवीन योजनेची गरज भासेल का, हीच शहरं re-smart करण्यासाठी\nपॅरिस हे निश्चितच अप्रतिम सौंदर्याने नटलेलं एक स्मार्ट शहर आहे. पण ते काही निव्वळ तेथील संस्थाने, अद्ययावत तंत्रज्ञान किंवा 'e'करण यामुळे स्मार्ट बनलेलं नाही. उपलब्ध सोयींचा, तंत्रज्ञाचा आणि जनहितार्थ योजनांचा कार्यक्षम वापर करण्याएवढे तेथील रहिवासी शैक्षणिकदृष्ट्या सक्षम आहेत. एवढंच नव्हे तर तंत्रज्ञानात होणाऱ्या प्रगतीनुसार स्वतःच्या शहराला अद्ययावत ढेवण्याचे कामही ते नेटाने करतात. असे असले तरी अलीकडे पॅरिससमोर एक मोठी अडचण निर्माण झाली आहे, ती म्हणजे ‘सिगारेट थोटुकच्या’ प्रदूषणाची अधिकृत आकड्यानुसार दर वर्षी सुमारे ३५० टन सिगारेट पॅरिसच्या रस्त्यांवर फेकल्या जातात. तेथील जनता सुशिक्षित आणि जबाबदार असली तरी एका थोटुकची विल्हेवाट लावण्याइतकी तर जबाबदार नक्कीच नाही. आता मात्र सिगारेट रस्त्यावर फेकल्यास ६८ यूरो (अंदाजे ५००० रुपये) दंड ठोठावण्याचा निर्णय प्रशासनाला नाईलाजाने घ्यावा लागला आहे.\nगंगा नदीशी आपले भावनिक नाते असले तरी गंगेचे शुद्ध पवित्र पाणी दूषित करण्यासाठी आपण भारतीयच जबाबदार आहोत. आणि आता गंगा सफाई साठी शेकडो योजना आणि हजारो कोटी रुपये खर्च करण्याची गरज आपल्यालाच भासते आहे.\nया घटनांपासून धडा घेणे आणि झालेल्या चुकींची पुनरावृत्ती होऊ न देणे फार गरजेचे आहे. पुढे जाऊन १०० शहरांना re-smart करणे टाळायचे असेल तर शासनाने देशातील संपूर्ण जनतेला सहज उपलब्ध होईल अशा उच्च दर्जाच्या शिक्षणाच्या सोयी कार्यान्वित करणे फार महत्वाचे आहे. जेणेकरून देशातील जनता स्वावलंबी आणि जबाबदार बनू शकेल. बोजड सरकारी प्रक्रिया आणि संपूर्ण कागदी काम ऑनलाईन केले तरी या सर्व सोयींचा नेमका उपयोग करण्यासाठी जनता स्मार्ट हवी. आपल्या देशात एखादी व्यक्ती स्वतःचं नाव लिहू-वाचू शकली तर साक्षर समजली जाते. ही साक्षरता अगदी स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट कार्यान्वित करण्यासाठीदेखील उपयोगी ठरणार नाही. दारिद्र्यातून बाहेर पडण्याकरिता आणि पर्यायाने शहराच्या स्मार्टनेस मध्ये हातभार लावण्याकरिता सामान्य भारतीयांसाठी उत्तम शिक्षण हे उत्तम साधन आहे. निशुल्क शिक्षणाची सोय आणि नागरिकांमध्ये असलेली जबाबदारीची जाणीव स्मार्ट शहराला भविष्यातही स्मार्ट ठेवू शकेल.\nभारताच्या कुठल्याही मोठ्या शहरात ४ प्रकारचे लोक राहतात:\n१. सुशिक्षित, स्वावलंबी आणि जबाबदार\n२. सुशिक्षित, स्वावलंबी आणि बेजबाबदार\n३. अशिक्षित, स्वावलंबी आणि जबाबदार\n४. सुशिक्षित, बेरोजगार आणि बेजबाबदार\nपहिल्या आणि तिसऱ्या प्रकारचे लोक शासनासाठी बहुमोलाचे आहेत. आणि पहिल्या प्रकारात मोडणाऱ्या लोकांसाठी तर शासनाने फक्त नव्या संधी (जसे कॅशलेस अर्थव्यवस्था) उपलबध करून देत त्यांना प्रेरित ठेवणे पुरेसे आहे. दुसऱ्या आणि चौथ्या प्रकारचे लोक मात्र शासनासाठी अडचणीचे आहेत. विशेषत्वाने 'स्वावलंबी पण बेजबाबदार' लोक स्वतःच्या सामर्थ्यामुळे, पैश्यांमुळे अथवा अधिकारांमुळे अगदी कुठल्याच गोष्टीला उत्तरदायी ठरत नाही. सरकारी योजना राबवून अशा लोकांना कसलीही जाणीव करून देणे मूर्खपणाचे ठरेल. पण उच्च दर्जाचे, अत्यल्प खर्चात (खरे तर निःशुल्क) आणि सहज उपलब्ध होणारे शिक्षण धर्म, जाती किंवा अन्य भेदाभेद न करता समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविल्या गेले, तर समाजाच्या या सुशिक्षित वर्गाला सर्व स्मार्ट पद्धतींचा स्मार्ट उपयोग करता येईल. आणि मग ही सुशिक्षित जबाबदार जनता केवळ शहराला स्मार्ट ठेवण्यात मदत करेल असे नाही तर त्या स्मार्टनेसमध्ये भरसुद्धा घालेल. ही जनता 'सुशिक्षित पण बेजबाबदार' लोकांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देईल आणि त्यांना आर्थिक, सांस्कृतिक आणि नैतिकदृष्ट्या त्या स्मार्ट शहरात सहभागी होण्यास भाग पाडेल. आणि अशा प्रकारे देशात केवळ एकाच प्रकारचे लोक राहतीलः 'सुशिक्षित, स्वावलंबी आणि जबाबदार'. ही जनताच विकासाची खरी गुरुकिल्ली आहे.\nशासनाने विकासाच्या यात्रेला प्रारंभ करताना गुस्तावो पेट्रो यांच्या विचारांचे सदैव स्मरण ठेवावे - 'A developed country is not a place where the poor have cars. It's where the rich use public transportation.' (विकसित देश तो नव्हे जिथे गरिबांजवळ कार आहेत. विकसित देश तो आ���े जिथे श्रीमंत लोक सार्वजनिक वाहतूक वापरतात).\nनेपाळ, बांगलादेशाशी शारदानगरचा करार\nबारामती - शारदानगर येथील शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाने नेपाळ व बांगलादेशातील विद्यापीठांबरोबर आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार केला आहे. या...\n‘खेलो इंडिया’तील विजेतेपदामुळे महाराष्ट्र सरकारची जबाबदारी वाढली आहे. या निमित्ताने क्रीडा गुणवत्तेला प्रोत्साहन मिळाल्यास स्पर्धेचे उद्दिष्ट खऱ्या...\nबेघरांना निवारा केंद्राचा आधार\nपुणे - बेघर, निराधार आणि कामानिमित्त पुण्यात आलेल्या अनेक गरिबांना राहण्याची सोय उपलब्ध नसते. त्यांना येरवडा परिसरातील मदर तेरेसा हॉलमध्ये चोवीस तास...\nविकासदराचे स्वप्न आणि सत्य\nभारताने गाठलेल्या विकासदरात भविष्यात सातत्य टिकून राहील काय या प्रश्‍नाच्या उत्तरातील अनिश्‍चितता आणि गुंतागुंत जागतिक आर्थिक परिस्थिती किती अनिश्‍...\nराजाचे कुर्ले...फत्तेसिंह राजेभोसलेंचे गाव\nपुसेसावळी - सातारा राजधानीचे संस्थापक शंभूराजे पुत्र प्रथम शाहू महाराजांच्या कार्यकाळामध्ये मराठा साम्राज्य अटकेपर्यंत पोचले. या शाहू महाराजांच्या...\nरद्दी म्हटले तर घरातील अडचण. वेळच्या वेळी निपटाराही करता येत नाही. मग साचत जाते; पण या रद्दीचे दान करता येते. आपण अनेकदा आपल्या अवतीभवती,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-480-agri-input-seller-licenses-suspended-agri-department-6560", "date_download": "2019-01-22T03:22:07Z", "digest": "sha1:EZA6ZE6UOWCBMJM2DRZVLLF3QFVCSSJV", "length": 15759, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, 480 agri input seller licenses suspended by Agri department | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू श���ता.\nराज्यातील ४८० विक्रेत्यांचे परवाने निलंबित\nराज्यातील ४८० विक्रेत्यांचे परवाने निलंबित\nशुक्रवार, 16 मार्च 2018\nपुणे : निकृष्ट निविष्ठा विक्रीप्रकरणी कृषी आयुक्तालयाने तपासणी मोहिमेंतर्गत दोषी आढळणाऱ्या संबंधित ४८० विक्रेत्यांचे परवाने निलंबित, तर २७९ विक्रेत्यांचे परवाने रद्द केले आहेत.\nपुणे : निकृष्ट निविष्ठा विक्रीप्रकरणी कृषी आयुक्तालयाने तपासणी मोहिमेंतर्गत दोषी आढळणाऱ्या संबंधित ४८० विक्रेत्यांचे परवाने निलंबित, तर २७९ विक्रेत्यांचे परवाने रद्द केले आहेत.\nबियाणे, खते आणि कीटकनाशके (निविष्ठा) विक्रेत्यांवर नियमितपणे तपासण्या करून दोषींवर कारवाई करण्यात आल्याची माहिती निविष्ठा व गुणवत्ता नियंत्रण संचालक मच्छिंद्र घोलप यांनी दिली. आर्थिक वर्ष १ एप्रिल २०१७ पासून ते २२ फेब्रुवारी २०१८ अखेर ही कारवाई करण्यात आली. यात निकृष्ट बियाणांचे १७ हजार ७२४, खतांचे १६ हजार ७२४ आणि कीटकनाशकांचे सहा हजार ५९३ मिळून एकूण ४१ हजार ४३ नमुने घेण्यात आले. त्यापैकी ३९ हजार ९७४ नमुन्यांची तपासणी पूर्ण झाली असून, १ हजार ६९ नमुन्यांचे तपासणी अहवाल येणे बाकी आहे. तर, प्रत्यक्षात बियाणांचे ४८६, खतांचे २ हजार ४४ आणि कीटकनाशकांचे २४४ मिळून एकूण २ हजार ७७४ नमुने दोषी अथवा अप्रमाणित आढळलेले आहेत.\nअप्रमाणित नमुन्यांप्रकरणी कृषी विभागाने न्यायालयामध्ये दावे दाखल केलेेले आहेत. त्यात बियाण्यांबाबत २०८, खतांचे ५७७ आणि कीटकनाशकांचे ३७ मिळून ८२२ दाव्यांचा समावेश आहे, तर बियाणांचे १६, खतांच्या २६ आणि कीटकनाशकांच्या १६ मिळून ५८ जणांविरोधात पोलिसांकडे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तसेच, बियाणे ६८, खते २४२ आणि कीटकनाशकांच्या ११४ मिळून अप्रमाणित माल आढळलेल्या ४२४ विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.\nनिविष्ठांचा १२०९ टन साठा केला जप्त...\nकृषी विभागाच्या पथकांनी दोषी आढळलेल्या निविष्ठाधारकांच्या गोदामांमधील माल जप्त करण्याची कारवाई केली आहे. त्यामध्ये बियाणांचा ३६५.४७ टन, खतांचा ७८९.२७ टन आणि कीटकनाशकांच्या ५५.१४ मिळून एकूण १२०९.८८ टन माल जप्त करण्यात आलेला आहे. या सर्व जप्त केलेल्या मालाची किंमत ६ कोटी २० लाख रुपये आहे. विक्रेत्यांकडे निविष्ठांचा अनधिकृत साठा आढळणे, नमुने अप्रमाणित निघणे आदींस��रख्या बाबी तपासणीत आढळल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे.\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळप\nऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील २३ साखर कारखाने ऊसगाळप करीत आहेत.\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक महिनाअखेरपर्यंत...\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः पालकमंत्री शिंदे\nनगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही जनतेचीच इच्छा आहे आणि पालकमंत्री म्हणून जनतेची इच\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही :...\nमुंबई : हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही.\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत धरणे...\nपरभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांसह जनतेच्या विविध मागण्यांसाठी परभणी ज\n‘रेसिड्यू फ्री’ शेतीतून गुणवत्ताप्राप्त...स्थावर मालमत्ता व्यावसायिक उद्योगातील दोन...\nप्रतिष्ठा जपण्यासाठी शेतकऱ्यांच्या...नाशिक : यवतमाळमधील साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन...\nशेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्यास अखेर...पुणे ः गेल्या तीन वर्षांपासून बंद...\nसंत्रा निर्यातीला कृषी विभाग देणार...नागपूर : अपेडाने संत्रा क्‍लस्टरला पहिल्यांदाच...\nविदर्भात गुरुवारपासून तुरळक पावसाचा...पुणे : राज्यातील गारठा कमी झाल्यांनतर...\nचढ्या दराचा फायदा कोणालामागील दोन दिवसांपासून सोयाबीनचे दर वाढत आहेत....\nअतिखोल भूजलाचा उपसा घातकचपर्यावरणाचा नाश कोणी केला या एका प्रश्नाला अनेक...\nनिफाड तालुक्‍यात द्राक्ष काढणीला सुरवातनिफाड, जि. नाशिक ः तालुक्‍यातील उगाव,...\nपशुगणनेकरिता आता महिनाअखेरपर्यंत मुदतनागपूर ः पशुगणनेसाठी पूरक साहित्याचा...\nट्रायकोकार्ड निर्मिती प्रशिक्षण प्रकल्प...नागपूर ः कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठातील...\nराज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षांनी जाणून...औरंगाबाद : राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही...\nदराअभावी कांदापट्टा सुन्ननाशिक : कांद्याला अगदी मोड फुटेस्तोवर वाट...\nवनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...\nअर्थसंकल्पीय कृषी कर्ज तरतूदीत १० टक्के...नवी दिल्ली : आगामी २०१९-२०च्या अर्थसंकल्पात शेती...\nराज्यात शुक्रवारपासून पावसाचा अंदाजपुणे : वायव्य भारतातील पश्चिमी चक्रावाताची...\nऔरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय सुक्ष्म...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित नवव्या...\nशेतीपूरक उद्यो��ातून बचत गट झाले सक्षमचिखली (जि. बुलडाणा) येथील हिरकणी महिला उत्कर्ष...\nगोरक्षणासोबतच जपला व्यसनमुक्‍तीचा वसालाठी (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील दिलीप बाबा...\nअप्रमाणित रोपांमुळे ‘फेल' बागांवर...पुणे : दुष्काळात जीवापाड जपलेल्या बागा अप्रमाणित...\nसोयाबीन दराचा आलेख चढताच; लातूरला ३८११...लातूर : येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-crisis-crop-loan-distribution-akola-maharashtra-7131", "date_download": "2019-01-22T03:16:28Z", "digest": "sha1:KFU66NTTSX43H24XV257SLZUXR23NI4E", "length": 16857, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, crisis in crop loan distribution, akola, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपीक कर्जवाटपाच्या मार्गात अडचणींचे डोंगर\nपीक कर्जवाटपाच्या मार्गात अडचणींचे डोंगर\nगुरुवार, 5 एप्रिल 2018\nअकोला ः गेल्या हंगामासाठी वाटप केलेल्या पीककर्जाची वसुली ५० टक्क्यांच्या अात असून, अागामी हंगामासाठी पीक कर्जवाटप करताना मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता अाहे. थकीत असलेल्या या पीककर्जाबाबत शासनाकडून ठोस पावले उचलली तरच शेतकऱ्यांना या हंगामात पीक लागवडीसाठी कर्ज मिळू शकेल.\nया वर्षात झालेली कर्जमाफीची घोषणा, शेतीमालाला नसलेले भाव, विकलेल्या शेतीमालाचे रखडलेले चुकारे अादी कारणांमुळे बँकांच्या कर्ज वसुलीला थेट ‘ब्रेक’ लागलेला अाहे.\nअकोला ः गेल्या हंगामासाठी वाटप केलेल्या पीककर्जाची वसुली ५० टक्क्यांच्या अात असून, अागामी हंगामासाठी पीक कर्जवाटप करताना मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता अाहे. थकीत असलेल्या या पीककर्जाबाबत शासनाकडून ठोस पावले उचलली तरच शेतकऱ्यांना या हंगामात पीक लागवडीसाठी कर्ज मिळू शकेल.\nया वर्षात झालेली कर्जमाफीची घोषणा, शेतीमालाला नसलेले भाव, विकलेल्या शेतीमालाचे रखडलेले चुकारे अादी कारणांमुळे बँकांच्या कर्ज वसुलीला थेट ‘ब्रे��’ लागलेला अाहे.\nजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अकोला अाणि वाशीम जिल्ह्यांत अापल्या भागधारकांना गेल्या हंगामात वाटप केलेल्या ५७६ कोटींच्या कर्जापैकी केवळ २५२ कोटी रुपये ३१ मार्च अखेर वसूल झाले. ही वसुली केवळ ४२ टक्के अाहे. एक एप्रिलपासून नवीन अार्थिक वर्ष सुरू झाले. पीक कर्जवाटपाची प्रक्रिया लवकरच सुरू होत अाहे. सर्व कागदपत्रे व्यवस्थित असलेल्या सभासदांना गुरुवारपासून (ता. ५) बँकेतर्फे पीक कर्जवाटप केले जाणार अाहे.\nज्यांनी पीककर्ज भरले अशा सभासदांना नवीन कर्ज मिळण्याचा मार्ग अाहे. मात्र अाज असंख्य शेतकरी असे अाहेत, की ज्यांना कर्जमाफी मिळाली किंवा नाही, हेच स्पष्ट माहिती झालेले नाही. शिवाय जे नियमित खातेदार अाहेत त्यांना पीककर्ज भरण्याची इच्छा असली तरी या वर्षातील पीक परिस्थिती, शेतीमालाला न मिळालेले भाव हे अडसर ठरले.\nअाता अनेकांनी तूर, हरभरा हमीभावाने शासनाला विकलेला अाहे. परंतु त्याचे चुकारेच झालेले नाहीत. या सर्व बाबी पीककर्ज वसुलीला बाधक ठरल्या. गेल्या हंगामात घेतलेले कर्ज अद्याप ज्यांनी भरलेले नाही, अशांना नवीन हंगामासाठी कर्ज बँका देणार नाहीत हे स्पष्ट अाहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना हंगामाला सामोरे जातांना मोठ्या अडचणी येणार अाहेत.\nएकीकडे शासन पीककर्जाच्या मर्यादेत वाढ करीत असल्याचे सांगत अाहे. या वर्षी जिल्ह्याचा पीककर्जाचा अाराखडा हा २०१७-१८ मधील १२०० कोटींच्या तुलनेत १४०५ कोटी करण्यात अाला. ही वाढ जवळपास १७ टक्के अाहे. ही अाकडेवारी मोठी वाटत असली तरी विविध तांत्रिक अडचणींमुळे पुर्ण पीक कर्जवाटपच होत नाही, ही वस्तुस्थिती अाहे. वेळीच उपाययोजना न केल्यास या हंगामात हा अाकडा अाणखी घसरण्याचा अंदाज अातापासूनच व्यक्त होऊ लागला अाहे.\nपीककर्ज कर्जमाफी अकोला वाशीम\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळप\nऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील २३ साखर कारखाने ऊसगाळप करीत आहेत.\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक महिनाअखेरपर्यंत...\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः पालकमंत्री शिंदे\nनगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही जनतेचीच इच्छा आहे आणि पालकमंत्री म्हणून जनतेची इच\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही :...\nमुंबई : हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही.\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांस��ठी परभणीत धरणे...\nपरभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांसह जनतेच्या विविध मागण्यांसाठी परभणी ज\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...\nपंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई : हरकती असलेल्या जमिनी...\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...\nकांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर ः कांद्याचे दर घसरल्याने...\nनगर बाजारात तूर प्रतिक्विंटल ४४०० ते...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक...\nसोयाबीन दरात काही अंशी तेजीचा अंदाजनागपूर ः सोयाबीन दरात आलेली तेजी शेतकऱ्यांना...\nजळगावात चवळी, कारल्याचे दर टिकूनजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...\nहळद पॉलिश, प्रतवारी महत्त्वाचीलोखंडी ड्रममधून शिजवलेली हळद २० ते ३० मिनिटांसाठी...\nसागरी तापमानाची जुनी माहिती मिळवणे...माहितीच्या नोंदीच्या अभावामुळे बहुतांश जागतिक...\nमधमाश्यांचे सर्वेक्षण सातत्याने...गेल्या काही वर्षांमध्ये स्थानिक मधमाश्यांच्या...\nबुलडाणा जिल्ह्यातील अनेक प्रकल्प कोरडेबुलडाणा : उष्णतेच्या झळा सुरू होण्यापूर्वीच...\nखानदेशात तूर खरेदी केंद्रे सुरू कराजळगाव : खानदेशात तुरीची मळणी पूर्ण होत आली आहे....\nऊस गाळपात नंदुरबार जिल्हा आघाडीवरजळगाव : खानदेशात ऊस गाळपात नंदुरबार जिल्ह्यातील...\nनाचणी बीजोत्पादक शेतकऱ्यांना पन्हाळ्यात...कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यात आत्माच्या...\nगोदावरी दूध संघ शेतकऱ्यांसाठी ठरला ‘...नगर : ‘‘गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...\nपरभणी, हिंगोलीतील सिंचनासाठीच्या...परभणी : परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात २०१७-१८...\nखरीप नुकसानीच्या मदतीसाठी शेतकऱ्यांच्या...सोलापूर : गतवर्षीच्या २०१८ च्या खरीप हंगामात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प���रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2014/01/blog-post_20.html", "date_download": "2019-01-22T03:24:28Z", "digest": "sha1:PJ2A5G6O4DGRJSPRQ76VJEIYJFWMDW25", "length": 11023, "nlines": 95, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "देवनाचा सिंचन साठी जलविज्ञान चे प्रमाण पत्र - भागवत सोनवणे यांच्या पाठपुराव्याला यश - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » देवनाचा सिंचन साठी जलविज्ञान चे प्रमाण पत्र - भागवत सोनवणे यांच्या पाठपुराव्याला यश\nदेवनाचा सिंचन साठी जलविज्ञान चे प्रमाण पत्र - भागवत सोनवणे यांच्या पाठपुराव्याला यश\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, २० जानेवारी, २०१४ | सोमवार, जानेवारी २०, २०१४\nयेवला (अविनाश पाटील) - तालुक्यातील देवदरी येथील देवनाचा सिंचन\nप्रकल्पा साठी केंद्रिय जल आयोगाच्या अखत्यारीत असलेल्या जलविज्ञान\nसंस्थेचे प्रमाण पत्र आज उपलब्ध झाले आहे. त्यामुळे सदर प्रकल्पाच्या\nउभारणीच्या मार्गातील एक महत्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे...त्यामुळे\nप्रकल्प २०१५ साली पुर्ण होईल आणि लाभार्थी गावांमधील पाण्याचा दुष्काळ\nकायमचा संपेल अशी आशा निर्माण झाली आहे. सदर प्रकल्पासाठी ६५ दशलक्ष\nघनफुट ( १८४० सहस्त्र घन मिटर ) क्षमतेचे प्रमाण पत्र जलविज्ञान संस्था\n, नाशिक यांनी दिले असून प्रकल्पामुळे रहाडी, खरवंडी,देवदरी या गावामधील\n१८०० हेक्टर जमीन ओलीताखाली येणार असून अप्रत्यक्ष लाभार्थी म्हणून\nभारम,कोळम ,खु. कोळम बु. रेंडाळे, न्यारखेडे खु. न्यारखेडे बु. वाघाळे,\nया शिवारातील भूजळ पातळीत वाढ होऊन सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे. तसेच ३८\nगाव योजने सारखी पेय जल योजना राबविणे शक्य होणार असून एक प्रकारे कायमच\nअवर्षण ग्रस्त असलेल्या डोंगरी भागाला जल संजीवनी मिळणार आहे... येवला\nतालुक्यातील हा सर्वात मोठा प्रकल्प ठरणार आहे.\nसदर प्रकल्प व्हावा यासाठी परिसरातील शेतकरी कृती समितीच्या माध्यमातून\nशासनाकडे नियोजन बद्ध व अभ्यासपुर्ण पाठपुरावा करत होते. शासनाचे लक्ष\nवेधण्यासाठी शेतकर्‍यांनी अनेक आंदोलने केली होती...त्याची दखल घेत पालक\nमंत्री नामदार श्री छगन भुजबळ यांनी जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे यांचे\nसमवेत मंत्रालयात तापी महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री प्रकाश भामरे,\nतापी महामंडळाचे मुख्य अभियंता श्री ह.मे. शिंदे, जलविज्ञान प्रकल्पाचे\nमुख्य ���भियंता श्री एच. के गोसावी आदि संबधीत अधिकार्‍यांची बैठक ३\nसप्टेंबर २०१३ रोजी घेतली होती...सदर बैठक निर्णायक ठरून जलविज्ञान\nसंस्थेस तापी महामंडळा मार्फत प्रस्ताव सादर करण्यात आला. सदर प्रस्ताव\nतयार करणेसाठी कृती समितीचे अध्यक्ष भागवत सोनवणे यांनी तापी खोर्‍यातील\nपाणी उपलब्धतेचे तपशील उपलब्ध करण्यात सक्रीय सहभाग घेतला. येवला\nतालुक्यातील १९५१ ते २०१३ या ६२ वर्षातील पर्जन्यमान, मन्याड उपखोर्‍यात\nबृहत आराखडयातील पुर्ण झालेल्या प्रकल्पांचा पुर्ण झालेल्या\nवर्षांपासूनच ओव्हर फ्लो मिटर गेज तपशील, प्रस्तावित प्रकल्पांची क्षमता\nया आधारे युक्तीवाद करून प्रमाण पत्र मिळविण्याच्या पाठपुराव्याला यश\nपालक मंत्री नामदार छगन भुजबळ यांनी स्वतः या प्रकल्पासाठी लक्ष\nघातल्याने प्रकल्पाला चालना मिळाली आहे. पालकमंत्र्याचे स्वीय सहाय्यक\nतसेच येवला संपर्क कार्यालय प्रमुख श्री बाळासाहेब लोखंडे, नाशिक\nकार्यालयाचे चे स्वीय सहाय्यक श्री अनिल सोनवणे, व मंत्रालयातील स्वीय\nसहाय्यक श्री पी.डी. मलिकनेर यांनी ही या कामी अतिशय मोलाचे योगदान दिले\nआहे. आमदार जयंत जाधव यांनी या प्रश्नी नागपुर हिवाळी अधिवेशनात तारांकीत\nप्रश्न उपस्थित केला होता.\n\"आता उर्वरित टप्पे - प्रशासकीय मान्यता, नियोजन मंडळाचा निधी, जमिन\nअधिग्रहण, प्रत्यक्ष उभारणी आदि कामे लवकरात लवकर मार्गी लागतील यासाठी\nनामदार महोदयांनी लक्ष घालावे अशी परिसरातील शेतकर्‍यांच्या वतीने विनंती\nआहे \" ( श्री भागवत सोनवणे , अध्यक्ष , देवनाचा सिंचन प्रकल्प संयुक्त\nनामदार भुजबळ यांचे मुळे आमचे अनेक पिढ्यांचे स्वप्न साकार होणार असून\nआमचा दुष्काळ लवकरच संपेल अशी आशा निर्माण झाली आहे. नामदार भुजबळ यांचे\nपाठीशी परिसरातील जनता खंबीर पणे उभी राहील - श्री हुसेन अब्बास शेख (\nशेतकरी ) रहाडी ता. येवला )\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4927817719090242376&title=The%20Coast%20Guard's%20Hovercraft%20at%20Ratnagiri&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-01-22T02:29:44Z", "digest": "sha1:SE5XCO64DQQGLAU33H7SA3RKSH34Y5T5", "length": 10373, "nlines": 120, "source_domain": "bytesofindia.com", "title": "भाट्ये किनाऱ्यावर तटरक्षक दलाचे हॉवरक्राफ्ट दाखल", "raw_content": "\nभाट्ये किनाऱ्यावर तटरक्षक दलाचे हॉवरक्राफ्ट दाखल\nजिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला सागरी सुरक्षेचा आढावा\nरत्नागिरी : तटरक्षक दलाचे ‘आयसीजीएस एच १९८’ हे हॉवरक्राफ्ट देशाच्या पश्चिम किनार्‍यावर गस्त घालत असताना १० जानेवारी २०१९ रोजी रत्नागिरीच्या भाट्ये किनाऱ्यावर दाखल झाले आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ११ जानेवारीला सकाळी या हॉवरक्राफ्टच्या कार्यप्रणालीची पाहणी करून सागरी सुरक्षेचा आढावा घेतला.\nतटरक्षक दलास रत्नागिरी येथे अद्ययावत हॉवरपोर्ट निर्माण करायचे असून, त्यासाठी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे भाट्ये किनाऱ्याजवळील सुमारे तीन एकर जमीन तटरक्षक दलास हस्तांतरित केली आहे. हॉवरक्राफ्ट हे पाणी आणि जमीन या दोन्हींवर चालणारे उभयचर जहाज आहे. जेट इंजिनच्या साहाय्याने ते जमीन अथवा पाण्यावर हवेची एक मोठी गादी तयार करते आणि पृष्ठभागावर अधांतरी धावते. यामुळे ते बर्फाळ प्रदेश, दलदल, वाळूचे पुळण याबरोबरच रस्त्यांवरदेखील सहजरीत्या ताशी सुमारे ७० किमी इतक्या वेगाने धावते. जेथे साधारण जहाजांना प्रवेश करता येत नाही, अशा दुर्गम भागात हे जहाज तस्कर किंवा राष्ट्रद्रोही कार्यवाह्या करणार्‍या लहान जहाजांचा किंवा व्यक्तींचा पाठलाग करू शकते.\nरत्नागिरी हे देशाच्या पश्चिम किनार्‍यावरील मुंबई ते गोवा या दोन महत्त्वाच्या ठिकाणांच्या मध्यावरील केंद्र असल्याने यास सागरी सुरक्षेच्या दृष्टीने मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. नजिकच्या काळात भाट्ये येथे हॉवरपोर्टचे काम पूर्ण होताच रत्नागिरी येथे तटरक्षक दलाचे तीन हॉवरक्राफ्ट नेहमी तैनात राहणार असून, अरबी समुद्रातून मार्गक्रमण करणार्‍या तटरक्षक दलाच्या इतर हॉवरक्राफ्टना देखील या हॉवरपोर्टवर पार्किंग, रसद पुरवठा किंवा तांत्रिक मदत आदी सुविधा पुरविल्या जाणार आहेत.\nरत्नागिरीमार्गे मुंबई ते मॅंगलोर यांदरम्यान गस्त घालणार्‍या ���ा तटरक्षक दलाच्या हॉवरक्राफ्टची जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन संजय उगलमूगले आणि रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अरविंद माळी यांच्याकडून ११ जानेवारीला पाहणी करण्यात आली. रत्नागिरी तटरक्षक दलाचे कमांडर कमांडंट एस. आर. पाटील यांनी हॉवरक्राफ्टच्या कार्यप्रणाली आणि प्रभावीपणा यांबद्दल माहिती दिली. ‘रत्नागिरीमार्गे हॉवरक्राफ्टच्या अशा गस्ती आता वारंवार हाती घेण्यात येत असून, भाट्ये येथे हॉवरपोर्टची निर्मिती झाल्यानंतर कोकणचा समुद्र किनारा अभेद्य होईल,’ असे कमांडंट पाटील म्हणाले.\nतटरक्षक दलाच्या पुढाकाराने भाट्ये किनाऱ्याची स्वच्छता ‘तटरक्षक’च्या इमारतीचे राजेंद्र सिंग यांच्या हस्ते अनावरण डॉर्नियर विमानाचे रत्नागिरीत यशस्वी लँडिंग ‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’ ‘तटरक्षक’च्या रत्नागिरीतील नव्या इमारतीचे अनावरण\nकरपणारी भाकरी आणि लोपणारे ज्ञान\n‘‘आठवणींचे अमृत’ पुस्तक प्रत्येकालाच प्रेरणा देणारे’\nअपनी कहानी छोड जा...\nगृहरचना, इंटेरिअर डिझाइन्सच्या छायाचित्र प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद\nरंगूनवाला डेंटल कॉलेजतर्फे जनजागृती मोहीम\n‘देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे’\nहमारी ही मुठ्ठी में आकाश सारा...\nलायन्स व्याख्यानमालेला रविवारपासून प्रारंभ\nकरपणारी भाकरी आणि लोपणारे ज्ञान\nअपनी कहानी छोड जा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/new-delhi-gst-and-rahul-gandhi-56609", "date_download": "2019-01-22T02:51:38Z", "digest": "sha1:ZTYGIQUSDT25HVH6WDXRW24WB77KMDRT", "length": 15451, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "new delhi gst and rahul gandhi 'जीएसटी'ला तमाशाचे स्वरूप : राहुल गांधी | eSakal", "raw_content": "\n'जीएसटी'ला तमाशाचे स्वरूप : राहुल गांधी\nशनिवार, 1 जुलै 2017\nव्यावसायिकांना संकटात न टाकण्याचे कॉंग्रेसचे आवाहन\nनवी दिल्ली: विद्यमान वस्तू आणि सेवाकर कायदा (जीएसटी) परिपूर्ण नसून, त्यात लहान व्यावसायिकांच्या अडचणी लक्षात घेता अंमलबजावणीची दोन महिने चाचणी (ट्रायल रन) घेतली जावी, असे आवाहन कॉंग्रेसने केले. लहान, मध्यम व्यावसायिकांना संकटात टाकून \"जीएसटी' लागू केला जाऊ नये, अशी मागणी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी केली.\nव्यावसायिकांना संकटात न टाकण्याचे कॉंग्रेसचे आवाहन\nनवी दिल्ली: विद्यमान वस्तू आणि सेवाकर का��दा (जीएसटी) परिपूर्ण नसून, त्यात लहान व्यावसायिकांच्या अडचणी लक्षात घेता अंमलबजावणीची दोन महिने चाचणी (ट्रायल रन) घेतली जावी, असे आवाहन कॉंग्रेसने केले. लहान, मध्यम व्यावसायिकांना संकटात टाकून \"जीएसटी' लागू केला जाऊ नये, अशी मागणी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी केली.\n\"जीएसटी' लागू होण्याची प्रक्रिया अवघ्या काही तासांवर उरली असताना कॉंग्रेसने अशाप्रकारची मागणी करून नव्या वादाला तोंड फोडले. परदेशात सुटी घालविणाऱ्या राहुल गांधी यांनी ट्विट करून \"जीएसटी'वर तोफ डागली. प्रचंड मोठी क्षमता असलेली सुधारणा अर्धवटपणे आणि स्वतःची टिमकी वाजविणाऱ्या तमाशाच्या स्वरूपात आणली जात आहे. कोट्यवधी नागरिक, लहान उद्योजक आणि व्यावसायिकांना वेदना आणि चिंतेच्या गर्तेत ढकलून \"जीएसटी'ची अंमलबजावणी केली जाऊ नये. \"जीएसटी' ही महत्त्वाची सुधारणा असल्याने कॉंग्रेसचा पहिल्यापासून त्याला पाठिंबा राहिला आहे; परंतु असंवेदनशील आणि लघुदृष्टीच्या सरकारकडून नोटाबंदीच्या अर्धवट निर्णयाप्रमाणेच \"जीएसटी'ही अर्धवट स्वरूपात लागू केला जात आहे, असा हल्ला राहुल गांधींनी चढवला.\nपक्षाचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनीही \"जीएसटी'च्या परिपूर्णतेवर शंका उपस्थित केल्या. कॉंग्रेस \"जीएसटी'च्या विरोधात नाही; परंतु राज्ये त्यासाठी पूर्णपणे तयार आहेत का, \"जीएसटी' नेटवर्कची चाचणी झाली आहे काय, सरकारने लहान व्यावसायिकांना प्रशिक्षण दिले आहे काय याचा विचार व्हावा, असे ते म्हणाले. 300 कोटी विवरणपत्रे एका महिन्यात सादर होतील. या क्रमाने वर्षभरात 3600 कोटी विवरणपत्र सादर केली जातील. हे पाहता तयारी भक्कम असायला हवी. राज्यांची मागणी लक्षात घेऊन केंद्राने दोन महिन्यांची चाचणी घ्यायला हवी होती.\nबहिष्कार नव्हे, तर असहभाग\nसंसदेत मध्यरात्री होणाऱ्या सोहळ्यावर बहिष्कार घातलेला नाही, तर केवळ यात सहभागी व्हायचे नाही हा निर्णय झाला असल्याचे कॉंग्रेसतर्फे स्पष्ट करण्यात आले. सरकारच्या आवाहनानंतरही यात सहभागी न होण्याच्या निर्णयावर ठाम राहण्याचे सांगताना शर्मा म्हणाले, की संसदेची मर्यादा आणि देशाची परंपरा लक्षात घेता या सोहळ्याचे कॉंग्रेस अनुमोदन करू शकत नाही. हा उत्सव आणि प्रचाराचा विषय नाही. सहभागाबद्दल प्रत्येक राजकीय पक्षाला आपला निर्णय घ्यायचा आहे. कॉंग्रेसने दे���ाची मर्यादा, संसदेची प्रतिष्ठा आणि परंपरा लक्षात घेऊन हा निर्णय केला आहे. तृणमूल कॉंग्रेस, द्रमुक, डाव्या पक्षांनी आपापला निर्णय केला आहे, असे ते म्हणाले.\n'या' अटीवर विश्व हिंदू परिषद देणार काँग्रेसला पाठींबा\nनवी दिल्ली- पाच वर्षे एकपक्षीय बहुमताचे सरकार चालवूनही भारतीय जनता पक्षाला राम मंदिराच्या प्रश्नावर तोडगा काढता आला नाही. भाजपाने राम मंदिराबाबत...\nभाजप नेत्याने राहुल गांधींना म्हटले औरंगजेब\nजयपूरः औरंगजेब हे मुगलांचे शेवटचे बादशहा होते, त्याप्रमाणे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे शेवटचे बादशहा ठरणार आहेत. राहलु गांधी हे औरंगजेब प्रमाणे...\nराहुल गांधींना भेटण्यासाठी पायी यात्रा\nखापरखेडा - तीन राज्यांत भाजपचा पराभव करून काँग्रेस मित्र पक्षाने दणदणीत विजय मिळविला. केंद्रातसुद्धा काँग्रेस मित्र पक्षांनी सरकार स्थापन करावे...\nराहुल गांधींसाठी रोशनची पदयात्रा\nखापरखेडा - तीन राज्यांत भाजपचा पराभव करून कॉंग्रेस मित्र पक्षाने दणदणीत विजय मिळविला. केंद्रातसुद्धा कॉंग्रेस मित्र पक्षांनी सरकार स्थापन करावे...\nजेटलीजी, आम्ही 100 टक्के तुमच्यासोबत : राहुल गांधी\nनवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या प्रकृतीबाबत ऐकून मला दुःख झाले. जेटलींशी आम्ही वैचारिक पातळीवर सातत्याने भांडतो. मात्र मी व...\nउत्तर प्रदेशात राहुल गांधींचा झंझावात; होणार 13 सभा\nलखनौ : बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशात आघाडीची घोषणा केली. त्यानंतर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-business-doorstep-servicing-50533", "date_download": "2019-01-22T02:50:11Z", "digest": "sha1:WTWHEEEERSEBB6KDXR4OT7PFN7BTWKJP", "length": 14620, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news business Doorstep Servicing व्यस्त दिनक्रमावर \"डोअरस्टेप स���्व्हिसिंग'चा पर्याय | eSakal", "raw_content": "\nव्यस्त दिनक्रमावर \"डोअरस्टेप सर्व्हिसिंग'चा पर्याय\nमंगळवार, 6 जून 2017\nपुणे - धावपळीच्या जीवनात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही, तर दुचाकीच्या \"सर्व्हिसिंग'साठी वेगळा वेळ कसा काढणार सर्व्हिस सेंटरला गाडी पोचवणे आणि पुन्हा ठराविक वेळेतच गाडी घ्यायला जाणे सर्वांनाच जमेल असे नाही. सर्वसामान्य नागरिकांची ही अडचण, विशेषतः आयटी प्रोफेशनल्सचा व्यस्त दिनक्रम लक्षात घेऊन \"एमसेवा' या स्टार्ट अपने \"डोअरस्टेप सर्व्हिसिंग' ही संकल्पना राबविली आहे. स्पेअर्स व सर्व्हिस डिलरशीपचा 15 वर्षांचा अनुभव पाठीशी असलेले सुशील बोरा यांनी वयाच्या पन्नाशीत हे सुरू केले.\nपुणे - धावपळीच्या जीवनात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही, तर दुचाकीच्या \"सर्व्हिसिंग'साठी वेगळा वेळ कसा काढणार सर्व्हिस सेंटरला गाडी पोचवणे आणि पुन्हा ठराविक वेळेतच गाडी घ्यायला जाणे सर्वांनाच जमेल असे नाही. सर्वसामान्य नागरिकांची ही अडचण, विशेषतः आयटी प्रोफेशनल्सचा व्यस्त दिनक्रम लक्षात घेऊन \"एमसेवा' या स्टार्ट अपने \"डोअरस्टेप सर्व्हिसिंग' ही संकल्पना राबविली आहे. स्पेअर्स व सर्व्हिस डिलरशीपचा 15 वर्षांचा अनुभव पाठीशी असलेले सुशील बोरा यांनी वयाच्या पन्नाशीत हे सुरू केले.\nबोरा यांच्यासह अकाउंट्‌स, व्यवस्थापन विषयातील प्रदीर्घ अनुभव असलेल्या सविता वांद्रे यांनी ऑक्‍टोबर 2015 मध्ये हे स्टार्ट अप सुरू केले असून सध्या शहरातील मोठ्या सोसायट्या आणि आयटी पार्कमध्ये ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.\n\"एमसेवा'विषयी माहिती देताना सविता म्हणाल्या, \"\"पुण्यासारख्या शहरामध्ये दुचाकींची संख्या अधिक आहे. सुरवातीला आम्ही वैयक्तिक ग्राहकांना सेवा पुरविण्याचा प्रयत्न केला; मात्र आर्थिकदृष्ट्या ते बिझनेस मॉडेल परवडणारे नव्हते. ऐनवेळी निर्णय बदलणाऱ्या, अनुपलब्ध असणाऱ्या ग्राहकांची संख्या अधिक होती. त्यामुळे आता आम्ही फक्त कॉर्पोरेट कंपन्या आणि मोठ्या सोसायट्यांमध्येच ही सेवा देत आहोत. सोमवार ते शुक्रवार आयटी पार्कमध्ये, तर शनिवारी आणि रविवारी दिवसभर सोसायट्यांच्या आवारामध्ये आमची अत्याधुनिक व सुसज्ज व्हॅन उभी असते. सध्या दिवसाला पंधरा ते वीस गाड्यांच्या देखभालीचे काम पूर्ण केले जात आहे व अशाप्रकारे आतापर्यंत आम्��ी पाच हजारांहून अधिक ग्राहकांना सेवा दिली आहे.''\n\"एमसेवा'कडे सध्या दहा कर्मचारी आहेत. अद्याप आम्ही फंडिंगसाठी गुंतवणूकदारांकडे प्रस्ताव दिलेला नाही; मात्र लवकरच अन्य शहरांमध्ये सेवा विस्तारण्याचा आणि गुंतवणूक मिळविण्याचा मानस आहे.\n- सुशील बोरा, संस्थापक, एमसेवा\n- सुशील बोरा व सविता वांद्रे यांनी ऑक्‍टोबर 2015 मध्ये स्थापन केलेले स्टार्ट अप\n- शंभरहून अधिक ठिकाणी वाहन देखभालीचे कॅंप, पाच हजार ग्राहकांना सेवा\n- बिझनेस, आयटी पार्क, सोसायट्यांमध्ये सेवा\n- गुंतवणूक मिळण्याच्या प्रतीक्षेत\nचहा पेक्षा किटली गरम\nसहसचिवाच्या वाहनाचा दुरुस्ती खर्च लाखाच्या वर मुंबई - मंत्रालयातील आरोग्य विभागाच्या...\nविकासदराचे स्वप्न आणि सत्य\nभारताने गाठलेल्या विकासदरात भविष्यात सातत्य टिकून राहील काय या प्रश्‍नाच्या उत्तरातील अनिश्‍चितता आणि गुंतागुंत जागतिक आर्थिक परिस्थिती किती अनिश्‍...\nपोलिसाची अडीच कोटी रुपयांत फसवणूक\nजळगाव - पतसंस्था, वनजमीन आणि अन्य घोटाळ्यांमध्ये पोलिस दलातील भूखंड घोटाळाही समोर आला आहे. यात पोलिस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची फसवणूक...\nकौटुंबिक अत्याचाराने ११० गर्भवती पीडित\nऔरंगाबाद - घाटी रुग्णालयाच्या प्रसूती विभागात प्रसूतिपूर्व तपासणीसाठी गेल्या सहा महिन्यांत आलेल्या महिलांपैकी ११० महिला कौटुंबिक अत्याचाराने...\n'श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरीब आणखी गरीब' होतोय\nनवी दिल्ली: गेल्या वर्षभरात देशभरातील अब्जाधीशांच्या संपत्तीत दरदिवशी तब्बल 2200 कोटींची भर पडली आहे. विशेष म्हणजे फक्त 10 टक्के श्रीमंतांकडे देशातील...\nपोलिसाची अडीच कोटी रुपयांत फसवणूक\nजळगाव ः पतसंस्था, वनजमीन आणि अन्य घोटाळ्यांमध्ये पोलिस दलातील भूखंड घोटाळाही समोर आला आहे. यात पोलिस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची फसवणूक झाल्याचे उघड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Konkan/8-thousand-forest-bandhare-to-be-constructed-in-the-district/", "date_download": "2019-01-22T02:07:55Z", "digest": "sha1:FVP2CKUXIOVMH6WC7KFVRFWEQOTQAZME", "length": 4849, "nlines": 33, "source_domain": "pudhari.news", "title": " जिल्ह्यात 8 हजार वनराई बंधारे बांधणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › जिल्ह्यात 8 हजार वनराई बंधारे बांधणार\nजिल्ह्यात 8 हजार वनराई बंधारे बांधणार\nजिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्यावतीने जिल्ह्यात सुमारे 8 हजार वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आतापर्यंत 431 बंधारे लोकसहभागातून पूर्ण झाले असल्याचे कृषी अधिकारी आरिफ शहा यांनी सांगितले.\nयंदाच्या वर्षी पाऊस कमी पडला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवणार आहे. यावर मात करण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच तयारी हाती घेतली आहे. मार्च-एप्रिलमध्ये जिल्ह्यातील पाणीपुरवठ्याच्या स्त्रोतांवर परिणाम जाणवू लागतो. पाण्याचे स्रोत आटून गेल्यामुळे अतिदुर्गम भागात वसलेली गावे व तेथील वाड्यांना या पाणीटंचाईची मोठी झळ लागते. जिल्ह्यात 845 ग्रामपंचायतींना लोकसहभागातून प्रत्येकी 10 बंधार्‍यांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यातून जिल्हाभरात 8 हजार बंधार्‍यांची उभारणी करण्यात येणार आहे.\nवनराई बंधारे बांधले असता गावाची पिण्याच्या पाण्याची तसेच शेतीसाठी सिंचनाची गरज काही प्रमाणात भागते. वनराई बंधारे बांधण्यासाठी कोणत्याही मोठ्या पूर्वतयारीची आवश्यकता नाही. फारश्या नियोजनाची आवश्यकता नाही. आणि तांत्रिक ज्ञान असणार्‍या अभियंत्याच्या मदतीशिवायच कोणत्याही गावातले गावकरी शेतकरी वनराई बंधारे बांधू शकतात. या बंधार्‍यांना खर्च ही फार कमी येतो, असेही आरिफ शहा यांनी सांगितले.\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/yavatmal/bankaa-maalaamaala-vaivaidha-caarajaesanae-garaahaka-kangaala/", "date_download": "2019-01-22T03:15:47Z", "digest": "sha1:BXJCIMO6BEJKZUEVN5WB4UITJBZQW7OD", "length": 38253, "nlines": 404, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Bankaa-Maalaamaala-Vaivaidha-Caarajaesanae-Garaahaka-Kangaala | बँका मालामाल, विविध चार्जेसने ग्राहक कंगाल | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २२ जानेवारी २०१९\n पेट्रोल 12 पैसे तर डिझेल 19 पैशांनी महागले\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nमुंबईचे किमान तापमान २१ अंश; विदर्भाला पावसाचा इशारा\nसाताऱ्याच्या आंदोलक शेतक-यांच्या ७० टक्के मागण्या मान्य\nफाशीच्या आरोपीला माहिती नाकारण्याचा फेरविचार करा\nविकी कौशल व भूमी पेडणेकर झळकणार रुपेरी पडद्यावर\nईशा देओल पुन्हा एकदा देणार गुड न्यूज\n'तनू वेड्स मनू ३' लवकरच, कंगना राणौतने केले कन्फर्म\nदिव्यांका त्रिपाठी करणार ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन\nमाधुरी दीक्षित, अजय देवगण, अनिल कपूरचा 'टोटल धमाल' ट्रेलर, पाहा हा Video\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nमुलांना जबरदस्तीने जेवण भरवताय असं करणं ठरू शकतं घातक\nसाऊथ-ईस्ट आशियाच्या पर्यटनासाठी IRCTC ने आणले स्पेशल टूर पॅकेज\nक्वीन कंगनाचा ईको-फ्रेंडली लूक पाहून व्हाल घायाळ\nलैंगिक जीवनावर वाईट परिणाम करतात घरातील 'या' ४ गोष्टी\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकवि��्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.\nराहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घ��षित केले आहे.\nराहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार\nAll post in लाइव न्यूज़\nबँका मालामाल, विविध चार्जेसने ग्राहक कंगाल\nबँका मालामाल, विविध चार्जेसने ग्राहक कंगाल\nआपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी आपण बँकेकडे धाव घेतो. गरज पडेल तेव्हा आपले पैसे हमखास काढता येतील म्हणून बँक आणि एटीएम केंद्रांवर आपला भरवसा असतो.\nबँका मालामाल, विविध चार्जेसने ग्राहक कंगाल\nठळक मुद्देनोटाबंदीचे परिणाम कायम : नियम व निकषांचा भुलभुलैया, नफ्यामध्ये कोट्यवधींची वाढ\nयवतमाळ : आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी आपण बँकेकडे धाव घेतो. गरज पडेल तेव्हा आपले पैसे हमखास काढता येतील म्हणून बँक आणि एटीएम केंद्रांवर आपला भरवसा असतो. पण आपलाच पैसा घेऊन बँका आपल्याच खिशातून पैसा उकळतात. तो कसा उकळतात, हे ग्राहकांच्या लक्षातही येत नाही. बँकांच्या नियम आणि निकषांचा भुलभुलैया खात्यातून दंड कपात झाल्यावरच ग्राहकांना कळतो. कुंपण बनून पीक खाण्याचा प्रकार बँका करीत आहेत. सेवेच्या नावाने होणारी ही लूट सर्वाधिक होते, ती स्टेट बँक आॅफ इंडियामधून.\nनोटाबंदीच्या निर्णयानंतर सर्वसामान्य ग्राहकांचे प्रश्न वाढले. पण स्टेट बँकेच्या नफ्यात मात्र भरघोस वाढ झाली. ती वाढ होण्यासाठी बँकेने लावलेला चार्जेसचा ‘ट्रॅप’च कारणीभूत ठरला. यवतमाळातील विविध बँकांमधील सर्व्हीस चार्जेसचा ‘लोकमत’ने आढावा घेतला असता अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या.\nबँकेत पैसे ठेवून गुन्हा केल्यासारखे झाले आहे. अस्सल ‘पांढºया’ आणि स्वत:च्या कष्टाच्या पैशाचे व्यवहार करताना ग्राहकांना पदोपदी दंड भरावा लागत आहे. स्टेट बँकेच्या नियमांचा भुलभुलैया जसा जटिल, तसेच इतर राष्ट्रीयकृत बँकांच्या चार्जेसचे जाळेही ग्राहकांना अलगद अडकविणारेच आहे. एटीएम कार्डपासून आरटीजीएसपर्यंत प्रत्येक गोष्टींचे नियम आहेत. पण बँका ग्राहकांना गाफील ठेवूनच या दंडाच्या नियमांची अमलबजावणी करीत आहेत. एखाद्या व्यवहारात ५०-६० रूपयांचा भुर्दंड पडल्यावर ग्राहकही काहीसे दुर्लक्ष करतो. पण याच एकेका ग्राहकाच्या दंडातून बँका मात्र लाखोची कमाई करीत आहेत.\nयवतमाळातील युको बँक, बँक आॅफ इंडिया, एक्सिस बँक, एचडीएफसी बँक, आयडीबीआय, अलाहाबाद बँक आदींच्या चार्जेसची यादी चक्रावून टाकणारी आहे. जिल्ह्यातील एकंदर २३ बँकांच्या ६२५ शाखा���मधून रोज लाखो ग्राहकांचा कोट्यवधी रुपयांचा व्यवहार होतो. यातील बहुतांश व्यवहारांवर काही ना काही चार्ज बँकांकडून आकारला जातो. एका ग्राहकासाठी हा दंड अत्यल्प असला, एकत्रित रकमेचा ताळेबंद मांडल्यास बँका मालामाल होत असल्याचे दिसते. राष्ट्रीयकृत बँकांच्या ग्राहकांमध्ये मुळात कोणत्या व्यवहारांवर किती चार्ज आकारला जातो, याची जागृतीच नाही. त्यांना ही माहिती देण्यासाठी बँकांनीही कधीच पुढाकार घेतलेला दिसत नाही. ज्यांच्या बळावर बँका चालतात, त्या ग्राहकांना अज्ञानी ठेवण्याकडे बँकांचा कल आहे.\nफक्त रिझर्व्ह बँकेची ‘सरप्राईज व्हिजिट’ झाली तरच बँका घाबरतात. आरबीआयने आकस्मिक तपासणी केली आणि आपण ग्राहकांना अंधारातच ठेवले, हे उघड होऊ नये म्हणून प्रत्येक बँकेने आपल्या कार्यालयात सूचनांचा नाममात्र फलक लावून ठेवलेला आहे. हिंदी, इंग्रजीतील या सूचना बºयाच ग्राहकांना कळत नाही. अनेकांना कळण्यासारख्या असतात, पण ते बँकेत आल्यावर सूचना वाचण्यापेक्षा आपला व्यवहार आटोपून निघण्याच्या घाईत असतात. इथेच बँकांचे फावते.\nपैसे वापरायला द्या अन् दंडही भरा\nग्राहक स्वत:चे पैसे जेव्हा खात्यात टाकतो, तेव्हा ते पैसे कसे वापरायचे याची मुभा बँकेला मिळते. यात बँकेने ग्राहकांचे उपकार मानायला हवे. मात्र, पैसे भरणाºया ग्राहकाकडूनच बँक दंड आकारते. स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये महिन्यातून तीन वेळा पैसे भरल्यास दंड पडत नाही. मात्र चौथ्यांदा ग्राहकाने पैसे भरल्यास त्याच्याकडूनच ५० रुपयांची वसुली केली जाते. त्यातही गंभीर म्हणजे, ज्या चालू खात्याला महिन्याला १० हजार जमा ठेवण्याची मर्यादा आहे, अशा खातेदाराने एकाच दिवशी २५ हजारांपेक्षा जास्त रक्कम आपल्या खात्यात जमा केल्यास त्याला दर हजारामागे ७५ रुपयांचा दंड लावला जातो.\nएटीएम, कधीही पैसे कापण्याचे साधन\nग्राहकाला कधीही पैसे काढता यावे हा एटीएमचा उद्देश आहे. मात्र, बँकांसाठी कधीही वसुली करण्याचे ते साधन बनले आहे. बँकेने तुमचे एटीएम कार्ड पोस्टाने पाठविले आणि ते बँकेकडेच परत गेले तर तुमच्यावर चक्क १०० रुपयांचा दंड लावला जातो. महिन्यातील ४ व्यवहार एटीएमने मोफत होतात. मात्र, त्यानंतर ग्राहकाला प्रत्येक व्यवहारासाठी २० रुपये आकारले जातात. एटीएम केंद्रावर कार्डलेस व्यवहार केल्यास हाच दंड २२ रुपये आकारला जातो. ग्राहकाच्या खात्यात कमी रक्कम जमा असताना त्याने एटीएममध्ये विड्रॉलसाठी जास्त आकडा टाकल्यास पैसे तर निघतच नाही; पण तिकडे बँक मात्र दंडापोटी त्याच्या खात्यातून २२ रुपये कापून घेते. विशेष म्हणजे, एटीएमद्वारे दर महिन्यात किती रक्कम काढावी, याची मर्यादा बँकेने ठरविली. त्यापेक्षा जादा रक्कम ग्राहकाने काढल्यास ५० रुपयांचा दंड घेतला जातो. ग्राहकाने साधी ‘बॅलेन्स इन्क्वायरी’ केली तरी २५ रुपये आकारले जातात. एटीएम कार्ड वापरणाºया ग्राहकाला बँक एसएमएस पाठवित असते, त्यासाठीही बँक १५ रुपये ग्राहकाकडून वसूल करते. त्यामुळे जवळपास दर महिन्याला एटीएमच्या माध्यमातून बँकेला लाखो व्यवहारांच्या पोटी कमाई करता येते.\nजनधन खात्यातूनही बँकेची कमाई\nबँकींग प्रवाहात कधीच न आलेल्या गोरगरिबांसाठी केंद्र सरकारने जनधन खात्याची योजना सुरू केली. मात्र, या खात्यालाही स्टेट बँकेने ‘मंथली अ‍ॅव्हरेज बॅलेन्स’चा निकष लावला आहे. ग्रामीण भागातील खातेदाराला जनधनच्या खात्यात दर महिन्याला किमान १ हजार रुपये जमा ठेवण्याचे बंधन घालण्यात आले आहे. मुळात सरकारकडून मिळणारे अनुदान घेण्यासाठी हे खाते अनेकांनी काढलेले असताना त्यात हजार रुपये जमाच ठेवले जात नाही. त्यामुळे बँक त्यावर दंड आकारण्यासाठी मोकळी होते. जनधन खात्यात एका महिन्यात ७५ टक्क्यापेक्षा कमी रक्कम जमा राहिल्यास ग्राहकाकडून ५० रुपये उकळले जातात. विशेष म्हणजे, हा दंड किती आकारावा याबाबत रिझर्व्ह बँकेने स्टेट बँकेला पूर्ण मोकळीक दिली आहे. गरिबांसाठी उघडलेले जनधन खातेही बँकेचे कमाईचे साधन बनले आहे.\nकॅशलेस व्यवहारांचा ग्राहकांनाच भुर्दंड\nरोखीचे व्यवहार कमी करण्यासाठी सरकारने ‘कॅशलेस’ व्यवहारांसाठी आवाहन केले. ग्राहकही हळूहळू त्याल प्रतिसाद देऊ लागले आहेत. मात्र, त्यातूनही बँकांनी कमाईचा मार्ग शोधला. डेबिट कार्डद्वारे ग्राहकाने दुसºयाच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केल्यास त्याला २२ रुपयांचा दंड पडतो. एसबीआय बडी हे अ‍ॅप वापरून ग्राहकाने व्यवहार केल्यास त्याला किमान ७.५० रुपये किंवा व्यवहार मूल्याच्या १ टक्के इतका दंड पडतो. तत्काल मनी रेमिटन्सद्वारे व्यवहार केल्यास २५ ते १०० रुपयांपर्यंत चार्ज आकारला जातो. ई-वॉलेटमधून दुसºया ई-वॉलेटमध्ये पैसे ट्रान्सफर केले तरी व्यवहार मूल्याच्या २ टक्के दंड घेतला जातो. वॉलेटमधून खात्यात पैसे वळते केल्यासही अडीच टक्के आणि एसबीआयच्या वॉलेटमधून इतर बँकेच्या खात्यात पैसे वळते केल्यास ३ टक्के दंडाचा भुर्दंड पडतो. ग्राहकाला दिलेल्या डेबिट कार्डसाठी मेंटनन्स चार्ज म्हणूनही सव्वाशे ते साडेतीनशे रुपये बँक घेत असते.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमधुरवाणी हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली\nबसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार\nभुलाई येथे २० गुंठ्यात लाखोंचे उत्पन्न\n‘आम आदमी’ला भरपाईचा आदेश\nयवतमाळ जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्याचे अपहरण; आरोपी ताब्यात\nआरक्षणभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियन ओपनभारत विरुद्ध न्यूझीलंडहार्दिक पांड्याअर्थसंकल्प 2019करिना कपूरपेट्रोलवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरकुंभ मेळा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nतुम्हीही आयब्रो कलर करत आहात का 'या' 5 टिप्स करतील मदत\nजयपूर फेस्टिव्हलमधील 'या' गोष्टींमुळे आनंद होईल दुप्पट\nविमानही उडवू शकतात बॉलिवूडचे 'हे' तारे, एकापेक्षा एक आहेत सारे\nकिवींच्या देशातही धोनीची बॅट तळपणार, तेंडुलकरचा विक्रम मोडणार\n'मणिकर्णिका'च्या प्रमोशन दरम्यान अंकिता लोखंडेचा असा होता अंदाज, SEE PHOTO\nधोकादायक आहे #10YearChallenge, जाणून घ्या दुष्परिणाम\nवर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल : दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रात विदेशी कलावंतांची चित्तवेधक अदाकारी\nअदितीजवळ आहे इयररिंग्जचं सुंदर कलेक्शन; तुम्हीही घेऊ शकता टिप्स\nWhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं\nबी. एच. आर. पतसंस्थेविरोधात ठेवीदारांकडून कपडे काढा आंदोलन\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\n लोकमत आयोजित 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा पहिला दिवस\nक्षणिक ठरला पनवेलकरांचा आनंद;उद्घाटनानंतर 5 मिनिटांत सरकता जिना पडला बंद\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nजेफ आणि मेकेन्झी यांची घटस्फोटाआधीची एकमेकांसोबतची एक समंजस गोष्ट\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\n उत्तर प्रदेशात लढवणार 25 जागा\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\n''ईव्हीएम हॅक करून भाजपाने २०१४ मध्ये मिळवला विजय''\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nरक्तदान शिबिरापूर्वी परवानगी बंधनकारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/rumors-on-social-media-become-dangerous/", "date_download": "2019-01-22T02:02:12Z", "digest": "sha1:42YBWKFFTX4Z5ZO5YVM627YXYZAGEGH7", "length": 10000, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सोशल मीडियाच्या ‘वावरात’ अफवांचे ‘पीक’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › सोशल मीडियाच्या ‘वावरात’ अफवांचे ‘पीक’\nसोशल मीडियाच्या ‘वावरात’ अफवांचे ‘पीक’\nऔरंगाबाद : गणेश खेडकर\nयंदा पुन्हा मराठवाड्यावर पाऊस रुसला आहे. शेतकरी हवालदिल झालेत. अजून खरिपाची पेरणी नाही. शेतात उन्हाळी नांगरटीच्या ढेकळांचा डोंगर आजही कायम आहे. अशाही परिस्थितीत सोशल मीडियाच्या ‘वावरात’ मात्र अफवांचे ‘पीक’ जोमात आहे. चोर आले, चोरी झाली, मुलांना पळविणारी टोळी आली, इकडे टॉर्च चमकली, तिकडे उजेड दिसला, अशा अनेक अफवा सोशल मीडियावरून पसरत आहेत. यातूनच वैजापूरमध्ये दोघांचा बळी गेला. पडेगावात दोघांना जमावाने बेदम झोडपले. वाळूजमध्ये संशयावरून एका महिलेला भररस्त्यात जमावाने मारहाण केली. सोशल मीडियामुळे जग जवळ आलंय, हे खरे आहे. पण, या सोशल मीडियाने अनेकांची झोप उडवली. लोकांच्या मनात संशयकल्लोळ निर्माण केला, हे नाकारून चालणार नाही.\nआठ दिवसांपासून जिल्ह्यात चोरीच्या अफवांचे पेव फुटले आहे. संध्याकाळ झाली की जिल्ह्यात कुठे ना कुठे चोर आल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होते. तो प्रकार पोलिसांना समजतो आणि पोलिस घटनास्थळी रवाना होतात. तेथे गेल्यावर सर्व काही नॉर्मल असते. पोलिस ज्या ठिकाणी जाऊन आले तेथे चोर आले होते का, असे विचारतात त्या ठिकाणच्या रहिवाशांमध्ये चोरीची भीती पसरते. पुन्हा त्यांना दूर कुठे तरी टॉर्च चकमलेली दिसली की ते लगेचच याची चर्चा गावभर करतात. हाच प्रकार पुन्हा पोलिसांना कळवितात. यात पोलिसांची धावपळ होते. वैजापूर, गंगापूर, लासूर स्टेशन, बिडकीन, खुलताबाद, कन्नड, वाळूज, हर्सूल या भागात दररोज अशा अफवा पसरू लागल्या आहेत. अफवा पसरविणारे सोशल मीडियावर जुने फोटो किंवा इकडचे-तिकडचे फोटो मिक्स करून व्हायरल करतात आणि त्यानंतर होणारे परिणाम पाहात बसतात. यात त्यांना टोकाचा आनंद मिळतो. पण, ही गोष्ट त्यांच्या लक्षात येत नाही की कायद्याने हा गुन्हा आहे. हा प्रकार उघड झाला तर आपल्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, अटक होऊ शकते. विशेष म्हणजे, यावर किती सरकारी मनुष्यबळ आणि पैसा खर्च होतो, असे विचारतात त्या ठिकाणच्या रहिवाशांमध्ये चोरीची भीती पसरते. पुन्हा त्यांना दूर कुठे तरी टॉर्च चकमलेली दिसली की ते लगेचच याची चर्चा गावभर करतात. हाच प्रकार पुन्हा पोलिसांना कळवितात. यात पोलिसांची धावपळ होते. वैजापूर, गंगापूर, लासूर स्टेशन, बिडकीन, खुलताबाद, कन्नड, वाळूज, हर्सूल या भागात दररोज अशा अफवा पसरू लागल्या आहेत. अफवा पसरविणारे सोशल मीडियावर जुने फोटो किंवा इकडचे-तिकडचे फोटो मिक्स करून व्हायरल करतात आणि त्यानंतर होणारे परिणाम पाहात बसतात. यात त्यांना टोकाचा आनंद मिळतो. पण, ही गोष्ट त्यांच्या लक्षात येत नाही की कायद्याने हा गुन्हा आहे. हा प्रकार उघड झाला तर आपल्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, अटक होऊ शकते. विशेष म्हणजे, यावर किती सरकारी मनुष्यबळ आणि पैसा खर्च होतो याचाही ते विचार करीत नाहीत.\nअफवा पसरविल्या म्हणून वैजापूरमध्ये तिघांवर तीन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. त्यात त्यांना अटक झाली आहे. दरम्यान, 8 जून रोजी सकाळी साडेसहा वाजता वैजापूर तालुक्यातील चांडगाव व जरूळ शिवारात चोर असल्याच्या संशयावरून आठ जणांना गावकर्‍यांनी बेदम मारहाण केली होती. यात दोघांचा मृत्यू झाला होता. याची अधिक माहिती घेतली असता आठ जणांपैकी चौघे बीडचे, एक जण शिऊरचा आणि तिघे औरंगाबादच्या पडेगाव भागातील असल्याचे स्पष्ट झाले. बीडच्या चौघांपैकी दोघांवर पाकिटमारीचे गुन्हेही दाखल आहेत. ते संशयित आहेत यात शंका नाही. पण, त्यामुळे 400 लोकांवर गुन्हा दाखल झाला. 12 जणांना अटक झाली. तसेच या घटनेनंतर जिल्ह्यात ठिकठिकाणी जमावाने संशयावरून अनेकांना बदडले. त्यामुळे नागरिकांनी केवळ अफवांवर विश्‍वास ठेवू नये. कोणी संशयित दिसला तर निव्वळ पोलिसांच्या भरवशावरही थांबू नये. संशयिताला पकडावे, त्याची विचारपूस करावी आणि त्याला पोलिसांच्या ताब्��ात द्यावे.\nसंशयाचे भूत; अफवांचे बळी :\nसोशल मीडियामुळे जग जवळ आलंय. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, इन्स्टाग्रामच्या वापरामुळे जगातील कोणतीही बातमी बसल्याजागी काही मिनिटांत आपल्याजवळ येऊ लागली आहे. पण ती माहिती खरी आहे की खोटी याची पडताळणी न केल्यामुळे संशयाचे भूत गारुड घालू लागते. मनात घर करून बसलेला संशय काही केल्या आपला पिच्छा सोडत नाही. राग, लोभ, मत, मत्सर याप्रमाणेच संशय हा व्यक्‍तिस्वभाव आहे. बर्‍याचदा हा संशय सत्याची उकल होण्याआधीच मारा करतो आणि तो खूप घातक ठरतो. ती वेळ येण्यापूर्वीच त्या संशयाचा पुरेपूर बंदोबस्त केला पाहिजे. नाहीतर अफवांचे पेव फुटते आणि नाहक बळी जातात. याचा अनुभव वैजापुरात आला आहे.\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/-friendship-doctor-Waiting-for-salary-in-belgaum/", "date_download": "2019-01-22T02:37:58Z", "digest": "sha1:QRZC3U5OXGWLXKDADHOKO2I2RG4HHZN3", "length": 5941, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्ह्यातील ‘मैत्री’ डॉक्टर वेतनाच्या प्रतीक्षेत ... | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › जिल्ह्यातील ‘मैत्री’ डॉक्टर वेतनाच्या प्रतीक्षेत ...\nजिल्ह्यातील ‘मैत्री’ डॉक्टर वेतनाच्या प्रतीक्षेत ...\nपशुसंगोपन खात्यामध्ये मागील अनेक वर्षापासून पशुवैद्यकीय विभागात डॉक्टरांच्या जागा रिक्त असल्याने पशुपालन करणार्‍या नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत होते. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने ‘मैत्री’ योजनेअंतर्गत पशुवैद्यकीय प्रशिक्षणार्थीं डॉक्टरांची नेमणूक केली आहे. मात्र सदर 47 जणांचे मागील चार महिन्यांपासून वेतन थकले आहे.\nपशुसंगोपन खात्याकडून अनेक वर्षापासून रिक्त जागा भरल्या नसल्याने पशुवैद्याधिकार्‍यांची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे पशुसंगोपन करणार्‍या शेतकर्‍यांना व दुग्ध व्यवसाय करणार्‍यांना याचा फटका बसत आहे. त्यांना खासगी पशुवैद्याधिकार्‍यांवर अवलंबून राहावे लागत आहे. या बाबत अनेक भागातून तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या. डॉक्टरांची मागणी करण्यात आली होती.\nयामुळे सरकारने मैत्री योेजनेअंतर्गत ग्रामीण भागात पशुसंगोपन खात्याकडून सेवा देण्यास मदत व्हावी, या उद्देशाने डेअरी कोर्स केलेल्या व यामध्ये अनुभव असलेल्या खासगी पशु वैद्यांची नेमणूक केली आहे.\nया योजनेतून सदर प्रशिक्षणार्थीना तीन महिन्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षण पूर्ण झालेल्यांची जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये व आवश्यक ठिकाणी नेमणूक केली आहे. सेवेत डॉक्टर कार्यरत होऊन चार महिन्याचा कालावधी उलटला तरी अद्याप त्यांना वेतन मिळालेले नाही.यामुळे त्यांची गोची झाली आहे. याबरोबरच सेवा देण्यास सोयीची व्हावे यासाठी एआय कीट पुरविण्यात येणार होते.मात्र अद्याप कीटही वितरीत करण्यात आलेले नाही. यामुळे डॉक्टरांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्याकडून चार महिन्याचे वेतन आणि आवश्यक सुविधा देण्याची मागणी करण्यात येत आहे.\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nराहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Koparkaraneet-Stacked-Police/", "date_download": "2019-01-22T02:03:19Z", "digest": "sha1:S4ZWOPOWTLAKYN7PA3XHLQKCZU632GP4", "length": 6239, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोपरखैरणेत पोलिसांवर दगडफेक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोपरखैरणेत पोलिसांवर दगडफेक\nऐरोली ः वार्ताहर '\nकोपरखैरणे रेल्वे स्टेशनजवळील आठ भूखंडांवरील शंभरहून अधिक अनधिकृत झोपड्यांवर सिडकोद्वारे आज (दि.5) कारवाई करण्यात आली. दरम्यान, संतप्त झोपडपट्टीवासियांनी पोलिसांवर दगडफेक केली. यामध्ये कोपरखैरणे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी आवटे, पोलीस निरीक्षक गुणेंसह अन्य पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.\nयाप्रकरणी 13 ज���ांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान दगडफेकीत एक पोकलन व पोलिसांच्या तीन गाड्यांचे नुकसान झालेे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावरच कारवाई केल्याने झोपडपट्टीवासियांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. कोपरखैरणे रेल्वेस्थानका जवळील काही भूखंड सिडकोने निविदा पद्धतीने विक्री केले आहेत. यातील काही भूखंडांची विक्री करण्यात आली नाही. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून या भूखंडांवर अतिक्रमण करण्यात आले. यापूर्वी अनेकवेळा सिडकोने या ठिकाणी कारवाई केली. मात्र अतिक्रमण पूर्णपणे हटविण्यात यश आले नव्हते. गेल्या सहा वर्षांपासून या भूखंडावर अतिक्रमण करणे सुरुच आहे. हा भूखंड सिडकोचा असल्याने महापालिकेकडून कारवाई केली जात नव्हती आणि सिडकोनेही पाहिजे तसे लक्ष दिले नसल्याने झोपडपट्टी वाढत गेली. दरम्यान, मंगळवारी सिडकोने या झोपडपट्टीवर कारवाई सुरू केली. ही कारवाई सुरू होताच नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. यामध्ये कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी आवटे, पोलीस निरीक्षक गुणे यांच्यासह 5 पोलीस कर्मचारी जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनधिकृत झोपडपट्ट्यांवर कारवाईसाठी सिडकोने नोटीस पाठवली होती. पण योग्य वेळी सिडको व महापालिकेनेही ठोस कारवाई न केल्याने झोपडपट्ट्या वाढल्याचा आरोप केला जात आहे. आजच्या कारवाईमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. त्यानंंतर सीबीडी, कोपरखैराणे आणि ऐरोली पोलिसांची अतिरिक्त कुमक तसेच राखीव पोलीस दलालाही बोलवण्यात आले होते.\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Water-bill-growth-in-nashik/", "date_download": "2019-01-22T02:44:23Z", "digest": "sha1:LHLF2HNOPNI4XYHRWVRBETBDWHKLVJGU", "length": 10376, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नाशिककरांचे पाणी महागणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik ��� नाशिककरांचे पाणी महागणार\nमालमत्तेवर करयोग्य मूल्य दरवाढीप्रमाणेच आता नाशिककरांच्या मानगुटीवर वाढीव पाणीपट्टीचे भूतही आरूढ होणार आहे. सत्ताधारी भाजपाला आणखी एक मोठा दणका देत मनपा प्रशासनाने आदेश जारी केले असून, त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आता यापुढील काळात नळजोडणी साइजनुसार पाणीवापर निश्‍चित करून सुधारीत पाणीपट्टी आकारणी केली जाणार आहे. अशा प्रकारची आकारणी केल्यास पाण्याचा हिशोब बाह्य वीपर कमी होण्यास मदत होणार असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी पाणीगळती आणि चोरीतून होणारे नुकसान प्रशासन प्रामाणिकपणे पाणीपट्टी भरणार्‍या नागरिकांच्या खिशातून वसूल करणार आहे.\nप्रशासनाने निवासी, व्यावसायिक व अनिवासी पाण्याचा वापर असे तीन विभागांत ही सुधारीत पाणीपट्टी आकारणी विभागली आहे. त्यानुसार निवासी विभागात कमीत कमी दीडशे रूपये तर जास्तीत जास्त दोन लाख दोन हजार 500 रूपये इतकी सुधारीत आकारणीकेली जाणार असून, व्यावसायिक विभागात कमीत कमी 675 आणि जास्तीत जास्त 10 लाख 93 हजार 500 रूपये तर अनिवासी विभागासाठी पाणीपट्टी कमीत कमी 660 रूपये आणि जास्तीत जास्त आठ लाख 91 हजार इतकी आकारणी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे. या आदेशानुसार सद्यस्थितीत निवासी क्षेत्रात आकारणी होत असलेल्या आणि सुधारीत पाणी वापरात 50 रूपयांपासून ते दोन लाखांपर्यंतची वाढ गृहीत धरली आहे.\nव्यावसायिक आणि अनिवासी विभागातील दरही यापेक्षाही तुलनेने अधिक आहे. मनपाने पिण्याच्या पाण्याचे पाणी लेखापरीक्षण, उर्जा लेखापरीक्षण मे. एन. जे. एस. इंजिनिअर्स इंडिया प्रा. लि. कडून करून घेतले आहे. या संस्थेने सादर केलेल्या तांत्रिक अहवालात पाण्याचा हिशोब बाहय वापर (नॉन रेव्हेन्यु वॉटर) 43.08 इतका असल्याचे नमूद केले आहे. पाण्याचे लेखापरीक्षण करण्यासाठी संस्थेने शहरातील 20 टक्के पाण्याच्या मीटर कनेक्शनची तपासरी करून नळाच्या आकारानुसार पाणी मोजणी केल्याचा तसेच 43 टक्के इतका हिशोब बाह्य वापर होत असल्याचा दावा केला आहे. सर्वेक्षणानुसार संस्थेने प्रशासनाला सादर केलेल्या अहवालात सुमारे 70 टक्के पाणी मीटर नादुरूस्त, बंद मीटर तसेच मीटर जागेवर नसल्याचे आढळून आल्याचे म्हटले आहे. तसेच नळकनेक्शन असलेल्या ग्राहकांना सरासरीच बिल�� दिली जात असल्याने बिले देताना नळजोडणी आकारानुसार ग्राहक पाण्याचा वापर किती करतात हे निश्‍चित करणे आवश्यक आहे. सध्या होत असलेला पाण्याचा वापर आणि त्यानुसार दिलेले जाणारे बिल यात मोठी तफावत असल्याने पाण्याच्या वापराचे सुधारीत परिमाण निश्‍चित करून त्यानुसार पाणीपट्टी आकारणी करण्याची शिफारस संबंधित संस्थेने मनपा प्रशासनाला केली असून, त्यानुसार आता नव्याने सुधारीत पाणीपट्टी आकारणी केली जाणार आहे.\nकरयोग्य मुल्य दरवाढीचा तिढा सुटत नाही तोच सत्ताधारी भाजपाला प्रशासनाने आणखी एक दणका दिला आहे. करयोग्य मुल्य दराचा अधिकार आपला असून, महासभेचा नसल्याचे मागील आठवड्यातच आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी दावा करून पदाधिकार्‍यांना आव्हान दिले होते. त्यानंतर आता पाणीपट्टीतील मोठ्या दरवाढीने आणखी एक आव्हान उभे ठाकत दणका देऊ केला असला तरी यामुळे मात्र नाशिककरांचे कंबरडे मोडणार आहे.\nअशा प्रकारची सुधारीत पाणीपट्टी आकारणी करण्यापूर्वी प्रस्ताव स्थायी समिती आणि महासभेत सादर करून त्यास मान्यते घेणे गरजेचे आहे. करवाढीनंतर भरमसाठ पाणीपट्टी नाशिककर कशी सहन करणार. याबाबत निर्णय होणे गरजेचे असल्याचे शाहू खैरे म्हणालेे.नाशिककरांचे आर्थिक हित जोपासले जाईल. परस्पर आदेश लागू केला जात असेल तर करयोग्य मुल्य दरानुसार वाढीव पाणीपट्टी आकारणीबाबतही निर्णय घेतला जाईल. आम्ही जनतेच्या पाठीशी आहोत. सविस्तर माहिती घेऊन निर्णय घेणार असल्याचे महापौर रंजना भानसी यांनी सागितले.\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nराहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Plastic-ban-hardening-after-2-October/", "date_download": "2019-01-22T02:52:27Z", "digest": "sha1:GEP55GLPZ2GZBICP6I27GS5QX76BJDTP", "length": 7558, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्लास्टिकबंदी 2 ऑक्टोबरनंतर ‘कडक’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nह��मपेज › Pune › प्लास्टिकबंदी 2 ऑक्टोबरनंतर ‘कडक’\nप्लास्टिकबंदी 2 ऑक्टोबरनंतर ‘कडक’\nप्लास्टिक बंदीवरील कारवाई सध्या थंडावली असली तरी, येत्या 2 ऑक्टोबरनंतर मात्र ती पुन्हा सुरू होणार आहे. तुमच्याकडे प्रक्रिया होऊ न शकणार्‍या प्लास्टिक पिशव्या आढळल्या तर, तुम्हाला कडक कारवाईला सामोरे जावे लागेल आणि यामध्ये दोषी आढळणार्‍यांना 5 हजार, 10 हजार व 25 हजार रुपयांचा दंड आणि प्रसंगी कारावासदेखील होऊ शकतो, अशी माहिती पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त सुरेश जगताप यांनी बुधवारी दिली.\nपुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या वतीने धायरी येथे आयोजित करण्यात आलेल्या व्यापारी बैठकीत त्यांनी प्लास्टिकबंदीविषयी व्यापार्‍यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. याप्रसंगी सिंहगड पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे, उपाध्यक्ष सोमाराम राठोड, नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, नगरसेवक हरिदास चरवड, नगरसेविका राजश्री नवले, विलास पोकळे, नवनाथ सोमसे, उमेश यादव, अमोल काशीद, हुकमाराम चौधरी आदी उपस्थित होते.\nप्रक्रिया होऊ न शकणार्‍या प्लास्टिकच्या पिशव्या ग्राहकांनी त्यांच्याजवळील किरकोळ विक्रेत्यांकडे जमा कराव्यात आणि विक्रेत्यांनी त्यांच्याकडील प्लास्टिक पिशव्या 2 ऑक्टोबरपूर्वीच महापालिकेकडे जमा कराव्यात, असे आवाहन उपायुक्त जगताप यांनी यावेळी केले. तसेच, दुधाच्या पिशव्या आणि इतर प्लास्टिक पिशव्या पुन्हा परत मिळविण्यासाठी यंत्रणा उभारण्यासंदर्भात काय करता येईल, याचाही विचार सर्व दुकानदारांनी करावा, असेही उपायुक्त जगताप यांनी यावेळी सांगितले.पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या वतीने प्लास्टिक जमा करण्यासाठी यंत्रणा उभारण्यात आली असून जमा झालेल्या प्लास्टिकमधून ड्रमसारख्या वस्तु तयार केल्या जाणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी यावेळी दिली.\nवर्गणीसाठी त्रास दिल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधा : ज्योती गडकरी\nवर्गणी हा ऐच्छिक विषय आहे. त्यामुळे उत्सवाच्या काळात वर्गणीसाठी कोणी त्रास दिल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधा, असे आवाहन सिंहगड पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी केले आहे. तसेच, सी���ीटीव्ही कॅमेर्‍यांमुळे गुन्ह्यांना आळा बसतो. शिवाय गुन्ह्यांच्या तपासात त्याची मोठी मदत होते. त्यामुळे सर्व दुकानदार व विक्रेत्यांनी त्यांच्या दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी आग्रही भूमिकाही त्यांनी या वेळी मांडली.\nकर्नाटक : डोक्यात बाटली फोडणाऱ्या 'त्या' आमदाराविरुद्ध एफआयआर\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nराहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Sharad-Agricultural-exhibition-in-Lonand/", "date_download": "2019-01-22T02:40:37Z", "digest": "sha1:PQ5DRUSUUSZXNYWVJW4BZH5NVKNTTR2O", "length": 8571, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लोणंदची कृषिपंढरी शेतकर्‍यांनी गजबजली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › लोणंदची कृषिपंढरी शेतकर्‍यांनी गजबजली\nलोणंदची कृषिपंढरी शेतकर्‍यांनी गजबजली\nलोणंदच्या शरद कृषी प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी शेतकर्‍यांनी प्रदर्शन पाहण्यासाठी तोबा गर्दी केल्यामुळे लोणंदची कृषी पंढरी शेतकर्‍यांनी गजबजून गेली. प्रदर्शनातील प्रत्येक स्टॉलवर शेतकर्‍यांची अक्षरश: झुंबड उडाली. अठरा फुटांचा ऊस, 40 किलोचा केळीचा घड, निर्यातक्षम द्राक्षे, 900 ग्रॅमचा पेरू अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण शेतीमालांसह एक टन वजनाचा मुरा जातीचा रेडा हे प्रदर्शनातील पहिल्या दिवसाचे आकर्षण ठरले.\nलोणंद बाजार समितीच्या आवारावर भरलेल्या पाच दिवशीय शरद कृषी महोत्सवाच्या दिवशी शेतकर्‍यांनी हाऊसफुल्ल गर्दी केली. प्रदर्शनातील शासकीय, अ‍ॅटोमोबाईल, कृषी, बचत गट, फूड, लाईव्ह डेमो आदी सर्वच ठिकाणी सकाळपासूनच शेतकर्‍यांनी गर्दी केली. कृषी विभागाच्या दालनातील प्रत्येक स्टॉलवरून शेतकरी माहिती घेत होते.\nकृषी प्रदर्शनातील कृषी विभागाने उभारलेल्या दालनात 18 फुटवे व 28 ते 35 कांडे असलेला ऊस, 35 ते 40 किलोचा केळीचा घड, सेंद्रीय पद्धतीने वाढवलेली देशी केळी, खटावमधील शेतकर्‍यांची निर्यातक्षम द्राक्षे, कराड व वाईम���ील शेतकर्‍यांनी पिकवलेला 800 ते 900 ग्रॅम वजनाचा पेरू, महाबळेश्‍वरची स्ट्रॉबेरी, अघोर वांगे, वाई तालुक्यातील गोळेगाव मधील चायनीज व्हिजीटेबल अशा अनेक फळे, भाज्या, शेतकर्‍यांचे मुख्य आकर्षण ठरल्या.\nदरम्यान, जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने घेतलेल्या पीक स्पर्धेत ऊस पीकात 24 शेतकर्‍यांनी भाग घेतला. त्यामध्ये नंदू चव्हाण (चव्हाणवाडी ता. फलटण) व सेवानिवृत अतिरिक्त पोलिस प्रमुख मारुती कराडे, लोणंद यांना प्रथम विभागून, द्वितीय क्रमांक प्रशांत गरुड येणके, ता. कराड व अ‍ॅड. गणपतराव शेळके (लोणंद) यांना विभागून तर तृतीय क्रमांक मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव व किरण भोसले भरतगाव, सातारा यांना विभागून दिला. उतेजनार्थ मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव व अशोक धायगुडे मोर्वे यांना मिळाले.\nकेळी पीक स्पर्धेत प्रथम क्रमांक नितीन गरुड येनके, कराड व बुवासाहेब बागल मांडव खडक, ता. फलटण यांना, द्वितीय राहुल जाधव भाटमरळी, शेंद्रे सातारा व हणमंतराव सुतार पोतले कराड यांना विभागून तर तृतीय क्रमांक प्रताप ननावरे पाडळी, खंडाळा यांनी मिळवला. उतेजनार्थ नारायण शिंदे तरडगाव फलटण व दत्तात्रय जाधव कापील कराड यांना देण्यात आले. कृषी विकास अधिकारी डॉ. चांगदेव बागल व मोहीम आधिकारी बापूसाहेब शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा घेण्यात आल्या.\nपशुसंवर्धन विभागाने उभारलेल्या पशुदालनात पुणे येथील सुमारे एक टन वजनाचा मुरा जातीचा रेडा मुख्य आकर्षण ठरला. त्याला पाहण्यासाठी शेतकर्‍यांनी मोठी गर्दी केली होती. बैल, खिलार, गीर, संकरीत गाई अशी 75 जनावरे सहभागी झाली. चॅम्पियन ऑफ द शोचा मान दत्तात्रय जाधव खातगुण, ता. खटाव यांच्या खिलार खोंडाला मिळाला. या स्पर्धा जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार, तालुका पशूवैद्यकीय अधिकारी अर्चना जगताप, डॉ. गणेश नेवसे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या.\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nराहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/cough-government-is-and-fraud-ashok-chavan/", "date_download": "2019-01-22T02:21:53Z", "digest": "sha1:LK5MDDQDHYEYGMR45EFZXOIYLMC6S6XC", "length": 8160, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "खोटारडं सरकार अनं फसवणूक दमदार: अशोक चव्हाण", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nखोटारडं सरकार अनं फसवणूक दमदार: अशोक चव्हाण\nसरकारकडून जातीयवाद वाढवण्याचा शिस्तबद्ध कार्यक्रम सुरु\nऔरंगाबाद: विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून जोरदार प्रचार सुरु आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी औरंगाबाद इथे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात ते बोलत असतांना सरकारवर टीकास्त्र सोडले. सध्याच सरकार खोटारड असून सरकारला शेतकरी, बेरोजगार, व्यापारी कोणाचेही देणे घेणे नाही. सरकारचे खरे लाभार्थी रामदेव बाबा आहेत. टोला चव्हाण यांनी लगावला.\n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या…\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका –…\nकाय म्हणाले अशोक चव्हाण \nकाँग्रेस सरकारच्या काळात शेतीमालाला आधारभूत किंमत दरवर्षी १० ते १२ टक्के वाढीव दिली जायची. मात्र भाजप सरकारने पाठीमागच्या तीन वर्षात फक्त दीड टक्के वाढ केली आहे. रस्त्याच्या बाबतीत फक्त डेडलाईन दिली. पण खड्डयातून मुक्तता झालेली नाही. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असून महागाई डोईजड झाली आहे. असे असताना ‘मी लाभार्थी’ अशी सरकारकडून जाहिरातबाजी केली जात आहे. सरकारचे खरे लाभार्थी रामदेव बाबा आहेत. म्हणून त्यांना ६०० एकर जमीन मोफत दिली. एवढ्यावरच ते थांबले नाही, तर सरकारी केंद्रातून पतंजलीची उत्पादन विक्रीस परवानगी दिली. सरकारला शेतकरी, बेरोजगार, व्यापारी कोणाचेही देणे घेणे नाही. हे खोटारडं सरकार असून फसवणूक दमदार आहे.\nकाँग्रेस हा गोरगरिबांचा आवाज आहे. सध्या ग्रामीण अर्थव्यवस्था खिळखिळी झाली असून त्यांचा आवाज पोहोचवायचे काम काँग्रेसला करायचे आहे. धर्मा पाटील आत्महत्या प्रकरण गंभीर आहे. मात्र सरकारला त्याचे गांभीर्य नाही. त्याना भेटायला एक मंत्री सुद्धा गेला नाही आणि मृत्यूनंतर मंत्री पूनर्मूल्यांकन करण्याची घोषणा करतात. यावरून त्यांची मानसिकता लक्��ात येते.\n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत…\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका – उदयनराजे\nराज्यातील १८ हजार गावातील पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास,मुख्यमंत्र्यांचा दावा\nशेतकऱ्यांना अर्धनग्न अवस्थेत मोर्चा काढावा लागत आहे हे सरकारचे अपयश – धनंजय…\nगांडूळ खत – शेतकऱ्यांसाठी एक वरदान \nसमाज कंटकाचा हैदोस; टेंभूत आगरकरांच्या पुतळ्याची विटंबना\nमायावतींवरील टीका खपवून घेणार नाही,रामदास आठवलेंंनी भाजपला सुनावले\nभाजप जेथून सांगेल तेथून लढणार : सुभाष देशमुख\nपायरसी रोखण्यासाठी कडक कायदे करणार : मोदी\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका - उदयनराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tatton-flickering-on-the-patil-of-the-government-from-the-ramp-scam/", "date_download": "2019-01-22T02:22:28Z", "digest": "sha1:EXKOXPUKFL7GA6AYTH2TM4F2HZTZPGP4", "length": 7462, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "उंदीर घोटाळ्यावरून विखे पाटलांची सरकारवर तुफान फटकेबाजी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nउंदीर घोटाळ्यावरून विखे पाटलांची सरकारवर तुफान फटकेबाजी\nमुंबई: माजी महसूल मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंत्रालयातील उंदीर घोटाळा समोर आणला होता. तसेच धर्मा पाटील यांनी स्वत:कडील नव्हे तर मंत्रालयातीलच उंदीर मारण्याचं औषध पिऊन आत्महत्या केल्याचा दावा खडसेंनी केला होता. हाच मुद्दा पुढे करत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सरकारवर तुफान फटकेबाजी केली.\n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या…\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका –…\nमंत्रालयातील उंदरांना मारण्यासाठीच्या सामान्य प्रशासन विभागाच्या विशेष मोहिमेचा मागील आठवड्यात एकनाथ खडसे यांनी पर्दाफाश केला होता. सरकारचे ते उंदीर निर्मूलनाचे टेंडर फसले असले तरी मी आज मी सरकारसमोर एक नवे टेंडर सादर करतो. या टेंडरचा गांभीर्यांने विचार करुन ते लवकरात लवकर स्वीकृत केले पाहिजे.\nसरकारला उद्देशून विखे पाटील म्हणाले, उंदरांमध्ये काही सुष्ट आहेत, काही पुष्ट आहेत, तर काही दुष्ट आहेत. काही उंदीर बेडकीसारखे फुगून मस्तवाल झाले आहेत. तर काही अगदीच कृश आहेत. काही उंदीर हे इतर मस्तवाल उंदराकडे पाहून नुकतेच जन्माला आले आहेत. तर काही उंदीर उंदरींच्या उदरातून जन्म घेऊ पाहत आहेत. अशा उंदरांचे निर्मूलन करण्यासाठीचे हे टेंडर आहे.\n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत…\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका – उदयनराजे\nहरकती असलेल्या जमिनींचे अधिग्रहण नाही : उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती\nशेतकऱ्यांना अर्धनग्न अवस्थेत मोर्चा काढावा लागत आहे हे सरकारचे अपयश – धनंजय…\nकाकडेंच्या जावडेकरांवरील टीकेला भाजप कार्यकर्त्याचे सणसणीत उत्तर\nटीम महाराष्ट्र देशा : गेल्या दोन दिवसांपासून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे…\nमुंबईत भाजपचा महापौर होणे अवघड नव्हते : चंद्रकांत पाटील\n‘जाणंव घालून काही होणार नाही, राम मंदिर निर्माणाला पाठिंबा…\n‘मुलीने काय घातले होते हे विचारण्याचा अधिकार कुणालाही…\nगोवर-रुबेला लसीकरणाचे ८४ टक्के उद्दिष्ट साध्य ; एकनाथ शिंदे यांची…\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका - उदयनराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/60008?page=1", "date_download": "2019-01-22T02:16:33Z", "digest": "sha1:B64SFLMKAIVRGQ5JMVCBLSCC4OE7ZQPM", "length": 6645, "nlines": 105, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मायबोली गणेशोत्सव २०१६ - बाप्पाचा नैवेद्य | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली गणेशोत्सव २०१६ - बाप्पाचा नैवेद्य\nमायबोली गणेशोत्सव २०१६ - बाप्पाचा नैवेद्य\nमोदक, निवगर्‍या आणि वर तुपाची धार, गूळखोबरं, खिरापत, पंचामृत, लाडू - पेढे, वडया, केळीच्या पानावर वाढलेली गरमागरम वरणभाताची मूद, रंगीबेरंगी चटण्या-कोशिंबिरी, ऋषींची भाजी, गौरीं���ा नैवेद्य, बाप्पाची शिदोरी आणि निरोप देऊन आल्यावर चटकदार वाटली-डाळ गणपतीबाप्पा जसा कलांचा आणि विद्यांचा अधिपती, तसा चांगलाच खवैय्यासुद्धा आहे बरं गणपतीबाप्पा जसा कलांचा आणि विद्यांचा अधिपती, तसा चांगलाच खवैय्यासुद्धा आहे बरं मनोभावे पूजा करून त्याला प्रसन्न करण्यासाठी यंदा तुम्ही कायकाय नैवेद्य अर्पण केले, पाहुण्यांना वाटायची खिरापत काय तयार केली याची चित्रमय झलक बघायला मायबोलीकर उत्सुक आहेत.\nनैवेद्याची प्रकाशचित्रं, माहिती आणि आठवणी इथेच प्रतिसादात लिहा. त्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१६' या ग्रुपाचं सभासद होणं गरजेचं आहे. पाककृती द्यायची असल्यास मात्र पाककृतींच्या धाग्यावरच लिहा.\nशब्दाली, तुम्ही गाठोडं म्हणता\nशब्दाली, तुम्ही गाठोडं म्हणता त्याला आम्ही सिद्धलाडू म्हणतो. पण आमच्याकडे गव्हाची खीर नसते त्यामुळे तो नुसताच खायला काहीतरीच लागतो म्हणून मी आता निवगर्‍या करायला सुरूवात केली आहे.\nमंजूडी, सिद्धलाडु शब्द मी\nमंजूडी, सिद्धलाडु शब्द मी पहिल्यांदाच ऐकला\nगव्हाची खीर आणि हि गाठोडी बेस्ट काँबो आहे :स्लर्प:\nउकड काढताना एक वाटी पीठी गाठोड्यांसाठी वेगळी मोजावी लागते आमच्याकडे\nकाजू विथ डार्क चॉकलेट मोदक.\nकाजू विथ डार्क चॉकलेट मोदक.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2019-01-22T03:04:12Z", "digest": "sha1:PUF643ZKBZSTZZOGSQQU55G35CBWYI4V", "length": 44940, "nlines": 319, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गोदावरी नदी - विकिपीडिया", "raw_content": "\nमहाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश, ओरिसा\n१,४६५ किमी (९१० मैल)\n१,६२० मी (५,३१० फूट)\n३,५०५ घन मी/से (१,२३,८०० घन फूट/से)\nपैठण(औरंगाबाद) गंगापूर(नाशिक), नांदूर मधमेश्वर(नाशिक), डौलेश्वरम\nगोदावरी (तेलुगू - గోదావరీ) नदीची गणना भारतातील प्रमुख नद्यांमध्ये केली जाते. या नदीला दक्षिण गंगा असे सुद्धा म्हटले जाते. गोदावरी नदीची लांबी १,४५० किलोमीटर (९०० मैल) आहे. गोदावरीचा उगम नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात होतो. साधारणत: आग्नेय दिशेला वाहून गोदा���री राजमहेंद्रीजवळ बंगालच्या उपसागरास आंध्रप्रदेशात मिळते. वैनगंगा, इ. उपनद्या असलेल्या गोदावरीचे राजमहेंद्रीपासून १० किमी अंतरावर व समुद्रापासून ८० किमी आधी समुद्रास मिळण्यापूर्वी दोन उपवाहिन्यांमध्ये विभाजन होते. त्यांना गौतमी नदी आणि वसिष्ठा नदी असे म्हणतात.\nगोदावरीतील पाणी ऋतूप्रमाणे कमी-अधिक असते. नदीतून वाहणार्‍या पाण्यापैकी ८०% पाणी जुलै-ऑक्टोबर या चार महिन्यांतच वाहून जाते. नदीच्या प्रवाहाची रुंदी काही ठिकाणी २०० मीटर (पूर्व घाट पार करताना) तर काही ठिकाणी ६.५ कि.मी. (समुद्रास मिळण्याआधी) इतकी होते. आपल्या पाण्यामुळे गोदावरीस महाराष्ट्र व आंध्र प्रदेश राज्यांची जीवनवाहिनी समजतात. ही नदी दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते. त्याच सोबत नांदेड शहराला गोदावरीचे नाभी-स्थान म्हणून ओळखले जाते. नाशिकच्या कुंभमेळाव्याला नांदेड च्या नंदीतट, उर्वशीतट इत्यादी स्नानाचे महत्व आहे.\n१ ऐतिहासिक, धार्मिक, आख्यायिका\n२ महत्त्वपूर्ण शहरे, मानवी वस्ती, संस्कृती\n३.१ इतर नद्यांशी तुलना\n३.२ अंटार्क्टिका आणि गोदावरी\n४ उपनद्या आणि प्रकल्प\n४.३ विदर्भ आणि मध्यप्रदेशातील वर्धेचे खोरे\n४.५ ओरिसातून येणाऱ्या नद्या\n५ निसर्ग,शेती व आर्थिक\n६ बंधारे, पूल, नौकानयन\n६.२ गोदावरीवरील काही सिंचन प्रकल्प\n१०.१ इतिहास संशोधन आणि उत्खनन\n१०.१.१ अंटार्क्टिका आणि गोदावरी\nप्रवरेकाठी पाषाण युगापासून गोदावरी खोऱ्यात मानवी वस्ती असावी व हडप्पा संस्कृतीला समकालीन अश्या संस्कृतीचा उगम या खोऱ्यात झाला असावा, असे दैमाबाद येथे झालेल्या उत्खननांनंतर इतिहासतज्ज्ञांचे मत झाले.\nरामायण काळात प्रभू रामचंद्रांनी वनवासकाळात गोदावरी तटावर आश्रम बांधला होता असे समजतात. अर्थात गोदावरीच्या संपूर्ण प्रवाह क्षेत्रात ते ठिकाण नेमके कोणते, याचा काही पुरावा उपलब्ध नाही. नदीकाठची अनेक गावे सारखाच वारसा सांगतात.\nएका आख्यायिकेत गौतम ऋषींच्या हातून चुकीने घडलेल्या गोवधाचे प्रायश्चित्त म्हणून, शंकराच्या इच्छेने अवतरलेल्या गंगेत स्नान करून ऋषींनी पाप धुतले अशी कथा आहे. आणि ही अवतरलेली गंगा म्हणजेच गोदावरी असा समज आहे. ही आख्यायिका नदी अवतरण्यापूर्वी पडलेल्या २४ वर्षांच्या दुष्काळाचे वर्णन करते.\nत्र्यंबकेश्वराजवळ कुशावर्त, ब्रह्मगिरी व गंगाद्वार ही पवित्र स्था��े आहेत.\nअहिल्या, गंगा, वैतरणा या उपनद्या ब्रह्मगिरीवर उगम पावतात व लगेच त्र्यंबकेश्वर येथे गोदावरीस मिळतात.\nऐतिहासिक काळात पैठण व राजमहेंद्री येथे विविध राजवटींनी प्रदीर्घ भरभराटीचा काळ पाहिला. नजीकच्या स्वातंत्र्यपूर्व इतिहासात गोदावरी खोऱ्यात मुख्यत्वे मोगल व निजामाची राजवट होती. स्वातंत्र्योत्तर काळात निजामाने स्वतंत्र भारतात संलग्न न होता आपले वेगळे राष्ट्र निर्मिण्याचा किंवा पाकिस्तानमध्ये विलीन होण्याचा घाट घातला होता. परंतु कॉँग्रेस व आर्य समाजाच्या स्वातंत्र्यसैनिकांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली हैदराबाद मुक्तिसंग्राम नेटाने चालवला. भारत सरकारने सरदार वल्लभभाई पटेलांद्वारे केलेल्या पोलीस कारवाईनंतर हा भाग स्वतंत्र भारताशी संलग्न झाला.\nमहत्त्वपूर्ण शहरे, मानवी वस्ती, संस्कृती[संपादन]\nगोदावरी खोऱ्यातील लोक मराठी आणि तेलुगू भाषिक आहेत. निजाम काळात उर्दू भाषेचा वापर शासकीय कामकाजात केला जात असे. भात हे तेलुगू लोकांचे मुख्य अन्न आहे तर ज्वारी हे मराठी लोकांचे मुख्य अन्न आहे. रेल्वे हा या संपूर्ण भागाला जोडणारा प्रमुख दळणवळणाचा मार्ग आहे.\nगोदावरीचे उगमस्थान महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर येथे असून येथील कुशावर्त घाटावर कुंभमेळा भरतो व लाखो भाविक स्नान करतात. त्र्यंबकेश्वर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. त्र्यंबकेश्वरापासून जवळ असलेले नाशिक औद्योगिक शहर आहे. कोपरगाव तालुक्याचे शहर, जायकवाडी सिंचन प्रकल्प अशियातील सर्वांत मोठा मातीचा बंधारा आहे. पैठण हे धार्मिक महत्त्वाचे स्थान असून येथे जायकवाडी धरणाच्या पार्श्वभूमीवर नयन रम्य उद्यान आहे. नांदेड येथे शीख समुदायाचा एक प्रमुख गुरुद्वारा असून शिखांचे शेवटचे गुरु गोविंदसिंग यांचे नांदेड येथे निधन झाले होते.\nआंध्रप्रदेशात कंदाकुर्ती येथे मंजिरा नदी, हरिद्रा नदी या उपनद्यांचा गोदावरीशी त्रिवेणी संगम होतो. या सुंदर संगमावर आंतरराज्य पूल आहे. शिवालय व स्कंद आश्रम नावाची प्राचीन देवालये आहेत. बासर येथे देवी सरस्वतीचे मंदिर असून, धर्मापुरी (करीमनगर जिल्हा) हेसुद्धा प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. पट्टिसीमा ह्या नयनरम्य स्थळी गोदावरी नदीच्या मधोमध देवकूट डोंगरावर वीरभद्र मंदिर आहे. भद्राचलम्‌ येथेही श्री‍रामाचे सुंदर मंदिर ��हे. राजमहेंद्री हे गाव राजमुंद्री या नावानेदेखील ओळखले जात असे. राजा महेंद्रवर्मन्‌ हा इतिहासातला पहिला ज्ञात तेलुगू राजा येथे होऊन गेला. दौलैश्वरम येथे १०० वर्षे जुना आशियातील सर्वांत लांब लोहमार्ग पूल आहे. कोव्वुर, तानुकु, श्रीरामसागर प्रकल्प, पोचमपाड इत्यादी गोदावरी नदीवरील महत्त्वपूर्ण स्थळे आहेत.\nआंध्रप्रदेशात दर बारा वर्षांनी पुष्करम मेळा गोदावरी तीरावर भरतो, कुंभमेळ्याप्रमाणेच याचे स्नानमाहात्म्य सांगितले जाते.\nगोदावरी आणि कृष्णा नदी बंगाल उपसागरास मिळताना-नासा फोटो\nसह्याद्रीच्या कुशीत पश्चिम घाटात १,०६७ मीटर उंचीवर सुरू होणाऱ्या गोदावरीचा प्रवास मुख्यत्त्वे दख्खनच्या पठारावरून साधारणत: आग्नेय दिशेने होतो. आंध्रप्रदेशात भद्राचलम्‌नंतर गोदावरी पूर्वेच्या निमुळत्या डोंगर रांगांतून(पापी टेकड्या) पुढे सरकते. या ठिकाणी तिची रुंदी २०० मीटरपेक्षा कमी तर खोली ६० फुटाच्या आत एवढीच असते.\nगोदावरी खोरे ३,१२,८१२ चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापते. त्यांतील महाराष्ट्रात १,५२,१९९ चौरस किलोमीटर, आंध्र प्रदेश ७३,२०१ चौरस किलोमीटर, मध्य प्रदेश ६५,२५५ चौरस किलोमीटर, ओरिसात १७,७५२ चौरस किलोमीटर तर कर्नाटकात गोदावरीने व्यापलेले खोरे ४,४०५ चौरस किलोमीटर आहे.\nगोदावरीचा त्रिभुज प्रदेश ५,१०० चौरस किलोमीटरचा असून अत्यंत सुपीक समजला जातो. तज्ज्ञांच्या मते या त्रिभुज प्रदेशाच्या उत्क्रांतीचे तीन मुख्य टप्पे असून शेवटच्या दोन टप्प्यांमध्ये गाळाचे प्रमाण जमिनींचा शेतीकरिता वाढता वापर व वाढत्या जंगलतोडीमुळे वाढल्याचे दिसून येते.\nएकूण लांबीत गोदावरीचा जगात ९२वा क्रमांक आहे. ६,६९० किलोमीटर लांबी असलेली आफ्रिका खंडातील नाईल नदी प्रथम क्रमांकावर आहे. तर सिंधू नदी ३,१८० कि.मी. लांबीसह २१व्या क्रमांकावर आहे. ब्रह्मपुत्रा २,९४८ कि.मी.(२८वा क्रमांक), तर २,५१० कि.मी. वाहून गंगा ३९वा क्रमांकावर येते. यमुना १,३७६ कि.मी., सतलज १,३७० कि.मी. लांबीच्या आहेत व अनुक्रमे १०२ व १०३ क्रमांकांवर आहेत. कृष्णा १,३०० कि.मी. वाहून ११४व्या तर १,२८९ कि.मी. वाहून नर्मदा ११६व्या क्रमांकवर येते. १,००० कि.मी. पेक्षा अधिक लांबीच्या जगात सुमारे १६० नद्या आहेत.\n१३ कोटी वर्षांपूर्वी गोदावरी अंटार्क्टिका खंडातून वाहिली असेल का याचा भारतीय संशोधक शोध घेत आहेत. वि���ाजनपूर्व काळात दख्खनचे पठार आणि अंटार्क्टिका एकाच गोंडवन खंडाचा भाग राहिले असावेत असा शास्त्रज्ञांचा विश्वास आहे.\nपहा: महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या\nदारणा नदी - दारणा धरण, कोळगंगा - वाघाड प्रकल्प, उणंद - ओझरखेड प्रकल्प, कडवा - करंजवन प्रकल्प, मुळा नदी [[मुळा धरण] प्रवरा नदी- भंडारदरा जिल्हा अहमदनगर, निलवंडे धरण, म्हाळुंगी - म्हाळुंगी प्रकल्प (सोनेवाडी ता. सिन्नर), आढळा - आढळा प्रकल्प, मुळा - मुळा प्रकल्प, शिवणी - अंबाडी प्रकल्प\nकर्पुरा नदी, दुधना नदी, यळगंगा नदी, ढोरा नदी, कुंडलिका नदी, सिंदफणा नदी, तेरणा नदी, मनार नदी, तीरू नदी, सुकना नदी, माणेरू नदी, मंजिरा किन्नेरासानी नदी, पूर्णा नदी, मन्याड नदी, आसना नदी, सीता नदी, लेंडी नदी, वाण नदी, बिंदुसरा नदी\nविदर्भ आणि मध्यप्रदेशातील वर्धेचे खोरे[संपादन]\nमध्यप्रदेशातून येणारी वैनगंगा सातपुडा रांगांतून जवळपास ३६० मैलांचा प्रवास करून वर्धेस मिळते. वर्धा नदी मध्य प्रदशात मुलताई येथे सातपुडा रांगांतून विदर्भात येते. तेथे तिचा संगम वैनगंगा आणि पैनगंगा या नद्यांशी होतो. नंतर गोदावरीस मिळेपर्यंत तिला प्राणहिता असे म्हणतात. मध्यप्रदेशातून येणारी इंद्रावती(इंद्रायणी) सातपुडा रांगांतून येऊन गोदावरीस मिळते.\nखेक्रनाला - खेक्रनाला प्रकल्प, पेंच - पेंच प्रकल्प, बाग - बावनथडी (सागरा)प्रकल्प या विदर्भातून येणाऱ्या इतर उपनद्या आहेत\nनाग कोलार कन्हाण पेंच वैनगंगानाग कोलार कन्हाण पेंच वैनगंगा गोसीखूर्द प्रकल्प\nकर्नाटक राज्यातील गोदावरीचे पाणलोट क्षेत्र १७०१ वर्ग मैल आहे. मांजरा आणि तिच्या उपनद्या तेरणा, कारंजा, हलदी, लेंडी, मन्नार मिळून एकूण पाणलोट क्षेत्र ११९०० वर्ग मैल आहे.[१]\nइंद्रावती नदी (काही ठिकाणी महाराष्ट्र राज्य व छत्तीसगड राज्य यांची सीमा इंद्रावती नदीने निश्चित होते)\nनांदुर-मधमेश्वर, जायकवाडी जलअभयारण्यात रोहित, करकोचा, सारस पक्षांच्या विभिन्न प्रजाती आढळून येतात.\nनैसर्गिकदृष्ट्या दख्खनच्या पठारावरील गोदावरीच्या सुरुवातीचा प्रदेश कमी पर्जन्यमानाचा असल्यामुळे मुख्यत्वे या प्रदेशात कापूस, ज्वारी ही पिके घेतली जातात. सिंचित क्षेत्रामध्ये मुख्यत्वे ऊस, कापुस व केळी ही पिके घेतली जातात. तेलंगण आणि आंध्रप्रदेशात साधारणपणे भाताची शेती केली जाते.\nगोदावरी नदीत मुख्यत: गोड्या पाण्यातील Cyprinidae माशांच्या प्रजाती आढळून येतात.\nगोदावरीच्या त्रिभुज प्रदेशात ऍव्हिसेनिआ प्रजातीच्यामँग्रोव्ह झाडांची जंगले आढळतात त्यांना स्थानिक तेलुगू लोक माडा अडावी असे म्हणतात.मँग्रोव्ह झाडांची जंगले जमिनीचे आणि परिसराचे नैसर्गिकरीत्या संरक्षण करतात.[२]\nडौलेश्वर या गोदावरीच्या त्रिभुज प्रदेशातील बंधारा ब्रिटिश अभियंता सर आर्थर थॉमस कॉटन याने बांधून पूर्ण केल्यानंतर हे क्षेत्र भाताची शेती, नौकानयन व मासेमारी यामुळे संपन्न झाले.\nगोदावरीतील पाणी ऋतूप्रमाणे कमी-अधिक असते. नदीतून वाहणार्‍या पाण्यापैकी ८०% पाणी जुलै-ऑक्टोबर या चार महिन्यातच वाहून जाते. उर्वरीत काळात खोऱ्यात दुष्काळाची स्थितीही असू शकते. हे पाणी व्यवस्थित वापरले जावे, पुरांचा प्रश्न मिटावा व ज्या ठिकाणी नदी पोहचत नाही त्या भागात पाणी उपलब्ध व्हावे यासाठी गोदावरी खोऱ्यात अनेक पाटबंधारे प्रकल्पांची निर्मिती केली गेली आहे.\nनदी खोऱ्यातील विविध समूहांच्या गरजा वाढल्यामुळे इतर नद्यांप्रमाणेच गोदावरी नदीच्या पाणीवाटपाचे प्रश्न गंभीर झाले आहेत. नदीकाठांवर व कालव्यांवर असलेली अनेक खेडी, शहरे, राज्ये इत्यादी पिण्यासाठी, शेतीसाठी व औद्योगिक वापरांकरिता लागणार्‍या पाण्याकरिता परस्परांशी संघर्ष करीत असतात. पाण्याचा अपव्यय टळावा व योग्य पाणीव्यवस्थापन व्हावे यासाठी शासन प्रयत्न करत असल्याचा दावा करते.\nगोदावरीखोऱ्याचे पाणलोट क्षेत्र ३,१९,८१० कि.मी. असून भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या ९.५% भाग व्यापते. महाराष्ट्राकरिता गोदावरी खोऱ्यात १,७९८ टी.एम.सी. उपलब्ध पाण्यापैकी ७५% म्हणजे १,३१८ टी.एम.सी. भरवशाचे असले तरी आंतरराज्य निवाड्यानुसार महाराष्ट्राच्या वाट्यास अधिकतम १,०९७ टी.एम.सी. उपलब्ध होणार आहे. (कृष्णा खोरे १,२०१ टी.एम.सी., तापी खोरे ३२२ टी.एम.सी., नर्मदा खोरे २० टी.एम.सी. क्षमता असली तरी आंतरराज्य लवादानुसार सर्व खोरे मिळून एकूण १,८९० टी.एम.सी. पाणी महाराष्ट्रास उपलब्ध राहील.\nआंध्र प्रदेश राज्यास किमान १,४८० टी.एम.सी. पाणी गोदावरी खोऱ्यातून मिळू शकते.\nगोदावरीवरील काही सिंचन प्रकल्प[संपादन]\nनाशिक व मराठवाडा मिळून ६६ लाख हेक्टर शेतीयोग्य जमिनींपैकी १६ टक्के क्षेत्रास सिंचनाचा फायदा झाला आहे तर अधिकतम प्रलंबित क्षमता २९ टक्के एवढी आहे.\nपैठण येथील ज��यकवाडी प्रकल्पाने किमान १,३२,००० हेक्टर जमीन भिजणे प्रस्तावित होते परंतु प्रत्यक्षात ४५,००० हेक्टर जमीनच सिंचनाखाली येऊ शकली. विष्णुपुरी उपसा जलसिंचन प्रकल्प (आशियातला सर्वांत मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प - नांदेड) मराठवाडा विभागात सर्व प्रकल्प मिळून ४८,००,००० हेक्टर शेतजमिनींपैकी ८,००,००० हेक्टर जमीन सिंचनाखाली आहे. याशिवाय गोदावरीवर गंगापूर, नांदूर, मधमेश्वर (इ.स.१९०७), भावली(प्रस्तावित), वाकी(प्रस्तावित), भाम, मुकणे [३], अलिसागर - निझामाबाद पूरकालीन उपसा सिंचन प्रकल्प, श्रीरामसागर प्रकल्प - पोचमपाड, पोलावरम प्रकल्प (प्रस्तावित) इत्यादी प्रकल्प आहेत.\nजलापुट बंधारा मचकुंड नदीवर आंध्रप्रदेश-ओडिशा सीमेवर आहे. बालीमेला सिंचन प्रकल्प (ओरिसा), अप्पर इंद्रावती नदी प्रकल्प, मंजीरा नदीवर निजामसागर प्रकल्प, कड्ड्म प्रकल्प, मेहबूबनगर प्रकल्प, लोअर तेरणा प्रकल्प, पुर्णा प्रकल्प, अप्पर पैनगंगा प्रकल्प, लोअर दुधना प्रकल्प, भंडारा सिंचन प्रकल्प, मुळा प्रकल्प, अप्पर प्रवरा प्रकल्प, अप्पर वैनगंगा, गोदावरी कॅनॉल, मनार प्रकल्प - कंधार, ऊर्ध्व पैनगंगा - पुसद इत्यादी.[४]\nअतिवृष्टी, पुरांची नैसर्गिक संकटे आणि कोरडे दुष्काळ दोन्हीही गोदावरीच्या खोऱ्यात आढळून येतात. पुरांमुळे नदीतील सुपीक गाळाचा लाभही परिसरातील प्रदेशाला होतो. वाढत्या सिंचन क्षमतांमुळे पूर्वीपेक्षा पूर धोकापातळी कमी झाली असली तरी नदीपात्रातील वृक्षतोडीनंतर नदीपात्रात वाढणारा गाळ आणि पात्रालगतच्या वाढत्या मनुष्यवस्तीमुळे आर्थिक हानी व मनुष्यहानी वाढल्याचे दिसून येत आहे.\n१९५५ - ६८ फूट\n१९८६ - ६८ फूट\n२००६ - ६८ फूट\nगोदावरी नदीत नजीकच्या मोठ्या नागरवस्तीतून येणाऱ्या सांडपाण्यापासून सर्वाधिक ८५% प्रदूषण होते. मान्सून सोडून इतर काळातील सिंचनोत्तर काळात नदीचे प्रवाह आधीच रोडावलेले व कमी वेगाचे असताना नदीची नैसर्गिक शुद्धीकरणाची प्रक्रिया मंदावते. शिवाय सांडपाणी सोडल्यामुळे पिण्याचे पाणी वरचे वर न घेता नदी पात्रातील विंधन विहिरींद्वारे अथवा धरणांतून घेतले जाते त्यामुळे पाणीनियोजन बिघडते व खर्चही वाढतो. उरलेले १५% प्रदूषण औद्योगिक कारणांमुळे होते. नाग पेंच कोलार नदीतून कन्हान मुख्यत्वे शह्ररी प्रदुषीत नद्या वैनगंगाला मिळतात सर्फेस वॉटर अम्ध्ये ऑक्सीजनची कमतरता ��हे बिओड्डी जास्त आहे. नाग पेंच कोलार नदीतून कन्हान मुख्यत्वे शह्ररी प्रदुषीत नद्या वैनगंगाला मिळतात सर्फेस वॉटर अम्ध्ये ऑक्सीजनची कमतरता आहे बिओड्डी जास्त आहे.फ्लोराईड जास्त आहे डिझॉल्वड सॉलीड्स अधिक आहेत\nजगातील सर्वांत लांब नद्या\nसर्वांत मोठी नद्यांची पात्रे\nइतिहास संशोधन आणि उत्खनन[संपादन]\nअंटार्क्टिका आणि गोदावरी १\nअंटार्क्टिका आणि गोदावरी २\nबेसमेंट स्ट्रक्चर संशोधन (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)\nदक्षिण आशियातील पाण्याचे स्रोत\nमहाराष्ट्र शासन निर्देशित नद्या\nसर ऑर्थर कॉटन चे योगदान\nमहाराष्ट्रातील पाणी प्रश्न आणि गोदावरी\nविदर्भ जलसिंचन विकास प्रकल्प\nटी.हणमंत राव मुख्य अभियंता आंध्रप्रदेश यांचा लेख\nमहाराष्ट्र इंटरबेसिन वॉटर ट्रांस्फर\nगोदावरी मराठवाडा जलसिंचन महामंडळ\nनासिक(नाशिक) स्थान नामाची व्युत्पत्ती आणि गोदावरी लोकसत्ता संदर्भ\nकृष्णा गोदावरी जलद कृती आराखडा\nपहा - महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या\nसर ऑर्थर कॉटन यांचे जीवन\nअडुळा नदी · अळवंड नदी · आरम नदी · आळंदी नदी · उंडओहोळ नदी · उनंदा नदी · कडवा नदी · कवेरा नदी · काश्यपी(कास) नदी · कोलथी नदी · खार्फ नदी · गिरणा नदी · गुई नदी · गोदावरी नदी · गोरडी नदी · चोंदी नदी · तान(सासू) नदी · तांबडी नदी · दमणगंगा (दावण) नदी · धामण नदी · नंदिनी(नासर्डी) नदी · नार नदी · पर्सुल नदी · पांझरा नदी · पार नदी · पिंपरी नदी · पिंपलाद नदी · पुणंद नदी · बाणगंगा नदी · बामटी(मान) नदी · बारीक नदी · बोरी नदी · भोखण नदी · मान(बामटी) नदी · मासा नदी · मुळी नदी · मोसम नदी · म्हाळुंगी नदी · वडाळी नदी · वाकी नदी · वाग नदी · वाल नदी · वालदेवी नदी · वैतरणा नदी · वैनत नदी · वोटकी नदी · सासू(तान) नदी\nकावेरी • कृष्णा • गंगा • गोदावरी • झेलम • नर्मदा • ब्रह्मपुत्रा • यमुना • सतलज\nइंद्रायणी • चिनाब • तापी • पंचगंगा• भीमा • मुळा • वैतरणा• सई\nउल्हास • क्षिप्रा • गौतमी • चंद्रभागा • पूर्णा • पैनगंगा • प्रवरा • बिंदुसरा • मंजिरा • मार्कंडेय • मुठा • येळवंडी • वर्धा • वसिष्ठा • वैनगंगा • हरिद्रा • कन्हान • पेंच • वाळकी • कोयना\n२००६ मधील मुखपृष्ठ सदर लेख\n१० जानेवारी २०१८ कार्यशाळा\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ सप्टेंबर २०१८ रोजी १०:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/dhananjay-munde-should-stop-the-ongoing-campaign-from-facebook-page-for-devendra-fadnavis-for-maharashtra/", "date_download": "2019-01-22T02:24:38Z", "digest": "sha1:MIVXSI6SS2IRJX5MH4I2MRGDP5NHQFGZ", "length": 10063, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र' या फेसबुक पेजवरून सुरु असलेला विकृत प्रचार थांबवावा : धनंजय मुंडे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र’ या फेसबुक पेजवरून सुरु असलेला विकृत प्रचार थांबवावा : धनंजय मुंडे\n'देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र' या पेजवरून सुरु असणाऱ्या विकृत प्रचाराला मुख्यमंत्र्यांची संमती आहे का; धनंजय मुंडे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nटीम महाराष्ट्र देशा : राज्यातील सध्याच्या परिस्थितीबाबत ‘देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र’ या फेसबुक पेज आणि ट्विटर अकाऊंटवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेप घेणाऱ्या पोस्ट मोठ्या प्रमाणावर पोस्ट केल्या जात आहेत. या बदनामीकारक पोस्टला आक्षेप घेत धनंजय मुंडे यांनी ट्विट करून या प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे. हा प्रकार अतिशय निंदनीय असून, सरकारचा आपले अपयश झाकण्याचा आणि जातीयवादी शक्तींना पाठिशी घालण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे. भीमा कोरेगावच्या घटनेनंतर शरद पवार यांनीच सर्वांत प्रथम शांततेचे आवाहन केले होते.\nत्याचबरोबर ‘देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र’ या फेसबुक पेज आणि ट्विटर अकाऊंटवरून विरोधी पक्षांबद्दल आणि त्यांच्या नेत्यांबद्दल अतिशय विकृत प्रचार सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या नावाने सुरू असणाऱ्या अकाऊंटवरून चालणाऱ्या या प्रकाराला मुख्यमंत्र्यांची संमती आहे का असा सवाल विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांची या प्रकाराला संमती नसेल तर, या अकाऊंट चालवणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे. रस्त्यावरच्या खड्यांचे फोटो फेसबुकवर टाकले म्हणून कारवाई करणारे सायबर सेलचे पोलिस अधिकारी आता झोपा काढत आहेत का असा सवाल विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांची या प्रका���ाला संमती नसेल तर, या अकाऊंट चालवणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे. रस्त्यावरच्या खड्यांचे फोटो फेसबुकवर टाकले म्हणून कारवाई करणारे सायबर सेलचे पोलिस अधिकारी आता झोपा काढत आहेत का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.\nकाय ट्वीट केले आहे धनंजय मुंडेनी\nभारिपने दंड थोपटले , लोकसभेसाठी अमरावती मतदार संघातून…\nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nसोशल मीडिया वरुन अफवा पसरविल्यास कारवाई करू सांगणा-या @Dev_Fadnavis यांना त्यांच्या नावाने चालणा-या Devendra Fadanavis for Maharashtra या फेसबुक पेजवरून चालणारा विकृत प्रचार दिसत नसावा का याला त्यांची मूक संमती आहे का हे त्यांनी स्पष्ट करावे,नसेल तर कारवाई करावी. pic.twitter.com/8MRfQp6arA\nआदरणीय @PawarSpeaks साहेबांचे नाव बदनाम करण्याचे कारस्थान @Dev_Fadnavis यांच्या नावाने सोशल मीडिया वर चालू आहे. ज्या नेतृत्वाने सध्याच्या परिस्थितीबाबत सर्वात प्रथम शांततेसाठी आवाहन केले त्यांच्यावर आरोप करणे निंदनीय आहे. सरकारचा आपले अपयश झाकण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. pic.twitter.com/jilLuBkd1E\nभारिपने दंड थोपटले , लोकसभेसाठी अमरावती मतदार संघातून उमेदवार जाहीर\nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nसोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी १४ अडथळे\nखडसेंच्या मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादीला परिवर्तन नको \nलिंगायत समाजाचे गुरू महंत शिवकुमार स्वामी यांचे 111 व्या वर्षी निधन\nटीम महाराष्ट्र देशा : कर्नाटकच्या तुमकुरू येथील सिद्धगंगा मठाचे प्रमुख, लिंगायत समाजाचे गुरू महंत डॉ. शिवकुमार…\nकाकडेंच्या जावडेकरांवरील टीकेला भाजप कार्यकर्त्याचे सणसणीत उत्तर\n‘मुलीने काय घातले होते हे विचारण्याचा अधिकार कुणालाही…\nसमाज कंटकाचा हैदोस; टेंभूत आगरकरांच्या पुतळ्याची विटंबना\nपोलीस भरतीच्या बदललेल्या नियमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विरोध\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका - उदयनराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/sushikshit-berojagar-yuvakansath-ibijbhandavalkarjyojanastajadhav-newsi/", "date_download": "2019-01-22T02:19:28Z", "digest": "sha1:2PG5GE5FPE2Q2EOWTTSA6V5VSAVCPLZA", "length": 8297, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बीज भांडवल कर्ज योजनेचा लाभ घ्यावा - एस. के. माळी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nबीज भांडवल कर्ज योजनेचा लाभ घ्यावा – एस. के. माळी\nटीम महाराष्ट्र देशा -अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांतर्गत महामंडळाच्या बीज भांडवल कर्ज योजनेचा, स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन सांगली जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक एस. के. माळी यांनी केले आहे.श्री. माळी म्हणाले, आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील (ज्या प्रवर्गासाठी महाराष्ट्र शासनाचे कुठलेही महामंडळ अस्तित्वात नाही) लाभार्थींना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांतर्गत महामंडळाच्या बीज भांडवल कर्ज योजनेचा लाभ घेता येणार आहे.\nसोलापूर विद्यापीठाचा 19 जानेवारीला चौदावा दीक्षांत समारंभ\nविधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे निधन\nया योजनेंतर्गत स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींसाठी ही संधी दिली जाणार असून ज्यांना स्वत:चा व्यवसाय, उद्योग सुरू करावयाचा आहे, त्यांना या योजेंतर्गत पाच लाख रूपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. यामध्ये राष्ट्रीयकृत बँकेचा सहभाग 60 टक्के असून उमेदवाराचा सहभाग 5 टक्के आहे. तर उर्वरित 35 टक्के रक्कम 4 टक्के व्याजदराने महामंडळाकडून बीज भांडवल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येते. या कर्जाची परतफेड पाच वर्षात करावयाची असते.\nया योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्नाची मर्यादा सहा लाख रूपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी www.rojgar.mahaswayam.in किंवा www.mahaswayamrojgar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अथवा जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, विजयनगर, सांगली यांच्याशी 0233-2600554 या दूरध्वनीवर संपर्क साधावा.\nसोलापूर विद्यापीठाचा 19 जानेवारीला चौदावा दीक्षांत समारंभ\nविधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे निधन\nमाढा तर आमचाच पण इतर पाच जागांवर देखील आम्ही आग्रही – राजू शेट्टी\nसवर्णांना आरक्षण ही विरोधकांना चपराक : मोदी\n‘आंबेडकर संघाचे सदस्य होते असं ऐकायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको’\nटीम महाराष्ट्र देशा- बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेण्याचा अधिकार काँग्रेसला नाही. संविधान सभेत जाण्यापासून काँग्रेसनं…\nबहुतेक न्यायमूर्ती हे घरात गोळवलकरांचा फोटो लावून न्यायमूर्ती होतात :…\n‘लकी’ बॉय चैतन्य देवढेचे ‘माझ्या दिलाचो’ गाणे झाले रिलीज \nकांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढविली : सुभाष देशमुख\nमायावतींवरील टीका खपवून घेणार नाही,रामदास आठवलेंंनी भाजपला सुनावले\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका - उदयनराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A3-%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE.html", "date_download": "2019-01-22T02:41:24Z", "digest": "sha1:6UXR5LK5SYONT3S7YJCLN5RG76OQBDH6", "length": 22342, "nlines": 289, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | ग्रामीण एलपीजी योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » ग्रामीण एलपीजी योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी\nग्रामीण एलपीजी योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी\n=आठ हजार कोटींचा खर्च=\nनवी दिल्ली, [१० मार्च] – ग्रामीण कुटुंबातील महिला सदस्याला मोफत घरगुती गॅसचे (एजपीजी) कनेक्शन देण्याची तरतूद असलेल्या सुमारे आठ हजार कोटींच्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज गुरुवारी म��जुरी दिली.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आठ हजार कोटींच्या प्रधानमंत्री उज्वला योजनेला मान्यता देण्यात आली, अशी माहिती पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.\nबीपीएलच्या खाली राहणार्‍या कुटुंबातील महिला सदस्याला मोफत एलपीजी कनेक्शन देणे हा योजनेचा मुख्य हेतू असून, युद्धस्तरावर ही मोहीम राबविण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१६-१७ या पुढील आर्थिक वर्षासाठी मांडलेल्या आपल्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. ग्रामीण भागातील गरिबांना घरगुती गॅसची सुविधा नसल्याचे जेटली यांनी म्हटले होते.\n‘भारतातील महिलांना स्वयंपाक करताना मोठ्या प्रमाणात धुराचा सामना करावा लागतो. स्वयंपाकघरात खुलेपणाने आग लावणे म्हणजे एका तासात ४०० सिगारेट ओढण्यासारखे आहे, असा तज्ज्ञांचा दावा आहे. आता ही परिस्थिती सुधारण्याची वेळ येऊन ठेपली आहे’, असे जेटली यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले होते.\nयासाठी सरकारने एक महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली असून, गरीब कुटुंबातील महिला सदस्याच्या नावे एलपीजीचे कनेक्शन देण्यात येणार आहे. यासाठी प्रारंभी दोन हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षात गरिबी रेषेच्या खाली असलेल्या दीड कोटी कुटुंबांना याचा फायदा होणार असल्याचे जेटली म्हणाले होते.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीह��� वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (703 of 2453 articles)\nहेडलीची ४ दिवस उलट तपासणी होणार\nमुंबई, [१० मार्च] - मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील माफीचा साक्षीदार डेव्हिड कोलमन हेडलीची ४ दिवस उलट तपासणी होणार आहे. ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/after-the-rbi-data-the-congress-government-questioned-where-black-money-was-gone/", "date_download": "2019-01-22T03:13:31Z", "digest": "sha1:52GPWN4HJMOOBSHXKS4DNEOF2FYFKTKZ", "length": 7057, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "काळा पैसा कुठे गेला, रिझर्व्ह बॅंकेच्या आकडेवारीनंतर कॉंग्रेसचा सरकारला सवाल", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकाळा पैसा कुठे गेला, रिझर्व्ह बॅंकेच्या आकडेवारीनंतर कॉंग्रेसचा सरकारला सवाल\nनवी दिल्ली : ज्या काळ्या पैशाला हद्दपार करण्यासाठी नोटारद्दचा निर्णय घेण्यात आला. तो काळा पैसा कुठे गेला, असा सवाल कॉंग्रेसकडून करण्यात आला आहे. १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ लाख कोटी काळा पैसा बाहेर आल्याचे म्हटले होते. पंतप्रधानांची आकडेवारी चुकीची असून त्यांनी आपली चुक स्विकारून माफी मागायला हवी, असे कॉंग्रेस नेते आनंद शर्मा यांनी म्हटले.\nकाकडेंच्या जावडेकरांवरील टीकेला भाजप कार्यकर्त्याचे सणसणीत…\nलिंगायत समाजाचे गुरू महंत शिवकुमार स्वामी यांचे 111 व्या…\nनोटारद्दच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बॅंकेने जारी केलेल्या आकडेवारीनंतर कॉंग्रेसकडून ही टीका करण्यात आली आहे. देशात ९६ टक्के रोखविरहीत व्यवहार केला जातो. सरकारने दावा केला होता की, १५ लाख २८ हजार नोटा परत आल्या. रिझर्व्ह बॅकेने म्हटले होते की, केवळ ४१ कोटी बनावट नोटा आहेत. इतक्यासाठी भारतात आर्थिक अराजकता पसरवण्यात आली. सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा दरही या निर्णयामुळे घसरला. हा पंतप्रधानांचा वैयक्तिक निर्णय होता, अशी टीकाही त्यांनी केली.\nकाकडेंच्या जावडेकरांवरील टीकेला भाजप कार्यकर्त्याचे सणसणीत उत्तर\nलिंगायत समाजाचे गुरू महंत शिवकुमार स्वामी यांचे 111 व्या वर्षी निधन\nमोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या : शरद पवार\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nटीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. लोकसभेची तयारी सध्या प्रत्येक उमेदवार…\nबहुतेक न्यायमूर्ती हे घरात गोळवलकरांचा फोटो लावून न्यायमूर्ती होतात :…\nअभिनेत्री ईशा देओलच्या कुटुंबामध्ये आता अजून एक सदस्य वाढणार\nशेतकऱ्यांना अर्धनग्न अवस्थेत मोर्चा काढावा लागत आहे हे सरकारचे अपयश…\nभाजप जेथून सांगेल तेथून लढणार : सुभाष देशमुख\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोब��े फायनल\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका - उदयनराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/maharashtra-minister-pees-on-the-road/", "date_download": "2019-01-22T02:18:46Z", "digest": "sha1:E3MNWJCOFFXSG2Y6NLARLHYTXBDKDJ7L", "length": 6995, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जलसंधारण मंत्री राम शिंदेंची उघड्यावरच लघुशंका ; स्वच्छ भारत अभियानाला फासला हरताळ", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nजलसंधारण मंत्री राम शिंदेंची उघड्यावरच लघुशंका ; स्वच्छ भारत अभियानाला फासला हरताळ\nटीम महाराष्ट्र देशा: राज्याच्या जलसंधारण मंत्र्यांनी पंतप्रधानांच्या महत्वकांक्षी स्वच्छ भारत योजनेला हरताळ फासला आहे. होय राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी रस्त्याच्या कडेला उघड्यावर लघुशंका करत देशभरात स्वच्छ भारत अभियान राबवणाऱ्या या सरकारचे मंत्रीच या अभियानाला केराची टोपली दाखवत आहेत.\nबीड लोकसभेला धनंजय मुंडे विरुद्ध प्रितम मुंडे\nराष्ट्रवादी कॉंग्रेस राम शिंदेंच्या बंगल्यावर बांधणार जनावरं…\nराज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे हे बार्शी तालुक्याच्या दौऱ्यावर होते.जलयुक्त शिवार योजनेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवलेल्या मळेगाव येथील कामाची त्यांनी पाहणी केली. गावातील पाहणी केल्यानंतर पुढच्या दौऱ्यासाठी ते निघाले. मात्र वाटेत एका ठिकाणी त्यांच्या गाडीचा ताफा थांबला, मंत्रीमहोदय गाडीतून बाहेर आले आणि थेट रस्त्याच्या कडेला असणाऱ्या जागेवर लघुशंका करू लागले. सदर प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. संबंधित व्हिडीओमध्ये त्यांचा खाजगी रक्षक विरोध करताना देखील दिसत आहे.\nबीड लोकसभेला धनंजय मुंडे विरुद्ध प्रितम मुंडे\nराष्ट्रवादी कॉंग्रेस राम शिंदेंच्या बंगल्यावर बांधणार जनावरं \nधनंजय मुंडेंना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे – सुरेश धस\nएक तासासाठी का होईना, पण पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करा – शिवसेना\n‘लकी’ बॉय चैतन्य देवढेचे ‘माझ्या दिलाचो’ गाणे झाले रिलीज \nपुणे : संजय जाधव दिग्दर्शित लकी सिनेमाचे ‘माझ्या दिलाचो’ हे कोंकणी गाणे रिलीज झाले आहे. ‘दूनियादारी’ सिनेमातून…\nमुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी नाही झाली तर जनतेने उठाव करावा…\nभारिपने दंड थोपटले , लोकसभेसाठी अमरावती मतदार संघातून उमेदवार जाहीर\nशेतकऱ्यांच्या अर्धनग्न मोर्चाला ���रकारने मुंबई मॅरेथॉनसाठी अडवले\nमायावतींवरील टीका खपवून घेणार नाही,रामदास आठवलेंंनी भाजपला सुनावले\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका - उदयनराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/pune-bhausaheb-rangari-board-rejects-honor-municipal-corporation-activists-mandal-went-out/", "date_download": "2019-01-22T02:22:41Z", "digest": "sha1:OEERRWA6A2LVRCNBJJ2OOWA36TLL2LI3", "length": 6793, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "गणेशोत्सवाच्या वादाची मालिका सुरूच ; महापालिकेचा सन्मान न स्वीकारताच भाऊ रंगारी गणपती विसर्जित", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nगणेशोत्सवाच्या वादाची मालिका सुरूच ; महापालिकेचा सन्मान न स्वीकारताच भाऊ रंगारी गणपती विसर्जित\nपुणे : यंदाच्या शतकोत्तर रौप्य मोहत्स्वला किनार होती सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात कोणी केली या वादाची हा वाद अखेरच्या दिवशी सुधा पहायला मिळायला. कारण भाऊसाहेब रंगारी मंडळाने आज महापौरांच्या हस्ते सत्कार स्विकारण्यास नकार दिला.\nविसर्जन मिरवणुकीत राडा घालणाऱ्या ‘या’ नगरसेवकाला यापूर्वी…\nपुणे : गणेशमूर्तीची विटंबना करणाऱ्या कॉंग्रेसच्या नगरसेवकाला…\nभाऊसाहेब रंगारी मंडळ पहाटे साडे चारच्या सुमारास टिळक चौकात आले. त्यांनी तासभर त्यांच्या पथकाने वादन केले. त्यानंतर महापौरांच्या हस्ते सत्कार स्विकारण्यास बोलावले असता त्यांनी मंडळाचा गणेश रथ तसाच पुढे नेला. सन्मानासाठी महापालिकेकडून त्यांच्या नावाची घोषणा केली जात असतानाही मंडळाचे कार्यकर्ते पुढे निघून गेले. भाऊसाहेब रंगारी हेच सार्वजनिक गणेशत्सवाचे जनक आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. त्यावरून वाद सुरू आहे.\nविसर्जन मिरवणुकीत राडा घालणाऱ्या ‘या’ नगरसेवकाला यापूर्वी देखील झाली होती अटक\nपुणे : गणेशमूर्तीची विटंबना करणाऱ्या कॉंग्रेसच्या नगरसेवकाला अटक\nपोलिसांना ऊर्जा देणारा ‘लायन्स’चा उपक्रम\nगणपती विसर्जनाला गेलेल्या तिघांचा जुन्नर तालुक्यातील कावळ पिंपरी येथे पाण्यात बुडून…\nअभिनेत्री ईशा देओलच्या कुटुंबामध्ये आता ��जून एक सदस्य वाढणार\nटीम महारष्ट्र देशा : बॉलीवूड अभिनेत्री ईशा देओल आणि उद्योगपती भरत तख्तानी यांच्या कुटुंबां मध्ये आता अजून एक सदस्य…\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \n‘लोकसभा निवडणुकीसाठी अनेक ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीकडे उमेदवार…\nराज्यातील १८ हजार गावातील पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास,मुख्यमंत्र्यांचा…\nग्रामीण भागाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका - उदयनराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A5%8D.html", "date_download": "2019-01-22T01:55:27Z", "digest": "sha1:NIVL72GE5LQOKIOW6DZK6QPLS7WHF4IM", "length": 24578, "nlines": 288, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | सोशल मीडियाच्या वापराबद्दल भाजपा खासदार उदासीन", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » सोशल मीडियाच्या वापराबद्दल भाजपा खासदार उदासीन\nसोशल मीडियाच्या वापराबद्दल भाजपा खासदार उदासीन\n=पंतप्रधान कार्यालयाने घेतली नोंद=\nनवी दिल्ली, [२६ मार्च] – सोशल मीडियाच्या वार्‍यालाही उभे न राहणार्‍या भाजपा खासदारांची पंतप्रधान कार्यालयाने चांगलीच कानउघाडणी केली असून आपले ‘फॉलोअर्स’ आणि ‘लाईक्स’ वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत तर भाजपाने उमेदवारी देण्यासाठी किमान ��५ हजार फॉलोअर्सची अट घातली आहे.\nपंतप्रधान कार्यालयाने भाजपाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या मदतीने भाजपाच्या २८१ खासदारांच्या सोशल मीडियावरील योगदानाबद्दल एक अहवाल तयार केला. भाजपा खासदाराचे सोशल मीडियावर किती फॉलोअर्स आहेत, त्याला किती लाईक्स मिळतात, तो किती पोस्ट टाकतो, सरकारची कामगिरी दर्शवणार्‍या तो किती ट्विट, रिट्विट करतो, शेअर करतो, याचा अभ्यास यात करण्यात आला. या अहवालात ८० टक्क्यांपेक्षा जास्त भाजपा खासदार अनुत्तीर्ण झाले आहेत. सोशल मीडियावरील भाजपा खासदारांच्या उदासीनतेबद्दल पंतप्रधान मोदी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील भाजपाचे २३ पैकी फक्त पाच खासदार या परीक्षेत गुणानुक्रमे उत्तीर्ण झाले आहेत. उर्वरित १८ खासदार या परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. कपिल पाटील, चिंतामण वनगा, हरिश्‍चंद्र चव्हाण, रक्षा खडसे, दिलीप गांधी, नाना पटोले, शरद बन्सोड आणि संजयकाका पाटील या आठ खासदारांचा तर सोशल मीडियाशी दूरदूरपर्यंत संबंध नाही. या खासदारांचा ट्विटरवर स्वत:चा अकाऊंट नाही आणि फेसबुकवर स्वत:चे पेजही नाही.\nसोशल मीडियावर आपला प्रभाव निर्माण करणार्‍या महाराष्ट्रातील ५ खासदारांमध्ये केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी, प्रदेश भाजपा अध्यक्ष रावसाहेब दानवे, पूनम महाजन, किरीट सोमय्या, आणि अनिल शिरोळे यांचा समावेश आहे. नितीन गडकरी यांना ट्विटरवर ७ लाख ८७ हजार फॉलोअर्स आहेत, तर फेसबुकवर ४ लाख १२ हजार लाईक्स मिळाल्या आहेत. दुसर्‍या क्रमांकावर पूनम महाजन आहेत. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर तसेच ऊर्जा राज्यमंत्री पियुष गोयल यांचा सोशल मीडियावर ऍक्टिव्ह खासदारांमध्ये समावेश आहे. मात्र, अन्य राज्यातून राज्यसभेवर निर्वाचित झाले असल्यामुळे त्यांच्या नावांचा या अहवालात समावेश नाही.\nअधिवेशनकाळात झालेल्या भाजपा सांसदीय पार्टीच्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर सक्रिय होण्याचे आवाहन भाजपा खासदारांना केले होते. सोशल मीडियावर सक्रिय नसल्यामुळेच केंद्र सरकारची कामगिरी जनतेपर्यंत पोहोचवण्यात भाजपा खासदार कमी पडतात, अशी टिपण्णी पंतप्रधान मोदी यांनी केली होती. त्यामुळेच त्यांनी सोशल मीडियावरील आपला सहभाग वाढवण्याची सूचना खासदारांना केली आहे.\n��ंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) सं���ादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (569 of 2453 articles)\nभाजपा राष्ट्रवादाने भारलेला पक्ष : जेटली\n=दिल्ली प्रदेश भाजपाची बैठक= नवी दिल्ली, [२६ मार्च] - भाजपा राष्ट्रवादाने भारलेला पक्ष आहे, जेव्हा देश तोडण्याचा प्रयत्न होईल, तेव्हा ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Solapur/Demand-for-canceling-PhD-of-18-students-of-Solapur-University/", "date_download": "2019-01-22T01:59:18Z", "digest": "sha1:35LKYYP27BRNE5RUMRGPLW75HPG5NNG6", "length": 6058, "nlines": 33, "source_domain": "pudhari.news", "title": " सोलापूर विद्यापीठातील १८ संशोधक विद्यार्थ्यांची पीएचडी रद्द करण्याची छावा संघटनेची मागणी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › सोलापूर विद्यापीठातील १८ संशोधक विद्यार्थ्यांची पीएचडी रद्द करण्याची छावा संघटनेची मागणी\nसोलापूर : १८ जणांची पीएचडी रद्द करण्याची मागणी\nसोलापूर विद्यापीठाने १ जानेवारी २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत सामाजिक शास्त्रविभागातून १८ संशोधक विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी प्रदान केली आहे. या प्रदान केलेल्या १८ पदव्या नियमबाह्य असून त्या पदव्या विद्यापीठाने रद्द कराव्यात अशी मागणी छावा संघटनेने केली आहे. तर या प्रकारात दोषी असणार्‍या अधिकार्‍यांना सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे यामागणीचे निवेदन छावा संघटनेच्यावतीने विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांना देण्यात आले.\nनियमानुसार डीआरसी व आरसीसी ची बैठक झालेली कोणतेही नोंद विद्यापीठाकडे नाही. तसेच या १८ विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा देखील घेण्यात आलेली नाही. सामाजिक शास्त्रे विभागाने या विद्यार्थ्यांना नियमबाह्य पदव्याप्रदान केल्या आहेत. या पदव्या रद्द करून या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शक व बहिस्थ परीक्षक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी छावा संघटनेकडून करण्यात आली. तर दोषींवर कारवाई न केल्यास 30 दिवसानंतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे. हे निवेदन देताना संघटनेचे पदाधिकारी योगेश पवार, गणेश मोरे, ओंकार यादव, धनराज कोकणे, मनोज चिंता, महेश भिमदे आदी उपस्थित होते.\nसामाजिक शास्त्र विभागातून प्रदान करण्यात आलेल्या सर्व पदव्या यानियमानुसारच आहेत. पीएचडी पदवी प्रदान करताना युजीसीच्या सर्व नियमांचे विद्यापीठाने पालन केले आहे. संशोधन करणार्‍या विद्यार्थ्यांची डीआरसी व आरआरसीची बैठक घेण्यात आली आहे. तसेच मुलाखती घेण्यात आल्या आहेत. यासंबंधित सर्व दस्तावेज विद्यापीठाकडे आहे. - डॉ. व्ही. बी. पाटील, विशेष कार्यासन अधिकारी, सोलापूर विद्यापीठ.\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-make-everyone-decide-and-take-decisions-says-vice-chancellor-8782", "date_download": "2019-01-22T03:26:24Z", "digest": "sha1:NW3RDWVK77QCMMV4YDWP7WAZR6JBUBYM", "length": 23844, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, Make everyone decide and take decisions says Vice Chancellor | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकृषी तंत्रनिकेतन संदर्भात विचार करुन निर्णय घ्या : माजी कुलगुरु\nकृषी तंत्रनिकेतन संदर्भात विचार करुन निर्णय घ्या : माजी कुलगुरु\nगुरुवार, 31 मे 2018\nपुणे ः कृषी तंत्रनिकेतनाचा तीन वर्षांचा अभ्यासक्रम बंद करण्यासाठी कृषी परिषदेने निर्णय घेतला. मात्र खासगी संस्था चालकांनी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांची भेट घेऊन हा अभ्यासक्रम चालू ठेवण्याची मागणी केली. या संदर्भात कृषिमंत्री यांनी अंतिम निर्णय घेताना राजकीय हित न बघता विद्यापीठाचे कुलगुरू, कृषी परिषद आणि कृषिमंत्री यांनी एकत्रित बसून अंतिम विचार करावा. त्यानंतर हा अभ्यासक्रम चालू, बंद, अन्यथा अभ्यासक्रमात बदल करण्यासंदर्भात अंतिम भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा कृषी विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंनी व्यक्त केली.\nपुणे ः कृषी तंत्रनिकेतनाचा तीन वर्षां��ा अभ्यासक्रम बंद करण्यासाठी कृषी परिषदेने निर्णय घेतला. मात्र खासगी संस्था चालकांनी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांची भेट घेऊन हा अभ्यासक्रम चालू ठेवण्याची मागणी केली. या संदर्भात कृषिमंत्री यांनी अंतिम निर्णय घेताना राजकीय हित न बघता विद्यापीठाचे कुलगुरू, कृषी परिषद आणि कृषिमंत्री यांनी एकत्रित बसून अंतिम विचार करावा. त्यानंतर हा अभ्यासक्रम चालू, बंद, अन्यथा अभ्यासक्रमात बदल करण्यासंदर्भात अंतिम भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा कृषी विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंनी व्यक्त केली.\nबाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डाॅ. किसन लवांडे म्हणाले, की कृषी विद्यापीठामध्ये कोणताही अभ्यासक्रम सुरू करताना त्याबाबत विद्या परिषदेमध्ये चर्चा होते. त्यानंतर कार्यकारी परिषदेमध्ये मंजुरी घेऊन तो प्रस्ताव कृषी परिषदेत कृषिमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मान्यता मिळते. तीन वर्षांच्या तंत्र निकेतन अभ्यासक्रमाबाबत अशा प्रकारची प्रक्रिया झाली नाही. २०१२ मध्ये सरकारी अध्यादेश काढून तो सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. त्यावरती अनेक माध्यमांतून चर्चा, टीका झाल्यानंतर २०१८ मध्ये सरकारी सरकारी अध्यादेश काढून या अभ्यासक्रमाची मान्यता रद्द करण्यात आली. यात कृषी विद्यापीठाने आपले अधिकार वापरावे. त्याला अनुसरून विद्यापीठांनी दोन वर्षांचाच अभ्यासक्रम चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत कृषी परिषदेत चर्चा होऊन कृषी विद्यापीठांनी खासगी संस्थाचालकांना हे आदेश पारित केले. मग यामध्ये कुलगुरू दोषी कसे, हा प्रश्न उपस्थित राहतो.\n‘‘दोन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी मिळेनासे होऊन खासगी संस्था बंद पडू लागल्या. त्यावर उपाय म्हणून तीन वर्षांचा अभ्यासक्रम घाईगडबडीने सरकारी अध्यादेशाद्वारे सुरू करण्यात आला. यामध्ये त्या अभ्यासक्रमाच्या उपयुक्ततेपेक्षा केवळ खासगी संस्थांचे हित जपण्याची भूमिका घेतली गेली असे वाटते. तीन वर्षांचा अभ्यासक्रम सुरू करावयाचा झाल्यास त्याचा अभ्यासक्रम, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेकडील मान्यतेबाबतचे विषय, त्यानंतर या मुलांना पदवीसाठी प्रवेश द्यावयाचा झाल्यास त्याबाबतची नियमावली या सर्व बाबीचा विचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी संस्थाचालक, विद्यापीठ आणि कृषी परिषद यांनी एकत्रित येऊन निर्णय घेणे आवश्यक आहे. माझ्या माहितीप्रमाणे कृषिमंत्री व संस्थाचालकासोबत २३ मे रोजी झालेल्या बैठकीत विद्यापीठाचा कोणीही सक्षम अधिकारी उपस्थित नव्हते,’’ असेही डॉ. लवांडे म्हणाले\nअकोला येथील डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डाॅ. व्यंकट मायंदे म्हणाले, की आम्ही हा अभ्यासक्रम लगेच सुरू करण्यासाठी विरोध करत होतो. कारण त्यासाठी पुरेशी तयारी नव्हती. मात्र कुलगुरू विरोध करत असल्याचे मंत्रिमहोदयांना वाटले. म्हणून त्यांनी घाईगडबडीत निर्णय घेऊन अंमलबजावणी केली, ते चुकीचे होते. मुळात आमचा त्याला विरोध नव्हता, फक्त त्यासाठी एक वर्षाचा अवधी घेऊन चांगल्या दर्जाचा अभ्यासक्रम असावा अशी आमची भूमिका होती. अवधी मिळाला असता तर चांगल्या पद्धतीने तयारी करून अंतिम निर्णय घेता आला असता. आता शासनाने गेल्या चार ते पाच वर्षांतील अभ्यासक्रमाची पाहणी करून अंतिम निर्णय घ्यावा. या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने चांगले भविष्य असेल, तर तो निश्चितच चालू ठेवावा, बदल करावा, अशी अपेक्षा आहे. आता सुरू केलेला अभ्यासक्रम बंद करणे हे योग्य नाही. परंतु राजकीय हितापोटी चालू ठेवणे, बंद करण्याचा निर्णय घेऊ नये.\nदापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डाॅ. शंकरराव मगर म्हणाले, की हा निर्णय घेण्यापूर्वी विद्या परिषदेची परवानगी घेण्याची गरज होती. मात्र याचा सारासार विचार केलेला नाही. आजचे काही अभ्यासक्रम बंद किवा चालू ठेवण्यासंदर्भातील धोरणात्मक निर्णय घ्यावयाचा असेल, तर सर्वांना विचारात घेऊन अंतिम निर्णय घेण्याची गरज आहे. त्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमावी.\nकृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे माजी उपाध्यक्ष विजय कोलते म्हणाले, की मी जेव्हा उपाध्यक्ष होतो, त्या वेळी निकष, गुणवत्ता, अभ्यासक्रम नसताना हा अभ्यासक्रम सुरू केला होता. सुरुवातीला निर्णय झाला तेव्हा सर्व कुलगुरूंनी विरोध नोंदवला होता. कारण शासनाने अगोदर निधी, मनुष्यबळ द्यावा अशी मागणी होती. मात्र कृषी परिषदेच्या एका अधिकाऱ्याने खासगी संस्थेत हा सुरू करण्याचा घाट घातला होता. परंतु या खासगी संस्थांधारकांनी बोर्ड बदलण्याशिवाय दुसरे काहीही केले नाही. त्याचबरोबर अजूनही कोणत्याही सुविधा झालेल्या नाहीत. सरकारने बंद न करता पूर्ण गुणवत्ता धारण करणाऱ्या संस्थेची तपासणी करून अंतिम निर्णय घ्यावा. त्यासाठी त्यांना अवधी देऊन पुन्हा तपासणी करावी. तरीही दर्जा सुधारला नाही, तर ते बंद करावे. याशिवाय इतरांना परवानगी देऊ नये. शासनाने कृषीचे त्रिस्तरीय शिक्षण व्यवस्था सुरू ठेवावी, ही काळाची गरज आहे. त्यासाठी शासनाच्या पातळीवर हे कृषी तंत्रनिकेतन विद्यालये सुरू करावीत. जेणेकरून या तंत्रनिकेतवर शासनाचे नियंत्रण राहून दर्जा सुधारता येईल.\nकृषी agriculture पांडुरंग फुंडकर pandurang fundkar कृषी विद्यापीठ agriculture university कोकण तंत्र निकेतन सरकार government २०१८ 2018 भारत अकोला akola मगर कृषी शिक्षण education शिक्षण\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळप\nऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील २३ साखर कारखाने ऊसगाळप करीत आहेत.\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक महिनाअखेरपर्यंत...\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः पालकमंत्री शिंदे\nनगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही जनतेचीच इच्छा आहे आणि पालकमंत्री म्हणून जनतेची इच\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही :...\nमुंबई : हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही.\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत धरणे...\nपरभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांसह जनतेच्या विविध मागण्यांसाठी परभणी ज\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...\nपंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई : हरकती असलेल्या जमिनी...\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...\nकांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर ः कांद्याचे दर घसरल्याने...\nप्रतिष्ठा जपण्यासाठी शेतकऱ्यांच्या...नाशिक : यवतमाळमधील साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन...\nसागरी तापमानाची जुनी माहिती मिळवणे...माहितीच्या नोंदीच्या अभावामुळे बहुतांश जागतिक...\nमधमाश्यांचे सर्वेक्षण सातत्याने...गेल्या काही वर्षांमध्ये स्थानिक मधमाश्यांच्या...\nबुलडाणा जिल्ह्यातील अनेक प्रकल्प कोरड���बुलडाणा : उष्णतेच्या झळा सुरू होण्यापूर्वीच...\nखानदेशात तूर खरेदी केंद्रे सुरू कराजळगाव : खानदेशात तुरीची मळणी पूर्ण होत आली आहे....\nशेतरस्ते, शाळांच्या कुंपणासाठी निधीची...जळगाव : शेतरस्ते, जिल्हा परिषदेच्या शाळांच्या...\nऊस गाळपात नंदुरबार जिल्हा आघाडीवरजळगाव : खानदेशात ऊस गाळपात नंदुरबार जिल्ह्यातील...\nउपलब्ध साधनांना मूल्यवर्धनाची जोड द्या...औरंगाबाद : महिला बचत गटांनी उद्योगनिर्मिती व...\nशेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्यास अखेर...पुणे ः गेल्या तीन वर्षांपासून बंद...\nज्वार संशोधन केंद्रास आयसीएआर...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...\nखेड, हवेलीत मागणीनुसार टॅंकर सुरू करावेतपुणे : खेड आणि हवेली तालुक्‍यातील पाणी आणि...\nअकोल्यासाठी २२० कोटींचा प्रारूप आराखडा...अकोला : यंदाच्या २०१९-२० वर्षासाठी जिल्हा नियोजन...\nखासदार खैरेंनी जनतेची खैरच ठेवली नाही ः...कन्नड, जि. औरंगाबाद ः ‘‘मराठवाड्याचे प्रवेशद्वार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://blog.lagnachibolni.com/2018/12/18/kumars-marriage-story/", "date_download": "2019-01-22T02:09:16Z", "digest": "sha1:NH4JXRTZR5W6Q5XAQEEIMHIEFZUZQKWB", "length": 8100, "nlines": 63, "source_domain": "blog.lagnachibolni.com", "title": "कुमारचे शुभमंगल – अजब लग्नाची गजब कहाणी – Lagnachi Bolni Blog", "raw_content": "\nकुमारचे शुभमंगल – अजब लग्नाची गजब कहाणी\nमोठ्या भावाने प्रेमविवाह केलेला त्यामुळे आपणही आपल्या मनपसंत मुलीशी विवाह करू शकतो अशी साधी सोपी गणित मांडत बसलेला कुमार आज विचारात गढून गेला होता आणि शून्यात बघत हसत असताना त्याच्या आईने त्याला हाक मारली आणि त्याचे लक्ष आईकडे गेले. आईने विचारलं, काय रे कुमार, आज मोबाइलकडे न पाहताच हसतोय, काय झालं अगं आई असा काही, नाही, कुमार म्हणाला आणि वेळ टाळून दिली.\nआज त्याचा दिवसभराचा कार्यक्रम ठरला होता. आज तो प्रियाला भेटणार होता, दोघेही मस्त लॉन्ग ड्राईव्ह ला जाणार होते. आणि तो तिला लग्नासाठी प्रपोज करणार होता. तसाही अरेंज मॅरेज वर दोघांचा विश्वास नव्हता. २ वर्षांपूर्वी कॅजुअली चालू झालेलं हे रिलेशन आज या वळणावर येईल हा विचार सुद्धा त्याने केला नव्हता. दोघांनी नात्यात ब���ेच ऊन पावसाळे पहिले होते. कुमारचा स्वभाव जरा रागीट होता पण प्रियाच्या बाबतीत तो खूप पझेसिव होता. तिला त्याचा पझेसिव्हपणाचा त्रास व्हायचा पण ती त्याला बेस्ट फ्रेंड मानायची आणि त्याच्यासमोर मान मोकळं करायची. दोघे बऱ्यापैकी रोज भेटायचे. एकाच एरिया मध्ये नोकरीला असल्याने ते शक्य होते पण गेल्यावर्षी ती बेंगलोरला एका आयटी कंपनीत जॉईन झाली आणि त्यांच्या भेटी आता फक्त सण-वाराला होत होत्या.\n२०१७ ची दिवाळी त्याच्यासाठी जरा जास्तच महत्वाची होती कारण प्रियाने तिला आलेल्या स्थळांबद्दलचा तिचा राग आणि जोडीदार ओळखीचा असणं किती महत्वाचं असतं याबद्दल बोलताना थकली नव्हती, आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून ढसाढसा रडली होती. तिला समजून घेताना त्याची परिस्थिती कुछ कुछ होता है वाल्या अंजलीची परिस्तिथी जशी “प्यार दोस्ती है” डायलॉग नंतर झालेली तशी झाली. तो पहिल्यांदा तिला लाइफ पार्टनर च्या रोल मध्ये पाहत होता. त्याचा मनात लाडू फुटले होते. आत्ताच प्रपोज करू का या विचाराला त्याने लगेच आवर घातला.\nदिवाळीनंतर ती डायरेक्ट ऑगस्टमध्ये रक्षाबंधनसाठी आलेली. तिचा भाऊ संजय आणि कुमार चांगले मित्र झालो होतो. ती रक्षाबंधनसाठी येणार आहे हे मला त्याच्याकडून कळाले. कुमारला आश्चर्य वाटलं कारण एकदिवसाआड १५-२० मिनिटे तरी त्यांचे बोलणे व्हायचे पण तिने ह्या व्हिसिट बद्दल काहीच उल्लेख केला नव्हता. तिला मला सरप्राईझ द्यायचे असेल असा विचार करून कुमार संजय सोबत इकडच्या तिकडच्या गप्पा मारू लागला.\nकुमारचे शुभमंगल – अजब लग्नाची गजब कहाणी भाग 2 || कुमारचे शुभमंगल – अजब लग्नाची गजब कहाणी भाग 3\n2 thoughts on “कुमारचे शुभमंगल – अजब लग्नाची गजब कहाणी”\nPingback: कुमारचे शुभमंगल – अजब लग्नाची गजब कहाणी – भाग २ – Lagnachi Bolni Blog\nPingback: कुमारचे शुभमंगल – अजब लग्नाची गजब कहाणी – भाग 3 – Lagnachi Bolni Blog\nPrevious Previous post: विवाहपुर्व समुपदेशन – महत्व आणि गरज\nNext Next post: कुमारचे शुभमंगल – अजब लग्नाची गजब कहाणी – भाग २\nकुमारचे शुभमंगल – अजब लग्नाची गजब कहाणी – भाग 3 December 29, 2018\nकुमारचे शुभमंगल – अजब लग्नाची गजब कहाणी – भाग २ December 26, 2018\nकुमारचे शुभमंगल – अजब लग्नाची गजब कहाणी December 18, 2018\nविवाहपुर्व समुपदेशन – महत्व आणि गरज September 1, 2018\nलग्नाचीबोलणी वर रजिस्टर करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5279187395790205394&title=Offers%20from%20'Jio'&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-01-22T03:15:58Z", "digest": "sha1:CGO4SSHL3Q6CX3BEMAHJD2TUARBP5JDO", "length": 9559, "nlines": 121, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘जिओ’तर्फे ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स", "raw_content": "\n‘जिओ’तर्फे ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स\nमुंबई : ‘एव्हरीडे मोअर व्हॅल्यू’ (ईडीएमव्ही) सेवा देण्याचे दिलेले आश्‍वासन ‘जिओ’ पाळत असून, इतर कंपन्यांच्या ग्राहकांपेक्षा ‘जिओ’ कंपनी ग्राहकांना कमी शुल्क आकारत आहे. ‘जिओ’च्या सर्व ग्राहकांना जून महिन्यासाठी ही ऑफर उपलब्ध आहे. इतर कोणत्याही ऑपरेटरपेक्षा जिओकडून ग्राहकांना ‘ईडीएमव्ही’अंतर्गत अधिकाअधिक फायदे देत आहे.\nनुकतीच ‘एअरटेल’ने १४९ रुपये आणि ३९९ रुपयांच्या प्लॅनवर दररोज एक जीबी अतिरिक्त डेटा देण्याची घोषणा केली. हे केवळ मोजक्‍याच ‘एअरटेल’ ग्राहकांसाठी आहे. ‘एअरटेल’च्या ऑफरला प्रत्युत्तर म्हणून ‘जिओ’ आता ग्राहकांना दररोज अतिरिक्त १.५ जीबी फोर-जी डेटा देणार आहे. डेली रिकरिंग पॅक असलेल्या ग्राहकांना याचा फायदा मिळेल.\n१४९, ३४९, ३९९ आणि ४४९ रुपयांचा दररोज १.५ जीबी डेटाचा प्लॅन असलेल्या ग्राहकांना आता दररोज तीन जीबी डेटा मिळणार आहे. १९८, ३९८, ४४८ रुपयांचा दररोज दोन जीबी डेटाचा प्लॅन असलेल्या ग्राहकांना आता दररोज ३.५ जीबी डेटा मिळणार आहे, तर २९९ रुपयांच्या दररोज तीन जीबी डेटाचा प्लॅन असलेल्या ग्राहकांना ४.५ जीबी डेटा मिळणार आहे.\nत्याचप्रमाणे ५०९ रुपयांचा दररोज चार जीबी डेटाचा प्लॅन असलेल्या ग्राहकांना ५.५ जीबी डेटा मिळेल, तर ७९९ रुपयांचा दररोज पाच जीबी डेटाचा प्लॅन असलेल्या ग्राहकांना ६.५ जीबी डेटा मिळेल. याचबरोबर ३०० रुपये आणि त्यावरील सर्व रिचार्जेसवर ‘जिओ’ शंभर रुपये डिस्काउंट देणार आहे. ग्राहकाने मायजिओ अॅप अथवा फोनपे वॉलेटमधून केलेल्या ३०० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या रिचार्जेसवर २० टक्के सवलत दिली जाणार आहे.\nआता ‘जिओ’ ग्राहकांना १४९ रुपयांचा पॅक १२० रुपयांना आणि दररोज तीन जीबी डेटा, मोफत कॉल, एसएमएस आणि जिओ अॅप्स २८ दिवसांसासाठी मिळेल. ३९९ रुपयांचा पॅक २९९ रुपयांना आणि दररोज तीन जीबी डेटा, मोफत कॉल, एसएमएस आणि जिओ अॅप्स ८४ दिवसांसाठी मिळेल. दूरसंचार क्षेत्रातील इतर कंपन्यांच्या तुलनेत जिओ कमी शुल्क आकारणीच्या बाबतीत आघाडीवर आहे. इतर कोणत्याही ऑपरेटरपेक्षा ‘जिओ’ ���ंपनी ‘एव्हरीडे मोअर व्हॅल्यू’च्या आश्‍वासनानुसार, ग्राहकांना अधिकाधिक फायदे कमी किंमतीत देत आहेत.\nअतिरिक्त डेटाचे फायदे १२ जूनला दुपारी चार वाजल्यापासून सुरू होणार असून, ते ३० जूनपर्यंत मिळतील.\nजिओफोनवरही आता फेसबुक ‘जिओ’तर्फे ‘हॅलो जिओ पोस्टपेड’ची घोषणा ‘जिओ’ ला वार्षिक ७२३ कोटींचा नफा ‘जिओ’तर्फे ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर ‘एअरटेल-अॅमेझॉन’तर्फे वाजवी दरात फोर-जी स्मार्टफोन्स\nकरपणारी भाकरी आणि लोपणारे ज्ञान\nअवनखेड ग्रामपंचायतीला दहा लाखांचा पुरस्कार जाहीर\nरंगूनवाला डेंटल कॉलेजतर्फे जनजागृती मोहीम\n‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन\nनोबेल पुरस्कारांचा प्रवर्तक आल्फ्रेड नोबेल\n‘देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे’\nहमारी ही मुठ्ठी में आकाश सारा...\nलायन्स व्याख्यानमालेला रविवारपासून प्रारंभ\nकरपणारी भाकरी आणि लोपणारे ज्ञान\nअपनी कहानी छोड जा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://blog.lagnachibolni.com/tag/%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1/", "date_download": "2019-01-22T01:41:53Z", "digest": "sha1:P7AFT5YKB3HK2HQURUHMMYCE3H5PZUIV", "length": 1917, "nlines": 25, "source_domain": "blog.lagnachibolni.com", "title": "योग्य निवड – Lagnachi Bolni Blog", "raw_content": "\nयोग्य जोडीदार कसा निवडावा \nतसं म्हणायला गेलं तर हा प्रश्नच अवघड आहे. कोणी म्हणेल की या प्रश्नला उत्तरच नाहीये, हा तर योगायोग असतो. पण असं म्हणणे हार माण्याजोग आहे.\nजोडीदार निवडण्यासाठी आधी तुम्हाला तुम्ही स्वतः कोण आहात व जीवनातील तुमच्या काय अपेक्षा आहेत, हे जाणून घेणे गरजेच आहे. तुम्हाला कोण आवडते हे जितक महत्वाचं आहे, तितकच महत्वाच आहे कि तुमच्यासाठी कोण योग्य आहे. तुमच्यासाठी योग्य कोण हे तुम्ही स्वतः खूप चांगल्याप्रकारे शोधू शकाल.\nContinue reading “योग्य जोडीदार कसा निवडावा \nलग्नाचीबोलणी वर रजिस्टर करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kahi-sukhad/satara-news-bhairewadi-village-digital-development-53208", "date_download": "2019-01-22T02:48:38Z", "digest": "sha1:WKT6SC6QOOQHZFVCYET7PLEGLKPS5AGC", "length": 15603, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news bhairewadi village digital development डोंगरदऱ्यांनीही धरली आधुनिकतेची कास | eSakal", "raw_content": "\nडोंगरदऱ्यांनीही धरली आधुनिकतेची कास\nशनिवार, 17 जून 2017\nसातारा - पाटण तालुक्‍यातील डोंगरदरीत वसलेले गाव...आधुनिक जगताच्या दहा पावले मागे असलेले... हे बदलण्यासाठी गावकरी पुढे आले अन्‌ यात्रेच्या वर्गणीतील २५ टक्‍के रक्‍कम शाळेसाठी खर्च केली... ज्या वाडीत ‘टीव्ही’ही नाहीत अशा भैरेवाडीत (ता. पाटण) प्राथमिक शाळेत ११ विद्यार्थ्यांच्या हाती टॅब आले... दुय्यम स्थानावर असलेली शाळा आता गावकऱ्यांसाठी जिव्हाळ्याची झाली आहे.\nसातारा - पाटण तालुक्‍यातील डोंगरदरीत वसलेले गाव...आधुनिक जगताच्या दहा पावले मागे असलेले... हे बदलण्यासाठी गावकरी पुढे आले अन्‌ यात्रेच्या वर्गणीतील २५ टक्‍के रक्‍कम शाळेसाठी खर्च केली... ज्या वाडीत ‘टीव्ही’ही नाहीत अशा भैरेवाडीत (ता. पाटण) प्राथमिक शाळेत ११ विद्यार्थ्यांच्या हाती टॅब आले... दुय्यम स्थानावर असलेली शाळा आता गावकऱ्यांसाठी जिव्हाळ्याची झाली आहे.\nभैरेवाडी म्हणजे अतिदुर्गम गाव. डांबरी रस्ताही नाही. शेती, बांधकाम, वीटभट्टीवर रोजंदारीला जाणे हेच मुख्य काम. पावसाळ्यात शाळा परिसरात गुडघाभर चिखल साचलेला असतो. गावच्या यात्रेत मुंबईस्थित गावकरी येतात, मनोरंजनाच्या कार्यक्रमांवर खर्च केला जातो. पहिली ते पाचवीपर्यंत जिल्हा परिषदेची दोन शिक्षकी शाळा आहे. शाळेत मुख्याध्यापक म्हणून विजय लिंगाडे व नितीन सावंत हे शिक्षक कार्यरत आहेत. या शाळेत ११ विद्यार्थी शिकतात. शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब देऊन शाळा पूर्णपणे टॅबयुक्त करण्याचा विचार केला. निधीची गरज पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांकडून वर्गणी गोळा करण्याचा निर्णय घेतला. दहा फेब्रुवारीला ग्रामदैवत भैरवनाथाची यात्रा गावात भरली. यात्रेसाठी पुणे, मुंबई येथील गावकरी लोकवर्गणी काढून करमणुकीवर खर्च करतात. त्याऐवजी शाळेतील मुले सांस्कृतिक कार्यक्रम करतील, अशी संकल्पना मांडली. ती ग्रामस्थांना आवडली. विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमही चांगला करून रंगत आणल्याने त्यांना बक्षिसे देण्यात आली.\nया कार्यक्रमाचे निमित्त साधून मुलांना टॅब देण्याचे महत्त्व शिक्षकांनी ग्रामस्थांना पटवून दिले. अन्य कार्यक्रमांसाठी संकलित होणाऱ्या लोकवर्गणीतील २५ टक्के निधी शाळेसाठी खर्च करण्याचे ठरले. यात्रेच्या दोनच दिवसांत गावातील लोकवर्गणीतून ७० हजारांचा निधी जमा झाला. बालभारती संस्थेचे संचालक डॉ. सुनील मगर, ढोरोशीतील केंद्रप्रमुख सुरेश मगर यांनी प्रत्येकी एक आणि लोकसहभाग मिळून ११ टॅबची खरेदी केली. शिल्लक निधीतून फर्निचर, लाइट फिटिंग, मेमरी कार्ड आदी साहित्याची खरेदी झाली.\nमुलांना आता टॅबवरील शिक्षण दिले जाते. टॅबमध्ये ६० हून अधिक शैक्षणिक ॲप्लिकेशन्स (ॲप्स) सेट केले असून, ती संख्या वाढविली जात आहे. यामध्ये मजेशीर गणिते, इंग्रजी भाषा कशी आत्मसात करावी, इंग्रजी व्याकरण, करमणुकीचे विविध उपक्रम आदींचा समावेश आहे. प्रत्येकाकडे स्वतंत्र टॅब असल्याने जास्त वेळ वापर करतात.\nविद्यार्थी गिरवतात टॅबवर धडे\nदप्तरांचे ओझे झाले कमी\nअंधश्रद्धा लागली कमी होऊ\nशाळेविषयीची छायाचित्रे, व्हिडिओ पाहा...\n'जिओ' करणार देसी धमाका\nमुंबई: सर्वसामान्यांना परवडतील अशा प्रकारे इंटरनेट आणि कॉलिंग दर कमी करून देशातील इतर टेलिफोन सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांचे कंबरडे मोडल्यानंतर जिओ ने...\nकृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये सर्वेक्षण\nपुणे - देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या परिस्थितीचे मूल्याकंन, कर्ज आणि गुंतवणूक यांच्या सामाजिक-आर्थिक सर्वेक्षणास १ जानेवारी...\nवंचितांच्या हातांना गंध पुस्तकाचा (संदीप काळे)\nगावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे...\n(आशा, अपेक्षा आणि इच्छा...) स र्वप्रथम आमच्या लाखो लाखो वाचकांना दीपावलीच्या (खऱ्याखऱ्या) शुभेच्छा. औंदा दिवाळीचा माहौल टाइट असून, एकमेकांना...\nडिजिटल संवादांची सुरक्षा (शिवानी खोरगडे)\nतंत्रज्ञानाचा प्रसार झाल्यामुळं संवादाची अनेक माध्यमं वाढली आहेत, तसं तो संवाद असुरक्षित बनण्याच्याही शक्‍यता वाढल्या आहेत. सुरक्षित संवाद...\nजिल्हा परिषद शाळा होताहेत डिजिटल\nजळगाव - जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत १,८४२ शाळांपैकी सुमारे २१२ शाळा डिजिटल शिक्षणासंबंधी कार्यरत झाल्या आहेत. त्यासाठी शासनाच्या माध्यमातून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5318326326077142531&title=Akhil%20Brahman%20Madhyavarti%20sanstha%20Anniversary%20in%20Pune&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-01-22T01:41:17Z", "digest": "sha1:XE3OHBA4DTZW5NWZGWPR5K6N2O73QOBB", "length": 7601, "nlines": 124, "source_domain": "bytesofindia.com", "title": "राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांना कीर्तनभूषण पुरस्कार", "raw_content": "\nराष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांना कीर्तनभूषण पुरस्कार\nअखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त गौरव; स्वरयात्रा कार्यक्रमाचे आयोजन\nपुणे : अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचा ४६वा वर्धापनदिन पुणे शाखेत मंगळवारी, आठ जानेवारी २०१९ रोजी साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांना ज्येष्ठ गायक, लेखक आनंद माडगूळकर यांच्या हस्ते कीर्तनभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.\nसाईनाथ मंडळाचे अध्यक्ष पीयूष शहा यांना सामाजिक कार्यासाठी आणि श्री महिला गृहउद्योग संस्था, लिज्जत पापड यांना सुवर्णमहोत्सव वर्षपूर्तीनिमित्त विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.\nपुरस्कार वितरण समारंभानंतर गदिमा, बाबूजी आणि पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्यावर आधारित ‘स्वरयात्रा’ हा कीर्तनाचा कार्यक्रम चारुदत्त आफळे सादर करणार आहेत.\nअखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचा वर्धापनदिन\nस्थळ : लोकमान्य सभागृह, केसरीवाडा, नारायण पेठ.\nदिवस व वेळ : मंगळवार, आठ जानेवारी, सायंकाळी ४.४५ ते ७.४५ वा.\n(कीर्तनसंध्या उपक्रमात चारुदत्त आफळे यांनी केलेल्या कीर्तनांचा सविस्तर वृत्तांत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)\nTags: पुणेअखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थाचारुदत्त आफळेकीर्तनसाईनाथ मंडळश्री महिला गृहउद्योग संस्थालिज्जत पापडस्वरयात्राPuneAkhil Brahman Madhyavarti SansthaCharudatta AphaleKirtanShree Mahila Gruhudyog SansthaLijjat PapadBOI\nकथक-कीर्तनाचा झाला संगम... ‘लढवय्ये ते लढले... हल्लेखोरांसमोर नच नमले’ शिर्डी येथे गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता रांगोळ्यांमधून साकारला संभाजी महाराजांचा इतिहास ‘सूर्यदत्ता’करणार व्यसनमुक्ती, नीतिमूल्यांची रुजवण\nकरपणारी भाकरी आणि लोपणारे ज्ञान\n‘‘आठवणींचे अमृत’ पुस्तक प्रत्येकालाच प्रेरणा देणारे’\nअवनखेड ग्रामपंचायतीला दहा लाखांचा पुरस्कार जाहीर\nनोबेल पुरस्कारांचा प्रवर्तक आल्फ्रेड नोबेल\nसमतानगर जिल्हा परिषद शाळेत ज��जाऊ जयंती साजरी\n‘देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे’\nहमारी ही मुठ्ठी में आकाश सारा...\nलायन्स व्याख्यानमालेला रविवारपासून प्रारंभ\nकरपणारी भाकरी आणि लोपणारे ज्ञान\nअपनी कहानी छोड जा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/national/tdp-bjp-nda-get-big-push-rajya-sabha-divorce-bill/amp/", "date_download": "2019-01-22T03:12:38Z", "digest": "sha1:Y3CZ2Z5J5JXBE4AHOQDSMIYAN33JFLGV", "length": 7765, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "TDP, BJP, NDA get a big push in the Rajya Sabha from the divorce bill | तलाक विधेयकावरून भाजपविरोधात टीडीपी, एनडीएला राज्यसभेत मोठा धक्का | Lokmat.com", "raw_content": "\nतलाक विधेयकावरून भाजपविरोधात टीडीपी, एनडीएला राज्यसभेत मोठा धक्का\nतोंडी तलाकच्या विधेयकावर राज्यसभेत सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) राज्यसभेत मोठा धक्का बसला. एनडीएचा महत्वाचा घटक पक्ष तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) सी. एम. रमेश यांचे नाव हे विधेयक निवड समितीकडे पाठवावे अशी मागणी करणा-यांच्या यादीत पाहून भाजपचे अध्यक्ष अमित शाह व राज्यसभेतील पक्षाचे नेते अरूण जेटली यांना धक्काच बसला.\n- हरीश गुप्ता नवी दिल्ली - तोंडी तलाकच्या विधेयकावर राज्यसभेत सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) राज्यसभेत मोठा धक्का बसला. एनडीएचा महत्वाचा घटक पक्ष तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) सी. एम. रमेश यांचे नाव हे विधेयक निवड समितीकडे पाठवावे अशी मागणी करणा-यांच्या यादीत पाहून भाजपचे अध्यक्ष अमित शाह व राज्यसभेतील पक्षाचे नेते अरूण जेटली यांना धक्काच बसला. विधेयक जेव्हा मतदानाला येईल त्यावेळी विरोधी पक्ष आपल्या बाजुने उभे राहतील व बहुमत मिळवता येईल अशी आशा भाजपला होती. विधेयकाच्या सध्याच्या स्वरुपाला विरोध असलेल्या खासदारांची नावे काँग्रेसने जाहीर केली त्यात सी. एम. रमेश यांचे नाव होते. विशेष म्हणजे तेलगू देसमने लोकसभेत विधेयकाला पाठिंबा दिला होता. टीडीपीची ही कोलांटउडी धक्कादायक होती कारण राज्यसभेत या पक्षाचे सहा खासदार आहेत. भाजपला द्रमुक आणि अण्णाद्रमुकचा पाठिंबा मिळवण्यातही अपयश आले. या दोन्ही पक्षांचे १७ खासदार आहेत. भाजप आणि तेलगू देसम पक्ष यांच्यात फार काही चांगले नाही हे स्पष्ट आहे. टीडीपीने आपले स्वतंत्र अस्तित्व दाखवायचा हा काही पहिला प्रसंग नाही. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू हे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या श���थविधी समारंभालाही उपस्थित नव्हते. आंध्र प्रदेशबद्दल भाजपच्या दृष्टिकोनामुळे नायडू असमाधानी असून संधी मिळताच त्यांनी आपली शक्ती दाखवून दिली. धक्का बसलेल्या भाजपने सभागृहाचे कामकाज विस्कळीत केले व त्यामुळे ते तहकूब करावे लागले. भाजप व टीडीपीत पडलेले अंतर शूभ संकेत नाहीत. सी. एम. रमेश यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की सध्याच्या स्वरुपातील विधेयकाला विरोध करण्याच्या पक्षाच्या आदेशाचे मी पालन केले.\n... म्हणून विरोधक ईव्हीएमला 'व्हिलन' ठरवत आहेत - नरेंद्र मोदी\nविरोधक पसरवताहेत भाजपा संविधान बदलवणार असल्याच्या अफवा, मुख्यमंत्र्यांची टीका\nभाजपाच्या महिला आमदारांनी मायावतींवर केली आक्षेपार्ह टीका, बसपा संतप्त\nमॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजपा नेत्याची दगडानं ठेचून निर्घृण हत्या\nपंतप्रधान साधणार प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील बुथ प्रमुखांशी संवाद\nसाधू-संतांसोबत 'राम-सीता आणि रावणालाही पेन्शन द्या, अखिलेश यादव यांचा योगींना टोला\nसाधू संतांचे अच्छे दिन येणार; सरकार पेन्शन देणार\nमध्य प्रदेशात 10 दिवसांत 4 भाजपा नेत्यांच्या हत्या; कार्यकर्ते रस्त्यावर\nJammu Kashmir : बडगाम चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा\nपुद्दुकोट्टाईत जलिकट्टू दरम्यान दोघांचा मृत्यू, 31 जण जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/thane/15-lakhs-loss-thane-transport-service-during-blockade-thane/", "date_download": "2019-01-22T03:11:19Z", "digest": "sha1:JXE5HDKX6GZ2QEO5AK7JR7W7IT7TVET2", "length": 30480, "nlines": 408, "source_domain": "www.lokmat.com", "title": "15 Lakhs Loss To Thane Transport Service During The Blockade Of Thane | ठाण्यात बंदच्या काळात ठाणे परिवहन सेवेचे १५ लाखांचे नुकसान | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार २२ जानेवारी २०१९\n पेट्रोल 12 पैसे तर डिझेल 19 पैशांनी महागले\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nमुंबईचे किमान तापमान २१ अंश; विदर्भाला पावसाचा इशारा\nसाताऱ्याच्या आंदोलक शेतक-यांच्या ७० टक्के मागण्या मान्य\nफाशीच्या आरोपीला माहिती नाकारण्याचा फेरविचार करा\nविकी कौशल व भूमी पेडणेकर झळकणार रुपेरी पडद्यावर\nईशा देओल पुन्हा एकदा देणार गुड न्यूज\n'तनू वेड्स मनू ३' लवकरच, कंगना राणौतने केले कन्फर्म\nदिव्यांका त्रिपाठी करणार ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन\nमाधुरी दीक्षित, अजय देवगण, अनिल कपूरचा 'टोटल धमाल' ट्रेलर, पाहा हा Video\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nमुलांना जबरदस्तीने जेवण भरवताय असं करणं ठरू शकतं घातक\nसाऊथ-ईस्ट आशियाच्या पर्यटनासाठी IRCTC ने आणले स्पेशल टूर पॅकेज\nक्वीन कंगनाचा ईको-फ्रेंडली लूक पाहून व्हाल घायाळ\nलैंगिक जीवनावर वाईट परिणाम करतात घरातील 'या' ४ गोष्टी\nपुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.\nराहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार\nपुणे : घरगुती वादातून प��्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nकर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल\nदिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत\nइंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का\nउत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा\nदेहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू\nनवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू\nमुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nजम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण\nनवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.\nसावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश\nअमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.\nराहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार\nAll post in लाइव न्यूज़\nठाण्यात बंदच्या काळात ठाणे परिवहन सेवेचे १५ लाखांचे नुकसान\nठाण्यात बंदच्या काळात ठाणे परिवहन सेवेचे १५ लाखांचे नुकसान\nभीमा कोरगाव येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ ठाण्यातही बंदची हाक देण्यात आली होती. या बंदच्या काळात परिवहनच्या ६ बसेसच्या काचा फोडण्यात आल्या असून परिवहनचे १५ लाखांचे नुकसान झाले आहे.\nठाण्यात बंदच्या काळात ठाणे परिवहन सेवेचे १५ लाखांचे नुकसान\nठळक मुद्देपरिवहनच्या जुन्या बसेसचा विमाच नाहीनव्या बसेसचा विमा प्रस्ताव अंमलबजावणीच्या प्रतिक्षेत\nठाणे -भीमा कोरगाव येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ शहरातही उत्सफूर्तपणे बंद पाळण्यात आला. परंतु काही ठिकाणी या बंदला हिसंक वळण लागल्याने त्यामध्ये दोन दिवसात ठाणे परिवहन सेवेच्या ११ बसेसचे नुकसान झाले आहे. त्यातही परिवहन प्रशासनाने अद्यापही बसेसचा विमा न काढल्याने हा खर्च प्रशासनालाच उचलावा लागणार आहे. तसेच बुधवारी बंदच्या काळात परिवहन सेवेचे सुमारे १५ लाखांचे नुकसान झाल्याची माहिती परिवहन प्रशासनाने दिली.\nभीमा कोरगाव येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी ठाण्यातही सकाळपासूनच बंद कºयांनी रस्त्यावर उतरुन रास्ता रोको केले. परंतु यातही सकाळी ठाणे परिवहन सेवेमार्फत २५६ बसेस रस्त्यावर सोडण्यात आल्या होत्या. सकाळी ९ वाजेपर्यंत ही सेवा सुरळीत सुरु होती. परंतु काही बसेसच्या काचा फोडण्यात आल्याने परिवहनने ११ वाजता बसेस सोडण्यास बंद केले. परंतु या काळात परिवहनच्या ६ बसेसच्या काचा फोडण्यात आल्या असून, यामध्ये दोन बसेसचे खुप नुकसान झाल्याची माहिती परिवहन प्रशासनाने दिली. मंगळवारी सांयकाळी देखील परिवहनच्या पाच बसेसला टारगेट करण्यात आले होते. दोन दिवसात परिवहनच्या ११ बसेसच्या काचा फोडण्यात आल्या असून यामध्ये परिवहनच्या जुन्याच बसेसचा समावेश आहे.\nदरम्यान, या बसेसचे झालेले नुकसान परिवहनलाच सोसावे लागणार आहे. एका काचेसाठी पाच हजारांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यानुसार हा खर्च लाखांच्या घरात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु परिवहनने अद्यापही बसेसचा विमाच काढलेला नसल्याची माहिती या निमित्ताने समोर आली आहे. मागील कित्येक वेळेला अशा प्रकारे आंदोलने असोत किंवा इतर काही घटना असोत अशा वेळी परिवहनच्या बसेस टारगेट केल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. असे असतांना देखील परिवहनच्या बसेसचा अद्यापही विमा काढण्यात आलेला नाही. दुसरीकडे नव्याने घेण्यात आलेल्या बसेसचा विमा काढण्याचा प्रस्ताव मंजुर जरी झाला असला तरी त्याची अंमलबजावणी मात्र अद्यापही झालेली नाही.\nबुधवारी झालेल्या बंदच्या काळात परिवहनच्या बसेस सकाळी ११ वाजल्यापासून बंद करण्यात आल्या होत्या. सांयकाळी सहा नंतर बसेसची सेवा हळू हळू पूर्वपदावर आणण्यात आली. परंतु तो पर्यंत परिवहनचे १५ लाखांच्या आसपास नुकसान झाल्याचे परिवहन प्रशासनाने स्पष्ट केले आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nबनावट कागदपत्रांच्या आधारे एक लाख ९८ हजारांची फसवणूक\nमहाराष्टÑ पोलीस क्रीडा स्पर्धेत ठाणे ग्र���मीणचे अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांना कांस्य पदक\nअनैतिक संबंधातून महिलेचा खून करणाऱ्या आरोपीस अटक\nजिल्ह्यातील नगरपालिका - नगरपंचायतीच्या निष्काळजीमुळे चार कोटी जिल्हा प्रशासनाकडे पडून\nकराओके गायन स्पर्धेत प्रतिक्षा गायकवाड, संजय साळवी,सुरेश राजगुरू ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी\nसुनो मेरी आवाजमध्ये रसिकांनी धरला ठेका, वय विसरुन मनसोक्त लुटला नृत्याचा आनंद\nमुलीची हत्या, वडिलांसह ३ भाऊ अटकेत\nजागावापरात बदल न करताच रेल्वे स्थानकांच्या आवारात सिडको २५ हजार घरे बांधणार\n...तर नेवाळीची पुनरावृत्ती घडेल, संतोष केणे यांचा इशारा\nसफाई कामगारांचे कामबंद आंदोलन, केडीएमसीबाहेर ठिय्या\nबनावट कागदपत्रांच्या आधारे डॉक्टरची फसवणूक\nवाढदिवसाच्या निमित्ताने नजीब यांचे जितेंद्र आव्हाड यांना आव्हान\nआरक्षणभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियन ओपनभारत विरुद्ध न्यूझीलंडहार्दिक पांड्याअर्थसंकल्प 2019करिना कपूरपेट्रोलवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरकुंभ मेळा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nदररोज 30 मिनिटे चालण्याचे फायदे\nतुम्हीही आयब्रो कलर करत आहात का 'या' 5 टिप्स करतील मदत\nजयपूर फेस्टिव्हलमधील 'या' गोष्टींमुळे आनंद होईल दुप्पट\nविमानही उडवू शकतात बॉलिवूडचे 'हे' तारे, एकापेक्षा एक आहेत सारे\nकिवींच्या देशातही धोनीची बॅट तळपणार, तेंडुलकरचा विक्रम मोडणार\n'मणिकर्णिका'च्या प्रमोशन दरम्यान अंकिता लोखंडेचा असा होता अंदाज, SEE PHOTO\nधोकादायक आहे #10YearChallenge, जाणून घ्या दुष्परिणाम\nवर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल : दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रात विदेशी कलावंतांची चित्तवेधक अदाकारी\nअदितीजवळ आहे इयररिंग्जचं सुंदर कलेक्शन; तुम्हीही घेऊ शकता टिप्स\nWhatsApp ग्रुप कॉलिंग होणार आता आणखी सोपं\nबी. एच. आर. पतसंस्थेविरोधात ठेवीदारांकडून कपडे काढा आंदोलन\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nजम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती\nWorld Orange Festival 2019 : 'लोकमत'च्या 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा धुमधडाका\n लोकमत आयोजित 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा पहिला दिवस\nक्षणिक ठरला पनवेलकरांचा आनंद;उद्घाटनानंतर 5 मिनिटांत सरकता जिना पडला बंद\nबाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद���दीकी\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nनाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ\nआजचे राशीभविष्य - 22 जानेवारी 2019\n- तर मन मारून एकत्र जगण्याला नकार\nभाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\nजेफ आणि मेकेन्झी यांची घटस्फोटाआधीची एकमेकांसोबतची एक समंजस गोष्ट\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे\n उत्तर प्रदेशात लढवणार 25 जागा\nमुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर\n''ईव्हीएम हॅक करून भाजपाने २०१४ मध्ये मिळवला विजय''\nदेशाच्या आर्थिक राजधानीत उसवतेय नात्यातील वीण\nरक्तदान शिबिरापूर्वी परवानगी बंधनकारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-news-accident-one-seriously-injured-54679", "date_download": "2019-01-22T02:58:40Z", "digest": "sha1:XOXUITOZ2NCRNJYXVWHU5ZLMHMQY2AJ6", "length": 10557, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad news accident one seriously injured औरंगाबाद : आळंद येथे टेम्पोची कारला धडक; 1 गंभीर | eSakal", "raw_content": "\nऔरंगाबाद : आळंद येथे टेम्पोची कारला धडक; 1 गंभीर\nशुक्रवार, 23 जून 2017\nएक जण गंभीर : तीन जणांना किरकोळ दुखापत\nआळंद : औरंगाबाद - सिल्लोड रोडवर आळंद येथून एक किलोमीटर अंतरावर बळीराजा पेट्रोल पंपासमोर दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात टेम्पो व कारची समोरासमोर धडक झाली. त्यात एकजण गंभीर जखमी झाला, तर तीनजणांना किरकोळ दुखापत झाली.\nसंजय सोनवणे (वय 50, रा. भुसावळ) हे आपल्या कुटुंबासोबत कारमधून (MH 28 V 6323) सिल्लोडकडून औरंगाबादकडे जात होते. त्यावेळी खुलताबाद येथून विटा घेऊन येणाऱ्या टेम्पो (MH 20 CT 7692) हा दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात बळीराजा पेट्रोल पंपासमोर दोन्ही गाड्यांची समोरासमोर धडक झाली.\nयामध्ये टेम्पोचालक गणेश गणळे (वय 30) हे गंभीर जखमी झाले असून, स्थानिकांच्या मदतीने त्यांना पुढील उपचारासाठी घाटी येथे पाठवण्यात आले.\nओव्हटेक करण्याच्या नादात दोन ट्रकचा भीषण अपघात\nसिल्लोड : औरंगाबाद जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील गोळेगाव बुद्रुक (ता.सिल्लोड) येथील जयअंबे धाब्यासमोर ओव्हटेक करण्याच्या प्रयत्नात दोन ट्रकची...\nआरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारातच प्रसूती\nबनोटी - बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारावर रविवारी (ता. सहा) महिलेची प्रसूती होऊन, महिलेने गोंडस बाळास जन्म ��िला.वैशाली प्रदीप भिवसने,...\nआमचं सरकार गतिमान : मुख्यमंत्री\nफुलंब्री : आमचं सरकार हे गतिमान सरकार असून, तालुक्याची प्रशासकीय इमारत तयार झाली. मात्र, आता या इमारतीत येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे काम हे...\nऔरंगाबाद - चांगला पाऊस झाला नसल्याने जलसाठे आटू लागले, ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची तीव्रता आतापासूनच जाणवायला लागल्याने उन्हाळ्यात ही तीव्रता...\nशवविच्छेदनासाठी येऊ नका; आरोग्य विभागाचे पोलिसांना पत्र\nसोयगाव : सोयगाव ग्रामीण रुग्णालयात पोलिसांनी वैद्यकीय केसेस व शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात येऊ नये या ठिकाणी काम करण्यासाठी वैद्यकीय...\nवालाच्या शेंगा, मेहरुणी बोरांची दुष्काळात भक्कम साथ\nसध्याच्या दुष्काळात बागायती शेतीही धोक्यात आली आहे. त्यामुळे कमी पाण्यात, कमी कालावधीत येऊ शकणारी पिके घेण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. भले नगदी,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/videos/trailers-teasers?start=30", "date_download": "2019-01-22T02:10:47Z", "digest": "sha1:ZWWPVDLEBZFL4NJXFGYLORLY33KWADB5", "length": 9494, "nlines": 228, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Trailers/Teasers - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n‘होम स्वीट होम’ चा गमतीशीर टीझर प्रदर्शित\nफ्रेम्स प्रॉडक्शन्स कंपनी प्रा. लि. निर्मित आणि प्रोऍक्टिव्ह व स्वरूप रिक्रीएशन्स अँड मिडिया प्रा. लि. प्रस्तुत ‘होम स्वीट होम’ या मराठी चित्रपटाचा गमतीशीर टीझर नुकताच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि रीमा यांची अफलातून केमीस्ट्री बघायला मिळते.\n‘ट्रकभर स्वप्नं’ २४ ऑगस्टला चित्रपटगृहात - पहा ट्रेलर\nमुंबईत आपल्या हक्काचे घर घेण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेक जण त्यासाठी दिवसरात्र झटत असतात. 'एक घर हो सपनों का’ पण स्वप्न प्रत्यक्षात आणणे हे महाकठीण काम... प्रत्येकाच्या मनात लपलेली ही इच���छा कधी पूर्ण होते तर कधी स्वप्नांच्या हिंदोळ्यावरून परतून जाते. घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एका मध्यमवर्गीय कुटुंबाने केलेली धडपड दाखविणारा ‘ट्रकभर स्वप्नं’ हा चित्रपट २४ ऑगस्टला आपल्या भेटीला येणार आहे. आयकॉनिक चंद्रकांत प्रॅाडक्शन्स प्रा. लि व आदित्य चित्र प्रा.लि यांची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रमोद पवार यांचे आहे.\n'शुभ लग्न सावधान' मधला सुबोध बायकोला घाबरतो - पहा टीझर\nलग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन असते. आयुष्यभर एकमेकांना एकत्र बांधून ठेवणारी ती अमुल्य गाठ असते. मात्र, काहीजणांना ही गाठ बंधनात अडकवल्यागत वाटत असते. त्यामुळेच तर कित्येकजण मंगलाष्टकामधील 'सावधान' या शब्दाचा सूचित अर्थ लावत लग्नापासून दूर पळतात. पल्लवी विनय जोशी निर्मित आणि समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित 'शुभ लग्न सावधान' या सिनेमात अश्याच एका तरुणाची गोष्ट मांडण्यात आली असून, नुकताच या सिनेमाचा मजेशीर टीझर लाँँच करण्यात आला. श्री राम आगाशे (कल्पनाकांत) यांच्या 'मी बायकोला घाबरतो' या धम्माल काव्यपंक्तीवर, प्रमुख भूमिकेत असलेल्या सुबोध भावेची उडालेली भंबेरी या टीझरमध्ये आपल्याला बघायला मिळते.\nरहस्याचा खजिना असलेल्या ‘Once मोअर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित\nचित्रपटाची उत्सुकता वाढवणारे ‘Once मोअर’ या आगामी चित्रपटाचे पोस्टर आणि त्याची पहिली झलक प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटात नेमकं काय असणार याविषयी तर्क-वितर्क लढवले जात होते. चित्रपटाचे पोस्टर आणि पहिल्या प्रोमोवरून रहस्यावर आधारित हा चित्रपट असल्याचे लक्षात आले होते, मात्र चित्रपटातील पात्रांचा खुलासा यातून झाला नव्हता. ‘Once मोअर’ चित्रपटाच्या टीझर मधून हा खुलासा होणार असून यातून वेगवेगळी पात्र आपल्या भेटीला आली आहेत.\n‘अहिल्या’ करवणार एक महिला कॉन्स्टेबल ते आयपीएस पोलिस अधिकारी हा प्रवास\nकॉमेडी आणि रोमान्सचं ‘रेडीमिक्स’ काँबीनेशन - दिग्दर्शक जालिंदर कुंभार\n‘लकी’ बॉय चैतन्य देवढेचे ‘माझ्या दिलाचो’ गाणे \n'अजिंक्य योद्धा'चा भव्य शुभारंभ - पहिल्याच प्रयोगाला हजारो प्रेक्षकांची उपस्थिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-200-%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%8D/", "date_download": "2019-01-22T02:51:47Z", "digest": "sha1:RSFXSKYQSTAI7EN7W4L7STK2K3QMEH5D", "length": 7925, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "माढा मतदार संघासाठी 200 खुल्या व्यायामशाळांना मंजुरी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमाढा मतदार संघासाठी 200 खुल्या व्यायामशाळांना मंजुरी\nअकलूज- खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या स्थानिक विकास निधी कार्यक्रमांतर्गत 2018-19 या वर्षातील खासदार फंडातून माढा मतदार संघातील उच्च माध्यमिक विद्यालये, महाविद्यालये व व्यायामशाळांना सुमारे 1 लाख 40 हजार खर्चाच्या 200 खुल्या व्यायामशाळेचे साहित्य मंजूर करण्यात आले आहे.\nत्यापैकी प्रातिनिधिक स्वरूपात 10 संस्थांना व्यायामशाळांच्या मंजुरी पत्राचे वाटप करण्यात आले.\nयाबाबत अधिक माहिती अशी की, माढा मतदार संघातील उच्च माध्यमिक विद्यालये, महाविद्यालये व व्यायामशाळांना सुमारे 2 कोटी 80 लाख रुपयांच्या खुल्या व्यायामशाळांचे साहित्य पुरवण्यात येणार आहे. आज (दि. 25) रामभाऊ जोशी हायस्कुल (करकंब), शिवछत्रपती व्यायामशाळा (खवासपूर), उत्तरेश्वर हायस्कुल (केम), शंकरराव मोहिते महाविद्यालय (माळेवाडी-अकलूज), शिवनेरी तालीम (संग्रामनगर), के. एन. भिसे आर्टस ऍण्ड कॉमर्स महाविद्यालय (कुर्डुवाडी), श्री गाडगेबाबा आश्रमशाळा (गोंदवले बु.), छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळ (वडूज), मुधोजी हायस्कुल (फलटण), यशवंतराव चव्हाण महाविद्यालय (पिंपवडे बु.) या दहा संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी व्यायामशाळा मंजुरीचे पत्र दिले. याप्रसंगी सोलापूर जिल्हा परिषदेचे पक्षनेते धैर्यशील मोहिते-पाटील उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमहाबॅंकेच्या तत्कालिन अध्यक्षांसह तिघांना खटल्यातून वगळले\nभारतात मुष्टियुद्धासाठी विपुल नैपुण्य : रोमॅरो\nविद्यार्थी संख्येनुसारच होणार शिक्षक भरती\nकलंदर : सत्ताधारी व सत्ताकांक्षी\nझरदारींना अपात्र ठरवण्याची इम्रानखान यांच्या पक्षाची मागणी\nसेरेना विलियम्सची विजयी आगेकूच\nरागाच्या भरात गळा दाबून पतीचा खून\nविविधा : कृषितज्ज्ञ डॉ. खानखोजे\nओबीसी आरक्षणाविरोधी याचिका राजकीय हेतूने प्रेरित ; राज्य सरकारचा आक्षेप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/tag/?tagname=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%A4%20%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2019-01-22T02:54:37Z", "digest": "sha1:HZBDPWTHB2S3AB6NQRCDXHOPTCA5HS6D", "length": 3404, "nlines": 102, "source_domain": "bytesofindia.com", "title": "Bytes of India - Press Release Network", "raw_content": "\nकरपणारी भाकरी आणि लोपणारे ज्ञान\nअपनी कहानी छोड जा...\nअवनखेड ग्रामपंचायतीला दहा लाखांचा पुरस्कार जाहीर\nस्वच्छ, सुंदर भिवंडीसाठी सरसावले चिमुकले हात...\nनोबेल पुरस्कारांचा प्रवर्तक आल्फ्रेड नोबेल\n‘देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे’\nहमारी ही मुठ्ठी में आकाश सारा...\nलायन्स व्याख्यानमालेला रविवारपासून प्रारंभ\nकरपणारी भाकरी आणि लोपणारे ज्ञान\nअपनी कहानी छोड जा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/arvind-kejriwal-apologises-to-nitin-gadkari/", "date_download": "2019-01-22T02:20:19Z", "digest": "sha1:VOMK5UEH6TT27XZA3CSL4IVDOZ3YSKGA", "length": 6912, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'माफी'नायक केजरीवाल यांचा पुन्हा एकदा माफीनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘माफी’नायक केजरीवाल यांचा पुन्हा एकदा माफीनामा\nटीम महाराष्ट्र देशा : दल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल सध्या माफी मागत सुटले आहेत. काही दिवसांपूर्वी केजरीवाल यांनी माजिठिया यांची माफी मागितल्यावरून त्यांच्याच पक्षात तांडव सुरु असतानाच आता केजरीवाल यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माफी मागितली आहे. तसं पत्रही त्यांनी गडकरींना लिहिलं आहे.\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nजातीच राजकारण करायला आलेल्यांना मी प्रतिसाद देत नाही –…\nपूर्ती घोटाळा प्रकरणी भ्रष्टाचाराचे आरोप त्यांनी गडकरींवर २०१४ साली लावले होते. आता मात्र केजरीवालांनी माफी मागून हे प्रकरण बंद करण्याचा आग्रह केला. या प्रकरणी दोन्ही नेत्यांनी परस्पर सहमतीसाठी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, नितीन गडकरी यांच्या भारतातील सर्वात भ्रष्ट लोकांमधील यादीत सामील असल्याचा आरोप केजरीवालांनी केला होता.\nयावर स्पष्टीकरण देताना केजरीवाल म्हणाले की , राज्यसरकार मध्ये काम करताना कोर्टाचे चक्कर मारण्यात वेळ जात असल्याने कारभारावर लक्ष देण्यास वेळ मिळत नाही, त्यामुळे हे प्रकरणं बंद व्हावेत म्हणून मी माफी मागत आहे.\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nजातीच राजकारण करायला आलेल्यांना मी प्रतिसाद देत नाही – नितीन गडकरी\nभाजप सरकारकडून संविधानावर हल्ला करण्याचा प्रयत्न : पवार\nलवकरच शिक्षक भरती करणा�� , विनोद तावडेंच नवीन गाजर\nअसा काय गुन्हा केला की, मला तत्काळ मंत्रिमंडळातून बाहेर पडावं लागलं ; खडसेंची खंत\nटीम महाराष्ट्र देशा : 'मी, पण उत्तर शोधतो आहे, मी असा काय गुन्हा केला की, मला तत्काळ मंत्रिमंडळातून बाहेर पडावं…\nमुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी नाही झाली तर जनतेने उठाव करावा…\nविश्व हिंदू परिषद कॉंग्रेसला पाठींबा देण्याची शक्यता\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nभाजप पक्षश्रेष्ठींनी जर आदेश दिला, तर पक्ष सोडू – शत्रुघ्न…\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका - उदयनराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/pressure-washers/cheap-pressure-washers-price-list.html", "date_download": "2019-01-22T02:28:15Z", "digest": "sha1:A3QNNTKUBQUWAHEUNY3WAOOD5TGQXOQN", "length": 16085, "nlines": 367, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये प्रेमसुरे वॉशर्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nCheap प्रेमसुरे वॉशर्स Indiaकिंमत\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त प्रेमसुरे वॉशर्स India मध्ये Rs.195 येथे सुरू म्हणून 22 Jan 2019. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. लावी 7 स्प्रे सेटिंग मल्टि युटिलिटी वेहिकले वर होमी कॅलेणींग & वॉशिंग अल्ट्रा हिंग प्रेमसुरे वॉशर Rs. 230 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये प्रेमसुरे वॉशर्स आहे.\nकिंमत श्रेणी प्रेमसुरे वॉशर्स < / strong>\n763 प्रेमसुरे वॉशर्स रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 21,999. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.195 येथे आपल्याला अककराटे लीगतवेइगत Squirt गन हिंग प्रेमसुरे वॉशर उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 770 उत्पादने\nशीर्ष 10 प्रेमसुरे वॉशर्स\nअककराटे लीगतवेइगत Squirt गन हिंग प्रेमसुरे वॉशर\nGencliq ह्येब्ये हिंग ||Pressure स्टीम वॉशर\nरॉमिक एफ १०म Squirt गन ग्रीन अल्ट्रा हिंग प्रेमसुरे वॉशर\nशोरॉकेर्स घ्५४३२ हिंग ||Pressure स्टीम वॉशर\nलावतो ||Pressure हिंग प्रेमसुरे वॉशर\nGencliq कारवाहसतबीबगं००१ हिंग ||Pressure स्टीम वॉशर\nमक स्९१ अल्ट्रा हिंग प्रेमसुरे वॉशर\nGencliq क्सयूव्ही 500 हिंग प्रेमसुरे वॉशर\nलावतो द्य्ना१ हिंग प्रेमसुरे वॉशर\nGencliq बिगचव०००३२ A हिंग प्रेमसुरे वॉशर\nशोरॉकेर्स ग्स५३८७ हिंग ||Pressure स्टीम वॉशर\nशोरॉकेर्स फॅ४३६७ हिंग ||Pressure स्टीम वॉशर\nकार्यं 4 इन 1 हिंग प्रेमसुरे वॉशर\nजिया जिया 7 इन वने हिंग ||Pressure स्टीम वॉशर\nफुटावा कॉपर गन हेड कार हिंग प्रेमसुरे वॉशर\nजिया स्प्रे गन पॅक ऑफ 1 अल्ट्रा हिंग प्रेमसुरे वॉशर\nसाई हज 9876 हिंग प्रेमसुरे वॉशर\nग्लोबलपार्टनर Squirt वॉटर गुं०८ अल्ट्रा हिंग प्रेमसुरे वॉशर\nअल्पयोग स्प्रे बाटली हिंग प्रेमसुरे वॉशर\nजिया वसकव 0012 अल्ट्रा हिंग प्रेमसुरे वॉशर हिंग प्रेमसुरे वॉशर\nशोरॉकेर्स फॅ११०९ हिंग ||Pressure स्टीम वॉशर\nबिर्दय 101 अल्ट्रा हिंग प्रेमसुरे वॉशर\nशोरॉकेर्स द्स४३६२ हिंग ||Pressure स्टीम वॉशर\nग्लोबलपार्टनर Squirt गन व१ अल्ट्रा हिंग प्रेमसुरे वॉशर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/node/3321", "date_download": "2019-01-22T03:43:26Z", "digest": "sha1:VLH45JG6PETSQXPW2XIMUB7F3KMSQTS5", "length": 28173, "nlines": 204, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture story in marathi, verious government schemes for organic farming | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क��राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसेंद्रिय शेतीसाठी विविध योजना\nसेंद्रिय शेतीसाठी विविध योजना\nसेंद्रिय शेतीसाठी विविध योजना\nसेंद्रिय शेतीसाठी विविध योजना\nशनिवार, 25 नोव्हेंबर 2017\nमानवी आरोग्य आणि पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने सेंद्रिय शेतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाकडून विविध योजना राबविण्यात येतात.\n१. परंपरागत कृषी विकास योजना\nमानवी आरोग्य आणि पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने सेंद्रिय शेतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाकडून विविध योजना राबविण्यात येतात.\n१. परंपरागत कृषी विकास योजना\nया योजनेच्या माध्यमातून सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची गटनिर्मिती करून त्यांना साहाय्य करण्यात येते.\nएका शेतकऱ्यास १ एकर ते जास्तीत जास्त २.५० एकरपर्यंत लाभ देण्यात येतो अाणि साधारण ५० एकराचे गट केले जातात. यात महिला, अनुसूचित जाती/जमाती यांना प्राधान्य दिले जाते.\nगटामध्ये भाग घेणाऱ्या शेतकऱ्याने ३ वर्षे सेंद्रिय शेती योजनेत भाग घेणे बंधनकारक आहे.\nरासायनिक कीटकनाशके, रासायनिक खते वापरणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र शेतकऱ्यानी लिहून देणे बंधनकारक आहे. तसेच त्याच्याकडे किमान २ पशुधन असणे आवश्‍यक आहे.\nलाभार्थ्याने दरवर्षी माती व पाणी तपासून घेणे बंधनकारक आहे.\nआत्मा योजनेअंतर्गत गट/ समूह/ शेतकरी उत्पादक कंपनी यांना सहभागी होता येईल.\nशेतकरी गट/समूह संघटनासाठी तांत्रिक मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि समूह संघटन ५० शेतकऱ्यांचा एक गट व प्रति शेतकरी २०० रु. प्रमाणे अर्थसाहाय्य\nयशस्वी सेंद्रिय शेतीवर क्षेत्रीय भेटीचे आयोजन २०० रु. प्रति शेतकरी.\nसहभागीता हमी प्रणालीअंतर्गत सेंद्रिय प्रमाणीकरण शपथविधी, प्रमाणीकरण गट नेत्याची निवड, ५० शेतकऱ्यांचे ३ प्रशिक्षण २०,००० रु. प्रति प्रशिक्षणप्रमाणे अर्थसाहाय्य.\nगट नेत्यांच्या पीजीएस प्रमाणीकरणसाठी २ दिवसांचे प्रशिक्षण २०० रु. प्रति प्रवर्तक प्रति दि.\nगट नेत्यांचे/ मार्गदर्शकाचे ३ दिवस प्रशिक्षण २५० रु. प्रति प्रवर्तक प्रतिदिनी.\nश���तकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी १०० रु. प्रतिशेतकरी अाहे.\nमाती नमुने तपासणी २१ नमुने प्रतिवर्ष प्रतिगट १९० रु. प्रतिनमुना नुसार अर्थसाहाय्य.\nसेंद्रिय निविष्ठांचा वापर करणे, पीकपद्धतीत बदल करणे, सेंद्रिय खत वापर करून क्षेत्र सेंद्रिय शेती खाली आणणे, अभिलेख जतन करण्यासाठी १०० रु. प्रतिशेतकरी.\nशेतकऱ्यांच्या शेताची गट मार्गदर्शकामार्फत सेंद्रिय शेतीची तपासणी ४०० रु. प्रतितपासणी (३ तपासण्या प्रतिवर्ष).\nएनएबीएल प्रमाणित प्रयोगशाळेतून सेंद्रिय नमुन्यातील रासायनिक/विषयुक्त अंश तपासणीसाठी १०,००० रु. प्रतिनमुना (८ नमुने प्रतिगट प्रतिवर्ष).\nसेंद्रिय प्रमाणीकरणाकरिता प्रशासकीय खर्च- प्रथम वर्ष २६,१५० रु., द्वितीय १६,९०० रु., तृतीय वर्ष १६,९०० रु. प्रमाणे देय.\nसाधारण शेतीचे सेंद्रिय शेतीमध्ये रूपांतर करण्यासाठी १००० रु. प्रतिएक.\nसेंद्रिय बी-बियाणे खरेदी, सेंद्रिय बीज रोपवाटिका उभारणी करणे ५०० रु. प्रतिएकर/ प्रतिवर्ष.\nपारंपरिक पद्धतीने सेंद्रिय निविष्ठा निर्मिती करणे- बीजामृत, जीवामृत, बायोडायनॅमिक, सीपीपी कंपोस्ट इ.च्या निर्मितीसाठी १५०० रु. प्रतियुनिट/ प्रतिएकर\nनत्र स्थिरीकरण करणाऱ्या पिकांची लागवड करणे (गिरिपुष्प, सिस्बेणीया इ.) साठी २००० रु. प्रतिएकरप्रमाणे.\nजैविक वनस्पती घटकापासून अर्क/बायोडायनॅमिक तरल कीड रोधक/दशपर्णी पावडरनिर्मिती युनिट उभारणे नीम केक व निम ऑइलसाठी १००० रु. प्रतियुनिट/ प्रतिएकरप्रमाणे).\nसेंद्रिय प्रमाणित द्रवरूपी सेंद्रिय खते खरेदी करणे, नत्र स्थिरीकरण करणारे घटक, स्फुरद- पालाश विरघळविणारे जिवाणू खते, सेंद्रिय प्रमाणित सूक्ष्म मूलद्रव्यांसाठी ५०० रु. प्रतिएकरप्रमाणे.\nसेंद्रिय प्रमाणित द्रवरूप, निमयुक्त - करंज युक्त बायोडायनॅमिक कीटकनाशकांसाठी (५०० रु. प्रतिएकरनुसार)\nनिंबोळी अर्क, निंबोळी केकसाठी ५०० रु. प्रतिएकरप्रमाणे.\nफॉस्फेटयुक्त सेंद्रिय खत देण्यासाठी १००० रु. प्रतिएकरप्रमाणे.\nगांडुळखतनिर्मिती युनिट उभारणी (७ बाय ३ बाय १ फूट) प्रमाणे २ वाफे उभारून त्यास सावली करणे व गांडूळ बीज सोडण्यासाठी ५००० रु. प्रतियुनिटप्रमाणे.\nबायोडायनॅमिक सीपीपी युनिट उभारणीसाठी १००० रु. प्रतियुनिटप्रमाणे एका प्रकल्पात २५ युनिट उभारणे.\nविविध कृषी अवजारे भाड्याने घेण्यासाठी १५,००० रु. प्रतिवर्षनुसार ३ वर्षांसाठी अर्थसाहाय्य.\nसेंद्रिय उत्पादनासाठी पीजीएस लोगो, पॅकिंग साहित्य, होलोग्राम इ. साठी २५०० रु. प्रतिएकरप्रमाणे.\nसेंद्रिय उत्पादित मालाची वाहतूक करण्यासाठी गटास कमीत कमी १.५ टन क्षमता असलेल्या चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी १,२०,००० रु. प्रती गट अर्थसाहाय्य.\nसेंद्रिय शेती विक्री मेळावा आयोजित करण्यासाठी ३६,३३० रु. प्रतिगटप्रमाणे.\n२. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान\nसेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब - या घटकांतर्गत २०,००० रु. प्रतिहेक्‍टर मापदंडानुसार ५० टक्के अथवा जास्तीत जास्त १०,००० रु. प्रतिहेक्‍टर याप्रमाणे एका लाभार्थीस जास्तीत जास्त ४.०० हेक्‍टर मर्यादेपर्यंत एकूण तीन वर्षांसाठी अनुदान देय आहे.\nरक्कम रु. १०,००० पैकी प्रथम वर्ष ४००० रु., द्वितीय व तृतीय वर्ष प्रत्येकी ३००० रु. याप्रमाणे अनुदान देय राहील. यामध्ये सेंद्रिय शेती पद्धतीच्या विविध घटकांना उदा. हिरवळीच्या खताचा वापर, गांडूळखत युनिटची उभारणी, जैविक किडनाशके व जैविक नियंत्रण घटक तयार करणे, जीवामृत, अमृतपाणी, बीजांमृत, दशपर्णार्क, इ. सेंद्रिय द्रव्ये तयार करणे, इ. एम. द्रावणाचा वापर, क्रेफ (कायनेटिक रिफाईन्ड फॉर्म्युलेशन) द्रावणाचा वापर, निलहरित शेवाळ/ ॲझोला तयार करणे, जैविक खताचा वापर, बायोडायनामिक उत्पादनांचा वापर इ. तसेच रॉक फॉस्फेट, बोन मिल, फिश मिल इ. बाबींचा समावेश राहील.\nसेंद्रिय शेती प्रमाणीकरण - ही बाब प्रकल्प आधारित असून, सेंद्रीय शेती प्रमाणीकरणाकरिता ५० हेक्‍टरचा समूह असणे आवश्‍यक आहे. याकरिता एकूण ५ लाख रु. पर्यंत अनुदान देय आहे. त्यापैकी प्रथम व द्वितीय वर्ष प्रत्येकी रक्कम १.५० लाख रु. आणि तृतीय वर्ष २ लाख रु. अनुदान देय राहील.\nगांडुळखत उत्पादन केंद्र/ शेडसह सेंद्रीय निविष्ठा उत्पादन\nबांधकाम केलेल्या केंद्रासाठी प्रकल्पाचा मापदंड - (३० x ८ x २.५ फूट) या आकाराचे बांधकाम केलेल्या केंद्राकरिता १,००,००० रु. या खर्चाच्या मापदंडापैकी ५० टक्के अनुदान बांधकामाच्या प्रमाणानुसार देय राहील.\n२. एचडीपीई गांडूळ खत केंद्र ः या प्रकारासाठी प्रती केंद्र एकूण ९६ चौ. फूट (१२ बाय ४ बाय २ फूट) आकाराचे एचडीपीई गांडूळ खत केंद्रासाठी खर्चाचा मापदंड १६,००० रु. च्या ५० टक्के व जास्तीत जास्त ८००० रु. इतके अनुदान प्रमाणानुसार देय राहील.\n३. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना\nमहात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत खर्चाचे मापदंड पुढीलप्रमाणे आहेत. (यात दरवर्षी बदलत्या मजुरी दरानुसार मापदंड बदलतो)\nभू-संजीवनी व्हर्मी कंपोस्टिंग (गांडूळखत प्रकल्प) - ११,५२० रु.\nभू-संजीवनी व नाडेप कंपोस्टिंग - १०,७४६ रु.\nया योजनेत भाग घेण्यासाठी लाभार्थ्यास सर्वप्रथम ग्रामपंचायतीमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत मजूर म्हणून नोंदणीसाठी अर्ज करून जॉब कार्ड प्राप्त करून घ्यावे लागते. त्यानंतर ग्रामपंचायतीकडे अर्ज करून कामाची मागणी करावी लागते. यानंतर ग्रामपंचायत ग्रामसभेमध्ये सदर लाभार्थी व काम मजूर करते.\nकामाची तांत्रिक व प्रशासकीय मान्यता झाल्यानंतर लाभार्थी स्वतः व गावातील इतर मजूर काम करून काम पूर्ण करतात. या योजनेतील कुशल व मजुरीची रक्कम लाभार्थी व काम करणारे तीन मजूर यांच्या बॅंक खात्यावर जमा होते.\nसंपर्क ः या योजनांबाबत अधिक माहितीसाठी स्थानिक मंडळ कृषी अधिकारी/तालुका कृषी अधिकारी/उपविभागीय कृषी अधिकारी/ जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.\nसंपर्क ः विनयकुमार आवटे, ९४०४९६३८७०\n(लेखक अधीक्षक कृषी अधिकारी म्हणून पुणे येथे कार्यरत अाहेत.)\nपर्यावरण शेती कृषी विभाग कीटकनाशक खत पशुधन अवजारे ग्रामपंचायत\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळप\nऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील २३ साखर कारखाने ऊसगाळप करीत आहेत.\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक महिनाअखेरपर्यंत...\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः पालकमंत्री शिंदे\nनगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही जनतेचीच इच्छा आहे आणि पालकमंत्री म्हणून जनतेची इच\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही :...\nमुंबई : हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही.\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत धरणे...\nपरभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांसह जनतेच्या विविध मागण्यांसाठी परभणी ज\n‘रेसिड्यू फ्री’ शेतीतून गुणवत्ताप्राप्त...स्थावर मालमत्ता व्यावसायिक उद्योगातील दोन...\nप्रतिष्ठा जपण्यासाठी शेतकऱ्यांच्या...नाशिक : यवतमाळमधील साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन...\nशेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्यास अखेर...पुणे ः गेल्या तीन वर्षांपासून बंद...\nसंत्रा निर्यातीला कृषी विभाग देणार...नागपूर : अपेडाने संत्रा क्‍लस्टरला पहिल्यांदाच...\nविदर्भात गुरुवारपासून तुरळक पावसाचा...पुणे : राज्यातील गारठा कमी झाल्यांनतर...\nचढ्या दराचा फायदा कोणालामागील दोन दिवसांपासून सोयाबीनचे दर वाढत आहेत....\nअतिखोल भूजलाचा उपसा घातकचपर्यावरणाचा नाश कोणी केला या एका प्रश्नाला अनेक...\nनिफाड तालुक्‍यात द्राक्ष काढणीला सुरवातनिफाड, जि. नाशिक ः तालुक्‍यातील उगाव,...\nपशुगणनेकरिता आता महिनाअखेरपर्यंत मुदतनागपूर ः पशुगणनेसाठी पूरक साहित्याचा...\nट्रायकोकार्ड निर्मिती प्रशिक्षण प्रकल्प...नागपूर ः कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठातील...\nराज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षांनी जाणून...औरंगाबाद : राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही...\nदराअभावी कांदापट्टा सुन्ननाशिक : कांद्याला अगदी मोड फुटेस्तोवर वाट...\nवनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...\nअर्थसंकल्पीय कृषी कर्ज तरतूदीत १० टक्के...नवी दिल्ली : आगामी २०१९-२०च्या अर्थसंकल्पात शेती...\nराज्यात शुक्रवारपासून पावसाचा अंदाजपुणे : वायव्य भारतातील पश्चिमी चक्रावाताची...\nऔरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय सुक्ष्म...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित नवव्या...\nशेतीपूरक उद्योगातून बचत गट झाले सक्षमचिखली (जि. बुलडाणा) येथील हिरकणी महिला उत्कर्ष...\nगोरक्षणासोबतच जपला व्यसनमुक्‍तीचा वसालाठी (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील दिलीप बाबा...\nअप्रमाणित रोपांमुळे ‘फेल' बागांवर...पुणे : दुष्काळात जीवापाड जपलेल्या बागा अप्रमाणित...\nसोयाबीन दराचा आलेख चढताच; लातूरला ३८११...लातूर : येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/bund-wall-collapsed-before-it-was-completed/", "date_download": "2019-01-22T03:05:04Z", "digest": "sha1:QOHM5BAOGCQQ6RWVMIBCOXI72QCBB7KU", "length": 5387, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बंधार्‍याची भिंत पूर्ण होण्यापूर्वीच कोसळली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › बंधार्‍याची भिंत पूर्ण होण्यापूर्वीच कोसळली\nबंधार्‍याची भिंत पूर्ण होण्यापूर्वीच कोसळली\nजलयुक्‍त शिवार योजनेंतर्गत पाथरी तालुक्याती��� बोरगव्हाण येथे चार सिमेंट बंधार्‍याची कामे केली जात असून, काम पूर्ण होण्याअगोदरच एका बंधार्‍याची भिंत कोसळल्याने जलयुक्त शिवार योजनेच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निकृष्ट कामामुळे हा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच येथील बंधार्‍याच्या दुसर्‍या कामाला जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी भेट दिली होती.\nजिल्हा परिषद लघुसिंचन उपविभाग जिंतूर अंतर्गत पाथरी तालुक्यातील बोरगव्हाण येथे 2016 - 17 या वर्षात चार सिमेंट बंधारे मंजूर झाले होते. चार बंधार्‍यांवर खर्चासाठी साधारणतः 52 लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली होती. येथील चारपैकी दोन बंधार्‍यांचे काम पूर्ण झाले आहे. एका बंधार्‍याचे अंदाजपत्रक साधारणतः 13 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. 26 लाख रुपये खर्च करून उर्वरित दोन बंधार्‍याचे काम केले जात आहे. बंधार्‍याचे काम अद्याप पूर्ण झाले नाही, असे असताना बोरगव्हाण गावच्या वरच्या बाजूने सुरू असलेल्या एका बंधार्‍याची भिंत 22 मे रोजी अचानक कोसळली. तुटून पडलेल्या भिंतीत दगडाचा थर दिसत असल्याने हे काम किती निकृष्ट होत आहे हे दिसून येत आहे. पावसाळ्यापूर्वी कामे उरकून घेण्याचा हा प्रकार दिसून येत आहे.\nया कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बोरगव्हाण येथील सरपंच मुंजा धोत्रे, उपसरपंच विठ्ठल कदम, ग्रामपंचायत सदस्य केशव खुडे, दिनकर कदम, दिनकर इंगळे, माणिक इंगळे यांनी केली आहे.\nपत्नीसह मुलीचा चाकूने वार करुन निर्घूण खून\nकर्नाटक : डोक्यात बाटली फोडणाऱ्या 'त्या' आमदाराविरुद्ध एफआयआर\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nराहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Former-District-Sangh-activist-Balasaheb-Ahire-passed-away/", "date_download": "2019-01-22T02:02:30Z", "digest": "sha1:VE46IQCFMJT6T7RIDAXWCSOVY74N36FF", "length": 6659, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " माजी जिल्हा संघचालक बाळासाहेब अहिरे पंचत्वात विलीन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › माजी जिल्हा संघचालक बाळासाहेब अहिरे पंचत्वात विलीन\nमाजी जिल्हा संघचालक बाळासाहेब अहिरे पंचत्वात विलीन\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी जिल्हा संघचालक बाळासाहेब अहिरे (88) यांचे रविवारी (दि.15) रात्री निधन झाले. निमा संघटनेचे माजी अध्यक्ष निशिकांत अहिरे यांचे ते वडील होत. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी (दि.16) अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उद्योग जगत व राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. अहिरे यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.\nमूळचे बागलाण तालुक्यातील असलेले बाळासाहेब व्यवसायाने कन्सलटिंग इंजिनिअर होते. पुढे मात्र, त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात स्वत:ला झोकून दिले. डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी समारोह समितीचे ते महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष होते. देवबांध गणेश संस्कार केंद्राचे अध्यक्ष, लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी सांभाळली होती. सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीत पदाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. राष्ट्रीय दृष्टिहीन कल्याण संघाचे ते पश्‍चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष होते. जिल्हा संघचालक म्हणून त्यांनी 15 वर्षे जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या निधनाने सर्व क्षेत्रांतील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. सोमवारी सकाळी 10 वाजता गंगापूर येथील त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघाली. अमरधाम येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी आमदार सीमा हिरे, महेश हिरे, विभाग संघचालक कैलास साळुंखे, शहर कार्यवाह संजय चंद्रात्रे, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, उद्योजक धनंजय बेळे, भाजपाचे प्रदीप पेशकार, लघुउद्योजक संघटनेचे संजय महाजन, उद्योजक विक्रम सारडा, मविप्रचे अ‍ॅड. सुनील ढिकले, नाशिक वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे, नगरसेवक शशिकांत जाधव, माजी नगरसेवक मामा ठाकरे, नॅब संघटनेचे मुक्तेश्‍वर मुनशेट्टीवार, शंकराचार्य न्यासाचे माजी अध्यक्ष राजाभाऊ मोगल आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/fund-problem-aadarsh-gram-yojana-44648", "date_download": "2019-01-22T02:47:57Z", "digest": "sha1:BXMYFEHFTGZNO5CVRKS4WBNGD5PAUADO", "length": 16019, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "fund problem for aadarsh gram yojana वाजला डंका; पण निधीअभावी बोजवारा | eSakal", "raw_content": "\nवाजला डंका; पण निधीअभावी बोजवारा\nशुक्रवार, 12 मे 2017\nविकासकामांसाठी ३७ गावांत आवश्‍यकता ३५ कोटींची, दिले केवळ ७८ लाख\nराज्य सरकारने डंका वाजवत आमदार आदर्श ग्राम योजना सुरू केली. त्याला आता दोन वर्षे पूर्ण होत आहेत. योजनेसाठी स्वतंत्र निधी देण्याचे गाजर सरकारने दाखविले परंतु; त्याची पुंगी वाजलीच नाही. जिल्ह्यातील ९९ टक्‍के आमदार विरोधी बाकावरील असतानाही त्यांनी गावांची निवड केली. मात्र, विशेष निधी नसल्याने ही योजना ‘शासकीय’ होऊन बसली. जिल्ह्यातील ३७ गावांची निवड केली असून, त्यातील १५९ कामांपैकी केवळ १५ कामे पूर्ण आहेत. आमदार निधीतून केवळ ७८ लाखांचा खर्च झाला असून, एकूण ३५ कोटींची आवश्‍यकता आहे.\nविकासकामांसाठी ३७ गावांत आवश्‍यकता ३५ कोटींची, दिले केवळ ७८ लाख\nराज्य सरकारने डंका वाजवत आमदार आदर्श ग्राम योजना सुरू केली. त्याला आता दोन वर्षे पूर्ण होत आहेत. योजनेसाठी स्वतंत्र निधी देण्याचे गाजर सरकारने दाखविले परंतु; त्याची पुंगी वाजलीच नाही. जिल्ह्यातील ९९ टक्‍के आमदार विरोधी बाकावरील असतानाही त्यांनी गावांची निवड केली. मात्र, विशेष निधी नसल्याने ही योजना ‘शासकीय’ होऊन बसली. जिल्ह्यातील ३७ गावांची निवड केली असून, त्यातील १५९ कामांपैकी केवळ १५ कामे पूर्ण आहेत. आमदार निधीतून केवळ ७८ लाखांचा खर्च झाला असून, एकूण ३५ कोटींची आवश्‍यकता आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात राबविलेल्या संसद आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने राज्यात आदर्श आमदार ग्राम राबविण्याचा निर्णय मे २०१५ मध्ये घेतला. २०१९ पर्यंत एका आमदाराने तीन गावे या योजनेतून आदर्श बनविण्याचे शासनाने ठरविले. सातारा जिल्ह्यातील आमदार शंभूराज देसाई वगळता सर्वच आमदार राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षातील आहेत. तरीही सर्वांनी गावे निवडून कामे सुरू केली. मात्र, शासनाने स्वतंत्र निधी देण्याचे प्रथम अध्यादेशात नमूद केले असतानाही नंतर या योजनेसाठी तशी तरतूद करण्यात आली नाही. त्यामुळे योजना राबविण्यावर आमदारही उदासीन झाले. त्याचा परिणाम प्रशासकीय योजनाही कागदोपत्री योजना राबवू लागली आहे.\nविधानसभेच्या दहा व विधान परिषदेच्या आठ आमदारांनी मिळून ३७ गावांची निवड केली. त्यातील २६ ग्रामपंचायतींनी गावस्तरावर ग्रामविकास आराखडा तयार केले आहेत. त्या आराखड्यानुसार ९३१ कामांची संख्या ठरविली आहे. या योजनेतून १५९ कामांची निवड केली असून, त्यातील अवघी १५ कामे पूर्ण झाली आहेत. त्यासाठी आमदार निधीतून ७८ लाखांचा निधी दिला आहे. मात्र, अद्यापही ३५ कोटी ६५ लाखांचा निधी आवश्‍यक आहे. या आकडेवारीवरून या गावांत अद्यापही विकासकामांसह योजनेचा बोजवारा उडाल्याचे दिसत आहे.\nपहिल्या टप्प्यातील गावांसाठी आमदारांनी काही प्रमाणात निधी दिला असला तरी दुसऱ्या टप्प्यात अद्यापही निधी खर्च केलेला नाही. पहिल्या टप्प्यात रामराजेंनी २० लाख, पृथ्वीराज चव्हाण यांनी १५ लाख, आनंदराव पाटील यांनी २३ लाख, जयकुमार गोरेंनी दहा लाख, मकरंद पाटील यांनी पाच लाख दिले आहेत. दुसऱ्या टप्प्यात केवळ पृथ्वीराज चव्हाण यांनी पाच लाख दिल्याची माहिती जिल्हा परिषदेकडे आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी भिलार गाव निवडून भारतातील पहिले पुस्तकांचे गाव होण्याचा मान भिलारला दिला.\nनेपाळ, बांगलादेशाशी शारदानगरचा करार\nबारामती - शारदानगर येथील शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाने नेपाळ व बांगलादेशातील विद्यापीठांबरोबर आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार केला आहे. या...\n‘खेलो इंडिया’तील विजेतेपदामुळे महाराष्ट्र सरकारची जबाबदारी वाढली आहे. या निमित्ताने क्रीडा गुणवत्तेला प्रोत्साहन मिळाल्यास स्पर्धेचे उद्दिष्ट खऱ्या...\nबेघरांना निवारा केंद्राचा आधार\nपुणे - बेघर, निराधार आणि कामानिमित्त पुण्यात आलेल्या अनेक गरिबांना राहण्याची सोय उपलब्ध नसते. त्यांना येरवडा परिसरातील मदर तेरेसा हॉलमध्ये चोवीस तास...\nसातारा - भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या तोंडावरच स्थानिक पातळीवर पक्षाच्या चिन्हाचे ब्रॅंडिंग सुरू केले आहे. त्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने...\nविकासदराचे स्वप्न आणि सत्य\nभारताने गाठलेल्या विकासदरात भविष्यात सातत्य टिकून राहील काय या प्रश्‍नाच्या उत्तरातील अनिश्‍चितता आणि गुंतागुंत जागतिक आर्थिक परिस्थिती किती अनिश्‍...\nपावसकरांच्या चर्चेने जाधवांची नाराजी\nसातारा - लोकसभा निवडणुकीसाठी गेल्या दोन वर्षांपासून तयारीला लागलेले भाजपचे नेते पुरुषोत्तम जाधव यांचे नाव मागे पडून त्यांच्याऐवजी विक्रम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/television/news?start=36", "date_download": "2019-01-22T02:42:34Z", "digest": "sha1:6RK34LSC6UZP2JLG5QMOSPIGMCNFRRSD", "length": 11172, "nlines": 228, "source_domain": "marathicineyug.com", "title": "News - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nया आठवड्यामध्ये मिळणार “सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर” चे “फाइनलिस्ट”\nकलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर' या कार्यक्रमातील छोटे सुरवीर आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकत आहेत. कार्यक्रमामधील सगळ्याच लहान मुलांनी संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्या सुंदर गाण्याने वेड लावले आहे. कार्यक्रमामधील हे छोटे सुरवीर विविध शैलींमधील गाणी उत्तम पद्धतीने सादर करत आहेत. कार्यक्रमामधील स्पर्धकांनी विविध शैलींमधील गाणी उत्तम पद्धतीने सादर करून प्रत्येक भागामध्ये कॅप्टनसना तसेच मंचावर आलेल्या विशेष अतिथींना एक आश्चर्याचा सुखद धक्काही दिला आहे. येत्या सोमवार, मंगळवार आणि बुधवारच्या भागामध्ये देखील असेच काहीसे घडले.\nआयुष्यात चढ उतार हे येतंच असतात. त्याला प्रत्येकाला सामोरे जावे लागते. मात्र, उतारा नंतरच्या चढाला बघून जो खचत नाही तोच खरा विजेता ठरतो. मराठी चित्रपटसृष्टीतील सध्याची आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकरच्या यशाचे गमक देखील यातच दडलेल आहे.\nसुरेखा पुणेकर 'अप्सरा आली' ची परीक्षक\nलावणी म��हंटलं कि डोळ्यासमोर येते ती म्हणजे अदाकारा व लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांची कला. लावणी या लोकनृत्याची परंपरा जिवंत ठेवण्यात तसेच नवीन पिढीला या परंपरेची ओळख करून देण्यात त्यांचं मोठं योगदान आहे. सुरेखा पुणेकर यांनी वयाच्या ८व्या वर्षांपासून लावणी आत्मसात केली आणि तेव्हा पासूनच लावणी आणि सुरेखा पुणेकर हे दोन समानार्थी शब्द झाले.\n‘छत्रीवाली’ मालिकेत हटके अंदाजात विक्रमने घातली मधुराला लग्नाची मागणी \n‘स्टार प्रवाह’वरील ‘छत्रीवाली’ मालिकेतील मधुरा आणि विक्रमच्या नात्यात बरेच चढ-उतार पाहायला मिळतायत. मधुरावर जीवापाड प्रेम करणाऱ्या विक्रमने बऱ्याचदा आपल्या प्रेमाची कबुली दिलीय. मधुराला वेगवेगळी सरप्राईजेसही दिली आहेत. एवढंच नाही तर त्याने आपला जीव धोक्यात घालून मधुराला मनवण्याचा प्रयत्न केलाय. मधुराचं प्रेम जिंकण्यासाठी विक्रम वाट्टेल ते करायला तयार आहे. त्यासाठी त्याने आणखी एक शक्कल शोधून काढलीय.\nरणवीर सिंहची ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’ च्या मंचावर सरप्राईज एण्ट्री\nआतापर्यंत सोनी मराठी वरील ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’च्या मंचावर अनेक कलाकारांनी स्पर्धकांचे सुपर परफॉर्मन्सेस पाहण्यासाठी हजेरी लावली आहे. पण या मंचावर नुकतीच एक आश्चर्यकारक घटना अशी घडली की, बॉलिवूडमधील एका अभिनेत्याने हक्काने सुपर एण्ट्री करुन ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’च्या सेटवर सर्वांना सरप्राईज केले. ‘आला रे आला सिंबा आला’ असा आवाज ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’च्या मंचावर घुमला कारण या मंचावर सिंबाने सरप्राईज एण्ट्री करुन सर्वांना आश्चर्यचकीत केले होते.\n“अस्सल पाहुणे इसराल नमुने” कार्यक्रमामध्ये रामदास आठवले आणि आनंद शिंदे\nकलर्स मराठीवरील अस्सल पाहुणे इरसाल नमुने कार्यक्रमामध्ये या आठवड्यामध्ये कवी मनाचा महानेता रामदास आठवले आणि महाराष्ट्राचा लाडका गायक आनंद शिंदे यांच्यासोबत मकरंद अनासपुरे यांनी दिलखुलास संवाद साधला आहे. काही प्रश्नांची उत्तरं एकदम बेधडक तर काही उत्तरं एकदम खुशखुशीत पद्धतीने दिली. या गप्पा चांगल्याच रंगल्या... रामदास आठवले यांनी आनंद शिंदे यांच्या काही गाण्यांचा अर्थ देखील गंमतीदार पद्धतीने सांगितला आहे. तर आनंद शिंदे यांनी त्यांच्या बालपणीच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. तेंव्हा बघायला विसरू नक�� हा धमाकेदार भाग येत्या गुरु आणि शुक्र रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.\n‘अहिल्या’ करवणार एक महिला कॉन्स्टेबल ते आयपीएस पोलिस अधिकारी हा प्रवास\nकॉमेडी आणि रोमान्सचं ‘रेडीमिक्स’ काँबीनेशन - दिग्दर्शक जालिंदर कुंभार\n‘लकी’ बॉय चैतन्य देवढेचे ‘माझ्या दिलाचो’ गाणे \n'अजिंक्य योद्धा'चा भव्य शुभारंभ - पहिल्याच प्रयोगाला हजारो प्रेक्षकांची उपस्थिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/videos/18-behind-scenes", "date_download": "2019-01-22T02:27:42Z", "digest": "sha1:U2SMXT5VQSRR2MJMIUMI2T6U2QCZ2SK3", "length": 30324, "nlines": 290, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Behind Scenes - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n‘लकी’ बॉय चैतन्य देवढेचे ‘माझ्या दिलाचो’ गाणे \nसंजय जाधव दिग्दर्शित लकी सिनेमाचे ‘माझ्या दिलाचो’ हे कोंकणी गाणे रिलीज झाले आहे. ‘दूनियादारी’ सिनेमातून ‘लिटील चॅम्प’ रोहित राऊतला सिनेसृष्टीत लाँच केल्यावर आता ‘राइझिंग स्टार’ चैतन्य देवढेलाही संजय जाधव ह्यांनी लकी सिनेमातून चित्रपटसृष्टीत लाँच केले आहे. सूर नवा ध्यास नवा रिएलिटी शोमधून दिसत असलेल्या चैतन्यचे हे पहिले मराठी गाणे आहे.\nअचंबित करणाऱ्या विज्ञानकथेवर आधारित 'उन्मत्त' - पहा ट्रेलर\nभारतात हॉलीवूडसारखे साय-फाय चित्रपट बनत नाहीत अशी नेहमीच ओरड केली जाते. लव्हस्टोरी अथवा अॅक्शन मुव्हीच्या पलीकडे विचार करून विज्ञानाच्या परिघातील आगळा-वेगळा विषय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं धाडस निर्माते करताना दिसत नाहीत. इंजिनिअर्स, डॉक्टर्स आणि अनेको शास्त्रज्ञांची भुमी असणाऱ्या भारतात ना साहित्यामध्ये विज्ञान कथा आढळतात ना चित्रपटांमध्ये. सायन्स फिक्शनचा आनंद भारतीय प्रेक्षकांना मिळत नाही. नेमक्या या कमतरेच्या फायदा घेत हॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीने प्रेक्षकांना दर्जेदार इंग्रजी चित्रपटांच्या मोहजालात अडकवलं आहे.\nनक्की पाहा ‘लकी’ चित्रपटाचा ट्रेलर\nबी लाइव्ह प्रस्तूत लकी सिनेमाचा ट्रेलर लाँचचा दिमाखदार सोहळा नुकताच थाटात संपन्न झाला. ह्या सोहळ्याचे मुख्य आकर्षण होते, ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते जीतेंद्र आणि डिस्को किंग बप्पी लाहिरी ह्यांची विशेष उपस्थिती. मराठी सिनेसृष्टीतल्या सेलिब्रिटींसोबतच ह्या दोन्ही मान्यवरांच्या उपस्थितीने सोहळ्याला बहार आली.\nवैभव तत्ववादी, प्रार्थना बेहेरे आणि नेहा जोशी यांच्या ‘र��डीमिक्स’ चा टिझर\nअमेय विनोद खोपकर यांच्या ‘एव्हीके फिल्म्स’ प्रस्तुत आणि ‘कृती फिल्म्स’, ‘सोमिल क्रिएशन्स’ निर्मित, शेखर ढवळीकर लिखित व जालिंदर कुंभार दिग्दर्शित 'रेडीमिक्स' या आगळ्यावेगळ्या मराठी चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर रसिकांसाठी प्रदर्शित झाला. ती पहाताच रसिकांमध्ये चित्रपटाविषयी विशेष उत्कंठा आणि आकर्षण निर्माण झालं आहे. आजचा आघाडीचा युथ आयकॉन - अर्थात लव्हरबॉय वैभव तत्ववादी, अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, नेहा जोशी यांच्या व्यक्तिरेखांचं विलोभनीय दर्शन आणि त्यावर अभिनेते सचिन खेडेकर यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजातील मोजक्या शब्दातलं खुमासदार वर्णन यामुळे ही पहिली झलक रसिकांवर मोहिनी घालत आहे. कलाकारांच्या व्यक्तिरेखा नेमक्या कश्या आहेत आणि चित्रपटाचा 'पोत' काय आहे आणि चित्रपटाचा 'पोत' काय आहे हे लक्षवेधी दृकश्राव्य काही सेकंदात दाखवून विशेष किमया साधली आहे. त्यामुळे या टिझरने नेटकऱ्यांमध्ये प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे.\n'डोंबिवली रिटर्न' चा वेगवान आणि लक्षवेधी टीझर\n'स्वप्नील जोशी' ची \"मी पण सचिन\" साठी खडतर मेहनत\nलाखों व्ह्युज् मिळालेले गाणे - शाल्मली म्हणतेय 'हे मन माझे का भिरभिरते..'\n'लकी' च्या निर्मात्यांचे ‘कोपचा’ गाण्याद्वारे या चित्रपटाला ट्रिब्युट \n'रकम्मा' गाण्यावर निकम्मा होऊन 'अभिनय बेर्डे' चा हटके डान्स\n\"प्रेमवारी\" चित्रपटातील श्रेया - सोनूच्या जादुई आवाजातील \"बघता तुला मी\" गाणं प्रदर्शित\n'नशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'\nस्वप्नील जोशी करतोय 'सचिन' चा जल्लोष या गाण्यातून\nराष्ट्रीय पारितोषिक विजेता ‘धप्पा’ चा ट्रेलर प्रदर्शित\nअचंबित करणाऱ्या विज्ञानकथेवर आधारित 'उन्मत्त' - पहा ट्रेलर\nभारतात हॉलीवूडसारखे साय-फाय चित्रपट बनत नाहीत अशी नेहमीच ओरड केली जाते. लव्हस्टोरी अथवा अॅक्शन मुव्हीच्या पलीकडे विचार करून विज्ञानाच्या परिघातील आगळा-वेगळा विषय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं धाडस निर्माते करताना दिसत नाहीत. इंजिनिअर्स, डॉक्टर्स आणि अनेको शास्त्रज्ञांची भुमी असणाऱ्या भारतात ना साहित्यामध्ये विज्ञान कथा आढळतात ना चित्रपटांमध्ये. सायन्स फिक्शनचा आनंद भारतीय प्रेक्षकांना मिळत नाही. नेमक्या या कमतरेच्या फायदा घेत हॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीने प्रेक्षकांना दर्जेदार इंग्रजी चित्रपटांच्या मोहजालात अडकवलं आहे.\nनक्की पाहा ‘लकी’ चित्रपटाचा ट्रेलर\nबी लाइव्ह प्रस्तूत लकी सिनेमाचा ट्रेलर लाँचचा दिमाखदार सोहळा नुकताच थाटात संपन्न झाला. ह्या सोहळ्याचे मुख्य आकर्षण होते, ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते जीतेंद्र आणि डिस्को किंग बप्पी लाहिरी ह्यांची विशेष उपस्थिती. मराठी सिनेसृष्टीतल्या सेलिब्रिटींसोबतच ह्या दोन्ही मान्यवरांच्या उपस्थितीने सोहळ्याला बहार आली.\nवैभव तत्ववादी, प्रार्थना बेहेरे आणि नेहा जोशी यांच्या ‘रेडीमिक्स’ चा टिझर\nअमेय विनोद खोपकर यांच्या ‘एव्हीके फिल्म्स’ प्रस्तुत आणि ‘कृती फिल्म्स’, ‘सोमिल क्रिएशन्स’ निर्मित, शेखर ढवळीकर लिखित व जालिंदर कुंभार दिग्दर्शित 'रेडीमिक्स' या आगळ्यावेगळ्या मराठी चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर रसिकांसाठी प्रदर्शित झाला. ती पहाताच रसिकांमध्ये चित्रपटाविषयी विशेष उत्कंठा आणि आकर्षण निर्माण झालं आहे. आजचा आघाडीचा युथ आयकॉन - अर्थात लव्हरबॉय वैभव तत्ववादी, अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, नेहा जोशी यांच्या व्यक्तिरेखांचं विलोभनीय दर्शन आणि त्यावर अभिनेते सचिन खेडेकर यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजातील मोजक्या शब्दातलं खुमासदार वर्णन यामुळे ही पहिली झलक रसिकांवर मोहिनी घालत आहे. कलाकारांच्या व्यक्तिरेखा नेमक्या कश्या आहेत आणि चित्रपटाचा 'पोत' काय आहे आणि चित्रपटाचा 'पोत' काय आहे हे लक्षवेधी दृकश्राव्य काही सेकंदात दाखवून विशेष किमया साधली आहे. त्यामुळे या टिझरने नेटकऱ्यांमध्ये प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे.\n‘लकी’ बॉय चैतन्य देवढेचे ‘माझ्या दिलाचो’ गाणे \nसंजय जाधव दिग्दर्शित लकी सिनेमाचे ‘माझ्या दिलाचो’ हे कोंकणी गाणे रिलीज झाले आहे. ‘दूनियादारी’ सिनेमातून ‘लिटील चॅम्प’ रोहित राऊतला सिनेसृष्टीत लाँच केल्यावर आता ‘राइझिंग स्टार’ चैतन्य देवढेलाही संजय जाधव ह्यांनी लकी सिनेमातून चित्रपटसृष्टीत लाँच केले आहे. सूर नवा ध्यास नवा रिएलिटी शोमधून दिसत असलेल्या चैतन्यचे हे पहिले मराठी गाणे आहे.\nलाखों व्ह्युज् मिळालेले गाणे - शाल्मली म्हणतेय 'हे मन माझे का भिरभिरते..'\nकुठल्याही पट्टीत तितक्याच ताकदीनं गाणाऱ्या शाल्मली खोलगडेचं नाव आज जगभरात प्रसिद्ध आहे. अभिजात गायकी, आवाजाचा उत्तम पोत आणि क्लासिकल व्हाया पॉप अशा साऱ्याच विभागांत मुक्त संचार अ���णाऱ्या शाल्मलीच्या गाण्यांची मजा काही औरच 'मैं परेशान', 'बलम पिचकारी', अगं बाई हल्ला मचाये रे', 'चढी मुझे यारी तेरी ऐसी जैसे दारू देसी' या आणि अशा अनेक बॉलिवूड साॅग्सवर सगळ्यांना ठेका धरायला लावणारा शाल्मलीचा आवाज आता आपल्याला मराठीत सुद्धा ऐकायला मिळतोय. भावेश काशियानी फिल्म्स,आयड्रिम्झ फिल्मक्राफ्ट प्रस्तुत 'कॉलेज डायरी' या मराठी चित्रपटात शाल्मलीने एक खास रोमँटिक गाणं गायलंय जे तुफान गाजतंय. केवळ दोनच दिवसांत फेसबुक आणि यूट्युबवर लाखांत मिळणारे लाईक्स आणि व्ह्युज् ने अनिकेत जगन्नाथ घाडगे दिग्दर्शित 'कॉलेज डायरी' चित्रपटाची क्रेझ आणखी वाढली आहे.\n'लकी' च्या निर्मात्यांचे ‘कोपचा’ गाण्याद्वारे या चित्रपटाला ट्रिब्युट \nयंदाच्या मोस्ट अवेटेड लकी चित्रपटाचे पहिले गाणे ‘कोपचा’ नुकतेच रिलीज झाले आहे. ह्या गाण्याद्वारे लकीच्या निर्मात्यांनी 1983 मध्ये झळकलेल्या जीतेंद्र-श्रीदेवी स्टारर ‘हिम्मतवाला’ सिनेमाला ट्रिब्यूट दिले आहे. अमितराजने संगीत दिलेल्या ह्या गाण्याला डिस्को किंग बप्पी लाहिरी आणि पॉप क्वीन वैशाली सामंतने गायले आहे. तर अभय महाजन आणि दिप्ती सतीवर हे गाणे चित्रीत झाले आहे.\n'स्वप्नील जोशी' ची \"मी पण सचिन\" साठी खडतर मेहनत\nमराठी सिनेसृष्टीतला चॉकलेट बॉय आणि आपल्या सगळ्यांचा लाडका स्वप्नील जोशी \"मी पण सचिन\" या आगामी चित्रपटात क्रिकेटपटूच्या भूमिकेत दिसणार आहे. या नवीन वर्षात स्वप्नील आपल्याला एका दमदार आणि त्याची चॉकलेट बॉयची इमेज तोडणाऱ्या अशा वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचा टिझर, सिनेमाचं गाणं आणि पोस्टर यामध्ये दिसत असलेला स्वप्नीलचा वेगळा 'लुक' आणि वेगळा आवाज ऐकून तो जरा त्याच्या 'कन्फर्ट झोन' मधून बाहेर येऊन काहीतरी नवीन करतोय हे नक्की. पण हे जेवढे सोपे दिसते, वाटते तेवढे सोपे नाहीये. कारण अशा स्वरूपाच्या भूमिकेसाठी कलाकारांना प्रचंड मेहनत घ्यावी लागते.\nसंतोष कोल्हे यांच्या \"हिजडा\" शॉककथेला 1 कोटीच्या वर व्ह्यूव्ज\nव्हायरस मराठी या यू ट्यूब चॅनेलवरच्या, संतोष कोल्हे यांनी दिग्दर्शित केलेल्या हिजडा या शॉककथेला 10M व्ह्यूव्ज मिळाले आहेत. म्हणजे एक कोटीच्या वर लोकांनी हा व्हिडीओ पहिला. मुंबईतल्या लोकल ट्रेन मध्ये प्रवास करणारा एक सामान्य प्रवासी आणि त्याच ट्रेन मध्ये भीक मागणारा हिजडा यांची ���े गोष्ट आहे.\n'चॅट मसाला' या कार्यक्रमात “नमुने” मालिकेतील दिलीप प्रभावळकर व संजय मोने यांच्यासोबत पुलंच्या आठवणींना उजाळा\nपु. ल. देशपांडे हे महाराष्ट्राच्या अगदी घरा-घरापर्यंत पोहोचलेले नाव. लेखक, नाटककार, नट, दिग्दर्शक, प्राध्यापक, संगीतकार, असे बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेले ‘पु.ल.’ महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व म्हणून परिचित असले तरी राष्ट्रीय पातळीवर तितकीशी प्रसिद्धी त्यांना लाभली नाही, हे एक नवलच. आता ही पोकळीदेखील भरून काढायला सज्ज झालीय, सब टीव्ही वर २१ जुलै रोजी सुरु होत असलेली “नमुने” ही मालिका पुलंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ मधील पात्रांवर आधारित असलेल्या या मालिकेत खुद्द पुलंची भूमिका साकारत आहेत प्रसिद्ध विनोदी अभिनेते संजय मोने. तसेच सर्वांचे लाडके व ज्येष्ठ नट दिलीप प्रभावळकर हे सुद्धा “नमुने”मध्ये हरितात्या हे पात्र साकारत आहेत. या मालिकेच्या निमित्ताने ‘वाजवा’ या युट्युब चॅनेलने 'चॅट मसाला' या कार्यक्रमात 'नमुने'मधील या अभिनेत्यांची एक मुलाखत घेतली. प्रसिद्ध अभिनेत्री पर्ण पेठे हिने या मुलाखतीत दिलीप प्रभावळकर आणि संजय मोने यांच्यासोबत पुलंच्या आठवणींना उजाळा दिला.\nवैशाली माडेच्या सुमधूर आवाजात अभिनेत्री दिपाली सुखदेवे चा भन्नाट डान्स - 'डीजे वाला दादा'\nसोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल काही सांगता येत नाही. सध्याच्या घडीला मराठी चित्रपटसृष्टीसोबत म्युझिक अल्बमही वेगवेगळ्या धाटणीचे बनत चाललेत. अशातच अस्सल मराठमोळ्या ठसक्यात गायिका वैशाली माडेच्या सुमधूर आवाजात एक म्युझिक अल्बम अलिकडेच रिलीज झाला आहे. 'डीजे वाला दादा' असे नव्या गाण्याचे बोल आहेत.\nगायक 'प्रवीण कुवर' यांचे नवे धमाकेदार गाणे 'तू माझी ब्युटीक्वीन'\nगेल्या अनेक वर्षांपासून आपल्या आवाजाने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे गायक प्रवीण कुवर आणखी एक नवं- कोरं गाणं घेऊन आपल्या भेटीला येत आहेत. सृष्टी क्रिएशन्स या निर्मिती संस्थेने या गाण्याची निर्मिती केली आहे. 'तू माझी ब्युटीक्वीन' च्या रेकॉर्डींगला नूकतीच पुण्यातील व्ही.एस.एच स्टुडिओ येथे उत्साहात सुरुवात झाली.\n'स्वप्नील जोशी' ची \"मी पण सचिन\" साठी खडतर मेहनत\nमराठी सिनेसृष्टीतला चॉकलेट बॉय आणि आपल्या सगळ्यांचा लाडका स्वप्नील जोशी \"मी पण सचिन\" या आगामी चित्रपटात क्रिकेटप���ूच्या भूमिकेत दिसणार आहे. या नवीन वर्षात स्वप्नील आपल्याला एका दमदार आणि त्याची चॉकलेट बॉयची इमेज तोडणाऱ्या अशा वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचा टिझर, सिनेमाचं गाणं आणि पोस्टर यामध्ये दिसत असलेला स्वप्नीलचा वेगळा 'लुक' आणि वेगळा आवाज ऐकून तो जरा त्याच्या 'कन्फर्ट झोन' मधून बाहेर येऊन काहीतरी नवीन करतोय हे नक्की. पण हे जेवढे सोपे दिसते, वाटते तेवढे सोपे नाहीये. कारण अशा स्वरूपाच्या भूमिकेसाठी कलाकारांना प्रचंड मेहनत घ्यावी लागते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Youthworld/veteran-actor-charlie-Chaplin-unknown-facts%C2%A0/", "date_download": "2019-01-22T02:57:23Z", "digest": "sha1:B7BGAE3OYLZB6GFO2XMCL4C6N4ZFBYUL", "length": 6847, "nlines": 40, "source_domain": "pudhari.news", "title": " जगाला हसवणारा अवलिया ‘चार्ली चॅप्‍लिन’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Youthworld › जगाला हसवणारा अवलिया ‘चार्ली चॅप्‍लिन’\nचार्ली म्हणायचा, ‘माझ दुःख लोकांना हसवेल’\n‘चार्ली चॅप्‍लिन’ हे नाव घेतलं की आपल्या डोळ्यांसमोर ‘काळ्या-पांढर्‍या’ वेशातला दोन व्यक्ती समोर उभे राहतात. इंचभर मिशी, हातात काठी आणि डोक्यावर काळी टोपी, अस रूप असणारा असामान्य कलाकार म्हणजे हा चार्ली चॅप्‍लिन. आपल्या साध्या कृत्यांमधून प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारा हा अवलिया आबालवृद्धांपर्यंत आजही सगळ्यांना खिळवून ठेवतो. पण या हसवणाऱ्या चेहऱ्या मागील दुःख कुणालाच ठावूक नाही.\nचार्ली चॅप्‍लिनचा जन्म लंडनमध्ये 16 एप्रिल 1889 रोजी झाला. चार्ली चॉप्लिनच पर्ण नाव चार्ल्स स्पेन्सर चॅप्लिन असे आहे. वयाच्या ९व्या वर्षी त्याला पोटाची खळगी भरण्यासाठी त्याला काम करावे लागले. लहान वयातच घरच्यांपासून दुरावलेला चार्लीच्या शिक्षणाची दोर वयाच्या १३ व्या वर्षींच तुटली.\nचार्लीची अभिनयाची सुरूवात वयाच्या १९ व्या वर्षी अमेरिकामध्ये झाली. अमेरिकामध्ये चित्रपटात काम करता करता १९१८ साली तो जगभरात प्रसिद्ध झाला आणि सगळ्यांचा चाहता झाला.\nचार्लीचा पहिला चित्रपट 'मेकिंग अ लिविंग' हा १९१४ साली प्रदर्शित झाला होता. १९२१ साली चार्लीचा पहिल्यांदा फुल लेंग्थ फीचर फिल्म 'द किड' हा चित्रपट प्रदर्शित झाला. चार्ली चॅप्लिन यांनी जगातील दोन्ही महायुद्ध स्वतःच्या नजरेने पाहिली होती. या महायुद्धामुळे जगातील सर्व लोक चिंतेत आणि भयानक परिस्थितीतून जात असताना त्याना हसवण्याचे काम चार्लीने केले. चार्ली चॅप्लिनने एके दिवशी असे सांगीतले होते की , ''माझ दुःख हे लोकांचे हसवण्याचे कारण बनेल , पण माझ हसवण हे कधी लोकांसाठी दुःखाचे कारण ठरू नये\".\nचार्ली कोणताही संवाद न करताच तो लोकांना हसवत होता. 'अ वुमन ऑफ पैरिस', 'द गोल्ड रश', 'द सर्कस', 'सिटी लाइट्स', 'मॉर्डन टाइम्स' अशा अनेक चित्रपटातून त्याने लोकांना हसवले आहे.\nकोवळ्या वयातच फार दु:ख भोगावं लागलेल्या चार्लीला लहानसहान गोष्टीतून आनंद वेचायची कला अवगत झाली होती आणि म्हणूनच सामान्य माणूस ज्या गोष्टीतून आनंद घेऊ शकणार नाही, त्याच रोजच्या प्रसंगांमधून तो आपल्याला हसवू शकत होता.\nकर्नाटक : डोक्यात बाटली फोडणाऱ्या 'त्या' आमदाराविरुद्ध एफआयआर\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nराहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/jobs-salary-increase-by-10-in-next-year/", "date_download": "2019-01-22T02:24:11Z", "digest": "sha1:HVBFCVPFTKQIEVRYTAM5ITXRAMKVVTQ7", "length": 5518, "nlines": 77, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पुढील वर्षात नोकरदारांच्या पगारात १० टक्क्यांची वाढ !", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपुढील वर्षात नोकरदारांच्या पगारात १० टक्क्यांची वाढ \nमुंबई : देशातील खासगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांचा पगार पुढील वर्षापर्यंत 10 टक्क्यांनी वाढणार असल्याचे ‘सॅलरी बजेट प्लॅनिंग’ यांनी केलेल्या सर्व्हेक्षणात स्पष्ट करण्यात आले आहे. या सर्व्हेक्षणासाठी जुलै महिन्यात आशियाई पॅसिफिक क्षेत्रातील 4 हजार प्रतिनिधींची मते विचारात घेण्यात आली. यात 300 भारतीय कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता.\nनोटाबंदीच्या निर्णयामुळे गेल्या वर्षी हजारो कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळाली नसून यंदा 10 टक्के सरासरी पगारवाढ असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्व्हेमध्ये बीपीओ, केमिकल्स, बांधकाम क्षेत्र आणि अभियांत्रिकी, रिटेल, आर्थिक सेवा, उच्च तंत्रज्ञान, मीडिया, औषध ���णि आरोग्यशास्त्र, यासह अनेक खासगी क्षेत्रांसंदर्भात सविस्तर भाष्य करण्यात आले आहे.\nभारिपने दंड थोपटले , लोकसभेसाठी अमरावती मतदार संघातून उमेदवार जाहीर\nटीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष उमेदवारी जाहीर करत आहे त्याप्रमाणेच भारिप बहुजन…\nएव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांना झी युवाचा साहित्य सन्मान पुरस्कार…\n‘मुलीने काय घातले होते हे विचारण्याचा अधिकार कुणालाही…\nप्रजासत्ताक दिन चित्ररथ स्पर्धेत कृषी विभागास प्रथम पारितोषिक\n… ‘तर रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल’\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका - उदयनराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AA%E0%A5%A7%E0%A5%AD_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2019-01-22T02:48:36Z", "digest": "sha1:NXMSM3E7BEXK76BOTUADKGPX6OOJOAMK", "length": 3948, "nlines": 132, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १४१७ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १४१७ मधील जन्म\n\"इ.स. १४१७ मधील जन्म\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०३:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/television/news/6492-zee-marathi-awards-2018-winners-list", "date_download": "2019-01-22T02:14:35Z", "digest": "sha1:24LZMBXOQJIM7U4GDQ5QHUBA2XG23UR2", "length": 12429, "nlines": 244, "source_domain": "marathicineyug.com", "title": "'झी मराठी अवॉर्ड्स २०१८' चे विजेते - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'झी मराठी अवॉर्ड्स २०१८' चे विजेते\nPrevious Article 'प्रेमा तुझा रंग कसा' च्या स्त्रीशोषणाविरोधात विशेष भागांचे सूत्रसंचालन करणार अभिनेत्री 'चिन्मयी सुमीत'\nNext Article 'झी मराठी अॅवॉर्ड्स २०१८' मध्ये अशोक पत्की यांना जीवन गौरव\nझी मराठीच्या मालिका प्रेक्षकांमध्ये कमालीच्या लोकप्रिय आहेत. सायंकाळची साडेसहाची वेळ झाली ���ी ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमापासून झी मराठी ही वाहिनी घराघरात सुरु होते आणि रात्री बाजी मालिकेपर्यंत प्रेक्षक मनोभावे हे कार्यक्रम बघतात. ‘लागिरं झालं जी’, 'तुला पाहते रे' असो की ‘तुझ्यात जीव रंगला’ यातील सर्व व्यक्तिरेखांवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मधील राधिकाच्या समस्या प्रेक्षकांना आपल्याशा वाटतात. ‘चला हवा येऊ द्या’ आणि 'जागो मोहन प्यारे’ ची मंडळी प्रेक्षकांना खळखळून हसवतात तर ‘गाव गाता गजाली'ची मालवणी मंडळी प्रेक्षकांना रोज नव्या नव्या गजाल सांगून त्यांचं मनोरंजन करतात. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या भव्यतेने प्रेक्षकांचे डोळे दिपून गेले आहेत.\nझी मराठीवरील याच मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे झी मराठी अॅवॉर्ड्स. दरवर्षी अतिशय देखण्या आणि दिमाखदार पद्धतीने हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडतो. कलाकारांचे दिलखेचक परफॉरमन्स, विनोदी स्किटस् आणि सोबतीला कोणता कलाकार, कोणती जोडी, कोणती मालिका, कोणतं कुटुंब सर्वोत्कृष्ट ठरेल याची लागलेली उत्सुकता अशा वातावरणात हा कार्यक्रम रंगतो. नुकताच हा गौरव सोहळा झी मराठी वाहिनीवर प्रसारित झाला आणि त्याचसोबत प्रेक्षकांनी भरभरून मत दिलेले त्यांचे लाडके कलाकार विजयी ठरले.\nही आहेत झी मराठी अवॉर्ड्स २०१८च्या विजेत्यांची नावे\nसर्वोत्कृष्ट मालिका - तुला पाहते रे\nसर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम - चला हवा येऊ द्या\nसर्वोत्कृष्ट नायिका - राधिका (माझ्या नवऱ्याची बायको)\nसर्वोत्कृष्ट नायक - विक्रांत सरंजामे (तुला पाहते रे)\nसर्वोत्कृष्ट जोडी - राणा-अंजली (तुझ्यात जीव रंगला)\nसर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा (पुरुष) - ईशाचे वडील (तुला पाहते रे)\nसर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा (महिला) - राधिका (माझ्या नवऱ्याची बायको)\nसर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा (पुरुष) - बरकत (तुझ्यात जीव रंगला)\nसर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा (महिला) - रेवती (माझ्या नवऱ्याची बायको)\nसर्वोत्कृष्ट भावंडं - राणा-सुरज (तुझ्यात जीव रंगला)\nसर्वोत्कृष्ट सून - अंजली (तुझ्यात जीव रंगला)\nसर्वोत्कृष्ट सासू - राधिकाची सासू (माझ्या नवऱ्याची बायको)\nसर्वोत्कृष्ट सासरे - राधिकाचे सासरे (माझ्या नवऱ्याची बायको)\nसर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा - राहुल्या (लगीरं झालं जी)\nसर्वोत्कृष्ट आई - ईशाची ���ई (तुला पाहते रे)\nसर्वोत्कृष्ट वडील - ईशाचे बाबा (तुला पाहते रे)\nसर्वोत्कृष्ट कुटुंब - निमकर कुटुंब (तुला पाहते रे)\nसर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक - संकर्षण कऱ्हाडे (आम्ही सारे खवय्ये)\nसर्वोत्कृष्ट खलनायिका - नंदिता (तुझ्यात जीव रंगला)\nसर्वोत्कृष्ट खलनायक - हर्षवर्धन (लगीरं झालं जी)\nसर्वोत्कृष्ट बालकलाकार - लाडू (तुझ्यात जीव रंगला)\nसर्वोत्कृष्ट शीर्षकगीत - तुला पाहते रे\nजीवन गौरव पुरस्कार - अशोक पत्की\nयाच सोबत या सोहळ्यात झी मराठीवरील अनेक लोकप्रिय मालिकांना श्रवणीय आणि अजरामर शीर्षकगीतं देणाऱ्या संगीतकार अशोक पत्की यांना देखील जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.\nPrevious Article 'प्रेमा तुझा रंग कसा' च्या स्त्रीशोषणाविरोधात विशेष भागांचे सूत्रसंचालन करणार अभिनेत्री 'चिन्मयी सुमीत'\nNext Article 'झी मराठी अॅवॉर्ड्स २०१८' मध्ये अशोक पत्की यांना जीवन गौरव\n'झी मराठी अवॉर्ड्स २०१८' चे विजेते\n‘अहिल्या’ करवणार एक महिला कॉन्स्टेबल ते आयपीएस पोलिस अधिकारी हा प्रवास\nकॉमेडी आणि रोमान्सचं ‘रेडीमिक्स’ काँबीनेशन - दिग्दर्शक जालिंदर कुंभार\n‘लकी’ बॉय चैतन्य देवढेचे ‘माझ्या दिलाचो’ गाणे \n'अजिंक्य योद्धा'चा भव्य शुभारंभ - पहिल्याच प्रयोगाला हजारो प्रेक्षकांची उपस्थिती\n‘अहिल्या’ करवणार एक महिला कॉन्स्टेबल ते आयपीएस पोलिस अधिकारी हा प्रवास\nकॉमेडी आणि रोमान्सचं ‘रेडीमिक्स’ काँबीनेशन - दिग्दर्शक जालिंदर कुंभार\n‘लकी’ बॉय चैतन्य देवढेचे ‘माझ्या दिलाचो’ गाणे \n'अजिंक्य योद्धा'चा भव्य शुभारंभ - पहिल्याच प्रयोगाला हजारो प्रेक्षकांची उपस्थिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Belgaum-Increase-in-temperature/", "date_download": "2019-01-22T02:36:04Z", "digest": "sha1:R4QVEM2RUE7H6ZOH2LQHTZ7NMIKVGRGA", "length": 5396, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तापमान वाढता, वाढता वाढे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › तापमान वाढता, वाढता वाढे\nतापमान वाढता, वाढता वाढे\nगेल्या आठ दिवसांत बेळगाव शहरासह जिल्ह्यात हळूहळू तापमानात वाढ होत आहे. मंगळवारी 28 रोजी बेळगाव शहरात 33 डिग्री पर्यंत तापमानात वाढ झाली. बेळगाव परिसरात गतवर्षीच्या तुलनेत यंदा किमान तापमानात वाढ झाली आहे. गतवर्षी याच आठवड्यात किमान तापमान 18 ते 20 डिग्रीपर्यंत होते. तर यंदाचे किमान तापमान 19 ते 22 डिग्रीपर्यंत आहे. कमाल तापमान गतवर्षी 34 ते 35 डिग्रीपर्यंत होते. तर यंदा तेच तापमान 33 डिग्रीपर्यंत आहे. यावरून यंदा गतवर्षीच्या तुलनेत कमाल तापमानात घट तर किमान तापमानात वाढ झाली आहे. सकाळी 10 नंतर तापमानात वेगाने बदल होत आहे.\nयंदाच्या तापमानात ग्लोबल वार्मिंगचा परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. आठवडाभरात 4 ते 6 डिग्री ने वाढ झाली आहे. पहाटे पासून थंडी अन रात्री उशिरापर्यंत हवेत उष्मा जाणवत आहे. यंदाच्या पावसात कधी उष्णता, कधी थंडी असेच सतत बदलते हवामान अनुभवास आले. हिवाळा ॠतू संपता संपता काही ठिकाणी पावसाच्या थेंबाने हजेरी लावली. काही दिवस ढगांनीही आपले रूप बदलले.\nया सार्‍याचा परिणाम म्हणून यंदाचा उन्हाळा अधिक त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. मंगळवारी 33 डिग्री तापमानाची नोंद झाली. गेले दोन दिवस थंड वारे वाहत आहेत. पहाटेचे वातावरण थंडीचे तर सूर्यनारायण जसजसा वर येईल तसे उष्णता वाढत आहे. शहरातील बाजारपेठेत सकाळी 10 नंतर ग्राहकांची गर्दी कमी झाल्याचे दिसून येत आहे. सायंकाळी 6 ते 7 नंतर ग्राहकांचे पाय बाजारपेठेकडे वळत आहेत. ही परिस्थिती गतवर्षी मार्च महिन्यात होती. मात्र, यंदा उन्हाळ्याची चाहूल फेबु्रवारीच्या मध्यंतरालाच आली आहे.\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nराहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/resignation-of-the-director-of-the-Mapha-Urban-/", "date_download": "2019-01-22T02:40:53Z", "digest": "sha1:PFZYIO4OHAFPLMXPW3CTC3KXT37PVI5F", "length": 7475, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘म्हापसा अर्बन’ संचालक मंडळाचा राजीनामा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › ‘म्हापसा अर्बन’ संचालक मंडळाचा राजीनामा\n‘म्हापसा अर्बन’ संचालक मंडळाचा राजीनामा\nकर्मचारी आणि सभासदांच्या दबावापुढे नमते घेऊन म्हापसा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाने अखेर मंगळवारी राजीनामा दिला. दरम्यान, संचालक मंडळाने राजीनामा दि���्याने त्यांनी आम्हाला वार्‍यावर सोडले आहे, अशी भावना कर्मचार्‍यांनी व्यक्‍त केली.\nबँकेचे अध्यक्ष गुरुदास नाटेकर यांनी संचालक मंडळाने राजीनामा दिल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले की, बँकेच्या व्यवहारांवर रिझर्व्ह बँकेने कडक निर्बंध घातले आहेत. कुणालाही कर्ज देण्याचा अधिकारही बँकेला राहिलेला नाही. म्हापसा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला कोणतेही उत्पन्न नसतानाही कर्मचार्‍यांना वेळेवर वेतन दिले जात आहे. मात्र तरीही कर्मचार्‍यांकडून संचालक मंडळाच्या राजीनाम्याची मागणी वाढली. त्यामुळे बँकेचा आमच्या नसण्याने विकास होईल, ही सर्वांची भावना लक्षात घेऊन संचालक मंडळाच्या बैठकीत संचालकांनी संयुक्तपणे राजीनामा दिला.\nबारा संचालकांपैकी काहीजण या बैठकीस उपस्थित नव्हते. परंतु त्यांनीही राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. सर्वांच्या सहीनिशी रिझव्हर्र् बँक, सहकार निबंधक व सरकारला राजीनामा पत्र पाठविण्यात येणार असल्याचेही नाटेकर यांनी सांगितले.\nसंचालक मंडळात चेअरमन गुरूदास नाटेकर, उपाध्यक्ष प्रज्ञा नाईक, संचालक अ‍ॅड.रमाकांत खलप, बाबुसो हडफडकर, शंभू भाऊ बांदेकर, निर्मला खलप, आश्‍विन खलप, तुलियो डिसोझा, रमेश पानकर, मंगलदास नाईक, मायकल कारास्को व स्वीकृत संचालक विनेश पिकळे यांचा समावेश होता.\nसंचालक मंडळाने राजीनामा दिल्यास बँकेचा उत्कर्ष होईल. सरकार सहकार्य करेल, असे तावातावाने सांगणारे बँकेचे कर्मचारी संचालक मंडळाने राजीनामा दिल्याने संतप्त होऊन आपल्याला वार्‍यावर सोडल्याची भाषा करीत आहेत. त्यामुळे त्यांची आगीतून फुफाट्यात गेल्याची स्थिती झाली आहे, अशी भावनाही नाटेकर यांनी पत्रकारांकडे व्यक्त केली.\nसरकारने बँक वाचवावी : सुभाष नाईक जॉर्ज\nपरिस्थिती आज वेगळी आहे. बँकेमध्ये कसलाच व्यवहार नाही, पगाराची शाश्‍वती नाही. त्यामुळे ‘आपल्याला कुणी वाली नाही, आपले व परिवाराचे भवितव्य काय’, असा प्रश्‍न कर्मचार्‍यांसमोर आहे. संचालक मंडळाने राजीनामा दिल्याने कायद्यानुसार सर्व अधिकार केंद्रीय निबंधकांकडे आहेत. आता सरकारने व आरबीआयने या बँकेला वाचविण्यासाठी प्रयत्न करावेत. संघटना त्यासाठी पाठपुरावा करेल, असे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुभाष नाईक जॉर्ज म्हणाले.\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्���यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nराहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Inauguration-of-new-Regional-Offices-of-Indian-Council-for-Cultural-Relations-at-Savitribai-Phule-University/", "date_download": "2019-01-22T02:06:34Z", "digest": "sha1:STD57WUOCAKOVUZJUP3LIM3XITG3PW3F", "length": 9103, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘आयसीसीआर’चे विद्यार्थी भारताचे सांस्कृतिक दूत : सी. विद्यासागर राव | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ‘आयसीसीआर’चे विद्यार्थी भारताचे सांस्कृतिक दूत : सी. विद्यासागर राव\n‘आयसीसीआर’चे विद्यार्थी भारताचे सांस्कृतिक दूत : सी. विद्यासागर राव\nभारत आणि इतर देशांमधील सांस्कृतिक संबंध वाढवणे, त्यांचे पुनरुज्जीवन करून त्याला बळकटी देणे हेच ‘आयसीसीआर’ अर्थात भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या स्थापनेचे उद्दिष्ट आहे. विविध देशांतील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सांस्कृतिक देवाण-घेवाण करण्यासाठी ही संस्था महत्त्वाची भूमिका बजावत असून या संस्थेच्या माध्यमातून अभ्यास करणारे विविध देशांतील विद्यार्थी हेच आपल्या देशाचे खरे सांस्कृतिक दूत बनतील, असा विश्वास राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरंन्सींगद्वारे व्यक्त केला.\nसावित्रीबाई फुले विद्यापीठात भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या नवीन क्षेत्रीय कार्यालयाचे उद्घाटन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते होणार होते. मात्र काही तांत्रिक कारणामुळे ते पुण्यात येऊ शकले नाहीत. त्यामुळे या कार्यालयाचे उद्घाटन इंडियन काऊन्सील फॉर कल्चरल रिलेशन्सचे अध्यक्ष खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी व्हिडिओ कॉन्फरंसींगद्वारे उपस्थितांशी संवाद साधला. या वेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, आयसीसीआरचे संचालक उद्योजक मिलिंद कांबळे, सैयद मेहमूद आख्तर, संस्थेच्या ��िभागीय कार्यालयाचे वरिष्ठ संचालक कलकित चंद, प्रा. डॉ. विजय खरे उपस्थित होते.\nसी. विद्यासागर म्हणाले, विद्यापीठाच्या आवारात भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे नवीन क्षेत्रीय कार्यालय सुरू झाले ही गोष्ट अत्यंत चांगली आहे. चार महिन्यांपूर्वीच ‘आयसीसीआर’च्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी राष्ट्रीय संस्कृती मंडळाच्या कार्यात गतिशीलता आणली आहे. आयसीसीआरचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती हा महाराष्ट्राचा सन्मान आहे.\nराज्यपाल म्हणाले, जगातील विविध देशांशी सांस्कृतिक संबंध प्रस्थापित करताना विद्यार्थी हेच सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतात. जगभरातील अनेक देश भारताबरोबर सांस्कृतिक आदान-प्रदान करण्यास उत्सुक आहेत. आजही कंबोडिया, थायलंड, इंडोनेशिया, जपान आणि इतर देशांत भारताच्या संस्कृतीचा मोठा प्रभाव आढळतो. भारतीय संस्कृतीचा प्रसार-प्रचार झाल्यास त्याचा पर्यटन उद्योगाला मोठा फायदा होणार आहे. पर्यटनाच्या माध्यातूनही सांस्कृतिक देवाण-घेवाण होत असते. त्याचबरोबर कला, संगीत आणि नृत्य क्षेत्रात तरुण कलाकारांना व्यासपीठ पुरवणे हे परिषदेचे महत्त्वाचे काम असल्याचे त्यांनी सांगितले.\nखासदार डॉ. विनय सहस्त्रबुध्दे म्हणाले, पुणे विद्यापीठात सुरू करण्यात आलेल्या ‘आयसीसीआर’च्या कार्यालयामुळे शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्याला गती मिळणार आहे. देशातील संस्थेची कार्यालये अधिक मजबूत करण्यावर भर देणार असून पुढच्या काळात गोवा आणि मुंबईचे कामही पुण्याच्या क्षेत्रीय कार्यालयातून करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी केले. तर आभार प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी मानले.\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Katraj-Navale-Bridge-road-problematic/", "date_download": "2019-01-22T02:00:44Z", "digest": "sha1:ODNWOKCC6UASEZPAQRGEM6VRNTZJ2Y4V", "length": 9137, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कात्रज-नवले ब्रीज रस्ता समस्याग्रस्त | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › कात्रज-नवले ब्रीज रस्ता समस्याग्रस्त\nकात्रज-नवले ब्रीज रस्ता समस्याग्रस्त\nकात्रज : महेंद्र संचेती\nकात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गावर कात्रज ते नवले पूल हा रस्ता समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. या मार्गावर सेवा रस्त्यांचा अभाव, सर्वत्र अनधिकृत फ्लेक्स, जड वाहनांचे अनधिकृत पार्किंग, कचर्‍याचे ढीग, तुटलेले दुभाजक, खड्ड्यांची मालिका, बंद पथदिवे अशा मोठ्या समस्या आहेत. त्यामुळे या मार्गावर सतत अपघात होत असतात. मात्र राष्ट्रीय रस्ते प्राधिकरण व महापालिका प्रशासनाला या गंभीर विषयाबाबत सोयरसुतक नसल्याचे विदारक चित्र आहे.\nमहामार्ग प्राधिकरणाने हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित केला आहे. या विभागाकडून पालिका प्रशासनाकडे रस्ता हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्राधिकरणाकडे निधीची तरतूद नसल्यामुळे महापालिकेने या रस्त्याची देखभाल व दुरुस्ती करावी, असे पत्र पालिका आयुक्तांना दिले आहे. कात्रज चौक ते नवले पुलापर्यंत या बाह्यवळण महामार्गावर दत्तनगर चौकाशेजारी दुभाजक तुटलेला आहे.\nकात्रज चौक ते अभिनव स्कूलपर्यंत एका बाजुने सेवा रस्ता असून तो खड्डे, पथदिवे, कचरा अशा समस्यांनी जखडलेला आहे. तसेच या सेवा रस्त्यावर अनधिकृतपणे जड वाहने पार्क केली जातात. रात्रीच्या वेळी या वाहनांमध्ये गैरप्रकार सुरू असल्याचे आढळून येत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.\nकात्रज ते नवले पुल या बाह्यवळण महामार्गाच्या दुसर्‍या बाजुस सेवा रस्ता नाही. तसेच तेथे चार मोठी मंगल कार्यालये आहेत. लग्नसराईत वाहने या बाजुच्या रस्त्यावरच पार्क केली जातात. तसेच कुरघोड्यांमुळे व फटाक्यामुंळे वाहतूक कोंडी होत असते. आंबेगाव पठार, भारती विद्यापीठ, शिवसृष्टी भागात मोठी लोकवस्ती वाढली असून, या भागातील नागरिकांना दत्तनगर किंवा इंदू लॉन्स समोरील भुयारी मार्गाला वळसा घालून यावे लागत आहे. या महामार्ग इतर दोन मुख्य महामार्गाना जोडणारा मार्ग असल्यामुळे जड व इतर वाहनांची मोठी वर्दळ त्यावर असते. मात्र गेल्या अनेक वर्षापासून सेवा रस्ता बनविण��याच्या कामाचे घोंगडे भिजत आहे.\nपालिका हद्दीतून जाणारा हा मुख्य रस्ता असून, हद्दीलगतच्या आंबेगाव बुद्रूक आंबेगाव खुर्द, जांभुळवाडी, कोळेवाडी या गावांतील नागरिकांना हा रस्ता ओलांडून जावे लागते. दत्तनगर येथे भुयारी मार्ग आहे. मात्र तो वाहतुकीस कमी पडतो. त्यामुळे बेलदरे पेट्रोलपंप ते भुयारी मार्ग व्हावा तसेच कात्रज ते नवले पुलापर्यंतचे सेवा रस्ते तत्काळ विकसित करावेत. बाह्यवळण महामार्गावर आंबेगाव बुद्रुकच्या भुयारी पुलावर मोठे फ्लेक्स लावण्यात आल्याने अपघाताचा धोका अधिकच बळावला आहे. या फ्लेक्सची अर्धी बाजू महामार्गावरच आली आहे. त्यामुळे जास्त उंचीच्या जड वाहनांना अंदाज येत नसल्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. या अपघाताला नियंत्रण देणार्‍या फ्लेक्सला परवानगी कोणी दिली त्यांच्यावर कारवाई का होत नाही, असे प्रश्‍न अनुत्तरितच आहेत.\nपुण्यात पावसाची दमदार हजेरी\n‘स्मार्ट सिटी’ची बैठक गुंडाळली\nआधारच्या मशिन दुरुस्त करण्यास केंद्राची परवानगी\nपुणे विभागात ‘कोच वॉशिंग प्लान्ट’ची आवश्यकता\nबेकरी कारखान्याला आग; साहित्य खाक\nराजेश बजाजचा जामीन दुसर्‍यांदा फेटाळला\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/brothers-win-indias-muhammad-ananas-gold/", "date_download": "2019-01-22T03:14:11Z", "digest": "sha1:RVSVXBH45MH2GBF2HLFRCVLWU4ME4ZIT", "length": 7197, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भावा जिंकलंंस : भारताच्या मुहम्मद अनासला सुवर्ण", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभावा जिंकलंंस : भारताच्या मुहम्मद अनासला सुवर्ण\nटीम महाराष्ट्र देशा – भारताचा धावपटू मुहम्मद अनास याहियाने झेक रिपब्लिकमधील स्पर्धेत ४०० मीटरचे अंतर ४५.२४ सेकंदात पार करत सुवर्णपदक पटकावले. या कामगिरीसह त्याने नवा राष्ट्रीय विक्रमही प्रस्थापित केला. काही महिन्यांपूर्वी गोल्ड कोस्��मध्ये पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये मोहम्मदने ४५.३१ अशी सर्वोत्तम वेळ नोंदवली होती. मात्र राष्ट्रकुल स्पर्धेत मोहम्मदला पदकाने हुलकावणी दिली होती.\nखेलो इंडिया : नेमबाजीत मेहुली घोष व अभिनव शॉ विजेते\nखेलो इंडिया : वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राला दोन पदके\nराष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत मिल्खा सिंगनंतर प्रवेश करणारा अनास हा दुसरा भारतीय ठरला. मिल्खा सिंग यांनी १९५८मध्ये ४४० यार्ड शर्यतीत सुवर्णपदक पटकावले होते. अॅथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाने (AFI) ट्विट करत मुहम्मद अनास आणि प्रशिक्षक गलिना बुखारिना यांचे अभिनंदन केले.\nअॅथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाने (AFI) ट्विट करत मुहम्मद अनास आणि प्रशिक्षक गलिना बुखारिना यांचे अभिनंदन केले आहे. याव्यतिरीक्त एम. आर. पुवम्मानं देखील महिलांच्या ४०० मीटरची शर्यत ५३.०१ सेकंदात पार करत भारतासाठी सन्मान मिळवला. धावपटू राजीव अरोकिया यानेही २०० मीटरचे अंतर २०.७७ सेकंदात पार केले.\nखेलो इंडिया : नेमबाजीत मेहुली घोष व अभिनव शॉ विजेते\nखेलो इंडिया : वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राला दोन पदके\nहार्दिक पंड्या आणि के एल राहुलच्या जागी मिळणार ‘या’ २ खेळाडूंना संधी\nआम्हालाही बेबी सीटरची गरज ; रोहित शर्माने उडवली रिषभ पंतची टर\n‘अनेक निवडणुकांमध्ये अत्यंत कमी यश मिळालेली राष्ट्रवादी पंतप्रधान होण्याची…\nकोल्हापूर : अनेक निवडणुकांमध्ये अत्यंत कमी यश मिळालेला राष्ट्रवादी-कॉंग्रेस पक्ष पंतप्रधान होण्याची स्वप्ने पाहत…\nपोलीस भरतीच्या बदललेल्या नियमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विरोध\nसवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार\nपोलीस भरतीत आता लेखी परीक्षा अगोदर होणार \nमायावतींवरील टीका खपवून घेणार नाही,रामदास आठवलेंंनी भाजपला सुनावले\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका - उदयनराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/crpf-jawan-has-been-arrested-for-vandalising-a-periyar-statue-in-pudukottai/", "date_download": "2019-01-22T03:01:08Z", "digest": "sha1:XAUQLLQRUI7LPWERKJHZFWGOGJ5N3OST", "length": 7416, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "CRPF जवानानेच केली होती 'त्या' पुतळ्याची विटंबना", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nCRPF जवानानेच केली होती ‘त्या’ पुतळ्याची विटंबना\nटीम महाराष्ट्र देशा- त्रिपुरामध्ये लेनिनच्या पुतळ्याची नासधूस केल्याचे पडसाद देशभर उमटताना पहायला मिळाले होते.तामिळनाडूतही ई.व्ही रामस्वामी अर्थात पेरियार यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली होती . हे कृत्य करणाऱ्या समाजकंटकांवर समाजातील अनेक स्तरांवरून टीका झाली होती. परंतु, आता या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पेरियार यांच्या पुतळ्याची विटंबना समाजकंटकांनी नव्हे तर सीमा सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) सेंथिल कुमार या जवानाने केली होती. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर या सगळ्या प्रकाराचा उलगडा झाला.\n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या…\nमुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी नाही झाली तर जनतेने उठाव…\nया जवानाला पोलिसांनी अटक केली असून सीसीटीव्ही फुटेजमध्ये सेंथिल कुमार पुतळ्याच्या चबुतऱ्यावर चढून पेरियार यांच्या पुतळ्याच्या डोके तोडताना स्पष्टपणे दिसत आहे. त्यानंतर सेंथिल कुमारने पुतळ्याचे डोके जवळच्या चौकात फेकून दिल्याचेही सीसीटीव्ही फुटेजवरून सिद्ध झाले आहे. पोलीस चौकशीदरम्यान सेंथिल कुमारनेही आपण दारूच्या नशेत पुतळ्याची तोडफोड केल्याची कबुली दिली. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्याला निलंबित करण्यात आल्याचेही CRPF कडून सांगण्यात आले.\n‘लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत…\nमुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी नाही झाली तर जनतेने उठाव करावा – भुजबळ\nपोलीस भरतीच्या बदललेल्या नियमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विरोध\nपोलीस भरतीत आता लेखी परीक्षा अगोदर होणार \nमॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची ठेचून हत्या\nभोपाळ : मध्य प्रदेशातील बरवानी जिल्ह्यातील बलवाडी येथे सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना भाजप नेता मनोज ठाकरे याची दगडाने…\nहरकती असलेल्या जमिनींचे अधिग्रहण नाही : उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची…\nएव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांना झी युवाचा साहित्य सन्मान पुरस्कार…\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या…\nआगरक���ांच्या पुतळ्याची विटंबना ; राज ठाकरे यांचं मार्मिक व्यंगचित्र\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\nगोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून\n'लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती नाही ; सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ठराव'\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nमाझं लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका - उदयनराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A4%B0_%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A1_%E0%A4%A6_%E0%A4%97%E0%A5%89%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%91%E0%A4%AB_%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0_(%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F)", "date_download": "2019-01-22T02:58:33Z", "digest": "sha1:TCPFJT6GL7743JAT4VLE4BYBSLZDWJZJ", "length": 9772, "nlines": 201, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हॅरी पॉटर अॅन्ड द गॉब्लेट ऑफ फायर (चित्रपट) - विकिपीडिया", "raw_content": "हॅरी पॉटर अॅन्ड द गॉब्लेट ऑफ फायर (चित्रपट)\nहॅरी पॉटर अँड द गॉब्लेट ऑफ फायर\n१८ नोव्हेंबर २००५ (यु. के.)\n१८ नोव्हेंबर २००५ (अमेरीका)\n$ १५ कोटी [१]\nहॅरी पॉटर अँड द गॉब्लेट ऑफ फायर हा हॅरी पॉटर शृंखलेमधील चौथा चित्रपट आहे.\n३ हॅरी पॉटर शृंखलेतील ईतर पुस्तके\n४ हॅरी पॉटर शृंखलेवर आधारीत चित्रपट\nखालील मजकूरात कथानक उघड केलेले असण्याची शक्यता आहे.\nहॅरी पॉटर शृंखलेतील ईतर पुस्तके[संपादन]\nहॅरी पॉटर ॲन्ड द फिलॉसॉफर्स स्टोन\nहॅरी पॉटर ॲन्ड द चेंबर ऑफ सिक्रेट्स\nहॅरी पॉटर ॲन्ड द प्रिझनर ऑफ ॲझकाबान\nहॅरी पॉटर ॲन्ड द गॉब्लेट ऑफ फायर\nहॅरी पॉटर ॲन्ड ऑर्डर ऑफ फिनिक्स\nहॅरी पॉटर ॲन्ड हाफ ब्लड प्रिन्स\nहॅरी पॉटर ॲन्ड द डेथली हॅलोज\nहॅरी पॉटर शृंखलेवर आधारीत चित्रपट[संपादन]\nहॅरी पॉटर ॲन्ड द फिलॉसॉफर्स स्टोन\nहॅरी पॉटर ॲन्ड द चेंबर ऑफ सिक्रेट्स\nहॅरी पॉटर ॲन्ड द प्रिझनर ऑफ ॲझकाबान\nहॅरी पॉटर ॲन्ड ऑर्डर ऑफ फिनिक्स\nहॅरी पॉटर ॲन्ड हाफ ब्लड प्रिन्स\nहॅरी पॉटर ॲन्ड द डेथली हॅलोज - भाग १\nहॅरी पॉटर ॲन्ड द डेथली हॅलोज - भाग २\nहॅरी पॉटर अँड द गॉब्लेट ऑफ फायर चित्रपटाचे अधिकृत संकेतस्थळ\nहॅरी पॉटर अँड द गॉब्लेट ऑफ फायर - आय.एम.डी.बी\n^ हॅरी पॉटर अँड द गॉब्लेट ऑफ फायरचे निर्मिती खर्च\n^ हॅरी पॉटर अँड द गॉब्लेट ऑफ फायरचे एकूण उत्पन्न\nजे. के. रोलिंगची हॅरी पॉटर मालिका\nफिलॉसॉफर्स स्टोन • चेंबर ऑफ सिक्रेट्स • प्रिझनर ऑफ अॅझकाबान • गॉब्लेट ऑफ फायर • ऑर्डर ऑफ फिनिक्स • हाफ ब्लड प्रिन्�� • द डेथली हॅलोज\nफिलॉसॉफर्स स्टोन • चेंबर ऑफ सिक्रेट्स • प्रिझनर ऑफ अॅझकाबान • गॉब्लेट ऑफ फायर • ऑर्डर ऑफ फिनिक्स • हाफ ब्लड प्रिन्स • डेथली हॅलोज - भाग १ • डेथली हॅलोज - भाग २\nहॅरी पॉटर • रॉन विजली • हरमायनी ग्रेंजर • लॉर्ड व्हॉल्डेमॉर्ट • आल्बस डंबलडोर • सिव्हीरस स्नेप • रुबियस हॅग्रिड • ड्रॅको मॅलफॉय • हॉगवर्ट्सचे कामगार • ऑर्डर ऑफ द फिनिक्स (संघटना) • डंबलडोर्स आर्मी • डेथ इटर्स • दुय्यम पात्रे\nहॉगवर्ट्स • हॅरी पॉटरमधील जादू • हॅरी पॉटरमधील जादूई प्राणी • हॅरी पॉटरमधील जादूई वस्तू • जादूचे मंत्रालय • मगल • हॅरी पॉटरमधील स्थळे • क्विडीच • हॅरी पॉटरमधील मंत्रांची यादी\nपुस्तक • वर्ग • दालन\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ फेब्रुवारी २०१८ रोजी १०:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/58710?page=2", "date_download": "2019-01-22T03:07:13Z", "digest": "sha1:6FSI52ZLLN53FNGLJGTRPNTXJEOR6RGB", "length": 18303, "nlines": 197, "source_domain": "www.maayboli.com", "title": "खग ही जाने खग की भाषा -भाग ७ गोवा कर्नाटका पश्चिम घाट | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली - लेखमालिका /खग ही जाने खग की भाषा /खग ही जाने खग की भाषा -भाग ७ गोवा कर्नाटका पश्चिम घाट\nखग ही जाने खग की भाषा -भाग ७ गोवा कर्नाटका पश्चिम घाट\nखग ही जाने खग की भाषा -भाग ६\nमायबोलीवर प्रकाशचित्र टाकणे हा एक सोहळा असतो खरच. मागच्या वर्षअखेरीस खास पक्षीनिरीक्षणाकरता गोव्यात गेलो होतो व तिथुनच कर्नाटकात भटकंती करुन परत यायचे असे ठरले होते. जाताना विचार केला होता की रात्री निघायचे व जातानास सकाळी झुआरी नदीतील पक्षीनिरीक्षण उरकुन बोंडलाला प्रस्थान ठोकायचे. निघण्यापूर्वीच कामतांचा निरोप आला की सध्या भरती असल्याने सकाळी येऊ नका दुपारी २ नंतर या. त्यामुळे आधी बोंडलाला पोचुन सकाळच्या सत्रामधे थोडे पक्षीनिरीक्षण करुन मग झुआरीला गेलो.\nMalabar Giant Squirrel ही खार क्वचितच ताम्हीणी किंवा भिमाशंकर परीसरात दिसते. पण कर्नाटका, गोवा किंवा वेस्टर्न घाटमधे या भरपूर दिसतात. (खास खगमे ठग मिसळुन टाकलाय)\nAsian Brown Flycatcher तपक��री लिटकुरी, तपकिरी माशिमार\nRusty Tailed Flycatcher तांबुस शेपटीची माशीमार\nकामत यांची बोट राईड हा पक्षी निरीक्षकांकरता खरच मोठा दिलासा आहे. राईड सुरु झाल्यावर दिसणारे काही पक्षी आपण परतीच्या मार्गे बघणार असल्याची त्यांनी आधीच तंबी दिल्याने आम्ही एकदम दुसरे टोक गाठले. तिथुन एक एक वेगळ्या प्रकारचा अनुभव घेत आम्ही परत आलो.\nदुपारची वेळ असल्याने झुआरी नदीत हमखास दिसणारे काही पक्षी मात्र आम्हाल दिसले नाही. Collarded Kingfisher लांबुनच दिसला पण फोटो काढता आला नाही. White Bellied Sea Eagle व Peregrine Falcon दिसलेच नाहीत.\nकामतांनी सांगीतल्याप्रमाणे येताना मात्र पक्षाच्या बरेच जवळ जाऊन व बोट बंद करुन आम्हाला फोटो काढायला वेळ दिला. वाटेत येताना काही ठिकाणी मगरी पण दिसल्या.\nBlack Caped Kingfisher काळ्या डोक्याच्या खंड्या. सहसा कुठेही न दिसणारा हा खंड्या झुआरी, सुंदरबनसारख्या खारफुटी जंगलातच दिसतो.\nतांबडी सुरला पक्षी अभयारण्यात जेव्हा पोचलो तेव्हा अपेक्षेपेक्षा फारक कमी पक्षी दिसले. थोडे निराश झालो होतो. पण वाटेतच पंकज लाड यांचे Canopy Goa नावाचे हॉटेल आहे. अतिशय उत्तम व्यवस्था असलेले हे हॉटेल पक्षीनिरीक्षकात बरेच प्रसिध्द आहे. जेवणाची उत्तम सोय असुन आजुबाजुलाच अनेक पक्षी नक्की दिसतात. आम्ही आदल्या दिवशी नुसता चहा पिऊन जवळच असलेल्या मोलेम इथल्या महावीर पक्षी अभयारण्यात रहायलो गेलो.\nदुसर्‍य दिवशी परत एकदा त्या हॉटेला चहा व न्यायारीला गेलो तेव्हा हे पक्षी दिसले.\nVernal Hanging Parrot पिचु पोपट. पोपट व पॅराकीट या दोन वेगळ्या जाती आहेत व पोपट जातीतील भारतात दिसणार हा एकमेव पोपट. आपल्याल्या नेहेमी दिसतात ते पॅराकीट.\nPied Kingfisher कवड्या खंड्या\nतांबडी सुरलावरुन परत एकदा मोलेमला गेलो. तिथे अप्रतिम तंबु आहे अभयारण्याचे. मुख्य रस्त्यापासुन ७ किलोमिटर आतमधे असल्याने अत्यंत सुरेख जंगल आहे. इथेही थोडी निराशाच झाली. Great Pied Hornbill बघायच्या नादात Malabar Trogon कडे थोडे दुर्लक्ष केले. फोटो जरी मिळाले नसले तरी पक्षी दिसले हीच पर्वणी होती. रात्री दिसणारे Frogmouth तर अमेझींग होते. अक्षरशः बेडकासारखे तोंड असते Frogmouth या पक्षाचे.\nमोलेममधुन निघालो व दांडेलीजवळ एका पक्षी अभयारण्यात राहीलो. तिथे थोडी निराशाच झाली. एकुणच ट्रीप मस्त झाली होती त्यामुळे आनंदात आम्ही परत आलो. परतीच्या मार्गातच आम्हाला गणेशगुडीचे Old Magazine House परीसर बघता आला. येतानाच ठरवले की इथ��� नक्की जायचे.\nपुण्यात परत आल्यावर मायबोलीवरील पक्षीमित्रात गणेशगुडीच्या चर्चांना उधाण आले. त्यानंतर १५ दिवसातच मी, विनय भिडे, इंद्रा, केळकर असे चार जण गणेशगुडीला जायला निघालो. गणेशगुडीतील Old Magazine House म्हणजे पक्षीनिरीक्षकांकरता स्वर्ग आहे. तिथे समोरच असलेल्या पाण्याच्या ताटल्यांवर अनेक पक्षी हजेरी लावतात व सहज तुम्हाला फोटो काढता येतात.\nBrown Headed Barbet तपकिरी डोक्याचा तांबट\nYellow Browed Bulbul पिवळ्या भुवईचा बुलबुल\nBlack Naped Monarch नीलपरी, जांभळी लिटकुरी\nDark Fronted Babbler काळ्या डोक्याचा सातभाई\nWhite Bellied Blue Flycatcher पांढर्‍या पोटाचा निळा माशिमार\nगणेशगुडी हॉटेलच्या बाहेरच एक झाड फळांनी डवरलेले आहे व त्यावर अनेक पक्षी सकाळी येतात असे कळल्याने दुसर्‍या दिवशी तिकडे गेलो. तिथे वेगळाच त्रास झाला तो म्हणजे प्रचंड धुके. त्या धुक्यात कॅमेराची सेटींग व नंतर केलेले प्रोसेसींग यामुळे खालील फोटो मिळाला. निलपरी हा पक्षी व पहाडी मैना बघणे म्हणजे सुखाची परमावधी असते.\nथोडे धुके गेल्यावर मात्र चंगळ होती. असंख्य मलबार बार्बेट, हळद्या, होले, बुलबुल, हराळी त्या फळांवर येत जात होते.\nMalabar Barbet लाल कंठाचा तांबट\nआता या वर्षीच्या नोव्हेंबरची वाट बघत आहे. लगेच गणेशगुडीला जायला.\nयापूर्वी केलेले प्रयत्न खाली बघता येतीलच.\nउडान - भिगवण पक्षीनिरीक्षण इथे http://www.maayboli.com/node/22764 बघता येईल.\n‹ खग ही जाने खग की भाषा -भाग ६ up खग ही जाने खग की भाषा -भाग ८ सातताल नैनीताल उत्तराखंड ›\nबोलायला शब्द नाहीत. अप्रतिम.\nबोलायला शब्द नाहीत. अप्रतिम.\nकैकर ( Osprey) विशेष आवडला\nलय म्हंजे लय भारी....\nलय म्हंजे लय भारी....\nअरे सहीच केप्या. हे बघायचे\nअरे सहीच केप्या. हे बघायचे राहून गेले होते\nइंद्राच्या लेखामुळे इकडे चक्कर मारली.\nइंद्रा जबरी होती आपली ट्रीप.\nसुंदर फोटो.मनाला शांतता देणारे.\nआपला इन्स्टाग्राम अ‍ॅड्रेस द्याल का\nसगळे फोटो सुरेख आहेत.\nसगळे फोटो सुरेख आहेत.\nआपला इन्स्टाग्राम अ‍ॅड्रेस द्याल का>> मी जुना माणुस असल्याने अजुन इन्स्टाग्राम वर नाही. फेसबुकावर आहे. vinayak joshi या नावाने.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/videos/trailers-teasers?start=36", "date_download": "2019-01-22T02:15:33Z", "digest": "sha1:M2XV5GRMJUETBU5GFH6XCBJKNKTI5NMO", "length": 8838, "nlines": 228, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Trailers/Teasers - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n‘टेक केअर गुड नाइट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nएव्हरेस्ट एंटरटेन्मेंट आणि एस पी एंटरटेन्मेंट यांची प्रस्तुती असलेला नवीन मराठी चित्रपट ‘टेक केअर गुड नाईट’ चा ट्रेलर अभिनेता सचिन खेडेकर, इरावती हर्षे, आदिनाथ कोठारे आणि पर्णा पेठे या चित्रपटातील कलाकारांच्या प्रमुख उपस्थित मुंबईत नुकताच प्रदर्शित करण्यात आला. यावेळी या चित्रपटाचे दिग्दर्शक गिरीश जयंत जोशी हे सुद्धा उपस्थित होते. या चित्रपटाची निर्मिती हिमांशू केसरी पाटील आणि महेश मांजरेकर यांनी केली असून नरेंद्र भिडे यांचे त्याला संगीत दिले आहे. ‘टेक केअर गुड नाईट’ चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात ३१ ऑगस्ट २०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे.\nआशययुक्त 'बोगदा' सिनेमाचा टीझर लाँच\nमराठी चित्रपटसृष्टीत बौद्धिक आणि सकस आशयाच्या चित्रपटांची नांदी पाहायला मिळते. त्यास जर सर्जन दिग्दर्शकाचा हातभार लाभला तर, हे सिनेमे प्रसिद्धीचे उच्चांक गाठतात. नितीन केणी प्रस्तुत आणि निशिता केणी लिखित व दिग्दर्शित बोगदा हा सिनेमादेखील याच धाटणीचा आहे. येत्या ७ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाचा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर टीझर लाँच करण्यात आला. मृण्मयी देशपांडे आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांची मध्यवर्ती भूमिका असलेल्या या सिनेमाचा आशय आई आणि मुलीच्या नातेसंबधावर आधारित आहे. माय-लेकीचे ऋणानुबंध मांडणाऱ्या या सिनेमाच्या टीझर देखील त्यांचे नाते आपणास दिसून येते. शिवाय, कमी शब्दात खूप काही सांगून जाणारा हा टीझर पाहणाऱ्यांच्या मनाचा ठाव घेतो.\nएव्हरेस्ट एंटरटेन्मेंटचा नवीन चित्रपट ‘टेक केअर गुड नाइट’ चा टीझर प्रकाशित\nएव्हरेस्ट एंटरटेन्मेंट आणि एस पी एंटरटेन्मेंट यांची प्रस्तुती असलेला नवीन मराठी चित्रपट ‘टेक केअर गुड नाईट’ या चित्रपटाचा टीझर प्रकाशित करण्यात आला. ‘टेक केअर गुड नाईट’ संपूर्ण महाराष्ट्रात ३१ ऑगस्ट २०१८ रोजी प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. गिरीश जयंत जोशी यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती हिमांशू पाटील आणि महेश मांजरेकर यांनी केली असून नरेंद्र भिडे यांचे त्याला संगीत आहे. चित्रपटात सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, इरावती हर्षे, आदिनाथ कोठारे आणि पर्णा पेठे यांच्या भूमिका आहेत.\n‘अहिल्या’ करवणार एक महिला कॉन्स्टेबल ते आयपीएस पोलिस अधिकारी हा प्रवास\nकॉमेडी आणि रोमान्सचं ‘रेडीमिक्स’ काँबीनेशन - दिग्दर्शक जालिंदर कुंभार\n‘लकी’ बॉय चैतन्य देवढेचे ‘माझ्या दिलाचो’ गाणे \n'अजिंक्य योद्धा'चा भव्य शुभारंभ - पहिल्याच प्रयोगाला हजारो प्रेक्षकांची उपस्थिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agrowon-marathi-special-news-regarding-water-conservation-wadla-villagedistnagar-9051", "date_download": "2019-01-22T03:26:48Z", "digest": "sha1:7I356LPRWWBGYWY5EY47TNY5E6OP4YO2", "length": 16942, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon marathi special news regarding water conservation in Wadla village,Dist.Nagar | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nवडाळा गावाने तयार केली तब्बल २८ कोटी लिटर पाणी साठवण क्षमता\nवडाळा गावाने तयार केली तब्बल २८ कोटी लिटर पाणी साठवण क्षमता\nगुरुवार, 7 जून 2018\nकामाचा कालावधी अवघा ४५ दिवस होता, हे काम अवघड होते, पण आमच्या ग्रामस्थांच्या सहभागामुळे हे शक्‍य झाले. एरव्ही या पद्धतीने आम्ही काम करू शकलो नसतो, पण या स्पर्धेच्या निमित्ताने हे घडले. आता पुढच्या वर्षी तालुक्‍यातील अन्य गावांसाठी आम्ही मदत करू.\n- बळिराम साठे, विरोधी पक्षनेते, जिल्हा परिषद, सोलापूर\nपाणी फाउंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेमध्ये उत्तर सोलापूर तालुक्‍यातील वडाळा गावाने सहभाग घेत यंदाच्या उन्हाळ्यात श्रमदान आणि मशिनद्वारे केलेल्या पाणी साठवण्याच्या कामात मोठी कामगिरी केली आहे. ओढा, नाला खोलीकरण, सरळीकरणासह सीसीटी, एलबीएस, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे दुरुस्ती आदीसह विविध कामातून सुमारे २८ कोटी लिटर इतकी पाणी साठवण क्षमता तयार केली आहे. ग्रामस्थांच्या श्रमाला जिद्दीचे बळ मिळाल्यानंतर काय होऊ शकते, याची प्रचिती या गावाने अनुभवली आहे.\nसोलापूरपासून २५ किलोमीटरवर वडाळा हे गाव आहे. पाण्याचा कायमचा कोणताच स्रोत नाही. नदी, तलाव असा कोणतीही शाश्‍वत सोय नसल्याने शिवाय पठारी भाग, माथा ते पायथा अशीही परिस्थिती नाही. त्यामुळे पाणी अडवायचं कसं हा मोठा प्रश्‍न होता. पण जिल्हा ���रिषदेचे विरोधी पक्षनेते बळिराम साठे यांच्या नेतृत्वाखाली सरपंच सौ. रूपाली गाडे, उपसरपंच जितेंद्र साठे, ग्रामपंचायत सदस्य मनोज साठे, प्रभाकर गायकवाड, संपत गाडे, ज्ञानदेव साठे, बापू साठे, पांडुरंग नागणे, नागेश साठे आदींसह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी मोठ्या हिरिरीने पाणी फाउंडेशनच्या वॉटरकपस्पर्धेत सहभाग घेऊन जे काम उभं केलं, ते कौतुकस्पद आहे.\nदीड ते दोन हजार हेक्‍टर भौगोलिक क्षेत्र असलेल्या या गावात गावच्या कडेचे माळरान, माथा क्षेत्र शोधून सीसीटी खोदले, तर सुमारे २८५ हेक्‍टर परिसरात कंपार्टमेंट बंडिंगची कामे केली आहेत. गावच्या कडेवरून वाहणाऱ्या सुमारे साडेसात किलोमीटर ओढ्याचे खोलीकरण, सरळीकरण केले. तसेच गावच्या जवळ असलेल्या जुन्या ओढ्यानजीक तीन मोठे शेततळे वजा तलाव तयार केले. त्यांची साठवण क्षमता तब्बल १४ कोटी लिटर इतकी आहे. यंत्राद्वारे हे काम केलेच, पण त्याला गावकाऱ्यांच्या श्रमदानाची जोड दिली. गावकऱ्यांनीही मोठ्या जिद्दीनं तब्बल ३० हजार घनफूट इतक्‍या क्षेत्रावर श्रमदान करून सीसीटी, दगडी बांध आदी कामे केली. अवघ्या ४५ दिवसांत ही कामे गावकऱ्यांनी श्रमदानातून पूर्ण केले. श्रमदानाशिवाय गावात ४३५ शोषखड्डे, पावणेचारशे शेतकऱ्यांच्या शेतीचे माती-पाणी परीक्षण आणि १० हजार २८८ रोपांचे वृक्षारोपण आदी नावीण्यपूर्ण कामेही केली आहेत.\nगावकऱ्यांनी केलेले श्रमदान ः ४६०० सीसीटी\nदगडी बांध ः ३६\nनाल्याचे काम ः साडेसात किलोमीटर\nजुन्या बंधाऱ्यांची दुरुस्ती ः ३\nरोपांची निर्मिती आणि लागवड ः १०,२८८\nजिल्हा परिषद सोलापूर शेततळे farm pond\nमराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळप\nऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील २३ साखर कारखाने ऊसगाळप करीत आहेत.\nवीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक महिनाअखेरपर्यंत...\nनगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः पालकमंत्री शिंदे\nनगर ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही जनतेचीच इच्छा आहे आणि पालकमंत्री म्हणून जनतेची इच\nहरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही :...\nमुंबई : हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही.\nदुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत धरणे...\nपरभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांसह जनतेच्या विविध मागण्यांसाठी परभणी ज\n‘रेसिड्यू फ्री’ शेतीतून गुणवत्ताप्राप्त...स्थावर मालमत्ता व्यावसायिक उद्योगातील दोन...\nप्रतिष्ठा जपण्यासाठी शेतकऱ्यांच्या...नाशिक : यवतमाळमधील साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन...\nशेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्यास अखेर...पुणे ः गेल्या तीन वर्षांपासून बंद...\nसंत्रा निर्यातीला कृषी विभाग देणार...नागपूर : अपेडाने संत्रा क्‍लस्टरला पहिल्यांदाच...\nविदर्भात गुरुवारपासून तुरळक पावसाचा...पुणे : राज्यातील गारठा कमी झाल्यांनतर...\nचढ्या दराचा फायदा कोणालामागील दोन दिवसांपासून सोयाबीनचे दर वाढत आहेत....\nअतिखोल भूजलाचा उपसा घातकचपर्यावरणाचा नाश कोणी केला या एका प्रश्नाला अनेक...\nनिफाड तालुक्‍यात द्राक्ष काढणीला सुरवातनिफाड, जि. नाशिक ः तालुक्‍यातील उगाव,...\nपशुगणनेकरिता आता महिनाअखेरपर्यंत मुदतनागपूर ः पशुगणनेसाठी पूरक साहित्याचा...\nट्रायकोकार्ड निर्मिती प्रशिक्षण प्रकल्प...नागपूर ः कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठातील...\nराज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षांनी जाणून...औरंगाबाद : राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही...\nदराअभावी कांदापट्टा सुन्ननाशिक : कांद्याला अगदी मोड फुटेस्तोवर वाट...\nवनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...\nअर्थसंकल्पीय कृषी कर्ज तरतूदीत १० टक्के...नवी दिल्ली : आगामी २०१९-२०च्या अर्थसंकल्पात शेती...\nराज्यात शुक्रवारपासून पावसाचा अंदाजपुणे : वायव्य भारतातील पश्चिमी चक्रावाताची...\nऔरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय सुक्ष्म...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित नवव्या...\nशेतीपूरक उद्योगातून बचत गट झाले सक्षमचिखली (जि. बुलडाणा) येथील हिरकणी महिला उत्कर्ष...\nगोरक्षणासोबतच जपला व्यसनमुक्‍तीचा वसालाठी (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील दिलीप बाबा...\nअप्रमाणित रोपांमुळे ‘फेल' बागांवर...पुणे : दुष्काळात जीवापाड जपलेल्या बागा अप्रमाणित...\nसोयाबीन दराचा आलेख चढताच; लातूरला ३८११...लातूर : येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Counselor-s-key-component-in-prosecution-of-the-victims/", "date_download": "2019-01-22T02:12:04Z", "digest": "sha1:EDGUJCWPUSO5RAV2676MLN6VADJIODXY", "length": 7231, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पीडितेच्या न्यायप्रक्रियेत समुपदेशक महत्त्वाचा घटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पीडितेच्या न्यायप्रक्रियेत समुपदेशक महत्त्वाचा घटक\nपीडितेच्या न्यायप्रक्रियेत समुपदेशक महत्त्वाचा घटक\nजी महिला कौटुंबिक हिंसाचाराने पीडित आहे, तिच्या मानसिकतेकडे लक्ष द्यायला हवे, मात्र ते दिले जात नाही. न्यायप्रक्रियेत तिच्या मनावर फुंकर घालण्याबरोबरच तिला न्याय मिळवून देण्यासाठी समुपदेशकाची भूमिका महत्त्वाची ठरते. अशा समुपदेशकांची गुणवत्ता वाढली पाहिजे,” असे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी व्यक्त केले.\nआयएलएस विधी महाविद्यालयाच्या स्त्री अभ्यास केंद्राने कौटुंबिक हिंसा, मानसिक आरोग्य आणि समुपदेशन’ प्रकल्प राबविला होता. यातील अभ्यासानुसार समुपदेशकांना उपयुक्त अशी ‘प्रवास सक्षमतेकडे’ ही मार्गदर्शिका तयार केली असून, तिचे प्रकाशन रहाटकर यांच्या हस्ते झाले. या वेळी विद्या बाळ, प्राचार्या वैजयंती जोशी, डॉ. जया सागडे आदी उपस्थित होते.\nशिक्षण, आर्थिक स्थिती, मुलांच्या भवितव्याचा प्रश्‍न या कारणांमुळे महिला अत्याचार सहन करतात, असे नमूद करत रहाटकर म्हणाल्या, तिला अशावेळी काय करावे, ते कळत नाही. तिला सल्ला हवा असतो. अनेकदा भांडण, वाद तिचे नातं तुटण्यापर्यंत वाढतात. या वेळी त्या दांपत्याचे समुपदेशन केले जाते. मग शेवटच्या क्षणी न्याय हवा की नातं या संभ्रमात ती महिला अडकते. अशावेळी समुपदेशकांची स्थिती अडचणीची होते. परंतु समुपदेशकांना संबंधित महिलेची मानसिकता ओळखता आली पाहिजे. त्याप्रकारे समुपदेशकांचे काम व्हायला हवे.\nमहिला आयोगाकडे दाखल होणार्‍या प्रकरणांपैकी 60 ते 70 टक्के प्रकरणे ही कौटुंबिक हिंसाचारासंबंधीची असतात. एकीकडे महिला तक्रार करण्यास पुढे येत आहे, ही जमेची बाजू असली, तरी हिंसाचाराचे प्रमाण वाढणे हे धोकादायक आहे. महिला आयोग, विविध समुपदेशन केंद्र, महिला व बाल कल्याण विभाग आणि पोलिस यंत्रणेकडे महिलांवरील अत्याचाराच्या तक्रारी येतात, याचा विचार करणे आवश्यक आहे. भारतीय कुटुंबव्यवस्था ही जगातील सर्वोत्तम कुटुंब व्यवस्था आपण मानतो. पण, ती ढासळते आहे का याचा विचार करणे गरजेचे आहे,” असेही रहाटकर म्हणाल्या.\nबनावट शाम्पू विकणारी टोळी अटकेत\nओ साहेब, पासपोर्ट ऑफिस कुठयं\nपीडितेच्या न्यायप्रक्रियेत समुपदेशक महत्त्वाचा घटक\nअण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळा, आरोपी बावणेला अटक\nपुणे गारेगारच; पारा १०.८ अंशावर\nजानेवारी अखेरपर्यंत बोचरी थंडी कायम\nडीएसके कर्ज मंजूर प्रकरण : ‘महाबँक’ अधिकार्‍यांना खटल्यातून वगळले\nडॉ. जाधव यांच्यामुळे सर्किट बेंच मार्गी\nनिकृष्ट जेवणावरून ठिय्या आंदोलन\n‘फर्ग्युसन’मध्ये विद्यार्थी संघटना आमने-सामने\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nमहाराष्ट्रात खाजगी क्षेत्रातही आरक्षण\nकोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करावे : मुख्य न्यायमूर्तींना पत्र\nशेतकर्‍यांचा विरोध असल्यास जमिनींचे अधिग्रहण करणार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583823140.78/wet/CC-MAIN-20190122013923-20190122035923-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}